{"url": "http://marathisumane.blogspot.com/2012/07/blog-post_30.html", "date_download": "2018-10-20T00:56:07Z", "digest": "sha1:VNRKMBGJE5EKMETCUHF3BDHTJ6TFKNQF", "length": 9425, "nlines": 110, "source_domain": "marathisumane.blogspot.com", "title": "मराठी सुमने..: वय वर्षे तीन आणि पहिली कमाई", "raw_content": "\nवय वर्षे तीन आणि पहिली कमाई\nशीर्षक वाचून आश्चर्य वाटले ना\nआजचा लेख आहे माझ्या पिल्लावर जगातल्या कुठल्याही आईप्रमाणे मला आता 'proud mother' असल्याचे फिलिंग आले आहे.\nगोष्ट छोटीशीच पण शेअर करावीशी वाटली तुमच्याबरोबर-\nतर माझ्या तीन वर्षाच्या बछड्याच्या day-care मध्ये खूप छान छान activities सुरु असतात- हो, अगदी रोज ही सर्व छ्बुकडी पण त्यात इतकी रमतात म्हणून सांगू ही सर्व छ्बुकडी पण त्यात इतकी रमतात म्हणून सांगू रोज त्याला day-care मधून घरी घेऊन जाताना त्याची अखंड बडबड सुरु असते, दिवसभर काय केले त्याबद्दल. बऱ्याच वेळेला त्याच्या दोन्ही हातांवर चिमुकल्या चांदण्या रेखलेल्या असतात- तो दिवसभर शहाण्या मुलासारखा वागला म्हणून रोज त्याला day-care मधून घरी घेऊन जाताना त्याची अखंड बडबड सुरु असते, दिवसभर काय केले त्याबद्दल. बऱ्याच वेळेला त्याच्या दोन्ही हातांवर चिमुकल्या चांदण्या रेखलेल्या असतात- तो दिवसभर शहाण्या मुलासारखा वागला म्हणून ते चांदणगोंदण पाहिल्यावर मग त्याला अगदी कुठे ठेऊ आणि कुठे नको असे होऊन जाते. जणूकाही मलाच मोट्ठे बक्षीस मिळाले आहे असा आनंद होतो. त्याच्या चेहेऱ्यावरचे निरागस हसू, मोठ्यामोठ्या डोळ्यात उमटलेले कुतूहल सगळे काही मनाच्या कुपीत साठवून ठेवावेसे वाटते.\nत्याच्या day-care मध्ये जुलै महिन्याची theme होती -' रेन' अर्थात पाऊस इतक्या धमाल गोष्टी होत्या त्याअंतर्गत इतक्या धमाल गोष्टी होत्या त्याअंतर्गत एक दिवस या सर्व मुलांना त्यांचे आवडते chocolate कसे तयार होते त्याचे प्रात्यक्षिक दाखवले. एक दिवस बघते तर पिल्लाच्या हातात दोन-दोन कागदी बेडूक. :) त्याचा पूर्ण weekend त्या बेडूक-द्वयीबरोबर खेळण्यात गेला.\nमग आली नागपंचमी. त्यादिवशी त्याला घरी आणताना पाहिले तर स्वारी सारखी हात पसरून बघत होती. नीट निरखून पहिले तर त्याचे इवलूसे हात मेंदीने रंगलेले.. मुलांना पावसाळा, त्यात येणारे सण, नवजीवीत होणारी जीवसृष्टी यांची ओळख करून देण्याचा किती सुंदर मार्ग आहे न हा\nगेल्या आठवड्यात गम्मतच झाली. day-care मधून बाहेर पडताना अरीनच्या हातात एक थर्माकोलचा छान रंगवलेला कप होता. त्यात त्याने मेथीच्या बिया पेरल्या होत्या. 'आई, हि बघ माझी activity' - तो उत्साहात सांगत होता. गेला आठवडाभर आम्ही दोघे त्या मेथ्याना पाणी घालत आहोत. आता त्या कपातून मेथीची कोवळी पाने डोकावतायत.\nहा सगळा किस्सा मी माझ्या मैत्रिणीला सांगत होते तर ती उत्स्फूर्तपणे म्हणाली - अरे वाह, तेरे बेटे कि पेहेली कमाई अब उसे मेथीकी सब्जी खिलाना..\nछोटेसेच वाक्य, पण माझ्या मनात रुतून बसले. वाटले, खरच सर्वच कमाई काही पैशात नाही मोजता येत. ती मेथीचे दाणे टाकताना वाटलेली उत्सुकता, त्यांना रोज पाणी देताना येणारी मजा आणि आता कोवळी हिरवाई बघताना मुलाच्या चेहेऱ्यावर दाटलेला निरागस आनंद - हि सर्व कमाईच नव्हे काय त्याची आणि माझीही कधीही न संपणारी ....\nपुण्यनगरीतील वाहतूकव्यवस्था आणि वाहनांवरील साहित्यसंपदा: एक अभ्यासपूर्ण विवेचन \nनमस्कार, सुमारे दशकभर पुण्यात राहिल्यावर या नगरीच्या विद्वत्तेचा आम्हाला स्पर्श झाला नसता तरच नवल. त्यामुळे झालेय काय, कोणत्याही गोष्टीची...\nपुण्यनगरीतील वाहतूकव्यवस्था आणि वाहनांवरील साहित्यसंपदा: एक अभ्यासपूर्ण विवेचन \nनमस्कार, सुमारे दशकभर पुण्यात राहिल्यावर या नगरीच्या विद्वत्तेचा आम्हाला स्पर्श झाला नसता तरच नवल. त्यामुळे झालेय काय, कोणत्याही गोष्टीची...\nनमस्कार वाचकहो, बऱ्याच दिवसात काही लिहिलेच नव्हते. विषय सुचत बरेचसे, पण ते तसेच विरून जात. मुलाची नवीन शाळा, अहोंचे इथे नसणे, होणारी धावप...\nभारत माझा देश आहे…\nनमस्कार, सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप शुभेच्छा. गेल्या शुक्रवारी \"एअरलिफ्ट\" बघायला गेलो होतो. सुन्दर… निव्वळ अप्रतिम… ...\nवय वर्षे तीन आणि पहिली कमाई\nचटकदार झुणका.. पण जरा हटके :)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/460941", "date_download": "2018-10-20T01:01:42Z", "digest": "sha1:JQREIHS7C7JN7KRR7CIZXIAKTJBBLTKS", "length": 5458, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "भाजपने युपीत मुस्लिम उमेदवार द्यायला हवे होते :मुक्तार अब्बास नक्वी - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » leadingnews » भाजपने युपीत मुस्लिम उमेदवार द्यायला हवे होते :मुक्तार अब्बास नक्वी\nभाजपने युपीत मुस्लिम उमेदवार द्यायला हवे होते :मुक्तार अब्बास नक्वी\nऑनलाईन टीम / नवी दिल्ली :\nउत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी सर्वच पक्षांनी पयत्नांची शिकस्त चालवली आहे. याचदरम्यान जात, धर्मावरील राजकारणाके पुन्हा एकदा वेग घेतल्याचे दिसत आहे. नुकताच केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी भाजपने यूपीत एकही मुस्लिम उमेदवाराश विधानसभेचे तिकिट नसल्याबद्दल खंत व्यक्त केली होती. त्यानंतर आता केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनीही उडी घेतली असून यूपीत भाजपने मुस्लिमांना उमेदवारी दिली असती तर चांगले झाले असते, असे त्यांनी म्हटले आहे.\nभाजप समाजातील सर्व वर्गंना बरोबर घेऊन जाण्यावर विश्वास ठेवते. पक्ष सत्तेवर आल्यानंतर मुस्लिम समुदायाला याची भरपाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. तिकिट वाटपाबाबत बोलायचे म्हटले तर मुस्लिमांना उमेदवारी दिली असती तर परिस्थिती चांगली राहिली असती. सरकार सत्तेवर आल्यानंतर आम्ही यांच्या अडचणी दूर करू आणि त्यांना भरपाईही देऊ, असेही ते म्हणाले.\nनिवडणुकांपूर्वी दिलेली आश्वासने पाळणे बंधनकारक असावे : सरन्यायाधीश\n‘आदर्श’ इमारत घोटाळा ; दोन माजी लष्करप्रमुखांचा समावेश असल्याचे उघड\n…म्हणून तंत्रशिक्षण दूरस्थ पद्धतीने नको ; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश\nनिवडणूक यंत्रणा भ्रष्ट झाल्या आहेत :उद्धव ठाकरेंचा आरोप\nआजचे भविष्य शनिवार दि. 20 ऑक्टोबर 2018\nक्लीनर मानेचा खून गळा आवळून\nसाडेपाच लाखाची दारू जप्त\nसंशोधकांनी अनुभवली ‘तिलारी’ची समृद्धी\nनिरवडेत वीज पडून तरुण ठार\nप्रचंड गडगडाटाने कुडाळ हादरले\nमालवणात ‘स्वस्थ भारत’ सायकल रॅलीचे स्वागत\nकुडाळला कीर्तन महोत्सवास प्रारंभ\nआश्वासनांच्या कात्रणांचे लवकरच प्रदर्शन\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A4%B2-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A4/", "date_download": "2018-10-19T23:44:06Z", "digest": "sha1:LRBNNCLK7MCFHLXLSOPMWBK5N2YBZKIF", "length": 9665, "nlines": 129, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सकल मराठा समाजाचा बारामतीत ठिय्या | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nसकल मराठा समाजाचा बारामतीत ठिय्या\nबारामती – मराठा आरक्षणासह इतर प्रलंबित मागण्यांसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने शहरात आठवडाभराच्या ठिय्या आंदोलनास आज (गुरुवारी) प्रारंभ झाला. नगरपालिकेसमोर तीन हत्ती चौकात आज मराठा बांधवांनी सकाळी दहा पासूनच हजेरी लावत या आंदोलनात सहभाग नोंदविला. हे आंदोलन तालुक्‍यात रविवार (दि. 5) सोडून बुधवार (दि. 8) पर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी होणार आहे. हे आंदोलन शांततामय मार्गाने होणार असून याचा कोणालाही त्रास होणार नाही. असे आयोजकांनी सांगितले आहे. या आंदोलनाच्या निमित्ताने बारामती शहरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्ता ठेवण्यात आहे. तीन हत्ती चौक ते भिगवण चौक हा मुख्य रहदारीचा रस्ता दोन्ही बाजूंनी पोलिसांनी आडवला आहे. व वाहतूकीसाठी बंदही ठेवण्यात आलेला आहे.\nया आंदोलनाची आचार संहिता जाहिर करण्यात आलेली आहे. आंदोलन पूर्णपणे शांततेत केले जाईल. गावाच्या ठिकाणावरुन आंदोलन स्थळी येताना शिस्तीमध्ये यावे. स्वत:ची व इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. ठरलेल ठिकाण सोडून इतरत्र फिरु नये व अफवांवर विश्‍वास ठेवू नये. ठिया आंदोलनाच्या ठिकाणी इतर समाजबांधवांचा पाठिंबा तोडी अथवा लिखित स्वरुपात स्विकारला जाणार नाही. आंदोलनाच्या ठिकाणी एखादी संशयास्पद व्यक्ति आढळल्यास त्वरीत प्रशासनाला कळविण्यात येईल. कोणत्याही प्रकारची जातीवाचक टिपण्णी होणार नाही व आंदोलन बदनाम होणार नाही याची खबरदारी सर्वानी घेणे आवश्‍यक आहे. अशा महत्त्वपूर्ण सूचना आंदोलकांनी मोठ्या फलकाद्वारे मंडपस्थळी लावल्या आहेत.\nया ठिकाणी होणार ठिय्या आंदोलन\nशुक्रवारी (दि. 3) : मेडद, नेपतवळण, कऱ्हावागज, भिलारवाडी, जळगाव सुपे, जळगाव कप, सायंबाची वाडी,लोणीभापकर, मासाळवाडी, तरडोली, माळवाडी, काऱ्हाटी, बाभुर्डी, शेरेवाडी, काळखैरेवाडी, पानसरेवाडी, सुपे, खंडूखैरेवाडी, भोंडवडेवाडी, कुतवळवाडी, वढाणे आंबी खुर्द, मोरगाव, जोगवडी. शनिवारी (दि. 4) : आंदोबावाडी, पाहुणेवाडी, खांडज, माळेगाव कारखाना, घोरपडे वस्ती, शिरवली, सांगवी, कांबळेश्‍वर, शिरष्णे, पिंपळेवाडी, पंधारवाडी. सोमवारी (दि. 6) : माळेगाव बुद्रुक, माळेगाव खुर्द, पणदरे, सोनकसवाडी, ढाकाळे, पवईमाळ, मानाप्पावस्ती, धुमाळवाडी, लाटे, माळवाडी, बजरंगवाडी, मुरुम, होळ, कोऱ्हाळे, वडगाव निंबाळकर, मुढाळे, खांमगळवाडी, चौधरवाडी, होळ. मंगळवारी (दि. 7) : बऱ्हाणपूर, अंजनगाव, उंडवडी कडेपठार, सावंतवाडी, गोजूबावी, जराडवाडी, पारवडी, देऊळगाव रसाळ, शिर्सुफळ, कटफळ, वंजारवाडी, सावळ. बुधवारी (दि. 80 : गुणवडी, पिंपळी, बांदलवाडी, लिमटेक, काटेवाडी, ढेकळवाडी, कन्हेरी, झारगडवाडी, सोनगाव, डोर्लेवाडी, गोखळी, मेखळी, घाडगेवाडी.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleरिक्षातून आलेल्यांनी मोबाइल हिसकावला\nNext articleफ्लॅटवर लोनच्या देण्याच्या बहाण्याने 1 लाख 15 हजार रुपयांची फसवणूक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/diabetics-precautions-foot-care/", "date_download": "2018-10-20T00:44:48Z", "digest": "sha1:3BOQXKYIGC7I5DNM7LFSF7ZWEOBI5ZIM", "length": 10210, "nlines": 150, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मधुमेहात घ्या पायांची काळजी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमधुमेहात घ्या पायांची काळजी\nमधुमेह म्हणजे डायबेटीसची वाढती व्याप्ती हा चिंतेचा विषय होत चालला आहे. (खपींशीपरींळेपरश्र ऊळरलशींशी ऋशवशीरींळेप) च्या आकडेवारीनुसार भारतात सुमारे 6 कोटी 50 लाख डायबेटीसचे पेशंट आहेत. डायबेटीसमुळे अनेक गुंतागुंतीचे विकार होऊ शकतात. यात हृदयविकार, पॅरालिसीस, किडनीचे विकार हे होण्याचा संभव असतो. पण यातीलही सर्वात धोकादायक गुंतागुंत म्हणजे डायबेटीक फूट.\nपायाच्या नसा आणि रक्तवाहिन्यांवर डायबेटीसमुळे आघात होतो. नसा खराब झाल्याने उद्भवणाऱ्या विकाराला न्यूरोपॅथी म्हणतात. पायात रक्तप्रवाह कमी झाल्याने पायाच्या संवेदना कमी होत जातात. त्यामुळे पायाला जखम झाल्यास वेदना होत नाहीत. सहसा पायाच्या छोट्या जखमांकडे दुर्लक्ष करण्याकडे अनेकांचा कल असतो. परंतु, डायबेटीक पेशंटच्या बाबतीत हे दुर्लक्ष जीवघेणे होऊ शकते. अशा जखमा चिघळण्याने पायाला गॅंगरीन होण्याची शक्‍यता असते. तसेच, रक्तप्रवाह कमी झाल्याने पेरीफेरल आर्ट्रियल डिसीज होण्याचा संभव असतो. गॅंगरीनचे प्रमाण वाढल्यास पाय कापावा (रार्िीींरींळेप) लागतो.\nडायबेटीसच्या पेशंटमध्ये पायाचे विकार होण्याची शक्‍यता ही इतरांच्या मानाने 25पट जास्त असते. जगभरात जितकी पाय कापण्याची ऑपरेशन्स होतात, त्यातील 50 ते 75 टक्के पेशंट डायबेटीक असतात. पाय कापण्यात आलेल्या पेशंटपैकी 85 टक्के पेशंटांमध्ये अशा जखमांची सुरूवात एखाद्या लहान जखमेपासून होते. दरवर्षी भारतात 50 हजारांहून अधिक पाय कापावे लागतात.\nडायबेटीसमध्ये पायाला एखादी लहानशी जखम झाली आहे असे वाटते, परंतु प्रत्यक्षात ही प्रत्यक्षात हिमनगासारखी असते. जखमेचा थोडा भाग डोळ्यांना दिसतो. परंतु, जखम आत खोल पसरलेली असते. त्यामुळे त्यावर औषधोपचार करणे अवघड जाते. कधी-कधी वारंवार ऑपरेशन करून खराब झालेले स्नायू व पू बाहेर काढावा लागतो. त्यासाठी रोज ड्रेसिंग करावे लागते. जखम खूप गुंतागुंतीची असल्यास हॉस्पिटलमध्ये राहावे लागते. इतके करूनही जखमेचा प्रसार आटोक्‍यात आला नाही तर पाय कापणे हा एकमेव पर्याय हाती उरतो. पेशंटचा जीव वाचवण्यासाठी डॉक्‍टरांना हा निर्णय घ्यावा लागतो.\nअशी परिस्थिती येऊ नये यासाठी डायबेटिक पेशंटांनी नेहमी सावध राहणे आवश्‍यक आहे. रक्तशर्करा नियंत्रित ठेवण्याबरोबर पायाची वेळोवेळी तपासणी करणे गरजेचे आहे.\nपुढील काही बाबींकडे लक्ष द्या\nअनवाणी चालू नका (घरातही)\nमोज्याशिवाय बूट वापरू नका\nघट्ट पादत्राणे वापरणे कटाक्षाने टाळा\nपायाला भोवरी झाल्यास स्वतः कापण्याचा किंवा काही रसायन लावून काढण्याचा प्रयत्न करू नका\nमसाज किंवा गरम पाण्याचा शेक टाळा\nसिगरेट, दारू, तंबाखू यांची व्यसने टाळा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleकोयाळी पुनर्वसन शाळेचे गुणवत्ता यादीत यश\nNext articleआजारी हरीण वनखात्याच्या ताब्यात\nजागतिक आहार दिनाचे महत्व (भाग ३)\nजागतिक आहार दिनाचे महत्व (भाग २)\nगर्भवती स्त्रियांमधील वाढते वजन\nजागतिक आहार दिनाचे महत्व\nपरवडण्याजोगे अौषधोपचार (भाग 3)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/niall-obrien-announces-retirement/", "date_download": "2018-10-20T00:32:40Z", "digest": "sha1:AB7WF3PBSVGG4M4CVGGMQUBTRCBGY7L3", "length": 9100, "nlines": 68, "source_domain": "mahasports.co.in", "title": "१६ वर्षांच्या कारकिर्दीनंतर आयर्लंडच्या या दिग्गज खेळाडूची क्रिकेटमधून निवृत्ती", "raw_content": "\n१६ वर्षांच्या कारकिर्दीनंतर आयर्लंडच्या या दिग्गज खेळाडूची क्रिकेटमधून निवृत्ती\n१६ वर्षांच्या कारकिर्दीनंतर आयर्लंडच्या या दिग्गज खेळाडूची क्रिकेटमधून निवृत्ती\nआयर्लंडचा 36 वर्षीय क्रिकेटपटू नाइल ओब्रायनने शुक्रवारी आंतरराष्ट्रीय आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.\nत्याने 2002 मध्ये डेन्मार्क विरुद्ध आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. तो कारकिर्दीत आयर्लंडकडून 216 सामन्यात खेळला आहे. तसेच तो आयर्लंडचा सर्वाधिक विकेट घेणारा यष्टीरक्षक आहे. त्याने यष्टीमागे 241 विकेट घेतल्या आहेत.\nत्याचबरोबर यावर्षी मे महिन्यात आयर्लंडने खेळलेल्या पहिल्या कसोटी सामन्यातही त्याचा समावेश होता. हा सामना पाकिस्तान विरुद्ध झाला होता.\nतसेच त्याने 2007 च्या विश्वचषकात पाकिस्तान विरुद्ध मिळवलेल्या विजयी सामन्यात 72 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली होती. त्यामुळे त्याने त्याच्या जर्सीचा क्रमांकही 72 असा निवडला होता.\nनाईल हा कौंटी क्रिकेटमध्ये केंट, नॉर्थम्प्टनशायर आणि लीसस्टरशायर या संघांकडून खेळला आहे. त्याच्या निवृत्तीनंतर नाईल म्हणाला, “माझ्यासाठी आंतरराष्ट्रीय आणि व्यावसायिक क्रिकेटमधून निवृत्ती घेणे कठीण होते.”\n“मला 16 वर्ष माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करता आल्याने मी खूप नशीबवान आहे. या वर्षात अनेक चढ-उतार आले. पण याकडे हास्य आणि आनंदी होऊन मी पाहत आहे.”\nनाइल आणि त्याचा भाऊ केविन ओब्रायन हे दोघेही आयर्लंडसाठी क्रिकेट खेळले आहेत. त्यांच्याबद्दल बोलताना क्रिकेट आयर्लंडचे अध्यक्ष रिचर्ड होल्ड्सवर्थ म्हणाले ओब्रायन हे आयर्लंड क्रिकेट मोठे होण्याचे प्रतीक आहेत.\nतसेच त्यांनी 2007 विश्वचषकातील पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात केलेल्या नाइलच्या खेळीचे कौतुक केले आहे. त्याचबरोबर त्याला त्याने मिळवलेल्या यशाचा अभिमान वाटायला हवा असेही ते म्हणाले आहेत.\nआयसीसीने पहिल्यांदाच जाहिर केली महिलांची टी२० क्रमवारी; भारतीय संघ आहे या स्थानावर\nवानखेडे ऐवजी या मैदानावर होणार भारत विरुद्ध विंडिज चौथा वनडे सामना\nवेगाचा बादशहा उसेन बोल्टची फुटबॉलमध्येही चमकदार कामगिरी\nISL 2018: मोसमातील पहिल्या महाराष्ट्र डर्बीत मुंबईविरुद्ध पुणे सिटीचा पराभव\nनेमार ज्युनियरने मोडला पेलेंचा हा विक्रम\nVideo: या कामगिरीमुळे रोहित शर्माने पृथ्वी शॉला मिठीच मारली\nऑस्ट्रेलिया पहिल्यांदाच खेळणार या संघाविरुद्ध टी २० सामना\nVideo: तीन दिवसांत क्रिकेटमध्ये झाले तीन विचित्र धावबाद\nटाॅप ३- आज प्रो कबड्डीत होणार हे तीन मोठे पराक्रम\nISL 2018: भेदक मार्सेलिनोच्या पुनरागमनाचे पुणे सिटीला वेध\nएचसीएल आशियाई टेनिस अजिंक्यपद २०१८ स्पर्धेत अव्वल व आंतरराष्ट्रीय खेळाडू झुंजणार\nअखिल भारतीय सुपर सिरीज् टेनिस स्पर्धेत पुण्याच्या राधिका महाजनला दुहेरी मुकुट\nISL 2018: चेन्नईने केली पराभवाची हॅट्ट्रीक\nसलग दुसऱ्या दिवशी क्रिकेटमध्ये ‘कहर’, विचित्र रनआऊटची मालिका सुरुच\nझी महाराष्ट्र कुस्ती दंगलमध्ये ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी खेळणार या टीमकडून\nनागराज मंजूळे आता कुस्तीच्या मैदानात, विकत घेतली झी महाराष्ट्र कुस्ती दंगलमधील ही टीम\nटाॅप ३- प्रो कबड्डीच्या ६व्या हंगामात ५०पेक्षा जास्त गुण घेणारे ३ खेळाडू\nटीम इंडीयाने गाठली आहे या पाच देशांविरुद्ध वनडे सामन्यांची शंभरी\nक्रिकेटपटू दिपक चहरच्या घरी चोरीचा प्रयत्न करणाऱ्या सहा जणांना अटक\nविराटने डिजाईन केलेल्या शूजची अशी आहे किमंत\nपुण्यात होणाऱ्या कबड्डी, क्रिकेट सामन्यांचे असे आहेत तिकीट दर\nभारत-विंडीज यांच्यातील चौथ्या वनडेच्या तिकीट विक्रीला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार\nकपिल देव, अनिल कुंबळेला मागे टाकत रविंद्र जडेजा करणार मोठा पराक्रम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/node/81560", "date_download": "2018-10-20T00:28:06Z", "digest": "sha1:53TZLTKFPPMJ3SYNJSRNTQ4XTOYFATWS", "length": 8240, "nlines": 157, "source_domain": "www.esakal.com", "title": "pimpri pune news zp school hinjewadi student ना पाटी ना खडू हाती पोछा नि झाडू | eSakal", "raw_content": "\nना पाटी ना खडू हाती पोछा नि झाडू\nगुरुवार, 9 नोव्हेंबर 2017\nप्राथमिक शाळेच्या मुलांकडून फरशी पुसणे, पाणी भरणे , झाडू मारणे, भिंती-छपराला रंगवणे, हि व इतर सर्व कामे ज़िल्हा परिषद प्राथमिक शाळा हिंजवडीमध्ये धक्कादायकपणे सकाळ प्रतिनिधींनी भेट दिल्यावर आढळून आले. जिल्हा परिषदेकडून सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती होत नसल्याने, हि सर्व कामे शाळेतील मुलांकडूनच करून घ्यावे लागते असे स्पष्टीकरण देण्यात आले. माहिती-तंत्रज्ञानासाठी जगभरात प्रसिद्ध असलेल्या हिंजवडीतील हे विरोधाभास चित्रांची झलक टिपली आहे सकाळचे छायाचित्रकार संतोष हांडे यांनी.\nप्राथमिक शाळेच्या मुलांकडून फरशी पुसणे, पाणी भरणे , झाडू मारणे, भिंती-छपराला रंगवणे, हि व इतर सर्व कामे ज़िल्हा परिषद प्राथमिक शाळा हिंजवडीमध्ये धक्कादायकपणे सकाळ प्रतिनिधींनी भेट दिल्यावर आढळून आले. जिल्हा परिषदेकडून सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती होत नसल्याने, हि सर्व कामे शाळेतील मुलांकडूनच करून घ्यावे लागते असे स्पष्टीकरण देण्यात आले. माहिती-तंत्रज्ञानासाठी जगभरात प्रसिद्ध असलेल्या हिंजवडीतील हे विरोधाभास चित्रांची झलक टिपली आहे सकाळचे छायाचित्रकार संतोष हांडे यांनी.\nअखिल भारतीय विद्यार्थी परिषद\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://berartimes.com/?m=201511", "date_download": "2018-10-20T00:05:34Z", "digest": "sha1:ZSRVLL7D6BWWRGGCVQEWSJCNKYTKPKDB", "length": 17946, "nlines": 175, "source_domain": "berartimes.com", "title": "November 2015 - Berar Times | Berar Times", "raw_content": "\nबुद्ध भूमि उमरी कटंगी में हुआ अंतरराष्ट्रीय बौद्ध मैत्री सम्मेलन# #अजीत जोगी नहीं लड़ेंगे चुनाव# #गडचिरोलीतील गोवारी समाज आंदोलनाला खा.नेतेंची भेट# #बेशिस्त वाहन पार्किंगवर होणार कारवाई निवारण कक्षाला माहिती देण्याचे आवाहन# #अवैैध वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परने उडवले शेतकऱ्याला# #न्यायालयाच्या निर्णयाची अमंलबजावणी करा- गोवारी समाजाची मागणी# #अवैध लोहखनीज उत्खनन विरुद्ध वनविभागाची कार्यवाही तीन ट्रक जप्त# #बालवाडी कर्मचारीओंका 20 अक्तूंबर को सम्मेलंन# #अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट शनिवार व रविवारला गोंदियात# #पुलवामामध्ये जवानांवर दहशतवादी हल्ला, 7 जवान जखमी\nपुर्व विदर्भातील लोकप्रिय ईपेपर\nओबीसी संघर्ष समिती घालणार सामाजिक न्यायमंत्र्यांना घेराव\n१० डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन गोंदिया :दि.२९ : सर्वाधिक संख्याबळ असलेल्या ओबीसी समुदायावर शासनाची वक्रदृष्टी आहे. परिणामी ओबीसींच्या शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक समस्या जटील झाल्या आहेत. अनेकदा निवेदन\nवर्ष झाले तरी, सामाजीक न्याय मंत्र्याच्या आश्वासनाची पूर्तता नाही\nअपंग दिनानिमित्त आमगांव येथे जिल्हस्तरीय अपंग मेळावा व युवक -युवती परिचय मेळावा गोंदिया:दि.२९ -जिल्ह्यातील अग बांधवांसाठी सक्रीयतेने कार्य करणारी अपंग कल्याणकारी संघटनेच्या वतीने येत्या ३ डिसेंबरला जागतिक अपंग दिनाच्या निमित्ताने जिल्ह्यातील\nनक्षलग्रस्त भागातील जेठभावडा शाळा झाली ‘आयएसओ‘\nशंभर टक्के आदिवासींचे गाव : विविध उपक्रमांची दखल ; पवनचक्की, सौरउर्जेचा वापर गोंदिया,दि.२९ : देवरी तालुक्यातील जेठभावडा हे शंभर टक्के आदिवासी वस्तीचे गाव. या गावातील नागरिकांमध्ये शिक्षणाप्रती रुची निर्माण करण्यात\nसुभाष हायस्कुल डोंगरगाव येथे ‘संविधान दिवस‘साजरा\nदेवरी,दि.२९-येथून जवळच असलेल्या सुभाष हायस्कुल डोंगरगाव येथे ‘संविधान दिवस‘साजरा करण्यात आला. डोंगरगाव-नवाटोला-सावली या गावात प्रभातफेरी काढुन उद् घोषांच्या माध्यमातून संविधानाबद्दल जनजागृती करण्यात आली.त्यानंतर शाळेत मार्गदर्शनाचा कार्यक्रम घेण्यात आला. अध्यक्षस्थानी\nकृषी सहायकाने लाखोंची औषधी जंगल शिवारात फेकली\nअर्जुनी-मोरगाव,दि.29- तालुक्याअंतर्गत येणाऱ्या अररतोडी/परसटोला येथे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत शासनाच्या कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना मिरची व भाजीपाला पिकावर फवारण्यासाठी वाटप करण्यात येणारी लाखो रुपयांची औषधी शेतकऱ्यांना वाटप न करता कृषी सहायक\nनागपूर महापालिकेचे वाहतूक धोरण ‘नंबर 1’\nनागपूर दि. २८: नागपूर महापालिकेने दिल्लीत अर्बन मोबिलिटी प्रदर्शनात सादर केलेल्या वाहतूक धोरणाला पहिला क्रमांक मिळाला. ग्रीन बसवर आधारित धोरणाचे सादरीकरण आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज केंद्रीय नगर विकास विभागातील\nखंडणी मागणाऱ्या तोतया नक्षल्यास अटक\nगडचिरोली, :दि.२८: नक्षलवादी असल्याचे सांगून दारुविक्रेत्यांकडून खंडणी मागण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका तोतयास मरपल्ली पोलिसांनी अटक केली आहे. शत्रू दुर्गम असे या तोतयाचे नाव असून, तो मरपल्ली येथील रहिवासी आहे. त्याचे\nआर्णी-केळापूरचे भाजपा आ. राजू तोडसाम यांना तीन महिने कारावासाची शिक्षा\nयवतमाळ :दि. २८ : : वीज वितरण कंपनीच्या लेखा सहायकाला शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी आर्णी-केळापूरचे भाजपा आ. राजू तोडसाम यांना येथील तिसरे सहदिवाणी न्यायाधीश एच.ए. वाणी यांनी तीन महिने कारावासाची\nवाशिम पंचायत समितीतील १५ कर्मचा-यांची दांडी\nवाशिम : पंचायत समितीमध्ये अधिकारी व कर्मचारी हजरच राहत नसल्याच्या प्राप्त तक्रारीवरुन सभापती व सदस्यांनी अचानक भेट दिली असता, तब्बल १५ कर्मचारी गैरहजर आढळून आल्याचे २७ नोव्हेंबर रोजी उघडकीस आले.\nनागरिक करणार पोलीस मित्रांचे काम\nगोंदिया दि. २८:: पोलिसांवर दिवसेंदिवस वाढत्या कामाचा ताण लक्षात घेत पोलिसांच्या मदतीसाठी आता पोलीस मित्र ही संकल्पना राबविण्याचा निर्णय पोलिस महासंचालक प्रविण दीक्षित यांनी घेतला आहे. पोलिसांच्या मदतीसाठी आता नागरिक\nबुद्ध भूमि उमरी कटंगी में हुआ अंतरराष्ट्रीय बौद्ध मैत्री सम्मेलन\n बौद्ध संगठन को भीमराव आंबेडकर द्वारा शुरू किया गया इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी\nअजीत जोगी नहीं लड़ेंगे चुनाव\nरायपुर.19 अक्तुंबर(विशेष सवांददाता) छत्तीसगढ़ की राजनीति में शुक्रवार को अहम मोड़ आ गया है मुख्यमंत्री डॉ. रमन सिंह के खिलाफ चुनाव लड़ने की घोषणा करने वाले पूर्व Read More »\nगडचिरोलीतील गोवारी समाज आंदोलनाला खा.नेतेंची भेट\nगडचिरोली(अशोक दुर्गम) दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी Read More »\nबेशिस्त वाहन पार्किंगवर होणार कारवाई निवारण कक्षाला माहिती देण्याचे आवाहन\nवाशिम, दि. १९ : जिल्ह्यात पार्किंग झोन व्यतिरिक्त अन्य ठिकाणी पार्क केलेली वाहने, रस्त्यावर सोडून गेलेल्या वाहनांवर तात्काळ करावी करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी निवारण कक्षाची स्थापना केली Read More »\nन्यायालयाच्या निर्णयाची अमंलबजावणी करा- गोवारी समाजाची मागणी\nगोंदिया दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी समाजाला Read More »\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र .\nबुद्ध भूमि उमरी कटंगी में हुआ अंतरराष्ट्रीय बौद्ध मैत्री सम्मेलन\n बौद्ध संगठन को भीमराव आंबेडकर द्वारा शुरू किया गया इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी\nअजीत जोगी नहीं लड़ेंगे चुनाव\nरायपुर.19 अक्तुंबर(विशेष सवांददाता) छत्तीसगढ़ की राजनीति में शुक्रवार को अहम मोड़ आ गया है मुख्यमंत्री डॉ. रमन सिंह के खिलाफ चुनाव लड़ने की घोषणा करने वाले पूर्व Read More »\nगडचिरोलीतील गोवारी समाज आंदोलनाला खा.नेतेंची भेट\nगडचिरोली(अशोक दुर्गम) दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी Read More »\nबेशिस्त वाहन पार्किंगवर होणार कारवाई निवारण कक्षाला माहिती देण्याचे आवाहन\nवाशिम, दि. १९ : जिल्ह्यात पार्किंग झोन व्यतिरिक्त अन्य ठिकाणी पार्क केलेली वाहने, रस्त्यावर सोडून गेलेल्या वाहनांवर तात्काळ करावी करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी निवारण कक्षाची स्थापना केली Read More »\nन्यायालयाच्या निर्णयाची अमंलबजावणी करा- गोवारी समाजाची मागणी\nगोंदिया दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी समाजाला Read More »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/bollywood-gossips-marathi/salman-khan-without-sex-116121400017_1.html", "date_download": "2018-10-20T01:02:57Z", "digest": "sha1:HNDQK3OJSMOYXQZO46YCFFGEFFO3TV27", "length": 9649, "nlines": 115, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "सेक्सशिवाय एक महिनाही राहू शकतं नाही सलमान | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 20 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nसेक्सशिवाय एक महिनाही राहू शकतं नाही सलमान\nआपल्या प्रोफेशनल लाईफपेक्षा पर्सनल लाईफमुळे चर्चेत असणार्‍या सलमान खानबद्दल त्याच्या भावाने असा खुलासा केला आहे ज्याने आपण हैराण व्हाल. साधारणपणे सलमान म्हणत आला आहे की तो व्हर्जिन आहे आणि त्याच्या याच वक्तव्यावर अरबाजने अशी गोष्ट लीक केली जे ऐकून आश्चर्य वाटेल.\nअरबाजने म्हटले की सलमान सेक्स आणि जिम केल्याविना महिनाभरही जगू शकत नाही. अरबाजने करण जोहरच्या कॉफी विद करण शो मध्ये ही गोष्ट उघडकीस आणली. यावेळी शो चा 100 वा एपिसोड होता आणि करणने तिघं भाऊ- सलमान, अरबाज आणि सोहेल खानला आमंत्रित केले होते. शोमध्ये सलमान पर्सनल आणि रिलेशनशिपसंबंधी प्रश्न टाळत होता परंतू अरबाजने खूप खुलासे केले.\nएका रॅपिड फायर राउंडमध्ये करणने जेव्हा भावंडांना विचारले की इंडस्ट्रीमध्ये कोणता असा ‍हिरो आहे जो सेक्स आणि जिम केल्याविना एका महिन्यापर्यंतही राहू शकत नाही, तर प्रश्न संपल्याबरोबर अरबाजच्या तोंडून सलमानचे नाव निघाले. यावर सलमान चकित झाला आणि त्याचे एक्सप्रेशन पाहण्यासारखे होते.\nतसं हेही असू शकतं की अरबाजने ही गोष्ट मजाकीत म्हटली असेल पण यानंतर तिघं भाऊ जोरजोराने हसू लागले.\nनंतर करणने विचारले की इंडस्ट्रीत अशी कोणती हिरॉईन आहे जी बोलल्याशिवाय राहू शकत नाही तर सलमानने कंगना राणावतचे नाव घेतले आणि गॉसिप क्वीन म्हणून करीना कपूर खानचे नाव समोर आले.\nघटस्फोटानंतर लिव्ह-इनमध्ये राहण्याच्या तयारीत करिश्मा कपूर\nलहान असताना माझाही ‍विनयभंग झाला होता- सोनम\nयुनिसेफ की वैश्विक सद्भावना राजदूत बनली प्रियंका चोप्रा\nमहादेवाच्या रूपात राजकुमार राव\nकूली शिवाजी राव बनला रजनीकांत, नरेंद्र मोदी यांनी दिली वाढदिवसाची शुभेच्छा\nयावर अधिक वाचा :\nसेक्सशिवाय एक महिनाही राहू शकतं नाही सलमान\n.आपली एकी टिकवून ठेवा........\nमी जर तुम्हाला एक सफरचंद दिला तर तुम्ही ते आवडी ने खाल. ते संपल्यावर लगेच दुसरे दिले तर ...\nडिजिटल दुनियेवर दीपिका आणि सलमानचीच सत्ता\nदीपिका पदुकोण आणि सलमान खानचीच 2017-18 साली डिजिटल दुनियेवर सत्ता होती, हे नुकतेच समोर ...\nऐकल का, प्रियांकाच्या लग्नाची तारीख ठरली\nबॉलिवूड अभिनेत्री प्रियांका आणि अमेरिकन गायक निक जोनास यांच्या लग्नाची तारीख अखेर पक्की ...\nकाजोलच्या मुलांनाच आवडतनाहीत तिचे चित्रपट\nअलीकडेच बॉलिवूड अभिनेत्री काजोलचा 'हेलिकॉप्टर ईला' हा चित्रपट रिलीज झाला. प्रेक्षकांचा ...\nलोकप्रिय गाण्यावर सोनाक्षी थिरकणार\nबॉलिवूडची दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हाने आपल्या अभिनय व डान्स कौशल्याने प्रेक्षकांच्या मनात ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/rahata-walking-journey-for-rain-408086-2/", "date_download": "2018-10-20T00:06:04Z", "digest": "sha1:VDDS5VTEF6E4FIEARHOKYJ5ZW5SWZOTU", "length": 7902, "nlines": 138, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पावसासाठी ७५० किमी प्रवास | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपावसासाठी ७५० किमी प्रवास\nपाऊस पडावा म्हणून बिरोबाला पायी दिंडीने साकडे घालणार\nराहाता – पाऊस पडावा, म्हणून कर्नाटक राज्यातील घोडेगिरी येथील बिरोबा देवाला साकडे घालण्यासाठी शिर्डी व परिसरातील शंभर ते सव्वाशे धनगर समाजातील ज्येष्ठ मंडळी पायी दिंडीने निघाले आहेत. दरम्यान, तालुक्‍यासह राज्यात पावसाने दडी मारल्याने राहाता तालुक्‍यातील धनगर बांधवांनी धोतर, बंडी, पागोटे, खांद्यावर घोंगडी व हातात वेळूची काठी असा पारंपारीक वेष परिधान केलेल्या या मंडळींच्या दिंडीने लोकांचे लक्ष वेधून घेतले.\nसंपूर्ण राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. बळीराजा हवालदिल झाला असून पाऊस पडण्याची वाट तो पाहत आहे. शेतातील उभी पिके पाण्याअभावी जळून चालली. या कठीण परिस्थितीतून देवच वाचवू शकतो. आमचा आमच्या देवावर भरोसा आहे. त्याला साकडे घातले की सार काही आमदानी होईल, असे मत या दिंडीतील 70 वर्षीय चांगदेव बनकर यांनी व्यक्‍त केले. शिर्डी, अहमदनगर, दौंड, बारामती, फलटण, दहिवडी, विटा, तासगांव, खुडशी, चिंचोली, मायाक्का व घोडेगिरी असा 750 किलोमीटरचा प्रवास पंधरा दिवसाचा आहे.\nदेवावर हवाला ठेवून ते निघाले आहेत. या दिंडीचे जागोजागी स्वागत केले जाते. चहा-पाणी व जेवनाची व्यवस्था केली जाते. कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही. तेथे पोहचल्यावर देवाजवळ ढफांचा खेळ व गजनृत्य करुन देवाला साकडे घालून पाऊस पडू दे, म्हणून प्रार्थना केली जाईल. तेथे मुक्काम करुन नंतर माघारी येणार, असे असल्याचे चांगदेव बनकर यांनी सांगितले.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleकिरकोळ वादातून सासूची निर्घृण हत्या\nNext articleजप्त स्फोटके मराठा मोर्चात घातपातासाठी होती – जितेंद्र आव्हाड\nजामखेडमध्ये वीस फूट रावणाचे दहन\nनगरमध्ये प्रथमच पं.विश्‍वमोहन भट यांचे मोहनवीणा वादन\nकर्जतमधील पिंपळवाडी तीन दिवसांपासून अंधारात\nसमता परिषदेच्या वतीने रक्तदान शिबिर\nपाण्याची टाकी बनली शोभेची वास्तू\nआशियायी कुस्ती स्पर्धेत ‘भाग्यश्री फंड’ भारताकडून खेळणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/nagpur/nagpurs-amit-samarth-qualified-longest-race-ride-world/", "date_download": "2018-10-20T01:16:32Z", "digest": "sha1:2Y362P34EBDVSWSYU66QGWC2XN4TXVYG", "length": 27515, "nlines": 400, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Nagpur'S Amit Samarth Qualified For The Longest Race Ride In The World | जगातील सर्वाधिक लांब पल्ल्याच्या सायकल रेससाठी नागपूरचे अमित समर्थ पात्र | Lokmat.Com", "raw_content": "शनिवार २० ऑक्टोबर २०१८\n'या' विनोदी अभिनेत्याला ओळखलात का \n'झी मराठी अवॉर्ड्स २०१८'मध्ये बालकलाकारांची धमाल\nआम्ही दोघी मालिकेत 'कुछ कुछ होता है' चित्रपटाची झलक\nपावसामुळे मुंबईतील धूलिकणांचे प्रमाण घटले\nमेट्रोच्या कामावरून दोन यंत्रणांमध्ये रंगला वाद\n‘मी टू’ चळवळ पीडितांसाठी; त्याचा गैरवापर करू नका - उच्च न्यायालय\nदागिन्यांच्या मोहात मित्राकडूनच मुख्य सूत्रधाराची हत्या\nरेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या ब्लॉक\nTanushree Dutta controversy : 'सिन्टा'वर भडकली तनुश्री दत्ता; पण का\nविविधांगी भूमिका साकारण्याचा एकच ध्यास\n ‘बधाई हो’ने पहिल्या दिवशी रचला विक्रम\n‘अॅव्हेंजर्स 4’मध्ये आयर्न मॅनच्या हातात दिसणार ‘हे’ खास शस्त्र\n23 Years Of DDLJ : शाहरूख- काजोलचा ‘दिलवाले दुल्हनियां ले जायेंगे’ झाला २३ वर्षांचा पाहा कधीही न पाहिलेले काही फोटो\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nशीघ्रपतनाची समस्या; कारणं आणि उपाय\nपरिणीती चोप्राचे 'हे' इंडो-वेस्टर्न लूक्स तुम्हाला देतील परफेक्ट लूक\nसंध्याकाळच्या चहासोबत एकदा तरी ट्राय करा खमंग मसाला पापड\nकानामध्ये हेवी इयररिंग्स वापरताय 'या' समस्यांचा करावा लागू शकतो सामना\nमुंबईतील 'या' ठिकाणी स्वस्त आणि मस्त शॉपिंगचा आनंद लुटा\nपंजाब - अमृतसर रेल्वे दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शनिवारी पंजाबमध्ये राजकीय शोक\nभाजपाचे बिहारचे खासदार भोला सिंह यांचे निधन; दिल्लीच्या राम मनोहर लोहिया इस्पितळात केले होते दाखल.\nट्रेनने लोकांना उडवलं आणि सिद्धूंच्या पत्नी नवजोत कौर गाडीत बसून घरी निघून गेल्या, प्रत्यक्षदर्शींचा आरोप\nपंजाब - अमृतसर येथे रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना पंजाब सरकारकडून 5 लाख रुपयांची मदत जाहीर\nनवी दिल्ली - अमृतसर येथील रेल्वे दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले दु:ख व्यक्त\nआदिलाबाद : नागपूरहून निघालेल्या कारमध्ये दहा कोटींची रोकड जप्त\nअमृतसर (पंजाब) - रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या भीषण रेल्वे अपघातात 50 जाणांचा मृत्यू, पोलिसांची माहिती\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\nऔरंगाबाद - डोक्यात दगड घालून कविता अशोक जाधव या महिलेचा खून, हर्सूल भागातील घटना\nनाशिक - नाशिक मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये वादावादी\nमुंबई - मुंबई विमानतळावर 21 लाख 52 हजार रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर जप्त, सीआयएसएफची कारवाई\nनागपूर - गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमदार निवासावर चढून आंदोलन, अधिग्रहित जमिनीचा मोबदला देण्याची मागणी\nनंदुरबार- जि.प.समाज कल्याण अधिकारी सतिश वळवी यांना कार्यालयात 20 हजाराची लाच घेताना अटक\nपंजाब - अमृतसर रेल्वे दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शनिवारी पंजाबमध्ये राजकीय शोक\nभाजपाचे बिहारचे खासदार भोला सिंह यांचे निधन; दिल्लीच्या राम मनोहर लोहिया इस्पितळात केले होते दाखल.\nट्रेनने लोकांना उडवलं आणि सिद्धूंच्या पत्नी नवजोत कौर गाडीत बसून घरी निघून गेल्या, प्रत्यक्षदर्शींचा आरोप\nपंजाब - अमृतसर येथे रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना पंजाब सरकारकडून 5 लाख रुपयांची मदत जाहीर\nनवी दिल्ली - अमृतसर येथील रेल्वे दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले दु:ख व्यक्त\nआदिलाबाद : नागपूरहून निघालेल्या कारमध्ये दहा कोटींची रोकड जप्त\nअमृतसर (पंजाब) - रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या भीषण रेल्वे अपघातात 50 जाणांचा मृत्यू, पोलिसांची माहिती\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\nऔरंगाबाद - डोक्यात दगड घालून कविता अशोक जाधव या महिलेचा खून, हर्सूल भागातील घटना\nनाशिक - नाशिक मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये वादावादी\nमुंबई - मुंबई विमानतळावर 21 लाख 52 हजार रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर जप्त, सीआयएसएफची कारवाई\nनागपूर - गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमदार निवासावर चढून आंदोलन, अधिग्रहित जमिनीचा मोबदला देण्याची मागणी\nनंदुरबार- जि.प.समाज कल्याण अधिकारी सतिश वळवी यांना कार्यालयात 20 हजाराची लाच घेताना अटक\nAll post in लाइव न्यूज़\nजगातील सर्वाधिक लांब पल्ल्याच्या सायकल रेससाठी नागपूरचे अमित समर्थ पात्र\nशहरासाठी भूषणावह असलेले सायकलपटू डॉ. अमित समर्थ हे ‘ट्रान्स सायबेरियन एक्स्ट्रीम’ या जगातील सर्वाधिक लांब पल्ल्याच्या सायकल रेससाठी पात्र ठरले आहेत.\nठळक मुद्देएकमेव भारतीय९१०० किमी अंतर २५ दिवसांत १५ टप्प्यात पूर्ण करण्याचे आव्हान\nनागपूर : शहरासाठी भूषणावह असलेले सायकलपटू डॉ. अमित समर्थ हे ‘ट्रान्स सायबेरियन एक्स्ट्रीम’ या जगातील सर्वाधिक लांब पल्ल्याच्या सायकल रेससाठी पात्र ठरले आहेत.\nरशियातील मॉस्को ते व्लादीवोस्टोक असे ९१०० किमी अंतर २५ दिवसांत १५ टप्प्यात पूर्ण करण्याचे आव्हान असते. प्रो हेल्थ फाऊंडेशनचे संचालक असलेले समर्थ हे या रेससाठी पात्र ठरलेले एकमेव भारतीय आहेत.\nअमित समर्थ यांनी यंदा जून महिन्यात पाच हजार किमी अंतराची ‘रेस अ‍ॅक्रॉस अमेरिका’ रेस ११ दिवस २१ तासांत पूर्ण केली होती. ४ नोव्हेंबर रोजी झालेल्या पुणे- गोवा या ६४३ किमी अंतराच्या सायकल रेसचे ते विजेते राहिले. दहा ‘आयर्नमॅन’ टायटल्स जिंकणारे मध्य भारतातील ते एकमेव ‘आयर्नमॅन’ आहेत.\n‘ट्रान्स सायबेरियन एक्स्ट्रीम’ रेस पुढील वर्षी मॉस्को येथून सुरू होणार असून व्लादीवोस्टोक येथे संपणार आहे. गेली तीन वर्षे सातत्याने हे आयोजन होत आहे. या रेसमध्ये सहभागी होण्यासाठी अमित हे प्रायोजकांच्या शोधात असून त्यांच्या या उपक्रमाला पाठिंबा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nFIFA Football World Cup 2018 : बारा वर्षांपूर्वी अन् याच दिवशी... सेम टू सेम \nFIFA Football World Cup 2018 : 'गोल'रक्षकाची कमाल, क्रोएशियाची धमाल\nVIDEO : पांड्या आणि धवनचा हटके डान्स, सोशल मीडियावर व्हायरल\nFIFA Football World Cup 2018 : स्पेनच्या स्टार खेळाडूची निवृत्ती \nFIFA Football World Cup 2018 : पहिल्या चार मिनिटांत गोल बरसात\nFIFA Football World Cup 2018 : या दिग्गजाकडून मॅब्प्पेचे अभिनंदन \nनागपूर मेट्रोरिजन मधील अनधिकृत बांधकाम तोडण्याच्या कारवाईला स्थगिती\nअंतर्गत सुरक्षाव्यवस्थेबाबत सरसंघचालकांचे ‘बौद्धिक’\nनागपुरात श्रीरामाच्या गजरात रावण दहन\nप्रेमप्रकरणातून वाद : नागपुरात तरुणावर प्राणघातक हल्ला\nनागपुरात एजंटचा कंपनीला गंडा : २३ लाख हडपले\nनागपुरात दसऱ्याला १०० कोटींची उलाढाल\nशिर्डीसबरीमाला मंदिरमीटूसनी देओलइंधन दरवाढप्रो कबड्डी लीगसुशांत सिंग रजपूतनवरात्रीतितली चक्रीवादळडोनाल्ड ट्रम्प\nविक्रमवीर विराट; कोहलीचे 'हे' एक डझन विक्रम सांगतात त्याची महानता\nPHOTO बॉलिवूडच्या कलाकारांनी लावली दुर्गा पूजेला हजेरी\nजॅकलिन, स्मृती इराणी, आमीरचं नाव बदललं; 'प्रयागराज'नंतरही योगींचा नामांतराचा धडाका\nपरिणीती चोप्राचे 'हे' इंडो-वेस्टर्न लूक्स तुम्हाला देतील परफेक्ट लूक\nमुंबईतील 'या' ठिकाणी स्वस्त आणि मस्त शॉपिंगचा आनंद लुटा\nलहानपणी टॉप, मात्र मोठेपणी फ्लॉप आठवतात का 'हे' कलाकार\n'या' घरगुती वस्तुंचा तुम्ही चुकीच्या पद्धतीने वापर करताय\nदसरा मेळाव्यामुळे शिवाजी पार्क भगवामय\nनागपुरातील विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यातील क्षणचित्रे\nवेगाने वजन कमी करण्यासाठी नारळाचं पाणी; जाणून घ्या कसे\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nतिरंगा फडकला आणि डोळे पाणावले सांगतोय मिस्टर आशिया सुनीत जाधव\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nअष्टमीला कोल्हापूरची अंबाबाई महिषासुरमर्दिनीच्या रूपात\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nMeToo बद्दल तरुणाईचं म्हणणं काय तरुणाई खुलेपणाने होतेय व्यक्त\nसप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nजोतिबाची पाच पाकळ्यातील बैठी सरदारी पूजा\nस्वबळानंतर शिवसेनेची पाऊले युतीकडे\nमेट्रोच्या कामावरून दोन यंत्रणांमध्ये रंगला वाद\nरावणदहन पाहाणाऱ्या ६१ जणांना रेल्वेने चिरडले\nदुष्काळात महाराष्ट्राला मदतीचा हात देऊ : मोदी\nपावसामुळे मुंबईतील धूलिकणांचे प्रमाण घटले\nमुंबईसह कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्राला पावसाचा इशारा\nमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून डॉलर्स जप्त\nबॉलिवूड स्टार्सच्या व्यवस्थापकाने केला आत्महत्येचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://kahipan.wordpress.com/tag/%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2018-10-20T00:24:49Z", "digest": "sha1:VEUUWC7BJIBQPGUOG6K4ZJH3QM7ZDM3Q", "length": 22107, "nlines": 152, "source_domain": "kahipan.wordpress.com", "title": "चंद्र | काहीपण....", "raw_content": "\nकुठेतरी छानसे वाचलेले ……\nजन्म ” काहीपण ” चा\nभाऊबीज हा दिवाळीच्या मुक्कामातील शेवटचा दिवस. यम आणि यमी या सहोदर बंधू-भगिनीने भाऊ-बहिणीच्या स्वयंशासनाचे बंधन निर्माण करून भावी पिढ्यांसमोर संस्कृतीचा जो नवा आदर्श निर्माण केला, त्याची ही आठवण. एरव्ही विवाहित स्त्री सासरी असताना, आपल्या पतीची पत्नी, दिराची व नणंदेची भावजय, सासू-सासर्‍यांची सून आणि मुलाची आइर् असते. केवळ भाऊबीज हा एकच दिवस असा असतो की, त्या वेळी ती आपल्या भावाची बहीण असते\nयमद्वितीया या नावाने पंचांगात निर्देश असणारी कार्तिक शुद्ध द्वितीया म्हणजेच भाऊबीज होय. या दिवशी यमराजाची बहीण यमुना हिने आपल्या भावाला म्हणजेच यमाला अगत्यपूर्वक जेवावयास बोलाविलं होतं म्हणून ‘भाऊबीज’ हा सण साजरा करतात.\nया दिवशी भाऊ बहिणीला भेटावयास जातो. तो बहिणीशिवाय कोणत्याही स्त्रीच्या हातचं अन्न ग्रहण करत नाही. आपल्या शक्तीनुसार तिला प्रेमाचं प्रतीक म्हणून काहीतरी भेटवस्तू किंवा पैसे देतो. काही कारणाने एखाद्या बहिणीला जर कोणी भाऊच नसला तर चंद्राला भाऊ मानून ती त्याला ओवाळते.\nकुठेतरी छानसे वाचलेले ………\nभाऊबीज च्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा…………………….\nआश्विन पौर्णिमा ही कोजागरी पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. या दिवशी दूध आटवून केशर, पिस्ता, बदाम वगैरे घालून लक्ष्मीला नैवेद्य दाखविला जातो आणि ते दूध मग प्राशन केले जाते. उत्तररात्रीपर्यंत जागरण केले जाते. अशी आख्यायिका सांगतात की उत्तररात्री साक्षात लक्ष्मी येऊन ((संस्कृतमध्ये) ‘को जागर्ति’ (म्हणजे ‘कोण जागत आहे’) असे विचारते, म्हणून या दिवसाला ‘कोजागरी पौर्णिमा’ म्हणतात.\nआश्विनी पौर्णिमेस हे नाव असून ह्या दिवशी पाळावयाच्या व्रताला ‘कोजागरव्रत’ म्हणतात, दिवसा उपवास करून रात्री लक्ष्मी व ऐरावतारूढ इंद्र यांची पूजा करावी, पूजेनंतर देव व पितर यांना नारळाचे पाणी व पोहे समर्पण करावेत तसेच ते आप्तेष्टांसह स्वत:ही सेवन करावेत, असा हया व्रताचा विधी सांगितला आहे. रात्री चंद्रपूजा करून त्याला आटीव दुधाचा नैवेद्य दाखवितात. या दिवशी द्यूत खेळावे, असेही सांगितले आहे. या रात्री लक्ष्मी ‘को जागर्ति’ (कोण जागा आहे) असे विचारत घरोघरी फिरते आणि जो जागा असेल, त्याला धनधान्य देऊन समृध्द करते. लक्ष्मीच्या स्वागतार्थ रात्री रस्ते, घरे, मंदिरे, उद्याने, घाट इ. ठिकाणी असंख्य दीप लावावेत. सनत्कुमार संहितेत हया व्रताची कथा दिली आहे. प्राचीन काळी याच दिवशी ‘कौमुदी महोत्सव’ साजरा करीत. ‘कौमुदी पौर्णिमा’ व शरत्पौर्णिमा’ अशीही नावे हया दिवसास आहेत, पावसाळयानंतर प्रसन्न अशा शरद ऋतूतील ही पौर्णिमा असल्यामुळेही तिला उत्सवाचे महत्व आले असावे.\nकोजागिरी पौर्णिमा (अश्विन पौर्णिमा) हा पावसाळ्यानंतर येणारा आकाश निरभ्र असण्याचा पहिला दिवस होय. या रात्री आकाश स्वच्छ असल्यामुळे चांदणे व पूर्ण चंद्राचा आस्वाद आपल्याला घेता येतो. रात्री श्रीलक्ष्मी व एैरावतावर बसलेल्या राजा इंद्राची पूजा केली जाते. उपोषण (उपवास), पूजन व जागरण या तिन्ही घटकांना या दिवशी सारखे महत्त्व असते. मंदिरे, घरे आदि ठिकाणी अधिकाधिक दिवे लावावेत – जेवढे जास्त दिवे तेवढा मानवाचा अधिक उत्कर्ष – असे या दिनाचे महत्त्व सांगताना म्हटले आहे. हा दिवस व ही रात्र प्रामुख्याने श्रीलक्ष्मीच्या आराधनेची असते. पूर्ण असलेल्या चंद्रावरून लक्ष्मी पृथ्वीवर उतरते आणि `कोऽऽजागरति’ `कोऽऽजागरति’ असे विचारते. जो जागा असेल, त्यास लक्ष्मी प्रसन्न होते असे म्हटले जाते.\nलक्ष्मीला, इंद्राला व चंद्राला दुधाचा नैवेद्य दाखविला जातो आणि सर्व मंडळी स्वत:ही दुग्धपानाचा आनंद घेतात. अलीकडे या उत्सवाचे स्वरूप सार्वजनिक होऊ लागले आहे. चंद्र, चांदणे व दूध यांचा आनंद मित्रमंडळी, कुटूंबीयांसमवेत लोक सार्वजनिक ठिकाणीही घेतात.\nकोजागिरी पौर्णिमा म्हणजे जागृतीचा उत्सव, आनंदाचा उत्सव, उल्हासाचा उत्सव, या दिवशी चंद्र स्वत:च्या सोळाही कलांनी फुललेला असतो. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने त्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या अधिकाधिक जवळ असतो. संपूर्ण वर्षापेक्षा त्या दिवसाचा चंद्र सर्वात मोठा वाटतो. त्या दिवशी नवीन तयार झालेल्या धान्याचे पोहे दुधासोबत खावेत. चंद्र, चांदणे, दूध, पोहे, साखर सर्वच पांढरे आहेत, म्हणून कोजागिरी पौर्णिमा हा धवल रंगी उत्सव गणला जातो. या दिवशी नचायचे, बागडायचे, गायचे, रास, गरबा खेळायचा.\nया दिवशी सर्वात मोठा मुलगा किंवा मुलगी यांची आश्र्विनी करतात. मुलाला अंघोळ घालतात. जेवणात काही तरी गोड पदार्थ करतात. सायंकाळी प्रथम देवाला नंतर चंद्राला औक्षण करुन मुलाला ओवाळतात. विशेषत: महाराष्ट्र्रात हा प्रघात आहे. याला मुलांची आश्र्विनी करणे म्हणतात.\nआश्र्विन पौर्णिमा ऐरावतावर आरुढ झालेल्या इंद्राची आणि महालक्ष्मीची पूजा करावी, उपवास करावा. गंध-पुष्पांनी पूजिलेले व तुपाचे किमान शंभर दीप लावून देवमंदिर, तुलसी वृंदावन इत्यादी ठिकाणी ठेवावे. उजाडल्यावर स्नान करुन पूजा करावी. घृतर्शकरामिश्र्रित खिरीचा नैवेद्य दाखवावा, वस्त्रे, दीप दान करावे, असे केल्याने अनंत फलाची प्राप्ती होते, असे म्हटले आहे.\nकोजागिरी पौर्णिमाच्या हार्दिक शुभेच्छा….\n– कुठेतरी छानसे वाचलेले\nकिती जण ऑनलाईन आहेत\nहुंडा फक्त मुलगाच मागतो का…\nआपले वेद आणि प्राचीन ज्ञान\nएकत्रित अनुभवायचे हे काही दिवस\nआता वीडियो कंपोझिटिंग आणि एडिटिंग शिका मराठी मधून\nनाशिकचा पाऊस दरोडेखोर आहे😱🤓 एकदा पडला तर अख्खा सराफ बाजार आणि भांडी बाजार लुटून नेतो😇😇😇😇😇😇😇😅😅😅😅😅😅😅😜 😨☔🙄☔😂☔ कोकण चा पाऊस …….. लग्न झाल्यावर संसारात गुंतून जातो तसा एकदा सुरवात झाली की शेवट पर्यंत धो धो धो धो धो धो पडतो … ☔☔☔🌧🌧🌧💦💦💦 😝😂😜 पुण्याचा पाऊस बायकांसारखा. त्या चिडल्या कि धड स्पष्ट बोलत नाहीत. नुसती दिवसभर पिरपिर […] […]\n😅😄😄😂😁😉 कंप्यूटर इंजीनियरिंग च्या मुलीची एका मुलाने छेड काढली… तिने शिवी अशी दिली … अरे ऐ……………… पेनड्राइव चं झाकण…… पैदाइशी Error…… VIRUSच्या कार्ट्या….. Excelची Corrupt File…… जर 1 Click मारली ना तर ज़मीनी वरुन……. Delete होउन…….म्हसनात Install होशिल……. 😂😂😂😂😂😂😂😂😂😂 😂😂😂😂😂😂😂😂😂 […]\nएक चुक झलि आहे; बहुतेक 'फीड' बन्द आहे. पुन्हा नन्तर प्रयत्ण करा.\nदीपावलीच्या व नवीनवर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ही दीपावली आपल्याला सुख समाधानाची आणि भरभराट देणारी जाओ\nमागील पोस्ट मध्ये आपण ॲनिमेशन काय असते, तसेच ॲनिमेशनचे कोण कोणते प्रकार आहेत हे समजून घेतले आहे. ह्या पोस्ट मध्ये आपण ॲनिमेशन फिल्मची प्रोसेस समजून घेणार आहोत. एखादी ॲनिमेशन फिल्म बनायला साधारण पणे २ ते 3 वर्ष लागतात. त्यासाठी बरेच मनुष्य बळ देखील लागते. या फिल्म साठी अनेक डिपार्टमेंट मधून काम केले जाते. त्यातील 3 […] […]\nहुंडा फक्त मुलगाच मागतो का...\nआपले वेद आणि प्राचीन ज्ञान\nएकत्रित अनुभवायचे हे काही दिवस\nजन्म \" काहीपण \" चा\n​दुआ में याद रखना....\napple body Challenge contact marathi speach steve jobs translation अखेर अचानक आई आधार आवाज आस्वाद उत्तर एक कंठ कथा कर्करोग कारण किशोरी खरेदी गोष्ट ग्लास चंद्र चहा टीवी डाव डॉक्टर दार दिवस दिवाळी दीपावली दोन धक्का नवीनवर्ष निर्णय पटकन पत्नी पन्नाशी पूजा प्रतिक प्रश्न प्रेयसी फटाके बाबा बेल बॉम्ब भरभराट भानगड मराठी माणुस मित्र मुलगा मुलगी रात्री रुपये लक्ष्मि लग्न लहान विवाहित व्हॅलेंटाईन शर्ट शीळ शुभेच्छा सकाळ सत्य समाधान सरकार साडी सुख हार्दिक हास्य हॅपी हॅपी व्हॅलेंटाईन\nमला यत्ता चौथी पर्यंत हिंदी यायचं नाही.. शाळेत विषयच नव्हता.. यायचं नाही म्हणजे नाही…अजाबात नाय… म्हणून जे काही दिसेल ते मराठीतच समजून घ्यायचं.. मुकद्दर का सिकंदर हा सिनेमा.. आम्ही चाळकरी पोरं “मुकंदर का सिकंदर” असं म्हणायचो.. आणि त्याचा अर्थ आमच्या दृष्टीनं लिटरली मराठी होता: “मुकंदर …का सिकंदर” म्हणजे “चहा की कॉफी” .. “मुकंदर ऑर […]\nजरूर वाचा…. आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे कि ताजमहाल प्रेमाची निशाणी म्हणून ओळखला जातो……. पण काही इतर गोष्टी जे फार कमी लोक जाणतात त्या ह्या अश्या———— १) मुमताज हि शहाजहानची ४ थी बायको होती. २) मुमताजशी लग्न करता याव म्हणून शहाजहानने तिच्या नवऱ्याचा खून केला. ३) मुमताज तिच्या १४ व्या बाळंतपनात मेली. ४) त्या नंतर शहाजहानने […]\nशेवटी संस्कृती म्हणजे बाजरीची भाकरी… वांग्याचे भरीत.. गणपतीबाप्पा मोरया ची मुक्त आरोळी. केळीच्या पानातली भाताची मूद आणी त्यावारचे वरण. उघड्या पायांनी तुडवलेला पंचगंगेचा काठ… मारूतीच्या देवळात एका दमात फोडलेल्या नारळातली उडालेले पाणी… दुस-याचा पाय चूकुन लागल्यावर देखील आपण प्रथम केलेला नमस्कार.. दिव्या दिव्यादिपत्कार… आजीने सांगितलेल्या भुतांच्या गोष्टी… मारुतीची न जळणारी आणि वाटेल तेव्हा लहानमोठी होणारी […]\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/ipl2018-news/rishabh-pant-breaks-record-of-robin-uthappa-as-most-run-scored-1684768/", "date_download": "2018-10-20T00:14:38Z", "digest": "sha1:RFDOKYAAUJ6O44CCNDLAWERUM7J23UP3", "length": 13343, "nlines": 209, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Rishabh Pant breaks record of Robin Uthappa as most run scored | जे धोनी आणि उथप्पाला जमलं नाही, ते ऋषभ पंतने करून दाखवलं… | Loksatta", "raw_content": "\nविषाणुजन्य तापावर प्रतिजैविके घेणे टाळा\nसंत्र्याला यंदा सुगीचे दिवस\nऊस तोडणी कामगारांना भविष्य निर्वाह निधीचा लाभ\nदसरा मेळाव्यातून पंकजांचा पक्षांतर्गत स्पर्धकांनाही इशारा\nIPL 2018 – जे धोनी आणि उथप्पाला जमलं नाही, ते ऋषभ पंतने करून दाखवलं…\nIPL 2018 – जे धोनी आणि उथप्पाला जमलं नाही, ते ऋषभ पंतने करून दाखवलं…\nआजपर्यंत एकही विजेतेपद न जिंकलेल्या दिल्लीच्या यष्टिरक्षक ऋषभ पंतने एक असा कारनामा केला आहे, जो धोनी किंवा उथप्पालाही शक्य झालेला नाही.\nआयपीएलचा यंदाचा हंगाम सध्या शेवटच्या टप्प्यात आहे. मंगळवारी झालेल्या सामन्यात चेन्नईच्या संघाने हैदराबादला नमवून स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. आज कोलकाताचा संघ बाद फेरीच्या सामन्यात राजस्थानशी दोन हात करणार आहे. बाद फेरीतील विजेत्या संघाशी चेन्नईची लढत रंगणार आहे.\nधोनाच्या संघाने ९ पैकी तब्बल ७ वेळा स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला आहे आणि दोन वेळा विजेतेपद पटकावले आहे. कोलकाताचा संघही चांगलाच फॉर्मात असून संघात रॉबिन उथप्पासारखे स्फोटक फलंदाज आहेत. कोलकातानेही दोन वेळा आयपीएलच्या चषकावर आपले नाव कोरले आहे. मात्र, आजपर्यंत एकही विजेतेपद न जिंकलेल्या दिल्लीच्या संघातील यष्टिरक्षक ऋषभ पंतने एक असा कारनामा केला आहे, जो धोनी किंवा रॉबिन उथप्पालाही शक्य झालेला नाही.\nएखाद्या यष्टिरक्षकाने एका हंगामात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम ऋषभने केला आहे. त्याने यंदाच्या आयपीएलमध्ये तब्बल ६८४ धावा ठोकल्या असून त्याने रॉबिन उथप्पाचा विक्रम मोडीत काढला आहे. उथप्पाने २०१४साली ६६० धावा करत हा विक्रम प्रस्थापित केला होता. हा विक्रम मोडण्यासाठी ४ वर्षे लागली. ऋषभने यंदाच्या हंगामात ५२.६१च्या सरासरीने एकूण ६८४ धावा केल्या आहेत. यात एका झंझावाती शतकाचाही (नाबाद १२८) समावेश आहे. या हंगामात शतक ठोकणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला होता.\nधोनी मात्र यष्टिरक्षकाने एका हंगामात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमाच्या यादीत खूप मागे आहे. त्याने आतापर्यंत २०१३च्या हंगामात सर्वाधिक ४६१ धावा केल्या होत्या. यंदाच्या हंगामात धोनीने ४५५ धावा केल्या असून तो आणखी एक (अंतिम) सामना खेळणार आहे. त्यामुळे स्वत:चा हंगामातील सर्वाधिक धावांचा टप्पा तो पार करतो का हेदेखील पाहणे औत्स्युक्याचे ठरणार आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nIND vs WI 2nd test HIGHLIGHTS : विंडीजवर मात करून भारताचे मालिकेवर निर्विवाद वर्चस्व\nIND vs WI : रहाणे-पंत जोडीने विंडीजला झोडपले; दिवसअखेर भारत ४ बाद ३०८\nअबब… चक्क ५७१ धावांनी जिंकला वन-डे सामना\nकसोटी क्रमवारीत उमेश यादवची ‘पंचवीशी’; ऋषभ पंत-पृथ्वी शॉलाही फायदा\nमुंबई इंडियन्सचा हा खेळाडू म्हणतो २०१९चा वर्ल्ड कप माझ्यासाठी शेवटचा…\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n‘रावण दहना’त मृत्युतांडव, पंजाबमधील भीषण दुर्घटनेत ६० ठार\n...तर ६० जणांचा जीव वाचला असता\nरावण दहन करताना भीषण अपघात, पाहा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ\nकौतुकास्पद: युपीतल्या 850 शेतकऱ्यांना बिग बी करणार कर्जमुक्त; ५.५ कोटींचं अर्थसहाय्य\n#MeToo : सेलिब्रेटी मॅनेजमेंट कंपनीच्या अनिर्बन दास ब्ला यांचा आत्महत्येचा प्रयत्न\n#MeToo कोर्टाच्या आदेशाची वाट बघा; आलोक नाथांची सिंटाला विनंती\n#MeToo : प्रसिद्ध चित्रकार जतिन दास म्हणतात तो मी नव्हेच\n#MeToo : 'सेक्रेड गेम्स'च्या अभिनेत्रीचा दिग्दर्शक विपुल शहावर लैंगिक गैरवर्तणुकीचा आरोप\nसागरी किनारी रस्त्यावर ‘क्रॅश एटोनेटर’\nमेट्रो मार्गिकांचे संचलन ‘एमएमआरडीएकडे’च\n१८व्या वर्षांत अत्रे कट्टय़ावर तरुणाईचा मेळा\nयंदा उत्पादन घटण्याची शक्यता\nतलासरीमध्ये गटारावरच भाजीविक्रीची दुकाने\nजुईनगर येथे अपंग, विशेष मुलांसाठी उद्यान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/nikon-coolpix-s9500-point-shoot-digital-camera-silver-price-pNkJw.html", "date_download": "2018-10-20T00:17:15Z", "digest": "sha1:VJUQWRRRDX4CMB57WAIOY3Q6UDUQTOBK", "length": 20646, "nlines": 479, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "निकॉन कूलपिक्स स्९५०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nनिकॉन कूलपिक्स स्९५०० पॉईंट & शूट\nनिकॉन कूलपिक्स स्९५०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर\nनिकॉन कूलपिक्स स्९५०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nनिकॉन कूलपिक्स स्९५०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर\nनिकॉन कूलपिक्स स्९५०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर किंमतIndiaयादी\nकूपन शेंग ईएमआय मोफत शिपिंग शेअरपैकी वगळा\nनिवडा उच्च किंमतकमी कमी किंमतकरण्यासाठीउच्च\nवरील टेबल मध्ये निकॉन कूलपिक्स स्९५०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर किंमत ## आहे.\nनिकॉन कूलपिक्स स्९५०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर नवीनतम किंमत Sep 16, 2018वर प्राप्त होते\nनिकॉन कूलपिक्स स्९५०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वरफ्लिपकार्ट, होमेशोप१८ उपलब्ध आहे.\nनिकॉन कूलपिक्स स्९५०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर सर्वात कमी किंमत आहे, , जे होमेशोप१८ ( 18,382)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nनिकॉन कूलपिक्स स्९५०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर दर नियमितपणे बदलते. कृपया निकॉन कूलपिक्स स्९५०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nनिकॉन कूलपिक्स स्९५०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर - वापरकर्तापुनरावलोकने\nखूप चांगले , 6 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nनिकॉन कूलपिक्स स्९५०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nनिकॉन कूलपिक्स स्९५०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर वैशिष्ट्य\nलेन्स तुपे NIKKOR Lens\nअपेरतुरे रंगे F3.4 - F6.3 (W)\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 18 MP\nसेन्सर तुपे CMOS Sensor\nसेन्सर सिझे 1/2.3 inch\nमॅक्सिमम शटर स्पीड 1/1500 sec\nमिनिमम शटर स्पीड 1 sec\nपिसातुरे अँगल 25 mm Wide-angle\nस्क्रीन सिझे 3 Inches\nईमागे डिस्प्ले रेसोलुशन 614,000 dots\nसुपपोर्टेड आस्पेक्ट श 16:09\nऑडिओ फॉरमॅट्स WAV, AAC Stereo\nमेमरी कार्ड तुपे SD / SDHC / SDXC\nइनबिल्ट मेमरी 23 MB\nबिल्ट इन फ्लॅश Yes\nनिकॉन कूलपिक्स स्९५०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} {"url": "http://berartimes.com/?m=201512", "date_download": "2018-10-20T00:15:13Z", "digest": "sha1:VF2E75N7AHYXLRVTM2TGUMEE6HZUQDWM", "length": 17664, "nlines": 174, "source_domain": "berartimes.com", "title": "December 2015 - Berar Times | Berar Times", "raw_content": "\nबुद्ध भूमि उमरी कटंगी में हुआ अंतरराष्ट्रीय बौद्ध मैत्री सम्मेलन# #अजीत जोगी नहीं लड़ेंगे चुनाव# #गडचिरोलीतील गोवारी समाज आंदोलनाला खा.नेतेंची भेट# #बेशिस्त वाहन पार्किंगवर होणार कारवाई निवारण कक्षाला माहिती देण्याचे आवाहन# #अवैैध वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परने उडवले शेतकऱ्याला# #न्यायालयाच्या निर्णयाची अमंलबजावणी करा- गोवारी समाजाची मागणी# #अवैध लोहखनीज उत्खनन विरुद्ध वनविभागाची कार्यवाही तीन ट्रक जप्त# #बालवाडी कर्मचारीओंका 20 अक्तूंबर को सम्मेलंन# #अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट शनिवार व रविवारला गोंदियात# #पुलवामामध्ये जवानांवर दहशतवादी हल्ला, 7 जवान जखमी\nपुर्व विदर्भातील लोकप्रिय ईपेपर\nशांततावादी देशात ११० पत्रकारांच्या हत्या\nजगातील शांततावादी देशात यंदा ११० पत्रकारांच्या हत्या झाल्या असून भारतात २०१५ मध्ये नऊ पत्रकारांच्या हत्या झाल्या. पॅरिस- जगातील शांततावादी देशात यंदा ११० पत्रकारांच्या हत्या झाल्या आहेत, अशी माहिती रिपोटर्स विथआऊट बॉर्डर या\nअदनान सामीला भारतीय नागरिकत्व\nनवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील ‘एनडीए‘ सरकारने पाकिस्तानी गायक अदनान सामी याला 1 जानेवारी 2016 पासून भारताचे नागरिकत्व देण्याचा निर्णय घेतला आहे.केंद्रीय गृहमंत्रालयाने आज (गुरुवार) याबाबतची घोषणा\nमुंबईतून रामदास कदम, भाई जगताप, कोल्हापूरातून सतेज पाटील विजयी\nमुंबई, दि. ३० – विधानपरिषदेच्या सात जागांसाठी झालेल्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. सात पैकी तीन जागांवर काँग्रेस विजय मिळवला, शिवसेनेने दोन तर, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपने प्रत्येकी एका जागेवर विजय\nमंगेश पाडगावकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार\nमुंबई, दि. ३० – ‘या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे या गाण्यातून रसिकांना आयुष्यावर प्रेम करायला शिकवणारे मराठीतील महान कवी आणि साहित्यिक मंगेश पाडगावकर यांच्यावर बुधवारी संध्याकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात\nआमदारांनी घेतले डव्वा गाव दत्तक\nगोंदिया : महाराष्ट्र शासनाच्या आमदार आदर्श गाव योजनेअंतर्गत आमदार राजेंद्र जैन यांनी सडक-अर्जुनी तालुक्यातील डव्वा (पळसगाव) या गावाची निवड केली आहे. डव्वा गाव दत्तक घेतल्याने शासनाच्या संपूर्ण योजना या गावात\nलोकाभिमुख योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा- पालकमंत्री बडोले\nसडक/अर्जुनी तालुका आढावा बैठक गोंदिया,दि.30 : तालुक्यातील विविध विकास कामे करतांना लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यासोबतच त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी लोकाभिमुख योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा. असे निर्देश पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी\nमहसूल कर्मचाऱ्यांची सभा रविवारी\nगोंदिया- गोंदिया जिल्ह्यातील महसूल कर्मचारी संघटनेची (अंशदान निवृत्ती वेतन योजना)सभा येत्या रविवारी (ता.३) सुभाष बगीच्यात सकाळी ११ आयोजित करण्यात आली आहे. या सभेत अंशदान निवृत्ती वेतन योजना (डीसीपीएस) बंद करून\n31 डिसेंबरला चोख बंदोबस्त ठेवा- चंद्रशेखर बावनकुळे\nनागपूर : मावळत्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागत करताना कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हा प्रशासन व पोलीस यंत्रणेने चोख बंदोबस्त ठेवावा. कुठेही अनुचित प्रकार घडणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना\nपरिश्रमातूनच यशाचा मार्ग सापडतो – सुधीर मुनगंटीवार\nवर्धा : स्‍पर्धा परीक्षांच्‍या माध्‍यमातून यशाचा मार्ग निवडताना मेहनत व परिश्रमाची जोड दिली तरच आपण यशस्‍वी होऊ शकतो, असा सल्‍ला पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिला. वर्धा येथील जिल्‍हा शासकीय ग्रंथालयात स्‍पर्धा\nनायजेरियात आत्मघातकी हल्ल्यांत 48 ठार\nवृत्तसंस्था मैडूगुरी- उत्तर नायजेरियातील बोर्नो राज्यातील बोको हराम या दहशतवादी संघटनेच्या प्रभावाखालील दोन शहरांमध्ये घडवून आणण्यात आले. भीषण आत्मघातकी बॉंब हल्ल्यांत 48 जण मृत्युमुखी पडले. बोको हराम आणि येथील लष्कर यांच्यात\nबुद्ध भूमि उमरी कटंगी में हुआ अंतरराष्ट्रीय बौद्ध मैत्री सम्मेलन\n बौद्ध संगठन को भीमराव आंबेडकर द्वारा शुरू किया गया इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी\nअजीत जोगी नहीं लड़ेंगे चुनाव\nरायपुर.19 अक्तुंबर(विशेष सवांददाता) छत्तीसगढ़ की राजनीति में शुक्रवार को अहम मोड़ आ गया है मुख्यमंत्री डॉ. रमन सिंह के खिलाफ चुनाव लड़ने की घोषणा करने वाले पूर्व Read More »\nगडचिरोलीतील गोवारी समाज आंदोलनाला खा.नेतेंची भेट\nगडचिरोली(अशोक दुर्गम) दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी Read More »\nबेशिस्त वाहन पार्किंगवर होणार कारवाई निवारण कक्षाला माहिती देण्याचे आवाहन\nवाशिम, दि. १९ : जिल्ह्यात पार्किंग झोन व्यतिरिक्त अन्य ठिकाणी पार्क केलेली वाहने, रस्त्यावर सोडून गेलेल्या वाहनांवर तात्काळ करावी करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी निवारण कक्षाची स्थापना केली Read More »\nन्यायालयाच्या निर्णयाची अमंलबजावणी करा- गोवारी समाजाची मागणी\nगोंदिया दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी समाजाला Read More »\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र .\nबुद्ध भूमि उमरी कटंगी में हुआ अंतरराष्ट्रीय बौद्ध मैत्री सम्मेलन\n बौद्ध संगठन को भीमराव आंबेडकर द्वारा शुरू किया गया इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी\nअजीत जोगी नहीं लड़ेंगे चुनाव\nरायपुर.19 अक्तुंबर(विशेष सवांददाता) छत्तीसगढ़ की राजनीति में शुक्रवार को अहम मोड़ आ गया है मुख्यमंत्री डॉ. रमन सिंह के खिलाफ चुनाव लड़ने की घोषणा करने वाले पूर्व Read More »\nगडचिरोलीतील गोवारी समाज आंदोलनाला खा.नेतेंची भेट\nगडचिरोली(अशोक दुर्गम) दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी Read More »\nबेशिस्त वाहन पार्किंगवर होणार कारवाई निवारण कक्षाला माहिती देण्याचे आवाहन\nवाशिम, दि. १९ : जिल्ह्यात पार्किंग झोन व्यतिरिक्त अन्य ठिकाणी पार्क केलेली वाहने, रस्त्यावर सोडून गेलेल्या वाहनांवर तात्काळ करावी करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी निवारण कक्षाची स्थापना केली Read More »\nन्यायालयाच्या निर्णयाची अमंलबजावणी करा- गोवारी समाजाची मागणी\nगोंदिया दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी समाजाला Read More »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/kohli-gave-a-good-lesson-in-batting-sam-karan/", "date_download": "2018-10-20T00:37:25Z", "digest": "sha1:UFW6OFKKFZTXNGSY5ZDD5BFOUVUSTE24", "length": 12170, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कोहलीच्या फलंदाजीने चांगलाच धडा दिला- सॅम करन | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nकोहलीच्या फलंदाजीने चांगलाच धडा दिला- सॅम करन\nबर्मिंगहॅम: भारताविरुद्ध आपला केवळ दुसरा कसोटी सामना खेळणाऱ्या सॅम करनने जवळपास निम्म्या भारतीय संघाला तंबूचा रस्ता दाखवला, मात्र विराट कोहलीच्या दणकेबाज खेळीने आम्हाला आमच्या गोलंदाजीच्या डावपेचांचा फेरविचार करावा लागला, अशी कबुली सॅम करनने दुसऱ्या दिवशीचा खेळ संपल्यानंतर दिली.\nभारत व इंग्लंड दरम्यान सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा पहिला डाव बिनबाद 50 धावांवरून तीन बाद 59 अशी अवस्था करणाऱ्या सॅम करनची ही दुसरीच कसोटी आहे. दुसऱ्याच सामन्यात भारतीय संघातील आघाडीच्या फळीतील खेळाडूंना बाद करत आपल्या गोलंदाजीची धार दाखवणाऱ्या करनने सामन्यानंतर तळातील फलंदाजांना सोबतीला घेऊन फलंदाजी करणाऱ्या भारतीय कर्णधार विराट कोहलीची प्रशंसा करताना केली. करन म्हणाला की, विराटची ही खेळी आमच्या गोलंदाजांना चांगलाच धडा देणारी होती, त्याने तळातील फलंदाजांना सोबतीला घेऊन आम्हाला दिलेले आव्हान धक्‍का देणारे होते.\nआम्ही भारताचे पाच फलंदाज केवळ 100 धावांतच तंबूत परतवले होते. त्यामुळे ही कसोटी जिंकण्याचा विश्‍वास आम्हाला दुसऱ्याच दिवशी वाटत होता. मात्र विराटने नऊ, दहा आणि अकरा क्रमांकावरील फलंदाजांना सोबतीला घेऊन केलेली खेळी ही आम्हाला आमच्या गोलंदाजीच्या शैलीत बदल कारायला भाग पाडणारी होती, असे सांगून करन म्हणाला की, आम्ही भारताचे पहिले पाच फलंदाज झटपट बाद केले. मात्र त्यांच्या तळाच्या फलंदाजांनी आम्हाला त्रास देण्याचे काम केले. याचे श्रेय खरे तर विराट कोहलीच्या खेळीलाच दिले पाहिजे. कारण तुमचे महत्त्वाचे 6 फलंदाज दीडशे धावांच्या आत तंबूत परततात, तेव्हा तुम्ही किती धावा करू शकाल, याच्यावर तुमचाच विश्‍वास नसतो. मात्र विराटने आत्मविश्‍वास न गमावता केलेल्या या खेळीतून मला आणखी खूप काही शिकायचे आहे हे दाखवून दिले आहे. कारण हा माझा दुसराच आंतरराष्ट्रीय सामना आहे त्यामुळे विराटच्या खेळीने मला माझ्या गोलंदाजीच्या शैलीत आवश्‍यक बदल करावे लागतील या वस्तुस्थितीची जाणीव करून दिली आहे.\nयावेळी आपल्या कामगिरीबद्दल बोलताना करन म्हणाला की, खरेतर आजचा दिवस माझ्यासाठी संस्मरणीय ठरला. तुम्ही गोलंदाजीला येता आणि तुम्हाला लागलीच बळी देखील मिळतात, हे सगळे स्वप्नवत होते. चेंडू स्विंग होतोय की नाही, हे तुम्ही गोलंदाजीला आल्याशिवाय सांगू शकत नाही. गोलंदाजीला आल्यावर अनेक चेंडू टाकून झाल्यानंतरही खेळपट्टी आणि चेंडूचा स्विंग यांचा समतोल जमत नसतो. मात्र, माझ्या नशिबाने मी गोलंदाजीला आलो तेव्हा वातावरण ढगाळ होते आणि चेंडू देखील बऱ्यापैकी जुना झालेला होता. त्यामुळे मला पहिल्याच चेंडूपासून स्विंग मिळाला आणि मी भारतीय फलंदाजांना बाद करण्यात यशस्वी ठरलो.\nतसेच खेळपट्टीबाबत बोलताना करन म्हणाला की, या सामन्यासाठी तयार करण्यात आलेली खेळपट्टी ही गोलंदाज आणि फलंदाज दोघांनाही सारखीच मदत करीत आहे. त्यामुळे कोणत्या गोलंदाजाला किती मार खावा लागेल किंवा कोणत्या गोलंदाजाला किती बळी मिळतील हे सांगणे कठीण असणार आहे. तसेच त्यामुळे भारतीय संघासमोर किती धावांचे आव्हान ठेवल्यास विजय मिळवता येईल हे सांगणे शक्‍य नाही. मला वाटते की, ही कसोटी अखेरच्या क्षणापर्यंत रंगतदार होईल.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleटेबल टेनिस स्पर्धा: ईशा जोशी व वैभव दहीभाते यांना विजेतेपदाचा मान\nNext articleमाझी दुसऱ्या क्रमांकाची सर्वोत्तम खेळी- कोहली\nप्रो कबड्डी क्रीडा स्पर्धा 2018 : हरियाणाकडून दिल्लीचा पराभव\nफुटबॉल स्पर्धा : द ऑरबिस स्कूल संघाला संमिश्र यश\nसतेज संघ, उत्कर्ष क्रीडा, सिुवर्णयुग, एम.एच. स्पोर्टस्‌ संघांचा उपांत्य फेरीत प्रवेश\nअखिल भारतीय सुपर सिरीज टेनिस स्पर्धा : अर्जुन, नस्याम, आयुश, राधिका उपांत्य फेरीत\nआंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जास्त सट्टेबाज हे ‘भारतीय’\nPAK vs NZ: न्यूझीलंडला धक्का, मार्टिन गुप्टिल दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/editorial/todays-fate-dhamchachakra-enforcement-day/", "date_download": "2018-10-20T01:27:56Z", "digest": "sha1:MW3IJHVTQ4VZTKA3EFVZF2UVACJMHYJL", "length": 37622, "nlines": 387, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Today'S Fate Of Dhamchachakra Enforcement Day | धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे आजचे फलित | Lokmat.Com", "raw_content": "शनिवार २० ऑक्टोबर २०१८\nपुणेरी पलटनची अव्वल स्थानी झेप; जयपूर पिंक पँथरला २९-२५ असे नमवले\n'या' विनोदी अभिनेत्याला ओळखलात का \n'झी मराठी अवॉर्ड्स २०१८'मध्ये बालकलाकारांची धमाल\nआम्ही दोघी मालिकेत 'कुछ कुछ होता है' चित्रपटाची झलक\nपावसामुळे मुंबईतील धूलिकणांचे प्रमाण घटले\nमेट्रोच्या कामावरून दोन यंत्रणांमध्ये रंगला वाद\n‘मी टू’ चळवळ पीडितांसाठी; त्याचा गैरवापर करू नका - उच्च न्यायालय\nदागिन्यांच्या मोहात मित्राकडूनच मुख्य सूत्रधाराची हत्या\nरेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या ब्लॉक\nTanushree Dutta controversy : 'सिन्टा'वर भडकली तनुश्री दत्ता; पण का\nविविधांगी भूमिका साकारण्याचा एकच ध्यास\n ‘बधाई हो’ने पहिल्या दिवशी रचला विक्रम\n‘अॅव्हेंजर्स 4’मध्ये आयर्न मॅनच्या हातात दिसणार ‘हे’ खास शस्त्र\n23 Years Of DDLJ : शाहरूख- काजोलचा ‘दिलवाले दुल्हनियां ले जायेंगे’ झाला २३ वर्षांचा पाहा कधीही न पाहिलेले काही फोटो\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nशीघ्रपतनाची समस्या; कारणं आणि उपाय\nपरिणीती चोप्राचे 'हे' इंडो-वेस्टर्न लूक्स तुम्हाला देतील परफेक्ट लूक\nसंध्याकाळच्या चहासोबत एकदा तरी ट्राय करा खमंग मसाला पापड\nकानामध्ये हेवी इयररिंग्स वापरताय 'या' समस्यांचा करावा लागू शकतो सामना\nमुंबईतील 'या' ठिकाणी स्वस्त आणि मस्त शॉपिंगचा आनंद लुटा\nपंजाब - अमृतसर रेल्वे दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शनिवारी पंजाबमध्ये राजकीय शोक\nभाजपाचे बिहारचे खासदार भोला सिंह यांचे निधन; दिल्लीच्या राम मनोहर लोहिया इस्पितळात केले होते दाखल.\nट्रेनने लोकांना उडवलं आणि सिद्धूंच्या पत्नी नवजोत कौर गाडीत बसून घरी निघून गेल्या, प्रत्यक्षदर्शींचा आरोप\nपंजाब - अमृतसर येथे रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना पंजाब सरकारकडून 5 लाख रुपयांची मदत जाहीर\nनवी दिल्ली - अमृतसर येथील रेल्वे दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले दु:ख व्यक्त\nआदिलाबाद : नागपूरहून निघालेल्या कारमध्ये दहा कोटींची रोकड जप्त\nअमृतसर (पंजाब) - रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या भीषण रेल्वे अपघातात 50 जाणांचा मृत्यू, पोलिसांची माहिती\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\nऔरंगाबाद - डोक्यात दगड घालून कविता अशोक जाधव या महिलेचा खून, हर्सूल भागातील घटना\nनाशिक - नाशिक मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये वादावादी\nमुंबई - मुंबई विमानतळावर 21 लाख 52 हजार रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर जप्त, सीआयएसएफची कारवाई\nनागपूर - गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमदार निवासावर चढून आंदोलन, अधिग्रहित जमिनीचा मोबदला देण्याची मागणी\nनंदुरबार- जि.प.समाज कल्याण अधिकारी सतिश वळवी यांना कार्यालयात 20 हजाराची लाच घेताना अटक\nपंजाब - अमृतसर रेल्वे दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शनिवारी पंजाबमध्ये राजकीय शोक\nभाजपाचे बिहारचे खासदार भोला सिंह यांचे निधन; दिल्लीच्या राम मनोहर लोहिया इस्पितळात केले होते दाखल.\nट्रेनने लोकांना उडवलं आणि सिद्धूंच्या पत्नी नवजोत कौर गाडीत बसून घरी निघून गेल्या, प्रत्यक्षदर्शींचा आरोप\nपंजाब - अमृतसर येथे रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना पंजाब सरकारकडून 5 लाख रुपयांची मदत जाहीर\nनवी दिल्ली - अमृतसर येथील रेल्वे दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले दु:ख व्यक्त\nआदिलाबाद : नागपूरहून निघालेल्या कारमध्ये दहा कोटींची रोकड जप्त\nअमृतसर (पंजाब) - रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या भीषण रेल्वे अपघातात 50 जाणांचा मृत्यू, पोलिसांची माहिती\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\nऔरंगाबाद - डोक्यात दगड घालून कविता अशोक जाधव या महिलेचा खून, हर्सूल भागातील घटना\nनाशिक - नाशिक मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये वादावादी\nमुंबई - मुंबई विमानतळावर 21 लाख 52 हजार रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर जप्त, सीआयएसएफची कारवाई\nनागपूर - गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमदार निवासावर चढून आंदोलन, अधिग्रहित जमिनीचा मोबदला देण्याची मागणी\nनंदुरबार- जि.प.समाज कल्याण अधिकारी सतिश वळवी यांना कार्यालयात 20 हजाराची लाच घेताना अटक\nAll post in लाइव न्यूज़\nधम्मचक्र प्रवर्तन दिनाचे आजचे फलित\nहिंदू धर्मातील चातुर्वण्यव्यवस्थेला मूठमाती देण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी १४ आॅक्टोबर १९५६ रोजी लाखो समाजबांधवांसोबत नागपूर येथे (सध्याची दीक्षाभूमी) बुद्ध धम्माची दीक्षा घेतली.\nप्रा.डॉ.वामनराव जगताप, (सामाजिक प्रश्नांचे विश्लेषक )\nहिंदू धर्मातील चातुर्वण्यव्यवस्थेला मूठमाती देण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी १४ आॅक्टोबर १९५६ रोजी लाखो समाजबांधवांसोबत नागपूर येथे (सध्याची दीक्षाभूमी) बुद्ध धम्माची दीक्षा घेतली. या अनुषंगाने डॉ. बाबासाहेबांनी आपल्या समाजाला २२ प्रतिज्ञा देऊन विषमता व अमानुषतेच्या मुळावरच घाव घातले. त्यांनी घडवून आणलेल्या धार्मिक, सामाजिक परिवर्तन-प्रवर्तन व क्रांतीने दलित-बौद्ध समाजात आमूलाग्र बदल घडून आले. पण स्वत:ला नवबौद्ध समजणारा सध्याचा समाज खरंच त्या २२ प्रतिज्ञांच्या मार्गाने आपला जीवनक्रम चालवित आहे काय, असा प्रश्न उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही.\nआज हा समाज हिंदू परंपरा-संस्कृतीला पुन्हा जवळ करीत आहे असे वाटते. लग्न सोहळ्यात गौतम बुद्ध व बाबासाहेबांच्या प्रतिमांचे पूजन होत असले तरी त्यापूर्वी घरातल्या सर्व देवीदेवतांची पूजा उरकलेली असते. लग्न पत्रिकेत श्री. व सौ. या शब्दांचा वापर करणे, देणगी, बक्षीस, हौस या गोंडस नावाखाली भरमसाठ हुंडा घेणे, मुलाच्या नोकरीसाठी दिलेले लाखोचे डोनेशन वसूल करणे, त्याउपरही लग्नाचा संपूर्ण खर्च मुलीकडच्यांवर लादणे, असले जीवघेणे प्रकार सध्या सुरु आहेत. लग्नातील बौद्ध पद्धतीचा एक विधी सोडला तर त्यापूर्वीचे व नंतरचे सर्वच सोपस्कार पारंपरिक हिंदू पद्धतीनेच पार पाडले जातात हे वास्तव आहे. यांना बौद्ध म्हणवून घेण्याची लाज वाटते की काय मृत्युनंतर पिंडदान करणाऱ्यांचीही कमी नाही. पुण्या-मुंबईतील बहुतेक उच्चभ्रू नवबौद्धांच्या घरात बुद्ध व बाबासाहेबांच्या प्रतिमा दिसत नाहीत. ही मंडळी बुद्धनगर, भीमनगर अशा वस्तीत राहणे पसंत करीत नाही. विशेष म्हणजे असे सारे प्रकार दीक्षाभूमिसारख्या नागपूर शहर व जिल्ह्यातही दिसून यावेत यासारखी शोकांतिका अजून ती कोणती\nयातील अजून एक शोकांतिका म्हणजे बौद्धधर्मीय (पूर्वाश्रमीचे महार) राजकीय नेते, कार्यकर्ते स्वत:च्या घरात गणपतीच्या भव्य मूर्तीची विधिपूर्वक प्रतिष्ठापना करून रोजची आरती, आकर्षक निमंत्रण पत्रिकेसह विसर्जनाच्या दिवशी महाआरती, महाप्रसाद म्हणून हजारएक लोकांच्या जेवणाचा भंडारा, सवाद्य भव्य विसर्जनसोहळा इत्यादि घडवून आणतात.\nआत्मा, परमात्मा, पुनर्जन्म, मोक्ष, स्वर्ग, नरक आदि काल्पनिक, अगम्य, अवैज्ञानिक, चमत्कारिक प्रकरणांवर काथ्याकूट करून वेळ व ऊर्जा कदापि नष्ट न करण्याबद्दल स्वत: बुद्धाने आवर्जून सांगितले, स्वत:चा विचारही घासून, पारखून स्वीकारण्याचे आवाहन केले. बाबासाहेबांनीही तेच सांगितले असता नवबौद्ध समाज या अवैज्ञानिक प्रकरणात पुन्हा अडकून पडत असल्याचे चित्र आहे. प्रत्येक विहार, समाज मंदिरातील प्रवचनातूनही अशाच प्रकारचा चुकीचा संदेश सध्या रोज ऐकू येतो. विद्वान, उच्चविद्याविभूषित, उच्चपदस्थ श्रोतेही या प्रकरणावर मौन धारण केलेले असतात, हे कशाचे द्योतक आहे मूळ बुद्ध धर्मात काळानुरूप कितीही अवैज्ञानिक, चमत्कारिक गोष्टींचा भरणा असला तरी त्याला त्यागून जे व्यवहारिक, वैज्ञानिक असेल तेच घेण्याबद्दल त्यांनी सांगितले. अशा वैज्ञानिक धर्मालाच त्यांनी ‘धम्म’ अशी संज्ञा दिली. त्यांच्या या विचाराला पुढील काळात बाबासाहेबांचा ‘नवयान’ अशी व्याख्या अस्तित्वात आली, तरीही सध्याचे बौद्धजन पुन्हा जुना विचार, परंपरा व चमत्काराला बळी पडून चुकीच्या पद्धतीने धम्माचरण करीत आहेत.\nयातील वास्तव असे आहे की, बहुसंख्य नवबौद्धांच्या बैठकीत फुले, शाहू, आंबेडकर असतात, पण आतील दालनात अनेक देवदेवतांच्या प्रतिमा, पुतळे पाहावयास मिळतात. खरं तर दसऱ्याचा शुभदिवस म्हणून बाबासाहेबांनी त्या दिवशी धम्मदीक्षा घेतली नव्हती तर, १४ आॅक्टोबर ही तारीख ठरवून धम्मदीक्षा घेतली. पण आजचे बौद्धजन दसऱ्याच्या दिवशीच धम्मचक्र प्रवर्तन दिवस साजरा करीत असतात. एका वेगळ्या पद्धतीने ते पारंपरिक दसराच साजरा करतात, असं म्हटलं तर वावगं ठरू नये. यातील भलेभलेही धम्मचक्र प्रवर्तनऐवजी धम्मचक्र परिवर्तन असा शब्दप्रयोग करतात. यातील बहुतेकाना प्राथमिक स्वरूपातील साधे त्रिशरण-पंचशीलसुद्धा धड म्हणता येत नाही. ग्रामीण भाग व शहरी झोपडपट्ट्यात राहणारे अज्ञ बौद्धजन तुलनेने जास्त बुद्ध व बाबासाहेबमय आहेत, हे मान्य करूनही त्यांच्याही दुहेरी निष्ठा लपून नाहीत.\nमहाराष्ट्राव्यतिरिक्त उर्वरित भारताचे चित्र तर विचारायलाच नको. महाराष्ट्रातसुद्धा बुद्ध धम्माच्या संबंधाने पूर्वाश्रमीचे महार सोडले तर बाकीच्या दलित-मागासवर्गीयांचे काय, असा प्रश्न पडतो. प्रत्येकाच्या राहुट्या वेगवेगळ्या आहेत. सर्व मागासवर्गीय मिळून ८५ टक्के असताना बाबासाहेबांच्या स्वप्नातील बुद्धमय भारत म्हणूनच साकारत नाही. त्यातील पा.ना.राजभोज, एल.आर.बाली, कांशीराम, मायावती, भालचंद्र मुणगेकर (चर्मकार), नानकचंद रत्तू, पट्टीचे शाहीर जंगम स्वामी, अण्णाभाऊ साठे, आर.के.त्रिभुवन, पारवे, पोचीराम कांबळे, एकनाथ आव्हाड, मिलिंद आव्हाड (मातंग), हनुमंत उपरे (ओबीसी), लक्ष्मण माने, लक्ष्मण गायकवाड (विमुक्त-भटके), विरा साथीदार इत्यादींची प्रबळ बांधिलकी व कृतीचा अपवाद सोडला तर सर्व सुन्न आहे.\nया सर्व पार्श्वभूमीवर म्हणावेसे वाटते की आजच्या नवबौद्धांपेक्षा ब्राह्मण वर्गातील पण बुद्ध धर्माचा स्वीकार केलेले भदंत आनंद कौशल्यायन, राहूल सांकृत्यायन, धर्मानंद कोसंबी (पिता-पुत्र) यांच्या बुद्ध धर्माप्रति असलेल्या प्रतिबद्धतेला तोड नाही. अभ्यासू व त्यागी, साधक वृत्तीने त्यांनी आपली निष्ठा आजीवन फक्त बुद्धचरणीच अर्पिली होती. बुद्धाचे प्रथम शिष्यही निष्ठावान विद्वान ब्राह्मणच होते. रामस्वामी पेरियार, म.भि.चिटणीस, रा.भि.जोशी,श्री.म.माटे (उपरोधिक संबोधन-महार माटे) या मालिकेत अगदी अलीकडील रूपा बोधी-कुळकर्णी, सत्यनारायणजी गोयंका इत्यादींचाही नामोल्लेख करता येईल. सविता कबीर उपाख्य माईसाहेब आंबेडकर यांनी तर बाबासाहेबांच्या सहचारिणी बनून प्रत्यक्ष त्यांच्यासमवेतच धम्मदीक्षा ग्रहण केली होती. या सर्वांच्या सामाजिक, मानसिक तयारीला नक्कीच दाद देऊन त्यांचे स्वागतही झाले आहे. पण यातील संख्या फार मोठी नाही, हेही मान्य करावे लागते.\nभारतीय राष्ट्रध्वजावरील अशोकचक्र, चलनावरीत राजमुद्रा, भारताचे पंचशील धोरण इत्यादिच्या माध्यमातून भारत बुद्धमय झाला खरा, पण त्यातील बहुतांश समाज मात्र कोराच राहून गेला, नवबौद्ध म्हणविणारेही अर्धवटच राहून गेले.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nस्वबळानंतर शिवसेनेची पाऊले युतीकडे\nपंकजा मुंडेंचं सीमोल्लंघन... महाराष्ट्राच्या राजकारणाला वळण देणारं शक्तिप्रदर्शन\nवातावरणातील बदल: ही तर गहिऱ्या संकटाची चाहूल\nआता वाटचाल दुसऱ्या हरित क्रांतीकडे\nशिर्डीसबरीमाला मंदिरमीटूसनी देओलइंधन दरवाढप्रो कबड्डी लीगसुशांत सिंग रजपूतनवरात्रीतितली चक्रीवादळडोनाल्ड ट्रम्प\nविक्रमवीर विराट; कोहलीचे 'हे' एक डझन विक्रम सांगतात त्याची महानता\nPHOTO बॉलिवूडच्या कलाकारांनी लावली दुर्गा पूजेला हजेरी\nजॅकलिन, स्मृती इराणी, आमीरचं नाव बदललं; 'प्रयागराज'नंतरही योगींचा नामांतराचा धडाका\nपरिणीती चोप्राचे 'हे' इंडो-वेस्टर्न लूक्स तुम्हाला देतील परफेक्ट लूक\nमुंबईतील 'या' ठिकाणी स्वस्त आणि मस्त शॉपिंगचा आनंद लुटा\nलहानपणी टॉप, मात्र मोठेपणी फ्लॉप आठवतात का 'हे' कलाकार\n'या' घरगुती वस्तुंचा तुम्ही चुकीच्या पद्धतीने वापर करताय\nदसरा मेळाव्यामुळे शिवाजी पार्क भगवामय\nनागपुरातील विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यातील क्षणचित्रे\nवेगाने वजन कमी करण्यासाठी नारळाचं पाणी; जाणून घ्या कसे\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nतिरंगा फडकला आणि डोळे पाणावले सांगतोय मिस्टर आशिया सुनीत जाधव\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nअष्टमीला कोल्हापूरची अंबाबाई महिषासुरमर्दिनीच्या रूपात\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nMeToo बद्दल तरुणाईचं म्हणणं काय तरुणाई खुलेपणाने होतेय व्यक्त\nसप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nजोतिबाची पाच पाकळ्यातील बैठी सरदारी पूजा\nस्वबळानंतर शिवसेनेची पाऊले युतीकडे\nमेट्रोच्या कामावरून दोन यंत्रणांमध्ये रंगला वाद\nरावणदहन पाहाणाऱ्या ६१ जणांना रेल्वेने चिरडले\nदुष्काळात महाराष्ट्राला मदतीचा हात देऊ : मोदी\nपावसामुळे मुंबईतील धूलिकणांचे प्रमाण घटले\nमुंबईसह कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्राला पावसाचा इशारा\nमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून डॉलर्स जप्त\nबॉलिवूड स्टार्सच्या व्यवस्थापकाने केला आत्महत्येचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/vardha/sugarcane-fire-due-shot-circuit-wardha-district-loss-11-lakh/", "date_download": "2018-10-20T01:16:36Z", "digest": "sha1:UBYMOA5K2FQJ3UENGLLFH7U4VA42XAWI", "length": 26896, "nlines": 398, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Sugarcane Fire Due To Shot Circuit In Wardha District, Loss Of 11 Lakh | वर्धा जिल्ह्यात शॉट सर्कीटमुळे ऊसाला आग, ११ लाखांचे नुकसान | Lokmat.Com", "raw_content": "शनिवार २० ऑक्टोबर २०१८\n'या' विनोदी अभिनेत्याला ओळखलात का \n'झी मराठी अवॉर्ड्स २०१८'मध्ये बालकलाकारांची धमाल\nआम्ही दोघी मालिकेत 'कुछ कुछ होता है' चित्रपटाची झलक\nपावसामुळे मुंबईतील धूलिकणांचे प्रमाण घटले\nमेट्रोच्या कामावरून दोन यंत्रणांमध्ये रंगला वाद\n‘मी टू’ चळवळ पीडितांसाठी; त्याचा गैरवापर करू नका - उच्च न्यायालय\nदागिन्यांच्या मोहात मित्राकडूनच मुख्य सूत्रधाराची हत्या\nरेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या ब्लॉक\nTanushree Dutta controversy : 'सिन्टा'वर भडकली तनुश्री दत्ता; पण का\nविविधांगी भूमिका साकारण्याचा एकच ध्यास\n ‘बधाई हो’ने पहिल्या दिवशी रचला विक्रम\n‘अॅव्हेंजर्स 4’मध्ये आयर्न मॅनच्या हातात दिसणार ‘हे’ खास शस्त्र\n23 Years Of DDLJ : शाहरूख- काजोलचा ‘दिलवाले दुल्हनियां ले जायेंगे’ झाला २३ वर्षांचा पाहा कधीही न पाहिलेले काही फोटो\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nशीघ्रपतनाची समस्या; कारणं आणि उपाय\nपरिणीती चोप्राचे 'हे' इंडो-वेस्टर्न लूक्स तुम्हाला देतील परफेक्ट लूक\nसंध्याकाळच्या चहासोबत एकदा तरी ट्राय करा खमंग मसाला पापड\nकानामध्ये हेवी इयररिंग्स वापरताय 'या' समस्यांचा करावा लागू शकतो सामना\nमुंबईतील 'या' ठिकाणी स्वस्त आणि मस्त शॉपिंगचा आनंद लुटा\nपंजाब - अमृतसर रेल्वे दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शनिवारी पंजाबमध्ये राजकीय शोक\nभाजपाचे बिहारचे खासदार भोला सिंह यांचे निधन; दिल्लीच्या राम मनोहर लोहिया इस्पितळात केले होते दाखल.\nट्रेनने लोकांना उडवलं आणि सिद्धूंच्या पत्नी नवजोत कौर गाडीत बसून घरी निघून गेल्या, प्रत्यक्षदर्शींचा आरोप\nपंजाब - अमृतसर येथे रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना पंजाब सरकारकडून 5 लाख रुपयांची मदत जाहीर\nनवी दिल्ली - अमृतसर येथील रेल्वे दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले दु:ख व्यक्त\nआदिलाबाद : नागपूरहून निघालेल्या कारमध्ये दहा कोटींची रोकड जप्त\nअमृतसर (पंजाब) - रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या भीषण रेल्वे अपघातात 50 जाणांचा मृत्यू, पोलिसांची माहिती\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\nऔरंगाबाद - डोक्यात दगड घालून कविता अशोक जाधव या महिलेचा खून, हर्सूल भागातील घटना\nनाशिक - नाशिक मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये वादावादी\nमुंबई - मुंबई विमानतळावर 21 लाख 52 हजार रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर जप्त, सीआयएसएफची कारवाई\nनागपूर - गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमदार निवासावर चढून आंदोलन, अधिग्रहित जमिनीचा मोबदला देण्याची मागणी\nनंदुरबार- जि.प.समाज कल्याण अधिकारी सतिश वळवी यांना कार्यालयात 20 हजाराची लाच घेताना अटक\nपंजाब - अमृतसर रेल्वे दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शनिवारी पंजाबमध्ये राजकीय शोक\nभाजपाचे बिहारचे खासदार भोला सिंह यांचे निधन; दिल्लीच्या राम मनोहर लोहिया इस्पितळात केले होते दाखल.\nट्रेनने लोकांना उडवलं आणि सिद्धूंच्या पत्नी नवजोत कौर गाडीत बसून घरी निघून गेल्या, प्रत्यक्षदर्शींचा आरोप\nपंजाब - अमृतसर येथे रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना पंजाब सरकारकडून 5 लाख रुपयांची मदत जाहीर\nनवी दिल्ली - अमृतसर येथील रेल्वे दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले दु:ख व्यक्त\nआदिलाबाद : नागपूरहून निघालेल्या कारमध्ये दहा कोटींची रोकड जप्त\nअमृतसर (पंजाब) - रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या भीषण रेल्वे अपघातात 50 जाणांचा मृत्यू, पोलिसांची माहिती\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\nऔरंगाबाद - डोक्यात दगड घालून कविता अशोक जाधव या महिलेचा खून, हर्सूल भागातील घटना\nनाशिक - नाशिक मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये वादावादी\nमुंबई - मुंबई विमानतळावर 21 लाख 52 हजार रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर जप्त, सीआयएसएफची कारवाई\nनागपूर - गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमदार निवासावर चढून आंदोलन, अधिग्रहित जमिनीचा मोबदला देण्याची मागणी\nनंदुरबार- जि.प.समाज कल्याण अधिकारी सतिश वळवी यांना कार्यालयात 20 हजाराची लाच घेताना अटक\nAll post in लाइव न्यूज़\nवर्धा जिल्ह्यात शॉट सर्कीटमुळे ऊसाला आग, ११ लाखांचे नुकसान\nशॉट सर्कीट झाल्याने उमरी येथे चार एकर शेतातील ऊसाला आग लागली. यात अकरा लाख रुपयांचे नुकसान झाले. ही घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास येथे घडली.\nठळक मुद्देउमरी येथील घटना भरपाईची मागणी\nवर्धा : शॉट सर्कीट झाल्याने उमरी येथे चार एकर शेतातील ऊसाला आग लागली. यात अकरा लाख रुपयांचे नुकसान झाले. ही घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास येथे घडली.\nउमरी येथील विजय आनंदराव पोफळे यांनी सर्वे क्र. ३ येथील २ हेक्टर शेतात ऊस लावला आहे. शेतातून गेलेल्या खांबांवरील तार लोंबकळत होते. याबाबत वीज वितरण कंपनीला वारंवार अर्ज व दूरध्वनीद्वारे माहिती देण्यात आली; पण तार व्यवस्थित करण्यात आले नाही. यामुळे ही घटना घडली. डिसेंबर महिन्याच्या अंतिम आठवड्यात या ऊसाची कापणी केली जाणार होती. आगीमध्ये चार एकरातील ऊस जळून खाक झाला. यात सुमारे ७ लाख ७० हजार रुपयांचे नुकसान झाले. शेतातील ४ लाख रुपयांचा ठिबक सिंचन संचही आगीत जळून खाक झाला. महावितरणच्या हलगर्जीमुळे पोफळे यांचे ११ लाख ७० हजार रुपयांचे नुकसान झाले. शेतकऱ्याच्या या नुकसानास वीज वितरण कंपनीचा हलगर्जीपणा जबाबदार आहे. यामुळे शेतकऱ्याला त्वरित नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी विजय पोफळे व परिसरातील शेतकºयांनी केली आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nदोन सचिवांचा हायकोर्टात माफीनामा\nवाशिम जिल्ह्यातील २५ गावांमध्ये राबविले जाणार कृषी यांत्रिकीकरण उपअभियान\nशेतकऱ्यांनी बांबू शेती करावी\nटिश्यू कल्चरमुळे केळीच्या लागवडीत क्रांती\n१५० एकरात तारा पडून\nहिंगोलीत बियाणांमध्ये भेसळीचा संशय; १०५ बियाणे नमुने पाठविले प्रयोगशाळेत\nआदिवासी गोवारी बांधवांची जिल्हा कचेरीवर धडक\nदेवळीत कापसाला ५५८१ रूपये भाव\n‘शुभांगी उईके’ हत्या प्रकरणाचा तपास आता करणार ‘सीबीआय’\nव्यसनी पतीने केली पत्नीची हत्या\nजमिनीवर डोकं ठेचून व्यसनी पतीने केली पत्नीची हत्या\nरावण दहण प्रथा बंद करा\nशिर्डीसबरीमाला मंदिरमीटूसनी देओलइंधन दरवाढप्रो कबड्डी लीगसुशांत सिंग रजपूतनवरात्रीतितली चक्रीवादळडोनाल्ड ट्रम्प\nविक्रमवीर विराट; कोहलीचे 'हे' एक डझन विक्रम सांगतात त्याची महानता\nPHOTO बॉलिवूडच्या कलाकारांनी लावली दुर्गा पूजेला हजेरी\nजॅकलिन, स्मृती इराणी, आमीरचं नाव बदललं; 'प्रयागराज'नंतरही योगींचा नामांतराचा धडाका\nपरिणीती चोप्राचे 'हे' इंडो-वेस्टर्न लूक्स तुम्हाला देतील परफेक्ट लूक\nमुंबईतील 'या' ठिकाणी स्वस्त आणि मस्त शॉपिंगचा आनंद लुटा\nलहानपणी टॉप, मात्र मोठेपणी फ्लॉप आठवतात का 'हे' कलाकार\n'या' घरगुती वस्तुंचा तुम्ही चुकीच्या पद्धतीने वापर करताय\nदसरा मेळाव्यामुळे शिवाजी पार्क भगवामय\nनागपुरातील विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यातील क्षणचित्रे\nवेगाने वजन कमी करण्यासाठी नारळाचं पाणी; जाणून घ्या कसे\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nतिरंगा फडकला आणि डोळे पाणावले सांगतोय मिस्टर आशिया सुनीत जाधव\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nअष्टमीला कोल्हापूरची अंबाबाई महिषासुरमर्दिनीच्या रूपात\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nMeToo बद्दल तरुणाईचं म्हणणं काय तरुणाई खुलेपणाने होतेय व्यक्त\nसप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nजोतिबाची पाच पाकळ्यातील बैठी सरदारी पूजा\nस्वबळानंतर शिवसेनेची पाऊले युतीकडे\nमेट्रोच्या कामावरून दोन यंत्रणांमध्ये रंगला वाद\nरावणदहन पाहाणाऱ्या ६१ जणांना रेल्वेने चिरडले\nदुष्काळात महाराष्ट्राला मदतीचा हात देऊ : मोदी\nपावसामुळे मुंबईतील धूलिकणांचे प्रमाण घटले\nमुंबईसह कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्राला पावसाचा इशारा\nमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून डॉलर्स जप्त\nबॉलिवूड स्टार्सच्या व्यवस्थापकाने केला आत्महत्येचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/sampadkiya-news/arupache-rup-satya-margadarshak-2-15289/", "date_download": "2018-10-20T00:13:41Z", "digest": "sha1:OXX4QNNBL37GPI7PWPUY5GTVS47QGBOB", "length": 15070, "nlines": 206, "source_domain": "www.loksatta.com", "title": "अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २६०. प्रेममगन | Loksatta", "raw_content": "\nविषाणुजन्य तापावर प्रतिजैविके घेणे टाळा\nसंत्र्याला यंदा सुगीचे दिवस\nऊस तोडणी कामगारांना भविष्य निर्वाह निधीचा लाभ\nदसरा मेळाव्यातून पंकजांचा पक्षांतर्गत स्पर्धकांनाही इशारा\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक »\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २६०. प्रेममगन\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २६०. प्रेममगन\nपरमात्म्यावरील प्रेमाचा दीप त्या ‘सुन्न महाला’त उजळायचा आहे. भगवंताचा शोध ज्याला घ्यायचा आहे, भगवंताच्या मार्गावर ज्याला चालायचं आहे त्याच्या अंतरंगात जोवर त्या भगवंताचं प्रेम उत्पन्न\nपरमात्म्यावरील प्रेमाचा दीप त्या ‘सुन्न महाला’त उजळायचा आहे. भगवंताचा शोध ज्याला घ्यायचा आहे, भगवंताच्या मार्गावर ज्याला चालायचं आहे त्याच्या अंतरंगात जोवर त्या भगवंताचं प्रेम उत्पन्न होत नाही तोवर त्या वाटचालीला काय अर्थ आहे एका दोह्य़ात कबीरजी सांगतात, ‘प्रेम बिना धीरज नहीं, बिरह बिना बैराग एका दोह्य़ात कबीरजी सांगतात, ‘प्रेम बिना धीरज नहीं, बिरह बिना बैराग’ जोवर अंतरंगात प्रेम नाही तोवर या मार्गावरची संकटं झेलण्याचं धैर्य उत्पन्न होऊ शकत नाही आणि त्या प्रेमातून विरहाची आग उत्पन्न झाल्याशिवाय वैराग्य उत्पन्न होऊ शकत नाही. आता ती आपली पातळी नाही, हे खरं. पण विचार करा, शबरीमाई प्रभूची वर्षांनुर्वष जी वाट पाहात होती त्यातून वैराग्याचं किती उत्तुंग शिल्प साकारलं’ जोवर अंतरंगात प्रेम नाही तोवर या मार्गावरची संकटं झेलण्याचं धैर्य उत्पन्न होऊ शकत नाही आणि त्या प्रेमातून विरहाची आग उत्पन्न झाल्याशिवाय वैराग्य उत्पन्न होऊ शकत नाही. आता ती आपली पातळी नाही, हे खरं. पण विचार करा, शबरीमाई प्रभूची वर्षांनुर्वष जी वाट पाहात होती त्यातून वैराग्याचं किती उत्तुंग शिल्प साकारलं मथुरेला प्रभू गेल्यानंतर गोकुळातल्या गोपींचं अंतरंग केवळ कान्हाच्या वाटेकडे डोळे लावून तग धरून होतं, त्या अंतरंगात वैराग्याशिवाय दुसरं काय होतं मथुरेला प्रभू गेल्यानंतर गोकुळातल्या गोपींचं अंतरंग केवळ कान्हाच्या वाटेकडे डोळे लावून तग धरून होतं, त्या अंतरंगात वैराग्याशिवाय दुसरं काय होतं उद्धव त्या गोपींना ‘ज्ञान’ देण्यासाठी म्हणून गोकुळात आले आणि भगवंतावरील प्रेमाच्या विराट दर्शनानं दिपून गेले. गोपी म्हणाल्या, उद्धवा, तू मनाला समजवा म्हणून सांगतोस पण आमचं मन आता आमच्याकडे आहेच कुठे उद्धव त्या गोपींना ‘ज्ञान’ देण्यासाठी म्हणून गोकुळात आले आणि भगवंतावरील प्रेमाच्या विराट दर्शनानं दिपून गेले. गोपी म्हणाल्या, उद्धवा, तू मनाला समजवा म्हणून सांगतोस पण आमचं मन आता आमच्याकडे आहेच कुठे ते एका कान्हाकडे गेलं आहे.. त्या अहोरात्र प्रेममग्न गोपगोपींना कुठलं ज्ञान, कुठला जप, कुठलं तप, कुठली व्रतवैकल्यं, कुठले नेम ते एका कान्हाकडे गेलं आहे.. त्या अहोरात्र प्रेममग्न गोपगोपींना कुठलं ज्ञान, कुठला जप, कुठलं तप, कुठली व्रतवैकल्यं, कुठले नेम कबीरांचाच एक दोहा आहे, ‘‘जहाँ प्रेम तहँ नेम नहिं, तहाँ न बुधि ब्यौहार कबीरांचाच एक दोहा आहे, ‘‘जहाँ प्रेम तहँ नेम नहिं, तहाँ न बुधि ब्यौहार प्रेम मगन जब मन भया, तब कौन गिने तिथि बार प्रेम मगन जब मन भया, तब कौन गिने तिथि बार’’ जिथे प्रेम आहे तिथे नेम नाही. बुद्धी आणि व्यवहाराचा जणू संबंधच उरत नाही. जो या प्रेमात अहोरात्र निमग्न आहे त्याला तिथीवार कुठले’’ जिथे प्रेम आहे तिथे नेम नाही. बुद्धी आणि व्यवहाराचा जणू संबंधच उरत नाही. जो या प्रेमात अहोरात्र निमग्न आहे त्याला तिथीवार कुठले दिवस काय अन् रात्र काय दिवस काय अन् रात्र काय जो सदोदित एकाच दशेत निमग्न आहे त्याला वेगळी एकादशी कुठली जो सदोदित एकाच दशेत निमग्न आहे त्याला वेगळी एकादशी कुठली जो रोजच त्याच एकाच्या चिंतनात निमग्न आहे त्याला वेगळा रोजा कुठला जो रोजच त्याच एकाच्या चिंतनात निमग्न आहे त्याला वेगळा रोजा कुठला एक लोककथा आहे. पण आहे फार मार्मीक. एक अल्लाचा बंदा नमाज अदा करीत होता. तोच आपल्या प्रियकराच्या भेटीसाठी व्याकुळ होऊन एक तरुणी तिथून धावत जात होती. तिच्या पायांचा धक्का या भाविकाला लागला. तिला त्याची जाणीवही नव्हती. ती तशीच धावत गेली. तो मनातून संतापला. नमाज उरकून तिच्या परतीची वाट पाहू लागला. एखाद तास उलटला. ती त्याच वाटेनं परत येत होती. त्यानं पुढं जाऊन तिला खडसावलं. ती हसली आणि म्हणाली, काय करू एक लोककथा आहे. पण आहे फार मार्मीक. एक अल्लाचा बंदा नमाज अदा करीत होता. तोच आपल्या प्रियकराच्या भेटीसाठी व्याकुळ होऊन एक तरुणी तिथून धावत जात होती. तिच्या पायांचा धक्का या भाविकाला लागला. तिला त्याची जाणीवही नव्हती. ती तशीच धावत गेली. तो मनातून संतापला. नमाज उरकून तिच्या परतीची वाट पाहू लागला. एखाद तास उलटला. ती त्याच वाटेनं परत येत होती. त्यानं पुढं जाऊन तिला खडसावलं. ती हसली आणि म्हणाली, काय करू मी त्याच्या विचारात इतकी गुंग होते की मला भानच नव्हतं. बहुदा तुम्ही त्याच्या (अल्लाच्या) विचारात इतके निमग्न नव्हता म्हणून तुम्हाला जाणीव झाली मी त्याच्या विचारात इतकी गुंग होते की मला भानच नव्हतं. बहुदा तुम्ही त्याच्या (अल्लाच्या) विचारात इतके निमग्न नव्हता म्हणून तुम्हाला जाणीव झाली प्रेम मगन जब मन भया प्रेम मगन जब मन भया मन प्रेमानं इतकं भरून गेलं की आजूबाजूची जाणीवही उरली नाही. ज्याचं भगवंतावर असं प्रेम आहे त्याला वेगळं ज्ञान ते काय सांगणार, त्याला वेगळ्या योगसाधनेची काय गरज, त्याला कसला कर्मयोग सांगणार, त्याला कोणतं तप सांगणार मन प्रेमानं इतकं भरून गेलं की आजूबाजूची जाणीवही उरली नाही. ज्याचं भगवंतावर असं प्रेम आहे त्याला वेगळं ज्ञान ते काय सांगणार, त्याला वेगळ्या योगसाधनेची काय गरज, त्याला कसला कर्मयोग सांगणार, त्याला कोणतं तप सांगणार आपल्या अंतरंगात ते प्रेम उत्पन्न व्हावं यासाठी साधनांचा आटापिटा आहे. बऱ्याचदा आपण खरं साध्य विसरून साधनांनाच साध्य मानण्याची गफलत करतो.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n८५. उत्खनन : १\nमहेंद्रसिंह धोनी बनतोय क्रिकेटचा नवीन देव…\nकर्नाटक सरकारचा मोठा निर्णय, लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्याची शिफारस\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n‘रावण दहना’त मृत्युतांडव, पंजाबमधील भीषण दुर्घटनेत ६० ठार\n...तर ६० जणांचा जीव वाचला असता\nरावण दहन करताना भीषण अपघात, पाहा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ\nकौतुकास्पद: युपीतल्या 850 शेतकऱ्यांना बिग बी करणार कर्जमुक्त; ५.५ कोटींचं अर्थसहाय्य\n#MeToo : सेलिब्रेटी मॅनेजमेंट कंपनीच्या अनिर्बन दास ब्ला यांचा आत्महत्येचा प्रयत्न\n#MeToo कोर्टाच्या आदेशाची वाट बघा; आलोक नाथांची सिंटाला विनंती\n#MeToo : प्रसिद्ध चित्रकार जतिन दास म्हणतात तो मी नव्हेच\n#MeToo : 'सेक्रेड गेम्स'च्या अभिनेत्रीचा दिग्दर्शक विपुल शहावर लैंगिक गैरवर्तणुकीचा आरोप\nसागरी किनारी रस्त्यावर ‘क्रॅश एटोनेटर’\nमेट्रो मार्गिकांचे संचलन ‘एमएमआरडीएकडे’च\n१८व्या वर्षांत अत्रे कट्टय़ावर तरुणाईचा मेळा\nयंदा उत्पादन घटण्याची शक्यता\nतलासरीमध्ये गटारावरच भाजीविक्रीची दुकाने\nजुईनगर येथे अपंग, विशेष मुलांसाठी उद्यान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.net/tag/%E0%A4%97%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B0/", "date_download": "2018-10-20T00:00:04Z", "digest": "sha1:K2F4PFBPKIU6V5EMYK5NSSQOYK6KVDYT", "length": 5342, "nlines": 135, "source_domain": "www.marathimati.net", "title": "गंगासागर | मराठीमाती", "raw_content": "\n१ किलो ताजे दही\n४-५ थेंब रासबेरी इसेंस\n१ चिमूट लाल रंग\nक्रीम, व्हॅनिला इसेन्स व साखर एकत्र करून चांगले फेटावे व गार करण्यास ठेवावे. दही फ्रिजमध्ये ठेवावे. गार झाल्यावर त्यात साखर, रंग व रासबेरी इसेन्स घालून फेस येईपर्यंत मिक्सरच्या जारमध्ये फिरवावे. सुंदर गुलाबी रंगाची लस्सी तयार होईल. देताना प्रथम लस्सी व त्यावर गार केलेले साखर क्रीमचे मिश्रण घालून द्यावे.\nThis entry was posted in सरबते व शीतपेये and tagged गंगासागर, पाककला on फेब्रुवारी 17, 2011 by प्रशासक.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://tattoosartideas.com/mr/star-tattoos-ink-ideas/", "date_download": "2018-10-20T00:19:17Z", "digest": "sha1:4YJ6HOXK66Z6INLJAMEXBVJHQK4GVQDI", "length": 10737, "nlines": 59, "source_domain": "tattoosartideas.com", "title": "मुलींसाठी स्टार टॅटूज - टॅटूज कला कल्पना", "raw_content": "\nपुरुष आणि स्त्रियांना छान टॅटू शाई डिझाइन कल्पना\nसोनिटॅटू मार्च 20, 2017\n1 तारा छातीवर टॅटू नारीवादी देखावा आणते\nवरच्या छातीत सुंदर तारा टॅटू सारख्या मुली. हे टॅटू डिझाइन आकर्षक आहे.\n2 काळ्या शाई डिझाइनसह स्टार टॅटू महिलांना आकर्षक दिसतात\nस्त्रियांना उच्चतर छातीवर काळा शाई डिझाइनसह स्टार टॅटू आवडतात; हे टॅटू डिझाइन त्यांना मोहक दिसत करा\n3 काळ्या शाई डिझाइनसह स्टार टॅटू एक मुलगी आकर्षक दिसते\nकाळ्या शाईच्या डिझाइनसह तपकिरी मुलींना स्टार टॅटू आवडतात; हे टॅटू डिझाइन त्यांना आकर्षक आणि मादक दिसत करते\n4 तारा मान वर टॅटू नारंगी शाई डिझाइनमुळे मोहक देखावा येतो\nबिनबाहींच्या वर ठेवलेल्या ब्राऊन महिलांना स्टार टॅटूला गळ्यावर नारंगी शाईचे डिझाईन आवडेल; हे टॅटू डिझाइन त्यांना मनोहर आणि सुंदर दिसत करते\n5 एक ताराप्रमाणे स्त्रिया पाऊल वर टॅटू तो फडकवणे\nमुली त्यांच्या पायांना दर्शविण्यासाठी आणि त्यांना अधिक आकर्षक बनविण्यासाठी त्यांच्या पायावर एक स्टार टॅटू बनवतात\n6 निळा शाई डिझाइन असलेला स्टार टॅटू एक महिला मनोवेधक आकर्षक बनवते\nब्लू शाई डिझाइनसह स्त्रियांना हा स्टार टॅटू आवडतो कारण हाताने आकर्षक दिसतात\n7 देव दैवी तार करतात बाजूला टॅटू त्यांना आकर्षक बनविण्यासाठी\nस्त्रियांना त्यांच्या बाजूने रंगीबेरंगी आणि अधिक आकर्षक दिसण्यासाठी त्यांचे टॅटू बनवणे आवडते\n8 तारा टिटूवर टॅटू एक काळा आणि गुलाबी शाई डिझाइन सह तेही देखावा आणते\nकाळ्या आणि गुलाबी शाईच्या डिझाइनसह फूट वर मुलींना स्टार टॅटू आवडतात; या टॅटू डिझाइनमुळे ते सेक्सी आणि सुंदर दिसतात\n9 तारा मुलीसाठी टॅटू एक जांभळा शाई डिझाइनसह; त्यांना आकर्षक दिसतो\nमहिलांना मनगट वर एक जांभळा शाई डिझाइन असलेल्या महिला साठी स्टार टॅटू प्रेम. हे टॅटू डिझाइन त्यांना अधिक आकर्षक दिसत आहे\n10 एका मुलीवर स्टार टॅटू तिला आकर्षक वाटतात\nगर्भधारणेने त्यांच्याकडे पहाण्यासाठी त्यांच्या मुलींना स्टार टॅटू प्रेम करतात\n11 मागे डोळ्यात स्टार टॅटू आश्चर्यकारक रूप आणते\nकाळे शाई डिझाइन स्टार टॅटू परत मानल्या जातील. हे टॅटू डिझाइन त्यांना आश्चर्यकारक आणि सुंदर दिसत करा\n12 तारा मान वर टॅटू एक स्त्री मोहक दिसते\nब्राऊन महिलांना मागे वळून बघून स्टार टॅटू आवडते; या टॅटू डिझाइनमुळे ते आकर्षक आणि मादक दिसतात\nनमस्कार, मी सोनी आणि या टॅटू कला कल्पना वेबसाइट मालक मीना, अर्धविराम, क्रॉस, गुलाबाची, फुलपाखरू, सर्वोत्तम मित्र, मनगट, छाती, जोडप्यांना, बोट, फुल, डोक्याची खोडा, अँकर, हत्ती, घुबड, पंख, पाय, शेर, मेंढी, परत, पक्षी आणि हृदयाची टॅटू डिझाइन . मला माझी वेबसाइटवरील वेगवेगळ्या वेबसाइट शेअरमध्ये नवीन टॅटू कल्पना आवडली. आम्ही चित्रांवर कोणतेही हक्क सांगत नाही, फक्त त्यांना सामायिक करत आहे. आपण माझे अनुसरण करू शकता गुगल प्लस आणि ट्विटर\nफेदर टॅटूमागे टॅटूहात टैटूअनंत टॅटूबटरफ्लाय टॅटूपक्षी टॅटूजोडपे गोंदणेहात टॅटूशेर टॅटूडवले गोंदणेक्रॉस टॅटूहार्ट टॅटूपाऊल आणि वरचा पाय यांना जोडणारा सांधा टॅटूस्लीव्ह टॅटूडोळा टॅटूअर्धविराम टॅटूराशिचक्र चिन्ह टॅटूगरुड टॅटूमुलींसाठी गोंदणेताज्या टॅटूफूल टॅटूबाण टॅटूमैना टटूडायमंड टॅटूवॉटरकलर टॅटूहत्ती टॅटूदेवदूत गोंदणेगुलाब टॅटूछाती टॅटूटॅटू कल्पनामांजरी टॅटूउत्तम मित्र गोंदणेडोक्याची कवटी tattoosपुरुषांसाठी गोंदणेगोंडस गोंदणअँकर टॅटूकमळ फ्लॉवर टॅटूमान टॅटूचेरी ब्लॉसम टॅटूस्वप्नवतचंद्र टॅटूमोर टॅटूचीर टॅटूपाऊल गोंदणेसूर्य टॅटूमेहंदी डिझाइनहोकायंत्र टॅटूड्रॅगन गोंदबहीण टॅटूआदिवासी टॅटू\nपुरुष आणि स्त्रियांना छान टॅटू शाई डिझाइन कल्पना\nकॉपीराइट © 2018 टॅटू कला कल्पना\nट्विटर | फेसबुक | गुगल प्लस | करा\nआमची वेबसाइट आमच्या अभ्यागतांना ऑनलाइन जाहिराती दाखवून शक्य झाले आहे. कृपया आपला जाहिरात ब्लॉकर निष्क्रिय करून आम्हाला समर्थन करण्याचा विचार करा.\nही वेबसाइट आपला अनुभव सुधारण्यासाठी कुकीज वापरते. आपण असे समजू की आपण यासह ठीक आहात, परंतु आपण इच्छित असल्यास आपण निवड रद्द करू शकता.स्वीकारा पुढे वाचा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/global/drone-attack-president-venezuela-135759", "date_download": "2018-10-20T00:30:34Z", "digest": "sha1:2NN4JAEWDB6AQOLI3WCQGV5FMBEPVD2O", "length": 11135, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "Drone Attack On The President Of Venezuela लष्करी जवानांना संबोधित करताना राष्ट्रपतींवर हल्ला | eSakal", "raw_content": "\nलष्करी जवानांना संबोधित करताना राष्ट्रपतींवर हल्ला\nरविवार, 5 ऑगस्ट 2018\nव्हेनेजुएलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरो एका ड्रोन हल्ल्यात थोडक्यात बचावले. लष्करी जवानांना संबोधित करत असताना ही घटना घडली. त्यावेळी त्यांचे भाषणही लाईव्ह चालू होते.​\nकराकस (व्हेनेजुएला)- व्हेनेजुएलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरो एका ड्रोन हल्ल्यात थोडक्यात बचावले. लष्करी जवानांना संबोधित करत असताना ही घटना घडली. त्यावेळी त्यांचे भाषणही लाईव्ह चालू होते.\nराजधानी कराकस येथे आपल्या लष्करी जवानांसमोर भाषण करत असताना राष्ट्रपतींवर हल्ल्याचा प्रयत्न झाला. मात्र, राष्ट्रपती या या हल्ल्यातून बचावले आहेत. त्यांना कुठल्याही प्रकारची जखम या हल्ल्यात झालेली नाही. परंतु, सात सुरक्षारक्षक या घटनेत जखमी झाले आहेत.\nहल्ल्यानंतर थोड्या वेळाने व्हेनेझुलेलाचे मंत्री जॉर्ज रोड्रिग्ज यांनी या घटनेबाबत माहिती देताना सांगितले आहे की, ड्रोनमध्ये स्फोटकं भरुन राष्ट्रपतींना लक्ष्य करण्याच्या दृष्टीनेच हा हल्ला करण्यात आला होता. हा हल्ला नेमका कोणी केला याबाबत अद्याप कोणतीही माहिती स्पष्ट नाही, मात्र राष्ट्रपतींवर झालेल्या या हल्ल्यासाठी विरोधी पक्षांच्या आंदोलकांवर जबाबदार धरण्यात येत आहे. या घटनेची सरकारकडून सखोल चौकशी सुरू आहे.\nमी, गरीबांची सेवा करू शकलो, याचे समाधानः मोदी\nशिर्डी: गरीब असो किंवा मध्यम परिवार असेल, त्यांना घर देण्यासाठी भाजप सरकारने प्रयत्न केले आहेत. प्रयत्न यापूर्वीही झाला, पण दुर्दव्याने त्यांचे लक्ष...\nड्रोनद्वारे 40 हजार गावांची मोजणी\nपुणे : पुरंदर तालुक्‍यातील सोनोरी या गावची मोजणी ड्रोनच्या साह्याने करण्याचा देशातील पहिला प्रयोग यशस्वी झाल्यानंतर राज्यातील चाळीस हजार गावांची...\nगोवा काँग्रेसच्या 'हाता'तून निसटले; 2 आमदार भाजपकडे\nपणजी : विधानसभेत ४० पैकी १६ आमदार असल्याने सरकार स्थापन करण्याची संधी मिळावी म्हणून पाचवेळा राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा यांची भेट घेणाऱ्या, राष्ट्रपती...\n'वृत्तपत्र विकणारा विद्यार्थी भारताचा राष्ट्रपती होऊ शकतो'\nकल्याण : पंधरा ऑक्टोबर भारताचे माजी राष्ट्रपती थोर शास्त्रज्ञ डॉ. अब्दुल कलाम यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून कल्याण पूर्वेतील सम्राट अशोक...\nMy Newspaper Vendor : वृत्तपत्र विक्रेत्याचा सन्मान; वडगाव निंबाळकर ग्रामपंचायतीचा पुढाकार\nवडगाव निंबाळकर - भारताचे राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांचा (१५ ऑक्टोबर) जन्मदिवस वृत्तपत्र विक्रेता दिन म्हणुन साजरा करण्यासाठी सकाळ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/category/editions/mumbai/page/120", "date_download": "2018-10-20T00:30:36Z", "digest": "sha1:73BBY5D7IXUD7ZPCTSS3DREK7GT4WSNP", "length": 9237, "nlines": 50, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "मुंबई Archives - Page 120 of 256 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nऑनलाईन टीम / मुंबई राज्यात पुन्हा एकदा थंडीचे पुनरागमन झाले आहे. मुंबई, पुणे, सांगली शहरांमध्ये थंडी वाढत आहे. थंडीमुळे धुक्याची चादर वाढून, वाहतूकीवर परिणाम होत आहे. मुंबईत मंगळवारी रात्री किमान तापमान 15 अंश सेल्सिअस एवढे होते. पुढील दिवसामध्ये किमान तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअस घट होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवला आहे. Full Article\nस्वबळाचे रणशिंग फुकले तर भिरभिरी यायचे कारण काय \nऑनलाईन टीम / मुंबई : राष्ट्रीय कार्यकारिणीत स्वबळाचा नारा दिल्यानंतर पुन्हा एकदा शिवसेनेने त्याचे समर्थन केले आहे. ’भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनीही 2019 साठी लोकसभेच्या 380 ...Full Article\n‘डिजिठाणे’ सोशल मीडियातील मोठे पाऊल\nप्रतिनिधी, मुंबई देशात पहिल्या गोष्टी ठाण्यातूनच सुरू झाल्या आहेत. ठाण्याचा इतिहासातील पुढचे पाऊल म्हणजे ‘डिजिठाणे’ ऍप्स होय. हे सोशल मीडियातील मोठे पाऊल असून याबद्दल ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल, ...Full Article\n‘पद्मावत’च्या संरक्षणासाठी मनसे सरसावली\nप्रतिनिधी, मुंबई संजय लीला भन्साळी दिग्दर्शित पद्मावतला अनेक राज्यांमध्ये करणी सेनेने विरोध केलेला असतानाच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या वादात उडी घेतली आहे. मुंबई, महाराष्ट्रामध्ये पद्मावत सिनेमाला प्रदर्शित करण्यापासून ...Full Article\nप्रतिनिधी, मुंबई मध्य रेल्वेवर नव्या आधुनिक बम्बार्डिअर लोकलचा समावेश केला आहे, मात्र मध्य रेल्वेवर नव्या लोकल आल्यानंतर मध्य रेल्वेवरील जुन्या लोकल गाडय़ांना हार्बर मार्गावर चालविल्या जातात. मात्र एक तरी ...Full Article\nशिवसेना स्वबळावर निवडणुका लढणार\nप्रतिनिधी, मुंबई हिंदुत्वाच्या मुद्यावर फाटाफूट नको म्हणून शिवसेनेने राज्याबाहेरील निवडणुका लढवल्या नाहीत. मात्र, त्यामुळे नको ती माणसं हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन आपल्या डोक्यावर बसली, अशा शब्दांत भाजपवर शरसंधान साधत शिवसेना ...Full Article\nआव्हान न देण्याचा निर्णय योग्यच\nप्रतिनिधी, मुंबई सोहराबुद्दीन शेख बनावट चकमकप्रकरणी भाजपच्या अमित शहा यांना दोषमुक्त करणाऱया सत्र न्यायालयाच्या निकालाला नव्याने आव्हान न देण्याचा आपला निर्णय योग्यच असल्याचा युक्तिवाद केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) मंगळवारी ...Full Article\nआदित्य ठाकरे शिवसेनेच्या नेतेपदी\nप्रतिनिधी, मुंबई आगामी 2019 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या गोटात बदलाचे वारे वाहू लागले आहे. युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्यासह पाच जणांची मंगळवारी शिवसेनेच्या नेतेपदी निवड करण्यात ...Full Article\n2 फेब्रुवारीपासून व्याज सवलत योजना\nप्रतिनिधी/ मुंबई अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता आणि कौशल्य विकास अभियान या नावाने व्याज परतावा योजना तसेच शेतकऱयांच्या मुलांसाठीची तंत्रकौशल्य योजना येत्या 2 ...Full Article\nहिंमत असेल, तर शिवसेनेने सरकारचा पाठिंबा काढावा :अजित पवार\nऑनलाईन टीम / परभणी लोकसभा आणि विधानसभा स्वबळावर लढविण्याच्या शिवसेनेच्या निर्णयाची राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी खिल्ली उडविली आहे. हिंमत असेल, तर सरकारचा पाठिंबा काढा. मात्र, सत्तेची ऊब ...Full Article\nक्लीनर मानेचा खून गळा आवळून\nसाडेपाच लाखाची दारू जप्त\nसंशोधकांनी अनुभवली ‘तिलारी’ची समृद्धी\nनिरवडेत वीज पडून तरुण ठार\nप्रचंड गडगडाटाने कुडाळ हादरले\nमालवणात ‘स्वस्थ भारत’ सायकल रॅलीचे स्वागत\nकुडाळला कीर्तन महोत्सवास प्रारंभ\nआश्वासनांच्या कात्रणांचे लवकरच प्रदर्शन\nचैतन्यमय वातावरणात दौडीची यशस्वी सांगता\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/keywords/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A3/word", "date_download": "2018-10-20T00:21:13Z", "digest": "sha1:FUKCHQ3LOE5VYEKB6PSTOTCJAXTF6Z3U", "length": 9639, "nlines": 115, "source_domain": "www.transliteral.org", "title": "Keyword - नारायण", "raw_content": "\nश्रीयंत्रातील चक्र आणि त्रिकोण कशाचे प्रतिक आहेत\nनारायण खरात नारायण स्वामी नारायणभट्ट नारायणी नारायणीय भट्टनारायण महादेव नारायण नानिवडेकर सत्यनारायण\nनारायण महाराजांचा ( जालवणकर ) जन्म शके १७२९ ( इ.स. १८०७ ) प्रभव संवत्सर, आषाढ वद्य ५, गुरूवार रोजी झाला.\nनारायण महाराजांचा ( जालवणकर ) जन्म शके १७२९ ( इ.स. १८०७ ) प्रभव संवत्सर, आषाढ वद्य ५, गुरूवार रोजी झाला.\nकरुणासागर - श्रीगुरुदत्तचरणीं आत्मनिवेदन\nनारायण महाराजांचा ( जालवणकर ) जन्म शके १७२९ ( इ.स. १८०७ ) प्रभव संवत्सर, आषाढ वद्य ५, गुरूवार रोजी झाला.\nकरुणासागर - पदे १ ते ५०\nनारायण महाराजांचा ( जालवणकर ) जन्म शके १७२९ ( इ.स. १८०७ ) प्रभव संवत्सर, आषाढ वद्य ५, गुरूवार रोजी झाला.\nकरुणासागर - पदे ५१ ते १००\nनारायण महाराजांचा ( जालवणकर ) जन्म शके १७२९ ( इ.स. १८०७ ) प्रभव संवत्सर, आषाढ वद्य ५, गुरूवार रोजी झाला.\nकरुणासागर - पदे १०१ ते १५०\nनारायण महाराजांचा ( जालवणकर ) जन्म शके १७२९ ( इ.स. १८०७ ) प्रभव संवत्सर, आषाढ वद्य ५, गुरूवार रोजी झाला.\nकरुणासागर - पदे १५१ ते २००\nनारायण महाराजांचा ( जालवणकर ) जन्म शके १७२९ ( इ.स. १८०७ ) प्रभव संवत्सर, आषाढ वद्य ५, गुरूवार रोजी झाला.\nकरुणासागर - पदे २०१ ते २५०\nनारायण महाराजांचा ( जालवणकर ) जन्म शके १७२९ ( इ.स. १८०७ ) प्रभव संवत्सर, आषाढ वद्य ५, गुरूवार रोजी झाला.\nकरुणासागर - पदे २५१ ते ३००\nनारायण महाराजांचा ( जालवणकर ) जन्म शके १७२९ ( इ.स. १८०७ ) प्रभव संवत्सर, आषाढ वद्य ५, गुरूवार रोजी झाला.\nकरुणासागर - पदे ३०१ ते ३५०\nनारायण महाराजांचा ( जालवणकर ) जन्म शके १७२९ ( इ.स. १८०७ ) प्रभव संवत्सर, आषाढ वद्य ५, गुरूवार रोजी झाला.\nकरुणासागर - पदे ३५१ ते ४०१\nनारायण महाराजांचा ( जालवणकर ) जन्म शके १७२९ ( इ.स. १८०७ ) प्रभव संवत्सर, आषाढ वद्य ५, गुरूवार रोजी झाला.\nकरुणासागर - पदे ४०२ ते ४५०\nनारायण महाराजांचा ( जालवणकर ) जन्म शके १७२९ ( इ.स. १८०७ ) प्रभव संवत्सर, आषाढ वद्य ५, गुरूवार रोजी झाला.\nकरुणासागर - पदे ४५१ ते ५००\nनारायण महाराजांचा ( जालवणकर ) जन्म शके १७२९ ( इ.स. १८०७ ) प्रभव संवत्सर, आषाढ वद्य ५, गुरूवार रोजी झाला.\nकरुणासागर - पदे ५०१ ते ५५०\nनारायण महाराजांचा ( जालवणकर ) जन्म शके १७२९ ( इ.स. १८०७ ) प्रभव संवत्सर, आषाढ वद्य ५, गुरूवार रोजी झाला.\nकरुणासागर - पदे ५५१ ते ६००\nनारायण महाराजांचा ( जालवणकर ) जन्म शके १७२९ ( इ.स. १८०७ ) प्रभव संवत्सर, आषाढ वद्य ५, गुरूवार रोजी झाला.\nकरुणासागर - पदे ६०१ ते ६५०\nनारायण महाराजांचा ( जालवणकर ) जन्म शके १७२९ ( इ.स. १८०७ ) प्रभव संवत्सर, आषाढ वद्य ५, गुरूवार रोजी झाला.\nकरुणासागर - पदे ६५१ ते ७००\nनारायण महाराजांचा ( जालवणकर ) जन्म शके १७२९ ( इ.स. १८०७ ) प्रभव संवत्सर, आषाढ वद्य ५, गुरूवार रोजी झाला.\nकरुणासागर - पदे ७०१ ते ७५०\nनारायण महाराजांचा ( जालवणकर ) जन्म शके १७२९ ( इ.स. १८०७ ) प्रभव संवत्सर, आषाढ वद्य ५, गुरूवार रोजी झाला.\nकरुणासागर - पदे ७५१ ते ८००\nनारायण महाराजांचा ( जालवणकर ) जन्म शके १७२९ ( इ.स. १८०७ ) प्रभव संवत्सर, आषाढ वद्य ५, गुरूवार रोजी झाला.\nकरुणासागर - पदे ८०१ ते ८५०\nनारायण महाराजांचा ( जालवणकर ) जन्म शके १७२९ ( इ.स. १८०७ ) प्रभव संवत्सर, आषाढ वद्य ५, गुरूवार रोजी झाला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "http://ashwin3009.blogspot.com/2011/02/blog-post.html", "date_download": "2018-10-19T23:45:53Z", "digest": "sha1:PUNQLPUUOTMOYSTYC6BKMYOX7P47KE5N", "length": 10607, "nlines": 99, "source_domain": "ashwin3009.blogspot.com", "title": "अवघा रंग एक झाला...: मुकुल शिवपुत्र- एक अनुभव", "raw_content": "अवघा रंग एक झाला...\nविश्वाचे आर्त, माझ्या मनी प्रकाशले...अवघेची झाले देह ब्रह्म..\nफेसबुक वर भेटायचं असेल तर..\nमुकुल शिवपुत्र- एक अनुभव\nलोक जमलेले आहेत. जरिकाठी साड्या आणि झब्बे घालून. गज-यांचा वास..\nरंगमंचावर मागे फुलं-बिलं..समोर समया..तबला आणि पेटी आपापल्या जागी बसलेले आहेत. मधूनच थोडी ठाक-ठूक..तानपु-यांचे कान पिळणं..सारं काही सुरात लागलेलं.\nकोणीतरी थोडी प्रस्तावना करतो. टाळ्या. गायक प्रवेशतो.\nहा सा-या मैफलिपासून आलिप्त. काहीसा निर्विकार.\nदाढी वाढलेली, केस कसेतरी बसवलेले. साधा केशरी झब्बा, पांढरी लुंगी आणि एक शबनम.\nआल्याआल्या तो तानपु-यांकडे साशंक नजरेने पाहतो..एक एक तानपुरा हातात घेउन कमालीच्या एकाग्रतेने ते जुळवतो..\nपाणी वगैरे हव्या त्या जागी आहे.\nआता मैफलीत शांतता..फ़क्त तानपुरे आणि पेटीचा सुर लागला आहे.\nविलक्षण गंभीरपणे तो षड्ज लावतो. शांत, गहन आणि अत्यंत घुमारदार..\nनिषादावर क्षणभर विसावून, रिषभाला हलका स्पर्श करून याचा आवाज पुन्हा षड्जावर स्थिर होतो.\nपुन्हा पंचम, निषाद, पुन्हा षड्ज..जीवघेणी शांत आलापी बराच वेळ...\nरागस्वरूप पूर्ण स्पष्ट झाल्यावरच तो बंदिश चालू करतो..\nहलकेच तबला सुरु होतो...मध्यलय, सहज ठेका.\nआता प्रेक्षक, मैफल याच्या खिजगणतितही नाही.\nयाला आता स्वत:ची जाणीव नाही..याचं आस्तित्व आता अलग नाही.\nआता हा षड्ज आहे, धैवत आहे, निषाद-गंधार आहे, मध्यम आहे, पंचम आहे....\nयाच्या प्रत्येक सुरात पहाट दिसते आहे..\nयाची प्रतिभा नवेनवे उन्मेष दाखवते आहे..\nपाहता पाहता गायक पुसला जातो. आता रंगमंचावर मूर्तिमंत तोडी प्रकटली आहे.\nक्षणाक्षणाला रूप बदलते आहे, अनिर्बंध संचार करते आहे...\nडोळ्यात पाणी येतं, पण ते पुसायला हात धजावत नाही..\nसारी मैफल स्थिर आहे..हलकीशी हालचालपण दिसत नाही कुठे.\nमध्यलय ते द्रुत हा प्रवास विलक्षण अलगदपणे होतो.\nआता गाण्याचा वेग वाढला आहे.\nवेगवान ताना..एक तान दुसरीसारखी नाही..गुदमरून टाकणारा वेग..\nद्रुत बंदिश संपते, तराणा संपतो..टाळ्यांचा कडकडाट..\nनिर्विकारपणे तो भैरवी सुरु करतो.\nआता तालाला जागा नाही..\nकरुण, आर्त बंदिश..तितकेच करुण सूर..\nभैरवी संपते. परत टाळ्यांचा कडकडाट..\nप्रेक्षक उठून जाऊ लागतात..रंगमंदिर रिकामं होतं.\nरंगमंचावर दोन तानपुरे, आणि आपल्यातच हरवलेला मुकुल शिवपुत्र..........\nअहो पण परवा यांनी वसंतोत्सवात केलेल्या फजितीचं काय\nहे मी माझ्या अनुभवावरून लिहिलं आहे. मुकुलजी जेव्हा गातात, तेव्हा असाच अनुभव मिळतो, कदाचित आपण कधी तो घेतला नसेल, आपण त्यांना कधी ऐकलं नसेल. माझं भाग्य थोर, मला मुकुलजींच्या अनेक अजोड मैफली ऐकायला मिळाल्या, कुठूनकुठून त्यांची recordings पण तुडुम्ब ऐकायला मिळाली.असो.\n१) झाला प्रकार अत्यंत अप्रिय होता, आणि जेव्हा मला याची बातमी मिळाली तेव्हा मी विलक्षण अस्वस्थ झालो होतो, आणि अजुनही आहे. वसंतोत्सवात जे काही झालं, त्याला मुकुलजींपेक्षाही इतर काही गोष्टी जबाबदार आहेत, पण मी त्यांचा उल्लेख इथे करू शकत नाही त्याबद्दल क्षमस्व.\n२) मुकुल शिवपुत्र सारखा गायक गेल्या कित्येक वर्षात भारतीय संगीताला मिळालेला नाही. त्यांचं ज्ञान, रागाबद्दल त्यांची समज, त्यांची विचारपद्धति केवळ अजोड आहे. आपल्याला केवळ त्यांचा लहरीपणा दिसतो हे दुर्दैव, पण मी आपल्याला नम्रपणे सांगू इच्छितो की ही कृष्णभक्ति आणि छिद्रान्वेषण बाजूला ठेवून या गायकाची जडणघडण, त्याचा विचार, आणि त्याने आजवर मजसारिख्या अनेक पामरांना दिलेला निर्मळ आनंद आपण समजून घ्या. त्यांचं गाणं शांतपणे ऐका. कुठल्याही चौकटीत न बसणारा हा अजोड गायक आहे. त्यांच्या आणि त्यांच्यानंतरच्या पिढीत झालेल्या अभिजात नकलाकारांपेक्षा हा माणूस सहस्त्रपटीने श्रेष्ठ आहे\n३) मी आणि माझ्यासारखे अनेक आज मुकुलजींचे भक्त आहेत आणि हे सांगायला मला अभिमान वाटतो. आजही ते गाणार आहेत हे ऐकून आम्ही त्यांच्यामागे धावत जातो, आणि ते दोन मिनिटं गायले तरी आमचे कान धन्य होतात. असो. आपली मतं आपल्यापाशी.\nवाचल्याबद्दल आभार, अजुन काय लिहू\nबुरा जो देखन में चला बुरा न मिलिया कोय\nजो दिल खोजा आपना तां मुझसे बुरा न कोय\nकोणापाशी आता सांगू हे बोभाट| कधी खटपट सरेल हे|| कोणा आराणूक होइल कोणे काळी| आपलाली जाळी उगवोनिया|| माझा येणे दु:खे फुटतसे प्राण| न कळता जन सुखी असे||\nकाय काय लिहिलंय ते पहा\nकळे न मी पाहते कुणाला, कळे न हा चेहरा कुणाचा\nमुकुल शिवपुत्र- एक अनुभव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/maharashtra/vidhan-parishad-elections-victory-alliance-candidate-prasad-lad/", "date_download": "2018-10-20T01:18:03Z", "digest": "sha1:GPNR7OGF6T4XHIWJGGFWBCXQ4XZOSP2J", "length": 32475, "nlines": 400, "source_domain": "www.lokmat.com", "title": "In The Vidhan Parishad Elections, The Victory Of The Alliance Candidate Prasad Lad | विधान परिषद निवडणुकीत युतीचे उमेदवार प्रसाद लाड यांचा दणदणीत विजय | Lokmat.Com", "raw_content": "शनिवार २० ऑक्टोबर २०१८\n'या' विनोदी अभिनेत्याला ओळखलात का \n'झी मराठी अवॉर्ड्स २०१८'मध्ये बालकलाकारांची धमाल\nआम्ही दोघी मालिकेत 'कुछ कुछ होता है' चित्रपटाची झलक\nपावसामुळे मुंबईतील धूलिकणांचे प्रमाण घटले\nमेट्रोच्या कामावरून दोन यंत्रणांमध्ये रंगला वाद\n‘मी टू’ चळवळ पीडितांसाठी; त्याचा गैरवापर करू नका - उच्च न्यायालय\nदागिन्यांच्या मोहात मित्राकडूनच मुख्य सूत्रधाराची हत्या\nरेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या ब्लॉक\nTanushree Dutta controversy : 'सिन्टा'वर भडकली तनुश्री दत्ता; पण का\nविविधांगी भूमिका साकारण्याचा एकच ध्यास\n ‘बधाई हो’ने पहिल्या दिवशी रचला विक्रम\n‘अॅव्हेंजर्स 4’मध्ये आयर्न मॅनच्या हातात दिसणार ‘हे’ खास शस्त्र\n23 Years Of DDLJ : शाहरूख- काजोलचा ‘दिलवाले दुल्हनियां ले जायेंगे’ झाला २३ वर्षांचा पाहा कधीही न पाहिलेले काही फोटो\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nशीघ्रपतनाची समस्या; कारणं आणि उपाय\nपरिणीती चोप्राचे 'हे' इंडो-वेस्टर्न लूक्स तुम्हाला देतील परफेक्ट लूक\nसंध्याकाळच्या चहासोबत एकदा तरी ट्राय करा खमंग मसाला पापड\nकानामध्ये हेवी इयररिंग्स वापरताय 'या' समस्यांचा करावा लागू शकतो सामना\nमुंबईतील 'या' ठिकाणी स्वस्त आणि मस्त शॉपिंगचा आनंद लुटा\nपंजाब - अमृतसर रेल्वे दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शनिवारी पंजाबमध्ये राजकीय शोक\nभाजपाचे बिहारचे खासदार भोला सिंह यांचे निधन; दिल्लीच्या राम मनोहर लोहिया इस्पितळात केले होते दाखल.\nट्रेनने लोकांना उडवलं आणि सिद्धूंच्या पत्नी नवजोत कौर गाडीत बसून घरी निघून गेल्या, प्रत्यक्षदर्शींचा आरोप\nपंजाब - अमृतसर येथे रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना पंजाब सरकारकडून 5 लाख रुपयांची मदत जाहीर\nनवी दिल्ली - अमृतसर येथील रेल्वे दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले दु:ख व्यक्त\nआदिलाबाद : नागपूरहून निघालेल्या कारमध्ये दहा कोटींची रोकड जप्त\nअमृतसर (पंजाब) - रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या भीषण रेल्वे अपघातात 50 जाणांचा मृत्यू, पोलिसांची माहिती\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\nऔरंगाबाद - डोक्यात दगड घालून कविता अशोक जाधव या महिलेचा खून, हर्सूल भागातील घटना\nनाशिक - नाशिक मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये वादावादी\nमुंबई - मुंबई विमानतळावर 21 लाख 52 हजार रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर जप्त, सीआयएसएफची कारवाई\nनागपूर - गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमदार निवासावर चढून आंदोलन, अधिग्रहित जमिनीचा मोबदला देण्याची मागणी\nनंदुरबार- जि.प.समाज कल्याण अधिकारी सतिश वळवी यांना कार्यालयात 20 हजाराची लाच घेताना अटक\nपंजाब - अमृतसर रेल्वे दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शनिवारी पंजाबमध्ये राजकीय शोक\nभाजपाचे बिहारचे खासदार भोला सिंह यांचे निधन; दिल्लीच्या राम मनोहर लोहिया इस्पितळात केले होते दाखल.\nट्रेनने लोकांना उडवलं आणि सिद्धूंच्या पत्नी नवजोत कौर गाडीत बसून घरी निघून गेल्या, प्रत्यक्षदर्शींचा आरोप\nपंजाब - अमृतसर येथे रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना पंजाब सरकारकडून 5 लाख रुपयांची मदत जाहीर\nनवी दिल्ली - अमृतसर येथील रेल्वे दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले दु:ख व्यक्त\nआदिलाबाद : नागपूरहून निघालेल्या कारमध्ये दहा कोटींची रोकड जप्त\nअमृतसर (पंजाब) - रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या भीषण रेल्वे अपघातात 50 जाणांचा मृत्यू, पोलिसांची माहिती\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\nऔरंगाबाद - डोक्यात दगड घालून कविता अशोक जाधव या महिलेचा खून, हर्सूल भागातील घटना\nनाशिक - नाशिक मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये वादावादी\nमुंबई - मुंबई विमानतळावर 21 लाख 52 हजार रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर जप्त, सीआयएसएफची कारवाई\nनागपूर - गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमदार निवासावर चढून आंदोलन, अधिग्रहित जमिनीचा मोबदला देण्याची मागणी\nनंदुरबार- जि.प.समाज कल्याण अधिकारी सतिश वळवी यांना कार्यालयात 20 हजाराची लाच घेताना अटक\nAll post in लाइव न्यूज़\nविधान परिषद निवडणुकीत युतीचे उमेदवार प्रसाद लाड यांचा दणदणीत विजय\nमुंबई- विधान परिषद निवडणुकीत युतीचे उमेदवार प्रसाद लाड यांचा विजय झाला आहे. प्रसाद लाड यांनी 209 मतांसह आमदारकी मिळवली आहे. तर आघाडीचे प्रतिस्पर्धी उमेदवार दिलीप माने यांना 73 मतं पडली आहेत.\nमुंबई- विधान परिषद निवडणुकीत युतीचे उमेदवार प्रसाद लाड यांचा विजय झाला आहे. प्रसाद लाड यांनी 209 मतांसह आमदारकी मिळवली आहे. तर आघाडीचे प्रतिस्पर्धी उमेदवार दिलीप माने यांना 73 मतं पडली आहेत. विधान परिषद निवडणुकीत दोन मतं बाद ठरवण्यात आली आहेत. तर विरोधकांची 9 मतं फुटली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीच प्रसाद लाड यांना विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं. त्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी रविवारी (27 नोव्हेंबर)रात्री महत्त्वपूर्ण बैठक झाली होती. या बैठकीत प्रसाद लाड यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आलं. विशेष म्हणजे शिवसेनेनंही भाजपाच्या उमेदवाराला पाठिंबा दर्शवला होता.\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीच प्रसाद लाड यांना विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं. त्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी रविवारी (27 नोव्हेंबर)रात्री महत्त्वपूर्ण बैठक झाली होती. या बैठकीत प्रसाद लाड यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आलं. विशेष म्हणजे शिवसेनेनंही भाजपाच्या उमेदवाराला पाठिंबा दर्शवला होता.\nनारायण राणेंच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या जागेसाठी पोटनिवडणूक\nमाजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे प्रमुख नारायण राणे यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या एका जागेसाठी आज पोटनिवडणूक झाली. नारायण राणे यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या या जागेवर पोटनिवडणूक झाली. विधानसभेतील सदस्यांनी या निवडणुकीसाठी मतदान केलं आहे. त्यानंतर आज युतीचे उमेदवार प्रसाद लाड यांना विजयी घोषित करण्यात आलं आहे.\nकोण आहेत प्रसाद लाड \nछगन भुजबळांचे खंदे समर्थक असणा-या व राष्ट्रवादीची सत्ता जाताच प्रसाद लाड यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. 2014ची विधानसभा निवडणूक त्यांनी मुंबईत राष्ट्रवादीकडून लढविली आणि ते भाजपाकडून पराभूत झाले होते. त्यानंतर काही महिन्यांत झालेल्या विधान परिषद निवडणुकीत ते अपक्ष लढले. त्या वेळी भाजपाने त्यांना पाठिंबा दिला; पण ते केवळ दोन मतांनी पराभूत झाले. मुंबई महापालिकेतून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या दोन जागांसाठीची ती निवडणूक होती. त्यात शिवसेनेचे रामदास कदम आणि काँग्रेसचे भाई जगताप विजयी झाले होते. या निवडणुकीच्या निमित्ताने लाड हे मुख्यमंत्र्यांच्या गोटात गेले आणि चांगलेच स्थिरावले. आज मुख्यमंत्र्यांनी त्यांना थेट विधान परिषदेवर निवडून आणलं. मुख्यमंत्र्यांचे नागपुरातील कट्टर समर्थक परिणय फुके यांना भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून पाठविण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी अशीच प्रतिष्ठा पणाला लावली आणि फुके विजयी झाले होते. तथापि फुकेंची गणना मुख्यमंत्र्यांच्या समर्थकांपेक्षा मित्रांमध्ये होते. प्रवीण दरेकर, आर. एन. सिंह यांना विधान परिषदेवर पाठविताना मुंबई महापालिकेचे राजकारण डोळ्यांसमोर होते. मात्र, आज लाड यांना मिळालेली उमेदवारी ही मुख्यमंत्री समर्थकांना भविष्यात मिळणार असलेल्या संधीची सुरुवात मानली जात आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nPrasad LadShiv SenaBJPप्रसाद लाडशिवसेनाभाजपा\nदानवेंच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेची डरकाळी\nछोट्या दुकानदारांना दिलासा; पॅकेजिंगसाठी प्लास्टिक वापरण्याची परवानगी\nमोदींना औरंगजेबाप्रमाणेच जवळच्या माणसांची भीती वाटतेय- काँग्रेस\nउद्घाटन कार्यक्रमातील गळतीपात्रावरुन मुख्यसभा वादळी होणार\n'राज'कारणात नवा ठाकरे; अमित यांना रिंगणात उतरवण्याची मनसे मेळाव्यात मागणी\nकेंद्र सरकारने नाणारमध्ये यावे, मग कळेल जनता कशी ठोकरते : सुभाष देसाई\nमासिक पाळीच्या दिवसांत गावाबाहेर राहावे लागते...\nसरकारी कर्मचाऱ्यांना ५ दिवसांचा आठवडा मिळेल, पण...\nसणासुदीचे दिवस संपूनही डीजेवरील बंदी कायमच\n‘डिजिटल इंडिया’ उपक्रमाला एसटी महामंडळाकडून ‘ब्रेक’\nदुष्काळात महाराष्ट्राला मदतीचा हात देऊ : मोदी\nबुध्दिमत्ता आहे, पण पैसा, यंत्रणा नाही : विद्यार्थ्यांना मिळतेय वरवरचे ज्ञान, संशोधनाला मर्यादा\nशिर्डीसबरीमाला मंदिरमीटूसनी देओलइंधन दरवाढप्रो कबड्डी लीगसुशांत सिंग रजपूतनवरात्रीतितली चक्रीवादळडोनाल्ड ट्रम्प\nविक्रमवीर विराट; कोहलीचे 'हे' एक डझन विक्रम सांगतात त्याची महानता\nPHOTO बॉलिवूडच्या कलाकारांनी लावली दुर्गा पूजेला हजेरी\nजॅकलिन, स्मृती इराणी, आमीरचं नाव बदललं; 'प्रयागराज'नंतरही योगींचा नामांतराचा धडाका\nपरिणीती चोप्राचे 'हे' इंडो-वेस्टर्न लूक्स तुम्हाला देतील परफेक्ट लूक\nमुंबईतील 'या' ठिकाणी स्वस्त आणि मस्त शॉपिंगचा आनंद लुटा\nलहानपणी टॉप, मात्र मोठेपणी फ्लॉप आठवतात का 'हे' कलाकार\n'या' घरगुती वस्तुंचा तुम्ही चुकीच्या पद्धतीने वापर करताय\nदसरा मेळाव्यामुळे शिवाजी पार्क भगवामय\nनागपुरातील विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यातील क्षणचित्रे\nवेगाने वजन कमी करण्यासाठी नारळाचं पाणी; जाणून घ्या कसे\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nतिरंगा फडकला आणि डोळे पाणावले सांगतोय मिस्टर आशिया सुनीत जाधव\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nअष्टमीला कोल्हापूरची अंबाबाई महिषासुरमर्दिनीच्या रूपात\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nMeToo बद्दल तरुणाईचं म्हणणं काय तरुणाई खुलेपणाने होतेय व्यक्त\nसप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nजोतिबाची पाच पाकळ्यातील बैठी सरदारी पूजा\nस्वबळानंतर शिवसेनेची पाऊले युतीकडे\nमेट्रोच्या कामावरून दोन यंत्रणांमध्ये रंगला वाद\nरावणदहन पाहाणाऱ्या ६१ जणांना रेल्वेने चिरडले\nदुष्काळात महाराष्ट्राला मदतीचा हात देऊ : मोदी\nपावसामुळे मुंबईतील धूलिकणांचे प्रमाण घटले\nमुंबईसह कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्राला पावसाचा इशारा\nमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून डॉलर्स जप्त\nबॉलिवूड स्टार्सच्या व्यवस्थापकाने केला आत्महत्येचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/cricket-england-vs-india-rahul-dravid-predicts-test-series-scoreline/", "date_download": "2018-10-20T00:00:24Z", "digest": "sha1:H57UNBBAX3FFNG4D7QQ2AIT5TNYTMJU3", "length": 9000, "nlines": 65, "source_domain": "mahasports.co.in", "title": "'द वॉल' राहुल द्रविडने केली भविष्यवाणी, कसोटी मालिकेत भारत पाजणार इंग्लंडला पाणी", "raw_content": "\n‘द वॉल’ राहुल द्रविडने केली भविष्यवाणी, कसोटी मालिकेत भारत पाजणार इंग्लंडला पाणी\n‘द वॉल’ राहुल द्रविडने केली भविष्यवाणी, कसोटी मालिकेत भारत पाजणार इंग्लंडला पाणी\nभारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडने भारत पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत इंग्लंडला 2-1 अशा फरकाने पराभूत करेल अशी भविष्यवाणी केली आहे.\nतसेच इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघातील खेळाडूंकडे इंग्लंडला इंग्लंडमध्ये पराभूत करण्याची प्रतिभा आणि धमक आहे. असे मत एका कार्यक्रमात बोलताना राहुल द्रविडने व्यक्त केले.\n“तुम्ही जितक्या लवकर इंग्लंडमधील परिस्थितींशी जुळवून घ्याल तितका जास्त लाभ तुम्हाला होतो. आम्ही 2007 साली इंग्लंडमध्ये 3 तीन सामन्यांची मालिका खेळलो होतो. त्यावेळी जर आम्ही कसोटी मालिकेची खराब सुरवात केली असती तर आम्हाला पुढे पुनरागमन करने अवघड गेले असते. मात्र 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेत तुम्हाला खराब कामगिरीनंतरही मालिकेत पुनरागमन करण्याची संधी असते.” असे द्रविड म्हणाला.\n“मला वाटते या कसोटी मालिकेत भारतीय संघ 2-1 अशा फरकाने विजय मिळवेल. सध्या भारतीय संघातील वेगवान गोलंदाजांकडे एका सामन्यात 20 विकेट मिळवण्याची धमक आहे. तसेच फलंदाजीतही भारतीय संघ भक्कम आहे त्यामुळे भारत-इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका चुरशीची होणार आहे.” असे राहुल द्रविड म्हणाला.\n2007 साली भारतीय संघाने राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली इंग्लंडला इंग्लंडमध्ये तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 ने विजय मिळवला होता. तसेच राहुल द्रविड इंग्लंडमध्ये अजित वाडेकर आणि कपिल देव यांंच्यानंतर कसोटी मालिका जिंकणारा तिसरा कर्णधार ठरला होता.\nक्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.\n–तीन दिग्गज भारतीय माजी क्रिकेटपटू इम्रान खानच्या शपथ विधीला लावणार हजेरी\n–पहिल्या सामन्यातच दडलाय भारत-इंग्लंड कसोटी मालिकेचा निकाल\nISL 2018: मोसमातील पहिल्या महाराष्ट्र डर्बीत मुंबईविरुद्ध पुणे सिटीचा पराभव\nनेमार ज्युनियरने मोडला पेलेंचा हा विक्रम\nVideo: या कामगिरीमुळे रोहित शर्माने पृथ्वी शॉला मिठीच मारली\nऑस्ट्रेलिया पहिल्यांदाच खेळणार या संघाविरुद्ध टी २० सामना\nVideo: तीन दिवसांत क्रिकेटमध्ये झाले तीन विचित्र धावबाद\nटाॅप ३- आज प्रो कबड्डीत होणार हे तीन मोठे पराक्रम\nISL 2018: भेदक मार्सेलिनोच्या पुनरागमनाचे पुणे सिटीला वेध\nएचसीएल आशियाई टेनिस अजिंक्यपद २०१८ स्पर्धेत अव्वल व आंतरराष्ट्रीय खेळाडू झुंजणार\nअखिल भारतीय सुपर सिरीज् टेनिस स्पर्धेत पुण्याच्या राधिका महाजनला दुहेरी मुकुट\nISL 2018: चेन्नईने केली पराभवाची हॅट्ट्रीक\nसलग दुसऱ्या दिवशी क्रिकेटमध्ये ‘कहर’, विचित्र रनआऊटची मालिका सुरुच\nझी महाराष्ट्र कुस्ती दंगलमध्ये ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी खेळणार या टीमकडून\nनागराज मंजूळे आता कुस्तीच्या मैदानात, विकत घेतली झी महाराष्ट्र कुस्ती दंगलमधील ही टीम\nटाॅप ३- प्रो कबड्डीच्या ६व्या हंगामात ५०पेक्षा जास्त गुण घेणारे ३ खेळाडू\nटीम इंडीयाने गाठली आहे या पाच देशांविरुद्ध वनडे सामन्यांची शंभरी\nक्रिकेटपटू दिपक चहरच्या घरी चोरीचा प्रयत्न करणाऱ्या सहा जणांना अटक\nविराटने डिजाईन केलेल्या शूजची अशी आहे किमंत\nपुण्यात होणाऱ्या कबड्डी, क्रिकेट सामन्यांचे असे आहेत तिकीट दर\nभारत-विंडीज यांच्यातील चौथ्या वनडेच्या तिकीट विक्रीला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार\nकपिल देव, अनिल कुंबळेला मागे टाकत रविंद्र जडेजा करणार मोठा पराक्रम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://berartimes.com/?p=49230", "date_download": "2018-10-20T00:22:21Z", "digest": "sha1:FZYVLLRKV7FEDYEOFPLZH6UWQQRTU35A", "length": 14016, "nlines": 136, "source_domain": "berartimes.com", "title": "ग्रामसेवक रोकडेवर गुन्हा नोंदविण्याचे सीईओचे आदेश | Berar Times", "raw_content": "\nबुद्ध भूमि उमरी कटंगी में हुआ अंतरराष्ट्रीय बौद्ध मैत्री सम्मेलन# #अजीत जोगी नहीं लड़ेंगे चुनाव# #गडचिरोलीतील गोवारी समाज आंदोलनाला खा.नेतेंची भेट# #बेशिस्त वाहन पार्किंगवर होणार कारवाई निवारण कक्षाला माहिती देण्याचे आवाहन# #अवैैध वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परने उडवले शेतकऱ्याला# #न्यायालयाच्या निर्णयाची अमंलबजावणी करा- गोवारी समाजाची मागणी# #अवैध लोहखनीज उत्खनन विरुद्ध वनविभागाची कार्यवाही तीन ट्रक जप्त# #बालवाडी कर्मचारीओंका 20 अक्तूंबर को सम्मेलंन# #अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट शनिवार व रविवारला गोंदियात# #पुलवामामध्ये जवानांवर दहशतवादी हल्ला, 7 जवान जखमी\nपुर्व विदर्भातील लोकप्रिय ईपेपर\nग्रामसेवक रोकडेवर गुन्हा नोंदविण्याचे सीईओचे आदेश\nसालेकसा,दि.१३ तालुक्यातील कावराबांध ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवक म्हणून कार्यरत असतान ३६ लाख ५ हजार ४८३ रूपये हडपल्याचे चौकशीत सिध्द झाल्याने तत्कालीन ग्रामसेवक व्ही.जे.रोकडे याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश सीईओ दयानिधी यांनी दिले आहेत.\nमाहितीनुसार सालेकसा तालुक्याच्या ग्रामपंचायत कावराबांध येथे कार्यरत असताना ग्रामसेवक व्ही.जे.रोकडे वर दप्तरी प्रमाणके नसताना प्रमाणकाशिवाय खर्च नोंदविणे, खरेदी केलेल्या साहित्याचा नोंद साठा रजिष्टरला न घेणे, बँकेतून धनादेशाचे शोधन स्वत: रोखीने करणे, मासिक सभा व ग्रामसभेचे कार्यवृत्त ग्रामपंचायतमध्ये उपलब्ध न ठेवणे, ग्रामपंचायत दस्ताऐवज अद्यावत न करता वारंवार वरिष्ठांच्या आदेशाची अवहेलना करणे आदीचा ठपका ठेवण्यात आला होता. यासर्व प्रकरणात चौकशी केली असता रोकडे दोषी आढळले. त्याची चौकशी सुरू असताना अर्जुनी-मोरगाव तालुक्याच्या ग्रामपंचायत भरनोली येथे बदली करण्यात आली. त्या ठिकाणीही त्याने अपहार केल्यामुळे त्याच्याकडून वसुली करण्यात येणार आहे. वारंवार पैसे हडपण्याची सवय रोकडे यांची मोडत नसल्याचे पाहून त्याला निलंबित करुन त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश सीईओ दयानिधी यांनी दिले आहे. अपहारीत केलेली शासकीय रक्कम त्यांच्याकडून वसूल करणे आवश्यक असल्याने सदर प्रकरणात योग्य व नियमानुसार कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या. ती रक्कम जमा करीत नसल्यास त्याच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून शासकीय रक्कम वसूल करण्याची कारवाई करण्याचे आदेश दिले.\nबुद्ध भूमि उमरी कटंगी में हुआ अंतरराष्ट्रीय बौद्ध मैत्री सम्मेलन\n बौद्ध संगठन को भीमराव आंबेडकर द्वारा शुरू किया गया इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी\nअजीत जोगी नहीं लड़ेंगे चुनाव\nरायपुर.19 अक्तुंबर(विशेष सवांददाता) छत्तीसगढ़ की राजनीति में शुक्रवार को अहम मोड़ आ गया है मुख्यमंत्री डॉ. रमन सिंह के खिलाफ चुनाव लड़ने की घोषणा करने वाले पूर्व Read More »\nगडचिरोलीतील गोवारी समाज आंदोलनाला खा.नेतेंची भेट\nगडचिरोली(अशोक दुर्गम) दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी Read More »\nबेशिस्त वाहन पार्किंगवर होणार कारवाई निवारण कक्षाला माहिती देण्याचे आवाहन\nवाशिम, दि. १९ : जिल्ह्यात पार्किंग झोन व्यतिरिक्त अन्य ठिकाणी पार्क केलेली वाहने, रस्त्यावर सोडून गेलेल्या वाहनांवर तात्काळ करावी करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी निवारण कक्षाची स्थापना केली Read More »\nन्यायालयाच्या निर्णयाची अमंलबजावणी करा- गोवारी समाजाची मागणी\nगोंदिया दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी समाजाला Read More »\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र .\nबुद्ध भूमि उमरी कटंगी में हुआ अंतरराष्ट्रीय बौद्ध मैत्री सम्मेलन\n बौद्ध संगठन को भीमराव आंबेडकर द्वारा शुरू किया गया इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी\nअजीत जोगी नहीं लड़ेंगे चुनाव\nरायपुर.19 अक्तुंबर(विशेष सवांददाता) छत्तीसगढ़ की राजनीति में शुक्रवार को अहम मोड़ आ गया है मुख्यमंत्री डॉ. रमन सिंह के खिलाफ चुनाव लड़ने की घोषणा करने वाले पूर्व Read More »\nगडचिरोलीतील गोवारी समाज आंदोलनाला खा.नेतेंची भेट\nगडचिरोली(अशोक दुर्गम) दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी Read More »\nबेशिस्त वाहन पार्किंगवर होणार कारवाई निवारण कक्षाला माहिती देण्याचे आवाहन\nवाशिम, दि. १९ : जिल्ह्यात पार्किंग झोन व्यतिरिक्त अन्य ठिकाणी पार्क केलेली वाहने, रस्त्यावर सोडून गेलेल्या वाहनांवर तात्काळ करावी करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी निवारण कक्षाची स्थापना केली Read More »\nन्यायालयाच्या निर्णयाची अमंलबजावणी करा- गोवारी समाजाची मागणी\nगोंदिया दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी समाजाला Read More »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://shriharimandiram.org/Branch/index.php?page=1&id=764", "date_download": "2018-10-20T00:03:08Z", "digest": "sha1:PK2MJP3ELWVAQRFCJYOSGVSMJQBTGUT6", "length": 1096, "nlines": 17, "source_domain": "shriharimandiram.org", "title": " || परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय ||", "raw_content": "\nआद्य - २ ३ ... अंत्य\nशाखेचे नाव : चिखली (खेर्डी)\nसेवा प्रमुख : सौ मिना अशोक पाटील\nमु. पो. चिखली, ता. गुहागर,\nजि. रत्नागिरी पिन कोड - ४१५७२३.\nउपासना केंद्र : श्री हनुमान मंदिर, चिखली\nउपासनेविषयी माहिती : रविवार सकाळी ८ ते ९ बालोपासना\n© 1981-,परमार्थ निकेतन ट्रस्ट, बेळगांव. सर्व हक्क राखीव.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://trekshitiz.com/trekshitiz/discussionboard/_topic204.html?SID=2166214144eb7d57d757271261zbc947337963", "date_download": "2018-10-20T00:00:40Z", "digest": "sha1:IMPBNDNTJYMLDY3KJF6Q5RAMI2FVZUMP", "length": 6355, "nlines": 59, "source_domain": "trekshitiz.com", "title": "जरबेश्वर मंदिर, फल� - Adventure & Social Forum", "raw_content": "\nगावाचे नाव :- फलटण\nजवळचे मोठे गाव :- सातारा, पुणे.\nफलटण हे भारतातील एक पुरातन शहर आहे. महानुभाव साहित्यात याचा ‘पालेठाण’ असा उल्लेख आढळतो. येथे महानुभाव पंथियांची अनेक मंदिरे असून फलटणला, महानुभाव पंथीयांची \"दक्षिणकाशी\" म्हणून ओळखले जात असे.\nफलटण शहरात यादव काळात (इ.स.पू. १००० ते १४००) अनेक मंदिरे बांधली गेली. त्यापैकी एक प्राचीन \"जरबेश्वर मंदिर\" आजही राजवाडा व श्रीराम मंदिरा यांच्या जवळ रस्त्याच्या मधोमध उभे आहे. हे मंदिर हेमांडपंथी शैलीतील आहे.\nजरबेश्वर हे मूळचे जैन मंदिर असावे. तेथील चोवीस तीर्थकरांच्या मूर्ती व ललाटबिंबातील (गणेशपट्टीतील) जिनाची मूर्ती हे स्पष्ट दर्शवितात. चौथे मुधोजीराव निंबाळकर (१८५३ - १९१६) यांनी जबरेश्वर मंदिरात महादेवाच्या पिंडीची स्थापना केली. या उत्तराभिमुख मंदिरास गर्भगृह व प्रवेशमंडप असून तळ्याचे विधान चतुरस्त्र आहे. बाहेरील भिंतीवर शिल्पांकन आढळते. गर्भगृहात छताखाली पादपृष्ठावर चोवीस तीर्थकारांच्या मूर्ती खोदल्या आहेत. गर्भगृहाचे द्वार कलाकुसरयुक्त असून मंदिरातील मूर्तीत अष्टदिक्पाल व सुरसुंदरी यांच्या मूर्ती लक्षणीय आहेत. गाभार्‍यच्या प्रवेश व्दाराशेजारी पाच फण्यांची नागीण व तिचे दोन पिल्ले यांची मुर्ती आहे, तर उजव्या बाजूला कोनाडयात विठ्ठल-रुक्मीणी, नंदी, कासव, गणपती अशा मुर्ती आहेत. गाभार्‍यातील पिंड चौकोनी आकाराची असून तिचे तोंड पूर्वेकडे आहे. पिडीवर दोन शाळुंका आहेत. मंदिराच्या बाहेरच्या बाजूस असलेल्या मैथून शिल्पांची बरीच मोडतोड करण्यात आलेली आहे.\nजाण्यासाठी :- फलटण शहर रस्त्याने सर्व शहरांशी जोडलेले आहे. पुणे - फलटण अंतर ११० किमी आहे. सातारा फलटण अंतर ६५ किमी आहे.\nआजूबाजूची पाहाण्याची ठिकाणे :- १) श्रीराम मंदिर, फलटण\n२) निंबाळकर छ्त्री (समाधी), फलटण.\nकिल्ल्याची माहिती साईटवर दिलेली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4718187883309552233&title=I%20Finance's%20Expansion%20in%20100%20Cities&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-10-20T00:52:04Z", "digest": "sha1:TMXJN4MVYGQSUPQJ7MWTF6EZQY2QXHXB", "length": 7579, "nlines": 118, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘आय फायनान्स’चा १०० शहरांत विस्तार", "raw_content": "\n‘आय फायनान्स’चा १०० शहरांत विस्तार\nमुंबई : आय फायनान्स या आघाडीच्या फिनटेक कंपनीने आपला विस्तार देशातील ११ राज्यांमधील १०० शहरांपर्यंत वाढवला आहे. भारतातील मायक्रो व्यवसायांना संघटित कर्जाच्या कक्षेत आणण्याच्या ध्येयाने प्रेरित असलेली आय की कंपनी या क्षेत्रातील ग्राहकांशी असलेला संपर्क अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने आपले जाळे पसरवत आहे. आय फायनान्सचा उद्देश प्रत्येक शहरातील कर्ज-वंचित लघु उद्योगांना किफायती वित्त पर्याय पुरविणे हा आहे.\nआय फायनान्सचे संस्थापक आणि कार्यकारी संचालक विक्रम जेटली म्हणाले, ‘आमची सेवा आता ११ राज्यांतील १०० शहरांपर्यंत पोहोचली आहे व त्यामुळे मायक्रो व्यवसायातील अनेक लोकांना कर्ज सुविधा उपलब्ध झाली आहे. मेट्रो, टिअर वन शहरे आणि त्यापलीकडच्या शहरांमध्ये शाखा स्थापन केल्यामुळे आम्ही तळागाळातील लोकांपर्यंत आमची सेवा पोहोचविण्यासाठी समर्थ झालो आहोत व परिणामी त्यांच्या गरजेनुसार त्यांना कर्ज देऊ शकतो.’\nआय फायनान्सने एक नाविन्यपूर्ण अशी ‘क्लस्टर आधारित क्रेडिट असेसमेंट’ पद्धत तयार केली आहे, ज्यात प्रत्येक उद्योग क्लस्टरची पूर्ण पारख करून मगच मायक्रो व्यवसायांना कर्ज देण्याचा धोका घेतला जातो. या नाविन्यपूर्ण पद्धतीमुळे एमएसएमईमध्ये आय फायनान्स आघाडीवर पोहोचली आहे. आयने ६५ हजारांपेक्षा अधिक ग्राहकांना ८०० कोटींहून अधिक कर्ज दिले आहे.\nTags: मुंबईआय फायनान्सविक्रम जेटलीI FinanceMumbaiVikram Jaitleyप्रेस रिलीज\n‘आय फायनान्स’ची २१.५ दशलक्ष डॉलर्सची निधी उभारणी ‘कोलगेट’तर्फे कोलगेट शिष्यवृत्ती कार्यक्रमाची घोषणा ‘भाजपने साधला समाजिक समतोल’ लोणावळ्यात ‘मारवाड़ी हॉर्स एंडुरोन्स चँपियनशिप’ ‘लेक्सस’चे पुरस्कार प्रदान\nअंजली इला मेननची मुरानो चित्रे...\nजिंदगी धूप तुम घना साया...\nकर्तव्यदक्ष गृहिणी ते जबाबदार समाजसेविका\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nअपूर्वाई वाटण्यासारखं ‘अपूर्व’ काम करणारी अपूर्वा\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nअंजली इला मेननची मुरानो चित्रे...\nसमतानगरमध्ये ६२वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5111585093670611365&title=Pre-Bookings%20Open%20for%20BMW%20'Motorrad%20G%20310%20R'%20and%20'BMW%20G%20310%20GS'&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-10-20T00:32:36Z", "digest": "sha1:INPSMK2XX47JEGBJSMZAFJFZIB6AEWZT", "length": 12620, "nlines": 123, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘बीएमडब्ल्यू’च्या नवीन मोटरसायकल्सचे प्री-बुकिंग सुरू", "raw_content": "\n‘बीएमडब्ल्यू’च्या नवीन मोटरसायकल्सचे प्री-बुकिंग सुरू\nमुंबई : बीएमडब्ल्यू मोटोरॅड इंडियातर्फे आठ जून २०१८पासून ‘बीएमडब्ल्यू जी३१०आर’ आणि ‘बीएमडब्ल्यू ३१०जीएस’ या भारतातील बहुप्रतिक्षित मोटरसायकल्ससाठी प्री-बुकिंग्ज सुरू होणार आहे. या मोटरसायकल्सच्या अधिकृत सादरीकरणाआधी ५० हजारांमध्ये ही मोटरसायकल प्री-बुक करता येणार आहे. मोटरसायकलचे प्री-बुकिंग देशभरातील कोणत्याही अधिकृत बीएमडब्ल्यू मोटोरॅड डीलरशीपमध्ये करता येईल. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वानुसार डिलिव्हरी केली जाणार आहे.\nमोटरसायकल्स प्री-बुक करण्यासाठी ग्राहक मोटोरॅड आऊटलेटला भेट देऊ शकतात किंवा वेबसाइटवर एन्क्वायरी फॉर्म ऑनलाइन भरून कॉल बॅकची विनंती करू शकतात.\nबीएमडब्ल्यू ग्रुप इंडियाचे प्रेसिडेंट विक्रम पावाह म्हणाले, ‘बीएमडब्ल्यू मोटोरॅडकडे डिझायनिंग मोटरसायकल्सचा वारसा आहे, जी अद्वितीय रायडिंग प्लेझर, उत्तम परफॉर्मन्स व खात्रीदायक क्वालिटी यांचे अनोखे संयोजन एकत्रितपणे सादर करते. जेव्हा बीएमडब्ल्यू मोटोरॅडने सब-५००सीसी प्रीमियम सेगमेंटमधील आपल्या प्रवेशाची घोषणा केली, तेव्हा मोटरसायकल इंडस्ट्रीमध्ये खळबळ निर्माण झाली. बहुप्रतिक्षित ‘बीएमडब्ल्यू जी३१०आर’ आणि ‘बीएमडब्ल्यू जी३१०जीएस’सह बीएमडब्ल्यू मोटोरॅड भारतात केवळ प्रवेश करणार नाही, तर या सेगमेंटला पुनर्परिभाषित करणार आहे. या दोन्ही मोटरसायकल्स भारतीय रस्त्यांसाठी बनविण्यात आल्या आहेत आणि त्या खरा बीएमडब्ल्यू अनुभव रास्त दरांमध्ये घेऊ देणार आहेत. शेवटी आता प्रतिक्षा संपली आहे, कारण आमच्या ग्राहकांसाठी आम्ही लाँचच्या आधी प्री-बुकिंग्ज सुरू केल्या आहेत. आम्हाला खात्री आहे की, जगातील इतर देशांप्रमाणेच या दोन्ही मोटारसायकल्स भारतातही भरघोस यश प्राप्त करतील.’\nनवीन लाँच करण्यात येणाऱ्या ‘बीएमडब्ल्यू जी३१०आर’मध्ये बीएमडब्ल्यू मोटारॅडमधील इनोव्हेशन, क्वालिटी व प्रबळ प्रोडक्ट सब्स्टान्स ही सर्व वैशिष्ट्ये सादर करण्यात आली आहेत. जागतिक बाजारपेठेसाठी खासकरून डिझाइन केलेली ही मोटरसायकल बीएमडब्ल्यू प्रीमियम महत्त्वाकांक्षेला ५०० सीसी सेगमेंटअंतर्गत सादर करते. ‘बीएमडब्ल्यू जी ३१०आर’मध्ये बीएमडब्ल्यू रोडस्टरचे खरे तत्त्व सामावलेले आहे आणि ही देशात व देशाबाहेर दोन्हीकडे डायनॅमिक परफॉर्मन्स आणि कम्फर्ट सादर करते.\n‘बीएमडब्ल्यू जी३१०जीएस’ हा उत्साह पुढे टिपिकल जीएस क्षेत्रामध्ये नेत आहे. त्यामुळे दोन चाकांवर शानदार साहसी प्रवास अनुभवता येणार आहे. ही अशी आधुनिक मोटरसायकल आहे, जी परिपूर्ण आहे आणि सेगमेंटमध्ये अद्वितीय आहे. ही मोटरसायकल ट्रॅफिकमध्ये गतीशील व चपळ असली, तरीही कठीण अशा भूप्रदेशासाठीही अत्यंत मजबूत आहे. हिची चपळता रायडिंगचा पूर्णपणे नवीन अनुभव प्रदान करते.\nया दोन्हींची विक्री व सर्व्हिसिंग बीएमडब्ल्यू मोटोरॅडच्या प्रीमियम डीलर नेटवर्कद्वारे करण्यात येईल, जे भारतातील दिल्ली, मुंबई, पुणे, चेन्नई, बंगलोर, अहमदाबाद व कोची अशा महत्त्वाच्या सेंटर्समध्ये उपस्थित आहे. बीएमडब्ल्यू मोटोरॅडच्या चंदिगढ व कोलकातामधील आगामी डिलरशीप्स मोटरसायकल्सच्या सादरीकरणानंतर बुकिंग्ज स्वीकारायला सुरुवात करतील.\nग्राहकांना त्यांच्या पसंतीच्या बीएमडब्ल्यू मोटोरॅड मोटरसायकल्सची मालकी मिळवता यावी यासाठी बीएमडब्ल्यू फायनान्शियल सर्व्हिसेस इंडिया सानुकूल व लवचिक आर्थिक उपाय सादर करणार आहे. ग्राहक डिलिव्हरी होण्याआधीही त्यांचे लोन प्री-अॅप्रूव्ह्ड करून घेऊ शकतात.\nऑनलाइन बुकिंगसाठी : www.bmw-motorrad.in\nTags: मुंबईBMWBMW Motorrad G 310BMW G 310 GSबीएमडब्ल्यू मोटोरॅड जी३१०आरMumbaiVikram PawahMotorcycleबीएमडब्ल्यूजी३१०जीएसविक्रम पावाहप्रेस रिलीज\nबीएमडब्ल्यू गाड्यांचे भारतात एकत्रित पदार्पण ‘बीएमडब्ल्यू ६’ सिरीज ‘ग्रॅन टूरिझ्मो डिझेल’मध्‍ये उपलब्‍ध ऑल न्यू मिनी कंट्रीमॅनचे भारतात पदार्पण नवीन बीएमडब्ल्यू ‘मिनी’चे भारतात आगमन ‘कोलगेट’तर्फे कोलगेट शिष्यवृत्ती कार्यक्रमाची घोषणा\nअंजली इला मेननची मुरानो चित्रे...\nजिंदगी धूप तुम घना साया...\nकर्तव्यदक्ष गृहिणी ते जबाबदार समाजसेविका\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nअपूर्वाई वाटण्यासारखं ‘अपूर्व’ काम करणारी अपूर्वा\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nअंजली इला मेननची मुरानो चित्रे...\nसमतानगरमध्ये ६२वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://berartimes.com/?p=49231", "date_download": "2018-10-20T00:22:41Z", "digest": "sha1:LMSRWF4RI36YOWQHKR2JDIQ3Q5GKMNVZ", "length": 12830, "nlines": 137, "source_domain": "berartimes.com", "title": "नक्षल्यांनी केली इसमाची हत्या | Berar Times", "raw_content": "\nबुद्ध भूमि उमरी कटंगी में हुआ अंतरराष्ट्रीय बौद्ध मैत्री सम्मेलन# #अजीत जोगी नहीं लड़ेंगे चुनाव# #गडचिरोलीतील गोवारी समाज आंदोलनाला खा.नेतेंची भेट# #बेशिस्त वाहन पार्किंगवर होणार कारवाई निवारण कक्षाला माहिती देण्याचे आवाहन# #अवैैध वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परने उडवले शेतकऱ्याला# #न्यायालयाच्या निर्णयाची अमंलबजावणी करा- गोवारी समाजाची मागणी# #अवैध लोहखनीज उत्खनन विरुद्ध वनविभागाची कार्यवाही तीन ट्रक जप्त# #बालवाडी कर्मचारीओंका 20 अक्तूंबर को सम्मेलंन# #अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट शनिवार व रविवारला गोंदियात# #पुलवामामध्ये जवानांवर दहशतवादी हल्ला, 7 जवान जखमी\nपुर्व विदर्भातील लोकप्रिय ईपेपर\nनक्षल्यांनी केली इसमाची हत्या\nगडचिरोली,दि.१३ : तेंदूपत्ता हंगामापूर्वी जंगलात तेंदू झाडांची खुटकटाई करण्यासाठी गेलेल्या ११ जणांपैकी गाव पाटलाला पकडून जंगलात नेऊन नक्षल्यांनी त्यांची हत्या केली. ही घटना मंगळवारी (दि.१३) दुपारी घडली. दुरगुराम चैनू कोल्हे (४५) रा.कटेझरी असे त्या गाव पाटलाचे नाव आहे.\nकाही दिवसांतच तेंदूपत्ता हंगाम सुरू होणार आहे. झाडाला नवीन व चांगली पाने लागण्यासाठी हंगाम सुरू होण्यापूर्वी खुट कटाई केली जाते. मंगळवारी गाव पाटील कोल्हे यांच्यासह कटेझरी येथील एकूण ११ जण ोलियाच्या जंगलात गेले होते. यावेळी एक सशस्त्र महिला नक्षलवादी आणि तीन साध्या वेषातील नक्षलवादी तिथे आले. त्यांनी कोल्हे यांना सोबत चलण्याचे फर्मान सोडून जंगलात नेले. तिकडेच चाकूने व दगडासारख्या जड वस्तूने मारून त्यांची हत्या केली आणि मृतदेह कटेझरी-देवसूर मार्गावर आणून टाकला.\nविशेष म्हणजे नक्षल्यांनी ही हत्या केल्यानंतर मृतदेहाजवळ चिठ्ठी वगैरे सोडून हत्येचे कोणतेही कारण दर्शविलेले नाही. मात्र तेंदूपत्ता मजूर व कंत्राटदारांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.\nबुद्ध भूमि उमरी कटंगी में हुआ अंतरराष्ट्रीय बौद्ध मैत्री सम्मेलन\n बौद्ध संगठन को भीमराव आंबेडकर द्वारा शुरू किया गया इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी\nअजीत जोगी नहीं लड़ेंगे चुनाव\nरायपुर.19 अक्तुंबर(विशेष सवांददाता) छत्तीसगढ़ की राजनीति में शुक्रवार को अहम मोड़ आ गया है मुख्यमंत्री डॉ. रमन सिंह के खिलाफ चुनाव लड़ने की घोषणा करने वाले पूर्व Read More »\nगडचिरोलीतील गोवारी समाज आंदोलनाला खा.नेतेंची भेट\nगडचिरोली(अशोक दुर्गम) दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी Read More »\nबेशिस्त वाहन पार्किंगवर होणार कारवाई निवारण कक्षाला माहिती देण्याचे आवाहन\nवाशिम, दि. १९ : जिल्ह्यात पार्किंग झोन व्यतिरिक्त अन्य ठिकाणी पार्क केलेली वाहने, रस्त्यावर सोडून गेलेल्या वाहनांवर तात्काळ करावी करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी निवारण कक्षाची स्थापना केली Read More »\nन्यायालयाच्या निर्णयाची अमंलबजावणी करा- गोवारी समाजाची मागणी\nगोंदिया दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी समाजाला Read More »\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र .\nबुद्ध भूमि उमरी कटंगी में हुआ अंतरराष्ट्रीय बौद्ध मैत्री सम्मेलन\n बौद्ध संगठन को भीमराव आंबेडकर द्वारा शुरू किया गया इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी\nअजीत जोगी नहीं लड़ेंगे चुनाव\nरायपुर.19 अक्तुंबर(विशेष सवांददाता) छत्तीसगढ़ की राजनीति में शुक्रवार को अहम मोड़ आ गया है मुख्यमंत्री डॉ. रमन सिंह के खिलाफ चुनाव लड़ने की घोषणा करने वाले पूर्व Read More »\nगडचिरोलीतील गोवारी समाज आंदोलनाला खा.नेतेंची भेट\nगडचिरोली(अशोक दुर्गम) दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी Read More »\nबेशिस्त वाहन पार्किंगवर होणार कारवाई निवारण कक्षाला माहिती देण्याचे आवाहन\nवाशिम, दि. १९ : जिल्ह्यात पार्किंग झोन व्यतिरिक्त अन्य ठिकाणी पार्क केलेली वाहने, रस्त्यावर सोडून गेलेल्या वाहनांवर तात्काळ करावी करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी निवारण कक्षाची स्थापना केली Read More »\nन्यायालयाच्या निर्णयाची अमंलबजावणी करा- गोवारी समाजाची मागणी\nगोंदिया दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी समाजाला Read More »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.mymedicalmantra.com/marathi/category/myhealth/%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%93%E0%A4%AA%E0%A5%85%E0%A4%A5%E0%A5%80/", "date_download": "2018-10-20T00:33:54Z", "digest": "sha1:ASMGLSE7WDHQWSX6OMMYLWIJXUDQWHZM", "length": 5881, "nlines": 131, "source_domain": "www.mymedicalmantra.com", "title": "होमिओपॅथी | MyMedicalMantra", "raw_content": "\nHome माझं आरोग्य होमिओपॅथी\n‘राष्ट्रीय आयुष मिशन’ जिल्ह्यास्तरावर राबवण्यात हालचालींना वेग\n“होमिओपॅथीसह भारतीय उपचार पद्धतींसाठीही नॅशनल कमिशन हवं”\nहोमिओपॅथी डॉक्टरांसाठी ‘ब्रीजकोर्स’ प्रवेश प्रक्रिया सुरु\nहोमिओपॅथी- औषधं घेताना ‘ही’ काळजी घ्याल\nराज्यात ब्रीजकोर्स करणाऱ्या आयुष डॉक्टरांच्या संख्येत वाढ\nमुंबई- होमिओपॅथी डॉक्टरांचं आमरण उपोषण मागे\nमाय मेडिकल मंत्रा - April 5, 2018\nखोकला, होमिओपॅथी आणि उपचार\nमाय मेडिकल मंत्रा - July 23, 2017\nजाणून घ्या होमिओपॅथी उपचारांचे फायदे\nमाय मेडिकल मंत्रा - July 16, 2017\nअसा झाला भारतामध्ये होमिओपॅथीचा उगम आणि प्रसार\nमाय मेडिकल मंत्रा - June 29, 2017\n..आणि होमिओपॅथी अस्तित्त्वात आली\nमाय मेडिकल मंत्रा - May 18, 2017\nजळगावात साकारणार राज्यातलं पहिलं ‘मेडिकल हब’, कॅबिनेटने दिली मंजूरी\nमाय मेडिकल मंत्रा - April 26, 2017\n‘राष्ट्रीय आयुष मिशन’ जिल्ह्यास्तरावर राबवण्यात हालचालींना वेग\nतुम्ही योग्य पद्धतीनं पाणी पिताय ना\nआयुर्वेदानुसार असं असावं रात्रीचं जेवण\nरक्त शुद्ध ठेवणाऱ्या नैसर्गिक वनस्पती\nराज्यात ब्रीजकोर्स करणाऱ्या आयुष डॉक्टरांच्या संख्येत वाढ\nहोमिओपॅथी डॉक्टरांसाठी ‘ब्रीजकोर्स’ प्रवेश प्रक्रिया सुरु\nमुंबई- होमिओपॅथी डॉक्टरांचं आमरण उपोषण मागे\n..आणि होमिओपॅथी अस्तित्त्वात आली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/530666", "date_download": "2018-10-20T00:18:07Z", "digest": "sha1:SSUNFQXAZC22U2FCKMRAFB2EOXNTTKWX", "length": 4675, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "पॅरिस मास्टर्स स्पर्धेतून नदालची माघार - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » क्रिडा » पॅरिस मास्टर्स स्पर्धेतून नदालची माघार\nपॅरिस मास्टर्स स्पर्धेतून नदालची माघार\nयेथे सुरू असलेल्या एटीपी टूरवरील पुरूषांच्या पॅरीस मास्टर्स टेनिस स्पर्धेतून स्पेनचा टॉप सीडेड टेनिसपटू राफेल नदालने दुखापतीमुळे माघार घेतली. शुक्रवारी नदालने या स्पर्धेतील आपला उपांत्यपूर्व फेरीचा सामना सोडल्याने सर्बियाच्या क्रेजीनोव्हिकला पुढे चाल मिळाली आहे.\nनदालला उजव्या पायाच्या गुडघ्याला दुखापत झाली असून त्याला वेदना जाणवत आहेत. ही दुखापत अधिक चिघळू नये याची खबरदारी घेत नदालने या स्पर्धेतून माघार घेतली. लंडनमध्ये 12 ते 19 नोव्हेंबर दरम्यान होणाऱया एटीपी टूर अंतिम स्पर्धेपूर्वी आपण पूर्ण तंदुरूस्त राहू, असा विश्वास 31 वर्षीय नदालने व्यक्त केला आहे. नदालला आतापर्यंत एकदाही पॅरिस मास्टर्स स्पर्धेचे विजेतेपद मिळवता आले नसून यंदाही त्याची संधी दुखापतीमुळे हुकली आहे.\nभारत अ चे बांगलादेशला चोख प्रत्युत्तर\nलंकेविरुद्ध क्लीन स्वीप, हेच मुख्य लक्ष्य\nपहिल्या सामन्यात भारताची सरशी\nमोहम्मद मुश्ताक अहमद हॉकी इंडियाचे नवे अध्यक्ष\nसाडेपाच लाखाची दारू जप्त\nसंशोधकांनी अनुभवली ‘तिलारी’ची समृद्धी\nनिरवडेत वीज पडून तरुण ठार\nप्रचंड गडगडाटाने कुडाळ हादरले\nमालवणात ‘स्वस्थ भारत’ सायकल रॅलीचे स्वागत\nकुडाळला कीर्तन महोत्सवास प्रारंभ\nआश्वासनांच्या कात्रणांचे लवकरच प्रदर्शन\nचैतन्यमय वातावरणात दौडीची यशस्वी सांगता\nशिलंगण मैदानावर सीमोल्लंघन कार्यक्रम\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-story-marathi-sericulture-changephal-budruk-sangrampur-buldhana-12229", "date_download": "2018-10-20T00:43:37Z", "digest": "sha1:GWRUIOWG4V3AWNYW6P7JKME6XGUIBPJK", "length": 25350, "nlines": 184, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture story in marathi, sericulture, changephal budruk, sangrampur, buldhana | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनोकरी गमावली पण रेशीम शेतीतून पत कमावली\nनोकरी गमावली पण रेशीम शेतीतून पत कमावली\nबुधवार, 19 सप्टेंबर 2018\nघरातील सर्वजण राबतात शेतीत\nश्रीकृष्ण, आई-वडील व बहीण असे चार जणांचे कुटुंब आहे. सर्वजण शेतीत राबतात. साहजिकच मजुरीवरील खर्च कमी झाला आहे. आता पुन्हा नोकरीची संधी आली तरी शेतीच करणार असल्याचे श्रीकृष्ण यांनी सांगितले.\nसातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या संग्रामपूर तालुक्‍यातील चांगेफळ बुद्रुक ( जि. बुलडाणा)\nयेथील श्रीकृष्ण हरणे या उच्चशिक्षित तरुणाला नोकरी गमवावी लागली. मात्र हिंमत न हारता गेल्य पाच वर्षांपासून उत्कृष्ठ व्यवस्थापनातून रेशीम शेती तो यशस्वी करतो आहे. नोकरीची संधी पुन्हा चालून आली तरी शेतीत करणार असल्याचा ठाम विश्वास त्याने प्रकट केला आहे.\nबुलडाणा जिल्ह्यातील चांगेफळ बुद्रुक (ता. संग्रामपूर) येथील श्रीकृष्ण हरणे हा कायम धडपड करणारा युवा शेतकरी आहे. बीए डीएड पर्यंत त्यांचे शिक्षण झाले आहे. सध्या ते एमएचे शिक्षण घेत आहेत. मध्यतंरीची काही वर्षे बुलडाणा जिल्हा परिषदेंतर्गत अंशकालीन शिक्षक म्हणून ते नोकरीस होते. मात्र न्यायालयातून स्थगनादेश (स्टे) आल्याने इतरांप्रमाणेच श्रीकृष्ण यांची नोकरी धोक्यात आली. नोकरी गेल्याने ते नाऊमेद झाले. पण, खचून चालण्यासारखे नव्हते.\nरेशीम शेतीतून मिळवली उमेद\nनोकरी गमावली तरी हिंमत न गमावलेल्या श्रीकृष्ण यांनी सन २०१२-१३ मध्ये रेशीम शेतीत पाऊल टाकण्याचे धाडस केले. या परिसरात त्या वेळी रेशीम शेतीचा फारसा बोलबाला नव्हता. श्रीकृष्ण यांनी रेशीम कार्यालयाशी संपर्क केला. तेथील अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन करण्याबरोबरच विविध योजनांची माहिती देत प्रोत्साहित केले. पाठबळही दिले. श्रीकृष्ण यांची पाच एकर शेती आहे. संपूर्ण शेतीत बागायती पिके घेण्याची व्यवस्था आहे. यापैकी एक एकरात तुतीची लागवड केली.\nरेशीम शेतीचा सविस्तर अभ्यास केला. माहिती संकलित केली. पहिल्या वर्षी शेडची उभारणी करणे शक्य झाले नाही. मग निंबाच्या झाडाखाली हिरवे नेट लावून प्रयोगास सुरवात केली. पहिला हंगाम जेमतेम राहिला. व्यवसायात अनुदान मिळत गेले तसतसा हुरूप वाढला. नेटाने प्रयत्न सुरू ठेवले. पारंपरिक पिकांपेक्षा ही शेती फायदेशीर वाटू लागली. मग आणखी दीड एकरात तुतीची लागवड केली.\nबारमाही सिंचनासाठी ओळख असलेल्या संग्रामपूर तालुक्‍यात मागील तीन वर्षांत सातत्याने पाऊस कमी पडत आहे. यामुळे जमिनीतील पाण्याची पातळीही खालावली आहे. अनेकांच्या विहिरी कोरड्या पडल्या आहेत. हरणे यांची विहीरही पूर्वी बारा महिने पाणी द्यायची. आता मात्र सहाच महिने सिंचन करता येईल इतके पाणी त्यांच्याजवळ आहे. त्यामुळे संपूर्ण लक्ष आता रेशीम शेती व फळशेतीवर केंद्रित केले आहे. दीड एकरात तीन वर्षांपूर्वी लिंबूची बाग घेतली आहे. पाच एकरांपैकी चार एकर क्षेत्र आता रेशीम व लिंबू पिकाखाली आले आहे. उर्वरित क्षेत्रात भाजीपाला पिके घेतली जातात. त्यामुळे कमी पाण्यात पिकांचे व्यवस्थापन करणे शक्य झाले आहे.\nसध्याचा रेशीम व्यवसाय दृष्टीक्षेपात\nतुतीचे क्षेत्र- एक हेक्टर\nरेशीम कीटक प्रकार- बायव्होल्टाईन- याला जास्त दर असल्याचे श्रीकृष्ण सांगतात.\nवर्षभरात सुमारे पाच ते सहा बॅचेस घेण्याचे नियोजन- पाऊस व पाण्याच्या उपलब्धतेनुसार त्या कमीही होतात.\nउत्पादकता- प्रतिशंभर अंडीपुंज- ६० ते ८० किलो कोष उत्पादन\nप्रत्येक बॅच सुमारे २०० अंडीपुंजांची\nरेशीम कीटक संगोपन शेड- ४० बाय २२ फूट\nअनुदान- ठिबक, लागवड, साहित्य असे एकूण किमान दोन ते अडीच लाख रुपये मिळाले.\nअकोला येथे खासगी व्यापाऱ्याला कोषांचा पुरवठा होतो. मात्र रामनगर (कर्नाटक) येथे अलीकडे दोनवेळा सामूहिक विक्री सुरू केली आहे. त्यामुळे स्थानिक व परराज्य या तुलनेत एकूण नफ्यात १० हजार रुपयांपर्यंत फरक पडू शकतो असे श्रीकृष्ण म्हणाले. मागील वर्षी मार्चच्या दरम्यान किलोला ४७० रुपये दर मिळाला. यंदा तो ३३० रुपये मिळाला.\nआंतरपिकांतून खर्च केला कमी\nतुतीची सहा बाय दोन व चार बाय दोन फूट अशी दोन प्रकारांत लागवड आहे. यात मेथी, कोथिंबीर, पालक यांसारखी आंतरपिके घेतली जातात. त्यांच्या विक्रीतून रेशीम शेतीतील बराच खर्च निघून जातो. वर्षाला ही शेती दोन ते अडीच लाख रुपयांचे उत्पन्न देत असल्याचे श्रीकृष्ण यांनी सांगितले.\nसुरवातीला उत्पादन कमी मिळत होते. दरांचीही समस्या होती. अळ्यांना रोगाचा प्रादुर्भाव व्हायचा.\nअडचणींना तोंड देताना काहीवेळा नकारात्मक विचारही मनात यायचे. पण हार मानली नाही.\nया व्यवसायातील कौशल्य मिळवण्यासाठी २०१४-१५ मध्ये म्हैसूर येथे सात दिवसांचे प्रशिक्षणही घेतले. ठिकठिकाणचे रेशीम उत्पादक जुळत गेले. मग कुठलीही अडचण आली की त्यावर उत्तर शोधणे सोपे बनत गेले.\nसोशल मीडियाने आणले एकत्र\nरेशीम शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची बुलडाणा भागात संख्या खूप कमी आहे. लागवडक्षेत्र कमी असल्याने मार्केटसह अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. यावर ‘सोशल मीडिया’च्या माध्यमातून उत्तर शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला. रेशीम उत्पादक शेतकऱ्यांचा ‘व्हाॅटसअप’ ग्रुप तयार झाला अाहे. यात रेशीम विभागाचे उपसंचालक, जिल्हा, तालुका अधिकारी व रेशीम उत्पादक शेतकरी सहभागी आहेत. कोणतीही समस्या, शंका असली तर या ग्रुपवर ‘शेअर’ केली जाते. अधिकारी किंवा एखादा जाणकार शेतकरी त्याचे उत्तर देतो. यामुळे माहितीचे आदानप्रदान होते. ‘ग्रुप’मधील शेतकरी एकाचवेळी अंडीपुंजाची मागणी करतात. एकाचवेळी बॅच घेण्याचे नियोजन केल्याने त्याचा फायदा सामूहिक मार्केट मिळवण्यासाठी होतो. कर्नाटकातील रामनगर येथे कोषांना चांगले दर मिळतात. मात्र तेथे एकट्याने माल घेऊन जाणे परवडत नाही. त्यामुळे सर्वांनी माल एकत्र नेल्यास फायदा होतो. व्हॉटसअप ग्रुपचा असाही फायदा झाल्याचे श्रीकृष्ण यांनी सांगितले.\nकृषी खात्याने घेतली दखल\nश्रीकृष्ण यांना या वर्षी जिल्हा परिषदेच्या वतीने कृषिदिनी राष्ट्रमाता जिजाऊ सन्मानपत्र देऊन\nगौरवण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी बुलडाणा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, संग्रामपूर तालुका कृषी अधिकारी, रेशीम अधिकारी यांनाही भेट देऊन श्रीकृष्ण यांना प्रोत्साहित केले.\nरेशीम शेती sericulture शेती farming गोपाल हागे शिक्षण education बागायत व्यवसाय profession पाणी water सिंचन ऊस पाऊस साहित्य literature अकोला akola कर्नाटक उत्पन्न म्हैसूर सोशल मीडिया विभाग sections\nसुमारे एक हेक्टरमध्ये केलेली तुतीची लागवड\nहरणे यांनी उत्पादीत केलेले रेशीम कोष\nराष्ट्रमाता जिजाऊ सन्मान देऊन हरणे यांचा गौरव करण्यात आला आहे.\n-तुतीच्या पाल्यापासून खत बनविले जाते. त्याचा पुढील तुतीत वापर होतो.\nभाजीपाला पिकांची रोपवाटिका तयार करताना\nभाजीपाला पिकांची रोपवाटिका करताना योग्य ती काळजी घेतल्यास पुनर्लागवडीनंतरच्या काळातील अने\nपुण्यात फुलांची ७ काेटींची उलाढाल\nपुणे ः फूल उत्पादक शेतकऱ्यांची भिस्त असणाऱ्या नवरात्र आणि दसऱ्याला विशेष मागणी असलेल्या झ\nकशी टिकेल पांढऱ्या सोन्याची झळाळी\nराज्यात कापूस वेचणीला सुरवात होऊन दसऱ्याच्या मुहूर्तावर बऱ्याच शेतकऱ्यांनी विक्रीही चालू\nपरभणीत फ्लाॅवर प्रतिक्विंटल २००० ते २५०० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nवनस्पतीतील संजीवकांमुळे अवकाशातही उत्पादन घेणे...\nपोषक घटकांची कमतरता आणि गुरुत्वाकर्षण कमी असणे या दोन कारणांमुळे चंद्र किंवा अन्य ग्रहांव\nपरभणी, राहुरी कृषी विद्यापीठांना पाच...परभणी ः भारतीय कृषी संशोधन परिषदअंतर्गत कृषी...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम...पुणे : पावसाला पोषक हवामान झाल्याने आठवड्याच्या...\n‘आरएसएफ’च्या मूळ सूत्रात घोडचूकपुणे: शेतकऱ्यांना हक्काचा ऊसदर मिळवून देणाऱ्या...\nसाखर कारखान्यांची धुराडी आजपासून पेटणारपुणे: राज्यातील साखर कारखान्यांच्या गाळप हंगामाला...\nसहकारी बॅंकांना एकाच छताखाली आणणार :...पुणे ः सहकार क्षेत्राला ‘अच्छे दिन’ आणण्यासाठी...\nचला मिरचीच्या आगारात राजूरा बाजारात...मिरचीचे आगार अशी ओळख अमरावती जिल्ह्यातील राजूरा...\n‘एसआरटी’ तंत्राने मिळाली उत्पादनासह...पेंडशेत (ता. अकोले, जि. नगर) या कळसूबाई शिखराच्या...\nतुटवड्यामुळे कांद्याच्या दरात सुधारणानवी दिल्ली ः देशातील महत्त्वाच्या कांदा उत्पादक...\nकृषी विद्यापीठांचे संशोधन आता एका...मुंबई ः राज्यातील चारही कृषी विद्यापीठांनी केलेले...\nमहाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांना...शिर्डी: महाराष्ट्रात यंदा पाऊस कमी झाला....\nकोल्हापुरी गुळाचा गोडवा यंदा वाढणारकोल्हापूर : यंदाच्या पावसाळ्यात गुजरात,...\nकमी दरांवरून जिनर्सचा ‘सीसीआय’च्या...जळगाव ः भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) कापूस...\nहोय, आम्ही बदलू शेतीचे चित्र... ‘शाळेत सुरू असलेल्या कृषी शिक्षण अभ्यासक्रमातून...\n‘पंदेकृवि’च्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचा...अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ...\nशेतीपासून जितके दूर जाल तितके दुःख...पुणे : शेतीशी जोडलेली माणसं ही निसर्ग आणि मानवी...\nनाबार्डच्या व्याजदरातच जिल्हा बँकांना...मुंबई : राज्य बँकेला नाबार्डकडून मिळणाऱ्या...\nकोकण, पश्‍चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी...पुणे : कोकण अाणि पश्‍चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी...\nअकोला, बुलडाणा जिल्ह्यांत कोरडवाहू...अकोला : अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यात कोरडवाहू...\nअठरा गावांनी केली कचऱ्यापासून गांडूळखत...गावे आणि वाडीवस्त्याही स्वच्छतेत अग्रभागी...\n‘सीसीआय’च्या खरेदीला दिवाळीत मुहूर्तमुंबई : देशातील महत्त्वाच्या कापूस उत्पादक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://article.wn.com/view/WNATd7ece0b2f95a2a233261721d503b691d/", "date_download": "2018-10-19T23:52:45Z", "digest": "sha1:WSOV6247XQVF75ODYAH5GW2DYZ4P4NRI", "length": 12789, "nlines": 140, "source_domain": "article.wn.com", "title": "दाखल्यांसाठी वणवण - Worldnews.com", "raw_content": "\nबँकेत हयातीचे दाखले जमा करण्यासाठी वृद्धांना असे हाल सहन करावे लागत आहेत. बँका डिजिटल दाखले घेण्याऐवजी\nहयातीचा दाखला झाला ‘डिजिटल’\nमुंबई: कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी सुरू राहावा यासाठी दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात हयातीचा दाखला किंवा लाइफ सर्टिफिकेट सादर करावे लागते. आता हा दाखला डिजिटल पद्धतीने सादर...\nरिटायरमेंट नंतर आम्ही पेन्शनर मडळी नियमितपणे दरवर्षी आपआपल्या बँकेत जाऊन हयातीचा दाखला मुदतीत देत असतो. त्याप्रमाणे मी १३नोव्हेंबर२०१६ रोजी स्टेट बँक,मेरी शाखेत जाऊन माझ्या...\nपीएफकडून घर खरेदीसाठी आगाऊ रक्‍कम मिळणे सुकर\nऔरंगाबाद - घर म्हणजे सर्वसामान्यांचे स्वप्न असते. प्रामुख्याने नोकरीनिमित्त शहरांमध्ये स्थलांतरित झालेल्या नोकरवर्गाला घर घेणे म्हणजे पैसे जमा करता करता स्वप्नवत होऊन जाते....\nपीएफवरील व्याज कधी मिळणार\nठळक मुद्देसर्व्हर अपडेशन प्रक्रिया कासवगतीने कोट्यवधी पीएफधारकांचा प्रश्न फहीम खान लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : केंद्राने २०१७-१८ या वर्षापासून पीएफचे व्याजदर ८.५५ टक्के...\nदाखल्यांवरील सह्यांसाठी निवृत्तांची वणवण\nम.टा.प्रतिनिधी,नगर महापालिकेतील झाडू कामगारांपासून सहायक उपायुक्तपदापर्यंत काम केलेल्या निवृत्तांना हयातीच्या दाखल्यांवर सह्या घेण्यासाठी नगरसेवक वा पदाधिकाऱ्यांच्या...\nआता दहा दिवसात मिळणार पीएफचे पैसे\nनवी दिल्ली: भविष्यनिर्वाह निधी सदस्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कर्मचाऱ्यांना भविष्यनिर्वाह निधी(पीएफ), निवृत्तीवेतन(पेन्शन) किंवा विम्याचे पैसे अवघ्या दहा दिवसांत मिळू...\nआता दहा दिवसात मिळणार पीएफचे पैसे\nनवी दिल्ली: भविष्यनिर्वाह निधी सदस्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कर्मचाऱ्यांना भविष्यनिर्वाह निधी(पीएफ), निवृत्तीवेतन(पेन्शन) किंवा विम्याचे पैसे अवघ्या दहा दिवसांत मिळू शकणार आहेत. भविष्यनिर्वाह निधी संघटना ईपीएफओनो आपल्या सेवांचा दर्जा सुधारण्यासाठी पीएफ किंवा इतर दाव्यांसाठी आलेले अर्ज आता वीस दिवसांऐवजी दहा दिवसांमध्ये निकाली काढण्याचे ठरविले आहे. संघटेनेने यासाठी ऑनलाईन...\nराज्यकर्त्यांच्या विरोधात मतदान करा : महेंद्र नाटेकर\nठळक मुद्देकणकवलीत पेन्शनर असोसिएशनची वार्षिक सभा; शासनाकडून ज्येष्ठ नागरिकांचे शोषर्ण कणकवली : शासन पेन्शनर तथा ज्येष्ठ नागरिकांचे आर्थिक शोषण करीत आहे. पेन्शनरांचे शोषण करण्यात महाराष्टÑ शासन केंद्र शासनाच्या एक पाऊल पुढे आहे. धरणे, उपोषण, घेराव, अर्ज, विनंत्या ही अन्याय दूर करण्याची भाषा त्यांना कळत नाही. त्यांना एकच भाषा कळते ती विरोधी मतदानाची. महाराष्टÑातील सुमारे पंधरा...\nपेन्शनवाढीचा फायदा कमी; मन:स्ताप अधिक\nसर्वोच्च न्यायालयाने हिमाचल प्रदेशमधील एका याचिकेवर निकाल देताना कर्मचाऱ्यांना पेन्शनवाढीचा पर्याय देण्याच्या सूचना कर्मचारी भविष्य निधी निर्वाह संघटनेला केल्या आहेत. मात्र काही प्रसारमाध्यमांनी या निकालाचा विपर्यास केल्याने कामगारांमध्ये; विशेषत: निवृत्तिवेतन घेणाऱ्या ज्येष्ठ कामगारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. पेन्शनवाढीचा निर्णय कोणासाठी लागू आहे, त्यासाठी पात्रता काय,...\nऔरंगाबाद - भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने आता पीएफ काढण्याच्या पद्धतीत आमूलाग्र बदल केले आहेत. त्यामुळे कामगारांना ऑनलाइन पद्धतीने पीएफमधील क्‍लेम करण्याची सुविधा दिली आहे. यामुळे केवळ 15 दिवसांच्या आत पीएफची रक्कम खात्यात जमा होणार आहे. कर्मचाऱ्यांच्या वेतनातून 12 टक्के ईपीएफ कापून घेतला जातो. तितकीच रक्कम कंपनी आपल्या खात्यात जमा करते. जमा झालेली रक्कम दरमहा संबंधित...\nघर खरेदीसाठी नव्वद टक्के पीएफ काढता येणार\nनवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (ईपीएफओ) खात्यातील शिल्लक रक्कमेपैकी 90 टक्के रक्कम काढण्याची मुभा केंद्र सरकारने दिली आहे. घर खरेदीचे 'डाऊन पेमेंट' किंवा इतर हप्ते फेडण्यासाठी 'ईपीएफ'च्या रक्कमेचा वापर करता येणार आहे. या निर्णयाचा फायदा देशभरातील चार कोटींहून अधिक खातेधारकांना होणार आहे. केंद्र सरकारने 'ईपीएफ'च्या नियमांमध्ये बदल करण्यास परवानगी दिली आहे....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/youth-olympics-2018-lakshya-sen-silver-badminton/", "date_download": "2018-10-19T23:58:15Z", "digest": "sha1:YBHJNNVXXP4FEP6AEKH2YQFHQHZ6RQKU", "length": 8221, "nlines": 68, "source_domain": "mahasports.co.in", "title": "अशी कामगिरी करणारा लक्ष्य सेन ठरला दुसराच भारतीय", "raw_content": "\nअशी कामगिरी करणारा लक्ष्य सेन ठरला दुसराच भारतीय\nअशी कामगिरी करणारा लक्ष्य सेन ठरला दुसराच भारतीय\nभारतीय युवा बॅटमिंटनपटू लक्ष्य सेनने ब्युनोस आयरिस (अर्जेंटिना) येथे सुरू असलेल्या युथ ऑलिंपिक गेम्समध्ये ऐतिहासिक रौप्य पदक पटकावले आहे. यावेळी त्याला अंतिम फेरीत चीनच्या शिफेंग लीकडून 15-21, 19-21 असा पराभव स्विकारावा लागला.\nसेनच्या रौप्य पदकाने भारताचे या स्पर्धेत एकूण आठ पदके झाले आहेत. तसेच तो या स्पर्धेत रौप्य पदक मिळवणारा दुसराच भारतीय आहे. याआधी अशी कामगिरी एच एस प्रणॉयने 2010ला सिंगापूर येथे झालेल्या युथ ऑलिंपिकमध्ये केली होती.\nयावेळी पहिल्या गेममध्ये लीने चांगली सुरूवात करत 14-5 अशी आघाडी घेतली होती. सेनने नंतर सावरत त्याचा नैसर्गिक खेळ करत 13-16 असा फरक कमी केला. मात्र परत लीने त्याची कुरघोडी कायम ठेवत पहिला गेम 17 मिनिंटात आपल्या नावे केला.\n17 वर्षीय सेनने दुसऱ्या गेममध्ये त्याचा प्रतिकार सुरू ठेवल्याने त्याला चार गुण मिळवण्यात यश आले. मात्र लीने त्याचा अप्रतिम खेळ करत दुसऱ्या गेममध्येही बाजी मारली.\nतसेच भारतीय शूटर मनू भाकेरने या स्पर्धेत सुवर्ण आणि रौप्य असे दोन पदक मिळवले असून दोन पदके जिंकणारी या स्पर्धेतील ती पहिलीच शूटर ठरली आहे. तर भारतीय ज्युदो खेळाडू तबाबी देवी हिने पण या स्पर्धेत दोन पदके मिळवली आहेत.\n–विराटप्रमाणे जॉनी बेअरस्टोने केला यावर्षी हा मोठा पराक्रम\n–शानदार अर्धशतक करणाऱ्या पृथ्वी शॉचे नाव झाले या दिग्गजांच्या यादीत सामील\n–१६ वर्षांच्या कारकिर्दीनंतर आयर्लंडच्या या दिग्गज खेळाडूची क्रिकेटमधून निवृत्ती\nISL 2018: मोसमातील पहिल्या महाराष्ट्र डर्बीत मुंबईविरुद्ध पुणे सिटीचा पराभव\nनेमार ज्युनियरने मोडला पेलेंचा हा विक्रम\nVideo: या कामगिरीमुळे रोहित शर्माने पृथ्वी शॉला मिठीच मारली\nऑस्ट्रेलिया पहिल्यांदाच खेळणार या संघाविरुद्ध टी २० सामना\nVideo: तीन दिवसांत क्रिकेटमध्ये झाले तीन विचित्र धावबाद\nटाॅप ३- आज प्रो कबड्डीत होणार हे तीन मोठे पराक्रम\nISL 2018: भेदक मार्सेलिनोच्या पुनरागमनाचे पुणे सिटीला वेध\nएचसीएल आशियाई टेनिस अजिंक्यपद २०१८ स्पर्धेत अव्वल व आंतरराष्ट्रीय खेळाडू झुंजणार\nअखिल भारतीय सुपर सिरीज् टेनिस स्पर्धेत पुण्याच्या राधिका महाजनला दुहेरी मुकुट\nISL 2018: चेन्नईने केली पराभवाची हॅट्ट्रीक\nसलग दुसऱ्या दिवशी क्रिकेटमध्ये ‘कहर’, विचित्र रनआऊटची मालिका सुरुच\nझी महाराष्ट्र कुस्ती दंगलमध्ये ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी खेळणार या टीमकडून\nनागराज मंजूळे आता कुस्तीच्या मैदानात, विकत घेतली झी महाराष्ट्र कुस्ती दंगलमधील ही टीम\nटाॅप ३- प्रो कबड्डीच्या ६व्या हंगामात ५०पेक्षा जास्त गुण घेणारे ३ खेळाडू\nटीम इंडीयाने गाठली आहे या पाच देशांविरुद्ध वनडे सामन्यांची शंभरी\nक्रिकेटपटू दिपक चहरच्या घरी चोरीचा प्रयत्न करणाऱ्या सहा जणांना अटक\nविराटने डिजाईन केलेल्या शूजची अशी आहे किमंत\nपुण्यात होणाऱ्या कबड्डी, क्रिकेट सामन्यांचे असे आहेत तिकीट दर\nभारत-विंडीज यांच्यातील चौथ्या वनडेच्या तिकीट विक्रीला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार\nकपिल देव, अनिल कुंबळेला मागे टाकत रविंद्र जडेजा करणार मोठा पराक्रम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikiquote.org/wiki/%E0%A4%B5._%E0%A4%AA%E0%A5%81._%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%87", "date_download": "2018-10-19T23:51:05Z", "digest": "sha1:OEAVZ4PMQW7LBIVKCLV3N3DHWIDGT2DL", "length": 15544, "nlines": 107, "source_domain": "mr.wikiquote.org", "title": "वसंत पुरुषोत्तम काळे - Wikiquote", "raw_content": "\n(व. पु. काळे पासून पुनर्निर्देशित)\nLook up वसंत पुरुषोत्तम काळे in\nवसंत पुरुषोत्तम काळे हा लेखनाव/शब्द\nविकिपीडिया, या मुक्त ज्ञानकोशात पाहा\nवसंत पुरुषोत्तम काळे उर्फ व. पु. काळे (मार्च २५, इ.स. १९३२ - जून २६, इ.स. २००१) हे मराठी लेखक, कथाकथनकार होते.\n’ज्योत’ म्हटलं की ती झंझावातात विझणारच असं माणलं जातं. सगळ्या ज्योती विझतात. विझत नाही तो प्रकाशाचा धर्म. कायम उरतो तो प्रकाश. आणि ज्योतीचा जय होणार नाही असं कशावरून आयुष्य केवळ ज्योतीला असतं असं नाही, झंझावातालाही असतं.\nआपत्ती पण अशी यावी, की त्याचाही इतरांना हेवा वाटावा, व्यक्तीचा कस लागावा. पडून पडायचं तर ठेच लागून पडू नये. चांगलं दोन हजार फुटांवरून पडावं. माणूस किती उंचावर पोचला होता, हे तरी जगाला समजेल.\n'स्त्री’ ला जन्माला घालताना परमेश्वराने तिला विचारलं, 'तुला बुद्धी हवी का सौंदर्य\nतेंव्हा ती स्त्री म्हणाली, 'बुद्धीची गरज नाही, सौंदर्यच दे\n'बुद्धीच्या सामर्थ्यावर सौंदर्य मिळवता येत नाही, पण सौंदर्याच्या जोरावर बुद्धी विकत घेता येते.’\nबायको एक वेळ शरीराने दूर झाली तर चालेल, पण विचारांनी दूर झाली तर फार वाईट. पहिल्या बाबतीतला दुरावा काही काळच अस्वस्थ करणारा असतो, पण दुसरया बाबतीत निर्माण होणारी भिंतं\nत्याच्यावर डोकं आपटलं तरी सहजी फुटत नाही. पुरूषांचं निम्म आधिक बळ अशा भिंती पाडण्यात खर्च होतं. आणि बायकांकडून कित्येकदा, शरीरासाठीच ही लाडीगोडी चाललेली आहे असा सरसकटं अर्थ घेतला जातो.\nस्त्री शरीराने दूर झाली म्हणजेच फक्त पुरूष वैतागतो ही त्यांची अशीच गोड समजूत आहे. त्याला तसंच कारण आहे. शरीरसुखासाठी स्त्री राबवली जाते, पुरूष फायदा घेतात, ही किंवा अशा तर्‍हेची शिकवण स्त्री वर्ग परंपरेने घोकत आला आहे.\nजीवनाचा साथीदार म्हणुन 'क्ष' व्यक्तीला पसंत करायचं, त्या व्यक्तीबरोबर आयुष्य घालवायचं, त्याला शरीर अर्पण करायचं, पण मनाची कवाडं उघडी करायला मात्र तिथं वाव नसावा. हीच माणसांची केवढी मोठी शोकांतिका\nसंवाद दोनच माणसांचा असतो त्यात तिसरा आला की त्याच्या गप्पा होतात.\nमैत्रीचे धागे कोळ्यापेक्षाही बारीक असतात, पण लोखंडाच्या तारेपेक्षाही मजबूत असतात.. तुटले तर श्वासानेही तुटतील, नाहीतर वज्राघातेनेही तुटणार नाहीत..\nसंवाद दोनच माणसांचा होतो, त्याच्यात तिसरा माणूस आला की त्या गप्पा होतात..\nकोमलतेत प्रचंड सामर्थ्य असतं कोमलता म्हणजे दुर्बलता नव्हे .. म्हणूनच खडक झिजतात प्रवाह रुंदावत जातो..\nजाळायला काही नसलं तर पेटलेली काडीसुद्धा आपोआप विझते..\nखर्च झाल्याच दु:ख नसतं, हिशोब लागला नाही की त्रास होतो..\n पण प्रत्येक प्राॅब्लेमला उत्तर हे असतंच. ते सोडवायला कधी वेळ हवा असतो,कधी पैसा तर कधी माणस..या तिन्ही गोष्टी पलीकडचा प्राॅब्लेम अस्तित्वातच नसतो..\nआठवणी या मुंग्यांच्या वारुळाप्रमाणे असतात.. वारूळ पाहून आतमध्ये किती मुंग्या असतील याचा अदमास घेता येत नाही. पण एका मुंगीने बाहेरचा रस्ता धरला की एकामागोमाग असंख्य मुंग्या बाहेर पडतात. आठवणींचही तसंच आहे..\nशस्त्रक्रिया होण्यापूर्वी रोगी घाबरलेला असतो, बरा झाल्यावर शिवलेली जखम तोच कौतुकाने दाखवत सुटतो..\nघेणाऱ्याच्या अपेक्षेपेक्षा देणार्‍याची ऐपत नेहमीच कमी असते..\nमाणूस अपयशाला भीत नाही.अपयशाचं खापर फोडायला काहीच मिळालं नाही तर.. याची त्याला भीती वाटते..\nबोलायला कुणीच नसणं यापेक्षा आपण बोललेलं समोरच्यापर्यत न पोचणं हि शोकांतिका जास्त भयाण..\nकुणीही कसं दिसावं यापेक्षा कसं असावं याला महत्व आहे. ते शक्य नसेल तर जास्तीत जास्त कसं नसावं याला तरी नक्कीच महत्व आहे.\nपाण्यात राहायचे तर माश्यांशी नुसती मैत्री करून भागत नाही तर स्वत:ला मासा बनावे लागते.\nवादळं जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीला घट्ट रुजुन रहायचं असतं. ती जितक्या वेगाने येतात तितक्याच वेगाने निघून जातात. वादळ महत्वाचे नसते प्रश्न असतो आपण त्याच्याशी कशी झुंज देतो आणि त्यातून कितपत बऱ्या अवस्थेत बाहेर येतो याचा.\nकबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही, पण गगन भरारीचं वेड रक्तातच असावं लागतं, कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही .\nआकाशात जेव्हा एखादा कृत्रीम ग्रह सोडतात तेव्हा गुरुत्वाकर्षणाच्या सीमेबाहेर त्याला पिटाळुन लावेपर्यतच सगळा संघर्ष असतो. त्याने एकदा स्वतः गती घेतली की उरलेला प्रवास आपोआप होतो.\nसमाजात विशिष्ट उंची गाठेपर्यत जबर संघर्ष असतो. पण एकदा अपेक्षित उंचीवर पोचलात की आयुष्यातल्या अनेक समस्या ती उंचीच सोडवते.\nसंध्याकाळच्या संधीप्रकाशातही जो टवटवीत राहीला त्याने दिवस जिंकला.\nअंत’ आणि ‘एकांत’ ह्यापैकी माणूस एकांतालाच जास्त घाबरतो.\nवाहतो तो झरा आणि थांबते ते डबकं डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस\nखऱ्या विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसते.सुट्टी ही त्याच्यासाठी नवं काहीतरी शिकण्याची संधी असते.\nसुरुवात कशी झाली यावरच बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो.\nचुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो देवमाणूस\nतुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली यावरुन तुमची श्रीमंती कळते.\nऔदार्य म्हणजे तुमच्या क्षमतेपेक्षा अधिक देणं आणि आत्मसन्मान म्हणजे तुमच्या गरजेपेक्षा कमी घेणं.\nगंजण्यापेक्षा झिजणे केव्हाही चांगले.\nअत्यंत महागडी, न परवडणारी खर्‍या अर्थाने ज्याची हानी भरुन येत नाही अशी गोष्ट किती उरली आहे ह्याचा हिशोब नसताना आपण जी वारेमाप उधळतो ती म्हणजे “आयुष्य”.\nभूक आहे तेवढे खाणे ही प्रकृती,भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे ही विकृती आणि वेळप्रसंगी स्वत: उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवणे ही संस्कृती\nआपण किती पैसा मिळवला यापेक्षा, तो खर्च करून आपण किती समाधान मिळवले, हे जो पाहतो तो खरा आनंदी व्यक्ती असतो.\nवसंत पुरुषोत्तम काळे ब्लॉग (मराठी मजकूर)\nवसंत पुरुषोत्तम काळे facebook page (मराठी मजकूर)\nवपुर्वाई ब्लॉग (मराठी मजकूर)\nइ.स. १९३२ मधील जन्म\nइ.स. २००१ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल १८ फेब्रुवारी २०१८ रोजी २२:१७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/pune-news-farmer-girish-bapat-77948", "date_download": "2018-10-20T00:12:40Z", "digest": "sha1:SETWYZDSEYQQSUKJFYEEMSP7PO2DHLMT", "length": 15026, "nlines": 189, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news farmer girish bapat 'शेतीपूरक व्यवसायाच्या आराखड्याचे काम सुरू' | eSakal", "raw_content": "\n'शेतीपूरक व्यवसायाच्या आराखड्याचे काम सुरू'\nगुरुवार, 19 ऑक्टोबर 2017\nपुणे - शेतकऱ्यांना कर्जमाफी केली असली तरी, शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्नाचे स्रोत उभे करावे लागणार आहेत. त्यासाठी विविध विभागांकडून शेतीपूरक व्यवसायांचा आराखडा बनविण्याचे तयार काम सुरू आहे. पशुसंवर्धन विभागाकडून पूरक व्यवसायाचा आराखडा केंद्र सरकारला सादर केला जाणार आहे, अशी माहिती पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी बुधवारी दिली.\nपुणे - शेतकऱ्यांना कर्जमाफी केली असली तरी, शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्नाचे स्रोत उभे करावे लागणार आहेत. त्यासाठी विविध विभागांकडून शेतीपूरक व्यवसायांचा आराखडा बनविण्याचे तयार काम सुरू आहे. पशुसंवर्धन विभागाकडून पूरक व्यवसायाचा आराखडा केंद्र सरकारला सादर केला जाणार आहे, अशी माहिती पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी बुधवारी दिली.\n\"छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना' \"कर्जमुक्ती प्रारंभ कार्यक्रम' विधानभवन येथील मुख्य सभागृहात पार पडला. या वेळी विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, अपर निबंधक डॉ. आनंद जोगदंड, जिल्हाधिकारी सौरभ राव, विभागीय सहनिबंधक दीपक तावरे, सहकार संस्थेचे जिल्हा उपनिबंधक आनंद कटके, जिल्ह्यातील पात्र शेतकरी कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nपालकमंत्री बापट म्हणाले, \"\"शेतीपूरक उद्योगातून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी वीज, पाणी, सौरऊर्जेवर आधारित प्रकल्पाना सुविधा देण्यात येत आहेत. गेल्यावर्षी जलयुक्त शिवार योजनेमुळे टॅंकरची संख्या कमी झाली आहे; परंतु दरवर्षी टॅंकरवर सुमारे तीनशे कोटी रुपये खर्च होतात. तो आता वाढला आहे. ग्रामीण भागातील रोजंदारी ही शेतीशिवाय होतच नाही. फळबागांसाठी गोदाम आणि वाहतूक सुविधा देण्यात येत आहे. मागील काळात मराठवाडा आणि विदर्भात जेव्हा कर्जमाफी जाहीर केली. त्या वेळी लेखापरीक्षणानंतर चारशे कृषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी लागली होती. त्यासाठी ऑनलाइन अर्ज घेतले, त्याच्या छाननीमुळे उशीर झाला तरी अचूक आणि योग्य शेतकऱ्यांना लाभ दिला जाईल. ही केवळ सुरवात आहे. शेवटच्या शेतकऱ्यांची कर्जमुक्ती होईपर्यंत ही योजना सुरूच राहील.''\nविभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी कर्जमाफीच्या निर्णयाची पार्श्‍वभूमी सांगितली. जिल्हा उपनिबंधक कटके यांनी प्रस्ताविक केले. सहनिबंधक दीपक तावरे यांनी आभार मानले.\nपात्र शेतकऱ्यांच्या प्रातिनिधिक प्रतिक्रिया\nकर्जमाफीमुळे डोक्‍यावरील मोठा बोजा कमी झाला आहे. निसर्गाचा कोप झालेला असताना ही मोठी मदत ठरणार आहे. यामुळे आमच्या आयुष्याला नवी उभारी मिळेल.\nकमल तानाजी पाचारणे, मु.पो. तिन्हेवाडी-सांडभोरवाडी, ता. खेड\nनव्या दमाने कामाला लागणार\nडोक्‍यावर कर्जाचा बोजा आहे. त्यामुळे दुसऱ्या बॅंका आम्हाला उभे करत नाहीत. त्यामुळे शेतीची कामे ठप्प झाली होती. कर्जमाफीमुळे सातबारा कोरा होईल. थकबाकी नसल्यामुळे पुढच्या हंगामासाठी बॅंका कर्ज देतील. त्यामुळे नव्या दमाने कामाला लागणार.\nशमशुद्दीन नबीराज शेख, कडबनवाडी, ता. इंदापूर\nआधी स्मारक बांधा मग जावे राममंदिर बांधायला - नारायण राणे\nपुणे - \"\"बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची चर्चा अजूनही सुरू आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वतः पहिल्यांदा बाळासाहेबांचे स्मारक...\n‘रुपी’चा राज्य बॅंकेत विलीनीकरणाचा प्रस्ताव\nपुणे - आर्थिक अडचणीत असलेल्या रुपी सहकारी बॅंकेचे महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेत विलीनीकरण होण्याची दाट शक्‍यता आहे. रुपी बॅंकेने राज्य सहकारी...\nचवीने खाणाऱ्यांसाठी \"होम डायनिंग'\nमुंबई - राज्यात 20 कोसांवर फक्त भाषाच बदलत नाही तर खाद्य संस्कृतीही बदलते. मुंबई महानगरमध्ये वसलेल्या विविध राज्यांच्या नागरिकांनीही आपल्याबरोबर...\nबॅंक अधिकाऱ्यांना क्‍लीन चिट\nपुणे - ठेवीदारांच्या आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणात बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी (डीएसके) यांना नियमबाह्य कर्ज दिल्याप्रकरणी बॅंक ऑफ...\nराष्ट्रवादीचा पालकमंत्र्यांना \"नाशिकबंदी'चा इशारा\nनाशिक - \"\"नाशिकच्या दुष्काळ परिस्थितीचा अभ्यास करूनच जायकवाडीला पाणी सोडण्याचा निर्णय घ्यावा. जर नाशिकच्या हक्काचे पाणी जायकवाडीला दिल्यास राज्याचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://siddhivinayakmoringa.com/m-SiddhivinayakShevgaLaagwaditeelBaarkaawe.html", "date_download": "2018-10-20T00:39:41Z", "digest": "sha1:NGE3AFO5VSKDP5AG7EB2GCOKXXPP2DPP", "length": 38348, "nlines": 38, "source_domain": "siddhivinayakmoringa.com", "title": " सिद्धीविनायक शेवगा - 'सिद्धीविनायक' शेवगा लागवडीतील बारकावे", "raw_content": "\n'सिद्धीविनायक' मोरिंगा जाण तु एक कल्पवृक्ष | ठेवशील आमच्या आरोग्यावर लक्ष ||\n'सिद्धीविनायक' शेवगा लागवडीतील बारकावे\nप्रा. डॉ. वि. सु. बावसकर\nबियांची निवड : 'सिद्धीविनायक' शेवगा हा शेंड्याकडील दोन बिया जर सोडल्या तर मधल्या बिया ह्या जाडसर, त्याचा मगज मोठा असतो. कवच जाड व टणक असते. पंख स्पष्ट (Well Definde) असतात. येथील बी मोठे असण्याचे कारण म्हणजे याच्या अवतीभोवती जो मगज असतो त्यामुळे येथील मधली शेंग जास्त पोसलेली असते. टोकाकडील २ ते ३ इंचाचा आणि देठाकडील २ ते ३ इंचाचा भाग हा निमुळता असतो. याठिकाणी शेंग निमुळती असल्याने या ठिकाणचे बी बारीक, करड्या ते धुरकट - धुसर, फिक्कट पांढर्‍या रंगाचे, पातळ कवचाचे आणि कवच अंगठ्याने दाबल्यावर लगेच फुटणारे, आतील मगज तुरीच्या दाण्याहून मोठा परंतु टणक असतो. पंख हे अस्पष्ट कामी रूंदीचे आणि तुटलेले असे असतात. यातील बी तीन पोसलेले आणि टणक, उगवणीस अतिशय उत्कृष्ट असते. परंतु हलके बी हे बाद असते.ते उगवत नाही. अनुभव असा आहे की, जाडसर बी काहीशा चुकीमुळे त्याची उगवण क्षमता कमी होते. त्याउलट मात्र बारीक बियाचे उगवणीचे प्रमाण अधिक असते. याचा अर्थ शेंगाचा उताराही अधिक असतो. पण शेतकरी मागताना बी मोठे मागतात.\nबियांची उगवण : पिशवीतील माती ही कमी किंवा अधिक पाणीधारण क्षमता (W.H.C.) असणारी जर असेल तर उगवण कमी होते. काळी माती असली तर पाणीधारण क्षमता अधिक असल्याने कवच पाणी जास्त शोषून वि कुजून जाते आणि जर माती अतिशय हलकी मुरमाड कमी पाणीधारण क्षमता असणारी असली तर पाणी बियास मिळण्याअगोदर फक्त कवच ओले होऊन लगेच सुकते. त्यामुळे बियाणे कोरडे राहते व उगवण होते नाही. अनुकूल जमिनीत चिकनमाती (Clay) १० ते २०% पोयटा (Alluvil Soil) ३० ते ५०%, वाळूचे प्रमाण ८ ते १० % आणि सेंद्रिय पदार्थ (Organic Carbon) ०.८ ते १.५% असावे. म्हणजे अशा प्रकारच्या मातीमध्ये गुणधर्म हे नदीकाठच्या पोयट्यामध्ये अथवा धरणाच्या सुपीक गाळ अथवा तांबूस पोयटायुक्त माती जी गुलाबाच्या काड्या कलम करून लागवडीसाठी वापरली जाते, अशी माती ही वरील उल्लेख केलेल्या गुणधर्ममध्ये बसते. म्हणून शक्यतो वरील एका प्रकारच्या मातीचा उपयोग पिशव्या भरताना करावा.\n : पिशव्या भरताना प्रथम पंचिंग मशिनने ०.७५ ते १ इंच वरून व खालून पिशवीच्या दोन्ही बाजूने होल मारून घेणे नंतर यामध्ये वरील एकप्रकारची माती आणि शेणखत २:१ आणि १ चमचा बारीक वाळू व एक चमचा कल्पतरू खत याप्रमाणे माती कालवून त्यामध्ये ट्रायकोडर्मा पावडरचे मिश्रण मोठ्या प्रमाणात तयार करून घ्यावे. अशा रितीने पिशवी भरताना बाईने सपाट पिशवी ठेवून पेल्याने हे मिश्रण पिशवीत ओतणे आणि ही पिशवी भरत - भरत ठोकावी, म्हणजे मधील हवेतील पोकळी निघून जाईल. पिशवीचा वरील एक सेंटीमीटर भाग रिकामा ठेवावा.\nबीजप्रक्रिया : बीजप्रक्रिया करताना साधारणत : जमीन मध्यम ते हलकी असेल तर ८' x ८' वर, भारी बागायती जमिनीत १०' x ८' ते १२' x ८' किंवा १२' x १०' वर लागवड करावी. याकरिता एकरी १०० बियाची ८ ते १० पाकिटे बियाणे लागते. या बियाची पाकिटे फोडून यामध्ये १ लि. पाण्यात २५ मिली जर्मिनेटर व १० मिली प्रिझम एकत्र करून यामध्ये बावीस्टीन किंवा थायरम किंवा ट्रायकोडर्माचा वापर शिफारशीप्रमाणे करून ह्या द्रावणात बी टाकून काठीने ढवळून ते रात्रभर भिजवून त्यावर झाकण ठेवणे. दुसऱ्या दिवशी हे बी प्लॅस्टिकच्या कागदावर अंथरूण सावलीत सुकविणे.\nबियाची पिशवीत लागवड : जर्मिनेटर व प्रिझम वापरण्याचे कारण असे की, ज्या बियाचे कवच जाड, टणक असते, तेथे प्रिझमच्या वापरामुळे ते मऊ होऊन अंकुर निघण्यास मदत होते. पिशवीत बी टोकताना अर्धा ते एक सेंटीमीटर खोल मधोमध आडवे टोकावे. बी टोकताना पिशवीला पाडलेले वरील छिद्र हे साधारणत: अर्ध ते एक इंच खाली असावे, म्हणजे पाणी देताना वरच्या थरात पाणी मुरेल आणि जादा झालेले पाणी हे छिद्रावाटे निघून जाईल. कारण बऱ्याच वेळा ही चूक होते की, बी हे खाली टोकले जाते आणि होल वर राहिल्याने पाणी हे छिद्रावाटे निघून जाते आणि बी कोरडे राहते. त्यामुळे ते उगवत नाही.\nपिशवीतील रोपांचे पाणी व्यवस्थापन : मार्च - एप्रिल - मे महिन्यातील बी लागवडीच्या पिशवीतील रोपांना पाणी हे झारीने सकाळी किंवा संध्याकाळी द्यावे. नळीने पाणी देऊ नये. कारण त्याने बी उघडे होऊन ते बी उगवत नाही. प्रत्येक वेळी झारीने २ ते ३ वेळा पिशव्यांवरून पाणी फिरवावे. म्हणजे रोपांना चांगले पाणी बसते.\nवाफ्यात पिशव्या लावायच्या कशा : १० पिशव्यांची आडवी (रुंदीची) ओळ करावी आणि लांबी ही पाहिजे तेवढी ६० ते १०० पिशव्यांची करावी. गवत टिपणी करीता दोन्ही बाजूने हात पोहचेल अशा पद्धतीनेच मांडणी करावी. उन्हाळ्यामध्ये बी हे ६ ते ८ दिवसात उगवून येते. उन्हाळ्यामध्ये पिशव्या ह्या आंबा, वड, पिंपळ, उंबर, कडुनिंब अशा झाडाखाली ठेवाव्यात. पिशव्या ठेवताना दक्षिणोत्तर ठेवाव्यात. म्हणजे पूर्वेकडील कोवळे ऊन या पिशव्यांना मिळेल असे पहावे. दुपारच्या उन्हाच्या झळा पिशवीवर पडणार नाही याची काळजी घ्यावी. असे रोप आठ दिवसात बोटभर वर आल्यावर जर्मिनेटर, थ्राईवर प्रत्येकी १ मिली व क्रॉपशाईनर २ मिली, प्रोटेक्टंट कॉफीच्या चमचाएवढे निवळी करून प्रति लिटर पाण्यास घेऊन एक दिवसाआड प्लॅस्टिकच्या पंपामधून फक्त रोपांवर ४ ते ६ वेळा फवारावे. म्हणजे रोपे सुद्दढ होतात. वातावरणात धुके आणि ढगाळ हवामान असेल तर रोपांना गळ (Collar rot) पडू नये म्हणून बावीस्टीन शिफारशीनुसार (०.७५ ते १ ग्रॅम/लि.) वापरावे. अशा प्रकारे तयार होणारी रोपे ही एक महिन्यात तयार होतात. ही रोपे जून - जुलैमध्ये पहिले दोन पाऊस पडल्यानंतर शेतात सरी बांधून वरंब्याच्या बगलेत लावावीत. लागवड करताना रोपाची पिशवी ब्लेडने अलगद फाडावी. फाडताना मुळांना इजा होणार नाही हे पहावे. पिशव्या आदल्या दिवशी पूर्ण ओल्या कराव्यात. रोप लावताना रोपाच्या मातीच्या आकाराचा खड्डा करून त्यात कल्पतरू खत चहाच्या चमचाभर टाकून रोपे सरी दक्षिणोत्तर काढून पूर्वेच्या बाजूला लावावीत. म्हणजे पुढे भाद्रपदाच्या उन्हाच्यावेळी उन्हाची तिरीप रोपांवर पडणार नाही.\nथंडीत बियांची रोपे तयार करणे व लागवड : पावसाळ्यातील लागवड चुकल्यास दिवाळी (ऑक्टोबर - नोव्हेंबर) मध्ये रोपे तयार करता येतात. परंतु या हंगामातील उगवण क्षमता ही पावसापेक्षा कमी व उगवणीस १० ते १२ दिवसाचा कालावधी लागतो. १ ते १ महिन्यात ही रोपे ७० - ८०% उगवतात. येथे बीजप्रक्रियेस प्रिझम अवश्य वापरावे व वरीलप्रमाणे जर्मिनेटर व कल्पतरू वापरावे. येथे रोपांचे खोड झपाट्याने वाढते व ह्या नाजूक खोडावर कॉलर रॉट होण्याची शक्यता असते. त्यासाठी जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉंपशाईनर सोबत बावीस्टीन वापरावे. म्हणजे कॉलर रॉट कमी होऊन मरीचे प्रमाण कमी होईल.\nउन्हाळी रोपे तयार करणे : सर्वसाधारणपणे जानेवारीमध्ये संक्रांतीनंतर वरीलप्रमाणे पिशव्या भराव्यात. येथे बी फार खोल टोकू नये, कारण थंडीचा कालावधी असल्याने उष्णता कमी असते. परिणामी उगवण व्हायला १५ ते २० दिवसांचा कालावधी लागतो. तसेच या काळात धुके असते, त्यामुळे कॉलर रॉट संभवतो. म्हणून शक्यतो जानेवारीत रोपे तयार करू नये. कारण अशावेळी रोपे वाया गेल्याने शेतकऱ्याचे नुकसान होते. परिणामी तो बियाला दोष देतो. मात्र हा परिणाम हवामानाचा असतो. याकरिता फेब्रुवारी, मार्चमध्ये रोप तयार करावीत. म्हणजे एप्रिल महिन्यात पाण्याची उपलब्धता चांगली असल्यास लागवड यशस्वी होते. मात्र उन्हाच्या झळा अधिक असल्याने मर संभवते. तेव्हा क्रॉंपशाईनरचे प्रमाण वाढवून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या फवारण्य घ्याव्यात. म्हणजे अशा रोपांपासून लागवड केलेल्या झाडांना पुढील ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये फुल लागून शेंगा मिळतात.\nकाही शेतकरी रोपे तयार न करता डायरेक्ट (थेट) बांधावर अथवा शेतात बी टोकून झाडे तयार करतात. येथे त्यांची निगा राखल्यास शेंगा लागातात पण काळजी न घेतल्यास विशेष करून छाटणी, फवारणीची तर शाखीय वाढ अधिक होऊन झाडे उंच वाढतात. फुलकळी व शेंगांचे प्रमाण अत्यल्प अथवा ०% असते.\nपाणी देण्याची पद्धत : आतापर्यंत १५ ते २० वर्षात हजारो शेतकऱ्यांनी देशाच्या विविध भागात केलेल्या प्रयोगाच्या निरीक्षणातून लक्षात आले की, थेट पाटाने टेक पाणी दिलेले चालते. पाणी हे मुरत मुरत द्यावे. वेगाने पाणी देऊ नये. दुसरी अशी पद्धत लक्षात आली की, मध्यम काळी जमिन असल्यास लागवड केलेली सरी न भिजवता लागवडीच्या सरीच्या शेजारील दोन्ही बाजूच्या सरीतून पाणी दिल्याने मुळे पाण्याचा शोध घेतात आणि झाडे काटक राहतात. काळ्या जमिनीत ठिबकचा वापर करू नये. तसेच थंडीमध्ये १० ते १५ दिवसांनी मध्यम अवस्थेत (१ ते २ फूट उंचीचे रोप असताना) २ ते ३ लिटर पाणी द्यावे. मध्यम ते हलक्या जमिनीमध्ये दर ५ ते ६ दिवसांनी पाणी द्यावी. रोपे पोटरीपासून ते गुडध्याएवढे होईपर्यंत १५ दिवसाच्या अंतराने जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉंपशाईनरची फवारणी करावी. कल्पतरू एकदा बांगडी पद्धतीने द्यावे. त्यानंतर शिफारशीप्रमाणे डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या फवारण्या घेत राहणे. म्हणजे पाने पोपटी न होता हिरवी राहून फूट वाढेल.\nछाटणी : झाडे छत्रीसारखी होणे फार महत्त्वाचे आहे. हा आकार मिळण्यासाठी वरचा शेंडा हा सतत मारावा लागतो. तो आठवड्यातून २ ते ३ वेळा मारावा. परीघावरच्या फांद्या ह्या छत्रीच्या आकाराच्या व्हाव्यात म्हणून पोपटी शेंडा हा ५ ते १५ -२० गुंठ्याची लागवड असली तर अंगठा व शेजारच्या बोटाने शेंडे छाटता येतात, परंतु एक एकर किंवा अधिक लागवड असल्यास द्राक्षाच्या थिनींगच्या कात्रीने छाटणी करावी. हे शेंडे दिड ते तीन फूट उंचीच्या काळामध्ये छाटणे अतिशय महत्त्वाचे असते. यानंतर झाडाला छत्रीसारखा आकार येतो. फुल लागेपर्यंत छाटणी करावी. फुले कशी लागतात व छाटणीची फूट कशी असते याचा फोटो शेवगा पुस्तकाच्या कव्हरवर दिलेला आहे तो पहावा.\nखते : झाड ३ फुटाचे झाल्यावर पुन्हा ५० ते १०० ग्रॅम कल्पतरू सेंद्रिय खत द्यावे. भारी जमिनीत नत्रयुक्त खते अत्यल्प द्यावी. ती जर जास्त झाली तर छाटणी व्यवस्थित केली तरी शाखीय वाढ वेगाने होऊन फूल लागत नाही. झाडाची वाढ होऊन शेंगा लवकर याव्यात या हेतूने नत्रयुक्त खताचा वापर अधिक केल्याने शाखीय वाढ अनावश्यक होते व फुल लागत नाही किंवा ते कमी लागते. फूल लागल्यानंतर २ महिन्यांनी शेंगा लागतात. दक्षिणोत्तर लागवड केल्यामुळे सुर्यप्रकाश भरपूर मिळून ७ ते ८ व्या महिन्यात भरपूर पोषण झालेल्या शेंगा मिळतात. सप्तामृत फवारणी व कल्पतरू खत वापरल्यास शेंगा अतिशय चविष्ट तयार होतात. रंग व चव चांगली मिळावी यासाठी राईपनर वापरावे. शेंगा हिरव्या होण्यासाठी थ्राईवर, क्रॉंपशाईनरचा वापर करावा. कीड-रोग प्रतिबंधासाठी प्रोटेक्टंट, हार्मोनीचा वापरा करावा.\nकीड व रोग नियंत्रण : जून-जुलैमध्ये रोपे जेव्हा लहान असतात, तेव्हा पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव संभवतो. या काळात अळीस खाण्यास शेतात इतर पिके नसल्याने ती शेवग्याच्या रोपांवर तुटून पडते. त्यामुळे पानाच्या फक्त शिरा किंवा रेषा राहतात. प्रोटेक्टंटने थंडीत व पावसाळ्यात येणारा मावा, तुडतुडे जातात. परंतु ये अळीच्या बंदोबस्तासाठी अति विषारी कीटकनाशकाचा वापर करावा लागतो. म्हणून प्रतिबंधात्मक उपाय फार महत्त्वाचा आहे. कीड लागल्यानंतर उपाय हा खर्चिक, नियंत्रणाबाहेर व नुकसानकारक ठरतो.\nफुले न लागण्याची फुलगळीची करणे : साधारण ६ ते ७ महिन्यात फुले येतात. फुले लागण्यास अनुकूल काळ २५ ते ३० डी. सेल्सिअस तापमान व ६२ ते ६५ % आर्द्रता असावी लागते. तापमान १२ डी. सेल्सिअसपेक्षा कमी असल्यास फूल लागत नाही. त्याचबरोबर अधिक आर्द्रता व अधिक तापमानात (४० डी. सेल्सिअसच्या पुढे) फुलगळ होते. कारण अधिक उष्णतेच्या आधातामुळे फुलांचा दांडा हा नाजूक व टाचणीच्या आकाराचा असल्याने त्यातील पाण्याचे प्रमाण कमी होते व ते वाऱ्याने लगेच गळून जाते.\nफुलगळीचे प्रमाण दुपारी १ ते ४ वाजण्याच्या काळात अधिक असते. अधिक पाणी दिल्यास व थंडीचे प्रमाण वाढल्यास ती देठाजवळ नाजूक बनतात व ती लिबलिबीत झाल्याने वाऱ्याच्या झोताने गळून जातात. म्हणून कमी किंवा अधिक पाणी, अधिक उष्णता, अधिक गारठा ही फुलगळीची मुख्य कारणे आहेत. या गोष्टीमुळे शेंगा कमी लागतात. साधारणत: मे महिन्यात लागलेल्या फुलांना जून-जुलैमध्ये शेंगा झपाट्याने वाढतात. २५ ते ३० डी. सेल्सिअस तापमान असलेल्या ठिकाणी फूल व शेंगा लागण्याचे प्रमाण वाढून २ ते ३ महिन्यात ३०० ते ४०० शेंगा एका झाडास लागतात. येथे एकरी २०० ते ५०० किलो शेंगा तोड्याला निघतात. शेंगा आठवड्याने अथवा आठवड्यातून दोनदा तोडाव्यात, म्हणजे पुढील शेंगा लगेच पोसतात.\nशेंगा जांभळ्या का होतात किंवा फिक्कट रंग का होतो : याचे कारण म्हणजे जमिनीचा मगदूर हा कधीच एकसारखा नसतो. पावसाचे प्रमाण अधिक झाल्याने ज्या ठिकाणी पाणी साचते, निचरा होत नाही, तेथे क्षाराचे प्रमाण वाढलेले असते. याकाळात शेंगा ह्या साधारण सनकाडीच्या, तुरखाटीच्या आकाराच्या असतात. त्यावेळी दुपारच्या उन्हाच्या तिरपेवर शेंगावर तपकिरी रंगाचा डाग तयार होतो किंवा ज्यावेळेस दव पडते, तेव्हा शेंगेच्या ज्या भागावर दव पडते त्या ठिकाणी तपकिरी रंगाचा डाग पडतो. परंतु क्रॉंपशाईनरचे प्रमाण सातत्याने ठेवले तर दव शेंगेवरून सटकून जाते. (संदर्भ : कृषी विज्ञान, मार्च २०१२, पान नं. ११) येथे डाग पडत नाही. कोवळ्या शेंगा अति उष्णतेने जांभळ्या होतात. तर काही शेंगा ह्या खालून टोकाकडून जांभळ्या होऊन वाळतात. याला कारण हवेतील, जमिनीतील अति उष्णता. पाऊस पडल्यापडल्या जमिनीतील उष्णतेची वाफा बाहेर येते. तसेच वरून उष्णतेचे प्रमाण अधिक असल्याने शेंगातील पाण्याचे बाष्पीभवन होऊन शेंगा टोकाला फुटून वाळतात. साधारणत: ९ इंचपासून ते दिड फुटापर्यंत शेंगा जाड आणि टोकाकडे व देठाला सुकतात. यासाठी सप्तामृताचा वापर सल्ल्यानुसार करावा, म्हणजे काही अंशी यावर मात करता येईल.\nउत्पन्नातील चढ उतार : वर सांगितल्याप्रमाणे शेंगा फूल लागल्यानंतर त्या झपाट्याने वाढाव्यात म्हणून शेतकऱ्यांकडून रासायनिक खतांचा व पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र त्याने शाखीय वाढ अनावश्यक होऊन फुल व शेंगा कमी लागतात. हे जर खत व पाण्याच्या वापरत चढ-उतार न केल्यास नवीन फूल निधते व शेंगा पोसतात. जेवढ्या शेंगा आपण तोडू तेवढ्याच पुढील शेंगा पोसतात. शेंगाची काढणी आठवड्यातून एकदा ते दोनदा सकाळी ( ६ ते ८ वा.) किंवा संध्याकाळी ( ४ ते ७ वा.) सुर्यास्ताच्या अगोदर एक तास व त्यानंतर एक तास करावी. शेंगा खाली पडू देऊ नये. त्या जमा करून सावलीत झाडाखाली ठेवाव्यात.\nशेंगा मार्केटला नेताना कशा भराव्यात : शेंगा मार्केटला नेताना पोत्याच्या किलतानात भरून न्याव्यात. यासाठी पोत्याचा भोत आडव्या लांब बाजूने उसवून दोन्ही अरुंद बाजूला दंडगोलाकर बॅरलच्या आकारासारखा आकार तयार करून भोत पाण्याने भिजवून घ्यावा आणि त्यामध्ये आडव्या बाजूने शेवग्याच्या शेंगा रचून त्यावर कडूलिंबाच किंवा सिताफळाचा पाला अंथरूण पोते वरून शिवून घ्यावे. अशा पद्धतीने पॅकिंग केलेल्या शेंगांचा टिकाऊपणा वाढतो. शेंगांची टोके मोडत नाहीत. त्यामुळे भाव अधिक मिळतो. शेंगांचा बंडल टेम्पोमध्ये सर्वात वर ठेवावा म्हणजे शेंगा खराब होणार नाहीत.\nशेंगा विक्री करताना : हातगाडीवर शेंगा विकाणारे गिऱ्हाईकाला शेंगा दिसाव्यात म्हणून उभ्या मांडतात. यामध्ये शेगांची टोके वरच्या बाजूला आल्याने उन्हाने बाष्पीभवन होऊन शेंगाची टोके उचकटली (तडकली) जातात. परिणामी वजन घटल्याने विक्रेत्याचे नुकसान होते, तर ग्राहकाला टोकाकडून वाळलेली शेंग घ्यावी लागत असल्याने शेंगेस मुळची चव राहात नाही. यासाठी हातगाडीवर शेंगा ह्या उभ्या न ठेवता आडव्या ठेवाव्यात. उभ्या ठेवायच्या झाल्यास लहान बादलीमध्ये पाणी घेऊन त्यात त्या शेंगा उभ्या ठेवाव्यात. म्हणजे त्या वाळत नाहीत आणि हिरव्या राहिल्याने विक्रेता व ग्राहकाचेही नुकसान टळते. (संदर्भ : 'सिद्धीविनायक' शेवगा लागवड पुस्तक, पान २९)\nएका किलोमध्ये १६ ते २० शेंगा बसतात. काही ठिकाणी शेंगाचे बोटाएवढे तुकडे करून १ ते ३ रुपयाला १ तुकडा प्रमाणे विक्री होते, तर सोलापूर भागात ३ शेंगा ५ ते ८ रुपयाला विकल्या जातात. काही ठिकाणी किलोवर विकतात. अनेक शेतकऱ्यांचा अनुभव असा आहे की, एकदा या शेंगा गिऱ्हाईकाने नेल्यावर पुन्हा त्याच शेंगांची मागणी होते व मार्केटमध्ये १ ते २ तासात 'सिद्धीविनायक' शेवग्याची विक्री होते आणि त्यानंतर इतर शेंगा विकल्या जातात.\nआंतरपीक : शेवग्याचे आंबा, चिकू, चिंच या फळझाडांमध्ये आंतरपीक घेता येते. या फळझाडांचे उत्पादन चालू होण्यास ३ ते ४ वर्षाहून अधिक काळ लागतो. तोपर्यंत या शेवग्यापासून उत्पादन मिळते. तसेच शेवग्यामध्ये उन्हाळ्यात मेथी, कोथिंबीर, पालक, शेपू, पुदीना अशी एक ते दीड महिन्यात येणारी पालेभाज्यावर्गीय पिके आंतरपीक म्हणून घेत येतात. उन्हाळ्यात या पालेभाज्यांना तेजीचे मार्केट असते. तसेच कडक उन्हाळ्यात शेवग्याच्या पातळ सावलीत ही पालेभाज्या पिके चांगली येतात. विशेष म्हणजे या आंतरापिकांना पाणी देताना शेवग्याला वेगळे पाणी देण्याची गरज भासत नाही. तर शेवग्यावर फवारणी करत असल्याने आंतरापिकांवर वेगळी फवारणी करण्याची गरज भासत नाही. असे सर्व व्यवस्थापन नीट जमल्यास शेवग्याचे उत्पन्न ४ ते ५ वर्षे तर चांगलेच मिळते, पण त्यातील आंतरपिके चांगली केल्यास पिकांची फेरपालट होऊन त्याहून अधिक काळ शेवगा उत्पन्न देतो असा अनुभव आहे. (संदर्भासाठी 'सिद्धीविनायक' शेवगा लागवड पुस्तक, पान नं. ४७ वरील श्री. वसंतराव काळे यांची मुलाखत पहावी.)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-arbitration-meeting-agitation-sugarcane-chop-workers-mumbai-maharashtra", "date_download": "2018-10-20T00:48:23Z", "digest": "sha1:5DOTOVANEKMFUZUVKPC5QJQR42SX6L6H", "length": 17892, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, arbitration meeting on agitation of sugarcane chop workers, mumbai, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nऊसतोड मजूरांच्या मागण्यांबाबत लवादाची बैठक निष्फळ\nऊसतोड मजूरांच्या मागण्यांबाबत लवादाची बैठक निष्फळ\nमंगळवार, 25 सप्टेंबर 2018\nमुंबई : राज्यातील ऊसतोड मजूर व कामगारांच्या सध्या सुरू असलेल्या संपावर तोडगा काढण्यासाठी ऊसतोड कामगारांच्या नेत्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार जयंत पाटील यांच्या लवादाची बैठक निष्फळ ठरली. ऊसतोड मजुरांच्या प्रश्नांवर या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. मात्र, कोणताही ठोस निर्णय झाला नाही, त्यामुळे मागण्या मान्य होईपर्यंत कोयता बंदच ठेवण्याचा निर्णय ऊसतोड कामगारांच्या संघटनांनी घेतला आहे.\nमुंबई : राज्यातील ऊसतोड मजूर व कामगारांच्या सध्या सुरू असलेल्या संपावर तोडगा काढण्यासाठी ऊसतोड कामगारांच्या नेत्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार जयंत पाटील यांच्या लवादाची बैठक निष्फळ ठरली. ऊसतोड मजुरांच्या प्रश्नांवर या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. मात्र, कोणताही ठोस निर्णय झाला नाही, त्यामुळे मागण्या मान्य होईपर्यंत कोयता बंदच ठेवण्याचा निर्णय ऊसतोड कामगारांच्या संघटनांनी घेतला आहे.\nऊसतोड कामगारांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी पंकजा मुंडे व आमदार जयंत पाटील यांच्या लवादाची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सहकारी साखर संघाच्या येथील सभागृहात नुकतीच या प्रश्नी बैठक पार पडली. बैठकीस साखर संघाचे संचालक जयप्रकाश दांडेगांवकर, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी आमदार केशवराव आंधळे, गोरक्ष रसाळ, बाबासाहेब बांगर, श्रीमंत जायभाये, दत्तोबा भांगे, रामकृष्ण घुले, जीवन राठोड, आबासाहेब चौगुले, राणा डोईफोडे, रामहरी दराडे, महादेव बडे, संजय तिडके, सुखदेव सानप, सुरेश वनवे, विष्णूपंत जायभाये, तात्यासाहेब हुले, सुधाकर लांबे आदींसह विविध ऊसतोड मजूरांच्या संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.\nऊस तोडणी व वाहतूक दरात १०० टक्के वाढ करावी, मुकादमांना ३५ टक्के कमिशन द्यावे, कामगारांसाठी असलेल्या विमा योजनेत सुधारणा करून विम्याचे हप्ते राज्य सरकार व साखर कारखान्याने संयुक्तपणे भरावेत, मजूरांना तसेच त्यांच्या जनावरांना आरोग्य सुविधा मिळाव्यात, मजूरांना पक्की घरे, शुध्द पाणी व शौचालयाची सुविधा द्यावी, ऊस तोडणाऱ्या गरोदर महिला मजूरांना आर्थिक मदतीसह अन्य सुविधा द्याव्यात यासह विविध मागण्यांसाठी राज्यातील ऊसतोड कामगार संपावर आहेत.\nऊसतोड मजूरांच्या मागण्या रास्त असून त्यावर प्राधान्याने तोडगा निघावा यासाठी पंकजा मुंडे यांनी यावेळी आग्रही भूमिका मांडली. ऊसतोड दरवाढीबाबत पूर्वी तीन वर्षांचा करार होता, आता तो पाच वर्षांचा करण्यात आला आहे, असा करार आतापर्यंत झाला नव्हता. या करारानुसार दरवाढ देण्याबाबत तसेच संघटनेने बैठकीत मांडलेल्या विविध मागण्यांविषयी लवादात सविस्तर चर्चा झाली. यावेळी ऊसतोड संघटनेच्यावतीने उपस्थित प्रतिनिधींनी कामगारांचे विविध प्रश्न आणि दरवाढीवर भूमिका मांडली.\nमात्र, ऊसतोड मजूरांच्या मागण्यांविषयी लवादाच्या बैठकीत चर्चा झाली असली तरी निर्णय झालेला नाही, त्यामुळे मागण्या जोपर्यंत मान्य होत नाहीत तोपर्यंत संप चालूच ठेवण्याचा निर्णय ऊसतोड कामगारांच्या संघटनांनी घेतला आहे.\nऊस संप पंकजा मुंडे जयंत पाटील साखर हर्षवर्धन पाटील सरकार आरोग्य\nभाजीपाला पिकांची रोपवाटिका तयार करताना\nभाजीपाला पिकांची रोपवाटिका करताना योग्य ती काळजी घेतल्यास पुनर्लागवडीनंतरच्या काळातील अने\nपुण्यात फुलांची ७ काेटींची उलाढाल\nपुणे ः फूल उत्पादक शेतकऱ्यांची भिस्त असणाऱ्या नवरात्र आणि दसऱ्याला विशेष मागणी असलेल्या झ\nकशी टिकेल पांढऱ्या सोन्याची झळाळी\nराज्यात कापूस वेचणीला सुरवात होऊन दसऱ्याच्या मुहूर्तावर बऱ्याच शेतकऱ्यांनी विक्रीही चालू\nपरभणीत फ्लाॅवर प्रतिक्विंटल २००० ते २५०० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nवनस्पतीतील संजीवकांमुळे अवकाशातही उत्पादन घेणे...\nपोषक घटकांची कमतरता आणि गुरुत्वाकर्षण कमी असणे या दोन कारणांमुळे चंद्र किंवा अन्य ग्रहांव\nपरभणी, राहुरी कृषी विद्यापीठांना पाच...परभणी ः भारतीय कृषी संशोधन परिषदअंतर्गत कृषी...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम...पुणे : पावसाला पोषक हवामान झाल्याने आठवड्याच्या...\n‘आरएसएफ’च्या मूळ सूत्रात घोडचूकपुणे: शेतकऱ्यांना हक्काचा ऊसदर मिळवून देणाऱ्या...\nसाखर कारखान्यांची धुराडी आजपासून पेटणारपुणे: राज्यातील साखर कारखान्यांच्या गाळप हंगामाला...\nसहकारी बॅंकांना एकाच छताखाली आणणार :...पुणे ः सहकार क्षेत्राला ‘अच्छे दिन’ आणण्यासाठी...\nचला मिरचीच्या आगारात राजूरा बाजारात...मिरचीचे आगार अशी ओळख अमरावती जिल्ह्यातील राजूरा...\n‘एसआरटी’ तंत्राने मिळाली उत्पादनासह...पेंडशेत (ता. अकोले, जि. नगर) या कळसूबाई शिखराच्या...\nतुटवड्यामुळे कांद्याच्या दरात सुधारणानवी दिल्ली ः देशातील महत्त्वाच्या कांदा उत्पादक...\nकृषी विद्यापीठांचे संशोधन आता एका...मुंबई ः राज्यातील चारही कृषी विद्यापीठांनी केलेले...\nमहाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांना...शिर्डी: महाराष्ट्रात यंदा पाऊस कमी झाला....\nकोल्हापुरी गुळाचा गोडवा यंदा वाढणारकोल्हापूर : यंदाच्या पावसाळ्यात गुजरात,...\nकमी दरांवरून जिनर्सचा ‘सीसीआय’च्या...जळगाव ः भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) कापूस...\nहोय, आम्ही बदलू शेतीचे चित्र... ‘शाळेत सुरू असलेल्या कृषी शिक्षण अभ्यासक्रमातून...\n‘पंदेकृवि’च्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचा...अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ...\nशेतीपासून जितके दूर जाल तितके दुःख...पुणे : शेतीशी जोडलेली माणसं ही निसर्ग आणि मानवी...\nनाबार्डच्या व्याजदरातच जिल्हा बँकांना...मुंबई : राज्य बँकेला नाबार्डकडून मिळणाऱ्या...\nकोकण, पश्‍चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी...पुणे : कोकण अाणि पश्‍चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी...\nअकोला, बुलडाणा जिल्ह्यांत कोरडवाहू...अकोला : अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यात कोरडवाहू...\nअठरा गावांनी केली कचऱ्यापासून गांडूळखत...गावे आणि वाडीवस्त्याही स्वच्छतेत अग्रभागी...\n‘सीसीआय’च्या खरेदीला दिवाळीत मुहूर्तमुंबई : देशातील महत्त्वाच्या कापूस उत्पादक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/tech/muhurat-launches-lg-v30-plus/amp/", "date_download": "2018-10-20T01:19:06Z", "digest": "sha1:EPWY7JLRMCWF4LU4VAX6GDMAPHMP74VN", "length": 7653, "nlines": 34, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Muhurat launches LG V30 Plus | एलजी व्ही 30 प्लसच्या लाँचिंगचा ठरला मुहूर्त | Lokmat.com", "raw_content": "\nएलजी व्ही 30 प्लसच्या लाँचिंगचा ठरला मुहूर्त\nएलजी कंपनीने आपल्या एलजी व्ही 30 प्लस या फ्लॅगशीप मॉडेलला भारतीय ग्राहकांसाठी सादर करण्याची तारीख जाहीर केली आहे. यात अनेक उत्तमोत्तम फिचर्सचा समावेश असेल.\nएलजी कंपनीने आपल्या एलजी व्ही ३० प्लस या फ्लॅगशीप मॉडेलला भारतीय ग्राहकांसाठी सादर करण्याची तारीख जाहीर केली आहे. यात अनेक उत्तमोत्तम फिचर्सचा समावेश असेल.\nअलीकडेच एलजी कंपनीने आयएफए-२०१७ या टेकफेस्टमध्ये आपले एलजी व्ही ३० आणि व्ही ३० प्लस हे दोन स्मार्टफोन लाँच केले होते. यातील एलजी व्ही ३० प्लस हे मॉडेल १३ डिसेंबर रोजी भारतीय ग्राहकांना सादर करण्यात येणार आहे. कंपनीने यावर शिक्कामोर्तब केले आहे. यामुळे फ्लॅगशीप म्हणजेच उच्च श्रेणीतील स्मार्टफोन्समध्ये तीव्र स्पर्धा निर्माण होण्याची शक्यता आहे. एलजी व्ही ३० प्लस या मॉडेलमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. अर्थात याच्या मागील बाजूस १६ व १३ मेगापिक्सल्सचे दोन कॅमेरे आहेत. यातील १६ मेगापिक्सल्सच्या कॅमेर्‍यात एफ/१.६ अपार्चर, ऑप्टीकल इमेज स्टॅबिलायझेशन, इलेक्ट्रॉनिक इमेज स्टॅबिलायझेशन, हायब्रीड ऑटो-फोकस आदी फिचर्सने आहेत. तर १३ मेगापिक्सल्सच्या कॅमेर्‍यात १२० अंशातील वाईड अँगल व्ह्यू आणि एफ/१.९ अपार्चर असेल. या दोन्ही कॅमेर्‍यांच्या एकत्रीत इफेक्टमुळे अतिशय दर्जेदार प्रतिमा घेता येत असल्याचा कंपनीचा दावा आहे. तसेच यात सिने व्हिडीओ हे विशेष फिचर देण्यात आले आहे. यात १६ विविध फिल्टर्स देण्यात आले आहेत. याशिवाय, यात पॉइंट झूम हे फिचर असेल. यामुळेे व्हिडीओ चित्रीकरण करतांना स्क्रीनवरील कोणत्याही बिंदूपर्यंत झूम करता येणार आहे. यात क्रिस्टल क्लिअर या प्रकारातील लेन्स असेल. तर यातील फ्रंट कॅमेरा ५ मेगापिक्सल्सचा असेल. तसेच मल्टीमिडीयाच्या चांगल्या अनुभुतीसाठी यात हाय-फाय क्वॉड डीएसी हे फिचर देण्यात आले आहे. तर डिजीटल मायक्रोफोनमुळे दर्जेदार ध्वनीमुद्रण करता येणार आहे. एलजी व्ही ३० प्लस या मॉडेलमध्ये वायरलेस चार्जींगसह ३३०० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी असून हा स्मार्टफोन वॉटरप्रूफ आणि डस्ट रेझिस्टंट असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे.\nएलजी व्ही ३० प्लस या स्मार्टफोनमध्ये ६ इंच आकारमानाचा १८:९ हे गुणोत्तर असणारा क्युएचडी म्हणजेच १४४० बाय २८८० पिक्सल्स क्षमतेचा ओएलईडी डिस्प्ले असेल. यात क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ६३५ प्रोसेसर प्रदान करण्यात आला आहे. याची रॅम चार जीबी तर इनबिल्ट स्टोअरेज १२८ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने दोन टेराबाईटपर्यंत वाढविण्याची सुविधा असेल. एलजी व्ही ३० हे मॉडेल अँड्रॉइडच्या नोगट आवृत्तीवर चालणारे असून यात लवकरच ओ या आवृत्तीचे अपडेट मिळणार आहे.\nFlipkart Big Billion Days Sale : केवळ जुन्याच नाही तर लेटेस्ट स्मार्टफोनवरही मिळणार सूट\nफेसबुक मॅसेंजर होणार 'चालता-बोलता'...आवाजावर होणार कामे...\nइन्स्टाग्राम 8 वर्षांचे झाले; बनविणाऱ्याला नव्हते कॉम्प्युटरचे ज्ञान\n४ रिअर कॅमेरे असलेला Samsung Galaxy A9 लवकरच होऊ शकतो लॉन्च\nफेसबुकवर 'या' नव्या पद्धतीने होत आहे फसवणूक, अशी घ्या काळजी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z90624003247/view", "date_download": "2018-10-20T00:20:57Z", "digest": "sha1:MINN4GQ5UNFMJSVBKCDO5UMKW3XSWM4C", "length": 13537, "nlines": 141, "source_domain": "www.transliteral.org", "title": "कार्तिक माहात्म्य - अध्याय २८", "raw_content": "\nमनुष्याच्या जीवनात स्नानाचे महत्त्व काय \nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पुराणे|कार्तिक माहात्म्य|\nकार्तिक माहात्म्य - अध्याय २८\nकार्तिक माहात्म्य वाचल्याने गतजन्मातील पापे नष्ट होतात.\nसूत म्हणतात - राजा, श्रीकृष्ण याप्रमाणें सत्यभामेशीं असें अति प्रिय भाषण करुन संध्याकाळचा संध्याविधि करण्याकरितां मातोश्री देवकीच्या घरास गेले ॥१॥\nसूत म्हणतात - ऋषीहो या प्रकाराचा कार्तिकव्रताचा महिमा पापनाश करणारा, विष्णूला प्रिय, भोग व मोक्ष देणारा असा तुम्हांला सांगितला ॥२॥\nहरिजागर, प्रातः स्नान, तुलसीची सेवा, उद्यापन व दीपदान अशीं कार्तिकांत पांच व्रतें आहेत ॥३॥\nअशा पांच प्रकारांनीं कार्तिकव्रत संपूर्ण होतें व त्यापासून सांगितल्याप्रमाणें भुक्तिमुक्ति आदिकरुन फळ मिळतें ॥४॥\nऋषि म्हणतातः-- हे सूता विष्णूला प्रिय असा हा कार्तिकव्रताचा महिमा इतिहासासह मोठा चमत्कारिक व आनंदकारक आपण सांगितला ॥५॥\nत्याप्रमाणें हें कार्तिकव्रत पाप व दुःखनिवारणाकरितां आणि ऐश्वर्याची व मोक्षाची इच्छा करणारांनी अवश्य करावें ॥६॥\nयाप्रमाणें कार्तिकव्रत करणारा जर कदाचित् संकटांत असला व घोर अरण्यांत पडला किंवा व्याधींनीं पीडिला ॥७॥\nतर त्यानें हें शुभ कार्तिकव्रत कसें करावें कारण मनुष्यांनीं हें अत्यंत फल देणारें कार्तिकव्रत अत्याज्य आहे ॥८॥\nसूत म्हणालेः-- नेहमीं नेमानें व्रत करणारा याप्रमाणें संकटांत पडला असतां त्यानें कार्तिकव्रत कसें केलें असतां पूर्ण होईल ॥९॥\nतें तुम्हांला सांगतों. हे ऋषिहो ऐका. कार्तिकव्रत करणारानें विष्णूच्या किंवा शिवाच्या देवालयांत हरिजागर करावा ॥१०॥\nशिव विष्णूंची देवळें नसतील तर कोणत्याही देवालयांत करावा; अरण्यांत किंवा डोंगरावर असेल तर किंवा इतर विपत्तींत असेल तर ॥११॥\nपिंपळाखालीं किंवा तुळशीच्या वनांत विष्णूशेजारी विष्णूचीं नामें, गीतें, पदें गावीं ॥१२॥\nविष्णूच्या संनिध गायन केलें असतां, हजार गाई दान दिल्याचें पुण्य मिळतें व वाद्य वाजविणाराला वाजपेय यज्ञाचें फळ मिळतें ॥\nनाचणाराला सर्व तीर्थांत स्नान केल्याचें पुण्य मिळतें; या सर्वांना द्रव्य देणाराला हें सर्व पुण्य मिळतें ॥१४॥\nनृत्य, गीत पाहिल्यानें व ऐकल्यानें पुण्याचा सहावा भाग मिळतो. संकटांत असतां, जर कोठें स्नानाकरितां पापी न मिळेल तर ॥१५॥\nअथवा आजारी असून स्नानाला अशक्त असेल तर विष्णूच्या नामांनीं मार्जन करावें. कोणास सांग उद्यापन करण्यास सामर्थ्य नसेल तर ॥१६॥\nव्रत संपूर्ण होण्याकरितां शेवटीं ब्राह्मण भोजन घालावें. ब्राह्मण हे पृथ्वीवर विष्णूचीं अव्यक्तरुपी स्वरुपें आहेत ॥१७॥\nत्यांचा संतोष झाला म्हणजे विष्णु सर्वदा संतुष्ट होतात. कोणास दीपदान देण्यास सामर्थ्य नसल्यास दुसर्‍यानें लाविलेल्या दिव्याची वात सारावी ॥१८॥\nकिंवा त्या दिव्याचें प्रयत्नानें वातादिकांपासून रक्षण करावें. तुलसीवनादि न मिळाल्यास विष्णुभक्त ब्राह्मणाची पूजा करावी ॥१९॥\nकारण, विष्णु आपल्या भक्तांजवळ सर्वदा राहतात. वैष्णव ब्राह्मण न मिळाल्यास व्रत करणारानें व्रत संपूर्ण होण्याकरितां गाई, पिंपळ, वड यांची सेवा करावी ॥२०॥\nऋषि म्हणालेः-- पिंपळ व वड हे ब्राह्मणाचे बरोबरीचे कसे सांगितले ॥२१॥\nसर्व वृक्षांपेक्षां तेच पूज्यतम कशाकरितां केले सूत म्हणालेः-- भगवान विष्णूच, प्रत्यक्ष अश्वत्थरुपी आहेत; यांत संशय नाहीं ॥२२॥\nवड हा रुद्ररुपी आहे व पळस ब्रह्मदेवस्वरुपी आहे. त्यांचें दर्शन व पूजा पापनाश करणारीं आहेत ॥२३॥\nव त्यापासून दुःख विपत्ति, व्याधि व शत्रु यांचा नाश होतो. ऋषि म्हणतातः-- सूता ब्रह्मा, विष्णु व शंकर हे वृक्षरुप कसे झाले ॥२४॥\nयाविषयीं आम्हाला मोठी शंका उत्पन्न झाली आहे; तरी हे धर्मज्ञा ती कथा सांगा. सूत म्हणतातः-- पूर्वी देवांनीं पार्वती व शंकर यांचें सुरत चाललें असतां अग्नीला ब्राह्मणरुपानें पाठवून विघ्न केलें. तेव्हां रतिसुखांत विघ्न झालें म्हणून पार्वती संतापानें थरथर कंपायमान होऊन देवांना शाप देती झाली ॥२५॥२६॥\nपार्वती म्हणालीः-- हे कृमिकीटादिक सुद्धां रतिसुख जाणतात, त्या रतिसुखाला विघ्न करणारे देवहो तुझी वृक्ष व्हा ॥२७॥\nसूत म्हणालेः-- याप्रमाणें पार्वतीनें संतापून देवांना शाप दिला. त्यामुळें सर्व देवसमुदाय वृक्ष झाले ॥२८॥\n तेव्हांपासून विष्णु अश्वत्थ ( पिंपळ ) व शंकर वड झाले. पिंपळाला शनिवारीं स्पर्श करावा, इतर वारीं त्याला स्पर्श करुं नये ॥२९॥\nइति श्रीपद्मपुराणे कार्तिकमाहात्म्ये अष्टाविंशोध्यायः ॥२८॥\nअतिथी व अतिथीसत्कार याबद्दल माहिती द्यावी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/ganeshfestival2016-news/environmental-free-ganpati-idol-in-bhandup-1295357/", "date_download": "2018-10-20T01:05:14Z", "digest": "sha1:T5P7ASBS5FBJH4WTXNW4ZAJNKU74QOLS", "length": 12773, "nlines": 202, "source_domain": "www.loksatta.com", "title": "environmental free ganpati idol in bhandup | Loksatta", "raw_content": "\nविषाणुजन्य तापावर प्रतिजैविके घेणे टाळा\nसंत्र्याला यंदा सुगीचे दिवस\nऊस तोडणी कामगारांना भविष्य निर्वाह निधीचा लाभ\nदसरा मेळाव्यातून पंकजांचा पक्षांतर्गत स्पर्धकांनाही इशारा\nगणेश उत्सव २०१६ »\nभांडुपमध्ये पर्यावरणपूरक गणेशमूर्तीची दशकपूर्ती\nभांडुपमध्ये पर्यावरणपूरक गणेशमूर्तीची दशकपूर्ती\nगेले नऊ वर्षांपासून जपलेले पर्यावरण प्रेम दहाव्या वर्षीही कायम असून अनेकांसाठी ते आदर्श ठरले आहे.\nकागदी लगद्यापासून साकार झालेल्या गणेश मूर्ती\nउत्सवातील पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्यासाठी आता तरुणांनी पुढाकार घेतला आहे. अशाच भांडुप येथील दोन उच्चशिक्षित तरुण कलाकारांनी कागदाच्या लगदापासून श्री गणेश मूर्ती बनविल्या असून या मूर्तीना गणेश भक्तांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. गेले नऊ वर्षांपासून जपलेले पर्यावरण प्रेम दहाव्या वर्षीही कायम असून अनेकांसाठी ते आदर्श ठरले आहे. पर्यावरणाला घातक प्लॅस्टर ऑफ पॅरीसच्या मूर्तींना पर्याय म्हणून लगद्यापासून बनविलेल्या मूर्ती बाजारपेठेत आणल्या आहेत.\nभांडुप पश्चिम येथील गणेश नगरमध्ये भूषण कानडे आणि त्याचा मित्र महादेव आंगणे पर्यावरणपूरक गणपती घडवण्याचा ध्यास जोपासत आहेत. भूषणचे वडील मनोहर कानडे यांचा हा ५० वर्षांपेक्षा जास्त असा मूर्ती कलेचा व्यवसाय आहे. त्यांच्या चित्रशिल्प आर्ट कार्यशाळेत महादेव आंगणे हा भूषणचा मित्र त्याला नोकरी सांभाळून मदत करतो. रद्दी कागदाच्या लगद्यापासून मूर्ती बनवण्याची कला शिकल्यावर दोघांच्या मनात पर्यावरणाला पूरक गणेश मूर्तीचाच व्यवसाय करण्याचा विचार आला. त्यांच्या कार्यशाळेत एक फूटापासून अडीच फुटापर्यंतच्या मूर्ती आहेत. यावर्षी एक सहा फुटाचीही मूर्ती त्यांनी घडवली आहे. या मूर्ती साधारणपणे एक ते दीड किलो वजनाच्या असून बारा-तेरा वर्षांचा मुलगा त्या सहज उचलू शकतो, इतका त्या वजनाने हलक्या आणि काही तासात त्या पाण्यात विरघळतात. मूर्तीचे साचे ते स्वत तयार करतात हे विशेष.\nया मूर्तीत ९७ टक्के कागद वापरण्यात येतो. तर खडूची पावडर, वनस्पतीचा डींक आणि केवळ २ टक्के रासायनिक मिश्रण असलेला सोनेरी रंग मुकुटाला आणि आभूषणांना दिला जातो. १०० मूर्तीपकी ४० मूर्तीची नोंदणी झाली आहे. गेल्या वर्षी या कार्यशाळेतील एक मूर्ती दक्षिण आफ्रिकेला आणि दोन गुजरातपर्यंत गेल्या होत्या. भूषणने केमिकल इंजिनीअरची पदवी घेतली असली तरी पर्यावरणाबाबत तो सजग आहे. उत्सवी जगात लोक स्वस्तात मिळणाऱ्या पीओपीच्या मूर्ती आणून पर्यावरणाची हानी करीत असतात, अशी खंत त्याने व्यक्त केली. सध्या या कलेसाठी जागेची समस्या भेडसावत असल्याची व्यथाही त्याने मांडली.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n‘रावण दहना’त मृत्युतांडव, पंजाबमधील भीषण दुर्घटनेत ६० ठार\n...तर ६० जणांचा जीव वाचला असता\nबाप मृत्यूशी लढत असतानाच मुलगी आणि नातीवर काळाचा घाला\nकौतुकास्पद: युपीतल्या 850 शेतकऱ्यांना बिग बी करणार कर्जमुक्त; ५.५ कोटींचं अर्थसहाय्य\n#MeToo : सेलिब्रेटी मॅनेजमेंट कंपनीच्या अनिर्बन दास ब्ला यांचा आत्महत्येचा प्रयत्न\n#MeToo कोर्टाच्या आदेशाची वाट बघा; आलोक नाथांची सिंटाला विनंती\n#MeToo : प्रसिद्ध चित्रकार जतिन दास म्हणतात तो मी नव्हेच\n#MeToo : 'सेक्रेड गेम्स'च्या अभिनेत्रीचा दिग्दर्शक विपुल शहावर लैंगिक गैरवर्तणुकीचा आरोप\nसागरी किनारी रस्त्यावर ‘क्रॅश एटोनेटर’\nमेट्रो मार्गिकांचे संचलन ‘एमएमआरडीएकडे’च\n१८व्या वर्षांत अत्रे कट्टय़ावर तरुणाईचा मेळा\nयंदा उत्पादन घटण्याची शक्यता\nतलासरीमध्ये गटारावरच भाजीविक्रीची दुकाने\nजुईनगर येथे अपंग, विशेष मुलांसाठी उद्यान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://siddhivinayakmoringa.com/m-PachvyaAvrutticyaNimittane.html", "date_download": "2018-10-20T00:07:39Z", "digest": "sha1:52WUGSKDIT43ZANCO5JH7BEHJJAFLTJ6", "length": 11707, "nlines": 22, "source_domain": "siddhivinayakmoringa.com", "title": " सिद्धीविनायक शेवगा - पाचव्या आवृत्तीच्या निमित्ताने...", "raw_content": "\n'सिद्धीविनायक' मोरिंगा जाण तु एक कल्पवृक्ष | ठेवशील आमच्या आरोग्यावर लक्ष ||\nप्रा. डॉ. वि. सु. बावसकर\nप्रदीर्घ संशोधनातून शेतकर्‍यांना शेती फायदेशीर व्हावी म्हणून संशोधन, सर्वेक्षण, कृषी विकास शिक्षण व नवीन तंत्रज्ञान शेतकर्‍यांपर्यंत पोहचविण्यासाठी अनेक वर्षाच्या तपश्चर्येतून उन्नत शेतीचे (Intensive Agriculture) प्रयोग केले. परंतु ऊस शेती म्हणजे अधिक पाणी व अधिक रासायनिक खते म्हणजे आळशी पीक हे राजकारणी लोकांचे पीक झाले. उसाचे सुरुवातीला मिळणारे एकरी ८० टनाचे उत्पादन ३०टनावर आले. एक एकर उसासाठी लागणारे पाणी हे १ हजार लोकांना वर्षभरासाठी पुरते. म्हणजे देशातील एकूण लक्षावधी ऊस क्षेत्रासाठी लागणारे पाणी हे ६० ते ७० कोटी लोकांना सहज पुरेल. तेव्हा ६० ते ७० कोटी लोकांना लागणारे पाणी हे फक्त ऊस या पिकासाठी देणे कितपत योग्य आहे \nगेली ५- ६ वर्षात पर्जन्यमान कमी झाले तसेच १ -२ महिन्यांनी पुढे गेले. रोज महाराष्ट्रात दुष्काळाच्या झळा जनतेला दु:खाच्या कळा आणत आहेत. दुष्काळ हा खरे तर मानवनिर्मित म्हटले तर वावगे ठरणार नाही. परंतु शिरपूरसारखे दुष्काळातून मार्ग काढणारे मॉडेल ही याच देशात आहे. हिवरे गाव येथे बाराही महिने हिरवी शेती वार्‍याच्या तालावर डोलते आहे. ज्या राळेगण सिद्धीला दारूचे पाट वहात होते तेथे समृद्धीचे मार्ग खुले झालेत. हे चित्र ग्राम सहभागातून एकजुटीने प्रामाणिक कष्टातूनच साकारले आहे. तेव्हा असे चित्र देशभर बदलविण्यासाठी अजून पाच वर्ष लागतील. आज नद्या नाले, धरणे ७५% महाराष्ट्रात कोरडी झाली आहेत. देशात ही परिस्थिती काहीशी विषम आहे. भूगर्भातील पाणी अजून २ वर्षानी इस्त्राईलसारखी पर्जन्याची परिस्थिती निर्माण करेल. आज आमण ज्याभागामध्ये नद्यांना पाणी आहे तेथील पाणी रेल्वेने दुष्काळी भागात पोहचविण्याचे प्रयत्न चालू असल्याचे ऐकतो. परंतु असे पाण्याचे कायमचे वाटप जनतेला व सरकारला न परवडणारे आहे.\nआर्थिक उन्नती साधावी. अर्थकारण करताना समाजकारणाला तिलांजली न देता राजकारण करावे. म्हणजे ते राज्यकारण देशकारण होईल. यातून राज्य, देश कसे चालवावे हे समजेल.\nजमिन, शहरीकरण, औद्योगिकीकरण व इतर अर्थव्यवस्था आणी लोकसंख्येमधील होणारी वाढ आधुनिक विकास यामुळे जमीन व पाणी या दोन्हीवर ताण पडून आज भूगर्भातील पाणी ५% वर आलेले आहे. पर्यावरणाच्या समतोलावर ओझोनचा थर कमी होऊन ग्लोबर वार्मिंगच्या समस्या 'तांबडा दिवा' घेऊन उभी आहे. त्याचा हिरवा दिवा होण्यासाठी रेनट्री, हिरवळीच्या खतांची, बरबड्यासारख्या नत्र स्थिरीकरण करणार्‍या तणांची गरज आहे. जमीन सुधारण्यासाठी विकसीत व विकसनशिल राष्ट्रांनी या सुचनांची दखल घेणे गरजेचे आहे. एका बाजूला शेतीचा विकास, व्यापारीकरण,गुणवत्ता व शेतीमालाचे मुल्यवर्धन यावर आपला भर आहे. परंतु निसर्ग साथ देत नाही म्हणून पाण्याचा वापर जाणीवपुर्वक काटेकोरपणे करण्यामध्ये ठिबक किंवा तुषार सिंचन १००% अनुदानावर करणे अत्यावश्यक आहे. परंतु अशी व्यापारी पिके की जी हलक्या जमिनीत व कमी पाण्यावर साथ देतील आशा पिकांचे संशोधन, विकास, प्रशिक्षण देऊन लोकांमध्ये बिंबविणे अपरिहार्य आहे. अशातून शेवगा या पिकावर आम्ही संशोधन करून तिसर्‍या जगातील गरीब राष्ट्रांचा कल्पवृक्ष म्हणून सिद्ध केला. यावर प्रदीर्घ अभ्यास, चिंतन, संशोधन केंद्रावर संशोधन करून त्याचे विस्तारीकरण देशाच्या पथदर्शक (Pilot), प्रात्यक्षिक (Demo) प्लॉट असे हजारो शेतकरी या विज्ञानाचे जागृती (Awareness), प्रयोगशिलता (Experimentation), परिसंवाद, शतकरी मेळावे, शिवारफेरी, गावोगावी वैज्ञानिक शेतकरी मंडळे स्थापन केली आणि प्रयोगशिल ३० -३० शेतकरी यांचा गट निर्मात केला. तेथे डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची कृषी विज्ञान मंडळे स्थापन केली आणि अनेक पारंपारिक व व्यापारी पिकांपेक्षा 'सिद्धीविनायक' शेवग्याची यशस्वी लागवड देशभरातील हजारो शेतकर्‍यांनी गेल्या २० वर्षात केली.\nडॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचीच्या तंत्रज्ञांनी, कर्मचारीवृन्दांनी, विविध देशातील, विविध सरकारी, निम सरकारी, बँक सहकारी, विकास स्वयंसेवी संस्था (N.G.O.), कृषी विकास अधिकार्‍यांनी नुसता या कार्यास हातभार लावला नाही तर स्वत:चे घरचे कार्य समजून एखाद्या झपाटलेल्या मिशनरीसारखे काम चालू ठेवले. म्हणून हे आज त्यांच्या सर्वांच्या सहकार्यातून उभे राहिले आहे. त्यांनी या जगन्नाथाच्या रथाला गतीमान केले आणि ही पताका आपणास अजून अधिक पुढे न्यायची आहे. अनेक शेतकर्‍यांच्या मुलाखती कृषी विज्ञानमधून प्रकाशीत केल्या. त्या इतर शेतकऱ्यांना प्रेरणादायक ठरत आहेत.\nआज नववर्षाच्या सुदीना ही सुधारित पाचवी आवृत्ती जगभरातील शेतकर्‍यांसाठी, करार शेती करणार्‍यांसाठी, पर्यायी पीक शोधणार्‍यांसाठी जेथे पाणी कमी व हलकी जमीन आहे व अशा राज्यांमध्ये कमी पाण्यावर येणार 'सिद्धीविनायक' शेवग्याचे पीक शेतकर्‍यांचे दु:खाश्रु पुसून आनंदश्रुत रूपांतर करणार आहे. अशा रितीने शेवगा हा भाजी किंवा आरोग्याचा दागिना न राहता आपल्या दूरदृष्टीने शेतकर्‍यांना १ रू. खर्चुन १०० रू मिळावे हे मुल्यवर्धीत समीकरण साध्य होण्यासाठी जनतेने यापुढेही सहकार्य करावे हीच आशा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5243252773414281562&title='Shourya%20Tula%20Vandito'%20Programe%20in%20Pune&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-10-20T01:05:07Z", "digest": "sha1:ZPCBKJKFNIOX4WJIBC3SL23EDJHWPKLR", "length": 6845, "nlines": 122, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘महक’तर्फे ‘शौर्या तुला वंदितो’", "raw_content": "\n‘महक’तर्फे ‘शौर्या तुला वंदितो’\nपुणे : कारगिल विजय दिवसानिमित्त प्रसिद्ध गायिका मनीषा लताड यांच्या महक संस्थेतर्फे ‘शौर्या तुला वंदितो‘’ हा देशभक्तीपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम गुरुवार, २६ जुलै २०१८ रोजी सकाळी १० वाजता भोसरी येथील अंकुशराव लांडगे सभागृहात होणार आहे.\nराष्ट्रीय छात्र सेना व सह्याद्री प्रतिष्ठान यांच्यातर्फे मनीषा लताड यांना ‘कमांडर’ हा सन्मान महावीरचक्र विजेते दिगेंद्र कुमार, शौर्यचक्र विजेते रमेश बाहेकर व अभिनेते विक्रम गोखले यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.\nदुश्मनांच्या गोळ्यांनी स्वतःच्या शरीराची चाळण झाली असतानाही मृत्यूलाही थांबवत नापाक कुरापती करणाऱ्या ४८ पाकिस्तानी सैनिकांचा पाडाव करीत विजय प्राप्त करणाऱ्या महावीरचक्र विजेते कारगिल हिरो दिगेंद्र कुमार यांचे अनुभव ऐकण्याची संधी मिळणार आहे.\nदिवस : गुरुवार, २६ जुलै २०१८\nवेळ : सकाळी १० वाजता\nस्थळ : अंकुशराव लांडगे सभागृह, भोसरी.\nTags: पुणेकारगिल विजय दिवसमनीषा लताडशौर्या तुला वंदितोमहकदिगेंद्रकुमारPuneKargil Vijay DivasManisha LatadShourya Tula VanditoMehakDigendra Kumarप्रेस रिलीज\n‘रंगूनवाला’मध्ये कारगिल विजय दिवस साजरा ‘देशाच्या सुरक्षेसाठी भारतीय सैनिक कटिबद्ध’ हास्ययोग​ कार्यकर्त्यांनी लुटला ​कार्यक्रमाचा आनंद साहित्य संमेलनाचा सीएसआर उपक्रम ‘संशोधनात महिलांचा सहभाग वाढावा’\nअंजली इला मेननची मुरानो चित्रे...\nजिंदगी धूप तुम घना साया...\nकर्तव्यदक्ष गृहिणी ते जबाबदार समाजसेविका\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nअपूर्वाई वाटण्यासारखं ‘अपूर्व’ काम करणारी अपूर्वा\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nअंजली इला मेननची मुरानो चित्रे...\nसमतानगरमध्ये ६२वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://bhilai.wedding.net/mr/videomasters/", "date_download": "2018-10-20T01:06:37Z", "digest": "sha1:QMIZYADS4QSRFHVPI3TN44U5CABU6OLN", "length": 2527, "nlines": 52, "source_domain": "bhilai.wedding.net", "title": "भिलाई मधील लग्नाचे फोटोग्राफर्स - 3 व्हिडिओ शूटिंग करणारे. लग्नाचे व्हिडिओ शूटिंग", "raw_content": "\nफोटोग्राफर्स व्हिडिओग्राफर्स लग्नाचे नियोजक सजावटकार\nभिलाई मधील लग्नाचे व्हिडिओ शूटिंग करणारे\nलग्नाची फिल्म बनविणे ₹ 5,000 पासून\nलग्नाची फिल्म बनविणे ₹ 10,000 पासून\nलग्नाची फिल्म बनविणे ₹ 5,000 पासून\nजालंदर मधील व्हिडिओग्राफर्स 25\nकोइंबतूर मधील व्हिडिओग्राफर्स 34\nChandigarh मधील व्हिडिओग्राफर्स 37\nमुंबई मधील व्हिडिओग्राफर्स 161\nगोवा मधील व्हिडिओग्राफर्स 20\nआग्रा मधील व्हिडिओग्राफर्स 13\nहैदराबाद मधील व्हिडिओग्राफर्स 92\nरायपुर मधील व्हिडिओग्राफर्स 22\nकोलकता मधील व्हिडिओग्राफर्स 96\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,26,789 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/vruthanta-news/two-wheeler-four-wheeler-purchasing-slowly-kolhapur-381309/", "date_download": "2018-10-20T00:50:15Z", "digest": "sha1:QUNWN2XETZB5MT54I6G4NA2RYRWR7RF3", "length": 17072, "nlines": 208, "source_domain": "www.loksatta.com", "title": "दुचाकी, मोटारीची खरेदी थंडावली | Loksatta", "raw_content": "\nविषाणुजन्य तापावर प्रतिजैविके घेणे टाळा\nसंत्र्याला यंदा सुगीचे दिवस\nऊस तोडणी कामगारांना भविष्य निर्वाह निधीचा लाभ\nदसरा मेळाव्यातून पंकजांचा पक्षांतर्गत स्पर्धकांनाही इशारा\nदुचाकी, मोटारीची खरेदी थंडावली\nदुचाकी, मोटारीची खरेदी थंडावली\nकेंद्र शासनाच्या अर्थसंकल्पामध्ये वाहनांवरील उत्पादनशुल्क कपात करण्याचा निर्णय घेतल्याने वाहने स्वस्त होणार असली तरी शासकीय पातळीवरील आदेश जारी होत नाही, तोवर त्याची अंमलबजावणी कठीण असल्याचे\nकेंद्र शासनाच्या अर्थसंकल्पामध्ये वाहनांवरील उत्पादनशुल्क कपात करण्याचा निर्णय घेतल्याने वाहने स्वस्त होणार असली तरी शासकीय पातळीवरील आदेश जारी होत नाही, तोवर त्याची अंमलबजावणी कठीण असल्याचे दिसत आहे. यामुळे स्वस्त वाहनांचे स्वप्न सध्यातरी महागडेच बनणार आहे. दुचाकी, चारचाकी, वाहनांची दरकपात होणार असल्याचे ग्राहकांच्या लक्षात आल्याने त्यांनी प्रत्यक्षात याची अंमलबजावणी होत नाही, तोवर खरेदीला मुरड घालण्या चे ठरविले असल्याने वाहनविक्रीच्या शो रूममधला ग्राहकांचा गजबजाट थंडावल्याचे दिसत होते.\nकेंद्र शासनाचा हंगामी अर्थसंकल्प सोमवारी मांडण्यात आला. अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी उत्पादनक्षेत्राला चालना देण्यावर भर ठेवला. त्यासाठी त्यांनी वाहनांवरील उत्पादनशुल्कात चार ते सहा टक्क्यांपर्यंत कपात करण्याचा निर्णय घेतला. लहान मोटारी, दुचाकी, व्यापारी गाडय़ांवरील उत्पादनशुल्क आता १२टक्क्यांवरून ८ टक्क्यांवर येणार आहे. तर एसयूव्ही मोटारीवरील उत्पादनशुल्कात ६ टक्के घट झाली आहे. आलिशान मोटारीवरील उत्पादनशुल्क २४ ते २७ टक्क्यांवर होते. आता ते २० ते २४ टक्क्यांपर्यंत येणार आहे. वाहन खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या दृष्टीने ही लाभदायक घोषणा आहे. दुचाकी, मोटारी, व्यावसायिक वाहने स्वस्त होणार असल्याने ती खरेदी करणाऱ्यांना या घोषणेचा घसघशीत लाभ होणार आहे. प्रत्यक्षात मात्र या घोषणेचा फायदा ग्राहकांपर्यंत पोहोचण्यापूर्वी यातील तांत्रिक बाबींची पूर्तता होणे आवश्यक असल्याचे मत वाहन उद्योगातील जाणकारांकडून व्यक्त होत आहे.\nशासनाने वाहनांवरील उत्पादनशुल्क घटविण्याचा निर्णय घेतला असला तरी याबाबतचा शासकीय आदेश लागू होणे गरजेचे आहे. त्यामध्ये सवलत नेमक्या कशाप्रकारे दिली जाणार आहे, याचे स्पष्टीकरणही आवश्यक आहे. ग्राहकांना द्यावयाचा लाभ किती तारखेपासून सुरू होणार आहे आणि तो कधीपर्यंत लागू असणार आहे, याची स्पष्टताही गरजेची आहे. शिवाय, विक्रीसाठी सध्या असलेल्या साठय़ाला शासनाचा निर्णय लागू होणार का याविषयी संदिग्ध चित्र आहे. शासन निर्णयाचा ग्राहकांना निश्चितपणे फायदा होणार असला तरी वाहननिर्मिती क्षेत्रातील कंपन्यांमार्फत वाहन विक्रेत्यांपर्यंत शासकीय आदेश पोहोचणे गरजेचे आहे, असे मत डिलर्सनी व्यक्त केले आहे. तर दुसरीकडे ग्राहकांना स्वस्तात वाहने उपलब्ध होणार असल्याचे समजले आहे. त्यांनी डिलर्सकडे विचारणा केली असता शासकीय निर्णयाचे कारण पुढे करण्यात आले. परिणामी ग्राहकांनी वाहनांचे दर प्रत्यक्षात कमी झाल्याशिवाय खरेदी करायची नाही, असा निर्णय घेतला आहे. यामुळे एरव्ही गजबजलेले वाहनविक्रीचे काऊंटर मंगळवारी काहीसे सुनेसुने असल्याचे दिसून आले.\nकाही डिलर्सनी मात्र ग्राहकांना शासन निर्णयाप्रमाणे लाभ देण्याचे ठरविले आहे. त्यासाठी वाहनउत्पादित कंपन्यांशी चर्चा करून अंमलबजावणी करण्याचा मार्ग स्वीकारला आहे. त्यानुसार येत्या एक-दोन दिवसांत ग्राहकांना उत्पादनशुल्क सवलतीनुसार स्वस्त वाहन देण्याचे त्यांचे नियोजन आहे. कंपनी व त्यांचे डिलर्स यांच्यात याबाबत सध्यातरी एकवाक्यता दिसत नाही. मात्र दुचाकी वाहनांच्या किमती ७०० ते ८०० तर मोटारींच्या किमती ६ ते २० हजार रुपयांनी कमी होतील, असे डिलर्सकडून सांगितले जात आहे. उत्पादनक्षेत्राला चालना देण्याचा अर्थमंत्र्यांचा हेतू सफल होईल याबाबत वाहन उद्योगातून साशंकताच व्यक्त केली जात आहे. खरेतर अशाप्रकारचा निर्णय गतवर्षी घेतला असता तर अधिक लाभ झाला असता. गेल्या वर्षी वाहन उद्योग आत्यंतिक अडचणीतून जात होता. तुलनेने यंदा परिस्थिती सुधारली आहे. शिवाय, उत्पादनशुल्क कपात करण्याचा निर्णय चार महिन्यांसाठी असल्याने पुढे काय याची टांगती तलवार असल्याकडेही अभ्यासक लक्ष वेधत आहेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nठाण्यातील दोन वकिलांना अभियोक्तापदी बढती\nशहरातील अनेक रस्त्यांवर रविवारपासून पे अ‍ॅन्ड पार्क\nहाय, मी शीतल बोलतीए …\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n‘रावण दहना’त मृत्युतांडव, पंजाबमधील भीषण दुर्घटनेत ६० ठार\n...तर ६० जणांचा जीव वाचला असता\nबाप मृत्यूशी लढत असतानाच मुलगी आणि नातीवर काळाचा घाला\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nकौतुकास्पद: युपीतल्या 850 शेतकऱ्यांना बिग बी करणार कर्जमुक्त; ५.५ कोटींचं अर्थसहाय्य\n#MeToo : सेलिब्रेटी मॅनेजमेंट कंपनीच्या अनिर्बन दास ब्ला यांचा आत्महत्येचा प्रयत्न\n#MeToo कोर्टाच्या आदेशाची वाट बघा; आलोक नाथांची सिंटाला विनंती\n#MeToo : प्रसिद्ध चित्रकार जतिन दास म्हणतात तो मी नव्हेच\n#MeToo : 'सेक्रेड गेम्स'च्या अभिनेत्रीचा दिग्दर्शक विपुल शहावर लैंगिक गैरवर्तणुकीचा आरोप\nसागरी किनारी रस्त्यावर ‘क्रॅश एटोनेटर’\nमेट्रो मार्गिकांचे संचलन ‘एमएमआरडीएकडे’च\n१८व्या वर्षांत अत्रे कट्टय़ावर तरुणाईचा मेळा\nयंदा उत्पादन घटण्याची शक्यता\nतलासरीमध्ये गटारावरच भाजीविक्रीची दुकाने\nजुईनगर येथे अपंग, विशेष मुलांसाठी उद्यान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.mymedicalmantra.com/marathi/homeopathy-doctors-call-of-hunger-strike/", "date_download": "2018-10-20T00:28:21Z", "digest": "sha1:FXG2COPDKAR4WLXDY3CBTHSPJ7U4XAGX", "length": 10760, "nlines": 135, "source_domain": "www.mymedicalmantra.com", "title": "मुंबई- होमिओपॅथी डॉक्टरांचं आमरण उपोषण मागे | MyMedicalMantra", "raw_content": "\nHome ताज्या घडामोडी मुंबई- होमिओपॅथी डॉक्टरांचं आमरण उपोषण मागे\nमुंबई- होमिओपॅथी डॉक्टरांचं आमरण उपोषण मागे\nआयुष डॉक्टरांना ब्रीजकोर्सच्या मुद्द्यावर होमिओपॅथी डॉक्टरांनी मुंबईत आमरण उपोषण सुरू केलं होतं. राज्य सरकारने या आंदोलनाची दखल घेतल्यानंतर होमिओपॅथी डॉक्टरांनी आपलं आंदोलन मागे घेतलंय. पण, केंद्र सरकारने एनएमसी विधेयकात ब्रीजकोर्स समाविष्ट करावा या मागणीवर होमिओपॅथी डॉक्टर ठाम आहेत.\nराज्य सरकारने घेतली होमिओपॅथी डॉक्टरांच्या आंदोलनाची दखल\nहोमिओपॅथी डॉक्टरांचं आमरण उपोषण मागे\nआरोग्य सचिवांशी झालेल्या चर्चेनंतर उपोषण मागे घेण्याचा निर्णय\nगेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेलं होमिओपॅथी डॉक्टरांचं आमरण उपोषण आंदोलन अखेर डॉक्टरांनी मागे घेतलंय. राज्याचे वैद्यकीय शिक्षण सचिव संजय देशमुख यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर होमिओपॅथी डॉक्टरांनी आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला.\nनॅशनल मेडिकल कमिशन विधेयकात आयुष डॉक्टरांना अॅलोपॅथीच्या प्रॅक्टिसची परवानगी देणारा मुद्दा असावा यासाठी होमिओपॅथी डॉक्टर्स रस्त्यावर उतरले होते. बुधवारी डॉक्टरांनी सर जे.जे रुग्णालयाच्या बाहेर घोषणाबाजी करत आंदोलन केलं होतं.\nमाय मेडिकल मंत्राशी बोलताना ऑल इंडिया होमिओपॅथी फेडरेशनचे सदस्य डॉ. प्रकाश राणे म्हणाले, “राज्य सरकारने आंदोलनाची दखल घेतलीये. वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव संजय देशमुख यांच्याशी विविध मुद्यांवर चर्चा झाली. त्यानंतर आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला.\nडॉ. राणे पुढे म्हणाले, “महाराष्ट्रात आयुर्वेद डॉक्टरांना अॅलोपॅथी प्रॅक्टिसची परवानगी आहे. यात कुठल्याही प्रकारचा बदल करण्याचा सरकारचा विचार नाही. पण, देशभरात हा ब्रीजकोर्स ठेवायचा का हा निर्णय केंद्राच्या अखत्यारीत आहे. त्यामुळे, नॅशनल मेडिकल कमिशन विधेयकाचा अभ्यास करून, महाधिवक्त्यांची मदत घेतली जाईल, असं आश्वासन सरकारनं दिलंय.”\nएवढंच नाही तर, येत्या काही दिवसात आपल्या मागण्यांसाठी होमिओपॅथी डॉक्टर्स राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार आहेत. ब्रीजकोर्स हवा या मागणीसाठी होमिओपॅथी डॉक्टर्स तर, ब्रीजकोर्सच्या विरोधात इंडियन मेडिकल असोसिएशनचे अॅलोपॅथी डॉक्टर्स आमने-सामने आहेत.\nकेंद्र सरकारने संसदीय समितीच्या शिफारसी मान्य करत, ब्रीजकोर्सचा मुद्दा नॅशनल मेडिकल कमिशन विधेयकातून काढून टाकला. पण, सरकारला याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार दिलाय. महाराष्ट्र सरकारने राज्यात आयुष डॉक्टरांसाठी मॉडर्न मेडिसिनचा ब्रीजकोर्स सुरू ठेवणार असल्याचं स्पष्ट केलंय.\nPrevious articleमुंबईतील ३० टक्के कुत्रे ‘लठ्ठ’\nNext articleमानसिक आजाराने ग्रस्त रूग्णांसाठी ठोस धोरणाची गरज\nराज्यात आता फिरते दवाखाने\nबाईकवर स्वार होत अवयवदाता करणार अवयवदानाची जनजागृती\nअसा दूर करा बोटांचा काळसरपणा\n‘राष्ट्रीय आयुष मिशन’ जिल्ह्यास्तरावर राबवण्यात हालचालींना वेग\nतुम्ही योग्य पद्धतीनं पाणी पिताय ना\nआयुर्वेदानुसार असं असावं रात्रीचं जेवण\nरक्त शुद्ध ठेवणाऱ्या नैसर्गिक वनस्पती\n‘राष्ट्रीय आयुष मिशन’ जिल्ह्यास्तरावर राबवण्यात हालचालींना वेग\nहोमिओपॅथी- औषधं घेताना ‘ही’ काळजी घ्याल\nराज्यात ब्रीजकोर्स करणाऱ्या आयुष डॉक्टरांच्या संख्येत वाढ\nजाणून घ्या होमिओपॅथी उपचारांचे फायदे\nबाप्पाच्या दारी टीबीची जनजागृती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://berartimes.com/?p=49239", "date_download": "2018-10-20T00:25:02Z", "digest": "sha1:DRZO7AIPFCUOMAPDK3SH5OUQUUFJHCZG", "length": 15067, "nlines": 135, "source_domain": "berartimes.com", "title": "हुक्का पार्लरमध्‍ये धनाढ्यांची मुले | Berar Times", "raw_content": "\nबुद्ध भूमि उमरी कटंगी में हुआ अंतरराष्ट्रीय बौद्ध मैत्री सम्मेलन# #अजीत जोगी नहीं लड़ेंगे चुनाव# #गडचिरोलीतील गोवारी समाज आंदोलनाला खा.नेतेंची भेट# #बेशिस्त वाहन पार्किंगवर होणार कारवाई निवारण कक्षाला माहिती देण्याचे आवाहन# #अवैैध वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परने उडवले शेतकऱ्याला# #न्यायालयाच्या निर्णयाची अमंलबजावणी करा- गोवारी समाजाची मागणी# #अवैध लोहखनीज उत्खनन विरुद्ध वनविभागाची कार्यवाही तीन ट्रक जप्त# #बालवाडी कर्मचारीओंका 20 अक्तूंबर को सम्मेलंन# #अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट शनिवार व रविवारला गोंदियात# #पुलवामामध्ये जवानांवर दहशतवादी हल्ला, 7 जवान जखमी\nपुर्व विदर्भातील लोकप्रिय ईपेपर\nMarch 13, 2018 गुन्हेवार्ता\nहुक्का पार्लरमध्‍ये धनाढ्यांची मुले\nनागपूर दि.१३:- कामठी मार्गावर एका बंद इमारतीमध्ये सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात एकूण ३८ जणांना ताब्यात घेण्यात आले असून यात बहुतांश मुले धनाढ्यांची तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी असल्याचे समोर आले आहे. येथून २७ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कामठी मार्गावरील भीलगावजवळील एका इमारतीमध्ये हुक्का पार्लर सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिस उपायुक्त सुहास बावचे यांना मिळाली. या माहितीच्या आधारावर त्यांनी सहाय्यक निरीक्षक सोपान चिटमपल्ले, गुलाब गिरडकर, राजेश पैडलवार, रूपेश कातरे, उपेंद्र आकोटकर आणि किशोर बिंबे यांनी सापळा रचून रविवारी पहाटे २ ते ३ वाजताच्या सुमारास मोहित गुप्ता याच्या मालकीच्या इमारतीच्या तिसऱ्या माळयावर छापा टाकला. त्या ठिकाणी ३८ जण हुक्का पित होते व पूल खेळत होते. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींना ताब्यात घेतले. या प्रकरणात पोलिसांनी तीन कार, अनेक दुचाकी असा एकूण २७ लाख ६९ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. रॉनी रेमंड मायकर, पील दानेश खुशलानी, आशीष अशोककुमार बालानी, इमरान शेख पापा शेख, रोहित नानक शुकरानी, विक्रम सरेशलाल तलरेडा, जफर कलीम मोहम्मद अब्दुल नईम, सुफीयान अनम खान मुर्तजा खान, दिपेश अशोक कटारिया, मनीष किशोर तेजवानी, आकाश मूलचंद उत्तमचंदानी, जलत सुरेश ग्यानचंदानी, हितेश मोहनलाल जेठानी, वारिस अख्तर मुमताज अहमद, जय नरेश वासवानी, प्रणय विकास रंगारी, साहिल लक्ष्मण तांबे, नेल्सन सयाम मैसी, धीरज मोहनकुमार हरचंदानी, मनीष प्रकाश वासवानी, दिलीप नानकराम कुकरेजा, मोहम्मद जुबेर कुदूश पटेल, शेख गुलाम दानिश अहमद शेख वहीद, गुफरान मोहम्मद शकील अकबानी, अरबाज अहमद अल्ताफ अहमद कुरेशी, मोहम्मद सोहेल मोहम्मद अफजल शेख, मोहम्मद फहीम मोहम्मद असलम, कुमार गंगाराम रूपवानी, कमल गिरधारी लालवानी, अनस शफी नसीमोद्दीन, मोहम्मद शाकीब अब्दुल साजीद शेख, फहीमुद्दीन इकरामुद्दीन सय्यद, हसनकाझी फजलू रहमान काझी, किशोर तोलाराम बनवानी, पंकज अनिल पंजवानी आणि हितेश वासुदेव देवानी अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.\nबुद्ध भूमि उमरी कटंगी में हुआ अंतरराष्ट्रीय बौद्ध मैत्री सम्मेलन\n बौद्ध संगठन को भीमराव आंबेडकर द्वारा शुरू किया गया इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी\nअजीत जोगी नहीं लड़ेंगे चुनाव\nरायपुर.19 अक्तुंबर(विशेष सवांददाता) छत्तीसगढ़ की राजनीति में शुक्रवार को अहम मोड़ आ गया है मुख्यमंत्री डॉ. रमन सिंह के खिलाफ चुनाव लड़ने की घोषणा करने वाले पूर्व Read More »\nगडचिरोलीतील गोवारी समाज आंदोलनाला खा.नेतेंची भेट\nगडचिरोली(अशोक दुर्गम) दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी Read More »\nबेशिस्त वाहन पार्किंगवर होणार कारवाई निवारण कक्षाला माहिती देण्याचे आवाहन\nवाशिम, दि. १९ : जिल्ह्यात पार्किंग झोन व्यतिरिक्त अन्य ठिकाणी पार्क केलेली वाहने, रस्त्यावर सोडून गेलेल्या वाहनांवर तात्काळ करावी करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी निवारण कक्षाची स्थापना केली Read More »\nन्यायालयाच्या निर्णयाची अमंलबजावणी करा- गोवारी समाजाची मागणी\nगोंदिया दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी समाजाला Read More »\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र .\nबुद्ध भूमि उमरी कटंगी में हुआ अंतरराष्ट्रीय बौद्ध मैत्री सम्मेलन\n बौद्ध संगठन को भीमराव आंबेडकर द्वारा शुरू किया गया इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी\nअजीत जोगी नहीं लड़ेंगे चुनाव\nरायपुर.19 अक्तुंबर(विशेष सवांददाता) छत्तीसगढ़ की राजनीति में शुक्रवार को अहम मोड़ आ गया है मुख्यमंत्री डॉ. रमन सिंह के खिलाफ चुनाव लड़ने की घोषणा करने वाले पूर्व Read More »\nगडचिरोलीतील गोवारी समाज आंदोलनाला खा.नेतेंची भेट\nगडचिरोली(अशोक दुर्गम) दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी Read More »\nबेशिस्त वाहन पार्किंगवर होणार कारवाई निवारण कक्षाला माहिती देण्याचे आवाहन\nवाशिम, दि. १९ : जिल्ह्यात पार्किंग झोन व्यतिरिक्त अन्य ठिकाणी पार्क केलेली वाहने, रस्त्यावर सोडून गेलेल्या वाहनांवर तात्काळ करावी करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी निवारण कक्षाची स्थापना केली Read More »\nन्यायालयाच्या निर्णयाची अमंलबजावणी करा- गोवारी समाजाची मागणी\nगोंदिया दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी समाजाला Read More »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-patanjalis-dairy-product-introduced-market-12136", "date_download": "2018-10-20T00:44:27Z", "digest": "sha1:YW7BYY5J3B726TBIXUBWCW6K62WN6LYY", "length": 6577, "nlines": 51, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, patanjali's dairy product introduced in market | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n\"पतंजली'चे डेअरी प्रॉडक्‍टमध्ये पदार्पण\n\"पतंजली'चे डेअरी प्रॉडक्‍टमध्ये पदार्पण\nशनिवार, 15 सप्टेंबर 2018\nनवी दिल्ली ः योग गुरू बाबा रामदेव यांच्या \"पतंजली आयुर्वेद'ने आता डेअरी उत्पादन क्षेत्रात पाऊल टाकले आहे. कंपनीने \"समर्थ भारत, स्वस्थ भारत' या अभियानांतर्गत गाईचे दूध, दही, बटर मिल्क आणि पनीरसह पाच नवीन उत्पादने नुकतीच लॉंच केली. कंपनी फ्रोजन फूड कॅटॅगरीअंतर्गत ग्रीन पीस, मिक्‍स्ड वेज, स्वीट कॉर्न तसेच फ्रेंच फ्राइज ही उत्पादनेही बाजारात दाखल करणार आहे. ही उत्पादने बाजारातील इतर उत्पादनांच्या तुलनेत 50 टक्‍क्‍यांनी स्वस्त असतील.\nनवी दिल्ली ः योग गुरू बाबा रामदेव यांच्या \"पतंजली आयुर्वेद'ने आता डेअरी उत्पादन क्षेत्रात पाऊल टाकले आहे. कंपनीने \"समर्थ भारत, स्वस्थ भारत' या अभियानांतर्गत गाईचे दूध, दही, बटर मिल्क आणि पनीरसह पाच नवीन उत्पादने नुकतीच लॉंच केली. कंपनी फ्रोजन फूड कॅटॅगरीअंतर्गत ग्रीन पीस, मिक्‍स्ड वेज, स्वीट कॉर्न तसेच फ्रेंच फ्राइज ही उत्पादनेही बाजारात दाखल करणार आहे. ही उत्पादने बाजारातील इतर उत्पादनांच्या तुलनेत 50 टक्‍क्‍यांनी स्वस्त असतील.\nयामागे शेतकऱ्यांचे आर्थिक सक्षमीकरण, तसेच सामान्यांना वाजवी दरात दर्जेदार उत्पादनांचा पुरवठा असा दुहेरी हेतू आहे. विजेबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी कंपनीने विविध प्रकल्पांमध्ये सौरऊर्जानिर्मिती काम हाती घेतल्याची माहितीही कंपनीने या वेळी दिली. दरम्यान, कंपनीने \"दुग्धमित्र' (पशू आहार) आणि \"दिव्य जल' या उत्पादनांचीही घोषणा केली.\nआयुर्वेद भारत दूध सौरऊर्जा\nभाजीपाला पिकांची रोपवाटिका तयार करताना\nभाजीपाला पिकांची रोपवाटिका करताना योग्य ती काळजी घेतल्यास पुनर्लागवडीनंतरच्या काळातील अने\nपुण्यात फुलांची ७ काेटींची उलाढाल\nपुणे ः फूल उत्पादक शेतकऱ्यांची भिस्त असणाऱ्या नवरात्र आणि दसऱ्याला विशेष मागणी असलेल्या झ\nकशी टिकेल पांढऱ्या सोन्याची झळाळी\nराज्यात कापूस वेचणीला सुरवात होऊन दसऱ्याच्या मुहूर्तावर बऱ्याच शेतकऱ्यांनी विक्रीही चालू\nपरभणीत फ्लाॅवर प्रतिक्विंटल २००० ते २५०० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nवनस्पतीतील संजीवकांमुळे अवकाशातही उत्पादन घेणे...\nपोषक घटकांची कमतरता आणि गुरुत्वाकर्षण कमी असणे या दोन कारणांमुळे चंद्र किंवा अन्य ग्रहांव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%80/", "date_download": "2018-10-20T00:22:12Z", "digest": "sha1:5QPSKMAUORRZH5RSTNOR2P6VPXNBAVTC", "length": 7232, "nlines": 146, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अमित शहा यांनी आपल्यावरील कर्ज घोषित करावे | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nअमित शहा यांनी आपल्यावरील कर्ज घोषित करावे\nनवी दिल्ली – राज्यसभेच्या निवडणूकीच्या वेळच्या प्रतिज्ञापत्रामध्ये भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी आपल्यावरील कर्जाचा उल्लेख केला नसल्याबद्दल कॉंग्रेसकडून जोरदार टीका करण्यात आली. अमित शहा यांचे पुत्र जय यांनी अर्थसहाय्य मिळवण्यासाठी दोन भूखंड गहाण ठेवले आहेत. तरीही या कर्जाचा उल्लेख अमित शहा यांच्या प्रतिज्ञापत्रामध्ये नसल्याची टीका कॉंग्रेस नेते जयराम रमेश यांनी यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली.\nमात्र हे आरोप सपशेल चुकीचे आणि बनावट असल्याचे म्हणून भाजपने हे आरोप फेटाळून लावले आहेत. भाजप प्रवक्‍ते संबित पत्रा यांनी हे आरोप फेटाळले. हे वैयक्तिक कर्ज शहा यांच्या पुत्राच्या नावे आहे. आपल्या देशामध्ये मुलाच्या कर्जासाठी आपली मालमत्ता गहाण ठेवू शकणारे कदाचितच कोणी राजकीय नेते असतील, असेही पत्रा म्हणाले.\nकॉंग्रेसने या कर्जप्रकरणांचा उल्लेख प्रतिज्ञापत्रांमध्ये नसल्याचा मुद्दा निवडणूक आयोगाकडे उपस्थित करण्याचे ठरवले आहे. अमित शहा गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात गुजरातमधून राज्यसभेवर निवडून गेले आहेत.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article#ग्राहकहित : वेसण गरजेचीच (भाग २)\nNext articleबंदरातून होणाऱ्या माल वाहतुकीत झाली वाढ\nफेमिनाच्या कव्हरपेजवर झळकणार मुख्यमंत्र्यांची पत्नी\nदुष्काळाबद्दल सरकार अजनूही गंभीर नाही : अजित पवार\nदादांच्या दुहेरी समीकरणाने राष्ट्रवादीचा तंबू अचंबित\nमाझे नाव न घेता कॉंग्रेसचा प्रचार करा : दिग्विजय सिंह\nअकबर यांच्यावर अद्याप कारवाई न केल्याने शिवसेनेची भाजपवर टीका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/competitive-exam-useful-portal/", "date_download": "2018-10-20T00:03:42Z", "digest": "sha1:XHAENAHGH6HXGPM7MLCPBX2HACMRAMHS", "length": 11807, "nlines": 144, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "स्पर्धात्मक परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त पोर्टल | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nस्पर्धात्मक परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त पोर्टल\nसध्याच्या शिक्षणक्षेत्राला काही महत्त्वाच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यापैकी एक कमकुवत पायाभूत सुविधा आणि दुसरे म्हणजे प्रशिक्षित शिक्षकांचा अभाव. शिक्षणाच्या दर्जाबाबत चर्चा होत असताना त्यात व्यापक बदल होत आहेत. आजच्या घडीला शिक्षणासाठी असंख्य प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. विशेषत: तांत्रिक पातळीवर शिक्षण घेण्याचे प्रमाणही खूप वाढले आहे. पाठपुस्तकांबरोबर तांत्रिक शिक्षणावरही भर दिला जात आहे. कारण भविष्यात सर्वकाही ऑनलाइनच्या\nमाध्यमातूनच ज्ञान-विज्ञानाची देवाणघेवाण होणार आहे. यादृष्टीने शैक्षणिक संस्था, विद्यापीठ ऑनलाइन कोर्सेसवर भर देताना दिसून येतात. नियमित अभ्यासक्रमाबरोबरच आयएएस, आयपीएस, एनडीए, बॅंक यासारख्या स्पर्धात्मक परीक्षेच्या अभ्यासासाठी देखील ऑइलाइन मटेरियल उपयुक्त ठरत आहे. यासंदर्भात इथे माहिती देता येईल.\nटेस्टबूक: टेस्टबूक डॉट कॉम हे स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करण्यासाठी उपयुक्त व्यासपीठ आहे. यात एसबीआय, आयबीपीएस पीओ, आयबीपीएस क्‍लर्क, एलआयसी आओ,गेट, एसएससी सीजीएल, कॅट यासारख्या कठीण परीक्षेची तयारी टेस्टबूक संकेतस्थळाच्या मदतीने करता येऊ लागली आहे. याठिकाणी परीक्षा संच मोफत उपलब्ध आहेत. त्यात आधुनिक प्रश्‍नांचा समावेश करण्यात आलेला आहे. टेस्टबूकच्या मते, विविध स्पर्धात्मक अभ्यासक्रमाचे सुमारे 3,752,058 संच संकेतस्थळावर आहेत.\nअनऍकाडमी: शिक्षण क्षेत्रात मोफतपणे ज्ञानदान करणारे अनऍकाडमी हे भारतातील सर्वात मोठे पोर्टल होय. याठिकाणी उच्च दर्जाचे शैक्षणिक व्हिडिओ सर्वांसाठी मोफतपणे उपलब्ध आहेत. स्पर्धात्मक परीक्षेत विचारण्यात येणाऱ्या प्रत्येक मुदद्याचे विश्‍लेषण इंग्रजी, हिंदीबरोबरच प्रांतिक भाषेतही पाहवयास मिळते. याशिवाय मोबाईलवरही अनऍकडामी ऍप असून ते गुगल प्लेस्टोअरवरून मोफत डाऊनलोड करता येते.\nक्‍लिअरआयएएस: क्‍लिअर आयएएस हे आयएएस तयारीसाठी उपयुक्त वेबपोर्टल ओळखले जाते. हे संकेतस्थळ मोफतपणे शैक्षणिक साहित्य, मार्गदर्शन, टॉपरच्या मुलाखती, ऑनलाइन मॉक परीक्षा यासारख्या असंख्य शैक्षणिक सुविधा संकेतस्थळावर आहेत. क्‍लिअरआयएएसचा अँड्राईड ऍप देखील आहे.\nऑनलाइन तयारी: ऑनलाईन तयारी हा आघाडीचा वेब आणि मोबाईल ऍप म्हणून ओळखला जातो. विविध स्पर्धात्मक परीक्षेची या माध्यमातून विद्यार्थ्यांना चांगली तयारी करता येते. सर्व अभ्यासक्रमाचे संदर्भ याठिकाणी पाहवयास मिळतात. या संकेतस्थळाने कोचिंग इन्स्टिट्यूट, इंडिपेंडेंट ट्यूटर्स, प्रकाशकांशी करार केले असून त्यांचे शैक्षणिक साहित्य देखील ऑनलाइन तयारीवर आहे. चालू घडामोडी आणि सामान्य विज्ञानविषयी-बाबतची अधिकाधिक अपडेट माहिती “ऑनलाईन तयारी’वर आहे.\nसिव्हिल्सडेली: आयएएस आणि यूपीएससी परीक्षेच्या तयारीसाठी चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञानासंदर्भात इंत्यभूत माहिती देणारे सिव्हिल्सडेली ऍप, संकेतस्थळ उपयुक्त आहे. शैक्षणिक साहित्याबरोबरच जगात घडणाऱ्या घटनांची माहिती देखील दिली जाते. देश-विदेशातील बातम्या सिव्हिल्सडेलीवर उपलब्ध आहेत. या संकेतस्थळावर विविध विषयांवरचे डेली फ्लॅशकार्डदेखील प्रसिद्ध केले जाते.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleमराठी नाट्यसंगीत शासनदरबारी दुर्लक्षित\nNext articleकाजोलच्या चित्रपटाचा ट्रेलर आहे #१ ट्रेंडिंग\nSSC Recruitment 2018 : मार्फत 1136 पदांची भरती,अंतिम तारीख 12 आॅक्टोबर\nSSC GD Constable Recruitment 2018 : स्टाफ सिलेक्शन कमीशनकडून उमेदवारांसाठी महत्वाची सूचना\nबँक भरती २०१८ : ‘या’ भारतीय बँकेमध्ये आहेत नोकरीच्या संधी\nस्पर्धा परीक्षा प्रशिक्षणास राज्य शासनाकडून स्थगित\nIBPS PO 2018 : प्रोबेशनरी आॅफिसर पदाच्या ४ हजार पेक्षा अधिक पदासाठी भरती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/vruthanta-news/food-poisoning-to-39-students-379163/", "date_download": "2018-10-20T00:15:46Z", "digest": "sha1:ZB3OXPT7QO5ZDN4QTAFMIF4NN65EHYBB", "length": 11144, "nlines": 207, "source_domain": "www.loksatta.com", "title": "अन्नातून ३९ विद्यार्थ्यांना विषबाधा | Loksatta", "raw_content": "\nविषाणुजन्य तापावर प्रतिजैविके घेणे टाळा\nसंत्र्याला यंदा सुगीचे दिवस\nऊस तोडणी कामगारांना भविष्य निर्वाह निधीचा लाभ\nदसरा मेळाव्यातून पंकजांचा पक्षांतर्गत स्पर्धकांनाही इशारा\nअन्नातून ३९ विद्यार्थ्यांना विषबाधा\nअन्नातून ३९ विद्यार्थ्यांना विषबाधा\nतालुक्यातील कोकमठाण येथील विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्टच्या ओम गुरुदेव माध्यमिक विद्यालयातील ३९ विद्यार्थ्यांना पावभाजी व शंकरपाळ्यातून विषबाधा झाली.\nतालुक्यातील कोकमठाण येथील विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्टच्या ओम गुरुदेव माध्यमिक विद्यालयातील ३९ विद्यार्थ्यांना पावभाजी व शंकरपाळ्यातून विषबाधा झाली. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सर्वांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याची माहिती अधीक्षक डॉ. अभिजित मिरीकर यांनी सांगितले. हे सर्व विद्यार्थी ११ ते १६ वयोगटातील आहेत.\nबुधवारी रात्री विद्यार्थांना आश्रम ट्रस्टच्या वतीने पावभाजी व शंकरपाळी देण्यात आली. ३५० पैकी ३९ विद्यार्थ्यांना वांत्या व मळमळ होऊ लागल्याने त्यांना तातडीने आत्मा मालिक रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांच्या प्रकृतीत आता सुधारणा झाली आहे बहुतांशी विद्यार्थ्यांना उपचारानंतर लगेच सोडून देण्यात आले असे डॉ. मिरीकर यांनी सांगितले. निवासी नायब तहसीलदार पाठक, आश्रम ट्रस्टचे सरचिटणीस हनुमंतराव भोंगळे, विश्वस्त वसंतराव आव्हाड आदींनी भेटी देऊन चौकशी केली.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nबारामतीतील गावांची तहान भागवण्यासाठी विद्यार्थी पाणी पुरवणार\nविद्यार्थ्यांना तासाभरात उत्पन्न, अधिवास, जातीचे दाखले\nविद्यार्थ्यांच्या प्रवासात एसटीची भूमिका महत्त्वपूर्ण\nआता विद्यार्थ्यांकडून शिक्षकांचे मूल्यमापन\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n‘रावण दहना’त मृत्युतांडव, पंजाबमधील भीषण दुर्घटनेत ६० ठार\n...तर ६० जणांचा जीव वाचला असता\nरावण दहन करताना भीषण अपघात, पाहा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ\nकौतुकास्पद: युपीतल्या 850 शेतकऱ्यांना बिग बी करणार कर्जमुक्त; ५.५ कोटींचं अर्थसहाय्य\n#MeToo : सेलिब्रेटी मॅनेजमेंट कंपनीच्या अनिर्बन दास ब्ला यांचा आत्महत्येचा प्रयत्न\n#MeToo कोर्टाच्या आदेशाची वाट बघा; आलोक नाथांची सिंटाला विनंती\n#MeToo : प्रसिद्ध चित्रकार जतिन दास म्हणतात तो मी नव्हेच\n#MeToo : 'सेक्रेड गेम्स'च्या अभिनेत्रीचा दिग्दर्शक विपुल शहावर लैंगिक गैरवर्तणुकीचा आरोप\nसागरी किनारी रस्त्यावर ‘क्रॅश एटोनेटर’\nमेट्रो मार्गिकांचे संचलन ‘एमएमआरडीएकडे’च\n१८व्या वर्षांत अत्रे कट्टय़ावर तरुणाईचा मेळा\nयंदा उत्पादन घटण्याची शक्यता\nतलासरीमध्ये गटारावरच भाजीविक्रीची दुकाने\nजुईनगर येथे अपंग, विशेष मुलांसाठी उद्यान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://siddhivinayakmoringa.com/m-PyayalaPaaniNasatanaDrBawasakarTechnologyneSaranchaSiddhivinayakShevagaYashaswi.html", "date_download": "2018-10-19T23:31:58Z", "digest": "sha1:YJFGCDWYEJBCDW555BTJZNPWIH7F2ETU", "length": 4672, "nlines": 22, "source_domain": "siddhivinayakmoringa.com", "title": " सिद्धीविनायक शेवगा - प्यायला पाणी नसताना डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने सरांचा 'सिद्धीविनायक' शेवगा यशस्वी!", "raw_content": "\n'सिद्धीविनायक' मोरिंगा जाण तु एक कल्पवृक्ष | ठेवशील आमच्या आरोग्यावर लक्ष ||\nप्यायला पाणी नसताना डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने सरांचा 'सिद्धीविनायक' शेवगा यशस्वी\nश्री. निलेश विठ्ठल तराळ, मु.पो. तराळवाडी, ता. पारनेर, जि. अहमदनगर. मोबा. ८४२१०८८४४८\nमी प्रथमच आमच्या २ एकर शेतात 'सिद्धीविनायक' मोरिंगा लावण्याचे ठरविले. सुरुवातीला नारायणगाव सेंटरवरून शेवगा बियाची ९ पाकिटे आणली. पिशवीत रोपे तयार करून दिड महिन्याने लागण केली. त्यासाठी सुरुवातीला कल्पतरू सेंद्रिय खत व शेणखत टाकले. त्यानंतर जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉपशाईनर फवारले. झाडांचा एकदम जोमाने फुटावा होऊन खोडाचा घेर वाढला. आता ५ महिन्याचे पीक झाले असून प्लॉट एकदम चांगला आहे. सध्या प्रत्येक झाडावर भरपूर फुले लागली असून २०० ते २५० लहान - मोठ्या शेंगा लागलेल्या आहेत.\nकमी वयात शेततळे केले\nमाझी यशोगाथा म्हणजे माझी जमिन मध्यम प्रकारची असून आमच्या भागात पाणी एकदम कमी आहे, त्याकरिता मी शेततळे करण्याचे ठरविले. त्यासाठी बँकेचे कर्ज काढून मी शेततळे केले. कर्जाकरीता माझे वय कमी असल्यामुळे बँक कर्ज देत नव्हती. परंतु माझी जिद्द मी सोडली नाही.\nबँकेचे अधिकारी 'सिद्धीविनायक' शेवग्याचा प्लॉट बधून खूष\nबँकेच्या अधिकाऱ्यांना प्लॉटवर आणून दाखविले 'सिद्धीविनायक' शेवग्याचा प्लॉट पाहून अधिकारी अवाक झाले. ते म्हणाले कमी वयात तु हे करून दाखविले त्यामुळे त्यामुळे आम्ही खूष आहोत. आज रोजी माझ्या प्लॉटवर खूप लोक येतात, शेवग्याच्या झाडांना लागलेली फुले व शेंगा पाहून एकदम अवाक होतात. सुरुवातीला शेवगा लावताना लोक मला हसायाचे, परंतु आज प्लॉट पाहून ते अचंबित होतात. आमच्या भागात प्यायला पाणी नसताना मी हे फक्त डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरूनच करू शकलो.\nयासाठी वेळोवेळी मला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी नारायणगाव शाखेतून मार्गदर्शन मिळाले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/esaesaephaaya-the-theory-khopadeci-phiseka-performance-in-games-two-gold-a-silver-and-bronze-medals-belgium-held-the-competition-at-genka/", "date_download": "2018-10-19T23:58:27Z", "digest": "sha1:4ULNFZMQARDLV4OUDSS6X7B4OLHSBOBY", "length": 9558, "nlines": 67, "source_domain": "mahasports.co.in", "title": "एसएसएफआयच्या सिद्धांत खोपडेची फिसेक गेम्समध्ये चमकदार कामगिरी", "raw_content": "\nएसएसएफआयच्या सिद्धांत खोपडेची फिसेक गेम्समध्ये चमकदार कामगिरी\nएसएसएफआयच्या सिद्धांत खोपडेची फिसेक गेम्समध्ये चमकदार कामगिरी\nदोन सुवर्ण, एक रौप्य आणि कांस्यपदकाची कमाई : बेल्जियममधील गेन्क येथे स्पर्धा संपन्न\n गेन्क (बेल्जियम) येथे पार पडलेल्या ७० व्या फिसेक – फायसेप गेम्स २०१८ मध्ये स्कूल स्पोर्टस फेडरेशन आॅफ इंडियाच्या फुटबॉल(मुले), व्हॉलीबॉल (मुली) आणि स्विमिंग (मुले) संघानी सहभाग घेतला होता.\nस्पर्धेत स्कूल स्पोर्टस फेडरेशन आॅफ इंडिया संघाचा जलतरणपटू सिद्धांत खोपडे याने उत्कृष्ट कामगिरी करत, दोन सुवर्ण, एक रौप्य, आणि एक कांस्य पदक पटकावले,अशी माहिती स्कूल स्पोर्टस फेडरेशन आॅफ इंडियाचे सचिव विठ्ठल शिरगावकर यांनी दिली.\nसिद्धांत खोपडे याने ५० मीटर बॅकस्ट्रोक मध्ये सुवर्ण, १०० मीटर बटरफ्लाय प्रकारात सुवर्ण पदक, २०० मीटर बटरफ्लायमध्ये रौप्य पदक, आणि १०० मीटर बॅकस्ट्रोकमध्ये कांस्यपदक पटकावले.\nस्पर्धेत मुलींच्या व्हॉलीबॉल संघाने सहभाग घेतला होता. पुण्याच्या व्हॉलीबॉल चँपियन मिलेनियम स्कूलच्या खेळाडूंचा सहभाग असलेल्या स्कूल स्पोर्टस फेडरेशन आॅफ इंडिया संघाने बाद फेरीत स्पेनचा पराभव करत स्पर्धेत ६ वे स्थान प्राप्त केले तर मुलांच्या फुटबॉल संघाला ८ व्या स्थानावर समाधान मानावे लागले.\nएकूण १८ देशांचा सहभाग असलेल्या स्पर्धेचे आयोजन फ्लेमिश स्कूल स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने फेडरेशन दी इंटरनेशनल कॅथलिक स्कूल स्पोर्ट्सच्या (फिसेक) अधिपत्याखाली करण्यात आले होते. फिसेक हि इंटरनॅशनल आॅलिंपिक समितीअंतर्गत मान्यताप्राप्त संघटना आहे.\nविठ्ठल शिरगावकर म्हणाले, फिसेक गेम्स हे शालेय खेळाडूंसाठी आॅलिंपिक खेळाच्या तयारीसाठी उत्तम व्यासपीठ असून, येथे आंतरराष्ट्रीय खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळते. याचा उपयोग विद्यार्थ्यांना भविष्यातील स्पर्धेच्या दृष्टीने होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.\nक्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.\n–कुठे गेला तुमचा कोहली\n-दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंड संघातून स्टार खेळाडूला वगळले\n-श्रीलंकन युवा संघ पुन्हा एकदा पडला टीम इंडियाला भारी\nISL 2018: मोसमातील पहिल्या महाराष्ट्र डर्बीत मुंबईविरुद्ध पुणे सिटीचा पराभव\nनेमार ज्युनियरने मोडला पेलेंचा हा विक्रम\nVideo: या कामगिरीमुळे रोहित शर्माने पृथ्वी शॉला मिठीच मारली\nऑस्ट्रेलिया पहिल्यांदाच खेळणार या संघाविरुद्ध टी २० सामना\nVideo: तीन दिवसांत क्रिकेटमध्ये झाले तीन विचित्र धावबाद\nटाॅप ३- आज प्रो कबड्डीत होणार हे तीन मोठे पराक्रम\nISL 2018: भेदक मार्सेलिनोच्या पुनरागमनाचे पुणे सिटीला वेध\nएचसीएल आशियाई टेनिस अजिंक्यपद २०१८ स्पर्धेत अव्वल व आंतरराष्ट्रीय खेळाडू झुंजणार\nअखिल भारतीय सुपर सिरीज् टेनिस स्पर्धेत पुण्याच्या राधिका महाजनला दुहेरी मुकुट\nISL 2018: चेन्नईने केली पराभवाची हॅट्ट्रीक\nसलग दुसऱ्या दिवशी क्रिकेटमध्ये ‘कहर’, विचित्र रनआऊटची मालिका सुरुच\nझी महाराष्ट्र कुस्ती दंगलमध्ये ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी खेळणार या टीमकडून\nनागराज मंजूळे आता कुस्तीच्या मैदानात, विकत घेतली झी महाराष्ट्र कुस्ती दंगलमधील ही टीम\nटाॅप ३- प्रो कबड्डीच्या ६व्या हंगामात ५०पेक्षा जास्त गुण घेणारे ३ खेळाडू\nटीम इंडीयाने गाठली आहे या पाच देशांविरुद्ध वनडे सामन्यांची शंभरी\nक्रिकेटपटू दिपक चहरच्या घरी चोरीचा प्रयत्न करणाऱ्या सहा जणांना अटक\nविराटने डिजाईन केलेल्या शूजची अशी आहे किमंत\nपुण्यात होणाऱ्या कबड्डी, क्रिकेट सामन्यांचे असे आहेत तिकीट दर\nभारत-विंडीज यांच्यातील चौथ्या वनडेच्या तिकीट विक्रीला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार\nकपिल देव, अनिल कुंबळेला मागे टाकत रविंद्र जडेजा करणार मोठा पराक्रम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.marathimati.net/paithani-marathi-kavita/", "date_download": "2018-10-20T01:07:30Z", "digest": "sha1:5DDB5R2BMRAL36KQYPAGGC6IQUFWYGPS", "length": 6955, "nlines": 158, "source_domain": "www.marathimati.net", "title": "पैठणी | Paithani Marathi kavita", "raw_content": "\nफडतालात एक गाठोडे आहे;त्याच्या तलाशी अगदी खाली\nजीथे आहेत जुने कपडे,कुंच्या,टोपडी शेले शाली\nत्यातच आहे घडी करुन जपून ठेवलेली एक पैठणी\nनारली पदर,जरी चोकडी,रंग तीचा सुंदर धानी.\nमाझी आजी लग्नामध्ये ही पैठणी नेसली होती\nपडली होती सार्यांच्या पाया हाच पदर धरुन हाती\nपैठ्‍नीच्या अवती भवती दरवळणारा सूक्ष्म वास,\nओळखीची…अनोळखीची…….जाणीव गूढ आहे त्यास.\nधुप..कापूर….उद्बत्यातून जलत गेले कीती श्रावण\nपैठनीने या जपले एक तन एक मन…\nखस-हीन्यात माखली बोटे पैठनीला केंव्हा पुसली\nशेवंनतीची,चमेलीची आरास पदरा आडुन हसली\nवर्षामागून वर्षे गेली,संसाराचा स्राव झाला,\nनवा कोरा कडक पोत एक मऊपणा ल्याला\nपैठणीच्या घडीघडीतून अवघे आयुष्य उलगडत गेले\nअहेवपणी मरण आले,माझ्या आजीचे सोने झाले.\nकधीतरी ही पैठणी मी धरते उरी कवटाळून\nमऊ-रेशमी स्पर्शामधे आजी भेटते मला जवळून\nमधली वर्षे गळून पडतात,काळपटाचा जुळतो धागा\nपैठ्नीच्या चोक्ध्यानो आजीला माझे कुशल सांगा……\nया वर्गातील आणखी काही लेख\nस्त्री भ्रुणहत्या थांबवा, लेक वाचवा\nमाझा महाराष्ट्र – कविता\nटप टप टाकित टापा\nThis entry was posted in मराठी कविता and tagged आजी, धागा, पैठणी, मन, शांता शेळके, श्रावण on जुन 23, 2011 by सहाय्यक.\n← शेतकरी आणि उंदीर २३ जून दिनविशेष →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://shriharimandiram.org/Branch/index.php?page=106&id=743", "date_download": "2018-10-19T23:40:05Z", "digest": "sha1:CIZGR2KJAZXQAMGB6IIBJMCV3O7D2FT5", "length": 1242, "nlines": 18, "source_domain": "shriharimandiram.org", "title": " || परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय ||", "raw_content": "\nआद्य... १०४ १०५ - १०६ - १०७ १०८ ... अंत्य\nशाखेचे नाव : धाकटी आबंवली\nसेवा प्रमुख : सौ. राधिका बाळकृष्ण भुवड\nमु. धाकटी आबंवली, पो. आसूद,\nता. दापोली, जि. रत्नागिरी, पिन कोड - ४१५७१२\nउपासना केंद्र : --\nउपासनेविषयी माहिती : दर सोमवारी रात्रौ ९ ते १०\nदर रविवारी सकाळी ८ ते ९ बालोपासना\n© 1981-,परमार्थ निकेतन ट्रस्ट, बेळगांव. सर्व हक्क राखीव.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z90624003151/view", "date_download": "2018-10-20T00:23:01Z", "digest": "sha1:XBGJIPDPX6BKDS2LTULY7HINFF3EATNS", "length": 12581, "nlines": 142, "source_domain": "www.transliteral.org", "title": "कार्तिक माहात्म्य - अध्याय २७", "raw_content": "\nआषाढी एकादशीला \"देवशयनी एकादशी\" का म्हणतात\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पुराणे|कार्तिक माहात्म्य|\nकार्तिक माहात्म्य - अध्याय २७\nकार्तिक माहात्म्य वाचल्याने गतजन्मातील पापे नष्ट होतात.\nश्रीकृष्ण म्हणालेः-- नंतर प्रेतपति यमाच्या आज्ञेनें धनेश्वराला नेऊन सर्व नरक दाखवीत असतां म्हणाला ॥१॥\nप्रेतपति म्हणतोः-- हे धनेश्वरा हे महाभयंकर नरक पहा. या नरकांमध्यें पापी लोकांना यमाचे दूत नेऊन पचवितात ॥२॥\nहा तापलेल्या वाळूचा तप्तवालुक नांवाचा भयंकर नरक पहा; यांत हे पापी लोक देह भाजत असतां ओरडत आहेत ॥३॥\nजे वैश्वदेवाचे अंतीं भुकेलेला अतिथी आला असतां त्याची पूजा करुन अन्नदान करीत नाहींत, ते या तप्तवालुक नरकांत आपले कर्मानें भाजले जातात ॥४॥\nजे गुरु, ब्राह्मण, अग्नि, गाई, अभिषिक्त राजे व देव यांना ताडन करितात, ते आपआपल्या कर्मानें या नरकांत भाजले जातात ॥५॥\nया नरकाचे दुसरे सहा प्रकार आहेत. नाना प्रकारचे पातक्यांना ते प्राप्त होतात. हा दुसरा अंधतामिस्र नांवाचा मोठा नरक पहा ॥६॥\nयेथें अंधार असून यांत पापी लोकांना सुईच्या अग्राप्रमाणें भयंकर मुखाच्या किड्यांनी, टोचून देहाला फाडून टाकलें जातें ॥७॥\nयाचेही सहा प्रकार आहेत; यांत कुत्रे, गिधाड इत्यादिक पक्ष्यांनी दुसर्‍याचा मर्मभेद करणारे पाप्याला पचविलें जातें ॥८॥\nतिसरा क्रकच नांवाचा भयंकर नरक पहा; येथें पापी मनुष्याला करवतीनें कापून पीडा देतात ॥९॥\nअसिपत्र ( तरवारीचें ) वन आदिकरुन ह्याचे सहा प्रकार आहेत; जे दुसर्‍याच्या स्त्री पुत्र यांचा व इष्टमित्रांचा वियोग करवितात ते या नरकांत दुःख भोगताहेत पहा ॥१०॥\nकोणाला तरवारीनें तरवारीनें तोडताहेत, कोणी तोडण्याचे भयानें पळताहेत असे हे पापी आरडत ओरडत पळत नरकांत पचताहेत ते पहा ॥११॥\nअर्गल नांवाचा हा चौथा नरक पहा ॥१२॥\nयेथें यमाचे दूत नानाप्रकारच्या पाशांनीं पापी लोकांना बांधतात व अडसरांनीं मारतात. याचेही वधादि भेदानें सहा भेद आहेत ॥१३॥\nकूटशाल्मली नांवाचा हा पांचवा नरक पहा, येथें अग्नीप्रमाणें संतप्त अशा कांट्यांनीं युक्त सावरी आहेत ॥१४॥\nयेथेंही पापीलोकांना सहा प्रकारच्या यातनांनीं दुःख देतात. जे दुसर्‍याची स्त्री हरण करितात, दुसर्‍याचा द्वेष करितात व दुसर्‍याचें द्रव्य घेतात, त्यांना येथें तप्तसावरीला बांधतात ॥१५॥\nरक्तपूय नांवाचा हा सहावा घोर नरक पहा. येथें पापी मनुष्याला वर पाय खाली तोंड करुन रक्त, पू, यांमध्यें लोंबत सोडतात ॥१६॥\nअभक्ष्य पदार्थ व मद्य मांसादि भक्षण करणारे, दुसर्‍याची निंदा करणारे व दुसर्‍याचें कपटानें छिद्र उघडकीस आणणारे, नीच यांना येथें मारतात, तोडतात, त्यामुळें ते मोठमोठ्यानें भयंकर ओरडतात. विगंध आदि करुन याचेही सहा प्रकार आहेत ॥१७॥\n कुंभीपाक नांवाचा हा सातवा भयंकर नरक पहा ॥१८॥\nतप्त तेल आदि करुन सहा प्रकारच्या द्रव्यांनीं याचे सहा प्रकार आहेत. ब्रह्महत्यादि महापातकें करणारे लोकांना यमाचे दूत येथें यातना भोगवितात ॥१९॥\nहजारों वर्षे यमयातना जेथें भोगतात, ते हे चाळीसांपेक्षां जास्त रौरव नरक आहेत पहा ॥२०॥\nन समजून घडलेलें तें शुष्कपातक व मुद्दाम केलेलें तें आर्द्र पातक, अशीं दोन प्रकारांनीं असलेली चौर्‍यांयशीं पातकें पृथक् पृथक् भेदांनीं आहेत ॥२१॥\nतीं प्रकीर्ण, अपांक्तेय, मलिनीकरण, जातिभ्रंशकर, उपपातक, अतिपातक, महापातक अशीं सात प्रकारचीं मुख्य पातकें आहेत ॥२२॥\nत्या सात पातकांनीं क्रमाप्रमाणे सात नरक भोगावे लागतात ॥२३॥\nतुला कार्तिकव्रत करणारांचा सहवास झाला. त्या पुण्यानें तुझे हे नरक चुकले ॥२४॥\nश्रीकृष्ण म्हणाले - याप्रमाणें प्रेतपतीनें त्याला सर्व नरक दाखवून यक्ष लोकाला आणिलें ॥२५॥\nव तो धनेश्वर तेथें धनयक्ष नांवाचा यक्ष होऊन कुबेराचा सेवक झाला ॥२६॥\nत्याच्या नांवानें विश्वामित्रानें अयोध्येंत एक तीर्थ केलें आहे ॥२७॥\nकार्तिकमासाचा एवढा महिमा आहे कीं, त्याचे योगानें सर्व भोग व मुक्ति मिळते व त्या व्रताचे दर्शनानें हीं सर्व पापें जाऊन मुक्ति मिळते ॥२८॥\nइति श्रीपद्मपुराणे कार्तिकमाहात्म्ये सप्तविंशोऽध्यायः ॥२७॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/england-vs-india-1st-test-england-lost-1st-wicket/", "date_download": "2018-10-20T00:45:10Z", "digest": "sha1:DWESPUPV5CJHOIAD6XUK2XK6NTA64ZTP", "length": 9143, "nlines": 74, "source_domain": "mahasports.co.in", "title": "पहिली कसोटी- इंग्लंडला पहिला धक्का, हा खेळाडू झाला बाद", "raw_content": "\nपहिली कसोटी- इंग्लंडला पहिला धक्का, हा खेळाडू झाला बाद\nपहिली कसोटी- इंग्लंडला पहिला धक्का, हा खेळाडू झाला बाद\n भारत विरुद्ध इंग्लंड संघात आजपासून (1 आॅगस्ट) सुरु झालेल्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडला पहिला धक्का बसला आहे.\nइंग्लंडचा अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार अॅलिस्टर कूकला भारताचा फिरकी गोलंदाज आर अश्विनने पहिल्या डावात नवव्या षचकात त्रिफळाचित केले आहे. कूकने 28 चेंडूत 13 धावा करताना 2 चौकार मारले.\nअश्विनने कूकला आठव्यांदा कसोटीत बाद केले आहे. यामुळे अश्विन हा आता कूकला कसोटीत सर्वाधिकवेळा बाद करणारा फिरकी गोलंदाज ठरला आहे. यात त्याने आॅस्ट्रेलियाच्या नॅथन लायनची बरोबरी केली आहे.\nया यादीत दुसऱ्या क्रमांकावर भारताचाच रविंद्र जडेजा आहे. त्याने कूकला आत्तापर्यंत 7 वेळा बाद केले आहे. मात्र या सामन्यासाठी त्याला भारताच्या 11 जणांच्या संघात स्थान देण्यात आलेले नाही.\nआर अश्विनने कसोटीत सर्वाधिक वेळा बाद केलेले फलंदाज\nकूक बाद झाल्याने इंग्लंडकडून तिसऱ्या क्रमांकावर कर्णधार जो रुट फलंदाजीसाठी आला आहे. इंग्लंडने 13 षटकात 1 बाद 45 धावा केल्या आहेत.\nहा सामना एजबॅस्टन मैदानावर होत असून इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.\nआर अश्विनने ८व्यांदा कूकला बाद केले. कूकला फिरकी गोलंदाजांत सर्वाधिक वेळा बाद करणाऱ्या खेळाडूंमध्ये अश्विन (८), लायन (८) आणि जडेजा (७) यांचा समावेश होतो. #ENGvIND #म #मराठी @MarathiRT @MarathiBrain @AmunekarSachin @BeyondMarathi @HashTagMarathi @Mazi_Marathi @aparanjape\nक्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.\n–पहा व्हिडीओ- या गोलंदाजाने टाकला जगातील सर्वात खराब चेंडू\n–टीम इंडीयाच्या या गोलंदाजाने दिली अॅलिस्टर कूक बाद करण्याची आयडीया\n–पहिल्या कसोटी सामन्यात या संघाने जिंकली नाणेफेक, अशी आहे टीम इंडिया\nISL 2018: मोसमातील पहिल्या महाराष्ट्र डर्बीत मुंबईविरुद्ध पुणे सिटीचा पराभव\nनेमार ज्युनियरने मोडला पेलेंचा हा विक्रम\nVideo: या कामगिरीमुळे रोहित शर्माने पृथ्वी शॉला मिठीच मारली\nऑस्ट्रेलिया पहिल्यांदाच खेळणार या संघाविरुद्ध टी २० सामना\nVideo: तीन दिवसांत क्रिकेटमध्ये झाले तीन विचित्र धावबाद\nटाॅप ३- आज प्रो कबड्डीत होणार हे तीन मोठे पराक्रम\nISL 2018: भेदक मार्सेलिनोच्या पुनरागमनाचे पुणे सिटीला वेध\nएचसीएल आशियाई टेनिस अजिंक्यपद २०१८ स्पर्धेत अव्वल व आंतरराष्ट्रीय खेळाडू झुंजणार\nअखिल भारतीय सुपर सिरीज् टेनिस स्पर्धेत पुण्याच्या राधिका महाजनला दुहेरी मुकुट\nISL 2018: चेन्नईने केली पराभवाची हॅट्ट्रीक\nसलग दुसऱ्या दिवशी क्रिकेटमध्ये ‘कहर’, विचित्र रनआऊटची मालिका सुरुच\nझी महाराष्ट्र कुस्ती दंगलमध्ये ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी खेळणार या टीमकडून\nनागराज मंजूळे आता कुस्तीच्या मैदानात, विकत घेतली झी महाराष्ट्र कुस्ती दंगलमधील ही टीम\nटाॅप ३- प्रो कबड्डीच्या ६व्या हंगामात ५०पेक्षा जास्त गुण घेणारे ३ खेळाडू\nटीम इंडीयाने गाठली आहे या पाच देशांविरुद्ध वनडे सामन्यांची शंभरी\nक्रिकेटपटू दिपक चहरच्या घरी चोरीचा प्रयत्न करणाऱ्या सहा जणांना अटक\nविराटने डिजाईन केलेल्या शूजची अशी आहे किमंत\nपुण्यात होणाऱ्या कबड्डी, क्रिकेट सामन्यांचे असे आहेत तिकीट दर\nभारत-विंडीज यांच्यातील चौथ्या वनडेच्या तिकीट विक्रीला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार\nकपिल देव, अनिल कुंबळेला मागे टाकत रविंद्र जडेजा करणार मोठा पराक्रम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/school-mehunbare-under-control-cctv-135341", "date_download": "2018-10-20T00:13:33Z", "digest": "sha1:B4YISRLIBR5T45CCTESFURGXSJA4FBY6", "length": 13464, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "school in mehunbare under control by cctv 'सीसीटीव्ही' च्या निगराणीत मेहुणबारे शाळेचा परिसर | eSakal", "raw_content": "\n'सीसीटीव्ही' च्या निगराणीत मेहुणबारे शाळेचा परिसर\nशुक्रवार, 3 ऑगस्ट 2018\nमेहुणबारे (जळगाव) : येथील गिरणा प्रसारक मंडळाच्या हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने संस्थेने सीसीटीव्ही' कॅमेरे बसविले आहेत. यासाठी मुख्याध्यापक कार्यालयात कॅमेर्‍यातील चित्रण दिसणार आहे. यामुळे शाळेच्या आवारात रोडरोमिओंच्या होणार्‍या उपद्रवाला आळा बसणार असुन वर्ग सोडुन आवारात फिरणाऱ्या शिक्षकांना चाप बसणार आहे.\nमेहुणबारे (जळगाव) : येथील गिरणा प्रसारक मंडळाच्या हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने संस्थेने सीसीटीव्ही' कॅमेरे बसविले आहेत. यासाठी मुख्याध्यापक कार्यालयात कॅमेर्‍यातील चित्रण दिसणार आहे. यामुळे शाळेच्या आवारात रोडरोमिओंच्या होणार्‍या उपद्रवाला आळा बसणार असुन वर्ग सोडुन आवारात फिरणाऱ्या शिक्षकांना चाप बसणार आहे.\nमेहुणबारे (ता. चाळीसगाव) येथील गिरणा हायस्कूलमध्ये 974 मुली 871 मुले आहेत. त्यांना 32 शिक्षक व 14 शिक्षिका ज्ञानदानाचे काम करीत असतात. गिरणा हायस्कुलचे अध्यक्ष आबासाहेब साळुखे, क्रमोदीन काझी,प्रकाश साळुंखे हीलाल सोनवणे, प्रभाकर निकम संतोष पवार,यांनी या संदर्भात निर्णय घेतला होता.या शाळेत मुलांपेक्षा मुलींची संख्या जास्त आहे. शाळा सुटल्यावर टावाळखोर मुले मुलींची छेड काढत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या.\nबऱ्याचदा बदनामीच्या भीतीमुळे असा प्रकार घडल्यानंतर तक्रार देत नव्हत्या.शाळेच्या आवारात बसविलेल्या सीसीटीव्ही कॅमेरेमुळे कोण काय करीत आहे. हे प्राचार्य पी.एन.येवले यांच्या खोलीत दिसणार आहे.शाळेची सुमारे 13 एकरजागा सीसीटीव्हीच्या निगराणीत आली आहे.सध्या शाळेत एकुण सात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असुन दोन कॅमेरे शिक्षकांच्या रूममध्ये बसविले आहे.त्यामुळे सहाजिकच शिक्षकांना देखील शिस्त लागणार आहे.शाळेत अकरावी बारावीच्या विद्यार्थ्यांना शाळा भरतांना व सुटतांना 'थंम्ब' यंत्रावर बोट ठेवावे लागते. त्यामुळे गैरहजर राहण्याचे प्रमाण कमी झाले असल्याचे प्राचार्य पी.एन.येवले यांनी सांगितले.\nप्रत्येक शाळेत सीसीटीव्ही कॅमेरा बसविणे गरजेचे झाले आहे. यासाठी खरेतर शासनाने निधी उपलब्ध करून दिला पाहिजे. जेणेकरुन विद्यार्थ्यांची सुरक्षा शिक्षकांवर नियंत्रण राहील व शाळेला शिस्त लागेल.\n- बाळासाहेब देशमुख, शालेय शिक्षण सभापती, गिरणा हायस्कूल मेहुणबारे\nपिंपरी - शहरात दररोज निर्माण होणाऱ्या सुमारे 900 पैकी 450 टन कचऱ्यापासून मोशी कचरा डेपोत सेंद्रिय (कंपोस्ट) खतनिर्मिती केली जात आहे. त्यामुळे...\nराज्यातील चार कोटी व्यक्ती व्यसनाधीन\nमुंबई - राज्यात अंदाजे किमान चार कोटी व्यक्तींना तंबाखू, तपकीर आणि गुटख्यापासून दारू-अमली पदार्थ असे कोणते ना कोणते तरी व्यसन असल्याचा निष्कर्ष...\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जुन्नरला विजयादशमीला पथ संचलन\nजुन्नर - विजयादशमी उत्सवाचे निमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जुन्नर शहरात पथसंचलन, शस्त्रपूजन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. गणवेशातील...\nपैलवान फाउंडेशन शंभर मल्लांना दत्तक घेणार\nकात्रज - समाजाच्या हिताचा विचार करणारी माणसं एकत्र आली की मोठं काम उभं राहतं. कुस्ती क्षेत्रात ते घडतंय याचा आनंद आहे. देशाला ऑलिंपिक पदक मिळवून...\nनाराजांसाठी भाजपची लवकरच वृक्ष, शिक्षण समिती\nनाशिक - आगमी लोकसभा व विधानसभा निवडणुकांत नाराजांची संख्या घटविण्याच्या उद्देशाने भारतीय जनता पक्षाने दीड वर्षाच्या सत्ताकाळानंतर शिक्षण व वृक्ष...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://berartimes.com/?p=51013", "date_download": "2018-10-20T00:24:34Z", "digest": "sha1:IPF3II2DGOBFSWXHYTBFJNLMIMU64T3Q", "length": 13834, "nlines": 137, "source_domain": "berartimes.com", "title": "कर्जाला कंटाळून युवा शेतकर्‍याची आत्महत्या | Berar Times", "raw_content": "\nबुद्ध भूमि उमरी कटंगी में हुआ अंतरराष्ट्रीय बौद्ध मैत्री सम्मेलन# #अजीत जोगी नहीं लड़ेंगे चुनाव# #गडचिरोलीतील गोवारी समाज आंदोलनाला खा.नेतेंची भेट# #बेशिस्त वाहन पार्किंगवर होणार कारवाई निवारण कक्षाला माहिती देण्याचे आवाहन# #अवैैध वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परने उडवले शेतकऱ्याला# #न्यायालयाच्या निर्णयाची अमंलबजावणी करा- गोवारी समाजाची मागणी# #अवैध लोहखनीज उत्खनन विरुद्ध वनविभागाची कार्यवाही तीन ट्रक जप्त# #बालवाडी कर्मचारीओंका 20 अक्तूंबर को सम्मेलंन# #अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट शनिवार व रविवारला गोंदियात# #पुलवामामध्ये जवानांवर दहशतवादी हल्ला, 7 जवान जखमी\nपुर्व विदर्भातील लोकप्रिय ईपेपर\nApril 16, 2018 गुन्हेवार्ता\nकर्जाला कंटाळून युवा शेतकर्‍याची आत्महत्या\nलाखांदूर,दि.16ःदोन दिवसांपूर्वीच पवनी तालुक्यातील वाही येथील तरूण शेतकर्‍याने कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याच्या घटनेची शाई वाळत नाही, तोच पुन्हा लाखांदूर तालुक्यातील सरांडी/बु. येथील तरूण शेतकर्‍याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना (दि. १४) सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली.\nसचिन उध्दव तिघरे (३५) रा. सरांडी/बु. असे मृतकाचे नाव असून या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे. लाखांदूर तालुक्यातील सरांडी/बु. येथील तिघरे कुटुंबाकडे १२ ते १५ एकर सामाईक शेती असून सचिन व त्याचे भावाने सेवा सहकारी संस्था व अन्य बॅंकांकडून शेतीसाठी कर्ज घेतले होते. परंतु, गेल्या ३ ते ४ वर्षांपासून नापिकीमुळे घेतलेले कर्ज परतफेड करू शकले नाही. त्यामुळे सचिन हा नेहमी विवंचनेत राहत होता. अशातच शनिवारी त्याने शेतामध्ये विषप्राशन केल्याची माहिती गावकर्‍यांना व नातेवाईकांना होताच, त्याला प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आले होते. परंतु, प्रकृती गंभीर असल्याने लगेच त्याला लाखांदूर येथील ग्रामिण रुग्णालयात नेण्यात आले असता, डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. सचिनकडे सरासरी २ ते ३ लाखांचे कर्ज असल्याचे बोलले जात आहे.\nलाखांदूर पोलिसांनी पंचनामा करून सचिनचे शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह त्याच्या कुटुंबीयाकडे सोपविण्यात आले. त्यानंतर त्याच्या पार्थिवावर गावातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. सदर कुटुंबाला शासनाने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.\nबुद्ध भूमि उमरी कटंगी में हुआ अंतरराष्ट्रीय बौद्ध मैत्री सम्मेलन\n बौद्ध संगठन को भीमराव आंबेडकर द्वारा शुरू किया गया इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी\nअजीत जोगी नहीं लड़ेंगे चुनाव\nरायपुर.19 अक्तुंबर(विशेष सवांददाता) छत्तीसगढ़ की राजनीति में शुक्रवार को अहम मोड़ आ गया है मुख्यमंत्री डॉ. रमन सिंह के खिलाफ चुनाव लड़ने की घोषणा करने वाले पूर्व Read More »\nगडचिरोलीतील गोवारी समाज आंदोलनाला खा.नेतेंची भेट\nगडचिरोली(अशोक दुर्गम) दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी Read More »\nबेशिस्त वाहन पार्किंगवर होणार कारवाई निवारण कक्षाला माहिती देण्याचे आवाहन\nवाशिम, दि. १९ : जिल्ह्यात पार्किंग झोन व्यतिरिक्त अन्य ठिकाणी पार्क केलेली वाहने, रस्त्यावर सोडून गेलेल्या वाहनांवर तात्काळ करावी करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी निवारण कक्षाची स्थापना केली Read More »\nन्यायालयाच्या निर्णयाची अमंलबजावणी करा- गोवारी समाजाची मागणी\nगोंदिया दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी समाजाला Read More »\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र .\nबुद्ध भूमि उमरी कटंगी में हुआ अंतरराष्ट्रीय बौद्ध मैत्री सम्मेलन\n बौद्ध संगठन को भीमराव आंबेडकर द्वारा शुरू किया गया इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी\nअजीत जोगी नहीं लड़ेंगे चुनाव\nरायपुर.19 अक्तुंबर(विशेष सवांददाता) छत्तीसगढ़ की राजनीति में शुक्रवार को अहम मोड़ आ गया है मुख्यमंत्री डॉ. रमन सिंह के खिलाफ चुनाव लड़ने की घोषणा करने वाले पूर्व Read More »\nगडचिरोलीतील गोवारी समाज आंदोलनाला खा.नेतेंची भेट\nगडचिरोली(अशोक दुर्गम) दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी Read More »\nबेशिस्त वाहन पार्किंगवर होणार कारवाई निवारण कक्षाला माहिती देण्याचे आवाहन\nवाशिम, दि. १९ : जिल्ह्यात पार्किंग झोन व्यतिरिक्त अन्य ठिकाणी पार्क केलेली वाहने, रस्त्यावर सोडून गेलेल्या वाहनांवर तात्काळ करावी करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी निवारण कक्षाची स्थापना केली Read More »\nन्यायालयाच्या निर्णयाची अमंलबजावणी करा- गोवारी समाजाची मागणी\nगोंदिया दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी समाजाला Read More »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.mymedicalmantra.com/marathi/category/myhealth/%E0%A4%86%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%9F%E0%A4%B5%E0%A4%BE/", "date_download": "2018-10-19T23:35:44Z", "digest": "sha1:HJ7DWOQXGTEAYXHH7HUMULVKVVEBQOGA", "length": 6518, "nlines": 148, "source_domain": "www.mymedicalmantra.com", "title": "आजीबाईचा बटवा | MyMedicalMantra", "raw_content": "\nHome माझं आरोग्य आजीबाईचा बटवा\nडाळिंबाच्या सालीनं टाळा कॅन्सर, हृदयाच्या आजारांचा धोका\nमाय मेडिकल मंत्रा - October 19, 2018\nजीभ भाजली…मग ‘हे’ उपाय करा\nअनेक समस्यांवर औषध आहे आंब्याचं पान\nकडीपत्ता ताटाबाहेर काढण्यापूर्वी ‘हे’ वाचा\nआरोग्याला चव देणारी वेलची\nमसाले : स्वयंपाक घरातील औषधं\nमाय मेडिकल मंत्रा - October 8, 2018\n‘या’ पदार्थांच्या सेवनानं घोरणं होईल बंद\nमाय मेडिकल मंत्रा - October 4, 2018\nघरातच आहे त्वचेच्या समस्यांचं निराकरण\nमाय मेडिकल मंत्रा - September 6, 2018\nमाय मेडिकल मंत्रा - August 30, 2018\nकेसांच्या सौंदर्यासाठी औषधी वनस्पती\nमाय मेडिकल मंत्रा - August 11, 2018\nमाय मेडिकल मंत्रा - August 10, 2018\nजाणून घ्या जर्दाळू खाण्याचे फायदे…\nमाय मेडिकल मंत्रा - June 16, 2018\n…म्हणून दररोज पाणी प्या\nमाय मेडिकल मंत्रा - May 22, 2018\nअल्झायमर्सचा धोका टाळण्यासाठी हळद उपयुक्त\nमाय मेडिकल मंत्रा - February 20, 2018\nजाणून घ्या, रोजच्या वापरातील औषधी वनस्पती\nमाय मेडिकल मंत्रा - August 5, 2017\n‘राष्ट्रीय आयुष मिशन’ जिल्ह्यास्तरावर राबवण्यात हालचालींना वेग\nतुम्ही योग्य पद्धतीनं पाणी पिताय ना\nआयुर्वेदानुसार असं असावं रात्रीचं जेवण\nरक्त शुद्ध ठेवणाऱ्या नैसर्गिक वनस्पती\nअसा झाला भारतामध्ये होमिओपॅथीचा उगम आणि प्रसार\nजळगावात साकारणार राज्यातलं पहिलं ‘मेडिकल हब’, कॅबिनेटने दिली मंजूरी\n‘राष्ट्रीय आयुष मिशन’ जिल्ह्यास्तरावर राबवण्यात हालचालींना वेग\nमुंबई- होमिओपॅथी डॉक्टरांचं आमरण उपोषण मागे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "http://www.patrakarsangh.com/index.php/2012-04-11-08-22-05", "date_download": "2018-10-19T23:43:00Z", "digest": "sha1:XP6ZCCT4P5SOGQMBJ6WRSHCTADTZYBRZ", "length": 5577, "nlines": 104, "source_domain": "www.patrakarsangh.com", "title": "विद्याधर गोखले : ललित लेखन पुरस्कार - patrakarsangh.com", "raw_content": "\nकार्यकारी मंडळ व विश्वस्त\nप्रकाशने आणि दर्पण अंक\nपत्रकार संघातर्फे प्रकाशित पुस्तके\nदर्पण अंकातील लेखांची सूची\nसंस्थेची वास्तु पुनर्रचना (नियोजीत)\nमुख्यपान विद्याधर गोखले : ललित लेखन पुरस्कार\nमुंबई मराठी पत्रकार संघ\nमराठी पत्रकारिता इतिहासाचे टप्पे\nपत्रकार संघ इतिहास आणि परंपरा\nपत्रकार संघ अध्यक्ष परंपरा\nपत्रकार संघ विश्वस्त परंपरा\nपत्रकारिता अभ्यासक्रम आणि प्रशिक्षण\nपत्रकार परिषद व कार्यक्रमांसाठी सभागृह\nसंपर्क व संकीर्ण माहिती\nविद्याधर गोखले : ललित लेखन पुरस्कार\nविद्याधर गोखले : ललित लेखन पुरस्कार\nपुरस्काराचे स्वरुप : समृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ\nनिकष : ललित लेखनासाठी दिला जाणारा पुरस्कार\nविद्याधर गोखले : ललित लेखन पुरस्कार विजेते\nश्री. परेन शिवराम जांभळे\nआप्पा पेंडसे पत्रकारिता पुरस्कार\nगो. भा. गुजर स्मृती पुरस्कार\nअनंत हरि गद्रे पुरस्कार\nरमेश रायकर - बोस पुरस्कार\nतोलाराम कुकरेजा वृत्तछायाचित्र पुरस्कार\nकॉ. तु. कृ. सरमळकर पुरस्कार\nकु. कै. मनिषा भावे पुरस्कार\nविद्याधर गोखले : ललित लेखन पुरस्कार\nरमेश भोगटे पुरस्कार : राजकीय बातम्या\nसा. कोकण वैभव पुरस्कार\nतुकाराम कोकजे स्मृती पुरस्कार\nपद्मश्री युमनाताई खाडिलकर पुरस्कार\nमनोहर देवधर स्मृती पुरस्कार\nकवीवर्य प्रा. भालचंद्र खांडेकर स्मृती पुरस्कार\nश्री अधिक शिरोडकर पुरस्कार\nआचार्य अत्रे पुरस्कार सन्मानित\nपद्मश्री डॉ. ग. गो. जाधव सन्मान पुरस्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%9C_%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9_%E0%A4%97%E0%A5%85%E0%A4%B2%E0%A4%B0%E0%A5%80", "date_download": "2018-10-20T00:19:21Z", "digest": "sha1:QJMI4P6MCZZAI5C6X4YCZDIXYOALV4NP", "length": 4565, "nlines": 85, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विंडोज लाइव्ह गॅलरी - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nखाते · व्यवस्थापन केंद्र · दिनदर्शिका · संपर्क · डिव्हाइसेस · गॅलरी · संघ · सदन · हॉटमेल · आयडी · ऑफिस · वनकेअर सेफ्टी स्कॅनर · छायाचित्रे · प्रोफाइल · स्कायड्राइव्ह\nएसेन्शल्स · Family Safety · मेल · मेश · मेसेंजर · चलचित्र निर्माता · फोटो गॅलरी · रायटर\nविंडोज फोन लाइव्ह · संदेशवाहक\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ मे २०१८ रोजी ११:४२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://rdd.maharashtra.gov.in/1145/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%AD%E0%A4%A4%E0%A4%BE", "date_download": "2018-10-19T23:51:26Z", "digest": "sha1:TZ7TPM4ZW4AAUJ5XJLKZR6CPYXHI4XJF", "length": 17206, "nlines": 124, "source_domain": "rdd.maharashtra.gov.in", "title": "दिशादर्शकाकडे जा", "raw_content": "\nग्राम विकास व पंचायतराज विभाग\nआदिम विकास योजनांतर्गत घरकूले\nग्रामपंचायतींना जनसुविधांसाठी विशेष अनुदान\nजिल्हा परिषद व पंचायत समिती इमारत बांधकामाकरीता सहाय्यक अनुदान\nमा लोकप्रतिनिधीनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्ये मुलभूत सुविधाचा विशेष कार्यक्रम\nग्रामपंचायतींच्या रस्त्यांवर सौर पथदिवे उभारणे\nरस्त्यावरील विजेच्या दिव्याची वीज बिलांची रक्कम देण्यासाठी ग्रामपंचायतीना 100 टक्के अनुदान\nपर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम विकास योजना\nप्रधानमंत्री आवास योजना- ग्रामीण\nश्यामा प्रसाद मुखर्जी रूर्बन अभियान\nराजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियान\nस्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना\nमागास क्षेत्र अनुदान निधी योजना\nप्रधान मंत्री ग्राम सडक योजना\nराष्ट्रीय बायोगॅस व खत व्यवस्थापन कार्यक्रम\nई-पंचायत / आपले सरकार सेवा केंद्र\nसामाजिक, आर्थिक व जात सर्वेक्षण\nस्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था (R-SETI) संबंधीचे सर्व कामकाज\nकायमस्वरुपी विक्री केंद्र बांधणे\nपंचायत महिला शक्ती अभियान\nग्रामसभा व राष्ट्रीय गौरव ग्रामसभा पुरस्कार आणि गौरवग्राम\nक्रांती ज्योती महिला साक्षरीकरण प्रकल्प\nराष्ट्रीय ग्रामस्वराज योजना (RGSY)\nपंचायत सबलीकरण आणि उत्तरदायित्व प्रोत्साहन पुरस्कार\nआपले सरकार सेवा केंद्र\nतुम्ही आता येथे आहात :\nकोणत्याही उपकरणांचा, तंत्रज्ञानाचा किवा क्षमतेचा वापर करून ग्राम विकास विभागचे संकेत स्थळ बघता येईल यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. संकेत स्थळला भेट देणाऱ्या व्यक्तीला जास्तीत जास्त उपयोगता व सुलभता व्हावी या उद्देशाने हे संकेत स्थळ तयार करण्यात आले आहे.\nपरिणामी संकेत स्थळ विविध उपकरणात बघणे शक्य होईल, जसेकी वेब सक्रीय मोबाईल, वॅप फोन, पी. डि. ए. आणि संकेत स्थळावरील माहिती सहज उपलब्द्ध होण्याच्या दृष्टीने आम्ही सर्वोतोपरी प्रयत्न केले आहे, अंध व्यक्तींना संकेत स्थळावरील माहिती स्क्रीन रीडर व भिंगाचा वापर करून बघता येईल उदारणार्थ एक उपयोगकर्ता डोळ्यांनी आंधळा आहे ते सुद्धा सहायक तंत्रज्ञान वापरून संकेत स्थळाचा वापर करू शकतो, जसेकी पडद्यावरील वाचक आणि भिंगाचा वापर (मैग्निफायर्स). संकेत स्थळ तयार करताना आम्ही जागतीक स्तरावर वापरण्यात येणाऱ्या माणकांचा वापर करण्याचा प्रयत्न केला आहे जेणे करून संकेत स्थळाला भेट देणाऱ्या व्यक्तींला मदत होईल हा उद्देश आहे.\nया संकेत स्थळाच्या वापर विषयी तुम्हाला काही समस्या किवा सुचवायचे असेल तर, आम्हाला कळवा आणि आम्हाला एक उपयोगी प्रतिक्रिया करण्यसाठी सक्षम बनवा.\nमुख्य विषयाकडे जाण्यासाठीः कळफलकाचा वापर करून परत परत पानांमध्ये न जाता पानाच्या मुख्य गाभ्यामध्ये जलद प्रवेश होण्याची तरतूद.\nमुख्य पानावर जाण्यासाठीः मुख्य पानाच्या पटलावर जलद प्रवेश होण्याची तरतूद ज्याद्वारे विविध उपविभाग जसे की नागरिक, शासन आणि निर्देशिका यामध्ये प्रवेश करणे शक्य होते.\nसुगमता पर्यायः- मजकुराचा आकार बदलण्याची आणि रंग योजना स्थापन करण्याच्या पर्यायाची तरतूद केलेली आहे. उदाहरणार्थ या संकेत स्थळावर प्रवेश करण्यासाठी जर तुम्ही डेस्कटॉपचा वापर करीत असाल तर पडद्यावरील मजकूर काहीसा लहान दिसेल ज्यामुळे तो वाचणे कठीण होईल. अशा प्रसंगी स्पष्ट दिसण्यासाठी आणि सुलभ वाचनीयतेसाठी मजकुराच्या आकारात वाढ करणा-या पर्यायाचा तुम्ही वापर करू शकता.\nवर्णनात्मक जोडण्यांचा मजकूरः मजकुराच्या जोडणीनुसार \"अधिक वाचा\" आणि \"येथे क्लिक करा\" या शब्दाचा वापर न करता वर्णनात्मक वाक्प्रयोगाचा वापर करून संक्षिप्त वर्णनाच्या जोडणीची तरतूद करण्यात आलेली आहे. उदाहरणार्थ जर जोडणीने पीडीएफ फाईल उघडली, तर या फाईलचा आकार असलेले वर्णन विनिर्दिष्ट होईल. पुढे जोडणीने जर नवीन संकेत स्थळाचे तावदान उघडले तर तसेच वर्णन विनिर्दिष्ट होईल.\nतक्त्याचे शीर्षलेख: तक्त्याची शीर्षे चिन्हित आणि एकत्रिकरणासह त्या त्या कोष्ठाच्या प्रत्येक रांगेमध्ये करता येतात. उदा. जर तक्त्यामध्ये 30 रांगा आणि 5 स्तंभ असतील तर दृष्टीहीन वापरकर्त्यास कोणत्या माहितीचा कोष्ठ कोणत्या शीर्षाशी संबंधित आहे हे ओळखणे कठीण होईल. अशा स्थितीत वापरकर्त्यासाठी सहाय्यकारी उपकरण जसे स्क्रीन रीडर जो कोणत्याही कोष्ठाचा स्तंभ शीर्षलेख वाचू शकतो.\nशीर्षके: वेब पृष्ठाच्या आशयाचा मजकुराचे संघटन, वाचनीय संरचनेची तरतूद असलेली समर्पक शीर्षके आणि उपशीर्षके वापरून केले जाते. एच -1 मुख्य शीर्ष दर्शवितो त्या अर्थी एच – 2 हे उपशीर्ष दर्शविते. या शिवाय स्क्रीन रीडरच्या वापरकर्त्यांसाठी या संकेत स्थळामध्ये दडलेली शीर्षे आहेत. जी उत्कृष्ट वाचनीयतेसाठी स्क्रीन रीडरद्वारे वाचली जाऊ शकतात.\nनावे: प्रत्येक वेब पृष्ठासाठी समर्पक नाव विनिर्दिष्ट करावे ज्यामुळे पृष्ठाचा आतील मजकूर ओळखणे तुम्हाला सोपे जाईल.\nएक सोडून एक मजकूर: दृष्टीने विकलांग (अंधांसाठी) असलेल्या वापरकर्त्यांसाठी ‍संक्षिप्त वर्णन असलेल्या प्रतिमेची तरतूद केलेली आहे. जर तुम्ही मजकूर आधारित ब्राऊझर वापरत असाल किंवा प्रतिमेचे प्रदर्शन बंद केले असले तरीही प्रतिमेचे संपूर्ण स्वरुप काय असू शकेल याचे प्रतिमा नसतानाही मजकूर एक सोडून एक वाचल्यास तुम्हाला समजू शकेल.\nखूण चिठ्ठी (लेबल) संघाचा स्पष्ट नमुना: खूण चिठ्ठी ही संबंधित नियंत्रकाशी जोडलेली असते. जसे की मजकूर पेटी, तपासणी पेटी, रेडीओ बटन आणि अधोकर्षक सूची (ड्रॉप डाऊन) याद्वारे सहाय्यकारी उपकराणांना नमुन्यावरील नियंत्रणासाठी असलेल्या खुण चिठ्ठया ओळखणे शक्य होते.\nपानाच्या सातत्याची यंत्रणा: सादरीकरणाच्या सातत्याची पध्दत संकेत स्थळावर सर्वत्र समाविष्ट आहे.\nविस्तारक्षम आणि निपाती यादी -\nपटलावरील मजकूर वाचणे आपल्याला कठीण वाटते का \nपटलावर दिसणारी माहिती स्पष्टपणे दिसू शकत नाही का \nउत्तर \"हो\" असल्यास पटल प्रदर्शन नियंत्रणासाठी या संकेत स्थळावर पुरवण्यात आलेल्या सुगमता पर्यायाचा वापर करा. अधिक चांगली दृष्यमानता आणि वाचनीयता प्राप्त करण्यासाठी मजकुराचा आकार आणि रंगसंगती बदलण्याची सुविधा या पर्यायांद्वारे उपलब्ध आहे.\nमजकुराचा आकार प्रमाणित आकारापेक्षा कमी अथवा जास्त करणे, हे मजकुराच्या आकार बदलाशी संबंधित आहे. वाचनीयतेवर प्रभाव पाडणारे 3 पर्याय तुम्हाला सुचवण्यात आले असून मजकुराचा आकार वाढवण्याची सुविधा हे पर्याय उपलब्ध करुन देतात. पर्याय पुढीलप्रमाणे -\nविशाल: विशाल आकारामध्ये माहिती प्रदर्शित करतो.\nमोठा: प्रमाणित आकारापेक्षा मोठया आकारात माहिती प्रदर्शित करतो.\nमध्यम: माहिती प्रमाणित आकारात अर्थात मूळ आकारात प्रदर्शित करतो.\n* मजकुराचा आकार बदलण्यासाठी कोणत्याही पानाच्या वरच्या भागात \"मजकूर आकार\" या बटणावर क्लिक करा.\nएकूण दर्शक: ४३८७८८ आजचे दर्शक: २४\n© ग्राम विकास विभाग महाराष्ट्र, भारत यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/abu-salem-no-parol-high-court-136339", "date_download": "2018-10-20T00:15:22Z", "digest": "sha1:C3LMC4VEEG2MSZQFIFMJGKWIQDAOEW2Y", "length": 9670, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "Abu Salem No Parol High Court अबू सालेमला पॅरोल नाही | eSakal", "raw_content": "\nअबू सालेमला पॅरोल नाही\nबुधवार, 8 ऑगस्ट 2018\nमुंबई - निकाह करण्यासाठी 456 दिवसांची पॅरोल रजा मंजूर करावी, यासाठी गुंड अबू सालेमने केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळली. 25 वर्षांपूर्वी झालेल्या मुंबईत झालेल्या बॉंबस्फोटाच्या खटल्यात सालेमला \"टाडा' न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. त्याला मुंब्रा येथे राहणाऱ्या एका मुलीशी निकाह करायचा आहे. रजिस्टर पद्धतीने निकाह करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी त्याने याचिकेद्वारे केली होती. या याचिकेवर प्रभारी मुख्य न्या. व्ही. के. ताहिलरामानी आणि न्या. एम. एस. सोनक यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली.\nदहशतवादासंदर्भातील आरोपांमध्ये सालेम दोषी असल्यामुळे त्याला पॅरोल मंजूर करता येणार नाही, असे मत न्यायालयाने नोंदवले.\nघरकामांत स्त्री-पुरुष समानता हवी\nमुंबई - स्त्री-पुरुष समानता घरातील कामांमध्येही असायला हवी, असे खडे बोल मुंबई उच्च न्यायालयाने सुनावले आहेत. घरातील कामे केवळ महिलांनीच का करायची\nचवीने खाणाऱ्यांसाठी \"होम डायनिंग'\nमुंबई - राज्यात 20 कोसांवर फक्त भाषाच बदलत नाही तर खाद्य संस्कृतीही बदलते. मुंबई महानगरमध्ये वसलेल्या विविध राज्यांच्या नागरिकांनीही आपल्याबरोबर...\nमारुती नवले आणखी पाच दिवस कारागृहात\nपुणे - प्राध्यापकांचे वेतन देण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन न केल्या प्रकरणी सिंहगड शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मारुती नवले...\nबॅंक अधिकाऱ्यांना क्‍लीन चिट\nपुणे - ठेवीदारांच्या आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणात बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी (डीएसके) यांना नियमबाह्य कर्ज दिल्याप्रकरणी बॅंक ऑफ...\nडीजेचा आवाज बंदच राहणार\nमुंबई - सार्वजनिक ठिकाणी डीजे वाजवण्यावरील बंदी तूर्तास उठवण्यास उच्च न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला. गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव हे दोन महत्त्वाचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/node/81146", "date_download": "2018-10-20T00:29:26Z", "digest": "sha1:BH5O6SVBFNOPLKZPBDNWZERCCXUB3S6U", "length": 13272, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news Success of polarization of X-rays क्ष किरणांचे ध्रुवीकरण टिपण्यात यश | eSakal", "raw_content": "\nक्ष किरणांचे ध्रुवीकरण टिपण्यात यश\nमंगळवार, 7 नोव्हेंबर 2017\nपुणे - अंतराळातील न्यूट्रॉन्स ताऱ्यावरून उत्सर्जित होणाऱ्या क्ष किरणांचे (एक्‍स रे) ध्रुवीकरण टिपण्यात देशातील संशोधकांना यश आले आहे. यासंबंधी आधीच्या सिद्धांतांना छेद देणारे निष्कर्ष भारतीय संशोधकांनी टिपले आहेत.\nपुण्यातील आंतरविद्यापीठीय खगोलभौतिक आणि खगोलशास्र संस्था (आयुका), ‘मुंबई आयआयटी’, ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च’, अहमदाबाद येथील फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी या संस्थांनी संशोधनात योगदान दिले आहे. जगभरातील शास्त्रज्ञांना यासंबंधी अधिक सिद्धांत मांडता यावेत म्हणून हे संशोधन ‘नेचर ॲस्ट्रॉनॉमी’ या नियतकालिकात आज प्रकाशित करण्यात आले आहे.\nपुणे - अंतराळातील न्यूट्रॉन्स ताऱ्यावरून उत्सर्जित होणाऱ्या क्ष किरणांचे (एक्‍स रे) ध्रुवीकरण टिपण्यात देशातील संशोधकांना यश आले आहे. यासंबंधी आधीच्या सिद्धांतांना छेद देणारे निष्कर्ष भारतीय संशोधकांनी टिपले आहेत.\nपुण्यातील आंतरविद्यापीठीय खगोलभौतिक आणि खगोलशास्र संस्था (आयुका), ‘मुंबई आयआयटी’, ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च’, अहमदाबाद येथील फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी या संस्थांनी संशोधनात योगदान दिले आहे. जगभरातील शास्त्रज्ञांना यासंबंधी अधिक सिद्धांत मांडता यावेत म्हणून हे संशोधन ‘नेचर ॲस्ट्रॉनॉमी’ या नियतकालिकात आज प्रकाशित करण्यात आले आहे.\n‘आयआयटी मुंबई’चे शास्त्रज्ञ डॉ. वरुण भालेराव म्हणाले, ‘‘न्यूट्रॉन तारे हे प्रचंड वेगात फिरत असतात. सेकंदात तीस वेळा ते फिरतात. त्या वेळी त्याच्या वेगवेगळ्या बाजू दिसतात. त्यावरून क्ष किरणांचे जे उत्सर्जन होते, त्याचे ध्रुवीकरण (पोलरायझेशन) मोजण्यात यश आले. याबाबत आधी वेगवेगळे सिद्धांत मांडले गेले. त्यात ध्रुवीकरणाची रचना सांगण्यात आली होती. परंतु नवे संशोधन या सिद्धांतांना छेद देणारे आहे. ‘ॲस्ट्रोसॅट’वरील ‘सीझेडटीआय’ या दुर्बिणीद्वारे हे ध्रुवीकरण मोजण्यात आले आहे. ॲस्ट्रोसॅट प्रक्षेपित केल्यानंतर हे संशोधन सुरू झाले. सुमारे दीड वर्ष त्यावर काम केल्यानंतर हे यश मिळाले.’’\n‘ॲस्ट्रोसॅट’ हा पूर्णतः भारतीय बनावटीचा उपग्रह आहे. त्याचे सर्व संशोधन हे भारतीय शास्त्रज्ञांनी केले आहे. याद्वारे अनेक स्रोतांचा अभ्यास करण्यात येत आहे. यातून होणारे संशोधन या पुढील काळातही भारतीयांसमोर येत राहील,’’ असा विश्‍वास डॉ. भालेराव यांनी व्यक्त केला.\nमुंबई - शहरात मधुमेह, लठ्ठपणा आदी आजार वाढत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर मुंबई महापालिकेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पालिकेच्या 127...\nघरकामांत स्त्री-पुरुष समानता हवी\nमुंबई - स्त्री-पुरुष समानता घरातील कामांमध्येही असायला हवी, असे खडे बोल मुंबई उच्च न्यायालयाने सुनावले आहेत. घरातील कामे केवळ महिलांनीच का करायची\nचवीने खाणाऱ्यांसाठी \"होम डायनिंग'\nमुंबई - राज्यात 20 कोसांवर फक्त भाषाच बदलत नाही तर खाद्य संस्कृतीही बदलते. मुंबई महानगरमध्ये वसलेल्या विविध राज्यांच्या नागरिकांनीही आपल्याबरोबर...\nमारुती नवले आणखी पाच दिवस कारागृहात\nपुणे - प्राध्यापकांचे वेतन देण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन न केल्या प्रकरणी सिंहगड शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मारुती नवले...\nबॅंक अधिकाऱ्यांना क्‍लीन चिट\nपुणे - ठेवीदारांच्या आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणात बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी (डीएसके) यांना नियमबाह्य कर्ज दिल्याप्रकरणी बॅंक ऑफ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/pakistan-prime-minister-security-imran-khan/", "date_download": "2018-10-20T00:43:47Z", "digest": "sha1:F5JTO5ABNOWARZC5YWABCZXVPKGRFAHO", "length": 8002, "nlines": 142, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पाकिस्तानमध्ये इम्रान खान यांच्या सुरक्षेबाबत सतर्कता | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपाकिस्तानमध्ये इम्रान खान यांच्या सुरक्षेबाबत सतर्कता\nराष्ट्रपती भवन मध्ये घेणार पंतप्रधानपदाची शपथ\nइस्लामाबाद – पाकिस्तान मध्ये इम्रान खान यांच्या सुरक्षितेबाबत विशेष सतर्कता घेतली जात आहे. पाकिस्तान तहरीक-ए-इंन्साफ(पीटीआई) पार्टीचे प्रमुख इम्रान खान हे डी-चौक किंवा परेड ग्राउंडच्या मोकळ्या जागेएेवजी राष्ट्रपती भवनामध्ये शपथ घेणार आहेत. खान यांचा पक्ष 25 जुलै रोजी झालेल्या निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.\n65 वर्षीय इम्रान खान 11 आॅगस्ट रोजी प्रधानमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. पक्षाच्या सूत्रांनी सांगितले आहे की, खान यांनी वरिष्ठ नेत्यांबरोबर बैठक घेतली. ज्यामध्ये सरकारची बांधणी आणि कुठे शपथविधी होणार आणि प्रधानमंत्री झाल्यानंतर कुठे राहणार, या विषयावर चर्चा झाली.\nचर्चेमध्ये एका नेत्याने सांगितले की इम्रान खान हे राष्ट्रपती भवन मध्ये शपथ घेणार आहेत, कारण ते एक सुरक्षित ठिकाण आहे. राष्ट्रपती ममून हुसैन त्यांना प्रधानमंत्री पदाची शपथ देणार आहेत. इम्रान खान यांच्या पक्षाकडून अजूनपर्यत याबाबत खुलासा करण्यात आलेला नाही की खान यांच्या शपथग्रहण सोहळ्याला कोणाला आमंत्रण देण्यात आले आहे, मात्र स्थानिक मीडिया नुसार, भारतीय माजी क्रिकेट खेळाडू कपिल देव, सुनिल गावस्कर, नवजोत सिंह सिध्दू आणि बाॅलिवूड अभिनेता अामिर खान यांना आमंत्रित केले जाऊ शकते.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article‘सुषमा स्वराज यांनी चीनसमोर गुडघे टेकले’\nNext articleसंगमनेर : बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार\n2017 मध्ये 50 हजार भारतीयांना अमेरिकेत नागरीकत्व\nपत्रकार खाशोगी प्रकरणात ट्रम्प यांनी दिला सौदीला गंभीर परिणामांचा इशारा\nसात वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला पीडित मुलींच्या वडिलांसमोरच दिली फाशी\nसहा दशकांनंतर उत्तर आणि दक्षिण कोरियांत सुरू होणार वाहतूक\nचीनच्या बाबतीत डोनाल्ड ट्रम्प निवळले \nवातावरण बदलाच्या समस्येशी लढताना त्याचा अमेरिकेला तोटा होऊ नये: ट्रम्प\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/keywords/venkateshwara/word", "date_download": "2018-10-20T01:11:30Z", "digest": "sha1:Q4VCI7DSPEM2PGK4QBOXKPCMAVW6I2ZC", "length": 12047, "nlines": 112, "source_domain": "www.transliteral.org", "title": "Keyword - venkateshwara", "raw_content": "\nजपाची संख्या १०८ का \nश्री बालाजी वेंकटेश्वर माहात्म्य\nब्रह्माण्ड पुराण, वराहपुराण, वामन पुराण, स्कन्धपुराण, पद्मपुराण इत्यादी अनेक पुराण कथांमध्ये श्री व्यंकटेशाचे महात्म्य अनेक ठिकाणी वर्णन केले गेले आह..\nबालाजी माहात्म्य - भाग १\nब्रह्माण्ड पुराण, वराहपुराण, वामन पुराण, स्कन्धपुराण, पद्मपुराण इत्यादी अनेक पुराण कथांमध्ये श्री व्यंकटेशाचे महात्म्य अनेक ठिकाणी वर्णन केले गेले आह..\nबालाजी माहात्म्य - भाग २\nब्रह्माण्ड पुराण, वराहपुराण, वामन पुराण, स्कन्धपुराण, पद्मपुराण इत्यादी अनेक पुराण कथांमध्ये श्री व्यंकटेशाचे महात्म्य अनेक ठिकाणी वर्णन केले गेले आह..\nबालाजी माहात्म्य - भाग ३\nब्रह्माण्ड पुराण, वराहपुराण, वामन पुराण, स्कन्धपुराण, पद्मपुराण इत्यादी अनेक पुराण कथांमध्ये श्री व्यंकटेशाचे महात्म्य अनेक ठिकाणी वर्णन केले गेले आह..\nबालाजी माहात्म्य - भाग ४\nब्रह्माण्ड पुराण, वराहपुराण, वामन पुराण, स्कन्धपुराण, पद्मपुराण इत्यादी अनेक पुराण कथांमध्ये श्री व्यंकटेशाचे महात्म्य अनेक ठिकाणी वर्णन केले गेले आह..\nबालाजी माहात्म्य - भाग ५\nब्रह्माण्ड पुराण, वराहपुराण, वामन पुराण, स्कन्धपुराण, पद्मपुराण इत्यादी अनेक पुराण कथांमध्ये श्री व्यंकटेशाचे महात्म्य अनेक ठिकाणी वर्णन केले गेले आह..\nबालाजी माहात्म्य - भाग ६\nब्रह्माण्ड पुराण, वराहपुराण, वामन पुराण, स्कन्धपुराण, पद्मपुराण इत्यादी अनेक पुराण कथांमध्ये श्री व्यंकटेशाचे महात्म्य अनेक ठिकाणी वर्णन केले गेले आह..\nबालाजी माहात्म्य - भाग ७\nब्रह्माण्ड पुराण, वराहपुराण, वामन पुराण, स्कन्धपुराण, पद्मपुराण इत्यादी अनेक पुराण कथांमध्ये श्री व्यंकटेशाचे महात्म्य अनेक ठिकाणी वर्णन केले गेले आह..\nबालाजी माहात्म्य - भाग ८\nब्रह्माण्ड पुराण, वराहपुराण, वामन पुराण, स्कन्धपुराण, पद्मपुराण इत्यादी अनेक पुराण कथांमध्ये श्री व्यंकटेशाचे महात्म्य अनेक ठिकाणी वर्णन केले गेले आह..\nबालाजी माहात्म्य - भाग ९\nब्रह्माण्ड पुराण, वराहपुराण, वामन पुराण, स्कन्धपुराण, पद्मपुराण इत्यादी अनेक पुराण कथांमध्ये श्री व्यंकटेशाचे महात्म्य अनेक ठिकाणी वर्णन केले गेले आह..\nबालाजी माहात्म्य - भाग १०\nब्रह्माण्ड पुराण, वराहपुराण, वामन पुराण, स्कन्धपुराण, पद्मपुराण इत्यादी अनेक पुराण कथांमध्ये श्री व्यंकटेशाचे महात्म्य अनेक ठिकाणी वर्णन केले गेले आह..\nबालाजी माहात्म्य - भाग ११\nब्रह्माण्ड पुराण, वराहपुराण, वामन पुराण, स्कन्धपुराण, पद्मपुराण इत्यादी अनेक पुराण कथांमध्ये श्री व्यंकटेशाचे महात्म्य अनेक ठिकाणी वर्णन केले गेले आह..\nश्री वेंकटेश विजय - अध्याय १ ला\nवेदव्यासांनी भविष्योत्तर पुराणात वेंकटगिरीचा महिमा सांगितला आहे. या कलियुगात जे कोणी त्यांची भक्ती करतात, त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात.\nश्री वेंकटेश विजय - अध्याय २ रा\nवेदव्यासांनी भविष्योत्तर पुराणात वेंकटगिरीचा महिमा सांगितला आहे. या कलियुगात जे कोणी त्यांची भक्ती करतात, त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात.\nश्री वेंकटेश विजय - अध्याय ३ रा\nवेदव्यासांनी भविष्योत्तर पुराणात वेंकटगिरीचा महिमा सांगितला आहे. या कलियुगात जे कोणी त्यांची भक्ती करतात, त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात.\nश्री वेंकटेश विजय - अध्याय ४ था\nवेदव्यासांनी भविष्योत्तर पुराणात वेंकटगिरीचा महिमा सांगितला आहे. या कलियुगात जे कोणी त्यांची भक्ती करतात, त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात.\nश्री वेंकटेश विजय - अध्याय ५ वा\nवेदव्यासांनी भविष्योत्तर पुराणात वेंकटगिरीचा महिमा सांगितला आहे. या कलियुगात जे कोणी त्यांची भक्ती करतात, त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात.\nश्री वेंकटेश विजय - अध्याय ६ वा\nवेदव्यासांनी भविष्योत्तर पुराणात वेंकटगिरीचा महिमा सांगितला आहे. या कलियुगात जे कोणी त्यांची भक्ती करतात, त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात.\nश्री वेंकटेश विजय - अध्याय ७ वा\nवेदव्यासांनी भविष्योत्तर पुराणात वेंकटगिरीचा महिमा सांगितला आहे. या कलियुगात जे कोणी त्यांची भक्ती करतात, त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात.\nश्री वेंकटेश विजय - अध्याय ८ वा\nवेदव्यासांनी भविष्योत्तर पुराणात वेंकटगिरीचा महिमा सांगितला आहे. या कलियुगात जे कोणी त्यांची भक्ती करतात, त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात.\nघरातील देव्हारा कोणत्या वस्तुपासून बनविलेला असावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/drinks-were-carried-on-an-auto-rickshaw-during-a-cricket-match/", "date_download": "2018-10-20T01:01:19Z", "digest": "sha1:L57SV4JTNZ2IC7CBKNCZ4MGTZCBAJ26W", "length": 8022, "nlines": 68, "source_domain": "mahasports.co.in", "title": "ड्रिंक्स ब्रेक- क्रिकेट सामन्यात थेट रिक्षाच आली पाणी घेऊन", "raw_content": "\nड्रिंक्स ब्रेक- क्रिकेट सामन्यात थेट रिक्षाच आली पाणी घेऊन\nड्रिंक्स ब्रेक- क्रिकेट सामन्यात थेट रिक्षाच आली पाणी घेऊन\nक्रिकेट सामन्यादरम्यान आपण खेळाडूंना मैदानात पाणी घेऊन येताना बऱ्याचदा पाहिले आहे किंवा कधीतरी एखादी छोटी गाडी पाणी घेऊन मैदानात येते. पण इंग्लंडमधील एका सामन्यात चक्क रिक्षा पाणी घेऊन आली.\nही घटना रिचमंड क्रिकेट क्लब मैदानावर एका क्लबच्या क्रिकेट सामन्यात घडली. हा व्हिडिओ भारत आर्मीने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. हा सामना द बार्मी आर्मी विरुद्ध द भारत आर्मी यांच्या दरम्यान झाला होता.\nद भारत आर्मीने या व्हिडिओला कॅप्शन दिले आहे की, “खेळाडूंना पाणी देण्याचा नवीन मार्ग”\nद भारत आर्मी हा भारतीय क्रिकेट चाहत्यांचा एक ग्रुप असून हे चाहते भारतीय संघाच्या सामन्यांसाठी परदेशात प्रोत्साहन देण्यासाठी स्टेडीयममध्ये उपस्थित असतात.\nसध्या ते भारताच्या इंग्लंड दौऱ्यातील सामन्यांना उपस्थित राहुन भारतीय संघाला पाठिंबा देत आहेत.\nक्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.\n–वनडे-कसोटी क्रमवारीत एकाच वेळी अव्वल स्थानी विराजमान होणारे टाॅप ५ खेळाडू\n–ज्या खेळाडूवर टीम इंडियाची सर्व भिस्त आहे तोच खेळाडू दुसऱ्या कसोटीला मुकणार\n–Video: तर अँडरसन दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळला नसता\nISL 2018: मोसमातील पहिल्या महाराष्ट्र डर्बीत मुंबईविरुद्ध पुणे सिटीचा पराभव\nनेमार ज्युनियरने मोडला पेलेंचा हा विक्रम\nVideo: या कामगिरीमुळे रोहित शर्माने पृथ्वी शॉला मिठीच मारली\nऑस्ट्रेलिया पहिल्यांदाच खेळणार या संघाविरुद्ध टी २० सामना\nVideo: तीन दिवसांत क्रिकेटमध्ये झाले तीन विचित्र धावबाद\nटाॅप ३- आज प्रो कबड्डीत होणार हे तीन मोठे पराक्रम\nISL 2018: भेदक मार्सेलिनोच्या पुनरागमनाचे पुणे सिटीला वेध\nएचसीएल आशियाई टेनिस अजिंक्यपद २०१८ स्पर्धेत अव्वल व आंतरराष्ट्रीय खेळाडू झुंजणार\nअखिल भारतीय सुपर सिरीज् टेनिस स्पर्धेत पुण्याच्या राधिका महाजनला दुहेरी मुकुट\nISL 2018: चेन्नईने केली पराभवाची हॅट्ट्रीक\nसलग दुसऱ्या दिवशी क्रिकेटमध्ये ‘कहर’, विचित्र रनआऊटची मालिका सुरुच\nझी महाराष्ट्र कुस्ती दंगलमध्ये ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी खेळणार या टीमकडून\nनागराज मंजूळे आता कुस्तीच्या मैदानात, विकत घेतली झी महाराष्ट्र कुस्ती दंगलमधील ही टीम\nटाॅप ३- प्रो कबड्डीच्या ६व्या हंगामात ५०पेक्षा जास्त गुण घेणारे ३ खेळाडू\nटीम इंडीयाने गाठली आहे या पाच देशांविरुद्ध वनडे सामन्यांची शंभरी\nक्रिकेटपटू दिपक चहरच्या घरी चोरीचा प्रयत्न करणाऱ्या सहा जणांना अटक\nविराटने डिजाईन केलेल्या शूजची अशी आहे किमंत\nपुण्यात होणाऱ्या कबड्डी, क्रिकेट सामन्यांचे असे आहेत तिकीट दर\nभारत-विंडीज यांच्यातील चौथ्या वनडेच्या तिकीट विक्रीला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार\nकपिल देव, अनिल कुंबळेला मागे टाकत रविंद्र जडेजा करणार मोठा पराक्रम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathiweather-prediction-pune-maharashtra-12251", "date_download": "2018-10-20T00:39:42Z", "digest": "sha1:NUJHK4XI32LO2YCZMZXBAKD2B6ILZJ44", "length": 17195, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi,weather prediction, pune, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकमी दाब क्षेत्राचे निर्माण; पावसाच्या व्याप्तीचा अंदाज\nकमी दाब क्षेत्राचे निर्माण; पावसाच्या व्याप्तीचा अंदाज\nगुरुवार, 20 सप्टेंबर 2018\nपुणे : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने राज्यात उद्यापासून (शुक्रवारी, ता. २१) पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. शनिवारपर्यंत (ता. २२) कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आहे, तर तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला अाहे.\nपुणे : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने राज्यात उद्यापासून (शुक्रवारी, ता. २१) पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. शनिवारपर्यंत (ता. २२) कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आहे, तर तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला अाहे.\nबुधवारी (ता. १९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तर कोकण, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली.गेल्या दोन तीन दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी पावसाला सुरवात झाली आहे. बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नगर, पुणे, सोलापूर, मराठवाड्यातील नांदेड, परभणी जिल्ह्यांत पाऊस पडला, तर सकाळपासून असलेल्या उकाड्यानंतर दुपारी राज्यात ढग गोळा होऊन पुणे, परभणी, अकोला जिल्ह्यांत पावसाला सुरवात झाली होती. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले, आज (ता.२०) त्याचे कमी तीव्रतेचे वादळात (डीप डिप्रेशन) रूपांतर होण्याची शक्यता आहे.\nही तीव्र प्रणाली शुक्रवारी पहाटेच्या सुमारास आंध्र प्रदेशातील कलिंगापट्टणम अाणि पुरीच्या परिसरावर जमिनीवर येण्याची शक्यता आहे. आंध्र प्रदेश, ओडिशा, पश्‍चिम बंगालच्या किनाऱ्यालगत ताशी ५५ ते ७५ किलोमीटर वेगाने वारे वाहणार असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. २१ ते २५ सप्टेंबरदरम्यान महाराष्ट्रासह ओडिशा, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, झारखंड, पश्‍चिम बंगाल या राज्यामध्ये पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.\nबुधवारी (ता.१९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्राेत - कृषी विभाग) : कोकण : न्याहडी ६३, उरण ३३, कापरोली ४०, जसइ ४२.\nमध्य महाराष्ट्र : कळवण २०, नाशिक ५३, शिंदे ३७, मडसांगवी २०, मखमलाबाद २५, धारगाव २५, ओझर ४२, नांदूर २३, त्र्यंबकेश्‍वर ३०, प्रतापपूर २९, पारनेर ३८, श्रीगोंदा २८, कोळेगाव ३६, जामखेड ३४, अकोले ५३, समशेरपूर ३७, बेल्हा २९, घोडेगाव २०, मंचर २२, तळेगाव ढमढेरे २७, बारामती २४, पणदरे ७९, वडगाव ५५, लोणी २७, मोरगाव २९, उंडवडी २५, अंथुर्णी ४०, सणसर ३७, दौंड २०, जेजुरी ३३, सुर्डी २१, नातेपुते २२, वडूथ २६, राजाळे २८. मराठवाडा : टाकळसिंग ३१, बेंबळी २५, कंधार २७, शेवडी २५.\nकोकण महाराष्ट्र विदर्भ पाऊस नगर सोलापूर परभणी अकोला आंध्र प्रदेश पश्‍चिम बंगाल कर्नाटक झारखंड हवामान कृषी विभाग नाशिक त्र्यंबकेश्‍वर मंचर तळेगाव बारामती सणसर\nभाजीपाला पिकांची रोपवाटिका तयार करताना\nभाजीपाला पिकांची रोपवाटिका करताना योग्य ती काळजी घेतल्यास पुनर्लागवडीनंतरच्या काळातील अने\nपुण्यात फुलांची ७ काेटींची उलाढाल\nपुणे ः फूल उत्पादक शेतकऱ्यांची भिस्त असणाऱ्या नवरात्र आणि दसऱ्याला विशेष मागणी असलेल्या झ\nकशी टिकेल पांढऱ्या सोन्याची झळाळी\nराज्यात कापूस वेचणीला सुरवात होऊन दसऱ्याच्या मुहूर्तावर बऱ्याच शेतकऱ्यांनी विक्रीही चालू\nपरभणीत फ्लाॅवर प्रतिक्विंटल २००० ते २५०० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nवनस्पतीतील संजीवकांमुळे अवकाशातही उत्पादन घेणे...\nपोषक घटकांची कमतरता आणि गुरुत्वाकर्षण कमी असणे या दोन कारणांमुळे चंद्र किंवा अन्य ग्रहांव\nपरभणी, राहुरी कृषी विद्यापीठांना पाच...परभणी ः भारतीय कृषी संशोधन परिषदअंतर्गत कृषी...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम...पुणे : पावसाला पोषक हवामान झाल्याने आठवड्याच्या...\n‘आरएसएफ’च्या मूळ सूत्रात घोडचूकपुणे: शेतकऱ्यांना हक्काचा ऊसदर मिळवून देणाऱ्या...\nसाखर कारखान्यांची धुराडी आजपासून पेटणारपुणे: राज्यातील साखर कारखान्यांच्या गाळप हंगामाला...\nसहकारी बॅंकांना एकाच छताखाली आणणार :...पुणे ः सहकार क्षेत्राला ‘अच्छे दिन’ आणण्यासाठी...\nचला मिरचीच्या आगारात राजूरा बाजारात...मिरचीचे आगार अशी ओळख अमरावती जिल्ह्यातील राजूरा...\n‘एसआरटी’ तंत्राने मिळाली उत्पादनासह...पेंडशेत (ता. अकोले, जि. नगर) या कळसूबाई शिखराच्या...\nतुटवड्यामुळे कांद्याच्या दरात सुधारणानवी दिल्ली ः देशातील महत्त्वाच्या कांदा उत्पादक...\nकृषी विद्यापीठांचे संशोधन आता एका...मुंबई ः राज्यातील चारही कृषी विद्यापीठांनी केलेले...\nमहाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांना...शिर्डी: महाराष्ट्रात यंदा पाऊस कमी झाला....\nकोल्हापुरी गुळाचा गोडवा यंदा वाढणारकोल्हापूर : यंदाच्या पावसाळ्यात गुजरात,...\nकमी दरांवरून जिनर्सचा ‘सीसीआय’च्या...जळगाव ः भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) कापूस...\nहोय, आम्ही बदलू शेतीचे चित्र... ‘शाळेत सुरू असलेल्या कृषी शिक्षण अभ्यासक्रमातून...\n‘पंदेकृवि’च्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचा...अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ...\nशेतीपासून जितके दूर जाल तितके दुःख...पुणे : शेतीशी जोडलेली माणसं ही निसर्ग आणि मानवी...\nनाबार्डच्या व्याजदरातच जिल्हा बँकांना...मुंबई : राज्य बँकेला नाबार्डकडून मिळणाऱ्या...\nकोकण, पश्‍चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी...पुणे : कोकण अाणि पश्‍चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी...\nअकोला, बुलडाणा जिल्ह्यांत कोरडवाहू...अकोला : अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यात कोरडवाहू...\nअठरा गावांनी केली कचऱ्यापासून गांडूळखत...गावे आणि वाडीवस्त्याही स्वच्छतेत अग्रभागी...\n‘सीसीआय’च्या खरेदीला दिवाळीत मुहूर्तमुंबई : देशातील महत्त्वाच्या कापूस उत्पादक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/thiya-agitation-shirole-kakas-house-135686", "date_download": "2018-10-20T00:52:54Z", "digest": "sha1:VIFCXTSNZTCIZIKO5HBB35ULTNNDQTSU", "length": 12985, "nlines": 193, "source_domain": "www.esakal.com", "title": "Thiya agitation Shirole, Kaka's house शिरोळे, काकडे यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन | eSakal", "raw_content": "\nशिरोळे, काकडे यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन\nरविवार, 5 ऑगस्ट 2018\nपुणे : महाराष्ट्र शांत ठेवायचा असेल, तर मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्या पूर्ण कराव्यात. मराठा आरक्षणाबाबत केवळ घोषणा न करता ठोस कृती करावी, असा इशारा देत मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने शहरातील खासदारांच्या घरासमोर आणि कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. या वेळी खासदार अनिल शिरोळे आणि खासदार संजय काकडे यांनी आपण आरक्षणाच्या बाजूनेच असून, सरकारचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले.\nपुणे : महाराष्ट्र शांत ठेवायचा असेल, तर मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्या पूर्ण कराव्यात. मराठा आरक्षणाबाबत केवळ घोषणा न करता ठोस कृती करावी, असा इशारा देत मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने शहरातील खासदारांच्या घरासमोर आणि कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. या वेळी खासदार अनिल शिरोळे आणि खासदार संजय काकडे यांनी आपण आरक्षणाच्या बाजूनेच असून, सरकारचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले.\nमराठा क्रांती मोर्चाच्या वतीने शहरातील लोकप्रतिनिधींच्या घरासमोर आंदोलन करण्यात येत आहे. गेल्या दोन दिवसांपासून पालकमंत्री गिरीश बापट, राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्यासह अन्य आमदारांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. तर, शनिवारी खासदार शिरोळे यांच्या शिवाजीनगर येथील घरासमोर आणि खासदार काकडे यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. त्यात विकास पासलकर, राजेंद्र कोंढरे, शांताराम कुंजीर, रघुनाथ चित्रे-पाटील, बाळासाहेब आमराळे, तुषार काकडे, प्रशांत धुमाळ आदी सहभागी झाले होते.\nशिरोळे म्हणाले, \"पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार मराठा आरक्षणाच्या निर्णयासाठी प्रयत्न करीत आहे.''\nकाकडे यांनी आंदोलनकर्त्यांमध्येच सहभागी होत मी आरक्षणाच्या मागणीसाठी आपल्यासोबत आहे आणि पुढेही कायम राहीन. आंदोलकर्त्यांनी जाळपोळ किंवा आत्महत्या करू नये, असे आवाहन केले.\nगीता, बायबलपेक्षा संविधान श्रेष्ठ - मुख्यमंत्री\nनागपूर - आमचे सरकार धर्म संस्कृतीने चालत नसून गीता, बायबलपेक्षा संविधान श्रेष्ठ असल्याचे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...\nआधी स्मारक बांधा मग जावे राममंदिर बांधायला - नारायण राणे\nपुणे - \"\"बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची चर्चा अजूनही सुरू आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वतः पहिल्यांदा बाळासाहेबांचे स्मारक...\nदहा महिन्यांनंतर तिची वडिलांशी भेट\nमाळेगाव - बारामती तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत सापडलेल्या २३ वर्षीय परप्रांतीय मुस्लिम युवतीला अखेर येथील निर्भया पथकाच्या अथक प्रयत्नातून...\n‘रुपी’चा राज्य बॅंकेत विलीनीकरणाचा प्रस्ताव\nपुणे - आर्थिक अडचणीत असलेल्या रुपी सहकारी बॅंकेचे महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेत विलीनीकरण होण्याची दाट शक्‍यता आहे. रुपी बॅंकेने राज्य सहकारी...\nचवीने खाणाऱ्यांसाठी \"होम डायनिंग'\nमुंबई - राज्यात 20 कोसांवर फक्त भाषाच बदलत नाही तर खाद्य संस्कृतीही बदलते. मुंबई महानगरमध्ये वसलेल्या विविध राज्यांच्या नागरिकांनीही आपल्याबरोबर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/narendra-modi-launches-india-post-payments-bank/", "date_download": "2018-10-20T00:34:23Z", "digest": "sha1:3BOEOQYFDRCZFJ4DTFBJO3MNHPWDHYFB", "length": 6324, "nlines": 137, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या संपूर्ण देशात ६४८ शाखा सुरु होणार | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nइंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या संपूर्ण देशात ६४८ शाखा सुरु होणार\nनवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी २१ ऑगस्टला बहुप्रतीक्षित इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेचा शुभारंभ करणार आहेत. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटल्याप्रमाणे इंडिया पोस्ट पेमेंट बँकेची प्रत्येक जिल्ह्यात एक शाखा असेल आणि हे ग्रामीण भागातील आर्थिक व्यवहारांवर लक्ष केंद्रित करतील.\nदळणवळण मंत्रालयाच्या माहितीनुसार ” पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयपीपीबीच्या उद्घाटनासाठी २१ ऑगस्टला वेळ दिला आहे. बँकेच्या दोन शाखा आधीच सुरु असून संपूर्ण देशात ६४८ शाखा सुरु करण्यात येणार आहेत.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleवाढते खड्डेबळी आणि आपण (भाग-१)\nNext articleवाढते खड्डेबळी आणि आपण (भाग-२)\nमध्यप्रदेशात भाजप कापणार 70 ते 80 आमदारांची तिकीटे \nसंशयित खलिस्तानवाद्याला उत्तरप्रदेशात अटक\nकेंद्र सरकार येत्या एक-दोन महिन्यात नेमणार नवा आर्थिक सल्लागार\nअमृतसर रेल्वे अपघात: दसऱ्याच्या उत्साहाचे रूपांतर हृदय हेलावून टाकणाऱ्या शोकांतिकेत घडले\n, अमित शहा यांच्याकडून तीन नावांवर चर्चा\nउत्तराखंड आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री ‘नारायण दत्त तिवारी’ यांचे निधन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5250089140185418900&title=DKTE%20Welcome%20Function%20at%20Natyagriha&SectionId=5550652221595367684&SectionName=%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%9C%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5", "date_download": "2018-10-20T00:53:53Z", "digest": "sha1:MD2FKFUU6XU53UCRE46PMUU72UFT5Z2K", "length": 10293, "nlines": 121, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘डीकेटीई’मध्ये विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ", "raw_content": "\n‘डीकेटीई’मध्ये विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ\nइचलकरंजी : ‘एकविसाव्या शतकात झपाटयाने होत असलेल्या तंत्रज्ञानातील बदलांचा आव्हान पेलणारा अभियंता घडवण्याची क्षमता ‘डीकटीई’मध्येच आहे,’ असे प्रतिपादन ‘डीकेटीई’चे डायरेक्टर डॉ पी. व्ही. कडोले यांनी केले. टेक्स्टाइल व इंजिनीअरिंग प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभात नुकताच झाला. त्या वेळी ते बोलत होते.\nयेथील घोरपडे नाट्यगृहात झालेल्या समारंभात बोलताना ते म्हणाले, ‘डीकेटीईचे जगभर पसरलेले विद्यार्थी ‘डीकेटीई’चे नाव उज्ज्वल करीत आहेत. त्यामुळे इंजिनीअरिंग क्षेत्रात ‘डीकेटीई’ हा ब्रँड झाला आहे. हा ब्रँड अबाधित राखायची जबाबदारी ही नव्या विद्यार्थ्यांची आहे. त्यासाठी संस्था आणि प्राध्यापक सर्वतोपरी प्रयत्न करतील त्याला आपला सर्वांचा सहयोग मिळाला पाहीजे.’\n‘विद्यार्थ्यांनी प्राध्यपकांशी समन्वय साधत आपले अभ्यासक्रमातील आधुनिक तंत्रज्ञान अवगत करून अभियांत्रिकी शिक्षणातील यश संपन्न करावे व विद्यार्थ्यांना आपल्या ज्ञानाने ‘डीकेटीई’चा असाच नावलौकीक वाढवावा,’ असे सांगून डॉ. कडोले यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.\nस्वागत करताना डे.डायरेक्टर (अ‍ॅडमिनिस्ट्रेशन) प्रा. डॉ. यु. जे. पाटील म्हणाले, ‘जगभरातील अत्याधुनिक यंत्रसामुग्री, विद्यार्थ्यांना वाय-फाय सुविधा, अत्याधुनिक लायब्ररी अशा अनेक सुविधा उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाबरोबरच शिक्षण घेतानाच जगभरातील विविध कंपन्यात प्लेसमेंट देण्यामध्ये ‘डीकेटीई’ देशात आघाडीवर आहे. याचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा.’\nडे.डायरेक्टर (अ‍ॅकॅडमिक्स) प्रा. डॉ. अडमुठे यांनी प्रास्ताविकात विविध देशातील विद्यापीठे आणि शिक्षण संस्थातील सामंजस्य करारामुळे पदव्युत्तर शिक्षण मोठया शिष्यवृत्तीसह घेण्याची संधी देखील विद्यार्थ्यांना मिळत असल्याने यावरून संस्थेतील गुणवत्तापूर्ण शिक्षण अधोरेखित होत असल्याचे नमूद केले.\nप्रथम वर्षाचे प्रमुख प्रा. एस. ए. पाटील यांनी आभार मानले. सूत्रसंचालन प्रा. एस. जी. कानिटकर यांनी केले. कार्यक्रमास सर्व विभागप्रमुख, सर्व डीन्स, टेक्स्टाइल व इंजिनीअरिंग विभागाचे प्लेसमेंट ऑफिसर, हॉस्टेल विभागप्रमुख यांसह विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थिती होते. कार्यक्रमाचे संयोजन प्रा. डॉ. ए. के. घाटगे यांनी केले. या कार्यक्रमास प्रथम वर्षात प्रवेश घेतलेले सर्व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांना कॉलेजमधील सर्व विभागाची ओळख करून देण्यात आली.\nTags: इचलकरंजीडीकेटीईDKTEIchalkaranjiKolhapurDr. P. V. Kadoleकोल्हापूरडॉ. पी. व्ही. कडोलेप्रेस रिलीज\nरेसिंग चॅंपियनशिपमध्ये ‘डीकेटीई’चा संघ द्वितीय ‘डीकेटीई’च्या विद्यार्थ्यांचे लिब्रेस येथे प्रशिक्षण नीलेश किणींगेची हॉफ विद्यापीठात ‘एमएस’साठी निवड ‘डीकेटीई’चा अमेरिकेच्या ‘टेनिसी’सोबत सामंजस्य करार ‘डीकेटीई’तील २८ विद्यार्थ्यांची नामवंत कंपनीत निवड\nअंजली इला मेननची मुरानो चित्रे...\nजिंदगी धूप तुम घना साया...\nकर्तव्यदक्ष गृहिणी ते जबाबदार समाजसेविका\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nअपूर्वाई वाटण्यासारखं ‘अपूर्व’ काम करणारी अपूर्वा\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nअंजली इला मेननची मुरानो चित्रे...\nसमतानगरमध्ये ६२वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/2004-kabaddi-worldcup-mumbai/", "date_download": "2018-10-19T23:59:05Z", "digest": "sha1:7Z27KV4MVFTX4RIWBIHEHG67IJMKPSU2", "length": 12334, "nlines": 78, "source_domain": "mahasports.co.in", "title": "१४वर्षांपुर्वी कबड्डी विश्वचषक विजेत्या टीम इंडियाला बक्षिस म्हणुन मिळाले होते २ लाख रुपये", "raw_content": "\n१४वर्षांपुर्वी कबड्डी विश्वचषक विजेत्या टीम इंडियाला बक्षिस म्हणुन मिळाले होते २ लाख रुपये\n१४वर्षांपुर्वी कबड्डी विश्वचषक विजेत्या टीम इंडियाला बक्षिस म्हणुन मिळाले होते २ लाख रुपये\nभारतात क्रिकेट पाठोपाठ कबड्डी हा खेळ सध्या लोकप्रिय होत आहे. तसेच आंतरराष्ट्रीय कबड्डीमध्येही भारताने आपला दबदबा कायम ठेवला आहे.\nआत्तापर्यंत झालेल्या 3 कबड्डी विश्वचषकातही भारतीय संघच विजेता राहिला आहे. कबड्डीच्या विश्वचषकाला 2004 साली सुरवात झाली होती. हा पहिला विश्वचषकही भारताने जिंकला होता. या विश्वविजेत्या भारतीय संघाचा हा फोटो आहे.\nसंपुर्ण सामन्यात भारताचेच वर्चस्व-\nआत्तापर्यंत कबड्डीमध्ये भारत आणि इराण यासंघात नेहमीच कडवी लढत झाली आहे. 2004 च्या पहिल्या विश्वचषकातही भारताचा अंतिम सामना इराण विरुद्धच झाला होता.\nया सामन्यात भारताने मध्यंतरापर्यंत 27-12 अशी आघाडी मिळवली होती आणि नंतर हा सामना भारताने 55-27 अशा फरकाने जिंकून पहिले विश्वविजेतेपद मिळवले. यात भारताने इराणला 4 वेळा सर्वबाद केले होते आणि 11 बोनस गुणही मिळवले होते.\nतब्बल ३ हजार प्रेक्षकांनी लावली होती हजेरी-\nमुंबईत पार पडलेल्या या स्पर्धेसाठी 3,000 प्रेक्षकांनी उपस्थिती लावली होती. तर इराणचे काही अधिकारी आणि खेळाडूंच्या कुटुंबातील सदस्यही भारतीय क्रीडा मंदिर, वडाळा येथे संघाला प्रोस्ताहन देण्यासाठी हजर होते.\nमहाराष्ट्राच्या खेळाडूला मिळाला होता सामनावीराचा पुरस्कार-\nया अंतिम सामन्यात महाराष्ट्राच्या शैलेश सावंतला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला होता, तर त्यावेळचा भारताचा कर्णधार संजीव कुमारला मालिकावीर म्हणून घोषित केले होते. रेल्वेचाही कर्णधार असणाऱ्या संजीवने त्याच्या फुटवर्कने सर्वांना प्रभावित केले होते. याबरोबरच मनप्रीत लांबा, विकास या खेळाडूंनीही चांगली कामगिरी केली होती.\nविजेत्यांना मिळाले २ लाख रुपये-\nया विश्वविजेतेपदाचे बक्षीस म्हणून भारतीय संघाला 2 लाख रुपये देण्यात आले होते आणि उपविजेत्या इराणला 1.25 लाख रुपये बक्षीस देण्यात आले होते.\nतब्बल १२ संघांनी घेतला होता भाग-\n19 ते 21 नोव्हेंबर 2004 दरम्यान झालेल्या या स्पर्धेत भारत, इराणसह एकूण 12 देशांचा समावेश होता. यात बांग्लादेश, कॅनडा, जर्मनी, भारत, इराण, जपान, मलेशिया, नेपाळ, दक्षिण कोरिया, थायलंड, युनायटेड किंग्डम, वेस्ट इंडीज या 12 देशांनी सहभाग घेतला होता.\nया स्पर्धेत भारत आणि इराण संघाला उपांत्यपूर्व फेरीत बाय मिळाला होता. तसेच उपांत्य फेरीत भारताने बांगलादेशला तर इराणने कॅनडाला पराभूत करत अंतिम सामन्यात स्थान मिळवले होते.\nएकाच दिवशी बाद फेरी आणि अंतिम फेरीचे सामने-\nविशेष म्हणजे या स्पर्धेतील बाद फेरीचे सर्व सामने आणि अंतिम सामना एकाच दिवशी म्हणजे 21 नोव्हेंबरला खेळवण्यात आले होते.\nभारत-इराणचा राहिला आहे दबदबा-\nतसेच 2004 पासून झालेल्या तीनही विश्वचषकात अंतिम सामना भारत विरुद्ध इराण असाच झाला आहे.\nकबड्डीमधील ताज्या घडामोडींसाठी वाचत रहा कबड्डीसाठीचे देशातील सर्वात लोकप्रिय आणि नंबर १चे वेबपोर्टल महा स्पोर्ट्स. तसेच आम्हाला फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामवर फाॅलो करायला विसरु नका.\nक्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.\n–आरती बारी यांची एशियन गेम्ससाठी पंच म्हणुन निवड, चौथ्यांदा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पंच म्हणुन पाहणार काम\n–प्रो कबड्डीच्या ६व्या हंगामाचा ‘ले पंगा’ ५ आॅक्टोबरपासून…\nISL 2018: मोसमातील पहिल्या महाराष्ट्र डर्बीत मुंबईविरुद्ध पुणे सिटीचा पराभव\nनेमार ज्युनियरने मोडला पेलेंचा हा विक्रम\nVideo: या कामगिरीमुळे रोहित शर्माने पृथ्वी शॉला मिठीच मारली\nऑस्ट्रेलिया पहिल्यांदाच खेळणार या संघाविरुद्ध टी २० सामना\nVideo: तीन दिवसांत क्रिकेटमध्ये झाले तीन विचित्र धावबाद\nटाॅप ३- आज प्रो कबड्डीत होणार हे तीन मोठे पराक्रम\nISL 2018: भेदक मार्सेलिनोच्या पुनरागमनाचे पुणे सिटीला वेध\nएचसीएल आशियाई टेनिस अजिंक्यपद २०१८ स्पर्धेत अव्वल व आंतरराष्ट्रीय खेळाडू झुंजणार\nअखिल भारतीय सुपर सिरीज् टेनिस स्पर्धेत पुण्याच्या राधिका महाजनला दुहेरी मुकुट\nISL 2018: चेन्नईने केली पराभवाची हॅट्ट्रीक\nसलग दुसऱ्या दिवशी क्रिकेटमध्ये ‘कहर’, विचित्र रनआऊटची मालिका सुरुच\nझी महाराष्ट्र कुस्ती दंगलमध्ये ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी खेळणार या टीमकडून\nनागराज मंजूळे आता कुस्तीच्या मैदानात, विकत घेतली झी महाराष्ट्र कुस्ती दंगलमधील ही टीम\nटाॅप ३- प्रो कबड्डीच्या ६व्या हंगामात ५०पेक्षा जास्त गुण घेणारे ३ खेळाडू\nटीम इंडीयाने गाठली आहे या पाच देशांविरुद्ध वनडे सामन्यांची शंभरी\nक्रिकेटपटू दिपक चहरच्या घरी चोरीचा प्रयत्न करणाऱ्या सहा जणांना अटक\nविराटने डिजाईन केलेल्या शूजची अशी आहे किमंत\nपुण्यात होणाऱ्या कबड्डी, क्रिकेट सामन्यांचे असे आहेत तिकीट दर\nभारत-विंडीज यांच्यातील चौथ्या वनडेच्या तिकीट विक्रीला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार\nकपिल देव, अनिल कुंबळेला मागे टाकत रविंद्र जडेजा करणार मोठा पराक्रम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/krida-cricket/not-be-played-all-five-matches-broad-134603", "date_download": "2018-10-20T00:52:44Z", "digest": "sha1:LW7KHY52PWZJRNFEACK67HTKBB2X5X6R", "length": 13862, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "Not to be played in all five matches: Broad पाचही सामने खेळले पाहिजेत असे नाही : ब्रॉड | eSakal", "raw_content": "\nपाचही सामने खेळले पाहिजेत असे नाही : ब्रॉड\nमंगळवार, 31 जुलै 2018\nलंडन : भारताविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत पाचही सामन्यांत वेगवान गोलंदाजांना आलटून पालटून संधी देण्याचा विचार इंग्लंड क्रिकेट मंडळ करत असून, वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड याने निर्णयाचे स्वागत केले आहे.\nइंग्लंडकडून सर्वाधिक गडी बाद करणारा गोलंदाज जेम्स अँडरसन खांद्याच्या दुखापतीतून आता कुठे स्थिरावत आहे. कौंटी क्रिकेट खेळताना ब्रॉडलाही दुखापत झाली होती. मात्र, दोघेही कसोटी मालिकेसाठी तंदुरुस्त आहेत. मात्र, त्यांच्यावर अतिरिक्त भार पडू नये, म्हणून या दोघांना आलटून पालटून वापरण्याचा इंग्लंड मंडळाचा विचार आहे.\nलंडन : भारताविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत पाचही सामन्यांत वेगवान गोलंदाजांना आलटून पालटून संधी देण्याचा विचार इंग्लंड क्रिकेट मंडळ करत असून, वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड याने निर्णयाचे स्वागत केले आहे.\nइंग्लंडकडून सर्वाधिक गडी बाद करणारा गोलंदाज जेम्स अँडरसन खांद्याच्या दुखापतीतून आता कुठे स्थिरावत आहे. कौंटी क्रिकेट खेळताना ब्रॉडलाही दुखापत झाली होती. मात्र, दोघेही कसोटी मालिकेसाठी तंदुरुस्त आहेत. मात्र, त्यांच्यावर अतिरिक्त भार पडू नये, म्हणून या दोघांना आलटून पालटून वापरण्याचा इंग्लंड मंडळाचा विचार आहे.\nब्रॉड म्हणाला, \"वेगवान गोलंदाजांवर भार पडतोच असे नाही. नाणेफेक, खेळपट्टी कशी मिळते यावर बरेच काही अवलंबून आहे. अर्थात, सहा आठवड्यांत पाच कसोटी सामने खेळायचे असतील, तर मंडळाची \"रोटेशन' पद्धती मला योग्य वाटते. खेळपट्टी फिरकीला साथ देणारी असेल, तर वेगवान गोलंदाजांना फार काही करावे लागत नाही. पण, जेव्हा चेंडू स्विंग होतो तेव्हा त्यांची जबाबदारी वाढते.''\nया संदर्भात संघ व्यवस्थापनाने या विषयी चर्चा सुरू केली आहे. संघ व्यवस्थापनाचा हा निर्णय कुणा एका खेळाडूला धरून घेतलेला नाही, असे ब्रॉडने सांगितले असले, तरी त्याने सहा आठवड्यांत पाच कसोटी सामन्यांचा उल्लेख करून व्यग्र कार्यक्रमाविषयी जणू टिप्पणीच केली आहे.\nब्रॉड या विषयी अधिक माहिती देताना म्हणाला, \"\"एखाद्या सामन्यासाठी मला वगळले म्हणजे माझे क्रिकेट संपले असे होत नाही. आम्ही कौंटी क्रिकेट खेळू शकतो. या निर्णयामुळे नवीन गोलंदाज पुढे येतील आणि अन्यत्र खेळत राहिल्याने आपणही चर्चेत राहू. त्यामुळे \"रोटेशन'चा बाऊ करण्याची गरज नाही. पाच सामने खेळायचे म्हटल्यावर छोटे छोटे बदल हे होणारच. गोलंदाजांनी ते समजू घ्यायला हवेत.''\n22 हजार शौचकुपांना अखेर मंजुरी\nमुंबई - धोकादायक शौचालये, तुटलेले दरवाजे आणि लाद्यांमुळे झोपडपट्ट्यांतील नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी मुंबईत 22 हजार शौचकूप बांधण्याचा...\nप्रतिष्ठेची झालर काढून घेतल्यास व्यसनांना आळा\nमहाभारतात ‘यक्षप्रश्‍न’ नावाची गोष्ट आहे. यक्षांच्या तलावात उतरल्यामुळे पुतळे झालेल्या भावांना वाचविण्यासाठी युधिष्ठिर यक्षाच्या प्रश्‍नांना उत्तरे...\nएखाद्या व्यक्तीविषयी आपल्याला खूप आदर असतो आणि अचानक ती व्यक्ती आपल्या निकट उभी राहिली तर... आध्यात्मिक अनुभव यावा तसे होते. आजही तो दिवस लख्ख...\nबसायला जागा द्या; काँग्रेस-राष्ट्रवादीचे सदस्य सांगलीत आक्रमक\nसांगली : महापालिकेच्या दर सुधार समितीस मान्यता देण्यासाठी बोलवलेल्या महासभा विरोधी कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांच्या आंदोलनामुळे गुंडाळण्यात आली....\nआमदार जितेंद्र आव्हाड गुन्हा दाखल करण्याची धनगर समाजाची मागणी\nबारामती शहर - राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मल्हारराव होळकर यांच्याविषयी अपशब्द व्यक्त करुन धनगर समाजाचे आराध्यदैवताचा अपमान...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-complete-development-works-farmers-tribal-people-time-gulabrao-patil-12222", "date_download": "2018-10-20T00:39:58Z", "digest": "sha1:AUKR26Z27V2SPCOHOZIG7MLHA7Q6PJXW", "length": 17893, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Complete the development works of farmers, tribal people in time: Gulabrao Patil | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशेतकरी, आदिवासींच्या विकासाची कामे वेळेत पूर्ण करा ः गुलाबराव पाटील\nशेतकरी, आदिवासींच्या विकासाची कामे वेळेत पूर्ण करा ः गुलाबराव पाटील\nमंगळवार, 18 सप्टेंबर 2018\nपरभणी ः जिल्ह्यातील शेतकरी, मागास, आदिवासी जनतेच्या विकासाशी संबंधित सिंचन, कृषी, शिक्षण, आरोग्य, नावीण्यपूर्ण योजनांतील कामे विहित कालावधीत पूर्ण करावीत. त्यासाठीचा निधी संपूर्णपणे खर्च करावा, असे निर्देश राज्याचे सहकार राज्यमंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी रविवारी (ता. १६) जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये दिले.\nपरभणी ः जिल्ह्यातील शेतकरी, मागास, आदिवासी जनतेच्या विकासाशी संबंधित सिंचन, कृषी, शिक्षण, आरोग्य, नावीण्यपूर्ण योजनांतील कामे विहित कालावधीत पूर्ण करावीत. त्यासाठीचा निधी संपूर्णपणे खर्च करावा, असे निर्देश राज्याचे सहकार राज्यमंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी रविवारी (ता. १६) जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये दिले.\nजिल्हा वार्षिक योजना २०१८-१९ अंतर्गत मंजूर २१३ कोटी ४२ लाख रुपये खर्चाच्या कामांना, तसेच त्यातील बदलांना जिल्हा नियोजन समितीने मंजुरी दिली.जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. जिल्हा परिषद अध्यक्षा उज्ज्वला राठोड, खासदार संजय जाधव, सर्वश्री आमदार डॉ. राहुल पाटील, विजय भांबळे, डॉ. मधूसुदन केंद्रे, मोहन फड, रामराव वडकुते, बाबाजानी दुर्राणी, जिल्हाधिकारी पी. शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी. पी., जिल्हा नियोजन अधिकारी अर्जुन झाडे आदी उपस्थित होते.\nगतवर्षीच्या खरीप हंगामातील पीकविमा परतावा शेतकऱ्यांना तत्काळ देण्यात यावा. विलंब लावल्याबद्दल विमा कंपनीवर कारवाई करावी. नादुरुस्त रोहित्रामुळे कृषिपंपाना योग्य दाबाने तसेच अखंडित वीजपुरवठा होत नाही. नादुरुस्त असलेल्या ठिकाणी तत्काळ रोहित्र बसविण्यात यावेत, अशी मागणी नियोजन समिती सदस्यांनी यावेळी केली. यावर श्री. पाटील यांनी रोहित्रांच्या दुरुस्तीसाठी महावितरणकडून निधी उपलब्ध होत नसल्यास जिल्हा नियोजन समिती त्यासाठी निधीची तरतूद करेल. अत्यावश्यक ठिकाणची कामे लवकर पूर्ण होण्यासाठी तत्काळ कार्यवाही करावी, असे निर्देश दिले.\nजिल्हा वार्षिक योजना २०१८-१९ अंतर्गत सर्वसाधारणसाठी १५२ कोटी २९ लाख रुपयांच्या मंजूर तरतुदींपैकी ७० टक्के म्हणजेच १२० कोटी ५८ लाख रुपये रक्कम जिल्ह्यास प्राप्त झाली आहे. अनुसूचित जाती उपयोजनेअंतर्गत ५८ कोटी ५८ लाख रुपये मंजूर तरतुदीपैकी ४१ कोटी रुपये आणि आदिवासी उपक्षेत्राबाहेरील उपयोजनेसाठी २ कोटी ५५ लाख रुपयांपैकी १ कोटी ७८ लाख रुपये जिल्ह्यास प्राप्त झाले आहेत. प्राप्त रकमेपैकी वितरित झालेल्या खर्चाची टक्केवारी ५१.२६ टक्के असून, एकूण ८ कोटी ५९ लाख रुपये खर्च झाले आहेत. यामध्ये प्रामुख्याने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातर्फे राष्ट्रीय शाश्वत कृषी अभियानअंतर्गत सूक्ष्म सिंचन योजना, राष्ट्रीय अभियानांतर्गत तेलबिया आणि तेलताड लघू अभियान, डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना यांचा समावेश आहे.\nविकास सिंचन शिक्षण education आरोग्य health गुलाबराव पाटील २०१८ 2018 जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा परिषद खासदार आमदार विजय victory खरीप विमा कंपनी व्याज\nभाजीपाला पिकांची रोपवाटिका तयार करताना\nभाजीपाला पिकांची रोपवाटिका करताना योग्य ती काळजी घेतल्यास पुनर्लागवडीनंतरच्या काळातील अने\nपुण्यात फुलांची ७ काेटींची उलाढाल\nपुणे ः फूल उत्पादक शेतकऱ्यांची भिस्त असणाऱ्या नवरात्र आणि दसऱ्याला विशेष मागणी असलेल्या झ\nकशी टिकेल पांढऱ्या सोन्याची झळाळी\nराज्यात कापूस वेचणीला सुरवात होऊन दसऱ्याच्या मुहूर्तावर बऱ्याच शेतकऱ्यांनी विक्रीही चालू\nपरभणीत फ्लाॅवर प्रतिक्विंटल २००० ते २५०० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nवनस्पतीतील संजीवकांमुळे अवकाशातही उत्पादन घेणे...\nपोषक घटकांची कमतरता आणि गुरुत्वाकर्षण कमी असणे या दोन कारणांमुळे चंद्र किंवा अन्य ग्रहांव\nवनस्पतीतील संजीवकांमुळे अवकाशातही...पोषक घटकांची कमतरता आणि गुरुत्वाकर्षण कमी असणे या...\nराज्यातील काही भागात अंशतः ढगाळ वातावरणमहाराष्ट्राच्या पश्‍चिम किनारपट्टीवर म्हणजेच कोकण...\nदिवसागणिक रब्बी हंगामाची आशा धूसरऔरंगाबाद : जो दिवस निघतो तो सारखाच. परतीच्या...\nखैरगावात दोन गुंठ्यांत कापसाचे २५ किलो...नांदेड ः खैरगाव (ता. अर्धापूर) येथील एका...\nकेन ॲग्रो कारखान्याला मालमत्ता जप्तीची...सांगली ः रायगाव (जि. सांगली) येथील केन ॲग्रो साखर...\nसांगली जिल्हा बॅंकेला कर्जमाफीसाठी...सांगली ः राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज...\nनाशिकमधील ९३ गावांचा पाहणी अहवाल सादरनाशिक : नाशिक जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये कमी...\nदसऱ्याच्या मुहूर्तासाठीच्या कांद्याला...उमराणे, जि. नाशिक : विजयादशमी अर्थात दसऱ्याच्या...\nपरभणी, राहुरी कृषी विद्यापीठांना पाच...परभणी ः भारतीय कृषी संशोधन परिषदअंतर्गत कृषी...\nगूळ, बेदाणा, काजू महोत्सवास पुणे येथे...पुणे : दिवाळीच्या निमित्ताने ग्राहकांना रास्त...\n'सरकारला दुष्काळाची दाहकता लक्षात येईना'पुणे : यंदा ऑक्टोबर महिन्यातच धरणांमधील...\nकर्नाटकात दुष्काळ जाहीर, मग...मुंबई : ग्रामीण महाराष्ट्र दुष्काळात...\nऊसतोड मजूर महामंडळाला शंभर कोटींचा निधी...बीड : याआधीच्या सरकारने दहा वर्षांत अडीच...\nहिवरेबाजारमध्ये मांडला पाण्याचा ताळेबंदनगर ः आदर्श गाव हिवरेबाजारमध्ये...\nमाण, खटाव तालुक्यांत पाणीटंचाई वाढलीसातारा ः रब्बी हंगामाच्या तोंडावर पाऊस...\nपुणे जिल्ह्यात खरिपात ६९ टक्के पीक...पुणे ः यंदा पाऊस वेळेवर न झाल्याने शेतकऱ्यांकडून...\nबुलडाणा जिल्ह्यात १ लाख ६५ हजार...बुलडाणा ः या रब्बी हंगामात जिल्ह्यात एक लाख...\nयवतमाळ जिल्ह्यात जिल्हा प्रशासन उभारणार...यवतमाळ ः शेतीला पूरक व्यवसायाची जोड देत...\n‘आरएसएफ’च्या मूळ सूत्रात घोडचूकपुणे: शेतकऱ्यांना हक्काचा ऊसदर मिळवून देणाऱ्या...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम...पुणे : पावसाला पोषक हवामान झाल्याने आठवड्याच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.net/tag/%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%82/", "date_download": "2018-10-19T23:34:53Z", "digest": "sha1:NRAMSJPQ4TO7GJCCKIVAXKK3MYDAHZF2", "length": 5436, "nlines": 138, "source_domain": "www.marathimati.net", "title": "सरसों | मराठीमाती", "raw_content": "\n१/२ किलो हिरवी मिरची\n२ मोठे चमचे बडीशेप\n१ लहान चमचा हळद\n३ मोठे चमचे आमसूल पावडर\n२ मोठे चमचे मीठ\n१ वाटी सरसोचे तेल\nहिरवी मिरची धुऊन पुसून घ्या. चाकून मधोमध उभी चिर मारा. एका कढईत तीळ घेऊन भाजा. सरसो बारीक मिक्सरमधून काढा, सर्व मसाले एका ताटेत घेऊन एकत्र करा. थोडेसे तेल टाका. आता हे मिश्रण मिरचीत भरा. मिरची एका बरणीत भरून बाकीचे तेल टाका व २ दिवस ठेऊन द्या. दोन दिवसांनी लोणचे तयार.\nThis entry was posted in लोणची and tagged तीळ, पाककला, लोणची, सरसों, हिरवी मिरची on जानेवारी 11, 2011 by प्रशासक.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/keywords/kavadee.baba/word", "date_download": "2018-10-20T00:21:59Z", "digest": "sha1:DZZKYQZPMBFDLB3AR4QC2TKLNBTRUKJZ", "length": 10997, "nlines": 112, "source_domain": "www.transliteral.org", "title": "Keyword - kavadee baba", "raw_content": "\nगोकुळ अष्टमी उपास आज करायचा\nश्री अनंतसुत विठ्ठल उर्फ कावडीबाबा विरचित ’श्री दत्तप्रबोध’ ग्रंथाचे पारायण केल्याने ’गुरुचरित्र’ पारायणाचे पुण्य मिळते.\nश्री दत्तप्रबोध - अध्याय पहिला\nश्री अनंतसुत विठ्ठल उर्फ कावडीबाबा विरचित ’श्री दत्तप्रबोध’ ग्रंथाचे पारायण केल्याने ’गुरुचरित्र’ पारायणाचे पुण्य मिळते.\nश्री दत्तप्रबोध - अध्याय दुसरा\nश्री अनंतसुत विठ्ठल उर्फ कावडीबाबा विरचित ’श्री दत्तप्रबोध’ ग्रंथाचे पारायण केल्याने ’गुरुचरित्र’ पारायणाचे पुण्य मिळते.\nश्री दत्तप्रबोध - अध्याय तिसरा\nश्री अनंतसुत विठ्ठल उर्फ कावडीबाबा विरचित ’श्री दत्तप्रबोध’ ग्रंथाचे पारायण केल्याने ’गुरुचरित्र’ पारायणाचे पुण्य मिळते.\nश्री दत्तप्रबोध - अध्याय चवथा\nश्री अनंतसुत विठ्ठल उर्फ कावडीबाबा विरचित ’श्री दत्तप्रबोध’ ग्रंथाचे पारायण केल्याने ’गुरुचरित्र’ पारायणाचे पुण्य मिळते.\nश्री दत्तप्रबोध - अध्याय पाचवा\nश्री अनंतसुत विठ्ठल उर्फ कावडीबाबा विरचित ’श्री दत्तप्रबोध’ ग्रंथाचे पारायण केल्याने ’गुरुचरित्र’ पारायणाचे पुण्य मिळते.\nश्री दत्तप्रबोध - अध्याय सहावा\nश्री अनंतसुत विठ्ठल उर्फ कावडीबाबा विरचित ’श्री दत्तप्रबोध’ ग्रंथाचे पारायण केल्याने ’गुरुचरित्र’ पारायणाचे पुण्य मिळते.\nश्री दत्तप्रबोध - अध्याय सातवा\nश्री अनंतसुत विठ्ठल उर्फ कावडीबाबा विरचित ’श्री दत्तप्रबोध’ ग्रंथाचे पारायण केल्याने ’गुरुचरित्र’ पारायणाचे पुण्य मिळते.\nश्री दत्तप्रबोध - अध्याय आठवा\nश्री अनंतसुत विठ्ठल उर्फ कावडीबाबा विरचित ’श्री दत्तप्रबोध’ ग्रंथाचे पारायण केल्याने ’गुरुचरित्र’ पारायणाचे पुण्य मिळते.\nश्री दत्तप्रबोध - अध्याय नववा\nश्री अनंतसुत विठ्ठल उर्फ कावडीबाबा विरचित ’श्री दत्तप्रबोध’ ग्रंथाचे पारायण केल्याने ’गुरुचरित्र’ पारायणाचे पुण्य मिळते.\nश्री दत्तप्रबोध - अध्याय दहावा\nश्री अनंतसुत विठ्ठल उर्फ कावडीबाबा विरचित ’श्री दत्तप्रबोध’ ग्रंथाचे पारायण केल्याने ’गुरुचरित्र’ पारायणाचे पुण्य मिळते.\nश्री दत्तप्रबोध - अध्याय अकरावा\nश्री अनंतसुत विठ्ठल उर्फ कावडीबाबा विरचित ’श्री दत्तप्रबोध’ ग्रंथाचे पारायण केल्याने ’गुरुचरित्र’ पारायणाचे पुण्य मिळते.\nश्री दत्तप्रबोध - अध्याय बारावा\nश्री अनंतसुत विठ्ठल उर्फ कावडीबाबा विरचित ’श्री दत्तप्रबोध’ ग्रंथाचे पारायण केल्याने ’गुरुचरित्र’ पारायणाचे पुण्य मिळते.\nश्री दत्तप्रबोध - अध्याय तेरावा\nश्री अनंतसुत विठ्ठल उर्फ कावडीबाबा विरचित ’श्री दत्तप्रबोध’ ग्रंथाचे पारायण केल्याने ’गुरुचरित्र’ पारायणाचे पुण्य मिळते.\nश्री दत्तप्रबोध - अध्याय चौदावा\nश्री अनंतसुत विठ्ठल उर्फ कावडीबाबा विरचित ’श्री दत्तप्रबोध’ ग्रंथाचे पारायण केल्याने ’गुरुचरित्र’ पारायणाचे पुण्य मिळते.\nश्री दत्तप्रबोध - अध्याय पंधरावा\nश्री अनंतसुत विठ्ठल उर्फ कावडीबाबा विरचित ’श्री दत्तप्रबोध’ ग्रंथाचे पारायण केल्याने ’गुरुचरित्र’ पारायणाचे पुण्य मिळते.\nश्री दत्तप्रबोध - अध्याय सोळावा\nश्री अनंतसुत विठ्ठल उर्फ कावडीबाबा विरचित ’श्री दत्तप्रबोध’ ग्रंथाचे पारायण केल्याने ’गुरुचरित्र’ पारायणाचे पुण्य मिळते.\nश्री दत्तप्रबोध - अध्याय सतरावा\nश्री अनंतसुत विठ्ठल उर्फ कावडीबाबा विरचित ’श्री दत्तप्रबोध’ ग्रंथाचे पारायण केल्याने ’गुरुचरित्र’ पारायणाचे पुण्य मिळते.\nश्री दत्तप्रबोध - अध्याय अठरावा\nश्री अनंतसुत विठ्ठल उर्फ कावडीबाबा विरचित ’श्री दत्तप्रबोध’ ग्रंथाचे पारायण केल्याने ’गुरुचरित्र’ पारायणाचे पुण्य मिळते.\nश्री दत्तप्रबोध - अध्याय एकोणीसावा\nश्री अनंतसुत विठ्ठल उर्फ कावडीबाबा विरचित ’श्री दत्तप्रबोध’ ग्रंथाचे पारायण केल्याने ’गुरुचरित्र’ पारायणाचे पुण्य मिळते.\nकपिलाषष्ठीचा योग म्हणजे काय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/sports-marathi-news/india-ends-cwg-campaign-in-third-spot-118041600007_1.html", "date_download": "2018-10-19T23:43:16Z", "digest": "sha1:R6KP3QP5FA6QFGRM2MTR4XBMARIZXLY5", "length": 10423, "nlines": 135, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा, भारत तिसऱ्या क्रमांकावर | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 20 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nराष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा, भारत तिसऱ्या क्रमांकावर\nऑस्ट्रेलियात आयोजित 21 व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेची\nसांगता झाली. या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी\n66 पदकं खात्यात जमा करत पदकतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर राहिला.\nभारतापूर्वी ऑस्ट्रेलियाने 80 सुवर्ण, 59 रौप्य आणि तितक्याच कांस्य पदकांची कमाई केली. त्या खालोखाल इंग्लंडने 45 सुवर्ण, 45 रौप्य आणि 46 कांस्य पदकांची कमाई करत दुसरं स्थान पटकावलं. तर भारताच्या खात्यात 26 सुवर्ण, 20 रौप्य आणि 20 कांस्यपदकांचा समावेश आहे.\nयंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेत एकूण 71 देशांनी सहभाग घेतला होता. यातील 43 देशांनी विविध क्रीडा प्रकारांमध्ये पदकांची कमाई केली. विशेष म्हणजे, सुवर्ण पदाकाच्या कमाईत भारताने कॅनेडालाही मागे टाकलं. कॅनेडाने यंदा 15 सुवर्ण पदकांची कमाई केली. तर भारताच्या खात्यात एकूण 26 सुवर्ण पदकांचा समावेश आहे.\nभारतीय खेळाडूंची गेल्या चार राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमधली कामगिरी\n2002 (मॅन्चेस्टर) - 69 पदकं\n2006 (मेलबर्न) - 50 पदकं\n2010 (दिल्ली) - 101 पदकं\n2014 (ग्लास्गो) - 64 पदकं\n2018 (सिडनी) – 66 पदकं\nCWG 2018 : बॉक्सिंगमध्ये अमित पंघालला ‘रौप्य’\nCWG 2018 : नेमबाजीत अनीष भानवाला सुवर्ण\nCWG 2018 : शूटिंगमध्ये तेजस्विनीला गोल्ड, अंजुमने जिंकले सिल्वर\nCWG : सुवर्णकामगिरी करणाऱ्या खेळाडूंना 50 लाखांचे बक्षिस\nराष्ट्रकुल स्पर्धा 2018 : भारताला मिळाले पहिले गोल्ड\nयावर अधिक वाचा :\nस्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...\nया जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...\nइम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख\nपाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...\nलिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...\nमराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...\nरिलायंस इंडस्ट्रीजला 9 हजार 516 कोटींचा फायदा\nपेट्रोलियम, दूरसंचार आणि रिटेल समेत विभिन्न क्षेत्रांमध्ये कारोबार करणारी देशातील सर्वात ...\nवेबदुनिया LocWorld 38 Seattle, Booth# 102 येथे कंपनीची माहिती देणार आहेत. इव्‍हेंटमध्‍ये, ...\nबीएसएनएलचा ७८ रुपयांचा प्लॅन जाहीर\nBSNL ने ७८ रुपयांचा एक प्लॅन जाहीर केला आहे. यामध्ये ग्राहकांना रोज २ जीबी डेटा आणि ...\nगुगलवर 'मी टू' चळवळीचा सर्वाधिक शोध\n'मी टू' चळवळीनंतर गुगलने भारताचा नकाशा जारी केलाय. भारतात या मी टू मोहिमेबाबत सर्वाधिक ...\nम्हणे, 35 हजार विद्यार्थ्यांना चुकून नापास झाले\nमुंबई विद्यापीठाने तब्बल 35 हजार विद्यार्थ्यांना चुकून नापास केलं अशी धक्कादायक आकडेवारी ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4/", "date_download": "2018-10-20T00:24:14Z", "digest": "sha1:FSIB5CPMT7ANST6RDAKA5FTPPK6BZNQ7", "length": 7024, "nlines": 143, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "इंडोनेशियाला चार दिवसांत भूकंपाचे 355 धक्‍के – 319 जणांचा मृत्यू | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nइंडोनेशियाला चार दिवसांत भूकंपाचे 355 धक्‍के – 319 जणांचा मृत्यू\nजकार्ता (इंडोनेशिया) – इंडोनेशियात गेल्या चार दिवसांत झालेल्या भूकंपात मरण पावलेल्यांचा आकडा 319 झाला आहे. इंडोनेशियातील लोम्बोक बेटावरील रविवारच्या तीव्र धक्‍क्‍यानंतर 355 कमीजास्त तीव्रतेचे भूकंपाचे धक्के बसले आहेत. पडलेल्या इमारतींखाली अडकलेल्यांचा शोध घेण्याचे काम चालू असल्याने मृतांची संख्या वाढण्याची शक्‍यता असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.\nभूकंपामुळे 319 जण मरण पावले असून सुमारे 1400 जण गंभीर जखमी झाले आहेत, असे इंडोनेशियाचे मुख्य सुरक्षा मंत्री विरांतो यांनी सांगितले. पुन्हा पुन्हा बसणाऱ्या भूकंपाच्या धक्‍क्‍यांमुळे मदत कार्यात अडथळे येत आहेत. सुमारे दीड लाख लोकांना सुरक्षित स्थळी निवारा देण्यात आलेला आहे. तात्पुरती उपचार केंद्रे उभारली असून जखमींवर उपचार चालू आहेत. काही ठिकाणी अन्नाची टंचाई जाणवत असल्याची माहितीही काही अधिकाऱ्यांनी दिली आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleवरकूटे-मलवडी सोसायटीच्या चेअरमनपदी भारत अनूसे\nNext articleरस्ते अपघात तरूणाईसाठी ठरत आहेत जीवघेणे\n2017 मध्ये 50 हजार भारतीयांना अमेरिकेत नागरीकत्व\nपत्रकार खाशोगी प्रकरणात ट्रम्प यांनी दिला सौदीला गंभीर परिणामांचा इशारा\nसहा दशकांनंतर उत्तर आणि दक्षिण कोरियांत सुरू होणार वाहतूक\nचीनच्या बाबतीत डोनाल्ड ट्रम्प निवळले \nवातावरण बदलाच्या समस्येशी लढताना त्याचा अमेरिकेला तोटा होऊ नये: ट्रम्प\nदुबईत जाऊन मुशर्रफ यांचा जबाब नोंदवणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/maharashtra/gunavesh-minister-girish-mahajan-filed-immediate-complaint-and-expelled-him-cabinet-sachin-sawant/", "date_download": "2018-10-20T01:17:41Z", "digest": "sha1:VQFSUY2L3OS6RYRUZODJN6XYWIZCEJ73", "length": 29388, "nlines": 386, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Gunavesh Minister Girish Mahajan Filed An Immediate Complaint And Expelled Him From The Cabinet: Sachin Sawant | बंदूकबाज मंत्री गिरीष महाजन यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी कराः सचिन सावंत | Lokmat.Com", "raw_content": "शनिवार २० ऑक्टोबर २०१८\n'या' विनोदी अभिनेत्याला ओळखलात का \n'झी मराठी अवॉर्ड्स २०१८'मध्ये बालकलाकारांची धमाल\nआम्ही दोघी मालिकेत 'कुछ कुछ होता है' चित्रपटाची झलक\nपावसामुळे मुंबईतील धूलिकणांचे प्रमाण घटले\nमेट्रोच्या कामावरून दोन यंत्रणांमध्ये रंगला वाद\n‘मी टू’ चळवळ पीडितांसाठी; त्याचा गैरवापर करू नका - उच्च न्यायालय\nदागिन्यांच्या मोहात मित्राकडूनच मुख्य सूत्रधाराची हत्या\nरेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या ब्लॉक\nTanushree Dutta controversy : 'सिन्टा'वर भडकली तनुश्री दत्ता; पण का\nविविधांगी भूमिका साकारण्याचा एकच ध्यास\n ‘बधाई हो’ने पहिल्या दिवशी रचला विक्रम\n‘अॅव्हेंजर्स 4’मध्ये आयर्न मॅनच्या हातात दिसणार ‘हे’ खास शस्त्र\n23 Years Of DDLJ : शाहरूख- काजोलचा ‘दिलवाले दुल्हनियां ले जायेंगे’ झाला २३ वर्षांचा पाहा कधीही न पाहिलेले काही फोटो\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nशीघ्रपतनाची समस्या; कारणं आणि उपाय\nपरिणीती चोप्राचे 'हे' इंडो-वेस्टर्न लूक्स तुम्हाला देतील परफेक्ट लूक\nसंध्याकाळच्या चहासोबत एकदा तरी ट्राय करा खमंग मसाला पापड\nकानामध्ये हेवी इयररिंग्स वापरताय 'या' समस्यांचा करावा लागू शकतो सामना\nमुंबईतील 'या' ठिकाणी स्वस्त आणि मस्त शॉपिंगचा आनंद लुटा\nपंजाब - अमृतसर रेल्वे दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शनिवारी पंजाबमध्ये राजकीय शोक\nभाजपाचे बिहारचे खासदार भोला सिंह यांचे निधन; दिल्लीच्या राम मनोहर लोहिया इस्पितळात केले होते दाखल.\nट्रेनने लोकांना उडवलं आणि सिद्धूंच्या पत्नी नवजोत कौर गाडीत बसून घरी निघून गेल्या, प्रत्यक्षदर्शींचा आरोप\nपंजाब - अमृतसर येथे रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना पंजाब सरकारकडून 5 लाख रुपयांची मदत जाहीर\nनवी दिल्ली - अमृतसर येथील रेल्वे दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले दु:ख व्यक्त\nआदिलाबाद : नागपूरहून निघालेल्या कारमध्ये दहा कोटींची रोकड जप्त\nअमृतसर (पंजाब) - रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या भीषण रेल्वे अपघातात 50 जाणांचा मृत्यू, पोलिसांची माहिती\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\nऔरंगाबाद - डोक्यात दगड घालून कविता अशोक जाधव या महिलेचा खून, हर्सूल भागातील घटना\nनाशिक - नाशिक मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये वादावादी\nमुंबई - मुंबई विमानतळावर 21 लाख 52 हजार रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर जप्त, सीआयएसएफची कारवाई\nनागपूर - गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमदार निवासावर चढून आंदोलन, अधिग्रहित जमिनीचा मोबदला देण्याची मागणी\nनंदुरबार- जि.प.समाज कल्याण अधिकारी सतिश वळवी यांना कार्यालयात 20 हजाराची लाच घेताना अटक\nपंजाब - अमृतसर रेल्वे दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शनिवारी पंजाबमध्ये राजकीय शोक\nभाजपाचे बिहारचे खासदार भोला सिंह यांचे निधन; दिल्लीच्या राम मनोहर लोहिया इस्पितळात केले होते दाखल.\nट्रेनने लोकांना उडवलं आणि सिद्धूंच्या पत्नी नवजोत कौर गाडीत बसून घरी निघून गेल्या, प्रत्यक्षदर्शींचा आरोप\nपंजाब - अमृतसर येथे रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना पंजाब सरकारकडून 5 लाख रुपयांची मदत जाहीर\nनवी दिल्ली - अमृतसर येथील रेल्वे दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले दु:ख व्यक्त\nआदिलाबाद : नागपूरहून निघालेल्या कारमध्ये दहा कोटींची रोकड जप्त\nअमृतसर (पंजाब) - रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या भीषण रेल्वे अपघातात 50 जाणांचा मृत्यू, पोलिसांची माहिती\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\nऔरंगाबाद - डोक्यात दगड घालून कविता अशोक जाधव या महिलेचा खून, हर्सूल भागातील घटना\nनाशिक - नाशिक मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये वादावादी\nमुंबई - मुंबई विमानतळावर 21 लाख 52 हजार रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर जप्त, सीआयएसएफची कारवाई\nनागपूर - गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमदार निवासावर चढून आंदोलन, अधिग्रहित जमिनीचा मोबदला देण्याची मागणी\nनंदुरबार- जि.प.समाज कल्याण अधिकारी सतिश वळवी यांना कार्यालयात 20 हजाराची लाच घेताना अटक\nAll post in लाइव न्यूज़\nबंदूकबाज मंत्री गिरीष महाजन यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी कराः सचिन सावंत\nवारंवार सार्वजनिक ठिकाणी बंदूक काढून स्टंटबाजी करणारे बंदूकबाज मंत्री गिरीष महाजन यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.\nमुंबई: वारंवार सार्वजनिक ठिकाणी बंदूक काढून स्टंटबाजी करणारे बंदूकबाज मंत्री गिरीष महाजन यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.\nया विषयी प्रतिक्रिया व्यक्त सावंत म्हणाले की, राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन हे चाळीसगाव तालुक्यातील वरखेडे आणि लोंढे शिवारात नरभक्षक बिबट्याच्या मागे बंदूक घेऊन धावत आहेत़ असा व्हिडीओ विविध वृत्तवाहिन्यांवर प्रसिद्ध झाला असून महाजन यांनीही त्याची कबुली दिली आहे. अशाप्रकारे सार्वजनिक ठिकाणी बंदूक काढून स्टंटबाजी करण्याची महाजन यांची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही महाजन दिव्यांग मुलांच्या कार्यक्रमात आपल्या कमरेला बंदूक लावून गेले होते. एका आमदारालाही त्यांनी बंदुकीचा धाक दाखवल्याची घटना समोर आली होती. बंदूक चालवण्याचा अतिआत्मविश्वास कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमच्या कुटुंबियांशी असलेल्या जवळिकीतून आला असावा असा टोला सावंत यांनी लगावला\nजलसंपदा खात्यातील ठेकेदारांनी आपल्याला शंभर कोटींची लाच देण्याचा प्रयत्न केला होता असे याच महाजनांनी सांगितले होते. पण या संदर्भात लाचलुचपत खात्याकडे याची तक्रार केली नाही. काही दिवसांपूर्वीच त्यांनी दारूला महिलांची नावे द्यावे असे वक्तव्य केले होते. ट्रक चालवण्यासारखे स्टंट ही करून झाले आहेत. हातात बंदूक घेऊन बिबट्याच्या मागे फिरणे हे जलसंपदा मंत्र्यांचे काम तर नाहीच पण भारतीय वन्यजीव संरक्षण कायद्याखाली गुन्हा आहे असे म्हणत बेजबाबदार पणे शस्त्राचा वापर केल्यामुळे त्यांचा शस्त्र परवाना तात्काळ रद्द करण्याची मागणी केली. गिरीष महाजन मंत्री म्हणून कामात झिरो असल्याने अशी स्टंटबाजी करून ते हिरो होण्याचा प्रयत्न करित आहेत. मुख्यमंत्र्यांनी आपल्या या बंदूकबाज मंत्र्यांला मंत्रीपदाच्या जबाबदारीतून मुक्त करून स्टंटबाजी करण्यासाठी भविष्यात हॉलीवूडला पाठवावे असं सावंत म्हणाले.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nआजपर्यंत साधी चिमणी मारली नाही, शिकारीचा उद्देश अजिबात नव्हता; गिरीश महाजन यांचं स्पष्टीकरण\nमासिक पाळीच्या दिवसांत गावाबाहेर राहावे लागते...\nसरकारी कर्मचाऱ्यांना ५ दिवसांचा आठवडा मिळेल, पण...\nसणासुदीचे दिवस संपूनही डीजेवरील बंदी कायमच\n‘डिजिटल इंडिया’ उपक्रमाला एसटी महामंडळाकडून ‘ब्रेक’\nदुष्काळात महाराष्ट्राला मदतीचा हात देऊ : मोदी\nबुध्दिमत्ता आहे, पण पैसा, यंत्रणा नाही : विद्यार्थ्यांना मिळतेय वरवरचे ज्ञान, संशोधनाला मर्यादा\nशिर्डीसबरीमाला मंदिरमीटूसनी देओलइंधन दरवाढप्रो कबड्डी लीगसुशांत सिंग रजपूतनवरात्रीतितली चक्रीवादळडोनाल्ड ट्रम्प\nविक्रमवीर विराट; कोहलीचे 'हे' एक डझन विक्रम सांगतात त्याची महानता\nPHOTO बॉलिवूडच्या कलाकारांनी लावली दुर्गा पूजेला हजेरी\nजॅकलिन, स्मृती इराणी, आमीरचं नाव बदललं; 'प्रयागराज'नंतरही योगींचा नामांतराचा धडाका\nपरिणीती चोप्राचे 'हे' इंडो-वेस्टर्न लूक्स तुम्हाला देतील परफेक्ट लूक\nमुंबईतील 'या' ठिकाणी स्वस्त आणि मस्त शॉपिंगचा आनंद लुटा\nलहानपणी टॉप, मात्र मोठेपणी फ्लॉप आठवतात का 'हे' कलाकार\n'या' घरगुती वस्तुंचा तुम्ही चुकीच्या पद्धतीने वापर करताय\nदसरा मेळाव्यामुळे शिवाजी पार्क भगवामय\nनागपुरातील विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यातील क्षणचित्रे\nवेगाने वजन कमी करण्यासाठी नारळाचं पाणी; जाणून घ्या कसे\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nतिरंगा फडकला आणि डोळे पाणावले सांगतोय मिस्टर आशिया सुनीत जाधव\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nअष्टमीला कोल्हापूरची अंबाबाई महिषासुरमर्दिनीच्या रूपात\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nMeToo बद्दल तरुणाईचं म्हणणं काय तरुणाई खुलेपणाने होतेय व्यक्त\nसप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nजोतिबाची पाच पाकळ्यातील बैठी सरदारी पूजा\nस्वबळानंतर शिवसेनेची पाऊले युतीकडे\nमेट्रोच्या कामावरून दोन यंत्रणांमध्ये रंगला वाद\nरावणदहन पाहाणाऱ्या ६१ जणांना रेल्वेने चिरडले\nदुष्काळात महाराष्ट्राला मदतीचा हात देऊ : मोदी\nपावसामुळे मुंबईतील धूलिकणांचे प्रमाण घटले\nमुंबईसह कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्राला पावसाचा इशारा\nमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून डॉलर्स जप्त\nबॉलिवूड स्टार्सच्या व्यवस्थापकाने केला आत्महत्येचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/534408", "date_download": "2018-10-20T00:18:05Z", "digest": "sha1:WZLGV5ZWQFLALVNBB6TLMEUMIPO5DPOG", "length": 6040, "nlines": 42, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "मोर्लेवासीयांचे उपोषण तूर्त स्थगित - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » मोर्लेवासीयांचे उपोषण तूर्त स्थगित\nमोर्लेवासीयांचे उपोषण तूर्त स्थगित\nमोर्ले : तीन दिवस सुरू असलेले उपोषण शुक्रवारी सायंकाळी मागे घेत.\nमहिन्याभरात काम सुरू करण्याचे आश्वासन\nमोर्ले-पारगड रस्त्याचे काम महिन्याच्या आत सुरू करण्यात येईल, असे आश्वासन सावंतवाडी उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांनी दिल्यानंतर ग्रामस्थांनी तीन दिवस सुरू असलेले उपोषण शुक्रवारी सायंकाळी मागे घेतले.\nपालकमंत्री दीपक केसरकर यांनी जानेवारी 2016 मध्ये रस्त्याचे भूमिपूजन केले होते. त्यावेळी या रस्त्याचे काम महिन्याभरात सुरू होणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले होते. मात्र, रस्त्याच्या कामाला अद्याप सुरुवात करण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रदीप नाईक, रघुवीर शेलार, रमावती कांबळे, रेश्मा शेलार, सरपंच सुजाता मणेरीकर, महादेव गवस, पंकज गवस, मोर्ले व पारगडवासीयांनी उपोषण सुरू केले होते.\nउपोषणच्या तिसऱया दिवशी उपवनसंरक्षक चव्हाण यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेत महिन्याच्या आत रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. भूसंपादन करून शासनाच्या जीआरप्रमाणे नुकसान भरपाई मिळणार असल्याचे आश्वासनानंतर चव्हाण यांनी दिले. यावेळी प्रकाश पवार, ज्ञानेश्वर चिरमुरे, प्रकाश नाईक, पांडुरंग गवस, सरपंच विद्याधर बागे, आबा चव्हाण, प्रकाश चिरमुरे, सहाय्यक वनसंरक्षक सुभाष पुराणिक, वनक्षेत्रपाल आठवले, वनपाल देसाई, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता विजय चव्हाण उपस्थित हेते.\nकुडाळमध्ये आरोग्य यंत्रणा सतर्क\nवेंगुर्ल्यात उद्या आंतरराष्ट्रीय आंबा परिषद\nमणेरी येथील अपघातात दुचाकीस्वार गंभीर\nसाडेपाच लाखाची दारू जप्त\nसंशोधकांनी अनुभवली ‘तिलारी’ची समृद्धी\nनिरवडेत वीज पडून तरुण ठार\nप्रचंड गडगडाटाने कुडाळ हादरले\nमालवणात ‘स्वस्थ भारत’ सायकल रॅलीचे स्वागत\nकुडाळला कीर्तन महोत्सवास प्रारंभ\nआश्वासनांच्या कात्रणांचे लवकरच प्रदर्शन\nचैतन्यमय वातावरणात दौडीची यशस्वी सांगता\nशिलंगण मैदानावर सीमोल्लंघन कार्यक्रम\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/28923", "date_download": "2018-10-20T01:16:16Z", "digest": "sha1:R2DU5ARGFFNILSABVDWRUZZFPOES4GWQ", "length": 8143, "nlines": 158, "source_domain": "www.maayboli.com", "title": "छोटे कलाकार- आनंदमेळा- आवडते घर - कौस्तुभ. | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /छोटे कलाकार- आनंदमेळा- आवडते घर - कौस्तुभ.\nछोटे कलाकार- आनंदमेळा- आवडते घर - कौस्तुभ.\nसाहित्य : पेपर / पेन्सिल्स / कलर आणी वॅक्स पेन्सिल्स.\nवय : ९ वर्ष.\nछान काढलय घर शाब्बास\nछान काढलय घर शाब्बास\nमस्त. झाडं मस्त आहेत.\nमस्त. झाडं मस्त आहेत.\nवा वा लाल मातीवरच घर मस्तच.\nवा वा लाल मातीवरच घर मस्तच.\nशाब्बास, मस्त आहे ह तुझं घर\nशाब्बास, मस्त आहे ह तुझं घर\nविप्रा, कृपया धाग्याच्या हेडरमधील संपादन टॅबचा वापर करून हा धागा \"मायबोली गणेशोत्सव २०११\" या गृपमधे हलवा. सध्या तो चित्रकला गृपमधे दिसत आहे.\nतसेच शब्दखुणा देताना मायबोली गणेशोत्सव २०११, छोटे कलाकार, आनंदमेळा या खुणा द्या.\nझाडाची फळ तर मस्तच आहे.\nझाडाची फळ तर मस्तच आहे.\nवा छान आहे घर\nवा छान आहे घर\n एकदम मस्त बंगला आहे\n एकदम मस्त बंगला आहे\nअगदी टुमदार दुमजली घर आहे.\nअगदी टुमदार दुमजली घर आहे. आमचं रत्नागिरीचं घर साधारण असेच आहे. फक्त छप्पर उतरतं नाहिये.\nशाब्बास कौस्तुभ. अगदी नेटकं\nशाब्बास कौस्तुभ. अगदी नेटकं घर काढलं आहेस\nकौस्तुभतर्फे सगळ्यांचे आभार .\nसुरेख काढलं आहे घर\nसुरेख काढलं आहे घर\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "http://siddhivinayakmoringa.com/m-SiddhivinayakShevagaVaradanTharel.html", "date_download": "2018-10-19T23:33:02Z", "digest": "sha1:4O772JPCIKXX5GNUXANMLJJLWARAMCJF", "length": 8302, "nlines": 25, "source_domain": "siddhivinayakmoringa.com", "title": " सिद्धीविनायक शेवगा", "raw_content": "\n'सिद्धीविनायक' मोरिंगा जाण तु एक कल्पवृक्ष | ठेवशील आमच्या आरोग्यावर लक्ष ||\n'सिद्धीविनायक' शेवगा शेतकर्यांना वरदान ठरेल \nसध्यापरिस्थिती : गेले ४ -५ वर्षातील प्रतिकुल परिस्थितीमुळे उदा. पाऊस लांबणे, खरीप हंगाम लवकर संपणे, रब्बीमध्ये पाऊस कमी पडणे, थंडी अजिबात नसणे, उन्हाळा अतिशय कडक (४२ डिग्री ते ४६ डिग्री से.पर्यंत) पालेभाजी लागवडीमधील समस्या,विविध पिकांचे भावातील चढउतार,उदा.आंबा, डाळींब, स्ट्रॉबेरी, भाजीपाला, पिके, नैसर्गिक आपत्ती अशा एकना अनेक समस्यांमुळे शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाल्याने सध्या शेतकर्‍यांवर दरडोई ९०० रुपयांचा तर एकत्र कुटुंबावर १ ते ३ लाख रुपये कर्जाचा बोजा आहे.\nपरिणाम: हा बोजा विविध उपाय करूनही कमी झाला नाही. पर्यायाने आंध्रप्रदेश, कर्नाटक व महाराष्ट्र राज्यातील शेतकर्‍यांच्या कापसासारख्या पिकांच्या नुकसानीमुळे आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे.\nउपाय: अशा परिस्थितीतून बाहेर पडावयाचे असेल तर पारंपारिक शेतीतून बाहेर निघून, निसर्गावर मात करून ज्या पिकाला अधिक भाव आहे, ज्या पिकातून वर्षाकाठी कमीत कमी ४० ते ५० हजार रुपये मिळतील व अशा पिकांद्वारे गेली ५ वर्षातील घेतलेले कर्ज टप्प्या-टप्प्यातून फेडता येईल असे पीक १० वर्षे चालविता आले तर सर्व समस्या सहज सोडविता येतील. अशा पिकांचा शेती संशोधनातील विविध शास्त्रज्ञ, तज्ञांनी शोध घेऊन पध्दतशीरपणे नियोजन करून असे प्रकल्प शेतकर्‍यांना द्यावेत.\nशेवगा लागवडीचे महत्व:आमच्या दृष्टीकोनातून शेवगा हे एक महत्वाचे व अत्यंत उपयोगी पीक आहे. नारळ या पिकास 'कल्पवृक्ष' संबोधले जाते. परंतु नारळ या पिकाचे जसे फायदे आहेत तसे तोटे देखील आहेत. उदा.नारळाची लागवड केल्यापासून ३ ते ४ वर्षापर्यंत नारळ लागत नाहीत. उशीरा नारळ लागतात, तसेच झाडाची वाढही मंद असते. यामध्ये फळगळ ही प्रकर्षाने जाणवणारी विकृती आहे. शूट बोअरर, शूट अॅटॅक (shoot Borer, shoot Attack) चे प्रमाण जास्त असते. त्याचप्रमाणे दरवर्षी नारळ झाडाला लागतीलच याची शाश्वती नाही. ह्याच कारणामुळे केरळसारख्या भागामध्येच फक्त नारळाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते.\nतथापि, शेवगा हे पीक घेतले तर वरील समस्यांना तोंड द्यावे लागत नाही. हे पीक झपाटयाने वाढणारे, अधिक उत्पन्न देणारे व बहुगुणी असे आहे. शेवगा लागवडीचा महत्वाचा फायदा म्हणजे शेवग्याची सावली (वसवा) पडत नाही. एरवी ग्रीन हाऊस करिता ७५% जाळी (नेट) वापरली जाते. त्याऐवजी शेवग्याचा वापर केल्यास करोडो रुपयांचा खर्च वाचतो याचे शास्त्रज्ञांनी संशोधन करावे व असे प्रकल्प राबविण्यासाठी नाबार्ड, राष्ट्रीयकृत बँकांनी अर्थसहाय्य करावे.\nकडुनिंब,आंबा,चिंच या झाडांची सावली (वसवा) पिकांवर पडते. त्यामुळे इतर पिकांचे २५ ते ३० टक्के नुकसान होते. म्हणून शेवग्याची लागवड केल्यास २५ ते ३० टक्के अतिरिक्त फायदाच होतो. ह्या कारणांमुळे शेतकर्‍यांना बांधावर देखील शेवग्याची लागवड करता येते. याचे उदाहरण द्यावयाचे झाले तर, सर्वसाधारणपणे जळगांव जिल्ह्यातील भागांमध्ये कापसाची लागवड केली जाते. याठिकाणी देखील शेवग्याची लागवड करता येते व आर्थिक समतोल साधता येतो. याच भागांमध्ये डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर करून अडाणी शेतकर्‍याने बांधावर १६० कागडयाचे ४ महिन्यात ६०,०००/- रुपये व ३७५ मोगर्‍याचे ४ महिन्यात ६०,०००/- रुपये मिळविले. तेव्हा याच धर्तीवर जगभरातील शेतकर्‍यांनी बांधावर शेवगा लावून कृषी क्षेत्रात एक नवीन क्रांती घडवून आणता येईल. तसेच ज्या शेतकर्‍यांकडे जादा क्षेत्र आहे परंतु मजुरांचा तुटवडा,पाणी कमी, आहे अशा ठिकाणी शेवगा लागवड अतिशय फायदेशीर ठरते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/ratnagiri/ratnagiri-district-inked-response-two-cars-chiplun-shop-broke/", "date_download": "2018-10-20T01:19:29Z", "digest": "sha1:HSVZ3BRKP6AEWNQD54TFKCZJSH4M2ZSB", "length": 31033, "nlines": 402, "source_domain": "www.lokmat.com", "title": "In The Ratnagiri District, The Inked Response, Two Cars In Chiplun, A Shop Broke Up | रत्नागिरी जिल्ह्यात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद, चिपळुणात दोन गाड्या, एक दुकान फोडले | Lokmat.Com", "raw_content": "शनिवार २० ऑक्टोबर २०१८\n'या' विनोदी अभिनेत्याला ओळखलात का \n'झी मराठी अवॉर्ड्स २०१८'मध्ये बालकलाकारांची धमाल\nआम्ही दोघी मालिकेत 'कुछ कुछ होता है' चित्रपटाची झलक\nपावसामुळे मुंबईतील धूलिकणांचे प्रमाण घटले\nमेट्रोच्या कामावरून दोन यंत्रणांमध्ये रंगला वाद\n‘मी टू’ चळवळ पीडितांसाठी; त्याचा गैरवापर करू नका - उच्च न्यायालय\nदागिन्यांच्या मोहात मित्राकडूनच मुख्य सूत्रधाराची हत्या\nरेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या ब्लॉक\nTanushree Dutta controversy : 'सिन्टा'वर भडकली तनुश्री दत्ता; पण का\nविविधांगी भूमिका साकारण्याचा एकच ध्यास\n ‘बधाई हो’ने पहिल्या दिवशी रचला विक्रम\n‘अॅव्हेंजर्स 4’मध्ये आयर्न मॅनच्या हातात दिसणार ‘हे’ खास शस्त्र\n23 Years Of DDLJ : शाहरूख- काजोलचा ‘दिलवाले दुल्हनियां ले जायेंगे’ झाला २३ वर्षांचा पाहा कधीही न पाहिलेले काही फोटो\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nशीघ्रपतनाची समस्या; कारणं आणि उपाय\nपरिणीती चोप्राचे 'हे' इंडो-वेस्टर्न लूक्स तुम्हाला देतील परफेक्ट लूक\nसंध्याकाळच्या चहासोबत एकदा तरी ट्राय करा खमंग मसाला पापड\nकानामध्ये हेवी इयररिंग्स वापरताय 'या' समस्यांचा करावा लागू शकतो सामना\nमुंबईतील 'या' ठिकाणी स्वस्त आणि मस्त शॉपिंगचा आनंद लुटा\nपंजाब - अमृतसर रेल्वे दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शनिवारी पंजाबमध्ये राजकीय शोक\nभाजपाचे बिहारचे खासदार भोला सिंह यांचे निधन; दिल्लीच्या राम मनोहर लोहिया इस्पितळात केले होते दाखल.\nट्रेनने लोकांना उडवलं आणि सिद्धूंच्या पत्नी नवजोत कौर गाडीत बसून घरी निघून गेल्या, प्रत्यक्षदर्शींचा आरोप\nपंजाब - अमृतसर येथे रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना पंजाब सरकारकडून 5 लाख रुपयांची मदत जाहीर\nनवी दिल्ली - अमृतसर येथील रेल्वे दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले दु:ख व्यक्त\nआदिलाबाद : नागपूरहून निघालेल्या कारमध्ये दहा कोटींची रोकड जप्त\nअमृतसर (पंजाब) - रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या भीषण रेल्वे अपघातात 50 जाणांचा मृत्यू, पोलिसांची माहिती\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\nऔरंगाबाद - डोक्यात दगड घालून कविता अशोक जाधव या महिलेचा खून, हर्सूल भागातील घटना\nनाशिक - नाशिक मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये वादावादी\nमुंबई - मुंबई विमानतळावर 21 लाख 52 हजार रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर जप्त, सीआयएसएफची कारवाई\nनागपूर - गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमदार निवासावर चढून आंदोलन, अधिग्रहित जमिनीचा मोबदला देण्याची मागणी\nनंदुरबार- जि.प.समाज कल्याण अधिकारी सतिश वळवी यांना कार्यालयात 20 हजाराची लाच घेताना अटक\nपंजाब - अमृतसर रेल्वे दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शनिवारी पंजाबमध्ये राजकीय शोक\nभाजपाचे बिहारचे खासदार भोला सिंह यांचे निधन; दिल्लीच्या राम मनोहर लोहिया इस्पितळात केले होते दाखल.\nट्रेनने लोकांना उडवलं आणि सिद्धूंच्या पत्नी नवजोत कौर गाडीत बसून घरी निघून गेल्या, प्रत्यक्षदर्शींचा आरोप\nपंजाब - अमृतसर येथे रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना पंजाब सरकारकडून 5 लाख रुपयांची मदत जाहीर\nनवी दिल्ली - अमृतसर येथील रेल्वे दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले दु:ख व्यक्त\nआदिलाबाद : नागपूरहून निघालेल्या कारमध्ये दहा कोटींची रोकड जप्त\nअमृतसर (पंजाब) - रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या भीषण रेल्वे अपघातात 50 जाणांचा मृत्यू, पोलिसांची माहिती\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\nऔरंगाबाद - डोक्यात दगड घालून कविता अशोक जाधव या महिलेचा खून, हर्सूल भागातील घटना\nनाशिक - नाशिक मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये वादावादी\nमुंबई - मुंबई विमानतळावर 21 लाख 52 हजार रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर जप्त, सीआयएसएफची कारवाई\nनागपूर - गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमदार निवासावर चढून आंदोलन, अधिग्रहित जमिनीचा मोबदला देण्याची मागणी\nनंदुरबार- जि.प.समाज कल्याण अधिकारी सतिश वळवी यांना कार्यालयात 20 हजाराची लाच घेताना अटक\nAll post in लाइव न्यूज़\nरत्नागिरी जिल्ह्यात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद, चिपळुणात दोन गाड्या, एक दुकान फोडले\nभीमा-कोरेगाव प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यात आज बुधवारी बंद आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळच्या सत्रात बंद संमिश्र असेल, असे चित्र दिसत होते. मात्र भीमसैनिकांनी जागोजागी काढलेल्या मोर्चांमुळे बंद १०० टक्के यशस्वी झाला.\nठळक मुद्देमुंबई-गोवा महामार्गावर काही ठिकाणी रास्तारोको, इतरत्र बंद शांततेतमहामार्गावर सावर्डे, बहादूरशेख नाका (चिपळूण), पाली (रत्नागिरी) आणि राजापूर येथे रास्तारोको महामार्गावरील वाहतूक काहीवेळ विस्कळीत\nरत्नागिरी : भीमा-कोरेगाव प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यात आज बुधवारी बंद आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळच्या सत्रात बंद संमिश्र असेल, असे चित्र दिसत होते. मात्र भीमसैनिकांनी जागोजागी काढलेल्या मोर्चांमुळे बंद १०० टक्के यशस्वी झाला.\nचिपळूणमध्ये बहादूरशेख नाका येथे दोन गाड्या तसेच एक मोबाईल रिचार्जचे दुकान फोडण्यात आले. महामार्गावर सावर्डे, बहादूरशेख नाका (चिपळूण), पाली (रत्नागिरी) आणि राजापूर येथे रास्तारोको करण्यात आला. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक काहीवेळ विस्कळीत झाली होती.\nभीमा कोरेगावमधील दंगलीच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदचे आवाहन केले होते. सकाळच्या सत्रात जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद होता. मात्र ज्यावेळी भीमसैनिक एकत्र जमू लागले आणि मोर्चांना सुरूवात झाली, त्यानंतर व्यापाºयांनी बंदला प्रतिसाद देत दुकाने बंद केली.\nमहामार्गावर चिपळुणातील बहादूरशेख नाका येथे रास्तारोको करण्यात आला. त्यामुळे वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. बहादूरशेख नाका येथे एक सुमो आणि एक कार अशा दोन गाड्या फोडण्यात आल्या. सुदैवाने कोणी जखमी झाल्याचे वृत्त नाही.\nशहरात जुन्या बस स्थानकातील एका बेकरीशेजारी मोबाईल रिचार्जचा काऊंटर आहे. तो सुरू आहे, असे समजून तो फोडण्यात आला. चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथे महामार्गावर काही जळलेले टायर टाकण्यात आले होते. त्यामुळे वाहतूक बंद झाली. पोलिसांनी हे टायर बाजू केल्यानंतर वाहतूक सुरू झाली.\nरत्नागिरी तालुक्यातील पाली आणि राजापूर तिठा येथेही भीमसैनिकांनी रास्तारोको केले. तेथेही वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. भीमसैनिकांनी राजापुरात मोर्चा काढून व्यापाऱ्यांना बंदचे आवाहन केले. दापोली येथे सकाळच्या सत्रापासूनच दुकाने बंद होती. भीमसैनिकांनी बाजारपेठेतून मोर्चा काढला.\nरत्नागिरी शहरात सकाळच्या सत्रात संमिश्र बंद होता. अकरा वाजण्याच्या सुमारास भीमसैनिक एकत्र जमू लागले. शहरात जयस्तंभ येथे रास्तारोको करण्यात आला. त्यानंतर रास्तारोको करणाºया आंदोलनांनी बाजारपेठेतून फेरी काढली. त्यामुळे सुरू असलेली दुकानेही बंद करण्यात आली.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nरत्नागिरी : मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरण कामाच्या गुणवत्तेची चौकशी करा\nरत्नागिरी : कोसुंब येथे हळदीची शेती, प्रयोगशील शेतकरी, भातशेतीऐवजी हळद लागवडीवर दिला भर\nरत्नागिरी :विद्यार्थ्यांच्या कलेतून साकारली वन्यप्राण्यांची छायाचित्रे\nरत्नागिरी जिल्हा भाजपत येणार बदलाचे चक्रीवादळ , बाळ मानेंबाबत वाढती नाराजी\nरत्नागिरी जिल्ह्यातील १२ हजार ६१३ शेतकरी कर्जमाफीच्या प्रतिक्षेत\nरत्नागिरी : अभ्यासक्रम निवडताना विचार करावा : सुभाष देव\nरत्नागिरी :दिवाळीसाठी कोकण रेल्वे मार्गावर जादा गाड्या, प्रवाशांचा वाढता प्रतिसाद\nरत्नागिरी : पालवीमुळे आंबा हंगाम लांबणीवर, जिल्ह्याच्या अर्थकारणावर परिणाम\nरत्नागिरी : पोलिसाच्या मृत्यूप्रकरणी कऱ्हाड येथील एकाला अटक\nसमितीला पाय ठेवू देणार नाही - विनायक राऊत\nरत्नागिरीतील ‘गांजा’चे कर्नाटक कनेक्शन उघड\nवाहनाच्या धडकेने बिबट्याचा मृत्यू\nशिर्डीसबरीमाला मंदिरमीटूसनी देओलइंधन दरवाढप्रो कबड्डी लीगसुशांत सिंग रजपूतनवरात्रीतितली चक्रीवादळडोनाल्ड ट्रम्प\nविक्रमवीर विराट; कोहलीचे 'हे' एक डझन विक्रम सांगतात त्याची महानता\nPHOTO बॉलिवूडच्या कलाकारांनी लावली दुर्गा पूजेला हजेरी\nजॅकलिन, स्मृती इराणी, आमीरचं नाव बदललं; 'प्रयागराज'नंतरही योगींचा नामांतराचा धडाका\nपरिणीती चोप्राचे 'हे' इंडो-वेस्टर्न लूक्स तुम्हाला देतील परफेक्ट लूक\nमुंबईतील 'या' ठिकाणी स्वस्त आणि मस्त शॉपिंगचा आनंद लुटा\nलहानपणी टॉप, मात्र मोठेपणी फ्लॉप आठवतात का 'हे' कलाकार\n'या' घरगुती वस्तुंचा तुम्ही चुकीच्या पद्धतीने वापर करताय\nदसरा मेळाव्यामुळे शिवाजी पार्क भगवामय\nनागपुरातील विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यातील क्षणचित्रे\nवेगाने वजन कमी करण्यासाठी नारळाचं पाणी; जाणून घ्या कसे\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nतिरंगा फडकला आणि डोळे पाणावले सांगतोय मिस्टर आशिया सुनीत जाधव\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nअष्टमीला कोल्हापूरची अंबाबाई महिषासुरमर्दिनीच्या रूपात\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nMeToo बद्दल तरुणाईचं म्हणणं काय तरुणाई खुलेपणाने होतेय व्यक्त\nसप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nजोतिबाची पाच पाकळ्यातील बैठी सरदारी पूजा\nस्वबळानंतर शिवसेनेची पाऊले युतीकडे\nमेट्रोच्या कामावरून दोन यंत्रणांमध्ये रंगला वाद\nरावणदहन पाहाणाऱ्या ६१ जणांना रेल्वेने चिरडले\nदुष्काळात महाराष्ट्राला मदतीचा हात देऊ : मोदी\nपावसामुळे मुंबईतील धूलिकणांचे प्रमाण घटले\nमुंबईसह कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्राला पावसाचा इशारा\nमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून डॉलर्स जप्त\nबॉलिवूड स्टार्सच्या व्यवस्थापकाने केला आत्महत्येचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/kgtocollege-news/independent-university-of-technology-and-engineering-colleges-affiliated-issue-1244972/", "date_download": "2018-10-20T00:42:35Z", "digest": "sha1:JVBX4XY7QG6LW67TR2NK7PNPLQ3IXAWN", "length": 12637, "nlines": 210, "source_domain": "www.loksatta.com", "title": "स्वतंत्र तंत्रज्ञान विद्यापीठाशी संलग्न होण्यास संस्थाचालक तयार | Loksatta", "raw_content": "\nविषाणुजन्य तापावर प्रतिजैविके घेणे टाळा\nसंत्र्याला यंदा सुगीचे दिवस\nऊस तोडणी कामगारांना भविष्य निर्वाह निधीचा लाभ\nदसरा मेळाव्यातून पंकजांचा पक्षांतर्गत स्पर्धकांनाही इशारा\nके.जी. टू कॉलेज »\nस्वतंत्र तंत्रज्ञान विद्यापीठाशी संलग्न होण्यास संस्थाचालक तयार\nस्वतंत्र तंत्रज्ञान विद्यापीठाशी संलग्न होण्यास संस्थाचालक तयार\nराज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालये सध्या राज्याच्या विद्यापीठांशी संलग्न आहेत.\nराज्यात स्वतंत्र तंत्रज्ञान विद्यापीठ करून सर्व अभियांत्रिकी महाविद्यालये त्याला संलग्न करण्याच्या शासनाच्या प्रयत्नांना आता गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विनाअनुदानित महाविद्यालयांच्या संस्थाचालकांनी तंत्रज्ञान विद्यापीठाशी संलग्न होण्यासाठी संमती दर्शवली आहे.\nराज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालये सध्या राज्याच्या विद्यापीठांशी संलग्न आहेत. राज्यात स्वतंत्र तंत्रशिक्षण विद्यापीठ निर्माण करण्याचा प्रस्ताव होता.\nत्यानुसार सर्व म्हणजे साधारण ३७० अभियांत्रिकी महाविद्यालये डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाला संलग्न करण्याचे शासनाच्या विचाराधीन होते. मात्र मुंबई, पुणे या ठिकाणी असलेल्या विद्यापीठांना असलेल्या प्रतिष्ठेमुळे संस्थाचालकांनी तंत्रज्ञान विद्यापीठाशी संलग्न होण्याच्या प्रस्तावाला विरोध केला होता. त्यामुळे तंत्रज्ञान विद्यापीठाशी संलग्न होणे ऐच्छिक करण्यात आले.\nसंस्थाचालकांच्या ‘असोसिएशन ऑफ द मॅनेजमेंट ऑफ अनएडेड इंजिनीअरिंग कॉलेज’ या संघटनेने शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत तंत्रज्ञान विद्यापीठाशी संलग्न होण्यासाठी संमती दर्शवली आहे. याबाबत संघटनेचे उपाध्यक्ष डॉ. आर. पी. जोशी यांनी सांगितले,‘‘ संघटनेच्या बैठकीत तंत्रज्ञान विद्यापीठाशी संलग्न होण्यास महाविद्यालयांनी संमती दर्शवली आहे. मात्र अद्याप याबाबत ठराव झालेला नाही.’’\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nअभियांत्रिकी महाविद्यालयांचे चौकशी अहवाल अंतिम टप्प्यात\nत्रुटी असलेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयांना विद्यापीठाकडून कारणे दाखवा नोटीस\nविद्यापीठातील १२ अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या संलग्नतेबाबत अद्यापही संदिग्धता\nअभियांत्रिकी भरतीसाठी प्राचार्याची परराज्यांत शोधमोहीम\nत्रुटी असलेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयांचे गाऱ्हाणे आता दिल्ली दरबारी\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n‘रावण दहना’त मृत्युतांडव, पंजाबमधील भीषण दुर्घटनेत ६० ठार\n...तर ६० जणांचा जीव वाचला असता\nबाप मृत्यूशी लढत असतानाच मुलगी आणि नातीवर काळाचा घाला\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nकौतुकास्पद: युपीतल्या 850 शेतकऱ्यांना बिग बी करणार कर्जमुक्त; ५.५ कोटींचं अर्थसहाय्य\n#MeToo : सेलिब्रेटी मॅनेजमेंट कंपनीच्या अनिर्बन दास ब्ला यांचा आत्महत्येचा प्रयत्न\n#MeToo कोर्टाच्या आदेशाची वाट बघा; आलोक नाथांची सिंटाला विनंती\n#MeToo : प्रसिद्ध चित्रकार जतिन दास म्हणतात तो मी नव्हेच\n#MeToo : 'सेक्रेड गेम्स'च्या अभिनेत्रीचा दिग्दर्शक विपुल शहावर लैंगिक गैरवर्तणुकीचा आरोप\nसागरी किनारी रस्त्यावर ‘क्रॅश एटोनेटर’\nमेट्रो मार्गिकांचे संचलन ‘एमएमआरडीएकडे’च\n१८व्या वर्षांत अत्रे कट्टय़ावर तरुणाईचा मेळा\nयंदा उत्पादन घटण्याची शक्यता\nतलासरीमध्ये गटारावरच भाजीविक्रीची दुकाने\nजुईनगर येथे अपंग, विशेष मुलांसाठी उद्यान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/64113", "date_download": "2018-10-19T23:57:03Z", "digest": "sha1:V4SBVO4Q2XBGVLWPB2MLQWET4TL45OS5", "length": 7456, "nlines": 138, "source_domain": "www.maayboli.com", "title": "तुझ्या आठवणीत.. | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /तुझ्या आठवणीत..\nरात ही अशीच सरायची..\nघेऊन ये तु पुन्हा ती आठवण..\nमनाला किती ती गोड वाटायची..\nचंद्र तारकांच्या जगात स्वतःला हरवत जायचो..\nमंद चांदण्या प्रकाशात तुलाच मी शोधायचो.\nओघवत्या वार्यावर मग एक प्रेमफूल लहरायचे.\nउमलत जायची रातराणी अन् हळूच मनाचे दार उघडायचे..\nशब्दबद्ध कवितेला नवा एक सुर यायचा..\nसंगीत नसलं तरीही त्यात मल्हार वाहायचा...\nवाहत्या मल्हार रागात भिजणं मला कधी जमलचं नाही..\nव्हायच ओलचिंब मन तुझ तेव्हा, तुला ते व्यक्त करता आलंच नाही..\nपुसट होत गेल्या वाटा त्या नागमोडी हे वळण आले..\nनिघण्याआधी अश्रू माझे तेव्हा दवबिंदू झाले...\nसोनेरी किरणे हे जरी नवी...\nप्रित तुझी माझी अजुनही जुनी..\nये परत एकदा तु..आयुष्य थोड सरायचं आहे..\nथोडसंच जगलो मी तुझ्यात अजुन मला जगायचं आहे..\nव्वा क्या बात सुंदर लिहिलिये\nव्वा क्या बात सुंदर लिहिलिये कविता\nओघवत्या वार्यावर मग एक प्रेमफूल लहरायचे.\nउमलत जायची रातराणी अन् हळूच मनाचे दार उघडायचे..\nशब्दबद्ध कवितेला नवा एक सुर यायचा..\nसंगीत नसलं तरीही त्यात मल्हार वाहायचा. >>> मस्त\nछान आहे पण लेख असल्यासारखी\nछान आहे पण लेख असल्यासारखी वाटली अन तशीच वाचली सुद्धा.\nअगदी शेवटी जेव्हा ग्रुप पाहिला तेव्हा कळले कविता आहे लेख नाही.\nथोडसंच जगलो मी तुझ्यात अजुन मला जगायचं आहे.. >>> हे वाक्य जास्त आवडले.\nसहजसुंदर मांडणी , मला नेहेमीच\nसहजसुंदर मांडणी , मला नेहेमीच आवडत आलेली आहे .. सुदैवाने आपली भेट घडली आणि मला हे सांगण्यात आनंद होत आहे कि आपली शैली सहजसुंदर आहे .\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/node/81848", "date_download": "2018-10-20T00:32:08Z", "digest": "sha1:4COVTYY2UGIUD4UACGOSCMEKM3X2MECN", "length": 18527, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "manjiri patil write article in muktapeeth बोरं झाली कडू | eSakal", "raw_content": "\nशनिवार, 11 नोव्हेंबर 2017\nबाजारात बोरं दिसू लागली की लहानपणी बोरांसाठी केलेल्या गोष्टी आठवू लागतात. बांधावरच्या बोरीची बोरं गोळा करण्यातली मजा आठवते. बोरीचे काटे टोचणे आठवते. झाडावरून पडणे आठवते.\nबाजारात बोरं दिसू लागली की लहानपणी बोरांसाठी केलेल्या गोष्टी आठवू लागतात. बांधावरच्या बोरीची बोरं गोळा करण्यातली मजा आठवते. बोरीचे काटे टोचणे आठवते. झाडावरून पडणे आठवते.\nसहावी-सातवीच्या दिवाळीच्या सुटीतला हा प्रसंग. दिवाळीची सुटी आम्ही आमच्या मूळ गावी कामती येथे घालवत असू. सुटीत रोज पहाटे लवकर उठून मळ्यात पांदीपांदीने मोराची पिसे शोधत हिंडणे हा आवडता छंद होता. त्यानंतर बोरं पाडण्याचा जंगी कार्यक्रम असायचा. त्यावेळच्या दिवाळीत भरपूर थंडी असायची. बोरांचा हंगाम होता. सगळ्या पांदीत बोरांची झाडेच झाडे होती. गोड, आंबट, आंबटचिट्ट, चिट्टी बोरं, शेंबडी, म्हातारी, तुरट बोरं. खायला कोणतेही बोर वर्ज्य नसायचे. बोरांनी झाडे लगडून गेलेली असायची. थोडेसे झाडले तरी बोरांचा सडा पडत असे.\nआमच्या काकाच्या आणि आमच्या सामाईक बांधावरची एक बोर खूप गोड आणि चविष्ट होती. ती बोरे खाण्यासाठी आमची वानरसेना टपलेली असायची. सगळ्यांचे मिळून ठरले की, आज या बोरीची बोरं खायची. झाड वाटेवर होते. येणारे-जाणारे वाटसरू बोरासाठी झाड झोडपत असत. त्यामुळे उंचच उंच शेंड्याकडेच बोरे शिल्लक राहिली होती. बोरं हाताला येत नव्हती, म्हणून एका-दोघांनी झाडावर चढायचे ठरले. आम्ही सगळे सात ते तेरा वर्षे वयोगटातले होतो. काकाची मुले मळ्यात राहात असल्याने धीट, चपळ होती. काकाच्या गुंड्याने आम्हाला शूरपणाने सांगितले, की \"मी झाडावर चढतो आणि बोरं काठीने झाडतो. मला सवय आहे झाडावर चढण्याची.'' आम्ही बाकीच्या सर्वांनी त्याला होकार दिला. कधी एकदा बोरं खायला मिळतात असे झाले होते.\nगुंड्या झाडावरती चढला. झाड बरेच उंच, आजूबाजूस भरपूर फांद्या असलेले. भरपूर काटेरीसुद्धा. गुंड्या बारीकसा असल्याने सरसर वरती गेला. परंतु, बोरं असलेल्या फांद्या जवळ नव्हत्या; म्हणून त्याच्या हातात आम्ही काठी दिली. तो एका जराशा रुंद फांदीवरून सरपटत सरपटत पुढे जाऊ लागला. एक हात त्याने आधारासाठी जवळच्याच दुसऱ्या एका फांदीला धरला होता. फांदीवर पालथे पडून तो एका हाताने काठी जोरजोरात बोरांनी लगडलेल्या फांदीवर मारत होता. बोरं टपाटपा खाली पडू लागल्याने त्याला चेव आला. तो अजून जोरात फांदी झाडू लागला. तेवढ्यात एका हाताने जोराने फांदीवर मारता मारता त्याचा फांदीला धरलेला दुसरा हात निसटला. तोल जाऊन तो जोरात खाली येऊ लागला. तिथे फांद्यांची जाळी झाली होती. त्या जाळीत गुंड्याचा शर्ट पाठीमागून अडकला. तो हवेत आडवा तरंगू लागला. दृष्य इतके भयानक होते, की काय करावे आम्हाला कोणालाच सुचत नव्हते. गुंड्या अडकलेला होता, ती फांदीसुद्धा मजबूत नव्हती. त्याच्या स्वतःच्या वजनाने तो अंदाजे पंधरा फुटांवरून खाली जमिनीवर पडू शकला असता. आम्हा बारा-पंधरा मुलांचा श्‍वास वरचा वर, खालचा खाली झाला होता. सगळे जणभर थंडीत घामाने डबडबलो होतो.\nसगळ्यांच्या छातीचे ठोके इतके वाढले होते, की एकमेकांना ऐकू यायला लागले होते. जवळ कोणीही मोठ्या वयाचे माणूस नव्हते. मग मी व गुंड्याच्या मोठ्या भावाने असे ठरवले की, बाकीच्या सर्वांनी जमिनीवर गादीसारखे झोपून राहायचे. म्हणजे गुंड्या जिथे पडला असता, त्याच जागी बरोबर सगळ्यांनी अंथरूण केल्यासारखे पडून राहायचे. म्हणजे तो वरून पडला तरी किमान त्याचे डोके तरी फुटणार नाही. फार तर त्याचा किंवा आमच्यापैकी कुणाचा तरी हात-पायच मोडेल. थोडेफार खरचटेल इतकेच. मग आम्ही सर्वांनी तसेच केले. सगळेजण जमिनीवर झोपलो व गुंड्या वरून खाली पडण्याची वाट पाहू लागलो. हवेत आडवा तरंगत असलेला गुंड्या भीतीने पांढराफटक झाला होता. आमचीही अवस्था वेगळी नव्हतीच. थोड्याच वेळात त्याच्या वजनाने फांदी काडकन तुटली. गुंड्या आमच्या अंगावर बक्कन पडला. खूप वाईट अवस्था झाली होती सगळ्यांची. खाली पडल्यावर गुंड्या उठून बसला. त्याच्या जीवावरचे संकट टळले होते. पण आम्हा सगळ्यांनाच मुका मार बसला होता. कोणीच काहीच बोलत नव्हते. सगळ्यांच्या जिभा जणू टाळ्याला चिकटल्या होत्या. \"दातखिळी बसणे' या म्हणीचा मला त्यादिवशी चांगलाच अर्थ कळला.\nलगेचच सगळ्यांनी आपापल्या घरी सुंबाल्या केला. घरी गेलो तरी वातावरणात सन्नाटा पसरल्यागत वाटत होते. आज्जी, आई सारख्या म्हणत होत्या की, काहीतरी विचित्र घडलेय नक्कीच. नाहीतर ही माकडे अशी सहजासहजी शांत बसणारी नाहीत. काय झालेय याचा छडा लावलाच पाहिजे, पण आम्ही नुसते एकमेकांकडे पाहिले. आई, आजीची नजर चुकवली. नेमके काय घडले याचा शेवटपर्यंत कोणाला पत्ता लागू दिला नाही.\nपण त्यानंतर पुढचे काही दिवस आम्ही मुले त्या बोरीकडे अजिबातच फिरकलोसुद्धा नाही. त्या झाडाकडे बघून, भूत बघितल्यासारखे, दुरून दुरून निघून जात असू. पुढे कित्येक दिवस आम्हा मुलांना त्या बोरीची बोरं अज्जिबात गोड लागली नाहीत.\nएखाद्या व्यक्तीविषयी आपल्याला खूप आदर असतो आणि अचानक ती व्यक्ती आपल्या निकट उभी राहिली तर... आध्यात्मिक अनुभव यावा तसे होते. आजही तो दिवस लख्ख...\n‘सकाळ’चे दिवाळी अंक ‘ॲमेझॉन’वर\nपुणे - क्‍लिकवर चालणाऱ्या आजच्या जगात दिवाळी अंकही एका क्‍लिकवर घरपोच मिळण्याची व्यवस्था ‘सकाळ माध्यम समूहा’ने यंदा केली आहे. मराठी...\nनाशिक - इंधन दरवाढीसह महागाईचा दणका, टंचाई स्थितीच्या पार्श्‍वभूमीवर गुरुवारी (ता. १८) दसरा- दिवाळी खरेदीचा जेमतेम उत्साह होता. आकर्षक विक्री...\nनाशिक - विजयादशमीच्या मुहूर्तावर गुरुवारी (ता. १८) अनेकांनी फ्लॅटची बुकिंग केली. यामुळे रिअल इस्टेट व्यवसायाला चालना मिळाली. रेडीपझेशन फ्लॅटला अधिक...\n‘डोंगरदऱ्यात वसलेली जिंतूर शहरापासून तीस किलोमीटर अंतरावरची दोन गावं, पोखर्णी व पोखर्णी तांडा. लोकसंख्या दोन हजार. त्यातही साठ टक्के मजूर, उर्वरित...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://siddhivinayakmoringa.com/m-shevagaHaDeshachaKalpavruksha.html", "date_download": "2018-10-20T00:11:04Z", "digest": "sha1:4EAHBZLF5YWIVVY3V7MELA4LXEETJUYS", "length": 13764, "nlines": 24, "source_domain": "siddhivinayakmoringa.com", "title": " सिद्धीविनायक शेवगा - शेवगा हा देशाचा व तिसर्या जगातील शेतकर्यांचा कल्पवृक्ष - कार्यशाळा संपन्न", "raw_content": "\n'सिद्धीविनायक' मोरिंगा जाण तु एक कल्पवृक्ष | ठेवशील आमच्या आरोग्यावर लक्ष ||\nशेवगा हा देशाचा व तिसर्या जगातील शेतकर्यांचा कल्पवृक्ष - कार्यशाळा संपन्न\nडॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी रिसर्च फाऊंडेशन, डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी (अग्रो) प्रा.लि. आणि 'कृषी विज्ञान' मासिक यांच्या संयुक्त विद्यमाने 'शेवगा हा देशाचा व ३ ऱ्या जगातील शेतकऱ्यांचा कल्पवृक्ष' ही कार्यशाळा ७ ऑगस्ट २०१० रोजी सायंकाळी ६ वा. संपन्न झाली.\nकार्यशाळेचे प्रमुख पाहुणे डॉ. प्रतापराव साळवी, माजी कुलगुरू, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली आणि मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी यांनी आपल्या भाषणातून डॉ. बावसकर यांच्याबद्दल गरीब शेतकऱ्यांसाठीची तळमळ व त्यांच्यासाठी काहीतरी नवीन संशोधन करण्याची चिकाटी यावर थोडक्यात माहिती देऊन शेवग्याबद्दल मार्गदर्शन केले.\nअध्यक्ष डॉ. साठ्ये, माजी अधिष्ठाता पोद्दार मेडीकल कॉलेज, मुंबई यांनी आयुर्वेदामध्ये शेवग्याचे योगदान, तसेच त्याचा वयोमानानुसार व ऋतुमानानुसार आहारातील प्रमाणबध्द वापर यावर सविस्तर मार्गदर्शन केले. नाबार्डचे महाप्रबंधक श्री.व्यंकटेशवर राव यांनी आपले मॉडेल्स मध्ये संशोधक वृत्ती आणि चिकित्सा असल्याने आपणास नाबार्डमार्फत सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येईल असे सांगितले.\nज्येष्ठ शेती शास्त्रज्ञ डॉ. वि.सु. बावसकर यांनी आपला मुख्य मार्गदर्शनात शेवगा लागावादिबद्दलचे तंत्रज्ञान समजावून सांगितले. त्याचबरोबर शेवग्याला नुसते भाजी म्हणून पाहता त्यापासून अनेक प्रकारच्या व्याधी बऱ्या होत असल्याने त्याच्याकडे 'आरोग्याचा दागिना' म्हणून पाहिले पाहिजे. शेवगा हे प्रत्येक घरी शेतकऱ्याकडे पर्यायी पीक म्हणून असावे. ज्या शेतकऱ्याकडे फक्त १० गुंठेच क्षेत्र आहे त्याने बंधाने शेवगा लावला पाहिजे. ज्यांच्याकडे अर्धाएकर जमीन आहे. त्यांनी किमान २ गुंठे तरी शेवगा लावला पाहिजे. ज्यांच्याकडे २ एकर आहे त्यांनी १० गुंठे, ५ एकर असणार्‍यांनी अर्धा एकर, १० एकर असणार्‍यांनी १ एकर आणि १०० एकर किंवा त्याहून अधिक क्षेत्र असणाऱ्यांनी २ एकर किंवा 'चांगल्या व्यवस्थापनाची' सोय असल्यास ५ एकर याप्रमाणात शेवगा लावला पाहिजे. याला बाजारभाव जादा मिळत असल्याने लागवडीच्या क्षेत्रात प्रमाणापेक्षा जादा वाढ करू नये. कारण याचे व्यवस्थापन चुकल्यास उत्पादनात घट येऊ शकते. शेवग्याचे क्षेत्र आणि उत्पादन वाढले तर याचा कांदा, टोमॅटो, लसूण, ऊस, कापूस होऊ नये म्हणून नुसते मार्केट किंवा निर्यातीवर अवलंबून न राहता शेवग्यापासून मूल्यवर्धीत प्रक्रिया करून आयुर्वेदिक औषध निर्मिती केली पाहिजे. शेवग्याच्या पानांची पावडर, रस, बियाचा आणि शेंगेचा मगज याचा ३ऱ्या जगातील आफ्रिकन राष्ट्रात पाणी शुद्धीकरणासाठी वापर करतात. तसा आपल्या देशात प्रत्येक घरी परसात १ झाड लावून जलशुद्धीकरणातून याचा प्रसार होणे गरजेचे आहे. नुसते ब्लिचींग पावडर किंवा इतर रसायनांचा वापर करून त्याचा मानवाच्या आरोग्यास धोका निर्माण होत आहे. याकडे देशाचे आरोग्य खात्याने लक्ष देऊन संपुर्ण देशभर तालुकावार आयुर्वेदीक औषध निर्मिती केंद्र स्थापन करणे गरजेचे आहे. शेवग्याचे हे महत्व लक्षात घेऊन पहिलीपासून ते पीएच.डी. पर्यंतच्या अभ्यासक्रमामध्ये एक विषय शेवग्यावर असणे जरूरीचे आहे, म्हणजे विद्यार्थ्यांना शेवग्याबद्दलचे आकर्षण आणि ज्ञान प्राप्त होईल. त्याचबरोबर नुसते शेवग्यावरच थांबून चालणार नाही तर याप्रकारच्या पिकांचा अभ्यास करून त्यापासून रोजगार निर्मिती व जमिनीचे आरोग्य बिघडणार नाही याकडेही पाहणे जरूरीचे आहे.\nशेवग्याची विक्री करताना मार्केटचे योग्य नियोजन बसवणे गरजेचे आहे. गुजरात व दक्षिणेकडील राज्य - केरळ, आंध्र, तामिळनाडू तसेच मोठी मेट्रो शहरे येथील बाजारभावाचा अभ्यास, कोणत्या मार्केटला कोणत्या दिवशी तेजी असते याचा अभ्यास याचे नियोजन करून सर्व माल एकाच मार्केटला न नेता विभागून पाठविला असता आपणास बाजारभाव मिळू शकेल असे बीड मधील एकर मॉडेलला उद्देशून की ज्यांनी बीड जिल्ह्यात ३० शेतकर्‍यांचे एक या प्रमाणे १०० गावात कृषी विज्ञान मंडळे स्थापन करून ३ हजार एकरवर 'सिद्धीविनायक' शेवग्याचा प्रयोग करताना तो यशस्वी होण्यासाठी सांगितले.\nछत्तीसगडमध्ये 'सिद्धीविनायक' शेवग्यास मागणी\nछत्तीसगडचे श्री. मानापुरे यांनी 'सिद्धीविनायक' शेवग्याचे आदिवासी आणि नक्षली भागात राबविलेल्या यशस्वी प्रयोगांवर मार्गदर्शन केले. या भागामध्ये पुर्वी शेवगा लावला जात नसे. तेथे आपण मॉडेल प्लॉट तयार करून त्यांना डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या सल्लानुसार तंत्रज्ञानाचा वापर यामुळे तेथील लोकांना रोजगाराबरोबरच उत्पन्नाचे साधन निर्माण झाले. त्यामुळे तेथील शेतकर्‍यांमध्ये 'सिद्धीविनायक' शेवग्याबाद्दलचा आपलेपणा तयार झाल्याने ते 'अपना सेजना' किंवा 'अपना शेवगा' असे संबोधू लागले. सौ. वसुधा सरदार यांनी सेंद्रिय शेतीमाल उत्पादन करण्यामध्ये डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे योगदानामुळे शेतीमाल उत्पादनातील वाढ, दर्जा व तीकाऊपणातील वाढ असे विविध होणारे फायदे यावर मार्गदर्शन केले.\nसिमारूबाचे लागवडीत डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे योगदान\nश्री. रत्नाकर जाधव यांनी सिमारूबापासून खाद्य तेल व बायोडीझेल निर्मितीत डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी बद्दलचे बहारीनच्या शेतकर्‍यांचे अनुभव सांगितले. सिमारूबाची लागवडीचे उगवण क्षमता फक्त १० % असते. ती जर्मिनेटरने ९० ते ९५ % झाली आणि डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या पद्धतीने १००० रोपे तयार करून बिना मातीची ती विमानाने अमेरिकन अंबॅसेडर टू बहारिन यांना पाठवून ती यशस्वीपणे त्यांनी जगविली. (संदर्भ : कृषी विज्ञान, ऑगस्ट २००८, पान नं. ९) प्रगतीशील 'सिद्धीविनायक' शेवगा उत्पादक शेतकरी श्री. वसंतराव काळे (कृ.वि.,मार्च १०, पान नं. २९), अड. खिलारे (शेवगा पुस्तक, पान नं. ३९), सौ. शिंदे (कृ.वि., जुलै १०, पान नं. १५) यांनी आपले अनुभव कथन केले. प्रास्ताविक व आभारप्रदर्शन डॉ.बावसकर यांनी केले. या कार्यशाळेचा लाभ महाराष्ट्रातील सर्व भागातील अनेक शेतकर्‍यांनी घेतला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/sangli/sangli-boycott-institutionalists-10th-and-12th-exams-raosaheb-patil/amp/", "date_download": "2018-10-20T01:18:40Z", "digest": "sha1:JY5JUBBINUGIESKBPJ2DME4Y42UDSV3S", "length": 11880, "nlines": 44, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Sangli: Boycott of institutionalists on 10th and 12th exams: Raosaheb Patil | सांगली : दहावी, बारावी परीक्षांवर संस्थाचालकांचा बहिष्कार : रावसाहेब पाटील | Lokmat.com", "raw_content": "\nसांगली : दहावी, बारावी परीक्षांवर संस्थाचालकांचा बहिष्कार : रावसाहेब पाटील\nशिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी बहुजन समाजातील मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे धोरण स्वीकारले आहे. याच्या निषेधार्थ सर्व शिक्षण संस्थाचालक व माध्यमिक शिक्षक बारावी, दहावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेवर बहिष्कार घालणार आहेत. शासन परीक्षा घेणार असेल, तर त्यांना इमारतही उपलब्ध करून देणार नाही, असा इशारा महाराष्ट्र राज्य शिक्षण महामंडळाचे कोषाध्यक्ष रावसाहेब पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिला.\nसांगली : शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी बहुजन समाजातील मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे धोरण स्वीकारले आहे. याच्या निषेधार्थ सर्व शिक्षण संस्थाचालक व माध्यमिक शिक्षक बारावी, दहावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेवर बहिष्कार घालणार आहेत. शासन परीक्षा घेणार असेल, तर त्यांना इमारतही उपलब्ध करून देणार नाही, असा इशारा महाराष्ट्र राज्य शिक्षण महामंडळाचे कोषाध्यक्ष रावसाहेब पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिला. ते म्हणाले की, राज्य शासनाने २००२ पासून सर्वच शाळांमधील लिपिक भरतीवर बंदी घातली आहे. या पंधरा वर्षांत अनेक लिपिक सेवानिवृत्त झाल्यामुळे ७० टक्के माध्यमिक शाळांमध्ये लिपिक नाहीत. शिक्षक, मुख्याध्यापकांना लिपिकाचे काम करावे लागत आहे.\nसमायोजनाच्या नावाखाली २०१२ पासून नवीन शिक्षक भरती झाली नाही. पाच वर्षांत सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांची पदे भरली नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. जिल्ह्यात गणित, विज्ञान आणि इंग्रजी विषयाची २५० शिक्षकांची पदे रिक्त आहेत.\nविद्यार्थी संख्येवर आधारित संचमान्यतेचा २०१५ चा आदेश रद्द करून पूर्वीप्रमाणेच शाळांना तुकड्यांची मंजुरी मिळाली पाहिजे. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी भरतीचा अधिकार शिक्षण संस्थांकडेच ठेवून रिक्त पदे तात्काळ भरण्याची मागणी आहे. ही बाब न्यायप्रविष्ट असताना टीईटीनंतर आता चाचणी परीक्षा शिक्षकांवर लादली आहे.\nशिक्षण क्षेत्रातील ठोस आणि दीर्घ धोरण राबविले पाहिजे. या मागण्यांसाठी शिक्षण संस्थाचालक व माध्यमिक शिक्षकांचा लढा गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी कोणत्याच मागण्या मान्य केलेल्या नाहीत, उलट शिक्षणाचे बाजारीकरण करण्याचे धोरण राबविण्यास सुरुवात केली आहे.\nसध्या तर शिक्षण क्षेत्रात कंपन्यांना परवानगी दिली आहे. यामुळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा बंद पडण्याची भीती निर्माण झाली आहे. तसे झाले तर बहुजन समाजातील विद्यार्थी पुन्हा शिक्षणापासून वंचित राहणार आहेत.\nयाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने लक्ष घालून शिक्षक आणि शिक्षण संस्थाचालकांचे प्रश्न सोडवावेत. अन्यथा येत्या बारावी, दहावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेवर संस्थाचालक बहिष्कार घालणार आहेत. परीक्षेसाठी इमारतीही उपलब्ध करून दिल्या जाणार नाहीत, असा इशारा रावसाहेब पाटील यांनी दिला.\nयावेळी सांगली जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे अध्यक्ष प्रा. एन. डी. बिरनाळे, जिल्हा शिक्षण संस्था संघाचे सचिव नितीन खाडिलकर, उपाध्यक्ष अरुण दांडेकर आदी उपस्थित होते. जि. प. शाळा खासगी संस्थांकडे द्या ग्रामीण, डोंगराळ, दुर्गम भागातील विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात राहिला पाहिजे, यासाठी शासनाने पूर्वी जिल्हा परिषदेच्या शाळा चालू केल्या होत्या. पण, याच शाळा बंद करण्याचे चुकीचे धोरण शिक्षणमंत्री विनोद तावडे राबवत आहेत. शासनाने या शाळा बंद न करता खासगी संस्थाचालकांकडे द्याव्यात, आम्ही त्या शिक्षकांसह घेण्यास तयार आहोत. परंतु, कोणत्याही परिस्थितीमध्ये शाळा बंद करू नका, असेही रावसाहेब पाटील यांनी सांगितले. शिक्षणाचे कंपनीकरण थांबवा : एन. डी. बिरनाळे अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण या मूलभूत गरजा पूर्ण करण्याची जबाबदारी सरकारचीच आहे. अन्य राष्ट्रांच्या खासगीकरणाचे अनुकरण आपण करतो. पण, त्या राष्ट्रामध्ये शिक्षणाला विशेष महत्त्व दिलेले आहे. अंदाजपत्रकात सर्वाधिक तरतूद केली जाते. याकडे आपण दुर्लक्ष करतो. केवळ कंपन्यांच्या घशात शिक्षण व्यवस्था घालण्याचा सरकारचा डाव आहे, तो रोखला पाहिजे, अशी मागणी प्रा. एन. डी. बिरनाळे यांनी केली.\nपलूस कॉलनीत रंगला अनोखा स्नेहमेळावा...\nसांगलीच्या मेघना कोरे यांचा ध्यास नावीन्याचा...\nकुरळप आश्रमशाळा नोंदवहीत केल्या चुकीच्या नोंदी\nवाचन प्रेरणा दिन : पुस्तके वाटणारा तरुण\nजिनोमिकली सिलेक्टेड तंत्रज्ञानाने रेडकू जन्मले : जगातील पहिला प्रयोग असल्याचा दावा\nआॅनलाईन सात-बारा उताऱ्याअभावी हमीभाव खरेदी केंद्रे आॅफलाईन\nसंकटांवर मात करीत कृषीकन्येची भरारी...\nइस्लामपूर येथे युवक राष्ट्रवादीचा हल्लाबोल : वीज दरवाढ मागे घेण्याची मागणी\nपलूस कॉलनीत रंगला अनोखा स्नेहमेळावा...\nसांगलीच्या मेघना कोरे यांचा ध्यास नावीन्याचा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/503919", "date_download": "2018-10-20T00:15:15Z", "digest": "sha1:3IZZS5MSUKTG5V2OHY7ERDNBZYGVJOGF", "length": 5259, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "प्रदिप भास्कर यांना पीएच. डी.पदवी प्रदान - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » प्रदिप भास्कर यांना पीएच. डी.पदवी प्रदान\nप्रदिप भास्कर यांना पीएच. डी.पदवी प्रदान\nशिवाजी विद्यापीठाच्या तंत्रज्ञान अधिविभागातील इलेक्ट्रॉनिक्स विभागाचे सहाय्यक प्राध्यापक प्रदिप भास्कर यांना अभियांत्रिकी इलेक्ट्रॉनिक्स शाखेची पीएच. डी. पदवी प्रदान करण्यात आली. त्यांनी बायोमेडिकल इंजिनीरिंग अँप्लिकेशन अंतर्गत ‘स्टडीज ऑन एफ. पी. जी.ए. बेस्ड डिजिटल फिल्टर्स फॉर नॉईस रिमोवाल इन इलेकट्रोकार्डिओग्रॅम’ या विषयावर शोधनिबंध सादर केला आहे. या विषयासाठी त्यांना सावित्री बाई फुले पुणे विद्यापीठातील इंस्टुमेंट्स इलेक्ट्रॉनिक्स विभाग प्रमुख डॉ. एम. डी. उपलाने यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स मधील नामांकित आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये त्यांच्या शोधनिबंधावर आधारित प्रकाशने केली आहेत. तसेच शिवाजी विद्यापीठाच्या तंत्रज्ञानं अधिविभागाचे माजी संचालक डॉ. गिरीश कुलकर्णी, संचालक डॉ. जयदीप बागी, संगणकशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. आर . आर . मुधोळकर यांचे सहकार्य लाभले.\nकुंभार कुटुंबीयांचा उपक्रम आदर्शवत : पोवार\nचित्ररथाच्या माध्यमातून घटनेच्या शिल्पकारांना अभिवादन\nंबाजार समितीच्या माजी संचालकांच्या वसुलीचा प्रस्ताव ‘महसूल’मधून गहाळ\n‘गोकुळ’च्या मल्टिस्टेटचा डाव हाणून पाडा\nसंशोधकांनी अनुभवली ‘तिलारी’ची समृद्धी\nनिरवडेत वीज पडून तरुण ठार\nप्रचंड गडगडाटाने कुडाळ हादरले\nमालवणात ‘स्वस्थ भारत’ सायकल रॅलीचे स्वागत\nकुडाळला कीर्तन महोत्सवास प्रारंभ\nआश्वासनांच्या कात्रणांचे लवकरच प्रदर्शन\nचैतन्यमय वातावरणात दौडीची यशस्वी सांगता\nशिलंगण मैदानावर सीमोल्लंघन कार्यक्रम\nलढा नाही तर… गुलामीची सवय होईल\nसुहासिनी महिला मंडळातर्फे नवरात्रोत्सव…\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/sampadkiya-news/aroopache-roop-satyamargadarshak-7-6258/", "date_download": "2018-10-20T00:23:28Z", "digest": "sha1:4KBQBFYX3ZRMZXNTUZL2MSIRRDQEDVCC", "length": 14832, "nlines": 207, "source_domain": "www.loksatta.com", "title": "अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक २४६. परमतत्त्व (उत्तरार्ध) | Loksatta", "raw_content": "\nविषाणुजन्य तापावर प्रतिजैविके घेणे टाळा\nसंत्र्याला यंदा सुगीचे दिवस\nऊस तोडणी कामगारांना भविष्य निर्वाह निधीचा लाभ\nदसरा मेळाव्यातून पंकजांचा पक्षांतर्गत स्पर्धकांनाही इशारा\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक »\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक २४६. परमतत्त्व (उत्तरार्ध)\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक २४६. परमतत्त्व (उत्तरार्ध)\nइन द बिगिनिंग व्हॉज द वर्ड ओमकार प्रकटला आणि तोच ईश्वर होता. ईश्वरच सर्व काही झाला. ‘ओमित्येतदक्षरमिदं सर्वम्’ ‘सर्वमोङ् कार एव’ (कठोपनिषद). Word was God.\nइन द बिगिनिंग व्हॉज द वर्ड ओमकार प्रकटला आणि तोच ईश्वर होता. ईश्वरच सर्व काही झाला. ‘ओमित्येतदक्षरमिदं सर्वम्’ ‘सर्वमोङ् कार एव’ (कठोपनिषद). Word was God. All things were made by him; and without him was not anything made ओमकार प्रकटला आणि तोच ईश्वर होता. ईश्वरच सर्व काही झाला. ‘ओमित्येतदक्षरमिदं सर्वम्’ ‘सर्वमोङ् कार एव’ (कठोपनिषद). Word was God. All things were made by him; and without him was not anything made गंमत म्हणजे फादर स्टीफन्स यांनी लिहिलेल्या ‘ख्रिस्तपुराणा’तही बायबलमधील संत जॉन यांच्या शुभवर्तमानातील प्रारंभाचा भावानुवाद असा आहे- ‘‘ओम नमो विश्वभरिता गंमत म्हणजे फादर स्टीफन्स यांनी लिहिलेल्या ‘ख्रिस्तपुराणा’तही बायबलमधील संत जॉन यांच्या शुभवर्तमानातील प्रारंभाचा भावानुवाद असा आहे- ‘‘ओम नमो विश्वभरिता देवा बापा सर्वसमर्था’’ (संदर्भ- फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे ‘सुबोध बायबल’, प्रकाशक- राजहंस, पृ. ७३५). ‘कुराण’ या मुस्लिमांच्या धर्मग्रंथात तर परमेश्वर अर्थात अल्लाच सर्व चराचराचा आधार असल्याचा उल्लेख वारंवार आहे. ‘अल फतिहा’त म्हंटले आहे की सर्व स्तुतीचा अधिकारी अल्लाह हाच आहे जो सर्व जगाचा विधाता आहे (अल् हम्दुलिल्लाहि रब्बि(अ)ल् अमलमीन) ‘अल् बकराह’मध्ये म्हंटले आहे की, ‘(अल्ला) हा तोच आहे ज्याने या सृष्टीमध्ये असलेले सर्व काही (तुमच्यासाठी) निर्माण केले आहे.’ ‘अन् नम्ल’ (सुरा २७. आयत ६० ते ६४) यात तर आकाश, भूमी, पाणी, वृक्ष (सृष्टी) कोणी निर्माण केले, अशी प्रश्नांची मालिकाच असून त्याचं उत्तर अल्लाह हेच आहे. ‘अल् मुल्क’मध्ये (६७.२) म्हंटलं आहे, ‘त्याच्या हाती अधिराज्य आहे आणि प्रत्येक वस्तुमात्रावर त्याची सत्ता आहे.’ (संदर्भ- क़ुरआन-ए-हकीम, मूळ अरबीसह मराठी अनुवाद/ प्रकाशक- इस्लाम इंटरनॅशनल पब्लिकेशन, इंग्लंड). याचाच अर्थ ही सर्व सृष्टी त्या एकाच परमात्म्याने निर्माण केली आणि तोच चराचराचा नियंता आहे, हे सर्वच धर्मानी स्पष्टपणे सांगितलं आहे. आता त्या परमात्म्यापर्यंत जायचा मार्गही सर्वच धर्मानी सांगितला आहे तो एकच आहे. बाह्य़रूपाने या मार्गात भिन्नता भासली तरी त्याचे आंतरिक स्वरूप एकच आहे ते म्हणजे परमात्म्याचे स्मरण, त्याची शरणागती, त्यालाच पूर्ण समर्पण. ‘अल्लाहचं स्मरण हीच सर्वात महान गोष्ट आहे,’ असं कुराण उच्चरवानं घोषित करतं. ‘बायबल’मध्येही म्हंटलं आहे, ‘remembrance of God is the greatest (thing in life) without doubt’ (29: 45) हे स्मरण साधण्याचा मार्गही एकच आहे तो म्हणजे नाम आता नामच का कारण वर्ड व्हॉज गॉड सर्वमोङ्कार एव सृष्टीच्या प्रारंभी शब्द होता. शब्द देवाबरोबर होता. देवच शब्द होता, हे जर खरं असेल तर आज मला देवाला प्रत्यक्ष पाहाणं साधत नाही पण त्याचं नाम अर्थात शब्द घेणं साधतं. माझ्या कोणत्याही शारीरिक, मानसिक, बौद्धिक मर्यादा त्या नामाच्या आड येत नाहीत. सृष्टीच्या आरंभी जे नामच होतं त्या नामाचं बोट धरून नामरूप ‘परमात्म्या’कडे मला जाता येईल, त्याची प्राप्ती मला साधेल. आता नामोपासनाही सर्वच धर्मात आहे आणि भगवंताच्या स्मरणाचा इतका सहज आणि प्रभावी उपाय दुसरा नाही.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nधार्मिक भावना हवी की कर्तव्यभावना\nकर्नाटक सरकारचा मोठा निर्णय, लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्याची शिफारस\nबावरा मन: इन्सान की औलाद है..\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n‘रावण दहना’त मृत्युतांडव, पंजाबमधील भीषण दुर्घटनेत ६० ठार\n...तर ६० जणांचा जीव वाचला असता\nबाप मृत्यूशी लढत असतानाच मुलगी आणि नातीवर काळाचा घाला\nरावण दहन करताना भीषण अपघात, पाहा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ\nकौतुकास्पद: युपीतल्या 850 शेतकऱ्यांना बिग बी करणार कर्जमुक्त; ५.५ कोटींचं अर्थसहाय्य\n#MeToo : सेलिब्रेटी मॅनेजमेंट कंपनीच्या अनिर्बन दास ब्ला यांचा आत्महत्येचा प्रयत्न\n#MeToo कोर्टाच्या आदेशाची वाट बघा; आलोक नाथांची सिंटाला विनंती\n#MeToo : प्रसिद्ध चित्रकार जतिन दास म्हणतात तो मी नव्हेच\n#MeToo : 'सेक्रेड गेम्स'च्या अभिनेत्रीचा दिग्दर्शक विपुल शहावर लैंगिक गैरवर्तणुकीचा आरोप\nसागरी किनारी रस्त्यावर ‘क्रॅश एटोनेटर’\nमेट्रो मार्गिकांचे संचलन ‘एमएमआरडीएकडे’च\n१८व्या वर्षांत अत्रे कट्टय़ावर तरुणाईचा मेळा\nयंदा उत्पादन घटण्याची शक्यता\nतलासरीमध्ये गटारावरच भाजीविक्रीची दुकाने\nजुईनगर येथे अपंग, विशेष मुलांसाठी उद्यान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z100927030103/view", "date_download": "2018-10-20T01:04:41Z", "digest": "sha1:5362CRWCCP6LTTYEXEA6FCCRPEZN3AAD", "length": 22970, "nlines": 168, "source_domain": "www.transliteral.org", "title": "श्रीपूर्णानंद चरित्र - अध्याय पहिला", "raw_content": "\nगोकुळ अष्टमी उपास आज करायचा\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पुराणे|श्रीपूर्णानंद चरित्र|\nश्रीपूर्णानंद चरित्र - अध्याय पहिला\nआनंद संप्रदाय हा सर्व भक्तिमार्गी संप्रदायाचा मूळ स्रोत आहे .\nश्रीगुरु गणेशादि सर्वेष्ठ देवताभ्योनमः ॐ नमो सदगुरु दिगंबरा ॐ नमो सदगुरु दिगंबरा विश्वव्यापका विश्वंभरा गणेशरुपा तुज नमो ॥१॥\nजयजय श्रीजगदंबे प्रणव रुपिणी माया सच्चिदानंद संजीवनी नमन असो तुझे चरणी \n मी वंदिलो गणेश सरस्वती चरण लाधुनि पूर्णवर प्रदान सबाह्य तुष्टता प्रकाशिली श्रीये ॥३॥\n प्रसुप्त वचना चेतविले ॥४॥\n जे सकळ दैवतांचे दैवतची तत्वता त्यांचे अभयकरासी घेऊनि माथा त्यांचे अभयकरासी घेऊनि माथा श्रीगुरु प्रेमास पात्र मी जाहलो ॥५॥\n जे वैराग्य सिंधूचे दिव्यरत्न त्यांची कृपा होता परिपूर्ण त्यांची कृपा होता परिपूर्ण पुष्टी लाभली वाणीसी ॥६॥\nवाणी परते जे चरित्र ते सदगुरुचे चरण सूत्र ते सदगुरुचे चरण सूत्र बोलावया माझे वक्त्र इच्छा करी स्वानंदे ॥७॥\nसामान्य जीवाचे करावया कल्याण आपण प्रगटले स्वये नारायण आपण प्रगटले स्वये नारायण आनंद संप्रदाय क्रमांशी प्रगटून आनंद संप्रदाय क्रमांशी प्रगटून \n जे अवतरले लक्ष्मी नारायण ते शिवराम स्वामीचे पिता श्रीचरण ते शिवराम स्वामीचे पिता श्रीचरण गुरुही आपणचि श्रेष्ठपद ॥९॥\n दश अवतारीची लीळा समस्त धाऊनि युगायुगांशी सांभाळीत सद्योविधी मानव वेषी अवतरले ॥१०॥\nतेच हे श्रीपूर्णानंद नारायण त्यांची महिमा शेषा लागुन त्यांची महिमा शेषा लागुन अगम्य अकथ्य अजाण तरी मी मतिमंदु काय वर्णू ॥११॥\n जो पूर्णावतारी पूर्ण काम कथन करवील निगमा उत्तम कथन करवील निगमा उत्तम \n विद्वरत्न नारायण स्वामीचे पिता श्रीचरण वास्तव्य ग्राम महागांवी ॥१३॥\n श्रौतकर्मी सदा असे ॥१४॥\n परमार्थमय प्रपंचासी वाहती ॥१५॥\n श्रेष्ठ साहूगणादी ग्रामवासी अगत्या उंबळ ग्रामीय सज्जनश्री ॥१६॥\nत्या ग्रहस्ताचे नाम बाळकृष्णपंत तयाचे वंशाभिधानी चंद्रकेत ते अनुग्रहित एका जनार्दनी ॥१७॥\nअष्टैश्वर्ये ज्याचे घरी असे औदार्यगुण अंगी पूर्ण वसे औदार्यगुण अंगी पूर्ण वसे सकळ गुणसंपन्न निर्दोषे जाणुनि असे त्याठायी ॥१८॥\n त्या ग्रहस्तावरी जडली तत्वता देखुनि तयांची अंतःकरणांशी शुध्दता देखुनि तयांची अंतःकरणांशी शुध्दता सदा येत जात त्या ग्रामासी ॥१९॥\n नेणो कैसे आराधिलेसे श्रीहरी तरीच या जन्मी त्याचे उदरी तरीच या जन्मी त्याचे उदरी नारायण आपण अवतरले ॥२०॥\n कोण वर्णू शकेल आता प्रत्यक्ष मदनाचा होय पिता प्रत्यक्ष मदनाचा होय पिता अकरावा अवतार या जगी ॥२१॥\n तो साक्षात भक्तकाम कल्पद्रूमा तया आधारे मी बोलिलो ॥२२॥\n मानवी वेषे विराजिले ॥२३॥\n तुंम्ही नांही आणिले कुटुंबास आता कुटुंबासह आमुचे ग्रामास आता कुटुंबासह आमुचे ग्रामास येऊन पवित्र करावे ॥२४॥\n जाते जाहाले त्या ग्रामा ॥२५॥\n जी अनंत शक्तिची स्वामिनी तीच महालक्ष्मी कन्या होऊनि तीच महालक्ष्मी कन्या होऊनि त्या ग्रहस्ता उदरी जन्मली ॥२६॥\n कांही येक न साजे शब्दागमा जी स्वये प्रत्यक्ष अवतरली श्रीरमा जी स्वये प्रत्यक्ष अवतरली श्रीरमा नारायणा कारणे त्याउदरी ॥२७॥\n इचे लग्न समारंभ आंम्हास करणे आता अगत्य ॥२८॥\nतुंम्ही आमुचे पुरोहित होऊनि ईच्या वराचा न केला प्रयत्न ईच्या वराचा न केला प्रयत्न आता तरी शीघ्र शोधूनि आता तरी शीघ्र शोधूनि वर आणिजे इज योग्य ॥२९॥\nजवळि ठेविजे इचे चित्र प्रतिमा तिजला शोभेल वर उत्तमा तिजला शोभेल वर उत्तमा पाहताच स्वरुप आंम्हा अल्हाद व्हावे सर्वांशी ॥३०॥\nऐसे तया सांगता यजमान दीक्षित निघे प्रयत्ना कारण दीक्षित निघे प्रयत्ना कारण धुंडिती देश फिरोन परि योग्यतानुवर न मिळेचि ॥३१॥\nपरतुनी आले ग्रहस्ता जवळी सांगितले या भूमंडळी मि हुडकिलो परि लक्ष्मीचे मेळी मिळे ऐसा वर दिसेना ॥३२॥\nलक्ष्मीचे स्वरुपा समान वर लक्षणयुक्त सभाग्य सुंदर दृष्टीस माझे पडेना ॥३३॥\n म्हणे लक्ष्मी सारखे रत्न कोणास अर्पण करावी ॥३४॥\n किंवा परिमळाक रिता मृग जाण हिंडे जेवी वनांतरी ॥३५॥\nतेवि चिंता करित असता अवचित आठवले चित्ता स्फूर्ति दीधली त्यालागी ॥३६॥\nलक्ष्मि वराया वर जाण न दिसे नारायणा वाचून न दिसे नारायणा वाचून सर्व लक्षणी संपन्न स्वरुप जे का मदनाचे ॥३७॥\nलक्ष्मीस हाच वर साजे आमुचे कुळीचे पुरोहित राजे आमुचे कुळीचे पुरोहित राजे यासि टाकुनि दुजे कोण्या मुर्खासी ना द्यावे ॥३८॥\n विच्यार पुसे भार्ये लागुनि लक्ष्मी सारिखी निधानी कोणा लागुनि अर्पावी ॥३९॥\n दुसरा कोणीही दिसेना ॥४०॥\nमी तो त्रिकर्ण पूर्वक जाण लक्ष्मी अर्पियली नारायणा लागुन लक्ष्मी अर्पियली नारायणा लागुन तुमचे मनोगत पूर्ण सत्वर आता सांगावे ॥४१॥\n दुसरे कांही असेचीना ॥४३॥\n हर्षयुक्त पुसे दीक्षिता लागुन अद्यापि नारायणा लागुन उपनैन का हो तुम्हीं केले नसे ॥४४॥\n आता केला पाहिजे ॥४५॥\nतेव्हा गृहस्त काय म्हणे तुमच्या हीया कन्येत काय उणे तुमच्या हीया कन्येत काय उणे प्रयत्निले अन्यही ठिकाणे आश्चर्य काय बोलता ॥४६॥\n मंडप सिध्दांतीय करविती ॥४७॥\nपुढे होईल हा जामात हे मनी धरोनि हेत हे मनी धरोनि हेत सकळ साहित्य यथास्थित योग्यता नुसार करविले ॥४८॥\n करविले उपनयन कर्म संपूर्ण विधीयुक्त ब्राह्मण भोजन पांच सहस्त्राच पै जाला ॥४९॥\n अपार द्रव्य दीधले ॥५०॥\n यजमान काय निरोपीति ॥५१॥\n मंडप जेथील तेथेच ठेवून हेची आवडत मज चित्ति ॥५२॥\nदीक्षित म्हणे काय करावे येरु म्हणे तैसेची आहे येरु म्हणे तैसेची आहे उत्तर विधानी जवळ आहे उत्तर विधानी जवळ आहे कळेल आता चौ दिवसी ॥५३॥\n आधीच केली त्या ग्रहस्था एकांति सांगे दीक्षिता मम वचनी मान्यता पै द्यावी ॥५४॥\nमाझे मनी ऐसेची वासना लक्ष्मी अर्पण करावी नारायण लक्ष्मी अर्पण करावी नारायण अंगिकारुनि आपण सनाथ दीना पै कीजे ॥५५॥\nआता पुढील अध्यायी निरोपण लक्ष्मी नारायणाचे स्वयंवर जाण लक्ष्मी नारायणाचे स्वयंवर जाण ते ऐकावे सावधान सप्रेम चित्ती सज्जन हो ॥५६॥\nश्रोते आपण पूर्णानंद मूर्ति अगाध असे तुमची कीर्ति अगाध असे तुमची कीर्ति तुमचे कटाक्षमात्रे होय स्फूर्ती तुमचे कटाक्षमात्रे होय स्फूर्ती निज सुखाची सर्वदा ॥५७॥\n सत्य सत्य त्रिवाचा ॥५८॥\n माझ्या मस्तकी ठेवूनि हस्त वरद आपुले चरित्र आपण वदवीतसे ॥५९॥\n प्रख्यात असे लोकत्रयी ॥६०॥\n वर्णिता सदभक्ति लाभेल पूर्त तरीच कळेल सर्वत्र ऐसे सांकेती निर्मिले हे ॥६१॥\n भरले असे श्रवण पात्र संपूर्ण या जगाचे ॥६२॥\nआता ते वर्णावयाचे काज म्हणाल काय असेल तुज म्हणाल काय असेल तुज अगाध महिमा सदगुरुराज का वर्णवितो कोण जाणे ॥६३॥\nयेर्‍हवी मी पामराहुनि पामर पतितामाजी पतित भूभार वर्णू म्हणता पूर्णानंद चरित्र जिव्हा माझी झडेल ॥६४॥\n त्यावीण वदेल कोण कैसे ॥६५॥\n वदवीतसे तत्वता आपूर्ता ॥६६॥\n मस्तकी माझे पै असो ॥६७॥\nपादुका असता माझे शिरी पुष्टि चढेलीसे ही वैखरी पुष्टि चढेलीसे ही वैखरी स्फूर्ती होईल पूर्णानंद चरित्री स्फूर्ती होईल पूर्णानंद चरित्री म्हणूनी वाहिलो निजमस्तकी ॥६८॥\n नमन असो हनुमदात्मजे सहजी तुमची कृपा होता सहजी तुमची कृपा होता सहजी चरित्र पुढे चालेल ॥६९॥\n पूर्णानंद घडवील श्रवण सत्र जे स्वसुखाचे सुखसुत्र प्रथमोध्याय गोड हा ॥७०॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "https://www.armyrallybharti.com/2017/03/territorial-army-118-infantry-battalian.html", "date_download": "2018-10-19T23:44:19Z", "digest": "sha1:LNCWUDDUCEBFQJFTHHFV3IW2CYFN53QI", "length": 12933, "nlines": 95, "source_domain": "www.armyrallybharti.com", "title": "Territorial Army 118 Infantry Battalian Nagpur Rally Bharti 2017 | Army Rally Bharti 2018", "raw_content": "\nप्रादेशिक सेना : 118 इन्फंट्री बटालियन ग्रेनेडियर्स,नागपूर\nप्रत्यक्ष ग्राऊंड भरतीची दिनांक ०९ एप्रिल ते १५ एप्रिल २०१७\nप्रादेशिक सेना अंतर्गत ११८ इन्फंट्री बटालियन ग्रेनेडियर्स, नागपूर येथे सोल्जर, ट्रेडसमन इ. पदांसाठी पात्र उमेदवारांना येथे दि. ०९ ते १५ एप्रिल २०१७ दरम्यान प्रत्यक्ष भरतीसाठी बोलाविण्यात येत आहे.\nएकूण पदसंख्या - २३\n१) पदाचे नाव - सोल्जर (जनरल ड्युटी) पदसंख्या - २१ पात्रता - उमेदवार किमान ४५% गुणांसह १०वी उत्तीर्ण असावा किंवा उमेदवार १२ वी उत्तीर्ण असावा, १२ वी उत्तीर्ण असेल तर टकेवारीची अट नाही. संगणकाचे ज्ञान असल्यास प्राधान्य. सैन्य व सरकारी नोकरी मधील उपलब्ध पदांच्या\nमाहितीसाठी माहितीबाझार डॉट कॉम पोटल वरील नोकरी सांराश या टॅबला भेट द्या\n२) पदाचे नाव - ब्लॅकस्मिथ (ट्रेडसमन) पदसंख्या - ०१ पात्रता - उमेदवार १०वी आणि ब्लॅकस्मिथ ट्रेड उत्तीर्ण असावा.\n३) पदाचे नाव - टेलर (ट्रेडसमन) पदसंख्या - ०१ पात्रता - उमेदवार १० वी आणि टेलर ट्रेड मध्ये उत्तीर्ण असावा. सर्व पदासाठी समान अटी - वयोमर्यादा- उमेदवाराचे वय १८ ते ४२ दरम्यान असावे.\nवेतनश्रेणी - उमेदवाप्रांना नियमानुसार योग्य ते वेतन, ग्रेड पे व मिलिटरी सर्विस पे दिले जाईल,\nशारीरिक पात्रता: उंची - किमान १६० सेमी, वजन- किमान ५० किग्रॅ. | छाती- किमान ७७-८२ सेमी (छाती ५ सेमी ने फुगवता येणे आवश्यक) शारीरिक क्षमता चाचणी - अ) धावणे (१.६ किमी)\n५४० मिनिटे व त्यापेक्षा कमी - ६० गूण - अती उत्तम ५.४१ मिनिटे ते ५५० मिनिटे - ४८ गूण - उत्तम ५५१ मिनिटे ते ६.०५ मिनिटे - ३६ गूण - समाधान कारक ६.०६ मिनिटे ते ६.२० मिनिटे - २४ गूण - नापास\nब) पूल अप्स काढणे\n१० किंवा अधिक - ४० गूण\nം - ३३ गूण\n04 - २७ गूण\nOს) - २१ गूण\no, - १६ गूण\nक) ९ फूटाचे खंदक उडी मारून पार करणे\nड) झिग झंग बॅलन्स खालील राज्यातील उमेदवार सदर भरतीस पात्र - महाराष्ट्र, आंध्रपदेश, गुजरात, केरळ, तमिळनाडू राजस्तान, कर्नाटक, दादर-नगर-हवेली, गोवा, दमन व दिव, लक्षद्विप, पॉन्डेचेरी\nआवश्यक कागदपत्रे - (मूळ व दोन सांक्षाकित प्रती प्रत्येकी) | 1) रहिवासी प्रमाणपत्र (एसडीएम/डीएम/डीसी/तहसिलदार/बीडीओ प्रमाणित)\n२) जातीचा दाखला (एसडीएम/डीएम/डीसी/तहसिलदार/बीडीओ प्रमाणित)\n३) सरपंच/प्रधान/एसएचओ/संबधित पोलिस स्टेशन द्वारे चारित्र प्रमाणपत्र | (मागील मागील बाजूस फॅमिली फोटोग्राफ जोडून सांक्षाकित करून जोडावे) सदर प्रमाणपत्र ६ मिहन्यापेक्षा जुने नसाये\nसूचना:- आम्ही सर्व माहिती अचूक देण्याचा प्रयत्न करतो तरीसुद्धा उमेदवारांनी सोबत दिलेली मूळ जाहिरात वाचूनच अर्ज भरावा.\n४) शाळासोडल्याचा चारित्र दाखला.(हेडमास्तर/प्रिन्सीपलची स्वाक्षरी असलेले) ५) १०वी, १२वी, शैक्षणिक उत्तीर्ण प्रमाणपत्र (गॅझेटेड ऑफिसर द्वारे साक्षांकित) ६) एनसीसी प्रमाणपत्र ए/बी/सी (गॅझेटेड ऑफिसर द्वारे साक्षांकित) ७) निळ्या बॅकग्राउंड असणारे १२ एकसमान पासपोर्टसाईज फोटो (सांक्षाकित करू नये) सरकारी नोकरी, स्पर्धापरीक्षा, स्कॉलरशिप परीक्षेची मराठी माहितीपत्रक, मूळ जाहिरात, विहित नमुण्यातील अर्ज, आवश्यक नमुना प्रमाणपत्रे, माहितीबाझार केंद्रास भेट द्या.\n८) असल्यास खेळातील मिळवलेली प्रमाणपत्रे ९) वडील माजी सैनिक असल्यास डिस्चार्जबूकची मूळ प्रत १०) माजी सैनिकाशी नाते असल्याचे संबधित सीआरओ/एसआरओ द्वारे सांक्षाकित प्रमाणपत्र (सही केलेल्या ऑफिसरचे नाव, संपर्क नं., रॅन्क, आपॉईन्टमेन्ट इ. माहिती सोबत जोडावी. ११) २१ वर्षांखालील उमेदवार अविवाहीत असावा. अविवाहित असल्याचे संरपंच/प्रधानाद्वारे साक्षांकित प्रमाणपत्र\n१२) जन्माचा दाखला १४) अलिकडील काळात काढलेले काही पासपोर्टसाईज कलर फोटो\nभरती ठिकाण - नागपूर भरतीचा कालावधी- ०९ एप्रिल ते १५ एप्रिल २०१७\nइतर सूचना१) १) दि. ०३ एप्रिल २०१७ रोजी पहाटे नोंदणीसाठी हजर राहणे आवश्यक, दि. ०९ एप्रिल २०१७ रोजी पहाटे नोंदणीसाठी हजर राहणे आवश्यक. एक दिवस आधीच भरती मेळाव्याच्या ठिकाणी हजर रहावे. भरती मेळाव्याचा रिपोर्टिग टाईम शक्यतो पहाटे ५/६ वाजता सुरू होतो. तेंव्हा एकदिवस आधी हजर राहणे कधीही चांगले. सैन्य मेळावा भरतीचा कार्यक्रम सलग २-३ दिवस चालू शकतो त्यासाठी उमेदवारांनी भरतीच्या ठिकाणी ४-५ दिवस थांबण्याच्या तयारीने जावे. भरती मेळाव्याच्या ठिकाणी जाण्या पुर्वी खालील कार्यालयाशी संपर्क करून अधिक माहिती घ्यावी\nअधिक माहितीसाठी संपर्क :\n२) अधिकाधिक अचूक माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे मात्र तरीही ऐनवेळी आवश्यकतेनुसार लष्करामार्फत भरतीप्रक्रिये मध्ये होणा-या बदलांची शक्यता नाकारता येत नाही\nभर्ती होने की सोच रहे है तो ये वीडियो देखें\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://ayushyacherang.blogspot.com/2010/08/blog-post.html", "date_download": "2018-10-20T00:50:56Z", "digest": "sha1:2RTLMATOVW3U4HOXTOZ2NPW6W6JUH7MU", "length": 18173, "nlines": 119, "source_domain": "ayushyacherang.blogspot.com", "title": "आयुष्याचे रंग: अपेक्षा........", "raw_content": "\nआयुष्याने शिकवलेल्या काही गोष्टी... मनात आलेले काही विचार...\n\"मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती.\"\nआपल्या दैनंदिन आयुष्यात बऱ्याचदा ऐकायला मिळणार हे वाक्य.\nकधी वडील मुलाला, कधी भाऊ बहिणीला, कधी आजोबा नातवाला तर कधी मित्र दुसऱ्या मित्राला...\n५ शब्द फक्त, पण एकदम जिव्हारी लागणारे.\nबऱ्याचदा हे वाक्य एखाद नात तोडायलाही पुरेस असत.\nदुखावलेल मन जोडण फार अवघड असत. पण या वाक्यामुळे दुखावलेल मन जोडण मला तरी अशक्य वाटत. आपण कितीही भरपाई करण्याचा प्रयत्न केला तरी जुन्या अपेक्षाभंगाच दुःख कुठेतरी कोपऱ्यात सलत असत. त्या एका चुकीसाठी आपण माफी नाकारतो. मग तो आप्तेष्ट असो मित्र असो वा कोणीतरी तिसरी व्यक्ती असो.\nजवळच्या माणसाकडून हे ऐकण्याची वेळ कोणावरही का यावी\nकारण सोप्पं आहे. महत्वाच्या काळात चूक झाली तर हे ऐकायला मिळणारच.\nपण समोरच्याने जे काही केल ते चूकच आहे हे आपण कसं ठरवणार तुमच्या मनासारख जर एखादी व्यक्ती नाही वागली तर ती चुकीची वागते आहे (इति वपू) हे साधं सरळ गणित आपण मांडतो.\nपण समोरच्याने कसं वागावं हे ठरवणारे आपण कोण आप्तेष्ट, हितचिंतक, मित्र किंवा अजून कोणीतरी जवळचे म्हणून आम्ही सांगतो तसं त्याने वागावं. का आप्तेष्ट, हितचिंतक, मित्र किंवा अजून कोणीतरी जवळचे म्हणून आम्ही सांगतो तसं त्याने वागावं. का त्याला स्वतःच असा काही विचार नाहीये का त्याला स्वतःच असा काही विचार नाहीये का स्वतःच असं काही आयुष्य नाहीये का स्वतःच असं काही आयुष्य नाहीये का स्वतःच असं स्वातंत्र्य नाहीये का स्वतःच असं स्वातंत्र्य नाहीये का आपल्या मनाप्रमाणे आपला मित्र वागत नाही म्हटल्यावर त्याला दोष देण्यापेक्षा तो तसा का वागला याचा शोध किती जण घेतात आपल्या मनाप्रमाणे आपला मित्र वागत नाही म्हटल्यावर त्याला दोष देण्यापेक्षा तो तसा का वागला याचा शोध किती जण घेतात त्या क्षणाची त्याची मनःस्थिती किती जण समजून घेतात त्या क्षणाची त्याची मनःस्थिती किती जण समजून घेतात त्याला स्वतःची बाजू मांडण्याची संधी किती वेळा मिळते\nफारंच कमी वेळा, आणि मग अपेक्षा भंग समोर येतो.\nआणि बऱ्याच वर्षात रोपट्यापासून वटवृक्षात रुपांतर झालेलं नात्याचं झाडं क्षणात उन्मळून पडत.\nमुळात आपण कोणाकडूनही अपेक्षा का करतो नुकतीच ओळख झालेल्या मित्राला आपण हे कधीच ऐकवत नाही. कारण त्याच्याकडून आपल्याला काहीच अपेक्षा नसतात.\nमैत्री हळू हळू वाढत जाते. जवळीक निर्माण होते. काही महत्वाच्या क्षणाला मैत्रीचा हात सोबत मिळतो आणि मैत्री गाढ होत जाते.\nनंतर विनंती ऐवजी हक्काने एखाद काम सांगितलं जात. आणि मित्रासाठी म्हणून ते केलाही जात. क्वचितच कधीतरी नकार येतो. आणि मग आपल्या मागण्या वाढत जातात.\nकुठेतरी वाचण्यात आलेलं एक फार छान उदाहरण आहे.\nएखाद्या चिक्कार गर्दीच्या दिवशी बस च्या बाहेर उभ्या असलेल्या प्रत्येक माणसाला वाटत कि बस मध्ये कमीत कमी लटकून का होईना पण उभं राहण्याची जागा मिळावी. ती मिळाली तरी फार झाल. तशी जागा मिळाल्यावर थोड्याच वेळात माणसाचा कमीत कमी टेकू घेऊन उभं राहण्यासाठीच्या जागेचा शोध सुरु होतो. पुढची पायरी कुठेतरी जरा पुढेमागे करून बसायला मिळावं यासाठी जागेचा शोध सुरु होतो. नंतर व्यवस्थित बसायला मिळावं असं वाटायला लागत.\nआणि ते मिळाल कि मग पूर्ण जागा रिकामी मिळावी जेणेकरून नीट हात पाय पसरून बसता येईल असं वाटायला लागत.\nअश्या वेळेस जर कोणी विचारलं कि हि जागा मोकळी आहे का तर उगाच त्या माणसाचा राग येतो. दुसरीकडे पण जागा रिकामी आहे तिकडे जाऊन हा माणूस का बसत नाही असं वाटायला लागत.\nआपण उभे असताना आपल्याला कोणीतरी टेकायला जागा दिली होती या गोष्टीचा साफ विसर पडतो. आणि आपण आपल्या आरामाचा विचार करतो.\nकादाचित अपेक्षांच्या बाबतीतही असाच काहीस होत असावं. हळू हळू आपण त्या व्यक्तीच्या इतक्या जवळ जातो कि आपण त्याच स्वतःच अस्तित्वच नाकारतो आणि त्या व्यक्तीचा पूर्ण वेळ आणि श्रम आपल्यासाठीच असावं असाही वाटायला लागत.\nदुसरीकडे मोकळी जागा असूनही आपल्या शेजारी येऊन बसणाऱ्या माणसाचा आपल्याला जसा राग येतो तसाच काहीस मग आपल्यासाठी पूर्ण वेळ न देणाऱ्या मित्राबाबत वाटायला लागत.\nआप्ल्याइतकच महत्वं असणारी दुसरी व्यक्ती असू शकते हे आपल्या मनाला पटतच नाही. आणि मग चुकांचा शोध सुरु होतो. ज्या चुका आधी दुर्लक्षित केलेल्या होत्या त्याच आता मोठ्या वाटायला लागतात. आणि सरतेशेवटी या सगळ्याचं रुपांतर \"मला तुझ्याकडून हि अपेक्षा नव्ह्ती\" यात होत.\nबऱ्याचदा यात समोरच्याला तर कल्पनाही नसते कि नक्की इतक मोठ काय झालं\nआणि मला महत्वं कमी दिल जातंय हे सांगायला आपण तयार नसतो. आपल्याला वाटत असत हे इतकं साधं त्याला कळायला नको हे सांगायची गरजच का पडावी हे सांगायची गरजच का पडावी इतक्या वर्षांच्या मैत्रीत याला इतकही कळू नये\nपण आपण समोरच्याच अस्तित्वच नाकारू पाहतोय हे आपल्याला कळत नसत.\nहे जग आशेवर (किंवा अपेक्षांवर) चालते. पण खर बघितलं तर हे जग स्वार्थावर चालते. दुसऱ्याकडून अपेक्षा, दुसऱ्यावर आपण सांगत असलेला हक्क, दुसर्यानेच आपल्याला समजून घ्या हि (छोटीशी) मागणी या सगळ्यात स्वार्थच लपलेला असतो.\nकधीतरी याच्या उलट विचार करून पाहावा.\nदुसऱ्याकडून अपेक्षाच ठेवू नयेत. सगळ्यांच्या जवळ जावे पण अपेक्षा न ठेवता. स्वतःच्या अपेक्षा पुर्तीची वाट बघत बसण्यापेक्षा दुसर्यांचा थोडासा विचार करा.\nआयुष्यातली ८०% दुःख अपेक्षा केल्यामुळे तयार होतात. आपण त्या त्रासाच मुळच नाहीसं केल तर\nपण आपल मन त्यातही समाधानी नसत. कोणावर तरी परोपकार केल्याची भावना मनात येते आणि पुन्हा त्याच्याकडून अपेक्षा निर्माण होतात. आणि हे चक्र असंच सुरु राहत, अखेरपर्यंत.\nयाला पर्याय मी तरी सांगू शकत नाही. कारण माणसाचा तो स्वभाव दोषच आहे. तो कसा दूर करायचा हा ज्याचा त्याने ठरवावा. दुसर्याने कसं वागून हा देश दूर करावा हे सांगून परत त्याने तसं वागाव हि अपेक्षा तयार होते. आणि तसं नाही झालं तर पुन्हा मनाची तगमग. पुन्हा अपेक्षाभंग.\nमला स्वतःला हि अजून यातून बाहेर पडायचा मार्ग सापडला नाहीये. तोपर्यंत हा सगळा खटाटोप कोपऱ्यात सलत असलेल्या अश्याच कोणत्यातरी अपेक्षाभंगाच्या दुःखावर फुंकर घालण्यासाठी...\n...आयुष्य खूप सुंदर आहे, ते अजून सुंदर बनवणार...\nअपेक्षा ठेवणे हा आपली जबाबदारी दुसऱ्यावर ढकलण्याचा प्रयत्न असतो असे मला वाटते.\nमस्त झालाय लेख ...\nजिथे दुसर्यावर विसंबलेली अपेक्षा असते तिथे नेहमीच निराशा असते ...\nम्हणून अपेक्षा जरा कमीच ठेवाव्यात...\nफार अप्रतिम लेख रे ....\nजणू काही मीच बोलतोय का हे सगळे असे वाचणाऱ्या प्रत्येकाला वाटले असेल. सुंदर शब्दरचना आणि सुरेख मांडणी ...\nचार वर्षांनी हे वाचतोय पण अजून पानावरच हिरवा रंग उतरला नाही आणि लेखाला एक सुद्धा सुरकुती नाही.\nआयुष्यातील लहान लहान प्रसंग बरंच काही शिकवून जातात. काही प्रसंग कायम लक्षात राहतात. काही कायम हसवतात तरी काहींमुळे डोळे ओले होतात. आयुष्यातल्या अश्याच सगळ्या रंगांना एकत्र करण्याचा प्रयत्न..\nपावसाळ्यात इंद्रधनुसवे रंगणारा पावसाचा थेंब मी अन कधी कधी रंगानाच रंगासवे बांधणारा इंद्रधनू मी...\nप्रत्येकाच्या आयुष्यात कोणीतरी एक व्यक्ती अशी असते की त्या व्यक्तीसाठी आपण जगात काहीही करू शकतो. मानाने आपल्या एकदम जवळचं असं कोणीतरी. आण...\n\"लग्न\" प्रत्येकाच्या आयुष्यातील सगळ्यात महत्वाच्या गोष्टींपैकी एक. batchlor 's लाईफ मधून एका दिवसात responsible लाईफ मध्...\n\"मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती.\" आपल्या दैनंदिन आयुष्यात बऱ्याचदा ऐकायला मिळणार हे वाक्य. कधी वडील मुलाला, कधी भाऊ बहिणीला, ...\n\"माझी अवस्था चेस बोर्डवरल्या घोडय़ासारखी झालीय. एक- दोन- अडीच बास...\" असा मित्राचा स्टेटस मेसेज होता. तो वाचून मी त्याला सहजंच ...\n\"FIrst Break All The Rules\" (कोणी लिहिलंय ते माहित नाही, पण मस्त लिहिलंय) जगभरात थोरामोठ्यांनी अनेक संदेश दिले आहेत. त्यात सगळ्य...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/ahmadnagar/anna-returned-ralegan-siddhitta-after-sixteen-days-nationwide-tour/", "date_download": "2018-10-20T01:18:20Z", "digest": "sha1:IFRI32XGOMC2LGPUSNOGSFAV7NZEF3WR", "length": 27400, "nlines": 390, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Anna Returned To Ralegan Siddhitta After Sixteen Days Of Nationwide Tour | सोळा दिवसांचा देशव्यापी दौरा करुन अण्णा परतले राळेगणसिद्धीत | Lokmat.Com", "raw_content": "शनिवार २० ऑक्टोबर २०१८\n'या' विनोदी अभिनेत्याला ओळखलात का \n'झी मराठी अवॉर्ड्स २०१८'मध्ये बालकलाकारांची धमाल\nआम्ही दोघी मालिकेत 'कुछ कुछ होता है' चित्रपटाची झलक\nपावसामुळे मुंबईतील धूलिकणांचे प्रमाण घटले\nमेट्रोच्या कामावरून दोन यंत्रणांमध्ये रंगला वाद\n‘मी टू’ चळवळ पीडितांसाठी; त्याचा गैरवापर करू नका - उच्च न्यायालय\nदागिन्यांच्या मोहात मित्राकडूनच मुख्य सूत्रधाराची हत्या\nरेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या ब्लॉक\nTanushree Dutta controversy : 'सिन्टा'वर भडकली तनुश्री दत्ता; पण का\nविविधांगी भूमिका साकारण्याचा एकच ध्यास\n ‘बधाई हो’ने पहिल्या दिवशी रचला विक्रम\n‘अॅव्हेंजर्स 4’मध्ये आयर्न मॅनच्या हातात दिसणार ‘हे’ खास शस्त्र\n23 Years Of DDLJ : शाहरूख- काजोलचा ‘दिलवाले दुल्हनियां ले जायेंगे’ झाला २३ वर्षांचा पाहा कधीही न पाहिलेले काही फोटो\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nशीघ्रपतनाची समस्या; कारणं आणि उपाय\nपरिणीती चोप्राचे 'हे' इंडो-वेस्टर्न लूक्स तुम्हाला देतील परफेक्ट लूक\nसंध्याकाळच्या चहासोबत एकदा तरी ट्राय करा खमंग मसाला पापड\nकानामध्ये हेवी इयररिंग्स वापरताय 'या' समस्यांचा करावा लागू शकतो सामना\nमुंबईतील 'या' ठिकाणी स्वस्त आणि मस्त शॉपिंगचा आनंद लुटा\nपंजाब - अमृतसर रेल्वे दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शनिवारी पंजाबमध्ये राजकीय शोक\nभाजपाचे बिहारचे खासदार भोला सिंह यांचे निधन; दिल्लीच्या राम मनोहर लोहिया इस्पितळात केले होते दाखल.\nट्रेनने लोकांना उडवलं आणि सिद्धूंच्या पत्नी नवजोत कौर गाडीत बसून घरी निघून गेल्या, प्रत्यक्षदर्शींचा आरोप\nपंजाब - अमृतसर येथे रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना पंजाब सरकारकडून 5 लाख रुपयांची मदत जाहीर\nनवी दिल्ली - अमृतसर येथील रेल्वे दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले दु:ख व्यक्त\nआदिलाबाद : नागपूरहून निघालेल्या कारमध्ये दहा कोटींची रोकड जप्त\nअमृतसर (पंजाब) - रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या भीषण रेल्वे अपघातात 50 जाणांचा मृत्यू, पोलिसांची माहिती\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\nऔरंगाबाद - डोक्यात दगड घालून कविता अशोक जाधव या महिलेचा खून, हर्सूल भागातील घटना\nनाशिक - नाशिक मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये वादावादी\nमुंबई - मुंबई विमानतळावर 21 लाख 52 हजार रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर जप्त, सीआयएसएफची कारवाई\nनागपूर - गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमदार निवासावर चढून आंदोलन, अधिग्रहित जमिनीचा मोबदला देण्याची मागणी\nनंदुरबार- जि.प.समाज कल्याण अधिकारी सतिश वळवी यांना कार्यालयात 20 हजाराची लाच घेताना अटक\nपंजाब - अमृतसर रेल्वे दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शनिवारी पंजाबमध्ये राजकीय शोक\nभाजपाचे बिहारचे खासदार भोला सिंह यांचे निधन; दिल्लीच्या राम मनोहर लोहिया इस्पितळात केले होते दाखल.\nट्रेनने लोकांना उडवलं आणि सिद्धूंच्या पत्नी नवजोत कौर गाडीत बसून घरी निघून गेल्या, प्रत्यक्षदर्शींचा आरोप\nपंजाब - अमृतसर येथे रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना पंजाब सरकारकडून 5 लाख रुपयांची मदत जाहीर\nनवी दिल्ली - अमृतसर येथील रेल्वे दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले दु:ख व्यक्त\nआदिलाबाद : नागपूरहून निघालेल्या कारमध्ये दहा कोटींची रोकड जप्त\nअमृतसर (पंजाब) - रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या भीषण रेल्वे अपघातात 50 जाणांचा मृत्यू, पोलिसांची माहिती\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\nऔरंगाबाद - डोक्यात दगड घालून कविता अशोक जाधव या महिलेचा खून, हर्सूल भागातील घटना\nनाशिक - नाशिक मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये वादावादी\nमुंबई - मुंबई विमानतळावर 21 लाख 52 हजार रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर जप्त, सीआयएसएफची कारवाई\nनागपूर - गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमदार निवासावर चढून आंदोलन, अधिग्रहित जमिनीचा मोबदला देण्याची मागणी\nनंदुरबार- जि.प.समाज कल्याण अधिकारी सतिश वळवी यांना कार्यालयात 20 हजाराची लाच घेताना अटक\nAll post in लाइव न्यूज़\nसोळा दिवसांचा देशव्यापी दौरा करुन अण्णा परतले राळेगणसिद्धीत\nलोकपाल व लोकायुक्त आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी आणि नियोजन करण्यासाठी हाती घेतलेला देशव्यापी दौरा संपवून सोमवारी सायंकाळी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे राळेगणसिद्धीत परतले.\nराळेगणसिद्धी : लोकपाल व लोकायुक्त आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी आणि नियोजन करण्यासाठी हाती घेतलेला देशव्यापी दौरा संपवून सोमवारी सायंकाळी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे राळेगणसिद्धीत परतले.\nलोकपाल, लोकायुक्त कायद्याची अंमलबजावणी व्हावी, शेतक-यांचे प्रश्न सुटावेत, निवडणुकीतील सुधारणा, स्वामीनाथन आयोग लागू करावा, अशा विविध मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सरकारविरोधात आंदोलनाची हाक दिली आहे. २३ मार्चपासून दिल्लीत अण्णांचे आंदोलन सुरु होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर अण्णांनी ९ डिसेंबरपासून देशव्यापी दौरा सुरु केला होता. या दौºयात अण्णांनी तामिळनाडू, उत्तर प्रदेश, आसाम, अरुणाचल प्रदेश, बिहार, दिल्ली या राज्यात सभा घेऊन शेतकरी, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. तसेच या भागातील कोअर टिमशी पुढील आंदोलनाबाबत अण्णांनी चर्चा केल्याचे सांगण्यात येते. दरम्यान सोमवारी (दि.२५) सायंकाळी अण्णा हा सोळा दिवसांचा दौरा संपवून राळेगणसिद्धीत परतले. यावेळी अण्णांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. अण्णा राळेगणसिद्धीत येणार असल्याचे समजताच राज्यभरातील अनेक कार्यकर्ते सोमवारी राळेगणसिद्धीत दाखल झाले.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nइंग्रज व केंद्र सरकारमध्ये काहीच फरक नाही - अण्णा हजारे\nकेंद्र सरकारकडून लोकशाहीला धोका अण्णा हजारे: आंदोलनाचा हरियाणात प्रातिनिधिक प्रारंभ\nविजेचा शॉक बसून तरुणाचा मृत्यू\nप्रलबिंत पिक विम्यासाठी ब्राम्हणीच्या शेतक-यांची उच्च न्यायालयात धाव\nमंदिरातील चोरीचा तपास शून्य : ग्रामस्थांचे नगर- पाथर्डी रस्त्यावर आंदोलन\nभाजपवाल्यांना साईबाबांचा प्रसादही कमी पडला : हर्षवर्धन पाटील यांचा सवाल\nPM Modi in Shirdi: पंतप्रधान मोदींच्या हस्ते 10 लाभार्थ्यांना घराची चावी सुपूर्द\nPM Modi in Shirdi: ...अन् मोदींना आठवला नंदुरबारचा खास चहा\nशिर्डीसबरीमाला मंदिरमीटूसनी देओलइंधन दरवाढप्रो कबड्डी लीगसुशांत सिंग रजपूतनवरात्रीतितली चक्रीवादळडोनाल्ड ट्रम्प\nविक्रमवीर विराट; कोहलीचे 'हे' एक डझन विक्रम सांगतात त्याची महानता\nPHOTO बॉलिवूडच्या कलाकारांनी लावली दुर्गा पूजेला हजेरी\nजॅकलिन, स्मृती इराणी, आमीरचं नाव बदललं; 'प्रयागराज'नंतरही योगींचा नामांतराचा धडाका\nपरिणीती चोप्राचे 'हे' इंडो-वेस्टर्न लूक्स तुम्हाला देतील परफेक्ट लूक\nमुंबईतील 'या' ठिकाणी स्वस्त आणि मस्त शॉपिंगचा आनंद लुटा\nलहानपणी टॉप, मात्र मोठेपणी फ्लॉप आठवतात का 'हे' कलाकार\n'या' घरगुती वस्तुंचा तुम्ही चुकीच्या पद्धतीने वापर करताय\nदसरा मेळाव्यामुळे शिवाजी पार्क भगवामय\nनागपुरातील विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यातील क्षणचित्रे\nवेगाने वजन कमी करण्यासाठी नारळाचं पाणी; जाणून घ्या कसे\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nतिरंगा फडकला आणि डोळे पाणावले सांगतोय मिस्टर आशिया सुनीत जाधव\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nअष्टमीला कोल्हापूरची अंबाबाई महिषासुरमर्दिनीच्या रूपात\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nMeToo बद्दल तरुणाईचं म्हणणं काय तरुणाई खुलेपणाने होतेय व्यक्त\nसप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nजोतिबाची पाच पाकळ्यातील बैठी सरदारी पूजा\nस्वबळानंतर शिवसेनेची पाऊले युतीकडे\nमेट्रोच्या कामावरून दोन यंत्रणांमध्ये रंगला वाद\nरावणदहन पाहाणाऱ्या ६१ जणांना रेल्वेने चिरडले\nदुष्काळात महाराष्ट्राला मदतीचा हात देऊ : मोदी\nपावसामुळे मुंबईतील धूलिकणांचे प्रमाण घटले\nमुंबईसह कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्राला पावसाचा इशारा\nमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून डॉलर्स जप्त\nबॉलिवूड स्टार्सच्या व्यवस्थापकाने केला आत्महत्येचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/tech/android-auto-now-ways-use-wireless/", "date_download": "2018-10-20T01:19:00Z", "digest": "sha1:HJVGY6BKQSCG6REPL4L7SYOPGHB3CC6D", "length": 29360, "nlines": 396, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Android Auto Now Ways To Use Wireless! | आता वायरलेस पद्धतीनं वापरता येणार अँड्रॉइड ऑटो ! | Lokmat.Com", "raw_content": "शनिवार २० ऑक्टोबर २०१८\n'या' विनोदी अभिनेत्याला ओळखलात का \n'झी मराठी अवॉर्ड्स २०१८'मध्ये बालकलाकारांची धमाल\nआम्ही दोघी मालिकेत 'कुछ कुछ होता है' चित्रपटाची झलक\nपावसामुळे मुंबईतील धूलिकणांचे प्रमाण घटले\nमेट्रोच्या कामावरून दोन यंत्रणांमध्ये रंगला वाद\n‘मी टू’ चळवळ पीडितांसाठी; त्याचा गैरवापर करू नका - उच्च न्यायालय\nदागिन्यांच्या मोहात मित्राकडूनच मुख्य सूत्रधाराची हत्या\nरेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या ब्लॉक\nTanushree Dutta controversy : 'सिन्टा'वर भडकली तनुश्री दत्ता; पण का\nविविधांगी भूमिका साकारण्याचा एकच ध्यास\n ‘बधाई हो’ने पहिल्या दिवशी रचला विक्रम\n‘अॅव्हेंजर्स 4’मध्ये आयर्न मॅनच्या हातात दिसणार ‘हे’ खास शस्त्र\n23 Years Of DDLJ : शाहरूख- काजोलचा ‘दिलवाले दुल्हनियां ले जायेंगे’ झाला २३ वर्षांचा पाहा कधीही न पाहिलेले काही फोटो\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nशीघ्रपतनाची समस्या; कारणं आणि उपाय\nपरिणीती चोप्राचे 'हे' इंडो-वेस्टर्न लूक्स तुम्हाला देतील परफेक्ट लूक\nसंध्याकाळच्या चहासोबत एकदा तरी ट्राय करा खमंग मसाला पापड\nकानामध्ये हेवी इयररिंग्स वापरताय 'या' समस्यांचा करावा लागू शकतो सामना\nमुंबईतील 'या' ठिकाणी स्वस्त आणि मस्त शॉपिंगचा आनंद लुटा\nपंजाब - अमृतसर रेल्वे दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शनिवारी पंजाबमध्ये राजकीय शोक\nभाजपाचे बिहारचे खासदार भोला सिंह यांचे निधन; दिल्लीच्या राम मनोहर लोहिया इस्पितळात केले होते दाखल.\nट्रेनने लोकांना उडवलं आणि सिद्धूंच्या पत्नी नवजोत कौर गाडीत बसून घरी निघून गेल्या, प्रत्यक्षदर्शींचा आरोप\nपंजाब - अमृतसर येथे रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना पंजाब सरकारकडून 5 लाख रुपयांची मदत जाहीर\nनवी दिल्ली - अमृतसर येथील रेल्वे दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले दु:ख व्यक्त\nआदिलाबाद : नागपूरहून निघालेल्या कारमध्ये दहा कोटींची रोकड जप्त\nअमृतसर (पंजाब) - रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या भीषण रेल्वे अपघातात 50 जाणांचा मृत्यू, पोलिसांची माहिती\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\nऔरंगाबाद - डोक्यात दगड घालून कविता अशोक जाधव या महिलेचा खून, हर्सूल भागातील घटना\nनाशिक - नाशिक मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये वादावादी\nमुंबई - मुंबई विमानतळावर 21 लाख 52 हजार रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर जप्त, सीआयएसएफची कारवाई\nनागपूर - गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमदार निवासावर चढून आंदोलन, अधिग्रहित जमिनीचा मोबदला देण्याची मागणी\nनंदुरबार- जि.प.समाज कल्याण अधिकारी सतिश वळवी यांना कार्यालयात 20 हजाराची लाच घेताना अटक\nपंजाब - अमृतसर रेल्वे दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शनिवारी पंजाबमध्ये राजकीय शोक\nभाजपाचे बिहारचे खासदार भोला सिंह यांचे निधन; दिल्लीच्या राम मनोहर लोहिया इस्पितळात केले होते दाखल.\nट्रेनने लोकांना उडवलं आणि सिद्धूंच्या पत्नी नवजोत कौर गाडीत बसून घरी निघून गेल्या, प्रत्यक्षदर्शींचा आरोप\nपंजाब - अमृतसर येथे रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना पंजाब सरकारकडून 5 लाख रुपयांची मदत जाहीर\nनवी दिल्ली - अमृतसर येथील रेल्वे दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले दु:ख व्यक्त\nआदिलाबाद : नागपूरहून निघालेल्या कारमध्ये दहा कोटींची रोकड जप्त\nअमृतसर (पंजाब) - रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या भीषण रेल्वे अपघातात 50 जाणांचा मृत्यू, पोलिसांची माहिती\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\nऔरंगाबाद - डोक्यात दगड घालून कविता अशोक जाधव या महिलेचा खून, हर्सूल भागातील घटना\nनाशिक - नाशिक मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये वादावादी\nमुंबई - मुंबई विमानतळावर 21 लाख 52 हजार रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर जप्त, सीआयएसएफची कारवाई\nनागपूर - गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमदार निवासावर चढून आंदोलन, अधिग्रहित जमिनीचा मोबदला देण्याची मागणी\nनंदुरबार- जि.प.समाज कल्याण अधिकारी सतिश वळवी यांना कार्यालयात 20 हजाराची लाच घेताना अटक\nAll post in लाइव न्यूज़\nआता वायरलेस पद्धतीनं वापरता येणार अँड्रॉइड ऑटो \nअलीकडच्या काळात बहुतांश कारमध्ये असणारी अँड्रॉइड ऑटो प्रणाली लवकरच वायरलेस पध्दतीत वापरणे शक्य होणार आहे.\nअलीकडच्या काळात बहुतांश कारमध्ये असणारी अँड्रॉइड ऑटो प्रणाली लवकरच वायरलेस पध्दतीत वापरणे शक्य होणार आहे. कारच्या विविध मॉडेल्समध्ये गेल्या अनेक वर्षांपासून इन्फोटेनमेंट प्रणालीचा वापर करण्यात येत आहे. यात संबंधीत प्रणालीला स्मार्टफोन कनेक्ट करता येते. याच्या माध्यमातून दिशादर्शनासह (नेव्हिगेशन) मनोरंजनाचा आनंद घेता येतो. मात्र अँड्रॉइड ऑपरेटींग सिस्टीमला परिपूर्ण प्रकारे कारमध्ये वापरायचे असल्यास याला अनेक मर्यादादेखील आहेत. या अनुषंगाने अँड्रॉइड ऑटो प्रणाली विकसित करण्यात आली आहे. जगातील बहुतांश कार उत्पादकांनी याचा अंगिकार करण्यास प्रारंभ केला आहे. सध्या अँड्रॉइड ऑटो आणि अ‍ॅपल कार प्ले या दोन अनुक्रमे अँड्रॉइड व आयओएस प्रणालींवर आधारित सिस्टीम्सचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. आजवर अँड्रॉइड ऑटो प्रणाली वापरण्यासाठी युजरला आपला स्मार्टफोन मायक्रो-युएसबीच्या मदतीने संबंधीत उपकरणाला कनेक्ट करावा लागत आहे. सध्या अ‍ॅपल कार प्ले वायरलेस पध्दतीने वापरता येते असले तरी अँड्रॉइड ऑटोसाठी ही सुविधा नाही.\nवास्तविक पाहता गुगलने गेल्या वर्षी झालेल्या आपल्या आय/ओ परिषदेतच अँड्रॉइड ऑटो प्रणाली वायरलेस पध्दतीने सादर करण्यात येईल याचे सूतोवाच केले होते. नंतर मात्र याबाबत कोणत्याही हालचाली झाल्या नाहीत. या पार्श्‍वभूमिवर, जेव्हीसी केनवुड या कंपनीने वायरलेस अँड्रॉइड ऑटो प्रणाली सादर करण्याचे संकेत दिले आहेत. पुढील आठवड्यात आयोजित करण्यात आलेल्या सीईएस-२०१८मध्ये याची अधिकृत घोषणा केली जाणार आहे. मात्र या आधीच संबंधीत प्रणालीची माहिती समोर आली आहे. यानुसार कोणत्याही केबल कनेक्टीव्हिटीविना आता स्मार्टफोनवरील विविध फंक्शन्स यावर वायरलेस पध्दतीने वापरता येतील. ही कंपनी दोन उपकरणे सादर करणार असून यात एचडी म्हणजेच १२८० बाय ७२० पिक्सल्स क्षमतेचा टचस्क्रीन डिस्प्ले असेल. विशेष म्हणजे यात अँड्रॉइड ऑटो आणि अ‍ॅपल कार प्ले या दोन्ही प्रणालींचा सपोर्ट असेल. अर्थात या दोन्ही प्रणालींवर चालणारे स्मार्टफोन्स याला वायरलेस पध्दतीने कनेक्ट करून वापरता येतील.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nकाय आहे कार्ड क्लोनिंग जाणून घ्या कसं केलं जातं तुमचं ATM कार्ड हॅक\nट्रुकॉलर आता देणार तुमचं प्रोफाईल तपासणाऱ्यांची माहिती, नवं फीचर लॉन्च\nगुगल देणार 8,000 पत्रकारांना ट्रेनिंग, सहा भाषांमध्ये कार्यशाळा\n‘धूत ट्रान्समिशन’मध्ये सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद््घाटन\nWhatsAppवर डिलिट केलेला मेसेजही आता वाचता येणार\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा डेटा राहणार सुरक्षित\nFlipkart Diwali Sale: फ्लिपकार्ट फेस्टिव्ह धमाका; विविध प्रोडक्ट्सवर बंपर सूट\n 10GB आणि 5G सपोर्टचा स्मार्टफोन येतोय\nBSNLच्या ग्राहकांना मिळणार 78 रुपयांत अनलिमिटेड डेटा आणि कॉल...\n अॅमेझॉन सेलचा पुन्हा धमाका, 90 टक्क्यांपर्यंत सूट\nAsus Zenfone Max M1 आणि Lite L1 भारतात लाँच, जाणून घ्या फीचर्स...\nHonor 8X स्मार्टफोन भारतात लाँच; किंमत 14,999 रुपये\nशिर्डीसबरीमाला मंदिरमीटूसनी देओलइंधन दरवाढप्रो कबड्डी लीगसुशांत सिंग रजपूतनवरात्रीतितली चक्रीवादळडोनाल्ड ट्रम्प\nविक्रमवीर विराट; कोहलीचे 'हे' एक डझन विक्रम सांगतात त्याची महानता\nPHOTO बॉलिवूडच्या कलाकारांनी लावली दुर्गा पूजेला हजेरी\nजॅकलिन, स्मृती इराणी, आमीरचं नाव बदललं; 'प्रयागराज'नंतरही योगींचा नामांतराचा धडाका\nपरिणीती चोप्राचे 'हे' इंडो-वेस्टर्न लूक्स तुम्हाला देतील परफेक्ट लूक\nमुंबईतील 'या' ठिकाणी स्वस्त आणि मस्त शॉपिंगचा आनंद लुटा\nलहानपणी टॉप, मात्र मोठेपणी फ्लॉप आठवतात का 'हे' कलाकार\n'या' घरगुती वस्तुंचा तुम्ही चुकीच्या पद्धतीने वापर करताय\nदसरा मेळाव्यामुळे शिवाजी पार्क भगवामय\nनागपुरातील विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यातील क्षणचित्रे\nवेगाने वजन कमी करण्यासाठी नारळाचं पाणी; जाणून घ्या कसे\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nतिरंगा फडकला आणि डोळे पाणावले सांगतोय मिस्टर आशिया सुनीत जाधव\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nअष्टमीला कोल्हापूरची अंबाबाई महिषासुरमर्दिनीच्या रूपात\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nMeToo बद्दल तरुणाईचं म्हणणं काय तरुणाई खुलेपणाने होतेय व्यक्त\nसप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nजोतिबाची पाच पाकळ्यातील बैठी सरदारी पूजा\nस्वबळानंतर शिवसेनेची पाऊले युतीकडे\nमेट्रोच्या कामावरून दोन यंत्रणांमध्ये रंगला वाद\nरावणदहन पाहाणाऱ्या ६१ जणांना रेल्वेने चिरडले\nदुष्काळात महाराष्ट्राला मदतीचा हात देऊ : मोदी\nपावसामुळे मुंबईतील धूलिकणांचे प्रमाण घटले\nमुंबईसह कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्राला पावसाचा इशारा\nमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून डॉलर्स जप्त\nबॉलिवूड स्टार्सच्या व्यवस्थापकाने केला आत्महत्येचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/banjara-society-agitation-reservation-haribhau-rathod-136054", "date_download": "2018-10-20T00:13:20Z", "digest": "sha1:65RD35BBJ4PGZW7ITSZ2JHOUW3VJBAEB", "length": 10347, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "banjara society agitation for reservation haribhau rathod बंजारा समाजही आरक्षणासाठी मैदानात | eSakal", "raw_content": "\nबंजारा समाजही आरक्षणासाठी मैदानात\nमंगळवार, 7 ऑगस्ट 2018\nमुंबई - मराठा आरक्षणावरून आंदोलन सुरू असताना आता बंजारा समाजानेही भटक्‍या विमुक्‍त प्रवर्गात समावेश व्हावा यासाठी आंदोलनाची हाक दिली आहे. गेली कित्येक वर्षे भटक्‍या विमुक्तांत बंजारा समाज आरक्षणाची मागणी करत असून, सरकारचे या समाजाकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचा आरोप आमदार हरिभाऊ राठोड यांनी केला आहे. यासाठी उद्या (ता. 7) आझाद मैदान येथे धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा आमदार राठोड यांनी केली आहे.\nउन्नत व प्रगत गट (क्रिमिलिअर) मधून भटके विमुक्त, बारा बलुतेदार यांना वगळण्याची मागणी मागील चार वर्षांपासून बंजारा समाज करत आहे.\nविधिमंडळाच्या प्रत्येक अधिवेशानात विधान परिषदेमध्ये लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना, मंत्र्यांनी एका महिन्यात निर्णय घेऊ असे वारंवार आश्वासन दिले, पण ते पाळले गेले नाही, असा आरोप करत बंजारा समाजदेखील आता स्वतंत्र आरक्षणाच्या लढ्यासाठी मैदानात उतरत असल्याचे राठोड यांनी स्पष्ट केले.\nअयोध्येतील बाबरी मशीद हिंदुत्ववाद्यांनी जमीनदोस्त केल्यानंतर तेथे न उभारल्या गेलेल्या राममंदिराच्या मुद्याचा ‘सात-बारा’ कोणाचा, या प्रश्‍नावरून २५...\n...तर रमेश थोरात यांना माझा पाठिंबा - राहुल कुल\nकेडगाव - माजी आमदार रमेश थोरात यांच्यापेक्षा चारपट विकासकामे केली नाही, तर मी थोरात यांना येत्या विधानसभा निवडणुकीत जाहीर पाठिंबा देईन; पण जर चारपट...\nपिंपरी - शहरात दररोज निर्माण होणाऱ्या सुमारे 900 पैकी 450 टन कचऱ्यापासून मोशी कचरा डेपोत सेंद्रिय (कंपोस्ट) खतनिर्मिती केली जात आहे. त्यामुळे...\nपिंपरी शहराच्या अनेक भागांत कमी पाणीपुरवठा\nपिंपरी - शहराला भेडसावणारी पाणीटंचाईची समस्या सुटत नसल्यामुळे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शनिवारी (ता. 20) सर्वच पक्षाचे नगरसेवक आक्रमक भूमिका...\nअंध शाळेतील पाच मुलांना बेदम मारहाण\nनाशिक - नाशिक- पुणे रोडवरील नासर्डी पुलानजीकच्या सामाजिक न्याय भवनाच्या आवारात असलेल्या शासकीय अंध शाळेतील बाल दिव्यांग मुलांना शाळेच्याच...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/hockey-ranking-india-in-top-5/", "date_download": "2018-10-20T00:01:53Z", "digest": "sha1:MGGFACAIVS2I3YYYWG6HV4IM7S2MC5LL", "length": 7554, "nlines": 73, "source_domain": "mahasports.co.in", "title": "जागतिक महिला हॉकी क्रमवारीत भारताची आगेकूच", "raw_content": "\nजागतिक महिला हॉकी क्रमवारीत भारताची आगेकूच\nजागतिक महिला हॉकी क्रमवारीत भारताची आगेकूच\nनुकत्याच पार पडलेल्या महिला हॉकी विश्वचषकात उपांत्य पूर्व फेरीपर्यंत धडक मारणाऱ्या भारतीय संघाला जागतिक हॉकी क्रमवारीत लाभ झाला आहे.\nविश्वचषकातील समाधानकारक कामगिरीमुळे भारतीय संघाने दक्षिण कोरियाला मागे टाकत ९ वे स्थान मिळवले आहे.\nमंंगळवारी (६ ऑगस्ट) जाहीर झालेल्या ताज्या क्रमवारीत महिला हॉकी विश्वचषकाचे विजेतेपद मिळवणारा नेदरलॅंड्स संघ अव्वल स्थानी कायम आहे.\nया विश्वचषकात दमदार कामगिरी करत उपविजेतेपद मिळवणाऱ्या आयर्लंडने १८ व्या स्थानावरुन ८ व्या स्थानी झेप घेतली आहे.\nतर दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी अनुक्रमे इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियन संघ आहेत.\nजागतिक महिला हॉकी क्रमवारीतील अव्वल पाच संघ-\nक्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.\n-फाफ डुप्लेसिसच्या अनुपस्थितीत हा खेळाडू करणार दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व\n-मुंबई क्रिकेट असोसिएशनने उचलले महत्त्वाचे पाउल\nISL 2018: मोसमातील पहिल्या महाराष्ट्र डर्बीत मुंबईविरुद्ध पुणे सिटीचा पराभव\nनेमार ज्युनियरने मोडला पेलेंचा हा विक्रम\nVideo: या कामगिरीमुळे रोहित शर्माने पृथ्वी शॉला मिठीच मारली\nऑस्ट्रेलिया पहिल्यांदाच खेळणार या संघाविरुद्ध टी २० सामना\nVideo: तीन दिवसांत क्रिकेटमध्ये झाले तीन विचित्र धावबाद\nटाॅप ३- आज प्रो कबड्डीत होणार हे तीन मोठे पराक्रम\nISL 2018: भेदक मार्सेलिनोच्या पुनरागमनाचे पुणे सिटीला वेध\nएचसीएल आशियाई टेनिस अजिंक्यपद २०१८ स्पर्धेत अव्वल व आंतरराष्ट्रीय खेळाडू झुंजणार\nअखिल भारतीय सुपर सिरीज् टेनिस स्पर्धेत पुण्याच्या राधिका महाजनला दुहेरी मुकुट\nISL 2018: चेन्नईने केली पराभवाची हॅट्ट्रीक\nसलग दुसऱ्या दिवशी क्रिकेटमध्ये ‘कहर’, विचित्र रनआऊटची मालिका सुरुच\nझी महाराष्ट्र कुस्ती दंगलमध्ये ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी खेळणार या टीमकडून\nनागराज मंजूळे आता कुस्तीच्या मैदानात, विकत घेतली झी महाराष्ट्र कुस्ती दंगलमधील ही टीम\nटाॅप ३- प्रो कबड्डीच्या ६व्या हंगामात ५०पेक्षा जास्त गुण घेणारे ३ खेळाडू\nटीम इंडीयाने गाठली आहे या पाच देशांविरुद्ध वनडे सामन्यांची शंभरी\nक्रिकेटपटू दिपक चहरच्या घरी चोरीचा प्रयत्न करणाऱ्या सहा जणांना अटक\nविराटने डिजाईन केलेल्या शूजची अशी आहे किमंत\nपुण्यात होणाऱ्या कबड्डी, क्रिकेट सामन्यांचे असे आहेत तिकीट दर\nभारत-विंडीज यांच्यातील चौथ्या वनडेच्या तिकीट विक्रीला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार\nकपिल देव, अनिल कुंबळेला मागे टाकत रविंद्र जडेजा करणार मोठा पराक्रम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik-news-igatpuri-taluka-general-meeting-81627", "date_download": "2018-10-20T00:32:23Z", "digest": "sha1:ZLWYAOHSC5IKNDALT2QNK4LOVV5LDGP3", "length": 12843, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "nashik news igatpuri taluka general meeting इगतपुरी तालुक्याची आमसभा वादळी होण्याचे संकेत | eSakal", "raw_content": "\nइगतपुरी तालुक्याची आमसभा वादळी होण्याचे संकेत\nगुरुवार, 9 नोव्हेंबर 2017\nमागील वर्षी पंचायत समिती आवारात घेण्यात आलेल्या आमसभा नागरिकांनी चांगलीच गाजवत अधिकाऱ्यासह विविध खात्यांवर रोष व्यक्त केला होता.\nघोटी : आमदार निर्मलाताई गावित यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या आमसभेत मागील वर्षीच्या आमसभेतील रेंगाळलेले प्रश्न,व पुढील वर्षाच्या कामकाजाची आखणी करण्यापूर्वी आमसभा अत्यंत महत्वाची असल्याने इगतपुरी तालुक्याची गेल्या सात महिन्यापासून चर्चेत असलेली आमसभेचे तारीख निश्चित झाल्याने नागरिकांसह लोकप्रतिनिधींनी सुटकेचा निश्वास टाकला.\nआमसभा ही वर्षातून एकदाच घेण्यात येत असते या सभेमध्ये नागरिकांना आपले प्रश्न अधिकाऱ्यांना विचारण्याचा व त्याचे उत्तर मिळवण्याचे आणि प्रश्न सोडवण्याची संधी या सभेच्या माध्यमातून मिळते म्हणून नागरिक मोठ्या संख्येने येणार असल्याने प्रशासनाने आमसभेची जय्यत तयारी सुरु केली आहे.याकरिता घोटी येथे संभाजी नगर शेजारील मोकळ्या ग्राउंडवर मंडप टाकण्यात आला आहे,सकाळी अकरा वाजता आमसभेस सुरवात होणार असल्याची माहिती गटविकास अधिकारी किरण जाधव यांनी दिली.\nमागील वर्षी पंचायत समिती आवारात घेण्यात आलेल्या आमसभा नागरिकांनी चांगलीच गाजवत अधिकाऱ्यासह विविध खात्यांवर रोष व्यक्त केला होता. खंडित वीज पुरवठा, पाणीपुरवठा योजनेतील भ्रस्टाचार ,आरोग्या विभागाची झालेली वाताहत,रस्ते,अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची मनमानी याच बरोबर शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या प्रतिनियुक्‍त्या, अपंग तिन टक्के निधी,रोजगार हमी योजनेतील गैरव्यवहार प्रकरणावर चर्चा अत्यंत वादळी झाली होती,यामुळे याही वर्षी होणारी आमसभा वादळी होण्याचे संकेत आहेत.\n'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :\n'हे' पोलिस तर हैवानापेक्षा भयंकर...\nअडवानींची वाढदिवशीही मौनाचीच भाषांतरे\nहिमाचल प्रदेशात आज मतदान, 40 दिवसांनी निकाल\nभारतीयांनी जिंकली लढाई - मोदी\nबरेलीच्या मतदार यादीतून प्रियांकाचे नाव वगळले\nप्रिंटिंग नव्हे राजकीय मिस्टेक\nस्वच्छ अर्थव्यवस्थेला सुरवात - नितीन गडकरी\nअयोध्येतील बाबरी मशीद हिंदुत्ववाद्यांनी जमीनदोस्त केल्यानंतर तेथे न उभारल्या गेलेल्या राममंदिराच्या मुद्याचा ‘सात-बारा’ कोणाचा, या प्रश्‍नावरून २५...\nराष्ट्रवादीचा पालकमंत्र्यांना \"नाशिकबंदी'चा इशारा\nनाशिक - \"\"नाशिकच्या दुष्काळ परिस्थितीचा अभ्यास करूनच जायकवाडीला पाणी सोडण्याचा निर्णय घ्यावा. जर नाशिकच्या हक्काचे पाणी जायकवाडीला दिल्यास राज्याचे...\n...तर रमेश थोरात यांना माझा पाठिंबा - राहुल कुल\nकेडगाव - माजी आमदार रमेश थोरात यांच्यापेक्षा चारपट विकासकामे केली नाही, तर मी थोरात यांना येत्या विधानसभा निवडणुकीत जाहीर पाठिंबा देईन; पण जर चारपट...\nम्हाडाच्या झोपडपट्ट्यांमधील 70 हजार शौचकुपांची देखभाल पालिका करणार\nमुंबई - मुंबईत म्हाडाने बांधलेली 70 हजार शौचकूप ताब्यात घेऊन त्यांची देखभाल महापालिका करणार आहे. म्हाडा आणि पालिका अधिकाऱ्यांच्या झालेल्या...\nसावध ऐका पुढच्या हाका...\nजिल्ह्याच्या पूर्वेकडील तालुके अवर्षणप्रवण क्षेत्रात मोडतात. मध्यभाग हमखास पर्जन्यमान व पश्‍चिमेकडील तालुके अतिपर्जन्यमानाच्या विभागात मोडतात. असे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/keywords/madhav.julian/word", "date_download": "2018-10-20T00:22:09Z", "digest": "sha1:CTNEQW3R7IV52VZRJVK33VZDF262CK7P", "length": 11770, "nlines": 112, "source_domain": "www.transliteral.org", "title": "Keyword - madhav julian", "raw_content": "\nऐश्वर्याचे प्रकार किती व कोणते\nमाधव ज्युलियन - गज्जलाञ्जलि\nडॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.\nगज्जलाञ्जलि - केला पद्यप्रपञ्च हा कष्टा...\nडॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.\nगज्जलाञ्जलि - ही तल्लख गोड कोण बाल \nडॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.\nगज्जलाञ्जलि - प्याला भरला तुझ्याच साठी,...\nडॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.\nगज्जलाञ्जलि - माझ्या हृदयांत तूच राणी \nडॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.\nगज्जलाञ्जलि - अपार शास्त्रीं रमे म्हणो ...\nडॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.\nगज्जलाञ्जलि - सतेज काळे टपोर डोळे दिसाव...\nडॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.\nगज्जलाञ्जलि - बुवा निस्सङग बैरागी श्मशा...\nडॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.\nगज्जलाञ्जलि - न झाली भावगीताची अजुनी पू...\nडॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.\nगज्जलाञ्जलि - मिळेना अन्तरीं तूझ्या मला...\nडॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.\nगज्जलाञ्जलि - सखे तू पूस, चण्डोला, त्यज...\nडॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.\nगज्जलाञ्जलि - कृतीने तत्त्वकैवारी, महात...\nडॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.\nगज्जलाञ्जलि - बुझावूं मी किती तूते \nडॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.\nगज्जलाञ्जलि - रुक्याचीं सोयरीं सारीं, फ...\nडॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.\nगज्जलाञ्जलि - भवानी आमुची आऊ, शिवाजी आम...\nडॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.\nगज्जलाञ्जलि - पदें पाण्यांत सोडूनी बसे ...\nडॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.\nगज्जलाञ्जलि - कुणापाशी अता मीं प्रेम मा...\nडॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.\nगज्जलाञ्जलि - किती सृष्टीमधे सौन्दर्य द...\nडॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.\nगज्जलाञ्जलि - मनीं होती असूया ती पळाली,...\nडॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.\nगज्जलाञ्जलि - तुझ्या सम्भाषणाची मला लाभ...\nडॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.\nसौभाग्यवती स्त्रियांनी कुंकू का लावावे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=category&layout=blog&id=26&Itemid=3&limitstart=20", "date_download": "2018-10-20T00:53:54Z", "digest": "sha1:TATK5F7JILK25PSEIO5UTOO5SFC3LDZA", "length": 31136, "nlines": 299, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "मुंबई आणि परिसर", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nभांडवली कराविरोधात आयुक्तही मुख्यमंत्र्यांना भेटणार\nभांडवली मूल्यावर आधारित करप्रणालीच्या मुद्दय़ावरून सत्ताधारी शिवसेना नगरसेविकांच्या ठिय्या आंदोलनाचे पडसाद शुक्रवारी स्थायी समितीच्या सभेत उमटले. या घटनेचा राष्ट्रवादीच्या सदस्यांनी निषेध केल्याने शिवसेनेचे सदस्य चांगलेच आक्रमक झाले.\n‘सनातन‘ला दहशतवादी संघटना म्हणून जाहीर करा\nराज्याची केंद्राकडे शिफारस; अभिनव भारतबाबत मौन\nदहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या पुणे येथील ‘अभिनव भारत’वर बंदी घालण्याबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे उच्च न्यायालयाने वारंवार आदेश देऊनही राज्य सरकारने त्याबाबत आपली भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही.\nरेल्वे अपघातातील तरुणांच्या मृतदेहांची अदलाबदल\nखास प्रतिनिधी, नवी मुंबई\nसारसोळे येथील रेल्वेरुळ ओलांडताना गुरुवारी मृत्यू पावलेल्या तीन महाविद्यालयीन युवकांपैकी दोन तरुणांचे मृतदेह ताब्यात देताना शुक्रवारी त्यांची अदलाबदल झाली. त्यामुळे मृतांच्या नातेवाईकांमध्ये संतापाची लाट पसरली होती. पालिका आणि पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे या मृतदेहांची अदलाबदल झाल्याचे उघड झाले आहे.\nमुंबई-दिल्ली वातानुकूलित गाडीच्या दहा विशेष फेऱ्या\nमुंबई- मुंबई आणि नवी दिल्लीच्या दरम्यान वातानुकूलित सुपरफास्ट गाडीच्या दहा विशेष फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. १२, १५, १८, २१ आणि २४ नोव्हेंबर रोजी मुंबई ते नवी दिल्ली दरम्यान ही गाडी चालविण्यात येणार असून ११ नोव्हेंबरपासून या फेऱ्यांचे संगणकीकृत आरक्षण सुरू करण्यात येणार आहे.\nविमानात गोंधळ घालणाऱ्या शेखला जामीन\nमुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या विमानात गोंधळ घालणाऱ्या मुंबईच्या मुरसालिन शेख या प्रवाशाची न्यायालयाने जामिनावर मुक्तता केली. शेख याच्या वकिलांनी तो मानसिक रुग्ण असल्याची कागदपत्रे दाखल केली. त्याची दखल घेत न्यायालयाने त्याला जामीन दिला.\nशिवाजी विद्यापीठाला सुवर्ण महोत्सवी वर्षांनिमित्त ४५ कोटींचे विशेष अनुदान\nकोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाला सुवर्ण महोत्सवी वर्षांनिमित्त ४५ कोटी रुपयांचे विशेष अनुदान देण्याचा आणि विद्यापीठात ११३ नवी पदे निर्माण करण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.\nभ्रष्टाचाराच्या आरोपाने अराजकता माजेल\nमाजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मत\nखास प्रतिनिधी, नवी मुंबई\nदेश आणि राज्य पातळीवर सध्या भ्रष्टाचाराचे सर्रास आरोप केले जात आहेत. त्यामुळे देशात केवळ भ्रष्टाचार सुरू आहे, असे चित्र निर्माण होऊन सर्वसामान्यांनाचा लोकशाहीवरील विश्वास उडेल आणि देशात अराजकता माजेल, असे मत राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी नवी मुंबईत व्यक्त केले.प्रत्येक गोष्ट नियमांवर बोट ठेवून करता येत नाही. कधी कधी लोकांसाठी ‘आऊट ऑफ द वे’ जाऊन काम करावे लागते, असा टोलाही त्यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव न घेता लगावला.\nमनोरी, गोराई आणि उत्तनला ‘निवासी विकासा’ची आस\nविकासाची भकासवाट भाग - ६\nमुंबईच्या उभ्या-आडव्या वाढीची क्षमता आता संपली आहे. न्यूयॉर्कप्रमाणे उंच इमारती बांधल्या तरी वाहतूक, पाणी पुरवठा, स्वच्छतेसह असंख्य प्रश्न जागेअभावी सोडविणे अशक्य आहे. अशा वेळी मनोरी, गोराई आणि उत्तनचे पर्यटनासाठीचे आरक्षण रद्द करून तेथे निवासी आरक्षण केल्यास मुंबईवरील मोठा भार कमी होऊ शकेल असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.\nराम पंडागळे यांची आमदारकी पणाला\nपक्षाध्यक्ष शरद पवार, अजितदादा पवार व राष्ट्रवादीच्या अन्य नेत्यांवर केलेल्या आरोपांमुळे राम पंडागळे यांची आमदारकी पणाला लागणार अशी चिन्हे दिसू लागली आहेत. पक्षाकडून सर्व मानमरातब मिळाल्यानंतरही पदाच्या लालसेतून पक्षाध्यक्षांवरच आरोप करणाऱ्या आमदार पंडागळे यांच्या विरोधात पक्षातील वातावरण तापले असून पंडागळे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होणार व त्यांची आमदारकीही धोक्यात येणार असे बोलले जात आहे.\nराज्याचा खर्च वाढतच चालला\nसिलिंडरच्या निर्णयाचे श्रेय सुप्रियाचे, राष्ट्रवादीचा दावा\n* एकूण १ लाख ६० हजार कोटी खर्चापैकी ५५ हजार कोटी वेतनावर खर्च\n* पहिल्या सहामहीत राज्याचे उत्पन्न समाधानकारक नाही\n* दुष्काळापाठोपाठ सिलिंडरवरील खर्च वाढला\nआर्थिक वर्षांच्या पहिल्या सहा महिन्यांमध्ये उत्पन्नाच्या आघाडीवर फारसे समाधानकारक चित्र नसतानाच दुष्काळ, सिलिंडरचे अनुदान, कर्मचाऱ्यांचा महागाईभत्ता आदींमुळे राज्य सरकारच्या तिजोरीवरील ताण वाढू लागला आहे.\nभारनियमनमुक्त महाराष्ट्राचे स्वप्न हवेतच विरणार\nराज्यात सध्या दोन हजार मेगावॉट विजेची कमतरता असून राज्य भारनियमनमुक्त करण्यासाठी आर्थिक भार सोसून ही वीज उपलब्ध करण्याची सरकारची तयारी आहे. मात्र तसे झाल्यास महावितरणवर कंपनीच गाळात जाऊ शकते. त्यामुळे या धोरणाचा पुनर्विचार करण्याची गरज ऊर्जामंत्री राजेश टोपे यांनी आज पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.\n१३ वर्षांत ४२ महिन्यांच्या महागाई भत्त्याला कात्री\nराज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना ७ टक्के महागाई भत्ता वाढवून देतानाच केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे जुलैपासून नव्हे तर नोव्हेंबरपासून तो लागू करण्याची चलाखी केली आहे. मात्र असा प्रकार सरकारने गेल्या १३ वर्षांत अनेकदा केला असून त्यापायी सरकारी कर्मचाऱ्यांना तब्बल ४२ महिन्यांच्या महागाई भत्त्यावर पाणी सोडावे लागले आहे.\nओव्हरहेड तारांच्या देखभालीकडे दुर्लक्ष\nओव्हरहेड तारांची योग्य देखभाल होत नसल्यामुळेच त्यांच्यावर ताण येऊन त्या तुटत असल्याचे बुधवारच्या मध्य रेल्वेवरील ऐन गर्दीच्यावेळी झालेल्या गोंधळातून स्पष्ट झाले आहे.\nखासगी ट्रॅव्हल्सच्या मदतीसाठी सरकारच पुढे सरसावले\nसामान्य जनतेला सोडले वाऱ्यावर\nसुट्टय़ांच्या मोसात खासगी ट्रॅव्हल्स कंपन्या सर्वसामान्यांना सर्रासपणे लुटते. त्यांच्या या मनमानीला चाप लावण्याच्या उद्देशाने गेल्या एप्रिल महिन्यात उच्च न्यायालयाने कमीतकमी आणि जास्तीत जास्त भाडे आकारण्याबाबत अधिसूचना काढण्याचे आदेश सरकारला दिले होते.\nभायखळा पश्चिमेची अतिक्रमणे जमीनदोस्त\nभायखळा पश्चिम येथील रेल्वेस्थानक परिसरातील ना. म. जोशी मार्गावरील अतिक्रमणे हटविण्याची कारवाई बुधवारी करण्यात आली होती. गुरुवारीही गणेश पारुंडेकर मार्ग, बापूराव जगताप मार्ग परिसरातील १०९ झोपडय़ा जमीनदोस्त करण्यात आला आणि या दोन्ही मार्गावरील पदपथ अतिक्रमणमुक्त करण्यात आला.\nमुंबईचे किनारे गजबजणार पर्यटकांच्या गर्दीने\nमुंबईच्या ३४ किलोमीटर लांबीच्या समुद्र किनाऱ्याचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास करण्यासाठी पर्यटन विकास महामंडळाने योजना तयार केली आहे. मुंबई महापालिकेने त्यास मंजुरी दिली तर रात्रीचा बाजार (नाइट लाइफ नव्हे) आणि कलाग्रामसारखे प्रकल्प या किनाऱ्यावर उभे राहतील तसेच सागरी आणि साहसी क्रीडाप्रकारांचा अनुभव पर्यटकांबरोबरच मुंबईकरांनाही घेता येईल.\nआर्थिक स्थिती नाजूक असतानाही बेस्ट प्रशासनाने बोनसबाबत सकारात्मक भूमिका घेतली असून महापौरांच्या मध्यस्थीमुळे कामगार संघटनांनी आंदोलनाच्या भूमिकेपासून माघार घेतली आहे. मात्र कर्मचाऱ्यांना बोनस नेमका किती आणि केव्हा मिळणार हे गुलदस्त्यातच आहे.\nअनैतिक संबंधातून तरुणाची हत्या\nवारंवार बजावूनही दुसऱ्याच्या पत्नीशी अनैतिक संबंध ठेवणाऱ्या एका तरुणाची हत्या करण्यात आल्याचे उघड झाले आहे. मुंबई सेंट्रल पोलिसांनी या प्रकरणी मोहम्मद हुसेन चांद शेख याला अटक केली आहे.\nयूटय़ूबवर अपलोड होतात, मिनिटाला ७२ तासांचे व्हिडिओ\nजगभरात दर मिनिटाला यूटय़ूबवर तब्बल ७२ तासांचे व्हिडिओ अपलोड होतात. संपूर्ण भारतभरातून तयार होणारे व्हिडिओ आकडेवारीच्या बाबतीत जगात तिसऱ्या क्रमांकावर असून भारत हा यूटय़ूबच्या माध्यमातून सर्वाधिक महसूल देणारा तिसऱ्या क्रमांकाचा देश आहे, गुगल इन्कॉर्पोरेशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष व मुख्य व्यवसाय अधिकारी निकेश अरोरा यांनी गुरुवारी येथे ही माहिती दिली.\nअल्पवयीन मुलीवर बलात्कार; आरोपी फरार\nभाईंदरमधील उत्तन येथे ९ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपावरून एका विवाहित तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर आरोपी फरार झाला आहे.पीओपीचे काम करणारा आरोपी अब्दुल शेख (२८)हा उत्तनच्या शांतीनगर डोंगरी भागात राहणाऱ्या पीडित मुलीच्या कुटुंबीयांना ओळखत होता.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://shriharimandiram.org/Branch/index.php?page=1&id=771", "date_download": "2018-10-20T01:06:59Z", "digest": "sha1:DPV4YUW2VN6GXX5SKFI2UOXHUC7CMJVI", "length": 1491, "nlines": 23, "source_domain": "shriharimandiram.org", "title": " || परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय ||", "raw_content": "\nआद्य - २ ३ ... अंत्य\nशाखेचे नाव : घोणसरे\nसौ शीतल विकास खातु\nभराडा, मुक्काम पोस्ट रामपूर,\nता. चिपळूण, जि. रत्नागिरी पिन कोड - ४१५७०२.\nश्री मारुती मंदिर, घोणसरे, ता. चिपळूण.\nसौमवार व मंगळवार सायंकाळी ४ ते ५\nगुरुवार सायंकाळी ४ ते ५ नामस्मरण, मंगळवार चन, आरती,\nरविवार ८ ते ९ बालोपासना\n© 1981-,परमार्थ निकेतन ट्रस्ट, बेळगांव. सर्व हक्क राखीव.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/cricket-south-africa-officially-launch-the-mzansi-super-league/", "date_download": "2018-10-20T00:55:47Z", "digest": "sha1:QXGQQLTRGB2LJ7LVH5T57RMWS7XBK32P", "length": 8348, "nlines": 67, "source_domain": "mahasports.co.in", "title": "या वर्षी दक्षिण अफ्रिकेत होणार आयपीएलप्रमाणेच मोठ्या लीगचे आयोजन", "raw_content": "\nया वर्षी दक्षिण अफ्रिकेत होणार आयपीएलप्रमाणेच मोठ्या लीगचे आयोजन\nया वर्षी दक्षिण अफ्रिकेत होणार आयपीएलप्रमाणेच मोठ्या लीगचे आयोजन\nआयपीएलच्या धरतीवर अनेक देशातील क्रिकेट संघटनांनी स्वत:च्या टी-20 लीग सुरु केल्या आहेत. त्या पार्श्वभुमीवर दक्षिण अफ्रिका क्रिकेट मंडळाने अधिकृतरीत्या एका टी-20 लीगची घोषणा केली आहे. ‘एमझांसी सुपर लीग’ असे या लीगचे नाव आहे.\nह्या स्पर्धेला 16 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. स्पर्धेचा अंतिम सामना 16 डिसेंबरला होणार आहे.\nया स्पर्धेत दक्षिण अफ्रिकेच्या खेळाडूंबरोबरच इतर देशांतील खेळाडूंना देखील संधी देण्यात येणार आहे. या स्पर्धेत 6 संघ सहभागी होणार आहेत.\n“या स्पर्धेसाठी फन फास्ट फाॅर आॅल अशी टॅगलाईन वापरण्यात आली आहे. ह्या टॅगलाईनमधून स्पर्धेचे स्वरूप स्पष्ट होत आहे.” असे क्रिकेट दक्षिण अफ्रिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी थबांग मोरोई यांनी सांगितले.\nएमझांसी सुपर लीग या स्पर्धेसाठी सर्वांनी खुप कष्ट घेतले आहेत. आम्ही या स्पर्धेकडे खुप सकारात्मक दृष्टीने पाहत आहोत. ही स्पर्धा मनोरंजक होईल. या जगातील सर्वोत्तम खेळाडू सहभाग घेणार आहेत. असे थबांग मोरोई यांनी सांगितले.\n“दक्षिण अफ्रिकेतील चाहत्यांसाठी आम्ही एक नवीन क्रिडा स्पर्धेचे आयोजन करत आहोत. याचा आपल्याला अभिमान वाटत आहे.” असे स्पर्धेचे मुख्य कार्यवाहक ख्रिस मोरोलेंग यांनी सांगितले.\nएमझांसी सुपर लीग या स्पर्धेतील संघ, सामन्यांचे ठिकाण तसेच सामन्यांच्या वेळा यासंबधी माहिती पुढील आठवड्यात प्रसिद्ध होईल.\nअसा पराक्रम करणारा रिषभ पंत धोनी नंतरचा दुसराच भारतीय यष्टीरक्षक\nपी कश्यपचा पासपोर्ट गहाळ; भारतीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची मागितली मदत\nविराटसोबतचा सेल्फी पडला महागात, चुकवावी लागणार मोठी किंमत\nISL 2018: मोसमातील पहिल्या महाराष्ट्र डर्बीत मुंबईविरुद्ध पुणे सिटीचा पराभव\nनेमार ज्युनियरने मोडला पेलेंचा हा विक्रम\nVideo: या कामगिरीमुळे रोहित शर्माने पृथ्वी शॉला मिठीच मारली\nऑस्ट्रेलिया पहिल्यांदाच खेळणार या संघाविरुद्ध टी २० सामना\nVideo: तीन दिवसांत क्रिकेटमध्ये झाले तीन विचित्र धावबाद\nटाॅप ३- आज प्रो कबड्डीत होणार हे तीन मोठे पराक्रम\nISL 2018: भेदक मार्सेलिनोच्या पुनरागमनाचे पुणे सिटीला वेध\nएचसीएल आशियाई टेनिस अजिंक्यपद २०१८ स्पर्धेत अव्वल व आंतरराष्ट्रीय खेळाडू झुंजणार\nअखिल भारतीय सुपर सिरीज् टेनिस स्पर्धेत पुण्याच्या राधिका महाजनला दुहेरी मुकुट\nISL 2018: चेन्नईने केली पराभवाची हॅट्ट्रीक\nसलग दुसऱ्या दिवशी क्रिकेटमध्ये ‘कहर’, विचित्र रनआऊटची मालिका सुरुच\nझी महाराष्ट्र कुस्ती दंगलमध्ये ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी खेळणार या टीमकडून\nनागराज मंजूळे आता कुस्तीच्या मैदानात, विकत घेतली झी महाराष्ट्र कुस्ती दंगलमधील ही टीम\nटाॅप ३- प्रो कबड्डीच्या ६व्या हंगामात ५०पेक्षा जास्त गुण घेणारे ३ खेळाडू\nटीम इंडीयाने गाठली आहे या पाच देशांविरुद्ध वनडे सामन्यांची शंभरी\nक्रिकेटपटू दिपक चहरच्या घरी चोरीचा प्रयत्न करणाऱ्या सहा जणांना अटक\nविराटने डिजाईन केलेल्या शूजची अशी आहे किमंत\nपुण्यात होणाऱ्या कबड्डी, क्रिकेट सामन्यांचे असे आहेत तिकीट दर\nभारत-विंडीज यांच्यातील चौथ्या वनडेच्या तिकीट विक्रीला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार\nकपिल देव, अनिल कुंबळेला मागे टाकत रविंद्र जडेजा करणार मोठा पराक्रम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/knife-attack-girl-thane-girl-died-135643", "date_download": "2018-10-20T00:59:39Z", "digest": "sha1:DC23XGYJOC6TPI6XTNHMJ5GYOL5MDGSQ", "length": 10455, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "knife attack on girl in thane girl died ठाण्यात दिवसाढवळ्या तरुणीवर चाकू हल्ला, तरुणीचा मृत्यू | eSakal", "raw_content": "\nठाण्यात दिवसाढवळ्या तरुणीवर चाकू हल्ला, तरुणीचा मृत्यू\nशनिवार, 4 ऑगस्ट 2018\nठाण्यात नवीन आरटीओजवळ दिवसाढवळ्या कॉलेज तरुणीवर चाकूहल्ला झाल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान उपचारादरम्यान या हल्ल्यात तरुणीचा मृत्यू झाला असून पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.\nठाणे : ठाण्यात नवीन आरटीओजवळ दिवसाढवळ्या कॉलेज तरुणीवर चाकूहल्ला झाल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान उपचारादरम्यान या हल्ल्यात तरुणीचा मृत्यू झाला असून पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.\nठाण्यात दुपारी 12 च्या सुमारास आरटीओ ऑफिसजवळ एका 22 वर्षिय तरूणीवर एका तरूणाने चाकू हल्ला केला. या हल्ल्यात ही मुलगी गंभीर जखमी झाली. हल्ला करून हा तरूण पसार झाला. या तरूणीला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. 22 वर्षांच्या या तरूणीवर हल्ला का केला ही माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. प्राची विकास झाडे असे या तरूणीचे नाव असल्याची माहिती समोर आली आहे. दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याचीही माहिती मिळते आहे. दरम्यान पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.\nमुंबई - शिवाजी पार्कवर झालेल्या दसरा मेळाव्यासाठी जानेवारी 2018 मध्येच परवानगी मिळाल्याची माहिती राज्य सरकारने आज उच्च न्यायालयात दिली. शिवाजी...\nदहा महिन्यांनंतर तिची वडिलांशी भेट\nमाळेगाव - बारामती तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत सापडलेल्या २३ वर्षीय परप्रांतीय मुस्लिम युवतीला अखेर येथील निर्भया पथकाच्या अथक प्रयत्नातून...\nचवीने खाणाऱ्यांसाठी \"होम डायनिंग'\nमुंबई - राज्यात 20 कोसांवर फक्त भाषाच बदलत नाही तर खाद्य संस्कृतीही बदलते. मुंबई महानगरमध्ये वसलेल्या विविध राज्यांच्या नागरिकांनीही आपल्याबरोबर...\nलग्नास नकार दिल्याने तरुणीची मॉर्फिंगद्वारे बदनामी\nनवी मुंबई - लग्नास नकार दिल्याने संतप्त झालेल्या एका तरुणाने नात्यातील तरुणीचे छायाचित्र मॉर्फिंग करून तिची बदनामी केली. प्रकाश देवकटे (21) असे...\nवाहतूक कोंडी टाळण्यासाठी पालिकेतर्फे सात ठिकाणी सिग्नल\nनवी मुंबई - महापालिका क्षेत्रातील वाहनांची वाढती संख्या व त्यामुळे मुख्य रस्त्यांवरील चौकात होत असलेली वाहतूक कोंडी बघता वाहतूक सुरळीत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5033891303235223985&title=Rutu%20Hirave%20San%20Barave&SectionId=4811151065704897796&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%95%20%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%AF", "date_download": "2018-10-19T23:50:24Z", "digest": "sha1:52XU67L32TBKCWKHSKDMNE7O6WXGFM4I", "length": 6813, "nlines": 121, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "ऋतू हिरवे सण बरवे", "raw_content": "\nऋतू हिरवे सण बरवे\nभारत हा उत्सवप्रिय देश आहे. वर्षभर कोणते ना कोणते सण साजरे होत असतात; मात्र आपले सण-उत्सव हे निसर्गचक्राशी संबंधित आहेत. हाच आधार घेऊन डॉ. सुधीर निरगुडकर यांनी हे लेखन केले आहे. प्रारंभी त्यांनी दिनविशेषाची माहिती देऊन सोळा संस्कारांवर प्रकाश टाकला आहे. त्यांनतर मराठी बारा महिन्यांनुसार म्हणजे कालगणनेनुसार सणांची माहिती दिली आहे. प्रत्येक महिन्याचे स्वतंत्र प्रकरण असून, त्या त्या महिन्यात येणाऱ्या सणांची रंजक माहितीही दिली आहे.\nउदा. श्रावण महिन्यातल्या नागपंचमीची माहिती देताना निरगुडकर यांनी सणाशी संबंधित दंतकथा सांगितल्या आहेत. त्रिपुरी पौर्णिमेचीही अशीच वेगळी माहिती मिळते. महाराष्ट्राबाहेर साजरे होणारे गंगा दशहरा किंवा ओणमसारख्या सणांचाही पुस्तकात समावेश आहे. वसंत पंचमी, महाशिवरात्र, तुकाराम बीज, दत्त पोर्णिमा अशा दिवसांची माहितीही दिली आहे.\nप्रकाशक : मॅजेस्टिक पब्लिशिंग हाउस\nकिंमत : २५० रुपये\n(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)\nTags: ऋतू हिरवे सण बरवेडॉ. सुधीर निरगुडकरमाहितीपरमॅजेस्टिक पब्लिशिंग हाउसRutu Hirave San BaraveDr. Sudhir NirgudkarMajestic Publishing HouseBOI\nएका प्रेरणादायी पुस्तकाचे प्रकाशन युनायटेड वेस्टर्न बँक पुनर्जन्म मिथ्य की तथ्य पगारातून आयकरकपात मार्गदर्शिका (२०१८-२०१९) सोळा संस्कार- का आणि कसे + व्रतवैकल्ये कोणी- कोणती-का करावी\nअंजली इला मेननची मुरानो चित्रे...\nजिंदगी धूप तुम घना साया...\nकर्तव्यदक्ष गृहिणी ते जबाबदार समाजसेविका\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nअपूर्वाई वाटण्यासारखं ‘अपूर्व’ काम करणारी अपूर्वा\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nअंजली इला मेननची मुरानो चित्रे...\nसमतानगरमध्ये ६२वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://rdd.maharashtra.gov.in/1037/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE-(R-SETI)-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%9C", "date_download": "2018-10-19T23:48:31Z", "digest": "sha1:EZDQ4MHGAOMR2HAN26FH6GCGFTS6GCII", "length": 8655, "nlines": 106, "source_domain": "rdd.maharashtra.gov.in", "title": "दिशादर्शकाकडे जा", "raw_content": "\nग्राम विकास व पंचायतराज विभाग\nआदिम विकास योजनांतर्गत घरकूले\nग्रामपंचायतींना जनसुविधांसाठी विशेष अनुदान\nजिल्हा परिषद व पंचायत समिती इमारत बांधकामाकरीता सहाय्यक अनुदान\nमा लोकप्रतिनिधीनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्ये मुलभूत सुविधाचा विशेष कार्यक्रम\nग्रामपंचायतींच्या रस्त्यांवर सौर पथदिवे उभारणे\nरस्त्यावरील विजेच्या दिव्याची वीज बिलांची रक्कम देण्यासाठी ग्रामपंचायतीना 100 टक्के अनुदान\nपर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम विकास योजना\nप्रधानमंत्री आवास योजना- ग्रामीण\nश्यामा प्रसाद मुखर्जी रूर्बन अभियान\nराजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियान\nस्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना\nमागास क्षेत्र अनुदान निधी योजना\nप्रधान मंत्री ग्राम सडक योजना\nराष्ट्रीय बायोगॅस व खत व्यवस्थापन कार्यक्रम\nई-पंचायत / आपले सरकार सेवा केंद्र\nसामाजिक, आर्थिक व जात सर्वेक्षण\nस्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था (R-SETI) संबंधीचे सर्व कामकाज\nकायमस्वरुपी विक्री केंद्र बांधणे\nपंचायत महिला शक्ती अभियान\nग्रामसभा व राष्ट्रीय गौरव ग्रामसभा पुरस्कार आणि गौरवग्राम\nक्रांती ज्योती महिला साक्षरीकरण प्रकल्प\nराष्ट्रीय ग्रामस्वराज योजना (RGSY)\nपंचायत सबलीकरण आणि उत्तरदायित्व प्रोत्साहन पुरस्कार\nआपले सरकार सेवा केंद्र\nस्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था (R-SETI) संबंधीचे सर्व कामकाज\nतुम्ही आता येथे आहात :\nस्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था (R-SETI) संबंधीचे सर्व कामकाज\nकेंद्र शासनाने बेरोजगारीच्या प्रश्नावर तोडगा म्हणून श्री.धर्मस्थळ मंजूनाथेश्वर एज्यूकेशनल ट्रस्ट, सिंडीकेट बॅंक व कॅनरा बँक यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण विकास व स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था (Rural Development and Self Employment Training Institute) सन 1982 पासून स्थापन करण्यात आली. त्यानुसार शासन निर्णय दिनांक 19 जून, 2008 नुसार राज्यातील सर्व जिल्ह्यात सदर संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.\nसदर संस्था त्या त्या जिल्ह्यातील लिड बँकामार्फत चालविण्यात येणार असून त्यासाठी राज्य शासनाने किमान ½ एकर जमीन विनामुल्य उपलब्ध करुन घ्यावयाची आहे. केंद्र शासनाकडून या संस्थेच्या बांधकामासाठी व इतर सुविधेसाठी रु.1 कोटी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. जमीन उपलब्ध होऊन बांधकाम होईपर्यंत भाड्याच्या जागेत प्रशिक्षण सुरु करण्यात येत आहे.राज्यातील 33 जिल्ह्यात R-SETI मंजूर करण्यात आलेली आहे. सध्या या जिल्ह्यामध्ये भाडयाच्या जागेत तात्पुरत्या स्वरुपात प्रशिक्षण सुरु करण्यात आलेले आहे. सन 2012-13 या वर्षामध्ये एकूण 7875 प्रशिक्षणार्थींनी प्रशिक्षण घेतले आहे. या संदर्भात R-SETI साठी इमारत व इतर तत्सम बाबींची पूर्तता करण्याची कार्यवाही चालू आहे.\nसदर योजनेची अधिक माहिती www.rural.nic.in या वेबसाईट वर उपलब्ध होईल.\nसामाजिक, आर्थिक व जात सर्वेक्षण\nकायमस्वरुपी विक्री केंद्र बांधणे\nएकूण दर्शक: ४३८७८८ आजचे दर्शक: २४\n© ग्राम विकास विभाग महाराष्ट्र, भारत यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/sampadakiya/editorial-article-134689", "date_download": "2018-10-20T00:26:31Z", "digest": "sha1:DJXHUE6MO6KIHAKADN7OZEX74KWIMUXG", "length": 14548, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "editorial article आवेशामागचे मौन | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, 31 जुलै 2018\nभारतातील ‘टाटा’ या प्रख्यात उद्योगसमूहाच्या मुंबईतील ‘बॉम्बे हाउस’ या ऐतिहासिक वारसा लाभलेल्या मुख्यालयाचा नूतनीकरण सोहळा मुंबईत पार पडत असतानाच तिकडे दूर लखनौत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्योगपतींना ‘अभय’ देतानाच, आपण स्वतःही किती निर्भय आहोत, ते दाखवून दिले ‘उद्योगपतींसमवेत जाहीरपणे उभे राहण्याची आपल्याला भीती वाटत नाही ‘उद्योगपतींसमवेत जाहीरपणे उभे राहण्याची आपल्याला भीती वाटत नाही’ असे जाज्वल्य उद्‌गार काढतानाच, त्यांनी महात्मा गांधीजींचेही बिर्ला तसेच बजाज आदी उद्योगपतींशी कसे निकटचे संबंध होते, याचा दाखला दिला. हेतू स्वच्छ असतील तर उद्योगपतींबरोबर वावरण्यात गैर काय, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.\nभारतातील ‘टाटा’ या प्रख्यात उद्योगसमूहाच्या मुंबईतील ‘बॉम्बे हाउस’ या ऐतिहासिक वारसा लाभलेल्या मुख्यालयाचा नूतनीकरण सोहळा मुंबईत पार पडत असतानाच तिकडे दूर लखनौत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्योगपतींना ‘अभय’ देतानाच, आपण स्वतःही किती निर्भय आहोत, ते दाखवून दिले ‘उद्योगपतींसमवेत जाहीरपणे उभे राहण्याची आपल्याला भीती वाटत नाही ‘उद्योगपतींसमवेत जाहीरपणे उभे राहण्याची आपल्याला भीती वाटत नाही’ असे जाज्वल्य उद्‌गार काढतानाच, त्यांनी महात्मा गांधीजींचेही बिर्ला तसेच बजाज आदी उद्योगपतींशी कसे निकटचे संबंध होते, याचा दाखला दिला. हेतू स्वच्छ असतील तर उद्योगपतींबरोबर वावरण्यात गैर काय, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. हे खरेच आहे, की उद्योगपतींना लुटारू ठरविणे हा सवंग लोकप्रियता मिळविण्याचा खटाटोप असतो. आपल्याकडे अशी सवंग शेरेबाजी करणाऱ्यांची वानवा नाही, त्यामुळे त्यावर मोदींनी घेतलेला आक्षेप रास्त असला, तरी प्रश्‍न आहे तो क्रॉनी कॅपिटॅलिझमचा म्हणजेच साटेलोट्यांच्या व्यवहाराचा. अनेक राजकीय पक्षांशी विविध उद्योगपतींचे निकटचे संबंध असतात आणि त्याचा संबंध हा राजकीय पक्षांना लागणाऱ्या निधीचा आहे, ही बाब कधीच लपून राहिलेली नाही. त्यातून सरकारकडून सवलती मागणे आणि निकोप स्पर्धेऐवजी शॉर्टकट शोधणे, असे प्रकार काही उद्योगपती करीत असतात. खरा प्रश्‍न आहे तो त्यांचा. त्यांना लगाम कसा घालणार, याविषयी मोदींनी सांगितले असते तर बरे झाले असते. त्याविरोधात उपाय योजण्याची अपेक्षा पंतप्रधानांकडून आहे.\n‘मोदी सरकार हे सूट-बूटवाल्यांचे सरकार आहे’ अशी टीका राहुल गांधी यांनी अविश्‍वास ठरावावर बोलताना केली होती, त्यास मोदी यांनी खणखणीत उत्तर दिले खरे; मात्र पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारल्यापासून अचानक अदानी तसेच अंबानी या दोन उद्योगसमूहांना कमालीचे महत्त्व प्राप्त झाले आणि सभासमारंभांत मोदी त्यांच्याबरोबर मिरवताना दिसू लागले. वादाला तोंड फुटले आहे, ते या पार्श्‍वभूमीवर. सरकारकडून या बाबतीत स्पष्टीकरणाची प्रतीक्षा आहे. उद्योगपती आणि सरकार यांच्यात सामंजस्याचे वातावरण असणे, देशाच्या हिताचेच असते; प्रश्‍न असतो तो सरकार काही विशिष्ट उद्योगपतींच्या पाठीशी उभे राहात असेल तर. त्याचे उत्तर मात्र मोदी यांनी धूर्तपणे टाळले आहे.\nअयोध्येतील बाबरी मशीद हिंदुत्ववाद्यांनी जमीनदोस्त केल्यानंतर तेथे न उभारल्या गेलेल्या राममंदिराच्या मुद्याचा ‘सात-बारा’ कोणाचा, या प्रश्‍नावरून २५...\n...तर रमेश थोरात यांना माझा पाठिंबा - राहुल कुल\nकेडगाव - माजी आमदार रमेश थोरात यांच्यापेक्षा चारपट विकासकामे केली नाही, तर मी थोरात यांना येत्या विधानसभा निवडणुकीत जाहीर पाठिंबा देईन; पण जर चारपट...\nकोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरण नवलखा, तेलतुंबडे यांना दिलासा\nमुंबई - कोरेगाव-भीमा हिंसाचारप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते गौतम नवलखा आणि आनंद तेलतुंबडे यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला. पुढील...\nविपरीत परिस्थितीमुळे नरभक्षक झालेल्या ‘अवनी’ या वाघिणीला धरावे किंवा ठार मारावे, या आदेशावरून निर्माण झालेला वाद ‘अवनी’ ताब्यात आल्यावर मिटेल. मात्र...\nसत्ता द्या, अडीच लाख जागा भरू - अजित पवार\nसोमेश्‍वरनगर - ‘‘राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता द्या. ताबडतोब नोकऱ्यांमधल्या अडीच लाख रिक्त जागा भरून बेरोजगारांना न्याय देऊ, सहवीजनिर्मिती...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A4%AE", "date_download": "2018-10-20T00:15:48Z", "digest": "sha1:YVX2P5ZQIKCVFZJIH56LDPGHDGN6JC26", "length": 6771, "nlines": 178, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अल्गोरिदम - विकिपीडिया", "raw_content": "\nदिवा पेटवण्याच्या चाचणीचा अल्गोरिदम दर्शवणारा फ्लोचार्ट\nअल्गोरिदम म्हणजे एखादे काम करण्याची पायरीगणिक वाटचाल सांगणारी कार्यसूची होय. संगणकाला एखादे कार्य करावयाला दयायचे असल्यास त्याने ते काम कोणत्या क्रमाने करावे जेणेकरून हवे ते उत्तर तो योग्य आणि अचूक देईल याची यादी म्हणजे अल्गोरिदम असे म्हणता येईल. गणित आणि संगणकविज्ञान या विषयांत अल्गोरिदम म्हणजे क्रमवार कार्यसूची जी इच्छित कार्य पूर्ण करण्यास उपयोगी पडते. यासाठी निश्चित सुरुवात आणि शेवट माहीत असावा लागतो.\n\"अल्गोरिदम\" हा शब्द इ.स.च्या ९ व्या शतकातील पर्शियन गणिती \"अबू अब्दुल्ला मुहम्मद बिन मुसा अल-ख्वारिझ्मी\" यापासून आलेला आहे. \"अल्गोरिझम\" (रोमन: Alogrism) म्हणजे हिंदू-अरबी अंक वापरून गणित करण्याचे नियम. परंतु इ.स.च्या १८ व्या शतकात या शब्दाची व्याप्ती वाढून तो युरोपिअन-लॅटिन भाषांतराप्रमाणे अल्गोरिदम असा झाला आणि गणिताशिवाय इतर विषयांतही या शब्दाचा वापर वाढला.\nपहिला अल्गोरिदम इ.स. १८४२ सालामध्ये संगणकासाठी एडा बायरोन यांच्याकडून बॅबेजाच्या ऍनालिटिकल इंजिनासाठी लिहिला गेला.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ०५:३९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://berartimes.com/?p=49240", "date_download": "2018-10-20T00:41:11Z", "digest": "sha1:ZFJCXZIXHAXXHMNJGQXG7GFWICM5CE5F", "length": 12953, "nlines": 135, "source_domain": "berartimes.com", "title": "बेपत्ता मुलींच्या अपहरणाचा संशय | Berar Times", "raw_content": "\nबुद्ध भूमि उमरी कटंगी में हुआ अंतरराष्ट्रीय बौद्ध मैत्री सम्मेलन# #अजीत जोगी नहीं लड़ेंगे चुनाव# #गडचिरोलीतील गोवारी समाज आंदोलनाला खा.नेतेंची भेट# #बेशिस्त वाहन पार्किंगवर होणार कारवाई निवारण कक्षाला माहिती देण्याचे आवाहन# #अवैैध वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परने उडवले शेतकऱ्याला# #न्यायालयाच्या निर्णयाची अमंलबजावणी करा- गोवारी समाजाची मागणी# #अवैध लोहखनीज उत्खनन विरुद्ध वनविभागाची कार्यवाही तीन ट्रक जप्त# #बालवाडी कर्मचारीओंका 20 अक्तूंबर को सम्मेलंन# #अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट शनिवार व रविवारला गोंदियात# #पुलवामामध्ये जवानांवर दहशतवादी हल्ला, 7 जवान जखमी\nपुर्व विदर्भातील लोकप्रिय ईपेपर\nMarch 13, 2018 गुन्हेवार्ता\nबेपत्ता मुलींच्या अपहरणाचा संशय\nनागपूर दि.१३:: सदरमधून संशयास्पदरीत्या बेपत्ता झालेल्या दोन शाळकरी मुलींचा अद्यापही शोध लागला नसल्याने त्यांचे अपहरण झाल्याचा संशय बळावला आहे. दरम्यान, पोलिसांसोबतच आता कुटुंबीयांनीही मुलीचे अपहरण करणाऱ्या संशयितांना अधोेरेखित करण्यासाठी धावपळ चालवली आहे. पायल सुधीर टेंभुर्णे (वय १३) आणि तनिशा चरणदास टेंभुर्णे (वय १४) अशी बेपत्ता मुलींची नावे आहेत. या दोघी चुलत बहिणी असून, सदरमध्ये मोहननगर, खलाशी लाईनमध्ये त्यांचे निवासस्थान आहे. दुकानातून रिबीन घेऊन येतो असे सांगून या दोघी १६ फेब्रुवारीला घराबाहेर गेल्या. रात्र झाली तरी त्या परतल्या नाही, त्यामुळे पालकांनी त्यांची शोधाशोध केली. मात्र, त्यांचा शोध लागला नाही. अभ्यासात हुशार असलेल्या या दोघी सोबत घरून निघून जाण्याचे कोणतेही कारण नाही. त्यांचे कुणीतरी पूर्वनियोजित पद्धतीने अपहरणच केले असावे, असा दाट संशय आहे. पालकांनी सदर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, त्यात अपहरणाचा संशय व्यक्त केला आहे. सदरचे ठाणेदार सुनील बोंडे आणि त्यांच्या सहकाºयांनी या मुलींचा शोध घेण्यासाठी प्रयत्न चालविले आहे.\nबुद्ध भूमि उमरी कटंगी में हुआ अंतरराष्ट्रीय बौद्ध मैत्री सम्मेलन\n बौद्ध संगठन को भीमराव आंबेडकर द्वारा शुरू किया गया इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी\nअजीत जोगी नहीं लड़ेंगे चुनाव\nरायपुर.19 अक्तुंबर(विशेष सवांददाता) छत्तीसगढ़ की राजनीति में शुक्रवार को अहम मोड़ आ गया है मुख्यमंत्री डॉ. रमन सिंह के खिलाफ चुनाव लड़ने की घोषणा करने वाले पूर्व Read More »\nगडचिरोलीतील गोवारी समाज आंदोलनाला खा.नेतेंची भेट\nगडचिरोली(अशोक दुर्गम) दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी Read More »\nबेशिस्त वाहन पार्किंगवर होणार कारवाई निवारण कक्षाला माहिती देण्याचे आवाहन\nवाशिम, दि. १९ : जिल्ह्यात पार्किंग झोन व्यतिरिक्त अन्य ठिकाणी पार्क केलेली वाहने, रस्त्यावर सोडून गेलेल्या वाहनांवर तात्काळ करावी करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी निवारण कक्षाची स्थापना केली Read More »\nन्यायालयाच्या निर्णयाची अमंलबजावणी करा- गोवारी समाजाची मागणी\nगोंदिया दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी समाजाला Read More »\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र .\nबुद्ध भूमि उमरी कटंगी में हुआ अंतरराष्ट्रीय बौद्ध मैत्री सम्मेलन\n बौद्ध संगठन को भीमराव आंबेडकर द्वारा शुरू किया गया इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी\nअजीत जोगी नहीं लड़ेंगे चुनाव\nरायपुर.19 अक्तुंबर(विशेष सवांददाता) छत्तीसगढ़ की राजनीति में शुक्रवार को अहम मोड़ आ गया है मुख्यमंत्री डॉ. रमन सिंह के खिलाफ चुनाव लड़ने की घोषणा करने वाले पूर्व Read More »\nगडचिरोलीतील गोवारी समाज आंदोलनाला खा.नेतेंची भेट\nगडचिरोली(अशोक दुर्गम) दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी Read More »\nबेशिस्त वाहन पार्किंगवर होणार कारवाई निवारण कक्षाला माहिती देण्याचे आवाहन\nवाशिम, दि. १९ : जिल्ह्यात पार्किंग झोन व्यतिरिक्त अन्य ठिकाणी पार्क केलेली वाहने, रस्त्यावर सोडून गेलेल्या वाहनांवर तात्काळ करावी करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी निवारण कक्षाची स्थापना केली Read More »\nन्यायालयाच्या निर्णयाची अमंलबजावणी करा- गोवारी समाजाची मागणी\nगोंदिया दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी समाजाला Read More »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/485630", "date_download": "2018-10-20T00:22:08Z", "digest": "sha1:L2PFRCDSJHVCJ6U4NJIP5G73MFZHPQEM", "length": 8801, "nlines": 44, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "पुण्याच्या किशोरकडून दुसऱयांदा एव्हरेस्ट सर - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » पुणे » पुण्याच्या किशोरकडून दुसऱयांदा एव्हरेस्ट सर\nपुण्याच्या किशोरकडून दुसऱयांदा एव्हरेस्ट सर\nपुण्याचे रहिवासी किशोर धनकुडे यांनी दुसऱयांदा जगातील सर्वोच्च एव्हरेस्ट शिखर सर केले आहे. 2014 मध्ये त्यांनी उत्तर म्हणजेच चीनच्या दिशेने एव्हरेस्ट सर केले होते. आता त्यांनी दक्षिण म्हणजेच नेपाळच्या दिशेने देखील एव्हरेस्टवर भारताचा झेंडा फडकविला आहे. अशा प्रकारे दोन्ही बाजूंनी एव्हरेस्ट सर करणारे महाराष्ट्राचे पहिलेच वीर ठरले आहेत.\nकिशोर यांनी 15 मे ला एव्हरेस्टच्या बेस कॅम्पपासून चढाई करण्यास सुरूवात केली. कुम्बू ग्लेशिअर, आईसफॉल यांसारखे अडथळे पार करत त्यांनी डेथझोन गाठला. या डेथझोनवर ऑक्सिजन अत्यल्प असतो तर वारे प्रचंड वाहत असतात. डेथझोनवरील वारे साधारणतः 200 ते 250 किलोमीटर प्रतितास एवढय़ा वेगात वाहत असतात. अशा वातावरणात निभावून पुढे जाणे कठीण काम असते. पण ही जोखीम देखील किशोर यांनी पार करत शनिवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास एव्हरेस्ट सर केले.\n2014 ला पहिल्यांदा एव्हरेस्ट उत्तर दिशेने सर केले. लगेच दुसऱयाच वर्षी दक्षिण दिशेने एव्हरेस्टवर चढाई करण्याचा किशोर यांचा विचार होता. पण 2015 ला या भागात भूकंप आणि नैसर्गिक आपत्तीने नेपाळ सरकारने एव्हरेस्ट चढाईवर बंदी केली. त्यामुळे किशोर यांची इच्छा दाबून ठेवावी लागली. पण यंदाच्या वर्षी या इच्छेला त्यांनी मूर्त रूप दिल्याने धनकुडे परिवारात आनंदाचे वातावरण आहे.\nत्यांना महाविद्यालयात असल्यापासून ट्रेकिंगची आवड होती. शिक्षणानंतर व्यवसायामुळे ते आपल्या आवडीकडे लक्ष देऊ शकत नव्हते. पण आवड आणि जिद्द त्यांना स्वस्थ बसून देत नव्हती. त्यांनी व्यवसाय थांबवून आवड जोपासण्याचा निर्णय घेतला. मागील वर्षी दक्षिण अफ्रिकेत कॉमरेड्स मॅरेथॉनमध्ये त्यांना ब्राँझ पदक मिळाले. यंदाच्या 7 जूनला होणाऱया मॅरेथॉन स्पर्धेतही ते सहभागी होणार आहेत. त्यामुळे एव्हरेस्ट सर केल्यानंतर आता न थांबता ते मॅरेथॉनमध्ये धावणार आहेत. त्यांनी आपला 42 वा वाढदिवस 42 वेळा सिंहगड चढून साजरा केल्याचे त्यांच्या पत्नी नूतन धनकुडे यांनी सांगितले.\nअरुणाचलच्या आन्शुकडून विक्रमाची नोंद\n16 मे ते 21 मे या पाच दिवसांच्या कालावधीत दोनदा एव्हरेस्ट शिखर सर करण्याचा विक्रम अरूणाचल प्रदेशच्या आन्शू जामसेनपा या महिलेने केला आहे. तिने 16 मे या दिवशी सकाळी 9 वाजता एव्हरेस्टवर भारताचा ध्वज फडकाविला. त्यानंतर लगेच रविवारी 21 मे या दिवशी तिने पुन्हा सकाळी 7 वाजून 45 मिनिटांनी याच पराक्रमाची पुनरावृत्ती केली. अशा प्रकारे एका आठवडय़ात दोनदा एव्हरेस्ट पादाक्रांत करणारी ती एकमेव महिला ठरली.\n2011 मध्येही तिने दोनदा एव्हरेस्टवर चढाई केली होती. मात्र त्यावेळी हा पराक्रम तिने 10 दिवसांच्या अंतराने केला होता.\nगोवरची लस दिल्याने नऊ महिन्याच्या चिमुरडीचा मृत्यू\nसंभाजी भिडेंच्या समर्थनार्थ आंदोलनास सुरूवात\nअहमदनगरमधील काटेवाडी हत्याकांडातील दहा आरोपींना जन्मठेप\nहत्ये दिवशी सचिन अंदुरे कामावर गैरहजर\nक्लीनर मानेचा खून गळा आवळून\nसाडेपाच लाखाची दारू जप्त\nसंशोधकांनी अनुभवली ‘तिलारी’ची समृद्धी\nनिरवडेत वीज पडून तरुण ठार\nप्रचंड गडगडाटाने कुडाळ हादरले\nमालवणात ‘स्वस्थ भारत’ सायकल रॅलीचे स्वागत\nकुडाळला कीर्तन महोत्सवास प्रारंभ\nआश्वासनांच्या कात्रणांचे लवकरच प्रदर्शन\nचैतन्यमय वातावरणात दौडीची यशस्वी सांगता\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/528470", "date_download": "2018-10-20T00:16:52Z", "digest": "sha1:FW2736TOOJXBIEI5TDICQTPYTNOSU3ZO", "length": 4786, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "कोल्हापूरात ऊस वाहतूक रोखली ; स्वाभिमानीकडून टॅक्टरची तोडफोड - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » कोल्हापूरात ऊस वाहतूक रोखली ; स्वाभिमानीकडून टॅक्टरची तोडफोड\nकोल्हापूरात ऊस वाहतूक रोखली ; स्वाभिमानीकडून टॅक्टरची तोडफोड\nऑनलाईन टीम / कोल्हापूर :\nउस दर जाहीर होण्याआधीच कोल्हापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलनाला सुरूवात केली आहे. शुक्रवारी मध्यरात्री साखर कारखन्यांकडे जाणारी ऊस वाहतूक रोखून टॅक्टरची तोडफोड केली. यंदाच्या हंगामात ऊस वाहतूक करणाऱया टॅक्टरवर हल्ला करण्याचा हा पहिलाच प्रकार आहे. यामुळे आगामी काळात ऊस आंदोलन तापण्याचे संकेत मिळत आहेत.\nआज दुपारी जयसिंगपूर येथे होणाऱया स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊस परिषदेत पहिल्या बार फुटणार आहे. संघटना 3300 रूपयांची पहिली उचल देण्यासाठी मागणी करणार आहे. या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. ऊस दराची कोंडी फुटल्याशिवाय ऊस तोड घेऊ नये, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेम केले आहे.\n‘पद्मावती’त नसणार रोमँटिक दृश्य\nभारतीय सैनिकांच्या मृतदेहांची विटंबना\nलालू कुटुंबियांवर ‘ईडी’ची कुऱहाड\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आजपासून सिंगापूर दौऱयावर\nPosted in: Top News, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय\nसंशोधकांनी अनुभवली ‘तिलारी’ची समृद्धी\nनिरवडेत वीज पडून तरुण ठार\nप्रचंड गडगडाटाने कुडाळ हादरले\nमालवणात ‘स्वस्थ भारत’ सायकल रॅलीचे स्वागत\nकुडाळला कीर्तन महोत्सवास प्रारंभ\nआश्वासनांच्या कात्रणांचे लवकरच प्रदर्शन\nचैतन्यमय वातावरणात दौडीची यशस्वी सांगता\nशिलंगण मैदानावर सीमोल्लंघन कार्यक्रम\nलढा नाही तर… गुलामीची सवय होईल\nसुहासिनी महिला मंडळातर्फे नवरात्रोत्सव…\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/cricket-tr-on-india-vs-england-third-day/", "date_download": "2018-10-20T00:36:23Z", "digest": "sha1:KAJZIPKGHL6DMINRDVJOIZWTJXMB4R2P", "length": 9714, "nlines": 86, "source_domain": "mahasports.co.in", "title": "टीम इंडियाने कर्णधार कोहलीला हमाल बनवून ठेवले आहे", "raw_content": "\nटीम इंडियाने कर्णधार कोहलीला हमाल बनवून ठेवले आहे\nटीम इंडियाने कर्णधार कोहलीला हमाल बनवून ठेवले आहे\n भारत विरुद्ध इंग्लंड संघात सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात तिसऱ्या दिवसाखेर (शुक्रवारी, 3 आॅगस्ट) भारताने 5 बाद 110 धावा केल्या अाहेत.\nविजयासाठी भारताला अजून 84 धावांची गरज आहे. तर इंग्लंडला 5 विकेट्सची गरज आहे. त्यामुळे दोन्ही संघाना विजयाची समान संधी आहे.\nइंग्लंडने भारतासमोर विजयासाठी 194 धावांचे आव्हान ठेवले आहे.\nपण या धावांचा पाठलाग करताना पहिल्या डावाप्रमाणे भारताची दुसऱ्या डावात फलंदाजांची फळी पुन्हा एकदा ढेपाळली.\nत्यामुळे भारतीय चाहत्यांनी अजिंक्य रहाणेसह, शिखर धवन, केएल राहुल आणि मुरली विजयवर जोरदार टीका करत दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी अंतिम 11 खेळाडूंच्या संघात चेतेश्वर पुजाराचा समावेश करण्याची मागणी केली आहे.\nतर दोन्ही डावात भारतासाठी एकाकी झुंज देणाऱ्या विराट कोहलीला टीम इंडियाचे हमाल कोले आहे असेही एका चाहत्याने ट्विटमधून अन्य फलंदाजांवर टीका करताना म्हणले आहे.\nयापूर्वी या सामन्याच्या सुरवातीलाच भारताचा मधल्या फळीतील फलंदाज चेतेश्वर पुजाराला अंतिम अकरा खेळाडूंच्या संघातून वगळण्यात आल्यामुळे भारतीय संघ व्यवस्थापनावर सर्वच स्तरातून जोरदार टीका झाली होती.\nक्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.\n-साहेबांच्या भूमीवर मराठमोळ्या स्म्रीती मानधनाचे वर्चस्व\n-एकेकाळी टीम इंडियावर तुटून पडणारा गोलंदाजही म्हणतो विराट कोहली भारी\nISL 2018: मोसमातील पहिल्या महाराष्ट्र डर्बीत मुंबईविरुद्ध पुणे सिटीचा पराभव\nनेमार ज्युनियरने मोडला पेलेंचा हा विक्रम\nVideo: या कामगिरीमुळे रोहित शर्माने पृथ्वी शॉला मिठीच मारली\nऑस्ट्रेलिया पहिल्यांदाच खेळणार या संघाविरुद्ध टी २० सामना\nVideo: तीन दिवसांत क्रिकेटमध्ये झाले तीन विचित्र धावबाद\nटाॅप ३- आज प्रो कबड्डीत होणार हे तीन मोठे पराक्रम\nISL 2018: भेदक मार्सेलिनोच्या पुनरागमनाचे पुणे सिटीला वेध\nएचसीएल आशियाई टेनिस अजिंक्यपद २०१८ स्पर्धेत अव्वल व आंतरराष्ट्रीय खेळाडू झुंजणार\nअखिल भारतीय सुपर सिरीज् टेनिस स्पर्धेत पुण्याच्या राधिका महाजनला दुहेरी मुकुट\nISL 2018: चेन्नईने केली पराभवाची हॅट्ट्रीक\nसलग दुसऱ्या दिवशी क्रिकेटमध्ये ‘कहर’, विचित्र रनआऊटची मालिका सुरुच\nझी महाराष्ट्र कुस्ती दंगलमध्ये ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी खेळणार या टीमकडून\nनागराज मंजूळे आता कुस्तीच्या मैदानात, विकत घेतली झी महाराष्ट्र कुस्ती दंगलमधील ही टीम\nटाॅप ३- प्रो कबड्डीच्या ६व्या हंगामात ५०पेक्षा जास्त गुण घेणारे ३ खेळाडू\nटीम इंडीयाने गाठली आहे या पाच देशांविरुद्ध वनडे सामन्यांची शंभरी\nक्रिकेटपटू दिपक चहरच्या घरी चोरीचा प्रयत्न करणाऱ्या सहा जणांना अटक\nविराटने डिजाईन केलेल्या शूजची अशी आहे किमंत\nपुण्यात होणाऱ्या कबड्डी, क्रिकेट सामन्यांचे असे आहेत तिकीट दर\nभारत-विंडीज यांच्यातील चौथ्या वनडेच्या तिकीट विक्रीला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार\nकपिल देव, अनिल कुंबळेला मागे टाकत रविंद्र जडेजा करणार मोठा पराक्रम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://rdd.maharashtra.gov.in/1001/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0", "date_download": "2018-10-20T00:29:23Z", "digest": "sha1:SEPGRE4RQLDZYDA6ABCD5ULHXBVN462S", "length": 16192, "nlines": 162, "source_domain": "rdd.maharashtra.gov.in", "title": "मुख्य-पृष्ठ - ग्राम विकास विभाग", "raw_content": "\nग्राम विकास व पंचायतराज विभाग\nआदिम विकास योजनांतर्गत घरकूले\nग्रामपंचायतींना जनसुविधांसाठी विशेष अनुदान\nजिल्हा परिषद व पंचायत समिती इमारत बांधकामाकरीता सहाय्यक अनुदान\nमा लोकप्रतिनिधीनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्ये मुलभूत सुविधाचा विशेष कार्यक्रम\nग्रामपंचायतींच्या रस्त्यांवर सौर पथदिवे उभारणे\nरस्त्यावरील विजेच्या दिव्याची वीज बिलांची रक्कम देण्यासाठी ग्रामपंचायतीना 100 टक्के अनुदान\nपर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम विकास योजना\nप्रधानमंत्री आवास योजना- ग्रामीण\nश्यामा प्रसाद मुखर्जी रूर्बन अभियान\nराजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियान\nस्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना\nमागास क्षेत्र अनुदान निधी योजना\nप्रधान मंत्री ग्राम सडक योजना\nराष्ट्रीय बायोगॅस व खत व्यवस्थापन कार्यक्रम\nई-पंचायत / आपले सरकार सेवा केंद्र\nसामाजिक, आर्थिक व जात सर्वेक्षण\nस्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था (R-SETI) संबंधीचे सर्व कामकाज\nकायमस्वरुपी विक्री केंद्र बांधणे\nपंचायत महिला शक्ती अभियान\nग्रामसभा व राष्ट्रीय गौरव ग्रामसभा पुरस्कार आणि गौरवग्राम\nक्रांती ज्योती महिला साक्षरीकरण प्रकल्प\nराष्ट्रीय ग्रामस्वराज योजना (RGSY)\nपंचायत सबलीकरण आणि उत्तरदायित्व प्रोत्साहन पुरस्कार\nआपले सरकार सेवा केंद्र\nग्राम विकास विभाग महाराष्ट्र, भारत. आपले स्वागत करीत आहेत.\nजिल्हा नियोजन समितीकडील रस्ते क्षेत्रासाठी लेखाशिर्ष 3054 व 5054 अंतर्गत उपलब्ध होणाऱ्या निधीतून करावयाच्या रस्ते बांधणीबाबत मार्गदर्शक सूचना.\nप्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतंर्गत बांधण्यात आलेल्या पूल व मोऱ्या तपासणी संदर्भात करावयाच्या कार्यवाहीबाबत मार्गदर्शक सूचना\nजिल्हा परिषद, बांधकाम विभागातर्फे देण्यात येणा-या कंत्राटी कामाचा (BOT सह) व ते काम पूर्ण करण्यासाठी नियुक्त केलेल्या कामगारांचा विमा शासकीय विमानिधीकडे उतरविण्याबाबत.\nदि. १४ एप्रिल ते २४ एप्रिल २०१६ या कालावधीत राज्यातील सर्व ग्राम पंचायतींमध्ये ग्राम उदयसे भारत उदय कार्यक्रम राबविण्याबाबत\nआपले सरकार सेवा केंद्राअंतर्गत केंद्र चालकांच्या शिस्तभंगाबाबत मार्गदर्शक सूचना.\nआपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पा अंतर्गत “देयक संगणक प्रणालीद्वारे” सीएससी - एसपीव्हीस देयके अदा करणेबाबत\nराज्यातील ग्रामपंचायतींमध्ये “आपले सरकार सेवा केंद्र (ASSK)” उभारणी व अंमलबजावणीबाबत मार्गदर्गक सूचना\nजिल्हा परिषदेअंतर्गत पुल व मोऱ्या तपासणी संदर्भात करावयाच्या मार्गदर्शक सुचना\nदिनांक १ जुलै ते ७ जुलै, २०१६ या वनमहोत्सव कालावधीत दिनांक १ जुलै, २०१६ ह्या दिवशी राज्यात किमान २ कोटी वृक्ष लागवड करण्याबाबत\nआपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पा अंतर्गत “देयक संगणक प्रणालीद्वारे” सीएससी - एसपीव्हीस देयके अदा करणेबाबत\nमहाराष्ट्र ग्रामपंचायत कर व फी नियम (सुधारणा), 2015 महत्वाच्या सूचनेबाबत\nमालमत्ता कर आकारणी व नमुना नं. ८ नोंदीबाबत प्राप्त तक्रारींचे निवारण होण्याकरीता संनियत्रण समितीने आढावा घेणेबाबत.\nआपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पाचे संनियंत्रण व इत्यादी कामकाज करण्यासाठी राज्य प्रकल्प संचालक, राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियान/ राष्ट्रीय ग्राम स्वराज्य, राज्य कक्ष यांना प्रधिकृत करणेबाबत.\nग्रामपंचायतीच्या राखीव जागांकरिता निवडणूक लढविणा-या व्यक्तीला जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने दिलेले जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी मुदतवाढ देणे बाबत.\nपंचायत विस्तार अधिनियम (अनुसूचित क्षेत्र) 1996 च्या अंमलबजावणी बाबत\nग्रामपंचायतींच्या हद्दीतील मिळकतींवर कर आकारणी करून वसूली करणेबाबत...\nउदयोगांना सर्व मंजूऱ्या/परवाणे मिळविणे सुलभ होण्याकरीता स्थापन केलेल्या मैत्री कक्षाकरिता नोडल अधिकारी नेमण्याबाबात.\nलोकलेखा समितीच्या सन 2016-16 मधील आठव्या अहवालातील शिफारशींवर तात्काळ कार्यवाही करणेबाबत...\nजिल्हा परिषद स्तरावरील ई-गव्हर्नन्स विषयक प्रकल्पांच्या आढाव्याबाबत...\nमैलमजूर कामगार संदर्भांत माहिती पुरविण्याबाबत\nरस्ते विकास आराखडा 2001-21 नुसार रस्त्यांची संवर्गनिहाय व पृष्ठभागनिहाय अद्यायावत माहिती सादर करणे बाबत...\nपंचायत राज समितीने बाराव्या व तेराव्या विधानसभा कालावधीत सभागृहास सादर केलेल्या अहवालातील शिफारशींवर केलेल्या कार्यवाहीची माहिती पाठविण्याबाबत.\nरस्ते व पुल दुरुस्ती (लेखाशिर्ष 3054 2419) सन 2016-17 आर्थिक वर्षाच्या सुरवातीस गट “अ” “ब” “क” “ड” अंतर्गत दायित्वासाठी आवश्यक निधीबाबत...\nश्री. देवेंद्र फडणवीसमाननीय मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य\nश्रीमती पंकजा गोपीनाथराव मुंडेमा.मंत्री,ग्राम विकास आणि पंचायती राज विभाग महाराष्ट्र राज्य\nश्री. दादाजी भुसेमा.राज्यमंत्री,ग्राम विकास आणि पंचायती राज विभाग, महाराष्ट्र राज्य\nइंजि. असीम गुप्तासचिव, ग्राम विकास आणि पंचायती राज विभाग,महाराष्ट्र\nस्वच्छ, सुंदर व हरित ग्राम तयार करण्यासाठी विविध उपक्रम राबविणे.\nमहाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाद्वारे दारिद्रय निर्मुलनाचे उपक्रम चालविणे.\nइंदिरा आवास योजनेअंतर्गत निवारा व निवारा विषयक सुविधा पुरविणे.\nप्रशिक्षणातून विकास कार्यक्रमांतर्गत लोक प्रतिनिधींचे सक्षमीकरणाद्वारे पंचायती राज व्यवस्था बळकट करणे.\nबळकट पंचायती राज व्यवस्थेमार्फत ग्रामीण विकास.\nजिल्हा परिषद, बांधकाम विभागातर्फे देण्यात येणा-या कंत्राटी कामाचा (BOT सह) व ते काम पूर्ण करण्यासाठी नियुक्त केलेल्या कामगारांचा विमा शासकीय विमानिधीकडे उतरविण्याबाबत.\nमहाराष्ट्र विकास सेवा गट-ब मधील अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत नागरी सेवा मंडळ (१) च्या बैठकीबाबत पूर्वसूचना.\nमहाराष्ट्र विकास सेवा गट-अ मधील अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत नागरी सेवा मंडळ (१) च्या बैठकीबाबत पूर्वसूचना.\nग्राम पंचायत संपर्क यादी\nएकूण दर्शक: ४३८७९० आजचे दर्शक: २६\n© ग्राम विकास विभाग महाराष्ट्र, भारत यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/kgtocollege-news/jee-main-results-2016-declared-1232416/", "date_download": "2018-10-20T00:36:03Z", "digest": "sha1:BSYCISXQXVSUHKMOVMM3KR2L2AZGJ66U", "length": 11395, "nlines": 204, "source_domain": "www.loksatta.com", "title": "‘जेईई-मेन्स’चा निकाल जाहीर | Loksatta", "raw_content": "\nविषाणुजन्य तापावर प्रतिजैविके घेणे टाळा\nसंत्र्याला यंदा सुगीचे दिवस\nऊस तोडणी कामगारांना भविष्य निर्वाह निधीचा लाभ\nदसरा मेळाव्यातून पंकजांचा पक्षांतर्गत स्पर्धकांनाही इशारा\nके.जी. टू कॉलेज »\nजेईई-मेन्समधून जेईई-अॅडव्हान्स या दुसऱ्या टप्प्यातील परीक्षेकरिता विद्यार्थी निवडले जातात.\n‘इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’सारख्या (आयआयटी) अग्रगण्य केंद्रीय अभियांत्रिकी शिक्षण संस्थांमधील प्रवेशांकरिता राष्ट्रीय स्तरावर घेण्यात येणाऱ्या ‘जेईई-मेन्स’ या सामाईक प्रवेश परीक्षेचा निकाल बुधवारी सायंकाळी ऑनलाईन जाहीर करण्यात आला. जेईईच्या किंवा सीबीएसईच्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना हा निकाल पाहता येईल.\nजेईई-मेन्समधून जेईई-अॅडव्हान्स या दुसऱ्या टप्प्यातील परीक्षेकरिता विद्यार्थी निवडले जातात. त्यानुसार खुल्या गटाकरिता १०० ही गुणांची कटऑफ आहे. तर इतर मागासवर्गीयांकरिता (ओबीसी) ७०, अनुसूचित जातींकरिता (एससी) ५२ आणि अनुसूचित जमातींकरिता (एसटी) ४८ ही कटऑफ आहे. या नुसार जेईई-अॅडव्हान्सकरिता दोन लाख विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. त्यात ओबीसींमधून २७ टक्के (५४ हजार विद्यार्थी), एससीमधून १५ टक्के (३०,००० विद्यार्थी), एसटीतून ७.५टक्के (१५,०००विद्यार्थी) आणि उर्वरित ५०.५ टक्के विद्यार्थी खुल्या गटातून (१,०१,००० विद्यार्थी) निवडण्यात आले आहेत. तर ३ टक्के जागा दिव्यांग विद्यार्थ्यांकरिता राखीव आहेत. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना जेईई-अॅडव्हान्सकरिता २९ एप्रिल ते ४ मे दरम्यान नोंदणी करायची आहे. जेईई-अॅडव्हासच्या संकेतस्थळावर ही नोंदणी करता येईल. ही परीक्षा २२ मे रोजी घेण्यात येणार आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत ही परीक्षा घेण्यात आली होती.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nजेईई मेनचा ‘कट ऑफ’ घसरला\nदहावी-बारावीच्या नमुना उत्तरपत्रिका संकेतस्थळावर शक्य\nआपलेच शिक्षण ‘नीट’ नको\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n‘रावण दहना’त मृत्युतांडव, पंजाबमधील भीषण दुर्घटनेत ६० ठार\n...तर ६० जणांचा जीव वाचला असता\nबाप मृत्यूशी लढत असतानाच मुलगी आणि नातीवर काळाचा घाला\nरावण दहन करताना भीषण अपघात, पाहा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ\nकौतुकास्पद: युपीतल्या 850 शेतकऱ्यांना बिग बी करणार कर्जमुक्त; ५.५ कोटींचं अर्थसहाय्य\n#MeToo : सेलिब्रेटी मॅनेजमेंट कंपनीच्या अनिर्बन दास ब्ला यांचा आत्महत्येचा प्रयत्न\n#MeToo कोर्टाच्या आदेशाची वाट बघा; आलोक नाथांची सिंटाला विनंती\n#MeToo : प्रसिद्ध चित्रकार जतिन दास म्हणतात तो मी नव्हेच\n#MeToo : 'सेक्रेड गेम्स'च्या अभिनेत्रीचा दिग्दर्शक विपुल शहावर लैंगिक गैरवर्तणुकीचा आरोप\nसागरी किनारी रस्त्यावर ‘क्रॅश एटोनेटर’\nमेट्रो मार्गिकांचे संचलन ‘एमएमआरडीएकडे’च\n१८व्या वर्षांत अत्रे कट्टय़ावर तरुणाईचा मेळा\nयंदा उत्पादन घटण्याची शक्यता\nतलासरीमध्ये गटारावरच भाजीविक्रीची दुकाने\nजुईनगर येथे अपंग, विशेष मुलांसाठी उद्यान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://berartimes.com/?p=49241", "date_download": "2018-10-20T00:41:31Z", "digest": "sha1:FRN5PROZNQWKL5YIJWA75THCDGICOZMH", "length": 15878, "nlines": 136, "source_domain": "berartimes.com", "title": "विनयभंगप्रकरणात शिक्षकासह नंगपुरा मुर्रीचे मुख्याध्यापक पुंजे निलबिंत | Berar Times", "raw_content": "\nबुद्ध भूमि उमरी कटंगी में हुआ अंतरराष्ट्रीय बौद्ध मैत्री सम्मेलन# #अजीत जोगी नहीं लड़ेंगे चुनाव# #गडचिरोलीतील गोवारी समाज आंदोलनाला खा.नेतेंची भेट# #बेशिस्त वाहन पार्किंगवर होणार कारवाई निवारण कक्षाला माहिती देण्याचे आवाहन# #अवैैध वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परने उडवले शेतकऱ्याला# #न्यायालयाच्या निर्णयाची अमंलबजावणी करा- गोवारी समाजाची मागणी# #अवैध लोहखनीज उत्खनन विरुद्ध वनविभागाची कार्यवाही तीन ट्रक जप्त# #बालवाडी कर्मचारीओंका 20 अक्तूंबर को सम्मेलंन# #अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट शनिवार व रविवारला गोंदियात# #पुलवामामध्ये जवानांवर दहशतवादी हल्ला, 7 जवान जखमी\nपुर्व विदर्भातील लोकप्रिय ईपेपर\nविनयभंगप्रकरणात शिक्षकासह नंगपुरा मुर्रीचे मुख्याध्यापक पुंजे निलबिंत\nगोंदिया,दि.१३ः- गोंदिया पंचायत समितीअंतर्गत येत असलेल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा नंगपूरा मुर्रीतील इयत्ता ३ री च्या ८ वर्षीय अल्पवयीन मुलीचे विनयभंग केल्याप्रकरणी तसेच सदर मुलीला मारहाण करुन संबधित प्रकरणाला दाबण्याच्या प्रयत्न केल्याची माहिती मिळताच नागरिकांनी सोमवारला शाळेत आंदोलनात्मक पवित्रा घेतला.दरम्यान सदर प्रकरणाची माहिती मिळताच जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती रमेश अंबुले,कृषी व पशुसंवर्धन सभापती शैलजाताई सोनवाने,शिक्षणाधिकारी उल्हास नरड, माजी पंचायत समिती सभापती प्रकाश रहमतकर यांनी शाळेत धाव घेत प्रकरणाची सहनिशा केली.आणि सदर शिक्षकाला निलqबत करण्याचे आश्वासन दिले होते.त्या प्रकरणावर मंगळवारला जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादीचे गटनेते गंगाधर परशुरामकर यांनी मुद्दा उपस्थित करीत सदर प्रकरणात आरोपी शिक्षकासह प्रकरण दडपून ठेवणारे मुख्याध्यापक आनंद पुंजे यांच्या निलंबनाची मागणी केली.यावर सर्वच सदस्यांनी आक्रमक भुमिका घेत मुख्याध्यापकाच्या निलंबनाच्या मागणीला पाqठबा दिल्याने अखेर शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांनी मुख्याध्यापक पुंजे यांना निलqबत करण्यात येत असल्याची घोषणा सभागृहात केली.\nमिळालेल्या माहितीनुसार या शाळेतील ३ रीची शिक्षिका गेल्या एक महिन्यापासून रजेवर असल्याने तो वर्ग शिक्षक लक्ष्मीचंद हरिणखेडे यांच्याकडे देण्यात आला.त्यादरम्यान फेबुवारी महिन्यात शाळेतील झुल्यावर सदर पिडीत मुलगी झुलत असतानाच झुला तुटला.त्यावर सदर शिक्षकांना रागावत पिडीत मुलीला वर्गखोलीत नेऊन बंद करुन मारहाण केली तसेच कपडे काढून अश्लिलप्रकार केला.सदर प्रकाराची कुणाला माहिती दिल्यास मारण्याची धमकी दिल्याने सदर मुलीने कुणालाही माहिती दिली नाही.परंतु ९ मार्चला सदर वर्गशिक्षिका रुजु होताच मुलीने त्या शिक्षिकेला माहिती दिली.त्यानतंर पिडीत मुलीचा कुटुबियांना माहिती होताच त्यांनी सदर शिक्षकावर कारवाई करण्याची मागणी करीत गोंदिया शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.त्या तक्रारीच्या आधारावर भादविच्यां कलम ३५४(अ),(ब) सहकलम ८,१०,१२ बाललैंगिक अत्याचार अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला.याप्रकरणात मुख्याध्यापक आनंद पुंजे व केंद्रप्रमुख कटरे यांची सदर प्रकरणात हयगयकेल्याप्रकरणी तत्काळप्रभावाने स्थानातंरण करण्यात आले आहे.\nबुद्ध भूमि उमरी कटंगी में हुआ अंतरराष्ट्रीय बौद्ध मैत्री सम्मेलन\n बौद्ध संगठन को भीमराव आंबेडकर द्वारा शुरू किया गया इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी\nअजीत जोगी नहीं लड़ेंगे चुनाव\nरायपुर.19 अक्तुंबर(विशेष सवांददाता) छत्तीसगढ़ की राजनीति में शुक्रवार को अहम मोड़ आ गया है मुख्यमंत्री डॉ. रमन सिंह के खिलाफ चुनाव लड़ने की घोषणा करने वाले पूर्व Read More »\nगडचिरोलीतील गोवारी समाज आंदोलनाला खा.नेतेंची भेट\nगडचिरोली(अशोक दुर्गम) दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी Read More »\nबेशिस्त वाहन पार्किंगवर होणार कारवाई निवारण कक्षाला माहिती देण्याचे आवाहन\nवाशिम, दि. १९ : जिल्ह्यात पार्किंग झोन व्यतिरिक्त अन्य ठिकाणी पार्क केलेली वाहने, रस्त्यावर सोडून गेलेल्या वाहनांवर तात्काळ करावी करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी निवारण कक्षाची स्थापना केली Read More »\nन्यायालयाच्या निर्णयाची अमंलबजावणी करा- गोवारी समाजाची मागणी\nगोंदिया दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी समाजाला Read More »\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र .\nबुद्ध भूमि उमरी कटंगी में हुआ अंतरराष्ट्रीय बौद्ध मैत्री सम्मेलन\n बौद्ध संगठन को भीमराव आंबेडकर द्वारा शुरू किया गया इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी\nअजीत जोगी नहीं लड़ेंगे चुनाव\nरायपुर.19 अक्तुंबर(विशेष सवांददाता) छत्तीसगढ़ की राजनीति में शुक्रवार को अहम मोड़ आ गया है मुख्यमंत्री डॉ. रमन सिंह के खिलाफ चुनाव लड़ने की घोषणा करने वाले पूर्व Read More »\nगडचिरोलीतील गोवारी समाज आंदोलनाला खा.नेतेंची भेट\nगडचिरोली(अशोक दुर्गम) दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी Read More »\nबेशिस्त वाहन पार्किंगवर होणार कारवाई निवारण कक्षाला माहिती देण्याचे आवाहन\nवाशिम, दि. १९ : जिल्ह्यात पार्किंग झोन व्यतिरिक्त अन्य ठिकाणी पार्क केलेली वाहने, रस्त्यावर सोडून गेलेल्या वाहनांवर तात्काळ करावी करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी निवारण कक्षाची स्थापना केली Read More »\nन्यायालयाच्या निर्णयाची अमंलबजावणी करा- गोवारी समाजाची मागणी\nगोंदिया दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी समाजाला Read More »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A3-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%82-%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A4%BE/", "date_download": "2018-10-19T23:42:39Z", "digest": "sha1:FN445CWEF3EPM5A6UU7FBRHZHRQJBD2G", "length": 8237, "nlines": 129, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "वितुष्ट निर्माण करू नका! | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nवितुष्ट निर्माण करू नका\nभोसरी – घरा-घरांत, भावा-भावांत, पिता-पुत्रांत, मित्रा-मित्रांत फूट कशी पडेल त्यांच्यामध्ये वितुष्ट कसे निर्माण होईल त्यांच्यामध्ये वितुष्ट कसे निर्माण होईल यासाठी प्रयत्न करणाऱ्या व मनामध्ये शंका-कुशंका पैदा करणाऱ्या व्यक्‍तींची पिढी कलंकित होते. यामुळे आपली कर्मगती नीट ठेऊन आचरण करावे, असे प्रतिपादन उप प्रवर्तनी साध्वी मंजुलज्योतिजी म.सा. यांनी भोसरी येथे चातुर्मास प्रवचनात श्रावक-श्राविकांना मार्गदर्शन करताना केले.\nकाही व्यक्‍तींची अपत्ये वाईट का होतात याचे उत्तर धर्मशास्त्रात सांगितलेय. गीतेमध्येही भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला हेच उत्तर दिले आहे. घरा-घरांमध्ये शांती नांदावी, सुखाचा सहवास असावा, नात्यांमध्ये तेढ नसावी, यासाठी आपण चांगले वागले पाहिजे. जो सुख देतो, त्याच्याच घरी सुख-शांती नांदते. दुसऱ्याची प्रगती पाहून द्वेष निर्माण न होऊ देणे, क्‍लेश निर्माण होणार नाही, अशा प्रकारची सद्‌वर्तणूक आपली पिढी निर्माण करते. माता-पित्यांच्या कर्माचे फळ त्यांच्या पूत्र-पुत्रीच्या रुपाने आपणास दिसून येते.\nवृद्धाश्रमात अनेकांच्या आई-वडिलांना पाहून आपण त्यांच्या मुलाला दोष देतो. परंतु हा निर्णय घेणारा तो एकटा नसतो, तर एक मुलगीही त्यामागे असते. जी कोणाच्या तरी घरुन आलेली असते. त्यामुळे मुलांपेक्षा मुलींना जास्त संस्कारित करा म्हणजे वृद्धाश्रमांची गरज पडणार नाही.\nआचार्य सम्राट आनंदऋषिजी महाराज यांच्या 118 व्या जयंतीनिमित्त जैन स्थानक भुवन येथे ओजस्वी वक्‍त्या साध्वी वसुधाजी महाराज “गुरु आनंद गाथा’ प्रवचन मालिकेत जन्म, शिक्षा, वैराग्य, दीक्षा, शिकवण आदी विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. जयंती सोहळ्यामध्ये उप प्रवर्तनी साध्वी मंजुलज्योतिजी म.सा. यांच्या मार्गदर्शनाखाली निबंध स्पर्धा, चित्रकला, नाटिका, भक्‍ती-संगीत आयोजित केले आहे. साध्वी वसुधाजी, साध्वी वंदिताजी, साध्वी विजेताजी, साध्वी वारिधीजी यांचे सान्निध्य लाभले आहे. याचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जैन श्रावक संघाचे अध्यक्ष सुभाष चुत्तर यांनी केले.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleविद्यार्थ्यांना घडवला वृक्ष परिचय\nNext articleसातारा नगर वाचनालयात विविध उपक्रम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agricultural-stories-marathi-agrowon-soyabean-pest-management-12247", "date_download": "2018-10-20T00:41:44Z", "digest": "sha1:CTRZY2DD233G6XJSAFMOZ3SOVUIFDVM5", "length": 21746, "nlines": 190, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural stories in Marathi, agrowon, soyabean pest management | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसोयाबीनवरील पाने खाणाऱ्या अळ्या व अॅंथ्रक्नोज रोगांचे नियंत्रण\nसोयाबीनवरील पाने खाणाऱ्या अळ्या व अॅंथ्रक्नोज रोगांचे नियंत्रण\nडॉ.व्ही.एम.घोळवे, डॉ. आर. एस. जाधव\nबुधवार, 19 सप्टेंबर 2018\nसध्या सोयाबीन पीक काही ठिकाणी शेंगा लागण्याच्या व काही ठिकाणी शेंगा पक्व होण्याच्या अवस्थेत आहे. जुलै व ऑगस्ट महिन्यात पावसाचा जवळपास २१ दिवसांचा पडलेला खंड व त्यानंतर पुढील १० दिवसांत अंदाजे २५० मिमी झालेल्या जोरदार पावसामुळे अनुक्रमे जास्त उष्णता व जास्त आर्द्रता निर्माण झाली. मराठवाडा विभागात डॉ. आर. एस. जाधव, डॉ. व्ही. एम. घोळवे, डॉ. एस. पी. म्हेञे यांनी केलेल्या सर्व्हेक्षणातून असे दिसून अाले की, पॉड ब्लाईट / अंथ्रॅक्नोज (शेंग करपा) या रोगाच्या प्रादुर्भावास कारणीभूत असणाऱ्या बुरशीच्या वाढीस अनुकूल वातावरण निर्माण झाले.\nसध्या सोयाबीन पीक काही ठिकाणी शेंगा लागण्याच्या व काही ठिकाणी शेंगा पक्व होण्याच्या अवस्थेत आहे. जुलै व ऑगस्ट महिन्यात पावसाचा जवळपास २१ दिवसांचा पडलेला खंड व त्यानंतर पुढील १० दिवसांत अंदाजे २५० मिमी झालेल्या जोरदार पावसामुळे अनुक्रमे जास्त उष्णता व जास्त आर्द्रता निर्माण झाली. मराठवाडा विभागात डॉ. आर. एस. जाधव, डॉ. व्ही. एम. घोळवे, डॉ. एस. पी. म्हेञे यांनी केलेल्या सर्व्हेक्षणातून असे दिसून अाले की, पॉड ब्लाईट / अंथ्रॅक्नोज (शेंग करपा) या रोगाच्या प्रादुर्भावास कारणीभूत असणाऱ्या बुरशीच्या वाढीस अनुकूल वातावरण निर्माण झाले. त्यामुळे या रोगाचा प्रादुर्भाव काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. त्याच बरोबर विविध पाने खाणाऱ्या अळ्यांचादेखील प्रादुर्भाव काही भागात झाल्याचे दिसून येत आहे.\nपॉड ब्लाईट / अंथ्रॅक्नोज (शेंग करपा)\nजास्त तापमान व जास्त आर्द्रता या रोगास पोषक ठरते.\nपीक फुलेाऱ्यात असताना पानावरती लहान अकाराचे तपकिरी रंगाचे ठिपके दिसून त्या भोवती पिवळया रंगाची छटा दिसते व नंतर खोड व लागलेल्या शेंगावर विविध आकाराचे लालसर, गडद तपकिरी रंगाचे ठिपके चट्टे दिसतात. त्यानंतर याच भागावर बुरशीच्या बीजांडकोशांचे काळ्या रंगाचे अावरण चढते.\nप्रादुर्भावग्रस्त शेंगा सुरवातीस पिवळसर-हिरव्या दिसतात व नंतर वाळतात. शेंगामध्ये दाणे भरत नाहीत किंवा भरलेच तर ते अतिशय लहान, सुरकुतलेले दिसतात. पाने पिवळी तपकिरी होणे, वाकडी होणे व गळणे ही सुद्धा या रोगाची लक्षणे आहेत.\nटॅब्युकोनॅझोल १० टक्के + सल्फर (६५ टक्के डब्ल्यूजी) २५ ग्रॅम प्रति १० लीटर हे संयुक्त बुरशीनाशक पाण्यामध्ये मिसळून फवारावे.\nप्रादुर्भावग्रस्त झाडाचे उत्पादन पुढील वर्षी बियाणे म्हणून वापरल्यास रोपे लगेच मरून जातात.\nतंबाखूवरील पाने खाणारी अळी- स्पोडोप्टेरा\nउंटअळी- प्रादुर्भाव पीक २० ते २५ दिवसांचे झाल्यानंतर सुरू होतो.\nगेसोनिया गेमा या प्रजातीचा सोयाबीनच्या सुरवातीच्या अवस्थेत व सर्वात जास्त प्रमाणात प्रादुर्भाव होताना आढळून येत आहे.\nलहान अळ्या फक्त पानांचे हरितद्रव्य खरवडून खातात त्यामुळे पानांवर पातळ पारदर्शक खिडक्या तयार होतात (पूर्ण पान पारदर्शक होत नाही).\nमोठया अळ्या पानांना वेगवेगळ्या आकराची छिद्रे पाडून खातात. त्या फुले व शेंगाही खातात.\nपक्वशेंगावर दाण्यांच्या वरच्या बाजूने खातात.\nकीड आर्थिक नुकसान पातळी\nतंबाखूवरील पाने खाणारी अळी ः १० अळ्या / मीटर ओळीत पीक फुलो-यावर येण्यापूर्वी.\nउंट अळी ः ४ अळ्या / मीटर ओळीत पीक फुलो-यावर असताना अाणि ३ अळ्या / मीटर ओळीत पीक शेंगा भरण्याच्या अवस्थेत असताना.\nघाटे अळी ः ५ अळ्या / मीटर ओळीत पीक शेंगा धरण्याच्या अवस्थेत असताना.\nकेसाळ अळी ः १० अळ्या / मीटर ओळीत पीक फुलोऱ्यावर येण्यापूर्वी.\nतणांचा बंदोबस्त करावा. बांध व शेत स्वच्छ ठेवावे.\nतंबाखूवरील पाने खाणारी अळी आणि केसाळ अळयांची अंडी व समूहातील अळया जाळीदार पानासह काढून नष्ट करावीत.\nघाटे अळी व तंबाखू वरील पाने खाणा-या अळींच्या सर्व्हेक्षणासाठी हेक्टरी ५ कामगंध सापळे वापरावेत.\nपिकाचे नियमित सर्वेक्षण करून व किडींची संख्या आर्थिक नुकसान पातळीच्या वर असल्याची खाञी करुनच शिफारशीनुसारच रासायनिक कीडनाशकांचा वापर करावा.\nपाने खाणाऱ्या अळ्या (तंबाखूवरील पाने खाणारी अळी, हिरवी उंट अळी, केसाळ अळी, घाटे अळी)\nप्रमाण प्रती लीटर पाणी\nबिव्हेरिया बॅसियाना ः ४ ग्रॅम\nएस एल एन पी व्ही (५०० एल ई) ः २ मिली\nअॅझाडीरेक्टीन (१५०० पीपीएम) ः २.५ मिली\nबॅसिलस थुरिंजिएनसिस ः २ ग्रॅम\nप्रमाण प्रती १० लीटर पाणी\nडायक्लोरोव्हास (७६ ईसी) ५.६४ - ७.५२ मिली\nतंबाखूवरील पाने खाणारी अळी\nइंडोक्झाकार्ब (१५.८ ईसी) ६.६६ मिली\nइंडोक्झाकार्ब (१५.८ ईसी) ६.६६ मिली\nलॅबडा सायहॅलोथ्रीन (४.९ सी एस) ६ मिली\nप्रोफेनोफॉस (५० ईसी) २० मिली\nडॉ. आर. एस. जाधव, ७५८८०५३९३९\n(कीटकशास्त्र विभाग, अखिल भारतीय समन्वयित सोयाबीन संशोधन योजना, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)\nसोयाबीन तण weed भारत कृषी विद्यापीठ agriculture university शेती अॅग्रोवन कीड-रोग नियंत्रण\nभाजीपाला पिकांची रोपवाटिका तयार करताना\nभाजीपाला पिकांची रोपवाटिका करताना योग्य ती काळजी घेतल्यास पुनर्लागवडीनंतरच्या काळातील अने\nपुण्यात फुलांची ७ काेटींची उलाढाल\nपुणे ः फूल उत्पादक शेतकऱ्यांची भिस्त असणाऱ्या नवरात्र आणि दसऱ्याला विशेष मागणी असलेल्या झ\nकशी टिकेल पांढऱ्या सोन्याची झळाळी\nराज्यात कापूस वेचणीला सुरवात होऊन दसऱ्याच्या मुहूर्तावर बऱ्याच शेतकऱ्यांनी विक्रीही चालू\nपरभणीत फ्लाॅवर प्रतिक्विंटल २००० ते २५०० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nवनस्पतीतील संजीवकांमुळे अवकाशातही उत्पादन घेणे...\nपोषक घटकांची कमतरता आणि गुरुत्वाकर्षण कमी असणे या दोन कारणांमुळे चंद्र किंवा अन्य ग्रहांव\nपरभणी, राहुरी कृषी विद्यापीठांना पाच...परभणी ः भारतीय कृषी संशोधन परिषदअंतर्गत कृषी...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम...पुणे : पावसाला पोषक हवामान झाल्याने आठवड्याच्या...\n‘आरएसएफ’च्या मूळ सूत्रात घोडचूकपुणे: शेतकऱ्यांना हक्काचा ऊसदर मिळवून देणाऱ्या...\nसाखर कारखान्यांची धुराडी आजपासून पेटणारपुणे: राज्यातील साखर कारखान्यांच्या गाळप हंगामाला...\nसहकारी बॅंकांना एकाच छताखाली आणणार :...पुणे ः सहकार क्षेत्राला ‘अच्छे दिन’ आणण्यासाठी...\nचला मिरचीच्या आगारात राजूरा बाजारात...मिरचीचे आगार अशी ओळख अमरावती जिल्ह्यातील राजूरा...\n‘एसआरटी’ तंत्राने मिळाली उत्पादनासह...पेंडशेत (ता. अकोले, जि. नगर) या कळसूबाई शिखराच्या...\nतुटवड्यामुळे कांद्याच्या दरात सुधारणानवी दिल्ली ः देशातील महत्त्वाच्या कांदा उत्पादक...\nकृषी विद्यापीठांचे संशोधन आता एका...मुंबई ः राज्यातील चारही कृषी विद्यापीठांनी केलेले...\nमहाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांना...शिर्डी: महाराष्ट्रात यंदा पाऊस कमी झाला....\nकोल्हापुरी गुळाचा गोडवा यंदा वाढणारकोल्हापूर : यंदाच्या पावसाळ्यात गुजरात,...\nकमी दरांवरून जिनर्सचा ‘सीसीआय’च्या...जळगाव ः भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) कापूस...\nहोय, आम्ही बदलू शेतीचे चित्र... ‘शाळेत सुरू असलेल्या कृषी शिक्षण अभ्यासक्रमातून...\n‘पंदेकृवि’च्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचा...अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ...\nशेतीपासून जितके दूर जाल तितके दुःख...पुणे : शेतीशी जोडलेली माणसं ही निसर्ग आणि मानवी...\nनाबार्डच्या व्याजदरातच जिल्हा बँकांना...मुंबई : राज्य बँकेला नाबार्डकडून मिळणाऱ्या...\nकोकण, पश्‍चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी...पुणे : कोकण अाणि पश्‍चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी...\nअकोला, बुलडाणा जिल्ह्यांत कोरडवाहू...अकोला : अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यात कोरडवाहू...\nअठरा गावांनी केली कचऱ्यापासून गांडूळखत...गावे आणि वाडीवस्त्याही स्वच्छतेत अग्रभागी...\n‘सीसीआय’च्या खरेदीला दिवाळीत मुहूर्तमुंबई : देशातील महत्त्वाच्या कापूस उत्पादक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-dam-fill-water-level-rivers-decreases-12241", "date_download": "2018-10-20T00:37:56Z", "digest": "sha1:WPOB5EKKS5ZEXUWKNRY3WNNX3Q6BWXB2", "length": 17472, "nlines": 152, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, dam Fill up; The water level of rivers decreases | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकोल्हापूरात धरणे भरली; नद्यांची पाणीपातळी घटली\nकोल्हापूरात धरणे भरली; नद्यांची पाणीपातळी घटली\nबुधवार, 19 सप्टेंबर 2018\nकोल्हापूर : केवळ पंधरा दिवसांतच जिल्ह्यातील नद्यांची पातळी सरासरी तब्बल वीस ते पंचवीस फुटांनी कमी झाली आहे. ज्या नद्या पंधरा दिवसांपूर्वी धोकादायक पातळीवरून वाहत होत्या. त्या नद्या आता कोरड्या पडू लागल्याचे अविश्‍वसनीय चित्र दिसत आहे. काही नदीपात्रांमध्ये तर एका काठावरून दुसऱ्या काठावर चालत जाण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. वाढता उन्हाचा तडाखा आणि नद्यांची अशी अवस्था झाल्याने शेतकऱ्याचे पाणीपुरवठ्याचे वेळापत्रकच व्यस्त झाले आहे.\nकोल्हापूर : केवळ पंधरा दिवसांतच जिल्ह्यातील नद्यांची पातळी सरासरी तब्बल वीस ते पंचवीस फुटांनी कमी झाली आहे. ज्या नद्या पंधरा दिवसांपूर्वी धोकादायक पातळीवरून वाहत होत्या. त्या नद्या आता कोरड्या पडू लागल्याचे अविश्‍वसनीय चित्र दिसत आहे. काही नदीपात्रांमध्ये तर एका काठावरून दुसऱ्या काठावर चालत जाण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. वाढता उन्हाचा तडाखा आणि नद्यांची अशी अवस्था झाल्याने शेतकऱ्याचे पाणीपुरवठ्याचे वेळापत्रकच व्यस्त झाले आहे.\nजलसंपदा विभागाने मात्र याकडे संपूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. जोपर्यंत शेतकरी व स्थानिक पाटबंधारे विभागाकडून पाणी सोडण्याबाबत मागणी येत नाही, तोपर्यंत आम्ही पाणी सोडणार नाही, अशी भूमिका पाटबंधारे विभागाने घेतली आहे.\nपंधरवड्यात पालटली पाण्याची स्थिती\nपावसाळा सुरू झाल्यापासून पश्‍चिम भागात सातत्याने पाऊस सुरू झाल्याने गेल्या तीन महिन्यांपासून बहुतांशी नद्या दुथडी भरून वाहत होत्या. सतत पाऊस पडत असल्याने ऑगस्टमध्येच जिल्ह्यातील शंभर टक्के धरणे भरली. ऑगस्टच्या उत्तरार्धात जोरदार पाऊस सुरू झाल्याने धरणावरील ताण कमी करण्यासाठी पाणी नदीपात्रात सोडण्यात येऊ लागले. शंभर टक्के धरणे भरल्याने जास्तीत जास्त पाणी नद्याच्या पाणीपात्रात सोडण्यात येऊ लागले. राधानगरी धरणासारख्या स्वयंचलित दरवाजामधूनही आठवडाभर पाणी नदीपात्रात येत होते. यामुळे नद्यांच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली. जिल्ह्यातील शंभर बंधारे पाण्याखाली गेले.\n१ सप्टेंबरला कोल्हापुरातील राजाराम बंधाऱ्यावरील पाणीपातळी २४ फूट, सुर्वे २३ फूट ४ इंच, रुई ५३ फूट ९ इंच, इचलकरंजी ५१ फूट ३ इंच, तेरवाड ४६ फूट ६ इंच, शिरोळ ४० फूट, नृसिंहवाडी ३८ फूट इतकी होती. पाऊस नसलेल्या पूर्व भागातही नद्यांच्या पाण्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली होती. तर मंगळवारी (ता. १८) मिळालेल्या आकडेवारीनुसार राजाराम बंधाऱ्यात ७ फूट, सुर्वे ११ फूट, रुई ३७ फूट २ इंच, इचलकरंजी ३३ फूट ३ इंच, तेरवाड ३२ फूट ६ इंच, शिरोळ २४ फूट, नृसिंहवाडी बंधाऱ्यात २३ फूट इतकी पाणीपातळी आहे.\nअशी आहे सध्याची स्थिती\nएक सप्टेंबरनंतर मात्र चित्र बदलले. पावसाळी हवामान कमी होऊन उन्हाचा तडाखा सुरू झाला. यामुळे पाटबंधारे विभागाने धरणातून पाणी सोडणे बंद केले. वारणा धरणातून केवळ ६०० तर दूधगंगा धरणातून ४०० क्‍युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.\nपूर पाणी water जलसंपदा विभाग विभाग sections ऊस पाऊस धरण नगर हवामान\nभाजीपाला पिकांची रोपवाटिका तयार करताना\nभाजीपाला पिकांची रोपवाटिका करताना योग्य ती काळजी घेतल्यास पुनर्लागवडीनंतरच्या काळातील अने\nपुण्यात फुलांची ७ काेटींची उलाढाल\nपुणे ः फूल उत्पादक शेतकऱ्यांची भिस्त असणाऱ्या नवरात्र आणि दसऱ्याला विशेष मागणी असलेल्या झ\nकशी टिकेल पांढऱ्या सोन्याची झळाळी\nराज्यात कापूस वेचणीला सुरवात होऊन दसऱ्याच्या मुहूर्तावर बऱ्याच शेतकऱ्यांनी विक्रीही चालू\nपरभणीत फ्लाॅवर प्रतिक्विंटल २००० ते २५०० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nवनस्पतीतील संजीवकांमुळे अवकाशातही उत्पादन घेणे...\nपोषक घटकांची कमतरता आणि गुरुत्वाकर्षण कमी असणे या दोन कारणांमुळे चंद्र किंवा अन्य ग्रहांव\nभाजीपाला पिकांची रोपवाटिका तयार करतानाभाजीपाला पिकांची रोपवाटिका करताना योग्य ती काळजी...\nपरभणीत फ्लाॅवर प्रतिक्विंटल २००० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...\nपुण्यात फुलांची ७ काेटींची उलाढालपुणे ः फूल उत्पादक शेतकऱ्यांची भिस्त असणाऱ्या...\nयोग्य प्रमाणातच वापरा युरियानत्र पानांच्या पेशीमध्ये हरित लवकाची निर्मिती...\nवनस्पतीतील संजीवकांमुळे अवकाशातही...पोषक घटकांची कमतरता आणि गुरुत्वाकर्षण कमी असणे या...\nराज्यातील काही भागात अंशतः ढगाळ वातावरणमहाराष्ट्राच्या पश्‍चिम किनारपट्टीवर म्हणजेच कोकण...\nसांगली जिल्हा बॅंकेला कर्जमाफीसाठी...सांगली ः राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज...\nगूळ, बेदाणा, काजू महोत्सवास पुणे येथे...पुणे : दिवाळीच्या निमित्ताने ग्राहकांना रास्त...\n'सरकारला दुष्काळाची दाहकता लक्षात येईना'पुणे : यंदा ऑक्टोबर महिन्यातच धरणांमधील...\nकर्नाटकात दुष्काळ जाहीर, मग...मुंबई : ग्रामीण महाराष्ट्र दुष्काळात...\nऊसतोड मजूर महामंडळाला शंभर कोटींचा निधी...बीड : याआधीच्या सरकारने दहा वर्षांत अडीच...\nहिवरेबाजारमध्ये मांडला पाण्याचा ताळेबंदनगर ः आदर्श गाव हिवरेबाजारमध्ये...\nमाण, खटाव तालुक्यांत पाणीटंचाई वाढलीसातारा ः रब्बी हंगामाच्या तोंडावर पाऊस...\nपुणे जिल्ह्यात खरिपात ६९ टक्के पीक...पुणे ः यंदा पाऊस वेळेवर न झाल्याने शेतकऱ्यांकडून...\nबुलडाणा जिल्ह्यात १ लाख ६५ हजार...बुलडाणा ः या रब्बी हंगामात जिल्ह्यात एक लाख...\nयवतमाळ जिल्ह्यात जिल्हा प्रशासन उभारणार...यवतमाळ ः शेतीला पूरक व्यवसायाची जोड देत...\nअकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...\nदुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...\nकोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर : खरीप पिकांची काढणी वेगात...\nसोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/538174", "date_download": "2018-10-20T00:29:16Z", "digest": "sha1:CH7KWOPGXKF6BRFCZXPY5H4U2DFGG4WP", "length": 8763, "nlines": 42, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "खंडणी प्रकरणातील फरार संशयित अविनाश जर्मनीस अटक - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » खंडणी प्रकरणातील फरार संशयित अविनाश जर्मनीस अटक\nखंडणी प्रकरणातील फरार संशयित अविनाश जर्मनीस अटक\nइचलकरंजी येथील सराईत गुन्हेगार व साईनाथनगरातील दुकानदाराकडून खंडणी मागितल्याच्या प्रकरणातील संशयित आरोपी अविनाश शेखर जर्मनी (वय 31, रा. जवाहरनगर, इचलकरंजी) यास शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली. यावेळी त्यांच्याकडून 60 हजार रूपयांचे पिस्टल पोलिसांनी हस्तगत केले. शिवाजीनगर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने ही कारवाई केली.\nयाबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, इचलकरंजी शहरातील वाढत्या घरफोडय़ा व चोऱयांबाबत पोलिस अधिक्षक संजय मोहिते, अप्पर पोलिस अधिक्षक दिनेश बारी, उपविभागीय पोलिस अधिकारी विनायक नरळे यांनी बैठक घेवून शहरातील तीनही पोलिस ठाण्यांना सुचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक सतिश पोवार यांनी गुन्हे शोध पथकास सक्रीय पेट्रोलिंग करण्याच्या सुचना दिल्या होत्या.\nत्यानुसार शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे गुन्हे शोध पथकातील कर्मचारी पेट्रोलिंग करत असताना त्यांना रेकॉर्डवरील संशयित आरोपी अविनाश शेखर जर्मनी हा येथील जवाहरनगरमधील हनुमान मंदीराशेजारील बागेजवळ उभा असल्याचे दिसून आले. पोलिसांना पाहताच अंधाराचा फायदा घेवून त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी त्याला झडप घालून पकडले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे 60 हजार रुपये किंमतीचे पिस्तूल मिळून आले.\nअविनाश जर्मनी हा इचलकरंजी येथील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर कोल्हापूर, इचलकरंजीसह विविध पोलिस ठाण्यात गुन्हे नोंद आहेत. काही दिवसांपुर्वी अविनाश जर्मनी व त्याच्या साथीदारांनी साईनगर येथील किराणा दुकानदार विरूपाक्ष हळूर यांच्याकडे 3 हजार रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. त्यांनी खंडणी देण्यास नकार दिल्याने जर्मनी याने त्याच्या पाच साथीदारांसह रात्री येवून लोखंडी रॉड व यंत्रमागाच्या लाकडी माऱयाने हल्ला केला होता. यामध्ये तानाजी हळूर हे गंभीर जखमी झाले होते. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी इतर पाच संशयितांना अटक केली होती. पण अविनाश जर्मनी हा अद्यापीही फरारी होता. त्याला पोलिसांनी अटक केली आहे.\nही कामगिरी पोलिस अधिक्षक संजय मोहिते, गडहिंग्लज विभागाचे अप्पर पोलिस अधिक्षक दिनेश बारी, उपविभागीय पोलिस अधिकारी विनायक नरळे, शिवाजीनगरचे पोलिस निरिक्षक सतीश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरिक्षक धनंजय पिंगळे व प्रज्ञा चव्हाण, पोलिस उपनिरिक्षक अनिल मोरे, पोलिस हेडकाँस्टेबल सुधाकर बागुल, रफिक पाथरवट, पोलिस नाईक हनुमंत माळी, अनिल पाटील, काँस्टेबल महादेव घाटगे, विकास कुरणे, अर्जुन फातले यांनी केली.\nमतदान संविधानाने दिलेला अमुल्य ठेवा-प्रा. टी. एम्. पाटील\nजयसिंगपूरमध्ये स्वाभिमानीकडून दानवे यांच्या पूतळ्याचे दहन\nपेट्रोल दरवाढीच्या विरोधात काँग्रेसची निदर्शने\nकोल्हापुरात 125 नाटय़पदे गायनांचा विश्वविक्रम\nक्लीनर मानेचा खून गळा आवळून\nसाडेपाच लाखाची दारू जप्त\nसंशोधकांनी अनुभवली ‘तिलारी’ची समृद्धी\nनिरवडेत वीज पडून तरुण ठार\nप्रचंड गडगडाटाने कुडाळ हादरले\nमालवणात ‘स्वस्थ भारत’ सायकल रॅलीचे स्वागत\nकुडाळला कीर्तन महोत्सवास प्रारंभ\nआश्वासनांच्या कात्रणांचे लवकरच प्रदर्शन\nचैतन्यमय वातावरणात दौडीची यशस्वी सांगता\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/keywords/vallabhadev/word", "date_download": "2018-10-20T00:37:42Z", "digest": "sha1:AXHV2PMT3OELH34F6BFA7IIRXRQ4NGFJ", "length": 8014, "nlines": 113, "source_domain": "www.transliteral.org", "title": "Keyword - vallabhadev", "raw_content": "\nसुभाषितावलि - सुभाषित १ - ५०\nसुभाषित म्हणजे आदर्श वचन. सुभाषित गद्य किंवा पद्यात असतात.Subhashita means good speech.\nसुभाषितावलि - सुभाषित ५१ - १००\nसुभाषित म्हणजे आदर्श वचन. सुभाषित गद्य किंवा पद्यात असतात.Subhashita means good speech.\nसुभाषितावलि - सुभाषित १०१ - १५०\nसुभाषित म्हणजे आदर्श वचन. सुभाषित गद्य किंवा पद्यात असतात.Subhashita means good speech.\nसुभाषितावलि - सुभाषित १५१ - २००\nसुभाषित म्हणजे आदर्श वचन. सुभाषित गद्य किंवा पद्यात असतात.Subhashita means good speech.\nसुभाषितावलि - सुभाषित २०१ - २५०\nसुभाषित म्हणजे आदर्श वचन. सुभाषित गद्य किंवा पद्यात असतात.Subhashita means good speech.\nसुभाषितावलि - सुभाषित २५१ - ३००\nसुभाषित म्हणजे आदर्श वचन. सुभाषित गद्य किंवा पद्यात असतात.Subhashita means good speech.\nसुभाषितावलि - सुभाषित ३०१ - ३५०\nसुभाषित म्हणजे आदर्श वचन. सुभाषित गद्य किंवा पद्यात असतात.Subhashita means good speech.\nसुभाषितावलि - सुभाषित ३५१ - ४००\nसुभाषित म्हणजे आदर्श वचन. सुभाषित गद्य किंवा पद्यात असतात.Subhashita means good speech.\nसुभाषितावलि - सुभाषित ४०१ - ४५०\nसुभाषित म्हणजे आदर्श वचन. सुभाषित गद्य किंवा पद्यात असतात.Subhashita means good speech.\nसुभाषितावलि - सुभाषित ४५१ - ५००\nसुभाषित म्हणजे आदर्श वचन. सुभाषित गद्य किंवा पद्यात असतात.Subhashita means good speech.\nसुभाषितावलि - सुभाषित ५०१ - ५५०\nसुभाषित म्हणजे आदर्श वचन. सुभाषित गद्य किंवा पद्यात असतात.Subhashita means good speech.\nसुभाषितावलि - सुभाषित ५५१ - ६००\nसुभाषित म्हणजे आदर्श वचन. सुभाषित गद्य किंवा पद्यात असतात.Subhashita means good speech.\nसुभाषितावलि - सुभाषित ६०१ - ६५०\nसुभाषित म्हणजे आदर्श वचन. सुभाषित गद्य किंवा पद्यात असतात.Subhashita means good speech.\nसुभाषितावलि - सुभाषित ६५१ - ७००\nसुभाषित म्हणजे आदर्श वचन. सुभाषित गद्य किंवा पद्यात असतात.Subhashita means good speech.\nसुभाषितावलि - सुभाषित ७०१ - ७५०\nसुभाषित म्हणजे आदर्श वचन. सुभाषित गद्य किंवा पद्यात असतात.Subhashita means good speech.\nसुभाषितावलि - सुभाषित ७५१ - ८००\nसुभाषित म्हणजे आदर्श वचन. सुभाषित गद्य किंवा पद्यात असतात.Subhashita means good speech.\nसुभाषितावलि - सुभाषित ८०१ - ८५०\nसुभाषित म्हणजे आदर्श वचन. सुभाषित गद्य किंवा पद्यात असतात.Subhashita means good speech.\nसुभाषितावलि - सुभाषित ८५१ - ९००\nसुभाषित म्हणजे आदर्श वचन. सुभाषित गद्य किंवा पद्यात असतात.Subhashita means good speech.\nसुभाषितावलि - सुभाषित ९०१ - ९५०\nसुभाषित म्हणजे आदर्श वचन. सुभाषित गद्य किंवा पद्यात असतात.Subhashita means good speech.\nपापा पासून मुक्त होण्यासाठी काय उपाय करावेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/skin-infection-diagnosed-few-minutes-81892", "date_download": "2018-10-20T00:38:21Z", "digest": "sha1:BZAABPJTFTLVIURYPFJOHIP3MHOCIGHA", "length": 16264, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Skin infection diagnosed in a few minutes त्वचासंसर्गाचे निदान काही मिनिटांत! | eSakal", "raw_content": "\nत्वचासंसर्गाचे निदान काही मिनिटांत\nशनिवार, 11 नोव्हेंबर 2017\nरुग्णालयांमध्ये, तसेच अस्वच्छ ठिकाणी होणाऱ्या त्वचासंसर्गामुळे डॉक्‍टरांकडून भरमसाट प्रतिजैवकांचा वापर केला जातो. त्याचा दुष्परिणाम दीर्घकाळानंतर दिसून येतो. प्रतिजैवकांचा हा अतिवापर टाळायचा असल्यास त्वचा संसर्गाचे निदान लवकर होणे गरजेचे आहे. हे निदान काही मिनिटांमध्ये करणारे ‘पोर्टेबल डर्मास्कोप’ हे उपकरण ‘ॲडिवो डायग्नोस्टिक्‍स’ या स्टार्टअपने विकसित केले आहे.\nगीतांजली राधाकृष्णन यांनी षण्मुघ आर्टस, सायन्स, टेक्‍नॉलॉजी अँड रिसर्च ॲकॅडमी येथून ‘बायोमेडिकल इंजिनिअरिंग’चे शिक्षण २०११मध्ये पूर्ण केल्यानंतर बंगळूरमध्ये ‘हिंदुस्तान युनिलिव्हर’ आणि ‘राजीव गांधी सेंटर फॉर बायोटेक्‍नॉलॉजी’मध्ये ‘रिसर्च इंटर्न’ म्हणून काम केले. त्यानंतर ‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’मध्ये तब्बल चार वर्षे, म्हणजे ऑक्‍टोबर २०१५पर्यंत त्यांनी सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून नोकरी केली. बायोमेडिकल आणि सॉफ्टवेअरमधील अनुभवाचा वापर काहीतरी चांगले आणि समाजाला उपयुक्त ठरेल असे करण्यासाठी व्हावा, हा विचार त्यांच्या मनात आला. त्या वेळी नोकरी सोडून व्यवसाय सुरू करण्याचे गीतांजली यांनी ठरविले. डॉ. आयुष गुप्ता यांच्याशी चर्चा करताना त्वचासंसर्गाच्या विषयाचे महत्त्व त्यांच्या लक्षात आले. त्वचासंसर्गाचे निदान लवकर झाल्यास त्यातून समाजाला, विशेषतः ग्रामीण भागातील व गरीब रुग्णांना खूप फायदा होईल व त्यासाठी स्वस्तातील वैद्यकीय उपकरण विकसित करण्याची संकल्पना त्यांच्या मनात आली. त्यातून जन्म झाला ‘ॲडिवो डायग्नोस्टिक्‍स’ या स्टार्टअपचा. नवउद्योजक होण्याच्या इच्छाशक्तीवर ‘विलग्रो’ या सोशल एन्टरप्राईज इनक्‍युबेटरतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘अनकन्व्हेन्शल चेन्नई’ या कार्यक्रमात गीतांजली सहभागी झाल्या आणि त्यांची अंतिम फेरीत निवड झाली. त्यापाठोपाठ त्यांची ‘एएसएमई इनोव्हेशन शोकेस २०१६’ या स्पर्धेतही निवड झाली.\nदेशामध्ये फक्त सहा हजार त्वचारोगतज्ज्ञ असल्यामुळे बहुतांश नागरिकांना झालेल्या त्वचासंसर्गावर जनरल फिजिशियनच उपचार करतात. परंतु, हा त्वचासंसर्ग नेमका कशामुळे झाला आहे, याचे निदान लवकर आणि अचूक न झाल्यामुळे बऱ्याचशा डॉक्‍टरांकडून प्रतिजैवकांचा मारा केला जातो. त्यातून भविष्यकाळात ‘ड्रग रेसिस्टन्स’, सुपरबग्ज व अन्य समस्या उद्‌भवतात. ते टाळण्यासाठी त्वचासंसर्गाला कारणीभूत ठरणाऱ्या ‘पॅथोजन्स’चा शोध घेणे व त्याचे स्वरूप लक्षात घेऊन ठराविकच औषधे रुग्णाला द्यावी लागतील. असे अचूक निदान करणारे ‘पोर्टेबल डर्मास्कोप’ हे उपकरण गीतांजली यांनी विकसित केले.\n‘पोर्टेबल डर्मास्कोप’ उपकरण विकसित करण्याचे काम चेन्नईमध्ये सुरू आहे, तर मायक्रोबायोलॉजिकल संशोधनानिमित्त राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या ‘व्हेन्चर सेंटर’मध्ये गीतांजली दर महिन्याला भेट देतात. ‘बायोटेक्‍नॉलॉजी इंडस्ट्री रिसर्च असिस्टन्स कौन्सिल’ आणि ‘विलग्रो’कडून मिळाळेल्या निधीच्या आधारावर ‘ॲडिवो’चे काम सुरू आहे.\nगीतांजली म्हणाल्या, ‘‘पोर्टेबल डर्मास्कोपमध्ये एक कॅमेरा बसविण्यात आला असून, त्या आधारे रुग्णाच्या शरीराच्या ठराविक भागाच्या प्रतिमा घेतल्या जातात. ‘इमेज प्रोसेसिंग अल्गोरिदम’चा वापर करून आणि कलर कोडिंगच्या आधारे त्या प्रतिमांचे विश्‍लेषण केले जाते आणि डॉक्‍टरांना अहवाल दिला जातो. पॅथोजन हे ‘ग्रॅम पॉझिटिव्ह’ असल्यास फर्स्ट जनरेशन प्रतिजैविके देता येतात व ‘ग्रॅम निगेटिव्ह’ असल्यास नवी प्रतिजैविके दिली जाऊ शकतात. अचूक निदानामुळे उपचारपद्धती निश्‍चित करता येते. या संपूर्ण प्रक्रियेच्या ‘क्‍लिनिकल व्हॅलिडेशन’ला २० नोव्हेंबर रोजी सुरवात होणार आहे.’’\n22 हजार शौचकुपांना अखेर मंजुरी\nमुंबई - धोकादायक शौचालये, तुटलेले दरवाजे आणि लाद्यांमुळे झोपडपट्ट्यांतील नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी मुंबईत 22 हजार शौचकूप बांधण्याचा...\nघोंगडी व्यवसायला अखेरची घरघर\nनिरगुडी - हातमागाच्या साह्याने चालणारा पारंपरिक घोंगडी व्यवसाय सध्या धोक्‍यात आल्याची खंत घोंगडी विणकर व्यक्त करत आहेत. घोंगडी उत्पादनाचा वाढता...\nप्रतिष्ठेची झालर काढून घेतल्यास व्यसनांना आळा\nमहाभारतात ‘यक्षप्रश्‍न’ नावाची गोष्ट आहे. यक्षांच्या तलावात उतरल्यामुळे पुतळे झालेल्या भावांना वाचविण्यासाठी युधिष्ठिर यक्षाच्या प्रश्‍नांना उत्तरे...\nराज्यातील चार कोटी व्यक्ती व्यसनाधीन\nमुंबई - राज्यात अंदाजे किमान चार कोटी व्यक्तींना तंबाखू, तपकीर आणि गुटख्यापासून दारू-अमली पदार्थ असे कोणते ना कोणते तरी व्यसन असल्याचा निष्कर्ष...\nएखाद्या व्यक्तीविषयी आपल्याला खूप आदर असतो आणि अचानक ती व्यक्ती आपल्या निकट उभी राहिली तर... आध्यात्मिक अनुभव यावा तसे होते. आजही तो दिवस लख्ख...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/ipl2018-news/ipl-2018-srh-vs-csk-live-updates-1684398/", "date_download": "2018-10-20T00:14:45Z", "digest": "sha1:D66QONF4X5VNUDG7LVWRHD73W5IRG7G3", "length": 19087, "nlines": 238, "source_domain": "www.loksatta.com", "title": "IPL 2018 SRH vs CSK Live Updates| चेन्नईवर डुप्लेसिस प्रसन्न अटीतटीच्या लढतीत हैदराबादवर मात करत गाठली अंतिम फेरी | Loksatta", "raw_content": "\nविषाणुजन्य तापावर प्रतिजैविके घेणे टाळा\nसंत्र्याला यंदा सुगीचे दिवस\nऊस तोडणी कामगारांना भविष्य निर्वाह निधीचा लाभ\nदसरा मेळाव्यातून पंकजांचा पक्षांतर्गत स्पर्धकांनाही इशारा\nचेन्नईवर डुप्लेसिस प्रसन्न, अटीतटीच्या लढतीत हैदराबादवर मात करत गाठली अंतिम फेरी\nचेन्नईवर डुप्लेसिस प्रसन्न, अटीतटीच्या लढतीत हैदराबादवर मात करत गाठली अंतिम फेरी\nअखेरच्या चेंडूवर षटकार खेचत डु प्लेसिसने चेन्नईच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं\nदक्षिण आफ्रिकी फलंदाज फाफ डु प्लेसिसने एका बाजूने संयमी फलंदाजी करत चेन्नईच्या संघाला आयपीएलच्या अकराव्या हंगामाच्या अंतिम फेरीत आणून सोडलं आहे. मुंबईच्या वानखेडे मैदानावर रंगलेल्या सामन्यात चेन्नईने सनराईजर्स हैदराबाद संघावर २ गडी राखून मात केली. हैदराबादने विजयासाठी दिलेलं १४० धावांचं आव्हान पेलवताना चेन्नईच्या फलंदाजांच्या नाकीनऊ आले होते. सिद्धार्थ कौल, भुवनेश्वर कुमार आणि राशिद खान यांनी टिच्चून मारा करत चेन्नईवर दडपण आणलं होतं. मात्र डुप्लेसिसला बाद करण्यात हैदराबादचे गोलंदाज अयशस्वी ठरले. डु प्लेसिसचा अपवाद वगळता चेन्नईचा एकही फलंदाज मैदानात तग धरु शकला नाही. अखेरच्या फळीत शार्दुल ठाकूरने १९ व्या षटकात फटकेबाजी करत डुप्लेसिसला चांगली साथ दिली.\nहैदराबादकडून राशिद खानने ४ षटकात केवळ ११ धावा देत २ फलंदाजांना माघारी धाडलं. त्याला सिद्धार्थ कौल, संदिप शर्मा यांनी प्रत्येकी २-२ तर भुवनेश्वर कुमारने १ बळी घेत चांगली साथ दिली. मात्र अखेरच्या षटकांत डुप्लेसिसवर नियंत्रण राखण्यात हैदराबादचे गोलंदाज अयशस्वी ठरले.\nत्याआधी चेन्नईच्या गोलंदाजांनी टिच्चून केलेल्या माऱ्यासमोर हैदराबादचेही फलंदाज पुन्हा एकदा कोलमडले. अंतिम फेरी गाठण्यासाठी विजय मिळवणं गरजेचं असलेल्या सामन्यात हैदराबादच्या फलंदाजांनी पुन्हा एकदा निराशा केली. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या चेन्नईच्या संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. धोनीचा हा निर्णय त्याच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवला. दिपक चहरने पहिल्याच चेंडूवर हैदराबादच्या शिखर धवनला माघारी धाडलं. यानंतर कर्णधार केन विल्यमसनने संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र विल्यमसन माघारी परतल्यानंतर हैदराबादचे फलंदाज एकामागोमाग एक माघारी परतत राहिले. वेस्ट इंडिजच्या कार्लोस ब्रेथवेटने अखेरच्या षटकांमध्ये केलेल्या हाणामारीच्या जोरावर हैदराबादने शंभरी ओलांडून दिली. चेन्नईच्या सर्व गोलंदाजांना आजच्या सामन्यात विकेट मिळवण्यात यश आलं. ड्वेन ब्राव्होने सर्वाधिक २ बळी घेतले.\nविजयासह चेन्नई आयपीएलच्या अकराव्या हंगामाच्या अंतिम फेरीत दाखल\nअखेर चेन्नई सुपरकिंग्ज सामन्यात विजयी\nडु प्लेसिस-ठाकूर जोडीकडून १९ व्या षटकात फटकेबाजी\nचोरटी धाव घेताना हरभजन माघारी, चेन्नईचा आठवा गडी माघारी\nचौफेर फटकेबाजी करत डु प्लेसिसचं अर्धशतक\nफाफ डु प्लेसिसची फटकेबाजी, चेन्नईचं सामन्यात आव्हान कायम\nसंदीप शर्माच्या गोलंदाजीवर दिपक चहर माघारी, हैदराबादचे ७ गडी माघारी\nचेन्नईचे ६ गडी बाद, हैदराबादच्या गोलंदाजांचा टिच्चून मारा\nठराविक अंतराने संदीप शर्माच्या गोलंदाजीवर रविंद्र जाडेजा माघारी\nराशिद खानच्या गोलंदाजीवर ब्राव्हो माघारी, चेन्नईचा निम्मा संघ माघारी\nब्राव्हो-डु प्लेसिस जोडीकडून संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न\nराशिद खानच्या गोलंदाजीवर धोनी त्रिफळाचीत, चेन्नईला चौथा धक्का\nधोनी-डु प्लेसिस जोडीकडून संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न\nलागोपाठच्या चेंडूवर अंबाती रायडू त्रिफळाचीत, चेन्नईचा तिसरा गडी माघारी\nसिद्धार्थ कौलने उडवला रैनाचा त्रिफळा, चेन्नईचा दुसरा गडी माघारी\nसुरेश रैनाची फटकेबाजी, संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न\nहैदराबादप्रामाणे चेन्नईची अडखळती सुरुवात, शेन वॉटसन भोपळाही न फोडता माघारी\n२० षटकात हैदराबादची १३९ धावांपर्यंत मजल, चेन्नईला विजयासाठी १४० धावांचं आव्हान\nअखेरच्या चेंडूवर हैदराबादचा भुवनेश्वर कुमार धावबाद, हैदराबादचा सातवा गडी माघारी\nअखेरच्या क्षणांमध्ये कार्लोस ब्रेथवेटची फटकेबाजी, हैदराबादले ओलांडला शंभर धावांचा टप्पा\nब्राव्होच्या गोलंदाजीवर पठाण बाद, हैदराबादला सहावा धक्का\nहैदराबादच्या फलंदाजांची निराशाजनक कामगिरी सुरुच, युसूफ पठाण माघारी\nमनिष पांडेला स्वतःच्या गोलंदाजीवर माघारी धाडत जाडेजाचा हैदराबादला पाचवा धक्का\nब्राव्होच्या गोलंदाजीवर शाकीब अल हसन माघारी, हैदराबादची घसरगुंडी सुरुच\nशार्दुल ठाकूरच्या गोलंदाजीवर केन विल्यमसन माघारी, हैदराबादचा संघ संकटात\nलुंगी एन्गिडीच्या गोलंदाजीवर गोस्वामी माघारी, हैदराबादचा दुसरा गडी बाद\nकेन विल्यमसन-श्रीवत्स गोस्वामी जोडीकडून संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न\nशिखर धवन पहिल्याच चेंडूवर माघारी, दिपक चहरने उडवला त्रिफळा\nचेन्नईने नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nआयपीएल जिंकल्यानंतर लाडक्या लेकीची इच्छा पूर्ण करण्यात रमला महेंद्रसिंह धोनी\nएक खेळाडू, तीन संघ आणि आयपीएलचं विजेतेपद, फिरकीपटू कर्ण शर्माचं हे अनोखं आयपीएल कनेक्शन माहिती आहे का\nआयपीएलमध्ये राशिद खानची गोलंदाजी माहित असल्याचा फायदा झाला – शिखर धवन\nIPL 2018 : फक्त तीन शब्दांत आटोपली होती चेन्नईची फायनलची मिटिंग…\nआयपीएलमुळेच मला कसोटी संघात जागा मिळाली – जोस बटलर\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n‘रावण दहना’त मृत्युतांडव, पंजाबमधील भीषण दुर्घटनेत ६० ठार\n...तर ६० जणांचा जीव वाचला असता\nरावण दहन करताना भीषण अपघात, पाहा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ\nकौतुकास्पद: युपीतल्या 850 शेतकऱ्यांना बिग बी करणार कर्जमुक्त; ५.५ कोटींचं अर्थसहाय्य\n#MeToo : सेलिब्रेटी मॅनेजमेंट कंपनीच्या अनिर्बन दास ब्ला यांचा आत्महत्येचा प्रयत्न\n#MeToo कोर्टाच्या आदेशाची वाट बघा; आलोक नाथांची सिंटाला विनंती\n#MeToo : प्रसिद्ध चित्रकार जतिन दास म्हणतात तो मी नव्हेच\n#MeToo : 'सेक्रेड गेम्स'च्या अभिनेत्रीचा दिग्दर्शक विपुल शहावर लैंगिक गैरवर्तणुकीचा आरोप\nसागरी किनारी रस्त्यावर ‘क्रॅश एटोनेटर’\nमेट्रो मार्गिकांचे संचलन ‘एमएमआरडीएकडे’च\n१८व्या वर्षांत अत्रे कट्टय़ावर तरुणाईचा मेळा\nयंदा उत्पादन घटण्याची शक्यता\nतलासरीमध्ये गटारावरच भाजीविक्रीची दुकाने\nजुईनगर येथे अपंग, विशेष मुलांसाठी उद्यान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/42364", "date_download": "2018-10-20T01:06:07Z", "digest": "sha1:5ZOUYN3BNX5DOLEYKFD3Y7S7MOG2CBE2", "length": 24918, "nlines": 228, "source_domain": "www.maayboli.com", "title": "पंधराशे हॅरीसन - रोलर कोस्टर | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /पंधराशे हॅरीसन - रोलर कोस्टर\nपंधराशे हॅरीसन - रोलर कोस्टर\nकाचेच्या अंक्वेऱियममध्ये राज आणि जेनी, जेनीचा betta फिश घेऊन आलॆ. राज माझा एकुलता एक लेक, जेनी त्याची पहिली स्टॆबल गर्लफ्ऱॆंड आणि तिचा तो एकुलता एक ‘बेटा’ फिश. ‘जेनीची परीक्षा संपेपर्यंत सांभाळ’ म्हणून त्या माशासाठी, राज मला गळ घालत होता. सासरच्या कुत्र्याला हाड् म्हणू नये हे ऐकले होते, पण गर्ल फ्रेंडच्या माशाला कसे वागवावे हे कुठे ऐकले नव्हते. म्हणून जेनीची परीक्षा संपेपर्यंत पुढचे ६ आठवडे ह्या माशाची काळजी घ्यायला मी तयार झाले. त्या माशाचे नाव निमो ठेवायचे की मॉली ह्यावर राज आणि जेनीचं एकमत नव्हतं.... त्या गोंधळात तो मासा दोन वर्षाचा होऊन गेला होता, म्हणजे सरासरी दोन-चार वर्ष जगणाऱ्या बेटा फिशच्या दृष्टीने हा मध्यमवयीन होता तर. पण माशांना बहुतेक कल्ले-दुखी, शेपूट-वात असे आजार होत नसावेत. त्यामुळे हा पठ्ठा अगदी आरामात पोहत होता. संधीवाताने दुखऱ्या माझ्या बोटांना त्याचा क्षणभर हेवा वाटला. fluroscent ब्लू रंगाच्या त्या माशाचे नाव मी मनोमन 'निळोजी' ठेवले.\nते दोघं गेले आणि माझ्या सहकारी मेलिसाचा कॅम्पिंगला बोलावण्यासाठी फोन आला. मी तिला सांगितलं, \"नाही ग, जेनीच्या बेटा फिशला सोडून असं आठवडाभर नाही येता येणार.\" मेलिसा उद्गारली, \"ओह माय माय एकदम सिरिअस दिसतायत. आरती, तुला माहित नसेल म्हणून सांगते - काहीवेळा इथे कपल्स मुलं होऊ देण्याआधी एखादा प्राणी एकत्र पाळतात. आपला पार्टनर आणि त्याच्या घरचे किती केअरिंग आहेत हे कळून येते. माझ्या मेलानीचा boyfriend कधी तिच्या मांजराला खाऊ घालत नसे. ते मांजर मेलं तेव्हा त्याची बहिण गावातच होती पण फोन नाही केला कि आली पण नाही. बरच झाला त्या boyfriend च आणि मेलानी चा ब्रेक-अप झाला. तू मात्र ....\" तिचं पुढचं बोलणं ऐकण्या आधीच मी माझ्या विचारात गढले. जेनी गोड मुलगी होती. सैपाकाचा कंटाळा होता पण तो तिच्या वयाचा दोष. बाकी रंग, धर्म आणि भाषा वेगळी असली तरी सगळ्यांशी ती आपुलकीने वागत असे. मी निळोजीला निरखू लागले. त्याचा रंग जेनीच्या डोळ्यांसारखा निळा असला तरी त्याचे डोळे माझ्या राजसारखे काळे होते. बेटा फिशच्या मानाने निळोजी जरा मोठाच होता, जसा माझा राज भारतीय मुलांमध्ये मोठा वाटायचा. पण ह्या निळोजीच्या अक्वेरीम समोर आरसा ठेवला कि तो गिरक्या घेत असे - अगदी जेनी सारख्या. मी ठरवले जेनीला तक्रार करायला जागा द्यायची नाही. राघवन माझा नवरा. जेव्हा तो घरी आला तेव्हा मी त्याला सारे समजावले. त्याने आधी सोयीस्कर दुर्लक्ष केले. मग म्हणाला \"मासा हा खाण्याचा विषय आहे, संगोपनाचा नाही. यू आल शूड नो दाट एकदम सिरिअस दिसतायत. आरती, तुला माहित नसेल म्हणून सांगते - काहीवेळा इथे कपल्स मुलं होऊ देण्याआधी एखादा प्राणी एकत्र पाळतात. आपला पार्टनर आणि त्याच्या घरचे किती केअरिंग आहेत हे कळून येते. माझ्या मेलानीचा boyfriend कधी तिच्या मांजराला खाऊ घालत नसे. ते मांजर मेलं तेव्हा त्याची बहिण गावातच होती पण फोन नाही केला कि आली पण नाही. बरच झाला त्या boyfriend च आणि मेलानी चा ब्रेक-अप झाला. तू मात्र ....\" तिचं पुढचं बोलणं ऐकण्या आधीच मी माझ्या विचारात गढले. जेनी गोड मुलगी होती. सैपाकाचा कंटाळा होता पण तो तिच्या वयाचा दोष. बाकी रंग, धर्म आणि भाषा वेगळी असली तरी सगळ्यांशी ती आपुलकीने वागत असे. मी निळोजीला निरखू लागले. त्याचा रंग जेनीच्या डोळ्यांसारखा निळा असला तरी त्याचे डोळे माझ्या राजसारखे काळे होते. बेटा फिशच्या मानाने निळोजी जरा मोठाच होता, जसा माझा राज भारतीय मुलांमध्ये मोठा वाटायचा. पण ह्या निळोजीच्या अक्वेरीम समोर आरसा ठेवला कि तो गिरक्या घेत असे - अगदी जेनी सारख्या. मी ठरवले जेनीला तक्रार करायला जागा द्यायची नाही. राघवन माझा नवरा. जेव्हा तो घरी आला तेव्हा मी त्याला सारे समजावले. त्याने आधी सोयीस्कर दुर्लक्ष केले. मग म्हणाला \"मासा हा खाण्याचा विषय आहे, संगोपनाचा नाही. यू आल शूड नो दाट\" मी त्याला निक्षून सांगितलं \"असं घरात राहून माशाशी वैर बरं नाही\" मी त्याला निक्षून सांगितलं \"असं घरात राहून माशाशी वैर बरं नाही\nनिळोजीला निरखण्यात माझी सकाळ-संध्याकाळ मजेत जात असे. पण काल निळोजी अचानक असा तिरपा झाला आणि पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगताना त्याच्या हालचाली मंद मंद वाटत होत्या. मी तातडीने राजला फोन केला. तोही ताबडतोब आला. आधी त्याने माझ्यावरच कस ‘केअरिंग’ असल पाहिजे ह्याबद्दल तोंडसुख घेतलं. अरे कार्ट्या अडीच किलोचा अडीचशे पौंड झालास ते माझ्याच केअरिंग मुळे ना ... पण असो ते सांगण्याचा क्षण हा नोहे. राजने गुगल वरून माहिती काढली - त्याच्या मते निळोजीला Constipation झाले होते. मध्यमवय कोणाला सोडत नाही हेच खरे. राजच्या मते निळोजीला रोज एक उकडलेला वाटणा खाऊ घातला पाहिजे. मी Toothpick वर वाटणा लावून रोज अक्वेरीम मध्ये धरू लागले. निळोजीला माझ्या दुखऱ्या बोटांची दया येत नसे. तास सव्वा तास वाटणा धरावा तेव्हा तो संपवत असे. राज आणि जेनीच्या मुलांना मला भरवावं लागेल का अडीच किलोचा अडीचशे पौंड झालास ते माझ्याच केअरिंग मुळे ना ... पण असो ते सांगण्याचा क्षण हा नोहे. राजने गुगल वरून माहिती काढली - त्याच्या मते निळोजीला Constipation झाले होते. मध्यमवय कोणाला सोडत नाही हेच खरे. राजच्या मते निळोजीला रोज एक उकडलेला वाटणा खाऊ घातला पाहिजे. मी Toothpick वर वाटणा लावून रोज अक्वेरीम मध्ये धरू लागले. निळोजीला माझ्या दुखऱ्या बोटांची दया येत नसे. तास सव्वा तास वाटणा धरावा तेव्हा तो संपवत असे. राज आणि जेनीच्या मुलांना मला भरवावं लागेल का माझ्या दुखऱ्या बोटांचा थोडा विसर मला पडला. पण वाटणा खात असला तरी निळोजीची तब्बेत एकूणच मला तोळा-मासा वाटत होती.\nआता ३ दिवसांनी निळोजी परत जेनीकडे जाणार होता. आज सकाळी मी कॉफी घेऊन त्याला गुड मोर्निंग म्हणायला गेले तर ..तर निळोजी हे जग सोडून गेला होता. जेनीची आता नक्कीच खात्री होईल कि राज ची family अन्केअरिन्ग आहे तिला फोन करणे योग्य नाही. निदान एक व्यवस्थित funeral करावं शनिवारी. जेनीला बरं वाटेल. राघवन कॉन्फरेंस साठी गेलेला. शुक्रवारशिवाय तो येणार नाही. एकूण मलाच सगळ बघावं लागणार. येण्या-जाण्याचा क्षण आपल्या हातात नसतो. असतं ते फक्त प्रेमपूर्वक स्वागत आणि सन्मानपूर्वक निरोप. भारतीय संस्कृतीत आगमनाचा सोहळा बायकांचा तर निरोपाची जवाबदारी पुरुषांची. पण आता हे funeral मलाच organize करावं लागणार होतं. मी आधी निळोजीला बर्फाच्या box मध्ये घालून फ्रीझर मध्ये टाकला. माशाचे funeral मी बिल कोसबी शो मध्ये पहिले होते - toilet flush करून. छे तिला फोन करणे योग्य नाही. निदान एक व्यवस्थित funeral करावं शनिवारी. जेनीला बरं वाटेल. राघवन कॉन्फरेंस साठी गेलेला. शुक्रवारशिवाय तो येणार नाही. एकूण मलाच सगळ बघावं लागणार. येण्या-जाण्याचा क्षण आपल्या हातात नसतो. असतं ते फक्त प्रेमपूर्वक स्वागत आणि सन्मानपूर्वक निरोप. भारतीय संस्कृतीत आगमनाचा सोहळा बायकांचा तर निरोपाची जवाबदारी पुरुषांची. पण आता हे funeral मलाच organize करावं लागणार होतं. मी आधी निळोजीला बर्फाच्या box मध्ये घालून फ्रीझर मध्ये टाकला. माशाचे funeral मी बिल कोसबी शो मध्ये पहिले होते - toilet flush करून. छे आधीच तिला निमो हे नाव आवडत नाही. त्यातून त्याला ड्रेन मध्ये निमोसारखे पाठवायचे. त्यापेक्षा त्याला गुलाबाच्या रोपाखाली पुरुया. गुगल वर काही अजून आयडिया मिळतात का ते पाहू लागले. Fish funeral kit मिळतं म्हणे. ५०% discount हि होता. पण नकोच मी स्वतःच box सजवते. माझा एक परफ्युम चा box मी घेतला. अमेरिकेत माशांचं पण नशीब उघडता. गीवान्शे चं कोफिन आधीच तिला निमो हे नाव आवडत नाही. त्यातून त्याला ड्रेन मध्ये निमोसारखे पाठवायचे. त्यापेक्षा त्याला गुलाबाच्या रोपाखाली पुरुया. गुगल वर काही अजून आयडिया मिळतात का ते पाहू लागले. Fish funeral kit मिळतं म्हणे. ५०% discount हि होता. पण नकोच मी स्वतःच box सजवते. माझा एक परफ्युम चा box मी घेतला. अमेरिकेत माशांचं पण नशीब उघडता. गीवान्शे चं कोफिन राजचे आर्ट चे समान घेऊन मी एक सुंदर मासा मी काढला. खरंच मी परत स्केचिंग सुरु करायला हवं. एखादी माशाबद्दल कविता मिळेल का कुठे राजचे आर्ट चे समान घेऊन मी एक सुंदर मासा मी काढला. खरंच मी परत स्केचिंग सुरु करायला हवं. एखादी माशाबद्दल कविता मिळेल का कुठे त्या ऐवजी मेलिसा कडून एखादा 'हायकू' घ्यावा. निळोजीचं निरोप घेताना उगीच दुःखाच प्रदर्शन नको. काळ्या ऐवजी प्रिंटेड ड्रेस घालीन. निळोजीचं एक फोटो आत्ताच काढला पाहिजे. मुलांना दाखवायला राज-जेनी ने scrap बुक सुरु केलं तर 'अवर फर्स्ट पेट' म्हणून फोटो लावता येईल. माशाच्या funeral ला सीफूड करणं बरं नाही दिसणार. वेज कटलेट आणि फ्रुट सलाड केलं कि झालं. राघवन आला कि घालेल राज ची समजूत. रसेल पीटर्स च्या बापासारखा नाहीये माझा राघवन. राज सावरला कि घेईल जेनीची काळजी.\nशुक्रवारी दुपारी राघवन आला. कॉफी झाल्यावर मी त्याला सगळं सांगितलं. box , ड्रेस, cutlet , स्क्रापबुक अशी सगळी तयारी दाखवली. राज टीन एजर असताना जसा डोळे फिरवून खांदे उडवायचा, तसा क्लासिक आय रोल आत्ता राघवनने केला आणि म्हणाला \" पटकन तयार हो, Let's just get another stupid blue betta fish. betta fish थोडीच सांगतो तो मी नव्हेच. मला समजत नाही आरती तुझं प्रेम कशावर आहे - मुलावर कि त्या माशावर कि ह्या असल्या सोहोळ्यांवर\" Roller coaster संपल्यावर जसं हसू येतं तस ओशाळ हसू मला आलं. खरंच माझं प्रेम कशावर आहे - निदान ह्या क्षणी राघवन वर\nमस्त लिहलय.. अडीच किलोचा\nअडीच किलोचा अडीच शे पाउंड ....वाचून लई हसले...\nमस्त. मलाही अगदी राघवनचीच\nमस्त. मलाही अगदी राघवनचीच आयडिया सुचली आधी, नविन मासा आण की. माझ्या लेकीचा तिसरा मासा तिसर्याच दिवशी वारल्यावर, मी ही आयडीया केली होती, to save her third heartbreak.\n\"मासा हा खाण्याचा विषय आहे,\n\"मासा हा खाण्याचा विषय आहे, संगोपनाचा नाही\"\n\"असं घरात राहून माशाशी वैर बरं नाही\nनिळोजी कैलासवासी झाल्यानंतरचे विचार केवळ अप्रतिम. विशेषतः स्केचिंग सुरू करायला हवं, फ्युनरलला सीफूड नको, माशाचा फोटो पुढे नातवंडांच्या स्क्रॅबबुककरता काढणं ....\nझक्कास लिहिलंय. आधीचेही दोन्ही १५शे हॅरिसन वाचले अन एंजॉयले होतेच.\nराजची व जेनीची निळोजीच्या\nराजची व जेनीची निळोजीच्या लुक्सशी तुलना वाचताना जाम हसू येत होते. हा भाग पण आवडला. तुझी विचार करायची, लिहायची ही हलकीफुलकी शैलीही आवडतेच\nमस्तच लिहिलंय. मजा आली\nमस्तच लिहिलंय. मजा आली\nह्या आधी वाचलं नव्हतं.. वेळ मिळेल तसे बाकीचेही वाचते आता\nकाय मस्त लिहिलंय. सासरच्या\nसासरच्या कुत्र्याला हाड् म्हणू नये हे ऐकले होते, पण गर्ल फ्रेंडच्या माशाला कसे वागवावे हे कुठे ऐकले नव्हते.>>\nविशेषतः स्केचिंग सुरू करायला हवं, फ्युनरलला सीफूड नको, माशाचा फोटो पुढे नातवंडांच्या स्क्रॅबबुककरता काढणं >>\nतुमचं सगळंच लेखन फार आवडतं.\n अडिच ते अडिचशे... बेदम हसलो ...\nमस्त लिहीलंय. आधीचं सगळं\nमस्त लिहीलंय. आधीचं सगळं लेखनपण आवडलं.\nएकदम मस्त. खुपच आवडले.\nएकदम मस्त. खुपच आवडले. आधीचेही दोन्ही १५शे हॅरिसन आवड्ले होते.\nखूपच आवडले. आधीचे पण मस्त\nखूपच आवडले. आधीचे पण मस्त होते.\n फारंच सुरेख शैली आहे ..\nही मला सगळ्यात आवडलेली. ही\nही मला सगळ्यात आवडलेली.\nही कथा ऑडीयो स्वरुपात आपण इथे (१४:२६ मिनीटांवर) ऐकू शकाल.\nहा सिमंतीनिचा आवाज वाटत नाही\nहा सिमंतीनिचा आवाज वाटत नाही\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://itihasachyasakshine.blogspot.com/2011/05/blog-post_30.html", "date_download": "2018-10-19T23:32:37Z", "digest": "sha1:KIDPYX5RILOXODP6YF63WXUST5JR5DS6", "length": 19651, "nlines": 103, "source_domain": "itihasachyasakshine.blogspot.com", "title": "इतिहासाच्या साक्षीने ... !: महिकावतीची बखर - भाग ११ : आद्य महाराष्ट्रिक ...", "raw_content": "\n'श्री शिवछत्रपती महाराज' म्हणजे माझ दैवत ... मराठा इतिहास हा माझा अभ्यासाचा विषय, त्यामुळे इकडे सुद्धा माझे विचार म्हणजे शिवचरित्राने भारावलेले असणार ह्यात काही शंका नाही ... अपेक्षा आहे की आपल्याला सुद्धा आवडेल ... वंदे मातरम् वंदे शिवरायम् ... \nमहिकावतीची बखर - भाग ११ : आद्य महाराष्ट्रिक ...\nबखरीमध्ये जो ऐतिहासिक कालखंड दर्शवलेला आहे त्यावर आपण गेल्या १० भागांमध्ये नजर टाकली. वि.का.राजवाडे यांनी बखरीला दिलेल्या प्रस्तावनेमध्ये आद्य महाराष्ट्रीक नेमके कोण होते ह्याबद्दल काही विश्लेषण केलेले आहे. आता ते जरा बघुया.\nपुरातन काळी महाराष्ट्राच्या उत्तर कोकण भागात गुहाशय, कातकरी (कातवडी), नाग, कोळी (कोल), ठाकर, दुबळे, घेडे, वारली, मांगेले (मांगेळे), तांडेले हे लोक वस्ती करून राहत होते. नागवंशीय लोक समूहाने कोकणात वस्त्या करत होते. आर्यादी भाषा बोलणारे जे लोक उत्तरेकडून आले त्यांचा नागांशी झालेल्या शरीर संबंधातून आजचे जे 'मराठे' ते उदयास आले.\nमहाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर दुबळे आणि घेडे या जाती आहेत. ह्या दोन्ही जाती गुजराती बोलतात आणि शेती करून जगतात. भाषेवरून ते उत्तरेकडून आल्याची सहज अनुमान काढता येते. मुख्य व्यवसाय शेती असल्याने ह्या जाती समुद्राकडे कधी सरकल्या नाहीत आणि वर रानात देखील चढल्या नाहीत. ह्याच समकाळात वारली हा सह्याद्रीच्या जंगलात आपले स्थान राखून होता. वारली हे उत्तम मराठी बोलतात आणि ते सूर्य उपासक आहेत. इतर जातींच्या मनाने वारली हा बराच प्रगत होता असे दिसते. पण तो नेमका कुठून आला हे निश्चित सांगता येत नाही. तो बहुदा उत्तरेकडून म्हणजे सध्याच्या विंध्योत्तर भागातून आला असावा असा कयास राजवाडे यांनी मांडलेला आहे. समुद्रापासून साधारण १५ मैल अंतरावर असलेल्या रानात त्याचे वास्तव्य होते.\nसमकाळात मांगेले हे मुळचे आंध्रप्रदेशातून आलेले लोक समुद्र किनारी वसले. गोदावरीच्या सुपीक खोऱ्यातून त्यांनी पश्चिम महाराष्ट्राकडे वाटचाल केली आणि येताना ते स्वतःचा मासेमारीचा धंदा येथे घेऊन आले. समुद्राशी निगडीत उपजीविका असल्याने त्यांनी समुद्र किनाऱ्यापासून अर्धामैल पर्यंतच्या टापूत वस्ती केली आणि आजही ते तेवढाच टापू बाळगून आहेत. समुद्र सोडून ते कधी डोंगराकडे सरकले नाहीत. आजही उत्तर कोकणातील समुद्र किनाऱ्यावर मांगेले मासेमारीचा धंदा करतात.\nवारली जेंव्हा सह्याद्रीच्या डोंगररांगात वस्त्या करून राहू लागला तेंव्हा तेथे खूप आधीपासून कातकरी (कातवडी), ठाकर आणि डोंगरकोळी लोकांच्या वस्त्या होत्या. कातकरी हा सर्वात जुना. कातकरी हा शब्द कृतीपट्टीन ह्या शब्दावरून आला असावा असे अनुमान राजवाडे मांडतात. कृती म्हणजे कातडे आणि पट्ट म्हणजे वस्त्र. हे लोक मुळचे रानटी असून त्यावेळी प्राण्यांचे कातडे पांघरून राहायचे म्हणून त्यांना हे नाव पडले असावे. कातकरी जेंव्हा जंगलात राहत होते तेंव्हा त्याहीपेक्षा निबिड अशा डोंगर कपाऱ्यात गुहाशय राहत होते. कातकरी किमान कात तरी पांघरी मात्र गुहाशयाला ती कला देखील अवगत नव्हती. ह्या दोघांत कातकरी टिकला. गुहाशयामागून रानात नाग, ठाकर, कोळी आणि मग वारली आले.\nठाकर हे वारल्यांच्या आधीपासून सह्याद्रीची राने राखून होते आणि त्यांचे अस्तित्व फक्त उत्तर भागात नाही तर सर्वत्र पसरलेले होते. ठाकर लोकांच्या थोडे खालच्या रानात कोळी लोकांची वस्ती होती. ह्यांच्या मधलेच समुद्र कोळी हे मासेमारी वर जगत आणि समुद्र किनारयाने राहत. कोळी जातीचे मूळ वंशज कोल हे होते.\nकातकरी लोकांच्या मूळ अनार्य भाषेचे रूप कसे असेल ह्याबद्दल आता पत्ता लागण्याचा जरा सुद्धा संभाव राहिलेला नाही. मांगेल्यांचे आणि वारली लोकांचे तेच. राजवाडे यांनी ह्याबद्दल बराच खेद व्यक केला आहे. परंतु त्यांनी बरीच मेहनत घेऊन अंदाजे स्थळ-काल दर्शवणारा एक तक्ता तयार केला आहे. तो असा...\nअतिप्राचीन लोक - गुहाशय, कातकरी (कातवडी), नाग : शकपूर्व २००० च्या पूर्वी (अंदाजे शकपूर्व ५०००)\nमध्यप्राचीन लोक- ठाकर, कोळी, वारली : शक पूर्व २००० ते १०००\nप्राचीन लोक - दामनीय, महाराष्ट्रिक : शकपूर्व ९०० ते ३००\nपाणिनिकालीन लोक - मांगेले, सातवाहन, नल, मौर्य : शकपूर्व ३०० ते शकोत्तर २००\nजुने मराठे - चौलुक्य, शिलाहार, चालुक्य, राष्ट्रकुट : शकोत्तर ३०० ते ११००\nजुने मराठे - बिंब, यादव : शकोत्तर ११०० ते १२७०\nमुसलमानी राज्य - मलिक, अमदाबादचे सुलतान : शकोत्तर १२७० ते १४६०\nयुरोपियन - पोर्तुगीझ :शकोत्तर १४२२ ते १६६०\nअर्वाचीन मराठे - भोसले : १६६० ते १७२५\nयुरोपियन - इंग्रज : शकोत्तर १७२५ ते १८६९\nह्या नोंदी घेताना त्यांनी 'इसवी सन'चा वापर न करता 'शक' वापरला आहे.\nअपेक्षा आहे की येथे मांडल्या गेलेल्या अल्प माहितीमुळे आपल्या ज्ञानात काहीतरी भर निश्चित पडली असेल... पुन्हा भेटू एक नवीन ऐतिहासिक विषय घेऊन...\nद्वारा पोस्ट केलेले रोहन... येथे 15:19\nलेबले: आद्य महाराष्ट्रीक, इतिहास, वि.का.राजवाडे, सह्याद्री\nमला हा धागा - महिकावतीची बखर खुप खुप आवडला. अभिनंदन रोहन.\nएक मुद्दा प्राचीन लोकांना मध्ये राजवाडेंनी महाराष्ट्रीक नाव टाकले. महाराष्ट्रीक या नावाची राजवाडेंनी गडबडकेलेली दिसते. महाराष्ट्रीक ही लोकं नसून केवळ भाषा होती. प्राक़ृत मधून जन्मलेली आणि उत्तर, पश्चीम आणि मध्ये भारतात विस्तारलेली भाषा म्हणुन हिला ते नाव प्राप्त झाले. इ.स.८०० च्या दरम्यान राष्ट्रकुट स्वतःला राष्ट्रीक म्हणवू लागले. प्रदेश विस्तारल्यामुळे ते पुढे स्वतःला महाराष्ट्रीक म्हणवू लागले. पण महाराष्ट्रीक लोक आणि महाराष्ट्रीक भाषा यांचा आपसात काही संबंध नाही. महाराष्ट्राला हे नाव राष्ट्रकुटांमुळे प्राप्त झाले.\n तुम्ही महिकावतीच्या बखरीविषयी लिहिलेल्या पोस्टी अतिशय रंजक आहेत. आणि इतिहासविषयक एकंदरीत लिखाणही झक्कास वाटले. तुमचे लिखाण पाहून तुम्हांला मराठी विकिपीडियावर (http://mr.wikipedia.org) बोलावण्याचा लोभ मला आवरता येत नाहीय :). मराठी विकिपीडिया सर्वांसाठी खुला असलेला मराठी भाषेतील ज्ञानकोश प्रकल्प असून त्यात कुणालाही माहितीची भर घालता येते. त्यात आजमितीस इतिहासासह अनेक विषयांवर लिहिले गेलेले ३४,८११ लेख उपलब्ध असून हा आकडा व त्यातील आशय उत्तरोत्तर समृद्ध करण्यासाठी मराठी विकिपीडियन समुदाय प्रयत्नशील आहे. तुमचे लिखाण वाचल्यावर तुम्हीदेखील मराठी विकिपीडियावर तुम्हांला रुचणार्‍या विषयांवर लेखन करावे, अशी विनंती करावीशी वाटते. धन्यवाद.\nदैवी संपत्तिचे पतनसुद्धा उर्ज्वस्वल असते हे रायगडावरील अवशेष सांगतात ... तर आसुरी संपत्तिचे पतन घृणास्पद हे वसई किल्ल्याचे अवशेष सांगतात ... \nया ब्लॉग मधील नोंदी ...\nमहिकावतीची बखर - भाग १ : प्रस्तावना ...\nमहिकावतीची बखर - भाग २ : बखरीतील जुनी नावे ...\nमहिकावतीची बखर - भाग ३ : प्रताप बिंबाची कोकणावर स्...\nमहिकावतीची बखर - भाग ४ : बिंब घराण्याची ठाणे - कोक...\nमहिकावतीची बखर - भाग ५ : नागरशा आणि बिंबदेव यादवाच...\nमहिकावतीची बखर - भाग ६ : नागरशाचा प्रतिहल्ला ...\nमहिकावतीची बखर - भाग ७ : कोकणात निका मलिकचे आगमन ....\nमहिकावतीची बखर - भाग ८ : ठाणे - कोकणचे मुसलमानी रा...\nमहिकावतीची बखर - भाग ९ : कोकणातील फिरंगाण ...\nमहिकावतीची बखर - भाग १० : देवगिरीच्या लढाईचे सत्य ...\nमहिकावतीची बखर - भाग ११ : आद्य महाराष्ट्रिक ...\nया ब्लॉगचे चाहते ...\nमाझे इतर ब्लॉग ... वाचून बघा ... \nमराठा इतिहासाची दैनंदिनी ... \nमराठे गिलचे साचे कलीत लढले पानिपती... - बुधवार, १४ जानेवारी १७६१. पौष शु. अष्टमी. पानिपतचा भयंकर, प्राणघातकी संग्राम याच दिवशी झाला होता. गोविंद्रग्रजांच्या शब्दात सांगायचे तर, *\"कौरव पांडव संगर...\nसर्प ... - पावसाळा सुरू झाला की अनेकदा जमिनीत कुठे-कुठे दडून बसलेले हे सरपटणारे प्राणी वर येतात आणि मानवी सहवासात येऊन अडचणीतही सापडतात. अशा वेळी अनेकजण त्यांना स्वत...\nमाझे भारत भ्रमण ... \nसिक्किमचा सफरनामा - भाग ७ : नथुला पास - ऐकत्या कानांची खिंड... - मुंबईवरून व्हाया कोलकत्ता गंगटोकला पोचून २ दिवस झाले होते. आसपासचे स्थळदर्शनही आटोपले होते. आता आज लक्ष्य होते ते भारत - चीन सिमेवर असणार्‍या नथु-ला अर्था...\nदेशास्तव शिवनेरी घेई देहाला.. देशास्तव रायगडी ठेवी देहाला .. देश स्वातंत्र्याचा दाता जो झाला .. बोला तत् श्रीमत् शिवनृप की जय बोला ..\nमाझे आवडते ब्लॉग - काही वाचनीय ... \nमाझ्या विषयी थोडेसे ...\nठाणे, गर्जा महाराष्ट्र, India\nह्या ब्लॉगची वाचक संख्या ...\nमराठी ब्लॉग विश्व ...\nहा ब्लॉग पाहणारे वाचक ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-grah-nakshatra/hanuman-115072900008_1.html", "date_download": "2018-10-19T23:42:39Z", "digest": "sha1:NENEFTGKAEKXWS5ZBQVKFD3OS6ENQU7H", "length": 13879, "nlines": 151, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "दिवा लावल्याने अडथळे दूर होतील | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 20 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nदिवा लावल्याने अडथळे दूर होतील\nस्वत:च्या हाताने तयार केलेला दिवा हनुमंतासमोर लावल्याने मार्गातील सर्व अडथळे दूर होऊ शकतात.\nअसा तयार करा दिवा\nकणीक व हळद एकत्र करून पाण्याने पीठ मळून घ्या. त्याचा दिवा तयार करून त्यात तेल आणि वात ठेवा.\nदररोज हनुमानाच्या मूर्तीसमोर हा दिवा लावा. याबरोबर हनुमान चालीसाचा पाठ करा.\nअन्न शिजवताना, वाढताना किंवा ग्रहण करताना असे करणे टाळा\nसाक्षी धोनीचा 'ड्रेस' चर्चेत\nराशीनुसार या तिथीला धारण करावे रूद्राक्ष\nमराठीत श्री हनुमान चालिसा (पाहा व्हिडिओ)\nयावर अधिक वाचा :\n\"कामात अडचणी येण्याची शक्यता आहे. काळजीपूर्वक कार्य करा. मोठ्यांचा आधार मिळाल्याने कार्य पूर्ण होतील. वैवाहिक जीवनात स्थिती अनुकूल राहील. अधिकारी...Read More\nमानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. मातृपक्षाकडून सहयोग मिळेल. व्यापार-व्यवसायात स्थिती सुखद राहील. मित्रांची मदत मिळेल. आरोग्याची काळजी बाळगणे आवश्यक राहील. व्यापार-व्यवसायात...Read More\nमहत्वाच्या बातम्या मिळण्यामुळे परिस्थिती सुखद राहील. चाकरमान्याची परिस्थिती अनुकूल असेल. महत्वाच्या प्रश्नांची सोडवणूक होण्याची शक्यता आहे. शत्रूवर्ग पराभूत होईल. सजावटीचे...Read More\nघरात किंवा पैशांमध्ये वाढ झाल्याने आपणास आनंद मिळेल. आपला निष्काळजी दृष्टीकोण आज चांगला ठरणार नाही. व्यापारात आपणास कमी प्राप्ती होईल...Read More\n\" आपल्या आत्मविश्वासाचा स्तर वाढविण्याचा प्रयत्न करा. धार्मिक भावना वाढेल. सामुदायिक कार्यांमध्ये अनुकूल सहकार्‍यांबरोबर प्रतिष्ठा वाढेल. राजकारणी लोकांसाठी स्थिती...Read More\n\"अधिक श्रम करावे लागतील. व्यापार-व्यवसाय व आर्थिक विषयांमध्ये सावधगिरी बाळगावी लागेल. शत्रू पक्षापासून सावध राहा. आनंदाची बातमी मिळेल. सौंदर्यावर...Read More\n\"सामाजिक क्षेत्रांमध्ये अजून काही विशेष कार्ये होणार नाही. एखादी व्यक्ती निष्कारण आपल्याला त्रास देईल. गृह भूमीसंबंधी विषयांमध्ये लाभ मिळेल. खरेदी-विक्रीत...Read More\nव्यवसायासाठी उत्तम वेळ. नवीन कामात यश मिळेल. वैवाहिक जीवनात वातावरण मधुर राहील. शत्रू प्रभावहीन पडतील. आजचा दिवस आपणास पैसे मिळवण्याच्याआणि...Read More\n\" आज रात्री विश्रांती घ्या. घर बदलण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. शत्रू प्रभावहीन ठरतील. कौटुंबिक वातावरण सुखद राहील. आर्थिक...Read More\n\"विद्यार्थ्यांसाठी वेळ उत्तम. वाद-विवाद किंवा प्रतिस्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेल. विशिष्ट व्यक्तींच्या संपर्कात सहयोग मिळेल. आरोग्य उत्तम राहील. सामुदायिक उपक्रमांमध्ये समक्षता...Read More\n\"आजचा दिवस आपल्यासाठी नवीन सुरुवात करणे किंवा व्यक्तीमत्वाचे ध्येय निर्धारित करण्यात सहायक ठरेल. आपल्या जीवनातील इच्छित वस्तूवर लक्ष द्या. ...Read More\n\" नोकरदार व्यक्तींनी कार्यात सहयोग घेऊन चालावे. भविष्यात मान-सन्मानात वाढ होईल. कौटुंबिक प्रश्नांचे निराकरण होईल. मित्रांकडून सहयोग मिळेल. व्यापार-व्यवसायात स्थितीत...Read More\nशमीपूजनाची गणेशपुराणात दिलेली कथा\nमालव देशात और्व नावाचा महाज्ञानी व तपोनिष्ठ ऋषी रहात असे. योगसामर्थ्याने त्याला वस्तू ...\nकरा दसरा पूजन आपल्या राशीनुसार\nरामाच्या दरबारात बेसनाचे लाडू चढवा. कर्क: देवी सीता आणि रामाला गोड पान अर्पित करा.\nकोट्यधीश व्हायचे असल्यास दसर्‍याला करा नारळाचे हे 9 उपाय\nहिंदू धर्मात कोणत्याही धार्मिक कार्यात नारळाचे अत्यंत महत्त्व आहे. नारळाला श्रीफळ असेही ...\nदुर्गा मातेची नववी शक्ती म्हणजे सिद्धीदात्री\nदुर्गा मातेची नववी शक्ती म्हणजे सिद्धीदात्री होय. ही सर्व प्रकारची सिद्धी देणारी देवी ...\nदक्षिण भारतीय लोकात नवरात्र उत्सवात 'बोम्मला कोलुवू' साजरा करतात. बोम्माला कोलुवू म्हणजे ...\nस्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...\nया जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...\nइम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख\nपाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...\nलिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...\nमराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://shriharimandiram.org/Branch/index.php?page=1&id=778", "date_download": "2018-10-20T00:48:12Z", "digest": "sha1:K3CVFC3THRXEY2TYFLKHPMRDB56GW2G4", "length": 1389, "nlines": 22, "source_domain": "shriharimandiram.org", "title": " || परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय ||", "raw_content": "\nआद्य - २ ३ ... अंत्य\nशाखेचे नाव : केळशी\nकेळशी, ता. मंडनगड, जि. रत्नागिरी\nपिन कोड - ४१५७१७. मो.नं.०७७७४९०२३२९\nश्री राम मंदिर, केळशी.\nदररोज दुपारी ४ ते ५\nरात्रौ ९ ते १० नित्योपासना,\nदर रविवारी सकाळी ७.०० ते ८.३० भजन व बालोपासना\n© 1981-,परमार्थ निकेतन ट्रस्ट, बेळगांव. सर्व हक्क राखीव.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98%E0%A4%9F%E0%A4%A8%E0%A4%BE", "date_download": "2018-10-20T00:45:50Z", "digest": "sha1:LE7KU2OH27V3OAX7XEBIEEHBYZM2UWB5", "length": 20306, "nlines": 405, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "आंतरराष्ट्रीय मानकीकरण संघटना - विकिपीडिया", "raw_content": "\nइंग्लिश, फ्रेंच व रशियन\nआंतरराष्ट्रीय मानकीकरण संघटना (इंग्लिश: International Organization for Standardization; फ्रेंच: Organisation internationale de normalisation; रशियन: Международная организация по стандартизации; संक्षेप: आय.एस.ओ.) ही जगातील प्रमाणे ठरवणारी एक आंतरराष्ट्रीय संघटना आहे. जगातील १६३ देशांमधील मानकीकरण संस्था आय.एस.ओ.च्या सदस्य आहेत. उदा. भारत देशामधील भारतीय मानक संघटना.\n३ हे सुद्धा पहा\nAF AFG 004 अफगाणिस्तान ANSA संवाददाता सदस्य\nAL ALB 008 आल्बेनिया DPS संवाददाता सदस्य\nDZ DZA 012 अल्जीरिया IANOR सदस्य\nAO AGO 024 अँगोला IANORQ संवाददाता सदस्य\nAG ATG 028 अँटिगा आणि बार्बुडा ABBS ग्राहक सदस्य\nAR ARG 032 आर्जेन्टिना IRAM सदस्य\nAM ARM 051 आर्मेनिया SARM सदस्य\nAU AUS 036 ऑस्ट्रेलिया SA सदस्य\nAT AUT 040 ऑस्ट्रिया ON सदस्य\nBD BGD 050 बांगलादेश BSTI सदस्य\nBB BRB 052 बार्बाडोस BNSI सदस्य\nBY BLR 112 बेलारूस BELST सदस्य\nBE BEL 056 बेल्जियम NBN सदस्य\nBJ BEN 204 बेनिन CEBENOR संवाददाता सदस्य\nBT BTN 064 भूतान SQCA संवाददाता सदस्य\nBO BOL 068 बोलिव्हिया IBNORCA संवाददाता सदस्य\nBA BIH 070 बॉस्निया आणि हर्झगोव्हिना BASMP सदस्य\nBW BWA 072 बोत्स्वाना BOBS सदस्य\nBR BRA 076 ब्राझील ABNT सदस्य\nBN BRN 096 ब्रुनेई CPRU संवाददाता सदस्य\nBG BGR 100 बल्गेरिया BDS सदस्य\nBF BFA 854 बर्किना फासो FASONORM संवाददाता सदस्य\nBI BDI 108 बुरुंडी BBN संवाददाता सदस्य\nKH KHM 116 कंबोडिया ISC संवाददाता सदस्य\nCM CMR 120 कामेरून CDNQ सदस्य\nCF CAF 140 मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक — [१]\nCG COG 178 काँगोचे प्रजासत्ताक — [१]\nCD(ZR) COD 180 काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक OCC सदस्य\nCR CRI 188 कोस्टा रिका INTECO सदस्य\nHR HRV 191 क्रोएशिया HZN सदस्य\nCU CUB 192 क्युबा NC सदस्य\nCY CYP 196 सायप्रस CYS सदस्य\nCZ CZE 203 चेक प्रजासत्ताक ÚNMZ सदस्य\nDK DNK 208 डेन्मार्क DS सदस्य\nDM DMA 212 डॉमिनिका DBOS संवाददाता सदस्य\nDO DOM 214 डॉमिनिकन प्रजासत्ताक DIGINOR संवाददाता सदस्य\nEC ECU 218 इक्वेडोर INEN सदस्य\nEG EGY 818 इजिप्त EOS सदस्य\nSV SLV 222 एल साल्व्हाडोर CONACYT संवाददाता सदस्य\nGQ GNQ 226 इक्वेटोरीयल गिनी — [१]\nER ERI 232 इरिट्रिया ESI संवाददाता सदस्य\nEE EST 233 एस्टोनिया EVS सदस्य\nET ETH 231 इथियोपिया QSAE सदस्य\nFI FIN 246 फिनलंड SFS सदस्य\nFR FRA 250 फ्रान्स AFNOR सदस्य\nGM GMB 270 गांबिया — संवाददाता सदस्य\nGE GEO 268 जॉर्जिया GEOSTM संवाददाता सदस्य\nDE DEU 276 जर्मनी DIN सदस्य\nGT GTM 320 ग्वातेमाला COGUANOR संवाददाता सदस्य\nGN GIN 324 गिनी INNM संवाददाता सदस्य\nGY GUY 328 गयाना GNBS संवाददाता सदस्य\nHN HND 340 होन्डुरास COHCIT ग्राहक सदस्य\nHK HKG 344 हाँग काँग ITCHKSAR संवाददाता सदस्य\nIS ISL 352 आइसलँड IST सदस्य\nID IDN 360 इंडोनेशिया BSN सदस्य\nIE IRL 372 आयर्लंडचे प्रजासत्ताक NSAI सदस्य\nIL ISR 376 इस्रायल SII सदस्य\nKZ KAZ 398 कझाकस्तान KAZMEMST सदस्य\nKP PRK 408 उत्तर कोरिया CSK सदस्य\nKR KOR 410 दक्षिण कोरिया KATS सदस्य\nKG KGZ 417 किर्गिझस्तान KYRGYZST संवाददाता सदस्य\nLA LAO 418 लाओस DISM ग्राहक सदस्य\nLV LVA 428 लात्व्हिया LVS संवाददाता सदस्य\nLS LSO 426 लेसोथो LSQAS संवाददाता सदस्य\nLR LBR 430 लायबेरिया — संवाददाता सदस्य\nLI LIE 438 लिश्टनस्टाइन — [१]\nLT LTU 440 लिथुएनिया LST संवाददाता सदस्य\nLU LUX 442 लक्झेंबर्ग SEE सदस्य\nMO MAC 446 मकाओ CPTTM संवाददाता सदस्य\nMK MKD 807 मॅसिडोनिया ISRM सदस्य\nMG MDG 450 मादागास्कर BNM संवाददाता सदस्य\nMW MWI 454 मलावी MBS संवाददाता सदस्य\nMY MYS 458 मलेशिया DSM सदस्य\nMT MLT 470 माल्टा MSA सदस्य\nMH MHL 584 मार्शल द्वीपसमूह — [१]\nMR MRT 478 मॉरिटानिया — संवाददाता सदस्य\nMU MUS 480 मॉरिशस MSB सदस्य\nMX MEX 484 मेक्सिको DGN सदस्य\nFM FSM 583 मायक्रोनेशियाची संघीय राज्ये — [१]\nMD MDA 498 मोल्दोव्हा MOLDST संवाददाता सदस्य\nMN MNG 496 मंगोलिया MASM सदस्य\nME MNE 499 माँटेनिग्रो ISME संवाददाता सदस्य\nMA MAR 504 मोरोक्को SNIMA सदस्य\nMZ MOZ 508 मोझांबिक INNOQ संवाददाता सदस्य\nMM MMR 104 म्यानमार MSTRD संवाददाता सदस्य\nNA NAM 516 नामिबिया NSIQO सदस्य\nNP NPL 524 नेपाळ NBSM संवाददाता सदस्य\nNL NLD 528 नेदरलँड्स NEN सदस्य\nNZ NZL 554 न्यूझीलंड SNZ सदस्य\nNI NIC 558 निकाराग्वा DTNM संवाददाता सदस्य\nNE NER 562 नायजर DNQM संवाददाता सदस्य\nNG NGA 566 नायजेरिया SON सदस्य\nNO NOR 578 नॉर्वे SN सदस्य\nPK PAK 586 पाकिस्तान PSQCA सदस्य\nPS PSE 275 पॅलेस्टाईन[२] PSI संवाददाता सदस्य\nPG PNG 598 पापुआ न्यू गिनी NISIT संवाददाता सदस्य\nPY PRY 600 पेराग्वे INTN संवाददाता सदस्य\nPH PHL 608 फिलिपाईन्स BPS सदस्य\nPT PRT 620 पोर्तुगाल IPQ सदस्य\nRO ROU 642 रोमेनिया ASRO सदस्य\nRW RWA 646 रवांडा RBS संवाददाता सदस्य\nKN KNA 659 सेंट किट्स आणि नेव्हिस — [१]\nLC LCA 662 सेंट लुसिया SLBS सदस्य\nVC VCT 670 सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स SVGBS ग्राहक सदस्य\nST STP 678 साओ टोमे व प्रिन्सिप — [१]\nSA SAU 682 सौदी अरेबिया SASO सदस्य\nSN SEN 686 सेनेगाल ASN सदस्य\nRS SRB 891 सर्बिया ISS सदस्य\nSC SYC 690 सेशेल्स SBS संवाददाता सदस्य\nSL SLE 694 सियेरा लिओन — संवाददाता सदस्य\nSK SVK 703 स्लोव्हाकिया SUTN सदस्य\nSI SVN 705 स्लोव्हेनिया SIST सदस्य\nSB SLB 090 सॉलोमन द्वीपसमूह — [१]\nZA ZAF 710 दक्षिण आफ्रिका SABS सदस्य\nSS SSD 728 दक्षिण सुदान [१]\nLK LKA 144 श्रीलंका SLSI सदस्य\nSR SUR 740 सुरिनाम SSB संवाददाता सदस्य\nSZ SWZ 748 स्वाझीलँड SQAS संवाददाता सदस्य\nSE SWE 752 स्वीडन SIS सदस्य\nCH CHE 756 स्वित्झर्लंड SNV सदस्य\nTW TWN 158 चीनचे प्रजासत्ताक — [१]\nTJ TJK 762 ताजिकिस्तान TJKSTN संवाददाता सदस्य\nTZ TZA 834 टांझानिया TBS सदस्य\nTG TGO 768 टोगो CSN संवाददाता सदस्य\nTT TTO 780 त्रिनिदाद आणि टोबॅगो TTBS सदस्य\nTN TUN 788 ट्युनिसिया INNORPI सदस्य\nTR TUR 792 तुर्कस्तान TSE सदस्य\nTM TKM 795 तुर्कमेनिस्तान MSST संवाददाता सदस्य\nUG UGA 800 युगांडा UNBS सदस्य\nUA UKR 804 युक्रेन DSSU सदस्य\nAE ARE 784 संयुक्त अरब अमिराती ESMA सदस्य\nGB GBR 826 युनायटेड किंग्डम BSI सदस्य\nUS USA 840 अमेरिका ANSI सदस्य\nUY URY 858 उरुग्वे UNIT सदस्य\nUZ UZB 860 उझबेकिस्तान UZSTANDARD सदस्य\nVA VAT 336 व्हॅटिकन सिटी — [१]\nVE VEN 862 व्हेनेझुएला FONDONORMA सदस्य\nVN VNM 704 व्हियेतनाम TCVN सदस्य\nEH ESH 732 पश्चिम सहारा — [१]\nYE YEM 887 यमनचे प्रजासत्ताक YSMO सदस्य\nZM ZMB 894 झांबिया ZABS संवाददाता सदस्य\nZW ZWE 816 झिम्बाब्वे SAZ सदस्य\n↑ १.०० १.०१ १.०२ १.०३ १.०४ १.०५ १.०६ १.०७ १.०८ १.०९ १.१० १.११ १.१२ १.१३ १.१४ १.१५ १.१६ १.१७ १.१८ १.१९ १.२० १.२१ १.२२ १.२३ १.२४ १.२५ १.२६ १.२७ १.२८ १.२९ १.३० १.३१ १.३२ १.३३ चुका उधृत करा: चुकीचा कोड; no_representation नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही\nसंदर्भ चुका असणारी पाने\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ ऑगस्ट २०१५ रोजी ०४:५४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/shikshakbharati-teacher-recruitment-subject-states-says-jawdekar-134932", "date_download": "2018-10-20T00:36:21Z", "digest": "sha1:3RVRSGUDBPSMGFJZGHLVRRFFIBEOQIUB", "length": 13830, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "shikshakbharati Teacher recruitment is the subject of the states says jawdekar #शिक्षकभरती हा राज्यांचा विषय - जावडेकर | eSakal", "raw_content": "\n#शिक्षकभरती हा राज्यांचा विषय - जावडेकर\nबुधवार, 1 ऑगस्ट 2018\nशिक्षक भरती हा राज्यांचा विषय आहे. आम्ही त्यांना पैसे देऊन शिक्षकभरती करण्याचे सांगत असतो. शिक्षक भरती राज्यांचे काम आहे आणि त्यांनी ते करायला हवे, असे मत केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केले आहे. केंद्र सरकारने गेल्या चार वर्षांत केलेल्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी ई-सकाळच्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून ते बोलत होते.\nनवी दिल्ली- शिक्षक भरती हा राज्यांचा विषय आहे. आम्ही त्यांना पैसे देऊन शिक्षकभरती करण्याचे सांगत असतो. शिक्षक भरती राज्यांचे काम आहे आणि त्यांनी ते करायला हवे, असे मत केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केले आहे. केंद्र सरकारने गेल्या चार वर्षांत केलेल्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी ई-सकाळच्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून ते बोलत होते.\nजावडेकर म्हणाले की, 'सरकारी शाळाची गुणवत्ता वाढावी यासाठी मोठ्या प्रमाणावर सरकारने प्रयत्न केले आहेत. शिक्षणाला खऱ्या अर्थाने आता नवी चालना मिळाली आहे. मोदी सरकारच्या काळात संबध राजकारणातला भ्रष्टाचार नष्ट झाला. भ्रष्टाचाराच्या सगळ्या शक्यता मोदी सरकारने संपवल्या आहेत. काँग्रेसच्या काळात 100 रुपयांपैकी 15 रुपयेच लोकांपर्यंत पोहचायचे. परंतु, मोदी सरकारच्या काळात 100 पैकी 100 रुपये लोकांपर्यंत ते पोहचत आहेत. याला, आधारची जोडणी मिळाल्यामुळे सगळे खोटे व्यवहार बंद झाले. शेतकऱ्यांनाही मोदी सरकारचा मोठा फायदा झाला. सगळ्या गोष्टींमध्ये भारताचे जगातले स्थान वाढले. तेजीने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून भारताची अर्थव्यवस्था समोर आली आहे. नितीन गडकरी यांनी रस्त्याचे जाळे विणले. मुद्रा योजनेचा लाभ लोकांना व्यवसाय करण्यासाठी झाला आहे. यातून रोजगारनिर्मीती मोठ्या प्रमाणात झाली आहे. हे सगळे मोदींच्या दूरदृष्टीमुळे झाले.\nत्याचबरोबर, नोटाबंदीचे लोकांनी स्वागत केले. नोटाबंदीचा निर्णय लोकांनी शांतपणे स्विकारला. जीएसटीनेही सगळी संकटे पार करत, आता तीही रुळली आहे. केंद्राने महाराष्ट्रासाठी खुप मोठे मोठे निर्णय घेतले आहेत. जी कामे 15 वर्षापासून रखडून पडली होती, ती कामे पाठीमागील 4 वर्षात पूर्ण झाली आहेत. केंद्र सरकारकडून महाराष्ट्रासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. मेट्रोचाही भविष्यकाळात मोठ्या प्रमाणात विस्तार होईल. पुढच्या 4-5 वर्षात लोकांना मेट्रोचा चांगला फायदा होईल, असे जावडेकर यांनी सांगितले.\nदहा महिन्यांनंतर तिची वडिलांशी भेट\nमाळेगाव - बारामती तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत सापडलेल्या २३ वर्षीय परप्रांतीय मुस्लिम युवतीला अखेर येथील निर्भया पथकाच्या अथक प्रयत्नातून...\n‘रुपी’चा राज्य बॅंकेत विलीनीकरणाचा प्रस्ताव\nपुणे - आर्थिक अडचणीत असलेल्या रुपी सहकारी बॅंकेचे महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेत विलीनीकरण होण्याची दाट शक्‍यता आहे. रुपी बॅंकेने राज्य सहकारी...\nचवीने खाणाऱ्यांसाठी \"होम डायनिंग'\nमुंबई - राज्यात 20 कोसांवर फक्त भाषाच बदलत नाही तर खाद्य संस्कृतीही बदलते. मुंबई महानगरमध्ये वसलेल्या विविध राज्यांच्या नागरिकांनीही आपल्याबरोबर...\n...तर रमेश थोरात यांना माझा पाठिंबा - राहुल कुल\nकेडगाव - माजी आमदार रमेश थोरात यांच्यापेक्षा चारपट विकासकामे केली नाही, तर मी थोरात यांना येत्या विधानसभा निवडणुकीत जाहीर पाठिंबा देईन; पण जर चारपट...\n22 हजार शौचकुपांना अखेर मंजुरी\nमुंबई - धोकादायक शौचालये, तुटलेले दरवाजे आणि लाद्यांमुळे झोपडपट्ट्यांतील नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी मुंबईत 22 हजार शौचकूप बांधण्याचा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/vruthanta-news/dahi-handi-festival-1135988/", "date_download": "2018-10-20T00:15:42Z", "digest": "sha1:U7B3U6KVTC2IOJ4SQWF33XWFHSV25CGK", "length": 14408, "nlines": 207, "source_domain": "www.loksatta.com", "title": "‘चोर’ गोविंदा आला रे! | Loksatta", "raw_content": "\nविषाणुजन्य तापावर प्रतिजैविके घेणे टाळा\nसंत्र्याला यंदा सुगीचे दिवस\nऊस तोडणी कामगारांना भविष्य निर्वाह निधीचा लाभ\nदसरा मेळाव्यातून पंकजांचा पक्षांतर्गत स्पर्धकांनाही इशारा\n‘चोर’ गोविंदा आला रे\n‘चोर’ गोविंदा आला रे\nदहीहंडीची उंची, १२ वर्षांखालील मुलांना थरामध्ये केलेला मज्जाव आणि आयोजकांवर घातलेले र्निबध यावरून राज्य सरकार व गोविंदा पथकांमध्ये वाद सुरू आहे.\nदहीहंडीची उंची, १२ वर्षांखालील मुलांना थरामध्ये केलेला मज्जाव आणि आयोजकांवर घातलेले र्निबध यावरून राज्य सरकार व गोविंदा पथकांमध्ये वाद सुरू आहे. या पाश्र्वभूमीवर नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने काढण्यात येणाऱ्या ‘चोर’ गाविंदाच्या माध्यमातून सरकारला चोख प्रत्युत्तर देण्याची तयारी पथके करीत आहेत. एका बाजूला न्यायालय आणि राज्य सरकारच्या आदेशाचे काटेकोरपणे पालन करण्याची जबाबदारी, तर दुसऱ्या बाजूला तमाम गोविंदा पथकांच्या भावनांचा उद्रेक, अशा दुहेरी परीक्षेचा सामना करण्याची वेळ पोलिसांवर आली आहे.\nदरवर्षी नारळीपौर्णिमेचे औचित्य साधून मुंबईमध्ये सायंकाळी सात वाजल्यापासून चोर गोविंदा पथके आपापल्या परिसरातील मानाच्या दहीहंडय़ा फोडून, सलामी देत फिरत असतात. साधारण रात्री ११-१२ वाजेपर्यंत ही धामधूम सुरू असते. गेल्या काही वर्षांमध्ये चोर गोविंदाच्या निमित्ताने दहीहंडी बांधणाऱ्या आयोजकांची संख्याही वाढली आहे.यंदा दहीहंडीची उंची २० फूट असावी, दहीहंडीच्या खाली गाद्या पांघराव्यात, थरातील गोविंदांना सुरक्षेची उपकरणे द्यावीत, ध्वनिक्षेपकांचाोवाज मर्यादेत ठेवावा, १२ ते १५ वर्षे वयोगटांतील मुलांच्या पालकांचे परवानगी पत्र पाहून त्यांना थरात उभे राहण्यास परवानगी द्यावी, अशा अनेक अटी आयोजकांवर घालण्यात आल्या आहेत. त्यामुळे आयोजकांनी उत्सवातून काढता पाय घेण्यास सुरुवात केली आहे. तर र्निबधांचा फेरविचार न केल्यास उत्सव साजरा करणार नाही, असा इशारा दहीहंडी समन्वय समितीने दिल्यामुळे मतपेढीवर डोळा ठेवून असलेल्या राजकारण्यांचे धाबे दणाणले आहे.गोकुळाष्टमीच्या दिवशी उत्सव साजरा करणार नाही, असा इशारा समन्वय समितीने दिला असला तरी नारळी पौर्णिमेच्या दिवशी धूमधडाक्यात गोविंदा पथक काढण्याची तयारी काही पथके करीत आहेत. कुलाबा, गिरगाव, लालबाग, परळसह उपनगरांमधील काही आयोजक या पथकांच्या पाठीशी उभे राहिले आहेत. या आयोजकांनी दहीहंडी फोडण्यासाठी अनेक गोविंदा पथकांना आमंत्रित केले आहे. या संदर्भात काही गोविंदा पथकांच्या प्रशिक्षकांशी संपर्क साधला असता त्यांनी आयोजकांच्या नियमानुसार दहीहंडी फोडण्याचा मानस व्यक्त केला. तर काहींनी राज्य सरकारचे र्निबध जुगारून दहीहंडी फोडण्याची तयारी दर्शविली. आता महिला गोविंदा पथकांनीही या र्निबधांविरुद्ध कंबर कसली आहे. यापूर्वी अभावानेच महिला पथके चोर गोविंदामध्ये सहभागी होत होत्या. मात्र यावर्षी बहुतांश महिला पथके नारळी पौर्णिमेच्या दिवशी दहीहंडी फोडण्यासाठी बाहेर पडणार आहेत. यंदा सुरू असलेल्या वादाच्या पाश्र्वभूमीवर नारळी पौर्णिमेला निघणारा ‘चोर’ गोविंदा पोलिसांसाठी परीक्षेचा ठरणार आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n‘संकल्प’चीही दहीहंडीच्या आयोजनातून माघार\nछोटी गोविंदा पथके बुचकळ्यात\nतरीही दहिहंडीत आदेशाचे उल्लंघन करूच कसे दिले\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n‘रावण दहना’त मृत्युतांडव, पंजाबमधील भीषण दुर्घटनेत ६० ठार\n...तर ६० जणांचा जीव वाचला असता\nरावण दहन करताना भीषण अपघात, पाहा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ\nकौतुकास्पद: युपीतल्या 850 शेतकऱ्यांना बिग बी करणार कर्जमुक्त; ५.५ कोटींचं अर्थसहाय्य\n#MeToo : सेलिब्रेटी मॅनेजमेंट कंपनीच्या अनिर्बन दास ब्ला यांचा आत्महत्येचा प्रयत्न\n#MeToo कोर्टाच्या आदेशाची वाट बघा; आलोक नाथांची सिंटाला विनंती\n#MeToo : प्रसिद्ध चित्रकार जतिन दास म्हणतात तो मी नव्हेच\n#MeToo : 'सेक्रेड गेम्स'च्या अभिनेत्रीचा दिग्दर्शक विपुल शहावर लैंगिक गैरवर्तणुकीचा आरोप\nसागरी किनारी रस्त्यावर ‘क्रॅश एटोनेटर’\nमेट्रो मार्गिकांचे संचलन ‘एमएमआरडीएकडे’च\n१८व्या वर्षांत अत्रे कट्टय़ावर तरुणाईचा मेळा\nयंदा उत्पादन घटण्याची शक्यता\nतलासरीमध्ये गटारावरच भाजीविक्रीची दुकाने\nजुईनगर येथे अपंग, विशेष मुलांसाठी उद्यान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/jalgaon/water-supply-nashirabad-only-4-days-month/", "date_download": "2018-10-20T01:17:01Z", "digest": "sha1:4NHCY2U6SQOBUMKCVMS6F5IF24QGTMKB", "length": 31716, "nlines": 393, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Water Supply To Nashirabad Only For 4 Days In A Month | नशिराबाद येथे महिन्यातून केवळ 4 दिवस पाणीपुरवठा | Lokmat.Com", "raw_content": "शनिवार २० ऑक्टोबर २०१८\n'या' विनोदी अभिनेत्याला ओळखलात का \n'झी मराठी अवॉर्ड्स २०१८'मध्ये बालकलाकारांची धमाल\nआम्ही दोघी मालिकेत 'कुछ कुछ होता है' चित्रपटाची झलक\nपावसामुळे मुंबईतील धूलिकणांचे प्रमाण घटले\nमेट्रोच्या कामावरून दोन यंत्रणांमध्ये रंगला वाद\n‘मी टू’ चळवळ पीडितांसाठी; त्याचा गैरवापर करू नका - उच्च न्यायालय\nदागिन्यांच्या मोहात मित्राकडूनच मुख्य सूत्रधाराची हत्या\nरेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या ब्लॉक\nTanushree Dutta controversy : 'सिन्टा'वर भडकली तनुश्री दत्ता; पण का\nविविधांगी भूमिका साकारण्याचा एकच ध्यास\n ‘बधाई हो’ने पहिल्या दिवशी रचला विक्रम\n‘अॅव्हेंजर्स 4’मध्ये आयर्न मॅनच्या हातात दिसणार ‘हे’ खास शस्त्र\n23 Years Of DDLJ : शाहरूख- काजोलचा ‘दिलवाले दुल्हनियां ले जायेंगे’ झाला २३ वर्षांचा पाहा कधीही न पाहिलेले काही फोटो\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nशीघ्रपतनाची समस्या; कारणं आणि उपाय\nपरिणीती चोप्राचे 'हे' इंडो-वेस्टर्न लूक्स तुम्हाला देतील परफेक्ट लूक\nसंध्याकाळच्या चहासोबत एकदा तरी ट्राय करा खमंग मसाला पापड\nकानामध्ये हेवी इयररिंग्स वापरताय 'या' समस्यांचा करावा लागू शकतो सामना\nमुंबईतील 'या' ठिकाणी स्वस्त आणि मस्त शॉपिंगचा आनंद लुटा\nपंजाब - अमृतसर रेल्वे दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शनिवारी पंजाबमध्ये राजकीय शोक\nभाजपाचे बिहारचे खासदार भोला सिंह यांचे निधन; दिल्लीच्या राम मनोहर लोहिया इस्पितळात केले होते दाखल.\nट्रेनने लोकांना उडवलं आणि सिद्धूंच्या पत्नी नवजोत कौर गाडीत बसून घरी निघून गेल्या, प्रत्यक्षदर्शींचा आरोप\nपंजाब - अमृतसर येथे रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना पंजाब सरकारकडून 5 लाख रुपयांची मदत जाहीर\nनवी दिल्ली - अमृतसर येथील रेल्वे दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले दु:ख व्यक्त\nआदिलाबाद : नागपूरहून निघालेल्या कारमध्ये दहा कोटींची रोकड जप्त\nअमृतसर (पंजाब) - रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या भीषण रेल्वे अपघातात 50 जाणांचा मृत्यू, पोलिसांची माहिती\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\nऔरंगाबाद - डोक्यात दगड घालून कविता अशोक जाधव या महिलेचा खून, हर्सूल भागातील घटना\nनाशिक - नाशिक मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये वादावादी\nमुंबई - मुंबई विमानतळावर 21 लाख 52 हजार रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर जप्त, सीआयएसएफची कारवाई\nनागपूर - गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमदार निवासावर चढून आंदोलन, अधिग्रहित जमिनीचा मोबदला देण्याची मागणी\nनंदुरबार- जि.प.समाज कल्याण अधिकारी सतिश वळवी यांना कार्यालयात 20 हजाराची लाच घेताना अटक\nपंजाब - अमृतसर रेल्वे दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शनिवारी पंजाबमध्ये राजकीय शोक\nभाजपाचे बिहारचे खासदार भोला सिंह यांचे निधन; दिल्लीच्या राम मनोहर लोहिया इस्पितळात केले होते दाखल.\nट्रेनने लोकांना उडवलं आणि सिद्धूंच्या पत्नी नवजोत कौर गाडीत बसून घरी निघून गेल्या, प्रत्यक्षदर्शींचा आरोप\nपंजाब - अमृतसर येथे रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना पंजाब सरकारकडून 5 लाख रुपयांची मदत जाहीर\nनवी दिल्ली - अमृतसर येथील रेल्वे दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले दु:ख व्यक्त\nआदिलाबाद : नागपूरहून निघालेल्या कारमध्ये दहा कोटींची रोकड जप्त\nअमृतसर (पंजाब) - रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या भीषण रेल्वे अपघातात 50 जाणांचा मृत्यू, पोलिसांची माहिती\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\nऔरंगाबाद - डोक्यात दगड घालून कविता अशोक जाधव या महिलेचा खून, हर्सूल भागातील घटना\nनाशिक - नाशिक मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये वादावादी\nमुंबई - मुंबई विमानतळावर 21 लाख 52 हजार रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर जप्त, सीआयएसएफची कारवाई\nनागपूर - गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमदार निवासावर चढून आंदोलन, अधिग्रहित जमिनीचा मोबदला देण्याची मागणी\nनंदुरबार- जि.प.समाज कल्याण अधिकारी सतिश वळवी यांना कार्यालयात 20 हजाराची लाच घेताना अटक\nAll post in लाइव न्यूज़\nनशिराबाद येथे महिन्यातून केवळ 4 दिवस पाणीपुरवठा\nठळक मुद्देभर हिवाळ्यात टंचाईच्या झळा; उपायोजना करण्याची मागणीजलशुद्धीकरण योजनेचे पाणी कधी\nनशिराबाद, जि. जळगाव, दि. 02 - 50 हजार लोकसंख्येला पाणीपुरवठा करणा:या जलस्त्रोतांची पातळी आतापासूनच खोलवर गेल्याने ग्रामस्थांना आठवडय़ातून एकच वेळा अर्थात् 6 ते 7 दिवसाआड पाणीपुरवठा व तोही अवेळी होत आहे. सध्या महिन्यातून चारच दिवस पाणीपुरवठा होत असल्याने एप्रील-मे मध्ये पाणी मिळेल की नाही अशी भीती ग्रामस्थांमध्ये व्यक्त होत आहे. दरम्यान संभाव्य भीषण पाणी टंचाई लक्षात घेता ग्रामपंचायतीसह आमदार- खासदार, लोकप्रतिनिधी या तहानलेल्या गावाकडे आतातरी लक्ष देणार का अशी भीती ग्रामस्थांमध्ये व्यक्त होत आहे. दरम्यान संभाव्य भीषण पाणी टंचाई लक्षात घेता ग्रामपंचायतीसह आमदार- खासदार, लोकप्रतिनिधी या तहानलेल्या गावाकडे आतातरी लक्ष देणार का असा संतप्त प्रश्न ग्रामस्थांनी केला आहे.\nसंभाव्य पाणी टंचाईवर मात करण्यासाठी कायमस्वरुपी ठोस उपाययोजना व पाण्याचे नियोजन करावे, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. येथील पाणी टंचाई तशी नवीन नाही मात्र गेल्या 25 वर्षापासून जानेवारी ते पाऊस पडेर्पयत पाणीटंचाईशी ग्रामस्थ- महिलांना झळ बसत असते. प्रत्येक निवडणुकीत पाणी प्रश्नाला प्राधान्य देवू, पाण्यासाठी पैशांची कमी भासू देणार नाही, असे आश्वासन देवून मतांचा जोगवा मागितला जातो. मात्र निवडणुकीनंतर तहानलेल्या ग्रामस्थांची दखलही घेतली जात नाही. या प्रश्नी अद्याप र्पयत ठोस उपाययोजना कार्यान्वित झालेली नाही.\nदरम्यान, बेळी व मुर्दापूर धरणालगतसह नशिराबाद पेठच्या जलस्त्रोतातून गावाला पाणीपुरवठा होत आहे. मात्र त्या जलस्त्रोतांची पातळी आतापासूनच खोलवर गेल्याने गेल्या आठवडय़ापासून 6 ते 7 दिवसाआड अवेळी पाणीपुरवठा होत आहे. त्यातच विस्कळीत होणा:या वीजपुरवठय़ामुळे टंचाईत भर पडते.\nकायमस्वरुपी स्वतंत्र पाणी योजनाच अद्यापर्पयत कार्यान्वित न झाल्याने दरवर्षी टंचाईला सामोरे जावे लागते. हंडाभर पाण्यासाठी वणवण होते.\nगतकाळात एमआयडीसीचे दूषित पाणी घ्यावे लागते होते. पर्यायी योजनाच नसल्याने एमआयडीसीचे थकबाकीमुळे पाणी मिळण्यास अडचणी येते मात्र त्यासाठीही मंत्रालयार्पयत धाव घेत पाणी मिळविले जात होते व टंचाईची झळ कमी होण्यास तात्पुरती मदत होत असे.\nदरम्यान,गेल्या दोन वर्षापासून पाणी टंचाईवर मात करण्यासाठी वाघूर धरणातून पाण्याचे आवर्तन सोडण्यात येते. यंदाही वाघुरच्या पाण्याचे आवर्तन धरणातून सोडावे, यासाठी नियोजन व्हावे, अशी मागणी होत आहे.\nग्रामस्थांनी नळांना तोटय़ा बसवाव्यात असे आवाहन ग्रामपंचायतीने केले आहे. त्यामुळे पाण्याचा अपव्यय टळेल, ज्या नळांना तोटय़ा नसतील ते नळ कनेक्शन खंडीत करण्याचा इशारा सरपंचांनी दिला आहे.\nसंभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ग्रामपंचायतीचे नियोजन सुरु आहे. नशिराबाद येथील द्वारकानगर, मुक्तेश्वरनगर व सावतानगर येथे असलेल्या बोरींगचे पाणी व मूर्दापूर धरणाजवळील बोरींगचे पाणी एकत्रीत करुन पुरवठा गावास करण्याचे नियोजन आहे, त्यामुळे यंदा टंचाईची तीव्रता बसणार नाही, अशी माहिती सरपंच विकास पाटील यांनी ‘लोकमत’ला दिली. यंदा टंचाईची तीव्रता निवारणार्थ उपाययोजना सुरु आहेत, त्यामुळे ग्रामस्थांना दिलासा मिळेल, असे त्यांनी सांगितले.\nजलशुद्धीकरण योजनेचे पाणी कधी\nग्रामस्थांना मुबलक व शुद्ध पाणी मिळावे यासाठी सुमारे 16 कोटी रुपयांची जलशुद्धीकरण योजनेचे काम प्रलंबित आहे. शेळगाव येथून पाणी येथे आणून शुद्धीकरण करुन गावास पाणीपुरवठा करण्याची योजना आहे. भवानीमाता मंदिराजवळ सुमारे 60 फूट उंचीची भव्य पाण्याची टाकी बांधली आहे. योजनेचे काम पूर्णत्वाकडे असल्याचे सांगण्यात येते, मात्र त्यात पाणी येवून गावास शुद्ध व नियमित पाणीपुरवठा होणार कधी यंदाही शुद्धीकरणाच्या पाण्यापासून ग्रामस्थ वंचित राहणार का यंदाही शुद्धीकरणाच्या पाण्यापासून ग्रामस्थ वंचित राहणार का असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nजळगाव, जामनेरवर पाणीटंचाईच्या संकटाचे संकेत\nजळगाव शहरातून जाणाऱ्या राष्टÑीय महामार्गाच्या १० किमीच्या साईडपट्ट्यांचे रूंदीकरण\nयावल येथे नवरात्रोत्सवानिमित्ताने आदर्श मातांचा गौरव\nजळगाव व भुसावळ तालुक्यातील वनजमिन विक्री घोटाळ्यातील दोषींपर्यंत पोहोचण्याची गरज\nजळगाव येथे ५१ फुटी रावणाचे दहन\nशिर्डीसबरीमाला मंदिरमीटूसनी देओलइंधन दरवाढप्रो कबड्डी लीगसुशांत सिंग रजपूतनवरात्रीतितली चक्रीवादळडोनाल्ड ट्रम्प\nविक्रमवीर विराट; कोहलीचे 'हे' एक डझन विक्रम सांगतात त्याची महानता\nPHOTO बॉलिवूडच्या कलाकारांनी लावली दुर्गा पूजेला हजेरी\nजॅकलिन, स्मृती इराणी, आमीरचं नाव बदललं; 'प्रयागराज'नंतरही योगींचा नामांतराचा धडाका\nपरिणीती चोप्राचे 'हे' इंडो-वेस्टर्न लूक्स तुम्हाला देतील परफेक्ट लूक\nमुंबईतील 'या' ठिकाणी स्वस्त आणि मस्त शॉपिंगचा आनंद लुटा\nलहानपणी टॉप, मात्र मोठेपणी फ्लॉप आठवतात का 'हे' कलाकार\n'या' घरगुती वस्तुंचा तुम्ही चुकीच्या पद्धतीने वापर करताय\nदसरा मेळाव्यामुळे शिवाजी पार्क भगवामय\nनागपुरातील विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यातील क्षणचित्रे\nवेगाने वजन कमी करण्यासाठी नारळाचं पाणी; जाणून घ्या कसे\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nतिरंगा फडकला आणि डोळे पाणावले सांगतोय मिस्टर आशिया सुनीत जाधव\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nअष्टमीला कोल्हापूरची अंबाबाई महिषासुरमर्दिनीच्या रूपात\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nMeToo बद्दल तरुणाईचं म्हणणं काय तरुणाई खुलेपणाने होतेय व्यक्त\nसप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nजोतिबाची पाच पाकळ्यातील बैठी सरदारी पूजा\nस्वबळानंतर शिवसेनेची पाऊले युतीकडे\nमेट्रोच्या कामावरून दोन यंत्रणांमध्ये रंगला वाद\nरावणदहन पाहाणाऱ्या ६१ जणांना रेल्वेने चिरडले\nदुष्काळात महाराष्ट्राला मदतीचा हात देऊ : मोदी\nपावसामुळे मुंबईतील धूलिकणांचे प्रमाण घटले\nमुंबईसह कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्राला पावसाचा इशारा\nमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून डॉलर्स जप्त\nबॉलिवूड स्टार्सच्या व्यवस्थापकाने केला आत्महत्येचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.wtftools.com/mr/", "date_download": "2018-10-20T00:43:57Z", "digest": "sha1:E7BAWE2RM6NWDLPLB3R3KRTOQHUSPCYA", "length": 11404, "nlines": 234, "source_domain": "www.wtftools.com", "title": "घन कार्बाईड समाप्त मिल, घन कार्बाईड धान्य पेरण्याचे यंत्र साधने, घन कार्बाईड दंतवैद्यकशास्त्रामध्ये मूलनलिका रूंदावण्याकरिता वापरण्यात येणारे साधन - WeitefuTools", "raw_content": "\nघन कार्बाईड समाप्त रशीद\nघन कार्बनचे संयुग शेवटी मिल\n45 HRC शेवटी मिल\nSolide कार्बाईड बॉल नाक शेवटी मिल\n45 HRC चेंडू नाक शेवटी मिल\n50 HRC चेंडू नाक शेवटी मिल\n55 HRC चेंडू नाक शेवटी मिल\n60HRC चेंडू नाक शेवटी मिल\n65 HRC चेंडू नाक शेवटी मिल\nSolide कार्बाईड कॉर्नर शेवटी मिल त्रिज्या\n45 HRC कॉर्नर त्रिज्या शेवटी मिल\n50 HRC कॉर्नर त्रिज्या शेवटी मिल\n55 HRC कॉर्नर त्रिज्या शेवटी मिल\n60HRC कॉर्नर शेवटी मिल त्रिज्या\n65 HRC कॉर्नर त्रिज्या शेवटी मिल\nSolide कार्बाईड आतील कॉर्नर शेवटी मिल त्रिज्या\n45 HRC आतील कॉर्नर त्रिज्या शेवटी मिल\n50 HRC आतील कॉर्नर त्रिज्या शेवटी मिल\n55 HRC आतील कॉर्नर त्रिज्या शेवटी मिल\n60HRC आतील कॉर्नर शेवटी मिल त्रिज्या\n65 HRC आतील कॉर्नर त्रिज्या शेवटी मिल\nघन कार्बनचे संयुग tapered शेवटी मिल\nTapered चेंडू नाक मजुरांद्वारे शेवटी मिल\nघन कार्बाईड तुळईच्या कोपर्यातील अरुंद सपाट पृष्ठभाग शेवटी मिल\nघन कार्बनचे संयुग टी-स्लॉट शेवटी मिल\n45 HRC टी-स्लॉट शेवटी मिल\n50 HRC टी-स्लॉट शेवटी मिल\n55 HRC टी-स्लॉट शेवटी मिल\n60HRC टी-स्लॉट शेवटी मिल\n65 HRC टी-स्लॉट शेवटी मिल\nअॅल्युमिनियम साठी घन कार्बाईड समाप्त मिल\nअॅल्युमिनियम साठी मिल समाप्त\n2 बासरी अल्युमिनिअम अंतिम मिल\nएकच बासरी अल्युमिनिअम साठी मिल समाप्त\nघन कार्बनचे संयुग एकच बासरी शेवटी मिल\nएकच बासरी अल्युमिनिअम साठी मिल समाप्त\nएकच बासरी Arcrylic साठी मिल समाप्त\nएकच बासरी प.पू. प्लास्टिक मिल समाप्त\nघन कार्बाईड लाट बासरी Roughing शेवटी मिल\nअॅल्युमिनियम लाट बासरी Roughing शेवटी मिल\nकठीण लाकूड लाट बासरी Roughing शेवटी मिल\nस्टील लाट बासरी Roughing शेवटी मिल\nअ-प्रमाण घन कार्बनचे संयुग शेवटी मिल\nकार्बाईड धान्य पेरण्याचे यंत्र बिट\nघन कार्बनचे संयुग Coolant ड्रिलिंग साधने\nघन कार्बाईड पाऊल ड्रिलिंग साधने\nघन कार्बाईड सरळ किल्ली ड्रिलिंग साधने\nघन कार्बाईड tapered ड्रिलिंग साधने\nघन कार्बाईड पिळणे ड्रिलिंग साधने\nदंतवैद्यकशास्त्रामध्ये मूलनलिका रूंदावण्याकरिता वापरण्यात येणारे साधन\nHelix दंतवैद्यकशास्त्रामध्ये मूलनलिका रूंदावण्याकरिता वापरण्यात येणारे साधन\nअ-प्रमाण दंतवैद्यकशास्त्रामध्ये मूलनलिका रूंदावण्याकरिता वापरण्यात येणारे साधन\nपाऊल दंतवैद्यकशास्त्रामध्ये मूलनलिका रूंदावण्याकरिता वापरण्यात येणारे साधन\nसरळ बासरी दंतवैद्यकशास्त्रामध्ये मूलनलिका रूंदावण्याकरिता वापरण्यात येणारे साधन\ntapered दंतवैद्यकशास्त्रामध्ये मूलनलिका रूंदावण्याकरिता वापरण्यात येणारे साधन\nघन कार्बनचे संयुग पठाणला साधन brazed\nBrazed दंतवैद्यकशास्त्रामध्ये मूलनलिका रूंदावण्याकरिता वापरण्यात येणारे साधन\nफॉर्म दंतवैद्यकशास्त्रामध्ये मूलनलिका रूंदावण्याकरिता वापरण्यात येणारे साधन\nPCD दंतवैद्यकशास्त्रामध्ये मूलनलिका रूंदावण्याकरिता वापरण्यात येणारे साधन\nएकत्र समाप्त कंटाळवाणा साधने\nएकत्र उग्र कंटाळवाणा साधने\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nचंगझोउ Weitefu साधने कंपनी, लिमिटेड डिझाइन, उत्पादनात मध्ये specializes जे एक व्यावसायिक उपक्रम आहे, आणि tools.Mainly कापून घन कार्बनचे संयुग विक्री घन कार्बनचे संयुग दळणे, बंद साधने, ड्रिलिंग साधने, दंतवैद्यकशास्त्रामध्ये मूलनलिका रूंदावण्याकरिता वापरण्यात येणारे साधन साधने, PCD कापणारा, कंटाळवाणा, दाखल, दरम्यानच्या काळात निर्मात्यांना मानक-नसलेला पठाणला साधने वाण क्लायंट डिझाइन केले जाऊ शकते. सर्व उत्पादने मोठ्या प्रमाणावर वाहन, बुरशी, प्लास्टिक, लाकूड आणि अशा, यंत्रसामग्री प्रक्रिया क्षेत्रात लागू केले आहेत.\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\nचंगझोउ WeitefuTools कंपनी, लिमिटेड\n© कॉपीराईट - 2010-2017: सर्व हक्क राखीव. - वीज Globalso.com\nई - मेल पाठवा\n* आव्हान: कृपया निवडा की\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://siddhivinayakmoringa.com/m-ShevagyachyaVegveglyaBhagateelGhatakVaUpayog.html", "date_download": "2018-10-20T00:46:52Z", "digest": "sha1:PMCL5Q46H64IHOHB2BQARZZJ7EFCYTX4", "length": 6648, "nlines": 25, "source_domain": "siddhivinayakmoringa.com", "title": " सिद्धीविनायक शेवगा - शेवग्याच्या वेगवेगळ्या भागातील घटक व उपयोग", "raw_content": "\n'सिद्धीविनायक' मोरिंगा जाण तु एक कल्पवृक्ष | ठेवशील आमच्या आरोग्यावर लक्ष ||\nशेवग्याच्या वेगवेगळ्या भागातील घटक व उपयोग\nशेंगा : शेवग्याच्या शेंगामध्ये पाणी ८६.९%, प्रथिने २.५ %, मेद ०.१%, कर्बोदके ३.७% , तंतू ४.८.% , खनिजे २.०%, ऑक्झॉंलिक आम्ल ०.०१% असते. १०० ग्रॅम गरामध्ये ३० मिलीग्रॅम कॅल्शिअम, ११० मिलीग्रॅम फॉंस्फारस आणि ५.३ मिलीग्रॅम लोह असते.\nरदय, पक्षाघात, मिरगी, अर्धांग, लकवा जुन्या गाठी, रक्तसंचार या रोगांवर उपयुक्त. स्नायू आडकणे, स्नायू कमजोरी, उदरवायू तसेच पित्ताशयाचे (लिव्हर रोग), टेटॅनस, सांध्याच्या वेदना यांवर उपयोगी आहेत. शेवग्याच्या शेंगांची भाजी खाल्ल्याने रक्ताभिसरणाला उतेजन मिळते. शेवग्याच्या शेंगाने पोटातील जंत कमी होतात.\nपाने: शेवग्याच्या पानांमध्ये पाणी ७५.०%,प्रथिने ६.७%, मेद १.७%,कर्बोदके १३.१%, तंतू ०.९%, खनिजे २.३% असते. १०० ग्रॅम पानात केल्शिअम ४४० मिलीग्रॅम,फॉंस्फारस ७.० मिलीग्रॅम असते.\nशेवग्याच्या पानात अ व क जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे गळ्याची सुज, खरूज, वांती यावर उपयुक्त ठरते. जखमेवर पानाचा लगदा बांधाल्यास आराम पडतो. पानांचा रस काढून त्यामध्ये मध घालून अंजन केले असता डोळ्याचे रोग बरे होतात. पानांच्या रसात मिरे घालून कपाळावर लेप दिल्याने डोके दुखी थांबते केसातील कोंड्यावर पानांच्या रसाने मर्दन करावे. पिसाळलेले जनावर चावल्यास कोवळ्या पानांचा रस, मीठ, काळी मिरी, लसूनण, हळद यांचे एकत्र मिश्रण पोटात देऊन जखमेवर लेप लावतात.\nशेवग्याच्या पानातील प्रथिने पाचक असतात. त्यामुळे मुख्यतः भात खाणार्‍या लोकांनी शेवग्याच्या पानांची भाजी करून खावी. वायुगोळयावर शेवग्याच्या पाल्याचा रस खडीसाखरेबरोबर घ्यावा.\nशेवग्याचे बी: शेवग्याच्या एका बियाचे वजन ०.३ ग्रॅम असते. शेवग्याच्या बियाचे २६ ते ३०% कवच असते आणि आतिल बी ७० ते ७४% असते.\nशेवग्याच्या बीयामध्ये पाणी ४.०% प्रथिने ३८.४%, स्निग्ध तेल ३४.७% तंतू ३.४%, खनिजे ३.२% असतात. संधिवात, संधीरोग (गाठ) यावर शेवग्याच्या बियांतील तेल चोळावे. शेवग्याचे बी तिखट व कडू असून ताप कमी करते\nबियांचे तेल: तेल हे फिक्कट पिवळ्या रंगाचे, न वाळणारे मंद आल्हादकारक स्वादाचे असते. हे तेल खाण्यासाठी, दिव्यासाठी व सौंदर्य प्रसाधनात वापरतात. इतर तेलाप्रमाणे हे तेलही खवट बनते. ते ऑलिव्ह तेलासमान आहे. नाजूक यंत्राचे (उदा. घड्याळ) वंगणासाठी वापरतात.\nपेंड: तेल काढल्यानंतर शिल्लक राहिलेल्या पेंडीत ५८.९३% प्रथिने,०.४०% चुना, १.०९% फॉंस्फॉंरिक असिड आणि ०.८०% पोटॅश असते. ही पेंड चवीला कडू असल्याने पशुखाद्यात न वापरता खतासाठी वापरतात.\nतसेच शेवग्याची फुले शक्तीवर्धक (टॉंनीक) व मूत्र वाढविणारी आहेत. कान फुटल्यावर शेवग्याची फुले तिळाच्या तेलात उकळून कोमट थेंब कानात सोडावेत,त्यामुळे पू वाहणे कमी होऊन ठणक थांबते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/65237", "date_download": "2018-10-20T00:16:56Z", "digest": "sha1:GGKZT4RCSXL2FSQNMCRGH6SIEKANNKMB", "length": 8209, "nlines": 121, "source_domain": "www.maayboli.com", "title": "स्पेस एक्स आणि मंगळ | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /स्पेस एक्स आणि मंगळ\nस्पेस एक्स आणि मंगळ\nस्पेस एक्स या इऑन मस्कच्या कंपनीने आज फाल्कन हेवी हे अवाढव्य यान आज अंतराळात फेकले. त्याची दोन साइड बूस्टर रॉकेट सिन्क्रोनाइज्ड डाइवर्ससारखी भूतलावर अप-राइट लँड झाली. मस्कची स्वतःची टेस्ला रोडस्टर या यानाच्या पेलोडमध्ये होती जिचे अंतराळात पृथ्वीच्याभोवती भ्रमण करतानाचे विड्डिओ केवळ अवर्णनीय.\nस्पेस एक्स व मस्कच्या संपूर्ण चमूचे प्रचंड अभिनंदन.\nइथे विडिओ बघू शकाल\nजबरदस्त आहे हा व्हिडीओ\nजबरदस्त आहे हा व्हिडीओ ते शेवटचे प्रीसीजन लॅण्डिंग तर महान\nहे पाहुन खुप बर वाटल कि स्पेस\nहे पाहुन खुप बर वाटल कि स्पेस एक्स ला आजुन कोणी तरी फोलो करतय ते..\nकालच प्रक्षेपण खुपच मस्त होत..\nमाझा हा जुना धागा..या विषयावर..\nते लँडिंग बघून मला असे\nते लँडिंग बघून मला असे वाटले की लाँच चाच व्हिडिओ रिवाइंड करून पहात आहोत अनबिलिव्हेबल. असे फर्स्ट स्टेज रॉकेट (रिलायबली) रीयूज करता आले तर माइलस्टोन अचिवमेन्ट ठरेल ही.\nकालचं प्रक्षेपण अशक्य भारी\nकालचं प्रक्षेपण अशक्य भारी होतं. साईड बूस्टरचं रियुज साठी केनेडी स्पेस सेंटरला लँडिंग कसं होणार याचा अ‍ॅनिमेटेड व्हिडिओ स्पेसएक्सने आधी रिलीज केलेला, तो आणि रिअल लँडिंग... प्रिसिजन\nते रॉकेट नीट न उडतं तर लॉन्च पॅडचं नुकसान होउन ९ ते १२ महिने पुढच्या मिशनला डीले होईल अशा न्यूज वाचत होतो. मस्कने परवाच्या मुलाखतीत एकदम टोन डाऊन अ‍ॅप्रोच ठेवलेला.\nमिडल बूस्टर अटलांटिक मध्ये ड्रोन ओशन लँडिंग पॅडवर दुर्दैवाने लँड झालं नाही. पण तीन पैकी २ ही सिग्निफिकंट अचीव्ह्मेंट आहे.\nस्पेक्टॅकुलर इवेंट. दोन्हि बूस्टर रॉकेट्सचा टच्डाउन अगदि हॉलिवुड सिनेमातल्या सारखा. फक्त कोर रॉकेट्स्च्या बाबतीत झालेली दुर्घटना हे एक गालबोट. अर्थात हे डेमो लाँच असल्याने त्याची तीव्रता कमी...\nपुढच्न्या स्पेसेक्स लाँच मधुन जॉर्ज्या टेकचा सॅटेलाइट ऑर्बिटमध्ये जाणार अशी बातमी आहे...\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://shriharimandiram.org/Branch/index.php?page=106&id=750", "date_download": "2018-10-19T23:39:55Z", "digest": "sha1:DO4VAYHNYTWLAVRVSANPEGOLX2OCZPWU", "length": 1248, "nlines": 18, "source_domain": "shriharimandiram.org", "title": " || परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय ||", "raw_content": "\nआद्य... १०४ १०५ - १०६ - १०७ १०८ ... अंत्य\nशाखेचे नाव : लाडघर\nसेवा प्रमुख : श्री. रमेश झगडे\nमु. पो. लाडघर, ता. दापोली,\nजि. रत्नागिरी पिन कोड - ४१५७१२.\nउपासना केंद्र : श्री चंडिकादेवी मंदिर, लाडघर\nउपासनेविषयी माहिती : दर रविवारी ९ ते १०\nदर रविवारी सकाळी ८ ते ९ बालोपासना\n© 1981-,परमार्थ निकेतन ट्रस्ट, बेळगांव. सर्व हक्क राखीव.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/muktapeeth/marathi-article-citizen-journalism-marathi-muktapeeth-article-deepak-satarkar-79909", "date_download": "2018-10-20T00:25:26Z", "digest": "sha1:2JKBZGOLJ35IEPPOGDFEWH66EZ4QFK36", "length": 20151, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi article citizen journalism Marathi Muktapeeth article Deepak Satarkar त्यादिवशी मला माणूस होण्याची लाज वाटली... | eSakal", "raw_content": "\nत्यादिवशी मला माणूस होण्याची लाज वाटली...\nमंगळवार, 31 ऑक्टोबर 2017\nएकूणच सर्वत्र दहशतीचे राज्य होते. एखादा यंत्रमानव वावरेल तसे तिथले हत्ती वावरत होते. केव्हा, कुठे आणि कसे हलायचे हे फक्त माहूत ठरवत होते आणि त्याची अंमलबजावणी त्याच्या हातातली काठी करत होती. जमिनीवर राहणाऱ्या सर्वात शक्तिशाली प्राण्याला साडेपाच फुटी आणि शरीराने अतिश्यय कृश अशा माणसाने केवळ दहशतीचा वापर करून आपलं गुलाम केलंय.\nदिवाळीच्या सुट्टी मध्ये केरळ ट्रीपला जाण्याचा योग या वेळी आम्ही साधला. आणि मग बहुतांश लोक जसे पॅकेज घेतात तसं एक पॅकेज आम्हीसुद्धा निवडले. मुन्नार, टेकडी आणि अल्लापी. एक गाडी आपल्याला मिळते आणि ठराविक पर्यटन स्थळे पहायची अशी दिनचर्या ठरवून दिलेली असते. अशावेळी आपल्याला लाभलेला गाडीचा ड्रायव्हर हा अत्यंत निर्विकारपणे आपल्याला त्या त्या स्थळांना घेऊन जातो आणि आपण तिथे असलेले विविध उपक्रम पार पाडत असतो. यात आपण सहसा जास्त फरक करत नाही. मुन्नारच्या नयनरम्य मुक्कामानंतर आम्ही टेकडीला पोचलो. एलिफंट राईड, एलिफंड बाथ या दुष्ट चक्रात आम्हीही अडकलो. इथे माणशी १००० रुपये भरून आपल्याला हत्तीवर स्वार होता येते.\n२० मिनिटे आपण हत्तीवर बसून चक्कर मारायची आणि मग हत्तीला अंघोळ घालणे, हत्तीने आपल्या अंगावर सोंडेने पाणी उडवणे असा मनाला भुलवणारा उपक्रम करायचा. तिकीट खिडकीजवळ आम्ही जरा वेगळ्या अनुभवाचे चित्र डोळ्यासमोर रंगवले आणि पैसे भरून या भाऊगर्दीत सामील झालो.\nमाणूस आपल्या बुद्धिमत्तेचा, ताकदीचा () आणि दहशतीचा वापर करून इतर प्राण्यांना कसा गुलाम बनवतो याचे हे एक उत्तम उदाहरण. हत्तीवर स्वार होऊन चक्कर मारून येईपर्यंत सर्व काही ठीक वाटले. पण चक्कर मारून आल्यावर सर्व हौशी पर्यटकांना हत्ती बरोबर छायाचित्र काढून घेण्यात खूप मोठी आवड असते. त्यात आता मोबाईल फोनमध्ये उत्तमोत्तम कॅमेरा असल्यामुळे, हे सहज शक्य झालंय. हीच नाडी ओळखून हत्तीचे माहूत आता आपले फोटोग्राफरसुद्धा बनतात.\nआपल्याला हत्तीच्या पुढे उभे केले जाते आणि हत्ती आपल्या डोक्यावर हलकेच सोंड टेकवून आपला फोटो काढला जातो. आणि इथेच मला हत्तीवर केले जाणारे जुलूम प्रथम दृष्टीस पडले. आमचा () हत्ती काही केल्या सोंड वर करून फोटोला साजेशी पोज देईना. वेळ दवडणे म्हणजे पैसे दवडणे इतकी सहज सोपी व्याख्या या व्यापाऱयांनी केली आहे. मग हत्तीवर काठी उगारण्यात आली. तसे भयभीत होऊन त्याने सोंड वर केली आणि फोटोचे सोपस्कार पार पडले.\nहत्तीवर काठी उगारणाऱया माहूताच्या डोळ्यात प्रचंड राग होता आणि हत्तीचे डोळे केविलवाणे झाले होते. काठीचा प्रहार डोळ्यावर होऊ नये म्हणून त्याने क्षणभर डोळे घट्ट बंद करून घेतले. आमच्या मनात प्रचंड काहूर माजले होते. फोटो काढून घेण्यासाठी माणूस इतर प्राण्यांवर इतके अत्याचार करू शकतो\nपुढे आम्ही हत्तीला अंघोळ घालणे आणि हत्तीने आपल्या अंगावर पाणी उडवणे या प्रकाराकडे वळालो. वास्तविक हे चित्र भयानक होते. एका छोट्या हौदात हत्ती एका अंगावर पहुडला होता. आता मला हत्तीच्या प्रत्येक कृतीमध्ये माणसाची दहशत दिसत होती.\nती एक हत्तीण होती आणि तिला एका अंगावर पडून राहायचे, लोकांनी अंगावर पाणी उडवले, जाड ब्रशने अंग घासले, अंगावर बसून आरडओरड केली तरी निमूटपणे सहन करायचे असे ट्रेनिंग दिले गेले होते. दिवसभर त्या गार पाण्यात पाय आखडून पडून राहणे हे काही काळ्या पाण्याच्या शिक्षेपेक्षा कमी नाही. आंघोळ घालणे म्हणजे काय तर माहूत तिच्या अंगावर एक इंच व्यासाच्या नळीतून पाणी फवारणार आणि आपण जाड ब्रशने तिचे अंग घासायचे. कल्पनाच करवत नाही. आधीच दिवसभर पाण्यात पडून तिची त्वचा मऊ पडली होती. आम्ही फक्त हाताने थापटून, तिला एका त्रासातून वाचवले इतकेच.\nपुढे मग तिला उठून बसण्याचा आदेश दिला गेला, अर्थातच काठीचा प्रहार देऊन. तशी ती केविलवाणी होऊन बसली. तिच्या डोळ्यातली प्रचंड निराशा कोणाच्याही नजरेतून सुटली नाही. माणूस तिच्या पाठीवर बसला की मग सोंड पाण्यात बुडवून ती मागे बसलेल्या माणसाच्या अंगावर ते पाणी उडवायची आणि अर्थातच या प्रत्येक क्रियेसाठी तिला सतत सोंडेवर काठीचे प्रहार सहन करावे लागत होते. दिलेला आदेश वेळेत पाळला नाही तर आणखीन प्रहार दिले जात होते.\nबाजूलाच हत्तीसाठी उभारलेल्या शेड्स होत्या. तिथे एक आणखीन भयानक दृश्य पाहायला मिळाले. एका माहुताने हत्तीला अक्षरशः पळवत आणले. पायात साखळी बांधून त्याने त्या हत्तीच्या डोळ्याखाली काठीचे जोरदार प्रहार केले.\nभयानक चिडून मारणे म्हणजे काय हे आम्ही प्रत्यक्ष पाहत होतो. तो हत्ती केविलवाणा होऊन एक पाय वर करून आणि जोरात मान नकारार्थी हलवून दयेची भिक मागत होता. पण दुसरीकडे दया नव्हती. तिथे फक्त रागाचा उद्रेक होता. मारणाऱयाचा राग शांत होईपर्यंत त्याला डोळ्याखाली ते प्रहार सहन करावेच लागले. आणि ते भय इतके होते की हत्तीने मुत्रविसर्जन केले आणि मगच जाऊन त्या माहुताचा राग शांत झाला. कदाचित फेरी मारण्यामध्ये त्या हत्तीने काही आदेश पाळले नसावेत. आणि त्याची ही शिक्षा त्याने भोगली.\nएकूणच सर्वत्र दहशतीचे राज्य होते. एखादा यंत्रमानव वावरेल तसे तिथले हत्ती वावरत होते. केव्हा, कुठे आणि कसे हलायचे हे फक्त माहूत ठरवत होते आणि त्याची अंमलबजावणी त्याच्या हातातली काठी करत होती. जमिनीवर राहणाऱ्या सर्वात शक्तिशाली प्राण्याला साडेपाच फुटी आणि शरीराने अतिश्यय कृश अशा माणसाने केवळ दहशतीचा वापर करून आपलं गुलाम केलंय.\nत्यादिवशी प्रथमच मला माणूस होण्याची लाज वाटली...\nचवीने खाणाऱ्यांसाठी \"होम डायनिंग'\nमुंबई - राज्यात 20 कोसांवर फक्त भाषाच बदलत नाही तर खाद्य संस्कृतीही बदलते. मुंबई महानगरमध्ये वसलेल्या विविध राज्यांच्या नागरिकांनीही आपल्याबरोबर...\n22 हजार शौचकुपांना अखेर मंजुरी\nमुंबई - धोकादायक शौचालये, तुटलेले दरवाजे आणि लाद्यांमुळे झोपडपट्ट्यांतील नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी मुंबईत 22 हजार शौचकूप बांधण्याचा...\nवाहतूक कोंडी टाळण्यासाठी पालिकेतर्फे सात ठिकाणी सिग्नल\nनवी मुंबई - महापालिका क्षेत्रातील वाहनांची वाढती संख्या व त्यामुळे मुख्य रस्त्यांवरील चौकात होत असलेली वाहतूक कोंडी बघता वाहतूक सुरळीत...\nराज्यातील चार कोटी व्यक्ती व्यसनाधीन\nमुंबई - राज्यात अंदाजे किमान चार कोटी व्यक्तींना तंबाखू, तपकीर आणि गुटख्यापासून दारू-अमली पदार्थ असे कोणते ना कोणते तरी व्यसन असल्याचा निष्कर्ष...\nअंध शाळेतील पाच मुलांना बेदम मारहाण\nनाशिक - नाशिक- पुणे रोडवरील नासर्डी पुलानजीकच्या सामाजिक न्याय भवनाच्या आवारात असलेल्या शासकीय अंध शाळेतील बाल दिव्यांग मुलांना शाळेच्याच...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-jalgaon-new-palice-adhikshak-shinde-join-135619", "date_download": "2018-10-20T00:30:47Z", "digest": "sha1:5NQQKTV62PCY7UN4ALCL4JVE7IPTRE2S", "length": 17085, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news jalgaon new palice adhikshak shinde join जिल्ह्यात कोअर पोलिसींगवर भर : दत्तात्रय शिंदे | eSakal", "raw_content": "\nजिल्ह्यात कोअर पोलिसींगवर भर : दत्तात्रय शिंदे\nशनिवार, 4 ऑगस्ट 2018\nजळगाव : जळगाव जिल्हा पोलिस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांची पदोन्नतीवर बदली झाली असून त्याच्या जागी नागपूर येथून दत्तात्रय शिंदे यांची नियुक्ती झाली आहे. आज संध्याकाळी श्री. शिंदे यांनी पदभार स्वीकारला. जिल्ह्यातील एकूणच गुन्हेगारीचा अभ्यास करून आगामी काळात सहकारी अधिकाऱ्यांसह कोअर पोलिसींगवर अधिक भर राहील. सदरक्षणाय खल निग्रहणाय या ब्रीद प्रमाणे गुन्हेगारांवर वचक व सामान्य नागरिकांना न्याय देण्याची भूमिका राहणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.\nजळगाव : जळगाव जिल्हा पोलिस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांची पदोन्नतीवर बदली झाली असून त्याच्या जागी नागपूर येथून दत्तात्रय शिंदे यांची नियुक्ती झाली आहे. आज संध्याकाळी श्री. शिंदे यांनी पदभार स्वीकारला. जिल्ह्यातील एकूणच गुन्हेगारीचा अभ्यास करून आगामी काळात सहकारी अधिकाऱ्यांसह कोअर पोलिसींगवर अधिक भर राहील. सदरक्षणाय खल निग्रहणाय या ब्रीद प्रमाणे गुन्हेगारांवर वचक व सामान्य नागरिकांना न्याय देण्याची भूमिका राहणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.\nनवनियुक्त पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, मूळ चिंचोली. पोस्ट पांढरी (ता. बार्शी, सोलापूर) येथील असून एम.एस्सी.(ऍग्रिकल्चर), जीडीसी ऍड. ए,एल.एल. बी पर्यंत शिक्षण झाले आहे. राज्यसेवा परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर नाशिक पोलिस ऍकॅडमी येथील प्रशिक्षण घेतल्यावर 2 डिसेंबर 1996 मध्ये पोलिसदलात रुजू झाले. त्यांनी नक्षलग्रस्त भाग असलेल्या गडचिरोली, गोंदिया या दोन जिल्ह्यात प्रभावीपणे नक्‍शल विरोधी अभियाने राबविल्याने राज्य सरकारने त्यांचा विशेष सेवा पदक देवून गौरव केला असून केंद्र सरकारने त्यांना आंतरिक सुरक्षा पदकाने सन्मानित केले आहे. त्यांच्या कार्यकाळात एकही नक्‍शली कारवाई झाल्याची नोंद नसून अभियानांतर्गत दरेकसा, नक्षलदमच्या मल्लेश या नक्‍शलवाद्यास अटक करून उपकमांडर विक्रमच्या शोध मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावली. तद्‌नंतर सोलापूर येथे जिल्ह्यात सहाय्यक पोलिस आयुक्त (भाग-2), सोलापूर सहाय्यक आयुक्त गुन्हे शाखा, सोलापूर दंगली प्रसंगी त्यांची प्रभावी कारवाई राहिली. नवी मुंबईत सहाय्यक पोलिस आयुक्त, मुंबई क्राईम ब्रांच, पोलिस अधीक्षक फोर्स-वन, पोलिस अधीक्षक सिंधुदुर्ग, पोलिस उपअधीक्षक सांगली यानंतर राज्यराखीव पोलिस दल, नागपूर येथे समादेशक अशा विविध ठिकाणावर त्यांना कामाचा अनुभव असून राजकीय संवेदनशील असलेल्या जळगाव जिल्ह्याचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतल्यावर कोअर पोलिसींगवर भर देणार असल्याचे सांगितले. कायद्याचे पालन करणाऱ्यांना निर्भयतेचे वातावरण आणि कायदा मोडणाऱ्या गुन्हेगारांवर वचक बसविण्याच्या दृष्टीने प्रभावी कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात झिरो टॉलरन्स निर्माण करून कायद्याचे राज्य कायम करण्याचे काम आपल्याकडून होणार असल्याचेही त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.\nसांगली जिल्ह्यात कार्यरत असताना 12 अट्टल गुन्हेगारांना एमपीडीए अंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई, चार मोठ्या टोळ्यांवर मकोका अंतर्गत कारवाई, 192 मटका व्यावसायिकांना तडीपार करून वचक बसवला होता. सण-उत्सवात ध्वनी प्रदूषण करणाऱ्या डॉल्बी मुक्तीतून जलयुक्तकडे असे अभियान राबवून लोकवर्गणीतून सुखकर्ता, विघ्नहर्ता या बंधाऱ्याचे काम पूर्ण केले. महिला सुरक्षा अभियानांतर्गत निर्भया सायकर रॅलीद्वारे महिला मुलींच्या गुन्ह्यात प्रभावी कारवाई आणि प्रबोध उपक्रम राबवण्यात आला.\nअप्पर अधीक्षक मतानी आज घेणार पदभार\nअप्पर पोलिस अधीक्षक पदाचा पदभार लोहित मतानी उद्या (ता. 5) स्वीकारणार आहेत. जिल्हा पोलिस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांची पदोन्नतीवर तर अप्पर अधीक्षक बच्चन सिंग, नीलोत्पल दास यांची नियमित सर्वसाधार बदली झाली असून तिघा अधिकाऱ्यांना उद्या पोलिस मुख्यालयाच्या मंगलम सभागृहात निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.\nमुंबई - शिवाजी पार्कवर झालेल्या दसरा मेळाव्यासाठी जानेवारी 2018 मध्येच परवानगी मिळाल्याची माहिती राज्य सरकारने आज उच्च न्यायालयात दिली. शिवाजी...\nमुंबई - शहरात मधुमेह, लठ्ठपणा आदी आजार वाढत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर मुंबई महापालिकेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पालिकेच्या 127...\nघरकामांत स्त्री-पुरुष समानता हवी\nमुंबई - स्त्री-पुरुष समानता घरातील कामांमध्येही असायला हवी, असे खडे बोल मुंबई उच्च न्यायालयाने सुनावले आहेत. घरातील कामे केवळ महिलांनीच का करायची\nदहा महिन्यांनंतर तिची वडिलांशी भेट\nमाळेगाव - बारामती तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत सापडलेल्या २३ वर्षीय परप्रांतीय मुस्लिम युवतीला अखेर येथील निर्भया पथकाच्या अथक प्रयत्नातून...\nचवीने खाणाऱ्यांसाठी \"होम डायनिंग'\nमुंबई - राज्यात 20 कोसांवर फक्त भाषाच बदलत नाही तर खाद्य संस्कृतीही बदलते. मुंबई महानगरमध्ये वसलेल्या विविध राज्यांच्या नागरिकांनीही आपल्याबरोबर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/regional-marathi-news/internet-service-closed-118081000003_1.html", "date_download": "2018-10-20T00:43:21Z", "digest": "sha1:UQRGILGBHBAC5NXKCP3SZCFX6OG6KOQF", "length": 12375, "nlines": 138, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "पुणे : सात तालुक्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 20 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nपुणे : सात तालुक्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद\nमराठा आरक्षणासाठी पुकारण्यात आलेल्या राज्य व्यापी बंदमध्ये अनेक ठिकाणी बसची\nकरण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यातील सात तालुक्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे. शिरुर, खेड, बारामती, जुन्नर, मावळ, दौंड, भोर या तालुक्यांमध्ये खबरदारीचा उपाय म्हणून इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे.पुण्यातबंदच्या निमित्तानं सात हजार पोलीस तैनात करण्य़ात आले आहेत. पुण्यातल्या सर्व शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. तर तिकडे औरंगाबादमध्येही जनजीवन पूर्णपणे ठप्प आहे. आगारातून एकही एसटी सुटलेली नाही. शाळा, महाविद्यालयं आधीच बंद ठेवण्यात आले आहेत.\nमराठा आरक्षणासाठी आज पुकारलेल्या महाराष्ट्र बंदमधून काही शहरांनी माघार घेतली आहे. मुंबई, नवी मुंबईतील मराठा समन्वय समितीने बंदमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही शहरात केवळ काळ्या फिती लावून आंदोलन केलं जाणार आहे. मुंबईत वांद्रे येथील उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं जाणार आहे. मात्र एसटी महामंडळाने मुंबईतले तीनही एसटी डेपो बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.\nपैसे वाचविले, कपडे कधीच धुतले नाही, अशी ‘कंजूस अब्जाधीश’\nदिगांगनाला करायचेय सलमानबरोबर काम\nमेट्रोमध्ये खाली बसून प्रवास पडला महागात, 38 लाख दंड\nछोटा शकीलला झटका; साथीदाराचे प्रत्यार्पण\nयावर अधिक वाचा :\nस्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...\nया जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...\nइम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख\nपाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...\nलिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...\nमराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...\nभारताच्या भविष्यासाठी सर्वात महत्त्वाचा निर्णय घेण्याआधी ...\nमतदान करण्याचा अधिकार एक निरोगी, कार्यक्षम लोकशाहीचा पाया आहे. तुमचं मत तुमची आवाज आहे. ...\nमित्राच्या आत्महत्येचा बदला म्हणून केला अपूर्वाचा खून\nकर्नाटकात वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या अपूर्वा यादव या तरुणीच्या हत्येचे गूढ उकलण्यात ...\nरिलायंस इंडस्ट्रीजला 9 हजार 516 कोटींचा फायदा\nपेट्रोलियम, दूरसंचार आणि रिटेल समेत विभिन्न क्षेत्रांमध्ये कारोबार करणारी देशातील सर्वात ...\nवेबदुनिया LocWorld 38 Seattle, Booth# 102 येथे कंपनीची माहिती देणार आहेत. इव्‍हेंटमध्‍ये, ...\nबीएसएनएलचा ७८ रुपयांचा प्लॅन जाहीर\nBSNL ने ७८ रुपयांचा एक प्लॅन जाहीर केला आहे. यामध्ये ग्राहकांना रोज २ जीबी डेटा आणि ...\nरिलायंस इंडस्ट्रीजला 9 हजार 516 कोटींचा फायदा\nपेट्रोलियम, दूरसंचार आणि रिटेल समेत विभिन्न क्षेत्रांमध्ये कारोबार करणारी देशातील सर्वात ...\nवेबदुनिया LocWorld 38 Seattle, Booth# 102 येथे कंपनीची माहिती देणार आहेत. इव्‍हेंटमध्‍ये, ...\nबीएसएनएलचा ७८ रुपयांचा प्लॅन जाहीर\nBSNL ने ७८ रुपयांचा एक प्लॅन जाहीर केला आहे. यामध्ये ग्राहकांना रोज २ जीबी डेटा आणि ...\nगुगलवर 'मी टू' चळवळीचा सर्वाधिक शोध\n'मी टू' चळवळीनंतर गुगलने भारताचा नकाशा जारी केलाय. भारतात या मी टू मोहिमेबाबत सर्वाधिक ...\nम्हणे, 35 हजार विद्यार्थ्यांना चुकून नापास झाले\nमुंबई विद्यापीठाने तब्बल 35 हजार विद्यार्थ्यांना चुकून नापास केलं अशी धक्कादायक आकडेवारी ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/ipl2018-news/eden-gardens-named-best-venue-and-ground-of-ipl-2018-1686793/", "date_download": "2018-10-20T00:27:17Z", "digest": "sha1:2TSILQU32O27FOTEDSFXEYKFKAERMCJP", "length": 12072, "nlines": 213, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Eden Gardens named best venue and ground of IPL 2018| IPL 2018 इडन गार्डन्स ठरलं आयपीएलच्या अकराव्या हंगामातलं सर्वोत्कृष्ट मैदान | Loksatta", "raw_content": "\nविषाणुजन्य तापावर प्रतिजैविके घेणे टाळा\nसंत्र्याला यंदा सुगीचे दिवस\nऊस तोडणी कामगारांना भविष्य निर्वाह निधीचा लाभ\nदसरा मेळाव्यातून पंकजांचा पक्षांतर्गत स्पर्धकांनाही इशारा\nIPL 2018 – इडन गार्डन्स ठरलं आयपीएलच्या अकराव्या हंगामातलं सर्वोत्कृष्ट मैदान\nIPL 2018 – इडन गार्डन्स ठरलं आयपीएलच्या अकराव्या हंगामातलं सर्वोत्कृष्ट मैदान\nसौरव गांगुलीची ट्विटरवरुन माहिती\nमैदानातील सर्व कर्मचाऱ्यांचे गांगुलीने आभार मानले आहेत\nकोलकाता नाईट रायडर्सचा संघ आयपीएलच्या अकराव्या हंगामाच्या अंतिम फेरीत पोहचू शकला नाही. मात्र कोलकात्याचं घरचं मैदान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इडन गार्डन्सच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. अकराव्या हंगामातील सर्वोत्कृष्ट मैदान हा किताब इडन गार्डन्स मैदानाला मिळालेला आहे. बंगाल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष व भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने आपल्या ट्विटर अकाऊंटवर याबद्दल माहिती दिली आहे.\nअकराव्या हंगामातील २ एलिमिनेटर सामने पुण्यातील गहुंजे मैदानावरुन कोलकात्याच्या इडन गार्डन्स मैदानात हलवण्यात आले होते. यावेळी बंगाल क्रिकेट असोसिएशनने इडन गार्डन्स मैदानावर यशस्वीपणे दोन्ही सामन्यांचं आयोजन केलं होतं. त्यामुळे गांगुलीने आपल्या ट्विटमध्ये मैदानातील सर्व कर्माचाऱ्यांचे आभार मानले आहेत. दुसऱ्या एलिमिनेटर सामन्यात कोलकात्याच्या संघाला हैदराबादकडून पराभव स्विकारावा लागल्यामुळे त्यांचा आयपीएलमधला प्रवास संपुष्टात आला होता.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nअजिंक्यला पुरेशी संधी दिली जात नाही; गांगुलीचा घणाघाती आरोप\nविराट कोहलीचा आणखी एक विक्रम, धोनी – सौरव गांगुलीलाही टाकलं मागे\nपृथ्वी शॉ ऑस्ट्रेलियात चांगली कामगिरी करेल – सौरव गांगुली\nरोहितला कसोटी संघातून वगळण्याच्या निर्णयावर, हरभजन-सौरव गांगुलीकडून आश्चर्य व्यक्त\nAsia Cup 2018 : विराट कोहलीला वगळल्यास भारताची फलंदाजी अगदीच सामान्य – सौरव गांगुली\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n‘रावण दहना’त मृत्युतांडव, पंजाबमधील भीषण दुर्घटनेत ६० ठार\n...तर ६० जणांचा जीव वाचला असता\nबाप मृत्यूशी लढत असतानाच मुलगी आणि नातीवर काळाचा घाला\nरावण दहन करताना भीषण अपघात, पाहा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ\nकौतुकास्पद: युपीतल्या 850 शेतकऱ्यांना बिग बी करणार कर्जमुक्त; ५.५ कोटींचं अर्थसहाय्य\n#MeToo : सेलिब्रेटी मॅनेजमेंट कंपनीच्या अनिर्बन दास ब्ला यांचा आत्महत्येचा प्रयत्न\n#MeToo कोर्टाच्या आदेशाची वाट बघा; आलोक नाथांची सिंटाला विनंती\n#MeToo : प्रसिद्ध चित्रकार जतिन दास म्हणतात तो मी नव्हेच\n#MeToo : 'सेक्रेड गेम्स'च्या अभिनेत्रीचा दिग्दर्शक विपुल शहावर लैंगिक गैरवर्तणुकीचा आरोप\nसागरी किनारी रस्त्यावर ‘क्रॅश एटोनेटर’\nमेट्रो मार्गिकांचे संचलन ‘एमएमआरडीएकडे’च\n१८व्या वर्षांत अत्रे कट्टय़ावर तरुणाईचा मेळा\nयंदा उत्पादन घटण्याची शक्यता\nतलासरीमध्ये गटारावरच भाजीविक्रीची दुकाने\nजुईनगर येथे अपंग, विशेष मुलांसाठी उद्यान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://ahmednagari.blogspot.com/2014/01/blog-post_16.html", "date_download": "2018-10-20T00:52:43Z", "digest": "sha1:JJQQNBBIK7RL4W5ENY4I74GGVQFBFMMG", "length": 7990, "nlines": 42, "source_domain": "ahmednagari.blogspot.com", "title": "अहमदनगरी / Ahmednagar: प.पु राष्ट्रसंत आचार्य श्री आनंदऋषीजी महाराज", "raw_content": "\nप.पु राष्ट्रसंत आचार्य श्री आनंदऋषीजी महाराज\nप.पु राष्ट्रसंत आचार्य श्री आनंदऋषीजी महाराज\nजैन धर्मियांचे आचार्य श्री आनंदऋषीजी महाराजांचा जन्म श्रावण शुक्ल प्रतिपद २७ जुलै १९०० साली आपल्या महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातल्या पाथर्डी तालुक्यामधील चिचोंडी या गावी झाला. त्यांचे नाव नेमीचंद होते. त्यांच्या वडिलांचे नाव देवीचंदजी गुगळे आणि आईचे नाव हुलसाबाई. मोठ्या भावाचे नाव उत्तमचंदजी होते. आनंदऋषीजी लहानपणासुनच पवित्र होते, त्यांचे गुरू रत्न ऋषीजी महाराज यांच्या कडून त्यांना लहानपनापासुनच आध्यात्मिक मार्गदर्शन मिळाले.\nआनंदऋषीजीनी वयाच्या १३व्या वर्षी त्यांचे सर्व आयुष्य जैन संत म्हणून व्यथित करण्याचे ठरविले. त्यांनी ७ डिसेंबर १९१३ साली(मार्गशिस शुक्ल नवमी) अहमदनगर जिल्हातील मिरी या गावी दिक्षा घेतली, त्यावेळी त्यांना आनंदऋषीजी महाराज हे नाव देण्यात आले.\nआनंदऋषीजीनी पंडित राजधरी त्रिपाठी यांच्याकडून संस्कृत आणि प्राकृत शिक्षणास सुरुवात केली. त्यांनी १९२० साली अहमदनगर येथे पहिले प्रवचन दिले.\nआनंदऋषीजीनी पुढे रत्नऋषीजी सोबत जैन धर्माच्या प्रसार व प्रसाराचे कार्य सुरु केले. जैन धर्मानुसार साधु किंवा साध्वी यांनी एका जागेवर न थांबता (आजारपण, वृध्तत्व वगळता) विहार करत राहिले पाहिजे. चातुर्मासात संत गृहस्ताच्या विंनतीवरुन एका ठिकाणी वास्तव्य करु शकतात.\nरत्नऋषीजी महाराज यांच्या १९२७ साली अलीपुर येथील (संथारा) मॄत्युनंतर आनंदऋषीजीनी त्यांच्या गुरुशिवाय हिंगणघाट येथे पहिला चार्तमास केला. १९३१ साली आनंदऋषीजी यांच्या बरोबर झालेल्या धार्मिक चर्चेनंतर जैन धर्म दिवाकर महाराज यांना आनंदऋषीजीची आचार्य होण्याची क्षमता जाणवली.\nआचार्य आनंदऋषीजींनी २५ नोव्हेबर १९३६ साली श्री. तिलोक रत्न स्थानकवासी जैन धार्मिक परिक्षा बोर्डची स्थापना केली.\n१९५२ साली राजस्थान मध्ये सादडी येथे झालेल्या साधु संमेलन मध्ये त्यांना जैन श्रीमान संघाचा प्रधान म्हणुन घोषीत करण्यात आले. १३ मे १९६४ साली (फाल्गुन शुक्ल एकादशी) आनंदऋषीजी श्रीमान संघाचे दुसरे आचार्य झाले, याचा समारोह राजस्थान येथील अजमेर येथे झाला.\nआनंदऋषीजी १९७४ साली त्यांचा मुंबई येथील चार्तमास पुर्ण करुन पुण्याला आले. पुण्यात शनिवार वाडा येथे त्यांचे भव्य स्वागत समारंभ करण्यात आला. १३ फेब्रुवारी १९७५ साली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव नाईक यांनी त्यांना राष्ट्र संत म्हणुन गैरविले. त्याच वर्षी आनंद फाऊंनडेशनची स्थापना झाली हे त्यांचे ७५व्या वाढदिवसाचे वर्ष होते.\nआनंदऋषीजींनी २८ मार्च १९९२ साली अहमदनगर येथे त्यांचा मॄत्यु झाला. अहमदनगर येथील आनंदऋषीजी हॉस्पिट्ल हे त्यांच्या स्मरणार्थ बांधण्यात आहे.\nकटाप्पाने बाहुबलीला का मारले..\nमहाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास / The History of Maharashtra.....\nहरिश्चंद्रगड किल्ला / Harishchandragad Fort\nफेसबुक वर लाईक करा\nया ब्लॉग चा शोध घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/topics/anna-hazare/", "date_download": "2018-10-20T01:16:40Z", "digest": "sha1:IXXKMDWFHDREO2OQO2PDDWJI4PXVBUNS", "length": 29072, "nlines": 412, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest anna hazare News in Marathi | anna hazare Live Updates in Marathi | अण्णा हजारे बातम्या at Lokmat.com", "raw_content": "शनिवार २० ऑक्टोबर २०१८\n'या' विनोदी अभिनेत्याला ओळखलात का \n'झी मराठी अवॉर्ड्स २०१८'मध्ये बालकलाकारांची धमाल\nआम्ही दोघी मालिकेत 'कुछ कुछ होता है' चित्रपटाची झलक\nपावसामुळे मुंबईतील धूलिकणांचे प्रमाण घटले\nमेट्रोच्या कामावरून दोन यंत्रणांमध्ये रंगला वाद\n‘मी टू’ चळवळ पीडितांसाठी; त्याचा गैरवापर करू नका - उच्च न्यायालय\nदागिन्यांच्या मोहात मित्राकडूनच मुख्य सूत्रधाराची हत्या\nरेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या ब्लॉक\nTanushree Dutta controversy : 'सिन्टा'वर भडकली तनुश्री दत्ता; पण का\nविविधांगी भूमिका साकारण्याचा एकच ध्यास\n ‘बधाई हो’ने पहिल्या दिवशी रचला विक्रम\n‘अॅव्हेंजर्स 4’मध्ये आयर्न मॅनच्या हातात दिसणार ‘हे’ खास शस्त्र\n23 Years Of DDLJ : शाहरूख- काजोलचा ‘दिलवाले दुल्हनियां ले जायेंगे’ झाला २३ वर्षांचा पाहा कधीही न पाहिलेले काही फोटो\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nशीघ्रपतनाची समस्या; कारणं आणि उपाय\nपरिणीती चोप्राचे 'हे' इंडो-वेस्टर्न लूक्स तुम्हाला देतील परफेक्ट लूक\nसंध्याकाळच्या चहासोबत एकदा तरी ट्राय करा खमंग मसाला पापड\nकानामध्ये हेवी इयररिंग्स वापरताय 'या' समस्यांचा करावा लागू शकतो सामना\nमुंबईतील 'या' ठिकाणी स्वस्त आणि मस्त शॉपिंगचा आनंद लुटा\nपंजाब - अमृतसर रेल्वे दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शनिवारी पंजाबमध्ये राजकीय शोक\nभाजपाचे बिहारचे खासदार भोला सिंह यांचे निधन; दिल्लीच्या राम मनोहर लोहिया इस्पितळात केले होते दाखल.\nट्रेनने लोकांना उडवलं आणि सिद्धूंच्या पत्नी नवजोत कौर गाडीत बसून घरी निघून गेल्या, प्रत्यक्षदर्शींचा आरोप\nपंजाब - अमृतसर येथे रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना पंजाब सरकारकडून 5 लाख रुपयांची मदत जाहीर\nनवी दिल्ली - अमृतसर येथील रेल्वे दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले दु:ख व्यक्त\nआदिलाबाद : नागपूरहून निघालेल्या कारमध्ये दहा कोटींची रोकड जप्त\nअमृतसर (पंजाब) - रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या भीषण रेल्वे अपघातात 50 जाणांचा मृत्यू, पोलिसांची माहिती\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\nऔरंगाबाद - डोक्यात दगड घालून कविता अशोक जाधव या महिलेचा खून, हर्सूल भागातील घटना\nनाशिक - नाशिक मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये वादावादी\nमुंबई - मुंबई विमानतळावर 21 लाख 52 हजार रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर जप्त, सीआयएसएफची कारवाई\nनागपूर - गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमदार निवासावर चढून आंदोलन, अधिग्रहित जमिनीचा मोबदला देण्याची मागणी\nनंदुरबार- जि.प.समाज कल्याण अधिकारी सतिश वळवी यांना कार्यालयात 20 हजाराची लाच घेताना अटक\nपंजाब - अमृतसर रेल्वे दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शनिवारी पंजाबमध्ये राजकीय शोक\nभाजपाचे बिहारचे खासदार भोला सिंह यांचे निधन; दिल्लीच्या राम मनोहर लोहिया इस्पितळात केले होते दाखल.\nट्रेनने लोकांना उडवलं आणि सिद्धूंच्या पत्नी नवजोत कौर गाडीत बसून घरी निघून गेल्या, प्रत्यक्षदर्शींचा आरोप\nपंजाब - अमृतसर येथे रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना पंजाब सरकारकडून 5 लाख रुपयांची मदत जाहीर\nनवी दिल्ली - अमृतसर येथील रेल्वे दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले दु:ख व्यक्त\nआदिलाबाद : नागपूरहून निघालेल्या कारमध्ये दहा कोटींची रोकड जप्त\nअमृतसर (पंजाब) - रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या भीषण रेल्वे अपघातात 50 जाणांचा मृत्यू, पोलिसांची माहिती\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\nऔरंगाबाद - डोक्यात दगड घालून कविता अशोक जाधव या महिलेचा खून, हर्सूल भागातील घटना\nनाशिक - नाशिक मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये वादावादी\nमुंबई - मुंबई विमानतळावर 21 लाख 52 हजार रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर जप्त, सीआयएसएफची कारवाई\nनागपूर - गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमदार निवासावर चढून आंदोलन, अधिग्रहित जमिनीचा मोबदला देण्याची मागणी\nनंदुरबार- जि.प.समाज कल्याण अधिकारी सतिश वळवी यांना कार्यालयात 20 हजाराची लाच घेताना अटक\nAll post in लाइव न्यूज़\nसंपादकीय लेखात वाचा, अण्णा का नरमले\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nगेल्या महिनाभरापासून त्यांच्या उपोषणाच्या इशाऱ्याने गोंधळ उडाला होता. सरकारचे दूत म्हणून जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी राळेगणसिद्धीच्या ... Read More\n... तर ३० जानेवारीपासून पुन्हा उपोषण : अण्णा हजारे\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nमागण्यांबाबत सरकारने मला आश्वासन दिले होते. त्यानुसार मी उपोषणाला बसणार होतो. मागण्यांबाबत सरकारात्मक पावले उचलली आहेत. ... Read More\nउपोषणाचा निर्णय अण्णा मागे घेतील असा विश्वास : गिरीष महाजन\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे विविध मागण्यासंदर्भात २ आॅक्टोबरपासून उपोषण करणार असल्याच्या पार्श्वभूमीवर आज राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी राळेगणसिद्धी येथे येऊन त्यांच्याशी तब्बल तीन तास चर्चा केली. ... Read More\nअण्णांच्या भेटीसाठी जलसंपदामंत्री गिरीष महाजन पुन्हा राळेगणमध्ये\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी २ आॅक्टोबरपासून पुन्हा केंद्र सरकारच्या विरोधात उपोषण आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. ... Read More\nइच्छाशक्तीचा अभाव असल्यानेच लोकायुक्त नियुक्तीकडे दुर्लक्ष : अण्णा हजारे\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\n२०११ च्या लोकपाल आंदोलनामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला सत्तेत येण्याची संधी जनतेने दिली. परंतु इच्छाशक्तीचा अभाव असल्यानेच सरकारने सत्तेत येऊन गेल्या चार वर्षांत लोकपाल, लोकायुक्त नियुक्तीत चालढकल केली,अशी खंत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी ... Read More\nअण्णा हजारे आंदोलन करणार\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nअण्णा हजारे यांनी २ आॅक्टोबरपासून पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. ... Read More\nanna hazareNarendra ModiGovernmentBJPअण्णा हजारेनरेंद्र मोदीसरकारभाजपा\nगिरीश महाजन यांच्या भेटीनंतरही अण्णा उपोषणावर ठाम\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nअण्णा हजारे २ आॅक्टोबरपासून उपोषण करणार ... Read More\nanna hazareGirish MahajanBJPअण्णा हजारेगिरीश महाजनभाजपा\nअण्णा हजारे यांच्या मागण्यासंदर्भात सरकार सकारात्मक : जलसंपदामंत्री गिरीश महाजन\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या मागण्यासंदर्भात केंद्र व राज्य सरकार कायम सकारात्मक भूमिका घेत असून त्यांच्या बहुतांशी मागण्या मान्य करण्यात आल्याचे राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. ... Read More\nAhmednagarParneranna hazareGirish Mahajanअहमदनगरपारनेरअण्णा हजारेगिरीश महाजन\nजलसंपदामंत्री महाजन अण्णांच्या भेटीला\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी येत्या महात्मा गांधी जयंतीपासून (२ आॅक्टोबर) पुन्हा केंद्र सरकारच्या विरोधात उपोषण आंदोलन करण्याचा इशारा दिल्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे जलसंपदा मंत्री डॉ. गिरीष महाजन आज राळेगणसिद्धी येथे अण्णा हजारे यांच्याशी शि ... Read More\nजनतेचे प्रश्न सोडविणे सरकारचे कर्तव्य : अण्णा हजारे\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nशेतक-यांचे प्रश्न , लोकपाल, लोकायुक्त नियुक्ती हे सर्व प्रश्न व्यक्तीश: अण्णा हजारे यांच्या भल्यासाठी नाहीत. हे मुद्दे देशातील शेतकरी व जनतेचे प्रश्न असून ते सोडविणे केंद्र सरकारचे कर्तव्य आहे. ... Read More\nशिर्डीसबरीमाला मंदिरमीटूसनी देओलइंधन दरवाढप्रो कबड्डी लीगसुशांत सिंग रजपूतनवरात्रीतितली चक्रीवादळडोनाल्ड ट्रम्प\nविक्रमवीर विराट; कोहलीचे 'हे' एक डझन विक्रम सांगतात त्याची महानता\nPHOTO बॉलिवूडच्या कलाकारांनी लावली दुर्गा पूजेला हजेरी\nजॅकलिन, स्मृती इराणी, आमीरचं नाव बदललं; 'प्रयागराज'नंतरही योगींचा नामांतराचा धडाका\nपरिणीती चोप्राचे 'हे' इंडो-वेस्टर्न लूक्स तुम्हाला देतील परफेक्ट लूक\nमुंबईतील 'या' ठिकाणी स्वस्त आणि मस्त शॉपिंगचा आनंद लुटा\nलहानपणी टॉप, मात्र मोठेपणी फ्लॉप आठवतात का 'हे' कलाकार\n'या' घरगुती वस्तुंचा तुम्ही चुकीच्या पद्धतीने वापर करताय\nदसरा मेळाव्यामुळे शिवाजी पार्क भगवामय\nनागपुरातील विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यातील क्षणचित्रे\nवेगाने वजन कमी करण्यासाठी नारळाचं पाणी; जाणून घ्या कसे\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nतिरंगा फडकला आणि डोळे पाणावले सांगतोय मिस्टर आशिया सुनीत जाधव\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nअष्टमीला कोल्हापूरची अंबाबाई महिषासुरमर्दिनीच्या रूपात\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nMeToo बद्दल तरुणाईचं म्हणणं काय तरुणाई खुलेपणाने होतेय व्यक्त\nसप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nजोतिबाची पाच पाकळ्यातील बैठी सरदारी पूजा\nस्वबळानंतर शिवसेनेची पाऊले युतीकडे\nमेट्रोच्या कामावरून दोन यंत्रणांमध्ये रंगला वाद\nरावणदहन पाहाणाऱ्या ६१ जणांना रेल्वेने चिरडले\nदुष्काळात महाराष्ट्राला मदतीचा हात देऊ : मोदी\nपावसामुळे मुंबईतील धूलिकणांचे प्रमाण घटले\nमुंबईसह कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्राला पावसाचा इशारा\nमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून डॉलर्स जप्त\nबॉलिवूड स्टार्सच्या व्यवस्थापकाने केला आत्महत्येचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/videos/akola/8-year-old-ayushasis-dangal-patur-akola/", "date_download": "2018-10-20T01:19:40Z", "digest": "sha1:Y6ZTYOD5SZ2VBHFZAWW5QBUKV56M3MGY", "length": 35228, "nlines": 476, "source_domain": "www.lokmat.com", "title": "8 Year Old Ayushasi'S 'Dangal' In Patur, Akola | अकोल्यातील पातूरमध्ये 8 वर्षीय आयुषीची 'दंगल' | Lokmat.Com", "raw_content": "शनिवार २० ऑक्टोबर २०१८\n'या' विनोदी अभिनेत्याला ओळखलात का \n'झी मराठी अवॉर्ड्स २०१८'मध्ये बालकलाकारांची धमाल\nआम्ही दोघी मालिकेत 'कुछ कुछ होता है' चित्रपटाची झलक\nपावसामुळे मुंबईतील धूलिकणांचे प्रमाण घटले\nमेट्रोच्या कामावरून दोन यंत्रणांमध्ये रंगला वाद\n‘मी टू’ चळवळ पीडितांसाठी; त्याचा गैरवापर करू नका - उच्च न्यायालय\nदागिन्यांच्या मोहात मित्राकडूनच मुख्य सूत्रधाराची हत्या\nरेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या ब्लॉक\nTanushree Dutta controversy : 'सिन्टा'वर भडकली तनुश्री दत्ता; पण का\nविविधांगी भूमिका साकारण्याचा एकच ध्यास\n ‘बधाई हो’ने पहिल्या दिवशी रचला विक्रम\n‘अॅव्हेंजर्स 4’मध्ये आयर्न मॅनच्या हातात दिसणार ‘हे’ खास शस्त्र\n23 Years Of DDLJ : शाहरूख- काजोलचा ‘दिलवाले दुल्हनियां ले जायेंगे’ झाला २३ वर्षांचा पाहा कधीही न पाहिलेले काही फोटो\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nशीघ्रपतनाची समस्या; कारणं आणि उपाय\nपरिणीती चोप्राचे 'हे' इंडो-वेस्टर्न लूक्स तुम्हाला देतील परफेक्ट लूक\nसंध्याकाळच्या चहासोबत एकदा तरी ट्राय करा खमंग मसाला पापड\nकानामध्ये हेवी इयररिंग्स वापरताय 'या' समस्यांचा करावा लागू शकतो सामना\nमुंबईतील 'या' ठिकाणी स्वस्त आणि मस्त शॉपिंगचा आनंद लुटा\nपंजाब - अमृतसर रेल्वे दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शनिवारी पंजाबमध्ये राजकीय शोक\nभाजपाचे बिहारचे खासदार भोला सिंह यांचे निधन; दिल्लीच्या राम मनोहर लोहिया इस्पितळात केले होते दाखल.\nट्रेनने लोकांना उडवलं आणि सिद्धूंच्या पत्नी नवजोत कौर गाडीत बसून घरी निघून गेल्या, प्रत्यक्षदर्शींचा आरोप\nपंजाब - अमृतसर येथे रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना पंजाब सरकारकडून 5 लाख रुपयांची मदत जाहीर\nनवी दिल्ली - अमृतसर येथील रेल्वे दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले दु:ख व्यक्त\nआदिलाबाद : नागपूरहून निघालेल्या कारमध्ये दहा कोटींची रोकड जप्त\nअमृतसर (पंजाब) - रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या भीषण रेल्वे अपघातात 50 जाणांचा मृत्यू, पोलिसांची माहिती\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\nऔरंगाबाद - डोक्यात दगड घालून कविता अशोक जाधव या महिलेचा खून, हर्सूल भागातील घटना\nनाशिक - नाशिक मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये वादावादी\nमुंबई - मुंबई विमानतळावर 21 लाख 52 हजार रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर जप्त, सीआयएसएफची कारवाई\nनागपूर - गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमदार निवासावर चढून आंदोलन, अधिग्रहित जमिनीचा मोबदला देण्याची मागणी\nनंदुरबार- जि.प.समाज कल्याण अधिकारी सतिश वळवी यांना कार्यालयात 20 हजाराची लाच घेताना अटक\nपंजाब - अमृतसर रेल्वे दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शनिवारी पंजाबमध्ये राजकीय शोक\nभाजपाचे बिहारचे खासदार भोला सिंह यांचे निधन; दिल्लीच्या राम मनोहर लोहिया इस्पितळात केले होते दाखल.\nट्रेनने लोकांना उडवलं आणि सिद्धूंच्या पत्नी नवजोत कौर गाडीत बसून घरी निघून गेल्या, प्रत्यक्षदर्शींचा आरोप\nपंजाब - अमृतसर येथे रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना पंजाब सरकारकडून 5 लाख रुपयांची मदत जाहीर\nनवी दिल्ली - अमृतसर येथील रेल्वे दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले दु:ख व्यक्त\nआदिलाबाद : नागपूरहून निघालेल्या कारमध्ये दहा कोटींची रोकड जप्त\nअमृतसर (पंजाब) - रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या भीषण रेल्वे अपघातात 50 जाणांचा मृत्यू, पोलिसांची माहिती\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\nऔरंगाबाद - डोक्यात दगड घालून कविता अशोक जाधव या महिलेचा खून, हर्सूल भागातील घटना\nनाशिक - नाशिक मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये वादावादी\nमुंबई - मुंबई विमानतळावर 21 लाख 52 हजार रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर जप्त, सीआयएसएफची कारवाई\nनागपूर - गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमदार निवासावर चढून आंदोलन, अधिग्रहित जमिनीचा मोबदला देण्याची मागणी\nनंदुरबार- जि.प.समाज कल्याण अधिकारी सतिश वळवी यांना कार्यालयात 20 हजाराची लाच घेताना अटक\nAll post in लाइव न्यूज़\nअकोल्यातील पातूरमध्ये 8 वर्षीय आयुषीची 'दंगल'\nअकोल्यातील कुस्ती स्पर्धेत वाशिमच्या 8 वर्षीय आयुषी गादेकरने शिरपूरच्या रहिमला ‘चारो खाने चित’केले आहे. संभाजी ग्रुपचे अध्यक्ष कैलासभाऊ बगाडे व मंडळाच्या युवा कार्यकर्त्यांनी ही कुस्तीची दंगल आयोजित केली होती. यामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपयातील कुस्तीपटूंनी सहभाग नोंदवला.\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nअकोला ‘जीएमसी’मध्ये आक्रमण संघटनेचे ‘डफडे बजाओ’ आंदोलन\nअकोल्यामध्ये पथनाट्यातून स्वच्छतेचा संदेश\nहोमगार्डच्या मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे धरणे\nअकोला : दूध उत्पादक संघाच्या दूध खरेदीसाठी शिवसंग्रामचा ठिय्या\nदिव्यांग बहिणींनी बांधल्या पोलीस दादाला राख्या\nउमा प्रकल्प ओव्हर फ्लो\nMaratha Reservation : अकोल्यात खासदार, आमदारांच्या घरासमोर ‘झोपमोड’ आंदोलन\nअकोला : मराठा समाजाला आरक्षण देण्यासोबतच विविध मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने शुक्रवारी अकोल्यात खासदार संजय धोत्रे व आमदार रणधीर सावरकर यांच्या निवासस्थानासमोर झोपमोड आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी ‘गोंधळ’ घालून मराठा आरक्षण देण्याची मागणी केली. मराठा आरक्षणाच्या मागणीवरून मराठा क्रांती मोर्चाच्या पुकारलेल्या आंदोलनाची धग राज्यभरात धुमसत आहे.\nAshadhi Ekadashi Special : कवितांमधून आषाढीची वारी\nअकोला, ऑनलाइन लोकमतच्या वाचकांसाठी अकोल्यातील कवींनी खास आषाढी वारीनिमित्त कवी संमेलनाचे केले आयोजन\nपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीरपंढरपूर वारी\nअकोला येथील कृषी विद्यापीठात ‘वॉटर बँक’\nअकोला : विदर्भातील अकोला जिल्ह्यात गत काही वर्षांपासून सतत पावसाची अनिश्चितता वाढल्याने पाणी टंचाईच्या दुर्भीक्ष्याचा सामना करावा लागत आहे. मुबलक पाणी उपलब्ध नसल्याने उन्हाळ्यात सिंचनावरील शेती करणे कठीण झाले आहे. याच पृष्ठभूमीवर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषी अभियांत्रिकी विभागाचे अधिष्ठाता यांनी कृषी विद्यापीठात ‘वॉटर बँक’ अर्थात शेततळे बांधले आहे.\nअकोल्यात भरली दिव्यांग कलावंतांची ‘आर्ट गॅलरी’\nअकोला - दिव्यांग व्यक्तींनी तयार केलेल्या हस्तकलेला बाजारपेठ मिळावी, स्वाभिमानाने जगण्याचे बळ मिळावे, यासाठी अकोल्यात आयएमए हॉलमध्ये दिव्यांग कलावंतांसाठी आर्ट गॅलरीचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी सकाळी दहा वाजता या प्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात आले.\nअकोला: भारताने जगाला दिलेली विशेष देण म्हणजे योग. दरवर्षी २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो. योग दिनानिमित्त अकोला जिल्ह्यात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. अकोला शहरातही जिल्हा प्रशासन आणि विविध संस्था, संघटनांच्या सहकार्याने योग दिनाचा कार्यक्रम पार पडतो. जागतिक योग दिनाच्या पूर्वसंध्येला अकोला येथील सुप्रसिद्ध योग गुरु मनोहर इंगळे गुरुजी यांनी खास ‘लोकमत’च्या आॅलनाईन वाचकांसाठी विविध योगमुद्रा सादर केल्या.\nमेघ येईल भरून...नभ जातील झरुन\nअकोला : मृन नक्षत्र लागून आठ दिवसांपेक्षाही अधिक काळ उलटून गेला असला, तरी अकोला जिल्ह्यात मृगधारा बरसल्या नाहीत. मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावल्यानंतर आता पावसाने दडी मारली आहे. पाऊस नसल्याने पेरण्या सुरु झाल्या नसून, शेतकरी हवालदिल झाले आहेत. या पृष्ठभूमीवर अकोल्यातील प्रसिद्ध व-हाडी कवी किशोर बळी यांनी खास ‘लोकमत’साठी आपल्या विशेष लकबीत कविता सादर केली.\nमुंबई विद्यापीठाचे नामांतर करा - मधूकरराव कांबळे\nअकोला : मुंबई विद्यापीठाचे नामातंर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने करावे, ही मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली असल्याची माहिती साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे स्मारक समितीचे उपाध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा)मधूकरराव कांबळे यांनी शुक्रवारी येथे दिली.\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nरावणाला देव मानणाऱ्या आदिवासी बांधवांनी 15 दिवसांपूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन यावर्षी रावन दहन करण्यास मनाई करण्यात यावी, अशी विनंती केली.\nतिरंगा फडकला आणि डोळे पाणावले सांगतोय मिस्टर आशिया सुनीत जाधव\nतिरंगा फडकला आणि डोळे पाणावले सांगतोय मिस्टर आशिया सुनीत जाधव\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nबाभूळगाव येथील शिवाजी इंजिनियरिंग कॉलेजमध्ये शुक्रवारी (19 ऑक्टोबर) सकाळी साप सापडल्याने एकच खळबळ उडाली.\nअष्टमीला कोल्हापूरची अंबाबाई महिषासुरमर्दिनीच्या रूपात\nशारदीय नवरात्रौत्सवात अष्टमीला (बुधवारी) करवीरनिवासिनी कोल्हापूरच्या श्री अंबाबाईची महिषासुरमर्दिनी रूपात पूजा बांधण्यात आली.\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nसरावली (सावटा हात) येथील संजय गणपत सापटा या शेतकऱ्याच्या शेतात भात कापणी सुरू असताना बुधवारी (17 ऑक्टोबर) सकाळी 10 वाजता अजगर आढळला.\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nकोल्हापूर - आज नवरात्रीच्या आठव्या दिवशी जोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा बांधण्यात आली होती.\nMeToo बद्दल तरुणाईचं म्हणणं काय तरुणाई खुलेपणाने होतेय व्यक्त\nMeToo बद्दल तरुणाईचं म्हणणं काय तरुणाई खुलेपणाने होतेय व्यक्त\nसप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nनाशिक - नवरात्रीनिमित्त सप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी होत आहे.\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\n#FashionTreat सणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nजोतिबाची पाच पाकळ्यातील बैठी सरदारी पूजा\nकोल्हापूर : नवरात्र उत्सवातील सातव्या दिवशी जोतिबा देवाची पाच पाकळ्यातील बैठी सरदारी पूजा बांधण्यात आली. विशेष म्हणजे, जोतिबा देवाचा ...\nअंबाबाई वैष्णवी देवीच्या रुपात, पर्यटकांचा ओघ सुरूच\nशारदीय नवरात्रौत्सवात अश्विन शुद्ध षष्ठीला ( सोमवार) करवीर निवासिनी श्रीअंबाबाईची वैष्णवी देवीच्या रुपात पूजा बांधण्यात आली.\nनाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे\nपालकमंत्री गिरीश महाजन आज नाशिक जिल्ह्यात दुष्काळी तालुक्यातील गावांची पाहणी करत आहेत.\nसई लोकुरने पारंपरिक वेशभूषेसह केला दांडिया अन् गरब्याचा सराव\n#Navratri2018 सई लोकुरने पारंपरिक वेशभूषेसह केला दांडिया अन् गरब्याचा सराव..\nविविध मागण्यांसाठी जळगावमधील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा मोर्चा\nमोर्च्यात 150 विद्यार्थ्यांचा सहभाग\nठाण्यात रिक्षा जळून खाक\nसुदैवानं यात कोणीही जखमी झालेलं नाही\nस्वबळानंतर शिवसेनेची पाऊले युतीकडे\nमेट्रोच्या कामावरून दोन यंत्रणांमध्ये रंगला वाद\nरावणदहन पाहाणाऱ्या ६१ जणांना रेल्वेने चिरडले\nदुष्काळात महाराष्ट्राला मदतीचा हात देऊ : मोदी\nपावसामुळे मुंबईतील धूलिकणांचे प्रमाण घटले\nमुंबईसह कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्राला पावसाचा इशारा\nमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून डॉलर्स जप्त\nबॉलिवूड स्टार्सच्या व्यवस्थापकाने केला आत्महत्येचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/videos/nashik/fire-breaks-out-car-nashik-0/", "date_download": "2018-10-20T01:18:05Z", "digest": "sha1:3WDOBPUMUBRQP7UQY5ALM65PGMMUBRKO", "length": 34112, "nlines": 477, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Fire Breaks Out To Car In Nashik | कसारा घाटात गाडीने घेतला पेट, जीवितहानी नाही | Lokmat.Com", "raw_content": "शनिवार २० ऑक्टोबर २०१८\n'या' विनोदी अभिनेत्याला ओळखलात का \n'झी मराठी अवॉर्ड्स २०१८'मध्ये बालकलाकारांची धमाल\nआम्ही दोघी मालिकेत 'कुछ कुछ होता है' चित्रपटाची झलक\nपावसामुळे मुंबईतील धूलिकणांचे प्रमाण घटले\nमेट्रोच्या कामावरून दोन यंत्रणांमध्ये रंगला वाद\n‘मी टू’ चळवळ पीडितांसाठी; त्याचा गैरवापर करू नका - उच्च न्यायालय\nदागिन्यांच्या मोहात मित्राकडूनच मुख्य सूत्रधाराची हत्या\nरेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या ब्लॉक\nTanushree Dutta controversy : 'सिन्टा'वर भडकली तनुश्री दत्ता; पण का\nविविधांगी भूमिका साकारण्याचा एकच ध्यास\n ‘बधाई हो’ने पहिल्या दिवशी रचला विक्रम\n‘अॅव्हेंजर्स 4’मध्ये आयर्न मॅनच्या हातात दिसणार ‘हे’ खास शस्त्र\n23 Years Of DDLJ : शाहरूख- काजोलचा ‘दिलवाले दुल्हनियां ले जायेंगे’ झाला २३ वर्षांचा पाहा कधीही न पाहिलेले काही फोटो\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nशीघ्रपतनाची समस्या; कारणं आणि उपाय\nपरिणीती चोप्राचे 'हे' इंडो-वेस्टर्न लूक्स तुम्हाला देतील परफेक्ट लूक\nसंध्याकाळच्या चहासोबत एकदा तरी ट्राय करा खमंग मसाला पापड\nकानामध्ये हेवी इयररिंग्स वापरताय 'या' समस्यांचा करावा लागू शकतो सामना\nमुंबईतील 'या' ठिकाणी स्वस्त आणि मस्त शॉपिंगचा आनंद लुटा\nपंजाब - अमृतसर रेल्वे दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शनिवारी पंजाबमध्ये राजकीय शोक\nभाजपाचे बिहारचे खासदार भोला सिंह यांचे निधन; दिल्लीच्या राम मनोहर लोहिया इस्पितळात केले होते दाखल.\nट्रेनने लोकांना उडवलं आणि सिद्धूंच्या पत्नी नवजोत कौर गाडीत बसून घरी निघून गेल्या, प्रत्यक्षदर्शींचा आरोप\nपंजाब - अमृतसर येथे रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना पंजाब सरकारकडून 5 लाख रुपयांची मदत जाहीर\nनवी दिल्ली - अमृतसर येथील रेल्वे दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले दु:ख व्यक्त\nआदिलाबाद : नागपूरहून निघालेल्या कारमध्ये दहा कोटींची रोकड जप्त\nअमृतसर (पंजाब) - रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या भीषण रेल्वे अपघातात 50 जाणांचा मृत्यू, पोलिसांची माहिती\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\nऔरंगाबाद - डोक्यात दगड घालून कविता अशोक जाधव या महिलेचा खून, हर्सूल भागातील घटना\nनाशिक - नाशिक मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये वादावादी\nमुंबई - मुंबई विमानतळावर 21 लाख 52 हजार रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर जप्त, सीआयएसएफची कारवाई\nनागपूर - गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमदार निवासावर चढून आंदोलन, अधिग्रहित जमिनीचा मोबदला देण्याची मागणी\nनंदुरबार- जि.प.समाज कल्याण अधिकारी सतिश वळवी यांना कार्यालयात 20 हजाराची लाच घेताना अटक\nपंजाब - अमृतसर रेल्वे दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शनिवारी पंजाबमध्ये राजकीय शोक\nभाजपाचे बिहारचे खासदार भोला सिंह यांचे निधन; दिल्लीच्या राम मनोहर लोहिया इस्पितळात केले होते दाखल.\nट्रेनने लोकांना उडवलं आणि सिद्धूंच्या पत्नी नवजोत कौर गाडीत बसून घरी निघून गेल्या, प्रत्यक्षदर्शींचा आरोप\nपंजाब - अमृतसर येथे रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना पंजाब सरकारकडून 5 लाख रुपयांची मदत जाहीर\nनवी दिल्ली - अमृतसर येथील रेल्वे दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले दु:ख व्यक्त\nआदिलाबाद : नागपूरहून निघालेल्या कारमध्ये दहा कोटींची रोकड जप्त\nअमृतसर (पंजाब) - रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या भीषण रेल्वे अपघातात 50 जाणांचा मृत्यू, पोलिसांची माहिती\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\nऔरंगाबाद - डोक्यात दगड घालून कविता अशोक जाधव या महिलेचा खून, हर्सूल भागातील घटना\nनाशिक - नाशिक मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये वादावादी\nमुंबई - मुंबई विमानतळावर 21 लाख 52 हजार रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर जप्त, सीआयएसएफची कारवाई\nनागपूर - गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमदार निवासावर चढून आंदोलन, अधिग्रहित जमिनीचा मोबदला देण्याची मागणी\nनंदुरबार- जि.प.समाज कल्याण अधिकारी सतिश वळवी यांना कार्यालयात 20 हजाराची लाच घेताना अटक\nAll post in लाइव न्यूज़\nकसारा घाटात गाडीने घेतला पेट, जीवितहानी नाही\nइगतपुरी येथील जुन्या कसारा घाटात इंडिका गाडीने रात्री नऊ वाजेच्या सुमारास अचानक पेट घेतला. मोठी आग लागली पण पीक इन्फ्राची सेफ्टी कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे जीवितहानी टळली.\nसप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nनाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे\nNavratri 2018: श्री सप्तश्रृंगी मातेच्या मंदिरात न्यायाधीशांनी केली महापूजा\nआदिशक्तीच्या उत्सवासाठी देवीच्या विविध मूर्ती बाजारात\nनाशिक जिल्हा परिषदेच्या सभेत गोंधळ\nनाशिकमध्ये भरला पितरांचा महोत्सव\nनाशिकमध्ये महागाई विरोधात शिवसेना रस्त्यावर\nGanesh Visarjan 2018 : पालकमंत्री गिरीश महाजन यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये बडविला ढोल\nनाशिक : शहरातील मुख्य गणेश विसर्जन मिरवणुकीत शहरातील एकूण 21 मंडळांनी सहभाग घेतला आहे. पालकमंत्री गिरीश महाजन यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये ढोल बडविला. विविध ढोल ताशा पथक सहभागी झाले आहेत. सर्व धर्मियांचे धर्मगुरू मिरवणुकीच्या शुभारंभ प्रसंगी उपस्थित आहेत. पालकमंत्री गिरीश महाजन , महापौर रंजना भानसी, खासदार हेमंत गोडसे, आमदार देवयानी फरांदे, पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल आदी मान्यवर उपस्थित होते.\nनाशिक : संत साहित्याचे अभ्यासक, प्रसिद्ध गणेशभक्त डॉ.तुळशीराम गुट्टे महाराज रचित 'गणेश स्तुती' खास लोकमत ऑनलाईनच्या श्रोत्यांसाठी...\n'इमामशाही’च्या ताबुताचे कारागिर मुस्लीम तर खांदेकरी हिंदू\nअझहर शेखनाशिक : धार्मिक सण-उत्सव, यात्रा म्हटलं की त्यासोबत परंपरा असतेच अन् अशा पारंपरिक प्रथांमधून भारताची एकात्मता अधिकाधिक बळकट होताना दिसून येते. नाशिकच्या ‘इमामशाही’ दर्गा परिसरात दरवर्षी होणारा मोहरमचा उत्सव अन् त्याची परंपरा राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक मानली जाते. येथे अळीवच्या बियांपासून मुस्लीम कुटुंबीय हिरवळीचा ताबूत तयार करतात अन् आशुरा’च्या दिनी अर्थात मोहरमला हिंदू कोळी बांधव या ताबुताचे खांदेकरी होतात, यावेळी जातीधर्माच्या सर्व भिंती भेदल्या जातात अन् जातीय सलोख्याचे दर्शन घडते. शुक्रवारी (21 सप्टेंबर) दर्ग्याच्या आवारात यात्रा भरणार असून ताबूत दर्शनासाठी दूपारी चार वाजेनंतर मैदानात हिंदू भाविक घेऊन येतील.\nवेदांचा सूर्य आहे 'बाप्पा'\nनाशिक : संत साहित्याचे अभ्यासक, प्रसिद्ध गणेशभक्त डॉ.तुळशीराम गुट्टे महाराज रचित 'गणेश स्तुती' खास लोकमत ऑनलाईनच्या श्रोत्यांसाठी...\nनाशिकमध्ये सार्वजनिक ग्रंथालय सेवकांचे एकदिवसीय धरणे आंदोलन\nनाशिक : राज्यातील शासनमान्य ग्रंथालयातील कर्मचारी पदाधिकाऱ्यांच्या 2012 मधील बाकी असलेली 50 टक्के परीक्षण अनुदानात वाढ करावी, शासकीय नियमानुसार सेवाशर्ती व वेतनश्रेणी द्यावी यासह विविध मागण्यांसाठी आज गोल्फ क्लब मैदान येथे सार्वजनिक ग्रंथालय व सेवकांचे एकदिवसीय धरणे आंदोलन.\nगणपतीने केलेले 'हे' पूजन सर्वश्रेष्ठ का\nनाशिक : संत साहित्याचे अभ्यासक, प्रसिद्ध गणेशभक्त डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज रचित 'गणेश स्तुती' खास लोकमत ऑनलाईनच्या श्रोत्यांसाठी...\nमातृभक्त बाप्पा : आईला वृद्धाश्रमात पाठवून घरात गणपती आणणे किती योग्य\nनाशिक : संत साहित्याचे अभ्यासक, प्रसिद्ध गणेशभक्त डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज रचित 'गणेश स्तुती' खास लोकमत ऑनलाईनच्या श्रोत्यांसाठी...\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nरावणाला देव मानणाऱ्या आदिवासी बांधवांनी 15 दिवसांपूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन यावर्षी रावन दहन करण्यास मनाई करण्यात यावी, अशी विनंती केली.\nतिरंगा फडकला आणि डोळे पाणावले सांगतोय मिस्टर आशिया सुनीत जाधव\nतिरंगा फडकला आणि डोळे पाणावले सांगतोय मिस्टर आशिया सुनीत जाधव\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nबाभूळगाव येथील शिवाजी इंजिनियरिंग कॉलेजमध्ये शुक्रवारी (19 ऑक्टोबर) सकाळी साप सापडल्याने एकच खळबळ उडाली.\nअष्टमीला कोल्हापूरची अंबाबाई महिषासुरमर्दिनीच्या रूपात\nशारदीय नवरात्रौत्सवात अष्टमीला (बुधवारी) करवीरनिवासिनी कोल्हापूरच्या श्री अंबाबाईची महिषासुरमर्दिनी रूपात पूजा बांधण्यात आली.\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nसरावली (सावटा हात) येथील संजय गणपत सापटा या शेतकऱ्याच्या शेतात भात कापणी सुरू असताना बुधवारी (17 ऑक्टोबर) सकाळी 10 वाजता अजगर आढळला.\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nकोल्हापूर - आज नवरात्रीच्या आठव्या दिवशी जोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा बांधण्यात आली होती.\nMeToo बद्दल तरुणाईचं म्हणणं काय तरुणाई खुलेपणाने होतेय व्यक्त\nMeToo बद्दल तरुणाईचं म्हणणं काय तरुणाई खुलेपणाने होतेय व्यक्त\nसप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nनाशिक - नवरात्रीनिमित्त सप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी होत आहे.\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\n#FashionTreat सणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nजोतिबाची पाच पाकळ्यातील बैठी सरदारी पूजा\nकोल्हापूर : नवरात्र उत्सवातील सातव्या दिवशी जोतिबा देवाची पाच पाकळ्यातील बैठी सरदारी पूजा बांधण्यात आली. विशेष म्हणजे, जोतिबा देवाचा ...\nअंबाबाई वैष्णवी देवीच्या रुपात, पर्यटकांचा ओघ सुरूच\nशारदीय नवरात्रौत्सवात अश्विन शुद्ध षष्ठीला ( सोमवार) करवीर निवासिनी श्रीअंबाबाईची वैष्णवी देवीच्या रुपात पूजा बांधण्यात आली.\nनाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे\nपालकमंत्री गिरीश महाजन आज नाशिक जिल्ह्यात दुष्काळी तालुक्यातील गावांची पाहणी करत आहेत.\nसई लोकुरने पारंपरिक वेशभूषेसह केला दांडिया अन् गरब्याचा सराव\n#Navratri2018 सई लोकुरने पारंपरिक वेशभूषेसह केला दांडिया अन् गरब्याचा सराव..\nविविध मागण्यांसाठी जळगावमधील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा मोर्चा\nमोर्च्यात 150 विद्यार्थ्यांचा सहभाग\nठाण्यात रिक्षा जळून खाक\nसुदैवानं यात कोणीही जखमी झालेलं नाही\nस्वबळानंतर शिवसेनेची पाऊले युतीकडे\nमेट्रोच्या कामावरून दोन यंत्रणांमध्ये रंगला वाद\nरावणदहन पाहाणाऱ्या ६१ जणांना रेल्वेने चिरडले\nदुष्काळात महाराष्ट्राला मदतीचा हात देऊ : मोदी\nपावसामुळे मुंबईतील धूलिकणांचे प्रमाण घटले\nमुंबईसह कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्राला पावसाचा इशारा\nमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून डॉलर्स जप्त\nबॉलिवूड स्टार्सच्या व्यवस्थापकाने केला आत्महत्येचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%AD%E0%A4%BE_%E0%A4%A1%E0%A5%87", "date_download": "2018-10-19T23:54:42Z", "digest": "sha1:6GSUEGHMHDTVMB45XLOD7KR2LJN35U2Q", "length": 3971, "nlines": 60, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "शोभा डेला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nशोभा डेला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख शोभा डे या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nजानेवारी ७ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. १९४८ ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:दिनविशेष/जानेवारी ‎ (← दुवे | संपादन)\nराज ठाकरे ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:दिनविशेष/जानेवारी ७ ‎ (← दुवे | संपादन)\nशोभा राजाध्यक्ष (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nगौतम राजाध्यक्ष ‎ (← दुवे | संपादन)\nदालन:इतिहास/दिनविशेष/जानेवारी ‎ (← दुवे | संपादन)\nदालन:इतिहास/दिनविशेष/जानेवारी/७ ‎ (← दुवे | संपादन)\nअपर्णा वेलणकर ‎ (← दुवे | संपादन)\nफाय फाउंडेशन ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/wait-increased-milk-rate-farmers-134359", "date_download": "2018-10-20T00:34:37Z", "digest": "sha1:THD63SFVWMYVMJO3EKWBLK5CQHAZN3OU", "length": 12682, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "Wait for the increased milk rate to farmers वाढीव दराची शेतकऱ्यांना करावी लागणार प्रतीक्षा | eSakal", "raw_content": "\nवाढीव दराची शेतकऱ्यांना करावी लागणार प्रतीक्षा\nसोमवार, 30 जुलै 2018\nसोलापूर - राज्यातील दूध उत्पादकांना बुधवार(1 ऑगस्ट)पासून प्रतिलिटर 25 रुपयांचा दर मिळेल, असे शासनाने जाहीर केले. मात्र 20 जुलै रोजी शासनाने काढलेल्या निर्णयातील त्रुटी दुरुस्ती करण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वाढीव दूध दराची आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.\nसोलापूर - राज्यातील दूध उत्पादकांना बुधवार(1 ऑगस्ट)पासून प्रतिलिटर 25 रुपयांचा दर मिळेल, असे शासनाने जाहीर केले. मात्र 20 जुलै रोजी शासनाने काढलेल्या निर्णयातील त्रुटी दुरुस्ती करण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वाढीव दूध दराची आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनानंतर सरकारने गायीच्या दूध दरात पाच रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. पावडर निर्मिती प्रकल्पांना केंद्र व राज्य शासनाकडून अनुदान मिळणार आहे. मात्र, सद्यस्थितीत राज्यात साडेतीन लाख मेट्रिक टन दूध भुकटी शिल्लक असून त्यासाठी राज्य सरकारने 50 रुपयांचे अनुदान जाहीर करावे आणि त्याचा शासन निर्णय काढावा, त्यानंतर पुढील आठ दिवसांत वाढीव दराची अंमलबजावणी केली जाईल, असा इशारा खासगी संघांनी दिल्याची माहिती सूत्रांकडून सांगण्यात आली. राज्य सरकारच्या 3.5 आणि 8.5 च्या फॅटऐवजी 3.2 आणि 8.3 करण्याचा विचार राज्य सरकारचा असल्याचेही सांगण्यात आले.\nराज्य सरकारच्या निर्देशानुसार दूध उत्पादकांना प्रतिलिटर 25 रुपयांचा दर देणे खासगी व सहकारी दूध संघांना बंधनकारक राहणार आहे. सध्या दूध उत्पादकांची व एकूण संकलनाची माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे.\n- सुनील शिरापूरकर, विभागीय उपनिबंधक, दुग्ध\nएकूण दूध संकलन - 1.34 कोटी लिटर\nपॅकिंगद्वारे विक्री - 47.28 लाख लिटर\nभुकटीसाठी दूध - 37.69 लाख लिटर\nदुग्धजन्य पदार्थ - 16.33 लाख लिटर\nअंध शाळेतील पाच मुलांना बेदम मारहाण\nनाशिक - नाशिक- पुणे रोडवरील नासर्डी पुलानजीकच्या सामाजिक न्याय भवनाच्या आवारात असलेल्या शासकीय अंध शाळेतील बाल दिव्यांग मुलांना शाळेच्याच...\nबसायला जागा द्या; काँग्रेस-राष्ट्रवादीचे सदस्य सांगलीत आक्रमक\nसांगली : महापालिकेच्या दर सुधार समितीस मान्यता देण्यासाठी बोलवलेल्या महासभा विरोधी कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांच्या आंदोलनामुळे गुंडाळण्यात आली....\nलाखो सामान्यांच्या नशिबात विषाचा डंख झालेले भेसळयुक्त दूधच आहे. त्याचे प्रमाण किती आहे याची एक छोटीशी झलक परवाच्या कारवाईतून दिसली. अन्न व औषध...\n350 वर्षांच्या परंपरेला गालबोट लावणाऱ्या तहसीलदार समिंदर यांना बडतर्फ करावे\nमंगळवेढा - गेल्या 350 वर्षापासून शमीच्या झाडाचे पूजन करून सीमोल्लंघन व शस्त्र पुजेची शिवकालीन परंपरा एकवीरा माळावर आहे. यासाठी सिमोल्लंघनाचे...\nमहापालिका आणि जलसंपदाच्या वादात पुणेकर वेठीस\nकोथरूड - योग्य नियोजनाचा अभाव महापालिका आणि पाटबंधारे विभागाचा आपापसांत समन्वय कमी असल्याने शहराच्या पाण्याचे योग्य नियोजन करण्यात अपयश आल्यानेच...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/534567", "date_download": "2018-10-20T01:01:46Z", "digest": "sha1:DWWBJ5ERGHWCLBC43JYO26FRF5J4JFDK", "length": 7553, "nlines": 42, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "फ्लॅट फोडून तीन लाखाचा ऐवज लंपास - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सांगली » फ्लॅट फोडून तीन लाखाचा ऐवज लंपास\nफ्लॅट फोडून तीन लाखाचा ऐवज लंपास\nसांगली-तासगाव रोडवरील बायपास जवळील एका अपार्टमेंटमधील बंद फ्लॅट फोडून चोरटय़ांनी भर दिवसा साडेआठ तोळय़ांच्या दागिन्यासह सुमारे तीन लाखांचा ऐवज लंपास केला. या चोरीची विश्रामबाग पोलिसांत नेंद झाली आहे. दरम्यान भरदिवसा चोरटय़ांनी डल्ला मारल्याने नागरिकांत खळबळ उडाली आहे.\nसांगली-तासगाव रोडवरील बायपास रोड जवळील ग्रॅसिया अपार्टमेंटमध्ये संकेत शिवाजी उनउने हे पत्नी आणि दोन मुलांसह राहतात. ते मूळचे तासगाव तालुक्यातील सावळज येथील असून ते हॉटेल व्यावसायिक आहेत. शनिवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास शाळेत कार्यक्रम असल्याने संकेत उनउने हे पत्नी आणि दोन मुलांसह शाळेत गेले ते बारा वाजता शाळेत आले असता. फ्लॅटचे कुलूप तोडून आत प्रवेश करून चोरटय़ांनी चोरी केल्याचे निदर्शनास आले. या चोरीची माहिती त्यांनी लगेच विश्रामबाग पोलिसांत दिली. पोलीस निरीक्षक प्रताप पोमण यांच्या नेतृत्वाखालील पथक घटना स्थळी दाखल झाले. चोरटय़ांनी बेडरूममधील कपाटात ठेवलेले सात तोळय़ाचे मणीमंगळसूत्र, एक तोळय़ाची चेन, आणि अर्धा तोळय़ाची अंगठी असे साडेआठ तोळे सोने व रोख 15 हजार असा सुमारे तीन लाखांचा ऐवज लंपास केला. कपाटातील साहित्य विस्कटले होते. कपाटाला लॉक नसल्याने ऐवज सहजासहजी त्यांच्या हाताला लागला. पोलिसांनी पंचनामा करून रात्री उशिरा या चोरीची नोंद केली.\nदोनच दिवसापूर्वी शहराच्या गजबजलेल्या गणपती पेठ परिसरात चोरटय़ांनी रात्रीत सहा दुकाने फोडल्याचा प्रकार ताजा असताना शनिवारी भरदिवसा फ्लॅट फोडून चोरी केल्याने या परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या दुर्लक्षामुळेच शहरात चोरीची मालिका सुरू झाली असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे.\nशंभर फुटी परिसरात आणखी एक फ्लॅट फोडला\nदरम्यान, विश्रामबाग पोलीस ठाणे हद्दीतील शंभर फुटी परिसरात शनिवारी आणखी एक फ्लॅट भरदिवसा फोडल्याचा प्रकार उघडकीस आला. यामध्येही लाखोंचा ऐवज चोरटय़ांनी लंपास केला आहे. भरदिवसा या पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीच्या घटना घडूनही पोलीस मात्र दिवसभर सुस्तच होते. दुपारपासून रात्री उशीरापर्यंत\nविरोधकांना टेंभुसह सर्वत्र मीच दिसतो\nबागणीत पक्षविरोधी काम करणाऱयावर कारवाईसाठी शिंदे गट आक्रमक\nआठ दिवसात विद्यापीठाचे नामांतर न झाल्यास राज्यभर चक्काजाम\nतुटलेल्या तारेचा मायलेकरासह तिघांना शॉक ,मुलाचा मृत्यु\nआजचे भविष्य शनिवार दि. 20 ऑक्टोबर 2018\nक्लीनर मानेचा खून गळा आवळून\nसाडेपाच लाखाची दारू जप्त\nसंशोधकांनी अनुभवली ‘तिलारी’ची समृद्धी\nनिरवडेत वीज पडून तरुण ठार\nप्रचंड गडगडाटाने कुडाळ हादरले\nमालवणात ‘स्वस्थ भारत’ सायकल रॅलीचे स्वागत\nकुडाळला कीर्तन महोत्सवास प्रारंभ\nआश्वासनांच्या कात्रणांचे लवकरच प्रदर्शन\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/sangli-news-corporation-election-report-134952", "date_download": "2018-10-20T00:41:56Z", "digest": "sha1:6BF3M7U5IVBRS5OTEGM6Y27RQ6REFQMF", "length": 11725, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sangli News corporation election report सांगली-मिरजेत मतदान केंद्राचे वेगळे दर्शन | eSakal", "raw_content": "\nसांगली-मिरजेत मतदान केंद्राचे वेगळे दर्शन\nबुधवार, 1 ऑगस्ट 2018\nसांगली - मतदारांसाठी लाल गालिचा, पुष्पगुच्छ, पताके, सनई वादन, रांगोळी, पहिल्या मतदाराचे औक्षण असे बरेच काही अभुतपूर्व असे आज मतदान केंद्रावर पहायला मिळाले.\nसांगली - मतदारांसाठी लाल गालिचा, पुष्पगुच्छ, पताके, सनई वादन, रांगोळी, पहिल्या मतदाराचे औक्षण असे बरेच काही अभुतपूर्व असे आज मतदान केंद्रावर पहायला मिळाले. काही मतदान केंद्रावर काल रात्री विद्युत रोषणाईही केली होती. निवडणूक हा लोकशाही प्रक्रियेचा उत्सवच. आज निवडणूक आयोगाच्या आदेशाने आदर्श मतदान केंद्राचा उपक्रम राबवण्यात आला. सुमारे अडीचशे केंद्रे आदर्शवत अशी करण्यात प्रशासनाला यश आले.\nनिवडणूक निर्णय अधिकारी तथा आयुक्त रवींद्र खेबुडकर यांचे खणभागातील मौलाना अब्दुल कलाम आझाद विद्यामंदिर येथील केंद्रावर जंगी स्वागत झाले. यावेळी उपायुक्त श्रीमती स्मुती पाटील, प्रशासन अधिकारी हणमंत बिराजदार उपस्थित होते. नव्या मतदारांचे व मतदार लाल गालीचा अंथरून स्वागत झाले.\nकेंद्रावर मंद संगीत सुरु होते. राष्ट्रीय कर्तव्याचा मतदानाचा हक्क प्रसन्न मनाने बजावला जावा हा प्रशासनाचा हेतू. सांगली जिमखाना येथे जिल्हाधिकारी वि.ना काळम-पाटील, जिल्हा परिषदेचे उपकार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांनी सह परिवार मतदान केले.\nदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी मतदानाचच्या पुर्व संध्येला प्रभाग 11 माधवनगर रोड, फौजदार गल्ली, बदाम चौक, नळभाग, हिंदु-मुस्लीम चौक, मिरज येथील बागवान गल्ली, बसवेश्वर चौक, धनगर गल्ली, मार्केट चौक या संवेदनशिल केंद्राची पाहणी केली. उपायुक्त सुनिल पवार उपस्थित होते.\nपुणे - लोणावळा लोकल उद्यापासून पूर्ववत\nपुणे - लोहमार्गाच्या देखभाल- दुरुस्तीचे काम वेळेपूर्वीच पूर्ण झाल्यामुळे पुणे- लोणावळा मार्गावरील लोकलची वाहतूक येत्या रविवारपासून (ता. 21)...\nम्हाडाच्या झोपडपट्ट्यांमधील 70 हजार शौचकुपांची देखभाल पालिका करणार\nमुंबई - मुंबईत म्हाडाने बांधलेली 70 हजार शौचकूप ताब्यात घेऊन त्यांची देखभाल महापालिका करणार आहे. म्हाडा आणि पालिका अधिकाऱ्यांच्या झालेल्या...\nस्थळ : मातोश्री हाइट्‌स, बॅंड्रा.. याने की बांद्रे. वेळ : निजानीज. काळ : रात्र आरंभ. पात्रे : हिंदुहृदयसम्राट क्रमांक दोन उधोजीसाहेब आणि...\n22 हजार शौचकुपांना अखेर मंजुरी\nमुंबई - धोकादायक शौचालये, तुटलेले दरवाजे आणि लाद्यांमुळे झोपडपट्ट्यांतील नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी मुंबईत 22 हजार शौचकूप बांधण्याचा...\nहमीभावाने सोयाबीन खरेदी कधी\nकाशीळ - जिल्ह्यात खरिपातील काढणी अंतिम टप्प्यात आली असतानाही नाफेडकडून खरेदी केंद्रावर प्रत्यक्ष खरेदी सुरू झालेली नाही. शासनाने सोयाबीनची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/kgtocollege-news/engineering-first-list-announced-1258316/", "date_download": "2018-10-20T00:12:34Z", "digest": "sha1:RLASSUNXWMKP3HE6TSEHU4ADFXPW4CUD", "length": 10084, "nlines": 198, "source_domain": "www.loksatta.com", "title": "अभियांत्रिकीची पहिली यादी जाहीर | Loksatta", "raw_content": "\nविषाणुजन्य तापावर प्रतिजैविके घेणे टाळा\nसंत्र्याला यंदा सुगीचे दिवस\nऊस तोडणी कामगारांना भविष्य निर्वाह निधीचा लाभ\nदसरा मेळाव्यातून पंकजांचा पक्षांतर्गत स्पर्धकांनाही इशारा\nके.जी. टू कॉलेज »\nअभियांत्रिकीची पहिली यादी जाहीर\nअभियांत्रिकीची पहिली यादी जाहीर\nएक लाख दोन हजार विद्यार्थ्यांपैकी ८१ हजार १७५ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत.\nअभियांत्रिकी प्रथम वर्ष प्रवेशातील पहिल्या फेरीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांची यादी सोमवारऐवजी मंगळवारी जाहीर झाली असून, पर्याय अर्ज भरलेल्या एक लाख दोन हजार विद्यार्थ्यांपैकी ८१ हजार १७५ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत.\nराज्यात प्रथम वर्ष अभियांत्रिकी प्रवेशासाठी उपलब्ध असलेल्या एक लाख ३८ हजार ७४१ जागांसाठी एक लाख नऊ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले होते. अभियांत्रिकीसाठी मार्गदर्शन केंद्रावर एक लाख १५ हजार ७१५ विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले, मात्र त्यापकी तीन कॅप राऊंडसाठी एक लाख नऊ हजार २३ अर्ज पात्र ठरले होते. त्यापकी एक लाख दोन हजार विद्यार्थ्यांनीच महाविद्यालयांचा पर्याय अर्ज भरला आहे. त्यामुळे पहिल्या यादीत ८१ हजार प्रवेश निश्चित झाले. पहिल्या यादीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांनी अर्ज स्वीकृती केंद्रात जाऊन प्रवेश निश्चित करावयाचा आहे. यानंतर होणाऱ्या तीन फेऱ्यांमध्येही विद्यार्थ्यांना संधी मिळणार आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n‘रावण दहना’त मृत्युतांडव, पंजाबमधील भीषण दुर्घटनेत ६० ठार\n...तर ६० जणांचा जीव वाचला असता\nरावण दहन करताना भीषण अपघात, पाहा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ\nकौतुकास्पद: युपीतल्या 850 शेतकऱ्यांना बिग बी करणार कर्जमुक्त; ५.५ कोटींचं अर्थसहाय्य\n#MeToo : सेलिब्रेटी मॅनेजमेंट कंपनीच्या अनिर्बन दास ब्ला यांचा आत्महत्येचा प्रयत्न\n#MeToo कोर्टाच्या आदेशाची वाट बघा; आलोक नाथांची सिंटाला विनंती\n#MeToo : प्रसिद्ध चित्रकार जतिन दास म्हणतात तो मी नव्हेच\n#MeToo : 'सेक्रेड गेम्स'च्या अभिनेत्रीचा दिग्दर्शक विपुल शहावर लैंगिक गैरवर्तणुकीचा आरोप\nसागरी किनारी रस्त्यावर ‘क्रॅश एटोनेटर’\nमेट्रो मार्गिकांचे संचलन ‘एमएमआरडीएकडे’च\n१८व्या वर्षांत अत्रे कट्टय़ावर तरुणाईचा मेळा\nयंदा उत्पादन घटण्याची शक्यता\nतलासरीमध्ये गटारावरच भाजीविक्रीची दुकाने\nजुईनगर येथे अपंग, विशेष मुलांसाठी उद्यान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/34472", "date_download": "2018-10-20T00:47:14Z", "digest": "sha1:YSWJOKUIUT27ZKSQG5IWKIWMEOD4TPER", "length": 12393, "nlines": 167, "source_domain": "www.maayboli.com", "title": "टवाळक्या (उपेक्षितांचे अंतरंग) | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /टवाळक्या (उपेक्षितांचे अंतरंग)\n मी तसा मा.बो. वरचा जुनाच पडीक आहे. म्हणजे बघा, उणीपुरी १० वर्षे काढलीत मी ईथे. सुरवातीची साडे-चार वर्षे मी अगदी साधा-सुध्या स्वरूपात जपून-जपून प्रतिक्रिया देत काढली. पण माझा येळकोट काही रहात नव्हता आणि मुळ स्वभाव जात नव्हता. शेवटी एक दिवशी माझ्यातल्या मी चा साक्षात्कार झाला आणि \"नम्र टवाळा\" चा जन्म झाला. बराच काळ मुख्यतः कट्टा आणि क्वचित दुसर्‍या काही पानांवर टवाळक्या केल्यानंतर आता स्वतःचे एक पान सुरू करावे अशी सुरसुरी आली. या पानाचे नाव मी \"टवाळक्या (उपेक्षितांचे अंतरंग)\" असे देण्याचे मुख्य कारण टवाळ या आय्-डी सारख्याच मा.बो. असंख्य चित्र-विचित्र वाटणार्‍या आय-डी आहेत आणि रोज असंख्य नविन जन्मत पण आहेत. हे आय-डी वेगवेगळ्या ठिकाणी आपापल्या मतांची पिंक टाकत फिरत असतात. बर्‍याच वेळेला त्यांची मतं, प्रतिक्रिया या खरोखर चांगल्या आणि विचार करण्यासारख्याही असतात. परंतू, विचित्र स्रिन-नेम मुळे त्यांची दखल फारशी घेतली जात नाही. अशा या उपेक्षितांनी या पानावर येऊन आपले अंतरंग मोकळे करावे ही माफक अपेक्षा या पानाच्या निर्मितीमागे आहे. अर्थात सर्व धर्माच्या, जाती-पंथाच्या, वेगवेगळ्या कंपूंच्या आय्-ड्यांना ईथे मुक्त प्रवेश आहेच.\nटवाळ तुम्ही शहापूरचे का\nटवाळ तुम्ही शहापूरचे का\nटवाळ तुम्ही शहापूरचे का\nटवाळ तुम्ही शहापूरचे का\n>>> याचा टवाळकीशी काय संबंध\nगुड. पडघा माहिताय का\nगुड. पडघा माहिताय का\nतू कामात आहेस ना टोके, जा काम\nतू कामात आहेस ना टोके, जा काम कर\nआज किती जणांचा चहा करायचा आहे\nटवाळ, रोज आसनगाव ते बोरीबंदर\nटवाळ, रोज आसनगाव ते बोरीबंदर आणि परत जिंदगी कटली असेल लोकलगाडीमध्ये जिंदगी कटली असेल लोकलगाडीमध्ये काही गटबिट होता का, की एकला चलो रे काही गटबिट होता का, की एकला चलो रे संध्याकाळी १८०३ कसारा, का १८२२ आसनगाव\nगामा, तसा मी सुखी जिव आहे \nगामा, तसा मी सुखी जिव आहे \nदुर्मिळ मासे आणि पक्षी\nदुर्मिळ मासे आणि पक्षी पहाण्याची संधी - २७ एप्रिल ते १ मे सिद्धी गार्डन समोर, म्हात्रे पुलाजवळ\nउद्या दुपारी ११ ते ४ भेट देणे शक्य असल्यास मासे तज्ञ अमित देसाई यांच्या बरोबर पहाण्याची दुर्मिळ संधी\nगाव विसरल्या हो तुम्ही आता\nगाव विसरल्या हो तुम्ही आता सिध्दी गार्डन कोठे आहे\nस्मिता ताई, हे निसर्गाच्या\nस्मिता ताई, हे निसर्गाच्या गप्पा वर पण द्या ना.\nटवाळ - एकमेव, कचेरी जवळ\nटवाळ - एकमेव, कचेरी जवळ दिसतेय बोरीबंदराच्या तरीच सुखी जीव म्हणवताय तरीच सुखी जीव म्हणवताय पण ते आसनगाव-शहापूर हे लांबचं प्रकरण आहे, नाही\nमंद्या, अरे ही टवाळकीची जागा\nमंद्या, अरे ही टवाळकीची जागा आहे, रिक्षा स्टँड तिकडे पलिकडे आहे\nहा वाहता धागा आहे धेनातच आलं\nहा वाहता धागा आहे धेनातच आलं नव्हतं त्यादिवशी. आन मी ते निशला हवी नसलेली टवाळी आप्लं टाळी द्याया आलं होते....:)\nफादर्स डे, १७ जून २०१२\nफादर्स डे, १७ जून २०१२ निमित्त\n१. चंदेरी पडद्यावरील पित्याच्या प्रतिमेविषयी शर्मिला फडकेंचा खास लेख\n२. मी आणि बाबा सॉल्लिड टीम : वडिलांशी असलेल्या नात्याची जवळून ओळख\nआरेच्या, ही टवाळकी बघितलीच\nआरेच्या, ही टवाळकी बघितलीच नव्हती.\nएक टवाळ मै बनू, एक टवाळ तुम\nएक टवाळ मै बनू, एक टवाळ तुम बनो\nहर टवाळ का टवाळ ही साथी हो..\nहर टवाळ का टवाळ ही साथी हो..\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-story-marathi-agrowon-food-processing-baking-products-rawet-nigdi-pune-12280", "date_download": "2018-10-20T00:39:13Z", "digest": "sha1:67O3WH7EMOQOUMP4FJSHOHCSMZGRGACY", "length": 24692, "nlines": 187, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture story in marathi, agrowon, food processing, baking products, rawet, nigdi, pune | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nप्रयत्नवादातून उभारलेला बेकर्स वेव्ह व्यवसाय\nप्रयत्नवादातून उभारलेला बेकर्स वेव्ह व्यवसाय\nशुक्रवार, 21 सप्टेंबर 2018\nवडगाव मावळ तालुक्यातील (जि. पुणे) दिवड येथील सावळे कुटुंबाने आपला पारंपरिक दुग्धव्यवसाय नेटक्या पद्धतीने जपला. शिवाय कुटुंबातील नव्या पिढीचे उच्चशिक्षित राजकुमार यांनी एक पाऊल पुढे टाकून बेकरी उद्योगही सुरू केला. संघर्ष, चिकाटी, समस्यांवर मात करून पुढे जाण्याची वृत्ती जपत ६० प्रकारची विविध उत्पादने तयार करीत त्यांनी या व्यवसायात चांगला जम बसवला आहे.\nवडगाव मावळ तालुक्यातील (जि. पुणे) दिवड येथील सावळे कुटुंबाने आपला पारंपरिक दुग्धव्यवसाय नेटक्या पद्धतीने जपला. शिवाय कुटुंबातील नव्या पिढीचे उच्चशिक्षित राजकुमार यांनी एक पाऊल पुढे टाकून बेकरी उद्योगही सुरू केला. संघर्ष, चिकाटी, समस्यांवर मात करून पुढे जाण्याची वृत्ती जपत ६० प्रकारची विविध उत्पादने तयार करीत त्यांनी या व्यवसायात चांगला जम बसवला आहे.\nसह्याद्रीच्या कुशीतील मावळ तालुक्यातील (जि. पुणे) दीवड हे दुर्गम गाव आहे. वाहतुकीच्या अपुऱ्या सुविधा असल्याने गावातील लोकांना शहरात येण्यासाठी मोठी अडचण होत असे. गावातील सावळे कुटुंबाची वडिलोपार्जित नऊ एकर शेती आहे. त्यात भात, हरभरा, गहू अशी पिके घेतली जातात. कुटुंबातील नव्या पिढीतील चार बंधू शेतीची जबाबदारी सांभाळतात. यात अंकुश, लहू, संजय व सर्वात लहान राजकुमार अशी त्यांची नावे आहेत.\nसर्वात धाकटे असलेले राजकुमार यांनी ‘फूड सायन्स अॅँड टेक्नॉलॉजी’ विषयातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. नोकरी न करता घरचाच दुग्धव्यवसाय सुरू करण्याचे त्यांनी ठरवले. घरच्या दुधाबरोबरच परिसरातील दूध संकलित करून पुण्यातील निगडी उपनगरातील साईनगर येथे विक्री व्यवसाय सुरू केला. या व्यवसायात अन्य तिघेही बंधू राबत होते. प्रामाणिक कष्ट, चिकाटी व गुणवत्ता यांच्या जोरावर अल्पावधीत हा व्यवसाय विनायक दुग्धालय म्हणून नावारूपाला आला.\nसध्या अंकुश गावी दुग्धव्यवसाय, लहू हे किराणा विक्री व संजय शेतीची जबाबदारी सांभाळतात.\nउद्योजकतेची आवड असलेल्या राजकुमार यांनी सुरवातीच्या काळात तीन खासगी दूध कंपन्यांची एजन्सी मिळवली. त्यात चांगला जम बसवला. आर्थिक उलाढाल चांगली होत होती. मात्र, पुढे तांत्रिक कारण तसेच स्पर्धा यातून एजन्सीचे काम थांबवावे लागले. मग शिरूर व नारायणगाव येथे दूध पाश्चरायझेशन प्रकल्प सुरू केला. काही कारणांमुळे पुढे तेही काम थांबवावे लागले.\nयाच कालावधीत मित्र विनयकुमार आवटे, अविनाश बारगळ, सुनील बोरकर, नितीन फुलसुंदर, नवीनचंद्र बोराडे हे मित्र आणि सासरे नामदेव दाभाडे यांचे पाठबळ मिळत गेले.\nपुणे येथे थेट विक्री\nकितीही अपयश आले तरी हिंम्मत न हारता त्यातून मार्ग काढण्याची वृत्ती असलेल्या राजकुमार यांनी मग पुण्यातील मार्केट यार्डमधून फळे, भाजीपाला आणून त्याची निगडीमध्ये विक्री सुरू केली. अखेर पुन्हा मार्केटचे सर्वेक्षण, अभ्यास करून प्रक्रिया उद्योग उभारण्याचा निश्चय केला. त्यातून बेकरी व्यवसायाचा पर्याय मिळाला.\nअन्न प्रक्रिया विषयातील शिक्षणाचे तांत्रिक पाठबळ जोडीला होते. सुरवातीला दोन अनुभवी मजूर सोबत घेतले. परंतु, लहरीपणामुळे ते मध्येच काम सोडून निघून गेले. बेकरी पदार्थ तयार करण्याचा राजकुमार यांना अनुभव नव्हता. मग पत्नी यांना सोबत घेऊन प्रयत्नवादातून त्यांनी विविध पदार्थ तयार करण्यास सुरवात केली. सुरवातीला निगडी येथे उत्पादन व विक्री व्हायची. मात्र जागा लहान असल्याने मग निगडीपासून जवळ असलेल्या रावेत येथे विक्री केंद्र सुरू केले. आज तेथूनच व्यवसायाची सारी घडी त्यांनी बसवली आहे.\nमालाची गुणवत्ता व प्रत चांगली असल्याने हळूहळू मागणी वाढू लागली. सन २०१३ नंतर सुरू केलेल्या या व्यवसायात आता चांगलाच जम बसू लागला आहे. सुमारे आठ ते दहा कामगारांच्या साह्याने व्यवसाय सुरू आहे.\nसध्या टोस्ट, कुकीज, खारी यांचे प्रत्येकी सहा ते सात प्रकार जमेस धरून सुमारे ६० उत्पादने तयार केली जातात.\n-यात स्पेशल देशी तुपातील रोट, नाचणी कुकीज, मल्टी ग्रेन, ज्वारी- बाजरी कुकीज, शुजबेरी कुकीज,\nलादी पाव, गव्हाचा ब्रेड, पॅटीस, केक, पेस्ट्रीज, खारी टोस्ट आदींचा समावेश आहे.\nसर्व विक्री त्यांच्या केंद्रातूनच होते. त्याशिवाय केंद्राच्या वरच्या मजल्यावर ‘ओपन कॅफे हाउस’\nउभारले आहे. तेथेही ग्राहकांना बेकरीजन्य पदार्थांची सेवा दिली जाते.\n'बेकर्स व्हेव’ असे त्यांनी आपल्या विक्री केंद्राला नाव दिले आहे.\nदिवसाची सुमारे उलाढाल ही दहा ते पंधरा हजार रुपयांपर्यंत होते. या व्यवसायातून सुमारे २० टक्के नफा मिळतो.\nराजकुमार यांच्या व्यवसायातील टीप्स, निरीक्षणे\nकामगारांची अन्‌ उपलब्धता व लहरीपणा\nकोणत्याही कष्टाची तयारी असणे अपेक्षित\nमालाची गुणवत्ता चांगलीच ठेवावी लागते. त्यात तडजोड नाही\nव्यवसायातील सूक्ष्म बारकावे लक्षात घ्यावे लागतात.\nग्राहकांच्या मागणीनुसार नवे बदल करावे लागतात.\n-अाधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा लागतो. रसायनांचा वापर कमी करावा लागतो.\nकामगारांची समस्या सोडविण्यासाठी प्रशिक्षण संस्था सुरू करण्याचा विचार\nबेकरी पदार्थ ‘आॅनलाइन’ पद्धतीतून घरपोच देण्याचा विचार\nगावी दुग्धव्यवसायही सुरू आहे. घरगुती आणि अन्य ठिकाणाहून सुमारे आठशे लिटर दूध आणून त्याची निगडीतील साईनाथनगर येथे थेट विक्री केली जाते. दही, लोणी, चक्का, मलई पनीर, तूप, श्रीखंड, आईस्क्रीम आदी पदार्थ तयार केले जातात. त्यातून चांगले उत्पन्न मिळते.\nराजकुमार यांच्या बेकरीत कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थीदेखील अभ्यासक्रमांतर्गत प्रशिक्षणाची संधी घेतात. त्यातूनच आदर्श व्यावसायिक म्हणून राजकुमार यांनी कसे नाव कमावले आहे याची प्रचिती येऊ शकते. त्यांना आपले गाईड डॉ. एस. एस. कदम यांचे मार्गदर्शन मिळते.\nसंपर्क : राजकुमार सावळे- ९११२७८४५२७\nमावळ maval व्यवसाय profession मात mate सह्याद्री शेती farming गहू wheat विषय topics शिक्षण education दूध पुणे उत्पन्न\nबेकर्स्र व्हेव नावाने विक्री केंद्र सुरू केले आहे.\nराजकुमार सावळे यांचे बेकरी उत्पादने विक्री केंद्र\nराजकुमार यांचे मोठे बंधू अंकुश सावळे दुग्धव्यवसाय सांभाळतात.\nभाजीपाला पिकांची रोपवाटिका तयार करताना\nभाजीपाला पिकांची रोपवाटिका करताना योग्य ती काळजी घेतल्यास पुनर्लागवडीनंतरच्या काळातील अने\nपुण्यात फुलांची ७ काेटींची उलाढाल\nपुणे ः फूल उत्पादक शेतकऱ्यांची भिस्त असणाऱ्या नवरात्र आणि दसऱ्याला विशेष मागणी असलेल्या झ\nकशी टिकेल पांढऱ्या सोन्याची झळाळी\nराज्यात कापूस वेचणीला सुरवात होऊन दसऱ्याच्या मुहूर्तावर बऱ्याच शेतकऱ्यांनी विक्रीही चालू\nपरभणीत फ्लाॅवर प्रतिक्विंटल २००० ते २५०० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nवनस्पतीतील संजीवकांमुळे अवकाशातही उत्पादन घेणे...\nपोषक घटकांची कमतरता आणि गुरुत्वाकर्षण कमी असणे या दोन कारणांमुळे चंद्र किंवा अन्य ग्रहांव\nपरभणी, राहुरी कृषी विद्यापीठांना पाच...परभणी ः भारतीय कृषी संशोधन परिषदअंतर्गत कृषी...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम...पुणे : पावसाला पोषक हवामान झाल्याने आठवड्याच्या...\n‘आरएसएफ’च्या मूळ सूत्रात घोडचूकपुणे: शेतकऱ्यांना हक्काचा ऊसदर मिळवून देणाऱ्या...\nसाखर कारखान्यांची धुराडी आजपासून पेटणारपुणे: राज्यातील साखर कारखान्यांच्या गाळप हंगामाला...\nसहकारी बॅंकांना एकाच छताखाली आणणार :...पुणे ः सहकार क्षेत्राला ‘अच्छे दिन’ आणण्यासाठी...\nचला मिरचीच्या आगारात राजूरा बाजारात...मिरचीचे आगार अशी ओळख अमरावती जिल्ह्यातील राजूरा...\n‘एसआरटी’ तंत्राने मिळाली उत्पादनासह...पेंडशेत (ता. अकोले, जि. नगर) या कळसूबाई शिखराच्या...\nतुटवड्यामुळे कांद्याच्या दरात सुधारणानवी दिल्ली ः देशातील महत्त्वाच्या कांदा उत्पादक...\nकृषी विद्यापीठांचे संशोधन आता एका...मुंबई ः राज्यातील चारही कृषी विद्यापीठांनी केलेले...\nमहाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांना...शिर्डी: महाराष्ट्रात यंदा पाऊस कमी झाला....\nकोल्हापुरी गुळाचा गोडवा यंदा वाढणारकोल्हापूर : यंदाच्या पावसाळ्यात गुजरात,...\nकमी दरांवरून जिनर्सचा ‘सीसीआय’च्या...जळगाव ः भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) कापूस...\nहोय, आम्ही बदलू शेतीचे चित्र... ‘शाळेत सुरू असलेल्या कृषी शिक्षण अभ्यासक्रमातून...\n‘पंदेकृवि’च्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचा...अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ...\nशेतीपासून जितके दूर जाल तितके दुःख...पुणे : शेतीशी जोडलेली माणसं ही निसर्ग आणि मानवी...\nनाबार्डच्या व्याजदरातच जिल्हा बँकांना...मुंबई : राज्य बँकेला नाबार्डकडून मिळणाऱ्या...\nकोकण, पश्‍चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी...पुणे : कोकण अाणि पश्‍चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी...\nअकोला, बुलडाणा जिल्ह्यांत कोरडवाहू...अकोला : अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यात कोरडवाहू...\nअठरा गावांनी केली कचऱ्यापासून गांडूळखत...गावे आणि वाडीवस्त्याही स्वच्छतेत अग्रभागी...\n‘सीसीआय’च्या खरेदीला दिवाळीत मुहूर्तमुंबई : देशातील महत्त्वाच्या कापूस उत्पादक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/kolhapur/kolhapur-core-functioning-maharshi-shinde-human-centric-thought-process-pushpa-bhave/", "date_download": "2018-10-20T01:18:07Z", "digest": "sha1:62GM4LDQIEZ22B2BTOYW76SKUTAUPIUB", "length": 32522, "nlines": 403, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Kolhapur: The Core Of The Functioning Of Maharshi Shinde In Human Centric Thought Process: Pushpa Bhave | कोल्हापूर : मनुष्यकेंद्री विचारसरणी हा महर्षी शिंदे यांच्या कार्यपद्धतीचा गाभा : पुष्पा भावे | Lokmat.Com", "raw_content": "शनिवार २० ऑक्टोबर २०१८\n'या' विनोदी अभिनेत्याला ओळखलात का \n'झी मराठी अवॉर्ड्स २०१८'मध्ये बालकलाकारांची धमाल\nआम्ही दोघी मालिकेत 'कुछ कुछ होता है' चित्रपटाची झलक\nपावसामुळे मुंबईतील धूलिकणांचे प्रमाण घटले\nमेट्रोच्या कामावरून दोन यंत्रणांमध्ये रंगला वाद\n‘मी टू’ चळवळ पीडितांसाठी; त्याचा गैरवापर करू नका - उच्च न्यायालय\nदागिन्यांच्या मोहात मित्राकडूनच मुख्य सूत्रधाराची हत्या\nरेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या ब्लॉक\nTanushree Dutta controversy : 'सिन्टा'वर भडकली तनुश्री दत्ता; पण का\nविविधांगी भूमिका साकारण्याचा एकच ध्यास\n ‘बधाई हो’ने पहिल्या दिवशी रचला विक्रम\n‘अॅव्हेंजर्स 4’मध्ये आयर्न मॅनच्या हातात दिसणार ‘हे’ खास शस्त्र\n23 Years Of DDLJ : शाहरूख- काजोलचा ‘दिलवाले दुल्हनियां ले जायेंगे’ झाला २३ वर्षांचा पाहा कधीही न पाहिलेले काही फोटो\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nशीघ्रपतनाची समस्या; कारणं आणि उपाय\nपरिणीती चोप्राचे 'हे' इंडो-वेस्टर्न लूक्स तुम्हाला देतील परफेक्ट लूक\nसंध्याकाळच्या चहासोबत एकदा तरी ट्राय करा खमंग मसाला पापड\nकानामध्ये हेवी इयररिंग्स वापरताय 'या' समस्यांचा करावा लागू शकतो सामना\nमुंबईतील 'या' ठिकाणी स्वस्त आणि मस्त शॉपिंगचा आनंद लुटा\nपंजाब - अमृतसर रेल्वे दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शनिवारी पंजाबमध्ये राजकीय शोक\nभाजपाचे बिहारचे खासदार भोला सिंह यांचे निधन; दिल्लीच्या राम मनोहर लोहिया इस्पितळात केले होते दाखल.\nट्रेनने लोकांना उडवलं आणि सिद्धूंच्या पत्नी नवजोत कौर गाडीत बसून घरी निघून गेल्या, प्रत्यक्षदर्शींचा आरोप\nपंजाब - अमृतसर येथे रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना पंजाब सरकारकडून 5 लाख रुपयांची मदत जाहीर\nनवी दिल्ली - अमृतसर येथील रेल्वे दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले दु:ख व्यक्त\nआदिलाबाद : नागपूरहून निघालेल्या कारमध्ये दहा कोटींची रोकड जप्त\nअमृतसर (पंजाब) - रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या भीषण रेल्वे अपघातात 50 जाणांचा मृत्यू, पोलिसांची माहिती\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\nऔरंगाबाद - डोक्यात दगड घालून कविता अशोक जाधव या महिलेचा खून, हर्सूल भागातील घटना\nनाशिक - नाशिक मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये वादावादी\nमुंबई - मुंबई विमानतळावर 21 लाख 52 हजार रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर जप्त, सीआयएसएफची कारवाई\nनागपूर - गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमदार निवासावर चढून आंदोलन, अधिग्रहित जमिनीचा मोबदला देण्याची मागणी\nनंदुरबार- जि.प.समाज कल्याण अधिकारी सतिश वळवी यांना कार्यालयात 20 हजाराची लाच घेताना अटक\nपंजाब - अमृतसर रेल्वे दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शनिवारी पंजाबमध्ये राजकीय शोक\nभाजपाचे बिहारचे खासदार भोला सिंह यांचे निधन; दिल्लीच्या राम मनोहर लोहिया इस्पितळात केले होते दाखल.\nट्रेनने लोकांना उडवलं आणि सिद्धूंच्या पत्नी नवजोत कौर गाडीत बसून घरी निघून गेल्या, प्रत्यक्षदर्शींचा आरोप\nपंजाब - अमृतसर येथे रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना पंजाब सरकारकडून 5 लाख रुपयांची मदत जाहीर\nनवी दिल्ली - अमृतसर येथील रेल्वे दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले दु:ख व्यक्त\nआदिलाबाद : नागपूरहून निघालेल्या कारमध्ये दहा कोटींची रोकड जप्त\nअमृतसर (पंजाब) - रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या भीषण रेल्वे अपघातात 50 जाणांचा मृत्यू, पोलिसांची माहिती\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\nऔरंगाबाद - डोक्यात दगड घालून कविता अशोक जाधव या महिलेचा खून, हर्सूल भागातील घटना\nनाशिक - नाशिक मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये वादावादी\nमुंबई - मुंबई विमानतळावर 21 लाख 52 हजार रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर जप्त, सीआयएसएफची कारवाई\nनागपूर - गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमदार निवासावर चढून आंदोलन, अधिग्रहित जमिनीचा मोबदला देण्याची मागणी\nनंदुरबार- जि.प.समाज कल्याण अधिकारी सतिश वळवी यांना कार्यालयात 20 हजाराची लाच घेताना अटक\nAll post in लाइव न्यूज़\nकोल्हापूर : मनुष्यकेंद्री विचारसरणी हा महर्षी शिंदे यांच्या कार्यपद्धतीचा गाभा : पुष्पा भावे\nमनुष्यकेंद्री विचारसरणी हा महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या कार्यपद्धतीचा गाभा आहे. आज आपण ज्या विघटित स्वरूपात राहतो आहोत, त्यावेळी महर्षींचे हे विचारच आपल्याला नवी वाट दाखवतील, असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या प्रा. पुष्पा भावे यांनी मंगळवारी येथे केले.\nठळक मुद्देशिवाजी विद्यापीठात महर्षी वि. रा. शिंदे: एक दर्शन- भाग दोन ग्रंथाचे प्रकाशन\nकोल्हापूर : मनुष्यकेंद्री विचारसरणी हा महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या कार्यपद्धतीचा गाभा आहे. आज आपण ज्या विघटित स्वरूपात राहतो आहोत, त्यावेळी महर्षींचे हे विचारच आपल्याला नवी वाट दाखवतील, असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या प्रा. पुष्पा भावे यांनी मंगळवारी येथे केले.\nशिवाजी विद्यापीठाच्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे अध्यासनातर्फे महर्षी शिंदे यांच्या स्मृतिदिनानिमित्त रा. ना. चव्हाणलिखित ‘महर्षी विठ्ठल रामजी शिंदे : एक दर्शन, भाग-दोन’ या ग्रंथाचे प्रकाशन मंगळवारी सकाळी विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या.\nअध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, तर भारती अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे प्रमुख पाहुणे उपस्थित होते. प्रा. भावे म्हणाल्या, महर्षी शिंदे यांचे कार्य आणि विचार आजच्या स्थितीत अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यांना देशामध्ये जे सामाजिक बदल अभिप्रेत होते, त्या दिशेने त्यांनी काम केले. ते आपल्या उद्दिष्ट प्राप्तीच्या दिशेने कार्यरत राहिले. लोकांना एकत्र करून, चर्चा करून त्यांचे प्रश्न सोडविण्याची त्यांची भूमिका असते. अशा सुसंवादातून ते बदल घडवू पाहत होते.\nमहर्षींची ही पद्धत आपण अंगीकारणे अत्यावश्यक आहे. कुलगुरू डॉ. साळुंखे म्हणाले, विचारांची स्पष्टता, निर्मळ सहृदयता या गुणांसह मानवी मूल्यांच्या प्रस्थापनेसाठी महर्षी शिंदे यांनी कार्य केले. त्यांच्याविषयीच्या ग्रंथातून समाज इतिहासाचा एक आदर्श वस्तुपाठ प्रदर्शित झाला आहे.\nप्र-कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, अध्यासनातर्फे पुढील वर्षभर महर्षींचे विचार व कार्य याविषयी विविध उपक्रमांचे नियोजन करावे. त्यांच्या ७५व्या स्मृतिदिनी वाईमध्येही एखादे चिंतन शिबिर घेण्याचा विचार करावा. या कार्यक्रमात डॉ. गो. मा. पवार, ग्रंथाचे संपादक रमेश चव्हाण, महर्षींचे नातू निवृत्त एअर कमोडोर अशोक शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले.\nयावेळी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, ज्येष्ठ नेते डॉ. एन. डी. पाटील, प्राचार्य डॉ. अभयकुमार साळुंखे, महर्षी शिंदे यांच्या नात सुजाता पवार, पणतू राहुल पवार, आनंद भावे, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, राजकीय विश्लेषक डॉ. अशोक चौसाळकर, अर्थतज्ज्ञ डॉ. जे. एफ. पाटील, व्यंकाप्पा भोसले, अरुण शिंदे, रमेश शिपूरकर, टी. एस. पाटील, रमेश कोलवालकर, आदी उपस्थित होते. मराठी अधिविभाग प्रमुख डॉ. राजन गवस यांनी प्रास्ताविक केले. अध्यासनाचे समन्वयक डॉ. रणधीर शिंदे यांनी परिचय करून दिला. डॉ. नंदकुमार मोरे यांनी आभार मानले.\nविवेकाचा आवाज ऐकण्यास प्राधान्य\nमहर्षी शिंदे यांनी अन्य कोणत्याही बाबीपेक्षा नेहमी विवेकाचा आवाज ऐकण्यास प्राधान्य दिले. त्यांचा प्रवास हा कोणत्याही विशिष्ट विचारसरणी अथवा धर्मानुसार नव्हे, तर त्यांनी स्वत: ठरविलेल्या तत्त्वांनुसार झाला असल्याचे प्रा. भावे यांनी सांगितले.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nकोल्हापूर : जिल्ह्यात पावसाची उघडीप, शहरात ऊन : अद्याप पंधरा बंधारे पाण्याखाली\nकोल्हापूर : स्कूल बसपाठोपाठ रिक्षांवरही कारवाईचा बडगा\nकोल्हापूर : लाच मागितल्याप्रकरणी शिंगणापूरच्या तलाठ्यास अटक\nकोल्हापूर : स्कूल बस अपघातातील जखमी मदतनिसाचा अखेर मृत्यू , मृतांची संख्या चारवर\nभाजप शिवसेनेच्या युतीसमोर कुणाचाही टिकाव लागणार नाही : चंद्रकांत पाटील\nशिवाजी पुलाचा प्रश्न आंदोलक, पत्रकारांमुळे मार्गी : चंद्रकांत पाटील\nनिमशिरगावमध्ये संविधानाचा जागर : घटनेवर स्वाक्षरी असलेल्या रत्नाप्पाण्णा कुंभार यांचे जन्मगाव\nकोल्हापूर : पूर्व वैमन्स्यातून महिलेवर हल्ला, तरुणास अटक\nनिवडणूक कामात सहकार्य न करणाऱ्या शाळांवर होणार गुन्हे दाखल\nकोल्हापूर : बिंदू चौक सबजेलजवळ पाण्यासाठी रास्तारोको\n‘डोक्यावरील आरती’चा आजरा तालुक्यात थरार, प्रथा अजूनही जिवंत\nकोल्हापूर : ‘केआयटी’तील पासपोर्ट शिबीरात १६७४ जणांचा सहभाग\nशिर्डीसबरीमाला मंदिरमीटूसनी देओलइंधन दरवाढप्रो कबड्डी लीगसुशांत सिंग रजपूतनवरात्रीतितली चक्रीवादळडोनाल्ड ट्रम्प\nविक्रमवीर विराट; कोहलीचे 'हे' एक डझन विक्रम सांगतात त्याची महानता\nPHOTO बॉलिवूडच्या कलाकारांनी लावली दुर्गा पूजेला हजेरी\nजॅकलिन, स्मृती इराणी, आमीरचं नाव बदललं; 'प्रयागराज'नंतरही योगींचा नामांतराचा धडाका\nपरिणीती चोप्राचे 'हे' इंडो-वेस्टर्न लूक्स तुम्हाला देतील परफेक्ट लूक\nमुंबईतील 'या' ठिकाणी स्वस्त आणि मस्त शॉपिंगचा आनंद लुटा\nलहानपणी टॉप, मात्र मोठेपणी फ्लॉप आठवतात का 'हे' कलाकार\n'या' घरगुती वस्तुंचा तुम्ही चुकीच्या पद्धतीने वापर करताय\nदसरा मेळाव्यामुळे शिवाजी पार्क भगवामय\nनागपुरातील विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यातील क्षणचित्रे\nवेगाने वजन कमी करण्यासाठी नारळाचं पाणी; जाणून घ्या कसे\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nतिरंगा फडकला आणि डोळे पाणावले सांगतोय मिस्टर आशिया सुनीत जाधव\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nअष्टमीला कोल्हापूरची अंबाबाई महिषासुरमर्दिनीच्या रूपात\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nMeToo बद्दल तरुणाईचं म्हणणं काय तरुणाई खुलेपणाने होतेय व्यक्त\nसप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nजोतिबाची पाच पाकळ्यातील बैठी सरदारी पूजा\nस्वबळानंतर शिवसेनेची पाऊले युतीकडे\nमेट्रोच्या कामावरून दोन यंत्रणांमध्ये रंगला वाद\nरावणदहन पाहाणाऱ्या ६१ जणांना रेल्वेने चिरडले\nदुष्काळात महाराष्ट्राला मदतीचा हात देऊ : मोदी\nपावसामुळे मुंबईतील धूलिकणांचे प्रमाण घटले\nमुंबईसह कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्राला पावसाचा इशारा\nमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून डॉलर्स जप्त\nबॉलिवूड स्टार्सच्या व्यवस्थापकाने केला आत्महत्येचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/photos/goa/sound-soundtrack-goa/", "date_download": "2018-10-20T01:19:04Z", "digest": "sha1:YI6RWD7DXI7BRERHOCJEXWV6GU5QNJT4", "length": 21357, "nlines": 390, "source_domain": "www.lokmat.com", "title": "शनिवार २० ऑक्टोबर २०१८", "raw_content": "\n'या' विनोदी अभिनेत्याला ओळखलात का \n'झी मराठी अवॉर्ड्स २०१८'मध्ये बालकलाकारांची धमाल\nआम्ही दोघी मालिकेत 'कुछ कुछ होता है' चित्रपटाची झलक\nपावसामुळे मुंबईतील धूलिकणांचे प्रमाण घटले\nमेट्रोच्या कामावरून दोन यंत्रणांमध्ये रंगला वाद\n‘मी टू’ चळवळ पीडितांसाठी; त्याचा गैरवापर करू नका - उच्च न्यायालय\nदागिन्यांच्या मोहात मित्राकडूनच मुख्य सूत्रधाराची हत्या\nरेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या ब्लॉक\nTanushree Dutta controversy : 'सिन्टा'वर भडकली तनुश्री दत्ता; पण का\nविविधांगी भूमिका साकारण्याचा एकच ध्यास\n ‘बधाई हो’ने पहिल्या दिवशी रचला विक्रम\n‘अॅव्हेंजर्स 4’मध्ये आयर्न मॅनच्या हातात दिसणार ‘हे’ खास शस्त्र\n23 Years Of DDLJ : शाहरूख- काजोलचा ‘दिलवाले दुल्हनियां ले जायेंगे’ झाला २३ वर्षांचा पाहा कधीही न पाहिलेले काही फोटो\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nशीघ्रपतनाची समस्या; कारणं आणि उपाय\nपरिणीती चोप्राचे 'हे' इंडो-वेस्टर्न लूक्स तुम्हाला देतील परफेक्ट लूक\nसंध्याकाळच्या चहासोबत एकदा तरी ट्राय करा खमंग मसाला पापड\nकानामध्ये हेवी इयररिंग्स वापरताय 'या' समस्यांचा करावा लागू शकतो सामना\nमुंबईतील 'या' ठिकाणी स्वस्त आणि मस्त शॉपिंगचा आनंद लुटा\nपंजाब - अमृतसर रेल्वे दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शनिवारी पंजाबमध्ये राजकीय शोक\nभाजपाचे बिहारचे खासदार भोला सिंह यांचे निधन; दिल्लीच्या राम मनोहर लोहिया इस्पितळात केले होते दाखल.\nट्रेनने लोकांना उडवलं आणि सिद्धूंच्या पत्नी नवजोत कौर गाडीत बसून घरी निघून गेल्या, प्रत्यक्षदर्शींचा आरोप\nपंजाब - अमृतसर येथे रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना पंजाब सरकारकडून 5 लाख रुपयांची मदत जाहीर\nनवी दिल्ली - अमृतसर येथील रेल्वे दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले दु:ख व्यक्त\nआदिलाबाद : नागपूरहून निघालेल्या कारमध्ये दहा कोटींची रोकड जप्त\nअमृतसर (पंजाब) - रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या भीषण रेल्वे अपघातात 50 जाणांचा मृत्यू, पोलिसांची माहिती\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\nऔरंगाबाद - डोक्यात दगड घालून कविता अशोक जाधव या महिलेचा खून, हर्सूल भागातील घटना\nनाशिक - नाशिक मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये वादावादी\nमुंबई - मुंबई विमानतळावर 21 लाख 52 हजार रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर जप्त, सीआयएसएफची कारवाई\nनागपूर - गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमदार निवासावर चढून आंदोलन, अधिग्रहित जमिनीचा मोबदला देण्याची मागणी\nनंदुरबार- जि.प.समाज कल्याण अधिकारी सतिश वळवी यांना कार्यालयात 20 हजाराची लाच घेताना अटक\nपंजाब - अमृतसर रेल्वे दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शनिवारी पंजाबमध्ये राजकीय शोक\nभाजपाचे बिहारचे खासदार भोला सिंह यांचे निधन; दिल्लीच्या राम मनोहर लोहिया इस्पितळात केले होते दाखल.\nट्रेनने लोकांना उडवलं आणि सिद्धूंच्या पत्नी नवजोत कौर गाडीत बसून घरी निघून गेल्या, प्रत्यक्षदर्शींचा आरोप\nपंजाब - अमृतसर येथे रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना पंजाब सरकारकडून 5 लाख रुपयांची मदत जाहीर\nनवी दिल्ली - अमृतसर येथील रेल्वे दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले दु:ख व्यक्त\nआदिलाबाद : नागपूरहून निघालेल्या कारमध्ये दहा कोटींची रोकड जप्त\nअमृतसर (पंजाब) - रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या भीषण रेल्वे अपघातात 50 जाणांचा मृत्यू, पोलिसांची माहिती\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\nऔरंगाबाद - डोक्यात दगड घालून कविता अशोक जाधव या महिलेचा खून, हर्सूल भागातील घटना\nनाशिक - नाशिक मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये वादावादी\nमुंबई - मुंबई विमानतळावर 21 लाख 52 हजार रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर जप्त, सीआयएसएफची कारवाई\nनागपूर - गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमदार निवासावर चढून आंदोलन, अधिग्रहित जमिनीचा मोबदला देण्याची मागणी\nनंदुरबार- जि.प.समाज कल्याण अधिकारी सतिश वळवी यांना कार्यालयात 20 हजाराची लाच घेताना अटक\nAll post in लाइव न्यूज़\nगोव्यात पाच, सात दिवसांच्या गणेश मूर्तीचे विसजर्न होड्यांतून (नाव) करण्याची परंपरा अनेक गावांमध्ये खूप जुनी आहे.\nदोन होड्यांना जोडायचे, सांगड घालायची म्हणजे सांगोडोत्सव.\nया होड्यांमध्ये विविध पौराणिक चित्ररथांची आकर्षक मांडणी केलेली असते.\nती पाहण्यासाठी लोक नदीच्या दुतर्फा मोठी गर्दी करतात.\nहिरव्याकंच सभोवतालात, शांत पाण्यामध्ये वाहणारा हा सांगोडोत्सव पाहणे आनंददायी असते.\nचक्रीवादळामुळे गोव्यातल्या समुद्रकिना-याला धोक्याचा इशारा\nगोव्यात बहरले वर्षा पर्यटन\nमांडवी पुलाचे काम अंतिम टप्यात\n'अशा' व्हिंटेज कार आणि बाईक्स तुम्ही याआधी पाहिल्या नसतील\nस्वबळानंतर शिवसेनेची पाऊले युतीकडे\nमेट्रोच्या कामावरून दोन यंत्रणांमध्ये रंगला वाद\nरावणदहन पाहाणाऱ्या ६१ जणांना रेल्वेने चिरडले\nदुष्काळात महाराष्ट्राला मदतीचा हात देऊ : मोदी\nपावसामुळे मुंबईतील धूलिकणांचे प्रमाण घटले\nमुंबईसह कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्राला पावसाचा इशारा\nमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून डॉलर्स जप्त\nबॉलिवूड स्टार्सच्या व्यवस्थापकाने केला आत्महत्येचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/503922", "date_download": "2018-10-20T00:18:10Z", "digest": "sha1:RNMRMW7NTI2LKY2YCN6X3TL2T5MIO3LF", "length": 5377, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "श्री क्षेत्र पावसचे स्वामी गोकुलेंद्र सरस्वती समाधीस्त - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » श्री क्षेत्र पावसचे स्वामी गोकुलेंद्र सरस्वती समाधीस्त\nश्री क्षेत्र पावसचे स्वामी गोकुलेंद्र सरस्वती समाधीस्त\nशिरोळ तालुक्यातील श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे श्री क्षेत्र पावस (जि. रत्नागिरी) येथील स्वामी स्वरूपानंदाचे पट्टाशिष्य स्वामी गोकुलेंद्र सरस्वती हे आज समाधीस्त झाले.\nब्रह्मचारी अवस्थेत सन्यासदीक्षा घेतली होती. चार्तुमासानिमित्त ते कोकणात गेले होते. बुधवारी सकाळी साउs अकराच्या सुमारास त्यांना नृसिंहवाडी येथे आणण्यात आले. त्यांची दिगंबराच्या नाम जप व वाद्याच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. त्यांनी श्रीमद् गुरूचरित्र ग्रंथ स्वहस्ताक्षरात लिहून त्यांच्या हजारो प्रति वितरीत केल्या. नृसिंहवाडीकरांसह अन्य भक्तांना भेट म्हणून दिल्या होत्या. त्यांचे हस्ताक्षर अतिशय सुंदर असे होते.\nदरम्यान मिरवणुकीनंतर कृष्णा-पंचगंगा संगमस्थळा जवळ येथील ब्रह्मवृंदानी मंत्रपठण केले व समाधीस्त होत्या अगोदरची पंचोपचार पुजा केली. यावेळी महाराष्ट्र, कर्नाटकासह अन्य भागातील शिष्यसमुदाय उपस्थित होता. शोकाकूल वातावरणात स्वामींचे दर्शन घेवून सर्वांनी अखेरचा निरोप घेतला.\nपेंडाखळे सरपंचपदी सौ. सुनिता पाटील\nइचलकरंजीत इंधन दरवाढीचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध\nडी. वाय. पाटील यांनी नावलौकिक मिळवला\nकुर्तनवाडीचे सरपंच अजयकुमार पाटील अपघातात ठार\nसाडेपाच लाखाची दारू जप्त\nसंशोधकांनी अनुभवली ‘तिलारी’ची समृद्धी\nनिरवडेत वीज पडून तरुण ठार\nप्रचंड गडगडाटाने कुडाळ हादरले\nमालवणात ‘स्वस्थ भारत’ सायकल रॅलीचे स्वागत\nकुडाळला कीर्तन महोत्सवास प्रारंभ\nआश्वासनांच्या कात्रणांचे लवकरच प्रदर्शन\nचैतन्यमय वातावरणात दौडीची यशस्वी सांगता\nशिलंगण मैदानावर सीमोल्लंघन कार्यक्रम\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/ipl2018-news/ipl-2018-shane-watson-reveals-ms-dhoni-is-the-reason-for-his-ipl-form-1683867/", "date_download": "2018-10-20T00:12:42Z", "digest": "sha1:CWMFF556GJY6U7MLJDXBO6CPJORNUURJ", "length": 12152, "nlines": 209, "source_domain": "www.loksatta.com", "title": "IPL 2018 Shane Watson reveals MS Dhoni is the reason for his IPL form| IPL 2018 धोनीमुळे माझी फलंदाजी बहरली शेन वॉटसन | Loksatta", "raw_content": "\nविषाणुजन्य तापावर प्रतिजैविके घेणे टाळा\nसंत्र्याला यंदा सुगीचे दिवस\nऊस तोडणी कामगारांना भविष्य निर्वाह निधीचा लाभ\nदसरा मेळाव्यातून पंकजांचा पक्षांतर्गत स्पर्धकांनाही इशारा\nIPL 2018: धोनीमुळे माझी फलंदाजी बहरली – शेन वॉटसन\nIPL 2018: धोनीमुळे माझी फलंदाजी बहरली – शेन वॉटसन\nअखेरच्या सामन्यात चेन्नईची पंजाबवर मात\nशेन वॉटसनची यंदाच्या हंगामात अष्टपैलू खेळी\nमहेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपरकिंग्जचा संघ पुन्हा एकदा आयपीएलच्या प्ले-ऑफ सामन्यांसाठी पात्र ठरला आहे. चेन्नईच्या संघातली बहुतांश खेळाडूंनी या यशाचं श्रेय कर्णधार महेंद्रसिंह धोनीला दिलं आहे. यापाठोपाठ ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू व चेन्नईचा सलामीचा फलंदाज शेन वॉटसननेही यंदाच्या हंगामात आपल्या बहरलेल्या फलंदाजीचं श्रेय कर्णधार महेंद्रसिंह धोनीला दिलं आहे.\nऑस्ट्रेलियाच्या या माजी खेळाडूने आतापर्यंत चेन्नईकडून खेळताना ४३८ धावा केल्या असून त्याच्या नावावर ६ बळी जमा आहेत. प्ले-ऑफच्या सामन्यांमध्ये चेन्नईची पहिली गाठ हैदराबादच्या संघाशी पडणार आहे. या सामन्यात विजय मिळवल्यास चेन्नईचा संघ अंतिम फेरी गाठू शकणार आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या अधिकृत संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत वॉटसनने धोनीचं कौतुक केलं आहे.\n“चेन्नईकडून मला यंदाच्या हंगामात सलामीला येण्याची संधी मिळाली हे माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. ज्यावेळी धोनीला माझी गरज होती त्यावेळी गोलंदाजीतही मी माझं कौशल्य दाखवलं आहे. आपल्या कर्णधाराच्या गरजेला एक खेळाडू म्हणून स्वतः हजर असणं आणि चांगली कामगिरी करणं ही आश्वासक गोष्ट आहे.” धोनीच्या दुरदृष्टीमुळेच माझी यंदाच्या हंगामात फलंदाजी बहरली असल्याचं वॉटसन म्हणाला. त्यामुळे प्ले-ऑफच्या सामन्यांमध्ये वॉटसन कसा खेळ करतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nAsia Cup 2018 Final : धोनीची समयसूचकता, जडेजाचा अचूक थ्रो… मोहम्मद मिथुन बाद, पाहा Video\nधोनीने स्थानिक क्रिकेटमध्ये खेळण्याची गरज – सुनील गावसकर\nधोनीला कर्णधार केलं म्हणून निवड समिती नाराज\n#LoksattaPoll धोनीच्या वन-डे संघातील जागेवरुन वाचकांच्या संमिश्र प्रतिक्रीया\nमहेंद्रसिंह धोनी विजय हजारे चषकात खेळण्याची शक्यता\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n‘रावण दहना’त मृत्युतांडव, पंजाबमधील भीषण दुर्घटनेत ६० ठार\n...तर ६० जणांचा जीव वाचला असता\nरावण दहन करताना भीषण अपघात, पाहा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ\nकौतुकास्पद: युपीतल्या 850 शेतकऱ्यांना बिग बी करणार कर्जमुक्त; ५.५ कोटींचं अर्थसहाय्य\n#MeToo : सेलिब्रेटी मॅनेजमेंट कंपनीच्या अनिर्बन दास ब्ला यांचा आत्महत्येचा प्रयत्न\n#MeToo कोर्टाच्या आदेशाची वाट बघा; आलोक नाथांची सिंटाला विनंती\n#MeToo : प्रसिद्ध चित्रकार जतिन दास म्हणतात तो मी नव्हेच\n#MeToo : 'सेक्रेड गेम्स'च्या अभिनेत्रीचा दिग्दर्शक विपुल शहावर लैंगिक गैरवर्तणुकीचा आरोप\nसागरी किनारी रस्त्यावर ‘क्रॅश एटोनेटर’\nमेट्रो मार्गिकांचे संचलन ‘एमएमआरडीएकडे’च\n१८व्या वर्षांत अत्रे कट्टय़ावर तरुणाईचा मेळा\nयंदा उत्पादन घटण्याची शक्यता\nतलासरीमध्ये गटारावरच भाजीविक्रीची दुकाने\nजुईनगर येथे अपंग, विशेष मुलांसाठी उद्यान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://berartimes.com/?m=201803", "date_download": "2018-10-19T23:37:18Z", "digest": "sha1:QGAE4FCO7VOPQJNSVSTDN5BAR3ITQ44G", "length": 18215, "nlines": 174, "source_domain": "berartimes.com", "title": "March 2018 - Berar Times | Berar Times", "raw_content": "\nबुद्ध भूमि उमरी कटंगी में हुआ अंतरराष्ट्रीय बौद्ध मैत्री सम्मेलन# #अजीत जोगी नहीं लड़ेंगे चुनाव# #गडचिरोलीतील गोवारी समाज आंदोलनाला खा.नेतेंची भेट# #बेशिस्त वाहन पार्किंगवर होणार कारवाई निवारण कक्षाला माहिती देण्याचे आवाहन# #अवैैध वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परने उडवले शेतकऱ्याला# #न्यायालयाच्या निर्णयाची अमंलबजावणी करा- गोवारी समाजाची मागणी# #अवैध लोहखनीज उत्खनन विरुद्ध वनविभागाची कार्यवाही तीन ट्रक जप्त# #बालवाडी कर्मचारीओंका 20 अक्तूंबर को सम्मेलंन# #अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट शनिवार व रविवारला गोंदियात# #पुलवामामध्ये जवानांवर दहशतवादी हल्ला, 7 जवान जखमी\nपुर्व विदर्भातील लोकप्रिय ईपेपर\nनवी दिल्ली,दि.31(वृत्तसंस्था) – राजधानीतील 26, अलीपूर रोड, येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक तयार झाले आहे. येत्या 14 एप्रिल रोजी डॉ. आंबेडकर जयंतीला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते स्मारकाचे उद्घाटन होणार आहे.\nकर्जमाफीच्या अर्जाची मुदत 14 एप्रिलपर्यंत;दोन महिन्यात 435 शेतकऱ्यांच्या आत्महत्या\nमुंबई,दि.31 : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या कर्जमाफीची मुदत 14 एप्रिलपर्यंत वाढविण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे.या योजनेअंतर्गत 31 मार्च 2018 पर्यंत शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्ज स्वीकारण्याची\nबोगस प्रमाणपत्रांवर नोकरी बळकाविणाऱ्यांवर गंडांतर\nगोंदिया,दि.31(खेमेंद्र कटरे) -बनावट जातप्रमाणपत्र सादर करुन नोकऱ्या प्राप्त करुन घेणाऱ्यांना पुढील दिवस वाईट जाण्याचे चिन्ह निर्माण झाले आहेत.राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने 28 मार्च रोजी सचिव एम.एन.केरकट्टा यांच्या स्वाक्षरीने एक\nमहात्मा फुले समग्र ग्रंथाचे होणार पुनर्प्रकाशन, १२ वर्षांनी मिळाला मुहूर्त\nपुणे,दि.31(विशेष प्रतिनिधी) : महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या समग्र साहित्याच्या पुर्नप्रकाशनाला अखेर तब्बल बारा वर्षांनंतर मुहूर्त मिळाला आहे. दोनशे पानांच्या नवीन मजकुरासह ११ एप्रिल रोजी महात्मा फुलेंच्या जयंतीदिनी या\nभंडारा शहरासाठी ६९ कोटींच्या पाणी पुरवठा योजनेला मंजुरी\nभंडारा,दि.31 : बारमाही वैनगंगा नदीच्या काठावर वसलेल्या भंडारा शहरात इंग्रजकालीन पाणी पुरवठा योजनेची पाईपलाईन जीर्ण झाल्यामुळे शहरात पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. आता महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत\nगोंदिया-बालाघाट-समनापूर रेल्वेला रेल्वेराज्यमंत्री दाखविणार झेंडी\nगोंदिया,दि.31 : जबलपूर रेल्वे लाईन अंतर्गत गोंदिया-बालाघाट-समनापूर ट्रेन रविवारी (दि.१) एप्रिलपासून लोहमार्गावर धावणार आहे. या गाडीला बालाघाट रेल्वे स्थानकातून रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा हिरवी झेंडी दाखवून रवाना करणार आहेत.यावेळी बालाघाटचे\nरस्त्यांचे बांधकाम क्षेत्राच्या समृद्धीचे प्रतिक-आ.अग्रवाल\n४.७३ कोटींच्या कामांचे भूमिपूजन व लोकार्पण आज गोंदिया,दि.31 : तालुक्यात राईस मिल उद्योग व शासकीय आयटीआय व पॉलीटेक्नीक सारख्या शिक्षण संस्था स्थापन झाल्या आहेत. या रस्त्यांमुळे लोकांना ये-जा करण्याची सोय\nसिंचन विभागाचा शाखा अभियंता अपघातात गंभीर जखमी\nकुरखेडा,दि.31: कुरखेडा-कोरची मार्गावरील डोंगरगाव फाट्याजवळ भरधाव वेगात असलेली कार झाडाला आदळल्याने गाडीचालक गंभीररित्या जखमी झाल्याची घटना शुक्रवारच्या सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास घडली. महेश कारेंगुलवार असे जखमीचे नाव असून, ते कुरखेडा\n‘एनएमसी’ विरोधात ‘मार्ड’चे आंदोलन\nनागपूर,दि.31 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील निवासी डॉक्टरांच्या प्रलंबित मागण्यांना घेऊन शासन गंभीर नसल्याने व ‘नॅशनल मेडिकल कमिशन’ (एनएमसी) विधेयकाच्या विरोधात सोमवार २ एप्रिल रोजी निवासी डॉक्टरांची संघटना ‘मार्ड’\nधापेवाडावासीयांनी नदीवर बांध तयार करून केली पाणीटंचाईवर मात\nगोंदिया,दि.31ः-तालुक्यातील धापेवाडा गावाजवळून वाहणार्‍या वैनगंगा नदीवर बंधारा तयार करून येथील गावकर्‍यांनी पाणी टंचाईवर मात करण्याचा प्रयत्न केला. सरपंच डॉ. रिना रोकडे यांनी जागतिक जलदिवसाचे औचित्य साधून गावातील शेकडो नागरिकांसह जलपूजन\nबुद्ध भूमि उमरी कटंगी में हुआ अंतरराष्ट्रीय बौद्ध मैत्री सम्मेलन\n बौद्ध संगठन को भीमराव आंबेडकर द्वारा शुरू किया गया इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी\nअजीत जोगी नहीं लड़ेंगे चुनाव\nरायपुर.19 अक्तुंबर(विशेष सवांददाता) छत्तीसगढ़ की राजनीति में शुक्रवार को अहम मोड़ आ गया है मुख्यमंत्री डॉ. रमन सिंह के खिलाफ चुनाव लड़ने की घोषणा करने वाले पूर्व Read More »\nगडचिरोलीतील गोवारी समाज आंदोलनाला खा.नेतेंची भेट\nगडचिरोली(अशोक दुर्गम) दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी Read More »\nबेशिस्त वाहन पार्किंगवर होणार कारवाई निवारण कक्षाला माहिती देण्याचे आवाहन\nवाशिम, दि. १९ : जिल्ह्यात पार्किंग झोन व्यतिरिक्त अन्य ठिकाणी पार्क केलेली वाहने, रस्त्यावर सोडून गेलेल्या वाहनांवर तात्काळ करावी करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी निवारण कक्षाची स्थापना केली Read More »\nन्यायालयाच्या निर्णयाची अमंलबजावणी करा- गोवारी समाजाची मागणी\nगोंदिया दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी समाजाला Read More »\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र .\nबुद्ध भूमि उमरी कटंगी में हुआ अंतरराष्ट्रीय बौद्ध मैत्री सम्मेलन\n बौद्ध संगठन को भीमराव आंबेडकर द्वारा शुरू किया गया इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी\nअजीत जोगी नहीं लड़ेंगे चुनाव\nरायपुर.19 अक्तुंबर(विशेष सवांददाता) छत्तीसगढ़ की राजनीति में शुक्रवार को अहम मोड़ आ गया है मुख्यमंत्री डॉ. रमन सिंह के खिलाफ चुनाव लड़ने की घोषणा करने वाले पूर्व Read More »\nगडचिरोलीतील गोवारी समाज आंदोलनाला खा.नेतेंची भेट\nगडचिरोली(अशोक दुर्गम) दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी Read More »\nबेशिस्त वाहन पार्किंगवर होणार कारवाई निवारण कक्षाला माहिती देण्याचे आवाहन\nवाशिम, दि. १९ : जिल्ह्यात पार्किंग झोन व्यतिरिक्त अन्य ठिकाणी पार्क केलेली वाहने, रस्त्यावर सोडून गेलेल्या वाहनांवर तात्काळ करावी करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी निवारण कक्षाची स्थापना केली Read More »\nन्यायालयाच्या निर्णयाची अमंलबजावणी करा- गोवारी समाजाची मागणी\nगोंदिया दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी समाजाला Read More »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://berartimes.com/?p=51027", "date_download": "2018-10-20T00:44:53Z", "digest": "sha1:MYFUIJRR66GS262LWIQUMAT4SXI6YPPT", "length": 14710, "nlines": 135, "source_domain": "berartimes.com", "title": "महाराष्ट्रातून तेलंगणात रेती तस्करी 24 ट्रक्टर जप्त | Berar Times", "raw_content": "\nबुद्ध भूमि उमरी कटंगी में हुआ अंतरराष्ट्रीय बौद्ध मैत्री सम्मेलन# #अजीत जोगी नहीं लड़ेंगे चुनाव# #गडचिरोलीतील गोवारी समाज आंदोलनाला खा.नेतेंची भेट# #बेशिस्त वाहन पार्किंगवर होणार कारवाई निवारण कक्षाला माहिती देण्याचे आवाहन# #अवैैध वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परने उडवले शेतकऱ्याला# #न्यायालयाच्या निर्णयाची अमंलबजावणी करा- गोवारी समाजाची मागणी# #अवैध लोहखनीज उत्खनन विरुद्ध वनविभागाची कार्यवाही तीन ट्रक जप्त# #बालवाडी कर्मचारीओंका 20 अक्तूंबर को सम्मेलंन# #अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट शनिवार व रविवारला गोंदियात# #पुलवामामध्ये जवानांवर दहशतवादी हल्ला, 7 जवान जखमी\nपुर्व विदर्भातील लोकप्रिय ईपेपर\nमहाराष्ट्रातून तेलंगणात रेती तस्करी 24 ट्रक्टर जप्त\nयवतमाळ,दि.16ः-धानोरा (लिंगती) येथील रेती घाटावरून मोठ्या प्रमाणात तेलंगणात रेती तस्करीहोत असून महसूल विभाग व पोलीस विभागाने कारवाई करून या घाटावरून रविवारी सकाळी २४ ट्रॅक्टर जप्त केले.धानोरा (लिंगती) हे गाव महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवर आहे. या घाटावरून तेलंगणातील आदिलाबाद जिल्ह्यात रेतीची तस्करी करण्यात येत आहे. त्याकडे मात्र कोणाचेही लक्ष नसल्याने कधी ट्रॅक्टर पकडल्यास चिरीमिरी देऊन मोकळे होणाऱ्या तेलंगणातील रेतीतस्करांची मुजोरी वाढतच जात होती. तेलंगणातील रेती घाटावरून नदी पार करून महाराष्ट्रातील चांगल्याप्रकारची रेती तस्करी करू लागले. कारण त्यांना आदिलाबाद येथे चांगला भाव मिळत होता. याबाबत गावकºयांनी त्यांना वारंवार समज दिली. परंतु त्यांची मुजोरी दिवसागणिक वाढतच होती. त्यांनी कोणाचेही न ऐकता रेती तस्करी सुरूच ठेवली. मागील अनेक दिवसांपासून जवळपास ४० ते ५० ट्रॅक्टरने रेतीची तस्करी सुरू होती. त्याचा कोणताही कर महसूल विभागाला मिळत नव्हता. वारंवार सूचना देऊनही ऐकण्याच्या मनस्थितीत महसूल विभाग नव्हता. अखेर गावकºयांनीच सरपंचाची मदत घेऊन महसूल विभागाशी संपर्क साधला. त्यानंतर महसूल विभाग व पोलीस प्रशासनाने सकाळी ९ वाजता कारवाईला सुरूवात केली. या कारवाईमध्ये महाराष्ट्रातून रेती तस्करी करण्यासाठी आलेले २४ ट्रॅक्टर जप्त करण्यात आले. हे ट्रॅक्टर पुढील कारवाईसाठी पाटण पोलीस ठाण्यात नेण्यात आले. जप्त करण्यात आलेले सर्वच ट्रॅक्टर हे तेलंगणा राज्यातील असून सोबतच रेती गोळा करण्यासाठी आणलेले साहित्य सुद्धा जप्त करण्यात आले. ही झरी तालुक्यातील सर्वात मोठी कारवाई असून या कारवाईकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास ठाणेदार शिवाजी लष्करे व त्यांचे सहकारी करीत आहे. घटनास्थळी मंडळ अधिकारी देशपांडे, तलाठी बाळकृष्ण येरमे, संदीप शेळके, गणेश गुशिंगे उपस्थित होते.\nबुद्ध भूमि उमरी कटंगी में हुआ अंतरराष्ट्रीय बौद्ध मैत्री सम्मेलन\n बौद्ध संगठन को भीमराव आंबेडकर द्वारा शुरू किया गया इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी\nअजीत जोगी नहीं लड़ेंगे चुनाव\nरायपुर.19 अक्तुंबर(विशेष सवांददाता) छत्तीसगढ़ की राजनीति में शुक्रवार को अहम मोड़ आ गया है मुख्यमंत्री डॉ. रमन सिंह के खिलाफ चुनाव लड़ने की घोषणा करने वाले पूर्व Read More »\nगडचिरोलीतील गोवारी समाज आंदोलनाला खा.नेतेंची भेट\nगडचिरोली(अशोक दुर्गम) दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी Read More »\nबेशिस्त वाहन पार्किंगवर होणार कारवाई निवारण कक्षाला माहिती देण्याचे आवाहन\nवाशिम, दि. १९ : जिल्ह्यात पार्किंग झोन व्यतिरिक्त अन्य ठिकाणी पार्क केलेली वाहने, रस्त्यावर सोडून गेलेल्या वाहनांवर तात्काळ करावी करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी निवारण कक्षाची स्थापना केली Read More »\nन्यायालयाच्या निर्णयाची अमंलबजावणी करा- गोवारी समाजाची मागणी\nगोंदिया दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी समाजाला Read More »\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र .\nबुद्ध भूमि उमरी कटंगी में हुआ अंतरराष्ट्रीय बौद्ध मैत्री सम्मेलन\n बौद्ध संगठन को भीमराव आंबेडकर द्वारा शुरू किया गया इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी\nअजीत जोगी नहीं लड़ेंगे चुनाव\nरायपुर.19 अक्तुंबर(विशेष सवांददाता) छत्तीसगढ़ की राजनीति में शुक्रवार को अहम मोड़ आ गया है मुख्यमंत्री डॉ. रमन सिंह के खिलाफ चुनाव लड़ने की घोषणा करने वाले पूर्व Read More »\nगडचिरोलीतील गोवारी समाज आंदोलनाला खा.नेतेंची भेट\nगडचिरोली(अशोक दुर्गम) दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी Read More »\nबेशिस्त वाहन पार्किंगवर होणार कारवाई निवारण कक्षाला माहिती देण्याचे आवाहन\nवाशिम, दि. १९ : जिल्ह्यात पार्किंग झोन व्यतिरिक्त अन्य ठिकाणी पार्क केलेली वाहने, रस्त्यावर सोडून गेलेल्या वाहनांवर तात्काळ करावी करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी निवारण कक्षाची स्थापना केली Read More »\nन्यायालयाच्या निर्णयाची अमंलबजावणी करा- गोवारी समाजाची मागणी\nगोंदिया दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी समाजाला Read More »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/manoranjan/actress-priyanka-chopra-top-trending-actress-134972", "date_download": "2018-10-20T00:33:02Z", "digest": "sha1:MT5UJRBVXCLRMPYKJTCAYF3OUHZ4QKT6", "length": 13824, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "Actress Priyanka Chopra Is A Top Trending Actress 'इन निक ऑफ टाइम'मुळे प्रियंका चोप्रा बनली टॉप ट्रेंडिंग अॅक्ट्रेस | eSakal", "raw_content": "\n'इन निक ऑफ टाइम'मुळे प्रियंका चोप्रा बनली टॉप ट्रेंडिंग अॅक्ट्रेस\nबुधवार, 1 ऑगस्ट 2018\nप्रियंका पहिल्यांदा शोनाली बोसचं प्रोजेक्ट सुरू करणार की सलमानचं इथंपासून ते तिचं सलमानची फिल्म भारत सोडणं आणि तिच्या निक जोनाससोबतच्या साखरपुड्याच्या बातम्यांपर्यंत प्रियंका सतत चर्चेत होती. त्यामुळेच तर प्रियंका बॉलिवूडची सध्याची टॉप ट्रेंडिंग अभिनेत्री बनलेली आहे.\nकाही दिवसांपूर्वी मायदेशी परतलेल्या आंतरराष्ट्रीय आयकॉन प्रियंका चोप्राच्या पुढील बॉलिवूड प्रोजक्टविषयी मीडियामध्ये उत्सुकता होती. प्रियंका पहिल्यांदा शोनाली बोसचं प्रोजेक्ट सुरू करणार की सलमानचं इथंपासून ते तिचं सलमानची फिल्म भारत सोडणं आणि तिच्या निक जोनाससोबतच्या साखरपुड्याच्या बातम्यांपर्यंत प्रियंका सतत चर्चेत होती. त्यामुळेच तर प्रियंका बॉलिवूडची सध्याची टॉप ट्रेंडिंग अभिनेत्री बनलेली आहे.\nसलमानची फिल्म भारतचे दिग्दर्शक अली अब्बास जफरने सोशल मीडियावर प्रियंका भारत चित्रपट सोडत असल्याची घोषणा करतानाच 'इन निक ऑफ टाइम' चा सूचक उल्लेख केला होता. त्यामुळे प्रियंका चर्चेत आली होती 94 गुणांसह स्कोर ट्रेन्ड्स इंडिया चार्टवर अग्रस्थानी असलेली प्रियंका चोप्रा देशातली सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्री बनलेली आहे.\nस्कोर ट्रेंड्सचे सह संस्थापक अश्वनी कौल म्हणतात, \"आपल्या वाढदिवसाच्या सुमारास भारतात परतलेली प्रियंका निक जोनाससोबत गोव्यात फिरायला गेली होती त्यानंतर प्रियंकाने शोनालीची फिल्म आणि सलमानसोबत भारत हा सिनेमा करायचा निर्णय घेतला. यामुळे अर्थातच ती सतत बातम्यांच्या मथळ्यांमध्ये आणि सोशलमीडियामध्ये चर्चेत राहिली. आता तर ‘भारत’ सोडल्यावर आणि तिच्या साखरपुड्याच्या बातम्यांमुळे ती सतत ट्रेंड होत आहे. त्यामुळेच अचानक टॉप ट्रेडिंग अभिनेत्री बनलेली प्रियंका लोकप्रियतेत बॉलीवूडची नंबर वन अभिनेत्री झालीय.“\nअश्वनी कौल पुढे म्हणतात, \"14 भारतीय भाषांमधील 600 हून अधिक बातम्यांच्या स्त्रोतातून आम्ही डेटा गोळा करतो. विविध अत्याधुनिक एल्गोरिदममुळे आम्हाला या प्रचंड प्रमाणातील डेटावर प्रक्रिया करण्यास मदत होते. आणि आम्ही बॉलीवूड सेलिब्रेटींच्या स्कोर आणि रँकिंगपर्यंत पोहोचू शकतो.”\nआपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.\n'ई सकाळ'चे अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nशेतीविषयीची अपडेट असलेले 'अॅग्रोवन' अॅप डाउनलोड करण्यासाठी ​क्लिक करा.\nराजकारणाची प्रत्येक घडामोड कळविणारे 'सरकारनामा' अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nप्रतिष्ठेची झालर काढून घेतल्यास व्यसनांना आळा\nमहाभारतात ‘यक्षप्रश्‍न’ नावाची गोष्ट आहे. यक्षांच्या तलावात उतरल्यामुळे पुतळे झालेल्या भावांना वाचविण्यासाठी युधिष्ठिर यक्षाच्या प्रश्‍नांना उत्तरे...\n# MeToo अनिर्बान ब्लाह यांचा आत्महत्येचा प्रयत्न\nनवी मुंबई - # MeToo मोहिमेंतर्गत चार तरुणींनी लैंगिक शोषणाबाबत केलेल्या आरोपांना तोंड देत असलेले अनिर्बान दास ब्लाह (वय ४०) यांनी गुरुवारी...\nशहरी नक्षलवाद फोफावतोय - मोहन भागवत\nनागपूर - ‘दुर्गम भागांमधील हिंसक कारवायांचे पालनपोषण करणारा शहरी नक्षलवाद सध्या वेगाने फोफावतो आहे. छोट्या संघटनांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी...\nराजगुरूनगर : अज्ञात कारणामुळे सख्ख्या बहिण-भावाने विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याची घटना डेहणे ( ता. खेड, जि. पुणे ) याठिकाणी गुरूवारी (ता. 17) घडली...\n#MeToo विनता नंदा यांची पोलिसांकडे तक्रार\nमुंबई : लेखिका विनता नंदा यांनी बुधवारी (ता. 17) बाबूजी अर्थात आलोकनाथ यांच्या विरोधात ओशिवरा पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दिली. त्यामुळे आलोकनाथ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/hitguj/messages/103383/103374.html?1139847480", "date_download": "2018-10-19T23:54:13Z", "digest": "sha1:HKF4JKOVDD3KFU2UUE6ZBZWS3UEKWLNS", "length": 5086, "nlines": 32, "source_domain": "www.maayboli.com", "title": "फ्राईड आईस्क्रीम", "raw_content": "\n>आईस्क्रीम, मूस आणि बरेच काही <-/*1-\n>साहित्य ८-९ चमचे <-/*4->व्हॅनिला आईस्क्रीम, १/२ कप किसलेले सुके खोबरे, १/२ कप ब्रेडक्रम्स, १ कप साखरेचा पाक, तेल तळण्यासाठी\nकोटींग बॅटरसाठी साहित्य: २ टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर, २-३ टेबलस्पून पीठ, चिमूटभर मीठ, १ टीस्पून तेल, पाणी.\nकृती: पीठासाठी पाणी सोडून इतर साहित्य मिक्स करून घ्या. <-/*3-\n>त्यात हळुहळु पाणी घालून घट्ट पेस्ट तयार करा. एका भांड्यात खोबर आणि ब्रेडक्रम्स एकत्र करा. घट्ट व्हॅनिला आईस्क्रीम्चा गोळा घेऊन त्याला बनवलेल्या पेस्टमध्ये बुडवा. मग, ब्रेडक्रम्सच्या मिश्रणात घोळवा. एका स्टिल प्लेटमध्ये हे गोळे घेऊन त्यांना अर्धा तास फ़्रिजमध्ये ठेवा. घट्ट झाल की पुन्हा बाहेर काढून वरील कृती करा. मात्र, यावेळेस फ्रिजमध्ये एक तास ठेवा.\nभांड्यात तेल गरम करा. त्यात एका वेळेला २ आईस्क्रिम बॉल तळून घ्या. वरील आवरण ब्राऊन होऊ द्यात. सगळे बॉल तळून झाले की साखरेच्या पाकात घालून सेकंदाच्या आत बाहेर काढा व पटकन खा.\nसूचना: आइस्क्रीम एकदम घट्ट असावं पातळ नसावं याची काळजी घ्या. <-/*2-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "http://berartimes.com/?m=201804", "date_download": "2018-10-19T23:37:52Z", "digest": "sha1:ULSYJPIA5JKY33HXIDJZB4ETJE4YECNI", "length": 18129, "nlines": 175, "source_domain": "berartimes.com", "title": "April 2018 - Berar Times | Berar Times", "raw_content": "\nबुद्ध भूमि उमरी कटंगी में हुआ अंतरराष्ट्रीय बौद्ध मैत्री सम्मेलन# #अजीत जोगी नहीं लड़ेंगे चुनाव# #गडचिरोलीतील गोवारी समाज आंदोलनाला खा.नेतेंची भेट# #बेशिस्त वाहन पार्किंगवर होणार कारवाई निवारण कक्षाला माहिती देण्याचे आवाहन# #अवैैध वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परने उडवले शेतकऱ्याला# #न्यायालयाच्या निर्णयाची अमंलबजावणी करा- गोवारी समाजाची मागणी# #अवैध लोहखनीज उत्खनन विरुद्ध वनविभागाची कार्यवाही तीन ट्रक जप्त# #बालवाडी कर्मचारीओंका 20 अक्तूंबर को सम्मेलंन# #अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट शनिवार व रविवारला गोंदियात# #पुलवामामध्ये जवानांवर दहशतवादी हल्ला, 7 जवान जखमी\nपुर्व विदर्भातील लोकप्रिय ईपेपर\nपानलाईनमध्ये भीषण आग,हॉटेल,पादत्राणे व कपडा दुकानांची राखरांगोळी\nगोंदिया,दि.30ःः- येथील शकंरगल्लीकडे असलेल्या भाजीबाजारातील पानलाईनला आज पहाटेच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली.ही आग कशामुळे लागली याचा अद्यापही उलगडा झाला नसून आग विझविण्यासाठी गोंदिया नगरपरिषद,अदानी व भंडारा येथील नगरपरिषदेच्या अग्नीशमन दलाला पाचारण करण्यात आले\nटाकरखेडा मोरे गावच्या पूनम ठाकरेचे युपीएससी परिक्षेत सुयश\nअमरावती,दि.30ः-केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (Union Public Service) परीक्षेत अखिल भारतातुन 723 वा क्रमांक पटकावून अमरावती जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणाऱ्या कु.पूनम ठाकरे हिचा शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर यांच्या हस्ते\nसमाजातील सर्वच घटक विद्यमान सरकारला कंटाळले – राधाकृष्ण विखे पाटील\n२०१९ मध्ये जनताच भाजपाला सत्तेतून क्लिन चिट देईल शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीचे काम कौतुकास्पद यवतमाळ,दि.30 : शेतकरी आत्महत्या, शेतमालाचे पडलेले भाव, वाढती गुन्हेगारी यासह प्रत्येकच क्षेत्रात विद्यमान सरकार सपशेल अपयशी\nमग्रारोहयोच्या कुशल कामाचे देयक तत्काळ द्या\nगोरेगाव,दि.30 : पंचायत समिती अंतर्गत २०१५ ते २०१८ पर्यंत झालेल्या मग्रारोहयोच्या अंतर्गत कुशल कामाचे देयक अजूनही मिळाले नाही. सदर देयक लवकरात लवकर देण्यात यावे, अशी मागणी तिरोडा-गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आ.\nजीवनाचा खरा सार राष्ट्र संताच्या ग्रामगीतेत-आचार्य हरिभाऊ वेरूळकर\nअर्जुनी मोरगाव,दि.30 : वंदनीय राष्ट्रसंताची ग्रामगीता गावखेड्यातील सामान्य ग्रामनाथाला अर्पण केली आहे. ग्रामगीतेमध्ये सांगीतल्या प्रमाणे राष्ट्राचे भविष्य घडविण्यासाठी सुसंस्कारीत बालक तयार करण्याचे प्रशिक्षण राष्ट्रधर्म प्रचार समिती गुरुकुंज मोझरीद्वारे प्रशिक्षीत शिक्षक\nअपघातात पती ठार, पत्नी गंभीर जखमी\nअर्जुनी मोरगाव,दि.30 : भरधाव टवेरा वाहनाने मोटारसायकलला दिलेल्या धडकेत पती ठार तर पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी (दि.३०) सायकांळी ५ वाजताच्या सुमारास कोहमारा-अर्जुनी मोरगाव मार्गावरील येरंडी गावाजवळ घडली. प्रकाश\nलाखनीत ट्रकने चिरडले 8 वèहाडाना, 15 जण गंभीर\nभंडारा,दि.३०ः-जिल्ह्यातून जाणाèया राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील लाखणी येथील कुमार पेट्रोलपंपाजवळील ग्रेसलॅण्ड सेलिब्रेशन हॉल व लॉन समोर आज सायकांळी ८ वाजेच्या सुमारास झालेल्या अपघातात लग्नात सहभागी असलेल्या वèहाड्यांच्या (एमएच 31डीके\nकारमधून सव्वातीन कोटींची रोख जप्त\nनागपूर,दि.30 – नंदनवन पोलिसांनी शनिवारी मध्यरात्री प्रजापती चौक परिसरात डस्टर कार रोखून सव्वातीन कोटींची रोख हस्तगत केली. रायपूरच्या सराफा व्यापाऱ्याने नागपुरातील व्यावसायिकाला देण्यासाठी ही रक्कम पाठविल्याचा दावा केला जात असला\nशेतीला पाणी न मिळाल्यास निवडणुकीवर बहिष्कार\nअर्जुनी मोरगाव,दि.30 : शासनाने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्याकरिता शेतकºयांना सिंचनाची सोय अतिशय महत्वाची आहे. बोंडगावदेवी येथून जवळपास १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या इटियाडोह धरणाचे पाणी १०० किमीपेक्षा\nकाबुल दोन शक्तिशाली बॉम्बस्फोटांनी हादरले\nकाबुल,दि.30(वृत्तसंस्था)- अफगाणिस्तानची राजधानी काबुल आज (सोमवार) सकाळी दोन शक्तिशाली बॉम्बस्फोटांनी हादरली. या स्फोटात 20 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एका पत्रकाराचा समावेश आहे. जवळपास 30 जण जखमी झाले आहेत.पहिला स्फोट शसदरक\nबुद्ध भूमि उमरी कटंगी में हुआ अंतरराष्ट्रीय बौद्ध मैत्री सम्मेलन\n बौद्ध संगठन को भीमराव आंबेडकर द्वारा शुरू किया गया इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी\nअजीत जोगी नहीं लड़ेंगे चुनाव\nरायपुर.19 अक्तुंबर(विशेष सवांददाता) छत्तीसगढ़ की राजनीति में शुक्रवार को अहम मोड़ आ गया है मुख्यमंत्री डॉ. रमन सिंह के खिलाफ चुनाव लड़ने की घोषणा करने वाले पूर्व Read More »\nगडचिरोलीतील गोवारी समाज आंदोलनाला खा.नेतेंची भेट\nगडचिरोली(अशोक दुर्गम) दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी Read More »\nबेशिस्त वाहन पार्किंगवर होणार कारवाई निवारण कक्षाला माहिती देण्याचे आवाहन\nवाशिम, दि. १९ : जिल्ह्यात पार्किंग झोन व्यतिरिक्त अन्य ठिकाणी पार्क केलेली वाहने, रस्त्यावर सोडून गेलेल्या वाहनांवर तात्काळ करावी करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी निवारण कक्षाची स्थापना केली Read More »\nन्यायालयाच्या निर्णयाची अमंलबजावणी करा- गोवारी समाजाची मागणी\nगोंदिया दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी समाजाला Read More »\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र .\nबुद्ध भूमि उमरी कटंगी में हुआ अंतरराष्ट्रीय बौद्ध मैत्री सम्मेलन\n बौद्ध संगठन को भीमराव आंबेडकर द्वारा शुरू किया गया इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी\nअजीत जोगी नहीं लड़ेंगे चुनाव\nरायपुर.19 अक्तुंबर(विशेष सवांददाता) छत्तीसगढ़ की राजनीति में शुक्रवार को अहम मोड़ आ गया है मुख्यमंत्री डॉ. रमन सिंह के खिलाफ चुनाव लड़ने की घोषणा करने वाले पूर्व Read More »\nगडचिरोलीतील गोवारी समाज आंदोलनाला खा.नेतेंची भेट\nगडचिरोली(अशोक दुर्गम) दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी Read More »\nबेशिस्त वाहन पार्किंगवर होणार कारवाई निवारण कक्षाला माहिती देण्याचे आवाहन\nवाशिम, दि. १९ : जिल्ह्यात पार्किंग झोन व्यतिरिक्त अन्य ठिकाणी पार्क केलेली वाहने, रस्त्यावर सोडून गेलेल्या वाहनांवर तात्काळ करावी करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी निवारण कक्षाची स्थापना केली Read More »\nन्यायालयाच्या निर्णयाची अमंलबजावणी करा- गोवारी समाजाची मागणी\nगोंदिया दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी समाजाला Read More »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-health-tips/iron-and-calcium-supplement-necessary-after-delivery-118080600022_1.html", "date_download": "2018-10-20T00:25:56Z", "digest": "sha1:IDV7DS4TTWTVHVLMOC5OPTVMSPXN4DPW", "length": 10553, "nlines": 134, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "डिलेव्हरीच्या तीन महिन्यापर्यंत आयरन-कॅल्शियम सप्लिमेंटची गरज | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 20 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nडिलेव्हरीच्या तीन महिन्यापर्यंत आयरन-कॅल्शियम सप्लिमेंटची गरज\nस्तनपान करवणारी आईद्वारे घेत असलेला आहार बाळाला मिळत असतो. अशात आईच्या आहाराचा प्रभाव ब्रेस्ट मिल्कच्या गुणवत्तेवर येत असतो. अधिक प्रोटीन आढळणारे आहार जसे साबूत धान्य, डाळी, ड्राय फ्रूट्स, ताज्या भाज्या-फळं, अंडी आणि चिकन सारख्या वस्तू आई आणि बाळ दोघांच्या आरोग्यासाठी उत्तम आहे. स्वत:ला हायड्रेट ठेवण्यासाठी आईला ताज्या फळांचा ज्यूस, नारळ पाणी, लस्सी आणि लिंबाचा रस पिऊ शकतात.\n* आमच्या देशात तूप आईसाठी उत्तम मानलं जातं. याचे फायदे तर आहे परंतू याने नंतर वजन वाढण्याची शक्यता नाकारता येते नाही. डिलेव्हरीनंतर तीन महिन्यापर्यंत आयरन आणि कॅल्शियम सप्लिमेंट घेतले पाहिजे.\nभरपूर प्रमाणात पाणी प्यावे, याने दुधाचा प्रवाह वाढेल. ओटमील, बडीशेप, लसूण, आणि गाजर सारख्या वस्तू सेवन केल्याने दुधाचं उत्पाद वाढतं.\n*मसालेदार आहार घेणे टाळावे कारण याने पचन शक्ती प्रभावित होते.\nपुरेसं दूध नसेल येत तरी ताण घेऊ नये. ताण घेतल्याचा प्रभाव हार्मोंसवर पडतो. यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे उचित ठरेल.\nपावसाळ्यात उगवणाऱ्या ‘या’ वनस्पतीचे औषधी उपयोग माहित आहेत का\nशहाळ्याचे फायदे जाणून घ्या …\nया 4 गोष्टी आरोग्यासाठी धोकादायक\nकार्यक्षमता वाढवू शकतो खराब मूड\nयावर अधिक वाचा :\nस्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...\nया जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...\nइम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख\nपाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...\nलिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...\nमराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...\nप्रत्येक आजारांवर सोपे उपाय\nकैरीच्या कोयीचे चूर्ण दही किंवा पाण्यासोबत सकाळ-संध्याकाळ घेतल्याने कृमी रोगात आराम ...\nरोजच्या पेहरावाला नवरात्रीचा साज\nभरजरी चनिया चोली, आरशांनी सजिवलेला घागरा, त्याला साजेसे अलंकार असा शृंगार करून नवरात्रीत ...\nपनीरच्या सेवनामुळे हृदयविकाराच्या झटक्या धोका कमी होतो\nदररोज 40 ग्रॅम पनीर खाल्ल्यामुळे हृदयविकाराच्या झटक्याचा धोका कमी होतो. चीनमधील सूचो ...\nकाय आपल्याला माहीत आहे हात धुण्याची योग्य पद्धत\nलहानपणापासून स्वच्छ हात धुऊन मग जेवायला बस असे ऐकले आहे. दिवसभर कित्येक वस्तूंना हात लागत ...\nफेशियल करताना घेण्यात येणारी काळजी\nव्यवस्थित देखरेख नाही केली तर पुरळ (पिंपल) उठू शकतात. नॉर्मल त्वचा असल्यास सॉफ्ट साबणाने ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://x.2286687.n4.nabble.com/Kavita-td4641435.html", "date_download": "2018-10-19T23:45:55Z", "digest": "sha1:XWM2LAISFGJP4PMECMHQ5YY5ZWXGEPSQ", "length": 1636, "nlines": 31, "source_domain": "x.2286687.n4.nabble.com", "title": "ई-साहित्य - Kavita", "raw_content": "\nत्या आडवळणाच्या वाटेवरून चालताना\nतुला कधीतरी माझी आठवण येईल\nतेव्हा परत मागे वळून बघू नकोस\nकारण पुन्हा ती आठवण तुला\nक्षणभर विश्रांतीसाठी थांबवस वाटेल तुला तेव्हा मात्र जरूर थांब\nत्या एकांतात स्वतःला शोधण्याचा प्रयत्न कर\nकारण एकांतातच आपल्याला कळत आपण आपल्या किती जवळ आहोत आणि किती लांब\nआपल्या दोघांच्याहि वाटा समांतरच होत्या अस तुला जेव्हा वाटेल\nतेव्हा वाट बदलण्याचा विचारही करू नकोस\nकारण काय माहित या दोन विभागलेल्या वाटांना कधीतरी एकत्रही यावस वाटेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%A6_%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6_%E0%A4%AB%E0%A5%8C%E0%A4%9C", "date_download": "2018-10-20T00:00:10Z", "digest": "sha1:QVRTUXNRVJEXKQIKOMCTFEJ5TG4T33SJ", "length": 15658, "nlines": 149, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "आझाद हिंद फौज - विकिपीडिया", "raw_content": "\nस्थापना ऑगस्ट १९४२ - सप्टेंबर १९४५\nदेश जपान (भारत स्वतंत्र करण्यासाठी जपानच्या मदतीने उभारलेले सैन्य)\nआझाद हिंद फौज ही भारतीय पारतंत्र्याच्या काळात ब्रिटिशांशी लढण्यासाठी निर्माण केलेली भारताची सेना होती. तिचे नेतृत्व सुभाषचंद्र बोस यांनी दुसऱ्या महायुद्धाच्या काळात केले होते.\nआझाद हिंद सेनेची स्थापना १९४२मध्ये झाली. हिचे कार्य सप्टेंबर १९४५ पर्यंत सुरु होते. [१]\n३ आझाद हिंद सेनेची कामगिरी\nसेनापती - सुभाषचंद्र बोस\nजनरल जनरल मोहन सिंह\nमेजर जनरल एम.झेड. कियानी\nमेजर जनरल शहानवाज खान\n[महिला दल प्रमुख] कॅप्टन लक्ष्मी सहगल\nआझाद हिंद सेनेची कामगिरी[संपादन]\nभारतीय स्वातंत्र्यासाठी सुभाषचंद्र बोस यांनी ब्रिटिश शत्रूशी मैत्री केली.\nजानेवारी1941 मध्ये कैदेतून सुटून जर्मनीला गेले. जपानमधील रासबिहारी बोस यांनी सिंगापूर, मलाया, ब्रम्हदेश येथील हिंदी लोकांचा हिंद स्वातंत्र्य संघ स्थापन केला.\nहिंदी सैन्यात राष्ट्रप्रेम निर्माण केले रासबिहारी बोस यांनी आझाद हिंद सेंनेची स्थापना केली.\nमलाया, सिंगापूर, ब्रहादेश, जिंकून जपान व जर्मनीच्या मदतीने तेथे 21 ऑक्टोबर 1943 रोजी हिंदुस्थानचे हंगामी सरकार स्थापन केले.\nजय हिंद, चलो दिल्ली या घोषणेनूसार वाटचाल सुरु केली.\n1944 मध्ये अंदमान निकोबार ही बेटे मुक्त करून शहीद व स्वराज्य असे नामकरण केले.\nजर्मनी, जपान यांचा पराभव झाला 18 ऑगस्ट 1945 राजी बॅकॉककडून टोकियोकडे जात असताना विमान अपघात झाला त्यात ते मरण पावले.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nडच ईस्ट इंडिया कंपनी · भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा प्रारंभ · ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी · प्लासीचे युद्ध · वडगावची लढाई · बक्सरचे युद्ध · ब्रिटिश भारत · फ्रेंच भारत · पोर्तुगीज भारत · पहिले इंग्रज-मराठा युद्ध · दुसरे इंग्रज-मराठा युद्ध · तिसरे इंग्रज-मराठा युद्ध\nभारतीय राष्ट्रवाद · स्वराज्य · आंबेडकरवाद · गांधीवाद · सत्याग्रह · हिंदू राष्ट्रवाद · भारतीय मुस्लिम राष्ट्रवाद · स्वदेशी · साम्यवाद\n१८५७चा_स्वातंत्र्यसंग्राम · वंगभंग चळवळ · हिंदु-जर्मन षडयंत्र · क्रांतिकारी आंदोलन · चंपारण व खेडा सत्याग्रह · जलियांवाला बाग हत्याकांड · असहकार आंदोलन · झेंडा सत्याग्रह · बारडोली सत्याग्रह · सायमन कमिशन · नेहरू अहवाल · पूर्ण स्वराज · सविनय कायदेभंग चळवळ · मिठाचा सत्याग्रह · गोलमेज परिषद · गांधी-आयर्विन करार · १९३५ चा कायदा · क्रिप्स मिशन · भारत छोडो आंदोलन · आझाद हिंद फौज · मुंबईचे बंड\nभारतीय राष्ट्रीय काँग्रेस -फॉरवर्ड ब्लॉक · गदर पार्टी · होमरुल लीग · खुदाई खिदमतगार · स्वराज पार्टी · अनुशीलन समिती · मुस्लिम लीग · आर्य समाज -राष्ट्रीय स्वयंसेवक संघ · आझाद हिंद फौज · अखिल भारतीय किसान सभा ·\nलोकमान्य टिळक · बाबासाहेब अांबेडकर · गोपाळ कृष्ण गोखले · महात्मा गांधी · वल्लभभाई पटेल · सुभाषचंद्र बोस · महादेव गोविंद रानडे · गोपाळ गणेश आगरकर · धोंडो केशव कर्वे · राहुल सांकृत्यायन · विठ्ठल रामजी शिंदे · स्वामी दयानंद सरस्‍वती · रामकृष्ण परमहंस · स्वामी विवेकानंद · सहजानंद सरस्वती · वाक्कोम मौलवी · गोपाळ हरी देशमुख · राजा राममोहन रॉय · विनोबा भावे · मौलाना अबुल कलाम आझाद\nरत्नाप्पा कुंभार · राणी लक्ष्मीबाई · तात्या टोपे · बेगम हजरत महल · बहादूरशाह जफर · मंगल पांडे · नानासाहेब पेशवे · राघोजी भांगरे · अरुणा आसफ अली · उमाजी नाईक · कृष्णाजी गोपाळ कर्वे · पुरूषोत्तम काकोडकर · अनंत कान्हेरे · दत्तात्रय बाळकृष्ण कालेलकर · वासुदेव बळवंत फडके · हुतात्मा भाई कोतवाल · कुंवरसिंह · मोहनदास करमचंद गांधी · गोपाळ कृष्ण गोखले · नानासाहेब गोरे · चाफेकर बंधू · दामोदर चाफेकर · बाळकृष्ण हरी चाफेकर · शिवराम हरी राजगुरू · जतींद्रनाथ दास · मुकुंदराव जयकर · बाळ गंगाधर टिळक · तात्या टोपे · विठ्ठल महादेव तारकुंडे · चित्तरंजन दास · विनायक देशपांडे · महादेव देसाई · चंद्रशेखर शंकर धर्माधिकारी · मदनलाल धिंग्रा · नाथ पै · जयप्रकाश नारायण · मोतीलाल नेहरू · दादाभाई नौरोजी · अच्युतराव पटवर्धन · शिवाजीराव पटवर्धन · गोदावरी परुळेकर · नाना पाटील · बिपिनचंद्र पाल · गणेश प्रभाकर प्रधान · बटुकेश्वर दत्त · पांडुरंग महादेव बापट -बाबू गेनू · खुदीराम बोस · सुभाषचंद्र बोस · भगतसिंग · भाई परमानंद · सरोजिनी नायडू · विनोबा भावे · मादाम कामा · मदनमोहन मालवीय · एन.जी. रंगा · डॉ. राजेंद्र प्रसाद · रामकृष्ण बजाज · स्वामी रामानंदतीर्थ · लाला लाजपत राय · राममनोहर लोहिया · गोविंदभाई श्रॉफ · साने गुरुजी · लहुजी वस्ताद साळवे · भिकोबा आप्पाजी साळुंखे,किवळकर · गणेश दामोदर सावरकर · विनायक दामोदर सावरकर · संगोळी रायण्णा- सुखदेव थापर · मधु लिमये · गोपीनाथ बोरदोलोई‎\nरॉबर्ट क्लाईव्ह · जेम्स ऑटरम · लॉर्ड डलहौसी · लॉर्ड एडवर्ड आयर्विन · व्हिक्टर होप · लुई माउंटबॅटन\n१९४६चे मंत्रीमंडळ · १९४७ चा भारतीय स्वातंत्र्य कायदा · भारताची फाळणी · भारताचे राजकीय ऐक्य · भारताचे संविधान\nयेथे काय जोडले आहे\nगोंयची कोंकणी / Gõychi Konknni\nया पानातील शेवटचा बदल २० ऑगस्ट २०१८ रोजी २२:४३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/sangli-news-corporation-election-report-134955", "date_download": "2018-10-20T00:54:36Z", "digest": "sha1:35Y4G4MS5MM532PAR4Z2VKJKSQWTMYUH", "length": 10854, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sangli News corporation election report वारांगणाचा नारा \"एक ऑगस्ट, मतदान फर्स्ट' | eSakal", "raw_content": "\nवारांगणाचा नारा \"एक ऑगस्ट, मतदान फर्स्ट'\nबुधवार, 1 ऑगस्ट 2018\nसांगली - घर कितीही चांगलं असलं तरी त्याला न्हानीघर असावे लागते. ते नसेल तर घरात दुर्गंधी पसरेल. तसंच समाजाचंही एक न्हानीघर असते. वारांगणाच्या वस्ती या समाजाच्या न्हानीघर असतात. असं धाडसी विधान विदुषी विचारवंत दुर्गा भागवत यांनी केले होते.\nसांगली - घर कितीही चांगलं असलं तरी त्याला न्हानीघर असावे लागते. ते नसेल तर घरात दुर्गंधी पसरेल. तसंच समाजाचंही एक न्हानीघर असते. वारांगणाच्या वस्ती या समाजाच्या न्हानीघर असतात. असं धाडसी विधान विदुषी विचारवंत दुर्गा भागवत यांनी केले होते.\nवारांगणांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टीकोन नेहमीच हेटाळणीचा असतो. मात्र या महिलाही समाजाच्या एक भाग आहेत. त्यांनाही भारतीय राज्यघटनेने समान अधिकार दिले आहेत. या अधिकारांचा जागर करीत येथील सुंदरनगरातील सुमारे दिडशेंवर वारांगणांनी आज मतदानाचा हक्क बजावला. वेश्‍या महिला एडस्‌ निर्मुलन केंद्राच्या अमिराबी शेख यांच्या पुढाकाराने आपल्या महिलांनी मतदानाचा हक्क अधिकार बजावावा यासाठी जागृती केली. येथील प्रभाग 10 चा भाग असलेल्या या वस्तीत एक ऑगस्ट मतदान फर्स्ट असा नारा देत महिलांनी वस्तीमध्ये फलक झळकवला. घरोघरी जाऊन मतदानाला चला असे आवाहन केले.\nघरकामांत स्त्री-पुरुष समानता हवी\nमुंबई - स्त्री-पुरुष समानता घरातील कामांमध्येही असायला हवी, असे खडे बोल मुंबई उच्च न्यायालयाने सुनावले आहेत. घरातील कामे केवळ महिलांनीच का करायची\nपिंपरी शहराच्या अनेक भागांत कमी पाणीपुरवठा\nपिंपरी - शहराला भेडसावणारी पाणीटंचाईची समस्या सुटत नसल्यामुळे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शनिवारी (ता. 20) सर्वच पक्षाचे नगरसेवक आक्रमक भूमिका...\nप्रतिष्ठेची झालर काढून घेतल्यास व्यसनांना आळा\nमहाभारतात ‘यक्षप्रश्‍न’ नावाची गोष्ट आहे. यक्षांच्या तलावात उतरल्यामुळे पुतळे झालेल्या भावांना वाचविण्यासाठी युधिष्ठिर यक्षाच्या प्रश्‍नांना उत्तरे...\nराज्यातील चार कोटी व्यक्ती व्यसनाधीन\nमुंबई - राज्यात अंदाजे किमान चार कोटी व्यक्तींना तंबाखू, तपकीर आणि गुटख्यापासून दारू-अमली पदार्थ असे कोणते ना कोणते तरी व्यसन असल्याचा निष्कर्ष...\nनाशिक - इंधन दरवाढीसह महागाईचा दणका, टंचाई स्थितीच्या पार्श्‍वभूमीवर गुरुवारी (ता. १८) दसरा- दिवाळी खरेदीचा जेमतेम उत्साह होता. आकर्षक विक्री...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://berartimes.com/?m=201805", "date_download": "2018-10-19T23:42:41Z", "digest": "sha1:ABUWGN6BTU3G2KU34TSSUSSBI5I7VB7C", "length": 18601, "nlines": 174, "source_domain": "berartimes.com", "title": "May 2018 - Berar Times | Berar Times", "raw_content": "\nबुद्ध भूमि उमरी कटंगी में हुआ अंतरराष्ट्रीय बौद्ध मैत्री सम्मेलन# #अजीत जोगी नहीं लड़ेंगे चुनाव# #गडचिरोलीतील गोवारी समाज आंदोलनाला खा.नेतेंची भेट# #बेशिस्त वाहन पार्किंगवर होणार कारवाई निवारण कक्षाला माहिती देण्याचे आवाहन# #अवैैध वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परने उडवले शेतकऱ्याला# #न्यायालयाच्या निर्णयाची अमंलबजावणी करा- गोवारी समाजाची मागणी# #अवैध लोहखनीज उत्खनन विरुद्ध वनविभागाची कार्यवाही तीन ट्रक जप्त# #बालवाडी कर्मचारीओंका 20 अक्तूंबर को सम्मेलंन# #अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट शनिवार व रविवारला गोंदियात# #पुलवामामध्ये जवानांवर दहशतवादी हल्ला, 7 जवान जखमी\nपुर्व विदर्भातील लोकप्रिय ईपेपर\nराष्ट्रवादीचे मधुकर कुकडे 48 हजार मतांनी विजयी\nभंडारा,दि.31: मतदान यंत्रातील बिघाडामुळे गाजलेल्या भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुकर कुकडे 48097 हजारा मतांनी विजयी झाले. आज (गुरुवार) मतमोजणी सुरू झाल्यानंतर अटीतटीची लढत पहायला मिळाली. अखेर मधुकर कुकडे यांनीच\nडॉ सुहास वारके नांदेडचे विशेष पोलिस महानिरीक्षक\nनांदेड,दि.31- दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख डाॅ. सुहास वारके यांची नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे.नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद यांची औरंगाबाद येथे पोलिस आयुक्त म्हणून\nअंनिसचे कमलाकर जमदाडेना राज्यस्तरीय जनसेवा पुरस्कार प्रदान\nबिलोली (सय्यद रियाज ),,दि.31ः- अंबाबाई बहूउद्देशिय सेवाभावी संस्था लातूर यांच्याकडून दिला जाणारा यंदाचा जनसेवा पुरस्कार अंधश्रद्धा निर्मूलनासाठी अहोरात्र झटणाऱ्या नांदेड जिल्ह्यातील कमलाकर जमदाडे यांना देण्यात आला. हा पुरस्कार सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय\nईव्हीएमचा घोळ आणि दुष्काळी परिस्तिथीमुळे भाजपचा पराभव- देवेंद्र फडणवीस\nईव्हीएमसंबंधी भाजपच्याही तक्रारी; निवडणुक आयोगाने याची गंभीर दखल घेतली पाहिजे. मुंबई,दि.31- जेव्हा जेव्हा इलेक्ट्रानिक मतदान यंत्रामध्ये घोळ होतो, तेव्हा तेव्हा त्याचा सर्वाधिक फटका भाजपलाच बसतो. भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील कधी नव्हे\nनाना पटोलेंचा फडणवीस-गडकरींना ‘दे धक्का’\nगोंदिया,दि.31ः- भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी- काँग्रेस रिपाई आघाडीचे उमेदवार मधुकर कुकडे यांनी भाजपचे हेमंत पटले यांना पराभूत केले. सुरूवातीच्या पाच-सहा फेरीपर्यंत कुकडे आणि पटले यांच्यात चांगलीच चुरस पाहायला मिळाली.\nशिवरायांचा अवमान करणा-या योगींची मस्ती यूपीतील लोकांनी उतरवली- उद्धव ठाकरे\nमुंबई,दि.31- पालघर पोटनिवडणुकीतील पराभवानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी मातोश्रीवर तातडीने आपल्या प्रमुख नेत्यांची बैठक घेतली. यावेळी भाजपसोबत राहायचे की नाही यावर चर्चा करण्यात आल्याचे समजते. दरम्यान, उद्धव\n47 हजाराहून अधिक मतांनी कुकडेंचा विजय\nभंडारा/ गोंदिया,दि.31:भंडारा- भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे यांना मतमोजणीच्या 30 व्या फेरीत 4 लाख 43 हजार389 मते मिळाली असून त्यांची 47 हजार 397 हजार एवढ्या मतांनी घोडदौड\nमातोश्री रमाबाई यांचे जीवन भारतीय महिलांना प्रेरणादायी राष्ट्रपती रामनाथ कोविंद\nपुणे दि. 31 : मातोश्री रमाबाई भीमराव आंबेडकर यांच्या जीवनाकडून प्रत्येक भारतीय महिलेने प्रेरणा घेण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी येथे केले. पुणे महानगरपालिकेच्या मातोश्री रमाबाई आंबेडकर उद्यानात मातोश्री रमाबाई\nविदर्भ राज्याची निर्मिती न केल्यामुळे भंडारा-गोंदियात भाजपाचा पराभव- आमदार देशमुख\nनागपूर,दि. ३१ ‘भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीचा आज निकाल लागला. राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुकर कुकडे यांनी भाजपाचे हेमंत पटले यांचा पराभव केला. भारतीय जनता पार्टीचा एकेकाळी गढ असलेला भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघ साम-दाम-दंड-भेद चा\nराष्ट्रवादीच्या कुकंडेची विजयाकडे वाटचाल 24 हजाराने आघाडीवर\nगोंदिया,दि.31 : भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या मतदान यंत्रातील बिघाडामुळे गाजलेल्या भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मधुकर कुकडे यांनी विजयाकडे वाटचाल सुरु केली आहे.आत्तापर्यंत आटोपलेल्या 21 फेरीपर्यंत कुकडे हे भाजप\nबुद्ध भूमि उमरी कटंगी में हुआ अंतरराष्ट्रीय बौद्ध मैत्री सम्मेलन\n बौद्ध संगठन को भीमराव आंबेडकर द्वारा शुरू किया गया इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी\nअजीत जोगी नहीं लड़ेंगे चुनाव\nरायपुर.19 अक्तुंबर(विशेष सवांददाता) छत्तीसगढ़ की राजनीति में शुक्रवार को अहम मोड़ आ गया है मुख्यमंत्री डॉ. रमन सिंह के खिलाफ चुनाव लड़ने की घोषणा करने वाले पूर्व Read More »\nगडचिरोलीतील गोवारी समाज आंदोलनाला खा.नेतेंची भेट\nगडचिरोली(अशोक दुर्गम) दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी Read More »\nबेशिस्त वाहन पार्किंगवर होणार कारवाई निवारण कक्षाला माहिती देण्याचे आवाहन\nवाशिम, दि. १९ : जिल्ह्यात पार्किंग झोन व्यतिरिक्त अन्य ठिकाणी पार्क केलेली वाहने, रस्त्यावर सोडून गेलेल्या वाहनांवर तात्काळ करावी करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी निवारण कक्षाची स्थापना केली Read More »\nन्यायालयाच्या निर्णयाची अमंलबजावणी करा- गोवारी समाजाची मागणी\nगोंदिया दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी समाजाला Read More »\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र .\nबुद्ध भूमि उमरी कटंगी में हुआ अंतरराष्ट्रीय बौद्ध मैत्री सम्मेलन\n बौद्ध संगठन को भीमराव आंबेडकर द्वारा शुरू किया गया इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी\nअजीत जोगी नहीं लड़ेंगे चुनाव\nरायपुर.19 अक्तुंबर(विशेष सवांददाता) छत्तीसगढ़ की राजनीति में शुक्रवार को अहम मोड़ आ गया है मुख्यमंत्री डॉ. रमन सिंह के खिलाफ चुनाव लड़ने की घोषणा करने वाले पूर्व Read More »\nगडचिरोलीतील गोवारी समाज आंदोलनाला खा.नेतेंची भेट\nगडचिरोली(अशोक दुर्गम) दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी Read More »\nबेशिस्त वाहन पार्किंगवर होणार कारवाई निवारण कक्षाला माहिती देण्याचे आवाहन\nवाशिम, दि. १९ : जिल्ह्यात पार्किंग झोन व्यतिरिक्त अन्य ठिकाणी पार्क केलेली वाहने, रस्त्यावर सोडून गेलेल्या वाहनांवर तात्काळ करावी करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी निवारण कक्षाची स्थापना केली Read More »\nन्यायालयाच्या निर्णयाची अमंलबजावणी करा- गोवारी समाजाची मागणी\nगोंदिया दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी समाजाला Read More »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/nashik/mercury-106-degree-somewhat-comfort-intensity-cold-nashik/", "date_download": "2018-10-20T01:17:08Z", "digest": "sha1:2SC6IPKC4SZL7J44UVUQ7FBVCM6JO73S", "length": 29167, "nlines": 398, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Mercury At 10.6 Degree: Somewhat Comfort From The Intensity Of Cold In Nashik | पारा १०.६ अंशावर : नाशिककरांना थंडीच्या तीव्रतेपासून काहीसा दिलासा | Lokmat.Com", "raw_content": "शनिवार २० ऑक्टोबर २०१८\n'या' विनोदी अभिनेत्याला ओळखलात का \n'झी मराठी अवॉर्ड्स २०१८'मध्ये बालकलाकारांची धमाल\nआम्ही दोघी मालिकेत 'कुछ कुछ होता है' चित्रपटाची झलक\nपावसामुळे मुंबईतील धूलिकणांचे प्रमाण घटले\nमेट्रोच्या कामावरून दोन यंत्रणांमध्ये रंगला वाद\n‘मी टू’ चळवळ पीडितांसाठी; त्याचा गैरवापर करू नका - उच्च न्यायालय\nदागिन्यांच्या मोहात मित्राकडूनच मुख्य सूत्रधाराची हत्या\nरेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या ब्लॉक\nTanushree Dutta controversy : 'सिन्टा'वर भडकली तनुश्री दत्ता; पण का\nविविधांगी भूमिका साकारण्याचा एकच ध्यास\n ‘बधाई हो’ने पहिल्या दिवशी रचला विक्रम\n‘अॅव्हेंजर्स 4’मध्ये आयर्न मॅनच्या हातात दिसणार ‘हे’ खास शस्त्र\n23 Years Of DDLJ : शाहरूख- काजोलचा ‘दिलवाले दुल्हनियां ले जायेंगे’ झाला २३ वर्षांचा पाहा कधीही न पाहिलेले काही फोटो\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nशीघ्रपतनाची समस्या; कारणं आणि उपाय\nपरिणीती चोप्राचे 'हे' इंडो-वेस्टर्न लूक्स तुम्हाला देतील परफेक्ट लूक\nसंध्याकाळच्या चहासोबत एकदा तरी ट्राय करा खमंग मसाला पापड\nकानामध्ये हेवी इयररिंग्स वापरताय 'या' समस्यांचा करावा लागू शकतो सामना\nमुंबईतील 'या' ठिकाणी स्वस्त आणि मस्त शॉपिंगचा आनंद लुटा\nपंजाब - अमृतसर रेल्वे दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शनिवारी पंजाबमध्ये राजकीय शोक\nभाजपाचे बिहारचे खासदार भोला सिंह यांचे निधन; दिल्लीच्या राम मनोहर लोहिया इस्पितळात केले होते दाखल.\nट्रेनने लोकांना उडवलं आणि सिद्धूंच्या पत्नी नवजोत कौर गाडीत बसून घरी निघून गेल्या, प्रत्यक्षदर्शींचा आरोप\nपंजाब - अमृतसर येथे रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना पंजाब सरकारकडून 5 लाख रुपयांची मदत जाहीर\nनवी दिल्ली - अमृतसर येथील रेल्वे दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले दु:ख व्यक्त\nआदिलाबाद : नागपूरहून निघालेल्या कारमध्ये दहा कोटींची रोकड जप्त\nअमृतसर (पंजाब) - रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या भीषण रेल्वे अपघातात 50 जाणांचा मृत्यू, पोलिसांची माहिती\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\nऔरंगाबाद - डोक्यात दगड घालून कविता अशोक जाधव या महिलेचा खून, हर्सूल भागातील घटना\nनाशिक - नाशिक मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये वादावादी\nमुंबई - मुंबई विमानतळावर 21 लाख 52 हजार रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर जप्त, सीआयएसएफची कारवाई\nनागपूर - गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमदार निवासावर चढून आंदोलन, अधिग्रहित जमिनीचा मोबदला देण्याची मागणी\nनंदुरबार- जि.प.समाज कल्याण अधिकारी सतिश वळवी यांना कार्यालयात 20 हजाराची लाच घेताना अटक\nपंजाब - अमृतसर रेल्वे दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शनिवारी पंजाबमध्ये राजकीय शोक\nभाजपाचे बिहारचे खासदार भोला सिंह यांचे निधन; दिल्लीच्या राम मनोहर लोहिया इस्पितळात केले होते दाखल.\nट्रेनने लोकांना उडवलं आणि सिद्धूंच्या पत्नी नवजोत कौर गाडीत बसून घरी निघून गेल्या, प्रत्यक्षदर्शींचा आरोप\nपंजाब - अमृतसर येथे रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना पंजाब सरकारकडून 5 लाख रुपयांची मदत जाहीर\nनवी दिल्ली - अमृतसर येथील रेल्वे दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले दु:ख व्यक्त\nआदिलाबाद : नागपूरहून निघालेल्या कारमध्ये दहा कोटींची रोकड जप्त\nअमृतसर (पंजाब) - रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या भीषण रेल्वे अपघातात 50 जाणांचा मृत्यू, पोलिसांची माहिती\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\nऔरंगाबाद - डोक्यात दगड घालून कविता अशोक जाधव या महिलेचा खून, हर्सूल भागातील घटना\nनाशिक - नाशिक मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये वादावादी\nमुंबई - मुंबई विमानतळावर 21 लाख 52 हजार रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर जप्त, सीआयएसएफची कारवाई\nनागपूर - गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमदार निवासावर चढून आंदोलन, अधिग्रहित जमिनीचा मोबदला देण्याची मागणी\nनंदुरबार- जि.प.समाज कल्याण अधिकारी सतिश वळवी यांना कार्यालयात 20 हजाराची लाच घेताना अटक\nAll post in लाइव न्यूज़\nपारा १०.६ अंशावर : नाशिककरांना थंडीच्या तीव्रतेपासून काहीसा दिलासा\nशहरात शनिवारी ८.८, रविवारी ९.२ तर सोमवारी ९.४ इतके किमान तपमान शहरामध्ये पेठरोडवरील हवामान निरीक्षण केंद्राने नोंदविले आहे. दरम्यान, मंगळवारी पुन्हा पारा घसरल्याने थंडीची तीव्रता वाढल्याचा अनुभव नागरिकांना आला होता.\nठळक मुद्दे. बुधवारी प्रथमच तपमानाचा पारा १० अंशाच्या पुढे . हंगामातील नीचांकी ७.६ अंश इतकी किमान तपमानाची नोंद २९ डिसेंबरला झाली\nनाशिक : शहराच्या किमान तपमानात बुधवारी (दि.३) पुन्हा वाढ झाली. तपमान १०.६ अंश इतके नोंदविले गेल्याने थंडीचा कडाका कमी झाल्याचे नाशिककरांना जाणवले. बुधवारी संध्याकाळीदेखील हवेत फारसा गारवा निर्माण झाल्याचे जाणवले नाही.\nमागील दोन दिवसांपासून शहराच्या किमान तपमानात वाढ होऊ लागली होती; मात्र अचानकपणे लहरी निसर्गाने रूप बदलले असून, मंगळवारी तपमान पुन्हा कमी होऊन पारा ८.२ अंशांपर्यंत घसरला; मात्र बुधवारी थेट दोन अंशांनी पारा वर सरकल्याने नाशिककरांना कडाक्याच्या थंडीपासून काहीसा दिलासा मिळाला. पंधरवड्यापासून नाशिकचे किमान तपमान १० अंशाच्या खाली राहत असल्यामुळे नाशिककरांना हुडहुडी भरली होती. बुधवारी प्रथमच तपमानाचा पारा १० अंशाच्या पुढे सरकल्याने नाशिककरांना बोच-या थंडीपासून काहीसा आधार मिळाला.\nशहरात शनिवारी ८.८, रविवारी ९.२ तर सोमवारी ९.४ इतके किमान तपमान शहरामध्ये पेठरोडवरील हवामान निरीक्षण केंद्राने नोंदविले आहे. दरम्यान, मंगळवारी पुन्हा पारा घसरल्याने थंडीची तीव्रता वाढल्याचा अनुभव नागरिकांना आला होता. संध्याकाळी घराबाहेर पडलेल्या नागरिकांनी थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार कपड्यांनी स्वत:ला बंदिस्त क रून घेतल्याचे दिसून आले. पहाटेही थंडी मोठ्या प्रमाणात जाणवत होती. सकाळी अकरा वाजेपर्यंत हवेत गारवा कायम होता; मात्र बुधवारी याविरुध्द स्थितीचा अनुभव नागरिकांनी घेतला. पारा अचानकपणे एका दिवसात दोन अंशांनी वाढ झाल्याने थंडीची तीव्रता कमी झाली. डिसेंबरअखेर थंडीने नाशिकक रांना तीव्र तडाखा दिला होता. कडाक्याच्या थंडीने नाशिककरांना हुडडुडी भरली होती. हंगामातील नीचांकी ७.६ अंश इतकी किमान तपमानाची नोंद २९ डिसेंबरला झाली होती.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nसंतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे आज पंढरपूरकडे प्रस्थान\nनाशिक शिक्षक मतदारसंघ मतमोजणीत शिवसेना उमेदवार किशोर दराडे आघाडीवर\nनाशिक परिसरात भात पेरणी प्रारंभ\nनाशिकमध्ये पॉलिश केलेल्या दागिण्यांवर कर्ज काढून फसवणूक\nपाऊले चालती पंढरीची वाट...\nसर्वपक्षीय पाणी बचाव समितीची स्थापना ; नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून पाणी सोडण्यास विरोध\nराष्टपती दौऱ्याची आज रंगीत तालीम : मांगीतुंगी येथे विश्वशांती संमेलन\nभिडे गुरुजींपर्यंत समन्स पोहचलेच नाही\nनाशिकरोडच्या आठ जलतरणपटूंचा राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग\nबिघडलेल्या आरोग्याची जबाबदारी आयुक्तांचीच\nनाशिक महापालिका अतिरिक्त पाण्यावर ठाम\nशिर्डीसबरीमाला मंदिरमीटूसनी देओलइंधन दरवाढप्रो कबड्डी लीगसुशांत सिंग रजपूतनवरात्रीतितली चक्रीवादळडोनाल्ड ट्रम्प\nविक्रमवीर विराट; कोहलीचे 'हे' एक डझन विक्रम सांगतात त्याची महानता\nPHOTO बॉलिवूडच्या कलाकारांनी लावली दुर्गा पूजेला हजेरी\nजॅकलिन, स्मृती इराणी, आमीरचं नाव बदललं; 'प्रयागराज'नंतरही योगींचा नामांतराचा धडाका\nपरिणीती चोप्राचे 'हे' इंडो-वेस्टर्न लूक्स तुम्हाला देतील परफेक्ट लूक\nमुंबईतील 'या' ठिकाणी स्वस्त आणि मस्त शॉपिंगचा आनंद लुटा\nलहानपणी टॉप, मात्र मोठेपणी फ्लॉप आठवतात का 'हे' कलाकार\n'या' घरगुती वस्तुंचा तुम्ही चुकीच्या पद्धतीने वापर करताय\nदसरा मेळाव्यामुळे शिवाजी पार्क भगवामय\nनागपुरातील विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यातील क्षणचित्रे\nवेगाने वजन कमी करण्यासाठी नारळाचं पाणी; जाणून घ्या कसे\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nतिरंगा फडकला आणि डोळे पाणावले सांगतोय मिस्टर आशिया सुनीत जाधव\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nअष्टमीला कोल्हापूरची अंबाबाई महिषासुरमर्दिनीच्या रूपात\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nMeToo बद्दल तरुणाईचं म्हणणं काय तरुणाई खुलेपणाने होतेय व्यक्त\nसप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nजोतिबाची पाच पाकळ्यातील बैठी सरदारी पूजा\nस्वबळानंतर शिवसेनेची पाऊले युतीकडे\nमेट्रोच्या कामावरून दोन यंत्रणांमध्ये रंगला वाद\nरावणदहन पाहाणाऱ्या ६१ जणांना रेल्वेने चिरडले\nदुष्काळात महाराष्ट्राला मदतीचा हात देऊ : मोदी\nपावसामुळे मुंबईतील धूलिकणांचे प्रमाण घटले\nमुंबईसह कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्राला पावसाचा इशारा\nमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून डॉलर्स जप्त\nबॉलिवूड स्टार्सच्या व्यवस्थापकाने केला आत्महत्येचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://berartimes.com/?m=201806", "date_download": "2018-10-19T23:52:08Z", "digest": "sha1:HARZIH5QG6YUZUP5EXA7QHNJFHCBM5QO", "length": 18340, "nlines": 174, "source_domain": "berartimes.com", "title": "June 2018 - Berar Times | Berar Times", "raw_content": "\nबुद्ध भूमि उमरी कटंगी में हुआ अंतरराष्ट्रीय बौद्ध मैत्री सम्मेलन# #अजीत जोगी नहीं लड़ेंगे चुनाव# #गडचिरोलीतील गोवारी समाज आंदोलनाला खा.नेतेंची भेट# #बेशिस्त वाहन पार्किंगवर होणार कारवाई निवारण कक्षाला माहिती देण्याचे आवाहन# #अवैैध वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परने उडवले शेतकऱ्याला# #न्यायालयाच्या निर्णयाची अमंलबजावणी करा- गोवारी समाजाची मागणी# #अवैध लोहखनीज उत्खनन विरुद्ध वनविभागाची कार्यवाही तीन ट्रक जप्त# #बालवाडी कर्मचारीओंका 20 अक्तूंबर को सम्मेलंन# #अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट शनिवार व रविवारला गोंदियात# #पुलवामामध्ये जवानांवर दहशतवादी हल्ला, 7 जवान जखमी\nपुर्व विदर्भातील लोकप्रिय ईपेपर\n15 जुलैपासून चंद्रपूर वीज केंद्र बंद\nचंद्रपूर दि.30:: चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राला पाणी पुरवठा करणाऱ्या इरई धरण कोरडे पडल्यामुळे येत्या 15 जुलैपासून ते बंद करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी यांनी घेतला आहे.तीन हजार मेग़ावॅट वीज निर्मिती क्षमता या केंद्राची आहे.\nअतिरिक्त मुख्य कार्यपालन अधिकारी राजीव जवळेकर निलंबित\nगडचिरोली,दि.30:जलयुक्त शिवाय योजनेंतर्गत माजी मालगुजारी तलावांच्या खोलीकरणाच्या कामात आर्थिक गैरप्रकार केल्याप्रकरणी राज्य शासनाने जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यपालन अधिकारी राजीव जवळेकर यांना निलंबित केले आहे.जलयुक्त शिवार योजना ही राज्य शासनाची\nपास्टर सुभाष माने यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सांगली जिल्हा कारागृहास ग्रंथभेट\nकोल्हापूर (जयसिंगपूर) दि. ३० : जयसिंगपूर येथील कवितासागर साहित्य अकादमीचे मार्गदर्शक आणि न्यू लाईफ फेलोशिपचे प्रमुख पास्टर सुभाष माने यांचा ५०वा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. कवितासागर साहित्य अकादमी, जयसिंगपूर ही साहित्यिक संस्था\nजि. प. अध्यक्ष हर्षदा देशमुख यांनी दाखवली वृक्षदिंडीला हिरवी झेंडी\nवाशिम, दि. ३० : राज्य शासनाच्यावतीने दि. १ ते ३१ जुलै दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या १३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेमध्ये लोकसहभाग वाढविण्यासाठी व वृक्ष लागवडीविषयी जनजागृती करण्यासाठी वन विभाग व सामाजिक वनीकरण विभागाच्यावतीने आज\nजिल्हा सत्र न्यायालयाने ठोठावली दोन आरोपींना फाशीची शिक्षा\nभंडारा दि. ३० : : एसी दुरूस्तीच्या बहाण्याने घरात प्रवेश करून निर्घृण खून व हल्ला चढविणाऱ्या दोन आरोपींना भंडारा जिल्हा सत्र न्यायालयाने ३० जून रोजी फाशीची शिक्षा ठोठावली. भंडारा जिल्ह्यातील चर्चित प्रीती बारिया\nअनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रमाणपत्र पडताळणीसाठी विशेष मोहिम\nवाशिम, दि. ३० : सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षात अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इ. १० वी व १२ वी नंतर पदविका, पदवी अभ्यासक्रमाकरीता तसेच इतर अभ्यासक्रमाकरीता प्रवेश घेतांना अनुसूचित जमाती वैधता प्रमाणपत्राची आवश्यकता असते. या\nअनुसूचित जाती शिष्यवृत्ती, फ्रीशिपचे अचूक प्रस्ताव महाविद्यालयांनी तातडीने सादर करण्याचे आवाहन\nवाशिम, दि. ३० : जिल्ह्यात सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षाचे अनुसूचित जाती प्रवर्गाचे नुतनीकरणाचे २८१७ शिष्यवृत्तीचे तसेच ७९ फ्रिशिपचे अर्ज नोंदणीकृत झालेले आहेत. अपेक्षित नोंदणीकृत अर्ज ४००० असतांना त्या अनुषंगाने समाज कल्याण कार्यालयाला प्राप्त झालेल्या\nसर्वाधिक वारसा स्थळांचा समावेश असलेले महाराष्ट्र एकमेव राज्य\nमुंबई, दि. 30 : दक्षिण मुंबईतील परिसरातील व्हिक्टोरियन गाॅथिक पद्धतीच्या वास्तुंचा व कलात्मक वास्तूंचा (आर्ट डेको) समावेश जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त\nआश्रमशाळेत समावेश न केल्यामुळे स्वंयपाकी करणार आत्मदहन\nबिलोली (सय्यद रियाज),दि.30ःः तालूक्यातील अर्जापुर येथील अनूदानीत आदिवासी आश्रम शाळेत 2006 पासून कार्यरत राहिलेले परंतु 30 एप्रिल 2016 पासून विद्यार्थी पटसंख्येंभावी व भौतिक सुविधा कमी असल्यामुळे आश्रमशाळा बंद पडल्याने या\nवैद्यकीय प्रवेशात ओबीसींवरील अन्याय दूर करा\nगडचिरोली,दि.30ःवैद्यकीय शिक्षणासाठी नियमानुसार ओबीसींना २७ टक्के आरक्षण मिळणे आवश्यक आहे. शासन निर्णयात सुद्धा ओबीसींना २७ टक्के, एस.सी. १५ टक्के, एस.टी.ला ७.५ टक्के आरक्षण नमूद केले आहे. असे असताना सुद्धा आरक्षणाचे\nबुद्ध भूमि उमरी कटंगी में हुआ अंतरराष्ट्रीय बौद्ध मैत्री सम्मेलन\n बौद्ध संगठन को भीमराव आंबेडकर द्वारा शुरू किया गया इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी\nअजीत जोगी नहीं लड़ेंगे चुनाव\nरायपुर.19 अक्तुंबर(विशेष सवांददाता) छत्तीसगढ़ की राजनीति में शुक्रवार को अहम मोड़ आ गया है मुख्यमंत्री डॉ. रमन सिंह के खिलाफ चुनाव लड़ने की घोषणा करने वाले पूर्व Read More »\nगडचिरोलीतील गोवारी समाज आंदोलनाला खा.नेतेंची भेट\nगडचिरोली(अशोक दुर्गम) दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी Read More »\nबेशिस्त वाहन पार्किंगवर होणार कारवाई निवारण कक्षाला माहिती देण्याचे आवाहन\nवाशिम, दि. १९ : जिल्ह्यात पार्किंग झोन व्यतिरिक्त अन्य ठिकाणी पार्क केलेली वाहने, रस्त्यावर सोडून गेलेल्या वाहनांवर तात्काळ करावी करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी निवारण कक्षाची स्थापना केली Read More »\nन्यायालयाच्या निर्णयाची अमंलबजावणी करा- गोवारी समाजाची मागणी\nगोंदिया दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी समाजाला Read More »\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र .\nबुद्ध भूमि उमरी कटंगी में हुआ अंतरराष्ट्रीय बौद्ध मैत्री सम्मेलन\n बौद्ध संगठन को भीमराव आंबेडकर द्वारा शुरू किया गया इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी\nअजीत जोगी नहीं लड़ेंगे चुनाव\nरायपुर.19 अक्तुंबर(विशेष सवांददाता) छत्तीसगढ़ की राजनीति में शुक्रवार को अहम मोड़ आ गया है मुख्यमंत्री डॉ. रमन सिंह के खिलाफ चुनाव लड़ने की घोषणा करने वाले पूर्व Read More »\nगडचिरोलीतील गोवारी समाज आंदोलनाला खा.नेतेंची भेट\nगडचिरोली(अशोक दुर्गम) दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी Read More »\nबेशिस्त वाहन पार्किंगवर होणार कारवाई निवारण कक्षाला माहिती देण्याचे आवाहन\nवाशिम, दि. १९ : जिल्ह्यात पार्किंग झोन व्यतिरिक्त अन्य ठिकाणी पार्क केलेली वाहने, रस्त्यावर सोडून गेलेल्या वाहनांवर तात्काळ करावी करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी निवारण कक्षाची स्थापना केली Read More »\nन्यायालयाच्या निर्णयाची अमंलबजावणी करा- गोवारी समाजाची मागणी\nगोंदिया दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी समाजाला Read More »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-jalgaon-fitness-fanda-chetan-shirsale-134463", "date_download": "2018-10-20T00:14:30Z", "digest": "sha1:AR25KWX7UK467QBLCXSTQN4Y5VUWUDOX", "length": 15260, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news jalgaon fitness fanda chetan shirsale फिटनेस फंडा - चेतन शिरसाळे यांचे दररोज योगा अन्‌ समतोल आहार | eSakal", "raw_content": "\nफिटनेस फंडा - चेतन शिरसाळे यांचे दररोज योगा अन्‌ समतोल आहार\nसोमवार, 30 जुलै 2018\nजळगाव नगरपालिकेसह महापालिकेतही शिरसाळे परिवाराने नगरसेवकपद कायम भूषविले आहे. वडील (कै.) नारायण शिरसाळे, बंधू (कै.) अर्जुन शिरसाळे, बंधू अरुण शिरसाळे आणि वहिनी लाजवंती शिरसाळे नगरसेवक होते. आपल्या घराण्याचा वारसा आता चेतन शिरसाळे चालवत आहेत. शिवसेनेच्या माध्यमातून ते राजकारणात सक्रिय झाले. शिवसेनेचे ते शहरप्रमुखही होते. त्यानंतर गेल्या वेळी त्यांनी माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या नेतृत्वाखाली खानदेश विकास आघाडीतर्फे निवडणूक लढवून नगरसेवक म्हणून महापालिकेत प्रवेश केला. यावेळीही ते शिवसेनेतर्फे मैदानात आहेत.\nजळगाव नगरपालिकेसह महापालिकेतही शिरसाळे परिवाराने नगरसेवकपद कायम भूषविले आहे. वडील (कै.) नारायण शिरसाळे, बंधू (कै.) अर्जुन शिरसाळे, बंधू अरुण शिरसाळे आणि वहिनी लाजवंती शिरसाळे नगरसेवक होते. आपल्या घराण्याचा वारसा आता चेतन शिरसाळे चालवत आहेत. शिवसेनेच्या माध्यमातून ते राजकारणात सक्रिय झाले. शिवसेनेचे ते शहरप्रमुखही होते. त्यानंतर गेल्या वेळी त्यांनी माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या नेतृत्वाखाली खानदेश विकास आघाडीतर्फे निवडणूक लढवून नगरसेवक म्हणून महापालिकेत प्रवेश केला. यावेळीही ते शिवसेनेतर्फे मैदानात आहेत.\nराजकीय धावपळीत शारीरिक, मानसिक तंदुरुस्तीकडे ते लक्ष देतात. रोज सकाळी योगा व प्राणायाम करतात तसेच आहाराकडे विशेष लक्ष पुरविताना समतोल आहारच घेतात. चेतन शिरसाळे समाजिक कार्यात अग्रेसर आहेत. परिसरातील नागरिकांच्या मदतीसाठी ते सक्रिय असतात. नगरसेवक म्हणून कार्य करताना आपल्या प्रभागातील जनतेला सुविधा देण्याकडे त्यांचा नेहमीच कल असतो. शिवसेना कार्यकर्ता म्हणून त्यांनी प्रभागात कार्य केले आहे. माजी मंत्री सुरेशदादा जैन यांचे कट्टर समर्थक आहेत. त्यांच्याच नेतृत्वाखाली ते आता कार्य करीत आहेत. त्यांची विविध कामांसाठी सकाळपासूनच दिवसभर धावपळ सुरू असते. यातूनही ते आपल्या तंदुरुस्तीकडे लक्ष देतात.\nसकाळी सहाला उठून ते आपल्याच घरातील लॉनमध्ये वॉकिंग करतात. तब्बल तासभर ते साधारणपणे चालण्याचा व्यायाम करतात. त्यानंतर ते योगा आणि प्राणायाम करतात. त्यानंतर आठला ते नाश्‍ता करतात. यात त्यांचा पोहे, इडली-डोसा तसेच चवळी, मटकी असा मेनू असतो. दुपारी एकला दुपारचे जेवण. रात्रीचे जेवण साडेआठला करतात. शाकाहारी आणि मांसाहारी जेवण ते करीत असले, तरी शाकाहाराकडेच त्यांचा मुख्यत्वे कल असतो. महिनाभरातून एकदा ते मांसाहार करतात, त्यात मासे अधिक खातात. व्यायामाचा आणि समतोल आहाराचा त्यांचा नित्यनेम बाहेरगावीही कायम असतो. महापालिका निवडणुकीत ते उमेदवार आहेत. प्रचाराच्या धावपळीत एखादा दिवस खंड पडतो. मात्र, एरवी आपण खंड पडू देत नाहीत, असेही ते म्हणतात.\nजीवनात प्रत्येकाला दररोज धावपळ करावी लागते. मात्र, तंदुरुस्तीकडे दुर्लक्ष करणे आवश्‍यकच आहे. शारीरिक व मानसिक तंदुरुस्तीसाठी समतोल आहार महत्त्वाचा आहे. त्यामुळे या गोष्टी पाळण्याकडे आपला कटाक्ष असतो. त्यातूनच आपण दिवसभर तंदुरुस्त असतो.\n- चेतन शिरसाळे, नगरसेवक, जळगाव\nचवीने खाणाऱ्यांसाठी \"होम डायनिंग'\nमुंबई - राज्यात 20 कोसांवर फक्त भाषाच बदलत नाही तर खाद्य संस्कृतीही बदलते. मुंबई महानगरमध्ये वसलेल्या विविध राज्यांच्या नागरिकांनीही आपल्याबरोबर...\n...तर रमेश थोरात यांना माझा पाठिंबा - राहुल कुल\nकेडगाव - माजी आमदार रमेश थोरात यांच्यापेक्षा चारपट विकासकामे केली नाही, तर मी थोरात यांना येत्या विधानसभा निवडणुकीत जाहीर पाठिंबा देईन; पण जर चारपट...\nम्हाडाच्या झोपडपट्ट्यांमधील 70 हजार शौचकुपांची देखभाल पालिका करणार\nमुंबई - मुंबईत म्हाडाने बांधलेली 70 हजार शौचकूप ताब्यात घेऊन त्यांची देखभाल महापालिका करणार आहे. म्हाडा आणि पालिका अधिकाऱ्यांच्या झालेल्या...\nपिंपरी - शहरात दररोज निर्माण होणाऱ्या सुमारे 900 पैकी 450 टन कचऱ्यापासून मोशी कचरा डेपोत सेंद्रिय (कंपोस्ट) खतनिर्मिती केली जात आहे. त्यामुळे...\nवाहतूक कोंडी टाळण्यासाठी पालिकेतर्फे सात ठिकाणी सिग्नल\nनवी मुंबई - महापालिका क्षेत्रातील वाहनांची वाढती संख्या व त्यामुळे मुख्य रस्त्यांवरील चौकात होत असलेली वाहतूक कोंडी बघता वाहतूक सुरळीत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/56653", "date_download": "2018-10-20T01:13:11Z", "digest": "sha1:SJE6FNRB4ETE45CYACGBTG4XN6PRZOL4", "length": 4142, "nlines": 90, "source_domain": "www.maayboli.com", "title": "२०१५ मधे प्रकाशित झालेली वाचनिय पुस्तके | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /२०१५ मधे प्रकाशित झालेली वाचनिय पुस्तके\n२०१५ मधे प्रकाशित झालेली वाचनिय पुस्तके\nआता डिसेंबर उजाळला. ह्यावर्षी ज्या लेखकांनी चांगले काही लिहिले त्याबद्दल इथे लिहा. नवीन पुस्तकांबद्दल तेवढीच माहिती मिळेल. फक्त २०१५ ह्याच वर्षात प्रकाशित झालेल्या पुस्तकांबद्दल इथे लिहा. धन्यवाद.\n मस्त पुस्तक..अजून वाचते आहे.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://berartimes.com/?m=201807", "date_download": "2018-10-20T00:02:08Z", "digest": "sha1:YXDF25DTS2H4T37T2SFLXRJUEBPKBSG4", "length": 18132, "nlines": 175, "source_domain": "berartimes.com", "title": "July 2018 - Berar Times | Berar Times", "raw_content": "\nबुद्ध भूमि उमरी कटंगी में हुआ अंतरराष्ट्रीय बौद्ध मैत्री सम्मेलन# #अजीत जोगी नहीं लड़ेंगे चुनाव# #गडचिरोलीतील गोवारी समाज आंदोलनाला खा.नेतेंची भेट# #बेशिस्त वाहन पार्किंगवर होणार कारवाई निवारण कक्षाला माहिती देण्याचे आवाहन# #अवैैध वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परने उडवले शेतकऱ्याला# #न्यायालयाच्या निर्णयाची अमंलबजावणी करा- गोवारी समाजाची मागणी# #अवैध लोहखनीज उत्खनन विरुद्ध वनविभागाची कार्यवाही तीन ट्रक जप्त# #बालवाडी कर्मचारीओंका 20 अक्तूंबर को सम्मेलंन# #अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट शनिवार व रविवारला गोंदियात# #पुलवामामध्ये जवानांवर दहशतवादी हल्ला, 7 जवान जखमी\nपुर्व विदर्भातील लोकप्रिय ईपेपर\nबागडे भंडाराचे डेप्युटी सीईओ तर भांडारकर गोंदियाचे बीडीओ\nगोंदिया,दि.31ः- महाराष्ट्र सरकारच्या ग्रामविकास विभागाच्यावतीने आज गटविकास अधिकारी अ गटातील प्रशासकीय बदल्या केल्या आहेत.त्यामध्ये गोंदिया जिल्हा परिषदेचे ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश बागडे यांची भंडारा जिल्हा परिषदेतील ग्रामपंचायत उपमुख्य\nपवार प्रगतीशिल मंचच्यावतीने वृक्षारोपण\nगोंदिया,दि.31 : येथील पवार प्रगतीशिल मंचच्यावतीने राज्यशासनाने घोषित केलेल्या १३ कोटी वृक्ष लागवड योजनेअंतर्गत पवार सांस्कृतीक भवनाच्या प्रांगणात विविध प्रजातीचे वृक्ष लागवड करण्यात आले.पवार प्रगतीशिल मंच च्यावतीने प्रत्येक वर्षी विविध\nअंजनगावचा पुरवठा निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात\nअमरावती,दि.31 – अंजनगाव तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात कार्यरत पुरवठा निरीक्षकाला रेशन दुकानदाराकडून तीन हजारांची लाच घेताना अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज मंगळवारी रंगेहाथ अटक केली. गजानन कृष्णराव शेटे (वय –\nवाहन परवाना कँम्प ठेवण्याची-बिलोली शहर विकास कृती समितीची मागणी\nबिलोली(सय्यद रियाज ),दि.31ः- तालुक्यातील आणि शहरातील वाहनधारकांना परवान्यासाठी नांदेडला जावे लागते.त्यामुळे होणारी गैरसोय टाळण्यासाठी बिलोली किंवा कार्ला फाटा येथे एक दिवसीय शिबीर घेऊन परवाना देण्यात यावा अशी मागणी बिलोली शहर\nप्रसुती रजेचे बिल काढण्यासाठी दोन हजाराची लाच आरोपी जाळ्यात\nसिरोंचा,दि.३१-प्रसुती राजेची बिल काढण्यासाठी दोन हजार ची लाच स्वीकारताना मोयाबीनपेठा येथील आरोग्य केंद्रात कार्यरत असलेल्या औषध निर्माण अधिकाºयास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच रंगे हात अटक केली आहे. श्रीनिवास वेंकटय्या गटला\nपंचायती राज समिती भंडारा जिल्हयाच्या दौऱ्यावर\nभंडारा, दि. 31 :- महाराष्ट्र विधानमंडळाच्या पंचायती राज समिती 1 ते 3 ऑगस्ट 2018 पर्यंत जिल्हयाच्या दौऱ्यावर येत आहे. या दौऱ्यात पंचायती राज समितीचे प्रमुख आमदार सुधीर पारवे यांचे सह\nविद्यार्थ्यात स्वच्छतेचे मूल्य -एन.आर. जमईवार यांचे प्रतिपादन\nअर्जुनी मोरगाव ,दि.31 : आपण शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रामध्ये काम करत असताना एक सक्षम पिढी निर्माण करण्याचे काम करीत आहात. आपले विद्यार्थी हे तंबाखूजन्य पदार्थ तसेच इतर व्यसनांपासून अलिप्त राहावे. त्यांना\nवैनगंगा नदीपात्रात आत्महत्येसाठी उडी घेणाऱ्या युवकास वाचविले\nभंडारा,दि.31ः- भंडारा शहरा शेजारून वाहणार्या वैनगंगा नदीपात्रात आज सकाळी ८ वाजेच्या सुमारास एका युवकाने उडी घेत आत्महत्या करण्याच्या प्रयत्न केल्याची घटना घडली.त्याचवेळी मात्र नदीपात्रात कॅनॉईंग अँड कयाकिंग चे प्रशिक्षणार्थी विदयार्थी व वैनगंगा\nबँकेची रक्कम घेऊन जाणाऱ्या वाहनाला अपघात\nचंद्रपुर,दि.31ः- जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील गडचांदूर-अल्ट्राटेक सिमेंट मार्गावर अपघाताची मालिका सुरूच आहे.सोमवारला झालेल्या कार व ट्रकच्या धडकेत चार जण गंभीर जखमी झाले असून पुढील उपचारासाठी त्यांना चंद्रपूर येथील सामान्य रुग्णालयामध्ये दाखल करण्यात\nभंडारा येथील ‘नवोदय’चा प्रश्न पेटणार\nभंडारा,दि.31ः- जवाहर नवोदय विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या स्थानांतरणाचा प्रश्न आता चांगला पेटताना दिसत आहे. जिल्हा प्रशासनाने या अनुषंगाने बोलाविलेली पालकांची सभा कोणताही तोडगा न निघताच गुंडाळल्या गेली. पालकांनी विद्यार्थ्यांच्या स्थानांतरणाला परवानगी द्यावी, यासाठी\nबुद्ध भूमि उमरी कटंगी में हुआ अंतरराष्ट्रीय बौद्ध मैत्री सम्मेलन\n बौद्ध संगठन को भीमराव आंबेडकर द्वारा शुरू किया गया इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी\nअजीत जोगी नहीं लड़ेंगे चुनाव\nरायपुर.19 अक्तुंबर(विशेष सवांददाता) छत्तीसगढ़ की राजनीति में शुक्रवार को अहम मोड़ आ गया है मुख्यमंत्री डॉ. रमन सिंह के खिलाफ चुनाव लड़ने की घोषणा करने वाले पूर्व Read More »\nगडचिरोलीतील गोवारी समाज आंदोलनाला खा.नेतेंची भेट\nगडचिरोली(अशोक दुर्गम) दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी Read More »\nबेशिस्त वाहन पार्किंगवर होणार कारवाई निवारण कक्षाला माहिती देण्याचे आवाहन\nवाशिम, दि. १९ : जिल्ह्यात पार्किंग झोन व्यतिरिक्त अन्य ठिकाणी पार्क केलेली वाहने, रस्त्यावर सोडून गेलेल्या वाहनांवर तात्काळ करावी करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी निवारण कक्षाची स्थापना केली Read More »\nन्यायालयाच्या निर्णयाची अमंलबजावणी करा- गोवारी समाजाची मागणी\nगोंदिया दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी समाजाला Read More »\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र .\nबुद्ध भूमि उमरी कटंगी में हुआ अंतरराष्ट्रीय बौद्ध मैत्री सम्मेलन\n बौद्ध संगठन को भीमराव आंबेडकर द्वारा शुरू किया गया इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी\nअजीत जोगी नहीं लड़ेंगे चुनाव\nरायपुर.19 अक्तुंबर(विशेष सवांददाता) छत्तीसगढ़ की राजनीति में शुक्रवार को अहम मोड़ आ गया है मुख्यमंत्री डॉ. रमन सिंह के खिलाफ चुनाव लड़ने की घोषणा करने वाले पूर्व Read More »\nगडचिरोलीतील गोवारी समाज आंदोलनाला खा.नेतेंची भेट\nगडचिरोली(अशोक दुर्गम) दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी Read More »\nबेशिस्त वाहन पार्किंगवर होणार कारवाई निवारण कक्षाला माहिती देण्याचे आवाहन\nवाशिम, दि. १९ : जिल्ह्यात पार्किंग झोन व्यतिरिक्त अन्य ठिकाणी पार्क केलेली वाहने, रस्त्यावर सोडून गेलेल्या वाहनांवर तात्काळ करावी करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी निवारण कक्षाची स्थापना केली Read More »\nन्यायालयाच्या निर्णयाची अमंलबजावणी करा- गोवारी समाजाची मागणी\nगोंदिया दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी समाजाला Read More »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://siddhivinayakmoringa.com/m-BharghosVaDarjedarUtpadan.html", "date_download": "2018-10-20T00:01:23Z", "digest": "sha1:HJDA64UDDZPUOGCGY3RWFSXPGD3RJE2E", "length": 7995, "nlines": 19, "source_domain": "siddhivinayakmoringa.com", "title": " सिद्धीविनायक शेवगा - सिद्धी-विनायक मोरिंगा शेवग्याचे भरघोस व दर्जेदार उत्पादन", "raw_content": "\n'सिद्धीविनायक' मोरिंगा जाण तु एक कल्पवृक्ष | ठेवशील आमच्या आरोग्यावर लक्ष ||\nसिद्धी-विनायक मोरिंगा शेवग्याचे भरघोस व दर्जेदार उत्पादन\nमोरिंगा शेवग्यापासून ११ महिन्यात ७५ हजार नफा\nज्ञानोबा कृष्णाजी वरपे, मु.पो. मरकळ, ता.खेड, जि.पुणे फोन:(९५२१३५) २४६११६\nमोरिंगा शेवग्याची दीड एकर क्षेत्रात जुलै २००१ मध्ये लागवड केली. बियापासून शेंगा काढणीपर्यंत सरांचा सल्ला घेत होतो. जमीन काळी आहे. पाणी विहीरीचे ८ - १० दिवसाच्या अंतराने पाटाने देतो. शेवग्याला १ महिन्याच्या अंतराने पंचामृताच्या ४ फवारण्या केल्या व कल्पतरू वेळा दिले. पहिली फवारणी केल्यानंतर झाडांची २' - ३' वाढ झाल्यावर शेंडा मारला व नंतर कल्पतरू खताचा १ डोस दिला आणि लगेच फवारणी केली. त्यामुळे झाडांची वाढ ४ - ५ फुट झाली. फुलकली ६ व्या महिन्यात (जानेवारी २००२ ) लागली, त्यावेळी तिसरी फवारणी घेतली. त्यामुळे फुले टिकून (गळ झाली नाही) राहिली व शेंगा लागण्यास सुरुवात झाली.शेंगा लागल्यावर चौथी फवारणी घेतली. शेंगा भरपूर लागल्या. तोडा १ मार्च २००२ ला केला. सुरुवातीला आठ दिवसांच्या अंतराने तोडा करीत होतो. २५ ते ५० किलो शेंगा निघायच्या नंतर माल वाढल्यामुळे दररोज तोडा करण्यास सुरुवात केली. ५० - ६० झाडांचा माल दररोज तोडत होतो. १५० ते १७० किलो शेंगा निघायच्या. त्यामुळे १० दिवसांनी पुन्हा त्याच झाडांच्या शेंगांची तोडणी करण्यासाठी फेरा येत होता. मालाची विक्री संत ज्ञानेश्वर भाजी मार्केट भोसरी येथे दलाल शेख यांच्या तर्फे केली. पहिल्या महिन्यात ८ ते १० रू. किलो भाव मिळाला. व दुसऱ्या महिन्यात १० ते १२ रू. किलो भाव मिळाला. याप्रमाणे सरासरी दररोज खर्च जाऊन १२०० ते १४०० रू. शिल्लक राहत होते. भोसरी मार्केट दररोज चालू असते. त्यामुळे तोडा एक दिवससुद्धा चुकत नव्हता. शेंगा तोडायला घरचीच माणसे असल्याने मजुरांचा खर्च वाढला नाही. शेंगाची तोडणी १ एप्रिल पासून ते ३१ मे पर्यंत दररोज चालू होती. माल चालू झाल्यावर रोग कीड आलीच नाही. त्यामुळे फवारणीची पुन्हा आवश्यकता भासली नाही. कल्पतरू शिवाय दुसरे कुठलेच खत वापरले नाही. त्यामुळे कीड आली नाही. या प्लॉटचे खर्च जाऊन ७५,००० रू. झाले. नंतर १ एकर प्लॉट ची १ महिन्यापूर्वी शेंगा कमी झाल्यावर छाटणी केली व आर्धा एकराचा प्लॉट खाली ठेवला. त्याच्या शेंगा चालू आहेत. आठ दिवसाला तोडा करतो, तर ४० किलो माल निघत आहे. बाजार भाव १८ ते २० रू. किलोला मिळत आहे. कारण आमचे भागात पाऊस नसल्याने फुलगळ बऱ्याच प्रमाणात झाली आहे. त्यामुळे शेंगा मार्केटमध्ये फार कमी प्रमाणात येते आहेत.\n१ एकर छाटणी केलेल्या प्लॉटमध्ये शेपू व कोथिंबीरीचे आंतरपीक घेतले आहे. शेपूवर उद्या पंचामृताची फवारणी करणार आहे. शेपूची वाढ खुंटली आहे. तसेच या प्लॉटची छाटणी केल्यानंतर नवीन फुटीला हिरवी आळी असल्याने फुट वाढत नाही. या दोन्ही कारणासाठी पंचामृत औषघे घेण्यासाठी आज आलो आहे. शेपू व कोथिंबीर १५ दिवसात चालू होईल. धना ६ किलो टाकला आहे. त्याला जर्मिनेटर वापरले होते. उगवण १२ दिवसांनी पूर्ण झाली व शेपू आठ दिवसात उगवून आली. आपल्या तंत्रज्ञानाने मागील अनुभवानुसार १ किलो धन्यापासून २०० गड्डी निघते. आता भाव चांगले आहेत. कोथिंबीर लवकर निघण्यासाठी पंचामृताची फवारणी घेणार आहे. फवारणी केल्यावर कोथिंबीरीची वाढ झपाट्याने होऊन पानांना चमक येते व बाजारात नेल्यावर माल सुकत नसल्याने भाव इतरांपेक्षा जास्त मिळतो. हा आमचा अनुभव आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.marathimati.net/lal-bhopalyachi-barfi-recipes/", "date_download": "2018-10-19T23:34:34Z", "digest": "sha1:CVBEGPMJHFJJWP5MGGBCMVUQMVPBTPHU", "length": 6231, "nlines": 149, "source_domain": "www.marathimati.net", "title": "लाल भोपळ्याची बर्फी | Lal Bhopalyachi Barfi", "raw_content": "\n४ वाट्या भोपळ्याचा कीस\n१ वाटी ओले खोबरे\n१ डाव साजूक तूप\nथोड्या तुपावर कवा परतून घ्यावा व बाजूला ठेवावा. थोड्या तुपावर भोपळ्याचा कीस घालून परतावा. वाफवून घ्यावा.नंतर त्यात खोबरे व साखर घालावी व शिजवावे. मिश्रण घट्टसर झाले की खवा, वेलचीपूड घालावी. खाली उतरवून थ्डी पिठीसाकर घालून घोटावे व तूप लावलेल्या थाळीत घालून थापावे. वरून थोडी पिठीसाखर भुरभुरावी. बदामाचे काप पसरून पुनः थापा. गार झाल्यावर वड्या पाडा.\nया वर्गातील आणखी काही लेख\nThis entry was posted in सणासुदीचे पदार्थ and tagged खवा, तूप, पाककला, पाककृती, पिठीसाखर, बर्फी, भोपळा on जुन 7, 2011 by प्रशासक.\n← समाजात भ्रष्टाचाराची गंगा परमेश्वरच सगळे करवून घेतो →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://siddhivinayakmoringa.com/m-TulanatmakAbhyas.html", "date_download": "2018-10-20T00:01:46Z", "digest": "sha1:QJKZNVQPR6YRWOY272DN7DBJGPRFBV6X", "length": 7748, "nlines": 27, "source_domain": "siddhivinayakmoringa.com", "title": " सिद्धीविनायक शेवगा - तुलनात्मक अभ्यास", "raw_content": "\n'सिद्धीविनायक' मोरिंगा जाण तु एक कल्पवृक्ष | ठेवशील आमच्या आरोग्यावर लक्ष ||\nव्यापारी पिकापेक्षा शेवगा परवडला\nश्री.प्रभाकर काशिनाथ तोडकर मु.पो.कुपवाड, ता.मिरज, जि.सांगली\nमी सामाजिक वनीकरणमध्ये असिस्टंट डायरेक्टर होतो. मी गेले ३ वर्षापासून आपल्या कृषी विज्ञान मासिकाचा वर्गणीदार आहे. आपले तंत्रज्ञानाने दोन वर्षापूर्वी शेवगा २ || एकर लावला. शेवग्याचे बी १० x २५ सें.मी.च्या पिशवीत लावले.\nसंकनबेडचा प्रयोग - सपाट वाफ्यापेक्षा थोडी खोल माती उकरून पिशव्या ठेवल्याने पाणी चांगले बसते. एकमेकांना त्याचा आधार असल्याने झाडे कोलमडली नाही. मी सरांच्या शेवग्याची कार्यशाळा या कार्यक्रमात पुण्यात हजर होतो. रोपे १ महिन्यात लागवडीस तयार झाली. पण वेळेअभावी त्याची लागवड उशीरा केली.उशीरा म्हणजे जवळजवळ ३-४ फुट उंच रोपे झाली होती. पण सुरुवातीला पिशवी मोठी घेतल्याने फारशी उडचन आली नाही. जमिनीत ६ इंचाखाली मुरूम असल्याने आणि झाडे चार फुट उंच झाल्याने १x१x१ च्या खड्यात बसत नव्हती. त्यामुळे जे.सी.बी. ने २|| x २|| x २|| चा खड्डा करून त्यात थोडी काळी माती भरून लागवड केली. सुरूवातीपासून झाडावर पंचामृत्चे स्प्रे घेत होतो.\nसुरुवातीलाच रोपांची उंची वाढल्याने लागवडीनंतर १ महिन्यात शेंडा छाटला. पंचामृताच्या ३ फवारण्या केल्या. कल्पतरू २ वेळा लागवड करताना व फुल लागताना ५०० ग्रॅम प्रत्येकी दिले होते. त्यामुळे ६ व्या महिन्यात माल चालू झाला. साधारण ३००-४०० शेंगा प्रत्येक झाडावर होत्या. सांगलीत ८ ते १० रू. भाव मिळाला. सांगली व मिरज मार्केटला ५० शेंगाची पेंडी बांधून १५ ते २५ रू. पर्यंत होलसेल भाव मिळतो.परंतु शेंगा चांगल्या असल्याने खाणार्‍या गिर्‍हाईकाला जास्त पैसे देऊन घ्यावा लागतात\nपंचामृताचा आणि कल्पतरूचा प्रभाव इतका होता की शेंगा एका बाजूला तोडल्या तरी फुले दुसर्‍या बाजूला चालूच होती. झाडांची वाढ जास्त झाल्याने सरांनी सांगितले छाटणी करा. माल कमी झाल्यावर जानेवारीमध्ये अंगठ्याच्या आकाराच्या फांद्यांची छाटणी छत्रीसारखी केली. माल लगेच ३-४ महिन्याने चालू झाला.\nशेवग्याला जास्त कष्ट न करता यशस्वी प्रयोग झाला आहे. द्राक्षाला कष्ट जास्त. फवारण्या जास्त, नवीन जाती आल्या तसेच तोडणी, पेकिंग, ठिबक असा खर्च येतो, शिवाय भाव मिळेलच याची गेरेंटी नसते.\nद्राक्ष विकताना बाजारभावाची शाश्वती राहत नाही. शिवाय मालाची वसुली करायला गेल्यावर जिवितास धोका होतो. मी आता असे ठरवले की, ज्या हजारो शेतकर्‍यांनी आपल्या तंत्रज्ञानाने बेदाणे निर्मिती केली. तसा बेदाणा तयार करायचा व गणपतीला माल विक्रीस मार्केट कमीटीकडे पाठवायचा व निश्चित भाव घ्यायचा.\nशेवगा सरस हे एक आश्र्चर्यच \nबाळकृष्ण रामचंद्र गुरव, मु. पो. एखतपुर, ता.सांगोला. जि.सोलापूर (०२१८७) २६०२२९\nसुरुवातीस जेव्हां मी एकाचा ऊसाच्या रानातला शेवग्याचा प्लॉट पहिला तव्हा मी आपल्याकडून बी घेऊन गेलो तर वडील म्हणाले बलायाती जमिनीत कोठे शेवगा लावतात का हा मोडेल प्लॉट शेती खात्याचे मार्केट कमिटीचे व जिल्ह्यातील सर्व लोक बधून जात आहेत. तरीही मी त्यांचे बोलण्याकडे दुर्लक्ष करून शेवग्याची लागवड केली. सध्या त्यामुळे हा प्रयोग बधून तालुक्याचे मुख पीक ऊस, हळद तरकारी पेक्षा हे मोरिंगा शेवग्याचे पीक करण्याकडे लोकांचा कल वाढला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.mymedicalmantra.com/marathi/category/myhealth/yog/", "date_download": "2018-10-20T00:20:01Z", "digest": "sha1:WGYAU556HUOEF5RMMHN2V5J3CW3KAUYT", "length": 6027, "nlines": 148, "source_domain": "www.mymedicalmantra.com", "title": "योग | MyMedicalMantra", "raw_content": "\nHome माझं आरोग्य योग\nमन स्थिर करणारा ‘अष्टांग योग’\nनियमित योगा कऱण्याचे फायदे\nलहान मुलांनाही द्या योगाचे धडे\nयोग करा…या ५ किडनी समस्या नियंत्रणात ठेवा\nपाहा सेलिब्रेटींनी कसा केला योगा\nआंतरराष्ट्रीय योगा दिनाची क्षणचित्र\nमाय मेडिकल मंत्रा - June 21, 2018\nशालेय अभ्यासक्रमात योगाचा समावेश करावा- उपराष्ट्रपती नायडू\nमाय मेडिकल मंत्रा - June 21, 2018\nस्ट्रोकच्या रूग्णांसाठी योगा लाभदायक\nमाय मेडिकल मंत्रा - June 21, 2018\nयोगा निद्रानाशाच्या रूग्णांसाठी फायदेशीर\nमाय मेडिकल मंत्रा - June 20, 2018\nडोळे आणि दातांसाठी ‘योगासनं’ आणि आहार\nमाय मेडिकल मंत्रा - June 20, 2018\nसौंदर्यसाधना- तजेलदार त्वचेसाठी ‘योगासनं’\nगंधाली दाशरथेे - June 20, 2018\nमहिलांसाठी खास योगा टीप्स\nप्राजक्ता बोरसे - June 20, 2018\nसौंदर्यसाधना- निरोगी केसांसाठी ‘योग’ आणि ‘आहार’\nगंधाली दाशरथेे - June 20, 2018\nनिरोगी हृदयासाठी ‘योगा’ करा\nडॉ. संतोष कुमार डोरा - June 19, 2018\n‘योगा’ ठेवेल थायरॉईडवर नियंत्रण…\nमाय मेडिकल मंत्रा - June 19, 2018\n‘राष्ट्रीय आयुष मिशन’ जिल्ह्यास्तरावर राबवण्यात हालचालींना वेग\nतुम्ही योग्य पद्धतीनं पाणी पिताय ना\nआयुर्वेदानुसार असं असावं रात्रीचं जेवण\nरक्त शुद्ध ठेवणाऱ्या नैसर्गिक वनस्पती\nमुंबई- होमिओपॅथी डॉक्टरांचं आमरण उपोषण मागे\nजळगावात साकारणार राज्यातलं पहिलं ‘मेडिकल हब’, कॅबिनेटने दिली मंजूरी\nजाणून घ्या होमिओपॅथी उपचारांचे फायदे\nअसा झाला भारतामध्ये होमिओपॅथीचा उगम आणि प्रसार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%8B_%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%89%E0%A4%9D%E0%A5%8D%E0%A4%9D%E0%A5%80", "date_download": "2018-10-19T23:36:03Z", "digest": "sha1:CE4L4BLFTQYN2G7DOCL4SS5FE7YLIDN4", "length": 4894, "nlines": 114, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वितांतोन्यो लिउझ्झी - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nवितांतोन्यो लिउझ्झी (इटालियन: Vitantonio Liuzzi) (ऑगस्ट ६, १९८१ - हयात) ह फॉर्म्युला वन शर्यतींमधील एक चालक असून सध्या फोर्स इंडिया संघासाठी गाडी चालवतो.\nअधिकृत संकेतस्थळ (इंग्लिश मजकूर)\nविजय मल्ल्या | मिशेल मोल | कोलिन कोलेस | माईक गस्कोय्ने | जेम्स के\nजियानकार्लो फिसिकेला | आद्रिअन सुटिल | विटंटोनि लिउझि | रोल्दान रॉद्रिगेझ | गियेडो व्हान डेर गार्डे\nइ.स. १९८१ मधील जन्म\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी ०६:२३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/sangli-news-sawali-foundation-donation-needy-persons-81907", "date_download": "2018-10-19T23:30:33Z", "digest": "sha1:SNXYRGNMKY4YDBEMSGLFCO3D5AHR4E5Y", "length": 13052, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sangli News Sawali Foundation Donation to needy persons अनाथ, निराधारांना ‘सावली’ची ऊब | eSakal", "raw_content": "\nअनाथ, निराधारांना ‘सावली’ची ऊब\nशनिवार, 11 नोव्हेंबर 2017\nकडेगावसह कऱ्हाड येथे शंभरांवर लोकांना थंडीपासून बचावासाठी सावली प्रतिष्ठानने व ‘एक हात मदतीचा’ उपक्रमांर्तगत चादरींचे वाटप करून माणुसकीची ऊब निर्माण केली. ‘एक हात मदतीसाठी’ या उपक्रमाचे कडेगावसह कऱ्हाड परिसरातही कौतुक होत आहे.\nकडेगाव - थंडी वाढू लागलीय. निवारा नाही. आकाश हेच ज्यांचे छत आहे, असे निराधार, अनाथ, मनोरुग्ण व ऊसतोडणी मजूर सार्वजनिक ठिकाणांचा आधार घेत आहेत. काही ठिकाणी उघड्यावर थंडीत कुडकुडत रात्र काढतात. कडेगावसह कऱ्हाड येथे शंभरांवर लोकांना थंडीपासून बचावासाठी सावली प्रतिष्ठानने व ‘एक हात मदतीचा’ उपक्रमांर्तगत चादरींचे वाटप करून माणुसकीची ऊब निर्माण केली. ‘एक हात मदतीसाठी’ या उपक्रमाचे कडेगावसह कऱ्हाड परिसरातही कौतुक होत आहे.\nनोव्हेंबर सुरू झाला. थंडीपासून बचावासाठी स्वेटर, मफलर, कानटोप्या खरेदी करू. पण तुमच्या जुन्या स्वेटरचे काय फेकून द्यायचा विचार असेल. तर यावर्षी एक गोष्ट करा...जुने स्वेटर स्वच्छ धुऊन कार किंवा मोटारसायकलच्या डिगीत ठेवा. थंडीत मोटारसायकल व कारमधून ऑफिस, कामानिमित्त बाहेर जात असताना रस्त्यावर चिमुकली मुले, अनाथ व निराधार थंडीत कुडकुडताना दिसले तर स्वेटरसह ऊब देऊन बघा... तुमची थंडी ते हसरे चेहरे पाहून पळेल’’. ‘एक हात मदतीसाठी’ नावाने ‘कडेगाव स्मार्ट सिटी बनवू’ या ग्रुपवर विचार मांडण्यात आला.\nसावली प्रतिष्ठानने कडेगाव, कऱ्हाड येथील निराधार, अनाथ, मनोरुग्ण तसेच ऊसतोडणी मजुरांच्या चिमुकल्यांना थंडीपासून बचावासाठी शंभरावर चादरींचे वाटप केले. येथे व कऱ्हाड येथे रेल्वे स्टेशन, कृष्णा नाका, कॉटेज हॉस्पिटल, बसस्थानक, कृष्णा हॉस्पिटल, कोल्हापूर नाका येथे व रस्त्यावर भटकत असलेल्या अनाथ, निराधार, मनोरुग्ण आदी थंडीने कुडकुडलेल्यांना चादरींचे वाटप केले. त्यामुळे अनाथ, निराधार, मनोरुग्णांचे हसरे चेहरे पाहून थंडीतही कार्यकर्त्यांची थंडी अक्षरश: पळाली. पण ‘एक हात मदतीसाठी’ उपक्रमाने मिळालेले समाधान ते शब्दांत मांडू शकत नाहीत.\n‘सावली’चे विठ्ठल खाडे, युवराज जरग, अनिल गोरे, संदीप पाटील, असिफ तांबोळी, समीर तांबोळी, ज्ञानेश्‍वर हेगडे, प्रदीप देसाई, राजेंद्र जाधव आदी सहभागी झाले.\nमेगाब्लॉकमुळे मध्य रेल्वेची सेवा विस्कळित\nनाशिक - मध्य रेल्वेवरील इगतपुरी येथील रूट रिले इंटरलॉकिंग आणि यार्ड रिमॉडेलिंगसाठी आजपासून (ता.19) येत्या सोमवार (ता.22) पर्यंत विशेष...\nएखाद्या व्यक्तीविषयी आपल्याला खूप आदर असतो आणि अचानक ती व्यक्ती आपल्या निकट उभी राहिली तर... आध्यात्मिक अनुभव यावा तसे होते. आजही तो दिवस लख्ख...\nएक चुंगड कापूस झाल्यावर खावाव काय\nहिंगोली : सायबं दोन एकरात कापूस लावला मातर एक चुंगड कापूस निघाला आता पाणी नाय अन सोयाबिन बी चार बॅगला दोन किंटल बी होतय की नाही मंग आता खावाव काय आता...\nआमदार जितेंद्र आव्हाड गुन्हा दाखल करण्याची धनगर समाजाची मागणी\nबारामती शहर - राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मल्हारराव होळकर यांच्याविषयी अपशब्द व्यक्त करुन धनगर समाजाचे आराध्यदैवताचा अपमान...\nपंचवटी एक्स्प्रेसला लवकरच 'विस्टाडोम कोच'\nमनमाड - मध्य रेल्वेने प्रवाशांना आगळावेगळा आनंद, अनुभव मिळावा यासाठी मनमाड मुंबई दरम्यान धावणा-या पंचवटी एक्स्प्रेसला प्रवाशांच्या आकर्षणाचा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/video-story-76388", "date_download": "2018-10-20T00:18:30Z", "digest": "sha1:VPNQXURG5QPJYSYPMURXRL25ZHZOWWTZ", "length": 6969, "nlines": 153, "source_domain": "www.esakal.com", "title": "Padmavati movie Official Trailer launch Ranveer Singh Shahid Kapoor Deepika Padukone ‘पद्मावती’चा ट्रेलर लाँच | eSakal", "raw_content": "\nसोमवार, 9 ऑक्टोबर 2017\nसंजय लिला भन्साळींच्या ‘पद्मावती’ या सिनेमाचा ट्रेलर आज युट्यूबवर लाँच करण्यात आला. 1 डिसेंबर रोजी हा सिनेमा प्रदर्शीत होणार आहे. या चित्रपटात अभिनेता शाहीद कपूर, रणवीर सिंह आणि अभिनेत्री दीपिका पदुकोन यांची प्रमुख भूमिका आहे.\nसंजय लिला भन्साळींच्या ‘पद्मावती’ या सिनेमाचा ट्रेलर आज युट्यूबवर लाँच करण्यात आला. 1 डिसेंबर रोजी हा सिनेमा प्रदर्शीत होणार आहे. या चित्रपटात अभिनेता शाहीद कपूर, रणवीर सिंह आणि अभिनेत्री दीपिका पदुकोन यांची प्रमुख भूमिका आहे.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/bollywood-gossips-marathi/wajah-tum-ho-hot-scenes-116121900005_1.html", "date_download": "2018-10-19T23:43:19Z", "digest": "sha1:DUCC3Y46ERS725DIIQTL74MFPNEA3I63", "length": 8177, "nlines": 114, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "लोकांना मजा येतो पण सेक्स सीन करणे फार अवघड: सना खान | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 20 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nलोकांना मजा येतो पण सेक्स सीन करणे फार अवघड: सना खान\nसलमान खानची मूव्ही जय हो पासून आपल्या बॉलीवूड करिअरची सुरुवात करणारी सना खान अलीकडे रिलीज झालेल्या 'वजह तुम हो' या सिनेमात तीन हीरोमध्ये एकमेव हिरॉईन आहे.\nयात हॉट सीन्स भरपूर आहे. सनाचे म्हणणे आहे की फिल्म ऑफर झाली तेव्हाच हे स्पष्ट करण्यात आले होते की हॉट सीन्स द्यावे लागतील. पण तिच्याप्रमाणे ती फार लाजाळू असून तिला हे सीन्स करायला अवघड गेले.\nसनाप्रमाणे कोणत्याही कलाकाराला असे सीन करणे कठिण जातं. लोकांना हे सीन्स बघणे आवडतं असले तरी कलाकारांसाठी ते अवघड आहे. ती दिग्दर्शक विशाल पंड्याची स्तुती करत म्हणाली की त्यांनी हे सीन्स असे शूट केले की रिटेकची गरज पडली नाही. एकाच वेली सर्व एंगल्स शूट करण्यात आले.\nराम गोपाल वर्मा जयललिता यांच्या जीवनावर चित्रपट काढणार\n‘दंगल’ला एकही कट न देता सेन्सॉरचा हिरवा कंदील\nआई बनल्यावर पुन्हा सक्रिय होणार करीना कपूर\nसुपरस्टार दिलीप कुमार घरी रवानगी\nसारा खान सोबत ह्रितिक रोशन\nयावर अधिक वाचा :\nलोकांना मजा येतो पण सेक्स सीन करणे फार अवघड: सना खान\nवजह तुम हो हॉट सीन्स\n.आपली एकी टिकवून ठेवा........\nमी जर तुम्हाला एक सफरचंद दिला तर तुम्ही ते आवडी ने खाल. ते संपल्यावर लगेच दुसरे दिले तर ...\nडिजिटल दुनियेवर दीपिका आणि सलमानचीच सत्ता\nदीपिका पदुकोण आणि सलमान खानचीच 2017-18 साली डिजिटल दुनियेवर सत्ता होती, हे नुकतेच समोर ...\nऐकल का, प्रियांकाच्या लग्नाची तारीख ठरली\nबॉलिवूड अभिनेत्री प्रियांका आणि अमेरिकन गायक निक जोनास यांच्या लग्नाची तारीख अखेर पक्की ...\nकाजोलच्या मुलांनाच आवडतनाहीत तिचे चित्रपट\nअलीकडेच बॉलिवूड अभिनेत्री काजोलचा 'हेलिकॉप्टर ईला' हा चित्रपट रिलीज झाला. प्रेक्षकांचा ...\nलोकप्रिय गाण्यावर सोनाक्षी थिरकणार\nबॉलिवूडची दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हाने आपल्या अभिनय व डान्स कौशल्याने प्रेक्षकांच्या मनात ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/keywords/%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%97%E0%A4%BE/word", "date_download": "2018-10-20T00:21:25Z", "digest": "sha1:5USC22BEOTEPOS7TRWEOFSRUUQTXDTU4", "length": 11131, "nlines": 112, "source_domain": "www.transliteral.org", "title": "Keyword - हादगा", "raw_content": "\nश्रावण महिन्यांत महादेवाच्या पिंडीवर दुधाचा अभिषेक कां करावा\nभोंडल्याची ( हादग्याची ) गाणी - एलमा पैलमा गणेश देवा ...\nभोंडल्याची गाणी - एक लिंबु झेलू बाई , दो...\nनवरात्रात मुली आणि स्त्रिया एकत्र येऊन, हतीचे चित्र अथवा मुर्ती भोवती फेर धरून पारंपारिक गाणी म्हणतात, Bhondala is the simple gathering of unmarried ..\nभोंडल्याची गाणी - नणंदा भावजया दोघीजणी \nनवरात्रात मुली आणि स्त्रिया एकत्र येऊन, हतीचे चित्र अथवा मुर्ती भोवती फेर धरून पारंपारिक गाणी म्हणतात, Bhondala is the simple gathering of unmarried..\nभोंडल्याची गाणी - ' तुझ्या ग माहेरच्यांनी...\nनवरात्रात मुली आणि स्त्रिया एकत्र येऊन, हतीचे चित्र अथवा मुर्ती भोवती फेर धरून पारंपारिक गाणी म्हणतात, Bhondala is the simple gathering of unmarried..\nभोंडल्याची गाणी - अक्कणमाती चिक्कणमाती , ...\nनवरात्रात मुली आणि स्त्रिया एकत्र येऊन, हतीचे चित्र अथवा मुर्ती भोवती फेर धरून पारंपारिक गाणी म्हणतात, Bhondala is the simple gathering of unmarried..\nभोंडल्याची गाणी - आला चेंडू , गेला चेंडू ...\nनवरात्रात मुली आणि स्त्रिया एकत्र येऊन, हतीचे चित्र अथवा मुर्ती भोवती फेर धरून पारंपारिक गाणी म्हणतात, Bhondala is the simple gathering of unmarried..\nभोंडल्याची गाणी - सासूबाई सासूबाई मला आल...\nनवरात्रात मुली आणि स्त्रिया एकत्र येऊन, हतीचे चित्र अथवा मुर्ती भोवती फेर धरून पारंपारिक गाणी म्हणतात, Bhondala is the simple gathering of unmarried..\nभोंडल्याची गाणी - आज कोण वार बाई \nनवरात्रात मुली आणि स्त्रिया एकत्र येऊन, हतीचे चित्र अथवा मुर्ती भोवती फेर धरून पारंपारिक गाणी म्हणतात, Bhondala is the simple gathering of unmarried..\nभोंडल्याची गाणी - सोन्याचा कंरडा बाई मोत...\nनवरात्रात मुली आणि स्त्रिया एकत्र येऊन, हतीचे चित्र अथवा मुर्ती भोवती फेर धरून पारंपारिक गाणी म्हणतात, Bhondala is the simple gathering of unmarried..\nभोंडल्याची गाणी - आड बाई आडवाणी आडाचं प...\nनवरात्रात मुली आणि स्त्रिया एकत्र येऊन, हतीचे चित्र अथवा मुर्ती भोवती फेर धरून पारंपारिक गाणी म्हणतात, Bhondala is the simple gathering of unmarried..\nभोंडल्याची गाणी - नणंद भावजया खेळत होत्य...\nनवरात्रात मुली आणि स्त्रिया एकत्र येऊन, हतीचे चित्र अथवा मुर्ती भोवती फेर धरून पारंपारिक गाणी म्हणतात, Bhondala is the simple gathering of unmarried..\nभोंडल्याची गाणी - ' कोथिंबीरी बाई ग , आत...\nनवरात्रात मुली आणि स्त्रिया एकत्र येऊन, हतीचे चित्र अथवा मुर्ती भोवती फेर धरून पारंपारिक गाणी म्हणतात, Bhondala is the simple gathering of unmarried..\nभोंडल्याची गाणी - काळी माती मऊ मऊ माती ...\nनवरात्रात मुली आणि स्त्रिया एकत्र येऊन, हतीचे चित्र अथवा मुर्ती भोवती फेर धरून पारंपारिक गाणी म्हणतात, Bhondala is the simple gathering of unmarried..\nभोंडल्याची गाणी - आज कोण पाहुणे आले ग ...\nनवरात्रात मुली आणि स्त्रिया एकत्र येऊन, हतीचे चित्र अथवा मुर्ती भोवती फेर धरून पारंपारिक गाणी म्हणतात, Bhondala is the simple gathering of unmarried..\nभोंडल्याची गाणी - आज कोण पाहुणे आले ग ...\nनवरात्रात मुली आणि स्त्रिया एकत्र येऊन, हतीचे चित्र अथवा मुर्ती भोवती फेर धरून पारंपारिक गाणी म्हणतात, Bhondala is the simple gathering of unmarried..\nभोंडल्याची गाणी - दीड दमडीचं तेल आणलं ...\nनवरात्रात मुली आणि स्त्रिया एकत्र येऊन, हतीचे चित्र अथवा मुर्ती भोवती फेर धरून पारंपारिक गाणी म्हणतात, Bhondala is the simple gathering of unmarried..\nभोंडल्याची गाणी - हरीच्या नैवेद्याला केली...\nनवरात्रात मुली आणि स्त्रिया एकत्र येऊन, हतीचे चित्र अथवा मुर्ती भोवती फेर धरून पारंपारिक गाणी म्हणतात, Bhondala is the simple gathering of unmarried..\nभोंडल्याची गाणी - कृष्ण घालीतो लोळण यशोद...\nनवरात्रात मुली आणि स्त्रिया एकत्र येऊन, हतीचे चित्र अथवा मुर्ती भोवती फेर धरून पारंपारिक गाणी म्हणतात, Bhondala is the simple gathering of unmarried..\nभोंडल्याची गाणी - कारल्याचा वेल लाव गं ...\nनवरात्रात मुली आणि स्त्रिया एकत्र येऊन, हतीचे चित्र अथवा मुर्ती भोवती फेर धरून पारंपारिक गाणी म्हणतात, Bhondala is the simple gathering of unmarried..\n आणि श्राद्धाचे चार भेद कोणते आहेत \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%82%E0%A4%AB", "date_download": "2018-10-20T01:06:05Z", "digest": "sha1:RVNWHM6GNDFQUXIV5DAZ55N5CMAKHI4H", "length": 6682, "nlines": 221, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "क्राकूफ - विकिपीडिया", "raw_content": "\nक्षेत्रफळ ३२७ चौ. किमी (१२६ चौ. मैल)\nसमुद्रसपाटीपासुन उंची ७१९ फूट (२१९ मी)\n- घनता २,३०८ /चौ. किमी (५,९८० /चौ. मैल)\nक्राकूफ ( Kraków (सहाय्य·माहिती); इंग्लिश लेखनभेदः क्राकोव्ह) हे पोलंड देशामधील दुसर्‍या क्रमांकाचे मोठे शहर आहे. क्राकूफ हे जगातील सर्वात प्राचीन शहरांपैकी एक मानले जाते. १६व्या व १७व्या शतकांदरम्यान क्राकूफ ही पोलिश-लिथुएनियन राष्ट्रकुलाची सह-राजधानी (व्हिल्नियससह) होती.\nहे शहर पोलंडच्या दक्षिण भागात व्हिस्चुला नदीच्या काठावर वसले आहे. येथील ऐतिहासिक इमारतींसाठी क्राकूफ युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आहे.\nविकिव्हॉयेज वरील क्राकूफ पर्यटन गाईड (इंग्रजी)\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ एप्रिल २०१४ रोजी ०७:१४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://shriharimandiram.org/Branch/index.php?page=22&id=155", "date_download": "2018-10-20T01:10:08Z", "digest": "sha1:CL4ZCYZL3UJTAHMXMEAKUQMXLFZUYNGH", "length": 1582, "nlines": 25, "source_domain": "shriharimandiram.org", "title": " || परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय ||", "raw_content": "\n१४९ आमोणा (केपे गोवा)\n१५१ बायणा (वास्को गोवा)\n१५३ बस्तोडा - बारदेश (गोवा)\n१५४ बेती बारदेश (गोवा)\nआद्य... २० २१ - २२ - २३ २४ ... अंत्य\nशाखेचे नाव : भाटले (गोवा)\nसौ भावना रामराय वायंगणकर\nमु. पो. भाटला, पणजी,\nपरमार्थ निकेतन (बालसंस्कार केंद्र),\nपणजी, गोवा - ४०३००२.\nदररोज सकाळी ७ ते ८\nरात्रौ ७ ते ८\nरविवार सकाळी ९ ते १० बालोपासना\n© 1981-,परमार्थ निकेतन ट्रस्ट, बेळगांव. सर्व हक्क राखीव.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/keywords/vairagyashatak/word", "date_download": "2018-10-20T00:34:48Z", "digest": "sha1:5Q5A5FVLZ6FLKNE54E3J4HVKB4IZZG2M", "length": 6420, "nlines": 90, "source_domain": "www.transliteral.org", "title": "Keyword - vairagyashatak", "raw_content": "\n आणि श्राद्धाचे चार भेद कोणते आहेत \n'वैराग्यशतकम्’ काव्यात कवी भर्तृहरिने आयुष्यातील वैराग्य जीवनाचे वर्णन केले आहे.\n'वैराग्यशतकम्’ काव्यात कवी भर्तृहरिने आयुष्यातील वैराग्य जीवनाचे वर्णन केले आहे.\n'वैराग्यशतकम्’ काव्यात कवी भर्तृहरिने आयुष्यातील वैराग्य जीवनाचे वर्णन केले आहे.\n'वैराग्यशतकम्’ काव्यात कवी भर्तृहरिने आयुष्यातील वैराग्य जीवनाचे वर्णन केले आहे.\n'वैराग्यशतकम्’ काव्यात कवी भर्तृहरिने आयुष्यातील वैराग्य जीवनाचे वर्णन केले आहे.\n'वैराग्यशतकम्’ काव्यात कवी भर्तृहरिने आयुष्यातील वैराग्य जीवनाचे वर्णन केले आहे.\n'वैराग्यशतकम्’ काव्यात कवी भर्तृहरिने आयुष्यातील वैराग्य जीवनाचे वर्णन केले आहे.\n'वैराग्यशतकम्’ काव्यात कवी भर्तृहरिने आयुष्यातील वैराग्य जीवनाचे वर्णन केले आहे.\n'वैराग्यशतकम्’ काव्यात कवी भर्तृहरिने आयुष्यातील वैराग्य जीवनाचे वर्णन केले आहे.\n'वैराग्यशतकम्’ काव्यात कवी भर्तृहरिने आयुष्यातील वैराग्य जीवनाचे वर्णन केले आहे.\n'वैराग्यशतकम्’ काव्यात कवी भर्तृहरिने आयुष्यातील वैराग्य जीवनाचे वर्णन केले आहे.\nपु. अव . ( गो . ) सोयरेधायरे ; दूरचे नातेवाईक . कोल्हेभाऊ - येणारे जाणारे ; मौज पाहणारे ; तमासगीर ; बघे . [ आला + भाऊ ]\n आणि श्राद्धाचे चार भेद कोणते आहेत \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} {"url": "http://siddhivinayakmoringa.com/m-SiddhivinayakShevagaHaSaryaJagachaAvadataVaAarogyadayakBhaji.html", "date_download": "2018-10-19T23:55:38Z", "digest": "sha1:43WL5HGEWPYGHXZMZ763NRMR6PARQPKD", "length": 5564, "nlines": 17, "source_domain": "siddhivinayakmoringa.com", "title": " सिद्धीविनायक शेवगा - 'सिद्धीविनायक' शेवगा हा साऱ्या जगाचा आवडता व आरोग्यदायक भाजी...", "raw_content": "\n'सिद्धीविनायक' मोरिंगा जाण तु एक कल्पवृक्ष | ठेवशील आमच्या आरोग्यावर लक्ष ||\n'सिद्धीविनायक' शेवगा हा साऱ्या जगाचा आवडता व आरोग्यदायक भाजी\nप्रा. डॉ. वि. सु. बावसकर\nगेली २० ते २५ वर्षे शेवगा या पिकावर सखोल संशोधन आणि विकास करून असे लक्षात आले की, शेवगा हा तिसऱ्या जगाच्या राष्ट्रातील लोकांचा कल्पवृक्ष होऊ शकतो. बऱ्याचशा प्रतिकूल परिस्थितीत उदा. हलकी, पडीक, माळरानाची, कमी चिकनमातीयुक्त, वाळुमिश्रीत जमीन जी इतर पारंपारिक भाजीपाला, फुलझाडे, फळझाडे पिकांना चालंत नाही अशी जमीन 'सिद्धीविनायक शेवगा' या पिकास चालू शकते. पावसाचे अनिशिच्त प्रमाण, एकूण पावसाचे दिवस व एकूण पडणारा पाऊस याचा अंदाज आणि प्रत्यक्ष परिस्थिती यामध्ये प्रचंड तफावत असते. परंतु मुळातच शेवगा या पिकास थोडे जास्त पाणी अथवा ठिबकचे वावडे (अॅलर्जी) आहे. याला उष्णतामान २५ ते ३२ डी. सेल्सिअसपर्यंत तर काही अंशी ३५ ते ४२ डी. से. असताना डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने या पिकास शेंगा लागतात असे निष्पन्न झाले आहे. म्हणजे बहुतांशी पिकांना एवढे उच्च तापमान मानवत नाही. डाळींब आणि बोर या पिकास उष्णता व हलकी जमीन मानवते, तथापि डाळिंबामध्ये तेल्या, मर तसेच बुरशीजन्य, विषाणुजन्य रोगांचा प्रादुर्भाव होत असल्याने या पिकाखालील क्षेत्र सिद्धीविनायक शेवग्याकडे वळत आहे. याचे उदाहरण म्हणजेच सटाण्याच्या (नाशिक) डाळींब भागातील सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री. केदा सोनावणे यांनी त्यांच्या १ हेक्टर डाळींब बाग कमी करून त्यामध्ये सिद्धीविनायक मोरिंग शेवग्याची लागवड केली व त्यांचा शेवगा लंडन, कुवेतला निर्यात झाला. वातावरणातील नव- नवीन समस्या (ग्लोबल वार्मिंग) याला शेवगा किंवा इतर पिके कशी प्रतिसाद देतात याचा अभ्यास करावयाचा आहे. काही कारणाने म्हणजे व्यवस्थापन, हवामान व चुकीच्या नियोजनाने शेवग्याला फुले लागत नाही, म्हणून बी खराब आहे असे समजू नये. कारण योग्य नियोजनाने या शेवग्यास भाद्रपद आणि फाल्गुन महिन्यात फुले लागतात. वेगवेगळ्या अवस्थेत लागणारी फुले संदर्भासाठी कव्हरवर दाखविली आहेत. हे प्रमाण धरून आपण आपल्या शेवग्याच्या प्लॉटचा अभ्यास करावा व कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधून आपल्या समस्यांने निरसन करावे. हा प्रयोग आपणास निश्चितच मार्गदर्शक ठरेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-news-regarding-organic-market-mumbai-12375", "date_download": "2018-10-20T00:49:36Z", "digest": "sha1:AZVZZVDB4HHNPO5CVMCKPMHAP2ROZOKG", "length": 19282, "nlines": 157, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi news regarding organic market in Mumbai | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमुंबईसह शेजारील शहरांत सेंद्रिय उत्पादनांना चांगली मागणी\nमुंबईसह शेजारील शहरांत सेंद्रिय उत्पादनांना चांगली मागणी\nमुंबईसह शेजारील शहरांत सेंद्रिय उत्पादनांना चांगली मागणी\nमंगळवार, 25 सप्टेंबर 2018\nमुंबईसह शेजारील शहरांमध्ये सेंद्रिय उत्पादनांना विशेषतः भाजीपाला आणि फळांना विशिष्ट ग्राहकांमधून चांगली मागणी असल्याचे दिसून येते. याचबरोबरीने देशी गायीचे दूध आणि तुपाची मागणी वाढत आहे. मोठ्या शहरांमध्ये येत्या काळात सेंद्रिय उत्पादनांची वाढती मागणी लक्षात घेता सेंद्रिय शेतीमालाचे प्रमाणीकरणही तेवढेच महत्त्वाचे ठरणार आहे.\nमुंबईसह शेजारील शहरांमध्ये सेंद्रिय उत्पादनांना विशेषतः भाजीपाला आणि फळांना विशिष्ट ग्राहकांमधून चांगली मागणी असल्याचे दिसून येते. याचबरोबरीने देशी गायीचे दूध आणि तुपाची मागणी वाढत आहे. मोठ्या शहरांमध्ये येत्या काळात सेंद्रिय उत्पादनांची वाढती मागणी लक्षात घेता सेंद्रिय शेतीमालाचे प्रमाणीकरणही तेवढेच महत्त्वाचे ठरणार आहे.\nसेंद्रिय उत्पादनांना मुंबई, ठाणे, नवी मुंबईत बाजारपेठेत मागणी वाढत आहे. यामध्ये प्रामुख्याने विविध प्रकारची धान्ये, कडधान्ये, डाळी, गूळ, मसाले, भाजीपाला, फळे, सेंद्रिय शेतीमालापासून बनवलेली प्रक्रिया उत्पादनांना मागणी आहे.\nया शहरांच्या उच्चभ्रू वस्ती असलेल्या भागातील मॉलमध्ये सेंद्रिय उत्पादनांसाठी स्वतंत्र कक्ष आहेत. याठिकाणी विविध सेंद्रिय उत्पादने आकर्षक पॅकिंगमध्ये ठेवलेली असतात. तसेच ऑनलाईन सेवांच्या माध्यमातूनही सेंद्रिय उत्पादनांची विक्री केली जाते. राज्यातील काही शेतकरी गट सेंद्रिय उत्पादनांच्या माध्यमातून या शहरांमध्ये विक्री व्यवस्था उभी करण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत. परिसराचे महत्त्व लक्षात घेऊन सेंद्रिय उत्पादन विक्रीची दुकाने सुरू झाली आहेत.\nसेंद्रिय उत्पादनांच्या एकूण बाजारपेठेचा विचार करता सर्वाधिक मागणी भाजीपाला आणि फळांना आहे. गेल्या वर्षभरापासून महानगरांमध्ये काही ठिकाणी आठवडी शेतकरी बाजार भरु लागले आहेत. या बाजारांमध्ये थेट शेतकऱ्यांनी आणलेला ताजा सेंद्रिय भाजीपाला आणि फळे आदी उत्पादने विकली जातात. मात्र, मागणीच्या तुलनेत या शेतीमालाचा पुरवठा मर्यादीत आहे. सेंद्रिय उत्पादनांना दरही किफायतशीर मिळतो. साधारणपणे दीडपट इतकी दरवाढ चांगल्या उत्पादनांना मिळत आहे.\nदेशी गाईच्या दुधाला मागणी\nसेंद्रिय शेतमालासोबत देशी गायीच्या दुधालाही शहरांमध्ये मागणी वाढते आहे. मुंबईमध्ये काही खासगी डेअरीतर्फे देशी गाईचे दूध उपलब्ध करून दिले जाते. दुधासोबतच देशी गायीच्या दुधापासून बनवलेल्या तुपालाही मागणी दिसते. देशी गायीच्या दुधाला प्रति लिटर ६० ते ८० रुपये मोजायलाही ग्राहक तयार आहेत. फक्त खात्रीशीर दुधाची गरज आहे. तुपालाही प्रति किलो दीड ते दोन हजार रुपये इतका दर मिळतो. दुधाच्या बाबतीत मर्यादीत पुरवठ्याची समस्या आहे. मागणीच्या प्रमाणात पुरवठा अत्यल्प आहे.\nअलीकडे शहरी ग्राहकांमध्ये सेंद्रिय शेतमालाच्या बाबतीत जागरुकता आली आहे. त्यामुळे आर्थिक कुवत असलेल्या ग्राहकांचा सेंद्रिय उत्पादनांकडे कल वाढताना दिसतो. मात्र, सेंद्रिय शेतीमालाचे प्रमाणीकरण, दर्जा, विश्वासार्हता हा मुद्दा महत्त्वाचा आहे. यावरून ग्राहकांमध्ये काहीशी साशंकता दिसून येते. सेंद्रिय उत्पादनांच्या नावाखाली फसवणूक होईल ही भीती ग्राहकांमध्ये असते. यावर्षी राज्य शासनाने राज्यात रसायन अवशेषमुक्त शेती अभियान राबवण्याचा निर्णय घेतला. त्याद्वारे राज्यभरात शेतकरी गट, कंपन्या स्थापन करून त्यांना सेंद्रिय शेतीसाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे. त्यासाठी यावर्षी १०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या माध्यमातून सेंद्रिय उत्पादनांचे प्रमाणीकरण झाल्यास त्याचा लाभ शेतकऱ्यांना होईल.\nभाजीपाला पिकांची रोपवाटिका तयार करताना\nभाजीपाला पिकांची रोपवाटिका करताना योग्य ती काळजी घेतल्यास पुनर्लागवडीनंतरच्या काळातील अने\nपुण्यात फुलांची ७ काेटींची उलाढाल\nपुणे ः फूल उत्पादक शेतकऱ्यांची भिस्त असणाऱ्या नवरात्र आणि दसऱ्याला विशेष मागणी असलेल्या झ\nकशी टिकेल पांढऱ्या सोन्याची झळाळी\nराज्यात कापूस वेचणीला सुरवात होऊन दसऱ्याच्या मुहूर्तावर बऱ्याच शेतकऱ्यांनी विक्रीही चालू\nपरभणीत फ्लाॅवर प्रतिक्विंटल २००० ते २५०० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nवनस्पतीतील संजीवकांमुळे अवकाशातही उत्पादन घेणे...\nपोषक घटकांची कमतरता आणि गुरुत्वाकर्षण कमी असणे या दोन कारणांमुळे चंद्र किंवा अन्य ग्रहांव\nपरभणी, राहुरी कृषी विद्यापीठांना पाच...परभणी ः भारतीय कृषी संशोधन परिषदअंतर्गत कृषी...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम...पुणे : पावसाला पोषक हवामान झाल्याने आठवड्याच्या...\n‘आरएसएफ’च्या मूळ सूत्रात घोडचूकपुणे: शेतकऱ्यांना हक्काचा ऊसदर मिळवून देणाऱ्या...\nसाखर कारखान्यांची धुराडी आजपासून पेटणारपुणे: राज्यातील साखर कारखान्यांच्या गाळप हंगामाला...\nसहकारी बॅंकांना एकाच छताखाली आणणार :...पुणे ः सहकार क्षेत्राला ‘अच्छे दिन’ आणण्यासाठी...\nचला मिरचीच्या आगारात राजूरा बाजारात...मिरचीचे आगार अशी ओळख अमरावती जिल्ह्यातील राजूरा...\n‘एसआरटी’ तंत्राने मिळाली उत्पादनासह...पेंडशेत (ता. अकोले, जि. नगर) या कळसूबाई शिखराच्या...\nतुटवड्यामुळे कांद्याच्या दरात सुधारणानवी दिल्ली ः देशातील महत्त्वाच्या कांदा उत्पादक...\nकृषी विद्यापीठांचे संशोधन आता एका...मुंबई ः राज्यातील चारही कृषी विद्यापीठांनी केलेले...\nमहाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांना...शिर्डी: महाराष्ट्रात यंदा पाऊस कमी झाला....\nकोल्हापुरी गुळाचा गोडवा यंदा वाढणारकोल्हापूर : यंदाच्या पावसाळ्यात गुजरात,...\nकमी दरांवरून जिनर्सचा ‘सीसीआय’च्या...जळगाव ः भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) कापूस...\nहोय, आम्ही बदलू शेतीचे चित्र... ‘शाळेत सुरू असलेल्या कृषी शिक्षण अभ्यासक्रमातून...\n‘पंदेकृवि’च्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचा...अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ...\nशेतीपासून जितके दूर जाल तितके दुःख...पुणे : शेतीशी जोडलेली माणसं ही निसर्ग आणि मानवी...\nनाबार्डच्या व्याजदरातच जिल्हा बँकांना...मुंबई : राज्य बँकेला नाबार्डकडून मिळणाऱ्या...\nकोकण, पश्‍चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी...पुणे : कोकण अाणि पश्‍चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी...\nअकोला, बुलडाणा जिल्ह्यांत कोरडवाहू...अकोला : अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यात कोरडवाहू...\nअठरा गावांनी केली कचऱ्यापासून गांडूळखत...गावे आणि वाडीवस्त्याही स्वच्छतेत अग्रभागी...\n‘सीसीआय’च्या खरेदीला दिवाळीत मुहूर्तमुंबई : देशातील महत्त्वाच्या कापूस उत्पादक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.mymedicalmantra.com/marathi/category/%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%98%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%80/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6/", "date_download": "2018-10-20T00:14:47Z", "digest": "sha1:KSCEYVVZ4KCOGE3S7ROPW4QOBGMEUVLM", "length": 6405, "nlines": 148, "source_domain": "www.mymedicalmantra.com", "title": "विदेश | MyMedicalMantra", "raw_content": "\nHome ताज्या घडामोडी विदेश\nतब्बल 22 मिनिटं तिचं हृदय बंद पडलं आणि…\nमाय मेडिकल मंत्रा - October 19, 2018\nपंतप्रधानांनी नेमला आत्महत्येच्या प्रतिबंधनासाठी मंत्री\nएक ‘झप्पी’ तुमचा तणाव दूर करेल\nजंकफूडसारखंच इंटरनेटचं व्यसन घातक\nडॉ. डेनिस मुकवेगे आणि नादिया मुराद यांना शांततेचं नोबेल\n…म्हणून झाली टेनिस स्टार टाॅपलेस\nमाय मेडिकल मंत्रा - October 1, 2018\n‘या’ खेळाडूंनी केला कॅन्सरशी सामना\nकानात मळ नाही तर कोळ्याचं जाळं\nमहाराष्ट्रासोबत वैद्यकीय क्षेत्रातील भागीदारीसाठी ऑस्ट्रेलिया उत्सुक\n‘ती’ आणि ‘ती’चा नवा चेहरा\nमाय मेडिकल मंत्रा - August 17, 2018\nआईमुळे मुलीचंही आयुष्य वाढतं\nमाय मेडिकल मंत्रा - August 17, 2018\nपोपटाच्या चोचीसारखं नख… असू शकतं कॅन्सरचं लक्षण\nमाय मेडिकल मंत्रा - August 16, 2018\n कुत्रा चाटला, त्याचा पाय कापला\nमाय मेडिकल मंत्रा - August 2, 2018\nमुलीला स्तनपान करत आईने केला ‘रॅम्पवॉक’\nमाय मेडिकल मंत्रा - July 18, 2018\nभारतातील लोकं अधिक तणावग्रस्त\nमाय मेडिकल मंत्रा - July 11, 2018\n‘राष्ट्रीय आयुष मिशन’ जिल्ह्यास्तरावर राबवण्यात हालचालींना वेग\nतुम्ही योग्य पद्धतीनं पाणी पिताय ना\nआयुर्वेदानुसार असं असावं रात्रीचं जेवण\nरक्त शुद्ध ठेवणाऱ्या नैसर्गिक वनस्पती\n“होमिओपॅथीसह भारतीय उपचार पद्धतींसाठीही नॅशनल कमिशन हवं”\nहोमिओपॅथी डॉक्टरांसाठी ‘ब्रीजकोर्स’ प्रवेश प्रक्रिया सुरु\n‘राष्ट्रीय आयुष मिशन’ जिल्ह्यास्तरावर राबवण्यात हालचालींना वेग\nमुंबई- होमिओपॅथी डॉक्टरांचं आमरण उपोषण मागे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/bharat-darshan-marathi/diya-burns-with-water-at-gadiya-ghat-devi-temple-in-mp-117121500014_1.html", "date_download": "2018-10-20T00:06:39Z", "digest": "sha1:LKCIXE5CKDR5QCDUPOB4WVJAGXMBBHCO", "length": 8896, "nlines": 117, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "या मंदिरात तेवतो आहे जलदीप | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 20 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nया मंदिरात तेवतो आहे जलदीप\nनंदादीप कुठे तेलावर तर कुठे तुपावर तेवतात. मध्यप्रदेशातील एका चमत्कारी देवी मंदिरात मात्र गेली अनेक वर्षे असा दीप चक्क पाण्यावर तेवतो आहे. मध्यप्रदेशच्या माळवा प्रांतातील गडीया घाट गावात हा चमत्कार घडतो आहे.\nकाली सिंध नदीच्या काठी हे देवी मंदिर आहे. येथील पुजारी सिद्धूसिंह सोंधिया सांगतात, लहानपणापासून त्यांनी या देवीची उपासना केली आहे. तेव्हा मंदिराच्या दिव्यात तेल घालून तो पेटविला जात असे. मात्र एकदा देवी त्यांच्या स्वप्नात आली व तिने दिव्यात पाणी घालून ते पे‍टविण्यास सांगितले. सकाळी पूजा करताना सिद्धूसिहानी खरोखरच दिव्यात पाणी घातले व तो पेटविला तर तो व्यवस्थित तेवला. तेव्हापासून या दिव्यात पाणीच घातले जात आहे. हे पाणी कालीसिंध नदीचेच घातले जाते.\nसुरुवातीला ग्रामस्थांनी विश्वास ठेवला नव्हता, मात्र आता कित्येक वर्षे नदीचे पाणी घालूनच हा दीप प्रज्वलित केला जात असल्याने हा देवीचा चमत्कार मानला जात आहे व दूरदूरुन भाविक हे पाहण्यासाठी येथे येतात. अर्थात पावसाळा संपल्यानंतरच हा दीप प्रज्वलित केला जातो कारण पावसाळ्यात हे मंदिर नदीच्या पाण्याखाली जाते.\nसरकारला मदत करा, बक्षिस जिंका\nदापोलीच्या समुद्रकिनार्‍यावर आढळला ऑक्टोपस\n500 रुपयात तुरुंगाची सैर (Video)\nताडोबा व्याघ्र प्रकल्प पुढील साडेतीन महिन्यांसाठी बंद\nयावर अधिक वाचा :\n.आपली एकी टिकवून ठेवा........\nमी जर तुम्हाला एक सफरचंद दिला तर तुम्ही ते आवडी ने खाल. ते संपल्यावर लगेच दुसरे दिले तर ...\nडिजिटल दुनियेवर दीपिका आणि सलमानचीच सत्ता\nदीपिका पदुकोण आणि सलमान खानचीच 2017-18 साली डिजिटल दुनियेवर सत्ता होती, हे नुकतेच समोर ...\nऐकल का, प्रियांकाच्या लग्नाची तारीख ठरली\nबॉलिवूड अभिनेत्री प्रियांका आणि अमेरिकन गायक निक जोनास यांच्या लग्नाची तारीख अखेर पक्की ...\nकाजोलच्या मुलांनाच आवडतनाहीत तिचे चित्रपट\nअलीकडेच बॉलिवूड अभिनेत्री काजोलचा 'हेलिकॉप्टर ईला' हा चित्रपट रिलीज झाला. प्रेक्षकांचा ...\nलोकप्रिय गाण्यावर सोनाक्षी थिरकणार\nबॉलिवूडची दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हाने आपल्या अभिनय व डान्स कौशल्याने प्रेक्षकांच्या मनात ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4934821271711105485&title=Fedex%20express%20announces%20finalist%20of%20contest&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-10-20T00:31:16Z", "digest": "sha1:ZGCEX7OEHOUWUIIHTGMZOZXNR5ZRUO2S", "length": 9877, "nlines": 119, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "फेडेक्स एक्स्प्रेसतर्फे ‘स्मॉल बिझनेस’स्पर्धेचे अंतिम स्पर्धक जाहीर", "raw_content": "\nफेडेक्स एक्स्प्रेसतर्फे ‘स्मॉल बिझनेस’स्पर्धेचे अंतिम स्पर्धक जाहीर\nपुणे : फेडेक्स कॉर्पची उपकंपनी असलेल्या ‘फेडेक्स एक्स्प्रेस’ कंपनीतर्फे ‘स्मॉल बिझनेस ग्रँट कॉन्टेस्ट’ या स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी निवड झालेल्या स्पर्धकांची नावे जाहीर करण्यात आली असून, स्पर्धेच्या पुढील टप्प्यात, अंतिम फेरीत निवड झालेले स्पर्धक आपल्या विकास योजना परीक्षण मंडळासमोर सादर करतील. या स्पर्धेच्या विजेत्याला १५ लाख रुपयांचे रोख पारितोषिक मिळणार आहे. विजेत्याचे नाव २३ ऑगस्ट रोजी घोषित करण्यात येईल. अशी माहिती कंपनीतर्फे देण्यात आली आहे.\nया स्पर्धेसाठी ४५० हून अधिक प्रवेशिका आल्या होत्या. यात विविध उद्योगक्षेत्रांचा समावेश होता. बाह्य सल्लागार फर्मतर्फे या अर्जांची छाननी करण्यात आली. नव्या बाजारपेठांमध्ये व्यवसायाच्या विस्तारीकरणाची प्रेरणा, व्यवसायाकडून या अनुदानाचा वापर कशा प्रकारे होणार आहे आणि व्यवसायांची आर्थिक कामगिरी या तीन निकषांवर या व्यवसायांचे मूल्यमापन करण्यात आले. ज्या व्यवसायांची सेवा वा उत्पादन नावीन्यपूर्ण आहे किंवा ज्या व्यवसायांनी समाजावर सकारात्मक परिणाम केला आहे, त्यांना अतिरिक्त क्रेडिट्स देण्यात आले. या स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वासाठी नोंदणी करण्यात आलेल्या प्रवेशिकांमध्ये लघुउद्योगांची संख्या खूप होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत प्रवेशिकांमध्ये दुपटीने वाढ झाली होती.\n‘या स्पर्धेला मिळालेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल आम्ही अत्यंत समाधानी आहोत. भारतातील लघु उद्योगांना असलेल्या संधीची त्यांना जाणीव आहे. त्यांना नव्या बाजारपेठांमध्ये विस्तारीकरण करण्याची प्रचंड तळमळ आहे, हेच यातून दिसून येते’, असे भारतातील फेडेक्स एक्स्प्रेसच्या ग्राउंड ऑपरेशन्स विभागाचे उपाध्यक्ष फिलीप चेंग यांनी सांगितले.\n‘फेडेक्समध्ये आम्ही माणसे आणि शक्यता यांना दररोज जोडत असतो. उद्योगांना त्यांच्या महत्त्वाकांक्षा साध्य करण्यासाठी साहाय्य व मार्गदर्शन करत असतो. हे ध्येय साध्य करण्यासाठी स्मॉल बिझनेस ग्रँट कॉन्टेस्ट’ हा आदर्श प्लॅटफॉर्म आहे. आमच्याकडे उत्तमोत्तम प्रवेश अर्ज प्राप्त झाले आहेत. नव्या बाजारपेठांमध्ये विस्तारीकरण करण्याची क्षमता असलेली एक सरल, उपयुक्त बिझनेस आयडिया हा या सर्व प्रवेश अर्जांमधील समान धागा होता’, असेही चेंग यांनी नमूद केले.\nTags: पुणेफेडेक्स एक्सप्रेसस्मॉल बिझनेस ग्रँट कॉन्टेस्टफिलीप चेंगPuneFedex ExpressSmall Business Grant ContestPhilip Chengप्रेस रिलीज\nभारतीय उद्योजकांसाठी फेडेक्सद्वारे अनोखी स्पर्धा साहित्य संमेलनाचा सीएसआर उपक्रम ‘संशोधनात महिलांचा सहभाग वाढावा’ ‘शिखर फाऊंडेशन’ कडून स्टोक-कांगरी शिखर सर माधव गडकरी यांच्यावरील संकेतस्थळाचे उद्घाटन\nअंजली इला मेननची मुरानो चित्रे...\nजिंदगी धूप तुम घना साया...\nकर्तव्यदक्ष गृहिणी ते जबाबदार समाजसेविका\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nअपूर्वाई वाटण्यासारखं ‘अपूर्व’ काम करणारी अपूर्वा\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nअंजली इला मेननची मुरानो चित्रे...\nसमतानगरमध्ये ६२वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathikharip-become-trouble-due-lack-rain-pune-maharashtra-12253", "date_download": "2018-10-20T00:41:06Z", "digest": "sha1:OPV3WPKE66SHUMHQK36PIS7GOJV3KFAV", "length": 19126, "nlines": 152, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi,kharip become in trouble due to lack of rain, pune, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपावसाने ताण दिल्यामुळे खरीप धोक्यात\nपावसाने ताण दिल्यामुळे खरीप धोक्यात\nगुरुवार, 20 सप्टेंबर 2018\nगेल्या अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारली असल्याने पीक करपले अाहे. माझ्या शेतातील सोयाबीनचे संपूर्ण पीक सुकून गेले आहे. शासनाने तातडीने सर्वे करून आम्हाला मदत द्यावी.\n- देविदास लाहुडकर, शेतकरी, चिखली (आमसरी), जि. बुलडाणा.\nपुणे ः राज्यात काही ठिकाणी परतीच्या पावसाने हजेरी लावली असली, तरी सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यांतील काही भाग आणि मराठवाडा व विदर्भाच्या बहुतांश भागांत पावसाने दडी मारल्यामुळे पिके संकटात सापडली आहेत. येत्या दोन-तीन दिवसांत पाऊस झाला नाही, तर सोयाबीन आणि कापूस या पिकांना सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे. तसेच, मराठवाड्यात रबी हंगामातील पेरण्या धोक्यात येण्याची चिन्हे आहेत. शिवाय, उन्हाळ्यात पाणीटंचाईचा प्रश्नही गंभीर होण्याची शक्यता आहे.\nपावसाअभावी कोल्हापूर जिल्ह्यातील काही भागांत भाताचे पीक आणि नवीन लागवड केलेला ऊस अडचणीत सापडला आहे. सोलापूर जिल्हा एकीकडे दुष्काळाचे संकट आणि दुसरीकडे उसावर हुमणीचे आक्रमण, अशा दुहेरी संकटात सापडला आहे. सोलापूर जिल्ह्यातील ११ पैकी १० तालुक्यांत पावसाळ्याच्या साडेतीन महिन्यांच्या कालावधीत ४५ टक्क्यांपेक्षाही कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट गडद झाले आहे. पुणे जिल्ह्यात पाऊस चांगला झाल्यामुळे सोलापुरातील उजनी धरण शंभर टक्के भरले असले, तरी त्या पाण्याचा फायदा केवळ माळशिरस, पंढरपूर, माढा, करमाळा आणि मोहोळ या मोजक्याच तालुक्यांना होतो.\nउत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, मोहोळ, मंगळवेढा, सांगोला या भागांत पाण्याची स्थिती चिंताजनक आहे. सोलापूर जिल्ह्यात मुख्य हंगाम रबीचा असला, तरी गेल्या काही वर्षांपासून खरिपातील पेरण्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यातील मूग, मटकी, उडदाच्या पेरण्या पावसाअभावी पूर्ण वाया गेल्या असून, सध्या शिवारात सोयाबीन आणि तूर हीच पिके आहेत. पावसाने ताण दिल्यामुळे ती पिकेही करपून चालली आहेत. जिल्ह्यातील पंढरपूर, माढा, माळशिरस, करमाळा, बार्शी आदी भागांत उसावर हुमणीचा प्रादुर्भाव वाढल्याने ऊस उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत.\nमराठवाड्यात जुलै ते सप्टेंबरदरम्यान पावसाचे दोन दीर्घ खंड आणि परतीच्या पावसाची धुसर होत चाललेली आशा, यामुळे सोयाबीन, कापूस, मका ही पिके वाळून चालली आहेत. सोयाबीन पिवळे पडून पानगळ होण्याचे प्रमाण वाढले आहे. तर, कापसाच्या बाबतीत पातेगळ, फुलगळ, अपरिपक्व बोंड उन्हामुळे तडकणे, असे नुकसान होत आहे. खरिपातील पिके हातचे जाण्याची वेळ ओढवली असून, पावसाअभावी रबी हंगामातील पेरण्या साधतील की नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.\nविदर्भात अमरावती विभागात २२ ऑगस्टनंतर दमदार पाऊस झालेला नसल्यामुळे सोयाबीन, कापूस या पिकांना मोठा फटका बसला आहे. बुलडाणा, अमरावती जिल्ह्यात सर्वांत कमी पाऊस झाला आहे. बुलडाण्यात मराठवाड्याच्या सीमेवर असलेल्या सिंदखेडराजा, देऊळगावराजा, सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या जळगाव जामोद, संग्रामपूर, नांदुरा, मलकापूर, शेगाव, खामगाव तालुक्यांमध्ये यंदाच्या हंगामात पावसाचे प्रमाण सुरुवातीपासूनच कमी राहिले आहे. अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे, तिवसा, नांदगाव खंडेश्वर, धामणगाव रेल्वे, भातकुली या तालुक्यांत ७० टक्के सोयाबीन पिकाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.\nविदर्भातील संत्र्याच्या बागांनाही पावसाच्या खंडाचा तडाखा बसला आहे. अमरावती जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. सोलापूर जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत दुष्काळ जाहीर करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे.\nसोयाबीन पुणे सोलापूर कोल्हापूर विदर्भ पाऊस कापूस हुमणी उजनी धरण पंढरपूर मूग तूर अमरावती विभाग मलकापूर खामगाव दुष्काळ\nभाजीपाला पिकांची रोपवाटिका तयार करताना\nभाजीपाला पिकांची रोपवाटिका करताना योग्य ती काळजी घेतल्यास पुनर्लागवडीनंतरच्या काळातील अने\nपुण्यात फुलांची ७ काेटींची उलाढाल\nपुणे ः फूल उत्पादक शेतकऱ्यांची भिस्त असणाऱ्या नवरात्र आणि दसऱ्याला विशेष मागणी असलेल्या झ\nकशी टिकेल पांढऱ्या सोन्याची झळाळी\nराज्यात कापूस वेचणीला सुरवात होऊन दसऱ्याच्या मुहूर्तावर बऱ्याच शेतकऱ्यांनी विक्रीही चालू\nपरभणीत फ्लाॅवर प्रतिक्विंटल २००० ते २५०० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nवनस्पतीतील संजीवकांमुळे अवकाशातही उत्पादन घेणे...\nपोषक घटकांची कमतरता आणि गुरुत्वाकर्षण कमी असणे या दोन कारणांमुळे चंद्र किंवा अन्य ग्रहांव\nपरभणी, राहुरी कृषी विद्यापीठांना पाच...परभणी ः भारतीय कृषी संशोधन परिषदअंतर्गत कृषी...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम...पुणे : पावसाला पोषक हवामान झाल्याने आठवड्याच्या...\n‘आरएसएफ’च्या मूळ सूत्रात घोडचूकपुणे: शेतकऱ्यांना हक्काचा ऊसदर मिळवून देणाऱ्या...\nसाखर कारखान्यांची धुराडी आजपासून पेटणारपुणे: राज्यातील साखर कारखान्यांच्या गाळप हंगामाला...\nसहकारी बॅंकांना एकाच छताखाली आणणार :...पुणे ः सहकार क्षेत्राला ‘अच्छे दिन’ आणण्यासाठी...\nचला मिरचीच्या आगारात राजूरा बाजारात...मिरचीचे आगार अशी ओळख अमरावती जिल्ह्यातील राजूरा...\n‘एसआरटी’ तंत्राने मिळाली उत्पादनासह...पेंडशेत (ता. अकोले, जि. नगर) या कळसूबाई शिखराच्या...\nतुटवड्यामुळे कांद्याच्या दरात सुधारणानवी दिल्ली ः देशातील महत्त्वाच्या कांदा उत्पादक...\nकृषी विद्यापीठांचे संशोधन आता एका...मुंबई ः राज्यातील चारही कृषी विद्यापीठांनी केलेले...\nमहाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांना...शिर्डी: महाराष्ट्रात यंदा पाऊस कमी झाला....\nकोल्हापुरी गुळाचा गोडवा यंदा वाढणारकोल्हापूर : यंदाच्या पावसाळ्यात गुजरात,...\nकमी दरांवरून जिनर्सचा ‘सीसीआय’च्या...जळगाव ः भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) कापूस...\nहोय, आम्ही बदलू शेतीचे चित्र... ‘शाळेत सुरू असलेल्या कृषी शिक्षण अभ्यासक्रमातून...\n‘पंदेकृवि’च्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचा...अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ...\nशेतीपासून जितके दूर जाल तितके दुःख...पुणे : शेतीशी जोडलेली माणसं ही निसर्ग आणि मानवी...\nनाबार्डच्या व्याजदरातच जिल्हा बँकांना...मुंबई : राज्य बँकेला नाबार्डकडून मिळणाऱ्या...\nकोकण, पश्‍चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी...पुणे : कोकण अाणि पश्‍चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी...\nअकोला, बुलडाणा जिल्ह्यांत कोरडवाहू...अकोला : अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यात कोरडवाहू...\nअठरा गावांनी केली कचऱ्यापासून गांडूळखत...गावे आणि वाडीवस्त्याही स्वच्छतेत अग्रभागी...\n‘सीसीआय’च्या खरेदीला दिवाळीत मुहूर्तमुंबई : देशातील महत्त्वाच्या कापूस उत्पादक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/top-10-records-from-india-vs-england-first-test/", "date_download": "2018-10-20T00:21:15Z", "digest": "sha1:NIY7JXC5GDMWVA5XDX73G3MH5ROKPX2Y", "length": 13969, "nlines": 103, "source_domain": "mahasports.co.in", "title": "टॉप १०: टीम इंडिया पराभूत, परंतु या १० विक्रमांकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही", "raw_content": "\nटॉप १०: टीम इंडिया पराभूत, परंतु या १० विक्रमांकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही\nटॉप १०: टीम इंडिया पराभूत, परंतु या १० विक्रमांकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही\n भारताला एजबस्टन मैदानावर पार पडलेल्या इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात चौथ्याच दिवशी (4 आॅगस्ट) 31 धावांनी पराभव स्विकारावा लागला आहे.\nभारतासमोर ही कसोटी जिंकण्यासाठी दुसऱ्या डावात 194 धावांचे आव्हान होते. पण भारताचा डाव 162 धावांतच संपुष्टात आला. त्यामुळे इंग्लंडने 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळवली आहे.\nया सामन्यात इंग्लंडचा युवा खेळाडू सॅम करनला त्याच्या अष्टपैलू कामगिरीमुळे सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला आहे. हा सामना इंग्लंडचा 1000 वा कसोटी सामना होता.\nया सामन्यात दोन्ही संघांमधून एकमेव विराट कोहलीने शतक केले आहे.\nया सामन्यात अनेक विक्रमही झाले ते असे-\n1.विराट कोहली एका कसोटी सामन्यात सर्वाधिक वेळा 200 किंवा 200 पेक्षा अधिक धावा करणारा भारतीय खेळाडू. त्याने 11 वेळा केली आहे अशी कामगिरी. त्याच्या पाठोपाठ सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड 10 वेळा.\n2. विराट कोहली एका कसोटी सामन्यात सर्वाधिक वेळा 200 किंवा 200 पेक्षा अधिक धावा करणारा कर्णधार. त्याने 36 सामन्यात 9 वेळा केली आहे अशी कामगिरी. त्याच्या पाठोपाठ ७- ब्रायन लारा (सामने- 47), 7- रिकी पाॅंटींग (सामने- 77), 6- डाॅन ब्रॅडमन (सामने- 24)\n3. विराट कोहली पराभूत कसोटी सामन्यात सर्वाधिक 5 शतके करणारा कर्णधार. ब्रायन लारा यांचेही या यादीत 5 शतके.\n4. वयाची 21 पुर्ण करण्यापुर्वीच सामनावीर ठरलेला सॅम करन इंग्लंडचा पहिलाच खेळाडू.\n5. परदेशात कमी धावांनी भारताच्या झालेल्या पराभवांपैकी हा दुसऱ्या क्रमांकाचा पराभव. याआधी आॅस्ट्रेलिया विरुद्ध ब्रिसबेन येथे 1977 मध्ये झाला होता 16 धावांनी पराभव.\n6. 1962 पासून एजबस्टन मैदानावर झालेल्या 17 सामन्यात एकदाही आशियाई संघाला विजय मिळवता आला नाही.\n7. ह्या सामन्यातील विराट कोहली आणि उमेश यादव यांच्यात झालेली 57 धावांची भागीदारी ही भारताची दोन्ही डावातील सर्वोच्च भगीदारी\n8. एका कसोटी सामन्यात दोन्ही डावात सर्वाधिक वेळा 50 पेक्षा जास्त धावा करणारा विराट कोहली दुसरा भारतीय कर्णधार. एमएस धोनी आणि कोहली दोघांनीही 4 वेळा केली आहे अशी कामगिरी\n9. इंग्लंडमध्ये एका कसोटी सामन्यात सर्वाधिक चेंडू खेळणारा विराट कोहली दुसऱ्या क्रमांकाचा भारतीय कर्णधार. ह्या सामन्यात विराटने खेळले 318 चेंडू. अव्वल क्रमांकावर 554 चेंडूसह पतौडी.\n10. ह्या सामन्याच्या दुसऱ्या डावात भारताचे 3 फलंदाज 13 धावांवर बाद. एका कसोटी सामन्यात 13 धावांवर तीन फलंदाज बाद होण्याची ही कसोटी क्रिकेटमधील 7 वी वेळ. याआधी 1991 मध्ये पहिल्यांदाच असे घडले होते.\nइंग्लंडविरुद्ध कसोटीमध्ये एका सामन्यात २०० पेक्षा जास्त धावा करणारा कोहली हा दुसरा भारतीय कर्णधार..याआधी मन्सूर अली खान पतौडी यांनी १९६७ मध्ये लीड्स कसोटीमध्ये अशी कामगिरी केली होती..#म #मराठी @Maha_Sports @SherryPaaji @ranga_ssd @nachi_1793 @kridajagat @MarathiHashTaG\nइशांतने एका डावात पाच किंवा पाचपेक्षा जास्त बळी मिळवण्याची कामगिरी खालील संघांविरुध्द केली आहे.\nएकाच कर्णधाराच्या नेतृत्वाखाली सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज\n२००- अश्विन (कोहली, ३४कसोटी)\n१७९- कुंबळे (अझरुद्दीन, ४५कसोटी)\n१७७- हरभजन (गांगुली, ३७कसोटी)\n१७२- कपिल (गावसकर, ४५कसोटी)\n१६७- कुंबळे (गांगुली, ३१कसोटी)\nआॅस्ट्रेलिया, इंग्लंड, न्युझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि विंडीजमध्ये शतकी खेळी करणारा कोहली हा आशिया खंडातील केवळ चौथा खेळाडू. ६७ सामन्यातच केला हा कारनामा.\nक्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.\n–विराट कोहली सोडून बाकी सर्व बुजगावणी…चाहते कडाडले\n–कोहलीचा पुन्हा एकदा नवा कारनामा, एजबस्टन गाजवले\n-अमुलकडून कर्णधार विराट कोहलीच्या खेळीला खास मानवंदना\nISL 2018: मोसमातील पहिल्या महाराष्ट्र डर्बीत मुंबईविरुद्ध पुणे सिटीचा पराभव\nनेमार ज्युनियरने मोडला पेलेंचा हा विक्रम\nVideo: या कामगिरीमुळे रोहित शर्माने पृथ्वी शॉला मिठीच मारली\nऑस्ट्रेलिया पहिल्यांदाच खेळणार या संघाविरुद्ध टी २० सामना\nVideo: तीन दिवसांत क्रिकेटमध्ये झाले तीन विचित्र धावबाद\nटाॅप ३- आज प्रो कबड्डीत होणार हे तीन मोठे पराक्रम\nISL 2018: भेदक मार्सेलिनोच्या पुनरागमनाचे पुणे सिटीला वेध\nएचसीएल आशियाई टेनिस अजिंक्यपद २०१८ स्पर्धेत अव्वल व आंतरराष्ट्रीय खेळाडू झुंजणार\nअखिल भारतीय सुपर सिरीज् टेनिस स्पर्धेत पुण्याच्या राधिका महाजनला दुहेरी मुकुट\nISL 2018: चेन्नईने केली पराभवाची हॅट्ट्रीक\nसलग दुसऱ्या दिवशी क्रिकेटमध्ये ‘कहर’, विचित्र रनआऊटची मालिका सुरुच\nझी महाराष्ट्र कुस्ती दंगलमध्ये ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी खेळणार या टीमकडून\nनागराज मंजूळे आता कुस्तीच्या मैदानात, विकत घेतली झी महाराष्ट्र कुस्ती दंगलमधील ही टीम\nटाॅप ३- प्रो कबड्डीच्या ६व्या हंगामात ५०पेक्षा जास्त गुण घेणारे ३ खेळाडू\nटीम इंडीयाने गाठली आहे या पाच देशांविरुद्ध वनडे सामन्यांची शंभरी\nक्रिकेटपटू दिपक चहरच्या घरी चोरीचा प्रयत्न करणाऱ्या सहा जणांना अटक\nविराटने डिजाईन केलेल्या शूजची अशी आहे किमंत\nपुण्यात होणाऱ्या कबड्डी, क्रिकेट सामन्यांचे असे आहेत तिकीट दर\nभारत-विंडीज यांच्यातील चौथ्या वनडेच्या तिकीट विक्रीला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार\nकपिल देव, अनिल कुंबळेला मागे टाकत रविंद्र जडेजा करणार मोठा पराक्रम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-story-marathi-cultivation-lasoon-ghas-12419", "date_download": "2018-10-20T00:40:50Z", "digest": "sha1:TFSXVNDULMASS7DND34HAFP5LCA6GDER", "length": 30823, "nlines": 177, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture story in marathi, cultivation of lasoon ghas | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nडॉ. विठ्ठल कौठाळे, प्रमोद ताकवले\nबुधवार, 26 सप्टेंबर 2018\nलागवडीसाठी मध्यम ते भारी, चांगला निचरा होणारी, सामू ७.५ ते ८ दरम्यान असणारी जमीन चांगली असते. लागवडीसाठी आरए,-८८, आनंद-२, आनंद-३ या जाती निवडाव्यात. दोन ओळीत एक फूट अंतर ठेवून ओळीत बियाणे पेरणी केली असता हेक्‍टरी फक्त २५ किलो बियाणे पुरते. ओळीत पेरणी केल्याने खते देणे सोपे जाते. हात कोळप्याने आंतरमशागत करता येते.\nलागवडीसाठी मध्यम ते भारी, चांगला निचरा होणारी, सामू ७.५ ते ८ दरम्यान असणारी जमीन चांगली असते. लागवडीसाठी आरए,-८८, आनंद-२, आनंद-३ या जाती निवडाव्यात. दोन ओळीत एक फूट अंतर ठेवून ओळीत बियाणे पेरणी केली असता हेक्‍टरी फक्त २५ किलो बियाणे पुरते. ओळीत पेरणी केल्याने खते देणे सोपे जाते. हात कोळप्याने आंतरमशागत करता येते.\nलसूणघास हे द्विदलवर्गीय चारापिकांपैकी एक अतिशय महत्त्वाचे पीक आहे. हे पीक वेगवेगळ्या प्रकारच्या जमिनीत व हवामानात आढळून येते. राज्यात या पिकाच्या जास्त करून बहुवार्षिक जातींची लागवड केली जाते. बहुवार्षिक पिकापासून दरवर्षी १२ ते १५ कापण्या मिळतात.पिकास चांगला सूर्यप्रकाश व थंड हवामान अधिक मानवते.\nहे पीक वेगवेगळ्या प्रकारच्या जमिनीमध्ये चांगले वाढू शकते. तथापी मध्यम ते भारी, चांगला निचरा होणारी, सामू ७.५ ते ८ दरम्यान असणारी जमीन चांगली असते.\nहे पीक तीन वर्षांपर्यंत टिकणारे असल्यामुळे जमिनीची चांगली मशागत करावी. त्यानंतर कुळवाच्या दोन पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करून घ्यावी.\nपीक वर्षभर सतत चारा देणारे असल्यामुळे भरपूर प्रमाणात भरखते व वरखते देणे गरजेचे आहे. मशागतीच्या वेळी हेक्‍टरी १५ टन शेणखत जमिनीत मिसळावे. पेरणीपूर्वी २० किलो नत्र, १०० किलो स्फुरद व ५० किलो पालाश या रासायनिक खतांची प्रतिहेक्‍टरी आवश्‍यकता आहे. त्यानंतर दर तीन ते चार कापण्यानंतर हेक्‍टरी ५० किलो स्फुरद खताची मात्रा द्यावी.\nबियाणे जातीवंत व शुद्ध असावे. बऱ्याच वेळेस बियाणामध्ये अमरवेल या परोपजीवी वनस्पतीचा समावेश असतो. त्यामुळे खात्रीशीर ठिकाणीच बी खरेदी करावे.\nपेरणी ही फोकून किंवा ओळीत पेरणी करता येते. फोकून पेरणी केल्यास हेक्टरी ५० किलो बियाणे लागते. त्याऐवजी दोन ओळीत एक फूट अंतर ठेवून ओळीत बियाणे पेरणी केली असता हेक्‍टरी फक्त २५ किलो बियाणे पुरते. ओळीत पेरणी केल्याने खते देणे सोपे जाते. हात कोळप्याने आंतरमशागत करता येते.\nओळीत बियाणे पेरणी करण्याअगोदर जमिनीमध्ये वाफे तयार करून घ्यावेत. जमिनीचा उतार बघून साधारणपणे ३ ते ५ मीटर रुंद व १० मीटर लांबीचे वाफे तयार करावेत. त्यानंतर १ फूट अंतरावर काकऱ्या पाडाव्यात. यासाठी अत्यंत साधे व सोपे अवजार तयार करता येऊ शकते. तयार केलेल्या काकऱ्यामध्ये चिमटीने बी पेरून हाताने काकऱ्या बुजवून घ्याव्यात. पेरणीपूर्वी दहा किलो बियाणास २५० ग्रॅम रायझोबियमची बीजप्रक्रिया करावी.\nआरए,-८८, आनंद-२, आनंद-३ या जातींची लागवड करावी.\nबी पेरल्यानंतर पहिल्यांदा पाणी हळूवार द्यावे. त्यासाठी दाऱ्याच्या तोंडाजवळ गोणपाट टाकावे. म्हणजे बी वाहून जाणार नाही. त्यानंतर पिकास नियमित पाणीपुरवठा करावा. जमिनीच्या मदगुरानुसार हिवाळ्यात १० ते १५ दिवसांनी तर उन्हाळ्यात ८ ते १० दिवसांनी पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. तुषार सिंचनाचा वापर फायदेशीर ठरतो. यामध्ये रानबांधणीचा खर्चही बराच वाचतो.\nपिकाच्या चारी बाजूस एरंडी व झेंडूची लागवड केल्यास पिकाचे किडीपासून व सुत्रकृमींचे चांंगले नियंत्रण होते.\nहे बहुवर्षीय पीक असल्याने प्रत्येक कापणीनंतर खुरपणी करून तणांचे नियंत्रण करावे लागते. ओळीत बियाणे पेरले असल्यास हात कोळपणी यंत्राने कमी खर्चात तणनियंत्रण करता येते.\nपिकामध्ये उंदरांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येतो. त्याच्या नियंत्रणासाठी पिकामध्ये ठरावीक अंतरावर मोगली एरंडीच्या कांड्या किंवा वाया गेलेल्या ट्यूब लाइट उभ्या खोचाव्यात. त्याचप्रमाणे कापणी करताना एकाआड एक वाफ्याची कापणी केल्याने उंदरांचे चांगले नियंत्रण झाल्याचे दिसून येते.\nलसूणघासाची पहिली कापणी पेरणीनंतर ५० ते ५५ दिवसांनी करावी. पहिल्या कापणीनंतर दर २२ ते २५ दिवसांनी कापणी करावी. बहुवार्षिक लसूणघासापासून दरवर्षी १२ ते १५ कापण्या मिळतात.\nवर्षभरातील १२ ते १५ कापण्यापासून सरासरी १०० ते १२५ टन हेक्‍टरी हिरव्या चाऱ्याचे उत्पादन मिळते. चांगली जमीन व व्यवस्थापन असल्यास हेक्‍टरी १५० टनापर्यंत हिरव्या चाऱ्याचे उत्पादन मिळू शकते.\nचाऱ्यात १८ ते २० टक्के प्रथिने, २.० टक्के स्निग्धांश, २५ टक्के काष्ठमय तंतू, २९ टक्के कर्बोदके, सूक्ष्म अन्नद्रव्ये, उपयुक्त आम्ले तसेच ‘अ' आणि ‘ड' जीवनसत्वे मोठ्या प्रमाणात असतात.\nएकाच पिकापासून चारा आणि बियाणे उत्पादन\nबायफ संस्थेमध्ये केलेल्या संशोधनातून असे दिसून आले की लसूणघासाच्या एकाच पिकापासून दरवर्षी हिरव्या चाऱ्याबरोबरच बीजोत्पादनसुद्धा घेता येते. यासाठी बियाणे एक फूट अंतरावर ओळीत पेरावे. एक हेक्‍टरसाठी २५ किलो बियाणे पुरेसे होते. उन्हाळ्यामध्ये मार्च महिन्यात कापणी करून पीक बियाण्यावर सोडावे. साधारणपणे अडीच तीन महिन्यांत पीक फुलोऱ्यावर येऊन बियाणे तयार होते. या वेळी पिकाची कापणी करून खळ्यामध्ये वाळवून घ्यावे. कापणीनंतर लगेच हलकी खुरपणी करून पिकास स्फुरदयुक्त खत देऊन पाणी द्यावे. त्यामुळे नवीन फूट येऊन पीक पुन्हा जोमाने वाढते. वाळत घातलेल्या पिकाची मळणी करून बी तयार करावे. अशा पद्धतीने तीन वर्षे एकाच पिकापासून चारा आणि बियाणे उत्पादन करून जास्तीत जास्त आर्थिक फायदा मिळवता येतो.\nएक हेक्‍टर क्षेत्रापासून दरवर्षी सुमारे १६० ते १७० किलो बियाणे आणि ७० ते ८० टन हिरवा चाऱ्याचे उत्पादन मिळू शकते.\nबरसीम हे द्विदलवर्गीय चारापीक असून या पिकापासून लुसलुसीत, रुचकर आणि पौष्टिक असा भरघोस चारा मिळतो. यामध्ये १८ ते २० टक्के प्रथिने असतात. पिकास थंड व कोरडे हवामान आवश्‍यक आहे. पाण्याचा चांगला निचरा असणारी, मध्यम ते भारी तसेच चुना व स्फुरद भरपूर प्रमाणात उपलब्ध असणाऱ्या जमिनीत हे पीक चांगल्याप्रकारे वाढते. काहीशा प्रमाणात विम्लयुक्त जमिनीमध्ये सुद्धा हे पीक वाढते. परंतु आम्लयुक्त आणि पाणी साचून राहणाऱ्या जमिनीत हे पीक वाढत नाही. जमिनीमध्ये सोडियम, पोटॅशियम व मॅग्नेशिअमचे क्षार जास्त असतील तर बरसीम बियांच्या उगवणीवर व वाढीवर प्रतिकूल परिणाम होतो. हलक्‍या जमिनीमध्ये जास्त प्रमाणात शेणखताचा वापर करून बरसीम लागवड करावी.\nजमिनीची योग्य मशागत करून पुरेसे शेणखत पसरवून झाल्यानंतर काकरपाळी देऊन पिकासाठी भुसभुशीत जमीन तयार करावी. जमीन तयार केल्यानंतर बांधणी करणे आवश्‍यक आहे. त्यासाठी दोन मीटर रुंद आणि जमिनीच्या उतारानुसार लांबी ठेवून वाफे बनवावेत. २ मीटर रुंद व १० मीटर लांब अशा आकाराचे वाफे तयार केल्यास पेरणीसाठी सुलभ व पाण्याच्या पाटामध्ये कमी क्षेत्र वाया जाते.\nहेक्‍टरी २० किलो नत्र, ८० किलो स्फुरद आणि ४० किलो पालाश ही खतमात्रा पेरणीच्या वेळेस द्यावी.\nहेक्‍टरी २५ किलो बियाणे लागते. लागवडीसाठी वरदान, बुंदेल बरशीम २ या जातींची निवड करावी. पेरणी नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत पूर्ण करावी. म्हणजे पिकांच्या वाढीसाठी आवश्‍यक असणारी थंडी तीन ते चार महिन्यापर्यंत मिळेल आणि त्यापासून जास्तीत जास्त म्हणजेच चार कापण्या मिळतील. बियाणाची पेरणी करण्याअगोदर बियाणे १० टक्के मिठाच्या पाण्यात बुडवावे. असे केल्याने चिकोरी गवताचे बी पाण्यात तरंगून येते. ते आपणाला सहजरीत्या वेगळे करता येते. बियाणे पाण्यातून बाजूला काढून पोत्यावर घ्यावे. प्रति दहा किलो बियाणास २५० ग्रॅम रायझोबियम व २५० ग्रॅम स्फुरद विरघळविणाऱ्या जिवाणू संवर्धकाची प्रक्रिया करावी. बियाणे पूर्णतः सावलीमध्ये सुकवून घ्यावे. अशारीतीने प्रक्रिया केलेले बियाणे वाफ्यामध्ये २५ सें.मी. अंतरावर ओळीमध्ये २ ते २.५ सें.मी. खोलीवर पेरावे. त्यापेक्षा जास्त खोलवर पेरणी केल्यास बियाणे उगवणीवर परिणाम होतो.\nपेरणी केल्यानंतर पाण्याची पहिली पाळी द्यावी. या पाण्याच्या वेळी वाफ्याच्या सुरवातीला पाण्याच्या बाऱ्यावर गोणपाट अथवा झाडाचा पाला ठेवणे गरजेचे आहे. त्यामुळे गवताचे बियाणे वाहून जात नाहीत. पहिल्या पाण्याच्या पाळीनंतर दुसरी पाण्याची पाळी ५ ते ७ दिवसांच्या अंतराने द्यावी. म्हणजे बियाणाची उगवण चांगली होते. त्यानंतरच्या पाळ्या १० ते १२ दिवसांच्या अंतराने जमिनीची प्रत ठरवून देणे. पिकास १२ ते १४ इतक्‍या पाण्याच्या पाळ्या आवश्‍यक आहेत.\nया पिकामध्ये चिकोरी हे तण आढळते. उगवण झाल्यानंतर १० ते १५ दिवसांनी खुरपणी करावी. दोन ओळीमध्ये हाताने चालणाऱ्या कोळप्याने आंतरमशागत करावी.\nपेरणीनंतर पहिली कापणी ५० ते ५५ दिवसांनी करावी. गवताची कापणी जमिनीच्यावर ४ ते ५ सें.मी. वर करावी. नंतरच्या कापण्या २२ ते २५ दिवसांनी कराव्यात. महाराष्ट्रामध्ये नोव्हेंबरमध्ये पेरणी केलेले गवत मार्च अखेरपर्यंत टिकते. या काळामध्ये एकूण चार कापण्या मिळतात.\nडॉ. विठ्ठल कौठाळे, ९९६०५३६६३१ (बायफ डेव्हलपमेंट रिसर्च फउंडेशन, मध्यवर्ती संशोधन केंद्र, उरुळी कांचन, जि. पुणे)\nभाजीपाला पिकांची रोपवाटिका तयार करताना\nभाजीपाला पिकांची रोपवाटिका करताना योग्य ती काळजी घेतल्यास पुनर्लागवडीनंतरच्या काळातील अने\nपुण्यात फुलांची ७ काेटींची उलाढाल\nपुणे ः फूल उत्पादक शेतकऱ्यांची भिस्त असणाऱ्या नवरात्र आणि दसऱ्याला विशेष मागणी असलेल्या झ\nकशी टिकेल पांढऱ्या सोन्याची झळाळी\nराज्यात कापूस वेचणीला सुरवात होऊन दसऱ्याच्या मुहूर्तावर बऱ्याच शेतकऱ्यांनी विक्रीही चालू\nपरभणीत फ्लाॅवर प्रतिक्विंटल २००० ते २५०० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nवनस्पतीतील संजीवकांमुळे अवकाशातही उत्पादन घेणे...\nपोषक घटकांची कमतरता आणि गुरुत्वाकर्षण कमी असणे या दोन कारणांमुळे चंद्र किंवा अन्य ग्रहांव\nभाजीपाला पिकांची रोपवाटिका तयार करतानाभाजीपाला पिकांची रोपवाटिका करताना योग्य ती काळजी...\nपरभणीत फ्लाॅवर प्रतिक्विंटल २००० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...\nपुण्यात फुलांची ७ काेटींची उलाढालपुणे ः फूल उत्पादक शेतकऱ्यांची भिस्त असणाऱ्या...\nयोग्य प्रमाणातच वापरा युरियानत्र पानांच्या पेशीमध्ये हरित लवकाची निर्मिती...\nवनस्पतीतील संजीवकांमुळे अवकाशातही...पोषक घटकांची कमतरता आणि गुरुत्वाकर्षण कमी असणे या...\nराज्यातील काही भागात अंशतः ढगाळ वातावरणमहाराष्ट्राच्या पश्‍चिम किनारपट्टीवर म्हणजेच कोकण...\nसांगली जिल्हा बॅंकेला कर्जमाफीसाठी...सांगली ः राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज...\nगूळ, बेदाणा, काजू महोत्सवास पुणे येथे...पुणे : दिवाळीच्या निमित्ताने ग्राहकांना रास्त...\n'सरकारला दुष्काळाची दाहकता लक्षात येईना'पुणे : यंदा ऑक्टोबर महिन्यातच धरणांमधील...\nकर्नाटकात दुष्काळ जाहीर, मग...मुंबई : ग्रामीण महाराष्ट्र दुष्काळात...\nऊसतोड मजूर महामंडळाला शंभर कोटींचा निधी...बीड : याआधीच्या सरकारने दहा वर्षांत अडीच...\nहिवरेबाजारमध्ये मांडला पाण्याचा ताळेबंदनगर ः आदर्श गाव हिवरेबाजारमध्ये...\nमाण, खटाव तालुक्यांत पाणीटंचाई वाढलीसातारा ः रब्बी हंगामाच्या तोंडावर पाऊस...\nपुणे जिल्ह्यात खरिपात ६९ टक्के पीक...पुणे ः यंदा पाऊस वेळेवर न झाल्याने शेतकऱ्यांकडून...\nबुलडाणा जिल्ह्यात १ लाख ६५ हजार...बुलडाणा ः या रब्बी हंगामात जिल्ह्यात एक लाख...\nयवतमाळ जिल्ह्यात जिल्हा प्रशासन उभारणार...यवतमाळ ः शेतीला पूरक व्यवसायाची जोड देत...\nअकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...\nदुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...\nकोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर : खरीप पिकांची काढणी वेगात...\nसोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A4%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A4%B2-16-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%8D/", "date_download": "2018-10-19T23:37:27Z", "digest": "sha1:EMWMEWL5G6KZJOH757ABUQEWPQT6KHP6", "length": 6294, "nlines": 127, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "तब्बल 16 वर्षांनंतर शाळेच्या आठवणींना उजाळा | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nतब्बल 16 वर्षांनंतर शाळेच्या आठवणींना उजाळा\nराजगुरूनगर – महात्मा गांधी विद्यालयाच्या 2002च्या दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा नुकताच स्नेहमेळावा झाला. मैत्रीची आठवण राहावी, मैत्री कायम स्मरणात राहावी यासाठी प्रत्येक मित्र मैत्रिणीला एक झाड भेट देण्यात आले. तब्बल 16 वर्षांनतर दहावीच्या वर्गात शिकणारे मित्र मैत्रिणी एकत्र आल्या आणि त्यांनी जुन्या आठवणीना उजाळा दिला. दहावी झाल्यानंतर हे सर्व मित्र पुन्हा मैत्री दिनाच्या दिवसाचे औचित्य साधून एकत्र आले. यावेळी त्यांनी शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्यांचे शाळेसाठी आणि समाजासाठी मोठे योगदान आहे. स्नेहमेळाव्यात अनेक मित्रांनी त्यांचे शालेय जीवन त्यांच्या वाणीतून कथन केले. हा स्नेहमेळावा यशस्वी करण्यासाठी डॉ कुणाल तांबे, डॉ. कुंतल जाधव, ऍड. वैभव कर्वे,\nडॉ. ओंकार काजळे, रवींद्र पवार, स्वप्नील हिंगे, श्‍वेता गारगोटे, सुनिता वाळकोळी, ज्योती साळुंके, रुपेश पाटोळे, अविनाश कुलकर्णी, परेश वाफगावकर यांनी प्रयत्न केले. आलेल्या सर्व सहकाऱ्यांना रोपे देवून मैत्रीची आठवण ठेवण्यासाचा संदेश दिला.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleसंपर्क संघटकपदी विजया शिंदे यांची निवड\nNext articleत्यांचा अपघात झाला अन्‌ यांनी आखाड साजरा केला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A1%E0%A5%87-%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%B2/", "date_download": "2018-10-20T00:10:56Z", "digest": "sha1:2RO55GVMAYPOTEY6DDNECZVUKOXZVHM4", "length": 6608, "nlines": 127, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "वाघाळे-वरुडे रस्त्यावर लोंबकळणाऱ्या तारांचा धोका | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nवाघाळे-वरुडे रस्त्यावर लोंबकळणाऱ्या तारांचा धोका\nरांजणगाव गणपती- वाघाळे-वरुडे रस्त्यावर वीज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे खांब वाकल्यामुळे विद्युतवाहक तारा लोंबकळत असल्याने याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे असे खांब त्वरीत दुरूस्त करावेत, अशी मागणी वाघाळे ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.\nस्थानिक शेतकऱ्यांनी ही बाब अनेकदा वीज वितरण कंपनींच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. मात्र, शेतकऱ्यांच्या या मागणीची दखल न घेतल्याने स्थानिक शेतकऱ्यांनी या ठिकाणी लाकडी टेकू लावला आहे. माञ, एखाद्या वादळ, वाऱ्यात हा टेकूही निसटून एखादी मोठी दुर्घटना घडण्याची शक्‍यता बळवत आहे. त्यामुळे हे खांब त्वरीत दुरुस्त करावेत, अशी मागणी वाघेश्वर प्रतिष्ठाणच्या वतीने उपाध्यक्ष गणेश शेळके, अविनाश थोरात, संतोष शेळके, संपत शेळके यांनी केली आहे. वाघाळे-वरुडे रस्ता ओलांडून वाघाळे येथून वरुडेच्या दिशेने विद्युत वाहिनी गेली आहे. या विद्युत वाहिनीचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाल्याने अनेक ठिकाणी खांब वाकले आहेत. परिमाणी तारा बऱ्याच ठिकाणी लोंबकळत असलेल्या अवस्थेत आहेत. यामुळे दुर्घटना घडण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n शेतकरी भावांचं ‘झिंगाट’ किकी चॅलेंज\nNext articleआळंदीतील रस्ते चिखलमय; अनेक दुचाकीस्वार जखमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://article.wn.com/view/WNAT86e69ed5846df5074b36c798f4a0c142/", "date_download": "2018-10-20T00:11:26Z", "digest": "sha1:YCHHSYQTOLOTFTMFT5GEV4M4QZ2TCTPA", "length": 42447, "nlines": 370, "source_domain": "article.wn.com", "title": "पंतप्रधान झाले तर अण्णा देश दारूमुक्त करणार! - Worldnews.com", "raw_content": "\nपंतप्रधान झाले तर अण्णा देश दारूमुक्त करणार\nअहमदनगर - राजकारणाला नकार देणा-या अण्णा हजारे यांनी भावी पत्रकारांच्या बालचमूने घटकाभरासाठी का होईना पंतप्रधान होणे भाग पाडले. ‘मी पंतप्रधान होणार नाही. फकिराला कोण पंतप्रधान करणार पण झालोच तर देश भ्रष्टाचार आणि दारुमुक्त करेल’,असे उत्तर अण्णांनी दिले पण झालोच तर देश भ्रष्टाचार आणि दारुमुक्त करेल’,असे उत्तर अण्णांनी दिले पत्रकारांच्या भूमिकेत शिरलेल्या बालचमूने अण्णांवर प्रश्नांची सरबत्ती करत\nपंतप्रधान झाल्यावर भ्रष्टाचारमुक्त-दारुमुक्त भारत घडवणार, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची ‘लोकमत’च्या बालचमूला विशेष मुलाखत\nअहमदनगर : अण्णा तुम्ही जर पंतप्रधान झाले तर पहिल्यांदा काय करणार, असा प्रश्न ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना एका चिमुकलीने विचारला. त्यावर अण्णांनाही हसू फुटले आणि ते...\nपंतप्रधानांकडून ४ वर्षांनंतर अण्णांच्या कार्याची दखल\nपारनेर (जि. अहमदनगर) : गेल्या चार वर्षांपासून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या एकाही पत्राला कोणतेही उत्तर देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी त्यांच्या...\nअण्णांची आंदोलने दिसणार \"सीडी' संचातून\nराळेगणसिद्धी - आतापर्यंत केलेली सर्व आंदोलने, देशभरात केलेले दौरे आणि राळेगणसिद्धीतील पाणलोट विकासाचे काम \"सीडी'मध्ये एकत्रित करण्यात येत आहे. त्या ध्वनिचित्रफितींचा संच...\nमोदी सरकार नापास - अण्णा हजारे\nराळेगणसिद्धी (जि. अहमदनगर) - शेतमालाला उत्पादनखर्चाच्या दीडपट हमीभाव, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, कृषिमूल्य आयोगाला स्वायत्तता, लोकपाल व लोकायुक्त कायद्याची...\n'लोकपाल'साठी अण्णा हजारे 2 ऑक्टोबरला करणार उपोषण\nराळेगणसिद्धी : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे येत्या 2 ऑक्टोबरला उपोषण करणार आहेत. 'लोकपाल'च्या मुद्यावरून केंद्र सरकारकडून होत असलेल्या दिरंगाईबाबत अण्णा हजारेंनी उपोषणाचा...\nलोकपालमुळे ८५ टक्के भ्रष्टाचार थांबेल- अण्णा हजारे\n- एकनाथ भालेकर राळेगणसिद्धी (जि. अहमदनगर) : माहिती अधिकार कायद्यापेक्षा लोकपाल-लोकायुक्त कायदा क्रांतिकारी व सशक्त आहे. त्याची अंमलबजावणी झाल्यास देशातील ८५ टक्के...\nअहमदनगर ब्रेकिंग /अल्पवयिन चिमूरडवर अत्याचार झाल्याच्या निषेधार्थ भव्य मूकमोर्च्या 17 /9 /2018\nअहमदनगर| गणपती विसर्जन मिरवणुकीत पोलिसांचा ठेका\nअहमदनगर | संगमनेरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची शोभायात्रा\nअहमदनगर हेथे चालु असलेला हरिपाठ\nअहमदनगर| अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आंदोलन\nखेत तालाब मे गिरा कोबरा सांप, फिर क्या हुआ आप ही देखिये.. Rescue spectacle cobra snake Ahmednagar\nलोकपालमुळे ८५ टक्के भ्रष्टाचार थांबेल- अण्णा हजारे\n- एकनाथ भालेकर राळेगणसिद्धी (जि. अहमदनगर) : माहिती अधिकार कायद्यापेक्षा लोकपाल-लोकायुक्त कायदा क्रांतिकारी व सशक्त आहे. त्याची अंमलबजावणी झाल्यास देशातील ८५ टक्के भ्रष्टाचाराला ब्रेक लागून त्याचे चांगले परिणाम वर्षभरात दिसून येतील, असा दावा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला. अण्णा म्हणाले, १९६६ पासून लोकसभेत अनेकदा लोकपाल विधेयक मांडण्यात आले. मोरारजी...\nअण्णा हजारेंचे पंतप्रधान कार्यालयाला स्मरणपत्र\nराळेगणसिद्धी (नगर) : स्वामीनाथन आयोग लागू करावा, शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट बाजारभाव मिळावा, शेतीमाल ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात शितगृह उभारावीत, वृद्ध शेतकऱ्यांना पेन्शन मिळावी तसेच केंद्रात लोकपाल व राज्यात लोकाय़ुक्ताची नेमणुक करावी या आणि इतर मागण्यासाठी मी आपणास या पूर्वी दोन पत्रे पाठवली आहेत अता हे तिसरे स्मरण पत्र पाठवत आहे. या बाबत ठोस कारवाई झाली नाही तर दोन...\nलोकपालसाठी अण्णा हजारे यांचे पत्रक जाहीर\nराळेगणसिद्धी (अहमदनगर) - भ्रष्टाचार रोखण्यासाठी तयार करण्यात आलेल्या लोकपाल व लोकायुक्त कायद्यानुसार सरकारी नौकरदार व त्यांच्या कुटुंबियांना कायद्यातील कलम 4 CV GB4 नुसार दरवर्षी 31 मार्च पुर्वी आपली संपत्ती जाहीर करण्याचे निर्बंध घालण्यात आले होते. मात्र सरकारने त्यात दुरूस्ती करुन तो नियम काढून टाकण्यात आला आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने नौकरदारांना...\nपंतप्रधान कार्यालयातून अण्णा हजारेंसाठी आला संदेश\nज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे सलग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विविध विषयांवर पत्र पाठवत राहीले. मात्र, २०१४ साली केंद्रात सत्तेवर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अण्णांच्या कुठल्याच पत्राला उत्तर दिलं नाही. पण आता ४ वर्षांत प्रथमच पंतप्रधान कार्यालयातून अण्णा हजारेंसाठी एक संदेश आला आहे.२०१४ पासून अण्णा हजारेंनी पंतप्रधान मोदींना १५ पत्र लिहिली आहेत....\nअण्णा हजारे आंदोलनावर ठाम\nराळेगणसिद्धी - लोकपाल, लोकायुक्तांची नियुक्ती, तसेच राज्य कृषिमूल्य आयोगाला स्वायत्तता देण्याबाबतच्या आश्‍वासनांची केंद्र सरकारने पूर्तता केलेली नाही. याबाबत चार वेळा पत्रव्यवहार करूनही सरकार त्यावर गंभीर दिसत नाही. त्यामुळे राळेगणसिद्धी येथे महात्मा गांधी जयंतीपासून (दोन ऑक्‍टोबर) उपोषणास बसणार असल्याचे पत्र ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री...\nअहमदनगर ब्रेकिंग /अल्पवयिन चिमूरडवर अत्याचार झाल्याच्या निषेधार्थ भव्य मूकमोर्च्या 17 /9 /2018\nअहमदनगर ब्रेकिंग /अल्पवयिन चिमूरडवर अत्याचार झाल्याच्या निषेधार्थ भव्य मूकमोर्च्या 17 /9 /2018\nअहमदनगर ब्रेकिंग /अल्पवयिन चिमूरडवर अत्याचार झाल्याच्या निषेधार्थ भव्य मूकमोर्च्या 17 /9 /2018\nअहमदनगर ब्रेकिंग /अल्पवयिन चिमूरडवर अत्याचार झाल्याच्या निषेधार्थ भव्य मूकमोर्च्या 17 /9 /2018...\nअहमदनगर ब्रेकिंग /अल्पवयिन चिमूरडवर अत्याचार झाल्याच्या निषेधार्थ भव्य मूकमोर्च्या 17 /9 /2018\nअहमदनगर ब्रेकिंग /अल्पवयिन चिमूरडवर अत्याचार झाल्याच्या निषेधार्थ भव्य मूकमोर्च्या 17 /9 /2018...\nअहमदनगर| गणपती विसर्जन मिरवणुकीत पोलिसांचा ठेका\nअहमदनगर| गणपती विसर्जन मिरवणुकीत पोलिसांचा ठेका\nअहमदनगर| गणपती विसर्जन मिरवणुकीत पोलिसांचा ठेका\nनगरच्या अकोले गावात पोलीस आणि महसूल खात्याच्या गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत पोलिसांनीही ठेका धरला...काल सात दिवसांच्या गणपतीचे राज्यभरात वाजतगाजत विसर्जन झाले... पोलीस आणि महसूल प्रशासनानेही गणपतीची मिरवणूक काढली होती... यावेळी अकोले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ आणि इतर पोलीस कर्मचारी यांनी वाद्याच्या ठेक्यावर ताल धरत मनमुराद आनंद लुटला......\nअहमदनगर| गणपती विसर्जन मिरवणुकीत पोलिसांचा ठेका\nनगरच्या अकोले गावात पोलीस आणि महसूल खात्याच्या गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत पोलिसांनीही ठेका धरला...काल सात दिवसांच्या गणपतीचे राज्यभरात वाजतगाजत विसर्जन झाले... पोलीस आणि महसूल प्रशासनानेही गणपतीची मिरवणूक काढली होती... यावेळी अकोले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ आणि इतर पोलीस कर्मचारी यांनी वाद्याच्या ठेक्यावर ताल धरत मनमुराद आनंद लुटला......\nअहमदनगर | संगमनेरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची शोभायात्रा\nअहमदनगर | संगमनेरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची शोभायात्रा\nअहमदनगर | संगमनेरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची शोभायात्रा\nसंगमनेर शहरातील चंद्रशेखर हिंदू मंडळाने पारंपरिक देखावा टाळून यावर्षी छत्रपती शिवरायांची ऐतिहासिक शोभायात्री काढली. राज्यभिषेकानंतर जगदीश्वराच्या दर्शनाला निघालेल्या सेनासरखेल आणि गजारुढासी शिवछत्रपतींची भव्य दिव्य शोभायात्रा काढली. हा ऐतिहासिक आनंदोत्सव संगमनेरकरांच्या डोळ्याचे पारणे फेडणारा ठरला. यावेळी संगमनेरकरांनी शोभयात्रेवर पुष्पवृष्टी केली....\nअहमदनगर | संगमनेरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची शोभायात्रा\nसंगमनेर शहरातील चंद्रशेखर हिंदू मंडळाने पारंपरिक देखावा टाळून यावर्षी छत्रपती शिवरायांची ऐतिहासिक शोभायात्री काढली. राज्यभिषेकानंतर जगदीश्वराच्या दर्शनाला निघालेल्या सेनासरखेल आणि गजारुढासी शिवछत्रपतींची भव्य दिव्य शोभायात्रा काढली. हा ऐतिहासिक आनंदोत्सव संगमनेरकरांच्या डोळ्याचे पारणे फेडणारा ठरला. यावेळी संगमनेरकरांनी शोभयात्रेवर पुष्पवृष्टी केली....\nअहमदनगर हेथे चालु असलेला हरिपाठ\nअहमदनगर हेथे चालु असलेला हरिपाठ\nअहमदनगर हेथे चालु असलेला हरिपाठ\nअहमदनगर हेथे चालु असलेला हरिपाठ\nअहमदनगर| अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आंदोलन\nअहमदनगर| अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आंदोलन\nअहमदनगर| अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आंदोलन\nनगरमध्ये ११ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या घटने विरोधात लोकशाही विचार मंचाच्यावतीने आंदोलन करण्यात आलं. यावेळी नराधाम प्रवृत्तीच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करत निषेध व्यक्त करण्यात आलं . नगर शहरातील एकवीरा चौकात या पुतळ्याचे दहन करुन घोषणाबाजी करण्यात आली. आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी असे निवेदन लोकशाही विचार मंचच्यावतीने पोलिस प्रशासनाला देण्यात आले....\nअहमदनगर| अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आंदोलन\nनगरमध्ये ११ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या घटने विरोधात लोकशाही विचार मंचाच्यावतीने आंदोलन करण्यात आलं. यावेळी नराधाम प्रवृत्तीच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करत निषेध व्यक्त करण्यात आलं . नगर शहरातील एकवीरा चौकात या पुतळ्याचे दहन करुन घोषणाबाजी करण्यात आली. आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी असे निवेदन लोकशाही विचार मंचच्यावतीने पोलिस प्रशासनाला देण्यात आले....\nखेत तालाब मे गिरा कोबरा सांप, फिर क्या हुआ आप ही देखिये.. Rescue spectacle cobra snake Ahmednagar\nखेत तालाब मे गिरा कोबरा सांप, फिर क्या हुआ आप ही देखिये.. Rescue spectacle cobra snake Ahmednagar\nखेत तालाब मे गिरा कोबरा सांप, फिर क्या हुआ आप ही देखिये.. Rescue spectacle cobra snake Ahmednagar\nखेत तालाब मे गिरा कोबरा सांप, फिर क्या हुआ आप ही देखिये.. Rescue spectacle cobra snake Ahmednagar\nअहमदनगर ब्रेकिंग /अल्पवयिन चिमूरडवर अत्याचार झाल्याच्या निषेधार्थ भव्य मूकमोर्च्या 17 /9 /2018\nअहमदनगर ब्रेकिंग /अल्पवयिन चिमूरडवर अत्याचार झाल्याच्या निषेधार्थ भव्य मूकमोर्च्या 17 /9 /2018\nअहमदनगर| गणपती विसर्जन मिरवणुकीत पोलिसांचा ठेका\nनगरच्या अकोले गावात पोलीस आणि महसूल खात्याच्या गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत पोलिसांनीही ठेका धरला...काल सात दिवसांच्या गणपतीचे राज्यभरात वाजतगाजत विसर्जन झाले... पोलीस आणि महसूल प्रशासनानेही गणपतीची मिरवणूक काढली होती... यावेळी अकोले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ आणि इतर पोलीस कर्मचारी या\nअहमदनगर | संगमनेरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची शोभायात्रा\nसंगमनेर शहरातील चंद्रशेखर हिंदू मंडळाने पारंपरिक देखावा टाळून यावर्षी छत्रपती शिवरायांची ऐतिहासिक शोभायात्री काढली. राज्यभिषेकानंतर जगदीश्वराच्या दर्शनाला निघालेल्या सेनासरखेल आणि गजारुढासी शिवछत्रपतींची भव्य दिव्य शोभायात्रा काढली. हा ऐतिहासिक आनंदोत्सव संगमनेरकरांच्या डोळ्याचे पारणे फेडणारा ठरला.\nअहमदनगर हेथे चालु असलेला हरिपाठ\nअहमदनगर| अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आंदोलन\nनगरमध्ये ११ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या घटने विरोधात लोकशाही विचार मंचाच्यावतीने आंदोलन करण्यात आलं. यावेळी नराधाम प्रवृत्तीच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करत निषेध व्यक्त करण्यात आलं . नगर शहरातील एकवीरा चौकात या पुतळ्याचे दहन करुन घोषणाबाजी करण्यात आली. आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात\nखेत तालाब मे गिरा कोबरा सांप, फिर क्या हुआ आप ही देखिये.. Rescue spectacle cobra snake Ahmednagar\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "https://kahipan.wordpress.com/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A4%B2-%E0%A4%A5%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%87/", "date_download": "2018-10-20T00:25:08Z", "digest": "sha1:T5BTEJFM64NWBUHBFMB7C6TDGGRISKWF", "length": 11393, "nlines": 130, "source_domain": "kahipan.wordpress.com", "title": "माझ्याबद्दल थोडेसे…. | काहीपण....", "raw_content": "काहीपण…. कुठेतरी छानसे वाचलेले ……\nजन्म ” काहीपण ” चा\nOne response to “माझ्याबद्दल थोडेसे….”\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nकिती जण ऑनलाईन आहेत\nहुंडा फक्त मुलगाच मागतो का…\nआपले वेद आणि प्राचीन ज्ञान\nएकत्रित अनुभवायचे हे काही दिवस\nआता वीडियो कंपोझिटिंग आणि एडिटिंग शिका मराठी मधून\nनाशिकचा पाऊस दरोडेखोर आहे😱🤓 एकदा पडला तर अख्खा सराफ बाजार आणि भांडी बाजार लुटून नेतो😇😇😇😇😇😇😇😅😅😅😅😅😅😅😜 😨☔🙄☔😂☔ कोकण चा पाऊस …….. लग्न झाल्यावर संसारात गुंतून जातो तसा एकदा सुरवात झाली की शेवट पर्यंत धो धो धो धो धो धो पडतो … ☔☔☔🌧🌧🌧💦💦💦 😝😂😜 पुण्याचा पाऊस बायकांसारखा. त्या चिडल्या कि धड स्पष्ट बोलत नाहीत. नुसती दिवसभर पिरपिर […] […]\n😅😄😄😂😁😉 कंप्यूटर इंजीनियरिंग च्या मुलीची एका मुलाने छेड काढली… तिने शिवी अशी दिली … अरे ऐ……………… पेनड्राइव चं झाकण…… पैदाइशी Error…… VIRUSच्या कार्ट्या….. Excelची Corrupt File…… जर 1 Click मारली ना तर ज़मीनी वरुन……. Delete होउन…….म्हसनात Install होशिल……. 😂😂😂😂😂😂😂😂😂😂 😂😂😂😂😂😂😂😂😂 […]\nएक चुक झलि आहे; बहुतेक 'फीड' बन्द आहे. पुन्हा नन्तर प्रयत्ण करा.\nदीपावलीच्या व नवीनवर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ही दीपावली आपल्याला सुख समाधानाची आणि भरभराट देणारी जाओ\nमागील पोस्ट मध्ये आपण ॲनिमेशन काय असते, तसेच ॲनिमेशनचे कोण कोणते प्रकार आहेत हे समजून घेतले आहे. ह्या पोस्ट मध्ये आपण ॲनिमेशन फिल्मची प्रोसेस समजून घेणार आहोत. एखादी ॲनिमेशन फिल्म बनायला साधारण पणे २ ते 3 वर्ष लागतात. त्यासाठी बरेच मनुष्य बळ देखील लागते. या फिल्म साठी अनेक डिपार्टमेंट मधून काम केले जाते. त्यातील 3 […] […]\nहुंडा फक्त मुलगाच मागतो का...\nआपले वेद आणि प्राचीन ज्ञान\nएकत्रित अनुभवायचे हे काही दिवस\nजन्म \" काहीपण \" चा\n​दुआ में याद रखना....\napple body Challenge contact marathi speach steve jobs translation अखेर अचानक आई आधार आवाज आस्वाद उत्तर एक कंठ कथा कर्करोग कारण किशोरी खरेदी गोष्ट ग्लास चंद्र चहा टीवी डाव डॉक्टर दार दिवस दिवाळी दीपावली दोन धक्का नवीनवर्ष निर्णय पटकन पत्नी पन्नाशी पूजा प्रतिक प्रश्न प्रेयसी फटाके बाबा बेल बॉम्ब भरभराट भानगड मराठी माणुस मित्र मुलगा मुलगी रात्री रुपये लक्ष्मि लग्न लहान विवाहित व्हॅलेंटाईन शर्ट शीळ शुभेच्छा सकाळ सत्य समाधान सरकार साडी सुख हार्दिक हास्य हॅपी हॅपी व्हॅलेंटाईन\nमला यत्ता चौथी पर्यंत हिंदी यायचं नाही.. शाळेत विषयच नव्हता.. यायचं नाही म्हणजे नाही…अजाबात नाय… म्हणून जे काही दिसेल ते मराठीतच समजून घ्यायचं.. मुकद्दर का सिकंदर हा सिनेमा.. आम्ही चाळकरी पोरं “मुकंदर का सिकंदर” असं म्हणायचो.. आणि त्याचा अर्थ आमच्या दृष्टीनं लिटरली मराठी होता: “मुकंदर …का सिकंदर” म्हणजे “चहा की कॉफी” .. “मुकंदर ऑर […]\nजरूर वाचा…. आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे कि ताजमहाल प्रेमाची निशाणी म्हणून ओळखला जातो……. पण काही इतर गोष्टी जे फार कमी लोक जाणतात त्या ह्या अश्या———— १) मुमताज हि शहाजहानची ४ थी बायको होती. २) मुमताजशी लग्न करता याव म्हणून शहाजहानने तिच्या नवऱ्याचा खून केला. ३) मुमताज तिच्या १४ व्या बाळंतपनात मेली. ४) त्या नंतर शहाजहानने […]\nशेवटी संस्कृती म्हणजे बाजरीची भाकरी… वांग्याचे भरीत.. गणपतीबाप्पा मोरया ची मुक्त आरोळी. केळीच्या पानातली भाताची मूद आणी त्यावारचे वरण. उघड्या पायांनी तुडवलेला पंचगंगेचा काठ… मारूतीच्या देवळात एका दमात फोडलेल्या नारळातली उडालेले पाणी… दुस-याचा पाय चूकुन लागल्यावर देखील आपण प्रथम केलेला नमस्कार.. दिव्या दिव्यादिपत्कार… आजीने सांगितलेल्या भुतांच्या गोष्टी… मारुतीची न जळणारी आणि वाटेल तेव्हा लहानमोठी होणारी […]\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%80", "date_download": "2018-10-20T00:04:51Z", "digest": "sha1:UI2AUO2YSUFW36ZNSLKNLKARR2P24HP5", "length": 23972, "nlines": 277, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "संस्कृती - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nहा/हे लेख किंवा विभाग सध्या विस्तारला / बदलला /भाषांतरीत केला जात असण्याची शक्यता आहे.\nतरीही, आपण या प्रक्रियेस संपादन करून हातभार लावावा अशी या लेखावर काम करित असलेल्या सदस्यांची इच्छा आहे. जर आपणास हा संदेश कोणी लिहिला आहे हे जाणून घ्यायचे असल्यास कृपया या पानाचा इतिहास पहा.\nहा लेख 7 महिने पूर्वी सदस्य:Kailassalade (चर्चा | योगदान) द्वारे अखेरचा संपादित केल्या गेला होता.(अद्यतन करा) कृपया, हा साचा संपादने झाल्यानंतर काढून टाकणे होत असेल तरच लावावा, अन्यथा लावू नये. जर हे लेख संपादन-अवस्थेत नसेल तर हा संदेश काढून टाकावा ही विनंती.\n५ हिंदू संस्कृतीचे अन्य विषय\nसंस्कृती या ्संस्कृत शब्दाचा अर्थ 'चांगले करणे' असा होतो. धर्मासह समग्र अंतर्बाह्य जीवनाच्या उन्नत अवस्थेसाठी संस्कृती हा शब्द वापरला जातो. प्रकृती म्हणजे निसर्ग ,विकृती म्हणजे निसर्गात होणारा विकार आणि संस्कृती म्हणजे प्रकृतीत विकार होऊ नये म्हणून त्यावर करायचा संस्कार.[१]\nगोबुस्तान, अझरबैजान येथील इ.स.पू. १०,००० सनाच्या काळातील, तत्कालीन संस्कृतीच्या खुणा सांगणारी पाषाणांवरील चित्रे\nसंस्कृती ही विविध अर्थच्छटा असणारी संकल्पना आहे. हा शब्द सहसा खालीलपैकी एखादा अर्थ ध्वनित करण्यासाठी योजला जातो :\nकला व शास्त्रे यांतील उच्च अभिरुची - अर्थात 'अभिजात संस्कृती'\nएखाद्या संस्थेच्या / संघटनेच्या किंवा एखाद्या समूहाच्या प्रवृत्ती, मूल्ये, ध्येये, प्रथा-प्रघात इत्यादी सामायिक बाबी\nमानवी ज्ञान, समजुती, वर्तणुकी इत्यादींचा एकत्रित परिपाक\nमनुष्य व त्याच्या भोवतीचे विश्व मिळून निसर्ग बनतो. या निसर्गामध्ये जीवनाच्या उत्कर्षाला अनुकूल असे बदल करून म्हणजेच निसर्गावर काही संस्कार करून मनुष्य आपली जीवनयात्रा चालवितो. तो केवळ बाह्य विश्वातील पदार्थांवर संस्कार करतो असे नव्हे, तर स्वत:चा देह, मन आणि बुद्धी यांच्यावरही संस्कार करून स्वत:त बदल घडवून आणतो. संस्कृती या शब्दात हे दोन्ही प्रकारचे बदल अभिप्रेत आहेत.[२]\nसंस्कृतीची दोन रूपे असतात, एक डोळ्याला जाणवणारे व दुसरे ज्ञानेंद्रियांद्वारे जाणवणारे. याविषयी इरावती कर्वे यांनी नोंदविले आहे- \"व्यक्ती या घरे,कपडे इ.स्थूल वस्तूंचा उपभोग घेत असतात. हे संस्कृतीचे बाह्य रूप. संस्कृतीचे दुसरे रूप म्हणजे माणसाने सामाजिक जीवन जगण्यासाठी ठरवून घेतलेली रीत होय. योग्य-अयोग्य ,पाप-पुण्य, इत्यादी.संकल्पना तसेच कौटुंबिक नाती, वागणूक इत्यादी.गोष्टी या परंपरागत असतात. या गोष्टी माणूस एकटा निर्माण करीत नाही, तो समूहाने त्या करत असतो.भारतीय संस्कृती कोश खंड नववा\nटी.व्ही, रेडिओ ,इंटरनेट, फ़ेसबुक, व्हॉट्‌सॲप, ट्विटर यांसारख्या आधुनिक प्रसारमाध्यमाच्या उपलब्धतेचा साहित्यव्यवहार आणि वाचनसंस्कृतीवर जाणवण्याइतपत परिणाम झाल्याचे दिसते. आधुनिक वाचकवर्ग या प्रसारमाध्यमाच्या विळख्यात सापडल्याने वाचन संस्कृतीवर काय चांगले वाईट परिणाम झाले हे बघणे गरजेचे आहे. सध्या वाचनव्यवहार लोप पावत चालला आहे, लोक वाचत नाहीत. मराठी पुस्तकांना पहिल्यासारखा वाचक मिळत नाही असा काहीसा ओरडा साहित्य व्यवहारात होताना दिसतो आहे. आधुनिक प्रसारमाध्यमांच्या प्रभावांमुळे पुस्तकांचा वाचक वर्ग दुरावला आहे ओरडा विचारवंत, प्रकाशक, लेखक, पत्रकार मंडळींनी जो केला आहे, त्या ओरडण्यात कितपथ तथ्य आहे हे बघणे महत्त्वाचे आहे.\nपूर्वीचा काळ असा होता की, पुस्तकाचे वाचन करणे, संग्रह करणे हे वैचारिक श्रीमंतीचे एक लक्षण समजले जाई. पुस्तकाचे आदान प्रदान केले जाई .कोणी कोणती पुस्तके वाचली, त्यांतून काय मिळाले, याविषयी आपसात चर्चा-वादविवाद व्हायचे. चांगल्या कथा-कादंबर्‍या वाचताना वाचक एका भावनिक स्थितीत हरवला जायचा. काव्य, कथा, नाट्य, प्रवासवर्णन, ललित, वैचारिक गद्य यांच्या वाचनाने रसिक वाचक आणखी समृद्ध होत जायचा. विविध ग्रंथप्रकाशने, नियतकालिके, मासिके, वृत्तपत्रांच्या रविवारच्या अंकातील साहित्यिक पुरवण्या यांवर वाचकांच्या अक्षरशः उड्या पडायच्या. एखाद्या चांगल्या पुस्तकाच्या सर्व आवृत्या रांगा लावून हातोहात खपल्या जायच्या, असा तो वैभवाचा काळ.बघता बघता हा वाचनसंस्कृतीच्या वैभवाचा काळ लोप पावला .टी.व्ही, रेडिओ, इंटरनेट, डीव्हीडी, व्हीसीडी प्लेअर, सोशल मेडिया, फ़ेसबुक, व्हॉट्‌सॲप, ट्विटर, इन्स्टाग्रॅम यांसारख्या आधुनिक करमणुकीच्या प्रसारमाध्यमांच्या वाढत्या प्रभावामुळे वाचक पुस्तके वाचेनासा झाला. रांगा लाऊन विकली जाणारी पुस्तके सवलत देऊनही विकली जात नसल्याच्या प्रकाशकांच्या ओरडण्यात तथ्य असल्याचे दिसते.\nआधुनिक प्रसारमाध्यमांच्या प्रभावामुळे वाचक ग्रंथ वाचनापासून दुरावत का गेला वाचन संस्कृतीचा लोप का झाला वाचन संस्कृतीचा लोप का झाला या विधानांची चर्चा करताना वर उल्लेखलेल्या आधुनिक प्रसारमाध्यमांचा प्रभाव तर परिकणामकारक आहेच, पण याशिवाय आणखीही काही कारणे आहेत. पूर्वी करमणुकीच्या साधनांचा अभाव असल्यामूळे लोक फावल्या वेळेत ग्रंथवाचनाकडे वळत. मात्र सध्या करमणुकीच्या साधनाचा विकास झाला आहे. टी.व्ही. चॅनेक्सच्या वाढत्या संख्येमुळे लोकांना घरबसल्या जगाच्या कान्याकोपर्‍%यातली कोणत्याही विषयाची माहिती अत्यंत थोडक्या वेळात आणि परिणामकारक रीतीने मिळू लागली आहे. इंटरनेटवर ‘गुगल’सारख्या सर्च इंजिनाद्वारे घरबसल्या कोणत्याही विषयावरील माहिती काही सेकंदात मिळते. .आणि बघता बघता सारा समाज गुगलमय होत चालला आहे. तेव्हा तो ग्रंथालयात जाऊन पुस्तकांची शोधाशोध करीलच कशासाठी या विधानांची चर्चा करताना वर उल्लेखलेल्या आधुनिक प्रसारमाध्यमांचा प्रभाव तर परिकणामकारक आहेच, पण याशिवाय आणखीही काही कारणे आहेत. पूर्वी करमणुकीच्या साधनांचा अभाव असल्यामूळे लोक फावल्या वेळेत ग्रंथवाचनाकडे वळत. मात्र सध्या करमणुकीच्या साधनाचा विकास झाला आहे. टी.व्ही. चॅनेक्सच्या वाढत्या संख्येमुळे लोकांना घरबसल्या जगाच्या कान्याकोपर्‍%यातली कोणत्याही विषयाची माहिती अत्यंत थोडक्या वेळात आणि परिणामकारक रीतीने मिळू लागली आहे. इंटरनेटवर ‘गुगल’सारख्या सर्च इंजिनाद्वारे घरबसल्या कोणत्याही विषयावरील माहिती काही सेकंदात मिळते. .आणि बघता बघता सारा समाज गुगलमय होत चालला आहे. तेव्हा तो ग्रंथालयात जाऊन पुस्तकांची शोधाशोध करीलच कशासाठी हाताचे सोडून पळत्याच्या पाठीमागे धावण्याची समाजाची वृत्ती कधीच नसते. कमी वेळेत, कमी खर्चात आणि कमी श्रमात एखादी गोष्ट मिळत असेल तर ती आजच्या फास्ट जगात कुणालाच नको असते. या सर्व गोष्टींच्या परिणामांमुळे वाचक वर्ग कमी होत चालला आहे. फेसबुक, व्हॉट्‌स‍ॲप ट्विटरर या प्रसार माध्यमांवर लोकांचा जास्त वेळ जात असल्याने वाचक वर्ग कमी होत चालला आहे.\nवाचन संस्कृतीचा लोप होत आहे, असे म्हणताना लेखक-प्रकाशकांचीही काही नैतिक जबाबदारी असतेच. काळ बदलत चालला आहे. काळाच्या बदलत्या प्रवाहाबरोबर लेखक-प्रकाशकांनीही बदलायला हवे.सध्या इंटरनेट सारख्या माध्यमांचा चांगल्या प्रकारे वापर करून वाचन संस्कृती वाढवता येईल. इंटरनेट आदी गोष्टी हे वाचन संस्कृतीवर आक्रमण न मानता ती वाचन व्यवहाराला लाभलेली देणगी आहे या भावनेने तिचा वापर करून घेता येऊ शकेल. कारण ह्या आधुनिक प्रसार माध्यमाद्वारे गद्य-पद्य स्वरूपातील साहित्य, चित्रे, ब्लॉग प्रसिद्ध करता येईती.या दृष्टीने ही माध्यमे उपयुक्त ठरतील. मराठीत ई साहित्य प्रतिष्ठान या संस्थेने पीडीएफ स्वरूपात मराठी पुस्तके विनामूल्य त्यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहेत. ती पुस्तके आपण डाऊनलोड करून आपल्या मोबाईलवर वाचू शकतो. पुस्तकांचा संग्रहही करू शकतो. इंटरनेट हे माध्यम पुस्तक प्रकाशनापेक्षा स्वस्त, जलद आणि प्रभावी माध्यम आहे. इंटरनेटवर प्रसिद्ध केलेले साहित्य काही मिनिटात जगभरच्या वाचकांना उपलब्ध होऊ शकते. त्यावर चर्चा ,विचार, परिसंवाद करणे सहज शक्य होते. व्हॉट्‌स‍ॲपसारख्या प्रसारमाध्यमाद्वारे आपण पीडीएफ स्वरूपातील पुस्तकांचे आदान प्रधान करू शकतो. ही प्रक्रिया फार जलद गतीने करता येते.\nहिंदू संस्कृतीचे अन्य विषय[संपादन]\nहिंदू संस्कृतीच्या संदर्भात विविध संकल्पना मानल्या आहेत.-\n१. ऋणकल्पना- ही भारतीय समाजशास्त्रीय महत्वाचे संकल्पना असून आश्रम व्यवस्थेशी या संकल्पनेची सांगड घातलेली दिसून येते.\n२. आश्रम-मानवी आयुष्याचे चार भाग कल्पून त्या प्रत्येक भागाला आश्रम असे नाव दिले आहे.ब्रह्मचर्य, गृहस्थ ,वानप्रस्थ आणि संन्यास असे हे चार आश्रम आहेत.\n३. पुरुषार्थ- धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे चार पुरुषार्थ मानले असून नीतीशास्त्राच्या दृष्टीने याला विशेष महत्त्वव आहे.\n४. चातुर्वर्ण्य-ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र असे चार वर्ण मानले गेले आहेत .\n५. प्रतीक संकल्पना- स्वस्तिक, कमळ, कलश ,यज्ञ अशी विविध प्रतीके ही भारतीय संस्कृतीचे महत्त्वाचे घटक आहेत.\n३. भाषा व साहित्य\nही भारतीय संस्कृतीची तीन प्रमुख अंगे आहेत.\n↑ भारतीय संस्कृती कोश खंड नववा\n↑ भारतीय संस्कृती कोश खंड नववा\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २२ फेब्रुवारी २०१८ रोजी ०९:३२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.mymedicalmantra.com/marathi/category/%E0%A4%AB%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B8-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%82/", "date_download": "2018-10-19T23:33:16Z", "digest": "sha1:QFLYD45T6NG44UZRZ3OOK7QLFQPWP2TI", "length": 6956, "nlines": 148, "source_domain": "www.mymedicalmantra.com", "title": "फिटनेस गुरू | MyMedicalMantra", "raw_content": "\nअसा दूर करा बोटांचा काळसरपणा\nमाय मेडिकल मंत्रा - October 19, 2018\nआरोग्यदायिनी- अग्निशमन दलातील जवानांचं जगणं मृत्यूला तोंड देण्यासारखंच\nकॉम्प्युटरसमोर सतत बसण्याचे तोटे\nपाहा- बॉलीवूडच्या ‘मस्तानी’चा फीटनेस मंत्रा\nबेकिंग सोड्यानं खुलवा सौंदर्य\nस्तनाच्या कर्करोगाविषयी महिलांमध्ये जनजागृती नाही- सर्व्हे\nमाय मेडिकल मंत्रा - October 13, 2018\n#WorldObesityDay – जंकफूडच्या जाहिरातींमुळे मुलांमध्ये वाढतो लठ्ठपणा\nमाय मेडिकल मंत्रा - October 11, 2018\n‘आरोग्यदायिनी’- Down syndrome ते कॅफेची मालक, ‘ती’चा प्रवास\nडॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय आता ‘हे’ फेयरनेस क्रीम मिळणार नाही\nमाय मेडिकल मंत्रा - October 9, 2018\nस्तनपानाने कमी होतो हृदयविकाराचा धोका\nमाय मेडिकल मंत्रा - October 8, 2018\n…म्हणून प्रवासादरम्यान पोटाच्या समस्या जाणवतात\nमाय मेडिकल मंत्रा - October 8, 2018\nब्रेस्ट कॅन्सर जनजागृती महिना: घरच्याघरी स्तनांची तपासणी करण्याच्या ५ टीप्स\nमाय मेडिकल मंत्रा - October 3, 2018\nहाडं मजबूत ठेवण्यासाठी ‘हे’ 5 उपाय करा\nमाय मेडिकल मंत्रा - October 3, 2018\nमहिलांचं गर्भाशय खाली का सरकतं\nमाय मेडिकल मंत्रा - October 2, 2018\nऑक्टोबर हीट- महिलांनी अशी घ्यावी स्वतःची काळजी\nमाय मेडिकल मंत्रा - October 1, 2018\n‘राष्ट्रीय आयुष मिशन’ जिल्ह्यास्तरावर राबवण्यात हालचालींना वेग\nतुम्ही योग्य पद्धतीनं पाणी पिताय ना\nआयुर्वेदानुसार असं असावं रात्रीचं जेवण\nरक्त शुद्ध ठेवणाऱ्या नैसर्गिक वनस्पती\nअसा झाला भारतामध्ये होमिओपॅथीचा उगम आणि प्रसार\nहोमिओपॅथी- औषधं घेताना ‘ही’ काळजी घ्याल\n..आणि होमिओपॅथी अस्तित्त्वात आली\n“होमिओपॅथीसह भारतीय उपचार पद्धतींसाठीही नॅशनल कमिशन हवं”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/528759", "date_download": "2018-10-20T00:56:47Z", "digest": "sha1:Q22GEK2FD7T5RNPNWL3XVD6ELP52HHAA", "length": 9274, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "जगण्याचा अर्थ उलगडून सांगणारा ‘थँक यू विठ्ठला’ - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » मनोरंजन » जगण्याचा अर्थ उलगडून सांगणारा ‘थँक यू विठ्ठला’\nजगण्याचा अर्थ उलगडून सांगणारा ‘थँक यू विठ्ठला’\nविषयातील आणि मांडणीतील वेगळेपण हे आजच्या मराठी चित्रपटांचे वैशिष्टय़ ठरत आहे. असंख्य स्वप्नं घेऊन जगणाऱया आणि रोजच्या जगण्याशी दोन हात करणाऱया एका अवलियाची गोष्ट रंजकपणे मांडणारा ‘थँक यू विठ्ठला’ हा मराठी चित्रपट येत्या 3 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. जगण्याचा अर्थ उलगडून सांगणारा ‘थँक यू विठ्ठला’ हा चित्रपट एम. जी. के प्रोडक्शनची प्रस्तुती असून या चित्रपटाची निर्मिती गोवर्धन काळे, गौरव काळे व अंजली सिंग यांनी केली आहे. कथा व दिग्दर्शन देवेंद्र जाधव यांचे आहे.\nएखाद्या माणसाने जर मनाशी पक्के ठरवले तर तो आयुष्यात कुठल्याही समस्येवर मात करून यशस्वी होऊ शकतो. ही या चित्रपटाची मध्यवर्ती संकल्पना आहे. प्रत्येकाला नेहमीच दुसऱयाच्या आयुष्याचा हेवा वाटत असतो. इतरांसारखं आयुष्य आपल्या वाटय़ाला नाही, याबद्दल तक्रार करत आपल्या हाती असलेलं सहज सुंदर जगणंही हल्ली प्रत्येकजण विसरून गेलं आहे. ‘थँक यू विठ्ठला’ या चित्रपटातही आयुष्याला कंटाळलेल्या एका व्यक्तीचा प्रवास असून या प्रवासात त्याला मिळालेल्या विठ्ठलाच्या साथीमुळे काय बदल घडतो याची रंजक कथा या चित्रपटात पाहता येईल. या चित्रपटात निर्माते, अभिनेते, दिग्दर्शक महेश मांजरेकर चक्क पंढरपूरनिवासी श्री विठ्ठलाच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यांच्यासोबत मकरंद अनासपुरे मुंबईच्या डबेवाल्याच्या भूमिकेत दिसणार आहेत. या दोघांसोबत दीपक शिर्पे, कमलेश सावंत, स्मिता शेवाळे, सुनील गोडबोले, प्रदीप पटवर्धन, किशोर चौघुले, जयवंत वाडकर, योगेश शिरसाट, अभिजीत चव्हाण, मौसमी तोंडवळकर, पूर्वी भावे, तेजा देवकर, याकुब सय्यद, अरुण घाडीगावकर, अरुण टकले, संतोष केवडे, मिलिंद सफई, सतीश सलागरे, संग्राम सरदेशमुख, राजेंद्र जाधव, शैलेश पितांबरे, अंतून घोडके, आनंद जोशी, अमीर शेख, मनीषा राऊत, शिवा व बालकलाकार वरद यांच्या भूमिका आहेत.\nसादरीकरण आणि मांडणीत वैविध्य असलेल्या या सिनेमाचे संगीत देखील रिफ्रेशिंग झालंय. विजय शिंदे, दीपक कांबळी, मच्छींद्र मोरे यांच्या लेखणीतून साकारलेल्या यातील गीतांना रोहनल्ल्रोहन यांनी संगीतबद्ध केलं आहे. ‘मोबाईल’, ‘विठ्ठल विठ्ठल विठ्ठला’ आणि ‘लोणचं’ अशी वेगवेगळय़ा जाँनरची तीन गाणी या चित्रपटात आहेत. उत्तम स्टारकास्ट, दमदार संगीत असलेल्या ‘थँक यू विठ्ठला’ या चित्रपटातील सुमधूर गीतांचा हा नजराणा प्रेक्षक नक्कीच एन्जॉय करतील. झी म्युझिक कंपनीने ‘थँक यू विठ्ठला’ चित्रपटातील गाणी प्रकाशित केली आहेत. चित्रपटाचे सहनिर्माते एम. सलीम असून पटकथा ही त्यांचीच आहे. संवाद एम. सलीम व योगेश शिरसाट यांचे आहेत. छायांकन दिनेश सिंग तर संकलन अजय नाईक यांचे आहे. कलादिग्दर्शन अनिल गुंजाळ यांनी केलं असून वेशभूषा लक्ष्मण गोल्लार यांची आहे. ग्राफिक्स अरविंद हतनुरकर यांचं तर साऊंड इंजिनिअर विजय भोपे आहेत. नफत्यदिग्दर्शन गणेश आचार्य यांनी केले आहे. कार्यकारी निर्माते जितेंद्र कुलकर्णी आहेत.\nहटके नात्यांची भावस्पर्शी कहाणी बंध रेशमाचे\nछोटय़ांच्या विश्वात घेऊन जाणार शंकर महादेवन\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा आवाज अ.ब.क चित्रपटात\nआजचे भविष्य शनिवार दि. 20 ऑक्टोबर 2018\nक्लीनर मानेचा खून गळा आवळून\nसाडेपाच लाखाची दारू जप्त\nसंशोधकांनी अनुभवली ‘तिलारी’ची समृद्धी\nनिरवडेत वीज पडून तरुण ठार\nप्रचंड गडगडाटाने कुडाळ हादरले\nमालवणात ‘स्वस्थ भारत’ सायकल रॅलीचे स्वागत\nकुडाळला कीर्तन महोत्सवास प्रारंभ\nआश्वासनांच्या कात्रणांचे लवकरच प्रदर्शन\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/diwali-news-news/live-in-relationship-story-of-yatin-karyekar-65145/", "date_download": "2018-10-20T00:37:09Z", "digest": "sha1:PZK3U4A5XRZ2O4ACTR3I6K2NQ4L3OKSD", "length": 19207, "nlines": 214, "source_domain": "www.loksatta.com", "title": "योग्य वेळी वेगळं होणं उत्तम! | Loksatta", "raw_content": "\nविषाणुजन्य तापावर प्रतिजैविके घेणे टाळा\nसंत्र्याला यंदा सुगीचे दिवस\nऊस तोडणी कामगारांना भविष्य निर्वाह निधीचा लाभ\nदसरा मेळाव्यातून पंकजांचा पक्षांतर्गत स्पर्धकांनाही इशारा\nदिवाळी अंक २०१२ »\nयोग्य वेळी वेगळं होणं उत्तम\nयोग्य वेळी वेगळं होणं उत्तम\nपरस्परांना समजून घेणं, परस्परांचं अंत:करण ओळखणं, कित्येकदा ‘शब्दाविण संवादु’ घडणं हे सहजीवनाचं गमक असतं असं मला कायम वाटत आलंय. जर या गोष्टी सहजीवनात नसतील तर\nपरस्परांना समजून घेणं, परस्परांचं अंत:करण ओळखणं, कित्येकदा ‘शब्दाविण संवादु’ घडणं हे सहजीवनाचं गमक असतं असं मला कायम वाटत आलंय. जर या गोष्टी सहजीवनात नसतील तर ते कसलं सहजीवन पती-पत्नींच्या संदर्भात तर ते अधिकच महत्त्वाचं पती-पत्नींच्या संदर्भात तर ते अधिकच महत्त्वाचं पण अनेकदा असं होत, की वैवाहिक सहजीवनाचा आनंद लुप्त होऊन ती एक अटळ, असहाय व अपरिहार्य अशी जीवनशैली बनत जाते. अशावेळी ‘लिव्ह-इन् रिलेशनशिप’ किंवा विवाहबाह्य़ सहजीवनाची आवश्यकता लक्षात येते. इथं वैवाहिक जीवनाची बंधनं नसतात; पण गरज असते ती मनाच्या संवेदनांनी परस्परांशी जखडण्याची\nमाझी आणि माझ्या जोडीदारीणीची पहिली भेट होण्यापूर्वी माझं शिक्षण संपलं होतं; करिअरची सुरुवात होती. नुकताच माझा माझ्या मत्रिणीबरोबर ब्रेकअप् झाला होता. आम्ही लग्न करणार होतो, पण ते झालं नाही. ही घटना मला उद्ध्वस्त करून गेली. याचदरम्यान माझ्या कॉलेजमधील एक गट आंतर-महाविद्यालयीन स्पध्रेमध्ये इंग्रजी नाटकात भाग घेत होता. त्यातील मुलींना कुणी मदत करणारं नव्हतं. मी मदतीचा हात पुढे केला. स्पर्धा संपली. तोवर आमची छान मत्री झाली होती. त्यातल्या ‘तिनं’ विचारलं, ‘आता आपण कधीच भेटणार नाही का’ तिच्या बोलण्यातून, नजरेतून माझ्या लक्षात आलं, की ती माझ्यात गुंतली आहे. पण माझा लग्नसंस्थेवरचा विश्वास उडाला होता. माझ्या फिश फार्मचं सेटअप् सुरू होतं. भविष्यात अंधार दिसत होता. हे तिला माहीत होतं. तरी तिला माझ्यासमवेत राहायचे होते. मलाही समजून घेणारं, आधार देणारं कुणी हवं होतंच. पण मन आणि खिसा- दोन्ही त्यासाठी तयार नव्हते. तेव्हा तिच्याकडूनच ‘लिव्ह-इन्’मध्ये राहण्याचा प्रस्ताव आला. तिच्या आईला तर तो मान्यच नव्हता, वडिलांनी विचारलं, ‘तुम्हाला उद्या मुलं झाली तर त्यांचं काय’ तिच्या बोलण्यातून, नजरेतून माझ्या लक्षात आलं, की ती माझ्यात गुंतली आहे. पण माझा लग्नसंस्थेवरचा विश्वास उडाला होता. माझ्या फिश फार्मचं सेटअप् सुरू होतं. भविष्यात अंधार दिसत होता. हे तिला माहीत होतं. तरी तिला माझ्यासमवेत राहायचे होते. मलाही समजून घेणारं, आधार देणारं कुणी हवं होतंच. पण मन आणि खिसा- दोन्ही त्यासाठी तयार नव्हते. तेव्हा तिच्याकडूनच ‘लिव्ह-इन्’मध्ये राहण्याचा प्रस्ताव आला. तिच्या आईला तर तो मान्यच नव्हता, वडिलांनी विचारलं, ‘तुम्हाला उद्या मुलं झाली तर त्यांचं काय समाज त्यांना तुच्छतेनं वागवेल.’ आम्ही त्यांना उत्तर दिलं की, ‘हा तुमचा दृष्टिकोन आहे. आमच्या मुलाबाळांचं आम्ही तेवढय़ाच आत्मीयतेने करू; ज्या आत्मीयतेने तुम्ही आमच्यासाठी केलेलं आहे.’ माझ्याही आई-वडिलांना ते पटलं नाही. पण घरच्यांचा विरोध पत्करून आम्ही एकत्र राहण्याचा निर्णय घेतला.\nआमचं सहजीवन सुरू झालं. तिला अभिनयाची समज होती. मी तिला त्यात करिअर करायला सुचवलं. त्यादृष्टीने व्यक्तिमत्त्व कसं घडवता येईल, याबद्दलच्या टिप्स दिल्या. आम्ही तिचा पोर्टफोलिओ बनवला. त्यानंतर आम्ही दूरदर्शनवर एकत्र एक मालिका केली. आणि ती स्वत:च्या पायावर उभी राहत गेली. त्यावेळची एक गंमत एका प्रसंगात तिला रडायचं होतं, पण तिला अजिबात रडू येईना. शेवटी मी तिला सर्वासमोर वाट्टेल ते बोललो. ‘माझं नाक कापलंस’, म्हणालो, आणि ती घळाघळा रडायला लागली. त्या अश्रूंनी आमचं नातं अधिकच घट्ट झालं..\nआम्ही जगत होतो. पशांची गरज निभावली जात होती. त्यादरम्यान एक हॉलिवूड फिल्म माझ्याकडे आली होती. पण ती माझ्या हातून निसटून चालली होती. तिच्याकडे व्यवस्थापनकौशल्य होतं. तिनं त्या लोकांबरोबर चर्चा केलीच; पण माझं मानधनही वाढवून घेतलं. माझ्यावर तिचा विश्वास होता.. आणि माझा तिच्या कौशल्यावर.\nअर्थात याचा अर्थ आमच्या सर्वच आवडीनिवडी जुळत होत्या असं नाही. पण आम्ही सांभाळून घेत होतो. इतकं, की तिला पावभाजी खूप आवडायची; तर आठवडय़ातून चार दिवस पावभाजी खायचो. वॉिशग मशीन होतं. जो घरी वेळ देऊ शकेल तो कपडे धुऊन वाळत टाकायचा. कामवाली बाई होती; पण आम्ही एकत्र घर लावायचो. मी केलेला स्वयंपाक तिला आवडायचा नाही, पण ती खायची खरेदी करणं हा आमच्या आवडीचा भाग होता. तिच्याजवळ सुरुवातीला पसे नसायचे. तेव्हा ती हक्काने माझ्याकडून मागून घ्यायची. मी तिच्यासाठी सर्वप्रथम खरेदी केली होती ती जीन्स आणि डिझायनर शूजची. कसली खूश झाली होती खरेदी करणं हा आमच्या आवडीचा भाग होता. तिच्याजवळ सुरुवातीला पसे नसायचे. तेव्हा ती हक्काने माझ्याकडून मागून घ्यायची. मी तिच्यासाठी सर्वप्रथम खरेदी केली होती ती जीन्स आणि डिझायनर शूजची. कसली खूश झाली होती असं सगळं छान चाललं होतं.. दोन अडीच वष्रे आमचं हे सहजीवन चालू होतं.\nत्यादरम्यान तिचे आजोबा आजारी पडले. आम्ही त्यांना भेटायला गेलो. त्यांना आमचं असं ‘लिव्ह-इन् रिलेशनशिप’मध्ये राहणं आवडत नव्हतं. त्यांनी ते बोलून दाखवलं. त्यानंतर ते लगेचच वारले. त्यांच्या इच्छेला मान द्यायचा म्हणून आम्ही लग्न केलं.\n..आणि नंतर काहीतरी बिनसत गेलं. का, ते कळलं नाही. तिच्या स्वभावातले आत्तापर्यंत तीव्रतेने न जाणवलेले दोष जाणवू लागले. सांगूनही ती ते बदलायला तयार नव्हती. याचा परिणाम आमच्या नात्यावर होत गेला. अशाच काही गोष्टी- ज्या माझ्या भावनांना खोलवर दुखावणाऱ्या होत्या- घडत गेल्या. या सहजीवनापूर्वी माझ्या अनेक मत्रिणी होत्या. पण ‘लिव्ह-इन्’नंतर त्यांना मी दूर ठेवलं. परस्परांवरील विश्वास आणि निष्ठा मी महत्त्वाची मानली. पण हे फक्त माझ्या बाजूने. नात्याचा अर्थच नंतर नंतर कळेनासा झाला, इतके आमच्यात खटके उडायला लागले. आयुष्य ओझं व्हायच्या आधीच आम्ही निर्णय घेतला..\nआम्ही वेगळे झालो.. जगण्याचे नवे आयाम मिळवून\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nभोई प्रतिष्ठानतर्फे अग्नीशमन दलाच्या जवानांसोबत भाऊबीज साजरी\nभारतीयांसोबत परदेशी क्रिकेटपटूही रंगले दिवाळीच्या रंगात\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n‘रावण दहना’त मृत्युतांडव, पंजाबमधील भीषण दुर्घटनेत ६० ठार\n...तर ६० जणांचा जीव वाचला असता\nबाप मृत्यूशी लढत असतानाच मुलगी आणि नातीवर काळाचा घाला\nरावण दहन करताना भीषण अपघात, पाहा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ\nकौतुकास्पद: युपीतल्या 850 शेतकऱ्यांना बिग बी करणार कर्जमुक्त; ५.५ कोटींचं अर्थसहाय्य\n#MeToo : सेलिब्रेटी मॅनेजमेंट कंपनीच्या अनिर्बन दास ब्ला यांचा आत्महत्येचा प्रयत्न\n#MeToo कोर्टाच्या आदेशाची वाट बघा; आलोक नाथांची सिंटाला विनंती\n#MeToo : प्रसिद्ध चित्रकार जतिन दास म्हणतात तो मी नव्हेच\n#MeToo : 'सेक्रेड गेम्स'च्या अभिनेत्रीचा दिग्दर्शक विपुल शहावर लैंगिक गैरवर्तणुकीचा आरोप\nसागरी किनारी रस्त्यावर ‘क्रॅश एटोनेटर’\nमेट्रो मार्गिकांचे संचलन ‘एमएमआरडीएकडे’च\n१८व्या वर्षांत अत्रे कट्टय़ावर तरुणाईचा मेळा\nयंदा उत्पादन घटण्याची शक्यता\nतलासरीमध्ये गटारावरच भाजीविक्रीची दुकाने\nजुईनगर येथे अपंग, विशेष मुलांसाठी उद्यान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5561281072655718463&title=Tata%20Motors%20Launch%20'Tata%20Winger%2015%20Seater'&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-10-20T00:42:10Z", "digest": "sha1:RWYHQTEUSAF725IYU6DGYDT4DNADKLUI", "length": 12744, "nlines": 121, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘टाटा मोटर्स’तर्फे ‘विंगर १५ सीटर’ महाराष्ट्रात सादर", "raw_content": "\n‘टाटा मोटर्स’तर्फे ‘विंगर १५ सीटर’ महाराष्ट्रात सादर\nमुंबई : टाटा मोटर्सतर्फे ‘विंगर १५ सीटर’ ही मोनोकॉक बस नुकतीच महाराष्ट्रात सादर करण्यात आली. प्रवाशांना सर्वोत्तम आराम मिळवून देतानाच वाहनचालकाला पैशांचे सर्वाधिक दीर्घकाळ मूल्य मिळवून देण्याच्या उद्देशाने या १५ आसनी वाहनाची निर्मिती करण्यात आलेली आहे. १२.०५ लाख रुपये किंमतीला सुरू होणारी ‘विंगर १५एस’ ही महाराष्ट्रातील २३ वितरक आणि टाटा मोटर्सच्या दालनांमधून उपलब्ध करून देण्यात आली आहे.\nया वाहनात आरामदायी पुश बॅक आसने, वैयक्तिक एसी झडपा, आसनांच्या प्रत्येक रांगेमध्ये युएसबी चार्जिंग पॉईंटस आदी सुविधा असल्याने जवळचा तसेच लांब पल्ल्याचा दोन्ही प्रवास सोयीचा होतो. त्याचबरोबर विंगरच्या मोनोकॉक प्रकारच्या बांधणीमुळे आवाजाची, कंपनांची आणि धक्क्यांची तीव्रता पातळी (एनव्हीएच) अतिशय अल्प राखण्यात यश आलेले आहे. पुढील बाजूस अँटी रोल बार्स आणि हायड्रोलिक शॉक अॅब्सोर्बर्सची जोड असलेले स्वतंत्र सस्पेन्शन बसविण्यात आल्याने सुरळीत आणि गचके न बसणाऱ्या सफरीचा आनंद लुटता येतो.\nया निमित्ताने बोलताना टाटा मोटर्सच्या प्रवासी व्यापारी वाहन व्यवसाय विभागाचे विक्री आणि विपणन प्रमुख संदीप कुमार म्हणाले, ‘झपाट्याने नागरीकरण होत असलेल्या तसेच वाहतुकीची कोंडी आणि पर्यावरणविषयक मुद्दे हे चिंतेचे विषय असलेल्या आपल्या देशात ‘टाटा विंगर १५एस’ हे परिमाणे बदलून टाकणारे वाहन ठरेल. उत्पादनाची कामगिरी आणि इंधन कार्यक्षमता या प्रवास आणि पर्यटन व्यवसाय चालकांच्या सध्याच्या महत्त्वाच्या गरजा यथायोग्यपणे भागविणारे हे वाहन आहे. प्रवाशांना सर्वाधिक आराम आणि व्यवसाय चालकांना सर्वाधिक आर्थिक मूल्य असे अनोखे फायद्याचे मिश्रण मिळवून देण्याच्या दृष्टीने ‘टाटा विंगर १५एस निर्माण करण्यात आलेली आहे.’\n‘प्रवास आणि पर्यटन क्षेत्राच्या अनुषंगाने विकसित करण्यात आलेली ‘टाटा विंगर १५एस’ दिमाख, मुबलक जागा, आरामदायीपणा आणि सुरक्षितता हे सारे काही पुरविणारी आहे. या वाहनाला तीन वर्षे किंवा तीन लाख किलोमीटर (जे आधी पूर्ण होईल ते) अशी विस्तारित वॉरंटी बहाल करण्यात आलेली आहे. ज्यामुळे हे या श्रेणीतील सर्वाधिक विश्वासार्ह आणि भरवशाचे वाहन बनले आहे. महाराष्ट्रात मोठी कुटुंबे, व्यावसायिक आणि शटल चालक यांच्यात आमचे हे उत्पादन प्रचंड लोकप्रियता मिळवेल याची आम्हाला खात्री आहे,’ असा विश्वास कुमार यांनी व्यक्त केला.\nसर्वाधिक कामगिरी आणि इंधनक्षमतेसाठी ‘विंगर १५एस’ला टाटा मोटर्सचे २.२ लिटर डायकॉर इंजिन बसविण्यात आले आहे. यात ०० एचपीची शक्ती आणि १९०एमचा फ्लॅट टॉर्क मिळतो. परिणामी अगदी कमी आरपीएमलाही सर्वाधिक वेग शक्ती मिळू शकते. या वाहनात अधिक सुरळीत चलनवलन तसेच अधिक आरामदायी सफर यांच्यादृष्टीने एक स्वतंत्र एमसी फर्सन स्ट्रट सस्पेन्शन यंत्रणा बसविण्यात आलेली आहे. ‘टाटा विंगर १५एस’मध्ये फ्रंट अॅक्सल ड्राइव्हचा समावेश असल्याने ती या श्रेणीतील सर्वाधिक कमी एनव्हीएच (ध्वनी निर्माण करणारी कंपन तीव्रता) असलेले वाहन बनली आहे. फ्रंट अॅक्सल ड्राइव्हमुळे हलके वजन, अधिक चांगली खेचून नेण्याची शक्ती आणि कमी झालेले उत्सर्जन असे विविध लाभ मिळू शकणार आहेत.\n‘टाटा विंगर १५एस’ ही ५४५८ एमएम लांब असून, तिला मोठे १५ इंच टायर व्हील कॅपसह बसविण्यात आले आहेत. ज्यामुळे ग्राउंड क्लिअरन्स वाढून १८०० एमएम झाला आहे. १९००एमएम/६.३” एवढ्या अंतर्गत उंचीमुळे हे वाहन प्रवाशांना अतिशय सुकरतेने हालचाल करण्याची मुभा पुरवते. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी ‘विंगर १५एस’मध्ये सामान ठेवण्यासाठी ६०० लीटर एवढी मुबलक जागा देण्यात आलेली आहे.\nपुणे मेट्रो प्रकल्‍पासाठी ‘टाटा-सिमेन्‍स’ची संयुक्त कंपनी करारबद्ध ‘टायटन झूप’तर्फे नवीन कलेक्‍शन सादर ‘तनिष्क’तर्फे ‘गुलनाझ’ दागिन्यांची श्रेणी सादर ‘टाटा मोटर्स’तर्फे ‘टिगोर बझ’ची लिमिटेड एडिशन ‘टाटा स्काय’ आणि ‘नेटफ्लिक्स’ची भागीदारी\nअंजली इला मेननची मुरानो चित्रे...\nजिंदगी धूप तुम घना साया...\nकर्तव्यदक्ष गृहिणी ते जबाबदार समाजसेविका\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nअपूर्वाई वाटण्यासारखं ‘अपूर्व’ काम करणारी अपूर्वा\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nअंजली इला मेननची मुरानो चित्रे...\nसमतानगरमध्ये ६२वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%80-%E0%A4%96%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A/", "date_download": "2018-10-19T23:30:49Z", "digest": "sha1:JBAH5EP43D2V324R4K32NJXCHWF3YP4C", "length": 7547, "nlines": 127, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "योगी खडेश्‍वरी महाराजांचे उत्तराधिकारी योगी किशननाथजी महाराज | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nयोगी खडेश्‍वरी महाराजांचे उत्तराधिकारी योगी किशननाथजी महाराज\nमंचर- अवसरी फाटा (ता. आंबेगाव) येथील गोरक्षनाथ टेकडीवरील योगी रविनाथजी ऊर्फ खडेश्‍वरी महाराज यांच्या निधनानंतर त्यांचे उत्तराधिकारी म्हणून योगी किशननाथजी महाराज यांची नियुक्ती करण्यात आली आहे. योगी किशननाथजी महाराज यांना चादर चढवून नाथसंप्रदायाच्या परंपरेनुसार मान देण्यात आला.\nयोगी रविनाथजी ऊर्फ खडेश्‍वरी महाराजांच्या निधनामुळे गोरक्षनाथ टेकडीवर झालेल्या उत्तराधिकारी नियुक्ती कार्यक्रमप्रसंगी अखिल भारत वर्षीय 12 पंथ नाथपंथीयांचे राष्ट्रीय उपाध्यक्ष पीर महंत बालकनाथ योगी, हरियाणा येथील पीर राजनाथजी,12 के महंत योगी कृष्णनाथजी, 18 के योगी सेवानाथजी, महंत योगी सूरजनाथजी, पीर गणेशनाथजी, महंत शंकरनाथजी,पीर पारसनाथजी, महंत तेजनाथजी, पीर शामनाथजी, पीर नारायणनाथजी, पीर अजेय नाथजी, गोविद खिलारी, गोरक्षनाथ सेवा मंडळाचे संचालक जयराम मोटवाणी, किशोर अडवाणी, सचिव सुरेश भोर, मिलिंद खुडे, ज्येष्ठ पत्रकार डी. के.वळसे पाटील, दत्ता थोरात, हभप पांडुरंग महाराज येवले, निळकंठ खुडे यांसह नाथपंथीय समाजबांधव तसेच तांबडेमळा,शेवाळवाडी, अवसरी खुर्द, मंचर येथील ग्रामस्थ, गोरक्षनाथ सेवा मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी गुजरात, कर्नाटक, हरियाणा, दिल्ली, राजस्थानसह महाराष्ट्रातून भाविक भक्त आले होते.योगी किशननाथजी महाराज यांची येथील गादीवर नियुक्ती झाल्यानंतर ते म्हणाले की, स्वर्गीय योगी रविनाथजी ऊर्फ खडेश्‍वरी महाराज यांनी दिलेल्या विचारांची जपणूक केली जाईल, तसेच गोरक्षनाथ टेकडीचे पावित्र्य राखले जाईल.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleउत्तर प्रदेशात मुसळधार पावसामुळे गेल्या 24 तासांत 17 जणांचा मृत्यू\nNext articleलोकशाहीच्या चौकटीत राहूनच आंदोलन करावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B6%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0", "date_download": "2018-10-19T23:39:18Z", "digest": "sha1:G5WDFYFSLKAD4DW5W5MOXNTOHLZJPK5V", "length": 6559, "nlines": 170, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कुशीनगर - विकिपीडिया", "raw_content": "\nकुशीनगरचे उत्तर प्रदेशमधील स्थान\nकुशीनगर हे भारत देशाच्या उत्तर प्रदेश राज्यामधील एक ऐतिहासिक स्थान आहे. कुशीनगर उत्तर प्रदेशच्या कुशीनगर जिल्ह्यात गोरखपूर शहरापासून ५२ किमी अंतरावर राष्ट्रीय महामार्ग २८ वर स्थित आहे. कुशीनगर येथे भगवान गौतम बुद्धांचे परिनिर्वाण झाले होते असे मानण्यात येते. कुशीनगर, बोधगया, लुंबिनी व सारनाथ ही बौद्ध धर्मामधील चार सर्वात पवित्र स्थाने आहेत.\nहे शहर प्राचीन भारतातील सोळा महाजनपदांपैकी एक असलेल्या मल्ल या महाजनपदाच्या राजधानीचे शहर होते\nविकिव्हॉयेज वरील कुशीनगर पर्यटन गाईड (इंग्रजी)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ मार्च २०१८ रोजी २२:३३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.marathimati.net/koli-ani-chimani-isapniti-katha/", "date_download": "2018-10-20T00:28:04Z", "digest": "sha1:NC4JKC3RKHXY73VPXPMDE7VLS2VIZRYZ", "length": 5858, "nlines": 140, "source_domain": "www.marathimati.net", "title": "कोळी आणि चिमणी | Koli Ani Chimani", "raw_content": "\nएकदा एक चिमणी माशा मारून खात होती. ते पाहून एका कोळ्याला फार राग आला. त्याला वाटले, माशा मारण्याचा फक्त आपल्यालाच हक्क आहे. म्हणून त्याने चिमणीभोवती जाळे विणण्यास सुरुवात केली. परंतु, ते तोडून चिमणी उडून गेली. ते पाहून तो म्हणाला, ‘पक्षी धरण्याच्या भानगडीत मी उगाच पडलो. ते माझे काम नाही.’\nतात्पर्य:- आपले सामर्थ्य किती आहे याचा विचार न करता कुठलीही गोष्ट करू नये.\nया वर्गातील आणखी काही लेख\nपाणी गढूळ करणारा कोळी\nकोळी आणि त्याचे दैव\nकोळी आणि रेशमाचा किडा\nवक्ता आणि श्रोते मंडळी\nThis entry was posted in इसापनीती कथा and tagged इसापनीती, कथा, कोळी, गोष्ट, गोष्टी, चिमणी, पक्षी on मे 29, 2011 by प्रशासक.\n← चतूर चिंतामणी मैत्रीचा मृत्यू →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.marathimati.net/masur-dalichi-barfi-recipes/", "date_download": "2018-10-20T00:11:13Z", "digest": "sha1:FKTTPGPTUXTMX5FCCAA7ESKM3JGVFJO4", "length": 6144, "nlines": 148, "source_domain": "www.marathimati.net", "title": "मसुराच्या डाळीची बर्फी | Masur Dalichi Barfi", "raw_content": "\n५०० ग्रॅम मसुराच्या डाळीचा रवा\nनारळाचे खोबरे मंदाग्निवर भाजून घ्या. नंतर ताटात ओतून ठेवा. नंतर त्याच पातेल्यात तुपावर रवा भाजून घ्या. रवा भाजून झाला की त्यावर दुधाचा शिपका द्या.साखर बुडेपर्यंत पाणी घाल. नंतर त्याचा दोनतारी पाक करा. त्यात भाजलेला रवा, खोबरे व वेलदोड्याची पूड घाला. मिश्रण कडेपासून सुटायला लागले की, खाली उतरवून घोटा व थाळीत जाड थापा. थंड झाल्यावर वड्या पाडाव्या.\nया वर्गातील आणखी काही लेख\nThis entry was posted in सणासुदीचे पदार्थ and tagged दूध, नारळ, पाककला, पाककॄती, बर्फी, मसुर डाळ, साखर on जुन 6, 2011 by प्रशासक.\n← चाकावरील माशी समाजात भ्रष्टाचाराची गंगा →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://shriharimandiram.org/Branch/index.php?page=30&id=204", "date_download": "2018-10-19T23:40:41Z", "digest": "sha1:FQLNJWMMOXYHMJJ63BXVKBKCZDMGEP4Z", "length": 1749, "nlines": 26, "source_domain": "shriharimandiram.org", "title": " || परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय ||", "raw_content": "\nआद्य... २८ २९ - ३० - ३१ ३२ ... अंत्य\nशाखेचे नाव : नास्नोडा (बारदेश)\nसौ बकुळा तुकाराम कित्तूर\nघर क्र. २९०, बरवणवाडा,\nगोवा पिन कोड - ४०३५०८.\n१)श्री रवळनाथ रवळघाडी मंदिर,\n२) श्री गणपती मंदिर,\n३)श्री साई मंदिर, नास्नोडा, बारदेश गोवा\nरविवार सकाळी बालोपासना -\n(१) ८ ते ९ - श्री रवळनाथ रवळघाडी मंदिर,\n(२) ९ ते १० - श्री गणपती मंदिर,\nदर मंगळवार व गुरुवार सायंकाळी ४ ते ५ भजन - श्री साई मंदिर, नास्नोडा\n© 1981-,परमार्थ निकेतन ट्रस्ट, बेळगांव. सर्व हक्क राखीव.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/topics/m-s-dhoni/", "date_download": "2018-10-20T01:16:22Z", "digest": "sha1:NI764KT3OFJ23RJQ6TJ3VLGN6STIAFQ3", "length": 27714, "nlines": 412, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest M. S. Dhoni News in Marathi | M. S. Dhoni Live Updates in Marathi | एम. एस. धोनी बातम्या at Lokmat.com", "raw_content": "शनिवार २० ऑक्टोबर २०१८\n'या' विनोदी अभिनेत्याला ओळखलात का \n'झी मराठी अवॉर्ड्स २०१८'मध्ये बालकलाकारांची धमाल\nआम्ही दोघी मालिकेत 'कुछ कुछ होता है' चित्रपटाची झलक\nपावसामुळे मुंबईतील धूलिकणांचे प्रमाण घटले\nमेट्रोच्या कामावरून दोन यंत्रणांमध्ये रंगला वाद\n‘मी टू’ चळवळ पीडितांसाठी; त्याचा गैरवापर करू नका - उच्च न्यायालय\nदागिन्यांच्या मोहात मित्राकडूनच मुख्य सूत्रधाराची हत्या\nरेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या ब्लॉक\nTanushree Dutta controversy : 'सिन्टा'वर भडकली तनुश्री दत्ता; पण का\nविविधांगी भूमिका साकारण्याचा एकच ध्यास\n ‘बधाई हो’ने पहिल्या दिवशी रचला विक्रम\n‘अॅव्हेंजर्स 4’मध्ये आयर्न मॅनच्या हातात दिसणार ‘हे’ खास शस्त्र\n23 Years Of DDLJ : शाहरूख- काजोलचा ‘दिलवाले दुल्हनियां ले जायेंगे’ झाला २३ वर्षांचा पाहा कधीही न पाहिलेले काही फोटो\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nशीघ्रपतनाची समस्या; कारणं आणि उपाय\nपरिणीती चोप्राचे 'हे' इंडो-वेस्टर्न लूक्स तुम्हाला देतील परफेक्ट लूक\nसंध्याकाळच्या चहासोबत एकदा तरी ट्राय करा खमंग मसाला पापड\nकानामध्ये हेवी इयररिंग्स वापरताय 'या' समस्यांचा करावा लागू शकतो सामना\nमुंबईतील 'या' ठिकाणी स्वस्त आणि मस्त शॉपिंगचा आनंद लुटा\nपंजाब - अमृतसर रेल्वे दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शनिवारी पंजाबमध्ये राजकीय शोक\nभाजपाचे बिहारचे खासदार भोला सिंह यांचे निधन; दिल्लीच्या राम मनोहर लोहिया इस्पितळात केले होते दाखल.\nट्रेनने लोकांना उडवलं आणि सिद्धूंच्या पत्नी नवजोत कौर गाडीत बसून घरी निघून गेल्या, प्रत्यक्षदर्शींचा आरोप\nपंजाब - अमृतसर येथे रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना पंजाब सरकारकडून 5 लाख रुपयांची मदत जाहीर\nनवी दिल्ली - अमृतसर येथील रेल्वे दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले दु:ख व्यक्त\nआदिलाबाद : नागपूरहून निघालेल्या कारमध्ये दहा कोटींची रोकड जप्त\nअमृतसर (पंजाब) - रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या भीषण रेल्वे अपघातात 50 जाणांचा मृत्यू, पोलिसांची माहिती\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\nऔरंगाबाद - डोक्यात दगड घालून कविता अशोक जाधव या महिलेचा खून, हर्सूल भागातील घटना\nनाशिक - नाशिक मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये वादावादी\nमुंबई - मुंबई विमानतळावर 21 लाख 52 हजार रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर जप्त, सीआयएसएफची कारवाई\nनागपूर - गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमदार निवासावर चढून आंदोलन, अधिग्रहित जमिनीचा मोबदला देण्याची मागणी\nनंदुरबार- जि.प.समाज कल्याण अधिकारी सतिश वळवी यांना कार्यालयात 20 हजाराची लाच घेताना अटक\nपंजाब - अमृतसर रेल्वे दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शनिवारी पंजाबमध्ये राजकीय शोक\nभाजपाचे बिहारचे खासदार भोला सिंह यांचे निधन; दिल्लीच्या राम मनोहर लोहिया इस्पितळात केले होते दाखल.\nट्रेनने लोकांना उडवलं आणि सिद्धूंच्या पत्नी नवजोत कौर गाडीत बसून घरी निघून गेल्या, प्रत्यक्षदर्शींचा आरोप\nपंजाब - अमृतसर येथे रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना पंजाब सरकारकडून 5 लाख रुपयांची मदत जाहीर\nनवी दिल्ली - अमृतसर येथील रेल्वे दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले दु:ख व्यक्त\nआदिलाबाद : नागपूरहून निघालेल्या कारमध्ये दहा कोटींची रोकड जप्त\nअमृतसर (पंजाब) - रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या भीषण रेल्वे अपघातात 50 जाणांचा मृत्यू, पोलिसांची माहिती\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\nऔरंगाबाद - डोक्यात दगड घालून कविता अशोक जाधव या महिलेचा खून, हर्सूल भागातील घटना\nनाशिक - नाशिक मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये वादावादी\nमुंबई - मुंबई विमानतळावर 21 लाख 52 हजार रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर जप्त, सीआयएसएफची कारवाई\nनागपूर - गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमदार निवासावर चढून आंदोलन, अधिग्रहित जमिनीचा मोबदला देण्याची मागणी\nनंदुरबार- जि.प.समाज कल्याण अधिकारी सतिश वळवी यांना कार्यालयात 20 हजाराची लाच घेताना अटक\nAll post in लाइव न्यूज़\nएम. एस. धोनी FOLLOW\nनागपूरच्या धोनी क्रिकेट अकादमीत १०० खेळाडूंना मोफत प्रवेश\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nभारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने नागपूर येथे भारतातील पहिली निवासी क्रिकेट अकादमी स्थापन केली आहे. यात विदर्भातील (नागपूर वगळता) १०० खेळाडूंना मोफत प्रवेश दिला जाणार आहे. ... Read More\nकुछ तो लोग कहेंगे... धोनी, तू खेळत राहा\nधोनी आपल्या नेहमीच्या थाटात निश्चिंत असतो. अशाच थंड डोक्याने तो टीकाकारांना अप्रत्यक्षपणे आपल्या खेळीतून सुनावतो देखील. ... Read More\nM. S. DhoniVirat Kohliएम. एस. धोनीविराट कोहली\nIND vs ENG : ३३ अन् ३ चं गणित जमलं तर धोनी बसणार दिग्गजांच्या पंक्तीत\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nआजपासून भारत आणि इंग्लंडविरोधात तीन सामन्याच्या वन-डे मालिकेला सुरुवात होणार आहे ... Read More\nIndia VS EnglandM. S. DhoniSachin TendulkarVirat Kohliभारत विरुद्ध इंग्लंडएम. एस. धोनीसचिन तेंडूलकरविराट कोहली\n'अरे, मी काय वेडा आहे का'; 'कॅप्टन कूल' धोनीची 'सटकते' तेव्हा...\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nदोन षटकानंतर धोनी माझ्याकडे आला आणि मला म्हणाला... ... Read More\nKuldeep yadavM. S. DhoniTeam IndiaCricketकुलदीप यादवएम. एस. धोनीभारतीय क्रिकेट संघक्रिकेट\nविक्रमांचा पाऊस, 'अशी' कामगिरी करणारे धोनी-रोहित पहिलेच\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nकाल भारताने आठवा मालिका विजय मिळवला. ... Read More\nEngland VS IndiaIndia VS EnglandRohit SharmaM. S. DhoniVirat KohliEnglandIndiahardik pandyaCricketT20 Cricketइंग्लंड विरुद्ध भारतभारत विरुद्ध इंग्लंडरोहित शर्माएम. एस. धोनीविराट कोहलीइंग्लंडभारतहार्दिक पांड्याक्रिकेटटी-20 क्रिकेट\nHappy Birthday MS Dhoni: धोनीची 'केस'स्टडी... कॅप्टन कूलच्या 10 कूssल हेअरस्टाइल्स\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nMS DhoniCricketTeam IndiaM. S. Dhoniमहेंद्रसिंह धोनीक्रिकेटभारतीय क्रिकेट संघएम. एस. धोनी\n'रेस 3' च्या स्पेशल स्क्रीनिंगला धोनी, सलमानसह अनेकांची हजेरी, बघा त्यांचे फोटो\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nधोनीमुळेच मला संघात स्थान मिळाले नाही, पण... - दिनेश कार्तिक\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nदिनेश कार्तिकचे तब्बल आठ वर्षानंतर भारतीय कसोटी संघात पुनरागमन करत आहे. दुखापतग्रस्त यष्टिरक्षक फलंदाज वृद्धीमान साहा याच्या जागी अफगाणिस्तान कसोटी सामन्यासाठी त्याची निवड करण्यात आली आहे ... Read More\nDinesh KarthikM. S. DhoniCricketTeam IndiaIndian Cricket Teamदिनेश कार्तिकएम. एस. धोनीक्रिकेटभारतीय क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघ\nIndia vs Afghanistan Test : पुन्हा पाहा धोनीचा हेलिकॉप्टर शॉट, ऐतिहासिक कसोटीत अफगाणिस्तानच्या संघात 'MS'\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nभारत आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये उद्या १४ जूनपासून बंगळुरुच्या चिन्नास्वामी मैदानात ऐतिहासिक कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. ... Read More\nधोनीसह या पाच दिग्गजांना कसोटीचं शतक पूर्ण करता आलं नाही\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nशिर्डीसबरीमाला मंदिरमीटूसनी देओलइंधन दरवाढप्रो कबड्डी लीगसुशांत सिंग रजपूतनवरात्रीतितली चक्रीवादळडोनाल्ड ट्रम्प\nविक्रमवीर विराट; कोहलीचे 'हे' एक डझन विक्रम सांगतात त्याची महानता\nPHOTO बॉलिवूडच्या कलाकारांनी लावली दुर्गा पूजेला हजेरी\nजॅकलिन, स्मृती इराणी, आमीरचं नाव बदललं; 'प्रयागराज'नंतरही योगींचा नामांतराचा धडाका\nपरिणीती चोप्राचे 'हे' इंडो-वेस्टर्न लूक्स तुम्हाला देतील परफेक्ट लूक\nमुंबईतील 'या' ठिकाणी स्वस्त आणि मस्त शॉपिंगचा आनंद लुटा\nलहानपणी टॉप, मात्र मोठेपणी फ्लॉप आठवतात का 'हे' कलाकार\n'या' घरगुती वस्तुंचा तुम्ही चुकीच्या पद्धतीने वापर करताय\nदसरा मेळाव्यामुळे शिवाजी पार्क भगवामय\nनागपुरातील विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यातील क्षणचित्रे\nवेगाने वजन कमी करण्यासाठी नारळाचं पाणी; जाणून घ्या कसे\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nतिरंगा फडकला आणि डोळे पाणावले सांगतोय मिस्टर आशिया सुनीत जाधव\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nअष्टमीला कोल्हापूरची अंबाबाई महिषासुरमर्दिनीच्या रूपात\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nMeToo बद्दल तरुणाईचं म्हणणं काय तरुणाई खुलेपणाने होतेय व्यक्त\nसप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nजोतिबाची पाच पाकळ्यातील बैठी सरदारी पूजा\nस्वबळानंतर शिवसेनेची पाऊले युतीकडे\nमेट्रोच्या कामावरून दोन यंत्रणांमध्ये रंगला वाद\nरावणदहन पाहाणाऱ्या ६१ जणांना रेल्वेने चिरडले\nदुष्काळात महाराष्ट्राला मदतीचा हात देऊ : मोदी\nपावसामुळे मुंबईतील धूलिकणांचे प्रमाण घटले\nमुंबईसह कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्राला पावसाचा इशारा\nमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून डॉलर्स जप्त\nबॉलिवूड स्टार्सच्या व्यवस्थापकाने केला आत्महत्येचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/national-marathi-news/meteor-shower-peaks-this-weekend-118081100006_1.html", "date_download": "2018-10-20T00:50:34Z", "digest": "sha1:NDMBBTCW76FGAPQG577QXHIEPYE4MF5E", "length": 11532, "nlines": 135, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "पूर्व-उत्तर क्षितिजावर उल्कावर्षाव दिसणार | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 20 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nपूर्व-उत्तर क्षितिजावर उल्कावर्षाव दिसणार\nयेत्या रविवार १२ आॅगस्टच्या रात्री ययाती (पर्सिड्स) तारकासंघातून होणारा उल्कावर्षाव होणार आहे. अर्थात\nआकाश निरभ्र असल्यास तासाला साठ ते सत्तर उल्का पडताना दिसू शकतील, असे खगोल अभ्यासकाचे म्हणणे आहे.\n१२ आॅगस्ट रोजी मध्यरात्रीनंतर तीन वाजता (सोमवारी १३ आॅगस्ट रोजी पहाटे) ईशान्य म्हणजे पूर्व-उत्तर क्षितिजावर ययाती तारकासंघातून उल्कावर्षाव दिसेल. या दिवशी पृथ्वी ही स्विफ्ट टटल धूमकेतूच्या मार्गातून जाईल. सुमारे १३३ वर्षांनी सूर्याला प्रदक्षिणा घालणारा स्विफ्ट टटल हा धूमकेतू याआधी ११ डिसेंबर १९९२ रोजी सूर्यापाशी आला होता. त्यामुळे ताशी दोनशे ते पाचशे उल्का पडताना दिसल्या होत्या.\n'मला ज्वालामुखीशी बोलावं लागेल', स्वराज पुन्हा एकदा भन्नाट उत्तरामुळे चर्चेत\n६ वर्षांच्या मुलीवर बलात्कार, शाळेतल्या वायरमनला अटक\nवाहतूक पोलिसांही झाले डीजीटल\nसातच मिनिटांच्या शपथविधीचा ४२ लाख खर्च\nसंशयिताला अटक, 8 देशी बॉम्बसह स्फोटकं बनवण्याचं साहित्य जप्त\nयावर अधिक वाचा :\nस्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...\nया जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...\nइम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख\nपाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...\nलिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...\nमराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...\nभारताच्या भविष्यासाठी सर्वात महत्त्वाचा निर्णय घेण्याआधी ...\nमतदान करण्याचा अधिकार एक निरोगी, कार्यक्षम लोकशाहीचा पाया आहे. तुमचं मत तुमची आवाज आहे. ...\nमित्राच्या आत्महत्येचा बदला म्हणून केला अपूर्वाचा खून\nकर्नाटकात वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या अपूर्वा यादव या तरुणीच्या हत्येचे गूढ उकलण्यात ...\nरिलायंस इंडस्ट्रीजला 9 हजार 516 कोटींचा फायदा\nपेट्रोलियम, दूरसंचार आणि रिटेल समेत विभिन्न क्षेत्रांमध्ये कारोबार करणारी देशातील सर्वात ...\nवेबदुनिया LocWorld 38 Seattle, Booth# 102 येथे कंपनीची माहिती देणार आहेत. इव्‍हेंटमध्‍ये, ...\nबीएसएनएलचा ७८ रुपयांचा प्लॅन जाहीर\nBSNL ने ७८ रुपयांचा एक प्लॅन जाहीर केला आहे. यामध्ये ग्राहकांना रोज २ जीबी डेटा आणि ...\nरिलायंस इंडस्ट्रीजला 9 हजार 516 कोटींचा फायदा\nपेट्रोलियम, दूरसंचार आणि रिटेल समेत विभिन्न क्षेत्रांमध्ये कारोबार करणारी देशातील सर्वात ...\nवेबदुनिया LocWorld 38 Seattle, Booth# 102 येथे कंपनीची माहिती देणार आहेत. इव्‍हेंटमध्‍ये, ...\nबीएसएनएलचा ७८ रुपयांचा प्लॅन जाहीर\nBSNL ने ७८ रुपयांचा एक प्लॅन जाहीर केला आहे. यामध्ये ग्राहकांना रोज २ जीबी डेटा आणि ...\nगुगलवर 'मी टू' चळवळीचा सर्वाधिक शोध\n'मी टू' चळवळीनंतर गुगलने भारताचा नकाशा जारी केलाय. भारतात या मी टू मोहिमेबाबत सर्वाधिक ...\nम्हणे, 35 हजार विद्यार्थ्यांना चुकून नापास झाले\nमुंबई विद्यापीठाने तब्बल 35 हजार विद्यार्थ्यांना चुकून नापास केलं अशी धक्कादायक आकडेवारी ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.marathimati.net/tag/%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%B2/", "date_download": "2018-10-20T00:35:02Z", "digest": "sha1:JRH6OHIAYRRMYPJNSW6YPZJJN3AYAZ5Y", "length": 5682, "nlines": 139, "source_domain": "www.marathimati.net", "title": "केळफुल | मराठीमाती", "raw_content": "\n१ चमचा गोडा मसाला\nएका पातेल्यात ४-५ भांडी पाणी घेऊन त्यात आमसुले टाकावी. केळफूल चिरून झाल्यावर त्यात घालावे व पाण्याला १ उकळी काढावी. १० मिनिटे झाकून ठेवावे. त्यानंतर ती चाळणीत ओतावी म्हणजे केळफूलाचा तुरटपणा जाऊन भाजी काळी पडणार नाही. तुरट पाणी टाकून द्यावे. कोरडी झालेली केळफुले तेलात\nमोहरी, जिरे, हिंग, हळद घालून फोडणीला टाकावीत. त्यात वरील साहित्य घालून भाजी परतावी व उतरल्यावर कोथिंबीर घालावी.\nThis entry was posted in मराठमोळे महाराष्ट्रीयन पदार्थ and tagged केळफुल, केळफुलाची भाजी, पाककला, भाजी on जानेवारी 31, 2011 by प्रशासक.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/476789", "date_download": "2018-10-20T00:15:28Z", "digest": "sha1:Z2JPTZQJ745R5JYE6SVXTYFSML6XKORU", "length": 7324, "nlines": 43, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "विवाहितेचा विहिरीत बुडून मृत्यू - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » बेळगांव » विवाहितेचा विहिरीत बुडून मृत्यू\nविवाहितेचा विहिरीत बुडून मृत्यू\nविहिरीजवळ कपडे धुण्यासाठी गेलेल्या विवाहितेचा पाण्यात तोल गेल्याने बुडून मृत्यू झाला. ही घटना अमलझरी (ता. चिकोडी) येथे 21 रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. आक्काताई ओमा उर्फ पप्पू पुजारी (वय 27) असे मृत विवाहितेचे नाव आहे.\nयाबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, आक्काताई सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास कपडे धुण्यासाठी गावातील विहिरीवर गेली होती. त्यावेळी त्यांचा तोल पाण्यात गेला. आक्काताईला पोहता येत नसल्याने पाण्यात बुडून तिचा मृत्यू झाला. दुपारी 12 च्या सुमारास गावातील एक मुलगी विहिरीवर कपडे धुण्यासाठी गेली असता तिला विहिरीच्या बाजूला कपडे दिसले व विहिरीच्या कडेला घागर दिसली. त्यावेळी त्या मुलीने तत्काळ सदर प्रकार गावातील नागरिकांना सांगितला.\nसदर प्रकार पाहून नागरिकांनी मुलीच्या सांगण्यावरुन विहिरीजवळची परिस्थिती पाहिली. तसेच परिसरात महिलेचा शोध घेतला. त्यावेळी सदर विवाहितेचा पाय घसरुन पाण्यात पडल्याने मृत्यू झाला असावा असा अंदाज बांधण्यात आला. घटनास्थळी ग्रा. पं. अध्यक्षा कल्पना तळसकर, ग्रा. पं. सदस्य सिद्राम पुजारी, सोमराई यमगर, सिद्धाप्पा गौंडन्नावर, सत्तू गावडे इत्यादींनी विहिरीकडे जाऊन शोधाशोध सुरू केली. ही माहिती त्वरित निपाणी शहर पोलिसांना दिली. नंतर दुपारी 2 वाजता आक्काताईचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला.\nयावेळी निपाणी शहर पोलीस ठाण्याचे एएसआय एस. एस. खानापूरे व त्यांच्या सहकाऱयांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेह महात्मा गांधी हॉस्पीटल येथे पाठविण्यात आला. ही घटना समजल्यानंतर ग्रामस्थांनी विहिरीनजीक मोठी गर्दी केली होती. सदर महिला ही बाहेर गावी बकरी राखण करायला जात होती. सध्या ती विशाळी यात्रेसाठी गावी आली होती. तिच्या पश्चात सासू, सासरे, पती, दोन मुले असा परिवार आहे.\nसदर घटनेची नोंद निपाणी शहर पोलीस ठाण्यात झाली आहे. रात्री उशिरा शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. सदर घटनेने परिसरातून हळहळ व्यक्त होत होती.\nगणेशोत्सव, बकरी-ईद काळात कडेकोट बंदोबस्त\nदेवराज अर्स कॉलनी येथे घरफोडी\nडंपर रस्त्यात बंद पडल्याने वाहतुकीला व्यत्यय\nगणेशोत्सवाच्या निमित्ताने खास माझा बाप्पा ऍप\nसंशोधकांनी अनुभवली ‘तिलारी’ची समृद्धी\nनिरवडेत वीज पडून तरुण ठार\nप्रचंड गडगडाटाने कुडाळ हादरले\nमालवणात ‘स्वस्थ भारत’ सायकल रॅलीचे स्वागत\nकुडाळला कीर्तन महोत्सवास प्रारंभ\nआश्वासनांच्या कात्रणांचे लवकरच प्रदर्शन\nचैतन्यमय वातावरणात दौडीची यशस्वी सांगता\nशिलंगण मैदानावर सीमोल्लंघन कार्यक्रम\nलढा नाही तर… गुलामीची सवय होईल\nसुहासिनी महिला मंडळातर्फे नवरात्रोत्सव…\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/539572", "date_download": "2018-10-20T00:15:53Z", "digest": "sha1:E22IKDQ3RPBDNSMKPI5W6RNUGWHLNEVT", "length": 6335, "nlines": 42, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "भारतभरातील लेखकांना भेटण्याची चांगली संधी - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » गोवा » भारतभरातील लेखकांना भेटण्याची चांगली संधी\nभारतभरातील लेखकांना भेटण्याची चांगली संधी\nपणजी : कला व साहित्य महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना मिनी कृष्णन. सोबत यतीन काकोडकर, रामचंद्र गुहा, हनुमंत कांबळी व दामोदर मावजो.\nगोव्यात अनेक मोठमोठे उत्सव तसेच कार्यक्रम होत असतात त्यामुळे गोव्याचे नाव आज सर्वत्र घेतले जाते. पहिल्यांदा पर्यटन स्थळ म्हणूनच प्रसिद्ध असलेले गोवा राज्य आज साहित्य आणि संस्कृतीमुळेही तेवढेच प्रचलित झाले आहे. गोव्यात प्रत्येक भाषेची संमेलने आणि महोत्सव होतात त्यामुळे गोव्यातील लेखक एकमेकांना भेटतात पण भारतातील लेखक इतर भाषेतील व राज्यातील लेखकांना भेटण्याची संधी ही गोवा कला आणि साहित्य महोत्सवामुळे मिळते असे उद्गार कोकणी लेखक दामोदर मावजो यांनी काढले.\nकला व संस्कृती संचालनालय गोवा व नॉर्थ इस्टर्न काऊनसिल मिनिस्ट्री ऑफ्ढ डोनर यांच्या सहयोगाने इंटरनॅशनल सेंटर गोवा आणि गोवा रायटर आयोजित 8 व्या गोवा कला आणि साहित्य महोत्सव 2017 च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. हा महोत्सव 10 डिसेंबरपर्यत सुरू असणार आहे. यावेळी इंटरनॅशनल सेंटर गोवा अध्यक्ष यतीन काकोडकर, इतिहासतज्ञ रामचंद्र गुहा, ऍड. मिनी कृष्णन व चित्रकार हनुमन कांबळी यांची उपस्थिती होती. जुझे लॉरेन्स यांनी सूत्रसंचालन केले.\nरामचंद्र गुहा यावेळी म्हणाले की, हा महोत्सव आपल्याला आवडत्या महोत्सवांपैकी एक असून याला माझ्या जीवनात दुसरे स्थान आहे. इतिहास लिहीण्यासाठी अनेक पुस्तकांचा आणि वर्तमानपत्रांचादेखील आधार घ्यावा लागतो. इतिहास ही साहित्यातली एक अत्यंत महत्वाची शाखा आहे अयेही यावेळी ते म्हणाले.\nआरक्षणामुळे सत्तरीतील सात सरपंचांना फटका\nअंजदीव बेटावरील चर्चचे स्थलांतर करा\nशेतकऱयांचे उत्पन्न दुपटीने वाढायला हवे\nसंशोधकांनी अनुभवली ‘तिलारी’ची समृद्धी\nनिरवडेत वीज पडून तरुण ठार\nप्रचंड गडगडाटाने कुडाळ हादरले\nमालवणात ‘स्वस्थ भारत’ सायकल रॅलीचे स्वागत\nकुडाळला कीर्तन महोत्सवास प्रारंभ\nआश्वासनांच्या कात्रणांचे लवकरच प्रदर्शन\nचैतन्यमय वातावरणात दौडीची यशस्वी सांगता\nशिलंगण मैदानावर सीमोल्लंघन कार्यक्रम\nलढा नाही तर… गुलामीची सवय होईल\nसुहासिनी महिला मंडळातर्फे नवरात्रोत्सव…\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/kgtocollege-news/agitation-to-save-night-school-1251010/", "date_download": "2018-10-20T00:13:56Z", "digest": "sha1:4ED6VCLIXEHCYOMRTCBV2O72S2ZC47IV", "length": 10165, "nlines": 206, "source_domain": "www.loksatta.com", "title": "रात्रशाळा वाचविण्यासाठी आंदोलन | Loksatta", "raw_content": "\nविषाणुजन्य तापावर प्रतिजैविके घेणे टाळा\nसंत्र्याला यंदा सुगीचे दिवस\nऊस तोडणी कामगारांना भविष्य निर्वाह निधीचा लाभ\nदसरा मेळाव्यातून पंकजांचा पक्षांतर्गत स्पर्धकांनाही इशारा\nके.जी. टू कॉलेज »\nराज्यात सध्या १७६ रात्रशाळा असून त्यांपैकी १३७ शाळा मुंबईत आहेत.\nराज्यातील रात्रशाळा बंद करण्याचे शासनाच्या विचाराधीन असल्याचे वक्तव्य सचिवांनी केल्यानंतर नाराजीचा सूर उमटू लागला आहे. याविरोधात विविध शिक्षक संघटना आक्रमक झाल्या असून त्यांनी शासनाचा हा प्रयत्न हाणून पाडण्याचा मानस व्यक्त केला आहे.\nयामुळे राज्यातील ३५ हजार विद्यार्थी शाळाबाह्य़ होणार असून शासनाचा हा डाव हाणून पाडण्याचा इशारा शिक्षक आमदार रामनाथ मोते यांनी दिला आहे. राज्यात सध्या १७६ रात्रशाळा असून त्यांपैकी १३७ शाळा मुंबईत आहेत. तर शासन रात्रशाळा वाचविण्यासाठी २८ जूनला मोर्चा काढण्यात येणार असल्याचे शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे यांनी स्पष्ट केले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nएलबीटी वसुली एजन्सीविरुद्ध परभणीमध्ये व्यापाऱ्यांचा मोर्चा\nवाढत्या गुन्हेगारीविरोधात उद्या ‘जागरूक नाशिककर’तर्फे आंदोलन\nSachin Tendulkar: सचिन सदिच्छादूत असलेल्या कंपनीकडून फसवणूक\n‘एफआरपी’ प्रश्नी १ मे पासून स्वाभिमानीचे राज्यभर आंदोलन\nसहकार खात्यात कर्मचाऱ्यांचा बेमुदत लेखणी बंदचा पवित्रा\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n‘रावण दहना’त मृत्युतांडव, पंजाबमधील भीषण दुर्घटनेत ६० ठार\n...तर ६० जणांचा जीव वाचला असता\nरावण दहन करताना भीषण अपघात, पाहा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ\nकौतुकास्पद: युपीतल्या 850 शेतकऱ्यांना बिग बी करणार कर्जमुक्त; ५.५ कोटींचं अर्थसहाय्य\n#MeToo : सेलिब्रेटी मॅनेजमेंट कंपनीच्या अनिर्बन दास ब्ला यांचा आत्महत्येचा प्रयत्न\n#MeToo कोर्टाच्या आदेशाची वाट बघा; आलोक नाथांची सिंटाला विनंती\n#MeToo : प्रसिद्ध चित्रकार जतिन दास म्हणतात तो मी नव्हेच\n#MeToo : 'सेक्रेड गेम्स'च्या अभिनेत्रीचा दिग्दर्शक विपुल शहावर लैंगिक गैरवर्तणुकीचा आरोप\nसागरी किनारी रस्त्यावर ‘क्रॅश एटोनेटर’\nमेट्रो मार्गिकांचे संचलन ‘एमएमआरडीएकडे’च\n१८व्या वर्षांत अत्रे कट्टय़ावर तरुणाईचा मेळा\nयंदा उत्पादन घटण्याची शक्यता\nतलासरीमध्ये गटारावरच भाजीविक्रीची दुकाने\nजुईनगर येथे अपंग, विशेष मुलांसाठी उद्यान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%9B%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%83%E0%A4%B9-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%81%E0%A4%A8-%E0%A4%AA%E0%A5%8D/", "date_download": "2018-10-20T00:32:59Z", "digest": "sha1:RV2RSYS6352JZ7C3JMWAAEY7MXPEIEWF", "length": 10198, "nlines": 143, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "स्वच्छतागृह चालकाकडुन प्रवाशांची लूट | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nस्वच्छतागृह चालकाकडुन प्रवाशांची लूट\nप्रसाधनगृहाचे दर फलकावर नावालाच; आगारप्रमुखांचे दुर्लक्ष\nबसस्थानकात नवीन स्वच्छतागृह बांधण्यासाठी सोलापूर येथील एका ठेकेदाराला देण्यात आले आहे. मात्र, संबंधीत ठेकेदाराने आठ वर्षापासून बांधकाम न केल्याने त्या ठेकेदाराच्या परवाना दोन महिन्यापूर्वी नगर विभागीय कार्यालयाने रद्द केला होता. ठेकेदार न्यायालयात जावून स्थगिती आदेश आणल्याने गेल्या आठ वर्षापासून स्वच्छतागृहाचे बांधकाम रखडले आहे.\nजामखेड: चार जिल्ह्याच्या सरहद्दीवर असलेल्या जामखेड बसस्थानकातील स्वच्छतागृहात प्रवाशांची आर्थिक लूट होत आहे. बस स्थानकाच्या वतीने दोन रुपये शुल्क असलेला फलकही या ठिकाणी लावण्यात आलेला असतानाही प्रवाशांकडून प्रसाधन गृहासाठी 7 रुपये शुल्क आकारण्यात येत आहे अशा प्रकारे लूट सुरू असूनही याकडे आगारप्रमुखाकडून दुर्लक्ष केले जाते आहे.\nजामखेड आगारातुन नाशिक, पुणे, मुंबई, उस्मानाबाद, कोल्हापूर, बीड, लातूर, नगर आदी जिल्ह्यांसाठी बससेवा दिली जात असून, गर्दीच्या काळात दिवसाला किमान 15 ते 20 हजार प्रवासी येथून ये-जा करतात. त्यातील महिलांची लक्षणीय संख्या पाहता त्यांच्यासाठी येथे पुरेशा प्रमाणात स्वच्छतागृहे नाहीत. जे स्वच्छतागृह आहे, ते देखील अस्वच्छ असते. विशेष म्हणजे कोणत्याही सोयी-सुविधा दिल्या जात नसतानाही. अव्वाच्या सव्वा पैसे घेऊन लूट केली जात आहे. येथील स्वच्छतागृहातील पाण्याचे पाइप फुटलेले असून, छतदेखील गळके आहे. येथे पाण्याची कोणतेही सोय नसल्याने विकतचे पाणी घ्यावे लागते. शौचालयात स्वतंत्र नळ नाहीत.\nस्वच्छतागृह चालक प्रवाशांकडून जादा पैसे घेत असेल, तर त्यांनी आमच्याकडे लेखी तक्रार करावी, आम्ही कारवाई करू\nआतील हौदातूनच प्रवाशांना स्वतःच्या हाताने पाणी घ्यावे लागते. स्वच्छतागृहाच्या वापरासाठी ठेकेदारांकडून जादा पैसे घेतले जातात. स्वच्छतागृहाच्या बाजूलाच बसस्थानकाच्या वतीने सुलभ शौचलयाचा फलकही लावण्यात आला. यावर पुरुषांसाठी प्रसाधन गृहासाठी 2 रुपये शुल्क आकारण्यात येत आहे असे लिहीलेले असताना संबंधित ठेकेदाराकडून 7 रुपये शुल्क आकारण्यात येते याबाबत प्रवाशांनी आवाज उठवल्यास दमदाटी केली जाते पैसे मोजूनही सुविधा मिळत नसल्याने प्रवाशांकडून याबाबत नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांची बसस्थानकावर होणारी लूट कधी थांबेल हा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleशाळा, महाविद्यालयांत क्रीडा शिक्षणावर भर हवा\nNext articleराजकीय कारकिर्दीत अपराजित राहिलेले करुणानिधी हे खऱ्या अर्थानं ‘द्रविड योद्धा’ \nसराईत मटका चालक ताराचंद गडदे जेलबंद\nसंगमनेरात शासकीय कार्यालयामध्ये शुकशुकाट\nजुगार अड्यावर छापा टाकण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर दगडफेक\nमराठा, धनगर, मुस्लीम समाजाचा मोर्चा\nशनी शिंगणापूर राज्य सरकारच्या ताब्यात देण्यास विरोध\nअण्णा हजारे यांना लोकपाल नियुक्तीसाठी भेटणार शासनाचा प्रतिनिधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.zeetalkies.com/gossip/%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%91%E0%A4%AB%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%88%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9F-%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%82-%E0%A4%9C%E0%A5%80!.html", "date_download": "2018-10-20T00:40:47Z", "digest": "sha1:CP34IKTKO5OCUWJ45HMBCZK5F3YBSMFI", "length": 8572, "nlines": 114, "source_domain": "www.zeetalkies.com", "title": "बॉक्सऑफिसही 'सैराट' झालं जी! Zee Talkies latest Gossip online at ZeeTalkies.com", "raw_content": "\nबॉक्सऑफिसही 'सैराट' झालं जी\nसध्या देशात दोनच गोष्टी जोरात चालू आहेत, एकीकडे आयपीएलमध्ये विराट आणि थिएटरमध्ये सैराट\nहा फक्त एक विनोद नसून हे जळजळीत सत्य आहे. नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट सिनेमाने बॉक्स ऑफिसचे सारे विक्रम मोडीत काढले आहेत. चित्रपटाच्या प्रदर्शनच्या अगोदरपासून महाराष्ट्रभर चित्रपटाची चांगलीच हवा निर्माण निर्माण झाली होती. रसिकांनी चित्रपट अक्षरशः डोक्यावर घेतला. परश्या आणि आर्चीची प्रेमकथा महाराष्ट्राला खूप भावली. बॉक्स ऑफिसलाही चांगलीच झिंग चढवण्यात हा चित्रपट यशस्वी ठरला आहे. आत्तापर्यंत ११ दिवसात चित्रपटाने तब्बल ४१ कोटींचा गल्ला जमवला आहे. मराठीत सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट म्हणून सैराटने नवी ओळख मिळवली आहे.\nयाआधी, नटसम्राट या नाना पाटेकर अभिनित लोकप्रिय चित्रपटाने ४० कोटींचा पल्ला गाठला होता. नटसम्राटला मागे टाकून 'सैराट' सुसाट कामगिरी करत बॉक्स ऑफिसवर खऱ्याअर्थाने सम्राट ठरला आहे. सिनेजाणकारांच्या मते सैराट ५० कोटींचा टप्पा गाठू शकेल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. नागराज मंजुळे आणि संपूर्ण सैराट टीम सध्या 'ट्रेंडिंग' आहे. चित्रपटाचे संवाद, गाणी तुफान गाजत आहेत. अजय-अतुलच्या संगीताची झिंग महाराष्ट्र अनुभवत आहे. चित्रपटाला पायरसीचे ग्रहण लागूनही चित्रपटाने इतके घवघवीत यश संपादन केले आहे, याची दखल महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनीसुद्धा घेतली.\nसैराट मराठी चित्रपटसृष्टीतील माइलस्टोन ठरला आहे. परफेक्शनिस्ट आमिर खानसुद्धा सैराट पाहून गहिवरला, ट्विटरच्या माध्यमातून आमिरने आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. सैराटची ही उल्लेखनीय भरारी मराठी सिनेमासाठी निश्चितच लाभदायक आहे, यात शंकाच नाही. जगाच्या पाठीवर आपल्या आशयघन विषयांसाठी ओळखल्या जाणाऱ्या मराठी सिनेमाला सैराटने वेगळ्याच उंचीवर नेउन ठेवले आहे. बॉक्स ऑफिसवर मराठीचा झेंडा उंचावणाऱ्या सैराटच्या संपूर्ण टीमचे झी टॉकीजतर्फे मनःपूर्वक अभिनंदन\nकट्यार काळजात घुसली टॅाकीज प्रीमियर\nश्रवणीय संगीताच्या जोरावर आजवर अनेक रसिक प्रेक्षकांची मने जिंकणारं हे नाटक चित्रपटाच्या माध्यमातून मराठी संगीत रंगभूमीवरचं मानाचं पान असलेलं अजरामर नाटक म्हणजे संगीत कट्यार काळजात घुसली.\nतात्यासाहेब शिरवाडकर यांच्या अलौकिक प्रतिभेने विस्तारलेले मराठीतील नाटक म्हणजेच 'नटसम्राट'. नाटकाप्रमाणे चित्रपटाच्या रूपातही प्रेक्षकांसमोर आलेल्या या कलाकृतीला प्रेक्षकांनी आपलसं केलं.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/491730", "date_download": "2018-10-20T00:32:27Z", "digest": "sha1:V6KTBCM6UNH7YSC36TNK2B2K7AW4QX5R", "length": 5345, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "डिचोली तालुक्यात न्हावेलीत सर्वाधिक मतदान - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » गोवा » डिचोली तालुक्यात न्हावेलीत सर्वाधिक मतदान\nडिचोली तालुक्यात न्हावेलीत सर्वाधिक मतदान\nडिचोली तालुक्यातील 17 पंचायतीच्या एकूण 124 प्रभागांसाठी झालेल्या निवडणुकीत 85 टक्क्यांवर मतदान झाले. सर्वाधिक मतदान न्हावेली पंचायतीसाठी झाले. त्या पाठोपाठ अडवलपाल पंचायतीसाठी मतदान झाले. सर्वच पंचायतींसाठी शांततेत मतदान झाले. केवळ कारापूर सर्वण पंचायतीतील एका उमेदवाराने आपल्यावर हल्ला झाल्याची तक्रार पोलीस स्थानकात दाखल केली आहे.\nलाटंबार्से पंचायतीसाठी 90.11 टक्के मतदान झाले. पिळगाव पंचायतीसाठी 90.17 टक्के मतदान झाले. मेणकुरे पंचायतीसाठी 90.65 टक्के, मुळगाव पंचायतीसाठी 90.57 टक्के, अडवलपालसाठी 94.48 टक्के मतदान झाले. नार्वे पंचायतीसाठी 89.78 टक्के, म्हावळींगे कुडचिरे पंचायतीसाठी 91.62 टक्के, मये वायंगिणीसाठी 90.79 टक्के, साळसाठी 87.19 टक्के, न्हावेलीसाठी 94.55 टक्के, पाळी कोठंबीसाठी 91.4 टक्के, सुर्ल पंचायतीसाठी 93.5 टक्के, वेळगेसाठी 90.8 टक्के, आमोणा पंचायतीसाठी 93 टक्के, कारापूर सर्वणसाठी 87.53 टक्के, कुडणे पंचायतीसाठी 91.18 टक्के तर शिरगाव पंचायतीसाठीही बऱयापैकी मतदान झाले आहे. संपूर्ण तालुक्यात मतदान शांततेत पार पडले.\nभास्कर पुरस्कार हा पुढील वाटचालीसाठी प्रेरणा देणारा\nमहानायक युधिष्ठिर हे निरहंकारी धर्मचरीणी व्यक्तिमत्व -दाजी पणशीकर\nमराठी ही लोकाश्रयावर जगणारी भाषा\nस्वामी विवेकानंद हे समाजवादी विचारांचे महानायक\nक्लीनर मानेचा खून गळा आवळून\nसाडेपाच लाखाची दारू जप्त\nसंशोधकांनी अनुभवली ‘तिलारी’ची समृद्धी\nनिरवडेत वीज पडून तरुण ठार\nप्रचंड गडगडाटाने कुडाळ हादरले\nमालवणात ‘स्वस्थ भारत’ सायकल रॅलीचे स्वागत\nकुडाळला कीर्तन महोत्सवास प्रारंभ\nआश्वासनांच्या कात्रणांचे लवकरच प्रदर्शन\nचैतन्यमय वातावरणात दौडीची यशस्वी सांगता\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/538035", "date_download": "2018-10-20T00:16:57Z", "digest": "sha1:ML4AS42DISJILABZXDDFW342LMNUNEWP", "length": 4053, "nlines": 38, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "ऊस वाहतूक ट्रक्टरने घेतला पेट - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » बेळगांव » ऊस वाहतूक ट्रक्टरने घेतला पेट\nऊस वाहतूक ट्रक्टरने घेतला पेट\nऊस वाहून नेणाऱया ट्रक्टरला विद्युत तारेचा स्पर्शाने पेट घेऊन अंदाजे 25 टन ऊस जळून खाक झाल्याची दुर्घटना जमखंडीतील जंबगी रस्त्याजवळ घडली. झुंजूरवाडहून ऊसाने भरलेला ट्रक्टर साईप्रिया साखर कारखान्याकडे जात होता. याचवेळी येथील जंबगी रस्त्याजवळ लोंबकळणाऱया विद्युत तारेच्या स्पर्शाने आग लागली असल्याचे सांगण्यात आले. यात ऊसासह ट्रक्टरचे पण आगीत नुकसान झाले. मुत्रण्णा तिप्परगी यांचा ट्रक्टर असून नुकसान भरपाई हेस्कॉमने करावी, अशी मागणी शेतकऱयांनी केली.\nदुचाकी-कार अपघातात दोघे गंभीर\nशेख संस्थेचा आगळावेगळा जलसंचय प्रकल्प\nलाखो वारकऱयांच्या स्मरणात मानाचा ‘हिरा’\nमनपा स्थायी समितीकडून श्रीमूर्ती विसर्जन मार्गाची पाहणी\nसंशोधकांनी अनुभवली ‘तिलारी’ची समृद्धी\nनिरवडेत वीज पडून तरुण ठार\nप्रचंड गडगडाटाने कुडाळ हादरले\nमालवणात ‘स्वस्थ भारत’ सायकल रॅलीचे स्वागत\nकुडाळला कीर्तन महोत्सवास प्रारंभ\nआश्वासनांच्या कात्रणांचे लवकरच प्रदर्शन\nचैतन्यमय वातावरणात दौडीची यशस्वी सांगता\nशिलंगण मैदानावर सीमोल्लंघन कार्यक्रम\nलढा नाही तर… गुलामीची सवय होईल\nसुहासिनी महिला मंडळातर्फे नवरात्रोत्सव…\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/539421", "date_download": "2018-10-20T00:57:28Z", "digest": "sha1:MUHF56IH2ZJ2FCXR6WSLYWBMM3WEXK7I", "length": 12583, "nlines": 51, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "ग्रामसेवकांचा अपहार साडेपाच कोटींवर - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » ग्रामसेवकांचा अपहार साडेपाच कोटींवर\nग्रामसेवकांचा अपहार साडेपाच कोटींवर\nअपहाराची 284 प्रकरणे : कमी पटसंख्येच्या 153 शाळा बंद करणार, स्थायी समितीचा विरोध\nसिंधुदुर्ग जिल्हय़ातील ग्रामपंचायतीमधून होणारा आर्थिक अपहार वाढतच चालला असून एकूण 284 प्रकरणांमध्ये तब्बल साडेपाच कोटी रुपयाचा संशयित आर्थिक अपहार झाला आहे, अशी माहिती जि. प. च्या स्थायी समितीच्या सभेत उघड झाली. या अपहारप्रकरणी संबंधित ग्रामसेवकांवर कारवाईच्या नोटिसा बजावण्यात आल्याची माहिती ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे यांनी दिली.\nजिल्हय़ात कमी पटसंख्या असलेल्या 153 शाळा बंद करण्यात येणार आहेत, अशीही माहिती सभेत देण्यात आली. मात्र, कमी पटसंख्येच्या नावाखाली शाळा बंद करून स्थलांतरित करत असाल तर विद्यार्थ्यांच्या वाहतुकीची सुविधा निर्माण करा आणि वर्ग तेवढे शिक्षक द्या. अन्यथा शाळाबंद करून स्थलांतरास विरोध राहील. याबाबत आंदोलन छेडले जाईल, असा इशारा गटनेते सतीश सावंत यांनी दिला.\nजि. प. च्या स्थायी समितीची सभा अध्यक्षा रेश्मा सावंत यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात झाली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह, उपाध्यक्ष रणजीत देसाई, वित्त व बांधकाम सभापती संतोष साटविलकर, शिक्षण व आरोग्य सभापती प्रीतेश राऊळ, समाजकल्याण सभापती शारदा कांबळे, गटनेते सतीश सावंत, समिती सदस्य संजय पडते, अमरसेन सावंत, राजेंद्र म्हापसेकर, अंकुश जाधव, विष्णूदास कुबल, समिती सचिव सुनील रेडकर, खातेप्रमुख अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.\nजिल्हय़ातील काही ठराविक ग्रामसेवक पुन:पुन्हा आर्थिक अपहार करत आहेत. अशा ग्रामसेवकांची यादी तयार करून त्यांच्यावर कारवाई करावी. त्यांना पदोन्नती देऊ नयेत. मोठय़ा ग्रामपंचायती त्यांच्याकडे देऊ नये, अशी सूचना गटनेते सतीश सावंत यांनी केली. याचवेळी अपहार केलेल्या ग्रामसेवकांची यादी तयार करण्यात येत असून सद्यस्थितीत ग्रामपंचायतींमधून 284 प्रकरणात 5 कोटी 50 लाख रुपयांचा संशयित अपहार झाल्याची माहिती कमलाकर रणदिवे यांनी दिली. संबंधित ग्रामसेवकांवर वसुलीच्या कारवाईच्या नोटिसा बजावण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.\n153 शाळा बंद करणार\nकमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करून त्या शाळेतील मुले गावच्या मुख्य शाळेत स्थलांतरित करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. त्यानुसार कमी पटसंख्या असलेल्या जिल्हय़ातील 153 शाळा बंद होणार आहेत, अशी माहिती\nप्राथमिक शिक्षणाधिकारी गजानन गणबावले यांनी सभागृहात देताच शाळा बंद करण्यास विरोध करण्यात आला. जिल्हय़ातील कमी पटसंख्येच्या शाळा जर कमी करत असाल तर प्रथम विद्यार्थ्यांना मुख्य शाळांमध्ये येण्या-जाण्यासाठी वाहतुकीची सुविधा निर्माण करावी. कारण सिंधुदुर्ग हा दुर्गम जिल्हा असून दूरवरून विद्यार्थी येतात, हे लक्षात घेणे आवश्यक आहे. तसेच वर्ग तेवढे शिक्षक दिले पाहिजेत. तरच मुलांच्या स्थलांतरणास संमती दिली जाईल. अन्यथा विरोधच राहील. त्यासाठी आंदोलनही छेडले जाईल, असा इशारा सतीश सावंत यांनी दिला.\nउंदीर मारण्याची योजना हास्यास्पद\nलेप्टोच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री दीपक केसरकर यांनी उंदीर मारण्याची योजना जाहीर केली. परंतु अशी योजना राबविल्यास त्याचे काय परिणाम होतील, याचा विचार त्यांनी केलेला नाही. लेप्टो हा केवळ उंदरामुळेच होतो, असे नाही हे पालकमंत्र्यांना माहिती नसल्याची बाब हास्यास्पद असल्याची टीका सतीश सावंत यांनी केली. तर जिल्हय़ात लेप्टोच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी 20 डॉक्टरांचे पथक जिल्हय़ात पाठविले. परंतु त्यातील काही डॉक्टरांकडून जनतेला चांगली सेवा मिळाली नाही. उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. त्यामुळे अशा डॉक्टरांची चौकशी करून कारवाई करावी, अशी सूचना आरोग्य सभापती प्रीतेश राऊळ यांनी केली.\nस्थायी समितीच्या सभेला माध्यमिक शिक्षणाधिकाऱयांसह काही अधिकारी अनुपस्थित राहिल्याने नाराजी व्यक्त करत त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱयांना सभेला बोलवावे, अशा सूचना करण्यात आल्या. अधिकाऱयांच्या तारखा बघूनच सभा ठरवाव्यात, असा उपरोधिक टोलाही लगावला. पिंगुळी जि. प. मतदारसंघात विकास कामांची भूमिपूजने करतांना स्थानिक जि. प. सदस्य व पं. स. सदस्यांना डावलले गेले, याकडे संजय पडते यांनी लक्ष वेधले. त्यावर कुठल्याही जि. प. मतदारसंघात कार्यक्रम घेतांना स्थानिक लोकप्रतिनिधींना निमंत्रित करावे, अशा सूचना अध्यक्षा सावंत यांनी प्रशासनाला दिल्या.\nझोळंबे, मालवणशी ‘हमों’चे ऋणानुबंध\nखासगी रुग्णालयात जादा खाटा\nदुचाकी अपघातात शाळकरी मुलीसह युवक गंभीर\nआजचे भविष्य शनिवार दि. 20 ऑक्टोबर 2018\nक्लीनर मानेचा खून गळा आवळून\nसाडेपाच लाखाची दारू जप्त\nसंशोधकांनी अनुभवली ‘तिलारी’ची समृद्धी\nनिरवडेत वीज पडून तरुण ठार\nप्रचंड गडगडाटाने कुडाळ हादरले\nमालवणात ‘स्वस्थ भारत’ सायकल रॅलीचे स्वागत\nकुडाळला कीर्तन महोत्सवास प्रारंभ\nआश्वासनांच्या कात्रणांचे लवकरच प्रदर्शन\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=260645:2012-11-09-19-11-36&catid=25:2009-07-09-02-01-06&Itemid=2", "date_download": "2018-10-20T00:56:14Z", "digest": "sha1:MMSXBHWJ75LDTRTUMIFNL7P6ZFJJ3NBZ", "length": 14805, "nlines": 233, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "बोनस न दिल्यास उद्योजकांच्या घरासमोर ‘शिमगा’", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> बोनस न दिल्यास उद्योजकांच्या घरासमोर ‘शिमगा’\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nबोनस न दिल्यास उद्योजकांच्या घरासमोर ‘शिमगा’\nशहरातील सातपूर व अंबड औद्योगिक वसाहतीमधील कंपन्यांमध्ये कार्यरत हंगामी व प्रशिक्षणार्थी कामगारांना दिवाळीपूर्वी बोनस द्यावा, अन्यथा कंपनी मालकांच्या घरांसमोर दिवाळीऐवजी शिमगा साजरा करण्यात येईल, असा इशारा सिटूतर्फे देण्यात आला आहे.\nवर्षभरापासून संपावर असलेल्या एव्हरेस्टच्या कामगारांनाही दिवाळीपूर्वी बोनस देण्यात यावा, अशी मागणी सिटूतर्फे करण्यात आली आहे. सातपूर औद्योगिक वसाहतीतील सिंग इंजिनीअरिंग, सिंगक्वारी एक्युपमेन्टस् प्रा. लि., युनायटेड इंजिनीअरिंग, कॉपर सेमिस, जयनिक्स इंजि., प्रिमियम टुल्स प्रा. लि., क्लासिक फूडस्, तर अंबड औद्योगिक वसाहतीतील नाशिक फोर्ज प्रा. लि., गुरुदेव फोर्जिग, ओके टुल्स, शाम इलेक्ट्रामेक, संजय एन्टरप्रायजेस, सिन्नरमधील हिन्दुस्थान नॅशनल ग्लास, केल कॉर्पोरेशन लि., केटाफार्मा, रॅन्कोफार्मा, एफडीसी लि. या कंपन्यांतील कामगारांना दिवाळीचा बोनस मिळवून देण्यात सिटू संलग्न नाशिक वर्कर्स युनियनचे डॉ. डी. एल. कराड, आर. एस. पांडे, सीताराम ठोंबरे, शांताराम घुगे, देविदास आडोळे, तुकाराम सोनजे, संतोष कुलकर्णी, संतोष काकडे, हरिभाऊ तांबे, अशोक लहाने, सतीश खैरनार, कल्पना शिंदे, आदींनी विशेष परिश्रम घेतले.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://berartimes.com/?p=49105", "date_download": "2018-10-19T23:37:55Z", "digest": "sha1:7UR36FZ7NSAN4AA2OPIVRNPMS6PUMCC2", "length": 17127, "nlines": 141, "source_domain": "berartimes.com", "title": "देवरीतील दिव्यांगांच्या राज्य क्रीडा स्पर्धा यशस्वी करा- पालकमंत्री बडोले | Berar Times", "raw_content": "\nबुद्ध भूमि उमरी कटंगी में हुआ अंतरराष्ट्रीय बौद्ध मैत्री सम्मेलन# #अजीत जोगी नहीं लड़ेंगे चुनाव# #गडचिरोलीतील गोवारी समाज आंदोलनाला खा.नेतेंची भेट# #बेशिस्त वाहन पार्किंगवर होणार कारवाई निवारण कक्षाला माहिती देण्याचे आवाहन# #अवैैध वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परने उडवले शेतकऱ्याला# #न्यायालयाच्या निर्णयाची अमंलबजावणी करा- गोवारी समाजाची मागणी# #अवैध लोहखनीज उत्खनन विरुद्ध वनविभागाची कार्यवाही तीन ट्रक जप्त# #बालवाडी कर्मचारीओंका 20 अक्तूंबर को सम्मेलंन# #अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट शनिवार व रविवारला गोंदियात# #पुलवामामध्ये जवानांवर दहशतवादी हल्ला, 7 जवान जखमी\nपुर्व विदर्भातील लोकप्रिय ईपेपर\nदेवरीतील दिव्यांगांच्या राज्य क्रीडा स्पर्धा यशस्वी करा- पालकमंत्री बडोले\n२३ ते २५ मार्च दरम्यान स्पर्धांचे आयोजन\nगोंदिया,दि.११ : दिव्यांग व्यक्तीच्या अंगी असलेल्या सुप्त क्रीडा गुणांना चालना देण्यासाठी राज्यात १९९७ पासून दिव्यांगासाठी क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. देवरीसारख्या दुर्गम, आदिवासी बहुल व मागास भागात पहिल्यांदाच दिव्यांगाच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा येत्या २३ ते २५ मार्च दरम्यान आयोजित करण्यात येत असून ह्या स्पर्धा यशस्वी करा. असे आवाहन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.\nकाल १० मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात देवरी येथील क्रीडा संकुलात समाज कल्याण व विशेष साहाय्य विभाग यांच्या संयुक्त वतीने २३ ते २५ मार्च दरम्यान आयोजित दिव्यांगाच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेच्या तयारीचा आढावा घेताना श्री.बडोले बोलत होते. यावेळी अपंग कल्याण आयुक्त नितीन पाटील, जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, पोलिस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भुजबळ, समाज कल्याणचे प्रादेशिक उपायुक्त सिध्दार्थ गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण महिरे,जिल्हा समाज कल्याण अधिकारी मिलिंद रामटेके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश बागडे यांची प्रमुख उपस्थिती होती.\nश्री.बडोले म्हणाले, दिव्यांगांच्या विकासासाठी ग्रामपंचायतींना तीन टक्के निधी देण्यात येत असून त्यांची रिक्त पदे भरण्याचे काम करण्यात येत आहे. त्यांना दिव्यंगत्वाचे ऑनलाइन प्रमाणपत्र देण्यात येत आहे. देवरी येथे होणाèया राज्यस्तरीय दिव्यांगाच्या क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी राज्यातून ३ हजार ५०० विद्यार्थी व ५०० कला आणि विशेष शिक्षक येत आहे. राज्य मार्ग परिवहन महामंडळाने त्यांना रेल्वे स्टेशन व बसस्थानकावरून क्रीडा स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचविण्यासाठी बसेसची व्यवस्था करावी. तसेच आरोग्य विभागाने क्रीडा स्पर्धेच्या\nठिकाणी १०८ क्रमांक अ‍ॅम्बुलन्सची व्यवस्था करावी. ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांना ह्या स्पर्धा बघण्यासाठी आणावे, असे त्यांनी सांगितले. श्री.पाटील म्हणाले, दिव्यांग खेळाडूंना स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचविण्याचे, त्यांच्या निवास व भोजनाच्या दृष्टीने नियोजन करावे. त्यांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घ्यावी. मुलामुलींसाठी मूकबधिर, मतिमंद,अस्थिव्यंग आणि अंध प्रवर्गात ह्या क्रीडा स्पर्धा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.\nश्री.गायकवाड म्हणाले, क्रीडा स्पर्धेदरम्यान खेळाडूंसाठी मोबाईल शौचालय, ई रिक्षाची सुविधा तसेच खेळताना खेळाडूला दुखापत झाल्यास औषधोपचाराची सुविधा उपलब्ध करून द्यावी. क्रीडा स्पर्धेदरम्यान बसस्थानक गोंदिया व देवरी नियंत्रण कक्ष सुरू करावा. खेळाडूंसाठी काळजीवाहकाची व्यवस्था करावी. या दरम्यान वीज पुरवठा खंडित होणार नाही याची दक्षता वीज वितरण कंपनीने घ्यावी. असे त्यांनी सांगितले.\nसभेला क्रीडा स्पर्धेशी संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. उपस्थितांचे आभार मिqलद रामटेके यांनी मानले.\nबुद्ध भूमि उमरी कटंगी में हुआ अंतरराष्ट्रीय बौद्ध मैत्री सम्मेलन\n बौद्ध संगठन को भीमराव आंबेडकर द्वारा शुरू किया गया इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी\nअजीत जोगी नहीं लड़ेंगे चुनाव\nरायपुर.19 अक्तुंबर(विशेष सवांददाता) छत्तीसगढ़ की राजनीति में शुक्रवार को अहम मोड़ आ गया है मुख्यमंत्री डॉ. रमन सिंह के खिलाफ चुनाव लड़ने की घोषणा करने वाले पूर्व Read More »\nगडचिरोलीतील गोवारी समाज आंदोलनाला खा.नेतेंची भेट\nगडचिरोली(अशोक दुर्गम) दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी Read More »\nबेशिस्त वाहन पार्किंगवर होणार कारवाई निवारण कक्षाला माहिती देण्याचे आवाहन\nवाशिम, दि. १९ : जिल्ह्यात पार्किंग झोन व्यतिरिक्त अन्य ठिकाणी पार्क केलेली वाहने, रस्त्यावर सोडून गेलेल्या वाहनांवर तात्काळ करावी करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी निवारण कक्षाची स्थापना केली Read More »\nन्यायालयाच्या निर्णयाची अमंलबजावणी करा- गोवारी समाजाची मागणी\nगोंदिया दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी समाजाला Read More »\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र .\nबुद्ध भूमि उमरी कटंगी में हुआ अंतरराष्ट्रीय बौद्ध मैत्री सम्मेलन\n बौद्ध संगठन को भीमराव आंबेडकर द्वारा शुरू किया गया इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी\nअजीत जोगी नहीं लड़ेंगे चुनाव\nरायपुर.19 अक्तुंबर(विशेष सवांददाता) छत्तीसगढ़ की राजनीति में शुक्रवार को अहम मोड़ आ गया है मुख्यमंत्री डॉ. रमन सिंह के खिलाफ चुनाव लड़ने की घोषणा करने वाले पूर्व Read More »\nगडचिरोलीतील गोवारी समाज आंदोलनाला खा.नेतेंची भेट\nगडचिरोली(अशोक दुर्गम) दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी Read More »\nबेशिस्त वाहन पार्किंगवर होणार कारवाई निवारण कक्षाला माहिती देण्याचे आवाहन\nवाशिम, दि. १९ : जिल्ह्यात पार्किंग झोन व्यतिरिक्त अन्य ठिकाणी पार्क केलेली वाहने, रस्त्यावर सोडून गेलेल्या वाहनांवर तात्काळ करावी करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी निवारण कक्षाची स्थापना केली Read More »\nन्यायालयाच्या निर्णयाची अमंलबजावणी करा- गोवारी समाजाची मागणी\nगोंदिया दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी समाजाला Read More »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://berartimes.com/?p=51030", "date_download": "2018-10-20T01:01:23Z", "digest": "sha1:J43AKT5WWA2PN5SXYULJG5JURU6GFEDJ", "length": 12961, "nlines": 135, "source_domain": "berartimes.com", "title": "गडचिरोली जिल्ह्यातील अपघातात 4 विद्यार्थी ठार | Berar Times", "raw_content": "\nबुद्ध भूमि उमरी कटंगी में हुआ अंतरराष्ट्रीय बौद्ध मैत्री सम्मेलन# #अजीत जोगी नहीं लड़ेंगे चुनाव# #गडचिरोलीतील गोवारी समाज आंदोलनाला खा.नेतेंची भेट# #बेशिस्त वाहन पार्किंगवर होणार कारवाई निवारण कक्षाला माहिती देण्याचे आवाहन# #अवैैध वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परने उडवले शेतकऱ्याला# #न्यायालयाच्या निर्णयाची अमंलबजावणी करा- गोवारी समाजाची मागणी# #अवैध लोहखनीज उत्खनन विरुद्ध वनविभागाची कार्यवाही तीन ट्रक जप्त# #बालवाडी कर्मचारीओंका 20 अक्तूंबर को सम्मेलंन# #अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट शनिवार व रविवारला गोंदियात# #पुलवामामध्ये जवानांवर दहशतवादी हल्ला, 7 जवान जखमी\nपुर्व विदर्भातील लोकप्रिय ईपेपर\nगडचिरोली जिल्ह्यातील अपघातात 4 विद्यार्थी ठार\nगडचिरोली,दि.16;-गडचिरेली येथील आरमोरी तालुक्यातील चुरमुरा गावाजवळ भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर चार जण गंभीर जखमी आहेत.मृतामध्ये एक वाहनचालक व चार विद्यार्थी आहेत. दोघे गोंदियाचे व प्रत्येकी एक जण बल्लारशहा व भामरागडचा असल्याची माहिती आहे. एमएच ४०-ए सीओ ३३५ क्रमांकाचे टाटा सफारी हे वाहन आरमोरीवरुन गडचिरोलीच्या दिशेने येत होते. दरम्यान, चुरमुरा गावानजीक पोहचताच रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या टिप्परला टाटा सफारी वाहनाने जोरदार धडक दिली. यात ५ जण जागीच ठार झाले, तर तीन जण गंभीर जखमी झाले. जुनेद कादरी(३३), आकाश तडवी(२२) व शुभम मगरे(२२) अशी जखमींची नावे आहेत. जखमींना गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रथमोपचार केल्यानंतर नागपूरला हलविण्यात आले आहे. ठार झालेले विद्यार्थी कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी असल्याची प्राथमिक माहिती पुढे येत आहे. आरमोरीच्या पोलिस उपनिरीक्षक राणे घटनेचा तपास करीत आहेत.या भीषण अपघातानंतर स्थानिक लोकांनी पोलिसांना कळवले. व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यास मदत केली.\nबुद्ध भूमि उमरी कटंगी में हुआ अंतरराष्ट्रीय बौद्ध मैत्री सम्मेलन\n बौद्ध संगठन को भीमराव आंबेडकर द्वारा शुरू किया गया इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी\nअजीत जोगी नहीं लड़ेंगे चुनाव\nरायपुर.19 अक्तुंबर(विशेष सवांददाता) छत्तीसगढ़ की राजनीति में शुक्रवार को अहम मोड़ आ गया है मुख्यमंत्री डॉ. रमन सिंह के खिलाफ चुनाव लड़ने की घोषणा करने वाले पूर्व Read More »\nगडचिरोलीतील गोवारी समाज आंदोलनाला खा.नेतेंची भेट\nगडचिरोली(अशोक दुर्गम) दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी Read More »\nबेशिस्त वाहन पार्किंगवर होणार कारवाई निवारण कक्षाला माहिती देण्याचे आवाहन\nवाशिम, दि. १९ : जिल्ह्यात पार्किंग झोन व्यतिरिक्त अन्य ठिकाणी पार्क केलेली वाहने, रस्त्यावर सोडून गेलेल्या वाहनांवर तात्काळ करावी करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी निवारण कक्षाची स्थापना केली Read More »\nन्यायालयाच्या निर्णयाची अमंलबजावणी करा- गोवारी समाजाची मागणी\nगोंदिया दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी समाजाला Read More »\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र .\nबुद्ध भूमि उमरी कटंगी में हुआ अंतरराष्ट्रीय बौद्ध मैत्री सम्मेलन\n बौद्ध संगठन को भीमराव आंबेडकर द्वारा शुरू किया गया इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी\nअजीत जोगी नहीं लड़ेंगे चुनाव\nरायपुर.19 अक्तुंबर(विशेष सवांददाता) छत्तीसगढ़ की राजनीति में शुक्रवार को अहम मोड़ आ गया है मुख्यमंत्री डॉ. रमन सिंह के खिलाफ चुनाव लड़ने की घोषणा करने वाले पूर्व Read More »\nगडचिरोलीतील गोवारी समाज आंदोलनाला खा.नेतेंची भेट\nगडचिरोली(अशोक दुर्गम) दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी Read More »\nबेशिस्त वाहन पार्किंगवर होणार कारवाई निवारण कक्षाला माहिती देण्याचे आवाहन\nवाशिम, दि. १९ : जिल्ह्यात पार्किंग झोन व्यतिरिक्त अन्य ठिकाणी पार्क केलेली वाहने, रस्त्यावर सोडून गेलेल्या वाहनांवर तात्काळ करावी करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी निवारण कक्षाची स्थापना केली Read More »\nन्यायालयाच्या निर्णयाची अमंलबजावणी करा- गोवारी समाजाची मागणी\nगोंदिया दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी समाजाला Read More »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/453491", "date_download": "2018-10-20T00:15:21Z", "digest": "sha1:MEMU24SZW7DCJZWFLUOA4SSOXNIA2LES", "length": 4496, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "हिंजवडीत बांधकाम सुरु असताना क्रेन पडली ; एका कामगाराचा मृत्यू - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » हिंजवडीत बांधकाम सुरु असताना क्रेन पडली ; एका कामगाराचा मृत्यू\nहिंजवडीत बांधकाम सुरु असताना क्रेन पडली ; एका कामगाराचा मृत्यू\nऑनलाईन टीम / पुणे :\nहिंजवडी येथे इमारतीचे बांधकाम चालू असताना इमारतीवरुन क्रेन पडली. या इमारतीच्या चौदाव्या मजल्यावर बांधकाम सुरु होते. तेव्हा ही दुर्घटना घडली. क्रेन पडल्याने येथे काम करणाऱया एका कामगाराचा मृत्यू झाला.\nपुण्यातील हिंजवडी येथे एका इमारतीचे बांधकाम सुरु होते. या बांधकामादरम्यान क्रेन अचानकपणे खाली कोसळली. या दुर्घटनेत एका कामगाराचा मृत्यू झाला असून चार कामगार जखमी झाले. या जखमींपैकी एका कामगाराचा मृत्यू झाला. यामध्ये 23 वर्षीय रविंद्र प्रधान या कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला.\nभारतातील आयटी कंपन्यांना दणका, अमेरिकेच्या एच 1 बी व्हिसात बदल\nहजारो धर्मा पाटील सरकार बेचिराख करतील : शिवसेना\nतुकाराम मुंढेंना नाशिक मनपाचे दोन आयुक्त कंटाळले\nमहाराष्ट्रात पेट्रोल सर्वात महाग, मुंबईत गाठला उच्चांक\nसंशोधकांनी अनुभवली ‘तिलारी’ची समृद्धी\nनिरवडेत वीज पडून तरुण ठार\nप्रचंड गडगडाटाने कुडाळ हादरले\nमालवणात ‘स्वस्थ भारत’ सायकल रॅलीचे स्वागत\nकुडाळला कीर्तन महोत्सवास प्रारंभ\nआश्वासनांच्या कात्रणांचे लवकरच प्रदर्शन\nचैतन्यमय वातावरणात दौडीची यशस्वी सांगता\nशिलंगण मैदानावर सीमोल्लंघन कार्यक्रम\nलढा नाही तर… गुलामीची सवय होईल\nसुहासिनी महिला मंडळातर्फे नवरात्रोत्सव…\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/533186", "date_download": "2018-10-20T00:18:24Z", "digest": "sha1:LOTOCEZDAYBCRIP7MHUUO7MBGAWA3NSJ", "length": 5053, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "अथणीत उसाचा ट्रक्टर उलटला - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » बेळगांव » अथणीत उसाचा ट्रक्टर उलटला\nअथणीत उसाचा ट्रक्टर उलटला\nसुदैवाने वर्दळ कमी असल्याने जीवितहानी टळली : घटनेत वाहनाचे नुकसान\nनिराणी शुगरला ऊस भरून जाणाऱया ट्रक्टरचा एक्सल तुटून ट्रक्टर उलटल्याची घटना अथणीतील खासगी दवाखान्यासमोर सोमवारी घडली. यामध्ये ट्रक्टर वाहनासह उसाचे नुकसान झाले आहे. मात्र येथे वर्दळ कमी असल्याने मोठा अनर्थ टळला. येथील आंबेडकर सर्कल ते बसस्थानकापर्यंतच्या मार्गावर मोठय़ा प्रमाणात वाहतूक असते. तसेच नागरिकांची वर्दळ मोठी असते. सोमवारी उसाने भरलेला ट्रक्टर निराणी साखर कारखान्याकडे जात होता. दरम्यान ट्रक्टर दुपारी 1 च्या सुमारास येथील खासगी दवाखान्यासमोर आला असता एक्सल तुटल्याने ट्रक्टर उलटला. ट्रक्टरमध्ये भरलेला ऊस पूर्णतः विखुरल्याने मोठे नुकसान झाले आहे.\nदरम्यान अपघातावेळी या मार्गावरील वर्दळ कमी होती. रस्ता खुला असल्याने कोणतीही जीवितहानी घडली नाही. यानंतर मात्र काहीकाळ वाहतूक ठप्प झाली होती. शहरातून होणारी अवजड वाहतूक अन्य मार्गाने वळवावी, अशी मागणी नागरिकांसह प्रवाशांतून होत आहे.\nहेब्बाळ डीसीसी बँकेवर धाडसी दरोडा\nइडीसीजवळ रस्त्यावर चरींमुळे अपघातात वाढ\nव्हीटीयूचा वार्षिक पदवीदान समारंभ 9 रोजी\nरमेश जारकीहोळी-शिवकुमार यांच्यात वाद\nसाडेपाच लाखाची दारू जप्त\nसंशोधकांनी अनुभवली ‘तिलारी’ची समृद्धी\nनिरवडेत वीज पडून तरुण ठार\nप्रचंड गडगडाटाने कुडाळ हादरले\nमालवणात ‘स्वस्थ भारत’ सायकल रॅलीचे स्वागत\nकुडाळला कीर्तन महोत्सवास प्रारंभ\nआश्वासनांच्या कात्रणांचे लवकरच प्रदर्शन\nचैतन्यमय वातावरणात दौडीची यशस्वी सांगता\nशिलंगण मैदानावर सीमोल्लंघन कार्यक्रम\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z100927031523/view", "date_download": "2018-10-20T00:22:59Z", "digest": "sha1:WZQC7HP7IG7WGSZQO36BHKP5VXVIO5AH", "length": 42088, "nlines": 243, "source_domain": "www.transliteral.org", "title": "श्रीपूर्णानंद चरित्र - अध्याय आठवा", "raw_content": "\nदीप किंवा दिवा लावण्याचे कांही शास्त्र आहे काय\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पुराणे|श्रीपूर्णानंद चरित्र|\nश्रीपूर्णानंद चरित्र - अध्याय आठवा\nआनंद संप्रदाय हा सर्व भक्तिमार्गी संप्रदायाचा मूळ स्रोत आहे .\n श्रीम्हाळसा मार्तंड भैरवाये नमः \n निज जन मानस चकोर चंद्रा आनंदकारका लक्ष्मीवरेंद्रा लक्षा व लक्षातीता नमोस्तुते ॥१॥\nप्राप्त होता तुझे चरण रज दग्ध होईल कर्मबीज \nआनंद संप्रदाय क्रम करुन अवतरसी तू पूर्ण चिदघन अवतरसी तू पूर्ण चिदघन भक्तवत्सल होऊन सगुण सगुण लीला पै दाविसी ॥३॥\nनिज कल्याणी सहपद्मज सिंहासनी सहज विराजिसी अनुदिनी सहजानंद ऐसी करुणा वाहुनी \nतुज ऐसा नसे दयाळू तुज ऐसा नसे कृपाळू तुज ऐसा नसे कृपाळू सप्रेम कवळिता चरण कमलु सप्रेम कवळिता चरण कमलु जवळीक होसी तूं त्यासी ॥५॥\nतू होसी भक्ताचा वेळाईत स्वभक्तासि देसी निजहित \n ते पुरवितसे कल्पित आपेक्ष तुज स्मरता निरपेक्ष करिसी मनोरथ परिपूर्णी ॥७॥\n पुढे चालवी तुझे चरित्र चरित्ररुपी ब्रह्मगिरीनार प्रगटुनि देई प्रेमा भरणे ॥८॥\n गोदूस द्यावे आता या द्बिजासी स्वानंदे ॥९॥\nतेव्हा गोदू तीन वर्षाची होती मुखी न आलिसे दंतपक्ति मुखी न आलिसे दंतपक्ति हे ऐकता तुम्ही श्रोते संती हे ऐकता तुम्ही श्रोते संती आश्चर्य कराल निजमनी ॥१०॥\nतिचे नाम असे गोदा ती प्रत्यक्षचि अवतरली तीर्थ गोदा ती प्रत्यक्षचि अवतरली तीर्थ गोदा सदा वाहे ज्ञानवंद्या \nतिची जे अपार ख्याति आणि तिची वैराग्य संपन्न भक्ति आणि तिची वैराग्य संपन्न भक्ति वर्णन घडेल पुढे निगुती वर्णन घडेल पुढे निगुती \nकांतेचे पाहून निश्चळ मन द्विजासी बोले पूर्णनिधान मजपासी असता फळ जाण तुम्हास अर्पण पै करतसे ॥१३॥\nफळाचे नाम घेता जाण अवश्य म्हणे ब्राह्मण मजला प्राप्त पै व्हावा ॥१४॥\n बोले काय ब्राह्मण ॥१५॥\n का दिधले माझे करु याचे वर्म निर्धारु मजला कांही कळेना ॥१६॥\n ही दिधलेसे तुज लहान \n ही उपाधी का मजलागुन ऐसी उपाधीस भिऊन घोर तपासी आरंभितो ॥१८॥\nआता हे घोर कर्मी का लोटिता जी स्वामी का लोटिता जी स्वामी फळाचे नाव ऐकता मी फळाचे नाव ऐकता मी अवश्य ऐसे बोलिलो ॥१९॥\nमज असे वर्ष पन्नास या लग्नाचा कासया प्रयास या लग्नाचा कासया प्रयास संसाराची काही आस मजला नसे स्वामिया ॥२०॥\n नसेच मजला गुरुवर्या ॥२१॥\nआपण असता पूर्ण ब्रह्म मज का लाविता हे श्रम मज का लाविता हे श्रम आपले दर्शनमात्रे भ्रम \n मी तप मांडिले अवघड आणखी ऐसे कर्म निबिड आणखी ऐसे कर्म निबिड मज न लगेजी दयाळा ॥२३॥\n प्रारब्धी लिहिले जे विधान अन्यथा केवी होईल ॥२४॥\n हे अर्पिले तुजला देख पाषाणा पोटी पिकेल पीक पाषाणा पोटी पिकेल पीक तरी ही अन्यथा वाणी नव्हेचि ॥२५॥\n देईन गुरु संन्निधानि ॥२६॥\nही अंगीकारावी या काळी निघावे आपण प्रातःकाळी अव्हेर करिता भागीरथी जवळी सोडील इजला नेऊन ॥२७॥\nऐकता ऐसे निर्वाण वचन बोले काय तो ब्राह्मण बोले काय तो ब्राह्मण क्षेत्रपालाच्या आज्ञेवरुन अंगिकार करता येईल ॥२८॥\nपूर्णानंद बोले अहो सूज्ञा क्षेत्र आणि क्षेत्रज्ञा ओळखिता तू निज प्रज्ञा क्षेत्रपाल कांही दूर नसे ॥२९॥\n स्वाध्ययनी न जाणती निर्धार हेच जाणणे अज्ञत्व ॥३०॥\n ना प्राप्त होता देह गात्री क्षेत्रज्ञ कांही मिळेना ॥३१॥\n या क्षणी जाण निगुती या क्षेत्रा जे न जाणती या क्षेत्रा जे न जाणती तेच अभाग्य जाणावे ॥३२॥\nया क्षेत्रास असे चार मंदिर प्रथम मंदिरास नऊ द्वार प्रथम मंदिरास नऊ द्वार विषय सेविती त्या परिसर विषय सेविती त्या परिसर क्षेत्रज्ञा कोणी न ओळखी ॥३३॥\nक्षेत्रज्ञ असे चौथे मंदिरी या लोकाचे प्रवेश नव्हे तेथवरी या लोकाचे प्रवेश नव्हे तेथवरी तिन्ही मंदिरासी हा व्यवहारी तिन्ही मंदिरासी हा व्यवहारी चौथ्या आलयी प्रवेश नव्हेचि ॥३४॥\n अखंड पडली असेल देखा आवडत असेल जो देशिका आवडत असेल जो देशिका त्यालाच प्रवेश होईल ॥३५॥\nत्या घरा जाण्याचे महाप्रयास मी पाहणे तेथील धण्यास मी पाहणे तेथील धण्यास केवि घडेल निजदास \n जो करील चौथे मंदिरी प्रवेश तेथे नांदे स्वप्रकाश \nत्या क्षेत्रज्ञाचे प्रकाशा वाचून प्रकाश नव्हे शशिसूर्य किरण प्रकाश नव्हे शशिसूर्य किरण सकळा प्रकाशक प्रकाशघन \nत्याच्या सत्तेने श्रवण करणे त्याचे सत्तेने स्पर्श किरणे त्याचे सत्तेने स्पर्श किरणे त्याचे सत्तेने नयनी तुज देखणे त्याचे सत्तेने नयनी तुज देखणे पाहणे घडत याक्षेत्री ॥३९॥\nत्याचे सत्तेने स्वाद घेणे त्याचे सत्तेने परिमळ सेवणे त्याचे सत्तेने परिमळ सेवणे त्याचे सत्तेने उच्चार करणे त्याचे सत्तेने उच्चार करणे \nत्याचे सत्तेने देणे घेणे त्याचे सत्तेने पायी चालणे त्याचे सत्तेने पायी चालणे त्याचे सत्तेने वरती भोगणे त्याचे सत्तेने वरती भोगणे त्यावाचून मलविसर्जन नव्हेचि ॥४१॥\nत्यास नसे करण ना अकारण त्याविण न हाले तृणपर्ण त्याविण न हाले तृणपर्ण घटमटासी जेवी गगन अलिप्त असे सर्वदा ॥४२॥\nतो एकचि अनेक क्षेत्री वसे अनेक कृत्याला कदापि नसे अनेक कृत्याला कदापि नसे वसे नवसे बोल ऐसे वसे नवसे बोल ऐसे तेही त्याला साहेना ॥४३॥\n अनेक घटमटी दिसे पाहता घटमटाचा भंग होता तो एकला एक जेवी गगनी ॥४४॥\n त्याला न साजेची देख तो स्वयंज्योति स्वप्रकाशक त्याला दुजेपण केवी साजे ॥४५॥\nसाजे आणि न साजे सकलांतरी परि तो विराजे सकलांतरी परि तो विराजे ऐसे बोलता वेद लाजे ऐसे बोलता वेद लाजे इतरांचा काय पाड तेथे ॥४६॥\nव्यापक असता व्याप्यासी नातळे जाणत असता आजापण नसे वेगळे जाणत असता आजापण नसे वेगळे ऐसी महिमा ज्याची निश्चळे ऐसी महिमा ज्याची निश्चळे \n त्या मायेने करुनी बाळ खेळवित असताही कळ तिजलाही त्याची कळा नातुडे ॥४८॥\nज्यास वर्णिता वेद मुकावले व्यासादिकांचे ज्ञान खुंटले ऐसा तो स्वानंद कल्लोळे \n त्यास जाणावा आपाद समग्र तरी या क्षेत्राचा क्षेत्रज्ञ साचार तरी या क्षेत्राचा क्षेत्रज्ञ साचार \nसार्थक नव्हेगा जाणणेच त्यास जाणणे ग्रासुन आपणची गवसे जाणणे ग्रासुन आपणची गवसे क्षेत्रज्ञ होणे तेथे आपैसे क्षेत्रज्ञ होणे तेथे आपैसे साचही म्हणणे न साहे ॥५१॥\nसत्य असेल तो क्षेत्रेश्वर सकळ क्षेत्राचा प्रकाशक साचार सकळ क्षेत्राचा प्रकाशक साचार आज्ञा करतील निर्धार आजिच्या रात्री तुजपाही ॥५२॥\n ध्यान करुनी आज्ञाघेणे ॥५३॥\nआज मी येथूनी निघतो पुढे दो कोसावरी जाऊनी राहतो पुढे दो कोसावरी जाऊनी राहतो उदयिक प्रहर पर्यंत वाट पाहतो उदयिक प्रहर पर्यंत वाट पाहतो सत्वर तुम्ही पै यावे ॥५४॥\n राहते झाले ग्राम एक ॥५५॥\n जो सर्वसाक्षी क्षेत्रपाल जाण निजता स्वप्नी प्रगटले ॥५६॥\n ते ऐकावे सज्जन हो ॥५७॥\n पूर्णानंद जे बोलिले तुजसी मान्य करी त्याच्या वचनासी मान्य करी त्याच्या वचनासी आव्हेर सहसा करु नको ॥५८॥\n पूर्णानंद रुपी अवतरले ॥५९॥\nमजला तू पाहसी या देऊळी त्याचे राहणे ब्रह्मांड राऊळी त्याचे राहणे ब्रह्मांड राऊळी त्यास तू पूजी ह्रदय कमळी त्यास तू पूजी ह्रदय कमळी मीच ते म्हणूनी निश्चय ॥६०॥\nमी येथ राहिलो स्थावर तो फिरत असताही चराचर तो फिरत असताही चराचर तोच असे क्षेत्रपालेश्वर मज त्यामाजी भेद नाही ॥६१॥\n त्याच्या बोला प्रमाणे वर्तावे तीच आज्ञा माझी असे ॥६२॥\nतू तप केल्याचे फळ आज झाले असे सुफळ आज झाले असे सुफळ म्हणून तयाचे चरणकमळ पाहणे घडे तुजलागी ॥६३॥\n प्राप्ती होताती याज्ञिका देख परी स्वर्गीचेही लोक इच्छिती दर्शन साधूचे ॥६४॥\n सहजी सहज प्राप्त असे ॥६५॥\n घडले असता अनंत जन्म तरीच तुजला भक्तवत्सल परम तरीच तुजला भक्तवत्सल परम दर्शन त्याचे पै घडले ॥६६॥\nत्याची दृष्टी ज्यावरी पडे त्याचे अज्ञान तात्काळ झडे त्याचे अज्ञान तात्काळ झडे ब्रह्मज्ञान रोकडे दर्शनी लाभ सर्वपरी ॥६७॥\n संशय येथे काही नसे ॥६८॥\nत्या द्विजाचे नाव बापुशास्त्री त्याने अभ्यासिला असे षडशास्त्री त्याने अभ्यासिला असे षडशास्त्री निघता जाला झडकरी \nइकडे पूर्णानंद सिध्द होऊन वाट पहात असता पातला ब्राह्मण वाट पहात असता पातला ब्राह्मण देखता साष्टांग नमन पूर्णानंदासी पै केले ॥७०॥\n आपण साकार दिसतापरी निराकार प्रत्यक्ष सांगितले क्षेत्रेश्वर आपुल्या मुखी स्वये तोचि बोलेता ॥७२॥\n पुढे निघाले त्यासहित ॥७३॥\nती यात्रा असे सातवी पूर्णानंदांची आनंदप्रभा नितनवी महोद्योगी त्वरा करितसे ॥७४॥\n काशिपुरासी पै आले ॥७५॥\n पूर्णानंदी रिघे श्रीगुरुदर्शना ॥७७॥\n सदगुरु असती निरावर्ण स्वयमेव सप्तवारी याचि रीति वैभव सप्तवारी याचि रीति वैभव पूर्णानंद परेश गुरुदर्शनी ॥७८॥\n याची करुनी सप्तवारी जीवनगात्र \n तेथील रज घेवोनि स्वकरी सप्रेम भाळी लावीतसे ॥८०॥\nभाळी लाविता तेथील रज ब्रह्मानंद प्राप्ती होय सहज ब्रह्मानंद प्राप्ती होय सहज यास्तव पूर्णानंद राज भाळी रेणु लावीतसे ॥८१॥\nप्राप्त होता तेथील धुळी वियोग खेदाची झाली होळी वियोग खेदाची झाली होळी स्नान घडे स्वानंद जळी स्नान घडे स्वानंद जळी म्हणोनि भाळी लावितसे ॥८२॥\nयापरि होऊन सप्रेम चित्त मठी प्रवेशिले नमित्त स्वानंद सिंहासनी विराजित ॥८३॥\nपडताच सदगुरुंचे चरण दृष्टी साष्टांग वंदिले उठाउठी प्रेम न समाये पोटी सर्वांगी दाटले अष्टभाव ॥८४॥\nअष्टपूर युक्त जे लिंगदेह वज्रघाती नव्हेचि कदा भंग वज्रघाती नव्हेचि कदा भंग पाहता गुरुपद अभंग भंग होय तात्काळ ॥८५॥\n अगम्य अगोचर अगम निगमा जाणून चित्ती सप्रेमा \n अपरोक्ष होय स्वरुप झळाळी जाणून चरण वंदीतसे ॥८७॥\n जाणून चरण कवळितसे ॥८८॥\n प्राप्त होई स्वानंद लुटी जाणून चरण वंदितसे ॥८९॥\n चुके जन्म मरणाचा फेरा अज्ञानाचा उडे धुंवारा जाणून चरण वंदितसे ॥९०॥\n म्हणून चरण वंदितसे ॥९१॥\nचरणी असे परम प्राप्ती चरणी हरे सकळ भ्रांती चरणी हरे सकळ भ्रांती चरणी जोडे परम विश्रांती चरणी जोडे परम विश्रांती म्हणून चरण वंदितसे ॥९२॥\nचरणी वाटे पूर्ण स्वर्ग तुच्छ वाटे इह परभोग तुच्छ वाटे इह परभोग चरणी हरे भवरोग म्हणून नमन करितसे ॥९३॥\n चरणी जोडे निजानंद गहन जाणून वंदन करितसे ॥९४॥\n स्वानंदकंदा नमन पै केले ॥९५॥\n जेथे निरसला मूळही द्वंद वंदन नमन त्या कैचे ॥९६॥\n तेवी हे उभयता साकार दिसती निराकार सर्वांतरी ॥९७॥\nजो असे निर्गुण निराकार गुरुशिष्यपण काया व्यवहार भरुन उरले ब्रह्मांडी ॥९८॥\n ते सहजानंद प्रतिबिंब चरणद्वय त्यास भेद कोण म्हणे ॥९९॥\nयात जे भेद कल्पिती ते पडतील पुनरावृत्ती सुटका नव्हे तया कल्पांती हे सत्य सत्य जाणावे ॥१००॥\nजे गुरुचरणी निज मस्तक अर्पिले असतील पूर्ण देख अर्पिले असतील पूर्ण देख त्यालाच हे अद्वय सुख त्यालाच हे अद्वय सुख प्राप्त जाणा निर्धारे ॥१०१॥\nजे असतील सदगुरुंचे दास तेच करतील येथे विश्वास तेच करतील येथे विश्वास त्या वाचोनी इतरास हे सुख काही न जोडे ॥१०२॥\n सुख भोगतील जीवन निष्कळे त्यावाचुन हे जीवन निष्फळे त्यावाचुन हे जीवन निष्फळे भाषण सकळ दिसतील ॥१०३॥\n त्याच्या स्मरणी भक्त तरतील पूर्ण त्यांचे चरणामृत मकरंद महान त्यांचे चरणामृत मकरंद महान वर्णू न शके शब्दातुनी ॥१०४॥\n तुम्ही ठेविता अभय करु पुढे चरित्र प्रवाहील ॥१०५॥\n ते शुध्द अपुलेरुप अगाध तुमचे तुम्ही स्वानंद विशद तुमचे तुम्ही स्वानंद विशद सहजा सहजी वर्णविले ॥१०६॥\n ही असे तुमचीच लहर सुटता अभयाचे समिर निमिष्यो निमिषी उठविले ॥१०७॥\n सप्रेम चित्त बोलतसे ॥१०८॥\n निजसुख देसी अंतर्बाह्य ॥१०९॥\n अगाध असे तुझी कीर्ति नमन सरिसे स्वानंद स्फुर्ती नमन सरिसे स्वानंद स्फुर्ती देऊनी तारिसी दयाळा ॥११०॥\nजय जय सदगुरु सदानंदा सच्चिदानंदा स्वानंदकंदा द्वंद दुष्काळा तू नाससी ॥१११॥\n माया नियंता निजजन विश्रामा \nजयजय सदगुरु अखिल अमला स्वानंद कारका स्वानंद पुतळा स्वानंद कारका स्वानंद पुतळा मंगलदायका परम मंगळा मंगळमूर्ती तुज नमो ॥११३॥\nजय जय सदगुरु गुणगंभीरा चित्तचालका परात्परा सकळा अधिष्ठान तुज नमो ॥११४॥\nजयजय सदगुरु ब्रह्मानंद दाता दाता तुज समान त्रिजगती नसे अन्यथा दाता तुज समान त्रिजगती नसे अन्यथा न दिसे कोणी आत्मदाता न दिसे कोणी आत्मदाता कल्याणवासिया तुज नमो ॥११५॥\nजयजय सदगुरु पूर्णानंद दायका निजजन रंजन चित्तचालका निजसुखाचा तु निश्चळ जनका सुखसागरा तुज नमो ॥११६॥\nजय जय सदगुरु ब्रह्मानंद धणी कोण तुझी महिमा वाखाणी कोण तुझी महिमा वाखाणी अशक्य असे वेदपुराणी अंतरंगा तुज नमो ॥११७॥\nनमु म्हणतात सदगुरु तुज मी पण हरेल माझे सहज मी पण हरेल माझे सहज पुरवून सकळ माझे कामकाज पुरवून सकळ माझे कामकाज तू माझ्या आभ्यंतरी सहज भरसी ॥११८॥\n सहजा सहजी ग्रासुनी द्वंद हे अभिनव कर्णी गुरुराया ॥११९॥\nगुकार ते अज्ञान अंधःकारु रुकार ते तेजाकारु गुरु शब्द म्हणता उच्चारु अज्ञान सहज संहरे ॥१२०॥\n होणे ज्यास स्वयं अधिष्ठान ते अभिनवकर्णी गुरुराया ॥१२१॥\n आपणा सारिखे पै केले ॥१२२॥\nआता किती वर्णावे गुण तू असशी निर्गुण बोलता वाचा सहज लाजे ॥१२३॥\n साष्टांग नमस्कार पै केला ॥१२५॥\n करुनी न्याहाळिता मुख वारंवार वृत्ति तन्मय पै जाली ॥१२६॥\n वाचा खुंटली त्या समयी काय वर्णावे तेथे वाणी काय वर्णावे तेथे वाणी गुरुभक्त जाणती ते सुख ॥१२७॥\nगुरुस पाहता हरपलो पाहणे पाहण्यामाजी भरला निरंजने गळित जाहला गुरुपायी ॥१२८॥\n ऐसा होता क्षण एक गुरु उठवी सप्रेमे ॥१२९॥\n धन्य धन्य तुझा भाव तो भावच परम सुखाचे वैभव तो भावच परम सुखाचे वैभव अगाध असे प्रेम तुझे ॥१३०॥\nकाय वर्णावा तुझा निश्चय पश्चिमेसी होईल रवि उदय पश्चिमेसी होईल रवि उदय परि न ढळेचि निश्चय परि न ढळेचि निश्चय सत्य प्रतिज्ञा पै तुझी ॥१३१॥\nतू जे जे करिसी काज ती सर्व कांही माझीच सेवा उमज ती सर्व कांही माझीच सेवा उमज माझ्या अभ्यंतरीही जे घेतसे सहज माझ्या अभ्यंतरीही जे घेतसे सहज दोदह व्यवहारी मद्रूपसेवा ॥१३२॥\n वर्तमान सर्व पुसतसे ॥१३३॥\n वास्तव्य निवेदिले गुरुपायी निश्चळी शास्त्रीकडे पहाताती केवळी काय पूसे पूर्णानंदासी ॥१३४॥\nहा ब्राह्मण कोठील कोण येथे यावया काय कारण येथे यावया काय कारण पूर्णानंद संपूर्ण वास्तव्य त्याचे सांगितले ॥१३५॥\n काय केले ते द्विजोत्तमा अगाध जाणोन उभयतांचा महिमा अगाध जाणोन उभयतांचा महिमा सप्रेम नमिले गुरुरायासह ॥१३६॥\nनमन करता बापु पंडीत बोले काय सदगुरु समर्थ बोले काय सदगुरु समर्थ अगाध असे सुकृत तरीच संगती पै घडली ॥१३७॥\n तुमचे दैव उदयले म्हणून पूर्णानंद संगती तुज घडली ॥१३८॥\nमग पाहून गोदू लेकरु काय बोले सदगुरु माहेरु काय बोले सदगुरु माहेरु इचे प्राक्तन असे दुर्धरु इचे प्राक्तन असे दुर्धरु तदनुसार योग पै घडताहे ॥१३९॥\n करुन दिधले शास्त्रीस ॥१४०॥\n आणखी राहिले एक संवत्सर तेव्हा श्रीगुरु दयासागर पूर्णानंदाप्रती काय आज्ञापि ॥१४१॥\nआता पुढील कथेचे स्थळ स्वानंद सुखाचे कल्लोळ सप्रेम चित्ती परिसावे ॥१४२॥\n अजरामर पै होती ॥१४३॥\n मज प्राप्त असो सहज हेचि इच्छा हनुमदात्मज पूर्णानंद पुरवी स्वइच्छे ॥१४४॥\n अष्टमोध्याय गोड हा ॥१४५॥\nगणेश गीता कोणी वाचावी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/neymar-video-apology-payment/", "date_download": "2018-10-20T00:00:22Z", "digest": "sha1:NTE3O67E63RB75O6MQH2J7P4PYYIQBNX", "length": 8417, "nlines": 70, "source_domain": "mahasports.co.in", "title": "माफीच्या व्हिडिओमधून नेमारने कमावली एवढी रक्कम", "raw_content": "\nमाफीच्या व्हिडिओमधून नेमारने कमावली एवढी रक्कम\nमाफीच्या व्हिडिओमधून नेमारने कमावली एवढी रक्कम\nब्राझिल आणि पॅरीस सेंट-जर्मन संघाचा स्टार फुटबॉलपटू नेमार ज्युनियरने त्याच्या माफीच्या व्हिडिओमधून 266,000 डॉलर कमावले आहे.\nरशिया फिफा विश्वचषकात मैदानावरील नाटकांची नेमारने एका जाहिरातीमार्फत कबुली दिली आहे. 90 सेंकदाच्या या जाहिरातीमध्ये त्याने कशाप्रकारे चूक मानली आणि टिकांचा सामना केला, हे दाखवले आहेत. तसेच त्याने आपण आता बदलण्याचा प्रयत्न करत आहोत हे ही म्हटले आहे.\nनेमारने ट्विटरवर एक व्हिडिओ शेयर करून त्यामध्ये त्याने अत्यंत भावूक विचार मांडले आहेत.\n“तुम्ही माझ्यावर रागवा, बोला पण मला उभे राहण्यास मदत करा. जेव्हा मी उभा राहिल तेव्हा पुर्ण ब्राझिल माझ्यासोबत उभा राहिल, असे तो म्हणाला.\n“तुमच्या टिकांना मानण्यात मला खुप वेळ लागला. मला त्या परिस्थितीतून पुढे येण्यास जास्त कालावधी लागला”, असे नेमार म्हणाला.\nनेमारने जाहिरातीमध्ये केलेल्या विधानांमुळे सध्या जास्त चर्चेत आला आहे. यासाठी त्याने त्या जाहिरात कंपनीशी 1 मिलियन ब्राझिलियनचा व्यवहार केल्याचे ब्राझिलच्या वृत्तपत्रामध्ये उघडकीस आले आहे.\nब्राझिल संघ विश्वचषकाबाहेर पडण्यापुर्वी नेमारने या स्पर्धेत 5 सामन्यात 2 गोल केले.\nक्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.\n–नेमारची आई म्हणते,’भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे\n–विराट, जो रुट नव्हे तर केएल राहुलच जगातील सर्वोत्तम फलंदाज\nISL 2018: मोसमातील पहिल्या महाराष्ट्र डर्बीत मुंबईविरुद्ध पुणे सिटीचा पराभव\nनेमार ज्युनियरने मोडला पेलेंचा हा विक्रम\nVideo: या कामगिरीमुळे रोहित शर्माने पृथ्वी शॉला मिठीच मारली\nऑस्ट्रेलिया पहिल्यांदाच खेळणार या संघाविरुद्ध टी २० सामना\nVideo: तीन दिवसांत क्रिकेटमध्ये झाले तीन विचित्र धावबाद\nटाॅप ३- आज प्रो कबड्डीत होणार हे तीन मोठे पराक्रम\nISL 2018: भेदक मार्सेलिनोच्या पुनरागमनाचे पुणे सिटीला वेध\nएचसीएल आशियाई टेनिस अजिंक्यपद २०१८ स्पर्धेत अव्वल व आंतरराष्ट्रीय खेळाडू झुंजणार\nअखिल भारतीय सुपर सिरीज् टेनिस स्पर्धेत पुण्याच्या राधिका महाजनला दुहेरी मुकुट\nISL 2018: चेन्नईने केली पराभवाची हॅट्ट्रीक\nसलग दुसऱ्या दिवशी क्रिकेटमध्ये ‘कहर’, विचित्र रनआऊटची मालिका सुरुच\nझी महाराष्ट्र कुस्ती दंगलमध्ये ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी खेळणार या टीमकडून\nनागराज मंजूळे आता कुस्तीच्या मैदानात, विकत घेतली झी महाराष्ट्र कुस्ती दंगलमधील ही टीम\nटाॅप ३- प्रो कबड्डीच्या ६व्या हंगामात ५०पेक्षा जास्त गुण घेणारे ३ खेळाडू\nटीम इंडीयाने गाठली आहे या पाच देशांविरुद्ध वनडे सामन्यांची शंभरी\nक्रिकेटपटू दिपक चहरच्या घरी चोरीचा प्रयत्न करणाऱ्या सहा जणांना अटक\nविराटने डिजाईन केलेल्या शूजची अशी आहे किमंत\nपुण्यात होणाऱ्या कबड्डी, क्रिकेट सामन्यांचे असे आहेत तिकीट दर\nभारत-विंडीज यांच्यातील चौथ्या वनडेच्या तिकीट विक्रीला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार\nकपिल देव, अनिल कुंबळेला मागे टाकत रविंद्र जडेजा करणार मोठा पराक्रम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82_%E0%A4%86%E0%A4%B0_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A5%80", "date_download": "2018-10-20T00:57:06Z", "digest": "sha1:BNCFMBHQYJWOTFJ5ZHVGP44TUDS2LAEU", "length": 5723, "nlines": 137, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "क्यू आर संकेतावली - विकिपीडिया", "raw_content": "\nविकिमीडिया कॉमन्स प्रकल्पाच्या मुखपृष्ठासाठीची क्यू आर संकेतावली\nक्यू आर संकेतावली (इंग्रजी: QR Code, Quick Response Code, क्विक रिस्पॉन्स कोड; अर्थ: जलद प्रतिक्रिया\tसंकेतावली) हा एका प्रकारच्या मॅट्रिक्स बारकोडासाठी (म्हणजे द्वि-आयामी संकेतावलीसाठी) असलेला ट्रेडमार्क आहे. क्यू आर संकेतावली सुरुवातीला मोटर वाहन उद्योगांसाठी विकसित करण्यात आली होती. पण तिच्या जलद वाचनीयता व मोठी साठवणूक क्षमता ह्या गुणांमुळे, नंतरच्या काळात हे तंत्रज्ञान मोटर वाहन उद्योगांच्या बाहेरसुद्धा लोकप्रिय झाले.\n\"अधिकृत संकेतस्थळ\" (इंग्लिश मजकूर).\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १५:२४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/crowd-devotees-occasion-angaraki-chaturthi-134779", "date_download": "2018-10-20T00:26:19Z", "digest": "sha1:JHMC3PPUGMPP4TZNGIMKZVIN5DML4VIX", "length": 12659, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "A crowd of devotees on the occasion of Angaraki Chaturthi अंगारकी चतुर्थीनिमित्त लेण्याद्रीला भाविकांची गर्दी | eSakal", "raw_content": "\nअंगारकी चतुर्थीनिमित्त लेण्याद्रीला भाविकांची गर्दी\nमंगळवार, 31 जुलै 2018\nजुन्नर- अष्टविनायकापैकी एक असलेल्या श्री. क्षेत्र लेण्याद्री येथे आज संकष्टी चतुर्थी निमित्ताने भाविकांनी गर्दी केली होती. दिवसभरात ऐशी हजाराहून अधिक भाविक भक्तांनी श्रींच्या दर्शनाचा लाभ घेतला.\nपहाटे 4 वाजता देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष कैलास लोखंडे यांच्या हस्ते श्रींचा अभिषेक व महाआरती करण्यात आली. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष गोविंद मेहेर, सेक्रेटरी शंकर ताम्हाणे, खजिनदार सदाशिव ताम्हाणे, विश्वस्त प्रभाकर जाधव, काशीनाथ लोखंडे, जयवंत डोके, जितेंद्र बिडवई, संजय ढेकणे, भगवान हांडे व कर्मचारी तसेच भाविक उपस्थित होते.\nजुन्नर- अष्टविनायकापैकी एक असलेल्या श्री. क्षेत्र लेण्याद्री येथे आज संकष्टी चतुर्थी निमित्ताने भाविकांनी गर्दी केली होती. दिवसभरात ऐशी हजाराहून अधिक भाविक भक्तांनी श्रींच्या दर्शनाचा लाभ घेतला.\nपहाटे 4 वाजता देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष कैलास लोखंडे यांच्या हस्ते श्रींचा अभिषेक व महाआरती करण्यात आली. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष गोविंद मेहेर, सेक्रेटरी शंकर ताम्हाणे, खजिनदार सदाशिव ताम्हाणे, विश्वस्त प्रभाकर जाधव, काशीनाथ लोखंडे, जयवंत डोके, जितेंद्र बिडवई, संजय ढेकणे, भगवान हांडे व कर्मचारी तसेच भाविक उपस्थित होते.\nश्री गिरिजात्मजकाच्या गाभारा व मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. सकाळी 6 वाजता व दुपारी 12 वाजता महाआरती करण्यात आली. देवस्थान ट्रस्टचे भाविकांना विविध सेवा पुरविण्यात आल्या.\nसायंकाळी मंदिरात श्री मुक्ताई भजनी मंडळ, शिवेची वाडी यांचे भजन झाले. दिवसभरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भाविकांनी सकाळी व सायंकाळी गर्दी केली होती. दिवसभरात विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच जुन्नर परिसर व पुणे, नगर, मुंबई, ठाणे, नाशिक येथून भाविक श्रींच्या दर्शनासाठी येत होते. अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष गोविंद मेहेर व सेक्रेटरी शंकर ताम्हाणे यांनी दिली.\nराष्ट्रवादीचा पालकमंत्र्यांना \"नाशिकबंदी'चा इशारा\nनाशिक - \"\"नाशिकच्या दुष्काळ परिस्थितीचा अभ्यास करूनच जायकवाडीला पाणी सोडण्याचा निर्णय घ्यावा. जर नाशिकच्या हक्काचे पाणी जायकवाडीला दिल्यास राज्याचे...\nमेगाब्लॉकमुळे मध्य रेल्वेची सेवा विस्कळित\nनाशिक - मध्य रेल्वेवरील इगतपुरी येथील रूट रिले इंटरलॉकिंग आणि यार्ड रिमॉडेलिंगसाठी आजपासून (ता.19) येत्या सोमवार (ता.22) पर्यंत विशेष...\nप्रतिष्ठेची झालर काढून घेतल्यास व्यसनांना आळा\nमहाभारतात ‘यक्षप्रश्‍न’ नावाची गोष्ट आहे. यक्षांच्या तलावात उतरल्यामुळे पुतळे झालेल्या भावांना वाचविण्यासाठी युधिष्ठिर यक्षाच्या प्रश्‍नांना उत्तरे...\n‘सकाळ’चे दिवाळी अंक ‘ॲमेझॉन’वर\nपुणे - क्‍लिकवर चालणाऱ्या आजच्या जगात दिवाळी अंकही एका क्‍लिकवर घरपोच मिळण्याची व्यवस्था ‘सकाळ माध्यम समूहा’ने यंदा केली आहे. मराठी...\nनातवाच्या मृत्यूच्या बातमीने आजीने घेतला जगाचा निरोप\nगडचिरोली : एकुलत्या एक नातवाचा मृत्यू झाल्याची बातमी सहन न झाल्याने आजीनेही जगाचा निरोप घेतल्याची हृदयद्रावक घटना गडचिरोली येथील इंदिरानगर येथे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://x.2286687.n4.nabble.com/-td4640872.html", "date_download": "2018-10-20T01:02:21Z", "digest": "sha1:ZEGQ72DIGYBU7IE6OOWXC6N72UWGCIBR", "length": 1971, "nlines": 29, "source_domain": "x.2286687.n4.nabble.com", "title": "ई-साहित्य - बलात्कार", "raw_content": "\nबलात्काराच्या बातम्या हल्ली कानी पडतात वारंवार ...\nपुरुषात आजही दडलाय लांडगा हे सिद्ध होतंय वारंवार ...\nपुरुषातील पुरुषत्वच घेतोय बळी राक्षसासारखा स्त्रीचा वारंवार ...\nपुरुष असल्याची लाजही वाटते वाचून बातम्या बलात्काराच्या वारंवार ...\nहातही शिवशिवतात घेण्यास घोट बलात्कारी पुरुषांच्या नरडीचा वारंवार ...\nस्त्रियांनीच का उभा चिरू नये अशा बलात्कारी पुरुषास असेही वाटते वारंवार ...\nस्त्री - पुरुष समानतेच्या काळातही स्त्रीच ठरतेय पुरुषाच्या वासनेचा बळी वारंवार ...\nस्त्रियांच्या शीलाच रक्षण करण्यानेच पुरुषातील पुरुषत्व सिद्ध होत हे कोण सांगणार या षंड पुरुषांना वारंवार ...\nकवी - निलेश बामणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/12-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-18-%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%95%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%85%E0%A4%AC-%E0%A4%B0/", "date_download": "2018-10-19T23:31:14Z", "digest": "sha1:CEPFPTT2KEJDUOFQNG76JYVA6WPDCKMA", "length": 6177, "nlines": 142, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "12 आणि 18 टक्‍क्‍यांचा स्लॅब रद्द? | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n12 आणि 18 टक्‍क्‍यांचा स्लॅब रद्द\nनवी दिल्ली – वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) यामध्ये केंद्र सरकार एकीकडे 28 टक्‍क्‍यांचा टॅक्‍स स्लॅब रद्द करण्याचा विचार करत आहे. तर दुसरीकडे 12 आणि 18 टक्‍क्‍यांचा टॅक्‍स स्लॅब रद्द करुन याचा एकच 14 टक्‍क्‍यांचा स्लॅब करण्याचा विचार करत आहे.\nजीएसटीच्या फिटमेंट कमिटीचे प्रमुख आणि बिहारचे अर्थमंत्री सुशील कुमार मोदी यांच्या मते, आता जीएसटीमध्ये 12 आणि 18 टक्‍क्‍यांच्या टॅक्‍स स्लॅबला एकत्र करण्यावर काम सुरु आहे. याबाबतीत राज्यांसोबत चर्चाही केली जात आहे. 12 आणि 18 टक्‍क्‍यांचा एकच 14 टक्के असा स्लॅब बनवला जाऊ शकतो, असे त्यांनी सांगितले.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleशिवथर येथील तो अपघात नसुन घातपात\nNext articleनोरा फतेहीने वाढवली मानधनाची रक्कम…\nशिर्डी : पंतप्रधान मोदींनी केली साईबाबांची आरती\nचीनने रोखले ब्रह्मपुत्रेचे पाणी : अरुणाचल प्रदेशमध्ये दुष्काळाची शक्यता\nशेअर बाजारात लागलाय डिस्काउंट सेल\nपेट्रोल-डिझेलचा समावेश ‘जीएसटी’त करावा – आठवले\nअमेरिकेचे विशेष दूत ब्रायन हुक भारत, युरोपच्या दौऱ्यावर\nभारतात ‘इंटरनेट सेवा’ ठप्प होणार नाही, सायबर सिक्युरिटी अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/learn-how-to-overcome-asthma/", "date_download": "2018-10-20T00:12:51Z", "digest": "sha1:I4DUTREBAME4WC35BRLWH76GJ7J5LO44", "length": 12663, "nlines": 154, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "जाणून घ्या ! कशी कराल दम्यावर मात ? | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n कशी कराल दम्यावर मात \nभारतातील सहा मुलांपैकी एका मुलाला दम्याचा त्रास जडतो. सीआरएफ या संस्थेने 2003 साली लहान मुलांच्या आरोग्याची पाहणी केली. या पाहणीत असं दिसून आलं की, त्या सालात लहान मुलांमध्ये दम्याचं 2.5 टक्के एवढं प्रमाण होतं. 2008मधील पाहणीत मात्र हे प्रमाण 5. 5 टक्के झालं होतं. तर 2012 मध्ये या प्रमाणात साधारण आठ टक्क्‌यांपेक्षा अधिक वाढ झाली होती. त्यामुळेच दमा या आजाराविषयी माहिती करून घेणं आपल्यासाठी महत्त्वाचं आहे.\nप्रदूषित वातावरणामुळे फुप्फुसांचे आरोग्य बिघडण्याचा मोठा धोका देशात दिवसेंदिवस वाढतच आहे. फुप्फुसांच्या आजारांमधील दमा हा एक दीर्घकाळ चालणारा आजार. या आजाराविषयीची जागरूकता निर्माण होण्यासाठी हा लेखप्रपंच, खास आजच्या जागतिक अस्थमा जागरूकता दिनाच्याफ निमित्ताने..दमा या आजाराची मुख्य लक्षणं म्हणजे सतत खोकला येणं, धाप लागणं.. याशिवाय श्‍वासोच्छ्वास करताना शिट्टी वाजल्यासारखा आवाज येणं, श्‍वास बाहेर सोडण्यास त्रास होणं. छातीवर वजन पडल्यासारखं वाटणं.. ही सगळी दम्याची लक्षणं आहेत.\nपोटामध्ये इन्फेक्‍शन झाल्यानेदेखील दमा होण्याची अधिक शक्‍यता असते. दमा ही श्‍वासाशी निगडित व्याधी जडण्याचं प्रमुख कारण आहे, वाढतं शहरीकरण. अजूनही घरातील ऍलर्जिक घटकांचा पूर्ण अभ्यास न झाल्यामुळे यातील धोक्‍याची संपूर्ण कल्पना आपल्याला आलेली नाही. लहान मुलांचा घरामधील(अतिसूक्ष्म धूलीकण तसेच झुरळ, उंदीर, मांजर, फर्निचर इ.) प्रदूषणांशी येणारा संबंध, अनुवांशिक दम्याचा त्रास तसंच अंडी, शेंगदाणे आणि दुग्धजन्य पदार्थाची लहान मुलांना होणारी ऍलर्जी यातूनही दमा होण्याची शक्‍यता असते. आपण लहान मुलांना द्यावयाच्या अन्नपदार्थाची दैनंदिन नोंद केल्यास कुठल्या अन्न पदार्थाने दम्याचा त्रास होतो, हे ओळखता येईल. मुलांना होणा-या ऍलर्जिक दम्याचे परिणाम पडताळले नसल्यास ते त्वरित पडताळणे आवश्‍यक आहेत.\nलहान वयात दमा होण्याचं प्रमाण जास्त असतं. याला आपली बदलती खाद्य संस्कृती, प्रदूषण, व्यायामाचा अभाव, कम्प्युटर अशा अनेक गोष्टी जबाबदार आहेत. यासाठी पालकांनी वेळीच सावध होणं गरजेचं आहे. मुलांकडे दुर्लक्ष केल्याने हा आजार वाढू शकतो. त्यामुळे पालकांना मुलांमध्ये दम्याची लक्षणं दिसताच त्यांनी डॉक्‍टरांचा सल्ला घ्यावा.\nअस्थमा असल्यास ही काळजी घ्या\nमुलाला दम्याचा अटॅक आल्यास सरळ बसू द्या. लगेच झोपवू नका. शांत आणि ढिलेपणाने पडायला सांगा. कपडे सैल करा.\nडॉक्‍टरांनी सांगितलेली रिलीव्हर औषधे लगेचच द्या. त्यामुळेही सुधारणा नसेल तर आणखी पाच मिनिटांनी रिलीव्हर औषधं थोडया प्रमाणात द्या.\nतरीही बरं वाटत नसेल तर डॉक्‍टरांचा सल्ला घ्या.\nयाशिवाय मुलाला स्वत:ला अस्थमाविषयी औषधं आणि साधनं (इनहेलर्स, स्पेन्सर्स) कशी वापरावीत, ते शिकवा.\nआठवडयातून एकदा अंथरूण पांघरूण गरम पाण्याने धुवा व खडखडीत सुकवा. डस्ट फ्री कव्‌र्हस वापरणं चांगलं.\nमुलांची खेळणी नीट धुऊन स्वच्छ करता येतील अशीच वापरा.\nमांजर, कुत्र्यासारख्या पाळीव प्राण्यांचा सांभाळ जपून करावा.\nतुमच्या मुलाच्या कीटमध्ये नेहमीच एक रिलीव्हर हॅंडी पॅक ठेवा.\nशाळेमध्ये तात्काळ वेळेसाठी सूचना तुमच्या टेलिफोन नंबरसहित लिहून द्या.\nअन्न हवारोधक डब्यांमध्ये ठेवा.\nदमट जागा जसे की, स्वयंपाकघर, स्वच्छतागृह किंवा तळघरात हवा खेळती राहण्यासाठी एक्‍झॉस्ट पंखे लावा. तिथे येणारी शेवाळ नीट धुवून ती जागा पूर्णपणे सुकवा व पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था करा, जेणेकरून परत बुरशी येणार नाही.\nधुम्रपान टाळा. विशेषत: मुलांसमोर व घरात तर कटाक्षाने टाळाच. कारण त्याचा धूर बराच वेळ घरात रेंगाळत राहतो.\nएखाद्या उत्पादनातील केमिकलची मुलाला ऍलर्जी आहे, असं लक्षात आलं तर ती वस्तू टाळा.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleइंग्लंड समोर ‘विराट’ आव्हान\nNext articleमंत्रालयासमोर महिलेचा अात्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचले प्राण\nजागतिक आहार दिनाचे महत्व (भाग ३)\nजागतिक आहार दिनाचे महत्व (भाग २)\nगर्भवती स्त्रियांमधील वाढते वजन\nजागतिक आहार दिनाचे महत्व\nपरवडण्याजोगे अौषधोपचार (भाग 3)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/536654", "date_download": "2018-10-20T01:07:05Z", "digest": "sha1:GYRE6W2OFSRVSI4EICPRIE32BQEWDQGG", "length": 5491, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "चिपळुणात 10 बेकरी कर्मचाऱयांना डेंग्यू - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » चिपळुणात 10 बेकरी कर्मचाऱयांना डेंग्यू\nचिपळुणात 10 बेकरी कर्मचाऱयांना डेंग्यू\nशहरातील एका नामांकित बेकरीतील तब्बल 10 कर्मचाऱयांना एकाचवेळी डेंग्यूची लागण झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. याची आरोग्य यंत्रणेला काहीही माहिती नसल्याने ती किती निद्रिस्त आहेत, हे स्पष्ट होत आहे.\nशहरात अनेक बेकऱया असून त्यात मोठय़ा प्रमाणात परप्रांतीय कामगार आहेत. तर काही ठिकाणी स्थानिक कामगारही आहेत. एका नामांकित बेकरीत सुमारे 25 हून अधिक कर्मचारी आहेत. त्यातील दहाजणांना काही दिवसांपूर्वी डेंग्यूची लागण झाली होती. त्यामुळे त्यांच्यावर एका खासगी रूग्णालयात काही दिवस उपचार करण्यात आले. मात्र या बाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली.\nमात्र आता या बाबत चर्चा सुरू असल्याने शहरात खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण आहे. मात्र या बाबत शहरातील आरोग्य यंत्रणेकडे कोणतीही नोंद नाही. गेल्या काही महिन्यांपासून शहरात डेंग्यूचे अनेक रूग्ण आहेत. मात्र हे सर्वजण खासगी रूग्णालयात उपचार घेऊन घरी जातात. त्यामुळे याची शासकीय आरोग्य यंत्रणेकडे नोंद होत नाही. विशेष म्हणजे ज्या खासगी रूग्णालयांमध्ये उपचार केले जातात, तेही याची कल्पना शासकीय यंत्रणेला देत नाहीत. त्यामुळे या बाबत नियम आणण्याची गरज आहे.\nमहामार्ग मद्यबंदी विरोधात हॉटेल व्यवसायिक एकवटले\nमहात्मा गांधी शांतता संदेश यात्रेला प्रारंभ\nचिपळूण नगराध्यक्षांना सभागृहात कोंडले\nआजचे भविष्य शनिवार दि. 20 ऑक्टोबर 2018\nक्लीनर मानेचा खून गळा आवळून\nसाडेपाच लाखाची दारू जप्त\nसंशोधकांनी अनुभवली ‘तिलारी’ची समृद्धी\nनिरवडेत वीज पडून तरुण ठार\nप्रचंड गडगडाटाने कुडाळ हादरले\nमालवणात ‘स्वस्थ भारत’ सायकल रॅलीचे स्वागत\nकुडाळला कीर्तन महोत्सवास प्रारंभ\nआश्वासनांच्या कात्रणांचे लवकरच प्रदर्शन\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://kahipan.wordpress.com/tag/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A5%80/", "date_download": "2018-10-20T00:24:57Z", "digest": "sha1:HN4PSVEIWVSHFXTK433WKCZHVZ4H3NVD", "length": 22371, "nlines": 173, "source_domain": "kahipan.wordpress.com", "title": "मुलगी | काहीपण....", "raw_content": "\nकुठेतरी छानसे वाचलेले ……\nजन्म ” काहीपण ” चा\nएकदा एक मुलगा त्याच्या प्रेयसीला Challenge करतो कि,\n“एक पूर्ण दिवस तू माझ्याशिवाय राहून दाखवायचे, मला फोन,\nमैल, मेसेज काहीही करायचे नाही\nजर तू अस करून दाखविलेस तर मी तुझ्याशी\nलगेच लग्न करेन ……..\nमुलगी म्हणाली, “खरे तर मला एक क्षण सुद्धा तुझ्या शिवाय राहायचे नाहीये ……….. पण तरीही आज तू\nchallenge केले आहेस म्हणून मी एक पूर्ण दिवस\nकाहीही contact न करण्याचे\nएक पूर्ण दिवस काहीही contact न करता जातो. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी ती मुलगी खूप उत्सुकतेने\nत्याच्या घरी जाते ….. पण …..घरात पोचताच\nती तिच्या प्रियकराची पांढर्या शुभ्र कापडात ठेवलेली व\nbody बघते आणि तिला एकदम खूप मोठा धक्का बसतो ….. तिला\nहे अस कस झाले , का झाले \nरडावे तर अश्रूंचा पूर येईल, शांत तर राहातच येत नव्हते …. कंठ\nसर्व आठवणी डोळ्यासमोर एक क्षणात उभ्या राहिल्या …\nतेव्हड्यात त्याच्या आईने त्याने\nतिच्यासाठी लिहिलेली चिठी तिच्याकडे दिली त्यात\nलिहिले होते , ” कर्करोगाच्या आजरामुळे माझ्या कडे\nराहिला होता म्हणून मला तुला challange करावे\nलागले …..आणि तू ते करून दाखविलेस, आता फक्त हेच तुला रोज करायचे आहे*……..\nकुठेतरी छानसे वाचलेले ………\nआश्विन पौर्णिमा ही कोजागरी पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. या दिवशी दूध आटवून केशर, पिस्ता, बदाम वगैरे घालून लक्ष्मीला नैवेद्य दाखविला जातो आणि ते दूध मग प्राशन केले जाते. उत्तररात्रीपर्यंत जागरण केले जाते. अशी आख्यायिका सांगतात की उत्तररात्री साक्षात लक्ष्मी येऊन ((संस्कृतमध्ये) ‘को जागर्ति’ (म्हणजे ‘कोण जागत आहे’) असे विचारते, म्हणून या दिवसाला ‘कोजागरी पौर्णिमा’ म्हणतात.\nआश्विनी पौर्णिमेस हे नाव असून ह्या दिवशी पाळावयाच्या व्रताला ‘कोजागरव्रत’ म्हणतात, दिवसा उपवास करून रात्री लक्ष्मी व ऐरावतारूढ इंद्र यांची पूजा करावी, पूजेनंतर देव व पितर यांना नारळाचे पाणी व पोहे समर्पण करावेत तसेच ते आप्तेष्टांसह स्वत:ही सेवन करावेत, असा हया व्रताचा विधी सांगितला आहे. रात्री चंद्रपूजा करून त्याला आटीव दुधाचा नैवेद्य दाखवितात. या दिवशी द्यूत खेळावे, असेही सांगितले आहे. या रात्री लक्ष्मी ‘को जागर्ति’ (कोण जागा आहे) असे विचारत घरोघरी फिरते आणि जो जागा असेल, त्याला धनधान्य देऊन समृध्द करते. लक्ष्मीच्या स्वागतार्थ रात्री रस्ते, घरे, मंदिरे, उद्याने, घाट इ. ठिकाणी असंख्य दीप लावावेत. सनत्कुमार संहितेत हया व्रताची कथा दिली आहे. प्राचीन काळी याच दिवशी ‘कौमुदी महोत्सव’ साजरा करीत. ‘कौमुदी पौर्णिमा’ व शरत्पौर्णिमा’ अशीही नावे हया दिवसास आहेत, पावसाळयानंतर प्रसन्न अशा शरद ऋतूतील ही पौर्णिमा असल्यामुळेही तिला उत्सवाचे महत्व आले असावे.\nकोजागिरी पौर्णिमा (अश्विन पौर्णिमा) हा पावसाळ्यानंतर येणारा आकाश निरभ्र असण्याचा पहिला दिवस होय. या रात्री आकाश स्वच्छ असल्यामुळे चांदणे व पूर्ण चंद्राचा आस्वाद आपल्याला घेता येतो. रात्री श्रीलक्ष्मी व एैरावतावर बसलेल्या राजा इंद्राची पूजा केली जाते. उपोषण (उपवास), पूजन व जागरण या तिन्ही घटकांना या दिवशी सारखे महत्त्व असते. मंदिरे, घरे आदि ठिकाणी अधिकाधिक दिवे लावावेत – जेवढे जास्त दिवे तेवढा मानवाचा अधिक उत्कर्ष – असे या दिनाचे महत्त्व सांगताना म्हटले आहे. हा दिवस व ही रात्र प्रामुख्याने श्रीलक्ष्मीच्या आराधनेची असते. पूर्ण असलेल्या चंद्रावरून लक्ष्मी पृथ्वीवर उतरते आणि `कोऽऽजागरति’ `कोऽऽजागरति’ असे विचारते. जो जागा असेल, त्यास लक्ष्मी प्रसन्न होते असे म्हटले जाते.\nलक्ष्मीला, इंद्राला व चंद्राला दुधाचा नैवेद्य दाखविला जातो आणि सर्व मंडळी स्वत:ही दुग्धपानाचा आनंद घेतात. अलीकडे या उत्सवाचे स्वरूप सार्वजनिक होऊ लागले आहे. चंद्र, चांदणे व दूध यांचा आनंद मित्रमंडळी, कुटूंबीयांसमवेत लोक सार्वजनिक ठिकाणीही घेतात.\nकोजागिरी पौर्णिमा म्हणजे जागृतीचा उत्सव, आनंदाचा उत्सव, उल्हासाचा उत्सव, या दिवशी चंद्र स्वत:च्या सोळाही कलांनी फुललेला असतो. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने त्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या अधिकाधिक जवळ असतो. संपूर्ण वर्षापेक्षा त्या दिवसाचा चंद्र सर्वात मोठा वाटतो. त्या दिवशी नवीन तयार झालेल्या धान्याचे पोहे दुधासोबत खावेत. चंद्र, चांदणे, दूध, पोहे, साखर सर्वच पांढरे आहेत, म्हणून कोजागिरी पौर्णिमा हा धवल रंगी उत्सव गणला जातो. या दिवशी नचायचे, बागडायचे, गायचे, रास, गरबा खेळायचा.\nया दिवशी सर्वात मोठा मुलगा किंवा मुलगी यांची आश्र्विनी करतात. मुलाला अंघोळ घालतात. जेवणात काही तरी गोड पदार्थ करतात. सायंकाळी प्रथम देवाला नंतर चंद्राला औक्षण करुन मुलाला ओवाळतात. विशेषत: महाराष्ट्र्रात हा प्रघात आहे. याला मुलांची आश्र्विनी करणे म्हणतात.\nआश्र्विन पौर्णिमा ऐरावतावर आरुढ झालेल्या इंद्राची आणि महालक्ष्मीची पूजा करावी, उपवास करावा. गंध-पुष्पांनी पूजिलेले व तुपाचे किमान शंभर दीप लावून देवमंदिर, तुलसी वृंदावन इत्यादी ठिकाणी ठेवावे. उजाडल्यावर स्नान करुन पूजा करावी. घृतर्शकरामिश्र्रित खिरीचा नैवेद्य दाखवावा, वस्त्रे, दीप दान करावे, असे केल्याने अनंत फलाची प्राप्ती होते, असे म्हटले आहे.\nकोजागिरी पौर्णिमाच्या हार्दिक शुभेच्छा….\n– कुठेतरी छानसे वाचलेले\nकिती जण ऑनलाईन आहेत\nहुंडा फक्त मुलगाच मागतो का…\nआपले वेद आणि प्राचीन ज्ञान\nएकत्रित अनुभवायचे हे काही दिवस\nआता वीडियो कंपोझिटिंग आणि एडिटिंग शिका मराठी मधून\nनाशिकचा पाऊस दरोडेखोर आहे😱🤓 एकदा पडला तर अख्खा सराफ बाजार आणि भांडी बाजार लुटून नेतो😇😇😇😇😇😇😇😅😅😅😅😅😅😅😜 😨☔🙄☔😂☔ कोकण चा पाऊस …….. लग्न झाल्यावर संसारात गुंतून जातो तसा एकदा सुरवात झाली की शेवट पर्यंत धो धो धो धो धो धो पडतो … ☔☔☔🌧🌧🌧💦💦💦 😝😂😜 पुण्याचा पाऊस बायकांसारखा. त्या चिडल्या कि धड स्पष्ट बोलत नाहीत. नुसती दिवसभर पिरपिर […] […]\n😅😄😄😂😁😉 कंप्यूटर इंजीनियरिंग च्या मुलीची एका मुलाने छेड काढली… तिने शिवी अशी दिली … अरे ऐ……………… पेनड्राइव चं झाकण…… पैदाइशी Error…… VIRUSच्या कार्ट्या….. Excelची Corrupt File…… जर 1 Click मारली ना तर ज़मीनी वरुन……. Delete होउन…….म्हसनात Install होशिल……. 😂😂😂😂😂😂😂😂😂😂 😂😂😂😂😂😂😂😂😂 […]\nएक चुक झलि आहे; बहुतेक 'फीड' बन्द आहे. पुन्हा नन्तर प्रयत्ण करा.\nदीपावलीच्या व नवीनवर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ही दीपावली आपल्याला सुख समाधानाची आणि भरभराट देणारी जाओ\nमागील पोस्ट मध्ये आपण ॲनिमेशन काय असते, तसेच ॲनिमेशनचे कोण कोणते प्रकार आहेत हे समजून घेतले आहे. ह्या पोस्ट मध्ये आपण ॲनिमेशन फिल्मची प्रोसेस समजून घेणार आहोत. एखादी ॲनिमेशन फिल्म बनायला साधारण पणे २ ते 3 वर्ष लागतात. त्यासाठी बरेच मनुष्य बळ देखील लागते. या फिल्म साठी अनेक डिपार्टमेंट मधून काम केले जाते. त्यातील 3 […] […]\nहुंडा फक्त मुलगाच मागतो का...\nआपले वेद आणि प्राचीन ज्ञान\nएकत्रित अनुभवायचे हे काही दिवस\nजन्म \" काहीपण \" चा\n​दुआ में याद रखना....\napple body Challenge contact marathi speach steve jobs translation अखेर अचानक आई आधार आवाज आस्वाद उत्तर एक कंठ कथा कर्करोग कारण किशोरी खरेदी गोष्ट ग्लास चंद्र चहा टीवी डाव डॉक्टर दार दिवस दिवाळी दीपावली दोन धक्का नवीनवर्ष निर्णय पटकन पत्नी पन्नाशी पूजा प्रतिक प्रश्न प्रेयसी फटाके बाबा बेल बॉम्ब भरभराट भानगड मराठी माणुस मित्र मुलगा मुलगी रात्री रुपये लक्ष्मि लग्न लहान विवाहित व्हॅलेंटाईन शर्ट शीळ शुभेच्छा सकाळ सत्य समाधान सरकार साडी सुख हार्दिक हास्य हॅपी हॅपी व्हॅलेंटाईन\nमला यत्ता चौथी पर्यंत हिंदी यायचं नाही.. शाळेत विषयच नव्हता.. यायचं नाही म्हणजे नाही…अजाबात नाय… म्हणून जे काही दिसेल ते मराठीतच समजून घ्यायचं.. मुकद्दर का सिकंदर हा सिनेमा.. आम्ही चाळकरी पोरं “मुकंदर का सिकंदर” असं म्हणायचो.. आणि त्याचा अर्थ आमच्या दृष्टीनं लिटरली मराठी होता: “मुकंदर …का सिकंदर” म्हणजे “चहा की कॉफी” .. “मुकंदर ऑर […]\nजरूर वाचा…. आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे कि ताजमहाल प्रेमाची निशाणी म्हणून ओळखला जातो……. पण काही इतर गोष्टी जे फार कमी लोक जाणतात त्या ह्या अश्या———— १) मुमताज हि शहाजहानची ४ थी बायको होती. २) मुमताजशी लग्न करता याव म्हणून शहाजहानने तिच्या नवऱ्याचा खून केला. ३) मुमताज तिच्या १४ व्या बाळंतपनात मेली. ४) त्या नंतर शहाजहानने […]\nशेवटी संस्कृती म्हणजे बाजरीची भाकरी… वांग्याचे भरीत.. गणपतीबाप्पा मोरया ची मुक्त आरोळी. केळीच्या पानातली भाताची मूद आणी त्यावारचे वरण. उघड्या पायांनी तुडवलेला पंचगंगेचा काठ… मारूतीच्या देवळात एका दमात फोडलेल्या नारळातली उडालेले पाणी… दुस-याचा पाय चूकुन लागल्यावर देखील आपण प्रथम केलेला नमस्कार.. दिव्या दिव्यादिपत्कार… आजीने सांगितलेल्या भुतांच्या गोष्टी… मारुतीची न जळणारी आणि वाटेल तेव्हा लहानमोठी होणारी […]\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://ahmednagari.blogspot.com/2012/05/blog-post_7156.html", "date_download": "2018-10-20T00:59:58Z", "digest": "sha1:54ZSIMBIMVCSYSHU6OVAUAB5423ELRAR", "length": 3794, "nlines": 35, "source_domain": "ahmednagari.blogspot.com", "title": "अहमदनगरी / Ahmednagar: १.अहमदनगरचा किल्ला / Ahmednagaar Fort", "raw_content": "\n१.अहमदनगरचा किल्ला / Ahmednagaar Fort\nनिजामशाहीची राजधानी अहमदनगर होती.१४९० मध्ये बहामानीचा सेनापती जहांगीर खान याच्याशी झालेल्या लढाईत मधील विजयाच्या प्रीत्यर्थ निजामशाहीचा संस्थापक मलिक अहमद याने ‘कोट बाग निजाम’ नावाचा महाल स्वतः साठी बांधला.येथूनच किल्ल्याच्या बांधकामाची सुरुवात झाली.हुसेन निजामशाह या अह्मद्शाहाच्या नातुने पुढे शत्रूच्या आक्रमणाची शक्यता लक्षात घेवून २२ बुरुज असलेला मजबूत कोट निर्माण केला.\n१ मैल ८० यार्ड परीघ आणि तटबंदी भोवती रुंद खंदक असल्याने हा किल्ला अभेद्य बनला होता. किल्ल्यात सोनमहाल, गगनमहाल,मिनामहाल बगदाद महाल, मुल्क आबाद, दिल काषद हे महाल होते. १९४२ च्या आंदोलनात पंडित जवाहरलाल नेहरू सह १२ नेत्यांना किल्ल्यात स्थानबद्ध करण्यात आले होते. निजामशहाच्या महालाचे अवशेष आजही किल्ल्यात पाहायला आहेत.\nकटाप्पाने बाहुबलीला का मारले..\nमहाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास / The History of Maharashtra.....\nहरिश्चंद्रगड किल्ला / Harishchandragad Fort\nफेसबुक वर लाईक करा\nया ब्लॉग चा शोध घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://blog.bestgrapes.co.in/recipes/item/342-grape-pickle.html", "date_download": "2018-10-19T23:51:22Z", "digest": "sha1:VG6RQ7OAPVFKTW6BYXH3V734F5BZLMD4", "length": 7699, "nlines": 46, "source_domain": "blog.bestgrapes.co.in", "title": "Delicious Grape's Pickle", "raw_content": "\nनुकतीच नाशिकला जाऊन आले. नाशिक भारतातला सगळ्यात जास्त द्राक्षं पिकवणारा जिल्हा आहे. गेल्या काही वर्षांत या भागात मोठ्या संख्येनं वाईनरीजसुद्धा उभ्या राहिल्या आहेत. द्राक्षांच्या तसंच वाइन गाळपाच्या मोसमात मोठ्या प्रमाणावर पर्यटक गर्दी करत असतात.\nद्राक्षं बहुसंख्य लोकांना आवडतात. पण द्राक्षं हे अतिशय नाजूक फळ असल्यानं त्यावर कीटकनाशकांची फवारणी खूप जास्त केली जाते. पाण्यात कितीही काळ तुम्ही ही द्राक्षं बुडवून ठेवलीत तरी त्यावरचा कीटकनाशकाचा अंश काही जात नाही. शिवाय अनेकांना त्यामुळे अलर्जीसदृश घशाचा त्रास होतो त्यामुळे द्राक्षं खायला नको वाटतं. जी द्राक्षं परदेशी निर्यात होतात त्यांच्यावर किती प्रमाणात औषधं मारली जावीत याचे कडक निकष आहेत. त्यामुळे ते पाळावेच लागतात. पण भारतात जी द्राक्षं विकली जातात त्यावर मात्र भरमसाठ औषधांचा मारा केलेला असतो, अनेकदा शेतकरी अशिक्षित असतात, त्यांच्याकडून माल घेणारे सुचवतील ती औषधं ते मारतात. म्हणून मी तर हल्ली द्राक्षं विकत आणणं बंदच केलं आहे.\nकाही दिवसांपूर्वी मला समीर पंडित या गृहस्थांचा इनबॉक्समध्ये एक मेसेज आला. ते शेतक-यांच्या एका गटाचे सदस्य आहेत. शेतक-यांचा हा गट कमीतकमी औषधं मारलेली द्राक्षं भारतातल्या कुठल्याही शहरात घरपोच पोचवतो. यासाठी त्यांचं एक पेज आहे, ज्याची लिंक मी काही दिवसांपूर्वी शेअर केली होती. तुम्ही ऑर्डर केल्यानंतर ताजी द्राक्षं तोडली जातात आणि ती तुमच्या घरी पोचवली जातात.\nपरवा मी नाशिकला गेले होते तेव्हा समीर आणि त्यांचे सहकारी श्री. फडके हे दोघेही भेटायला आले होते. त्यांच्याकडून मला ब-याच नव्या गोष्टी कळाल्या. जसं की वाईनसाठी वापरली जाणारी द्राक्षं आणि खायची द्राक्षं वेगळी असतात. ऑरगॅनिक गूळ म्हणजे नुसता रसायनं न वापरता केलेला गूळ नव्हे. तर जमिनीचा कस चांगला हवा, त्यात घातली जाणारी खतं शेणखतासारखी नैसर्गिक हवीत, गूळ करताना भेंडीचा रस वापरला जातो ती भेंडी ऑरगॅनिक हवी. असं सगळं अंमलात आणून तयार केलेला गूळ म्हणजे ऑरगॅनिक गूळ. त्यांनी मला ताडीचाही गूळ दिला आहे. तो वापरून बघितला की त्यावर लिहीन.\nत्यांनी मला अतिशय मधुर चवीची करकरीत अशी फ्लेम जातीची द्राक्षं दिली. अनेक दिवसांपासून द्राक्षांचं लोणचं करायचं माझ्या मनात होतं. लोणचं करायला द्राक्षं चांगली करकरीत हवीत, तशी ही होती. मग आज लाल द्राक्षांचं मस्त लोणचं केलंय. आणि ते छान आंबट, गोड, तिखट लागतंय.\nसायली राजाध्यक्ष , अन्न हेच पूर्णब्रह्म - Mumbai Masala\n२ वाट्या फ्लेम जातीची द्राक्षं – एकाचे २ तुकडे करून,\n२ टीस्पून तिखट, पाव टीस्पून हळद,\n१ टीस्पून मीठ (आपल्या चवीनुसार कमीजास्त करा),\n२ इंच आल्याचं सालं काढून केलेले बारीक लांबट तुकडे (ज्युलियन्स),\n१ मोठ्या लिंबाचा रस\n१) एका बोलमध्ये द्राक्षं घ्या. त्यात तिखट, मीठ, हळद, आल्याचे तुकडे आणि लिंबाचा रस घाला.\n२) चमचा वापरून हलक्या हातानं नीट एकत्र करा. काचेच्या बरणीत भरून फ्रीजमध्ये ठेवा.\nहे लोणचं लगेचच खायलाही मस्त लागतं. मुरल्यावर खायला बहुधा उद्या उरणार नाही असं वाटतं फ्रीजमध्ये फारतर २-३ दिवस राहील. करायला अगदी सोपं आहे, त्यामुळे सीझन संपेपर्यंत कितीदाही करता येईल.\nआवडत असल्यास अर्धा टीस्पून मोहरीची पूडही घालता येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/blogbenchers-stories-news/loksatta-blog-benchers-winner-9-1244491/", "date_download": "2018-10-20T00:20:47Z", "digest": "sha1:XZCPEYJXG24FVWQUHTFADI4H5B77LMHB", "length": 13880, "nlines": 212, "source_domain": "www.loksatta.com", "title": "लाखो लोकांपर्यंत पोहोचण्याची मोठी संधी | Loksatta", "raw_content": "\nविषाणुजन्य तापावर प्रतिजैविके घेणे टाळा\nसंत्र्याला यंदा सुगीचे दिवस\nऊस तोडणी कामगारांना भविष्य निर्वाह निधीचा लाभ\nदसरा मेळाव्यातून पंकजांचा पक्षांतर्गत स्पर्धकांनाही इशारा\nके.जी. टू कॉलेज »\nलाखो लोकांपर्यंत पोहोचण्याची मोठी संधी\nलाखो लोकांपर्यंत पोहोचण्याची मोठी संधी\n‘लोकसत्ता ब्लॉगबेंचर्स’ स्पर्धेत आपले ‘भुवन’, आपले ‘नाविक’ या अग्रलेखावर ब्लॉग लिहायचा होता.\nब्लॉग बेंचर्स विजेते शौनक कुलकर्णी, ऋषभ बलदोटा यांची भावना\n‘वाचनाची आणि लिहिण्याची आवड होती. लाखो लोकांपर्यंत मत पोहोचवण्याची संधी खूप मोठी आहे. प्रत्येक विषयावर व्यक्त होताना त्याचा अभ्यास करावा लागतो आणि त्यातून समजही वाढत जाते,’ अशा भावना ‘लोकसत्ता ब्लॉगबेंचर्स’ विजेत्यांनी व्यक्त केल्या. ‘आपले ‘भुवन’, आपले ‘नाविक’, या अग्रलेखावरील स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवलेला शौनक कुलकर्णी आणि द्वितीय क्रमांक मिळवलेला ऋषभ बलदोटा यांना पारितोषिक देण्यात आले.\n‘लोकसत्ता ब्लॉगबेंचर्स’ स्पर्धेत आपले ‘भुवन’, आपले ‘नाविक’ या अग्रलेखावर ब्लॉग लिहायचा होता. औरंगाबाद येथील एमआयटी महाविद्यालयांत वास्तुविशारद अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षांला शिकणाऱ्या शौनक कुलकर्णी याला या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला. त्याला एमआयटीचे संचालक मुनीष शर्मा यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले. या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जगदीश गोडियाल, वास्तुविशारद विभागप्रमुख संजय मस्के, प्राध्यापक भालकीकर, बोरावके, पाटील, विनय चिद्री, तसेच शौनकचे वडील राज्य आंग्लभाषा विभागाचे श्रीकांत कुलकर्णी आदी उपस्थित होते. ‘लोकसत्ताने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना लिहिते करण्यासाठी सुरू केलेला ब्लॉग बेंचर्सचा उपक्रम वाखाणण्याजोगा आहे,’ असे मत शर्मा यांनी व्यक्त केले. प्राचार्य डॉ. गोडियाल म्हणाले,‘‘लिहिते होत गेल्यामुळे आपले म्हणणेही नेमकेपणाने मांडण्याची सवय लागते. ‘लोकसत्ता’च्या या उपक्रमाने विद्यार्थ्यांना राजकारण, साहित्य, अर्थकारण,आदी क्षेत्रांत नवे काही करून दाखविण्यास प्रोत्साहन आणि बळ दिले आहे.’’ पुण्यातील ट्रिनीटी अभियांत्रिकी महाविद्यालयांतील स्थापत्य अभियांत्रिकी शाखेचा विद्यार्थी ऋषभ बलदोटा याला द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश डबीर यांच्या हस्ते त्याला पारितोषिक देण्यात आले.\nलोकसत्ता’च्या नियमित वाचनामुळे वैचारिक घडण पक्की होण्यास मदत झाली. या स्पर्धेचे विजेतेपद मिळणे हा माझ्या आयुष्यातील मैलाचा दगड ठरला आहे.\nमला लिहायला आवडते. मी आतापर्यंत प्रत्येक आठवडय़ाला ब्लॉग लिहिला आहे. यावेळचा विषय माझ्या आवडीचा होता. त्याची तयारी करताना मला खूप कठीण गेले नाही.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nलिहिण्यासाठी प्रेरणा देणारी स्पर्धा\nमराठीशी नाळ जोडणारा उपक्रम\nइंधनाचा दर ‘पेटल्यास’ काय\nरोहन पिंगळ आणि वैभव दाभोळकर ब्लॉग बेंचर्सचे विजेते\nमयूर अहिरे आणि अर्चना सुरवसे ‘ब्लॉग बेंचर्स’चे विजेते\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n‘रावण दहना’त मृत्युतांडव, पंजाबमधील भीषण दुर्घटनेत ६० ठार\n...तर ६० जणांचा जीव वाचला असता\nबाप मृत्यूशी लढत असतानाच मुलगी आणि नातीवर काळाचा घाला\nरावण दहन करताना भीषण अपघात, पाहा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ\nकौतुकास्पद: युपीतल्या 850 शेतकऱ्यांना बिग बी करणार कर्जमुक्त; ५.५ कोटींचं अर्थसहाय्य\n#MeToo : सेलिब्रेटी मॅनेजमेंट कंपनीच्या अनिर्बन दास ब्ला यांचा आत्महत्येचा प्रयत्न\n#MeToo कोर्टाच्या आदेशाची वाट बघा; आलोक नाथांची सिंटाला विनंती\n#MeToo : प्रसिद्ध चित्रकार जतिन दास म्हणतात तो मी नव्हेच\n#MeToo : 'सेक्रेड गेम्स'च्या अभिनेत्रीचा दिग्दर्शक विपुल शहावर लैंगिक गैरवर्तणुकीचा आरोप\nसागरी किनारी रस्त्यावर ‘क्रॅश एटोनेटर’\nमेट्रो मार्गिकांचे संचलन ‘एमएमआरडीएकडे’च\n१८व्या वर्षांत अत्रे कट्टय़ावर तरुणाईचा मेळा\nयंदा उत्पादन घटण्याची शक्यता\nतलासरीमध्ये गटारावरच भाजीविक्रीची दुकाने\nजुईनगर येथे अपंग, विशेष मुलांसाठी उद्यान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/vruthanta-news/now-onion-replace-with-cabbage-1134675/", "date_download": "2018-10-20T00:15:50Z", "digest": "sha1:VAX62MXFJYPNNA6V2AHHKS6VK26IK6SS", "length": 13774, "nlines": 208, "source_domain": "www.loksatta.com", "title": "कांद्याची तहान कोबीवर | Loksatta", "raw_content": "\nविषाणुजन्य तापावर प्रतिजैविके घेणे टाळा\nसंत्र्याला यंदा सुगीचे दिवस\nऊस तोडणी कामगारांना भविष्य निर्वाह निधीचा लाभ\nदसरा मेळाव्यातून पंकजांचा पक्षांतर्गत स्पर्धकांनाही इशारा\nकांद्याच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत आहे. सद्या किरकोळ बाजारात कांद्याने सत्तरी गाठली असून कांदा हा जेवण आणि खाद्यपदार्थाची लज्जत वाढविणारा पदार्थ सध्या सर्वसामान्यांच्या जेवणासह हॉटेलमधील\nकांद्याच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत आहे. सद्या किरकोळ बाजारात कांद्याने सत्तरी गाठली असून कांदा हा जेवण आणि खाद्यपदार्थाची लज्जत वाढविणारा पदार्थ सध्या सर्वसामान्यांच्या जेवणासह हॉटेलमधील कांदा भजीसह इतर पदार्थातूनही गायब झाला आहे. जेवण व नाश्त्याच्या पदार्थाबरोबर देण्यात येणाऱ्या कांद्याला पर्याय म्हणून कोबी दिला जात आहे. त्यामुळे खवय्यांच्या चवीची लज्जतच गायब झाली आहे.पाऊस व थंडीच्या हंगामात कांद्याच्या उत्पादनात नेहमीच घट होऊ लागली आहे. खरच कांद्याचा तुटवडा निर्माण झाला की, साठेबाजांनी तो केला याचा शोध प्रशासन घेत असले तरी कांदा हा प्रत्येकाच्या खाद्यपदार्थातील महत्त्वाचा घटक असल्याने दरवाढीचा सर्वाधिक फटका सर्वसामान्यांना बसतो.सध्या उरणच्या किरकोळ बाजारात कांद्याने सत्तरी गाठली आहे. त्यामुळे कांदा खरेदी करणाऱ्यांचीही संख्या घटू लागली असल्याची माहिती कांदे विक्रेत्या सखुबाई कदम यांनी दिली आहे. बिकट आर्थिक स्थितीमुळे वाढीव दराने जास्त कांदा खरेदी करणे शक्य नसल्याचे तिने सांगितले. खरेदी केलेल्या कांद्याची वेळेत विक्री न झाल्यास फायद्याऐवजी नुकसान होण्याची भीतीही तिनेही व्यक्त केली.कांद्याचे दर वाढल्याने कांदा भजी तयार करणेच बंद केल्याचे येथील घरगुती खाद्यपदार्थ विक्रेते समेळ यांनी सांगितले. खास कांद्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या उरणमधील हॉटेलातून थोडय़ाच प्रमाणात कांदा भजी तयार करून त्याची विक्री २० रुपयांऐवजी ३० ते ३५ रुपये प्रति प्लेट विक्री केली जात आहे.या वाढलेल्या दरामुळे ग्राहकांची संख्याही रोडावली आहे. तर दुसरीकडे हॉटेलमध्ये सकाळी नाश्ता करणाऱ्या अनेकांना बटाटावडा प्लेट, उसळ, मिसळ आदी खाद्य पदार्थासोबत मिळणारा कांदा सध्या गायब झाला आहे. त्याऐवजी कोबी चिरून दिला जात असल्याची माहिती उरणमधील खवय्ये महेश घरत यांनी दिली आहे.\nइजिप्तचा आयातकांदा वाढविणार पदार्थाची लज्जत\nकेंद्र सरकारने कांद्याच्या दरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी इजिप्तमधून कांद्याची आयात केली आहे. मागील आठवडय़ात जेएनपीटी बंदरातून ८४ टन कांदा आयात करण्यात आला आहे. तर पुढील आठवडय़ापर्यंत दहा हजार टन कांदा इजिप्तमधून आयात करण्यात येणार असल्याने इजिप्तचा कांदा आता भारतीय खवय्यांची लज्जत वाढविणार आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nकेंद्र सरकारने ‘नाफेड’मार्फतची कांदा खरेदी बंद करावी\nकांदा डोळां आणी पाणी..\nभाव वाढल्याने चोरटय़ांची नजर कांद्यावर..\nचुकीच्या धोरणाने ग्रामीण भाग उध्वस्त – दिलीप वळसे\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n‘रावण दहना’त मृत्युतांडव, पंजाबमधील भीषण दुर्घटनेत ६० ठार\n...तर ६० जणांचा जीव वाचला असता\nरावण दहन करताना भीषण अपघात, पाहा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ\nकौतुकास्पद: युपीतल्या 850 शेतकऱ्यांना बिग बी करणार कर्जमुक्त; ५.५ कोटींचं अर्थसहाय्य\n#MeToo : सेलिब्रेटी मॅनेजमेंट कंपनीच्या अनिर्बन दास ब्ला यांचा आत्महत्येचा प्रयत्न\n#MeToo कोर्टाच्या आदेशाची वाट बघा; आलोक नाथांची सिंटाला विनंती\n#MeToo : प्रसिद्ध चित्रकार जतिन दास म्हणतात तो मी नव्हेच\n#MeToo : 'सेक्रेड गेम्स'च्या अभिनेत्रीचा दिग्दर्शक विपुल शहावर लैंगिक गैरवर्तणुकीचा आरोप\nसागरी किनारी रस्त्यावर ‘क्रॅश एटोनेटर’\nमेट्रो मार्गिकांचे संचलन ‘एमएमआरडीएकडे’च\n१८व्या वर्षांत अत्रे कट्टय़ावर तरुणाईचा मेळा\nयंदा उत्पादन घटण्याची शक्यता\nतलासरीमध्ये गटारावरच भाजीविक्रीची दुकाने\nजुईनगर येथे अपंग, विशेष मुलांसाठी उद्यान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://shriharimandiram.org/Branch/index.php?page=1&id=211", "date_download": "2018-10-19T23:40:13Z", "digest": "sha1:3F327BRQNKE22PVPPVLL774V5NR3XCHU", "length": 1405, "nlines": 22, "source_domain": "shriharimandiram.org", "title": " || परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय ||", "raw_content": "\nआद्य - २ ३ ... अंत्य\nशाखेचे नाव : पार्से (गोवा)\nश्री धनंजय केशव साळगांवकर\nमधला वाडा, मु. पो. पार्से,\nपेडणे, गोवा, गोवा पिन कोड - ४०३५१२.\n२) श्री भगवती मंदिर पार्से गोवा.\nदर रविवारी सकाळी ८ ते ९ बालोपासना - मधलावाडा, चोनसाई,\nनित्योपासना सायंकाळी ७ ते ८ - श्री भगवती मंदिर पार्से गोवा.\n© 1981-,परमार्थ निकेतन ट्रस्ट, बेळगांव. सर्व हक्क राखीव.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-mahafpc-aginest-corporate-monopoly-pune-maharashtra-12398", "date_download": "2018-10-20T00:55:55Z", "digest": "sha1:W63FPNJFXM6NBZS3LMPIWYC2GY5ABE5D", "length": 19529, "nlines": 159, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, mahafpc aginest corporate monopoly, pune, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकॉर्पोरेट एकाधिकारशाहीला ‘महाएफपीसी’चा विरोध\nकॉर्पोरेट एकाधिकारशाहीला ‘महाएफपीसी’चा विरोध\nबुधवार, 26 सप्टेंबर 2018\nपुणे : केंद्र शासनाच्या शेतीमाल खरेदीच्या नव्या योजनांमध्ये कॉर्पोरेट कंपन्यांची एकाधिकारशाही तयार होऊ शकते, असा इशारा ‘महाएफपीसी’ने दिला आहे. या योजनांमधील एकाधिकारशाहीला रोखण्यासाठी ‘महाएफपीसी’ने मार्गदर्शक सूचनांचा एक मसुदा निती आयोगाला सादर केला आहे.\nशेतीमाल खरेदीसाठी केंद्र सरकारने आपल्या धोरणात अनेक बदल केले असून, नव्या योजनांचा पर्याय स्वीकारला आहे. प्रधानमंत्री अन्नदाता आय सुरक्षा अभियान या नावाने शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव देण्यासाठी नवी पद्धत लागू करण्यात आली आहे. याधोरणात भावांतर व खासगी खरेदी व स्टॉकिस्ट अशा योजनांचा समावेश केला आहे.\nपुणे : केंद्र शासनाच्या शेतीमाल खरेदीच्या नव्या योजनांमध्ये कॉर्पोरेट कंपन्यांची एकाधिकारशाही तयार होऊ शकते, असा इशारा ‘महाएफपीसी’ने दिला आहे. या योजनांमधील एकाधिकारशाहीला रोखण्यासाठी ‘महाएफपीसी’ने मार्गदर्शक सूचनांचा एक मसुदा निती आयोगाला सादर केला आहे.\nशेतीमाल खरेदीसाठी केंद्र सरकारने आपल्या धोरणात अनेक बदल केले असून, नव्या योजनांचा पर्याय स्वीकारला आहे. प्रधानमंत्री अन्नदाता आय सुरक्षा अभियान या नावाने शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव देण्यासाठी नवी पद्धत लागू करण्यात आली आहे. याधोरणात भावांतर व खासगी खरेदी व स्टॉकिस्ट अशा योजनांचा समावेश केला आहे.\nदेशातील शेतकरी उत्पादक कंपन्यांना या योजनांमध्ये ''खरेदीदार यंत्रणा'' म्हणून सहभागी करून घ्यावे, असे ‘महाएफपीसी’ला वाटते. शेतकरी कंपन्यांना कशा प्रकारे सामावून घेता येईल, याबाबत काही मार्गदर्शक सूचना ‘महाएफपीसी’ने तयार केल्या आहेत. केंद्रीय कृषी राज्यमंत्री पुरुषोत्तम रुपाला व निती आयोगाचे सदस्य तसेच वित्त आयोगाचे सदस्य रमेश चंद यांना या सूचनांचा मसुदा ‘महाएफपीसी’चे व्यवस्थापकीय संचालक योगेश थोरात यांनी सादर केल्या.\nशेतकरी उत्पादक कंपनीच्या सामुदायिक सुविधा केंद्रांना अधिसूचित बाजाराचा दर्जा मिळावा, अशी मागणीदेखील ‘महाएफपीसी’ने निती आयोगाकडे केली आहे. ‘‘केंद्र शासनाच्या ग्रामीण कृषी बाजार (ग्राम)अंतर्गत बाजारांचा दर्जा देणे किंवा राज्य शासनाच्या पणन संचालनायाने अधिसूचित बाजार म्हणून शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या सुविधा केंद्रांकडे पाहावे व त्यासाठी धोरणात्मक निर्णय तातडीने घ्यावा’’, अशी शिफारस या मसुद्यात करण्यात आली आहे. या मसुद्यात चार प्रकरणे असून, विविध प्रकारच्या शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या सुविधा डोळ्यांसमोर ठेवून ३५ प्रकारच्या शिफारशी करण्यात आलेल्या आहेत.\n‘‘केंद्राच्या नव्या योजनांमध्ये शेतकरी उत्पादक कंपन्या सध्या खरेदीदार नाहीत. आमच्या मसुद्यात प्रामुख्याने सोयाबीन पिकात काम करणाऱ्या कॉर्पोरेट कंपन्यांना शेतकरी कंपन्यांशी व्यावसायिक भागीदारी करण्याचा पर्याय मांडण्यात आला आहे. यामुळे कॉर्पोरेट खरेदीदार तसेच प्रक्रियादार अन्यथा इतर खासगी कंपन्या यांची एमएसपी खरेदीत एकाधिकारशाही होणार नाही, असे ‘महाएफपीसी’चे म्हणणे आहे.\nभावांतरासाठी गेल्या पाच वर्षांमधील बाजारभावाचा आढावा घेऊन पिके, क्षेत्र व दरपातळी जाहीर करावी.\n३० दिवस अगोदर या योजनेतील क्रियाशील घटक व संस्था जाहीर कराव्यात. त्यासाठी हंगामाच्या किमान ६० दिवस अगोदर अर्ज मागवावेत.\nकॉर्पोरट कंपन्यांना खरेदीसाठी क्षेत्र ठरवून द्यावे.\nराज्य समन्वयक खरेदीदार यंत्रणेत शेतकरी उत्पादक कंपन्यांना सामावून घ्यावे.\nया योजना व्यवस्थित चालण्यासाठी कॉर्पोरेट व सरकारी संस्थांकडून खेळते भांडवल तयार करावे.\nशेतीमाल खरेदी होताच तत्काळ शेतकऱ्यांना पेमेंट देण्यासाठी स्वतंत्र निधीचे वितरण करावे.\nखरेदीतील प्राथमिक संस्था म्हणून शेतकरी कंपनीची निवड, खरेदी केंद्रांची निवड, वाहतूक व इतर प्रशासकीय, आर्थिक बाबींचे नियोजन करावे.\nशेती निती आयोग सरकार government हमीभाव सोयाबीन\nभाजीपाला पिकांची रोपवाटिका तयार करताना\nभाजीपाला पिकांची रोपवाटिका करताना योग्य ती काळजी घेतल्यास पुनर्लागवडीनंतरच्या काळातील अने\nपुण्यात फुलांची ७ काेटींची उलाढाल\nपुणे ः फूल उत्पादक शेतकऱ्यांची भिस्त असणाऱ्या नवरात्र आणि दसऱ्याला विशेष मागणी असलेल्या झ\nकशी टिकेल पांढऱ्या सोन्याची झळाळी\nराज्यात कापूस वेचणीला सुरवात होऊन दसऱ्याच्या मुहूर्तावर बऱ्याच शेतकऱ्यांनी विक्रीही चालू\nपरभणीत फ्लाॅवर प्रतिक्विंटल २००० ते २५०० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nवनस्पतीतील संजीवकांमुळे अवकाशातही उत्पादन घेणे...\nपोषक घटकांची कमतरता आणि गुरुत्वाकर्षण कमी असणे या दोन कारणांमुळे चंद्र किंवा अन्य ग्रहांव\nसार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांची गोचीकोणतेही तातडीचे, आतबट्टायचे काम करायचे असेल तर...\nपीक संरक्षण क्षेत्रात ‘महिंद्रा’ची...मुंबई : कृषी अवजारे आणि शेती उत्पादनात देशात...\nव्यापारी बँका वित्तीय निरक्षरतेचा फायदा...व्यापारी बँका सामान्य कर्जदारांमधील वित्तीय...\nसंतुलित पुरवठ्यामुळे ब्रॉयलर्सच्या...नवरात्रोत्सवामुळे चिकनच्या सर्वसाधारपण खपात मोठी...\nनवीन हंगामात कापसाची अडखळती सुरवातदेशात कापसाच्या २०१८-१९ च्या नवीन विपणन हंगामाची...\nहमीभाव मनमोहनसिंग सरकारपेक्षा कमी;...नरेंद्र मोदी सरकारने जुलै महिन्यात पिकांच्या...\nतेल द्या आणि तांदूळ घ्या; भारताकडून '...अमेरिकेच्या डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया दररोज...\nथेट विक्रीचे देशी मॉडेलमहाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या पुढाकारातून सेंद्रिय व...\nशेतीशी नाळ जोडणारा फॅब्रिकेशन व्यवसायफॅब्रिकेशन व्यवसाय एक उत्तम लघू उद्योग आहे. या...\nहेमंतरावांची शेती नव्हे ‘कंपनी’चलखमापूर (ता. दिंडोरी, जि. नाशिक) येथील हेमंत...\nखरीप मका, हळदीच्या भावात घसरणया सप्ताहात कापूस, रब्बी मका, सोयाबीन व हरभरा...\nकृषी व्यवसाय, उद्योगाकरिता व्यवहार्यता...कृषी व्यवसाय किंवा उद्योगामध्ये अपेक्षित उत्पन्न...\nसोयाबीन, कापूस वगळता इतर पिकांच्या...या सप्ताहात सोयाबीन व कापूस वगळता इतर वस्तूंच्या...\nसोयामील निर्यात ७० टक्के वाढण्याचा अंदाजदेशाची सोयामील (सोयापेंड) निर्यात २०१८-१९ या...\nआधुनिक मत्स्यपालन : एक शाश्वत...पुणे ः नाशिक रस्त्यावर मंचरपासून जवळच अवसरी खुर्द...\nयंदा कापसाची विक्रमी सरकारी खरेदी होणारमुंबई (कोजेन्सिस वृत्तसंस्था)ः यंदा एक...\nऑक्टोबर हीटमुळे पुरवठा घटला, ब्रॉयलर्स...मागणीच्या प्रमाणात योग्य पुरवठा आणि त्यातच...\nसेंद्रिय निविष्ठांमुळे उत्पादन खर्चात...कोरडवाहू शेती, उत्पादनाची अशाश्वता, त्यातच आलेले...\nवायदे बाजार : मका, हळद यांच्या भावात वाढया सप्ताहात मका व हळद यांचे भाव वाढले. इतरांचे...\nकॉर्पोरेट एकाधिकारशाहीला ‘महाएफपीसी’चा...पुणे : केंद्र शासनाच्या शेतीमाल खरेदीच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/two-and-half-year-old-gril-rape-karad-taluka-134607", "date_download": "2018-10-20T00:31:54Z", "digest": "sha1:JDJCLI5SYFAYCMBLUANQ65LBVSK24ISN", "length": 10971, "nlines": 165, "source_domain": "www.esakal.com", "title": "Two-and-a-half-year old gril rape in Karad taluka अडीच वर्षांच्या बालिकेवर कऱ्हाड तालुक्‍यात बलात्कार | eSakal", "raw_content": "\nअडीच वर्षांच्या बालिकेवर कऱ्हाड तालुक्‍यात बलात्कार\nमंगळवार, 31 जुलै 2018\nकऱ्हाड - अडीच वर्षांच्या बालिकेवर बलात्कार झाल्याबाबत आज फिर्याद दाखल झाली असून, याप्रकरणी कऱ्हाड तालुक्‍यातील संशयित रमेश चव्हाण याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आल्याची माहिती तालुका पोलिसांनी दिली. एक मजूर महिला आपल्या अडीच वर्षांच्या मुलीसोबत राहात होती. काल (रविवारी) दुपारी 12 ते एकच्या सुमारास रमेश चव्हाण याने तिच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. याप्रकरणी मुलीच्या आईने फिर्याद दिली असून, संशयित रमेश चव्हाण याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. सहायक पोलिस निरीक्षक शिंदे तपास करत आहेत.\nकऱ्हाड - अडीच वर्षांच्या बालिकेवर बलात्कार झाल्याबाबत आज फिर्याद दाखल झाली असून, याप्रकरणी कऱ्हाड तालुक्‍यातील संशयित रमेश चव्हाण याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आल्याची माहिती तालुका पोलिसांनी दिली. एक मजूर महिला आपल्या अडीच वर्षांच्या मुलीसोबत राहात होती. काल (रविवारी) दुपारी 12 ते एकच्या सुमारास रमेश चव्हाण याने तिच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. याप्रकरणी मुलीच्या आईने फिर्याद दिली असून, संशयित रमेश चव्हाण याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. सहायक पोलिस निरीक्षक शिंदे तपास करत आहेत.\nमुंबई - शिवाजी पार्कवर झालेल्या दसरा मेळाव्यासाठी जानेवारी 2018 मध्येच परवानगी मिळाल्याची माहिती राज्य सरकारने आज उच्च न्यायालयात दिली. शिवाजी...\nदहा महिन्यांनंतर तिची वडिलांशी भेट\nमाळेगाव - बारामती तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत सापडलेल्या २३ वर्षीय परप्रांतीय मुस्लिम युवतीला अखेर येथील निर्भया पथकाच्या अथक प्रयत्नातून...\nलग्नास नकार दिल्याने तरुणीची मॉर्फिंगद्वारे बदनामी\nनवी मुंबई - लग्नास नकार दिल्याने संतप्त झालेल्या एका तरुणाने नात्यातील तरुणीचे छायाचित्र मॉर्फिंग करून तिची बदनामी केली. प्रकाश देवकटे (21) असे...\nवाहतूक कोंडी टाळण्यासाठी पालिकेतर्फे सात ठिकाणी सिग्नल\nनवी मुंबई - महापालिका क्षेत्रातील वाहनांची वाढती संख्या व त्यामुळे मुख्य रस्त्यांवरील चौकात होत असलेली वाहतूक कोंडी बघता वाहतूक सुरळीत...\n# MeToo अनिर्बान ब्लाह यांचा आत्महत्येचा प्रयत्न\nनवी मुंबई - # MeToo मोहिमेंतर्गत चार तरुणींनी लैंगिक शोषणाबाबत केलेल्या आरोपांना तोंड देत असलेले अनिर्बान दास ब्लाह (वय ४०) यांनी गुरुवारी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/arth-lekh-news/fund-analysis-hsbc-infrastructure-equity-fund-1647480/", "date_download": "2018-10-20T00:47:43Z", "digest": "sha1:4A6ZR5UR6I5PHIDWKAYR63UKUB7RBO4F", "length": 17868, "nlines": 207, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Fund Analysis HSBC Infrastructure Equity Fund | फंड विश्लेषण : जेथे सागरा धरणी मिळते | Loksatta", "raw_content": "\nविषाणुजन्य तापावर प्रतिजैविके घेणे टाळा\nसंत्र्याला यंदा सुगीचे दिवस\nऊस तोडणी कामगारांना भविष्य निर्वाह निधीचा लाभ\nदसरा मेळाव्यातून पंकजांचा पक्षांतर्गत स्पर्धकांनाही इशारा\nफंड विश्लेषण : जेथे सागरा धरणी मिळते\nफंड विश्लेषण : जेथे सागरा धरणी मिळते\nएचएसबीसी इन्फ्रास्ट्रक्चर इक्विटी फंडाने या प्रकारच्या चुका टाळण्याचा कसोशीने प्रयत्न केला आहे.\nएचएसबीसी इन्फ्रास्ट्रक्चर इक्विटी फंड\nगुंतवणूक हे रॉकेट सायन्स नाही, असे विधान सरसकट ऐकायला मिळते. देवदयेने मिळालेले दोन डोळे आणि दोन कान उघडे ठेवले आणि योग्य ते वाचले आणि योग्य ते ऐकले, की गुंतवणूक कशात करावी हे सहज लक्षात येते. मागील आठ-दहा दिवसांपासून महाराष्ट्रातील वर्तमानपत्रे आणि वाहिन्यांवर औरंगाबादसहित अन्य शहरातील कचरा समस्येच्या बातम्या सर्वत्र दिसत आहेत. साधारण चालू शतकाच्या सुरुवातीला शहरातील घन कचरा ही उद्याची समस्या असल्याची जाणीव होऊ लागली होती. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर सर्वच नागरीकरण होत असलेल्या सर्व राज्यांत ही समस्या कमीअधिक फरकाने जाणवत आहे. या समस्येचे मूळ भारतीय लोकसंख्येच्या बदलत्या ढाच्यात आहे. म्हणूनच या बदलत्या ढाच्याचा अभ्यास करणारे लेख आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसारख्या बहुराष्ट्रीय अर्थसंस्थांची टिपणे हे कुठल्या क्षेत्रात गुंतवणूक करता येईल याची दिशा दाखवू शकतात. भारतीय लोकसंख्येचा अभ्यास करून निरीक्षणे नोंदविणारे अनेक अभ्यास निबंध उपलब्ध आहेत. सध्या सुरू असलेला लोकसंख्येचा विस्फोट सन २०५० पर्यंत सुरू राहील असे त्यांनी निरीक्षण नोंदविले आहे.\nइतक्या मोठय़ा लोकसंख्येला दळणवळण, पाणीपुरवठा, घन कचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन इत्यादी नागरी सुविधा देण्याच्या दृष्टीने अनेक प्रकल्प सुरू असल्याने पुढील दहा वर्षे पायाभूत सुविधा विकासाशी संबिंधत गुंतवणूक पर्याय आकर्षक परतावा देतील. एचएसबीसी इन्फ्रास्ट्रक्चर इक्विटी फंडाने या बदलांचा मागोवा घेत गुंतवणूकदारांच्या पदरात नफ्याचे भरघोस माप टाकले आहे.\nधीरज सचदेव हे एचएसबीसी इन्फ्रास्ट्रक्चर इक्विटी फंडाचे निधी व्यवस्थापक असून एक वर्षे, तीन वर्षे आणि पाच वर्षे परताव्याच्या तुलनेत हा फंड पहिल्या पाच फंडांत आपले स्थान अबाधित राखून आहे. काही तिमाहीत एचएसबीसी इन्फ्रास्ट्रक्चर इक्विटी फंडाची कामगिरी एल अँड टी इन्फ्रास्ट्रक्चर आणि आयडीएफसी इन्फ्रास्ट्रक्चरसारख्या परताव्याच्या कोष्टकात आघाडीवर असणाऱ्या फंडापेक्षा उजवी आहे. फंडाची सर्वाधिक गुंतवणूक अभियांत्रिकी आणि भांडवली वस्तू, उत्पादने, धातू, तेल आणि वायू आणि पायाभूत सुविधा या उद्योग क्षेत्रात असून गुजरात मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, श्रीकला हस्ती पाइप, केईआय इंडस्ट्रीज, डेक्कन सिमेंट, जीओसीएल कॉर्पोरेशनसारख्या कंपन्यांतून केली आहे. २००८ मध्ये इन्फ्रास्ट्रक्चर उद्योगाची चलती असताना कंपन्यांनी निविदा भरताना काही चुका केल्या, या चुकांची किंमत या कंपन्यांना आणि या कंपन्यांतून गुंतवणूक केलेल्या फंडांना मोजावी लागली. एचएसबीसी इन्फ्रास्ट्रक्चर इक्विटी फंडाने या प्रकारच्या चुका टाळण्याचा कसोशीने प्रयत्न केला आहे.\nकेवळ विक्रीवर भर न देता, नफा क्षमता हा निकष राखून फंडाने गुंतवणूक केल्याचे स्पष्ट जाणवते. केवळ रस्ते, बंदरे, विमानतळ यांच्या विकासक असलेल्या कंपन्यांतून गुंतवणूक न करता पायाभूत सुविधा विकासाच्या विविध क्षेत्रांतून फंडाने गुंतवणूक केल्याचे दिसत आहे. दहा वर्षांपूर्वी पारंपरिक वित्तीय साहाय्यावर अवलंबून असलेल्या कंपन्या प्रकल्पांसाठी निविदा भरत असत. आज हे चित्र पूर्णपणे पालटून वित्तीय साहाय्याचे आधुनिक प्रकार उपलब्ध आहेत. साहजिकच अर्थसंकल्पाबाहेरील वित्तीय साहाय्य असलेल्या कंपन्या अनेक प्रकल्प हाती घेताना दिसत आहेत. जसे की मेट्रो-३ साठी ‘जायका’ ही जपानची अर्थसंस्था ४,७०० कोटी रुपयांचे वित्तीय साहाय्य करणार असून मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठीही जपानी अर्थसाहाय्य लाभणार आहे. या बदलत्या वित्तीय साहाय्याचे प्रतिबिंब गुंतवणुकीत उमटलेले दिसते. तरुणांच्या देशाला पायाभूत सुविधांची कायम वानवा जाणवत राहणार आहे. गुंतवणूकदारांनी इन्फ्रास्ट्रक्चर फंडांना पुढील काही वर्षे आपल्या गुंतवणुकीत आपल्या जोखीम स्वीकारण्याच्या क्षमतेनुसार स्थान दिल्यास हे फंड निराश करणार नाहीत. आपल्या गुंतवणूक सल्लागाराच्या निर्देशांनुसार या फंडाचा गुंतवणुकीत समावेश करण्याचा वाचकांनी विचार करावा.\n(अस्वीकृती: लेखाचा उद्देश या योजनेची वाचकांना ओळख व्हावी इतपतच मर्यादित आहे. स्तंभातील आकडेवारी व माहिती ही उपलब्ध स्रोतांपासून घेतली आहे. वाचकांनी गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे अभिप्रेत आहे.)\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n‘रावण दहना’त मृत्युतांडव, पंजाबमधील भीषण दुर्घटनेत ६० ठार\n...तर ६० जणांचा जीव वाचला असता\nबाप मृत्यूशी लढत असतानाच मुलगी आणि नातीवर काळाचा घाला\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nकौतुकास्पद: युपीतल्या 850 शेतकऱ्यांना बिग बी करणार कर्जमुक्त; ५.५ कोटींचं अर्थसहाय्य\n#MeToo : सेलिब्रेटी मॅनेजमेंट कंपनीच्या अनिर्बन दास ब्ला यांचा आत्महत्येचा प्रयत्न\n#MeToo कोर्टाच्या आदेशाची वाट बघा; आलोक नाथांची सिंटाला विनंती\n#MeToo : प्रसिद्ध चित्रकार जतिन दास म्हणतात तो मी नव्हेच\n#MeToo : 'सेक्रेड गेम्स'च्या अभिनेत्रीचा दिग्दर्शक विपुल शहावर लैंगिक गैरवर्तणुकीचा आरोप\nसागरी किनारी रस्त्यावर ‘क्रॅश एटोनेटर’\nमेट्रो मार्गिकांचे संचलन ‘एमएमआरडीएकडे’च\n१८व्या वर्षांत अत्रे कट्टय़ावर तरुणाईचा मेळा\nयंदा उत्पादन घटण्याची शक्यता\nतलासरीमध्ये गटारावरच भाजीविक्रीची दुकाने\nजुईनगर येथे अपंग, विशेष मुलांसाठी उद्यान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://puladeshpande.net/shradhasthane.php", "date_download": "2018-10-20T01:08:56Z", "digest": "sha1:OJCQTLJWSVLMMYHW42X6ZWTZNMN7TJUL", "length": 3913, "nlines": 12, "source_domain": "puladeshpande.net", "title": "पु.लं.ची श्रद्धास्थाने", "raw_content": "आयुष्यात मला भावलेलं एक गुज सांगतो. उपजिविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाचं शिक्षण जरुर घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीनं करा, पण एवढ्यावरच थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ ह्यांतल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल.\nआमच्या एका मित्राने पु.लं.ना त्याच्या घरी जेवायला बोलावले होते. तो पु.लं.ना म्हणाला, 'तुम्हाला सगळयात जास्त काय आवडतं' पु. ल. म्हणाले, 'माणसं ' पु. ल. म्हणाले, 'माणसं \nअसं उत्तर फक्त पु.ल.च देऊ शकत होते. आणि ते खरंच होतं. माणसांवर पु.लं.चं मनापासून प्रेम होतं. तो जर चार्ली चॅप्लीनसारखा कलावंत असेल, बाबा आमट्यांसारखा समाजसेवक असेल, किंवा सीमेवर प्राणपणाने लढणारा सैनिक असेल, तर त्याच्या कर्तुत्वाने पु.ल. भारावून जात. त्यांनी कधी कुठल्या देवाला नमस्कार केला नाही, तो त्यांना अशा कर्तुत्ववान माणसांमध्ये दिसला. बालगंधर्व दिसले कि पु.ल. भक्तिभावाने वाकून नमस्कार करीत.\nपरदेशात चार्ली चॅप्लीनचे दर्शन होताच त्यांच्या डोळयांत पाणी आले आणि त्यांनी दुरुनच हात जोडले 'वंगचित्रे' मध्ये टागोरांशी आपली ओळख करुन देताना ते सांगतात, 'सकाळी सुंदर कविता लिहिणारा हा कवी दुपारी 'मलेरिया निर्मूलना'च्या प्रचाराचे लेख लिहीत होता.' अशी अनेक कर्तुत्ववान माणसे पु.लं.ची श्रद्धास्थाने होती.\nत्यांच्या कार्याची ओळख आपल्याला पु.लं.नीच ठिकठिकाणी करुन दिली आहे. किंबहुना ही माणसे आपल्याला जी काही थोडीफार कळली, ती पु.लं.मुळेच, असंही म्हणायला हरकत नाही.\nअभिप्राय लिहा अभिप्राय वाचा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://shriharimandiram.org/Branch/index.php?page=29&id=197", "date_download": "2018-10-20T00:16:28Z", "digest": "sha1:2G6TKMZ5ZGEQ5ZXIVZBQRKLKIGW7VY4A", "length": 2298, "nlines": 29, "source_domain": "shriharimandiram.org", "title": " || परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय ||", "raw_content": "\n१९८ म्हापसा (हाऊसिंग बोर्ड गोवा)\n२०१ मुंडवेल (वास्को गोवा)\nआद्य... २७ २८ - २९ - ३० ३१ ... अंत्य\nशाखेचे नाव : म्हापसा (गोवा)\nश्री नरेश शाबी ओरोंदेकर\nघर नं. ४२७, काणका बांध,\nपो. पर्रा, बार्देश गोवा,\nपिन कोड - ४०३५०७.\n१) विश्वारी विश्वेश्वर मंदिर,\n३)श्री आरोंदेकर यांच्या निवास स्थानी,\nघर नं. ४२७, काणका बांध,\nपो. पर्रा, बार्देश गोवा\n४) श्री दत्तमंदिर, दत्तवाडी, म्हापसा.\nदर सोमवारी सायंकाळी ७ ते ८ भजन - विश्वारी विश्वेश्वर मंदिर,\nदर गुरुवारी सायंकाळी ४ ते ५ भजन - दत्तमठ, कणका,\nदर मंगळवारी, बुधवारी, शुक्रवारी, शनिवारी - श्री आरोंदेकर यांच्या निवास स्थानी,\nदर रविवारी सायंकाळळी ४ ते ५ भजन व सकाळी ८ ते ९ भजन व सकाळी ८ ते ९ भजन व बालोपासना - श्री दत्तमंदिर\n© 1981-,परमार्थ निकेतन ट्रस्ट, बेळगांव. सर्व हक्क राखीव.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://siddhivinayakmoringa.com/m-PustakatoonLagawadichiPrerana.html", "date_download": "2018-10-20T00:32:23Z", "digest": "sha1:WD7FA72RTWIDEDRJUQ7VGME3MV6R44PM", "length": 7615, "nlines": 25, "source_domain": "siddhivinayakmoringa.com", "title": " सिद्धीविनायक शेवगा - सरांचा शेवगा पुस्तकातून लागवडीची प्रेरणा - पूर्ण दुर्लक्ष होऊनही शेवग्याने दिली साथ", "raw_content": "\n'सिद्धीविनायक' मोरिंगा जाण तु एक कल्पवृक्ष | ठेवशील आमच्या आरोग्यावर लक्ष ||\nसरांचा शेवगा पुस्तकातून लागवडीची प्रेरणा\nपूर्ण दुर्लक्ष होऊनही शेवग्याने दिली साथ\nश्री. राहूल चंद्रकांत शहा, मु.पो. पाचुंब्री, ता. शिराळा, जि. सांगली. (०२३४५) २२७५४४\nआमच्या गावाचे सवाखंडे साहेब हे आपली टेक्नॉंलॉजी वापरत असून 'कृषी विज्ञान' मासिकाचे वाचक आहेत. त्यांच्याकडे डॉ. बावसकर टेक्नॉंलॉजीचे शेवगा पुस्तक मला वाचण्यास मिळाले. त्यातील माहिती, शेतकर्‍यांचे अनुभेव वाचले. त्यातून शेवगा लागवडीची प्रेरणा मिळाली.\n'सिद्धीविनायक' शेवग्याचे जून २००९ मध्ये ७ पाकिटे बी घेऊन गेलो. त्यावेळी ३० गुंठे सोयाबीन पेरला होता. तर या सोयाबीनमध्येच जुलै महिन्यात ९ x ५ वर शेवग्याचे बी टोकले. त्यावेळी सोयाबीन १ महिन्याचे होते, तर ७०० पैकी ५०० झाडे जगली. आमच्या घरगुती अडचणीमुळे गेल्यावर्षी शेतीकडे दुर्लक्ष झाले. या शेवग्याला एकही फवारणी केली नाही. फक्त शेंडा एकदा खुडला होता.\nसोयाबीन ८ क्विंटल निघाला. शेवगा आता २ महिने झाले शेंगा तोडत आहे. पावसाळा संपल्यानंतर एकही पाणी देऊ शकलो नाही. शेती पूर्ण पावसावरच अवलंबून असते. जमीन मुरमाची आहे, तरीही झाडे हिरवीगार आहेत. पानांवर काळोखी आहे. फुलकळी भरपूर लागत आहे, पण पाणी नसल्याने गळत आहे. त्यामुळे ४० - ५० च शेंगा एका झाडावरून मिळत आहेत.\n'सिद्धीविनायक' शेवगा इतर शेवग्यापेक्षा सरसच\nत्याचवेळी मी 'सिद्धीविनायक' शेवग्याचे एक पाकीट बी गावातील श्री. प्रल्हाद माने यांच्यासाठी नेले होते आणि त्यांनी स्थानिक १०० बी असे २०० बी लावले. त्याचे रोपे तयार झाल्यावर मध्यम प्रतीच्या जमिनीत लागवड केली. पाण्याचे दुर्भिक्ष असतानाही बोअरच्या कमी पाण्यावर त्यांनी काटकसरीने झाडे जोपासली. त्यातील १८० झाडे तयार आहेत. त्यांनी सर्व वापर केला. दोन्ही प्लॉट वेगवेगळे आहेत, तर 'सिद्धीविनायक' शेवग्याच्या ३ - ४ महिन्यापासून शेंगा चालू आहेत. झाडाला १०० - १५० शेंगा आहेत. शेंगा हिरव्यागार एकसारख्या असल्याने गावातच ६० - ६५ रू. किलो भावाने विकतात. अर्ध्या तासात दररोज ३० - ४० किलो माल खपतो.\nया आमच्या दोघांच्या अनुभवावरून चालू वर्षी मी पुन्हा 'सिद्धीविनायक' शेवग्याची १० पाकिटे बी घेऊन जात आहे. आमच्याकडे ५ - ६ महिन्याचे पावसाळ्यातील पीक निघल्यावर शेती रिकामी राहते तेव्हा सरांनी जरी सांगितले असले शेवग्याचे दोन बहार वर्षातून मिळतात. तेथे आम्हांला पावसाळ्यातील एक बहर मिळाला तरी पुष्कळ आहे. ९ फुट ओळीमध्ये रोटर (ट्रॅक्टर) चालवतो. यात सोयाबीन, भुईमूग, मका अशी आंतरपिके घेता येतात. पावसाळयानंतर कोणतेच पीक घेता येत नसल्याने शेवग्याच्या एका झाडापासून २० - २५ जरी शेंगा मिळाल्या तरी उत्पन्नात भरच पडते, म्हणून सरांच्या सल्ल्यानुसार हा दुसरा शेवग्याचा प्लॉट पुर्ण नियोजनाने करणार आहे. 'कृषी विज्ञान' मासिकाची वर्गणी भरून अंक चालू केला.\nमित्राने लावलेल्या स्थानिक जातीच्या झाडांवर शेंगा 'सिद्धीविनायक' शेवगाच्या तुलनेत फार आहेत, तेव्हा तो प्लॉट ते काढून टाकणार आहेत.\nते बोअरचे पाणी पाईपने प्रत्येक झाडास १० - १२ लि. याप्रमाणे आळ्यामध्ये देऊन कमी पाण्यावर हा 'सिद्धीविनायक' शेवगा यशस्वीरित्या उत्पादन देत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-auditor-appointed-sugarcane-drip-scheme-maharashtra-12333", "date_download": "2018-10-20T00:38:09Z", "digest": "sha1:XKQY2MHI6BAF25R7LKIFNNZILPZAY5ZT", "length": 18745, "nlines": 157, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, auditor appointed for sugarcane drip scheme, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nऊस ठिबक योजनेसाठी लेखापरीक्षकाची नेमणूक\nऊस ठिबक योजनेसाठी लेखापरीक्षकाची नेमणूक\nरविवार, 23 सप्टेंबर 2018\nपुणे : राज्यात ऊस लागवडीसाठी ठिबक अनुदान वाटपाच्या महत्त्वाकांक्षी योजनेत आर्थिक गोंधळ टाळण्याकरिता राज्य शासनाने स्वतंत्र लेखापरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. दुष्काळ, अवर्षण, पाणी वाटपाचे होणारे सतत तंटे यामुळे साखर कारखान्यांनी पाणी बचतीसाठी पुढाकार घ्यावा, असे राज्य शासनाचे म्हणणे आहे.\nपुणे : राज्यात ऊस लागवडीसाठी ठिबक अनुदान वाटपाच्या महत्त्वाकांक्षी योजनेत आर्थिक गोंधळ टाळण्याकरिता राज्य शासनाने स्वतंत्र लेखापरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. दुष्काळ, अवर्षण, पाणी वाटपाचे होणारे सतत तंटे यामुळे साखर कारखान्यांनी पाणी बचतीसाठी पुढाकार घ्यावा, असे राज्य शासनाचे म्हणणे आहे.\nसिंचनात काटेकोरपणा वाढविण्याकरिता कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील शेतकरी सभासदांना ऊस लागवड करताना ठिबक बंधनकारक करण्याचा शासनाचा विचार आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात ५२ साखर कारखान्यांची निवड करण्यात आलेली आहे. ‘‘ऊस ठिबक योजनेसाठी भविष्यात कोट्यवधीची कर्जे वाटली जाणार आहेत. त्यासाठी व्याजदर सव्वासात टक्के ठेवला गेला आहे. मात्र, शेतकऱ्यांकडून केवळ दोन टक्के व्याज आकारले जाईल. या योजनेतील उलाढाल बघता आर्थिक नियोजन सांभाळण्यासाठी कारखानानिहाय लेखापरीक्षक नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे’’, असे सूत्रांनी स्पष्ट केले.\n‘‘सहकार विभागाच्या वर्ग एक श्रेणीतील विशेष लेखापरीक्षक या योजनेचे आर्थिक कामकाज सतत तपासतील. कारखान्यांनी या योजनेला जबाबदारीने पुढे नेण्यासाठी शासनाने साखर कारखान्यांच्या कार्यकारी संचालकांच्या अध्यक्षतेखाली अंमलबजावणी समितीदेखील गठीत केली आहे. या समित्यांना देखील वेळोवेळी मार्गदर्शन करण्याची भूमिका लेखापरीक्षकांना बजवावी लागेल’’, असे सूत्रांनी स्पष्ट केले.\nऊस ठिबक योजनेसाठी कर्ज देण्याकरिता सुरवातीला फक्त जिल्हा बॅंकांनी पुढाकार घेतला होता. मात्र, काही राष्ट्रीयीकृत बॅंकांनी देखील कर्ज देण्याची तयारी दाखविल्याने आता राष्ट्रीयीकृत बॅंकांनाही परवानगी देण्यात आलेली आहे. ‘‘या योजनेसाठी कर्जनिधी उपलब्ध करून देण्याची मुख्य जबाबदारी नाबार्डची आहे. सध्या कागदावर योजना तयार असली तरी निधी येण्यास उशीर होत असल्याने कर्जवाटप अद्यापही सुरू झालेले नाही. मात्र, यावर्षाच्या अखेरीस प्रत्यक्ष काम सुरू होणे अपेक्षित आहे’’, अशी माहिती सहकार विभागाच्या सूत्रांनी दिली.\nउसासाठी ठिबक योजना राबविण्याची मुख्य जबाबदारी कृषी विभागाची होती. मात्र, या विभागाने उसासाठी संथ गतीने कामे केली. त्यामुळे आता कृषी विभागाला या योजनेत सामावून घेण्यात आलेले आहे. शेतकऱ्यांना ठिबक कर्जावर दिल्या जाणाऱ्या चार टक्के व्याजाची रक्कम कृषी विभागाकडून घेण्याचा प्रयत्न कृषी आयुक्तालयाचा चालू आहे.\n‘‘कृषी विभाग पहिल्या टप्प्यात ५० कोटी रुपये व्याज अनुदान देण्यास तयार आहे. नाबार्ड देखील ३०० कोटी रुपयांपर्यंत निधी देण्यास तयार आहे. मात्र, प्रत्यक्ष निधी वितरित झाल्याशिवाय कागदोपत्री असलेल्या योजनेला शेतकऱ्यांपर्यंत नेता येणार नाही’’, असे मत सहकार विभागाच्या सूत्रांनी व्यक्त केले.\nऊस ठिबक योजनेचा पहिला टप्पा\nसहभागी झालेले साखर कारखाने : ५२\nठिबक अनुदानासाठी कारखान्यांनी निवडलेले शेतकरी : ३० हजार\nठिबकखाली येणारी शेतजमीन : ३५ हजार हेक्टर\nसध्या अर्ज केलेले शेतकरी : २० हजार\nकर्जासाठी जिल्हा बॅंकांकडे आलेले अर्ज : १५ हजार\nऊस साखर सिंचन कर्ज व्याजदर व्याज मका नाबार्ड कृषी विभाग कृषी आयुक्त शेतजमीन\nभाजीपाला पिकांची रोपवाटिका तयार करताना\nभाजीपाला पिकांची रोपवाटिका करताना योग्य ती काळजी घेतल्यास पुनर्लागवडीनंतरच्या काळातील अने\nपुण्यात फुलांची ७ काेटींची उलाढाल\nपुणे ः फूल उत्पादक शेतकऱ्यांची भिस्त असणाऱ्या नवरात्र आणि दसऱ्याला विशेष मागणी असलेल्या झ\nकशी टिकेल पांढऱ्या सोन्याची झळाळी\nराज्यात कापूस वेचणीला सुरवात होऊन दसऱ्याच्या मुहूर्तावर बऱ्याच शेतकऱ्यांनी विक्रीही चालू\nपरभणीत फ्लाॅवर प्रतिक्विंटल २००० ते २५०० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nवनस्पतीतील संजीवकांमुळे अवकाशातही उत्पादन घेणे...\nपोषक घटकांची कमतरता आणि गुरुत्वाकर्षण कमी असणे या दोन कारणांमुळे चंद्र किंवा अन्य ग्रहांव\nपरभणी, राहुरी कृषी विद्यापीठांना पाच...परभणी ः भारतीय कृषी संशोधन परिषदअंतर्गत कृषी...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम...पुणे : पावसाला पोषक हवामान झाल्याने आठवड्याच्या...\n‘आरएसएफ’च्या मूळ सूत्रात घोडचूकपुणे: शेतकऱ्यांना हक्काचा ऊसदर मिळवून देणाऱ्या...\nसाखर कारखान्यांची धुराडी आजपासून पेटणारपुणे: राज्यातील साखर कारखान्यांच्या गाळप हंगामाला...\nसहकारी बॅंकांना एकाच छताखाली आणणार :...पुणे ः सहकार क्षेत्राला ‘अच्छे दिन’ आणण्यासाठी...\nचला मिरचीच्या आगारात राजूरा बाजारात...मिरचीचे आगार अशी ओळख अमरावती जिल्ह्यातील राजूरा...\n‘एसआरटी’ तंत्राने मिळाली उत्पादनासह...पेंडशेत (ता. अकोले, जि. नगर) या कळसूबाई शिखराच्या...\nतुटवड्यामुळे कांद्याच्या दरात सुधारणानवी दिल्ली ः देशातील महत्त्वाच्या कांदा उत्पादक...\nकृषी विद्यापीठांचे संशोधन आता एका...मुंबई ः राज्यातील चारही कृषी विद्यापीठांनी केलेले...\nमहाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांना...शिर्डी: महाराष्ट्रात यंदा पाऊस कमी झाला....\nकोल्हापुरी गुळाचा गोडवा यंदा वाढणारकोल्हापूर : यंदाच्या पावसाळ्यात गुजरात,...\nकमी दरांवरून जिनर्सचा ‘सीसीआय’च्या...जळगाव ः भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) कापूस...\nहोय, आम्ही बदलू शेतीचे चित्र... ‘शाळेत सुरू असलेल्या कृषी शिक्षण अभ्यासक्रमातून...\n‘पंदेकृवि’च्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचा...अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ...\nशेतीपासून जितके दूर जाल तितके दुःख...पुणे : शेतीशी जोडलेली माणसं ही निसर्ग आणि मानवी...\nनाबार्डच्या व्याजदरातच जिल्हा बँकांना...मुंबई : राज्य बँकेला नाबार्डकडून मिळणाऱ्या...\nकोकण, पश्‍चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी...पुणे : कोकण अाणि पश्‍चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी...\nअकोला, बुलडाणा जिल्ह्यांत कोरडवाहू...अकोला : अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यात कोरडवाहू...\nअठरा गावांनी केली कचऱ्यापासून गांडूळखत...गावे आणि वाडीवस्त्याही स्वच्छतेत अग्रभागी...\n‘सीसीआय’च्या खरेदीला दिवाळीत मुहूर्तमुंबई : देशातील महत्त्वाच्या कापूस उत्पादक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-drought-situation-increase-due-lack-rain-pune-maharashtra-12402", "date_download": "2018-10-20T00:47:09Z", "digest": "sha1:4RSJ4RV7ODA43VVZL5MWC426BZ6NNBDY", "length": 15405, "nlines": 156, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, drought situation increase due to lack of rain, pune, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपुणे विभागात पाणीटंचाई वाढली\nपुणे विभागात पाणीटंचाई वाढली\nबुधवार, 26 सप्टेंबर 2018\nपुणे : पावसाने दडी मारल्याने पुणे विभागात पाणीटंचाई वाढू लागली आहे. पुणे, सातारा जिल्ह्यांतील दुष्काळी भागातील पाच तालुक्यांमधील २१ गावे, १७७ वाड्यांना पाणीटंचाईच्या झळा बसत असून, सुमारे ३५ हजार नागरिकांची तहान भागविण्यासाठी २० टॅंकर धावत असल्याचे पुणे विभागीय आयुक्त कार्यालयातर्फे सांगण्यात आले. उन्हाचा चटका वाढताच या भागातील पाणीटंचाई आणखी वाढणार आहे.\nपुणे : पावसाने दडी मारल्याने पुणे विभागात पाणीटंचाई वाढू लागली आहे. पुणे, सातारा जिल्ह्यांतील दुष्काळी भागातील पाच तालुक्यांमधील २१ गावे, १७७ वाड्यांना पाणीटंचाईच्या झळा बसत असून, सुमारे ३५ हजार नागरिकांची तहान भागविण्यासाठी २० टॅंकर धावत असल्याचे पुणे विभागीय आयुक्त कार्यालयातर्फे सांगण्यात आले. उन्हाचा चटका वाढताच या भागातील पाणीटंचाई आणखी वाढणार आहे.\nयंदाचा पावसाळा शेवटच्या टप्प्यात आला असून, लवकरच मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू होणार आहे. यंदा पुणे, सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागासह सोलापूर, सांगली जिल्ह्यांतील अनेक भागांत पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे भूजलपातळी खालावली असून, पिण्याच्या पाण्याचे स्रोत कोरडे पडू लागले आहेत. भर पावसाळ्यातही अनेक भागांत टंचाईग्रस्त भागाला टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागला. आता पावसाळा संपल्यानंतर या भागात पाणीटंचाई तीव्र होणार आहे.\nपुणे जिल्ह्यातील बारामती, दौंड आणि पुरंदर तालुक्यांमधील १२ गावे, ६६ वाड्यांमध्ये पाणीटंचाई वाढल्याने सुमारे १४ हजार नागरिकांना ८ टॅंकरद्वारे पिण्याचे पाणी पुरवण्यात येत आहे.\nसाताऱ्यातील खटाव आणि माण या तालुक्यांमधील १५ गावे, ६९ वाड्यांमधील २१ हजार नागरिकांना १२ टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. सांगली, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यांत पाणीटंचाई भासत नसली तरी पावसाने ओढ दिलेल्या भागात पुढील काळात पाणीटंचाई वाढण्याची शक्यता आहे.\nविभागातील पाणीटंचाईची तालुकानिहाय स्थिती\nतालुके गावे वाड्या टॅंकर\nबारामती ४ ३७ ५\nपुरंदर १ ७ २\nदौंड १ ४ १\nखटाव ३ ३ २\nमाण १२ ६६ १०\nपुणे विभाग पाणीटंचाई सोलापूर सांगली पुरंदर कोल्हापूर\nभाजीपाला पिकांची रोपवाटिका तयार करताना\nभाजीपाला पिकांची रोपवाटिका करताना योग्य ती काळजी घेतल्यास पुनर्लागवडीनंतरच्या काळातील अने\nपुण्यात फुलांची ७ काेटींची उलाढाल\nपुणे ः फूल उत्पादक शेतकऱ्यांची भिस्त असणाऱ्या नवरात्र आणि दसऱ्याला विशेष मागणी असलेल्या झ\nकशी टिकेल पांढऱ्या सोन्याची झळाळी\nराज्यात कापूस वेचणीला सुरवात होऊन दसऱ्याच्या मुहूर्तावर बऱ्याच शेतकऱ्यांनी विक्रीही चालू\nपरभणीत फ्लाॅवर प्रतिक्विंटल २००० ते २५०० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nवनस्पतीतील संजीवकांमुळे अवकाशातही उत्पादन घेणे...\nपोषक घटकांची कमतरता आणि गुरुत्वाकर्षण कमी असणे या दोन कारणांमुळे चंद्र किंवा अन्य ग्रहांव\nभाजीपाला पिकांची रोपवाटिका तयार करतानाभाजीपाला पिकांची रोपवाटिका करताना योग्य ती काळजी...\nपरभणीत फ्लाॅवर प्रतिक्विंटल २००० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...\nपुण्यात फुलांची ७ काेटींची उलाढालपुणे ः फूल उत्पादक शेतकऱ्यांची भिस्त असणाऱ्या...\nयोग्य प्रमाणातच वापरा युरियानत्र पानांच्या पेशीमध्ये हरित लवकाची निर्मिती...\nवनस्पतीतील संजीवकांमुळे अवकाशातही...पोषक घटकांची कमतरता आणि गुरुत्वाकर्षण कमी असणे या...\nराज्यातील काही भागात अंशतः ढगाळ वातावरणमहाराष्ट्राच्या पश्‍चिम किनारपट्टीवर म्हणजेच कोकण...\nसांगली जिल्हा बॅंकेला कर्जमाफीसाठी...सांगली ः राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज...\nगूळ, बेदाणा, काजू महोत्सवास पुणे येथे...पुणे : दिवाळीच्या निमित्ताने ग्राहकांना रास्त...\n'सरकारला दुष्काळाची दाहकता लक्षात येईना'पुणे : यंदा ऑक्टोबर महिन्यातच धरणांमधील...\nकर्नाटकात दुष्काळ जाहीर, मग...मुंबई : ग्रामीण महाराष्ट्र दुष्काळात...\nऊसतोड मजूर महामंडळाला शंभर कोटींचा निधी...बीड : याआधीच्या सरकारने दहा वर्षांत अडीच...\nहिवरेबाजारमध्ये मांडला पाण्याचा ताळेबंदनगर ः आदर्श गाव हिवरेबाजारमध्ये...\nमाण, खटाव तालुक्यांत पाणीटंचाई वाढलीसातारा ः रब्बी हंगामाच्या तोंडावर पाऊस...\nपुणे जिल्ह्यात खरिपात ६९ टक्के पीक...पुणे ः यंदा पाऊस वेळेवर न झाल्याने शेतकऱ्यांकडून...\nबुलडाणा जिल्ह्यात १ लाख ६५ हजार...बुलडाणा ः या रब्बी हंगामात जिल्ह्यात एक लाख...\nयवतमाळ जिल्ह्यात जिल्हा प्रशासन उभारणार...यवतमाळ ः शेतीला पूरक व्यवसायाची जोड देत...\nअकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...\nदुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...\nकोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर : खरीप पिकांची काढणी वेगात...\nसोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-temperature-rise-state-maharashtra-12392", "date_download": "2018-10-20T00:38:55Z", "digest": "sha1:BOEI6B4SDH7NJXKTQ6E3LXQIILO7ZB6X", "length": 18895, "nlines": 156, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, temperature rise in state , Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nबुधवार, 26 सप्टेंबर 2018\nपुणे : राज्याच्या बहुतांशी भागात पाऊस थांबला असल्याने उन्हाचा चटका वाढू लागला आहे. मराठवाड्यातील बीड येथे राज्यातील उच्चांकी ३६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर मंगळवारी (ता. २५ सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात पावसाने हजेरी लावली. राज्यात ढगाळ हवामान असून आज (ता. २६) तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.\nपुणे : राज्याच्या बहुतांशी भागात पाऊस थांबला असल्याने उन्हाचा चटका वाढू लागला आहे. मराठवाड्यातील बीड येथे राज्यातील उच्चांकी ३६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर मंगळवारी (ता. २५ सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात पावसाने हजेरी लावली. राज्यात ढगाळ हवामान असून आज (ता. २६) तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.\n‘दाये’ चक्रीवादळ विरून गेल्यानंतर राजस्थानमध्ये काेरडे हवामान होऊ लागले आहे. गुरुवारपासून या भागातील वाऱ्यांची दिशा बदलणार असून, शनिवारी (ता. २९) नैऋत्य मोसमी वारे (माॅन्सून) परतीच्या प्रवासाला सुरवात करण्याची श्‍ाक्यता आहे. तर राज्यात अनेक भागात कोरडे हवामान असून, सोमवारी सायंकाळनंतर मध्य महाराष्ट्रातील नगर, सातारा, मराठवाड्यातील बीड, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, आणि विदर्भातील वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर या जिल्ह्यांमध्ये हलक्या ते जोरदार पावसाने हजेरी लावली आहे.\nदरम्यान राज्याच्या तापमानातही वाढ होत असून, मराठवाड्यात तापमान ३२ ते ३६ अंशांच्या आसपास आहे. तर विदर्भात तापमानाचा पारा ३० ते ३४ अंश, मध्य महाराष्ट्रात २९ ते ३५ अंश आणि कोकणात ३१ ते ३३ अंशांच्या जवळपास पोचला आहे. पावसाच्या उघडिपीमुळे राज्याच्या किमाल तापमानात २ ते ३ अंशांची वाढ होण्याची शक्यता आहे.\nमंगळवारी (ता. २५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३२.१, जळगाव ३३.२, कोल्हापूर ३१.९, महाबळेश्‍वर २४.४, मालेगाव ३५.७, नाशिक २९.७, सांगली ३२.७, सातारा ३२.६, सोलापूर ३५.२, मुंबई ३२.२, अलिबाग ३२.९, रत्नागिरी ३१.०, डहाणू ३२.८, आैरंगाबाद ३२.८, परभणी ३५.०, नांदेड ३५.०, बीड ३६.०, अकोला ३३.२, अमरावती ३३.४, बुलडाणा ३०.४, ब्रह्मपुरी ३३.७, चंद्रपूर ३२.०, गोंदिय ३२.३, नागपूर ३३.५, वर्धा ३४.०, यवतमाळ ३३.०.\nमंगळवारी (ता. २५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्त्रोत - कृषी विभाग) :\nमध्य महाराष्ट्र : वांभोरी ५२, संगमनेर १६, घारगाव २४, लोणी १७, पुसेगाव ४८, वाई १५, कराडवाडी १२.\nमराठवाडा : धर्मापुरी २१, वाडवणी २०, अहमदपूर ६५, किनगाव ५७, आंदोरी ३२, नांदेड शहर १२, नांदेड ग्रामीण १५, तुप्पा २०, वसरणी १३, तरोडा २०, फुलवल ४०, मालकोळी २१, कळंबर १०, सिंधखेड\n१४, दाभाड ४४, मालेगाव ५७, शिंगणापूर\n३५, पिंगळी १९, परभणी ग्रामीण १७, राणी १५, कळमेश्‍वर ३७, बनवास ६०,\nकेकरजवळा २८, वाकाेडी १४, वसमत १५, हयातनगर ६१.\nविदर्भ : आनसिंग १८, कोंढळा १८, असरे १८, मालेगाव १३, शिरपूर ३१, मुंगळा २०, करंजी ११, मंगरूळपीर २०, असेगाव ४०, धनोरा ३०, चिखलदारा २६, पुसळा २०, काप्रा २०, येळबारा १२, सावळी २१, नेर १९, पुसद १२, शेंबळ ३४, ब्राह्मणगाव १९, उमरखेड १४, बिटरगाव १०, रुंजा २४, शिवणी १४, घोटी १०, कुरळी १८, धानोरा १३, वाढोणा २७, खामगाव १३, शिरसगाव १२, जांब १०, कामठी ५४, वडोदा १२, नवेगाव २३, कन्हान २१, कोंढाळी १२, खापा २०, कुही १४.\nपुणे ऊस पाऊस बीड विदर्भ महाराष्ट्र हवामान माॅन्सून नगर तूर वाशिम यवतमाळ नागपूर कोकण जळगाव कोल्हापूर मालेगाव नाशिक सांगली सोलापूर मुंबई अलिबाग परभणी नांदेड अकोला अमरावती चंद्रपूर कृषी विभाग संगमनेर वसमत खामगाव\nभाजीपाला पिकांची रोपवाटिका तयार करताना\nभाजीपाला पिकांची रोपवाटिका करताना योग्य ती काळजी घेतल्यास पुनर्लागवडीनंतरच्या काळातील अने\nपुण्यात फुलांची ७ काेटींची उलाढाल\nपुणे ः फूल उत्पादक शेतकऱ्यांची भिस्त असणाऱ्या नवरात्र आणि दसऱ्याला विशेष मागणी असलेल्या झ\nकशी टिकेल पांढऱ्या सोन्याची झळाळी\nराज्यात कापूस वेचणीला सुरवात होऊन दसऱ्याच्या मुहूर्तावर बऱ्याच शेतकऱ्यांनी विक्रीही चालू\nपरभणीत फ्लाॅवर प्रतिक्विंटल २००० ते २५०० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nवनस्पतीतील संजीवकांमुळे अवकाशातही उत्पादन घेणे...\nपोषक घटकांची कमतरता आणि गुरुत्वाकर्षण कमी असणे या दोन कारणांमुळे चंद्र किंवा अन्य ग्रहांव\nपरभणी, राहुरी कृषी विद्यापीठांना पाच...परभणी ः भारतीय कृषी संशोधन परिषदअंतर्गत कृषी...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम...पुणे : पावसाला पोषक हवामान झाल्याने आठवड्याच्या...\n‘आरएसएफ’च्या मूळ सूत्रात घोडचूकपुणे: शेतकऱ्यांना हक्काचा ऊसदर मिळवून देणाऱ्या...\nसाखर कारखान्यांची धुराडी आजपासून पेटणारपुणे: राज्यातील साखर कारखान्यांच्या गाळप हंगामाला...\nसहकारी बॅंकांना एकाच छताखाली आणणार :...पुणे ः सहकार क्षेत्राला ‘अच्छे दिन’ आणण्यासाठी...\nचला मिरचीच्या आगारात राजूरा बाजारात...मिरचीचे आगार अशी ओळख अमरावती जिल्ह्यातील राजूरा...\n‘एसआरटी’ तंत्राने मिळाली उत्पादनासह...पेंडशेत (ता. अकोले, जि. नगर) या कळसूबाई शिखराच्या...\nतुटवड्यामुळे कांद्याच्या दरात सुधारणानवी दिल्ली ः देशातील महत्त्वाच्या कांदा उत्पादक...\nकृषी विद्यापीठांचे संशोधन आता एका...मुंबई ः राज्यातील चारही कृषी विद्यापीठांनी केलेले...\nमहाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांना...शिर्डी: महाराष्ट्रात यंदा पाऊस कमी झाला....\nकोल्हापुरी गुळाचा गोडवा यंदा वाढणारकोल्हापूर : यंदाच्या पावसाळ्यात गुजरात,...\nकमी दरांवरून जिनर्सचा ‘सीसीआय’च्या...जळगाव ः भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) कापूस...\nहोय, आम्ही बदलू शेतीचे चित्र... ‘शाळेत सुरू असलेल्या कृषी शिक्षण अभ्यासक्रमातून...\n‘पंदेकृवि’च्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचा...अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ...\nशेतीपासून जितके दूर जाल तितके दुःख...पुणे : शेतीशी जोडलेली माणसं ही निसर्ग आणि मानवी...\nनाबार्डच्या व्याजदरातच जिल्हा बँकांना...मुंबई : राज्य बँकेला नाबार्डकडून मिळणाऱ्या...\nकोकण, पश्‍चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी...पुणे : कोकण अाणि पश्‍चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी...\nअकोला, बुलडाणा जिल्ह्यांत कोरडवाहू...अकोला : अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यात कोरडवाहू...\nअठरा गावांनी केली कचऱ्यापासून गांडूळखत...गावे आणि वाडीवस्त्याही स्वच्छतेत अग्रभागी...\n‘सीसीआय’च्या खरेदीला दिवाळीत मुहूर्तमुंबई : देशातील महत्त्वाच्या कापूस उत्पादक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%B2/", "date_download": "2018-10-20T00:40:01Z", "digest": "sha1:MMYIRH6VDBLI6A33Y2RL57XRNYR4DREM", "length": 7677, "nlines": 146, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सोनियांच्या नेतृत्वाखाली संसद आवारात निदर्शने | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nसोनियांच्या नेतृत्वाखाली संसद आवारात निदर्शने\nनवी दिल्ली – राफेल विमान खरेदीतील घोटाळ्याच्या प्रकरणी सरकारवरील आपला हल्ला अधिक तीव्र करताना युपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली विरोधकांनी संसद भवनाच्या आवारात जोरदार निदर्शने केली. या विमान खरेदी प्रकरणातील आक्षेपांवर सरकारने उत्तर द्यावे अशी मागणी त्यांनी केली.\nयावेळी सोनियांच्या समवेत खासदार गुलामनबी आझाद, राज बब्बर, आनंद शर्मा, अंबिका सोनी, कम्युनिस्ट पक्षाचे डी राजा, आम आदमी पक्षाचे सुशिल गुप्ता इत्यादी सहभागी झाले होते. संसद भवन आवारातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्या जवळ ही निदर्शने झाली. या घोटाळ्याची संयुक्त संसदीय चौकशी समिती नेमून चौकशी करावी अशी मागणीही त्यांनी केली. या प्रकरणात पंतप्रधान मोदी यांनी उत्तर द्यावे अशीही मागणी करण्यात आली आहे.\nभाजपचे माजी केंद्रीय मंत्री अरूण शौरी आणि यशवंत सिन्हा यांनीही राफेल व्यवहारात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा थेट आरोप केल्यामुळे या प्रकरणातील गांभीर्य आता वाढले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर आज कॉंग्रेसनही या प्रकरणी सरकारच्या विरोधातील आपली धार अधिक तीव्र केली. फ्रांस सरकारशी मोदी सरकारने राफेल विमानांच्या खरेदीचा करार केला आहे. या करारातील विमानांच्या किंमती सरकारने जाहीर केलेल्या नाहींत. या किंमती जाहीर कराव्यात अशी कॉंग्रेसची प्रमुख मागणी आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleसजू लागले बाप्पा\nNext articleमध्यप्रदेशसाठी कॉंग्रेसची जम्बो समिती…\nशिर्डी : पंतप्रधान मोदींनी केली साईबाबांची आरती\nचीनने रोखले ब्रह्मपुत्रेचे पाणी : अरुणाचल प्रदेशमध्ये दुष्काळाची शक्यता\nमाझे नाव न घेता कॉंग्रेसचा प्रचार करा : दिग्विजय सिंह\nमोदी जनतेला अन्न द्यायला विसरले – राहुल गांधी\nमोदी राफेल, “मी टू’वर गप्प का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/sports-mayank-and-shaw-make-merry/", "date_download": "2018-10-20T00:00:05Z", "digest": "sha1:63HLQNVR2WLLTZJGFLQ7PY7BSL3NHQMJ", "length": 8379, "nlines": 71, "source_domain": "mahasports.co.in", "title": "मयांक अगरवाल, पृथ्वी शाॅच्या फटाकेबाजी समोर दक्षिण आफ्रिका अ उध्वस्त", "raw_content": "\nमयांक अगरवाल, पृथ्वी शाॅच्या फटाकेबाजी समोर दक्षिण आफ्रिका अ उध्वस्त\nमयांक अगरवाल, पृथ्वी शाॅच्या फटाकेबाजी समोर दक्षिण आफ्रिका अ उध्वस्त\nबेंगलोर | भारत अ आणि दक्षिण आफ्रिका अ यांच्यात एम चिन्नास्वामी मैदानावर शनिवारी (४ ऑगस्ट) पहिला अनाधिकृत कसोटी सामना सुरु झाला आहे.\nया सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताचे सलामीवीर मयांक अगरवाल आणि पृथ्वी शॉने पाहुण्या संघाला झोडपून काढत १६५ धावांची आघाडी मिळवली आहे.\nयामध्ये मयांक अगरवारने २५० चेंडूत ४ षटकार आणि ३१ चौकार लगावत नाबाद २२० धावांची खेळी साकारली.\nतर पृथ्वी शॉने १९६ चेंडूत १ षटकार आणि २० चौकार लगावत १३६ धावांची खेळी केली आहे.\nदक्षिण आफ्रिका अ संघाच्या पहिल्या डावातील २४६ धावांचा पाठलाग करताना भारतीय सलामीवीरांनी पहिल्या विकेटसाठी २७७ धावांची भागिदारी केली.\nसामन्याच्या दुसऱ्या दिवसअखेर भारताने २ विकेट गमावून ४११ धावा केल्या आहेत.\nदुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरवात झाली तेव्हा दक्षिण आफ्रिका संघ त्याच्या पहिल्या दिवसाच्या ८ बाद २४६ धावसंख्येत एकाही धावेची भर न घालता सर्वबाद झाला.\nभारताकडून मोहम्मद सिराजने पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेचे ५ फलंदाज बाद केले.\nदक्षिण आफ्रिका अ पहिला डाव: सर्वबाद २४६ धावा, मोहम्मद सिराज ५/56\nभारत अ पहिला डाव: २ बाद ४११, मयांक अगरवाल नाबाद २२० खेळत आहे, पृथ्वी शॉ १३६ धावा. डेन पेडिट १/५६.\nक्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.\n-सौरव गांगुली म्हणतो, इंग्लंड जिंकायचे असेल तर हे करु नका\n-श्रीलंकन युवा संघ पुन्हा एकदा पडला टीम इंडियाला भारी\nISL 2018: मोसमातील पहिल्या महाराष्ट्र डर्बीत मुंबईविरुद्ध पुणे सिटीचा पराभव\nनेमार ज्युनियरने मोडला पेलेंचा हा विक्रम\nVideo: या कामगिरीमुळे रोहित शर्माने पृथ्वी शॉला मिठीच मारली\nऑस्ट्रेलिया पहिल्यांदाच खेळणार या संघाविरुद्ध टी २० सामना\nVideo: तीन दिवसांत क्रिकेटमध्ये झाले तीन विचित्र धावबाद\nटाॅप ३- आज प्रो कबड्डीत होणार हे तीन मोठे पराक्रम\nISL 2018: भेदक मार्सेलिनोच्या पुनरागमनाचे पुणे सिटीला वेध\nएचसीएल आशियाई टेनिस अजिंक्यपद २०१८ स्पर्धेत अव्वल व आंतरराष्ट्रीय खेळाडू झुंजणार\nअखिल भारतीय सुपर सिरीज् टेनिस स्पर्धेत पुण्याच्या राधिका महाजनला दुहेरी मुकुट\nISL 2018: चेन्नईने केली पराभवाची हॅट्ट्रीक\nसलग दुसऱ्या दिवशी क्रिकेटमध्ये ‘कहर’, विचित्र रनआऊटची मालिका सुरुच\nझी महाराष्ट्र कुस्ती दंगलमध्ये ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी खेळणार या टीमकडून\nनागराज मंजूळे आता कुस्तीच्या मैदानात, विकत घेतली झी महाराष्ट्र कुस्ती दंगलमधील ही टीम\nटाॅप ३- प्रो कबड्डीच्या ६व्या हंगामात ५०पेक्षा जास्त गुण घेणारे ३ खेळाडू\nटीम इंडीयाने गाठली आहे या पाच देशांविरुद्ध वनडे सामन्यांची शंभरी\nक्रिकेटपटू दिपक चहरच्या घरी चोरीचा प्रयत्न करणाऱ्या सहा जणांना अटक\nविराटने डिजाईन केलेल्या शूजची अशी आहे किमंत\nपुण्यात होणाऱ्या कबड्डी, क्रिकेट सामन्यांचे असे आहेत तिकीट दर\nभारत-विंडीज यांच्यातील चौथ्या वनडेच्या तिकीट विक्रीला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार\nकपिल देव, अनिल कुंबळेला मागे टाकत रविंद्र जडेजा करणार मोठा पराक्रम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://chincholi-morachi.com/category/siteseeing/", "date_download": "2018-10-20T00:34:22Z", "digest": "sha1:42BJBREZWM2VXZV7M7K2ACJSIBTFV4KS", "length": 2013, "nlines": 59, "source_domain": "chincholi-morachi.com", "title": "SiteSeeing Archives -", "raw_content": "\n” चिंचोली मोराचीत” आपले स्वागत\nहि वाट जवळ नेते ....स्वप्नामधील गावा ....\nखरेच आहे .. आपले हि गावाकडचे घर असावे\nते आपल्या मातीशी जोडणारे असते\nआता आपली वाट बघणे संपले कारण हे वाट खरेच\nजाते आपल्या स्वप्नामधील गावाला ते गाव आहे\nखरेच आहे आज पर्यन्तचे आयुष्य\nकष्टातच गेले ....आधी शिक्षण ,नोकरी,व्यावसाय\nयातच गुर्फटून गेलं होतं ....\nसव मिळूनही काहीतरी उणीव भासे ....\nम्हणूनच आता वेळ आली आहे.\nखेडेगावतील निसर्गरम्य अनुभव घेण्याची....\nहा विसावा आहे .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/captainstonwillinspireteamgayle/", "date_download": "2018-10-20T00:51:26Z", "digest": "sha1:DRN2NRRNXRBQSJBTRUTNBFUS3MIWHG4M", "length": 9158, "nlines": 66, "source_domain": "mahasports.co.in", "title": "विराटसाठी कसोटी मालिकेची सुरवात यापेक्षा उत्कृष्ठ असूच शकत नाही", "raw_content": "\nविराटसाठी कसोटी मालिकेची सुरवात यापेक्षा उत्कृष्ठ असूच शकत नाही\nविराटसाठी कसोटी मालिकेची सुरवात यापेक्षा उत्कृष्ठ असूच शकत नाही\n भारत विरुद्ध इंग्लंड संघात सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने पहिल्या डावात शतकी खेळी करत भारताचे या सामन्यातील आव्हान जिवंत ठेवले होते.\nया डावात 100 धावांच्या आतच भारताचा निम्मा संघ गारद झाला असताना विराटने तळाच्या फलंदाजांना साथीला घेत भारताचा डाव संभाळत 225 चेंडूत 149 धावा केल्या होत्या. यात त्याने 22 चौकार आणि 1 षटकार मारला.\nत्याचे हे इंग्लंडमधील कसोटीत पहिलेच शतक असुन एकूण 22 वे शतक आहे.\nतर दुसऱ्या डावात 194 धावांचा पाठलाग करताने पुन्हा एकदा भारताची आघाडीची फळी कोसळली असताना विराट खेळपट्टीवर तिसऱ्या दिवस अखेर नाबाद 43 धावा करत इंग्लंडला एकाकी टक्कर देत आहे.\nविराटने केलेल्या या कर्णधारपदाला साजेशी खेळीने त्याचा रॉयल चॅलेंजर्स बॅंगलोरचा माजी संघ सहकारी क्रिस गेलने विराटचे तोंडभरुन कौतूक केले आहे.\n“पहिल्या डावातील विराटची शतकी खेळी कर्णधारपदाला साजेशी होती. भारतासाठी आणि विराटसाठी इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेची यापेक्षा उत्कृष्ठ सुरवात असूच शकत नाही. विराटने इंग्लंडला एकहाती लढत दिली. मला वाटते त्याच्या कसोटी कारकिर्दीतील हे सर्वोत्तम शतक आहे. मला आशा आहे की विराटची ही शतकी खेळी भारताला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका निभावेल.” असे क्रिस गेल विराटच्या शतकी खेळीचे कौतूक करताना म्हणाला.\nभारताचा हा इंग्लंड दौरा भारताच्या आणि विराटच्या दृष्टीने महत्वाचा आहे. या दौऱ्यात विराट आणि भारताला इंग्लंडमधील कामगिरी सुधारण्यासाठी इंग्लंडला जोरदार टक्कर द्यावी लागणार आहे.\nक्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.\n–उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जॉन्ग-उनची भारत-इंग्लंड सामन्याला हजेरी\n–पहाटे ३ वाजता संपला सामना, खेळाडूने मैदानातच केली रडायला सुरूवात\nISL 2018: मोसमातील पहिल्या महाराष्ट्र डर्बीत मुंबईविरुद्ध पुणे सिटीचा पराभव\nनेमार ज्युनियरने मोडला पेलेंचा हा विक्रम\nVideo: या कामगिरीमुळे रोहित शर्माने पृथ्वी शॉला मिठीच मारली\nऑस्ट्रेलिया पहिल्यांदाच खेळणार या संघाविरुद्ध टी २० सामना\nVideo: तीन दिवसांत क्रिकेटमध्ये झाले तीन विचित्र धावबाद\nटाॅप ३- आज प्रो कबड्डीत होणार हे तीन मोठे पराक्रम\nISL 2018: भेदक मार्सेलिनोच्या पुनरागमनाचे पुणे सिटीला वेध\nएचसीएल आशियाई टेनिस अजिंक्यपद २०१८ स्पर्धेत अव्वल व आंतरराष्ट्रीय खेळाडू झुंजणार\nअखिल भारतीय सुपर सिरीज् टेनिस स्पर्धेत पुण्याच्या राधिका महाजनला दुहेरी मुकुट\nISL 2018: चेन्नईने केली पराभवाची हॅट्ट्रीक\nसलग दुसऱ्या दिवशी क्रिकेटमध्ये ‘कहर’, विचित्र रनआऊटची मालिका सुरुच\nझी महाराष्ट्र कुस्ती दंगलमध्ये ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी खेळणार या टीमकडून\nनागराज मंजूळे आता कुस्तीच्या मैदानात, विकत घेतली झी महाराष्ट्र कुस्ती दंगलमधील ही टीम\nटाॅप ३- प्रो कबड्डीच्या ६व्या हंगामात ५०पेक्षा जास्त गुण घेणारे ३ खेळाडू\nटीम इंडीयाने गाठली आहे या पाच देशांविरुद्ध वनडे सामन्यांची शंभरी\nक्रिकेटपटू दिपक चहरच्या घरी चोरीचा प्रयत्न करणाऱ्या सहा जणांना अटक\nविराटने डिजाईन केलेल्या शूजची अशी आहे किमंत\nपुण्यात होणाऱ्या कबड्डी, क्रिकेट सामन्यांचे असे आहेत तिकीट दर\nभारत-विंडीज यांच्यातील चौथ्या वनडेच्या तिकीट विक्रीला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार\nकपिल देव, अनिल कुंबळेला मागे टाकत रविंद्र जडेजा करणार मोठा पराक्रम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/kingfisher-makes-last-four-stage-at-sixth-edition-of-pyc-truspace-badminton-league/", "date_download": "2018-10-20T00:00:31Z", "digest": "sha1:XQSNYTAD3NI6OZUPAW6N63JRONDGQFYA", "length": 12225, "nlines": 66, "source_domain": "mahasports.co.in", "title": "सहाव्या पीवायसी-ट्र्रूस्पेस करंडक बॅडमिंटन साखळी स्पर्धेत किंगफिशर संघाचा उपांत्य फेरीत प्रवेश", "raw_content": "\nसहाव्या पीवायसी-ट्र्रूस्पेस करंडक बॅडमिंटन साखळी स्पर्धेत किंगफिशर संघाचा उपांत्य फेरीत प्रवेश\nसहाव्या पीवायसी-ट्र्रूस्पेस करंडक बॅडमिंटन साखळी स्पर्धेत किंगफिशर संघाचा उपांत्य फेरीत प्रवेश\n पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित सहाव्या पीवायसी-ट्र्रूस्पेस करंडक बॅडमिंटन साखळी स्पर्धेत किंगफिशर संघाने स्वान्स संघाचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.\nपीवायसी हिंदू जिमखाना येथील बॅडमिंटन कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत गटसाखळी फेरीत किंगफिशर संघाने स्वान्स संघाचा 5-2 असा पराभव करत उपांत्य फेरीत धडक मारली. तन्मय चोभे, मिहिर विंझे, करण पाटील, गायत्री गर्तक, अव्दैत जोशी, संतोष पाटील, अभिषेक तम्हाणे, अनया तुळपुळे यांनी अफलातून खेळाचे प्रदर्शन करत संघाला विजय मिळवून दिला.\nस्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:\nकिंगफिशर वि.वि स्वान्स – 5-2( गोल्ड खुला दुहेरी गट: नकुल दामले/मकरंद चितळे पराभूत वि तेजस चितळे/बिपिन चोभे 20-21, 13-21; गोल्ड खुला दुहेरी गट: तन्मय चोभे/मिहिर विंझे वि.वि आर्यन देवधर/अदित्य काळे 21-19, 21-20; गोल्ड मिश्र दुहेरी- करण पाटील/गायत्री गर्तक वि.वि अमोल मेहेंदळे/सारा नवरे 21-12, 21-16; सिल्वर खुला दुहेरी गट: अव्दैत जोशी/संतोष पाटील वि.वि सारंग लोगु/सुदर्शन बिहानी 21-12, 21-10; सिल्वर खुला दुहेरी गट: अभिषेक तम्हाणे/अनया तुळपुळे वि.वि यश बहुलकर/मनिष शहा 15-10, 12-15, 11-6; सिल्वर मिश्र दुहेरी: अभिजीत राजवाडे/ वृषी फुरीया पुढे चाल वि विक्रम ओगले/प्रिती सप्रे ; 49वर्षावरील गट: अनिल आगोशे/ चारूदत्त साठे पराभूत वि निलेश केळकर/दत्ता देशपांडे 13-21, 13-21)\nकॉमेट्स वि.वि. स्पुटनिक्स – 4-3( गोल्ड खुला दुहेरी गट: सुधांशू मेडशीकर/पराग चोपडा वि.वि सिध्दार्थ निवसनकर/रणजीत पांडे 21-13, 21-13; गोल्ड खुला दुहेरी गट: हर्षवर्धन आपटे/विनित रुकारी वि.वि अनिरूध्द आपटे/अमोद प्रधान 21-17, 21-17; गोल्ड मिश्र दुहेरी- संग्राम पाटील/अदिती रोडे पराभूत वि सिध्दार्थ साठे/गोपीका किंजवडेकर 9-11, 21-11, 12-29; सिल्वर खुला दुहेरी गट: विमल हंसराज/राजशेखर करमरकर वि.वि जयदिप कुंटे/शैलेश लिमये 21-17, 21-13; सिल्वर खुला दुहेरी गट: अभय राजगुरू/राहूल गांगल पराभूत वि आशिष राठे/तन्मय चितळे 2-15, 6-15; सिल्व्हर मिश्र दुहेरी-जनक वाकणकर/भाग्यश्री देशपांडे वि.वि विरल देसाई/ प्रिती फडके 15-12, 15-10; 49वर्षावरील गट: अविनाश जोशी/विवेक जोशी पुढे चाल वि बाळ कुलकर्णी/अनिल देडगे\nहॉक्स वि.वि. रावेन्स – 5-2 ( गोल्ड खुला दुहेरी गट: अलोक तेलंग/सुरेश वाघेला पराभूत वि चेतन वोरा/केदार नादगोंडे 14-21, 12-21; गोल्ड खुला दुहेरी गट: बिपिन देव/हर्षद बर्वे पराभूत वि श्रीयांश वर्तक/तन्मय आगाशे 14-21, 21-17, 9-11, 11-6; गोल्ड मिश्र दुहेरी- सुमेध शहा/दिपा खरे वि.वि कुणाल पाटील/दिप्ती सरदेसाई 21-14, 21-16; सिल्वर खुला दुहेरी गट: अश्विन शहा/अमर श्रॉफ वि.वि अनिकेत शिंदे/वेदांत खतोड 21-16, 19-21, 11-8; सिल्वर खुला दुहेरी गट: अनंद घाटे/सचिन काळे वि.वि मंदार विंझे/प्रांजली नादगोंडे 15-10, 12-15, 11-8; सिल्वर मिश्र दुहेरी गट- आकाश सुर्यवंशी/राजश्री भावे वि.वि अयुष गुप्ता/तनया केळकर 15-9, 15-13; 49वर्षावरील गट: हेमंत पाळंदे/हरेश गिलानी वि.वि संदिप साठे/जयकांत वैद्य 21-10, 21-16)\nक्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.\n–Video: तर अँडरसन दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळला नसता\n–इंग्लंडचा माजी कर्णधार म्हणतो; जो रुट नव्हे, विराटच भारी\n–कर्णधार कोहलीला ट्रोल करणे आयसीसीच्या चांगलेच अंगलट\nISL 2018: मोसमातील पहिल्या महाराष्ट्र डर्बीत मुंबईविरुद्ध पुणे सिटीचा पराभव\nनेमार ज्युनियरने मोडला पेलेंचा हा विक्रम\nVideo: या कामगिरीमुळे रोहित शर्माने पृथ्वी शॉला मिठीच मारली\nऑस्ट्रेलिया पहिल्यांदाच खेळणार या संघाविरुद्ध टी २० सामना\nVideo: तीन दिवसांत क्रिकेटमध्ये झाले तीन विचित्र धावबाद\nटाॅप ३- आज प्रो कबड्डीत होणार हे तीन मोठे पराक्रम\nISL 2018: भेदक मार्सेलिनोच्या पुनरागमनाचे पुणे सिटीला वेध\nएचसीएल आशियाई टेनिस अजिंक्यपद २०१८ स्पर्धेत अव्वल व आंतरराष्ट्रीय खेळाडू झुंजणार\nअखिल भारतीय सुपर सिरीज् टेनिस स्पर्धेत पुण्याच्या राधिका महाजनला दुहेरी मुकुट\nISL 2018: चेन्नईने केली पराभवाची हॅट्ट्रीक\nसलग दुसऱ्या दिवशी क्रिकेटमध्ये ‘कहर’, विचित्र रनआऊटची मालिका सुरुच\nझी महाराष्ट्र कुस्ती दंगलमध्ये ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी खेळणार या टीमकडून\nनागराज मंजूळे आता कुस्तीच्या मैदानात, विकत घेतली झी महाराष्ट्र कुस्ती दंगलमधील ही टीम\nटाॅप ३- प्रो कबड्डीच्या ६व्या हंगामात ५०पेक्षा जास्त गुण घेणारे ३ खेळाडू\nटीम इंडीयाने गाठली आहे या पाच देशांविरुद्ध वनडे सामन्यांची शंभरी\nक्रिकेटपटू दिपक चहरच्या घरी चोरीचा प्रयत्न करणाऱ्या सहा जणांना अटक\nविराटने डिजाईन केलेल्या शूजची अशी आहे किमंत\nपुण्यात होणाऱ्या कबड्डी, क्रिकेट सामन्यांचे असे आहेत तिकीट दर\nभारत-विंडीज यांच्यातील चौथ्या वनडेच्या तिकीट विक्रीला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार\nकपिल देव, अनिल कुंबळेला मागे टाकत रविंद्र जडेजा करणार मोठा पराक्रम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4635210346500918528&title=Dr.%20Bendale%20Selected%20as%20Expert%20Member&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-10-19T23:54:59Z", "digest": "sha1:LR3ARLPB22Z5PLUQX4F2WSNGFYRZ5FJ7", "length": 6889, "nlines": 117, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘सीसीआरएएस’च्या नियामक मंडळात डॉ. बेंडाळे", "raw_content": "\n‘सीसीआरएएस’च्या नियामक मंडळात डॉ. बेंडाळे\nपुणे : केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयांतर्गत असलेल्या ‘सेंट्रल कौन्सिल फॉर रिसर्च इन आयुर्वेदिक सायन्स’च्या (सीसीआरएएस) नियामक मंडळाच्या तज्ज्ञ सदस्यपदी डॉ. योगेश नारायण बेंडाळे यांची निवड करण्यात आली आहे. ‘आयुष’चे केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक हे या मंडळाचे पदसिद्ध अध्यक्ष असून, देशभरातील निवडक तज्ज्ञांना या मंडळाचे सदस्यत्व देण्यात येते.\nया निवडीबद्दल डॉ. बेंडाळे म्हणाले, ‘राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर आयुर्वेदातील शास्त्रीय संशोधन सिद्ध करण्याचे, तसेच सरकारी व खासगी संशोधन संस्थांना तांत्रिक साहाय्य पुरविण्याचे काम ‘सीसीआरएएस’कडून केले जाते. केंद्र सरकारच्या औषधी वनस्पती मंडळाला त्याची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आणि औषधनिर्माण उद्योगक्षेत्राला औषधे व प्रक्रियांवरील पेटंट मिळविण्यासाठी ‘सीसीआरएएस’कडून मदत केली जाते. आयुर्वेदाला आंतरराष्ट्रीय पातळीवर एक शाश्वत शास्त्र म्हणून मान्यता प्राप्त होण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन.’\nTags: सीसीआरएएसडॉ. योगेश बेंडाळेपुणेश्रीपाद नाईकआयुष मंत्रालयCCRASPuneDr. Yogesh BendaleShripad Naikप्रेस रिलीज\nसाहित्य संमेलनाचा सीएसआर उपक्रम ‘संशोधनात महिलांचा सहभाग वाढावा’ ‘शिखर फाऊंडेशन’ कडून स्टोक-कांगरी शिखर सर माधव गडकरी यांच्यावरील संकेतस्थळाचे उद्घाटन ग्रीन सोसायटी स्पर्धेचे पारितोषिक वितरण\nअंजली इला मेननची मुरानो चित्रे...\nजिंदगी धूप तुम घना साया...\nकर्तव्यदक्ष गृहिणी ते जबाबदार समाजसेविका\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nअपूर्वाई वाटण्यासारखं ‘अपूर्व’ काम करणारी अपूर्वा\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nअंजली इला मेननची मुरानो चित्रे...\nसमतानगरमध्ये ६२वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/dada-kondake-birthday/", "date_download": "2018-10-19T23:30:54Z", "digest": "sha1:T4GDDAN6KP63UJJXLYEOC2AZMNQNVIKD", "length": 9513, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "#HBD सदाबहार अभिनेते दादा कोंडके यांची आज जयंती | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n#HBD सदाबहार अभिनेते दादा कोंडके यांची आज जयंती\nमराठी चित्रपटसृष्टीतील अविस्मरणीय अभिनेते दादा कोंडके यांची आज ८६ वी जयंती आहे. दादा कोंडके यांचे खरे नाव कृष्णा कोंडके असून त्यांचा जन्म ८ ऑगस्ट १९३२ रोजी मुंबईतील नायगावमध्ये झाला. दादा कोंडके मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेते व चित्रपट-निर्माते असे अष्टपैलू व्यक्तिमत्व होते. त्यांच्या द्विअर्थी विनोदी संवादाने त्यांचे अनेक चित्रपट गाजले. त्यांच्या सर्वच भूमिकांनी त्यांना तुफान प्रसिद्धी मिळवून दिली.\n‘अपना बाजार’मध्ये दरमहा साठ रुपये पगारावर कामाला असताना दादा सेवा-दलाच्या बँडमध्ये काम करू लागले. परंतु कलेची आवड त्यांना स्वस्थ बसू देईना. विचित्र गाणी रचणे, त्यांना चाली लावणे हे त्यांचे फावल्या वेळेतले छंद. सेवादलात असतानाच त्यांची भेट निळू फुले, राम नगरकर यांच्याशी झाली. आणि दादा कोंडके सेवादलाच्या नाटकांमध्ये छोटी-मोठी कामे करू लागले. नंतर त्यांनी ‘खणखणपुरचा राजा’ यामधील भूमिका सोडून दादा कोंडके यांनी स्वत:चे कला पथक काढले व वसंत सबनीस-लिखित ‘विच्छा माझी पुरी करा’ या नाटकातून दादा कोंडके अभिनेता म्हणून प्रसिद्धीस आले. १९६९ साली दादा कोंडके यांनी भालजी पेंढारकरांच्या ‘तांबडी माती’ या चित्रपटाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण केले. यानंतर सोंगाड्या (१९७१), आंधळा मारतो डोळा (१९७३), पांडू हवालदार (१९७५), राम राम गंगाराम (१९७७), बोट लावीन तिथे गुदगुल्या (१९७८) हे त्यांचे विशेष गाजलेले चित्रपट होते. ‘सोंगाड्या’ ही दादा कोंडके यांची पहिली चित्रपट निर्मिती होती. यानंतर दादा कोंडके यांनी स्वत:च्या कामाक्षी प्रोडक्शन अंतर्गत १६ मराठी चित्रपट काढले. व विशेष म्हणजे हे सर्व चित्रपट रौप्यमहोत्सवी ठरले. या विक्रमामुळे दादा कोंडके यांच्या नावाची गिनीज बुकात नोंद झाली. दादा कोंडके यांनी मराठी व्यतिरिक्त हिंदी व गुजराती भाषांमध्ये चित्रपटांची निर्मितीही केली.\n१४ मार्च १९९८ रोजी पहाटे ३. ३० वाजता मुंबईतील रमा निवास या दादरच्या निवासस्थानी दादा कोंडके यांचे हृदयविकाराचा झटक्याने निधन झाले. दादा कोंडके यांच्या जीवनावर ”एकटा जीव” हे पुस्तकही लिहिण्यात आले होते.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nNext article#HBD अभिनेत्री प्राजक्ता माळीचा आज वाढदिवस\nतब्बल ११ वर्षांनी ‘या’ चित्रटातून एकत्र येणार अक्षय कुमार व विद्या बालन\n‘तानाजी: द अनसंग वॉरिअर’: ‘हा’ अभिनेता साकारणार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका\n#HBD सनी देओल : जाणून घ्या सनीचे फिटनेस सीक्रेट्स\n‘तनुश्रीवर कायदेशीर कारवाई करणार’\nजेम्स बॉन्डच्या रोलसाठी रिचर्ड मॅडनची शक्‍यता\n15 वर्षांनी लहान असलेल्या मॉडेलबरोबर सुष्मिताचे डेटिंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/patna-city-pro-kabaddi-will-start-from-27-october-in-patna-after-one-yea/", "date_download": "2018-10-19T23:59:46Z", "digest": "sha1:AOGVOZEVG6URYCRFLHFFEOMXEC5W6VMJ", "length": 8325, "nlines": 65, "source_domain": "mahasports.co.in", "title": "प्रो कबड्डी- पाटणा पायरेट्स संघाचे हे आहे नवे होम ग्राऊंड", "raw_content": "\nप्रो कबड्डी- पाटणा पायरेट्स संघाचे हे आहे नवे होम ग्राऊंड\nप्रो कबड्डी- पाटणा पायरेट्स संघाचे हे आहे नवे होम ग्राऊंड\nपाटणा पायरेट्स संघाचे प्रो कबड्डी २०१८चे सर्व सामने घरच्या मैदानावर अर्थात पाटना शहरात होणार आहेत. गेल्या वर्षा या शहरातील (पाटणा लेग) सामने रांची शहरात झाले होते.\n२७ आॅक्टोबर रोजी पाटलीपुत्र स्टेडियमच्या इनडोअर स्टेडियममध्ये हे सामने होणार आहेत. ७ दिवस चालणाऱ्या या सामन्यांमध्ये एक दिवसाची विश्रांती आहे. या लेगचे सामने २ नोव्हेंबर रोजी संपणार आहेत.\nतयारीचा भाग म्हणुन हे मैदान आयोजकांनी २४ आॅक्टोबरपासूनच बुक केले आहे.\nयावेळी प्रो कबड्डीमध्ये गेल्यावेळीप्रमाणे १२ संघ खेळणार आहेत. हा पुर्ण हंगाम १३ आठवडे चालणार आहे.\nअनुपम गोस्वामी जे या स्पर्धेचे कमीशनर आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार आॅगस्ट महिन्यात एशियन गेम्स होत असल्याकारणाने या स्पर्धेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आले आहेत. यामुळे भारताच्या स्टार खेळाडूंबरोबरच विदेशातीलही दिग्गज भाग घेऊ शकतात. यामुळे सण-उत्सवाच्या काळात चाहत्यांना स्पर्धेचा आनंद घेता येईल.\nकबड्डीमधील ताज्या घडामोडींसाठी वाचत रहा कबड्डीसाठीचे देशातील सर्वात लोकप्रिय आणि नंबर १चे वेबपोर्टल महा स्पोर्ट्स. तसेच आम्हाला फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामवर फाॅलो करायला विसरु नका.\nक्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.\n–आरती बारी यांची एशियन गेम्ससाठी पंच म्हणुन निवड, चौथ्यांदा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पंच म्हणुन पाहणार काम\n–प्रो कबड्डीच्या ६व्या हंगामाचा ‘ले पंगा’ ५ आॅक्टोबरपासून…\nISL 2018: मोसमातील पहिल्या महाराष्ट्र डर्बीत मुंबईविरुद्ध पुणे सिटीचा पराभव\nनेमार ज्युनियरने मोडला पेलेंचा हा विक्रम\nVideo: या कामगिरीमुळे रोहित शर्माने पृथ्वी शॉला मिठीच मारली\nऑस्ट्रेलिया पहिल्यांदाच खेळणार या संघाविरुद्ध टी २० सामना\nVideo: तीन दिवसांत क्रिकेटमध्ये झाले तीन विचित्र धावबाद\nटाॅप ३- आज प्रो कबड्डीत होणार हे तीन मोठे पराक्रम\nISL 2018: भेदक मार्सेलिनोच्या पुनरागमनाचे पुणे सिटीला वेध\nएचसीएल आशियाई टेनिस अजिंक्यपद २०१८ स्पर्धेत अव्वल व आंतरराष्ट्रीय खेळाडू झुंजणार\nअखिल भारतीय सुपर सिरीज् टेनिस स्पर्धेत पुण्याच्या राधिका महाजनला दुहेरी मुकुट\nISL 2018: चेन्नईने केली पराभवाची हॅट्ट्रीक\nसलग दुसऱ्या दिवशी क्रिकेटमध्ये ‘कहर’, विचित्र रनआऊटची मालिका सुरुच\nझी महाराष्ट्र कुस्ती दंगलमध्ये ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी खेळणार या टीमकडून\nनागराज मंजूळे आता कुस्तीच्या मैदानात, विकत घेतली झी महाराष्ट्र कुस्ती दंगलमधील ही टीम\nटाॅप ३- प्रो कबड्डीच्या ६व्या हंगामात ५०पेक्षा जास्त गुण घेणारे ३ खेळाडू\nटीम इंडीयाने गाठली आहे या पाच देशांविरुद्ध वनडे सामन्यांची शंभरी\nक्रिकेटपटू दिपक चहरच्या घरी चोरीचा प्रयत्न करणाऱ्या सहा जणांना अटक\nविराटने डिजाईन केलेल्या शूजची अशी आहे किमंत\nपुण्यात होणाऱ्या कबड्डी, क्रिकेट सामन्यांचे असे आहेत तिकीट दर\nभारत-विंडीज यांच्यातील चौथ्या वनडेच्या तिकीट विक्रीला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार\nकपिल देव, अनिल कुंबळेला मागे टाकत रविंद्र जडेजा करणार मोठा पराक्रम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/aiptek-dv-m2-digital-camera-black-price-p1bNF4.html", "date_download": "2018-10-20T00:17:54Z", "digest": "sha1:OGHRXABN37ETD4QL6SV256CEFVEN2EPQ", "length": 15008, "nlines": 391, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "ऐपतक दव म२ डिजिटल कॅमेरा ब्लॅक सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nऐपतक दव म२ डिजिटल कॅमेरा\nऐपतक दव म२ डिजिटल कॅमेरा ब्लॅक\nऐपतक दव म२ डिजिटल कॅमेरा ब्लॅक\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nऐपतक दव म२ डिजिटल कॅमेरा ब्लॅक\nऐपतक दव म२ डिजिटल कॅमेरा ब्लॅक किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये ऐपतक दव म२ डिजिटल कॅमेरा ब्लॅक किंमत ## आहे.\nऐपतक दव म२ डिजिटल कॅमेरा ब्लॅक नवीनतम किंमत Sep 15, 2018वर प्राप्त होते\nऐपतक दव म२ डिजिटल कॅमेरा ब्लॅकफ्लिपकार्ट उपलब्ध आहे.\nऐपतक दव म२ डिजिटल कॅमेरा ब्लॅक सर्वात कमी किंमत आहे, , जे फ्लिपकार्ट ( 12,999)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nऐपतक दव म२ डिजिटल कॅमेरा ब्लॅक दर नियमितपणे बदलते. कृपया ऐपतक दव म२ डिजिटल कॅमेरा ब्लॅक नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nऐपतक दव म२ डिजिटल कॅमेरा ब्लॅक - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 2 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nऐपतक दव म२ डिजिटल कॅमेरा ब्लॅक वैशिष्ट्य\nमॉडेल नाव DV M2\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 5 MP\nसेन्सर तुपे CMOS Sensor\nसेल्फ टाइमर Yes, 10 sec\nरेड इये रेडुकशन Yes\nस्क्रीन सिझे 3 Inches\nमेमरी कार्ड तुपे SD, MMC\nइनबिल्ट मेमरी 32 MB\nएक्सटेर्नल मेमरी Yes; Up to 4 GB\nफ्लॅश मोडस Auto Flash\nऐपतक दव म२ डिजिटल कॅमेरा ब्लॅक\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "http://siddhivinayakmoringa.com/m-BaharShevagyachaDarachaAaniAarogyacha.html", "date_download": "2018-10-19T23:32:05Z", "digest": "sha1:NKKI44CIMOFM6MXEOVFQCUIBPEQMBH2Y", "length": 13596, "nlines": 24, "source_domain": "siddhivinayakmoringa.com", "title": " सिद्धीविनायक शेवगा - बहर शेवग्याचा, दराचा आणि आरोग्याचा", "raw_content": "\n'सिद्धीविनायक' मोरिंगा जाण तु एक कल्पवृक्ष | ठेवशील आमच्या आरोग्यावर लक्ष ||\nबहर शेवग्याचा, दराचा आणि आरोग्याचा\nप्रा. डॉ. वि. सु. बावसकर\n२०१० मध्ये बदलत्या हवामानामुळे आणि अवकाळी पाऊस झाल्याने शेवग्याला भाद्रपद महिन्यात येणारी फुले टिकली नाही तसेच दिवाळीनंतर आलेल्या अवकाळी पावसाने परत फुलगळ झाली. संक्रांतीनंतर जेव्हा थंडी कमी होण्याची चाहूल लागते आणि ऊन वाढू लागते तेव्हा शेवग्याचा बहर मोठ्या प्रमाणात येतो. संध्याकाळच्या वेळेस ६ वाजल्यानंतर उंच टेकडीवरून किंवा घरावरून शेवग्याच्य प्लॉटकडे पाहिले असता शेवग्याचा प्लॉट चांदण्यासारखा चमकताना दिसतो.\nसंक्रांत झाली तरी हवी तशी थंडी कमी झाली नाही. त्यात सतत बदळ होते आहेत. तापमान ७ ते १० डी. से. इतके किमान तापमानातील चढ - उतार होत आहेत. प्रत्यक्षात फुले लागण्यासाठीचे तापमान हे २२ ते ३५ डी. से. असावे लागते. शेवग्याची व्यवस्थित छाटणी केली व डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर सांगितल्याप्रमाणे व्यवस्थित केल्यास फेब्रुवारी महिन्यात फुले लागून वाध्य लागून शेंगा पोसत आहेत. या काळामध्ये झाडाची अवस्था पाहून (खोड पोटरी ते मांडीच्या जाडीचे असल्यास) पोयटायुक्त जमीन असेल तर ५०० ग्रॅम ते १ किलो कल्पतरू खत द्यावे व हलकी जमीन असल्यास त्या शिवाय सम्राट (१८:४६) पावकिलो ते अर्धा किलो, पोटॅश पाव किलो द्यावे. गांडूळ खताचा रिझल्टही चांगला येतो. अपक्व किंवा कमी कुजलेले शेणखत झाडास दिले गेल्यास हुमणीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यात असते आणि शेवग्याचे खोड हे गोड व मऊ असल्याने हुमणी कीड खोडावर तुटून पडते. त्यामुळे झाडांचे मारीचे प्रमाण वाढते. शक्यतो पोल्ट्रीच किंवा मेंढीचे खत वापरू नये. कारण त्यातील अमोनिया वायूमुळे फुलगळ होण्याची शक्याता असते. ८ ते १२ पर्यंत अजूनाही थंडीचा काळ असल्यामुळे शेवगा पिकास आठवड्यातून एकदाच पाणी मोकळे द्यावे किंवा ठिबक चालवायचे झाल्यास हलक्या जमिनीत आठवड्यातून २ वेळा (प्रत्येक वेळेस २० लि. पाणी) द्यावे. म्हणजे वाध्या व शेंगा पोसण्यास मदत होईल. मात्र जेव्हा १८ ते २० डी. से. तापमान असते तेव्हा आठवड्यातून एकदाच पाणी द्यावे. महाशिवरात्रीपर्यंत थंडी टिकून असते आणि नंतर होळी पेटल्यावर हवेतील उष्णता वाढते. तेव्हा मात्र शेवगा पिकास पाण्याची गरज अधिक भासते. म्हणजे दोन पाण्याच्या पाळीतील अंतर ५ दिवसांचे ठेवावे. फुलगळ होऊ नये म्हणून जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉंपशाईनर, राईपनर, प्रिझम, न्युट्राटोनचा वापर करावा, तर मावा व बुरशीजन्य रोग होऊ नये म्हणून प्रोटेक्टंट, हार्मोनीचा वापर करावा.\nम्हणजे गुढी पाडव्यापासून शेंगा सुरू होतात. या शेंगांचा हंगाम २ ते २ महिने चालतो. या काळात शेंगांना भाव २५ ते ७५ रू. किलो शेतकऱ्यांना मिळतो. गावात हातविक्री केल्यास अधिक पैसे मिळून ग्राहकाला ताजा व चविष्ठ माल मिळाल्याने तो सतत याच 'सिद्धीविनायक' शेवग्याची मागणी करतो. तेव्हा यापुढेही (जुलै - ऑगस्टपर्यंत) शेंगा हव्या असतील व पावसाचे मान कमी असते तेथे ऑगस्टअखेर (कोकण, भंडारा या भागात) पाऊसमान अधिक असते तेथे फुले व वाध्या गळून पडतात. शेंगांचे टोक अधिक पावसाने काळे पडून शेंगा वाकड्या होतात, कुजतात, सडतात. तेव्हा अशा हंगामातील बहर धरू नये, कारण यावर इलाज नाही.\nभाद्रपद महिन्यात उष्णता वाढल्याने शेवग्याला पुन्हा फुले येतात. त्यापुर्वी मध्यम छाटणी करून घ्यावी. दिवाळीनंतर मध्यम पाऊस असला तर शेंगांचा बहर परत लागतो. हा शेवगा नाताळापर्यंत ऐन थंडीतही बहरू शकतो, परंतु इथे पाण्याचे नियोजन फार महत्त्वाचे असते, कारण हा काळ अतिथंडीचा असतो. हवामानामध्ये, अंदाज न करता येणारे बदल घडत असल्यामुळे अवकाळी पावसाने शेवगा पिकाचे प्रचंड नुकसान होते आणि शेंगा लागत नाही. तेव्हा संक्रांतीनंतरचा बहर हमखास मिळतोच. तो बहर धरण्यासाठी शेतकऱ्यांनी नियोजाने करावे. म्हणजे या काळामध्ये मंदी असली तरी हा काळ शेवग्याच्या दराचा बेगमीचा असतो आणि एकरी ६० हजार ते १ लाख रू. सहज होतात.\nनवीन लागवड दिवाळीनंतर केलेल्या शेतकऱ्यांना मार्च महिन्यामध्ये उष्णता वाढल्याने धन्याची उगवण कमी होईल, तेथे जर्मिनेटचा वापर करावा. म्हणजे मर न होता ८० ते १०० टक्के उगवण होऊन कोथिंबीर निरोगी राहील. या काळात कोथिंबीरीला दर अधिक राहत असल्याने कोथिंबीरीचे प्लॉट टप्प्याटप्प्याने बी फोकून करावेत. म्हणजे शेवग्याच्या गारव्याने धन्याला पोषक वातावरण तयार होते. धन्याला पाणी दिले म्हणजे शेवग्याला पाणी द्यावे लागत नाही आणि शेवग्याला फवारणी केली म्हणजे धन्याला फवारणी करावी लागत नाही. संदर्भ - श्री. वसंतराव निवृत्ती काळे, ससाणेनगर, हडपसर, पुणे. फोन नं. (०२०) २६८२४२३८ यांची मुलाखत आणि अशा शेवग्यातील उन्हाळ्यातील कोथिंबीरीचे आंतरपिकाचे एकरी सहज ५० ते ६० हजार रुपये २ महिन्यात होतात.\nजगभरातील आहारातील बदल व वाढत्या मांसाहाराचे प्रमाण यामुळे बद्धकोष्ठता (Constipation) ही मधुमेहाच्या बरोबरीने निर्माण झालेली विकृती आहे. यामुळे त्रिफळा चूर्ण किंवा औषधी इलाज करतात. परंतु आहारामध्ये पपई जर जेवणामध्ये दररोज घेतली तर बद्धकोष्ठता कमी होते. परंतु प्रत्येक वेळी पपई उपलब्ध असेलच असे नाही. आमच्याकडे बहारीनचा शेतकरी आला होता, त्याने आमच्याकडे पपईच्या बियाची चौकशी केली. कारण त्याला त्याच्या बहारीन या देशात पपई लागवड करायची होती. तेव्हा आम्ही त्याला शेवग्याच पर्याय सुचविला होता. प्रत्येक माणसाने आपल्या परसात १ शेवग्याचे झाड लावले तर आहारात शेंगाचा वापर होऊन आरोग्याच्या विविध समस्या कमी होतील. डोळ्याचे विकार, बद्धकोष्ठता कमी होतील.\nग्रामीण भागातील दुषित पाण्याने विविध रोग पाणी शुद्धीकरणात शेवग्याचा वापर केल्यास टळतील. म्हणजे शेतकर्‍यांचे नैसर्गिकरीत्या आरोग्याचे संवर्धन होईल आणि आरोग्यावर होणारा औषधोपचारावरील खर्च टळेल. शेवग्याची लागवड कधीही करता येते. कमी कष्टात, कमी खर्चात बर्‍यापैकी उत्पन्न देऊन हमखास भाव देणारा 'सिद्धीविनायक' शेवगा हा खरोखरच शेतकर्‍यांचा मित्र आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://shabdmajhe.wordpress.com/manatle/", "date_download": "2018-10-20T01:14:56Z", "digest": "sha1:HATLLXRKAFDESL2QY2UWDJSTMWE7Y62Q", "length": 26638, "nlines": 141, "source_domain": "shabdmajhe.wordpress.com", "title": "मनातले.. | Majhe Shabd", "raw_content": "\nकाहीतरी खास …. एकदम झक्कास …\nआज काहीतरी लिहावसं वाटलं आणि लिह्ल्यावर वाटलं कि जरा जास्ती झालं 🙂 मित्र म्हणाला, अरे, हे डोक्यावरनं नाही गेलं पण…पण काय रे………\nअंतराळात न गेलं असं नाही वाटत तुला 🙂 मी म्हंटल असो. तेरी शेयर करू 🙂 कधी कधी अन्तराळात जायला हवं आपण, नाही का \nआयुष्यात पहिल्यांदा लिखाणाला एक बक्षीस मिळालं. फार आनंद झाला. तिसरं का मिळालं, पाहिलं का नाही …हा विचार सुद्धा आला नाही कारण recognition मिळणं हेच पुष्कळ आहे माझ्यासाठी. सातवीत पहिल्यांदा मराठीत लिहायला सुरुवात केली होती मी, त्याआधी तर फक्त हिंदी लिहता यायचं. सातवी ते दाहावी एवढाच मराठीचा प्रवास केला होता आणि मागच्या तीन वर्षा पूर्वी पुन्हा ती सुरवात केली. आणि महत्वाचं म्हणजे “बस स्टॉप” ही आयुष्यातली पहिली लिहलेली मराठी स्टोरी होती 🙂 …… It feels great to share some space with these legendary writers 🙂\nपंचम – एक आठवण ….\n‘Pancham’ हे नुसतं नाव ऐकलं तरी किती बरं वाटतं ना. आणि जेंव्हा आपण त्यांनी बनवली गाणी ऐकतो तर थक्क होतो . पंचम aka राहुल देव बर्मन या माणसाला आज जाउन १५ वर्ष झाली तरी आज पण त्यांनी बनवलेल्या music ला लोकं appreciate करतात, दाद देतात. One of the best composer of hindi film industry असं लोकं म्हणतात पण मी म्हणील he is the only best which hindi film industry ever had . ‘पंचम’ हे नाव कसं पडलं या मागे पण एक story आहे, काही जणं म्हणतात की लहानपणी ते जेंव्हा रडायचे तेंव्हा ‘प्’ (fifth note) सारखं ऐकू यायचा 🙂 , तर काही जणं म्हणतात की हे नाव त्याना actor अशोक कुमार नी ‘प्’ हा शब्द repeatedly म्हणताना बघून दिलं 🙂\nमी पंचम era मधे जन्माला नाही आलो, याचं मला कधी कधी फार दुख: वाटतं, पण पंचम दा असं music देऊन गेलात की ते आजच्या generation ला पण वेड लावतं, आवडतं. काय दूर दृष्टी होती त्यांची . मी music ऐकणं किवां enjoy करण सुरु केलं असेल mid 90’s मधे. तेव्हां आमच्या तोंडी DDLJ, हम आपके हैं कोन याची गाणी असायची. घरी आई जेंव्हा radio वर लागलेलं एखादं गाणं म्हणून स्वयंपाक करायची तेंव्हा कळायचं कि अरे हे गाणं पण चांगल आहे , कोणी म्हंटल असेल . मी music ऐकणं किवां enjoy करण सुरु केलं असेल mid 90’s मधे. तेव्हां आमच्या तोंडी DDLJ, हम आपके हैं कोन याची गाणी असायची. घरी आई जेंव्हा radio वर लागलेलं एखादं गाणं म्हणून स्वयंपाक करायची तेंव्हा कळायचं कि अरे हे गाणं पण चांगल आहे , कोणी म्हंटल असेल music कोणाचं असेल असं करत करत हळू जुनी गाणी आवडायला लागली. पण जुन्या सगळ्या संगीतकारांमध्ये frequency जुळली तर ती पंचम दा सोबत reason त्यांचं थोडं classical, थोडं western असं blended music. मला आज पण नवीन गाणी आवडतात, त्यांची tune आवडते, रेहमान आवडतो बहुदा मी त्याला आजचा पंचम म्हणील पण तरी जुनी गाणी हि melodious होती. किशोर दा, मोहम्मद रफी, लता मंगेशकर, आशा भोसले, आर डी बर्मन, गुलझार, जावेद अख्तर …काय combination होतं यार …एकदम solid. त्याचं एक दुसरं कारण पण हे असायचं की या गाण्या माघे मेहनत असायची, तासन तास orchestra नी वाजवलेले ते सूर असायचे . तुम्हाला विश्वास होणार नाही पण खरं आहे की जुन्या काळी film center ला जेंव्हा गाणं record व्हायचं तेव्हां ते music director नी बनवून already 2-3 rehearsal घेऊन तिथे वाजवल्या जायचं. तिथे musician च्या पुन्हा वेगळ्या rehearsal व्हायच्या मग singer सोबत वेगळ्या rehearsal व्हायच्या आणि गाणं record व्हायचं. कोणी जराशी पण चूक केली की सगळ from step one 😦 किती रियाझ असायचा, किती patience असायचा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या music director ची असल्ल combination quality तिथे दिसून यायची. इतक्या सगळ्या गोष्टी एकत्र येऊन एक गाणं तयार व्हायचं 🙂\nपंचम दा नी अशी अनेक धासू गाणी तयार केली आहेत, त्यात pure classical चा समावेश आहे तर एकदम western चा पण. लता मंगेशकरनी ‘अमर प्रेम’ film मध्ये गायलेला “रैना बीती जाये”, बेगम परवीन सुलताना नी ‘कुदरत’ film मध्ये गायलेला “हमे तुमसे प्यार कितना” हे गाणं. मोहम. रफीनी ‘तिसरी मंझील’ मध्ये गायलेलं “आज्जा आजा” , ‘हम किसी से कम नही’ मध्ये गायलेलं “क्या हुआ तेरा वादा” , किशोर दा नी ‘सते पे सत्ता’ मधलं “प्यार हमे किस मोड पे ले आया”, कुमार सानू नी गायलेलं ‘1942 love story’ मधलं ” हो एक लडकी को देखा तो ऐसा लगा”. अशी कित्येक गाणी आहेत की ती आज पण ओठांवर आली तर आपलं foot tapping चालू होते. कटी पतंग, अमर प्रेम, बुढा मील गया , कारवान,हरे रामा हरे कृष्णा, सीता और गीता , bombay to goa, परिचय, यादौ की बारात, हिरा पन्ना, शोले, दिवार, आंधी, घर, गोलमाल, कुदरत, हम किसी से कम नहीं , खूबसूरत, सते पे सत्ता, अब्दुल्लाह, सनम तेरी कसम, इजाझ्झात आणि अश्या कित्येक movies ला त्यांनी बेमिसाल music दिलं. आंधी (इस मोड से जाते है , तुम आ गये हो, तेरे बिना झीन्दागी से कोई ), घर (तेरे बिना जिया जाये ना, आज कल पाव जमीन पर, फिर वही रात है ), इजाझ्झात (छोटी सी कहानी से, खाली हाथ शाम आई ही, कतरा कतरा and मेरा कुछ सामान ) या picture ची गाणी तर ultimate, perfect आहेत.\nआर डी नी sitiing मध्ये तयार केली कही tune व गाणी ऐका:\n“कोई दिया जले कहीं” –\n4th January ही पंचम दांची पुण्यतिथी, या निमित आम्ही सगळे पंचम चाहते पुण्यात टिळक नाट्य मंदिरात जमलो होतो. दर वर्षी 4th Jan (death anniversary) ला आणि 27th June (birth anniversary) ला पुण्यात “panchammagic” हा group पंचमदांवर एक कार्यक्रम सादर करतो . मागच्या १० वर्षा पासनं ते हे organize करतात आहे . हा कार्यक्रम बाकी सगळ्या कार्यक्रमापेक्षा फार वेगळा असतो. पंचमदांच्या प्रत्येक गाण्या माघे कोणती ना कोणती story असते , कोणता किस्सा असतो , तर कोणत नवीन वाद्य वापरल असतं. पंचम दा सोबत ज्या ज्या कलाकारांनी काम केलं, ते या व्यासपीठावर त्या आठवणी share करतात, live performance देतात. यात musicians, singer, actor, directors सगळ्यांच्या समावेश असतो. दर वर्षी काही तरी नवीन असतं 🙂 आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथे आपली खरी पंचमशी ओळख होते. प्रत्येक hit गाणं हे पंचम नी कसं बनवलं, त्यात काय experiments केले याची खरी जाणीव होते. पंचम दा , त्यांची team, त्यांचे fav musicians, singers बदलच्या अश्या कित्येक गोष्टी जा आपल्याला माहीत नाही त्या या platform through अवगत होतात.\nआणि खरच आपल्या हे कळतं कि पंचम दा सारखा माणूस पुन्हा या जगात होवूच शकत नाही. एकच धून slient गाण्यात use करून तीच धून cabery मध्ये use करणारा म्हणजे पंचम , चुरा लिया ही तुमने या गाण्यात चमचा आणि glass use करून starting beat देणारा म्हणजे पंचम , एक school situation च्या गाण्यात चक्क शाळे मधली table आणून त्यावर तबलजी बसवणारा म्हणजे पंचम ,आपण बनवलेला background music हे जरी producer ला आवडलं असलं तरी त्यावर रात्रभर काम करून त्याच रात्री परदेशी जायच्या आधी त्या director च्या घरी ती धून पोचवणारा म्हणजे पंचम , 1942 love story या picture च्या music मध्ये almost सगडी वाद्य ही १९४२ च्या काळात वापरण्यात असणारी पाहिजे असं हट्ट धरणारा म्हणजे पंचम .\nखरच पंचम दा तुम्ही great होते , तुम्ही great आहात आणि पुढे पण तुम्ही great च राहाल ……….\n****पंचम दा च्या अधिक माहिती बद्दल “Panchammagic” ची खालील link chk करा :\nकाय राव हल्ली वेळच मिळत नाहीं लिहायला जाम वैताग आला आहे 😦\nपण काय करणार पुन्हा mechanical life सुरु होत आहे. तशी सुरुवात १ जुलै पासून झाली, as usual काम वाढलं आणि आम्ही आळशी झालो. पण १७ जुलै हा दिवस सही होता. या mechanical life ला जरा ब्रेक मिळाला. एक तर माझा Bday आणि दुसरा weekend. Full too ऐश केली ३ दिवस …. wahhh मजा आली 🙂\nshort मधे काय काय झालं सांगतो :\n– 16th चा रात्री १२ वाजता ST आणि SW नी surprise दिलं 🙂 एक छोटा cake कापला 😀\nबीचा-यानी रात्री १० पर्यंत मेहनत केली. Thanks Guys.. thanks a lot 🙂\nDJ Pajji आपने जो cake लाया वो तो ultimate था 🙂 SP राजे आपण तर थेट मुंबईहून येथे आलात त्या बदल आम्ही आपले आभारी आहोत. Thanks again SW,ST,SP and DJ 🙂\nखूप दिवसांपासूनची इच्छा होती की कथेव्यतिरिक्त काहीतरी मनातलं लिहाचं ….\nम्हणून हा नवीन उपक्रम चालू केला पण इथे भाषेचं काही बंधन नाही….\nजे मनात येतं ते लिहा … 🙂\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nDevang च्यावर बस स्टॉप…\nShrikant च्यावर कधी कधी वाटतं तुझ्याशी खूप खूप…\nVaibhav Y च्यावर कधी कधी वाटतं तुझ्याशी खूप खूप…\nShrikant च्यावर एका जोडप्याची गोष्ट …..(…\nएका जोडप्याची गोष्ट .....( भाग २ )\nडोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा\nshrikant shirbhate अमेरिकन आंबा गोष्ट जोडप्याची गोष्ट न्यूयॉर्क पत्र पोस्ट प्रेम बागेत मेहनत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} {"url": "https://steroidly.com/mr/ghrp-6-side-effects/", "date_download": "2018-10-19T23:42:13Z", "digest": "sha1:PLRTGVU2SBAVJSXDMVXPSUQHC4K43A5R", "length": 23629, "nlines": 253, "source_domain": "steroidly.com", "title": "GHRP-6 साइड इफेक्ट्स, धोके & मिळवली धोका", "raw_content": "\nवृषणात तयार होणारे लैंगिक वैशिष्ट्यांचे वाढ करणारे संप्रेरक\nवृषणात तयार होणारे लैंगिक वैशिष्ट्यांचे वाढ करणारे संप्रेरक\nफेब्रुवारी 9 वर अद्यतनित, 2018\nलोड करीत आहे ...\n2. GHRP-6 साइड इफेक्ट्स\nअधिक जाणून घ्या ❯\nCrazyBulk करून HGH-X2 एक एक सुरक्षित आणि कायदेशीर HGH-वाढविणे परिशिष्ट आहे, Somatropin प्रभावाची नक्कल करण्यासाठी डिझाइन. HGH-X2 अधिक HGH releasing मध्ये pituitary ग्रंथी सुलभ होतं, जे अॅनाबॉलिक वाढ प्रोत्साहन देते आणि चरबीचा होम करावा करण्यास मदत करते. जनावराचे स्नायू लाभ आणि शक्ती वाढते सुधारू शकतो. येथे वाचन सुरू ठेवा.\nचरबी कमी होणे 8.5\nफ्लू सारखी लक्षणे आढळणे\nचांगली HGH उत्पादन मिळवा\nस्नायू तयारफाडून टाकले कराचरबी बर्नशक्ती वाढवागती & तग धरण्याची क्षमतावृषणात तयार होणारे लैंगिक वैशिष्ट्यांचे वाढ करणारे संप्रेरक वाढवावजन कमी\nआपण किती वेळा काम नका\n0-1 टाइम्स प्रति आठवडा2-3 टाइम्स प्रति आठवडा4-5 टाइम्स प्रति आठवडा6+ टाइम्स प्रति आठवडा\nप्रकरणांमध्ये या रोटेशन कुठे काम नाही, जसजसा वेळ जाईल शक्यता उपाय आहे, काही लोक नेहमी चिडून काही प्रकारचे अनुभव जरी.\n इतर HGH संबंधित उत्पादने तरी, GHRP-6 आपल्या हात व पाय मध्ये मुंग्या येणे संवेदना तयार करू शकता. विशेषत:, या बाजूला परिणाम फार उच्च डोस येतो, पण काही वापरकर्ते अगदी कमी डोस या मुंग्या येणे अनुभव कदाचित.\nत्वचा उत्तेजित आवडतात, या दुष्परिणाम शक्यता परीक्षा होईल, पण काही काही बाबतीत ते बसणे नाही.\nअधिक जाणून घ्या ❯\nरक्तातील साखर जास्त घट होऊ अनेक वापरकर्ते मजबूत डोकेदुखी तयार करू शकता GHRP-6 क्षमता.\nचांगली बातमी ही आहे: उपाय सोपे आहे.\nकाही किरकोळ आहार समायोजन, अधिक साखर व्यतिरिक्त समावेश, या डोकेदुखी दूर जा करू शकता.\nCrazyBulk वाढ स्टॅक जलद स्नायू इमारत प्रोत्साहन synergistically काम पाच पूरक मेळ, शक्ती लाभ आणि वाढत्या मानवी वाढ संप्रेरक पातळी. गंभीर स्नायू वर पॅक करण्यासाठी सज्ज व्हा येथे अधिक जाणून घ्या.\nशक्ती आणि ऊर्जा ANVAROL\nWINSOL फाडून टाकले स्नायू मिळवा\n❯ ❯ ❯ खरेदी 2 बाटल्या आणि 1 फुकट ❮ ❮ ❮\nअधिक जाणून घ्या ❯\nfats आणि कर्बोदकांमधे एक जेवण खालील पेक्षा कमी दोन तास औषध कधीही\nकधीही कमी गुटी 30 fats आणि कर्बोदकांमधे एक जेवण करण्यापूर्वी मिनिटे\nfats आणि कर्बोदकांमधे HGH प्रकाशन हस्तक्षेप असल्याने, काळात GHRP-6 डाळी सोडतात ते आपल्या सिस्टममध्ये त्यांचा पीक आहे, तेव्हा आपल्या उत्पादनाचा कचरा आहे.\nयेथे आपला अॅनाबॉलिक सायकल मिळवा\nसानुकूल सायकल खाली आपले ध्येय निवडा आणि शिफारसी स्टॅक.\nस्नायू तयारशक्ती वाढवाफाडून टाकले कराकामगिरी सुधारण्यासाठीवजन कमीचरबी बर्नवृषणात तयार होणारे लैंगिक वैशिष्ट्यांचे वाढ करणारे संप्रेरक वाढवण्याची\nGHRP-6 pituitary ग्रंथी मध्ये स्थित ghrelin receptors कार्य करताना HGH वाढते नेईल असताना, संप्रेरक विमोचन प्रसार, फक्त HGH सह पूरक आपण शरीर सौष्ठव साठी खूप जास्त परिणाम निव्वळ होईल.\nतेव्हा तो येतो GHRP-6 HGH वि, HGH निश्चितपणे चांगले लाभ आणते.\nहोय, वापरून GHRP-6 शरीर सौष्ठव साठी प्रभावी असू शकते, परंतु GHRP-6 परिणाम HGH पूरक जुळलेल्या त्या अव्वल सक्षम होऊ शकत नाही.\nBuy GHRP-6GhrhGHRP-6GHRP-6 CJC-1295GHRP-6 CreamGHRP-6 सायकलGHRP-6 DosageGHRP-6 पेप्टाइडGHRP-6 पुनरावलोकनेGHRP-6 साइड इफेक्ट्सवाढ संप्रेरक प्रसिद्ध Hexapeptideवाढ संप्रेरक प्रसिद्ध संप्रेरकHGH पेप्टाइड्सनाखीळ mgf पेप्टाइडSermorelin Ghrp2\nचरबी प्रमाण वाढले स्नायू\nसामर्थ्य नफ्यावर & पुनर्प्राप्ती\n100% कोणत्याही लिहून दिलेली औषधे सह कायदेशीर\nअधिक जाणून घ्या ❯\nफिलिप्स एस एम. शक्ती क्रीडा प्रथिनांची आवश्यकता आणि पूरक. पोषण. 2004 जुलै-ऑगस्ट;20(7-8):689-95. पुनरावलोकन.\nऍलन डीबी. क्लिनिकल पुनरावलोकन: धडे HGH कालखंडात शिकलो. जॉन Clin Endocrinol Metab. 2011 ऑक्टोबर;96(10):3042-7. doi: 10.1210/jc.2011-1739. पुनरावलोकन.\nPaxton SJ, Trinder J, Shapiro CM, Adam K, Oswald I, Gräf KJ. झोप आणि झोप संबंधित संप्रेरक एकाग्रता शारीरिक फिटनेस आणि शरीर रचना प्रभाव. झोप. 1984;7(4):339-46.\nHiguti ई, Cecchi सीआर, Oliveira लागू, व्हिएरा डीपी, इथे टीम, होर्हे एए, Bartolini पी, Peroni नॅशनल कॉन्फरन्स. वाढ बटू सत्ताधारी किंवा देखरेख ठेवणारी व्यक्ती हजर नसेल तेव्हा त्या व्यक्तीच्या हाताखालील व्यक्ती मन मानेल तसे वागतात मध्ये HGH दररोज इंजेक्शन तुलनेत एकच इंट्रा-स्नायुंचा HGH plasmid प्रशासन खालील प्रतिसाद. Curr जीन ther. 2012 डिसेंबर;12(6):437-43.\nPaiva ईएस, देवधर एक, जोन्स काइल, Hamish Bennett चा चेंडू. fibromyalgia रुग्णांमध्ये तयार केलेलं वाढ संप्रेरक विमोचन: ऑग्मेंटेड hypothalamic somatostatin टोन पुरावे. संधिवात डोळे. 2002 मे;46(5):1344-50.\nवॉस अनुसूचित जाती, Giraud एस, Alsayrafi एम, Bourdon पीसी, शूमाकर YO, Saugy एम, रॉबिन्सन एन. क्रीडा वाढ संप्रेरक doping शोधण्यात आईसोफ्रॉम ऑफ चाचणी केंद्रित व्यायाम कालावधी परिणाम. वाढ Horm IGF द्यावे. 2013 ऑगस्ट;23(4):105-8. doi: 10.1016/j.ghir.2013.03.006.\nग्रीन GA. खेळात औषध चाचणी: HGH (मानवी वाढ संप्रेरक). व्हर्च्युअल गुरू. 2014 जुलै 1;16(7):547-51. doi: 10.1001/virtualmentor.2014.16.07.stas1-1407. गोषवारा उपलब्ध नाही.\nवॉस अनुसूचित जाती, रॉबिन्सन एन, Alsayrafi एम, Bourdon पीसी, शूमाकर YO, Saugy एम, Giraud एस. क्रीडा वाढ संप्रेरक doping शोधण्यात मार्कर दृष्टिकोन प्रखर व्यायाम कालावधी परिणाम. गुदद्वारासंबंधीचा औषध कसोटी. 2014 जून;6(6):582-6. doi: 10.1002/dta.1666.\nRigamonti AE, Bonomo SM, एस सेल, Müller EE. हेमराज आणि दरम्यान हायड्रोकॉर्टिझोन पुनबांधणी उदय आणि एक somatostatin ओतणे खालील: एक जीएच releasing पेप्टाइड वापर कुत्रे मध्ये अभ्यास. जॉन Endocrinol. 2002 सप्टेंबर;174(3):387-94.\nप्रतिक्रिया द्या उत्तर रद्द\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित *\nयेथे आपला अॅनाबॉलिक सायकल मिळवा\nसानुकूल सायकल खाली आपले ध्येय निवडा आणि शिफारसी स्टॅक.\nस्नायू तयारशक्ती वाढवाफाडून टाकले कराकामगिरी सुधारण्यासाठीवजन कमीचरबी बर्न\nअधिक जाणून घ्या ❯\nचरबी कमी होणे 8.5\nमिळवा 20% आता बंद\nआमच्या विषयी | आमच्याशी संपर्क साधा | साइटमॅप | गोपनीयता धोरण | सेवा अटी\nकॉपीराइट 2015-2017 Steroidly.com. सर्व हक्क राखीव.\nस्नायू तयारफाडून टाकले कराचरबी कमी होणेशक्ती वाढवागती & तग धरण्याची क्षमतावृषणात तयार होणारे लैंगिक वैशिष्ट्यांचे वाढ करणारे संप्रेरक वाढवावजन कमी\nआपण किती वेळा काम नका\n0-1 टाइम्स प्रति आठवडा2-3 टाइम्स प्रति आठवडा4-5 टाइम्स प्रति आठवडा6+ टाइम्स प्रति आठवडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "https://steroidly.com/mr/trenbolone-tren-x-prohormone/", "date_download": "2018-10-20T01:05:41Z", "digest": "sha1:IBYTQ2KX7IOXOONRPFZP7WGRKSZNJR75", "length": 23299, "nlines": 232, "source_domain": "steroidly.com", "title": "Is Tren-X the Best Trenbolone Prohormone (शीर्ष 5 Brands Reviewed) - Steroidly", "raw_content": "\nवृषणात तयार होणारे लैंगिक वैशिष्ट्यांचे वाढ करणारे संप्रेरक\nवृषणात तयार होणारे लैंगिक वैशिष्ट्यांचे वाढ करणारे संप्रेरक\nफेब्रुवारी 9 वर अद्यतनित, 2018\nलोड करीत आहे ...\n3. हे काम करत नाही\n4. Prohormones & अॅनाबॉलिक स्टेरॉइड\nमग तो उद्गार चिन्ह अतिवापर दोन जाईल.\nसाधारणपणे, तो प्रामुख्याने एक bulking एजंट म्हणून घडवू आहे, अनेक विक्रेते देखील एक पठाणला एजंट म्हणून त्याचा प्रचार जरी.\nTren-X, like Hexadrone, is a prohormone. Prohormones प्रत्यक्षात अॅनाबॉलिक androgenic स्टिरॉइड्स नाहीत. ते संप्रेरक precursors म्हणून ओळखले आहात किंवा, या प्रकरणात, एक prohormone. येथे ऑनलाइन Trenorol खरेदी.\nअधिक जाणून घ्या ❯\nCrazyBulk करून Trenorol अॅनाबॉलिक androgenic स्टिरॉइड Trenbolone परिशिष्ट पर्याय आहे. Trenorol अधिक प्रथिने मिश्रण तयार आपल्या शरीरात सक्षम, जे स्नायू मेदयुक्त इमारत ब्लॉक आहे. हे व्यायाम करताना मोठे शक्ती आणि तग धरण्याची क्षमता प्रोत्साहन देते, जे आपण जलद शक्ती आणि जनावराचे स्नायू वस्तुमान प्राप्त मदत करते. येथे वाचन सुरू ठेवा.\nTrenbolone prohormone शरीरात Trenbolone मध्ये रूपांतरित त्याच्या क्षमता विपणन.\nTrenbolone आज अॅनाबॉलिक androgenic स्टिरॉइड्स सर्वात शक्तिमान आपापसांत असल्याचे purported प्राणी ग्रेड स्टिरॉइड आहे.\nTrên-एक्स नावांची संख्या अंतर्गत विकले जाते, टोपणनावे, आणि अशा स्पर्धा काठ लॅब म्हणून भूमिगत लॅब निर्मीत प्रतिशब्द.\nतो सर्वात सामान्य ब्रँड नावे हेही Trenadrol आहेत, Trenavar prohormone आणि Trendione.\nस्नायू तयारफाडून टाकले कराचरबी बर्नशक्ती वाढवागती & तग धरण्याची क्षमतावृषणात तयार होणारे लैंगिक वैशिष्ट्यांचे वाढ करणारे संप्रेरक वाढवावजन कमी\nआपण किती वेळा काम नका\n0-1 टाइम्स प्रति आठवडा2-3 टाइम्स प्रति आठवडा4-5 टाइम्स प्रति आठवडा6+ टाइम्स प्रति आठवडा\nहे काम करत नाही\nकाय पाहिजे trên-एक्स prohormone आहे\nTrenbolone prohormone, तोंडी आहे, होणारी उत्पादन एक prohormone म्हणून घडवू.\nकाही शरीर सौष्ठव वेबसाइट तोंडी prohormone शरीर सक्रिय Trenbolone मध्ये वळते की राज्य.\nप्रत्यक्ष अॅनाबॉलिक androgenic स्टिरॉइड Trenbolone त्याच्या androgenic आणि अॅनाबॉलिक गुणधर्म मध्ये वृषणात तयार होणारे लैंगिक वैशिष्ट्यांचे वाढ करणारे संप्रेरक पेक्षा अधिक गुणकारी पाच वेळा लागतील नोंद आहे.\nमिळवली याची जाणीव असावी Trenbolone एक प्रामुख्याने पशुवैद्यकीय ग्रेड स्टिरॉइड आहे गुरांचे वापरले “त्यांना पुष्ट” किंवा कत्तल अगोदर स्नायू मोठ्या प्रमाणात जोडण्यासाठी.\nनाही अभ्यास किंवा वैद्यकीय चाचण्या trên-X आणि सारख्या प्रो-संप्रेरक प्रत्यक्षात शरीरातील Trenbolone रूपांतर की नाही हे विषयी मानव सादर केले आहेत.\nअधिक जाणून घ्या ❯\nयात काही शंका नाही आहे Trenbolone पूरक अत्यंत लोकप्रिय आहेत आणि अशा वृषणात तयार होणारे लैंगिक वैशिष्ट्यांचे वाढ करणारे संप्रेरक म्हणून शरीरातील इतर संप्रेरक सुरवात संभाव्य आहे का, मानवी वाढ संप्रेरक, आणि मधुमेहावरील रामबाण उपाय सारखी वाढ घटक.\nएकत्र, या “त्रिकूट” या संप्रेरक स्नायू वस्तुमान वाढवू शकता, शक्ती, तसेच स्नायू आकार.\nProhormones काय फरक आहे & अॅनाबॉलिक Androgenic स्टेरॉइड\nअनेक शरीर सौष्ठव आणि मैदानी खेळ किंवा खेळाडूविषयक मंडळांमध्ये, prohormones आणि अॅनाबॉलिक androgenic स्टिरॉइड्स फरक किमान मानले जाते.\nएक prohormone, अनेक मिळवली मते, एक अॅनाबॉलिक androgenic स्टिरॉइड एक कमकुवत फॉर्म फक्त आहे.\nprohormones मूलभूत कार्य ट्रिगर किंवा pituitary ग्रंथी लक्ष ठेवले जाते की संप्रेरक उत्पादन उत्तेजित आहे.\npituitary ग्रंथी शरीरात हार्मोन्स आणि स्त्राव मोठ्या प्रमाणात देखभाल आणि उत्पादन जबाबदार आहे कारण शरीर मालक ग्रंथी म्हणून ओळखले जाते.\nअंडकोष: वृषणात तयार होणारे लैंगिक वैशिष्ट्यांचे वाढ करणारे संप्रेरक\nयकृत: मधुमेहावरील रामबाण उपाय सारखी वाढ घटक (मधुमेहावरील रामबाण उपाय सारखी वाढ घटक-1 / IGF-1)\npituitary ग्रंथी: मानवी वाढ संप्रेरक (HGH)\nकायदेविषयक देशातील अवलंबून भिन्न, पण बहुतांश घटनांमध्ये, prohormones अॅनाबॉलिक androgenic स्टिरॉइड्स म्हणून बेकायदेशीर आहेत.\nअॅनाबॉलिक androgenic स्टिरॉइड्स प्रमाणे, prohormones समान फायदे अनेक प्रदान करण्याची क्षमता आहे का.\nउदाहरणार्थ, उच्च वृषणात तयार होणारे लैंगिक वैशिष्ट्यांचे वाढ करणारे संप्रेरक पातळी, the increased potential for:\nजनावराचे स्नायू वस्तुमान विकास\nBulking स्टॅक CrazyBulk उच्च-विक्री स्नायू इमारत पूरक चार समाविष्टीत आहे, स्नायू वस्तुमान नफ्यावर जास्तीत जास्त आणि शक्ती वृद्धिंगत करण्यासाठी डिझाइन. येथे अधिक जाणून घ्या.\nमोठ्या प्रमाणात स्नायू नफ्यावर डी-BAL\nउत्कृष्ट शक्ती साठी TRENOROL\nजलद पुनर्प्राप्ती साठी DECADURO\n❯ ❯ ❯ खरेदी 2 बाटल्या आणि 1 फुकट ❮ ❮ ❮\nअधिक जाणून घ्या ❯\nगेल्या घटक नोंद करावी (Estra-4,9,11-triene-3,17 dione) आरोग्य राष्ट्रीय संस्था सापडतो, नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी माहिती, PubChem कंपाऊंड डेटाबेस एक कंपाऊंड म्हणून औषध अमेरिकन नॅशनल लायब्ररी.\nकंपाऊंड बहुतेक अभ्यास रोपणे जीवन संबंधित.\nसर्व स्टिरॉइड दुकाने किंवा शरीर सौष्ठव दुकाने नाही Trenbolone prohormone विक्री, त्यामुळे तो सापडतो, भौगोलिक स्थान अवलंबून, इतरांपेक्षा काही अधिक कठीण होऊ शकते.\nपरदेशी सूत्रांनी शोधत आहात अनेक सामान्य पर्याय आहे, पण त्यामुळे देखील करत गरीब दर्जाचे उत्पादन प्राप्त धोका वाढतो, किंवा एक गोष्ट असल्याचा दावा करणारा एक उत्पादन तेव्हा तो आणखी संपूर्णपणे काहीतरी आहे.\nमाहिती शोधणे उच्च दर्जाचे trên-एक्स prohormone खरेदी स्थान संबंधित टिप्पण्या वाचन शोध शरीर सौष्ठव मंच बोर्ड चर्चा गट समावेश आणि नंतर शकते.\nयेथे आपला अॅनाबॉलिक सायकल मिळवा\nसानुकूल सायकल खाली आपले ध्येय निवडा आणि शिफारसी स्टॅक.\nस्नायू तयारशक्ती वाढवाफाडून टाकले कराकामगिरी सुधारण्यासाठीवजन कमीचरबी बर्नवृषणात तयार होणारे लैंगिक वैशिष्ट्यांचे वाढ करणारे संप्रेरक वाढवण्याची\nTrên Prohormone साइड इफेक्ट्स\nएक रासायनिक विश्लेषण न करता, तो खरेदी करण्यासाठी एक धोका आहे, शंकास्पद साहित्य कारण, बनावट उत्पादन, and contaminated product do increase risk for additional दुष्परिणाम.\nशक्ती नफ्यावर & वस्तुमान\nचिंध्या चिंध्या चरबी & स्नायू संरक्षित\n100% कोणत्याही लिहून दिलेली औषधे सह कायदेशीर\nअधिक जाणून घ्या ❯\nKraus लसिथ इत्यादी . सौंदर्य गडद बाजूला: एक नर bodybuilder मध्ये अॅनाबॉलिक स्टिरॉइड्स प्रेरित पुरळ fulminans. आर्क Dermatol. 2012 ऑक्टोबर;148(10):1210-2. doi: 10.1001/archdermatol.2012.855. गोषवारा उपलब्ध नाही.\nविल्सन वि इत्यादी . ग्लासमध्ये आणि 17beta-trenbolone च्या जिवंत प्रभाव: एक feedlot सांडपाणी contaminant. Toxicol वैज्ञानिक. 2002 डिसेंबर;70(2):202-11.\nमहासंचालक देणे इत्यादी . Trenbolone Cardiometabolic जोखीम आणि वृषणात तयार होणारे लैंगिक वैशिष्ट्यांचे वाढ करणारे संप्रेरक-अपुरा चयापचयाशी सिंड्रोम सह पुरुष उंदीर मध्ये इश्केमिया-Reperfusion करण्यासाठी इन्फ्लेमेटरी सहनशीलता सुधार. एन्डोक्रिनोलॉजी. 2016 जानेवारी;157(1):368-81. doi: 10.1210/en.2015-1603. epub 2015 नोव्हेंबर 19.\nQuinn मायकल जूनियर इत्यादी . embryonically उघड जपानी एक लहान पक्षी मध्ये trenbolone अॅसीटेट या पुन विषाच्या तीव्रतेचे प्रमाण. Chemosphere. 2007 जानेवारी;66(7):1191-6. epub 2006 सप्टेंबर 20.\nप्रतिक्रिया द्या उत्तर रद्द\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित *\nयेथे आपला अॅनाबॉलिक सायकल मिळवा\nसानुकूल सायकल खाली आपले ध्येय निवडा आणि शिफारसी स्टॅक.\nस्नायू तयारशक्ती वाढवाफाडून टाकले कराकामगिरी सुधारण्यासाठीवजन कमीचरबी बर्न\nअधिक जाणून घ्या ❯\nमिळवा 20% आता बंद\nआमच्या विषयी | आमच्याशी संपर्क साधा | साइटमॅप | गोपनीयता धोरण | सेवा अटी\nकॉपीराइट 2015-2017 Steroidly.com. सर्व हक्क राखीव.\nस्नायू तयारफाडून टाकले कराचरबी कमी होणेशक्ती वाढवागती & तग धरण्याची क्षमतावृषणात तयार होणारे लैंगिक वैशिष्ट्यांचे वाढ करणारे संप्रेरक वाढवावजन कमी\nआपण किती वेळा काम नका\n0-1 टाइम्स प्रति आठवडा2-3 टाइम्स प्रति आठवडा4-5 टाइम्स प्रति आठवडा6+ टाइम्स प्रति आठवडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/maharashtra/sahyadri-forest-area-found-two-tigers-126167", "date_download": "2018-10-20T00:54:09Z", "digest": "sha1:5ETZIIPCE7SN5P7F46OHF5B332OS6MSE", "length": 12206, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sahyadri forest area found two Tigers सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पट्टेरी वाघ | eSakal", "raw_content": "\nसह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पट्टेरी वाघ\nसोमवार, 25 जून 2018\nपुणे : नुकत्याच झालेल्या कॅमेरा ट्रॅपमधील अभ्यासात सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील दोन पट्टेरी नर वाघाची छायचित्रे कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. मे महिन्याच्या 23 व 24 तारखेला प्रकल्पातील दोन भागांमध्ये ही छायाचित्रे टिपण्यात आली. सह्याद्री प्रकल्प व भारतीय वन्यजीव संस्था डेहराडून यांच्या अंतर्गत मागील एक वर्षापासून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वेगवेगळे अभ्यास सुरू आहेत. त्या अभ्यासाचा एक भाग म्हणून टायगर रिकर्वी प्रोग्राम सुरू आहे.\nपुणे : नुकत्याच झालेल्या कॅमेरा ट्रॅपमधील अभ्यासात सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील दोन पट्टेरी नर वाघाची छायचित्रे कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. मे महिन्याच्या 23 व 24 तारखेला प्रकल्पातील दोन भागांमध्ये ही छायाचित्रे टिपण्यात आली. सह्याद्री प्रकल्प व भारतीय वन्यजीव संस्था डेहराडून यांच्या अंतर्गत मागील एक वर्षापासून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वेगवेगळे अभ्यास सुरू आहेत. त्या अभ्यासाचा एक भाग म्हणून टायगर रिकर्वी प्रोग्राम सुरू आहे.\nग्रीड करून पायी किंवा कॅमेरा लावून अभ्यास केला जातो. म्हणेज, दोन-दोन किमीच्या अंतरावर दहा ते पंधरा दिवस कॅमेरा लावून ठेवला जातो. या काळात त्या परिसरात आलेल्या सर्व वन्यजीवांचे परिक्षण केले जाते. त्यांचा अभ्यास केला जातो. असाच अभ्यास सुरू असताना 23 व 24 मे या दोन दिवशी पट्टेरी वाघांची छायाचित्रे कॅमेऱ्यात कैद झाली. ही अतिशय उल्साहदायक बाब आहे.\nमागील काही वर्षांमध्ये या प्रकल्पाचे चांगल्या प्रकारे संरक्षण केल्यामुळे इथे सांबर, बेखर, गवे आदी प्राण्यांची संख्या वाढली आहे. वाघाला जिवंत राहण्यासाठी याच प्राण्यांची गरज असते. त्यामुळेही दोन पट्टेरी वाघांचे वास्तव्य या भागात आढळून आले. ही दिलासादाय बाब आहे.\nविपरीत परिस्थितीमुळे नरभक्षक झालेल्या ‘अवनी’ या वाघिणीला धरावे किंवा ठार मारावे, या आदेशावरून निर्माण झालेला वाद ‘अवनी’ ताब्यात आल्यावर मिटेल. मात्र...\nपंचवटी एक्स्प्रेसला लवकरच 'विस्टाडोम कोच'\nमनमाड - मध्य रेल्वेने प्रवाशांना आगळावेगळा आनंद, अनुभव मिळावा यासाठी मनमाड मुंबई दरम्यान धावणा-या पंचवटी एक्स्प्रेसला प्रवाशांच्या आकर्षणाचा...\nमी वाघीणच - पंकजा मुंडे\nबीड - मी वाघीणच आहे. वाघाच्या पोटी जन्म घेतलाय. माझा आवाज तुम्हाला तर ऐकू येतच आहे; पण अख्ख्या महाराष्ट्राला ऐकू येत आहे. आपल्याला कुठल्याही पदाची...\nमांडूळाच्या तस्करीच्या प्रयत्नातील अभियांत्रिकीचे तिघे विद्यार्थी तुरुंगात\nसटाणा - अभ्यास करण्याऐवजी मांडूळ तस्करीच्या मार्गातून लाखो रुपये कमविण्याच्या नादात अभियांत्रिकीच्या तिघा विद्यार्थ्यांना तुरुंगाची हवा खावी लागली....\nसीमोल्लंघनाची गमावलेली संधी (अग्रलेख)\nस्त्रियांच्या विरोधातील भेदभावाला तिलांजली देणाऱ्या न्यायालयीन निर्णयाच्या विरोधातील केरळमधील आंदोलन म्हणजे सुधारणेकडे पाठ फिरविण्याचा प्रकार आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://shriharimandiram.org/Branch/index.php?page=22&id=162", "date_download": "2018-10-19T23:47:20Z", "digest": "sha1:ULXBKDGYJIJC5MXXPER4R4QOWM2W7CBI", "length": 1285, "nlines": 20, "source_domain": "shriharimandiram.org", "title": " || परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय ||", "raw_content": "\n१४९ आमोणा (केपे गोवा)\n१५१ बायणा (वास्को गोवा)\n१५३ बस्तोडा - बारदेश (गोवा)\n१५४ बेती बारदेश (गोवा)\nआद्य... २० २१ - २२ - २३ २४ ... अंत्य\nशाखेचे नाव : धानवा (थीवी बारदेश गोवा)\nसौ सुकांती सु. शिरोडकर\nश्री राष्ट्रोळी मंडप, धानवा, थीवी, गोवा.\nरविवार सकाळी ९ ते १० बालोपासना\n© 1981-,परमार्थ निकेतन ट्रस्ट, बेळगांव. सर्व हक्क राखीव.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/topics/jail/", "date_download": "2018-10-20T01:19:37Z", "digest": "sha1:CD2D6RY2YFAYIK235OKTLZMUBR7QHQSO", "length": 29319, "nlines": 412, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest jail News in Marathi | jail Live Updates in Marathi | तुरुंग बातम्या at Lokmat.com", "raw_content": "शनिवार २० ऑक्टोबर २०१८\n'या' विनोदी अभिनेत्याला ओळखलात का \n'झी मराठी अवॉर्ड्स २०१८'मध्ये बालकलाकारांची धमाल\nआम्ही दोघी मालिकेत 'कुछ कुछ होता है' चित्रपटाची झलक\nपावसामुळे मुंबईतील धूलिकणांचे प्रमाण घटले\nमेट्रोच्या कामावरून दोन यंत्रणांमध्ये रंगला वाद\n‘मी टू’ चळवळ पीडितांसाठी; त्याचा गैरवापर करू नका - उच्च न्यायालय\nदागिन्यांच्या मोहात मित्राकडूनच मुख्य सूत्रधाराची हत्या\nरेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या ब्लॉक\nTanushree Dutta controversy : 'सिन्टा'वर भडकली तनुश्री दत्ता; पण का\nविविधांगी भूमिका साकारण्याचा एकच ध्यास\n ‘बधाई हो’ने पहिल्या दिवशी रचला विक्रम\n‘अॅव्हेंजर्स 4’मध्ये आयर्न मॅनच्या हातात दिसणार ‘हे’ खास शस्त्र\n23 Years Of DDLJ : शाहरूख- काजोलचा ‘दिलवाले दुल्हनियां ले जायेंगे’ झाला २३ वर्षांचा पाहा कधीही न पाहिलेले काही फोटो\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nशीघ्रपतनाची समस्या; कारणं आणि उपाय\nपरिणीती चोप्राचे 'हे' इंडो-वेस्टर्न लूक्स तुम्हाला देतील परफेक्ट लूक\nसंध्याकाळच्या चहासोबत एकदा तरी ट्राय करा खमंग मसाला पापड\nकानामध्ये हेवी इयररिंग्स वापरताय 'या' समस्यांचा करावा लागू शकतो सामना\nमुंबईतील 'या' ठिकाणी स्वस्त आणि मस्त शॉपिंगचा आनंद लुटा\nपंजाब - अमृतसर रेल्वे दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शनिवारी पंजाबमध्ये राजकीय शोक\nभाजपाचे बिहारचे खासदार भोला सिंह यांचे निधन; दिल्लीच्या राम मनोहर लोहिया इस्पितळात केले होते दाखल.\nट्रेनने लोकांना उडवलं आणि सिद्धूंच्या पत्नी नवजोत कौर गाडीत बसून घरी निघून गेल्या, प्रत्यक्षदर्शींचा आरोप\nपंजाब - अमृतसर येथे रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना पंजाब सरकारकडून 5 लाख रुपयांची मदत जाहीर\nनवी दिल्ली - अमृतसर येथील रेल्वे दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले दु:ख व्यक्त\nआदिलाबाद : नागपूरहून निघालेल्या कारमध्ये दहा कोटींची रोकड जप्त\nअमृतसर (पंजाब) - रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या भीषण रेल्वे अपघातात 50 जाणांचा मृत्यू, पोलिसांची माहिती\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\nऔरंगाबाद - डोक्यात दगड घालून कविता अशोक जाधव या महिलेचा खून, हर्सूल भागातील घटना\nनाशिक - नाशिक मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये वादावादी\nमुंबई - मुंबई विमानतळावर 21 लाख 52 हजार रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर जप्त, सीआयएसएफची कारवाई\nनागपूर - गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमदार निवासावर चढून आंदोलन, अधिग्रहित जमिनीचा मोबदला देण्याची मागणी\nनंदुरबार- जि.प.समाज कल्याण अधिकारी सतिश वळवी यांना कार्यालयात 20 हजाराची लाच घेताना अटक\nपंजाब - अमृतसर रेल्वे दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शनिवारी पंजाबमध्ये राजकीय शोक\nभाजपाचे बिहारचे खासदार भोला सिंह यांचे निधन; दिल्लीच्या राम मनोहर लोहिया इस्पितळात केले होते दाखल.\nट्रेनने लोकांना उडवलं आणि सिद्धूंच्या पत्नी नवजोत कौर गाडीत बसून घरी निघून गेल्या, प्रत्यक्षदर्शींचा आरोप\nपंजाब - अमृतसर येथे रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना पंजाब सरकारकडून 5 लाख रुपयांची मदत जाहीर\nनवी दिल्ली - अमृतसर येथील रेल्वे दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले दु:ख व्यक्त\nआदिलाबाद : नागपूरहून निघालेल्या कारमध्ये दहा कोटींची रोकड जप्त\nअमृतसर (पंजाब) - रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या भीषण रेल्वे अपघातात 50 जाणांचा मृत्यू, पोलिसांची माहिती\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\nऔरंगाबाद - डोक्यात दगड घालून कविता अशोक जाधव या महिलेचा खून, हर्सूल भागातील घटना\nनाशिक - नाशिक मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये वादावादी\nमुंबई - मुंबई विमानतळावर 21 लाख 52 हजार रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर जप्त, सीआयएसएफची कारवाई\nनागपूर - गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमदार निवासावर चढून आंदोलन, अधिग्रहित जमिनीचा मोबदला देण्याची मागणी\nनंदुरबार- जि.प.समाज कल्याण अधिकारी सतिश वळवी यांना कार्यालयात 20 हजाराची लाच घेताना अटक\nAll post in लाइव न्यूज़\nतुरूंग अधिकाऱ्यावर हल्लाप्रकरणी गुन्हा दाखल\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nनाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात कैद्याने तुरुंग अधिकाºयावर दगडाने हल्ला करून रक्तबंबाळ करत जखमी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ... Read More\nठाण्याच्या कारागृहात ‘मी-टू’: अधीक्षकांविरुद्ध महिला कॉन्स्टेबलची तक्रार\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nसध्या देशभरात ‘मी- टू’चे वादळ उठले असताना ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहाचे प्रभारी अधीक्षक नितीन वायचळ यांच्याविरुद्धही एका महिला कॉन्स्टेबलने छळवणूकीची तक्रार विशाखा समितीसह विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे केली आहे. उच्चपदस्थ अधिकाऱ्यावर झालेल्या या आर ... Read More\nपोलीस दलात सुद्धा MeTooची एण्ट्री; कारागृहातील महिला कर्मचाऱ्याने केला कारागृह अधीक्षकावर आरोप\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nया प्रकरणाची चौकशी करून पीडित महिलेला न्याय मिळवून देण्याची मागणी वाघमारे यांनी केली आहे. ... Read More\nमी मेले तर त्याची जबाबदारी सीबीआय घेणार का\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nइंद्राणी मुखर्जीचा सीबीआयला सवाल ... Read More\nउच्चशिक्षित कैद्यांचे पुनर्वसन करणार : सुरेंद्रनाथ पांडेय\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nकळंबा कारागृहातील डॉक्टर, वकील, अभियंता अशा उच्चशिक्षित कैद्यांचे शैक्षणिक पात्रतेनुसार पुनर्वसन केले जाणार आहे. महिला कैद्यांना प्रशिक्षित करून त्यांचा आर्थिक स्तर वाढविण्यासाठी प्रयत्न केला जाईल, अशी माहिती राज्याचे कारागृह व सुधार सेवा ... Read More\nतीन वर्षीय बालिका अपहरण प्रकरण, संशयित रिझवानची न्यायालयीन कोठडीत रवानगी\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nवर्षभरापूर्वी गोव्यातील मडगावच्या कोकण रेल्वे स्थानकाहून तीन वर्षीय बालिकेच्या अपहरण प्रकरणात अटक केलेल्या रिझवान कालू इंदू याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. ... Read More\nन्यायाधीशांवर बेछूट आरोप करणारा पक्षकार तुरुंगात; कंटेम्प्टची कारवाई\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nन्यायाधीशांवर बेछूट आणि तद्दन निराधार आरोप करणारी फेसबुक पोस्ट लिहून न्यायसंस्थेची समाजमनातील प्रतिमा मलिन केल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने स्वयंभू पत्रकार व अनेक महत्त्वाच्या जनहित याचिका करणारा पक्षकार केतन तिरोडकर यास तीन महिने तुरुंगात पाठविले ... Read More\nतळोजा कारागृहातून किरकोळ गुन्ह्यातील ३८ कैद्यांची सुटका\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nमहात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधत पाच वर्षांच्या आतील शिक्षा सुनावलेल्या व छोट्या गुन्ह्यात अटक असलेल्या तळोजा जेलमधील ३७ कैद्यांची नुकतीच सुटका करण्यात आली. शिक्षा पूर्ण होण्याअगोदरच सुटका झाल्याने कैद्यांसह त्यांच्या कुटुंबीयांचा आनंद द्विगुणित झाल ... Read More\nकळंब कारागृहातून 9 कैद्यांची सुटका; नातेवाईक गहिवरले\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nकुटुंबीय, नातेवाईकांना भेटताच अनेकांच्या डोळ्यात अश्रू दाटले ... Read More\nकोल्हापूर : भिंतीआड आयुष्य कंठणाऱ्या नऊ कैद्यांची सुटका, नातेवाईकांची गळाभेट\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nगेली अडीच वर्ष कुटूंबापासून दूर असलेल्या आणि कारागृहाच्या भिंतीआड आयुष्य कंठणाºया नऊ कैद्यांची कळंबा मध्यवर्ती कारागृहातून शुक्रवारी सुटका झाली. कारागृहाच्या प्रवेशद्वारातून बाहेर पडताच समोर स्वागतासाठी उभ्या असलेल्या आपल्या नातेवाईकांना पाहून सर्वां ... Read More\nशिर्डीसबरीमाला मंदिरमीटूसनी देओलइंधन दरवाढप्रो कबड्डी लीगसुशांत सिंग रजपूतनवरात्रीतितली चक्रीवादळडोनाल्ड ट्रम्प\nविक्रमवीर विराट; कोहलीचे 'हे' एक डझन विक्रम सांगतात त्याची महानता\nPHOTO बॉलिवूडच्या कलाकारांनी लावली दुर्गा पूजेला हजेरी\nजॅकलिन, स्मृती इराणी, आमीरचं नाव बदललं; 'प्रयागराज'नंतरही योगींचा नामांतराचा धडाका\nपरिणीती चोप्राचे 'हे' इंडो-वेस्टर्न लूक्स तुम्हाला देतील परफेक्ट लूक\nमुंबईतील 'या' ठिकाणी स्वस्त आणि मस्त शॉपिंगचा आनंद लुटा\nलहानपणी टॉप, मात्र मोठेपणी फ्लॉप आठवतात का 'हे' कलाकार\n'या' घरगुती वस्तुंचा तुम्ही चुकीच्या पद्धतीने वापर करताय\nदसरा मेळाव्यामुळे शिवाजी पार्क भगवामय\nनागपुरातील विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यातील क्षणचित्रे\nवेगाने वजन कमी करण्यासाठी नारळाचं पाणी; जाणून घ्या कसे\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nतिरंगा फडकला आणि डोळे पाणावले सांगतोय मिस्टर आशिया सुनीत जाधव\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nअष्टमीला कोल्हापूरची अंबाबाई महिषासुरमर्दिनीच्या रूपात\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nMeToo बद्दल तरुणाईचं म्हणणं काय तरुणाई खुलेपणाने होतेय व्यक्त\nसप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nजोतिबाची पाच पाकळ्यातील बैठी सरदारी पूजा\nस्वबळानंतर शिवसेनेची पाऊले युतीकडे\nमेट्रोच्या कामावरून दोन यंत्रणांमध्ये रंगला वाद\nरावणदहन पाहाणाऱ्या ६१ जणांना रेल्वेने चिरडले\nदुष्काळात महाराष्ट्राला मदतीचा हात देऊ : मोदी\nपावसामुळे मुंबईतील धूलिकणांचे प्रमाण घटले\nमुंबईसह कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्राला पावसाचा इशारा\nमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून डॉलर्स जप्त\nबॉलिवूड स्टार्सच्या व्यवस्थापकाने केला आत्महत्येचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/topics/new-year-2018/", "date_download": "2018-10-20T01:17:29Z", "digest": "sha1:FMNBIDEIVLPCZ4V2MIQURF63D5CI7G4D", "length": 29304, "nlines": 412, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest New Year 2018 News in Marathi | New Year 2018 Live Updates in Marathi | नववर्ष २०१८ बातम्या at Lokmat.com", "raw_content": "शनिवार २० ऑक्टोबर २०१८\n'या' विनोदी अभिनेत्याला ओळखलात का \n'झी मराठी अवॉर्ड्स २०१८'मध्ये बालकलाकारांची धमाल\nआम्ही दोघी मालिकेत 'कुछ कुछ होता है' चित्रपटाची झलक\nपावसामुळे मुंबईतील धूलिकणांचे प्रमाण घटले\nमेट्रोच्या कामावरून दोन यंत्रणांमध्ये रंगला वाद\n‘मी टू’ चळवळ पीडितांसाठी; त्याचा गैरवापर करू नका - उच्च न्यायालय\nदागिन्यांच्या मोहात मित्राकडूनच मुख्य सूत्रधाराची हत्या\nरेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या ब्लॉक\nTanushree Dutta controversy : 'सिन्टा'वर भडकली तनुश्री दत्ता; पण का\nविविधांगी भूमिका साकारण्याचा एकच ध्यास\n ‘बधाई हो’ने पहिल्या दिवशी रचला विक्रम\n‘अॅव्हेंजर्स 4’मध्ये आयर्न मॅनच्या हातात दिसणार ‘हे’ खास शस्त्र\n23 Years Of DDLJ : शाहरूख- काजोलचा ‘दिलवाले दुल्हनियां ले जायेंगे’ झाला २३ वर्षांचा पाहा कधीही न पाहिलेले काही फोटो\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nशीघ्रपतनाची समस्या; कारणं आणि उपाय\nपरिणीती चोप्राचे 'हे' इंडो-वेस्टर्न लूक्स तुम्हाला देतील परफेक्ट लूक\nसंध्याकाळच्या चहासोबत एकदा तरी ट्राय करा खमंग मसाला पापड\nकानामध्ये हेवी इयररिंग्स वापरताय 'या' समस्यांचा करावा लागू शकतो सामना\nमुंबईतील 'या' ठिकाणी स्वस्त आणि मस्त शॉपिंगचा आनंद लुटा\nपंजाब - अमृतसर रेल्वे दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शनिवारी पंजाबमध्ये राजकीय शोक\nभाजपाचे बिहारचे खासदार भोला सिंह यांचे निधन; दिल्लीच्या राम मनोहर लोहिया इस्पितळात केले होते दाखल.\nट्रेनने लोकांना उडवलं आणि सिद्धूंच्या पत्नी नवजोत कौर गाडीत बसून घरी निघून गेल्या, प्रत्यक्षदर्शींचा आरोप\nपंजाब - अमृतसर येथे रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना पंजाब सरकारकडून 5 लाख रुपयांची मदत जाहीर\nनवी दिल्ली - अमृतसर येथील रेल्वे दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले दु:ख व्यक्त\nआदिलाबाद : नागपूरहून निघालेल्या कारमध्ये दहा कोटींची रोकड जप्त\nअमृतसर (पंजाब) - रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या भीषण रेल्वे अपघातात 50 जाणांचा मृत्यू, पोलिसांची माहिती\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\nऔरंगाबाद - डोक्यात दगड घालून कविता अशोक जाधव या महिलेचा खून, हर्सूल भागातील घटना\nनाशिक - नाशिक मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये वादावादी\nमुंबई - मुंबई विमानतळावर 21 लाख 52 हजार रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर जप्त, सीआयएसएफची कारवाई\nनागपूर - गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमदार निवासावर चढून आंदोलन, अधिग्रहित जमिनीचा मोबदला देण्याची मागणी\nनंदुरबार- जि.प.समाज कल्याण अधिकारी सतिश वळवी यांना कार्यालयात 20 हजाराची लाच घेताना अटक\nपंजाब - अमृतसर रेल्वे दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शनिवारी पंजाबमध्ये राजकीय शोक\nभाजपाचे बिहारचे खासदार भोला सिंह यांचे निधन; दिल्लीच्या राम मनोहर लोहिया इस्पितळात केले होते दाखल.\nट्रेनने लोकांना उडवलं आणि सिद्धूंच्या पत्नी नवजोत कौर गाडीत बसून घरी निघून गेल्या, प्रत्यक्षदर्शींचा आरोप\nपंजाब - अमृतसर येथे रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना पंजाब सरकारकडून 5 लाख रुपयांची मदत जाहीर\nनवी दिल्ली - अमृतसर येथील रेल्वे दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले दु:ख व्यक्त\nआदिलाबाद : नागपूरहून निघालेल्या कारमध्ये दहा कोटींची रोकड जप्त\nअमृतसर (पंजाब) - रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या भीषण रेल्वे अपघातात 50 जाणांचा मृत्यू, पोलिसांची माहिती\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\nऔरंगाबाद - डोक्यात दगड घालून कविता अशोक जाधव या महिलेचा खून, हर्सूल भागातील घटना\nनाशिक - नाशिक मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये वादावादी\nमुंबई - मुंबई विमानतळावर 21 लाख 52 हजार रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर जप्त, सीआयएसएफची कारवाई\nनागपूर - गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमदार निवासावर चढून आंदोलन, अधिग्रहित जमिनीचा मोबदला देण्याची मागणी\nनंदुरबार- जि.प.समाज कल्याण अधिकारी सतिश वळवी यांना कार्यालयात 20 हजाराची लाच घेताना अटक\nAll post in लाइव न्यूज़\nआज पारसी नववर्षारंभ, जाणून घ्या पतेतीला का म्हणतात 'नवरोज'\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nजगभरात आज पारसी नववर्षाला सुरुवात झाली आहे. दरवर्षी ऑगस्ट महिन्यात पारसी नववर्षारंभ साजरा करण्यात येतो. पारसी समुदायासाठी 360 दिवसांचे वर्ष असते, तर उर्वरीत 5 दिवस हे गाथा म्हणण्यासाठी असतात. पारसी नववर्षाला 'नवरोज' ... Read More\nNew Year 2018New YearRamnath Kovindनववर्ष २०१८नववर्षरामनाथ कोविंद\nनाशकात गुढीच्या साड्या घेताय आकार\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nआकर्षक, चमकदार काठापदराचे कापड निवडून त्यापासून ग्राहकांच्या आवडीनिवडीनुसार साड्या शिवुन दिल्या जात आहे ... Read More\nNashikHinduNew Year 2018नाशिकहिंदूनववर्ष २०१८\n#HappyNewYear : व्हॉट्सअॅपवर नवीन वर्षाच्या शुभेच्छांचा खच, भारतातून तब्बल २ अब्ज संदेशांची देवाणघेवाण\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nनववर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी भारतासह जगात व्हॉट्सअॅपचा वापर मोठ्या प्रमाणावर झाला. त्यावेळी देवाण-घेवाण केलेल्या संदेशांचा आकडा थक्क करणारा आहे. ... Read More\nWhatsAppNew Year 2018Indiaव्हॉट्सअॅपनववर्ष २०१८भारत\nसलग ७२ तास पोलिस आॅनड्युटी बजावून कडक पहारा , सातारा जिल्ह्याची शांतता अबाधित\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nसातारा जिल्ह्यात पाल, औंध, मांढरदेवी यात्रा आणि ३१ डिसेंबरला नववर्षांचे स्वागत आदी उत्सवांचे कार्यक्रम सुरू होते. त्यातच पुणे जिल्ह्यात कोरेगाव-भीमा येथे झालेल्या घटनेमुळे महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली. त्यात संपूर्ण राज्यात हिंसाचाराच्या घटना घडत ... Read More\nSatara areaPoliceNew Year 2018Mandhardevi Yatraसातारा परिसरपोलिसनववर्ष २०१८मांढरदेवी यात्रा\n#SHOCKING : या दोन जुळ्यांच्या जन्मात एका वर्षाचं अंतर\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nकॅलिफोर्नियातील या दोन जुळ्यांना जन्म देताना त्यांच्या आईने एका वर्षाचा कालावधी लावला. ... Read More\nInternationalAmericaNew Year 2018आंतरराष्ट्रीयअमेरिकानववर्ष २०१८\n#Welcome2018 : २०१८ मध्ये हे चित्रपट आहेत रिलीज होण्याच्या मार्गावर\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nbollywoodNew Year 2018Aamir KhanKatrina Kaifबॉलीवूडनववर्ष २०१८आमिर खानकतरिना कैफ\nकॅनडात तापमान -४० अंश, उकळत्या पाण्याचं झालं बर्फात रुपांतर\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nकॅनडातील या थंडीचं प्रमाण इतकं आहे की तिथे लोकांना घराबाहेर पडणं कठीण झालं आहे. मात्र त्यांनी मुक्या जनावरांचीही नीट काळजी घेतली आहे. ... Read More\nNew Year 2018Internationalनववर्ष २०१८आंतरराष्ट्रीय\nस्वस्त मद्यामुळे मद्यपींचे ‘थर्टीफर्स्ट’ तेलंगणात, महाराष्ट्राच्या तुलनेत ४० टक्क्यांनी कमी दर\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nजिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या तेलंगणा राज्यात देशी दारूचे दर महाराष्ट्रापेक्षा ४० टक्क्यांनी स्वस्त असल्याने महाराष्ट्रातील सीमावर्ती भागातील परमिट रुम थंडावले आहेत़ दरम्यान, काल थर्टीफर्स्ट असतानाही असंख्य परमिट रुम ओस पडले होते़ ... Read More\nNew Year 2018Nandedनववर्ष २०१८नांदेड\nनव्या वर्षाचे स्वागत लोटांगणाने, मंदिरांत अलोट गर्दी\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nथर्टीफर्स्ट सेलीब्रेशननंतरच्या अवघ्या काही तासांतच सोमवारी नव्या वर्षाची सुरुवात करण्यासाठी असंख्य मुंबईकरांनी सकाळपासून विविध मंदिरांत गर्दी केली होती. याउलट बहुतेक मुंबईकरांनी घरी आराम करणे पसंत केले. ... Read More\nMumbaiNew Year 2018मुंबईनववर्ष २०१८\nराज्यभरात तीन हजार ‘तळीराम’ कोठडीत, गोव्यात रेव्ह पार्ट्या झाल्याचा संशय\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nसरत्या वर्षाला निरोप देऊन नव्या वर्षाचे स्वागत करताना कायद्याला न जुमानता झिंगून वाहन चालविणाºया सुमारे तीन हजार तळीरामांना नववर्षाचा पहिलाच दिवस पोलीस कोठडीत काढावा लागला. ... Read More\nNew Year 2018Mumbaigoaनववर्ष २०१८मुंबईगोवा\nशिर्डीसबरीमाला मंदिरमीटूसनी देओलइंधन दरवाढप्रो कबड्डी लीगसुशांत सिंग रजपूतनवरात्रीतितली चक्रीवादळडोनाल्ड ट्रम्प\nविक्रमवीर विराट; कोहलीचे 'हे' एक डझन विक्रम सांगतात त्याची महानता\nPHOTO बॉलिवूडच्या कलाकारांनी लावली दुर्गा पूजेला हजेरी\nजॅकलिन, स्मृती इराणी, आमीरचं नाव बदललं; 'प्रयागराज'नंतरही योगींचा नामांतराचा धडाका\nपरिणीती चोप्राचे 'हे' इंडो-वेस्टर्न लूक्स तुम्हाला देतील परफेक्ट लूक\nमुंबईतील 'या' ठिकाणी स्वस्त आणि मस्त शॉपिंगचा आनंद लुटा\nलहानपणी टॉप, मात्र मोठेपणी फ्लॉप आठवतात का 'हे' कलाकार\n'या' घरगुती वस्तुंचा तुम्ही चुकीच्या पद्धतीने वापर करताय\nदसरा मेळाव्यामुळे शिवाजी पार्क भगवामय\nनागपुरातील विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यातील क्षणचित्रे\nवेगाने वजन कमी करण्यासाठी नारळाचं पाणी; जाणून घ्या कसे\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nतिरंगा फडकला आणि डोळे पाणावले सांगतोय मिस्टर आशिया सुनीत जाधव\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nअष्टमीला कोल्हापूरची अंबाबाई महिषासुरमर्दिनीच्या रूपात\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nMeToo बद्दल तरुणाईचं म्हणणं काय तरुणाई खुलेपणाने होतेय व्यक्त\nसप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nजोतिबाची पाच पाकळ्यातील बैठी सरदारी पूजा\nस्वबळानंतर शिवसेनेची पाऊले युतीकडे\nमेट्रोच्या कामावरून दोन यंत्रणांमध्ये रंगला वाद\nरावणदहन पाहाणाऱ्या ६१ जणांना रेल्वेने चिरडले\nदुष्काळात महाराष्ट्राला मदतीचा हात देऊ : मोदी\nपावसामुळे मुंबईतील धूलिकणांचे प्रमाण घटले\nमुंबईसह कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्राला पावसाचा इशारा\nमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून डॉलर्स जप्त\nबॉलिवूड स्टार्सच्या व्यवस्थापकाने केला आत्महत्येचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/node/81868", "date_download": "2018-10-20T00:38:33Z", "digest": "sha1:QKOZTQBEIYACHPW2GIABDMFSPCSW3FQY", "length": 12489, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "vidarbha news Video calling for prisoners in Amaravati Jail अमरावती कारागृहामध्ये कैद्यांसाठी \"व्हिडिओ कॉलिंग' | eSakal", "raw_content": "\nअमरावती कारागृहामध्ये कैद्यांसाठी \"व्हिडिओ कॉलिंग'\nशनिवार, 11 नोव्हेंबर 2017\nअमरावती - मध्यवर्ती कारागृहात खुले कारागृह या कक्षेत येणारे पुरुषबंदी; तर महिलांमधील सिद्धदोष आणि न्यायाधीन अशा कक्षेत येणाऱ्या कैद्यांना नातेवाइकांसोबत संपर्क साधण्यासाठी व्हिडिओ कॉलिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. कारागृहातील कैद्यांना अशाप्रकारची सुविधा उपलब्ध करून देणारे अमरावती हे राज्यातील पहिले कारागृह ठरले आहे.\nअमरावती - मध्यवर्ती कारागृहात खुले कारागृह या कक्षेत येणारे पुरुषबंदी; तर महिलांमधील सिद्धदोष आणि न्यायाधीन अशा कक्षेत येणाऱ्या कैद्यांना नातेवाइकांसोबत संपर्क साधण्यासाठी व्हिडिओ कॉलिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. कारागृहातील कैद्यांना अशाप्रकारची सुविधा उपलब्ध करून देणारे अमरावती हे राज्यातील पहिले कारागृह ठरले आहे.\nकारागृह प्रशासनाने व्हिडिओ कॉलिंग सुविधेला शुक्रवारी प्रारंभ केला. महत्त्वाची बाब म्हणजे, या व्यवस्थेच्या उद्‌घाटनानंतर पहिल्यांदाच श्रीकृष्ण निवृत्ती पाचपांडे व राजाभाऊ माणिक सवणे या दोघांनी त्यांच्या मुलांसोबत व्हिडिओ कॉलिंगद्वारे संपर्क साधून कुटुंबाची आस्थेने चौकशी केली. पाचपांडे याने मुलगा योगेशसोबत; तर सवणे याने गोविंद या त्याच्या मुलाशी संवाद साधला. व्यवस्था प्रारंभ झाल्यानंतर संपर्क साधणाऱ्या कैद्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळ्याच समाधानाचे भाव दिसून आले. कुटुंबातील सदस्यांसोबत प्रत्यक्ष भेटल्याचा अनुभव या व्यवस्थेमुळे आल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्यक्ष भेट शक्‍य नसली, तरी उपलब्ध व्यवस्थेमुळे समाधानी असल्याचे या कैद्यांनी सांगितले.\nउपलब्ध व्हिडिओ कॉलिंग सुविधेचा लाभ नियमानुसार पुरुष व महिला कैद्यांना महिन्यातून दोन वेळा घेता येईल. या व्यतिरिक्त कारागृहात कॉईनबॉक्‍सचीही सुविधा आधीपासूनच असल्याची माहिती कारागृह अधीक्षक रमेश कांबळे यांनी दिली.\nपुणे - लोणावळा लोकल उद्यापासून पूर्ववत\nपुणे - लोहमार्गाच्या देखभाल- दुरुस्तीचे काम वेळेपूर्वीच पूर्ण झाल्यामुळे पुणे- लोणावळा मार्गावरील लोकलची वाहतूक येत्या रविवारपासून (ता. 21)...\nघरकामांत स्त्री-पुरुष समानता हवी\nमुंबई - स्त्री-पुरुष समानता घरातील कामांमध्येही असायला हवी, असे खडे बोल मुंबई उच्च न्यायालयाने सुनावले आहेत. घरातील कामे केवळ महिलांनीच का करायची\nम्हाडाच्या झोपडपट्ट्यांमधील 70 हजार शौचकुपांची देखभाल पालिका करणार\nमुंबई - मुंबईत म्हाडाने बांधलेली 70 हजार शौचकूप ताब्यात घेऊन त्यांची देखभाल महापालिका करणार आहे. म्हाडा आणि पालिका अधिकाऱ्यांच्या झालेल्या...\n22 हजार शौचकुपांना अखेर मंजुरी\nमुंबई - धोकादायक शौचालये, तुटलेले दरवाजे आणि लाद्यांमुळे झोपडपट्ट्यांतील नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी मुंबईत 22 हजार शौचकूप बांधण्याचा...\nहमीभावाने सोयाबीन खरेदी कधी\nकाशीळ - जिल्ह्यात खरिपातील काढणी अंतिम टप्प्यात आली असतानाही नाफेडकडून खरेदी केंद्रावर प्रत्यक्ष खरेदी सुरू झालेली नाही. शासनाने सोयाबीनची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/hitguj/messages/103383/111353.html?1150764001", "date_download": "2018-10-20T00:39:45Z", "digest": "sha1:WC6J4N5VL7FGHEMYMAO2RHPHUXXSWRUF", "length": 28165, "nlines": 118, "source_domain": "www.maayboli.com", "title": "Archive through June 19, 2006", "raw_content": "\n>ज़नरल मोटर कंपनीचा Diet Program <-/*1-\n>आपणापैकी बरेच जणांनी General Motor ह्या कंपनीने आहारतज्ञांच्या मदतीने आपल्या कर्मचार्‍यांसाठी बनविलेल्या Diet बद्दल ऐकले-वाचले असेल.\nमी गेले आठवडाभर हा Diet करीत होतो. आज शेवटचा दिवस \nह्या Diet चे वैशिष्ठ्य म्हणजे, ह्यात तुम्ही किती खाता यावर निर्बंध नाहीत. अगदी पोटभर खा. निर्बंध आहेत ते त्या त्या दिवशी कोणते पदार्थ खायचे यावर.\nएकूण सात दिवसांच्या ह्या Diet program मध्ये पहिल्या दिवशी फक्त फळे (केळी सोडून), दुसर्‍या दिवशी फक्त भाज्या (उकडलेल्या) इ. असा कार्यक्रम असतो. बाकी पोळ्या-भात-आमटी-भाजी वगैरे काही नाही \nलक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे रोज किमान १०-१२ ग्लास पाणी पिणे आणि चहा-कॉफी (दुध्-साखर) घातलेली न पिणे.\nकंपनीच्या दाव्यानुसार तुमचे वजन किमान ५-८ किलो कमी होते. हा दावा अर्थातच अतिरंजीत आहे. माझे वजन आत्तापावेतो ३ किलो कमी झाले आहे. अर्थात उद्यापासून नेहेमीचे जेवण सुरू केल्यावर त्यात किमान अर्धा-पाऊण किलोनी वाढ झाली तरी, दोन्-अडीच किलो तरी घट झाली असे म्हणायला हरकत नाही.\nशिवाय आणखी एका दाव्यानुसार, ह्या Diet Program मुळे तुमची System देखील स्वच्छ होण्यास मदत होते.\nकुणी हा Program केला असल्यास अथवा कुणास अधिक माहिती असल्यास त्यांचे अनुभव वाचावयास मला आवडेल.\n> आणि सुनील, सात दिवसाचा diet program काय होता तेपण लिही. <-/*1-\n>चांगला आहे हा, programme ,मला वाटत होते याचा भाग सुरु करावा, बर झाल\narc, general moTor diet, google search kar, तुला सगळी माहिती मिळेल, जास्त जाड असणार्‍या मध्ये लगेच फ़रक जाणवतो पण फ़ारसे..जास्त वजन ज्यांना कमी कमी करायचे नाही त्यात थोडे slow वजन कमी होते.. घरात एकदा हा प्रयोग मी केला, तर सगळ्यांच्या आहारात प्रचंड बदल झाला.. आता मला जे दिसतील (जास्त वजनदार)त्यांना मी याबद्दल सांगत असते. जिभेला. जास्त चटोरे खायची सवय होति, ती कमी(जवळ जवळ बन्द) झाली तळण वैगैरे ही खाण कमी झाले.\nमला तर खुप आवडला हा प्रयोग.. आता अगदी balanced आणि digestive system तर सुरळीत व्यवस्थीत काम करायला लागते.मागे मी याबद्दल एकादोघा मायबोलिकर मैत्रींणिशी बोलली होती. <-/*1-\n>मी हे डाएट केलय. उत्तम आहे. लोपमुद्रा (आणि सुनिल) म्हणते ते खर आहे. 'आहारात प्रचंड बदल झाला.' मात्र यात उपासमार होऊ शकते. (आणि म्हणूनच काही लोक हे डाएट चांगले नाही अस म्हणतात.) पण उपासमारीचे कारण वेगळे आहे. तुम्हाला सतत दिवसभर नुसतीच फ़ळ खायचा कंटाळा येऊ शकतो आणि मग तुम्ही कमी खाता. कृपया तसे करु नका. ते हानीकारक आहे. डाएट मधे सांगितलेले पोट भरेस्तो खा. उपाशी राहू नका.\nपहिल्या दिवशी शक्यतो फ़क्त कलिंगडाच्या जातीची फ़ळे खायला सांगितलय. पण यानेच उपासमार होते कारण फ़क्त पाणी पोटात जाते. (आणि मग आपण ते डाएटच सोडून देतो ) त्यामुळे मी तरी सगळी फ़ळे खाल्ली त्या दिवशी. ज्यांना खरच गरज आहे अशांनी ते काटेकोरपणे पाळावे.\nहे डॉक अपलोड कस करायच इथे\n>पण हे किती दिवस करायचे एकच आठवडा करायचे का एकच आठवडा करायचे का परत करायचे असेल तर २ प्रोग्राम मधे किती दिवसांचे अंतर ठेवावं परत करायचे असेल तर २ प्रोग्राम मधे किती दिवसांचे अंतर ठेवावं <\n>सावनी, आधी पहिला प्रोग्राम तर कर <\n> सव्या, खर म्हटल तर नुसती फ़ळ खाऊन किंवा भाज्या खाऊन पोट भरत नाही पण तोंड भरत आणि त्यामुळे कमी खाल्ल जात असेल. तू म्हणतो ते खर आहे. उपासमारच होत असणार. <-/*1-\n>बरं बरं केडी . सव्यसाची, धन्यवाद. <-/*1-\n>मी केला होता हा प्रयोग आणि हे अगदी खरं की १ आठवड्यात नक्कीच २ ते ३ किलो कमी होते यात वजन.\nतसे उपासमार झाल्यासारखे फ़क्त पहिल्य दिवशि वाटले मला. कारण फ़ळे खायचा कंटाळा येतो दिवसभर. काहीतरी गरम खायची इच्छा होते\nपण बाकी पुधचे दिवस आपण बरेच variation करू शकतो( उद फ़क्त भाज्य असे जेव्हा असते तेव्हा नुस्ते सॅलद न खाता ग्रिल्ड व्हेज असे प्रकार) त्यामुळे तेव्हा नाही फ़ारसा प्रॉब्लेम आला. <-/*1-\n>प्रत्येक जानेवारीत सा.सकाळ ची health पुरणी निघते त्यात मी पुण्याचे dr.makarnd daabak यानी हा प्रयोग केला त्याबद्दाल वाचले( हे तीन वर्शापुर्वी). आणि दुसर्‍याच दिवशी हा प्रयोग करायला सुरवात केली,त्यात त्यांनी तेव्हा मला आठवते ते.. ५च दिवसाचे diet सांगितले होते, तेव्हा पाच दिवसात माझे वजन तीन किलोने कमी झाले, आनि त्यानंतर हा प्रयोग मी विसरले होते.\nपण इथे आल्यावर माझ्या वाचन्यात original प्रयोग कोणी काढलाय कसा ते अगदी detail समजले.\nज्या दिवशी फ़ळे खायची तेव्हा टरबुजा ऐवजी खरबुज वापरले तर जास्त फ़ायदा होतो,\nचिकु आंबा अशी गोड फ़ळे खाउ नयेत.\nभाज्यांच्या दिवशी काकडी, पानकोबी,फ़्लोवर,काच्चा कांदा ह्यान्चे बारीक चिरुन salad बनवावे, वरुन लिंबु पिळाव.. म्हणजे मिठाचि उणीव भासणार नाही,\nअजीबात उपाशी राहु नये.. आणि यात आपली जिभेवर ताबा ठेवायची कसोटी लागते\nप्रत्येक तासानंतर त्या दिवशी जे नेमुन दिले असेल ते खायचे..म्हणजे भुक भुक होत नाही.\nजर तुम्हि नोकरी करत असाल तर आठ दिवस कुठे निघुन जातात ते कळतही नाही पण जर तुम्हि घरी असाल तर मात्र सगळ डबे भरलेल स्वयंपाक घर आणि चांगले पदार्थ बनवणारे तुमचे हात शिवशिवत असतात.\nम्हणुन हे diet चालु असतांना व्यायाम करावा बाहेर फ़िरायला जावे.मन कशातही रमवावे चांगले पुस्तक, tv ई.\n>सांगितलेल्या दिवशी तेच पदार्थ खावेत.. यात मिठ,शुगर,तेल पुर्ण वर्ज्य.\nयाची काही वैशिश्टे मला जाणवली ती अशी..मी या diet ची बरीच काथ्याकुट केली आहे... कारण आपण जर आठ दिवस उपाशी राहिलो तरी आपले वजन इतके कमी होत नाही पण यामुळे असे का होते...\nयात आपण सगळे unprocessed food\\ खातो, हे अन्न +ve energy चे काम करते.तुम्च्या daily needs चा vita & min, prot,cab चा कोटा तुम्हाला मिळतो, पण fats. miLat naahit jii extraa energy शरीराला लागेल ती शरीर साठवलेल्या चरबी तुन घेते.\nहे अन्न fiber उक्त असल्याने आपल्याल लवकर पोट भरल्यासारखे वाटते, stoach मध्ये हे food भांडे घासायच्या scrubber सारखे काम करते. आठ दिवसात चिकटलेला मळ घासुन लख्ख करते.\nfrequently eating मुळे आपन भुकेचा डोंब उसळणे टालु शकतो आणि थोड्या थोड्या आंतराने energy मिळत राहतेआणि अजिबात थकल्यासारखे वाटत नाहि,\n(पण माझ्या एक मित्राला खुप भरपेट जेवायची सवय होति.. काला वगैरे मोडुन त्याने हे diet सुरु केल्यावर त्याची जिभ आन्न पोटात ढकलतच नव्हती. त्याल भयानक अशक्त्पण आला दोनच दिवसात कारण तो फ़ारसे खातच नव्हता. आणि त्याच्याकडुन हे diet कधीच झाले नाहि. नेहमी सुरवात करुन दुसर्‍या दिवशी तो जेवायचा. आणि नंतर त्याचे लग्न झाले बायको सुगरन, रोज नवे पदार्थ.. आजही तो तितकाच वजनदार आहे. )\nएका किलोने वजन कमी करण्यासाठी आपल्याला.. ७७१६ cal खर्च कराव्या लागतात. यात हे कस होत हे कोडं आहे... पण होत हे मात्र खरे आहे.\nयाचा मुख्या फ़ायदा skin अगदी गुलाबी होते.\nयात आपण मिठ खात नाहि मिठात cal नसल्या तरी. ते पाणि धरुन ठेवते, आणि जेव्हा आपण regular जेवण सुरु करतो तेव्हा म्हणुन आपले वजन परत किलो दोन किलोने वाढते. <-/*1-\n>खुप जास्त सांगितले वाटते, आता सव्यासाची तुम्हि सांगा.. नाहितर इतर मंडली <-/*1-\n>लोपा, तू खूप छान माहिती देत आहेस ग. सांग, अजून तुझ्याकडे जी माहिती आहे ती. <-/*1-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5633228715266172330&title=Handmade%20Paper%20Day%20celebrated%20today&SectionId=1002&SectionName=Be%20Positive", "date_download": "2018-10-19T23:50:05Z", "digest": "sha1:GQSISUIXCH4E55EO7HHKP6QFNLASPBSC", "length": 11661, "nlines": 120, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "पर्यावरणपूरक हातकागदाचे महत्त्व सांगणारा दिवस", "raw_content": "\nपर्यावरणपूरक हातकागदाचे महत्त्व सांगणारा दिवस\nपुणे : लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी, अण्णा भाऊ साठे यांची जयंती यासोबतच एक ऑगस्ट या दिवसाचे आणखी एक महत्त्व आहे. हा दिवस कागद दिन म्हणून ओळखला जातो. देशाच्या राज्यघटनेची पहिली प्रत पुण्यातील हँडमेड पेपर इन्स्टिट्यूट अर्थात हातकागद संस्थेमध्ये तयार करण्यात आलेल्या हातकागदावर लिहिली गेली आहे.\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रेरणेने पुण्याचे शास्त्रज्ञ के. बी. जोशी यांनी या संस्थेची स्थापना केली. त्याचे उद्‌घाटन पं. जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते एक ऑगस्ट १९४० रोजी झाले होते. म्हणून‘फेडरेशन ऑफ पेपर ट्रेडर्स ऑर्गनायझेशन’तर्फे एक ऑगस्ट हा दिवस ‘कागद दिवस’ म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवसानिमित्त संस्थेत आज (एक ऑगस्ट २०१८) संस्थापक जोशी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.\nपुण्याचे शास्त्रज्ञ के. बी. जोशी यांना टाकाऊ वस्तूंपासून कागद निर्मितीची कला विकसित करण्यास महात्मा गांधी यांनी प्रवृत्त केले होते. त्यात संशोधन करून पर्यावरणपूरक हातकागद तयार करण्याचे तंत्र जोशी यांनी विकसित केले. त्यानंतर त्यांनी पुण्यात हातकागद बनवण्याची संस्था स्थापन केली. शिवाजीनगर येथे कृषी महाविद्यालयालगत या संस्थेची इमारत आहे. आता ती ‘पेपरटेल्स’ या नावाने ओळखली जाते. येथे कागदनिर्मितीसाठी लाकूड वापरले जात नाही. कापूस, धान्याचा कचरा, जुने कागद यांपासून कागद बनवला जातो. विविध ६८ प्रकारचे कागद येथे तयार केले जातात. त्यातून प्रदूषण करणारे कोणतेही घटक निर्माण होत नाहीत. या कागदापासून फाइल्स, आकाशकंदील, फोल्डर्स अशा अनेकविध वस्तूही येथे बनवल्या जातात. दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी, तसेच राजीव गांधी यांच्या लग्नाच्या आमंत्रणपत्रिका येथील हातकागदावर बनवल्या गेल्या होत्या.\nदरम्यान, कागदविषयक जनजागृतीसाठी कागद दिनानिमित्त एक ऑगस्ट रोजी पुणे पेपर ट्रेडर्स असोसिएशनतर्फे दुचाकी रॅली काढण्यात आली. ‘कागद हा पर्यावरणाचा शत्रू आहे, कागदनिर्मितीसाठी सर्व झाडे नष्ट करण्यात येतात, या गोष्टी खऱ्या नसून, त्या केवळ अफवा आहेत. वापरात येणाऱ्या एकूण कागदापैकी केवळ २३ टक्के कागदाची निर्मिती प्रत्यक्ष झाडापासून मिळणाऱ्या लगद्यापासून होते. उरलेला कागद इतर मार्गांनी तयार होतो. त्यात रद्दीपासून होणारी कागदनिर्मिती ३५ टक्के असून, भाताचे तूस, गहू पिकाचे टाकाऊ पदार्थ आणि पिशव्यांपासून तयार होणाऱ्या कागदाचे प्रमाण ४२ टक्के आहे. त्यामुळे कागदनिर्मिती पर्यावरणाच्या मुळावर उठली असल्याची मांडणी निराधार आणि खोटी आहे,’ अशी माहिती ‘दी पुणे पेपर ट्रेडर्स असोसिएशन’चे अध्यक्ष जतीन शहा यांनी पत्रकाद्वारे दिली.\nकागद व्यावसायिकांच्या विविध मागण्याही त्यात मांडण्यात आल्या असून, कागद व्यावसायिकांसाठी प्रशासनाने सवलतीच्या दरात जागा उपलब्ध करून द्यावी; कागदावरील ‘जीएसटी’चे प्रमाण १२ टक्क्यांवरून पाच टक्के करावे; कागद पर्यावरणपूरक आणि विघटनशील असून, तो पुनर्निर्मितीसाठी वापरला जातो, याविषयी प्रशासनातर्फे जनजागृती व्हावी, आदी मागण्यांचा समावेश आहे.\nगांधीजींच्या विचारांचा प्रसार करणाऱ्या गणेशमंडळांसाठी स्पर्धा गांधी जयंतीनिमित्त स्वच्छता यात्रेचे आयोजन ‘एमसीई’तर्फे गांधी जयंतीनिमित्त अभिवादन मिरवणूक ‘ओवाळू आरत्या सुरवंट्या येती’ महिला कैदी बनवणार वाहनांसाठी सुटे भाग\nअंजली इला मेननची मुरानो चित्रे...\nजिंदगी धूप तुम घना साया...\nकर्तव्यदक्ष गृहिणी ते जबाबदार समाजसेविका\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nअपूर्वाई वाटण्यासारखं ‘अपूर्व’ काम करणारी अपूर्वा\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nअंजली इला मेननची मुरानो चित्रे...\nसमतानगरमध्ये ६२वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z90624002355/view", "date_download": "2018-10-20T00:21:11Z", "digest": "sha1:VBF6RYRHIGZLYJJIKNQZD4JI5C6XEI6L", "length": 13842, "nlines": 142, "source_domain": "www.transliteral.org", "title": "कार्तिक माहात्म्य - अध्याय २०", "raw_content": "\nआत्मा जेव्हा शरीर सोडतो तेव्हा त्याचा पुढचा प्रवास कसा असतो\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पुराणे|कार्तिक माहात्म्य|\nकार्तिक माहात्म्य - अध्याय २०\nकार्तिक माहात्म्य वाचल्याने गतजन्मातील पापे नष्ट होतात.\nधर्मदत्त म्हणाला - हे कलहे तीर्थ, दान, व्रत यांनीं पापें नाहींशी होतात; परंतु तूं प्रेतदेहांत आहेस म्हणून तो अधिकार तुला नाहीं ॥१॥\nतुझी अशी खिन्न स्थिति पाहून माझे मनाला फार दुःख होतें, तुझा उद्धार केल्याशिवाय माझे मनाला समाधान होणार नाही ॥२॥ तुझे पातक फार मोठें आहे. तीन योनि भोगावें लागणारें पातक, व ही अति निंदित पिशाच योनि थोड्याशा पुण्यानें नाहींशी होणार नाहीं ॥३॥\nयाकरितां मी जन्मापासून आजपर्यंत जें कार्तिकव्रत केलें त्याचें अर्धे पुण्य तुला देतों; त्या योगानें तुला सद्गति प्राप्त होवो ॥४॥\nयज्ञ, दान, तीर्थे, व्रतें हीं कोणतीही कार्तिक व्रताच्या पुण्याची बरोबरी केव्हांही करणार नाहीत ॥५॥\nनारद म्हणालेः-- याप्रमाणें धर्मदत्तानें बोलून तिच्या अंगावर तुलसी युक्त पाणी शिंपडलें व तिला द्वादशाक्षर मंत्र ऐकविला ॥६॥\nइतक्यांत ती प्रेतदेहांतून मुक्त होऊन लक्ष्मीप्रमाणें दिव्य स्वरुपवान् व अग्निज्वालेप्रमाणें तेजस्वी झाली ॥७॥\nतेव्हां तिनें हर्षानें त्या ब्राह्मणास दंडवत् नमस्कार घातला व सद्गदितवाणीनें बोलूं लागली ॥८॥\nकलहा म्हणालीः-- हे ब्राह्मणश्रेष्ठा मी तुझ्या कृपेनें या नरकापासून मुक्त झालें. पापसमुद्रात मी बुडालें होतें, त्यांतून तारण्याला तूंच नौका झालास ॥९॥\nनारद म्हणतातः-- असें ती कलहा त्या ब्राह्मणाशी बोलत आहे इतक्यांत आकाशांतून विष्णुरुप धारण करणार्‍या दूतगणांनीं युक्त एक तेजस्वी, विमान आलें आहे असें तिनें पाहिलें ॥१०॥\nनंतर त्यांतील पुण्यशील सुशील द्वारपालांनी तिला श्रेष्ठ विमानांत बसविलें व अप्सरा तिची सेवा करुं लागल्या ॥११॥\nतें विमान पाहून धर्मदत्ताला विस्मय वाटला व ते विष्णुस्वरुपी दोन दूत पाहून धर्मदत्तानें त्यांना साष्टांग नमस्कार घातला ॥१२॥\nते पुण्यशील व सुशील नांवाचे दूत त्याला उठवून त्याचें अभिनंदन करुन धर्मयुक्त भाषण करुं लागले ॥१३॥\nपुण्यशीलसुशील म्हणतातः-- हे द्विजश्रेष्ठा तूं विष्णुभक्त, दीनांवर दया करणारा, सर्वज्ञ व विष्णुव्रत करणारा असा उत्तम आहेस ॥१४॥\nतूं लहानपणापासून जें कार्तिकव्रत केलेंस त्याचें अर्धे पुण्य दान केल्यानें त्याचे दुप्पट पुण्य तुला प्राप्त झालें ॥१५॥\nइचेंही मागील शंभर जन्मांचें पातक नाहीसें झालें व स्नानाचे पुण्यानेंच जें हिचें पूर्वजन्माचें पातक तें गेलें ॥१६॥\nहरिजागराच्या पुण्यानें ह्या विमानांत बसली. उत्तम प्रकारची सर्व सुखे व भोगांनीं युक्त हिला वैकुंठास नेतों ॥१७॥\nदीपदानाच्या पुण्यानें हिला विष्णूप्रमाणें रुप प्राप्त झालें. तुलसीपूजादिक कार्तिकव्रतें यांचे शुभपुण्यांनी ही विष्णूच्या सन्निध गमन करणारी झाली ॥१८॥\n तूं हें पुण्य तिला दिलेंस त्याचें हें सर्व फळ हिला मिळालें व तूंही या जन्माच्या शेवटीं आपल्या दोन्ही स्त्रियांसह वैकुंठास येशील ॥१९॥\nवैकुंठांत विष्णुस्वरुप प्राप्त होऊन विष्णू जवळ राहशील. हे धर्मदत्ता ज्यांनी तुझ्याप्रमाणे विष्णूची भक्तीनें आराधना केली तेच धन्य, कृतकृत्य व त्यांच्याच जन्माचे सार्थक झालें ॥२०॥\nविष्णूची चांगली आराधना केली तर तो मनुष्यास काय देणार नाहीं सर्व कांहीं देईल ॥२१॥\nज्यानें ध्रुवाला अढळपद दिलें, ज्याच्या नामस्मरणानें मनुष्याला उत्तम गति मिळते ॥२२॥\nपूर्वी नामस्मरणानें गजेंद्र नक्रापासून मुक्त होउन विष्णुसन्निध वैकुंठाला गेला व जय नांवाचा द्वारपाळ झाला ॥२३॥\nतूं विष्णूची आराधना केली आहेस म्हणून विष्णूचे सन्निध येशील व हजारों वर्षे दोन्ही स्त्रियांसह तेथें राहशील ॥२४॥\nतें पुण्य संपल्यावर जेव्हां पृथ्वीवर येशील तेव्हां सूर्यवंशांतील प्रख्यात असा दशरथ नांवाचा राजा होशील ॥२५॥\nतेथेंही दोन स्त्रियांनीं युक्त होशील व हिला अर्धे पुण्य दिलेंस, म्हणून ही तिसरी स्त्री होईल ॥२६॥\nव तेथेंही श्रीविष्णु देवकार्याकरितां तुझे पुत्र होऊन तुझ्याजवळ राहतील ॥२७॥\nतूं जन्मापासून हें विष्णूला संतोषकारक व्रत केलेंस, त्यापेक्षा यज्ञ दानें तीर्थे हीं अधिक नाहींत ॥२८॥\nहे ब्राह्मणश्रेष्ठा, तूं हें विष्णूला संतोष करणारे असें व्रत केलेंस म्हणून धन्य आहेस. त्या व्रताच्या अर्ध भागानें ही सफळ होऊन हिला आम्ही मुरारीच्या वैकुंठास घेऊन जातों ॥२९॥\nइति श्रीपद्मपुराणे कार्तिकमाहात्म्ये विंशतितमोऽध्यायः ॥२०॥\nप्राप्ति और अदायगी लेखा\nचंद्र व सूर्य यांच्या ग्रहणी जन्म झाल्यास त्याचे काय परिणाम होतात शांती, विधी काही आहे काय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/mobiles/samsung-galaxy-pro-price-p2jvr.html", "date_download": "2018-10-20T00:08:48Z", "digest": "sha1:EASNRHC34ZMAT4NSGABZ33IULXYH7MII", "length": 15202, "nlines": 411, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "सॅमसंग गॅलॅक्सय प्रो सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nसॅमसंग गॅलॅक्सय प्रो किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये सॅमसंग गॅलॅक्सय प्रो किंमत ## आहे.\nसॅमसंग गॅलॅक्सय प्रो नवीनतम किंमत Sep 26, 2018वर प्राप्त होते\nसॅमसंग गॅलॅक्सय प्रोहोमेशोप१८ उपलब्ध आहे.\nसॅमसंग गॅलॅक्सय प्रो सर्वात कमी किंमत आहे, , जे होमेशोप१८ ( 8,499)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nसॅमसंग गॅलॅक्सय प्रो दर नियमितपणे बदलते. कृपया सॅमसंग गॅलॅक्सय प्रो नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nसॅमसंग गॅलॅक्सय प्रो - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nसॅमसंग गॅलॅक्सय प्रो वैशिष्ट्य\nडिस्प्ले सिझे 2.8 Inches\nरिअर कॅमेरा 3.2 MP\nइंटर्नल मेमरी 160 MB\nअलर्ट त्यपेस MP3, Vibration\nबॅटरी कॅपॅसिटी 1350 mAh\nसिम ओप्टिव Single SIM\n3/5 (1 रेटिंग )\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/delhi-hc-removes-janardan-gehlot-and-his-wife-from-kabaddi-federation-appoints-administrator/", "date_download": "2018-10-20T00:13:29Z", "digest": "sha1:OABPNOTWKT3BVKOUAMWQND46E3YSIAGK", "length": 7330, "nlines": 65, "source_domain": "mahasports.co.in", "title": "कबड्डीसाठी येणार अच्छे दिन", "raw_content": "\nकबड्डीसाठी येणार अच्छे दिन\nकबड्डीसाठी येणार अच्छे दिन\nभारतीय कबड्डी महासंघावरच्या जनार्दनसिंग गेहलोत आणि गेहलोत कुटूंबाच्या वर्चस्वाला दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी (3 ऑगस्ट) जोरदार धक्का दिला आहे.\nभारतीय कबड्डी महासंघाच्या अजीवन अध्यक्षपदावरुन जनार्दनसिंग गेहलोत तर गेहलोत यांच्या पत्नी मृदुल भदौरिया यांना अध्यक्षपदावरुन हटवण्याचा निर्णय दिला आहे.\nतसेच न्यायालयाने हा निर्णय देताना गेललोत यांनी भारतीय कबड्डी महासंघाचा कौटूंबिक मालमत्ता असल्याप्रामाणे वापर केला अशी टीका केली आहे.\nन्यायालयाने भारतीय कबड्डी महासंघाची कार्यकारणी बरखास्त करुन येत्या 6 महिन्यात नव्या कार्यकारणीसाठी निवडणूक घेण्याचा आदेश दिला आहे.\nजनार्दनसिंग गेहलोत यांनी त्यांच्या लाभासाठी राष्ट्रीय क्रीडा आचारसंहितेचे उल्लंघन करत घटनेत आजीवन अध्यक्ष पदाची कोणतीही तरतूद नसताना अाजीवन हे पद निर्माण केले होते.\nक्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.\nकसोटी मालिका बोरिंग ठरली असती परंतु विराटच्या त्या गोष्टीमुळे आता येणार मजा\nटाॅप ५- इशांत शर्मा सुसाट, एकाच सामन्यात केले अनेक विक्रम\nISL 2018: मोसमातील पहिल्या महाराष्ट्र डर्बीत मुंबईविरुद्ध पुणे सिटीचा पराभव\nनेमार ज्युनियरने मोडला पेलेंचा हा विक्रम\nVideo: या कामगिरीमुळे रोहित शर्माने पृथ्वी शॉला मिठीच मारली\nऑस्ट्रेलिया पहिल्यांदाच खेळणार या संघाविरुद्ध टी २० सामना\nVideo: तीन दिवसांत क्रिकेटमध्ये झाले तीन विचित्र धावबाद\nटाॅप ३- आज प्रो कबड्डीत होणार हे तीन मोठे पराक्रम\nISL 2018: भेदक मार्सेलिनोच्या पुनरागमनाचे पुणे सिटीला वेध\nएचसीएल आशियाई टेनिस अजिंक्यपद २०१८ स्पर्धेत अव्वल व आंतरराष्ट्रीय खेळाडू झुंजणार\nअखिल भारतीय सुपर सिरीज् टेनिस स्पर्धेत पुण्याच्या राधिका महाजनला दुहेरी मुकुट\nISL 2018: चेन्नईने केली पराभवाची हॅट्ट्रीक\nसलग दुसऱ्या दिवशी क्रिकेटमध्ये ‘कहर’, विचित्र रनआऊटची मालिका सुरुच\nझी महाराष्ट्र कुस्ती दंगलमध्ये ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी खेळणार या टीमकडून\nनागराज मंजूळे आता कुस्तीच्या मैदानात, विकत घेतली झी महाराष्ट्र कुस्ती दंगलमधील ही टीम\nटाॅप ३- प्रो कबड्डीच्या ६व्या हंगामात ५०पेक्षा जास्त गुण घेणारे ३ खेळाडू\nटीम इंडीयाने गाठली आहे या पाच देशांविरुद्ध वनडे सामन्यांची शंभरी\nक्रिकेटपटू दिपक चहरच्या घरी चोरीचा प्रयत्न करणाऱ्या सहा जणांना अटक\nविराटने डिजाईन केलेल्या शूजची अशी आहे किमंत\nपुण्यात होणाऱ्या कबड्डी, क्रिकेट सामन्यांचे असे आहेत तिकीट दर\nभारत-विंडीज यांच्यातील चौथ्या वनडेच्या तिकीट विक्रीला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार\nकपिल देव, अनिल कुंबळेला मागे टाकत रविंद्र जडेजा करणार मोठा पराक्रम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/vidarbha/1-dies-due-big-pit-bridge-akola-134459", "date_download": "2018-10-20T00:42:08Z", "digest": "sha1:NXW5DATVGPA7OMLLTFMPE3FODCDOCEGI", "length": 12290, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "1 dies due to big pit on bridge in akola अकोला - पुलावरील खड्ड्यात बुडून युवकाचा मृत्यू | eSakal", "raw_content": "\nअकोला - पुलावरील खड्ड्यात बुडून युवकाचा मृत्यू\nसोमवार, 30 जुलै 2018\nअकोला : नवीन राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या पुलाचे काम बोरगांवमंजू शहराला लागून रामनगर नजिक सुरु होते. मात्र पावसाळा असल्याने पुलाचे काम रखडले. त्यामुळे पुलाच्या खड्ड्यात पाणी साचले आहे. याच खड्ड्यात एका 35 वर्षीय युवकाचा सोमवारी (ता. 30) सकाळी मृतदेह आढळून आला.\nबोरगावमंजू बाहेरून वाशिंबा ते वणीरभापुर शिवारापर्यंत नवीन बायपासचे सात ते आठ किमी अंतराचे काम सुरू आहे. मात्र रामजी नगर जवळून जाणाऱ्या महामार्गावर पुलाचे काम पावसाळ्यामुळे रखडले आहे.\nअकोला : नवीन राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या पुलाचे काम बोरगांवमंजू शहराला लागून रामनगर नजिक सुरु होते. मात्र पावसाळा असल्याने पुलाचे काम रखडले. त्यामुळे पुलाच्या खड्ड्यात पाणी साचले आहे. याच खड्ड्यात एका 35 वर्षीय युवकाचा सोमवारी (ता. 30) सकाळी मृतदेह आढळून आला.\nबोरगावमंजू बाहेरून वाशिंबा ते वणीरभापुर शिवारापर्यंत नवीन बायपासचे सात ते आठ किमी अंतराचे काम सुरू आहे. मात्र रामजी नगर जवळून जाणाऱ्या महामार्गावर पुलाचे काम पावसाळ्यामुळे रखडले आहे.\nसदर पुलाचे बांधकाम अंदाजे लांबी 25 फुट, रुंदी 70 फुट तर खोली 15 फुट येत असून याच खड्ड्यात पावसाळ्यातील पाणी साचले आहे. सोमवारी सकाळी या पाण्यात एक मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. या घटनेची माहिती पोलीसांना मिळताच घटनास्थळवर अशोक पितळे, पोलीस कर्मचारी ढोरे, नामदेव केंद्रे, देवराव भोजने यांनी धाव घेऊन मृतदेह व घटनास्थळाचा पंचनामा केल्यावर हा मृतदेह बाळु मोहन इंगळे (वय 35, रा. रामजी नगर बोरगाव मंजू) असे निष्पन्न झाले.\nदरम्यान सदर मृतदेह उत्तरीय तपासणी करीता सर्वोपचार रुग्णालयात दाखल केला आहे. दरम्यान या युवकाचा नेमका कसा मृत्यू झाला हे समजु शकले नाही. पुढील तपास ठाणेदार विजय मगर यांच्यासह पोलीस करीत आहेत.\nमेगाब्लॉकमुळे मध्य रेल्वेची सेवा विस्कळित\nनाशिक - मध्य रेल्वेवरील इगतपुरी येथील रूट रिले इंटरलॉकिंग आणि यार्ड रिमॉडेलिंगसाठी आजपासून (ता.19) येत्या सोमवार (ता.22) पर्यंत विशेष...\n‘सकाळ’चे दिवाळी अंक ‘ॲमेझॉन’वर\nपुणे - क्‍लिकवर चालणाऱ्या आजच्या जगात दिवाळी अंकही एका क्‍लिकवर घरपोच मिळण्याची व्यवस्था ‘सकाळ माध्यम समूहा’ने यंदा केली आहे. मराठी...\nनातवाच्या मृत्यूच्या बातमीने आजीने घेतला जगाचा निरोप\nगडचिरोली : एकुलत्या एक नातवाचा मृत्यू झाल्याची बातमी सहन न झाल्याने आजीनेही जगाचा निरोप घेतल्याची हृदयद्रावक घटना गडचिरोली येथील इंदिरानगर येथे...\nरेल्वे दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत : कॅप्टन अमरिंदर सिंग\nअमृतसर : पंजाबच्या अमृतसर येथे झालेल्या रेल्वे अपघातात मृत पावलेल्यांच्या कुटुंबियांना पाच लाखांची सरकारी मदत देण्यात येईल. तसेच या अपघातात जखमी...\nएक चुंगड कापूस झाल्यावर खावाव काय\nहिंगोली : सायबं दोन एकरात कापूस लावला मातर एक चुंगड कापूस निघाला आता पाणी नाय अन सोयाबिन बी चार बॅगला दोन किंटल बी होतय की नाही मंग आता खावाव काय आता...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/cricket-india-vs-england-we-are-only-side-who-can-beat-england-in-england-ravindra-jadeja/", "date_download": "2018-10-20T00:08:41Z", "digest": "sha1:HCIUWZWVMZG67JVBUINJFDTUUMNDCHRX", "length": 8068, "nlines": 66, "source_domain": "mahasports.co.in", "title": "'हा' कारनामा करण्याची धमक फक्त टीम इंडियातच आहे", "raw_content": "\n‘हा’ कारनामा करण्याची धमक फक्त टीम इंडियातच आहे\n‘हा’ कारनामा करण्याची धमक फक्त टीम इंडियातच आहे\nभारत-इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेला बुधवारपासून (१ ऑगस्ट) सुरवात होत आहे.\nया कसोटी मालिकेत भारतीय संघ विजयी कामगिरी करेल असे मत भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू रविंद्र जडेजाने व्यक्त केले आहे.\nतसेच इंग्लंडला इंग्लंडच्या भूमिवर पराभूत करण्याची धमक फक्त भारतीय संघातच आहे. एका क्रिकेट संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत जडेजा म्हणाला.\n“२०१४ च्या इंग्लंड दौऱ्यात आमच्याकडे अनुभवी खेळाडू नव्हते. आता मात्र तसे नाही. आज आमच्याकडे अनुभवी खेळाडूंसह गोलंदाजांची भक्कम फळी आहे. तसेच गोलंदाजीत अनेक पर्याय आमच्याकडे आहेत.” असे जडेजा म्हणाला.\n“आज जगात भारत हा एकमेव संघ आहे. जो इंग्लंडला इंग्लंडमध्ये पराभूत करु शकतो. कारण भारतीय संघात जवळपास सगळ्याच खेळाडूंकडे २५-३० कसोटी सामने खेळण्याचा अनुभव आहे. कसोटी क्रिकेटमध्ये खेळताना अनुभवाचा तुम्हाला कायमच लाभ होत असतो.” असे मत जडेजाने व्यक्त केले.\nआज बर्मिंघहम येथील एजबेस्टन मैदानावर होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी रविंद्र जडेजा, आर अश्विन आणि नवखा कुलदीप यापैकी अंतिम ११ खेळाडूंच्या संघात कोणाला स्थान मिळेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.\nक्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.\n-विराटला कसे रोखायचे हे आम्हाला चांगलेच ठाउक आहे\n-‘हे’ केल्यास विराट कोहलीला मोठी खेळी करण्यापासून कोणी रोखू शकणार नााही\nISL 2018: मोसमातील पहिल्या महाराष्ट्र डर्बीत मुंबईविरुद्ध पुणे सिटीचा पराभव\nनेमार ज्युनियरने मोडला पेलेंचा हा विक्रम\nVideo: या कामगिरीमुळे रोहित शर्माने पृथ्वी शॉला मिठीच मारली\nऑस्ट्रेलिया पहिल्यांदाच खेळणार या संघाविरुद्ध टी २० सामना\nVideo: तीन दिवसांत क्रिकेटमध्ये झाले तीन विचित्र धावबाद\nटाॅप ३- आज प्रो कबड्डीत होणार हे तीन मोठे पराक्रम\nISL 2018: भेदक मार्सेलिनोच्या पुनरागमनाचे पुणे सिटीला वेध\nएचसीएल आशियाई टेनिस अजिंक्यपद २०१८ स्पर्धेत अव्वल व आंतरराष्ट्रीय खेळाडू झुंजणार\nअखिल भारतीय सुपर सिरीज् टेनिस स्पर्धेत पुण्याच्या राधिका महाजनला दुहेरी मुकुट\nISL 2018: चेन्नईने केली पराभवाची हॅट्ट्रीक\nसलग दुसऱ्या दिवशी क्रिकेटमध्ये ‘कहर’, विचित्र रनआऊटची मालिका सुरुच\nझी महाराष्ट्र कुस्ती दंगलमध्ये ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी खेळणार या टीमकडून\nनागराज मंजूळे आता कुस्तीच्या मैदानात, विकत घेतली झी महाराष्ट्र कुस्ती दंगलमधील ही टीम\nटाॅप ३- प्रो कबड्डीच्या ६व्या हंगामात ५०पेक्षा जास्त गुण घेणारे ३ खेळाडू\nटीम इंडीयाने गाठली आहे या पाच देशांविरुद्ध वनडे सामन्यांची शंभरी\nक्रिकेटपटू दिपक चहरच्या घरी चोरीचा प्रयत्न करणाऱ्या सहा जणांना अटक\nविराटने डिजाईन केलेल्या शूजची अशी आहे किमंत\nपुण्यात होणाऱ्या कबड्डी, क्रिकेट सामन्यांचे असे आहेत तिकीट दर\nभारत-विंडीज यांच्यातील चौथ्या वनडेच्या तिकीट विक्रीला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार\nकपिल देव, अनिल कुंबळेला मागे टाकत रविंद्र जडेजा करणार मोठा पराक्रम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/arthavishwa/india-first-ikea-store-opens-today-hyderabad-136860", "date_download": "2018-10-20T00:25:01Z", "digest": "sha1:YCFEJUSUWL6I4Y7NQOGTFWVXXQNBYT5M", "length": 15448, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "India first Ikea store opens today in Hyderabad ‘आयकिया’ची ग्रॅंड एंट्री | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, 10 ऑगस्ट 2018\nहैदराबाद - जागतिक पातळीवर फर्निचर निर्मितीतील सर्वांत मोठी रिटेलर कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘आयकिया’ने आता भारतात पाऊल ठेवले असून, हैदराबादच्या बाहेरील भागामध्ये चार लाख चौरस फुटांचे एक भव्य शोरूम सुरू करण्यात आले आहे. या शोरूममध्ये स्वीडिश ब्रॅंडच्या साडेसात हजार वस्तू ठेवण्यात आल्या आहेत. भारतीय बाजारपेठ काबीज करण्यासाठी आतापर्यंत या कंपनीने तब्बल दहा अब्ज रुपयांची गुंतवणूक केली आहे. ‘आयकिया’चे हे शोरूम तेरा एकरवर उभारण्यात आले असून, दर वर्षी साठ लाख लोक या शोरूमला भेट देतील, अशी आशा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.\nहैदराबाद - जागतिक पातळीवर फर्निचर निर्मितीतील सर्वांत मोठी रिटेलर कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘आयकिया’ने आता भारतात पाऊल ठेवले असून, हैदराबादच्या बाहेरील भागामध्ये चार लाख चौरस फुटांचे एक भव्य शोरूम सुरू करण्यात आले आहे. या शोरूममध्ये स्वीडिश ब्रॅंडच्या साडेसात हजार वस्तू ठेवण्यात आल्या आहेत. भारतीय बाजारपेठ काबीज करण्यासाठी आतापर्यंत या कंपनीने तब्बल दहा अब्ज रुपयांची गुंतवणूक केली आहे. ‘आयकिया’चे हे शोरूम तेरा एकरवर उभारण्यात आले असून, दर वर्षी साठ लाख लोक या शोरूमला भेट देतील, अशी आशा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.\n‘आयकिया’च्या हैदराबादेतील स्टोअरमधून एक हजारापेक्षाही अधिक वस्तू आणि खेळण्या या दोनशे रुपयांपेक्षाही कमी किमतीला विकण्यात येतील. युरोपातील विस्तार थांबल्याने कंपनीने आशिया आणि दक्षिण अमेरिकेवर लक्ष केंद्रित केले आहे. भारतातील वाढता मध्यमवर्ग लक्षात घेऊन कंपनीने २०२५ पर्यंत बड्या शहरांमध्ये २५ स्टोअर सुरू करण्याचे नियोजन आखले आहे.\n‘आयकिया’मुळे हैदराबादेत दोन हजार जणांना रोजगार मिळेल. २०२५ पर्यंत आमच्या कंपनीचा भारतातील स्टाफ हा पंधरा हजारांपेक्षाही अधिक असेल ,असे कंपनीच्या प्रवक्‍त्याने सांगितले. भारतातील स्टोअरमध्ये बहुसंख्येने महिलांनाच नियुक्त करण्यात येईल. ऑनलाइन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून कंपनीचे व्यवस्थापन स्थानिक कारागिरांसोबतही संपर्क साधणार आहे.\n‘आयकिया’चे मुंबईतील स्टोअर पुढील वर्षी सुरू होणार असून, त्यानंतर बंगळूर आणि गुडगाव येथेही कंपनीचे आउटलेट उघडण्यात येईल. कोलकता, चेन्नई, पुणे आणि अहमदाबादेतही गुंतवणूक करण्याचा या कंपनीचा विचार आहे. भारतातील फर्निचर मार्केट हे नॉन ब्रॅंडेड असल्याने कंपनीला येथे त्यांची उत्पादने विकताना अन्य कंपन्यांशीही स्पर्धा करावी लागेल.\nखरंतर ‘आयकिया’ने २००६ मध्येच भारतात येण्याचे नियोजन आखले होते, पण परकी गुंतवणुकीवरील कठोर निर्बंधांमुळे ते शक्‍य झाले नव्हते. त्या वेळी भारतात येताना कंपनीला स्थानिक उद्योगसमूहाशी करार करणे अनिवार्य होते. नंतर या नियमात बदल करण्यात आला. या कंपनीने हैदराबाद, बंगळूर, मुंबई आणि दिल्लीजवळील गुडगाव येथे जागा खरेदी केल्या आहेत.\n‘आयकिया’ ही मूळची स्वीडिश बहुराष्ट्रीय कंपनी आहे, ती फर्निचरच्या डिझायनिंग आणि निर्मितीबरोबरच त्यांची विक्रीही करते. घरगुती वापराच्या वस्तू आणि खेळण्यांच्या उत्पादनावर या कंपनीचे नियंत्रण आहे. २००८ मध्ये ही कंपनी फर्निचरच्या निर्मिती क्षेत्रातील सर्वांत मोठा रिटेल उद्योगसमूह बनली.\nमुंबई - शहरात मधुमेह, लठ्ठपणा आदी आजार वाढत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर मुंबई महापालिकेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पालिकेच्या 127...\nघरकामांत स्त्री-पुरुष समानता हवी\nमुंबई - स्त्री-पुरुष समानता घरातील कामांमध्येही असायला हवी, असे खडे बोल मुंबई उच्च न्यायालयाने सुनावले आहेत. घरातील कामे केवळ महिलांनीच का करायची\nचवीने खाणाऱ्यांसाठी \"होम डायनिंग'\nमुंबई - राज्यात 20 कोसांवर फक्त भाषाच बदलत नाही तर खाद्य संस्कृतीही बदलते. मुंबई महानगरमध्ये वसलेल्या विविध राज्यांच्या नागरिकांनीही आपल्याबरोबर...\nमारुती नवले आणखी पाच दिवस कारागृहात\nपुणे - प्राध्यापकांचे वेतन देण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन न केल्या प्रकरणी सिंहगड शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मारुती नवले...\nबॅंक अधिकाऱ्यांना क्‍लीन चिट\nपुणे - ठेवीदारांच्या आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणात बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी (डीएसके) यांना नियमबाह्य कर्ज दिल्याप्रकरणी बॅंक ऑफ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://trekshitiz.com/trekshitiz/discussionboard/topic194_post306.html", "date_download": "2018-10-19T23:31:35Z", "digest": "sha1:IO437JD7QK2ZMKS2BTWBAEGCQELBUDOG", "length": 8725, "nlines": 66, "source_domain": "trekshitiz.com", "title": "इंद्रेश्वर मंदिर व - Adventure & Social Forum", "raw_content": "\nQuote Reply Topic: इंद्रेश्वर मंदिर व\nब्रम्हेश्वर मंदिर व इंद्रेश्वर मंदिर\nगावाचे नाव :- इंदुरी\nजवळचे मोठे गाव :- तळेगाव, चाकण, पुणे\nतळेगाव - चाकण रस्त्यावर, तळेगाव पासून ३ किमी अंतरावर इंदुरी गाव आहे. या गावात इंद्रायणी नदीच्या काठी एक छोटी गढी आहे. या गढीला इंदुरीचा किल्ला म्हणून ओळखले जाते. छ.शाहू महाराजांचे सेनापती खडेराव दाभाडे यांना वतन म्हणून मिळालेल्या तळेगावाला नंतर तळेगाव दाभाडे या नावाने ओळखले जाऊ लागले.\nइंदुरी किल्ल्याच्या बाजूला इंद्रायणी नदीच्या काठी पुरातन ब्रम्हेश्वर मंदिर आहे. मंदिराचा जिर्णोध्दार झाल्यामुळे त्याचे बाह्यरूप बदलले आहे. परंतू मंदिराचा गाभारा अजूनही जूनाच आहे. गाभार्‍याचे व कळसाचे काम काळ्या दगडात केलेले आहे. गाभार्‍या बाहेर गणपतीची मुर्ती आहे. गाभार्‍याच्या चौकटीवर वरच्या बाजूला गणपतीची मुर्ती आहे, तर खालच्या बाजूला कोरलेले आहे.\tमंदिरा बाहेर जूना दगडात कोरलेला नंदी व दोन पिंडी आहेत.\nइंदुरी गावात तळेगाव चाकण रस्त्याला लागून तलावाकाठी पुरातन इंद्रेश्वर मंदिर आहे. मंदिराचा जिर्णोध्दार झाल्यामुळे त्याचे बाह्यरूप बदलले आहे. परंतू मंदिराचा गाभारा अजूनही जूनाच आहे. गाभार्‍याचे व कळसाचे काम काळ्या दगडात केलेले आहे. गाभार्‍या बाहेर गणपतीची मुर्ती आहे. गाभार्‍याच्या चौकटीवर वरच्या बाजूला गणपतीची मुर्ती आहे.\tमंदिरा बाहेर दगडात कोरलेला जूना नंदी व गणपती आहेत.\nऋषींच्या शापाने अंगावर आलेले कोड घालवण्यासाठी इंद्राने येथे तपश्चर्या करून येथील तलावात आंघोळ केल्यावर त्याच्या अंगावरचे कोड निघून गेले अशी या मंदिरा बद्दल दंतकथा आहे. या मंदिरासमोरील तलाव आता पाण वनस्पतींनी भरल्यामुळे दिसेनासा झालाय. जर हा तलाव साफ करून सुशोभित केला, तर या परीसराची शोभा वाढू शकते.\nमुंबई-पुणे रेल्वेमार्ग व महामार्गावरील तळेगाव हे मोठे शहर आहे. तळेगाव - चाकण रस्त्यावर तळेगाव पासून ३ किमीवर इंद्रायणी नदीवरील २ पूल आहेत. यातील डाव्या बाजूच्या पुलावरुन जाणारा रस्ता इंदुरी गावात जातो, तर उजवीकडील रस्ता इंदुरी गावाच्या बाहेरून जातो. इंद्रायणी नदीवरील पुलावरूनच आपल्याला इंदुरीचा किल्ला दिसायला लागतो. किल्ल्यात जाण्यासाठी तटबंदीच्या कडेकडेने जाणार्‍या रस्त्याने तटबंदी संपे पर्यंत चालत जावे . पुढे डाव्या बाजूस एक गल्ली आहे. त्या गल्लीत वळल्यावर समोरच किल्ल्याचा भव्य दरवाजा दिसतो. किल्ल्या समोर उभे राहील्यावर डावीकडे एक रस्ता खाली उतरतो, त्या रस्त्यावर किल्ल्यापासून २ मिनिटाच्या चालीवर ब्रम्हेश्वर मंदिर आहे.\nइंद्रेश्वर मंदिर इंदुरी गावात आहे.\nआजूबाजूची पाहाण्याची ठिकाणे :-\n२) इंदुरी गावापासून भंडारा डोंगर ३ किमी अंतरावर आहे. भंडारा डोंगरावर तुकाराम महाराजांचे मंदिर व बौध्द कालिन गुहा आहेत.\n३) राजवाडा व बनेश्वर मंदिर , तळेगाव\nइंदुरीचा किल्ला व चाकणचा किल्ला यांची माहीती साईटवर दिलेली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://x.2286687.n4.nabble.com/-td4640870.html", "date_download": "2018-10-20T00:50:08Z", "digest": "sha1:V6WRVKV3XC7WNJWEVLAQBPCILDUGSUZG", "length": 2589, "nlines": 43, "source_domain": "x.2286687.n4.nabble.com", "title": "ई-साहित्य - दुष्काळ", "raw_content": "\nशून्यात चित्त लावून विचार करतो मी जेव्हा,\nतेव्हा स्वतालाच प्रश्न विचारतो की त्या दुष्काळग्रस्तानपैकी\nमी ही एक असतो तर कसा टिकलो असतो दुष्काळात .....\nदिवसाला १५० लिटर पाण्याची विल्हेवाट लावणारा मी\nकसा जगलो असतो अथक परिश्रम करून मिळविलेल्या\nपाण्यासाठी पाण्याविना उन्हातान्हात भटकताना\nकाळा पडलेला माझा चेहरा न धुता मलाच\nकसा दिसला असता आरश्यात.....\nस्वताच्या मालकीची कित्येक एकर जमीन असताना\nपोटापाण्यासाठी निर्वासितासारखा माझ्याच राज्यात\nभटकताना मी कसा दिसलो असतो चारचौघात ....\nपाणी मिळवलही असत पायपीठ करून\n पोट भरायला अन्न लागत\nकाबाड कष्ट न करता\nते कोठून सारल असत पोठात...\nराहून राहून एकच प्रश्न मला सतावतो\nआजच्या कलियुगात एक माणूसच\nका पाहतो दुसऱ्या माणसाला पाण्यात ....\nदुष्काळग्रस्तानपैकी नसलो म्हणून काय झाल\nत्यांच्या वेदना माझ काळीज चिरतात\nयाचा अर्थ माझ्यातील माणूस आजही जिवंत आहे.....\nकवी - निलेश बामणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/pune-news/iasar-organization-on-top-of-researchers-from-all-over-the-country-1236658/", "date_download": "2018-10-20T01:00:09Z", "digest": "sha1:GG6RJZDGWNNWEZGROZVKD7AHFRQ7IK2U", "length": 13129, "nlines": 202, "source_domain": "www.loksatta.com", "title": "देशभरातील संशोधनात पुण्यातील ‘आयसर’ सर्वोत्तम | Loksatta", "raw_content": "\nविषाणुजन्य तापावर प्रतिजैविके घेणे टाळा\nसंत्र्याला यंदा सुगीचे दिवस\nऊस तोडणी कामगारांना भविष्य निर्वाह निधीचा लाभ\nदसरा मेळाव्यातून पंकजांचा पक्षांतर्गत स्पर्धकांनाही इशारा\nके.जी. टू कॉलेज »\nदेशभरातील संशोधनात पुण्यातील ‘आयसर’ सर्वोत्तम\nदेशभरातील संशोधनात पुण्यातील ‘आयसर’ सर्वोत्तम\nआयसरमधील प्राध्यापक व विद्यार्थ्यांचे संशोधन निबंध जगातील नावाजलेल्या नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झाले\n‘नेचर’ नियतकालिकाच्या यादीत प्रथम क्रमांक\n‘नेचर’ नियतकालिकाने प्रसिद्ध केलेल्या यादीत देशातील विज्ञान संशोधनात या वर्षी पुण्याच्या ‘आयसर’ या संस्थेचा प्रथम क्रमांक लागला आहे. गेल्या वर्षी संस्था या यादीत चौथ्या क्रमांकावर होती. पुण्यातील ‘आयसर’मध्ये संशोधनास सुरुवात होऊन केवळ ८ वर्षे झाली आहेत.\nआयसरमधील प्राध्यापक व विद्यार्थ्यांचे संशोधन निबंध जगातील नावाजलेल्या नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झाले असून त्यांचे संदर्भही जास्त वेळा इतरांकडून घेतले गेले आहेत. ही संस्था ‘आयआयटी’ संस्थांच्या तोडीस तोड असून सध्या आयआयटीलाही ती मागे टाकत आहे. सध्या संस्थेत ६५० विद्यार्थी पाच वर्षांच्या पदवी व पदव्युत्तर (बीएस-एमएस) अभ्यासक्रमात, तर ५०० विद्यार्थी पीएच.डी. अभ्यासक्रमात शिकत आहेत.\nअल्पावधीत संशोधनातील सर्वोच्च स्थान प्राप्त होणे ही महत्त्वाची बाब असल्याचे संस्थेचे संचालक के. एन. गणेश यांनी सांगितले. देशातील सहा ‘आयसर’ संस्थांमध्येही पुण्याच्या ‘आयसर’ने सर्वोत्तम स्थान प्राप्त केल्याचेही ते म्हणाले. ‘नेचर’ नियतकालिकाने केलेल्या निवडीबाबत त्यांनी सांगितले की, आमच्याकडील प्राध्यापक उच्चशिक्षित व अध्यापननिपुण आहेत तसेच संशोधन सुविधा अधिक प्रगत आहेत. येथील त्यामुळे संशोधनात संस्थेस प्रथम क्रमांक मिळाला.\n‘इन्फोसिस फाउंडेशन’ने ‘आयसर’ संस्थेबरोबर करार केला असून त्यातून आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना संशोधनात्मक विज्ञान शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती व विद्यावृत्ती दिल्या जाणार आहेत. ‘इन्फोसिस’तर्फे ‘आयसर’ला पाच कोटींचा निधी देण्यात आला असून दरवर्षी संस्थेत शिक्षण घेणाऱ्या ५० गरजू विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल. या निधीतून ‘बीएस-एमएस’ हा पाच वर्षांचा पदवी अभ्यासक्रम करणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना ‘इन्फोसिस फाउंडेशन शिष्यवृत्ती’ व पीएच. डी. पदवी घेणाऱ्यांना ‘इन्फोसिस फाउंडेशन विद्यावृत्ती’ प्रदान करण्यात येणार असून त्यात संबंधित विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ केले जाईल. याशिवाय पीएच.डी.मध्ये संशोधनात विशेष प्रावीण्य मिळवणाऱ्या निवडक विद्यार्थ्यांना परिषदांमध्ये भाग घेण्यासाठी प्रवास शिष्यवृत्तीही (ट्रॅव्हल अ‍ॅवॉर्ड) दिली जाणार आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n‘रावण दहना’त मृत्युतांडव, पंजाबमधील भीषण दुर्घटनेत ६० ठार\n...तर ६० जणांचा जीव वाचला असता\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nकौतुकास्पद: युपीतल्या 850 शेतकऱ्यांना बिग बी करणार कर्जमुक्त; ५.५ कोटींचं अर्थसहाय्य\n#MeToo : सेलिब्रेटी मॅनेजमेंट कंपनीच्या अनिर्बन दास ब्ला यांचा आत्महत्येचा प्रयत्न\n#MeToo कोर्टाच्या आदेशाची वाट बघा; आलोक नाथांची सिंटाला विनंती\n#MeToo : प्रसिद्ध चित्रकार जतिन दास म्हणतात तो मी नव्हेच\n#MeToo : 'सेक्रेड गेम्स'च्या अभिनेत्रीचा दिग्दर्शक विपुल शहावर लैंगिक गैरवर्तणुकीचा आरोप\nसागरी किनारी रस्त्यावर ‘क्रॅश एटोनेटर’\nमेट्रो मार्गिकांचे संचलन ‘एमएमआरडीएकडे’च\n१८व्या वर्षांत अत्रे कट्टय़ावर तरुणाईचा मेळा\nयंदा उत्पादन घटण्याची शक्यता\nतलासरीमध्ये गटारावरच भाजीविक्रीची दुकाने\nजुईनगर येथे अपंग, विशेष मुलांसाठी उद्यान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://shriharimandiram.org/Branch/index.php?page=1&id=792", "date_download": "2018-10-20T00:47:00Z", "digest": "sha1:XIHVHEDNPCYGN5MFFUJGC7F5NACFQMF6", "length": 1208, "nlines": 17, "source_domain": "shriharimandiram.org", "title": " || परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय ||", "raw_content": "\nआद्य - २ ३ ... अंत्य\nशाखेचे नाव : मार्गताम्हाने\nसेवा प्रमुख : सौ शीतल संतोष सावंत\nमुकाकम पोस्ट मार्गताम्हाने, ता. चिपळूण\nजि. रत्नागिरी पिन कोड - ४१५७०२.\nउपासना केंद्र : श्रीधर ग्रंथालय, मु.पो. मार्गताम्हाने, ता. चिपळूण.\nउपासनेविषयी माहिती : रविवार सकाळी ८ ते ९ बालोपासना\n© 1981-,परमार्थ निकेतन ट्रस्ट, बेळगांव. सर्व हक्क राखीव.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A5%89%E0%A4%9F%E0%A4%B0-%E0%A4%95/", "date_download": "2018-10-20T00:22:49Z", "digest": "sha1:2INHQCRTV5JX7VS6ZQ3JLNJTDJ6TCZF7", "length": 12544, "nlines": 136, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "टाकेवाडीने जिंकला वॉटर कप | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nटाकेवाडीने जिंकला वॉटर कप\nभांडवलीला दुसरे बक्षिस:माण तालुक्‍यात जल्लोष\nपाणी फौंडेशन आयोजित सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत टाकेवाडी ता.माण जि.सातारा या गावाने विजेतपद पटकावून 75 लाखाचे बक्षीस मिळवले.या राज्यस्तरीय स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाचे संयुक्त बक्षीस प्रत्येकी 25 लाख रूपये भांडवली ता.माण जि.सातारा व सिंदखेड ता.मोताळा जि.बुलढाणा या गावांना देण्यात आला.तर तृतीय क्रमांकाचे संयुक्त प्रत्येकी 20 लाख रूपये बक्षीस आनंदवाडी ता.आष्टी जि.बीड व उमठा ता.नरखेड जि.नागपूर या गावांना मिळाला आहे.\nपाणी फौंडेशन आयोजित सत्यमेव जयते वॉटर कप पर्व तिसरे या स्पर्धेत माण तालुक्‍यातील टाकेवाडी व भांडवली ही दोन गावे राज्यस्तरीय स्पर्धेत विजेती ठरल्याने बनगरवाडी ता.माण गावाला तालुकास्तरीय प्रथम क्रमांक मिळाले.खटाव तालुक्‍यातील गोपूज व कोरेगाव तालुक्‍यातील रूई गावाला तालुकास्तरीय क्रमांक मिळाला आहे.\nपुणे येथील बालेवाडीत पार पडलेल्या वॉटर कप पुरस्कार सोहळ्यात जलसंधारणात भरीव काम करणाऱ्या गावांचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण ,राज ठाकरे ,अमीर खान ,किरण राव , ना.राम शिंदे ,ना.विजय शिवतारे , माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार , राधाकृष्ण विखेपाटील , पोपटराव पवार , सिनेअभिनेते , उच्चपदस्थ अधिकारी ,पाणी फौंडशन ,बीजेएसचे शांतीलाल मुथा व कार्यकर्ते , शेतकरीवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nया स्पर्धेत राज्याला आदर्शवत असे बिदाल ता.माण येथील गावाने जलसंधारणाचे काम केले असताना बिदाल गावच वॉटर कप मिळवेल असा विश्वास राज्यभरातून व्यक्त केला जात होता.मात्र गेल्यावर्षी सर्वांच्या आशेवर पाणी फिरत या स्पर्धेत बिदाल गावाला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते.तरीही हताश न होता पुन्हा नव्या जोमाने पर्व च्या स्पर्धेत माणवासियांनी जलसंधारणाचे मोठे काम हाती घेतले.यात भांडवली , टाकेवाडी ,बनगरवाडी , वाघमोडेवाडी ,भाटकी ,दिवड ,नरवणे ,कुकुडवाड ,येळेवाडी आदी गावांनी वॉटर कप आपल्या गावात आणण्यासाठी अहोरात्र झटून श्रमदान केले होते.\nराज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यास प्रारंभ झाल्यानंतर द्वितीय क्रमांकाचे संयुक्त बक्षीस भांडवलीला जाहीर झाल्यानंतर माण तालुक्‍याने मोठा जल्लोष केला.त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रथम क्रमांकाचे बक्षीस जाहीर करताना सातारा जिल्ह्याचे नाव अगोदर सांगतानाच माण तालुक्‍यातील जनतेने मोठा जल्लोष करत टाकेवाडी गावाचा विजय असो असा जयघोष केला. टाकेवाडी वॉटर कपचा मानकरी झाल्याचे पुकारताच माणचे आमदार जयकुमार गोरे व टाकेवाडी ग्रामस्थ व्यासपीठावर वॉटर कप आणण्यासाठी उपस्थित होताच मोठा जल्लोष करण्यात आला\nचौकट – माण तालुक्‍यातून आमदार जयकुमार गोरे व माजी कोकण आयुक्त प्रभाकर देशमुख सोहळ्याला आवर्जुन उपस्थित होते.टाकेवाडी व भांडवली गावाने स्पर्धेत यश मिळवल्यानंतर ग्रामस्थांनी त्यांच्यासमवेत फोटोसेशन केले. टाकेवाडी ग्रामस्थांनी वाटर कप बरोबरच आमदार जयकुमार गोरे , पाणी फौंडेशनचे समन्वयक अजित पवार ,डॉ.प्रदीप पोळ यांना खांद्यावर घेत जल्लोष साजरा केला.\nया स्पर्धेत बीजेएसच्या मशीनरीने राज्यात 8.5 लाख तास कामे करत मोठा हातभार लावला असून यात सातारा जिल्ह्यात सर्वात जास्त कामे झाली आहेत.पण ती फक्त शरद पवार साहेबांच्यामुळे झाली आहेत.त्यांनी विविध माध्यमातून सात कोटी रूपयांच्यावर निधी डिझेलसाठी उपलब्ध करून दिल्यामुळे मोठी कामे झाली आहेत असे बीजेएसचे शांतीलाल मुथा यांनी आपल्या मनोगतात सांगितल्यावर उपस्थितांकडून जल्लोष करण्यात आला.\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनोगतात माजी कोकण आयुक्त व तत्कालिन जलसंधारण सचिव प्रभाकर देशमुख यांनी जलयुक्त शिवार व जलसंधारणाच्या कामात केलेल्या कार्याचा आवर्जुन उल्लेख करत त्यांनी यात महत्वाची भूमिका बजावल्याचेही सांगितले.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleउरमोडी जलाशयात बाधित वेणेखोल ग्रामस्थांचा जलसमाधीचा इशारा\nNext articleमेथी, अंबाडीच्या भावात वाढ : तर कोथिंबिर, शेपू कांदापातच्या भावात घसरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://x.2286687.n4.nabble.com/template/NamlServlet.jtp?macro=reply&node=4594577", "date_download": "2018-10-20T00:39:11Z", "digest": "sha1:H2ILZJSZKUUQNWRHILUVBBLYXCB2TQNX", "length": 1389, "nlines": 26, "source_domain": "x.2286687.n4.nabble.com", "title": "ई-साहित्य - Reply", "raw_content": "\nमाझं मन झालं बंदी , तुझा कैदखाना\nजन्मठेप झाली,आता, होईन रवाना\nअपीलाला वाव नाही ठेवला कुठेही\nएक एक आरोपाचा शब्द शब्द सही\nनाही साक्ष , ना पुरावा, वकील मिळेना\nमाझं मन झालं बंदी , तुझा कैदखाना\nफ़ोडू जाता नाही भिंत, छिन्नी करी काय \nनाही गज, नाही ताळें, काही ना उपाय.\nपिंज-याला शब्द दोन \" लवकर ये ना \"\nमाझं मन झालं बंदी , तुझा कैदखाना\nदोरखंड असा जाड रुते खोल खोल\nकोणतीच दिशा नसे, पळणेही फ़ोल\nचारी दिशा, वर खाली, तुझाच ठिकाणा\nमाझं मन झालं बंदी , तुझा कैदखाना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/marathwada/government-administration-stopped-due-strike-136201", "date_download": "2018-10-20T00:34:50Z", "digest": "sha1:UVHHNJI7D6UL4KBPKWHTAWXEI5IQXMZT", "length": 11836, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "government administration stopped due to strike संपामुळे शासकीय यंत्रणा ठप्प ; संपाला प्रतिसाद | eSakal", "raw_content": "\nसंपामुळे शासकीय यंत्रणा ठप्प ; संपाला प्रतिसाद\nमंगळवार, 7 ऑगस्ट 2018\nजिल्हा परिषदेच्या शाळांवरही परिणाम झाला. सातवा वेतन आयोग लागू करावा, अंशदायी पेन्शन योजना रद्द करावी, पाच\nदिवसांचा आठवडा करावा, निवृत्तीचे वय 60 वर्षे करावे, आदी मागण्या राज्यातील शासकीय कर्मचाऱय़ांच्या आहेत. वारंवार मागणी करूनही त्याकडे शासनाने दुर्लक्ष केले आहे.\nलातूर : राज्यातील शासकीय कर्मचारी तीन दिवसांच्या संपावर गेले आहेत. मंगळवारी (ता.7) जिल्ह्यातील तृतीय व चतुर्थ शासकीय कर्मचारी संपावर गेले आहेत. त्याचा परिणाम शासकीय यंत्रणाच ठप्प झाली आहे. सर्व शासकीय कार्यालयात शुकशुकाट राहिला. काही ठिकाणी अधिकारी खुर्चीत बसल्याचे दिसून आले.\nजिल्हा परिषदेच्या शाळांवरही परिणाम झाला. सातवा वेतन आयोग लागू करावा, अंशदायी पेन्शन योजना रद्द करावी, पाच\nदिवसांचा आठवडा करावा, निवृत्तीचे वय 60 वर्षे करावे, आदी मागण्या राज्यातील शासकीय कर्मचाऱय़ांच्या आहेत. वारंवार मागणी करूनही त्याकडे शासनाने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे 7 ते 9 आॅगस्ट हे तीन दिवस संपावर जाण्याचा निर्णय या कर्मचाऱयांनी घेतला आहे.\nयामध्ये लातूर जिल्ह्यातील महसूल, जिल्हा परिषद तसेच इतर विभागातील सर्व कर्मचारी संपावर गेले आहेत. दुपारी येथील मध्यवर्ती शासकीय इमारतीच्या समोर कर्मचारी संघटनेच्या वतीने ठिय्या करण्यात आला. तर जिल्हा परिषदेच्या समोरही तेथील कर्मचाऱयांनी ठिय्या मांडला होता.\nकर्मचारीच संपावर गेल्याने सर्वच कार्यालयात शुकशुकाट आहे. सर्व कामे ठप्प झाली आहेत. एखादा दुसरा अधिकारी खुर्चीत बसून राहिल्याचे चित्र होते. या संपाला राजपत्रित अधिकारी महासंघानेही पाठिंबा दिला.\nमारुती नवले आणखी पाच दिवस कारागृहात\nपुणे - प्राध्यापकांचे वेतन देण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन न केल्या प्रकरणी सिंहगड शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मारुती नवले...\n22 हजार शौचकुपांना अखेर मंजुरी\nमुंबई - धोकादायक शौचालये, तुटलेले दरवाजे आणि लाद्यांमुळे झोपडपट्ट्यांतील नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी मुंबईत 22 हजार शौचकूप बांधण्याचा...\nपिंपरी शहराच्या अनेक भागांत कमी पाणीपुरवठा\nपिंपरी - शहराला भेडसावणारी पाणीटंचाईची समस्या सुटत नसल्यामुळे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शनिवारी (ता. 20) सर्वच पक्षाचे नगरसेवक आक्रमक भूमिका...\nप्रतिष्ठेची झालर काढून घेतल्यास व्यसनांना आळा\nमहाभारतात ‘यक्षप्रश्‍न’ नावाची गोष्ट आहे. यक्षांच्या तलावात उतरल्यामुळे पुतळे झालेल्या भावांना वाचविण्यासाठी युधिष्ठिर यक्षाच्या प्रश्‍नांना उत्तरे...\nअंध शाळेतील पाच मुलांना बेदम मारहाण\nनाशिक - नाशिक- पुणे रोडवरील नासर्डी पुलानजीकच्या सामाजिक न्याय भवनाच्या आवारात असलेल्या शासकीय अंध शाळेतील बाल दिव्यांग मुलांना शाळेच्याच...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%81-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A4%B5%E0%A4%BE/", "date_download": "2018-10-20T00:30:31Z", "digest": "sha1:BN34TMMRPIYUDTJZ5FV6CTGDF7UC5467", "length": 6379, "nlines": 146, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मधु कोडांची शिक्षा वाढवा – सीबीआयचे अपिल | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमधु कोडांची शिक्षा वाढवा – सीबीआयचे अपिल\nनवी दिल्ली – झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधु कोडा यांना कोळसा खाण भ्रष्टाचार प्रकरणात झालेली तीन वर्षांच्या कारागृहाची शिक्षा अपुरी असून ती वाढवण्यात यावी म्हणून सीबीआयने दिल्ली उच्च न्यायालयात अपिल दाखल केले आहे.\nकोडा यांच्या खेरीज झारखंडचे माजी मुख्य सचिव ए.के बसु आणि कोळसा खात्याचे माजी सचिव एच. सी गुप्ता यांच्या शिक्षेतही वाढ व्हावी अशी मागणी सीबीआयने आपल्या अपिलात केली आहे.\nया आरोपींना गेल्या वर्षी डिसेंबर मध्ये ट्रायल कोर्टाने प्रत्येकी तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. या आरोपींनी दिल्ली उच्च न्यायालयात या शिक्षेला आव्हानही दिले आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article#दृष्टिक्षेप : बिहारमधील कळ्यांचे निःश्वास\nNext articleविस्मरणावर करा मात (भाग १)\nशिर्डी : पंतप्रधान मोदींनी केली साईबाबांची आरती\nचीनने रोखले ब्रह्मपुत्रेचे पाणी : अरुणाचल प्रदेशमध्ये दुष्काळाची शक्यता\nशेअर बाजारात लागलाय डिस्काउंट सेल\nअमेरिकेचे विशेष दूत ब्रायन हुक भारत, युरोपच्या दौऱ्यावर\nभारतात ‘इंटरनेट सेवा’ ठप्प होणार नाही, सायबर सिक्युरिटी अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण\nसंयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्क परिषदेवर भारताची निवड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/jalgaon/bus-passengers-stopped-due-bus-service-shutdown/", "date_download": "2018-10-20T01:19:20Z", "digest": "sha1:BFSYT6DCYFZPT5SZP5BLIBSXQKHJWAVB", "length": 28951, "nlines": 381, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Bus Passengers Stopped Due To Bus Service Shutdown | बससेवा बंदमुळे प्रवाशांचे हाल | Lokmat.Com", "raw_content": "शनिवार २० ऑक्टोबर २०१८\n'या' विनोदी अभिनेत्याला ओळखलात का \n'झी मराठी अवॉर्ड्स २०१८'मध्ये बालकलाकारांची धमाल\nआम्ही दोघी मालिकेत 'कुछ कुछ होता है' चित्रपटाची झलक\nपावसामुळे मुंबईतील धूलिकणांचे प्रमाण घटले\nमेट्रोच्या कामावरून दोन यंत्रणांमध्ये रंगला वाद\n‘मी टू’ चळवळ पीडितांसाठी; त्याचा गैरवापर करू नका - उच्च न्यायालय\nदागिन्यांच्या मोहात मित्राकडूनच मुख्य सूत्रधाराची हत्या\nरेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या ब्लॉक\nTanushree Dutta controversy : 'सिन्टा'वर भडकली तनुश्री दत्ता; पण का\nविविधांगी भूमिका साकारण्याचा एकच ध्यास\n ‘बधाई हो’ने पहिल्या दिवशी रचला विक्रम\n‘अॅव्हेंजर्स 4’मध्ये आयर्न मॅनच्या हातात दिसणार ‘हे’ खास शस्त्र\n23 Years Of DDLJ : शाहरूख- काजोलचा ‘दिलवाले दुल्हनियां ले जायेंगे’ झाला २३ वर्षांचा पाहा कधीही न पाहिलेले काही फोटो\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nशीघ्रपतनाची समस्या; कारणं आणि उपाय\nपरिणीती चोप्राचे 'हे' इंडो-वेस्टर्न लूक्स तुम्हाला देतील परफेक्ट लूक\nसंध्याकाळच्या चहासोबत एकदा तरी ट्राय करा खमंग मसाला पापड\nकानामध्ये हेवी इयररिंग्स वापरताय 'या' समस्यांचा करावा लागू शकतो सामना\nमुंबईतील 'या' ठिकाणी स्वस्त आणि मस्त शॉपिंगचा आनंद लुटा\nपंजाब - अमृतसर रेल्वे दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शनिवारी पंजाबमध्ये राजकीय शोक\nभाजपाचे बिहारचे खासदार भोला सिंह यांचे निधन; दिल्लीच्या राम मनोहर लोहिया इस्पितळात केले होते दाखल.\nट्रेनने लोकांना उडवलं आणि सिद्धूंच्या पत्नी नवजोत कौर गाडीत बसून घरी निघून गेल्या, प्रत्यक्षदर्शींचा आरोप\nपंजाब - अमृतसर येथे रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना पंजाब सरकारकडून 5 लाख रुपयांची मदत जाहीर\nनवी दिल्ली - अमृतसर येथील रेल्वे दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले दु:ख व्यक्त\nआदिलाबाद : नागपूरहून निघालेल्या कारमध्ये दहा कोटींची रोकड जप्त\nअमृतसर (पंजाब) - रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या भीषण रेल्वे अपघातात 50 जाणांचा मृत्यू, पोलिसांची माहिती\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\nऔरंगाबाद - डोक्यात दगड घालून कविता अशोक जाधव या महिलेचा खून, हर्सूल भागातील घटना\nनाशिक - नाशिक मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये वादावादी\nमुंबई - मुंबई विमानतळावर 21 लाख 52 हजार रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर जप्त, सीआयएसएफची कारवाई\nनागपूर - गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमदार निवासावर चढून आंदोलन, अधिग्रहित जमिनीचा मोबदला देण्याची मागणी\nनंदुरबार- जि.प.समाज कल्याण अधिकारी सतिश वळवी यांना कार्यालयात 20 हजाराची लाच घेताना अटक\nपंजाब - अमृतसर रेल्वे दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शनिवारी पंजाबमध्ये राजकीय शोक\nभाजपाचे बिहारचे खासदार भोला सिंह यांचे निधन; दिल्लीच्या राम मनोहर लोहिया इस्पितळात केले होते दाखल.\nट्रेनने लोकांना उडवलं आणि सिद्धूंच्या पत्नी नवजोत कौर गाडीत बसून घरी निघून गेल्या, प्रत्यक्षदर्शींचा आरोप\nपंजाब - अमृतसर येथे रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना पंजाब सरकारकडून 5 लाख रुपयांची मदत जाहीर\nनवी दिल्ली - अमृतसर येथील रेल्वे दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले दु:ख व्यक्त\nआदिलाबाद : नागपूरहून निघालेल्या कारमध्ये दहा कोटींची रोकड जप्त\nअमृतसर (पंजाब) - रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या भीषण रेल्वे अपघातात 50 जाणांचा मृत्यू, पोलिसांची माहिती\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\nऔरंगाबाद - डोक्यात दगड घालून कविता अशोक जाधव या महिलेचा खून, हर्सूल भागातील घटना\nनाशिक - नाशिक मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये वादावादी\nमुंबई - मुंबई विमानतळावर 21 लाख 52 हजार रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर जप्त, सीआयएसएफची कारवाई\nनागपूर - गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमदार निवासावर चढून आंदोलन, अधिग्रहित जमिनीचा मोबदला देण्याची मागणी\nनंदुरबार- जि.प.समाज कल्याण अधिकारी सतिश वळवी यांना कार्यालयात 20 हजाराची लाच घेताना अटक\nAll post in लाइव न्यूज़\nबससेवा बंदमुळे प्रवाशांचे हाल\nअनेक फे:या बंद: खाजगी प्रवासी वाहतुकीसह फटका\nठळक मुद्दे20 गाडय़ांचे नुकसानरेल्वे वाहतूक सुरळीत\nजळगाव- बुधवारी दुपारी 12 वाजेपासून बससेवा पूर्णत: बंद पडल्याने प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली. काही गावांना रेल्वे व इतर पर्याय नसल्याने बसस्थानकावर अनेक प्रवासी बस केव्हा सोडली जाते याची वाट पाहत तासंतास बसून होते. भिमा- कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ पुकारलेल्या बंदचा फटका राज्यपरिवहन महामंडळाच्या बससेवेला मोठय़ा प्रमाणावर बसला. मंगळवारी दुपारी झालेल्या बसेस तोडफोडीच्या घटनेमुळे त्यानंतर मंगळवारी दुपार नंतर तसेच दुस:यादिवशी बुधवारीही अनेक बसफे:या रद्द करण्यात आल्या. सकाळी सुटल्या काही बसेस बुधवारी सकाळी जळगाव स्थानकातून काही बसेसे ग्रामीण भागासाठी सोडण्यता आल्या. 82 ग्रामीण भागासाठी तर 45 सिटीबसेसच्या फे:या होवू शकल्या. मात्र परिस्थिती पाहता हळू हळू फे:या कमी करीत 11 च्या दरम्यान बसफे:या पूर्णत: बंद करण्यात आल्या.विद्याथ्र्याचे हालजळगाव येथे शिक्षणासाठी ये- जा करणा:या विद्याथ्र्यांचे हाल बसेसअभावी मोठय़ा प्रमाणात झाले. विद्यार्थी- विद्यार्थीनी बराच वेळ बस स्थानकावर येवून बसले होते. शेवटी काहींनी खाजगी वाहनांचा शोध घेतला. काहींना गावाकडे जाणारे मोटरसायकलस्वार शोधत आपली सोय लावून घेतली. खाजगी प्रवासी वाहतूूकही बंदशहरातून जवळपासच्या गावांना जाणा:या कालीपिली तसेच ट्रॅक्स आदी खाजगी प्रवासी वाहतूक करणा:या गाडय़ाही बंद होत्या यामुळे प्रवाशांचा हा पर्यायही संपुष्टात आल्याने गैरसोयीमध्ये अधिकच भर पडली. खाजगी बसेसुळे मिळाला आधारनेरी नाका परिसरातील खाजगी बससेवा मात्र तुरळकस्वरुपात सुरु होती यामुळे प्रवाशांना बराच दिलास मिळाला. या ठिकाणाहून जिल्ह्यातील काही गावांना बससेवा मिळाल्याने प्रवाशांची गैरसोय दूर होण्यास थोडी तरी मदत झाली. 20 गाडय़ांचे नुकसानमंगळवारी दगडफेकीत जिल्ह्यात 20 बसेसचे नुकसान झाले. यामुळे राज्य परिवहन महामंडळाला सुमारे 8 लाख रुपयांचा फटका बसला. यात यावलच्या सर्वाधिक 4 बसेसचे नुकसान झाले.436 बसफे:या बंद जिल्ह्यातील विविध डेपोच्या एकूण 436 बसफे:या बुधवारी 3 रोजी दुपार र्पयत बंद झाल्या. यामुळे महामंडळास 18 लाखांचे आर्थिक नुकसान सहन करावे लागले. तर मंगळवारी दुपार नंतर बंद झालेल्या 421 बसफे:या रद्द मुळे साडेसात लाखांचे नुकसान झाले. रेल्वे वाहतूक सुरळीत रेल्वे वाहतुकीवर बंदचा काहीही परिणाम झाला नाही. सर्व गाडय़ा सुरळीतपणे धावत होत्या. प्रवाशांची सख्या मात्र काही प्रमाणात कमी दिसून आली. बंदच्या वातावरणामुळे अनेकांनी बाहेरगावी जाणे टाळले.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nजळगाव, जामनेरवर पाणीटंचाईच्या संकटाचे संकेत\nजळगाव शहरातून जाणाऱ्या राष्टÑीय महामार्गाच्या १० किमीच्या साईडपट्ट्यांचे रूंदीकरण\nयावल येथे नवरात्रोत्सवानिमित्ताने आदर्श मातांचा गौरव\nजळगाव व भुसावळ तालुक्यातील वनजमिन विक्री घोटाळ्यातील दोषींपर्यंत पोहोचण्याची गरज\nजळगाव येथे ५१ फुटी रावणाचे दहन\nशिर्डीसबरीमाला मंदिरमीटूसनी देओलइंधन दरवाढप्रो कबड्डी लीगसुशांत सिंग रजपूतनवरात्रीतितली चक्रीवादळडोनाल्ड ट्रम्प\nविक्रमवीर विराट; कोहलीचे 'हे' एक डझन विक्रम सांगतात त्याची महानता\nPHOTO बॉलिवूडच्या कलाकारांनी लावली दुर्गा पूजेला हजेरी\nजॅकलिन, स्मृती इराणी, आमीरचं नाव बदललं; 'प्रयागराज'नंतरही योगींचा नामांतराचा धडाका\nपरिणीती चोप्राचे 'हे' इंडो-वेस्टर्न लूक्स तुम्हाला देतील परफेक्ट लूक\nमुंबईतील 'या' ठिकाणी स्वस्त आणि मस्त शॉपिंगचा आनंद लुटा\nलहानपणी टॉप, मात्र मोठेपणी फ्लॉप आठवतात का 'हे' कलाकार\n'या' घरगुती वस्तुंचा तुम्ही चुकीच्या पद्धतीने वापर करताय\nदसरा मेळाव्यामुळे शिवाजी पार्क भगवामय\nनागपुरातील विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यातील क्षणचित्रे\nवेगाने वजन कमी करण्यासाठी नारळाचं पाणी; जाणून घ्या कसे\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nतिरंगा फडकला आणि डोळे पाणावले सांगतोय मिस्टर आशिया सुनीत जाधव\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nअष्टमीला कोल्हापूरची अंबाबाई महिषासुरमर्दिनीच्या रूपात\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nMeToo बद्दल तरुणाईचं म्हणणं काय तरुणाई खुलेपणाने होतेय व्यक्त\nसप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nजोतिबाची पाच पाकळ्यातील बैठी सरदारी पूजा\nस्वबळानंतर शिवसेनेची पाऊले युतीकडे\nमेट्रोच्या कामावरून दोन यंत्रणांमध्ये रंगला वाद\nरावणदहन पाहाणाऱ्या ६१ जणांना रेल्वेने चिरडले\nदुष्काळात महाराष्ट्राला मदतीचा हात देऊ : मोदी\nपावसामुळे मुंबईतील धूलिकणांचे प्रमाण घटले\nमुंबईसह कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्राला पावसाचा इशारा\nमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून डॉलर्स जप्त\nबॉलिवूड स्टार्सच्या व्यवस्थापकाने केला आत्महत्येचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/five-hundred-plants-are-planted-instead-bday-celebration-expance-121607", "date_download": "2018-10-20T00:44:07Z", "digest": "sha1:FYTC4EQEZPK73PFEIOANAWLV5YKE6RAW", "length": 11304, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "Five hundred plants are planted instead of the b'day celebration expance वाढदिवसाच्या वायफळ खर्चाऐवजी पाचशे झाडांची लागवड | eSakal", "raw_content": "\nवाढदिवसाच्या वायफळ खर्चाऐवजी पाचशे झाडांची लागवड\nमंगळवार, 5 जून 2018\nजुनी सांगवी - जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने सामाजिक कार्यकर्ते श्री विजय जगताप यांच्या वाढदिवसनिमित्त व्यर्थ खर्च टाळुन त्यांच्या मित्र परिवाराने घोराडेश्वर व भंडारा डोंगर येथे ५०० झाडे लावण्यात आली. वाढदिवस असा साजरा केल्याने नवीन पिढीसमोर उदाहरण ठरेल. समाजासमोर असे प्रेरणादायी उपक्रम मार्गदर्शक ठरतील असे त्यांनी यावेळी सांगितले.\nजुनी सांगवी - जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने सामाजिक कार्यकर्ते श्री विजय जगताप यांच्या वाढदिवसनिमित्त व्यर्थ खर्च टाळुन त्यांच्या मित्र परिवाराने घोराडेश्वर व भंडारा डोंगर येथे ५०० झाडे लावण्यात आली. वाढदिवस असा साजरा केल्याने नवीन पिढीसमोर उदाहरण ठरेल. समाजासमोर असे प्रेरणादायी उपक्रम मार्गदर्शक ठरतील असे त्यांनी यावेळी सांगितले.\nविविध जातींची देशी झाडे घोरवडेश्वर व भंडारा डोंगरावर योवेळीलावण्यात आली. केवळ झाडे न लावता सर्व झाडांच्या संगोपनाची जबाबदारीही आम्ही घेणार असल्याचे जगताप म्हणाले. यावेळी सुभाष काटे, डॉ देवीदास शेलार, ज्ञानेश्वर खैरे, मारुती कवडे, संजय मराठे, भाऊसाहेब कानकात्रे, संतोष लहाणे, गणेश सोनवणे, बाळासाहेब करंजूले, भाऊसाहेब जाधव, सुरेश शिंदे अमित कानडे, राहुल कचरे यांच्यासह शेकडो कार्यकत्यांनी व नागरिकांनी यात सहभाग घेतला.\nवाहतूक कोंडी टाळण्यासाठी पालिकेतर्फे सात ठिकाणी सिग्नल\nनवी मुंबई - महापालिका क्षेत्रातील वाहनांची वाढती संख्या व त्यामुळे मुख्य रस्त्यांवरील चौकात होत असलेली वाहतूक कोंडी बघता वाहतूक सुरळीत...\nसत्ता द्या, अडीच लाख जागा भरू - अजित पवार\nसोमेश्‍वरनगर - ‘‘राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता द्या. ताबडतोब नोकऱ्यांमधल्या अडीच लाख रिक्त जागा भरून बेरोजगारांना न्याय देऊ, सहवीजनिर्मिती...\nदुष्काळमुक्ती, महागाईविरोधात राष्ट्रवादीचा निफाड तहसीलवर धडक मोर्चा\nनिफाड : तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने भाजप शिवसेनेच्या फसव्या सरकारविरोधात एल्गार पुकारत माजी आमदार दिलीप बनकर यांच्या...\nएक चुंगड कापूस झाल्यावर खावाव काय\nहिंगोली : सायबं दोन एकरात कापूस लावला मातर एक चुंगड कापूस निघाला आता पाणी नाय अन सोयाबिन बी चार बॅगला दोन किंटल बी होतय की नाही मंग आता खावाव काय आता...\nपंचवटी एक्स्प्रेसला लवकरच 'विस्टाडोम कोच'\nमनमाड - मध्य रेल्वेने प्रवाशांना आगळावेगळा आनंद, अनुभव मिळावा यासाठी मनमाड मुंबई दरम्यान धावणा-या पंचवटी एक्स्प्रेसला प्रवाशांच्या आकर्षणाचा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://marathisumane.blogspot.com/2011/04/blog-post_12.html", "date_download": "2018-10-20T01:05:19Z", "digest": "sha1:ERKHI6N5N3762Q44JC2LJ7VZX6RGQKWN", "length": 13451, "nlines": 122, "source_domain": "marathisumane.blogspot.com", "title": "मराठी सुमने..: एक उनाड - अं हं - एक यादगार दिवस ... !!", "raw_content": "\nएक उनाड - अं हं - एक यादगार दिवस ... \nकाल सोमवार. आठवड्याचा पहिला आणि बहुतकरून सर्वांना थोडासा नकोसाच वाटणारा दिवस.. पण माझ्यासाठी मात्र खूप खूप चांगला उगवला होता बऱ का \nत्याचे झाले काय, की गेल्या वीकेंड ला माझा लाडका, एकुलता एक धाकटा भाऊ माझ्याकडे राहायला आला होता. शनिवार-रविवार मध्ये मी, माझा नवरा, माझा दोन वर्षाचा छकुला व त्याचा मामा अशी चार जणांनी मिळून धमाल केल्यावर सोमवारी मात्र मला माझे लहानपण पुन्हा -एक दिवसासाठी का होईना - अनुभवावेसे वाटले , म्हणून मग नवरा कामावर गेल्यावर आणि अरिन ला day-care मध्ये सोडल्यावर (ऑफिसला रीतसर सुट्टी टाकून) मी आणि माझे बंधुराज जे बाहेर पडलो ते गावभर भटकंती करून व झक्कास जेवण करून थेट दुपारीच घरी उगवलो. त्यानंतर , घरातील टेरेस मध्ये तासभर गप्पांचा फड जमवला. काल सुदैवाने हवासुद्धा कुंद, पावसाळी -पण मला अतिशय आवडणारी- अशी होती. मग एकदम माझ्या डोक्यात आले, की अरे, आपल्याला लाडक्या नवरोजीनी गेल्या वाढदिवसाला जो champion board गिफ्ट दिला आहे तो तसाच धूळ खात पडून आहे. मग काय, पुढचा तासभर मस्तपैकी कॅरम खेळून जीव रमवला. सोबतीला अखंड गप्पांचा रतीब चालूच होता. त्यावेळी जाणवले की खरच कितीतरी दिवसांनी आपण असे मोकळेपणानी हसतोय, बडबडतोय... मधली वर्षे जणूकाही गायबच झाली होती आमच्या दोघांसाठी माझ्या डोळ्यासमोर ते झोपाळ्यावर झोके घेणारे, घर-घर खेळणारे, मध्येच भांडणारे पण परत एकत्र येणारे दोन छोटे निरागस जीव दिसायला लागले.. धूसर धूसर... माझ्या डोळ्यासमोर ते झोपाळ्यावर झोके घेणारे, घर-घर खेळणारे, मध्येच भांडणारे पण परत एकत्र येणारे दोन छोटे निरागस जीव दिसायला लागले.. धूसर धूसर... माझ्या भावाचीही थोडीफार तशीच अवस्था होती. कालच्या एका दिवसाने मला किमान पाच वर्षांनी तरुण केले... \nमाझा हा कालचा अनुभव हा अगदी प्रातिनिधिक म्हणावा असा. आपल्यापैकी प्रत्येकाला कधीतरी , रुटीन मधून बाहेर पडून, एक दिवस तरी निवांत, मनाजोगता घालवण्याची नितांत गरज असते. असं म्हणतात की असा एक दिवस जरी आपण जगलो तरी आयुष्य जवळपास पाच वर्षांनी वाढते.\nनेमकी हीच थीम आहे मी आज ज्याविषयी लिहिणार आहे त्या चित्रपटाची नाव आहे अर्थातच - एक उनाड दिवस \nविश्वास दाभोळकर एक अतिशय शिस्तप्रिय माणूस. नियमाप्रमाणे अथवा शिस्तीने न वागणारी माणसे त्यांना सहनच होत नाहीत. पण या माणसावर जेंव्हा त्याच्या वाढदिवशीच काही कारणामुळे एक संपूर्ण दिवस बाहेर -रस्त्यावर - व्यतीत करण्याची वेळ येते, तेंव्हा काय होते याचे सुरेख चित्रण या सिनेमात केले आहे. सामान्य माणसे, त्यांचे छोटे छोटे आनंद व त्यातूनच त्यांच्या चेहेरयांवर फुललेले निर्व्याज हसू हे सगळे आपल्याही कुठेतरी आत आत भिडते.. पटते. तसे पाहिले तर अशा क्षणातच आपले आयुष्य सामावले असते की म्हणून तर कितीही पैसे कमावले, कितीही मोठी घरे बांधली, कितीही गाडया घेतल्या, रूढार्थाने कितीही यशस्वी झालो तरी आईच्या हातचे जेवण, मुलांच्या डोळ्यातील कुतूहल, सहचारीचा आश्वासक स्पर्श या सर्व गोष्टींचा समावेश नसेल तर आयुष्य जगले काय नि नाही काय म्हणून तर कितीही पैसे कमावले, कितीही मोठी घरे बांधली, कितीही गाडया घेतल्या, रूढार्थाने कितीही यशस्वी झालो तरी आईच्या हातचे जेवण, मुलांच्या डोळ्यातील कुतूहल, सहचारीचा आश्वासक स्पर्श या सर्व गोष्टींचा समावेश नसेल तर आयुष्य जगले काय नि नाही काय\nअशोक सराफ हे विश्वास दाभोळकर म्हणून अगदी झकास. बाकी सर्वांच्याच अगदी छोट्या भूमिका आहेत. खास उल्लेख करायलाच हवा तो फैयाज यांच्यावर चित्रित केलेल्या 'हुरहूर असते तीच उरी ' या शोभा जोशी यांनी गायलेल्या गजलेचा... ती गजल, ते शब्द, ती चाल सारे काही एकदम ' hi class' \nशेवटी एक सांगावेसे वाटते की शांतपणे बसून हा चित्रपट पाहिलात तरी तुम्हाला पाच वर्षांनी तरुण झाल्यासारखे वाटेल...लावता पैज\nLabels: प्रासंगिक, सिनेमा सिनेमा\nमी पहिला आहे तो सिनेमा, आणि तू म्हणते तसे खरच पाच वर्षांनी तरुण झाल्या सारखे वाटते :)\nखूप दिवस झाले ठरवते कि आपण पण एक दिवस निवांत office ला बुट्टी मारून कुठे तरी मस्त फिरावे , Sat & Sun पण असतात पण ऑफिसला सुट्टी मारून फिरण्यात काही और मज्जा आहे. बघू कधी शक्य होत ते.\nअसे म्हणतात की कोणत्याही शुभकार्यासाठी 'आज आणि आत्ता' यासारखा मुहूर्त नाही. आज जमणार नसेल तर उद्या तरी सुट्टी टाक. निवांतपणे पिल्लाशी खेळ. घरात दुसरे कोणीच नाही असे समज आणि एकदम \"राणीसारखी\" वाग. बघ किती मस्त वाटते ते\nआज पुन्हा एकदा मी तुझा post वाचला. कारण मला जे लेख आवडतात ते मी पुन्हा पुन्हा वाचते , आणि मला असे वाटते की या post बरोबर एक उनाड दिवस या सिनेमाचा एखादा फोटो जर टाकलस ना तर वाचायला अजुनच मज्जा येईल.\nअसे चित्रपट पुन्हा पुन्हा पाहावे...जगायला शिकवतात ते...\nपुण्यनगरीतील वाहतूकव्यवस्था आणि वाहनांवरील साहित्यसंपदा: एक अभ्यासपूर्ण विवेचन \nनमस्कार, सुमारे दशकभर पुण्यात राहिल्यावर या नगरीच्या विद्वत्तेचा आम्हाला स्पर्श झाला नसता तरच नवल. त्यामुळे झालेय काय, कोणत्याही गोष्टीची...\nपुण्यनगरीतील वाहतूकव्यवस्था आणि वाहनांवरील साहित्यसंपदा: एक अभ्यासपूर्ण विवेचन \nनमस्कार, सुमारे दशकभर पुण्यात राहिल्यावर या नगरीच्या विद्वत्तेचा आम्हाला स्पर्श झाला नसता तरच नवल. त्यामुळे झालेय काय, कोणत्याही गोष्टीची...\nनमस्कार वाचकहो, बऱ्याच दिवसात काही लिहिलेच नव्हते. विषय सुचत बरेचसे, पण ते तसेच विरून जात. मुलाची नवीन शाळा, अहोंचे इथे नसणे, होणारी धावप...\nभारत माझा देश आहे…\nनमस्कार, सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप शुभेच्छा. गेल्या शुक्रवारी \"एअरलिफ्ट\" बघायला गेलो होतो. सुन्दर… निव्वळ अप्रतिम… ...\nएक उनाड - अं हं - एक यादगार दिवस ... \nकुंकू .. (सन १९३७)\nसृजनाची ही असे घडी, चला उभारू उंच गुढी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/videos/maharashtra/my-mother-my-true-style-icon-kajol-2/", "date_download": "2018-10-20T01:16:54Z", "digest": "sha1:R5VFFQ5MGACXJICOGZNB35VWUBIXA7PU", "length": 34145, "nlines": 477, "source_domain": "www.lokmat.com", "title": "My Mother Is My True Style Icon - Kajol | माझी आईच माझी खरी स्टाईल आयकॉन - काजोल | Lokmat.Com", "raw_content": "शनिवार २० ऑक्टोबर २०१८\n'या' विनोदी अभिनेत्याला ओळखलात का \n'झी मराठी अवॉर्ड्स २०१८'मध्ये बालकलाकारांची धमाल\nआम्ही दोघी मालिकेत 'कुछ कुछ होता है' चित्रपटाची झलक\nपावसामुळे मुंबईतील धूलिकणांचे प्रमाण घटले\nमेट्रोच्या कामावरून दोन यंत्रणांमध्ये रंगला वाद\n‘मी टू’ चळवळ पीडितांसाठी; त्याचा गैरवापर करू नका - उच्च न्यायालय\nदागिन्यांच्या मोहात मित्राकडूनच मुख्य सूत्रधाराची हत्या\nरेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या ब्लॉक\nTanushree Dutta controversy : 'सिन्टा'वर भडकली तनुश्री दत्ता; पण का\nविविधांगी भूमिका साकारण्याचा एकच ध्यास\n ‘बधाई हो’ने पहिल्या दिवशी रचला विक्रम\n‘अॅव्हेंजर्स 4’मध्ये आयर्न मॅनच्या हातात दिसणार ‘हे’ खास शस्त्र\n23 Years Of DDLJ : शाहरूख- काजोलचा ‘दिलवाले दुल्हनियां ले जायेंगे’ झाला २३ वर्षांचा पाहा कधीही न पाहिलेले काही फोटो\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nशीघ्रपतनाची समस्या; कारणं आणि उपाय\nपरिणीती चोप्राचे 'हे' इंडो-वेस्टर्न लूक्स तुम्हाला देतील परफेक्ट लूक\nसंध्याकाळच्या चहासोबत एकदा तरी ट्राय करा खमंग मसाला पापड\nकानामध्ये हेवी इयररिंग्स वापरताय 'या' समस्यांचा करावा लागू शकतो सामना\nमुंबईतील 'या' ठिकाणी स्वस्त आणि मस्त शॉपिंगचा आनंद लुटा\nपंजाब - अमृतसर रेल्वे दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शनिवारी पंजाबमध्ये राजकीय शोक\nभाजपाचे बिहारचे खासदार भोला सिंह यांचे निधन; दिल्लीच्या राम मनोहर लोहिया इस्पितळात केले होते दाखल.\nट्रेनने लोकांना उडवलं आणि सिद्धूंच्या पत्नी नवजोत कौर गाडीत बसून घरी निघून गेल्या, प्रत्यक्षदर्शींचा आरोप\nपंजाब - अमृतसर येथे रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना पंजाब सरकारकडून 5 लाख रुपयांची मदत जाहीर\nनवी दिल्ली - अमृतसर येथील रेल्वे दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले दु:ख व्यक्त\nआदिलाबाद : नागपूरहून निघालेल्या कारमध्ये दहा कोटींची रोकड जप्त\nअमृतसर (पंजाब) - रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या भीषण रेल्वे अपघातात 50 जाणांचा मृत्यू, पोलिसांची माहिती\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\nऔरंगाबाद - डोक्यात दगड घालून कविता अशोक जाधव या महिलेचा खून, हर्सूल भागातील घटना\nनाशिक - नाशिक मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये वादावादी\nमुंबई - मुंबई विमानतळावर 21 लाख 52 हजार रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर जप्त, सीआयएसएफची कारवाई\nनागपूर - गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमदार निवासावर चढून आंदोलन, अधिग्रहित जमिनीचा मोबदला देण्याची मागणी\nनंदुरबार- जि.प.समाज कल्याण अधिकारी सतिश वळवी यांना कार्यालयात 20 हजाराची लाच घेताना अटक\nपंजाब - अमृतसर रेल्वे दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शनिवारी पंजाबमध्ये राजकीय शोक\nभाजपाचे बिहारचे खासदार भोला सिंह यांचे निधन; दिल्लीच्या राम मनोहर लोहिया इस्पितळात केले होते दाखल.\nट्रेनने लोकांना उडवलं आणि सिद्धूंच्या पत्नी नवजोत कौर गाडीत बसून घरी निघून गेल्या, प्रत्यक्षदर्शींचा आरोप\nपंजाब - अमृतसर येथे रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना पंजाब सरकारकडून 5 लाख रुपयांची मदत जाहीर\nनवी दिल्ली - अमृतसर येथील रेल्वे दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले दु:ख व्यक्त\nआदिलाबाद : नागपूरहून निघालेल्या कारमध्ये दहा कोटींची रोकड जप्त\nअमृतसर (पंजाब) - रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या भीषण रेल्वे अपघातात 50 जाणांचा मृत्यू, पोलिसांची माहिती\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\nऔरंगाबाद - डोक्यात दगड घालून कविता अशोक जाधव या महिलेचा खून, हर्सूल भागातील घटना\nनाशिक - नाशिक मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये वादावादी\nमुंबई - मुंबई विमानतळावर 21 लाख 52 हजार रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर जप्त, सीआयएसएफची कारवाई\nनागपूर - गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमदार निवासावर चढून आंदोलन, अधिग्रहित जमिनीचा मोबदला देण्याची मागणी\nनंदुरबार- जि.प.समाज कल्याण अधिकारी सतिश वळवी यांना कार्यालयात 20 हजाराची लाच घेताना अटक\nAll post in लाइव न्यूज़\nमाझी आईच माझी खरी स्टाईल आयकॉन - काजोल\nमुंबई : लोकमतच्या महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्स 2017 सोहळ्याला काजोलने हजेरी लावली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते काजोलला महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश ग्लॅमर आयकॉन पुरस्कार देण्यात आला. यावेळी तिने आपल्या स्टाईलबद्दल सांगितले.\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टाइलिश अवॉर्ड्स २०१७\nभाजपा सरकारविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे 'मूक आंदोलन'\nGandhi Jayanti : राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन\n आधी महाराष्ट्रातील ही ठिकाणे पाहा...\nऐका धक्काबुक्कीतुन मुंबईला परतणाऱ्या गर्दीतल्या कोकणवासीय प्रवाशांची मतं\nपरशुरामाला युद्धावेळी सोंडेतून दाखविले अवघे विश्वरुप...\n'गणेश स्तुती' | खास लोकमतच्या वाचकांसाठी\nBharat Bandh : महाराष्ट्रात सरकारविरोधी घोषणा करत टायर जाळून आंदोलन सुरू\nBharat Bandh : मुंबईसह महाराष्ट्रात 'भारत बंद' ला संमिश्र प्रतिसाद\nमुंबई - इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसने आज ' भारत बंद'ची हाक दिली आहे. काँग्रेसने पुकारलेल्या भारत बंदला मनसे, द्रमुक, डाव्यांसह 21 राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला आहे. मुंबईसह महाराष्ट्रात 'भारत बंद' ला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे.\nTeachers' Day: शिक्षकच म्हणताहेत, 'शिक्षण झालंय स्पॉन्सर्ड'\nमुंबई - आज शिक्षक दिन , ज्ञानदानाचे काम करणाऱ्या शिक्षकांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र आज शिक्षणच स्पॉन्सर्ड झालं आहे. अशी प्रतिक्रिया शिक्षकांनी व्यक्त केली आहे. (व्हि़डीओ - दत्ता खेडेकर)\nभाजपा आमदार राम कदम यांच्या विधानाचा राज्यभरातून तीव्र निषेध\nभाजपा आमदार राम कदम यांच्या विधानाचा राज्यभरातून निषेध नोंदवण्यात आला आहे. अनेक जिल्ह्यांत राम कदमांविरोधात आंदोलन करण्यात आलं आहे. पुणे, औरंगाबाद आणि मुंबईतून राम कदम यांच्या विधानाला विरोध दर्शवला आहे.\nमुंबई , ठाण्यात गोविंदा पथकांचा उत्साह शिगेला पोहोचला असून थरांवर थर रचण्यासाठी पथकांमध्ये चुरस निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे या वर्षी गोविंदा पथकांनी ‘सुरक्षित दहीहंडी, सुरक्षित गोविंदा’ या संकल्पनेखाली गोपाळकाला खेळण्याचे ठरवले आहे.\nबीएमडब्ल्यूच्या X1 या लक्झरी कारला ठाण्यात आग\nबीएमडब्ल्यूच्या X1 या लक्झरी कारला ठाण्यात आज रात्री सिने वंडर मॉलजवळ आग लागली. या आगीमध्ये कार जळून खाक झाली. अग्निशामक दलाने वेळीच येऊन आग विझविली. दोन्ही बाजुकडील वाहतूक थांबविण्यात आली होती.\nनाशिकच्या महापौरांचा आयुक्त तुकाराम मुंढेंवर आरोप\nनाशिक महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात आज स्थायी समितीच्या पंधरा नगरसेवकांनी पत्र दिले. त्याबाबत महापौर रंजना भानसी यांनी माहिती देताना मुंढे यांच्यावर हुकूमशाही कारभाराचा आरोप केला आहे.\nआरक्षणासाठी धनगर समाजाचे ढोल वाजवून आंदोलन\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती लागू करून जात प्रमाणपत्र देण्याची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी जय मल्हार सेनेच्यावतीने सोमवारी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात धनगरी ढोलाच्या निनादात जागर आंदोलन करण्यात आले. तसेच महाराष्ट्र धनगर समाज आरक्षण अंमलबजावणी समितीच्या वतीने औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धनगर आरक्षण ढोल जागर आंदोलन करण्यात आलं.\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nरावणाला देव मानणाऱ्या आदिवासी बांधवांनी 15 दिवसांपूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन यावर्षी रावन दहन करण्यास मनाई करण्यात यावी, अशी विनंती केली.\nतिरंगा फडकला आणि डोळे पाणावले सांगतोय मिस्टर आशिया सुनीत जाधव\nतिरंगा फडकला आणि डोळे पाणावले सांगतोय मिस्टर आशिया सुनीत जाधव\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nबाभूळगाव येथील शिवाजी इंजिनियरिंग कॉलेजमध्ये शुक्रवारी (19 ऑक्टोबर) सकाळी साप सापडल्याने एकच खळबळ उडाली.\nअष्टमीला कोल्हापूरची अंबाबाई महिषासुरमर्दिनीच्या रूपात\nशारदीय नवरात्रौत्सवात अष्टमीला (बुधवारी) करवीरनिवासिनी कोल्हापूरच्या श्री अंबाबाईची महिषासुरमर्दिनी रूपात पूजा बांधण्यात आली.\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nसरावली (सावटा हात) येथील संजय गणपत सापटा या शेतकऱ्याच्या शेतात भात कापणी सुरू असताना बुधवारी (17 ऑक्टोबर) सकाळी 10 वाजता अजगर आढळला.\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nकोल्हापूर - आज नवरात्रीच्या आठव्या दिवशी जोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा बांधण्यात आली होती.\nMeToo बद्दल तरुणाईचं म्हणणं काय तरुणाई खुलेपणाने होतेय व्यक्त\nMeToo बद्दल तरुणाईचं म्हणणं काय तरुणाई खुलेपणाने होतेय व्यक्त\nसप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nनाशिक - नवरात्रीनिमित्त सप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी होत आहे.\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\n#FashionTreat सणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nजोतिबाची पाच पाकळ्यातील बैठी सरदारी पूजा\nकोल्हापूर : नवरात्र उत्सवातील सातव्या दिवशी जोतिबा देवाची पाच पाकळ्यातील बैठी सरदारी पूजा बांधण्यात आली. विशेष म्हणजे, जोतिबा देवाचा ...\nअंबाबाई वैष्णवी देवीच्या रुपात, पर्यटकांचा ओघ सुरूच\nशारदीय नवरात्रौत्सवात अश्विन शुद्ध षष्ठीला ( सोमवार) करवीर निवासिनी श्रीअंबाबाईची वैष्णवी देवीच्या रुपात पूजा बांधण्यात आली.\nनाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे\nपालकमंत्री गिरीश महाजन आज नाशिक जिल्ह्यात दुष्काळी तालुक्यातील गावांची पाहणी करत आहेत.\nसई लोकुरने पारंपरिक वेशभूषेसह केला दांडिया अन् गरब्याचा सराव\n#Navratri2018 सई लोकुरने पारंपरिक वेशभूषेसह केला दांडिया अन् गरब्याचा सराव..\nविविध मागण्यांसाठी जळगावमधील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा मोर्चा\nमोर्च्यात 150 विद्यार्थ्यांचा सहभाग\nठाण्यात रिक्षा जळून खाक\nसुदैवानं यात कोणीही जखमी झालेलं नाही\nस्वबळानंतर शिवसेनेची पाऊले युतीकडे\nमेट्रोच्या कामावरून दोन यंत्रणांमध्ये रंगला वाद\nरावणदहन पाहाणाऱ्या ६१ जणांना रेल्वेने चिरडले\nदुष्काळात महाराष्ट्राला मदतीचा हात देऊ : मोदी\nपावसामुळे मुंबईतील धूलिकणांचे प्रमाण घटले\nमुंबईसह कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्राला पावसाचा इशारा\nमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून डॉलर्स जप्त\nबॉलिवूड स्टार्सच्या व्यवस्थापकाने केला आत्महत्येचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://aniltikotekar4sme.com/2018/01/29/2018-world-economic-forum-in-davos-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%8F-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%8B%E0%A4%B8-loksatta/", "date_download": "2018-10-20T01:02:10Z", "digest": "sha1:YZBSW37BW47LT4MN2OFPWOIWJ3AO5FYI", "length": 20970, "nlines": 144, "source_domain": "aniltikotekar4sme.com", "title": "| दास्तान – ए – दावोस | अग्रलेख –लोकसत्ता–२९.०१.२०१८ – aniltikotekar4sme.com", "raw_content": "\n| दास्तान – ए – दावोस | अग्रलेख –लोकसत्ता–२९.०१.२०१८\nयंदा दावोसने जगास ना नवी दिशा दिली ना वास्तवाचे विश्लेषण केले..\nप्रत्येक क्षेत्रातील लब्धप्रतिष्ठांसाठी भेटीची काही अत्यावश्यक स्थळे असतात. उदाहरणार्थ सांस्कृतिक क्षेत्रातील शालदार आपण किशोरी आमोणकर वा कुमार गंधर्व यांच्या बैठकांना कशी हजेरी लावत होतो ते मिरवण्यास विसरत नाहीत. जागतिक पातळीवर अर्थक्षेत्रासाठी असे स्थळ म्हणजे दावोस. स्विस आल्प्स पर्वतराजीत बर्फाच्छादित शिखरांत वसलेल्या या गावातील वार्षिक अर्थकुंभास आपण हजेरी लावली नाही तर जगणे व्यर्थ आहे असे मानणारा प्रचंड मोठा वर्ग देशोदेशी तयार झाला असून दावोसला जाणे म्हणजे जगातील सर्व समस्यांवरील उतारा समजून घेणे असे मानले जाऊ लागले आहे. यात खरी कीव यावी अशी परिस्थिती असते ती माध्यमांची. उद्योजक, व्यापारी आदींतील जे बोलघेवडे भारतात दैनंदिन वाहिन्यांवर दररोज फर्डेघाशी करीत असतात तेच उद्योजक, व्यापारी यांच्याशीच ही माध्यमे दावोस येथे जाऊन संवाद साधत असतात. माणसे तीच आणि त्यांना विचारणारेही तेच. फरक असलाच तर तो स्टुडियोऐवजी बर्फाच्छादित मैदान इतकाच. हे वास्तव एकदा प्रामाणिकपणे लक्षात घेतले की यंदाच्या दावोस बैठकीचे त्यातल्या त्यात वेगळेपण काय, इतकाच प्रश्न उरतो. दावोस येथील अर्थकुंभावर वर्षांनुवर्षे नजर ठेवून असणाऱ्यांच्या मते यंदाच्या दावोस बैठकीची लक्षात घ्यावी अशी अवघी तीन वैशिष्टय़े\nपहिल्यातून लिंगभेद अमंगळ हे मानण्याकडे जगाचा कल कसा झुकत चालला आहे हे दिसून येते. वरवर पाहता हे उदाहरण उथळ आदी वाटले तरी त्यातील अर्थ लक्ष द्यावा असा. या वेळी दावोस येथील मुख्य चर्चागृह आणि अन्यत्रची स्वच्छतागृहे सर्वलिंगीयांसाठी समान होती आणि तेथील प्रवेशद्वारांवर स्त्री, पुरुष आणि अन्य लिंगीयांना प्रवेश असे ठळकपणे नमूद करण्यात आले होते. या बदलाचा अनेकांनी उल्लेख केला इतके हे ठसठशीत होते. भारतात समलिंगी आणि अन्य लिंगीयांसाठीच्या कालबा कायद्यात बदल करण्याची गरज सर्वोच्च न्यायालयानेच व्यक्त केलेली असताना जग या मुद्दय़ावर कोणत्या दिशेने किती पुढे चालले आहे हे यावरून लक्षात यावे.\nदुसरा मुद्दा हा समाजमाध्यमांना या अधिवेशनात जे फटके सहन करावे लागले त्याचा. गतसालातील दावोस अधिवेशनात समाजमाध्यमांचे नको इतके गुणगान गायले गेले आणि या माध्यमांतील तंत्रप्रगतीमुळे जगात किती सकारात्मक बदल होत आहेत आदी बकवास तत्त्वज्ञानही मांडले गेले. त्यामुळे त्या तालावर नाचत आपल्याकडेही काही समाजमाध्यमांतील भाष्यकार तयार झाले. परंतु ही समाजमाध्यमे म्हणजे किती गंभीर उच्छाद आहे याची जाणीव जगातील सुज्ञांना आता होऊ लागली असून गेल्या सहा महिन्यांत या माध्यमांविरोधात चांगलीच हवा तापू लागल्याचे दिसते. यंदा तर दावोस येथील प्रदर्शनगृहाच्या मुख्य कक्षात समाजमाध्यमी कंपन्यांना स्थानदेखील दिले गेले नाही. इतकेच नव्हे तर जॉर्ज सोरोससारख्या बलाढय़ गुंतवणूकदाराने या समाजमाध्यमांवर टीकेची प्रचंड झोड उठवली आणि त्या टीकेच्या सुरात अनेकांनी आपला सूर मिसळला. खाण, तेल कंपन्यांनी भौगोलिक शोषण केले तर या समाजमाध्यमी कंपन्या सामाजिक शोषण करीत आहेत, अशी कडकडीत टीका सोरोस यांनी केली. सोरोस यांचे भाषण म्हणजे समाजमाध्यमांविरोधातील भावनेचा कटू आविष्कार असे म्हणावे लागेल. या माध्यमांविरोधात टीका करताना सोरोस इतके प्रक्षुब्ध होते की या कंपन्यांची नावे घेण्यास त्यांनी मागेपुढे पाहिले नाही. त्यांचा विशेष रोख होता तो फेसबुक, गुगल आणि तत्सम कंपन्यांवर. या कंपन्यांच्या उत्पादनांमुळे ते वापरणाऱ्यांच्या विचारशक्तीवर अतोनात परिणाम होतो आणि याची जाणीव ही माध्यमे वापरणाऱ्यांना अजिबात नसते, हे सोरोस यांचे प्रतिपादन. यामुळे लोकशाही व्यवस्थांवर परिणाम होत असून निवडणुकांतील प्रामाणिकपणालाच त्यामुळे तडा गेला आहे, असे स्पष्ट मत सोरोस यांनी या वेळी नमूद केले. द इकॉनॉमिस्ट या साप्ताहिकाने आणि त्याआधी द वॉल स्ट्रीट जर्नल या नियतकालिकानेही अलीकडेच समाजमाध्यमांमुळे लोकशाहीचा गळा कसा घोटला जाऊ लागला आहे याचे विस्तृत विवेचन केले. त्या पाश्र्वभूमीवर दावोस येथे समाजमाध्यमांवर टीकेचे आसूड ओढले गेले या वास्तवास महत्त्व आहे. यानंतर सोरोस यांनी दिलेला इशारा अधिक महत्त्वाचा ठरतो. जनमाहितीचा प्रचंड साठा करणाऱ्या फेसबुक, गुगल आदी कंपन्यांना आवर घातला नाही आणि या कंपन्यांनी सरकारशी साटेलोटे केले तर यातून एकाधिकारशाहीचा धोकादायक राक्षस तयार होण्याचा धोका आहे, असे सोरोस म्हणाले. या समाजमाध्यमांचे दिवस मोजले जाण्यास सुरुवात झाली आहे, या सोरोस यांच्या प्रतिपादनास उपस्थितांकडून चांगलाच प्रतिसाद मिळाला. याआधी काहींनी एखाद्या सिगरेट कंपनीप्रमाणे फेसबुकचे नियंत्रण केले जावे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली तर काहींनी समाजमाध्यमी कंपन्या या समाजस्वास्थ्यासाठी अहितकारी असल्याचे नमूद केले. या साऱ्यांचा एकंदर सूर या कंपन्या नियंत्रित व्हायलाच हव्यात असा होता. ज्या समाजमाध्यमांचा उदोउदो ज्या दावोस येथे इतकी वर्षे झाला त्याच समाजमाध्यमांवर त्याच दावोस येथे इतके टीकेचे आसूड ओढले जाणे चांगलेच सूचक. हे यंदाच्या अर्थ परिषदेचे दुसरे वैशिष्ट्य\nतिसर मुद्दा अमेरिका आणि त्या देशाचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मिळालेला थंडा प्रतिसाद. मुक्त व्यापार जगताचा अनभिषिक्त सम्राट म्हणजे अमेरिका हा देश आणि त्या देशाचा अध्यक्ष या साम्राज्याचा मुकुटमणी. परंतु ट्रम्प यांचा एकंदर लौकिक असा की त्यांच्या येण्याने या परिषदेचे वातावरणच बिघडते की काय अशी शंका वारंवार व्यक्त झाली. तसे होणार असेल तर हा इसम दावोस येथे न आलेलाच बरा, असेच मत अनेकांकडून व्यक्त होत होते. तथापि ट्रम्प आले आणि त्यांनी भाषणही केले. अमेरिकी अध्यक्षाकडे अप्रत्यक्षपणे जगाच्या अर्थकारणाचे नेतृत्व असते आणि नेता या नात्याने उद्याचे जग कसे असेल यावर त्याने काही भाष्य करणे अपेक्षित असते. ट्रम्प यांचा या साऱ्याशी काहीही संबंध नव्हता. काही जागतिक टीकाकारांच्या मते अमेरिकी अध्यक्षाचे भाषण हे आपले उत्पादन विकू पाहणाऱ्या एखाद्या विक्रीप्रमुखाच्या भाषणाइतके सुमार होते. व्यापारउदीम करण्यासाठी अमेरिका हा किती आदर्श देश आहे याचे गोडवे ट्रम्प यांनी गाईले. ते हास्यास्पद होते. कारण त्यांचा सूर असा होता की जगास जणू ही बाब ठाऊकच नाही. ट्रम्प तेथेच थांबले नाहीत. तर उपस्थित उद्योगांनी जास्तीत जास्त अमेरिकेत यावे हेदेखील ते सांगत बसले. हे केविलवाणे होते. कारण मायदेशात स्वदेशीचा आग्रह धरायचा आणि परदेशात गेल्यावर गुंतवणूकदारांना आवतण द्यायचे, असा हा दुटप्पी खेळ. ट्रम्प यांच्यावर तो खेळण्याची वेळ आली कारण महासत्तेचे प्रमुखपद म्हणजे काय, याचा आवाकाच त्यांना अद्याप आलेला नाही. त्याचप्रमाणे या अशा व्यासपीठावर काय आणि कसे बोलावे याचा पाचपोचही त्यांना नाही. निवडणूक प्रचारसभा आणि मुत्सद्देगिरीचे जागतिक व्यासपीठ यांतील फरक न कळणाऱ्यांतील ते एक. त्याचा फटका त्यांना बसला आणि या महासत्ताप्रमुखाच्या भाषणातच उपस्थितांकडून त्यांची छीथू झाली. यंदाच्या दावोस परिषदेत लक्षात घ्यावे असे इतकेच. यंदा दावोसने जगास ना नवी दिशा दिली ना वास्तवाचे विश्लेषण केले. तेव्हा ही दास्तान – ए – दावोस विसरून जावी अशीच.\nPrevious Post: आकडय़ांच्या जादूचा शेवटचा प्रयोग | अर्थसंकंप व वस्तू व सेवा कर —लोकसत्ता —२९.०१.२०१८\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/sam-curran-is-the-son-of-kevin-curran/", "date_download": "2018-10-20T00:37:02Z", "digest": "sha1:DDRL54P5UXLB6FWP2G3D5G5KIUAKIUU6", "length": 10126, "nlines": 69, "source_domain": "mahasports.co.in", "title": "बापाने १९८३ ला तर मुलाने २०१८ला टीम इंडियाला दिला त्रास", "raw_content": "\nबापाने १९८३ ला तर मुलाने २०१८ला टीम इंडियाला दिला त्रास\nबापाने १९८३ ला तर मुलाने २०१८ला टीम इंडियाला दिला त्रास\n भारताला एजबस्टन मैदानावर पार पडलेल्या इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात चौथ्याच दिवशी (शनिवार, ४ आॅगस्ट) ३१ धावांनी पराभव स्विकारावा लागला आहे. या सामन्यात इंग्लंडचा २१ वर्षीय सॅम करन हा अष्टपैलू खेळाडू भारताची डोकेदुखी ठरला.\nविषेश म्हणजे तो झिम्बाब्वेचे माजी अष्टपैलू खेळाडू केविन करन यांचा मुलगा आहे. केविन करन हे १९८३ आणि १९८७ च्या विश्वचषकात खेळले होते.\n१९८३ च्या विश्वचषकात १८ जूनला झिम्बाब्वे विरुद्ध भारत संघात झालेला सामना सर्वांनाच कर्णधार कपिल देव यांनी केलेल्या नाबाद १७५ धावांमुळे कायमचा लक्षात राहिला. पण याच सामन्यात केविन करन यांनी केलेली अष्टपैलू कामगिरी भारतासाठी त्रासदायक ठरली होती.\nत्यांनी या सामन्यात ३ विकेट्स घेताना के श्रीकांत, संदिप पाटील आणि मदन लाल या फलंदाजांना बाद केले होते.\nत्यानंतर भारताने दिलेल्या २६७ धावांचा पाठलाग करताना ७३ धावांची अष्टपैलू खेळी केली होती. मात्र त्यांना संघातील बाकी खेळाडूंची साथ न मिळाल्याने झिम्बाब्वेला पराभवाला सामोरे जावे लागले होते.\nत्यांच्या प्रमाणेच सॅम करनचीही अष्टपैलू शैली असून त्यानेही याची प्रचीती दिली आहे. सॅमने ४ आॅगस्टला भारताविरुद्ध पहिल्या कसोटीत खेळताना पहिल्या डावात ४ विकेट्स तर दुसऱ्या डावात १ विकेट अशा मिळून ५ विकेट्स घेतल्या.\nतसेच फलंदाजी करताना पहिल्या डावात २४ आणि दुसऱ्या डावात ६३ धावा करत अर्धशतक केले होते. त्याच्या या अष्टपैलू कामगिरीसाठी त्याला सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला आहे. तसेच तो वयाची २१ वर्ष पुर्ण करण्यापुर्वीच सामनावीर ठरलेला सॅम इंग्लंडचा पहिलाच खेळाडू ठरला.\nविषेश योगायोग म्हणजे १८ जून १९८३ ला झिम्बाब्वे विरुद्ध भारत संघात झालेल्या सामन्यात भारताने ३१ धावांनी विजय मिळवला होता, तर १ ते ४ आॅगस्ट २०१८ दरम्यान झालेल्या इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात भारताला ३१ धावांनीच पराभव स्विकारावा लागला आहे.\nक्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.\n–तब्बल ७ वर्षांनी भारतीय फलंदाज कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी\n–इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात मिळणार ‘या’ तीन खेळाडूंना डच्चू\n–यामुळेच इशांत शर्माने पहिल्या सामन्यात मिळवल्या ८ विकेट\nISL 2018: मोसमातील पहिल्या महाराष्ट्र डर्बीत मुंबईविरुद्ध पुणे सिटीचा पराभव\nनेमार ज्युनियरने मोडला पेलेंचा हा विक्रम\nVideo: या कामगिरीमुळे रोहित शर्माने पृथ्वी शॉला मिठीच मारली\nऑस्ट्रेलिया पहिल्यांदाच खेळणार या संघाविरुद्ध टी २० सामना\nVideo: तीन दिवसांत क्रिकेटमध्ये झाले तीन विचित्र धावबाद\nटाॅप ३- आज प्रो कबड्डीत होणार हे तीन मोठे पराक्रम\nISL 2018: भेदक मार्सेलिनोच्या पुनरागमनाचे पुणे सिटीला वेध\nएचसीएल आशियाई टेनिस अजिंक्यपद २०१८ स्पर्धेत अव्वल व आंतरराष्ट्रीय खेळाडू झुंजणार\nअखिल भारतीय सुपर सिरीज् टेनिस स्पर्धेत पुण्याच्या राधिका महाजनला दुहेरी मुकुट\nISL 2018: चेन्नईने केली पराभवाची हॅट्ट्रीक\nसलग दुसऱ्या दिवशी क्रिकेटमध्ये ‘कहर’, विचित्र रनआऊटची मालिका सुरुच\nझी महाराष्ट्र कुस्ती दंगलमध्ये ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी खेळणार या टीमकडून\nनागराज मंजूळे आता कुस्तीच्या मैदानात, विकत घेतली झी महाराष्ट्र कुस्ती दंगलमधील ही टीम\nटाॅप ३- प्रो कबड्डीच्या ६व्या हंगामात ५०पेक्षा जास्त गुण घेणारे ३ खेळाडू\nटीम इंडीयाने गाठली आहे या पाच देशांविरुद्ध वनडे सामन्यांची शंभरी\nक्रिकेटपटू दिपक चहरच्या घरी चोरीचा प्रयत्न करणाऱ्या सहा जणांना अटक\nविराटने डिजाईन केलेल्या शूजची अशी आहे किमंत\nपुण्यात होणाऱ्या कबड्डी, क्रिकेट सामन्यांचे असे आहेत तिकीट दर\nभारत-विंडीज यांच्यातील चौथ्या वनडेच्या तिकीट विक्रीला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार\nकपिल देव, अनिल कुंबळेला मागे टाकत रविंद्र जडेजा करणार मोठा पराक्रम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/mobiles/celkon-c63-black-red-price-p8lJBf.html", "date_download": "2018-10-20T00:18:27Z", "digest": "sha1:7PTXUSOEQNSOM5DH4TWWFHF5R342LKTT", "length": 14541, "nlines": 397, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "सेलने कॅ६३ ब्लॅक & रेड सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nसेलने कॅ६३ ब्लॅक & रेड\nसेलने कॅ६३ ब्लॅक & रेड\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nसेलने कॅ६३ ब्लॅक & रेड\nसेलने कॅ६३ ब्लॅक & रेड किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये सेलने कॅ६३ ब्लॅक & रेड किंमत ## आहे.\nसेलने कॅ६३ ब्लॅक & रेड नवीनतम किंमत Sep 26, 2018वर प्राप्त होते\nसेलने कॅ६३ ब्लॅक & रेडफ्लिपकार्ट उपलब्ध आहे.\nसेलने कॅ६३ ब्लॅक & रेड सर्वात कमी किंमत आहे, , जे फ्लिपकार्ट ( 1,949)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nसेलने कॅ६३ ब्लॅक & रेड दर नियमितपणे बदलते. कृपया सेलने कॅ६३ ब्लॅक & रेड नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nसेलने कॅ६३ ब्लॅक & रेड - वापरकर्तापुनरावलोकने\nठीक आहे , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nसेलने कॅ६३ ब्लॅक & रेड वैशिष्ट्य\nडिस्प्ले सिझे 2.6 Inches\nइंटर्नल मेमरी 1 MB\nएक्सटेंडबले मेमरी microSD, upto 8 GB\nऑपरेटिंग सिस्टिम No Info\nऑडिओ जॅक 3.5 mm\nसिम ओप्टिव Dual Sim\nसेलने कॅ६३ ब्लॅक & रेड\n1/5 (1 रेटिंग )\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/538041", "date_download": "2018-10-20T00:50:07Z", "digest": "sha1:I3N2ZNXLAAERRPL23E4X5GPBH3MOMEW3", "length": 4344, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "किरण बेदी यांचे बेळगावात स्वागत - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » बेळगांव » किरण बेदी यांचे बेळगावात स्वागत\nकिरण बेदी यांचे बेळगावात स्वागत\nपाँडीचेरीच्या उपराज्यपाल किरण बेदी यांचे शुक्रवारी सकाळी सांबरा विमानतळावर स्वागत करण्यात आले. जिल्हा प्रशासन आणि पोलीस दलातर्फे मानवंदना देऊन त्यांचे स्वागत झाले.\nहुबळी येथील कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी किरण बेदी या बेळगाव (सांबरा) विमानतळावर आल्या होत्या. त्याठिकाणी जिल्हाधिकारी एस. झियाउल्ला, जि. पं. चे सीईओ आर. रामचंद्रन, पोलीस उपायुक्त सीमा लाटकर, पोलीस उपायुक्त अमरनाथ रेड्डी यांनी त्यांचे स्वागत केले.\nजिल्हा पोलीस दलाच्या पथकाने बँडच्या तालावर त्यांना मानवंदना दिली. त्यावेळी मान्यवर उपस्थित होते. या मानवंदनेचा स्वीकार करून त्यानंतर किरण बेदी यांनी हुबळी येथे प्रस्थान केले.\nआलमट्टी जलाशय पूर्णक्षमतेनिशी भरला\nतिरंगा ध्वजाच्या अवमानाने नागरिकांमधून नाराजी\nआज जागतिक फोटोग्राफी दिन…\nबाळासाहेब काकतकर यांचा एकसष्टी निमित्त सत्कार\nआजचे भविष्य शनिवार दि. 20 ऑक्टोबर 2018\nक्लीनर मानेचा खून गळा आवळून\nसाडेपाच लाखाची दारू जप्त\nसंशोधकांनी अनुभवली ‘तिलारी’ची समृद्धी\nनिरवडेत वीज पडून तरुण ठार\nप्रचंड गडगडाटाने कुडाळ हादरले\nमालवणात ‘स्वस्थ भारत’ सायकल रॅलीचे स्वागत\nकुडाळला कीर्तन महोत्सवास प्रारंभ\nआश्वासनांच्या कात्रणांचे लवकरच प्रदर्शन\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/62481", "date_download": "2018-10-20T00:12:12Z", "digest": "sha1:PY436OBWKURZ7MEZSWZD5ID2NJQ6ACLV", "length": 4161, "nlines": 102, "source_domain": "www.maayboli.com", "title": "बरसात की एक रात | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /बरसात की एक रात\nबरसात की एक रात\nस्वर्गीय लावण्य रेखाटण्याची कल्पना करणे हेच मोठे धाडस आणि ती कल्पना साकार करणे हे खूप मोठे काम\n थोडं मोठं देता येईल का चित्र\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "https://bhilai.wedding.net/mr/venues/425569/", "date_download": "2018-10-20T00:28:50Z", "digest": "sha1:F6IP4OQFJYTRJFCKYK6XOFQ7P2IWFVEH", "length": 4334, "nlines": 64, "source_domain": "bhilai.wedding.net", "title": "Hotel Grand Dhillon - लग्नाचे ठिकाण, भिलाई", "raw_content": "\nफोटोग्राफर्स व्हिडिओग्राफर्स लग्नाचे नियोजक सजावटकार\nशाकाहारी थाळी ₹ 700 पासून\nमांसाहारी थाळी ₹ 700 पासून\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nफोटो आणि व्हिडिओ 14\nठिकाणाचा प्रकार ठिकाण, बॅन्क्वेट हॉल, हॉटेल मधील बॅन्क्वेट हॉल\nअन्नपदार्थ सेवा शाकाहारी, मांसाहारी\nस्वत: चे जेवण आणण्यास परवानगी नाही\nजेवणाशिवाय ठिकाण भाड्याने मिळण्याची शक्यता नाही\nस्वत: ची मद्य पेये आणण्यास परवानगी नाही\nसजावटीचे नियम अंतर्गत सजावटीस परवानगी आहे, केवळ मान्यताप्राप्त सजावटकार वापरता येऊ शकतात\nस्वत: चे विक्रेते आणण्यास परवानगी फोटोग्राफर, व्हिडिओग्राफर, डीजे, लाइव्ह संगीत\nपेमेंट पद्धती रोकड, क्रेडिट/डेबिट कार्ड\nस्टँडर्ड डबल रूम किंमत ₹ 2,888 – 3,999\nविशेष वैशिष्ठ्ये टेरेस, एयर कंडीशनर, वायफाय / इंटरनेट, टीव्ही स्क्रीन्स, बाथरूम, गरम\nआसन क्षमता 300 व्यक्ती\nकिंमत प्रती व्यक्ती, शाकाहारी ₹ 700/व्यक्ती पासून\nकिंमत प्रती थाळी, मांसाहारी ₹ 700/व्यक्ती पासून\nआसन क्षमता 200 व्यक्ती\nकिंमत प्रती व्यक्ती, शाकाहारी ₹ 700/व्यक्ती पासून\nकिंमत प्रती थाळी, मांसाहारी ₹ 700/व्यक्ती पासून\nआसन क्षमता 100 व्यक्ती\nकिंमत प्रती व्यक्ती, शाकाहारी ₹ 700/व्यक्ती पासून\nकिंमत प्रती थाळी, मांसाहारी ₹ 700/व्यक्ती पासून\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,26,789 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/what-is-anushka-sharma-doing-in-team-india-photo-fans-not-impressed/", "date_download": "2018-10-19T23:59:17Z", "digest": "sha1:6RKNPL5G3AVAO4T7XESKUQYJ54TXHAII", "length": 11616, "nlines": 101, "source_domain": "mahasports.co.in", "title": "उपकर्णधार रहाणे शेवटच्या रांगेत तर अनुष्का शर्मा पहिल्या, चाहत्यांकडून जोरदार हल्लाबोल", "raw_content": "\nउपकर्णधार रहाणे शेवटच्या रांगेत तर अनुष्का शर्मा पहिल्या, चाहत्यांकडून जोरदार हल्लाबोल\nउपकर्णधार रहाणे शेवटच्या रांगेत तर अनुष्का शर्मा पहिल्या, चाहत्यांकडून जोरदार हल्लाबोल\nभारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर असुन इंग्लंड विरुद्ध त्यांची 5 सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेदरम्यान लंडंनमधील भारतीय दुतावासाने भारतीय संघाला स्नेहभोजनासाठी आमंत्रित केले होते.\nमात्र या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमावेळी भारतीय संघाच्या फोटोत भारताचा कर्णधार विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्माही उपस्थित असल्याने त्यांना मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले आहे.\nहा फोटो बीसीसीआयच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘भारतीय संघातील सदस्य लंडनमधील भारतीय दुतावासामध्ये उपस्थित आहेत’ असे त्या फोटोला कॅप्शन देण्यात आले आहे.\nहा फोटो भारतीय संघातील खेळाडू आणि सपोर्ट स्टाफचा भारतीय दुतावासातील काही अधिकाऱ्यांबरोबर होता. मात्र या फोटोत अनुष्काही विराटच्या शेजारी उभी आहे आणि तेही पहिल्या रांगेत. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे.\nतसेच चाहत्यांनी अनुष्का जरी कोहलीची पत्नी असली तरी भारतीय संघाच्या फोटोत तिला स्थान कशासाठी, असा प्रश्न उपस्थित केला आहे.\nत्याचबरोबर चाहत्यांनी भारताचा कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे शेवटच्या रांगेत आणि अनुष्का भारतीय दुतावासातील अधिकाऱ्यांसह पहिल्या रांगेत उभी असल्याचीही गोष्ट लक्षात आणून दिली आहे.\nभारताचा इंग्लंड विरुद्ध दुसरा कसोटी सामना 9 आॅगस्टपासून लंडंनमधील लॉर्ड्स मैदानावर सुरु होणार आहे.\nक्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.\n–वाढदिवस विशेष: फॅब-4 मधील केन विलियमसनबद्दल माहित नसलेल्या या 5 गोष्टी\n–बेन स्टोक्सच्या त्या घटनेचा विडिओ या व्यक्तीने काढला होता\n–तरुण, प्रतिभावान खेळाडूंबद्दल मास्टर ब्लास्टर सचिनचे मोठे भाष्य\nISL 2018: मोसमातील पहिल्या महाराष्ट्र डर्बीत मुंबईविरुद्ध पुणे सिटीचा पराभव\nनेमार ज्युनियरने मोडला पेलेंचा हा विक्रम\nVideo: या कामगिरीमुळे रोहित शर्माने पृथ्वी शॉला मिठीच मारली\nऑस्ट्रेलिया पहिल्यांदाच खेळणार या संघाविरुद्ध टी २० सामना\nVideo: तीन दिवसांत क्रिकेटमध्ये झाले तीन विचित्र धावबाद\nटाॅप ३- आज प्रो कबड्डीत होणार हे तीन मोठे पराक्रम\nISL 2018: भेदक मार्सेलिनोच्या पुनरागमनाचे पुणे सिटीला वेध\nएचसीएल आशियाई टेनिस अजिंक्यपद २०१८ स्पर्धेत अव्वल व आंतरराष्ट्रीय खेळाडू झुंजणार\nअखिल भारतीय सुपर सिरीज् टेनिस स्पर्धेत पुण्याच्या राधिका महाजनला दुहेरी मुकुट\nISL 2018: चेन्नईने केली पराभवाची हॅट्ट्रीक\nसलग दुसऱ्या दिवशी क्रिकेटमध्ये ‘कहर’, विचित्र रनआऊटची मालिका सुरुच\nझी महाराष्ट्र कुस्ती दंगलमध्ये ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी खेळणार या टीमकडून\nनागराज मंजूळे आता कुस्तीच्या मैदानात, विकत घेतली झी महाराष्ट्र कुस्ती दंगलमधील ही टीम\nटाॅप ३- प्रो कबड्डीच्या ६व्या हंगामात ५०पेक्षा जास्त गुण घेणारे ३ खेळाडू\nटीम इंडीयाने गाठली आहे या पाच देशांविरुद्ध वनडे सामन्यांची शंभरी\nक्रिकेटपटू दिपक चहरच्या घरी चोरीचा प्रयत्न करणाऱ्या सहा जणांना अटक\nविराटने डिजाईन केलेल्या शूजची अशी आहे किमंत\nपुण्यात होणाऱ्या कबड्डी, क्रिकेट सामन्यांचे असे आहेत तिकीट दर\nभारत-विंडीज यांच्यातील चौथ्या वनडेच्या तिकीट विक्रीला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार\nकपिल देव, अनिल कुंबळेला मागे टाकत रविंद्र जडेजा करणार मोठा पराक्रम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/suraj-kokates-success-indapur-taluka-asian-asian-wrestling-competition-delhi-136253", "date_download": "2018-10-20T00:26:45Z", "digest": "sha1:CFZ4NQKB6ALUZHYUZ5BUCGXSP5CPA47S", "length": 12263, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "Suraj Kokates success in Indapur taluka in Asian Asian wrestling competition in Delhi दिल्लीतील आशियाई कुस्तीस्पर्धेमध्ये इंदापूर तालुक्यातील सुरज कोकाटेचे यश | eSakal", "raw_content": "\nदिल्लीतील आशियाई कुस्तीस्पर्धेमध्ये इंदापूर तालुक्यातील सुरज कोकाटेचे यश\nमंगळवार, 7 ऑगस्ट 2018\nसुरज कोकाटे याने 61 किलो वजन गटामध्ये देशाला कांस्यपदक मिळवून दिले. कुस्ती स्पर्धेेतील यशाबद्दल पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने यांनी सन्मानचिन्ह देवून सत्कार केला.\nवालचंदनगर - दिल्ली येथे झालेल्या फ्री स्टाईल ज्युनिअर आशियाई कुस्ती स्पधेमध्ये इंदापूर तालुक्यातील सुरज कोकाटे याने कांस्य पदक पटकावून इंदापूरचे नाव देशामध्ये चमकावले.\nदिल्लीमध्ये ज्युनिअर आशियाई कुस्ती स्पर्धा सुरु आहे.यामध्ये इंदापूर तालुक्यातील सराटी गावातील सुरज कोकाटे याने 61 किलो वजन गटामध्ये देशाला कांस्यपदक मिळवून दिले. कुस्ती स्पर्धेेतील यशाबद्दल पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने यांनी सन्मानचिन्ह देवून सत्कार केला. यावेळी माने यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील मुला-मुलींकडे अनेक सुप्त गुण आहेत. पालक व शिक्षकांनी विद्यार्थ्यामध्ये सुप्त गुण ओळखून त्यांना वाव देण्याचा प्रयत्न करावा. युवकांनाही मैदानी खेळाचा सराव करुन स्पर्धेमध्ये यश मिळवून देशाचे नाव उज्वल करण्याचा प्रयत्न करण्याचे आवाहन केले. यावेळी इंदापूर खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष अशोक चोरमले, रमेश पाटील, प्रविण गलांडे, गणेश काळदाते, साधू नरुटे, नाना पाडुळे, स्वप्निल काळे उपस्थित होते.\nआपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.\n'ई सकाळ'चे अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nशेतीविषयीची अपडेट असलेले 'अॅग्रोवन' अॅप डाउनलोड करण्यासाठी ​क्लिक करा.\nराजकारणाची प्रत्येक घडामोड कळविणारे 'सरकारनामा' अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nआधी स्मारक बांधा मग जावे राममंदिर बांधायला - नारायण राणे\nपुणे - \"\"बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची चर्चा अजूनही सुरू आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वतः पहिल्यांदा बाळासाहेबांचे स्मारक...\nबॅंक अधिकाऱ्यांना क्‍लीन चिट\nपुणे - ठेवीदारांच्या आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणात बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी (डीएसके) यांना नियमबाह्य कर्ज दिल्याप्रकरणी बॅंक ऑफ...\nमेगाब्लॉकमुळे मध्य रेल्वेची सेवा विस्कळित\nनाशिक - मध्य रेल्वेवरील इगतपुरी येथील रूट रिले इंटरलॉकिंग आणि यार्ड रिमॉडेलिंगसाठी आजपासून (ता.19) येत्या सोमवार (ता.22) पर्यंत विशेष...\n...तर रमेश थोरात यांना माझा पाठिंबा - राहुल कुल\nकेडगाव - माजी आमदार रमेश थोरात यांच्यापेक्षा चारपट विकासकामे केली नाही, तर मी थोरात यांना येत्या विधानसभा निवडणुकीत जाहीर पाठिंबा देईन; पण जर चारपट...\nकोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरण नवलखा, तेलतुंबडे यांना दिलासा\nमुंबई - कोरेगाव-भीमा हिंसाचारप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते गौतम नवलखा आणि आनंद तेलतुंबडे यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला. पुढील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/couple-suicide-hanging-126812", "date_download": "2018-10-20T00:44:59Z", "digest": "sha1:PGVAFLXMWNA3QLKS27XAGNWSDD7WHCZ7", "length": 14264, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "a couple suicide by hanging प्रेमीयुगुलाने झाडाला गळफास घेऊन संपवले आयुष्य | eSakal", "raw_content": "\nप्रेमीयुगुलाने झाडाला गळफास घेऊन संपवले आयुष्य\nगुरुवार, 28 जून 2018\nबोर्डी (पालघर) : डहाणू तालुक्यातील वाणगाव पुर्वेकडील जंगल भागात झाडाला लटकलेल्या अवस्थेत तरूण तरूणीचा मृतदेह आढळ्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हनुमान नगर येथील जितेश डावरे हा मंगळवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास आपल्या मित्राची बाईक घेऊन घराबाहेर पडला होता. जितेश हा विवाहित असून बोईसर गणेशनगर येथील आम्रपाली गवई या विवाहित मुली सोबत त्याचे प्रेमसंबंध होते. मुलीच्या घरच्यांना सदर मुलासोबत असलेल्या प्रेम प्रकरणाविषयी माहिती असल्याने मुलीच्या घरचे हे मयत जितेशच्या घरी बुधवारी रात्री येऊन तपास करून गेले होते.\nबोर्डी (पालघर) : डहाणू तालुक्यातील वाणगाव पुर्वेकडील जंगल भागात झाडाला लटकलेल्या अवस्थेत तरूण तरूणीचा मृतदेह आढळ्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हनुमान नगर येथील जितेश डावरे हा मंगळवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास आपल्या मित्राची बाईक घेऊन घराबाहेर पडला होता. जितेश हा विवाहित असून बोईसर गणेशनगर येथील आम्रपाली गवई या विवाहित मुली सोबत त्याचे प्रेमसंबंध होते. मुलीच्या घरच्यांना सदर मुलासोबत असलेल्या प्रेम प्रकरणाविषयी माहिती असल्याने मुलीच्या घरचे हे मयत जितेशच्या घरी बुधवारी रात्री येऊन तपास करून गेले होते. मात्र, गुरुवारी सकाळी गावकऱ्यांना दोघांचे मृतदेह झाडावर लटकलेल्या स्थितीत आढळले आहेत.\nतारापुर औद्योगिक वसाहतीत एक कंपनीत जितेश डावरे हा सुमारे ६ वर्षांपासून काम करत होता. २० दिवसापूर्वी आम्रपाली गवई ही देखील त्याच कंपनीत कामाला लागली होती. ओळखीतुन त्यांचे प्रेमसंबंध निर्माण झाले होते. दोघे देखील विवाहित असुन विवाहबाह्य संबंध सदर मुलीच्या घरच्यांना माहिती झाले होते.\nमंगळवारी सकाळ पासुन बेपत्ता असलेल्या दोघांना मुलीच्या घरचे देखील शोधत होते. आत्महत्या झालेल्या घटनास्थळी जितेश याने मित्राची आणलेली बाईक दुरवर एक स्टँड वर उभी असलेल्या अवस्थेत होती व त्यावर सदर मुलीचे चप्पल देखील असल्याचे दिसते. गळफास घेतला ते झाड खुप उंच असुन पावसाने झाडावर चढणे घसरण होऊ शकते अशा स्थितीत झाडावर चढून आत्महत्या करणे कठीण असल्याचा पोलिसांना संशय आहे.\nघटनास्थळी असलेली बाईक ही सुमारे ३ मिटर अंतरावर असुन झाडाचा फांदा व दोरी याचे सुमारे २ मिटर अंतर आहे. मुळात जर झाडाला दोरी बांधुन नंतर जर बाईक वरून उडी घेतली असती तर बाईक देखील खाली पडलेल्या अवस्थेत असती. तसेच तेवढी दोरी देखील मोठी नव्हती. त्यातच पाऊस चालु असताना देखील झाडावर चडताना कपड्यांना कुठेही मातीचे डाग दिसत नसुन मुलीच्या तोंडातुन रक्त बाहेर येत असल्याचे दिसत होते. विवाहबाह्य प्रेमप्रकरणातून झालेली ही आत्महत्या व घटनस्थळाचे चित्र यावरून संशय निर्माण होत आहे. वाणगाव पोलिस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळाचा पंचनामा व अधिक तपास करीत आहेत.\nमुंबई - शिवाजी पार्कवर झालेल्या दसरा मेळाव्यासाठी जानेवारी 2018 मध्येच परवानगी मिळाल्याची माहिती राज्य सरकारने आज उच्च न्यायालयात दिली. शिवाजी...\nदहा महिन्यांनंतर तिची वडिलांशी भेट\nमाळेगाव - बारामती तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत सापडलेल्या २३ वर्षीय परप्रांतीय मुस्लिम युवतीला अखेर येथील निर्भया पथकाच्या अथक प्रयत्नातून...\nमेगाब्लॉकमुळे मध्य रेल्वेची सेवा विस्कळित\nनाशिक - मध्य रेल्वेवरील इगतपुरी येथील रूट रिले इंटरलॉकिंग आणि यार्ड रिमॉडेलिंगसाठी आजपासून (ता.19) येत्या सोमवार (ता.22) पर्यंत विशेष...\nलग्नास नकार दिल्याने तरुणीची मॉर्फिंगद्वारे बदनामी\nनवी मुंबई - लग्नास नकार दिल्याने संतप्त झालेल्या एका तरुणाने नात्यातील तरुणीचे छायाचित्र मॉर्फिंग करून तिची बदनामी केली. प्रकाश देवकटे (21) असे...\n22 हजार शौचकुपांना अखेर मंजुरी\nमुंबई - धोकादायक शौचालये, तुटलेले दरवाजे आणि लाद्यांमुळे झोपडपट्ट्यांतील नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी मुंबईत 22 हजार शौचकूप बांधण्याचा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/4th-day-agitation-former-employeesb-bhima-sugar-factory-135224", "date_download": "2018-10-20T00:17:25Z", "digest": "sha1:RNEEBLKD5OHLEEWSDBIXMNZMTTU326MF", "length": 14943, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "4th day of agitation of former employeesb of bhima sugar factory भिमा साखर कारखान्याच्या निवृत कर्मचाऱ्यांच्या आमरण उपोषणाचा चौथा दिवस | eSakal", "raw_content": "\nभिमा साखर कारखान्याच्या निवृत कर्मचाऱ्यांच्या आमरण उपोषणाचा चौथा दिवस\nगुरुवार, 2 ऑगस्ट 2018\nमोहोळ (सोलापूर) : टाकळी सिकंदर (ता. मोहोळ) येथील भिमा सहकारी साखर कारखान्याच्या निवृत कर्मचाऱ्यांच्या आमरण उपोषणाचा आज चौथा दिवस असुन चर्चेच्या झालेल्या दोन फेऱ्या निष्फळ ठरल्या आहेत. दरम्यान आज उपोषण स्थळाला भिमाचे माजी अध्यक्ष सुधाकर परीचारक प्रादेशिक सहसंचालक शशीकांत घोरपडे आदिंनी भेट दिली. दरम्यान उपोषणातील दोन कामगारांना अस्वस्थ वाटु लागल्याने त्यांना मोहोळच्या ग्रामिण रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. मोहन माने व महादेव वाघ अशी दाखल केलेल्या कामगारांची नावे आहेत.\nमोहोळ (सोलापूर) : टाकळी सिकंदर (ता. मोहोळ) येथील भिमा सहकारी साखर कारखान्याच्या निवृत कर्मचाऱ्यांच्या आमरण उपोषणाचा आज चौथा दिवस असुन चर्चेच्या झालेल्या दोन फेऱ्या निष्फळ ठरल्या आहेत. दरम्यान आज उपोषण स्थळाला भिमाचे माजी अध्यक्ष सुधाकर परीचारक प्रादेशिक सहसंचालक शशीकांत घोरपडे आदिंनी भेट दिली. दरम्यान उपोषणातील दोन कामगारांना अस्वस्थ वाटु लागल्याने त्यांना मोहोळच्या ग्रामिण रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. मोहन माने व महादेव वाघ अशी दाखल केलेल्या कामगारांची नावे आहेत.\nभिमा कारखान्यातील अनेक कामगार सेवा निवृत झाले आहेत. सेवानिवृती नंतर त्यांची कारखान्याकडे असलेली रक्कम ठराविक कालावधीत कामगारांना देणे क्रमप्राप्त आहे. यापूर्वी कामगारांना पंचेचाळीस टक्के रक्कम कारखान्याने अदा केली आहे. उर्वरित पंच्चावन्न टक्के रक्कम जून अखेर देण्याचे कारखाना प्रशासनाने आश्वासन दिले होते. मात्र रक्कम अद्यापही दिली नाही. दरम्यान मंगळवार व बुधवारी अशा दोन वेळा कारखान्याचे उपाध्यक्ष सतिश जगताप यांनी उपोषण स्थळाला भेट दिली व कामगारा बरोबर चर्चा केली मात्र कामगार आपल्या निर्णयावर ठाम असल्याने चर्चा निष्फळ ठरली.\nदरम्यान आज उपोषण स्थळाला सकाळी अकरा वाजता भिमाचे माजी अध्यक्ष सुधाकर परिचारक प्रादेशीक सह संचालक शशीकांत घोरपडे, कार्यकारी संचालक महेश सगरे, लेखापरीक्षक के ए शिंदे आदींसह अन्य राजकीय नेत्यानी भेट दिली व चर्चा केली. यावेळी सुधाकर परिचारक यांनी घोरपडे यांना या समस्येतुन वरिष्ठ पातळीवरून मार्ग काढण्याविषयी सांगितले. तर घोरपडे यांनी हा विषय कामगार आयुक्तांच्या कानावर घालून त्यातुन मार्ग काढण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले कार्यकारी संचालक सगरे यांनाही घोरपडे यांनी काही सूचना दिल्या.\nदरम्यान उपोषणस्थळाला मोहोळचे तहसीलदार किशोर बडवे यांनी वेळोवेळी भेटी दिल्या. तर कारखाना प्रशासन व कामगार प्रतिनीधी यांची संयुक्त बैठक आयोजिली होती. तरीही मार्ग निघाला नाही या समस्येबाबत मी जिल्हाधिकारी कारखान्याचे अध्यक्ष साखर आयुक्त कार्यकारी संचालक यांच्याशी चर्चा करून लवकरात लवकर तोडगा काढण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. माजी अध्यक्ष सुधाकर परिचारक यांनी उपोषणाला भेट दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.\nम्हाडाच्या झोपडपट्ट्यांमधील 70 हजार शौचकुपांची देखभाल पालिका करणार\nमुंबई - मुंबईत म्हाडाने बांधलेली 70 हजार शौचकूप ताब्यात घेऊन त्यांची देखभाल महापालिका करणार आहे. म्हाडा आणि पालिका अधिकाऱ्यांच्या झालेल्या...\n22 हजार शौचकुपांना अखेर मंजुरी\nमुंबई - धोकादायक शौचालये, तुटलेले दरवाजे आणि लाद्यांमुळे झोपडपट्ट्यांतील नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी मुंबईत 22 हजार शौचकूप बांधण्याचा...\nहमीभावाने सोयाबीन खरेदी कधी\nकाशीळ - जिल्ह्यात खरिपातील काढणी अंतिम टप्प्यात आली असतानाही नाफेडकडून खरेदी केंद्रावर प्रत्यक्ष खरेदी सुरू झालेली नाही. शासनाने सोयाबीनची...\nपिंपरी शहराच्या अनेक भागांत कमी पाणीपुरवठा\nपिंपरी - शहराला भेडसावणारी पाणीटंचाईची समस्या सुटत नसल्यामुळे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शनिवारी (ता. 20) सर्वच पक्षाचे नगरसेवक आक्रमक भूमिका...\nप्रतिष्ठेची झालर काढून घेतल्यास व्यसनांना आळा\nमहाभारतात ‘यक्षप्रश्‍न’ नावाची गोष्ट आहे. यक्षांच्या तलावात उतरल्यामुळे पुतळे झालेल्या भावांना वाचविण्यासाठी युधिष्ठिर यक्षाच्या प्रश्‍नांना उत्तरे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agitation-demand-start-pulses-purchasing-centers-satara-maharashtra-12361", "date_download": "2018-10-20T00:46:56Z", "digest": "sha1:GZKURWSTAZFDGSCHI3JK3L5OTGYO3D6A", "length": 16008, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, agitation for demand to start pulses purchasing centers, satara, maharashtra, | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nखरेदी केंद्र सुरू करण्याच्या मागणीसाठी साताऱ्यात बळिराजा संघटनेचे उपोेषण\nखरेदी केंद्र सुरू करण्याच्या मागणीसाठी साताऱ्यात बळिराजा संघटनेचे उपोेषण\nमंगळवार, 25 सप्टेंबर 2018\nसातारा : शेतीमाल खरेदी केंद्रे त्वरित सुरू करावीत, शेतीमाल तारण योजना सुरू करावी, एकही व्यापारी सोयाबीन हमीभावाने खरेदी करत नसून काटामारी, हमाली, घट या नावाखाली लूट करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी यासह विविध मागण्यांसाठी बळिराजा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष पंजाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांना सोमवारी (ता.२४) निवेदन देत संघटनेने उपोषण सुरू केले आहे.\nसातारा : शेतीमाल खरेदी केंद्रे त्वरित सुरू करावीत, शेतीमाल तारण योजना सुरू करावी, एकही व्यापारी सोयाबीन हमीभावाने खरेदी करत नसून काटामारी, हमाली, घट या नावाखाली लूट करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी यासह विविध मागण्यांसाठी बळिराजा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष पंजाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांना सोमवारी (ता.२४) निवेदन देत संघटनेने उपोषण सुरू केले आहे.\nजिल्ह्यात सोयाबानीसह अन्य कडधान्यांची काढणी सुरू झाली आहे. मळणी करून शेतीमाल बाजारात नेण्यासाठी शेतकऱ्यांची तयारी सुरू आहे. बाजारात मात्र केंद्र सरकारने जाहीर केलेल्या हमीभावाने शेतीमाल खरेदी केला जात नाही. यामुळे शेतकऱ्यांना शेतीमालाची विक्री करता येत नाही. यासाठी बळिराजा शेतकरी संघटनेने बुधवारी (ता.१२) शेतीमाल खरेदी केंद्र त्वरित सुरू करावे, यासह विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. मात्र यावर आजपर्यंत कोणतीच कार्यवाही झाली नसल्याने सोमवारपासून सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बळिराजा शेतकरी संघटनेने उपोषण सुरू केले आहे.\nया वेळी पंजाबराव पाटील म्हणाले, की आमच्या मागण्यांसाठी आम्ही जिल्हाधकारी श्वेता सिंघल यांची भेट घेतली आहे. खरेदी केंद्र नसल्यामुळे शेतकऱ्यांना सोयाबीनची विक्री करता येत नाही. याचा फायदा घेऊन व्यापारी शेतकऱ्यांची वेगवेगळ्या मार्गाने लूट करत आहेत. यामुळे त्वरित खरेदी केंद्र तसेच शेतमाल तारण योजना सुरू करावी व लूट करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दोन दिवसांत कारवाई केली जाईल, असे अाश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. मात्र याकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलनाची तीव्रता वाढवली जाईल, असा इशारा दिला आहे.\nतारण व्यापार सोयाबीन हमीभाव कडधान्य आंदोलन सातारा\nभाजीपाला पिकांची रोपवाटिका तयार करताना\nभाजीपाला पिकांची रोपवाटिका करताना योग्य ती काळजी घेतल्यास पुनर्लागवडीनंतरच्या काळातील अने\nपुण्यात फुलांची ७ काेटींची उलाढाल\nपुणे ः फूल उत्पादक शेतकऱ्यांची भिस्त असणाऱ्या नवरात्र आणि दसऱ्याला विशेष मागणी असलेल्या झ\nकशी टिकेल पांढऱ्या सोन्याची झळाळी\nराज्यात कापूस वेचणीला सुरवात होऊन दसऱ्याच्या मुहूर्तावर बऱ्याच शेतकऱ्यांनी विक्रीही चालू\nपरभणीत फ्लाॅवर प्रतिक्विंटल २००० ते २५०० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nवनस्पतीतील संजीवकांमुळे अवकाशातही उत्पादन घेणे...\nपोषक घटकांची कमतरता आणि गुरुत्वाकर्षण कमी असणे या दोन कारणांमुळे चंद्र किंवा अन्य ग्रहांव\nभाजीपाला पिकांची रोपवाटिका तयार करतानाभाजीपाला पिकांची रोपवाटिका करताना योग्य ती काळजी...\nपरभणीत फ्लाॅवर प्रतिक्विंटल २००० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...\nपुण्यात फुलांची ७ काेटींची उलाढालपुणे ः फूल उत्पादक शेतकऱ्यांची भिस्त असणाऱ्या...\nयोग्य प्रमाणातच वापरा युरियानत्र पानांच्या पेशीमध्ये हरित लवकाची निर्मिती...\nवनस्पतीतील संजीवकांमुळे अवकाशातही...पोषक घटकांची कमतरता आणि गुरुत्वाकर्षण कमी असणे या...\nराज्यातील काही भागात अंशतः ढगाळ वातावरणमहाराष्ट्राच्या पश्‍चिम किनारपट्टीवर म्हणजेच कोकण...\nसांगली जिल्हा बॅंकेला कर्जमाफीसाठी...सांगली ः राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज...\nगूळ, बेदाणा, काजू महोत्सवास पुणे येथे...पुणे : दिवाळीच्या निमित्ताने ग्राहकांना रास्त...\n'सरकारला दुष्काळाची दाहकता लक्षात येईना'पुणे : यंदा ऑक्टोबर महिन्यातच धरणांमधील...\nकर्नाटकात दुष्काळ जाहीर, मग...मुंबई : ग्रामीण महाराष्ट्र दुष्काळात...\nऊसतोड मजूर महामंडळाला शंभर कोटींचा निधी...बीड : याआधीच्या सरकारने दहा वर्षांत अडीच...\nहिवरेबाजारमध्ये मांडला पाण्याचा ताळेबंदनगर ः आदर्श गाव हिवरेबाजारमध्ये...\nमाण, खटाव तालुक्यांत पाणीटंचाई वाढलीसातारा ः रब्बी हंगामाच्या तोंडावर पाऊस...\nपुणे जिल्ह्यात खरिपात ६९ टक्के पीक...पुणे ः यंदा पाऊस वेळेवर न झाल्याने शेतकऱ्यांकडून...\nबुलडाणा जिल्ह्यात १ लाख ६५ हजार...बुलडाणा ः या रब्बी हंगामात जिल्ह्यात एक लाख...\nयवतमाळ जिल्ह्यात जिल्हा प्रशासन उभारणार...यवतमाळ ः शेतीला पूरक व्यवसायाची जोड देत...\nअकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...\nदुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...\nकोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर : खरीप पिकांची काढणी वेगात...\nसोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/virat-kohli-first-20-runs-important-lalchand-rajput-test-cricket-england-birmingham/", "date_download": "2018-10-19T23:59:25Z", "digest": "sha1:AFQGWT6F2IQBJL6FFFBRAK6J67AJ665H", "length": 8903, "nlines": 67, "source_domain": "mahasports.co.in", "title": "'हे' केल्यास विराट कोहलीला मोठी खेळी करण्यापासून कोणी रोखू शकणार नााही", "raw_content": "\n‘हे’ केल्यास विराट कोहलीला मोठी खेळी करण्यापासून कोणी रोखू शकणार नााही\n‘हे’ केल्यास विराट कोहलीला मोठी खेळी करण्यापासून कोणी रोखू शकणार नााही\nभारताचे माजी प्रशिक्षक लालचंद राजपूत यांच्या म्हणण्याप्रमाणे विराट कोहलीला मोठी खेळी करण्यासाठी त्याने पहिल्या वीस धावा करणे महत्त्वाचे आहे.\nभारत इंग्लंड यांच्यातील बहुप्रतिक्षित कसोटी मालिकेला आज बुधवारपासून (१ऑगस्ट) बर्मिंघहमच्या एजबेस्टने मैदानावर सुरवात होत आहे त्या पार्श्वभूमिवर राजपूत बोलत होते.\n“विराट खूपच आक्रमक आहे आणि त्याला आघाडीवर राहून संघाचे नेतृत्व करलायला आवडते. २०१४ च्या इंग्लंड दौऱ्यात त्याची कामगिरी खूपच निराशाजन झाली होती, त्यामुळे सर्वांचे लक्ष आता त्याच्या कामगिरीकडे लागले आहे.” असे लालचंद राजपूत म्हणाले.\n“कोहलीने त्याच्या फलंदाजीतील त्रुटी कमी करण्यासाठी खूप मेहनत केली आहे. तो सध्या जोरदार फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे विराट या मालिकेच्या सुरवातीलाच मोठी धावसंख्या करण्याचा प्रयत्न करेल. त्यासाठी त्याला सुरवातीच्या २० धावा करने महत्त्वाचे असेल. जर त्याने सुरवातील २० धावा केल्या तर तो मागे वळून पाहणार नाही.” असे लालचंद राजपूत म्हणाले.\nत्याचबरोबर पुढे राजपूत यांनी भारताने तीन वेगवान आणि दोन फिरकी गोलंदाजांचा अंतिम ११ खेळडूंचा संघात समावेश करावा असे मत व्यक्त केले.\nइंग्लंड विरुद्ध भारत पहिला कसोटी सामना बर्मिंगहॅम येथील एजबॅस्टन मैदानावर होणार आहे.\nभारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात होईल.\nक्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.\n–टाॅप ५- इंग्लंड विरुद्ध भारत कसोटी मालिकेत होणार हे ५ खास विक्रम\n–आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २१ हजार धावा करणारा खेळाडूच झालाय मुलाचा कोच\nISL 2018: मोसमातील पहिल्या महाराष्ट्र डर्बीत मुंबईविरुद्ध पुणे सिटीचा पराभव\nनेमार ज्युनियरने मोडला पेलेंचा हा विक्रम\nVideo: या कामगिरीमुळे रोहित शर्माने पृथ्वी शॉला मिठीच मारली\nऑस्ट्रेलिया पहिल्यांदाच खेळणार या संघाविरुद्ध टी २० सामना\nVideo: तीन दिवसांत क्रिकेटमध्ये झाले तीन विचित्र धावबाद\nटाॅप ३- आज प्रो कबड्डीत होणार हे तीन मोठे पराक्रम\nISL 2018: भेदक मार्सेलिनोच्या पुनरागमनाचे पुणे सिटीला वेध\nएचसीएल आशियाई टेनिस अजिंक्यपद २०१८ स्पर्धेत अव्वल व आंतरराष्ट्रीय खेळाडू झुंजणार\nअखिल भारतीय सुपर सिरीज् टेनिस स्पर्धेत पुण्याच्या राधिका महाजनला दुहेरी मुकुट\nISL 2018: चेन्नईने केली पराभवाची हॅट्ट्रीक\nसलग दुसऱ्या दिवशी क्रिकेटमध्ये ‘कहर’, विचित्र रनआऊटची मालिका सुरुच\nझी महाराष्ट्र कुस्ती दंगलमध्ये ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी खेळणार या टीमकडून\nनागराज मंजूळे आता कुस्तीच्या मैदानात, विकत घेतली झी महाराष्ट्र कुस्ती दंगलमधील ही टीम\nटाॅप ३- प्रो कबड्डीच्या ६व्या हंगामात ५०पेक्षा जास्त गुण घेणारे ३ खेळाडू\nटीम इंडीयाने गाठली आहे या पाच देशांविरुद्ध वनडे सामन्यांची शंभरी\nक्रिकेटपटू दिपक चहरच्या घरी चोरीचा प्रयत्न करणाऱ्या सहा जणांना अटक\nविराटने डिजाईन केलेल्या शूजची अशी आहे किमंत\nपुण्यात होणाऱ्या कबड्डी, क्रिकेट सामन्यांचे असे आहेत तिकीट दर\nभारत-विंडीज यांच्यातील चौथ्या वनडेच्या तिकीट विक्रीला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार\nकपिल देव, अनिल कुंबळेला मागे टाकत रविंद्र जडेजा करणार मोठा पराक्रम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/hitguj/messages/103383/133540.html?1193231915", "date_download": "2018-10-20T01:24:20Z", "digest": "sha1:L5JRQ7C4ZHI3MPNGC3WXCGKS3VUICL7Z", "length": 3517, "nlines": 27, "source_domain": "www.maayboli.com", "title": "Kulphee", "raw_content": "\n>आईस्क्रीम, मूस आणि बरेच काही <-/*1-\n>नुकताच यशस्वी झालेला हा प्रयोग. झटपट होणारा आणी स्वादिष्ट.\nएक स्वीटन्ड कंडेन्स्ड मिल्कचा डबा, एक एव्हॅपोरेटेड मिल्कचा डबा, एक छोटा डबा कूल व्हिप, एक कार्टन हेवी क्रीम हे सर्व हँड ब्लेंडरने एकत्र करावे. एकत्र करतानाच थोडी वेलची पूड घालावी. डीप फ्रीज मधे ठेवावे. ठेवताना कंटेनरला क्लिंग फिल्म लावून झाकण घट्ट बंद करावे. साधारण ३-४ तासांनी परत एकदा ब्लेंड करावे.आणी सेट करावे. ३ तासांनी रिपीट करावे. ह्या वेळी ब्लेंड करताना बदाम पिस्त्याची पूड घालावी. मिश्रण छान फुलून येतं. आता फायनल सेट करायला ठेवावं. वरून पिस्ता बदामाचे काप,केशर घालून फ्रीज करावं. स्वादिष्ट कुल्फी तयार. <-/*1-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} {"url": "http://berartimes.com/?p=49113", "date_download": "2018-10-19T23:52:11Z", "digest": "sha1:AI2F6YV7UFRZHWEGLJE4NKYDBIBKKAAW", "length": 15056, "nlines": 137, "source_domain": "berartimes.com", "title": "कंधार येथील साहित्यिक तथा ख्यातनाम कवी डॉ.माधव कुद्रे यांना ‘साहित्य सेवा रत्न’ पुरस्कार जाहीर | Berar Times", "raw_content": "\nबुद्ध भूमि उमरी कटंगी में हुआ अंतरराष्ट्रीय बौद्ध मैत्री सम्मेलन# #अजीत जोगी नहीं लड़ेंगे चुनाव# #गडचिरोलीतील गोवारी समाज आंदोलनाला खा.नेतेंची भेट# #बेशिस्त वाहन पार्किंगवर होणार कारवाई निवारण कक्षाला माहिती देण्याचे आवाहन# #अवैैध वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परने उडवले शेतकऱ्याला# #न्यायालयाच्या निर्णयाची अमंलबजावणी करा- गोवारी समाजाची मागणी# #अवैध लोहखनीज उत्खनन विरुद्ध वनविभागाची कार्यवाही तीन ट्रक जप्त# #बालवाडी कर्मचारीओंका 20 अक्तूंबर को सम्मेलंन# #अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट शनिवार व रविवारला गोंदियात# #पुलवामामध्ये जवानांवर दहशतवादी हल्ला, 7 जवान जखमी\nपुर्व विदर्भातील लोकप्रिय ईपेपर\nकंधार येथील साहित्यिक तथा ख्यातनाम कवी डॉ.माधव कुद्रे यांना ‘साहित्य सेवा रत्न’ पुरस्कार जाहीर\nकंधार,दि.12ः- रहिकवार ब्रदर्स फिल्म प्रॉडक्शन, मुंबई, शाखा-बल्लारपूर, जि.चंद्रपूरच्या वतीने देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार २०१८ साठी कंधार येथील साहित्यिक तथा ख्यातनाम कवी डॉ.माधव कुद्रे यांची निवड करण्यात आली असून राजूरा, जि.चंद्रपूर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत डॉ.माधव कुद्रे यांना ‘साहित्य सेवा रत्न’ पुरस्कारराने सन्मानित करण्यात आले.\nसमाजाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी रहिकवार ब्रदर्स फिल्म प्रॉडक्शन, मुंबई, शाखा-बल्लारपूर, जि.चंद्रपूरच्या वतीने राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. कंधार येथील साहित्यिक तथा ख्यातनाम कवी डॉ.माधव कुद्रे यांच्या वैद्यकिय, शैक्षणिक, साहित्य व सामाजिक कार्याची विशेष दखल घेऊन रहिकवार ब्रदर्स फिल्म प्रॉडक्शन, मुंबई, शाखा-बल्लारपूर, जि.चंद्रपूरच्या वतीने देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार २०१८ साठी डॉ.माधव कुद्रे यांची निवड करण्यात आली आहे.\nडॉ.माधव कुद्रे यांना ‘साहित्य सेवा रत्न’ हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्धल दिगंबर वाघमारे, दिगंबर गायकवाड, संभाजी गायकवाड, राजेश्वर कांबळे, मयुर कांबळे, माधव जाधव, ॲड.सिद्धार्थ वाघमारे, विठ्ठल गंदलवाड, प्रा.भागवत गोरे, माधव भालेराव, साईनाथ मळगे, राज मळगे, महेंद्र कांबळे, मारोती गायकवाड, शेख युसूफ, गंगाधर ढवळे, प्रा.सुभाष वाघमारे, राजहंश शहापुरे, विष्णू जगळपूरे, पांडुरंग कोकुलवार, अनुरत्न वाघमारे, दिपक सपकाळे, सदानंद सपकाळे, कैलास विभूते, संतोष व्यास, श्याम झुंजुरवाड, रामदास झुंजुरवाड, पमा वाडीकर, शरद गायकवाड, सुदर्शन कागणे, गुरुनाथ मुळे यांच्यासह डॉक्टर्स असोसियशन, कंधार, एम.एस.थ्री., पतंजली योग समिती, सुंदर अक्षर कार्यशाळा व युगसाक्षी परिवार आदिंनी अभिनंदन केले असून समाजाच्या विविध स्तरातून डॉ.कुद्रे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.\nबुद्ध भूमि उमरी कटंगी में हुआ अंतरराष्ट्रीय बौद्ध मैत्री सम्मेलन\n बौद्ध संगठन को भीमराव आंबेडकर द्वारा शुरू किया गया इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी\nअजीत जोगी नहीं लड़ेंगे चुनाव\nरायपुर.19 अक्तुंबर(विशेष सवांददाता) छत्तीसगढ़ की राजनीति में शुक्रवार को अहम मोड़ आ गया है मुख्यमंत्री डॉ. रमन सिंह के खिलाफ चुनाव लड़ने की घोषणा करने वाले पूर्व Read More »\nगडचिरोलीतील गोवारी समाज आंदोलनाला खा.नेतेंची भेट\nगडचिरोली(अशोक दुर्गम) दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी Read More »\nबेशिस्त वाहन पार्किंगवर होणार कारवाई निवारण कक्षाला माहिती देण्याचे आवाहन\nवाशिम, दि. १९ : जिल्ह्यात पार्किंग झोन व्यतिरिक्त अन्य ठिकाणी पार्क केलेली वाहने, रस्त्यावर सोडून गेलेल्या वाहनांवर तात्काळ करावी करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी निवारण कक्षाची स्थापना केली Read More »\nन्यायालयाच्या निर्णयाची अमंलबजावणी करा- गोवारी समाजाची मागणी\nगोंदिया दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी समाजाला Read More »\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र .\nबुद्ध भूमि उमरी कटंगी में हुआ अंतरराष्ट्रीय बौद्ध मैत्री सम्मेलन\n बौद्ध संगठन को भीमराव आंबेडकर द्वारा शुरू किया गया इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी\nअजीत जोगी नहीं लड़ेंगे चुनाव\nरायपुर.19 अक्तुंबर(विशेष सवांददाता) छत्तीसगढ़ की राजनीति में शुक्रवार को अहम मोड़ आ गया है मुख्यमंत्री डॉ. रमन सिंह के खिलाफ चुनाव लड़ने की घोषणा करने वाले पूर्व Read More »\nगडचिरोलीतील गोवारी समाज आंदोलनाला खा.नेतेंची भेट\nगडचिरोली(अशोक दुर्गम) दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी Read More »\nबेशिस्त वाहन पार्किंगवर होणार कारवाई निवारण कक्षाला माहिती देण्याचे आवाहन\nवाशिम, दि. १९ : जिल्ह्यात पार्किंग झोन व्यतिरिक्त अन्य ठिकाणी पार्क केलेली वाहने, रस्त्यावर सोडून गेलेल्या वाहनांवर तात्काळ करावी करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी निवारण कक्षाची स्थापना केली Read More »\nन्यायालयाच्या निर्णयाची अमंलबजावणी करा- गोवारी समाजाची मागणी\nगोंदिया दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी समाजाला Read More »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5024542798382125028&title=Dockless%20Bike%20Sharing%20Service%20Available%20at%20Pune&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-10-20T00:07:52Z", "digest": "sha1:54G7OISECVR62VWLBYEMZPTT7MFHYAPO", "length": 8185, "nlines": 120, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘मोबाइक’तर्फे ‘डॉकलेस बाइक शेअरिंग’ सेवा", "raw_content": "\n‘मोबाइक’तर्फे ‘डॉकलेस बाइक शेअरिंग’ सेवा\nपुणे : बाइक शेअरिंगमध्ये अग्रेसर असलेल्या मोबाइकने येथील एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीमध्ये डॉकलेस बाइक शेअरिंग सेवेची सुरुवात केली आहे. यात नारंगी रंगाच्या १०० पेक्षा अधिक सिग्नेचर मोबाइक बाइक (सायकल) आता तीन हजार विद्यार्थी आणि कॉलेजच्या फॅकल्टी मेंबर्ससाठी मागणीनुसार उपलब्ध असतील.\nएमआयटी हे पहिले असे कॅंपस आहे ज्यामध्ये अशाप्रकारची मोबाइक सेवा सुरू करण्यात आली आहे. ही सेवा भविष्यात फायदेशीर ठरणारी आहे. मोबाइकचा उद्देश पुण्यात कमीत-कमी कालावधीत आपल्या सेवेचा विस्तार करणे आणि पर्यायाने प्रदूषण कमी करण्यास मदत करणे हा आहे. अशाप्रकारची सेवा पर्यावरण, प्रदूषण या गंभीर समस्यांवर तोडगा काढण्यास उपयोगी ठरेल.\nमोबाइकचे हे अॅप्लिकेशन वारण्यात अतिशय सोपे असून, यातील सेवेचा लाभ घेण्याचे विकल्प ही समजण्याजोगे आहेत. वॉलेट, नेट बॅंकिंग, क्रेडिट कार्ड आणि यूपीआई यांद्वारे मोबाइक अॅप डिजिटल बनले आहे. याचबरोबर अतिशय वाजवी दरात ९९ रुपयांच्या मासिक पासाची सुविधा देखील येथे उपलब्ध आहे.\nमोबाइक इंडियाचे सीईओ विभोर जैन म्हणाले, ‘एमआयटी परिसरात मोबाइक उपलब्ध करून देण्यामागील आमचा उद्देश विद्यार्थी, प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांस सुरक्षितता प्रदान करणे हा आहे. याचबरोबर पुण्यास एक आदर्श शहर बनविणे, सुलभ आणि किफायती विकल्प प्रदान करणे हा मानस आहे.’\nएमआईटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्यकारी अध्यक्ष राहुल कराड म्हणाले, ‘आम्ही मोठ्या आनंदाने मोबाइकचे स्वागत करत आहोत. आमच्या विद्यार्थी आणि प्राध्यापकांसाठी ही सेवा खूपच सुलभ ठरेल.’\nTags: पुणेमोबाइकविभोर जैनराहुल कराडएमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीMobikePuneRahul KaradVibhor jainMIT World Peace Universityप्रेस रिलीज\n‘एमआयटी’तर्फे क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव ‘व्यक्तिमत्व बहरण्यासाठी कला-क्रीडा उपयुक्त’ रोटरी पीस फेलोशिपसाठी डॉ. पांडे यांची निवड साहित्य संमेलनाचा सीएसआर उपक्रम ‘संशोधनात महिलांचा सहभाग वाढावा’\nअंजली इला मेननची मुरानो चित्रे...\nजिंदगी धूप तुम घना साया...\nकर्तव्यदक्ष गृहिणी ते जबाबदार समाजसेविका\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nअपूर्वाई वाटण्यासारखं ‘अपूर्व’ काम करणारी अपूर्वा\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nअंजली इला मेननची मुरानो चित्रे...\nसमतानगरमध्ये ६२वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikiquote.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%A6/CarsracBot", "date_download": "2018-10-20T00:31:18Z", "digest": "sha1:ZMBRHHG4TJ4CDZAO5GHYHXNIYMUOJ7J5", "length": 3522, "nlines": 51, "source_domain": "mr.wikiquote.org", "title": "सर्व सार्वजनिक नोंदी - Wikiquote", "raw_content": "\nWikiquoteच्या सर्व नोंदीचे एकत्र दर्शन.नोंद प्रकार, सदस्यनाव किंवा बाधित पान निवडून तुम्ही तुमचे दृश्यपान मर्यादित करू शकता.\nसर्व सार्वजनिक नोंदी TimedMediaHandler log अपभारणाच्या नोंदी आयात नोंद आशय नमूना बदल नोंदी एकगठ्ठा संदेशाच्या नोंदी खूणपताका नोंदी खूणपताका व्यवस्थापन नोंदी गाळणीने टिपलेल्या नोंदी टेहळणीतील नोंदी धन्यवादाच्या नोंदी नवीन सदस्यांची नोंद नोंदी एकत्र करा पान निर्माणाच्या नोंदी रोध नोंदी वगळल्याची नोंद वैश्विक अधिकार नोंदी वैश्विक खात्याच्या नोंदी वैश्विक पुनर्नामाभिधान नोंदी वैश्विक ब्लॉक सूची सदस्य आधिकार नोंद सदस्य एकत्रीकरण नोंद सदस्यनाम बदल यादी सुरक्षा नोंदी स्थानांतराची नोंद\nलक्ष (शिर्षक किंवा सदस्य:सदस्याचे सदस्यनाव):\n१७:१७, १९ जानेवारी २०१२ सदस्यखाते CarsracBot (चर्चा | योगदाने) स्वयंचलितरित्या तयार झाले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/citizen-journalism/marathi-citizen-journalism-girish-vidhate-writes-about-footpath-issue-79391", "date_download": "2018-10-20T00:32:48Z", "digest": "sha1:OSGUXZXVSN5BRRQDVQGHTOEBKGHUZKQO", "length": 11911, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi Citizen Journalism girish vidhate writes about footpath issue फुटपाथवरून चालताना खो-खो खेळावा लागतो | eSakal", "raw_content": "\nफुटपाथवरून चालताना खो-खो खेळावा लागतो\nशनिवार, 28 ऑक्टोबर 2017\nतुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'\nतुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.\nपुणे- वानवडी जांभूळकर चौक ते जगताप चौक पर्यंत रोज संध्याकाळी फुटपाथवरून चालणे शक्य नसते. फुटपाथ वरून चालायला जागाच नसते. त्याला एकमेव कारण म्हणजे फुटपाथ वर झालेले आक्रमण. महापालिका आणि पोलिस या बाबतीत काहीच करताना दिसत नाही. संध्याकाळी फुटपाथ वरून चालताना खो-खो मध्ये जसे आपण खेळतो तसेच काही होते. कधी फुटपाथ वरून तर कधी रस्त्यावरून चालत जावं लागतं. रस्त्यावर उतरले तर कधी शेजारच्या वाहनांचा धक्का बसेल याची गॅरंटी नाही. अनेक ठिकाणी फुटपाथ शेजारच्या दुकानातील माल बाहेरच मांडलेला असतो. एक दुकानदार तर चक्क फुटपाथवर टेबल टाकून हॉटेल चालवत आहे.\nमहापालिका प्रशासन अतिक्रमण विभागातील अधिकारी याच्या कृपेने सर्व चाललेले असावे. अतिक्रमण विभाग कारवाई करताना दिसते पण तो एक फार्स असतो गाडी येते रस्त्यावरच थांबते, सर्वांना जायला वेळ देते मग कोणत्याच गाडी वर कारवाई न करता निघून जाते. पोलिसांनी तर बघ्याची भूमिका घेतली आहे असे दिसते. रस्त्यावर अनेक चारचाकी वाहने कडेला थांबलेली असतात. दोन्ही ठिकाणी चौकात प्रचंड गर्दी असूनही कोणालाही यांचे काहीही घेणे नसते. याबाबत कोणीही नगरसेवक यातून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करत नाही.\nमुंबई - शिवाजी पार्कवर झालेल्या दसरा मेळाव्यासाठी जानेवारी 2018 मध्येच परवानगी मिळाल्याची माहिती राज्य सरकारने आज उच्च न्यायालयात दिली. शिवाजी...\nदहा महिन्यांनंतर तिची वडिलांशी भेट\nमाळेगाव - बारामती तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत सापडलेल्या २३ वर्षीय परप्रांतीय मुस्लिम युवतीला अखेर येथील निर्भया पथकाच्या अथक प्रयत्नातून...\nम्हाडाच्या झोपडपट्ट्यांमधील 70 हजार शौचकुपांची देखभाल पालिका करणार\nमुंबई - मुंबईत म्हाडाने बांधलेली 70 हजार शौचकूप ताब्यात घेऊन त्यांची देखभाल महापालिका करणार आहे. म्हाडा आणि पालिका अधिकाऱ्यांच्या झालेल्या...\nपिंपरी - शहरात दररोज निर्माण होणाऱ्या सुमारे 900 पैकी 450 टन कचऱ्यापासून मोशी कचरा डेपोत सेंद्रिय (कंपोस्ट) खतनिर्मिती केली जात आहे. त्यामुळे...\nलग्नास नकार दिल्याने तरुणीची मॉर्फिंगद्वारे बदनामी\nनवी मुंबई - लग्नास नकार दिल्याने संतप्त झालेल्या एका तरुणाने नात्यातील तरुणीचे छायाचित्र मॉर्फिंग करून तिची बदनामी केली. प्रकाश देवकटे (21) असे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/now-there-no-need-show-vehicle-ownership-police-136857", "date_download": "2018-10-20T00:33:43Z", "digest": "sha1:X6O2IOZWUSBRFEMUDGTOXYWR3M27LCKN", "length": 11948, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Now there is no need to show the vehicle ownership to the police आता वाहनपरवाना पोलिसांना दाखविण्याची नाही गरज ! | eSakal", "raw_content": "\nआता वाहनपरवाना पोलिसांना दाखविण्याची नाही गरज \nशुक्रवार, 10 ऑगस्ट 2018\nवाहन क्रमांकावरून पोलिस त्यांच्या मोबाईल अॅपवर सर्व माहिती पाहू शकणार आहेत. तसेच वाहनचालकही आपल्या अॅपवरून ही कागदपत्रे त्यांना दाखवू शकणार आहेत. याचा फायदा वाहनचालकांसह पोलिसांनाही होणार आहे.\nनवी दिल्ली : वाहतूक पोलिसांकडून अनेकदा वाहनांची कागदपत्रे आणि वाहनपरवानाची मागणी केली जात असे. या कागदपत्रांची पूर्तता न केल्यास संबंधित वाहनचालकाला दंड आकारला जात असे. मात्र, आता यापुढे पोलिसांना वाहनपरवाना आणि वाहनाच्या कागदपत्रांची मागणी करता येणार नाही.\nमाहिती तंत्रज्ञान कायद्यामध्ये बदल करण्यात आल्याने आता यापुढे वाहतूक पोलिसांना वाहनपरवाना आणि वाहनाच्या कागदपत्रांची मागणी करता येणार नाही. याबाबत परिवहन मंत्रालयानेही अध्यादेश जारी केला असून, यामध्ये डिजिलॉकर किंवा एम- परिवहन या अॅपवर कागदपत्रे अपलोड केल्यास ती अधिकृत समजण्यात येणार आहेत.\nयापूर्वी अनेकदा वाहनांची कागदपत्रे, वाहनपरवाना, पीयूसी, इन्शुरन्स कागदपत्रेसोबत ठेवणे शक्य होत नव्हते. यामुळे वाहतूक पोलिसांनी अडविल्यास नाहक त्रास भोगावा लागत होता. तसेच भुर्दंडही भरावा लागत होता. मात्र, सरकारच्या या निर्णयामुळे वाहनचालकांना मोठा फायदा होणार आहे.\nवाहन क्रमांकावरून पोलिस त्यांच्या मोबाईल अॅपवर सर्व माहिती पाहू शकणार आहेत. तसेच वाहनचालकही आपल्या अॅपवरून ही कागदपत्रे त्यांना दाखवू शकणार आहेत. याचा फायदा वाहनचालकांसह पोलिसांनाही होणार आहे.\nदरम्यान, एम- परिवहन हे अॅप सध्या अँड्रॉइडवर उपलब्ध असून, येत्या 10 दिवसांत ते आयओएसवरही उपलब्ध करण्यात येणार असल्याचे परिवहन मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.\nमुंबई - शिवाजी पार्कवर झालेल्या दसरा मेळाव्यासाठी जानेवारी 2018 मध्येच परवानगी मिळाल्याची माहिती राज्य सरकारने आज उच्च न्यायालयात दिली. शिवाजी...\nदहा महिन्यांनंतर तिची वडिलांशी भेट\nमाळेगाव - बारामती तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत सापडलेल्या २३ वर्षीय परप्रांतीय मुस्लिम युवतीला अखेर येथील निर्भया पथकाच्या अथक प्रयत्नातून...\nअयोध्येतील बाबरी मशीद हिंदुत्ववाद्यांनी जमीनदोस्त केल्यानंतर तेथे न उभारल्या गेलेल्या राममंदिराच्या मुद्याचा ‘सात-बारा’ कोणाचा, या प्रश्‍नावरून २५...\nलग्नास नकार दिल्याने तरुणीची मॉर्फिंगद्वारे बदनामी\nनवी मुंबई - लग्नास नकार दिल्याने संतप्त झालेल्या एका तरुणाने नात्यातील तरुणीचे छायाचित्र मॉर्फिंग करून तिची बदनामी केली. प्रकाश देवकटे (21) असे...\n22 हजार शौचकुपांना अखेर मंजुरी\nमुंबई - धोकादायक शौचालये, तुटलेले दरवाजे आणि लाद्यांमुळे झोपडपट्ट्यांतील नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी मुंबईत 22 हजार शौचकूप बांधण्याचा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/gondia/front-protest-rally-reported/", "date_download": "2018-10-20T01:18:34Z", "digest": "sha1:UBURQSCJSVJ7W4UWXEXYBZKXXQ7DBIVW", "length": 42602, "nlines": 418, "source_domain": "www.lokmat.com", "title": "In The Front, Protest Rally Reported | मोर्चे, रॅली काढून नोंदविला निषेध | Lokmat.Com", "raw_content": "शनिवार २० ऑक्टोबर २०१८\n'या' विनोदी अभिनेत्याला ओळखलात का \n'झी मराठी अवॉर्ड्स २०१८'मध्ये बालकलाकारांची धमाल\nआम्ही दोघी मालिकेत 'कुछ कुछ होता है' चित्रपटाची झलक\nपावसामुळे मुंबईतील धूलिकणांचे प्रमाण घटले\nमेट्रोच्या कामावरून दोन यंत्रणांमध्ये रंगला वाद\n‘मी टू’ चळवळ पीडितांसाठी; त्याचा गैरवापर करू नका - उच्च न्यायालय\nदागिन्यांच्या मोहात मित्राकडूनच मुख्य सूत्रधाराची हत्या\nरेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या ब्लॉक\nTanushree Dutta controversy : 'सिन्टा'वर भडकली तनुश्री दत्ता; पण का\nविविधांगी भूमिका साकारण्याचा एकच ध्यास\n ‘बधाई हो’ने पहिल्या दिवशी रचला विक्रम\n‘अॅव्हेंजर्स 4’मध्ये आयर्न मॅनच्या हातात दिसणार ‘हे’ खास शस्त्र\n23 Years Of DDLJ : शाहरूख- काजोलचा ‘दिलवाले दुल्हनियां ले जायेंगे’ झाला २३ वर्षांचा पाहा कधीही न पाहिलेले काही फोटो\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nशीघ्रपतनाची समस्या; कारणं आणि उपाय\nपरिणीती चोप्राचे 'हे' इंडो-वेस्टर्न लूक्स तुम्हाला देतील परफेक्ट लूक\nसंध्याकाळच्या चहासोबत एकदा तरी ट्राय करा खमंग मसाला पापड\nकानामध्ये हेवी इयररिंग्स वापरताय 'या' समस्यांचा करावा लागू शकतो सामना\nमुंबईतील 'या' ठिकाणी स्वस्त आणि मस्त शॉपिंगचा आनंद लुटा\nपंजाब - अमृतसर रेल्वे दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शनिवारी पंजाबमध्ये राजकीय शोक\nभाजपाचे बिहारचे खासदार भोला सिंह यांचे निधन; दिल्लीच्या राम मनोहर लोहिया इस्पितळात केले होते दाखल.\nट्रेनने लोकांना उडवलं आणि सिद्धूंच्या पत्नी नवजोत कौर गाडीत बसून घरी निघून गेल्या, प्रत्यक्षदर्शींचा आरोप\nपंजाब - अमृतसर येथे रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना पंजाब सरकारकडून 5 लाख रुपयांची मदत जाहीर\nनवी दिल्ली - अमृतसर येथील रेल्वे दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले दु:ख व्यक्त\nआदिलाबाद : नागपूरहून निघालेल्या कारमध्ये दहा कोटींची रोकड जप्त\nअमृतसर (पंजाब) - रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या भीषण रेल्वे अपघातात 50 जाणांचा मृत्यू, पोलिसांची माहिती\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\nऔरंगाबाद - डोक्यात दगड घालून कविता अशोक जाधव या महिलेचा खून, हर्सूल भागातील घटना\nनाशिक - नाशिक मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये वादावादी\nमुंबई - मुंबई विमानतळावर 21 लाख 52 हजार रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर जप्त, सीआयएसएफची कारवाई\nनागपूर - गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमदार निवासावर चढून आंदोलन, अधिग्रहित जमिनीचा मोबदला देण्याची मागणी\nनंदुरबार- जि.प.समाज कल्याण अधिकारी सतिश वळवी यांना कार्यालयात 20 हजाराची लाच घेताना अटक\nपंजाब - अमृतसर रेल्वे दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शनिवारी पंजाबमध्ये राजकीय शोक\nभाजपाचे बिहारचे खासदार भोला सिंह यांचे निधन; दिल्लीच्या राम मनोहर लोहिया इस्पितळात केले होते दाखल.\nट्रेनने लोकांना उडवलं आणि सिद्धूंच्या पत्नी नवजोत कौर गाडीत बसून घरी निघून गेल्या, प्रत्यक्षदर्शींचा आरोप\nपंजाब - अमृतसर येथे रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना पंजाब सरकारकडून 5 लाख रुपयांची मदत जाहीर\nनवी दिल्ली - अमृतसर येथील रेल्वे दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले दु:ख व्यक्त\nआदिलाबाद : नागपूरहून निघालेल्या कारमध्ये दहा कोटींची रोकड जप्त\nअमृतसर (पंजाब) - रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या भीषण रेल्वे अपघातात 50 जाणांचा मृत्यू, पोलिसांची माहिती\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\nऔरंगाबाद - डोक्यात दगड घालून कविता अशोक जाधव या महिलेचा खून, हर्सूल भागातील घटना\nनाशिक - नाशिक मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये वादावादी\nमुंबई - मुंबई विमानतळावर 21 लाख 52 हजार रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर जप्त, सीआयएसएफची कारवाई\nनागपूर - गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमदार निवासावर चढून आंदोलन, अधिग्रहित जमिनीचा मोबदला देण्याची मागणी\nनंदुरबार- जि.प.समाज कल्याण अधिकारी सतिश वळवी यांना कार्यालयात 20 हजाराची लाच घेताना अटक\nAll post in लाइव न्यूज़\nमोर्चे, रॅली काढून नोंदविला निषेध\nशहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागातही बुधवारी (दि.३) मोर्चे, शांती मार्च आणि रॅली काढून भीमा कोरेगाव येथील घटनेचा निषेध नोंदविण्यात आला. तसेच या घटनेस जबाबदार असणाºयांवर कठोर कारवाई करण्याची मागणी उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली.\nठळक मुद्देदोषींवर कठोर कारवाई करा : ग्रामीण भागात उमटले पडसाद\nगोंदिया : शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागातही बुधवारी (दि.३) मोर्चे, शांती मार्च आणि रॅली काढून भीमा कोरेगाव येथील घटनेचा निषेध नोंदविण्यात आला. तसेच या घटनेस जबाबदार असणाºयांवर कठोर कारवाई करण्याची मागणी उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली.\nगोरेगाव : भीमा कोरेगाव येथील घटनेच्या निषेर्धात फुले-शाहू-आंबेडकर विचार मंचच्या वतीने बुधवारी (दि.३) ठाणा रोड चौक ते तहसील कार्यालयपर्यंत निषेध रॅली काढण्यात आली.या घटनेस जबाबदार असणाºयांवर कठोर कारवाई करण्यात यावी. या मागणीचे निवेदन तहसीलदार कल्याणकुमार डहाट यांना देण्यात आले. त्यानंतर येथील मुख्य बसस्थानकाजवळ सभेचे आयोजन करण्यात आले. या वेळी आंनद चंद्रिकापुरे, सचिन नांदगाये, विकास साखरे, डॉ.एल.एस.तुरकर, दिवाकर जांभुळकर, राहुल चंद्रिकापुरे, भूमेश्वर साखरे, मुकेश चौधरी, भीमराव साखरे, विलास बौध्द, संजय कोचे, प्रितीराज मेश्राम, आदेश थुलकर, जितेद्र डोंगरे, शैलेश डोंगरे, प्रमिला शहारे, निरंजन साखरे, राकेश डोंगरे, रोहीत साखरे, मनमित साखरे, विशाल नंदेश्वर, दिनेश वैद्य, एस.बी.टेंभुर्णीकर उपस्थित होते.\nआमगाव : भीमा कोरेगाव येथील घटनेच्या निषेर्धात विविध संघटनानी बुधवारी (दि.३) बंदचे आवाहन केले होते. याला आमगाव येथे चांगला प्रतिसाद मिळाला. शहरातील सर्व व्यापारी प्रतिष्ठाणे आणि शाळा व महाविद्यालये बंद होते. या दरम्यान शहरात तणावपूर्ण शांतता होती. आमगाव येथे विविध आंबेडकरी संघटना व काही राजकीय पक्षांनी रस्त्यावर उतरुन भीमा कोरेगाव येथील घटनेचा निषेध नोंदविला. येथील डॉ. आंबेडकर चौकात एकत्र येत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली अपर्ण केली. या वेळी उपस्थित मान्यवरांनी या घटनेची चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच मागण्यांचे निवदेन तहसीलदारांना देण्यात आले.\nभीमा कोरेगाव भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध\nअर्जुनी-मोरगाव : पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथे २०० व्या शौर्य दिना दरम्यान झालेल्या घटनेच्या निषेर्धात अर्जुनी-मोरगाव तालुक्यात कडकडीत बंद ठेवण्यात आला. अर्जुनी-मोरगाव येथे लोकशाही सामाजिक संघटना, समता सैनिक दल, भारतीय बौध्द महासभा व शेकडो दलित बांधवाच्या उपस्थित मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. येथील बौध्द विहारातून क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करुन निषेध मोर्च्याला सुरुवात झाली. हा मोर्चा शांततेत शहराच्या प्रमुख मार्गावरुन तहसील कार्यालयावर नेण्यात आला. या वेळी नायब तहसीलदार पाटील व वाढई यांना निवेदन देण्यात आले. भीमा कोरेगाव येथे दलित बांधवावर झालेल्या अमानुष अत्याचाराच्या विरोधात संपूर्ण राज्यभर संतापाची लाट आहे. भ्याड हल्ला करणाऱ्यांना कठोर शासन व ज्या दलित समाज बांधवाचे जे आर्थिक नुकसान झाले त्यांना शासनाने नुकसान भरपाई देण्याची मागणी केली.अर्जुनी-मोरगाव येथील निषेध मोर्च्यात झरपडा, बोंडगावदेवी, महागाव, इटखेडा, नवेगावबांध यासह विविध गावातील बौध्द समाजबांधव सहभागी झाले होते.\nदेवरीत शंभर टक्के बंद\nदेवरी : भीमा कोरेगाव येथील घटनेच्या निषेधार्थ बुधवारी (दि.३) देवरी येथे शंभर टक्के बंद ठेवण्यात आला. शहरातील व्यापाºयांनी आपली पूर्ण प्रतिष्ठाणे बंद ठेवली. शाळा संचालकांनी आपली शाळा व महाविद्यालय पूर्णत: बंद ठेवली होती. येथील मुलगंध कुटी बौध्द विहारातून बौध्द समाजबांधवानी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. मागण्यांचे निवेदन तहसीलदार विजय बोरुडे यांना दिले. या घटनेस जबाबदार असणाºयांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. शिष्टमंडळात प्राचार्य के.सी. शहारे, न.प. उपाध्यक्ष ओमप्रकाश रामटेके, जि. प. सदस्य उषा शहारे, रुपचंद जांभुळकर, मनोज साखरे, मधुकर साखरे, अमित तरजुले, ललीत भैसारे, सुभाष टेंभुर्रकर, प्रशांत मेश्राम, मनोज नंदेश्वर, सुरेंद्र बन्सोड, सुधीर दहिवले, प्रदीप शहारे, नितीन वालदे, पृथ्वीराज नंदेश्वर, प्रशांत कोटांगले, निलेश राऊत,निलध्वज आकरे, सी. बी. कोटांगले, दिपक राऊत, मधुकर शहारे, कपील बडोले, जगदिश टेंभुर्णे यांचा समावेश होता. तहसील कार्यालय परिसरात मोर्च्याचे रुपांतर सभेत झाले. या वेळी उपस्थितांनी मार्गदर्शन केले.\nइसापूर येथे निषेध सभा\nइसापूर : येथील बौध्द समाज बांधवाच्या वतीने भीमा कोरेगाव येथील घटनेचा निषेध नोंदविण्यात आला. या बंदला गावातील संपूर्ण व्यापारी प्रतिष्ठाने, दुकाने, शाळा यांनी बंद ठेवून सहकार्य केले. यावेळी सभा घेवून या घटनेचा निषेध नोंदविण्यात आला. जनार्धन मेश्राम, राजेश लोणारे, प्रकाश देशपांडे, मोरेश्वर गोंडाणे, सिध्दार्थ सुखदेवे, माणिक गडपाल उपस्थित होते.\nनवेगावबांध येथे शांती मार्च\nनवेगावबांध : १ जानेवारीला पूणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथे शौर्य दिनानिमित्ताने क्रांती शूरविरांना अभिवादन करण्यासाठी विजयस्तंभाकडे जाणाºया आंबेडकरी अनुयायावर समाजकंटकानी दगडफेड करुन त्यांच्या वाहनाची तोडफोड व जाळपोळ केली.\nया घटनेच्या निषेधार्थ येथील नगर बौध्द समाजाच्या वतीने नवेगावबांध बंद व शांती मार्च काढून निषेध नोंदविण्यात आला. येथील बाजारपेठ, व्यापारी प्रतिष्ठाने बंद होती. नगर बौध्द समाजाच्या वतीने प्रशिक बुध्दविहारातून शांती मार्च काढण्यात आला. भीमा कोरेगाव येथील घटनेचा तिव्र निषेध नोंदविण्यात आला. या वेळी विविध मागण्याचे निवेदन मुख्यमंत्र्यांच्या नावे ठाणेदार स्वप्नील उजवणे यांना देण्यात आले. शिष्टमंडळात सुरेंद्र सरजारे, निषेद शहारे, रमेश राऊत, सरपंच अनिरुध्द शहारे, माजी जि.प.सदस्य विशाखा साखरे, समता सैनिक दलाचे हेमचंद लाडे, भिमा शहारे सामाजिक कार्यकर्ते दुर्योधन राऊत, भाष्कर बडोले, रेवचंद शहारे, राजेंद्र साखरे यांचा समावेश होता.\nपांढरी येथे काढली रॅली\nपांढरी : सडक-अर्जुनी तालुक्यातील पांढरी येथील भिमसैनिकांनी रॅली काढून खमाटा चौक ते रेल्वे स्टेशन वरील सर्व दुकाने, शाळा बंद केले. भीमा कोरेगाव येथील घटनेचा निषेध नोंदविला.\nरॅली काढून नोंदविला निषेध\nसालेकसा : भीमा कोरेगाव येथील घटनेच्या निषेधार्थ बुधवारी राज्यभरात बंदचे आवाहन केले होते. सालेकसा तालुक्यातील शाळा महाविद्यालय आणि बाजारपेठ बंद ठेवण्यात आली. दुपारी १२ वाजता सालेकसा येथील फुले नगरातून रॅली काढून भीमा कोरेगाव येथील घटनेचा निषेध नोंदविण्यात आला. रॅलीचे नगर भ्रमण करीत तहसील कार्यालयात पोहचली. शिष्टमंडळाच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार प्रशांत सांगळे यांना देण्यात आले. रॅलीमध्ये नागार्जुन बौध्द विहार समिती, ओबीसी कृती समिती, महात्मा फुले स्मारक समिती, रमाई स्मारक समिती प्रेरणा मित्र परिवार आदी संघटनाचा समावेश होता.\nशेंडा कोयलारी येथे मोर्चा\nशेंडा-कोयलारी : शेंडा येथील आंबेडकरी समाजबांधवानी मोर्चा काढून भीमा कोरेगाव येथील घटनेचा निषेध नोंदविला. १ जानेवारीला भीमा कोरेगाव (पुणे) येथे शौर्य दिनाच्या कार्यक्रमासाठी लाखो आंबेडकरी समाजबांधव मानवंदना देण्यासाठी एकत्र आले असता काही समाजकंटकानी त्यांच्यावर दगडफेक केली. घटनेचा निषेध नोंदविण्यात आला.\nतिरोडा : भीमा कोरेगाव येथील घटनेच्या निषेर्धात शहरात मोर्चा काढण्यात आला. तिरोडा पोलीस स्टेशनपासून मोर्चाला सुरूवात झाली. त्यानंतर हा मोर्चा उपविभागीय अधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. यावेळी तिरोडा येथील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती. मोर्चात आंबेडकरी व बहुजन समाजबांधव सहभागी झाले होते. माजी आ. भजनदास वैद्य, माजी आ. दिलीप बंसोड, जि.प.सदस्य मनोज डोंगरे, प्रिती रामटेके, प्रकाश गेडाम, नंदागवळी, के.के.वैद्य, अजय वैद्य, सुधीर मेश्राम,व्ही.डी.मेश्राम, अ‍ॅड. नरेश शेंडे, मोरेश्वर डहाटे, माजी जि.प.सदस्य शशिकला मेश्राम, पंचशिला वासनिक यांनी मोर्च्याचे नेतृत्व केले. उपविभागीय अधिकारी कार्यालयात एकत्रित होवून अतुल गजभीये यांच्यासह १२ समाजबांधव भीमा कोरेगाव येथील घटनेची सविस्तर माहिती दिली.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nसणसवाडीत जमिनीच्या वादातुन ३२ जणांवर गुन्हे दाखल\nकोरेगाव भीमा चौकशी आयोगाकडे १७७ शपथपत्रे\nकोरेगाव भीमा चौकशी आयोगाकडे १७७ शपथपत्रे दाखल, १६ जुलैपर्यंत मुदत वाढविली\nस्टार शेफ विकास खन्नाने तब्बल 26 वर्षांनी घेतली दंगलीत जीव वाचवणाऱ्या मुस्लीम परिवाराची भेट\nभिडेंची शेतीच नाही, आंबा देणार कोठून\nआणीबाणीसाठी एल्गारच्या नेत्यांना अटक, प्रकाश आंबेडकरांचा आरोप\nसंपकाळातील तीन दिवसाचे वेतन मिळणार\nशहरवासीयांची तहान भागविणार पुजारीटोला\nजिल्ह्यात २२८ बालके तीव्र कुपोषित\nगोवारी समाजबांधवांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा\nशासनाच्या योजनांचा लाभ कामगारांपर्यंत पोहचवा\nबुद्धविहार सामाजिक परिवर्तनाचे केंद्र व्हावे\nशिर्डीसबरीमाला मंदिरमीटूसनी देओलइंधन दरवाढप्रो कबड्डी लीगसुशांत सिंग रजपूतनवरात्रीतितली चक्रीवादळडोनाल्ड ट्रम्प\nविक्रमवीर विराट; कोहलीचे 'हे' एक डझन विक्रम सांगतात त्याची महानता\nPHOTO बॉलिवूडच्या कलाकारांनी लावली दुर्गा पूजेला हजेरी\nजॅकलिन, स्मृती इराणी, आमीरचं नाव बदललं; 'प्रयागराज'नंतरही योगींचा नामांतराचा धडाका\nपरिणीती चोप्राचे 'हे' इंडो-वेस्टर्न लूक्स तुम्हाला देतील परफेक्ट लूक\nमुंबईतील 'या' ठिकाणी स्वस्त आणि मस्त शॉपिंगचा आनंद लुटा\nलहानपणी टॉप, मात्र मोठेपणी फ्लॉप आठवतात का 'हे' कलाकार\n'या' घरगुती वस्तुंचा तुम्ही चुकीच्या पद्धतीने वापर करताय\nदसरा मेळाव्यामुळे शिवाजी पार्क भगवामय\nनागपुरातील विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यातील क्षणचित्रे\nवेगाने वजन कमी करण्यासाठी नारळाचं पाणी; जाणून घ्या कसे\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nतिरंगा फडकला आणि डोळे पाणावले सांगतोय मिस्टर आशिया सुनीत जाधव\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nअष्टमीला कोल्हापूरची अंबाबाई महिषासुरमर्दिनीच्या रूपात\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nMeToo बद्दल तरुणाईचं म्हणणं काय तरुणाई खुलेपणाने होतेय व्यक्त\nसप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nजोतिबाची पाच पाकळ्यातील बैठी सरदारी पूजा\nस्वबळानंतर शिवसेनेची पाऊले युतीकडे\nमेट्रोच्या कामावरून दोन यंत्रणांमध्ये रंगला वाद\nरावणदहन पाहाणाऱ्या ६१ जणांना रेल्वेने चिरडले\nदुष्काळात महाराष्ट्राला मदतीचा हात देऊ : मोदी\nपावसामुळे मुंबईतील धूलिकणांचे प्रमाण घटले\nमुंबईसह कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्राला पावसाचा इशारा\nमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून डॉलर्स जप्त\nबॉलिवूड स्टार्सच्या व्यवस्थापकाने केला आत्महत्येचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/vruthanta-news/the-proposed-development-of-the-economic-situation-to-improve-recovery-of-arrears-works-1135264/", "date_download": "2018-10-20T00:14:10Z", "digest": "sha1:LXJYRRSP3KRHBLSSPO335PMPLYQYDAJZ", "length": 17967, "nlines": 207, "source_domain": "www.loksatta.com", "title": "थकबाकी वसुली आणि प्रस्तावित विकास कामांनी आर्थिक स्थिती सुधारणार – आयुक्त | Loksatta", "raw_content": "\nविषाणुजन्य तापावर प्रतिजैविके घेणे टाळा\nसंत्र्याला यंदा सुगीचे दिवस\nऊस तोडणी कामगारांना भविष्य निर्वाह निधीचा लाभ\nदसरा मेळाव्यातून पंकजांचा पक्षांतर्गत स्पर्धकांनाही इशारा\nथकबाकी वसुली आणि प्रस्तावित विकास कामांनी आर्थिक स्थिती सुधारणार – आयुक्त\nथकबाकी वसुली आणि प्रस्तावित विकास कामांनी आर्थिक स्थिती सुधारणार – आयुक्त\nनवी मुंबई महानगरपालिकेला एलबीटी बंद झाल्याने मोठी तूट सहन करावी लागत आहे. महापालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी विविध आस्थपनाकडे असणारी थकीत देयके...\nनवी मुंबई महानगरपालिकेला एलबीटी बंद झाल्याने मोठी तूट सहन करावी लागत आहे. महापालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी विविध आस्थपनाकडे असणारी थकीत देयके वसूल करुन सध्या शहरात सुरु असणारी विकास कामे मार्गी लावून पालिकेची कमकुवत झालेली आर्थिक स्थिती सुधारणार असल्याचे पालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी विशेष महासभेच्या चर्चेअंती भूमिका मांडताना स्पष्ट केले.नवी मुंबई महानगरपालिकेचे उत्पन्नाचे स्त्रोत आणि पूर्तता करावयाच्या नागरी सुविधा यांचा ताळमेळ राखणे गरजेचे आहे. या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिकेने सोमवारी व मंगळवारी विशेष महासभा बोलवली होती. मंगळवारी सुमारे साडेआठ तास झालेली विशेष महासभा महापालिकेच्या इतिहासात महत्वपूर्ण ठरली. शहराचे नियोजन आणि आर्थिक स्त्रोत वाढविण्यासाठी सत्ताधाऱ्यांसह विरोधी सदस्यांनी आपल्या सूचना व विविध योजना प्रशासनाकडे मांडल्या.या सभेमध्ये सभागृह नेते जे.डी.सुतार, स्थायी समिती सभापती नेत्रा शिर्के, नगरसवेक रवींद्र इथापे, रामचंद्र घरत, द्वारकानाथ भोईर, अपर्णा गवते, दिव्या गायकवाड, उज्वला झंजाड, गिरीश म्हात्रे, गणेश म्हात्रे,एम.के.मढवी, स्वीकृत सदस्य मनोज हळदणकर, अनंत सुतार व सुरज पाटील आदींनी सभागृहात सूचना सादर केल्या.प्रशासनाकडून करावयाच्या उपाययोजना आणि खर्चाचा ताळमेळ कसा घालायचा यावर सभागृहात चर्चेदरम्यान सत्ताधारी व विरोधकांमध्ये शब्दीक चकमक उडाली. सभागृहात ८० टक्के नवे नगरसेवक असून त्यांना प्रशासकीय कामाकाजाचा आणि अंदाजपत्रकाचा आढावा घेता यावा यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आल्याचे महापौर सुधाकर सोनवणे यांनी स्पष्ट केले. नगरसेवकांनी मांडलेल्या सूचना आणि केंद्र व राज्य शासनाकडून मिळणार निधी यांची सांगड घालून महापालिकेची तिजोरी अधिक भक्कम करण्यासाठी नवनवीन योजनांची अंमलबजावणी करण्याच्या सूचना महापौरांनी प्रशासनाला दिल्या.पालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी तब्बल दीड तास सदस्यांच्या विविध प्रष्टद्धr(२२४)्नाांना उत्तरे दिली. शहराच्या विकासासाठी सिडको, कोकण भवन, पोलीस खाते, एमआयडीसी यांच्याकडे असणारी कोटीची थकबाकी रक्कम वसूल करण्यासाठी प्रशासन पाठपुरावा करत असल्याचे सभागृहात सांगितले. पाणी पुरवठा, जाहिरात, फेरीवाला धोरण यांच्या माध्यामातून आर्थिक उत्पन्न मिळवण्यासाठी पालिकेने केलेल्या उपाययोजनांची माहिती आयुक्तांनी दिली. महापालिकेने एलबीटी बंद झाल्यांनतर १०० कोटीची थकीत असलेली वसुली मागील महिन्याभरात केल्याचे म्हणाले.लघु उद्योजकांकडून असणारी वसुली येत्या काही कालावधीत करुन पालिकेच्या आर्थिक स्थिती सुधारण्याचे सांगितले. वाढीव बांधकामामुळे मालमत्ता करात मोठी तूट होत असून अनाधिकृत बांधकामाचा येत्या दोन महिन्यात सर्वे करुन कर आकरणी करण्याचे सक्त आदेश प्रशासनाला दिले. वंडर्स पार्कच्या माध्यमातून निधी कसा मिळवता येईल. त्याचबरोबर बजेटमध्ये असणारी तूट भरुन काढून १०० टक्के वसूली कशी करता येईल यासाठी आयुक्तांनी केलेली उपाययोजनांची माहिती महासभेला देण्यात आली.\nउत्पन्नासाठी शहराचा सर्वे करणार\nनवी मुंबई महानगरपालिका परिक्षेत्रात सिडको आस्थपनामुळे महापालिकेला अनेक विकास कामात अडचणी निर्माण होत आहे. सिडकोने जमिनी फ्री होल्ड केल्यास नवी मुंबई महानगरपालिकेला आर्थिक उत्पादन मोठया प्रमाणावर मिळेल. असे सांगून त्याकरीता शहराचा सर्वे करणार असल्याचे पालिका आयुक्तांनी आपल्या धोरणात्मक निर्णयात सांगितले.\nविरोधी पक्ष नेत्यांची दांडी\nनवी मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पावर चर्चा करण्यासाठी बोलवण्यात आलेल्या विशेष महासभेत विरोधी पक्ष नेते विजय चौगुले यांनी मंगळवारी दांडी मारली होती. त्यामुळे ऐरवी सभागृह डोक्यावर घेणारे आणि आम्हीच नागरिकांसाठी संतर्क असल्याचा गवगवा करणारया विरोधी पक्ष नेत्यांनी दांडी का मारली हा चच्रेत होता. पालिका आयुक्त सभागृहात आपली भुमिका मांडत असताना विरोधी पक्ष व सत्ताधाऱ्यांतील सदस्य बोटावर मोजण्या इतके उपस्थित होते. त्यामुळे लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना किती आस्था आहे हे स्पष्ट झाले आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nदेशासमोरची आर्थिक समस्या गंभीर-पंतप्रधान\nसध्याची आर्थिक स्थिती ९१ पेक्षा भयानक – चंद्राबाबू\nसध्याची आर्थिक स्थिती १९९१ पेक्षा भयानक – चंद्राबाबू\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n‘रावण दहना’त मृत्युतांडव, पंजाबमधील भीषण दुर्घटनेत ६० ठार\n...तर ६० जणांचा जीव वाचला असता\nरावण दहन करताना भीषण अपघात, पाहा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ\nकौतुकास्पद: युपीतल्या 850 शेतकऱ्यांना बिग बी करणार कर्जमुक्त; ५.५ कोटींचं अर्थसहाय्य\n#MeToo : सेलिब्रेटी मॅनेजमेंट कंपनीच्या अनिर्बन दास ब्ला यांचा आत्महत्येचा प्रयत्न\n#MeToo कोर्टाच्या आदेशाची वाट बघा; आलोक नाथांची सिंटाला विनंती\n#MeToo : प्रसिद्ध चित्रकार जतिन दास म्हणतात तो मी नव्हेच\n#MeToo : 'सेक्रेड गेम्स'च्या अभिनेत्रीचा दिग्दर्शक विपुल शहावर लैंगिक गैरवर्तणुकीचा आरोप\nसागरी किनारी रस्त्यावर ‘क्रॅश एटोनेटर’\nमेट्रो मार्गिकांचे संचलन ‘एमएमआरडीएकडे’च\n१८व्या वर्षांत अत्रे कट्टय़ावर तरुणाईचा मेळा\nयंदा उत्पादन घटण्याची शक्यता\nतलासरीमध्ये गटारावरच भाजीविक्रीची दुकाने\nजुईनगर येथे अपंग, विशेष मुलांसाठी उद्यान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=category&layout=blog&id=411&limitstart=40", "date_download": "2018-10-20T00:54:36Z", "digest": "sha1:K2IDIUEZQRUDLLXV5B3SVFDQMT3MOH72", "length": 11160, "nlines": 146, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "'एमपीएससी'चा राजमार्ग", "raw_content": "\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\n‘एमपीएससी’चा राजमार्ग : मुख्य परीक्षा : भारतीय राज्यघटनेच्या अभ्यासाची तयारी - १\nमहेश शिरापूरकर, सोमवार, ३० एप्रिल २०१२\nप्राध्यापक, द युनिक अ‍ॅकॅडमी, पुणे.\nराज्यसेवा मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर क्र. २ मधील राज्यव्यवस्थेशी संबंधित अभ्यासक्रमाची तोंडओळख करून घेतल्यानंतर पुढचा टप्पा येतो, तो म्हणजे या अभ्यासक्रमाच्या तयारीचा. अभ्यासक्रमाच्या विभागणीमध्ये पहिला घटक, ‘भारतीय राज्यघटना आणि महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह भारतीय राजकीय प्रक्रिया’ हा करण्यात आला होता.\n‘एमपीएससी’चा राजमार्ग : मुख्य परीक्षा : राज्यव्यवस्थेच्या अभ्यासक्रमाची तोंडओळख - ३\nमहेश शिरापूरकर, शनिवार, २८ एप्रिल २०१२\nप्राध्यापक, द युनिक अ‍ॅकॅडमी, पुणे.\nउपरोक्त शीर्षकांतर्गत सुरू केलेल्या लेखमालेच्या पहिल्या भागामध्ये आपण सामान्य अध्ययन पेपर क्र. २ मध्ये असलेल्या अभ्यासक्रमाचे विभाजन ३ घटकांमध्ये केले होते. त्यात नमूद केल्याप्रमाणे ‘काही समर्पक (Relevant) अधिनियमांचा वा कायद्यांचा’ अभ्यास तिसऱ्या घटकामध्ये अपेक्षित आहे.\n‘एमपीएससी’चा राजमार्ग : मुख्य परीक्षा : राज्यव्यवस्थेच्या अभ्यासक्रमाची तोंडओळख - २\nमहेश शिरापूरकर, शुक्रवार, २७ एप्रिल २०१२\nप्राध्यापक, द युनिक अ‍ॅकॅडमी, पुणे.\nमागील लेखामध्ये नमूद केल्याप्रमाणे सामान्य अध्ययन पेपर क्र. २ मध्ये निहित असलेला दुसरा घटक हा ‘भारतीय प्रशासनाचा’ अभ्यासक्रम होय. पेपर क्र. २ मधील अभ्यासक्रमामध्ये असलेल्या एकूण १५ प्रकरणांपैकी ४ प्रकरणे ही भारतीय प्रशासनाशी संबंधित आहेत.\n‘एमपीएससी’चा राजमार्ग : मुख्य परीक्षा : राज्यव्यवस्थेच्या अभ्यासक्रमाची तोंडओळख - १\nमहेश शिरापूरकर, गुरुवार, २६ एप्रिल २०१२\nप्राध्यापक, द युनिक अ‍ॅकॅडमी, पुणे.\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर क्र. २ मध्ये राज्यशास्त्र विषयाशी संबंधित अभ्यासक्रम समाविष्ट केलेला आहे.\n‘एमपीएससी’चा राजमार्ग - मुख्य परीक्षा : भूगोलावरील नमुना प्रश्न\nडॉ. अमर जगताप ,बुधवार, २५ एप्रिल २०१२\nप्राध्यापक : द युनिक अ‍ॅकॅडमी, पुणे.\nविद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो, आजपर्यंत आपण भूगोलाच्या अभ्यासक्रमाचे स्वरूप, त्यासाठी वाचावयाची संदर्भ पुस्तके आणि अभ्यासाची रणनीती याविषयी चर्चा केली आहे. आजच्या भूगोलासंबंधीच्या शेवटच्या लेखामध्ये आयोगाच्या प्रश्नांचे संभाव्य स्वरूप कसे असेल याविषयी चर्चा करणार आहोत.\n‘एमपीएससी’चा राजमार्ग - मुख्य परीक्षा : मृदा व जलव्यवस्थापनाची तयारी\n‘एमपीएससी’चा राजमार्ग - मुख्य परीक्षा : कृषी परिस्थितीकी आणि हवामानाचा अभ्यास\n‘एमपीएससी’चा राजमार्ग - मुख्य परीक्षा : महाराष्ट्राचा मानवी, सामाजिक व लोकसंख्या भूगोल\n‘एमपीएससी’चा राजमार्ग : मुख्य परीक्षा : पर्यावरणीय भूगोल व सुदूर संवेदन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://berartimes.com/?p=51042", "date_download": "2018-10-19T23:37:21Z", "digest": "sha1:KNRIWUWUE6DN2Q7P2CP3EZI37QMHXXNO", "length": 15864, "nlines": 138, "source_domain": "berartimes.com", "title": "हेच का तुमचे राष्ट्रीय चारित्र्य? ; रजिया पटेल | Berar Times", "raw_content": "\nबुद्ध भूमि उमरी कटंगी में हुआ अंतरराष्ट्रीय बौद्ध मैत्री सम्मेलन# #अजीत जोगी नहीं लड़ेंगे चुनाव# #गडचिरोलीतील गोवारी समाज आंदोलनाला खा.नेतेंची भेट# #बेशिस्त वाहन पार्किंगवर होणार कारवाई निवारण कक्षाला माहिती देण्याचे आवाहन# #अवैैध वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परने उडवले शेतकऱ्याला# #न्यायालयाच्या निर्णयाची अमंलबजावणी करा- गोवारी समाजाची मागणी# #अवैध लोहखनीज उत्खनन विरुद्ध वनविभागाची कार्यवाही तीन ट्रक जप्त# #बालवाडी कर्मचारीओंका 20 अक्तूंबर को सम्मेलंन# #अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट शनिवार व रविवारला गोंदियात# #पुलवामामध्ये जवानांवर दहशतवादी हल्ला, 7 जवान जखमी\nपुर्व विदर्भातील लोकप्रिय ईपेपर\nहेच का तुमचे राष्ट्रीय चारित्र्य\nनागपूर,दि.16 : देशात आठ दिवसात उन्नाव आणि कठुआमध्ये घडलेल्या बलात्काराच्या दोन घटना म्हणजे अमानवी राक्षसी प्रवृत्तीचे प्रतीक आहेत. ‘बेटी बचाओ’ आणि महिला सन्मानाचा नारा देणारे सरकार सत्तेत आहे. राष्ट्रीय चारित्र्याचा जप करणारी पाठशाळा नागपुरात असतानाही अबोध बालिकेवर अमानुष अत्याचार होऊन त्याचे समर्थन करणारे मोर्चे काढले जातात. यावरून बलात्काराचे समर्थन करणारे हेच का तुमचे राष्ट्रीय चारित्र्य, असा सवाल करीत सामाजिक कार्यकर्त्या रजिया पटेल यांनी अप्रत्यक्षपणे संघ आणि भाजपा सरकारवर घणाघाती हल्ला केला.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सवाचा समारोप रविवारी दीक्षाभूमी येथे झाला. ‘राष्ट्रनिर्मितीकरीता महिलांची भूमिका’ याविषयावर परिसंवादात प्रमुख वक्त्या म्हणून मुस्लीम महिलांच्या हक्कासाठी काम करणाऱ्या पुण्याच्या रजिया पटेल बोलत होत्या. डॉ. सरोज आगलावे यांच्या अध्यक्षतेत झालेल्या कार्यक्रमात प्रमुख वक्त्या बनारस विद्यापीठाच्या डॉ. इंदू चौधरी यांच्यासह ओबीसी महासंघाच्या शरयू तायवाडे, मंजुषा सावरकर, लेखिका अरुणा सबाने, बेनझीर खान, जिजाऊ ब्रिगेडच्या सुनिता जिचकार आदी उपस्थित होत्या.\nत्या म्हणाल्या, संयुक्त राष्ट्रनेही कठुआमधील घटनेला भयावह संबोधून निषेध केला आहे. असे असताना काहींनी धर्मद्वेषातून बलात्काराचे समर्थन करणारे मोर्चे काढले, हे त्यापेक्षा भयानक आहे. यामध्ये दोन आमदारांचाही समावेश होता.या घटनात पितृसत्ताक समाजातील लिंगभेदाचे, धर्माचे आणि जातीभेदाचे धागे जुळले आहेत. ही कोणती संस्कृती आहे वास्तविक ही स्थिती जुनी मनुवादी व्यवस्था आणण्याचे संकेत आहेत. अशा मानसिकतेच्या लोकांना संविधानामुळे महिलांना, दलितांना मिळालेला सन्मान मान्य नाही.\nयावेळी इंदू चौधरी यांनी संविधान जिवंत असेपर्यंत बाबासाहेब आमच्यामध्ये जिवंत असल्याची भावना व्यक्त केली. मनुवादी मानसिकतेचे लोक जातीव्यवस्था मानणाऱ्या दुसऱ्यांकडून अत्याचार करतात व स्वत: मात्र गप्प राहतात कारण त्यांना निवडणुका आल्या की तुमचे व्होट हवे असते. हे कोण लोक आहेत, ज्यांना संविधान उद्ध्वस्त करायचे आहे यावेळी डॉ. सरोज आगलावे यांनीही अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तक्षशीला वाघदरे यांनी केले तर संचालन वीणा राऊत यांनी केले. डॉ. प्रदीप आगलावे, दीक्षाभूमी स्मारक समितीचे एन.आर. सुटे, चंद्रशेखर गायकवाड आदी उपस्थित होते.\nबुद्ध भूमि उमरी कटंगी में हुआ अंतरराष्ट्रीय बौद्ध मैत्री सम्मेलन\n बौद्ध संगठन को भीमराव आंबेडकर द्वारा शुरू किया गया इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी\nअजीत जोगी नहीं लड़ेंगे चुनाव\nरायपुर.19 अक्तुंबर(विशेष सवांददाता) छत्तीसगढ़ की राजनीति में शुक्रवार को अहम मोड़ आ गया है मुख्यमंत्री डॉ. रमन सिंह के खिलाफ चुनाव लड़ने की घोषणा करने वाले पूर्व Read More »\nगडचिरोलीतील गोवारी समाज आंदोलनाला खा.नेतेंची भेट\nगडचिरोली(अशोक दुर्गम) दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी Read More »\nबेशिस्त वाहन पार्किंगवर होणार कारवाई निवारण कक्षाला माहिती देण्याचे आवाहन\nवाशिम, दि. १९ : जिल्ह्यात पार्किंग झोन व्यतिरिक्त अन्य ठिकाणी पार्क केलेली वाहने, रस्त्यावर सोडून गेलेल्या वाहनांवर तात्काळ करावी करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी निवारण कक्षाची स्थापना केली Read More »\nन्यायालयाच्या निर्णयाची अमंलबजावणी करा- गोवारी समाजाची मागणी\nगोंदिया दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी समाजाला Read More »\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र .\nबुद्ध भूमि उमरी कटंगी में हुआ अंतरराष्ट्रीय बौद्ध मैत्री सम्मेलन\n बौद्ध संगठन को भीमराव आंबेडकर द्वारा शुरू किया गया इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी\nअजीत जोगी नहीं लड़ेंगे चुनाव\nरायपुर.19 अक्तुंबर(विशेष सवांददाता) छत्तीसगढ़ की राजनीति में शुक्रवार को अहम मोड़ आ गया है मुख्यमंत्री डॉ. रमन सिंह के खिलाफ चुनाव लड़ने की घोषणा करने वाले पूर्व Read More »\nगडचिरोलीतील गोवारी समाज आंदोलनाला खा.नेतेंची भेट\nगडचिरोली(अशोक दुर्गम) दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी Read More »\nबेशिस्त वाहन पार्किंगवर होणार कारवाई निवारण कक्षाला माहिती देण्याचे आवाहन\nवाशिम, दि. १९ : जिल्ह्यात पार्किंग झोन व्यतिरिक्त अन्य ठिकाणी पार्क केलेली वाहने, रस्त्यावर सोडून गेलेल्या वाहनांवर तात्काळ करावी करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी निवारण कक्षाची स्थापना केली Read More »\nन्यायालयाच्या निर्णयाची अमंलबजावणी करा- गोवारी समाजाची मागणी\nगोंदिया दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी समाजाला Read More »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8B_%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9D%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%87", "date_download": "2018-10-20T00:17:39Z", "digest": "sha1:YC2P56W3S6BG6CZDO7FNSCAZMCNYXZKZ", "length": 6613, "nlines": 192, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "बेलो होरिझोन्ते - विकिपीडिया", "raw_content": "\nबेलो होरिझोन्तेचे ब्राझीलमधील स्थान\nबेलो होरिझोन्तेचे ब्राझिलमधील स्थान\nस्थापना वर्ष इ.स. १७०१\nक्षेत्रफळ ३३०.९ चौ. किमी (१२७.८ चौ. मैल)\nसमुद्रसपाटीपासुन उंची २,७९६ फूट (८५२ मी)\n- घनता ७,२९०.९ /चौ. किमी (१८,८८३ /चौ. मैल)\nबेलो होरिझोन्ते ही ब्राझील देशातील मिनास जेराईस ह्या राज्याची राजधानी आहे. ब्राझीलच्या आग्नेय भागात वसलेले बेलो होरिझोन्ते हे ब्राझीलमधील ६व्या क्रमांकाचे मोठे शहर तर साओ पाउलो व रियो दि जानेरो खालोखाल तिसऱ्या क्रमांकाचे मोठे महानगर आहे.\nबेलो होरिझोन्ते हे २०१४ फिफा विश्वचषक स्पर्धेमधील १२ यजमान शहरांपैकी एक आहे. येथील मिनेइर्याओ स्टेडियममध्ये स्पर्धेतील ६ सामने खेळवले जातील.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ सप्टेंबर २०१८ रोजी ००:२९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/patient-suicide-hospital-jump-2nd-floor-134487", "date_download": "2018-10-20T00:46:29Z", "digest": "sha1:L7L56ZHFK3CTH4YFNBVHUM4XIFD6B6CI", "length": 12114, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "a patient suicide in hospital jump from 2nd floor कऱ्हाड - दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून रूग्णाची आत्महत्या | eSakal", "raw_content": "\nकऱ्हाड - दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून रूग्णाची आत्महत्या\nसोमवार, 30 जुलै 2018\nकऱ्हाड : येथील कृष्णा रूग्णालयात उपचार घेणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील रूग्णाने दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. आज सकाळी नऊच्या सुमारास घटना घडली. संदीप भागोजी शेळके (वय 27, रा. बोद्रेनगर, कोल्हापूर) असे संबंधिताचे नाव आहे. संदीप यास कर्करोग झाला होता. त्याच्या उपचारासाठी काल संदीपला कृष्णा रूग्णालयात दाखल केले होते.\nकऱ्हाड : येथील कृष्णा रूग्णालयात उपचार घेणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील रूग्णाने दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. आज सकाळी नऊच्या सुमारास घटना घडली. संदीप भागोजी शेळके (वय 27, रा. बोद्रेनगर, कोल्हापूर) असे संबंधिताचे नाव आहे. संदीप यास कर्करोग झाला होता. त्याच्या उपचारासाठी काल संदीपला कृष्णा रूग्णालयात दाखल केले होते.\nपोलिसांनी सांगितले की, संदीप याचे करवीर तालुक्यातील बोंद्रेवाडी मुळ गाव आहे. अनेक दिवसांपासून त्याला कर्करोगाचा त्रास होता. त्याच्यावर कोल्हापूर येथे उपचार सुरू होते. काल त्याला येथील कृष्णा रूग्णलयात दाखल केले होते. त्याच्यावर दुसऱ्या मजल्यावरील वाॅर्डमध्ये उपचार सुरू होते. सकाळी साडेसातनंतर संदीपने येथील दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. त्याने उडी मारल्यानंतर तेथे खळबळ उडाली. त्याला त्वरीत अतीदक्षता विभागात उपचारास नेण्यात आले. मात्र उपाचार सुरू असताना त्याचा साडेनऊच्या सुमारास मृत्यू झाला.\nपोलिसांनी घटनास्थळाचा पंचानामा केला आहे. दुपारी उत्तरीय तपासणीनंतर संदीपचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. संदीप याला कर्करोग होता. त्यावर उपचार सुरू होते. असा जबाब संदीपच्या नातेवाईकांनी पोलिसांना दिला आहे, असे हवालदार राजेश देशमुख यांनी सांगितले.\n22 हजार शौचकुपांना अखेर मंजुरी\nमुंबई - धोकादायक शौचालये, तुटलेले दरवाजे आणि लाद्यांमुळे झोपडपट्ट्यांतील नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी मुंबईत 22 हजार शौचकूप बांधण्याचा...\nपिंपरी शहराच्या अनेक भागांत कमी पाणीपुरवठा\nपिंपरी - शहराला भेडसावणारी पाणीटंचाईची समस्या सुटत नसल्यामुळे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शनिवारी (ता. 20) सर्वच पक्षाचे नगरसेवक आक्रमक भूमिका...\nप्रतिष्ठेची झालर काढून घेतल्यास व्यसनांना आळा\nमहाभारतात ‘यक्षप्रश्‍न’ नावाची गोष्ट आहे. यक्षांच्या तलावात उतरल्यामुळे पुतळे झालेल्या भावांना वाचविण्यासाठी युधिष्ठिर यक्षाच्या प्रश्‍नांना उत्तरे...\nविपरीत परिस्थितीमुळे नरभक्षक झालेल्या ‘अवनी’ या वाघिणीला धरावे किंवा ठार मारावे, या आदेशावरून निर्माण झालेला वाद ‘अवनी’ ताब्यात आल्यावर मिटेल. मात्र...\n‘सकाळ’चे दिवाळी अंक ‘ॲमेझॉन’वर\nपुणे - क्‍लिकवर चालणाऱ्या आजच्या जगात दिवाळी अंकही एका क्‍लिकवर घरपोच मिळण्याची व्यवस्था ‘सकाळ माध्यम समूहा’ने यंदा केली आहे. मराठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://berartimes.com/?p=51043", "date_download": "2018-10-19T23:37:24Z", "digest": "sha1:HQDAVERUQOEBDF2C4DDYGFFUX7JUVO7H", "length": 12904, "nlines": 136, "source_domain": "berartimes.com", "title": "एसटी बस व क्वालीस गाडीची टक्कर | Berar Times", "raw_content": "\nबुद्ध भूमि उमरी कटंगी में हुआ अंतरराष्ट्रीय बौद्ध मैत्री सम्मेलन# #अजीत जोगी नहीं लड़ेंगे चुनाव# #गडचिरोलीतील गोवारी समाज आंदोलनाला खा.नेतेंची भेट# #बेशिस्त वाहन पार्किंगवर होणार कारवाई निवारण कक्षाला माहिती देण्याचे आवाहन# #अवैैध वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परने उडवले शेतकऱ्याला# #न्यायालयाच्या निर्णयाची अमंलबजावणी करा- गोवारी समाजाची मागणी# #अवैध लोहखनीज उत्खनन विरुद्ध वनविभागाची कार्यवाही तीन ट्रक जप्त# #बालवाडी कर्मचारीओंका 20 अक्तूंबर को सम्मेलंन# #अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट शनिवार व रविवारला गोंदियात# #पुलवामामध्ये जवानांवर दहशतवादी हल्ला, 7 जवान जखमी\nपुर्व विदर्भातील लोकप्रिय ईपेपर\nएसटी बस व क्वालीस गाडीची टक्कर\nचंद्रपूर,दि.16 : सावली तालुक्यातील पाथरी पोलीस स्टेशन हद्दीतील बारसागड ते मेहा व मंगरमेंढा निफंद्रादरम्यान वन परिसरात असलेल्या चौरस्त्यावर एस.टी.बस व क्वालीस गाडीची समोरासमोर धडक झाली. सुदैवाने या अपघातात कुठलीही जिवीतहानी झाली नाही.\nचिमुर डेपोची चिमुर गडचिरोली बस क्र.एम.एच ४० वाय ५२६७ क्रमांकाची बस मंगरमेढावरुन निफंद्रामार्गे गडचिरोलीला ४९ प्रवासी घेऊन जात होती. त्याचवेळी समोरुन येणाऱ्या एम, एच,३१ सी, ए, एम,४०१२ क्रमांकाच्या क्वालीस गाडीने तिला बारसागड चौकात धडक दिली. चिमुर तालुक्यातील सोनेगाव येथील असुन बोरमाळा येथे नवसाच्या कार्यक्रमासाठी एका परिवाराला घेऊन ही गाडी जात होती. बारसागड जवळच्या चौरस्त्यावर बस आणि क्वालीसच्या चालकास दोन्ही वाहने एकमेकास न दिसल्याने चौक पार करण्याच्या प्रयत्नात असतांना क्वालीसने एस.टी ला धडक मारली यामध्ये क्वालीस गाडीतील एका महिलेस व लहान मुलास किरकोळ दुखापत झाली. त्यांना अंतरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. एसटीतील प्रवाशांना कुठलीही हानी झाली नाही. पाथरी पोलीस पुढील कारवाई करीत आहेत.\nबुद्ध भूमि उमरी कटंगी में हुआ अंतरराष्ट्रीय बौद्ध मैत्री सम्मेलन\n बौद्ध संगठन को भीमराव आंबेडकर द्वारा शुरू किया गया इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी\nअजीत जोगी नहीं लड़ेंगे चुनाव\nरायपुर.19 अक्तुंबर(विशेष सवांददाता) छत्तीसगढ़ की राजनीति में शुक्रवार को अहम मोड़ आ गया है मुख्यमंत्री डॉ. रमन सिंह के खिलाफ चुनाव लड़ने की घोषणा करने वाले पूर्व Read More »\nगडचिरोलीतील गोवारी समाज आंदोलनाला खा.नेतेंची भेट\nगडचिरोली(अशोक दुर्गम) दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी Read More »\nबेशिस्त वाहन पार्किंगवर होणार कारवाई निवारण कक्षाला माहिती देण्याचे आवाहन\nवाशिम, दि. १९ : जिल्ह्यात पार्किंग झोन व्यतिरिक्त अन्य ठिकाणी पार्क केलेली वाहने, रस्त्यावर सोडून गेलेल्या वाहनांवर तात्काळ करावी करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी निवारण कक्षाची स्थापना केली Read More »\nन्यायालयाच्या निर्णयाची अमंलबजावणी करा- गोवारी समाजाची मागणी\nगोंदिया दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी समाजाला Read More »\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र .\nबुद्ध भूमि उमरी कटंगी में हुआ अंतरराष्ट्रीय बौद्ध मैत्री सम्मेलन\n बौद्ध संगठन को भीमराव आंबेडकर द्वारा शुरू किया गया इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी\nअजीत जोगी नहीं लड़ेंगे चुनाव\nरायपुर.19 अक्तुंबर(विशेष सवांददाता) छत्तीसगढ़ की राजनीति में शुक्रवार को अहम मोड़ आ गया है मुख्यमंत्री डॉ. रमन सिंह के खिलाफ चुनाव लड़ने की घोषणा करने वाले पूर्व Read More »\nगडचिरोलीतील गोवारी समाज आंदोलनाला खा.नेतेंची भेट\nगडचिरोली(अशोक दुर्गम) दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी Read More »\nबेशिस्त वाहन पार्किंगवर होणार कारवाई निवारण कक्षाला माहिती देण्याचे आवाहन\nवाशिम, दि. १९ : जिल्ह्यात पार्किंग झोन व्यतिरिक्त अन्य ठिकाणी पार्क केलेली वाहने, रस्त्यावर सोडून गेलेल्या वाहनांवर तात्काळ करावी करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी निवारण कक्षाची स्थापना केली Read More »\nन्यायालयाच्या निर्णयाची अमंलबजावणी करा- गोवारी समाजाची मागणी\nगोंदिया दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी समाजाला Read More »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://sahityasampada.com/Login!DisplayBookDetails.action;jsessionid=4837D142B4A6FFB70F4BDC75A5B03DE0?langid=2&athid=41&bkid=137", "date_download": "2018-10-19T23:35:48Z", "digest": "sha1:FJZ5LFFRO2MWRPOUSCMIYL676VZ5ANTM", "length": 2608, "nlines": 42, "source_domain": "sahityasampada.com", "title": "Read Marathi Books Online, Sahitya Sampada, Online Digital Library", "raw_content": "\nName of Author : प्रा. माधुरी शानभाग\nवीरेनच्या येण्याने हे सगळे ठाशीव हिशोब डळमळलेले तिच्या लक्षातही आले नव्हते. आपण अशातशा फसणाऱ्या सामान्य स्त्रीयांपैकी नाही आहोत हे ती पक्क जाणून होती. म्हणून वीरेनच्या कंपनीने प्रकल्पाच्या जाहिरातीचे प्रेझेंटेशन मार्वे बीचवर ठेवल, तेंव्हा प्रमुख व्यवस्थापक म्हणून तिथे जाताना ती अगदी निश्चिंत होती. गाडीत बसताना तिने नेहमीप्रमाणे मोबाईलवरुन सुधीनचा निरोप घेतला. अर्ध्या पॅंट मध्ये आणि पारदर्श्क जाळीच्या डिझायनर टॉपमध्ये गाडी चालवणाऱ्या वीरेनकडे आपण पुनः पुन्हा पाहतोय हे तिच्या लक्षातही आलं नाही. सोबतच्या दोन-तीन कनिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करताना मध्येच केव्हातरी तिच्या लक्षात आलं.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agitation-payment-tur-mung-parbhani-maharashtra-12404", "date_download": "2018-10-20T00:48:59Z", "digest": "sha1:JZUQC3L7QEYUUZCZY2LWE4M2ALYBVA4Y", "length": 15006, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, agitation for payment of tur, mung, parbhani, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nतूर, हरभऱ्याच्या चुकाऱ्यासाठी परभणी येथे आंदोलन\nतूर, हरभऱ्याच्या चुकाऱ्यासाठी परभणी येथे आंदोलन\nबुधवार, 26 सप्टेंबर 2018\nपरभणी ः आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत खरेदी करण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या तूर आणि हरभऱ्याचे कोट्यवधी रुपयांचे चुकारे तत्काळ अदा करण्यात यावेत, या मागणीसाठी मंगळवारी (ता. २५) स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे जिल्हा विपणन अधिकारी कार्यालयात मुक्काम ठोको आंदोलन सुरू करण्यात आले. शेतकऱ्यांना चुकारे मिळेपर्यंत हे आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असे स्वाभिमानी शेतकरी संघनटेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे यांनी सांगितले.\nपरभणी ः आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत खरेदी करण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या तूर आणि हरभऱ्याचे कोट्यवधी रुपयांचे चुकारे तत्काळ अदा करण्यात यावेत, या मागणीसाठी मंगळवारी (ता. २५) स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे जिल्हा विपणन अधिकारी कार्यालयात मुक्काम ठोको आंदोलन सुरू करण्यात आले. शेतकऱ्यांना चुकारे मिळेपर्यंत हे आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असे स्वाभिमानी शेतकरी संघनटेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे यांनी सांगितले.\nगतवर्षीच्या हंगामातील परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या तूर आणि हरभऱ्याचे चुकारे अनेक महिन्यांपासून थकले आहेत. सद्यः स्थितीत शेतीमालाचे दर कोसळले आहेत. व्यापारी कमी दराने खरेदी करत आहेत. पावसाअभावी दुष्काळी परिस्थिती आहे. त्यामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांचे तूर आणि हरभऱ्याचे चुकारे मिळावेत यासाठी जिल्हा विपणन अधिकारी कार्यालयात मुक्काम ठोको आंदोलन मंगळवारपासून सुरू करण्यात आले.\nया आंदोलनात ‘स्वाभिमानी’चे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, केशव आरमळ, डिगंबर पवार आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. मानवत येथेही सुकाणू समितीचे बाळासाहेब आळणे आणि लिंबाजी कचरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे. शेतकऱ्यांचे चुकारे मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे श्री. ढगे यांनी सांगितले.\nतूर आंदोलन परभणी शेती व्यापार\nभाजीपाला पिकांची रोपवाटिका तयार करताना\nभाजीपाला पिकांची रोपवाटिका करताना योग्य ती काळजी घेतल्यास पुनर्लागवडीनंतरच्या काळातील अने\nपुण्यात फुलांची ७ काेटींची उलाढाल\nपुणे ः फूल उत्पादक शेतकऱ्यांची भिस्त असणाऱ्या नवरात्र आणि दसऱ्याला विशेष मागणी असलेल्या झ\nकशी टिकेल पांढऱ्या सोन्याची झळाळी\nराज्यात कापूस वेचणीला सुरवात होऊन दसऱ्याच्या मुहूर्तावर बऱ्याच शेतकऱ्यांनी विक्रीही चालू\nपरभणीत फ्लाॅवर प्रतिक्विंटल २००० ते २५०० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nवनस्पतीतील संजीवकांमुळे अवकाशातही उत्पादन घेणे...\nपोषक घटकांची कमतरता आणि गुरुत्वाकर्षण कमी असणे या दोन कारणांमुळे चंद्र किंवा अन्य ग्रहांव\nभाजीपाला पिकांची रोपवाटिका तयार करतानाभाजीपाला पिकांची रोपवाटिका करताना योग्य ती काळजी...\nपरभणीत फ्लाॅवर प्रतिक्विंटल २००० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...\nपुण्यात फुलांची ७ काेटींची उलाढालपुणे ः फूल उत्पादक शेतकऱ्यांची भिस्त असणाऱ्या...\nयोग्य प्रमाणातच वापरा युरियानत्र पानांच्या पेशीमध्ये हरित लवकाची निर्मिती...\nवनस्पतीतील संजीवकांमुळे अवकाशातही...पोषक घटकांची कमतरता आणि गुरुत्वाकर्षण कमी असणे या...\nराज्यातील काही भागात अंशतः ढगाळ वातावरणमहाराष्ट्राच्या पश्‍चिम किनारपट्टीवर म्हणजेच कोकण...\nसांगली जिल्हा बॅंकेला कर्जमाफीसाठी...सांगली ः राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज...\nगूळ, बेदाणा, काजू महोत्सवास पुणे येथे...पुणे : दिवाळीच्या निमित्ताने ग्राहकांना रास्त...\n'सरकारला दुष्काळाची दाहकता लक्षात येईना'पुणे : यंदा ऑक्टोबर महिन्यातच धरणांमधील...\nकर्नाटकात दुष्काळ जाहीर, मग...मुंबई : ग्रामीण महाराष्ट्र दुष्काळात...\nऊसतोड मजूर महामंडळाला शंभर कोटींचा निधी...बीड : याआधीच्या सरकारने दहा वर्षांत अडीच...\nहिवरेबाजारमध्ये मांडला पाण्याचा ताळेबंदनगर ः आदर्श गाव हिवरेबाजारमध्ये...\nमाण, खटाव तालुक्यांत पाणीटंचाई वाढलीसातारा ः रब्बी हंगामाच्या तोंडावर पाऊस...\nपुणे जिल्ह्यात खरिपात ६९ टक्के पीक...पुणे ः यंदा पाऊस वेळेवर न झाल्याने शेतकऱ्यांकडून...\nबुलडाणा जिल्ह्यात १ लाख ६५ हजार...बुलडाणा ः या रब्बी हंगामात जिल्ह्यात एक लाख...\nयवतमाळ जिल्ह्यात जिल्हा प्रशासन उभारणार...यवतमाळ ः शेतीला पूरक व्यवसायाची जोड देत...\nअकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...\nदुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...\nकोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर : खरीप पिकांची काढणी वेगात...\nसोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-infraction-revenue-income-formula-sugarcane-rate-maharashtra-12359", "date_download": "2018-10-20T01:02:59Z", "digest": "sha1:RREE2S46KJGAO7PFKEXUE6XFCGLTB5DX", "length": 18008, "nlines": 156, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, infraction in revenue income formula in sugarcane rate, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमहसूल उत्पन्न सूत्राचे ऊसदरामध्ये उल्लंघन\nमहसूल उत्पन्न सूत्राचे ऊसदरामध्ये उल्लंघन\nमंगळवार, 25 सप्टेंबर 2018\nमहसुली सूत्रानुसार राज्यातील २० साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना पेमेंट केलेलेच नाही. ऊस दर नियंत्रण मंडळाने आदेश दिल्यानंतरदेखील त्याची अंमलबजावणी होणार नसल्यास आता शेतकऱ्यांनी दाद कुणाकडे मागायची, असा प्रश्न पडतो.\n- प्रल्हाद इंगोले, सदस्य, ऊस दर नियंत्रण मंडळ\nपुणे : महसुली उत्पन्न विभागणीनुसार राज्यातील शेतकऱ्यांना काही कारखान्यांनी ऊसदर दिलेला नाही. या साखर कारखान्यांना यंदा गाळप परवाना देऊ नये, अशी भूमिका ऊसदर नियंत्रण मंडळाच्या बैठकीत काही सदस्यांनी घेतली.\nमंडळाचे सदस्य भानुदास शिंदे म्हणाले, की मंडळाचे सदस्य राज्याचे मुख्य सचिव दिनेशकुमार जैन यांच्यासमोर महसूल सूत्रानुसार दिल्या न जाणाऱ्या ऊसदराचा प्रश्न मांडण्यात आला. रंगराजन समितीच्या ७०:३० सूत्रानुसार ८० पैकी फक्त ६० कारखानान्यांची महसुली विभागणी सूत्र (आरएसपी) नुसार ऊसदर दिलेला आहे.\n‘‘राज्यातील शेतकऱ्यांना ‘आरएसपी’ने पेमेंट न देणाऱ्या साखर कारखान्यांची चौकशी करून यंदा गाळप परवाना न देण्याची भूमिका घ्यावी, असे आम्ही सांगितले आहे,’’ असे श्री. शिंदे म्हणाले.\nदरम्यान, श्री. शिंदे यांनी मुख्यमंत्री कार्यालयातदेखील लेखी पत्र देत ‘आरएसपी’च्या प्रश्नाकडे लक्ष वेधले आहे. २०१६-१७ च्या हंगामात राज्यात दहा कारखान्यांनी ‘आरएसपी’ दिलेली नाही. त्यातील चार कारखाने पुणे विभागातील आहेत.\nपुणे विभागातील कारखान्यांनी १० लाख टन ऊस खरेदी केलेला आहे. मात्र, शेतकऱ्यांना ७० कोटी रुपये दिलेले नाहीत. शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळवून दिल्यास दिवाळी गोड जाईल; अन्यथा २६ सप्टेंबरपासून रयत क्रांती संघटना उपोषण सुरू करेल, असा इशारा मुख्यमंत्र्यांना देण्यात आला आहे.\nदरम्यान, साखर संचालकांनी राज्यातील प्रादेशिक सहसंचालकांना यापूर्वी दिलेल्या पत्रात शेतकऱ्यांची ‘आरएसपी’ थकविणाऱ्या साखर कारखान्यांचा उल्लेख केलेला आहे. ऊसदर नियंत्रण मंडळाच्या ८ नोव्हेंबर २०१७ च्या बैठकीत मुख्य सचिवांसमोर हा मुद्दा उपस्थित झाला होता. त्यात ‘आरएसपी’ निश्चित करून मान्यता देण्यात आली होती, असे आयुक्तालयाने म्हटले आहे.\nमुख्य सचिवांनी मान्यता दिलेल्या ‘आरएसपी’प्रमाणे साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना पेमेंट करणे बंधनकारक होते. तथापि, आदेश दिल्यानंतरदेखील पेमेंट थकविले गेले, असे सूत्रांचे म्हणणे आहे.\nराज्यातील सहकारी साखर कारखाने रंगराजन समितीच्या शिफारशीनुसार सोयीचे भाग लगेच अमलात आणतात. मात्र, शेतकरीहिताचा भाग बाजूला ठेवतात. हा दुजाभाव बंद करावा लागेल; अन्यथा आंदोलने होतील, असा इशारा ऊसदर नियंत्रण मंडळातील सदस्यांनी दिला आहे.\nचार वर्षे झाली तरी ऊसबिले नाहीत\nरयत क्रांती संघटनेचे श्रीगोंदा तालुकाध्यक्ष भाऊसाहेब मांडे यांनी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी भेट घेऊन साईकृपा शुगर कारखान्याने २०१४च्या हंगामाची बिले दिले नसल्याचे निदर्शनास आणून दिले. थकीत बिले दिल्याशिवाय साईकृपाला गाळप परवाना देऊ नये, असा मुद्दा श्री. मांडे यांनी मांडला. शेतकऱ्यांसाठी आम्ही सकारात्मक भूमिका घेऊ, असे उत्तर सहकारमंत्र्यांनी या वेळी दिले.\nसाखर ऊस पुणे उत्पन्न मुख्यमंत्री शेतकरी सुभाष देशमुख\nभाजीपाला पिकांची रोपवाटिका तयार करताना\nभाजीपाला पिकांची रोपवाटिका करताना योग्य ती काळजी घेतल्यास पुनर्लागवडीनंतरच्या काळातील अने\nपुण्यात फुलांची ७ काेटींची उलाढाल\nपुणे ः फूल उत्पादक शेतकऱ्यांची भिस्त असणाऱ्या नवरात्र आणि दसऱ्याला विशेष मागणी असलेल्या झ\nकशी टिकेल पांढऱ्या सोन्याची झळाळी\nराज्यात कापूस वेचणीला सुरवात होऊन दसऱ्याच्या मुहूर्तावर बऱ्याच शेतकऱ्यांनी विक्रीही चालू\nपरभणीत फ्लाॅवर प्रतिक्विंटल २००० ते २५०० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nवनस्पतीतील संजीवकांमुळे अवकाशातही उत्पादन घेणे...\nपोषक घटकांची कमतरता आणि गुरुत्वाकर्षण कमी असणे या दोन कारणांमुळे चंद्र किंवा अन्य ग्रहांव\nपरभणी, राहुरी कृषी विद्यापीठांना पाच...परभणी ः भारतीय कृषी संशोधन परिषदअंतर्गत कृषी...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम...पुणे : पावसाला पोषक हवामान झाल्याने आठवड्याच्या...\n‘आरएसएफ’च्या मूळ सूत्रात घोडचूकपुणे: शेतकऱ्यांना हक्काचा ऊसदर मिळवून देणाऱ्या...\nसाखर कारखान्यांची धुराडी आजपासून पेटणारपुणे: राज्यातील साखर कारखान्यांच्या गाळप हंगामाला...\nसहकारी बॅंकांना एकाच छताखाली आणणार :...पुणे ः सहकार क्षेत्राला ‘अच्छे दिन’ आणण्यासाठी...\nचला मिरचीच्या आगारात राजूरा बाजारात...मिरचीचे आगार अशी ओळख अमरावती जिल्ह्यातील राजूरा...\n‘एसआरटी’ तंत्राने मिळाली उत्पादनासह...पेंडशेत (ता. अकोले, जि. नगर) या कळसूबाई शिखराच्या...\nतुटवड्यामुळे कांद्याच्या दरात सुधारणानवी दिल्ली ः देशातील महत्त्वाच्या कांदा उत्पादक...\nकृषी विद्यापीठांचे संशोधन आता एका...मुंबई ः राज्यातील चारही कृषी विद्यापीठांनी केलेले...\nमहाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांना...शिर्डी: महाराष्ट्रात यंदा पाऊस कमी झाला....\nकोल्हापुरी गुळाचा गोडवा यंदा वाढणारकोल्हापूर : यंदाच्या पावसाळ्यात गुजरात,...\nकमी दरांवरून जिनर्सचा ‘सीसीआय’च्या...जळगाव ः भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) कापूस...\nहोय, आम्ही बदलू शेतीचे चित्र... ‘शाळेत सुरू असलेल्या कृषी शिक्षण अभ्यासक्रमातून...\n‘पंदेकृवि’च्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचा...अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ...\nशेतीपासून जितके दूर जाल तितके दुःख...पुणे : शेतीशी जोडलेली माणसं ही निसर्ग आणि मानवी...\nनाबार्डच्या व्याजदरातच जिल्हा बँकांना...मुंबई : राज्य बँकेला नाबार्डकडून मिळणाऱ्या...\nकोकण, पश्‍चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी...पुणे : कोकण अाणि पश्‍चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी...\nअकोला, बुलडाणा जिल्ह्यांत कोरडवाहू...अकोला : अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यात कोरडवाहू...\nअठरा गावांनी केली कचऱ्यापासून गांडूळखत...गावे आणि वाडीवस्त्याही स्वच्छतेत अग्रभागी...\n‘सीसीआय’च्या खरेदीला दिवाळीत मुहूर्तमुंबई : देशातील महत्त्वाच्या कापूस उत्पादक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4777572341033469816&title=Arun%20Sadhu&SectionId=1002&SectionName=Be%20Positive", "date_download": "2018-10-19T23:50:31Z", "digest": "sha1:HSRZBV4J36EVORMU5NOMNRDHB5BXSFQM", "length": 8195, "nlines": 124, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "अरुण साधू", "raw_content": "\nसिद्धहस्त कादंबरीकार, कथाकार, नाटककार, बिनीचे पत्रकार आणि समीक्षक अशा विविधांगी पैलूंनी आपलं स्थान निर्माण करणाऱ्या अरुण साधू यांचा १७ जून हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय...\n१७ जून १९४१ रोजी जन्मलेले अरुण मार्तंड साधू हे साम्यवादी क्रांतीच्या इतिहासाशी मराठी वाचकांचा प्रथमच अतिशय ओघवत्या भाषेत परिचय करून देणारे सिद्धहस्त कादंबरीकार, कथाकार, नाटककार, बिनीचे पत्रकार आणि समीक्षक म्हणून ओळखले जातात.\nआपल्या जवळपास ३० वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी केसरी, माणूस, इंडियन एक्स्प्रेस, टाइम्स ऑफ इंडिया, फ्री प्रेस जर्नल अशा विविध वृत्तपत्रांतून आणि साप्ताहिकांमधून काम केलं. मराठी आणि इंग्लिश या दोन्ही भाषांवर त्यांचं प्रभुत्व होतं. लोकविज्ञान चळवळ, स्त्रीमुक्ती संघटना, ग्रंथाली, थिएटर अकादमी अशा संस्थांमधेही त्यांचं योगदान होतं.\nमुंबई दिनांक, सिंहासन, आणि ड्रॅगन जागा झाला, बहिष्कृत, त्रिशंकू, स्फोट, विप्लवा, शापित, शुभमंगल, मुखवटा, झिपऱ्या, तडजोड, शोधयात्रा, बेचका, एक माणूस उडतो त्याची गोष्ट, बिनपावसाचा दिवस, मुक्ति, ग्लानिर्भवति भारत, प्रारंभ, बसस्टॉप व इतर ३ एकांकिका, अक्षांश-रेखांश, तिसरी क्रांती, सभापर्व, अशी त्यांची अनेक पुस्तकं प्रसिद्ध आहेत.\nत्यांना न. चिं. केळकर पुरस्कार, आचार्य अत्रे पुरस्कार, फाय फाउंडेशन पुरस्कार, जनस्थान पुरस्कार असे मानाचे पुरस्कार मिळाले होते. २००७ साली नागपूरमध्ये भरलेल्या साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.\n२५ सप्टेंबर २०१७ रोजी त्यांचं निधन झालं.\n(अरुण साधू यांच्याविषयी अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा. साधू यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा. दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)\nमंगेश राजाध्यक्ष, सुमती पायगावकर जेम्स हेरीअट अनंत काणेकर, डॉ. अनंत वर्टी विठ्ठल वाघ, उत्तम बंडू तुपे, नामदेव कांबळे विल्यम ट्रेव्हर\nअंजली इला मेननची मुरानो चित्रे...\nजिंदगी धूप तुम घना साया...\nकर्तव्यदक्ष गृहिणी ते जबाबदार समाजसेविका\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nअपूर्वाई वाटण्यासारखं ‘अपूर्व’ काम करणारी अपूर्वा\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nअंजली इला मेननची मुरानो चित्रे...\nसमतानगरमध्ये ६२वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://berartimes.com/?p=51044", "date_download": "2018-10-19T23:37:30Z", "digest": "sha1:AOX67PWFZXF44QXLY3MTVXOG36CVXJZP", "length": 15944, "nlines": 137, "source_domain": "berartimes.com", "title": "..तर सरसंघचालक, मुख्यमंत्री गो-पालन का करत नाहीत?-डॉ. मुणगेकर यांचा सवाल | Berar Times", "raw_content": "\nबुद्ध भूमि उमरी कटंगी में हुआ अंतरराष्ट्रीय बौद्ध मैत्री सम्मेलन# #अजीत जोगी नहीं लड़ेंगे चुनाव# #गडचिरोलीतील गोवारी समाज आंदोलनाला खा.नेतेंची भेट# #बेशिस्त वाहन पार्किंगवर होणार कारवाई निवारण कक्षाला माहिती देण्याचे आवाहन# #अवैैध वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परने उडवले शेतकऱ्याला# #न्यायालयाच्या निर्णयाची अमंलबजावणी करा- गोवारी समाजाची मागणी# #अवैध लोहखनीज उत्खनन विरुद्ध वनविभागाची कार्यवाही तीन ट्रक जप्त# #बालवाडी कर्मचारीओंका 20 अक्तूंबर को सम्मेलंन# #अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट शनिवार व रविवारला गोंदियात# #पुलवामामध्ये जवानांवर दहशतवादी हल्ला, 7 जवान जखमी\nपुर्व विदर्भातील लोकप्रिय ईपेपर\n..तर सरसंघचालक, मुख्यमंत्री गो-पालन का करत नाहीत-डॉ. मुणगेकर यांचा सवाल\nनागपूर,दि.16ः- लोकांच्या जगण्याचे प्रश्न न सोडवता गोमांससारखे निरुपद्रवी विषय काढून समाजात तेढ निर्माण केली जात आहे. गाय एवढीच प्रिय आहे तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे रेशीमबागेत गो-पालन का करीत नाहीत किंवा मुख्यमंत्री फडणवीस वर्षां बंगल्यावर गायी का पाळत नाहीत, असा सवाल माजी राज्यसभा सदस्य डॉ. भालचंद्र मुणगेकरांनी केला. देशातील राज्य सरकारे बांधकाम व्यावसायिक चालवत असून पुढील १० वर्षांत नागपूर हे बकाल शहर होईल, असे भाकितही त्यांनी यावेळी केले.\nस्टेट बँक ऑफ इंडिया अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्गीय कर्मचारी कल्याण संघटनेच्यावतीने किंग्सवे येथील बँकेच्या विभागीय कार्यालय परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. व्यासपीठावर बँकेचे उपमहाव्यवस्थापक एम.व्ही.आर. रविकुमार, एससी, एसटी, मागासवर्गीय कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस अनिल गमरे, संघटनेचे अध्यक्ष अनंत कोळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.\nडॉ. मुणगेकर म्हणाले, डॉ. आंबेडकरांनी देश घडवला. मात्र, देशाने त्यांच्यावर कायम अन्याय केला. समाजाच्या प्रत्येक घटकाचे प्रश्न आणि त्यावरच्या उपाययोजना बाबासाहेबांनी सांगितल्या. आंबेडकरी अनुयायांनाही ते उमगले नाहीत, अशी टीका त्यांनी यावेळी केली. इंग्रजांच्या दीडशे वर्षांच्या गुलामगिरीत शेतकऱ्यांनी एवढय़ा आत्महत्या केल्या नाहीत तेवढय़ा अलीकडच्या वर्षांत झाल्या. तब्बल अडीच लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. १९१८ मध्ये बाबासाहेबांनी ‘स्मॉल होल्डिंग इंडस्ट्रिज’वर काम केले मात्र, त्याची अंमलबजावणी होत नसल्यानेच शेतकरी आत्महत्या अथवा कामगारांना कामापासून वंचित ठेवले जात आहे. देशात टोकाची अस्वस्थता आहे. त्याकडे लक्ष देण्याऐवजी गोमाता, योगा, ‘बीफ’ वर भर दिला जातोय. गाय एवढीच प्रिय आहे तर सरसंघचालक मोहन भागवत यांनी रेशीमबागेत त्या पाळाव्यात आणि मुख्यमंत्र्यांनी रस्त्यावरील गायी वर्षां बंगल्यावर घेऊन जाव्यात.‘बीफ’ म्हणजे गोमांस नव्हे आपल्याकडे ७५ टक्के बीफ म्हैस किंवा रेडय़ाचे असते. मटण आणि चिकन सोडून बाकी सर्व ‘बीफ’ आहे. उत्तर प्रदेशात ९५ टक्के कत्तलखाने मुस्लिमांचे तर ‘बीफ’चा व्यवसाय करणारे ८५ टक्के हिंदू होते. तेथील कत्तलखाने बंद करून लोकांना तेथील सरकारने भिकेला लावल्याचे डॉ. मुणगेकर म्हणाले.\nबुद्ध भूमि उमरी कटंगी में हुआ अंतरराष्ट्रीय बौद्ध मैत्री सम्मेलन\n बौद्ध संगठन को भीमराव आंबेडकर द्वारा शुरू किया गया इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी\nअजीत जोगी नहीं लड़ेंगे चुनाव\nरायपुर.19 अक्तुंबर(विशेष सवांददाता) छत्तीसगढ़ की राजनीति में शुक्रवार को अहम मोड़ आ गया है मुख्यमंत्री डॉ. रमन सिंह के खिलाफ चुनाव लड़ने की घोषणा करने वाले पूर्व Read More »\nगडचिरोलीतील गोवारी समाज आंदोलनाला खा.नेतेंची भेट\nगडचिरोली(अशोक दुर्गम) दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी Read More »\nबेशिस्त वाहन पार्किंगवर होणार कारवाई निवारण कक्षाला माहिती देण्याचे आवाहन\nवाशिम, दि. १९ : जिल्ह्यात पार्किंग झोन व्यतिरिक्त अन्य ठिकाणी पार्क केलेली वाहने, रस्त्यावर सोडून गेलेल्या वाहनांवर तात्काळ करावी करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी निवारण कक्षाची स्थापना केली Read More »\nन्यायालयाच्या निर्णयाची अमंलबजावणी करा- गोवारी समाजाची मागणी\nगोंदिया दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी समाजाला Read More »\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र .\nबुद्ध भूमि उमरी कटंगी में हुआ अंतरराष्ट्रीय बौद्ध मैत्री सम्मेलन\n बौद्ध संगठन को भीमराव आंबेडकर द्वारा शुरू किया गया इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी\nअजीत जोगी नहीं लड़ेंगे चुनाव\nरायपुर.19 अक्तुंबर(विशेष सवांददाता) छत्तीसगढ़ की राजनीति में शुक्रवार को अहम मोड़ आ गया है मुख्यमंत्री डॉ. रमन सिंह के खिलाफ चुनाव लड़ने की घोषणा करने वाले पूर्व Read More »\nगडचिरोलीतील गोवारी समाज आंदोलनाला खा.नेतेंची भेट\nगडचिरोली(अशोक दुर्गम) दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी Read More »\nबेशिस्त वाहन पार्किंगवर होणार कारवाई निवारण कक्षाला माहिती देण्याचे आवाहन\nवाशिम, दि. १९ : जिल्ह्यात पार्किंग झोन व्यतिरिक्त अन्य ठिकाणी पार्क केलेली वाहने, रस्त्यावर सोडून गेलेल्या वाहनांवर तात्काळ करावी करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी निवारण कक्षाची स्थापना केली Read More »\nन्यायालयाच्या निर्णयाची अमंलबजावणी करा- गोवारी समाजाची मागणी\nगोंदिया दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी समाजाला Read More »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/national-marathi-news/modak-and-wadapav-is-on-indian-postal-stamp-117110600003_1.html", "date_download": "2018-10-20T00:53:50Z", "digest": "sha1:ALTYMGAPKRBNEQNV5D3M6HD5KXRZB3PZ", "length": 11870, "nlines": 137, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "पोस्टाच्या तिकिटांवर वडापाव आणि मोदक | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 19 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nपोस्टाच्या तिकिटांवर वडापाव आणि मोदक\nमाणसांच्या अशा आवडीच्या पदार्थांना भारतीय पोस्टाने एकत्र आणले आहे. भारतीय टपाल खात्यातर्फे पोस्टल खात्याच्या तिकिटांवर वडापाव आणि मोदक या चिन्हांचा उपयोग केला जाणार आहे.\nया खात्यातर्फे दरवर्षी नवनवीन पोस्ट तिकिटे सादर केली जात असतात. देशाच्या कानाकोपऱ्यातील संस्कृती पोस्टर स्टॅम्पच्या माध्यमातून समोर येत असते.या पोस्टल स्टॅम्पमध्ये हैदराबादी पक्ववांनाचाही समावेश करण्यात आला आहे. भारतीय डाक विभागाने यापूर्वी तिरुपती येथील लाडू, आंध्र प्रदेश येथील इडली ढोसा टपाल खात्याच्या तिकिटांवर जाहीर केले.\nयाप्रमाणे पोंगल, दालबाटी, ढोकळा, पेढा याचसोबत मालपोआ, ठेकुआ, संदेश, मोतिचूर लाडू, सरसो का साग, मक्के की रोटी,, गोलगप्पा, राजभोग आदींचा समावेश करण्यात आला आहे.\nतामिळनाडूत चेन्नईसह किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस\nभाजपमध्ये माजी रेल्वेमंत्री मुकूल रॉय यांचा प्रवेश\n‘ज्ञानपीठ’ पुरस्कार : प्रख्यात लेखिका कृष्णा सोबती यांना जाहीर\nटोल पारदर्शकतेसाठी 'फास्ट टॅगचा वापर'\nपोलिसाची मुलगी गँगरेपची शिकार, तासंतास भटकली FIR साठी\nयावर अधिक वाचा :\nस्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...\nया जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...\nइम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख\nपाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...\nलिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...\nमराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...\nभारताच्या भविष्यासाठी सर्वात महत्त्वाचा निर्णय घेण्याआधी ...\nमतदान करण्याचा अधिकार एक निरोगी, कार्यक्षम लोकशाहीचा पाया आहे. तुमचं मत तुमची आवाज आहे. ...\nमित्राच्या आत्महत्येचा बदला म्हणून केला अपूर्वाचा खून\nकर्नाटकात वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या अपूर्वा यादव या तरुणीच्या हत्येचे गूढ उकलण्यात ...\nरिलायंस इंडस्ट्रीजला 9 हजार 516 कोटींचा फायदा\nपेट्रोलियम, दूरसंचार आणि रिटेल समेत विभिन्न क्षेत्रांमध्ये कारोबार करणारी देशातील सर्वात ...\nवेबदुनिया LocWorld 38 Seattle, Booth# 102 येथे कंपनीची माहिती देणार आहेत. इव्‍हेंटमध्‍ये, ...\nबीएसएनएलचा ७८ रुपयांचा प्लॅन जाहीर\nBSNL ने ७८ रुपयांचा एक प्लॅन जाहीर केला आहे. यामध्ये ग्राहकांना रोज २ जीबी डेटा आणि ...\nरिलायंस इंडस्ट्रीजला 9 हजार 516 कोटींचा फायदा\nपेट्रोलियम, दूरसंचार आणि रिटेल समेत विभिन्न क्षेत्रांमध्ये कारोबार करणारी देशातील सर्वात ...\nवेबदुनिया LocWorld 38 Seattle, Booth# 102 येथे कंपनीची माहिती देणार आहेत. इव्‍हेंटमध्‍ये, ...\nबीएसएनएलचा ७८ रुपयांचा प्लॅन जाहीर\nBSNL ने ७८ रुपयांचा एक प्लॅन जाहीर केला आहे. यामध्ये ग्राहकांना रोज २ जीबी डेटा आणि ...\nगुगलवर 'मी टू' चळवळीचा सर्वाधिक शोध\n'मी टू' चळवळीनंतर गुगलने भारताचा नकाशा जारी केलाय. भारतात या मी टू मोहिमेबाबत सर्वाधिक ...\nम्हणे, 35 हजार विद्यार्थ्यांना चुकून नापास झाले\nमुंबई विद्यापीठाने तब्बल 35 हजार विद्यार्थ्यांना चुकून नापास केलं अशी धक्कादायक आकडेवारी ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5589200286968138194&title=Actor%20Rahul%20Solapurkar%20In%20Ratnagiri&SectionId=5162929498940942343&SectionName=%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B2", "date_download": "2018-10-20T00:22:00Z", "digest": "sha1:C7FTVMMYWSCMWLHGDUSMY2QTCEJ5NNNC", "length": 7358, "nlines": 122, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "रत्नागिरी पालिकेतर्फे गुणवंतांचा सत्कार व मार्गदर्शन", "raw_content": "\nरत्नागिरी पालिकेतर्फे गुणवंतांचा सत्कार व मार्गदर्शन\nरत्नागिरी : नगरपालिकेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला मराठी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेते राहुल सोलापूरकर यांची विशेष उपस्थिती लाभणार असून, ते विद्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शन करून त्यांच्याशी संवाद साधणार आहेत.\nहा कार्यक्रम बुधवारी (एक ऑगस्ट) सायंकाळी पाच वाजता शहरातील माळनाका येथील हॉटेल विवेकच्या सभागृहात होणार आहे. या प्रसंगी मुंबईतील शिवविद्या प्रबोधिनीचे अध्यक्ष विजय कदम, रत्नागिरी-संगमेश्वर मतदार संघाचे आमदार उदय सामंत, जिल्हाधिकारी प्रदीप पी., जिल्हा पोलिस अधीक्षक प्रणय अशोक हे मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.\nया कार्यक्रमाला विद्यार्थी आणि पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन नगराध्यक्ष राहुल पंडित आणि उपनगराध्यक्ष तथा शिक्षण समिती सभापती स्मितल पावसकर यांनी केले आहे.\nदिवस : बुधवार, एक ऑगस्ट २०१८\nवेळ : सायंकाळी पाच वाजता\nस्थळ : हॉटेल विवेक हॉल, मराठा मैदान, माळनाका, रत्नागिरी.\nTags: रत्नागिरीराहुल सोलापूरकरउदय सामंतराहुल पंडितरत्नागिरी नगरपालिकाRahul PanditUday SamantRahul SolapurkarRatnagiri Municipal CorporationBOI\n‘विद्यार्थ्यांनी शिक्षणासाठी नवनवी क्षेत्रे धुंडाळावी’ ‘पालकांनी मुलांशी मैत्रीचे नाते जपणे गरजेचे’ रत्नागिरीत इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेचे शनिवारी उद्घाटन रत्नागिरीत ‘वात्सल्य स्नेह फाउंडेशन’ची स्थापना रमणीय रत्नागिरीत पर्यटकांसाठी पर्वणी\nअंजली इला मेननची मुरानो चित्रे...\nजिंदगी धूप तुम घना साया...\nकर्तव्यदक्ष गृहिणी ते जबाबदार समाजसेविका\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nअपूर्वाई वाटण्यासारखं ‘अपूर्व’ काम करणारी अपूर्वा\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nअंजली इला मेननची मुरानो चित्रे...\nसमतानगरमध्ये ६२वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/keywords/syamachi.aai/word", "date_download": "2018-10-20T00:40:32Z", "digest": "sha1:NXMF2A6COWWWEQXIPTNQY3BIHTCPV7DV", "length": 9880, "nlines": 117, "source_domain": "www.transliteral.org", "title": "Keyword - syamachi aai", "raw_content": "\nआत्मा जेव्हा शरीर सोडतो तेव्हा त्याचा पुढचा प्रवास कसा असतो\n’ श्यामची आई’ हे पुस्तक सुंदर, सुगंधी आणि सुरसच नसून, हृदयातील सारा जिव्हाळा यात साने गुरूजींनी ओतलेला आहे.\nश्यामची आई - प्रस्तावना\n’ श्यामची आई’ हे पुस्तक सुंदर, सुगंधी आणि सुरसच नसून, हृदयातील सारा जिव्हाळा यात साने गुरूजींनी ओतलेला आहे.\nश्यामची आई - प्रारंभ\n’ श्यामची आई’ हे पुस्तक सुंदर, सुगंधी आणि सुरसच नसून, हृदयातील सारा जिव्हाळा यात साने गुरूजींनी ओतलेला आहे.\nश्यामची आई - रात्र पहिली\n’ श्यामची आई’ हे पुस्तक सुंदर, सुगंधी आणि सुरसच नसून, हृदयातील सारा जिव्हाळा यात साने गुरूजींनी ओतलेला आहे.\nश्यामची आई - रात्र दुसरी\n’ श्यामची आई’ हे पुस्तक सुंदर, सुगंधी आणि सुरसच नसून, हृदयातील सारा जिव्हाळा यात साने गुरूजींनी ओतलेला आहे.\nश्यामची आई - रात्र तिसरी\n’ श्यामची आई’ हे पुस्तक सुंदर, सुगंधी आणि सुरसच नसून, हृदयातील सारा जिव्हाळा यात साने गुरूजींनी ओतलेला आहे.\nश्यामची आई - रात्र चवथी\n’ श्यामची आई’ हे पुस्तक सुंदर, सुगंधी आणि सुरसच नसून, हृदयातील सारा जिव्हाळा यात साने गुरूजींनी ओतलेला आहे.\nश्यामची आई - रात्र पाचवी\n’ श्यामची आई’ हे पुस्तक सुंदर, सुगंधी आणि सुरसच नसून, हृदयातील सारा जिव्हाळा यात साने गुरूजींनी ओतलेला आहे.\nश्यामची आई - रात्र सहावी\n’ श्यामची आई’ हे पुस्तक सुंदर, सुगंधी आणि सुरसच नसून, हृदयातील सारा जिव्हाळा यात साने गुरूजींनी ओतलेला आहे.\nश्यामची आई - रात्र सातवी\n’ श्यामची आई’ हे पुस्तक सुंदर, सुगंधी आणि सुरसच नसून, हृदयातील सारा जिव्हाळा यात साने गुरूजींनी ओतलेला आहे.\nश्यामची आई - रात्र आठवी\n’ श्यामची आई’ हे पुस्तक सुंदर, सुगंधी आणि सुरसच नसून, हृदयातील सारा जिव्हाळा यात साने गुरूजींनी ओतलेला आहे.\nश्यामची आई - रात्र नववी\n’ श्यामची आई’ हे पुस्तक सुंदर, सुगंधी आणि सुरसच नसून, हृदयातील सारा जिव्हाळा यात साने गुरूजींनी ओतलेला आहे.\nश्यामची आई - रात्र दहावी\n’ श्यामची आई’ हे पुस्तक सुंदर, सुगंधी आणि सुरसच नसून, हृदयातील सारा जिव्हाळा यात साने गुरूजींनी ओतलेला आहे.\nश्यामची आई - रात्र अकरावी\n’ श्यामची आई’ हे पुस्तक सुंदर, सुगंधी आणि सुरसच नसून, हृदयातील सारा जिव्हाळा यात साने गुरूजींनी ओतलेला आहे.\nश्यामची आई - रात्र बारावी\n’ श्यामची आई’ हे पुस्तक सुंदर, सुगंधी आणि सुरसच नसून, हृदयातील सारा जिव्हाळा यात साने गुरूजींनी ओतलेला आहे.\nश्यामची आई - रात्र तेरावी\n’ श्यामची आई’ हे पुस्तक सुंदर, सुगंधी आणि सुरसच नसून, हृदयातील सारा जिव्हाळा यात साने गुरूजींनी ओतलेला आहे.\nश्यामची आई - रात्र चौदावी\n’ श्यामची आई’ हे पुस्तक सुंदर, सुगंधी आणि सुरसच नसून, हृदयातील सारा जिव्हाळा यात साने गुरूजींनी ओतलेला आहे.\nश्यामची आई - रात्र पंधरावी\n’ श्यामची आई’ हे पुस्तक सुंदर, सुगंधी आणि सुरसच नसून, हृदयातील सारा जिव्हाळा यात साने गुरूजींनी ओतलेला आहे.\nश्यामची आई - रात्र सोळावी\n’श्यामची आई’ हे पुस्तक सुंदर, सुगंधी आणि सुरसच नसून, हृदयातील सारा जिव्हाळा यात साने गुरूजींनी ओतलेला आहे.\nश्यामची आई - रात्र सतरावी\n’श्यामची आई’ हे पुस्तक सुंदर, सुगंधी आणि सुरसच नसून, हृदयातील सारा जिव्हाळा यात साने गुरूजींनी ओतलेला आहे.\n( प्र . ) भूर्जपत्र ; भूर्ज वृक्षाची अंतरसाल .\nभूर्ज नांवाच्या वृक्षाची अंतर्साल .\nगणपतीचे प्रकार किती व कोणते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5425991894698492143&title=Interview%20of%20Gashmir%20Mahajani&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-10-20T00:01:24Z", "digest": "sha1:MISF44SPNCJZPXQH2EFWR42GH2RAZBGX", "length": 10421, "nlines": 122, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘मला क्रिएटिव्ह फ्रिडम लागतं’", "raw_content": "\n‘मला क्रिएटिव्ह फ्रिडम लागतं’\nमुंबई : अभिनेता गश्मीर महाजनी याने ‘स्टार प्रवाह’च्या ‘प्रेमा तुझा रंग कसा’ या मालिकेच्या माध्यमातून छोट्या पडद्यावर पदार्पण केले असून, ही मालिका सोमवार ते शनिवार रात्री दहा वाजता पहायला मिळणार आहे. या मालिकेच्या निमित्ताने गश्मीर महाजनी याच्याशी साधलेला संवाद...\n‘प्रेमा तुझा रंग कसा’ या नव्या मालिकेचा तू एक भाग आहेस. त्याविषयी काय सांगशील\n- रोज एक कथा निवडली जाईल आणि नाट्यमय पद्धतीने दाखवली जाईल. आपल्याला नात्यांमध्ये खूप गोष्टी खटकतात, मग ते पत्नीसह असो, आईसह असो. आपण ते स्वीकारायला तयार नसतो. वरवर पाहता ते प्रश्न म्हणून वाटतही नाहीत. ते खूप छोटे प्रश्न वाटत असल्याने आपण त्याविषयी संवाद साधायला सुरुवात नाही केली. नेमके काय चुकते आहे, आपण एकमेकांपासून इतके का दुरावलो आहोत, सोशल मीडियाद्वारे आपण ग्लोबल प्लॅटफॉर्मवर जवळ आलोय, पण प्रत्यक्षात एकमेकांशी बोलत नाही, संवाद साधत नाही. या सगळ्यांविषयी मालिकेत आपण बोलणार आहोत; मात्र हे करताना कुठेही ज्ञानाचा डोस देण्याचा प्रयत्न आम्ही करणार नाही. अभिनेता म्हणूनही या विषयी माझ्या मनात असलेली खदखद या कार्यक्रमातून मोकळी करणार आहे.\nया मालिकेद्वारे तू छोट्या पडद्यावर पदार्पण करतोयस. नेमका काय विचार केलास ही मालिका स्वीकारताना\n- सर्वांत महत्त्वाचे मला प्रेक्षकांशी थेट संवाद साधण्याची ही उत्तम संधी आहे. माझा देश, माझ्या महाराष्ट्रात जे काही घडते आहे, त्याविषयी बोलायचे होते, मांडायचे होते. माझे आजोबा एका मोठ्या वृत्तपत्राचे संपादक होते. ते त्यांच्या लेखांतून, अग्रलेखांतून समाजातील चुकीच्या गोष्टी दाखवायचे, समाजाच्या भल्याचा विचार करायचे. मलाही कुठेतरी, कधीतरी तसे करायचे होते. ‘प्रेमा तुझा रंग कसा’ ही मालिका त्यासाठी सर्वोत्तम संधी होती. या माध्यमाचा पुरेपूर वापर मी संवाद साधण्यासाठी करणार आहे.\nया मालिकेच्या निमित्ताने ‘स्टार प्रवाह’शी तू जोडला गेलायस. त्याविषयी काय वाटते\n- खूपच छान वाटत आहे. कारण, तुम्ही माझी आजवरची वाटचाल पाहिलीत, तर लक्षात येईल की मी खूप कमी काम करतो. कारण, मला क्रिएटिव्ह फ्रिडम लागते. प्रत्येक काम अपेक्षित परफेक्शनने झाले नाही की मला त्याचा त्रास होतो. ‘दिवसाचे पैसे मिळाले ना, चलता है यार’ अशा पद्धतीने मी काम करूच शकत नाही. माझी काही ठाम मते आहेत. माझ्या विचारांशी साम्य असलेली मंडळी ‘स्टार प्रवाह’मध्ये आहेत. श्रावणी देवधर आणि सगळीच क्रिएटिव्ह टीम यांनी माझ्यावर जो काही विश्वास टाकला आहे, मला क्रिएटिव्ह फ्रिडम दिला आहे, त्यामुळे मला काम करायला खूप मजा येतेय. एखाद्या कलाकाराला आणखी काय हवे असते, त्यामुळे मी खूप खुश आहे.\nTags: गश्मीर महाजनीस्टार प्रवाहमुंबईप्रेमा तुझा रंग कसाMumbaiStar PravahMumbaiPrema Tuza Rang KasaGashmir Mahajaniप्रेस रिलीज\n‘प्रेमा तुझा रंग कसा’तून उलगडणार प्रेमाची काळी बाजू ‘प्रेमा तुझा रंग कसा’चा दुसरा सीझन लवकरच ‘प्रेमा तुझा रंग कसा’चा विशेष भाग ३० सप्टेंबरला गश्मीर महाजनीचा ‘स्टार प्रवाह’वर नवा कार्यक्रम स्वप्नील जोशी निर्मितीत\nअंजली इला मेननची मुरानो चित्रे...\nजिंदगी धूप तुम घना साया...\nकर्तव्यदक्ष गृहिणी ते जबाबदार समाजसेविका\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nअपूर्वाई वाटण्यासारखं ‘अपूर्व’ काम करणारी अपूर्वा\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nअंजली इला मेननची मुरानो चित्रे...\nसमतानगरमध्ये ६२वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/maruti-suziki-car-prices-to-hike/", "date_download": "2018-10-20T01:02:55Z", "digest": "sha1:63BMA22LHKQF6QPUAJEPD34DP5ZIBPNL", "length": 7737, "nlines": 171, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मारुती सुझुकी कंपनीच्या कारही होणार महाग | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमारुती सुझुकी कंपनीच्या कारही होणार महाग\nनवी दिल्ली: भारतातील सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकी या महिन्यात आपल्या विविध मॉडेलच्या दरात वाढ करणार आहे. कच्च्या मालाचे वाढलेले दर, रुपयाच्या अवमूल्यनामुळे सुट्या भागाची आयात महाग होत असल्यामुळे कंपनीला दरवाढ करावी लागत असल्याचे कंपनीचे कार्यकारी संचालक आर. एस. कलसी यांनी सिांगतले. ते म्हणाले की, इंधनाचे दर वाढल्यामुळे वाहतुकीचा खर्च वाढला आहे. त्याचाही कंपनीच्या उत्पादन मूल्यावर परिणाम होत आहे. काही कंपन्यांनी अगोदरच दरवाढ केली आहे.\nआम्ही किती दरवाढ करायची यावर विचार करीत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी सांगितले की गेल्या काही आठवड्यांपासून आम्ही या शक्‍यतेवर विचार करीत आहोत. रुपयाच्या अवमूल्यनाचा आमच्यावर जास्त परिणाम होत आहे. नेमकी दरवाढ किती करणार असे विचारले असता ते म्हणाले की आमचा वित्त विभाग त्या विषयावर चर्चा करीत आहे. या महिन्यातच दरवाढ होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याअगोदरच महिंद्रा आणि टाटा मोटर्स या कंपन्यांनी दरवाढ जाहीर गेली आहे. इतर कंपन्यांनीही दरवाढ करण्याचे संकेत अगोदरच\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nआज का शेयर बाजार\nPrevious article#लक्षवेधी : एसटीचे नुकसान करून काय साध्य होते\nNext articleजागतिक क्रमवारीत ‘संजू’ ६ नंबरवर ; तोडला ‘टाइगर जिंदा है’चा रेकॉर्ड\nथेट परकीय गुंतवणुकीत समाधानकारक वाढ\nचांगल्या ताळेबंदामुळे इन्फोसिस तेजीत\nनाबार्डच्या दराने राज्य बँका कर्ज देणार\nडॉलरच्या तूलनेत रुपया घसरला\nदेशांतर्गत पेट्रोलियम साठा वाढविण्यासाठी प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/pune-municipal-corporation-pmc-budget-interactive-budget/", "date_download": "2018-10-20T00:29:16Z", "digest": "sha1:AJPOGFRJVM334GO36HE2QVYB7NVI2VZM", "length": 8145, "nlines": 142, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "नागरिकांनो, तुम्हीही सूचवा पालिका अंदाजपत्रकात कामे | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nनागरिकांनो, तुम्हीही सूचवा पालिका अंदाजपत्रकात कामे\n5 लाखांपर्यंत काम सूचविण्याची मर्यादा : प्रत्येक प्रभागासाठी 1 कोटी रुपयांची तरतूद\nपुणे – महापालिका प्रशासनाकडून 2019-20 या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकाचे काम सुरू करण्यात आले आहे. यात दरवर्षीप्रमाणे यंदाही “सहभागी अंदाजपत्रक’ संकल्पना राबविण्यात येणार आहे.\nयंदाही आता प्रत्येक नागरिकाला आपल्या वॉर्डमध्ये आवश्‍यक असलेली कामे सूचविता येणार आहेत. प्रशासनाकडून या योजनेसाठी उपलब्ध करण्यात आलेल्या तरतुदीनुसार, प्रत्येक प्रभागासाठी 1 कोटी रुपयांपर्यंतची कामे सुचविता येणार असून प्रभागांमध्ये असलेल्या 4 वॉर्डांमध्ये प्रत्येकी 25 लाखांची ही तरतूद असणार आहे. तर एका वॉर्डसाठी जास्तीत जास्त 5 लाखांची 5 कामे मंजूर केली जाणार आहेत. ही कामे सूचविण्यासाठी महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांमध्ये अर्ज उपलब्ध करून देण्यात आले असून नागरिकांना 7 सप्टेंबरपर्यंत हे अर्ज द्यायचे आहेत.\nसहभागी अंदाजपत्रकासाठी महापालिकेकडून क्षेत्रीय कार्यालय स्तरावर 6 ऑगस्ट 2018 पासून अर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहेत. हे अर्ज नागरिकांनी विकासकाम सूचवून 7 सप्टेंबर 2018 पर्यंत क्षेत्रीय कार्यालयात जमा करायची आहेत. त्यानंतर क्षेत्रीय कार्यालय स्तरावर प्रभाग समितीच्या बैठकीत आलेल्या कामांमधून जी कामे घेणे शक्‍य आहेत. त्यातील 5 कामे निवडली जातील. या कामांची यादी नंतर क्षेत्रीय कार्यालयाकडून 8 ऑक्‍टेबरपर्यंत सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार, पुढील प्रक्रिया केली जाणार आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleतुम्ही सिनेमा दाखवायचे काम करा, खाद्य पदार्थ विकण्याचे नको\nNext article#HBD भारतीय तेलुगू चित्रपट अभिनेता महेश बाबू\n ब्लड बँकेने दिले एक्स्पायरी डेट संपलेले रक्त\nVideo: कालव्यावरील रस्ता खचला\nशबरीमाला प्रकरण : तृप्ती देसाई यांना पुण्यातून अटक\nपंचसुत्री उपक्रमाची उद्यापासून अंमलबजावणी\nबंद जलवाहिनीचे काम महिनाभरात होणार\nपालिकेचे 3 हजार कर्मचारी वेतनाविना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/cricket-needs-dhonis-and-dravids-to-stay-on-the-good-side-of-the-line/", "date_download": "2018-10-20T00:00:40Z", "digest": "sha1:FUPKXFKG2LMQSPC5VXU4LBREEOQMOIJT", "length": 12006, "nlines": 77, "source_domain": "mahasports.co.in", "title": "क्रिकेटला द्रविड, धोनी सारख्या खेळाडूंची गरज", "raw_content": "\nक्रिकेटला द्रविड, धोनी सारख्या खेळाडूंची गरज\nक्रिकेटला द्रविड, धोनी सारख्या खेळाडूंची गरज\nक्रिकेटमध्ये भारताचे माजी कर्णधार राहुल द्रविड आणि एमएस धोनी यांना त्यांच्या शांत आणि सभ्य स्वभावामुळे ओळखले जाते. त्यामुळे अशा खेळाडूंची क्रिकेटला गरज असल्याचे मत आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्हिड रिचर्डसन यांनी मांडले आहे.\nएमसीसी 2018 कॉऊड्रे लक्चर्समध्ये बोलताना त्यांनी क्रिकेटमध्ये होणारे स्लेजिंग आणि फसवणूक याबद्दल चिंता व्यक्त करताना खेळाडू आणि प्रशिक्षकांनी यासाठी पुढाकार घेण्याचा सल्ला दिला आहे.\nते म्हणाले, “क्रिकेट मैदानात तुम्हाला कॉलिन मिलबर्न, फ्रेडी फ्लिंटॉफ, शेन वॉर्न, विराट कोहली, बेन स्टोक अशा महानायकांची गरज असते पण त्याचबरोबर क्रिकेटला फ्रॅंक वॉरल्स, एमएस धोनी, राहुल द्रविड, कॉलिन कॉऊड्रे यांचीही गरज असते, जेणेकरुन आपण योग्य दिशेने जाऊ.”\nयाबरोबरच त्यांनी नेल्सन मंडेला यांचे खेळाबद्दलचे मत सांगताना म्हणाले, “नेल्सन मंडेला हे योग्य होते जेव्हा ते म्हणाले की खेळामध्ये जगाला बदलण्याची ताकद आहे. यामध्ये लोकांना एकत्र आणण्याची ताकद आहे. तरुणांना हव्या असणाऱ्या भाषेत खेळ बोलतो. जिथे निराशा आहे तिथे खेळ आशा निर्माण करु शकते.”\nतसेच पुढे दक्षिण आफ्रिकेचे माजी फलंदाज असणारे रिचर्डसन म्हणाले की आयसीसीकडे सर्वच प्रश्नांची उत्तरे नाहीत पण आपण सर्व मिळून ती सोडवू शकतो.\nरिचर्डसन खेळाडूंच्या गैरवर्तवणूकीबद्दल बोलताना म्हणाले, “वैयक्तीक गैरवर्तन,बाद झालेल्या फलंदाजाला सेंडआॅफ देणे, पंचांच्या निर्णयाचा अपमान करणे, शारिरिक गैरवर्तण करणे आणि चेंडू छेडछाड या अशा गोष्टी आहेत ज्यांचा आपण जागतीक स्तरावर खेळाला ओळख करुन देताना आदर्श ठेऊ शकत नाही.”\nतसेच ते म्हणाले खेलाडूवृत्तीने खेळ खेळने म्हणजे काय, याबद्दल खेळाडूंना जागरुक करण्यासाठी आयसीसीचे प्रयत्न चालू आहेत.\nत्याचबरोबर रिचर्डसन यांनी द्विपक्षिय मालिकेत पाहुण्या संघाचा यजमान संघाने सन्मान करावा असेही म्हटले आहे.\nयाबरोबरच त्यांनी आजकाल ज्याप्रकारे खेळाडूंच्या चूकीच्या गोष्टीलाही प्रशिक्षक पाठिंबा देतात आणि सामना पंचांकडे मैदानावरील पंचानी पक्षपात केल्याची तक्रार करतात याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.\nजिंकणे हे खेळात मुख्य ध्येय असतेच पण त्यासाठी खेळाला धक्का बसेल अशी कोणतीही तडजोड करु नका, असेही रिचर्डसन यांनी सांगितले.\nतसेच त्यांनी चेंडू छेडछाड प्रकरणाबद्दलच्या नियमाबद्दल बोलताना सांगितले की, “त्याचा नियम साधा आणि सरळ आहे. चेंडूशी अनैसर्गिकरित्या छेडछाड करु नका आणि जर तुम्ही असे करताना सापडला तर तक्रार करु नका. असेही सांगू नका की दुसऱ्यांनी केले आहे, हा बचाव नाही. तूम्ही फसवणूक करत आहेत. ”\nक्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.\n, महत्त्वाचा खेळाडू अडकला कायद्याच्या कचाट्यात\n-फलंदाजाचे शतक होऊ नये म्हणुन क्रिकेटमध्ये घडला हा घाणेरडा प्रकार\n-स्टार्क म्हणतो, विराट थोडा थांब, तुझे अव्वल स्थान हा खेळाडू घेईल\nISL 2018: मोसमातील पहिल्या महाराष्ट्र डर्बीत मुंबईविरुद्ध पुणे सिटीचा पराभव\nनेमार ज्युनियरने मोडला पेलेंचा हा विक्रम\nVideo: या कामगिरीमुळे रोहित शर्माने पृथ्वी शॉला मिठीच मारली\nऑस्ट्रेलिया पहिल्यांदाच खेळणार या संघाविरुद्ध टी २० सामना\nVideo: तीन दिवसांत क्रिकेटमध्ये झाले तीन विचित्र धावबाद\nटाॅप ३- आज प्रो कबड्डीत होणार हे तीन मोठे पराक्रम\nISL 2018: भेदक मार्सेलिनोच्या पुनरागमनाचे पुणे सिटीला वेध\nएचसीएल आशियाई टेनिस अजिंक्यपद २०१८ स्पर्धेत अव्वल व आंतरराष्ट्रीय खेळाडू झुंजणार\nअखिल भारतीय सुपर सिरीज् टेनिस स्पर्धेत पुण्याच्या राधिका महाजनला दुहेरी मुकुट\nISL 2018: चेन्नईने केली पराभवाची हॅट्ट्रीक\nसलग दुसऱ्या दिवशी क्रिकेटमध्ये ‘कहर’, विचित्र रनआऊटची मालिका सुरुच\nझी महाराष्ट्र कुस्ती दंगलमध्ये ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी खेळणार या टीमकडून\nनागराज मंजूळे आता कुस्तीच्या मैदानात, विकत घेतली झी महाराष्ट्र कुस्ती दंगलमधील ही टीम\nटाॅप ३- प्रो कबड्डीच्या ६व्या हंगामात ५०पेक्षा जास्त गुण घेणारे ३ खेळाडू\nटीम इंडीयाने गाठली आहे या पाच देशांविरुद्ध वनडे सामन्यांची शंभरी\nक्रिकेटपटू दिपक चहरच्या घरी चोरीचा प्रयत्न करणाऱ्या सहा जणांना अटक\nविराटने डिजाईन केलेल्या शूजची अशी आहे किमंत\nपुण्यात होणाऱ्या कबड्डी, क्रिकेट सामन्यांचे असे आहेत तिकीट दर\nभारत-विंडीज यांच्यातील चौथ्या वनडेच्या तिकीट विक्रीला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार\nकपिल देव, अनिल कुंबळेला मागे टाकत रविंद्र जडेजा करणार मोठा पराक्रम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/global/pakistani-troops-receive-training-russian-military-136500", "date_download": "2018-10-20T00:45:12Z", "digest": "sha1:IMJ4LXNKRYVLPH7U532CUQIY3VNCWA3X", "length": 10798, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "Pakistani troops to receive training at Russian military पाक सैन्याला आता रशियात प्रशिक्षण | eSakal", "raw_content": "\nपाक सैन्याला आता रशियात प्रशिक्षण\nबुधवार, 8 ऑगस्ट 2018\nअमेरिकेबरोबरच्या संबंधांमध्ये तणाव निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान आणि रशिया जवळ येत असल्याचे ताज्या घडामोडींवरून दिसते आहे. पाकिस्तानी सैनिकांना आता रशियातील लष्करी संस्थेत प्रशिक्षण दिले जाणार आहे.\nइस्लामाबाद- अमेरिकेबरोबरच्या संबंधांमध्ये तणाव निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान आणि रशिया जवळ येत असल्याचे ताज्या घडामोडींवरून दिसते आहे. पाकिस्तानी सैनिकांना आता रशियातील लष्करी संस्थेत प्रशिक्षण दिले जाणार आहे.\nयाबाबतच्या करारावर दोन्ही देशांनी मंगळवारी स्वाक्षऱ्या केल्या. पाकिस्तान आणि रशिया यांच्यातील संरक्षणविषयक संबंध वाढविण्यावर भर दिला जाणार असल्याचे या करारातून स्पष्ट होत आहे.\nपाकिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, रशिया आणि पाकिस्तान संयुक्त लष्करी सल्लागार समितीच्या बैठकीत दोन्ही देशांतील संरक्षण विषय सहकार्य विढविण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. या बैठकीनंतर संबंधित करार प्रत्यक्षात आला. रशिया आणि पाकिस्तानचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.\nअयोध्येतील बाबरी मशीद हिंदुत्ववाद्यांनी जमीनदोस्त केल्यानंतर तेथे न उभारल्या गेलेल्या राममंदिराच्या मुद्याचा ‘सात-बारा’ कोणाचा, या प्रश्‍नावरून २५...\n22 हजार शौचकुपांना अखेर मंजुरी\nमुंबई - धोकादायक शौचालये, तुटलेले दरवाजे आणि लाद्यांमुळे झोपडपट्ट्यांतील नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी मुंबईत 22 हजार शौचकूप बांधण्याचा...\nप्रतिष्ठेची झालर काढून घेतल्यास व्यसनांना आळा\nमहाभारतात ‘यक्षप्रश्‍न’ नावाची गोष्ट आहे. यक्षांच्या तलावात उतरल्यामुळे पुतळे झालेल्या भावांना वाचविण्यासाठी युधिष्ठिर यक्षाच्या प्रश्‍नांना उत्तरे...\nएखाद्या व्यक्तीविषयी आपल्याला खूप आदर असतो आणि अचानक ती व्यक्ती आपल्या निकट उभी राहिली तर... आध्यात्मिक अनुभव यावा तसे होते. आजही तो दिवस लख्ख...\nबसायला जागा द्या; काँग्रेस-राष्ट्रवादीचे सदस्य सांगलीत आक्रमक\nसांगली : महापालिकेच्या दर सुधार समितीस मान्यता देण्यासाठी बोलवलेल्या महासभा विरोधी कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांच्या आंदोलनामुळे गुंडाळण्यात आली....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://shriharimandiram.org/Branch/index.php?page=110&id=771", "date_download": "2018-10-19T23:40:15Z", "digest": "sha1:372J2YTVY73JMDBS4P7Y7YD7Z57SEYUK", "length": 1659, "nlines": 23, "source_domain": "shriharimandiram.org", "title": " || परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय ||", "raw_content": "\n७६५ दाभोळ (वरचा विभाग)\n७६७ दहिवली (सावर्डे खेर्डी)\nआद्य... १०८ १०९ - ११० - १११ ११२ ... अंत्य\nशाखेचे नाव : घोणसरे\nसौ शीतल विकास खातु\nभराडा, मुक्काम पोस्ट रामपूर,\nता. चिपळूण, जि. रत्नागिरी पिन कोड - ४१५७०२.\nश्री मारुती मंदिर, घोणसरे, ता. चिपळूण.\nसौमवार व मंगळवार सायंकाळी ४ ते ५\nगुरुवार सायंकाळी ४ ते ५ नामस्मरण, मंगळवार चन, आरती,\nरविवार ८ ते ९ बालोपासना\n© 1981-,परमार्थ निकेतन ट्रस्ट, बेळगांव. सर्व हक्क राखीव.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/kahi-sukhad/gadchiroli-news-irrigation-solar-power-farmer-78651", "date_download": "2018-10-20T00:30:21Z", "digest": "sha1:DCP6MHPS3IR5XJNH42PQC4SM25HAKOBO", "length": 20920, "nlines": 196, "source_domain": "www.esakal.com", "title": "gadchiroli news irrigation solar power farmer सौरऊर्जेच्या माध्यमातून घडले सिंचनात परिवर्तन | eSakal", "raw_content": "\nसौरऊर्जेच्या माध्यमातून घडले सिंचनात परिवर्तन\nमंगळवार, 24 ऑक्टोबर 2017\nबारमाही वाहणाऱ्या नद्या त्यासोबतच सिंचनाकरिता मालगुजारी तलावाचा पर्याय; तसेच मुबलक सूर्यप्रकाश गडचिरोली जिल्ह्यात आहे. या नैसर्गिक स्रोतांचा वापर आणि वीज उपलब्धतेच्या अडचणींवर सौरऊर्जेच्या माध्यमातून येथील शेतकऱ्यांनी मात केली आहे. सिंचन सुविधा बळकट करण्याकडे वाटचाल केली आहे. विशेष म्हणजे राज्यात चर्चेत आणि शासनाने घोषणा केलेल्या पाइप सिंचन पद्धतीचा अंगीकारही प्रथमच या भागात करण्यात आला आहे.\nगडचिरोली जिल्ह्यात नद्या आणि मालगुजारी तलावांचे जाळ आहे; परंतु दुर्गम, घनदाट जंगल असल्याने यातील पाणी उपसा करण्याच्या दृष्टीने वीज व्यवस्थापन तितके सोपे नाही. मात्र शेतकऱ्यांनी सौरऊर्जेच्या माध्यमातून यावर पर्याय उभा करण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रयत्नांना कृषी विभागाच्या योजनेची जोड मिळाली. आदिवासी शेतकरी गटांना सामूहिक सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्याची योजना गडचिरोली जिल्ह्यासाठी खास तयार करण्यात आली. त्याअंतर्गत साडेसात अश्‍वशक्‍ती (एचपी) पंप, एक किलोमीटर पाइपलाइन, प्रतिलाभार्थी तुषारसंच या घटकांचा समावेश आहे. त्यासाठी ९० टक्‍के अनुदानाची तरतूद करण्यात आली आहे. एका गटात सरासरी दहा शेतकरी असावेत असा निकष आहे. शेतकऱ्यांना केवळ पाइपलाइनसाठी खोदाई व तो भाग व्यवस्थित बुजविणे अशी कामे करावी लागतात.विदर्भात पाइपलाइनद्वारे सिंचनाची योजना या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्यात सर्वप्रथम राबविण्यात यश आले आहे. एक किलोमीटर पाइपलाइनद्वारे नदी किंवा मालगुजारी तलावाचे पाणी पोचविले जाते. गटातील शेतकऱ्यांच्या शेतात ‘अंडरग्राउंड व्हॉल्व्ह’ बसविण्यात आले आहेत. पाण्याच्या काटेकोर वापरासाठी तुषार संच देण्यात आले आहेत. शेतकऱ्यांचा योजनेला वाढता प्रतिसाद असल्याचे उपविभागीय कृषी अधिकारी वैभव तांबे यांनी सांगितले.\nगडचिरोली हा बारमाही वाहणाऱ्या नद्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या भागात मालगुजारी तलावाची संख्या मोठी आहे. या पाण्याच्या बळावर पीक फेरपालटाचे प्रयत्न कृषी विभागाकडून केले जात आहेत. अहेरी, एटापल्ली अणि भामरागड तालुक्‍यात या प्रयत्नांना मोठे यश आल्याचे चित्र आहे. सिंचन व्यवस्थेमुळे गहू, हरभरा, भाजीपाला यांसारखी पिके घेणे शक्‍य झाले आहे. अहेरी आणि सिंरोचा तालुक्‍यात सुमारे आठ हजार हेक्‍टरवर नगदी पिके घेतली जातात. त्यामुळे या भागात काही प्रमाणात आर्थिक सुबत्ता नांदण्यास हातभार लागला आहे.\nअहेरी उपविभागीय कृषी अधिकारी वैभव तांबे यांच्या म्हणण्यानुसार, या तालुक्‍यात सुमारे साडेतीनशे हेक्‍टरवर भाजीपाला घेतला जातो. मका, कापूस, मिरची याखालील क्षेत्रही वाढीस लागले आहे. पूर्वी शेतकऱ्यांचा पाट पाणी देण्यावरच भर राहायचा. परिणामी गेल्या वर्षी तुषार सिंचन अनुदानाकरिता एकच प्रस्ताव मिळाला. काही शेतकरी लगतच्या तेलंगणा राज्यातूनही तुषार व ठिबकची खरेदी करीत होते. यंदा मात्र एकाच आठवड्यात तब्बल १४५ शेतकऱ्यांचे प्रस्ताव ठिबक, तुषार अनुदानासाठी कृषी विभागाकडे आले. गाव किंवा परिसरात ठिबक, तुषार विक्री केंद्रांचा अभाव असल्यानेही शेतकऱ्यांत पाणीबचतीच्या या साधनांविषयी जागृती नव्हती, असेही निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. शेतकऱ्यांचा कल वाढल्याने आता कृषी व्यवसायिकांनीही ठिबक आणि तुषार संच विक्रीसाठी ठेवणे सुरु केले आहे.\nपूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया व नागपूर आदी जिल्ह्यांत भाताखालील एकूण क्षेत्र सात लाख हेक्‍टरपेक्षा अधिक आहे. गडचिरोली जिल्हा मुख्यत्वे धान (भात) शेतीसाठी ओळखला जातो. या भागातील शेतकरी पीक फेरपालटाकडे वळले आहेत. अहेरी व सिरोंचा तालुक्‍यात मागील वर्षी कापूस लागवड पाच हजार हेक्‍टरवर होते. यंदा दोन तालुक्‍यातील कापूस लागवडक्षेत्र सात हजार हेक्‍टरवर पोचले आहे.\nजिल्ह्यात पहिले पाच शेडनेट\nसंरक्षित शेतीचा पॅटर्न दुर्गम, आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यात रुजू लागला आहे. ताटीगुडम तीन, चंद्रा व कोरोली या गावांमध्ये एक याप्रमाणे पाच शेडनेटस उभी राहिली आहेत. त्यात मिरची घेण्यावर शेतकऱ्यांचा भर आहे.\nपूर्व विदर्भातील हमखास पावसाचा जिल्हा अशी गडचिरोलीची ओळख; परंतु नजीकच्या काळात या भागातदेखील पाऊस बेरभवशाचा झाला आहे. शेतकऱ्यांतही व्यावसायिकता वाढीस लागली आहे. त्यामुळे भाजीपाला व नगदी पिकांना संरक्षीत सिंचनाचे कवच असावे यासाठी शेतकरी शेततळ्यांकडे वळले आहेत. यंदा अहेरी तालुक्‍यात मागेल त्याला शेततळे व जलयुक्‍त शिवार अभियानातून सुमारे साडेसातशे शेततळी घेण्यात आली. त्या माध्यमातून पिकांची उत्पादकता वाढविण्यात शेतकरी यशस्वी झाले आहेत.\nउपविभागीय कृषी अधिकारी, अहेरी\nसिंचन योजनेतील ठळक बाबी\nतुषार सिंचनामुळे पाणीवापरात ३० ते ३५ टक्‍के बचत; तर उत्पादनात १० ते १५ टक्‍के वाढ होणार अाहे. आदिवासी शेतकऱ्यांनाही नव्या तंत्रज्ञानाची उपलब्धता होईल.\nयोजनेत ११ शेतकरी गटांचा समावेश. त्यात अहेरी व भामरागड तालुक्‍यातील प्रत्येकी एक; तर एटापल्ली तालुक्‍यातील नऊ गटांचा समावेश.\nजिल्ह्यात धानाऐवजी कापसाला पसंती.\nविजेची उपलब्धता नसलेल्या भागात सिंचनाचा पर्याय झाला उपलब्ध.\nजंगलांमुळे वीज वितरण कंपनीला पोल टाकून विजेची उपलब्धता करणे अवघड किंवा अशक्‍यच होते. त्यामुळे सौरऊर्जेच्या माध्यमातून संरक्षित सिंचनाची सोय केली. आता पीक फेरपालट करणे शक्‍य झाले. व्यावसायिक शेती करता येणार आहे. बारमाही भाजीपाला पिकांसाठी पाण्याची उपलब्धता सौरयंत्रणेमुळे शक्‍य झाली आहे. मका, वांगी, मिरची, टोमॅटो यासारखी पिके आम्ही घेतो.\n- नितीन पदा, : ७७४४९६०४६५ पैडी, ता. एटापल्ली\nचवीने खाणाऱ्यांसाठी \"होम डायनिंग'\nमुंबई - राज्यात 20 कोसांवर फक्त भाषाच बदलत नाही तर खाद्य संस्कृतीही बदलते. मुंबई महानगरमध्ये वसलेल्या विविध राज्यांच्या नागरिकांनीही आपल्याबरोबर...\nराष्ट्रवादीचा पालकमंत्र्यांना \"नाशिकबंदी'चा इशारा\nनाशिक - \"\"नाशिकच्या दुष्काळ परिस्थितीचा अभ्यास करूनच जायकवाडीला पाणी सोडण्याचा निर्णय घ्यावा. जर नाशिकच्या हक्काचे पाणी जायकवाडीला दिल्यास राज्याचे...\nसावध ऐका पुढच्या हाका...\nजिल्ह्याच्या पूर्वेकडील तालुके अवर्षणप्रवण क्षेत्रात मोडतात. मध्यभाग हमखास पर्जन्यमान व पश्‍चिमेकडील तालुके अतिपर्जन्यमानाच्या विभागात मोडतात. असे...\nपिंपरी - शहरात दररोज निर्माण होणाऱ्या सुमारे 900 पैकी 450 टन कचऱ्यापासून मोशी कचरा डेपोत सेंद्रिय (कंपोस्ट) खतनिर्मिती केली जात आहे. त्यामुळे...\n22 हजार शौचकुपांना अखेर मंजुरी\nमुंबई - धोकादायक शौचालये, तुटलेले दरवाजे आणि लाद्यांमुळे झोपडपट्ट्यांतील नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी मुंबईत 22 हजार शौचकूप बांधण्याचा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/gondwana-university-issue-1228707/", "date_download": "2018-10-20T00:12:15Z", "digest": "sha1:N7CEZXXUSDDPS5NE2LP76LVWJO22HRK7", "length": 15646, "nlines": 210, "source_domain": "www.loksatta.com", "title": "गोंडवाना विद्यापीठातील आयआयटीशी संलग्न संशोधन केंद्र बंद होणार? | Loksatta", "raw_content": "\nविषाणुजन्य तापावर प्रतिजैविके घेणे टाळा\nसंत्र्याला यंदा सुगीचे दिवस\nऊस तोडणी कामगारांना भविष्य निर्वाह निधीचा लाभ\nदसरा मेळाव्यातून पंकजांचा पक्षांतर्गत स्पर्धकांनाही इशारा\nके.जी. टू कॉलेज »\nगोंडवाना विद्यापीठातील आयआयटीशी संलग्न संशोधन केंद्र बंद होणार\nगोंडवाना विद्यापीठातील आयआयटीशी संलग्न संशोधन केंद्र बंद होणार\nआयआयटी व या केंद्राचा करार होऊन एक वर्ष झाले.\nदोन संशोधकांचे राजीनामे, १५ कोटी मंजूर होऊनही १ कोटींचाच निधी उपलब्ध\nगोंडवाना विद्यापीठाकडून राजीव गांधी सायन्स अ‍ॅन्ड टेक्नालॉजी कमिशन अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या सायन्स अ‍ॅन्ड टेक्नालॉजी रिसर्च सेंटर (एसटीआरसी) प्रकल्पाची सातत्याने उपेक्षा होत असल्याने येथील दोन संशोधक यतीन दिवाकर व कुणाल पवार यांनी राजीनामा दिल्याची धक्कादायक माहिती आहे. शासनाने या केंद्रासाठी तीन वर्षांपूर्वी १५ कोटींचा निधी मंजूर करून केवळ १ कोटीच दिले. हे केंद्र आयआयटी मुंबईशी संलग्नित आहे, हे विशेष.\nआयआयटी, व्हीएनआयटी, नागपूर व ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या संयुक्त विद्यमाने व पुढाकाराने २०१३ मध्ये नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्य़ातील गोंडवाना विद्यापीठात राजीव गांधी सायन्स अ‍ॅन्ड टेक्नालॉजी कमिशन अंतर्गत एसटीआरसी मंजूर करण्यात आले. तेव्हा या प्रकल्पासाठी राज्य शासनाने १५ कोटींचा निधी तात्काळ मंजूर केला होता. या प्रकल्पाअंतर्गत गोंडवाना विद्यापीठात स्थानिक साधन संपत्तीवर आधारित अभ्यासक्रम विकसित करण्याचा उद्देश होता. त्या दृष्टीने या केंद्राचे काम होणे अपेक्षित होते. तत्कालीन प्रभारी कुलगुरू डॉ. किर्तीवर्धन दीक्षित यांनी त्यासाठी बरेच परिश्रम घेतले, परंतु त्यांची कुलगुरूपदावरून उचलबांगडी झाल्यानंतर प्रभारी कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर व विद्यमान कुलगुरू डॉ. एन.व्ही. कल्याणकर व या केंद्राचे संचालक डॉ. रोकडे यांचे या केंद्राकडे कमालीचे दुर्लक्ष झाले.\nहे केंद्र आयआयटी मुंबईशी संलग्न असल्यामुळे या केंद्रावर तेथील अधिकाऱ्यांचा प्रभाव आहे. विद्यापीठाच्या महाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळाचे संचालक डॉ. रोकडे या केंद्राचे नियंत्रण अधिकारी आहेत. आयआयटी व या केंद्राचा करार होऊन एक वर्ष झाले. या केंद्रात चार कर्मचारी आहेत. मात्र, विद्यापीठाकडून केंद्राची उपेक्षा सुरू असल्याने या केंद्रातील संशोधक यतीन दिवाकर व कुणाल पवार यांनी राजीनामे दिले. यातील यतीन दिवाकर यांचा राजीनामा १ एप्रिलला मंजूर करण्यात आला तर पवार यांचा राजीनामा अद्याप मंजूर झालेला नाही. या केंद्रासाठी मंजूर १५ कोटींपैकी केवळ १ कोटी रुपये मिळाले आहेत. उर्वरीत १४ कोटींचा निधी न मिळाल्याने सर्व कामे थंडबस्त्यात आहेत. त्यामुळे आता हे केंद्र बंद होण्याची शक्यता आहे. एक कोटीच्या निधीतून केंद्राचे कार्यालय व वर्कशॉपसाठी तीन शेड उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, हेही काम संथगतीने सुरू आहे. हे केंद्र बंद झाले तर नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्य़ातील विद्यार्थ्यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होणार आहे.\nकेंद्राचे नियंत्रण अधिकारी डॉ. रोकडे यांच्याशी संपर्क साधला असता दोन संशोधकांनी राजीनामा दिल्याचे त्यांनी मान्य केले. केंद्राचे काम संथगतीने सुरू असले तरी लवकरच या कामाला गती देऊ, असेही ते म्हणाले. विद्यापीठाकडून केंद्राची उपेक्षा होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले असता त्यांनी असा कुठलाही प्रकार होत नसल्याचे यावेळी सांगितले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nगोंडवाना विद्यापीठात आदिवासी संस्कृतीचे संशोधन व्हावे -पिचड\nगोंडवाना विद्यापीठावर निकाल मागे घेण्याची नामुष्की\nगोंडवाना विद्यापीठात दोन हजारांवर पदे रिक्त\n‘गोंडवाना’च्या प्रभारी कुलगुरूपदावरून डॉ. दीक्षितांची उचलबांगडी, चांदेकर आले\nगोंडवाना विद्यापीठाचा ३७५ एकर जमिनीचा प्रस्ताव वनखात्याने धुडकावला\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n‘रावण दहना’त मृत्युतांडव, पंजाबमधील भीषण दुर्घटनेत ६० ठार\n...तर ६० जणांचा जीव वाचला असता\nरावण दहन करताना भीषण अपघात, पाहा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ\nकौतुकास्पद: युपीतल्या 850 शेतकऱ्यांना बिग बी करणार कर्जमुक्त; ५.५ कोटींचं अर्थसहाय्य\n#MeToo : सेलिब्रेटी मॅनेजमेंट कंपनीच्या अनिर्बन दास ब्ला यांचा आत्महत्येचा प्रयत्न\n#MeToo कोर्टाच्या आदेशाची वाट बघा; आलोक नाथांची सिंटाला विनंती\n#MeToo : प्रसिद्ध चित्रकार जतिन दास म्हणतात तो मी नव्हेच\n#MeToo : 'सेक्रेड गेम्स'च्या अभिनेत्रीचा दिग्दर्शक विपुल शहावर लैंगिक गैरवर्तणुकीचा आरोप\nसागरी किनारी रस्त्यावर ‘क्रॅश एटोनेटर’\nमेट्रो मार्गिकांचे संचलन ‘एमएमआरडीएकडे’च\n१८व्या वर्षांत अत्रे कट्टय़ावर तरुणाईचा मेळा\nयंदा उत्पादन घटण्याची शक्यता\nतलासरीमध्ये गटारावरच भाजीविक्रीची दुकाने\nजुईनगर येथे अपंग, विशेष मुलांसाठी उद्यान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/vacuum-cleaners/latest-vacuum-cleaners-price-list.html", "date_download": "2018-10-20T00:11:46Z", "digest": "sha1:PPSMGFJ6KVQFXNANG3XSKM2TWYFMKWDY", "length": 19503, "nlines": 557, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "ताज्या वाचव कलेअर्स 2018 India | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nLatest वाचव कलेअर्स Indiaकिंमत\nताज्या वाचव कलेअर्सIndiaमध्ये 2018\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nसादर सर्वोत्तम ऑनलाइन दर ताज्या India मध्ये वाचव कलेअर्स म्हणून 20 Oct 2018 आहे. गेल्या 3 महिन्यांत 528 नवीन लाँच आणि सर्वात अलीकडील एक मिलग्रोव रोबो टायगर 2 0 रोबोटिक लावणं क्लिनर 1,00,000 किंमत आहे आहेत. अलीकडे करण्यात आलेली होती इतर लोकप्रिय उत्पादने समावेश: . स्वस्त वाचकम क्लिनर गेल्या तीन महिन्यांत सुरू {lowest_model_hyperlink} किंमत सर्वात महाग एक जात {highest_model_price} किंमत आहे. किंमत यादी उत्पादनांचा विस्तृत समावेश वाचव कलेअर्स संपूर्ण यादी माध्यमातून ब्राउझ करा -.\nदर्शवत आहे 528 उत्पादने\nवाचव अँड विंडो कलेअर्स\nशीर्ष 10 वाचव कलेअर्स\nसकयलीने वि 999 वाचव क्लिनर ब्लू\nमिलग्रोव रोबो निकलास 2 0 रोबोटिक लावणं क्लिनर ब्लॅक\nमिलग्रोव रोबो टायगर 1 0 रोबोटिक लावणं क्लिनर ब्लॅक\nमिलग्रोव रोबो टायगर 2 0 रोबोटिक लावणं क्लिनर\nलग वाचव क्लिनर वसि१०१५ नणंद रेड\n- डस्ट कॅपॅसिटी 0.7\n- मोटर पॉवर 1500\nकेंट कसा टँ३५२० सायक्लोनिक वाचव क्लिनर ब्लू\n- नॉयसे लेवल 78dB (A)\nब्लॅक & डेकर व्म१४५० वाचव क्लिनर ब्लॅक अँड ग्रे\nयुरेका 'फोर्ब्स' ट्रेण्ड्य झिप ड्राय वाचव क्लिनर ब्लॅक अँड रेड\nड्यसों व्६ कॉर्डलेस वाचव कलेअर्स\nशेफील्ड स हा 8003 वाचव क्लिनर औरंगे\nफिलिप्स फसि८४८७ 02 वाचव क्लिनर रेड & ब्लॅक\nब्लॅक अँड डेकर व्म१६५० वाचव क्लिनर मरून\nफिलिप्स फसि८०८२ 01 इसि गो वाचव क्लिनर ब्लू & व्हाईट\nतिफणीय मिनी वाचव क्लिनर सिल्वर\nब्लॅक & डेकर बाप्प्ट६०० वाचव क्लिनर रेड\nकेंट कसा ब५०२ उपहोलस्टरी वाचव क्लिनर रेड\nयुरेका 'फोर्ब्स' ट्रेण्ड्य झिप वाचव क्लिनर ब्लॅक & रेड\nफिलिप्स फसि८४४४ 01 ड्राय वाचव क्लिनर ब्लू\n- मॅक्सिमम ऐरफ्लोव रते 50L/sec\n- नॉयसे लेवल 84 dB\nबिस्सेल तेरो वाचव क्लिनर ग्रे\n- मोटर पॉवर 600\nइतकं लावा वेट & ड्राय क्लिनर लीगत ग्रे\n- डस्ट कॅपॅसिटी 27 Capacity\n- मॅक्सिमम ऐरफ्लोव रते 210 m3/hr\nफिलिप्स फसि८०८५ ड्राय वाचव क्लिनर औरंगे\n- डस्ट कॅपॅसिटी 1.1 Capacity\nचेस्टन च वसि८०० हॅन्ड Held वाचव क्लिनर ब्लॅक\nशेफील्ड क्लासिक स हा 83 वसि१ हॅन्ड भेकड वाचव क्लिनर औरंगे\nशॉपो मिनी पोर्टब्ले हॅण्डहेल्ड कार ड्राय वाचव क्लिनर ब्लू\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/480509", "date_download": "2018-10-20T00:17:26Z", "digest": "sha1:3RM5AJAXKFJGN4HR3BKYC7Z3YFMOX2R7", "length": 21576, "nlines": 41, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "भाजपमधील वाद चव्हाटय़ावर, काँग्रेसमध्ये नवी खळबळ - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » संपादकिय / अग्रलेख » भाजपमधील वाद चव्हाटय़ावर, काँग्रेसमध्ये नवी खळबळ\nभाजपमधील वाद चव्हाटय़ावर, काँग्रेसमध्ये नवी खळबळ\nआपल्यावर कारवाई होणार याची जाणीव झाल्यानेच की, काय ईश्वरप्पा संगोळ्ळी रायण्णा ब्रिगेडला चिकटून आहेत. लवकरच प्रमुख नेते कार्यकर्त्यांसाठी अभ्यासवर्ग घेण्याचे त्यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे शिस्तीचा पक्ष अशी ज्याची ओळख होती, त्या भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाटय़ावर आला आहे.\nशिस्तीचा पक्ष अशी ज्याची ओळख होती, त्या भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाटय़ावर आला आहे. प्रदेशाध्यक्ष येडियुरप्पा आणि विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते ईश्वरप्पा हे भर रस्त्यावर एकमेकांविरुद्ध उभे ठाकले आहेत. दोन ज्ये÷ांच्या वादात आपण कोणाच्या बाजून थांबायचे हा कार्यकर्त्यांसमोरचा सर्वात मोठा प्रश्न आहे. पक्षाच्या राष्ट्रीय नेतृत्वाने या वादात हस्तक्षेप करून सद्यस्थितीचा अहवाल मागविला आहे. कर्नाटकाचे प्रभारी मुरलीधर राव यांनी नेते-कार्यकर्त्यांशी चर्चा करून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना आपला अहवाल दिला आहे. या वादाचे मूळ शिमोगा जिल्हय़ातील घडामोडींत असले तरी संगोळ्ळी रायण्णा ब्रिगडेची स्थापना आणि त्यामुळे पक्ष कार्यकर्त्यांत निर्माण झालेली गोंधळाची स्थिती हेच वादाचे मूळ कारण असल्याचे भासविण्यात येत आहे. दोन नेत्यांमध्ये जुंपलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या हायकमांडने ‘ब्रिगेड’ला ब्रेक लावला आहे. तरीही ईश्वरप्पा एका पाठोपाठ एक वक्तव्ये करीत पक्ष संघटना बळकट करण्यासाठीच संगोळ्ळी रायण्णा ब्रिगेडची स्थापना झालेली आहे. ब्रिगेडच्या राजकारणापासून आपण तसूभरही मागे हटणार नाही अशी भूमिका मांडत आहेत. रा. स्व. सरसंघचालक मोहन भागवत तीन दिवस कर्नाटकाच्या दौऱयावर असतानाच या घडामोडी घडल्या आहेत आणि प्रथमच दोन ज्ये÷ नेत्यांच्या वादात संघ प्रचारकांच्या नावानेही शिमगा झाला. पक्षाचे राष्ट्रीय सह संघटना सचिव बी.एल. संतोष हेच या घडामोडींमागचे खरे सूत्रधार आहेत असा थेट आरोप येडियुरप्पा यांनी केला आहे. नंजनगुड आणि गुंडलूपेठमधील पराभवानंतर तर ईश्वरप्पा अधिकच आक्रमक झाले आहेत. हा आक्रमकपणा ईश्वरप्पा यांच्या मुळावर उठणार याची सर्व लक्षणे दिसून येत आहेत.\n27 एप्रिल रोजी ईश्वरप्पा यांच्या नेतृत्वाखाली बंडखोर नेते कार्यकर्त्यांचा बेंगळूर येथे मेळावा झाला. नेते कार्यकर्त्यांनी या मेळाव्यात भाग घेऊ नये अशी सूचना करण्यात आली होती. मात्र येडियुरप्पांची सूचना डावलून ‘पक्ष संघटना वाचवा’ या नावाखाली मेळावा भरवून या मेळाव्याच्या व्यासपीठावर येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाला आव्हान देण्यात आले. त्यामुळेच ईश्वरप्पा आणि त्यांच्या समर्थकांवर सूड उगविण्याची भाषा येडियुरप्पा करीत आहेत. प्रथमच संगोळ्ळी रायण्णा ब्रिगेडचा पक्षाशी काहीएक संबंध नाही असे राष्ट्रीय नेतृत्वाने जाहीर केले आहे. अमित शहा यांच्या आदेशावरूनच ब्रिगेडचे कामकाज सुरू आहे असे ईश्वरप्पा सांगत आले आहेत. कर्नाटकाचे प्रभारी मुरलीधर राव यांनी ब्रिगेडशी भाजपचे संबंध नाहीत असे जाहीर केल्यानंतर ईश्वरप्पा उघडे पडले आहेत. येडियुरप्पा यांच्या विरोधात आघाडी उघडून स्वतः त्याची जबाबदारी सांभाळणाऱया ईश्वरप्पा यांचे विरोधी पक्षनेतेपद धोक्मयात आले आहे. सद्यस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी येडियुरप्पा समर्थक गो. मधुसूदन, माजी मंत्री एम. पी. रेणुकाचार्य आणि ईश्वरप्पा समर्थक निर्मलकुमार सुराणा आणि भानूप्रकाश यांना प्रमुख जबाबदारीतून मुक्त करण्यात आले आहे. 6 व 7 मे रोजी म्हैसूर येथे पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची बैठक होणार आहे. ‘मिशन-150’ ची दिशा ठरविण्यासाठी होणाऱया या बैठकीवरही येडियुरप्पा विरुद्ध ईश्वरप्पा यांच्यात सुरू असलेल्या राजकीय संघर्षाची छाया आहे. या बैठकीत ईश्वरप्पा आणि त्यांचे समर्थक भाग घेतील असे वाटत नाही. आपल्याला अद्याप निमंत्रण आले नाही. ते पोचल्यावर भाग घ्यायचा की, नाही ते बघू असे सांगून ईश्वरप्पा यांनी पक्षातील गुंता सुटेपर्यंत आपण बंडाचा झेंडा खांद्यावरून खाली ठेवणार नाही हेच सुचविले आहे. त्यामुळे संघर्ष अधिक चिघळणार याची लक्षणे दिसून येत आहेत. कारण नंजनगुडमध्ये पराभूत झालेले श्रीनिवास प्रसाद यांची पक्षाच्या राज्य उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. ईश्वरप्पांना डिवचण्यासाठीच येडियुरप्पांनी ही निवड केली आहे. ईश्वरप्पा यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई झाली तर पक्षात उभी फूट पडणार हे निश्चित आहे.\nआपल्यावर कारवाई होणार याची जाणीव झाल्यानेच की, काय ईश्वरप्पा संगोळ्ळी रायण्णा ब्रिगेडला चिकटून आहेत. लवकरच प्रमुख नेते, कार्यकर्त्यांसाठी अभ्यासवर्ग घेण्याचे त्यांनी जाहीर केले आहे. रायचूर येथे अभ्यासवर्ग भरविण्यात येणार असून त्यासाठी आवश्यक तयारीही सुरू झाली आहे. रिसॉर्ट राजकारणातून सत्ता स्थापन करण्याची आपल्याला गरज नाही. कर्नाटकात संघाचे सरकार यायला हवे. त्यासाठीच आपले प्रयत्न सुरू आहेत, असे सांगत ईश्वरप्पा यांनी संघाची भलावण सुरू केली आहे. बी.एस. संतोष यांच्या माध्यमातून संघ नेत्यांनीही ईश्वरप्पा यांच्यामागे आपली शक्ती लावली आहे. कर्नाटकातील घडामोडीमुळे संघप्रमुख मोहन भागवत हे सध्या नाराज आहेत. त्यामुळे संघ प्रचारकांवर उघडपणे आरोप करू नका असा सल्ला राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी कर्नाटकातील भाजप नेत्यांना दिला आहे. त्यामुळे येडियुरप्पा यांनी सध्या आपल्या तोंडाला कुलूप लावले आहे. आपल्या रक्ताच्या थेंबाथेंबात भाजप भिनलेला आहे. आपण पक्ष सोडणार नाही असे ईश्वरप्पा वारंवार सांगत असले तरी जर पक्षाने कारवाई केलीच तर वेगळा विचार करण्याची तयारीही त्यांनी केली आहे. येडियुरप्पा आणि अनंतकुमार यांच्यातील संघषामुळेच कर्नाटकात भाजपला व्यवस्थित सत्ता चालवता आली नाही. येडियुरप्पा विरोधकांनी विरोधी पक्षाशी हातमिळवणी करून एकापाठोपाठ अशी त्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर पडतील याची काळजी घेतली. त्यामुळेच पाच वर्षांत तीन मुख्यमंत्री बदलावे लागले हा इतिहास आहे. निवडणुकीला एक वर्ष शिल्लक असतानाच त्याची तयारी करण्याऐवजी एकमेकांवर कुरघोडी करण्यातच हे नेते धन्यता मानत आहेत. अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांनी येडियुरप्पा यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला आहे. भाजपला रामराम ठोकून त्यांनी के.जे.पी.ची स्थापना केल्यामुळेच केवळ 40 जागांवर समाधान मानावे लागले. गेल्या निवडणुकीत येडियुरप्पा यांनी वठवलेली भूमिका आता ईश्वरप्पा वठवत आहेत. शेवटी पक्षालाच त्याचा फटका बसणार आहे.\nकाँग्रेसनेही संघटनात्मक बदलाची सुरुवात केली आहे. कर्नाटकाचे प्रभारी दिग्विजयसिंग यांना डच्चू देण्यात आला आहे. या बदलाला गोव्यातील घडामोडीही कारणीभूत आहेत. मुख्यमंत्री सिद्धरामय्या परदेश दौऱयावर असताना हा बदल झाला हे विशेष. कण्णूर (केरळ) चे खासदार के. सी. वेणुगोपाल यांच्या खांद्यावर कर्नाटकाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. वेणुगोपाल हे राहुल गांधी यांच्या खास वर्तुळातील नेते आहेत. लवकरच प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदावरही नव्या नेत्याची नियुक्ती होणार आहे. गेली 4 वर्षे दिग्विजयसिंग कर्नाटकाचे प्रभारी होते. कर्नाटकातील त्यांचा कार्यकाळ नेहमीच वादग्रस्त होता. मूळ काँग्रेसजन आणि उपरे या वादात त्यांनी ठोस असे काहीच केले नाही. उलट वाद जिवंत ठेवून स्वतःचे महत्त्व वाढवून घेण्यातच त्यांनी धन्यता मानली. डी. के. शिवकुमार आणि एस.आर. पाटील या दोन नेत्यांमध्ये अध्यक्षपदासाठी चढाओढ सुरू आहे भाजपला शह देण्यासाठी काँग्रेसने जर लिंगायत चेहऱयाला पसंती दिली तर एस. आर. पाटील यांची वर्णी लागण्याची शक्मयता आहे. जर वक्कलिग कार्डचा वापर करण्याचे ठरविले तर डी. के. शिवकुमार यांना संधी मिळणार आहे. नंजनगुड आणि गुंडलूपेठ पोटनिवडणुकीत काँग्रेसचा विजय झाला त्यामुळे मुख्यमंत्री सिद्धरामय्यानी पक्षावरील आपली पकड अधिक घट्ट करण्यासाठी प्रदेशाध्यक्षपदावर आपल्याच समर्थक नेत्याची कशी निवड होईल याची काळजी घेतली असली तरी राहुल गांधी यांच्या डोक्मयात मात्र वेगळाच विचार आहे असे दिसते. एक खांबी कारभाराला आळा घालण्यासाठी सामूहिक नेतृत्वावर अधिक भर दिला जात आहे. काँग्रेसचे ज्ये÷ नेते एच. विश्वनाथ निजदमध्ये प्रवेश करण्याच्या मार्गावर आहेत. भाजप आणि काँगेसमधील घडामोडी तटस्थपणे पाहणारे एच.डी. देवेगौडा आणि कुमारस्वामी किंगमेकर होण्याचे स्वप्न रंगवत आहेत. तंत्राशिवाय निवडणुका जिंकता येत नाहीत म्हणून प्रशांत किशोर यांच्या टीमची मदत घेतली जात आहे. सर्वच पक्ष मतदारसंघनिहाय सर्वेक्षण करून घेत आहेत. आता हे तंत्र कुणाला फायदेशीर ठरणार याचे उत्तर एक वर्षानंतर मिळणार आहे.\nब्रह्मप्रकाश : भारताला अणुयुगात नेणारा शास्त्रज्ञ\nकार्पोरेट कंपन्यांची सामाजिक जबाबदारी\nआमदारपुत्राच्या कारनाम्यामुळे काँगेसची नाचक्की\nPosted in: संपादकिय / अग्रलेख\nसाडेपाच लाखाची दारू जप्त\nसंशोधकांनी अनुभवली ‘तिलारी’ची समृद्धी\nनिरवडेत वीज पडून तरुण ठार\nप्रचंड गडगडाटाने कुडाळ हादरले\nमालवणात ‘स्वस्थ भारत’ सायकल रॅलीचे स्वागत\nकुडाळला कीर्तन महोत्सवास प्रारंभ\nआश्वासनांच्या कात्रणांचे लवकरच प्रदर्शन\nचैतन्यमय वातावरणात दौडीची यशस्वी सांगता\nशिलंगण मैदानावर सीमोल्लंघन कार्यक्रम\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/539162", "date_download": "2018-10-20T00:16:37Z", "digest": "sha1:VQ3EFIEMHNFBS5A6YYUR22TMC3TYSTVB", "length": 4312, "nlines": 48, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "आजचे भविष्य गुरुवार दि. 7 डिसेंबर 2017 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » भविष्य » आजचे भविष्य गुरुवार दि. 7 डिसेंबर 2017\nआजचे भविष्य गुरुवार दि. 7 डिसेंबर 2017\nमेष: मित्रांच्या सहकार्याने नवीन व्यवसाय सुरु करण्याची संधी.\nवृषभः नवख्या व्यक्तीच्या हाती वाहन दिल्याने नुकसान होईल.\nमिथुन: इतरांचे म्हणणे ऐका झालाच तर फायदा होईल.\nकर्क: शब्दांच्या घोळामुळे अर्थाचा अनर्थ त्यामुळे करमणूक होईल.\nसिंह: बोलणे व लिखाणातील विसंगतीमुळे वेगळाच अर्थ निघेल.\nकन्या: धनलाभाच्या वाटाघाटी करताना मृदू भाषा ठेवा.\nतुळ: इतरांची गाडी वगैरे किंमती वस्तू ऐनवेळी दगा देतील.\nवृश्चिक: अडगळीतील वस्तू वापरात आणा. खर्च कमी होईल.\nधनु: प्रयत्न न करता थकबाकी वसुली होईल.\nमकर: एखादे मोठे काम अथवा कंत्राट हाती लागण्याची शक्यता.\nकुंभ: वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करुन जगावेगळे धाडस करावेसे वाटेल.\nमीन: गेलेली नोकरी अथवा नाकारलेली स्थळे स्वतःहून येतील.\nआजचे भविष्य मंगळवार दि. 28 मार्च 2017\nआजचे भविष्य शुक्रवार दि. 18 ऑगस्ट 2017\nसंशोधकांनी अनुभवली ‘तिलारी’ची समृद्धी\nनिरवडेत वीज पडून तरुण ठार\nप्रचंड गडगडाटाने कुडाळ हादरले\nमालवणात ‘स्वस्थ भारत’ सायकल रॅलीचे स्वागत\nकुडाळला कीर्तन महोत्सवास प्रारंभ\nआश्वासनांच्या कात्रणांचे लवकरच प्रदर्शन\nचैतन्यमय वातावरणात दौडीची यशस्वी सांगता\nशिलंगण मैदानावर सीमोल्लंघन कार्यक्रम\nलढा नाही तर… गुलामीची सवय होईल\nसुहासिनी महिला मंडळातर्फे नवरात्रोत्सव…\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4621577756824093451&title=Raisoni's%20Success%20in%20Mime%20Play&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-10-20T00:56:47Z", "digest": "sha1:S6KGS5NEO2V7PTZBZ6CPHQJGO3UOBBZQ", "length": 7046, "nlines": 118, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "मौनांतर मूकनाट्य स्पर्धेत ‘रायसोनी’चे यश", "raw_content": "\nमौनांतर मूकनाट्य स्पर्धेत ‘रायसोनी’चे यश\nपुणे : वाघोली येथील जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ‘मौनांतर २०१८’ या मूकनाट्य स्पर्धेत यश मिळवत उत्तेजनार्थ पदक पटकावले. ड्रीम्स रिऍलिटी, वाइड विंग्स मीडिया आणि फेअरी टेल मीडिया यांच्या वतीने ही मूकनाट्य स्पर्धा घेण्यात आली होती.\nअभिनव जेऊरकर या विद्यार्थ्याला उत्तम पटकथेसाठी, तर किरण कांबळेला उत्कृष्ट अभिनेत्याचे पारितोषिक मिळाले. या स्पर्धेत एकूण २७ संघ सहभागी झाले होते. त्यातील २० पुण्यातले, तर ७ मुंबईचे होते. पुण्यातील भरतनाट्य मंदिर व मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिर येथे ही स्पर्धा झाली. प्रसाद वनारसे आणि गिरीश परदेशी यांनी परीक्षक म्हणून काम पहिले.\nमहाविद्यालयातील सर्वच विद्यार्थ्यांनी स्पर्धेसाठी मेहनत घेतली. रायसोनी शिक्षण संस्थेचे संचालक अजित टाटिया, प्राचार्य डॉ. आर. डी. खराडकर, उपक्रम समन्वयक प्रगती कोरडे यांनी उल्लेखनीय कामगिरीबद्दल विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.\nयंदा ‘मौनांतर’ पुण्यासह, मुंबईतही रंगणार ‘मौनांतर’ मूकनाट्य स्पर्धेत ‘बी अ मॅन’ प्रथम पुणे येथे ‘नाट्यसत्ताक रजनी २०१८’ रात्रभर रंगणार रंगमंचीय आविष्कार पुणे येथे ‘फिरोदिया’तील विजेत्या नाटकांचे प्रयोग\nअंजली इला मेननची मुरानो चित्रे...\nजिंदगी धूप तुम घना साया...\nकर्तव्यदक्ष गृहिणी ते जबाबदार समाजसेविका\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nअपूर्वाई वाटण्यासारखं ‘अपूर्व’ काम करणारी अपूर्वा\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nअंजली इला मेननची मुरानो चित्रे...\nसमतानगरमध्ये ६२वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/manoranjan/poster-launched-leth-joshi-movie-123742", "date_download": "2018-10-20T01:07:34Z", "digest": "sha1:KGCR775B6SUCQGEUE6ER2ZHFEJQ6HCFL", "length": 11185, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "poster launched of leth joshi movie ‘लेथ जोशी’चं पोस्टर लाँच | eSakal", "raw_content": "\n‘लेथ जोशी’चं पोस्टर लाँच\nगुरुवार, 14 जून 2018\n‘लेथ जोशी’ या मराठी सिनेमाचं पोस्टर नुकतंच लाँच करण्यात आलं. बदलत्या काळात वाढत्या आधुनिकीकरण आणि यांत्रिकीकरणामुळे कामगारांना अनेक जुन्या यंत्रांचा विसर पडत चालला आहे. अशा परिस्थितीत ‘लेथ’ या यंत्राद्वारे प्रेक्षकांना जुन्या यंत्रांची आठवण या चित्रपटातून करून देण्याचा चित्रपटाच्या दिग्दर्शकांचा प्रयत्न आहे. यंत्र आणि माणूस यांच्यामधील अनोख्या नात्यावर भाष्य करणारा हा चित्रपट असेल.\nमंगेश जोशी दिग्दर्शित या चित्रपटात चित्तरंजन गिरी, अश्‍विनी गिरी, सेवा चौहान आणि ओम भूतकर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. माणूस आणि यंत्र यांची सांगड घालणारा हा चित्रपट प्रेक्षकांचं मन जिंकणार एवढं नक्की.\n‘लेथ जोशी’ या मराठी सिनेमाचं पोस्टर नुकतंच लाँच करण्यात आलं. बदलत्या काळात वाढत्या आधुनिकीकरण आणि यांत्रिकीकरणामुळे कामगारांना अनेक जुन्या यंत्रांचा विसर पडत चालला आहे. अशा परिस्थितीत ‘लेथ’ या यंत्राद्वारे प्रेक्षकांना जुन्या यंत्रांची आठवण या चित्रपटातून करून देण्याचा चित्रपटाच्या दिग्दर्शकांचा प्रयत्न आहे. यंत्र आणि माणूस यांच्यामधील अनोख्या नात्यावर भाष्य करणारा हा चित्रपट असेल.\nमंगेश जोशी दिग्दर्शित या चित्रपटात चित्तरंजन गिरी, अश्‍विनी गिरी, सेवा चौहान आणि ओम भूतकर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. माणूस आणि यंत्र यांची सांगड घालणारा हा चित्रपट प्रेक्षकांचं मन जिंकणार एवढं नक्की.\nपिंपरी - शहरात दररोज निर्माण होणाऱ्या सुमारे 900 पैकी 450 टन कचऱ्यापासून मोशी कचरा डेपोत सेंद्रिय (कंपोस्ट) खतनिर्मिती केली जात आहे. त्यामुळे...\nप्रतिष्ठेची झालर काढून घेतल्यास व्यसनांना आळा\nमहाभारतात ‘यक्षप्रश्‍न’ नावाची गोष्ट आहे. यक्षांच्या तलावात उतरल्यामुळे पुतळे झालेल्या भावांना वाचविण्यासाठी युधिष्ठिर यक्षाच्या प्रश्‍नांना उत्तरे...\n# MeToo अनिर्बान ब्लाह यांचा आत्महत्येचा प्रयत्न\nनवी मुंबई - # MeToo मोहिमेंतर्गत चार तरुणींनी लैंगिक शोषणाबाबत केलेल्या आरोपांना तोंड देत असलेले अनिर्बान दास ब्लाह (वय ४०) यांनी गुरुवारी...\nफ्लोरा सैनीची गौरांगला कायदेशीर नोटीस\nमुंबई - ‘स्त्री’ चित्रपटातील अभिनेत्री फ्लोरा सैनी हिने तिचा ‘लिव्ह इन पार्टनर’ व निर्माता गौरांग दोशी याला कायदेशीर नोटीस पाठवली. बदनामीकारक लिखाण...\nआंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाकडे जाणाऱ्या रशियाच्या ‘सोयुझ’ यानाला गेल्या आठवड्यात अपघात झाल्याने मानवी अवकाश मोहिमांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्‍नचिन्ह...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5711783099976616749&title=Samajswastha%20play%20now%20available%20on%20you%20tube&SectionId=5174236906929653713&SectionName=%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%A8", "date_download": "2018-10-19T23:49:54Z", "digest": "sha1:3TDZROIJFVLKEO5444WCFHGO6PNG7JZQ", "length": 10171, "nlines": 119, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘समाजस्वास्थ’ नाटक आता ‘यू-ट्यूब’वर", "raw_content": "\n‘समाजस्वास्थ’ नाटक आता ‘यू-ट्यूब’वर\nपुणे : तब्बल शतकभरापूर्वी देशात ज्या विषयाची चर्चादेखील वर्ज्य होती, अशा संततिनियमनासारख्या विषयावर जनजागृती करण्याचे महत्त्वाचे कार्य करणारे समाजसुधारक रघुनाथ धोंडो तथा र. धों. कर्वे यांच्यावरील ‘समाजस्वास्थ्य’ हे गाजलेले नाटक आता ‘यू-ट्यूब’वर उपलब्ध करून देण्यात आले आहे. इंग्रजी सबटायटल्ससह हे नाटक रसिकांना पाहता येणार आहे.\nलैंगिक शिक्षण, लैंगिक स्वातंत्र्य, स्त्री मुक्ती, स्त्री शिक्षण, अभिव्यक्ती स्वातंत्र्य यासाठी र. धों. कर्वे यांनी त्यांचे आयुष्य वेचले. या विषयांवर जनजागृती करण्यासाठी १५ जुलै १९२७ रोजी त्यांनी ‘समाजस्वास्थ’ नावाचे मासिक सुरू केले. या मासिकाला १५ जुलै २०१८ रोजी ९० वर्षे पूर्ण झाली. या घटनेचे औचित्य साधून ‘रधों’च्या कार्याचा वेध घेणारे आणि ‘नाटकघर’ संस्थेची निर्मिती असणारे ‘समाजस्वास्थ्य’ हे नाटक ‘यू-ट्यूब’च्या माध्यमातून जगभरातील प्रेक्षकांना उपलब्ध करून देण्यात आले आहे. सव्वा वर्षापूर्वी नाटककार अजित दळवी यांनी हे नाटक लिहिले आणि रंगकर्मी अतुल पेठे यांनी दिग्दर्शनासोबतच ‘रधों’च्या भूमिकेची जबाबदारी पेलत विविध ठिकाणी, विविध राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय महोत्सवांत त्याचे ७६ प्रयोग केले. आता हे नाटक ‘यू-ट्यूब’च्या माध्यामातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात आले असून, ते या लिंकवर उपलब्ध आहे.\nयाबाबत अतुल पेठे म्हणाले, ‘व्यक्ती व समाजाच्या शारीरिक, मानसिक आरोग्यासंबंधीच्या उपायांची चर्चा करण्याच्या हेतूने ९० वर्षांपूर्वी १५ जुलै १९२७ ला प्राध्यापक रघुनाथ धोंडो कर्वे यांनी ‘समाजस्वास्थ्य’ या बंडखोर पुरोगामी मासिकाची सुरुवात केली. स्वत:च्या पदराला खार लावून सलग २६ वर्षे चार महिने त्यांनी हे मासिक सातत्याने पराकोटीच्या निष्ठेने काढले. त्यातील अनेक लेख वादळी आणि वादग्रस्त ठरले. मासिकावर खटलेही भरले गेले. अभिव्यक्ती स्वातंत्र्य, लेखन स्वातंत्र्य आणि लैंगिक स्वातंत्र्य या संदर्भातले हे महत्त्वाचे लढे होते. मासिकावरील दुसरा खटला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रा. कर्वे यांच्या बाजूने लढले होते. या तेजस्वी लढ्यांवर बेतलेल्या ‘समाजस्वास्थ्य’ या नाटकाचे गेल्या १६ महिन्यांत विविध गावांत आणि राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय नाट्यमहोत्सवांत एकूण ७६ प्रयोग झाले. आता जगभर पसरलेले प्रेक्षक आणि अभ्यासकांसाठी ते आम्ही ‘यू-ट्यूब’च्या माध्यमातून खुले करीत आहोत.’\nहे नाटक ‘यू-ट्यूब’वर अपलोड झाल्यापासून सुमारे साडेतीन हजारांहून अधिक जणांनी पाहिले असून, ही संख्या सातत्याने वाढत आहे.\nTags: पुणेसमाजस्वास्थर. धों. कर्वेसंततिनियमनअतुल पेठेअजित दळवीनाटकघरPuneSamajswasthyaR. D. KarveAtul PetheNatakgharAjit DalaviBOI\n‘माणसे हाच सकारात्मक ऊर्जेचा स्रोत’ ‘‘बालगंधर्व’शी माझं भावनिक नातं’ चौकटीबाहेरच्या कार्यक्रमाला ‘चौकट राजा’ची दाद संवादातून प्रश्नांचा गुंता सोडवणारा राजू ‘लाल चंद्र’ पाहण्याची संधी\nअंजली इला मेननची मुरानो चित्रे...\nजिंदगी धूप तुम घना साया...\nकर्तव्यदक्ष गृहिणी ते जबाबदार समाजसेविका\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nअपूर्वाई वाटण्यासारखं ‘अपूर्व’ काम करणारी अपूर्वा\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nअंजली इला मेननची मुरानो चित्रे...\nसमतानगरमध्ये ६२वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikiquote.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0_%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A8_%E0%A4%AA%E0%A4%9F%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%A8", "date_download": "2018-10-20T00:09:22Z", "digest": "sha1:LSGPVLYYSGOSAZAHF6F3ADJUADREK4HF", "length": 5116, "nlines": 60, "source_domain": "mr.wikiquote.org", "title": "रामचंद्र वामन पटवर्धन - Wikiquote", "raw_content": "\nLook up रामचंद्र वामन पटवर्धन in\nरामचंद्र वामन पटवर्धन हा लेखनाव/शब्द\nविकिपीडिया, या मुक्त ज्ञानकोशात पाहा\n\"या प्रश्नांची उत्तरं शोधायची गरज काय साहित्याला माणसाच्या आयुष्यात स्थान असलं पाहिजे आणि नसलंही पाहिजे. साहित्याबद्दल कसलाही विचार न करता अतिशय समृद्ध जीवन जगलेली पुष्कळ मंडळी आहेत. त्यामुळे साहित्यवादी मंडळींनी यांच्याकडे तुच्छतेने बघू नये आणि यांनीही त्यांच्याकडे तुच्छेतेने बघू नये. या जगामध्ये सगळ्यांना जागा आहे आणि सगळ्यांनी राहावं.\"\n‘‘आम्ही प्रत्येक कथेला भरपूर वेळ देत असू. अन् तोही लेखकावर बळजबरी न करता. हे काढा, ते काढा, असं आम्ही कधी केलं नाही. संपादन असं नसतं. ते फुलवणं असतं. आतमध्ये गुदमरलेली थीम फुलून आली पाहिजे.’’\n‘‘थोडक्यात मी कलाकृती घेऊन बसतो. त्यात कुठलाही अहंकार नसतो. ते सगळं लेखक आणि माझ्या एक्सचेंजमधून होत असतं. या लेखकाचा कोअर अनुभव काय त्या अनुभवाला या लिखाणातून बळ मिळतंय का त्या अनुभवाला या लिखाणातून बळ मिळतंय का की पुरेसं मिळत नाहीये की पुरेसं मिळत नाहीयेत्या दृष्टीनं मी संबंध कथा वा लेख वाचत असे. संपादन म्हटलं की, थोडासा मास्तरकीचा वास येतो. चुका काढणं वगैरे. पण संपादन म्हणजे संगोपन.’’ [१]\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल ११ जून २०१४ रोजी ०९:०८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://siddhivinayakmoringa.com/m-MoringaShevagaAarogyachaDagina.html", "date_download": "2018-10-20T00:01:19Z", "digest": "sha1:GVNGFLORTLN42QEKKFNMINZ3RZU2PNRB", "length": 12311, "nlines": 28, "source_domain": "siddhivinayakmoringa.com", "title": " सिद्धीविनायक शेवगा - मोरिंगा शेवगा आरोग्याचा दागिना तर गरिबांना अलिबाबाची गुहा", "raw_content": "\n'सिद्धीविनायक' मोरिंगा जाण तु एक कल्पवृक्ष | ठेवशील आमच्या आरोग्यावर लक्ष ||\nमोरिंगा शेवगा आरोग्याचा दागिना तर गरिबांना अलिबाबाची गुहा\nश्री. अब्दुल गुलाब मुलाणी, मु.पो.राजाचे कुर्ले, ता.खटाव, जि.सातारा\nमी पुणे येथे आलो असता, शेवगा लागवडीची माहिती सरांनी सांगितली त्या माहितीच्या आधारे आपल्या तंत्रज्ञानाने पिशव्या तयार करून ७ जूनला मोरिंगा शेवग्याचे बी जर्मिनेटरमध्ये भिजवून लावले. २ दिवसाआड झारीने पाणी देत होतो. १५ जुलैला रोपांची ३० गुंठ्यामध्ये लागवड केली. जमीन मुरमाड असल्याने पाणी आठवड्याच्या अंतराने पाटाने देत होतो. १ महिन्याच्या अंतराने पंचामृत फवारणी करीत होतो. त्यामुळे झाडांची वाढ चांगल्या प्रकारे झाली. झाडे २ - २ फुटाची असताना झाडांची छाटणी केली. जमीन मुरमाड म्हणजे चप्पल शिवाय चालता न येणारी अशी या जमिनीत ५ व्या महिन्यात फुलकळी लागली. शेंगा इतक्या जबरदस्त लागल्या की काही झाडास ४०० ते ५०० शेंगा होत्या.\nझाडाला ८ दिवसाच्या अंतराने पाणी देण्यापेक्षा १०-१२ दिवसांनी दिल्याने काही झाडाची वाढ खुटते. पण पंचामृत फवारणी व कल्पतरू खत देत असल्याने शेंगा लोंबत्या अशा लागल्या की, त्या खाली जमिनीला टेकत होत्या.\nअगोदर आई वडिल या बियाच्या लागवडी विषयी तुला काय करायचे ते कर परंतु आम्ही त्याच्याकडे लक्ष देणार नाही, आम्हाला गावात तोंड दाखवायला जागा राहणार नाही असे म्हणत होते आणि आता मात्र तेच बी आम्हाला आण असे सांगत आहेत. कारण या पिकला कुठलीच रोगराई नाही शिवाय अवघ्या १० महिन्यात शेंगा आलेल्या असून तोडणीचा त्रास नाही. शिवाय भाव ८ ते १० रू. किलो मिळत होतो. त्यामुळे इतर टोमॅटो, वांगी यासारखे त्रासदायक पीक नसून उत्पादन भरपूर व बाजारभाव चांगला मिळत आहे.\nमी कल्याणी फोज कोरेगांव भिमा ता. शिरूर, जि.पुणे येथे नोकरी करीत असून आई-वडिल हे राजाचे कुर्ले (गावी) येथे आहेत आणि आता उन्हाळा असल्याने आम्हाला शेवग्या व्यतिरिक्त कुठलेच काम नाही. त्यासाठी हेच बी आणायला सांगितले कारण पहिल्या पिकाचे उत्पादन यशस्वीरित्या आल्याने आजुबाजूचे शेतकरी या पिकाकडे वळले आहेत. त्यामुळे त्याचे महत्व वाढल्याने प्लॉट लावण्यासाठी शेवगा बी मागवत आहेत.\nटोमॅटो सरखे पीक आमच्या भागात प्रचलित आहे. पण त्याला बांधणी, सुतळी, तारा इत्यादी खर्च तसेच तोडणी, पॅकिंग करणे अवघड जाते. मात्र शेवगा करायला सोपा. तोडणी सोपी, पॅकिंग सोपी, शिवाय रोगराई नाही.\nपॅकिंगचे अर्थशास्त्र - टोमॅटो जर पॅक करायचा झाला तर खोके २७ रू. चे, शिवाय त्यात २० किलोच माल बसतो. तसेच वाहतूक २० रू. खर्च, एवढे करून भाव जर ४ रू. किलो सापडला तर बियाणे, बांधणी, सुतळी, तार याचा खर्च १ रू. ७० पैसे आणि पॅकिंगचा खर्च ७० पैसे वाहतूक तसेच खत पाणी मजूरी, यांचा साधारण किलोला ३ रू. खर्च येतो. म्हणजे १ किलोला ५ रू. ४० पैसे येतो. म्हणजे ही पडतळ वर्षातून १५ दिवस पडते आणि उरलेले ३५० दिवस शेतकरी डब्यात जातो.\nपॅकिंगचे व्यस्त अर्थशास्त्र- ज्यावेळेस टोमॅटोचे भाव वाढतात त्यावेळी शेतकरी अधिक लागवड करतात. व उत्पादन आधिक येते त्याला खोके अधिक लागतात. ज्यावेळी टोमॅटो मार्केटला येतात तेव्हा भाव कोसळतात व खोक्याचे भाव वाढतात आणि अशा रितीने शेतकरी टोमॅटोचे कमळ तोडायला गेलेला शेतकरी १ पाय चिखलात घालतो व दुसरा टोमॅटोच्या कोसळलेल्या भावाच्या आणि पॅकिंगच्या वाढलेल्या खर्चात म्हणजे मृगजळाच्या खोलात जातो.\nयाउलट शेवग्याच्या पॅकिंगचा खर्च.\nभोत किंवा किलताना भिजवणे, किलतानाच्या दोन्ही बाजूने शेंगा सारख्या रचत जाणे अशा पध्दतीने २० किलोचा कट्टा केला तर त्याला वाहतूक खर्च २० रू. आणि ६० ते ७० किलोचा कट्टा केला तरी तेवढाच खर्च येतो. म्हणजे १ किलोला वाहतुक २० ते २२ पैसे पडतात. आणि कांद्याच्या मोठ्या भोताची किंमत ५ ते ७ रू. असते. शेवग्याचा ५० किलोचा कट्टा किंवा पडवळाचा ५० किलोला कट्टा हे भाडे वजनावर नसून नगावर असते आणि म्हणून शेवग्याचा दर ७ ते ८ रू. असता तरी परवडतो. पॅकिंग व वाहतुकीला १ किलोला ३० ते ३४ पैसे खर्च येतो. भाव गुजरातचा माल आला तरच ढासळतो. अन्यथा २० ते २२ रू. किलोपर्यंत भाव या तंत्रज्ञानाने अनेक शेतकर्‍यांनी घेतला आहे. त्यांचे अनुभव कृषी विज्ञानमध्ये छापले आहेत \"शिवाय या शेवग्यापासून असे आढळले की, या पिकला सतत वर्षभर पानोपानी शेंग आहे. त्यामुळे त्याची दुसर्‍यांदा छाटणी केव्हा व कशी करावी\" मुलाणी.\n\"जेव्हा हलकी जमीन, पाण्याचा ताण, सप्तामृत व कल्पतरूचा वापर आणि बाराही महिने शेंगा येतात आणि झाडाची उंची आखुड (मर्यादित) ५ फुटापर्यंत असेल तर शेवग्याची दुसरी छाटणी करण्याची आवश्यकता नसते\" सर शेवगा दुसर्‍यांदा केव्हा छाटावा लागतो \nझाडांची उंची ५ फुटापेक्षा जास्त होऊन म्हणजे काळी जमीन,टोमॅटो, आले, हळद, उसासारखे खादाड पीक अशा जमिनीत न कल्पतरू टाकता न सप्तामृत फवारता शेवग्याला शेंगा न लागता नुसता माजतो. अशावेळी छाटणी करावी. परंतु माझा शेवगा प्रतिकुल परिस्थिती असूनही उच्च तंत्रज्ञान वापरल्याने सतत फुले लागून शेंगा लागत असल्याने यंदा आम्हाल छाटावा वाटत नाही. म्हातारे आई-वडिल शेवगा लागवड करताना तोंड लपवायला जागा गावात राहणार नाही असे म्हणणारे काहीही कर पण सरांचाच शेवगा बी सप्तामृत आण, असा हट्ट धरून बसले. शेवगा हा आरोग्याचा दागिना आहे आणि गरिबांना तो अलीबाबाच्या गुहेसारखा आहे.\nआज आपल्या येथून मोरिंगा शेवग्याची ११ पाकिटे आई वडिलांच्या अनेक निरोपावरून घेऊन जात आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/gerarad-pike-is-going-to-retired-from-international-football/", "date_download": "2018-10-20T00:47:25Z", "digest": "sha1:UUNGT3UYCUAOVI4UMXWXYQG65PEG2LAE", "length": 7968, "nlines": 142, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "जेरार्ड पिके होतोय आंतरराष्ट्रीय फुटबॉल मधून निवृत्त | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nजेरार्ड पिके होतोय आंतरराष्ट्रीय फुटबॉल मधून निवृत्त\nफुटबॉल क्लब बार्सेलोना संघाचा महत्वाचा खेळाडू आणि २०१० विश्वचषक विजेत्या स्पेन संघाचा खेळाडू जेरार्ड पिके याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले आहे. स्पेनच्या राष्ट्रीय संघातून निवृत्ती घेतली असली तरी तो व्यावसायिक फुटबॉल खेळणार आहे.\nबार्सेलोना विरुद्ध सिव्हिला यांच्यात होणाऱ्या स्पॅनिश सुपर कपच्या पत्रकार परिषदेमध्ये निवृत्तीबाबतची अधिकृत घोषणा केली. त्याच्या अधिकृत ट्विटर खात्यावर आणि स्पॅनिश संघाच्या खात्यावरून देखील याबाबत आणखी काही बोलले गेले नाही.\nया पत्रकार परिषदेमध्ये पिके म्हणाला, एक दोन आठवड्यापूर्वी लुईस एनरिके यांच्याशी माझे बोलणे झाले त्यांनी मला निवृत्तीचा निर्णय घेऊ नको असे सांगितले होते पण माझा अगोदरच निर्णय झाला होता.”\nजेरार्ड पिके याने १०२ आंतरराष्ट्रीय सामन्यात स्पेनच्या राष्ट्रीय संघाचे नेतृत्व केले आहे. तो त्याच्या खाजगी आयुष्यासाठी देखील खूप चर्चेत असतो. प्रसिद्ध कोलंबियन गायिका शकिरा त्याची पत्नी आहे. स्पेनपासून बार्सेलोना वेगळे व्हावे वा वेगळा कॅटलान देश व्हावा या मागणीचे त्याने अनेकदा समर्थन केले आहे. त्यामुळे त्याच्यावर कौतुक आणि नाराजी दोन्ही वेळोवेळी व्यक्त झालेल्या आहेत.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleजम्मू-काश्मीर : सुरक्षादलाची आतंकवाद्यांशी चकमक\nNext articleरक्षाबंधन आणि गणेशोत्सवाच्याआधी मोदी सरकारकडून खुशखबर\nप्रो कबड्डी क्रीडा स्पर्धा 2018 : हरियाणाकडून दिल्लीचा पराभव\nफुटबॉल स्पर्धा : द ऑरबिस स्कूल संघाला संमिश्र यश\nसतेज संघ, उत्कर्ष क्रीडा, सिुवर्णयुग, एम.एच. स्पोर्टस्‌ संघांचा उपांत्य फेरीत प्रवेश\nअखिल भारतीय सुपर सिरीज टेनिस स्पर्धा : अर्जुन, नस्याम, आयुश, राधिका उपांत्य फेरीत\nआंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जास्त सट्टेबाज हे ‘भारतीय’\nPAK vs NZ: न्यूझीलंडला धक्का, मार्टिन गुप्टिल दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/saptarang/marathi-news-sakal-saptranga-esakal-sumedha-bhosale-78238", "date_download": "2018-10-20T00:20:45Z", "digest": "sha1:I52EGE64VMJSZS5C4SLR2CSQEH5D55TZ", "length": 36364, "nlines": 206, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi News Sakal saptranga esakal Sumedha Bhosale स्थूलत्वाची 'पोट'कथा (डॉ. सुमेधा भोसले) | eSakal", "raw_content": "\nस्थूलत्वाची 'पोट'कथा (डॉ. सुमेधा भोसले)\nरविवार, 22 ऑक्टोबर 2017\nस्थूलत्वाचं प्रमाण शहरी भागांबरोबरच ग्रामीण भागांतही वाढीला लागलं आहे. आधुनिक जीवनशैलीमुळं सगळ्याच वयोगटांना ग्रासलेल्या या आजारानं आता गंभीर स्वरूप धारण केलं आहे. आता महाराष्ट्र आरोग्यविज्ञान विद्यापीठानंही त्याची दखल घेऊन एमबीबीएसच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी 'स्थूलत्व' हा स्वतंत्र विषयही म्हणून नुकताच मान्य केला आहे. या स्थूलत्वाची नेमकी कारणं काय, 'वजनी मंडळा'त समावेश न होण्यासाठी कोणत्या गोष्टी करायच्या, आहार कसा असावा, व्यायामाचं नेमकं तंत्र काय, पोटभर खायचं की खाणं कमी करायचं आदी गोष्टींचा वेध.\nअ गदी कालच दिवाळी संपली आहे. प्रत्येकानं मस्त साजरी केली आहे पारंपरिक फराळ, पक्वान्नं, मिठाया, सुकामेवा....खाण्यापिण्याची अगदी रेलचेल झाली आहे. दिवाळी पहाट, मित्रांशी, नातेवाईकांशी गप्पा (प्रत्यक्ष भेटून कमीच; परंतु फेसबुक, व्हॉटसॲपवर आपल्याच घरातल्या सोफ्यावर बसून अगदी निवांतपणे), मग दुपारी दिवाळी अंकांचे वाचन अगदी बेडवर लोळत, कुठं पत्त्यांचे डाव, मल्टिप्लेक्‍सला जाऊन किंवा घरच्या टीव्हीवर तीन तास घालवून पाहिलेले चित्रपट, नाटकं....धमाल झालीय ना\nमंडळी लक्षात येतंय ना या दिवाळीसारख्या सणांनिमित्त किंवा अशा सण-समारंभांमध्ये नेमकं काय होतंय या दिवाळीसारख्या सणांनिमित्त किंवा अशा सण-समारंभांमध्ये नेमकं काय होतंय नको तेवढ्या प्रमाणात अतिउष्मांकयुक्त पदार्थांचं सेवन आणि रिलॅक्‍सेशनच्या नादात सतत कोणत्या तरी खुर्चीला चिकटून बसणं. म्हणजे शारीरिक हालचालच नाही. मला नक्की खात्री आहे- ही दिवाळी तुम्हाला एक भेट देऊन गेलीय- ती म्हणजे तुमचं वाढलेलं वजन. कोणाला कपडे घट्ट होताहेत, तर कोणाचं पोट बाहेर डोकावतंय. बरोबर ना\nनीट विचार केला तर, असं लक्षात येईल की वर्षभर आपली जीवनशैली साधारण अशीच आहे. शारीरिक हालचालींचा अभाव; रिमोट कंट्रोल, वाहनं, लिफ्ट्‌स, एस्केलेटर्स, प्रत्येक काम करणारी यंत्रं अशा अनेक गोष्टींच्या वापरामुळं खाल्लेल्या अन्नरूपी ऊर्जेचा वापरच होत नाही. त्याला जोड आहे उष्मांकाचा अतिवापर करून बनवलेल्या अन्नपदार्थांचं केव्हाही, कुठंही, कितीही प्रमाणात सेवन करण्याची मुभा. या ऊर्जेच्या अतिरिक्त प्रमाणाला जोड आहे ती ताणतणावाची. परिणामी ही जीवनशैली आरोग्याला घातक ठरते आहे. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार, शहरांमध्ये ३२.४ स्त्रिया, तर ३१.२ टक्के पुरुष स्थूल असल्याचं आढळलं आहे. ग्रामीण भागांमध्येही स्थूलत्वाचं प्रमाण वाढत असून, तिथं ११ टक्के स्त्री-पुरुष स्थूल असल्याचं आढळलं आहे. या सगळ्या गोष्टींची गंभीर दखल महाराष्ट्र आरोग्यविज्ञान विद्यापीठानंही घेतली आहे. स्थूलत्वाच्या संदर्भात स्वतंत्र अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करण्याचं या विद्यापीठानं ठरवलं आहे. एमबीबीएस पदव्युत्तर अभ्यासक्रमात स्थूलतेसंदर्भातला हा विषय स्वतंत्रपणे शिकवला जाणार आहे.\nमुळातच स्थूलत्व हा 'स्वतः' एक आजारच आहे. शिवाय अनेक दीर्घ आणि गंभीर आजारांचं मूळही स्थूलत्वातच दडलं आहे. म्हणजे शरीराचं हे 'वजनी मंडळ' केवळ सौंदर्याला बाधक ठरत नाही, तर प्रत्येकाच्या आरोग्यावरही परिणाम करतं. इतके दिवस मोठ्या माणसांमध्येच स्थूलपणा आढळायचा. मात्र, आता तर लहान मुलांमध्येसुद्धा स्थूलपणा आढळतो. दर तीन मुलांमधलं एक मूल हे अधिक वजन असणारं आहे, असं स्पष्ट झालं आहे. मुलांमध्येदेखील शारीरिक श्रमांचा अभाव आहे. मैदानी खेळ, चालणं, पळणं या गोष्टी न करता टीव्ही, व्हिडिओ गेम्स, ट्युशन्स, अभ्यास यामध्येच ही मुलं जास्त व्यग्र असतात. नोकरी करणारे सुशिक्षित () पालक मुलांना नको ते पदार्थ खाण्याचा सवयी लावतात, असं दिसून येतं. बेकरीचे पदार्थ, चॉकलेट्‌स, पिझ्झा, पावभाजी या पदार्थांखेरीज एकही दिवस जात नाही. नोकरी करणारे आईबाबा हॉटेलिंग आणि पार्ट्यांद्वारे मुलांचे लाड करतात. घरी स्वयंपाक करायला वेळ नाही आणि 'सोशल स्टेटस'च्या फॅशनप्रमाणं पार्ट्या तर व्हायलाच हव्यात, या दुष्टचक्राचा परिणाम स्थूलपणा वाढण्यावर होतो आहे. खेडोपाडी वेगळी परिस्थिती नाही. अशा चुकीच्या जीवनशैलीचं लगेचच नियंत्रण करायला हवं. आरोग्यदायी जीवनशैलीचं शास्त्रोक्त नियोजन करायला हवं. स्वतःचं आणि आपल्या भावी पिढीचं या स्थूलत्वापासून संरक्षण करायला हवं.\nस्थूलत्व एकटं येत नाही. त्याच्यामुळं मधुमेहाचे प्रकार, उच्च रक्तदाब, हृदयविकार, सांधेदुखी, मासिक पाळींचे विकार, काही प्रकारचे कर्करोग, पित्ताशयातले खडे, वंध्यत्व असे शरीरांतर्गत प्रत्येक संस्थेचं कार्य बिघडवणारे विकार होऊ शकतात. लठ्ठपणाचं प्रमाण अधिकच वाढलं, तर झोपेत श्‍वासोच्छ्वासालासुद्धा त्रास होऊ शकतो. शिवाय थकवा, मरगळ येणं, अती घाम येणं अशा तक्रारीही वाढतात.\nस्थूल मुलांमध्ये, स्त्री-पुरुषांमध्ये अनेक वेळा आत्मविश्‍वासाचा अभाव असतो. स्थूलता हा बहुधा चेष्टेचा विषय असतो. वरवर या व्यक्ती 'जॉली' वाटल्या, तरी मनातून त्या व्यथित असतात. अशा व्यक्तीमध्ये न्यूनगंड येऊ शकतो. तरुणांना आवडीचे, मापाचे, फॅशनचे कपडे मिळत नाहीत. चांगला जोडीदार मिळताना अडचण येते. नोकरीच्या चांगल्या संधी गमवाव्या लागण्याची शक्‍यता असते.\nप्रत्येक स्थूल व्यक्ती कोणत्या ना कोणत्या तरी मार्गानं वजन उतरवण्याचा प्रयत्न सतत करत असते. आजकाल वृत्तपत्र उघडलं, की किमान चार ते पाच जाहिराती या 'वेटलॉस'विषयी असतात. कोणी म्हणतं- 'व्यायामाची कटकट नाही तरीही वजन हमखास उतरेल', कोणी म्हणतं- 'वाट्टेल ते खा आणि वजन उतरवा', कोणी म्हणतं- 'आम्ही देऊ ती शेक्‍स वा पावडर्स खा आणि वजन उतरवा'...'पोटाला पट्टे बांधा', 'सोना बेल्ट्‌स वापरा' असे एक ना अनेक उपचार. अशास्त्रीय वाटचाल फेसबुक, सोशल मीडियावर रोज एक नवं फॅड डाएट येतं. जीएम डाएट, केटॉन डाएट, ॲटकिन्स डाएट, मेडीट्रेरिअन डाएट, अनेक प्रकारचे रस...'वेटलॉस'च्या वाट्टेल त्या उपायांची जाहिरातच जाहिरात.\nअशा जाहिरातींना स्थूल व्यक्ती सहज बळी पडतात. स्थूलत्वाचं प्रमाण नियंत्रणाबाहेर गेलं, की कोणतेही उपचार करून घेण्यास अशी व्यक्ती तयार असते. अनेकदा भराभर वजन कमी होतंही. मात्र, अशास्त्रीय प्रकारांनी कमी केलेलं वजन वाढतंही भराभरा शिवाय त्यांचे दुष्पपरिणाम भोगावे लागतात ते वेगळेच. अशा वेळी मग प्रश्‍न पडतो, की नक्की कोणती उपचारपद्धती अवलंबावी, काय करावं, आहार कसा ठेवावा शिवाय त्यांचे दुष्पपरिणाम भोगावे लागतात ते वेगळेच. अशा वेळी मग प्रश्‍न पडतो, की नक्की कोणती उपचारपद्धती अवलंबावी, काय करावं, आहार कसा ठेवावा यासाठी आधी एक अगदी साधी गोष्ट लक्षात घ्यायला हवी. आपल्या स्थूलत्वाच्या कारणांचा पहिल्यांदा विचार करायला हवा.\nस्थूलत्वाचं सर्वांत महत्त्वाचं कारण म्हणजे चुकीची जीवनशैली. त्याचबरोबर अनुवांशिकता, अंतःस्रावी ग्रंथीचं अनियमित कार्य, शस्त्रक्रियेनंतर अथवा एखाद्या दीर्घ आजारानंतर घेतलेली मोठी विश्रांती, स्त्रियांमध्ये गरोदरपण, बाळंतपण, मेनापॉज, काही औषधांचे दुष्परिणाम अशा अनेक कारणांनीही वजन वाढतं.\nआपलं वजन का वाढतंय ते आधी समजून घ्यावं. त्यानुसार उपचारांचं नियोजन करावं. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे 'जीवनशैलीचं उत्तम नियोजन' करायला हवं. कोणत्याही कारणानं वजन वाढलं असलं, तरी 'निरामय, आरोग्यदायी जीवनशैली' अवलंबल्यावर आणि त्यामुळंच वजन योग्य रीतीनं कमी होतं आणि टिकतंही\nकशी असावी आरोग्यदायी जीवनशैली\nआरोग्यदायी जीवनशैली कशी असावी, हा सर्वांत कळीचा प्रश्‍न. ही जीवनशैली म्हणजे 'शास्त्रोक्त व्यायाम, सुयोग्य आहारनियंत्रण, सकारात्मक दृष्टिकोन, ताणतणावांचे नियोजन' प्रत्येकाला अंमलबजावणी करायला शक्‍य अशी ही जीवनशैली आहे.\n ज्या व्यायामांनी तंदुरुस्ती वाढते- म्हणजे स्नायूंची शक्ती, चिकाटी, लवचिकता वाढते, 'स्टॅमिना' वाढतो आणि यामुळं शरीराची ऊर्जा वापरण्याची क्षमता वाढते असे व्यायाम. अर्थात तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच असे व्यायाम करावेत.\nजिममधले व्यायाम स्नायूंची ताकद आणि चिकाटी वाढवतात. स्नायू म्हणजे शरीराची 'कार्य करणारी यंत्रणा.' जिममधल्या व्यायामांनी ही 'यंत्रं' मजबूत होतात. यंत्रणा मजबूत असली, की इंधनाचा वापर अधिक. म्हणजेच खाल्लेल्या अन्नाचा विनियोग करण्याची क्षमता अधिक. शास्त्रीय भाषेत याला 'बेसल मेटॅबोलिझम रेट' (बीएमआर) असं म्हणतात. जिममधल्या व्यायामानं हा 'बीएमआर' वाढतो. आठवड्यातून तीन वेळा एक दिवसाआड जिमचे व्यायाम करावेत. त्यासाठी तज्ज्ञांची मदत घ्यावी. पाश्‍चात्य देशातले स्नायू वाढवणारे व्यायामप्रकार करण्यापूर्वी तज्ज्ञाद्वारे किती वजन, किती आवर्तनं यांची माहिती घ्यावी. या व्यायामांनी स्नायूंची ताकद आणि चिवटपणा वाढतो. उरलेले तीन दिवस दमश्‍वास वाढवणारे एरोबिक्‍सचे व्यायाम करावेत. त्यामुळं हृदयाची शक्ती वाढते. फुप्फुसाची क्षमता वाढते. रक्तवाहिन्या लवचिक होतात. अशा व्यायामप्रकारांसाठी इंधन म्हणून चरबी वापरली जाते. इतर अनेक फायदे होतात.\nरोज किमान दहा मिनिटं योगासनं करावीत. प्राणायाम, ध्यान यांचा अंतर्भाव आपल्या जीवनशैलीमध्ये असायलाच हवा. योगासनांमुळं लवचिकता वाढते. मानसिक आरोग्य सुधारतं. ताणतणावांचं नियोजन होतं.\nव्यायामाचे याखेरीज अनेक फायदे आहेत. शरीरांतर्गत प्रत्येक संस्थेचं कार्य सुधारण्यासाठी व्यायाम उपयुक्त असतात. अनेक दीर्घ आजारांच्या उपचारांमध्ये व्यायामाचा अंतर्भाव असतो. व्यायाम म्हणजे 'नवसंजीवनी'. व्यायाम म्हणजे अमृतच आहे.\nत्यामुळं लक्षात ठेवा- व्यायामाशिवाय 'वेटलॉस' म्हणजे आरोग्याची अपरिमित हानी.\nव्यायामाशिवाय केल्या जाणाऱ्या 'वेटलॉस'मध्ये काय घडतं केवळ आहारनियंत्रण करून वजन घटवलं, की शरीरास उपयुक्त असणारे, शरीराची कार्य करणारी यंत्रणा असणारे 'स्नायू' ऱ्हास पावतात. कमी झालेल्या वजनाच्या २५ टक्के वजन हे स्नायूंचा ऱ्हास झाल्यामुळं होतं. त्यामुळं कार्य करणारी यंत्रणा कमी जोमानं काम करते. तुमचा 'बीएमआर' कमी होतो. आता वजन कमी होण्याचा दर घटतो. खाल्लेलं अन्न फक्त साठवलं जातं. चरबीच्या रूपात केवळ आहारनियंत्रण करून वजन घटवलं, की शरीरास उपयुक्त असणारे, शरीराची कार्य करणारी यंत्रणा असणारे 'स्नायू' ऱ्हास पावतात. कमी झालेल्या वजनाच्या २५ टक्के वजन हे स्नायूंचा ऱ्हास झाल्यामुळं होतं. त्यामुळं कार्य करणारी यंत्रणा कमी जोमानं काम करते. तुमचा 'बीएमआर' कमी होतो. आता वजन कमी होण्याचा दर घटतो. खाल्लेलं अन्न फक्त साठवलं जातं. चरबीच्या रूपात थकवा येतो, आजारी असल्याची भावना येते. काहीतरी शक्ती देणारं खावंसं वाटतं...आणि मग वजन पुन्हा वाढू लागतं. भराभर, पहिल्यापेक्षा जास्त थकवा येतो, आजारी असल्याची भावना येते. काहीतरी शक्ती देणारं खावंसं वाटतं...आणि मग वजन पुन्हा वाढू लागतं. भराभर, पहिल्यापेक्षा जास्त आता वाढणारं वजन असतं ते चरबीचं.\nम्हणजे आता शरीरात पूर्वीपेक्षा अधिक चरबी आणि उपयुक्त असणारं चरबीविरहित वजन मात्र पूर्वीपेक्षा कमी. एक गोष्ट लक्षात ठेवा, की ‘व्यायाम करणारी स्थूल व्यक्ती ही व्यायाम न करणाऱ्या बारीक व्यक्तीपेक्षा अधिक तंदुरुस्त आणि निरोगी असते.’ ‘वेटलॉस’मध्ये शास्त्रोक्त व्यायामाला पर्यायच नाही.\nव्यायाम महत्त्वाचा असला, तरी त्यापेक्षा जास्त महत्त्व अर्थातच ‘सुयोग्य आहारनियंत्रणाला’ आहे. ‘तुम्ही आणि तुमचं आरोग्य म्हणजेच तुमचा आहार असतो.’ त्या त्या वयाला, त्या त्या प्रकारच्या जीवनशैलीला आवश्‍यक असणाऱ्या उष्मांकाचा समतोल, पोटभर, त्यात रुची वाटेल असा आहार असावा. एकूण आहाराचा निम्मा भाग हा सर्व ऋतूंमध्ये मिळणाऱ्या सर्व रंगाच्या भाज्यांचा सॅलड्‌सचा असावा. कमी उष्मांक पुरवणारी प्रथिनं, योग्य प्रमाणात योग्य प्रकारची चरबी ही नियमांनुसार घ्यावी. ‘तेल, तळलेले गोड पदार्थ, साखर, गूळ, मैदा, बेकरीचे पदार्थ, खाण्यासाठी त्वरित तयार होणारी इन्स्टंट फूडस, जंकफूड्‌स, चॉकलेट्‌स, मिठाया इत्यादी आरोग्यास घातक पदार्थ पूर्णपणे टाळावेत.\nहिरव्या भाज्या, लिंबू वर्गातली फळं, ऋतुमानानुसार इतर फळं आहारामध्ये आवर्जून समाविष्ट करावीत. दिवसभरातल्या आहारातून लागणारी सर्व जीवनसत्त्वं, खनिजं मिळतील असा आहार असावा.\nउपासमार करून घेऊ नये\nमुळातच आपल्या शरीराची कार्यपद्धती दर तीन-चार तासांनी काहीतरी आहारसेवन करावं अशी असते. त्यामुळं उपाशी राहणं किंवा सतत दोन-दोन तासांनी खाणं टाळावं.\nजीएम डाएट, केटो डाएट अथवा फॅड डाएट हे सर्वसामान्यांच्या वेटलॉससाठी नाही. मॉडेलिंग क्षेत्रातील व्यक्ती किंवा चित्रपटसृष्टीतले कलाकार यांना तात्पुरतं वजन घटवण्यासाठीचे ते तात्पुरते उपाय आहेत. अशा सेलिब्रेटीजसाठी वेगळे डाएटिशिअन असतात. आपण त्या फंदात पडून आरोग्याची हानी करून घेऊ नये.\nदररोज किमान दहा ते बारा ग्लास पाणी प्यावं. सकारात्मकता, प्रसन्न आणि आनंदी मनोवृत्ती वजन कमी करताना फार उपयुक्त ठरते. प्राणायाम, मेडिटेशन आणि कोणत्याही प्रकारचा व्यायाम यामुळं ताणतणावाचं नियोजन आपोआपच होतं.\n‘अमुक महिन्यात अमुक इतकं वजन कमी करणं’ असं ध्येय ठेवण्यापेक्षा ‘मी निरामय आरोग्यदायी जीवनशैलीचा स्वीकार उत्तम आरोग्यासाठी कायम स्वरूपात करणार आहे. होणारा वेटलॉस हा मला अशा जीवनशैलीचा आपोआप मिळणार फायदा असणार आहे,’ असं ध्येय ठेवावं.\nकोणाशीही तुलना नको. स्वतःची स्पर्धा स्वतःशीच असावी. कालच्यापेक्षा आज माझ्यात अधिक सुधारणा आहे, हे तत्त्व आणि हेच ध्येय असावे.\nआजपासूनच या जीवनशैलीचा आरंभ करा. उद्या, सोमवारपासून, एक तारखेपासून, वाढदिवसानंतर, एक जानेवारीला असं लांबणीवर टाकू नका.\nस्वतः या जीवनशैलीचा स्वीकार कराच, शिवाय इतरांनाही त्याचं मार्गदर्शन करा. स्वतः आदर्श बनून. या नवीन वर्षात आपल्या सर्वांना उत्तम आरोग्यसंपदा लाभावी ही शुभेच्छा.\nमुंबई - शहरात मधुमेह, लठ्ठपणा आदी आजार वाढत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर मुंबई महापालिकेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पालिकेच्या 127...\nदहा महिन्यांनंतर तिची वडिलांशी भेट\nमाळेगाव - बारामती तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत सापडलेल्या २३ वर्षीय परप्रांतीय मुस्लिम युवतीला अखेर येथील निर्भया पथकाच्या अथक प्रयत्नातून...\n‘रुपी’चा राज्य बॅंकेत विलीनीकरणाचा प्रस्ताव\nपुणे - आर्थिक अडचणीत असलेल्या रुपी सहकारी बॅंकेचे महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेत विलीनीकरण होण्याची दाट शक्‍यता आहे. रुपी बॅंकेने राज्य सहकारी...\nचवीने खाणाऱ्यांसाठी \"होम डायनिंग'\nमुंबई - राज्यात 20 कोसांवर फक्त भाषाच बदलत नाही तर खाद्य संस्कृतीही बदलते. मुंबई महानगरमध्ये वसलेल्या विविध राज्यांच्या नागरिकांनीही आपल्याबरोबर...\nस्थळ : मातोश्री हाइट्‌स, बॅंड्रा.. याने की बांद्रे. वेळ : निजानीज. काळ : रात्र आरंभ. पात्रे : हिंदुहृदयसम्राट क्रमांक दोन उधोजीसाहेब आणि...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/53056", "date_download": "2018-10-20T00:06:48Z", "digest": "sha1:VXS6INQZB5T5BPEYQS6AOC7PNTMW3QER", "length": 74291, "nlines": 391, "source_domain": "www.maayboli.com", "title": "क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत कच्च्या लिंबूंना खेळवावे का? | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत कच्च्या लिंबूंना खेळवावे का\nक्रिकेट विश्वचषक स्पर्धेत कच्च्या लिंबूंना खेळवावे का\nहा धागा क्रिकेटच्या धाग्यात माझ्या एका विधानावरून झालेल्या मतभेदावरून सुचला.\nपुढच्या क्रिकेट विश्वचषकात १४ ऐवजी फक्त १० च संघ खेळवायचा विचार करतेय असे कानावर आलेय. ऐकताच मनात आले, अरेरे, बिच्चारे. पण भावनेचा आवेग ओसरताच असे झाले तर एकाअर्थी बरेच होईल असे वाटले. तर तसे व्हावे किंवा नाही यासाठीच हा धागा आणि पोल. मत भावनेच्या भरात मांडू नका, देऊ नका, एवढीच काळजी घ्या असे म्हणेन.\nमाझे मत म्हणाल तर जेवढे कच्चे लिंबू कमी तेवढे चांगले आणि याला आधार देणारे माझे मुद्दे खालीलप्रमाणे,\n१) स्पर्धा नीरस होते.\nएक सोपे गृहितक - दोन तुल्यबळ संघामधील सामना बघण्यात जी मजा येते ती एखादा बलाढ्य संघ विरुद्ध तुलनेत कच्चा संघ यांच्यातील सामना बघण्यात येत नाही. केवळ वेळ जात नाही म्हणूनच आपण तो बघतो. तो आपला नाईलाज असतो.\nआता याच विश्वचषकाचे बघूया.\nयात ८ नेहमीचे बलाढ्य संघ आहेत - भारत, पाकिस्तान, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, वेस्टईंडिज, ईंग्लंड, साऊथ आफ्रिका.\nआणि ६ तुलनेत कच्चा लिंबू संघ आहेत - बांग्लादेश, झिम्बाब्वे, आयर्लंड, स्कॉटलंड, अफगाणिस्तान, युएई.\nस्पर्धेच्या फॉर्मेट नुसार ७-७ संघांचे दोन ग्रूप केलेत, जे आपापसात खेळणार.\nम्हणजे प्रत्येक ग्रूपमध्ये ४ बलवान संघ आणि ३ लिंबू संघ.\n७ संघ आपापसात खेळताना प्रत्येक ग्रूप मध्ये एकूण सामने होणार - १+२+३+४+५+६ = २१ सामने.. गुणिले २ = ४२ सामने.\nपण जर बलाढ्य संघांचे आपापसातील सामने काढले तर ४ बलाढ्य संघांना अनुसरून सामन्यांची संख्या होईल - १+२+३ = ६ सामने.. गुणिले २ = १२ सामने.\nयाचा अर्थ ४२ पैकी १२ च सामन्यांची आपल्याला उत्सुकता असते. ३० सामने स्पर्धेत विनाकारण असतात.\nहेच जर फक्त ९ किंवा १० संघांमध्ये विश्वचषक खेळवत त्यांचे दोन ग्रूप न करता सर्वांनाच आपापसात खेळवले तर अनुक्रमे १+२+३+४+५+६+७+८ = ३६ सामने किंवा १+२+३+४+५+६+७+८+९ = ४५ सामने होतील ज्यात प्रत्येक सामना स्पर्धेची चुरस वाढवेलच.\n२) मीठाचा खडा टाकणे.\nएखादा लिंबू संघ जेव्हा बलाढ्य संघाला हरवतो तेव्हा ती एक खळबळजनक न्यूज बनते. बरेच लोकांना मानवी स्वभावाला अनुसरून या घटनेतून एक आनंद मिळतो. मलाही होतोच. अट फक्त एकच की तो संघ आपला नसावा. ज्यांच्याशी आपण १० पैकी ९ सामने सहज जिंकू शकतो अश्यांशी नेमके विश्वचषकासारख्या स्पर्धेत हरणे हे एकप्रकारे दुर्दैवच. आणि हे दुर्दैव दरवर्षी कोणत्या ना कोणत्या संघाच्या नशिबी येतेच, कारण क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. एखाद्या चांगल्या चेंडूवर देखील टॉप एज लागून षटकार जातो तर एखाद्या टुक्कार चेंडूवर देखील सीमारेषेवर झेल जात फलंदाज बाद होऊ शकतो. याउपर हवामान आणि खेळपट्टी हे बाह्य घटक आपला लहरीपणा दाखवत एका इनिंगला गोलंदाजांना साह्य करू शकतात तर दुसर्‍या इनिंगला फलंदाजधार्जिणे बनू शकतात. यामुळे धक्कादायक निकाल हे लागतातच, यातून कोणीही सुटले नाहीये. पण याचा अर्थ त्या त्या वेळी हरणारा संघ दुर्बल किंवा जिंकणारा तुल्यबळ होता असे नसते.\nउदाहरणार्थ - यंदा बांग्लादेशने ईंग्लंडला मात देत पुढची फेरी गाठली म्हणून ते ईंग्लंडपेक्षा बलाढ्य आहेत असे नाही. ना ते २००७ च्या विश्वचषकात आपल्यापेक्षा बलाढ्य होते जे आपल्याला बाहेर काढले. ना वेस्टईंडिजला मात देणारी केनिया तेव्हा त्यांच्यापेक्षा बलाढ्य होती, ना असेच आणखी काही...\n३) स्पर्धेचा फॉर्मेट तकलादू होतो.\nया संघांना सामावण्याच्या नादात आणि सामन्यांची संख्याही आटोक्यात ठेवायच्या नादात स्पर्धेचा फॉर्मेट तकलादू होतो.\nउदाहरणार्थ या किंवा गेल्या विश्वचषकात १४ संघांमध्ये साखळी सामने खेळवले गेले आणि पुढे ८ संघ निवडून त्यांच्यात बाद फेरीचे सामने झाले. जर यातील साखळी सामन्यात कोण्या लिंबू संघांने कोणा प्रस्थापिताला धक्का नाही दिला (जे होणे एकाअर्थी चांगलेच) तर ठरलेलेच अव्वल ८ संघ बाद फेरीत पोहोचतात. आणि खरा विश्वचषक तिथे सुरू होतो, जो बाद फेरीच्या ७ सामन्यातच संपतो. म्हणजे एवढा विश्वचषकाचा पसारा केवळ या सात सामन्यांसाठी मांडला जातो. जिथे प्रामुख्याने ८-१० देशात दर्जेदार क्रिकेट खेळले जाते तिथे ८ जणांना थेट नॉकआऊट खेळायला लावणे हेच मुळात अनाकलनीय. कारण या बाद फेरीत एखाद्या डिजर्व्हिंग संघाला एखादा दिवस खराब गेला की खेळ खल्लास. फूटबॉल वा टेनिससारख्या खेळांमध्येही असा फॉर्मेट आढळतो मात्र ते क्रिकेटएवढे अनिश्चिततेचे खेळ नसल्याने इथे तुम्हाला असा फॉर्मेट देणे गरजेचे आहे ज्यात जो डिजर्व्ह करतो त्याला योग्य संधी मिळावी. जर कच्च्या लिंबूंच्या संख्येवर मर्यादा आणली तर असा फॉर्मेट देता येईल.\n४) अनावश्यक रेकॉर्ड बनतात.\nमुद्दा जास्त स्पष्ट करायची गरज भासू नये, पण या संघांचा जेव्हा वाईट दिवस असतो तेव्हा हे इतक्या वाईट पद्धतीने झोडले जातात की नवनवीन रेकॉर्ड बनतात, उगाचच्या उगाच.\nयाउपर बरेचदा हे संघ रनरेट सुधारण्यासाठी वापरले जातात.\n५) विश्वचषक जिंकण्याची क्षमता / शक्यता नसणे.\nयापैकी एखादा लिंबू संघ एखाददुसरा धक्कादायक विजय मिळवत आणि इतर परम्युटेशन कॉम्बिनेशन त्यांच्या फेव्हरमध्ये गेल्याने जर पुढच्या फेरीत दाखल झाला, तरी मग त्या पुढच्या फेरीतही नीरसता भरतात किंवा त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांचा मार्ग सोपा करतात. हे संघ विश्वचषक जिंकू शकत नाही हे वास्तव आहे, जे तसेच राहते. एखाद्या दिवशी ईतिहास घडवणारे हे संघ काही वर्षांनी स्वत:च इतिहासजमा होतात. म्हणूनच १९९६ साली वेस्टईंडिजला धक्का देणारा आणि २००३ साली थेट उपांत्यफेरी गाठणारा केनियाचा संघ आज आपल्यात नाहीये. बोलो आमीन\nमाझ्यामते फॉर्मेट असा असावा:-.\n१० च संघ खेळवावेत. पैकी ८ संघ नेहमीचे. किंबहुना गेल्या चार वर्षांतील कामगिरी बघून पहिले ८ घ्यावेत. जेणेकरून बांग्लादेश झिम्बाब्वे सारखे सातत्याचा अभाव असलेले साहजिकच ९,१० क्रमांकावर जातील किंवा एखाद्या वेस्टईंडिज सारख्या संघाचा फारच र्हास झाला आणि त्याची चार वर्षांच्या कालावधीतील कामगिरी सातत्याने खालावली तरच तो देखील धोक्यात येईल.\nतर उरलेले २ संघ निवडायला साधारण ६ संघांची आपसात पात्रता फेरीची स्पर्धा घ्यावी. या ६ संघातील २ संघ बांग्लादेश झिम्बाब्वे सारखे ९,१० क्रमांकाचे संघ घ्यावेत आणि उरलेले ४ संघ इतर सर्व कच्च्या लिंबूंच्या स्पर्धेतून घ्यावेत. शक्य असल्यास ही पात्रता फेरी ज्या देशात विश्वचषक आहे त्याच देशात घ्यावी, जेणेकरून तिथे चांगली कामगिरी करू शकणारेच ती जिंकतील. आणि विश्वचषकाच्या आधी ऐन वेळेस घ्यावी जेणेकरून त्या फॉर्मनुसारच ते मुख्य स्पर्धेत दाखल होतील. या पात्रता फेरीलाही वर्ल्डकपसारखेच महत्व द्यावे आणि त्यांचेही थेट प्रक्षेपण करावे जेणेकरून त्या देशांतील लोकांचा क्रिकेटमधील ईंटरेस्ट टिकून राहील. त्या लिंबू देशांना बलाढ्य देशांशी खेळवण्याने हा हेतू कितपत साध्य होतो याबाबत मला शंका आहे, कारण २००-३०० धावांच्या फरकाने आपला संघ हरतोय हे बघण्यात कसलाही आनंद नसावा.\nअसो, तर आता या १० संघात आपापसात सामने खेळवावेत. पहिल्या ४ संघांमध्ये सेमीफायन-फायनल असे न खेळवता, आयपीएल सारखे घ्यावेत. (याला काय म्हणतात ते शब्द विसरलो) म्हणजे पहिल्या क्रमांकाचा संघ विरुद्ध दुसर्‍या क्रमांकाचा संघ. जिंकेल तो अंतिम फेरीत. हरेल त्याला तिसर्‍या आणि चौथ्या क्रमांकांच्या संघातील विजेत्याशी खेळून अंतिम फेरीत जायला आणखी एक संधी वगैरे. या प्रकारात चुरसही वाढते आणि डिजर्व्ह करणार्‍या संघाच्या विजयाची संधीदेखील.. जर आयपीएल हि व्यावसायिकता दाखवते तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटनेही दाखवायला हरकत नाही.\nवर मी हे लिंबू संघ का नसावेत यावरच भाष्य केले आहे पण हे संघ असावेत आणि का असावेत यावर सुद्धा चार मुद्दे मांडता येतील. त्यातील दोन मला पटतीलही आणि दोन मी खोडूही शकतो. पण ते मांडायचा तुर्तास त्रास घेत नाही, कारण फायदातोट्याची बेरीज वजाबाकी करता जे माझे मत बनले, त्या अनुषंगानेच मी वर मुद्दे मांडले आहेत. त्यामुळे तुर्तास इतकेच, पुढे गरज पडल्यास प्रतिसादांत लिहितो.\nइथे आपले मत मांडायला तुम्ही क्रिकेट एक्स्पर्ट असणे गरजेचे नाही, क्रिकेटची आवड असणे पुरेसे आहे.\nखेळाच्या मैदानात - क्रिकेट\nहो, कच्चे लिंबू असावेत\nहो, कच्चे लिंबू असावेत\nनाही, कच्चे लिंबू नसावेत\nनाही, कच्चे लिंबू नसावेत\nतटस्थ - वेगळे मत\nतटस्थ - वेगळे मत\nकच्चा लिंबू की लिंबुटिंबू \nकच्चा लिंबू की लिंबुटिंबू \nकच्च्या लिंबूंना खेळवावे का\nकच्च्या लिंबूंना खेळवावे का ह्या प्रश्नापेक्षा, स्पर्धेचे नियोजन असे हवे कि अधिक सामने एका दिवशी होउ शकतील जेणे करून दर दिवशी एक तरी चुरशीचा होउ शकेल असा सामना असावा (आत्ता england चे सामने चुरशीचे धरायचे कि नाही ह्यावर तो एक नवा बाफ उघड ). असे exposure नसते तर आज लंका सुद्धा नसता पहिल्या आठांमधे.\nऋन्मेऽऽष >> कुठलाही लिंबू\nऋन्मेऽऽष >> कुठलाही लिंबू पिकायच्या आधी कच्चाच असतो हे लक्षात ठेव १९७५ आणि १९७९ साली जर विंडीजबोली असती तर तिथल्या \"ऋन्मेऽऽष\"नं ही असलाच धागा काढला असता भारताबद्द्ल\nत्या पेक्षा आय पी एल चा तमाशा\nत्या पेक्षा आय पी एल चा तमाशा बंद करा ना. म्हणजे खरच वेळ मिळेल चांगली स्पर्धा खेळायला.\n१२ तरी संघ असावेत. १० संघ\n१२ तरी संघ असावेत. १० संघ घेतले तर ८ बलाढ्य संघ आणि बांगलादेश आणि झिम्बाब्वे . त्यामुळे बाकिच्याना नो चान्स. आजुन २ तरी लिम्बु संघ हवेत, त्यामुळे जास्त देशात क्रिकेट खेळणे वाढेल.\nमाझ्या मते श्रींलका पण १९७५/७९ साली लिंबू संघ होता पण त्यानी १९७९ साली भारताला हरवले आणि नंतर कधीतरी विश्वचषक जिंकला. त्याना चान्स मिळाला नसता तर त्याची गणना बलाढ्य संघात नसती.\n अहो १९७० पर्यंत जिथे जिथे भारताचा संघ गेला तिथे तिथे जोरात हरला. म्हणजे तो संघहि लिंबूटिंबू च होता ना त्यांना संधि नसती मिळाली तर आज ते एव्हढे बलाढ्य झाले असते का त्यांना संधि नसती मिळाली तर आज ते एव्हढे बलाढ्य झाले असते का कित्येक दशके भारताचा संघ हॉकी मधे ऑलिंपिक सुवर्णपदक मिळवत असे, तेंव्हा लिंबू टिंबू असलेले संघ आता भारताला सहज हरवतात. असे व्हायचेच ना.\nआणि उद्या हे लिंबूटिंबू संघ जरा जास्त चांगले झाले तर आय सी सी ला मेंबरशिप फी मिळेल ना, शिवाय त्यांच्याबरोबर सामने होतात त्यात आय सी सी चा वाटा असेलच ना म्हणजे ते एक प्रकारे आय सी सी चे गिर्‍हाईक झाले. कुणि गिर्‍हाईकाला नाही म्हणेल का\nउदाहरणार्थ - यंदा बांग्लादेशने ......... ना असेच आणखी काही...\nकोणता संघ बलाढ्य आहे या पेक्षा सामन्यात कोणत्या संघातल्या खेळाडूंचा खेळ चांगला होतो त्यावर कोणता संघ जिंकला हे ठरते. बलाढ्य असूनहि खेळ चांगला झाला नाही तर त्या सामन्यात तो संघ हरणारच. जेंव्हा एका मागून एक सामन्यात विजय मिळवून एखादा संघ शेवटच्या चारात किंवा दोनात जातो, तोच संघ त्या सिरिजमधे बलाढ्य असे सिद्ध होते. तोपर्यंत सर्व संघ सारखेच, सर्वांना समान संधि.\nक्रिकेटचा प्रसार सर्व जगात\nक्रिकेटचा प्रसार सर्व जगात योग्य पद्धतीने होऊन कालांतराने ऑप्लिम्पिक्स मध्ये क्रिकेट असले पाहिजे आणि त्यासाठी वर्ल्डकप मध्ये सहभागी संघांची संख्या कमी न करता आहे तेव्हढीच ठेवायला पाहिजे..\nकदाचित फॉरमॅट बदलून स्पर्धा घेणे जास्त संयुक्तिक होऊ शकेल.. फूटबॉल च्या वर्ल्डकप सारखे ३२ नाही पण किमान १६ संघ ४ गटात खेळवून गटसाखळी आणि नंतर उपउपांत्य फेरी पासून पुढे बाद फेरी.. आणि एका गटातले शेवटचे साखळी सामने एकाच वेळेस ठेवायला पाहिजेत.. म्हणजे नेट रन रेट वर होणार्‍या मारामार्‍या बंद होतील.. मॅच इतक्या धावांनी जिंकली तर पुढे जाणार वगैरे प्रकार कमी होतील आणि त्यानुसार होणारी गणिते पण कमी होतील. नीट खेळून जिंका आणि पुढे जा.. किंवा हरा आणि घरी जा..\nमायबोलीवर कच्च्या लिंबूंना धागे प्रकाशित करू द्यावेत का\nउत्तम विचार, ऋन्मेष. पण मी\nउत्तम विचार, ऋन्मेष. पण मी 'असे संघ असावेत'ला मत दिले आहे.\nइंग्लंड व वेस्ट इंडीज हे दोन संघ असे आहेत ज्यांना प्रत्येक स्पर्धेत धक्कादायक निकालांना सामोरे जावे लागले आहे. वैयक्तिक सांगायचं झाल्यास भारतानंतर माझा सगळ्यात आवडता संघ वेस्ट इंडीज आहे. मात्र एकूण कामगिरी पाहता त्यांना पूर्ण वेळ सभासद का म्हणावं, असा मला प्रश्न पडतो.\nदुसरीकडे इंग्लंड. आदिम कालापासून क्रिकेट खेळणारे लोक. पण इतक्या वर्षांत एक ट्वेंटी२० वि.च. सोडल्यास एकाही आयसीसी स्पर्धेत त्यांना विजेतेपद मिळवता आलेले नाही. उलटपक्षी वारंवार त्यांना असोशिएट संघाकडून मात मिळाली आहे.\nह्या दोन संघांना जर पात्रता फेरी खेळायला लावली, तर ती पार करण्यासाठी त्यांना बरीच मेहनत करावी लागेल किंवा कदाचित ते पार करूही शकणार नाहीत \nमात्र आयर्लंड, नेदरलँड्स, केनिया, बांगलादेश, झिंबाब्वे सारख्या संघांनी अनेकदा आश्वासक कामगिरी नोंदवली आहे. बांगलादेश व झिंबाब्वे वगळल्यास इतर संघांना एरव्ही कुठल्याही मोठ्या संघांशी खेळण्याची संधी मिळत नाही. बांगलादेश व झिंबाब्वेशी खेळण्यासाठीही बहुतेकदा मोठे संघ आपले दुय्यम चमूच पाठवतात. मग ह्या संघांना एक्स्पोजर (मराठी शब्द) कसं मिळणार क्रिकेटचा प्रसार कसा होणार \nबंदी घालणं, बंधनं घालणं ह्या खूप सोप्या गोष्टी आहेत. कापून टाकणं, तोडून टाकणं लगेच होतं. पण वाढीस लावणार कसं ह्या स्पर्धेत सहभागी असोशिएट संघांनी एकंदरीत बरी कामगिरी केली आहे. काहींनी तर उत्तम खेळ दाखवला आले. अश्या संघांना पुढील स्पर्धेत, ते तुल्यबळ नाहीत म्हणून मनाई करण्यापेक्षा त्यांना सुधारण्यासाठी काही करायला हवे. पुढील चार वर्षांत त्यांच्या देशात चांगल्या सोयी देऊन त्यांचे क्रिकेट सुधारून, त्यांना अधिक तयारीनिशी उतरता येईल असे पाहायला हवे. नाही तर पुढची अजून किती तरी वर्षं आपणच आपले ८ लोक एकमेकांशी खेळत राहू.. ज्याला काही अर्थ नाही.\nरसप, १००% सहमत. योग्य मतं\nरसप, १००% सहमत. योग्य मतं आहेत.\n>> पहिल्या ४ संघांमध्ये\n>> पहिल्या ४ संघांमध्ये सेमीफायन-फायनल असे न खेळवता, आयपीएल सारखे घ्यावेत. (याला काय म्हणतात ते शब्द विसरलो) <<\nतुम्हाला बहुतेक 'राऊण्ड रॉबिन' म्हणायचं आहे.\nजिथे प्रत्येक संघ इतर\nजिथे प्रत्येक संघ इतर प्रत्येक संघाशी खेळतो हा Round Robin फॉर्मॅटच मला योग्य वाटतो.\nरसप, व्हॉट से यु\nकच्च्याच काय पक्क्या, टणक\nकच्च्याच काय पक्क्या, टणक झालेल्या लिंबूंनाही संधी द्यावी आणि त्यांचा अनुल्लेख तर अजिबात करु नये.\nमाझ्या माहितीप्रमाणे १९८३ च्या वर्ल्ड कप आधी आपण एकही सामना वर्ल्ड कप मधे जिंकलो नव्हतो .\nतुमच्या वरच्या लॉजिक्ने आज क्रिकेट भारतात अन भारत क्रिकेट मधे कुठे असता ते पहा\nबेसिकली इथे कच्च्या लिंबूंना\nबेसिकली इथे कच्च्या लिंबूंना बाहेरच ठेवावे असे म्हटले नाहीये. क्रिकेटचा प्रसार होणे आणि आता कच्च्या समजल्या जाणार्‍या देशांमध्येही क्रिकेट जोपासणे आणि वाढीस लागणे हे हेतू नक्कीच असावेतच. पण त्यासाठी त्यांना योग्य संधी दिली पाहिजे. योग्य संधी आणि समान संधी यात गल्लत होता कामा नये. वर मी दिलेला फॉर्मेट पाहता आज जे १४-१६ संघ थेट खेळवले जातात त्यापैकी ८ संघ रेटींग नुसार खेळवून उरलेले ६-८ संघात पात्रता फेरी खेळवून त्यापैकी २ जणांना संधी देण्यात काही गैर नाही. अन्यथा निव्वळ विश्वचषकापुरतेच दिसणारे हे संघ ४ वर्षांत एकदाच येणार्‍या विश्वचषकात त्यांना मुख्य संघाशी ३-४ सामने खेळायची संधी मिळाल्याने त्या देशात क्रिकेट वाढीस लागेल असे म्हणता येणार नाही. उलट त्यांना स्टेप बाय स्टेप टारगेट मिळतील. जे एकदमच नवखे असतील त्यांना पात्रता फेरी गाठणे हे टारगेट असेल. झिम्बाब्वे आयर्लंड सारख्या देशांना पात्रता फेरी पार करून मुख्य स्पर्धेत प्रवेश मिळवणे टारगेट असेल. उगाच चार पायर्‍या जास्तीच्या चढवून युएईला आफ्रिकेशी खेळायला लावले तर आजच्या सामन्यासारखे तो मॅचप्रॅक्टीसपुरताच मर्यादीत राहील.\n<<<<<<< १६ संघ ४ गटात खेळवून गटसाखळी आणि नंतर ... >>>\nहिम्सकूल, आपण हे २००७ च्या विश्वचषकाप्रमाणे तर नाही ना बोलत आहात\nकारण तो आजरवचा सर्वात गंडलेला फॉर्मेट होता.\nएकेकाळी भारतही कच्चा लिंबू होता हि तुलना काही पटली नाही. भारत हा कसोटी खेळणारा देश होता. तेव्हा एकदिवसीय क्रिकेटच कच्यापक्क्या अवस्थेत होते., भारत नाही. फक्त गरज होती ते त्या प्रकाराला आत्मसात करायची, ते आज ना उद्या होणारच होते.\nकाही देशांचे संघ तर असे आहेत जिथे इतर क्रिकेट खेळणार्‍या देशांतील खेळाडू आपल्या देशाच्या संघात स्थान मिळणे कठीण म्हणून स्थायिक झालेले आहेत. ते आज असतील तर उद्या नसतील, उद्या असले तरी पुढच्या पिढीची खात्री नाही. अश्यांची तुलना श्रीलंकाही एकेकाळी कच्चा लिंबू होता म्हणत करणे ठिक नाही. ना अश्यांना कसोटी दर्जा देण्याचेही धाडस आपण दाखवू शकत नाही. जर एखाद्या देशात स्कूल लेव्हलपासूनच क्रिकेट खेळले जात असेल तरच त्याला अर्थ आहे, वा त्याद्रुष्टीने प्रयत्न झाले पाहिजे. एखादा संघ उगवला आणि त्याला विश्वचषक खेळवला याला काही अर्थ नाही.\nक्रिकेटच्या धाग्यावर बांग्लादेश हा संघ ईंग्लंडपेक्षा सरस आहे असे धाडसी विधान आले आहे, एकदोघांनी मान्यताही दिली आहे. कश्याच्या जीवावर हे धाडसी विधान आले हे अनाकलनीय आहे. बांग्लादेश एवढे वर्षे क्रिकेट खेळत आहे पण आपला बार त्यांनी उंचावला नाही हे दुर्दैवी आहे. खास करून तो देश क्रिकेटवेडा असताना. पण याचमुळे अगदीच घसरणही झाली नाही एवढेच. पण ईंग्लंडबाबत सध्या त्यांना बदलत्या एकदिवसीयशी जुळवून घेणे ईतरांच्या तुलनेत जमत नसले तरी त्यांची कामगिरी बांग्लादेशईतकी सुमार नाहीये. नुकतेच या विश्वचषकाआधी त्यांनी आपल्याला दोन्ही एकदिवसीय सामन्यात हरवत स्पर्धेबाहेर केले होते. एक पराभव तर दणकून केलेला. तेव्हा आपल्याला त्यात नवलही वाटले नाही. पण तेच जर बांग्लादेशने अशी आपली हालत केली असती तर मात्र खळबळजनक न्यूज झाली असती. यातच काय तो फरक समजून येतो. आणि आज त्याच्याच पुढच्या स्पर्धेत ईंग्लंडला त्याच ऑस्ट्रेलियातच अपेक्षित कामगिरी करता न आल्याने ती बांग्लादेशपेक्षा गयीगुजरी झाली. कमाल आहे.\nईंग्लंडच्या कसोटीमधील क्षमतेबद्दल तर बोलायलाच नको. पण इथे विषय वनडेचा असल्याने त्यावरच बोलूया.\n१० मार्च २०१५ नुसार ईंग्लंड वनडे रॅन्किंगमध्ये १०१ गुण मिळवत ६ व्या क्रमांकावर आहे तर बांग्लादेश ७७ गुण मिळवत ९ व्या स्थानावर आहे. ८ व्या स्थानावर असलेला विंडींज संघही ९३ गुणांसह बांग्लादेशच्या बरेच गुणफरकाने वर आहे. आणि या मालिकेत उधळणारा एक घोडा न्यूझीलंड १०७ गुणांसह ईंग्लंडच्या बस्स एक नंबर पुढे म्हणजे ५ व्या स्थानावर आहे.\nअसो, असे आकडे दाखवून इंग्लंड बांग्लादेशपेक्षा सरस आहे हे दाखवणे दुर्दैवी आहे, पण ईलाज नाही. सांगायचा मुद्दा हा की ईंग्लंडसारखा देश आज सहावा आहे तर वर्षभरात पहिल्या तिनातही असेल. पण बांग्लादेशने आजवर कधी सहावा नंबर गाठला नसेल, किंबहुना आठवा नंबर गाठणे हाच त्याच्यासाठी सर्वोच्च बहुमान असेल तर अश्या परिस्थितीत त्याला ईंग्लंडपेक्षा सरस ठरवायची घाई का एका स्पर्धेतील कामगिरी जोखत. भले ती फ्लूकमध्ये का असेना. आणि फ्लूकमध्ये नसले तरी मग फॉर्म इझ टेंपररी अ‍ॅण्ड क्लास इझ परमनंट हे टिमला लागू होत नाही का..\n<<<<<<मायबोलीवर कच्च्या लिंबूंना धागे प्रकाशित करू द्यावेत का\nक्रिकेटच्या धाग्यावर आपल्यासारख्यांची कधी नव्हे ती हजेरी लागत असेल तर नक्कीच.\nमायबोलीवर कच्च्या लिंबूंना धागे प्रकाशित करू द्यावेत का\n<< क्रिकेटच्या धाग्यावर आपल्यासारख्यांची कधी नव्हे ती हजेरी लागत असेल तर नक्कीच. >>\nपण तसं फक्त ४ च जणांना वाटतंय (त्यात एक मी आहे आणि एक तुम्ही देखील असालच). इतरांना तसं वाटत नाहीये बहुदा.\nचेतनजी, त्यांनी प्रश्नाला +१\nत्यांनी प्रश्नाला +१ दिले आहे. हो किंवा नाही या पर्यालाला नाही. शक्य असल्यास वेगळा धागा काढून त्यात हो किंवा नाही असे पर्याय टाकून बघा. इथे हा विषय अवांतर असल्याने इथेच थांबूया\n<< शक्य असल्यास वेगळा धागा\n<< शक्य असल्यास वेगळा धागा काढून त्यात हो किंवा नाही असे पर्याय टाकून बघा. >>\nतुम्ही काढा नक्कीच. तसेही तुम्ही पोलकिंग आहात.\n>>>एकेकाळी भारतही कच्चा लिंबू\n>>>एकेकाळी भारतही कच्चा लिंबू होता हि तुलना काही पटली नाही. भारत हा कसोटी खेळणारा देश होता. तेव्हा एकदिवसीय क्रिकेटच कच्यापक्क्या अवस्थेत होते., भारत नाही. फक्त गरज होती ते त्या प्रकाराला आत्मसात करायची, ते आज ना उद्या होणारच होते.<<<\nकसोट्यांमध्येही आपली कामगिरी भयंकरच असायची. गावसकर, विश्वनाथ हे तर सामना अनिर्णीत ठेवण्याचाच अधिक प्रयत्न करायचे. जिंकण्यासाठी खेळायचे असते ही सवय कपिलदेव, वेंगसरकर आणि काही अष्टपैलूंनी लावली आपल्याला, जसे मोहिंदर अमरनाथ, बिन्नी, मदनलाल, कीर्ती आझाद वगैरे\nआणि जेव्हा एकदिवसीय क्रिकेटमध्ये आपण कच्चे होतो तेव्हा वेस्ट इंडिजचे रिचर्ड्स, लॉईड, हेन्स, ग्रीनिज, गोम्स आणि तोफखान्यातील चौघे एकदिवसीय क्रिकेट म्हणजे काय हे सगळ्या जगाला शिकवत होते.\nझक्की, तुम्हाला प्लस वन\nझक्की, तुम्हाला प्लस वन दिलेला आहे.\nऋन्मेष - तरीही, काही फसवे विक्रम होतात ह्याच्याशी अंशतः सहमत\nएकच प्रश्न या कच्च्या\nया कच्च्या लिंबूंच्या संघात कोणी गावस्कर, विश्वनाथ यांच्या तोडीचा आहे का\nसविस्तर पोस्ट लिहायला थोडा अभ्यास करावा लागेल. कारण या सर्व घटना माझ्या जन्माच्या आधीच्या आहेत.\nतर उरलेले २ संघ निवडायला\nतर उरलेले २ संघ निवडायला साधारण ६ संघांची आपसात पात्रता फेरीची स्पर्धा घ्यावी. या ६ संघातील २ संघ बांग्लादेश झिम्बाब्वे सारखे ९,१० क्रमांकाचे संघ घ्यावेत आणि उरलेले ४ संघ इतर सर्व कच्च्या लिंबूंच्या स्पर्धेतून घ्यावेत. >> तुला कोण कच्चा लिंबू वाटते नि मला कोण ह्यापेक्षा ICC ला वेगळे वाटते. त्यांच्या मते test playing nations automatically qualify for World Cup and next 4 come from associates world cup.\nया कच्च्या लिंबूंच्या संघात कोणी गावस्कर, विश्वनाथ यांच्या तोडीचा आहे का >> अशा वेगवेगळ्या कालखंडातल्या खेळाडूंची तुलना करणे अशक्य आहे. उदाहरणार्थ\n१. शाकिब हसन हा दोघांपेक्षा सरस आहे कारण त्याने ह्या दोघांपेक्षा अधिक विकेट्स घेतल्या आहेत.\n२. त्याने ह्या दोघांपेक्षा अधिक शतके ODI मधे मारली आहेत. तेंव्हा शाकिब हसन हा दोघांपेक्षा सरस आहे .\n३. गावस्कर नि विश्वनाथ ने शाकिब पेक्षा अधिक शतके test मधे मारली आहेत. तेंव्हा ते सरस आहेत.\n४. गावस्कर World cup winning team चा भाग होता, शाकिब नाही. तेंव्हा गावस्कर सरस आहे.\n५. गावस्कर World level Tournament चा captain होता, शाकिब नाही तेंव्हा गावस्कर सरस आहे.\nतुला कोण कच्चा लिंबू वाटते नि\nनक्कीच पण आयसीसीच याबद्दल विचार करतेय, त्यांचेच दरवेळी नियम बदलत असतात.\nकधी १२ खेळवतात तर कधी १६ खेळवतात तर कधी १४..\nशेवटी ती पण माणसेच आहेत, मग आपण आपल्याला काय वाटते ते सुचवले तर हरकत काय.\nआता बघा ना, २००७ ला १६ संघ खेळवले, आता फक्त १४च आहेत.. इथे दोन लिंबांवर अन्याय नाही का झाला\nअसो, बाकी एखादा \"टेस्ट प्लेयिंग नेशन\" वनडेच्या विश्वचषकासाठी कसा काय थेट एलिजिबल हा प्रश्न नाही का पडला तुम्हाला\nत्याने ह्या दोघांपेक्षा अधिक शतके ODI मधे मारली आहेत. तेंव्हा शाकिब हसन हा दोघांपेक्षा सरस आहे .\nअश्या तुलनेत दर दुसरा फलंदाज गावस्करपेक्षा सरस ठरेल आणि डॉन ब्रॅडमन खिजगणतीतही नसतील.\nअसो, उत्तर मात्र मला मिळाले\nत्या पेक्षा आय पी एल चा तमाशा\nत्या पेक्षा आय पी एल चा तमाशा बंद करा ना. म्हणजे खरच वेळ मिळेल चांगली स्पर्धा खेळायला.\nपण यात आयपीएलचा काय संबंध हे समजले नाही.\n७ जणांनी लाईकही ठोकलेय, त्यांनी सांगितले तरी चालेल.\nएकसे एक मान्यता पावलेले लेखक\nएकसे एक मान्यता पावलेले लेखक (मायबोलीचे गावस्कर आणि विश्वनाथ) मायबोलीवर असतांना कच्चा लिंबू म्हणून तद्दन टाकाऊ धागे काढायची आणि त्याहीपेक्षा टाकाऊ प्रतिसाद लिहायची तुमची परमिशन काढून घ्यावी का\nमाझे मत म्हणाल तर मायबोलीवर जेवढे कच्चे लिंबू लेखक कमी तेवढे चांगले आणि याला आधार देणारे माझे मुद्दे खालीलप्रमाणे,\n१) मायबोली नीरस होते.\n२) वाचनीय लेखांममध्ये मीठाचा खडा पडतो.\n३) साहित्याचा फॉर्मेट तकलादू होतो.\n४) अनावश्यक प्रतिसादांचे रेकॉर्ड बनतात.\n५) सकस लिहिले जाण्याची क्षमता / शक्यता नसणे.\nक्रिकेट संदर्भात हेच मुद्दे तुम्ही वरती जसे ऊलगडून सांगितले आहेत तसे ऊलगडून दाखवण्याची गरज पडू नये. ह्या प्रतिसादाला काही लोकांनी लाईक ठोकले आहे त्यांचीही मते जाणून घेण्याची तुमची ईच्छा असेलच.\nहुप्पाहुय्या त्यांनी प्रश्नाला लाईक ठोकलाय. (ज्यात एक मी सुद्धा आहे.) हो किंवा नाही या पर्यालाला नाही. तसा एक वेगळा पोल काढा तर समजेल.\nऋऽऽन्मेष, >> सविस्तर पोस्ट\n>> सविस्तर पोस्ट लिहायला थोडा अभ्यास करावा लागेल. कारण या सर्व घटना माझ्या जन्माच्या आधीच्या आहेत\nतुम्हाला जन्मत:च क्रिकेटचं ज्ञान होतं हे पाहून मनास संतोष जाहला.\nतुमचे मत वाचल्यावर तुम्हाला मायबोलीचा फारसा अनुभव नसावा असे वाटते.\nतुमच्या अगदी विरुद्ध मते असलेली लोकं इथे जास्तच असावीत असे संपूर्ण मायबोलीवरील लेखन वाचून वाटते.\nमला काहीच त्रास होत नाही, कुणि काही लिहीले तरी.\nखूप सरस, विचारपूर्ण नि गंभीर लेखन वाचायला मला इतरत्र जागा माहित आहेत.\nगापै, जन्मतःच नाही, पण जन्म\nजन्मतःच नाही, पण जन्म झाल्यापासून डोळे, कान या ईंद्रियांच्या सहाय्याने घरात चालू असलेला टीव्ही बघत, रेडीओ ऐकत या खेळाची गोडी लागली आणि त्यातील त्या वयाला अनुसरून जे जे ज्ञान आत्मसात करणे शक्य असते ते ते झालेच असेल.\nपैकी गावस्करला मी प्रत्यक्ष खेळताना बघितले नसल्याने निव्वळ जुने लेख वा संदर्भ चाळून, इतर एक्सपर्ट म्हणवल्या जाणार्‍या लोकांची मते ऐकून मी माझे मत असे पटकन ठरवू इच्छित नाही इतकेच. एखाद्याचे मत प्रमाण मानायला त्याच्या मतामध्ये किती प्रामाणिकपणा असायची शक्यता आहे याचाही अभ्यास करणे गरजेचे असते.\nअवांतर - अभिमन्यू जन्माच्या आधीच आईच्या पोटातूनच चक्रव्यूहाचे ज्ञान घेऊन आला यावर आपण विश्वास ठेवता का\nखूप सरस, विचारपूर्ण नि गंभीर\nखूप सरस, विचारपूर्ण नि गंभीर लेखन वाचायला मला इतरत्र जागा माहित आहेत.\nआम्हाला सुद्धा माहिती आहेत हो झक्की आम्ही चुकुनसुद्धा तिथे फिरकत नाही\nपण आत्ताही पात्रता फेरी पार\nपण आत्ताही पात्रता फेरी पार करूनच असोशिएट संघ पुढे येत असतात की \nऋन्मेऽऽष, ज्या चिकाटीने व\nज्या चिकाटीने व संयमाने तुम्ही प्रतिवाद करता, ते केवळ अतुलनीय आहे. (ह्यात तिरकसपणा नाही. मी गांभिर्याने बोलतो आहे.) भले तुमची आवड व मतं कुणाला आवडडोत किंवा नाही, तुम्ही ती पोटतिडकीने व प्रामाणिकपणे मांडता.\nअनेकदा तुमच्या विरोधी मतं नोंदवली असली, तरी मला तुमच्याबद्दल आदर आहे, हे इथे नमूद करतो आहे \nजिथे तिथे \"कच्चा लिबू\" असा\nजिथे तिथे \"कच्चा लिबू\" असा शब्दप्रयोग केल्याचा निषेध \nकच्च्या किंवा पक्क्या लिंबाला वा लिंबुटिंबूला \"कमसर\" लेखत असल्याचाही जाहीर निषेध....\n>>> कच्च्याच काय पक्क्या, टणक\n>>> कच्च्याच काय पक्क्या, टणक झालेल्या लिंबूंनाही संधी द्यावी आणि त्यांचा अनुल्लेख तर अजिबात करु नये. <<<<\nआगावा, तुला एक + दिलाय. खास लिंबूंचा \"अनुल्लेख\" न करण्याच्या उल्लेखासाठी.\nपण आत्ताही पात्रता फेरी पार\nपण आत्ताही पात्रता फेरी पार करूनच असोशिएट संघ पुढे येत असतात की \nयेस्स पण त्यांची संख्या खूप जास्त आहे हा कळीचा मुद्दा आहे.\nसध्याच्या फॉर्मेटला साधारण १५-२० देश (नक्की ठाऊक नाही) आयसीसीशी संलग्न असावेत. त्यांच्या स्पर्धेतून अफगाण, स्कॉटलंड, युएई सारखेही मुख्य स्पर्धेत येतात. वर लेखात मी दिलेला फॉर्मेट पाहिल्यास त्यानुसार या निवडलेल्यांचीही आणखी एक पात्रता फेरी विश्वचषकाच्या अगदी आधी आणि जिथे विश्वचषक भरणार आहे त्याच देशात घ्यावी, आणि ८+६ = १४ ऐवजी ८+ २ किंवा ३ = १०-११ च संघ आत घ्यावेत. यातही बांग्लादेश-झिम्बाब्वे सारख्यांना फेव्हर करत आधीच्या १५-२० देशांशी खेळायला न लावत या पात्रता फेरीत थेट प्रवेश द्यावा.\nकिंवा जर बांग्ला-झिम्ब्वाब्वे सातत्याने समाधानकारक परफॉर्मन्स देऊ लागले तर मग त्यांनाही थेट मुख्य स्पर्धेत प्रवेश द्यावा.\nबांग्लादेश-झिम्बाब्वे हे ओळखीचे संघ असल्याने या पात्रता फेरीलाही एक ओळख येईल आणि क्रिकेटप्रेमींकडून या पात्रता फेरीला फॉलो देखील केले जाईल.\nअसो, बाकी माझ्या मुद्द्यालाही विरोध करायचा म्हटल्यास मग १४ देशच का खेळवा की २०-२२ देश खेळवा की २०-२२ देश याला अर्थातच सारे नाही बोलणार, कारण जेवढे देश जास्त तेवढे तळाचे संघ आणखी लिंबू होणार.. तर बेसिकली इथे मुद्दा एवढाच आहे की कुठवर फिल्टर लावायचा.\nलिंबूटिंबू, अहो तुमच्या नावामुळे, म्हणजे असा एक आयडी इथे असल्याने मी कित्येकदा लिंबूटिंबू हा टाईप केलेला शब्द, तुम्ही दुखावले जाऊ नये म्हणून मिटवला आहे.\n.>>> मी कित्येकदा लिंबूटिंबू\n.>>> मी कित्येकदा लिंबूटिंबू हा टाईप केलेला शब्द, तुम्ही दुखावले जाऊ नये म्हणून मिटवला आहे <<<\nअहो असे कशाला केलेत नको होते असे करायला.... मी कशाला दुखावणारे अशाने\nबायदिवे, तुम्हाला कळलय का की तुम्ही हळूहळू का होईना, पण या क्रिकेटच्या विषयाद्वारे सर्वच क्षेत्रातील एका जळजळीत वास्तवाकडे घेऊन जाताय... ते म्हणजे ज्याला तुम्ही लिंबूटिंबू ठरवताय त्या \"तळागाळातल्या\" संघ/लोकांकरता काय करावे, व करावे ते कितपत ढील देऊन काय मर्यादेपर्यंत करावे, हा तो विषय.\nअहो होतात कधी कधी गैरसमज,\nअहो होतात कधी कधी गैरसमज, होतीलच असे नाही, जे डोक्यात येतात ते टाळायचे प्रयत्न करायचे, म्हणून तसे केले..\nकरावे ते कितपत ढील देऊन काय मर्यादेपर्यंत करावे>> थोडीशी सुधारणा, वरच्या उदाहरणात कसे करावे हे अपेक्षित आहे. किती मर्यादेपर्यंत असे नाही. क्रिकेटचा प्रसार होण्यासाठी जे गरजेचे आहे ते करावेच, पण एखाद्या लिंबूला बलाढ्य संघांबरोबर दणदणीत हरायचा मौका दिल्याने त्यांना काही विशेष फायदा होतो असे मला वाटत नाही. किंबहुना मनोधैर्य खच्ची होऊन नुकसानही होऊ शकते.\n<<सध्याच्या फॉर्मेटला साधारण १५-२० देश>> ३८ असोसिएट देश आहेत. याशिवाय त्यांच्यापेक्षा कमी establishment वाले ५७ अफिलिएट मेंबर आहेत. या सर्व ३८ देशात व्यवस्थित क्रिकेट रुजले आहे. फक्त आपल्या तुलनेत पैसा कमी आहे. आहात कुठे\nएकेकाळचा कच्चा लिंबू बांग्लादेशची या धाग्याच्या थोबाडीत मारावी अशी कामगिरी..\nमग क्रिकेटची महासत्ता भारत\nआणि आज चोकर्स पण बलाढ्य साऊथ आफ्रिका...\nसर्वांना धूळ चाटवली.. आणि सिद्ध केले.. कच्चे बच्चे वाकई बडे हो गये है\nहॅट्स ऑफ बांग्लादेश अ‍ॅण्ड बांग्लादेश सपोर्टर्स \nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nखेळाच्या मैदानात - क्रिकेट\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://shriharimandiram.org/Branch/index.php?page=101&id=715", "date_download": "2018-10-19T23:40:26Z", "digest": "sha1:TAX4OUDATKNRZX25J6R66EFKO4P2ABPU", "length": 1402, "nlines": 18, "source_domain": "shriharimandiram.org", "title": " || परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय ||", "raw_content": "\nआद्य... ९९ १०० - १०१ - १०२ १०३ ... अंत्य\nशाखेचे नाव : पोलादपूर\nसेवा प्रमुख : श्रीमती पुष्पलता विठ्ठल शेट\nबाजार पेठ, मु. पो. पोलादपूर,\nता. महाड, जि. रायगड, पिन कोड - ४०२३०३.\nउपासना केंद्र : श्री हनूमान मंदिर\nउपासनेविषयी माहिती : दररोज दुपारी ४ त ५\nदर रविवारी सकाळी ८\n© 1981-,परमार्थ निकेतन ट्रस्ट, बेळगांव. सर्व हक्क राखीव.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/501592", "date_download": "2018-10-20T00:17:32Z", "digest": "sha1:6RN7JVZGPB7NJWHVXOXBACUOB2VVSFAS", "length": 4159, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "आयएस दाम्पत्यांच्या मुलाची आत्महत्या - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » आयएस दाम्पत्यांच्या मुलाची आत्महत्या\nआयएस दाम्पत्यांच्या मुलाची आत्महत्या\nऑनलाईन टीम / मुंबई :\nराज्यातील ज्येष्ठ आयएस अधिकारी मिलिंद म्हेसकर आणि मनीषा म्हैसकर यांच्या मुलाने आत्महत्या केल्याची माहिती मिळाली आहे. इमारतीवरून उडी मारू त्याने आत्महत्या केली.\nमन्मथ म्हैसकर असे या मुलाचे नाव आहे.मिलिंद म्हैसकर हे म्हाडाचे उपाध्याक्ष आणि सीईओ आहेत तर मनीषा म्हैसकर या नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव आहेत. मन्मथ हा शिक्षण घेत होता, आज सकाळी मित्राला भेटायला जातो असे सांगून तो घराबाहेर गेला मात्र त्याने थेट इमारतीवर जाऊन खाली उडी मारून आत्महत्या केली. यामगचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.\nअंडर-19 वर्ल्ड कप : भारताचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय\n7 महिन्याच्या मुलीच्या पोटात एलईडी बल्ब\nदेशाच्या फाळणीला जिना नाही, पटेल-नेहरू जवाबदार; अब्दुल्ला\nसाडेपाच लाखाची दारू जप्त\nसंशोधकांनी अनुभवली ‘तिलारी’ची समृद्धी\nनिरवडेत वीज पडून तरुण ठार\nप्रचंड गडगडाटाने कुडाळ हादरले\nमालवणात ‘स्वस्थ भारत’ सायकल रॅलीचे स्वागत\nकुडाळला कीर्तन महोत्सवास प्रारंभ\nआश्वासनांच्या कात्रणांचे लवकरच प्रदर्शन\nचैतन्यमय वातावरणात दौडीची यशस्वी सांगता\nशिलंगण मैदानावर सीमोल्लंघन कार्यक्रम\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/india-vs-england-big-brother-tom-wants-to-make-it-two-currans-in-england-side/", "date_download": "2018-10-19T23:58:18Z", "digest": "sha1:NZVVYJ4CVLBVDJYYL6THO2F3THTXSO7O", "length": 8158, "nlines": 66, "source_domain": "mahasports.co.in", "title": "हे दोन भाऊ खेळू शकतात कसोटी मालिकेत एकाच संघाकडून", "raw_content": "\nहे दोन भाऊ खेळू शकतात कसोटी मालिकेत एकाच संघाकडून\nहे दोन भाऊ खेळू शकतात कसोटी मालिकेत एकाच संघाकडून\nभारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात २० वर्षीय अष्टपैलू सॅम करन इंग्लंडच्या विजयाचा शिल्पकार ठरला.\nसॅम करनने या सामन्यात पहिल्या डावात २४ धावा आणि ४ विकेट तर दुसऱ्या डावात बहुमुल्य ६३ धावा आणि १ विकेट घेत भारतीय संघाला जेरीस आणले होते.\nआता याच सॅम करनचा थोरला बंधू टॉम करनलाही इंग्लंड संघात पुनरागमन करुन आपल्या धाकट्या भावासोबत इंग्लंडचे प्रतिनिधीत्व करण्याचे वेध लागले आहे.\n“आमच्या कुटुंबाला क्रिकेटची मोठी परंपरा आहे. माझे वडील केव्हीन करन झिम्बाब्वेकडून दोन विश्वचषक खेळले आहेत. मी या आधीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. आता सॅमही इंग्लंड संघासाठी चांगली कामगिरी करताना पाहूण मला आनंद होत आहे.” असे टॉम करन म्हणाला.\nटॉम करनने यापूर्वीच इंग्लंडकडून टी-२, एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. मात्र दुखापतीमुळे त्याला इंग्लंड संघातून आपले स्थान गमवावे लागले आहे.\n“मी आता पूर्णपणे फिट आहे आणि इंग्लंड संघात पुनरागमन करण्यासाठी उत्सुक आहे. मला सॅमच्या खांद्याला खांदा लावून इंग्लंड संघासाठी चांगली कामगिरी करायची आहे.” असे टॉम करन एका मुलाखत कार्यक्रमात म्हणाला.\nक्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.\n-विराटला रोखण्यासाठी इंग्लंडच्या प्रशिक्षकाची नवी शक्कल\n-इंग्लंडच्या दिग्गज महिला क्रिकेटपटूबरोबर अर्जुन तेंडुलकरचे खास डीनर\nISL 2018: मोसमातील पहिल्या महाराष्ट्र डर्बीत मुंबईविरुद्ध पुणे सिटीचा पराभव\nनेमार ज्युनियरने मोडला पेलेंचा हा विक्रम\nVideo: या कामगिरीमुळे रोहित शर्माने पृथ्वी शॉला मिठीच मारली\nऑस्ट्रेलिया पहिल्यांदाच खेळणार या संघाविरुद्ध टी २० सामना\nVideo: तीन दिवसांत क्रिकेटमध्ये झाले तीन विचित्र धावबाद\nटाॅप ३- आज प्रो कबड्डीत होणार हे तीन मोठे पराक्रम\nISL 2018: भेदक मार्सेलिनोच्या पुनरागमनाचे पुणे सिटीला वेध\nएचसीएल आशियाई टेनिस अजिंक्यपद २०१८ स्पर्धेत अव्वल व आंतरराष्ट्रीय खेळाडू झुंजणार\nअखिल भारतीय सुपर सिरीज् टेनिस स्पर्धेत पुण्याच्या राधिका महाजनला दुहेरी मुकुट\nISL 2018: चेन्नईने केली पराभवाची हॅट्ट्रीक\nसलग दुसऱ्या दिवशी क्रिकेटमध्ये ‘कहर’, विचित्र रनआऊटची मालिका सुरुच\nझी महाराष्ट्र कुस्ती दंगलमध्ये ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी खेळणार या टीमकडून\nनागराज मंजूळे आता कुस्तीच्या मैदानात, विकत घेतली झी महाराष्ट्र कुस्ती दंगलमधील ही टीम\nटाॅप ३- प्रो कबड्डीच्या ६व्या हंगामात ५०पेक्षा जास्त गुण घेणारे ३ खेळाडू\nटीम इंडीयाने गाठली आहे या पाच देशांविरुद्ध वनडे सामन्यांची शंभरी\nक्रिकेटपटू दिपक चहरच्या घरी चोरीचा प्रयत्न करणाऱ्या सहा जणांना अटक\nविराटने डिजाईन केलेल्या शूजची अशी आहे किमंत\nपुण्यात होणाऱ्या कबड्डी, क्रिकेट सामन्यांचे असे आहेत तिकीट दर\nभारत-विंडीज यांच्यातील चौथ्या वनडेच्या तिकीट विक्रीला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार\nकपिल देव, अनिल कुंबळेला मागे टाकत रविंद्र जडेजा करणार मोठा पराक्रम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikiquote.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%A8", "date_download": "2018-10-19T23:49:17Z", "digest": "sha1:BOZQHD2J4B4CKPFE5ZSOIW6KBMQD6HPE", "length": 3980, "nlines": 57, "source_domain": "mr.wikiquote.org", "title": "वाचन - Wikiquote", "raw_content": "\nभाषा साध्य करण्याचे, संवादाचे, माहिती आणि कल्पना व्यक्त करण्याचे, वाचन हे एक साधन आहे. भाषा कोणतीही असू द्यात; वाचकाचे पूर्वज्ञान, अनुभव, वृत्ती, आणि तो ज्या भाषिक समुहाचा घटक आहे त्या समुहाची सांस्कृतिक आणि सामाजिक वळण या प्रभावांनी घडलेला वाचक आणि तो वाचत असलेला मजकुर यांची परस्परांवर पडणारे अथवा न पडणारे प्रभाव यांची प्रक्रिया गुंतागुंतीची असते. म्हणूनच वाचनप्रक्रियेच्या प्रयोगात, विकासात, आणि सुधारणेत सातत्य हवे.[१]\nयेथे खाली तुम्हाला माहीत असलेले वाचन विषयक सुविचार लिहा***\n:: वाचतो तो वाचतो :: वाचन हा लेखनाचा पाया असतो. :: आजचा वाचक उद्याचा लेखक :: वाचावे परी लेखन रुपी उरावे\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल २२ ऑक्टोबर २०१५ रोजी १०:५५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/vruthanta-news/educated-woman-arrested-in-case-of-aged-murder-384267/", "date_download": "2018-10-20T00:43:50Z", "digest": "sha1:SEPMXV2AA3OR6LD3XEBNK5F7L7KWFD7Y", "length": 15715, "nlines": 209, "source_domain": "www.loksatta.com", "title": "वृद्धेचा खून, उच्चशिक्षित महिलेला अटक | Loksatta", "raw_content": "\nविषाणुजन्य तापावर प्रतिजैविके घेणे टाळा\nसंत्र्याला यंदा सुगीचे दिवस\nऊस तोडणी कामगारांना भविष्य निर्वाह निधीचा लाभ\nदसरा मेळाव्यातून पंकजांचा पक्षांतर्गत स्पर्धकांनाही इशारा\nवृद्धेचा खून, उच्चशिक्षित महिलेला अटक\nवृद्धेचा खून, उच्चशिक्षित महिलेला अटक\nबाजारपेठेतील एका राहत्या घरात रहस्यमयरीत्या सापडलेल्या महिलेच्या मृतदेहाचे कोडे उलगडण्यात अखेर पोलीस यशस्वी झाले. केवळ साडेचार-पाच ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांसाठी एका ओळखीच्याच गर्भवती महिलेनेच त्या वृद्धेचा\nबाजारपेठेतील एका राहत्या घरात रहस्यमयरीत्या सापडलेल्या महिलेच्या मृतदेहाचे कोडे उलगडण्यात अखेर पोलीस यशस्वी झाले. केवळ साडेचार-पाच ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांसाठी एका ओळखीच्याच गर्भवती महिलेनेच त्या वृद्धेचा गळा घोटल्याचे तपासात निष्पन्न झाले. ठोस पुरावा हाताशी नसताना पोलिसांनी दोन दिवसांतच या गुन्ह्याची उकल केली. यासंदर्भात पोलिसांनी गौरी राजेंद्र ओझा (वय ३३) या उच्चशिक्षित महिलेला अटक केली. ती आठ महिन्यांची गर्भवती आहे. सुभद्रा निवृत्ती वामन (वय ६०) असे मृत महिलेचे नाव आहे. शहरातील मेन रोडवर असलेल्या राजेंद्र ओझा यांच्या मालकीच्या घरात रविवारी संध्याकाळी कुजलेल्या अवस्थेत एका महिलेचा मृतदेह आढळला होता. संशयास्पद स्थितीत राहत्या घरात आढळलेल्या अनोळखी मृत महिलेची ओळख पटविण्याचे तसेच गुन्हेगाराचा शोध घेण्याचे अवघड काम पोलिसांसमोर होते. तपासात आर्थिक चणचण व सोन्याच्या दागिन्याच्या हव्यासातून झालेल्या या खुनाचा उलगडा पोलिसांनी केला.\nओझा यांच्या पत्नीनेच हे कृत्य केल्याचे तपासात समोर आले. गौरी ओझा ही गर्भवती असल्याने घरीच राहात होती. मृत वामन याही जवळच माळीवाडय़ात एकटय़ा राहात होत्या. दोघींची चांगली ओळख असल्याने वामन यांचे गौरीकडे कायम येणेजाणे व्हायचे. नेहमीप्रमाणे रविवारी वामन ओझांच्या घरी गेल्या. त्यांच्या गळय़ातील चार-पाच ग्रॅम सोन्याने ओझा यांना भुरळ घातली. त्यांच्या डोक्यात वेगळाच कट शिजला. त्यानुसार गोडीने बोलत वामन यांना त्यांनी वरच्या मजल्यावर नेले. कोणतीही कल्पना नसलेल्या वामन मोठय़ा विश्वासाने त्याच्यासोबत गेल्या, मात्र त्या विश्वासघाताच्या बळी ठरल्या. तेथे काही कळायच्या आत गौरीने वामन यांचे केस हातात धरून डोके िभतीवर आदळले. बेशुद्ध झालेल्या या महिलेचा गळा त्यांनी नायलॉनच्या दोरीने आवळला. घरासमोरील रस्ता रात्री उशिरापर्यंत वर्दळीचा असल्यामुळे गौरीला मृतदेहाची विल्हेवाट लावता आली नाही. त्यामुळे मृत महिलेला अर्धवट पोत्यात टाकून तिच्या अंगावर चादर टाकली होती. मुलीने घरात दरुगधी येत असल्याची तक्रार केल्यानंतरही त्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. मात्र दररोज वाढत जाणाऱ्या दरुगधीमुळे अखेर घरात असलेला मृतदेह पोलिसांपर्यंत पोहोचला. तब्बल सहा दिवस या महिलेचा मृतदेह त्यांच्या घरात असल्याने त्याला मोठय़ा प्रमाणात दरुगधी सुटली होती. अखेर या दरुगधीनेच खुनाला वाचा फोडली. आरोपी गौरी ओझा हिला न्यायाधीश रा. मा. राठोड यांच्यासमोर उभे केले असता तिला एक दिवसाची कोठडी देण्यात आली. गळा आवळून खून केल्याचा प्रकार शवविच्छेदनानंतर समोर आला. पोलीस उपअधीक्षक स्वाती भोर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक योगेश कामाले, उपनिरीक्षक प्रवीण साळुंखे, पोलीस कर्मचारी प्रसाद लावर, विजय साठे, संदीप गडाख, हनुमान उगले यांनी ओझा दाम्पत्याला विश्वासात घेतल्यावर गौरीने खुनाची कबुली दिली.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nऊसतोड मजूर महिला खूनप्रकरणी पतीस अटक\nसशस्त्र दरोडा घालण्याच्या तयारीतील टोळीला अटक\nबलात्कार प्रकरणी ‘बाबा फलाहारी’ यांना अटक\nकाँग्रेस खासदार ज्योतिरादित्य सिंधियांना मंदसौरला जाताना अटक, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी\nमहावितरणचा उपमहाव्यवस्थापक १ लाखाची लाच घेताना जाळ्यात\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n‘रावण दहना’त मृत्युतांडव, पंजाबमधील भीषण दुर्घटनेत ६० ठार\n...तर ६० जणांचा जीव वाचला असता\nबाप मृत्यूशी लढत असतानाच मुलगी आणि नातीवर काळाचा घाला\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nकौतुकास्पद: युपीतल्या 850 शेतकऱ्यांना बिग बी करणार कर्जमुक्त; ५.५ कोटींचं अर्थसहाय्य\n#MeToo : सेलिब्रेटी मॅनेजमेंट कंपनीच्या अनिर्बन दास ब्ला यांचा आत्महत्येचा प्रयत्न\n#MeToo कोर्टाच्या आदेशाची वाट बघा; आलोक नाथांची सिंटाला विनंती\n#MeToo : प्रसिद्ध चित्रकार जतिन दास म्हणतात तो मी नव्हेच\n#MeToo : 'सेक्रेड गेम्स'च्या अभिनेत्रीचा दिग्दर्शक विपुल शहावर लैंगिक गैरवर्तणुकीचा आरोप\nसागरी किनारी रस्त्यावर ‘क्रॅश एटोनेटर’\nमेट्रो मार्गिकांचे संचलन ‘एमएमआरडीएकडे’च\n१८व्या वर्षांत अत्रे कट्टय़ावर तरुणाईचा मेळा\nयंदा उत्पादन घटण्याची शक्यता\nतलासरीमध्ये गटारावरच भाजीविक्रीची दुकाने\nजुईनगर येथे अपंग, विशेष मुलांसाठी उद्यान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/mobiles/samsung-f270-price-mp.html", "date_download": "2018-10-20T00:42:22Z", "digest": "sha1:7GZZAETLUFEMF2O3VYGVXABNJZ35X7H5", "length": 13311, "nlines": 393, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "सॅमसंग फँ२७० India मध्ये ऑफर , Pictures & पूर्ण वैशिष्ट्यमध्येकिंमत | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nसॅमसंग फँ२७० वरIndian बाजारात सुरू 2009-05-21 आणि खरेदी करण्यासाठी उपलब्धआहे..\nसॅमसंग फँ२७० - चल यादी\nसर्वोत्तम 6,890 तपशील पहा\nसॅमसंग फँ२७० - किंमत अस्वीकार\nवर उल्लेख केलेल्या सर्व दर ## आहे.\nनवीनतम किंमत सॅमसंग फँ२७० वर 07 2017 डिसेंबर प्राप्त होते.\nकिंमत आहे _SEO_CITIES_ समावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना तपासा.\nउत्कृष्ट , 4 रेटिंग्ज वर आधारित\nसॅमसंग फँ२७० - वैशिष्ट्य\nरिअर कॅमेरा 2 MP\nइंटर्नल मेमरी Below 256 MB\nऑडिओ जॅक 3.5 mm\nबॅटरी कॅपॅसिटी 960 mAh\nटाळकं तिने Upto 5 hrs\nमॅक्स स्टॅन्ड बी तिने Upto 150 hrs\nफॉर्म फॅक्टर Feature Phones\n5/5 (4 रेटिंग )\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nतेव्हामला इशारा उपलब्ध आहे\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/citizen-journalism/bus-sitting-system-pmpml-bus-136188", "date_download": "2018-10-20T00:53:11Z", "digest": "sha1:G3SAIJQ5F775GLNQU2AJWZDKYXHHDBUY", "length": 11026, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "The bus sitting system at PMPML bus पीएमपीएमएल बसमधील आसन व्यवस्था मोडकळीस | eSakal", "raw_content": "\nपीएमपीएमएल बसमधील आसन व्यवस्था मोडकळीस\nमंगळवार, 7 ऑगस्ट 2018\nतुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'\nतुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.\nपुणे : सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम नसल्यामुळे दिवसेंदिवस खाजगी वाहने घेण्याचे प्रमाण वाढले आहे. शिवाय सातत्याने होणारी दरवाढ यामुळे सुद्धा सार्वजनिक वाहतूकीतून प्रवास करणे सर्वसामान्य माणसाला परवडत नाही. शिवाय ताटकळत ऊन, वारा, पावसात थांबून वाट पाहत बसणे ही एक प्रकारची शिक्षाच भोगावी लागते.\nधक्का बुक्की करून पीएमपीएमएलमध्ये प्रवेश केला तरी उभा राहूनच अनेकदा प्रवास करावा लागतो. तसेच आसन व्यवस्था मोडकळीस असलेली दिसते. वारंवार पीएमपीएमएल वाटेत बंद पडणे, हे तर नित्याचे झाले आहे. पीएमपीएमएल प्रशासनाने किमान प्रवाशांना बसने प्रवास करताना आसनावर बसण्याची तरी चांगल्या प्रकारे सोय केली पाहिजे. कारण प्रवासी तिकिटासांठी पैसे मोजत असतो. पीएमपीएमएल प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे.\nपुणे - लोणावळा लोकल उद्यापासून पूर्ववत\nपुणे - लोहमार्गाच्या देखभाल- दुरुस्तीचे काम वेळेपूर्वीच पूर्ण झाल्यामुळे पुणे- लोणावळा मार्गावरील लोकलची वाहतूक येत्या रविवारपासून (ता. 21)...\nम्हाडाच्या झोपडपट्ट्यांमधील 70 हजार शौचकुपांची देखभाल पालिका करणार\nमुंबई - मुंबईत म्हाडाने बांधलेली 70 हजार शौचकूप ताब्यात घेऊन त्यांची देखभाल महापालिका करणार आहे. म्हाडा आणि पालिका अधिकाऱ्यांच्या झालेल्या...\n22 हजार शौचकुपांना अखेर मंजुरी\nमुंबई - धोकादायक शौचालये, तुटलेले दरवाजे आणि लाद्यांमुळे झोपडपट्ट्यांतील नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी मुंबईत 22 हजार शौचकूप बांधण्याचा...\nवाहतूक कोंडी टाळण्यासाठी पालिकेतर्फे सात ठिकाणी सिग्नल\nनवी मुंबई - महापालिका क्षेत्रातील वाहनांची वाढती संख्या व त्यामुळे मुख्य रस्त्यांवरील चौकात होत असलेली वाहतूक कोंडी बघता वाहतूक सुरळीत...\nहमीभावाने सोयाबीन खरेदी कधी\nकाशीळ - जिल्ह्यात खरिपातील काढणी अंतिम टप्प्यात आली असतानाही नाफेडकडून खरेदी केंद्रावर प्रत्यक्ष खरेदी सुरू झालेली नाही. शासनाने सोयाबीनची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/node/81728", "date_download": "2018-10-20T00:23:14Z", "digest": "sha1:QST6LRNQLVOTGRAHZ7Y6PFHJNDWK54BG", "length": 13592, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "nagpur vidarbha alfia shaikh help by community ३५ सुवर्णांची धनी, पण वाली नाही कुणी! | eSakal", "raw_content": "\n३५ सुवर्णांची धनी, पण वाली नाही कुणी\nशुक्रवार, 10 नोव्हेंबर 2017\nनागपूर - पॉवरलिफ्टिंगसारख्या खेळात अल्फिया शेखने आतापर्यंत ३५ सुवर्णपदके जिंकली. नऊवेळा ‘स्ट्राँगेस्ट वुमन’चा किताब पटकावला. शिवाय आंतरराष्ट्रीय स्पर्धेतही ‘चॅम्पियन’ झाली. मात्र, या कामगिरीनंतरही ती उपेक्षेचे जीणं जगत आहे. हलाखीच्या परिस्थितीमुळे नागपूरकन्येला या खेळात टिकून राहण्यात अनेक अडचणी येताहेत. मदत किंवा नोकरी मिळाल्यास आपण खेळावर आणखी लक्ष केंद्रित करून नागपूरसह देशाला नावलौकिक मिळवून देऊ शकते, असे तिचे म्हणणे आहे.\nनागपूर - पॉवरलिफ्टिंगसारख्या खेळात अल्फिया शेखने आतापर्यंत ३५ सुवर्णपदके जिंकली. नऊवेळा ‘स्ट्राँगेस्ट वुमन’चा किताब पटकावला. शिवाय आंतरराष्ट्रीय स्पर्धेतही ‘चॅम्पियन’ झाली. मात्र, या कामगिरीनंतरही ती उपेक्षेचे जीणं जगत आहे. हलाखीच्या परिस्थितीमुळे नागपूरकन्येला या खेळात टिकून राहण्यात अनेक अडचणी येताहेत. मदत किंवा नोकरी मिळाल्यास आपण खेळावर आणखी लक्ष केंद्रित करून नागपूरसह देशाला नावलौकिक मिळवून देऊ शकते, असे तिचे म्हणणे आहे.\nकाटोल रोड, फ्रेण्ड्‌स कॉलनीत राहणाऱ्या १९ वर्षीय अल्फिया शेखने तीन वर्षांपूर्वी पॉवरलिफ्टिंगमध्ये पाऊल ठेवले. कुणाचेही बळ नसताना अथक परिश्रम व स्वत:च्या गुणवत्तेवर अल्पावधीतच तिने यश संपादन केले.\nआर्थिक अडचणींमुळे तिला खेळात सध्या अनेक अडचणी येताहेत. अल्फियाच्या वडिलांचे छोटेसे ‘डेली नीड्‌स’चे दुकान असून, आई गृहिणी आहे. त्यामुळे खेळसोबतच ती शिक्षण व खासगी नोकरी (जिम ट्रेनर) सुद्धा करीत आहे.\nअल्फिया लास वेगास येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठीही पात्र ठरली आहे.\nया स्पर्धेसोबतच तिला जर्मनी व इंग्लंडमधील स्पर्धांमध्येही सहभागी व्हायचे आहे. त्यासाठी तिला पैशाची नितांत गरज आहे. नोकरी मिळाल्यास आपण खेळावर अधिकाधिक ‘फोकस’ करून देशाला आणखी पदके मिळवून देऊ शकते, असे अल्फियाने सांगितले.\nसंदीप जोशी घेणार पुढाकार\nअल्फिया व तिच्यासारख्या शहरातील असंख्य गोरगरीब व प्रतिभावान खेळाडूंना मदत करण्याचे आश्‍वासन स्थायी समितीचे अध्यक्ष संदीप जोशी यांनी दिले. ते म्हणाले, अल्फियाला खरोखरच मदतीची आवश्‍यकता आहे. विशेषत: तिला ‘डायट’साठी पैसे हवे आहेत. संदर्भात आपण लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी अल्फियाची भेट घडवून देणार आहे. इतरही गुणवान खेळाडूंना मदतीची गरज असल्यास त्यांचीही नावे मला द्या, असेही ते म्हणाले.\nअयोध्येतील बाबरी मशीद हिंदुत्ववाद्यांनी जमीनदोस्त केल्यानंतर तेथे न उभारल्या गेलेल्या राममंदिराच्या मुद्याचा ‘सात-बारा’ कोणाचा, या प्रश्‍नावरून २५...\nराज्यातील चार कोटी व्यक्ती व्यसनाधीन\nमुंबई - राज्यात अंदाजे किमान चार कोटी व्यक्तींना तंबाखू, तपकीर आणि गुटख्यापासून दारू-अमली पदार्थ असे कोणते ना कोणते तरी व्यसन असल्याचा निष्कर्ष...\nसत्ता द्या, अडीच लाख जागा भरू - अजित पवार\nसोमेश्‍वरनगर - ‘‘राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता द्या. ताबडतोब नोकऱ्यांमधल्या अडीच लाख रिक्त जागा भरून बेरोजगारांना न्याय देऊ, सहवीजनिर्मिती...\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जुन्नरला विजयादशमीला पथ संचलन\nजुन्नर - विजयादशमी उत्सवाचे निमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जुन्नर शहरात पथसंचलन, शस्त्रपूजन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. गणवेशातील...\nपैलवान फाउंडेशन शंभर मल्लांना दत्तक घेणार\nकात्रज - समाजाच्या हिताचा विचार करणारी माणसं एकत्र आली की मोठं काम उभं राहतं. कुस्ती क्षेत्रात ते घडतंय याचा आनंद आहे. देशाला ऑलिंपिक पदक मिळवून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/57218", "date_download": "2018-10-19T23:59:10Z", "digest": "sha1:7CMJTAW4TWKG2U4235PBULRYSGBWRNSI", "length": 6947, "nlines": 112, "source_domain": "www.maayboli.com", "title": "८९वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अध्यक्षीय भाषण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /८९वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अध्यक्षीय भाषण\n८९वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अध्यक्षीय भाषण\n८९वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरीत सध्या सुरू आहे. संमेलनाचे अध्यक्ष श्री. श्रीपाल सबनीस यांच्या अध्यक्षीय भाषणाची पीडीएफ स्वरुपातील भाषणाची प्रत खालील लिंकवर उपलब्ध करून देत आहे.\nखालील ठिकाणी क्लिक करा....\n८९वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भाषण\n१५० पानांचं भाषण असेल असं\n१५० पानांचं भाषण असेल असं ऐकलं होतं. खरंच आहे का तेव्ह्ढं त्यापेक्षा उद्याच्या पेप्रात गोषवारा वाचु,\n१५० पानांचं भाषण असेल असं\n१५० पानांचं भाषण असेल असं ऐकलं होतं >>>> एकट्याचेच संमेलन होते \nभाषण दोन तास चालेल असे\nभाषण दोन तास चालेल असे सांगण्यात आले होते.\n(अवांतर - संमेलनासाठी खास दाढीची खुंटे वाढवलेली असावीत. पाटील साहेबांबरोबर फुगडी खेळतानाचा फोटो धमाल आहे. पण मला वाटते आत्तापर्यंत नकारात्मक गवगवा झालेल्या ह्या महाशयांचे मुख्य भाषण आश्चर्यकारकरीत्या उत्तम होईल अशी एक शक्यताही आहे. ह्याचे कारण असे की सगळ्यांना गाफील ठेवून धक्का देण्याचा त्यांचा एक प्लॅन असू शकेल. हे आपले नुसतेच मनात आले.)\nअरे वा, भाषण खरंच छान दिसत\nअरे वा, भाषण खरंच छान दिसत आहे. वाचा लोकहो.\nपहिली तीन पाने तरी मस्त\nदोन सुप्रसिद्ध खोटारड्यांची भाषणे झाली ती टीव्ही वर पाहिली.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/national/gujarat-elections-yogendra-yadavs-opinion-poll-congress-95-113-seats-bjp-defeats-defeat/", "date_download": "2018-10-20T01:17:25Z", "digest": "sha1:GQK5NSRKS6IECRK7R4XRXGVF4MVBUSLV", "length": 28677, "nlines": 408, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Gujarat Elections: Yogendra Yadav'S Opinion Poll; Congress 95 To 113 Seats, Bjp Defeats Defeat | गुजरात निवडणूक: योगेंद्र यादवांचा Opinion Poll; कॉंग्रेसला 95 ते 113 जागा , भाजपाला पराभवाचा धक्का | Lokmat.Com", "raw_content": "शनिवार २० ऑक्टोबर २०१८\n'या' विनोदी अभिनेत्याला ओळखलात का \n'झी मराठी अवॉर्ड्स २०१८'मध्ये बालकलाकारांची धमाल\nआम्ही दोघी मालिकेत 'कुछ कुछ होता है' चित्रपटाची झलक\nपावसामुळे मुंबईतील धूलिकणांचे प्रमाण घटले\nमेट्रोच्या कामावरून दोन यंत्रणांमध्ये रंगला वाद\n‘मी टू’ चळवळ पीडितांसाठी; त्याचा गैरवापर करू नका - उच्च न्यायालय\nदागिन्यांच्या मोहात मित्राकडूनच मुख्य सूत्रधाराची हत्या\nरेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या ब्लॉक\nTanushree Dutta controversy : 'सिन्टा'वर भडकली तनुश्री दत्ता; पण का\nविविधांगी भूमिका साकारण्याचा एकच ध्यास\n ‘बधाई हो’ने पहिल्या दिवशी रचला विक्रम\n‘अॅव्हेंजर्स 4’मध्ये आयर्न मॅनच्या हातात दिसणार ‘हे’ खास शस्त्र\n23 Years Of DDLJ : शाहरूख- काजोलचा ‘दिलवाले दुल्हनियां ले जायेंगे’ झाला २३ वर्षांचा पाहा कधीही न पाहिलेले काही फोटो\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nशीघ्रपतनाची समस्या; कारणं आणि उपाय\nपरिणीती चोप्राचे 'हे' इंडो-वेस्टर्न लूक्स तुम्हाला देतील परफेक्ट लूक\nसंध्याकाळच्या चहासोबत एकदा तरी ट्राय करा खमंग मसाला पापड\nकानामध्ये हेवी इयररिंग्स वापरताय 'या' समस्यांचा करावा लागू शकतो सामना\nमुंबईतील 'या' ठिकाणी स्वस्त आणि मस्त शॉपिंगचा आनंद लुटा\nपंजाब - अमृतसर रेल्वे दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शनिवारी पंजाबमध्ये राजकीय शोक\nभाजपाचे बिहारचे खासदार भोला सिंह यांचे निधन; दिल्लीच्या राम मनोहर लोहिया इस्पितळात केले होते दाखल.\nट्रेनने लोकांना उडवलं आणि सिद्धूंच्या पत्नी नवजोत कौर गाडीत बसून घरी निघून गेल्या, प्रत्यक्षदर्शींचा आरोप\nपंजाब - अमृतसर येथे रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना पंजाब सरकारकडून 5 लाख रुपयांची मदत जाहीर\nनवी दिल्ली - अमृतसर येथील रेल्वे दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले दु:ख व्यक्त\nआदिलाबाद : नागपूरहून निघालेल्या कारमध्ये दहा कोटींची रोकड जप्त\nअमृतसर (पंजाब) - रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या भीषण रेल्वे अपघातात 50 जाणांचा मृत्यू, पोलिसांची माहिती\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\nऔरंगाबाद - डोक्यात दगड घालून कविता अशोक जाधव या महिलेचा खून, हर्सूल भागातील घटना\nनाशिक - नाशिक मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये वादावादी\nमुंबई - मुंबई विमानतळावर 21 लाख 52 हजार रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर जप्त, सीआयएसएफची कारवाई\nनागपूर - गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमदार निवासावर चढून आंदोलन, अधिग्रहित जमिनीचा मोबदला देण्याची मागणी\nनंदुरबार- जि.प.समाज कल्याण अधिकारी सतिश वळवी यांना कार्यालयात 20 हजाराची लाच घेताना अटक\nपंजाब - अमृतसर रेल्वे दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शनिवारी पंजाबमध्ये राजकीय शोक\nभाजपाचे बिहारचे खासदार भोला सिंह यांचे निधन; दिल्लीच्या राम मनोहर लोहिया इस्पितळात केले होते दाखल.\nट्रेनने लोकांना उडवलं आणि सिद्धूंच्या पत्नी नवजोत कौर गाडीत बसून घरी निघून गेल्या, प्रत्यक्षदर्शींचा आरोप\nपंजाब - अमृतसर येथे रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना पंजाब सरकारकडून 5 लाख रुपयांची मदत जाहीर\nनवी दिल्ली - अमृतसर येथील रेल्वे दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले दु:ख व्यक्त\nआदिलाबाद : नागपूरहून निघालेल्या कारमध्ये दहा कोटींची रोकड जप्त\nअमृतसर (पंजाब) - रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या भीषण रेल्वे अपघातात 50 जाणांचा मृत्यू, पोलिसांची माहिती\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\nऔरंगाबाद - डोक्यात दगड घालून कविता अशोक जाधव या महिलेचा खून, हर्सूल भागातील घटना\nनाशिक - नाशिक मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये वादावादी\nमुंबई - मुंबई विमानतळावर 21 लाख 52 हजार रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर जप्त, सीआयएसएफची कारवाई\nनागपूर - गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमदार निवासावर चढून आंदोलन, अधिग्रहित जमिनीचा मोबदला देण्याची मागणी\nनंदुरबार- जि.प.समाज कल्याण अधिकारी सतिश वळवी यांना कार्यालयात 20 हजाराची लाच घेताना अटक\nAll post in लाइव न्यूज़\nगुजरात निवडणूक: योगेंद्र यादवांचा Opinion Poll; कॉंग्रेसला 95 ते 113 जागा , भाजपाला पराभवाचा धक्का\nगुजरात विधानसभा निवडणूक निकालाबाबत प्रसिद्ध निवडणूक विश्लेषक आणि स्वराज इंडिया पार्टीचे अध्यक्ष योगेंद्र यादव यांनी दुस-या टप्प्यातील निवडणुकीच्या एक दिवस आधी स्वतःचा ओपिनियन पोल जाहीर केला आहे.\nमुंबई: गुजरात विधानसभा निवडणूक निकालाबाबत प्रसिद्ध निवडणूक विश्लेषक आणि स्वराज इंडिया पार्टीचे अध्यक्ष योगेंद्र यादव यांनी दुस-या टप्प्यातील निवडणुकीच्या एक दिवस आधी स्वतःचा ओपिनियन पोल जाहीर केला आहे.\nयोगेंद्र यादव यांनी गुजरात निवडणुकांबाबत तीन शक्यता वर्तवल्या आहेत. यामध्ये त्यांनी थेट भाजपाच्या पराभवाचं भाकीत वर्तवलं आहे. कॉंग्रेसला 95 ते 113 जागा मिळतील असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे. यापेक्षाही मोठा पराभवाचा सामना भाजपाला करावा लागू शकतो असं त्यांनी म्हटलं आहे. एबीपी न्यूज आणि सीएसडीएस यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या ओपिनियन पोलद्वारे आपला अंदाज वर्तवला आहे.\nयोगेंद्र यादव यांनी पहिली शक्यता वर्तवताना भाजपा आणि कॉंग्रेस दोन्ही पक्षांना 43 टक्के जागा मिळतील अशी शक्यता वर्तवली आहे. पण जागांच्या बाबतीत भाजपाला 86 जागा तर कॉंग्रेसला 95 जागा मिळतील असं म्हटलं आहे.\nयोगेंद्र यादव यांनी दुसरी शक्यता वर्तवताना भाजपाला 41 टक्के मतं आणि 65 जागा व काँग्रेसला 45 टक्के मतं आणि 113 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तर तिस-या शक्यतेत भाजपाचा या पेक्षाही दारुण पराभव होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nGujarat Election 2017Yogendra YadavBJPcongressगुजरात निवडणूक 2017योगेंद्र यादवभाजपाकाँग्रेस\nराज्यसभेचे उपसभापतीपद विरोधी पक्षाला, भाजपाचा दावा नाही\n'थोडा धीर धरा, राम मंदिर नक्कीच होणार'\nरॉबर्ट वाड्रांकडील 'ते' ४२ कोटी प्राप्तिकर खात्याच्या रडारवर; नोटीस पाठवली\nमिशन 2019 साठी 'असा' असणार भाजपाचा मेगा प्लान\nआणीबाणीवरुन जेटलींचा निशाणा; इंदिरा गांधींची हिटलरशी तुलना\nसोलापूरात महापालिकेच्या झोन कार्यालयांना काँग्रेसने ठोकले कुलूप, भाजपाविरोधात निर्देशने\nरावणदहन पाहाणाऱ्या ६१ जणांना रेल्वेने चिरडले\nAmritsar Train Accident : अमृतसरमध्ये रावणदहनासाठी जमलेल्यांना भरधाव ट्रेनने उडवले, 50 हून अधिक जणांचा मृत्यू\nट्रेनने लोकांना उडवलं आणि सिद्धूंच्या पत्नी नवजोत कौर गाडीत बसून घरी निघून गेल्या, प्रत्यक्षदर्शींचा आरोप\n#AmritsarTrainAccident : मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर\n#AmritsarTrainAccident VIDEO : रेल्वे अपघात कसा झाला आणि कुणी काय माहिती दिली ते पाहा\n#AmritsarTrainAccident VIDEO : अमृतसर येथील रेल्वे अपघाताचा अंगावर शहारे आणणारा व्हिडीओ\nशिर्डीसबरीमाला मंदिरमीटूसनी देओलइंधन दरवाढप्रो कबड्डी लीगसुशांत सिंग रजपूतनवरात्रीतितली चक्रीवादळडोनाल्ड ट्रम्प\nविक्रमवीर विराट; कोहलीचे 'हे' एक डझन विक्रम सांगतात त्याची महानता\nPHOTO बॉलिवूडच्या कलाकारांनी लावली दुर्गा पूजेला हजेरी\nजॅकलिन, स्मृती इराणी, आमीरचं नाव बदललं; 'प्रयागराज'नंतरही योगींचा नामांतराचा धडाका\nपरिणीती चोप्राचे 'हे' इंडो-वेस्टर्न लूक्स तुम्हाला देतील परफेक्ट लूक\nमुंबईतील 'या' ठिकाणी स्वस्त आणि मस्त शॉपिंगचा आनंद लुटा\nलहानपणी टॉप, मात्र मोठेपणी फ्लॉप आठवतात का 'हे' कलाकार\n'या' घरगुती वस्तुंचा तुम्ही चुकीच्या पद्धतीने वापर करताय\nदसरा मेळाव्यामुळे शिवाजी पार्क भगवामय\nनागपुरातील विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यातील क्षणचित्रे\nवेगाने वजन कमी करण्यासाठी नारळाचं पाणी; जाणून घ्या कसे\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nतिरंगा फडकला आणि डोळे पाणावले सांगतोय मिस्टर आशिया सुनीत जाधव\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nअष्टमीला कोल्हापूरची अंबाबाई महिषासुरमर्दिनीच्या रूपात\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nMeToo बद्दल तरुणाईचं म्हणणं काय तरुणाई खुलेपणाने होतेय व्यक्त\nसप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nजोतिबाची पाच पाकळ्यातील बैठी सरदारी पूजा\nस्वबळानंतर शिवसेनेची पाऊले युतीकडे\nमेट्रोच्या कामावरून दोन यंत्रणांमध्ये रंगला वाद\nरावणदहन पाहाणाऱ्या ६१ जणांना रेल्वेने चिरडले\nदुष्काळात महाराष्ट्राला मदतीचा हात देऊ : मोदी\nपावसामुळे मुंबईतील धूलिकणांचे प्रमाण घटले\nमुंबईसह कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्राला पावसाचा इशारा\nमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून डॉलर्स जप्त\nबॉलिवूड स्टार्सच्या व्यवस्थापकाने केला आत्महत्येचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agricultural-stories-marathi-agrowon-rabbi-jowar-plantation-12248", "date_download": "2018-10-20T00:48:35Z", "digest": "sha1:EJQSERITMSYGWTOFP63UAN655ZR4NTC3", "length": 16110, "nlines": 157, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural stories in Marathi, agrowon, rabbi jowar plantation | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनियोजन रब्बी ज्वारी लागवडीचे...\nनियोजन रब्बी ज्वारी लागवडीचे...\nडॉ. विजय अमृतसागर, डॉ. निळकंठ मोरे\nबुधवार, 19 सप्टेंबर 2018\nरब्बी ज्वारी लागवडीसाठी मूलस्थानी जलसंधारण केल्यानंतर उताराला आडवी मशागत करून जमिनीतील चांगल्या ओलाव्यावर पेरणी करावी. जमिनीच्या खोली व प्रकारानुसार रब्बी ज्वारीच्या जातींची निवड करावी. माती परिक्षणानुसार रासायनिक खतांची मात्रा द्यावी.\nरब्बी ज्वारी लागवडीसाठी मूलस्थानी जलसंधारण केल्यानंतर उताराला आडवी मशागत करून जमिनीतील चांगल्या ओलाव्यावर पेरणी करावी. जमिनीच्या खोली व प्रकारानुसार रब्बी ज्वारीच्या जातींची निवड करावी. माती परिक्षणानुसार रासायनिक खतांची मात्रा द्यावी.\nरब्बी ज्वारीचे चांगले उत्पादन घेण्यासाठी कोरडवाहू तंत्रज्ञान व नवीन जातींचा जाणीवपूर्वक वापर केल्यास उत्पादनात २०-२५ टक्‍क्‍यांनी वाढ होते.\nरब्बी ज्वारीसाठी मूलस्थानी जलसंधारण केल्यानंतर उताराला आडवी मशागत करून जमिनीतील चांगल्या ओलाव्यावर पेरणी करावी.\nजमिनीच्या खोली व प्रकारानुसार रब्बी ज्वारीच्या जातींची निवड करावी. उदा. हलक्‍या जमिनीसाठी अनुराधा, मध्यम जमिनीसाठी फुले चित्रा, फुले सुचित्रा, परभणी मोती व मालदांडी ३५-१ तसेच भारी जमिनीसाठी फुले वसुधा, फुले यशोदा, पी के व्ही क्रांती, परभणी मोती या जातींची निवड करावी.\nबागायती ज्वारीसाठी फुले रेवती, फुले वसुधा आणि हुरड्यासाठी फुले मधुर या जातींची लागवड करावी.\nपेरणीपूर्वी एक किलो बियाण्यास ४ ग्रॅम गंधक, २५ ग्रॅम ॲझोटोबॅक्‍टर आणि २५ ग्रॅम पीएसबी या जीवाणू संवर्धनाची प्रक्रिया करावी. म्हणजे उगवण चांगली होऊन जोमदार पीक येते.\nपेरणीच्या वेळी ५० किलो नत्र,२५ किलो पालाश, २५ किलो पालाश प्रतिहेक्‍टरी पेरून द्यावेत.\nजमिनीतील ओलावा जास्त काळ टिकवून ठेवण्यासाठी पेरणीनंतर एक निंदणी करून तिसऱ्या, पाचव्या व आठव्या आठवड्यात कोळपणी करावी. त्यामुळे ताटांना माती लागते आणि बाष्पीभवन कमी होण्याबरोबरच ताटे पडत नाहीत व खडखड्या रोगाचे नियंत्रणही करता येते.\nकोरडवाहू ज्वारी फुलोऱ्यात असताना एखादे संरक्षित पाणी दिल्यास उत्पन्नात ३० ते ३५ टक्‍क्‍यांनी वाढ मिळते.\nबागायती रब्बी ज्वारीसाठी पाणी व्यवस्थापन करताना २८ ते ३० दिवसांनी पहिले पाणी, पीक पोटरी पडून फुलोऱ्यात असताना (७०-७५) दुसरे पाणी आणि दाणे भरण्याच्या अवस्थेत (९०-९५) तिसरे पाणी द्यावे.\nसंपर्क ःडॉ. विजय अमृतसागर, ९४२१५५८८६७\n(विभागीय कृषी संशोधन केंद्र, सोलापूर.)\nज्वारी jowar जलसंधारण ओला रासायनिक खत chemical fertiliser खत fertiliser विजय victory कोरडवाहू पूर परभणी parbhabi बागायत विभाग sections सोलापूर\nभाजीपाला पिकांची रोपवाटिका तयार करताना\nभाजीपाला पिकांची रोपवाटिका करताना योग्य ती काळजी घेतल्यास पुनर्लागवडीनंतरच्या काळातील अने\nपुण्यात फुलांची ७ काेटींची उलाढाल\nपुणे ः फूल उत्पादक शेतकऱ्यांची भिस्त असणाऱ्या नवरात्र आणि दसऱ्याला विशेष मागणी असलेल्या झ\nकशी टिकेल पांढऱ्या सोन्याची झळाळी\nराज्यात कापूस वेचणीला सुरवात होऊन दसऱ्याच्या मुहूर्तावर बऱ्याच शेतकऱ्यांनी विक्रीही चालू\nपरभणीत फ्लाॅवर प्रतिक्विंटल २००० ते २५०० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nवनस्पतीतील संजीवकांमुळे अवकाशातही उत्पादन घेणे...\nपोषक घटकांची कमतरता आणि गुरुत्वाकर्षण कमी असणे या दोन कारणांमुळे चंद्र किंवा अन्य ग्रहांव\nजमिनीच्या खोलीनुसार पेरा ज्वारीचे वाणरब्बी हंगामामध्ये ज्वारी हे महत्त्वाचे पीक आहे....\nभातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...\nनियोजन रब्बी ज्वारी लागवडीचे...रब्बी ज्वारी लागवडीसाठी मूलस्थानी जलसंधारण...\nकॅल्शियम, प्रथिनांचा उत्तम स्राेत ः...मानवी अाहारात गव्हाव्यतिरिक्त इतर धान्यांचा...\nभातपिकातील रासायनिक खतांचा वापरभातपिकाच्या भरपूर उत्पादनासाठी त्याच्या संतुलित...\nभात पिकातील एकात्मिक खत व्यवस्थापनभात पिकामध्ये हेक्टरी सरासरी उत्पादन कमी...\nमका उत्पादनावर जाणवतील तापमानवाढीचे...हवामानातील बदलांचे एकूण अंदाज पाहता तापमानातील...\nलागवड गोड ज्वारीची...गोड ज्वारीच्या ताटांमध्ये शर्करा व प्रथिनांचे...\nतंत्र नाचणी लागवडीचे...नाचणीचे अपेक्षित उत्पादन मिळविण्यासाठी सुधारित...\n‘एसआरआय’पद्धतीने भात लागवडीचे तंत्रएसआरआय पद्धतीने भात लागवड केल्यामुळे रोपे, माती,...\nलागवड सावा पिकाची...जून महिन्यात सावा पिकाची पेरणी करावी. दोन ओळीतील...\nज्वारीच्या संकरित जातींचा वापर फायदेशीरज्वारीच्या संकरित जातींचे सुधारित जातींपेक्षा...\nज्वारी उत्पादनवाढीची प्रमुख सूत्रेज्वारीची पेरणी जूनचा दुसरा आठवडा ते जुलैच्या...\nमका उत्पादनवाढ अन् प्रक्रियेलाही संधीमका उत्पादकता वाढीसाठी एकेरी संकरित, उशिरा पक्व...\nराष्ट्रीय धोरणात हवे मक्याला स्थानदेशातील एकूण मक्याच्या खपामध्ये पोल्ट्री...\nकृषि सल्ला गहू सध्या पीक दाणे भरणे किंवा काढणीच्या अवस्थेत...\nफुलोरा, चिकाच्या अवस्थेत गव्हास पाणी...सद्यःस्थितीत शेतात वेळेवर पेरणी केलेला व उशिरा...\nपीक व्यवस्थापन सल्लाकापूस : पऱ्हाट्या लवकरात लवकर उपटून टाकाव्यात....\nगहू पिकातील उंदरांचे नियंत्रणनोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात पेरणी केलेल्या...\nभाताच्या तेरा जातींचा झाला तुलनात्मक...भात हे जागतिक पातळीवरील सुमारे २० टक्के लोकांच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/krida-hockey/women-worldcup-hockey-competition-india-ireland-135385", "date_download": "2018-10-20T00:30:06Z", "digest": "sha1:CHKDF3PCZUGSA4EHC7ZHPCBREUAVLWNJ", "length": 11031, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Women Worldcup Hockey Competition India ireland आयर्लंडचा भारतावर टायब्रेकमध्ये विजय | eSakal", "raw_content": "\nआयर्लंडचा भारतावर टायब्रेकमध्ये विजय\nशुक्रवार, 3 ऑगस्ट 2018\nलंडन - भारताला विश्वकरंडक महिला हॉकी स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत आयर्लंडने टायब्रेकमध्ये ३-१ असे हरविले. निर्धारित वेळेत गोलशून्य बरोबरी झाली होती. यामुळे भारताची ऐतिहासिक कामगिरीची संधी हुकली.\nलंडन - भारताला विश्वकरंडक महिला हॉकी स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत आयर्लंडने टायब्रेकमध्ये ३-१ असे हरविले. निर्धारित वेळेत गोलशून्य बरोबरी झाली होती. यामुळे भारताची ऐतिहासिक कामगिरीची संधी हुकली.\nटायब्रेकमध्ये दोन्ही संघांचे पहिले दोन प्रयत्न अपयशी ठरले. सविताने निकोला डॅली व ॲना ओफ्लॅनागन यांचे फटके अडविले, तर आयर्लंडच्या आयीषा मॅक्‌फेरॅन हिने राणी व मोनिका यांची निराशा केली. आयर्लंडचा तिसरा स्ट्रोक रोईसीन अप्टॉन हिने यशस्वी ठरविताना सविताला चकविले, त्यामुळे आयर्लंडने खाते उघडले. त्यानंतर नवज्योत कौरने निराशा केली. आयर्लंडचा चौथा प्रयत्न ॲलीन मिकेने यशस्वी ठरविला. आयर्लंडकडे २-० अशी आघाडी जमली. मग रीना खोकरवर चौथ्या स्ट्रोकच्या वेळी गोल करण्याचे दडपण होते, तिने गोल केला. त्यामुळे भारताला १-२ अशी पिछाडी कमी करता आली. मग आयर्लंडचा पाचवा स्ट्रोक श्‍लोई वॅटकिन्सने सत्कारणी लावला. त्याचबरोबर १-३ अशा पिछाडीसह भारताच्या आशा एक स्ट्रोक बाकी असूनही संपल्या. पाचवा स्ट्रोक घेण्याची गरजच पडली नाही.\nबॅंक ऑफ मॉरिशसवर सायबर हल्ला\nदक्षतेमुळे सुमारे 128 कोटी गोठवण्यात यश मुंबई - कॉसमॉस बॅंकेपाठोपाठ आता मुंबईतील बॅंक ऑफ...\nपाया भक्कम झाल्यानंतरच साकारली कल्पना : सचिन तेंडुलकर\nपुणे : भारताचा मास्टर ब्लास्टर क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर निवृत्तीनंतर प्रत्यक्ष क्रिकेटपासून दूर राहिला होता. मात्र, आता त्याने कुमार खेळाडूंना दिशा...\nस्थळ : मातोश्री महाल, वांद्रे संस्थान. वेळ : अंतिम युद्धाची. प्रसंग : समर पात्रे : खणखणीत...आय मीन, राजाधिराज उधोजीमहाराज आणि त्यांचा कदीम सेवक...\nहॉकी स्टेडियमजवळ तरुणास दुचाकी अडवून तिघांनी लुटले\nकोल्हापूर - दुचाकी आडवी मारून तिघा अज्ञातांनी तरुणाला मारहाण करत लुटले. हॉकी स्टेडियम परिसरात मंगळवारी रात्री हा प्रकार घडला. जुना राजवाडा पोलिस...\nभारतीय संघाचे पूनम पांडेकडून 'ते' फोटो शेअर करुन अभिनंदन\nमुंबई- अभिनेत्री-मॉडेल पूनम पांडे ही नेहमीच आपल्या बोल्ड फोटो आणि व्हिडीओमुळे चर्चेत असते. यावेळी तिने आशिया कप विजेत्या भारतिय क्रिकेट संघाला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/write-opinion-on-loksatta-agralekh-through-loksatta-blog-benchers-1235457/", "date_download": "2018-10-20T00:22:35Z", "digest": "sha1:YGFMVMLK3NOPI7BGPTMDCUT3ZR2FX6WT", "length": 14659, "nlines": 215, "source_domain": "www.loksatta.com", "title": "‘आपले भुवन आपले नाविक’ अग्रलेखावर व्यक्त व्हा | Loksatta", "raw_content": "\nविषाणुजन्य तापावर प्रतिजैविके घेणे टाळा\nसंत्र्याला यंदा सुगीचे दिवस\nऊस तोडणी कामगारांना भविष्य निर्वाह निधीचा लाभ\nदसरा मेळाव्यातून पंकजांचा पक्षांतर्गत स्पर्धकांनाही इशारा\nके.जी. टू कॉलेज »\n‘आपले भुवन आपले नाविक’ अग्रलेखावर व्यक्त व्हा\n‘आपले भुवन आपले नाविक’ अग्रलेखावर व्यक्त व्हा\nआजही देशात शेकडो प्रयोग हे प्रत्यक्ष चाचणीवाचून प्रयोगशाळेतच पडून आहेत.\nआपल्या देशात काय होते यापेक्षा परदेशात काय झाले आणि तेथून आपल्यासाठी जी सुविधा आली तीच योग्य अशी मानसिकता भारतीयांमध्ये आढळते. त्यामुळे, भारतीय अंतराळ संशोधन संस्था ‘इस्त्रो’ने नुकतीच ‘ग्लोबल पोझीशनिंग प्रणाली’ (जीपीएस) तयार केली याचे महत्त्व भारतीयांना पटणार नाही. देशात होणाऱ्या संशोधनाबाबत कायम अनास्था दाखवणाऱ्या भारतीयांच्या या वृत्तीचा समाचार आपले ‘भुवन’ आपले ‘नाविक’ या अग्रलेखात घेण्यात आला आहे. या अग्रलेखावर विद्यार्थ्यांना या आठवडय़ात ‘ब्लॉग बेंचर्स’मध्ये व्यक्त व्हायचे आहे.\nमूलभूत विज्ञानापेक्षा उपयोजित विज्ञानाचाच उदोउदो करण्याची एक अज्ञानजन्य संस्कृती आजच्या ‘वापरा आणि फेकून द्या’च्या काळात फोफावली आहे. आजही देशात शेकडो प्रयोग हे प्रत्यक्ष चाचणीवाचून प्रयोगशाळेतच पडून आहेत. हे प्रयोग यशस्वी झाले तर आपणही अनेक समस्यांना तोंड देऊ शकू. मात्र, घरची कोंबडी डाळीसारखीच या वृत्तीमुळे कोणतीही समस्य उभी ठाकली की आपले तोंड परदेशांकडे वळते. त्यामुळेच भारतीयांना ‘भुवन’ या देशी नकाशा प्रणालीचे व नुकत्याच अंतराळात सोडलेल्या ‘नाविक’ उपग्रहाचे महत्त्व कळत नाही. भारतीयांच्या याच वृत्तीवर या अग्रलेखात निशाणा साधण्यात आला आहे. याच अग्रलेखावर विद्यार्थ्यांना ‘ब्लॉग बेंचसर्’मध्ये आपली भूमिका मांडायची आहे. पुढच्या गुरूवापर्यंत विद्यार्थ्यांना आपले मत नोंदविता येईल. हे लेख ब्लॉग बेंचर्सच्या www.loksatta.com/blogbenchers या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना वाचता येतील.\nया विषयावर ‘लोकसत्ता’ने वरळी येथील ‘नेहरू तारांगण’चे संचालक अरविंद परांजपे व ‘आयआयटी’मधील प्राध्यापक दिपक फाटक यांना बोलते केले आहे. त्यांच्या मतांचा विद्यार्थ्यांना आपले मत मांडतना उपयोग होणार आहे.\nप्रत्येक आठवडय़ाच्या शुक्रवारी ‘आठवडय़ाचे संपादकीय’ या शीर्षकाखाली नवीन लेख प्रसिद्ध करण्यात येतो. त्यावर विद्यार्थ्यांना व्यक्त व्हायचे असते.\nमते नोंदविण्यासाठी पुढील आठवडय़ाच्या गुरुवापर्यंतची मुदत.\nwww.loksatta.com/Blogbenchers या संकेतस्थळावर स्पर्धेतील सहभागासंबंधी माहिती उपलब्ध.\n‘आठवडय़ाचे संपादकीय’ या शीर्षकाखाली दर आठवडय़ाला प्रसिद्ध होणाऱ्या लेखाखालीच ‘विद्यार्थ्यांना काय वाटते’ या मथळ्याखाली विद्यार्थ्यांना आपली भूमिका मांडता येते.\nनोंदणीनंतर विद्यार्थ्यांsना युजरनेम आणि पासवर्ड दिला जातो. त्याच्याआधारे लॉगइन करून विद्यार्थ्यांना भूमीका मांडता येते.\nकिमान २५० शब्द व मराठीतील लेखनाचाच स्पर्धेसाठी विचार केला जाईल. सहभागी होताना अडचणी आल्यास विद्यार्थ्यांनी loksatta.blogbenchers@expressindia.com या ई-मेलवर संपर्क साधावा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nमोदींच्या आंतरराष्ट्रीय ‘मैत्रीच्या कसोटी’विषयी काय वाटते\n‘काळे वास्तव’ या अग्रलेखावर लिहिते व्हा..\nइंधनाचा दर ‘पेटल्यास’ काय\nरोहन पिंगळ आणि वैभव दाभोळकर ब्लॉग बेंचर्सचे विजेते\nमयूर अहिरे आणि अर्चना सुरवसे ‘ब्लॉग बेंचर्स’चे विजेते\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n‘रावण दहना’त मृत्युतांडव, पंजाबमधील भीषण दुर्घटनेत ६० ठार\n...तर ६० जणांचा जीव वाचला असता\nबाप मृत्यूशी लढत असतानाच मुलगी आणि नातीवर काळाचा घाला\nरावण दहन करताना भीषण अपघात, पाहा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ\nकौतुकास्पद: युपीतल्या 850 शेतकऱ्यांना बिग बी करणार कर्जमुक्त; ५.५ कोटींचं अर्थसहाय्य\n#MeToo : सेलिब्रेटी मॅनेजमेंट कंपनीच्या अनिर्बन दास ब्ला यांचा आत्महत्येचा प्रयत्न\n#MeToo कोर्टाच्या आदेशाची वाट बघा; आलोक नाथांची सिंटाला विनंती\n#MeToo : प्रसिद्ध चित्रकार जतिन दास म्हणतात तो मी नव्हेच\n#MeToo : 'सेक्रेड गेम्स'च्या अभिनेत्रीचा दिग्दर्शक विपुल शहावर लैंगिक गैरवर्तणुकीचा आरोप\nसागरी किनारी रस्त्यावर ‘क्रॅश एटोनेटर’\nमेट्रो मार्गिकांचे संचलन ‘एमएमआरडीएकडे’च\n१८व्या वर्षांत अत्रे कट्टय़ावर तरुणाईचा मेळा\nयंदा उत्पादन घटण्याची शक्यता\nतलासरीमध्ये गटारावरच भाजीविक्रीची दुकाने\nजुईनगर येथे अपंग, विशेष मुलांसाठी उद्यान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/vruthanta-news/bjp-corporators-resignation-for-neglect-of-urban-issues-384323/", "date_download": "2018-10-20T00:12:21Z", "digest": "sha1:TYXIEGIQ6UUAUK5LG3B6IAZDBUMGYW3G", "length": 12718, "nlines": 207, "source_domain": "www.loksatta.com", "title": "नागरी प्रश्नांकडे दुर्लक्ष झाल्याने भाजप नगरसेविकेचा राजीनामा | Loksatta", "raw_content": "\nविषाणुजन्य तापावर प्रतिजैविके घेणे टाळा\nसंत्र्याला यंदा सुगीचे दिवस\nऊस तोडणी कामगारांना भविष्य निर्वाह निधीचा लाभ\nदसरा मेळाव्यातून पंकजांचा पक्षांतर्गत स्पर्धकांनाही इशारा\nनागरी प्रश्नांकडे दुर्लक्ष झाल्याने भाजप नगरसेविकेचा राजीनामा\nनागरी प्रश्नांकडे दुर्लक्ष झाल्याने भाजप नगरसेविकेचा राजीनामा\nभारतरत्न इंदिरानगर झोपडपट्टी परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा होत असून सार्वजनिक स्वच्छता वाढली आहे. या प्रश्नावर पालिका प्रशासनाचे वारंवार लक्ष वेधूनही या समस्या कायम\nभारतरत्न इंदिरानगर झोपडपट्टी परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा होत असून सार्वजनिक स्वच्छता वाढली आहे. या प्रश्नावर पालिका प्रशासनाचे वारंवार लक्ष वेधूनही या समस्या कायम राहिल्याने वैतागलेल्या भाजपच्या स्थानिक नगरसेविका मंगला पाताळे यांनी मंगळवारी महापालिकेच्या परिमंडळ कार्यालयात गांधीगिरी मार्गाने आंदोलन करीत ठिय्या मारला आणि पदाचा राजीनामाही दिला. मात्र प्रशासनाने लगेचच प्रलंबित समस्यांची सोडवणूक करण्याची हमी देताच हे आंदोलन मागे घेण्यात आले.\nपालिका परिमंडळ कार्यालयात जाऊन नगरसेविका पाताळे यांनी आपल्या सहकारी कार्यकर्त्यांसह तेथील अधिका-यांना पुष्पहार घालून सत्कार केला व तेथेच ठिय्या आंदोलन केले. प्रशासन काम करीत नाही आणि त्याविरोधात केलेल्या आंदोलनाची दखलही घेत नसेल तर नागरिक यापेक्षा आणखी काय करणार, असा सवाल उपस्थित करीत नगरसेविका पाताळे यांनी हतबलता दर्शविली. नागरी समस्यांची सोडवणूक होत नसल्यामुळे आपणास नगरसेवकपदावर काम करण्यास स्वारस्य नाही, असे सांगत पाताळे यांनी नगरसेवकाचा राजीनामा परिमंडळ अधिका-याकडे सादर केला. या वेळी झालेल्या आंदोलनात पालिकाविरोधी पक्षनेते कृष्णाहरि दुस्सा यांच्यासह भाजपचे नगरसेवक जगदीश पाटील, पांडुरंग दिड्डी, शिवानंद पाटील आदींचा सहभाग होता. मात्र अखेर प्रशासनाने आंदोलकांना सामोरे जात उद्या बुधवारपासून नागरी समस्यांची सोडवणूक करण्याची हमी दिली तेव्हा आंदोलन मागे घेण्यात आले व पाताळे यांनीही नगरसेवकपदाचा राजीनामा परत घेतला.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nवरिष्ठांच्या छळाला वैतागून पोलीस शिपायाची आत्महत्या\nजेम्स सदरलँड यांचा क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या ‘सीईओ’पदाचा राजीनामा\nकल्याणमधील भाजप नगरसेवकावर बलात्काराचा गुन्हा\nतहानलेल्या लातूरची सोलापूरला पाणीपुरवठय़ासाठी अशीही मदत..\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n‘रावण दहना’त मृत्युतांडव, पंजाबमधील भीषण दुर्घटनेत ६० ठार\n...तर ६० जणांचा जीव वाचला असता\nरावण दहन करताना भीषण अपघात, पाहा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ\nकौतुकास्पद: युपीतल्या 850 शेतकऱ्यांना बिग बी करणार कर्जमुक्त; ५.५ कोटींचं अर्थसहाय्य\n#MeToo : सेलिब्रेटी मॅनेजमेंट कंपनीच्या अनिर्बन दास ब्ला यांचा आत्महत्येचा प्रयत्न\n#MeToo कोर्टाच्या आदेशाची वाट बघा; आलोक नाथांची सिंटाला विनंती\n#MeToo : प्रसिद्ध चित्रकार जतिन दास म्हणतात तो मी नव्हेच\n#MeToo : 'सेक्रेड गेम्स'च्या अभिनेत्रीचा दिग्दर्शक विपुल शहावर लैंगिक गैरवर्तणुकीचा आरोप\nसागरी किनारी रस्त्यावर ‘क्रॅश एटोनेटर’\nमेट्रो मार्गिकांचे संचलन ‘एमएमआरडीएकडे’च\n१८व्या वर्षांत अत्रे कट्टय़ावर तरुणाईचा मेळा\nयंदा उत्पादन घटण्याची शक्यता\nतलासरीमध्ये गटारावरच भाजीविक्रीची दुकाने\nजुईनगर येथे अपंग, विशेष मुलांसाठी उद्यान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/kolhapur/113-crore-corruption-drinking-water-balewadi-inquiry-ordered/", "date_download": "2018-10-20T01:19:12Z", "digest": "sha1:N35DPYCXXECPYRJ3T2C7NJGAWVCFH2DO", "length": 29165, "nlines": 385, "source_domain": "www.lokmat.com", "title": "1.13 Crore Corruption In Drinking Water In Balewadi: Inquiry Ordered | बाळेवाडीत पेयजलमध्ये १.१३ कोटीचा भ्रष्टाचार : चौकशीचे आदेश | Lokmat.Com", "raw_content": "शनिवार २० ऑक्टोबर २०१८\n'या' विनोदी अभिनेत्याला ओळखलात का \n'झी मराठी अवॉर्ड्स २०१८'मध्ये बालकलाकारांची धमाल\nआम्ही दोघी मालिकेत 'कुछ कुछ होता है' चित्रपटाची झलक\nपावसामुळे मुंबईतील धूलिकणांचे प्रमाण घटले\nमेट्रोच्या कामावरून दोन यंत्रणांमध्ये रंगला वाद\n‘मी टू’ चळवळ पीडितांसाठी; त्याचा गैरवापर करू नका - उच्च न्यायालय\nदागिन्यांच्या मोहात मित्राकडूनच मुख्य सूत्रधाराची हत्या\nरेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या ब्लॉक\nTanushree Dutta controversy : 'सिन्टा'वर भडकली तनुश्री दत्ता; पण का\nविविधांगी भूमिका साकारण्याचा एकच ध्यास\n ‘बधाई हो’ने पहिल्या दिवशी रचला विक्रम\n‘अॅव्हेंजर्स 4’मध्ये आयर्न मॅनच्या हातात दिसणार ‘हे’ खास शस्त्र\n23 Years Of DDLJ : शाहरूख- काजोलचा ‘दिलवाले दुल्हनियां ले जायेंगे’ झाला २३ वर्षांचा पाहा कधीही न पाहिलेले काही फोटो\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nशीघ्रपतनाची समस्या; कारणं आणि उपाय\nपरिणीती चोप्राचे 'हे' इंडो-वेस्टर्न लूक्स तुम्हाला देतील परफेक्ट लूक\nसंध्याकाळच्या चहासोबत एकदा तरी ट्राय करा खमंग मसाला पापड\nकानामध्ये हेवी इयररिंग्स वापरताय 'या' समस्यांचा करावा लागू शकतो सामना\nमुंबईतील 'या' ठिकाणी स्वस्त आणि मस्त शॉपिंगचा आनंद लुटा\nपंजाब - अमृतसर रेल्वे दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शनिवारी पंजाबमध्ये राजकीय शोक\nभाजपाचे बिहारचे खासदार भोला सिंह यांचे निधन; दिल्लीच्या राम मनोहर लोहिया इस्पितळात केले होते दाखल.\nट्रेनने लोकांना उडवलं आणि सिद्धूंच्या पत्नी नवजोत कौर गाडीत बसून घरी निघून गेल्या, प्रत्यक्षदर्शींचा आरोप\nपंजाब - अमृतसर येथे रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना पंजाब सरकारकडून 5 लाख रुपयांची मदत जाहीर\nनवी दिल्ली - अमृतसर येथील रेल्वे दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले दु:ख व्यक्त\nआदिलाबाद : नागपूरहून निघालेल्या कारमध्ये दहा कोटींची रोकड जप्त\nअमृतसर (पंजाब) - रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या भीषण रेल्वे अपघातात 50 जाणांचा मृत्यू, पोलिसांची माहिती\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\nऔरंगाबाद - डोक्यात दगड घालून कविता अशोक जाधव या महिलेचा खून, हर्सूल भागातील घटना\nनाशिक - नाशिक मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये वादावादी\nमुंबई - मुंबई विमानतळावर 21 लाख 52 हजार रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर जप्त, सीआयएसएफची कारवाई\nनागपूर - गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमदार निवासावर चढून आंदोलन, अधिग्रहित जमिनीचा मोबदला देण्याची मागणी\nनंदुरबार- जि.प.समाज कल्याण अधिकारी सतिश वळवी यांना कार्यालयात 20 हजाराची लाच घेताना अटक\nपंजाब - अमृतसर रेल्वे दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शनिवारी पंजाबमध्ये राजकीय शोक\nभाजपाचे बिहारचे खासदार भोला सिंह यांचे निधन; दिल्लीच्या राम मनोहर लोहिया इस्पितळात केले होते दाखल.\nट्रेनने लोकांना उडवलं आणि सिद्धूंच्या पत्नी नवजोत कौर गाडीत बसून घरी निघून गेल्या, प्रत्यक्षदर्शींचा आरोप\nपंजाब - अमृतसर येथे रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना पंजाब सरकारकडून 5 लाख रुपयांची मदत जाहीर\nनवी दिल्ली - अमृतसर येथील रेल्वे दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले दु:ख व्यक्त\nआदिलाबाद : नागपूरहून निघालेल्या कारमध्ये दहा कोटींची रोकड जप्त\nअमृतसर (पंजाब) - रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या भीषण रेल्वे अपघातात 50 जाणांचा मृत्यू, पोलिसांची माहिती\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\nऔरंगाबाद - डोक्यात दगड घालून कविता अशोक जाधव या महिलेचा खून, हर्सूल भागातील घटना\nनाशिक - नाशिक मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये वादावादी\nमुंबई - मुंबई विमानतळावर 21 लाख 52 हजार रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर जप्त, सीआयएसएफची कारवाई\nनागपूर - गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमदार निवासावर चढून आंदोलन, अधिग्रहित जमिनीचा मोबदला देण्याची मागणी\nनंदुरबार- जि.प.समाज कल्याण अधिकारी सतिश वळवी यांना कार्यालयात 20 हजाराची लाच घेताना अटक\nAll post in लाइव न्यूज़\nबाळेवाडीत पेयजलमध्ये १.१३ कोटीचा भ्रष्टाचार : चौकशीचे आदेश\nसांगली : राष्ट्रीय पेयजल योजनेच्या न झालेल्या कामाची बिले काढून आटपाडी तालुक्यातील बाळेवाडी येथे १ कोटी १३ लाखांचा भ्रष्टाचार झाल्याची बाब\nठळक मुद्देजि. प. जलव्यवस्थापन समिती न झालेल्या कामाची बिले काढली\nसांगली : राष्ट्रीय पेयजल योजनेच्या न झालेल्या कामाची बिले काढून आटपाडी तालुक्यातील बाळेवाडी येथे १ कोटी १३ लाखांचा भ्रष्टाचार झाल्याची बाब गुरुवारी जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीच्या सभेत उघड झाली. समितीचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.\nजिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन समितीची सभा देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झाली. उपाध्यक्ष सुहास बाबर, सभापती डॉ. सुषमा नायकवडी, अरुण राजमाने, तम्मणगौडा रवी, ब्रम्हदेव पडळकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत बगाडे आदी उपस्थित होते. सभेत बाळेवाडीचे प्रकरण गाजले. राष्ट्रीय पेयजल योजनेतून याठिकाणी काम मंजूर झाले होते. योजनेचे काम न करताच बिले निघाल्याची बाब समोर आली. यावर अध्यक्षांनी नाराजी व्यक्त केली. ठेकेदार व जिल्हा परिषदेच्या अधिकाºयांचा हा प्रकार संतापजनक असल्याचे त्यांनी सांगितले.\nमागील महिन्यात पंचायतराज समितीने पाणी योजनांच्या कामावरुन अधिकाऱ्याना धारेवर धरले होते. त्यातच पाणी योजनेच्या कामातील भ्रष्टाचाराच्या आणखी एका प्रकरणाची भर पडली. बाळेवाडीतील पाणी योजनेच्या कामाची चौकशी करुन तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश देशमुख यांनी यावेळी दिले. प्रत्येक तालुक्यासाठी कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याची कामे जिल्हा वार्षिक योजनेतून करण्याची मागणी सदस्यांनी केली. यासाठी निधीची कमतरता असेल, तर रोटेशन पद्धतीने तालुक्यांची कामे मंजूर करावीत, अशी मागणी केली. जलयुक्त शिवार योजनेच्या कामे, चौदावा वित्त आयोग आणि सर्व शासकीय योजनांची कार्यालयाच्या माहितीसाठी प्रभाग समितीची बैठक सदस्यांनी घ्यावी, अपूर्ण कामे मार्गी लावावीत, मुख्यमंत्री पेयजल योजनेची कामे वेळेवर करण्याच्या सूचनाही अधिकाºयांना दिल्या आहेत\nजतमधील मनरेगा कामांचीही चौकशी\nमहात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत जत तालुक्यातील सहा गावांमध्ये झालेल्या कामांबाबत जिल्हा परिषदेकडे तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यामुळे या कामांचीही चौकशी करण्यात यावी, असे आदेश देशमुख यांनी यावेळी प्रशासनाला दिले. तातडीने अहवाल सादर करून कोणी अधिकारी, कर्मचारी दोषी आढळल्यास त्यावर कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nनिमशिरगावमध्ये संविधानाचा जागर : घटनेवर स्वाक्षरी असलेल्या रत्नाप्पाण्णा कुंभार यांचे जन्मगाव\nकोल्हापूर : पूर्व वैमन्स्यातून महिलेवर हल्ला, तरुणास अटक\nनिवडणूक कामात सहकार्य न करणाऱ्या शाळांवर होणार गुन्हे दाखल\nकोल्हापूर : बिंदू चौक सबजेलजवळ पाण्यासाठी रास्तारोको\n‘डोक्यावरील आरती’चा आजरा तालुक्यात थरार, प्रथा अजूनही जिवंत\nकोल्हापूर : ‘केआयटी’तील पासपोर्ट शिबीरात १६७४ जणांचा सहभाग\nशिर्डीसबरीमाला मंदिरमीटूसनी देओलइंधन दरवाढप्रो कबड्डी लीगसुशांत सिंग रजपूतनवरात्रीतितली चक्रीवादळडोनाल्ड ट्रम्प\nविक्रमवीर विराट; कोहलीचे 'हे' एक डझन विक्रम सांगतात त्याची महानता\nPHOTO बॉलिवूडच्या कलाकारांनी लावली दुर्गा पूजेला हजेरी\nजॅकलिन, स्मृती इराणी, आमीरचं नाव बदललं; 'प्रयागराज'नंतरही योगींचा नामांतराचा धडाका\nपरिणीती चोप्राचे 'हे' इंडो-वेस्टर्न लूक्स तुम्हाला देतील परफेक्ट लूक\nमुंबईतील 'या' ठिकाणी स्वस्त आणि मस्त शॉपिंगचा आनंद लुटा\nलहानपणी टॉप, मात्र मोठेपणी फ्लॉप आठवतात का 'हे' कलाकार\n'या' घरगुती वस्तुंचा तुम्ही चुकीच्या पद्धतीने वापर करताय\nदसरा मेळाव्यामुळे शिवाजी पार्क भगवामय\nनागपुरातील विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यातील क्षणचित्रे\nवेगाने वजन कमी करण्यासाठी नारळाचं पाणी; जाणून घ्या कसे\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nतिरंगा फडकला आणि डोळे पाणावले सांगतोय मिस्टर आशिया सुनीत जाधव\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nअष्टमीला कोल्हापूरची अंबाबाई महिषासुरमर्दिनीच्या रूपात\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nMeToo बद्दल तरुणाईचं म्हणणं काय तरुणाई खुलेपणाने होतेय व्यक्त\nसप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nजोतिबाची पाच पाकळ्यातील बैठी सरदारी पूजा\nस्वबळानंतर शिवसेनेची पाऊले युतीकडे\nमेट्रोच्या कामावरून दोन यंत्रणांमध्ये रंगला वाद\nरावणदहन पाहाणाऱ्या ६१ जणांना रेल्वेने चिरडले\nदुष्काळात महाराष्ट्राला मदतीचा हात देऊ : मोदी\nपावसामुळे मुंबईतील धूलिकणांचे प्रमाण घटले\nमुंबईसह कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्राला पावसाचा इशारा\nमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून डॉलर्स जप्त\nबॉलिवूड स्टार्सच्या व्यवस्थापकाने केला आत्महत्येचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.mymedicalmantra.com/marathi/category/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2018-10-20T00:46:47Z", "digest": "sha1:JFPEXV2MFHYTPXFD6NVMCJRB3JK5XO6G", "length": 6755, "nlines": 148, "source_domain": "www.mymedicalmantra.com", "title": "महाराष्ट्र | MyMedicalMantra", "raw_content": "\nराज्यात आता फिरते दवाखाने\nबाईकवर स्वार होत अवयवदाता करणार अवयवदानाची जनजागृती\nमहाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांत आयुष रुग्णालय\n‘या’ ठिकाणी मिळणार मोफत डाएट सल्ला\nरुग्णांची आईप्रमाणे सेवा करणारी आरोग्यदायिनी\nगर्भाशय प्रत्यारोपण- ‘मातृत्वाने मला दिली जगण्याची नवी उमेद’\nआशा आणि अंगणवाडी सेविका देणार मानसिक आजाराचे धडे\nकमजोरीला ताकद बनवणारी आरोग्यदायिनी\nमाय मेडिकल मंत्रा - October 18, 2018\nदेशातील पहिलं गर्भाशय प्रत्यारोपण यशस्वी, महिलेने दिला मुलीला जन्म\nतंबाखूमुक्तीसाठी ‘कोटपा’ची अंमलबजावणी करा – डॉ. रणजीत पाटील\nमाय मेडिकल मंत्रा - October 17, 2018\nपुणे- लिफ्टमधली ती 30 मिनिटं\nमाय मेडिकल मंत्रा - October 16, 2018\nआरोग्यदायिनी जिने असाध्य टीबीलाही नमवलं\nमाय मेडिकल मंत्रा - October 16, 2018\nदारू सेवनावर नियंत्रणासाठी पॉलिसी करा, कॅन्सरतज्ज्ञांची मागणी\n…तर तुम्हाला 3 वर्ष रक्तदान करता येणार नाही\nआरोग्यदायिनी : ‘त्या’ महिलांना आशेचा किरण देणारी ‘टेस्ट ट्युब बेबी’\n‘राष्ट्रीय आयुष मिशन’ जिल्ह्यास्तरावर राबवण्यात हालचालींना वेग\nतुम्ही योग्य पद्धतीनं पाणी पिताय ना\nआयुर्वेदानुसार असं असावं रात्रीचं जेवण\nरक्त शुद्ध ठेवणाऱ्या नैसर्गिक वनस्पती\nमुंबई- होमिओपॅथी डॉक्टरांचं आमरण उपोषण मागे\nअसा झाला भारतामध्ये होमिओपॅथीचा उगम आणि प्रसार\n“होमिओपॅथीसह भारतीय उपचार पद्धतींसाठीही नॅशनल कमिशन हवं”\nजाणून घ्या होमिओपॅथी उपचारांचे फायदे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "https://rdd.maharashtra.gov.in/1013/%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%BE", "date_download": "2018-10-19T23:35:06Z", "digest": "sha1:TED4OZWETQM7HA4XDOKXTH25M62IOSRT", "length": 12827, "nlines": 127, "source_domain": "rdd.maharashtra.gov.in", "title": "दिशादर्शकाकडे जा", "raw_content": "\nग्राम विकास व पंचायतराज विभाग\nआदिम विकास योजनांतर्गत घरकूले\nग्रामपंचायतींना जनसुविधांसाठी विशेष अनुदान\nजिल्हा परिषद व पंचायत समिती इमारत बांधकामाकरीता सहाय्यक अनुदान\nमा लोकप्रतिनिधीनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्ये मुलभूत सुविधाचा विशेष कार्यक्रम\nग्रामपंचायतींच्या रस्त्यांवर सौर पथदिवे उभारणे\nरस्त्यावरील विजेच्या दिव्याची वीज बिलांची रक्कम देण्यासाठी ग्रामपंचायतीना 100 टक्के अनुदान\nपर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम विकास योजना\nप्रधानमंत्री आवास योजना- ग्रामीण\nश्यामा प्रसाद मुखर्जी रूर्बन अभियान\nराजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियान\nस्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना\nमागास क्षेत्र अनुदान निधी योजना\nप्रधान मंत्री ग्राम सडक योजना\nराष्ट्रीय बायोगॅस व खत व्यवस्थापन कार्यक्रम\nई-पंचायत / आपले सरकार सेवा केंद्र\nसामाजिक, आर्थिक व जात सर्वेक्षण\nस्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था (R-SETI) संबंधीचे सर्व कामकाज\nकायमस्वरुपी विक्री केंद्र बांधणे\nपंचायत महिला शक्ती अभियान\nग्रामसभा व राष्ट्रीय गौरव ग्रामसभा पुरस्कार आणि गौरवग्राम\nक्रांती ज्योती महिला साक्षरीकरण प्रकल्प\nराष्ट्रीय ग्रामस्वराज योजना (RGSY)\nपंचायत सबलीकरण आणि उत्तरदायित्व प्रोत्साहन पुरस्कार\nआपले सरकार सेवा केंद्र\nतुम्ही आता येथे आहात :\nईंदिरा आवास योजना केंद्र पुरस्कृत योजना असून सन 1995-96 पासून स्वतंत्रपणे राबविली जाते.\nग्रामीण भागातील दारिद्रय रेषेखालील बेघर/कच्चेघर असलेल्या कुटूंबांना घरकुल बांधकामासाठी अर्थसहाय्य देणे हा योजनेचा उद्देश आहे.\nलाभार्थ्यांची निवड ग्रामपंचायतीमार्फत केली जाते. ग्रामपंचायतीमार्फत तयार केलेली कायम प्रतिक्षा यादी ग्रामपंचायतीच्या सुचना फलकावर प्रसिध्द केली जाते.\nयोजनेचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थी दारिद्रय रेषेखालील असावा, कायम प्रतिक्षा यादीत त्याचे नाव असावे व घरकुल बांधकामासाठी स्वत:ची जागा असावी, अशा सर्वसाधारण अटी आहेत.\nवरील अटींची पुर्तता करणाऱ्या व कायम प्रतिक्षा यादीत समाविष्ट न झालेल्या कुटूंबांनी ग्रामपंचायतीचा ग्रामसेवक व पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांचेशी संपर्क साधावा.\nसन 2002 मध्ये झालेल्या दारिद्रय रेषेच्या सर्व्हेनुसार सन 2007-08 ते सन 2014-15 मध्ये लाभार्थ्यांची निवड करून घरकुलांचा लाभ देण्यात आला आहे.\nसन 2011 च्या आर्थिक सामाजिक व जात सर्वेक्षणाची माहितीच्या आधारे सन 2015-16 पासून पुढील वर्षांसाठी लाभार्थ्यांची निवड केली जाणार आहे.\nलाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी रू.95,000/- इतके अर्थसहाय दिले जाते.\nघरकुल अनुदाना व्यतिरिक्त महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत 90/95 दिवसांच्या अकुशल मजूरीच्या स्वरूपात अर्थसहाय्य दिले जाते.\nस्वच्छ भारत अभियानतंर्गत घरकुल लाभार्थ्यांना शौचालयासाठी स्वतंत्रपणे निधी उपलब्ध करून दिला जातो.\nतालुका स्तरीय अधिकाऱ्यांसाठी गटस्तरावर माहितीचे टंकलेखन../../Site/Upload/Pdf/IAY.pdf\nसन 2016-17 पासून प्रधान मंत्री आवास योजना-ग्रामीण ही केंद्र पुरस्कृत योजना राबविली जाणार आहे.\nघरकुल बांधकामाकरिता साधारण क्षेत्रात रू.1.20 लक्ष व नक्षलग्रस्त भागाकरिता रू.1.30 लक्ष प्रति लाभार्थी अर्थसहाय देण्यात येणार आहे.\nप्रधान मंत्री आवास योजना-ग्रामीण योजनेचे अर्थसहाय राज्यस्तरावरील बँक खात्यातून PFMS प्रणालीव्दारे लाभार्थ्यांच्या बँक/पोस्ट खात्यात जमा होणार आहे.\nप्रधान मंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गत सामाजिक, आर्थिक व जात सर्वेक्षण, 2011 मधील माहिती लाभार्थ्यांच्या निवडीकरिता वापरण्यात येणार आहे.\nप्रधान मंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गत राष्ट्रीय स्तरावर तांत्रिक सहाय्य पुरविण्यासाठी राष्ट्रीय तांत्रिक सहाय्य संस्था गठीत करण्यात येणार आहे.\nघरकुल अनुदाना व्यतिरिक्त महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत 90/95 दिवसांच्या अकुशल मुजूरीच्या स्वरूपात अर्थसहाय्य दिले जाते.\nस्वच्छ भारत अभियानतंर्गत घरकुल लाभार्थ्यांना शौचालयासाठी स्वतंत्रपणे निधी उपलब्ध करून दिला जातो.\nप्रधान मंत्री आवास योजना-ग्रामीण व अन्य ग्रामीण घरकुल योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्य व्यवस्थापन कक्ष-ग्रामीण गृहनिर्माण गठीत करण्यात आला आहे.\nकक्षाचे कार्यालय सिडको भवन, 5 वा मजला, सी.बी.डी.बेलापूर, नवी मुंबई येथे कार्यरत आहे. श्री.भारत शेंडगे, संचालक (9422020605) व श्रीमती वीणा सुपेकर, उप संचालक (8007154040) यांचेमार्फत ग्रामीण गृहनिर्माण योजनांची अंमलबजावणी केली जाते.\nप्रधानमंत्री आवास योजना- ग्रामीण\nस्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना\nएकूण दर्शक: ४३८७८७ आजचे दर्शक: २३\n© ग्राम विकास विभाग महाराष्ट्र, भारत यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/photos/international/spontaneous-response-biggest-light-festival-england/", "date_download": "2018-10-20T01:16:24Z", "digest": "sha1:MXX7K574NWFTWBXXHBXP4CKOZBFFSKGD", "length": 22610, "nlines": 391, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Spontaneous Response To The Biggest Light Festival In England | इंग्लंडमधल्या सर्वात मोठ्या लाइट फेस्टिव्हलला उत्स्फूर्त प्रतिसाद | Lokmat.Com", "raw_content": "शनिवार २० ऑक्टोबर २०१८\n'या' विनोदी अभिनेत्याला ओळखलात का \n'झी मराठी अवॉर्ड्स २०१८'मध्ये बालकलाकारांची धमाल\nआम्ही दोघी मालिकेत 'कुछ कुछ होता है' चित्रपटाची झलक\nपावसामुळे मुंबईतील धूलिकणांचे प्रमाण घटले\nमेट्रोच्या कामावरून दोन यंत्रणांमध्ये रंगला वाद\n‘मी टू’ चळवळ पीडितांसाठी; त्याचा गैरवापर करू नका - उच्च न्यायालय\nदागिन्यांच्या मोहात मित्राकडूनच मुख्य सूत्रधाराची हत्या\nरेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या ब्लॉक\nTanushree Dutta controversy : 'सिन्टा'वर भडकली तनुश्री दत्ता; पण का\nविविधांगी भूमिका साकारण्याचा एकच ध्यास\n ‘बधाई हो’ने पहिल्या दिवशी रचला विक्रम\n‘अॅव्हेंजर्स 4’मध्ये आयर्न मॅनच्या हातात दिसणार ‘हे’ खास शस्त्र\n23 Years Of DDLJ : शाहरूख- काजोलचा ‘दिलवाले दुल्हनियां ले जायेंगे’ झाला २३ वर्षांचा पाहा कधीही न पाहिलेले काही फोटो\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nशीघ्रपतनाची समस्या; कारणं आणि उपाय\nपरिणीती चोप्राचे 'हे' इंडो-वेस्टर्न लूक्स तुम्हाला देतील परफेक्ट लूक\nसंध्याकाळच्या चहासोबत एकदा तरी ट्राय करा खमंग मसाला पापड\nकानामध्ये हेवी इयररिंग्स वापरताय 'या' समस्यांचा करावा लागू शकतो सामना\nमुंबईतील 'या' ठिकाणी स्वस्त आणि मस्त शॉपिंगचा आनंद लुटा\nपंजाब - अमृतसर रेल्वे दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शनिवारी पंजाबमध्ये राजकीय शोक\nभाजपाचे बिहारचे खासदार भोला सिंह यांचे निधन; दिल्लीच्या राम मनोहर लोहिया इस्पितळात केले होते दाखल.\nट्रेनने लोकांना उडवलं आणि सिद्धूंच्या पत्नी नवजोत कौर गाडीत बसून घरी निघून गेल्या, प्रत्यक्षदर्शींचा आरोप\nपंजाब - अमृतसर येथे रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना पंजाब सरकारकडून 5 लाख रुपयांची मदत जाहीर\nनवी दिल्ली - अमृतसर येथील रेल्वे दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले दु:ख व्यक्त\nआदिलाबाद : नागपूरहून निघालेल्या कारमध्ये दहा कोटींची रोकड जप्त\nअमृतसर (पंजाब) - रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या भीषण रेल्वे अपघातात 50 जाणांचा मृत्यू, पोलिसांची माहिती\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\nऔरंगाबाद - डोक्यात दगड घालून कविता अशोक जाधव या महिलेचा खून, हर्सूल भागातील घटना\nनाशिक - नाशिक मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये वादावादी\nमुंबई - मुंबई विमानतळावर 21 लाख 52 हजार रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर जप्त, सीआयएसएफची कारवाई\nनागपूर - गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमदार निवासावर चढून आंदोलन, अधिग्रहित जमिनीचा मोबदला देण्याची मागणी\nनंदुरबार- जि.प.समाज कल्याण अधिकारी सतिश वळवी यांना कार्यालयात 20 हजाराची लाच घेताना अटक\nपंजाब - अमृतसर रेल्वे दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शनिवारी पंजाबमध्ये राजकीय शोक\nभाजपाचे बिहारचे खासदार भोला सिंह यांचे निधन; दिल्लीच्या राम मनोहर लोहिया इस्पितळात केले होते दाखल.\nट्रेनने लोकांना उडवलं आणि सिद्धूंच्या पत्नी नवजोत कौर गाडीत बसून घरी निघून गेल्या, प्रत्यक्षदर्शींचा आरोप\nपंजाब - अमृतसर येथे रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना पंजाब सरकारकडून 5 लाख रुपयांची मदत जाहीर\nनवी दिल्ली - अमृतसर येथील रेल्वे दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले दु:ख व्यक्त\nआदिलाबाद : नागपूरहून निघालेल्या कारमध्ये दहा कोटींची रोकड जप्त\nअमृतसर (पंजाब) - रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या भीषण रेल्वे अपघातात 50 जाणांचा मृत्यू, पोलिसांची माहिती\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\nऔरंगाबाद - डोक्यात दगड घालून कविता अशोक जाधव या महिलेचा खून, हर्सूल भागातील घटना\nनाशिक - नाशिक मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये वादावादी\nमुंबई - मुंबई विमानतळावर 21 लाख 52 हजार रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर जप्त, सीआयएसएफची कारवाई\nनागपूर - गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमदार निवासावर चढून आंदोलन, अधिग्रहित जमिनीचा मोबदला देण्याची मागणी\nनंदुरबार- जि.प.समाज कल्याण अधिकारी सतिश वळवी यांना कार्यालयात 20 हजाराची लाच घेताना अटक\nAll post in लाइव न्यूज़\nइंग्लंडमधल्या सर्वात मोठ्या लाइट फेस्टिव्हलला उत्स्फूर्त प्रतिसाद\nइंग्लंडमधल्या सर्वात मोठ्या लाइट फेस्टिव्हलला सुरुवात झाली आहे.\nया फेस्टिव्हलला रंगरूप देण्यासाठी जवळपास 29 कलाकारांनी सहभाग नोंदवला आहे.\nलाइट फेस्टिव्हल 16 नोव्हेंबर ते 19 नोव्हेंबर असे चार दिवस चालणार आहे.\nअनेकांनी निसर्गातील झाडांसह मनुष्याच्या शरीराला विद्युत रोषणाईनं झगमगून टाकलं आहे.\nनदी, चर्च, विद्यापीठ, गाला थिएटर अशी महत्त्वाची ठिकाणी विद्युत रोषणाईनं सजवण्यात आली आहेत.\nइंग्लंडमधल्या लाइट फेस्टिव्हलच्या आयोजनाचं हे 15वं वर्षं आहे.\nविशेष म्हणजे या फेस्टिव्हलच्या माध्यमातून छत्र्यांनाही विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.\nचार दिवसांत या फेस्टिव्हलला जवळपास 200,000 लोक भेट देतील, अशी आशा आयोजकांनी व्यक्त केली आहे.\n'टॉलेस्ट' स्टॅच्यू ऑफ द वर्ल्ड\nया गावात 'टॅक्सी मतलब हेलिकॉप्टर'\nया देशांमध्ये आहे अमेरिकेपेक्षाही श्रीमंती, दरडोई उत्पन्नाचा आकडा वाचून डोळे विस्फारतील\nसाता समुद्रापार गणरायाचा गजर, बेल्जियममध्ये बाप्पाचं दणक्यात स्वागत\nMysterious Cave: ताऱ्यांसारख्या झगमणाऱ्या अदभूत गुहा\nअजब प्रेम की गजब कहाणी, त्याने चक्क उशीशीच केला प्रेमविवाह\nमलेशियामध्ये असा दणक्यात साजरा झाला गणेशोत्सव\nस्वबळानंतर शिवसेनेची पाऊले युतीकडे\nमेट्रोच्या कामावरून दोन यंत्रणांमध्ये रंगला वाद\nरावणदहन पाहाणाऱ्या ६१ जणांना रेल्वेने चिरडले\nदुष्काळात महाराष्ट्राला मदतीचा हात देऊ : मोदी\nपावसामुळे मुंबईतील धूलिकणांचे प्रमाण घटले\nमुंबईसह कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्राला पावसाचा इशारा\nमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून डॉलर्स जप्त\nबॉलिवूड स्टार्सच्या व्यवस्थापकाने केला आत्महत्येचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/krida/rio-2016-olympics/the-father-of-olympics-semifinalist-pv-sindhu-took-an-8-month-holiday-to-help-in-training-for-rio-2016-1285704/", "date_download": "2018-10-20T01:11:17Z", "digest": "sha1:RGPJRXIDBPYKRHQ3PZXUHPBOIK7SSXVZ", "length": 12540, "nlines": 201, "source_domain": "www.loksatta.com", "title": "The father of Olympics semifinalist PV Sindhu took an 8-month holiday to help in training for Rio 2016 | Loksatta", "raw_content": "\nविषाणुजन्य तापावर प्रतिजैविके घेणे टाळा\nसंत्र्याला यंदा सुगीचे दिवस\nऊस तोडणी कामगारांना भविष्य निर्वाह निधीचा लाभ\nदसरा मेळाव्यातून पंकजांचा पक्षांतर्गत स्पर्धकांनाही इशारा\nरिओ २०१६ ऑलिम्पिक »\nRio 2016: पी.व्ही.सिंधूच्या वडिलांनी मुलीसाठी ८ महिन्यांची सुटी घेतली\nRio 2016: पी.व्ही.सिंधूच्या वडिलांनी मुलीसाठी ८ महिन्यांची सुटी घेतली\nउपांत्यफेरीपर्यंतचा तिचा प्रवास देखील खडतर राहिल्याचे तिच्या सामन्यांतून स्पष्ट दिसून आले\nऑलिम्पिकसारख्या जागतिक स्पर्धेत खेळण्याचे पी.व्ही.सिंधूची ही पहिलीच वेळ असल्याने तिच्या आई-वडिलांनी तिला सरावादरम्यान पुरेपूर मदत केली.\nरिओ ऑलिम्पिकमध्ये भारताची पदकाची आशा कायम ठेवलेली महिला बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधू आपल्या उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी पूर्णपणे सज्ज झाली आहे. डोळ्यासमोर एकच उद्देश ठेवून वर्षानुवर्षे केलेल्या खडतर सरावातूनच ऑलिम्पिकचे पदक जिंकण्याचे खेळाडूंचे स्वप्न पूर्ण होते. पण एखाद्या खेळाडूने जिंकलेल्या पदकामागे केवळ त्या खेळाडूचेच नाही, तर इतर जवळच्या व्यक्तींचेही मोलाचे योगदान असते. तशी अनेक उदाहरणे देखील आजवर समोर आली आहेत. यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंकडून अपेक्षित कामगिरी होत नसताना पी.व्ही.सिंधूने मात्र आपल्यातील सर्वोत्तम खेळीचा नजराणा पेश करत स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे. उपांत्यफेरीपर्यंतचा तिचा प्रवास देखील खडतर राहिल्याचे तिच्या सामन्यांतून स्पष्ट दिसून आले आहे. अर्थात सिंधूने त्यासाठी बॅडमिंटन कोर्टवर खूप घाम गाळला आहेच, पण पी.व्ही.सिंधूच्या या उल्लेखनीय कामगिरीत तिच्या वडिलांचाही सिंहाचा वाटा आहे.\nपी.व्ही.सिंधूचे वडील पी.व्ही.रामन्ना आणि आई विजया रामन्ना सध्या रिओमध्ये जाऊन आपल्या मुलीचे सामने प्रत्यक्षात पाहू शकत नसले तरी तिच्या वडिलांनी पी.व्ही.सिंधू रिओसाठी रवाना होण्यापूर्वी तिच्या सरावासाठी तब्बल आठ महिन्यांची सुटी घेतली होती. ऑलिम्पिकसारख्या जागतिक स्पर्धेत खेळण्याचे पी.व्ही.सिंधूची ही पहिलीच वेळ असल्याने तिच्या आई-वडिलांनी तिला सरावादरम्यान पुरेपूर मदत केली. रेल्वेत काम करणारे पी.व्ही.सिंधूचे वडील दररोज पहाटे चार वाजता आपल्या मुलीला बॅडमिंटनच्या ट्रेनिंगसाठी गोपिचंद ट्रेनिंग अकादमीत सोडायला जात असत. पी.व्ही.सिंधूच्या सरावावर तिच्या वडिलांचे पूर्ण लक्ष असायचे. आपल्या मुलीला जास्तीत जास्त वेळ देता यावा यासाठी त्यांनी आठ महिन्यांची सुटी घेतली होती.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n‘रावण दहना’त मृत्युतांडव, पंजाबमधील भीषण दुर्घटनेत ६० ठार\n...तर ६० जणांचा जीव वाचला असता\nबाप मृत्यूशी लढत असतानाच मुलगी आणि नातीवर काळाचा घाला\nकौतुकास्पद: युपीतल्या 850 शेतकऱ्यांना बिग बी करणार कर्जमुक्त; ५.५ कोटींचं अर्थसहाय्य\n#MeToo : सेलिब्रेटी मॅनेजमेंट कंपनीच्या अनिर्बन दास ब्ला यांचा आत्महत्येचा प्रयत्न\n#MeToo कोर्टाच्या आदेशाची वाट बघा; आलोक नाथांची सिंटाला विनंती\n#MeToo : प्रसिद्ध चित्रकार जतिन दास म्हणतात तो मी नव्हेच\n#MeToo : 'सेक्रेड गेम्स'च्या अभिनेत्रीचा दिग्दर्शक विपुल शहावर लैंगिक गैरवर्तणुकीचा आरोप\nसागरी किनारी रस्त्यावर ‘क्रॅश एटोनेटर’\nमेट्रो मार्गिकांचे संचलन ‘एमएमआरडीएकडे’च\n१८व्या वर्षांत अत्रे कट्टय़ावर तरुणाईचा मेळा\nयंदा उत्पादन घटण्याची शक्यता\nतलासरीमध्ये गटारावरच भाजीविक्रीची दुकाने\nजुईनगर येथे अपंग, विशेष मुलांसाठी उद्यान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5523052317295331134&title=Death%20Anniversary%20of%20Gopinath%20Munde&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-10-20T00:20:36Z", "digest": "sha1:FIWKPHL264CDRYIPZ5Z7TW4ROFV6X2WV", "length": 5302, "nlines": 116, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "गोपीनाथ मुंडे यांना आदरांजली", "raw_content": "\nगोपीनाथ मुंडे यांना आदरांजली\nमुंबई : लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या चौथ्या पुण्यतिथीनिमित्त तीन जून २०१८ रोजी त्यांना भारतीय जनता पक्षाच्या येथील प्रदेश कार्यालयात आदरांजली अर्पण करण्यात आली. या वेळी आमदार राज पुरोहित व कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी उपस्थित होते.\nTags: मुंबईगोपीनाथ मुंडेभाजपराज पुरोहितमुकुंद कुलकर्णीMumbaiGopinath MundeBJPRaj PurohitMukund Kulkarniप्रेस रिलीज\nअटलजींच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर ‘भाजपने साधला समाजिक समतोल’ ‘मुख्यमंत्री सचिवालयातील आदरातिथ्यावरील खर्च पूर्वीसारखाच’ ‘भाजपच्या राजकीय सामर्थ्यामध्ये अनुसूचित मोर्चाचा वाटा महत्त्वाचा’ विजय पुराणिक भाजपचे नवे प्रदेश संघटनमंत्री\nअंजली इला मेननची मुरानो चित्रे...\nजिंदगी धूप तुम घना साया...\nकर्तव्यदक्ष गृहिणी ते जबाबदार समाजसेविका\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nअपूर्वाई वाटण्यासारखं ‘अपूर्व’ काम करणारी अपूर्वा\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nअंजली इला मेननची मुरानो चित्रे...\nसमतानगरमध्ये ६२वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/537789", "date_download": "2018-10-20T01:05:26Z", "digest": "sha1:QI7UKKNBZUMNIJVGPZ4HY3RXFS2DPMTI", "length": 7213, "nlines": 44, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "ऍड.आयरीश यांची हणजूण पोलिसांत जबानी नोंद - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » गोवा » ऍड.आयरीश यांची हणजूण पोलिसांत जबानी नोंद\nऍड.आयरीश यांची हणजूण पोलिसांत जबानी नोंद\nहणजूण : पोलीस स्थानकाबाहेर आयरीश यांना अटक करण्याच्या मागणीसाठी ठाण मांडून बसलेल्या महिला.\nऍड. आयरीश रॉड्रिगीस गुरुवारी दुपारी 12 वा. चौकशीला हणजूण पोलीस स्थानकात हजर राहिले. सुमारे एकतासभर त्यांनी निरीक्षक सी. एल. पाटील यांच्या समोर आपली जबानी दिली. यावेळी सवेरा या सेभाभावी संस्थेच्या अध्यक्षा तारा केरकर यांच्यासमवेत महिलांनी पोलीस स्थानकाबाहेर ठाण मांडून आयरीश यांच्या विरोधात घोषणा दिल्या.\nऍड. आयरीश यांनी एका महिलेचा मंत्र्याशी संबंध असल्याची पोस्ट व्हॉटसऍपवर घालून सदर महिलेची बदनामी केली होती. या बाबत सोमवारी पीडित महिलेने व तिच्या पतीने आयरीश यांच्या रायबंदर येथील कार्यालयात घुसून जाब विचारला होता. तसेच त्यांच्यावर शेणाचे पाणी उडविले होते. याबाबतच व्हिडिओ राज्यभर व्हायरल झाला होता.\nसत्य काय ते बाहेर येणार : ऍड. आयरीश\nनगरनियोजनमंत्री विजय सरदेसाई व दुर्गादास कामत यांनी माझी प्रतिमा मलीन करण्यासाठी त्यांनी हा डाव आखला आहे. गोव्याची जनता मला गेल्या 40 वर्षापासून आपल्याला ओळखत आहे. आपल्या विरोधात लढविलेले हे राजकीय षडयंत्र आहे. जनता माझ्याबरोबर असून सत्य काय ते बाहेर येणार आहे, अशी प्रतिक्रिया ऍड. आयरीश रॉड्रिगीस यांनी हणजूण पोलीस स्थानकातून बाहेर पडल्यावर बोलतान दिली.\nपोलीस अधिकारीच योग्य तपास लावणार\nमिल्टनचे नाव घेतले या बाबत काय असा प्रश्न पत्रकारांनी केला असता यावेळी आयरीश म्हणाले, जे या पूर्वी काही बोललो आहे त्याबाबत सर्व माहिती पोलीस अधिकाऱयांना दिली आहे. पत्रकारांसमोर आताच सर्वकाही माहिती उघड करू शकत नाही. कायद्याला आपल्या पद्धतीने जाऊ दे. न्यायदेवतेवर आपला विश्वास आहे. पूर्वी काही पोलीस अधिकारीवर्ग राजकाण्यांच्या बोटावर नाचत होते. आता तशी परिस्थिती आता नाही. येथे कुणाच्याही दबावाला बळी न पडता योग्य रित्या चौकशी करणारे अधिकारी वर्ग आहेत. ते या प्रकरणाचा योग्यरित्या छडा लावणार आहेत.\nसोनूस येथे खनिजमाल वाहतूक रोखली\nकेंद्रीयमंत्री मनसुख मंडाविया यांची एमपीटीला भेट,\nदाबोळी विमानतळावरील सभेप्रकरणी काँग्रेसचा विमानतळ संचालकांना घेराव\nम्हापसा अर्बनच्या संचालकांचे राजीनामे\nआजचे भविष्य शनिवार दि. 20 ऑक्टोबर 2018\nक्लीनर मानेचा खून गळा आवळून\nसाडेपाच लाखाची दारू जप्त\nसंशोधकांनी अनुभवली ‘तिलारी’ची समृद्धी\nनिरवडेत वीज पडून तरुण ठार\nप्रचंड गडगडाटाने कुडाळ हादरले\nमालवणात ‘स्वस्थ भारत’ सायकल रॅलीचे स्वागत\nकुडाळला कीर्तन महोत्सवास प्रारंभ\nआश्वासनांच्या कात्रणांचे लवकरच प्रदर्शन\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.marathimati.net/tag/%E0%A4%9A%E0%A4%A3%E0%A5%87/", "date_download": "2018-10-20T00:52:48Z", "digest": "sha1:FPQ4QAWZDKJ5TK5P7WFOFRZQZUIHVHPX", "length": 5209, "nlines": 130, "source_domain": "www.marathimati.net", "title": "चणे | मराठीमाती", "raw_content": "\nएक मनुष्य खापरात चणे भाजीत असता, ते चणे फड फड करून उडया मारू लागले. ते पाहून, जवळच एक लठ्ठ डोक्याचा मुलगा बसला होता तो म्हणाला, ‘हे चणे किती मुर्ख आहेत यांचे सगळे अंग भाजले जात असता ह्यांना गाणे सुचते आहे, तेव्हा यांच्या शहाणपणाची धन्य आहे, असे म्हटले पाहिजे’.\nतात्पर्य:- अवेळी कोणतीही गोष्ट करणारा मनुष्य स्वतःस हास्यास्पद करून घेतो.\nThis entry was posted in इसापनीती कथा and tagged इसापनीती, इसापनीती कथा, कथा, गोष्ट, गोष्टी, चणे, मुलगा on मार्च 14, 2011 by प्रशासक.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://ahmednagari.blogspot.com/2014/01/blog-post.html", "date_download": "2018-10-20T00:57:24Z", "digest": "sha1:X73FWJU6TJBC67RZBON7QNWCI472QWYH", "length": 36708, "nlines": 64, "source_domain": "ahmednagari.blogspot.com", "title": "अहमदनगरी / Ahmednagar: पद्मश्री ,पद्मभूषण, लोकनायक किसन बाबूराव हजारे ऊर्फ अण्णा हजारे", "raw_content": "\nपद्मश्री ,पद्मभूषण, लोकनायक किसन बाबूराव हजारे ऊर्फ अण्णा हजारे\nकिसन बाबूराव हजारे ऊर्फ अण्णा हजारे (जून १५, इ.स. १९३७:भिंगार, अहमदनगर जिल्हा, महाराष्ट्र - हयात). मूळचे सैन्यात वाहनचालक असणारे . किसन बाबुराव तथा अण्णा हजारे हे भारतातील एक ज्येष्ठ महाराष्ट्रीय समाजसेवक आहेत. १९९० साली त्यांना त्यांच्या समाज सेवेच्या कार्याबद्दल भारत सरकारने पद्मश्री आणि १९९२ साली पद्मभूषण या पुरस्कारांनी सन्मानित केले. त्यांनी ग्रामस्थांच्या सहकार चळवळीद्वारे राळेगण सिद्धी या गावाचा कायापालट घडवून आणला आहे. स्वच्छता, पाणी व्यवस्थापन व सामाजिक सलोखा यावर त्यांनी भर दिला होता. या कामाबद्दल गावाला अनेक पारितोषिके मिळाली आहेत. या नंतर अण्णा हजारे यांनी माहितीच्या अधिकारासाठी आंदोलन केले. माहितीच्या अधिकारावर त्यांनी पुस्तकाचे लेखनही केले आहे. या आंदोलनामुळे सरकारला माहितीचा अधिकार सर्वसामान्यांना देण्याचा कायदा लवकर संमत करावा लागला. अण्णा हजारे यांनी वेळोवेळी भ्रष्टाचाराविरुद्ध आंदोलने करून जनजागृतीची कामे केली आहेत. त्यांच्या आंदोलनांमुळे महाराष्ट्राच्या अनेक मंत्र्यांना राजीनामे द्यावे लागले आहेत.\nकिसन हजारेंचा जन्म जून १५, इ.स. १९३७ रोजी भारताच्या मुंबई इलाख्यातील भिंगार मधील खोमणे वाड्यात झाला. हे गाव आता महाराष्ट्र राज्याच्या अहमदनगर जिल्ह्यात आहे. हजारेंचे वडील बाबूराव हजारे तेथील आयुर्वेद आश्रम औषधशाळेत मजूर होते. बाबूरावांचे वडील ब्रिटिश फौजेत सैनिक होते. १९४५मध्ये आपल्या वडिलांच्या मृत्यूनंतर बाबूरावांनी सुरुवातीला भिंगारमध्येच बस्तान बसवले, पण नंतर १९५२ साली ते राळेगण सिद्धी या आपल्या मूळ गावी परतले. किसनयांना सहा लहान भावंडे होती व कुटुंबाची परिस्थिती हलाखीची होती. त्याच्या आत्याने किसनची देखभाल करण्याचे ठरवले व शिक्षणासाठी त्या त्याला मुंबईला घेऊन गेल्या. सातवीपर्यंत शिकल्यावर घरात मदत व्हावी म्हणून किसनने शिक्षण सोडून नोकरी शोधण्यास सुरुवात केली. त्यासाठी सुरुवातीस दादरजवळ फुले विकली व नंतर स्वतःचेच दुकान थाटले व आपल्या दोन भावांना राळेगण सिद्धीहून बोलावले.\nइ.स. १९६२च्या सुमारास चीनने भारतावर आक्रमण केलेले असताना भारतीय सैन्याने धडाक्यात भरती सुरू केली होती. त्यावेळ २५ वर्षांचे असलेले हजारे लष्कराच्या किमान शारीरिक क्षमतेस पात्र नव्हते, पण कोणत्याही परिस्थितीत नवीन जवान भरती करणे आवश्यक असल्याने लष्कराने त्यांना भरती करून घेतले. औरंगाबाद येथे सुरुवातीचे प्रशिक्षण घेतल्यावर १९६३मध्ये त्यांना वाहनचालकाचे पद दिले गेले.\nत्यानंतर दोन वर्षातच पाकिस्तानने भारतावर चाल केली. त्यावेळी हजारेंचा मुक्काम पंजाबमधील खेमकरण क्षेत्रात होता. नोव्हेंबर १२, इ.स. १९६५ रोज पाकिस्तानी वायुसेनेने भारतीय ठाण्यांवर हल्ले सुरू केले. हजारे त्यावेळी इतर वाहनांसह आपले वाहन चालवीत होते. या हल्ल्यात त्या तांड्यातील ते स्वतः सोडून एकूणएक जवान शहीद झाले. हे पाहून विषण्ण झालेल्या हजारेंनी जगण्यातील अर्थ शोधण्यास सुरुवात केली. आपल्या प्रवासात नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील एका दुकानात त्यांच्या हाती राष्ट्रनिर्मितीसाठी युवा पिढीला आवाहन हे स्वामी विवेकानंद यांनी लिहिलेले पुस्तक पडले. हे वाचताना त्यांना गमले की अनेक संतांनी इतरांच्या सुखासाठी आपल्या सर्वस्वाचा त्याग केलेला आहे. आपण आपले उरलेले आयुष्य गरीबांची दुःखे दूर करण्यात घालवावे असे त्यांना वाटू लागले. यानंतर फावल्या वेळात त्यांनी महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद आणि विनोबा भावे यांचे साहित्य वाचण्यास सुरुवात केली. यानंतर काही वर्षांनी १९७०च्या दशकात त्यांची मृत्यूशी पुन्हा एकदा जवळून गाठ पडली. वाहन चालवीत असताना भीषण अपघातातून ते बचावले. या क्षणी त्यांना वाटले की आपल्या उरलेल्या आयुष्याचा सदुपयोग करण्यासाठी जणू काही दैवच त्यांना इशारे देत आहे. वयाच्या ३८व्या वर्षी किसन हजारेंनी आपले उरलेले आयुष्य इतरांच्या सेवेसाठी वेचण्याचा संकल्प सोडला. १९७८मध्ये त्यांनी भारतीय लष्कराचा राजीनामा दिला.\nलष्कर सोडल्यावर हजारे राळेगण सिद्धी या आपल्या मूळ गावी परतले हे गाव मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्याच्या पारनेर तालुक्यात आहे. जवळजवळ कायमच्या दुष्काळी प्रदेशात असलेल्या या दुर्लक्षित गावात त्यावेळी गरिबी आणि निराशेचा सुकाळ होता. हजारेंनी ग्रामस्थांसह अनेक दशके अथक प्रयत्न करून गावाचा कायापालट केला. आर्थिक आणि सामाजिक अशा दोन्ही आघाड्यांवर त्यांनी गावातील परिस्थिती सुधारली. तंत्रज्ञान किंवा औद्योगिकीकरणाचा आधार न घेता केवळ अतोनात कष्ट आणि सहकार यांवर त्यानी गावातील गरिबी दूर करण्यात यश मिळवले.\nअण्णा हजारेंनी भ्रष्टाचाराचा निपटारा करण्याकरिता वेळोवेळी आंदोलने केली व प्रसंगी कारावासही स्वीकारला. १९८० पासून आतापर्यंत अण्णा हजारे यांनी १६ उपोषणे केली आहेत. प्रत्येक वेळी सरकारला त्यांच्यासमोर नमते घ्यावे लागले.त्यांच्या मागण्या मान्य कराव्या लागल्या.अण्णाची १६ पैकी १३ उपोषणे ही महाराष्ट्र सरकारच्या विरोधातील तर ३ उपोषणे केंद्र सरकारच्या विरोधात करण्यात आली आहेत.\nयांतील १५वे आणि १६वे उपोषण हे जनलोकपाल विधेयकासाठीचे होते. अण्णांनी एकूण आतापर्यंत ११६ दिवसापेक्षा जास्त काळ उपोषण केले आहे. अण्णाच्या या उपोषणांमुळे आणि आंदोलनामुळे महाराष्ट्र सरकारला ४५० अधिकाऱ्यांवर कारवाई करावी लागली तर ६ मंत्र्यांना आपले पद गमवावे लागले आहे.\nअण्णांनी पहिले आंदोलन १९७९ मध्ये केले. शासकीय यंत्रणेकडून हेळसांड होऊन गावास वेठीस धरणार्‍या प्रशासनाविरुद्ध गावातील शाळेला मान्यता मिळण्यासाठी, या आंदोलनादरम्यान अहमदनगर जिल्हा परिषदेसमोर अण्णांनी १९८० साली पहिले यशस्वी उपोषण केले. अण्णांच्या उपोषणाने एका दिवसातच सरकारी यंत्रणेला झुकविले. अण्णांची मागणी मान्य झाली. अण्णांच्या सक्रिय सामजिक चळवळीच्या जीवनातला हा पहिला प्रसंग होता. सत्याग्रहाच्या आणि अहिंसेच्या मार्गाच्या लढ्याने अण्णांना पहिल्यांदाच मोठे यश मिळविता आले होते. उपोषण केले, प्रशासन झुकले आणि शाळेला मान्यता मिळाली. 'नापासांची शाळा' म्हणून ही शाळा प्रसिद्ध आहे.\nमहाराष्ट्र सरकारतर्फे राबविल्या जाणाऱ्या वीस कलमी कार्यक्रमाची अंमलबजावणी होण्याकरिता राळेगण सिद्धी येथील संत यादवबाबा मंदिरात अण्णांचे दुसरे यशस्वी उपोषण ७ -८ जून १९८३ साली झाले. ग्राम विकास योजना अंमलात आणत असताना सरकारी अधिकाऱ्यांची टाळाटाळ आणि निवडणूक यांच्या विरोधातील हे आंदोलनही यशस्वी झाले. दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. ग्राम विकास योजनांच्या मंजुरीबद्दल जिल्हा परिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांनी लिखित आश्वासन दिले.उपोषण केले. याचा परिणाम म्हणून ग्रामविकासात सरकारचा सहभाग मोठ्या प्रमाणात वाढला.\nअण्णांनी तिसरे उपोषण २० ते २४ फेब्रुवारी १९८९ या काळात केले होते. हे उपोषण शेतकर्‍यांकरिता होते. गावाला पाणी पुरवठा करण्याचे धोरण व व ठिबक सिंचन अनुदान धोरण यांत फार त्रुटी होत्या. त्या त्रुटी दूर करण्यासाठी हे उपोषण होते. सरकार पुन्हा झुकले ४ कोटी रुपये मान्य करत सिंचन योजनांना मंजुरी देण्यात आली.\nचौथे आंदोलन अण्णांना पुढील ९ महिन्यातच पुन्हा पुकारावे लागले. शेतकर्‍यांना सिंचनासाठी वीज पुरवठा मिळवून देण्यासाठीच्या प्रश्नासाठी २० ते २८ नोव्हेबर या दरम्यान १९८९ मध्ये ते पुकारण्यात आले होते. हे उपोषण ९ दिवस चालले. अखेरीस सरकारवर दबाव वाढला. तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवारांनी लिखित आश्वासन दिले. वीज पुरवठ्यासाठी २५० केव्हीच्या लाईन आणि इतर सुविधांसाठी ५ कोटी रुपये मंजूर झाले. दरम्यानच्या काळात अण्णांच्या कामाला राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर ओळख मिळू लागली होती.\nपाचवे उपोषण : सन १९९४ साली अण्णांनी वन विभागातील योजनामधील भ्रष्टाचाराच्या विरोधात आंदोलन करण्याच्या निर्णय घेतला. सरकारशी अनेक वेळा संपर्क करुनही सरकारकडून कोणतही उत्तर मिळत नव्हते. अण्णाचे हे भ्रष्टाचाराविरोधातील पहिले उपोषण. महाराष्ट्र दिनी म्हणजे १ मे रोजी या उपोषणाला सुरवात झाली.हे उपोषण ६ दिवस चालले. १४ भ्रष्ट अधिकाऱ्यांपैकी ४ अधिकाऱ्यांना सरकारने निलंबित केले. दहा अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करू असे आश्वासन मिळाले.\nपुढील ६ वे उपोषण अण्णांनी १९९६ साली केले. त्यातही त्यांना यश आले. राज्यातील शिवसेना-भाजपा युती-सरकारमधील भ्रष्ट मंत्र्यांच्या विरोधात ते करण्यात आले. २० नोव्हेंबर १९९६ रोजी त्यांनी उपोषणाला सुरुवात केली होती. मंत्र्याविरोधातील आरोप असल्याने लढाई मोठी होती. त्यामुळे उपोषणाचा कालावधीही वाढणार होता. उपोषण १२ दिवस चालले. आतापर्यंतचे अण्णाचे हे सर्वात मोठे उपोषण होते. ३ डिसेंबर १९९६ ला युतीच्या दोन मंत्र्यांना राजीनामे द्यावे लागले. जलसंधारण मंत्री होते महादेव शिवणकर आणि पाणी पुरवठामंत्री शशिकांत सुतार.\nअण्णांनी १९९७ सालीसुद्धा उपोषण केले.यावेळीही युती सरकारमधील भ्रष्टाचाराचाच मुद्दा होता. अण्णांच्या निशाण्यावर होते यावेळी युती सरकारमधील समाज कल्याणमंत्री बबनराव घोलप. उपोषण १० दिवस चालले. घोलपाना राजीनामा द्यावा लागला तर १८ अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले.\nअण्णानी थेट मंत्र्यांविरोधात सुरू केलेली लढाई साहजिकच अडचणींना आमंत्रण देणारी होती. घोलप न्यायालयात गेले होते. न्यायालयात अण्णा घोलपावरील आरोप सिद्ध करू शकले नाहीत आणि अब्रुनुकसानीच्या आरोपाखाली अण्णांना मॅजिस्ट्रेट कोर्टाने तीन महिन्यांची साधी कैद दिली होती. याच्याही विरोधात अण्णांनी ९ ते १८ आगस्ट १९९९ दरम्यान १० दिवसाचे उपोषण केले. त्याच वेळी पाच हजार रुपयांच्या बाँडवर सोडून देण्याची अटही कोर्टाने घातली होती. ती सवलत नाकारून हजारे यांनी तुरुंगात जाणे पसंत केले होते. मात्र नंतर राज्य सरकारने त्यांना स्वत:च्या अधिकारात तुरुंगातून मुक्त केले. पुढे अपिलात सेशन्स कोर्टाने अण्णांना निर्दोष ठरवले.\n१९९९ साली झालेल्या विधासभेच्या निवडणुकांमधे शिवसेना-भारतीय जनता पक्षाचा पराभव झाला, आणि बबनराव घोलप पुन्हा मंत्री होऊ शकले नाहीत.\nसन २००३ - ९ दिवसाचे उपोषण राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी कॉग्रेस या आघाडीचे सरकार होते. हे उपोषण माहितीच्या अधिकारासाठी होते. ९ ओगस्ट या क्रांतिदिनाच्या दिवशी या आंदोलनाला सुरुवात झाली. सरकारने माहितीचा अधिकार दिला. अण्णांचे उपोषण यशस्वी झाले.\nमाहितीचा अधिकार तर कायद्याने मिळाला मात्र तो अधिकाऱ्यांच्या लालफितीत अडकला. सरकारी अधिकारी अडवणूक करू लागले. अण्णांनी पुन्हा उपोषणाचं अस्त्र उगारले. १० वे उपोषण मागण्या होत्या माहिती अधिकाराची योग्य अमलबजावणी करणे. दफ्तर दिरंगाईला लगाम लावणे आणि बदलीचा कायदा आणणे. ९ फेब्रुवारी २००४ साली सुरू झालेले हे उपोषण ९ दिवस चालले. सरकारने अण्णाच्या मागण्या मान्य केल्या, बदल्यांचा आणि दफ्तर दिरंगाईचा कायदा आला .\nअण्णांचं ११ वे उपोषण १० व्या उपोषणाच्या पुढचे पाऊल होते. माहिती अधिकाराच्या माध्यमातून अण्णांना समाजात जागरूकता आणायची होती. केंद्र सरकारने माहिती अधिकाराच्या कायद्यात सुधारणा करण्याचा घाट घातला होता. त्यामुळे महिती अधिकाराचा कायदा कमकुवत होणार होता अण्णांनी आळंदीला ९ ओगस्ट रोजी उपोषणाला सुरुवात, अण्णांना माहिती अधिकार कायद्यातल्या सुधारणा मान्य नव्हत्या. ११ दिवस हे उपोषण चालले. सरकारने मागणी मान्य केली. अण्णांच्या उपोषणाला मिळालेले हे ११ वे यश.\nसाल २००६ मध्ये राळेगणसिद्धी इथे अण्णांच्या १२ व्या उपोषणाला सुरुवात झाली, हे उपोषण माजी न्यायमूर्ती पी बी सावंत आयोगाने दिलेल्या अहवालाच्या अंमलबजावणीसाठी होते. त्यात दोषी ठरवलेल्या मंत्र्यावर सरकारने कारवाई करावी या मागणीसाठी होते. पी बी सावंतानी अण्णांसह ३ मंत्र्यांना दोषी ठरवले होते, मात्र सरकारतर्फे या मंत्र्यांविरोधात कोणतीही कारवाई होत नव्हती. सुरेश जैन, पद्मसिंह पाटील आणि नवाब मालिक यांना मंत्रीपदे गमवावी लागली होती, मात्र या मंत्र्यांवर न्यायालयीन कारवाई मात्र होत नव्हती. सरकारने अण्णांना कारवाईचे आश्वासन दिले. अण्णांनी उपोषण मागे घेतले.\nहजारे यांनी माजी मंत्री सुरेश जैन यांच्यावर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे त्यांच्याविरुद्ध जैन यांनी बदनामीचा खटला भरला होता. हजारे यांनीसुद्धा जैन यांनी केलेल्या आरोपांची दखल घेऊन त्यांच्यावर बदनामीचा खटला भरला, ही दोन्हीही प्रकरणे अनिर्णीत आहेत.\nअण्णाच्या १२ व्या उपोषणाने भ्रष्ट मंत्र्यावर कारवाईचे आश्वासन तर मिळाले, मात्र त्यानंतर अण्णांना जीवे मारण्यासाठी ३० लाखांची सुपारी देण्यात आली. ही सुपारी खासदार पद्मसिंह पाटील यांनी दिली असा अण्णांचे म्हणणे होते. पद्मसिंह पाटलांवर कारवाई होत नव्हती. अखेरीस सरकारने गुन्हा नोंदवला, पद्मसिंह पाटलांना कैदेत जावे लागले. अण्णांच्या सत्याग्रहाला, उपोषणाला मिळालेले १३ वे यश होते.\nसाल २०१० अण्णांनी १४ वे उपोषण केले ते सहकार चळवळीतल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात, सहकार कायद्यात आमूलाग्र बदल करावे या मागणीसाठी,. ठेवीदारांना ठेवी परत मिळाव्या यासाठी. १६ ते २० मार्च दरम्यान हे उपोषण झाले. सहकार कायदात सुधारणांची प्रक्रिया सुरू झाली. काही प्रमाणावर अण्णांना या उपोषणातही यश मिळाले .\nआता वेळ होती अण्णांच्या १५ व्या उपोषणाची केंद्राला इशारा देऊनही सरकार जागे होत नव्हते, जनलोकपाल कायद्याच्या मंजुरीसाठी हे उपोषण होते, भ्रष्टाचाराच्या विरोधातले हे आंदोलन. साहजिकचं भ्रष्टाचाराने पोळलेल्या जनसामान्यांनी अण्णांना उत्स्फूर्त पाठिंबा दिला. ५ ते ९ एप्रिल २०११ रोजी हे उपोषण दिल्लीतल्या जंतर मंतर मैदानावर झाले. सरकारवर वाढलेल्या दबावाने सरकारनेनं अण्णांशी बोलणी सुरू केली. कायद्याच्या मसुद्यासाठी सरकारच्या ५ मंत्र्यासह अण्णा आणि त्यांच्या सिव्हिल सोसायटीच्या ५ सदस्यासह जॉइन्ट ड्राफ्ट कमिटी स्थापन झाली अण्णानी उपोषण मागे घेतले.\nहजार्‍यांनी माहितीच्या अधिकारासाठी आंदोलन केले. माहितीच्या अधिकार या विषयावर त्यांनी एक पुस्तक लिहिले आहे. या आंदोलनामुळे सरकारला माहितीचा अधिकार सर्वसामान्यांना देण्याचा कायदा संमत करावा लागला.\nदोन सप्टेंबर २०११ पर्यंत(म्हणजे एकूण पंधरा दिवस) उपोषणाला परवानगी देतानाच रामलीला मैदानाचा काही भाग आंदोलनासाठी, तर काही भाग वाहनतळ म्हणून वापरण्याची अटही यात मान्य करण्यात आली होती. प्रशासनातर्फे रामलीला मैदानावर साफसफाई केली गेली. जयप्रकाश नारायण पार्कसारख्या छोट्या जागेऐवजी रामलीला मैदानासारखी मोठी जागा अण्णांना आंदोलनासाठी मिळाली. जयप्रकाश नारायण पार्कमध्ये केवळ पाच हजार आंदोलकांनाच परवानगी दिली जाणार होती, रामलीला मैदानात जागा भरेल इतक्‍या आंदोलकांना सहभागी होण्याची परवानगी मिळाली. अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दिल्ली, चंदीगड, बंगळूर, चेन्नई, मुंबई, पुणे, कोलकता या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर निदर्शने करण्यात आली. दिल्लीमध्ये जंतर-मंतर व इंडिया गेट परिसरात आंदोलकांची गर्दी झाली होती. तिहारच्या बाहेर कार्यकर्त्यांची गर्दी होती आणि ते अण्णा हजारे तुरुंगाबाहेर येण्याची वाट पाहत होते. विविध राज्यांमध्ये झालेल्या आंदोलनांत तरुणांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता. देशभरात गावोगावी, शहरांमध्ये निदर्शने, मोर्चे, रॅली, 'कॅन्डल मार्च' काढून लहान मुलांपासून ते तरुण, महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक अशा समाजाच्या सर्व थरांतील घटकांनी अण्णांच्या आंदोलनाला भरभक्कम पाठिंबा व्यक्त केला होता.\nनुकतेच २६ डिसेंबर २०११ रोजी मुंबई येथे त्यांनी दोन दिवसांचे उपोषण केले. त्यानंतर जानेवारी २०१३ मध्ये झालेल्या राळेगण येथील आंदोलनात सरकारने लोकपाल बिल मंजूर केले.\nकटाप्पाने बाहुबलीला का मारले..\nमहाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास / The History of Maharashtra.....\nहरिश्चंद्रगड किल्ला / Harishchandragad Fort\nफेसबुक वर लाईक करा\nया ब्लॉग चा शोध घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5470423702227967791&title=Standing%20Committee%20members%20elected&SectionId=5162929498940942343&SectionName=%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B2", "date_download": "2018-10-19T23:54:10Z", "digest": "sha1:JQD5SM4AMRK2XLZGU3YQAHEXL2SGRCMR", "length": 6915, "nlines": 117, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "भिवंडी महापालिका स्थायी समितीच्या आठ सदस्यांची बिनविरोध निवड", "raw_content": "\nभिवंडी महापालिका स्थायी समितीच्या आठ सदस्यांची बिनविरोध निवड\nभिवंडी : भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत स्थायी समितीच्या आठ सदस्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. गेल्या आठवड्यात स्थायी समितीचे आठ सदस्य निवृत्त झाल्यामुळे या जागा रिक्त झाल्या होत्या. ही निवड महापौर तथा पीठासीन अधिकारी जावेद दळवी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.\nनवनिर्वाचित स्थायी समिती सदस्य म्हणून काँग्रेसचे अंजुमन अहमद सिद्दिकी, परवेज अहमद सिराज अहमद, सिराज मोहम्मद मो. ताहीर, मोहम्मद वसीम मोहम्मद हुसेन अन्सारी, अन्सारी मोहम्मद हलीम, शिवसेनेचे बाळाराम मधुकर चौधरी, मदन कृष्णा नाईक, कोणार्क विकास आघाडीतर्फे विलास आर. पाटील यांची निवड झाल्याचे महापौर जावेद दळवी यांनी जाहीर केले. या सर्व नवनिर्वाचित सदस्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी उपमहापौर मनोज काटेकर, आयुक्त मनोहर हिरे, अतिरिक्त आयुक्त अशोक रणखांब, नगर सचिव अनिल प्रधान उपस्थित होते.\nTags: ThaneBhiwandiBhiwandi Nizampur Municipal Corporationभिवंडी निजामपूर महानगरपालिकाभिवंडीस्थायी समिती सदस्यBOI\nठाणे जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद सदस्यपदी शिवसेनेचे प्रकाश भोईर भिवाळी येथे जागतिक आदिवासी दिवस दाभाड केंद्रातील मुख्याध्यापकांनी केली झाडांची जोपासना कांदळी येथे महिलांना प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतून गॅस जोडणी दाभाड केंद्रातील शिक्षण परिषद उत्साहात\nअंजली इला मेननची मुरानो चित्रे...\nजिंदगी धूप तुम घना साया...\nकर्तव्यदक्ष गृहिणी ते जबाबदार समाजसेविका\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nअपूर्वाई वाटण्यासारखं ‘अपूर्व’ काम करणारी अपूर्वा\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nअंजली इला मेननची मुरानो चित्रे...\nसमतानगरमध्ये ६२वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/marathwada/jalna-news-25-cows-found-dead-district-81935", "date_download": "2018-10-20T01:07:22Z", "digest": "sha1:5EW6EQVRIUWSHMFP6ZGKDAMIHXB4Q3LS", "length": 11890, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "jalna news 25 cows found dead in district जालना जिल्ह्यात 25 गायी मृतावस्थेत आढळल्याने खळबळ | eSakal", "raw_content": "\nजालना जिल्ह्यात 25 गायी मृतावस्थेत आढळल्याने खळबळ\nशनिवार, 11 नोव्हेंबर 2017\nजालना : जालना तालुक्यातील ईदेवाडी व सिरसवाडी शिवारात सुमारे २५ गायी आज (शनिवार) सकाळी १० वाजण्याच्या सुमारास मृत अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या गायींनी थामिठ नावाचे विषारी औषध खाल्याने त्यांचा मृत्यू झालाचा प्राथमिक अंदाज आहे.\nआज सकाळी ईदेवाडी शिवारामध्ये सकाळी २० ते 25 गाय मृतावस्थेत नागरिकांना आढळून आल्या. त्यानंतर नागरिकांनी या संदर्भात पोलिस प्रशासनासह जिल्हा पशुदैद्यकीय अधिकारी, महसूल प्रशासनाला माहिती दिली. माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन बारी, तहसीलदार बिपीन पाटील, पशुवैद्यकि अधिकारी जे. एम. बुकतारे यांनी घटनास्थळी भेट दिली.\nजालना : जालना तालुक्यातील ईदेवाडी व सिरसवाडी शिवारात सुमारे २५ गायी आज (शनिवार) सकाळी १० वाजण्याच्या सुमारास मृत अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या गायींनी थामिठ नावाचे विषारी औषध खाल्याने त्यांचा मृत्यू झालाचा प्राथमिक अंदाज आहे.\nआज सकाळी ईदेवाडी शिवारामध्ये सकाळी २० ते 25 गाय मृतावस्थेत नागरिकांना आढळून आल्या. त्यानंतर नागरिकांनी या संदर्भात पोलिस प्रशासनासह जिल्हा पशुदैद्यकीय अधिकारी, महसूल प्रशासनाला माहिती दिली. माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन बारी, तहसीलदार बिपीन पाटील, पशुवैद्यकि अधिकारी जे. एम. बुकतारे यांनी घटनास्थळी भेट दिली.\nदरम्यान, पशुवैद्यकीय अधिकारी यांनी घटना स्थळीच गाईचे शवविच्छेदन केले. या घटनेची माहिती मिळताच राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दरम्यान हा घातपात आहे का याचा तपास पोलिस करीत आहेत.\nपुणे - लोणावळा लोकल उद्यापासून पूर्ववत\nपुणे - लोहमार्गाच्या देखभाल- दुरुस्तीचे काम वेळेपूर्वीच पूर्ण झाल्यामुळे पुणे- लोणावळा मार्गावरील लोकलची वाहतूक येत्या रविवारपासून (ता. 21)...\nमुंबई - शिवाजी पार्कवर झालेल्या दसरा मेळाव्यासाठी जानेवारी 2018 मध्येच परवानगी मिळाल्याची माहिती राज्य सरकारने आज उच्च न्यायालयात दिली. शिवाजी...\nदहा महिन्यांनंतर तिची वडिलांशी भेट\nमाळेगाव - बारामती तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत सापडलेल्या २३ वर्षीय परप्रांतीय मुस्लिम युवतीला अखेर येथील निर्भया पथकाच्या अथक प्रयत्नातून...\nम्हाडाच्या झोपडपट्ट्यांमधील 70 हजार शौचकुपांची देखभाल पालिका करणार\nमुंबई - मुंबईत म्हाडाने बांधलेली 70 हजार शौचकूप ताब्यात घेऊन त्यांची देखभाल महापालिका करणार आहे. म्हाडा आणि पालिका अधिकाऱ्यांच्या झालेल्या...\nलग्नास नकार दिल्याने तरुणीची मॉर्फिंगद्वारे बदनामी\nनवी मुंबई - लग्नास नकार दिल्याने संतप्त झालेल्या एका तरुणाने नात्यातील तरुणीचे छायाचित्र मॉर्फिंग करून तिची बदनामी केली. प्रकाश देवकटे (21) असे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/hitguj/messages/103383/93104.html?1134050255", "date_download": "2018-10-20T01:12:29Z", "digest": "sha1:RTL5ZSFWEVO43XKV4QKCLSADQ5PIJWNR", "length": 3871, "nlines": 30, "source_domain": "www.maayboli.com", "title": "पपई आईस्क्रीम", "raw_content": "\nसाहित्य : २ वाट्या गोड पिकलेल्या पपईचे तुकडे, अर्धा लिटर दुध,३ मोठे चमचे साखर, २ मोठे चमचे दुधाची पावडर, ३ मोठे चमचे क्रीम, चेरी अन पिस्ता सजवायला.\nकृती : दुध उकळायला ठेवा. ते नंतर थंड करुन त्यात पपईचे तुकडे, दुध पावडर अन क्रीम अन साखरे बरोबर मिक्सरमधुन फेस येईपर्यंत फिरवुन घ्या.\nनंतर एका मोठ्या रुंद तोंडाच्या भांड्यात काढुन, वरुन चेरी अन कातरलेले पिस्ते सजवुन रात्रभर फ्रिझरमध्ये ठेवा. घट्ट झाले की सर्व्ह करा.\nसकाळी हे तयार केल्यास सेट करायला ठेवल्यावर १ दा परत बाहेर काढुन मिक्सरमधुन फिरवुन घ्या, म्हणजे soft होईल. अन आवडीनुसार इसेन्स अन इतर फळांचे तुकडे घालू शकता. <-/*1-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikiquote.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B6", "date_download": "2018-10-19T23:49:29Z", "digest": "sha1:QV6PQBWLRRPR5BRLTK5YRMJHH7IMRUKE", "length": 3702, "nlines": 59, "source_domain": "mr.wikiquote.org", "title": "ज्ञानकोश - Wikiquote", "raw_content": "\nज्ञानकोश म्हणजे श्रद्धाळूंच्या (विश्वास) अथवा संख्येवर अवलबूंन विस्तारत जाणाऱ्या काल्पनीक बोधकथा नसतात; ज्ञानकोश ज्ञानाचे सादरीकरण करतात.\nपाठ्यपुस्तकात मांडणीच्या सातत्याचा भाव आणि एक रेखीय बांधणी असते. ज्ञानकोशात तसे नसते ~ क्लाइव थॉम्सन (कॅनडीयन पत्रकार)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल ५ ऑगस्ट २०१५ रोजी ०९:५४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/marathwada/aurangabad-news-diwali-festival-crackers-78344", "date_download": "2018-10-20T00:42:47Z", "digest": "sha1:2FO2GTAYQ7LOAD6FXBB2JQ5TDLKQVQ7R", "length": 13986, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "aurangabad news diwali festival Crackers यंदा फटाक्‍यांचा आवाज कमीच! | eSakal", "raw_content": "\nयंदा फटाक्‍यांचा आवाज कमीच\nरविवार, 22 ऑक्टोबर 2017\nऔरंगाबाद - गतवर्षी झालेल्या अग्नितांडवामुळे यंदा फटाका मार्केट शहराच्या बाहेर गेले. त्यामुळे फटाका विक्रीत लक्षणीय घट झाली आहे. शिवाय फटाका विक्रेत्यांना उशिरा परवानगी देऊन तीन दिवसच दुकाने लावण्यास वेळ दिल्याने ग्राहकांच्या संख्येत घट झाली. परिणामी, यंदा शहरात केवळ 45 टक्केच फटाक्‍यांची विक्री झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.\nऔरंगाबाद - गतवर्षी झालेल्या अग्नितांडवामुळे यंदा फटाका मार्केट शहराच्या बाहेर गेले. त्यामुळे फटाका विक्रीत लक्षणीय घट झाली आहे. शिवाय फटाका विक्रेत्यांना उशिरा परवानगी देऊन तीन दिवसच दुकाने लावण्यास वेळ दिल्याने ग्राहकांच्या संख्येत घट झाली. परिणामी, यंदा शहरात केवळ 45 टक्केच फटाक्‍यांची विक्री झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.\nशाळा, महाविद्यालये व माध्यमांद्वारे होणाऱ्या जनजागृतीमुळे फटाक्‍यांची मागणी अगोदरच घटली आहे. यामुळे दरवर्षीच्या तुलनेत यंदा शहरात कानठळ्या बसविणाऱ्या फटाक्‍यांच्या विक्रीत घट दिसली. शिवाय जिल्हा परिषद मैदान, टीव्ही सेंटर मैदान, फरशी मैदान, राजीव गांधी स्टेडियम, मुकुंदवाडी, चिकलठाणा या ठिकाणी फटाका मार्केट लावण्यास न्यायालयाने बंदी घातली. या फटाका मार्केटला अयोध्यानगरी, बीड बायपास, कलाग्राम अशा ठिकाणी शहराच्या बाहेरचा रस्ता दाखवल्याने ग्राहकांची संख्या खूपच कमी राहिली. या भागात फटाक्‍यांचे तात्पुरते स्टॉल लावण्यास फक्त तीनच दिवस परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे दरवर्षीच्या तुलनेत यंदा फक्त 45 टक्केच फटाक्‍यांची विक्री झाली. उर्वरित माल तसाच पडून आहे.\nदिवाळीच्या अगोदर आठ दिवसांपासून फटाके घेण्यास ग्राहकांची गर्दी सुरू असते; परंतु यावर्षी तीन दिवस परवानगी मिळाली आणि दोन दिवस थोड्याफार प्रमाणात गर्दी वाढली होती; परंतु फटाका मार्केट कुठे लावले याची माहिती ग्राहकांना न मिळाल्यामुळे यंदा विक्रीत घट झाल्याचे फटाका व्यावसायिक मोहनलाल कासलीवाल यांनी सांगितले.\nमागच्या वर्षी जळीतकांडामुळे आर्थिक व मानसिक फटका बसला होता. यंदा फक्त तीन दिवस परवानगी दिली. तसेच फटाका मार्केटला शहराच्या बाहेरचा रस्ता दाखवला. दुकानापासून गाडी पार्किंगही लांब ठेवण्यात आली होती. त्यामुळे ग्राहकांनी फटाका मार्केटकडे काणाडोळा केला. परिणामी, विक्रीत घट झाली.\n- विनोद खामगावकर, अध्यक्ष, फटाका मार्केट असोसिएशन.\nमागच्या वर्षी फटाका मार्केटला आग लागली होती. त्यामुळे कोट्यवधींचे नुकसान झाले होते; मात्र यावर्षी ज्या ठिकाणी स्टॉल लावण्यास परवानगी दिली होती, तेथे अग्निशामक दलाची एक गाडी व पोलिसांची एक तुकडी तैनात करण्यात आली होती. तसेच दोन दुकानांमध्ये किमान अंतर ठेवण्यात आले होते.\nअयोध्येतील बाबरी मशीद हिंदुत्ववाद्यांनी जमीनदोस्त केल्यानंतर तेथे न उभारल्या गेलेल्या राममंदिराच्या मुद्याचा ‘सात-बारा’ कोणाचा, या प्रश्‍नावरून २५...\nस्थळ : मातोश्री हाइट्‌स, बॅंड्रा.. याने की बांद्रे. वेळ : निजानीज. काळ : रात्र आरंभ. पात्रे : हिंदुहृदयसम्राट क्रमांक दोन उधोजीसाहेब आणि...\nअंध शाळेतील पाच मुलांना बेदम मारहाण\nनाशिक - नाशिक- पुणे रोडवरील नासर्डी पुलानजीकच्या सामाजिक न्याय भवनाच्या आवारात असलेल्या शासकीय अंध शाळेतील बाल दिव्यांग मुलांना शाळेच्याच...\n‘सकाळ’चे दिवाळी अंक ‘ॲमेझॉन’वर\nपुणे - क्‍लिकवर चालणाऱ्या आजच्या जगात दिवाळी अंकही एका क्‍लिकवर घरपोच मिळण्याची व्यवस्था ‘सकाळ माध्यम समूहा’ने यंदा केली आहे. मराठी...\nनातवाच्या मृत्यूच्या बातमीने आजीने घेतला जगाचा निरोप\nगडचिरोली : एकुलत्या एक नातवाचा मृत्यू झाल्याची बातमी सहन न झाल्याने आजीनेही जगाचा निरोप घेतल्याची हृदयद्रावक घटना गडचिरोली येथील इंदिरानगर येथे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://siddhivinayakmoringa.com/m-MoringaShevagyaneMazheJeevanatKrantiKeli.html", "date_download": "2018-10-19T23:32:16Z", "digest": "sha1:HOI4455B37YUMQSXGWZFWNGEBZQIMG73", "length": 3394, "nlines": 17, "source_domain": "siddhivinayakmoringa.com", "title": " सिद्धीविनायक शेवगा - मोरिंगा शेवग्याने माझ्या जीवनात क्रांती केली", "raw_content": "\n'सिद्धीविनायक' मोरिंगा जाण तु एक कल्पवृक्ष | ठेवशील आमच्या आरोग्यावर लक्ष ||\nमोरिंगा शेवग्याने माझ्या जीवनात क्रांती केली\nश्री. दत्तात्रय बाबूराव पिसाळ (प्राथमिक शिक्षक), मु.पो. ओझर्डे, ता. वाई, जि.सातारा.\nमी प्राथमिक शिक्षक असून नोकरीमुळे मला शेतात लक्ष द्यायला पुरेसा वेळ मिळत नाही. त्यात मजूरांचा प्रश्न.ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून मी दोन वर्षपूर्वी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा प्रथम १८ गुंठे शेवगा लावला. पहिल्या बहाराला ४०,००० चे आसपास रुपये मिळाले. त्यानंतर गेल्यावर्षी १ एकर कॅनॉल जवळील शेतात व १० गुंठे घराजवळील शेतात आपलाच 'सिद्धी विनायक' मोरिंगा शेवगा लावला. दोन वर्षाचा खोडवा व नवीन सव्वा एकर शेवग्यावर न चुकता दर पंधरा दिवसांनी सप्तामृत औषधांचा स्प्रे घेत होतो. त्यामुळे झाडाला सरासरी ३० किलो पर्यंत माल मिळाला. स्लॅक सिझन असून व मार्केटमध्ये शेवग्याचे दर ४ रू. ते ५ रू. असूनही पहिल्या वर्षीच्या लागणीत एकूण ८० ते ९० हजाराच्या आसपास उत्पन्न मिळाले. एकूण १५ ते २० टन माल मिळाला. हे सर्व उत्पन्न मिळविण्यासाठी मला वर्षाला ४ ते ५ हजार रू. खर्च आला. हेच जर दर चांगले असते तर लाखाने रुपये मिळाले असते. हे सर्व मला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने शक्य झाले. शेवग्याच्या दुसर्‍या बहराचे आतापर्यंत ३५,००० रू. झाले आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/dinesh-karthik-calls-ravi-ashwin-by-the-former-australian-off-spinners-name/", "date_download": "2018-10-19T23:59:01Z", "digest": "sha1:P735JQBI4UAR5L3S3PRRA56L7J7TFMD7", "length": 8523, "nlines": 69, "source_domain": "mahasports.co.in", "title": "कार्तिकने आश्विनला दिले आॅस्ट्रेलियाच्या या दिग्गज गोलंदाजाचे नाव", "raw_content": "\nकार्तिकने आश्विनला दिले आॅस्ट्रेलियाच्या या दिग्गज गोलंदाजाचे नाव\nकार्तिकने आश्विनला दिले आॅस्ट्रेलियाच्या या दिग्गज गोलंदाजाचे नाव\n भारत विरुद्ध इंग्लंड संघात बुधवार,1 आॅगस्टपासून एजबॅस्टन मैदानावर पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. या सामन्यात इंग्लंडने पहिल्या डावात सर्वबाद 287 धावा केल्या आहेत.\nया डावात भारताचा फिरकी गोलंदाज आर अश्विनने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. तो गोलंदाजी करताना भारताचा यष्टीरक्षक दिनेश कार्तिक सतत अश्विनला यष्टीमागुन तमिळ भाषेत सुचना देत प्रोत्साहन देत होता.\nया दरम्यान तो अश्विनला ‘अॅशले’ या टोपननावाने बोलत होता. कार्तिक अश्विनला रणजी स्पर्धेदरम्यानही अॅशले या टोपननावाने बोलवतो. विषेश म्हणजे अॅशले मॅलेट या नावाचे आॅस्ट्रेलियाचे माजी फिरकी गोलंदाज आहेत. तसेच अश्विन आणि अॅशले मॅलेटच्या गोलंदाजीची शैली ही राइट आर्म आॅफ ब्रेक आहे.\nअॅशले मॅलेट हे आॅस्ट्रेलियाकडून 1968 ते 1980 च्या दरम्यान खेळले आहेत. त्यांनी 38 कसोटी सामने खेळले असून यात 29.84 च्या सरासरीने 132 विकेट्स घेतल्या आहेत. याबरोबरच त्यांनी 9 वनडे सामनेही खेळले आहेत. यात 31 च्या सरासरीने 11 विकेट्स घेतल्या आहेत.\nक्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.\n–विराट, जो रुट नव्हे तर केएल राहुलच जगातील सर्वोत्तम फलंदाज\n–पहिली कसोटी: इंग्लंडने दिले भारताला पहिल्या डावाच्या सुरुवातीलाच जोरदार धक्के\n–तीन दिग्गज भारतीय माजी क्रिकेटपटू इम्रान खानच्या शपथ विधीला लावणार हजेरी\nISL 2018: मोसमातील पहिल्या महाराष्ट्र डर्बीत मुंबईविरुद्ध पुणे सिटीचा पराभव\nनेमार ज्युनियरने मोडला पेलेंचा हा विक्रम\nVideo: या कामगिरीमुळे रोहित शर्माने पृथ्वी शॉला मिठीच मारली\nऑस्ट्रेलिया पहिल्यांदाच खेळणार या संघाविरुद्ध टी २० सामना\nVideo: तीन दिवसांत क्रिकेटमध्ये झाले तीन विचित्र धावबाद\nटाॅप ३- आज प्रो कबड्डीत होणार हे तीन मोठे पराक्रम\nISL 2018: भेदक मार्सेलिनोच्या पुनरागमनाचे पुणे सिटीला वेध\nएचसीएल आशियाई टेनिस अजिंक्यपद २०१८ स्पर्धेत अव्वल व आंतरराष्ट्रीय खेळाडू झुंजणार\nअखिल भारतीय सुपर सिरीज् टेनिस स्पर्धेत पुण्याच्या राधिका महाजनला दुहेरी मुकुट\nISL 2018: चेन्नईने केली पराभवाची हॅट्ट्रीक\nसलग दुसऱ्या दिवशी क्रिकेटमध्ये ‘कहर’, विचित्र रनआऊटची मालिका सुरुच\nझी महाराष्ट्र कुस्ती दंगलमध्ये ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी खेळणार या टीमकडून\nनागराज मंजूळे आता कुस्तीच्या मैदानात, विकत घेतली झी महाराष्ट्र कुस्ती दंगलमधील ही टीम\nटाॅप ३- प्रो कबड्डीच्या ६व्या हंगामात ५०पेक्षा जास्त गुण घेणारे ३ खेळाडू\nटीम इंडीयाने गाठली आहे या पाच देशांविरुद्ध वनडे सामन्यांची शंभरी\nक्रिकेटपटू दिपक चहरच्या घरी चोरीचा प्रयत्न करणाऱ्या सहा जणांना अटक\nविराटने डिजाईन केलेल्या शूजची अशी आहे किमंत\nपुण्यात होणाऱ्या कबड्डी, क्रिकेट सामन्यांचे असे आहेत तिकीट दर\nभारत-विंडीज यांच्यातील चौथ्या वनडेच्या तिकीट विक्रीला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार\nकपिल देव, अनिल कुंबळेला मागे टाकत रविंद्र जडेजा करणार मोठा पराक्रम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A1%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A1", "date_download": "2018-10-19T23:36:09Z", "digest": "sha1:N5EF2UWKONPNE7K7EWLHMISEJ4WWFVTE", "length": 7900, "nlines": 220, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "डॉर्टमुंड - विकिपीडिया", "raw_content": "\nक्षेत्रफळ २८०.४ चौ. किमी (१०८.३ चौ. मैल)\n- घनता २,०७० /चौ. किमी (५,४०० /चौ. मैल)\nप्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ\nजर्मनीमधील शहराबद्दलचा हा लेख अद्याप प्राथमिक अवस्थेत आहे.\nतुम्ही ह्या लेखाचा विस्तार करुन विकिपीडियाला मदत करु शकता.\nडॉर्टमुंड (जर्मन: Dortmund) हे जर्मनी देशाच्या नोर्डर्‍हाइन-वेस्टफालन या राज्यातील एक शहर आहे. हे शहर रुहर परिसरातील एक महत्वाचे शहर आहे. ५.८ लाख लोकसंख्या असलेले डॉर्टमुंड जर्मनीतील सातव्या तर युरोपियन संघातील ३४व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.\nडॉर्टमुंडचे जगातील खालील शहरांसोबत सांस्कृतिक व व्यापारी संबंध आहेत.[१]\nडॉर्टमुंडमधील सर्वात जुने चर्च\nजर्मनीमधील सर्वात मोठे स्टेडियम वेस्टफालेनस्टेडियॉन\n↑ \"Leeds - Dortmund partnership\". Leeds.gov.uk. (आधीच्या मूळ आवृत्तीत त्रूटी जाणवल्याने विदागारातील आवृत्ती दिनांक ६ जुलै २०१४ रोजी मिळविली). 2008-10-14 रोजी पाहिले.\nविकिव्हॉयेज वरील डॉर्टमुंड पर्यटन गाईड (इंग्रजी)\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nजर्मनीतील शहरे विस्तार विनंती\nस्वच्छता आवश्यक असणारी सर्व पाने\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ९ मार्च २०१८ रोजी १६:३२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/kokan/sindhudurg-news-konkan-agriculture-university-vic-chancellor-resign-120908", "date_download": "2018-10-20T00:27:13Z", "digest": "sha1:Q2CWEZ4Y6MFR7PZIQ4Z7SVVGQXIMWIQF", "length": 12942, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sindhudurg News Konkan Agriculture University Vic-chancellor resign कोकण कृषी विद्यापीठ कुलगुरुंचा राजीनामा | eSakal", "raw_content": "\nकोकण कृषी विद्यापीठ कुलगुरुंचा राजीनामा\nशुक्रवार, 1 जून 2018\nदापोली - येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. तपस भट्टाचार्य यांनी कुलगुरुपदाचा राजीनामा दिला आहे. शुक्रवारी (ता. 1) सकाळी डॉ. भट्टाचार्य यांनी राज्यपाल सी विद्यासागर राव यांच्याकडे राजीनामा फॅक्‍स केला. वैयक्तीक कारणास्तव आपण राजीनामा दिला आहे. तातडीने राजीनामा दिला असला तरी ऑगस्टपर्यत या पदावर कायम रहाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान डॉ. भट्टाचार्य यांच्या राजीनाम्यामुळे विद्यापीठ वर्तुळात तर्कवितर्क लढविले जात आहेत.\nदापोली - येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. तपस भट्टाचार्य यांनी कुलगुरुपदाचा राजीनामा दिला आहे. शुक्रवारी (ता. 1) सकाळी डॉ. भट्टाचार्य यांनी राज्यपाल सी विद्यासागर राव यांच्याकडे राजीनामा फॅक्‍स केला. वैयक्तीक कारणास्तव आपण राजीनामा दिला आहे. तातडीने राजीनामा दिला असला तरी ऑगस्टपर्यत या पदावर कायम रहाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान डॉ. भट्टाचार्य यांच्या राजीनाम्यामुळे विद्यापीठ वर्तुळात तर्कवितर्क लढविले जात आहेत.\n6 नोव्हेंबर 2015 ला त्यांनी कुलगुरु म्हणून पदभार स्विकारला. मुळचे पश्‍चिम बंगालचे असणारे डॉ. भट्टाचार्य यांची बहुतांशी सेवा महाराष्ट्रात झाली आहे. ते कुलगुरु होण्यापूर्वी राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण संस्थेमध्ये संचालक म्हणून काम करत होते. तेथून त्यांची कुलगुरु म्हणून निवड झाली. त्यांचा कुलगुरुपदाचा कार्यकाल 2020 पर्यत होता. विद्यापीठाने नुकतीच जॉइट ऍग्रेस्को परिषद घेतली. या परिषदेचे नियोजन झाल्यानंतर येत्या दहा तारखेला विद्यापीठात पाणी व्यवस्थापनावर राष्ट्रीय कार्यशाळा होणार होती. याच्या नियोजनाची कार्यवाही सुरु असताना त्यानीं राजीनामा दिला आहे. त्यांनी राजीनामा दिला असला तरी ते ऑगस्टपर्यत ते कामावर असणार असल्याने नियोजित कार्यक्रमावर त्याचा फारसा परिणाम होणार नसल्याचे विद्यापीठातील सुत्रांनी सांगितले.\nराजीनाम्यासाठी कोणतेही कारण चर्चेत नसताना त्यांनी मुदतपूर्व राजीनामा दिल्याने नेमक्‍या कारणाबाबत विद्यापीठ परिसरात तर्कवितर्क सुरु होते.\nदहा महिन्यांनंतर तिची वडिलांशी भेट\nमाळेगाव - बारामती तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत सापडलेल्या २३ वर्षीय परप्रांतीय मुस्लिम युवतीला अखेर येथील निर्भया पथकाच्या अथक प्रयत्नातून...\n‘रुपी’चा राज्य बॅंकेत विलीनीकरणाचा प्रस्ताव\nपुणे - आर्थिक अडचणीत असलेल्या रुपी सहकारी बॅंकेचे महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेत विलीनीकरण होण्याची दाट शक्‍यता आहे. रुपी बॅंकेने राज्य सहकारी...\nचवीने खाणाऱ्यांसाठी \"होम डायनिंग'\nमुंबई - राज्यात 20 कोसांवर फक्त भाषाच बदलत नाही तर खाद्य संस्कृतीही बदलते. मुंबई महानगरमध्ये वसलेल्या विविध राज्यांच्या नागरिकांनीही आपल्याबरोबर...\nघोंगडी व्यवसायला अखेरची घरघर\nनिरगुडी - हातमागाच्या साह्याने चालणारा पारंपरिक घोंगडी व्यवसाय सध्या धोक्‍यात आल्याची खंत घोंगडी विणकर व्यक्त करत आहेत. घोंगडी उत्पादनाचा वाढता...\nजुन्नरला कांदा २८ रुपये किलो\nजुन्नर -जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजारात गुरुवारी जुन्या कांद्याला दहा किलोस २८१ रुपये असा भाव मिळाला. गेल्या रविवारी (ता....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://berartimes.com/?m=201409", "date_download": "2018-10-20T01:02:32Z", "digest": "sha1:S6NGEIEKSQNOM3RCU4BLE7K5LZPFYQX6", "length": 11651, "nlines": 141, "source_domain": "berartimes.com", "title": "September 2014 - Berar Times | Berar Times", "raw_content": "\nबुद्ध भूमि उमरी कटंगी में हुआ अंतरराष्ट्रीय बौद्ध मैत्री सम्मेलन# #अजीत जोगी नहीं लड़ेंगे चुनाव# #गडचिरोलीतील गोवारी समाज आंदोलनाला खा.नेतेंची भेट# #बेशिस्त वाहन पार्किंगवर होणार कारवाई निवारण कक्षाला माहिती देण्याचे आवाहन# #अवैैध वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परने उडवले शेतकऱ्याला# #न्यायालयाच्या निर्णयाची अमंलबजावणी करा- गोवारी समाजाची मागणी# #अवैध लोहखनीज उत्खनन विरुद्ध वनविभागाची कार्यवाही तीन ट्रक जप्त# #बालवाडी कर्मचारीओंका 20 अक्तूंबर को सम्मेलंन# #अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट शनिवार व रविवारला गोंदियात# #पुलवामामध्ये जवानांवर दहशतवादी हल्ला, 7 जवान जखमी\nपुर्व विदर्भातील लोकप्रिय ईपेपर\nआमगाव मतदार संघातील काँग्रेसचे उमदवार रामरतनबापू राऊत ङ्मांची देवरी ङ्मेथे निघालेल्ङ्मा रॅलीत सहभागी भरतसिह दुधनाग ङ्मांच्ङ्मासह वरिष्ठ नेते व काँग्रेस,पिरिपा,धनगर समजाचे काङ्र्मकर्ते. तिरोडा मतदार संघातील काँग्रेसचे उमदवार पी.जी.कटरे सेजगाव ङ्मेथील\nउपचुनावों में भाजपा की हार से नागपुर के कांग्रेसियों में जागा नया जोश\nNagpur: उत्तर प्रदेश, राजस्थान और गुजरात समेत कुछ राज्यों में हुए ताजा उपचुनाव के नतीजों ने जहां भाजपा के होश उड़ा दिए हैं, वही कांग्रेस में नई ऊर्जा का संचार\nबुद्ध भूमि उमरी कटंगी में हुआ अंतरराष्ट्रीय बौद्ध मैत्री सम्मेलन\n बौद्ध संगठन को भीमराव आंबेडकर द्वारा शुरू किया गया इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी\nअजीत जोगी नहीं लड़ेंगे चुनाव\nरायपुर.19 अक्तुंबर(विशेष सवांददाता) छत्तीसगढ़ की राजनीति में शुक्रवार को अहम मोड़ आ गया है मुख्यमंत्री डॉ. रमन सिंह के खिलाफ चुनाव लड़ने की घोषणा करने वाले पूर्व Read More »\nगडचिरोलीतील गोवारी समाज आंदोलनाला खा.नेतेंची भेट\nगडचिरोली(अशोक दुर्गम) दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी Read More »\nबेशिस्त वाहन पार्किंगवर होणार कारवाई निवारण कक्षाला माहिती देण्याचे आवाहन\nवाशिम, दि. १९ : जिल्ह्यात पार्किंग झोन व्यतिरिक्त अन्य ठिकाणी पार्क केलेली वाहने, रस्त्यावर सोडून गेलेल्या वाहनांवर तात्काळ करावी करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी निवारण कक्षाची स्थापना केली Read More »\nन्यायालयाच्या निर्णयाची अमंलबजावणी करा- गोवारी समाजाची मागणी\nगोंदिया दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी समाजाला Read More »\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र .\nबुद्ध भूमि उमरी कटंगी में हुआ अंतरराष्ट्रीय बौद्ध मैत्री सम्मेलन\n बौद्ध संगठन को भीमराव आंबेडकर द्वारा शुरू किया गया इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी\nअजीत जोगी नहीं लड़ेंगे चुनाव\nरायपुर.19 अक्तुंबर(विशेष सवांददाता) छत्तीसगढ़ की राजनीति में शुक्रवार को अहम मोड़ आ गया है मुख्यमंत्री डॉ. रमन सिंह के खिलाफ चुनाव लड़ने की घोषणा करने वाले पूर्व Read More »\nगडचिरोलीतील गोवारी समाज आंदोलनाला खा.नेतेंची भेट\nगडचिरोली(अशोक दुर्गम) दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी Read More »\nबेशिस्त वाहन पार्किंगवर होणार कारवाई निवारण कक्षाला माहिती देण्याचे आवाहन\nवाशिम, दि. १९ : जिल्ह्यात पार्किंग झोन व्यतिरिक्त अन्य ठिकाणी पार्क केलेली वाहने, रस्त्यावर सोडून गेलेल्या वाहनांवर तात्काळ करावी करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी निवारण कक्षाची स्थापना केली Read More »\nन्यायालयाच्या निर्णयाची अमंलबजावणी करा- गोवारी समाजाची मागणी\nगोंदिया दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी समाजाला Read More »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/usain-bolt-has-scored-his-first-goal-for-the-central-coast-mariners-in-a-league/", "date_download": "2018-10-19T23:59:23Z", "digest": "sha1:OYNAJGVUN5PTSLSCLDAPNAIDJ3QGXN7Q", "length": 9288, "nlines": 72, "source_domain": "mahasports.co.in", "title": "वेगाचा बादशहा उसेन बोल्टची फुटबॉलमध्येही चमकदार कामगिरी", "raw_content": "\nवेगाचा बादशहा उसेन बोल्टची फुटबॉलमध्येही चमकदार कामगिरी\nवेगाचा बादशहा उसेन बोल्टची फुटबॉलमध्येही चमकदार कामगिरी\nजमैकाचा माजी स्टार धावपटू उसेन बोल्टने ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या ए लीगमध्ये सेंट्रल कोस्ट मरिनर्सकडून खेळताना दोन गोल केले आहे. मॅकार्थर साउथ वेस्ट युनायटेड विरुद्ध झालेला हा सामना मरिनर्सने 4-0 असा जिंकला.\nजागतिक स्तरावरील उत्कृष्ठ धावपटू बोल्टला फुटबॉलच्या नेटमध्ये सुरूवातील हवे तेवढे यश आले नव्हते. पण आजच्या सामन्यात त्याने गोल करत चाहत्यांना चांगलेच खुष केले.\nसामन्याच्या 55व्या मिनिटाला बोल्टने त्याच्या कारकिर्दीतील पहिला गोल केल्यावर त्याने त्याच्या प्रसिद्ध शैलीत आनंद व्यक्त केला.\nदुसरा गोल बोल्टने 69व्या मिनिटाला केला. यामुळे दोन गोल करत तो हॅट्ट्रीक करण्याच्या मार्गावर होता. पण यामध्ये त्याला अपयश आले.\nऑलिंपिकमध्ये आठ सुवर्ण पदक जिंकणाऱ्या बोल्टने युनायटेड विरुद्धच्या सामन्यात 75 मिनिटे खेळताना दोन गोल बरोबरच दोन पास केले तर सहा पैकी तीन वेळा टारगेटवर शॉट केले.\nया सामन्यात मरिनर्सकडून पहिला सामना खेळणाऱ्या रॉस मॅकॉरकॅनेही पहिला गोल करत संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली.\nकोस्ट बरोबर करार केल्यावर बोल्टने त्याचा पहिला सामना 31 ऑगस्टला खेळला होता यावेळी तो फक्त 20 मिनिटे खेळला होता. तर 19 सप्टेंबरला नॉर्थ शोर मरिनर्स विरुद्धच्या सामन्यात पूर्ण दुसरे सत्र खेळला होता.\nपहिल्या सामन्यात फक्त 20 मिनिटे खेळून झाल्यावर थकलेल्या बोल्टने विश्रांती घेतली होती. पण त्याने पूर्ण 90 मिनिटांच्या सामन्यासाठी फिट राहण्याचा प्रयत्न करत त्यात प्रगती केली आहे.\nउसेन बोल्टचे सेंट्रल कोस्ट मॅरिनर्सतर्फेच्या पदार्पणाच्या सामन्यातच २ गोल्स. ५५ आणि ६९ व्या मिनिटला केले गोल. आपल्या पहिल्याच सामन्यात बोल्ट हॅट्रिक नोंदवू शकतो. #म #मराठी #UsainBolt @Maha_Sports @AdityaGund @SherryPaaji pic.twitter.com/nRhUaPLxUX\n–प्रो कबड्डीत असा पराक्रम करणारा रिशांक देवडिगा ठरला महाराष्ट्राचा दुसरा खेळाडू\n–कर्णधार विराट कोहलीला बीसीसीआयकडून मोठा धक्का\n–मेस्सीच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वांत मोठी खुषखबर….\nISL 2018: मोसमातील पहिल्या महाराष्ट्र डर्बीत मुंबईविरुद्ध पुणे सिटीचा पराभव\nनेमार ज्युनियरने मोडला पेलेंचा हा विक्रम\nVideo: या कामगिरीमुळे रोहित शर्माने पृथ्वी शॉला मिठीच मारली\nऑस्ट्रेलिया पहिल्यांदाच खेळणार या संघाविरुद्ध टी २० सामना\nVideo: तीन दिवसांत क्रिकेटमध्ये झाले तीन विचित्र धावबाद\nटाॅप ३- आज प्रो कबड्डीत होणार हे तीन मोठे पराक्रम\nISL 2018: भेदक मार्सेलिनोच्या पुनरागमनाचे पुणे सिटीला वेध\nएचसीएल आशियाई टेनिस अजिंक्यपद २०१८ स्पर्धेत अव्वल व आंतरराष्ट्रीय खेळाडू झुंजणार\nअखिल भारतीय सुपर सिरीज् टेनिस स्पर्धेत पुण्याच्या राधिका महाजनला दुहेरी मुकुट\nISL 2018: चेन्नईने केली पराभवाची हॅट्ट्रीक\nसलग दुसऱ्या दिवशी क्रिकेटमध्ये ‘कहर’, विचित्र रनआऊटची मालिका सुरुच\nझी महाराष्ट्र कुस्ती दंगलमध्ये ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी खेळणार या टीमकडून\nनागराज मंजूळे आता कुस्तीच्या मैदानात, विकत घेतली झी महाराष्ट्र कुस्ती दंगलमधील ही टीम\nटाॅप ३- प्रो कबड्डीच्या ६व्या हंगामात ५०पेक्षा जास्त गुण घेणारे ३ खेळाडू\nटीम इंडीयाने गाठली आहे या पाच देशांविरुद्ध वनडे सामन्यांची शंभरी\nक्रिकेटपटू दिपक चहरच्या घरी चोरीचा प्रयत्न करणाऱ्या सहा जणांना अटक\nविराटने डिजाईन केलेल्या शूजची अशी आहे किमंत\nपुण्यात होणाऱ्या कबड्डी, क्रिकेट सामन्यांचे असे आहेत तिकीट दर\nभारत-विंडीज यांच्यातील चौथ्या वनडेच्या तिकीट विक्रीला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार\nकपिल देव, अनिल कुंबळेला मागे टाकत रविंद्र जडेजा करणार मोठा पराक्रम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/chikhali-gharkul-girl-tampering-danger-crime-136055", "date_download": "2018-10-20T00:21:12Z", "digest": "sha1:BQJYJRCBKORTI2J76QVHUYAFXWHGUVTD", "length": 14890, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "chikhali gharkul girl Tampering danger crime चिखलीतील घरकुलवासी टवाळखोरीने हैराण | eSakal", "raw_content": "\nचिखलीतील घरकुलवासी टवाळखोरीने हैराण\nमंगळवार, 7 ऑगस्ट 2018\nचिखली - चिखलीतील घरकुलमध्ये प्रवेश केल्यावर काही इमारतींखाली पत्ते खेळणारे तरुण नजरेस पडतात.. रात्रीच्या वेळी उघड्यावर मद्यपान करणारेही सोळा ते पंचविशीतील तरुण पाहायला मिळतात, नव्हे तर महिला आणि मुलींची छेडछाड करणारे गुंडांचे टोळकेही येथे आहे. परिणामी, घरकुल परिसरातील महिलांसह सर्वसामान्य नागरिक दहशतीखाली वावरत आहेत.\nचिखली - चिखलीतील घरकुलमध्ये प्रवेश केल्यावर काही इमारतींखाली पत्ते खेळणारे तरुण नजरेस पडतात.. रात्रीच्या वेळी उघड्यावर मद्यपान करणारेही सोळा ते पंचविशीतील तरुण पाहायला मिळतात, नव्हे तर महिला आणि मुलींची छेडछाड करणारे गुंडांचे टोळकेही येथे आहे. परिणामी, घरकुल परिसरातील महिलांसह सर्वसामान्य नागरिक दहशतीखाली वावरत आहेत.\nया सर्व प्रकारांमुळे मुली विशेष भेदरलेल्या असून, हा परिसर सोडून अन्यत्र स्थलांतरित होण्याचा आग्रह त्यांनी पालकांकडे धरला आहे. ‘‘सांगा, आम्ही कसे राहायचे,’’ अशी विचारणा आता येथील नागरिक करू लागले आहेत.\nस्वतःचे घर असावे, असे प्रत्येकाचे स्वप्न असते. घरकुलाच्या माध्यमातून अनेकांचे घराचे स्वप्न साकार झाले. पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिक या परिसरात राहण्यास आले. मात्र, आता या भागात काही गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी शिरकाव केल्याने सर्वसामान्यांचे जीवन मुश्‍कील झाले आहे. आठ दिवसांपूर्वी एका गुंडाने भरदिवसा एका मुलीचे अपहरण करून तिचा विनयभंग केला. याबाबत निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.\nत्यानंतर तर मुली व महिलांच्या मनात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. एकट्या मुली बाहेर पडायला घाबरत आहेत. नव्याने बांधून तयार असलेल्या इमारतीच्या पार्किंगमध्ये सायंकाळच्या वेळी नजर टाकल्यास तळीरामांचा अड्डा जमलेला दिसतो. प्रत्येक इमारतीसाठी स्वतंत्र सुरक्षारक्षक आहेत; परंतु या तळीरामांची दहशत आहे. सायंकाळी कामावरून आलेल्या महिला आणि तरुणी या नशेबाज तरुणांमधून वाट काढण्यास कचरतात. घरात जाण्याचे धाडस करू शकत नाहीत. घरी एकट्याच असलेल्या तरुण मुलामुलींबाबत नोकरदार पालकांना चिंता सतावते. अनेक टवाळखोर मित्रांना जमवून तरुणी व महिलांची छेड काढतात. अनेक भाईंचेही येथे वर्चस्व आहे. त्यांना हटकण्याचा प्रयत्न केल्यास ते परिसरात दहशत निर्माण करतात. त्यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार देण्याचे सोडाच, त्यांच्याविषयी बोलण्याचे धाडसही सर्वसामान्यांना नाही.\nघरकुलमध्ये राहणारे सर्व रहिवासी कामधंदा करून पोट भरणारे आहेत. मात्र, काही चारदोन गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींमुळे या परिसरातील वातावरण बिघडले आहे. त्यामुळे या गुंडागर्दी करणाऱ्या तरुणांना वेळीच आवर घालावा, अशी घरकुल समस्या निवारण समितीचे अध्यक्ष तुषार सोनवणे, उपाध्यक्ष अझहर शिकलगार आणि कार्याध्यक्ष रतनकुमार गायकवाड यांनी मागणी केली आहे.\nतरुणींना एकटे घराबाहेर पडणे मुश्‍कील\nइमारतींखाली दररोज सायंकाळी तळीरामांचा अड्डा\nसुरक्षारक्षक असूनही टवाळखोरांची दहशत\nबाहेरील टवाळखोरांचा येथे मुक्त वावर\nमुंबई - शिवाजी पार्कवर झालेल्या दसरा मेळाव्यासाठी जानेवारी 2018 मध्येच परवानगी मिळाल्याची माहिती राज्य सरकारने आज उच्च न्यायालयात दिली. शिवाजी...\nघरकामांत स्त्री-पुरुष समानता हवी\nमुंबई - स्त्री-पुरुष समानता घरातील कामांमध्येही असायला हवी, असे खडे बोल मुंबई उच्च न्यायालयाने सुनावले आहेत. घरातील कामे केवळ महिलांनीच का करायची\nदहा महिन्यांनंतर तिची वडिलांशी भेट\nमाळेगाव - बारामती तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत सापडलेल्या २३ वर्षीय परप्रांतीय मुस्लिम युवतीला अखेर येथील निर्भया पथकाच्या अथक प्रयत्नातून...\nलग्नास नकार दिल्याने तरुणीची मॉर्फिंगद्वारे बदनामी\nनवी मुंबई - लग्नास नकार दिल्याने संतप्त झालेल्या एका तरुणाने नात्यातील तरुणीचे छायाचित्र मॉर्फिंग करून तिची बदनामी केली. प्रकाश देवकटे (21) असे...\nवाहतूक कोंडी टाळण्यासाठी पालिकेतर्फे सात ठिकाणी सिग्नल\nनवी मुंबई - महापालिका क्षेत्रातील वाहनांची वाढती संख्या व त्यामुळे मुख्य रस्त्यांवरील चौकात होत असलेली वाहतूक कोंडी बघता वाहतूक सुरळीत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://shriharimandiram.org/Branch/index.php?page=23&id=162", "date_download": "2018-10-20T00:09:50Z", "digest": "sha1:L66CDZV4SYIPMA3JKF6Q7QXYXMRMEH7W", "length": 1329, "nlines": 20, "source_domain": "shriharimandiram.org", "title": " || परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय ||", "raw_content": "\n१५७ बोरी फोंडा (गोवा)\n१५८ कलंगूट (नेरुळ गोवा)\n१५९ चिखली (वास्को गोवा)\n१६१ दाडाची वाडी (पेडणे गोवा)\nआद्य... २१ २२ - २३ - २४ २५ ... अंत्य\nशाखेचे नाव : धानवा (थीवी बारदेश गोवा)\nसौ सुकांती सु. शिरोडकर\nश्री राष्ट्रोळी मंडप, धानवा, थीवी, गोवा.\nरविवार सकाळी ९ ते १० बालोपासना\n© 1981-,परमार्थ निकेतन ट्रस्ट, बेळगांव. सर्व हक्क राखीव.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5692973481951016826&title=Meena%20Kumari&SectionId=1002&SectionName=Be%20Positive", "date_download": "2018-10-20T00:33:47Z", "digest": "sha1:QIAESZ6DRRG2U3DBTANJTJQFY6WOBKUU", "length": 12021, "nlines": 125, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "मीनाकुमारी", "raw_content": "\nसहजसुंदर अभिनयाने आणि संवादफेकीने सिनेरसिकांच्या मनावर राज्य करणारी श्रेष्ठ अभिनेत्री मीनाकुमारी हिचा एक ऑगस्ट हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये तिचा अल्प परिचय...\nएक ऑगस्ट १९३३ रोजी दादरमध्ये जन्मलेली मीनाकुमारी ही आपल्या सहजसुंदर अभिनयाने आणि संवादफेकीने सिनेरसिकांच्या मनावर राज्य करणारी श्रेष्ठ अभिनेत्री बालकलाकार म्हणून बेबी मेहेजबीन आणि बेबी मीना अशा नावाने तिने काही भूमिका केल्या होत्या; पण हिरॉइन म्हणून तिचा पहिला गाजलेला सिनेमा होता बैजू बावरा. तिच्या कमालीच्या अभिनय क्षमतेमुळेच, पन्नास आणि साठच्या दशकात आलेल्या बहुतेक नायिकाप्रधान सिनेमांत तिला आवर्जून मुख्य भूमिकेत घेतलं गेलं. भारतीय सोशिक नारीचं मूर्तिमंत सोज्ज्वळ रूप तिच्या रूपाने जगासमोर आलं. दिलीपकुमार, राज कपूर, गुरुदत्त, अशोक कुमार, राजकुमार, राजेंद्रकुमार यांसारख्या मोठ्या हिरोंसमोरही तिच्या वाट्याला कायम सशक्त भूमिका येत गेल्या. प्रदीपकुमार, सुनील दत्त, भारतभूषण, धर्मेंद्र, किशोर कुमार यांसारख्या इतरही अभिनेत्यांना तिच्याबरोबर काम करून यश मिळवण्याची संधी मिळाली. विजय भट्ट (बैजू बावरा), गुरुदत्त (साहिब बीबी और गुलाम), बिमल रॉय (परिणिता, बेनझीर), सोहराब मोदी (यहुदी), देवेंद्र गोयल (चिराग कहाँ रोशनी कहाँ), किशोर साहू (दिल अपना और प्रीत पराई), श्रीधर (दिल एक मंदिर), हृषीकेश मुखर्जी (सांज और सवेरा), किदार शर्मा (चित्रलेखा), कमाल अमरोही (पाकिजा), बी. आर. चोप्रा (एक ही रास्ता), फणी मुजुमदार (बादबान, आरती), एल. व्ही. प्रसाद (शारदा), भीमसिंग (मै चूप रहूँगी) यांसारख्या महत्त्वाच्या निर्माते-दिग्दर्शकांनी तिला आवर्जून मुख्य भूमिका दिल्या. त्यांचं तिने अर्थातच सोनं केलं. अजीब दास्तां है ये, कोई प्यार की देखे जादुगरी, ओ रात के मुसाफिर, यूँ ही कोई मिल गया था, ना जाओ सैया, हम इंतजार करेंगे, दुनिया करे सवाल तो हम, हम तेरे प्यार मे सारा आलम, रुक जा रात ठहर जा रे चंदा, ज्योती कलश छलके, दिल जो न केह सका, संसार से भागे फिरते हो यांसारखी तिची अनेक गाणी आजही लोकांच्या कानांत रुंजी घालत असतात. फुटपाथ, आझाद, हलाकू, मिस मेरी, सट्टा बाजार, शरारत, चार दिल चार राहें, अकेली मत जईयो, पूर्णिमा, मेरे अपने, दुश्मन यांसारखे तिचे अनेक सिनेमे प्रसिद्ध आहेत. मीनाकुमारीचा आणखी एक जबरदस्त पैलू म्हणजे ती अप्रतिम शायरी करायची. ‘नाझ’या टोपणनावाने तिने अनेक उत्तम नज्म़ लिहिल्या आहेत. ‘आगाज़ तो होता है अंजाम नहीं होता, जब मेरी कहानी में वो नाम नहीं होता’, ‘हंसी थमी इन आँखों मे यूं नमी की तरह, चमक उठे है अंधेरे भी रोशनी की तरह’, ‘कही कही कोई तारा कही कही कोई जुगनू, जो मेरी रात थी वो आपका सवेरा है’ - यांसारख्या तिच्या अनेक गझला लोकप्रिय आहेत. ३१ मार्च १९७२ रोजी तिचा मुंबईत मृत्यू झाला. (मीनाकुमारीच्या अप्रतिम अभिनयाचा दाखला असलेल्या ‘हम तेरे प्यार में सारा आलम खो बैठे है’ या गीताचा रसास्वाद वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)\nयांचाही आज जन्मदिन :\nपुण्याबद्दल आपुलकीनं लेखन करणारे अस्सल पुणेकर श्री. ज. जोशी (जन्म : एक ऑगस्ट १९१५, मृत्यू : १३ जानेवारी १९८९)\nमहाराष्ट्राचे लाडके शाहीर अण्णा भाऊ साठे (जन्म : एक ऑगस्ट १९२०, मृत्यू : १८ जुलै १९६९)\n‘मॉबी डिक’ कादंबरीतून माणूस विरुद्ध व्हेल अशा थरारक लढाईचं चित्रण करणारा कादंबरीकार हर्मन मेलव्हील (जन्म : एक ऑगस्ट १८१९, मृत्यू : २८ सप्टेंबर १८९१)\n(या सर्वांविषयी अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)\n‘संदेश’कार अच्युत बळवंत कोल्हटकर\n(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)\nरेने गॉसिनी स्टॅनले क्युब्रिक, ब्लेक एडवर्डस्, हेलन मीरेन, सँड्रा बुलक हर्ष भोगले, रॉजर बिन्नी विक्रम साराभाई, सेसिल डमिल शकील बदायुनी\nअंजली इला मेननची मुरानो चित्रे...\nजिंदगी धूप तुम घना साया...\nकर्तव्यदक्ष गृहिणी ते जबाबदार समाजसेविका\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nअपूर्वाई वाटण्यासारखं ‘अपूर्व’ काम करणारी अपूर्वा\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nअंजली इला मेननची मुरानो चित्रे...\nसमतानगरमध्ये ६२वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://article.wn.com/view/WNATa831c7286532b28e37009ff8470047ff/", "date_download": "2018-10-20T01:06:30Z", "digest": "sha1:CMEOSP5AQ5NIY2ZIVPNORT2D6LX2K4HV", "length": 12575, "nlines": 140, "source_domain": "article.wn.com", "title": "बालपण देगा देवा - Worldnews.com", "raw_content": "\n1) लहान असतांना भांडण करता करता अचानक फुटलेले हसु आणि लगेचज छायाचिञकार\nखरंच माहेर हे माहेर असतं, गेले ते दिवस आणि राहिल्या त्या आठवणी. लहानपण कसे एकदम भुर्रकन उडून गेले व आठवणीत राहतात ते फक्त बालपणीचे दिवस. प्रत्येक मुलीची लहानपणी काही स्वप्न...\nकितीही मोठं झालं तरी आपल्यापैकी प्रत्येकाला ‘लहानपण देगा देवा…’ असं वाटत असतं. त्यातच बालपणीच्या काही खास आठवणी असतात. फोटोंचे जुने अल्बम काढले की त्या आठवणी जाग्या होतात....\nआयुष्याच्या वळणावरती... (डॉ. यशवंत थोरात)\n‘मी फक्त माझ्या शर्तींवरच जगाला स्वीकारीन,’ असं म्हणत मी आयुष्याला सुरवात केली. आज ७० वर्षांनंतर मला हे समजलंय, की आपण जग स्वीकारण्याआधी आपण स्वत:ला स्वीकारलं पाहिजे आणि...\n‘सुपरमॉम’ नको, आई हवी\nआई म्हणून मुलांच्या अभ्यास आणि इतर कलागुणांकडे लक्ष देणं हे स्त्रियांचं कर्तव्य आहेच पण आजची नोकरी करणारी आणि करीअरिस्टीक आई आपल्या मुलांना जमान्याच्या पुढे नेण्याच्या...\n‘बालपणीचे ते दिवस पुन्हा यावेत...’\nआपण वयाने कितीही मोठे झालो, तरी लहानपणीच्या आठवणी कधीही विसरता येत नाहीत. त्यामुळेच ‘ते दिवस पुन्हा यावेत’ असे प्रत्येकाला वाटते. जुन्या आठवणींनी कधी डोळे पाणावतात, तर कधी...\n‘लोकमत’च्या कार्यालयात कोल्हापुरात भावी पत्रकारांनी केले एक दिवस काम\nठळक मुद्देबालहक्क आणि कर्तव्यांची घेतली माहितीभावी पत्रकारांनी जाणून घेतले वृत्तपत्राचे काम कोल्हापूर : बालपण म्हणजे फुलपाखरी दिवस असतात. आई-वडिलांच्या छायेत आणि कोडकौतुकात...\n‘लोकमत’च्या कार्यालयात कोल्हापुरात भावी पत्रकारांनी केले एक दिवस काम\nठळक मुद्देबालहक्क आणि कर्तव्यांची घेतली माहितीभावी पत्रकारांनी जाणून घेतले वृत्तपत्राचे काम कोल्हापूर : बालपण म्हणजे फुलपाखरी दिवस असतात. आई-वडिलांच्या छायेत आणि कोडकौतुकात वाढताना त्यांना सामाजिक विशेषत: लहान मुलांच्या प्रश्नांची जाणीव व्हावी या उद्देशाने आयोजित कार्यक्रमात ‘लोकमत’च्या भावी पत्रकारांनी वृत्तपत्रांच्या कार्याची माहिती घेतली. शिवाय बालकल्याण संकुल सारख्य संस्थेत...\nआणि पिंजऱ्याचं दार उघडलं तेव्हा...\nश्रुती मधुदीप हे घरी निघायला लागले की असं होतं; पण तुला कसं समजावून सांगू घरी जायची इच्छा नसते असं नाही. तीव्र इच्छा असते घरी जायची. आई-बाबांना भेटायची. माझा मिठू मिठू पोपट, ज्याच्याशी लहानपणापासून मी खेळले, ज्यानं माझं जग व्यापून गेलं होतं त्या मिठूला भेटण्याची. पण तुझाही हात सोडवत नाही. अन् घराकडे जाणं टाळता येत नाही. असं वाटतं तुझा हात पकडून तुलाच घेऊन जावं घरी. इनव्हिजिबल...\nआपण मोठे होतो. पसारा वाढत जातो आपल्याबरोबर; पण एका क्षणी मनात भातुकली मांडली जाते आणि आठवते जुने बालपणीचे घर मंडईत लिंबावाल्यापुढे पसरलेली रसरशीत, पिवळीधमक लिंबे पाहताच अचानक माझ्या तोंडून गाणे फुटले- \"एक लिंबू झेलू बाई'. बरोबर असलेली नात जरा आश्‍चर्यानेच माझ्याकडे पाहायला लागली. \"\"अगं, आमच्या लहानपणी भोंडला खेळत असू ना, त्यातले हे गाणे.'' पाठोपाठ भोंडला, मैत्रिणी, आमची गल्ली...\n31 देश आणि 24 हजार किलोमीटरचा सायकल प्रवास करणारा एक योगी\nठळक मुद्दे18 ऑगस्ट 2016 ला योगीनं आपली सायकल यात्रा पोर्तुगालपासून सुरू केली. साधारण दीड वर्षात त्यानं सायकलवर पोर्तुगाल, स्पेन, फ्रान्स, मोनॅको, इटली, व्हॅटिकन सिटी, स्लोव्हेनिया, क्रोएशिया, बोस्निया, मॉन्टेनेग्रो, अल्बानिया, मॅसेडोनिया, सर्बिया, बल्गेरिया, जॉर्जिया, अर्मेनिया, अझरबैजान, इराण, तुर्कमेनिस्तान, उझबेकिस्तान, ताजि - समीर मराठे अतिशय सर्वसामान्य घरातला एक मुलगा....\nओला हा वारा श्रावणाचा अगदीच माझ्या ओळखीचा याच्या संगे खेळले किती अगदीच माझ्या ओळखीचा याच्या संगे खेळले किती धुंद होऊनी नाचले किती आठवतो सुगंध पारिजाताचा धुंद होऊनी नाचले किती आठवतो सुगंध पारिजाताचा म्हणुनी माहेराचा मी प्रथम मुलगी, नात, भाची, पुतणी, बहीण, या नात्यातून पत्नी, वहिनी, सून, मामी, काकू, आई, सासू व आजी या नात्यात प्रवास करत आहे. पण, माहेरच्या आठवणी अजूनही खूप ताज्या आहेत. बालपणाचा सर्व जीवनपट डोळ्यासमोरून चित्रपटाप्रमाणे सरकू लागतो. सध्या मी नांदेडला...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://www.goethe-verlag.com/book2/MR/MRFI/MRFI060.HTM", "date_download": "2018-10-20T00:24:52Z", "digest": "sha1:DHRZ5SUSGNAEGILSYEHUOYFBN5SH5SC2", "length": 7521, "nlines": 133, "source_domain": "www.goethe-verlag.com", "title": "50languages मराठी - फिनीश नवशिक्यांसाठी | शरीराचे अवयव = Ruumiinosia |", "raw_content": "\nHome > 50languages.com > मराठी > फिनीश > अनुक्रमणिका\nमी माणसाचे चित्र रेखाटत आहे.\nमाणसाने टोपी घातलेली आहे.\nकोणी केस पाहू शकत नाही.\nकोणी कान पण पाहू शकत नाही.\nकोणी पाठ पण पाहू शकत नाही.\nमी डोळे आणि तोंड रेखाटत आहे.\nमाणूस नाचत आणि हसत आहे.\nमाणसाचे नाक लांब आहे.\nत्याच्या हातात एक छडी आहे.\nत्याच्या गळ्यात एक स्कार्फ आहे.\nहिवाळा आहे आणि खूप थंडी आहे.\nपाय पण मजबूत आहेत.\nमाणूस बर्फाचा केलेला आहे.\nत्याने पॅन्ट घातलेली नाही आणि कोटपण घातलेला नाही.\nपण तो थंडीने गारठत नाही.\nहा एक हिममानव आहे.\nआधुनिक भाषा ह्या भाषेत विद्वान असलेल्या लोकांद्वारे विश्लेषित केल्या जाऊ शकतात. असे करण्यासाठी विविध पद्धती वापरल्या जातात. पण, हजारो वर्षांपूर्वी लोक कशाप्रकारे बोलत होते ह्या प्रश्नाचे उत्तर देणे हे खूपच कठीण आहे. असे असूनही, शास्त्रज्ञ वर्षांपासून ह्यावर संशोधन करण्यात व्यस्त आहेत. त्यांना शोधून काढायला आवडेल की आधी लोक कशा प्रकारे बोलायचे. असे करण्यासाठी, त्यांनी प्राचीन भाषेला दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला. अमेरिकन शास्त्रज्ञांनी आता एक उत्साही शोध लावला आहे. त्यांनी 2,000 पेक्षा जास्त भाषा विश्लेषित केल्या आहेत. विशेषतः त्यांनी भाषांच्या वाक्यांची संरचना विश्लेषित केल्या आहेत. त्यांच्या अभ्यासाचे परिणाम अतिशय मनोरंजक होते. कमीत कमी अर्ध्या भाषांना एस-ओ-व्ही वाक्य रचना होती. त्यांचे असे म्हणणे आहे की वाक्य हे विषय, आक्षेप आणि क्रियापद असे क्रमबद्धआहेत. 700 पेक्षा जास्त भाषा एस-ओ-व्ही या नमुन्याचे अनुसरण करतात. आणि सुमारे 160 भाषा व्ही-एस-ओ प्रणालीनुसार चालतात. केवळ 40 भाषा व्ही-एस-ओ नमुन्याचा वापर करतात. 120 भाषा एक मिश्रजात दर्शवितात. दुसरीकडे, ओ-व्ही-एस आणि ओ-एस-व्ही हे खूप कमी वापरात आहेत. बहुसंख्य विश्लेषण भाषा एस-ओ-व्ही चे तत्त्व वापरतात. पर्शियन, जपानीज आणि तुर्कीस ही काही उदाहरणे आहेत. सर्वाधिक भाषा असलेला देश एस-ओ-व्ही च्या नमुन्याचे अनुसरण करतात, तथापि. ही वाक्य रचना आता इंडो- युरोपच्या पारिवारिक भाषेहून वरचढ आहे. संशोधक असे मानतात की, एस-ओ-व्ही ही प्रतिमा अगोदर वापरली जायची. सर्व भाषा ह्या प्रणालीवर आधारित आहे. पण नंतर भाषा वेगळ्या दिशेत गेल्या. आम्हांला अद्यापही माहित नाही हे कसे घडले. तथापि, वाक्याच्या रचनेत बदल होण्यामागे काही तरी कारण होते. उत्क्रांतीमधील कारण की, फक्त ते ज्यांना सुवर्णसंधी भेटते त्यांना जास्त महत्त्व असते.\nContact book2 मराठी - फिनीश नवशिक्यांसाठी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/539441", "date_download": "2018-10-20T00:15:50Z", "digest": "sha1:OCUW2IRQPLFCDLJIGS7T72CQ2FREF72V", "length": 5856, "nlines": 41, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "चौकाला छत्रपतींचा नामोल्लेख करा! - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » चौकाला छत्रपतींचा नामोल्लेख करा\nचौकाला छत्रपतींचा नामोल्लेख करा\nकणकवली : नगराध्यक्षा माधुरी गायकवाड यांना निवेदन देताना कणकवलीतील मराठा समाज बांधवपरेश कांबळी\nमराठा समाजाच्यग्नावतीने नगर पंचायतीला निवेदन\nकणकवली शहरातील शिवाजी चौकाचे नामकरण छत्रपती शिवाजी महाराज चौक व शिवाजीनगरचे नामकरण छत्रपती शिवाजी महाराज असे करण्यात यावे, या मागणीसाठी कणकवलीतील सकल मराठा समाजाच्यावतीने नगराध्यक्षा माधुरी गायकवाड व मुख्याधिकारी अवधूत तावडे यांना निवेदन देण्यात आले. या दोन्ही ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा नामोल्लेख एकेरी असू नये, अशीही मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी कणकवलीतील बहुसंख्य मराठा समाज बांधव उपस्थित होते.\nछत्रपती शिवाजी महाराज हे अखंड महाराष्ट्र व हिंदुस्थानचे प्रेरणास्थान आहेत. कणकवली शहरातील पं. स. कडील तेलीआळी येथील चौक व शिवाजीनगर भागात छत्रपती शिवाजीमहाराजांचे पुतळे उभारण्यात आले आहेत. मात्र, छत्रपतींचा एकेरी नावाने अनेकदा उल्लेख केला जात असल्याने मराठा समाजाच्या मागणीनुसार हे नामकरण आदरपूर्वक करण्यात यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. मराठा समाजाच्यावतीने ही मागणी येत्या 30 दिवसात पूर्ण न झाल्यास, सकल मराठा समाजाच्यावतीने या दोन्ही ठिकाणी वरीलप्रमाणे नामकरणाचे फलक लावण्यात येतील याची नोंद घ्यावी, असे या निवेदनात म्हटले आहे.\nपर्यटकांसाठी तात्पुरत्या निवासासाठी नवी योजना\nराष्ट्रपती पुरस्कारप्राप्त विद्यार्थ्यांचा हिरमोड\nकुडाळला 30 ते 35 शिक्षकांसाठी ‘ऍडजेस्टमेंट’\nदेवगड नगराध्यक्षपदी योगेश चांदोसकर निश्चित \nसंशोधकांनी अनुभवली ‘तिलारी’ची समृद्धी\nनिरवडेत वीज पडून तरुण ठार\nप्रचंड गडगडाटाने कुडाळ हादरले\nमालवणात ‘स्वस्थ भारत’ सायकल रॅलीचे स्वागत\nकुडाळला कीर्तन महोत्सवास प्रारंभ\nआश्वासनांच्या कात्रणांचे लवकरच प्रदर्शन\nचैतन्यमय वातावरणात दौडीची यशस्वी सांगता\nशिलंगण मैदानावर सीमोल्लंघन कार्यक्रम\nलढा नाही तर… गुलामीची सवय होईल\nसुहासिनी महिला मंडळातर्फे नवरात्रोत्सव…\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%AA%E0%A5%82._%E0%A5%A7%E0%A5%AB%E0%A5%AA", "date_download": "2018-10-20T00:35:24Z", "digest": "sha1:MQXWAKG3VX7POTBH4I2NHDD57GY7XG6O", "length": 4965, "nlines": 159, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स.पू. १५४ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.पू.चे १ ले सहस्रक\nशतके: पू. ३ रे शतक - पू. २ रे शतक - पू. १ ले शतक\nदशके: पू. १७० चे - पू. १६० चे - पू. १५० चे - पू. १४० चे - पू. १३० चे\nवर्षे: पू. १५७ - पू. १५६ - पू. १५५ - पू. १५४ - पू. १५३ - पू. १५२ - पू. १५१\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nइ.स.पू.चे १५० चे दशक\nइ.स.पू.चे २ रे शतक\nइ.स.पू.चे १ ले सहस्रक\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १०:२७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/marathwada/aurangabad-marathwada-news-cashless-transaction-81424", "date_download": "2018-10-20T00:18:44Z", "digest": "sha1:3U7LV5IUNIFRQBOS7GH2LJZWRNK3DHJS", "length": 15522, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "aurangabad marathwada news cashless transaction जडगावला ‘कॅशलेस’ व्यवहार ‘जड’ | eSakal", "raw_content": "\nजडगावला ‘कॅशलेस’ व्यवहार ‘जड’\nबुधवार, 8 नोव्हेंबर 2017\nऔरंगाबाद - नोटाबंदीनंतर चलनटंचाईला पर्याय म्हणून शासनाने कॅशलेस व्यवहाराला प्रोत्साहन देण्याचे प्रयत्न केले. त्याअनुषंगाने जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील ८६१ ग्रामपंचायतींपैकी प्रायोगिक तत्त्वावर एका ग्रामपंचायतीला कॅशलेस करण्यासाठी पुढाकार घेतला. त्यासाठी जडगावची (ता. औरंगाबाद) निवड केली होती; मात्र आता जिल्ह्यातील या एकुलत्या एक कॅशलेस गावातील ग्रामस्थांना कॅशलेस व्यवहार ‘जड’ झाले असून, सर्व व्यवहार रोखीने होत आहेत. दरम्यान, नोटाबंदीमुळे येथील जमिनीचे व्यवहार मंदावल्याने मुद्रांक शुल्क, जमीन महसूलपैकी उपकरात जमा होणारा निधीही कमी झाला आहे.\nऔरंगाबाद - नोटाबंदीनंतर चलनटंचाईला पर्याय म्हणून शासनाने कॅशलेस व्यवहाराला प्रोत्साहन देण्याचे प्रयत्न केले. त्याअनुषंगाने जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील ८६१ ग्रामपंचायतींपैकी प्रायोगिक तत्त्वावर एका ग्रामपंचायतीला कॅशलेस करण्यासाठी पुढाकार घेतला. त्यासाठी जडगावची (ता. औरंगाबाद) निवड केली होती; मात्र आता जिल्ह्यातील या एकुलत्या एक कॅशलेस गावातील ग्रामस्थांना कॅशलेस व्यवहार ‘जड’ झाले असून, सर्व व्यवहार रोखीने होत आहेत. दरम्यान, नोटाबंदीमुळे येथील जमिनीचे व्यवहार मंदावल्याने मुद्रांक शुल्क, जमीन महसूलपैकी उपकरात जमा होणारा निधीही कमी झाला आहे.\nनोटाबंदीनंतर रोख व्यवहार नियंत्रणात आणून कॅशलेस व्यवहारांना चालना देण्यासाठी केंद्र शासनाने प्रयत्न केले. कॅशलेस व्यवहाराला प्रोत्साहन मिळावे, यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने प्रायोगिक तत्त्वावर जडगावची निवड केली. महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेच्या सहकार्याने गावात शंभर टक्‍के खातेदार करण्यात आले. त्यांना कॅशलेस व्यवहार करता यावेत, यासाठी एटीएम कार्ड; तर दुकानदारांना स्वाइप मशीन दिल्या. नव्याची नवलाई म्हणत सुरवातीला लोकांनी कॅशलेस व्यवहाराला पसंती दिली. प्रशासनानेही याचा गाजावाजा केला; मात्र काही दिवसांनंतर चलन उपलब्ध झाल्यानंतर कॅशलेस व्यवहार हळूहळू कमी होत गेले. गावात सध्या ग्रामपंचायतीमध्येच कॅशलेस व्यवहार करण्यात येत आहेत. बाकी दुकानदारांनी स्‍वाइप मशीन कपाटात ठेवल्या आहेत.\nमुद्रांक शुल्क, जमीन महसूल अद्याप मिळाला नाही\nनोटाबंदीमुळे जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार मंदावले आहेत. त्यामुळे मुद्रांक शुल्कापोटी, जमीन महसुलापोटी मिळणारा निधी जिल्हा परिषदा आणि ग्रामपंचायतींना या आर्थिक वर्षात नोव्हेंबर उजेडला तरी मिळाला नाही. मुद्रांक शुल्कापोटी प्राप्त एकूण रकमेच्या एक टक्‍का रक्‍कम जिल्हा परिषदेला मिळते. ही रक्‍कम उपकराच्या खात्यात जाऊन पडते. मुद्रांक शुल्कापोटी मिळालेल्या निधीतील ५० टक्‍के रक्‍कम जिल्हा परिषदेच्या उपकरात (सेस फंड), तर ५० टक्‍के रक्‍कम ग्रामपंचायतीला मिळते; परंतु नोटाबंदीनंतर जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार फार कमी झाल्याने याचा परिणाम जिल्हा परिषद व ग्रामपंचायतींच्या उत्पन्नावर झाला आहे. मागील आर्थिक वर्षात मार्चपर्यंत मुद्रांक शुल्कापोटी जिल्हा परिषदेला ११ कोटी ९५ लाख रुपये जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्राप्त झाले होते; मात्र चालू अर्थिक वर्षात मुद्रांक शुल्क, जमीन महसुलापैकी छदामही मिळाला नाही. याला कारण नोटाबंदी असल्याचे सूत्रांनी सांगितले.\nदहा महिन्यांनंतर तिची वडिलांशी भेट\nमाळेगाव - बारामती तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत सापडलेल्या २३ वर्षीय परप्रांतीय मुस्लिम युवतीला अखेर येथील निर्भया पथकाच्या अथक प्रयत्नातून...\n‘रुपी’चा राज्य बॅंकेत विलीनीकरणाचा प्रस्ताव\nपुणे - आर्थिक अडचणीत असलेल्या रुपी सहकारी बॅंकेचे महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेत विलीनीकरण होण्याची दाट शक्‍यता आहे. रुपी बॅंकेने राज्य सहकारी...\nचवीने खाणाऱ्यांसाठी \"होम डायनिंग'\nमुंबई - राज्यात 20 कोसांवर फक्त भाषाच बदलत नाही तर खाद्य संस्कृतीही बदलते. मुंबई महानगरमध्ये वसलेल्या विविध राज्यांच्या नागरिकांनीही आपल्याबरोबर...\nम्हाडाच्या झोपडपट्ट्यांमधील 70 हजार शौचकुपांची देखभाल पालिका करणार\nमुंबई - मुंबईत म्हाडाने बांधलेली 70 हजार शौचकूप ताब्यात घेऊन त्यांची देखभाल महापालिका करणार आहे. म्हाडा आणि पालिका अधिकाऱ्यांच्या झालेल्या...\n22 हजार शौचकुपांना अखेर मंजुरी\nमुंबई - धोकादायक शौचालये, तुटलेले दरवाजे आणि लाद्यांमुळे झोपडपट्ट्यांतील नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी मुंबईत 22 हजार शौचकूप बांधण्याचा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://x.2286687.n4.nabble.com/-f3396384i525.html", "date_download": "2018-10-20T00:51:53Z", "digest": "sha1:DWLQBX62DEZTTN73AA4FT24JMLQT7AP7", "length": 4707, "nlines": 116, "source_domain": "x.2286687.n4.nabble.com", "title": "ई-साहित्य | Page 16", "raw_content": "\nकविता II आत्ताच धरली होती खपली , पुन्हा नव्याने जखम झाली II by Siddheshwar Vilas Pa...\nकविता II भिकबाळी घालून कुणी पेशवा होत नसतो II by Siddheshwar Vilas Pa...\nकविता II असं एक गाव हवं होतं , जे थोडंसं नवं होतं II by Siddheshwar Vilas Pa...\nकविता :: सैनिकांच्या मनोबलाशी खेळणाऱ्या व्यक्तींना भेट ( संजय निरुपम,ओम पुरी,केजरीवाल यांनी अवश्य वाचावी अशी ) by Siddheshwar Vilas Pa...\nकविता II स्तोत्रे उदंड जाहली , अन संस्कारपण II by Siddheshwar Vilas Pa...\nकविता II बघितली का कधी बायकोमध्ये , मेनका अन रंभा II by Siddheshwar Vilas Pa...\nकविता II कितीही गुणिले आणि भागिले , उत्तर शून्यच यायचे II by Siddheshwar Vilas Pa...\nकविता II वाटत ओंजळीत समुद्र घ्यावा II by Siddheshwar Vilas Pa...\nII च्या मारी लय भारी , आपली लव्हस्टोरी एकदम न्यारी II by Siddheshwar Vilas Pa...\nसर्वपित्री अमावस्या by Shashank kondvilkar\nII तुझ्यासाठी म्या काय नाय केलंय II by Siddheshwar Vilas Pa...\nएक वेल्हाळ पाखरु by Gajanan Mule\nकविता :: II बळीराज किंकर अख्नंडीत माझे II by Siddheshwar Vilas Pa...\nII निष्ठुर कली मन अन कीर्तन मायेचे, संसार निर्धार आधार बीजाचे II by Siddheshwar Vilas Pa...\nकविता II खूप खूप रडायचंय , तुझ्या खांद्यावर मित्रा II by Siddheshwar Vilas Pa...\nराजे तुम्ही नसता तर by Shivaji Khade\nIIलोकशाही हीच का ती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/vruthanta-news/shiv-jayanti-celebrated-with-enthusiasm-in-satara-378352/", "date_download": "2018-10-20T00:15:54Z", "digest": "sha1:C3MOSC7G2LIX6BVWURZ5EWN6SA6L2EQ5", "length": 10791, "nlines": 207, "source_domain": "www.loksatta.com", "title": "साता-यात शिवजयंती उत्साहात साजरी | Loksatta", "raw_content": "\nविषाणुजन्य तापावर प्रतिजैविके घेणे टाळा\nसंत्र्याला यंदा सुगीचे दिवस\nऊस तोडणी कामगारांना भविष्य निर्वाह निधीचा लाभ\nदसरा मेळाव्यातून पंकजांचा पक्षांतर्गत स्पर्धकांनाही इशारा\nसाता-यात शिवजयंती उत्साहात साजरी\nसाता-यात शिवजयंती उत्साहात साजरी\nसातारा येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्रीमंत छत्रपती शिवरायांची जयंती मोठय़ा उत्साहात आणि विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. शिवरायांच्या जयघोषात आणि ढोलताशांच्या निनादानी साता-याचे वातावरण शिवमय\nसातारा येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्रीमंत छत्रपती शिवरायांची जयंती मोठय़ा उत्साहात आणि विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. शिवरायांच्या जयघोषात आणि ढोलताशांच्या निनादानी साता-याचे वातावरण शिवमय झाले होते.\nसकाळी नगराध्यक्षा सुजाता राजेमहाडिक, उपाध्यक्ष अमोल मोहिते तसेच नगरसेवक यांनी शिवप्रेमींच्या उपस्थितीत राजवाडा तसेच पोवईनाका येथील शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार वाहून अभिवादन केले. अजिंक्यतारा तसेच सज्जनगड येथून शिवमंडळांतर्फे शिवज्योती विविध भागात नेण्यात आल्या. गावात चौकाचौकात शिवरायांच्या पुतळ्याची स्थापना करून पोवाडे, मर्दानी क्रीडा प्रकाराचे सादरीकरण तसेच विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी शाही मिरवणूक काढण्यात आली.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nअलिबागेत शिवजयंती उत्साहात साजरी\n‘शिवजयंती तिथीनुसारच साजरी होण्यासाठी सेना आग्रह धरणार’\nपुणे-सातारा रोडवरील हॉटेलमध्ये आग, अग्निशमन जवानासह चार जण जखमी\nअखेर दरवाजा तोडून शरद पवारांना काढावं लागलं बाहेर\nसाताऱ्यात चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार झाडावर आदळली, पाच ठार\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n‘रावण दहना’त मृत्युतांडव, पंजाबमधील भीषण दुर्घटनेत ६० ठार\n...तर ६० जणांचा जीव वाचला असता\nरावण दहन करताना भीषण अपघात, पाहा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ\nकौतुकास्पद: युपीतल्या 850 शेतकऱ्यांना बिग बी करणार कर्जमुक्त; ५.५ कोटींचं अर्थसहाय्य\n#MeToo : सेलिब्रेटी मॅनेजमेंट कंपनीच्या अनिर्बन दास ब्ला यांचा आत्महत्येचा प्रयत्न\n#MeToo कोर्टाच्या आदेशाची वाट बघा; आलोक नाथांची सिंटाला विनंती\n#MeToo : प्रसिद्ध चित्रकार जतिन दास म्हणतात तो मी नव्हेच\n#MeToo : 'सेक्रेड गेम्स'च्या अभिनेत्रीचा दिग्दर्शक विपुल शहावर लैंगिक गैरवर्तणुकीचा आरोप\nसागरी किनारी रस्त्यावर ‘क्रॅश एटोनेटर’\nमेट्रो मार्गिकांचे संचलन ‘एमएमआरडीएकडे’च\n१८व्या वर्षांत अत्रे कट्टय़ावर तरुणाईचा मेळा\nयंदा उत्पादन घटण्याची शक्यता\nतलासरीमध्ये गटारावरच भाजीविक्रीची दुकाने\nजुईनगर येथे अपंग, विशेष मुलांसाठी उद्यान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/mobiles/micromax-x281-grey-price-p6rLaI.html", "date_download": "2018-10-20T00:28:56Z", "digest": "sha1:VERF2D2N47DVHT4X22RQCG4NHVFDAV35", "length": 18888, "nlines": 534, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "मायक्रोमॅक्स क्स२८१ ग्रे सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nमायक्रोमॅक्स क्स२८१ ग्रे किंमतIndiaयादी\nकूपन शेंग ईएमआय मोफत शिपिंग शेअरपैकी वगळा\nनिवडा उच्च किंमतकमी कमी किंमतकरण्यासाठीउच्च\nवरील टेबल मध्ये मायक्रोमॅक्स क्स२८१ ग्रे किंमत ## आहे.\nमायक्रोमॅक्स क्स२८१ ग्रे नवीनतम किंमत Sep 26, 2018वर प्राप्त होते\nमायक्रोमॅक्स क्स२८१ ग्रेस्नॅपडील, फ्लिपकार्ट उपलब्ध आहे.\nमायक्रोमॅक्स क्स२८१ ग्रे सर्वात कमी किंमत आहे, , जे फ्लिपकार्ट ( 1,838)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nमायक्रोमॅक्स क्स२८१ ग्रे दर नियमितपणे बदलते. कृपया मायक्रोमॅक्स क्स२८१ ग्रे नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nमायक्रोमॅक्स क्स२८१ ग्रे - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 334 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nमायक्रोमॅक्स क्स२८१ ग्रे - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nमायक्रोमॅक्स क्स२८१ ग्रे वैशिष्ट्य\nडिस्प्ले सिझे 2.4 Inches\nरिअर कॅमेरा 0.3 MP\nकॅमेरा फेंटुर्स Video Recording\nएक्सटेंडबले मेमरी microSD, upto 8 GB\nऑडिओ जॅक 3.5 mm\nटाळकं तिने 11 hrs (2G)\nमॅक्स स्टॅन्ड बी तिने 545 hrs (2G)\nसिम ओप्टिव Dual SIM\nइम्पॉर्टन्ट अँप्स Mi Zone, M Live\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/537210", "date_download": "2018-10-20T00:37:49Z", "digest": "sha1:W36JNWZIPK53KXWOEKISHL5BOIGMAKU3", "length": 5516, "nlines": 43, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "जिल्हय़ात नवीन 67 सिमेंट बंधारे - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सांगली » जिल्हय़ात नवीन 67 सिमेंट बंधारे\nजिल्हय़ात नवीन 67 सिमेंट बंधारे\nजिल्हा नियोजन समितीच्या निधीतून जिल्हय़ात सन 2017-18 या वर्षान नवीन 67 सिमेंट बंधाऱयांना मंजूरी देण्यात आली असून या कामाच्या निवीदा प्रसिध्द करण्यात आल्याची माहिती अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पोपट बनसोडे यांनी दिली.\nजलसंधारणच्या माध्यमातून जमीन ओलीताखाली आणण्यासाठी शासनाकडून सिमेंट बंधारे व कोपो बंधारे बांधून पाणी आडवा पाणी जिरवा ही संकल्पना राबविली जात आहे. या माध्यमातून जिल्हय़ात नवीन बंधारे व नाला खोलीकरणाचे काम केले जाते. यासाठी डीपीसीच्या 8 कोटी रूपयांच्या नवीन 67 बंधारे व 65 ठिकाणी खोलीकरण अशा 132 कामांच्या निवीदा प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. याचबरोबर सव्वातीन कोटी रूपयांच्या 29 कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या कामांचे येत्या 2 ते 3 दिवसात निवीदा प्रसिध्द करण्यात येणार आहेत.\nयाचबरोबर जलयुक्त शिवार योजनेसाठी 265 गावांमध्ये 788 कामांसाठी 62 कोटी रूपयांचा आराखडा मंजूर करण्यात आला आहे.\nपुढील वर्षासाठी 47 कोटी रूपयांची मागणी\nजलसंधारणसाठी सन 2017-18 साठी 12 कोटी रूपये मंजूर होते. परंतु जिल्हय़ात जास्तीत जास्त कामे करता यावीत म्हणून सन 2018-19 साठी डीपीसीमध्ये 47 कोटी रूपयांची मागणी करणार असल्याचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बनसोडे यांनी सांगितले.\nआज संमती कट्टय़ावर रंगणार अक्षता सोहळा\nपत्नीच्या खुनाबद्दल पतीस जन्मठेप\nपुणे हायवेवर अपघातात पिता-पुत्र ठार\nहुपरी दरोडय़ातील तिघे जेरबंद\nआजचे भविष्य शनिवार दि. 20 ऑक्टोबर 2018\nक्लीनर मानेचा खून गळा आवळून\nसाडेपाच लाखाची दारू जप्त\nसंशोधकांनी अनुभवली ‘तिलारी’ची समृद्धी\nनिरवडेत वीज पडून तरुण ठार\nप्रचंड गडगडाटाने कुडाळ हादरले\nमालवणात ‘स्वस्थ भारत’ सायकल रॅलीचे स्वागत\nकुडाळला कीर्तन महोत्सवास प्रारंभ\nआश्वासनांच्या कात्रणांचे लवकरच प्रदर्शन\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/neymar-mother-2018-fifa-world-cup-theatrics/", "date_download": "2018-10-19T23:59:14Z", "digest": "sha1:VAOPKK2VGEJM7Z6ZAHHIJXS56KMAHJQP", "length": 10934, "nlines": 72, "source_domain": "mahasports.co.in", "title": "नेमारची आई म्हणते,'भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे", "raw_content": "\nनेमारची आई म्हणते,’भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे\nनेमारची आई म्हणते,’भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे\nब्राझिल आणि पॅरीस सेंट-जर्मनचा स्टार फुटबॉलपटू नेमार ज्युनियर याची आई नॅदीने गॉनकाल्वज ही त्याच्या मदतीला धावून आली आहे. नेमारने तो 2018च्या फिफा विश्वचषकातील सामन्यादरम्यान पडल्याचे नाटक करत होता हे मान्य केले आहे.\nनेमारच्या या वागणुकीचे काही गमतीशीर व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. काही दिवसांपुर्वीच त्याचे चूक मान्य करण्याचे व्हिडिओ ब्राझिलमधील काही टीव्ही वाहिन्यांवर प्रसिद्ध झाले.\n“तुम्हाला वाटते मी मैदानावर पडून दुखापत झाल्याचे मुद्दाम नाटक करत आहे. काही वेळेला मी अशी नाटके करतच होतो. पण सत्य हे आहे की काही वेळेला मला दुखापत झाली आहे”, असे नेमारने एका कार्यक्रमादरम्यानच्या म्हणाला.\nगॉनकाल्वज यांनी त्यांच्या इंटाग्रामवर पोस्ट शेयर केली. ज्यामध्ये त्यांनी लिहले,’टीकाकारांच्या टीकांनी निराश न होता तुझी मान नेहमी वर ठेव. मीच तुझी सगळ्यात मोठी प्रेक्षक असून मला तुझा अभिमान आहे. मी नेहमी तुझ्या पाठीशी असणार आहे.”\n‘काही लोकांना तू फक्त फुटबॉलपटू म्हणून माहित आहे. पण मला तु वैयक्तिक जीवनात कसा आहे हे चांगलेच माहित आहे’, असेही त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहले आहे.\nनेमार हा ब्राझिल संघ मायदेशी परतल्यावर पत्रकारांसमोर आला नाही. त्याने फक्त इंटाग्रामवर विश्वचषकातील पराभवाबद्दल पोस्ट शेयर केली होती.\nया कार्यक्रमावेळी त्याने असे का केले हे स्पष्ट केले.\n“जेव्हा मी मुलाखत न देता निघालो तेव्हा मला फक्त विजयाचे शब्द ऐकण्याची सवय आहे असे नाही. तर मी अजुनही तुम्हाला निराश करायचो शिकलो नाही. जेव्हा मी असभ्य वागतो त्याचे हे एकच कारण नाही की मी वाया गेलेला मुलगा आहे. तर त्याचे खरे कारण मला निराश होता येत नाही हे आहे.”\n“तुम्ही माझ्यावर रागवा, बोला पण मला उभे राहण्यास मदत करा. जेव्हा मी उभा राहिल तेव्हा पुर्ण ब्राझिल माझ्यासोबत उभा राहिल, असे तो म्हणाला.\nक्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.\n–‘द वॉल’ राहुल द्रविडने केली भविष्यवाणी, कसोटी मालिकेत भारत पाजणार इंग्लंडला पाणी\n–फुटबॉलच्या नियमांमध्ये मोठे बदल; प्रशिक्षकांची होणार पंचाईत\nISL 2018: मोसमातील पहिल्या महाराष्ट्र डर्बीत मुंबईविरुद्ध पुणे सिटीचा पराभव\nनेमार ज्युनियरने मोडला पेलेंचा हा विक्रम\nVideo: या कामगिरीमुळे रोहित शर्माने पृथ्वी शॉला मिठीच मारली\nऑस्ट्रेलिया पहिल्यांदाच खेळणार या संघाविरुद्ध टी २० सामना\nVideo: तीन दिवसांत क्रिकेटमध्ये झाले तीन विचित्र धावबाद\nटाॅप ३- आज प्रो कबड्डीत होणार हे तीन मोठे पराक्रम\nISL 2018: भेदक मार्सेलिनोच्या पुनरागमनाचे पुणे सिटीला वेध\nएचसीएल आशियाई टेनिस अजिंक्यपद २०१८ स्पर्धेत अव्वल व आंतरराष्ट्रीय खेळाडू झुंजणार\nअखिल भारतीय सुपर सिरीज् टेनिस स्पर्धेत पुण्याच्या राधिका महाजनला दुहेरी मुकुट\nISL 2018: चेन्नईने केली पराभवाची हॅट्ट्रीक\nसलग दुसऱ्या दिवशी क्रिकेटमध्ये ‘कहर’, विचित्र रनआऊटची मालिका सुरुच\nझी महाराष्ट्र कुस्ती दंगलमध्ये ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी खेळणार या टीमकडून\nनागराज मंजूळे आता कुस्तीच्या मैदानात, विकत घेतली झी महाराष्ट्र कुस्ती दंगलमधील ही टीम\nटाॅप ३- प्रो कबड्डीच्या ६व्या हंगामात ५०पेक्षा जास्त गुण घेणारे ३ खेळाडू\nटीम इंडीयाने गाठली आहे या पाच देशांविरुद्ध वनडे सामन्यांची शंभरी\nक्रिकेटपटू दिपक चहरच्या घरी चोरीचा प्रयत्न करणाऱ्या सहा जणांना अटक\nविराटने डिजाईन केलेल्या शूजची अशी आहे किमंत\nपुण्यात होणाऱ्या कबड्डी, क्रिकेट सामन्यांचे असे आहेत तिकीट दर\nभारत-विंडीज यांच्यातील चौथ्या वनडेच्या तिकीट विक्रीला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार\nकपिल देव, अनिल कुंबळेला मागे टाकत रविंद्र जडेजा करणार मोठा पराक्रम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/25614", "date_download": "2018-10-20T00:08:44Z", "digest": "sha1:5BG6DBAJ6WKHTCMQBKN4TZLFCX2ZD4DI", "length": 26418, "nlines": 303, "source_domain": "www.maayboli.com", "title": "लेग लेक्सचे खग | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /रंगीबेरंगी /aschig यांचे रंगीबेरंगी पान /लेग लेक्सचे खग\nकाल येथुन जवळच असलेल्या लेग (Legg) लेक्सना नवी लेन्स (Olympus Zuiko four/thirds 70-300 35mm equivalent 140-600) अजमावयला म्हणुन गेलो होतो. ६० नंबरचा फ्रीवे बनवतांना माती करता खणलेले भल्यामोठ्या गड्ड्यांचे स्वरुप बदलवुन हे तीन कृत्रीम तलाव बनवण्यात आले आहेत. सप्ताहांताला थोडीफार गर्दी असते, खास करुन हिस्पॅनीक लोकांची. काही ठिकाणी बरळणारे रेडीओ पण ऐकु येतात. मास्यांसाठी गळ लाऊन खूप लोक बसले असतात.\nपाणी म्हणजे पक्षी असे माझे साधे समीकरण होते. निराशा झाली नाही.\nहात जरी स्थीर ठेवायला कठीण नसले तरी वजनामुळे ट्रायपॉड बरा पडतो. ट्रायपॉड वापरणे आत्ता थोडेबहुत जमु लागले आहे. तरी लेन्स बदलणे वगैरे सारखे प्रकार केले नाहीत. फोटो क्रॉप केले असले (काही वेळा योग्य आकारात बसविण्याकरता जरा जास्तच) तरी टच केलेले नाहीत - त्याबद्दल शिकावे लागणार आहे. जाणकारांनी सल्ले जरुर द्यावे. फोटो कढतांना हिस्टोग्रामचा वापर मात्र केला आहे.\nएका झाडावर विराजमान ग्रेट ग्रे हेरॉन\nमास्याची वाट पाहुन, पकडुन खाणारा ग्रेट ग्रे हेरॉन\nपाणकावळे व त्यांची घरटी\nनटालचा सुतार (दूसरा शॉट मिळायच्या आत फरार झाला)\nकासवः काहो, ही बोट नेमकी सुटते केंव्हा मी नेहमीप्रमाणे जरा घाईत आहे.\nहायर-रेझ चित्रे पहायची असल्यास संपर्क साधा.\naschig यांचे रंगीबेरंगी पान\nपहिला माळढोक सारखा वाटतोय.\nपहिला माळढोक सारखा वाटतोय. बदकाचे एक्स्प्रेशन छान आलेय.\nआणि हो, फोटोही छानच आहेत.\n कुल. मस्त आहेत काही फोटो\n(अजून प्रयत्न करायला हवाय. जवळून हवेत ना अजून\nबायदवे - पक्षीछायाचित्रणात क्रिस्टल क्लियर क्लॅरिटीसाठी camouflage ला पर्याय नाही असे अमित हल्ली म्हणतोय. तुम्ही आणि तो हवा तो गोंधळ घाला\nनटालचा सुतार कुठुन पाहायचा\nनटालचा सुतार कुठुन पाहायचा तेच कळेना. पक्षी की मासा हेही आधी लक्षात येईना\nपहिले तिन्ही फोटो आवडले. माळढोक आहेत काय मला माळढोक थोडाफार शहामृगासारखा दिसत असावा असे वाटलेले.\nलेखाचे शीर्षकही आवडले हे सांगायचे राहिलेच.\nपक्षीछायाचित्रणात क्रिस्टल क्लियर क्लॅरिटीसाठी camouflage ला पर्याय नाही असे अमित हल्ली म्हणतोय. तुम्ही आणि तो हवा तो गोंधळ घाला\nहे आता काय नविन कमोफ्लेज आपण स्वतःचा करायचा की हे कॅमे-याच्या नव्या लेन्सचे नाव आहे\n:ठार अडाणी पण सगळीकडे नाक खुपसायचा छंद असलेली बाहुली:\nस्वतःचे कॅमोफ्लाज गं-लपूनछपुन, काही ना काहीतरी क्लृप्त्या लढवून आपण दिसणार नाही अशी व्यवस्था करुन मग पक्ष्यांचे फोटो काढायचे, तर ते सुरेख येतात.\n योग्य निवड केलीस. आता किती लेन्स झाल्या\nपहिल्या प्रयत्नाच्या मानानी चांगलेच आलेत. माझ्याकडे telephoto lens कधीच नव्हती त्यामुळे सल्ला काहिच देउ शकणार नाही. पण काही प्रश्ण मात्र आहेत,\n१. काही फोटो sharp नाहियेत (फोटो ४,५) तर काही आहेत. लेन्स autofocus असेलच. मग crop केल्यामुळे असं वाटतय का (फोटो ४,५ हललेत असं वाटत नाही)\n३. लेस्न जड असणार. त्यामुळे tripod वर संतुलन साधण्यात काही अडचण आली का\nआता post processing ला थोडा वेळ दे. फोटोशॉप वै 'तसलं' post processing नाही तर RAW मधे फोटो काढुन तुझ्या कॅमेरा बरोबर मिळालेल्या अ‍ॅप्लिकेशन ने केले तरी बराच फरक पडतो. उदा. फोटो १,२,३ मधले रंग एकसारखे यायला हवे होते का\nनविन लेंस बद्दल अभिनंदन.\nकाही फोटो तितकेसे शार्प नाहित. झूम लेंस दोन्ही एक्स्ट्रिम फोकल लेंथ ला सॉफ्ट होतात. म्हणुन शक्यतो ७०-३०० हे एक्स्ट्रिम्स टाळुन १००-२५० च्या आसपास ठेवायचा प्रयत्न करा.\nप्रत्येक झुम लेंस चा आपला येक स्वीट स्पॉट असतो ( Focul lenghth & aperture combo) ज्यात फोटो खुप शार्प मिळतात, तो काही शॉट्स घेतल्या नंतर अंदाजा ने ठरवता येतो किंवा नेटवर येखाद्या फोरम मधे सुद्धा मिळु शकतो.\nहिस्टोग्रामचा वापर केला आहे हि चांगली गोष्ट , आत्ता येखाद्या फोटो एडीतर मधे लेवल्स अ‍ॅड्जस्ट करुन बघा म्हणजे पुढल्या वेळी फोटो काढतानाच एक्स्पोजर तसे ठेवता येईल.\nहिस्टोग्रामचा वापर केला आहे\nहिस्टोग्रामचा वापर केला आहे हि चांगली गोष्ट >> पाटील, आशिष.. हे थोडं विस्तारून सांगणार काय\n>> झूम लेंस दोन्ही एक्स्ट्रिम\n>> झूम लेंस दोन्ही एक्स्ट्रिम फोकल लेंथ ला सॉफ्ट होतात\nह्म्म... हे माहित नव्हते... धन्यवाद पाटिल\nझूम लेंस दोन्ही एक्स्ट्रिम\nझूम लेंस दोन्ही एक्स्ट्रिम फोकल लेंथ ला सॉफ्ट होतात. >> होहो. बेस्ट माहिती पाटील. धन्यवाद हो.\nहे अलिकडेच नवरा घोकतोय. त्याच्या फ्लेमिंगोंचे फोटो आपटल्यामुळे त्याला हा साक्षात्कार झालाय की ३०० वगैरे तसे elusive असते चांगल्या फोटोच्या दृष्टीने.\n'एवढी महागाची लेन्स घेऊनही फोटो असे का आलेत' या (कूट) प्रश्नाला आलेले तिरकस उत्तर खालीलप्रमाणे.\n'अजून singing and dancing lens आणली नाहीये' कॅननने बाजारात.\nरैना , म्हणुनच तर प्राईम\nरैना , म्हणुनच तर प्राईम लेंसेस ला पर्याय नाही. लेंसेस परवडत नाहित म्हणुन फोटोग्राफी सोडुन बरिच वर्ष झाली पण अजुन 50 mm 1.8 F घ्यायचा विचार करतोय\nकाही वेळा एलेवेशन्मुळे ट्राय्पॉडचा एकच पाय जमीनीवर टेकल होता - त्यामुळे शेक आला असणार - ऑटो फोकस आहे, इमेज स्टॅबिलायजर पण आहे. फ्लीटींग टरगेट्स मुळे काही वेळा घाई झाली.\n४,५ मध्ये टारगेट नी व्यापलेली एरीआ कमी होती. फोकस नीट त्यामुळे झाला नसावा.\nरॉ मध्येच शुट केले आहे, पण अ‍ॅड्जेस्ट नेमके काय करायचे ते समजत नाही.\nयाही पक्षांच्या फार जवळ नव्हतेच जाता येत - अनेक लोक आसपास असल्याने ते आपले अंतर राखुन होतेच (गीज सोडल्यास).\nसाधना, त्याचा सावलीवरुन मासा\nसाधना, त्याचा सावलीवरुन मासा की पक्षी ते कळावे\nरैना, अमीतला लिंक पाठवतो.\nसॅम, मुळ १४-४२ (२८-८४ eq.) आहे, एक २x व एक ०.५ x मॅक्रो (या शेवटच्या २ ऑटो फोकस नाहीत - कीट बरोबर आलेल्या स्वस्त लेन्सेस आहेत).\nपाटील, स्वीट स्पॉट्सवर प्रयोग करायचे आहेतच.\nपुन्हा एकदा धन्यवाद सर्वांना.\nपहिले तीन आवडले. कासवः काहो,\nकासवः काहो, ही बोट नेमकी सुटते केंव्हा मी नेहमीप्रमाणे जरा घाईत आहे. >>>\nसुरेख. या लेखामुळे फोटोतला\nया लेखामुळे फोटोतला हिस्टोग्राम प्रकार समजला.\nपुढच्या फोटोट्रीप्स साठी शुभेच्छा.\nपहिलाच प्रयत्न चांगला आहे.\nफोटो सॉफ्ट आहेत. हि लेन्स पहिल्यांदाच वापरली असल्यास\n- लेन्स चेक करणे (घरच्या घरी अनेक फोटो काढुन लेन्स चा फोकसिंग पॉइंट बरोबर आहे का हे तपासणे, पुढे /मागे असु शकतो) नेट वर शोधल्यास पद्धती मिळु शकतात. लेन्स चा फोकस पॉइंट बरोबर नसल्यास रिटर्न/ ट्युनिंग चे ऑप्शन आहेत.\n- ६००मिमि लेंग्थ असल्याने हात स्टेडी रहाणे कठीण असते. आपल्याला स्टेडि वाटला तरी कॅमेर्‍याला कळतच पुन्हा ट्रायपॉड लावुन निदान प्रयत्न करुन बघ.\n- पुर्ण सनी डे मधे कदाचित हात हलणार नाही पण थोडी जरी सावली वगरे ऑब्जेक्टवर आली तर लगेच रिडिंग चेंज होऊन शटर स्पीड कमी होतो आणि शेकिंग होऊ शकते.\n- पाटिल यांनी सांगितलेल <<एक्स्ट्रिम फोकल लेंथ ला सॉफ्ट >> हे बरोबर आहे पण प्रत्येक लेन्समधे हे वेगळ्या पॉइंटला होते त्यामुळे नेट वर तुझ्या लेन्स ची माहीती वाचणे. व स्वतःचे अनुभव लक्षात ठेवणे\n- शिवाय एफ किती ठेवला होता त्यावरही लेन्स सॉफ्ट रिझल्ट देऊ शकतात. त्यामुळे पुन्हा नेट वर तुझ्या लेन्स ची माहीती वाचणे व स्वतःचे अनुभव लक्षात ठेवणे\n- इमेज स्टॅबिलायजर फक्त कॅमेरा शेक साठी उपयोगी ठरतो तो ही साधारण एक ते दिड स्टॉप. फ्लिटींग ऑब्जेक्ट्सच्या शेकिंग साठी फारसा उपयोगी नाही.\n१८ व्या फोटो पहिल्या पिल्लाचे फोकसिंग थोडे चांगले वाटतेय.\nरॉ मधे फोटो काढले असशील तर रॉ एडिटिंग सॉफ्ट. मधे एक्पोजर कमी जास्त करायचा ऑप्शन असतो त्याने एक / दिड स्टॉप चुकलेले एक्स्पोजर थोडेफार ठिक होतात. (फार नाही)\nपाटिल 50 mm 1.8 F खरच मस्त लेन्स (निफ्टी फिफ्टी ) आहे\nधन्यवाद, सावली हो, ट्रायपॉड\nहो, ट्रायपॉड बळगायला व वापरायला शिकायलाच हवे. लेन्स फोकल पॉईंट बद्दलही पाहतो.\nएक्स्पोजर बदलुन फोकस मधे नाही ना फरक पडणार पण\nबाकी रिसोर्सेस वाचणेही सुरु करतो आता.\nएक्स्पोजर बदलुन फोकस मधे नाही\nएक्स्पोजर बदलुन फोकस मधे नाही ना फरक >> हो हे दोन वेगळे पॉईंट आहेत.\nपण एक्पोजर जास्त असेल तर फोकस आहे की नाही हे नीट कळणार नाही कारण ऑब्जेक्टच्या कडाही धुसर दिसतील.\nसगळ्यात आधी लेन्स चेक कर.\nरच्याकने, uv-filter मुळे किती\nरच्याकने, uv-filter मुळे किती फरक पडेल ते सर्व फोटो फिल्टर मधुन (वापरुन) घेतले आहेत.\nइमेजेस फुरिए अ‍ॅनॅलाईज करायला प्रोग्राम्स आहेत का\nइमेजेस फुरिए अ‍ॅनॅलाईज >> हे\nइमेजेस फुरिए अ‍ॅनॅलाईज >> हे कळले नाही.\nटेस्टींग साठी नेट वर चार्ट्स मिळतात ते प्रिंट करुन त्याचा फोटो काढायचा. शार्पनेस साठी १००% मोठी इमेज करुन बघायची.\nuv-filter >> फिल्टर क्वालिटी कशी आहे त्यावर अवलंबुन आहे. बिना फिल्टरचे काही फोटो काढुन बघ.\nफोटो सॉफ्ट आहेत म्हणजे\nम्हणजे क्लॅरीटी कमी आहे असे म्हणायचेय काय मला तरी तसे वाटतेय.\nसाधना सॉफ्ट आहेत म्हणजे\nसॉफ्ट आहेत म्हणजे रेझरशार्प नाही आहेत\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/30465", "date_download": "2018-10-20T00:15:22Z", "digest": "sha1:B54FFYFVI5N356CQ7EBSOIYJMKLW2PRF", "length": 24047, "nlines": 307, "source_domain": "www.maayboli.com", "title": "संशोधनक्षेत्रातील मायबोलीकरांची यादी | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /संशोधनक्षेत्रातील मायबोलीकरांची यादी\nआत्तापर्यंत जेवढ्यांचे उल्लेख झालेत त्या त्या माबोकरांची नावं आणि कार्यक्षेत्र याची यादी करतेय. बाकीच्यांनी भर घालावी. जसजसे लेख लिहिले जातील तसे त्यांचे दुवे इथे टाकत राहीनच\nसगळ्या माबोकरांना यादीत भर टाकण्यासाठी आणि संशोधनाविषयी लेख लिहिण्यासाठी सहकुटुंब सहपरिवार आग्रहाचं बोलावणं करतेय, अ‍ॅडमिनच्या वतीने\nज्यांची डॉक्टरेट अजून पूर्ण व्हायची आहे त्यांना इथे फार विस्ताराने/ निष्कर्षांसकट लिहिता येणार नाही याची जाणीव आहे. तरीपण निदान काय काम चालू आहे याचा गोषवारा देऊ शकलात तर फार छान होईल\n१५. भास्कराचार्य - mathematics\n१८. रार ची आई - हिंदी साहित्य\n१९. वैशाली अरुण - Solar energy\n२१. विजय देशमुख - Photonics\n३३. मृदुला - उत्तराची वाट पहात आहे\nचूक भूल देणे घेणे, गाळलेल्या जागा भरणे आणि यादी वाढवणे\n या सर्वांबद्दल जाणून घ्यायला निश्चितच आवडेल..\nरुनीचा विषय मीटियॉरॉलॉजी आहे\nरुनीचा विषय मीटियॉरॉलॉजी आहे बहुतेक .\nमी सध्या नाही पण पूर्वी\nमी सध्या नाही पण पूर्वी neuro-biochemistry मध्ये काम करत होते.\nमाबोकरांचे कुटुंबिय पण चालणार आहेत का\nवॉव इतक्या सगळ्यांचे, इतक्या\nवॉव इतक्या सगळ्यांचे, इतक्या विविध विषयांवरचे अनुभव वाचायला मस्त वाटणार.\nमाझी लिहायची खूप इच्छा आहे.\nमाझी लिहायची खूप इच्छा आहे. पण मला असं 'लिही' म्हणलं की लिहायला जमेलच असं नाही. कदाचित कोणाचा पटकन विश्वास बसणार नाही, पण मला major writing block आहे. त्यामुळे अनेकदा इच्छा असूनही माझ्याकडून लिखाण होत नाही. लिखाणाची वेळ यावी लागते आणि तशी ती वेळ आली की एकटाकी, एकही शब्द न बदलता मी त्या विषयावर लिहून मोकळी होते.\nवरदाला मला लिखाणासाठी खो द्यायचा होता. पण माझं लगेच लिहून होईल की नाही याची मलाच खात्री नाही. Sorry वरदा \nमाझ्याकडुन लिखाण घडलंच या विषयावर तर नक्की पोस्ट करीन\nतुम्हाला लिखाणासाठी शुभेच्छा ... खूप वेगवेगळ्या विषयावर काम करताहेत लोकं... हे वाचून 'आपण अजून काहीच केलं नाही, करण्यासारखं काम खूप आहे... ' असं वाटायला लागलंय. Very inspiring\nमाझा इषय बायोफ्युएल्स. >>>\nमाझा इषय बायोफ्युएल्स. >>> गावठी संशोधक\nअ‍ॅडमीन आतापर्यंतच्या धाग्यांची लिंक इथे वर देता येईल का सगळ्यांना खुप खुप शुभेच्छा \nमाझा इषय बायोफ्युएल्स.<<< किती समजेल माहित नाही पण वाचायला आवडेलच.\nसहीच... या सगळ्यांकडुन त्यांच्या क्षेत्राची माहिती वाचायला आवडेल...\nआपला या विषयावरचा लेख मायबोलीवर /अन्य ठिकाणी कधी प्रकाशीत झालाय का \nरार, तुझ्या सारखाच प्रॉब्लेम\nरार, तुझ्या सारखाच प्रॉब्लेम माझाही आहे. मलाही मेजर ब्लॉक आहे पण आत्तापासून सुरुवात केलीस तर होईल १-२ आठवड्यात\nज्ञाती, तू आत्ता काम करत नसलीस तरी काय झालं पूर्वी जे करत होतीस त्याबद्दल लिही ना. आपण डॉक्युमेंटेशन करतोय कुणी काय संशोधन केलंय त्याचं. तुझ्या नवर्‍यालाही वरच्या यादीत अ‍ॅड केलंय. त्यालाही माबोचा सदस्य व्हायला सांग ना.\nधन्यवाद अ‍ॅडमिन, धागा माझ्या\nधन्यवाद अ‍ॅडमिन, धागा माझ्या नावावर केल्याबद्दल.\n वेगळा धागा. हे सगळे\n वेगळा धागा. हे सगळे वाचायला आवडेल. ( नाही तरी दुसर्‍यान्च्या पैशाची काळजी करण्याचा आमचा व्यवसाय. सायन्स ह्या विषयाशी आता मुलीचा अभ्यास घेण्या पुरता सम्बन्ध. पण ह्या विषयी वाचायला अतिशय आवडेल.)\nमाझे वडिल इन्जीनीअर होते. त्यान्ची इत्छ्छा होती की मी प्युअर सायन्स कडे जाव. पण माझी वाट वेगळीच झाली.\nआर्थात आमच्या ( म्हणजे कॉमर्स, बॅन्किन्ग, आर्थिक, फायनान्स ह्या) क्षेत्रात सुध्धा चिक्कर\nसंशोधन चाललेले असते. त्या बद्द्ल ही कोणी लिहा.\nमाझा विषय सुंदर चेहरे\nमाझा विषय सुंदर चेहरे\nछान धागा. सर्वांचा प्रवास\nछान धागा. सर्वांचा प्रवास वाचायला आवडेल. मुलीला सुट्टीत वाचायला देईन, किती inspiring वाटेल तिला, शिवाय दिशादर्शन सुध्दा होईल असे वाटते.\nबरेच जण आहेत की... लिव्हा\nबरेच जण आहेत की... लिव्हा लिव्हा पटापटा लिव्हा.. वाचून ज्ञानात नक्कीच नवीन भर पडेल...\n सर्वांचे लेख आता येऊ\n सर्वांचे लेख आता येऊ देत. खूप प्रेरणाजनक ठरेल हे डॉक्युमेंटेशन\nमाझा संशोधनाचा विषय आहे\nमाझा संशोधनाचा विषय आहे माहिती सुरक्षा ( information security by combining biometrics with cryptography). गेल्या वर्षी मला या विषयात PhD मिळाली. लिहिण्यासारखे भरपुर आहे. शक्य तितक्या लवकर मी यावर लिहितो. तोपर्यंत बाकी विषय वाचतोय.\nवरदा, धन्यवाद ही यादी\nवरदा, धन्यवाद ही यादी केल्याबद्दल. लेख नक्कीच वाचणार सगळे.\n तुम्ही वाचलाय का कुठे\n@नीधप, कळायला काहीच अवघड नाहीये. आणि मी सोपा लिहायचा प्रयत्न करतेच आहे. होईल १-२ दिवसांत.\nचला. छान आहे हा धागा. मी\nचला. छान आहे हा धागा.\nमी देखील लवकरच टाकतो \"माझे जिवशास्त्रातले प्रयोग\"......\nपण खरचं मी जिवशास्त्रात काम करतो का का spin physics मध्ये, का structural biology मध्ये, का chemistry, का अजुन कश्यात. कदाचीत मलाच ठावुक नाही.\nतर मंडळी, लेख वाचुन तुम्हीच ठरवा.\n तेही लिहा लेखात. अडाण्यांना उपयोग होईल समजून घेताना.\nचंपक राहिला. भाग्या, बरेच\nभाग्या, बरेच दिवस दिसली नाही. (सुपरमॉम पण नाही.)\nनलिनीचा नवरा (जयवंत) पण\nनलिनीचा नवरा (जयवंत) पण संशोधन क्षेत्रातच आहे.\nवरदा, माझं नाव 'पळस' करशील\nमाझं नाव 'पळस' करशील का\nमाबो च्या idचे देवनागरीकरण झाले तेंव्हा मला काही जमले नाही आणि मी नेहमी रोमात असल्यामुळे (आळस, आळस, आळस), ते भिजत घोंगडंच आहे अजुन.\nहो, करते तसा बदल\nहो, करते तसा बदल पळस.\nआयुष्यात पहिल्यांदाच बहुदा थोडंफार फिजिक्स, केमिस्ट्री, इ. इ. गोष्टी समजतील अशी आशा वाटायला लागली आहे.\nसर्व शास्त्रज्ञ मंडळीहो, माझ्या सारख्या (इतरही असतील असे बहुदा..) अडाण्यांना शास्त्र, गणित यातलं ढिम्म काहीही कळत नाही हे लक्षात घेऊन तुमचे लेख लिहा अशी कळकळीची विनंती. नाहीतर शाळेच्या पाठ्यपुस्तकांसारखे हे पण डोक्यावरून जातील\nमाझा पीएचडीचा विषय Meteorology/Atmospheric Physics. सध्या या क्षेत्रात काम करत नाही त्यामुळे लिहायला थोडा वेळ लागेल आणि रार म्हणते तसा मोठ्ठा ब्लॉक आहे डोक्यात सध्या. तेव्हा इतरांनी लिहायला सुरूवात करा मी आलेच तुमच्या मागे.\nचंपक, नलिनी यांनी बहुदा\nचंपक, नलिनी यांनी बहुदा रसायनशास्त्रात पी एच डी केलय. फचिन रीसर्च फिल्ड मध्ये नसला तरी त्याचे काम बरचसे त्या स्वरूपाचे आहे. तो बहुदा fluid dynamics मध्ये काम करतो.\nनंद्या पण चिप्सवर (खायच्या नव्हे काँप्युटरच्या) काम करतो.\nपरागकण पण संशोधन क्षेत्रात आहे ना.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/krida/rio-2016-olympics/this-pakistani-journalist-is-getting-slammed-on-twitter-for-mocking-indias-win-in-olympics-1286939/", "date_download": "2018-10-20T00:15:07Z", "digest": "sha1:M4GIRLITCVBVGB5AJZHDDFKGDFSREW6W", "length": 12557, "nlines": 203, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Rio 2016 : साक्षी मलिकवरून भारत विरुद्ध पाकिस्तान ट्विटरवॉर | Loksatta", "raw_content": "\nविषाणुजन्य तापावर प्रतिजैविके घेणे टाळा\nसंत्र्याला यंदा सुगीचे दिवस\nऊस तोडणी कामगारांना भविष्य निर्वाह निधीचा लाभ\nदसरा मेळाव्यातून पंकजांचा पक्षांतर्गत स्पर्धकांनाही इशारा\nरिओ २०१६ ऑलिम्पिक »\nRio 2016 : साक्षी मलिकवरून भारत विरुद्ध पाकिस्तान ट्विटरवॉर\nRio 2016 : साक्षी मलिकवरून भारत विरुद्ध पाकिस्तान ट्विटरवॉर\nअमिताभ बच्चनही उतरले आखाड्यात\nकुस्तीपटू साक्षी मलिक हिने भारताला कांस्य पदक मिळवून दिले. भारतीयांसाठी हा क्षण अत्यंत अभिमानाचा होता. ऑलिम्पिकमध्ये गेलेल्या अनेक खेळाडूंकडून भारताला पदकाची अपेक्षा होती पण पदरी मात्र निराशाचा पडली ही निराशा साक्षीने दूर केली. देशभरातून तिच्यावर कौतुक आणि बक्षीसांचा वर्षाव होत आहे. तर दुसरीकडे याचवरून भारत विरुद्ध पाकिस्तान असे ट्विटरवॉर सुरू आहे. पाकिस्तानमधल्या एका पत्रकाराने साक्षी मलिक आणि तिच्या कांस्य पदक जिंकण्यावरून भारतात चाललेल्या जल्लोषावर टीका केली आहे. ‘भारताने ११९ प्रतिस्पर्धी रिओ ऑलिम्पिकमध्ये पाठवले. त्यापैकी फक्त एकानेच पदक जिंकले तेही कांस्य पण भारतात जणू २० पदक जिंकल्यासारखा जल्लोष सुरू आहे’ असे ट्विट या पत्रकाराने केले. त्याच्या या ट्विटवर पाकिस्तान विरुद्ध भारत असे ट्विटरवॉर रंगले आहे. या पत्रकाराने केलेल्या ट्विटला अभिनेता अमिताभ बच्चन यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. ‘साक्षीचे एक पदक मला १००० पदकांच्याही बरोबर आहे. आम्हाला साक्षीचा अभिमान आहे कारण ती भारतीय आहे आणि एक स्त्री आहे’ असे ट्विट अमिताभ बच्चन यांनी केले आहे.\nया पत्रकराने भारताच्या रिओ ऑलिम्पिक सहभागाबद्दल अनेक आक्षेपार्ह ट्विट केली आहेत. ‘भारताची लोकसंख्या अब्जावधी आहे असे असताना फक्त एकच पदक भारत घेऊन येतो तर दुसरीकडे फक्त पाच कोटी लोकसंख्या असलेला नॉर्वे देश दोन पदक घेऊन येतो’ अशी उपहासात्मक टीका या पत्रकाराने केली. त्याच्या या वक्तव्यावर अनेक भारतीय संतापले आहेत. भारतीय खेळाडूंवर आक्षेपार्ह ट्विट करून हा पत्रकार थांबला नाही तर हा वाद त्याने थेट काश्मीर हिंसाचारापर्यंत नेला. ‘रिओमध्ये भारतीय सैनिकांना देखील पदक मिळतील कारण ते काश्मीरी नागरीकांचे डोळे फोडण्यात माहिर आहेत’ हे देखील त्याने ट्विट केले. त्याच्या या ट्विटमुळे भारतीय नेटिझन्सने त्याचा चांगलाच समाचार घेतला आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n‘रावण दहना’त मृत्युतांडव, पंजाबमधील भीषण दुर्घटनेत ६० ठार\n...तर ६० जणांचा जीव वाचला असता\nरावण दहन करताना भीषण अपघात, पाहा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ\nकौतुकास्पद: युपीतल्या 850 शेतकऱ्यांना बिग बी करणार कर्जमुक्त; ५.५ कोटींचं अर्थसहाय्य\n#MeToo : सेलिब्रेटी मॅनेजमेंट कंपनीच्या अनिर्बन दास ब्ला यांचा आत्महत्येचा प्रयत्न\n#MeToo कोर्टाच्या आदेशाची वाट बघा; आलोक नाथांची सिंटाला विनंती\n#MeToo : प्रसिद्ध चित्रकार जतिन दास म्हणतात तो मी नव्हेच\n#MeToo : 'सेक्रेड गेम्स'च्या अभिनेत्रीचा दिग्दर्शक विपुल शहावर लैंगिक गैरवर्तणुकीचा आरोप\nसागरी किनारी रस्त्यावर ‘क्रॅश एटोनेटर’\nमेट्रो मार्गिकांचे संचलन ‘एमएमआरडीएकडे’च\n१८व्या वर्षांत अत्रे कट्टय़ावर तरुणाईचा मेळा\nयंदा उत्पादन घटण्याची शक्यता\nतलासरीमध्ये गटारावरच भाजीविक्रीची दुकाने\nजुईनगर येथे अपंग, विशेष मुलांसाठी उद्यान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://berartimes.com/?p=49128", "date_download": "2018-10-20T00:13:04Z", "digest": "sha1:M3UFW2SHTF5JVBZU757HSX24GLJ7YW7Y", "length": 18024, "nlines": 140, "source_domain": "berartimes.com", "title": "सामाजिक असंतोषामुळे वर्ग संघर्ष वाढला | Berar Times", "raw_content": "\nबुद्ध भूमि उमरी कटंगी में हुआ अंतरराष्ट्रीय बौद्ध मैत्री सम्मेलन# #अजीत जोगी नहीं लड़ेंगे चुनाव# #गडचिरोलीतील गोवारी समाज आंदोलनाला खा.नेतेंची भेट# #बेशिस्त वाहन पार्किंगवर होणार कारवाई निवारण कक्षाला माहिती देण्याचे आवाहन# #अवैैध वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परने उडवले शेतकऱ्याला# #न्यायालयाच्या निर्णयाची अमंलबजावणी करा- गोवारी समाजाची मागणी# #अवैध लोहखनीज उत्खनन विरुद्ध वनविभागाची कार्यवाही तीन ट्रक जप्त# #बालवाडी कर्मचारीओंका 20 अक्तूंबर को सम्मेलंन# #अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट शनिवार व रविवारला गोंदियात# #पुलवामामध्ये जवानांवर दहशतवादी हल्ला, 7 जवान जखमी\nपुर्व विदर्भातील लोकप्रिय ईपेपर\nसामाजिक असंतोषामुळे वर्ग संघर्ष वाढला\nशहादा, दि़ 12 : राज्यात दलित-मराठा अस्मितेचा प्रश्न तीव्र होत आह़े आर्थिक, सामाजिक व राजकीय कारणे वेगवेगळी असली तरी अंसतोष वाढत असल्याने वर्गामध्ये संघर्ष निर्माण होत असल्याचे प्रतिपादन भाकपाचे राज्यसचिव डॉ़ भालचंद्र कांगो यांनी केल़े भाकपाच्या 23 व्या राज्य अधिवेशनाच्या समारोपप्रसंगी ते शहादा येथे बोलत होत़े\nयावेळी मंचावर मनोहर टाकसाळ, स्मिता पानसरे, कॉम्रेड रायलू, तुकाराम भस्मे, माणिक सूर्यवंशी, मोहन शेवाळे, ईश्वर पाटील, दंगल सोनवणे यांच्यासह मान्यवर उपस्थित होत़े\nपुढे बोलताना कांगो म्हणाले की, कम्युनिस्टांनी येत्या निवडणूका डोळ्यासमोर ठेवून जनतेच्या प्रश्नांना समजून घेतले पाहिज़े एकीकडे दलित समाजाला पुन्हा जाती व्यवस्थेतून चटके दिले जात आहेत़ सामान्यातील सामान्य, गरीब, आदिवासी-दलित हे संघर्षाच्या खाईत ढकलले गेले आहेत़ भाकपाच्या कार्यकत्र्यानी त्यांच्या संघर्षाला जागा करून दिली पाहिज़े जनआंदोलनाच्या माध्यमातून प्रश्न सोडवले पाहिजेत़ एखादा मोर्चा काढल्यानंतर त्यात किती लोक आले, हे पाहण्यापेक्षा लोकांसाठी किती काम केले, याचे भान ठेवले पाहिज़े\nशेवटी भालचंद्र कांगो म्हणाले की, सत्तेत असलेल्या राज्य सरकारने शिक्षण व आरोग्याचे बाजारीकरण केले आह़े आदिवासींसाठी असलेल्या आश्रमशाळा बंद करण्याचा घाट घातला आह़े शिक्षणावर केवळ 6 तर आरोग्य 4 टक्के निधी खर्च करून त्यांनी सामान्यांच्या प्रश्नांबाबतची उदासिनता दाखवून दिली आह़े\nप्रारंभी विविध 20 ठराव मांडून त्यावर चर्चा करण्यात आली़ ठरावाचे वाचन पंकज चव्हाण, गिरीष फोंडे, मिलींद रानडे, माधुरी क्षीरसागर, महेश कोपुलवार, नामदेव चव्हाण, मानसी बाहेती, अशोक सोनारकर, विश्वास उटगी, राजू देसले, शाम काळे, अभय टाकसाळे, शिवकुमार गणवीर, राम बाहेती, सुकुमार देसले, ममता सुंदरकर, अॅड़ जगदीश मेश्राम, प्रदीप मोरे यांनी ठरावांचे वाचन केल़े प्रत्येक ठरावाचे पूर्णपणे वाचन केल्यानंतर आवाजी मतदानाने तो संमत करण्यात आला़ यावेळी स्मिता पानसरे यांनी प्रत्येकाचे मत जाणून घेतल़े त्यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांना ठरावांची माहिती दिली़ भाकपाच्या राज्य कार्यकारिणीकडून माणिक सूर्यवंशी, मोहन शेवाळे, ईश्वर पाटील यांचा गौरव करण्यात येऊन त्यांना कॉम्रेड गोविंद पानसरे यांची पुस्तके भेट देण्यात आली़ सूत्रसंचालन संजय देसले यांनी तर आभार ईश्वर पाटील यांनी केल़े अधिवेशनस्थळाला कॉम्रेड ए़बी़वर्धन, सभागृहाला कॉम्रेड गोविंद पानसरे तर व्यासपीठाला मनोहर देशकर यांची नावे देण्यात आली होती़ समारोपापूर्वी विविध 20 ठराव करण्यात आले होत़े.या अधिवेशनात गोंदिया,भंडारा येथूनही प्रतिनिधी सहभागी झाले होते.\nसमारोप कार्यक्रमात भाकपाची राज्य कार्यकारिणी गठीत करण्यात आली़ यात 71 प्रतिनिधींची पक्षाच्या सरचिटणीस पदावर नियुक्ती करण्यात आली़ समितीचे गठन मावळते राज्यसचिव भालचंद्र कांगो यांनी निवड प्रक्रिया पार पाडली़ यात राज्य सरचिटणीस पदावर तुकाराम भस्मे यांची निवड करण्यात आली़ तर सहसचिव म्हणून सुभाष लांडे, नामदेव गावडे, स्मिता पानसरे, नामदेव चव्हाण, राम बाहेती, प्रथांशू रेड्डी यांच्यासह 21 सदस्यांची कार्यकारिणीत निवड करण्यात आली़ दरम्या 29 एप्रिल रोजी केरळ राज्यात भाकपाचे राष्ट्रीय महाअधिवेशन होणार आह़े यात माणिक सूर्यवंशी, मोहन शेवाळे, ईश्वर पाटील यांच्यासह राज्यातील 11 पक्ष पदाधिका:यांची निवड यावेळी करण्यात आली़\nबुद्ध भूमि उमरी कटंगी में हुआ अंतरराष्ट्रीय बौद्ध मैत्री सम्मेलन\n बौद्ध संगठन को भीमराव आंबेडकर द्वारा शुरू किया गया इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी\nअजीत जोगी नहीं लड़ेंगे चुनाव\nरायपुर.19 अक्तुंबर(विशेष सवांददाता) छत्तीसगढ़ की राजनीति में शुक्रवार को अहम मोड़ आ गया है मुख्यमंत्री डॉ. रमन सिंह के खिलाफ चुनाव लड़ने की घोषणा करने वाले पूर्व Read More »\nगडचिरोलीतील गोवारी समाज आंदोलनाला खा.नेतेंची भेट\nगडचिरोली(अशोक दुर्गम) दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी Read More »\nबेशिस्त वाहन पार्किंगवर होणार कारवाई निवारण कक्षाला माहिती देण्याचे आवाहन\nवाशिम, दि. १९ : जिल्ह्यात पार्किंग झोन व्यतिरिक्त अन्य ठिकाणी पार्क केलेली वाहने, रस्त्यावर सोडून गेलेल्या वाहनांवर तात्काळ करावी करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी निवारण कक्षाची स्थापना केली Read More »\nन्यायालयाच्या निर्णयाची अमंलबजावणी करा- गोवारी समाजाची मागणी\nगोंदिया दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी समाजाला Read More »\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र .\nबुद्ध भूमि उमरी कटंगी में हुआ अंतरराष्ट्रीय बौद्ध मैत्री सम्मेलन\n बौद्ध संगठन को भीमराव आंबेडकर द्वारा शुरू किया गया इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी\nअजीत जोगी नहीं लड़ेंगे चुनाव\nरायपुर.19 अक्तुंबर(विशेष सवांददाता) छत्तीसगढ़ की राजनीति में शुक्रवार को अहम मोड़ आ गया है मुख्यमंत्री डॉ. रमन सिंह के खिलाफ चुनाव लड़ने की घोषणा करने वाले पूर्व Read More »\nगडचिरोलीतील गोवारी समाज आंदोलनाला खा.नेतेंची भेट\nगडचिरोली(अशोक दुर्गम) दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी Read More »\nबेशिस्त वाहन पार्किंगवर होणार कारवाई निवारण कक्षाला माहिती देण्याचे आवाहन\nवाशिम, दि. १९ : जिल्ह्यात पार्किंग झोन व्यतिरिक्त अन्य ठिकाणी पार्क केलेली वाहने, रस्त्यावर सोडून गेलेल्या वाहनांवर तात्काळ करावी करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी निवारण कक्षाची स्थापना केली Read More »\nन्यायालयाच्या निर्णयाची अमंलबजावणी करा- गोवारी समाजाची मागणी\nगोंदिया दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी समाजाला Read More »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4852485186782429792&title=Approval%20of%20NonBanking%20Financial%20Company%20'Lenden%20Club'&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-10-20T00:12:54Z", "digest": "sha1:UB3NI2GIQFP44LZK27MHVBSL3OXNTLVO", "length": 7373, "nlines": 118, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘लेनदेनक्लब’ला बिगरबँकिंग वित्तीय कंपनीची मान्यता", "raw_content": "\n‘लेनदेनक्लब’ला बिगरबँकिंग वित्तीय कंपनीची मान्यता\nमुंबई : ‘लेनदेनक्लब’ ही वेतनधारक कर्जदारांना कर्ज देणारी ऑनलाइन बाजारपेठ आहे. या कंपनीला आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून सर्टिफिकेट ऑफ रजिस्ट्रेशन प्राप्त झाले आहे, यामुळे या कंपनीला आता बिगरबँकिंग वित्तीय कंपनी (एनबीएफसी) म्हणून व्यवसाय करता येणार आहे.\n‘लेनदेनक्लब’चे मुख्य कार्यकारी अधिकारी भाविन पटेल म्हणाले, ‘बिगरबँकिंग वित्तीय कंपनी ‘पीटूपी’ म्हणून नोंदणी होणे ही आमच्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. एक ना एक दिवस नक्की नियमन कंपनी होऊ, या आशेवर आम्ही सुरुवात केली. त्या काळाच्या तुलनेत आताची वेळ म्हणजे एकदम वेगळे युग आहे. या प्रक्रियेमुळे लेनदेन क्लब एक ब्रँड म्हणून अधिक समर्थपणे सेवा देऊन कर्जदारांचा विश्वास वाढवणार आहे.’\n‘लेनदेनक्लबची २०१५मध्ये मुंबईत स्थापना झाली. कंपनीला भारताच्या ‘पीटूपी’ कर्ज क्षेत्रात बाजारपेठेत अग्रेसर व्हायचे आहे. हा उद्देश लक्षात घेऊन व्यवसायाचे मॉडेल तयार करण्यात आले आहे. कंपनी सध्या भारतातल्या पाच शहरांमध्ये कार्यरत असून, लवकरच अधिक शहरांमध्ये प्रवेश केला जाईल आणि हळूहळू संपूर्ण भारतभरात कंपनीची उपस्थिती असेल,’ असे पटेल यांनी सांगितले.\nTags: मुंबईभारतीय रिझर्व्ह बँकआरबीआयलेनदेनक्लबभाविन पटेलMumbaiRBIReserve Bank Of IndiaLenden ClubBhavin Patelप्रेस रिलीज\n‘आरबीआय’ची तटस्थ भूमिका रिझर्व्ह बँकेतर्फे एटीएमच्या सुरक्षिततेचे नियोजन ‘नजीकच्या काळात व्याजदराबाबत पुनरावलोकन करू’ ‘फेअरसेंट’ला ‘आरबीआय’चे ‘एनबीएफसी-पी२पी’ प्रमाणपत्र ‘ओएमएल’ला रिझर्व्ह बँकेकडून नोंदणी प्रमाणपत्र\nअंजली इला मेननची मुरानो चित्रे...\nजिंदगी धूप तुम घना साया...\nकर्तव्यदक्ष गृहिणी ते जबाबदार समाजसेविका\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nअपूर्वाई वाटण्यासारखं ‘अपूर्व’ काम करणारी अपूर्वा\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nअंजली इला मेननची मुरानो चित्रे...\nसमतानगरमध्ये ६२वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/510187", "date_download": "2018-10-20T00:16:17Z", "digest": "sha1:YUPU25HJP64CX5DEISJ2ZJ46XJEXDAX3", "length": 5903, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "सागरिका घाटगेचा मराठमोळा डाव - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » मनोरंजन » सागरिका घाटगेचा मराठमोळा डाव\nसागरिका घाटगेचा मराठमोळा डाव\n‘चक दे इंडिया’ या गाजलेल्या चित्रपटाद्वारे रुपेरी पडद्यावर आगमन करीत पदार्पणातच लक्ष वेधून घेण्यात यशस्वी झालेली मराठमोळी अभिनेत्री सागरिका घाटगे पुन्हा एका मराठी चित्रपटामुळे लाइमलाईटमध्ये आली आहे. हिंदीसोबतच मराठीतही अभिनय करणारी सागरिका डाव या आगामी चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसफष्टीत पुनरागमन करीत आहे. ‘प्रेमाची गोष्ट’ या चित्रपटानंतर डाव हा सागरिकाचा दुसरा मराठी चित्रपट आहे.\nनितीन उपाध्याय यांनी ऑडबॉल मोशन पिक्चर्सच्या बॅनरखाली डावची निर्मिती केली असून, कनिष्क वर्मा यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केले आहे. या सस्पेंस- थ्रीलरपटाची कथा-पटकथा कनिष्क वर्मा यांनीच लिहिली आहे. संवाद योगेश मार्कंडे यांनी लिहिले आहेत तर मंगेश धाकडे यांचे पार्श्वसंगीत या चित्रपटाला लाभले आहे. मराठी चित्रपट रसिकांना सायको किलिंगचा अनुभव देणाऱया डावमध्ये सागरिकाने मुख्य भूमिका साकारली असून, आजवर साकारलेल्या व्यक्तिरेखांपेक्षा या चित्रपटातील भूमिका खूपच वेगळी आहे. इतर जॉनरच्या चित्रपटांच्या तुलनेत मराठीमध्ये थ्रीलरपटांची संख्या फार कमी असून, डाव हा चित्रपट त्यांची उणीव नक्की भरून काढणारा असेल असे सागरिका मानते. आशयघन कथानक, अर्थपूर्ण संवादलेखन, सहजसुंदर अभिनय, प्रसंगानुरूप पार्श्वसंगीत आणि त्याला साजेसं सादरीकरण या सर्वांचा मिलाफ घडवणारा डाव लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.\nफुकरे गैंगचं \"लुखा\" रेस्टोरेंट\n\"यंटम\"चा ट्रेलर झाला ट्रेंडिंग\"\nशिकारीमध्ये मृण्मयी देशपांडेची वेगळी भूमिका\nयेत्या शुक्रवारी पुष्पक विमानचे उड्डाण\nसंशोधकांनी अनुभवली ‘तिलारी’ची समृद्धी\nनिरवडेत वीज पडून तरुण ठार\nप्रचंड गडगडाटाने कुडाळ हादरले\nमालवणात ‘स्वस्थ भारत’ सायकल रॅलीचे स्वागत\nकुडाळला कीर्तन महोत्सवास प्रारंभ\nआश्वासनांच्या कात्रणांचे लवकरच प्रदर्शन\nचैतन्यमय वातावरणात दौडीची यशस्वी सांगता\nशिलंगण मैदानावर सीमोल्लंघन कार्यक्रम\nलढा नाही तर… गुलामीची सवय होईल\nसुहासिनी महिला मंडळातर्फे नवरात्रोत्सव…\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/517964", "date_download": "2018-10-20T00:17:28Z", "digest": "sha1:UJTSFFM6BV77TSRQCJLO5EWG5KY6FAF6", "length": 7589, "nlines": 41, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "इतिहासाची वस्तुनिष्ठ मांडणी आवश्यक - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » इतिहासाची वस्तुनिष्ठ मांडणी आवश्यक\nइतिहासाची वस्तुनिष्ठ मांडणी आवश्यक\n‘स्वातंत्र्य चळवळीत सर्वसामान्य महिलांचे मोठे योगदान आहे. पुरुषप्रधान संस्कृतीमुळे इतिहासाचे विद्रुपीकरण करून इतिहासाचे चुकीचे अवलोकन केले आहे. हा सामाजिक द्रोह थांबवायचा असेल तर इतिहासाचे विद्रुपीकरण थांबवून वस्तुनिष्ठ इतिहास मांडण्याची गरज आहे,’ असे मत मुंबई विद्यापीठाचे डॉ. नारायण भोसले यांनी व्यक्त केले.\nपेठवडगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील इतिहास विभाग व नवी दिल्लीतील इंडियन कौन्सिल ऑफ हिस्टोरीकल रीसर्च यांच्या संयुक्त विद्यमाने ‘भारतीय स्वातंत्र्य लढय़ातील स्त्रियांचे योगदान’ या विषयावरील चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. संस्थेचे संस्थापक चेअरमन ऍड. नानासाहेब माने अध्यक्षस्थानी होते.\nडॉ. भोसले म्हणाले, “ब्रिटीश साम्राज्यवादातून देशात राष्ट्रवादाची संकल्पना रुजली. प्रखर राष्ट्रवादाने प्रेरित होऊन अनेक सर्वसामान्य महिलांनी स्वातंत्र्य चळवळीत ब्रिटिशांशी लढा दिला.’’ शिवाजी विद्यापीठातील इतिहास विभागाचे डॉ. अवनीश पाटील म्हणाले, “पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये महिलांना दुय्यम स्थान मिळाले आहे. विकासाच्या प्रवाहात महिलांच्या जाणिवा दडपून टाकण्याचा प्रयत्न पुरुषांच्या वर्चस्वामधून झाला. त्यामुळे स्वातंत्र्योत्तर काळातील महिलांचे योगदान समोर आले नाही.’’ शिवाजी विद्यापीठाचे माजी इतिहास विभागप्रमुख डॉ. अरुण भोसले म्हणाले, “1975 ते 1985 हे दशक युनोने महिला दशक म्हणून साजरे केले. त्यामुळे स्त्राrवादी इतिहास लेखनाला गती मिळाली आहे. या चर्चासत्रात अनेक प्राध्यापकांनी शोधनिबंध सादर केले.’’\nचर्चासत्राचा समारोप शिवाजी विद्यापीठाच्या माजी इतिहास विभागप्रमुख डॉ. पद्मजा पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. प्राचार्य डॉ. डी. जी. नेजदार यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रास्ताविक डॉ. रणजित माने यांनी केले. आभार डॉ. हाजी नदाफ यांनी मानले. डॉ. बी. एस. कांबळे, डॉ. शुभांगी भोसले, प्रा. किरण कानडे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी प्रा. सुजाता माने, प्रा. प्रमिला माने, जी. बी. कांबळे, एस. एस. पाटील आदी उपस्थित होते..\nशिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर अवतरली ‘कडक लक्ष्मी’\nबालवयातील संस्कार भावी आयुष्य घडवतात\nमुरगूडात ‘डॉल्बी’ची तहान ‘लेझर शो’ वर\nपद्माराजे गर्ल्स हायस्कूलचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश\nसाडेपाच लाखाची दारू जप्त\nसंशोधकांनी अनुभवली ‘तिलारी’ची समृद्धी\nनिरवडेत वीज पडून तरुण ठार\nप्रचंड गडगडाटाने कुडाळ हादरले\nमालवणात ‘स्वस्थ भारत’ सायकल रॅलीचे स्वागत\nकुडाळला कीर्तन महोत्सवास प्रारंभ\nआश्वासनांच्या कात्रणांचे लवकरच प्रदर्शन\nचैतन्यमय वातावरणात दौडीची यशस्वी सांगता\nशिलंगण मैदानावर सीमोल्लंघन कार्यक्रम\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://berartimes.com/?p=51055", "date_download": "2018-10-19T23:43:37Z", "digest": "sha1:QQQSRGPNJBB67FZJAMXOAQQMD6UFMOTU", "length": 17452, "nlines": 137, "source_domain": "berartimes.com", "title": "एनआरएचएम कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला पटोलेंसह दिलीप बनसोड यांची भेट | Berar Times", "raw_content": "\nबुद्ध भूमि उमरी कटंगी में हुआ अंतरराष्ट्रीय बौद्ध मैत्री सम्मेलन# #अजीत जोगी नहीं लड़ेंगे चुनाव# #गडचिरोलीतील गोवारी समाज आंदोलनाला खा.नेतेंची भेट# #बेशिस्त वाहन पार्किंगवर होणार कारवाई निवारण कक्षाला माहिती देण्याचे आवाहन# #अवैैध वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परने उडवले शेतकऱ्याला# #न्यायालयाच्या निर्णयाची अमंलबजावणी करा- गोवारी समाजाची मागणी# #अवैध लोहखनीज उत्खनन विरुद्ध वनविभागाची कार्यवाही तीन ट्रक जप्त# #बालवाडी कर्मचारीओंका 20 अक्तूंबर को सम्मेलंन# #अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट शनिवार व रविवारला गोंदियात# #पुलवामामध्ये जवानांवर दहशतवादी हल्ला, 7 जवान जखमी\nपुर्व विदर्भातील लोकप्रिय ईपेपर\nएनआरएचएम कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला पटोलेंसह दिलीप बनसोड यांची भेट\nगोंदिया/गडचिरोली, दि.१६: मागील सहा दिवसांपासून कामबंद आंदोलन पुकारलेल्या गोंदिया जिल्ह्यातील एनआरएचएमच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला तिरोड्याचे माजी आमदार दिलीप बनसोड,जिल्हा परिषद गटनेते गंगाधर परशुरामकर ,जि.प.सदस्य किशोर तरोणे,भाकपचे राज्य कार्य.सदस्य हौसलाल रहागंडाले,माजी जि.प.सदस्य राजेश चांदेवार यांनी भेट देऊन कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला.राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल पटेल यांच्यासोबत शिष्टमंडळाची भेट करुन देण्यासोबतच मुख्यमंत्र्यापर्यंत आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न पोचविण्याचे आश्वासन दिले.तसेच आपला नेहमीच पाठिंबा राहिल असे आश्वासन दिले.तर गडचिरोली येथील आंदोलनाला माजी खासदार नाना पटोले यांनी भेट देऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. विधिमंडळ व न्यायालयीन लढाईद्वारे कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देऊ, असे आश्वासन श्री.पटोले यांनी दिले.\nराष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी कर्मचारी व अधिकारी मागील १० वर्षांपासून अल्प मानधनावर काम करीत आहेत. या सर्व कर्मचाऱ्यांना कायमस्वरुपी शासकीय सेवेत घेण्यात यावे, या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी ११ एप्रिलपासून बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले आहे. हे सर्वजण जिल्हा परिषदेपुढे मंडप घालून बसत आहेत.गडचिरोलीतील आंदोलनाला माजी खासदार मारोतराव कोवासे, माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी, माजी आमदार आनंदराव गेडाम, माजी आमदार डॉ.अविनाश वारजुकर, प्रफुल्ल गुडधे पाटील यांच्यासह अन्य मान्यवरांनीही भेट दिली. तर गोंदियातील आंदोलनात हौसलाल रहागंडाले यांनी नाशिक ते मुबंई च्या 180 किमी शेतकर्यांच्या पायदळ आंदोलनाने सरकारला झुकावे लागले तसेच आपल्या आंदोलनाची तयारी ठेवावी लागेल असे विचार व्यक्त केले.गंगाधर परशुरामकर यांनी या आंदोलनामुळे जिल्ह्यातील आरोग्य सेवा ठप्प पडली आहे तरी सरकारला काहीही देणघेण दिसत नाही.परंतु आपण सुरु केलेले आंदोलन न्यायमागण्यासाठी असल्याने आमचा पाठिंबा अससल्याचे सांगितले.संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनिल तरोणे यांनी उद्या होऊ घातलेल्या अर्थमंत्री व आरोग्यमंत्र्याच्या बैठकीनंतर आंदोलनाची दिशा ठरवली जाणार असल्याचे सांगितले.आंदोलनात जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे ६९१ कंत्राटी कर्मचारी असून हे सगळे अधिकारी-कर्मचारी आपल्यावर झालेल्या अन्यायाच्या विरोधात संघटीत होऊन आंदोलनात सहभागी झाले आहेत.\nआंदोलनात संघटनेचे अध्यक्ष सुनिल तरोणे, अर्चना वानखेडे, संकेत मोरघरे, संजय दोनोडे, सपना खंडाईत, डॉ. मीना वट्टी, सारनाथ बोरकर, अजित सिंग, ग्रीस्मा वाहने, प्रतिमा मेश्राम, संजय मेंढे, अ‍ॅड. रेखा कानतोडे, प्रणीता भोयर, ठनेंद्रसिंग येडे, संतोष डिब्बे, अर्चना चौधरी, राखी प्रसाद, रेखा पुराम, अर्चना कांबळे, प्रदीप रहांगडाले, ललीता गौतम, उषा जगताप, निशांत बन्सोड, अनिरूध्द शर्मा, अनिल रहमतकर, प्रकाश थोरात, पंकज रहांगडाले, निश माखीजा, मनिष मदने, सतीश माटे, मनोज सातपुते, अविनाश व्हराडे, विद्या रहांगडाले, माया नागपुरे, हर्षल अंबुले, गुणवंता कटरे यांचा समावेश आहे.\nबुद्ध भूमि उमरी कटंगी में हुआ अंतरराष्ट्रीय बौद्ध मैत्री सम्मेलन\n बौद्ध संगठन को भीमराव आंबेडकर द्वारा शुरू किया गया इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी\nअजीत जोगी नहीं लड़ेंगे चुनाव\nरायपुर.19 अक्तुंबर(विशेष सवांददाता) छत्तीसगढ़ की राजनीति में शुक्रवार को अहम मोड़ आ गया है मुख्यमंत्री डॉ. रमन सिंह के खिलाफ चुनाव लड़ने की घोषणा करने वाले पूर्व Read More »\nगडचिरोलीतील गोवारी समाज आंदोलनाला खा.नेतेंची भेट\nगडचिरोली(अशोक दुर्गम) दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी Read More »\nबेशिस्त वाहन पार्किंगवर होणार कारवाई निवारण कक्षाला माहिती देण्याचे आवाहन\nवाशिम, दि. १९ : जिल्ह्यात पार्किंग झोन व्यतिरिक्त अन्य ठिकाणी पार्क केलेली वाहने, रस्त्यावर सोडून गेलेल्या वाहनांवर तात्काळ करावी करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी निवारण कक्षाची स्थापना केली Read More »\nन्यायालयाच्या निर्णयाची अमंलबजावणी करा- गोवारी समाजाची मागणी\nगोंदिया दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी समाजाला Read More »\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र .\nबुद्ध भूमि उमरी कटंगी में हुआ अंतरराष्ट्रीय बौद्ध मैत्री सम्मेलन\n बौद्ध संगठन को भीमराव आंबेडकर द्वारा शुरू किया गया इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी\nअजीत जोगी नहीं लड़ेंगे चुनाव\nरायपुर.19 अक्तुंबर(विशेष सवांददाता) छत्तीसगढ़ की राजनीति में शुक्रवार को अहम मोड़ आ गया है मुख्यमंत्री डॉ. रमन सिंह के खिलाफ चुनाव लड़ने की घोषणा करने वाले पूर्व Read More »\nगडचिरोलीतील गोवारी समाज आंदोलनाला खा.नेतेंची भेट\nगडचिरोली(अशोक दुर्गम) दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी Read More »\nबेशिस्त वाहन पार्किंगवर होणार कारवाई निवारण कक्षाला माहिती देण्याचे आवाहन\nवाशिम, दि. १९ : जिल्ह्यात पार्किंग झोन व्यतिरिक्त अन्य ठिकाणी पार्क केलेली वाहने, रस्त्यावर सोडून गेलेल्या वाहनांवर तात्काळ करावी करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी निवारण कक्षाची स्थापना केली Read More »\nन्यायालयाच्या निर्णयाची अमंलबजावणी करा- गोवारी समाजाची मागणी\nगोंदिया दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी समाजाला Read More »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://shriharimandiram.org/Branch/index.php?page=31&id=211", "date_download": "2018-10-20T00:39:55Z", "digest": "sha1:LMMNHP7MKXDJXSCLN5GYOQR4N5B5Y6QC", "length": 1521, "nlines": 22, "source_domain": "shriharimandiram.org", "title": " || परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय ||", "raw_content": "\nआद्य... २९ ३० - ३१ - ३२ ३३ ... अंत्य\nशाखेचे नाव : पार्से (गोवा)\nश्री धनंजय केशव साळगांवकर\nमधला वाडा, मु. पो. पार्से,\nपेडणे, गोवा, गोवा पिन कोड - ४०३५१२.\n२) श्री भगवती मंदिर पार्से गोवा.\nदर रविवारी सकाळी ८ ते ९ बालोपासना - मधलावाडा, चोनसाई,\nनित्योपासना सायंकाळी ७ ते ८ - श्री भगवती मंदिर पार्से गोवा.\n© 1981-,परमार्थ निकेतन ट्रस्ट, बेळगांव. सर्व हक्क राखीव.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4858646195071596654&title='Better%20Bus%20Challenge'%20Winners%20Announcement&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-10-20T00:03:37Z", "digest": "sha1:43GGNC7BUG54VCT4VHENBEQHFV7JZP3O", "length": 12529, "nlines": 123, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘डब्ल्यूआरआय इंडिया’तर्फे विजेत्यांची घोषणा", "raw_content": "\n‘डब्ल्यूआरआय इंडिया’तर्फे विजेत्यांची घोषणा\nमुंबई : डब्ल्यूआरआय इंडिया रॉस सेंटर फॉर सस्टेनेबल सिटीजतर्फे एक्स्प्रेस ट्रान्सपोर्टेशन आणि फेडेक्स कॉर्पची उपकंपनी असलेल्या फेडेक्स एक्स्प्रेस यांच्या सहकार्याने ‘बेटर बस चॅलेंज’ ही स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेच्या तीन विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आली. भारतातील सार्वजनिक बस यंत्रणेमध्ये नाविन्य आणण्यासाठी आयोजित केली ही खुली स्पर्धा वर्षाच्या सुरुवातीला घेण्यात आली.\n‘बेटर बस चॅलेंज’ या स्पर्धेच्या पहिल्या वर्षीच बस उत्पादक, इलेक्ट्रिक वाहन उत्पादक, तंत्रज्ञान व सेवा पुरवठादार, दळणवळण उद्योजक आणि अशासकीय संस्थांकडून (एनजीओ) भरघोस प्रतिसाद लाभला.\n‘डब्ल्यूआरआय इंडिया’चे संचालक माधव पै यांनी अशा प्रकारच्या स्पर्धेची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले. ते म्हणाले, ‘या स्पर्धेसाठी प्राप्त झालेल्या प्रवेशिकांच्या माध्यमातून संशोधक आणि दळणवळण एजन्सींना देशभरातील शहर बस सेवा अत्याधुनिक करण्यासाठीच्या उपाययोजना विकसित करण्यासाठी एका व्यासपीठावर आणण्याची क्षमता सिद्ध झाली. पुढील वर्षभर विजेत्या कंपन्या ट्रान्झिट एजन्सींसोबत काम करतील. पथदर्शी शहरांच्या गरजांनुसार उपाययोजना आखण्यात येतील आणि क्षमता, उपलब्धता व प्रवासाचा दर्जा सुधारण्यासाठी त्यांच्या उपाययोजनेतील क्षमतेचे प्रात्यक्षिक दाखवतील.’\nविजेत्या उपाययोजना तीन मुख्य समस्यांचे निराकरण करतात. यात संचलन क्षमतेत सुधारणा करण्यासाठीची साधने व सेवा, प्रवाशांच्या अनुभवात सुधारणा आणि इलेक्ट्रिक बसमध्ये रूपांतर करण्यासाठीच्या यंत्रणांचा समावेश आहे.\nगेल्या सहा आठवड्यांमध्ये विजेत्यांना काटेकोर मूल्यमापन प्रक्रियेतून जावे लागले. या मूल्यमापनाचा भाग म्हणून या क्षेत्रातील तज्ज्ञांनी सर्वोत्तम प्रवेशिकांची निवड करून ‘बेटर बस कोहोर्ट’ स्थापन केला. हा ‘कोहोर्ट’ त्यानंतर बंगळुरूमध्ये आयोजित चार दिवसांच्या अॅक्सिलरेटर प्रोग्रॅममध्ये सहभागी झाला. त्यांनी प्रस्तावित केलेल्या उपाययोजना अधिक विकसित करून भारतीय शहरांच्या गरजांची पूर्तता करण्यासारख्या व्हाव्यात या दृष्टीने त्या उपाययोजनांच्या बिझनेस, डिझाइन, मार्केटिंग, फायनान्स आणि गुंतवणूक या पैलूंबाबत त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.\n‘बेटर बस कोहोर्ट’ने सादर केलेल्या प्रस्तावांचे परीक्षण परीक्षकांच्या पॅनलने केले आणि तीन विजेत्या उपाययोजनांची निवड केली. त्यात या उपाययोजनांचा समावेश होता. सिटी फ्लो हे ऑन डिमांड अॅग्रीगेटर (संकेतस्थळ वा प्रोग्रॅम) आहे. यात ग्राहक मोबाइल अॅप्लिकेशनमधून शहरातील वातानुकूलित बसमधील आसन वाजवी दराने आरक्षित करू शकतात. गर्दीच्या वेळी सार्वजनिक बस सेवेत सुधारणा आणि आरामदायीपणा देण्यासाठी सेवा उपलब्ध करून देण्यावर कंपनीतर्फे लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे.\nसेल प्रोपल्शन हे स्वत: विकसित केलेले ट्रेन तंत्रज्ञान आहे. हे तंत्रज्ञान सध्या अस्तित्वात असलेल्या बसमध्ये बसवून त्यांना पूर्णपणे इलेक्ट्रिक पॉवरवर परिवर्तीत करता येऊ शकते. एआरएआय प्रमाणित इलेक्ट्रिक कन्व्हर्जन कीट्स या कोणत्याही बस देखभालीच्या कारखान्यामध्ये बसविता येऊ शकते.\nस्मॉल स्पार्क कन्सेप्ट्सनी सादर केले आहे माफिया. या उत्पादनासाठी पेटंटची नोंदणी करण्यासाठी अर्ज करण्यात आला आहे. या उत्पादनामुळे बसमधून उत्सर्जित होणाऱ्या प्रदूषणाची पातळी कमी होते आणि बसची ज्वलनक्षमता (कम्बशन एफिशिअन्सी) सुधारते. हे उत्पादन बसमध्ये बसविले असता इंधनाची गरज आणि टेलपाइपमधून होणारे उत्सर्जन कमी होते.\nTags: WRI Indiaडब्ल्यूआरआय इंडियाफेडेक्स एक्स्प्रेसबेटर बस चॅलेंजMadhav PaiBetter Bus ChallengeMumbaiFedEx Expressमाधव पैप्रेस रिलीज\nभारतात ‘बेटर बस चॅलेंज’चे आयोजन फेडेक्स ठरली काम करण्यासाठी सर्वोत्तम कंपनी ‘कोलगेट’तर्फे कोलगेट शिष्यवृत्ती कार्यक्रमाची घोषणा ‘भाजपने साधला समाजिक समतोल’ लोणावळ्यात ‘मारवाड़ी हॉर्स एंडुरोन्स चँपियनशिप’\nअंजली इला मेननची मुरानो चित्रे...\nजिंदगी धूप तुम घना साया...\nकर्तव्यदक्ष गृहिणी ते जबाबदार समाजसेविका\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nअपूर्वाई वाटण्यासारखं ‘अपूर्व’ काम करणारी अपूर्वा\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nअंजली इला मेननची मुरानो चित्रे...\nसमतानगरमध्ये ६२वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://x.2286687.n4.nabble.com/-td4641453.html", "date_download": "2018-10-19T23:32:02Z", "digest": "sha1:N2DVHWI7F22XQ4QRTBXJTIKF47BQBS6D", "length": 2105, "nlines": 48, "source_domain": "x.2286687.n4.nabble.com", "title": "ई-साहित्य - कविता", "raw_content": "\nहॉटेलची परत पायरी चढलो\nगरम होतंय तिने म्हणताच\nमेनूकार्डकडे तीच लक्ष गेलं\nतिने कोडं सोडवून दिलं\nहा नेहमीचा प्रश्न पडलाच होता\nजीव थोडा रमला होता\nतिनेच गप्पांना सुरवात केली\nआवडी निवडी वरती पुन्हा\nखूप वेळ चर्चा रंगली\nतिने मोर्चा तिकडे वळवला\nआजी मी ब्रह्म पाहिल्या सारखा\nतिच्या डोळ्यात आनंद दिसला\nदरवेळी सारखं तिच्या ऑर्डर ने\nमला गप्प बसण्यास भाग पाडलं\nमीपण थोडं खाऊन घेतलं\nनेहमीच नाटक सुरु झालं\nकोल्डकॉफी आणि फिंगर चिप्सच बिल\nपुन्हा माझ्याच पदरी आलं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/tennis", "date_download": "2018-10-20T00:40:36Z", "digest": "sha1:P24ARJFQFZHHIFH4JAMABAGT2TOOQ47A", "length": 12573, "nlines": 195, "source_domain": "www.esakal.com", "title": "टेनिस | eSakal", "raw_content": "\nसेरेनाने मर्यादा ओलांडली : नवरातिलोवा\nन्यूयॉर्क : अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सेरेना विल्यम्सने कोर्टवर वागताना मर्यादा ओलांडली. पुरुष खेळाडूंना कसेही वागले तरी चालते म्हणून...\nअमेरिकन ओपन टेनिस जोकोविचने गाठले पीट सॅंप्रासला\nन्यूयॉर्क : सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचने अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीचे विजेतेपद मिळविले. निर्णायक लढतीत त्याने अर्जेंटिनाचा आव्हानवीर जुआन मार्टिन...\nजिगरबाज नदालचा पिछाडीवरून विजय\nन्यूयॉर्क : गतविजेत्या रॅफेल नदालने अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत पिछाडीवरून विजय मिळविला. रशियाच्या कॅरेन खाचानोव याचे आव्हान त्याने 5-7, 7-5, 7...\nAsian Games 2018 : रोहन बोपण्णा-दिविज शरणला टेनिस दुहेरी स्पर्धेत सुवर्ण\nजकार्ता : भारताच्या रोहन बोपण्णा आणि दिविज शरण या जोडीने आशियाई स्पर्धेत टेनिस दुहेरीत सुवर्ण पदक पटकावले. कझाकिस्तानच्या अॅलेक्सझॅंडर बुबलिक आणि डेनिस...\nमॅसन, ओहायो - सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचने सिनसिनाटी मास्टर्स टेनिस स्पर्धेच्या उप-उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. त्याने फ्रान्सच्या ॲड्रीयन मॅन्नारीनो...\nनाशिकमध्ये उद्यापासून राज्य मानांकन टेबल टेनीस स्पर्धा\nनाशिक : येथील नाशिक जिल्हा टेबल टेनिस संघटनेतर्फे तिसऱ्या महाराष्ट्र राज्य मानांकन अजिंक्‍यपद टेबल टेनीस स्पर्धा बुधवार (ता. 8) पासून रविवार (ता. 12) दरम्यान...\nसिंहगड इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष मारुती नवले यांना अटक\nपुणे : प्राध्यापकांचे वेतन देण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाचा अवमान...\nभाजपला धक्का, भाजपच्या संस्थापकाचा मुलगाच काँग्रेसमध्ये\nजयपूर : विधानसभा निवडणुकीच्या उंबरठ्यावर असलेल्या राजस्थानमध्ये सत्तारूढ भाजपचा...\nपुण्यातील 'ही' प्रसिद्ध हॉटेल्स सर्वात अस्वच्छ\nपुणेः पुण्यातील हॉटेल्ससाठी प्रसिद्ध असणाऱ्या फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरील अतिशय...\nसर्वाधिक प्रतिक्रिया असलेल्या बातम्या\nवाघाच्या पोटी वाघिण जन्माला : पंकजा मुंडे\nबीड : ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या भाषणाला बंदी उठल्यानंतर '...\nमी अयोध्येला जाणार आणि तेथून मोदींना विचारणार: उद्धव\nमुंबई : राम मंदिर उभारण्याचा मुद्दा पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार विसरले आहे....\n2019 मध्ये दिल्लीत भगवा झेंडा फडकवणारच - उद्धव ठाकरे\nमुंबई : 2014 ची हवा आता राहिली नाही. हवामान बदलले आहे. तुम्हाला सर्वांना घेऊन...\nअवजड वाहतूक बंदी कागदावरच\nपुणे : मांजरी बुद्रुक येथील रेल्वे स्टेशनवर उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. त्यामुऴे...\nपुणे : लक्ष्मी रस्त्यावर विजय टॉकिजच्या बाहेरील चौकात अत्यंत रहदारी आहे. येथे...\nपीएमपीएल बस वेळापत्रक फलकाची दुरवस्था\nपुणे : औंध येथील परिहार चौकातील आयटीआय बस थांब्यावरील बस वेळापत्रक फलक हा...\nपुणे - लोणावळा लोकल उद्यापासून पूर्ववत\nपुणे - लोहमार्गाच्या देखभाल- दुरुस्तीचे काम वेळेपूर्वीच पूर्ण झाल्यामुळे...\nमुंबई - शहरात मधुमेह, लठ्ठपणा आदी आजार वाढत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर...\nआधी स्मारक बांधा मग जावे राममंदिर बांधायला - नारायण राणे\nपुणे - \"\"बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची चर्चा अजूनही सुरू आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/krida/rio-2016-olympics/environmental-conservation-message-in-olympic-games-rio-2016-1285956/", "date_download": "2018-10-20T00:11:42Z", "digest": "sha1:IFWCS3XGXOECIJD4HCV7N7B3MN6XS4SO", "length": 20181, "nlines": 213, "source_domain": "www.loksatta.com", "title": "environmental conservation message in Olympic Games Rio 2016 | Loksatta", "raw_content": "\nविषाणुजन्य तापावर प्रतिजैविके घेणे टाळा\nसंत्र्याला यंदा सुगीचे दिवस\nऊस तोडणी कामगारांना भविष्य निर्वाह निधीचा लाभ\nदसरा मेळाव्यातून पंकजांचा पक्षांतर्गत स्पर्धकांनाही इशारा\nरिओ २०१६ ऑलिम्पिक »\nऑलिम्पिकसाठी जागतिक आरोग्य संघटनेनं निर्देश जारी केले आहेत.\nऑलिम्पिक उद्घाटन सोहळा नेहमीच चर्चेचा विषय असतो. संगीत, नृत्य, विविध देशांचे संचलन यांच्याबरोबरच संयोजक देशांतर्फे ऑलिम्पिकचे सूत्र मांडले जाते. सांबा नृत्य, कार्निव्हल अशी धमाल मस्तीची संस्कृती असलेल्या ब्राझीलने पर्यावरणस्नेही ऑलिम्पिकची साद घातली. हवामान आणि जागतिक तापमान बदल या जगाला भेडसावणाऱ्या प्रश्नांचा ऊहापोह करण्यात आला. हलक्याफुलक्या वातावरणात परिसंवादीय विषयांची चर्चा झाली. याचं कारण ब्राझीलला अतिशय समृद्ध अशी जैवविविधता लाभली आहे. हा पर्यावरणीय ठेवा जपण्यासाठी कटिबद्ध असल्याचं संयोजकांनी सांगितलं. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या तत्त्वांनुसार हरित ऑलिम्पिक होण्यासाठी ब्राझीलनं आयोजनाचे अधिकार मिळवताना नऊ कलमी सनदच सादर केली होती. ब्राझीलला आयोजनाचा अधिकार मिळण्यात या नऊ कलमांनी महत्त्वाची भूमिका बजावली. अधिकार मिळाल्यापासून वर्षभरातच ब्राझीलमध्ये विकासाचा बुडबुडा फुटला आणि देशाला आर्थिक मंदीनं ग्रासलं. सरकारी, निमसरकारी आणि खासगी पातळ्यांवरील आर्थिक डोलाराच कोसळल्यानं ऑलिम्पिक आयोजनातील प्रत्येक गोष्ट अवघड झाली. मूलभूत गोष्टीच अवघड झाल्याने पर्यावरणाचा मुद्दा दुय्यम स्थानी फेकला गेला. स्टेडियमची उभारणी, वाहतूक व्यवस्था, ऑलिम्पिकनगरीतील सोयीसुविधा अशा पसाऱ्यात पर्यावरण संवर्धन वगैरे गोष्टी कवडीमोल झाल्या.\nऑलिम्पिकदरम्यान सिंक्रोनाइज्ड स्विमिंग आणि वॉटरपोलोच्या स्पर्धा होणार असलेल्या तरणतलावातील निळे पाणी एकदम हिरवंच झालं. त्यामुळे जगभरातून दाखल झालेले आणि स्वत:च्या प्रकृतीबाबत जागरूक आणि देशाला पदक मिळवून देण्यासाठी आतुर खेळाडू चिंतित झाले. पाण्याचा रंग हिरवा झाला तरी आरोग्याला धोका नाही, हे संयोजकांनी स्पष्ट केलं. मात्र या उत्तरानं स्पर्धकांचं समाधान झालं नाही. उद्घाटनाच्या दिवशी तरणतलावात हायड्रोजन पेरॉक्साइड टाकण्यात आलं. पेरॉक्साइड आणि पाण्यातील क्लोरिन यांची प्रक्रिया झाल्यामुळे रंग बदलला. स्पर्धकांचं मन राखण्यासाठी संयोजकांनी दहा लाख गॅलन पाणी बाहेर सोडलं. ११ तास खर्चून हे काम करण्यात आलं. सुरुवातीला ८० लिटर हायड्रोजन पेरॉक्साइड पाण्यात टाकण्यासाठी खर्च झाला. आता पाणी हिरवं झाल्यानं पाणी सोडलं म्हणून अपव्यय झाला. एकदम एवढं पाणी सोडण्यात आल्यानं अन्य समस्या निर्माण झाल्या आणि एवढं करूनही या तरणतलावातील शर्यती अन्य ठिकाणी स्थानांतरित करण्यात आल्या.\nऑलिम्पिकसाठी जागतिक आरोग्य संघटनेनं निर्देश जारी केले आहेत. पाण्याशी संपर्क येणाऱ्या नौकानयन आणि तत्सम खेळातील खेळाडूंनी स्वत:ला चांगल्या दर्जाच्या कवचसदृश आवरणानं झाकावं. पाण्याची चव घेण्याचा जराही प्रयत्न करू नये. शर्यतीचा वेळ सोडून कमीत कमी वेळ पाण्यात थांबा. पाऊस झाल्यावर लगेचच पाण्यात जाणे टाळा. स्पष्ट शब्दांत सूचना देण्यात आल्या आहेत. हे करूनही आजारी पडल्यास जबाबदारी तुमची, असंही यातून स्पष्ट होतंय.\nस्पर्धा सुरू होईपर्यंत परिस्थिती सुधारेल अशी आशा खेळाडूंना होती, पण घडलं भलतंच. रिओनजीकच्या गुआनबारा येथे नौकानयन (सेलिंग) स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धकांना पाण्यात शिरल्यावर तीव्र दर्प जाणवला. रोगजन्य घातक रसायनं त्या पाण्यात असल्याचं स्पष्ट झालं. प्रक्रिया न केलेलं सांडपाणी थेट सोडण्यात आल्यानं हे घडलं होतं. रिओ दी जानिरो शहर आणि आसपासची उपनगरं हा दाट लोकवस्तीचा प्रदेश आहे. असंख्य ठिकाणी सांडपाण्याची व्यवस्थाच नाही. यामुळे घरांतून, कार्यालयातून निघणारं सांडपाणी थेट तलावात, नदीत किंवा समुद्रात सोडण्यात येतं. याहीपेक्षा भयंकर प्रकार म्हणजे औद्योगिक सांडपाण्यावरही देखील प्रक्रिया होत नाही. खनिज तेल आणि नैसर्गिक वायू उत्पादक कंपन्या तसेच औषधनिर्मिती कंपन्यांचा कचरा थेट सोडण्यात येत असल्यानं धोका वाढला आहे. अशा प्रदूषित पाण्यात खेळल्यानं श्वसनाला त्रास जाणवल्याचं, पोटाचे विकार झाल्याचं अनेक खेळाडूंनी सांगितलं आहे. पाण्यामुळे होणारे आजार रिओवासीयांसाठी नवीन नाहीत.\nतब्बल ११२ वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये गोल्फचा समावेश करण्यात आला आहे. सर्वोच्च क्रीडा स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाल्याचा गोल्फपटूंचा आनंद रिओत दाखल झाल्यावर थोडाच वेळ टिकला. केवळ या स्पर्धेसाठी बॅरा दा तिजुका परिसरात मारापेंडी नैसर्गिक परिसरात गोल्फचे मैदान उभारण्यात आले. मात्र सर्वोत्तम प्रदर्शनाऐवजी गोल्फपटूंना चिंता आहे, कधीही न पाहिलेल्या प्राण्यांची. गोल्फचे मैदान ज्या भागात बांधण्यात आलं आहे तो वन्यजीवांनी समृद्ध प्रदेश आहे. गोल्फच्या मैदानाने थेट त्यांच्या दैनंदिन वावरण्यात अडथळा निर्माण केला आहे. कॅपीबारा म्हणजे खास दक्षिण अमेरिकेत आढळणारं मोठय़ा आकाराचं अस्वल किंवा डुक्कर. यांच्या बरोबरीने दुर्मीळ असणारं कोरुजा घुबडांचे हे वस्तीस्थान आहे. यांच्याबरोबरीने साप, माकडं गोल्फकोर्सवर वावरत आहेत. आर्थिकदृष्टय़ा सधन वर्गालाच परवडणाऱ्या गोल्फसाठी दुर्मीळ वनसृष्टीचा बळी देण्याचं कुकर्म संयोजकांनी केलं. अशी उदाहरणं अनेक आहेत. पर्यावरणस्नेही आयोजन होण्यासाठी काही उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. मात्र पर्यावरणाच्या झालेल्या नुकसानीच्या तुलनेत हे प्रमाण तुटपुंजे आहे. उद्घाटन सोहळ्याचे सूत्र स्पर्धा संपेपर्यंत कसे हरवू शकते, याचा प्रत्यय रिओने दिला.\nआयोजनाचे हक्क मिळवताना ब्राझीलतर्फे मांडण्यात आलेल्या गोष्टी\nपाण्यावर प्रक्रिया आणि संवर्धन\nकार्बनमुक्त खेळ आणि वाहतूक\nमाती आणि पर्यावरण संवर्धन\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n‘रावण दहना’त मृत्युतांडव, पंजाबमधील भीषण दुर्घटनेत ६० ठार\n...तर ६० जणांचा जीव वाचला असता\nरावण दहन करताना भीषण अपघात, पाहा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ\nकौतुकास्पद: युपीतल्या 850 शेतकऱ्यांना बिग बी करणार कर्जमुक्त; ५.५ कोटींचं अर्थसहाय्य\n#MeToo : सेलिब्रेटी मॅनेजमेंट कंपनीच्या अनिर्बन दास ब्ला यांचा आत्महत्येचा प्रयत्न\n#MeToo कोर्टाच्या आदेशाची वाट बघा; आलोक नाथांची सिंटाला विनंती\n#MeToo : प्रसिद्ध चित्रकार जतिन दास म्हणतात तो मी नव्हेच\n#MeToo : 'सेक्रेड गेम्स'च्या अभिनेत्रीचा दिग्दर्शक विपुल शहावर लैंगिक गैरवर्तणुकीचा आरोप\nसागरी किनारी रस्त्यावर ‘क्रॅश एटोनेटर’\nमेट्रो मार्गिकांचे संचलन ‘एमएमआरडीएकडे’च\n१८व्या वर्षांत अत्रे कट्टय़ावर तरुणाईचा मेळा\nयंदा उत्पादन घटण्याची शक्यता\nतलासरीमध्ये गटारावरच भाजीविक्रीची दुकाने\nजुईनगर येथे अपंग, विशेष मुलांसाठी उद्यान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://berartimes.com/?p=51056", "date_download": "2018-10-19T23:43:54Z", "digest": "sha1:EEE2BKUQNLB7NMUZBERAU6IGITFPOLXU", "length": 16358, "nlines": 138, "source_domain": "berartimes.com", "title": "वेगळ्या विदर्भाशिवाय आत्महत्या थांबणार नाही | Berar Times", "raw_content": "\nबुद्ध भूमि उमरी कटंगी में हुआ अंतरराष्ट्रीय बौद्ध मैत्री सम्मेलन# #अजीत जोगी नहीं लड़ेंगे चुनाव# #गडचिरोलीतील गोवारी समाज आंदोलनाला खा.नेतेंची भेट# #बेशिस्त वाहन पार्किंगवर होणार कारवाई निवारण कक्षाला माहिती देण्याचे आवाहन# #अवैैध वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परने उडवले शेतकऱ्याला# #न्यायालयाच्या निर्णयाची अमंलबजावणी करा- गोवारी समाजाची मागणी# #अवैध लोहखनीज उत्खनन विरुद्ध वनविभागाची कार्यवाही तीन ट्रक जप्त# #बालवाडी कर्मचारीओंका 20 अक्तूंबर को सम्मेलंन# #अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट शनिवार व रविवारला गोंदियात# #पुलवामामध्ये जवानांवर दहशतवादी हल्ला, 7 जवान जखमी\nपुर्व विदर्भातील लोकप्रिय ईपेपर\nवेगळ्या विदर्भाशिवाय आत्महत्या थांबणार नाही\nनागपूर दि.१६:: शेतकरी ज्या हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगत आहे, ते जगासमोर आणण्यासाठी साहेबराव पाटील यांनी १९ मार्च १९८६ रोजी आत्महत्या केली होती. तेव्हापासूनचे सरकारचे धोरण अजूनही बदललेले नाही. आत्महत्या वाढतच आहेत. वेगळा विदर्भ झाल्याशिवाय शेतकऱ्यांची स्थिती सुधारणार नाही, असे मत आत्महत्या केलेले शेतकरी साहेबराव पाटील यांचे बंधू प्रकाश पाटील यांच्या पत्नी छाया पाटील यांनी व्यक्त केले.\nविदर्भ राज्य आंदोलन समितीचे दुसरे राष्ट्रीय अधिवेशन डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. दोन दिवसीय संमेलनाचे सोमवारी प्रकाश पाटील व छाया पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झाले. अध्यक्षस्थानी विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. वामनराव चटप होते तर व्यासपीठावर मुख्य संयोजक राम नेवले, आर. एस. रुईकर, संस्थेचे संचालक डॉ. श्रीनिवास खांदेवाले, धनंजय धार्मिक, प्रबीर चक्रवर्ती, डॉ. जी. एस. ख्वाजा, अ‍ॅड. नंदा पराते, विजया धोटे, राजकुमार तिरपुडे, अरुण केदार, ओंकार बुलबले, अ‍ॅड. गोविंद भेंडारकर, स्वतंत्र कोकण आंदोलनाचे अभ्यासक, प्रतिनिधी भाऊ पानसरे, आत्महत्यग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातील सदस्य प्रकाश राठोड, गोपाल दाभाडकर, दत्ता राठोड, सुमन सरोदे, त्रिवेणाबाई गुल्हाने, विठ्ठल राठोड, पारोमिता गोस्वामी, इंद्रजित आमगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी विदर्भ राज्यात विकासच विकास, आनंदच आनंद या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.\nसाहेबराव पाटील यांनी कशा परिस्थितीमध्ये आत्महत्या केली हे सांगताना छाया पाटील भावुक झाल्या होत्या. साहेबरावांनी कुटुंबासह आत्मबलिदान केले आहे. भारत कृषिप्रधान देश असून बहुतेक कुटुंबे शेतीवर अवलंबून आहेत. अवाढव्य लोकसंख्या असलेल्या या देशात स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही हजारो गावांमध्ये ज्ञानगंगा, विकासाची गंगा पोहोचली नाही. कष्टकरी, मजूर, कारागिरांची अवस्था उसाच्या चिपाडापेक्षाही दयनीय झाली आहे. सावकारी पाश, महागाईमुळे गरिबी पाचवीलाच पुजली आहे. साहेबराव उच्च शिक्षित होते, तरी त्यांनी कुटुंबासह आत्महत्या केली. शेतकºयांचे प्रश्न शासन दरबारी पोहोचावेत म्हणून त्यांनी सामूहिक आत्महत्या केल्याचे त्यांनी सांगितले.अध्यक्षीय भाषणात अ‍ॅड. वामनराव चटप म्हणाले, काहीही झाले तरी आता आम्ही सहन करणार नाही. विदर्भाचे आंदोलन हे स्वातंत्र्याची ज्योत आहे. ही ज्योत पुढे न्या. काही झाले तरी एकदा स्वतंंत्र विदर्भ राज्य हे माझे स्वप्न आहे, हे माझे स्वातंत्र्य आहे, असा संदेश येथून घेऊन जा, असे आवाहन केले.\nप्रास्ताविक राम नेवले यांनी केले. संचालन डॉ. मंजूषा ठाकरे यांनी तर आभार कैलाश फाटे यांनी मानले.\nबुद्ध भूमि उमरी कटंगी में हुआ अंतरराष्ट्रीय बौद्ध मैत्री सम्मेलन\n बौद्ध संगठन को भीमराव आंबेडकर द्वारा शुरू किया गया इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी\nअजीत जोगी नहीं लड़ेंगे चुनाव\nरायपुर.19 अक्तुंबर(विशेष सवांददाता) छत्तीसगढ़ की राजनीति में शुक्रवार को अहम मोड़ आ गया है मुख्यमंत्री डॉ. रमन सिंह के खिलाफ चुनाव लड़ने की घोषणा करने वाले पूर्व Read More »\nगडचिरोलीतील गोवारी समाज आंदोलनाला खा.नेतेंची भेट\nगडचिरोली(अशोक दुर्गम) दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी Read More »\nबेशिस्त वाहन पार्किंगवर होणार कारवाई निवारण कक्षाला माहिती देण्याचे आवाहन\nवाशिम, दि. १९ : जिल्ह्यात पार्किंग झोन व्यतिरिक्त अन्य ठिकाणी पार्क केलेली वाहने, रस्त्यावर सोडून गेलेल्या वाहनांवर तात्काळ करावी करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी निवारण कक्षाची स्थापना केली Read More »\nन्यायालयाच्या निर्णयाची अमंलबजावणी करा- गोवारी समाजाची मागणी\nगोंदिया दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी समाजाला Read More »\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र .\nबुद्ध भूमि उमरी कटंगी में हुआ अंतरराष्ट्रीय बौद्ध मैत्री सम्मेलन\n बौद्ध संगठन को भीमराव आंबेडकर द्वारा शुरू किया गया इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी\nअजीत जोगी नहीं लड़ेंगे चुनाव\nरायपुर.19 अक्तुंबर(विशेष सवांददाता) छत्तीसगढ़ की राजनीति में शुक्रवार को अहम मोड़ आ गया है मुख्यमंत्री डॉ. रमन सिंह के खिलाफ चुनाव लड़ने की घोषणा करने वाले पूर्व Read More »\nगडचिरोलीतील गोवारी समाज आंदोलनाला खा.नेतेंची भेट\nगडचिरोली(अशोक दुर्गम) दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी Read More »\nबेशिस्त वाहन पार्किंगवर होणार कारवाई निवारण कक्षाला माहिती देण्याचे आवाहन\nवाशिम, दि. १९ : जिल्ह्यात पार्किंग झोन व्यतिरिक्त अन्य ठिकाणी पार्क केलेली वाहने, रस्त्यावर सोडून गेलेल्या वाहनांवर तात्काळ करावी करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी निवारण कक्षाची स्थापना केली Read More »\nन्यायालयाच्या निर्णयाची अमंलबजावणी करा- गोवारी समाजाची मागणी\nगोंदिया दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी समाजाला Read More »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://shriharimandiram.org/Branch/index.php?page=99&id=687", "date_download": "2018-10-20T00:20:03Z", "digest": "sha1:VQM3PHT5U7OHS3VY4LRYBVCFUOJVIYNK", "length": 1785, "nlines": 29, "source_domain": "shriharimandiram.org", "title": " || परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय ||", "raw_content": "\nआद्य... ९७ ९८ - ९९ - १०० १०१ ... अंत्य\nशाखेचे नाव : विठ्ठलवाडी\n२३, ४ था मजला\nरांका ज्वेलर्स समोर हिंगणे खुर्द\nश्री रोकडोबा हनुमान मंदिर हिंगणे खुर्द विठ्ठल वाडी पुणे\nदररोज दुपारी ४.०० ते ५.३० भजन\nदर रविवारी सकाळी ८.०० ते ९.०० बालोपासना\nदर रविवारी सकाळी ८.०० ते ९.०० बालोपासना भैरव नाथ मंदिर\n© 1981-,परमार्थ निकेतन ट्रस्ट, बेळगांव. सर्व हक्क राखीव.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://berartimes.com/?p=51057", "date_download": "2018-10-19T23:44:11Z", "digest": "sha1:IXDSVPMH5VT2UM73FJCDWULZ7CIQL3MZ", "length": 18335, "nlines": 139, "source_domain": "berartimes.com", "title": "कँडल मार्च काढत बलात्काराच्या घटनेचा नोंदविला निषेध | Berar Times", "raw_content": "\nबुद्ध भूमि उमरी कटंगी में हुआ अंतरराष्ट्रीय बौद्ध मैत्री सम्मेलन# #अजीत जोगी नहीं लड़ेंगे चुनाव# #गडचिरोलीतील गोवारी समाज आंदोलनाला खा.नेतेंची भेट# #बेशिस्त वाहन पार्किंगवर होणार कारवाई निवारण कक्षाला माहिती देण्याचे आवाहन# #अवैैध वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परने उडवले शेतकऱ्याला# #न्यायालयाच्या निर्णयाची अमंलबजावणी करा- गोवारी समाजाची मागणी# #अवैध लोहखनीज उत्खनन विरुद्ध वनविभागाची कार्यवाही तीन ट्रक जप्त# #बालवाडी कर्मचारीओंका 20 अक्तूंबर को सम्मेलंन# #अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट शनिवार व रविवारला गोंदियात# #पुलवामामध्ये जवानांवर दहशतवादी हल्ला, 7 जवान जखमी\nपुर्व विदर्भातील लोकप्रिय ईपेपर\nकँडल मार्च काढत बलात्काराच्या घटनेचा नोंदविला निषेध\nगोंदिया, दि.१६:- गोंदिया शहरातील सर्व सामाजिक संघटना,सर्व राजकीय पक्ष,बहुजन युवा मंच आदीच्या नेतृत्वात आज सोमवारला जम्मू-काश्मीरमधील कठुआ बलात्कार प्रकरण आणि यूपीतील उन्नाव बलात्कार प्रकरणाच्या निषेधार्थ कॅंडल मार्च काढून घटनेचा निषेध नोंदविण्यात आला.देशामध्ये महिलांवर होणाऱ्या, वाढत्या अत्याचाराचा विरोध करीत कँडल मार्च काढत बलात्काराच्या घटनेचा निषेध नोंदविला.येथील मामा चौक, इंगळे चौक,नेहरु चौक,गोरेलाल चौक, गांधी चौक,जयस्तंभ चौक ते डाॅ.बाबासाहेब आंबेडकर चौक असा कॅंडल मार्च निघाला. या मार्च मध्येत शहरातील तरुणाई,महिला तसेच जनतेने मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला. घोषणाबाजी करत दोन्ही घटनांचा निषेध करण्यात आला. कठुआ बलात्कार प्रकरणातील चिमुरडी आसिफाला न्याय मिळावा आणि उन्नाव बलात्कार प्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी करण्यात आली,तसेच मागण्याचे निवेदन उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर यांना देण्यात आले.डाॅ.बाबासाहेब आंबेडकर चौकात घटनेचा निषेध नोंदवित मृत मुलीला श्रध्दांजली वाहण्यात आली.\nउत्तर प्रदेशातील उन्नाव बलात्कार प्रकरण काय आहे\nभाजपचे उन्नावमधील आमदार कुलदीप सिंह सेंगर आणि त्यांच्या भावाने बलात्कार केल्याचा आरोप पीडितेने केला. खटला मागे न घेतल्यामुळे 3 एप्रिल रोजी आमदाराच्या भावाने पीडितेच्या वडिलांना बेदम मारहाण केली होती. मारहाणीत गंभीर जखमी झालेले वडील सुरेंद्र सिंह यांच्यावरच गुन्हा दाखल करुन पोलिसांनी त्यांना तुरुंगात पाठवले. मात्र जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांनी सुरेंद्र सिंह यांना मृत घोषित केले. आमदाराच्या भावाने केलेल्या मारहाणीत सुरेंद्र सिंह यांचा मृत्यू झाल्याचा दावा त्यांच्या कुटुंबीयांनी केला. आमदाराच्या दबावामुळे वर्षभरापासून पोलिसांनी गुन्हा दाखल केला नसल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. न्याय न मिळाल्यामुळे रविवारी पीडितेचे कुटुंब उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या घरासमोर आत्मदहन करण्यासाठी गेले. त्यानंतर बलात्कार पीडितेने आत्मदहनाचा प्रयत्न केला. या प्रकरणी भाजप आमदार कुलदीप सिंह सेंगरला सीबीआयने अटक केली.\nजम्मू-काश्मीरमधील कठुआ बलात्कार, हत्या प्रकरण\nजम्मू-काश्मीरच्या कठुआमध्ये 8 वर्षीय बालिकेवर झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणातील आठव्या आरोपीविरोधात सोमवारी आरोपपत्र दाखल करण्यात आले. दरम्यान, या घटनेनंतर आता सर्व स्तरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. 10 जानेवारीला पिडीत बालिका खेचर चारण्यासाठी कठुआजवळच्या जंगलात गेली होती. तिथून तिचे एका अल्पवयीन आरोपीने अपहरण केले आणि जवळच्या मंदिराच्या तळघरात लपवले. सात ते आठ दिवस नराधमांनी तिच्यावर आळीपाळीने अमानुष अत्याचार केले. या नराधमांनी अनन्वित अत्याचारानंतर पिडीतेची हत्या केली. शोधाशोध करुन थकल्यावर 12 जानेवारीला पिडीतेच्या कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार केली. 17 जानेवारीला जंगलात पिडीतेचा मृतदेह अतिशय भीषण अवस्थेत आढळून आला. या प्रकरणाचा तपास स्थानिक पोलिसांकडून एसआयटीकडे सोपवण्यात आला. मुख्य आरोपी आणि माजी सरकारी अधिकारी संजीराम हा दोन महिने फरार होता. मार्चमध्ये संजी राम स्वत: पोलिसांसमोर हजर झाला. मेरठमधून त्याचा मुलगा विशालला अटक करण्यात आली. संजीरामला मदत करणे आणि अत्याचार केल्याप्रकरणी पोलीस अधिकाऱ्यांनाही अटक करण्यात आली आहे. दोन महिन्यांनी आरोपपत्र दाखल करण्यास वकिलांनी विरोध केल्याने देशभरातून संतापाची लाट उसळली आहे.\nबुद्ध भूमि उमरी कटंगी में हुआ अंतरराष्ट्रीय बौद्ध मैत्री सम्मेलन\n बौद्ध संगठन को भीमराव आंबेडकर द्वारा शुरू किया गया इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी\nअजीत जोगी नहीं लड़ेंगे चुनाव\nरायपुर.19 अक्तुंबर(विशेष सवांददाता) छत्तीसगढ़ की राजनीति में शुक्रवार को अहम मोड़ आ गया है मुख्यमंत्री डॉ. रमन सिंह के खिलाफ चुनाव लड़ने की घोषणा करने वाले पूर्व Read More »\nगडचिरोलीतील गोवारी समाज आंदोलनाला खा.नेतेंची भेट\nगडचिरोली(अशोक दुर्गम) दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी Read More »\nबेशिस्त वाहन पार्किंगवर होणार कारवाई निवारण कक्षाला माहिती देण्याचे आवाहन\nवाशिम, दि. १९ : जिल्ह्यात पार्किंग झोन व्यतिरिक्त अन्य ठिकाणी पार्क केलेली वाहने, रस्त्यावर सोडून गेलेल्या वाहनांवर तात्काळ करावी करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी निवारण कक्षाची स्थापना केली Read More »\nन्यायालयाच्या निर्णयाची अमंलबजावणी करा- गोवारी समाजाची मागणी\nगोंदिया दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी समाजाला Read More »\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र .\nबुद्ध भूमि उमरी कटंगी में हुआ अंतरराष्ट्रीय बौद्ध मैत्री सम्मेलन\n बौद्ध संगठन को भीमराव आंबेडकर द्वारा शुरू किया गया इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी\nअजीत जोगी नहीं लड़ेंगे चुनाव\nरायपुर.19 अक्तुंबर(विशेष सवांददाता) छत्तीसगढ़ की राजनीति में शुक्रवार को अहम मोड़ आ गया है मुख्यमंत्री डॉ. रमन सिंह के खिलाफ चुनाव लड़ने की घोषणा करने वाले पूर्व Read More »\nगडचिरोलीतील गोवारी समाज आंदोलनाला खा.नेतेंची भेट\nगडचिरोली(अशोक दुर्गम) दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी Read More »\nबेशिस्त वाहन पार्किंगवर होणार कारवाई निवारण कक्षाला माहिती देण्याचे आवाहन\nवाशिम, दि. १९ : जिल्ह्यात पार्किंग झोन व्यतिरिक्त अन्य ठिकाणी पार्क केलेली वाहने, रस्त्यावर सोडून गेलेल्या वाहनांवर तात्काळ करावी करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी निवारण कक्षाची स्थापना केली Read More »\nन्यायालयाच्या निर्णयाची अमंलबजावणी करा- गोवारी समाजाची मागणी\nगोंदिया दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी समाजाला Read More »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.net/tag/%E0%A5%A7%E0%A5%AC-%E0%A4%91%E0%A4%97%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F/", "date_download": "2018-10-19T23:59:59Z", "digest": "sha1:VMS5EFFUQWAGJRASCYX6A3JWNGXDBG7S", "length": 8554, "nlines": 156, "source_domain": "www.marathimati.net", "title": "१६ ऑगस्ट | मराठीमाती", "raw_content": "\n१७७७ – अमेरिकन क्रांती-बेनिंगटनची लढाई – अमेरिकन सैन्याचा ब्रिटीश सैन्यावर विजय.\n१७८० – अमेरिकन क्रांती-कॅम्डेनची लढाई – ब्रिटीश सैन्याचा अमेरिकन सैन्यावर विजय.\n१८१२ – १८१२चे युद्ध – अमेरिकन सेनापती विल्यम हलने फोर्ट डेट्रोईट हा किल्ला न लढताच ब्रिटीश सैन्याच्या हवाली केला.\n१८६५ – डॉमिनिकन प्रजासत्ताकला परत स्वातंत्र्य.\n१८९६ – अलास्कातील क्लॉन्डाइक नदीच्या उपनदीत सोने सापडले. क्लॉन्डाइक गोल्ड रश सुरू.\n१९६० – जोसेफ किटीन्जरने ३१,३३० मीटर (१,०२,८०० फूट) उंचीवरुन उडी मारली व विश्वविक्रम स्थापला.\n१९६४ – व्हियेतनाम युद्ध – दक्षिण व्हियेतनाममध्ये क्रांती. जनरल न्विन खान्हने दुऑँग व्हान मिन्हला पदच्युत केले.\n१९८७ – नॉर्थवेस्ट एरलाइन्स फ्लाइट २५५ हे एम.डी. ८२ प्रकारचे विमान डेट्रोइट विमानतळावर कोसळले. १५५ ठार. चार वर्षांची बालिका वाचली.\n२००५ – वेस्ट कॅरिबिअन एरवेझ फ्लाइट ७०८ हे एम.डी. ८२ प्रकारचे विमान व्हेनेझुएलातील माचिकेस विमानतळावर उतरताना कोसळले. १६० ठार.\n१९९० – मध्यम पल्ल्याच्या ’आकाश’ या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करण्यात आली.\n१९१३ – मेनाकेम बेगिन, इस्रायेलचा पंतप्रधान.\n१९४४ – मुफसिर उल-हक, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.\n१९५० – जेफ थॉमसन, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.\n१९५२ – महेस गूणतिलके, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.\n१९५७ – रणधीरसिंग, भारतीय क्रिकेट खेळाडू.\n१०२७ – जॉर्जि पहिला, जॉर्जियाचा राजा.\n१४१९ – वेनेक्लॉस, बोहेमियाचा राजा.\n१४४३ – आशिकागा योशिकात्सु, जपानी शोगन.\n१७०५ – जेकब बर्नोली, स्विस गणितज्ञ.\n१८८६ – श्री रामकृष्ण परमहंस, भारतीय तत्त्वज्ञानी.\n१९२१ – पीटर पहिला, सर्बियाचा राजा.\n१९७७ – एल्विस प्रेसली, अमेरिकन गायक, अभिनेता.\n१९७९ – जॉन डीफेनबेकर, कॅनडाचा तेरावा पंतप्रधान.\n२००२ – अबु निदाल, पॅलेस्टाईनचा नेता.\n२००३ – ईदी अमीन, युगांडाचा हुकुमशहा.\nThis entry was posted in दिनविशेष and tagged जन्म, जागतिक दिवस, ठळक घटना, दिनविशेष, मृत्यू, १६ ऑगस्ट on ऑगस्ट 16, 2013 by संपादक.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/vidarbha/city-plan-municipal-134451", "date_download": "2018-10-20T00:17:51Z", "digest": "sha1:MWZDSV6MRO6O5MRFXKBGDZKRBQGKDKUE", "length": 15502, "nlines": 193, "source_domain": "www.esakal.com", "title": "city plan municipal शहराच्‍या आराखड्याला खीळ | eSakal", "raw_content": "\nसोमवार, 30 जुलै 2018\n३४ हजार कोटींची केवळ चर्चा; २०२१ पर्यंत २७ हजार कोटींच्या नियोजनाचा फज्जा\nनागपूर - भविष्यातील लोकसंख्येची वाढ बघता नागपूरकरांना केवळ पायाभूत सुविधाच नव्हे, तर येथे एज्युकेशन हब, मेडिकल हबसह पर्यटन वाढविण्याच्या दृष्टिकोनातून शहर विकासाचा ३४ हजार कोटींचा आराखडा तयार करण्यात आला. मात्र, या आराखड्याला खीळ लागली असून २०२१ पर्यंत २७ हजार कोटींच्या नियोजनाही फज्जा उडाला आहे. त्यामुळे केवळ शहराच्या विकासाचे आकडे फुगविण्यासाठीच हा अट्टहास होता की काय, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.\n३४ हजार कोटींची केवळ चर्चा; २०२१ पर्यंत २७ हजार कोटींच्या नियोजनाचा फज्जा\nनागपूर - भविष्यातील लोकसंख्येची वाढ बघता नागपूरकरांना केवळ पायाभूत सुविधाच नव्हे, तर येथे एज्युकेशन हब, मेडिकल हबसह पर्यटन वाढविण्याच्या दृष्टिकोनातून शहर विकासाचा ३४ हजार कोटींचा आराखडा तयार करण्यात आला. मात्र, या आराखड्याला खीळ लागली असून २०२१ पर्यंत २७ हजार कोटींच्या नियोजनाही फज्जा उडाला आहे. त्यामुळे केवळ शहराच्या विकासाचे आकडे फुगविण्यासाठीच हा अट्टहास होता की काय, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.\nतीन वर्षांपूर्वी महापालिकेने विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ, नगरसेवक, सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींपुढे या आराखड्याचे सादरीकरण केले. या आराखड्यानुसार २०४१ पर्यंत संत्रानगरीत अत्याधुनिक सुविधेसह रस्ते, शैक्षणिक संस्था, आरोग्य संस्था, पर्यटन विकासावर ३४ हजार ६०४ कोटी खर्च केले जाणार आहे. यात अल्पकालीन व दीर्घकालीन योजनांचा समावेश आहे. २०२१ पर्यंत २७ हजार ३५० खर्चाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. यासाठी केवळ महापालिकाच नव्हे तर नासुप्र, पर्यटन विकास महामंडळ, शिक्षण विभाग, आरोग्य विभाग खर्च करणार होते. वाहतूक व्यवस्था, उत्तम पर्यावरण, आणीबाणी स्थितीशी लढण्याची क्षमता, अत्याधुनिक तंत्रांसोबत पाणीपुरवठा, मलवाहिनी, घनकचरा व्यवस्थापन, ऐतिहासिक वास्तूंचा विकास, झोपडपट्टी विकास यावरही आराखड्यात भर देण्यात आला आहे. मात्र, २०२१ वर्षासाठी आता केवळ तीन वर्षे शिल्लक असून या विकास आराखड्याची चर्चाही पदाधिकारी, अधिकारी करताना दिसून येत नाही. त्यामुळे निधीच्या नियोजनाचा पुरता फज्जा उडाल्याचे चित्र आहे. उत्पन्नाच्या नव्या स्रोताकडे पाठ महापालिकेची आर्थिक स्थिती वाईट असताना विकासासाठी पैसा कुठून येणार यावरही सादरीकरण करण्यात आले होते.\nयात उत्पन्नाचे नवे स्त्रोत निर्माण करण्याचा सल्ला पालिकेला देण्यात आला होता. मात्र, तीन वर्षांनंतरही पालिका उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण करण्यात अपयशी ठरली.\nकेवळ लोकांना आकर्षित करण्यासाठी सत्ताधारी हजारो कोटींची चर्चा करतात. मोठमोठ्या एजन्सीला आमंत्रित करून सादरीकरण केले जाते. नंतर ते प्रकल्प कुठे जातात काही कळत नाही. महापालिकेची आर्थिक स्थिती बघता ३४ हजार कोटींचा विकास आराखडा धूळखात पडला असेल तर यात नवल नाही.\n- तानाजी वनवे, विरोधी पक्षनेते, महापालिका.\n२०२१ पर्यंत अल्पकालीन योजना खर्च\nरस्ते, वाहतूक २१६०८ कोटी\nपावसाळी पाणी नाली १७४८ कोटी\nघनकचरा व्यवस्थापन ३४१ कोटी\nझोपडपट्टी विकास १६८४ कोटी\nहेरिटेज विकास २६७ कोटी\nपर्यटन विकास २०० कोटी\nनगर प्रशासन सुधारणा ८० कोटी\nसामाजिक पायाभूत सुविधा ६३ कोटी\nआणीबाणी, अग्निशमन ४७ कोटी\nचवीने खाणाऱ्यांसाठी \"होम डायनिंग'\nमुंबई - राज्यात 20 कोसांवर फक्त भाषाच बदलत नाही तर खाद्य संस्कृतीही बदलते. मुंबई महानगरमध्ये वसलेल्या विविध राज्यांच्या नागरिकांनीही आपल्याबरोबर...\nराष्ट्रवादीचा पालकमंत्र्यांना \"नाशिकबंदी'चा इशारा\nनाशिक - \"\"नाशिकच्या दुष्काळ परिस्थितीचा अभ्यास करूनच जायकवाडीला पाणी सोडण्याचा निर्णय घ्यावा. जर नाशिकच्या हक्काचे पाणी जायकवाडीला दिल्यास राज्याचे...\nम्हाडाच्या झोपडपट्ट्यांमधील 70 हजार शौचकुपांची देखभाल पालिका करणार\nमुंबई - मुंबईत म्हाडाने बांधलेली 70 हजार शौचकूप ताब्यात घेऊन त्यांची देखभाल महापालिका करणार आहे. म्हाडा आणि पालिका अधिकाऱ्यांच्या झालेल्या...\nसावध ऐका पुढच्या हाका...\nजिल्ह्याच्या पूर्वेकडील तालुके अवर्षणप्रवण क्षेत्रात मोडतात. मध्यभाग हमखास पर्जन्यमान व पश्‍चिमेकडील तालुके अतिपर्जन्यमानाच्या विभागात मोडतात. असे...\n22 हजार शौचकुपांना अखेर मंजुरी\nमुंबई - धोकादायक शौचालये, तुटलेले दरवाजे आणि लाद्यांमुळे झोपडपट्ट्यांतील नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी मुंबईत 22 हजार शौचकूप बांधण्याचा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://berartimes.com/?p=51058", "date_download": "2018-10-19T23:44:28Z", "digest": "sha1:SJLLOW3Q3IHBNTKDUCAKQAQOH5QEAAOQ", "length": 17383, "nlines": 137, "source_domain": "berartimes.com", "title": "शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या सरकारला पाईपलाईनमध्ये टाका:नाना पटोले | Berar Times", "raw_content": "\nबुद्ध भूमि उमरी कटंगी में हुआ अंतरराष्ट्रीय बौद्ध मैत्री सम्मेलन# #अजीत जोगी नहीं लड़ेंगे चुनाव# #गडचिरोलीतील गोवारी समाज आंदोलनाला खा.नेतेंची भेट# #बेशिस्त वाहन पार्किंगवर होणार कारवाई निवारण कक्षाला माहिती देण्याचे आवाहन# #अवैैध वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परने उडवले शेतकऱ्याला# #न्यायालयाच्या निर्णयाची अमंलबजावणी करा- गोवारी समाजाची मागणी# #अवैध लोहखनीज उत्खनन विरुद्ध वनविभागाची कार्यवाही तीन ट्रक जप्त# #बालवाडी कर्मचारीओंका 20 अक्तूंबर को सम्मेलंन# #अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट शनिवार व रविवारला गोंदियात# #पुलवामामध्ये जवानांवर दहशतवादी हल्ला, 7 जवान जखमी\nपुर्व विदर्भातील लोकप्रिय ईपेपर\nशेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या सरकारला पाईपलाईनमध्ये टाका:नाना पटोले\nगडचिरोली, दि.१६: ३४ हजार कोटीची कर्जमाफी केल्याचे सांगणाऱ्या सरकारकडे कर्जमाफीची माहितीच उपलब्ध नाही. सरकारने सरसकट कर्जमाफी तर केलीच नाही; उलट ६७ वेळा धोरण बदलून शेतकऱ्यांना ऑनलाईन प्रक्रियेद्वारे प्रचंड त्रास दिला. त्यामुळे शेतकऱ्यांना लाईनीत उभे करणाऱ्या सरकारला आगामी निवडणुकीत पाईपलाईनमध्ये टाका, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी खासदार नाना पटोले यांनी केले.\nनाना पटोले यांच्या नेतृत्वात युवक काँग्रेसच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी, मजूर व बेरोजगारांचा मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना ते बोलत होते.या मोर्चात युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय महासचिव प्रतिभा रघुवंशी, माजी खासदार मारोतराव कोवासे, माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी, माजी आमदार आनंदराव गेडाम, माजी आमदार डॉ.अविनाश वारजुकर, पक्ष निरीक्षक सुरेश भोयर, प्रफुल्ल गुडधे पाटील, जिया पटेल, रवींद्र दरेकर, हसनअली गिलानी, माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश इटनकर, नरेंद्र जिचकार, डॉ.नामदेव किरसान, युवक काँग्रेसचे लोकसभा अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, चंद्रपूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सतीश वारजुकर, चंद्रपूर जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रा.राजेश कांबळे, नितीन कुंभलकर, श्री.सेठिये आदी मान्यवर सहभागी झाले होते. दुपारी १ वाजता इंदिरा गांधी चौकातून मोर्चास प्रारंभ झाला. नाना पटोले व अन्य नेत्यांनी बैलगाडीवर उभे राहून जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. तेथे जाहीर सभा झाली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २ कोटी बेरोजगारांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु नोटाबंदीनंतर प्रत्यक्षात एकट्या महाराष्ट्रात ७ हजार उद्योग बंद पडले. शिवाय वर्ग ३ व वर्ग ४ च्या पदांची नोकरभरती बंद केली. यामुळे बेरोजगार हताश आहे. महागाई वाढली आहे. शेतमालाला भाव नाही. धान, सोयाबीनचे भाव पडले आहेत. त्यामुळे अशा सरकारला जागा दाखवून द्या, असे आवाहन नाना पटोले यांनी केले.\nमाजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी म्हणाले की, हे सरकार कमिशनखोर सरकार आहे. बुलेट ट्रेन, मेट्रो ट्रेन, स्मार्ट सिटी अशा शेतकरी आणि सामान्य जनतेला नको असलेल्या गोष्टींमध्ये सरकारचा रस आहे. देशात दररोज महिला आणि मुलींवर बलात्कार होत आहेत, त्याचा भाजप नेते आत्मक्लेश करीत नाही. मात्र, लोकांच्या प्रश्नासाठी सरकारला धारेवर धरल्याबद्दल हे लोक उपोषण करतात. त्यामुळे हे खोटारड्या लोकांचे सरकार आहे, अशी टीका डॉ.उसेंडी यांनी केली. एकीकडे नोकरभरती नाही. तेंदू व्यवसायातून गोरगरिबांना रोजगार मिळतो. परंतु सरकारने तेंदूवरही जीएसटी लावल्याने कंत्राटदारांनी या व्यवसायाकडे पाठ फिरवली आहे. यावरुन गोरगरिबांचा रोजगार हिसकावण्याचे काम सरकार करीत आहे. शिवाय शाळा बंद करुन शिक्षणाची दारे बंद करण्याचा विडा सरकारने उचलला आहे, असा आरोप डॉ.उसेंडी यांनी केला.प्रास्ताविकात महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी जिल्ह्याच्या समस्यांबाबत माहिती देऊन सरकारवर टीका केली. सभेचे संचालन हसनअली गिलानी यांनी केले. सभेनंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.\nबुद्ध भूमि उमरी कटंगी में हुआ अंतरराष्ट्रीय बौद्ध मैत्री सम्मेलन\n बौद्ध संगठन को भीमराव आंबेडकर द्वारा शुरू किया गया इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी\nअजीत जोगी नहीं लड़ेंगे चुनाव\nरायपुर.19 अक्तुंबर(विशेष सवांददाता) छत्तीसगढ़ की राजनीति में शुक्रवार को अहम मोड़ आ गया है मुख्यमंत्री डॉ. रमन सिंह के खिलाफ चुनाव लड़ने की घोषणा करने वाले पूर्व Read More »\nगडचिरोलीतील गोवारी समाज आंदोलनाला खा.नेतेंची भेट\nगडचिरोली(अशोक दुर्गम) दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी Read More »\nबेशिस्त वाहन पार्किंगवर होणार कारवाई निवारण कक्षाला माहिती देण्याचे आवाहन\nवाशिम, दि. १९ : जिल्ह्यात पार्किंग झोन व्यतिरिक्त अन्य ठिकाणी पार्क केलेली वाहने, रस्त्यावर सोडून गेलेल्या वाहनांवर तात्काळ करावी करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी निवारण कक्षाची स्थापना केली Read More »\nन्यायालयाच्या निर्णयाची अमंलबजावणी करा- गोवारी समाजाची मागणी\nगोंदिया दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी समाजाला Read More »\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र .\nबुद्ध भूमि उमरी कटंगी में हुआ अंतरराष्ट्रीय बौद्ध मैत्री सम्मेलन\n बौद्ध संगठन को भीमराव आंबेडकर द्वारा शुरू किया गया इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी\nअजीत जोगी नहीं लड़ेंगे चुनाव\nरायपुर.19 अक्तुंबर(विशेष सवांददाता) छत्तीसगढ़ की राजनीति में शुक्रवार को अहम मोड़ आ गया है मुख्यमंत्री डॉ. रमन सिंह के खिलाफ चुनाव लड़ने की घोषणा करने वाले पूर्व Read More »\nगडचिरोलीतील गोवारी समाज आंदोलनाला खा.नेतेंची भेट\nगडचिरोली(अशोक दुर्गम) दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी Read More »\nबेशिस्त वाहन पार्किंगवर होणार कारवाई निवारण कक्षाला माहिती देण्याचे आवाहन\nवाशिम, दि. १९ : जिल्ह्यात पार्किंग झोन व्यतिरिक्त अन्य ठिकाणी पार्क केलेली वाहने, रस्त्यावर सोडून गेलेल्या वाहनांवर तात्काळ करावी करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी निवारण कक्षाची स्थापना केली Read More »\nन्यायालयाच्या निर्णयाची अमंलबजावणी करा- गोवारी समाजाची मागणी\nगोंदिया दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी समाजाला Read More »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/loksatta-blog-benchers-winner-2-1234956/", "date_download": "2018-10-20T00:15:58Z", "digest": "sha1:SASFR5PNMVLNUCI2BVAFODLYVYNF7GT7", "length": 14866, "nlines": 207, "source_domain": "www.loksatta.com", "title": "पुण्याचा बबन सावंत आणि बारामतीची युसिरा अत्तार ‘ब्लॉग बेंचर्स’चे विजेते | Loksatta", "raw_content": "\nविषाणुजन्य तापावर प्रतिजैविके घेणे टाळा\nसंत्र्याला यंदा सुगीचे दिवस\nऊस तोडणी कामगारांना भविष्य निर्वाह निधीचा लाभ\nदसरा मेळाव्यातून पंकजांचा पक्षांतर्गत स्पर्धकांनाही इशारा\nके.जी. टू कॉलेज »\nपुण्याचा बबन सावंत आणि बारामतीची युसिरा अत्तार ‘ब्लॉग बेंचर्स’चे विजेते\nपुण्याचा बबन सावंत आणि बारामतीची युसिरा अत्तार ‘ब्लॉग बेंचर्स’चे विजेते\nबबनला सात हजार आणि प्रमाणपत्र तर युसिराला पाच हजार आणि प्रमाणपत्र असे बक्षीस देण्यात येणार आहे.\nउत्तराखंडमधील लोकनियुक्त सरकार राष्ट्रपती राजवट लागू करून खाली खेचण्याचा केंद्र सरकारचा निर्णय तेथील उच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवल्यानंतर या विषयावर सरकारला चपराक लगावणारा ‘लोकसत्ता’मधील ‘सणसणीत श्रीमुखात’ या अग्रलेखावर व्यक्त होणारा पुण्यातील ‘विश्वकर्मा इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नोलॉजी’चा बबन सावंत ‘ब्लॉग बेंचर्स’ स्पर्धेच्या पहिल्या क्रमांकाच्या बक्षिसाचा मानकरी ठरला आहे. तर, पुणे जिल्ह्याच्या बारामतीमधीलच ‘एम. एस. काकडे महाविद्यालया’ची युसिरा अत्तार हीने दुसरे पारितोषिक पटकावले आहे. त्यामुळे, या वेळी ‘ब्लॉग बेंचर्स’च्या विजेतेपदाचा मान पुणे जिल्ह्याकडे गेला आहे.\nउत्तराखंडमधील राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा निर्णय उच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्र सरकारला झटका बसला होता. उत्तराखंडमधील काँग्रेस सरकार अल्पमतात आल्यानंतर त्यांना विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाऊ देण्याआधीच केंद्राने तेथे राष्ट्रपती राजवट लागू केली होती. केंद्र सरकारचा हा मनमानीपणा असून उच्च न्यायालयाने हा निर्णय रद्द करत या सरकारला चपराक लगावली. ‘सणसणीत श्रीमुखात’ या अग्रलेखात नेमक्या याच मनमानीपणावर बोट ठेवण्यात आले होते. याच अग्रलेखावर बबन व युसिरा यांनी आपली मते ‘ब्लॉग बेंचर्स’ स्पर्धेत मांडली. बबनला सात हजार आणि प्रमाणपत्र तर युसिराला पाच हजार आणि प्रमाणपत्र असे बक्षीस देण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांना त्यांच्या महाविद्यालयांच्या प्राचार्याच्या हस्ते गौरविण्यात येईल.\nमहाविद्यालयीन युवा शक्तीच्या लेखणीला व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या या स्पर्धेला विद्यार्थ्यांनी प्रत्येकवेळी भरभरून प्रतिसाद देत आपला सहभाग ‘ब्लॉग’द्वारे नोंदविला आहे. यात प्रत्येक आठवडय़ाच्या शुक्रवारी ‘आठवडय़ाचे संपादकीय’ या शीर्षकाखाली नवीन लेख प्रसिद्ध करण्यात येतो. त्यावर विद्यार्थ्यांना व्यक्त व्हायचे असते. त्यांना पुढील आठवडय़ाच्या गुरुवापर्यंतची मुदत दिली जाते. विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या लेखांचे परीक्षक तज्ज्ञ परीक्षकांकडून केले जाते. त्यानंतर पहिल्या व दुसऱ्या क्रमांकाची बक्षीसे काढली जातात. पहिल्याच लेखापासून या स्पर्धेला विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. तसेच, विद्यापीठांचे व प्राचार्याचे मोलाचे सहकार्य स्पर्धेला दिले आहे. विजेत्या विद्यार्थ्यांचे लेख ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध केले जातात. ‘लोकसत्ता’च्या राज्यभरातील वाचकांना या निमित्ताने तरूणाईचे अंतरंग समजून घेण्याची संधी मिळते. या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना www.loksatta.com/Blogbenchers या संकेतस्थळाला भेट देऊन आपली भूमिका मांडायची आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nलिहिण्यासाठी प्रेरणा देणारी स्पर्धा\nमराठीशी नाळ जोडणारा उपक्रम\nइंधनाचा दर ‘पेटल्यास’ काय\nरोहन पिंगळ आणि वैभव दाभोळकर ब्लॉग बेंचर्सचे विजेते\nमयूर अहिरे आणि अर्चना सुरवसे ‘ब्लॉग बेंचर्स’चे विजेते\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n‘रावण दहना’त मृत्युतांडव, पंजाबमधील भीषण दुर्घटनेत ६० ठार\n...तर ६० जणांचा जीव वाचला असता\nरावण दहन करताना भीषण अपघात, पाहा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ\nकौतुकास्पद: युपीतल्या 850 शेतकऱ्यांना बिग बी करणार कर्जमुक्त; ५.५ कोटींचं अर्थसहाय्य\n#MeToo : सेलिब्रेटी मॅनेजमेंट कंपनीच्या अनिर्बन दास ब्ला यांचा आत्महत्येचा प्रयत्न\n#MeToo कोर्टाच्या आदेशाची वाट बघा; आलोक नाथांची सिंटाला विनंती\n#MeToo : प्रसिद्ध चित्रकार जतिन दास म्हणतात तो मी नव्हेच\n#MeToo : 'सेक्रेड गेम्स'च्या अभिनेत्रीचा दिग्दर्शक विपुल शहावर लैंगिक गैरवर्तणुकीचा आरोप\nसागरी किनारी रस्त्यावर ‘क्रॅश एटोनेटर’\nमेट्रो मार्गिकांचे संचलन ‘एमएमआरडीएकडे’च\n१८व्या वर्षांत अत्रे कट्टय़ावर तरुणाईचा मेळा\nयंदा उत्पादन घटण्याची शक्यता\nतलासरीमध्ये गटारावरच भाजीविक्रीची दुकाने\nजुईनगर येथे अपंग, विशेष मुलांसाठी उद्यान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/chandrapur/village-chandrapur-district-still-remain-out-world/", "date_download": "2018-10-20T01:18:31Z", "digest": "sha1:OZ324PZ37L7SP4HNJAYLMVSP3BDDDGTO", "length": 29720, "nlines": 403, "source_domain": "www.lokmat.com", "title": "The Village In Chandrapur District Still Remain Out Of The World | चंद्रपूर जिल्ह्यातले एकारा हे गाव कायमचे जगापासून तुटलेले | Lokmat.Com", "raw_content": "शनिवार २० ऑक्टोबर २०१८\n'या' विनोदी अभिनेत्याला ओळखलात का \n'झी मराठी अवॉर्ड्स २०१८'मध्ये बालकलाकारांची धमाल\nआम्ही दोघी मालिकेत 'कुछ कुछ होता है' चित्रपटाची झलक\nपावसामुळे मुंबईतील धूलिकणांचे प्रमाण घटले\nमेट्रोच्या कामावरून दोन यंत्रणांमध्ये रंगला वाद\n‘मी टू’ चळवळ पीडितांसाठी; त्याचा गैरवापर करू नका - उच्च न्यायालय\nदागिन्यांच्या मोहात मित्राकडूनच मुख्य सूत्रधाराची हत्या\nरेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या ब्लॉक\nTanushree Dutta controversy : 'सिन्टा'वर भडकली तनुश्री दत्ता; पण का\nविविधांगी भूमिका साकारण्याचा एकच ध्यास\n ‘बधाई हो’ने पहिल्या दिवशी रचला विक्रम\n‘अॅव्हेंजर्स 4’मध्ये आयर्न मॅनच्या हातात दिसणार ‘हे’ खास शस्त्र\n23 Years Of DDLJ : शाहरूख- काजोलचा ‘दिलवाले दुल्हनियां ले जायेंगे’ झाला २३ वर्षांचा पाहा कधीही न पाहिलेले काही फोटो\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nशीघ्रपतनाची समस्या; कारणं आणि उपाय\nपरिणीती चोप्राचे 'हे' इंडो-वेस्टर्न लूक्स तुम्हाला देतील परफेक्ट लूक\nसंध्याकाळच्या चहासोबत एकदा तरी ट्राय करा खमंग मसाला पापड\nकानामध्ये हेवी इयररिंग्स वापरताय 'या' समस्यांचा करावा लागू शकतो सामना\nमुंबईतील 'या' ठिकाणी स्वस्त आणि मस्त शॉपिंगचा आनंद लुटा\nपंजाब - अमृतसर रेल्वे दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शनिवारी पंजाबमध्ये राजकीय शोक\nभाजपाचे बिहारचे खासदार भोला सिंह यांचे निधन; दिल्लीच्या राम मनोहर लोहिया इस्पितळात केले होते दाखल.\nट्रेनने लोकांना उडवलं आणि सिद्धूंच्या पत्नी नवजोत कौर गाडीत बसून घरी निघून गेल्या, प्रत्यक्षदर्शींचा आरोप\nपंजाब - अमृतसर येथे रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना पंजाब सरकारकडून 5 लाख रुपयांची मदत जाहीर\nनवी दिल्ली - अमृतसर येथील रेल्वे दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले दु:ख व्यक्त\nआदिलाबाद : नागपूरहून निघालेल्या कारमध्ये दहा कोटींची रोकड जप्त\nअमृतसर (पंजाब) - रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या भीषण रेल्वे अपघातात 50 जाणांचा मृत्यू, पोलिसांची माहिती\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\nऔरंगाबाद - डोक्यात दगड घालून कविता अशोक जाधव या महिलेचा खून, हर्सूल भागातील घटना\nनाशिक - नाशिक मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये वादावादी\nमुंबई - मुंबई विमानतळावर 21 लाख 52 हजार रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर जप्त, सीआयएसएफची कारवाई\nनागपूर - गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमदार निवासावर चढून आंदोलन, अधिग्रहित जमिनीचा मोबदला देण्याची मागणी\nनंदुरबार- जि.प.समाज कल्याण अधिकारी सतिश वळवी यांना कार्यालयात 20 हजाराची लाच घेताना अटक\nपंजाब - अमृतसर रेल्वे दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शनिवारी पंजाबमध्ये राजकीय शोक\nभाजपाचे बिहारचे खासदार भोला सिंह यांचे निधन; दिल्लीच्या राम मनोहर लोहिया इस्पितळात केले होते दाखल.\nट्रेनने लोकांना उडवलं आणि सिद्धूंच्या पत्नी नवजोत कौर गाडीत बसून घरी निघून गेल्या, प्रत्यक्षदर्शींचा आरोप\nपंजाब - अमृतसर येथे रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना पंजाब सरकारकडून 5 लाख रुपयांची मदत जाहीर\nनवी दिल्ली - अमृतसर येथील रेल्वे दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले दु:ख व्यक्त\nआदिलाबाद : नागपूरहून निघालेल्या कारमध्ये दहा कोटींची रोकड जप्त\nअमृतसर (पंजाब) - रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या भीषण रेल्वे अपघातात 50 जाणांचा मृत्यू, पोलिसांची माहिती\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\nऔरंगाबाद - डोक्यात दगड घालून कविता अशोक जाधव या महिलेचा खून, हर्सूल भागातील घटना\nनाशिक - नाशिक मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये वादावादी\nमुंबई - मुंबई विमानतळावर 21 लाख 52 हजार रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर जप्त, सीआयएसएफची कारवाई\nनागपूर - गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमदार निवासावर चढून आंदोलन, अधिग्रहित जमिनीचा मोबदला देण्याची मागणी\nनंदुरबार- जि.प.समाज कल्याण अधिकारी सतिश वळवी यांना कार्यालयात 20 हजाराची लाच घेताना अटक\nAll post in लाइव न्यूज़\nचंद्रपूर जिल्ह्यातले एकारा हे गाव कायमचे जगापासून तुटलेले\nविज्ञानाने फार मोठी प्रगती केली आहे. अमेरिकेत काय घडले, हे एका मिनिटात भारताच्या टोकावर असलेल्या कन्याकुमारीत समजते. पण ब्रम्हपुरी तालुक्यातील एकारा गाव मात्र आजही संपर्क कक्षेच्या बाहेर आहे.\nठळक मुद्दे६ वाजताच सर्वत्र शांतता\nनागभीड : विज्ञानाने फार मोठी प्रगती केली आहे. अमेरिकेत काय घडले, हे एका मिनिटात भारताच्या टोकावर असलेल्या कन्याकुमारीत समजते. पण ब्रम्हपुरी तालुक्यातील एकारा गाव मात्र आजही संपर्क कक्षेच्या बाहेर आहे.\nब्रम्हपुरी तालुक्याच्या शेवटच्या टोकाला हे गाव असून घनदाट जंगलात वसले आहे. गावाची लोकसंख्या दीड हजारांच्या आसपास आहे. परिसरातील गावांचे हे गाव मुख्यालय आहे. ये-जा करायला पक्के डांबरी रस्ते असले तरी संपर्काच्या दृष्टीने भ्रमणध्वनीची कोणतीही सेवा या ठिकाणी काम करीत नाही. आज सर्वच मोबाईल कंपन्यांनी आपल्या सेवेच्या नेटवर्कचे जाळे सर्वत्र विनले आहे. मात्र या परिसरात सेवा देण्यास या कंपन्याही अपयशी ठरल्या आहेत. या गावातून इतर गावांसोबत मोबाईलद्वारे संपर्क करतो म्हटले तर घरावर चढावे लागते. एवढे करुनही संपर्क होईलच, याची शाश्वती नाही. येथील लोकांनी महागडे मोबाईल खरेदी केले आहेत. पण ते कुचकामी ठरले आहेत. या ठिकाणी एक शासनमान्य आश्रमशाळा आहे. साडेतीनशे ते चारशे विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत. वन विभागाचे कार्यालय येथे असून विश्रामगृहही आहे. जिल्हा परिषदेची केंद्रीय शाळा या ठिकाणी कार्यरत आहे. एवढेच नाही तर परिसरात १० ते १२ गावांचा समावेशही आहे. एवढया जमेच्या बाजू असताना मोबाईल कंपन्यांनी आपले नेटवर्क उभारू नये, हे आश्चर्यच आहे.\n६ वाजताच सर्वत्र शांतता\nसंपूर्ण परिसर घनदाट जंगलाने व्याप्त आहे. त्यामुळे वाघ, बिबट व अन्य जंगली श्वापदांचा वावर याठिकाणी मोठ्या प्रमाणावर आहे. परिणामी लोक नेहमीच या प्राण्यांच्या दहशतीखाली वावरत असतात. संध्याकाळी ६ वाजताच या गावात सर्वत्र शांतता पसरली असते.\nतर रेल्वे मार्ग होईल जवळ\nहे गाव नागभीड तालुक्यातील बाळापूरला अगदी जवळ आहे. कागदोपत्री नोंद असलेल्या आणि जंगलातून गेलेल्या कच्च्या रस्त्याचे पक्क्या रस्त्यात रूपांतर केले तर हे अंतर केवळ १० कि.मी. होईल, अशी माहिती तेथील एक कर्मचारी गणेश कडस्कर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. यामुळे हे गावच नाही तर परिसरातील काही गावेसुद्धा बाळापूर जाणाऱ्या रेल्वेशी जुळतील व जिल्ह्याच्या अगदी जवळ येतील.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nशेतकऱ्याच्या मुलाचा गंगाखेड तहसील कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न\nअनुदानित सोयाबीनचा बाजारात तुटवडा; महाबीजकडून पुरवठ्याला उशीर\nअकोला जिल्ह्यात ३० टक्केच पेरण्या; सार्वत्रिक दमदार पावसाची प्रतीक्षा\nऔरंगाबाद जिल्ह्यात पावसाच्या आगमनामुळे पेरणीची लगबग सुरु\nसेनगावात कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या\nबुलडाणा जिल्ह्यात ७ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरण्या; दमदार पावसाची प्रतिक्षा\nहुतात्मा स्मारकाला अद्ययावत करा\nचंद्रपूर प्रेस क्लब येथे संदर्भ ग्रंथालयाचे उद्घाटन\nविकासासाठी निधी कमी पडू देणार नाही\nआगीत गोदाम जळून खाक\nमुलींनी उत्तुंग भरारी घ्यावी\nचिमूरमध्ये १९ लाखांचा मुद्देमाल जप्त\nशिर्डीसबरीमाला मंदिरमीटूसनी देओलइंधन दरवाढप्रो कबड्डी लीगसुशांत सिंग रजपूतनवरात्रीतितली चक्रीवादळडोनाल्ड ट्रम्प\nविक्रमवीर विराट; कोहलीचे 'हे' एक डझन विक्रम सांगतात त्याची महानता\nPHOTO बॉलिवूडच्या कलाकारांनी लावली दुर्गा पूजेला हजेरी\nजॅकलिन, स्मृती इराणी, आमीरचं नाव बदललं; 'प्रयागराज'नंतरही योगींचा नामांतराचा धडाका\nपरिणीती चोप्राचे 'हे' इंडो-वेस्टर्न लूक्स तुम्हाला देतील परफेक्ट लूक\nमुंबईतील 'या' ठिकाणी स्वस्त आणि मस्त शॉपिंगचा आनंद लुटा\nलहानपणी टॉप, मात्र मोठेपणी फ्लॉप आठवतात का 'हे' कलाकार\n'या' घरगुती वस्तुंचा तुम्ही चुकीच्या पद्धतीने वापर करताय\nदसरा मेळाव्यामुळे शिवाजी पार्क भगवामय\nनागपुरातील विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यातील क्षणचित्रे\nवेगाने वजन कमी करण्यासाठी नारळाचं पाणी; जाणून घ्या कसे\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nतिरंगा फडकला आणि डोळे पाणावले सांगतोय मिस्टर आशिया सुनीत जाधव\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nअष्टमीला कोल्हापूरची अंबाबाई महिषासुरमर्दिनीच्या रूपात\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nMeToo बद्दल तरुणाईचं म्हणणं काय तरुणाई खुलेपणाने होतेय व्यक्त\nसप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nजोतिबाची पाच पाकळ्यातील बैठी सरदारी पूजा\nस्वबळानंतर शिवसेनेची पाऊले युतीकडे\nमेट्रोच्या कामावरून दोन यंत्रणांमध्ये रंगला वाद\nरावणदहन पाहाणाऱ्या ६१ जणांना रेल्वेने चिरडले\nदुष्काळात महाराष्ट्राला मदतीचा हात देऊ : मोदी\nपावसामुळे मुंबईतील धूलिकणांचे प्रमाण घटले\nमुंबईसह कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्राला पावसाचा इशारा\nमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून डॉलर्स जप्त\nबॉलिवूड स्टार्सच्या व्यवस्थापकाने केला आत्महत्येचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/topics/fire/news/", "date_download": "2018-10-20T01:18:27Z", "digest": "sha1:CZRJSRBPACNMKFMFFNM36H7EXBEQRHD5", "length": 28168, "nlines": 413, "source_domain": "www.lokmat.com", "title": "fire News| Latest fire News in Marathi | fire Live Updates in Marathi | Lokmat.com", "raw_content": "शनिवार २० ऑक्टोबर २०१८\n'या' विनोदी अभिनेत्याला ओळखलात का \n'झी मराठी अवॉर्ड्स २०१८'मध्ये बालकलाकारांची धमाल\nआम्ही दोघी मालिकेत 'कुछ कुछ होता है' चित्रपटाची झलक\nपावसामुळे मुंबईतील धूलिकणांचे प्रमाण घटले\nमेट्रोच्या कामावरून दोन यंत्रणांमध्ये रंगला वाद\n‘मी टू’ चळवळ पीडितांसाठी; त्याचा गैरवापर करू नका - उच्च न्यायालय\nदागिन्यांच्या मोहात मित्राकडूनच मुख्य सूत्रधाराची हत्या\nरेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या ब्लॉक\nTanushree Dutta controversy : 'सिन्टा'वर भडकली तनुश्री दत्ता; पण का\nविविधांगी भूमिका साकारण्याचा एकच ध्यास\n ‘बधाई हो’ने पहिल्या दिवशी रचला विक्रम\n‘अॅव्हेंजर्स 4’मध्ये आयर्न मॅनच्या हातात दिसणार ‘हे’ खास शस्त्र\n23 Years Of DDLJ : शाहरूख- काजोलचा ‘दिलवाले दुल्हनियां ले जायेंगे’ झाला २३ वर्षांचा पाहा कधीही न पाहिलेले काही फोटो\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nशीघ्रपतनाची समस्या; कारणं आणि उपाय\nपरिणीती चोप्राचे 'हे' इंडो-वेस्टर्न लूक्स तुम्हाला देतील परफेक्ट लूक\nसंध्याकाळच्या चहासोबत एकदा तरी ट्राय करा खमंग मसाला पापड\nकानामध्ये हेवी इयररिंग्स वापरताय 'या' समस्यांचा करावा लागू शकतो सामना\nमुंबईतील 'या' ठिकाणी स्वस्त आणि मस्त शॉपिंगचा आनंद लुटा\nपंजाब - अमृतसर रेल्वे दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शनिवारी पंजाबमध्ये राजकीय शोक\nभाजपाचे बिहारचे खासदार भोला सिंह यांचे निधन; दिल्लीच्या राम मनोहर लोहिया इस्पितळात केले होते दाखल.\nट्रेनने लोकांना उडवलं आणि सिद्धूंच्या पत्नी नवजोत कौर गाडीत बसून घरी निघून गेल्या, प्रत्यक्षदर्शींचा आरोप\nपंजाब - अमृतसर येथे रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना पंजाब सरकारकडून 5 लाख रुपयांची मदत जाहीर\nनवी दिल्ली - अमृतसर येथील रेल्वे दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले दु:ख व्यक्त\nआदिलाबाद : नागपूरहून निघालेल्या कारमध्ये दहा कोटींची रोकड जप्त\nअमृतसर (पंजाब) - रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या भीषण रेल्वे अपघातात 50 जाणांचा मृत्यू, पोलिसांची माहिती\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\nऔरंगाबाद - डोक्यात दगड घालून कविता अशोक जाधव या महिलेचा खून, हर्सूल भागातील घटना\nनाशिक - नाशिक मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये वादावादी\nमुंबई - मुंबई विमानतळावर 21 लाख 52 हजार रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर जप्त, सीआयएसएफची कारवाई\nनागपूर - गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमदार निवासावर चढून आंदोलन, अधिग्रहित जमिनीचा मोबदला देण्याची मागणी\nनंदुरबार- जि.प.समाज कल्याण अधिकारी सतिश वळवी यांना कार्यालयात 20 हजाराची लाच घेताना अटक\nपंजाब - अमृतसर रेल्वे दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शनिवारी पंजाबमध्ये राजकीय शोक\nभाजपाचे बिहारचे खासदार भोला सिंह यांचे निधन; दिल्लीच्या राम मनोहर लोहिया इस्पितळात केले होते दाखल.\nट्रेनने लोकांना उडवलं आणि सिद्धूंच्या पत्नी नवजोत कौर गाडीत बसून घरी निघून गेल्या, प्रत्यक्षदर्शींचा आरोप\nपंजाब - अमृतसर येथे रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना पंजाब सरकारकडून 5 लाख रुपयांची मदत जाहीर\nनवी दिल्ली - अमृतसर येथील रेल्वे दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले दु:ख व्यक्त\nआदिलाबाद : नागपूरहून निघालेल्या कारमध्ये दहा कोटींची रोकड जप्त\nअमृतसर (पंजाब) - रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या भीषण रेल्वे अपघातात 50 जाणांचा मृत्यू, पोलिसांची माहिती\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\nऔरंगाबाद - डोक्यात दगड घालून कविता अशोक जाधव या महिलेचा खून, हर्सूल भागातील घटना\nनाशिक - नाशिक मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये वादावादी\nमुंबई - मुंबई विमानतळावर 21 लाख 52 हजार रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर जप्त, सीआयएसएफची कारवाई\nनागपूर - गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमदार निवासावर चढून आंदोलन, अधिग्रहित जमिनीचा मोबदला देण्याची मागणी\nनंदुरबार- जि.प.समाज कल्याण अधिकारी सतिश वळवी यांना कार्यालयात 20 हजाराची लाच घेताना अटक\nAll post in लाइव न्यूज़\nशेतकऱ्याने लावली धानाला आग\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nरेगडी तलावाचे पाणी न मिळाल्याने धान पीक करपले. प्रशासनाविरोधात संतप्त झालेल्या तालुक्यातील दोटकुली येथील साईनाथ ढोबे या शेतकºयाने आपल्या शेतातील धान पिकालाच आग लावली. ... Read More\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nवसमत तालुक्यातील हट्टा ते जिरो फाटा येथे पाटील महाविद्यालयासमोर चालत्या बसला आग लागली. ही बस पंढरपूरहून मंगळुरपीरकडे जात होती. ... Read More\nstate transportfireराज्य परीवहन महामंडळआग\nशॉर्टसर्किटने अडीच एकर ऊस जळून खाक\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nशिंदेवडगाव येथील दोन शेतकऱ्यांचा अडीच एकर ऊस शॉर्टसर्किटने आज सकाळी जळून खाक झाला आहे. ... Read More\nसांगली : शोभेच्या दारु स्फोटात कवठेएकंदला मुलगा ठार\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nकवठेएकंद (ता. तासगाव) येथे ऐतिहासीक विजयदशमीच्या सोहळ्याला शोभेच्या दारुच्या आतषबाजी करीत असताना कागदी शिंगट्याचा स्फोट झाल्याने प्रणव प्रवीण घाईल (वय १२) हा शाळकरी मुलगा ठार झाला. ... Read More\nमनपा शाळेस आग लागते तेव्हा..\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nवेळ सकाळी ११ वाजता... ठिकाण म्हसरूळ मनपा छत्रपती शिवाजी विद्यालय... विद्यार्थी आणि नागरिकांची आरडाओरड, शाळेच्या इमारतीत अज्ञात कारणाने आग लागण्याची घटना घडली. घटनेनंतर पंचवटी अग्निशामक दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत शाळेच्या इमारतीत अडकलेल ... Read More\nकुरुंदा येथे रोहित्राला अचानक लागली आग\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nयेथील गणेश नगर भागातील चोंडी रस्त्यावर असलेल्या रोहित्राला अचानक आग लागल्याने रोहित्राची वायरिंग जळाली आहेत. त्यामुळे गणेशनगर भागातील वीजपुरवठा खंडित झाला होता. ... Read More\nवरळी नाका येथील भाजपच्या संपर्क कार्यालयानजीक आग\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nभाजपचे कार्यालय आणि लोढा सुप्रीमस इमारती अगदी बाजूला असून ही आग आज सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास लागली आहे. ... Read More\nकालिनातील गुजराल हाऊसला आग; जीवितहानी झालेली नाही\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nआगीची तीव्रता जास्त आहे. त्यामुळे आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. सुदैवाने या आगीत जीवित हानी झाल्याचं कोणतेही वृत्त नाही.सध्या आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न चालू असून सद्यस्थिती कोणत्याही प्रकारची जीवित हानी झालेली नाही. ... Read More\nचंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्यात स्क्रब गोडाऊनला भीषण आग; जिवीतहानी नाही\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nबल्लारपूर तालुक्यात असलेल्या कळमना येथील एका स्क्रब गोडाऊनला बुधवारी रात्री १० च्या सुमारास आग लागली. या आगीने पाहता पाहता भीषण स्वरुप धारण केले व तीत संपूर्ण गोडाऊन जळून खाक झाले. ... Read More\nपरभणी : आॅईल मिलला आग\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nयेथील औंढा रोडवरील औद्योगिक वसाहतीमधील वैभव आॅईल मिलला आग लागल्याची घटना बुधवारी सकाळी सातच्या सुमारास घडली. ... Read More\nparabhanifireOil refineryपरभणीआगतेल शुद्धिकरण प्रकल्प\nशिर्डीसबरीमाला मंदिरमीटूसनी देओलइंधन दरवाढप्रो कबड्डी लीगसुशांत सिंग रजपूतनवरात्रीतितली चक्रीवादळडोनाल्ड ट्रम्प\nविक्रमवीर विराट; कोहलीचे 'हे' एक डझन विक्रम सांगतात त्याची महानता\nPHOTO बॉलिवूडच्या कलाकारांनी लावली दुर्गा पूजेला हजेरी\nजॅकलिन, स्मृती इराणी, आमीरचं नाव बदललं; 'प्रयागराज'नंतरही योगींचा नामांतराचा धडाका\nपरिणीती चोप्राचे 'हे' इंडो-वेस्टर्न लूक्स तुम्हाला देतील परफेक्ट लूक\nमुंबईतील 'या' ठिकाणी स्वस्त आणि मस्त शॉपिंगचा आनंद लुटा\nलहानपणी टॉप, मात्र मोठेपणी फ्लॉप आठवतात का 'हे' कलाकार\n'या' घरगुती वस्तुंचा तुम्ही चुकीच्या पद्धतीने वापर करताय\nदसरा मेळाव्यामुळे शिवाजी पार्क भगवामय\nनागपुरातील विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यातील क्षणचित्रे\nवेगाने वजन कमी करण्यासाठी नारळाचं पाणी; जाणून घ्या कसे\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nतिरंगा फडकला आणि डोळे पाणावले सांगतोय मिस्टर आशिया सुनीत जाधव\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nअष्टमीला कोल्हापूरची अंबाबाई महिषासुरमर्दिनीच्या रूपात\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nMeToo बद्दल तरुणाईचं म्हणणं काय तरुणाई खुलेपणाने होतेय व्यक्त\nसप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nजोतिबाची पाच पाकळ्यातील बैठी सरदारी पूजा\nस्वबळानंतर शिवसेनेची पाऊले युतीकडे\nमेट्रोच्या कामावरून दोन यंत्रणांमध्ये रंगला वाद\nरावणदहन पाहाणाऱ्या ६१ जणांना रेल्वेने चिरडले\nदुष्काळात महाराष्ट्राला मदतीचा हात देऊ : मोदी\nपावसामुळे मुंबईतील धूलिकणांचे प्रमाण घटले\nमुंबईसह कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्राला पावसाचा इशारा\nमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून डॉलर्स जप्त\nबॉलिवूड स्टार्सच्या व्यवस्थापकाने केला आत्महत्येचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/canon-600d-18-55-mm-lens-with-tamron-70-300mm-canon-mount-lens-black-price-pdlmu5.html", "date_download": "2018-10-20T00:19:51Z", "digest": "sha1:LYRMEEL2CLAOAEWUIOLZWF3RG7XANBMN", "length": 15045, "nlines": 353, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "कॅनन ६००ड 18 5 मम लेन्स विथ टॅमरॉन 70 ३००म्म कॅनन माऊंट लेन्स ब्लॅक सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nकॅनन येतोस ६००ड दसलर\nकॅनन ६००ड 18 5 मम लेन्स विथ टॅमरॉन 70 ३००म्म कॅनन माऊंट लेन्स ब्लॅक\nकॅनन ६००ड 18 5 मम लेन्स विथ टॅमरॉन 70 ३००म्म कॅनन माऊंट लेन्स ब्लॅक\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nकॅनन ६००ड 18 5 मम लेन्स विथ टॅमरॉन 70 ३००म्म कॅनन माऊंट लेन्स ब्लॅक\nकॅनन ६००ड 18 5 मम लेन्स विथ टॅमरॉन 70 ३००म्म कॅनन माऊंट लेन्स ब्लॅक किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये कॅनन ६००ड 18 5 मम लेन्स विथ टॅमरॉन 70 ३००म्म कॅनन माऊंट लेन्स ब्लॅक किंमत ## आहे.\nकॅनन ६००ड 18 5 मम लेन्स विथ टॅमरॉन 70 ३००म्म कॅनन माऊंट लेन्स ब्लॅक नवीनतम किंमत May 28, 2018वर प्राप्त होते\nकॅनन ६००ड 18 5 मम लेन्स विथ टॅमरॉन 70 ३००म्म कॅनन माऊंट लेन्स ब्लॅकस्नॅपडील उपलब्ध आहे.\nकॅनन ६००ड 18 5 मम लेन्स विथ टॅमरॉन 70 ३००म्म कॅनन माऊंट लेन्स ब्लॅक सर्वात कमी किंमत आहे, , जे स्नॅपडील ( 41,500)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nकॅनन ६००ड 18 5 मम लेन्स विथ टॅमरॉन 70 ३००म्म कॅनन माऊंट लेन्स ब्लॅक दर नियमितपणे बदलते. कृपया कॅनन ६००ड 18 5 मम लेन्स विथ टॅमरॉन 70 ३००म्म कॅनन माऊंट लेन्स ब्लॅक नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nकॅनन ६००ड 18 5 मम लेन्स विथ टॅमरॉन 70 ३००म्म कॅनन माऊंट लेन्स ब्लॅक - वापरकर्तापुनरावलोकने\nउत्कृष्ट , 2 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nकॅनन ६००ड 18 5 मम लेन्स विथ टॅमरॉन 70 ३००म्म कॅनन माऊंट लेन्स ब्लॅक वैशिष्ट्य\nकॅनन ६००ड 18 5 मम लेन्स विथ टॅमरॉन 70 ३००म्म कॅनन माऊंट लेन्स ब्लॅक\n5/5 (2 रेटिंग )\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/meghana-gulzar-along-with-phantom-films-to-produce-web-series-based-on-former-police-commissioner-of-mumbai-rakesh-maria/", "date_download": "2018-10-20T00:21:50Z", "digest": "sha1:CN5XDRZUSF2AV7QL6FM6OGVNYA4VHNXO", "length": 7710, "nlines": 140, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मुंबईचे माजी पोलीस आयुक्त राकेश मारिया यांच्या जीवनपटावर ‘वेबसेरीज’ | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमुंबईचे माजी पोलीस आयुक्त राकेश मारिया यांच्या जीवनपटावर ‘वेबसेरीज’\nप्रसिद्ध दिग्दर्शिका मेघना गुलझार आणि रिलायन्स इंटरटेन्मेंटचे फँटम फिल्मस यांच्यामध्ये मुंबईचे माजी पोलीस आयुक्त राकेश मारिया यांच्या जीवनावर आधारित असलेल्या ‘वेब-सिरीज’ची निर्मिती करण्यासाठीचा करार झाला आहे.\n“राकेश मारिया यांनी आपल्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये अनेक मोठ्या गुन्ह्यांचा यशस्वीपणे छडा लावला आहे. केवळ शहरातीलच नव्हे तर संपूर्ण देशातील गुन्हेगारीचे सूक्ष्म निरीक्षण मारिया यांनी केले असल्याने त्यांच्या नजरेतून गुन्हेगारी जगत कसे दिसते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल” असे वक्तव्य प्रसिद्ध दिग्दर्शिका मेघना गुलझार यांनी केले.\nदरम्यान राकेश मारिया यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये १९९३चे मुंबई बॉंबस्फोट, २००३ मधील जव्हेरी बाजार व गेट वे ऑफ इंडिया दुहेरी बॉंबस्फोट, तसेच २६/११ हल्ल्यांमध्ये सापडलेला एकमेव जिवंत दहशतवादी अजमल कसाब याचा उलट तपास इत्यादी महत्वाच्या गुन्ह्यांचा शोध लावला आहे.\nराकेश मारिया या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या चष्म्यातून गुन्हेगारी जगताचे चित्रण होणार असल्याने प्रेक्षकांमध्ये औत्सुक्याचे वातावरण आहे. मात्र निर्मात्यांकडून अद्याप तरी या वेब-सिरीजची प्रीमियरची तारीख घोषित करण्यात आली नाही.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleइंडोनेशियात भूकंपामुळे 98 नागरिकांचा मृत्यू\nNext articleकबड्डी स्पर्धेत जिजामाता कॉलेज विजयी\n#MovieReview: ‘बधाई हो’ भन्नाट विषयाची सुरेख मांडणी\nतब्बल ११ वर्षांनी ‘या’ चित्रटातून एकत्र येणार अक्षय कुमार व विद्या बालन\n‘तानाजी: द अनसंग वॉरिअर’: ‘हा’ अभिनेता साकारणार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका\n#HBD सनी देओल : जाणून घ्या सनीचे फिटनेस सीक्रेट्स\n‘तनुश्रीवर कायदेशीर कारवाई करणार’\nजेम्स बॉन्डच्या रोलसाठी रिचर्ड मॅडनची शक्‍यता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://www.change.org/p/parliment-14-year-punishment-and-nonmailable-warrant-for-person-s-assaulting-doctors", "date_download": "2018-10-19T23:34:40Z", "digest": "sha1:RVGZEZXMM5IAVMNKKVMVQEJPG6KOTLJ2", "length": 15702, "nlines": 74, "source_domain": "www.change.org", "title": "Petition · Parliment: 14 year punishment and nonmailable warrant for person's assaulting doctors · Change.org", "raw_content": "\nSave doctorसंवेदनाहीन समाजाचं..संवेदनाहीन सरकार ..\nधमकी ची भाषा बोलणारे मुख्यमंत्री..\nआणि आता शेवटी बाकी होते ते अतिकार्यक्षम कोर्ट\nकाम करायचे नसेल तर घरी बसा सांगून जखमेवर मीठ चोळणारं ..\nडॉक्टर मित्रांनो आता असे वाटु लागलंय कि आपण या समाजात मंगळावरून आलेलो परग्रहीय प्राणी आहोत.. ज्या समाजासाठी आयुष्यं घालवायचं ,वरून निवृत्त नं होता मरेपर्यंत काम करायचं ..\nबायको पोरांचे हक्काचे दिवस,वेळ रुग्णांना द्यायचा .. तरुणपण अभ्यासत घालवायचे ..दहा वर्ष अहोरात्र मेहनत करून डिग्री घेऊन चार पैसे कमवायला लागलो कि मग ज्यांच्या साठी हि ज्ञानसाधना केली त्यांच्या शिव्या खायच्या आणि कधीही मार खायची तयारी ठेवायची ..\nमित्रांनो जगात कुठली अशी डिग्री आहे जी तुमचा जीव धोक्यात घालायला भाग पाडते..कुठले व्यवसाय आहे ज्यात मार आणि शिव्या दोनी खाव्या लागतात ते पण ज्यांचा जिवाचवायचा आहे त्यांच्याकडून ..काय हा दुर्दैवं विलास.. आज hippocratos जिवंत असता ना तर बोलला असता बाबांनो मी तुमाला शप्पथ देणार नाही मार खायची आणि मरायची सुद्धा .. आणि धाय मोकलून रडला असता ढसाढसा ..\nAC केबिन मध्ये बसून newsroom मध्ये चर्चा करणारे आम्हाला आमच्या शपथेची आठवण करून देतात ,स्वतःची पत्रकारितेची नीतिमत्ता विकून कंबरेला बांधणारे ,राजकारण्यांचा जयजयकार करून त्यांचे तळवे चाटणारे आम्हला काय नीतिमत्ता शिकवणार ..ब्रेकिंग news ची competion करणारें news वाले ज्यांची विश्वासार्हता विकल्या गेलीय ते आम्हाला सांगणार आमचे कर्तव्य .. वा रे वा काय समाज आहे..\nराजकारण्याबद्दल तर बोलायलाच नको आजकाल ,उगीच देशद्रोहाचा खटला भरून तुरुंगात टाकायचे..जगाच्या पाठीवर सगळ्यात निर्लज्ज आणि खोटारडी हि एकमेव जमात भारतात आहे.. म्हणे संप मागे घ्या नाहीतर हे करू ते करू .. अरे कुणाला धमक्या देताय जो रोज मरतोय मार खातोय त्याला .. तुमाला वाटतंय दुर्बल आहे ,डॉक्टर चं आहेत ना काय वाकडे करणार आमचे,वाकडे करायला वोट बँक कुठेआहे तुमची आम्ही ,नाहीतर पाठी पळत आला असता election अलं की भीक मागायला..इतकी वर्ष सगळेच सत्तेवर येऊन गेलात ना आलटून पालटून मस्त मलिदा खाताय न AC मध्ये बसुन का नाही आत्तापर्यंत सुरक्षा पुरवली तुम्ही सांगा ना ..आता ऊर बडवून सांगताय १५ दिवसात सगळे करू ..मग इतकी वर्ष तुमचे हात कुणी बांधले होते ,कि तुम्ही ठरवलंय एखाद्या डॉक्टरचा जीव गेल्याशिवाय काही करायचे नाही ..3000 शेतकरी एका वर्षात आत्महत्या करतात त्याचं तुमाला काही सोयरसुतक नाही.. डॉक्टर मेला तर तुमाला काय फरक पडणार म्हणा\nबघा ना मित्रांनो एक तरी राजकीय पक्ष आला का तुमच्या मदतीला..वाघ ,सिंह ,शेळी ,मांजर ,बाण ,पंजा घड्याळ सगळे कसे शांत बसलेत धृतराष्ट्रासारखे आंधळे होऊन.. इतकी वर्ष झाली स्वतंत्र मिळून आपल्याला सार्वजनिक आरोग्य व्यवस्था नीट देऊ शकले नाहीत हे सगळे,सर\nकारी हॉस्पिटल मध्ये डॉक्टर नाहीत पुरेसे ,औषधें नाहीत पुरेसे ,नर्सिंग स्टाफ नाही पुरेसा कोण जबाबदार आहे सांगा ना सगळ्याच बहाद्दरांनो..का नाही कायदे केले सुरक्षेचे ,केले ते कागदावर ,पोलीस लाच माहित नसतो ..किती strike जाले आतापर्यंत मग दर वेळी तेच आश्वासन देता निर्लाज्जासारखे आणि पुन्हा डॉक्टर मार खातो पुन्हा तुम्ही तेच आश्वासन देता ते हि धादांत खोटे..2006 मध्ये १३ दिवसांचा संप झाला तेंव्हाही हीच आश्वासने ह्याच मागण्या ,कसला हा निर्लज्जपणा आणि निगरघट्टपणा तुमची मर्दुमकी फक्त निवडणुका लागल्या कि दिसते ,एरव्ही तुम्हाला त्याचे काही देणे घेणे नाही ..जगणारा जगतो आणि मरनारा मरतो ..जीव वाचवायचा प्रयन्त डॉक्टरांनी करायचा हां फक्त ,ते हि समाजाने कानफाटला पिस्तूल लावले तरी ,काय करणार आम्ही शपथ घेतली ना जीव वाचवायची मग गोळी घातली तरी चालेल..\nमला या double standard च्या समाजाला काही प्रश्ने विचारायचे आहेत.. रेल्वेअपघातात आतापर्यंत हजारो लोके मेली कधी रेल्वे च्या इंजिनीरला किंवा रेल्वे मंत्रयांना मारलात का ..खराब रस्त्यसमुळे शेकडो अपघात होतात कधी कॉन्ट्रॅक्टर ला किंवा तुमच्या भागातल्या लोकप्रतिनिधीला मारलात का..साधा प्रश्न विचारण्याची हिंमत आहे का खराब रस्त्यसमुळे शेकडो अपघात होतात कधी कॉन्ट्रॅक्टर ला किंवा तुमच्या भागातल्या लोकप्रतिनिधीला मारलात का..साधा प्रश्न विचारण्याची हिंमत आहे का तुम्हला आरोग्य सुविधा मिळत नाहीत म्हणून आरोग्य मंत्रयांना कधी जाब विचारलात का तुम्हला आरोग्य सुविधा मिळत नाहीत म्हणून आरोग्य मंत्रयांना कधी जाब विचारलात का नाही ना कारण हा समाज भित्रा आहे पळपुटा आहे ,मग मारणार कुणाला जो निशस्त्र आहे ..जो शांत आहे ,एकटा आहे ,काही वाकडे करणारा नाही ,शिव्या दिल्या तरी हसून ऐकणारा आहे मग काय ठोका सगळ्यांचा राग बिचाऱ्या डॉक्टर वर काढा.. आत्ताच एक महाभाग बोलला फेसबुक वर याना रोज ठोकले पाहिजे ,ये बाबा ठोक सगळ्यांना आणि मग तुज्या घरच्यांना ट्रीटमेंट द्यायला ,समाजातल्या आजारी रुग्णांना उपचार करायला पाकिस्तानातूनच डॉक्टर बोलाव म्हणजे झाले ,आम्ही तरी सुटू एकदाचे ..\nम्हणे डॉक्टर पैसे घेतात ,आता मोदींच्या डिजिटल इंडियात पैसे नाही तर काय धान्य देता का आम्हाला खायला.. सेवा करायचा ठेका काय आम्हीच घेतलाय का,बाकी सगळ्या धंदेवाले मेवा खातात मलिदा खातात त्यांना का नाही विचारत ,बिल्डर ,सरकारी अधिकारी ,राजकारणी ,वकील आय टी वाले सगळे रग्गड कमावणार आणि आम्ही आमच्या मेहनतीचे चार पैसे मागितले कि आम्ही लुटारू ठरणार ,आम्ही जेंव्हा फी मागतो ना तेंव्हा आमचे अर्धे आयुष्य गेलेलं असते राव त्या मेडिकल च्या बुकात..दुसऱ्या कुठल्या profession ची लोके एव्हडी वर्ष शिकतात सांगा ना मग हक्काची फीस तर मागणारच ना ..आम्ही माणुसकी दाखवतो हो रोज रोज ती आमच्या रक्तात आहे डॉक्टर म्हणून पण आम्ही साधुसंत पण नाहीत ना ,ते हि आजकाल रग्गड फीस घेतात\nडॉक्टर मित्रांनो भविष्यात काय वाढून ठेवलंय हे माहित नाही पण काहीही झाले तरी आपण आपले सतीचं वाण घेतलाय ते सोडणार नाही हान कदाचित कामाची पद्धत बदलावी लागेल ,अजून निर्भय होऊन काम करावे लागेल ,कुणी अंगावर आला तर शिंगांवर घ्यावे लागेल..सगळेच बदलले आहेत आता आपल्याला हि बदलावे लागेल..पुन्हा संप झाला तर मग बंदुकीचे license तरी देउन टाका स्वताच जीव वाचवायला अशी मागणी करावी लागेल ..\nजे घडतंय ते खूप मन सुन्न करणारे आहे पण आताही किती हि serious patient आला तर तेवढ्याच PASSION ने CPR देऊन flat line चा पुन्हा PQRS कॅम्पलेक्स करून एक जीव वाचवायचा आहे.. हाच आपला शेवटच्या श्वासापर्यंतचा धर्म आहे..\nशेवटी एकच सांगेन.. बने चाहे दुश्मन ये सारा जमाना ,सलामत रहे दोस्ताना हमारा... doctors unity झिंदाबाद ..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/sports-marathi-news/indias-chess-star-soumya-swaminathan-pulls-out-of-iran-event-118061300017_1.html", "date_download": "2018-10-20T01:04:10Z", "digest": "sha1:EGZCDCAWI5K4HVKY3N4RTN7NMABLMIBP", "length": 10754, "nlines": 125, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "स्कार्फ, हिजाब घालून खेळण्यास सौम्याचा नकार | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 20 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nस्कार्फ, हिजाब घालून खेळण्यास सौम्याचा नकार\nइस्लामिक देश इराणमध्ये स्कार्फ किंवा हिजाब घालून खेळण्यास नकार देत भारताची महिला ग्रॅण्डमास्टर आणि माजी ज्यूनिअर वर्ल्ड चॅम्पिअन सौम्या स्वामीनाथनने इराणमध्ये होणाऱ्या एशियन टीम चेस चॅम्पिअनशीपमधून नाव मागे घेतलं आहे. सौम्याने सांगितले की, इस्लामिक देश इराणमध्ये महिला खेळाडूंनी स्कार्फ किंवा हिजाब घालून खेळणे अनिवार्य आहे. मात्र अशी बंधन स्वीकारणं हे आपल्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन असल्याचं सांगत तिने स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. इराणमध्ये महिलांनी बुरखा घालणं अनिवार्य आहे. पण सौम्या स्वामीनाथनने इराणचा हा हुकूमशाही कायदा मानण्यास नकार दिला आहे.\nआपल्या एका ट्विटमध्ये सौम्या स्वामीनाथनने सांगितलं की,’मला माफ करा. इराणमध्ये २६ जुलै ते ४ ऑगस्ट होणाऱ्या एशियन टीम चेस चॅम्पिअनशिपमधून माझं नाव मागे घेतलं आहे. इराणमध्ये स्कार्फ किंवा हिजाब घालणं अनिवार्य आहे. पण, यामुळे माझ्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन होत आहे. माझे अभिव्यक्ती स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र व धार्मिक स्वातंत्र्य या सर्वांचेच उल्लंघन होत असल्याने मी इराणला न जाण्याचा निर्णय घेतला आहे.”\nउमाताईंनी दु:खाशी हसतमुखाने केलेला सामना प्रेरणादायी\nआकस्मिक संकटापासून वाचवतील हे 6 सोपे उपाय...\nकाजळ पसरू नये म्हणून हे करा\nउन्हाळ्यात हीट स्ट्रोक्सपासून बचावासाठी\nपायांचा कोरडेपणा घालवण्यासाठी ‍काही टिप्स\nयावर अधिक वाचा :\nस्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...\nया जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...\nइम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख\nपाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...\nलिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...\nमराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...\nरिलायंस इंडस्ट्रीजला 9 हजार 516 कोटींचा फायदा\nपेट्रोलियम, दूरसंचार आणि रिटेल समेत विभिन्न क्षेत्रांमध्ये कारोबार करणारी देशातील सर्वात ...\nवेबदुनिया LocWorld 38 Seattle, Booth# 102 येथे कंपनीची माहिती देणार आहेत. इव्‍हेंटमध्‍ये, ...\nबीएसएनएलचा ७८ रुपयांचा प्लॅन जाहीर\nBSNL ने ७८ रुपयांचा एक प्लॅन जाहीर केला आहे. यामध्ये ग्राहकांना रोज २ जीबी डेटा आणि ...\nगुगलवर 'मी टू' चळवळीचा सर्वाधिक शोध\n'मी टू' चळवळीनंतर गुगलने भारताचा नकाशा जारी केलाय. भारतात या मी टू मोहिमेबाबत सर्वाधिक ...\nम्हणे, 35 हजार विद्यार्थ्यांना चुकून नापास झाले\nमुंबई विद्यापीठाने तब्बल 35 हजार विद्यार्थ्यांना चुकून नापास केलं अशी धक्कादायक आकडेवारी ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://shriharimandiram.org/Branch/index.php?page=123&id=855", "date_download": "2018-10-19T23:56:39Z", "digest": "sha1:DPXEDXC42KQTSNK7NUMUX2VY27JGVY2T", "length": 1160, "nlines": 18, "source_domain": "shriharimandiram.org", "title": " || परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय ||", "raw_content": "\n८५५ नागांव कवठे (सांगली)\nआद्य... १२१ १२२ - १२३ - १२४ १२५ ... अंत्य\nशाखेचे नाव : कवठे महाकाळ (मिरज)\nसेवा प्रमुख : श्री शैलेंद्र वामन चव्हाण\nमहाकाली साखर कारखाना, राजाराम बापु नगर,\nमु. पो. कवठे महाकाळ,\nता. मिरज, जि. सांगली\nउपासना केंद्र : --\nउपासनेविषयी माहिती : बालोपासना व भजन\n© 1981-,परमार्थ निकेतन ट्रस्ट, बेळगांव. सर्व हक्क राखीव.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5057688856832018861&title=Publication%20of%20Self-Study%20Set&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-10-20T00:17:42Z", "digest": "sha1:7U7FBHD5Y4IQXMQCQNYIVGJA7RQAPYGW", "length": 8802, "nlines": 120, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘ज्ञानरचनावाद, कृतीशीलता नव्या दहावीचे वैशिष्ट्य’", "raw_content": "\n‘ज्ञानरचनावाद, कृतीशीलता नव्या दहावीचे वैशिष्ट्य’\nपुणे : ‘ज्ञानरचनावाद, व्यवहारोपयोगी शिक्षण, स्वमताला महत्त्व व कृतीशीलता ही नव्या दहावीची ठळक वैशिष्ट्य आहेत. आताचा बदललेला अभ्यासक्रम घोकमपट्टीने करण्यापेक्षा स्व-अध्ययन पद्धतीने केल्यास विद्यार्थ्यांना दहावीच काय, तर सर्व परीक्षांमध्ये यश मिळेल,’ असे प्रतिपादन राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केले.\nबदललेल्या दहावी अभ्यासक्रमावर आधारित पुण्यातील सुपरमाईंड संस्थेने निर्मिलेल्या स्व-अध्ययन संचाचे प्रकाशन विनोद तावडे यांच्या हस्ते नुकतेच नागपूर येथे झाले. या प्रसंगी पुण्याच्या आमदार व महाराष्ट्र मराठी भाषा समितीच्या अध्यक्षा प्रा. मेधा कुलकर्णी, ‘सुपरमाइंड’च्या संचालिका मंजुषा वैद्य, अर्चिता मडके, दया कुलकर्णी व अजय भर्ताव आदी उपस्थित होते.\nतावडे म्हणाले, ‘स्व-अध्ययन ही काळाची गरज आहे. पाठ्यपुस्तकातून विद्यार्थ्यांना अभ्यासाची नेमकी दिशा, विचार, माहिती व ज्ञान दिले जाते; पण विद्यार्थ्यांनी स्व-अध्ययनाद्वारे त्याचा उपयोग करून स्वतःला सिद्ध करावे.’\nप्रा. कुलकर्णी म्हणाल्या, ‘स्व-अध्ययन संचाची निर्मिती म्हणजे पाठांतराच्या पारंपरिक अभ्यासपद्धतीला छेद देऊन विद्यार्थ्यांना ज्ञान मिळविण्यासाठी सक्षम करणे आहे. पुण्याच्या सुपरमाइंड संस्थेने हे पाऊल उचलले आहे, याचा मला विशेष आनंद वाटतो. दहावीसाठी बनविण्यात आलेल्या या अध्ययन संचातून विद्यार्थ्यांना स्व-अध्ययन सहजपणे साध्य करता येईल. स्वतःहून पाठ्यपुस्तकाच्या आधारे उत्तर शोधणे, नेमके कुठे चुकते आहे ते टाळणे (चुका जाणा चुका टाळा) या तत्त्वावर अध्ययन संच तयार केला आहे.’\nदस्तूर इंग्लिश मिडीयम स्कूल, ज्ञानगंगा हायस्कूल, विद्या विकास हायस्कूल, समाजभूषण हायस्कूल, रामचंद्र राठी हायस्कूल, पंडितराव आगाशे स्कूल, अहिल्यादेवी स्कूल, अशोक विद्यालय या शाळांना संस्थेतर्फे स्व-अध्ययन संचाचे मोफत वितरण करण्यात आले.\nTags: पुणेविनोद तावडेनागपूरसुपरमाइंडमंजुषा वैद्यप्रा. मेधा कुलकर्णीPuneSupermindVinod TawdeNagpurManjusha VaidyaMedha KulkarniBOI\n‘सुपरमाईंड’ला ‘बिझनेस एक्सलन्स अॅवॉर्ड’ प्रदान ‘सुपरमाइंड’तर्फे मोफत समुपदेशन सप्ताह जीवनोन्नती अभियानात पालघर तृतीयस्थानी सुपरमाईंड संस्थेची कार्यशाळा स्वयंअध्ययनावर भर हवा\nअंजली इला मेननची मुरानो चित्रे...\nजिंदगी धूप तुम घना साया...\nकर्तव्यदक्ष गृहिणी ते जबाबदार समाजसेविका\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nअपूर्वाई वाटण्यासारखं ‘अपूर्व’ काम करणारी अपूर्वा\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nअंजली इला मेननची मुरानो चित्रे...\nसमतानगरमध्ये ६२वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/maharashtra/dr-inspiration-babasaheb-ambedkar-aamir-khan/", "date_download": "2018-10-20T01:27:58Z", "digest": "sha1:XRVZGEMWQBMZQ3GT5UECV6RGAWRE74S3", "length": 30610, "nlines": 382, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Dr. The Inspiration For Babasaheb Ambedkar - Aamir Khan | डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेच प्रेरणास्थान - आमीर खान | Lokmat.Com", "raw_content": "शनिवार २० ऑक्टोबर २०१८\nपुणेरी पलटनची अव्वल स्थानी झेप; जयपूर पिंक पँथरला २९-२५ असे नमवले\n'या' विनोदी अभिनेत्याला ओळखलात का \n'झी मराठी अवॉर्ड्स २०१८'मध्ये बालकलाकारांची धमाल\nआम्ही दोघी मालिकेत 'कुछ कुछ होता है' चित्रपटाची झलक\nपावसामुळे मुंबईतील धूलिकणांचे प्रमाण घटले\nमेट्रोच्या कामावरून दोन यंत्रणांमध्ये रंगला वाद\n‘मी टू’ चळवळ पीडितांसाठी; त्याचा गैरवापर करू नका - उच्च न्यायालय\nदागिन्यांच्या मोहात मित्राकडूनच मुख्य सूत्रधाराची हत्या\nरेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या ब्लॉक\nTanushree Dutta controversy : 'सिन्टा'वर भडकली तनुश्री दत्ता; पण का\nविविधांगी भूमिका साकारण्याचा एकच ध्यास\n ‘बधाई हो’ने पहिल्या दिवशी रचला विक्रम\n‘अॅव्हेंजर्स 4’मध्ये आयर्न मॅनच्या हातात दिसणार ‘हे’ खास शस्त्र\n23 Years Of DDLJ : शाहरूख- काजोलचा ‘दिलवाले दुल्हनियां ले जायेंगे’ झाला २३ वर्षांचा पाहा कधीही न पाहिलेले काही फोटो\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nशीघ्रपतनाची समस्या; कारणं आणि उपाय\nपरिणीती चोप्राचे 'हे' इंडो-वेस्टर्न लूक्स तुम्हाला देतील परफेक्ट लूक\nसंध्याकाळच्या चहासोबत एकदा तरी ट्राय करा खमंग मसाला पापड\nकानामध्ये हेवी इयररिंग्स वापरताय 'या' समस्यांचा करावा लागू शकतो सामना\nमुंबईतील 'या' ठिकाणी स्वस्त आणि मस्त शॉपिंगचा आनंद लुटा\nपंजाब - अमृतसर रेल्वे दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शनिवारी पंजाबमध्ये राजकीय शोक\nभाजपाचे बिहारचे खासदार भोला सिंह यांचे निधन; दिल्लीच्या राम मनोहर लोहिया इस्पितळात केले होते दाखल.\nट्रेनने लोकांना उडवलं आणि सिद्धूंच्या पत्नी नवजोत कौर गाडीत बसून घरी निघून गेल्या, प्रत्यक्षदर्शींचा आरोप\nपंजाब - अमृतसर येथे रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना पंजाब सरकारकडून 5 लाख रुपयांची मदत जाहीर\nनवी दिल्ली - अमृतसर येथील रेल्वे दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले दु:ख व्यक्त\nआदिलाबाद : नागपूरहून निघालेल्या कारमध्ये दहा कोटींची रोकड जप्त\nअमृतसर (पंजाब) - रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या भीषण रेल्वे अपघातात 50 जाणांचा मृत्यू, पोलिसांची माहिती\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\nऔरंगाबाद - डोक्यात दगड घालून कविता अशोक जाधव या महिलेचा खून, हर्सूल भागातील घटना\nनाशिक - नाशिक मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये वादावादी\nमुंबई - मुंबई विमानतळावर 21 लाख 52 हजार रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर जप्त, सीआयएसएफची कारवाई\nनागपूर - गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमदार निवासावर चढून आंदोलन, अधिग्रहित जमिनीचा मोबदला देण्याची मागणी\nनंदुरबार- जि.प.समाज कल्याण अधिकारी सतिश वळवी यांना कार्यालयात 20 हजाराची लाच घेताना अटक\nपंजाब - अमृतसर रेल्वे दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शनिवारी पंजाबमध्ये राजकीय शोक\nभाजपाचे बिहारचे खासदार भोला सिंह यांचे निधन; दिल्लीच्या राम मनोहर लोहिया इस्पितळात केले होते दाखल.\nट्रेनने लोकांना उडवलं आणि सिद्धूंच्या पत्नी नवजोत कौर गाडीत बसून घरी निघून गेल्या, प्रत्यक्षदर्शींचा आरोप\nपंजाब - अमृतसर येथे रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना पंजाब सरकारकडून 5 लाख रुपयांची मदत जाहीर\nनवी दिल्ली - अमृतसर येथील रेल्वे दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले दु:ख व्यक्त\nआदिलाबाद : नागपूरहून निघालेल्या कारमध्ये दहा कोटींची रोकड जप्त\nअमृतसर (पंजाब) - रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या भीषण रेल्वे अपघातात 50 जाणांचा मृत्यू, पोलिसांची माहिती\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\nऔरंगाबाद - डोक्यात दगड घालून कविता अशोक जाधव या महिलेचा खून, हर्सूल भागातील घटना\nनाशिक - नाशिक मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये वादावादी\nमुंबई - मुंबई विमानतळावर 21 लाख 52 हजार रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर जप्त, सीआयएसएफची कारवाई\nनागपूर - गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमदार निवासावर चढून आंदोलन, अधिग्रहित जमिनीचा मोबदला देण्याची मागणी\nनंदुरबार- जि.प.समाज कल्याण अधिकारी सतिश वळवी यांना कार्यालयात 20 हजाराची लाच घेताना अटक\nAll post in लाइव न्यूज़\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर हेच प्रेरणास्थान - आमीर खान\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर हे निर्भय होते. त्यांनी प्रेमासह सहचाराची, मानवतेची शिकवण दिली. त्यांनी लोकांवर प्रेम केले आणि मानवतेचा विचार केला. बाबासाहेबांनी आयुष्यात कधीच हार मानली\nमुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे निर्भय होते. त्यांनी प्रेमासह सहचाराची, मानवतेची शिकवण दिली. त्यांनी लोकांवर प्रेम केले आणि मानवतेचा विचार केला. बाबासाहेबांनी आयुष्यात कधीच हार मानली नाही. ते निर्भय होते. म्हणून आजही मला अडचणी आल्या किंवा समस्यांना सामोरे जावे लागले. परिस्थिती अत्यंत कठीण झाली की मी बाबासाहेबांची आठवण काढतो. त्यामुळे मला प्रेरणा मिळते. म्हणून बाबासाहेब हेच माझे प्रेरणास्थान आहेत, असे उद्गार बॉलीवूड अभिनेते आमीर खान याने काढले.\nराष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समितीच्या वतीने वांद्रे-कुर्ला संकुलातील एमएमआरडीएच्या मैदानावर शनिवारी सायंकाळी आयोजित करण्यात आलेल्या ‘बाबासाहेबांच्या विचारांचा महोत्सव’ या कार्यक्रमात आमीर खान बोलत होता. यावेळी कार्यक्रमाचे मुख्य आयोजक आणि अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे, नेपाळचे कॅबिनेट मंत्री विश्वेंद्र पासवान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर, ज्येष्ठ संगीतकार हरिहरन, संगीतकार जतीनललित, नाटयनिर्माते राहुल भंडारे, मुंबई स्टॉक एक्सचेंजचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष चव्हाण, नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त दिनेश वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते.\nविश्वेंद्र पासवान यांनी उपस्थितांना बाबासाहेबांची समता, बंधुता आणि न्यायाची शिकवण अंमलात आणावी, असे आवाहन केले. प्रकाश आंबेडकर यांनीही परिवर्तनाची भावना कृतीत आणण्यासह पुस्तकातील बाबासाहेब माहिती करून घ्या, असे आवाहन केले. शिवाय रोहित वेमुला याची आई येत्या १४ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता आंबेडकर भवन येथे बौद्ध धर्माची दिक्षा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. हर्षदीप कांबळे यांनी पुढील पंचवीस वर्षे आमची समिती विद्यार्थ्यांच्या आणि उद्योजकांच्या मदतीसाठी व महिलांच्या सक्षमीकरणासाठी काम करणार असल्याचे नमुद केले. दरम्यान, यावेळी गायक अभिजित कोसंबी, गायिका रैना अग्नी, तबलानवाज मुकेश जाधव आणि श्याम जावडा या कलाकारांनी आपआपली कला सादर करत रसिकप्रेक्षकांचे तब्बल पाच तास मनोरंजन केले. शिवाय यावेळी कलाकार राजेश ढावरे यांच्या ‘द ट्रू सन आॅफ इंडिया : डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या अल्बमचे प्रकाशनही उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. (प्रतिनिधी)\nआमीर खान याने आपल्या भाषणाची सुरुवातच ‘जय भीम...’ असे म्हणत केली. तो म्हणाला, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ जयंतीच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाला मला बोलावण्यात आले याचा आनंद आहे. त्यामुळे मी आयोजकांचे आभार मानतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महान पुरुष होते. बाबासाहेब केवळ दलितांचे नाही तर विश्वाचे नेते आहेत. बाबासाहेबांना मी माझे नेते मानतो. त्यांनी समानतेची शिकवण दिली असून, आपण त्यांच्याकडून प्रेरणा घेतली पाहिजे. बाबासाहेबांनी आपणाला जी शिकवण दिली. जे विचार दिले. ते सत्यात उतरवण्यासाठी आपण सर्वांनी त्यांच्या मार्गावर चालण्याची गरज आहे. विशेषत: बाबासाहेबांनी दाखवलेल्या मार्गावर चालताना त्यांची पुस्तकेही वाचा, असे आवाहन आमीर याने केले.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nमासिक पाळीच्या दिवसांत गावाबाहेर राहावे लागते...\nसरकारी कर्मचाऱ्यांना ५ दिवसांचा आठवडा मिळेल, पण...\nसणासुदीचे दिवस संपूनही डीजेवरील बंदी कायमच\n‘डिजिटल इंडिया’ उपक्रमाला एसटी महामंडळाकडून ‘ब्रेक’\nदुष्काळात महाराष्ट्राला मदतीचा हात देऊ : मोदी\nबुध्दिमत्ता आहे, पण पैसा, यंत्रणा नाही : विद्यार्थ्यांना मिळतेय वरवरचे ज्ञान, संशोधनाला मर्यादा\nशिर्डीसबरीमाला मंदिरमीटूसनी देओलइंधन दरवाढप्रो कबड्डी लीगसुशांत सिंग रजपूतनवरात्रीतितली चक्रीवादळडोनाल्ड ट्रम्प\nविक्रमवीर विराट; कोहलीचे 'हे' एक डझन विक्रम सांगतात त्याची महानता\nPHOTO बॉलिवूडच्या कलाकारांनी लावली दुर्गा पूजेला हजेरी\nजॅकलिन, स्मृती इराणी, आमीरचं नाव बदललं; 'प्रयागराज'नंतरही योगींचा नामांतराचा धडाका\nपरिणीती चोप्राचे 'हे' इंडो-वेस्टर्न लूक्स तुम्हाला देतील परफेक्ट लूक\nमुंबईतील 'या' ठिकाणी स्वस्त आणि मस्त शॉपिंगचा आनंद लुटा\nलहानपणी टॉप, मात्र मोठेपणी फ्लॉप आठवतात का 'हे' कलाकार\n'या' घरगुती वस्तुंचा तुम्ही चुकीच्या पद्धतीने वापर करताय\nदसरा मेळाव्यामुळे शिवाजी पार्क भगवामय\nनागपुरातील विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यातील क्षणचित्रे\nवेगाने वजन कमी करण्यासाठी नारळाचं पाणी; जाणून घ्या कसे\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nतिरंगा फडकला आणि डोळे पाणावले सांगतोय मिस्टर आशिया सुनीत जाधव\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nअष्टमीला कोल्हापूरची अंबाबाई महिषासुरमर्दिनीच्या रूपात\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nMeToo बद्दल तरुणाईचं म्हणणं काय तरुणाई खुलेपणाने होतेय व्यक्त\nसप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nजोतिबाची पाच पाकळ्यातील बैठी सरदारी पूजा\nस्वबळानंतर शिवसेनेची पाऊले युतीकडे\nमेट्रोच्या कामावरून दोन यंत्रणांमध्ये रंगला वाद\nरावणदहन पाहाणाऱ्या ६१ जणांना रेल्वेने चिरडले\nदुष्काळात महाराष्ट्राला मदतीचा हात देऊ : मोदी\nपावसामुळे मुंबईतील धूलिकणांचे प्रमाण घटले\nमुंबईसह कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्राला पावसाचा इशारा\nमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून डॉलर्स जप्त\nबॉलिवूड स्टार्सच्या व्यवस्थापकाने केला आत्महत्येचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/ls-2016-diwali-news/100-years-of-tank-1426835/", "date_download": "2018-10-20T00:41:57Z", "digest": "sha1:2OY5FO5RPFQEQ5PAGOKNK5WIKMXYSMLU", "length": 153814, "nlines": 286, "source_domain": "www.loksatta.com", "title": "100 years of tank | शंभरीचा रणगाडा | Loksatta", "raw_content": "\nविषाणुजन्य तापावर प्रतिजैविके घेणे टाळा\nसंत्र्याला यंदा सुगीचे दिवस\nऊस तोडणी कामगारांना भविष्य निर्वाह निधीचा लाभ\nदसरा मेळाव्यातून पंकजांचा पक्षांतर्गत स्पर्धकांनाही इशारा\nदिवाळी अंक २०१६ »\nपहिल्या महायुद्धात फ्रान्समधील सोम (Somme) येथील लढाईत १५ सप्टेंबर १९१६ रोजी ब्रिटिशांनी सर्वप्रथम रणगाडे हे युद्धातील अस्त्र म्हणून वापरले. त्यास यंदा शंभर वर्षे पूर्ण होत\nपहिल्या महायुद्धात फ्रान्समधील सोम (Somme) येथील लढाईत १५ सप्टेंबर १९१६ रोजी ब्रिटिशांनी सर्वप्रथम रणगाडे हे युद्धातील अस्त्र म्हणून वापरले. त्यास यंदा शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने युद्धातील प्रभावी अस्त्र असलेल्या रणगाडय़ांच्या स्थित्यंतरांची ही कहाणी..\nशंभर वर्षांपूर्वीचा काळ. युद्ध रेंगाळले होते. एखाद्या डबक्यात पाणी साचून तुंबावे तसे. लढणाऱ्या दोन्ही बाजूंची सेना समोरासमोर मैलोन् मैल अंतरांवरील समांतर खंदकांमध्ये दबा धरून बसलेली. अधूनमधून खंदकातून बाहेर पडून परस्परांवर चढाया होत. पण कोणत्याही संरक्षक चिलखताविना उघडय़ा मैदानात स्वाऱ्या करणाऱ्या पायदळासाठी शत्रूच्या मशिनगन्सच्या फैरी आणि तोफखाना कर्दनकाळ ठरत. एकेका चढाईत तसंच प्रतिचढाईत हजारो सैनिक मारले जात. बरं, हे टाळण्याकरता खंदकात दबा धरून बसावं, तर तिथले जिणेही सुसह्य़ नसे. चिखलाने भरलेल्या खंदकांत सतत उभे राहावे लागल्याने तळपाय कुजून ‘ट्रेंच फुट’चा त्रास व्हायचा. खंदकात उंदीर-घुशींचा सुळसुळाट असे. थंडी-वाऱ्यात अंग अवघडल्याने आळस द्यायला जरा ताठ उभे राहावे, तर कधी शत्रूचे ‘स्नायपर’ (नेमबाज) डोक्याचा लक्ष्यवेध करतील याचा नेम नाही. खंदकाच्या युद्धाची (ट्रेंच वॉरफेअर) ही कुचंबणा प्रदीर्घ काळ चाले. जगभरच्या लष्करी नेतृत्वाला प्रश्न पडे, की या कुंचबलेल्या परिस्थितीतून मार्ग काढायचा कसा\n..आणि अखेर कोंडी फुटली. युद्धभूमीवर ‘रणगाडा’ अवतरला पहिल्या महायुद्धात फ्रान्समधील सोम (Somme) मधील लढाईत १५ सप्टेंबर १९१६ रोजी ब्रिटिशांनी सर्वप्रथम रणगाडे वापरले. त्याला यंदा १०० वर्षे पूर्ण होत आहेत. रणगाडय़ाच्या दमदार आगमनाने रेंगाळलेल्या युद्धाला नवी रणनीती आणि गती मिळाली. सैनिकांना चिलखती संरक्षण पुरवत शत्रूची काटेरी तारांची (barbed wire) आणि खंदकांची तटबंदी भेदून शत्रूप्रदेशात खोलवर मुसंडी मारण्याचे साधन आणि तंत्र रणगाडय़ामुळे गवसले. शतकभराच्या वाटचालीत रणगाडे केवळ उत्क्रांतच होत गेले नाहीत, तर त्यांनी युद्धभूमीवर आपले वेगळे स्थान निर्माण केले. आणि आजतागायत ते अबाधित राहिले आहे.\nअनेक शतकांच्या इतिहासात युद्धतंत्र विकसित होत जाऊन विसाव्या शतकाच्या सुरुवातीला ते खंदकाच्या लढाईपर्यंत येऊन स्थिरावले होते. युद्धतंत्र अशा पातळीवर आले होते, की त्यामुळे युद्धे महिनोन् महिने रेंगाळत. त्यात एक प्रकारचे साचलेपण (‘सॅच्युरेशन’ वा ‘स्टॅग्नन्सी’) आले होते. युद्धातील मानवी संहाराने परमोच्च पातळी गाठली होती. आघाडीवर रक्तामांसाचा चिखल होऊनही युद्धातील कोंडी फुटत नसे. पहिल्या महायुद्धात १९१६ मध्ये फ्रान्समधील व्हर्दून तथा वेर्दन (Verdun) आणि सोम येथे झालेल्या लढाया ही या प्रकारच्या लढाईची अंतिम रूपे होत. व्हर्दूनच्या रणसंग्रामाला तर ‘Verdun meat-grinder’ म्हणूनच ओळखले जाते. २१ फेब्रुवारी ते १८ डिसेंबर १९१६ अशा प्रदीर्घ काळात झालेली ही पहिल्या महायुद्धातील सर्वात अधिक काळ चाललेली लढाई. ३०३ दिवसांच्या या युद्धकाळात जर्मनी आणि फ्रान्स या परस्परांच्या शत्रूंचे मिळून एकूण साडेबारा लाख सैनिक कामी आले. दर महिन्याला सुमारे ७० हजार सैनिक मरत होते. व्हर्दूनच्या लढाईतून जर्मनीचे लक्ष आणि साधनस्रोत दुसरीकडे वळवले जावेत म्हणून फ्रान्समध्ये सोम येथे चढाईची दुसरी आघाडी उघडण्यात आली. १ जुलै ते १ नोव्हेंबर १९१६ दरम्यान सोम नदीच्या परिसरात हा रणसंग्राम चालला. त्यात जर्मनी, फ्रान्सबरोबरच ब्रिटन आणि अन्य देशांच्या सैनिकांनीही भाग घेतला. युद्ध संपेपर्यंत सहभागी सर्वच देशांच्या सैन्यांतले मिळून जवळपास १५ लाख सैनिक धारातीर्थी पडले. मशिनगन्स आणि तोफखान्यामुळे खंदकाच्या लढाया भीषण संहारक झाल्या होत्या. त्यावर कोणताही तोडगा उपलब्ध नव्हता.\nसोम नदी परिसरात ब्रिटिश, फ्रेंच आणि जर्मन सैन्य समोरासमोरच्या खंदकांत दूरवर दबा धरून बसले होते. ब्रिटिश पायदळ आणि घोडदळाने केलेल्या स्वाऱ्या जर्मन मशिनगन्सनी निष्प्रभ ठरवल्या होत्या. अखेर ब्रिटिश एक्स्पिडिशनरी फोर्सचे जनरल सर डग्लस हेग यांनी फ्लेर्स-कोर्सलेट (Flers-Courcelette) गावांवरील १५ सप्टेंबरच्या हल्ल्यात ‘मार्क-१’ हे नव्याने लष्करात दाखल झालेले रणगाडे वापरण्याचा निर्णय घेतला. ऑगस्ट १९१६ मध्ये ते लष्करात दाखल झाले होते. आघाडीवर ४९ रणगाडे आणण्यात आले होते. त्यापैकी ३२ रणगाडे युद्धभूमीवर जिथून हल्ला सुरू होणार होता त्या ठिकाणी तैनात करण्यात आले. त्यापैकी सात रणगाडय़ांचे इंजिन ऐनवेळी सुरूच झाले नाही. त्यामुळे प्रत्यक्ष हल्ल्यात २५ रणगाडय़ांनीच भाग घेतला. त्यातलेही काही मधेच बंद पडले. चिखलात रुतून बसले किंवा शत्रूच्या हल्ल्यांत निकामी झाले. उर्वरित केवळ नऊच रणगाडे दोन्ही खंदकांमधील ‘नो मॅन्स लँड’ पार करून जर्मन फळीपर्यंत पोहोचून हल्ला करू शकले.\nया पहिल्यावहिल्या रणगाडा हल्ल्याचा ब्रिटिशांना प्रत्यक्ष रणभूमीवर फारसा फायदा झाला नाही. रणगाडय़ांनी शत्रूची फळी भेदत त्यांची काही ठाणी उडवून लावली. रणगाडय़ाचे भलेमोठे धूड पाहून, त्यांच्या ट्रॅक्सचा करकरणारा आवाज ऐकून, त्यामधून होणारा तोफांचा आणि मशिनगन्सचा मारा पाहून शत्रूचे काही सैनिक मशिनगन्स टाकून पळून गेले. आघाडीवरील १.८ कि. मी.च्या पट्टय़ात जर्मनांनी माघार घेतल्याने तो भाग ब्रिटिशांच्या ताब्यात आला. मात्र, युद्धातील रणगाडय़ांच्या या पहिल्यावहिल्या वापराचा शत्रूवरील मनोवैज्ञानिक आघात जास्त मोठा होता. त्याला ‘टँक टेरर’च म्हटले जायचे.\nमात्र, जनरल हेग यांना रणगाडय़ांचा इतक्या उतावीळपणे वापर केल्याबद्दल टीकेचे धनी व्हावे लागले. युद्धभूमीवरील भूभाग फारच ओबडधोबड होता. हे नवे यंत्र वापरण्यासाठी ब्रिटिश सैन्याचे पुरेसे प्रशिक्षणही झाले नव्हते. इतक्या कमी संख्येने रणगाडे वापरल्याने युद्धभूमीवर अपेक्षित परिणाम तर साधला गेला नाहीच; उलट त्यांच्या अस्तित्वाचे गुपितही उघड झाले, असे काही टीकाकारांचे म्हणणे होते. तरीही जनरल हेग यांनी दोन दिवसांनी १७ सप्टेंबरला पुन्हा रणगाडय़ांनिशीच हल्ला चढविला. वाईट हवामान आणि मोठय़ा नुकसानीमुळे तो मागे घ्यावा लागला. पण जनरल हेग यांना या नव्या यंत्राच्या क्षमतेबाबत खात्री पटली होती. त्यांनी आणखी एक हजार रणगाडय़ांचे उत्पादन करून रणभूमीवर पाठविण्याची मागणी केली.\nत्यानंतर जुलै १९१७ मध्ये ब्रिटिशांनी यीप्रसच्या (Ypres) तिसऱ्या लढाईत २१६ रणगाडे वापरले. पण मैदानी भागातील चिखलामुळे त्यांचा वापर फारसा परिणामकारी ठरला नाही. तथापि, २० नोव्हेंबर १९१७ रोजी ब्रिटिश रणगाडय़ांना हवे असलेले अनुकूल वातावरण मिळाले. त्या दिवशी कॅम्ब्रेच्या (Cambrai) लढाईत ब्रिटिशांनी जर्मनांविरुद्ध ४०० हून अधिक रणगाडे मैदानात उतरवले. त्यांच्या तुफानी माऱ्याने शत्रूच्या संरक्षक फळीला सात मैल लांबीच्या अंतरात खिंडार पडले आणि ब्रिटिशांनी त्याद्वारे सहा मैल आत खोलवर शत्रूप्रदेशात मुसंडी मारली. परंतु रणगाडय़ांच्या जोरावर मिळवलेला हा प्रदेश ब्रिटिश पायदळ आपल्या कब्जात राखू शकले नाही आणि जवळपास सर्व प्रदेश जर्मनांनी परत मिळवला. भूभागावर प्रत्यक्ष नियंत्रण ठेवण्यासाठी असलेले पायदळाचे महत्त्व त्यातून अधोरेखित झाले, तरीही रणगाडय़ांनी युद्धभूमीवरील आपले स्थान त्यातून पक्के केले होते. ८ ऑगस्ट १९१८ रोजी ब्रिटिशांनी अमिन्सच्या (Amiens) लढाईत ६०० रणगाडय़ांनिशी प्रचंड विजय मिळवला. जनरल एरिक लुडेनडॉर्फ यांनी या दिवसाचे वर्णन ‘जर्मन लष्करासाठीचा काळा दिवस’ असे केले.\nरणगाडय़ांच्या इतिहासाचा मागोवा घ्यायचा झाल्यास बरेच मागे जावे लागेल. पूर्वीच्या काळी युद्धात वापरले जाणारे रथ हे रणगाडय़ांचे आद्यरूप मानता येईल. त्यानंतर चिलखती घोडदळ हा प्रकार बरीच वर्षे युद्धभूमीवर प्रचलित होता. घोडा आणि स्वार अशा दोघांनाही धातूची चिलखते घालून रणांगणात उतरवले जात असे. मात्र, ही बोजड चिलखते घातल्याने घोडे व स्वार दोघांच्याही सफाईदार हालचालींवर मर्यादा येत. त्यातही धातूच्या पत्र्याच्या चिलखतापेक्षा (प्लेट आर्मर) तारांनी विणलेले चिलखत (चेन आर्मर) बरेच विकसित मानले जाई. पण तेही शत्रूच्या माऱ्यापासून संपूर्ण संरक्षण देण्यास पुरेसे नसे. ढाल-तलवार, धनुष्य-बाण, भाले यापासून लढाई जसजशी बंदुका-तोफांकडे वळली, तसतसे या चिलखतांचे महत्त्व कमी झाले. त्याहून भक्कम चिलखतांची निकड भासू लागली. मशिनगन्सच्या माऱ्यापुढे तग धरेल असे संरक्षक आवरण अद्याप निर्माण झाले नव्हते.\nजगात विविध ठिकाणी त्यादृष्टीने संशोधन सुरू होते. पंधराव्या शतकात लिओनार्दो द विन्सी याने रणगाडय़ाची संकल्पना मांडली होती. त्यानेच हेलिकॉप्टरचे पहिले कल्पनाचित्रही बनवले होते. पंधराव्या शतकात झेक सेनानी जान झिस्का याने प्रथम चिलखती गाडय़ांमध्ये तोफा बसवून गाडीच्या बाजूला असलेल्या छिद्रांमधून तोफा डागण्याची व्यवस्था केली. या चिलखती गाडय़ा वापरून त्याने अनेक युद्धे जिंकली. पण त्याच्या मृत्यूनंतर विसाव्या शतकापर्यंत ही संकल्पना मागे पडली. रणगाडय़ासाठी ओबडधोबड, खाचखळग्यांच्या जमिनीवरून मार्गक्रमण करण्याची क्षमता महत्त्वाची होती. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला वाहन उद्योगात अनेक प्रयोग होत होते आणि त्यातून शेतीसाठी धातूचे अखंड ट्रॅक्स असलेल्या ट्रॅक्टरचा उदय झाला होता. धातूच्या पट्टय़ांची ही साखळी दातेरे असलेल्या चाकांवर बसवून त्याआधारे वाहने ओबडधोबड जमिनीवरून चालविण्याचे तंत्र विकसित होत होते. ही यंत्रणा ‘कॅटरपिलर’ नावाने ओळखली जाई. तिचा वापर करून वाहनाला तोफ जोडून रणगाडय़ासारखे प्राथमिक शस्त्र बनविण्याची कल्पना फ्रेंच तोफखान्यातील कॅप्टन लेवावासूर (Levavasseur) याने १९०३ मध्ये मांडली होती. मात्र, फ्रेंच तोफखान्याच्या तांत्रिक समितीला ही कल्पना व्यवहार्य वाटली नाही आणि ती योजना बारगळली. पहिल्या महायुद्धापूर्वी रणगाडय़ाशी मिळत्याजुळत्या संकल्पना दोघांनी मांडल्या होत्या. गुंथर बर्स्टिन या ऑस्ट्रियाच्या इंजिनीअरने १९११ मध्ये आणि लान्सलॉट द मोल या ऑस्ट्रेलियाच्या इंजिनीअरने १९१२ साली मांडलेल्या संकल्पना त्या- त्या सरकारने फेटाळल्या होत्या. अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथील बेंजामिन होल्ट याने १९०३ ते १९०७ या काळात कॅटरपिलर ट्रॅक्टर विकसित केला. पहिल्या महायुद्धाच्या (१९१४ ते १९१८) सुरुवातीला लष्करी सेनानींना या यंत्रात रस वाटू लागला. त्यांनी खाचखळग्यांनी आणि चिखलाने भरलेल्या भूभागात अवजड तोफा ओढून नेण्यासाठी आणि साधनसामग्रीची वाहतूक करण्यासाठी होल्टच्या कॅटरपिलर ट्रॅक्टरचा वापर केला. त्यातून सुरुवातीला रणगाडय़ाच्या विकासाचा मार्ग प्रशस्त झाला. ब्रिटिशांच्या रॉयल आर्मी सव्‍‌र्हिस कोअरने १९१६ पर्यंत अशा एक हजार होल्ट कॅटरपिलर ट्रॅक्टर्सचा वापर युद्धभूमीवर केला होता.\nफ्रान्सनेही अशाच प्रकारे होल्टच्या कॅटरपिलर ट्रॅक्टरचा वापर केला. याच दरम्यान फ्रान्समध्ये जीन बॅप्टिस्ट एस्टिएन, एम. फ्रॉट आदींनी अशाच प्रकारचे प्रयोग चालवले होते. त्यातून फ्रॉॅट-लॅफली लँँडशिप, ऑब्रियट-गॅबेट फोट्र्रेस, श्नायडर सीए-१ अशा प्राथमिक स्वरूपाच्या रणगाडय़ांची प्रारूपे (प्रोटोटाईप्स) आकाराला आली. मात्र, प्रत्यक्ष युद्धभूमीवर ती फारशी प्रभावी ठरली नाही.\nत्याकाळी रणगाडय़ांच्या सुरुवातीच्या रचनांचा आधार होल्ट कॅटरपिलर ट्रॅक्टर हाच होता. ब्रिटनमध्येही याच धर्तीवर प्रयत्न होत होते. मे १९१५ मध्ये खंदक आणि काटेरी तारांची कुंपणे पार करू शकेल असे ट्रायटन ट्रेंच क्रॉसर यंत्र तयार केले गेले.\nयाच काळात विन्स्टन चर्चिल यांनी ब्रिटनमध्ये रणगाडा संशोधनाला चालना दिली. विविध प्रयोग करत अखेर ३ डिसेंबर १९१५ रोजी ब्रिटनमध्ये ‘लिट्ल विली’ नावाचा पहिला रणगाडा तयार झाला. आजच्या आधुनिक रणगाडय़ांचे हेच मूळ प्रारूप होते. तथापि त्याची खंदक पार करण्याची क्षमता पुरेशी नव्हती. त्याच्या संरचनेत बदल करून वॉल्टर गॉर्डन विल्स यांनी साधारण अंडाकार रचना (rhomboidal design) बनवली. त्याचे नाव- ‘हिज मॅजेस्टीज् लँडशिप सेंटिपेड’ किंवा ‘मदर’ असे होते. ‘बिग विली’ किंवा ‘मार्क १’ नावाने ओळखला गेलेला आणि प्रत्यक्ष युद्धात वापरला गेलेला हाच तो पहिला रणगाडा. २९ जानेवारी १९१६ रोजी त्याच्या चाचण्या यशस्वी झाल्या आणि ब्रिटिश युद्ध कार्यालयाने अशा १०० रणगाडय़ांच्या उत्पादनाची मागणी नोंदविली.\nजर्मनी आणि रशियातही याच काळात रणगाडय़ावर संशोधन सुरू होते. जर्मनीत १९१८ साली ‘ए ७ व्ही’ या रणगाडय़ाची निर्मिती केली गेली. पहिल्या महायुद्धाच्या अखेरीस त्यापैकी काही रणगाडे युद्धात वापरण्यात आले.\nरशियात वासिली मेंडेलीव या नौदल गोदीतील इंजिनीअरने १९११ ते १९१५ दरम्यान रणगाडय़ाचे बरेच सुधारीत प्रारूप बनवले. आजच्या आधुनिक रणगाडय़ाची अनेक वैशिष्टय़े त्यात होती. वाहनाच्या संरक्षक चिलखतावर आणि आकारावर बारकाईने लक्ष दिले होते. तोफगोळे भरण्याची यंत्रणा स्वयंचलित (ऑटोमॅटिक लोडिंग मेकॅनिझम्) होती. भूभागानुसार जमिनीपासूनचे अंतर (ग्राऊंड क्लीअरन्स) जुळवून घेण्यासाठी न्यूमॅटिक सस्पेन्शन होते. रेल्वेमार्गावरून वाहतुकीसाठी चाके बदलण्याची (अ‍ॅडॅप्टर व्हील्स) सोय होती. पण याचा जवळपास पाणबुडीइतका अफाट उत्पादनखर्च असल्याने त्याचे उत्पादन मात्र झाले नाही. अलेक्झांद्र पोरोखोवशिकोव याने रचना केलेला ‘वेझ्देखोद’ आणि लेबेदेंको याने रचना केलेला ‘झार टँक’ हे रशियाचे सुरुवातीचे रणगाडय़ांचे प्रयोग होते.\nरणगाडय़ाला ‘टँक’ हे नाव कसे पडले, याची कथाही सुरस आहे. रणगाडय़ावर होत असलेले संशोधन गुप्त राखण्यासाठी ‘टँक’ हे नाव त्यास दिले गेले आणि रणगाडय़ाला मग ते कायमचेच चिकटले. इतके, की रणगाडय़ापेक्षा ‘टँक’ हे नावच लोकांना अधिक जवळचे वाटते. जगातील बहुतांश भाषांत त्याचा अंगिकार केला गेला. डिसेंबर १९१५ मध्ये प्रथम ‘टँक’ हे नामाभिधान वापरात आले. व्लियम ट्रायटन यांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा ऑगस्ट १९१५ मध्ये रणगाडय़ाचे प्रारूप बनवले जात होते, तेव्हा त्याचा वापर नेमका कशासाठी होणार आहे याबाबत गुप्तता पाळण्यासाठी आणि चकवा देण्यासाठी या संशोधनाचा उल्लेख ‘टँक’ असा केला गेला. कारखान्यातील तंत्रज्ञांना आणि कामगारांना या प्रकल्पाचा उल्लेख ‘वॉटर कॅरियर्स’ किंवा ‘वॉटर टँक्स’ असा करण्याचे आदेश होते. तसेच पाण्याच्या टाकीसारखे दिसणारे हे यंत्र मेसोपोटेमिया (इराक) आघाडीवर सैन्याला पाणी पुरविण्यासाठी विकसित केले जात आहे असा दिखावा निर्माण केला गेला. रणगाडा बनविणाऱ्या लँडशिप कमिटीने ऑक्टोबर १९१५ मध्ये आणखी दिशाभूल करणारे नाव वापरण्याचे ठरविले. त्यानुसार समितीच्या अर्नेस्ट स्विंटन या सदस्याने नुसते ‘टँक’ हे नाव सुचवले आणि तेच कायम प्रचलित झाले. इतकेच नाही, तर लँडशिप कमिटीचे नाव बदलून ‘टँक सप्लाय कमिटी’ असे ठेवण्यात आले. तसेच सुरुवातीला रणगाडय़ाच्या संशोधनात नौदलाच्या तंत्रज्ञांचा वाटा अधिक असल्याने रणगाडय़ाच्या रचनेतील भागांना हॅच, हल, बो आणि पोर्ट्स अशी नावे दिलेली आढळतात.\nचिलखत, गतिमानता व मारकक्षमता\nरणगाडय़ाच्या रचनेत तीन बाबी अत्यंत महत्त्वाच्या असतात. संरक्षक कवच (आर्मर किंवा प्रोटेक्शन), गतिमानता (मोबिलिटी) आणि मारकक्षमता (फायरपॉवर) रणगाडय़ाची उपयुक्तता याच गोष्टींवर अवलंबून असते. या तिन्ही गोष्टी सुनिश्चित करत रणगाडय़ाचा विकास होताना ऑटोमोबाइल क्षेत्रातील इंटर्नल कम्बशन इंजिन, धक्के सहन करण्यासाठीचे सस्पेन्शन अशा अनेक शोधांचा उपयोग झाला. मात्र, हे तिन्ही गुणधर्म किंवा त्यांचा योग्य संयोग साधणे ही तारेवरची कसरत असते. शत्रूच्या माऱ्यापासून अधिक संरक्षण पुरविण्यासाठी पोलादी चिलखत जास्त जाड करत जावे, तर रणगाडय़ाचे वजन वाढून त्याची गतिमानता कमी होते. वेग वाढविण्यासाठी वजन कमी करावे, तर शत्रूच्या हल्ल्याला बळी पडण्याची शक्यता वाढते. या दोन्हींचे संतुलन साधत रणगाडय़ावर शक्तिशाली तोफ आणि मशिनगन बसवून त्यास मारकक्षमताही प्रदान करावी लागते. रणभूमीवर सुरुवातीच्या आगमनानंतर शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ हा समतोल साधून रणगाडे अधिक परिणामकारक बनविण्याच्या कामी लागले.\nसुरुवातीच्या रणगाडय़ांची ‘मेल’ आणि ‘फिमेल’ अशी विभागणी केली गेली. मेल म्हणजे तोफ असलेले, तर फिमेल म्हणजे केवळ मशिनगन असलेले रणगाडे. ब्रिटिशांच्या पहिल्या मार्क १ मध्येही हे प्रकार होते. त्यापैकी मेल मार्क १ चे वजन २८.४ टन, तर फिमेल मार्क १ चे वजन २७.५ टन होते. हा रणगाडा चालवण्यासाठी आठजण लागायचे. त्याला १०५ अश्वशक्तीचे (हॉर्स पॉवर) इंजिन होते. तो जास्तीत जास्त ४५ कि. मीटरचे अंतर पार करू शकत होता आणि त्याचा वेग ताशी फक्त तीन कि. मीटर होता. त्यावर ६ ते १५ मि. मीटर (०.२३ ते ०.५९ इंच) जाडीचे चिलखत होते. त्यावर सहा पौंडांच्या दोन तोफा किंवा ७.७ मि. मी. च्या चार ते पाच मशिनगन्स होत्या. रणगाडय़ांची वजनावर आधारित लहान, मध्यम आणि अवजड अशा तीन गटांत विभागणी केलेली असायची.\nपहिले रणगाडे फारच बोजड, कूर्मगतीने चालणारे होते. ते फार दूरवर प्रवासही करू शकत नसत. फ्रान्सने १९१८ मध्ये १४ टन वजनाचा मध्यम रणगाडा विकसित केला. त्या काळात फ्रान्सचा रेनॉ (Renault) एफटी हा सहा टनी हलका रणगाडा सर्वाधिक वापरला जात असे. पहिल्या महायुद्धाच्या अखेपर्यंत फ्रान्सने ३,८७०, तर ब्रिटनने २,६३६ रणगाडय़ांची निर्मिती केली होती. ब्रिटिशांपेक्षा फ्रेंच रणगाडे वापरण्यास अधिक सुलभ होते. फ्रान्सने पायदळाला पूरक म्हणून रणगाडे वापरण्याचे तंत्र अवलंबिले होते. त्याचाच अंगीकार करत अमेरिकेने ‘एम १९१७’, तर इटलीने ‘फियाट ३०००’ रणगाडय़ांची रचना केली. रणगाडय़ांच्या विकासात फ्रान्सला मागे टाकत ब्रिटनने पहिल्या महायुद्धानंतर पुन्हा एकदा आघाडी घेतली. ब्रिटिशांचा व्हिकर्स मीडियम टँक ताशी ३२ कि. मीटर या वेगाने दौड करू शकत असे. १९३० पर्यंत रशिया, पोलंड, झेकोस्लोव्हाकिया, जपान या देशांनी रणगाडा उत्पादन सुरू केले होते. एव्हाना छोटय़ा रणगाडय़ांची संख्या वाढली असली तरी त्यांचे महत्त्व कमी होऊ लागले होते. एकीकडे रणगाडे विकसित होत असतानाच रणगाडाविरोधी शस्त्रेही तयार होत होती. स्पेनमधील गृहयुद्ध आणि तत्पूर्वीही हे जाणवू लागले होते. कारण शत्रूच्या रणगाडय़ांशी लढण्यासाठी अधिक विध्वंसक रणगाडय़ांची गरज भासू लागली होती. रणगाडे पायदळाला पूरक म्हणून वापरायचे असल्याने त्यांचा वेग कमी ठेवलेला असे आणि त्यामुळे ते नष्ट होण्याची शक्यताही वाढत असे.\nत्यावर उपाय म्हणून १९३० च्या दशकात रणगाडय़ांचे संरक्षक आवरण जाड करण्यावर भर दिला गेला. त्यातून ४० मि. मी. जाडीचे चिलखत असलेल्या फ्रेंच आर-३५ आणि ६० मि. मी.चे चिलखत असलेल्या ब्रिटिश ए-११ रणगाडय़ांची निर्मिती झाली. रणगाडय़ांच्या तोफेची मारकक्षमता वाढविण्याच्या स्पर्धेतून रशियाच्या टी-२८, टी-३४ आणि टी-३५ रणगाडय़ांची आणि जर्मन पँझर-३ आणि पँझर-४ रणगाडय़ांची निर्मिती झाली. दुसऱ्या महायुद्धाच्या सुरुवातीला- म्हणजे १९३९ साली जर्मन पँझर-३ रणगाडय़ांवर ५० मि. मीटर व्यासाची तोफ होती, तर\nरशियाच्या टी-३४ रणगाडय़ावर ७६ मि. मी. व्यासाची तोफ होती. साहजिकच रशियाच्या रणगाडय़ांची मारकक्षमता जास्त होती.\nदुसरे महायुद्ध सुरू होईपर्यंत अन्य देश प्रभावी रणगाडे उत्पादनात बरेच मागे पडले होते. ब्रिटनने १९३० ते १९३९ या काळात उत्पादन केलेल्या ११४८ रणगाडय़ांपैकी केवळ ८० रणगाडय़ांची मारकक्षमता थोडी बरी होती. इटलीच्या १५०० पैकी केवळ ७० एम-११ रणगाडय़ांवर ३७ मि. मी. तोफा होत्या. अमेरिकेकडे मशिनगन्स असलेले केवळ ३०० रणगाडे होते. जपानकडील २००० रणगाडय़ांपैकी बहुतांशी असेच हलक्या शस्त्रांनी सज्ज होते. त्यामानाने फ्रान्सचे चिलखती दल अधिक सक्षम होते. तरीही फ्रान्सच्या २६७७ रणगाडय़ांपैकी १७२ रणगाडे ७५ मि. मी.च्या तोफांने सुसज्ज होते. मात्र, सगळ्यात मोठे चिलखती दल रशियाने उभे केले होते. रशियाने १९३० ते १९३९ यादरम्यान तब्बल २०,००० रणगाडे- म्हणजे अन्य सर्व देशांच्या एकत्रित रणगाडय़ांहून अधिक रणगाडे तयार केले होते.\nएखादे नवे शस्त्र किंवा शस्त्रास्त्र प्रणाली युद्धभूमीवर दाखल झाली की ती अस्तित्वात असलेल्या यंत्रणेत सामावून घेऊन त्याच्या वापराची व्यूहनीती (स्ट्रॅटेजी) आणि डावपेच (टॅक्टिक्स) ठरवावे लागतात. सुरुवातीच्या काळात रणगाडे पायदळाला (इन्फंट्री) पूरक म्हणून चिलखती घोडदळाच्या (आर्मर्ड कॅव्हलरी) भूमिकेत वापरले गेले. रणगाडय़ांची रणनीती (डॉक्ट्रिन) ठरविण्यात ब्रिटिश सेनानी आणि युद्धतज्ज्ञ जे. एफ. सी. फुलर यांनी पायाभूत काम केले. मोठय़ा संख्येने रणगाडे हल्ला करणाऱ्या दलाच्या अग्रभागी ठेवून वापरण्याची त्यांची रणनीती बऱ्याच देशांमध्ये अंगीकारली गेली. याच अनुषंगाने पुढे जर्मनीतील ‘पॅन्झर जनरल’ म्हणून ओळखले गेलेले हाइन्झ गुडेरियन, ब्रिटनचे पर्सी होबार्ट, अमेरिकेचे अ‍ॅड्ना शफी ज्युनिअर, फ्रान्सचे चार्ल्स द गॉल, सोव्हिएत युनियनचे मिखाईल तुखाचेव्हस्की यांनी महत्त्वाचे काम केले. पायदळ, घोडदळ आणि तोफखाना यांचे यांत्रिकीकरण करून त्यांचा एकत्रित (समन्वयाने) वापर केला पाहिजे, असा मतप्रवाह ब्रिटिश सेनानी आणि युद्धतज्ज्ञ बी. एच. लिडेल हार्ट यांनी मांडला. परंतु हे सारे कागदावरचे डावपेच प्रत्यक्ष रणभूमीवर वापरण्याचे कसब जर्मनांनी दाखविले.\nपहिल्या महायुद्धातील सोमच्या लढाईत प्रथमच वापरले गेलेले रणगाडे दुसऱ्या महायुद्धापर्यंत (१९३९ ते १९४५) चांगलेच सुधारले होते. पँझर रणगाडय़ांच्या जोडीला लढाऊ विमानांचे ताफे वापरून झंझावाती हल्ले करण्याचे तंत्र (ब्लिट्झक्रिग) वापरत हिटलरच्या नाझी जर्मनीने दुसऱ्या महायुद्धात बराचसा युरोप पादाक्रांत केला. रशियात खोलवर घुसत थेट क्रेमलिनच्या दारात धडक मारली.\nदुसऱ्या महायुद्धाच्या सुरुवातीपर्यंत नाझी जर्मनीने युरोपमधील सर्वात प्रबळ रणगाडा दल उभे केले होते. जर्मन चिलखती दलात १९३९ साली ३१९५ रणगाडे होते. त्यापैकी २११ ‘पँझर-४’ या प्रकारचे होते. जर्मन रणगाडा दलाची खरी ताकद त्याच्या एकत्रित वापरात होती. बाकी देशांनी रणगाडे एकतर पायदळाच्या जोडीला वापरले किंवा ‘कॅव्हलरी टँक युनिट्स’ म्हणून वेगळे वापरले. मात्र, जर्मनीने स्वतंत्र ‘पँझर डिव्हिजन्स’ उभ्या करून त्यांचा आघाडीवर एकवटून वापर केला. त्यात त्यांची खरी ताकद होती. दुसऱ्या महायुद्धातील जर्मनीच्या या यशस्वी रणनीतीनंतर अन्य देशांनीही त्या अनुषंगाने विचार करत आपापल्या रणगाडा दलांची फेररचना करण्यास सुरुवात केली. तसेच त्यांचे उत्पादनही वाढवले.\nदुसऱ्या महायुद्धातील १९३९ ते १९४१ दरम्यानच्या लढायांमध्ये रणगाडय़ांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडली. तसेच त्यांच्या रचनेतही मोठय़ा प्रमाणात सुधारणा झाली. जर्मनीने त्यांचे ‘पँझर-४’ आणि रशियाने त्यांचे ‘टी-३४’ रणगाडे १९४२ पर्यंत अधिक लांबीच्या तोफेने आणि\nअधिक वेगवान तोफगोळ्यांनी सज्ज केले. जर्मनीने १९४३ साली ‘पँथर’ मध्यम रणगाडा रणात उतरवला. त्याला ७५ मि. मी.ची तोफ होती आणि त्याच्या गोळ्याचा वेग ९३६ मीटर किंवा ३०७० फूट प्रति सेकंद इतका होता. मूळ ‘पँझर-४’ रणगाडय़ाच्या तोफगोळ्याचा वेग ३८४ मीटर किंवा १२६० फूट प्रति सेकंद इतका होता. ‘पँथर’ रणगाडा पूर्वीच्या ‘पँझर’ रणगाडय़ांच्या तुलनेत दुप्पट वजनाचा- म्हणजे ४३ टनांचा होता. पण त्याची मारकक्षमताही तितकीच जास्त होती. जर्मनीने त्याहून ताकदवान अशा ‘टायगर’ रणगाडय़ाचीही निर्मिती केली. ‘टायगर-२’ हा दुसऱ्या महायुद्धात वापरला गेलेला सर्वात वजनी रणगाडा होता. त्याचे वजन ६८ टन होते. त्याला ८८ मि. मी. व्यासाची तोफ होती. त्याच्या स्पर्धेत रशियाने ‘जेएस’ (जोसेफ स्टालिनच्या नावाने) किंवा ‘स्टालिन’ हा रणगाडा विकसित केला. १९४४ पर्यंत युद्धभूमीवर दाखल झालेल्या या रणगाडय़ाचे वजन ४६ टन असले तरी त्याची तोफ मोठी म्हणजे १२२ मि. मी. व्यासाची होती. याचदरम्यान रशियाने आपल्या टी-३४ रणगाडय़ांना अधिक प्रभावी ८५ मि. मी.च्या तोफा बसवल्या. टायगर आणि जेएस या दोन्ही रणगाडय़ांना सुरुवातीला यश मिळाले तरी पुढील काळात ते प्रामुख्याने अन्य मध्यम रणगाडय़ांच्या जोडीनेच वापरले गेले.\nजसजसे रणगाडे बलशाली होऊ लागले तसतशी त्यांना नष्ट करण्याची गरज भासू लागली. अमेरिकी लष्कराने स्वयंचलित तोफांसारखे दिसणारे खास ‘टँक डिस्ट्रॉयर्स’ तयार केले. जर्मनीनेही आपले स्वत:चे रणगाडाभेदी ‘टरेटलेस टँक्स’ तयार केले. ब्रिटनने मात्र संपूर्ण दुसऱ्या महायुद्धाच्या काळात पायदळाला मदत करणाऱ्या ‘चर्चिल’ आणि वेगवान क्रूझर प्रकारच्या ‘क्रुसेडर’ आणि ‘क्रॉमवेल’ रणगाडय़ाचे उत्पादन सुरू ठेवले. त्यापैकी चर्चिल रणगाडय़ांचे चिलखती आवरण चांगले होते, तर अन्य दोन रणगाडे वेगवान होते. पण ब्रिटनच्या कोणत्याच रणगाडय़ांत जर्मन किंवा रशियन रणगाडय़ांची ताकद नव्हती. परिणामी १९४३ आणि १९४४ च्या लढायांत ब्रिटनने अमेरिकी बनावटीचे ‘एम-४ शेरमन’ मध्यम रणगाडे वापरले. अमेरिकेत एम-४ रणगाडय़ाचे उत्पादन १९४२ मध्ये सुरू झाले आणि लवकरच ४९,२३४ एवढय़ा ‘एम-४’ रणगाडय़ाचे उत्पादन केले आणि अमेरिकेच्या दोस्तराष्ट्रांना त्यांचा मोठय़ा प्रमाणावर पुरवठा केला गेला. परंतु १९४४ पर्यंत ते शत्रूच्या मारकक्षमतेपुढे पुरे पडेनासे झाले आणि त्यांच्या जागी नवे रणगाडे आणावे लागले. मात्र, ब्रिटिशांप्रमाणेच अमेरिकेनेही रणगाडय़ांच्या बाबतीत चुकीची रणनीती स्वीकारली होती. त्यांनी रणगाडय़ांचा वापर पायदळाला मदतनीस म्हणूनच केला. रणगाडे एकवटून स्वतंत्रपणे हल्ले करण्याचे जर्मन तंत्र त्यांनी अवलंबिले नाही. त्यामुळे त्यांचे रणगाडेही जर्मनांप्रमाणे संहारक शक्तीने परिपूर्ण न राहता तोकडे पडत गेले. युद्धाच्या अगदी शेवटच्या टप्प्यात अमेरिकेने ‘एम-२६ पर्शिग’ हे ९० मि. मी. व्यासाच्या तोफेचे अवजड रणगाडे युद्धात उतरवले. तोपर्यंत ब्रिटिशांनी ७६ मि. मी. व्यासाची तोफ असलेल्या ‘सेंच्युरियन’ रणगाडय़ाचे प्रारूप तयार केले होते. अमेरिका आणि ब्रिटनचे हे रणगाडे जर्मनीच्या टायगर आणि पँथर रणगाडय़ांच्या तोडीचे होते. अन्यथा ब्रिटिश आणि अमेरिकी रणगाडे मारकक्षमतेच्या बाबतीत जर्मनी आणि रशियाच्या बरेच मागे होते.\nअल-अलामीन आणि कस्र्कचे रणसंग्राम\nदुसऱ्या महायुद्धाचे पारडे दोस्तराष्ट्रांच्या (ब्रिटन, अमेरिका, रशिया) यांच्या बाजूने वळविण्यात युद्धाच्या उत्तरार्धात लढल्या गेलेल्या उत्तर आफ्रिकेतील अल-अलामीन आणि रशियातील कस्र्क येथील रणगाडय़ांच्या लढायांनी मोठी भूमिका बजावली. इजिप्तमधील अल-अलामीनच्या लढाईने हिटलरचे वाळवंटातील तेलावर आणि सुएझ कालव्यावर ताबा मिळवून ब्रिटिशांचा भारताकडील संपर्क तोडण्याचे मनसुबे उधळले गेले. तर कस्र्कच्या लढाईने नाझी जर्मनीचे युक्रेनच्या तेल आणि गव्हाच्या कोठारावर ताबा मिळवण्याचे स्वप्न धुळीस मिळवले. कस्र्कचा रणसंग्राम ही आजवरची जगातील रणगाडय़ांची सर्वात मोठी लढाई म्हणून ओळखली जाते.\nअल-अलामीनच्या लढाईत जर्मनीच्या आफ्रिका कोअरचे फिल्ड मार्शल अर्विन रोमेल (‘डेझर्ट फॉक्स’ म्हणून नावाजलेले) आणि ब्रिटिश एट्थ आर्मीचे (आठव्या आर्मीचे) जनरल बर्नार्ड लॉ माँटगोमेरी (‘माँटी’ म्हणून सुपरिचित) हे दोन कसलेले सेनानी समोरासमोर उभे ठाकले होते. रोमेलने जून १९४२ मध्ये उत्तर आफ्रिकेतील टोब्रुक हे शहर ताब्यात घेतल्यानंतर इजिप्तकडे मोर्चा वळवला. मात्र, सप्टेंबरमध्ये आलम-हल्फा येथे झालेल्या लढाईत त्याची विजयी घोडदौड रोखली गेली. रोमेलनी इजिप्तमधील अल-अलामीन गावाजवळ तळ ठोकून ४० मैल आघाडीवर मोठी मोर्चेबांधणी केली. उत्तरेकडे भूमध्य समुद्रावरील अलेक्झांड्रिया बंदर, दक्षिणेला कतारा डिप्रेशन नावाने ओळखला जाणारा प्रदेश आणि दोन्ही बगलांवर तटबंदी अशी मजबूत व्यवस्था केली होती. रोमेलच्या बाजूने जर्मनी व इटलीचे मिळून साधारण एक लाख सैनिक, ५५० रणगाडे, तितक्याच तोफा आणि ७०० ते ८०० विमाने असा फौजफाटा होता. तर ब्रिटिशांच्या दिमतीला त्याच्या साधारण दुप्पट- म्हणजे दोन लाख सैनिक, १००० रणगाडे, ८०० ते ९०० तोफा, ७५० विमाने असा शस्त्रसंभार होता. ब्रिटिश लष्कराच्या जोडीला त्यांच्या साम्राज्यातील भारत, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आदी देशांचेही सैनिक होते. २३ ऑक्टोबरला युद्धाला तोंड फुटले आणि दहा दिवस चाललेल्या घनघोर रणसंग्रामात माँंटगोमेरीच्या ब्रिटिश फौजांनी रोमेलच्या जर्मन सैन्याला मात देत टय़ुनिशियापर्यंत माघार घ्यायला भाग पाडले. अमेरिकेहून बोटींवरून घाईघाईत इजिप्तला पाठवलेल्या ३०० शेरमन रणगाडय़ांनी माँटगोमेरीच्या सैन्याला चांगलाच हात दिला. या शेरमन रणगाडय़ांनी ब्रिटिश सैन्याला हवी असलेली मारकक्षमता प्रदान केली. युद्धात दोन्ही बाजूंचे मोठे नुकसान झाले. जर्मनी-इटलीने मिळून साधारण ६०,००० सैनिक (मृत व जखमी मिळून), ५०० रणगाडे, २५० तोफा आणि ८० विमाने गमावली. तर ब्रिटिशांनी सुमारे १३,५०० सैनिक, ३५० ते ५०० रणगाडे, १०० तोफा आणि ९० विमाने गमावली.\nजर्मनीने रशियातील कस्र्क येथे १९४३ साली केलेला हल्ला रशियाने निष्फळ ठरवला. कस्र्क येथे रशियन आघाडी काहीशी जर्मन प्रदेशात २४० कि. मीटरच्या अर्धवर्तुळाकारात आत घुसली होती. त्याच्या बगलांवरून जर्मनीने रणगाडय़ांनिशी मोठा हल्ला चढवला. मात्र, रशियाकडूनही कडवा प्रतिकार झाला. अखेर जर्मनांना माघार घ्यावी लागली. रशियाने जर्मनांकडून ओरेल आणि खारकोव्ह ही शहरे परत जिंकून घेतली. ब्रिटिश आणि अमेरिकी सैन्याने त्याचदरम्यान सिसिली आणि इटलीत चढाई सुरू केल्याने हिटलरला रशियातील आक्रमक मोहीम आटोपती घेऊन मध्य युरोपात लक्ष घालावे लागले. त्यामुळे पूर्वेकडील आघाडीवर रशियाचा वरचष्मा निर्माण झाला.\nजर्मन फिल्ड मार्शल एरिक फॉन मॅनस्टीन हे कस्र्क येथील हल्ल्याच्या योजनेचे शिल्पकार होते. हिटलरने मॅनस्टीन यांची योजना स्वीकारली, पण जर्मनीत तयार होणारे नवे रणगाडे आघाडीवर पोहोचविण्याच्या नादात जुलैपर्यंत वेळ गेला आणि रशियालाही तयारीला वेळ मिळाला. हिटलरला रशियाचे अधिकाधिक सैन्य नष्ट करायचे होते. या आघाडीवर जर्मनीचे ५० डिव्हिजन सैन्य (साधारण नऊ लाख सैनिक), १७ मोटोराइज्ड आर्मर्ड डिव्हिजन्समधील (चिलखती तुकडय़ा) २७०० रणगाडे होते. जर्मनांनी या अर्धगोलाकार फुगवटय़ाच्या दोन्ही बाजूंनी ५ जुलै १९४३ रोजी आक्रमण सुरू केले. पण रशियाला या आक्रमणाची आगाऊ चाहुल लागली होती आणि त्यांनी आघाडीवर सर्वत्र रणगाडाविरोधी सुरुंग आणि अन्य मोर्चेबंदी करून ठेवली होती. इतक्या मोठय़ा संख्येने हल्ला करूनही जर्मन सैन्य रशियाच्या प्रदेशात उत्तरेकडून केवळ १६ कि. मीटर आणि दक्षिणेकडून ४८ कि. मीटर आत घुसू शकले. १२ जुलै रोजी या युद्धातील परमोच्च बिंदू गाठला गेला. जर्मनीची भिस्त ‘पँथर’ आणि ‘टायगर’ रणगाडय़ांवर होती. रशियाच्या रेड आर्मीने या विभागात पाच लाख रणगाडाविरोधी सुरुंग आणि ४,४०,००० इतके मानवविरोधी सुरुंग (अँटि-पर्सोनेल माइन्स) पेरले होते. त्यामुळे जर्मनीची मोठय़ा प्रमाणावर हानी होत होती. जनरल जॉर्जी झुकॉव्ह यांच्या नेतृत्वाखालील रशियन फौजांनी प्रतिहल्ला चढवला होता. रशियाच्या फौजांमध्ये प्रामुख्याने ‘टी-३४’ आणि ‘टी-७०’ रणगाडय़ांचा भरणा होता. त्यांच्या जोडीला अमेरिका व ब्रिटनकडून भाडेतत्त्वावर घेतलेल्या ‘एम-३ ली’, ‘चर्चिल’, ‘मातिल्दा’ आणि ‘व्हॅलेंटाइन’ रणगाडय़ांचाही समावेश होता. या युद्धभूमीवर रशियाने १३ लाख सैनिक, ३६०० रणगाडे, २०,००० तोफा आणि २७९२ विमाने इतक्या मोठय़ा प्रमाणात फौजफाटा गोळा केला होता. म्हणजेच सोव्हिएत रशियाने एकूण सैन्यापैकी २६ टक्के सैन्य, २६ टक्के तोफखाना, ३५ टक्के विमाने आणि ४६ टक्के रणगाडे कस्र्कच्या आघाडीवर ओतले होते. कस्र्कचे युद्ध इतिहासातील आजवरचे सर्वात मोठे रणगाडय़ांचे युद्ध ठरले. मुख्य लढाईत दोन्ही बाजूंच्या ६००० रणगाडय़ांसह २० लाख सैन्य आणि ४००० विमानांनी भाग घेतला. कस्र्कच्या मुख्य लढाईत (५ जुलै ते २३ ऑगस्ट १९४३) जर्मनीने साधारण दोन लाख सैनिक, ७६० रणगाडे आणि ६८० विमाने गमावली. तर रशियाचे नुकसान जर्मनीच्या साधारण तिप्पट होते. रशियाने साधारण १६०० रणगाडे गमावले. या युद्धाने हिटलरची पूर्वेकडील आगेकूच बंद पडली आणि पूर्व आघाडीवर रशियाचे वर्चस्व स्थापन झाले.\nदुसऱ्या महायुद्धानंतर सर्व देशांच्या सैन्यांना कळून चुकले की, सर्व तऱ्हेचे रणगाडे शत्रूच्या रणगाडय़ांचा समाचार घेण्यासाठी पुरेशा मारकक्षमतेने सज्ज असले पाहिजेत. त्यातून पायदळासाठीचे कमी ताकदीचे रणगाडे आणि खास चिलखती दलांचे अवजड रणगाडे ही रणगाडय़ांची विभागणी संपली. त्यानंतर सर्वसमावेशक ‘मेन बॅटल टँक’ची (एमबीटी) संकल्पना उदयास आली. ब्रिटिश आणि अमेरिकी सैन्याने तसा फरक बरेच दिवस पाळला होता. मात्र, रणगाडे एकवटून हल्ला करण्याचे तंत्र काही सर्वानीच अवलंबिले नव्हते. बदलत्या परिस्थितीत रणगाडय़ांची उपयुक्तता कमी झाल्याची आणि त्यांचे भविष्य काय असणार याची चर्चा वेळोवेळी होत असते. तशी ती दुसऱ्या महायुद्धानंतरही होत होती. रॉकेट लाँचर्स, रिकॉइललेस गन्स अशी नवनवी रणगाडाभेदी शस्त्रे तयार झाल्याने तसेच रणगाडय़ांची खरी ताकद त्यांच्या चिलखतात आहे अशा गैरसमजातून ही भावना उत्पन्न झाली होती. सोव्हिएत रशियाने मात्र मोठय़ा प्रमाणावर चिलखती दले कायम राखली आणि शीतयुद्धाच्या काळातील कोरियन युद्धात (१९५०-५३) रशियाने उत्तर कोरियाला पुरविलेल्या ‘टी-३४/८५’ रणगाडय़ांनी दक्षिण कोरियावरील चढाईत जी महत्त्वाची भूमिका बजावली, त्यातून रणगाडय़ांच्या विकासाला पुन्हा चालना मिळाली.\n१९५० च्या दशकाच्या सुरुवातीला कमी क्षमतेची अण्वस्त्रे (टॅक्टिकल न्युक्लिअर वेपन्स) बनवली गेली. मोठय़ा अण्वस्त्रांच्या (स्ट्रॅटेजिक न्युक्लिअर वेपन्स) तुलनेत ही लहान अण्वस्त्रे मर्यादित युद्धांत वापरली जाण्याची शक्यता अधिक होती. त्यामुळेही रणगाडय़ांच्या विकासाला गती मिळाली. अशा हल्ल्यांतून सैनिकांच्या तुलनेत चिलखती वाहने वाचण्याची शक्यता अधिक होती. तसेच रणगाडय़ांच्या जाडजूड पोलादी आवरणामुळे विषारी किरणोत्सर्गापासून आतील सैनिक वाचण्याची शक्यता वाढली. त्यामुळे त्यांचे उत्पादन आणि विकास यांना उत्तेजन मिळाले. १९७० च्या दशकापर्यंत अण्वस्त्रे प्रत्यक्ष युद्धात वापरली जाण्याची शक्यता ओसरली आणि रणगाडय़ांचे युद्धभूमीवरील महत्त्व सैन्यदलांना पुन्हा पटले.\nशत्रूचे रणगाडे आणि मोर्चेबंदी भेदण्यासाठी रणगाडय़ांची मारकक्षमता अधिकाधिक असण्याची गरज भासू लागली. त्यातून रणगाडय़ांच्या तोफांचा आकार (तोफेचा व्यास किंवा कॅलिबर) वाढला. अधिक गतिमान आणि रणगाडय़ांचे चिलखत भेदण्याची क्षमता असलेले तोफगोळे विकसित होत गेले. तसेच ओबडधोबड जमिनीवरून रणगाडा जात असतानाही त्याच्या तोफेतून अचूकपणे लक्ष्यावर मारा करण्याची यंत्रणा (फायर कंट्रोल सिस्टिम) विकसित करण्यावर भर देण्यात आला.\nतोफेच्या वाढत्या क्षमतेसाठी ब्रिटिश सेंच्युरियन रणगाडय़ाचे उदाहरण देणे उचित ठरेल. १९४५ साली सेंच्युरियन रणगाडय़ावर ७६ मि. मीटर व्यासाची तोफ होती. ती १९४८ साली ८३.८ मि. मी.ची झाली. १९५९ साली ती १०५ मि. मी.ची झाली. ब्रिटिशांनी १९५० च्या दशकात ‘काँकरर’ हे १२० मि. मी. ची तोफ असलेले रणगाड बनवले. तर १९७० च्या दशकात सेंच्युरियन रणगाडे बदलून त्यांच्या जागी १२० मि. मी.ची तोफ असलेले नवे ‘चिफ्टेन’ रणगाडे बनवले.\nसोव्हिएत रशियाच्या रणगाडय़ांवरील तोफांच्या आकारातही या काळात बदल होत गेले. दुसऱ्या महायुद्धातील ८५ मि. मि.च्या तोफा असलेल्या ‘टी-३४/८५’ रणगाडय़ांच्या जागी ‘टी-५४’ आणि ‘टी-५५’ हे १०० मि. मी. व्यासाच्या तोफा असलेले नवे रणगाडे आले. त्यानंतर १९६० च्या दशकात ११५ मि. मी.च्या तोफांचे ‘टी-६२’, तर १९७० आणि १९८० च्या दशकांत १२५ मि. मी. व्यासाच्या व आतून गुळगुळीत पृष्ठभाग असलेल्या (स्मूथ बोअर गन्स) तोफांचे ‘टी-६४’, ‘टी-७२’ आणि ‘टी-८०’ या प्रकारचे रणगाडे आले. भारताकडेही ‘टी-७२’ या प्रकारच्या रणगाडय़ांचा मुख्यत: भरणा आहे. तोपर्यंत १२२ मि. मी.च्या तोफा असलेले ‘जेएस-३’ आणि ‘टी-१०’ रणगाडे मागे घेण्यात आले होते.\nअमेरिकी सैन्याकडे १९५० च्या सुरुवातीला १२० मि. मी.च्या तोफेचे ‘एम-१०३’ हे अवजड रणगाडे होते. पण त्यांची संख्या कमी होती. त्यांच्याकडे मुख्यत्वे ९० मि. मी.च्या तोफा असलेले ‘एम-४६’, ‘एम-४७’ आणि ‘एम-४८’ हे रणगाडे होते. १९५० च्या दशकाच्या मध्यास ‘एम-४७’ रणगाडे फ्रान्स, इटली, बेल्जियम, पश्चिम जर्मनी, ग्रीस, स्पेन आणि तुर्कस्तान अशा अमेरिकेच्या मित्रदेशांना देण्यात आले. अमेरिकेने १९६० च्या दशकात ‘एम-४८’ च्या जागी ‘एम-६०’ हे रणगाडे आणण्यास सुरुवात केली. नव्या ‘एम-६०’ रणगाडय़ांना १०५ मि. मी.ची तोफ होती. ती ब्रिटिश सेंच्युरियन रणगाडय़ांसाठी तयार कलेल्या तोफेचीच अमेरिकी आवृत्ती होती.\nहीच १०५ मि. मी.ची तोफ स्वित्र्झलडमध्ये उत्पादित करण्यात आलेल्या ‘पीझेड-६१’ आणि ‘पीझेड-६८’ रणगाडय़ांनी वापरली. तसेच जर्मनीच्या ‘लेपर्ड-१’, स्वीडनच्या ‘एस-टँक’, जपानच्या ‘टाईप-७४’ आणि इस्रायलच्या ‘मर्कावा मार्क-१’ व ‘मर्कावा मार्क-२’ या रणगाडय़ांसाठीही हीच १०५ मि. मी.ची तोफ स्वीकारली गेली. अमेरिकेने १९७० च्या दशकात बनवलेल्या ‘एम-१ अ‍ॅब्राम्स’ रणगाडय़ाला हीच तोफ होती. मात्र, १९८० च्या दशकातील ‘एम-१ ए-१ अ‍ॅब्राम्स’साठी जर्मनीत ‘लेपर्ड-२’ रणगाडय़ासाठी विकसित केलेली १२० मि. मी.ची तोफ वापरण्यात आली. ब्रिटिशांनी १९८० च्या दशकात बनविलेल्या ‘चॅलेंजर’ रणगाडय़ांसाठी १२० मि. मी.ची तोफ योजण्यात आली. ती रायफल प्रकारची तोफ होती. (रायफल प्रकारात तोफेच्या आतल्या पृष्ठभागावर सर्पिलाकार आटे पाडलेले असतात. त्यामुळे तोफगोळ्याला स्वत:भोवती गोल फिरत जाण्याची गती मिळते.)\nरणगाडय़ांच्या केवळ तोफेच्या आकारातच नव्हे, तर त्यातून डागल्या जाणाऱ्या दारुगोळ्यातही सुधारणा होत होत्या. दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरच्या दिवसांत रणगाडय़ाचे पोलादी कवच भेदू शकेल असा दारुगोळा विकसित झाला. त्याला ‘आर्मर पियर्सिग, डिस्कार्डिग सॅबॉट अँटि-टँक प्रोजेक्टाइल्स’ (एपीडीएस) असे म्हटले जाते. या प्रकारच्या रणगाडाभेदी तोफगोळ्याचे बाह्य़ आवरण वजनाने हलके असायचे. रणगाडय़ाच्या तोफेतून बाहेर पडल्यावर बाहेरचे हे हलके आवरण गळून पडायचे. त्याच्या आत टंगस्टन कार्बाइडचा कठीण, जड आणि टोकदार गाभा असायचा. तो खूप वेगाने प्रवास करत शत्रूच्या रणगाडय़ाचे कवच भेदून त्याला नष्ट करायचा. ब्रिटिश सेंच्युरियन रणगाडय़ांच्या ८३.८ मि. मी.च्या तोफेतून डागण्यासाठी विकसित केलेला ‘एपीडीएस’ गोळा १४३० मीटर (४६९२ फूट) प्रति सेकंद इतक्या वेगाने मारा करत असे. त्यापूर्वीचे साधे रणगाडाभेदी गोळे दर सेकंदाला ९०० मीटर (३००० फूट) वेगाने मारा करायचे. या वेगवान व कठीण गाभ्याच्या टोकदार गोळ्यांमुळे सेंच्युरियन रणगाडे ८८ मि. मी. तोफ असलेले जर्मन टायगर-२ रणगाडे जितक्या जाडीचे कवच भेदत त्याच्या दुप्पट जाडीचे कवच भेदू शकत असत. (याच सेंच्युरियन व शेरमन रणगाडय़ांच्या जोरावर भारताने १९६५ च्या युद्धात पाकिस्तानने अमेरिकेकडून घेतलेल्या पॅटन रणगाडय़ांचा धुव्वा उडवला होता.)\nयापेक्षा वेगळ्या पद्धतीचे ‘हाय एक्स्प्लोझिव्ह अँटि-टँक (एचईएटी-हिट) शेल’ १९५० च्या दशकात बनवले गेले. या प्रकारच्या रणगाडय़ाच्या तोफगोळ्यांत धातूच्या जाड आणि टोकदार सळईसारखा भाग असे. रणगाडय़ाच्या तोफेतून गोळा डागताना होणाऱ्या स्फोटाच्या उष्णतेने त्याच्या आतील शंकूच्या आकाराच्या पोकळ भागात धातू वितळून गरम रस तयार होत असे. धातूच्या तप्त रसाचा झोत टोकदार गोळ्याच्या समोरील छिद्रातून अत्यंत वेगाने शत्रूच्या रणगाडय़ाच्या कवचावर आघात करत असे. त्याने रणगाडय़ाच्या आवरणात भगदाड पडून गोळा आत जाऊन रणगाडा नष्ट करत असे. अमेरिकी सैन्याने त्यांच्या ९० मि. मी.च्या रणगाडय़ाच्या तोफांसाठी हिट शेल निवडले होते. तसेच फ्रेंच लष्कराने १९६० च्या दशकात आणलेल्या त्यांच्या ‘एएमएक्स-३०’ या रणगाडय़ाच्या १०५ मि. मी. तोफेसाठी हेच गोळे वापरले होते. मात्र, १९७० च्या दशकात ‘एपीडीएस’ आणि ‘हिट’ गोळ्यांचा वापर मागे पडून ‘आर्मर पियर्सिग, फिन स्टॅबिलाइज्ड, डिस्कार्डिग-सॅबॉट’ (एपीएफएसडीएस) या प्रकारचे रणागाडाभेदी तोफगोळे प्रचारात आले. त्यामध्ये टंगस्टनचे मिश्रधातू किंवा ‘डिप्लिटेड युरेनियम’चे धातूच्या जाड आणि टोकदार सळईसारखे अंतर्गत भाग असायचे. ते १६५० मीटर (५४०० फूट) प्रति सेकंद इतक्या वेगाने जाऊन रणगाडय़ावर आघात करत. त्यामुळे रणगाडय़ांना आजवर कधी नव्हे इतकी मारकक्षमता मिळाली होती. या धातूंची घनता जास्त असल्याने त्यांची आघात करण्याची क्षमता अधिक आहे. (मात्र, ‘डिप्लिटेड युरेनियम’ वातावरणात मिसळून शेकडो वर्षे किरणोत्साराचा धोका निर्माण होतो. त्यामुळे त्यांचा वापर निषिद्ध मानला जातो. तरीही अमेरिकेने इराकवरील हल्ल्यात ते वापरल्याची टीका झाली होती.)\n१९६० च्या दशकात रणगाडय़ांवर ‘गाइडेड मिसाइल लाँचर्स’ बसविण्याचा प्रयत्न केला गेला. अमेरिकेच्या ‘एम-६० ए-२’ आणि अमेरिकी-जर्मन ‘एमबीटी-७०’ या रणगाडय़ांवर नेहमीच्या तोफेसह ‘शिल्लेलाघ’ नावाची रणगाडाभेदी गाइडेड क्षेपणास्त्रेही बसविली होती. मात्र, तोफगोळ्यांच्या तुलनेत क्षेपणास्त्रे डागण्याचा वेग कमी असल्याने आणि तोपर्यंत ‘फायर कंट्रोल सिस्टिम्स’मध्ये सुधारणा झाल्याने १९७० च्या दशकात गन/लाँचर प्रकारचे रणगाडे मागे पडले.\nरणगाडा खाचखळग्यांतून जात असताना खूपच हलत असतो. तो स्थिर नसल्याने तोफेतून लक्ष्यावर अचून नेम साधणे अवघड बनते. त्यावर मात करण्यासाठी ‘फायर कंट्रोल सिस्टिम्स’मध्ये अनेक सुधारणा होत गेल्या. दुसऱ्या महायुद्धानंतर लगेचच झालेली सुधारणा म्हणजे ‘ऑप्टिकल रेंज फाइंडर’चा वापर. ही प्रणाली प्रथम अमेरिकी ‘एम-४७’, जर्मन ‘लेपर्ड-१’ आणि फ्रेंच ‘एएमएक्स-३०’ रणगाडय़ांवर बसवली गेली. १९६० च्या दशकात ‘ऑप्टिकल रेंज फाइंडर्स’च्या जागी ‘लेसर रेंज फाइंडर्स’ वापरले जाऊ लागले. त्यांच्या जोडीला ‘इलेक्ट्रॉनिक बॅलिस्टिक कंप्युटर्स’ वापरल्याने रणगाडे लक्ष्यांवर अधिक अचूकपणे नेम साधू लागले. १९७० च्या दशकापर्यंत त्यांचा वापर सार्वत्रिक होऊ लागला होता.\nदुसऱ्या महायुद्धानंतर बहुतांशी रणगाडय़ांमध्ये ‘स्टॅबिलाइज्ड गन कंट्रोल्स’चा वापर होऊ लागला. त्यामुळे रणगाडा खड्डे किंवा उंचवटे पार करताना हलत असला तरीही लक्ष्यावर केंद्रित केलेल्या तोफेचा कोन बदलत नसे. सुरुवातीला रशियाच्या ‘टी-५४’ रणगाडय़ांवर तोफ उभ्या प्रतलात (वरच्या आणि खालच्या दिशेने) फिरत असताना ही प्रणाली लागू होत असे. पुढे ब्रिटिश सेंच्युरियन रणगाडय़ांमध्ये तोफ आडव्या प्रतलात फिरत असतानाही ही प्रणाली लागू करण्याची सोय करण्यात आली. १९७० च्या दशकापर्यंत सर्वच रणगाडय़ांमध्ये ‘स्टॅबिलाइज्ड गन कंट्रोल्स’चा वापर होऊ लागला. त्यानंतर रणगाडय़ाच्या गनर आणि कमांडरसाठी स्वतंत्र ‘स्टॅबिलाइज्ड साइट्स’ची सोय झाली. त्याने नेम धरणे आणखी सुलभ झाले.\nयाशिवाय ‘नाइट साइट्स’ उपकरणांच्या वापरामुळे रणगाडय़ांना रात्रीच्या काळोखातही शत्रूला पाहण्याची क्षमता मिळाली. सुरुवातीला सोव्हिएत रशियाच्या रणगाडय़ांवर ‘अ‍ॅक्टिव्ह इन्फ्रारेड’ प्रकारच्या नाइट साइट्स बसवण्यात आल्या. १९६० च्या दशकात रणगाडय़ांवर ‘इन्फ्रारेड इमेज इन्टेन्सिफायर्स’ बसवले जाऊ लागले. तर १९७० च्या दशकात ‘थर्मल इमेजिंग साइट्स’चा वापर प्रचलित होऊ लागला. इन्फ्रारेडच्या तुलनेत थर्मल इमेजर्सना ‘पॅसिव्ह’ म्हटले जाते. कारण त्यात इन्फ्रारेड प्रणालीप्रमाणे ऊर्जा उत्सर्जित होत नाही. या कारणाने ‘पॅसिव्ह इमेजर्स’ बसवलेल्या रणागाडय़ांचा शत्रूला माग लागणे कठीण असते.\n१९६० च्या दशकापर्यंत रणगाडय़ाचे चिलखत हे सलग पत्र्याचे किंवा ओतीव असे. सुरुवातीच्या रणगाडय़ांमध्ये त्याची जाडी आठ मि. मीटर होती. तर १९४५ मध्ये जर्मन ‘जॅग्दटायगर’ रणगाडय़ाचे आवरण २५० मि. मी. जाडीचे होते. मात्र, चिलखताच्या जाडीबाबत भिन्न मतप्रवाह होते. चिलखताची जाडी कमी करून वजन घटवले आणि त्यांची गतिमानता वाढवली तर युद्धात त्यांची शत्रूच्या हल्ल्यापासून वाचण्याची क्षमता वाढते असे दुसऱ्या महायुद्धानंतर मानले जाऊ लागले. त्यामुळेच युद्धोत्तर काळातील ‘लेपर्ड-१’ आणि ‘एएमएक्स-३०’ या रणगाडय़ांचे चिलखत कमी जाडीचे होते. ब्रिटिश चिफ्टेन रणगाडय़ांचे चिलखत मात्र पुढील भागात १२० मि. मी. जाडीचे होते. त्याचा फायदा १९६७ आणि १९७३ साली झालेल्या अरब-इस्रायल युद्धांमध्ये दिसून आला. अखंड पोलादाच्या आवरणातही बदल होऊन नव्या प्रकारची चिलखती आवरणे तयार झाली. नव्या प्रकारच्या चिलखतात पोलादी जाड पत्र्यांच्या मध्ये सिरॅमिक आणि अन्य अधातू पदार्थ भरले होते. त्याने हल्ल्यांत ‘शेप्ड-चार्ज वॉरहेड’ प्रकारच्या तोफगोळ्यांपासून रणगाडा वाचण्याची शक्यता वाढली. सर्वप्रथम ब्रिटनमध्ये ‘चोभम आर्मर’ नावाने या प्रकारचे रणगाडय़ाचे चिलखत तयार करण्यात आले. ते १९७० च्या दशकात ‘लेपर्ड-२’ आणि ‘एम-१’ रणगाडय़ांवर प्रथमच वापरण्यात आले.\nलेबॅननमधील युद्धात १९८२ साली इस्रायलने प्रथमच रणगाडय़ांवर ‘एक्स्प्लोझिव्ह रिअ‍ॅक्टिव्ह आर्मर’ वापरले. या प्रकारात धातूच्या दोन कमी जाडीच्या पत्र्यांमध्ये स्फोटके भरलेली असतात. त्यातील स्फोटकांचा बाहेरच्या बाजूला स्फोट होतो. त्यामुळे शत्रूच्या तोफगोळ्यांची मारकक्षमता कमी होते. अशा प्रकारचे चिलखत विशेषत: ‘शेप्ड-चार्ज वॉरहेड’च्या विरोधात अत्यंत प्रभावी ठरले.\nमात्र, अधिक संरक्षण देण्याच्या नादात जाड चिलखतांमुळे रणगाडय़ांचे वजन वाढले. १९५० आणि १९६० च्या दशकांत आलेल्या ‘टी-५४’ आणि ‘एएमएक्स-३०’ यांसारख्या रणगाडय़ांचे वजन ३६ टन होते. तर चिफ्टेनचे वजन ५४ टन होते. १९८० च्या दशकातील ‘एम-१’ आणि ‘लेपर्ड-२’ यांचे वजन ५० टन, तर चॅलेंजरचे वजन ६२ टन होते.\nएकीकडे रणगाडय़ांच्या वजनात वाढ होत होती; मात्र त्यांना गती देणाऱ्या इंजिनांच्या शक्तीतही वाढ होत असल्याने त्यांचा वेग घटण्याऐवजी वाढतच गेला. दुसऱ्या महायुद्धानंतर रणगाडय़ांना ५०० ते ८०० अश्वशक्तीची इंजिने होती. ‘एमबीटी-७०’ या रणगाडय़ाच्या आगमनापासून त्यांच्या इंजिनाची क्षमता १५०० अश्वशक्तींपर्यंत वाढली. अशाच प्रकारची इंजिने ‘एम-१’ आणि ‘लेपर्ड-२’ रणगाडय़ांनाही बसवण्यात आली. त्याने रणगाडय़ांची शक्ती आणि वजन यांचे गुणोत्तर २० अश्वशक्ती प्रति टन इतके झाले होते.\nदुसऱ्या महायुद्धाच्या अखेरीस बहुतांशी रणगाडय़ांची इंजिन्स गॅसोलिनवर चालणारी आणि स्पार्क-इग्निशन प्रकारची होती. सोव्हिएत रशियाच्या रणगाडय़ांनी मात्र डिझेल इंजिन वापरण्यास सुरुवात केली आणि १९६० च्या दशकापर्यंत सर्वच रणगाडय़ांना डिझेल इंजिने बसवली जाऊ लागली. डिझेलच्या ज्वलनातून अधिक उष्मांक तयार होत असल्याने आता रणगाडे अधिक दूरवर प्रवास करू शकत. तसेच रणगाडय़ावर हल्ला झाल्यास गॅसोलिन पेट घेऊन होणाऱ्या दुर्घटनांचे प्रमाणही कमी झाले. स्वीडनने १९६० च्या दशकात त्यांच्या ‘एस-टँक’साठी डिझेल इंजिनच्या बरोबरीने नव्याने विकसित झालेले गॅस टर्बाइन इंजिन वापरले. त्यानंतर ‘एम-१’ आणि ‘एम-१ ए-१’ रणगाडय़ांवरही १५०० अश्वशक्तीचे गॅस टर्बाइन इंजिन बसवले गेले. रशियानेही १९८० च्या दशकात विकसित केलेल्या ‘टी-८०’ रणगाडय़ांवर गॅस टर्बाइन इंजिन बसवले. अन्य देशांनी मात्र डिझेल इंजिनच्या अधिक किफायतशीरपणामुळे त्यांचाच वापर सुरू ठेवला.\nओबडधोबड जमिनीवर रणगाडय़ाची गती केवळ त्याच्या शक्तीमुळे ठरत नव्हती, तर त्यावर ‘सस्पेन्शन’चाही परिणाम होत असे. म्हणून रणगाडय़ाचे सस्पेन्शन (धक्के व हादरे शोषून घेण्याची क्षमता) सुधारण्यावर भर देण्यात आला. बहुतांशी रणगाडय़ांमध्ये ‘इंडिपेंडंटली लोकेटेड रॉड व्हिल्स’ आणि ‘ट्रन्सव्हर्सली लोकेटेड टॉर्शन बार्स’ वापरण्यात आले. सेंच्युरियन, चिफ्टेन आणि मर्कावा हे रणगाडे याला अपवाद होते. त्यांत चाकांना कॉइल स्प्रिंग बसवण्यात आल्या होत्या. १९८० च्या दशकात धातूच्या स्प्रिंगऐवजी हायड्रो-न्यूमॅटिक सस्पेन्शन वापरल्याने रणगाडय़ांची धक्के सहन करूनही स्थिर राहण्याची क्षमता वाढली होती.\nसाधारणत: रणगाडय़ाच्या ‘हल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुख्य भागाच्या पुढच्या बाजूला चालकाची बसण्याची सोय असते. इंजिन मागील बाजूला आणि मुख्य भागावर मध्ये तोफेचे फिरणारे ‘टरेट’ असते. टरेटमध्ये टँक कमांडर, गनर आणि लोडर बसतात. व्हिकर्स-आर्मस्ट्राँगने १९३४ साली ‘ए-१०’ रणगाडय़ात केलेली ही रचना बहुतांश रणगाडय़ांत स्वीकारली गेली. १९६० नंतर त्यात काही बदल होत गेले. मुख्य भागावर बसवलेले तोफेचे फिरते टरेट कायम राहिले; मात्र तोफेत लोडरने हाताने गोळे भरण्याऐवजी स्वयंचलित यंत्रणा अवलंबिण्यात आली. रशियाच्या ‘टी-६४’ आणि ‘टी-७२’ रणगाडय़ांवर ही यंत्रणा प्रथम बसवण्यात आली. इस्रायलनेही आपल्या मर्कावा रणगाडय़ात काही बदल करून इंजिन पुढच्या भागात आणि दारुगोळा साठवण्याची सोय मागील भागात केली. त्यामुळे शत्रूच्या माऱ्यात दारुगोळा पेट घेऊन रणगाडा नष्ट होण्याची शक्यता कमी झाली. मर्कावाच्या टरेटच्या समोरील भागाचे क्षेत्रफळही बरेच कमी केले आहे. त्यामुळे शत्रूच्या माऱ्यापासून अधिक संरक्षण मिळते. रणगाडय़ांच्या पुढील भागातील धातूचे आवरण सरळ उभे करण्याऐवजी जमिनीशी थोडय़ा कोनात- म्हणजे तिरपे (उताराचे) केलेले असते. त्याने चिलखताची जाडीही वाढते आणि उतरत्या चिलखतावर शत्रूचा तोफगोळा लागल्यास तो सरळ आत घुसण्याऐवजी दिशा बदलून बाजूला जाण्याची शक्यता वाढते. त्यातून अधिक सुरक्षितता मिळते.\nसुरुवातीला हलके, मध्यम व अवजड अशा प्रकारचे विविध कामगिरीसाठी वेगवेगळे वापरले जाणारे रणगाडे होते. शीतयुद्धाच्या काळात या सर्व कामगिरींसाठी उपयुक्त ठरेल अशा आणि सर्वाच्या खुबी एकत्र केलेल्या ‘मेन बॅटल टँक’ची (एमबीटी) संकल्पना आकार घेऊ लागली. आज रशियाचा ‘टी-९०’ आणि सर्वात नवा ‘टी-१४-अर्माता’, इस्रायलचा ‘मर्कावा एमके ४-एम’, जर्मनीचा ‘लेपर्ड-२ ए-५’, फ्रान्सचा ‘लेक्लर्क’, ब्रिटिश ‘चॅलेंजर’ आणि ‘चिफ्टेन’, अमेरिकेचा ‘एम-१ ए-१ अ‍ॅब्राम्स’ आणि ‘एम-१ ए-२ अ‍ॅब्राम्स’ हे जगातील सर्वात प्रगत मेन बॅटल टँक्स म्हणून ओळखले जातात. आजच्या रणगाडय़ांमध्ये आण्विक, जैविक आणि रासायनिक (न्यूक्लिअर, बायोलॉजिकल अँड केमिकल- एनबीसी) शस्त्रांच्या हल्ल्यांपासूनही बचावाची सोय आहे.\nगेल्या १०० वर्षांच्या स्थित्यंतरांतून, वैज्ञानिक आणि तांत्रिक प्रगतीतून तसेच युद्धभूमीवरील अग्निवर्षांवात तावूनसुलाखून रणगाडय़ाची आजची अजोड शस्त्रास्त्र प्रणाली आकारास आली आहे. रणगाडय़ाने दुसऱ्या महायुद्धातील अल-अलामीन आणि कस्र्कचे रणसंग्राम यांच्यापासून भारत-पाकिस्तानमधील १९६५ च्या युद्धातील चविंडा, खेमकरण-असल उत्तरच्या लढाया आणि अरब-इस्रायल यांच्यातील १९६७ सालचे सहा दिवसांचे युद्ध आणि १९७३ चे योम किप्पूर युद्ध, कोरिया-व्हिएतनाममधील संघर्ष आणि अगदी अलीकडच्या काळातील इराक युद्धापर्यंत (ऑपरेशन डेझर्ट स्टॉर्म) गेल्या १०० वर्षांत आपले महत्त्व अबाधित राखले आहे. आता तर रणगाडय़ांना युद्धभूमीवर अदृश्य करण्याचे तंत्रही विकसित केले जात आहे. अत्याधुनिक सेन्सर्स (संवेदक) आणि अन्य तंत्रज्ञानाच्या आधाराने भोवतालच्या परिसरासारखी दृश्ये रणगाडय़ाच्या पृष्ठभागावर प्रोजेक्ट करून तो वातावरणात बेमालूमपणे मिसळवता येईल आणि शत्रूच्या अगदी जवळ जाईपर्यंत तो दिसणारही नाही अशी यंत्रणा विकसित करण्यात आली आहे. तसेच तो रडारवर न दिसण्यासाठी ‘स्टेल्थ’ तंत्रज्ञानही वापरले जात आहे. आज क्षेपणास्त्रांच्या युगात रणगाडय़ांच्या उपयुक्ततेबाबत शंका उपस्थित केल्या जाऊ लागल्या आहेत. आज युद्धभूमीवर रणागाडय़ांना लढाऊ विमानांचे किंवा हेलिकॉप्टर्सचे हवाई छत्र पुरवावे लागते. परंतु जोवर शत्रूची मोर्चेबंदी भेदून शत्रूप्रदेशात खोलवर मुसंडी मारण्याची गरज भासत राहील तोवर जगभरच्या सेनानींना रणगाडय़ांवर भिस्त ठेवावीच लागणार, हे नि:संशय\nजगात सर्वत्र रणगाडे आपला ठसा उमटवत असताना भारतातही त्यांचा केवळ वापर होत नव्हता, तर त्यांच्या उपयोगाचे नवे उच्चांक स्थापित होत होते. स्वातंत्र्यपूर्व काळात दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिशांच्या अधिपत्याखालील भारतीय सैन्याला रणगाडय़ांच्या वापराची संधी मिळली. आफ्रिकेतील अल-अलामीनची लढाई, बर्मा (ब्रह्मदेश तथा म्यानमार) आघाडीवर तसेच अन्यत्र भारतीय सैन्याने रणगाडा दलाबरोबर कामाचा अनुभव घेतला होता. स्वातंत्र्यानंतर जेव्हा जम्मू-काश्मीरवरील नियंत्रणासाठी भारत आणि पाकिस्तान या नवस्वतंत्र देशांमध्ये १९४७-४८ साली युद्ध झाले तेव्हा काश्मीरमधील झोजी लाच्या (ला म्हणजे खिंड) लढाईत रणगाडे वापरण्याचा पराक्रम भारतीय सैन्याने केला. श्रीनगर ते लेह या मार्गावरील झोजी ला हे समुद्रसपाटीपासून ३५२८ मीटर (११,५७५ फूट) उंचीवर आहे. इतक्या उंचीवर रणगाडे नेण्याचा भारतीय सैन्याचा जागतिक विक्रम अद्यापि अबाधित आहे. पाकिस्तानी सैन्याच्या मदतीने काश्मीरमध्ये घुसलेल्या हल्लेखोर टोळ्यांनी मे १९४८ मध्ये झोजी लावर ताबा मिळवला. त्यामुळे लडाखमधील लेहला धोका निर्माण झाला. ब्रिगेडियर हिरालाल अटल यांच्या नेतृत्वाखालील ७७ पॅराशुट ब्रिगेडने केलेला समोरासमोरील हल्ला अयशस्वी ठरला. अखेर लष्कराच्या पश्चिम विभागाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल करिअप्पा (नंतर ते फिल्ड मार्शल झाले.) यांनी या कारवाईचे जुने नाव ‘ऑपरेशन डक’ बदलून ‘ऑपरेशन बायसन’ असे केले. सातव्या लाइट कॅव्हलरी रेजिमेंटचे एम-५ स्टुअर्ट रणगाडे श्रीनगरमधून आघाडीवर न्यायचे होते. शत्रूला किंवा आपल्या नागरिकांनाही कारवाईचा सुगावा लागू नये म्हणून श्रीनगरमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली. रणगाडय़ांचे भाग सुटे करून ते रातोरात श्रीनगरमधून बालताल येथे नेण्यात आले. रणगाडे तेथून पुढे नेण्यासाठी मद्रास सॅपर्स या इंजिनीअरिंग रेजिमेंटच्या दोन फिल्ड कंपन्यांनी अहोरात्र मेहनत घेऊन बालताल ते झोजी ला आणि गुमरी इथपर्यंत खेचरांवरील वाहतुकीच्या दर्जाचा असलेला मार्ग सुधारून रणगाडय़ांच्या वाहतुकीसाठी योग्य बनवला. इतकी सगळी तयारी झाल्यानंतर १ नोव्हेंबर १९४८ रोजी पाकिस्तानी टोळीवाल्यांवर स्टुअर्ट रणगाडे आणि २५ पौंडांच्या तोफांसह तुफानी प्रतिहल्ला चढविण्यात आला. आघाडीवरील पहिल्या रणगाडय़ावर स्वार होऊन खुद्द मेजर जनरल के. एस. थिमय्या (ते पुढे लष्करप्रमुख झाले.) या चढाईचे नेतृत्व करत होते. हिमालयातील इतक्या उंच पर्वतराजीमध्ये रणगाडे आलेले पाहून शत्रूसैन्याचे धाबे दणाणले. हा शत्रूवरील मनोवैज्ञानिक आघातच मोठा होता. अखेर शत्रूने झोजी ला सोडून मातायानपर्यंत माघार घेतली.\nपुढे १९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धातही रणगाडय़ांच्या मोठय़ा लढाया झाल्या. त्यात छांब, खेमकरण, असल उत्तर, चविंडा, फिलोरा येथे रणगाडय़ांचे घनघोर रणसंग्राम झाले. आणि त्यांनीच युद्धाचे पारडे फिरवले.\n१९४७-४८ च्या युद्धात जम्मू-काश्मीर पूर्णपणे मिळवण्यात अपयशी ठरलेल्या पाकिस्तानने १९६५ साली भारताची पुन्हा कुरापत काढली. १९६२ साली चीनबरोबरच्या युद्धात भारताला हार पत्करावी लागल्याने भारत कमकुवत असल्याचा पाकिस्तानचा समज होता. त्यात अमेरिकेकडून त्या काळातील सर्वोत्तम समजले जाणारे पॅटन रणगाडे आणि एफ-८६ सेबर आणि एफ-१०४ स्टारफायटर ही लढाऊ विमाने मिळाल्याने पाकिस्तानी लष्करशहा फिल्ड मार्शल अयुब खान यांचा आत्मविश्वास वाढला होता. सुरुवातीला कच्छच्या रणात ताकद आजमावून पाहिल्यावर त्यांनी ऑगस्ट १९६५ मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये ‘ऑपरेशन जिब्राल्टर’ नावाने कारवाई सुरू केली. मात्र, ऑगस्टच्या अखेरीस भारताने काश्मीरमधील महत्त्वाची हाजी पीर खिंड जिंकून लढाईत वरचष्मा मिळवला. त्यानंतर १ सप्टेंबरला पाकिस्तानने ‘ऑपरेशन ग्रँडस्लॅम’च्या नावाने संपूर्ण हल्ला चढवला. सियालकोट सेक्टरमध्ये पाकिस्तानी रणगाडा दलाला थोपवण्यासाठी भारतीय रणगाडा दलांनी दंड थोपटले. या क्षेत्रातील पहिली मोठी लढाई फिलोरा येथे १० आणि ११ सप्टेंबरला लढली गेली. ११ सप्टेंबरला भारताने फिलोरा जिंकले. पण या लढाईत भारताचे लेफ्टनंट कर्नल अर्देशीर बी. तारापोर यांना वीरमरण आले. त्यांना मरणोत्तर परमवीर चक्र देऊन गौरविण्यात आले.\nभारतीय सैन्याच्या १ आर्मर्ड डिव्हिजनने (ब्लॅक एलिफंट) ९ सप्टेंबरपासून सियालकोट क्षेत्रात मुसंडी मारली. ग्रँड-ट्रंक मार्गावरील वझीराबाद जिंकणे तसेच जस्सोरन जिंकून सियालकोट-पसरूर रेल्वेमार्गावर नियंत्रण मिळवणे आणि पाकिस्तानी रसदपुरवठा खंडित करणे, हे या क्षेत्रात भारताचे प्रमुख उद्दिष्ट होते. या मार्गात पाकिस्तानमधील चविंडा येथे मोठा रणसंग्राम झाला. दुसऱ्या महायुद्धात कस्र्क येथे जगातील आजवरचे सर्वात मोठे रणगाडय़ांचे युद्ध झाले होते. त्यानंतरच्या सर्वात मोठय़ा रणगाडा-युद्धात चविंडाच्या लढाईचा समावेश होतो. त्यात पाकिस्तानने भारतीय हल्ला थोपवून सरशी मिळवली. या लढाईत भारताने सुमारे १००, तर पाकिस्तानने ४४ रणगाडे गमावल्याचे सांगितले जाते.\n१९६५ च्या युद्धातील सर्वात महत्त्वाची रणगाडय़ांची लढाई पंजाबमधील असल उत्तर या ठिकाणी लढली गेली. पाकिस्तानी सैन्याने सीमेजवळील खेमकरण हे भारतीय गाव जिंकून घेतले होते. त्याला भारताने असल उत्तर येथे खणखणीत उत्तर दिले. या लढाईत भारताने पाकिस्तानी पॅटन रणगाडय़ांचा धुव्वा उडवला. पाकिस्तानचे ९९ पॅटन रणगाडे भारताने नष्ट केले. तर भारताचे दहा रणगाडे निकामी झाले. असल उत्तरजवळ नष्ट झालेल्या आणि पकडलेल्या पॅटन रणगाडय़ांचे ‘पॅटन नगर’च उभे राहिले. त्यामुळे असल उत्तरला आजही पाकिस्तानी पॅटन रणगाडय़ांची दफनभूमी (ग्रेव्हयार्ड ऑफ पॅटन टँक्स) म्हणून ओळखले जाते. याच लढाईत ग्रेनेडियर्सच्या चौथ्या बटालियनमधील कंपनी क्वार्टरमास्टर हवालदार (सीक्यूएम) अब्दुल हमीद यांनी अतुलनीय पराक्रम गाजवला. १० सप्टेंबर १९६५ रोजी जीप माऊंटेड रिकॉइललेस गनच्या साहाय्याने त्यांनी एकहाती तीन ‘एम-४८ पॅटन’ रणगाडे उद्ध्वस्त केले. चौथ्या रणगाडय़ाने मात्र त्यांना टिपले. त्यांच्या या पराक्रमाबद्दल त्यांना मरणोत्तर परमवीर चक्र देण्यात आले.\nवास्तविक पाकिस्तानने अमेरिकेकडून घेतलेले ‘एम-४८ पॅटन’ हे त्यावेळचे जगातील सर्वोत्तम रणगाडे मानले जायचे. त्याविरुद्ध भारताचे दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील अमेरिकी आणि ब्रिटिश सेंच्युरियन आणि शेरमन हे रणगाडे बरेच जुने आणि कमी ताकदीचे होते. पण भारतीय सेनादलांचे प्रशिक्षण, मनोबल, रणनीती आणि डावपेच वरचढ ठरले. भारताने पॅटन रणगाडे फोडल्याने अमेरिकेसह जगभरात आश्चर्य व्यक्त केले गेले. त्यानंतर अमेरिकेने ‘एम-४८ पॅटन’ रणगाडे बदलून त्याची सुधारीत आवृत्ती असलेले ‘एम-६०’ रणगाडे त्यांच्या सेनादलाला दिले.\nबांगलादेश मुक्तीसाठी भारत आणि पाकिस्तान यांच्यात १९७१ साली झालेल्या युद्धात भारतीय चढाईची मुख्य भिस्त पूर्वकडील आघाडीवर होती. त्याचा फायदा घेऊन पाकिस्तानने राजस्थान सीमेवरील लोंगेवाल येथील भारतीय ठाण्यावर रणगाडय़ांनिशी मोठा हल्ला चढवला. मात्र, संख्येने आणि शस्त्रबळाने कमी असूनही भारतीय सैन्याने केलेल्या कडव्या प्रतिकाराने ४ ते ७ डिसेंबर १९७१ या काळात झालेल्या या लढाईचे पारडे फिरवले आणि त्याची इतिहासात कायमची नोंद झाली. यावेळी पंजाब रेजिमेंटच्या २३ व्या बटालियनच्या अल्फा कंपनीचे मेजर कुलदीपसिंग चांदपुरी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय सैन्याने दाखविलेल्या धैर्य आणि पराक्रमाला तोड नाही. लोंगेवालाच्या ठाण्यावर भारतीय पायदळाचे केवळ १२० जवान होते. त्यांच्यावर पाकिस्तानने २००० सैनिक आणि ‘टी-५९’ प्रकारच्या ४५ ते ६५ रणगाडय़ांनिशी हल्ला चढवला होता. मात्र, त्याने डगमगून न जाता मेजर चांदपुरी यांच्या जवानांनी हवाई दलाची मदत मिळेपर्यंत हल्ला थोपवून धरला आणि अखेर पाकिस्तानी सैन्याला पिटाळून लावले. भारतीय पायदळाच्या रणगाडाभेदी रिकॉइललेस गनने आणि हवाई दलाच्या ‘हॉकर हंटर’ व स्वदेशी ‘एचएफ-२४ मरुत’ लढाऊ विमानांनी पाकिस्तानी रणगाडय़ांच्या चिंधडय़ा उडवल्या. भारताने या लढाईत केवळ दोन सैनिक गमावले. पण पाकिस्तानने २०० सैनिक आणि ३४ रणगाडे गमावले. मेजर चांदपुरी यांना महावीर चक्र देऊन गौरविण्यात आले. या लढाईत पाकिस्तानी रणगाडय़ांनी अखेरचे प्रयत्न म्हणून केलेल्या हालचालींनी थरच्या वाळवंटातील जमिनीवर तयार झालेल्या अनोख्या नक्षीकामाचे छायाचित्र बरेच गाजले. या लढाईवर बेतलेला ‘बॉर्डर’ हा हिंदी चित्रपटही बराच गाजला. त्यात सनी देओलने मेजर चांदपुरी यांची, तर जॅकी श्रॉफने विंग कमांडर एम. एस. बावा यांची भूमिका केली होती.\nभारताने १९६५ आणि १९७१ च्या युद्धात रशियन बनावटीचे पाण्यातून प्रवास करू शकणारे ‘पीटी-७६ अँफिबियस लाइट टँक्स’देखील प्रभावीपणे वापरले. बांगलादेशमधील गंगा व ब्रह्मपुत्रेच्या त्रिभुज प्रदेशात नद्यांची शेकडो मुखे काही कि. मीटर रुंदीचे विक्राळ रूप घेतात. या भूप्रदेशात ‘पीटी-७६’ रणगाडे अत्यंत प्रभावी ठरले. वास्तविक १९५० च्या दशकाच्या सुरुवातीला रचना केलेले हे रणगाडे या युद्धापर्यंत कालबाह्य़ ठरले होते. पण भारताने त्यांचा खुबीने वापर करून घेतला. याचे उत्तम उदाहरण म्हणजे १९७१ च्या युद्धातील गरीबपूरची लढाई. त्यात भारताच्या केवळ १४ ‘पीटी-७६’ रणगाडय़ांनी तांत्रिकदृष्टय़ा वरचढ असलेल्या पाकिस्तानी ‘एम-२४ शफी’ रणगाडय़ांना मात दिली.\nमहाराष्ट्रातील अहमदनगर येथे लष्कराच्या रणगाडा व चिलखती दलाची ‘आर्मर्ड कोअर सेंटर अँड स्कूल’, मेकॅनाइज्ड इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर (एमआयआरसी) तसेच व्हेईकल रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टाब्लिशमेंट (व्हीआरडीई) ही महत्त्वाची केंद्रे आहेत. तसेच ‘आर्मर्ड कोअर सेंटर अँड स्कूल’तर्फे अहमदनगरमध्ये ‘कॅव्हलरी टँक म्युझियम’- म्हणजेच रणगाडा संग्रहालयाची स्थापना करण्यात आली आहे. अशा प्रकारचे आशियातील हे एकमेव संग्रहालय आहे. माजी लष्करप्रमुख जनरल बी. सी. जोशी यांच्या हस्ते १९९४ साली त्याचे उद्घाटन झाले. ते स्वत: रणगाडा दलातील अधिकारी होते. विविध देशांनी वापरलेले सुमारे ५० जुने रणगाडे आणि त्यांची माहिती येथे मांडण्यात आली आहे. त्यात अगदी पहिल्या महायुद्धात कँब्रे आणि फ्लँडर्सच्या लढाईत वापरलेल्या रणगाडय़ांपासून ते अगदी अलीकडच्या काळातील रणगाडय़ांचाही समावेश आहे. ब्रिटिश व्हॅलेंटाइन, जपानी ‘टाईप-९५ हा-गो’, शेरमन क्रॅब, अमेरिकी पॅटन, सेंच्युरियन, जर्मन पँझर, पाकिस्तानी शफी, भारतीय विजयंता हे रणगाडे या संग्रहालयाचे खास आकर्षण आहेत. ब्रिटिश जनरल डायर याने अमृतसरच्या जालियनवाला बाग येथे भारतीयांवर गोळीबार करण्यासाठी वापरलेल्या चिलखती गाडीच्या प्रकारातील गाडय़ाही इथे आहेत. भारतीय रणगाडा दलाचा हा इतिहास नव्या पिढय़ांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.\nविजयंता व अर्जुनची कहाणी\n१९६० च्या दशकात भारताचा स्वत:चा ‘मेन बॅटल टँक’ (एमबीटी) असावा अशी कल्पना पुढे आली. ब्रिटिश आणि जर्मन रणगाडय़ांची चाचपणी करून ऑगस्ट १९६१ मध्ये ब्रिटिश व्हिकर्स लिमिटेड (आता बदललेले नाव- व्हिकर्स डिफेन्स सिस्टिम्स) या कंपनीशी भारतासाठी रणगाडा विकसित करण्याचा करार करण्यात आला. त्यानुसार सुरुवातीला भारतासाठी रणगाडय़ाचे प्राथमिक प्रारूप (प्रोटोटाईप) बनवून ९० रणगाडे ब्रिटनमध्ये तयार करून भारताला देण्याचे ठरले. तसेच तामिळनाडूतील चेन्नईजवळील आवडी येथे स्वदेशी रणगाडानिर्मितीचा कारखाना उभारून ‘विजयंता’चे उत्पादन होऊ लागले. ब्रिटनमध्ये विजयंताची पहिली प्रारूपे १९६३ साली तयार झाली. त्यात आवश्यक त्या सुधारणा करण्यात आल्या. जानेवारी १९६५ पासून आवडी येथील ‘हेवी व्हेईकल फॅक्टरी’मधून स्वदेशी विजयंता रणगाडय़ांचे उत्पादन होऊ लागले. तेव्हापासून १९८३ पर्यंत १२०० ते २२०० विजयंता रणगाडय़ांचे उत्पादन केल्याचे सांगितले जाते. १९६५ पासून २००८ पर्यंत विजयंताने भारतीय चिलखती दलांना बळ पुरवले. बांगलादेशमुक्तीसाठी १९७१ साली झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धात ते प्रत्यक्ष वापरले गेले. विजयंता रणगाडय़ाच्या मूळ संरचनेत थोडे बदल करून ‘कॅटापुल्ट सेल्फ प्रोपेल्ड आर्टिलरी’ (स्वयंचलित तोफ), ‘कार्तिक आर्मर्ड व्हेईकल-लाँच्ड ब्रिज’ (पूल उभे करण्याचे यंत्र) आणि ‘विजयंता आर्मर्ड रिकव्हरी व्हेईकल’ अशी चिलखती वाहने बनविण्यात आली. डिझेल इंजिनवर चालणारा ४३ टनी ‘विजयंता’ ताशी ५० कि. मीटरच्या वेगाने ५३० कि. मी.पर्यंत मजल मारू शकत असे. त्याचे चिलखती आवरण ८० मि. मीटरचे होते आणि त्यावर १०५ मि. मी. व्यासाची मुख्य तोफ आणि मशिनगन्स बसवल्या होत्या.\nतिसऱ्या पिढीतील अत्याधुनिक आणि स्वदेशी अर्जुन रणगाडय़ावर १९७२ पासून काम सुरू झाले. आवडी येथील ‘कॉम्बॅट व्हेईकल रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टाब्लिशमेंट’ (सीव्हआरडीई) आणि संरक्षण संशोधन व विकास संस्था (डीआरडीओ) यांनी त्याची संरचना केली असून, आवडी येथील ‘हेवी व्हेईकल फॅक्टरी’मध्ये त्याचे उत्पादन होते. सतत होणाऱ्या विलंबामुळे आणि नवनव्या त्रुटी व अडचणींमुळे अर्जुन प्रकल्पाचे भवितव्य अंध:कारमय असल्याचे म्हटले जायचे. त्याच्या उपयुक्ततेवर आणि प्रभावीपणावर बरीच टीकाही झाली. प्रकल्पावरील वाढत्या खर्चाचाही मुद्दा होता. मे १९७४ मध्ये त्यासाठी १५ कोटी ५० लाख रुपये मजूर करण्यात आले होते. ‘डीआरडीओ’ने १९९५ पर्यंत या प्रकल्पावर तीन अब्ज रुपये खर्चूनही प्रत्यक्ष रणगाडा काही लष्कराला मिळाला नव्हता. भारतीय लष्कराला वेळेत स्वत:चा अत्याधुनिक रणगाडा न मिळाल्याने तातडीची गरज भागविण्यासाठी १९९० च्या आणि २००० च्या दशकात रशियाकडून ‘टी-९०’ (भीष्म) रणगाडे घ्यावे लागले. अखेर ‘अर्जुन’ची विकास प्रक्रिया आणि चाचण्या संपून लष्कराने २००० साली १२४ अर्जुन रणगाडय़ांची मागणी नोंदवली. आवडी येथील कारखान्यात त्यांचे उत्पादन सुरू होऊन २००४ साली पहिल्या तुकडीतील १६ रणगाडे लष्कराला मिळाले. सध्या एका अर्जुन रणगाडय़ाची किंमत ५५ कोटी ९० लाख रुपये इतकी आहे.\nअर्जुनवर १२० मि. मी. व्यासाची मुख्य तोफ आणि ७.६६ मि. मी. व १२.७ मि. मी.च्या मशिनगन्स आहेत. त्याचे डिझेल इंजिन १४०० अश्वशक्तीचे असून ‘अर्जुन’ सपाट जमिनीवरून ताशी ६७ कि. मी.च्या, तर ओबडधोबड जमिनीवरून ४० कि. मी. प्रति तास वेगाने प्रवास करू शकतो. तो चालवण्यासाठी कमांडर, गनर, लोडर आणि ड्रायव्हर अशा चारजणांची गरज भासते. ‘अर्जुन’साठी ‘कांचन’ नावाचे मोडय़ुलर कॉम्पोझिट प्रकारचे चिलखती आवरण विकसित करण्यात आले आहे. ‘अर्जुन मार्क-१’, ‘मार्क-२’ आणि ‘टँक-एक्स’ अशी त्याची मॉडेल्स विकसित करण्यात आली आहेत. भारतीय लष्कराने आजवर ‘अर्जुन मार्क-१’ प्रकारच्या २२४ आणि ‘मार्क-२’ प्रकारच्या ११८ रणगाडय़ांची मागणी नोंदवली आहे. हे रणगाडे भारतीय लष्कराच्या चिलखती दलाच्या (आर्मर्ड कोअर) ‘४३ आर्मर्ड रेजिमेंट’ आणि ‘७५ आर्मर्ड रोजिमेंट’मध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. ‘डीआरडीओ’कडून त्यात अद्यापि बदल आणि सुधारणा केल्या जात आहेत. ‘डीआरडीओ’ ‘नाग’ नावाचे चार कि. मीटर पल्ला असलेले स्वदेशी रणगाडाभेदी क्षेपणास्त्रही विकसित करीत आहे. पाकिस्तानच्या ‘अल-खालीद’ रणगाडय़ांचा समाचार घेण्यास ते सज्ज आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n‘रावण दहना’त मृत्युतांडव, पंजाबमधील भीषण दुर्घटनेत ६० ठार\n...तर ६० जणांचा जीव वाचला असता\nबाप मृत्यूशी लढत असतानाच मुलगी आणि नातीवर काळाचा घाला\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nकौतुकास्पद: युपीतल्या 850 शेतकऱ्यांना बिग बी करणार कर्जमुक्त; ५.५ कोटींचं अर्थसहाय्य\n#MeToo : सेलिब्रेटी मॅनेजमेंट कंपनीच्या अनिर्बन दास ब्ला यांचा आत्महत्येचा प्रयत्न\n#MeToo कोर्टाच्या आदेशाची वाट बघा; आलोक नाथांची सिंटाला विनंती\n#MeToo : प्रसिद्ध चित्रकार जतिन दास म्हणतात तो मी नव्हेच\n#MeToo : 'सेक्रेड गेम्स'च्या अभिनेत्रीचा दिग्दर्शक विपुल शहावर लैंगिक गैरवर्तणुकीचा आरोप\nसागरी किनारी रस्त्यावर ‘क्रॅश एटोनेटर’\nमेट्रो मार्गिकांचे संचलन ‘एमएमआरडीएकडे’च\n१८व्या वर्षांत अत्रे कट्टय़ावर तरुणाईचा मेळा\nयंदा उत्पादन घटण्याची शक्यता\nतलासरीमध्ये गटारावरच भाजीविक्रीची दुकाने\nजुईनगर येथे अपंग, विशेष मुलांसाठी उद्यान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agricultural-stories-marathi-agrowon-weekly-weather-report-dr-sable-12347", "date_download": "2018-10-20T00:50:37Z", "digest": "sha1:RBJ6S2SE7MRXMK2H4KLK7YQV5IKJWSVE", "length": 31415, "nlines": 166, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural stories in Marathi, agrowon, weekly weather report by Dr. Sable | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nआठवड्याच्या सुरवातीला पावसाची शक्‍यता\nआठवड्याच्या सुरवातीला पावसाची शक्‍यता\nरविवार, 23 सप्टेंबर 2018\nमहाराष्ट्राच्या संपूर्ण पूर्व भागावर हवेचा दाब कमी होत असून १००६ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब नाशिक, नंदूरबार, धुळे, जळगाव, बुलडाणा, अकोला, वाशिम, अमरावती, नागपूर, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा या विदर्भातील जिल्ह्यावर तसेच मराठवाडा आणि पश्‍चिम महाराष्ट्रावर राहील. त्यामुळे चांगल्या पावसाचा अंदाज आहे. ईशान्य पूर्वभागावर १०१० इतका अधिक हवेचा दाब आणि राजस्थानवर १००८ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब राहण्यामुळे गुजरात, तेलंगणा, कर्नाटक या राज्यांतही हा पाऊस होईल.\nमहाराष्ट्राच्या संपूर्ण पूर्व भागावर हवेचा दाब कमी होत असून १००६ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब नाशिक, नंदूरबार, धुळे, जळगाव, बुलडाणा, अकोला, वाशिम, अमरावती, नागपूर, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा या विदर्भातील जिल्ह्यावर तसेच मराठवाडा आणि पश्‍चिम महाराष्ट्रावर राहील. त्यामुळे चांगल्या पावसाचा अंदाज आहे. ईशान्य पूर्वभागावर १०१० इतका अधिक हवेचा दाब आणि राजस्थानवर १००८ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब राहण्यामुळे गुजरात, तेलंगणा, कर्नाटक या राज्यांतही हा पाऊस होईल. २३ सप्टेंबर रोजी कमी दाबाचे क्षेत्र गुजरातच्या दिशेने सरकून महाराष्ट्राच्या मध्यापासून दक्षिण भागावरील हवेच्या दाबात वाढ होईल आणि तो १००८ हेप्टापास्कल इतका वाढेल. आणि पावसाचे प्रमाण दक्षिण महाराष्ट्रात कमी होईल. २४ सप्टेंबर रोजी हवेचे दाब वाढतील आणि पूर्व गुजरातचा भाग वगळता महाराष्ट्रावर १०१० हेप्टापास्कल इतका हवेचा दाब वाढून पावसात पूर्णपणे उघडीप जाणवेल. मात्र ईशान्य बाजूस वाढलेला हवेचा दाब कायम राहील.\n२५ सप्टेंबर रोजी महाराष्ट्रासह दक्षिण भारतावर १०१० हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब राहील आणि पावसात उघडीप राहील. त्यामुळेच महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात २४, २५ व २६ सप्टेंबर रोजी पावसात उघडीप राहील. २६ सप्टेंबरपर्यंत हवेचे दाब अधिक राहण्यामुळे पावसात उघडीप राहील. २७, २८ व २९ सप्टेंबर रोजी कोकणासह महाराष्ट्रातील काही भागात पाऊस होईल. २२ सप्टेंबर रोजी बंगालच्या उपसागराच्या पूर्व किनारी भागात निर्माण झालेले हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र पूर्वेकडून गुजरातच्या पश्‍चिमी भागाकडे सरकेल आणि त्यामुळेच गुजरातमध्येही २३ व २४ सप्टेंबरला पाऊस होईल. या आठवड्यात ईशान्य माॅन्सूनला अनुकूल वातावरण तयार होण्यास आणखी काही कालावधी लागेल. त्यामुळे या आठवड्यात वाऱ्याची दिशाही त्यास तितकी अनुकूल नाही. मात्र काही काळ पाऊस व उघडीप राहील.\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात ४० मिलीमीटर, रत्नागिरी जिल्ह्यात ३० मिलीमीटर, रायगड जिल्ह्यात २० मिलीमीटर व ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत १४ मिलिमीटर काही दिवशी पावसाची शक्‍यता आहे. संपूर्ण कोकणात वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ३ ते १० किलोमीटर राहील. रत्नागिरी जिल्ह्यात कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस राहील. सिंधुदुर्ग व रायगड जिल्ह्यांत कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस राहील. तर ठाणे जिल्ह्यात ३४ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान २५ ते २६ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८२ ते ९५ टक्के राहील. तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६१ ते ६६ टक्के राहील.\nउत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात ५ मिलिमीटर, धुळे जिल्ह्यात ४ मिलीमीटर, नंदुरबार जिल्ह्यात ९ मिलिमीटर तर जळगाव जिल्ह्यात ७ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग वाढेल. नाशिक जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग १९ किलोमीटर राहील. धुळे जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग ११ किलोमीटर, जळगाव जिल्ह्यात ताशी १४ किलोमीटर व नंदूरबार जिल्ह्यात ताशी ९ किलोमीटर राहील. नाशिक जिल्ह्यात कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस राहील. धुळे जिल्ह्यात कमाल तापमान ३६ अंश सेल्सअस राहील. नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांत ३५ अंश सेल्सिअस राहील. नाशिक जिल्ह्यात किमान तापमान २३ अंश सेल्सिअस राहील. तर जळगाव जिल्ह्यात ते २५ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान धुळे व नंदुरबार जिल्ह्यांत २६ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता धुळे व नंदुरबार जिल्ह्यात ४० ते ४३ अंश सेल्सिअस राहील. जळगाव व नाशिक जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ४८ ते ५१ टक्के राहील.\nपरभणी व हिंगोली जिल्ह्यात ३ ते ४ मिलिमीटर पावसाची शक्‍यता असून उर्वरित जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प राहील. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. औरंगाबाद जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग १६ किलोमीटर राहील. जालना व बीड जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग १३ किलोमीटर राहील. उर्वरित जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग ९ ते १२ किलोमीटर राहील. कमाल तापमान सर्वच जिल्ह्यात ३१ ते ३५ अंश सेल्सिअस राहील. बीड जिल्ह्यात ३५ अंश सेल्सिअस नांदेड व औरंगाबाद जिल्ह्यांत ३४ अंश सेल्सिअस, जालना व लातूर जिल्ह्यांत ३३ अंश सेल्सिअस राहील. तर परभणी, उस्मानाबाद व हिंगोली जिल्ह्यांत ३१ ते ३२ अंश सेल्सिअस राहील. जालना जिल्ह्यात किमान तापमान २५ अंश सेल्सिअस राहील तर उर्वरित नांदेड जिल्ह्यात २४ अंश लातूर व हिंगोली जिल्ह्यांत २३ अंश सेल्सिअस आणि उस्मानाबाद, बीड व औरंगाबाद जिल्ह्यांत २२ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ६८ ते ८१ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ३९ ते ४४ टक्के राहील.\nपश्‍चिम विदर्भातील बुलढाणा, अकोला व वाशीम जिल्ह्यांत ४ ते ८ मिलिमीटर पावसाची शक्‍यता असून अमरावती जिल्ह्यात १४ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा प्रामुख्याने आग्नेयेकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ ते ९ किलोमीटर राहील. वाशीम व बुलढाणा जिल्ह्यांत कमाल तापमान २७ ते २९ अंश सेल्सिअस तर अकोला व अमरावती जिल्ह्यांत ३० ते ३१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान २० ते २२ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९० ते ९३ टक्के राहील. तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ८०ते ८४ टक्के राहील.\nयवतमाळ जिल्ह्यात काही दिवशी २७ मिलीमीटर पावसाची शक्‍यता असून नागपूर व वर्धा जिल्ह्यांत १३ ते १४ मिलिमीटर पावसाची शक्‍यता काही दिवशी आहे. वाऱ्याची दिशा प्रामुख्याने आग्नेयेकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ ते ६ किलोमटीर राहील. कमाल तापमान ३४ ते ३५ अंश सेल्सिअस राहील. तर किमान तापमान २३ ते २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८९ ते ९४ टक्के राहील. तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ५८ ते ६० टक्के राहील.\nभंडारा, चंद्रपूर व गडचिरोली या जिल्ह्यांत १३ ते १५ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ ते ७ किलोमीटर राहील. कमाल तापमान ३४ ते ३५ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान २३ ते २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९५ ते ९७ टक्के राहील. तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ५८ ते ६७ टक्के राहील.\nकोल्हापूर जिल्ह्यात काही दिवशी ४५ मिलिमीटर पावसाची शक्‍यता असून सातारा व सांगली जिल्ह्यांत २५ ते २८ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. पुणे जिल्ह्यात काही दिवशी २० मिलिमीटर पावसाची शक्‍यता असून सोलापूर व नगर जिल्ह्यांत १५ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग सोलापूर व सांगली जिल्ह्यांत १३ ते १४ किलोमीटर राहील. सातारा व नगर जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग १० किलोमीटर राहील. कोल्हापूर जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग ११ किलोमीटर राहील व पुणे जिल्ह्यात तो ताशी ९ किलोमीटर राहील. नगर जिल्ह्यात कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस राहील. सातारा, सोलापूर व पुणे जिल्ह्यांत कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस राहील. तर सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांत कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस राहील. कोल्हापूर जिल्ह्यात किमान तापमान २६ अंश सेल्सिअस राहील. नगर जिल्ह्यात २१ अंश सेल्सिअस तर उर्वरित जिल्ह्यात ते २३ ते २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ६७ ते ९० टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ३९ ते ६६ टक्के राहील.\nसप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात ज्या ठिकाणी ६५ मिलिमीटरपर्यंत जमिनीत ओलावा झाला आहे. तेथे करडई व रब्बी ज्वारीची पेरणी करावी. सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पेरणी झाल्यास करडई पिकावर मावा किडीचा प्रादुर्भाव कमी होतो तसेच रब्बी ज्वारीची पेरणी या कालावधीत झाल्यास उत्पादन अधिक मिळते.\nरब्बी हंगामात फळभाज्यांची लागवड करावयाची असल्यास टोमॅटो, वांगी यांची रोपे तयार करण्यासाठी गादी वाफ्यावर बियाणे पेरावे. पेरणी पूर्वी बियाण्यास प्रक्रिया करावी.\nपूर्व हंगामी ऊसाची लागवड करण्यासाठी जमिनीची नांगरट करावी.\n(ज्‍येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ अाणि सदस्य संशोधन परिषद वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)\nमहाराष्ट्र maharashtra पूर वाशिम washim यवतमाळ विदर्भ vidarbha गुजरात कर्नाटक ऊस पाऊस भारत कोकण konkan सिंधुदुर्ग रायगड ठाणे पालघर palghar कमाल तापमान किमान तापमान नाशिक nashik धुळे dhule जळगाव jangaon परभणी parbhabi औरंगाबाद aurangabad बीड beed नांदेड nanded तूर लातूर latur उस्मानाबाद usmanabad अकोला akola वाशीम अमरावती नागपूर nagpur चंद्रपूर कोल्हापूर सांगली sangli पुणे सोलापूर नगर ओला ज्वारी jowar रब्बी हंगाम मात mate हवामान कृषी विद्यापीठ agriculture university\nभाजीपाला पिकांची रोपवाटिका तयार करताना\nभाजीपाला पिकांची रोपवाटिका करताना योग्य ती काळजी घेतल्यास पुनर्लागवडीनंतरच्या काळातील अने\nपुण्यात फुलांची ७ काेटींची उलाढाल\nपुणे ः फूल उत्पादक शेतकऱ्यांची भिस्त असणाऱ्या नवरात्र आणि दसऱ्याला विशेष मागणी असलेल्या झ\nकशी टिकेल पांढऱ्या सोन्याची झळाळी\nराज्यात कापूस वेचणीला सुरवात होऊन दसऱ्याच्या मुहूर्तावर बऱ्याच शेतकऱ्यांनी विक्रीही चालू\nपरभणीत फ्लाॅवर प्रतिक्विंटल २००० ते २५०० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nवनस्पतीतील संजीवकांमुळे अवकाशातही उत्पादन घेणे...\nपोषक घटकांची कमतरता आणि गुरुत्वाकर्षण कमी असणे या दोन कारणांमुळे चंद्र किंवा अन्य ग्रहांव\nकपाशीवरील पांढरी माशी, कोळी नियंत्रण...सध्या कोरडवाहू कपाशीवर पांढऱ्या माशी व कोळी या...\nकेळी पीक सल्लासद्यःस्थितीत तापमानात वाढ होत आहे; (३० ते ३५ अंश...\nआंतरपिकातून मिळेल चांगले उत्पादनआंतरपीक पद्धतीमध्ये चांगले उत्पादन मिळविण्यासाठी...\nआंतरपीक पद्धती ठरते फायदेशीर...सध्याच्या काळात जमिनीतील ओलावा लक्षात घेऊन रब्बी...\nडाउनी, भुरीच्या प्रादुर्भावाकडे लक्ष...सर्वसाधारण सर्वच द्राक्ष विभागांमध्ये येत्या...\nउष्ण वातावरणात खजूर फळबाग ठरेल आश्वासकगत दहा वर्षांपासून खजूर लागवड वाढवण्यासाठी गुजरात...\nसंत्रा फळगळ रोखण्यासाठी रस शोषक पतंगाचे...संत्रा पिकांमध्ये मृग बहार धरण्यासाठी एप्रिल - मे...\nतंत्र करडई लागवडीचेकरडर्ई अधिक हरभरा (३:१) अशी आंतरपिकाची लागवड...\nटोमॅटोवरील फळे पोखरणाऱ्या अळीचे...खरीप हंगामाच्या अखेरच्या टप्प्यात भाजीपाला...\nनियोजन रब्बी हंगामाचे : करडई, जिरायती...करडई जमीन ः मध्यम ते भारी (खोल) जमीन...\nसुधारित तंत्राने करा बटाटा लागवडबटाटा पीक यशस्वी होण्यामध्ये जमिनीच्या...\nउसाच्या उत्पादकता वाढीसाठी सिलिकॉन वापरपिकांच्या वाढीसाठी अन्य अन्नद्रव्यांप्रमाणे...\nजनावरांसाठी उपयुक्त प्रथिनयुक्त द्विदल...प्रथिने पुरवठा करणाऱ्या चारा पिकांमध्ये विशेषतः...\nचाराटंचाईमध्ये हायड्रोपोनिक्स चाऱ्याची...अत्यल्प पर्जन्यमानामुळे चारा उत्पादनात लक्षणीय घट...\nऊस उत्पादन वाढीसाठी सूक्ष्म...साधारणपणे ज्या जमिनीत सातत्याने ऊस लागवड असते,...\nजमिनीच्या खोलीनुसार पेरा ज्वारीचे वाणरब्बी हंगामामध्ये ज्वारी हे महत्त्वाचे पीक आहे....\nद्राक्ष कलम करण्याची पद्धतीखुंटरोपाची निवड डॉगरीज, डीग्रासेट, रामसे किंवा...\nअन्नद्रव्यांचे प्रकार, महत्व जाणून करा...पिकांच्या वाढीसाठी आवश्यक अन्नद्रव्ये जाणून घेऊन...\nलागवड लसूणघासाची...लागवडीसाठी मध्यम ते भारी, चांगला निचरा होणारी,...\nप्रथिनांचा उत्तम स्राेत ः गुणवंत चारापीकराहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://shriharimandiram.org/Branch/index.php?page=7&id=43", "date_download": "2018-10-20T00:01:36Z", "digest": "sha1:QVTVEZJFMJXWIOUJZILIUZZNJCBVABJD", "length": 1437, "nlines": 22, "source_domain": "shriharimandiram.org", "title": " || परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय ||", "raw_content": "\n४७ फॅक्टरी (उगार खुर्द)\n४९ भगवंत कार्यालय, उगार खुर्द\nआद्य... ५ ६ - ७ - ८ ९ ... अंत्य\nशाखेचे नाव : वाघवडे\nश्री. मधुकर नाना डांगे\nपो. संतीबस्तवाड ता. जि. बेळगांव.\nपिन कोड - ५९००१४.\nश्री विठ्ठल रखुमाई मंदिर, वाघवडे.\n ते ९ प्रात:स्मरण / सायंस्मरण आळीपाळीने,\nदर रविवारी सकाळी ७ ते ९ भजनात बालोपासना\n© 1981-,परमार्थ निकेतन ट्रस्ट, बेळगांव. सर्व हक्क राखीव.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://tulsiparab.blogspot.com/2015/05/blog-post.html", "date_download": "2018-10-20T00:51:55Z", "digest": "sha1:4JG5WSU2UAFBB7Z4D5VA4XCOUUKPFWER", "length": 11069, "nlines": 53, "source_domain": "tulsiparab.blogspot.com", "title": "तुळसी परब: दोन कवितासंग्रहांच्या दुसऱ्या आवृत्त्या", "raw_content": "\nदोन कवितासंग्रहांच्या दुसऱ्या आवृत्त्या\nपरबांच्या 'हिल्लोळ' आणि 'धादान्त आणि सुप्रमेय्य मधल्या मधल्यामधल्या कविता' या दोन कवितासंग्रहांच्या दुसऱ्या आवृत्त्या औरंगाबादमधल्या 'साक्षात प्रकाशना'नं ऑगस्ट २०१३मध्ये काढल्या. त्यांची मुखपृष्ठं आणि सोबत मलपृष्ठावर छापलेला मजकूर या नोंदीत एकत्र करून ठेवूया.\nकल्पित आणि रंजक साहित्यातून प्रकटणाऱ्या कृत्रिम दुःखाची आणि तथाकथित बुद्धिमंतांच्या वांझोट्या तत्त्वप्रदर्शनाची चिरफाड करणारी तुळसी परब यांची कविता भोवतालचे वास्तव आणि स्वतःचे अस्तित्व यांच्या खाणाखुणा अंगभर गोंदवलेली कविता आहे. अनियतकालिकांची चळवळ आणि दलित जाणिवांचे संवेदन प्रकटण्याच्या काळातच या कवितेने दारिद्र्य, शोषण, स्वातंत्र्य, पाणी, आदिवासींचे जीवन, अशा असंख्य विषयांना कवेत पकडण्याचे सामर्थ्य अभिव्यक्त केले आहे. विषयवस्तू, ध्वनीरचना आणि तात्त्विक दृष्टी या अंगानी दलित कवितेशी ती जवळीक साधते; मात्र विद्रोहाचा तीव्रतर उच्चार ती करीत नाही. चोरचिलटे, हप्तेबाज पोलीस, रांडा, पक्षी यांची जिवंत सृष्टी आणि गेट वे, समुद्र, म्युझियम्स, सिग्नल, स्लम, वेश्यापुरी, ही अविभाज्य अंगं असणारी महानगरीय ठिकाणी यांची गजबज चितारण्याची हातोटी व क्षमता या कवितेने दाखवून दिली आहे. 'स्वातंत्र्य हा सर्वांचाच जन्मसिद्ध हक्क असतो काय' या मूलभूत प्रश्नालाच केंद्रस्थानी आणल्याने भुकेकंगालांच्या दुनियेतील दुःखाजी गाज तुळसी परब यांच्या कवितेतून सतत ऐकू येते. तथागत बुद्धाच्या आणि दयाघन संतांच्या डोळ्यांतून पाझरणारी करुणा या कवितेच्या नसानसांतून वाहत असल्याने वेदनांचे अंतःस्वर आणि अंतर्यामातून उचंबळून ओसंडून बाहेर पडणारा वेदनांचा आर्त उद्गार हेच 'हिल्लोळ'चे बलस्थान ठरते. घराघरातील किडामुंगी, जीवजंतू यांच्या भुकेशी नाते जोडत संपूर्ण मानवजातीला या कवितेने घातलेली बंधुत्वाची हाक हाच कोट्यवधी दुःखितांचा जाहीरनामा बनतो. म्हणूनच सामाजिक उत्थानासाठी झटणाऱ्या एका कार्यकर्त्याची ही केवएळ शब्दांमधून उमलणारी कविता नसून अस्सल माणूसपणाची मोहोर उमटवणारी जितीजागती निशाणी आहे, असे म्हणणे भाग पडते.\nधादान्त आणि सुप्रमेय्य मधल्या मधल्यामधल्या कविता\nतुळसी परब यांच्या 'धादान्त आणि सुप्रमेय्य मधल्या मधल्यामधल्या कविता' या दुसऱ्या कवितासंग्रहातील कविता या कारावासातील कविता आहेत. 'हिल्लोळ'मधील अनेस संदर्भांचा येथे लोप झालेला दिसतो तर काहींचा संकोच झालेला दिसतो. महानगरी जाणिवांतून आलेली नकारात्मकता बरीचशी अध्याहृत झालेली दिसते आणि महानगरी संस्कृतीची जागा कारावासातील संस्कृतीने घेतलेली दिसते. कविस्वप्नातील काव्यात्मक पेच याही संग्रहात पुढे चालू राहतो; पण त्याला सामाजिक जाणिवेची एक विस्तृत चौकट लाभते. परब यांना लागलेला अमर गाण्याचा ध्यास, सुहास-साजणीच्या प्रेमाचा ध्यास आणि मृत्यूची नव्या रूपातील जाणीव या संग्रहातही तेवढीच जिवंत आहे; पण या सर्व जाणिवांना एका सर्वव्यापी सामाजिक आणि राजकीय जाणिवेचा अंकुश आहे. बंदिवासातील मानसिक दबावाचे वातावरण आणि त्यात होणारा कवीचा मानसिक कोंडमारा हा या कवितांचा स्थायीभाव आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर कवीचे व्यक्तिगत स्वप्न आणि त्याची सामाजिक-राजकीय जाणीव यांच्यातील आंतरप्रक्रियेला विशेष अशी काव्यात्मकता लाभते. म्हणून परब यांच्या कवितेतील या स्थित्यंतराचे स्वरूप लक्षात घेणे महत्त्वाचे आहे\n- प्रकाश देशपांडे केजकर\nजन्म: १९४१; मराठी आणि भाषाशास्त्रात एम्.ए.; काही वर्षं मुंबईत सचिवालयात नोकरी; नंतर पाच वर्षं शहाद्याला ‘श्रमिक संघटने’त काम; महाराष्ट्रातल्या ‘मुक्त साम्यवादी गटा’शी संबद्ध. २००५ साली विद्रोही साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद. साठीच्या दशकात निघालेल्या मराठी अनियतकालिकांमध्ये कवितालेखन.\n- हिल्लोळ (वाचा प्रकाशन)\n- धादान्त आणि सुप्रमेय्यमधल्या मधल्या मधल्या कविता (साग्र प्रकाशन)\n- पाब्लो नेरूदांच्या कविता\n- मनोहर ओकच्या ऐंशी कविता (चंद्रकान्त पाटील यांच्याबरोबर) (लोकवाङ्मय गृह)\nहा ब्लॉग तयार करण्यासाठी परबांची परवानगी घेतली आहे. त्यांच्या ज्या तीन कविता ब्लॉगवर दिल्यात त्याही त्यांनी निवडलेल्या.\nया कात्रणवहीसाठी माहितीसंकलन व टायपिंग, इत्यादी खटाटोप केलेल्या व्यक्तीनंच वरील वह्याही तयार केल्या आहेत. त्याच्या सुट्या वेगळ्या वहीसाठी पाहा: रेघ\nदोन कवितासंग्रहांच्या दुसऱ्या आवृत्त्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/canon-powershot-sx420-is-digital-camera-red-price-pjUwsO.html", "date_download": "2018-10-20T01:02:52Z", "digest": "sha1:VTDAMAIPE4ETEZHWQA7EQ3XBTD57S3RD", "length": 17837, "nlines": 489, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "कॅनन पॉवरशॉट सक्स४२० इस डिजिटल कॅमेरा रेड सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nकॅनन पॉवरशॉट सक्स४२० इस डिजिटल कॅमेरा रेड\nकॅनन पॉवरशॉट सक्स४२० इस डिजिटल कॅमेरा रेड\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nकॅनन पॉवरशॉट सक्स४२० इस डिजिटल कॅमेरा रेड\nकॅनन पॉवरशॉट सक्स४२० इस डिजिटल कॅमेरा रेड किंमतIndiaयादी\nकूपन शेंग ईएमआय मोफत शिपिंग शेअरपैकी वगळा\nनिवडा उच्च किंमतकमी कमी किंमतकरण्यासाठीउच्च\nवरील टेबल मध्ये कॅनन पॉवरशॉट सक्स४२० इस डिजिटल कॅमेरा रेड किंमत ## आहे.\nकॅनन पॉवरशॉट सक्स४२० इस डिजिटल कॅमेरा रेड नवीनतम किंमत Jul 25, 2018वर प्राप्त होते\nकॅनन पॉवरशॉट सक्स४२० इस डिजिटल कॅमेरा रेडऍमेझॉन, इन्फिबीएम, फ्लिपकार्ट, क्रोम उपलब्ध आहे.\nकॅनन पॉवरशॉट सक्स४२० इस डिजिटल कॅमेरा रेड सर्वात कमी किंमत आहे, , जे क्रोम ( 15,490)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nकॅनन पॉवरशॉट सक्स४२० इस डिजिटल कॅमेरा रेड दर नियमितपणे बदलते. कृपया कॅनन पॉवरशॉट सक्स४२० इस डिजिटल कॅमेरा रेड नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nकॅनन पॉवरशॉट सक्स४२० इस डिजिटल कॅमेरा रेड - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 47 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nकॅनन पॉवरशॉट सक्स४२० इस डिजिटल कॅमेरा रेड - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nकॅनन पॉवरशॉट सक्स४२० इस डिजिटल कॅमेरा रेड वैशिष्ट्य\nसेन्सर सिझे 1/2.3 type\nस्क्रीन सिझे 3 inches\nकॅनन पॉवरशॉट सक्स४२० इस डिजिटल कॅमेरा रेड\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "http://berartimes.com/?m=20180306", "date_download": "2018-10-20T00:55:55Z", "digest": "sha1:GM5DQT47JRC5VEUW26HSMPQDJKS2LAI4", "length": 17352, "nlines": 174, "source_domain": "berartimes.com", "title": "March 2018 - Berar Times | Berar Times", "raw_content": "\nबुद्ध भूमि उमरी कटंगी में हुआ अंतरराष्ट्रीय बौद्ध मैत्री सम्मेलन# #अजीत जोगी नहीं लड़ेंगे चुनाव# #गडचिरोलीतील गोवारी समाज आंदोलनाला खा.नेतेंची भेट# #बेशिस्त वाहन पार्किंगवर होणार कारवाई निवारण कक्षाला माहिती देण्याचे आवाहन# #अवैैध वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परने उडवले शेतकऱ्याला# #न्यायालयाच्या निर्णयाची अमंलबजावणी करा- गोवारी समाजाची मागणी# #अवैध लोहखनीज उत्खनन विरुद्ध वनविभागाची कार्यवाही तीन ट्रक जप्त# #बालवाडी कर्मचारीओंका 20 अक्तूंबर को सम्मेलंन# #अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट शनिवार व रविवारला गोंदियात# #पुलवामामध्ये जवानांवर दहशतवादी हल्ला, 7 जवान जखमी\nपुर्व विदर्भातील लोकप्रिय ईपेपर\nराष्ट्रवादीचा अर्जुनी मोरगावात हल्लाबोल\nगोंदिया,दि.०६: राष्ट्रवादी काँंग्रेस पक्षाच्यावतीने राष्ट्रवादी किसान सभेचे जिल्हाध्यक्ष मनोहर चंद्रिकापूरे यांच्या नेतृत्वात अर्जुनी मोरगाव तालुक्यात सुरू असलेल्या शेतकरी सन्मान दींडीचा समारोप आज ६ मार्च रोजी तहसील कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन करून\nरशियाचे विमान सीरियात कोसळून 32 जण ठार\nमॉस्को दि.६ :(वृत्तसंस्था)- रशियाचे एक विमान मंगळवारी सीरियातील हमेमिम हवाई तळावर उतरत असतानाच कोसळले. या अपघातात त्या विमानातील 32 जण ठार झाले आहेत. या विमानात 26 प्रवासी व सहा कर्मचारी\nआणीबाणीत तुरुंगवास भोगलेल्यांना पेन्शन मिळणार\nमुंबई,दि.06 : आणीबाणीत तुरुंगवास भोगलेल्यांना पेन्शन सुरु केला जाणार आहे. 1975 ते 1977 या कालावधीत देशात झालेल्या आणीबाणीच्या कालावधीत ज्या सत्याग्रहींनी तुरुंगवास सोसला, अशा सर्व सत्याग्रहींचा यथोचित गौरव करण्याच्या दृष्टीने त्यांना पेन्शन\n‘आमदाराची पोरगी काय म्हणते, कंत्राटी नवरा नाय म्हणते…’\nगडचिरोली, दि.६ :: कंत्राटी कर्मचारी व अधिकाऱ्यांना शासकीय सेवेत कायम करावे, ९ फेब्रुवारीचे परिपत्रक रद्द करावे या व अन्य मागण्यांसाठी आज राज्य कंत्राटी कर्मचारी महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात\nजुनी पेन्शन बाबत दुटप्पी भूमिका:अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे घुमजाव\nगोंदिया,दि.६ : सध्या चालू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधान परिषद सदस्य श्रीकांत देशपांडे,आ दत्तात्रय सावंत, आ कपिल पाटील,आ अनिल सोले, आ ना गो गाणार यांनी ३८८९८ क्रमांकाच्या विचारलेल्या तारांकित प्रश्नाला मा\n७ व ८ मार्चला विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता\nगोंदिया,दि.६ : प्रादेशिक हवामान विज्ञान केंद्र मुंबई यांच्याकडून प्राप्त संदेशानुसार पूर्व विदर्भातील एक किंवा दोन ठिकाणी ७ व ८ मार्च रोजी विजेच्या कडकडाटासह पाऊस किंवा गारपिट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली\nअज्ञात वाहनाच्या धडकेत युवकाचा मृत्यू\nतिरोडा,दि.०६ : तिरोडा येथून ५ किमी अंतरावरील बिरसी येथील कावळे परिवारातील युवकाचा कमरगाव येथील चोरावार परिसरातील मुलीचे ५ मार्चरोजी रात्री लग्न सोहळ््यात वड्ढहाडी म्हणून गेलेल्या बिरसी येथील युवकास कमरगाव/मांडोदेवी मार्गावर\nसॅमसंग गॅलेक्सी J7 Max व J7 Pro झालेत स्वस्त \nसॅमसंग कंपनीने आपल्या गॅलेक्सी जे७ मॅक्स आणि जे७ प्रो या स्मार्टफोन्सच्या मूल्यात कपात करण्याची घोषणा केली आहे.वाढीव स्पर्धेला तोंड देण्यासाठी बहुतांश कंपन्या आपल्या विविध मॉडेल्सच्या मूल्यात कपात करत असतात. या\nगडचिरोलीत ६.६० लाखांच्या दारूसह वाहन जप्त\nगडचिरोली,दि.06 : दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात मध्यरात्री चोरट्या मार्गाने येत असलेली ६ लाख ६० हजार रु पयांची विदेशी दारू आणि ४ लाख ५५ हजार किमतीचे वाहन असा ११ लाख १५\nएलजी एक्स ४ स्मार्टफोनची घोषणा\nएलजी कंपनीने आपल्या एलजी पे या पेमेंट सिस्टीमचा सपोर्ट असणारा एक्स ४ हा स्मार्टफोन जागतिक बाजारपेठेत आणण्याची घोषणा केली आहे.एलजी एक्स ४ या मॉडेलमधील सर्वात लक्षणीय फिचर म्हणजे यात कंपनीने\nबुद्ध भूमि उमरी कटंगी में हुआ अंतरराष्ट्रीय बौद्ध मैत्री सम्मेलन\n बौद्ध संगठन को भीमराव आंबेडकर द्वारा शुरू किया गया इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी\nअजीत जोगी नहीं लड़ेंगे चुनाव\nरायपुर.19 अक्तुंबर(विशेष सवांददाता) छत्तीसगढ़ की राजनीति में शुक्रवार को अहम मोड़ आ गया है मुख्यमंत्री डॉ. रमन सिंह के खिलाफ चुनाव लड़ने की घोषणा करने वाले पूर्व Read More »\nगडचिरोलीतील गोवारी समाज आंदोलनाला खा.नेतेंची भेट\nगडचिरोली(अशोक दुर्गम) दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी Read More »\nबेशिस्त वाहन पार्किंगवर होणार कारवाई निवारण कक्षाला माहिती देण्याचे आवाहन\nवाशिम, दि. १९ : जिल्ह्यात पार्किंग झोन व्यतिरिक्त अन्य ठिकाणी पार्क केलेली वाहने, रस्त्यावर सोडून गेलेल्या वाहनांवर तात्काळ करावी करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी निवारण कक्षाची स्थापना केली Read More »\nन्यायालयाच्या निर्णयाची अमंलबजावणी करा- गोवारी समाजाची मागणी\nगोंदिया दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी समाजाला Read More »\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र .\nबुद्ध भूमि उमरी कटंगी में हुआ अंतरराष्ट्रीय बौद्ध मैत्री सम्मेलन\n बौद्ध संगठन को भीमराव आंबेडकर द्वारा शुरू किया गया इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी\nअजीत जोगी नहीं लड़ेंगे चुनाव\nरायपुर.19 अक्तुंबर(विशेष सवांददाता) छत्तीसगढ़ की राजनीति में शुक्रवार को अहम मोड़ आ गया है मुख्यमंत्री डॉ. रमन सिंह के खिलाफ चुनाव लड़ने की घोषणा करने वाले पूर्व Read More »\nगडचिरोलीतील गोवारी समाज आंदोलनाला खा.नेतेंची भेट\nगडचिरोली(अशोक दुर्गम) दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी Read More »\nबेशिस्त वाहन पार्किंगवर होणार कारवाई निवारण कक्षाला माहिती देण्याचे आवाहन\nवाशिम, दि. १९ : जिल्ह्यात पार्किंग झोन व्यतिरिक्त अन्य ठिकाणी पार्क केलेली वाहने, रस्त्यावर सोडून गेलेल्या वाहनांवर तात्काळ करावी करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी निवारण कक्षाची स्थापना केली Read More »\nन्यायालयाच्या निर्णयाची अमंलबजावणी करा- गोवारी समाजाची मागणी\nगोंदिया दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी समाजाला Read More »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5485124626233428238&title=Mukesh&SectionId=1002&SectionName=Be%20Positive", "date_download": "2018-10-20T01:03:59Z", "digest": "sha1:GS6JJUFAJNFIQ4KC2ITJPUUHCAGQUZBA", "length": 9998, "nlines": 125, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "मुकेश", "raw_content": "\nआपल्या दर्दभऱ्या गाण्यांसाठी अजरामर झालेला गायक मुकेश याचा २२ जुलै हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्याचा अल्प परिचय...\n२२ जुलै १९२३ रोजी दिल्लीमध्ये जन्मलेला मुकेश झोरावरचंद माथुर हा १९४५ ते १९७५ मधली तीस वर्षं आपल्या अनोख्या अंदाजात हिंदी सिनेसंगीत समृद्ध करून गेलेला लोकप्रिय गायक अनिल विश्वास यांनी चित्रपटांमध्ये गाण्याची संधी दिल्यावर पुढे नौशाद आणि मुख्यत्वे शंकर-जयकिशन आणि कल्याणजी-आनंदजी यांच्या संगीतात त्याची गायकी बहरली. त्याच्याजवळ मन्ना डे आणि मोहम्मद रफी यांच्याइतकी शास्त्रीय बैठक नव्हती, किशोरकुमारसारखा खट्याळपणा नव्हता, की तलत मेहमूदइतका तरल स्वर नव्हता; पण तरीही त्याच्या आवाजातला दर्द ऐकणाऱ्यावर जादू करत असे. त्यामुळे त्याची दु:ख मांडणारी गाणी लोकांना भावविभोर करून काळजात रुतणारी ठरली अनिल विश्वास यांनी चित्रपटांमध्ये गाण्याची संधी दिल्यावर पुढे नौशाद आणि मुख्यत्वे शंकर-जयकिशन आणि कल्याणजी-आनंदजी यांच्या संगीतात त्याची गायकी बहरली. त्याच्याजवळ मन्ना डे आणि मोहम्मद रफी यांच्याइतकी शास्त्रीय बैठक नव्हती, किशोरकुमारसारखा खट्याळपणा नव्हता, की तलत मेहमूदइतका तरल स्वर नव्हता; पण तरीही त्याच्या आवाजातला दर्द ऐकणाऱ्यावर जादू करत असे. त्यामुळे त्याची दु:ख मांडणारी गाणी लोकांना भावविभोर करून काळजात रुतणारी ठरली त्याच्या काळातल्या बहुतेक सर्वच अभिनेत्यांना त्याने आवाज दिला. सुरुवातीला त्याने दिलीपकुमार आणि पुढच्या काळात मनोजकुमारसाठी जरी बरीच गाणी गायली असली, तरीही तो राज कपूरचा आवाज म्हणूनच ओळखला गेला. त्याला एक राष्ट्रीय पुरस्कार आणि चार फिल्मफेअर पुरस्कार मिळाले होते. निर्दोष, आदाब अर्ज, माशूका, अनुराग - अशा सिनेमांत त्याने अभिनयसुद्धा केला होता. जिंदा हूँ इस तरह के गमे, झूम झूम के नाचो आज, हम आज कहीं दिल खो बैठे, तू कहे अगर, हम तुझ से मोहब्बत कर के सनम, आवारा हूँ, छोड गए बालम, आंसू भरी है ये जीवन की राहें, वो सुबह कभी तो आएगी, किसी की मुस्कराहटों पे, मेरे टूटे हुए दिल से, चांद आहे भरेगा, तुम जो हमारे मीत ना होते, तुम अगर मुझ को ना चाहो, दोस्त दोस्त ना रहा, चाँद सी मेहबूबा, मैं तो इक ख्वाब हूँ, दुनिया बनानेवाले, सजन रे झूठ मत बोलो, जिंदगी ख्वाब है, वो तेरे प्यार का गम, चंदन सा बदन, जीना यहाँ मरना यहाँ, जाने कहाँ गये वो दिन, कई बार यूँ ही देखा है, कही दूर जब दिन ढल जाए , वक्त करता जो वफा यांसारखी असंख्य सोलो गाणी आणि अशीच कित्येक द्वंद्वगीतं त्याने अजरामर केली आहेत. २७ ऑगस्ट १९७६ रोजी त्याचा डेट्रॉइटमध्ये मृत्यू झाला.\n(मुकेशच्या काही गाण्यांचा रसास्वाद घेणारे ‘सुनहरे गीत’ सदरातले लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)\nयांचाही आज जन्मदिन :\n‘महाराष्ट्र टाइम्स’चं संपादकपद दीर्घकाळ भूषविलेले गोविंद तळवलकर (जन्म : २२ जुलै १९२५, मृत्यू : २१ मार्च २०१७)\n(गोविंद तळवलकर यांच्याविषयी अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)\nमहाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (जन्म : २२ जुलै १९७०)\nमहाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (जन्म : २२ जुलै १९५९)\n(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)\nरेने गॉसिनी स्टॅनले क्युब्रिक, ब्लेक एडवर्डस्, हेलन मीरेन, सँड्रा बुलक हर्ष भोगले, रॉजर बिन्नी विक्रम साराभाई, सेसिल डमिल शकील बदायुनी\nअंजली इला मेननची मुरानो चित्रे...\nजिंदगी धूप तुम घना साया...\nकर्तव्यदक्ष गृहिणी ते जबाबदार समाजसेविका\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nअपूर्वाई वाटण्यासारखं ‘अपूर्व’ काम करणारी अपूर्वा\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nअंजली इला मेननची मुरानो चित्रे...\nसमतानगरमध्ये ६२वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://x.2286687.n4.nabble.com/template/NamlServlet.jtp?macro=user_nodes&user=373767&i=260", "date_download": "2018-10-20T00:59:36Z", "digest": "sha1:IM447QXW3GDR6WVLLMQ4L42JB3JHA4UE", "length": 3563, "nlines": 31, "source_domain": "x.2286687.n4.nabble.com", "title": "ई-साहित्य - Profile of Siddheshwar Vilas Patankar | Page 14", "raw_content": "\nकविता II परतुनी मागे मी बघता , शल्य बोचते मनाला II 0 replies ई-साहित्य\nकविता II आधीच रात्र वैरी होती , त्यात अंधाराची भीती होती II 0 replies ई-साहित्य\nकविता II नाद नाय करायचा , या येड्या मराठ्याचा II 0 replies ई-साहित्य\nकविता II चालवतोयस, चालवं चालवं , लाव मेंदू लाव कामास II 0 replies ई-साहित्य\nRe: कविता II तो एकच शब्द नको होता , जो तू मला दान दिला II 0 replies ई-साहित्य\nकविता II शहराकडून \"बा\" चा फून आला II 0 replies ई-साहित्य\nकविता ( चिमटा ) II अंकांचे गणित कळले , अंक अंकात मिसळले II 1 reply ई-साहित्य\nRe: कविता II तो एकच शब्द नको होता , जो तू मला दान दिला II 1 reply ई-साहित्य\nकविता II तो मवाळ होता , ती जहाल II 0 replies ई-साहित्य\nकविता II आत्ताच धरली होती खपली , पुन्हा नव्याने जखम झाली II 0 replies ई-साहित्य\nकविता II तो एकच शब्द नको होता , जो तू मला दान दिला II 4 replies ई-साहित्य\nकविता II भिकबाळी घालून कुणी पेशवा होत नसतो II 0 replies ई-साहित्य\nकविता II असं एक गाव हवं होतं , जे थोडंसं नवं होतं II 0 replies ई-साहित्य\nकविता :: सैनिकांच्या मनोबलाशी खेळणाऱ्या व्यक्तींना भेट ( संजय निरुपम,ओम पुरी,केजरीवाल यांनी अवश्य वाचावी अशी ) 0 replies ई-साहित्य\nRe: कविता :: II माझ्या गुप्तशत्रूसाठी II 0 replies ई-साहित्य\nकविता II स्तोत्रे उदंड जाहली , अन संस्कारपण II 0 replies ई-साहित्य\nकविता II बघितली का कधी बायकोमध्ये , मेनका अन रंभा II 0 replies ई-साहित्य\nकविता II कितीही गुणिले आणि भागिले , उत्तर शून्यच यायचे II 0 replies ई-साहित्य\nRe: कविता :: II तुझा निरोप घेताना II 0 replies ई-साहित्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://pmc.gov.in/en/recruitment", "date_download": "2018-10-20T00:30:36Z", "digest": "sha1:7CXDRCYOLXMYK2KDS5LWXATABTIKKONO", "length": 378002, "nlines": 11971, "source_domain": "pmc.gov.in", "title": " Recruitment | Pune Municipal Corporation", "raw_content": "\nमासिक आढावा व सनियंत्रण अहवाल\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nकर आकारणी व कर संकलन विभाग\nआपले सरकार पोर्टल ऑनलार्इन तक्रारी\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nकर आकारणी व कर संकलन विभाग\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nकर आकारणी व कर संकलन विभाग\nविविध खात्याकडील पत्रे/खात्यांतर्गत पत्रे /सेवकांचे अर्ज\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nकर आकारणी व कर संकलन विभाग\nनागरीकांच्या /इतर संस्था यांचे तक्रारी व मागणी अर्ज\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nकर आकारणी व कर संकलन विभाग\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nकर आकारणी व कर संकलन विभाग\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nकर आकारणी व कर संकलन विभाग\nप्रलंबित कोर्ट केसेस अ) से दाखल करणे, ब) मे कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी, क) साक्षी समन्सप्रलंबित कोर्ट केसेस अ) से दाखल करणे, ब) मे कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी, क) साक्षी समन्स\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nकर आकारणी व कर संकलन विभाग\nलोकशाही दिनातील तक्रारी अर्ज\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nकर आकारणी व कर संकलन विभाग\nमाहितीच्या अधिकारात अपिल अर्ज\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nकर आकारणी व कर संकलन विभाग\nमाहितीच्या अधिकारात दाखल अर्ज\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nशिवाजीनगर - घोलेरोड क्षेत्रिय कार्यालय\nशासन संदर्भ परिपत्रक /कार्यालयीन परिपत्रक\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nशिवाजीनगर - घोलेरोड क्षेत्रिय कार्यालय\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nशिवाजीनगर - घोलेरोड क्षेत्रिय कार्यालय\nविविध खात्याकडील पत्रे/खात्यांतर्गत पत्रे /सेवकांचे अर्ज\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nशिवाजीनगर - घोलेरोड क्षेत्रिय कार्यालय\nलोकशाही दिनातील तक्रारी अर्ज\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nशिवाजीनगर - घोलेरोड क्षेत्रिय कार्यालय\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nशिवाजीनगर - घोलेरोड क्षेत्रिय कार्यालय\nमाहितीच्या अधिकारात दाखल अर्ज\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nशिवाजीनगर - घोलेरोड क्षेत्रिय कार्यालय\nमाहितीच्या अधिकारात अपिल अर्ज\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nशिवाजीनगर - घोलेरोड क्षेत्रिय कार्यालय\nमनपा समित्या ठरावांवरील अभिप्राय\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nशिवाजीनगर - घोलेरोड क्षेत्रिय कार्यालय\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nशिवाजीनगर - घोलेरोड क्षेत्रिय कार्यालय\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nशिवाजीनगर - घोलेरोड क्षेत्रिय कार्यालय\nपी.जी. पोर्टल ऑनलार्इन तक्रारी\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nशिवाजीनगर - घोलेरोड क्षेत्रिय कार्यालय\nनागरीकांच्या /इतर संस्था यांचे तक्रारी व मागणी अर्ज\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nशिवाजीनगर - घोलेरोड क्षेत्रिय कार्यालय\nआपले सरकार पोर्टल ऑनलार्इन तक्रारी\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nशिवाजीनगर - घोलेरोड क्षेत्रिय कार्यालय\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nशासन संदर्भ परिपत्रक /कार्यालयीन परिपत्रक\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nविविध खात्याकडील पत्रे/खात्यांतर्गत पत्रे /सेवकांचे अर्ज\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nप्रलंबित कोर्ट केसेस अ) से दाखल करणे, ब) मे कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी, क) साक्षी समन्सप्रलंबित कोर्ट केसेस अ) से दाखल करणे, ब) मे कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी, क) साक्षी समन्स\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nमाहितीच्या अधिकारात दाखल अर्ज\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nमनपा समित्या ठरावांवरील अभिप्राय\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nनागरीकांच्या /इतर संस्था यांचे तक्रारी व मागणी अर्ज\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nमाहितीच्या अधिकारात दाखल अर्ज\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nआकाशचिन्ह व परवाना विभाग\nशासन संदर्भ परिपत्रक /कार्यालयीन परिपत्रक\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nआकाशचिन्ह व परवाना विभाग\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nआकाशचिन्ह व परवाना विभाग\nलोकशाही दिनातील तक्रारी अर्ज\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nआकाशचिन्ह व परवाना विभाग\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nआकाशचिन्ह व परवाना विभाग\nमाहितीच्या अधिकारात दाखल अर्ज\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nआकाशचिन्ह व परवाना विभाग\nमाहितीच्या अधिकारात अपिल अर्ज\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nआकाशचिन्ह व परवाना विभाग\nप्रलंबित कोर्ट केसेस अ) से दाखल करणे, ब) मे कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी, क) साक्षी समन्सप्रलंबित कोर्ट केसेस अ) से दाखल करणे, ब) मे कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी, क) साक्षी समन्स\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nआकाशचिन्ह व परवाना विभाग\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nआकाशचिन्ह व परवाना विभाग\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nआकाशचिन्ह व परवाना विभाग\nपी.जी. पोर्टल ऑनलार्इन तक्रारी\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nआकाशचिन्ह व परवाना विभाग\nनागरीकांच्या /इतर संस्था यांचे तक्रारी व मागणी अर्ज\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nआकाशचिन्ह व परवाना विभाग\nआपले सरकार पोर्टल ऑनलार्इन तक्रारी\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nस्थानिक संस्था कर विभाग\nशासन संदर्भ परिपत्रक /कार्यालयीन परिपत्रक\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nस्थानिक संस्था कर विभाग\nविविध समित्यांचे ठरावावरील अभिप्राय\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nस्थानिक संस्था कर विभाग\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nस्थानिक संस्था कर विभाग\nविविध खात्याकडील पत्रे/खात्यांतर्गत पत्रे /सेवकांचे अर्ज\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nस्थानिक संस्था कर विभाग\nविभागीय लोकशाही दिनातील तक्रारी अर्ज\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nस्थानिक संस्था कर विभाग\nविधानसभा/ तारांकित प्रश्न/अतारांकित प्रश्न/कपात सूचना\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nस्थानिक संस्था कर विभाग\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nस्थानिक संस्था कर विभाग\nलोकशाही दिनातील तक्रारी अर्ज\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nनागरीकांच्या /इतर संस्था यांचे तक्रारी व मागणी अर्ज\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nआपले सरकार पोर्टल ऑनलार्इन तक्रारी\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nस्थानिक संस्था कर विभाग\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nस्थानिक संस्था कर विभाग\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nस्थानिक संस्था कर विभाग\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nस्थानिक संस्था कर विभाग\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nस्थानिक संस्था कर विभाग\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nस्थानिक संस्था कर विभाग\nराज्य माहिती आयुक्त यांच्याकडे दाखल अपिल अर्ज\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nस्थानिक संस्था कर विभाग\nमुख्य सभेची प्रश्नोत्तरे तयार करणे.\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nस्थानिक संस्था कर विभाग\nमाहितीच्या अधिकारात दाखल अर्ज\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nसिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालय\nप्रलंबित कोर्ट केसेस अ) से दाखल करणे, ब) मे कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी, क) साक्षी समन्सप्रलंबित कोर्ट केसेस अ) से दाखल करणे, ब) मे कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी, क) साक्षी समन्स\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nसिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालय\nमाहितीच्या अधिकारात अपिल अर्ज\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nसिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालय\nप्रलंबित कोर्ट केसेस अ) से दाखल करणे, ब) मे कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी, क) साक्षी समन्सप्रलंबित कोर्ट केसेस अ) से दाखल करणे, ब) मे कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी, क) साक्षी समन्स\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nसिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालय\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nस्थानिक संस्था कर विभाग\nमाहितीच्या अधिकारात अपिल अर्ज\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nस्थानिक संस्था कर विभाग\nमा. आयुक्त/ मा.अति.महा.आयुक्त संदर्भ\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nस्थानिक संस्था कर विभाग\nमनपा समित्या ठरावांवरील अभिप्राय\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nस्थानिक संस्था कर विभाग\nप्रलंबित कोर्ट केसेस अ) से दाखल करणे, ब) मे कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी, क) साक्षी समन्सप्रलंबित कोर्ट केसेस अ) से दाखल करणे, ब) मे कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी, क) साक्षी समन्स\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nस्थानिक संस्था कर विभाग\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nस्थानिक संस्था कर विभाग\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nस्थानिक संस्था कर विभाग\nपी.जी. पोर्टल ऑनलार्इन तक्रारी\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nस्थानिक संस्था कर विभाग\nनागरीकांच्या /इतर संस्था यांचे तक्रारी व मागणी अर्ज\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nस्थानिक संस्था कर विभाग\nआपले सरकार पोर्टल ऑनलार्इन तक्रारी\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nकोंढवा - येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालय\nशासन संदर्भ परिपत्रक /कार्यालयीन परिपत्रक\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nकोंढवा - येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालय\nविविध समित्यांचे ठरावावरील अभिप्राय\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nस्थानिक संस्था कर विभाग\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nकोंढवा - येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालय\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nकोंढवा - येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालय\nविभागीय लोकशाही दिनातील तक्रारी अर्ज\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nकोंढवा - येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालय\nविधानसभा/ तारांकित प्रश्न/अतारांकित प्रश्न/कपात सूचना\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nकोंढवा - येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालय\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nकोंढवा - येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालय\nलोकशाही दिनातील तक्रारी अर्ज\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nकोंढवा - येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालय\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nकोंढवा - येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालय\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nकोंढवा - येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालय\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nकोंढवा - येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालय\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nकोंढवा - येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालय\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nकोंढवा - येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालय\nमुख्य सभेची प्रश्नोत्तरे तयार करणे.\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nकोंढवा - येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालय\nमाहितीच्या अधिकारात दाखल अर्ज\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nकोंढवा - येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालय\nमुख्य सभेची प्रश्नोत्तरे तयार करणे.\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nकोंढवा - येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालय\nमाहितीच्या अधिकारात अपिल अर्ज\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nकोंढवा - येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालय\nराज्य माहिती आयुक्त यांच्याकडे दाखल अपिल अर्ज\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nकोंढवा - येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालय\nमाहितीच्या अधिकारात अपिल अर्ज\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nकोंढवा - येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालय\nमा. आयुक्त/ मा.अति.महा.आयुक्त संदर्भ\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nकोंढवा - येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालय\nमा. आयुक्त/ मा.अति.महा.आयुक्त संदर्भ\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nकोंढवा - येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालय\nमा. आयुक्त/ मा.अति.महा.आयुक्त संदर्भ\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nकोंढवा - येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालय\nमनपा समित्या ठरावांवरील अभिप्राय\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nकोंढवा - येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालय\nप्रलंबित कोर्ट केसेस अ) से दाखल करणे, ब) मे कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी, क) साक्षी समन्सप्रलंबित कोर्ट केसेस अ) से दाखल करणे, ब) मे कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी, क) साक्षी समन्स\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nकोंढवा - येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालय\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nकोंढवा - येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालय\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nकोंढवा - येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालय\nपी.जी. पोर्टल ऑनलार्इन तक्रारी\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nकोंढवा - येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालय\nनागरीकांच्या /इतर संस्था यांचे तक्रारी व मागणी अर्ज\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nकोंढवा - येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालय\nआपले सरकार पोर्टल ऑनलार्इन तक्रारी\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nकोंढवा - येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालय\nआपले सरकार पोर्टल ऑनलार्इन तक्रारी\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nभवानी पेठ क्षेत्रिय कार्यालय\nविधानसभा/ तारांकित प्रश्न/अतारांकित प्रश्न/कपात सूचना\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nभवानी पेठ क्षेत्रिय कार्यालय\nमुख्य सभेची प्रश्नोत्तरे तयार करणे.\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nभवानी पेठ क्षेत्रिय कार्यालय\nपी.जी. पोर्टल ऑनलार्इन तक्रारी\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nभवानी पेठ क्षेत्रिय कार्यालय\nनागरीकांच्या /इतर संस्था यांचे तक्रारी व मागणी अर्ज\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nभवानी पेठ क्षेत्रिय कार्यालय\nआपले सरकार पोर्टल ऑनलार्इन तक्रारी\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nभवानी पेठ क्षेत्रिय कार्यालय\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nकोथरूड - बावधन क्षेत्रिय कार्यालय\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nयेरवडा कळस धानोरी क्षेत्रिय कार्यालय\nराज्य माहिती आयुक्त यांच्याकडे दाखल अपिल अर्ज\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nकोथरूड - बावधन क्षेत्रिय कार्यालय\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nयेरवडा कळस धानोरी क्षेत्रिय कार्यालय\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nयेरवडा कळस धानोरी क्षेत्रिय कार्यालय\nमुख्य सभेची प्रश्नोत्तरे तयार करणे.\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nकोथरूड - बावधन क्षेत्रिय कार्यालय\nमाहितीच्या अधिकारात दाखल अर्ज\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nकोथरूड - बावधन क्षेत्रिय कार्यालय\nप्रलंबित कोर्ट केसेस अ) से दाखल करणे, ब) मे कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी, क) साक्षी समन्सप्रलंबित कोर्ट केसेस अ) से दाखल करणे, ब) मे कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी, क) साक्षी समन्स\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nयेरवडा कळस धानोरी क्षेत्रिय कार्यालय\nमाहितीच्या अधिकारात अपिल अर्ज\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nयेरवडा कळस धानोरी क्षेत्रिय कार्यालय\nमाहितीच्या अधिकारात अपिल अर्ज\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nअतिक्रमण /अनधिकृत बांधकाम निर्मुलन विभाग\nशासन संदर्भ परिपत्रक /कार्यालयीन परिपत्रक\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nयेरवडा कळस धानोरी क्षेत्रिय कार्यालय\nमाहितीच्या अधिकारात अपिल अर्ज\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nअतिक्रमण /अनधिकृत बांधकाम निर्मुलन विभाग\nविविध समित्यांचे ठरावावरील अभिप्राय\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nयेरवडा कळस धानोरी क्षेत्रिय कार्यालय\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nअतिक्रमण /अनधिकृत बांधकाम निर्मुलन विभाग\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nयेरवडा कळस धानोरी क्षेत्रिय कार्यालय\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nअतिक्रमण /अनधिकृत बांधकाम निर्मुलन विभाग\nविविध खात्याकडील पत्रे/खात्यांतर्गत पत्रे /सेवकांचे अर्ज\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nयेरवडा कळस धानोरी क्षेत्रिय कार्यालय\nपी.जी. पोर्टल ऑनलार्इन तक्रारी\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nअतिक्रमण /अनधिकृत बांधकाम निर्मुलन विभाग\nविभागीय लोकशाही दिनातील तक्रारी अर्ज\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nकोथरूड - बावधन क्षेत्रिय कार्यालय\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nयेरवडा कळस धानोरी क्षेत्रिय कार्यालय\nआपले सरकार पोर्टल ऑनलार्इन तक्रारी\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nअतिक्रमण /अनधिकृत बांधकाम निर्मुलन विभाग\nविधानसभा/ तारांकित प्रश्न/अतारांकित प्रश्न/कपात सूचना\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nअतिक्रमण /अनधिकृत बांधकाम निर्मुलन विभाग\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nअतिक्रमण /अनधिकृत बांधकाम निर्मुलन विभाग\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nअतिक्रमण /अनधिकृत बांधकाम निर्मुलन विभाग\nलोकशाही दिनातील तक्रारी अर्ज\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nअतिक्रमण /अनधिकृत बांधकाम निर्मुलन विभाग\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nअतिक्रमण /अनधिकृत बांधकाम निर्मुलन विभाग\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nअतिक्रमण /अनधिकृत बांधकाम निर्मुलन विभाग\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nअतिक्रमण /अनधिकृत बांधकाम निर्मुलन विभाग\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nअतिक्रमण /अनधिकृत बांधकाम निर्मुलन विभाग\nराज्य माहिती आयुक्त यांच्याकडे दाखल अपिल अर्ज\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nअतिक्रमण /अनधिकृत बांधकाम निर्मुलन विभाग\nमुख्य सभेची प्रश्नोत्तरे तयार करणे.\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nअतिक्रमण /अनधिकृत बांधकाम निर्मुलन विभाग\nमाहितीच्या अधिकारात दाखल अर्ज\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nअतिक्रमण /अनधिकृत बांधकाम निर्मुलन विभाग\nमाहितीच्या अधिकारात अपिल अर्ज\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nअतिक्रमण /अनधिकृत बांधकाम निर्मुलन विभाग\nमा. आयुक्त/ मा.अति.महा.आयुक्त संदर्भ\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nअतिक्रमण /अनधिकृत बांधकाम निर्मुलन विभाग\nमनपा समित्या ठरावांवरील अभिप्राय\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nअतिक्रमण /अनधिकृत बांधकाम निर्मुलन विभाग\nप्रलंबित कोर्ट केसेस अ) से दाखल करणे, ब) मे कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी, क) साक्षी समन्सप्रलंबित कोर्ट केसेस अ) से दाखल करणे, ब) मे कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी, क) साक्षी समन्स\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nअतिक्रमण /अनधिकृत बांधकाम निर्मुलन विभाग\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nअतिक्रमण /अनधिकृत बांधकाम निर्मुलन विभाग\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nअतिक्रमण /अनधिकृत बांधकाम निर्मुलन विभाग\nपी.जी. पोर्टल ऑनलार्इन तक्रारी\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nअतिक्रमण /अनधिकृत बांधकाम निर्मुलन विभाग\nनागरीकांच्या /इतर संस्था यांचे तक्रारी व मागणी अर्ज\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nअतिक्रमण /अनधिकृत बांधकाम निर्मुलन विभाग\nआपले सरकार पोर्टल ऑनलार्इन तक्रारी\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nअतिक्रमण /अनधिकृत बांधकाम निर्मुलन विभाग\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nवारजे - कर्वेनगर क्षेत्रिय कार्यालय\nविभागीय लोकशाही दिनातील तक्रारी अर्ज\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nवारजे - कर्वेनगर क्षेत्रिय कार्यालय\nमुख्य सभेची प्रश्नोत्तरे तयार करणे.\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nवारजे - कर्वेनगर क्षेत्रिय कार्यालय\nमाहितीच्या अधिकारात दाखल अर्ज\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nवारजे - कर्वेनगर क्षेत्रिय कार्यालय\nप्रलंबित कोर्ट केसेस अ) से दाखल करणे, ब) मे कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी, क) साक्षी समन्सप्रलंबित कोर्ट केसेस अ) से दाखल करणे, ब) मे कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी, क) साक्षी समन्स\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nवारजे - कर्वेनगर क्षेत्रिय कार्यालय\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nवारजे - कर्वेनगर क्षेत्रिय कार्यालय\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nवारजे - कर्वेनगर क्षेत्रिय कार्यालय\nपी.जी. पोर्टल ऑनलार्इन तक्रारी\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nवारजे - कर्वेनगर क्षेत्रिय कार्यालय\nनागरीकांच्या /इतर संस्था यांचे तक्रारी व मागणी अर्ज\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nवारजे - कर्वेनगर क्षेत्रिय कार्यालय\nआपले सरकार पोर्टल ऑनलार्इन तक्रारी\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nवारजे - कर्वेनगर क्षेत्रिय कार्यालय\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nशासन संदर्भ परिपत्रक /कार्यालयीन परिपत्रक\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nविविध खात्याकडील पत्रे/खात्यांतर्गत पत्रे /सेवकांचे अर्ज\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nलोकशाही दिनातील तक्रारी अर्ज\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nप्रलंबित कोर्ट केसेस अ) से दाखल करणे, ब) मे कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी, क) साक्षी समन्सप्रलंबित कोर्ट केसेस अ) से दाखल करणे, ब) मे कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी, क) साक्षी समन्स\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nराज्य माहिती आयुक्त यांच्याकडे दाखल अपिल अर्ज\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nमाहितीच्या अधिकारात दाखल अर्ज\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nमाहितीच्या अधिकारात अपिल अर्ज\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nमनपा समित्या ठरावांवरील अभिप्राय\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nप्रलंबित कोर्ट केसेस अ) से दाखल करणे, ब) मे कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी, क) साक्षी समन्सप्रलंबित कोर्ट केसेस अ) से दाखल करणे, ब) मे कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी, क) साक्षी समन्स\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nपी.जी. पोर्टल ऑनलार्इन तक्रारी\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nआपले सरकार पोर्टल ऑनलार्इन तक्रारी\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nआपले सरकार पोर्टल ऑनलार्इन तक्रारी\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nआपले सरकार पोर्टल ऑनलार्इन तक्रारी\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nमाहितीच्या अधिकारात दाखल अर्ज\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nपी.जी. पोर्टल ऑनलार्इन तक्रारी\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nआपले सरकार पोर्टल ऑनलार्इन तक्रारी\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nमुख्य सभेची प्रश्नोत्तरे तयार करणे.\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nमाहितीच्या अधिकारात दाखल अर्ज\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nऔंध - बाणेर क्षेत्रिय कार्यालय\nशासन संदर्भ परिपत्रक /कार्यालयीन परिपत्रक\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nऔंध - बाणेर क्षेत्रिय कार्यालय\nविविध समित्यांचे ठरावावरील अभिप्राय\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nऔंध - बाणेर क्षेत्रिय कार्यालय\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nपी.जी. पोर्टल ऑनलार्इन तक्रारी\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nऔंध - बाणेर क्षेत्रिय कार्यालय\nविविध खात्याकडील पत्रे/खात्यांतर्गत पत्रे /सेवकांचे अर्ज\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nआपले सरकार पोर्टल ऑनलार्इन तक्रारी\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nऔंध - बाणेर क्षेत्रिय कार्यालय\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nऔंध - बाणेर क्षेत्रिय कार्यालय\nमुख्य सभेची प्रश्नोत्तरे तयार करणे.\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nऔंध - बाणेर क्षेत्रिय कार्यालय\nमाहितीच्या अधिकारात दाखल अर्ज\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nऔंध - बाणेर क्षेत्रिय कार्यालय\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nऔंध - बाणेर क्षेत्रिय कार्यालय\nप्रलंबित कोर्ट केसेस अ) से दाखल करणे, ब) मे कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी, क) साक्षी समन्सप्रलंबित कोर्ट केसेस अ) से दाखल करणे, ब) मे कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी, क) साक्षी समन्स\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nऔंध - बाणेर क्षेत्रिय कार्यालय\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nऔंध - बाणेर क्षेत्रिय कार्यालय\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nऔंध - बाणेर क्षेत्रिय कार्यालय\nनागरीकांच्या /इतर संस्था यांचे तक्रारी व मागणी अर्ज\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nऔंध - बाणेर क्षेत्रिय कार्यालय\nआपले सरकार पोर्टल ऑनलार्इन तक्रारी\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nढोले पाटील रोड क्षेत्रिय कार्यालय\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nमुख्य सभेची प्रश्नोत्तरे तयार करणे.\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nनागरीकांच्या /इतर संस्था यांचे तक्रारी व मागणी अर्ज\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nप्रलंबित कोर्ट केसेस अ) से दाखल करणे, ब) मे कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी, क) साक्षी समन्सप्रलंबित कोर्ट केसेस अ) से दाखल करणे, ब) मे कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी, क) साक्षी समन्स\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nमुख्यलेखा व वित्त विभाग\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nहडपसर - मुंढवा क्षेत्रिय कार्यालय\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nहडपसर - मुंढवा क्षेत्रिय कार्यालय\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nहडपसर - मुंढवा क्षेत्रिय कार्यालय\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nहडपसर - मुंढवा क्षेत्रिय कार्यालय\nनागरीकांच्या /इतर संस्था यांचे तक्रारी व मागणी अर्ज\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nहडपसर - मुंढवा क्षेत्रिय कार्यालय\nमाहितीच्या अधिकारात दाखल अर्ज\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nमुख्यलेखा व वित्त विभाग\nविविध खात्याकडील पत्रे/खात्यांतर्गत पत्रे /सेवकांचे अर्ज\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nपी.जी. पोर्टल ऑनलार्इन तक्रारी\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nआपले सरकार पोर्टल ऑनलार्इन तक्रारी\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nयेरवडा कळस धानोरी क्षेत्रिय कार्यालय\nमाहितीच्या अधिकारात दाखल अर्ज\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nमुख्यलेखा व वित्त विभाग\nमा. आयुक्त/ मा.अति.महा.आयुक्त संदर्भ\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nमुख्यलेखा व वित्त विभाग\nनागरीकांच्या /इतर संस्था यांचे तक्रारी व मागणी अर्ज\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nमुख्यलेखा व वित्त विभाग\nमाहितीच्या अधिकारात दाखल अर्ज\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nमुख्यलेखा व वित्त विभाग\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nमुख्यलेखा व वित्त विभाग\nमुख्य सभेची प्रश्नोत्तरे तयार करणे.\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nमुख्यलेखा व वित्त विभाग\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nमुख्यलेखा व वित्त विभाग\nविविध समित्यांचे ठरावावरील अभिप्राय\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nमुख्यलेखा व वित्त विभाग\nमनपा समित्या ठरावांवरील अभिप्राय\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nमुख्यलेखा व वित्त विभाग\nशासन संदर्भ परिपत्रक /कार्यालयीन परिपत्रक\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nमुख्यलेखा व वित्त विभाग\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nमुख्यलेखा व वित्त विभाग\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nयेरवडा कळस धानोरी क्षेत्रिय कार्यालय\nमाहितीच्या अधिकारात अपिल अर्ज\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nनागरीकांच्या /इतर संस्था यांचे तक्रारी व मागणी अर्ज\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nमुख्यलेखा व वित्त विभाग\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nयेरवडा कळस धानोरी क्षेत्रिय कार्यालय\nमाहितीच्या अधिकारात दाखल अर्ज\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nअतिरिक्त महापालिका आयुक्त (जनरल) कार्यालय\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nमुख्यलेखा व वित्त विभाग\nप्रलंबित कोर्ट केसेस अ) से दाखल करणे, ब) मे कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी, क) साक्षी समन्सप्रलंबित कोर्ट केसेस अ) से दाखल करणे, ब) मे कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी, क) साक्षी समन्स\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nमुख्यलेखा व वित्त विभाग\nविधानसभा/ तारांकित प्रश्न/अतारांकित प्रश्न/कपात सूचना\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nमुख्यलेखा व वित्त विभाग\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nमुख्यलेखा व वित्त विभाग\nपी.जी. पोर्टल ऑनलार्इन तक्रारी\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nमुख्यलेखा व वित्त विभाग\nआपले सरकार पोर्टल ऑनलार्इन तक्रारी\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nमाहिती व जनसंपर्क विभाग\nलोकशाही दिनातील तक्रारी अर्ज\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nमाहिती व जनसंपर्क विभाग\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nमाहिती व जनसंपर्क विभाग\nविभागीय लोकशाही दिनातील तक्रारी अर्ज\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nमाहितीच्या अधिकारात दाखल अर्ज, राज्य माहिती आयुक्त यांच्याकडे दाखल अपिल अर्ज, लोकप्रतिनिधींचे अर्ज, विविध खात्याकडील पत्रे/खात्यांतर्गत पत्रे /सेवकांचे अर्ज, विविध बैठकीचे पत्रे, शासन संदर्भ परिपत्रक /कार्यालयीन परिपत्रक\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nविविध समित्यांचे ठरावावरील अभिप्राय\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nविविध खात्याकडील पत्रे/खात्यांतर्गत पत्रे /सेवकांचे अर्ज\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nमुख्यलेखा व वित्त विभाग\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nमुख्यलेखा व वित्त विभाग\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nमुख्यलेखा व वित्त विभाग\nविभागीय लोकशाही दिनातील तक्रारी अर्ज\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nमुख्यलेखा व वित्त विभाग\nलोकशाही दिनातील तक्रारी अर्ज\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nमुख्यलेखा व वित्त विभाग\nराज्य माहिती आयुक्त यांच्याकडे दाखल अपिल अर्ज\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nमुख्यलेखा व वित्त विभाग\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nविभागीय लोकशाही दिनातील तक्रारी अर्ज\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nविधानसभा/ तारांकित प्रश्न/अतारांकित प्रश्न/कपात सूचना\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nलोकशाही दिनातील तक्रारी अर्ज\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nराज्य माहिती आयुक्त यांच्याकडे दाखल अपिल अर्ज\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nमुख्य सभेची प्रश्नोत्तरे तयार करणे.\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nमाहितीच्या अधिकारात दाखल अर्ज\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nमाहितीच्या अधिकारात अपिल अर्ज\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nमा. आयुक्त/ मा.अति.महा.आयुक्त संदर्भ\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nमनपा समित्या ठरावांवरील अभिप्राय\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nप्रलंबित कोर्ट केसेस अ) से दाखल करणे, ब) मे कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी, क) साक्षी समन्सप्रलंबित कोर्ट केसेस अ) से दाखल करणे, ब) मे कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी, क) साक्षी समन्स\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nपी.जी. पोर्टल ऑनलार्इन तक्रारी\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nनागरीकांच्या /इतर संस्था यांचे तक्रारी व मागणी अर्ज\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nआपले सरकार पोर्टल ऑनलार्इन तक्रारी\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nसिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालय\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nमाहितीच्या अधिकारात दाखल अर्ज\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nशासन संदर्भ परिपत्रक /कार्यालयीन परिपत्रक\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nविविध खात्याकडील पत्रे/खात्यांतर्गत पत्रे /सेवकांचे अर्ज\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nप्रलंबित कोर्ट केसेस अ) से दाखल करणे, ब) मे कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी, क) साक्षी समन्सप्रलंबित कोर्ट केसेस अ) से दाखल करणे, ब) मे कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी, क) साक्षी समन्स\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nनागरीकांच्या /इतर संस्था यांचे तक्रारी व मागणी अर्ज\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nमाहितीच्या अधिकारात दाखल अर्ज\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nआपले सरकार पोर्टल ऑनलार्इन तक्रारी\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nआपले सरकार पोर्टल ऑनलार्इन तक्रारी\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nशासन संदर्भ परिपत्रक /कार्यालयीन परिपत्रक\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nपी.जी. पोर्टल ऑनलार्इन तक्रारी\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nपी.जी. पोर्टल ऑनलार्इन तक्रारी\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nआपले सरकार पोर्टल ऑनलार्इन तक्रारी\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nविविध समित्यांचे ठरावावरील अभिप्राय\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nविधानसभा/ तारांकित प्रश्न/अतारांकित प्रश्न/कपात सूचना\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nविविध खात्याकडील पत्रे/खात्यांतर्गत पत्रे /सेवकांचे अर्ज\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nलोकशाही दिनातील तक्रारी अर्ज\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\nअहवाल्याच्या महिन्यात निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या\nशिल्लक (प्रलंबित प्रकरणांची) संख्या\nतीन महिन्या पेक्षा जास्त\nमहिन्याच्या सुरुवातीस मागील शिल्लक प्रकरणे/ अर्ज\nअहवालाच्या महिन्यात दाखल प्रकरणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathidrought-situation-khanapur-sangli-maharashtra-12339", "date_download": "2018-10-20T00:53:07Z", "digest": "sha1:IOZVPEH6YYEUWU73ZUSJTRVLDRUYOUV5", "length": 15729, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi,drought situation in khanapur, sangli, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nखानापूर घाटमाथ्यावर तीव्र पाणीटंचाई\nखानापूर घाटमाथ्यावर तीव्र पाणीटंचाई\nरविवार, 23 सप्टेंबर 2018\nसांगली : घाटमाथ्यावर पावसाने ओढ दिली आहे. पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. टेंभू उपसा सिंचन योजनेतील पाणी अवघ्या सहा किलोमीटरवर आले आहे. मात्र परिसरातील शेतीला पाणी मिळत नाही, यामुळे खानापूर घाटमाथ्यावरील पाणीटंचाई कधी दूर होणार असा प्रश्न शेतकरी उपस्थित करू लागला आहे.\nसांगली : घाटमाथ्यावर पावसाने ओढ दिली आहे. पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. टेंभू उपसा सिंचन योजनेतील पाणी अवघ्या सहा किलोमीटरवर आले आहे. मात्र परिसरातील शेतीला पाणी मिळत नाही, यामुळे खानापूर घाटमाथ्यावरील पाणीटंचाई कधी दूर होणार असा प्रश्न शेतकरी उपस्थित करू लागला आहे.\nखानापूर शहरासह अनेक गावांत पावसाळ्यातही टॅंकरने पिण्याचे पाणी पुरवले जात आहे. खानापूरला ग्रामपंचायतीची नगरपंचायत झाली. त्यालाही दोन वर्षे झाली. मात्र अजून पिण्याच्या पाण्यासाठी नगरपंचायतीला शासनाकडून स्वतंत्र निधी, अनुदान मिळालेले नाही. त्यामुळे नगरपंचायतीचा नफा फंडिंगचा पैसा हा फक्त पिण्याच्या पाण्यावर खर्च होत आहे. पिण्याच्या पाण्याचे आतापर्यंत नेटके नियोजन केले. यापुढे मोठ्या पावसाने हजेरी नाही लावली तर मात्र घाटमाथ्याला भीषण दुष्काळाला सामोरे जावे लागेल, अशी स्थिती आहे.\nघाटमाथ्याच्या पूर्वेस अवघ्या सहा-सात किलोमीटरवरून टेंभूचे पाणी वाहते. त्यामुळे ‘पाणी उशाला व कोरड घशाला’ अशी स्थिती झाली आहे. खानापूर शहरास सध्या टॅंकरने रोज तीन लाख लिटर पाणी पुरवले जाते. काही स्थानिकांच्या बोअरवेलमधून पाणी घेऊन शहराची तहान भागवली जाते. शहराचे दोन भाग करून एक दिवसआड पाणीपुरवठा केला जात आहे. शहराच्या पूर्वेस पाझर तलाव आहे. पाच वर्षांपासून तो पावसाच्या पाण्याने निम्मासुद्धा भरलेला नाही. त्यामुळे सातत्याने पिण्याच्या, शेतीच्या पाण्याचा प्रश्न शहर, परिसरास भेडसावतो आहे.\nगोरेवाडी कालव्याचे पाणी कधी\nपाणी प्रश्न कायमस्वरूपी सुटण्यासाठी टेंभू योजनेचे पाणी तातडीने घाटमाथ्यावर आणणे गरजेचे आहे. गोरेवाडी कालव्याची निविदा प्रसिद्ध झाली. मात्र नेमके पाणी कधी व किती गावांना मिळणार, असा प्रश्न घाटमाथ्यावरील ग्रामस्थांना पडला आहे.\nशेती सिंचन पाणी पाणीटंचाई सांगली\nभाजीपाला पिकांची रोपवाटिका तयार करताना\nभाजीपाला पिकांची रोपवाटिका करताना योग्य ती काळजी घेतल्यास पुनर्लागवडीनंतरच्या काळातील अने\nपुण्यात फुलांची ७ काेटींची उलाढाल\nपुणे ः फूल उत्पादक शेतकऱ्यांची भिस्त असणाऱ्या नवरात्र आणि दसऱ्याला विशेष मागणी असलेल्या झ\nकशी टिकेल पांढऱ्या सोन्याची झळाळी\nराज्यात कापूस वेचणीला सुरवात होऊन दसऱ्याच्या मुहूर्तावर बऱ्याच शेतकऱ्यांनी विक्रीही चालू\nपरभणीत फ्लाॅवर प्रतिक्विंटल २००० ते २५०० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nवनस्पतीतील संजीवकांमुळे अवकाशातही उत्पादन घेणे...\nपोषक घटकांची कमतरता आणि गुरुत्वाकर्षण कमी असणे या दोन कारणांमुळे चंद्र किंवा अन्य ग्रहांव\nभाजीपाला पिकांची रोपवाटिका तयार करतानाभाजीपाला पिकांची रोपवाटिका करताना योग्य ती काळजी...\nपरभणीत फ्लाॅवर प्रतिक्विंटल २००० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...\nपुण्यात फुलांची ७ काेटींची उलाढालपुणे ः फूल उत्पादक शेतकऱ्यांची भिस्त असणाऱ्या...\nयोग्य प्रमाणातच वापरा युरियानत्र पानांच्या पेशीमध्ये हरित लवकाची निर्मिती...\nवनस्पतीतील संजीवकांमुळे अवकाशातही...पोषक घटकांची कमतरता आणि गुरुत्वाकर्षण कमी असणे या...\nराज्यातील काही भागात अंशतः ढगाळ वातावरणमहाराष्ट्राच्या पश्‍चिम किनारपट्टीवर म्हणजेच कोकण...\nसांगली जिल्हा बॅंकेला कर्जमाफीसाठी...सांगली ः राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज...\nगूळ, बेदाणा, काजू महोत्सवास पुणे येथे...पुणे : दिवाळीच्या निमित्ताने ग्राहकांना रास्त...\n'सरकारला दुष्काळाची दाहकता लक्षात येईना'पुणे : यंदा ऑक्टोबर महिन्यातच धरणांमधील...\nकर्नाटकात दुष्काळ जाहीर, मग...मुंबई : ग्रामीण महाराष्ट्र दुष्काळात...\nऊसतोड मजूर महामंडळाला शंभर कोटींचा निधी...बीड : याआधीच्या सरकारने दहा वर्षांत अडीच...\nहिवरेबाजारमध्ये मांडला पाण्याचा ताळेबंदनगर ः आदर्श गाव हिवरेबाजारमध्ये...\nमाण, खटाव तालुक्यांत पाणीटंचाई वाढलीसातारा ः रब्बी हंगामाच्या तोंडावर पाऊस...\nपुणे जिल्ह्यात खरिपात ६९ टक्के पीक...पुणे ः यंदा पाऊस वेळेवर न झाल्याने शेतकऱ्यांकडून...\nबुलडाणा जिल्ह्यात १ लाख ६५ हजार...बुलडाणा ः या रब्बी हंगामात जिल्ह्यात एक लाख...\nयवतमाळ जिल्ह्यात जिल्हा प्रशासन उभारणार...यवतमाळ ः शेतीला पूरक व्यवसायाची जोड देत...\nअकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...\nदुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...\nकोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर : खरीप पिकांची काढणी वेगात...\nसोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A6%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE-%E0%A4%86/", "date_download": "2018-10-20T00:06:25Z", "digest": "sha1:VT3FIMNW7A6C2EDD2TQAX7HFJCAR4BCM", "length": 9318, "nlines": 146, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "दलाईलामा नावाची संस्था आता राजकीयदृष्ट्या अव्यवहार्य | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nदलाईलामा नावाची संस्था आता राजकीयदृष्ट्या अव्यवहार्य\nपणजी – दलाई लामा नावाची व्यवस्था किंवा संस्था आता राजकीयदृष्ट्या व्यवहार्य राहिलेली नाही. त्यामुळे ती व्यवस्था कायम ठेवायची की नाही याचा निर्णय तिबेटी लोकांनी घेतला पाहिजे अशी सुचना स्वत: दलाई लामा यांनीच केली आहे. ते म्हणाले की दलाई लामा नावाच्या व्यवस्थेविषयी माझ्या पेक्षा आता चीनलाच अधिक चिंता आहे कारण त्या मागे राजकीय कारणे आहेत असे मतही त्यांनी नोंदवले आहे. तिबेटी लोकांच्या धार्मिक नेत्याला दलाईलामा असे नाव दिले जाते. तिबेटी बुद्धांमधील सर्वात प्रभावशाली आणि महत्वाच्या भिख्खुला हा मान दिला जातो.\nगोवा इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंटमधील एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की आता तिबेटी बौद्धांनी यापुढे दलाईलामा नावाची व्यवस्था कायम ठेवायची की नाहीं याचा विचार केला पाहिजे असे विधान मी सर्वात पहिल्यांदा 1969 मध्ये केले होंते. तिबेट मध्ये बौद्धांवर तेथील चीन सरकारने अत्याचार सुरू केल्यानंतर दलाईलामा हे 1959 साली तिबेट मधून भारतात आश्रयला आले आहेत.\n2001 पर्यंत त्यांनी दलाईलामा म्हणून या निर्वासित तिबेटी बौद्धांचे राजकीय व धार्मिक नेतृत्व केले. पण त्यानंतर त्यांनी या नेतृत्वासाठी अन्य राजकीय व्यवस्था केली. सन 2011 पासून आपण पुर्ण राजकीय निवृत्ती घेतली आहे असे त्यांनी नमूद केले. आता आपण नियुक्त केलेल्या राजकीय व्यवस्थेकडे या समाजाचे नेतृत्व आहे. त्यामुळे आता दलाईलामा नावाची राजकीय व्यवस्थाच व्यवहार्य ठरलेली नाही.\nते म्हणाले की तिबेट मधील सर्व धार्मिक नेत्यांची दरवर्षी बैठक होते. त्यानुसार गेल्यावर्षी नोव्हेंबर मध्ये झालेल्या बैठकीत असे ठरले की मी 90 वर्षांचा होई पर्यंत दलाईलामा नावाची व्यवस्था अस्त्विात राहील आणि त्यानंतर ही व्यवस्था कायम ठेवायची की नाही यावर निर्णय घेतला जाईल. सध्या ते 83 वर्षांचे आहेत. यावेळी बोलताना त्यांनी आपली या पदावर नियुक्ती कशी झाली यावरही प्रकाश टाकला. आपल्याला मागच्या जन्माच्या काही स्मृती लहानवयातच आठवल्या होत्या अशी माहिती त्यांनी दिली.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleभारतीय पुरुष हॉकी संघ जागतिक मानांकनात पाचव्या स्थानावर\nNext articleपाकिस्तानी सैनिकांना रशियाकडून प्रशिक्षण\nशिर्डी : पंतप्रधान मोदींनी केली साईबाबांची आरती\nचीनने रोखले ब्रह्मपुत्रेचे पाणी : अरुणाचल प्रदेशमध्ये दुष्काळाची शक्यता\nभाजपाच्या वेबसाईटवर, ‘पाकिस्तान जिंदाबाद’चा संदेश\nशेअर बाजारात लागलाय डिस्काउंट सेल\nमनोहर पर्रिकर यांची प्रकृती नाजुक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/marathwada/latur-iti-first-rank-135822", "date_download": "2018-10-20T00:54:23Z", "digest": "sha1:4HWATHFDSIBHY75MVOTAA4KZAKF5QVIK", "length": 16060, "nlines": 189, "source_domain": "www.esakal.com", "title": "Latur ITI in first rank मुंबई, पुण्याला मागे टाकत लातूरचे आयटीआय प्रथम | eSakal", "raw_content": "\nमुंबई, पुण्याला मागे टाकत लातूरचे आयटीआय प्रथम\nरविवार, 5 ऑगस्ट 2018\nकेंद्र शासनाच्या कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाच्या वतीने जानेवारी २०१७ ते आक्टोबर २०१७ या कालावधीत विविध टप्प्यात राज्यातील ३५३ आयटीआयची `क्रिसील` कंपनीकडून तपासणी केली होती. या तपासणीत प्रामुख्याने आयटीआयमध्ये उपलब्ध असणारी साधने, प्रशिक्षणाचा दर्जा, प्रशिक्षकांची गुणवत्ता, शिक्षण घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना नोकरीचे मिळणारे प्रमाण यासह ४३ बाबींचे मूल्यांकन करण्यात आले होते.\nलातूर - केंद्र शासनाच्या डायरेक्टर जनरल आॅफ ट्रेनिंग यांनी\nराज्यातील ३५३ शासकीय आयटीआयची `क्रिसील` कंपनीकडून तपासणी केली होती. यात त्यांनी नुकतेच मानांकन जाहीर केले आहे. यात मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक सारख्या प्रगत शहरातील आयटीआयला मागे टाकत राज्यात पहिला क्रमांक पटकाविला आहे. लातूरच्या आयटीआयला २.७८ इतके ग्रेडिंग मिळाले आहे. लातूरच्या शिक्षणाच्या पॅटर्नमध्ये आता आयटीआयने देखील मानाचा तूरा खोवला आहे.\nकेंद्र शासनाच्या कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाच्या वतीने जानेवारी २०१७ ते आक्टोबर २०१७ या कालावधीत विविध टप्प्यात राज्यातील ३५३ आयटीआयची `क्रिसील` कंपनीकडून तपासणी केली होती. या तपासणीत प्रामुख्याने आयटीआयमध्ये उपलब्ध असणारी साधने, प्रशिक्षणाचा दर्जा, प्रशिक्षकांची गुणवत्ता, शिक्षण घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना नोकरीचे मिळणारे प्रमाण यासह ४३ बाबींचे मूल्यांकन करण्यात आले होते. ही तपासणी होण्यापूर्वीच येथील आयटीआयने प्रयत्नपूर्वक आयएसओ गुणवत्ता प्रमाणपत्र प्राप्त करून घेतले होते. त्यामुळे मानांकनाच्या प्रक्रियेस या आयटीआयला सहज सामोरे जाता आले आहे. या करीता संस्थेचे प्राचार्य प्रविणकुमार उखळीकर, उपप्राचार्य आर. एम. परांडे, पी. एस. शेटे, सुनील जाधव, श्रीमती रणभिडकर, श्री. सोनवणे, श्री. बजाज, श्री. पांडे, श्री. आकडे, श्री. गायकवाड या सर्व गटनिदेशकांनी पुढाकार घेतला होता. या तपासणीत संस्थेचे अंतर्गत व बाह्य मूल्यांकनही करण्यात आले आहे. या कंपनीने विद्यार्थ्यांना मिळालेल्या नोकऱीच्या ठिकाणच्या कंपन्यांशी संपर्क साधूनही या आयटीआयबद्दलची माहिती करून घेतली होती. विद्यार्थ्यांशी चर्चा केली.\nत्यातून या आयटीआयला २.७८ ची ग्रेडिंग देण्यात आली आहे. राज्यात मुंबई,\nपुणे, नाशिक सारख्या प्रगत आयटीआयला मागे टाकत ग्रामीण भागातील या\nआयटीआयने राज्यात पहिला क्रमांक पटकाविला आहे. राज्यातील इतर आयटीमध्ये शिराळा (जि. सांगली) २.७२, बीड २.६३, नाशिक २.६०, पुणे २.४४, कोल्हापूर २.४०, अंबरनाथ २.३७, ठाणे मुलींचे २.३४, एससीपी (नाशिक) या आटीआयला २.३४ ग्रेडिंग मिळाली आहे. इतर आयटीआय हे एक ते दोन ग्रेडिंगमध्येच राहिले आहेत.\nया आयटीआयमध्ये ग्रामीण भागातील मुले, मुली शिक्षण घेत आहेत. त्यांना आहे. त्या साधनाचा वापर करून गुणवत्ता पूर्वक शिक्षण देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे नोकरी लागलण्याचे प्रमाण वाढले आहे. या करीता कौशल्य विकास खात्याचे मंत्री व पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी प्रोत्साहन दिले. गटनिदेशक, निदेशकांचे परिश्रमही कामी आले. यातून हे मानांकन मिळाले आहे. हे सातत्य टिकवण्याचा आमचा प्रयत्न आहे.\n- प्रविणकुमार उखळीकर, प्राचार्य, शासकीय आयटीआय, लातूर\nआपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.\n'ई सकाळ'चे अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nशेतीविषयीची अपडेट असलेले 'अॅग्रोवन' अॅप डाउनलोड करण्यासाठी ​क्लिक करा.\nराजकारणाची प्रत्येक घडामोड कळविणारे 'सरकारनामा' अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nपुणे - लोणावळा लोकल उद्यापासून पूर्ववत\nपुणे - लोहमार्गाच्या देखभाल- दुरुस्तीचे काम वेळेपूर्वीच पूर्ण झाल्यामुळे पुणे- लोणावळा मार्गावरील लोकलची वाहतूक येत्या रविवारपासून (ता. 21)...\nआधी स्मारक बांधा मग जावे राममंदिर बांधायला - नारायण राणे\nपुणे - \"\"बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची चर्चा अजूनही सुरू आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वतः पहिल्यांदा बाळासाहेबांचे स्मारक...\nचवीने खाणाऱ्यांसाठी \"होम डायनिंग'\nमुंबई - राज्यात 20 कोसांवर फक्त भाषाच बदलत नाही तर खाद्य संस्कृतीही बदलते. मुंबई महानगरमध्ये वसलेल्या विविध राज्यांच्या नागरिकांनीही आपल्याबरोबर...\nअयोध्येतील बाबरी मशीद हिंदुत्ववाद्यांनी जमीनदोस्त केल्यानंतर तेथे न उभारल्या गेलेल्या राममंदिराच्या मुद्याचा ‘सात-बारा’ कोणाचा, या प्रश्‍नावरून २५...\nबॅंक अधिकाऱ्यांना क्‍लीन चिट\nपुणे - ठेवीदारांच्या आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणात बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी (डीएसके) यांना नियमबाह्य कर्ज दिल्याप्रकरणी बॅंक ऑफ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/arthavishwa/arthavishwa-news-edi-3700-raid-after-currency-ban-81723", "date_download": "2018-10-20T00:19:52Z", "digest": "sha1:X7FAH5NF4OT5MYKK6KFCB2C3ABED3JS4", "length": 13438, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "arthavishwa news edi 3700 raid after currency ban नोटाबंदीनंतर ईडीचे ३,७०० ठिकाणी छापे | eSakal", "raw_content": "\nनोटाबंदीनंतर ईडीचे ३,७०० ठिकाणी छापे\nशुक्रवार, 10 नोव्हेंबर 2017\nनवी दिल्ली - नोटाबंदीच्या निर्णयानंतर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) काळा पैसा व हवाला गैरव्यवहारांच्या एकूण ३७०० प्रकरणी छापे टाकून या प्रकरणांमध्ये ९९३५ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केल्याचे एका अहवालात समोर आले आहे. केंद्रीय तपास यंत्रणा असणाऱ्या ईडीकडे आर्थिक गुन्हेगारीसंदर्भातील अनेक प्रकरणे नोटाबंदीनंतर तपासासाठी आली आहेत.\nनवी दिल्ली - नोटाबंदीच्या निर्णयानंतर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) काळा पैसा व हवाला गैरव्यवहारांच्या एकूण ३७०० प्रकरणी छापे टाकून या प्रकरणांमध्ये ९९३५ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केल्याचे एका अहवालात समोर आले आहे. केंद्रीय तपास यंत्रणा असणाऱ्या ईडीकडे आर्थिक गुन्हेगारीसंदर्भातील अनेक प्रकरणे नोटाबंदीनंतर तपासासाठी आली आहेत.\nआर्थिक गुन्हेगारीमध्ये मुख्यत्वेकरून बॅंकिंग व्यवस्थांची फसवणूक व वित्त संस्थांना गंडा घालणे अशा प्रकारचे बहुतांश गुन्हे समोर आले आहेत. बनावट कंपन्यांच्या गुन्ह्यांचे प्रमाणही लक्षणीय असल्याचे या अहवालात समोर आले आहे. वित्तीय गुन्ह्यांमध्ये सर्वाधिक गुन्हे हे बॅंक व्यवस्थेशी व या व्यवस्थेतील गैरव्यवहारांशी संबंधित आहेत. नोटाबंदीनंतर ईडीने मनी लाँडरिंग कायदा व परकी चलन व्यवस्थापन कायद्यांतर्गत (फेमा) ५४ जणांना अटक केलेली आहे.\nबांधकाम क्षेत्रातील आर्थिक गुन्हेगारीचे प्रमाणही लक्षणीय असल्याचे ईडीच्या आकडेवारीवरून लक्षात येते. काळ्या पैशांच्या प्रकरणांमध्ये अनेक राजकीय नेते व सनदी अधिकारी तपासाच्या फेऱ्यात अडकले असल्याचे अधिकृत सूत्रांचे म्हणणे आहे. तपासामध्ये विविध प्रकारची कागदपत्रे व इलेक्‍ट्रॉनिक रेकॉर्ड जप्त करण्यात आले आहे. शेल कंपन्यांबाबत धक्कादायक परिस्थिती समोर आली असून, अनेक प्रकरणांमध्ये बनावट संचालक असून, त्यांचे पत्ते शोधणे कठीण जात असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. काही कंपन्यांची नोंदनी ही बनावट पत्त्यांवर केली असून, ते पत्ते अस्तित्वात असण्याबाबत तपास यंत्रणा साशंक आहेत.\n३१ टक्के प्रकरणे भ्रष्टाचाराची\nईडीकडे सध्या तपासासाठी असणाऱ्या प्रकरणांमध्ये ३१ टक्के प्रकरणे भ्रष्टाचाराची असून ड्रग्ज व नार्कोटिक व्यवहाराची ६.५ टक्के प्रकरणे आहेत. शस्त्रे व स्फोटकांच्या व्यवहारांची ४.५ टक्के प्रकरणे, तर इतर ८.५ टक्के प्रकरणे असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.\nलाखो सामान्यांच्या नशिबात विषाचा डंख झालेले भेसळयुक्त दूधच आहे. त्याचे प्रमाण किती आहे याची एक छोटीशी झलक परवाच्या कारवाईतून दिसली. अन्न व औषध...\nछोट्या चुकीचा मोठा धडा\nफैयाज शेखकडे एकेकाळी भुरटा चोर म्हणून पाहण्यात येत होते. आता तो दरोडेखोर झाला आहे. त्याने लहान मुलांना हाताशी धरून गुन्हे केले आहेत. एवढ्यावरच...\nअजित पवारांचा सहभाग स्पष्ट करा\nनागपूर - बहुचर्चित सिंचन गैरव्यवहारातील माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहभागाबाबत भूमिका स्पष्ट करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर...\n'ठॉय... ठॉय' आवाज काढणाऱया पोलिसाला मिळणार पुरस्कार\nमेरठ (उत्तर प्रदेश): पोलिस व गुंडांमध्ये सुरू झालेल्या चकमकीदरम्यान ऐनवेळी पोलिस उपनिरीक्षकाचा पिस्तूल लॉक झाला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिस...\nऔरंगाबाद - कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांना कोंडीत पकडण्याचे प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपकडून होत आहेत. कुलगुरूंच्या संबंधित आर्थिक गैरव्यवहार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/mobiles/intex-power-plus-grey-price-p8idPN.html", "date_download": "2018-10-20T00:03:51Z", "digest": "sha1:A7ZQ7IHJZ4CQHQ6GBVLWSNOCF2PCWIOU", "length": 15929, "nlines": 420, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "इंटेक्स पॉवर प्लस ग्रे सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nइंटेक्स पॉवर प्लस ग्रे\nइंटेक्स पॉवर प्लस ग्रे\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nइंटेक्स पॉवर प्लस ग्रे\nइंटेक्स पॉवर प्लस ग्रे किंमतIndiaयादी\nकूपन शेंग ईएमआय मोफत शिपिंग शेअरपैकी वगळा\nनिवडा उच्च किंमतकमी कमी किंमतकरण्यासाठीउच्च\nवरील टेबल मध्ये इंटेक्स पॉवर प्लस ग्रे किंमत ## आहे.\nइंटेक्स पॉवर प्लस ग्रे नवीनतम किंमत Sep 26, 2018वर प्राप्त होते\nइंटेक्स पॉवर प्लस ग्रेस्नॅपडील, फ्लिपकार्ट उपलब्ध आहे.\nइंटेक्स पॉवर प्लस ग्रे सर्वात कमी किंमत आहे, , जे फ्लिपकार्ट ( 1,499)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nइंटेक्स पॉवर प्लस ग्रे दर नियमितपणे बदलते. कृपया इंटेक्स पॉवर प्लस ग्रे नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nइंटेक्स पॉवर प्लस ग्रे - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 3 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nइंटेक्स पॉवर प्लस ग्रे - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nइंटेक्स पॉवर प्लस ग्रे वैशिष्ट्य\nडिस्प्ले सिझे 2.2 Inches\nरिअर कॅमेरा 1.3 MP\nकॅमेरा फेंटुर्स Digital Zoom\nइंटर्नल मेमरी 0 MB\nएक्सटेंडबले मेमरी microSD, upto 16 GB\nटाळकं तिने 6 hrs\nमॅक्स स्टॅन्ड बी तिने 450 hrs\nसिम ओप्टिव Dual SIM\nड़डिशनल फेंटुर्स Music Player\nइंटेक्स पॉवर प्लस ग्रे\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "http://berartimes.com/?m=201412", "date_download": "2018-10-19T23:55:51Z", "digest": "sha1:NIWZINT3YPA2X54RGRJ56DCIDGYYKVJU", "length": 18054, "nlines": 174, "source_domain": "berartimes.com", "title": "December 2014 - Berar Times | Berar Times", "raw_content": "\nबुद्ध भूमि उमरी कटंगी में हुआ अंतरराष्ट्रीय बौद्ध मैत्री सम्मेलन# #अजीत जोगी नहीं लड़ेंगे चुनाव# #गडचिरोलीतील गोवारी समाज आंदोलनाला खा.नेतेंची भेट# #बेशिस्त वाहन पार्किंगवर होणार कारवाई निवारण कक्षाला माहिती देण्याचे आवाहन# #अवैैध वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परने उडवले शेतकऱ्याला# #न्यायालयाच्या निर्णयाची अमंलबजावणी करा- गोवारी समाजाची मागणी# #अवैध लोहखनीज उत्खनन विरुद्ध वनविभागाची कार्यवाही तीन ट्रक जप्त# #बालवाडी कर्मचारीओंका 20 अक्तूंबर को सम्मेलंन# #अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट शनिवार व रविवारला गोंदियात# #पुलवामामध्ये जवानांवर दहशतवादी हल्ला, 7 जवान जखमी\nपुर्व विदर्भातील लोकप्रिय ईपेपर\nहिरापूर येथे ट्रक अपघातात ३ तरुण ठार\nचंद्रपूर—येथील सावली तालुक्यातील हिरापूर येथे झालेल्या अपघातात विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव ट्रकने तीन दुचाकीस्वारांना चिरडल्याने दोघे जण जागीच ठार झाले, तर एकाचा रुग्णालयात नेतांना मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी\nराज्यात ३ जानेवारीपासून ‘लेक शिकवा’ अभियान\nमुंबई : शहरी, ग्रामीण आणि आदिवासी शाळांमधील मुलींच्या शिक्षणाला अधिकाधिक गती मिळावी आणि वंचित घटकातील मुलींना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणले जावे, यासाठी प्राथमिक शिक्षण विभागामार्फत लेक शिकवा अभियान राबविण्यात येते.\nपाकच्या गोळीबारात भारताचा जवान शहीद\nश्रीनगर, दि. ३१ – सीमा रेषेवर पाक सैन्याची आगळीक सुरुच असून बुधवारी पाक सैन्याने केलेल्या गोळीबारात भारताच्या सीमा सुरक्षा दलाचा (बीएसएफ) एक जवान शहीद झाला आहे. या गोळीबारात आणखी एक\nओबीसी विद्याथ्र्यांची अधिकारी व संस्थाचालकाकडून दिशाभूल\nगोंदिया-शासनातील अधिकारी आणि संस्थाचालक शासन निर्णयाची काटेकोरपणे अमंलबजावणी करीत नसल्यामुळे ओबीसी विद्याथ्र्यांना विनाकारण शिक्षणशुल्क व परीक्षा शुल्काचा भुर्देंड सोसावा लागत आहे.सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय क्र.इमाव-२००२/प्र.क्र.४१४/मावक-३,दि.१२/३/२००७ अन्वये\nशेलारांच्ङ्मा लक्षवेधीतील किल्ला गोंदिङ्मात नाहीच\nगोंदिया-नुकतेच नागपूर येथे राज्यसरकारचे हिवाळी अधिवेशन पार पडले.या अधिवेशनात विदर्भातील प्रश्नाना प्राधान्याने वाचा फोडण्याचे काम केले गेले.विदर्भाताली प्रश्न व समस्याप्रंती किती लोकप्रतिनिधी जागृत आहेत.याचा प्रत्यय बघावयास मिळाले.qसचनासोबतच विकासाच्या मुद्यावर राज्यसरकारला\nभारतीयांची दिशाभूल करण्यासाठी जातिवाद्यांनी रचला नकली संविधान\nखेमेंद्र कटरे गोंदिया- भारत देशातील सव्वाशे कोटी जनतेला राजकीय स्थर्य प्रदान करून भारतासारख्या विशाल देशात विधीचे राज्य निर्माण करणाèया व समता, स्वातंत्र्य आणि बंधुभाव प्रस्थापित करणाèया भारतीय राज्यघटनेची जगात उदो-उदो\nवरिष्ठ सनदी अधिकाऱयांच्या बदल्या\nमुंबई-राज्यातील काही वरिष्ठ सनदी अधिकाऱयांच्या बदल्या करण्यात आल्या असून, त्यासंबंधीचे आदेश सरकारकडून काढण्यात आले आहेत. यामध्ये प्रामुख्याने गृह, महिला व बालकल्याण आणि सामाजिक न्याय या विभागात अधिकाऱयांच्या बदल्या करण्यात आल्या\nएसटी प्रवाशांसाठी 5 लाखांचा विमा, परिवहनमंत्री दिवाकर रावतें\nमुंबई: राज्यातील एसटीने प्रवास करणाऱ्यांसाठी आता पाच लाखांचा अपघाती विमा असणार आहे. राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी परिवहन खात्याचे धोरण आज जाहीर केले. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. याशिवाय राज्यातील\n‘पीके’वर बंदी घालणार नाही : मुख्यमंत्री\nमुंबई : हिंदुत्त्ववादी संघटनांच्या विरोधामुळे वादात अडकलेल्या ‘पीके’ चित्रपटावर बंदी घालण्यात कोणताही अर्थ नसल्याची प्रतिक्रिया राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ते आज मुंबईत बोलत होते. ‘पीके’ चित्रपटाला या\nलोकनेते मुंडेच्या जीवनावर भाजपा चित्रपट युनियनतर्फे चित्रपट\nमुंबई-लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा जीवनपट रुपेरी पडद्यावर मांडणारा संघर्ष यात्रा हा चित्रपट भारतीय जनता पार्टी चित्रपट युनियनतर्फे निर्माण करण्यात येणार असून मा. गोपीनाथरावांच्या पुढील वर्षीच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला तो रिलीज करण्यात\nबुद्ध भूमि उमरी कटंगी में हुआ अंतरराष्ट्रीय बौद्ध मैत्री सम्मेलन\n बौद्ध संगठन को भीमराव आंबेडकर द्वारा शुरू किया गया इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी\nअजीत जोगी नहीं लड़ेंगे चुनाव\nरायपुर.19 अक्तुंबर(विशेष सवांददाता) छत्तीसगढ़ की राजनीति में शुक्रवार को अहम मोड़ आ गया है मुख्यमंत्री डॉ. रमन सिंह के खिलाफ चुनाव लड़ने की घोषणा करने वाले पूर्व Read More »\nगडचिरोलीतील गोवारी समाज आंदोलनाला खा.नेतेंची भेट\nगडचिरोली(अशोक दुर्गम) दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी Read More »\nबेशिस्त वाहन पार्किंगवर होणार कारवाई निवारण कक्षाला माहिती देण्याचे आवाहन\nवाशिम, दि. १९ : जिल्ह्यात पार्किंग झोन व्यतिरिक्त अन्य ठिकाणी पार्क केलेली वाहने, रस्त्यावर सोडून गेलेल्या वाहनांवर तात्काळ करावी करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी निवारण कक्षाची स्थापना केली Read More »\nन्यायालयाच्या निर्णयाची अमंलबजावणी करा- गोवारी समाजाची मागणी\nगोंदिया दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी समाजाला Read More »\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र .\nबुद्ध भूमि उमरी कटंगी में हुआ अंतरराष्ट्रीय बौद्ध मैत्री सम्मेलन\n बौद्ध संगठन को भीमराव आंबेडकर द्वारा शुरू किया गया इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी\nअजीत जोगी नहीं लड़ेंगे चुनाव\nरायपुर.19 अक्तुंबर(विशेष सवांददाता) छत्तीसगढ़ की राजनीति में शुक्रवार को अहम मोड़ आ गया है मुख्यमंत्री डॉ. रमन सिंह के खिलाफ चुनाव लड़ने की घोषणा करने वाले पूर्व Read More »\nगडचिरोलीतील गोवारी समाज आंदोलनाला खा.नेतेंची भेट\nगडचिरोली(अशोक दुर्गम) दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी Read More »\nबेशिस्त वाहन पार्किंगवर होणार कारवाई निवारण कक्षाला माहिती देण्याचे आवाहन\nवाशिम, दि. १९ : जिल्ह्यात पार्किंग झोन व्यतिरिक्त अन्य ठिकाणी पार्क केलेली वाहने, रस्त्यावर सोडून गेलेल्या वाहनांवर तात्काळ करावी करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी निवारण कक्षाची स्थापना केली Read More »\nन्यायालयाच्या निर्णयाची अमंलबजावणी करा- गोवारी समाजाची मागणी\nगोंदिया दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी समाजाला Read More »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://bhilai.wedding.net/mr/venues/425583/", "date_download": "2018-10-19T23:51:20Z", "digest": "sha1:C3J3LOSHQG6RWA2U3J5PCMEOPT56SYSM", "length": 2733, "nlines": 42, "source_domain": "bhilai.wedding.net", "title": "Hotel Wild Fire - लग्नाचे ठिकाण, भिलाई", "raw_content": "\nफोटोग्राफर्स व्हिडिओग्राफर्स लग्नाचे नियोजक सजावटकार\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nठिकाणाचा प्रकार ठिकाण, बॅन्क्वेट हॉल, हॉटेल मधील बॅन्क्वेट हॉल\nअन्नपदार्थ सेवा शाकाहारी, मांसाहारी\nस्वत: चे जेवण आणण्यास परवानगी नाही\nजेवणाशिवाय ठिकाण भाड्याने मिळण्याची शक्यता नाही\nस्वत: ची मद्य पेये आणण्यास परवानगी नाही\nसजावटीचे नियम केवळ मान्यताप्राप्त सजावटकार वापरता येऊ शकतात\nस्वत: चे विक्रेते आणण्यास परवानगी फोटोग्राफर\nपेमेंट पद्धती रोकड, क्रेडिट/डेबिट कार्ड\nस्टँडर्ड डबल रूम किंमत ₹ 1,980 पासून\nविशेष वैशिष्ठ्ये एयर कंडीशनर, वायफाय / इंटरनेट, टीव्ही स्क्रीन्स, बाथरूम, गरम\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,26,789 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/story-indian-kabaddi-teams-ready-to-bag-another-gold-medal-at-asian-games-2018-in-jakarta/", "date_download": "2018-10-20T00:55:45Z", "digest": "sha1:K7XV3XVUSPMSLUVB4RTMQ6SGZ65UZ5V5", "length": 10302, "nlines": 75, "source_domain": "mahasports.co.in", "title": "एशियन गेम्समध्ये या खेळात भारताचे सुवर्ण पदक पक्के!", "raw_content": "\nएशियन गेम्समध्ये या खेळात भारताचे सुवर्ण पदक पक्के\nएशियन गेम्समध्ये या खेळात भारताचे सुवर्ण पदक पक्के\nएशियन गेम्स २०१८ स्पर्धेला आता फक्त दोन आठवडे उरले आहेत. येत्या १८ ऑगस्टपासून या स्पर्धेला जकार्ता येथे सुरवात होत आहे.\nएशियन गेम्समध्ये कबड्डी हा भारतासाठी असा एकमेव खेळ आहे, ज्यामध्ये भारतचे सुवर्ण पदक कोणीही खेचू शकत नाही.\n१९९० ला एशियन गेम्समध्ये कबड्डी खेळाचा प्रथम समावेश झाला. तेव्हापासून प्रत्येक स्पर्धेत भारताने यामध्ये सुवर्ण पदक जिंकत आपला दबदबा कायम राखला आहे.\nजकार्ता मध्ये होणाऱ्या या एशियन गेम्समध्ये भारतीय संघ आपले ८ वे सुवर्ण पदक जिंकण्यासाठी पूर्णपणे तयार आहे.\nभारतीय संघाकडे राहुल चौधरी, प्रदिप नरवाल, अजय ठाकूर, रिशांक देवाडिगा, रोहित कुमार आणि मोनू गोयत यांच्या रूपाने आक्रमक रेडर्स आहेत.\nतर गिरीश ऐरनाक, मनजीत चिल्लर, सुरेंदर नाडा आणि दिपक हुड्डा हे तगडे बचावपटू आहेत.\nया भारतीय कबड्डीपटूंमधील मोनू गोयत, रिशांक देवाडीगा, दिपक हुड्डा आणि राहुल चौधरी हे २०१८ प्रो-कबड्डी लिलावात करोडपती झाले आहेत.\nया देशांचे भारतासमोर असणार तगडे आव्हान\nएशियन गेम्समध्ये भारता समोर यावेळी पाकिस्तान, ईरान, बांगलादेश, जापान आणि दक्षिण कोरिया सारख्या संघांचे तगडे आव्हान असणार आहे.\nप्रो कबड्डी लीगमध्ये अनेक विदेशी खेळाडू गेल्या काही वर्षांपासून खेळत असल्याने विदेशी खेळाडूंना भारतीय खेळाडूंच्या कमजोरीची जाणीव झाली आहे.\nत्यामुळे भारतासमोर यावेळी पहिल्यापेक्षा जास्त मोठे आव्हान असणार आहे.\nगेल्या काही काळात झालेल्या विविध स्पर्धांमध्ये भारतीय संघाला विरोधी संघानीं जोरदार टक्कर दिली आहे. मात्र त्यामध्ये ते भारतावर वर्चस्व गाजवण्यात अपयशी ठरले आहेत.\nतसेच एशियन गेम्ससाठी भारतीय कबड्डी चाहतेही उत्सुक आहेत. त्यामुळेच भारतीय चाहते आपल्या संघाला चेअर करण्यासाठी सोशल मिडियावर ‘रेड फॉर गोल्ड’ ही मोहिम राबवत आहेत.\nसोशल मिडिया वर ‘रेड फॉर गोल्ड’\nकबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया आणि मशाल स्पोर्ट्सने आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय संघाला समर्थन देण्यासाठी ‘रेड फॉर गोल्ड’ मोहिम सुरु केली आहे. कबड्डी प्रेमी रेड फॉर गोल्ड डॉट कॉम वेबसाइट वर जाऊन भारतीय संघाला या स्पर्धेसाठी शुभेच्छा संदेश देऊ शकतात.\nक्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.\n-तब्बल ७ वर्षांनी भारतीय फलंदाज कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी\n-इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात मिळणार ‘या’ तीन खेळाडूंना डच्चू\nISL 2018: मोसमातील पहिल्या महाराष्ट्र डर्बीत मुंबईविरुद्ध पुणे सिटीचा पराभव\nनेमार ज्युनियरने मोडला पेलेंचा हा विक्रम\nVideo: या कामगिरीमुळे रोहित शर्माने पृथ्वी शॉला मिठीच मारली\nऑस्ट्रेलिया पहिल्यांदाच खेळणार या संघाविरुद्ध टी २० सामना\nVideo: तीन दिवसांत क्रिकेटमध्ये झाले तीन विचित्र धावबाद\nटाॅप ३- आज प्रो कबड्डीत होणार हे तीन मोठे पराक्रम\nISL 2018: भेदक मार्सेलिनोच्या पुनरागमनाचे पुणे सिटीला वेध\nएचसीएल आशियाई टेनिस अजिंक्यपद २०१८ स्पर्धेत अव्वल व आंतरराष्ट्रीय खेळाडू झुंजणार\nअखिल भारतीय सुपर सिरीज् टेनिस स्पर्धेत पुण्याच्या राधिका महाजनला दुहेरी मुकुट\nISL 2018: चेन्नईने केली पराभवाची हॅट्ट्रीक\nसलग दुसऱ्या दिवशी क्रिकेटमध्ये ‘कहर’, विचित्र रनआऊटची मालिका सुरुच\nझी महाराष्ट्र कुस्ती दंगलमध्ये ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी खेळणार या टीमकडून\nनागराज मंजूळे आता कुस्तीच्या मैदानात, विकत घेतली झी महाराष्ट्र कुस्ती दंगलमधील ही टीम\nटाॅप ३- प्रो कबड्डीच्या ६व्या हंगामात ५०पेक्षा जास्त गुण घेणारे ३ खेळाडू\nटीम इंडीयाने गाठली आहे या पाच देशांविरुद्ध वनडे सामन्यांची शंभरी\nक्रिकेटपटू दिपक चहरच्या घरी चोरीचा प्रयत्न करणाऱ्या सहा जणांना अटक\nविराटने डिजाईन केलेल्या शूजची अशी आहे किमंत\nपुण्यात होणाऱ्या कबड्डी, क्रिकेट सामन्यांचे असे आहेत तिकीट दर\nभारत-विंडीज यांच्यातील चौथ्या वनडेच्या तिकीट विक्रीला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार\nकपिल देव, अनिल कुंबळेला मागे टाकत रविंद्र जडेजा करणार मोठा पराक्रम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/saptarang/marathi-news-sakal-saptranga-esakal-suhas-kirloskar-mandolin-78245", "date_download": "2018-10-20T00:23:41Z", "digest": "sha1:VS4QQFF32JGUEJXQNJX4OZ37EHAZ3TQH", "length": 25871, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi News Sakal saptranga esakal Suhas Kirloskar mandolin हा छंद जिवाला लावी पिसे.. (सुहास किर्लोस्कर) | eSakal", "raw_content": "\nहा छंद जिवाला लावी पिसे.. (सुहास किर्लोस्कर)\nरविवार, 22 ऑक्टोबर 2017\nमेंडोलिन पहिल्यांदा कोणत्या सिनेसंगीतात वाजलं असेल भारतात चित्रीकरण झालेल्या पहिल्या पूर्ण लांबीच्या सिनेमात. ता. १४ मार्च १९३१ रोजी प्रदर्शित झालेल्या ‘आलम आरा’ या सिनेमात मेंडोलिन वाजवलं होतं बेहराम इराणी यांनी. मेंडोलिनसह वेगवेगळ्या वाद्यांची ओळख संगीतकार सी. रामचंद्र यांनीही हिंदी सिनेसंगीतातून श्रोत्यांना करून दिली. या वाद्याचा उपयोग त्यांच्या गाण्यांमध्ये कसा करण्यात आला आहे, यासाठी ‘मेरे मन का बावरा पंछी’ (अमर दीप), बेचैन नजर, बेताब जिगर (यास्मिन), अपलम चपलम (आझाद) यांसारखी गाणी ऐकावीत.\n‘मेंदीच्या पानावर मन अजून झुलते गं...’ मराठीजनांना परिचित असलेल्या या गाण्यात तालवाद्याबरोबर मेंडोलिन हे एकच वाद्य प्रामुख्यानं वाजतं. लता मंगेशकर यांनी गायलेलं हे गाणं लहानपणापासून ऐकत आलो आहे; पण मेंडोलिनकडं कधी इतकं लक्ष गेलं नव्हतं. कधी कधी खूप परिचयाच्या गाण्यातली खुबी समजली, की तीच गाणी पुन्हा वेगळ्या अंगानं ऐकण्याचा आनंद अवर्णनीय असतो.\nसंगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांची चाल आणि अनिल मोहिले यांचं संगीतसंयोजन असलेल्या या गाण्यात मेंडोलिन वाजवलं आहे रवी सुंदरम यांनी. लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांच्या बऱ्याच गाण्यांत त्यांनी वाजवलेलं मेंडोलिन ऐकायला मिळतं. ‘ए दिन तो जाबे ना, माना तुमी जो तोई कोरो’ हे याच गाण्याचं बंगाली व्हर्जन आहे (१९७५). त्यातही मेंडोलिन असंच ऐकू येतं. -महंमद रफी यांनी गायलेल्या ‘तुझे रूप सखे, गुलजार असे...हा छंद जिवाला लावी पिसे’ या गाण्यात मेंडोलिन आणि तबला या दोनच वाद्यांची साथ आहे. संगीतकार श्रीकांत ठाकरे यांनी संगीतबद्ध केलेल्या या गाण्यात अंतऱ्यापूर्वी मेंडोलिन वाजतं आणि या अनोख्या वाद्याच्या स्वरातून श्रोते अंतऱ्याच्या पहिल्या शब्दाच्या स्वरापर्यंत जाऊन पोचतात. तो प्रवास श्रवणीय आहे. कवी आरती प्रभू यांचं हृदयनाथ यांनी संगीतबद्ध केलेलं आणि महेंद्र कपूर यांनी गायलेलं ‘ती येते आणिक जाते’ हे गाणं अकॉर्डियन आणि मेंडोलिनच्या जुगलबंदीमुळंच श्रोते पुनःपुन्हा ऐकत असतात. अभिनेत्री सुलोचना यांना नृत्य करताना बघून आश्‍चर्य वाटावं असं गाणं ‘अत्तराचा फाया तुम्ही मला आणा राया’ हे मेंडोलिननं सजलं आहे. अशी अनेक मराठी गाणी मेंडोलिनसाठी पुन्हा ऐकता येतील.\nमेंडोलिन पहिल्यांदा कोणत्या सिनेसंगीतात वाजलं असेल भारतात चित्रीकरण झालेल्या पहिला पूर्ण लांबीच्या सिनेमात. ता. १४ मार्च १९३१ रोजी प्रदर्शित झालेल्या ‘आलम आरा’ या सिनेमात मेंडोलिन वाजवलं होतं बेहराम इराणी यांनी.\nसंगीतकार सी. रामचंद्र यांनी हिंदी सिनेसंगीतातून वेगवेगळ्या वाद्यांची ओळख श्रोत्यांना करून दिली. पाश्‍चात्य संगीत आणि भारतीय शास्त्रीय संगीत यांचं फ्यूजन त्यांच्या संगीतात ऐकू येतं. ‘मेरे मन का बावरा पंछी’ (अमर दीप), बेचैन नजर, बेताब जिगर (यास्मिन), अपलम चपलम (आझाद) यांसारखी गाणी या वाद्याचा उपयोग कसा केला गेला आहे, यासाठी ऐकावीत. परशुराम हळदीपूर यांनी सी. रामचंद्र, ओ. पी. नय्यर या संगीतकारांकडं मेंडोलिन वाजवलं. ‘नया दौर’मधलं ‘माँग के साथ तुम्हारा’ हे गाणं मेंडोलिननं सुरू होतं आणि नंतर टांग्याचा ठेका. नय्यर यांच्याकडं सहाय्यक संगीतकार असलेले जी. एस. कोहली यांनी संगीतकार या नात्यानं केलेल्या गाण्यावर नय्यर यांची छाप दिसते. त्यांच्या ‘ये रंगीन महफिल गुलाबी गुलाबी’ (शिकारी) या गाण्यात आशा भोसले यांच्या स्वरामुळं ‘दिल का आलम शराबी शराबी’ होतो. या गाण्यात अंतऱ्यापूर्वी मेंडोलिन वाजतं ते गाण्याच्या लयीच्या दुप्पट लयीत. असा ट्रिमोलो इफेक्‍ट हे मेंडोलिनचं अविभाज्य अंग आहे. ‘सरगम’ सिनेमातलं ‘परबत के उस पार’ या गाण्यात मेंडोलिनवादनासाठी प्यारेलाल यांनी खास जसवंतसिंग यांना दिल्लीहून बोलावलं होतं. ज्यांनी ‘विविध भारती’ बारकाईनं ऐकलेलं असेल, त्यांना मेंडोलिनची एक धून आठवत असेल. दोन कार्यक्रमांमध्ये फिलर म्हणून वाजवली जाणारी ही धून जसवंतसिंग यांनी वाजवली आहे.\nतर हे असं वेगवेगळ्या संगीतकारांनी आणि वादकांनी गाण्यात वापरलेलं आणि वाजवलेलं ल्युट कुटुंबातलं वाद्य अनोखा परिणाम साधतं. रमेश सोळंकी यांनी संगीतकार अनिल विश्‍वास यांच्याकडं ते वाजवलं. संगीतकार शंकर-जयकिशन यांची गाणी अजरामर करणारे मेंडोलिनवादकही बरेच आहेत. लक्ष्मीकांत, परशुराम, किशोर देसाई, डेव्हिड, रवी सुंदरम, महेंद्र भावसार, नायडू. ‘आवारा’ सिनेमातल्या प्रसिद्ध स्वप्नदृश्‍यात खरं तर चार वेगवेगळ्या धून-चाली आहेत ‘तेरे बीना आग ये चाँदनी, तू आजा...ये नही है ये नही है जिंदगी, जिंदगी ये नही...ओम्‌ नमः शिवाय...’ यानंतर मेंडोलिन वाजतं आणि लता मंगेशकर गातात ‘घर आया मेरा परदेसी’. हे गाणं म्हणजे डेव्हिड यांनी वाजवलेलं मेंडोलिन, लाला गंगावणे यांच्या ढोलकीची जुंगलबंदीच आहे.\nसलील चौधरी यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘आजा रे परदेसी’ या गाण्याच्या अंतऱ्यात ‘घडी घडी मेरा दिल धडके’ हे गाणं मेंडोलिनवर वाजतं. ओ. पी. नय्यर यांनी संगीतबद्ध केलेलं आणि आशा भोसले-महंमद रफी यांनी गायलेलं ‘देख कसम से’ गाणं मेंडोलिननं सुरू होतं. सचिनदेव बर्मन यांचं ‘मोरा गोरा अंग लई ले’ हे गाणं याच वाद्यानं सजलं आहे. सचिनदेव बर्मन यांच्या ‘काँटो से खिंच के ये आँचल’ या गाण्यात किशोर देसाई यांनी मेंडोलिन वाजवलं आहे. देसाई यांची गाणी सलग ऐकली, तरी त्यांची रेंज आणि विविधता लक्षात येते. उदाहरणार्थ ः ‘ताजमहल’ सिनेमातलं ‘जो वादा किया वो निभाना पडेगा’ हे संगीतकार रोशन यांचं गाणं, ‘रहे ना रहे हम’ (सचिनदेव बर्मन), तुम बिन जाऊ कहाँ (राहुलदेव बर्मन), नैन मिले चैन कहाँ (बसंत बहार) ही गाणी, ‘चंद्रलेखा’, ‘कठपुतली’मधली गाणी, आ अब लौट चले (शंकर जयकिशन), लग जा गले, तू जहाँ जहाँ चलेगा, आप की नजरों ने समझा (मदन मोहन), शीशा हो या दिल हो (लक्ष्मीकांत-प्यारेलाल), परदेसीया, ये सच है पिया, तन डोले मेरा मन डोले, जादूगर सैंय्या (हेमंतकुमार) अशा असंख्य गाण्यांमधून ही विविधता जाणवते.\nराहुलदेव बर्मन यांच्याकडं वाजवणारे वादक - किशोर देसाई, रवी सुंदरम, मुस्तफा. ‘परिंदा’ हा सिनेमा बघण्यासारखा आणि त्याचं संगीत ऐकण्यासारखं आहे. मार्लन ब्रॅंडो यांची अप्रतिम भूमिका असलेल्या ‘ऑन द वॉटरफ्रंट’ या सिनेमावर आधारित ‘परिंदा’ केवळ रजत ढोलकिया यांचं पार्श्‍वसंगीत ऐकण्यासाठी मी कितीतरी वेळा बघितला आहे. राहुलदेव बर्मन यांनी संगीतबद्ध केलेली सर्व गाणी एक से बढकर एक आहेत. आशा भोसले यांनी गायलेलं ‘प्यार के मोड पे, छोडोगे जो बाहे मेरी’ हे गाणं प्रदीप्तो सेनगुप्ता यांनी वाजवलेल्या मेंडोलिननं सुरू होतं. हे गाणं एकदा आशा भोसले यांचं आर्जव ऐकण्यासाठी, एकदा मेंडोलिनसाठी आणि एकदा सॅक्‍सोफोन-बासरीसाठी ऐकलं की तीन मिनिटांचं गाणं तयार करताना किती कलाकारांचं योगदान असतं याची कल्पना येते. अर्थात माधुरी दीक्षितचा अभिनयही सुरेख आहे. सिनेमात स्वभाव बदलतो त्यानुसार अनिल कपूरची केशरचना बदलते हेही बघण्यासारखं आहे. याच सिनेमातल्या ‘कितनी है प्यारी प्यारी दोस्ती हमारी’ या गाण्यातलं प्रदीप्तो यांनी वाजवलेलं मेंडोलिन श्रवणीय आहे.\nआपण काय आणि कसं ऐकतो त्यानुसार आपला कान तयार होतो. आजच्या लेखाचा उद्देश वेगवेगळ्या गाण्यांमध्ये एका अनोख्या वाद्याचा उपयोग कुणी किती विविध प्रकारे केला आहे, हे जाणून घेणं हा होता. तशी मेंडोलिनमय गाणी बरीच आहेत. हे युरोपीय वाद्य आपल्या संगीतकार-वादकांनी आपलंसं केलं आणि आपलं मन डोलू लागलं. ‘साज-ए-दिल छेड दे’ असं आपण गाऊ लागलो. मेंडोलिनवरचे लेख लिहिता लिहिता बऱ्याच गाण्यांत मेंडोलिन ऐकू येऊ लागलं. जिकडं तिकडं मेंडोलिन हे एकच वाद्य दिसू लागलं. ‘बेईमान बालमा मान भी जा’ या गाण्यात नलिनी जयवंतच्या हातात, तसंच ‘कहीं पे निगाहें, कहीं पे निशाना’ या गाण्याच्या सुरवातीला वहीदा रहमानच्या हातात मेंडोलिन दिसलं. काहीतरी बदल हवा म्हणून ‘गॉडफादर’ सिनेमा बघितला तर त्या सिनेमाच्या थीम म्युझिकमध्येही मेंडोलिन असल्याचं लक्षात आलं. असा हा छंद जिवाला लावी पिसे...\nअयोध्येतील बाबरी मशीद हिंदुत्ववाद्यांनी जमीनदोस्त केल्यानंतर तेथे न उभारल्या गेलेल्या राममंदिराच्या मुद्याचा ‘सात-बारा’ कोणाचा, या प्रश्‍नावरून २५...\nस्थळ : मातोश्री हाइट्‌स, बॅंड्रा.. याने की बांद्रे. वेळ : निजानीज. काळ : रात्र आरंभ. पात्रे : हिंदुहृदयसम्राट क्रमांक दोन उधोजीसाहेब आणि...\nएक चुंगड कापूस झाल्यावर खावाव काय\nहिंगोली : सायबं दोन एकरात कापूस लावला मातर एक चुंगड कापूस निघाला आता पाणी नाय अन सोयाबिन बी चार बॅगला दोन किंटल बी होतय की नाही मंग आता खावाव काय आता...\nआमदार जितेंद्र आव्हाड गुन्हा दाखल करण्याची धनगर समाजाची मागणी\nबारामती शहर - राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मल्हारराव होळकर यांच्याविषयी अपशब्द व्यक्त करुन धनगर समाजाचे आराध्यदैवताचा अपमान...\nनागरिकांना नीट उत्तरे देता येत नसतील तर बदली करुन घ्या - भालके\nमंगळवेढा - तालुक्यातील शेतकरी आणि नागरिकांच्या विजेच्या समस्यांची सोडवणूक करताना नीट उत्तरे देता येत नसेल तर स्वताहून बदली करून जा असा इशारा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5742731614173998055&title=Vascon%20Launched%20first%20affordable%20housing%20project%20Goodlife&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-10-20T00:06:14Z", "digest": "sha1:VP7UPTEFS7J35GINCNN6XSHX3N73IQUR", "length": 8615, "nlines": 124, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘व्हॅस्कॉन’च्या ‘गुडलाईफ’ला ग्राहकांचा उदंड प्रतिसाद", "raw_content": "\n‘व्हॅस्कॉन’च्या ‘गुडलाईफ’ला ग्राहकांचा उदंड प्रतिसाद\nपुणे : ‘व्हॅस्कॉन इंजिनीअर्स लि.चा ‘गुडलाईफ’ हा नवीन प्रकल्प दाखल केल्यापासून, एका आठवड्यातच तेथील ४७५ अपार्टमेंटसची विक्री झाली आहे. या विक्री झालेल्या अपार्टमेंट्सची एकूण किंमत शंभर कोटी रुपये आहे’, अशी माहिती कंपनीतर्फे देण्यात आली आहे.\n‘व्हॅस्कॉनने नुकताच दर्जेदार, परवडणाऱ्या घरांच्या क्षेत्रात प्रवेश केला असून, तळेगावजवळ काटवी येथे ‘गुडलाईफ’ हा प्रकल्प दाखल केला आहे. या प्रकल्पातील पाचशे घरांच्या नावनोंदणीचे काम पहिल्या टप्प्यात करण्यात येणार होते. त्यास मिळालेल्या अप्रतिम प्रतिसादामुळे, आता प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचे काम यापूर्वी ठरविलेल्या दिवसापेक्षा अगोदरच सुरू करण्याचे कंपनीने ठरविले आहे’, असे व्हॅस्कॉन इंजिनीअर्स लि. चे व्यवस्थापकीय संचालक सिध्दार्थ वासुदेवन यांनी सांगितले.\n‘जुना पुणे-मुंबई महामार्ग आणि द्रूतगती महामार्गापासून जवळ; तसेच आयटी कंपन्या आणि विविध उद्योग यांच्या जवळच हा प्रकल्प आहे.सुमारे दहा एकर जागेतील या प्रकल्पात वनरुम किचन, एक आणि दोन बीएचकेचे फ्लॅट्स केवळ परवडणाऱ्या दरांतच नव्हे, तर दर्जेदार स्वरुपात ‘व्हॅस्कॉन’ने सादर केले आहेत. मुलांच्या शिक्षणाची चांगली सोय प्रकल्पाच्या आवारातच उभारून ‘व्हॅस्कॉन’ने एक नवीन सुरुवात केली आहे. ‘गुडलाईफ’मध्ये विविध सोयी-सुविधा असून त्यांत सर्व वयोगटांचा विचार करण्यात आला आहे. अभ्यासासाठी वाचनालय असून त्याखेरीज ग्रंथालय संगणकांची उपलब्धता असलेले विशेष कक्ष बांधण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्यात सहा व अकरा मजली इमारती उभारून सुमारे ५०० घरे सादर करण्यात येणार आहेत’, असेही त्यांनी स्पष्ट केले.\nTags: पुणेतळेगावव्हॅस्कॉन इंजिनीअर्स लिसिध्दार्थ वासुदेवनगुडलाईफPuneVasconGood LifeSiddharth VasudevanTalegaonAffordable Housingप्रेस रिलीज\n‘व्हॅस्कॉन’चा परवडणाऱ्या घरांच्या क्षेत्रात प्रवेश कलापिनी अध्यात्म मंचाचा पुनर्प्रारंभ ‘हॅलो ब्रदर’ अलिबाग आणि तळेगावला सादर श्रीरंग कलानिकेतनचा १६ तासांचा अभिनव ‘संगीतयज्ञ’ ‘परवडणाऱ्या घरांना प्रोत्साहन देण्यासाठी हवे सरकारी पाठबळ’\nअंजली इला मेननची मुरानो चित्रे...\nजिंदगी धूप तुम घना साया...\nकर्तव्यदक्ष गृहिणी ते जबाबदार समाजसेविका\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nअपूर्वाई वाटण्यासारखं ‘अपूर्व’ काम करणारी अपूर्वा\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nअंजली इला मेननची मुरानो चित्रे...\nसमतानगरमध्ये ६२वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%AE_%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A3", "date_download": "2018-10-20T00:04:46Z", "digest": "sha1:HKDYD5XQYEQJSNI5VTGHFJBCGFONHL65", "length": 6080, "nlines": 82, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "तुम्मलपल्ले युरेनियम खाण - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nतुमलापल्ली युरेनियम खाण ही आंध्र प्रदेशातील वाय्‌एस्‌आर जिल्हात असलेली युरेनियमची खाण आहे. सन २०११ च्या सुधारित सुरुवातीच्या सर्वेक्षणात येथे दीड लाख टन युरेनियम-२३८चा साठा असल्याचे अंदाज आहे. हा अंदाज खरा ठरल्यास ही खाण जगातील सर्वात मोठी युरेनियम खाण ठरेल.[१]\nमात्र या युरेनियमचा दर्जा ऑस्ट्रेलियातील युरेनियम-२३५च्या दर्जाचा नाही. तरी हा साठा आठ हजार मेगॅवॉट वीजनिर्मितीचा प्रकल्प एकूण ४० वर्षे चालवू शकेल.\n↑ आंध्र प्रदेशात 49 हजार टन युरेनियमचा साठा[मृत दुवा] पीटीआय 19 July, 2011\nतारापुर अणुऊर्जा केंद्र‎ · जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प · काकरापार अणुऊर्जा केंद्र · कैगा अणुऊर्जा केंद्र · कोड्डनकुलन अणुऊर्जा प्रकल्प · नरोरा अणुऊर्जा केंद्र · राजस्थान अणुऊर्जा केंद्र‎ · मद्रास अणुऊर्जा केंद्र‎\nभाभा अणुसंशोधन केंद्र · प्लाझ्मा संशोधन केंद्र · इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्र‎ · राजा रामण्णा अत्याधुनिक तंत्रज्ञान केंद्र\nसिंगरौली · कोरबा · रामागुंड्म\nपवनचक्की · सौर ऊर्जा\nस्वच्छता आवश्यक असणारी सर्व पाने\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ फेब्रुवारी २०१४ रोजी २३:५२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/arthavishwa/sensex-increase-134962", "date_download": "2018-10-20T00:22:20Z", "digest": "sha1:L3JLOAIIKDE52YRUDQALD6T2U5D4JOF3", "length": 13933, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "sensex increase सेन्सेक्‍सची आगेकूच कायम | eSakal", "raw_content": "\nबुधवार, 1 ऑगस्ट 2018\nमुंबई - तेजीच्या लाटेवर स्वार झालेल्या सेन्सेक्‍सची आगेकूच कायम आहे. मंगळवारी (ता.३१) निर्देशांकात ११२.१८ अंशांची वाढ झाली आणि तो ३७ हजार ६०६ अंशांच्या नव्या उच्चांकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत सलग चौथ्या सत्रात वाढ झाली. दिवसअखेर निफ्टी ३६.९५ अंशांच्या वाढीसह ११ हजार ३५६ अंशांवर बंद झाला. रिझर्व्ह बॅंकेच्या पतधोरण समितीची बैठक सुरू असून, त्या पार्श्‍वभूमीवर व्याजदरांशी संबंधित शेअर्समध्ये आज मोठ्या प्रमाणात व्यवहार झाले तसेच ब्लुचिप शेअर्सला मागणी दिसून आली.\nमुंबई - तेजीच्या लाटेवर स्वार झालेल्या सेन्सेक्‍सची आगेकूच कायम आहे. मंगळवारी (ता.३१) निर्देशांकात ११२.१८ अंशांची वाढ झाली आणि तो ३७ हजार ६०६ अंशांच्या नव्या उच्चांकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत सलग चौथ्या सत्रात वाढ झाली. दिवसअखेर निफ्टी ३६.९५ अंशांच्या वाढीसह ११ हजार ३५६ अंशांवर बंद झाला. रिझर्व्ह बॅंकेच्या पतधोरण समितीची बैठक सुरू असून, त्या पार्श्‍वभूमीवर व्याजदरांशी संबंधित शेअर्समध्ये आज मोठ्या प्रमाणात व्यवहार झाले तसेच ब्लुचिप शेअर्सला मागणी दिसून आली.\nआशियातील नकारात्मक संकेतामुळे काही क्षेत्रात नफा वसुली दिसून आली. यामध्ये बॅंकांच्या शेअर्सला झळ बसली. एसबीआय, ॲक्‍सिस बॅंक, आयसीआयसीआय बॅंक आदी शेअरमध्ये मोठी घसरण केली. दमदार तिमाही निकालांचा फायदा रिलायन्स इंडस्ट्रीजला झाला. रिलायन्सचा शेअर ३.१४ टक्‍क्‍यांच्या वाढीसह बंद झाला. या तेजीमुळे रिलायन्सने सर्वाधिक बाजार भांडवलाचा टप्पा गाठला आहे. हिरो मोटोकॉर्प, एशियन पेंट्‌स, बजाज ऑटो, इन्फोसिस, सन फार्मा, मारुती सुझुकी, टाटा स्टील, भारती एअरटेल आदी शेअर तेजीसह बंद झाले. क्षेत्रीय पातळीवर ऊर्जा क्षेत्राच्या निर्देशांकात १.८९ टक्‍क्‍यांची वाढ झाली. रियल्टी १.०१ टक्के, कॅपिटल गुड्‌स ०.९५ टक्के, आयटी, एफएमसीजी, टेक आदी निर्देशांक वधारले. पीएसयू आणि बॅंकिंगमध्ये मात्र घसरण नोंदवण्यात आली. रिझर्व्ह बॅंक आणि फेडरल रिझर्व्हचे पतधोरणाचा बाजारावर दबाव असून, गुंतवणूकदारांनी नफा वसुलीला प्राधान्य दिल्याचे जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे मुख्य विश्‍लेषक विनोद नायर यांनी सांगितले.\nरिझर्व्ह बॅंकेचे पतधोरण आणि फेडरल रिझर्व्हच्या धोरणाचा आज चलन बाजारावर प्रभाव दिसून आला. बाजारात आज डॉलरची मोठ्या प्रमाणात विक्री झाल्याने त्याचा फायदा रुपया झाला. डॉलरच्या तुलनेत रुपया १३ पैशांनी वधारून ६८.५४ वर बंद झाला. गेल्या दोन आठवड्यांतील रुपयाची ही सर्वोत्तम कामगिरी आहे.\n‘रुपी’चा राज्य बॅंकेत विलीनीकरणाचा प्रस्ताव\nपुणे - आर्थिक अडचणीत असलेल्या रुपी सहकारी बॅंकेचे महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेत विलीनीकरण होण्याची दाट शक्‍यता आहे. रुपी बॅंकेने राज्य सहकारी...\nजुन्नरला कांदा २८ रुपये किलो\nजुन्नर -जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजारात गुरुवारी जुन्या कांद्याला दहा किलोस २८१ रुपये असा भाव मिळाला. गेल्या रविवारी (ता....\nनाशिक - इंधन दरवाढीसह महागाईचा दणका, टंचाई स्थितीच्या पार्श्‍वभूमीवर गुरुवारी (ता. १८) दसरा- दिवाळी खरेदीचा जेमतेम उत्साह होता. आकर्षक विक्री...\nसराफा बाजारात झळाळी टिकून\nऔरंगाबाद - दसऱ्याला सोने खरेदी करणे शुभ मानले जात असल्याने लहान-मोठ्या गुंतवणूकदारांसह मध्यमवर्गीयांनी गुरुवारी (ता.१८) मोठ्या प्रमाणात सराफा बाजारात...\nयेवल्यात दोन ते अडीच लाख क्विंटल कांदा शिल्लक\nयेवला - येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत आज उन्हाळ कांद्याला सर्वोच्च असा दोन हजार ७०० रुपये भाव मिळाला. भावातील वाढीमुळे आवकेतही वाढ होऊन रोज दहा ते...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/marathwada/marathas-should-open-separate-party-says-harshvardhan-jadhav-134994", "date_download": "2018-10-20T00:46:05Z", "digest": "sha1:MFB5UR4OG77PH5CUW6N4OM2HOEF7BE46", "length": 13359, "nlines": 188, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathas should open a separate party says Harshvardhan Jadhav मराठ्यांनी स्वतंत्र पक्ष काढावा - हर्षवर्धन जाधव | eSakal", "raw_content": "\nमराठ्यांनी स्वतंत्र पक्ष काढावा - हर्षवर्धन जाधव\nबुधवार, 1 ऑगस्ट 2018\nजालना येथे छत्रपती संभाजी महाराज पुतळा परिसरात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने बेमुदत ठिय्या आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी बुधवारी (ता. 1) भेट दिली. या वेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.\nजालना : मराठा आरक्षणाची मागणी ही खुप जूनी आहेत, मात्र सर्वच राजकीय पक्षांनी मराठा आरक्षणावर नौटंकी केली, त्यामुळे मराठ्यांनी स्वतंत्र राजकीय पक्ष काढावा, असे शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी म्हटले आहे.\nजालना येथे छत्रपती संभाजी महाराज पुतळा परिसरात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने बेमुदत ठिय्या आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी बुधवारी (ता. 1) भेट दिली. या वेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.\nयावेळी आमदार श्री. जाधव म्हणाले की मराठा आरक्षणावर 15 वर्ष सत्तेत असणाऱ्या राजकीय पक्षांनी काहीच केले नाही. हे सरकार पण मराठा आरक्षणासंदर्भात वेळ काढूपणा करीत आहेत. त्यामुळे मराठ्यांनी एकत्र येऊन राजकीय पक्ष काढावा. पंकजा पालवे यांनी एका दिवसात 143 अध्यादेश काढले, मुख्यमंत्र्यांनी एक तरी मराठा आरक्षणाचा आध्यादेश काढावा. मागासवर्गीय आयोगाचा अहवाल येण्यास तीन महिने लागणार आसल्याच सांगितले जात आहे. आता मुख्यमंत्री एक महिन्यात आरक्षण देतो, असे सांगत आहे. त्यामुळे एक महिना वाट पाहण्यासाठी हरकत नाही. मराठा आरक्षणासाठी सुरु असलेली आंदोलने सुरुच राहिली पाहिजे, असे ही आमदार श्री. जाधव म्हणाले.\nती त्यांची व्यक्तीगत भूमिका- संजीव भोर\nमराठ्यांनी राजकीय पक्ष काढावा ही आमदार हर्षवर्धन जाधव यांची व्यक्तीगत भूमिका आहे. मराठा क्रांती मोर्चाची ही भूमिका नाही, असे मराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वय समितीचे सदस्य संजीव भोर यांनी स्पष्ट केले आहे.\nआपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.\n'ई सकाळ'चे अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nशेतीविषयीची अपडेट असलेले 'अॅग्रोवन' अॅप डाउनलोड करण्यासाठी ​क्लिक करा.\nराजकारणाची प्रत्येक घडामोड कळविणारे 'सरकारनामा' अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nअयोध्येतील बाबरी मशीद हिंदुत्ववाद्यांनी जमीनदोस्त केल्यानंतर तेथे न उभारल्या गेलेल्या राममंदिराच्या मुद्याचा ‘सात-बारा’ कोणाचा, या प्रश्‍नावरून २५...\n...तर रमेश थोरात यांना माझा पाठिंबा - राहुल कुल\nकेडगाव - माजी आमदार रमेश थोरात यांच्यापेक्षा चारपट विकासकामे केली नाही, तर मी थोरात यांना येत्या विधानसभा निवडणुकीत जाहीर पाठिंबा देईन; पण जर चारपट...\nपिंपरी शहराच्या अनेक भागांत कमी पाणीपुरवठा\nपिंपरी - शहराला भेडसावणारी पाणीटंचाईची समस्या सुटत नसल्यामुळे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शनिवारी (ता. 20) सर्वच पक्षाचे नगरसेवक आक्रमक भूमिका...\nकोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरण नवलखा, तेलतुंबडे यांना दिलासा\nमुंबई - कोरेगाव-भीमा हिंसाचारप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते गौतम नवलखा आणि आनंद तेलतुंबडे यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला. पुढील...\nअंध शाळेतील पाच मुलांना बेदम मारहाण\nनाशिक - नाशिक- पुणे रोडवरील नासर्डी पुलानजीकच्या सामाजिक न्याय भवनाच्या आवारात असलेल्या शासकीय अंध शाळेतील बाल दिव्यांग मुलांना शाळेच्याच...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://ahmednagari.blogspot.com/2012/05/blog-post_1528.html", "date_download": "2018-10-20T00:31:32Z", "digest": "sha1:J5KVLZAIKJMH6QKO3GA4M5H5NRKDIXIZ", "length": 2939, "nlines": 35, "source_domain": "ahmednagari.blogspot.com", "title": "अहमदनगरी / Ahmednagar: ५.श्री विशाल गणपती / Shri Vishal Ganpati", "raw_content": "\nअहमदनगर शहराचे श्री विशाल गणपती हे ग्राम दैवत आहे. शहरातील माळीवाडा भगत असलेली ही गणपती ची मूर्ती नावाप्रमाणेच विशाल महणजे ११ फुट आहे. या पूर्वाभिमुख उजव्या सोंडेच्या गणपतीची बैठक नेहमीपेक्षा वेगळीं असून मूर्ती विशिष्ट मिश्रणापासून तयार करण्यात आलेली आहे.\nमूर्तीच्या बेंबीवर फणाधारी नाग आहे, तर डोक्यावर पेशवेकालीन पगडी आहे. गणेशोत्सवातील मिरवणुकीत पहिला मान या गणपती ला आहे.\nकटाप्पाने बाहुबलीला का मारले..\nमहाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास / The History of Maharashtra.....\nहरिश्चंद्रगड किल्ला / Harishchandragad Fort\nफेसबुक वर लाईक करा\nया ब्लॉग चा शोध घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-farmers-demand-starting-black-gram-and-mung-purchasing-centers-akola-12399", "date_download": "2018-10-20T01:21:10Z", "digest": "sha1:WDPFLYGPFBUEKVPT5Q7T5BG5UM3EHYC6", "length": 16802, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, farmers demand for starting black gram and mung purchasing centers, akola, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nवऱ्हाडात उडीद, मुगासाठी खरेदी केंद्रे सुरू करण्याची मागणी\nवऱ्हाडात उडीद, मुगासाठी खरेदी केंद्रे सुरू करण्याची मागणी\nबुधवार, 26 सप्टेंबर 2018\nअकोला ः या भागात सध्या मूग, उडदाचा हंगाम सुरू झाला असून, दुर्दैवाने कुठल्याच बाजारात मूग, उडिदाला हमीभावाइतकाही दर मिळेनासा झाला अाहे. त्यामुळे शासनाने तातडीने हमीभावाने खरेदी सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून केली जात अाहे. दुसरीकडे प्रशासकीय स्तरावर याबाबत अद्याप कुठल्याही हालचाली सुरू नसल्याने खरेदी केंद्र सुरू होण्यास अाणखी किती दिवस लागतील याचे स्पष्ट उत्तर अधिकाऱ्यांकडेही नाही.\nअकोला ः या भागात सध्या मूग, उडदाचा हंगाम सुरू झाला असून, दुर्दैवाने कुठल्याच बाजारात मूग, उडिदाला हमीभावाइतकाही दर मिळेनासा झाला अाहे. त्यामुळे शासनाने तातडीने हमीभावाने खरेदी सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून केली जात अाहे. दुसरीकडे प्रशासकीय स्तरावर याबाबत अद्याप कुठल्याही हालचाली सुरू नसल्याने खरेदी केंद्र सुरू होण्यास अाणखी किती दिवस लागतील याचे स्पष्ट उत्तर अधिकाऱ्यांकडेही नाही.\nसध्या बाजारात उडिदाची सरासरी ३८०० व मुगाची खरेदी सरासरी पाच हजार रुपये क्विंटल दराने खरेदी होत अाहे. वास्तविक केंद्र शासनाने मुगाचा हमीभाव ६९७५ तर उडिदाचा ५६०० रुपये क्विंटल असा जाहीर केला अाहे. मात्र या हमीभावाच्या अासपासही सध्या बाजारात दर मिळेनासा झालेला अाहे. हमीभाव व सध्याचे बाजारपेठेतील दर यामध्ये मोठी तफावत तयार झालेली अाहे.\nवास्तविक सध्या बाजारात चांगल्या दर्जाचा शेतमाल विक्रीला येत अाहे. मूग, उडिदाची काढणी बऱ्यापैकी झाल्याने बाजारपेठांमधील अावक सातत्याने वाढत अाहे. असे असताना खरेदी केंद्रे मकी या काळात सुरू झालेली नाहीत. शासनाने मागील हंगामापासून शेतमाल खरेदीपूर्वी शेतकऱ्यांकडून अाॅनलाइन पद्धतीने नोंदणी करणे बंधनकारक केलेले अाहे.\nशिवाय या वर्षीपासून खरेदी केंद्र उघडण्यासाठी संबंधित मध्यस्थ संस्थेला अनेक बाबींची पूर्तता करणे सक्तीचे करण्यात अाले. जोपर्यंत ही मध्यस्थ संस्था कागदपत्रे, मागील तीन वर्षातील संस्थेचे अाॅडिट, पॅन, बँक खाते व इतर माहितीची पूर्तता करीत नाही तोवर खरेदी केंद्रसुद्धा मिळणार नाही. या नव्या पद्धतीमुळे शासन दरवर्षी होणारी बदनामी टाळण्याचा प्रयत्न करीत असल्याचे बोलले जात अाहे.\nवऱ्हाडात या हंगामात मुगाचे लागवड क्षेत्र ६० हजार हेक्टरपेक्षा अधिक तर उडिदाचे ५५ हजार हेक्टर होते. काही भागात मुगाचे एकरी दोन ते साडेतीन क्विंटलपर्यंत उत्पादनही झाले. उडिदाचेही पीक समाधानकारक येत अाहे. हमीभाव खरेदी केंद्र सुरू झाल्यास बाजारपेठांमधील दरसुद्धा वधारतात, असा अनुभव असल्याने शासनाने तातडीने हे खरेदी केंद्र सुरू करण्याची गरज शेतकरी व्यक्त करीत अाहेत.\nमूग हमीभाव अकोला शेती बुलडाणा वाशीम\nभाजीपाला पिकांची रोपवाटिका तयार करताना\nभाजीपाला पिकांची रोपवाटिका करताना योग्य ती काळजी घेतल्यास पुनर्लागवडीनंतरच्या काळातील अने\nपुण्यात फुलांची ७ काेटींची उलाढाल\nपुणे ः फूल उत्पादक शेतकऱ्यांची भिस्त असणाऱ्या नवरात्र आणि दसऱ्याला विशेष मागणी असलेल्या झ\nकशी टिकेल पांढऱ्या सोन्याची झळाळी\nराज्यात कापूस वेचणीला सुरवात होऊन दसऱ्याच्या मुहूर्तावर बऱ्याच शेतकऱ्यांनी विक्रीही चालू\nपरभणीत फ्लाॅवर प्रतिक्विंटल २००० ते २५०० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nवनस्पतीतील संजीवकांमुळे अवकाशातही उत्पादन घेणे...\nपोषक घटकांची कमतरता आणि गुरुत्वाकर्षण कमी असणे या दोन कारणांमुळे चंद्र किंवा अन्य ग्रहांव\nभाजीपाला पिकांची रोपवाटिका तयार करतानाभाजीपाला पिकांची रोपवाटिका करताना योग्य ती काळजी...\nपरभणीत फ्लाॅवर प्रतिक्विंटल २००० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...\nपुण्यात फुलांची ७ काेटींची उलाढालपुणे ः फूल उत्पादक शेतकऱ्यांची भिस्त असणाऱ्या...\nयोग्य प्रमाणातच वापरा युरियानत्र पानांच्या पेशीमध्ये हरित लवकाची निर्मिती...\nवनस्पतीतील संजीवकांमुळे अवकाशातही...पोषक घटकांची कमतरता आणि गुरुत्वाकर्षण कमी असणे या...\nराज्यातील काही भागात अंशतः ढगाळ वातावरणमहाराष्ट्राच्या पश्‍चिम किनारपट्टीवर म्हणजेच कोकण...\nसांगली जिल्हा बॅंकेला कर्जमाफीसाठी...सांगली ः राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज...\nगूळ, बेदाणा, काजू महोत्सवास पुणे येथे...पुणे : दिवाळीच्या निमित्ताने ग्राहकांना रास्त...\n'सरकारला दुष्काळाची दाहकता लक्षात येईना'पुणे : यंदा ऑक्टोबर महिन्यातच धरणांमधील...\nकर्नाटकात दुष्काळ जाहीर, मग...मुंबई : ग्रामीण महाराष्ट्र दुष्काळात...\nऊसतोड मजूर महामंडळाला शंभर कोटींचा निधी...बीड : याआधीच्या सरकारने दहा वर्षांत अडीच...\nहिवरेबाजारमध्ये मांडला पाण्याचा ताळेबंदनगर ः आदर्श गाव हिवरेबाजारमध्ये...\nमाण, खटाव तालुक्यांत पाणीटंचाई वाढलीसातारा ः रब्बी हंगामाच्या तोंडावर पाऊस...\nपुणे जिल्ह्यात खरिपात ६९ टक्के पीक...पुणे ः यंदा पाऊस वेळेवर न झाल्याने शेतकऱ्यांकडून...\nबुलडाणा जिल्ह्यात १ लाख ६५ हजार...बुलडाणा ः या रब्बी हंगामात जिल्ह्यात एक लाख...\nयवतमाळ जिल्ह्यात जिल्हा प्रशासन उभारणार...यवतमाळ ः शेतीला पूरक व्यवसायाची जोड देत...\nअकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...\nदुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...\nकोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर : खरीप पिकांची काढणी वेगात...\nसोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5594495501301179807&title='Jana%20Bank'%20Provides%20Banking%20Facility&SectionId=5003950466321844063&SectionName=%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BF%E0%A4%95", "date_download": "2018-10-20T01:00:24Z", "digest": "sha1:OYXUY7YL2YS2GPITNVNXEDKPUWO2EAP7", "length": 14071, "nlines": 124, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘जना बँक’ बँकिंगची सुविधा उपलब्ध करणार", "raw_content": "\n‘जना बँक’ बँकिंगची सुविधा उपलब्ध करणार\nमुंबई : जना स्मॉल फायनान्स बँकेने बँकिंग सेवा सुरू करणार असल्याचे नुकतेच जाहीर केले. भारत सरकार आणि भारतीय रिझर्व्ह बँकेच्या ‘वित्तीय समावेशी’ अजेंड्यानुसार, मायक्रो फायनान्स कंपनीचे बँकेमध्ये रूपांतरामुळे, जना स्मॉल फायनान्स बँकेच्या ४५ लाखांहून अधिक विद्यमान कर्जदारांना आपले ग्राहक बनवून त्यांना २०१८अखेरपर्यंत बँकिंग सेवा देण्याची तयारी दर्शविली आहे.\n‘पैसे की कदर’ या घोषवाक्यानुसार बँकेने आपल्या ग्राहकांच्या मेहनतीने कामावलेल्या पैशांवर उत्तम परतावा मिळवून देण्यावर लक्ष केंद्रित केले आहे आणि म्हणून ३६६ दिवसांच्या मुदत ठेवींवर ८.५ टक्के व्याज आकाराची ऑफर दिली जात आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी त्याच कालावधीसाठी ९.१ टक्के व्याजदर देऊ केले आहेत; सेच समूह कर्ज असलेल्या ग्राहकांच्या पैशाचे मूल्य वाढविण्यासाठी बँकेने शून्य-शिल्लक-मूल बचत बँक ठेव खाते देऊ केले आहे.\nया सेवेच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित असलेले भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी उप-गव्हर्नर आर. गांधी म्हणाले, ‘जना स्मॉल फायनान्स बँकेच्या उद्घाटनाप्रसंगी येथे उपस्थित राहून मला आनंद झाला आहे आणि एमएफआय ते बँकेपर्यंतचा प्रवास ही फार मोठी प्रगती असून, मला खूप आनंद झालेला आहे. बँकेने भारतामध्ये आर्थिक समावेशनास चालना देण्यासाठी सुरू केलेल्या मिशनला मोठे यश मिळो ही सदिच्छा.’\nजना स्मॉल फायनान्स बँकेचे गैर-कार्यकारी अध्यक्ष रमेश रामनाथन म्हणाले, ‘आमच्या बँकिंग प्रक्रियेच्या पूर्णपणे व्यावसायिक रूपांतरणामुळे आपल्या लाखो ग्राहकांच्या सेवेसाठी आम्ही एक पूर्ण-सेवा आर्थिक संस्था बनण्याचे आमचे वचन पूर्ण करीत आहोत. अद्यावत तंत्रज्ञानाच्या अवलंबनामुळे आम्ही आमच्या ग्राहकांना देशभरात स्थानिक बँक म्हणून सेवा प्रदान करू शकणार आहोत. गरीब लोकांसाठीच नव्हे, तर आकांक्षायुक्त मध्यमवर्ग, तसेच लक्षावधी सूक्ष्म व लघु उद्योगांसाठी आर्थिक समावेशन हे भारतासाठी एक प्रमुख आव्हान आहे.’\n‘जना स्मॉल फायनान्स बँक राष्ट्रनिर्मित प्रयत्नांमध्ये आमची भूमिका पार पडण्यासाठी, आणि आमच्या ग्राहकांना आणि समुदायांना सेवा देणारी एक महत्त्वाकांक्षी भारताची एक अग्रणी डिजिटायझ्ड बँक बनण्याचे उद्दिष्ट साधण्यास कटिबद्ध आहोत,’ असे रामनाथन यांनी सांगितले.\nजना स्मॉल फायनान्स बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कंवल म्हणाले, ‘जनाबँक ग्रामीण भारतामध्ये अधिकाधिक लोकांना बँकेची सेवा देण्यासाठी उत्सुक आहे. ग्रामीण भारताला बँकेच्या नेटवर्कशी जोडणे मोठे आव्हान आहे. त्याचप्रमाणे या मोहिमेला समर्पित बँकेसाठी उत्तम संधी आहे. आम्हाला आनंद आहे की आम्ही जवळपास ५०० हून अधिक जिल्ह्यांत जेथे बँकिंग उपलब्ध करून देणार आहोत तेथे नोकरीची संधी देखील उपलब्ध करून देणार आहोत. आमचा प्रदीर्घ अनुभव, आमची ग्राहकांना आणि व्यावसायिकांना देण्यात येत असलेली सेवा लक्षात घेता, आमच्या बँकेची कीर्ती लवकरच घराघरा मध्ये पोहचेल.’\nएक दशकाहून अधिक काळापासून, ‘जना’ टीम जास्तीत जास्त लोकांना औपचारिक आर्थिक प्रणालीत आणण्याच्या प्रयत्नात आहे. अलीकडे, कॅपिटल फायनांशियल इंटरनॅशनल (सीएफआय.कॉ.), लंडन यांनी जना टीमचे हे योगदान मान्य केले आणि त्यांना ‘द बेस्ट इनक्लुसिव्ह फायनान्शियल सर्व्हिस- इंडिया २०१८' म्हणून घोषित केले. आपल्या व्यापक ग्राहकांच्या आधार लक्षात ठेऊन बँकेने १५७ बँक शाखा सुरू केल्या आहेत, ज्यामध्ये बँक नसलेल्या ग्रामीण भागातील १२ शाखांचा समावेश आहे.\n२०१९ अखेरपर्यंत ‘जना बँके’च्या १९ राज्यांत ५०० शाखा सुरू होतील आणि त्यापैकी बहुतांश मायक्रो फायनान्स स्टोरफ्रंटचे बँक शाखांमध्ये रूपांतर झाल्यानंतर सुरू होतील. जना बँकेच्या १५० शाखा लहान आणि मध्यम उद्योगांना देखील सेवा पुरवतील. चालू वर्षाच्या अखेरीस त्याच्या सध्याच्या मनुष्यबळामध्ये आणखी एक हजार कर्मचाऱ्यांची भर पडणार आहे आणि त्यासाठी भरती प्रक्रिया सुरू करण्याची योजना आहे.\nप्रारंभी, ग्राहकांच्या विविध गरजा भागविण्यासाठी, बँक मायक्रो फायनान्स कर्जपुरवठा सुरू ठेवणार असून, सोबत व्यवसायिक कर्ज, कृषी कर्ज, परवडणारी गृहकर्ज आणि सोन्याच्या तारणावरील कर्जे यांसारख्या सुविधाही उपलब्ध करून देणार आहे.\nTags: MumabiJana Small Finance BankRamesh RamnathanR. GandhiAjay Kanwalजना स्मॉल फायनान्स बँकमुंबईरमेश रामनाथनआर. गांधीअजय कंवलप्रेस रिलीज\nसई देवधरने आयोजित केली खास बर्थ डे पार्टी इंडिया फर्स्ट लाईफ इन्शुरन्सतर्फे व्हर्च्युअल असिस्टंट ‘३बीएल’तर्फे प्रारंभिक मोसमासाठी खेळाडूंची यादी जाहीर ‘कोलगेट’तर्फे कोलगेट शिष्यवृत्ती कार्यक्रमाची घोषणा ‘भाजपने साधला समाजिक समतोल’\nअंजली इला मेननची मुरानो चित्रे...\nजिंदगी धूप तुम घना साया...\nकर्तव्यदक्ष गृहिणी ते जबाबदार समाजसेविका\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nअपूर्वाई वाटण्यासारखं ‘अपूर्व’ काम करणारी अपूर्वा\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nअंजली इला मेननची मुरानो चित्रे...\nसमतानगरमध्ये ६२वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/increase-pollution-level-pimpri-city-134630", "date_download": "2018-10-20T00:16:16Z", "digest": "sha1:UTN64QA4FL4I7WDVFHAXHZBKWBQ5NTKK", "length": 13615, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "Increase in pollution level in Pimpri city पिंपरी शहरातील प्रदूषण पातळीत वाढ | eSakal", "raw_content": "\nपिंपरी शहरातील प्रदूषण पातळीत वाढ\nमंगळवार, 31 जुलै 2018\nपिंपरी - वाढते शहरीकरण, औद्योगिक क्षेत्र आणि वाहनांच्या संख्येत होत असलेली वाढ यामुळे शहरातील हवा प्रदूषणाच्या पातळीत वाढ झाली आहे. मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर येथे केलेल्या हवेच्या गुणवत्ता तपासणीत नायट्रोजन डायऑक्‍साइडचे प्रमाण दुपटीने, तर मोशी कचरा डेपोजवळील परिसरात सूक्ष्म धुलीकणांचे प्रमाण ५० टक्‍क्‍यांपर्यंत वाढल्याचे निदर्शनास आले. महापालिकेच्या २०१७-१८च्या पर्यावरण अहवालात हा निष्कर्ष आहे.\nपिंपरी - वाढते शहरीकरण, औद्योगिक क्षेत्र आणि वाहनांच्या संख्येत होत असलेली वाढ यामुळे शहरातील हवा प्रदूषणाच्या पातळीत वाढ झाली आहे. मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर येथे केलेल्या हवेच्या गुणवत्ता तपासणीत नायट्रोजन डायऑक्‍साइडचे प्रमाण दुपटीने, तर मोशी कचरा डेपोजवळील परिसरात सूक्ष्म धुलीकणांचे प्रमाण ५० टक्‍क्‍यांपर्यंत वाढल्याचे निदर्शनास आले. महापालिकेच्या २०१७-१८च्या पर्यावरण अहवालात हा निष्कर्ष आहे.\nप्रदूषणाचे प्रमाण तपासण्यासाठी महापालिका भवन, ‘एमसीसीआयए’ आणि मोशी कचरा डेपो येथे हवेची गुणवत्ता तपासण्यात आली. महापालिका मुख्य कार्यालयात सल्फर डायऑक्‍साइडचे प्रमाण ५० मायक्रोग्रॅम/घनमीटर या निश्‍चित मानांकानुसार १३ ते ३७.८ आढळले आहे. एप्रिल २०१७ ते मार्च २०१८ या कालावधीत ही तपासणी केली. एमसीसीआयए-भोसरी येथे ऑक्‍टोबर २०१७ ते मार्च २०१८ या कालावधीत नायट्रोजन ऑक्‍साइडचे प्रमाण ४० मायक्रोग्रॅम/घनमीटर या निश्‍चित मानांकाच्या तुलनेत ४९.८ ते १०१.८ पर्यंत तर ‘एमसीसीआयए’ येथे सूक्ष्म धुलीकणांचे प्रमाण १०० मायक्रोग्रॅम/घनमीटर या मानांकापेक्षा ३० ते ५० टक्के वाढल्याचे निदर्शनास आले. मोशी कचरा डेपोच्या १०० मीटर अंतर उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे सूक्ष्म धुलीकणांचे प्रमाण ४८ ते ५४ टक्‍क्‍यांपर्यंत वाढल्याचे आढळले. मे व ऑगस्ट २०१७ आणि जानेवारी अशा तीन महिन्यांत ही तपासणी केली. मंत्राज ग्रीन रिसोर्सेस लिमिटेड संस्थेने ही तपासणी केली.\nमोशी कचरा डेपोच्या परिसराजवळ क्रशर खाणींमुळे हवेतील सूक्ष्म धुलीकणांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. शहरातील हवा प्रदूषणाची पातळी कमी करण्यासाठी नागरिकांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि प्रामुख्याने सीएनजी, बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांचा वापर वाढवावा.\n- संजय कुलकर्णी, कार्यकारी अभियंता-पर्यावरण, महापालिका\nडीजेचा आवाज बंदच राहणार\nमुंबई - सार्वजनिक ठिकाणी डीजे वाजवण्यावरील बंदी तूर्तास उठवण्यास उच्च न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला. गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव हे दोन महत्त्वाचे...\nम्हाडाच्या झोपडपट्ट्यांमधील 70 हजार शौचकुपांची देखभाल पालिका करणार\nमुंबई - मुंबईत म्हाडाने बांधलेली 70 हजार शौचकूप ताब्यात घेऊन त्यांची देखभाल महापालिका करणार आहे. म्हाडा आणि पालिका अधिकाऱ्यांच्या झालेल्या...\nपिंपरी - शहरात दररोज निर्माण होणाऱ्या सुमारे 900 पैकी 450 टन कचऱ्यापासून मोशी कचरा डेपोत सेंद्रिय (कंपोस्ट) खतनिर्मिती केली जात आहे. त्यामुळे...\nवाहतूक कोंडी टाळण्यासाठी पालिकेतर्फे सात ठिकाणी सिग्नल\nनवी मुंबई - महापालिका क्षेत्रातील वाहनांची वाढती संख्या व त्यामुळे मुख्य रस्त्यांवरील चौकात होत असलेली वाहतूक कोंडी बघता वाहतूक सुरळीत...\nपिंपरी शहराच्या अनेक भागांत कमी पाणीपुरवठा\nपिंपरी - शहराला भेडसावणारी पाणीटंचाईची समस्या सुटत नसल्यामुळे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शनिवारी (ता. 20) सर्वच पक्षाचे नगरसेवक आक्रमक भूमिका...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=category&layout=blog&id=25&Itemid=2&limitstart=100", "date_download": "2018-10-20T00:56:25Z", "digest": "sha1:UAJXHJQO2GQRIDIJOW4QM335BSPNGY6A", "length": 27550, "nlines": 303, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "महाराष्ट्र", "raw_content": "\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nप्रमोद जोशुआ गल्फ डर्ट ट्रॅक राष्ट्रीय स्पर्धेचा विजेता\nबंगळुरूच्या प्रमोद जोशुआने येथील चौथ्या व पाचव्या फेरीत प्रथम क्रमांक मिळवून गल्फ डर्ट ट्रॅक मोटारसायकल राष्ट्रीय स्पर्धेचे अंतिम विजेतेपद मिळविले. बंगळुरूच्या स्पर्धकांची पूर्णपणे छाप पडलेल्या या स्पर्धेत द्वितीय क्रमांक हॅरीथ नोहा, तृतीय आर. नटराज यांनी मिळविला.\nगुप्तधनापोटी सातपुडय़ात मांडूळ सापांचे हत्यासत्र\nउत्तर भारतातील व मुंबईच्या काही सापांच्या तस्कर टोळ्यांची नजर या जिल्ह्य़ातील सातपुडय़ाच्या रांगांमध्ये आढळणाऱ्या दोन तोंडेसदृश मांडूळ सापावर पडली असून त्यामुळे सातपुडा व पूर्णा नदीकाठावरील बिनविषारी मांडूळ सापांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.\nगुन्हे सिद्ध करण्याचे प्रमाण वाढविण्याचे पोलिसांसमोर आव्हान\nराज्यातील गुन्हे सिद्ध करण्याचे घटणारे प्रमाण पोलीस दलासाठी चिंतेची बाब बनत चालली आहे. राज्यातील न्यायालयात गुन्हे शाबितीचे प्रमाण आता केवळ ९ टक्क्यांवर येऊन पोहचले आहे.\n‘जेएनयूआरएम’अभियानातील १२० कोटींचे अनुदान थकीत\nराज्यातील पालिका आयुक्तांच्या सरकारकडील पाठपुराव्याला प्रतिसाद नाही\n‘जेएनयूआरएम’ अभियानातील बहुतांश महापालिकांचे जवळपास १२० कोटींचे एकत्रित अनुदान केंद्र व राज्य सरकारकडे थकीत असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.\nशेतकरी व कारखान्यांनी एकत्र बसून उसाचा दर ठरवावा-पवार\nऊसदराबाबत काढण्यात येणाऱ्या आंदोलनांसंदर्भात कोणतेही वक्तव्य करण्याचे टाळतानाच उसाचा दर शेतकरी व साखर कारखानदार यांनी एकत्र बसून ठरवावा, या राज्य सरकारच्या भूमिकेचे केंद्रीय कृषीमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी समर्थन केले.\nउजनीतील पाण्याचा नियोजनबाहय़ बेसुमार वापर\nसंपूर्ण सोलापूर जिल्हय़ासाठी वरदान ठरलेल्या उजनी धरणातील पाण्याच्या वापराचे गतवर्षी नियोजन होऊनदेखील अंतिम पर्वात पाण्यासाठी संघर्ष होऊन ‘ज्याच्या हाती ससा तो पारधी’ अशी स्थिती निर्माण झाली आणि तब्बल ३२.२६ टीएमसी पाण्याचा नियोजनबाहय़ वापर झाल्याचे दिसून आले आहे.\n‘पोहरेंविरुद्ध कटकारस्थानाचा गुन्हा नोंदवावा’\n‘देशोन्नती’च्या गोंडखैरी छापखान्यासमोर गेल्या १३ ऑक्टोबरला झालेल्या गोळीबार प्रकरणी प्रकाश पोहरेंविरुद्ध कळमेश्वर पोलिसांनी भारतीय दंड विधानाच्या कलम १२० (ब) अन्वये कटकारस्थान केल्याच्या आरोपाखाली नवा गुन्हा नोंदवावा, अशी मागणी गोळीबारात बळी पडलेले राजेंद्र दुपारे यांची पत्नी उज्ज्वला दुपारे यांनी एका पत्रकाद्वारे केली आहे.\nओबीसी असल्यामुळेच ‘टार्गेट’-छगन भुजबळ\nओबीसी असल्यामुळेच आपणावर गैरव्यवहाराचे आरोप ठेवून ‘टार्गेट’ केले जात असल्याचा आरोप सार्वजनिक बांधकाम, पर्यटन व जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आज येथे केला आहे.\nउत्तर महाराष्ट्रात पाच पालिकांसाठी ६० टक्के मतदान\nउत्तर महाराष्ट्रातील पाच नगरपालिकांसाठी ६० ते ६५ टक्के मतदान झाले. नंदुरबारमधील धक्काबुक्कीचा अपवाद वगळता इतरत्र मतदान शांततेत झाले. पाचही ठिकाणच्या पालिकांची मतमोजणी सोमवारी होणार आहे.\nगुन्हे शाबितीचे प्रमाण वाढवणे राज्याच्या पोलीस दलासमोर आव्हान\nराज्यातील शाबितीचे घटणारे प्रमाण पोलीस दलासाठी चिंतेची बाब बनत चालली आहे. राज्यातील न्यायालयात गुन्हे शाबितीचे प्रमाण आता केवळ ९ टक्क्यांवर येऊन पोहचले आहे.\nमहाडमधील पालिकेच्या दुकान गाळेधारकांचे भवितव्य अंधारात\nशहरातील शिवाजी चौकामध्ये पालिकेची मालकी असलेल्या जागेत नवीन इमारत बांधण्याचा निर्णय घेण्यात आल्याने त्या परिसरातील दुकानाचे गाळे पाडून टाकण्यात येणार आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून या परिसरामध्ये व्यवसाय करीत असलेल्या दुकान गाळेधारकांना दुसरी जागा उपलब्ध नसल्यामुळे सध्या तरी अंधारात आहे.\nजनजागृती ग्राहक मंच-रायगडचा त्रवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर\nजनजागृती ग्राहक मंच- रायगड यांच्या तालुका, ग्रामशाखा व उपशाखा कार्यकर्ता मंडळ व जिल्हा कार्यकारी मंडळ यांची मुदत ३१ डिसेंबर २०१२ रोजी पूर्ण होत आहे. मुख्य निवडणूक अधिकारी प्रा. सुरेंद्र दातार यांनी मंचाचा १ जाने. २०१३ ते ३१ डिसेंबर २०१५ या त्रवार्षिक कालावधीसाठीचा निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे.\nरोहय़ात गॅस एजन्सीकडून केवायसी अर्जासाठी ग्राहकांना हेलपाटे\nगॅसधारक नागरिकांकडून एकापेक्षा अधिक गॅस कनेक्शनसंबंधित के.वाय.सी. अर्ज भारत गॅस एजन्सीकडे संपले, बाहेरून अर्ज आणा असे सािंगतल्याने अनेक ग्राहकांनी बाहेरून अर्ज भरून आणले.\nश्रीवर्धन मधील पत्रकार संदीप जाधव यांच्यावरील हल्ल्याचा जाहीर निषेध\nश्रीवर्धन मध्ये झालेल्या दंगलीचे वृत्तांकन करण्यासाठी गेलेले पत्रकार संदीप जाधव यांच्यावर कांही जातीयवादी समाजकंटकांनी हल्ला केला. त्यांना मारहाण करण्यात आली आणि त्यांचा कॅमेरा फेकण्यात आला.\nनकारात्मक भूमिकेमुळे खोपोलीस्थित आयटीआय केंद्राचे स्थलांतर रखडले\nखोपोलीतील लघू औद्योगिक वसाहतीत तब्बल १५ वर्षे बंद पडलेल्या भयावह, असुरक्षित, प्रचंड गैरसोयीच्या वास्तूत गुरे-ढोरे राहू शकणार नाहीत, अशा मे. काफ वर्कशॉपमध्ये शासनाने खालापूर औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरू करून विक्रम केला.\nविहूर धरणातील पाणी वाहून गेल्याने पाणीटंचाईची तीव्र समस्या\nविहूर ग्रामपंचायत हद्दीतील महत्त्वाचे असे विहूर धरण गेट वॉल लिकेज झाल्याने लाखो लिटर पाणी वाया गेल्याने विहूर, ऊसरोली, मजगाव, नांदगाव या ग्रामपंचायतींमधील सुमारे २० हजारांवर लोकवस्तींना ऐन हिवाळ्यातच पिण्याच्या पाण्याच्या तीव्र टंचाईस सामोरे जावे लागणार आहे.\nप्रवासी मिनिडोअर रिक्षाला जीपची धडक : सातजण जखमी\nमहाडवरून पोलादपूरला जात असलेल्या मिनिडोअर रिक्षाला मागील बाजूने भरधाव वेगाने येत असलेल्या जीपने जोराने धडक दिल्यामुळे रिक्षातील सात प्रवासी गंभीर जखमी झाले.\nडहाणू नगर परिषदेसाठी ५५ टक्के मतदान\nडहाणू नगर परिषदेच्या २३ जागांसाठी आज शांततेत आणि सुरक्षितपणे ५३ ते ५५ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून, मतदानादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.\nकाँग्रेस आय पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते नवनीतराम मेहता कालवश\nमुरुड शहरातील प्रसिद्ध व्यापारी व काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ व निष्ठावंत कार्यकर्ते नवनीतराम करसनदास मेहता यांचे वयाच्या ७२ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले.\nपोहरेंविरुद्ध कटकारस्थानाचा गुन्हा नोंदविण्याची मागणी\n‘देशोन्नती’च्या गोंडखैरी छापखान्यासमोर गेल्या १३ ऑक्टोबरला झालेल्या गोळीबार प्रकरणी प्रकाश पोहरेंविरुद्ध कळमेश्वर पोलिसांनी भारतीय दंड विधानाच्या कलम १२० (ब) अन्वये कटकारस्थान केल्याच्या आरोपाखाली नवा गुन्हा नोंदवावा, अशी मागणी गोळीबारात बळी पडलेले राजेंद्र दुपारे यांची पत्नी उज्ज्वला दुपारे यांनी एका पत्रकाद्वारे केली आहे.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-purchase-agriculture-through-three-procurement-centers-government-12345?tid=124", "date_download": "2018-10-20T00:43:12Z", "digest": "sha1:4YWE235V2R7FEW5KKJTKM34FU4K2BVVS", "length": 15578, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, The purchase of agriculture through three procurement centers of Government | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशासनाच्या तीन खरेदी केंद्रांद्वारे शेतीमालाची खरेदी\nशासनाच्या तीन खरेदी केंद्रांद्वारे शेतीमालाची खरेदी\nरविवार, 23 सप्टेंबर 2018\nजळगाव : उडीद, मूग, सोयाबीनचे बाजारातील दर हमीभावापेक्षा कमी असल्याने शासनाकडून खरेदीसंबंधीची तयारी सुरू झाली आहे. जिल्ह्यात तीन खरेदी केंद्रे सुरू करण्यासाठी सबएजंटची नेमणूक करण्यासाठी प्रस्ताव मागविले असून, ते मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहेत.\nजळगाव : उडीद, मूग, सोयाबीनचे बाजारातील दर हमीभावापेक्षा कमी असल्याने शासनाकडून खरेदीसंबंधीची तयारी सुरू झाली आहे. जिल्ह्यात तीन खरेदी केंद्रे सुरू करण्यासाठी सबएजंटची नेमणूक करण्यासाठी प्रस्ताव मागविले असून, ते मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहेत.\nउडदाचा हमीभाव ५६००, मुगाचा ६९७५ आणि सोयाबीनचा हमीभाव ३३९९ रुपये प्रतिक्विंटल आहे. परंतु त्यापेक्षा कमीच दर सध्या मिळत आहेत. उडदाला ३५०० ते ४०००, मुगालाही ३२०० ते ४००० आणि सोयाबीनला ३००० रुपये प्रतिक्विंटलपासून दर आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. हमीभावात खरेदीची सक्ती व्यापाऱ्यांना करण्याचा प्रयत्न शासनाने केला, परंतु व्यापाऱ्यांनी खरेदी बंद केली, त्यात उडीद व मुगाचे दर आणखी कमी झाले. या सगळ्या स्थितीत शासनाने तातडीने हस्तक्षेप करून शासकीय शेतीमाल खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी केली जात होती. यानुसार जिल्हा प्रशासनाने मार्केटिगं फेडरेशनच्या मदतीने कार्यवाही केली असून, जिल्ह्यात पाचोरा, अमळनेर व जळगाव येथे तीन खरेदी केंद्रे सुरू करण्याची तयारी केली आहे. सबएजंट नेमणुकीचे प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी मार्केटिंग फेडरेशनच्या मुंबई येथील वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात आले आहेत. त्यांना मंजुरी पुढील आठवड्यात मिळू शकते.\nशासनाकडून आदेश मिळताच खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणी सुरू होईल. त्याची सुविधा संबंधित तालुक्‍यात खरेदीसाठी नेमणूक केलेल्या सबएजंट यांच्या यंत्रणेकडे उपलब्ध करून दिली जाईल. आधार, बॅंक खाते क्रमांक, सातबारा (पीकपेरा नोंद) आवश्‍यक असेल. पुढील आठवड्यात किंवा ऑक्‍टोबरच्या पहिल्या आठवड्यात खरेदी केंद्र सुरू करण्यास शासनाची मंजुरी मिळू शकते, असे सांगण्यात आले.\nभाजीपाला पिकांची रोपवाटिका तयार करताना\nभाजीपाला पिकांची रोपवाटिका करताना योग्य ती काळजी घेतल्यास पुनर्लागवडीनंतरच्या काळातील अने\nपुण्यात फुलांची ७ काेटींची उलाढाल\nपुणे ः फूल उत्पादक शेतकऱ्यांची भिस्त असणाऱ्या नवरात्र आणि दसऱ्याला विशेष मागणी असलेल्या झ\nकशी टिकेल पांढऱ्या सोन्याची झळाळी\nराज्यात कापूस वेचणीला सुरवात होऊन दसऱ्याच्या मुहूर्तावर बऱ्याच शेतकऱ्यांनी विक्रीही चालू\nपरभणीत फ्लाॅवर प्रतिक्विंटल २००० ते २५०० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nवनस्पतीतील संजीवकांमुळे अवकाशातही उत्पादन घेणे...\nपोषक घटकांची कमतरता आणि गुरुत्वाकर्षण कमी असणे या दोन कारणांमुळे चंद्र किंवा अन्य ग्रहांव\nवनस्पतीतील संजीवकांमुळे अवकाशातही...पोषक घटकांची कमतरता आणि गुरुत्वाकर्षण कमी असणे या...\nराज्यातील काही भागात अंशतः ढगाळ वातावरणमहाराष्ट्राच्या पश्‍चिम किनारपट्टीवर म्हणजेच कोकण...\nदिवसागणिक रब्बी हंगामाची आशा धूसरऔरंगाबाद : जो दिवस निघतो तो सारखाच. परतीच्या...\nखैरगावात दोन गुंठ्यांत कापसाचे २५ किलो...नांदेड ः खैरगाव (ता. अर्धापूर) येथील एका...\nकेन ॲग्रो कारखान्याला मालमत्ता जप्तीची...सांगली ः रायगाव (जि. सांगली) येथील केन ॲग्रो साखर...\nसांगली जिल्हा बॅंकेला कर्जमाफीसाठी...सांगली ः राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज...\nनाशिकमधील ९३ गावांचा पाहणी अहवाल सादरनाशिक : नाशिक जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये कमी...\nदसऱ्याच्या मुहूर्तासाठीच्या कांद्याला...उमराणे, जि. नाशिक : विजयादशमी अर्थात दसऱ्याच्या...\nपरभणी, राहुरी कृषी विद्यापीठांना पाच...परभणी ः भारतीय कृषी संशोधन परिषदअंतर्गत कृषी...\nगूळ, बेदाणा, काजू महोत्सवास पुणे येथे...पुणे : दिवाळीच्या निमित्ताने ग्राहकांना रास्त...\n'सरकारला दुष्काळाची दाहकता लक्षात येईना'पुणे : यंदा ऑक्टोबर महिन्यातच धरणांमधील...\nकर्नाटकात दुष्काळ जाहीर, मग...मुंबई : ग्रामीण महाराष्ट्र दुष्काळात...\nऊसतोड मजूर महामंडळाला शंभर कोटींचा निधी...बीड : याआधीच्या सरकारने दहा वर्षांत अडीच...\nहिवरेबाजारमध्ये मांडला पाण्याचा ताळेबंदनगर ः आदर्श गाव हिवरेबाजारमध्ये...\nमाण, खटाव तालुक्यांत पाणीटंचाई वाढलीसातारा ः रब्बी हंगामाच्या तोंडावर पाऊस...\nपुणे जिल्ह्यात खरिपात ६९ टक्के पीक...पुणे ः यंदा पाऊस वेळेवर न झाल्याने शेतकऱ्यांकडून...\nबुलडाणा जिल्ह्यात १ लाख ६५ हजार...बुलडाणा ः या रब्बी हंगामात जिल्ह्यात एक लाख...\nयवतमाळ जिल्ह्यात जिल्हा प्रशासन उभारणार...यवतमाळ ः शेतीला पूरक व्यवसायाची जोड देत...\n‘आरएसएफ’च्या मूळ सूत्रात घोडचूकपुणे: शेतकऱ्यांना हक्काचा ऊसदर मिळवून देणाऱ्या...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम...पुणे : पावसाला पोषक हवामान झाल्याने आठवड्याच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-should-also-have-msp-sugar-diliprao-deshmukh-12267", "date_download": "2018-10-20T00:43:00Z", "digest": "sha1:JHNS2ED3XXMYDMVWGQND6TVNMEU6HG2A", "length": 15350, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, should also have 'MSP' sugar: Diliprao Deshmukh | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n‘एमएसपी’ साखरेलाही पाहिजे ः दिलीपराव देशमुख\n‘एमएसपी’ साखरेलाही पाहिजे ः दिलीपराव देशमुख\nगुरुवार, 20 सप्टेंबर 2018\nलातूर ः उसाला, दुधाला, शेतमालाला हमी भाव मिळावा म्हणून आंदोलन केली जात आहेत. ऊस जर शेतकऱ्याचे पीक असेल तर साखरदेखील त्यांचेच उत्पादन समजले पाहिजे. त्यातून साखरेलादेखील एमएसपी लागू केली गेली तरच शेतकऱ्यांच्या उसाला उच्चांकी दर देता येईल, असे मत माजीमंत्री दिलीपराव देशमुख यांनी येथे व्यक्त केले.\nलातूर ः उसाला, दुधाला, शेतमालाला हमी भाव मिळावा म्हणून आंदोलन केली जात आहेत. ऊस जर शेतकऱ्याचे पीक असेल तर साखरदेखील त्यांचेच उत्पादन समजले पाहिजे. त्यातून साखरेलादेखील एमएसपी लागू केली गेली तरच शेतकऱ्यांच्या उसाला उच्चांकी दर देता येईल, असे मत माजीमंत्री दिलीपराव देशमुख यांनी येथे व्यक्त केले.\nलातूर जिल्ह्यात मांजरा साखर परिवाराच्या वतीने उसाला उच्चांकी दर देण्यात आला आहे. त्यामुळे विविध संघटनांच्या वतीने मंगळवारी (ता. १८) त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे संयोजक शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख अभय साळुंके, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष संतोष नागरगोजे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते सत्तार पटेल, शेतकरी संघटनेचे राजेंद्र मोरे, रयत शेतकरी संघटनेचे पेठे हे होते. अध्यक्षस्थानी देवणीचे मल्लिकार्जून मानकरी हे होते. उसाला उच्चांकी भाव दिल्याबद्दल पहिल्यांदाच असा प्रकारचा सत्कार येथे झाला.\nराज्यात कृषी विभागाला स्वतंत्र मंत्री नाही हे दुर्दैव आहे. सरकारला गायीची काळजी आहे. पण गायी सांभाळणाऱ्या शेतकऱ्याला मात्र वाऱ्यावर सोडले जात आहे, अशी टीका श्री. देशमुख यांनी या वेळी केली.\nलातूर जिल्ह्यात कारखाने बुडवणारे नेते झाले आहेत. पण राज्याने आदर्श घ्यावा, अशी कारखानदारी मांजरा परिवाराची आहे. हे केवळ श्री. देशमुख यांच्यामुळे घडले आहे, असे श्री. साळुंके म्हणाले. या वेळी श्री. नागरगोजे, श्री. मानकरी, श्री. मोरे, श्री. पटेल यांची भाषणे झाली. या वेळी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nभाजीपाला पिकांची रोपवाटिका तयार करताना\nभाजीपाला पिकांची रोपवाटिका करताना योग्य ती काळजी घेतल्यास पुनर्लागवडीनंतरच्या काळातील अने\nपुण्यात फुलांची ७ काेटींची उलाढाल\nपुणे ः फूल उत्पादक शेतकऱ्यांची भिस्त असणाऱ्या नवरात्र आणि दसऱ्याला विशेष मागणी असलेल्या झ\nकशी टिकेल पांढऱ्या सोन्याची झळाळी\nराज्यात कापूस वेचणीला सुरवात होऊन दसऱ्याच्या मुहूर्तावर बऱ्याच शेतकऱ्यांनी विक्रीही चालू\nपरभणीत फ्लाॅवर प्रतिक्विंटल २००० ते २५०० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nवनस्पतीतील संजीवकांमुळे अवकाशातही उत्पादन घेणे...\nपोषक घटकांची कमतरता आणि गुरुत्वाकर्षण कमी असणे या दोन कारणांमुळे चंद्र किंवा अन्य ग्रहांव\nवनस्पतीतील संजीवकांमुळे अवकाशातही...पोषक घटकांची कमतरता आणि गुरुत्वाकर्षण कमी असणे या...\nराज्यातील काही भागात अंशतः ढगाळ वातावरणमहाराष्ट्राच्या पश्‍चिम किनारपट्टीवर म्हणजेच कोकण...\nदिवसागणिक रब्बी हंगामाची आशा धूसरऔरंगाबाद : जो दिवस निघतो तो सारखाच. परतीच्या...\nखैरगावात दोन गुंठ्यांत कापसाचे २५ किलो...नांदेड ः खैरगाव (ता. अर्धापूर) येथील एका...\nकेन ॲग्रो कारखान्याला मालमत्ता जप्तीची...सांगली ः रायगाव (जि. सांगली) येथील केन ॲग्रो साखर...\nसांगली जिल्हा बॅंकेला कर्जमाफीसाठी...सांगली ः राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज...\nनाशिकमधील ९३ गावांचा पाहणी अहवाल सादरनाशिक : नाशिक जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये कमी...\nदसऱ्याच्या मुहूर्तासाठीच्या कांद्याला...उमराणे, जि. नाशिक : विजयादशमी अर्थात दसऱ्याच्या...\nपरभणी, राहुरी कृषी विद्यापीठांना पाच...परभणी ः भारतीय कृषी संशोधन परिषदअंतर्गत कृषी...\nगूळ, बेदाणा, काजू महोत्सवास पुणे येथे...पुणे : दिवाळीच्या निमित्ताने ग्राहकांना रास्त...\n'सरकारला दुष्काळाची दाहकता लक्षात येईना'पुणे : यंदा ऑक्टोबर महिन्यातच धरणांमधील...\nकर्नाटकात दुष्काळ जाहीर, मग...मुंबई : ग्रामीण महाराष्ट्र दुष्काळात...\nऊसतोड मजूर महामंडळाला शंभर कोटींचा निधी...बीड : याआधीच्या सरकारने दहा वर्षांत अडीच...\nहिवरेबाजारमध्ये मांडला पाण्याचा ताळेबंदनगर ः आदर्श गाव हिवरेबाजारमध्ये...\nमाण, खटाव तालुक्यांत पाणीटंचाई वाढलीसातारा ः रब्बी हंगामाच्या तोंडावर पाऊस...\nपुणे जिल्ह्यात खरिपात ६९ टक्के पीक...पुणे ः यंदा पाऊस वेळेवर न झाल्याने शेतकऱ्यांकडून...\nबुलडाणा जिल्ह्यात १ लाख ६५ हजार...बुलडाणा ः या रब्बी हंगामात जिल्ह्यात एक लाख...\nयवतमाळ जिल्ह्यात जिल्हा प्रशासन उभारणार...यवतमाळ ः शेतीला पूरक व्यवसायाची जोड देत...\n‘आरएसएफ’च्या मूळ सूत्रात घोडचूकपुणे: शेतकऱ्यांना हक्काचा ऊसदर मिळवून देणाऱ्या...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम...पुणे : पावसाला पोषक हवामान झाल्याने आठवड्याच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A6-%E0%A4%AA%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%9A%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2018-10-20T00:43:18Z", "digest": "sha1:QGZTI7QZPBMEA2QNHPIU24EWIBFUIWV6", "length": 7969, "nlines": 129, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "गाडी बंद पडल्याने कचऱ्याला ऊत | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nगाडी बंद पडल्याने कचऱ्याला ऊत\nसातारा शहरातील तऱ्हा, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न ऐरणीवर\nसातारा, (प्रतिनिधी) – सातारा शहरात कचरा साठविण्यासाठी विविध ठिकाणी कचराकुंड्या ठेवण्यात आल्या आहेत. कुंड्या भरल्या की कचऱ्याची गाडी हा कचरा हायड्रोलिकच्या सहाय्यान भरुन कुंड्या मोकळ्या केल्या जातात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ही गाडीच बंद पडल्याने कचराकुंड्या ओसंडून वाहू लागल्या असून शहरात कचऱ्याला जणू ऊतच आला आहे. दरम्यान, या कचऱ्याकडे पालिकेकडूनही गांभीर्याने पाहिले जात नसल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.\nशहरातील वाढती वस्ती आणि लोकसंख्या लक्षात घेता कचऱ्याचे प्रमाणही वाढले आहे. त्यासाठी शहरातील रस्त्यांवर जागोजागी कचऱ्या कुंड्या ठेवण्यात आल्या आहेत. की जेणेकरुन नागरिकांना आपल्या घरातील कचरा या कुंड्यामध्ये टाकता येईल आणि शहरात स्वच्छता राहील. मात्र, गेल्या काही दिवसांपासून कचराकुंड्या मोकळ्या करण्यासाठी येणारी गाडी बंद पडल्याने या कुंड्या भरुन वाहू लागल्या आहेत. त्यामुळे शहरात बऱ्याच ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे. याबाबत नागरिकांनी पालिकेकडेही वारंवार तक्रारी केल्या आहेत. मात्र, तरीही पालिकेकडून नागरिकांच्या तक्रारींची दखल घेतली नसल्याने पालिका नागरिकांच्या आरोग्याबाबत किती सजग आहे, हे स्पष्ट होत आहे. पालिकेच्या निष्क्रीयतेमुळेच शहरातील कचऱ्याचे ढिग साचू लागल्याच्या संतप्त प्रतिक्रियाही नागरिकांमधून व्यक्त होऊ लागल्या आहेत.\nशहरातील रस्त्यांवर कचऱ्याचे ढिग साचू लागल्यामुळे दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहेत. त्यामुळे शहरात साथीचे आजार फैलावण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहेत. मात्र, पालिकेच्या स्वच्छता विभागाला याच्याही काहीच देणंघेणं नसल्याचे विदारक वास्तव निदर्शनास येत आहे. तक्रारी होऊनही कचरा उचलला जात नाही. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nNext articleमोसंबीचा आंबेबहार हंगाम सुरू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.mymedicalmantra.com/marathi/category/%E0%A4%AB%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B8-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%82/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%B7/", "date_download": "2018-10-20T00:50:30Z", "digest": "sha1:YJHDBGDOX4YDEYXEW34IDWQHBHFTIDJ7", "length": 6344, "nlines": 148, "source_domain": "www.mymedicalmantra.com", "title": "पुरूष | MyMedicalMantra", "raw_content": "\nHome फिटनेस गुरू पुरूष\nकॉम्प्युटरसमोर सतत बसण्याचे तोटे\nमाय मेडिकल मंत्रा - October 15, 2018\n#WorldObesityDay – जंकफूडच्या जाहिरातींमुळे मुलांमध्ये वाढतो लठ्ठपणा\nडॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय आता ‘हे’ फेयरनेस क्रीम मिळणार नाही\n…म्हणून प्रवासादरम्यान पोटाच्या समस्या जाणवतात\nहाडं मजबूत ठेवण्यासाठी ‘हे’ 5 उपाय करा\nपंख्यामुळे तुम्ही पडताय आजारी\nदेसी गर्ल अस्थमाने ग्रस्त अस्थमा अटॅक आल्यास ‘हे’ करा\nमायग्रेनमुळे वाढतो हृदयाच्या आजारांचा धोका\n‘हे’ आहेत जॉगिंग करण्याचे फायदे\n…म्हणून मधुमेहींनी सकाळी दूध प्यावं\nमाय मेडिकल मंत्रा - September 7, 2018\n‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका\nमाय मेडिकल मंत्रा - August 27, 2018\n…म्हणून दुपारचं जेवणं टाळू नका\nमाय मेडिकल मंत्रा - August 15, 2018\nमधुमेही रूग्णांना कॅन्सरचाही धोका\nमाय मेडिकल मंत्रा - August 14, 2018\nबोटांना सुरकुत्या का पडतात\nमाय मेडिकल मंत्रा - August 14, 2018\nथकवा घालवण्यासाठी ‘हे’ 5 पदार्थ करतील मदत\nमाय मेडिकल मंत्रा - August 13, 2018\n‘राष्ट्रीय आयुष मिशन’ जिल्ह्यास्तरावर राबवण्यात हालचालींना वेग\nतुम्ही योग्य पद्धतीनं पाणी पिताय ना\nआयुर्वेदानुसार असं असावं रात्रीचं जेवण\nरक्त शुद्ध ठेवणाऱ्या नैसर्गिक वनस्पती\nजाणून घ्या होमिओपॅथी उपचारांचे फायदे\nजळगावात साकारणार राज्यातलं पहिलं ‘मेडिकल हब’, कॅबिनेटने दिली मंजूरी\nराज्यात ब्रीजकोर्स करणाऱ्या आयुष डॉक्टरांच्या संख्येत वाढ\nमुंबई- होमिओपॅथी डॉक्टरांचं आमरण उपोषण मागे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/ind-v-wi-2018-cricket-fraternity-lauds-umesh-yadav-as-he-picks-career-best-6-88/", "date_download": "2018-10-20T00:20:06Z", "digest": "sha1:HWTFIET3TPO7FR3T3JEMPULUV6D3RBOY", "length": 8948, "nlines": 79, "source_domain": "mahasports.co.in", "title": "विंडिज विरुद्ध चमकदार कामगिरी करणाऱ्या उमेश यादववर दिग्गजांकडून कौतुकाचा वर्षाव", "raw_content": "\nविंडिज विरुद्ध चमकदार कामगिरी करणाऱ्या उमेश यादववर दिग्गजांकडून कौतुकाचा वर्षाव\nविंडिज विरुद्ध चमकदार कामगिरी करणाऱ्या उमेश यादववर दिग्गजांकडून कौतुकाचा वर्षाव\nभारत आणि विंडिज यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात विंडिजचा डाव 311 धावांवर आटोपला. भारतीय वेगवान गोलंदाज उमेश यादवने 88 धावांच्या मोबदल्यात विंडिजच्या 6 फलंदाजांंना माघारी धाडले.\nदुसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाल्यानंतर उमेशने प्रथमत: बिशूला त्यानंतर चेसला आणि शेवटी ग्रॅबियलला बाद केले. या सामन्यात जलदगती गोलंदाज शार्दुल ठाकुरला त्याचे वैयक्तिक दुसरे षटक टाकताना दुखापतीमुळे सामन्या बाहेर जावे लागले.\nशार्दुल बाहेर गेल्यामुळे जलगती गोलंदाजीची धुरा एकट्या उमेशच्या खांद्यावर येऊन पडली. उमेशने त्याच्या वरची जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडली.\nउमेश हा भारतामध्ये 21 व्या शतकातील एकाच डावात 6 विकेट घेणारा एकमेव भारतीय वेगवान गोलंदाज बनला आहे. उमेशच्या या अप्रतिम कामगिरीवर अनेक दिग्गजांनी आनंद व्यक्त केला आहे. यामध्ये सचिन तेंडूलकर, युवराज सिंग, संजय मांजरेकर, आरपी सिंग, सुब्रमानी बद्रिनाथ, आणि आकाश चोपडा यांचा समावेश आहे.\nअशी कामगिरी करणारा लक्ष्य सेन ठरला दुसराच भारतीय\nकर्णधार विराट कोहलीचा आशिया खंडात मोठा पराक्रम; मिस्बा उल हकला टाकले मागे\nरोमहर्षक सामन्यात दिल्ली दबंगने केली पुणेरी पलटणवर मात\nISL 2018: मोसमातील पहिल्या महाराष्ट्र डर्बीत मुंबईविरुद्ध पुणे सिटीचा पराभव\nनेमार ज्युनियरने मोडला पेलेंचा हा विक्रम\nVideo: या कामगिरीमुळे रोहित शर्माने पृथ्वी शॉला मिठीच मारली\nऑस्ट्रेलिया पहिल्यांदाच खेळणार या संघाविरुद्ध टी २० सामना\nVideo: तीन दिवसांत क्रिकेटमध्ये झाले तीन विचित्र धावबाद\nटाॅप ३- आज प्रो कबड्डीत होणार हे तीन मोठे पराक्रम\nISL 2018: भेदक मार्सेलिनोच्या पुनरागमनाचे पुणे सिटीला वेध\nएचसीएल आशियाई टेनिस अजिंक्यपद २०१८ स्पर्धेत अव्वल व आंतरराष्ट्रीय खेळाडू झुंजणार\nअखिल भारतीय सुपर सिरीज् टेनिस स्पर्धेत पुण्याच्या राधिका महाजनला दुहेरी मुकुट\nISL 2018: चेन्नईने केली पराभवाची हॅट्ट्रीक\nसलग दुसऱ्या दिवशी क्रिकेटमध्ये ‘कहर’, विचित्र रनआऊटची मालिका सुरुच\nझी महाराष्ट्र कुस्ती दंगलमध्ये ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी खेळणार या टीमकडून\nनागराज मंजूळे आता कुस्तीच्या मैदानात, विकत घेतली झी महाराष्ट्र कुस्ती दंगलमधील ही टीम\nटाॅप ३- प्रो कबड्डीच्या ६व्या हंगामात ५०पेक्षा जास्त गुण घेणारे ३ खेळाडू\nटीम इंडीयाने गाठली आहे या पाच देशांविरुद्ध वनडे सामन्यांची शंभरी\nक्रिकेटपटू दिपक चहरच्या घरी चोरीचा प्रयत्न करणाऱ्या सहा जणांना अटक\nविराटने डिजाईन केलेल्या शूजची अशी आहे किमंत\nपुण्यात होणाऱ्या कबड्डी, क्रिकेट सामन्यांचे असे आहेत तिकीट दर\nभारत-विंडीज यांच्यातील चौथ्या वनडेच्या तिकीट विक्रीला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार\nकपिल देव, अनिल कुंबळेला मागे टाकत रविंद्र जडेजा करणार मोठा पराक्रम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/camera-flashes/cheap-speedlite+camera-flashes-price-list.html", "date_download": "2018-10-20T00:15:08Z", "digest": "sha1:FGONOLGEYQM6EXGELWIUXIHT7HVMXKC5", "length": 14326, "nlines": 344, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "स्वस्त India मध्ये स्पीडलीते कॅमेरा फ्लॅशेस | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nCheap स्पीडलीते कॅमेरा फ्लॅशेस Indiaकिंमत\nस्वस्त स्पीडलीते कॅमेरा फ्लॅशेस\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nखरेदी स्वस्त कॅमेरा फ्लॅशेस India मध्ये Rs.5,550 येथे सुरू म्हणून 20 Oct 2018. सर्वात कमी भाव सोपे आणि जलद ऑनलाइन तुलना अग्रणी ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत. उत्पादनांची विस्तृत माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना , वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा वाचा आणि आपल्या मित्रांसह सर्वात कमी भाव शेअर करा. यॉंगणूव त्यां४६८ई कॅनन स्पीडलीते फ्लॅश ब्लॅक Rs. 11,499 किंमत सर्वात लोकप्रिय स्वस्त India मध्ये स्पीडलीते फ्लॅश लीगत आहे.\nकिंमत श्रेणी स्पीडलीते कॅमेरा फ्लॅशेस < / strong>\n3 स्पीडलीते कॅमेरा फ्लॅशेस रुपयांपेक्षा कमी उपलब्ध आहेत. 8,497. सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.5,550 येथे आपल्याला यॉंगणूव त्यां४६० स्पीडलीते फ्लॅश ब्लॅक उपलब्ध India आहे. शॉपर्स स्मार्ट निर्णय आणि ऑनलाइन खरेदी दर तुलना स्वस्त उत्पादने दिलेल्या श्रेणी निवडू शकता. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 9 उत्पादने\nशीर्ष 10स्पीडलीते कॅमेरा फ्लॅशेस\nयॉंगणूव त्यां४६० स्पीडलीते फ्लॅश ब्लॅक\nयॉंगणूव यन 465 निकॉन स्पीडलीते फ्लॅश\nयॉंगणूव त्यां५६०ई स्पीडलीते फ्लॅश ब्लॅक\n- रसायकलिंग तिने 3 sec\nयॉंगणूव त्यां५६५एक्स कॅनन स्पीडलीते फ्लॅश ब्लॅक\n- रसायकलिंग तिने 3 sec\nयॉंगणूव त्यां४६८ई कॅनन स्पीडलीते फ्लॅश ब्लॅक\n- रसायकलिंग तिने 3 sec\nसोनी हवल फँ४३म स्पीडलीते फ्लॅश ब्लॅक\nनिकॉन सब 910 स्पीडलीते फ्लॅश\nनिकॉन सब 910 स्पीडलीते फ्लॅश ब्लॅक\n- रसायकलिंग तिने 4.5 sec\nकॅनन ६००एक्स रत स्पीडलीते फ्लॅश ब्लॅक\n- रसायकलिंग तिने 4.5 sec\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-conference-sugarcane-kolhapur-maharashtra-12300", "date_download": "2018-10-20T00:44:52Z", "digest": "sha1:4GNNR43JVF7MDJWLPX4NPU654OAHTRIJ", "length": 16343, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, conference on sugarcane at kolhapur, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकोल्हापूर येथे १० ऑक्‍टोबरला ऊस परिषद : रघुनाथदादा पाटील\nकोल्हापूर येथे १० ऑक्‍टोबरला ऊस परिषद : रघुनाथदादा पाटील\nशनिवार, 22 सप्टेंबर 2018\nकोल्हापूर : सरकारने एफआरपीचे तुकडे करून शेतकऱ्यांचे नुकसान केले आहे. त्यामुळे सर्व एफआरपी एकरकमी मिळाली पाहिजे. तसेच, ९ टक्के उताऱ्यानुसारच यावर्षीची एफआरपी मिळाली पाहिजे. यासाठी, १० ऑक्‍टोबरला कोल्हापूर येथील शाहू स्मारक भवन येथे दुपारी १२ ते ४ या वेळेत ऊस परिषद घेणार असून, यामध्ये भूजल कायदा, वीज दर आकारणीबाबतही आवाज उठवला जाणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी गुरुवारी दिली. कोल्हापूर प्रेस क्‍लब येथे झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.\nकोल्हापूर : सरकारने एफआरपीचे तुकडे करून शेतकऱ्यांचे नुकसान केले आहे. त्यामुळे सर्व एफआरपी एकरकमी मिळाली पाहिजे. तसेच, ९ टक्के उताऱ्यानुसारच यावर्षीची एफआरपी मिळाली पाहिजे. यासाठी, १० ऑक्‍टोबरला कोल्हापूर येथील शाहू स्मारक भवन येथे दुपारी १२ ते ४ या वेळेत ऊस परिषद घेणार असून, यामध्ये भूजल कायदा, वीज दर आकारणीबाबतही आवाज उठवला जाणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी गुरुवारी दिली. कोल्हापूर प्रेस क्‍लब येथे झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.\nश्री. पाटील म्हणाले, की केंद्र सरकार एफआरपीचे तुकडे करत आहे. सध्याची एफआरपी १४ दिवसांत देण्याचा कायदा असतानाही त्याचे दोन ते तीन तुकडे केले जातात, कायदा मोडला जातो. असे असताना आता एफआरपीची रक्कम दोन टप्प्यांत देण्याची मागणी केली जात आहे. हा निर्णय पूर्ण चुकीचा आहे. गेल्या वर्षी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मध्यस्थीने एफआरपी अधिक २०० रुपये, असा दर देण्याचे कारखान्यांनी मान्य केले होते. मात्र, वरील २०० रुपयांबाबत आता कोणीही बोलत नाही. काहींची एफआरपीची रक्कमही थकली आहे. शासनाने यावर तत्काळ निर्णय घेतला पाहिजे.\nयाशिवाय शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळाली पाहिजे, पाणी उपशावर भूजल कायदा करून शेतकऱ्यांची लूट केली जाणार आहे. शेतकऱ्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जात आहे. त्यामुळे या सर्व मुद्द्यांवर आवाज उठविला जाणार आहे.\n९ टक्के उतारा गृहीत धरावा\nएफआरपी ठरवताना ९ टक्के उताराच गृहीत धरला पाहिजे. यामध्येही शासनाने १० टक्के उतारा धरून एफआरपी जाहीर केल्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्चानुसार दर मिळण्यास अडचणी येणार आहेत. त्यामुळे ९ टक्के उताऱ्याप्रमाणेच दर मिळावा, यासाठी आवाज उठविला जाणार असल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले.\nसरकार एफआरपी कोल्हापूर ऊस वीज रघुनाथदादा पाटील\nभाजीपाला पिकांची रोपवाटिका तयार करताना\nभाजीपाला पिकांची रोपवाटिका करताना योग्य ती काळजी घेतल्यास पुनर्लागवडीनंतरच्या काळातील अने\nपुण्यात फुलांची ७ काेटींची उलाढाल\nपुणे ः फूल उत्पादक शेतकऱ्यांची भिस्त असणाऱ्या नवरात्र आणि दसऱ्याला विशेष मागणी असलेल्या झ\nकशी टिकेल पांढऱ्या सोन्याची झळाळी\nराज्यात कापूस वेचणीला सुरवात होऊन दसऱ्याच्या मुहूर्तावर बऱ्याच शेतकऱ्यांनी विक्रीही चालू\nपरभणीत फ्लाॅवर प्रतिक्विंटल २००० ते २५०० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nवनस्पतीतील संजीवकांमुळे अवकाशातही उत्पादन घेणे...\nपोषक घटकांची कमतरता आणि गुरुत्वाकर्षण कमी असणे या दोन कारणांमुळे चंद्र किंवा अन्य ग्रहांव\nभाजीपाला पिकांची रोपवाटिका तयार करतानाभाजीपाला पिकांची रोपवाटिका करताना योग्य ती काळजी...\nपरभणीत फ्लाॅवर प्रतिक्विंटल २००० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...\nपुण्यात फुलांची ७ काेटींची उलाढालपुणे ः फूल उत्पादक शेतकऱ्यांची भिस्त असणाऱ्या...\nयोग्य प्रमाणातच वापरा युरियानत्र पानांच्या पेशीमध्ये हरित लवकाची निर्मिती...\nवनस्पतीतील संजीवकांमुळे अवकाशातही...पोषक घटकांची कमतरता आणि गुरुत्वाकर्षण कमी असणे या...\nराज्यातील काही भागात अंशतः ढगाळ वातावरणमहाराष्ट्राच्या पश्‍चिम किनारपट्टीवर म्हणजेच कोकण...\nसांगली जिल्हा बॅंकेला कर्जमाफीसाठी...सांगली ः राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज...\nगूळ, बेदाणा, काजू महोत्सवास पुणे येथे...पुणे : दिवाळीच्या निमित्ताने ग्राहकांना रास्त...\n'सरकारला दुष्काळाची दाहकता लक्षात येईना'पुणे : यंदा ऑक्टोबर महिन्यातच धरणांमधील...\nकर्नाटकात दुष्काळ जाहीर, मग...मुंबई : ग्रामीण महाराष्ट्र दुष्काळात...\nऊसतोड मजूर महामंडळाला शंभर कोटींचा निधी...बीड : याआधीच्या सरकारने दहा वर्षांत अडीच...\nहिवरेबाजारमध्ये मांडला पाण्याचा ताळेबंदनगर ः आदर्श गाव हिवरेबाजारमध्ये...\nमाण, खटाव तालुक्यांत पाणीटंचाई वाढलीसातारा ः रब्बी हंगामाच्या तोंडावर पाऊस...\nपुणे जिल्ह्यात खरिपात ६९ टक्के पीक...पुणे ः यंदा पाऊस वेळेवर न झाल्याने शेतकऱ्यांकडून...\nबुलडाणा जिल्ह्यात १ लाख ६५ हजार...बुलडाणा ः या रब्बी हंगामात जिल्ह्यात एक लाख...\nयवतमाळ जिल्ह्यात जिल्हा प्रशासन उभारणार...यवतमाळ ः शेतीला पूरक व्यवसायाची जोड देत...\nअकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...\nदुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...\nकोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर : खरीप पिकांची काढणी वेगात...\nसोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/manmad-indore-railway-track-135091", "date_download": "2018-10-20T00:31:14Z", "digest": "sha1:P2XKGXW474LEOMU6P3ZBZ3ZJQW4XVUKF", "length": 12393, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "Manmad-Indore railway track मनमाड-इंदूर मार्ग अखेर रुळांवर | eSakal", "raw_content": "\nमनमाड-इंदूर मार्ग अखेर रुळांवर\nगुरुवार, 2 ऑगस्ट 2018\nनवी दिल्ली : गेली किमान दोन-अडीच दशके फक्त रेल्वे अर्थसंकल्पात झळकणाऱ्या मनमाड-इंदूर हा बहुप्रतीक्षित लोहमार्ग अखेर प्रत्यक्ष कार्यवाहीच्या टप्प्यात आला आहे. पूर्णपणे ब्रॉडगेज असलेल्या या 362 किलोमीटरच्या या मार्गाच्या कामाचे उद्‌घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लवकरच करण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज केली.\nनवी दिल्ली : गेली किमान दोन-अडीच दशके फक्त रेल्वे अर्थसंकल्पात झळकणाऱ्या मनमाड-इंदूर हा बहुप्रतीक्षित लोहमार्ग अखेर प्रत्यक्ष कार्यवाहीच्या टप्प्यात आला आहे. पूर्णपणे ब्रॉडगेज असलेल्या या 362 किलोमीटरच्या या मार्गाच्या कामाचे उद्‌घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लवकरच करण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज केली.\nते म्हणाले, की या मार्गाचे काम पूर्ण होण्यास सहा वर्षे लागणार आहेत. मात्र आगामी तीन ते चार वर्षांत तो पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आम्ही ठेवले आहे. या मार्गासाठी साडेआठ हजार कोटी रुपयांहून जास्त खर्च येणार आहे. त्यापैकी 5500 कोटींचे कर्ज 20 वर्षांच्या मुदतीने उपलब्ध करून दिले जाईल. या एकूण मार्गापैकी महाराष्ट्रात 186 किलोमीटर व मध्य प्रदेशात 176 किलोमीटरचा मार्ग असेल. यासाठी 2008 हेक्‍टर जमिनीचे संपादन करावे लागणार आहे. यामुळे दिल्ली-चेन्नई व दिल्ली-बंगळूर हे अंतर किमान साडेतीनशे किलोमीटरने कमी होईल. या मार्गासाठी वर्षानुवर्षे प्रयत्न करणाऱ्यांत लोकसभाध्यक्षा व इंदूरच्या खासदार सुमित्रा महाजन व दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचा विशेषत्वाने समावेश आहे. गडकरी म्हणाले, की धुळ्याजवळ ड्राय पोर्ट उभारण्यात येणार आहे. यामुळे उत्तर महाराष्ट्रातील कृषी विकासालाही चालना मिळेल.\nआधी स्मारक बांधा मग जावे राममंदिर बांधायला - नारायण राणे\nपुणे - \"\"बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची चर्चा अजूनही सुरू आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वतः पहिल्यांदा बाळासाहेबांचे स्मारक...\nदहा महिन्यांनंतर तिची वडिलांशी भेट\nमाळेगाव - बारामती तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत सापडलेल्या २३ वर्षीय परप्रांतीय मुस्लिम युवतीला अखेर येथील निर्भया पथकाच्या अथक प्रयत्नातून...\n‘रुपी’चा राज्य बॅंकेत विलीनीकरणाचा प्रस्ताव\nपुणे - आर्थिक अडचणीत असलेल्या रुपी सहकारी बॅंकेचे महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेत विलीनीकरण होण्याची दाट शक्‍यता आहे. रुपी बॅंकेने राज्य सहकारी...\nचवीने खाणाऱ्यांसाठी \"होम डायनिंग'\nमुंबई - राज्यात 20 कोसांवर फक्त भाषाच बदलत नाही तर खाद्य संस्कृतीही बदलते. मुंबई महानगरमध्ये वसलेल्या विविध राज्यांच्या नागरिकांनीही आपल्याबरोबर...\nअयोध्येतील बाबरी मशीद हिंदुत्ववाद्यांनी जमीनदोस्त केल्यानंतर तेथे न उभारल्या गेलेल्या राममंदिराच्या मुद्याचा ‘सात-बारा’ कोणाचा, या प्रश्‍नावरून २५...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/nikon-a-advance-point-and-shoot-162-megapixels-black-price-pc6IDj.html", "date_download": "2018-10-20T00:19:14Z", "digest": "sha1:MSPL7FU4HDZ6ZMUQANUBBWK3QQGCFEHH", "length": 16313, "nlines": 401, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "निकॉन A ऍडव्हान्स पॉईंट अँड शूट 16 2 मेगापिक्सएल्स ब्लॅक सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nनिकॉन A ऍडव्हान्स पॉईंट अँड शूट 16 2 मेगापिक्सएल्स ब्लॅक\nनिकॉन A ऍडव्हान्स पॉईंट अँड शूट 16 2 मेगापिक्सएल्स ब्लॅक\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nनिकॉन A ऍडव्हान्स पॉईंट अँड शूट 16 2 मेगापिक्सएल्स ब्लॅक\nनिकॉन A ऍडव्हान्स पॉईंट अँड शूट 16 2 मेगापिक्सएल्स ब्लॅक किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये निकॉन A ऍडव्हान्स पॉईंट अँड शूट 16 2 मेगापिक्सएल्स ब्लॅक किंमत ## आहे.\nनिकॉन A ऍडव्हान्स पॉईंट अँड शूट 16 2 मेगापिक्सएल्स ब्लॅक नवीनतम किंमत May 28, 2018वर प्राप्त होते\nनिकॉन A ऍडव्हान्स पॉईंट अँड शूट 16 2 मेगापिक्सएल्स ब्लॅकपयतम उपलब्ध आहे.\nनिकॉन A ऍडव्हान्स पॉईंट अँड शूट 16 2 मेगापिक्सएल्स ब्लॅक सर्वात कमी किंमत आहे, , जे पयतम ( 7,647)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nनिकॉन A ऍडव्हान्स पॉईंट अँड शूट 16 2 मेगापिक्सएल्स ब्लॅक दर नियमितपणे बदलते. कृपया निकॉन A ऍडव्हान्स पॉईंट अँड शूट 16 2 मेगापिक्सएल्स ब्लॅक नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nनिकॉन A ऍडव्हान्स पॉईंट अँड शूट 16 2 मेगापिक्सएल्स ब्लॅक - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nनिकॉन A ऍडव्हान्स पॉईंट अँड शूट 16 2 मेगापिक्सएल्स ब्लॅक वैशिष्ट्य\nलेन्स तुपे NIKKOR Lens\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 16.2 Megapixels\nमॅक्सिमम शटर स्पीड 1/2000 sec\nऑप्टिकल झूम 1 x\nमिनिमम शटर स्पीड 30 sec\nकाँटिनूपूस शॉट्स Yes, 4 fps\nरेड इये रेडुकशन Yes\nमॅक्रो मोडे Yes, 10 cm\nस्क्रीन सिझे 3 inch\nईमागे डिस्प्ले रेसोलुशन 921,000 dots\nविडिओ डिस्प्ले रेसोलुशन 1920 x 1080, 30p\nबिल्ट इन फ्लॅश Yes\nनिकॉन A ऍडव्हान्स पॉईंट अँड शूट 16 2 मेगापिक्सएल्स ब्लॅक\n3/5 (1 रेटिंग )\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "http://sahityasampada.com/Login!DisplayBookDetails.action;jsessionid=4837D142B4A6FFB70F4BDC75A5B03DE0?langid=2&athid=19&bkid=20", "date_download": "2018-10-19T23:57:24Z", "digest": "sha1:BKNH2FDWS4SXI4CBXG3UKNCASK26YA3J", "length": 2211, "nlines": 42, "source_domain": "sahityasampada.com", "title": "Read Marathi Books Online, Sahitya Sampada, Online Digital Library", "raw_content": "\nName of Book : लग्न पहावे करुन\nखंर तर हा आयुष्याचा अभ्यास आहे; पण ’लग्न’ हा संदर्भ सतत डोळ्यासमोर ठेवून, अस्वस्थ दांपत्यांची संख्या वाढणं म्हणजे सामाजिक आरोग्य बिघडणं . देशाची आर्थिक परिस्थिती बिघडली, की चोऱ्या-माऱ्या वाढतात आणि तुमची इच्छा असो-नसो, तुमचा संबंध त्याच्याशी येतोच. तसंच आसपासच्या लोकांचं ’मानसिक संतुलन’ बिघडलं तर तुम्ही उपवर असा, विवाहित असा, स्री पुरुष कोणीही असा, तुमचा त्याच्याशी संबंध येणारच. त्यामुळे तुम्ही कोणीही असलात तरी हा विषय तुमच्या अभ्यासाचाच आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/keywords/%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A4%BF/word", "date_download": "2018-10-20T00:22:42Z", "digest": "sha1:LKTDU3OIRDUXGFIDSMNF4JKMA7E45ARH", "length": 10019, "nlines": 113, "source_domain": "www.transliteral.org", "title": "Keyword - तिरूपति", "raw_content": "\nमृत माणसाचा पिंड भाताचा कां करतात\nश्री वेंकटेश्वराचे दर्शन घेतल्याने अथवा पाठ केल्याने मनुष्यांस जन्म मृत्युच्या फेर्‍यातून मुक्ति मिळते.\nश्री वेंकटेश्वर - पदे १ ते १०\nश्री वेंकटेश्वराचे दर्शन घेतल्याने अथवा पाठ केल्याने मनुष्यांस जन्म-मृत्युच्या फेर्‍यातून मुक्ति मिळते.\nश्री वेंकटेश्वर - पदे ११ ते २०\nश्री वेंकटेश्वराचे दर्शन घेतल्याने अथवा पाठ केल्याने मनुष्यांस जन्म-मृत्युच्या फेर्‍यातून मुक्ति मिळते.\nश्री वेंकटेश्वर - पदे २१ ते ३०\nश्री वेंकटेश्वराचे दर्शन घेतल्याने अथवा पाठ केल्याने मनुष्यांस जन्म-मृत्युच्या फेर्‍यातून मुक्ति मिळते.\nश्री वेंकटेश्वर - पदे ३१ ते ४०\nश्री वेंकटेश्वराचे दर्शन घेतल्याने अथवा पाठ केल्याने मनुष्यांस जन्म-मृत्युच्या फेर्‍यातून मुक्ति मिळते.\nश्री वेंकटेश्वर - पदे ४१ ते ५०\nश्री वेंकटेश्वराचे दर्शन घेतल्याने अथवा पाठ केल्याने मनुष्यांस जन्म-मृत्युच्या फेर्‍यातून मुक्ति मिळते.\nश्री वेंकटेश्वर - पदे ५१ ते ६०\nश्री वेंकटेश्वराचे दर्शन घेतल्याने अथवा पाठ केल्याने मनुष्यांस जन्म-मृत्युच्या फेर्‍यातून मुक्ति मिळते.\nश्री वेंकटेश्वर - पदे ६१ ते ७०\nश्री वेंकटेश्वराचे दर्शन घेतल्याने अथवा पाठ केल्याने मनुष्यांस जन्म-मृत्युच्या फेर्‍यातून मुक्ति मिळते.\nश्री वेंकटेश्वर - पदे ७१ ते ८०\nश्री वेंकटेश्वराचे दर्शन घेतल्याने अथवा पाठ केल्याने मनुष्यांस जन्म-मृत्युच्या फेर्‍यातून मुक्ति मिळते.\nश्री वेंकटेश्वर - पदे ८१ ते ९०\nश्री वेंकटेश्वराचे दर्शन घेतल्याने अथवा पाठ केल्याने मनुष्यांस जन्म-मृत्युच्या फेर्‍यातून मुक्ति मिळते.\nश्री वेंकटेश्वर - पदे ९१ ते १००\nश्री वेंकटेश्वराचे दर्शन घेतल्याने अथवा पाठ केल्याने मनुष्यांस जन्म-मृत्युच्या फेर्‍यातून मुक्ति मिळते.\nश्री वेंकटेश्वर - पदे १०१ ते ११०\nश्री वेंकटेश्वराचे दर्शन घेतल्याने अथवा पाठ केल्याने मनुष्यांस जन्म-मृत्युच्या फेर्‍यातून मुक्ति मिळते.\nश्री वेंकटेश्वर - पदे १११ ते १२०\nश्री वेंकटेश्वराचे दर्शन घेतल्याने अथवा पाठ केल्याने मनुष्यांस जन्म-मृत्युच्या फेर्‍यातून मुक्ति मिळते.\nश्री वेंकटेश्वर - पदे १२१ ते १३०\nश्री वेंकटेश्वराचे दर्शन घेतल्याने अथवा पाठ केल्याने मनुष्यांस जन्म-मृत्युच्या फेर्‍यातून मुक्ति मिळते.\nश्री वेंकटेश्वर - पदे १३१ ते १४०\nश्री वेंकटेश्वराचे दर्शन घेतल्याने अथवा पाठ केल्याने मनुष्यांस जन्म-मृत्युच्या फेर्‍यातून मुक्ति मिळते.\nश्री वेंकटेश्वर - पदे १४१ ते १५०\nश्री वेंकटेश्वराचे दर्शन घेतल्याने अथवा पाठ केल्याने मनुष्यांस जन्म-मृत्युच्या फेर्‍यातून मुक्ति मिळते.\nश्री वेंकटेश्वर - पदे १५१ ते १६०\nश्री वेंकटेश्वराचे दर्शन घेतल्याने अथवा पाठ केल्याने मनुष्यांस जन्म-मृत्युच्या फेर्‍यातून मुक्ति मिळते.\nश्री वेंकटेश्वर - पदे १६१ ते १७०\nश्री वेंकटेश्वराचे दर्शन घेतल्याने अथवा पाठ केल्याने मनुष्यांस जन्म-मृत्युच्या फेर्‍यातून मुक्ति मिळते.\nश्री वेंकटेश्वर - पदे १७१ ते १८०\nश्री वेंकटेश्वराचे दर्शन घेतल्याने अथवा पाठ केल्याने मनुष्यांस जन्म-मृत्युच्या फेर्‍यातून मुक्ति मिळते.\nश्री वेंकटेश्वर - पदे १८१ ते १९०\nश्री वेंकटेश्वराचे दर्शन घेतल्याने अथवा पाठ केल्याने मनुष्यांस जन्म-मृत्युच्या फेर्‍यातून मुक्ति मिळते.\nसौभाग्यवती स्त्रियांनी कुंकू का लावावे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/muktapeeth/pranita-teli-writes-muktapeeth-79576", "date_download": "2018-10-20T00:18:05Z", "digest": "sha1:YN4GHIEDYIURM2JQH62WU563YTVXOCY3", "length": 11192, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "Pranita Teli writes in Muktapeeth गुरुवंदना | eSakal", "raw_content": "\nरविवार, 29 ऑक्टोबर 2017\nशिक्षण क्षेत्रात बरेच विद्यार्थी शिक्षकांच्या हाताखालून जातात; पण काही मोजकेच हिऱ्याप्रमाणे चमकतात व स्वतःबरोबर ज्याने घडविले त्या जवाहिऱ्यास पण प्रकाशमान करून टाकतात\nगेल्याच आठवड्यातील ही गोष्ट. दुपारची चारची वेळ. आम्ही सारे शिक्षक आपापल्या वर्गात अध्यापनात दंग होतो. तेवढ्यात शाळेची टेकडी चढून एक सभ्य तरुण शाळेच्या आवारातून ऑफिसात आल. मी अंदाज केला की, बहुधा एखादा अधिकारीच असावा. कार्यालयात येताच काही शब्द कानावर पडले.\n‘‘यशवंत चौगले सर आहेत का मला सरांना भेटायचे आहे.’’ तेवढ्यात सर तेथे आले. त्या व्यक्तीने सरांना वंदन केले. क्षणभर वागण्यात, बोलण्यात व कृतीत नम्रता झळकली, तर डोळ्यांत कृतज्ञता जाणवली. सरांनी आम्हाला त्यांची ओळख करून दिली. हा माझा विद्यार्थी प्रवीण पोवार. कुमार केर्ले शाळेतील हा विद्यार्थी. आज जिल्हा शैक्षणिक व प्रशिक्षण संस्था, कोल्हापूर (डाएट) येथे जिल्हा समन्वयक समावेशित शिक्षण विभागाकडे आहे. सरांच्या विषयीही त्याने अतिशय मार्मिक शब्दात गौरवोद्‌गार काढले.\n‘‘सर, तुम्ही येथे आहात म्हणजे येथील कामकाज सारं काही अतिउत्तमच असणार. मी आज एक अधिकारी म्हणून शाळा तपासणीस आलो नाही, तर माझ्या गुरूला भेटायला आलो आहे.’’ वगैरे... शिक्षण क्षेत्रात बरेच विद्यार्थी शिक्षकांच्या हाताखालून जातात; पण काही मोजकेच हिऱ्याप्रमाणे चमकतात व स्वतःबरोबर ज्याने घडविले त्या जवाहिऱ्यास पण प्रकाशमान करून टाकतात\n22 हजार शौचकुपांना अखेर मंजुरी\nमुंबई - धोकादायक शौचालये, तुटलेले दरवाजे आणि लाद्यांमुळे झोपडपट्ट्यांतील नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी मुंबईत 22 हजार शौचकूप बांधण्याचा...\nपिंपरी शहराच्या अनेक भागांत कमी पाणीपुरवठा\nपिंपरी - शहराला भेडसावणारी पाणीटंचाईची समस्या सुटत नसल्यामुळे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शनिवारी (ता. 20) सर्वच पक्षाचे नगरसेवक आक्रमक भूमिका...\nप्रतिष्ठेची झालर काढून घेतल्यास व्यसनांना आळा\nमहाभारतात ‘यक्षप्रश्‍न’ नावाची गोष्ट आहे. यक्षांच्या तलावात उतरल्यामुळे पुतळे झालेल्या भावांना वाचविण्यासाठी युधिष्ठिर यक्षाच्या प्रश्‍नांना उत्तरे...\nराज्यातील चार कोटी व्यक्ती व्यसनाधीन\nमुंबई - राज्यात अंदाजे किमान चार कोटी व्यक्तींना तंबाखू, तपकीर आणि गुटख्यापासून दारू-अमली पदार्थ असे कोणते ना कोणते तरी व्यसन असल्याचा निष्कर्ष...\nएखाद्या व्यक्तीविषयी आपल्याला खूप आदर असतो आणि अचानक ती व्यक्ती आपल्या निकट उभी राहिली तर... आध्यात्मिक अनुभव यावा तसे होते. आजही तो दिवस लख्ख...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://berartimes.com/?p=49131", "date_download": "2018-10-20T00:29:25Z", "digest": "sha1:C62KX7GAHIZIANEYU23UDC6726UZKQNV", "length": 17630, "nlines": 143, "source_domain": "berartimes.com", "title": "किसान लाँग मार्चचे विधीमंडळात पडसाद | Berar Times", "raw_content": "\nबुद्ध भूमि उमरी कटंगी में हुआ अंतरराष्ट्रीय बौद्ध मैत्री सम्मेलन# #अजीत जोगी नहीं लड़ेंगे चुनाव# #गडचिरोलीतील गोवारी समाज आंदोलनाला खा.नेतेंची भेट# #बेशिस्त वाहन पार्किंगवर होणार कारवाई निवारण कक्षाला माहिती देण्याचे आवाहन# #अवैैध वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परने उडवले शेतकऱ्याला# #न्यायालयाच्या निर्णयाची अमंलबजावणी करा- गोवारी समाजाची मागणी# #अवैध लोहखनीज उत्खनन विरुद्ध वनविभागाची कार्यवाही तीन ट्रक जप्त# #बालवाडी कर्मचारीओंका 20 अक्तूंबर को सम्मेलंन# #अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट शनिवार व रविवारला गोंदियात# #पुलवामामध्ये जवानांवर दहशतवादी हल्ला, 7 जवान जखमी\nपुर्व विदर्भातील लोकप्रिय ईपेपर\nकिसान लाँग मार्चचे विधीमंडळात पडसाद\nमुंबई,दि.12(विशेष प्रतिनिधी)- नाशिक ते मुंबई असे 180 किमीचे अंतर गेली सहा दिवस कापत मुंबईत पोहचलेल्या किसान लाँग मार्चमुळे सरकारची धडकी भरली आहे. 30 हजारांहून अधिक आंदोलक राजधानी मुंबईत आले असून, त्यांनी आझाद मैदानावर मुक्काम ठोकला आहे. थोड्याच वेळात ते विधान भवनाला घेराव घालणार आहेत. दरम्यान, हे लाल वादळ रोखण्यासाठी सरकार कामाला लागले असून, आंदोलक मोर्चेकरांशी बोलणी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सहा मंत्र्यांची समिती गठित केली आहे. ही समिती दुपारी दोन वाजता विधीमंडळात आंदोलकांशी चर्चा करणार आहे.\nया समितीत चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, एकनाथ शिंदे, पांडुरंग फुंडकर, विष्णू सावरा, सुभाष देशमुख आदी वरिष्ठ मंत्र्यांचा समावेश आहे. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक बैठक वर्षा निवासस्थानी घेतली. त्यात समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला. या चर्चेदरम्यान, सचिव दर्जाचे अधिकारीही उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, आंदोलक मोर्चेकरांचे शिष्टमंडळ सरकारशी चर्चा करण्यासाठी रवाना झाले आहेत.तर विधानसभेत या शिस्तबद्ध मोर्चेकऱ्यांच्या सगळ्या मागण्या कालबद्धरितीने सोडवू, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिले.\nआज कामकाज सुरू झाल्यावर विधानसभेचे सदस्य पतंगराव कदम यांच्यावरील शोक प्रस्ताव हेच कामकाजात होते. तरीही काही विशेष बाब म्हणून मुख्यमंत्री यांनी ठोस निवेदन करावे, अशी मागणी विरोधी पक्षातील सदस्यांनी शेतकरी मोर्चाच्या बाबातीत केली. यावर मुख्यमंत्री म्हणाले ,विशेष बाब म्हणून विचार मांडले आहेत.मोर्चा नाशिकपासून मुंबईत हा मोर्चा आला. नाशिकचे पालकमंत्री गिरीश माहाजन यांनी चर्चा केली मात्र ते ठाम होते, त्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने मोर्चा काढला ते सर्व्हिस रोडने ते आले, परिक्षा असल्याने ते पुन्हा चालत आले. त्यांचे विषय महत्त्वाचे असल्याने त्यांना सर्वाचा पाठिंबा आहे. आम्ही सरकार असल्याने समर्थन देऊ शकत नाही तर प्रश्न सोडवू. आम्ही समिती निर्माण केली आहे.\nसरकार झोपले होते काय\nदरम्यान, लाँग मार्च मुंबईत धडकताच आज विधीमंडळात या घटनेचे जोरदार पडसाद उमटले. विधानसभेत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारने शेतकरी मोर्चाकडे केलेल्या दुर्लक्षाबाबत सडकून टीका केली. सरकार काय झोपले होते काय, मंत्रिगट आधीच स्थापन करायला हवा होता असे विखे पाटलांनी सांगितले.\nगिरीश महाजनांनी नौटंकी बंद करावी- अजित पवार\nअजित पवार यांनीही गेली सहा दिवस शांततेने व संयमाने 180 किमीचा चालत येऊन आल्याबाबत आंदोलकांचे कौतूक केले. तसेच पालकमंत्री शेतक-यांना मुंबईत भेटल्याबाबत टीका केली. पालकमंत्री गिरीश महाजन यांनी मुंबईत भेट घेण्याची नौटंकी करण्यापेक्षा नाशिकमध्येच भेटून चर्चा केली असती तर त्यांना इतके दिवस चालत येण्याचे कष्ट पडले नसते, अशी टीका अजित पवार केली.\nतर आंदोलकांचा संयम तुटेल- गणपतराव देशमुख\nआंदोलक शेतकरी आपल्या मागण्या शांततेने व संयमाने करत आहेत. सरकारने याकडे तातडीने लक्ष देऊन त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा हे आंदोलन मोर्चेकरांच्याही हाती राहणार नाही, अशी भीती ज्येष्ठ आमदार गणपतराव देशमुख यांनी व्यक्त केली.\nबुद्ध भूमि उमरी कटंगी में हुआ अंतरराष्ट्रीय बौद्ध मैत्री सम्मेलन\n बौद्ध संगठन को भीमराव आंबेडकर द्वारा शुरू किया गया इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी\nअजीत जोगी नहीं लड़ेंगे चुनाव\nरायपुर.19 अक्तुंबर(विशेष सवांददाता) छत्तीसगढ़ की राजनीति में शुक्रवार को अहम मोड़ आ गया है मुख्यमंत्री डॉ. रमन सिंह के खिलाफ चुनाव लड़ने की घोषणा करने वाले पूर्व Read More »\nगडचिरोलीतील गोवारी समाज आंदोलनाला खा.नेतेंची भेट\nगडचिरोली(अशोक दुर्गम) दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी Read More »\nबेशिस्त वाहन पार्किंगवर होणार कारवाई निवारण कक्षाला माहिती देण्याचे आवाहन\nवाशिम, दि. १९ : जिल्ह्यात पार्किंग झोन व्यतिरिक्त अन्य ठिकाणी पार्क केलेली वाहने, रस्त्यावर सोडून गेलेल्या वाहनांवर तात्काळ करावी करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी निवारण कक्षाची स्थापना केली Read More »\nन्यायालयाच्या निर्णयाची अमंलबजावणी करा- गोवारी समाजाची मागणी\nगोंदिया दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी समाजाला Read More »\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र .\nबुद्ध भूमि उमरी कटंगी में हुआ अंतरराष्ट्रीय बौद्ध मैत्री सम्मेलन\n बौद्ध संगठन को भीमराव आंबेडकर द्वारा शुरू किया गया इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी\nअजीत जोगी नहीं लड़ेंगे चुनाव\nरायपुर.19 अक्तुंबर(विशेष सवांददाता) छत्तीसगढ़ की राजनीति में शुक्रवार को अहम मोड़ आ गया है मुख्यमंत्री डॉ. रमन सिंह के खिलाफ चुनाव लड़ने की घोषणा करने वाले पूर्व Read More »\nगडचिरोलीतील गोवारी समाज आंदोलनाला खा.नेतेंची भेट\nगडचिरोली(अशोक दुर्गम) दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी Read More »\nबेशिस्त वाहन पार्किंगवर होणार कारवाई निवारण कक्षाला माहिती देण्याचे आवाहन\nवाशिम, दि. १९ : जिल्ह्यात पार्किंग झोन व्यतिरिक्त अन्य ठिकाणी पार्क केलेली वाहने, रस्त्यावर सोडून गेलेल्या वाहनांवर तात्काळ करावी करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी निवारण कक्षाची स्थापना केली Read More »\nन्यायालयाच्या निर्णयाची अमंलबजावणी करा- गोवारी समाजाची मागणी\nगोंदिया दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी समाजाला Read More »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.artihonrao.net/2012/03/blog-post_30.html", "date_download": "2018-10-20T00:21:25Z", "digest": "sha1:FWQNY2J5KAPXGNQO4AN7LJS4FJ2HVTX6", "length": 2912, "nlines": 69, "source_domain": "www.artihonrao.net", "title": "सावली...", "raw_content": "\nतुला जाताना मी फार वेळ पाहत होते\nतुझ्या सावलीत खूप वेळ उभी होते\nआता वळून पाहशील ह्या आशेत जगत होते\nतु निघून गेलास, अश्रूही ओघळून सुकले\nपण मी मात्र तशीच उभी होते\nतु पुन्हा येशील परतुनि\nह्या खोट्या आशेवर डोळे रस्त्यावर खिळून होते\nतुझ्या पावलांची चाहूल ऐकण्याच्या प्रयत्नात\nकान रस्त्यावरच्या हालचालींचा कानोसा घेत होते\nकुठे टाचणी जरी पडली कि वाटायचे तूच आहेस\nवाऱ्यावर डूलणाऱ्या पानांच्या सावलीत सुद्धा तूच दिसायचास\nतुझी येण्याची इतकी खात्री होती कि\nप्रत्येक गोष्टीत तुझाच भास व्हायचा\nपण तु निघून गेलास ... कायमचा.\nवाट पाहून डोळे थकले\nकानोसा घेऊन कान दमले\nतुझी वाट पाहत उभी राहून मी हरले\nमाझी सावली मात्र अजून तिथेच रेंगाळत आहे,\nतुझ्या सावलीत विलीन होण्याची वाट पाहत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A0%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B9%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8/", "date_download": "2018-10-19T23:30:30Z", "digest": "sha1:6S3AKW6QOBZ4RUTIVGCN2ZFAQLJTLDOY", "length": 8265, "nlines": 127, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "ठोंबरे दांपत्याने देहदानातून जोपासली सामाजिक बांधिलकी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nठोंबरे दांपत्याने देहदानातून जोपासली सामाजिक बांधिलकी\nपाचगणी, दि. 7 (प्रतिनिधी) – रक्तदान, अन्नदान त्यानंतर अवयव दान अशा विविध रुपात दान करुन समाजातील अनेकजण सामाजिक बांधिलकी जोपासत असतात. अशाचप्रकारे वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी मरणोत्तर देहदान करुन बावधन येथील रवींद्र पद्माकर ठोंबर आणि सौ. शकुंतला रवींद्र ठोंबरे या दांपत्याने समाजासमोर एक वेगळा आदर्श ठेवला आहे. ठोंबरे दांपत्याच्या या अनोख्या कार्यामुळे समाजातील विविध स्तरातून त्यांचे कौतुकही होत आहे. विशेष म्हणजे रवींद्र ठोंबरे हे पोलीस दलात कार्यरत असल्याने खाकीतील देवमाणूस म्हणूनही त्यांचा नामोल्लेख होऊ लागला आहे.\nबावधन येथील रवींद्र ठोंबरे हे पोलीस दलात सेवा बजावत असून सध्या ते पाचगणी पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. सातारा पोलीस अधीक्षक यांचे वाहनचालक म्हणून तब्बल 12 वर्ष त्यांनी काम केले आहे. ठोंबरे यांचा 2012 साली राष्ट्रपती पुरस्कारानेही सन्मान करण्यात आला आहे. पोलीस महासंचालकांनीही त्यांच्या कामाची प्रशंसा करुन त्यांना सन्मानित करत प्रमाणपत्र देऊन गौरविले आहे. पोलीस म्हणून समाजाची सेवा करत असतानाही देहदान करण्याचा विचार त्यांच्या मनामध्ये आला. देहदान करण्याचा मानस त्यांनी आपल्या पत्नी शकुंतला ठोंबरे यांना सांगितला. त्यांनीही ठोंबरे यांच्या हो मध्ये हो मिसळत मीदेखील देहदान करणार असे सांगितले. त्यानुसार दोघा पती-पत्नीने कराड येथील कृष्णा वैद्यकीय महाविद्यालयात जाऊन मरणोत्तर देहदान करण्याचा मानस सत्यात उतरविला आहे. जोपर्यंत जीवत आहे तोपर्यंत जमेल तेवढ चांगला करायचच, परंतु मरणानंतरही आपला देह दुसऱ्याच्या उपयोगी यायला पाहिजे असे त्यांचे नेहमीच मत होते. त्या अनुषंगानेच त्यांनी मरणोत्तर देहदानाचा संकल्प करुन तो प्रत्यक्ष अंमलात आणला आहे. ठोंबरे दांपत्याच्या या सामाजिक बांधिलकीचे पोलीस खात्यातून तसेच समाजाच्या इतर स्तरातूनही गौरव होत आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleअमेरिकन मंगळ यान क्‍युरियासिटी रोव्हरची मंगळावर 6 वर्षे पूर्ण\nNext articleहनुमानगिरी हायस्कुलचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://trekshitiz.com/trekshitiz/discussionboard/_topic316.html?SID=2536143a4171z6799f1bz86bdfb383372222222", "date_download": "2018-10-20T00:00:11Z", "digest": "sha1:V2JDDPF26B5TOSXB7DIDV26FXD7G4MB3", "length": 6077, "nlines": 114, "source_domain": "trekshitiz.com", "title": "\u0002शिवरायांचा पोवाडा - Adventure & Social Forum", "raw_content": "\nQuote Reply Topic: \u0002शिवरायांचा पोवाडा\n-सौ. रत्नमाला दामाजी पाटील\nमराठे शूर भोसले घराणे\nरयतेचा वाली म्हणून शिवा\nशिवरायांचा जन्म शिवनेरीवर झाला\nआशीर्वाद त्यांना दिला ..\nघोड्यावर स्वार होणे तलवार चालवणे\nयात शिवराय तरबेज झाले\nन्याय निवाडा कसा करावा\nत्याचे शिक्षण दादोजीने दिले ..\nशून्यातून स्वराज्य तयार करण्याचा\nसारा मावळा जागा झाला..\nहर हर महादेव गर्जना\nहिरे मोती पाचू लोक जमविले...\nतरी बहादूर शिवाजी राजे\nत्यांनी ना ना युक्त्या केल्या\nशिवराय वदले हळ हळूनी\nमाझा गड आला पण सिंह गेला..\nसोळाशे ऐंशी बारा वाजण्याला\nसर्वाना दुख सागरात लोटुनी\nअसा शिवाजी राजा होता\nआपण सारे करू तयांना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/486215", "date_download": "2018-10-20T01:01:39Z", "digest": "sha1:HH5U36DZBAQTX67OIYQ7BR35ABD6QM7M", "length": 9604, "nlines": 47, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "स्क्रिझोफेनिया रुग्णांवर बुवा-बाबांचे उपचार - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » मुंबई » स्क्रिझोफेनिया रुग्णांवर बुवा-बाबांचे उपचार\nस्क्रिझोफेनिया रुग्णांवर बुवा-बाबांचे उपचार\nतो अवघ्या तिशीतील तरुण. कुटुंबियांनी माझ्याकडे उपचारासाठी आणले. इतर ठिकाणांवरील उपचार संपल्यानंतरच सरकारी रुग्णालयांमध्ये रुग्ण दाखल होतो. हा ही त्यापैकीच एक. यात वेगळेपण फक्त एवढेच की हा रुग्ण वेगवेगळे डॉक्टरांकडे न जाता कित्येक बुवा-बाबांकडे उपाय करून झाल्यावर शेवटच्या टप्प्यावर माझ्याकडे आला होता, असे डॉ. सागर मुंदडा सांगत होते. आज (बुधवार) जागतिक स्क्रिझोफेनिया दिन असून या विकाराबाबत समाजात जागरुकताच नसल्याची खंत डॉ. मुंदडा यांनी व्यक्त केली. अशा विकाराच्या रुग्णांना मानसोपचारांकडे न नेता बुवा-बाबांकडे उपचारासाठी नेत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.\nदक्षिण मुंबईत राहणारा तो चांगला विद्याविभूषित असून नुकताच चांगल्या पदावर कामालाही जाणारा आहे. पाच वर्षापासून त्याला सतत आवाज ऐकू येऊ लागले. थोडय़ाच †िदवसांमध्ये तो स्वतःशी बोलूही लागला. त्याचा विचित्रपणा पाहून घरच्यांनी आधी बाबाचा सल्ला घेतला. या सल्ल्यातून त्यांची पाच वर्षे वाढत गेली. आता त्याचे प्रकरण उपचारापलिकडे गेले असल्याचे मुंदडा म्हणाले.\nसमाजात स्क्रिझोफेनियाबाबत गैरसमज अधिक असल्यानेच हा विकार दुर्लक्षित होत आहे. तर काही कुटुंबीय मानसोपचार तज्ञांची मदत न घेता बुवा-बाबांचा सल्ला आधी घेत असतात. स्क्रिझोफेनियाच्या रुग्णांना एकटे राहण्यास आवडते, त्यांना सतत आवाज येत असल्याचा भास होत असतो, त्यामुळे ते कोणाशी बोलणेही टाळतात. समाजापासून विभक्त राहण्यास सुरुवात करतात. त्यांना दुसऱयांबद्दल सतत संशय येत असतो. यावर डॉ. मुंदडा म्हणाले की, मेंदूमध्ये होणाऱया काही रासायनिक बदलांमुळे व्यक्तिच्या वागण्यात विचार आणि भावना व्यक्त करण्यामध्ये बदल घडून येणे, समाजात मानसिक आजाराबद्दल गैरसमजामुळे उपचार मिळत नाहीत. मात्र, उपचारातून बरा होऊ शकतो. मानसिक आजारांवर सल्ला आणि उपचार रुग्णांवर तज्ञांकडून वेळेत नियमितपणे उपचार करणे गरजेचे आहे. शिवाय विचित्र ऐकू येणे, दिसणे, विचार करणे अशी मनोवस्था म्हणजेच स्क्रिझोफेनिया असल्याची लक्षणे असतात असे सांगण्यात येत होते. मात्र, तसे नसून मनोविकार तज्ञांच्या मते क्रिझोफेनिया हा विकार पूर्णपणे मेंदू आधारित विकार असून स्पष्टपणे विचार करणे, भावना व्यक्त करणे या मेंदूच्या प्रक्रियांवर हा विकार परिणाम करत असतो. त्यांच्यावर उपचार न झाल्यास यातील धोका वाढू शकतो. मात्र, हे उपचार डॉक्टरकडे जाऊनच व्हावेत. बुवा-बाबांकडे जाण्याने उपचारासाठी विलंब होऊ शकतो.\n‘स्क्रिझोफेनियाच्या रुग्णांना त्यांचे नातेवाईक बुवा-बाबांकडे उपचारासाठी नेतात. दर दहा रुग्णांमागे तीन ते चार रुग्ण आधी बुवा-बाबांकडे गेलेले असतात. अखेरच्या टप्प्यात मानसोपचाराकडे आणले जाते. तेव्हा उपचार करणे कठीण होऊन बसते.’\n– डॉ. सागर मुंदडा, मनोसापचार तज्ञ,\nबुवा-बाबांच्या नादी लागण्याची कारणे :\nरुग्णांच्या विचित्र वागणुकीचा धसका कुटुंबीय घेतात\nअशिक्षितपणा आणि विकाराबाबत जागरुकता नसणे\nस्क्रिझोफेनिया रुग्णांना न स्वीकारणे\nस्वप्नातले स्मारक आम्ही उभारणार – विजय कांबळे\nइंजिनियर श्रीनिवास कुचिभोतल्या यांच्या मारेकऱ्यालाअमेरिकेत जन्मठेपेची शिक्षा\nमुंबईकर काढतायंत कार्यालयात झोपा\nपालघरमध्ये बस अपघातात 11 प्रवासी जखमी\nआजचे भविष्य शनिवार दि. 20 ऑक्टोबर 2018\nक्लीनर मानेचा खून गळा आवळून\nसाडेपाच लाखाची दारू जप्त\nसंशोधकांनी अनुभवली ‘तिलारी’ची समृद्धी\nनिरवडेत वीज पडून तरुण ठार\nप्रचंड गडगडाटाने कुडाळ हादरले\nमालवणात ‘स्वस्थ भारत’ सायकल रॅलीचे स्वागत\nकुडाळला कीर्तन महोत्सवास प्रारंभ\nआश्वासनांच्या कात्रणांचे लवकरच प्रदर्शन\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AC-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF/", "date_download": "2018-10-20T00:04:45Z", "digest": "sha1:35WO4DOXYQ7GVKJQG5JOCVROH3QFKIOX", "length": 7011, "nlines": 128, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "बापूसाहेब गावडे विद्यालयाचे विद्यार्थी शिष्यवृत्ती गुणवत्तायादीत | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nबापूसाहेब गावडे विद्यालयाचे विद्यार्थी शिष्यवृत्ती गुणवत्तायादीत\nटाकळी हाजी- टाकळी हाजी तालुका शिरूर येथील बापूसाहेब गावडे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती आणि एनएमएमएस परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवले आहे. इयत्ता पाचवीतील पायल भानुदास काणे हिने 226 गुण मिळवून शिष्यवृत्ती मिळवली आहे.\nया विद्यार्थिनीला एल.आर. सोदक, एस.सी.गावडे, डी.एम.सोनवणे या शिक्षकांनी मार्गदर्शन केले आहे. तसेच पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत साक्षी रामदास किऱ्हे हिने शिष्यवृत्ती मिळवली आहे. या विद्यार्थ्यांना के. एन. चौधरी, ए. बी. जाधव, एम. व्ही. गायकवाड, एस.एम. वाघमारे, पर्यवेक्षक जे.डी. हारोळे, प्राचार्य आर. बी. गावडे यांनी मार्गदर्शन केले.\nएनएमएमएस परीक्षेत देखील विद्यार्थी गुणवत्तायादीत आल्याचे प्राचार्य आर. बी. गावडे यांनी सांगितले. त्यामध्ये साक्षी रामदास किऱ्हे, पुष्पांजली अशोक महतो, साक्षी अरुण पोकळे, ऋतुजा रोहिदास खामकर, सौरभ सूर्यभान खामकर हे विद्यार्थी गुणवत्तायादीत आले आहेत. या विद्यार्थ्यांना रोहिदास मांजरे यांनी मार्गदर्शन केले. या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष आणि माजी आमदार पोपटराव गावडे, जि.प. सदस्या सुनिता गावडे, घोडगंगा साखर कारखान्याचे संचालक राजेंद्र गावडे, पंचायत समिती सदस्या अरुणा घोडे, सरपंच दामू घोडे यांनी अभिनंदन केले.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleकालव्यात कार कोसळून क्रीडा शिक्षकाचा मृत्यू\nNext articleआयडीबीआय बॅंकेच्या दालनाची तोडफोड केल्याप्रकरणात सहा जणांना अटक आणि सुटका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://berartimes.com/?p=49288", "date_download": "2018-10-20T00:02:22Z", "digest": "sha1:TBV2BNB5ETUXJYNIWAMPDKDRGR3CLDYU", "length": 13209, "nlines": 136, "source_domain": "berartimes.com", "title": "सेवाग्राम आश्रमाच्या अध्यक्षपदी टीआरएन प्रभू यांची निवड | Berar Times", "raw_content": "\nबुद्ध भूमि उमरी कटंगी में हुआ अंतरराष्ट्रीय बौद्ध मैत्री सम्मेलन# #अजीत जोगी नहीं लड़ेंगे चुनाव# #गडचिरोलीतील गोवारी समाज आंदोलनाला खा.नेतेंची भेट# #बेशिस्त वाहन पार्किंगवर होणार कारवाई निवारण कक्षाला माहिती देण्याचे आवाहन# #अवैैध वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परने उडवले शेतकऱ्याला# #न्यायालयाच्या निर्णयाची अमंलबजावणी करा- गोवारी समाजाची मागणी# #अवैध लोहखनीज उत्खनन विरुद्ध वनविभागाची कार्यवाही तीन ट्रक जप्त# #बालवाडी कर्मचारीओंका 20 अक्तूंबर को सम्मेलंन# #अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट शनिवार व रविवारला गोंदियात# #पुलवामामध्ये जवानांवर दहशतवादी हल्ला, 7 जवान जखमी\nपुर्व विदर्भातील लोकप्रिय ईपेपर\nसेवाग्राम आश्रमाच्या अध्यक्षपदी टीआरएन प्रभू यांची निवड\nवर्धा,दि.14 : सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी वरिष्ठ सर्वोदय सेवक टी.आर.एन.प्रभू यांची निवड करण्यात आली आहे. विद्यमान अध्यक्षांचा कार्यकाळ १७ मार्चला समाप्त होत असल्याने ही निवड करण्यात आल्याची माहिती सर्व सेवा संघाचे अध्यक्ष महादेव विद्रोही यांनी दिली.\nप्रभू यांनी गांधी दर्शन आणि राष्ट्रभाषा हिंदीत पदव्युत्तर पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांचा जन्म केरळ येथे २९ मे १९४७ ला झाला. गांधीजींच्या जन्म शताब्दी वर्षात त्यांनी सर्वोदय आंदोलनात सहभाग घेतला होता. तसेच सर्वोदयाचे अग्रणी नारायण देसाई यांच्या नेतृत्वात त्यांनी शांती सेनेचे प्रशिक्षण घेतले आहे. केरळ येथे युवा शांती सेना संयोजक म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. १९७५ आणीबाणीत त्यांना कारावास भोगावा लागला. १९७७ ला लोक नायक जयप्रकाश नारायण यांनी स्थापन केलेल्या छात्र युवा संघर्ष वाहिनीतही त्यांनी काम केले आहे. गांधी विचारांवर आधारीत पुर्णोदय बुक ट्रस्टचे ते उपाध्यक्ष आहे. तसेच केरळ येथे गांधी शांती प्रतिष्ठानचे युवा समन्वयक म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे. यासह सर्व सेवा संघाचे मंत्री आणि विश्वस्त म्हणून ते कार्य करीत आहेत.\nबुद्ध भूमि उमरी कटंगी में हुआ अंतरराष्ट्रीय बौद्ध मैत्री सम्मेलन\n बौद्ध संगठन को भीमराव आंबेडकर द्वारा शुरू किया गया इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी\nअजीत जोगी नहीं लड़ेंगे चुनाव\nरायपुर.19 अक्तुंबर(विशेष सवांददाता) छत्तीसगढ़ की राजनीति में शुक्रवार को अहम मोड़ आ गया है मुख्यमंत्री डॉ. रमन सिंह के खिलाफ चुनाव लड़ने की घोषणा करने वाले पूर्व Read More »\nगडचिरोलीतील गोवारी समाज आंदोलनाला खा.नेतेंची भेट\nगडचिरोली(अशोक दुर्गम) दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी Read More »\nबेशिस्त वाहन पार्किंगवर होणार कारवाई निवारण कक्षाला माहिती देण्याचे आवाहन\nवाशिम, दि. १९ : जिल्ह्यात पार्किंग झोन व्यतिरिक्त अन्य ठिकाणी पार्क केलेली वाहने, रस्त्यावर सोडून गेलेल्या वाहनांवर तात्काळ करावी करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी निवारण कक्षाची स्थापना केली Read More »\nन्यायालयाच्या निर्णयाची अमंलबजावणी करा- गोवारी समाजाची मागणी\nगोंदिया दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी समाजाला Read More »\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र .\nबुद्ध भूमि उमरी कटंगी में हुआ अंतरराष्ट्रीय बौद्ध मैत्री सम्मेलन\n बौद्ध संगठन को भीमराव आंबेडकर द्वारा शुरू किया गया इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी\nअजीत जोगी नहीं लड़ेंगे चुनाव\nरायपुर.19 अक्तुंबर(विशेष सवांददाता) छत्तीसगढ़ की राजनीति में शुक्रवार को अहम मोड़ आ गया है मुख्यमंत्री डॉ. रमन सिंह के खिलाफ चुनाव लड़ने की घोषणा करने वाले पूर्व Read More »\nगडचिरोलीतील गोवारी समाज आंदोलनाला खा.नेतेंची भेट\nगडचिरोली(अशोक दुर्गम) दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी Read More »\nबेशिस्त वाहन पार्किंगवर होणार कारवाई निवारण कक्षाला माहिती देण्याचे आवाहन\nवाशिम, दि. १९ : जिल्ह्यात पार्किंग झोन व्यतिरिक्त अन्य ठिकाणी पार्क केलेली वाहने, रस्त्यावर सोडून गेलेल्या वाहनांवर तात्काळ करावी करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी निवारण कक्षाची स्थापना केली Read More »\nन्यायालयाच्या निर्णयाची अमंलबजावणी करा- गोवारी समाजाची मागणी\nगोंदिया दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी समाजाला Read More »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/topics/digital/", "date_download": "2018-10-20T01:16:28Z", "digest": "sha1:LCRACADYURGZKO3AA3EA7HSOI7DFCO7K", "length": 28903, "nlines": 412, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest digital News in Marathi | digital Live Updates in Marathi | डिजिटल बातम्या at Lokmat.com", "raw_content": "शनिवार २० ऑक्टोबर २०१८\n'या' विनोदी अभिनेत्याला ओळखलात का \n'झी मराठी अवॉर्ड्स २०१८'मध्ये बालकलाकारांची धमाल\nआम्ही दोघी मालिकेत 'कुछ कुछ होता है' चित्रपटाची झलक\nपावसामुळे मुंबईतील धूलिकणांचे प्रमाण घटले\nमेट्रोच्या कामावरून दोन यंत्रणांमध्ये रंगला वाद\n‘मी टू’ चळवळ पीडितांसाठी; त्याचा गैरवापर करू नका - उच्च न्यायालय\nदागिन्यांच्या मोहात मित्राकडूनच मुख्य सूत्रधाराची हत्या\nरेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या ब्लॉक\nTanushree Dutta controversy : 'सिन्टा'वर भडकली तनुश्री दत्ता; पण का\nविविधांगी भूमिका साकारण्याचा एकच ध्यास\n ‘बधाई हो’ने पहिल्या दिवशी रचला विक्रम\n‘अॅव्हेंजर्स 4’मध्ये आयर्न मॅनच्या हातात दिसणार ‘हे’ खास शस्त्र\n23 Years Of DDLJ : शाहरूख- काजोलचा ‘दिलवाले दुल्हनियां ले जायेंगे’ झाला २३ वर्षांचा पाहा कधीही न पाहिलेले काही फोटो\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nशीघ्रपतनाची समस्या; कारणं आणि उपाय\nपरिणीती चोप्राचे 'हे' इंडो-वेस्टर्न लूक्स तुम्हाला देतील परफेक्ट लूक\nसंध्याकाळच्या चहासोबत एकदा तरी ट्राय करा खमंग मसाला पापड\nकानामध्ये हेवी इयररिंग्स वापरताय 'या' समस्यांचा करावा लागू शकतो सामना\nमुंबईतील 'या' ठिकाणी स्वस्त आणि मस्त शॉपिंगचा आनंद लुटा\nपंजाब - अमृतसर रेल्वे दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शनिवारी पंजाबमध्ये राजकीय शोक\nभाजपाचे बिहारचे खासदार भोला सिंह यांचे निधन; दिल्लीच्या राम मनोहर लोहिया इस्पितळात केले होते दाखल.\nट्रेनने लोकांना उडवलं आणि सिद्धूंच्या पत्नी नवजोत कौर गाडीत बसून घरी निघून गेल्या, प्रत्यक्षदर्शींचा आरोप\nपंजाब - अमृतसर येथे रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना पंजाब सरकारकडून 5 लाख रुपयांची मदत जाहीर\nनवी दिल्ली - अमृतसर येथील रेल्वे दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले दु:ख व्यक्त\nआदिलाबाद : नागपूरहून निघालेल्या कारमध्ये दहा कोटींची रोकड जप्त\nअमृतसर (पंजाब) - रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या भीषण रेल्वे अपघातात 50 जाणांचा मृत्यू, पोलिसांची माहिती\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\nऔरंगाबाद - डोक्यात दगड घालून कविता अशोक जाधव या महिलेचा खून, हर्सूल भागातील घटना\nनाशिक - नाशिक मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये वादावादी\nमुंबई - मुंबई विमानतळावर 21 लाख 52 हजार रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर जप्त, सीआयएसएफची कारवाई\nनागपूर - गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमदार निवासावर चढून आंदोलन, अधिग्रहित जमिनीचा मोबदला देण्याची मागणी\nनंदुरबार- जि.प.समाज कल्याण अधिकारी सतिश वळवी यांना कार्यालयात 20 हजाराची लाच घेताना अटक\nपंजाब - अमृतसर रेल्वे दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शनिवारी पंजाबमध्ये राजकीय शोक\nभाजपाचे बिहारचे खासदार भोला सिंह यांचे निधन; दिल्लीच्या राम मनोहर लोहिया इस्पितळात केले होते दाखल.\nट्रेनने लोकांना उडवलं आणि सिद्धूंच्या पत्नी नवजोत कौर गाडीत बसून घरी निघून गेल्या, प्रत्यक्षदर्शींचा आरोप\nपंजाब - अमृतसर येथे रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना पंजाब सरकारकडून 5 लाख रुपयांची मदत जाहीर\nनवी दिल्ली - अमृतसर येथील रेल्वे दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले दु:ख व्यक्त\nआदिलाबाद : नागपूरहून निघालेल्या कारमध्ये दहा कोटींची रोकड जप्त\nअमृतसर (पंजाब) - रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या भीषण रेल्वे अपघातात 50 जाणांचा मृत्यू, पोलिसांची माहिती\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\nऔरंगाबाद - डोक्यात दगड घालून कविता अशोक जाधव या महिलेचा खून, हर्सूल भागातील घटना\nनाशिक - नाशिक मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये वादावादी\nमुंबई - मुंबई विमानतळावर 21 लाख 52 हजार रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर जप्त, सीआयएसएफची कारवाई\nनागपूर - गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमदार निवासावर चढून आंदोलन, अधिग्रहित जमिनीचा मोबदला देण्याची मागणी\nनंदुरबार- जि.प.समाज कल्याण अधिकारी सतिश वळवी यांना कार्यालयात 20 हजाराची लाच घेताना अटक\nAll post in लाइव न्यूज़\nविविधांगी भूमिका साकारण्याचा एकच ध्यास\nBy अबोली कुलकर्णी | Follow\nअभिनेत्री सई ताम्हणकर ही मराठी चित्रपटसृष्टीसह सर्व प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री बनली आहे. आत्तापर्यंत अनेक व्यक्तिरेखा तिने भूमिकांमधील नाविण्य शोधून साकारल्या. विविधांगी भूमिका करण्यावर तिचा कायम भर असतो. साध्या, सोज्वळ भूमिकांसोबतच ग्लॅमरस असा प्र ... Read More\nआॅनलाईन सातबारा उताऱ्यात दुरूस्तीची संधी\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nराज्य शासनाच्या महसूल विभागाच्या वतीने ‘सातबारा संगणकीकरण’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारा तयार करण्याचे काम सुरू आहे. ... Read More\nPaytm वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी RBIनं 'या' निर्णयाला दिली मंजुरी\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nजर तुम्ही ऑनलाइन पद्धतीनं व्यवहार करत असाल, तर तुमच्यासाठी एक गूड न्यूज आहे. ... Read More\nदेशातील सर्वप्रथम डिजीटल आॅफलाईन शाळा नागपुरात\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nदेशातील सर्वप्रथम डिजीटल आॅफलाईन शाळा होण्याचा मान कै. लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्थेच्या शाळांना मिळणार आहे. केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज रविवारी ... Read More\nवरदहस्त व दुर्लक्षामुळे अनधिकृत होर्डिंग\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nअनधिकृत होर्डिंग दुर्घटनेनंतर शहरात सर्रासपणे उभ्या असलेल्या अनधिकृत होर्डिंगचा विषय पुढे आला आहे. यामध्ये राजकीय वरदहस्त व प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे पुणे शहरात ... Read More\nडिजिटल सातबारामध्ये पुणे जिल्हा मागे\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nपुणे जिल्ह्याने सुरुवातीला सातबारा संगणकीकरणाच्या कामात आघाडी घेतली होती. मात्र, जिल्ह्याची सध्याची कामगिरी नीचांकी असल्याचे दिसून येत आहे. ... Read More\nडिजिटल इंडियाच्या डिजिटल समस्या सुटेना\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nअकोला : केंद्र आणि राज्य शासनाने डिजिटल इंडियाच्या दिशेने वाटचाल सुरू केली; मात्र नव्याने तयार होत असलेल्या डिजिटल समस्या सोडविण्यासाठी कोणतीही उपाययोजना अद्याप झालेली नाही. ... Read More\nडिजिटल सातबारा उता-याचे काम पुन्हा सुरू\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nसर्व्हरवर ताण येत असल्याने गेल्या काही महिन्यांपासून बंद असलेले डिजिटल सातबारा उता-याचे काम महसूल विभागाकडून पुन्हा सुरू करण्यात आले आहे. ... Read More\nआता थकबाकीदार वीज ग्राहकांना मिळणार डिजिटल नोटीस\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nआता वीज ग्राहकांना डिजिटल मोडनुसार व्हॉट्स अ‍ॅप, एसएमएस, ई-मेलव्दारे नोटीस पाठवून थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यास राज्य वीज नियामक आयोगाने मान्यता दिली आहे. ... Read More\n६६ शाळांची बत्ती गुल\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या उपक्रमांतर्गत ग्रामीण व शहरी भागातील प्रत्येक शाळा डिजीटल व्हावी या उद्देशातून प्रयत्न करण्यात आले. यात जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या ९०० शाळा लोकसहभागातून तर १६५ शाळांत शासनाकडू ... Read More\nशिर्डीसबरीमाला मंदिरमीटूसनी देओलइंधन दरवाढप्रो कबड्डी लीगसुशांत सिंग रजपूतनवरात्रीतितली चक्रीवादळडोनाल्ड ट्रम्प\nविक्रमवीर विराट; कोहलीचे 'हे' एक डझन विक्रम सांगतात त्याची महानता\nPHOTO बॉलिवूडच्या कलाकारांनी लावली दुर्गा पूजेला हजेरी\nजॅकलिन, स्मृती इराणी, आमीरचं नाव बदललं; 'प्रयागराज'नंतरही योगींचा नामांतराचा धडाका\nपरिणीती चोप्राचे 'हे' इंडो-वेस्टर्न लूक्स तुम्हाला देतील परफेक्ट लूक\nमुंबईतील 'या' ठिकाणी स्वस्त आणि मस्त शॉपिंगचा आनंद लुटा\nलहानपणी टॉप, मात्र मोठेपणी फ्लॉप आठवतात का 'हे' कलाकार\n'या' घरगुती वस्तुंचा तुम्ही चुकीच्या पद्धतीने वापर करताय\nदसरा मेळाव्यामुळे शिवाजी पार्क भगवामय\nनागपुरातील विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यातील क्षणचित्रे\nवेगाने वजन कमी करण्यासाठी नारळाचं पाणी; जाणून घ्या कसे\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nतिरंगा फडकला आणि डोळे पाणावले सांगतोय मिस्टर आशिया सुनीत जाधव\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nअष्टमीला कोल्हापूरची अंबाबाई महिषासुरमर्दिनीच्या रूपात\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nMeToo बद्दल तरुणाईचं म्हणणं काय तरुणाई खुलेपणाने होतेय व्यक्त\nसप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nजोतिबाची पाच पाकळ्यातील बैठी सरदारी पूजा\nस्वबळानंतर शिवसेनेची पाऊले युतीकडे\nमेट्रोच्या कामावरून दोन यंत्रणांमध्ये रंगला वाद\nरावणदहन पाहाणाऱ्या ६१ जणांना रेल्वेने चिरडले\nदुष्काळात महाराष्ट्राला मदतीचा हात देऊ : मोदी\nपावसामुळे मुंबईतील धूलिकणांचे प्रमाण घटले\nमुंबईसह कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्राला पावसाचा इशारा\nमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून डॉलर्स जप्त\nबॉलिवूड स्टार्सच्या व्यवस्थापकाने केला आत्महत्येचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/rohit-kumar-paudel-becomes-fourth-youngest-odi-debutant/", "date_download": "2018-10-20T00:25:23Z", "digest": "sha1:AGCA5TVXF3CTMF4ODVMX56SNI2VH6GIZ", "length": 11541, "nlines": 86, "source_domain": "mahasports.co.in", "title": "जेव्हा १५ वर्षांचा क्रिकेटपटू खेळतो थेट आंतरराष्ट्रीय क्रिकेट", "raw_content": "\nजेव्हा १५ वर्षांचा क्रिकेटपटू खेळतो थेट आंतरराष्ट्रीय क्रिकेट\nजेव्हा १५ वर्षांचा क्रिकेटपटू खेळतो थेट आंतरराष्ट्रीय क्रिकेट\nजागतीक क्रिकेटमध्ये सध्या युवा खेळाडू चमकत आहेत. तसेच ते नवनवीन विक्रमही रचत आहेत.\nनुकतेच शुक्रवारी, 3 आॅगस्टला पार पडलेल्या नेदरलँड्स विरुद्ध नेपाळ यांच्यात वनडे सामना पार पडला. या सामन्यात नेपाळच्या 15 वर्षीय रोहित कुमार पौडेल या खेळाडूने आंतरराष्ट्रीय पदार्पण केले आहे.\nया पदार्पणाबरोबच त्याने एक खास विक्रम रचला आहे. तो वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा चौथ्या सर्वात कमी वयाचा खेळाडू ठरला आहे. या सामन्याच्या दिवशी त्याचे वय 15 वर्षे दिवस इतके होते.\nया यादीत अव्वल क्रमांकावर पाकिस्तानचे हसन रझा हे खेळाडू असून त्यांनी झिम्बाब्वे विरुद्ध 14 वर्ष 233 दिवस इतके वय असताना वनडेत पदार्पण केले होते.\nतसेच या यादीत दुसऱ्या स्थानी 2013 मध्ये अफगाणिस्तान विरुद्ध वनडे पदार्पण करणारा केनियाचा गुरदिप सिंग आहे. त्याने 15 वर्ष 258 दिवसांचा असताना हे वनडे पदार्पण केले होते.\nया यादित तिसऱ्या स्थानी कॅनडाचा नितिश कुमार असुन त्याने 2010 मध्ये अफगाणिस्तान विरुद्धच वनडे पदार्पण केले होते. यावेळी त्याचे वय 15 वर्ष 273 दिवस होते.\nया यादीत भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर 9 व्या स्थानी आहे. त्याने पाकिस्तानविरुद्ध 18 डिसेंबर 1989 मध्ये 16 वर्ष 238 दिवस एवढे वय असताना वनडे पदार्पण केले होते.\nरोहित कुमार हा उजव्या हाताचा फलंदाज आहे. तो शुक्रवारच्या सामन्यात 16 व्या षटकात 6 व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला. मात्र त्याचे हे पदार्पण खास झाले नाही. त्याने 15 चेंडूत फक्त 6 धावा केल्या. त्याला गोलंदाजाने बाद केले.\nरोहितने अ दर्जाचे 13 सामने खेळले असून यात त्याने च्या सरासरीने धावा केल्या आहेत. तसेच त्याने एक ट्वेंटी20 सामना देखील खेळला आहे. मात्र त्याला यात फलंदाजी आणि गोलंदाजीची संधी मिळाली नाही.\nनेपाळने प्रथम फलंदाजी करताना 216 धावा केल्या तर नेदरलँड्सला 215 धावात रोखण्यात त्यांना यश आल्याने हा सामना नेपाळने 1 धावेने जिंकला.\nविशेष म्हणजे नेपाळची ही पहिलीच वनडे मालिका आहे.\nवनडेमध्ये सर्वात कमी वयात पदार्पण करणारे खेळाडू-\n14 वर्षे 233 दिवस (1996) – हसन रझा (पाकिस्तान)\n15 वर्षे 258 दिवस (2013) – गुरदीप सिंग (केनिया)\n15 वर्षे 273 दिवस (2010)- नीतीश रोनीक कुमार (कॅनडा)\n15 वर्षे 335 दिवस (2018) – रोहित कुमार पौडल (नेपाळ)\n16 वर्षे 127 दिवस (1988) अकिब जावेद (पाकिस्तान)\n16 वर्षे 206 दिवस (2015) – योद्धीन पुंजा (संयुक्त अरब अमिराती)\n16 वर्षे 215 दिवस (1996) – शाहिद अफ्रीदी (पाकिस्तान)\n16 वर्षे 229 दिवस (2004) – रामवीर राय (संयुक्त अरब अमिराती)\n16 वर्षे 238 दिवस (1989) – सचिन तेंडुलकर (भारत)\n16 वर्षे 252 दिवस (2017) – मुजीब रहमान (अफगाणिस्तान)\nक्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.\n–कसोटी मालिका बोरिंग ठरली असती परंतु विराटच्या त्या गोष्टीमुळे आता येणार मजा\n–टाॅप ५- इशांत शर्मा सुसाट, एकाच सामन्यात केले अनेक विक्रम\n–साहेबांच्या भूमीवर मराठमोळ्या स्म्रीती मानधनाचे वर्चस्व\nISL 2018: मोसमातील पहिल्या महाराष्ट्र डर्बीत मुंबईविरुद्ध पुणे सिटीचा पराभव\nनेमार ज्युनियरने मोडला पेलेंचा हा विक्रम\nVideo: या कामगिरीमुळे रोहित शर्माने पृथ्वी शॉला मिठीच मारली\nऑस्ट्रेलिया पहिल्यांदाच खेळणार या संघाविरुद्ध टी २० सामना\nVideo: तीन दिवसांत क्रिकेटमध्ये झाले तीन विचित्र धावबाद\nटाॅप ३- आज प्रो कबड्डीत होणार हे तीन मोठे पराक्रम\nISL 2018: भेदक मार्सेलिनोच्या पुनरागमनाचे पुणे सिटीला वेध\nएचसीएल आशियाई टेनिस अजिंक्यपद २०१८ स्पर्धेत अव्वल व आंतरराष्ट्रीय खेळाडू झुंजणार\nअखिल भारतीय सुपर सिरीज् टेनिस स्पर्धेत पुण्याच्या राधिका महाजनला दुहेरी मुकुट\nISL 2018: चेन्नईने केली पराभवाची हॅट्ट्रीक\nसलग दुसऱ्या दिवशी क्रिकेटमध्ये ‘कहर’, विचित्र रनआऊटची मालिका सुरुच\nझी महाराष्ट्र कुस्ती दंगलमध्ये ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी खेळणार या टीमकडून\nनागराज मंजूळे आता कुस्तीच्या मैदानात, विकत घेतली झी महाराष्ट्र कुस्ती दंगलमधील ही टीम\nटाॅप ३- प्रो कबड्डीच्या ६व्या हंगामात ५०पेक्षा जास्त गुण घेणारे ३ खेळाडू\nटीम इंडीयाने गाठली आहे या पाच देशांविरुद्ध वनडे सामन्यांची शंभरी\nक्रिकेटपटू दिपक चहरच्या घरी चोरीचा प्रयत्न करणाऱ्या सहा जणांना अटक\nविराटने डिजाईन केलेल्या शूजची अशी आहे किमंत\nपुण्यात होणाऱ्या कबड्डी, क्रिकेट सामन्यांचे असे आहेत तिकीट दर\nभारत-विंडीज यांच्यातील चौथ्या वनडेच्या तिकीट विक्रीला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार\nकपिल देव, अनिल कुंबळेला मागे टाकत रविंद्र जडेजा करणार मोठा पराक्रम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF:GnawnBot", "date_download": "2018-10-19T23:45:44Z", "digest": "sha1:JKULDQ4LKG3F3KQYBRVHUYTIO77ALF2E", "length": 4202, "nlines": 123, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सदस्य:GnawnBot - विकिपीडिया", "raw_content": "\nहे सदस्य खाते म्हणजे StormDaebak (चर्चा) ने चालविलेला सांगकाम्या आहे..\nहे सदस्य खाते कळसूत्री बाहुले (सॉक पपेट) नसून, परत परत करावी लागणारी संपादने लवकर पूर्ण करण्यासाठी वापरण्यात येणारे स्वयंचलित खाते आहे.\nप्रचालक/प्रबंधक:जर या खात्याचा गैरवापर झालेला आढळल्यास हे खाते प्रतिबंधित (ब्लॉक) करा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३ जानेवारी २००९ रोजी ११:०४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/lokrang-news/remembering-radio-40631/", "date_download": "2018-10-20T00:13:46Z", "digest": "sha1:2BCLQE3KZAFWLAVLR4H7NTQ32DD3QWKD", "length": 27389, "nlines": 219, "source_domain": "www.loksatta.com", "title": "ओम रेडिओ नम:। | Loksatta", "raw_content": "\nविषाणुजन्य तापावर प्रतिजैविके घेणे टाळा\nसंत्र्याला यंदा सुगीचे दिवस\nऊस तोडणी कामगारांना भविष्य निर्वाह निधीचा लाभ\nदसरा मेळाव्यातून पंकजांचा पक्षांतर्गत स्पर्धकांनाही इशारा\nनकळत्या वयापासून संगीत हाच श्वास अन् ध्यास कसा होत गेला, संगीतसागरातले माणिक-मोती कसे सापडत गेले, त्यातून ब्रह्मानंदी कशी टाळी लागली, याचा सुरेल प्रवास कथन करणारे\nनकळत्या वयापासून संगीत हाच श्वास अन् ध्यास कसा होत गेला, संगीतसागरातले माणिक-मोती कसे सापडत गेले, त्यातून ब्रह्मानंदी कशी टाळी लागली, याचा सुरेल प्रवास कथन करणारे सदर..\nमाझ्या अगदी बालपणीची पहिलीवहिली स्मरणं.. जी मला अगदी अंधुकशी आठवतात. ती म्हणजे- अकोला इलेक्ट्रिक सप्लाय कंपनीची १५-१६ खोल्यांची बैठी चाळ. चाळीतले दुसऱ्या क्रमांकाचे क्वार्टर आमचे.. सार्वजनिक नळाचे कोंडाळे शेवटच्या म्हणजे सोळाव्या क्वार्टरसमोर. त्यामुळे रोज सकाळी चाळीतल्या प्रत्येकाला नळकोंडाळ्यासमोर प्रातर्विधीकरिता आणि घरातल्या पिण्याचे तसेच वापरण्याचे पाणी साठवणीकरिता जावेच लागे. पंधराव्या बिऱ्हाडात राहणाऱ्या पल्र्याच्या (मूळ नाव प्रल्हाद) घरात चाळीतला एकमेव रेडिओ होता. सकाळी पल्र्याच्या रेडिओवर वाजणाऱ्या सिलोन केंद्रावर साडेसात ते आठ या वेळात ‘पुराने फिल्मों के गीत’ या कार्यक्रमातली गाणी ऐकताना नळकोंडाळ्यावर करावी लागणारी प्रतीक्षा आवडू लागली.. हवीहवीशी वाटू लागली..\nअवीट गोडीची तेव्हा जुनी झालेली लोकप्रिय गाणी या कार्यक्रमात पुन्हापुन्हा भेटत राहायची.. पण या सगळ्या सुंदर गाण्याच्या जोडीला – एका श्रेष्ठ आणि कालातीत अलौकिक अशा महान गायकाचे गाणे या कार्यक्रमातले शेवटचे गीत असे स्वर्गीय कृष्णलाल सैगलसाहेबांचे.. मला ध्वनिमुद्रित गाण्यातून ज्यांच्या सुरांनी झपाटले.. खरं तर संत मीराबाईच्या भजनातल्या ‘म्हातो स्याम डंसी’प्रमाणे ज्यांच्या सुरांचा डंख मला झाला, त्यातले एक म्हणजे के. एल. सैगलसाहेब. कहुं क्या आस निरास भई, एक बंगला बने न्यारा, दो नैना मतवाले तिहारे, मैं क्या जानु क्या जादू है किंवा देस रागातली – भावपूर्ण गायकीचा उत्कट आविष्कार म्हणावे अशी रचना ‘दुख के अब दिन बीतत नाही’ (विसाव्या शतकातले मराठी भाव – चित्र संगीतातले सर्वश्रेष्ठ संगीतकार-गायक आदरणीय कै. सुधीर फडके यांनी स्वरबद्ध केलेल्या आणि गायलेल्या ‘हा माझा मार्ग एकला’ या चित्रपटाच्या अप्रतिम शीर्षकगीताच्या निर्मितीची प्रेरणा सैगलसाहेबांच्या याच गाण्यातून घेतल्याचे त्यांनी मला अतिशय कृतज्ञापूर्वक एका भेटीत सांगितल्याचे स्मरते.) आणि भैरवीतली अप्रतिम रचना- बाबुल मोरा नैहर छुटो जाय.. (गाणं ऐकताना सैगलसाहेबांच्या स्वरातली विलक्षण आर्तता रसिकाच्या मनभर दाटते आणि डोळ्यातून वाहू पाहते.)\nया पुन्हा पुन्हा भेटणाऱ्या गाण्यामुळे मी सैगलसाहेबांचा कायमचा भक्त होऊन गेलो.. अत्यंत सुरेल आणि भिजलेला स्वर.. गाण्यातली मुश्किल स्वाभाविकता (ज्याला मी बोलण्याइतकी सहजता मानतो.) आणि गाण्यातले भाव या हृदयीचे त्या हृदयी उमटवण्याची अद्भुत ताकद.. ही सैगल गायकीची खास वैशिष्टय़े म्हणता येतील..\nत्यांच्या स्वरांनी त्या नकळत्या वयात असं गारूड घातलं होतं की, प्रसंगी त्यांचं गाणं ऐकण्याकरिता माझा स्वच्छतागृहाकरिता आलेला नंबर सोडून मी त्या नळकोंडाळ्यावर रेंगाळत राहायचो..गेली पन्नासहून अधिक वर्षे ‘पुराने फिल्मों के गीत’ या रोज सकाळी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमात शेवटचं गाणं सैगलसाहेबांचं वाजवून तेव्हाच्या रेडिओ सिलोन अर्थात आत्ताच्या श्रीलंका ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनने सैगलसाहेबांना केवळ एक अप्रतिम मानवंदना दिली एवढेच नव्हे, तर त्यांचं सुंदर स्मारकच केलंय, अशी माझी भावना आहे..\nपुढे वाढत्या वयाबरोबर चित्रपट संगीतातल्या दिग्गज स्वरांबरोबर हिंदुस्थानी/ कर्नाटक शास्त्रीय संगीत, लोकसंगीत, अभिजात पाश्चिमात्य संगीत, जाझ संगीत, पॉप/रॉक संगीत, विविध देशातले लोकसंगीत.. अशा श्रवणभक्तीच्या कक्षा विस्तारत गेल्या. स्वरातला आनंद घेताघेता अवघ्या जगण्यातला आनंदस्वर शोधण्याचे वेध आणि वेड लागले.\nमाझ्या आईला शास्त्रीय संगीतात अतिशय रूची होती.. आमच्या घरी रेडिओ आल्यानंतरच्या सुरुवातीच्या वर्षांमध्ये, अकोल्यातल्या शासकीय कन्या शाळेत शिक्षिका असलेल्या माझ्या आईची शाळा दुपारी असल्याने सकाळी आकाशवाणीच्या नागपूर, इंदोर-भोपाल, मुंबई, पुणे केंद्रावरील शास्त्रीय गायन/वादनाचे सव्वासात ते पावणेआठ दरम्यानचे कार्यक्रम ऐकता ऐकता आईने माझ्यात शास्त्रीय संगीताची रूची रुजवली आणि वाढीस लावली. पुढे आईची शाळा सकाळची झाल्याने आकाशवाणीच्या मुंबई ब केंद्राच्या कार्यक्रमाच्या सिग्नेचर टय़ूनपासून आंघोळ, कुकर लावणे, पोळ्या करणे या सर्व गोष्टी रेडिओशी संलग्न असत आणि सर्व कामं आटोपून ती बरोबर सकाळी सात वाजता शाळेला जायला घराबाहेर पडे.\nआईजवळ साधं रिस्टवॉचसुद्धा नव्हतं. पण होतं केवळ रेडिओ नावाचं अप्रतिम घडय़ाळ. ज्याच्या एकेका संगीतरचनेवर- मग ती उस्ताद बिस्मिल्लाखान साहेबांची सनई असो की, पहिलं, दुसरं, तिसरं भक्तिगीत असो किंवा साडेसहाच्या इंग्रजी बातम्या असोत, सकाळची तिची प्रत्येक कृती बांधलेली होती. शास्त्रीय गायनाबरोबर पंडित डी. व्ही. पलुस्करांच्या ‘जब जानकीनाथ सहाय करे.. चालो मन गंगा जमुना तीर.. ठुमक चालत रामचंद्र..’ आणि पंडित कुमार गंधर्वाच्या ‘मुझे रघुवरकी सुध आई..’, ‘सुनता है गुरु ग्यानी..’, कुदरत की गत न्यारी न्यारी..’ यासारख्या भजनांनी मला मोहित केले. ती मोहिनी अक्षय आहे..\nविविध भारतीवर रोज रात्री सव्वाआठ ते पुढला अर्धा तास शास्त्रीय संगीत या सदरात विख्यात गायक/वादकांच्या रागसंगीताचे आविष्कार ऐकायला मिळत.. माझी आवडती शास्त्रीय गायकांची जोडी – उस्ताद नझाकत अली आणि उस्ताद सलामत अली. त्यांची ध्वनिमुद्रिका त्या कार्यक्रमांतर्गत त्या दिवशी प्रक्षेपित व्हावी, अशी मी अधूनमधून देवाजवळ प्रार्थना करी आणि कधीतरी देव माझी प्रार्थना ऐकेही.\nया कार्यक्रमापाठोपाठ शास्त्रीय संगीतावर आधारित हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम मी अतिशय आवडीने ऐकत असे.. दर बुधवारी रात्री आठ ते नऊ दरम्यान सिलोन केंद्रावरचा ‘बिनाका गीतमाला’ न चुकता ऐकला जाई. रोज सकाळी ११ ते साडेअकराच्या दरम्यान आकाशवाणी मुंबई ‘ब’ केंद्रावर कामगारसभा कार्यक्रमात सोमवार ते शनिवार चित्र -नाटय़-भाव-भक्ती आणि लोक अशा विविध प्रकारची गाणी पुन्हापुन्हा भेटत. आकाशवाणीच्या मुंबई ब केंद्रावरून दर सोमवारी रात्री १० ते ११ दरम्यान ‘आपली आवड’ हा रसिक श्रोत्यांच्या मनपसंत गाण्यांचा कार्यक्रम, तसेच प्रत्येक महिन्याच्या दर शनिवारी सकाळी त्या महिन्यासाठी निर्मिलेलं नवं गाणं ऐकवणारा ‘भावसरगम’ हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम हे माझे अत्यंत आवडते कार्यक्रम होते. ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे, हृदयनाथ मंगेशकर, यशवंत देव, पंडित जितेंद्र अभिषेकी यांसारख्या अनेक प्रतिभावंत संगीतकारांची पुढे ध्वनिमुद्रिकेद्वारा लोकप्रिय झालेली कितीतरी उत्तमोत्तम गाणी ही मूलत: ‘भावसरगम’ची देणगी होय..\nरेडिओवर साडेनऊला सिलोन केंद्राची प्रात:सभा संपत असल्याने ११ वाजता सुरू होणाऱ्या कामगार सभेपर्यंत वेळ काढायला मला एके दिवशी रेडिओ कुवैत या मीडियम वेव्ह बँडवर प्रक्षेपित होणाऱ्या केंद्राचा शोध लागला.. त्यावर इंग्रजी गाणी लागत. त्या गाण्यातली भाषा तेव्हा आणि नंतरही फारशी कळली नाही, पण सुरांची वैश्विक भाषा- ती मला खूप आनंद देत होती. दुपारी ‘विविध भारती’ केंद्रावरची हिंदी गाणी संपली, की दिल्ली केंद्राच्या ‘उर्दू सव्‍‌र्हिस’वरून पुन्हा हिंदी चित्रपट गीते.\n..असा सिलसिला चालूच रहायचा अगदी रात्री पाकिस्तान रेडिओ स्टेशनवरून मेहदी हसन, नूरजहान, एस. व्ही. जॉन यांनी गायलेली फिल्मी – गैरफिल्मी गाणी, कव्वाल्या.. कधी रेडिओ मॉस्कोवरून होणारे मराठी कार्यक्रम तर कधी कुठल्याशा अनामिक आकाशवाणी केंद्राद्वारे पाश्चिमात्य वाद्यवृंदातून उमलत गेलेल्या सिम्फनीजचं प्राणांवर पडलेलं संमोहन असं उत्तररात्री रेडिओशी मैत्र जुळत गेलं. रेडिओ माझा सखा.. मितवा होऊन गेला आणि खरं तर माझा गुरूही..\nगेल्या काही वर्षांत कुठल्याही मोबाईलवर रेडिओ एफ एम चॅनल्ससह उपलब्ध झाल्यापासून रेडिओवरल्या स्थानिक/खासगी एफ.एम.चॅनेलवर वाजणारी अर्धीमुर्धी गाणी, रेडिओ जॉकी नामक निवेदकाची जाहिरातींच्या भडिमारासह चर्पटपंजरी, असा एकूण मामला असला तरी कधीतरी रात्री-उत्तररात्रीच्या फेरफटक्यात कारमधल्या रेडिओवर कुठल्याशा एफ. एम. चॅनेलवर ‘पुरानी जीन्स’ या शीर्षकांतर्गत गेल्या ३०-४० वर्षांतली खरोखरीच मधुर आणि अर्थपूर्ण गाणी ऐकताना मला अनपेक्षित पण सुखद धक्का बसला.\nम्हणजे – रेडिओ माझ्यानंतर आलेल्या तरुणाईच्या पिढय़ांना अजूनही काही सुंदर आणि हृदयंगम असं ऐकवतोय. त्यांना ते आवडतंय आणि हवंहवंसं आहे, या जाणिवेनं मला नव्या पिढीची रसिकतेची जणू ग्वाही मिळाली. रेडिओशी आमच्या पिढय़ानुपिढय़ांच्या जुळलेल्या अखंड भावबंधांचा हा प्रत्यय. त्यामुळे रेडिओ हा सदैव आपल्या सर्वाचा सखा- मितवा\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nयेरवडा कारागृहात आता रेडिओ केंद्र\n‘बोटांच्या डोळ्यांनी’ त्यांनी नभोवाणीवर वाचल्या बातम्या\nपुणे आकाशवाणीचा नवा इतिहास, अंध व्यक्तीकडून प्रादेशिक बातमीपत्राचे वाचन\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n‘रावण दहना’त मृत्युतांडव, पंजाबमधील भीषण दुर्घटनेत ६० ठार\n...तर ६० जणांचा जीव वाचला असता\nरावण दहन करताना भीषण अपघात, पाहा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ\nकौतुकास्पद: युपीतल्या 850 शेतकऱ्यांना बिग बी करणार कर्जमुक्त; ५.५ कोटींचं अर्थसहाय्य\n#MeToo : सेलिब्रेटी मॅनेजमेंट कंपनीच्या अनिर्बन दास ब्ला यांचा आत्महत्येचा प्रयत्न\n#MeToo कोर्टाच्या आदेशाची वाट बघा; आलोक नाथांची सिंटाला विनंती\n#MeToo : प्रसिद्ध चित्रकार जतिन दास म्हणतात तो मी नव्हेच\n#MeToo : 'सेक्रेड गेम्स'च्या अभिनेत्रीचा दिग्दर्शक विपुल शहावर लैंगिक गैरवर्तणुकीचा आरोप\nसागरी किनारी रस्त्यावर ‘क्रॅश एटोनेटर’\nमेट्रो मार्गिकांचे संचलन ‘एमएमआरडीएकडे’च\n१८व्या वर्षांत अत्रे कट्टय़ावर तरुणाईचा मेळा\nयंदा उत्पादन घटण्याची शक्यता\nतलासरीमध्ये गटारावरच भाजीविक्रीची दुकाने\nजुईनगर येथे अपंग, विशेष मुलांसाठी उद्यान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://shriharimandiram.org/Branch/index.php?page=102&id=715", "date_download": "2018-10-20T00:31:48Z", "digest": "sha1:H5IAJYDXYBVFTATQRIXACF2F7QEF6QSP", "length": 1355, "nlines": 18, "source_domain": "shriharimandiram.org", "title": " || परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय ||", "raw_content": "\nआद्य... १०० १०१ - १०२ - १०३ १०४ ... अंत्य\nशाखेचे नाव : पोलादपूर\nसेवा प्रमुख : श्रीमती पुष्पलता विठ्ठल शेट\nबाजार पेठ, मु. पो. पोलादपूर,\nता. महाड, जि. रायगड, पिन कोड - ४०२३०३.\nउपासना केंद्र : श्री हनूमान मंदिर\nउपासनेविषयी माहिती : दररोज दुपारी ४ त ५\nदर रविवारी सकाळी ८\n© 1981-,परमार्थ निकेतन ट्रस्ट, बेळगांव. सर्व हक्क राखीव.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-success-story-ngovillage-sainik-takalidistkolhapur-12327", "date_download": "2018-10-20T01:03:18Z", "digest": "sha1:WMW75TICE2P5FD7ZDROFZW2ZEX6JTRLI", "length": 26221, "nlines": 178, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi success story of NGO,village Sainik Takali,Dist.Kolhapur | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशेती, आरोग्य अन्‌ शिक्षणाचा जागर\nशेती, आरोग्य अन्‌ शिक्षणाचा जागर\nशेती, आरोग्य अन्‌ शिक्षणाचा जागर\nरविवार, 23 सप्टेंबर 2018\nगावाच्या शाश्वत विकासासाठी शेती, आरोग्य, शिक्षण आणि पूरक उद्योगांवर लक्ष देणे गरजेचे असते. हे लक्षात घेऊन सैनिक टाकळी (ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) येथील ‘कै. शिवाजीराव पाटील बहुउद्देशीय ग्रामविकास प्रबोधिनी` या संस्थेने गावामध्ये विविध उपक्रमांना चालना दिली. राज्यभरातील विविध सामाजिक संस्थांच्या सहकार्य आणि लोक सहभागातून शेती, आरोग्य आणि शिक्षण प्रसारासाठी नव्या संकल्पनांना गती मिळाली आहे.\nगावाच्या शाश्वत विकासासाठी शेती, आरोग्य, शिक्षण आणि पूरक उद्योगांवर लक्ष देणे गरजेचे असते. हे लक्षात घेऊन सैनिक टाकळी (ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) येथील ‘कै. शिवाजीराव पाटील बहुउद्देशीय ग्रामविकास प्रबोधिनी` या संस्थेने गावामध्ये विविध उपक्रमांना चालना दिली. राज्यभरातील विविध सामाजिक संस्थांच्या सहकार्य आणि लोक सहभागातून शेती, आरोग्य आणि शिक्षण प्रसारासाठी नव्या संकल्पनांना गती मिळाली आहे.\nकोल्हापूर जिल्ह्यातील सैनिक टाकळी (ता. शिरोळ) हे सैनिकांचे गाव. या गावातील अनेक जण सैन्य दलात विविध पदांवर कार्यरत आहेत. सन १९९५ मध्ये गावात दारूबंदीसाठी प्रयत्न झाले. सामाजिक कार्यकर्ते शिवाजीराव पाटील यांनी यासाठी पुढाकार घेऊन लढा उभारला. यामुळे दोन वर्षांत दारू दुकान दुसरीकडे स्थलांरित झाले. शिवाजीराव पाटील हे दारूबंदी, गाव तंटामुक्त करण्यासाठी प्रयत्न करीत होते. २००० साली त्यांचे निधन झाल्यानंतर त्यांचा मुलगा ज्ञानदेव पाटील आणि सहकाऱ्यांनी एकत्र येत ‘कै. शिवाजीराव पाटील बहुउद्देशीय ग्रामविकास प्रबोधिनी` या नावाने स्वयंसेवी संस्था स्थापन केली. संस्थेचे सध्या अकरा जणांचे संचालक मंडळ आणि साठ सभासद आहेत. सुरवातीला संस्थेला फारसे पाठबळ नसल्याने गावामध्ये लहान स्वरूपात ग्राम सुधारणेचे कार्यक्रम सुरू झाले. यानंतर राज्यातील विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या संस्था, शासनाच्या विविध विभागाशी संपर्क झाल्यानंतर संस्थेच्या कार्याची व्याप्ती वाढली.\nमहिलेला शिक्षण दिले तर कुटुंबही सुधारू शकते, हे लक्षात घेत संस्थेने महिला सक्षमीकरण विकास कार्यक्रम हाती घेतला. यासाठी बचतगट संकल्पना, महिला समुपदेश केंद्र, कौटुंबिक हिंसाचार जनजागृती कार्यक्रम, हुंडा बळी, उद्योजिका कार्यक्रम, लेक वाचवा जनजागृती रॅली असे कार्यक्रम राबवून सुमारे सातशे महिलांना न्याय मिळवून दिला. गावातील पंधराशेहून अधिक महिलांना गरजेनुसार प्रशिक्षणांची सोय करण्यात आली.\nऊसतोडणी कामगारांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी केंद्रीय श्रमिक शिक्षा बोर्डामार्फत संस्थेच्या माध्यमातून जनजागृती कार्यक्रम हाती घेण्यात आला. युवकांसाठी गाडी प्रशिक्षणाची सोय तसेच महिलांसाठी शिलाई, दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, शेळीपालनाबाबत प्रशिक्षणांचे आयोजन केले जाते. आत्तापर्यंत गाव परिसरातील चारशे महिलांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.\nगलिच्छ वस्ती सुधारणा कार्यक्रम\nझोपडपट्टीतील वस्तीमध्ये स्वच्छता नसते. याचा विपरीत परिणाम तेथील नागरिकांच्या आरोग्यावर होतो. यामुळे स्वच्छतेचे महत्त्व रहिवाशांना पटवून देणे गरजेचे असते. संस्थेच्या वतीने जयसिंगपूर झोपडपट्टी, शाहूनगर, कुरुंदवाड झोपडपट्टी या ठिकाणी महिला सुधार योजनेअंतर्गत आरोग्य, पाणी स्वच्छता, कौटुुंबिक स्वास्थ्य, महिला संघटन याविषयी मार्गदर्शन करण्यात येते.\nआठ वर्षांत जोडले सहाशे संसार\nमहिला व बालविकास विभागाच्या सहकार्याने संस्थेने २०१२ मध्ये शिरोळ तालुक्‍यातील पहिले महिला समुपदेशन केंद्र सुरू केले. या केंद्राच्या माध्यमातून अनेक दुर्बल निराधार महिलांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी पुढाकार घेतला. व्यसनामुळे दुरावा निर्माण होऊन कुटुंबे उद्‌ध्वस्त होतात. या अनुषंगाने संस्थेने गेल्या पाच वर्षांत परिसंवाद, चर्चा, समुपदेशनावर भर देत कुटुंबातील लोकांना व्यसनाचे तोटे समजावून सांगितले. संस्थेच्या विविध समुपदेशकांनी संसार जोडण्यासाठी काम केले. यास चांगले यश मिळाले. समाजकल्याण विभागाने महात्मा गांधी व्यसनमुक्ती पुरस्काराने संस्थेचा गौरव केला.\nसंस्थेतर्फे राष्ट्रीय एकात्मकता शिबिर, राष्ट्रीय संवर्धन विभाग, राष्ट्रीय ग्राहक दिन, मतदान जागृतीसारखे उपक्रम राबविले जातात. लेक वाचवा अभियानाअंतर्गत स्त्रीभ्रूण हत्या रोखणे, हुंडाबळी परिसंवाद, स्त्रीभ्रूण हत्या कायदे प्रशिक्षण, महिला जागृती शिबिर, याशिवाय साक्षरता वर्गाचे आयोजन केले जाते.\nकला, क्रीडा, मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन\nगाव परिसरातील युवकांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक महोत्सव, लोककला सादरीकरण, वक्तृत्व स्पर्धा, लेझीम स्पर्धा यांचे आयोजन केले जाते. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी शिरोळ तालुक्‍यात विविध ठिकाणी नैसर्गिक साधन संपत्ती जतन आणि संर्वधनासाठी जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात येते.\nशैक्षणिक विकास कार्यक्रमाअंतर्गत संस्थेने शाळा बाह्य मुलांसाठी हंगामी साखर शाळा, सेतू शाळा, हंगामी शिक्षण केंद्र, राष्ट्रीय बालस्वास्थ्य योजना असे उपक्रम राबवून ४५० विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले. याशिवाय गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य दिले जाते. या उपक्रमांची दखल घेत कोल्हापूर जिल्हा परिषदेचा आदर्श साखर शाळा पुरस्कार देऊन संस्थेला गौरविले. संस्थेच्या शैक्षणिक क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन शाळा बाह्य मुलांच्या जिल्हा समितीच्या अशासकीय सदस्यपदी संस्थेची निवड झाली आहे.\nसंस्थेचे अध्यक्ष ज्ञानदेव पाटील म्हणाले की, संस्था शेती विकासासाठी विविध उपक्रम राबविते. ऊस उत्पादन वाढीविषयी गरजेनुसार विशेष शिबिरांचे आयोजन केले जाते. पीक उत्पादन वाढ, ठिबक सिंचनाचा वापर या विषयावर जागृती करून त्यांना विविध प्रकारचे साहित्यही भेट दिले जाते. याशिवाय ऊस रोपवाटिका, सिंचन योजना, भाजीपाला लागवडीबाबत शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येते. संस्थेला महाराष्ट राज्य कृषी स्पर्धात्मक प्रकल्पाचेही काम करण्याची संधी मिळाली. करवीर, कागल, भुदरगड तालुक्‍यातून आत्मा अंतर्गत बारा शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना करण्यामध्ये संस्थेचा सहभाग आहे.\nआई, वडील नसलेल्या दोनशे मुलांना बालसंगोपन योजनेतून मदत.\nशाहूवाडी तालुक्‍यातील २५ गावांमध्ये रोजगार हमी योजनेचा प्रचार आणि प्रसिद्धी.\nकोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पॅनेल मध्ये स्वयंसेवी संस्था म्हणून निवड.\nजिल्हा परिषदेच्या वस्तीशाळेत प्रथमोपचार पेट्यांचे वाटप.\nमहिलांसाठी गारमेंट प्रशिक्षण सुरू करण्याचे नियोजन.\n- ज्ञानदेव पाटील, ९४२३२४९७१४\nविकास आरोग्य शिक्षण ग्रामविकास rural development कोल्हापूर रोजगार\nमहिलांना भरत कामाचे प्रशिक्षण\nनागरिकांना कापडी पिशव्यांचे वाटप\nभाजीपाला पिकांची रोपवाटिका तयार करताना\nभाजीपाला पिकांची रोपवाटिका करताना योग्य ती काळजी घेतल्यास पुनर्लागवडीनंतरच्या काळातील अने\nपुण्यात फुलांची ७ काेटींची उलाढाल\nपुणे ः फूल उत्पादक शेतकऱ्यांची भिस्त असणाऱ्या नवरात्र आणि दसऱ्याला विशेष मागणी असलेल्या झ\nकशी टिकेल पांढऱ्या सोन्याची झळाळी\nराज्यात कापूस वेचणीला सुरवात होऊन दसऱ्याच्या मुहूर्तावर बऱ्याच शेतकऱ्यांनी विक्रीही चालू\nपरभणीत फ्लाॅवर प्रतिक्विंटल २००० ते २५०० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nवनस्पतीतील संजीवकांमुळे अवकाशातही उत्पादन घेणे...\nपोषक घटकांची कमतरता आणि गुरुत्वाकर्षण कमी असणे या दोन कारणांमुळे चंद्र किंवा अन्य ग्रहांव\nपरभणी, राहुरी कृषी विद्यापीठांना पाच...परभणी ः भारतीय कृषी संशोधन परिषदअंतर्गत कृषी...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम...पुणे : पावसाला पोषक हवामान झाल्याने आठवड्याच्या...\n‘आरएसएफ’च्या मूळ सूत्रात घोडचूकपुणे: शेतकऱ्यांना हक्काचा ऊसदर मिळवून देणाऱ्या...\nसाखर कारखान्यांची धुराडी आजपासून पेटणारपुणे: राज्यातील साखर कारखान्यांच्या गाळप हंगामाला...\nसहकारी बॅंकांना एकाच छताखाली आणणार :...पुणे ः सहकार क्षेत्राला ‘अच्छे दिन’ आणण्यासाठी...\nचला मिरचीच्या आगारात राजूरा बाजारात...मिरचीचे आगार अशी ओळख अमरावती जिल्ह्यातील राजूरा...\n‘एसआरटी’ तंत्राने मिळाली उत्पादनासह...पेंडशेत (ता. अकोले, जि. नगर) या कळसूबाई शिखराच्या...\nतुटवड्यामुळे कांद्याच्या दरात सुधारणानवी दिल्ली ः देशातील महत्त्वाच्या कांदा उत्पादक...\nकृषी विद्यापीठांचे संशोधन आता एका...मुंबई ः राज्यातील चारही कृषी विद्यापीठांनी केलेले...\nमहाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांना...शिर्डी: महाराष्ट्रात यंदा पाऊस कमी झाला....\nकोल्हापुरी गुळाचा गोडवा यंदा वाढणारकोल्हापूर : यंदाच्या पावसाळ्यात गुजरात,...\nकमी दरांवरून जिनर्सचा ‘सीसीआय’च्या...जळगाव ः भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) कापूस...\nहोय, आम्ही बदलू शेतीचे चित्र... ‘शाळेत सुरू असलेल्या कृषी शिक्षण अभ्यासक्रमातून...\n‘पंदेकृवि’च्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचा...अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ...\nशेतीपासून जितके दूर जाल तितके दुःख...पुणे : शेतीशी जोडलेली माणसं ही निसर्ग आणि मानवी...\nनाबार्डच्या व्याजदरातच जिल्हा बँकांना...मुंबई : राज्य बँकेला नाबार्डकडून मिळणाऱ्या...\nकोकण, पश्‍चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी...पुणे : कोकण अाणि पश्‍चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी...\nअकोला, बुलडाणा जिल्ह्यांत कोरडवाहू...अकोला : अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यात कोरडवाहू...\nअठरा गावांनी केली कचऱ्यापासून गांडूळखत...गावे आणि वाडीवस्त्याही स्वच्छतेत अग्रभागी...\n‘सीसीआय’च्या खरेदीला दिवाळीत मुहूर्तमुंबई : देशातील महत्त्वाच्या कापूस उत्पादक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://x.2286687.n4.nabble.com/template/NamlServlet.jtp?macro=reply&node=4642531", "date_download": "2018-10-19T23:52:44Z", "digest": "sha1:3YYA2XEZLUQ3LCYQ3KDNSMAIBUGZ5FYQ", "length": 1963, "nlines": 32, "source_domain": "x.2286687.n4.nabble.com", "title": "ई-साहित्य - Reply", "raw_content": "\nReply – ना कधी मी भेटलो तिला पुन्हा , ना मला ती भेटली\nना कधी मी भेटलो तिला पुन्हा , ना मला ती भेटली\nजमत नव्हतं गाड्या मला\nते डोळ्यातले भाव वाचायला\nसोबत जरी असली तिची\nतरी भावना उमलण्याची फक्त मैत्रीची\nती भेटायची नि बोलायची\nमी फक्त कुणी बघतंय कि नाही\nती बोलत राहायची अखंड अविरत\nमी मात्र पुऱता त्रागा करायचो\nगप्प बसायचो माश्या मारत\nतिने केली प्रयत्नांची शर्थ\nपण माझ्यापुढे ठरले सारेच व्यर्थ\nएक सुंदर नाते मैत्रीचे मीच जपलेले\nतिने मात्र एक व्हायचे स्वप्न पाहिलेले\nकाळाने हळूहळू समीकरणे स्पष्ट केली\nसमजता सारे मला , मैत्री तिथेच मेली\nना कधी मी भेटलो तिला पुन्हा\nना मला ती भेटली\nसिद्धेश्वर विलास पाटणकर C\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/nca-rehab-under-scanner-as-debutant-shardul-thakur-all-but-ruled-out-of-2nd-wi-test/", "date_download": "2018-10-19T23:59:51Z", "digest": "sha1:VAQ5TEWVOMU3WUHT56WVEOK7IKLZRRVR", "length": 11072, "nlines": 71, "source_domain": "mahasports.co.in", "title": "टिम इंडियाला मोठा धक्का; मुंबईकर शार्दुल ठाकुर हैद्राबाद कसोटीतून बाहेर", "raw_content": "\nटिम इंडियाला मोठा धक्का; मुंबईकर शार्दुल ठाकुर हैद्राबाद कसोटीतून बाहेर\nटिम इंडियाला मोठा धक्का; मुंबईकर शार्दुल ठाकुर हैद्राबाद कसोटीतून बाहेर\n भारत विरुद्ध विंडिज यांच्यात 12 आॅक्टोबरपासून सुरु झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यातून भारताचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकुर दुखापतीमुळे बाहेर पडला आहे.\nत्याला या सामन्याच्या पहिल्याच सत्रात 10 चेंडू टाकल्यानंतर मांड्यांचे स्नायू दुखावल्याने मैदानाबाहेर जावे लागले होते. हा त्याचा पदार्पणाचा कसोटी सामना होता.\nयाआधीही शार्दुलला याच दुखापतीमुळे संयुक्त अरब अमिरातीमध्ये पार पडलेल्या एशिया कप स्पर्धेलाही मुकावे लागले होते.\nत्याच्या या दुखापतीमुळे मात्र राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या रिहॅबीलीटेशन प्रोग्राम (खेळाडूंना दुखापतीतून सावरण्यासाठी घेण्यात येणारा कार्यक्रम) वर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.\nया कसोटी सामन्यात शार्दुल सामन्यातील चौथे आणि त्याचे दुसरे षटक टाकत असताना दुखापतग्रस्त झाला आहे.\nत्याने या षटकातील चौथा चेंडू टाकल्यानंतर भारतीय संघाचे फिजीओ पॅट्रिक फरहार्ट हे मैदानावर आले आणि शार्दुलला तपासले. पण दुखापतीचे गांभीर्य लक्षात घेत त्यांनी शार्दुलला ड्रेसिंगरुममध्ये परतण्यास सांगितले.त्यानंतर त्याचे उर्वरित षटक आर अश्विनने पूर्ण केले.\nत्यानंतर बीसीसीआयकडून सांगण्यात आले होते की ‘शार्दुलचे स्कॅन करण्यात आले आहे. तो पहिल्या दिवशी क्षेत्ररक्षण करणार नाही. स्कॅनच्या रिपोर्ट पाहिल्यानंतर आणि संघ व्यवस्थापनाने तपासल्यानंतर उर्वरीत दुसऱ्या कसोटीतील त्याच्या सहभागावर निर्णय घेतला जाईल.’\nयाआधी 18 सप्टेंबरला एशिया कपमध्ये हाँग काँग विरुद्धच्या पहिल्याच सामन्यात त्याला या दुखापतीचा त्रास झाला होता. त्यानंतर तो 10 दिवसातच 28 सप्टेंबरला विजय हजारे ट्रॉफीमध्ये मुंबईकडून खेळला. त्यामुळे 10 दिवसातच त्याच्या फिटनेसची स्पष्टता कशी मिळाली हा प्रश्न उपस्थित झाला आहे.\nयाबद्दल बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की ‘मांड्यांचे स्नायूंची दुखापत ही फिटनेसची समस्या असून मैदानावरील नाही. माझा प्रश्न असा आहे की शार्दुलला 10 दिवसांच्या आत फिटनेसचे प्रमाणपत्र कसे मिळाले आणि त्यानंतर 15 दिवसात पुन्हा ती दुखापत उद्भवली. हे आश्चर्यकारक आहे.’\nयाबरोबरच त्यांनी एनसीएच्या वरिष्ठ कर्मचाऱ्यांबद्दल प्रश्न उपस्थित केला आहे. ते म्हणाले, भारतीय खेळाडूंच्या रिहॅबकडे लक्ष देणारे तुफान घोष आणि आशिष कौशिक यांनी याबद्दलची उत्तरे द्यावीत. कोणत्या प्रकारची फिटनेसची स्पष्टता त्यांनी शार्दुलला दिली आहे.\nशार्दुलला पहिल्यांदा 2016 मध्ये विंडिज दौऱ्यात कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात स्थान देण्यात आले होते. पण त्याला दोन वर्षांनंतर पहिल्यांदा भारताकडून कसोटीत खेळण्याची संधी मिळाली होती.\n-भारत-चीन फुटबॉल सामना सुटला बरोबरीत\n–या वर्षी दक्षिण अफ्रिकेत होणार आयपीएलप्रमाणेच मोठ्या लीगचे आयोजन\n–नोवाक जोकोविचचा शांघाय मास्टर्सच्या अंतिम फेरीत प्रवेश\nISL 2018: मोसमातील पहिल्या महाराष्ट्र डर्बीत मुंबईविरुद्ध पुणे सिटीचा पराभव\nनेमार ज्युनियरने मोडला पेलेंचा हा विक्रम\nVideo: या कामगिरीमुळे रोहित शर्माने पृथ्वी शॉला मिठीच मारली\nऑस्ट्रेलिया पहिल्यांदाच खेळणार या संघाविरुद्ध टी २० सामना\nVideo: तीन दिवसांत क्रिकेटमध्ये झाले तीन विचित्र धावबाद\nटाॅप ३- आज प्रो कबड्डीत होणार हे तीन मोठे पराक्रम\nISL 2018: भेदक मार्सेलिनोच्या पुनरागमनाचे पुणे सिटीला वेध\nएचसीएल आशियाई टेनिस अजिंक्यपद २०१८ स्पर्धेत अव्वल व आंतरराष्ट्रीय खेळाडू झुंजणार\nअखिल भारतीय सुपर सिरीज् टेनिस स्पर्धेत पुण्याच्या राधिका महाजनला दुहेरी मुकुट\nISL 2018: चेन्नईने केली पराभवाची हॅट्ट्रीक\nसलग दुसऱ्या दिवशी क्रिकेटमध्ये ‘कहर’, विचित्र रनआऊटची मालिका सुरुच\nझी महाराष्ट्र कुस्ती दंगलमध्ये ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी खेळणार या टीमकडून\nनागराज मंजूळे आता कुस्तीच्या मैदानात, विकत घेतली झी महाराष्ट्र कुस्ती दंगलमधील ही टीम\nटाॅप ३- प्रो कबड्डीच्या ६व्या हंगामात ५०पेक्षा जास्त गुण घेणारे ३ खेळाडू\nटीम इंडीयाने गाठली आहे या पाच देशांविरुद्ध वनडे सामन्यांची शंभरी\nक्रिकेटपटू दिपक चहरच्या घरी चोरीचा प्रयत्न करणाऱ्या सहा जणांना अटक\nविराटने डिजाईन केलेल्या शूजची अशी आहे किमंत\nपुण्यात होणाऱ्या कबड्डी, क्रिकेट सामन्यांचे असे आहेत तिकीट दर\nभारत-विंडीज यांच्यातील चौथ्या वनडेच्या तिकीट विक्रीला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार\nकपिल देव, अनिल कुंबळेला मागे टाकत रविंद्र जडेजा करणार मोठा पराक्रम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/r-ashwin-has-52-wickets-in-tests-against-england/", "date_download": "2018-10-19T23:58:54Z", "digest": "sha1:T2G2KG5H4DWMB3BU4NJX7YU5CIZBR4RC", "length": 8985, "nlines": 69, "source_domain": "mahasports.co.in", "title": "अश्विनचा जलवा! पुन्हा विकेट्स पुन्हा नवा पराक्रम", "raw_content": "\n पुन्हा विकेट्स पुन्हा नवा पराक्रम\n पुन्हा विकेट्स पुन्हा नवा पराक्रम\n भारत विरुद्ध इंग्लंड संघात सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा फिरकी गोलंदाज आर अश्विनच्या फिरकीची जादू चालली आहे.\nत्याने इंग्लंडच्या दुसऱ्या डावात पहिले तीन्ही फलंदाजांना बाद करत इंग्लंडला जोरदार धक्के दिले आहेत. याबरोबरच त्याने इंग्लंड विरुद्ध कसोटीत 50 विकेट्स घेण्याचाही टप्पा पार केला आहे.\nत्याने या सामन्यात इंग्लंडच्या दुसऱ्या डावात 16 षटकांच्या आतच अॅलिस्टर कूक, केटन जेनिंग्ज आणि जो रुट यांना बाद केले. तसेच त्याने पहिल्या डावातही 4 विकेट घेतल्या होत्या. त्यामुळे आता त्याच्या इंग्लंड विरुद्ध कसोटीत क्रिकेटमध्ये 52 विकेट झाल्या आहेत.\nइंग्लंड विरुद्ध कसोटीत 50 विकेट्स घेण्याचा टप्पा पार करणारा तो केवळ सहावाच भारतीय गोलंदाज आहे. याआधी भागवत चंद्रशेखर, अनिल कुंबळे,बिशनसिंग बेदी, कपिल देव आणि विनू मांकड यांनी हा कारनामा केला आहे.\nहा टप्पा त्याने इंग्लंड विरुद्धच्या त्याच्या 12 व्या कसोटी सामन्यात केला आहे. यात त्याने एकदा एका सामन्यात दोन्ही डावात मिळून 10 पेक्षा जास्त विकेट्स घेण्याचा कारनामा केला आहे. तसेच एका सामन्यात दोन्ही डावात मिळून त्याने 5 किंवा 5 पेक्षा जास्त विकेट 3 वेळा घेतल्या आहेत.\nइंग्लंड विरुद्ध कसोटीत 51 विकेट घेणारा आर अश्विन भारताचा सहावा गोलंदाज\nयाआधी भागवत चंद्रशेखर(95), अनिल कुंबळे(92),बिशनसिंग बेदी(85), कपिल देव(85), विनू मांकड(54) यांनी केला आहे हा कारनामा.#म #मराठी @Maha_Sports @MarathiBrain @MarathiRT @kridajagat\nक्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.\n–कालच्या शतकापेक्षा त्या सामन्यातील शतक माझ्यासाठी खास- विराट कोहली\n–सचिन- विराटबद्दल असा योगयोग तब्बल २२ वर्षांनी घडला\n–कोहलीचा असाही एक विक्रम, ज्यासाठी सचिन, द्रविडला खेळावे लागले १० सामने जास्त\nISL 2018: मोसमातील पहिल्या महाराष्ट्र डर्बीत मुंबईविरुद्ध पुणे सिटीचा पराभव\nनेमार ज्युनियरने मोडला पेलेंचा हा विक्रम\nVideo: या कामगिरीमुळे रोहित शर्माने पृथ्वी शॉला मिठीच मारली\nऑस्ट्रेलिया पहिल्यांदाच खेळणार या संघाविरुद्ध टी २० सामना\nVideo: तीन दिवसांत क्रिकेटमध्ये झाले तीन विचित्र धावबाद\nटाॅप ३- आज प्रो कबड्डीत होणार हे तीन मोठे पराक्रम\nISL 2018: भेदक मार्सेलिनोच्या पुनरागमनाचे पुणे सिटीला वेध\nएचसीएल आशियाई टेनिस अजिंक्यपद २०१८ स्पर्धेत अव्वल व आंतरराष्ट्रीय खेळाडू झुंजणार\nअखिल भारतीय सुपर सिरीज् टेनिस स्पर्धेत पुण्याच्या राधिका महाजनला दुहेरी मुकुट\nISL 2018: चेन्नईने केली पराभवाची हॅट्ट्रीक\nसलग दुसऱ्या दिवशी क्रिकेटमध्ये ‘कहर’, विचित्र रनआऊटची मालिका सुरुच\nझी महाराष्ट्र कुस्ती दंगलमध्ये ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी खेळणार या टीमकडून\nनागराज मंजूळे आता कुस्तीच्या मैदानात, विकत घेतली झी महाराष्ट्र कुस्ती दंगलमधील ही टीम\nटाॅप ३- प्रो कबड्डीच्या ६व्या हंगामात ५०पेक्षा जास्त गुण घेणारे ३ खेळाडू\nटीम इंडीयाने गाठली आहे या पाच देशांविरुद्ध वनडे सामन्यांची शंभरी\nक्रिकेटपटू दिपक चहरच्या घरी चोरीचा प्रयत्न करणाऱ्या सहा जणांना अटक\nविराटने डिजाईन केलेल्या शूजची अशी आहे किमंत\nपुण्यात होणाऱ्या कबड्डी, क्रिकेट सामन्यांचे असे आहेत तिकीट दर\nभारत-विंडीज यांच्यातील चौथ्या वनडेच्या तिकीट विक्रीला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार\nकपिल देव, अनिल कुंबळेला मागे टाकत रविंद्र जडेजा करणार मोठा पराक्रम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4883391768294936742&title=Result%20Decleare%20of%20CBSC%20Board&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-10-20T00:21:57Z", "digest": "sha1:FKCOBGJNCMM2KGAWUB5TP3IVO4IMZEI4", "length": 8019, "nlines": 119, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘गोयल गंगा’च्या विद्यार्थ्यांचे यश", "raw_content": "\n‘गोयल गंगा’च्या विद्यार्थ्यांचे यश\nपुणे : दहावीच्या सीबीएसई बोर्डाचा निकाल २९ मे रोजी जाहीर झाला. पिंपरीतील गोयल गंगा इंटरनॅशनल स्कूलचा निकाल १०० टक्के लागला असून, येथील विद्यार्थ्यांनी भरघोस यश संपादन केले आहे. अंजली नायर हिला सर्वाधिक ९८ टक्के गुण मिळाले आहेत. शाळेची एकूण टक्केवारी ८० टक्के आहे.\nपरीक्षेला बसलेल्या ११५ विद्यार्थ्यांपैकी ३२ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक, तर ६३ विद्यार्थ्यांना ८० टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत. पलक भंडारी हिला ९६ टक्के, तर उत्कर्ष रस्तोगी ९५.५ टक्के मिळाले आहेत. डिस्लेक्सिया डिस्ग्रॅफिया असलेल्या अभिनव सरकारने ८५ टक्के मिळवत शाळेचे नाव उंचावले आहे. याला बिझनेस स्टडीज या विषयात ९७ मिळाले आहेत.\n‘हाडाचे शिक्षक फक्‍त परीक्षेपुरते शिकवत नाहीत, तर त्या विद्यार्थ्यांला भविष्यात ते काही काम करतील त्यात अधिकाधिक प्रगती नेहमी करत राहावी अशा दृष्टीने शिकवत असतात. समाजातील कर्तव्यनिष्ठ व्यक्तित परिवर्तित करण्याचे काम करत असतात आणि असाच प्रयत्न आम्ही नेहमी करत राहू,’ असे मत मुख्याध्यपिका भारती भागवाणी यांनी व्यक्त केले.\n‘आमच्या येथील प्रत्येक शिक्षक सकारात्मक विचारांतून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतो. त्यामुळेच येथील विद्यार्थी शिक्षणाबरोबरच इतर अनेक कौशल्यांमध्ये पारंगत होत आहेत. म्हणूनच मी विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांचेही अभिनंदन करू इच्छ्ते,’ अशा भावना शाळेच्या संचालिका सोनू गुप्ता यांनी मांडल्या.\n‘गोयल गंगा इंटरनॅशनल स्कूल’चा निकाल १०० टक्के स्वातंत्र्यदिनी ‘गोयल गंगा इंटरनॅशनल स्कूल’ मध्ये वनप्रकल्पाचा शुभारंभ गोयल गंगा इंटरनॅशनल स्कूलला पुरस्कार नाट्य, नृत्याविष्कारातून विद्यार्थ्यांचे शिक्षकांना अभिवादन बावधन येथे पतंगोत्सव उत्साहात\nअंजली इला मेननची मुरानो चित्रे...\nजिंदगी धूप तुम घना साया...\nकर्तव्यदक्ष गृहिणी ते जबाबदार समाजसेविका\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nअपूर्वाई वाटण्यासारखं ‘अपूर्व’ काम करणारी अपूर्वा\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nअंजली इला मेननची मुरानो चित्रे...\nसमतानगरमध्ये ६२वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5074067905146785996&title=Solar%20Project%20by%20'DKTE'%20Students&SectionId=5550652221595367684&SectionName=%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%9C%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5", "date_download": "2018-10-20T00:31:20Z", "digest": "sha1:THV6USPZSHR3LNJNIHTUIM5BHWJ54EB2", "length": 11588, "nlines": 121, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘डीकेटीई’चा सौर ऊर्जेवर नावीन्यपूर्ण प्रकल्प", "raw_content": "\n‘डीकेटीई’चा सौर ऊर्जेवर नावीन्यपूर्ण प्रकल्प\nइचलकरंजी : येथील ‘डीकेटीई’तील अंतिम वर्ष ईटीसी विभागामधील विद्यार्थ्यांनी अपारंपारिक ऊर्जास्रोतांवर म्हणजेच सौर, पवन ऊर्जा, तसेच जैविक ऊर्जांवर आधारित ‘सोलर पॉवर्ड इंटेलिजंट पॅरॅबोलिक ट्रफ कलेक्टर’ हा नावीन्यपूर्ण प्रकल्प बनविण्यात यश आले आहे.\n‘डीकेटीई’चे विद्यार्थी दर वर्षी नवनवीन प्रकल्प सादर करीत असतात. या वर्षी ईटीसी विभागातील विद्यार्थी तुषार माळवे, लक्ष्मण सरगर व वतन जुगनाके या विद्यार्थ्यांनी हा नावीन्यपूर्ण प्रकल्प बनविला आहे. सध्या पर्यावरणामध्ये सततच्या वृक्ष तोडीमुळे गेल्या काही वर्षांत पडत असलेला भीषण दुष्काळ आणि त्यामुळे सर्वांना भासत असलेली विजेची, तसेच पाण्याची टंचाई डोळ्यांसमोर ठेवून विद्यार्थ्यांनी नैसर्गिक ऊर्जास्रोतांचा उपयोग होण्यासाठी सदरचा प्रकल्प निवडला. या प्रकल्पामध्ये यांत्रिकी, अणुशास्त्र व सौर ऊर्जा या तिन्हीची सांगड घालण्यात आली आहे.\nया प्रकल्पामध्ये अर्ध वर्तुळाकार दोन कलेक्टर्स तयार केलेली असून, त्यांना रोबोटिक ऑटोमेशनची जोड देण्यात आली आहे. या ऑटोमेशनमुळे हे दोन्ही कलेक्टर्स सूर्याच्या अचूक स्थानानुसार त्यांची दिशा बदलतात. जशी सूर्यफुले सूर्याच्या ठिकाणानुसार पहाटेपासून संध्याकाळपर्यंत त्यांची दिशा बदलतात, त्याच प्रकारे हे कलेक्टर्स दिवसाच्या सुरुवातीपासून संध्याकाळपर्यंत दिशा बदलतात. म्हणजेच ते पूर्वेकडून पश्‍चिमेकडे वळतात आणि रात्र होताच हे कलेक्टर्स पुन्हा पूर्वेकडे येऊन थांबतात.\nया पॅरॅबोलिक कलेक्टरच्या मध्यभागी अॅल्युमिनियम धातूचे पाइप्स बसवलेले आहेत. हे पाइप्स सूर्यकिरणांमुळे सतत गरम राहतात. अर्धवर्तुळाकार पॅरॅबोलिक कलेक्टर सिस्टीममुळे, येणारी सूर्यकिरणे या पाइपवर एकत्रित केली जातात. त्यामुळे पाइपमध्ये असलेले पाणी तापते. वैशिष्ट्यपूर्ण इलेक्ट्रॉनिक्स ऑटोमेशन व अद्ययावत मायक्रोकंट्रोलर सिस्टीममुळे आपल्याला हवे तेवढे पाणी किंवा पाण्याचे तापमान निवडता येते. हा संपूर्ण प्रकल्प सोलर पॅनल व बॅटरी बॅकअपवर कार्यान्वित असून, विजेची गरज भासत नाही.\nअसा हा नैसर्गिक अपारंपारिक सौर ऊर्जेवर कार्यान्वित असलेला बहुउददेशीय प्रकल्प बऱ्याच ठिकाणी उपयुक्त आहे. बॉयलर सिस्टिम पाणी गरम करण्यासाठी, एअर कन्डिशनिंगसाठी, दूध पाश्चरायझेशन, टेक्स्टाइल प्रोसेसिंग, तसेच केमिकल एव्हेपोरीझशन प्रकल्पामध्ये आणि महत्त्वाचे म्हणजे वीज निर्मितीसाठीसुद्धा या प्रकल्पाचा उपयोग होऊ शकतो.\nहा प्रकल्प राष्ट्रीय स्तरावर झालेल्या विविध प्रकल्प सादरीकरण स्पर्धेमध्ये सादर करण्यात आला असून, या प्रकल्पास प्रथम, तसेच द्वितीय क्रमांकाची विविध पारितोषिके मिळालेली आहेत. हा प्रकल्प प्रा. व्ही. बी. सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली झाला असून, प्रा. एस. एस. मगदूम यांचे मोलाचे अनुदेश लाभले. संस्थेचे डायरेक्टर प्रा. डॉ. पी. व्ही. कडोले, डेप्युटी डायरेक्टर प्रशासकीय डॉ. यू. जे. पाटील, डेप्युटी डायरेक्टर (अ‍ॅकॅडमिक्स) प्रा. डॉ एल. एस. आडमुठे व विभागप्रमुख प्रा. डॉ. एस. ए. पाटील यांनी या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.\nTags: DKTEIchalkaranjiKolhapurKallappanna AwadeDr. P. V. Kadoleडीकेटीईइचलकरंजीकोल्हापूरडॉ. पी. व्ही. कडोलेप्रेस रिलीज\nरेसिंग चॅंपियनशिपमध्ये ‘डीकेटीई’चा संघ द्वितीय ‘डीकेटीई’तील २८ विद्यार्थ्यांची नामवंत कंपनीत निवड डॉ. कोदवडेंचा अमेरिकेतील चर्चासत्रात सहभाग ‘डीकेटीई’च्या विद्यार्थ्यांची ‘भारत फोर्ज’मध्ये निवड ‘डीकेटीई’च्या विद्यार्थ्यांचे लिब्रेस येथे प्रशिक्षण\nअंजली इला मेननची मुरानो चित्रे...\nजिंदगी धूप तुम घना साया...\nकर्तव्यदक्ष गृहिणी ते जबाबदार समाजसेविका\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nअपूर्वाई वाटण्यासारखं ‘अपूर्व’ काम करणारी अपूर्वा\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nअंजली इला मेननची मुरानो चित्रे...\nसमतानगरमध्ये ६२वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/business/page/3/", "date_download": "2018-10-20T01:16:45Z", "digest": "sha1:YUXBC6ENQIR53BF6JQ7U247U22UKSWTI", "length": 28421, "nlines": 405, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest Business News | Business Marathi News | Latest Business News in Marathi | व्यापार: ताज्या मराठी बातम्या | Lokmat.com", "raw_content": "शनिवार २० ऑक्टोबर २०१८\n'या' विनोदी अभिनेत्याला ओळखलात का \n'झी मराठी अवॉर्ड्स २०१८'मध्ये बालकलाकारांची धमाल\nआम्ही दोघी मालिकेत 'कुछ कुछ होता है' चित्रपटाची झलक\nपावसामुळे मुंबईतील धूलिकणांचे प्रमाण घटले\nमेट्रोच्या कामावरून दोन यंत्रणांमध्ये रंगला वाद\n‘मी टू’ चळवळ पीडितांसाठी; त्याचा गैरवापर करू नका - उच्च न्यायालय\nदागिन्यांच्या मोहात मित्राकडूनच मुख्य सूत्रधाराची हत्या\nरेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या ब्लॉक\nTanushree Dutta controversy : 'सिन्टा'वर भडकली तनुश्री दत्ता; पण का\nविविधांगी भूमिका साकारण्याचा एकच ध्यास\n ‘बधाई हो’ने पहिल्या दिवशी रचला विक्रम\n‘अॅव्हेंजर्स 4’मध्ये आयर्न मॅनच्या हातात दिसणार ‘हे’ खास शस्त्र\n23 Years Of DDLJ : शाहरूख- काजोलचा ‘दिलवाले दुल्हनियां ले जायेंगे’ झाला २३ वर्षांचा पाहा कधीही न पाहिलेले काही फोटो\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nशीघ्रपतनाची समस्या; कारणं आणि उपाय\nपरिणीती चोप्राचे 'हे' इंडो-वेस्टर्न लूक्स तुम्हाला देतील परफेक्ट लूक\nसंध्याकाळच्या चहासोबत एकदा तरी ट्राय करा खमंग मसाला पापड\nकानामध्ये हेवी इयररिंग्स वापरताय 'या' समस्यांचा करावा लागू शकतो सामना\nमुंबईतील 'या' ठिकाणी स्वस्त आणि मस्त शॉपिंगचा आनंद लुटा\nपंजाब - अमृतसर रेल्वे दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शनिवारी पंजाबमध्ये राजकीय शोक\nभाजपाचे बिहारचे खासदार भोला सिंह यांचे निधन; दिल्लीच्या राम मनोहर लोहिया इस्पितळात केले होते दाखल.\nट्रेनने लोकांना उडवलं आणि सिद्धूंच्या पत्नी नवजोत कौर गाडीत बसून घरी निघून गेल्या, प्रत्यक्षदर्शींचा आरोप\nपंजाब - अमृतसर येथे रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना पंजाब सरकारकडून 5 लाख रुपयांची मदत जाहीर\nनवी दिल्ली - अमृतसर येथील रेल्वे दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले दु:ख व्यक्त\nआदिलाबाद : नागपूरहून निघालेल्या कारमध्ये दहा कोटींची रोकड जप्त\nअमृतसर (पंजाब) - रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या भीषण रेल्वे अपघातात 50 जाणांचा मृत्यू, पोलिसांची माहिती\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\nऔरंगाबाद - डोक्यात दगड घालून कविता अशोक जाधव या महिलेचा खून, हर्सूल भागातील घटना\nनाशिक - नाशिक मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये वादावादी\nमुंबई - मुंबई विमानतळावर 21 लाख 52 हजार रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर जप्त, सीआयएसएफची कारवाई\nनागपूर - गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमदार निवासावर चढून आंदोलन, अधिग्रहित जमिनीचा मोबदला देण्याची मागणी\nनंदुरबार- जि.प.समाज कल्याण अधिकारी सतिश वळवी यांना कार्यालयात 20 हजाराची लाच घेताना अटक\nपंजाब - अमृतसर रेल्वे दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शनिवारी पंजाबमध्ये राजकीय शोक\nभाजपाचे बिहारचे खासदार भोला सिंह यांचे निधन; दिल्लीच्या राम मनोहर लोहिया इस्पितळात केले होते दाखल.\nट्रेनने लोकांना उडवलं आणि सिद्धूंच्या पत्नी नवजोत कौर गाडीत बसून घरी निघून गेल्या, प्रत्यक्षदर्शींचा आरोप\nपंजाब - अमृतसर येथे रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना पंजाब सरकारकडून 5 लाख रुपयांची मदत जाहीर\nनवी दिल्ली - अमृतसर येथील रेल्वे दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले दु:ख व्यक्त\nआदिलाबाद : नागपूरहून निघालेल्या कारमध्ये दहा कोटींची रोकड जप्त\nअमृतसर (पंजाब) - रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या भीषण रेल्वे अपघातात 50 जाणांचा मृत्यू, पोलिसांची माहिती\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\nऔरंगाबाद - डोक्यात दगड घालून कविता अशोक जाधव या महिलेचा खून, हर्सूल भागातील घटना\nनाशिक - नाशिक मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये वादावादी\nमुंबई - मुंबई विमानतळावर 21 लाख 52 हजार रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर जप्त, सीआयएसएफची कारवाई\nनागपूर - गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमदार निवासावर चढून आंदोलन, अधिग्रहित जमिनीचा मोबदला देण्याची मागणी\nनंदुरबार- जि.प.समाज कल्याण अधिकारी सतिश वळवी यांना कार्यालयात 20 हजाराची लाच घेताना अटक\nAll post in लाइव न्यूज़\nदेशात विमानाचे इंधन डिझेलपेक्षाही स्वस्त; दर ७२.२२ रुपये प्रति लीटर\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nकेंद्र सरकारने विमान इंधनावरील उत्पादन शुल्कात ३ टक्क्यांची (२.२२ रुपये प्रति लीटर) घट केली. यामुळे मुंबईत हे इंधन १.९५ रुपये स्वस्त झाले आहे. डिझेलपेक्षाही कमी दरात ते उपलब्ध झाले आहे. ... Read More\nPPF योजनाही बनवू शकते करोडपती, संथ गती पण हमखास समृद्धी\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nशेअर बाजाराव्यतिरिक्तही गुंतवणुकीचे अनेक सुरक्षित पर्याय उपलब्ध आहेत. ... Read More\nनीरव मोदीपेक्षा मोठा घोटाळा; 18 हजार कोटींच्या बिटकॉइनचं गौडबंगाल\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nहिरे व्यापारी नीरव मोदी पंजाब नॅशनल बँकेला सुमारे 13 हजार कोटींचा गंडा घालून पसार झाला होता. मात्र आता नीरव मोदीने केलेल्या घोटाळ्यापेक्षा मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. ... Read More\nBitcoin Nirav Modi fraud बिटकॉइन नीरव मोदी धोकेबाजी\nSensex Latest Update: ५ मिनिटांत ४ लाख कोटी गेले वाहून; शेअर बाजारात मोठी पडझड\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nगेल्या काही दिवसांपासून कोसळत असलेल्या शेअर बाजारामध्ये आज सकाळच्या सत्रात मोठी पडझड झाली आहे. ... Read More\nStock Market Sensex Nifty business शेअर बाजार निर्देशांक निफ्टी व्यवसाय\nसौदी अरेबिया भारताला देणार अतिरिक्त ४ दशलक्ष बॅरल तेल\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nनोव्हेंबरमध्ये सौदी अरेबिया भारताला अतिरिक्त ४ दशलक्ष बॅरल कच्चे तेल देणार आहे. अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने इराणवर घातलेल्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर सौदी अरेबियाकडून मिळणारे अतिरिक्त तेल भारतासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. ... Read More\nसरकारचं आणखी एक मोठं गिफ्ट, आता ग्रॅच्युइटीवर मिळणार जास्त फायदा\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nसरकारनं छोट्या छोट्या योजनांवर व्याजदर वाढवल्यानंतर आता आणखी एक मोठं गिफ्ट दिलं आहे. ... Read More\nकेंद्र सरकारकडून रेल्वे कर्मचाऱ्यांना खूशखबर, ७८ दिवसांचा बोनस जाहीर\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nदसरा आणि दिवाळीपूर्वी केंद्र सरकारने रेल्वे कर्मचाऱ्यांना खूशखबर दिली आहे. ... Read More\nमुलाच्या नावाने PPF खातं उघडा, होईल फायदाच फायदा\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nपीपीएफ योजना ही कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी लाभदायी आहे. केवळ आर्थिकच नव्हे, तर या योजनेचे इतरही लहान-सहान ... Read More\nPPF Income Tax पीपीएफ इन्कम टॅक्स\nसहा महिन्यांत गतवर्षीच्या दुप्पट वित्त संस्थांना टाळे, रिझर्व्ह बॅँकेची कठोर भूमिका\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nनियमबाह्य व भरमसाट कर्जवाटप करणाऱ्या बिगर बँक वित्त संस्थांवर (एनबीएफसी) रिझर्व्ह बँकेने कठोर कारवाई सुरू केली आहे. याअंतर्गत बँकेने एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यांत ३६८ संस्थांचे परवाने रद्द केले आहेत. ... Read More\nReserve Bank of India भारतीय रिझर्व्ह बँक\nबिगर सरकारी पीएफवरील व्याजदरात ०.४ टक्के वाढ\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nकेंद्र सरकारने बिगर सरकारी भविष्य निर्वाह निधीवरील (पीएफ) व्याजदरात ०.४० टक्के वाढ केली आहे. यावर आता ७.६० ऐवजी किमान ८ टक्के व्याज मिळेल. ही वाढ आॅक्टोबर ते डिसेंबर या कालावधीसाठी असेल. याचा लाभ सेवानिवृत्ती व ग्रॅच्युईटीच्या रकमेलाही लाभ मिळणार आहे ... Read More\nशिर्डी सबरीमाला मंदिर मीटू सनी देओल इंधन दरवाढ प्रो कबड्डी लीग सुशांत सिंग रजपूत नवरात्री तितली चक्रीवादळ डोनाल्ड ट्रम्प\nविक्रमवीर विराट; कोहलीचे 'हे' एक डझन विक्रम सांगतात त्याची महानता\nPHOTO बॉलिवूडच्या कलाकारांनी लावली दुर्गा पूजेला हजेरी\nजॅकलिन, स्मृती इराणी, आमीरचं नाव बदललं; 'प्रयागराज'नंतरही योगींचा नामांतराचा धडाका\nपरिणीती चोप्राचे 'हे' इंडो-वेस्टर्न लूक्स तुम्हाला देतील परफेक्ट लूक\nमुंबईतील 'या' ठिकाणी स्वस्त आणि मस्त शॉपिंगचा आनंद लुटा\nलहानपणी टॉप, मात्र मोठेपणी फ्लॉप आठवतात का 'हे' कलाकार\n'या' घरगुती वस्तुंचा तुम्ही चुकीच्या पद्धतीने वापर करताय\nदसरा मेळाव्यामुळे शिवाजी पार्क भगवामय\nनागपुरातील विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यातील क्षणचित्रे\nवेगाने वजन कमी करण्यासाठी नारळाचं पाणी; जाणून घ्या कसे\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nतिरंगा फडकला आणि डोळे पाणावले सांगतोय मिस्टर आशिया सुनीत जाधव\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nअष्टमीला कोल्हापूरची अंबाबाई महिषासुरमर्दिनीच्या रूपात\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nMeToo बद्दल तरुणाईचं म्हणणं काय तरुणाई खुलेपणाने होतेय व्यक्त\nसप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nजोतिबाची पाच पाकळ्यातील बैठी सरदारी पूजा\nस्वबळानंतर शिवसेनेची पाऊले युतीकडे\nमेट्रोच्या कामावरून दोन यंत्रणांमध्ये रंगला वाद\nरावणदहन पाहाणाऱ्या ६१ जणांना रेल्वेने चिरडले\nदुष्काळात महाराष्ट्राला मदतीचा हात देऊ : मोदी\nपावसामुळे मुंबईतील धूलिकणांचे प्रमाण घटले\nमुंबईसह कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्राला पावसाचा इशारा\nमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून डॉलर्स जप्त\nबॉलिवूड स्टार्सच्या व्यवस्थापकाने केला आत्महत्येचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.mymedicalmantra.com/marathi/category/myhealth/", "date_download": "2018-10-19T23:32:45Z", "digest": "sha1:QMZ2V5D76ZHBBJ3NZ7U67TQRLZMKFBQF", "length": 6441, "nlines": 148, "source_domain": "www.mymedicalmantra.com", "title": "माझं आरोग्य | MyMedicalMantra", "raw_content": "\nडाळिंबाच्या सालीनं टाळा कॅन्सर, हृदयाच्या आजारांचा धोका\nमाय मेडिकल मंत्रा - October 19, 2018\nजीभ भाजली…मग ‘हे’ उपाय करा\nअनेक समस्यांवर औषध आहे आंब्याचं पान\nकडीपत्ता ताटाबाहेर काढण्यापूर्वी ‘हे’ वाचा\nआरोग्याला चव देणारी वेलची\n#WorldFoodDay- मध्यरात्री भूक लागली मग हे पदार्थ खा…\nमाय मेडिकल मंत्रा - October 16, 2018\n‘राष्ट्रीय आयुष मिशन’ जिल्ह्यास्तरावर राबवण्यात हालचालींना वेग\nमसाले : स्वयंपाक घरातील औषधं\nमाय मेडिकल मंत्रा - October 8, 2018\nतुम्ही योग्य पद्धतीनं पाणी पिताय ना\nमाय मेडिकल मंत्रा - October 6, 2018\n‘या’ पदार्थांच्या सेवनानं घोरणं होईल बंद\nमाय मेडिकल मंत्रा - October 4, 2018\nआयुर्वेदानुसार असं असावं रात्रीचं जेवण\nमाय मेडिकल मंत्रा - October 3, 2018\nरक्त शुद्ध ठेवणाऱ्या नैसर्गिक वनस्पती\nमाय मेडिकल मंत्रा - October 1, 2018\nमन स्थिर करणारा ‘अष्टांग योग’\nका येते सतत जांभई\nमाय मेडिकल मंत्रा - September 6, 2018\nघरातच आहे त्वचेच्या समस्यांचं निराकरण\nमाय मेडिकल मंत्रा - September 6, 2018\n‘राष्ट्रीय आयुष मिशन’ जिल्ह्यास्तरावर राबवण्यात हालचालींना वेग\nतुम्ही योग्य पद्धतीनं पाणी पिताय ना\nआयुर्वेदानुसार असं असावं रात्रीचं जेवण\nरक्त शुद्ध ठेवणाऱ्या नैसर्गिक वनस्पती\nअसा झाला भारतामध्ये होमिओपॅथीचा उगम आणि प्रसार\nराज्यात ब्रीजकोर्स करणाऱ्या आयुष डॉक्टरांच्या संख्येत वाढ\n“होमिओपॅथीसह भारतीय उपचार पद्धतींसाठीही नॅशनल कमिशन हवं”\n..आणि होमिओपॅथी अस्तित्त्वात आली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} {"url": "http://shriharimandiram.org/Branch/index.php?page=99&id=694", "date_download": "2018-10-20T01:06:22Z", "digest": "sha1:5HBVXTKZH3STV5JRHCATBRZOH5WAHTEM", "length": 1273, "nlines": 18, "source_domain": "shriharimandiram.org", "title": " || परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय ||", "raw_content": "\nआद्य... ९७ ९८ - ९९ - १०० १०१ ... अंत्य\nशाखेचे नाव : हाशिवरे\nसेवा प्रमुख : सौ. लक्ष्मी पी. म्हात्रे\nमु. शिरवली, पो. हाशिवरे,\nता. अलिबाग, जि. रायगड. पिन कोड - ४०२२०४.\nउपासना केंद्र : श्री राम मंदिर, मोकळ आळी, हाशिवरे.\nउपासनेविषयी माहिती : दररोज सायंकाळी ६ ते ७\nदर रविवारी सकाळी ८ ते ९ बालोपासना\n© 1981-,परमार्थ निकेतन ट्रस्ट, बेळगांव. सर्व हक्क राखीव.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AE%E0%A5%AD%E0%A5%AF", "date_download": "2018-10-19T23:54:08Z", "digest": "sha1:6QVNBXG634N5LOIHFNXTYGCELKJ6E453", "length": 5293, "nlines": 187, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १८७९ - विकिपीडिया", "raw_content": "\nइसवी सनानंतरचे दुसरे सहस्रक\n← अकरावे शतक - बारावे शतक - तेरावे शतक - चौदावे शतक - पंधरावे शतक - सोळावे शतक - सतरावे शतक - अठरावे शतक - एकोणिसावे शतक - विसावे शतक →\nसाचा:इ.स.च्या १९ व्या शतक\nएकूण २ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २ उपवर्ग आहेत.\n► इ.स. १८७९ मधील जन्म‎ (१९ प)\n► इ.स. १८७९ मधील मृत्यू‎ (५ प)\n\"इ.स. १८७९\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइ.स.च्या १९ व्या शतकातील वर्षे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १२ जानेवारी २०१५ रोजी १५:४५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/krida/rio-2016-olympics/pv-sindhu-shows-her-respect-for-the-game-by-picking-up-carolina-marin-racquet-1287119/", "date_download": "2018-10-20T01:04:46Z", "digest": "sha1:RGIJAEGYCRHGV4JBMHAZPCATJGA72CLR", "length": 13175, "nlines": 203, "source_domain": "www.loksatta.com", "title": "PV Sindhu shows her respect for the game by picking up Carolina Marin racquet | Loksatta", "raw_content": "\nविषाणुजन्य तापावर प्रतिजैविके घेणे टाळा\nसंत्र्याला यंदा सुगीचे दिवस\nऊस तोडणी कामगारांना भविष्य निर्वाह निधीचा लाभ\nदसरा मेळाव्यातून पंकजांचा पक्षांतर्गत स्पर्धकांनाही इशारा\nरिओ २०१६ ऑलिम्पिक »\n…आणि सिंधूने कॅरोलिनाच्या रॅकेटला मान देऊन खेळ भावना जपली\n…आणि सिंधूने कॅरोलिनाच्या रॅकेटला मान देऊन खेळ भावना जपली\nअंतिम सामन्यात सिंधू आणि कॅरोलिनामध्ये चुरशीचे द्वंद्व पाहायला मिळाले\nअंतिम सामन्यात सिंधू आणि कॅरोलिनामध्ये चुरशीचे द्वंद्व पाहायला मिळाले असले तरी सामना संपल्यानंतर सिंधूने आपल्यातील खेळ भावनेचे दर्शन घडवले.\nभारताची महिला बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधू हिला रिओ ऑलिम्पिकच्या अंतिम सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागल्यामुळे रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या स्पेनच्या कॅरोलिना मारिनच्या आव्हानाचा सिंधूने उत्तम प्रतिकार केला. मात्र, तिसऱया व निर्णायक गेममध्ये सिंधूला पराभव पत्करावा लागला आणि सुवर्णपदक मारिनने पटकावले. तरीसुद्धा पी.व्ही.सिंधूने आपल्या पहिल्याच ऑलिम्पिकवारीत केलेल्या कामगिरीची इतिहात नोंद केली जाईल. कारण, बॅडमिंटनमध्ये ऑलिम्पिकचे रौप्य पदक पटकावणारी सिंधू ही पहिली भारतीय महिला बॅडमिंटनपटू ठरली.\nवाचा: पी.व्ही.सिंधूची रौप्य पदकाची कमाई\nअंतिम सामन्यात सिंधू आणि कॅरोलिनामध्ये चुरशीचे द्वंद्व पाहायला मिळाले असले तरी सामना संपल्यानंतर सिंधूने आपल्यातील खेळ भावनेचे दर्शन घडवले. तिसऱया गेमचा निर्णायक गुण जिंकल्यानंतर मारिन कोर्टवरच खाली बसली. त्यावेळी तिने हातातील रॅकेट देखील खाली टाकले होते, तर कडवी झुंज देऊनही सामना हातातून निसटल्याने सिंधू देखील हताश होऊन बॅडमिंटन कोर्टवरच खाली बसली होती. मग सिंधूने पराभवातून स्वत:ला सावरले आणि ती थेट उठून कॅरोलिनाकडे गेली.\nवाचा: सिंधूच्या रौप्य पदकाच्या कमाईनंतर शोभा डे म्हणाल्या..\nसुवर्णपदक विजेत्या कॅरोलिनाला उभं करून तिची गळाभेट घेऊन अभिनंदन केले, तर मारिननेही सिंधूच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. त्यानंतर मारिन बॅडमिंटन कोर्टवर विजयाच्या जल्लोषात व्यस्त होती. इतक्यात बॅडमिंटन कोर्टवरून माघारी परतत असताना पी.व्ही.सिंधूचे लक्ष कोर्टवरच खाली पडलेल्या कॅरोलिना मारिनच्या रॅकेटकडे गेले. कॅरोलिना विजयाचा आनंद साजरा करण्यात व्यस्त असल्याचे पाहून सिंधूने खेळ भावना जपत बॅडमिंटनर कोर्टवर एकटे पडलेले कॅरोलिनाचे रॅकेट उचलून तिच्या बॅगेजवळ योग्य जागी नेऊन ठेवले. पी.व्ही.सिंधूने केलेली ही कृती तशी किरकोळ किंवा त्याकडे कुणाचे तसे फारसे लक्ष जरी गेले नसले तरी सिंधू आपल्या खेळाचा आणि प्रतिस्पर्धी खेळाडूंचा देखील किती आदर करते याचे प्रचिती तिच्या कृतीतून नक्कीच आली. पी.व्ही.सिंधूने तिच्या प्रतिस्पर्धी खेळाडूच्या रॅकेटलाही योग्य मान दिला.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n‘रावण दहना’त मृत्युतांडव, पंजाबमधील भीषण दुर्घटनेत ६० ठार\n...तर ६० जणांचा जीव वाचला असता\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nकौतुकास्पद: युपीतल्या 850 शेतकऱ्यांना बिग बी करणार कर्जमुक्त; ५.५ कोटींचं अर्थसहाय्य\n#MeToo : सेलिब्रेटी मॅनेजमेंट कंपनीच्या अनिर्बन दास ब्ला यांचा आत्महत्येचा प्रयत्न\n#MeToo कोर्टाच्या आदेशाची वाट बघा; आलोक नाथांची सिंटाला विनंती\n#MeToo : प्रसिद्ध चित्रकार जतिन दास म्हणतात तो मी नव्हेच\n#MeToo : 'सेक्रेड गेम्स'च्या अभिनेत्रीचा दिग्दर्शक विपुल शहावर लैंगिक गैरवर्तणुकीचा आरोप\nसागरी किनारी रस्त्यावर ‘क्रॅश एटोनेटर’\nमेट्रो मार्गिकांचे संचलन ‘एमएमआरडीएकडे’च\n१८व्या वर्षांत अत्रे कट्टय़ावर तरुणाईचा मेळा\nयंदा उत्पादन घटण्याची शक्यता\nतलासरीमध्ये गटारावरच भाजीविक्रीची दुकाने\nजुईनगर येथे अपंग, विशेष मुलांसाठी उद्यान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/lokpriya/dawood-s-mina-manzil-building-auction-118081000011_1.html", "date_download": "2018-10-20T00:24:07Z", "digest": "sha1:4RV6YNI4ZSDMW4FZZHFENEL6XVITQXVJ", "length": 11709, "nlines": 137, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "दाऊदच्या मीना मंजील इमारत लिलाव | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 20 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nदाऊदच्या मीना मंजील इमारत लिलाव\nकुख्यात डॉन दाऊद इब्राहिम याच्या मुंबईतील भेंडी बाजारच्या पाकमोडीया स्ट्रीटवरील अमीना मंजील इमारत लिलावात सैफी बुरहानी ट्रस्टने तब्बल 3 कोटी 51 लाख रुपयांना घेतली. या इमारतीचाही पुनर्विकास करण्यात येणार असल्याचे ट्रस्टकडून स्पष्ट करण्यात आले आहे.\nया इमारतीचे पूर्वीचे नाव मसूल्ला होते. दाऊदने ही इमारत विकत घेतल्यानंतर आईचे अमीना नाव इमारतीला दिले. यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये झालेल्या लिलावात अखिल भारतीय हिंदू महासभा आणि दिल्लीतील वकील भूपेंद्र भारद्वाज यांनीही सहभाग नोंदवला. 25 लाख रुपये अनामत न भरल्याने हिंदू महासभेला लिलावात भाग घेता आला नाही. या आधी झालेल्या लिलावात भेंडी बाजारातील डामरवाला इमारतीतील काही गाळे आणि हॉटेल दिल्ली झायका या दोन्ही मालमत्ता सैफी बुरहानी ट्रस्टनेच लिलावात जिंकल्या आहेत.\nदाऊदच्या तारिक परवीनला मुंबईतून अटक\nUNची दहशतवाद्यांची यादी जाहीर दाऊद आणि हाफिस चा समावेश\nशकील झाला दाऊद पासून वेगळा, दोघात वाद\nमुलगा मौलाना बनल्‍यामुळे दाऊद डिप्रेशनमध्ये\nदाऊदच्या संपत्तीचा आज लिलाव\nयावर अधिक वाचा :\nस्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...\nया जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...\nइम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख\nपाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...\nलिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...\nमराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...\nभारताच्या भविष्यासाठी सर्वात महत्त्वाचा निर्णय घेण्याआधी ...\nमतदान करण्याचा अधिकार एक निरोगी, कार्यक्षम लोकशाहीचा पाया आहे. तुमचं मत तुमची आवाज आहे. ...\nमित्राच्या आत्महत्येचा बदला म्हणून केला अपूर्वाचा खून\nकर्नाटकात वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या अपूर्वा यादव या तरुणीच्या हत्येचे गूढ उकलण्यात ...\nरिलायंस इंडस्ट्रीजला 9 हजार 516 कोटींचा फायदा\nपेट्रोलियम, दूरसंचार आणि रिटेल समेत विभिन्न क्षेत्रांमध्ये कारोबार करणारी देशातील सर्वात ...\nवेबदुनिया LocWorld 38 Seattle, Booth# 102 येथे कंपनीची माहिती देणार आहेत. इव्‍हेंटमध्‍ये, ...\nबीएसएनएलचा ७८ रुपयांचा प्लॅन जाहीर\nBSNL ने ७८ रुपयांचा एक प्लॅन जाहीर केला आहे. यामध्ये ग्राहकांना रोज २ जीबी डेटा आणि ...\nरिलायंस इंडस्ट्रीजला 9 हजार 516 कोटींचा फायदा\nपेट्रोलियम, दूरसंचार आणि रिटेल समेत विभिन्न क्षेत्रांमध्ये कारोबार करणारी देशातील सर्वात ...\nवेबदुनिया LocWorld 38 Seattle, Booth# 102 येथे कंपनीची माहिती देणार आहेत. इव्‍हेंटमध्‍ये, ...\nबीएसएनएलचा ७८ रुपयांचा प्लॅन जाहीर\nBSNL ने ७८ रुपयांचा एक प्लॅन जाहीर केला आहे. यामध्ये ग्राहकांना रोज २ जीबी डेटा आणि ...\nगुगलवर 'मी टू' चळवळीचा सर्वाधिक शोध\n'मी टू' चळवळीनंतर गुगलने भारताचा नकाशा जारी केलाय. भारतात या मी टू मोहिमेबाबत सर्वाधिक ...\nम्हणे, 35 हजार विद्यार्थ्यांना चुकून नापास झाले\nमुंबई विद्यापीठाने तब्बल 35 हजार विद्यार्थ्यांना चुकून नापास केलं अशी धक्कादायक आकडेवारी ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/463073", "date_download": "2018-10-20T00:15:41Z", "digest": "sha1:Z2UOLFNIF322PMUH4USHRKRDMNV2TRD3", "length": 11140, "nlines": 43, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये घर बांधणी, दुरुस्तीस सूट - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये घर बांधणी, दुरुस्तीस सूट\nइको सेन्सिटिव्ह झोनमध्ये घर बांधणी, दुरुस्तीस सूट\nकणकवली : महाराष्ट्रासह पश्चिम घाटाच्या इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये येणाऱया सहा राज्यांमधील इको सेन्सिटिव्ह झोनबाबतची अधिसूचना काढण्यात आली आहे. त्यानुसार कस्तुरीरंगन समितीने केलेल्या शिफारशीच्या अनुषंगाने सिंधुदुर्गमधील 192 गावांचा इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये समावेश करण्यात आला आहे. या गावांमध्ये खाण, रेती उत्खनन व्यवसायांवर सध्या असलेली बंदी कायम करण्यात आली आहे. तसेच केंद्रीय वा राज्य प्रदूषण बोर्डाच्या लाल यादीत समावेश असलेल्या उद्योगांनाही या क्षेत्रात बंदी असणार आहे. या झोनमध्ये वृक्षलागवड, कृषीसंवर्धनाचे उद्योग करता येणार असून घर दुरुस्ती, विस्तारीकरण वा नवीन घर बांधणीसाठी सूट देण्यात आली आहे. सिंधुदुर्गमधील देवगड, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी व वैभववाडी तालुक्यातील 192 गावांचा यात समावेश आहे.\nदरम्यान, डॉ. माधवराव गाडगीळ कमिटीने इको सेन्सिटिव्ह झोनबाबतचा अहवाल दिल्यानंतर त्याला झालेल्या विरोधानंतर डॉ. कस्तुरीरंगन समिती नियुक्त करण्यात आली. या समितीने डॉ. गाडगीळ कमिटीत नसलेल्या गावांचाही समावेश इकोमध्ये करताना दोडामार्ग तालुका वगळला. त्यानंतर राजकीयपातळीवर अनेक ‘नाटय़े’ रंगली. मात्र, त्यातून पुढे काहीच झाले नाही. त्यानंतरच्या टप्प्यात इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये समावेश असलेल्या गावांनी ग्रामसभा घेऊन आपला आराखडा तयार करून शासनाला सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानुसार सर्व गावच्या ग्रामसभा घेऊन आराखडे शासनाला सादर करण्यात आले होते.\nआता केंद्र शासनाच्या पर्यावरण व वन मंत्रालयाने इको सेन्सिटिव्ह झोनबाबतची अंतिम अधिसूचना जाहीर केली आहे. पश्चिम घाट इको सेन्सिटिव्ह झोन जाहीर करण्याच्या अनुषंगाने केंद्र व राज्य सरकारच्या प्रतिनिधींच्या बैठकाही झाल्या. त्यात या संवेदनशील क्षेत्रात निवास करणाऱया नागरिकांचे विस्थापन होणार नाही. तसेच कृषी क्षेत्राशी संबंधीत उद्योग, वृक्षारोपण आदींबाबतही कोणताही परिणाम होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.\nसंवेदनशील क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आलेल्या क्षेत्रामध्ये खाणी, उत्खनन, रेतीचे उत्खनन पूर्णतः बंद होणार आहे. तसेच परवाने देण्यात आलेले खनिजपट्टे पाच वर्षांत टप्प्याटप्प्याने पूर्णतः बंद करण्यात येणार आहेत. औष्णिक विद्युत प्रकल्प वा विस्तारास बंदी असणार आहे. केंद्रीय किंवा राज्य प्रदूषण मंडळाच्या लाल प्रवर्गात येणाऱया सर्व प्रकारच्या उद्योगांना बंदी असणार आहे. मात्र, असे विद्यमान उद्योग मात्र सुरू राहणार आहेत. जलविद्युत प्रकल्पही घालून दिलेल्या अटींच्या आधारावर असणार आहेत. लाल प्रवर्गात येणाऱया उद्योगांना बंदी घालतानाच नारिंगी प्रवर्गात येणाऱया उद्योगांना पर्यावरण संवर्धनाच्या अनुषंगाने अटींची पूर्तता करण्याच्या आधारावर परवानगी देण्यात येणार आहे.\nया इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये असणाऱया घर दुरुस्ती, विस्तारीकरण तसेच नवीन घर बांधणीत कोणतीही अडचण येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या क्षेत्रातील मालकी हक्क तसेच मालकी हक्काचे परिवर्तन करण्यासही कोणतीही बाधा येणार नाही. संवेदनशील क्षेत्रासाठी घालण्यात आलेल्या निर्बंधाची अंमलबजावणी करण्याची पूर्ण जबाबदारी ही राज्य शासनाची असणार आहे. तसेच त्याचे उल्लंघन करणाऱयांवर कारवाई करण्यासंदर्भातही आदेश देण्यात आले आहेत.\nया इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये जिल्हय़ातील देवगड तालुक्यातील 21, कणकवली तालुक्यातील 39, कुडाळ तालुक्यातील 48, सावंतवाडी 50, वैभववाडी तालुक्यातील 34 अशा एकूण 192 गावांचा समावेश आहे. तसेच महाराष्ट्रातील अहमदनगर, कोल्हापूर, धुळे, नंदुरबार, नाशिक, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा या जिल्हय़ांमधीलही काही क्षेत्राचा समावेश आहे.\nजोखिमग्रस्त भागातील गोचिडींचे संकलन\nगढीताम्हाणेतील बेपत्ता वृद्धाचा मृतदेह शिरगावच्या चिरेखाणीत\nसंशोधकांनी अनुभवली ‘तिलारी’ची समृद्धी\nनिरवडेत वीज पडून तरुण ठार\nप्रचंड गडगडाटाने कुडाळ हादरले\nमालवणात ‘स्वस्थ भारत’ सायकल रॅलीचे स्वागत\nकुडाळला कीर्तन महोत्सवास प्रारंभ\nआश्वासनांच्या कात्रणांचे लवकरच प्रदर्शन\nचैतन्यमय वातावरणात दौडीची यशस्वी सांगता\nशिलंगण मैदानावर सीमोल्लंघन कार्यक्रम\nलढा नाही तर… गुलामीची सवय होईल\nसुहासिनी महिला मंडळातर्फे नवरात्रोत्सव…\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/510197", "date_download": "2018-10-20T00:16:46Z", "digest": "sha1:5CMTMBOSOYIV65FBIOARX76Z2QIZDE6X", "length": 13068, "nlines": 41, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "डॉ. तात्या लहाने चित्रपटाच्या निमित्ताने रिले सिंगिंगचा प्रयत्न - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » मनोरंजन » डॉ. तात्या लहाने चित्रपटाच्या निमित्ताने रिले सिंगिंगचा प्रयत्न\nडॉ. तात्या लहाने चित्रपटाच्या निमित्ताने रिले सिंगिंगचा प्रयत्न\nवाशीमधील सिडको एक्झिबिशन सेंटरच्या सभागफहात चहू ठिकाणी उत्साहाचे वातावरण पसरले होते. तुडुंब भरलेल्या सभागफहात सगळ्यांचेच लक्ष बहुप्रतिक्षीत रिले सिंगिंग कडे लागले होते. डॉ. तात्या लहाने… अंगार… पॉवर इज विदीन 6 ऑक्टोबर 2017 रोजी प्रदर्शित होणाऱया सिनेमात रिले सिंगिंग गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱयातून निवडले गेलेले सात ते सत्तर वयोगटातील 327 गायक मंचावर सज्ज झाले होते. त्यांनी सिनेमातील काळोखाला भेदून टाकू जीवनाला उजळून टाकू हे 108 शब्दांचे गाणे गाण्यासाठी सुरुवात केली. असे हे लक्षवेधी रिले सिंगिंग सुरू झाल्या क्षणापासून सभागफहात उपस्थित प्रत्येक व्यक्ती काळजाच्या ठोक्यावर गाण्याचा ठेका धरत जणू आपणही या अद्वितीय उपक्रमाचा भाग असल्याचे समजत होते. जवळपास 15 मिनिटे हे गाणे सलग 3 वेळा सूर, ताल आणि लय यांची सुसूत्रता ठेवत एक शब्द एक गायक या पद्धतीने एकूण 327 गायकांनी गायले. रिले सिंगिंगच्या रेकॉर्डची नोंद घेण्यासाठी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे पदाधिकारी स्वप्नील डांगरीकर उपस्थित होते. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने घालून दिलेले निकष लक्षात ठेवून हा विश्वविक्रम झाल्याचे घोषित करताच सभागफहात एकच जल्लोष झाला. यावेळी प्रत्येकाचा आनंद गगनात मावेनासा होत होता.\nयाप्रसंगी उपस्थित मान्यवर महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण गिरीश महाजन, पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने, कोल्हापूरचे आमदार सुजित मिणचेकर, बेलापूर मतदार क्षेत्राच्या आमदार, नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनावणे, समाजसेवक चंद्रकुमार जाजोदिया, डॉ. विठ्ठल लहाने आणि इतर मान्यवर या विक्रमाचे साक्षीदार होते. या उपक्रमाला शुभेच्छा देताना गिरीश महाजन म्हणाले, डॉ. तात्याराव लहाने आणि माझा गेल्या 25 वर्षांचा ऋणानुबंध आहे. आम्ही दोघांनी कमी वयातच जनहितार्थ काम करण्यास सुरुवात केली. चोवीस पंचविसाव्या वर्षी मी महाविद्यालय सोडल्यापासून आमदार झालो, आता मंत्री आहे. तर डॉ. लहाने अनेक गाव खेडय़ामध्ये मोफत पॅम्प घेऊन रुग्णांची अविरत सेवा करत आहेत. समाजसेवेसाठी ध्येयवेडा असणारे डॉ. लहाने खरंच आदर्श आहेत. काही लोक काम नाव किंवा पैसे कमविण्यासाठी करतात. पण, डॉ. लहाने मूल्यांसाठी समाजासाठी काम करतात. त्यांचा समाजकार्यात सिंहाचा वाटा आहे. आता आम्ही विधानसभेमध्ये कटप्रॅक्टिसचा कायदा आणण्याच्या प्रयत्नात आहे. एखादा रुग्ण ग्रामीण भागातून शहरात पाठवला तर तालुका, जिल्हा, शहरातील इस्पितळ कमिशन काढतात. वाजवीपेक्षा जास्त बिल रुग्णाकडून घेऊन प्रत्येकाचा कट दिला जातो, ज्यामुळे ग्रामीण भागातून आलेला रुग्ण भरडला जातो. अशा परिस्थितीत डॉ. तात्याराव विनामूल्य रुग्णाची सेवा करतात. त्यांच्याकडून खरंच अनेकांनी प्रेरणा घ्यावी. त्याचबरोबर अभिनेत्री अलका कुबल सिनेमात डॉ. लहाने यांच्या आईची भूमिका करत असल्या तरी त्यांच्यावर काहीसा अन्यायच झाला आहे. कारण त्या अजूनही आपल्या ताईप्रमाणेच दिसतात अशी मिश्किल प्रतिक्रिया देताच सभागफहात एकच हशा पिकला.\nयावेळी डॉ. लहाने म्हणाले, किडनी देऊन आईने मला पुनर्जन्म दिला, त्यामुळे तो समाजासाठीच सत्कारणी लावेन हा निर्धार मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत पाळेन. या सिनेमामुळे माझ्यासारखी अनेक मंडळी समाजकार्यासाठी पुढे आली तर नक्कीच समाज पुढे जाईल. विरागने उलगडलेलं माझं चरित्र महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचेल यात शंका नाही. हा सिनेमा निव्वळ चरित्रपट नाही तर दिग्दर्शक विराग वानखडे यांनी पॅशिनेटली केलेली मेहनत आणि डॉक्टरांनी विरागवर टाकलेला विश्वास आहे जो नक्की सार्थ होईल, अशी मार्मिक प्रतिक्रिया अभिनेत्री अलका कुबल यांनी नोंदविली.\nडॉ. तात्याराव लहाने यांच्या कारकिर्दीला मानवंदना देणारा आणि त्यांच्या संघर्षात्मक जीवनावर दृष्टिक्षेप टाकणारा नामवंत कलाकारांचा कसदार अभिनय आणि डॉ. लहाने यांच्या आयुष्याचा आढावा घेणाऱया डॉ. तात्या लहाने… अंगार पॉवर इज विदीन सिनेमाचे दिग्दर्शन विराग वानखडे यांनी केले असून त्यांच्याच विराग मधुमालती एंटरटेनमेंट अंतर्गत सिनेमाची निर्मिती केली आहे. अभिनेता मकरंद अनासपुरे यांनी डॉ लहाने यांची प्रमुख भूमिका साकारली आहे. यांच्यासोबत सिनेमात निशिगंधा वाड, भारत गणेशपुरे, रमेश देव यांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत. सिनेमाची कथा-पटकथा-संवाद विराग यांनी स्वत: लिहिले असून सिनेमाचं संगीत एक हिंदुस्थानी या संगीतकाराने केलं आहे. निर्माता-दिग्दर्शक विराग यांच्या कठोर परिश्रमातून साकारला जाणारा हा सिनेमा 6 ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.\nदोन दिवसांत ‘जॉली एलएलबी 2’ची 30.51 कोटींची कमाई\nकपिलचा जीव ‘गिन्नी’त रंगला\nदिनुच्या सासूबाई राधाबाई नाटक पुन्हा रंगभूमीवर…\nसंशोधकांनी अनुभवली ‘तिलारी’ची समृद्धी\nनिरवडेत वीज पडून तरुण ठार\nप्रचंड गडगडाटाने कुडाळ हादरले\nमालवणात ‘स्वस्थ भारत’ सायकल रॅलीचे स्वागत\nकुडाळला कीर्तन महोत्सवास प्रारंभ\nआश्वासनांच्या कात्रणांचे लवकरच प्रदर्शन\nचैतन्यमय वातावरणात दौडीची यशस्वी सांगता\nशिलंगण मैदानावर सीमोल्लंघन कार्यक्रम\nलढा नाही तर… गुलामीची सवय होईल\nसुहासिनी महिला मंडळातर्फे नवरात्रोत्सव…\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%AD%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%A3%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A5%80", "date_download": "2018-10-19T23:36:52Z", "digest": "sha1:7MKH7O4YTPHAYMO5FCJKH3PJNN4ELBRN", "length": 2973, "nlines": 54, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा चर्चा:नोकियाचे भ्रमणध्वनी - विकिपीडिया", "raw_content": "\nनोकिया ही कंपनी मायक्रोसॉफ्टने विकत घेतली असल्याने नोकिया नावाचे सगळे भ्रमणध्वनी मायक्रोसॉफ्टच्या नावाने विकले जातात.\nअभय नातू (चर्चा) ०३:०८, ७ मार्च २०१७ (IST)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ मार्च २०१७ रोजी ०३:०८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://rdd.maharashtra.gov.in/Site/Home/NewsEvent.aspx", "date_download": "2018-10-19T23:35:50Z", "digest": "sha1:7VIGC5PGNESL62D5OOPU55VIYEQRRHZN", "length": 16353, "nlines": 129, "source_domain": "rdd.maharashtra.gov.in", "title": "दिशादर्शकाकडे जा", "raw_content": "\nग्राम विकास व पंचायतराज विभाग\nआदिम विकास योजनांतर्गत घरकूले\nग्रामपंचायतींना जनसुविधांसाठी विशेष अनुदान\nजिल्हा परिषद व पंचायत समिती इमारत बांधकामाकरीता सहाय्यक अनुदान\nमा लोकप्रतिनिधीनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्ये मुलभूत सुविधाचा विशेष कार्यक्रम\nग्रामपंचायतींच्या रस्त्यांवर सौर पथदिवे उभारणे\nरस्त्यावरील विजेच्या दिव्याची वीज बिलांची रक्कम देण्यासाठी ग्रामपंचायतीना 100 टक्के अनुदान\nपर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम विकास योजना\nप्रधानमंत्री आवास योजना- ग्रामीण\nश्यामा प्रसाद मुखर्जी रूर्बन अभियान\nराजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियान\nस्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना\nमागास क्षेत्र अनुदान निधी योजना\nप्रधान मंत्री ग्राम सडक योजना\nराष्ट्रीय बायोगॅस व खत व्यवस्थापन कार्यक्रम\nई-पंचायत / आपले सरकार सेवा केंद्र\nसामाजिक, आर्थिक व जात सर्वेक्षण\nस्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था (R-SETI) संबंधीचे सर्व कामकाज\nकायमस्वरुपी विक्री केंद्र बांधणे\nपंचायत महिला शक्ती अभियान\nग्रामसभा व राष्ट्रीय गौरव ग्रामसभा पुरस्कार आणि गौरवग्राम\nक्रांती ज्योती महिला साक्षरीकरण प्रकल्प\nराष्ट्रीय ग्रामस्वराज योजना (RGSY)\nपंचायत सबलीकरण आणि उत्तरदायित्व प्रोत्साहन पुरस्कार\nआपले सरकार सेवा केंद्र\n1 राज्य व्यवस्थापन कक्ष – ग्रामीण गृहनिर्माण जाहिरात 07-13-17 Download\n2 केंद्र शासनाने दिनांक 1 एप्रिल, 2016 पासून नवीन मंजूर घरकुलांकरिता साधारण क्षेत्र रू.1.20 लक्ष आणि नक्षलग्रस्त व डोंगराळ क्षेत्राकरिता रू.1.30 लक्ष इतकी प्रती घरकुल किंमत निश्चित केलेली आहे. राज्यात केंद्र शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार प्रधान मंत्री आवास योजना (ग्रामीण) राबविण्यास शासनाची मान्यता 10-18-16 Download\n3 महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पांच्या विवक्षित कामासाठी सेवानिवृत्त लेखाधिकारी यांना ११ महिने किंवा शासन ठरवेल त्या कालावधीकरिता करार पद्धतीने भरण्यासाठी इम्पॅनल करणेबाबतची जाहिरात 11-10-16 Download\n4 राज्य व्यवस्थापन कक्ष - ग्रामीण गृह निर्माण (SMU-RH),बेलापूर,नवी मुंबई येथे बाहययंत्रणा कंपनी /संस्था यांचेद्वारे राज्य समन्वयक पदाच्या सेवा उपलब्ध होणेबाबत 12-09-16 Download\n5 राज्यातील सर्व जिल्ह्यातील तालुक्यामधील किमान एका गावामध्ये प्रधानमंत्री आवास योजना - ग्रामीण अंतर्गत अर्धकुशल गवंड्यास प्रशिक्षण CSDCI/DGT यांनी प्राधिकृत केलेल्या प्रशिक्षण देणाऱ्या (Training Provider) संस्थांची निवड करणेबाबत 12-26-16 Download\n6 राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण कार्यालयामध्ये दोन शिपाई पदासाठी पात्रताधारक व्यक्तींच्या सेवा ११ महिने कालावधीसाठी बाह्य कंपनी किंवा संस्थेकडून उपलब्ध करून देण्याबाबतची जाहिरात 01-13-17 Download\n7 मुख्यमंत्री ग्रामसडक योजना- महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेकरीता कंत्राटी तत्वावर तांत्रिक सल्लागार यांची नेमणुक करणेबाबत 03-18-17 Download\n8 मुख्यमुत्री ग्रामसडक योजना- महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेकरीता कंत्राटी तत्वावर सेवानिवृत्त लेखाधिकारी यांची नेमणुक करण्याबाबतची जाहीरात. 04-06-17 Download\n9 महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेमार्फत राबविण्यात येणा-या प्रकल्पासाठी वित्तीय नियंत्रक हे पद एका वर्षाच्या कालावधीसाठी करार पद्धतीने भरण्याबाबतची जाहिरात 07-27-17 Download\n10 सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी ग्रामविकास विभागात करार पध्दतीने नियुक्तीबाबत जाहिरात 04-07-17 Download\n11 राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृह निर्माण राज्य समन्वय 2 पदे कंत्राटी पद्धतीने भरणेबाबत 07-31-17 Download\n12 राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृह निर्माण राज्य समन्वय 2 पदे कंत्राटी पद्धतीने भरणेबाबत 08-18-17 Download\n13 महाराष्ट्र विकास सेवा गट-अ व गट-ब मधील अधिकाऱ्यांच्या पदस्थापना, बदली याबाबत सक्षम प्राधिकाऱ्यास शिफारस करण्यासाठीच्या नागरी सेवा मंडळ (1) च्या बैठकीबाबत 08-18-17 Download\n14 राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण कार्यालयातील राज्य समन्वयक आयटी पदाच्या मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांची यादी 08-24-17 Download\n15 राज्य व्यवस्थापन कक्ष – ग्रामीण गृहनिर्माण कार्यालयात कंत्राटी पदावर विविध पदे भरण्याबाबतच्या पात्र/अपात्र उमेदवारांची यादी 10-07-17 Download\n16 उदयोगांना सर्व मंजूऱ्या/परवाणे मिळविणे सुलभ होण्याकरीता स्थापन केलेल्या मैत्री कक्षाकरिता नोडल अधिकारी नेमण्याबाबात. 10-13-17 Download\n17 महाराष्ट्र विकास सेवा गट-अ व ब मधील अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत नागरी सेवा मंडळ (१) च्या बैठकीबाबत पूर्वसूचना- नोव्हेंबर, 2017 11-06-17 Download\n18 दिनांक ‍१ जानेवारी ते दिनांक 15 जानेवारी, 2018 या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करणेबाबत. 01-12-18 Download\n19 अभिनंदन राष्ट्रीय स्तरावरील ई-पुरस्कार 2016-17 साठी महाराष्ट्राला तृतीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. 01-17-18 Download\n20 राज्य व्यवस्थापन कक्ष – ग्रामीण गृहनिर्माण जाहिरात 01-24-18 Download\n21 राज्यातील ग्रामपंचायतींचे मत्ता, हक्क व दायित्वे संबंधित नगर पंचायत/ नगर परिषद/ महानगर पालिकेकडे हस्तातंरित करण्याबाबत 01-06-17 Download\n22 महाराष्ट्र विकास सेवा गट-अ व ब मधील अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत नागरी सेवा मंडळ (१) च्या बैठकीबाबत पूर्वसूचना- ऑगस्ट, 2017 08-19-17 Download\n24 मुखमंत्री ग्रामसडक योजना :- सेवानिवृत्ती उपअभियंता यांची नेमणूक करण्याकरीता एमपॅनलमेन्ट करण्याबाबत 07-06-18 Download\n25 CSDCI-DGP यांनी प्राधिकृत केलेल्या अर्धकुशल गवंड्यास प्रशिक्षण देणाऱ्या (Training Provider) संस्थांची निवड करणेबाबत 01-13-17 Download\n26 संग्राम केंद्रातील परिचालक/ब्लॉक मॅनेजर/डिस्ट्रीक्ट मॅनेजर यांना प्रकल्पामध्ये सामावून घेण्याबाबतचे मा. सचिव (ग्राम विकास) व मुख्य परिचालन अधिकारी सी.एस.सी.-एस.पी.व्ही. यांच्यात झालेल्या बैठकीचे ईतिवृत्त पहावे. 03-18-17 Download\n27 जिल्हा परिषद, बांधकाम विभागातर्फे देण्यात येणा-या कंत्राटी कामाचा (BOT सह) व ते काम पूर्ण करण्यासाठी नियुक्त केलेल्या कामगारांचा विमा शासकीय विमानिधीकडे उतरविण्याबाबत. 10-09-18 Download\n28 राज्य व्यवस्थापन कक्ष – ग्रामीण गृहनिर्माण कार्यालय, बेलापूर येथे रिक्त असलेल्या विविध पदांबाबतची जाहिरात 09-15-17 Download\n29 महाराष्ट्र विकास सेवा गट-अ मधील अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत नागरी सेवा मंडळ (१) च्या बैठकीबाबत पूर्वसूचना. 09-17-18 Download\n30 महाराष्ट्र विकास सेवा गट-ब मधील अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत नागरी सेवा मंडळ (१) च्या बैठकीबाबत पूर्वसूचना. 09-18-18 Download\nएकूण दर्शक: ४३८७८७ आजचे दर्शक: २३\n© ग्राम विकास विभाग महाराष्ट्र, भारत यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/node/81891", "date_download": "2018-10-20T00:16:57Z", "digest": "sha1:LPEBASGBAY7EHEXDPAGEM7LO6A3JGTB3", "length": 14815, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "maharashtra news Suicide attempt by the young farmer's तरुण शेतकऱ्याचा मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न | eSakal", "raw_content": "\nतरुण शेतकऱ्याचा मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न\nशनिवार, 11 नोव्हेंबर 2017\nमुंबई - सोयाबीन आणि कापसाला भाव मिळत नसल्याचा संताप व्यक्त करणाऱ्या एका तरूण शेतकऱ्यांचा आज संयम ढासळला होता. मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावर चढून या युवा शेतकऱ्याने उडी मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, आपत्कालीन सर्व यंत्रणा तातडीने सज्ज झाल्याने व काही मंत्र्यांच्या शिष्टाईनंतर या शेतकऱ्याला आत्महत्येपासून परावृत्त करण्यात यश आल्याने पुढील दुर्दैवी प्रसंग टळला.\nमुंबई - सोयाबीन आणि कापसाला भाव मिळत नसल्याचा संताप व्यक्त करणाऱ्या एका तरूण शेतकऱ्यांचा आज संयम ढासळला होता. मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावर चढून या युवा शेतकऱ्याने उडी मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, आपत्कालीन सर्व यंत्रणा तातडीने सज्ज झाल्याने व काही मंत्र्यांच्या शिष्टाईनंतर या शेतकऱ्याला आत्महत्येपासून परावृत्त करण्यात यश आल्याने पुढील दुर्दैवी प्रसंग टळला.\nमसला खुर्द या तुळजापूर तालुक्‍यातील (जि. उस्मानाबाद) ज्ञानेश्‍वर उर्फ आनंद साळवे हे या शेतकऱ्याचे नाव आहे. आज दुपारी तो कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांना भेटण्यासाठी आला होता. सोयाबीन नंतर आता कापसाचे भाव पडल्याने, सलग चार वर्षे दुष्काळात होरपळ्यानंतर आता सरकारी धोरणामुळे शेतकरी अडचणीत आल्याचा संताप तो व्यक्‍त करत होता. राज्य सरकारने स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, शेतमालाला भाव द्यावा, अशी मागणी तो करत होता. सातव्या मजल्यावर जावून त्याने खिडकी मधून बाहेरच्या सज्जावर जावून जोरजोरात घोषणाबाजी सुरू केली. सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा संदर्भ जोडत तो राग व्यक्‍त करत होता.\nयामुळे, सुरक्षा रक्षक व मंत्रालय प्रशासनाची एकच तारांबळ उडाली. सुमारे दोन तास चाललेल्या या नाट्यामुळे मंत्रालयात हल्लकल्लोळ माजला.\nप्रत्येकजण त्याला खाली उतरण्याचे आवाहन करत होता. त्यासोबतच अग्नीशमक दलाचे जवान व यंत्रणा दाखल झाली. खाली उडी मारल्यास त्याला झेलण्यासाठीची जाळी देखील पकडण्यात आली.\nशालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे, राज्यमंत्री रणजित पाटील व गृहराज्यमंत्री दीपक केसरकर हे सतत या युवकाला \"तुझे सर्व प्रश्‍न ऐकून घेतले जातील, तू खाली ये' अशी विनंती करत होते. मात्र, मुख्यमंत्री व कृषिमंत्री आल्याशिवाय मी येणार नाही, असा आग्रह त्याने धरला होता. अखेर मंत्र्याच्या यशस्वी शिष्टाईनंतर हा तरूण सुरक्षितपणे सातव्या मजल्यावरून खाली उतरला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले व अधिक चौकशीसाठी त्याला मरिन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात नेण्यात आले.\nया प्रसंगामुळे विरोधी पक्षांनी सरकारवर टीकेची झोड उठवली. शेतकऱ्यांची फसवी कर्जमाफी करून सरकार जोरजोरात जाहिराती करत असल्याचा हा संताप असल्याची टीका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील व धनंजय मुंडे यांनी केली.\nदहा महिन्यांनंतर तिची वडिलांशी भेट\nमाळेगाव - बारामती तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत सापडलेल्या २३ वर्षीय परप्रांतीय मुस्लिम युवतीला अखेर येथील निर्भया पथकाच्या अथक प्रयत्नातून...\nअयोध्येतील बाबरी मशीद हिंदुत्ववाद्यांनी जमीनदोस्त केल्यानंतर तेथे न उभारल्या गेलेल्या राममंदिराच्या मुद्याचा ‘सात-बारा’ कोणाचा, या प्रश्‍नावरून २५...\nम्हाडाच्या झोपडपट्ट्यांमधील 70 हजार शौचकुपांची देखभाल पालिका करणार\nमुंबई - मुंबईत म्हाडाने बांधलेली 70 हजार शौचकूप ताब्यात घेऊन त्यांची देखभाल महापालिका करणार आहे. म्हाडा आणि पालिका अधिकाऱ्यांच्या झालेल्या...\nलग्नास नकार दिल्याने तरुणीची मॉर्फिंगद्वारे बदनामी\nनवी मुंबई - लग्नास नकार दिल्याने संतप्त झालेल्या एका तरुणाने नात्यातील तरुणीचे छायाचित्र मॉर्फिंग करून तिची बदनामी केली. प्रकाश देवकटे (21) असे...\n22 हजार शौचकुपांना अखेर मंजुरी\nमुंबई - धोकादायक शौचालये, तुटलेले दरवाजे आणि लाद्यांमुळे झोपडपट्ट्यांतील नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी मुंबईत 22 हजार शौचकूप बांधण्याचा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-agitation-against-hike-electricity-bill-134557", "date_download": "2018-10-20T01:06:19Z", "digest": "sha1:7PD3SKH5DJ2X22MDJXBM5BULZIGYCR5V", "length": 14372, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kolhapur News agitation against hike in electricity bill वीज दरवाढ प्रस्तावाची कोल्हापुरात होळी | eSakal", "raw_content": "\nवीज दरवाढ प्रस्तावाची कोल्हापुरात होळी\nसोमवार, 30 जुलै 2018\nकोल्हापूर - महावितरणने 22 टक्के वीज दरवाढीचा प्रस्ताव दिला आहे. यात घरगुती, औद्योगिक तसेच शेतीपंपाच्या ग्राहकांचा खर्चाचा भुर्दंड वाढणार आहे. या महावितरणच्या वीज दरवाढीच्या प्रस्तावाची सोमवारी वीज ग्राहकांच्या वतीने महावितरणच्या कार्यालयासमोर होळी करण्यात आली.\nकोल्हापूर - महावितरणने 22 टक्के वीज दरवाढीचा प्रस्ताव दिला आहे. यात घरगुती, औद्योगिक तसेच शेतीपंपाच्या ग्राहकांचा खर्चाचा भुर्दंड वाढणार आहे. या महावितरणच्या वीज दरवाढीच्या प्रस्तावाची सोमवारी वीज ग्राहकांच्या वतीने महावितरणच्या कार्यालयासमोर होळी करण्यात आली.\nज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्या उपस्थितीत हे आंदोलन झाले. प्रस्तावीत वीज दरवाढ रोखण्यासाठी ग्राहकांनी विज नियामक आयोगसमोर हरकती नोंदवाव्यात. तरीही संभाव्य वीज दरवाढ रद्द न झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन केले जाईल, असे आवाहनही डॉ. पाटील यांनी केले.\nमहावितरण कंपनीने विद्युत नियामक आयोगाकडे दाखल केलेल्या फेरआढावा याचिकेव्दारे अडीच कोटी ग्राहकांकडून 30 कोटी 842 कोटीची जादा वसुलीची मागणी केली आहे. त्यासाठी सरासरी 22 टक्के दरवाढ मागितली आहे. अशी वाढ लागू झाल्यास यात शंभर युनिटच्या खाली वीजवापर असलेल्या घरगुती ग्राहकांना 83 पैसे प्रतियुनिट दरवाढ लादली जाणार आहे. इतर राज्याच्या तुलनेत औद्यागिक वीजचे दरही जास्त आहेत. तरीही नव्या वीज दरवाढी नुसार वीजदर दीड पट वाढण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे उद्योजकांना ही याचा फटका बसणार आहे.\nशेती पंपाच्या दरातील वाढही किमान 17 टक्के होणार आहे. त्यामुळे सर्वाधिक फटका कृषिपंपधारकांनाच बसणार आहे. राज्य सरकारने सत्तेत येण्यापूर्वी गळती रोखून विजेचे दर खाली आणू अशी आश्‍वासने दिली होती मात्र त्याची पूर्तत झालेली नाही याचा निषेध यावेळी करण्यात आला.\nआंदोलनात महापौर शोभा बोंद्रे, आमदार चंद्रदीप नरके, सत्यजित पाटील, आमदार संजय घाटगे, इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष विक्रांत पाटील, बाबासाहेब पाटील - भुयेकर, चंद्रकांत पाटील, आर. के. पाटील आदी उपस्थित होते.\nजनशक्ती आधारे लढा उभारू - डॉ. एन. डी. पाटील ​\nन्यायाच्या चौकटीत राहनू वीज दरवाढीस विरोध करण्यासाठी हरकती नोंदवू पण तरीही वीज दरवाढ रद्द न झाल्यास जनशक्तीच्या आधारे लढा तीव्र करू असेही डॉ. एन. डी. पाटील यांनी सांगितले.\nस्वतंत्र बैठकीसाठी विनंती करू - नरके\nमुख्यमंत्र्यांनी वीज दर आटोक्‍यात ठेवण्याचे अाश्‍वासन दिले आहे. मात्र ते पाळलेले नाही. नवीन प्रस्तावीत वीज दरवाढीचा फेरविचार व्हावा, तसेच शेतकऱ्यांच्या वीजेच्या प्रश्‍न आदी मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून त्यासाठी स्वतंत्र बैठक लावावी.यासाठी पाठपुरावा करणार आहे, असे आमदार चंद्रदीप नरके यांनी सांगितले.\nअयोध्येतील बाबरी मशीद हिंदुत्ववाद्यांनी जमीनदोस्त केल्यानंतर तेथे न उभारल्या गेलेल्या राममंदिराच्या मुद्याचा ‘सात-बारा’ कोणाचा, या प्रश्‍नावरून २५...\n...तर रमेश थोरात यांना माझा पाठिंबा - राहुल कुल\nकेडगाव - माजी आमदार रमेश थोरात यांच्यापेक्षा चारपट विकासकामे केली नाही, तर मी थोरात यांना येत्या विधानसभा निवडणुकीत जाहीर पाठिंबा देईन; पण जर चारपट...\nसावध ऐका पुढच्या हाका...\nजिल्ह्याच्या पूर्वेकडील तालुके अवर्षणप्रवण क्षेत्रात मोडतात. मध्यभाग हमखास पर्जन्यमान व पश्‍चिमेकडील तालुके अतिपर्जन्यमानाच्या विभागात मोडतात. असे...\nघोंगडी व्यवसायला अखेरची घरघर\nनिरगुडी - हातमागाच्या साह्याने चालणारा पारंपरिक घोंगडी व्यवसाय सध्या धोक्‍यात आल्याची खंत घोंगडी विणकर व्यक्त करत आहेत. घोंगडी उत्पादनाचा वाढता...\nपिंपरी शहराच्या अनेक भागांत कमी पाणीपुरवठा\nपिंपरी - शहराला भेडसावणारी पाणीटंचाईची समस्या सुटत नसल्यामुळे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शनिवारी (ता. 20) सर्वच पक्षाचे नगरसेवक आक्रमक भूमिका...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://kahipan.wordpress.com/tag/%E0%A4%86%E0%A4%88/", "date_download": "2018-10-20T00:24:59Z", "digest": "sha1:32K626LP4SQVASFASJFJYPLSIRKQV4OO", "length": 24270, "nlines": 182, "source_domain": "kahipan.wordpress.com", "title": "आई | काहीपण....", "raw_content": "\nकुठेतरी छानसे वाचलेले ……\nजन्म ” काहीपण ” चा\nयु ट्यूब वर एक short film पहिली होती तीच कथा इथे मांडली आहे.\nकदा एक वयोवृद्ध बाप आपल्या उच्च शिक्षित मुलासोबत घराच्या छतावरती बसला होता.\nतेथे एक चिमणी आली….\nमुलाला बापाने विचारले, ते काय आहे\nपुन्हा दुसऱ्यांदा बापाने विचारले, ते काय आहे\nमुलाने पुन्हा उत्तर दिले चिमणी.\nतिसऱ्यांदाही बापाने विचारले ते काय आहे\nमुलाने जरासे दात-ओठ खात म्हटले,चिमणी…………\nमग ते दोघे घरात गेले. त्याला पुन्हा बापाने विचारले ते आत्ता आले होते ते काय होते\nमुलाचा संयम सुटला होता त्याने ओरडत सांगितले, समजत नाही का\nपाचव्यांदा बापाने विचारले ते आपण पाहिले ते काय होते\nमुलगा आता मात्र जाम भडकला त्याने त्यांना सांगितले,\n तुम्हाला कितीदा सांगितले ती चिमणी होती म्हणून,\nतरी तुम्हाला समजत नाही का का जाणून- बुजून त्रास देताय\nमग त्या वयोवृद्ध बापाने त्या मुलाला घरातील एक डायरी आणायला सांगितली.\nत्याने ती आणली, त्यात हीच कथा लिहिली होती.\nपरंतु, ती थोडी वेगळी होती. त्या बापाच्या जागी एक लहान मुलगा होता.\nत्याने बापाला एक-दोन नाही तर तब्बल 25 वेळा हाच प्रश्न केला होता,\nआणि तितक्याच वेळा त्याच्या वडिलांनी त्याच्या प्रश्नाला हसत हसत उत्तर दिले.\nत्यांना त्याच्या विचारण्याचा मुळीच राग येत नव्हता,\nउलट त्यांना त्या मुलाचा निरागस स्वभाव आणि त्याचे ते विचारणे आवडत होते.\nतो बाप त्या मुलाचाच होता जो त्याला केवळ पाच वेळा विचारल्यावर त्यांच्यावर खेकसला.\nफरक फक्त हाच, की मुलासाठी बापाने केलेले कष्ट,\nत्यांनी सहन केलेल्या सर्व वेदना तो विसरला होता.\nउलट त्याने वडिलांना केवळ दु:खच दिले.\nलक्षात ठेवा. तुमच्या आई-वडिलांनी तुमच्यासाठी कितीतरी कष्ट केले आहेत आणि तुम्ही त्यांच्यासाठी केवळ दु:खच देत आहात\nआई-वडिलांना विसरू नका. त्यांनी केलेल्या कष्टांना विसरू नका\nभाऊबीज हा दिवाळीच्या मुक्कामातील शेवटचा दिवस. यम आणि यमी या सहोदर बंधू-भगिनीने भाऊ-बहिणीच्या स्वयंशासनाचे बंधन निर्माण करून भावी पिढ्यांसमोर संस्कृतीचा जो नवा आदर्श निर्माण केला, त्याची ही आठवण. एरव्ही विवाहित स्त्री सासरी असताना, आपल्या पतीची पत्नी, दिराची व नणंदेची भावजय, सासू-सासर्‍यांची सून आणि मुलाची आइर् असते. केवळ भाऊबीज हा एकच दिवस असा असतो की, त्या वेळी ती आपल्या भावाची बहीण असते\nयमद्वितीया या नावाने पंचांगात निर्देश असणारी कार्तिक शुद्ध द्वितीया म्हणजेच भाऊबीज होय. या दिवशी यमराजाची बहीण यमुना हिने आपल्या भावाला म्हणजेच यमाला अगत्यपूर्वक जेवावयास बोलाविलं होतं म्हणून ‘भाऊबीज’ हा सण साजरा करतात.\nया दिवशी भाऊ बहिणीला भेटावयास जातो. तो बहिणीशिवाय कोणत्याही स्त्रीच्या हातचं अन्न ग्रहण करत नाही. आपल्या शक्तीनुसार तिला प्रेमाचं प्रतीक म्हणून काहीतरी भेटवस्तू किंवा पैसे देतो. काही कारणाने एखाद्या बहिणीला जर कोणी भाऊच नसला तर चंद्राला भाऊ मानून ती त्याला ओवाळते.\nकुठेतरी छानसे वाचलेले ………\nभाऊबीज च्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा…………………….\nआपण खरच कीती बिझी आहोत \nजानेवारी महीन्याच्या एका सकाळी वॉशिंग्टनमधील मेट्रो रेलवे स्टेशन वर एक माणुस येउन बसला आणि त्याने व्हायोलीन वाजवायला सुरुवात केली. त्याने सुमारे ४५ मिनिटे सुमधुर संगीताच्या सहा फैरी वाजवल्या. सकाळ असल्याने कामावर जाणार्‍या हजारो माणसांची लगबग त्यावेळी स्टेशनवर होती. काही मिनिटे झाली आणि एका वॄद्ध गृहस्थाचे त्या वादकाकडे लक्ष गेले. आपला वेग थोडासा मंदावुन ते तेथे काही क्षण थांबले आणि पुन्हा लगबगीने आपल्या मार्गाला लागले. त्यानंतर काही मिनिटांतच त्या वादकाची पहीली कमाई झाली. एका महीलेने एक डॉलर त्याच्या दीशेने भिरकावला आणि न थांबताच ती तेथुन निघुन गेली. आणखी काही मिनिटांनंतर एक माणुस ते गाणे ऐकण्यासाठी थांबला, पण घड्याळाकडे लक्ष जाताच घाईघाईने पुन्हा चालु लागला. त्याला बहुदा ऑफीसमध्ये जायला उशीर झाला होता. मात्र एका ३ वर्षाच्या मुलाचे त्याच्याकडे लक्ष गेले आणि तो तेथेच उभा राहुन अगदी मनापासुन त्या वादकाकडे आणि वादनाकडे लक्षपुर्वक पाहु लागला. तो मुलगा त्याच्या आईबरोबर होता आणि त्याची आई त्याला पुढे जाण्यासाठी ओढतच नेत होती. तेथुन जाणार्‍या प्रत्येक मुलासोबत असेच होत होते. प्रत्येक मुल ते गाणे ऐकायला थांबु पाहत होते आणि प्रत्येक पालक त्यांना ओढुन नेत होते. ४५ मिनिटांच्या वादनात फक्त ६ जणांना ते गाणे ऐकण्यासाठी क्षणभर का होईना थांबावेसे वाटले. जवळपास २० लोकांनी त्या वादकाला पैसे दीले मात्र तेही न थांबता तेथुन निघुन गेले. त्या वादकाने ३२ डॉलर्सची कमाई केली. पण जेव्हा त्याने वादन थांबवले तेव्हा संगीत बंद झाल्याचे कोणाच्या लक्षात देखील आले नाही. कोणी टाळ्या वाजवल्या नाहीत की त्याला शाबासकी दीली नाही. कोणालाही हे कळले नाही की तो वादक दुसरा तीसरा कोणीही नसुन जगातील सर्वोत्कॄष्ट व्हायोलीन वादक जोशुआ बेल हा होता. आणि त्याने वाजवलेली तान हे सुमारे ३.५ दशलक्ष डॉलर्स इतक्या कीमतीचे व्हायोलीनवर बनलेले जगातील सर्वोत्कॄष्ट संगीत होते. स्टेशनवर व्हायोलीन वाजवण्याच्या दोनच दिवस आधी बॉस्टनमधील एका सभागॄहात झालेल्या त्याच्या कार्यक्रमाची तीकीटे अगदी १०० डॉलर प्रतीव्यक्ती इतक्या जास्त किमतीला गेली होती. ही एक सत्य घटना आहे. खरेतर विविध गोष्टींचा आस्वाद घेण्याच्या लोकांच्या पद्धतीवर आणि प्राधान्यांवर प्रकाश टाकण्यासाठी केलेला हा एक प्रयोग होता. या प्रायोगाचा मुख्य हेतु खालील काही प्रश्नांचा उलगडा करणे हा होता. – एखाद्या सार्वजनीक ठीकाणी आणि अयोग्य वेळी आपण सौंदर्याचा, कलेचा आस्वाद घेतो का – तो घेण्यासाठी आपण थांबतो का – तो घेण्यासाठी आपण थांबतो का – अगदी वेगळ्याच मार्गाने नकळत समोर आलेल्या कलाकौशल्याला आपण तीतक्याच रसीकतेने वाखाणतो का – अगदी वेगळ्याच मार्गाने नकळत समोर आलेल्या कलाकौशल्याला आपण तीतक्याच रसीकतेने वाखाणतो का या प्रयोगाचा एक निश्कर्ष असा देखील काढता येइल की – जर जगातील सर्वोत्कृष्ट वादकाचे सर्वोत्कृष्ट संगीत ऐकण्यासाठी एक क्षण थांबण्यासाठी आपल्याकडे वेळ नसतो , तर मग विचार करा दररोज अशा कितीतरी गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करतो आहे या प्रयोगाचा एक निश्कर्ष असा देखील काढता येइल की – जर जगातील सर्वोत्कृष्ट वादकाचे सर्वोत्कृष्ट संगीत ऐकण्यासाठी एक क्षण थांबण्यासाठी आपल्याकडे वेळ नसतो , तर मग विचार करा दररोज अशा कितीतरी गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करतो आहे बघा विचार करा आणि आपली उत्तरे आपणच शोधण्याचा प्रयत्न करा…\nकिती जण ऑनलाईन आहेत\nहुंडा फक्त मुलगाच मागतो का…\nआपले वेद आणि प्राचीन ज्ञान\nएकत्रित अनुभवायचे हे काही दिवस\nआता वीडियो कंपोझिटिंग आणि एडिटिंग शिका मराठी मधून\nनाशिकचा पाऊस दरोडेखोर आहे😱🤓 एकदा पडला तर अख्खा सराफ बाजार आणि भांडी बाजार लुटून नेतो😇😇😇😇😇😇😇😅😅😅😅😅😅😅😜 😨☔🙄☔😂☔ कोकण चा पाऊस …….. लग्न झाल्यावर संसारात गुंतून जातो तसा एकदा सुरवात झाली की शेवट पर्यंत धो धो धो धो धो धो पडतो … ☔☔☔🌧🌧🌧💦💦💦 😝😂😜 पुण्याचा पाऊस बायकांसारखा. त्या चिडल्या कि धड स्पष्ट बोलत नाहीत. नुसती दिवसभर पिरपिर […] […]\n😅😄😄😂😁😉 कंप्यूटर इंजीनियरिंग च्या मुलीची एका मुलाने छेड काढली… तिने शिवी अशी दिली … अरे ऐ……………… पेनड्राइव चं झाकण…… पैदाइशी Error…… VIRUSच्या कार्ट्या….. Excelची Corrupt File…… जर 1 Click मारली ना तर ज़मीनी वरुन……. Delete होउन…….म्हसनात Install होशिल……. 😂😂😂😂😂😂😂😂😂😂 😂😂😂😂😂😂😂😂😂 […]\nएक चुक झलि आहे; बहुतेक 'फीड' बन्द आहे. पुन्हा नन्तर प्रयत्ण करा.\nदीपावलीच्या व नवीनवर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ही दीपावली आपल्याला सुख समाधानाची आणि भरभराट देणारी जाओ\nमागील पोस्ट मध्ये आपण ॲनिमेशन काय असते, तसेच ॲनिमेशनचे कोण कोणते प्रकार आहेत हे समजून घेतले आहे. ह्या पोस्ट मध्ये आपण ॲनिमेशन फिल्मची प्रोसेस समजून घेणार आहोत. एखादी ॲनिमेशन फिल्म बनायला साधारण पणे २ ते 3 वर्ष लागतात. त्यासाठी बरेच मनुष्य बळ देखील लागते. या फिल्म साठी अनेक डिपार्टमेंट मधून काम केले जाते. त्यातील 3 […] […]\nहुंडा फक्त मुलगाच मागतो का...\nआपले वेद आणि प्राचीन ज्ञान\nएकत्रित अनुभवायचे हे काही दिवस\nजन्म \" काहीपण \" चा\n​दुआ में याद रखना....\napple body Challenge contact marathi speach steve jobs translation अखेर अचानक आई आधार आवाज आस्वाद उत्तर एक कंठ कथा कर्करोग कारण किशोरी खरेदी गोष्ट ग्लास चंद्र चहा टीवी डाव डॉक्टर दार दिवस दिवाळी दीपावली दोन धक्का नवीनवर्ष निर्णय पटकन पत्नी पन्नाशी पूजा प्रतिक प्रश्न प्रेयसी फटाके बाबा बेल बॉम्ब भरभराट भानगड मराठी माणुस मित्र मुलगा मुलगी रात्री रुपये लक्ष्मि लग्न लहान विवाहित व्हॅलेंटाईन शर्ट शीळ शुभेच्छा सकाळ सत्य समाधान सरकार साडी सुख हार्दिक हास्य हॅपी हॅपी व्हॅलेंटाईन\nमला यत्ता चौथी पर्यंत हिंदी यायचं नाही.. शाळेत विषयच नव्हता.. यायचं नाही म्हणजे नाही…अजाबात नाय… म्हणून जे काही दिसेल ते मराठीतच समजून घ्यायचं.. मुकद्दर का सिकंदर हा सिनेमा.. आम्ही चाळकरी पोरं “मुकंदर का सिकंदर” असं म्हणायचो.. आणि त्याचा अर्थ आमच्या दृष्टीनं लिटरली मराठी होता: “मुकंदर …का सिकंदर” म्हणजे “चहा की कॉफी” .. “मुकंदर ऑर […]\nजरूर वाचा…. आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे कि ताजमहाल प्रेमाची निशाणी म्हणून ओळखला जातो……. पण काही इतर गोष्टी जे फार कमी लोक जाणतात त्या ह्या अश्या———— १) मुमताज हि शहाजहानची ४ थी बायको होती. २) मुमताजशी लग्न करता याव म्हणून शहाजहानने तिच्या नवऱ्याचा खून केला. ३) मुमताज तिच्या १४ व्या बाळंतपनात मेली. ४) त्या नंतर शहाजहानने […]\nशेवटी संस्कृती म्हणजे बाजरीची भाकरी… वांग्याचे भरीत.. गणपतीबाप्पा मोरया ची मुक्त आरोळी. केळीच्या पानातली भाताची मूद आणी त्यावारचे वरण. उघड्या पायांनी तुडवलेला पंचगंगेचा काठ… मारूतीच्या देवळात एका दमात फोडलेल्या नारळातली उडालेले पाणी… दुस-याचा पाय चूकुन लागल्यावर देखील आपण प्रथम केलेला नमस्कार.. दिव्या दिव्यादिपत्कार… आजीने सांगितलेल्या भुतांच्या गोष्टी… मारुतीची न जळणारी आणि वाटेल तेव्हा लहानमोठी होणारी […]\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5712787399649580220&title=Pearl%20Buck,%20Shankar%20Ramani,%20Kamlabaai%20Tilak&SectionId=1002&SectionName=Be%20Positive", "date_download": "2018-10-19T23:50:35Z", "digest": "sha1:3I67NHKXKKHMT2AWKFGJMZCRGYEHKXPK", "length": 11359, "nlines": 150, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "पर्ल बक, शंकर रामाणी, कमलाबाई टिळक", "raw_content": "\nपर्ल बक, शंकर रामाणी, कमलाबाई टिळक\nसाहित्याचं नोबेल मिळवणारी पहिली अमेरिकन लेखिका पर्ल बक, गोव्याच्या मातीतले कवी शंकर रामाणी आणि कथाकार कमलाबाई टिळक यांचा २६ जून हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांच्याविषयी...\n२६ जून १८९२ रोजी वेस्ट व्हर्जिनियामध्ये जन्मलेली पर्ल बक ही कथाकार आणि कादंबरीकार म्हणून प्रसिद्ध आहे. साहित्यासाठी नोबेल पारितोषिक मिळवणारी ती पहिली अमेरिकन लेखिका. वडिलांच्या मिशनरी सेवेमुळे तिची जवळपास चाळीस वर्षं चीनमध्ये गेली. त्यामुळे तिने तिथलं जीवन खूप जवळून पाहिलं होतं आणि त्या अनुभवांवर तिने पुष्कळ लिहिलं. अर्थातच तिला चिनी भाषा उत्तम येत होती. १९३० साली ‘इस्ट विंड वेस्ट विंड’ ही तिची पहिली कादंबरी प्रसिद्ध झाली. पाठोपाठच आली ‘गुड अर्थ’ ही तिची दुसरी जबरदस्त कादंबरी.\nपहिल्या महायुद्धाच्या काळातल्या चीनमधल्या एका खेड्यातल्या वँग कुटुंबाच्या जीवनावर तिने लिहिलेली ‘गुड अर्थ’ ही कादंबरी तुफान गाजली. वँग लुंग, त्याची बायको ओ-लान आणि त्यांच्या कुटुंबाची ही कथा. त्याचेच पुढे तिने आणखी दोन भाग लिहिले ते ‘सन्स’ आणि ‘ए हाउस डिव्हायडेड’ या नावांनी. ही त्रिधारा कादंबरी तिला १९३२ सालचं पुलित्झर पारितोषिक देऊन गेली आणि या कादंबऱ्या आणि इतर साहित्य यांमुळेच तिला पुढे १९३८ सालचं साहित्याचं नोबेल पारितोषिक मिळालं होतं. ‘गुड अर्थ’ कादंबरीवर १९३७ साली ‘एमजीएम’ने पॉल म्युनी आणि लुइझ राइनरला घेऊन सिनेमाही काढला होता आणि त्याला दोन ऑस्कर पुरस्कार मिळाले होती. पर्ल बकची जवळपास सत्तर पुस्तकं प्रसिद्ध झाली.\nसहा मार्च १९७३ रोजी तिचा अमेरिकेत मृत्यू झाला.\n२६ जून १९२३ रोजी वेरे गावात (गोवा) जन्मलेले आनंद पांडुरंग ऊर्फ शंकर रामाणी हे कवी म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांच्यावर बोरकरांच्या काव्याचा प्रभाव होता. वयाच्या १४व्या वर्षापासून ते कविता करत होते. सुरुवातीला प्रकाश साप्ताहिकातून आणि नंतर ज्योस्ना, प्रतिभा, कला या मासिकांतून त्यांच्या कविता प्रसिद्ध होत गेल्या.\nपाऊस या त्यांच्या प्रसिद्ध कवितेतल्या काही ओळी -\nआभाळवाटा, पालाण असे त्यांचे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. ‘निळे निळे ब्रह्म’ या त्यांच्या कोकणी काव्यसंग्रहाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे.\n२८ नोव्हेंबर २००३ रोजी त्यांचं निधन झालं.\n(शंकर रामाणी यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा.)\n२६ जून १९०५ रोजी जन्मलेल्या कमलाबाई विष्णू टिळक या कथाकार म्हणून प्रसिद्ध आहेत.\nमराठी साहित्यात स्त्रियांचं भावविश्व त्यांनीच सर्वप्रथम रेखाटलं होतं.\nहृदयशारदा, अश्विनी, आकाशगंगा, युधिष्ठिर, स्त्री जीवनविषयक काही प्रश्न, स्त्री जीवनाची नवी क्षितिजे, असं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे. दहा जून १९८९ रोजी त्यांचं निधन झालं.\n(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)\nTags: BOIDinmaniदिनमणीपर्ल बकशंकर रामाणीकमलाबाई टिळक\nमंगेश राजाध्यक्ष, सुमती पायगावकर जेम्स हेरीअट अनंत काणेकर, डॉ. अनंत वर्टी विठ्ठल वाघ, उत्तम बंडू तुपे, नामदेव कांबळे विल्यम ट्रेव्हर\nअंजली इला मेननची मुरानो चित्रे...\nजिंदगी धूप तुम घना साया...\nकर्तव्यदक्ष गृहिणी ते जबाबदार समाजसेविका\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nअपूर्वाई वाटण्यासारखं ‘अपूर्व’ काम करणारी अपूर्वा\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nअंजली इला मेननची मुरानो चित्रे...\nसमतानगरमध्ये ६२वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://kahipan.wordpress.com/tag/%E0%A4%A1%E0%A5%89%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B0/", "date_download": "2018-10-20T00:35:20Z", "digest": "sha1:3V2ZGGNKD3I45DBRESLFK76NO44RG4R3", "length": 21638, "nlines": 144, "source_domain": "kahipan.wordpress.com", "title": "डॉक्टर | काहीपण....", "raw_content": "\nकुठेतरी छानसे वाचलेले ……\nजन्म ” काहीपण ” चा\nयावर आपले मत नोंदवा\n*** मी १ वाचलेली कथा ****\nएके दिवशी काय झाले एक २४ वर्षाचा तरुण मुलगा आणि त्याचे वडील ट्रेन ने जात असतात.त्याच्या समोर एक नवीन लग्न झालेलं कपल बसलेल असतं. तो तरुण मुलगा खिडकीतून बाहेर बघतो आणि ओरडतो..”बाबा ते बघा झाडे मागे जात आहेत..” त्याचे बाबा फक्त\nत्या समोर बसलेल्या कपल ला ते पाहून नवल वाटत…हा २४-२५ वर्षाचा तरुण आणि हा अगदी लहान मुला सारखा वागतोय. तो तरुण मुलगा बाहेर बघतो आणि पुन्हा …ओरडतो.. ”बाबा ते बघा ते ढग आपल्या सोबत धावत आहेत…”\nतेव्हा समोर बसलेला व्यक्ति त्या तरुणाच्या वडिलाला म्हणतो..”तुम्ही तुमच्या मुलाला एका चांगल्या डॉक्टर कडे का नेत नाही..\nवडील हसतात आणि म्हणतात..”\nआम्ही आता डॉक्टर कडूनच आलो आहोत..माझा मुलगा जन्मापासूनच अंध होता आणि त्याला दोनच दिवसांपासून दिसायला लागले.”\n(तेव्हा कुठलाही निर्णय घाईत घेवू नका… सत्य कदाचित तुम्ही पाहता त्या पेक्षा वेगळे असू\nयावर आपले मत नोंदवा\n“दुध, फळं : वाढत्या महागाईतील श्रीमंतीचं लक्षण”\nदोन महिन्यांपूर्वी एका छोट्याशा आजारपणाचं निमित्तं होऊन मला हॉस्पिटल मध्ये भरती व्हावं लागलं. उपचारांच्या दरम्यान रोज राउंडला येणाऱ्या डॉक्टरांशीही छान ओळख झाली होती. त्यात सर्वात सिनिअर होते – डॉ. पवार. हॉस्पिटलचे मालकही तेच होते. साधारण पन्नाशीला आलेले असावेत. मध्यम बांधा, उंच आणि चेहेऱ्यावर कमालीचं तेज. रोज सकाळी ११ वाजता आणि संध्याकाळी ६ वाजता ते राउंडला आले की, ICU मधलं वातावरणच बदलून जात असे. त्यांच्या चेहेऱ्यावरच हास्य आणि या वयातही असलेला सळसळता उत्साह पाहून वाटे की, त्यांना पाहण्यासाठी तरी महिन्यातून किमान एकदा मी याच हॉस्पिटलमध्ये भरती व्हावे.”काही माणसं आजन्म टवटवीत कशी राहतात ना.. काल रात्री पवार डॉक्टरांना एक वाजता तातडीने कुणावरतरी उपचारासाठी घरून यावं लागलं. रात्री इतक्या उशीराही किती फ्रेश होते ते. काय खातात ना अशी माणसं कुणास ठाऊक… काल रात्री पवार डॉक्टरांना एक वाजता तातडीने कुणावरतरी उपचारासाठी घरून यावं लागलं. रात्री इतक्या उशीराही किती फ्रेश होते ते. काय खातात ना अशी माणसं कुणास ठाऊक…” मी न राहवून शेजारीच उभ्या असलेला नर्सला बोलले. “फळं खातात ताई.” ती लगेच उत्तरली. “श्रीमंत आहेत ते.. रोज जेवताना फळं, दुध.. असं सगळं खाल्ल्यावर फ्रेश राहणार नाही तर काय..” मी न राहवून शेजारीच उभ्या असलेला नर्सला बोलले. “फळं खातात ताई.” ती लगेच उत्तरली. “श्रीमंत आहेत ते.. रोज जेवताना फळं, दुध.. असं सगळं खाल्ल्यावर फ्रेश राहणार नाही तर काय.. आपण मध्यमवर्गीय लोक साधं भाजी, भात, आमटी, चपाती खाणार… इच्छा असली तरी ही अशी चैन आपल्याला कशी जमायची आपण मध्यमवर्गीय लोक साधं भाजी, भात, आमटी, चपाती खाणार… इच्छा असली तरी ही अशी चैन आपल्याला कशी जमायची” एरवी फारसं न बोलणाऱ्या सुजाता नर्सकडून आज हे असं काहीतरी ऐकून मला थोडा धक्काच बसला होता. ती कामाला निघून गेली. पुढे काही दिवसांनी मी बरी होऊन घरी आले. तिची वाक्यं मात्र मनात खोल घर करून राहिली.\nकाळ किती बदलला आहे नाही.. अगदी अलीकडे पर्यंत गाडी, बंगला, मोबाईल, टीवी, फ्रीज… उंची कपडे, दागदागिने.. या गोष्टी समाजात श्रीमंतीचं प्रतिक मानल्या जात असत. काही महिन्यांपूर्वी बाबांनी कार घेतली तेव्हापासून अचानक त्यांची सगळी कामं पटापट व्हायला लागली. लोकं त्यांच्याशी पूर्वीपेक्षा जास्त अदबीने बोलायला लागले. पूर्वीचेच बाबा आणि पूर्वीचीच गावातील माणसं… पण एका चारचाकी गाडीची इतकी कमाल. तरीही हे ठीक आहे. पण या यादी मध्ये दुध, फळं, तूप.. याची भर कधी पडली अगदी अलीकडे पर्यंत गाडी, बंगला, मोबाईल, टीवी, फ्रीज… उंची कपडे, दागदागिने.. या गोष्टी समाजात श्रीमंतीचं प्रतिक मानल्या जात असत. काही महिन्यांपूर्वी बाबांनी कार घेतली तेव्हापासून अचानक त्यांची सगळी कामं पटापट व्हायला लागली. लोकं त्यांच्याशी पूर्वीपेक्षा जास्त अदबीने बोलायला लागले. पूर्वीचेच बाबा आणि पूर्वीचीच गावातील माणसं… पण एका चारचाकी गाडीची इतकी कमाल. तरीही हे ठीक आहे. पण या यादी मध्ये दुध, फळं, तूप.. याची भर कधी पडली फक्त भात, भाजी, भाकरी खाणारी माणसं मध्यमवर्गीय आणि रोज आहारात फळं, पालेभाज्या, दुध-दही भरपूर असणारे श्रीमंत. खरंच आहे हे. वाढत्या महागाईपुढे कुणाचं काहीही चालत नाहीये. दुध ही तर अगदी रोजच्या जीवनातील अत्यावश्यक गोष्ट. त्याचेही भाव सामान्यांच्या खिशाला न परवडणारे झालेत. रोजच्या चहाला जेमतेम पुरेल इतकंच दुध विकत घेणाऱ्या खिशासाठी रोज एक कप दुध पिणे हा चैनीचाच विषय ठरतो. फळंही आजकाल सोन्याच्या भावात तोलली जातात. १००-१५० रुपये डझन सफरचंद फक्त भात, भाजी, भाकरी खाणारी माणसं मध्यमवर्गीय आणि रोज आहारात फळं, पालेभाज्या, दुध-दही भरपूर असणारे श्रीमंत. खरंच आहे हे. वाढत्या महागाईपुढे कुणाचं काहीही चालत नाहीये. दुध ही तर अगदी रोजच्या जीवनातील अत्यावश्यक गोष्ट. त्याचेही भाव सामान्यांच्या खिशाला न परवडणारे झालेत. रोजच्या चहाला जेमतेम पुरेल इतकंच दुध विकत घेणाऱ्या खिशासाठी रोज एक कप दुध पिणे हा चैनीचाच विषय ठरतो. फळंही आजकाल सोन्याच्या भावात तोलली जातात. १००-१५० रुपये डझन सफरचंद एवढा पैसा घालून आजारी न पडण्यापेक्षा… न खाऊन आजारी पडलो तरीही या पेक्षा कमी पैशात औषधं घेऊन बरं होता येतं. खाण्याच्या पदार्थांपेक्षा औषधं स्वस्त… हीच आजची वस्तूस्थिती झाली आहे. परंतु देशाचे नियोजन मंडळ जेव्हा ३२ रुपयांपेक्षा कमी खर्च हाच जर गरिबीचा निकष लावीत असेल… तर तुम्ही-आम्ही तरी काय करणार…\nएका बाजूला महागाईच्या नावाने ओरडणारी सामान्य जनता, गृहिणी, कॉलेजवयीन मुलं-मुली… दोन-दोन मोबाईल, पिझ्झा हट, महागड्या हॉटेल मध्ये चैन करतानाही दिसते. घर चालवायचं कसं.. या विषयावर तासन-तास चर्चा रंगवणाऱ्या सुजाण महिला मंडईमध्ये भाजीवालीशी हुज्जत घालून १-२ रुपयाचा डिस्काउंट पदरात पडून घेतात. फळवाल्याच्या गाडीजवळ जाऊन किंमत विचारून परत जाताना दिसतात. पण याच बायका घरी जाताना मुलांना आवडतं म्हणून फास्ट-फूड विकत घेतानाही नजरेस पडतात. या दिवसांत घरखर्चाची तोंडमिळवणी करण्यासाठी विशेष कसब आत्मसात करण्याची गरज आहे हे नक्की. बिस्कीटं, वडापाव, गाड्यांवरचे पदार्थ, अनावश्यक फोनकॉल …. यावर होणारा रोजचा खर्च जर टाळला तर कदाचित या महागाई मध्येही घरातल्या स्त्रीला घर चालवणं जमू शकेल. न जाणो नजीकच्या भविष्यात “घर चालवावे कसे” याचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्थाही सुरु होतील… आणि सामान्य वर्गाच्या मुळातल्या हजारो खर्चात या संस्थेच्या फीच्या खर्चाचीही भर पडेल…\nकिती जण ऑनलाईन आहेत\nहुंडा फक्त मुलगाच मागतो का…\nआपले वेद आणि प्राचीन ज्ञान\nएकत्रित अनुभवायचे हे काही दिवस\nआता वीडियो कंपोझिटिंग आणि एडिटिंग शिका मराठी मधून\nनाशिकचा पाऊस दरोडेखोर आहे😱🤓 एकदा पडला तर अख्खा सराफ बाजार आणि भांडी बाजार लुटून नेतो😇😇😇😇😇😇😇😅😅😅😅😅😅😅😜 😨☔🙄☔😂☔ कोकण चा पाऊस …….. लग्न झाल्यावर संसारात गुंतून जातो तसा एकदा सुरवात झाली की शेवट पर्यंत धो धो धो धो धो धो पडतो … ☔☔☔🌧🌧🌧💦💦💦 😝😂😜 पुण्याचा पाऊस बायकांसारखा. त्या चिडल्या कि धड स्पष्ट बोलत नाहीत. नुसती दिवसभर पिरपिर […] […]\n😅😄😄😂😁😉 कंप्यूटर इंजीनियरिंग च्या मुलीची एका मुलाने छेड काढली… तिने शिवी अशी दिली … अरे ऐ……………… पेनड्राइव चं झाकण…… पैदाइशी Error…… VIRUSच्या कार्ट्या….. Excelची Corrupt File…… जर 1 Click मारली ना तर ज़मीनी वरुन……. Delete होउन…….म्हसनात Install होशिल……. 😂😂😂😂😂😂😂😂😂😂 😂😂😂😂😂😂😂😂😂 […]\nएक चुक झलि आहे; बहुतेक 'फीड' बन्द आहे. पुन्हा नन्तर प्रयत्ण करा.\nदीपावलीच्या व नवीनवर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ही दीपावली आपल्याला सुख समाधानाची आणि भरभराट देणारी जाओ\nमागील पोस्ट मध्ये आपण ॲनिमेशन काय असते, तसेच ॲनिमेशनचे कोण कोणते प्रकार आहेत हे समजून घेतले आहे. ह्या पोस्ट मध्ये आपण ॲनिमेशन फिल्मची प्रोसेस समजून घेणार आहोत. एखादी ॲनिमेशन फिल्म बनायला साधारण पणे २ ते 3 वर्ष लागतात. त्यासाठी बरेच मनुष्य बळ देखील लागते. या फिल्म साठी अनेक डिपार्टमेंट मधून काम केले जाते. त्यातील 3 […] […]\nहुंडा फक्त मुलगाच मागतो का...\nआपले वेद आणि प्राचीन ज्ञान\nएकत्रित अनुभवायचे हे काही दिवस\nजन्म \" काहीपण \" चा\n​दुआ में याद रखना....\napple body Challenge contact marathi speach steve jobs translation अखेर अचानक आई आधार आवाज आस्वाद उत्तर एक कंठ कथा कर्करोग कारण किशोरी खरेदी गोष्ट ग्लास चंद्र चहा टीवी डाव डॉक्टर दार दिवस दिवाळी दीपावली दोन धक्का नवीनवर्ष निर्णय पटकन पत्नी पन्नाशी पूजा प्रतिक प्रश्न प्रेयसी फटाके बाबा बेल बॉम्ब भरभराट भानगड मराठी माणुस मित्र मुलगा मुलगी रात्री रुपये लक्ष्मि लग्न लहान विवाहित व्हॅलेंटाईन शर्ट शीळ शुभेच्छा सकाळ सत्य समाधान सरकार साडी सुख हार्दिक हास्य हॅपी हॅपी व्हॅलेंटाईन\nमला यत्ता चौथी पर्यंत हिंदी यायचं नाही.. शाळेत विषयच नव्हता.. यायचं नाही म्हणजे नाही…अजाबात नाय… म्हणून जे काही दिसेल ते मराठीतच समजून घ्यायचं.. मुकद्दर का सिकंदर हा सिनेमा.. आम्ही चाळकरी पोरं “मुकंदर का सिकंदर” असं म्हणायचो.. आणि त्याचा अर्थ आमच्या दृष्टीनं लिटरली मराठी होता: “मुकंदर …का सिकंदर” म्हणजे “चहा की कॉफी” .. “मुकंदर ऑर […]\nजरूर वाचा…. आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे कि ताजमहाल प्रेमाची निशाणी म्हणून ओळखला जातो……. पण काही इतर गोष्टी जे फार कमी लोक जाणतात त्या ह्या अश्या———— १) मुमताज हि शहाजहानची ४ थी बायको होती. २) मुमताजशी लग्न करता याव म्हणून शहाजहानने तिच्या नवऱ्याचा खून केला. ३) मुमताज तिच्या १४ व्या बाळंतपनात मेली. ४) त्या नंतर शहाजहानने […]\nशेवटी संस्कृती म्हणजे बाजरीची भाकरी… वांग्याचे भरीत.. गणपतीबाप्पा मोरया ची मुक्त आरोळी. केळीच्या पानातली भाताची मूद आणी त्यावारचे वरण. उघड्या पायांनी तुडवलेला पंचगंगेचा काठ… मारूतीच्या देवळात एका दमात फोडलेल्या नारळातली उडालेले पाणी… दुस-याचा पाय चूकुन लागल्यावर देखील आपण प्रथम केलेला नमस्कार.. दिव्या दिव्यादिपत्कार… आजीने सांगितलेल्या भुतांच्या गोष्टी… मारुतीची न जळणारी आणि वाटेल तेव्हा लहानमोठी होणारी […]\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://shriharimandiram.org/Branch/index.php?page=31&id=225", "date_download": "2018-10-20T00:15:44Z", "digest": "sha1:QYYDD6RZTGX34CSLSFC7BGYLRBCHFOTC", "length": 1460, "nlines": 22, "source_domain": "shriharimandiram.org", "title": " || परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय ||", "raw_content": "\nआद्य... २९ ३० - ३१ - ३२ ३३ ... अंत्य\nशाखेचे नाव : शिवोली (गोवा)\nश्री सुर्या यशवंत सातार्डेकर\nश्री किशोर शिवा पेडणेकर,\nगोवा, पिन कोड - ४०३५०७.\nश्री कलिका मंदिर, ओशेल, शिवोली, गोवा.\nते ९ प्रातस्मरण व सायंस्मरण आळीपाळीने,\nरविवारी सकाळी ८ ते ९ बालोपासना\n© 1981-,परमार्थ निकेतन ट्रस्ट, बेळगांव. सर्व हक्क राखीव.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/pune-news-water-supply-scam-suspected-estimate-manipulated-81711", "date_download": "2018-10-20T00:27:53Z", "digest": "sha1:ZQNSKREYUX43CDNY2ZMOSE4SPZ6HDK6Z", "length": 18788, "nlines": 200, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news water supply scam suspected estimate manipulated 'एस्टिमेट'च फुगवले; पाणीपुरवठ्यात कोट्यवधी लाटण्याचा प्रकार? | eSakal", "raw_content": "\n'एस्टिमेट'च फुगवले; पाणीपुरवठ्यात कोट्यवधी लाटण्याचा प्रकार\nशुक्रवार, 10 नोव्हेंबर 2017\n2 हजार 818 कोटी\n2 हजार 615 कोटी\nएस्टिमेट कमिटीने मंजूर केलेले अंतिम एस्टिमेट\n2 हजार 325 कोटी\nपुणे : नियोजित समान पाणीपुरवठा योजनेच्या या पूर्वीच्या पूर्वगणकपत्रातच (एस्टिमेट) त्रुटी असल्याची गंभीर बाब उघडकीस आली असून, त्यामुळेच योजनेतील कामांच्या रकमांचे आकडे फुगले होते, असे आता आढळून आले आहे. त्या त्रुटी दूर केल्यानेच योजनेच्या खर्चातील जवळपास पाचशे कोटी रुपये वाचले आहेत. विशेष म्हणजे, 'फायबर ऑप्टिकल केबल'साठी (डक्‍ट) दुप्पट दर लावल्याचे दिसून आले आहे. पुणेकरांचे कोट्यवधी रुपये हडप करण्याचा डाव रचल्याचा आरोप होत असून, योजनेची सल्लागार कंपनी आणि डोळ्यांवर कातडे ओढून चुकीचे 'एस्टिमेट' मंजूर केलेल्या संबंधितांवर कारवाई होणार का, असा प्रश्‍न विचारला जात आहे.\nयाआधी योजनेचे सुमारे 2 हजार 818 कोटी रुपयांचे 'एस्टिमेट' मंजूर करण्यात आले होते. मात्र, त्यात गंभीर त्रुटी असल्याने योजनेच्या कामाच्या निविदा रद्द केल्या. त्यानंतर सुमारे 203 कोटी रुपयांची कपात करीत 2 हजार 615 कोटींचे सुधारित पूर्वगणकपत्र 'एस्टिमेट कमिटी'समोर मांडले होते. त्यावरील चर्चेदरम्यान पूर्वीच्या 'एस्टिमेट'मध्ये कामांच्या खर्चाचे आकडे फुगविल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळेच दोनदा मांडण्यात आलेल्या 'एस्टिमेट'मधून पुणेकरांचे 493 कोटी वाचल्याची कबुली महापालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांनी गुरुवारी दिली.\nजुन्या 'एस्टिमेट'नुसार योजनेतील जलवाहिन्यांबरोबर सुमारे 277 कोटी रुपयांचे 'डक्‍ट' टाकण्याचा डाव होता; पण वाहिन्यांमध्ये 'डक्‍ट' टाकण्याचा दर 87 रुपये प्रतिमीटर धरला होता. हा दर दुप्पट असल्याचे कमिटीच्या निदर्शनास आल्याने तो 47 रुपयांपर्यंत आला. या कामात शंभर कोटी रुपयांची बचत झाली. आवश्‍यकता नसतानाही विशिष्ट प्रकारच्या वाहिन्या (पाइप) घेण्याचा प्रयत्न होता. त्यात, बदल केल्याने 60 कोटी वाचले आहेत. तसेच, ज्या तंत्रज्ञानाची गरज नव्हती, मात्र, त्याचा वापर आवश्‍यक असल्याचे सांगून आकडे वाढविल्याचेही दिसून आले. पुढील दहा वर्षांची देखभाल-दुरुस्ती आणि मीटर खरेदीच्या खर्चात 50 कोटींची कपात झाली आहे. त्यामुळे पूर्वीच्या 'एस्टिमेट'मधील आकडे मनमानी पद्धतीने मांडल्याचे स्पष्ट झाले आहे.\nमहापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी म्हणाले, 'योजनेतील काही कामांच्या खर्चाचे तपशील तपासून ते कमी केले आहेत. जलवाहिन्या आणि 'डक्‍ट'च्या कामात मोठी रक्कम कमी केली आहे.''\n2 हजार 264 कोटी कर्जरोखे (हा आकडा कमी होणार)\n500 कोटी (महापालिकेचा वाटा)\n299 कोटी (स्मार्ट सिटीतून अपेक्षित, पुढील आठवड्यात निर्णय)\n200 कोटी (अमृत योजना - हा निधी 50 कोटींनी वाढणार)\nयोजनेतील 2 हजार 325 कोटी रुपयांच्या कामांचे टप्पे करणार (चार ते पाच टप्पे)\nटप्प्यानुसार कामांची किंमत ठरविणे\nकामांच्या किमतीनुसार निविदाधारकांची पात्रता ठरविणे\nयोजनेच्या कामाची पहिली कुदळ मारण्यासाठी जून महिना उजाडणार आहे. त्याआधी येत्या फेब्रुवारीत स्थायी समितीसमोर प्रस्ताव मांडला जाण्याची शक्‍यता आहे. निविदा प्रक्रिया मंजूर होताच, पहिल्या टप्प्यातील जलवाहिन्यांचे काम हाती घेण्यात येईल, असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले. मार्गदर्शक तत्त्वानुसार निविदा प्रक्रिया राबविली जाणार आहे. त्यानंतर कामाचे टप्पे करून प्रत्यक्ष कार्यवाहीला सुरवात होणार आहे.\nकर्जाचा बोजा कमी होणार\nया योजनेसाठी 2 हजार 264 कोटी रुपयांचे कर्जरोखे उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापैकी पहिला टप्प्यातील दोनशे कोटी महापालिकेने घेतले आहेत. उर्वरित कर्ज टप्प्याने घेण्याचे नियोजन होते. मात्र, योजनेचा मूळ खर्च कमी झाल्याने कर्जरोख्यांचा आकडाही कमी होणार आहे. कर्जरोखे चारशे ते पाचशे कोटी रुपयांनी कमी होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे महापालिकेवरील कर्जाचा बोजा कमी होणार आहे.\nभाववाढ सूत्रानुसार चारशे कोटींची भर\nयोजनेचा खर्च 2 हजार 315 कोटी असून, तिचे काम पुढील पाच वर्ष सुरू राहणार आहे. त्यामुळे भाववाढ सूत्रानुसार योजनेच्या किमतीत आणखी सुमारे साडेतीनशे ते चारशे कोटींची भर पडणार आहे. त्यामुळे योजनेचा खर्च 2 हजार 700 कोटींच्या घरात जाण्याची शक्‍यता आहे. पूर्वीच्या गणकपत्रात भाववाढीचा खर्च जवळपास पाचशे कोटी रुपये इतका गृहीत धरण्यात आला होता.\n'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :\nनोटाबंदीनंतर ईडीने 3700 छापे टाकले\nप्रदूषणाच्या समस्येवर फेरवापर हाच उपाय\nदिल्लीच्या हवेतील विष कायम\nकार्ती चिदंबरमप्रकरणी सीबीआयला विचारणा\nगहू आयातीवर 20, तर वटाण्यावर 50 टक्के शुल्क लागू\n‘रुपी’चा राज्य बॅंकेत विलीनीकरणाचा प्रस्ताव\nपुणे - आर्थिक अडचणीत असलेल्या रुपी सहकारी बॅंकेचे महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेत विलीनीकरण होण्याची दाट शक्‍यता आहे. रुपी बॅंकेने राज्य सहकारी...\nबॅंक अधिकाऱ्यांना क्‍लीन चिट\nपुणे - ठेवीदारांच्या आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणात बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी (डीएसके) यांना नियमबाह्य कर्ज दिल्याप्रकरणी बॅंक ऑफ...\nराष्ट्रवादीचा पालकमंत्र्यांना \"नाशिकबंदी'चा इशारा\nनाशिक - \"\"नाशिकच्या दुष्काळ परिस्थितीचा अभ्यास करूनच जायकवाडीला पाणी सोडण्याचा निर्णय घ्यावा. जर नाशिकच्या हक्काचे पाणी जायकवाडीला दिल्यास राज्याचे...\nम्हाडाच्या झोपडपट्ट्यांमधील 70 हजार शौचकुपांची देखभाल पालिका करणार\nमुंबई - मुंबईत म्हाडाने बांधलेली 70 हजार शौचकूप ताब्यात घेऊन त्यांची देखभाल महापालिका करणार आहे. म्हाडा आणि पालिका अधिकाऱ्यांच्या झालेल्या...\nसावध ऐका पुढच्या हाका...\nजिल्ह्याच्या पूर्वेकडील तालुके अवर्षणप्रवण क्षेत्रात मोडतात. मध्यभाग हमखास पर्जन्यमान व पश्‍चिमेकडील तालुके अतिपर्जन्यमानाच्या विभागात मोडतात. असे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://berartimes.com/?m=20180310", "date_download": "2018-10-20T00:07:10Z", "digest": "sha1:UDAJMM72AKFAHGGD6MOESVHVHIYIVOBY", "length": 18322, "nlines": 174, "source_domain": "berartimes.com", "title": "March 2018 - Berar Times | Berar Times", "raw_content": "\nबुद्ध भूमि उमरी कटंगी में हुआ अंतरराष्ट्रीय बौद्ध मैत्री सम्मेलन# #अजीत जोगी नहीं लड़ेंगे चुनाव# #गडचिरोलीतील गोवारी समाज आंदोलनाला खा.नेतेंची भेट# #बेशिस्त वाहन पार्किंगवर होणार कारवाई निवारण कक्षाला माहिती देण्याचे आवाहन# #अवैैध वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परने उडवले शेतकऱ्याला# #न्यायालयाच्या निर्णयाची अमंलबजावणी करा- गोवारी समाजाची मागणी# #अवैध लोहखनीज उत्खनन विरुद्ध वनविभागाची कार्यवाही तीन ट्रक जप्त# #बालवाडी कर्मचारीओंका 20 अक्तूंबर को सम्मेलंन# #अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट शनिवार व रविवारला गोंदियात# #पुलवामामध्ये जवानांवर दहशतवादी हल्ला, 7 जवान जखमी\nपुर्व विदर्भातील लोकप्रिय ईपेपर\nविकासाकरिता वेगळ्या विदर्भाशिवाय पर्याय नाही : श्रीहरी अणे\n१९ मार्च रोजी दिल्लीत आंदोलन गोंदिया,दि.10- वेगळा विदर्भ करण्याच्या नावावर जिंकून आलेल्या सत्तारूढ पक्षाला वेगळे विदर्भ राज्य द्यावा, अशी मुळीच इच्छा नाही. फक्त नागरिकांची दिशाभूल करण्यासाठी विदर्भाचा उपयोग केला जात\nशेतकऱ्यांनी प्रगत शेतीची कास धरावी – पालकमंत्री बावनकुळे\nभंडारा येथे वैनगंगा कृषि महोत्सवाचे उदघाटन गोंदिया,दि.10 – शेतकऱ्यांच्या शेतात सिंचनासह वीजेचा पुरवठा करणे ही सरकारची जबाबदारी आहे. सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत शेतीला वीज देण्याची योजना साकारत आहे.\nबोथली येथे नाला सरळीकरणाचे भूमिपूजन\nगोंदिया,दि.१०-सडक अर्जुनी तालुक्यातील बोथली ग्रामपंचायत अंतर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत नाला सरळीकरण कामाचे भूमिपूजन जिल्हा परिषद सदस्य गंगाधरजी परशुरामकर यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी हीरालाल पाटील चव्हाणे,उपविभागीय अभिंयता\nपिंडकेपार येथे नाला सरळीकरणा कामाचे सभापती श्रीमती सोनवनेच्या हस्ते भूमिपूजन\nगोंदिया,दि.१०-तालुक्यातील पिडंकेपार ग्रामपंचायत अंतर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत नाला सरळीकरण कामाचे भूमिपूजन गोंदिया जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन सभापती शैलजा कमलेश सोनवाने यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी प्रमुख\nशिष्यवृत्ती बंद करण्याचे फडणवीस सरकारचे षड्यंत्र: अशोक सोनोने\nबुलडाणा,दि.10 : मागासवर्गीय, ओबीसी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती योजना बंद पाडण्याचे राज्यातील फडणवीस सरकारचे षडयंत्र असल्याचा आरोप भारिप बहुजन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने यांनी केला आहे. येत्या १५ मार्च रोजी शिष्यवृत्तीसह विविध\nमहापाषाण युग काळातील शीलास्तंभ आढळले\nब्रम्हपुरी,दि.10ःः चंद्रपूर जिल्हय़ातील नागभीड तालुक्यापासून साधारण १२ किलोमीटर पूर्वेकडील रान परसोडी गावांत लोहयुगीन (महापाषाणयुग) काळातील दोन शिलास्तंभ इतिहास अभ्यासक अमित भगत यांना शोधमोहिमेदरम्यान आढळून आले आहेत. त्यांच्या मते यांचा कालखंड\nजवसापासून तयार होणार लिनेन; नागपूर जिल्ह्यात प्रयोग\nनागपूर,दि.10 : जगातील अनेक देशात जवसाच्या कांड्यांपासून लिनेन कापडाची निर्मिती केली जाते. भारतातही हे प्रकल्प आहेत. मात्र, यासाठी ‘रॉ मटेरियल’ म्हणून लागणाऱ्या जवसाच्या कांड्यांची विदेशातून आयात करावी लागते. आता मात्र नागपुरातही\nभारती विद्यापीठाकडे निघाले पतंगरावांचे पार्थिव, 4 वाजता सांगलीमध्ये होणार अंत्यसंस्कार\nपुणे(विशेष प्रतिनिधी),दि.10 –माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांचे शुक्रवारी दीर्घ आजारामुळे निधन झाले. राज्यात शिक्षणाची गंगा पोहोचवण्यासाठी झटणाऱ्यांमध्ये कदम यांचे नाव आवर्जुन घेतले जाते. पतंगरावांचे पार्थिव त्यांच्या\nसिरोंचात डायनासोरचे ‘जीवाष्म संग्रहालय’\nगडचिरोली,दि.10 : जिल्ह्याच्या टोकावर असलेल्या सिरोंचा तालुक्यातील सिरोंचा तालुक्यात १६० दशलक्ष वर्षापूर्वीचे डायनासोरचे अवशेष तीन वर्षापूर्वी मिळाले होते. त्याचा आधार घेत सिरोंचाजवळ डायनासोरचे जीवाष्म संग्रहालय बनविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला.\nलोककल्याणासाठी सोशल मिडियाचा वापर व्हावा- प्रविण महिरे\nमहामित्र उपक्रमाअंतर्गत संवाद सत्र ङ्घ सहभागी महामित्रांना भेटवस्तू वितरण गोंदिया,दि.१० : आजचे युग हे माहिती व तंत्रज्ञानाचे आहे. प्रिन्ट मिडिया, इलेक्ट्रॉनिक मिडिया आणि आता सोशल मिडिया असा प्रवास माध्यमांचा आहे.\nबुद्ध भूमि उमरी कटंगी में हुआ अंतरराष्ट्रीय बौद्ध मैत्री सम्मेलन\n बौद्ध संगठन को भीमराव आंबेडकर द्वारा शुरू किया गया इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी\nअजीत जोगी नहीं लड़ेंगे चुनाव\nरायपुर.19 अक्तुंबर(विशेष सवांददाता) छत्तीसगढ़ की राजनीति में शुक्रवार को अहम मोड़ आ गया है मुख्यमंत्री डॉ. रमन सिंह के खिलाफ चुनाव लड़ने की घोषणा करने वाले पूर्व Read More »\nगडचिरोलीतील गोवारी समाज आंदोलनाला खा.नेतेंची भेट\nगडचिरोली(अशोक दुर्गम) दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी Read More »\nबेशिस्त वाहन पार्किंगवर होणार कारवाई निवारण कक्षाला माहिती देण्याचे आवाहन\nवाशिम, दि. १९ : जिल्ह्यात पार्किंग झोन व्यतिरिक्त अन्य ठिकाणी पार्क केलेली वाहने, रस्त्यावर सोडून गेलेल्या वाहनांवर तात्काळ करावी करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी निवारण कक्षाची स्थापना केली Read More »\nन्यायालयाच्या निर्णयाची अमंलबजावणी करा- गोवारी समाजाची मागणी\nगोंदिया दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी समाजाला Read More »\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र .\nबुद्ध भूमि उमरी कटंगी में हुआ अंतरराष्ट्रीय बौद्ध मैत्री सम्मेलन\n बौद्ध संगठन को भीमराव आंबेडकर द्वारा शुरू किया गया इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी\nअजीत जोगी नहीं लड़ेंगे चुनाव\nरायपुर.19 अक्तुंबर(विशेष सवांददाता) छत्तीसगढ़ की राजनीति में शुक्रवार को अहम मोड़ आ गया है मुख्यमंत्री डॉ. रमन सिंह के खिलाफ चुनाव लड़ने की घोषणा करने वाले पूर्व Read More »\nगडचिरोलीतील गोवारी समाज आंदोलनाला खा.नेतेंची भेट\nगडचिरोली(अशोक दुर्गम) दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी Read More »\nबेशिस्त वाहन पार्किंगवर होणार कारवाई निवारण कक्षाला माहिती देण्याचे आवाहन\nवाशिम, दि. १९ : जिल्ह्यात पार्किंग झोन व्यतिरिक्त अन्य ठिकाणी पार्क केलेली वाहने, रस्त्यावर सोडून गेलेल्या वाहनांवर तात्काळ करावी करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी निवारण कक्षाची स्थापना केली Read More »\nन्यायालयाच्या निर्णयाची अमंलबजावणी करा- गोवारी समाजाची मागणी\nगोंदिया दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी समाजाला Read More »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-pomegranate-rate-hike-nagar-district-12233", "date_download": "2018-10-20T01:20:11Z", "digest": "sha1:WX6VYW45DQCYO47IN44FQGU2LXFVK4ZY", "length": 17775, "nlines": 152, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Pomegranate rate hike in nagar district | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनगरमध्ये डाळिंबाच्या दरात पंचवीस रुपयांनी वाढ\nनगरमध्ये डाळिंबाच्या दरात पंचवीस रुपयांनी वाढ\nबुधवार, 19 सप्टेंबर 2018\nनगर ः नगर जिल्ह्यामध्ये गेल्या दीड महिन्याच्या प्रतीक्षेनंतर सोमवारी (ता. १७) काही प्रमाणात डाळिंबाच्या दरात वाढ झाली. डाळिंबाला सरासरी ५० ते ६० रुपये प्रतिकिलो दर मिळाला. मागील आठवड्यात हा दर ३० ते ४० रुपये रुपये प्रतिकिलो होता. डाळिंबांची आवक घटल्याने दरात वाढ झाल्याच्या डाळिंब खरेदीदार सांगत आहेत. एकट्या नगर बाजार समितीत आतापर्यंत सुमारे ४५ हजार क्विंटल डाळिंबाची आवक झालेली पंचवीस कोटीपेक्षा अधिक उलाढाल झाली आहे.\nनगर ः नगर जिल्ह्यामध्ये गेल्या दीड महिन्याच्या प्रतीक्षेनंतर सोमवारी (ता. १७) काही प्रमाणात डाळिंबाच्या दरात वाढ झाली. डाळिंबाला सरासरी ५० ते ६० रुपये प्रतिकिलो दर मिळाला. मागील आठवड्यात हा दर ३० ते ४० रुपये रुपये प्रतिकिलो होता. डाळिंबांची आवक घटल्याने दरात वाढ झाल्याच्या डाळिंब खरेदीदार सांगत आहेत. एकट्या नगर बाजार समितीत आतापर्यंत सुमारे ४५ हजार क्विंटल डाळिंबाची आवक झालेली पंचवीस कोटीपेक्षा अधिक उलाढाल झाली आहे.\nनगर- जिल्ह्यामध्ये डाळिंबाचे क्षेत्र मोठे आहे. बारामाही उत्पादनाचे फळपीक असले तरी नगर जिल्ह्यामध्ये बहुतांश शेतकरी आंबिया बहार धरतात. त्यामुळे साधारण एप्रिलपासून डाळिंबाचे उत्पादन निघण्यास सुरवात होते. सप्टेंबर अखेरपर्यंत आवक सुरू राहते. नगर जिल्ह्यामध्ये राहाता, राहुरी, नगर, कोपरगाव, संगमनेर बाजार समितीत डाळिंबाचे लिलाव होतात. नगर जिल्ह्यासह मराठवाड्यातूनही येथे बऱ्यापैकी आवक होत असते. गेल्या पाच महिन्यांचा विचार करता एकट्या नगर बाजार समितीत सुमारे पंचवीस लाखांपेक्षा अधिक रकमेची डाळिंबातून उलाढाल झाली आहे.\nगेल्या चार दिवसांपासून परराज्यांतून मागणी वाढत असल्याने डाळिंबांच्या भावात वाढ होत आहे. आवक घटल्याचाही दर वाढीला फायदा होत आहे. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, झारखंड, बिहार, छत्तीसगड, राजस्थान, कोलकता, राजस्थान, दिल्ली, जम्मू आदी राज्यांत नगर जिल्ह्यातून डाळिंब जातात. नगर बाजार समितीत दर दिवसाला साधारण साधारण प्रतिवीस किलोचे सहा ते सात हजार क्रेट म्हणजे शंभर ते सव्वाशे क्विंटल डाळिंबाची आवक होत होती. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी प्रतिकिलोला दहा रुपये ते तीस रुपये सरासरी दर मिळत होता. सोमवारी मात्र प्रतिकिलोला पन्नास ते साठ रुपये दर मिळाला असून जवळपास चाळीस ते पन्नास क्विंटलने आवक घटली आहे.\nनगर जिल्ह्याच्या जवळपास सर्वच भागात डाळिंबाचे उत्पादन घेतले जाते. गेल्या महिनाभरापासून डाळिंबावर तेल्यासह अन्य रोगांचा प्रादुर्भाव होत आहे. त्याचा परिणाम उत्पादनावर झाला असून, काही प्रमाणात त्याचा दरावरही परिणाम झाला आहे. मात्र आता दरात वाढ झाली असली तरी रोगाच्या प्रादुर्भावाचा उत्पादनावर परिणाम झाला आहे.\n‘नेप्ती उपबाजार समितीत डाळिंबांची आवक कमी झाली असून, भावात सुमारे २० ते ३० रुपयांची वाढ झाली आहे. या आठवड्यात डाळिंबाचे भाव किलोमागे वीस ते पंचवीस रुपयांनी वाढले आहेत. अलीकडच्या काळातील हे चांगले दर आहेत.’\nअभय भिसे, सचिव, बाजार समिती, नगर\nनगर डाळ डाळिंब बाजार समिती agriculture market committee संगमनेर मध्य प्रदेश madhya pradesh उत्तर प्रदेश झारखंड बिहार छत्तीसगड राजस्थान जम्मू\nभाजीपाला पिकांची रोपवाटिका तयार करताना\nभाजीपाला पिकांची रोपवाटिका करताना योग्य ती काळजी घेतल्यास पुनर्लागवडीनंतरच्या काळातील अने\nपुण्यात फुलांची ७ काेटींची उलाढाल\nपुणे ः फूल उत्पादक शेतकऱ्यांची भिस्त असणाऱ्या नवरात्र आणि दसऱ्याला विशेष मागणी असलेल्या झ\nकशी टिकेल पांढऱ्या सोन्याची झळाळी\nराज्यात कापूस वेचणीला सुरवात होऊन दसऱ्याच्या मुहूर्तावर बऱ्याच शेतकऱ्यांनी विक्रीही चालू\nपरभणीत फ्लाॅवर प्रतिक्विंटल २००० ते २५०० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nवनस्पतीतील संजीवकांमुळे अवकाशातही उत्पादन घेणे...\nपोषक घटकांची कमतरता आणि गुरुत्वाकर्षण कमी असणे या दोन कारणांमुळे चंद्र किंवा अन्य ग्रहांव\nभाजीपाला पिकांची रोपवाटिका तयार करतानाभाजीपाला पिकांची रोपवाटिका करताना योग्य ती काळजी...\nपरभणीत फ्लाॅवर प्रतिक्विंटल २००० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...\nपुण्यात फुलांची ७ काेटींची उलाढालपुणे ः फूल उत्पादक शेतकऱ्यांची भिस्त असणाऱ्या...\nयोग्य प्रमाणातच वापरा युरियानत्र पानांच्या पेशीमध्ये हरित लवकाची निर्मिती...\nवनस्पतीतील संजीवकांमुळे अवकाशातही...पोषक घटकांची कमतरता आणि गुरुत्वाकर्षण कमी असणे या...\nराज्यातील काही भागात अंशतः ढगाळ वातावरणमहाराष्ट्राच्या पश्‍चिम किनारपट्टीवर म्हणजेच कोकण...\nसांगली जिल्हा बॅंकेला कर्जमाफीसाठी...सांगली ः राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज...\nगूळ, बेदाणा, काजू महोत्सवास पुणे येथे...पुणे : दिवाळीच्या निमित्ताने ग्राहकांना रास्त...\n'सरकारला दुष्काळाची दाहकता लक्षात येईना'पुणे : यंदा ऑक्टोबर महिन्यातच धरणांमधील...\nकर्नाटकात दुष्काळ जाहीर, मग...मुंबई : ग्रामीण महाराष्ट्र दुष्काळात...\nऊसतोड मजूर महामंडळाला शंभर कोटींचा निधी...बीड : याआधीच्या सरकारने दहा वर्षांत अडीच...\nहिवरेबाजारमध्ये मांडला पाण्याचा ताळेबंदनगर ः आदर्श गाव हिवरेबाजारमध्ये...\nमाण, खटाव तालुक्यांत पाणीटंचाई वाढलीसातारा ः रब्बी हंगामाच्या तोंडावर पाऊस...\nपुणे जिल्ह्यात खरिपात ६९ टक्के पीक...पुणे ः यंदा पाऊस वेळेवर न झाल्याने शेतकऱ्यांकडून...\nबुलडाणा जिल्ह्यात १ लाख ६५ हजार...बुलडाणा ः या रब्बी हंगामात जिल्ह्यात एक लाख...\nयवतमाळ जिल्ह्यात जिल्हा प्रशासन उभारणार...यवतमाळ ः शेतीला पूरक व्यवसायाची जोड देत...\nअकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...\nदुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...\nकोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर : खरीप पिकांची काढणी वेगात...\nसोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/marathwada/otherwise-we-also-agitation-said-wadar-community-135343", "date_download": "2018-10-20T01:01:11Z", "digest": "sha1:FMTILEQO3BYTPNDUNHMF5PKNHY3UEATV", "length": 12936, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "otherwise we also on agitation said wadar community ...अन्यथा आम्हीही पेटून उठू | eSakal", "raw_content": "\n...अन्यथा आम्हीही पेटून उठू\nशुक्रवार, 3 ऑगस्ट 2018\nलातूर : आम्ही 1994 पासून आरक्षणाची मागणी करत आहोत. आम्हाला अद्याप आरक्षण मिळाले नाही. आता जर ते मिळाले नाही तर आम्हीही पेटून उठू, असा इशारा मी वडार महाराष्ट्राचा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विजय चौगुले यांनी गुरुवारी दिला.\nमराठा समाजानंतर धनगर समाज आरक्षणासाठी रस्त्यावर उतरला आहे. मुस्लिम आणि लिंगायत समाज आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. त्यानंतर आता वडार समाजाने आरक्षणाची मागणी लावून धरली आहे. त्यासाठी लातुरातील मुक्ताई मंगल कार्यालयात पदाधिकारी आणि कार्यकर्ता मेळावा आयोजिण्यात आहे. तो आज (ता. 3) सकाळी अकरा वाजता होणार आहे. या पार्श्वभूमीवर चौगुले यांनी आपली भूमिका जाहीर केली.\nलातूर : आम्ही 1994 पासून आरक्षणाची मागणी करत आहोत. आम्हाला अद्याप आरक्षण मिळाले नाही. आता जर ते मिळाले नाही तर आम्हीही पेटून उठू, असा इशारा मी वडार महाराष्ट्राचा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विजय चौगुले यांनी गुरुवारी दिला.\nमराठा समाजानंतर धनगर समाज आरक्षणासाठी रस्त्यावर उतरला आहे. मुस्लिम आणि लिंगायत समाज आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. त्यानंतर आता वडार समाजाने आरक्षणाची मागणी लावून धरली आहे. त्यासाठी लातुरातील मुक्ताई मंगल कार्यालयात पदाधिकारी आणि कार्यकर्ता मेळावा आयोजिण्यात आहे. तो आज (ता. 3) सकाळी अकरा वाजता होणार आहे. या पार्श्वभूमीवर चौगुले यांनी आपली भूमिका जाहीर केली.\nचौगुले म्हणाले, आमचा समाज दगडं फोडणारा आहे. आमच्यात आक्रमकता भरपूर आहे; पण आम्ही शांत आहोत. आमच्या मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष केलात तर आम्हालाही रस्त्यावर उतरावे लागेल. आतापर्यंत अनेक आयोग नेमले गेले. ते अर्धवट राहिले. विमुक्त जमातीतून आमचा अनुसूचित जमातीत समावेश व्हावा. आमच्या समाजात बेकारी वाढत आहे. हा चिंतेचा प्रश्न बनला आहे. हे सगळे विषय लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून सांगितले जाणार आहेत. त्यानंतर आंदोलनाचा निर्णय घेतला जाणार आहे.\nया वेळी सुरेश धोत्रे, अनिल उधाळे, शिवाजी चव्हाण, शाम जाधव यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.\nगीता, बायबलपेक्षा संविधान श्रेष्ठ - मुख्यमंत्री\nनागपूर - आमचे सरकार धर्म संस्कृतीने चालत नसून गीता, बायबलपेक्षा संविधान श्रेष्ठ असल्याचे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...\nदहा महिन्यांनंतर तिची वडिलांशी भेट\nमाळेगाव - बारामती तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत सापडलेल्या २३ वर्षीय परप्रांतीय मुस्लिम युवतीला अखेर येथील निर्भया पथकाच्या अथक प्रयत्नातून...\n‘रुपी’चा राज्य बॅंकेत विलीनीकरणाचा प्रस्ताव\nपुणे - आर्थिक अडचणीत असलेल्या रुपी सहकारी बॅंकेचे महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेत विलीनीकरण होण्याची दाट शक्‍यता आहे. रुपी बॅंकेने राज्य सहकारी...\nचवीने खाणाऱ्यांसाठी \"होम डायनिंग'\nमुंबई - राज्यात 20 कोसांवर फक्त भाषाच बदलत नाही तर खाद्य संस्कृतीही बदलते. मुंबई महानगरमध्ये वसलेल्या विविध राज्यांच्या नागरिकांनीही आपल्याबरोबर...\nअयोध्येतील बाबरी मशीद हिंदुत्ववाद्यांनी जमीनदोस्त केल्यानंतर तेथे न उभारल्या गेलेल्या राममंदिराच्या मुद्याचा ‘सात-बारा’ कोणाचा, या प्रश्‍नावरून २५...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://rdd.maharashtra.gov.in/1015/%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A5%8C%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A4%A5%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%87-%E0%A4%89%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%87", "date_download": "2018-10-20T00:30:44Z", "digest": "sha1:HMSSTX4JZGF6KUV3OG2C4BTDHFK46SCZ", "length": 12429, "nlines": 122, "source_domain": "rdd.maharashtra.gov.in", "title": "दिशादर्शकाकडे जा", "raw_content": "\nग्राम विकास व पंचायतराज विभाग\nआदिम विकास योजनांतर्गत घरकूले\nग्रामपंचायतींना जनसुविधांसाठी विशेष अनुदान\nजिल्हा परिषद व पंचायत समिती इमारत बांधकामाकरीता सहाय्यक अनुदान\nमा लोकप्रतिनिधीनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्ये मुलभूत सुविधाचा विशेष कार्यक्रम\nग्रामपंचायतींच्या रस्त्यांवर सौर पथदिवे उभारणे\nरस्त्यावरील विजेच्या दिव्याची वीज बिलांची रक्कम देण्यासाठी ग्रामपंचायतीना 100 टक्के अनुदान\nपर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम विकास योजना\nप्रधानमंत्री आवास योजना- ग्रामीण\nश्यामा प्रसाद मुखर्जी रूर्बन अभियान\nराजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियान\nस्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना\nमागास क्षेत्र अनुदान निधी योजना\nप्रधान मंत्री ग्राम सडक योजना\nराष्ट्रीय बायोगॅस व खत व्यवस्थापन कार्यक्रम\nई-पंचायत / आपले सरकार सेवा केंद्र\nसामाजिक, आर्थिक व जात सर्वेक्षण\nस्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था (R-SETI) संबंधीचे सर्व कामकाज\nकायमस्वरुपी विक्री केंद्र बांधणे\nपंचायत महिला शक्ती अभियान\nग्रामसभा व राष्ट्रीय गौरव ग्रामसभा पुरस्कार आणि गौरवग्राम\nक्रांती ज्योती महिला साक्षरीकरण प्रकल्प\nराष्ट्रीय ग्रामस्वराज योजना (RGSY)\nपंचायत सबलीकरण आणि उत्तरदायित्व प्रोत्साहन पुरस्कार\nआपले सरकार सेवा केंद्र\nग्रामपंचायतींच्या रस्त्यांवर सौर पथदिवे उभारणे\nतुम्ही आता येथे आहात :\nग्रामपंचायतींच्या रस्त्यांवर सौर पथदिवे उभारणे\nमागास क्षेत्र अनुदान निधी योजना (Backward Region Grant Fund) (BRGF) ही 100% केंद्र पुरस्कृत योजना आहे. सदर योजना ही सन 2007-08 पासुन पंचायत राज मंत्रालय, भारत सरकार यांचे मार्फत सुरु करण्यात आली आहे. ही योजना राज्यातील 12 मागासलेलया जिल्ह्यामध्ये सन 2009-10 पासून राबविण्यात येते. या जिल्ह्यांची नावे पुढीलप्रमाणे -1)अहमदगनगर 2) गडचिरोली ३) भंडारा ४) चंद्रपुर ५) गोंदिया ६) नांदेड ७) हिंगोली ८) धुळे ९) नंदुरबार 10) यवतमाळ 11) औरंगाबाद 12) अमरावती.\nमागास क्षेत्र अनुदान निधी या योजनेचा मुख्य उदेश प्रादेशिक असमतोल दुर करणे व स्थानिक पायाभुत सुविधांमध्ये कच्चे दुवे जोडणे हा आहे तसेच या योजनेच्या माध्यमातुन पंचायत व नगरपालिका स्तरावरील स्थानिक प्रशासनास बळकटी देण्यासाठी वेगवेगळया सुविधा उपलब्ध करणे व याव्दारे संस्थांची क्षमताबांधणी करणे हा आहे.\nयोजनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार जिल्हयांचा विकास दृष्टीकोन (Vision Document) विचारात घेवुन लोकसहभागातून ग्रामसभेच्या मान्यतेने गाव आराखडा तयार करुन या गाव आराखडयाचे पंचायत समितीव्दारे एकत्रीकरण केले जाते. पंचायत समितीच्या आराखडयाचे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत एकत्रीकरण करुन जिल्हा आराखडा तयार करण्यात येतो. या जिल्हा आराखडयास जिल्हा नियोजन समितीची (DPC) मंजुरी घेवुन राज्य शासना मार्फत पंचायत राज मंत्रालय, भारत सरकार यांचेकडे निधी उपलब्धतेसाठी पाठविण्यात येतात. जिल्हा आराखडे राज्य स्तरावरील उच्चाधिकार समितीच्या अवलोकनार्थ सादर केले जातात. योजनेची अंमलबजावणी, संनियंत्रण राज्य, जिल्हा व तालुका स्तरावरील प्रकल्प व्यवस्थापन कक्षामार्फत केले जाते.\nप्रकल्पांतर्गत निधी वितरण प्रणाली :\nकेंद्रशासनव्दारे राज्यशासनास निधी प्राप्त होतो व राज्यशासनाकडून जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेस BDS व्दारे निधी वितरण केला जातो. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेव्दारे पंचायत समिती/ग्रामपंचायतीस RTGS व्दारे निधी वाटप केला जातो.\nप्रकल्पांतर्गत घेतली जाणारी कामे :\nमागास क्षेत्र अनुदान निधी या योजनेतंर्गत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनानुसार ग्राम पंचायत इमारती, संगणकीकरण, अंगणवाडी इमारती, अंगणवाडीसाठी किचनशेड, सौर पथदिवे, सिमेंन्ट रस्ते-नाले, गटारे, सार्वजनिक शौचालये, हातपंप दुरुस्ती, काँक्रीट रस्ता, विघुत पोल, पाईपलाईन दुरुस्ती, कंम्पाउंड वॉल (अंगणवाडी, ग्रा.पं., शाळा), सामुहीक भवन इ. विकास कामे करण्यात येतात.\nनिधी तपशिल: मागास क्षेत्र अनुदान निधी योजनेतर्गत सन 2009-10 ते 2014-15 पर्यंत तरतूद, प्राप्त निधी खर्च व एकूण कामाचा तपशिल खालील प्रमाणे आहे.\nअ.क्र. वर्ष तरतुद प्राप्त निधी जिल्हांना वितरित निधी खर्चीत निधी एकुण कामाची संख्या एकुण पुर्ण कामे\nप्रकल्पांतर्गत सर्व माहिती www.epanchayat.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.\nरस्त्यावरील विजेच्या दिव्याची वीज बिलांची रक्कम देण्यासाठी ग्रामपंचायतीना 100 टक्के अनुदान\nएकूण दर्शक: ४३८७९० आजचे दर्शक: २६\n© ग्राम विकास विभाग महाराष्ट्र, भारत यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://berartimes.com/?m=20180312", "date_download": "2018-10-20T00:05:17Z", "digest": "sha1:2YHDZBOGGNSBK5E4VVFHKTEX3YON7FKQ", "length": 18266, "nlines": 174, "source_domain": "berartimes.com", "title": "March 2018 - Berar Times | Berar Times", "raw_content": "\nबुद्ध भूमि उमरी कटंगी में हुआ अंतरराष्ट्रीय बौद्ध मैत्री सम्मेलन# #अजीत जोगी नहीं लड़ेंगे चुनाव# #गडचिरोलीतील गोवारी समाज आंदोलनाला खा.नेतेंची भेट# #बेशिस्त वाहन पार्किंगवर होणार कारवाई निवारण कक्षाला माहिती देण्याचे आवाहन# #अवैैध वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परने उडवले शेतकऱ्याला# #न्यायालयाच्या निर्णयाची अमंलबजावणी करा- गोवारी समाजाची मागणी# #अवैध लोहखनीज उत्खनन विरुद्ध वनविभागाची कार्यवाही तीन ट्रक जप्त# #बालवाडी कर्मचारीओंका 20 अक्तूंबर को सम्मेलंन# #अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट शनिवार व रविवारला गोंदियात# #पुलवामामध्ये जवानांवर दहशतवादी हल्ला, 7 जवान जखमी\nपुर्व विदर्भातील लोकप्रिय ईपेपर\nजि.प.सर्वसाधारण व स्थायी सभेच्या वृत्ताकंनासाठी पत्रकारांची प्रवेश बंदी हटणार काय\nविद्यमान जि.प.अध्यक्षांसह पदाधिकाèयांकडे लक्ष गोंदिया,दि.१२ः जिल्हा परिषद अस्तित्वात आल्यानंतर जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभा व स्थायी समितीच्या कारवाईचे वृत्ताकंन देण्यासाठी पत्रकारांना बसण्याची परवानगी देण्यात यावी,यासाठी एकेकाळी पुढाकार घेणारे जिल्हा परिषद सदस्य\n१४ व्या वित्त आयोगाच्या निधीवर सीईओंचे नियंत्रण\nगोंदिया,दि.12ः- चौदाव्या वित्त आयोगाचा निधी थेट ग्रामपंचायतीच्या बँक खात्यात जमा होत आहे. मात्र, चौथ्या वर्षासाठी निधी देण्याबाबत नव्याने आराखडे तयार करण्याच्या सूचना जि.प.च्या मुख्यकार्यकारी अधिका-यांना दिले आहेत. त्यामुळे चौदाव्या वित्त\nभाजपा कार्यकर्त्यांची माजी जि.प.सभापतींना गावबंदीची धमकी\nपत्रकार परिषदेत छाया दसरे व आत्माराम दसरे यांचा आरोप गोंदिया,दि.12- जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन विभागात विविध योजनांअतंर्गत करण्यात आलेल्या साहित्य खरेदी व पुरवठ्यात झालेली अनियमिततेत एक कोटी रूपयाचा भ्रष्टाचार\nयोजनांच्या प्रचारयात्रेला नागरिकांचा उत्सफूर्त प्रतिसाद\nतांडा येथे हजारो नागरिकांनी घेतली शासनाच्या योजनांची माहिती गोंदिया,दि.12- भाजपा ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव अ‍ॅड. विरेंद्र जायस्वाल यांच्या नेतृत्वात निघालेल्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विविध योजनाच्या प्रचारयात्रेच्या १८ व्या\nवनरक्षक 1200 रुपयांची लाच घेतांना अटक\nगोंदिया,दि.12 : गोंदिया वनपरिक्षेत्र कार्यालयातील वनरक्षकला १२ शे रुपयांची लाच स्वीकारतांना एसीबी ने रंगेहात अटक केली असून एंथोनी निकोलस सायमन असे या वनरक्षकाचे नाव आहे. या बाबत सविस्तर माहिती अशी\nपेंच व्याघ्र प्रकल्पात वाघाच्या छाव्याचा मृत्यू\nनागपूर,दि.12(विशेष प्रतिनिधी) : आईपासून ताटातूट झालेल्या चार महिन्याच्या वाघाच्या छाव्याचा मृतदेह रविवारी पेंच व्याघ्र प्रकल्पातील सिल्लारी रेंजच्या पिवरथडी परिसरात आढळून आला. हा छावा ५ मार्चपासून महाराष्ट्र व मध्य प्रदेशचा सीमाभाग असलेल्या\nशेतकरी मोर्चातून नक्षलवाद डोकावतोय – पूनम महाजन\nमुंबई,दि.12(वृत्तसंस्था)- महाराष्ट्र किसान सभेच्या झेंड्याखाली नाशिकहून दरमजल करत रविवारी मुंबईतील सायन येथे पोचलेला शेतकऱ्यांच्या ‘लाँग मार्च’च्या माध्यमातून शहरी माओवाद डोकावतोय असं वादग्रस्त वक्तव्य भाजपच्या खासदार पुनम महाजन यांनी केले आहे.शेतकऱ्यांच्या\n78 प्रवाशांसह नेपाळच्या विमानतळाजवळ कोसळले विमान\nकाठमांडू(वृत्तसंस्था) – नेपाळची राजधानी काठमांडू येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ मोठा विमान अपघात घडला. US-Bangla या बांग्लादेशी एअरलाइन्स कंपनीचे विमान 78 प्रवासी घेऊन येत होते. त्याचवेळी हा अपघात घडला आहे. घटनास्थळी अग्नीशमन आणि\nमुंबई,दि.12 – राज्यातील राज्यसभेच्या सहा जागांसाठीची निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे आज स्पष्ट झाले. भाजपतर्फे नारायण राणेंबरोबरच केरळचे व्ही. मुरलीधरन यांना; तर कॉंग्रेसने ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे.राज्यसभेतील\nशेतकऱ्यांच्या 80 टक्के मागण्या मान्य, मुख्यमंत्र्यांसोबतची बैठक संपली\nमुंबई,दि.12(वृत्तसंस्था)- किसान लाँग मार्चच्या आंदोलकांच्या 12 जणांच्या शिष्टमंडळ आणि सरकार यांच्यातील वाटाघाटीची बैठक आज दुपारी तब्बल तीन तास चालली. ही बैठक विधानभवनातील सचिवालयात पार पडली. आंदोलक मोर्चेकरांकडून आमदार जे पी\nबुद्ध भूमि उमरी कटंगी में हुआ अंतरराष्ट्रीय बौद्ध मैत्री सम्मेलन\n बौद्ध संगठन को भीमराव आंबेडकर द्वारा शुरू किया गया इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी\nअजीत जोगी नहीं लड़ेंगे चुनाव\nरायपुर.19 अक्तुंबर(विशेष सवांददाता) छत्तीसगढ़ की राजनीति में शुक्रवार को अहम मोड़ आ गया है मुख्यमंत्री डॉ. रमन सिंह के खिलाफ चुनाव लड़ने की घोषणा करने वाले पूर्व Read More »\nगडचिरोलीतील गोवारी समाज आंदोलनाला खा.नेतेंची भेट\nगडचिरोली(अशोक दुर्गम) दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी Read More »\nबेशिस्त वाहन पार्किंगवर होणार कारवाई निवारण कक्षाला माहिती देण्याचे आवाहन\nवाशिम, दि. १९ : जिल्ह्यात पार्किंग झोन व्यतिरिक्त अन्य ठिकाणी पार्क केलेली वाहने, रस्त्यावर सोडून गेलेल्या वाहनांवर तात्काळ करावी करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी निवारण कक्षाची स्थापना केली Read More »\nन्यायालयाच्या निर्णयाची अमंलबजावणी करा- गोवारी समाजाची मागणी\nगोंदिया दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी समाजाला Read More »\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र .\nबुद्ध भूमि उमरी कटंगी में हुआ अंतरराष्ट्रीय बौद्ध मैत्री सम्मेलन\n बौद्ध संगठन को भीमराव आंबेडकर द्वारा शुरू किया गया इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी\nअजीत जोगी नहीं लड़ेंगे चुनाव\nरायपुर.19 अक्तुंबर(विशेष सवांददाता) छत्तीसगढ़ की राजनीति में शुक्रवार को अहम मोड़ आ गया है मुख्यमंत्री डॉ. रमन सिंह के खिलाफ चुनाव लड़ने की घोषणा करने वाले पूर्व Read More »\nगडचिरोलीतील गोवारी समाज आंदोलनाला खा.नेतेंची भेट\nगडचिरोली(अशोक दुर्गम) दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी Read More »\nबेशिस्त वाहन पार्किंगवर होणार कारवाई निवारण कक्षाला माहिती देण्याचे आवाहन\nवाशिम, दि. १९ : जिल्ह्यात पार्किंग झोन व्यतिरिक्त अन्य ठिकाणी पार्क केलेली वाहने, रस्त्यावर सोडून गेलेल्या वाहनांवर तात्काळ करावी करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी निवारण कक्षाची स्थापना केली Read More »\nन्यायालयाच्या निर्णयाची अमंलबजावणी करा- गोवारी समाजाची मागणी\nगोंदिया दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी समाजाला Read More »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://shriharimandiram.org/Branch/index.php?page=116&id=813", "date_download": "2018-10-20T00:17:52Z", "digest": "sha1:GXX2Q5HMMENLH3CBQR426JJVXHPEL6CW", "length": 1412, "nlines": 18, "source_domain": "shriharimandiram.org", "title": " || परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय ||", "raw_content": "\nआद्य... ११४ ११५ - ११६ - ११७ ११८ ... अंत्य\nशाखेचे नाव : तळेवाडी\nसेवा प्रमुख : सौ वृशाली विनायक बापट\nमुक्काम पोस्ट खडपोली (तळेवाडी),\nता. चिपळूण, जि. रत्नागिरी पिन कोड - ४१५६०३.\nउपासना केंद्र : श्री गणपती मंदिर, तळेवाडी, खडपोली\nउपासनेविषयी माहिती : रविवार सकाळी ८ ते ९ बालोपासना,\n© 1981-,परमार्थ निकेतन ट्रस्ट, बेळगांव. सर्व हक्क राखीव.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://shriharimandiram.org/Branch/index.php?page=7&id=50", "date_download": "2018-10-20T01:14:32Z", "digest": "sha1:7CLOCF5QF4MTTY5DEWASRLH4OQNM67IV", "length": 1467, "nlines": 22, "source_domain": "shriharimandiram.org", "title": " || परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय ||", "raw_content": "\n४७ फॅक्टरी (उगार खुर्द)\n४९ भगवंत कार्यालय, उगार खुर्द\nआद्य... ५ ६ - ७ - ८ ९ ... अंत्य\nशाखेचे नाव : दत्त मंदिर, कुडची रोड, उगार खुर्द\nश्री. एस. एन. यंडोळे\nरेणूका गॅस जवळ, देशपांडे प्लॉट,\nउगार खुर्द. पिन - ५९१३१६.\nश्री दत्त मंदिर, कुडची रोड, उगार खुर्द.\nदर सोमवारी सायंकाळी ४ ते ५\nदर रविवारी सकाळी ८ ते ९ बालोपासना\n© 1981-,परमार्थ निकेतन ट्रस्ट, बेळगांव. सर्व हक्क राखीव.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-rabbi-season-planning-nagar-maharashtra-12338", "date_download": "2018-10-20T00:45:04Z", "digest": "sha1:4LCKTII24JXAYUQMTPKFDYQRFINQDNVF", "length": 15907, "nlines": 160, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, rabbi season planning, nagar, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनगर जिल्ह्यात साडेसहा लाख हेक्‍टरवर रब्बी पेरणीचा अंदाज\nनगर जिल्ह्यात साडेसहा लाख हेक्‍टरवर रब्बी पेरणीचा अंदाज\nरविवार, 23 सप्टेंबर 2018\nनगर ः जिल्ह्यात रब्बी हंगामात सहा लाख ५२ हजार हेक्‍टर क्षेत्रावर उसाशिवाय विविध पिकांची पेरणी होण्याचा अंदाज आहे. त्यादृष्टीने कृषी विभागाकडून नियोजन सुरू आहे. रब्बी पेरणीचे दिवस आले असले तरी अजूनही जिल्ह्याच्या बहुतांश भागांत पाऊस नसल्याने पेरणीला अडथळे येण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे.\nनगर जिल्ह्यामध्ये रब्बीत उसासह सरासरी ७ लाख ७ हजार नऊशे हेक्‍टर क्षेत्रावर यंदा पेरणी होण्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. गेल्या तीन वर्षांतील पेरणी क्षेत्राच्या सरासरीनुसार यंदाचे गृहीत धरले आहे. त्यासाठी आवश्‍यक बियाणे, खतांचे कृषी विभागाकडून नियोजन केले जात आहे.\nनगर ः जिल्ह्यात रब्बी हंगामात सहा लाख ५२ हजार हेक्‍टर क्षेत्रावर उसाशिवाय विविध पिकांची पेरणी होण्याचा अंदाज आहे. त्यादृष्टीने कृषी विभागाकडून नियोजन सुरू आहे. रब्बी पेरणीचे दिवस आले असले तरी अजूनही जिल्ह्याच्या बहुतांश भागांत पाऊस नसल्याने पेरणीला अडथळे येण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे.\nनगर जिल्ह्यामध्ये रब्बीत उसासह सरासरी ७ लाख ७ हजार नऊशे हेक्‍टर क्षेत्रावर यंदा पेरणी होण्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. गेल्या तीन वर्षांतील पेरणी क्षेत्राच्या सरासरीनुसार यंदाचे गृहीत धरले आहे. त्यासाठी आवश्‍यक बियाणे, खतांचे कृषी विभागाकडून नियोजन केले जात आहे.\nयंदा खरिपातही सुरवातीपासूनच पाऊस झालेला नाही. त्यामुळे खरिपातील मूग, उडीद, सोयाबीन, बाजरीला मोठा फटका बसला आहे. मूग, उडदाचे उत्पादन कमी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सोयाबीनसह अन्य पिकांच्या उत्पादनातही घट होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. कापूस पिकाची वाढ झाली नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे.\nरब्बी पेरण्यांना या दिवसांत सुरवात होत असते. मात्र यंदा अजूनही बहुतांश भागांत पाऊस झालेला नाही. त्यामुळे कृषी विभागाने संभाव्य पेरणी क्षेत्र निश्‍चित केले असले, तरी पावसाअभावी रब्बी पेरणीलाही उशीर होण्याची शक्‍यता आहे.\nरब्बीतील अंदाजे पेरणी क्षेत्र (हेक्‍टर)\nनगर रब्बी हंगाम कृषी विभाग ऊस पाऊस खत मूग उडीद सोयाबीन कापूस गहू कडधान्य\nभाजीपाला पिकांची रोपवाटिका तयार करताना\nभाजीपाला पिकांची रोपवाटिका करताना योग्य ती काळजी घेतल्यास पुनर्लागवडीनंतरच्या काळातील अने\nपुण्यात फुलांची ७ काेटींची उलाढाल\nपुणे ः फूल उत्पादक शेतकऱ्यांची भिस्त असणाऱ्या नवरात्र आणि दसऱ्याला विशेष मागणी असलेल्या झ\nकशी टिकेल पांढऱ्या सोन्याची झळाळी\nराज्यात कापूस वेचणीला सुरवात होऊन दसऱ्याच्या मुहूर्तावर बऱ्याच शेतकऱ्यांनी विक्रीही चालू\nपरभणीत फ्लाॅवर प्रतिक्विंटल २००० ते २५०० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nवनस्पतीतील संजीवकांमुळे अवकाशातही उत्पादन घेणे...\nपोषक घटकांची कमतरता आणि गुरुत्वाकर्षण कमी असणे या दोन कारणांमुळे चंद्र किंवा अन्य ग्रहांव\nभाजीपाला पिकांची रोपवाटिका तयार करतानाभाजीपाला पिकांची रोपवाटिका करताना योग्य ती काळजी...\nपरभणीत फ्लाॅवर प्रतिक्विंटल २००० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...\nपुण्यात फुलांची ७ काेटींची उलाढालपुणे ः फूल उत्पादक शेतकऱ्यांची भिस्त असणाऱ्या...\nयोग्य प्रमाणातच वापरा युरियानत्र पानांच्या पेशीमध्ये हरित लवकाची निर्मिती...\nवनस्पतीतील संजीवकांमुळे अवकाशातही...पोषक घटकांची कमतरता आणि गुरुत्वाकर्षण कमी असणे या...\nराज्यातील काही भागात अंशतः ढगाळ वातावरणमहाराष्ट्राच्या पश्‍चिम किनारपट्टीवर म्हणजेच कोकण...\nसांगली जिल्हा बॅंकेला कर्जमाफीसाठी...सांगली ः राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज...\nगूळ, बेदाणा, काजू महोत्सवास पुणे येथे...पुणे : दिवाळीच्या निमित्ताने ग्राहकांना रास्त...\n'सरकारला दुष्काळाची दाहकता लक्षात येईना'पुणे : यंदा ऑक्टोबर महिन्यातच धरणांमधील...\nकर्नाटकात दुष्काळ जाहीर, मग...मुंबई : ग्रामीण महाराष्ट्र दुष्काळात...\nऊसतोड मजूर महामंडळाला शंभर कोटींचा निधी...बीड : याआधीच्या सरकारने दहा वर्षांत अडीच...\nहिवरेबाजारमध्ये मांडला पाण्याचा ताळेबंदनगर ः आदर्श गाव हिवरेबाजारमध्ये...\nमाण, खटाव तालुक्यांत पाणीटंचाई वाढलीसातारा ः रब्बी हंगामाच्या तोंडावर पाऊस...\nपुणे जिल्ह्यात खरिपात ६९ टक्के पीक...पुणे ः यंदा पाऊस वेळेवर न झाल्याने शेतकऱ्यांकडून...\nबुलडाणा जिल्ह्यात १ लाख ६५ हजार...बुलडाणा ः या रब्बी हंगामात जिल्ह्यात एक लाख...\nयवतमाळ जिल्ह्यात जिल्हा प्रशासन उभारणार...यवतमाळ ः शेतीला पूरक व्यवसायाची जोड देत...\nअकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...\nदुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...\nकोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर : खरीप पिकांची काढणी वेगात...\nसोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.marathimati.net/vardat-tadafdar-mich-ekamev/", "date_download": "2018-10-20T00:47:39Z", "digest": "sha1:SDZBJ4A24L7TWNTSDTBGZ62BA4DDHHRF", "length": 5257, "nlines": 142, "source_domain": "www.marathimati.net", "title": "वार्डात तडफदार मीच एकमेव | Vardat Tadafdar Mich Ekamev", "raw_content": "\nवार्डात तडफदार मीच एकमेव\nया वर्गातील आणखी काही लेख\nघोंगावत लाट येते सुनामी\nप्रेम गाण्यास शेर शायरी आहे\nघेऊ नये उंटाचे मुके\nतुझं फुलणं व्यर्थ आहे\nप्रेम एक खूळ असतं\nआपुलकीचे कोरलेले नांव आहे\nमीरा होती कृष्ण दिवानी\nThis entry was posted in मराठी चारोळी and tagged गल्ली, चारोळी, डिजीटल, वार्ड on जुन 5, 2011 by बाळासाहेब गवाणी-पाटील.\n← चॉकोलेट बर्फी आत्मज्ञान सर्वश्रेष्ठ →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://shriharimandiram.org/Branch/index.php?page=8&id=50", "date_download": "2018-10-19T23:40:54Z", "digest": "sha1:EHPJGXJSEAT4FF7VYKCDKP4EPKLXGXKK", "length": 1487, "nlines": 22, "source_domain": "shriharimandiram.org", "title": " || परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय ||", "raw_content": "\n५० दत्त मंदिर, कुडची रोड, उगार खुर्द\n५१ विनायक वाडी (उगार खुर्द)\nआद्य... ६ ७ - ८ - ९ १० ... अंत्य\nशाखेचे नाव : दत्त मंदिर, कुडची रोड, उगार खुर्द\nश्री. एस. एन. यंडोळे\nरेणूका गॅस जवळ, देशपांडे प्लॉट,\nउगार खुर्द. पिन - ५९१३१६.\nश्री दत्त मंदिर, कुडची रोड, उगार खुर्द.\nदर सोमवारी सायंकाळी ४ ते ५\nदर रविवारी सकाळी ८ ते ९ बालोपासना\n© 1981-,परमार्थ निकेतन ट्रस्ट, बेळगांव. सर्व हक्क राखीव.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5678794152029742331&title=Guidence%20About%20'Obesity%20Will%20Come%20After%20Childbirth'&SectionId=5073044858107330996&SectionName=%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF", "date_download": "2018-10-19T23:50:22Z", "digest": "sha1:BF43NWIQZC7NF34X6LELLHHQLRCEBXLZ", "length": 7643, "nlines": 122, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "बाळंतपणानंतर येणाऱ्या लठ्ठपणावर मोफत मार्गदर्शन", "raw_content": "\nबाळंतपणानंतर येणाऱ्या लठ्ठपणावर मोफत मार्गदर्शन\nरत्नागिरी : बाळंतपणानंतर येणाऱ्या लठ्ठपणावर आहारातून उपाय सांगण्यासाठी नाशिक येथील प्रसिद्ध न्यूट्रिशनिस्ट नितीन दाढे यांचे मोफत मार्गदर्शन येथील ट्रिनिटी हेल्थ ग्रुप आणि वीरश्री ट्रस्ट यांनी आयोजित केले आहे. हा कार्यक्रम १० जून रोजी मारुती मंदिर येथील महिला मंडळ सभागृहात सायंकाळी चार ते पाच या वेळेत होईल.\nगेल्या काही वर्षांपासून आपल्या राहणीमानात मोठ्याप्रमाणात बदल झाला आहे. कष्टाच्या कामांची जागा मशिनने घेतली आहे. नोकरदार महिलांची बहुतांश कामे बैठी असल्याने महिलांमधील लठ्ठपणा वाढत जात आहे. त्यातच बाळंतपणानंतर लठ्ठपणात वाढ होण्याचे प्रमाण वाढत जात असून, महिलांसमोर ही मोठी समस्या आहे. अशावेळी जिम, योगा, झुंबा, चालणे यांसह अनेक प्रकारचे प्रयोग केले जातात; मात्र अनेकदा यातून वजन कमी न होता नैराश्य येते.\nया पार्श्वभूमीवर आहारातून वजन कमी करण्याविषयी प्रसिद्ध न्यूट्रिशनिस्ट नितीन दाढे मार्गदर्शन करणार आहेत. या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. नीलेश शिंदे आणि उपाध्यक्ष डॉ. तोरल शिंदे यांनी केले आहे.\nदिवस : रविवार, १० जून २०१८\nवेळ : सायंकाळी चार ते पाच\nस्थळ : महिला मंडळ सभागृह, मारुती मंदिर, रत्नागिरी.\nTags: RatnagiriObesityDr. Nilesh ShindeDr. Toral ShindeNitin DadheVirashri GroupTrinity Health Groupरत्नागिरीलठ्ठपणाडॉ. निलेश शिंदेडॉ. तोरल शिंदेट्रिनिटी हेल्थ ग्रुपवीरश्री ट्रस्टनितीन दाढेBOI\nपहिल्या सायकल रॅलीला रत्नागिरीकरांचा उत्तम प्रतिसाद ‘ग्लास पेंटिंग’च्या कार्यशाळेला प्रतिसाद ‘आविष्कार’ घडविणारी रौप्यमहोत्सवी संस्था रत्नागिरीत पारंपरिक दहीहंडी उत्सवाची गोडी अजूनही टिकून रमणीय रत्नागिरीत पर्यटकांसाठी पर्वणी\nअंजली इला मेननची मुरानो चित्रे...\nजिंदगी धूप तुम घना साया...\nकर्तव्यदक्ष गृहिणी ते जबाबदार समाजसेविका\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nअपूर्वाई वाटण्यासारखं ‘अपूर्व’ काम करणारी अपूर्वा\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nअंजली इला मेननची मुरानो चित्रे...\nसमतानगरमध्ये ६२वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://berartimes.com/?m=20180314", "date_download": "2018-10-20T00:03:13Z", "digest": "sha1:TGFRB2MK6TEMDA2F6CUESRXHYKALPU4L", "length": 18289, "nlines": 174, "source_domain": "berartimes.com", "title": "March 2018 - Berar Times | Berar Times", "raw_content": "\nबुद्ध भूमि उमरी कटंगी में हुआ अंतरराष्ट्रीय बौद्ध मैत्री सम्मेलन# #अजीत जोगी नहीं लड़ेंगे चुनाव# #गडचिरोलीतील गोवारी समाज आंदोलनाला खा.नेतेंची भेट# #बेशिस्त वाहन पार्किंगवर होणार कारवाई निवारण कक्षाला माहिती देण्याचे आवाहन# #अवैैध वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परने उडवले शेतकऱ्याला# #न्यायालयाच्या निर्णयाची अमंलबजावणी करा- गोवारी समाजाची मागणी# #अवैध लोहखनीज उत्खनन विरुद्ध वनविभागाची कार्यवाही तीन ट्रक जप्त# #बालवाडी कर्मचारीओंका 20 अक्तूंबर को सम्मेलंन# #अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट शनिवार व रविवारला गोंदियात# #पुलवामामध्ये जवानांवर दहशतवादी हल्ला, 7 जवान जखमी\nपुर्व विदर्भातील लोकप्रिय ईपेपर\nकोरेगाव-भीमा प्रकरणी पोलिसांची भूमिका संशयास्पद: विखे पाटील\nमुंबई दि.१४: – भीमा-कोरेगाव प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मिलिंद एकबोटेंचा जामीन फेटाळल्यानंतर पोलिसांनी त्यांना तातडीने अटक केली आहे. परंतु, भिडे गुरूजींविरूद्ध काहीच कारवाई का केली जात नाही पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे. एकबोटेंप्रमाणे भिडे गुरूजींवरही तातडीने\nमुरुमगाव-कोटझरी मार्गावर नक्षली बॅनर\nधानोरा, दि.१४: – पोलिस मदत केंद्र मुरूमगाव अंतर्गत मुरूमगाव ते कटेझरी मार्गावर आज १४ मार्च रोजी नक्षली पत्रके व बॅनर आढळून आल्याने नागरिक धास्तावले आहेत.पोलिस मदत केंद्र मुरूमगाव अंतर्गत मुरूमगाव ते\nUBGL सफाई करते दंतेवाड़ा में फटा, 3 जवान घायल\nअरनपुर सीआरपीएफ 111वीं बटालियन के कैंप में हथियार की सफाई करते वक्त यूबीजीएल का ग्रेनेड फट गया घटना में तीन जवान घायल हो गए घटना में तीन जवान घायल हो गए बताया जा रहा है कि\nसमाज माध्यमांचा सकारात्मक वापर काळाची गरज – प्र. जिल्हाधिकारी दिलीप तलमले\nभंडारा दि.१४: समाज माध्यम (सोशल मीडिया) संपर्काचे प्रभावी माध्यम आहे. लोकांना आपली मत मतांतरे व्यक्त करण्याचा हा महत्त्वाचा प्लॅटफॉर्म असून तरुण पिढी समाज माध्यमांचा मोठ्या प्रमाणात वापर करीत आहे. मात्र\nराज्यात नवीन कारखाने येण्यासाठी कामगार कायद्यात बदल; नवीन रोजगारात वाढ – कामगारमंत्री\nमुंबई दि.१४: : राज्यात कारखाने येण्यासाठी कामगार कायद्यामध्ये बदल करण्यात आले आहेत. कामगारांच्या सुरक्षेबाबतच्या हक्कात कोणतेही बदल केले नाहीत. महाराष्ट्रात नवीन रोजगार उपलब्ध झाले आहेत, असे कामगार मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी\nमुख्यमंत्री अध्यक्ष असलेल्या संस्थेचा पराभव; घडले ‘परिवर्तन’\nनागपूर ,दि.१४: राष्ट्रीय नागपूर कॉर्पोरेशन एम्प्लॉईज असोसिएशनच्या त्रैवार्षिक निवडणुकीला महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी प्रतिष्ठेचा मुद्दा बनविला होता. मात्र जोडतोडीचे प्रयत्न करूनही भाजपा समर्थित अपना पॅनलला जबर धक्का देत प्रतिस्पर्धी परिवर्तन पॅनल विजयी\nमाहुरकुड्याच्या सरपंचाचा ग्रामसभेतच झिंग झिंग झिंगाट\nअर्जुनी मोरगाव(संतोष रोकडे),दि.१४ः अर्जुनी मोरगाव तालुक्यातील माहुरकुडा ग्रामपंचायतीच्या सरपंचाने आज(दि.१४) आयोजित रोजगारसेवक निवडीच्या ग्रामसभेतच येथेच्छ दारु ढोसल्याने झिंग झिंग झिंगाट केल्याचे प्रकरण समोर आले आहे.माहुरकुड्याचे रोजगारसेवक मेघराज काळबांधे यांनी राजीनामा दिल्याने त्यांच्या\nयुपी,बिहारच्या लोकसभा पोटनिवडणुकीत कमळ कोमेजले\nलखनऊ/पटणा(वृत्तसंस्था),दि.14– उत्तर प्रदेशमधील बहुचर्चित गोरखपुर आणि फुलपुर लोकसभेच्या पोटनिवडणुकीत समाजवादी-बसपाच्या युतीने भारतीय जनता पक्षाचा विजयरथ रोखला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या गोरखपूर आणि उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्या यांच्या फुलपूर लोकसभा\nसेवाग्राम आश्रमाच्या अध्यक्षपदी टीआरएन प्रभू यांची निवड\nवर्धा,दि.14 : सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी वरिष्ठ सर्वोदय सेवक टी.आर.एन.प्रभू यांची निवड करण्यात आली आहे. विद्यमान अध्यक्षांचा कार्यकाळ १७ मार्चला समाप्त होत असल्याने ही निवड करण्यात आल्याची माहिती सर्व सेवा\nचिचटोल्यात मनरेगात अडीच ते तीन लाखाचा भ्रष्टाचार\nसडक अर्जुनी,दि.14- तालुक्यातील चिचटोला येथील ग्रामपंचायतच्या पदाधिकाºयांनी चालू आर्थिक वर्षात सन २०१७-१८ मध्ये मनरेगाच्या कामात अडीच ते तीन लाख रुपयांचा भष्ट्राचार केल्याची बाब माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार उघड झाली आहे.या\nबुद्ध भूमि उमरी कटंगी में हुआ अंतरराष्ट्रीय बौद्ध मैत्री सम्मेलन\n बौद्ध संगठन को भीमराव आंबेडकर द्वारा शुरू किया गया इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी\nअजीत जोगी नहीं लड़ेंगे चुनाव\nरायपुर.19 अक्तुंबर(विशेष सवांददाता) छत्तीसगढ़ की राजनीति में शुक्रवार को अहम मोड़ आ गया है मुख्यमंत्री डॉ. रमन सिंह के खिलाफ चुनाव लड़ने की घोषणा करने वाले पूर्व Read More »\nगडचिरोलीतील गोवारी समाज आंदोलनाला खा.नेतेंची भेट\nगडचिरोली(अशोक दुर्गम) दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी Read More »\nबेशिस्त वाहन पार्किंगवर होणार कारवाई निवारण कक्षाला माहिती देण्याचे आवाहन\nवाशिम, दि. १९ : जिल्ह्यात पार्किंग झोन व्यतिरिक्त अन्य ठिकाणी पार्क केलेली वाहने, रस्त्यावर सोडून गेलेल्या वाहनांवर तात्काळ करावी करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी निवारण कक्षाची स्थापना केली Read More »\nन्यायालयाच्या निर्णयाची अमंलबजावणी करा- गोवारी समाजाची मागणी\nगोंदिया दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी समाजाला Read More »\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र .\nबुद्ध भूमि उमरी कटंगी में हुआ अंतरराष्ट्रीय बौद्ध मैत्री सम्मेलन\n बौद्ध संगठन को भीमराव आंबेडकर द्वारा शुरू किया गया इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी\nअजीत जोगी नहीं लड़ेंगे चुनाव\nरायपुर.19 अक्तुंबर(विशेष सवांददाता) छत्तीसगढ़ की राजनीति में शुक्रवार को अहम मोड़ आ गया है मुख्यमंत्री डॉ. रमन सिंह के खिलाफ चुनाव लड़ने की घोषणा करने वाले पूर्व Read More »\nगडचिरोलीतील गोवारी समाज आंदोलनाला खा.नेतेंची भेट\nगडचिरोली(अशोक दुर्गम) दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी Read More »\nबेशिस्त वाहन पार्किंगवर होणार कारवाई निवारण कक्षाला माहिती देण्याचे आवाहन\nवाशिम, दि. १९ : जिल्ह्यात पार्किंग झोन व्यतिरिक्त अन्य ठिकाणी पार्क केलेली वाहने, रस्त्यावर सोडून गेलेल्या वाहनांवर तात्काळ करावी करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी निवारण कक्षाची स्थापना केली Read More »\nन्यायालयाच्या निर्णयाची अमंलबजावणी करा- गोवारी समाजाची मागणी\nगोंदिया दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी समाजाला Read More »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://rutugandha-mms.blogspot.com/p/blog-page_789.html?m=1", "date_download": "2018-10-19T23:58:51Z", "digest": "sha1:UIFXR36GXTIFVKUGPFSNEV3UGG3EJBMT", "length": 16690, "nlines": 31, "source_domain": "rutugandha-mms.blogspot.com", "title": "* ऋतुगंध * : जोडीदार", "raw_content": "\nऋतुगंध ऋतुगंध वर्षा ऋतुगंध शरद - साहित्य आवाहन ऋतुगंधचे मागील अंक लेखक सूची ऋतुगंध समिती परिचय ▼\n\"Marriages are made in heaven\" ही म्हण माझ्या आयुष्याला अगदी तंतोतंत लागू पडते. Miss India, modeling, जगभरचा प्रवास, देशातील तसेच अंतर्देशीय modeling assignments, fashion weeks, चित्रपट, मराठी टेलिव्हिजन, radio mirchi music award nomination as a singer, hobby flying, पायलटचं license, असे बरेच काही गेल्या दहा वर्षांच्या वाटचालीत मिळवल्यानंतर कुठेतरी आयुष्यात साथीदाराची उणीव भासू लागली. आई-वडील आणि भावंडांची जागा कुणीच घेऊ शकत नाही, पण आपलंसं म्हणत कुरवाळत येणारा मित्र, दुःखाच्या क्षणी ज्याच्या खांद्यावर ढसाढसा रडता येईल, सुखाच्या क्षणी जो माझ्यासोबत खदखदून हसेल, माझ्या यशाची वाहवा करून जो पाठीवर थाप देईल, तर अपयशात मला प्रोत्साहन देऊन, निडर होऊन ताठ मानेने अजून मेहनत करण्याची प्रेरणा देईल, लहान निरागस मुलासारखा मिश्कीलपणा करणारा, तर कधी धीरगंभीर होऊन हुशारीचे निर्णय घेणारा, विश्वासू मित्र, romantic प्रियकर, मनात घर करून राहील असा माझा MR. RIGHT कुठे बरं असेल\nअसं म्हणतात कि तुमच्या आयुष्यात गोष्टी तेव्हाच घडतात कि जेव्हा तुम्ही त्या गोष्टींची जबाबदारी घ्यायला समर्थ आणि तयार असाल. मी आयुष्याच्या अश्या काही वळणावर येऊन पोहोचले होते की फॅशन शोज, शूटिंग्ज, त्याच त्याच glamorous parties, पेपरात दार आठवड्याला photos ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तोचतोचपणा वाटू लागला होता.\nज्यो ऑफिस मधून कधी येतोय ह्याची वाट पहात, कित्येक वर्षांनी प्रियकराची भेट व्हावी तसे उड्या मारत त्याच्या मिठीत शिरणे, रविवारी मस्त सासूच्या हाताचे मटण खाऊन सोफ्यावर 90s चे चित्रपट पहात ज्योच्या कुशीत डुलकी काढणे, gym ला, swimming ला एकत्र जाणे येता येता S.P.D.P., पुण्याची मिसळ, किंवा मनीषाचा डोसा, टेकडीवर हातात हात घालून sunset पाहण्याचा आनंद, college नंतर तब्बल १० वर्षांनी दादरच्या टपरीवरचा चहा आणि शिवाजी पार्कची रस्त्यावरची भेळ असे छोटे छोटे क्षण आम्हाला एकमेकांच्या प्रेमात कधी पाडत गेले, कळलंच नाही\nचार एक महिने एकत्र वेळ घालवल्यानंतर मित्रमैत्रणींसोबत आम्ही गोव्याला जाण्याचा प्लॅन केला आणि अचानक समुद्रकिनारी सूर्यास्ताच्या वेळी अगदी romantic होऊन ज्यो ने मला filmy style ने गुडघ्यावर बसून लग्नासाठी propose केले आणि आम्हाला आमच्या जीवनाचा जोडीदार एकमेकात दिसला.\nप्रेमाची नवीन नवलाई सुरु झाली. चांगला स्वभाव, सद्गुण हे हवेहवेसे वाटतात, त्यामुळे पत्रिकेत किती गुण जुळतात ह्यापेक्षा आमच्या स्वभावातील किती गुण जुळत नाहीत आणि त्यासकट एकमेकांना कसे आपलेसे करून समजून घ्यायचे याला आम्ही महत्व दिले.\nरूप, रंग, ऐश्वर्य, पैसा, सामाजिक स्थान या गोष्टींना भुलून लग्न करण्यापेक्षा हे अलंकार बाजूला सारून ज्यो माणूस म्हणून कसा आहे हे पाहणं मला जास्त महत्वाचं वाटलं. जशी एक स्त्री कुणाची तरी बहीण, मैत्रीण, प्रेयसी, सून, मुलगी आणि आई असते, तसा प्रत्येक पुरुषही अनेक नाती जपत असतो. आई वडिलांना सोडून नवीन संसार सुरु करण्यासाठी आपले जग सोडून आलेल्या आपल्या पत्नीसाठी नवऱ्याच्या मनात बापाची माया आणि आईचे सामंजस्य आहे का, हे गुण जुळणे हे लग्न करताना पत्रिका जुळवण्यापेक्षा जास्त महत्वाचे आहे.\nप्रामाणिकपणा, सहनशीलता, संयम, दुर्लक्ष करण्याची क्षमता, क्षमाशीलता, फक्त शाररिरीकच नव्हे तर मानसिक एकनिष्ठता हे शब्द आजकाल फक्त dictionary मधेच पाहायला मिळतात. कदाचित सध्या होणाऱ्या तरुण जोडप्यांमधील वाढत्या घटस्फोटांचे कारण हेच असावे. काळात नकळत माणसाचा वापर वस्तूंप्रमाणे, आणि वस्तू माणसांप्रमाणे वापरल्या जाताहेत का तुटलं, जुनं झालं, कंटाळा येऊ लागला, त्या नात्यांना आता नावीन्य राहिलं नाही किंवा तो आनंद, उत्साह त्यात राहिला नाही, त्यामुळे वापरलेल्या खेळण्याप्रमाणे त्याला फेकून द्यावे असंच काहीसं होतंय का तुटलं, जुनं झालं, कंटाळा येऊ लागला, त्या नात्यांना आता नावीन्य राहिलं नाही किंवा तो आनंद, उत्साह त्यात राहिला नाही, त्यामुळे वापरलेल्या खेळण्याप्रमाणे त्याला फेकून द्यावे असंच काहीसं होतंय का यश, पैसा याच्या हव्यासामागे वाहवत जाऊन माणूस हळवेपणा, मनाचा संवेदनशीलपणा, दुसऱ्यांच्या भावना समजून घेण्याची क्षमता, आणि प्रत्येक माणसाकडे दयेच्या, प्रेमाच्या नजरेने पाहण्याची क्षमता गमावत चालला आहे का यश, पैसा याच्या हव्यासामागे वाहवत जाऊन माणूस हळवेपणा, मनाचा संवेदनशीलपणा, दुसऱ्यांच्या भावना समजून घेण्याची क्षमता, आणि प्रत्येक माणसाकडे दयेच्या, प्रेमाच्या नजरेने पाहण्याची क्षमता गमावत चालला आहे का अश्या अनेक प्रश्नांचे काहूर मनामध्ये माजते आणि अस्वस्थ करते.\nमाझ्या गैरवागणुकीचा जोडीदारावर काय परिणाम होईल आणि तीच गैरवागणूक त्याच्या हातून झाली तर माझे मन किती दुखावेल हा विचार सतत मनात ठेवून वागले तर एकेमकांना sorry म्हणण्याची पाळी येणारच नाही. बऱ्याचश्या स्त्रिया हल्ली 'स्त्री-पुरुष समानता' ह्या नीतिमूल्याचा अर्थ पार चुकीचा घेताहेत. माझ्या मते स्त्री आणि पुरुष हे कधीच सामान होऊ शकत नाहीत. ते गाडीच्या दोन चाकांसारखे आहेत. एका चाकाचे अस्तित्व गेले कि दुसऱ्याच्या अस्तित्वाला अर्थच उरत नाही. दोघांचे अस्तित्व आणि निसर्गाने दिलेल्या क्षमताच वेगवेगळ्या आहेत. मलाही पुरुषाप्रमाणे जगता येईल असा अहंकार ठेवण्यापेक्षा ज्या गोष्टी एक स्त्री म्हणून मी करू शकेन आणि कदाचित पुरुष ते करू शकणार नाही त्या गोष्टींना मी न्याय देऊन माझं स्त्रीत्व जपतिये का ऑफिसच्या कामाने थकून घरी आलेल्या नवऱ्याला, शाळेतून थकून शिणून आलेल्या मुलाबाळांना प्रेमाचे, प्रोत्साहनाचे दोन शब्द, माया, ममता, प्रेमळपणा हेच तर अपेक्षित असते. स्वकर्तृत्वावर जग जिंकता जिंकता मी माझ्या सकारात्मकतेने, हसतमुख राहून, प्रेमाचा सहवास देऊन हे माझ्या घरातलं छोटंसं जग जिंकतीये का\nलग्नाच्या अगदी सात महिन्यांच्या आतच असं काही जडजड लिहिणं म्हणजे लहान तोंडी मोठा घास घेतल्यासारखे होईल. पण म्हणतात ना कि इमारतीचा पाया अगदी भक्कम केला कि ती इमारत पुढे ऊन, वारा, पाऊस, भूकंप, सगळ्याला सामोरं जाऊन भक्कम उभी राहते. तसेच काहीसे प्रयत्न मी आणि ज्यो करतोय आणि पुढल्या आयुष्याची किमान ५० वर्षे कणखर उभी राहील अशा लग्नरूपी इमारतीचा पाया भक्कम करण्याचे प्रयत्न आम्ही प्रत्येक क्षणी, प्रत्येक दिवशी करतोय.\nप्रेमाच्या व्याख्या अगदी शेक्सपिअरपासून ते आज-उद्याकडे नावारूपाला आलेल्या अनेक लेखकांनी, कवींनी मांडल्या. पण जोपर्यंत तुम्ही स्वतःवर प्रेम करू शकत नाही, तुम्ही दुसऱ्याला प्रेम कधीच देऊ शकणार नाही. तुमच्या जोडीदाराशी तुम्ही किती प्रामाणिक आहात, यापेक्षा तुम्ही स्वतःशी प्रामाणिक आहात, त्याला आपलंसं करण्याआधी तुम्ही स्वतःला, तुमच्या भल्या-वाईट रंग-रूप, अवगुणांसकट कसं स्विकारता, एका दुसऱ्या व्यक्तीशी नातं जुळवण्याआधी तुमचं स्वतःच स्वतःशी किती सुंदर नातं आहे हे जास्त महत्वाचं, असं नाही वाटत का\nमला असं वाटतं, खरं प्रेम तेच, जे एकमेकांच्या सहवासाने बहरंत जातं. जर त्या व्यक्तीच्या सहवासात तुमची प्रगती होत असेल, तुम्हाला स्वतःविषयी प्रेम, उत्साह वाटत असेल, मला एक चांगला प्रेमळ माणूस बनायचंय हा विचार जर जोडीदाराच्या सहवासात तुमच्या मनात येत असेल, तर गुंतागुंती जीवनरूपी कोड्याचा, jigsaw puzzle चा तुमच्या आयुष्याचं चित्र पूर्ण करणारा तो हरवलेला तुकडा तुम्हाला सापडला म्हणून समजा\nऋतुगंध वर्षा - वर्ष १२ अंक ३\nमुख्यपृष्ठ संपादकीय अद्वितीय मध्यममार्गी सिनेमा वेचलेला पाऊस पिंपळच्या निमित्ताने आसुसलेला चातक जाणीव आवड दुष्काळ रंग सहस्त्ररश्मी पाऊस वेळा कोण दाखवील वाट माझे मन मी प्रेमात पडले पावसाच्या “कवी शब्दांचे ईश्वर” साकारताना… किलबिल चित्र - अनया पेंडुरकर ▼\nसंपादक - निरंजन नगरकर, सहसंपादक - सुमेध ढबू, जनसंपर्क - भाग्यश्री गुप्ते, ब्लॉग संयोजक - दीपिका कुलकर्णी, प्रफुल्ल मुक्कावार, शीतल होलमुखे\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/arth-lekh-news/fund-analysis-reliance-nivesh-lakshya-fund-1702642/", "date_download": "2018-10-20T00:15:19Z", "digest": "sha1:UDFENUTHPC5OYJI5AMHAKFATGR6DG4CF", "length": 19089, "nlines": 213, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Fund analysis Reliance Nivesh Lakshya Fund | फंड विश्लेषण : दीर्घावधीचा मध्यम परतावा पर्याय | Loksatta", "raw_content": "\nविषाणुजन्य तापावर प्रतिजैविके घेणे टाळा\nसंत्र्याला यंदा सुगीचे दिवस\nऊस तोडणी कामगारांना भविष्य निर्वाह निधीचा लाभ\nदसरा मेळाव्यातून पंकजांचा पक्षांतर्गत स्पर्धकांनाही इशारा\nफंड विश्लेषण : दीर्घावधीचा मध्यम परतावा पर्याय\nफंड विश्लेषण : दीर्घावधीचा मध्यम परतावा पर्याय\nमागील काही वर्षे जगभरात व्याजदर कमी होत आहेत. भारत याला अपवाद नाही\nसकल राष्ट्रीय उत्पादनाने मागील आर्थिक वर्षांच्या शेवटच्या तिमाहीत ७.७ टक्के वृद्धीदराची नोंद केली. ही नोंद सकल राष्ट्रीय उत्पादन मोजण्याच्या पद्धतीतील फेरबदलामुळे किंवा कसे याबाबतीत साशंकता असूनही शेवटचे आठ-नऊ महिने शिल्लक असलेल्या नरेंद्र मोदी सरकारच्या काळातील ती सर्वोत्तम कामगिरी आहे. या पाश्र्वभूमीवर रिलायन्स म्युच्युअल फंडाने ‘रिलायन्स निवेश लक्ष्य फंड’ ही दीर्घ मुदतीच्या सरकारी रोख्यांत गुंतवणूक करणारी आणि गुंतवणुकीस कायम खुली असलेली (ओपन एण्डेड) योजना सादर केली आहे. मागील सोमवारी खुली झालेली ही योजना २ जुलै २०१८ पर्यंत खुली राहणार असून त्यानंतर या योजनेच्या युनिट्सची खरेदी उपलब्ध एनएव्हीनुसार करता येईल.\nमागील काही वर्षे जगभरात व्याजदर कमी होत आहेत. भारत याला अपवाद नाही. जून २०१३ मध्ये ८ टक्के असलेला रेपो दर ६.२५ टक्क्यांवर आलेला आहे. अर्थव्यवस्थेत कमी होणाऱ्या व्याजदराचा परिणाम व्याजावर अवलंबून असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना कायम भेडसावत असतो. पीपीएफ आणि कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, यांचे व्याजदर दर तिमाहीत बदलण्याचे सरकारचे धोरण आहे. बँका दीर्घ मुदतीच्या मुदत ठेवी स्वीकारत नाहीत, कारण बँकांना कमी होणाऱ्या व्याजदराची समस्या भेडसावत असते. निवृत्तिपश्चातच्या उदरनिर्वाहासाठी कमावत्या वयात कर कार्यक्षम दीर्घ मुदतीच्या रोख्यांत गुंतवणूक करणे गरजेचे आहे. सरकारी रोख्यांची उच्च पत असल्याने प्रत्यक्षात मुद्दल बुडण्याची शक्यता नसल्याने दीर्घ मुदतीच्या सरकारी रोख्यांत गुंतवणूक करण्याची संधी रिलायन्स निवेश लक्ष्य फंडाने उपलब्ध करून दिली आहे. अनेक गुंतवणूकदार सरकारी बँकांच्या मुदत ठेवी, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ), आरबीआय रोखे यांसारख्या गुंतवणुका मुद्दलाच्या सुरक्षिततेसाठी पसंत करतात. रिझव्‍‌र्ह बँकेने अद्याप करमुक्त रोखे उपलब्ध करून दिलेले नाहीत. मुद्दलाच्या सुरक्षिततेसाठी अनेक गुंतवणूकदार या रोख्यांत गुंतवणूक करतात. रिझव्‍‌र्ह बँकेच्या कुठल्याही देशात त्या सरकारचे रोखे सर्वोच्च सुरक्षित गुंतवणूक समजली जाते आणि व्याजदर कमी होतात तेव्हा रोख्यांच्या किमती वाढतात.\nजे गुंतवणूकदार वर उल्लेख केलेल्या सुरक्षित गुंतवणूक साधनांत दीर्घ मुदतीची गुंतवणूक करतात अशा गुंतवणूकदारांसाठी हा फंड एक आदर्श पर्याय आहे. या फंडात निधी व्यवस्थापक दीर्घ मुदतीच्या (२५ वर्षे आणि अधिक) मुदतीच्या सरकारी रोख्यांत गुंतवणूक करून टप्प्याटप्प्याने रोख्यांची सरासरी मुदत कमी करेल. अर्थव्यवस्थेत व्याजदर कमी-अधिक झाल्याचा परिणाम रोख्यांच्या किमतींवर कमी कालावधीत होत असतो. रोख्यांची मुदत जितकी अधिक तितकी घट किंवा वाढ अधिक असते. तात्पुरत्या स्वरूपाची ही घट झाल्यामुळे जुन्या गुंतवणुकीवरील भांडवली वृद्धी पाच टक्क्यांपेक्षा कमी आहे. दीर्घ मुदतीत किमतीत घट झाल्याचा परिणाम कमी होतो.\nनिश्चित उत्पन्न देणाऱ्या गुंतवणुका मुख्यत्वे पत आणि व्याजदर कमी-अधिक होण्याच्या जोखमीच्या अधीन असतात. बाजारातील रोख्यांच्या किमती आणि व्याजदर यांच्यात व्यस्त प्रमाण असते. अर्थव्यवस्थेत व्याजदर वाढतात तेव्हा रोख्यांच्या किमती कमी होतात. सरकारी रोखे गुंतवणूक करणाऱ्या फंडावरील डिसेंबर महिन्यांत ७-८ टक्के असलेला एका वर्षांचा परतावा आता ३-४ टक्क्यांवर आला आहे. अर्थव्यवस्थेतील कोणतीही स्थिती ही कायम राहणारी नसते. तेव्हा जे काही गुंतवणुकीचे निर्णय घ्यायचे असतात ते आजची स्थिती आणि उद्या ती काय असेल याचा अंदाज बांधून घ्यायचे असतात. सद्य:स्थितीत नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यातील रोख्यांच्या किमतीच्या तुलनेत इतक्या खाली आल्या आहेत की नवीन गुंतवणुकीसाठी आकर्षक वाटतात.\nफंड घराण्याने या फंडाच्या निधी व्यवस्थापनाची जबाबदारी प्रशांत पिंपळे यांच्याकडे सोपवली आहे. त्यांना एकूण १४ वर्षांचा व्यावसायिक अनुभव असून यापैकी १० वर्षे ते रोखे गुंतवणूक पाहात आहेत. रिलायन्स लाँग टर्म गिल्ट, रिलायन्स क्रेडिट रिस्क फंड, रिलायन्स क्लासिक बॉण्ड फंड, रिलायन्स इन्कम फंड या फंडाचे व्यवस्थापन करतात. दीर्घ मुदतीत (७ ते १० वर्षे) भांडवलाची सुरक्षितता आणि मध्यम परतावा इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांनी या फंडात गुंतवणुकीचा विचार करण्यास हरकत नाही. आपल्या सध्याच्या गुंतवणुका आणि भविष्यातील उद्दिष्टप्राप्ती याचा विचार करून आपल्या गुंतवणूक सल्लागाराशी विचारविनिमय करून गुंतवणुकीचा निर्णय करावा.\nरिलायन्स निवेश लक्ष्य फंड\n* एनएफओ कालावधी : १८ जून ते २ जुलै २०१८\n* फंड प्रकार : डेट – इन्कम (ओपन एंडेड)\n* संदर्भ निर्देशांक : क्रिसिल लाँग टर्म डेट\n* निधी व्यवस्थापक : प्रशांत पिंपळे\n* किमान गुंतवणूक : रुपये ५०००\n* किमान एसआयपी : रुपये १००\n(अस्वीकृती: लेखाचा उद्देश या योजनेची वाचकांना ओळख व्हावी इतपतच मर्यादित आहे. स्तंभातील आकडेवारी व माहिती ही उपलब्ध स्रोतांपासून घेतली आहे. वाचकांनी गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे अभिप्रेत आहे.)\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n‘रावण दहना’त मृत्युतांडव, पंजाबमधील भीषण दुर्घटनेत ६० ठार\n...तर ६० जणांचा जीव वाचला असता\nरावण दहन करताना भीषण अपघात, पाहा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ\nकौतुकास्पद: युपीतल्या 850 शेतकऱ्यांना बिग बी करणार कर्जमुक्त; ५.५ कोटींचं अर्थसहाय्य\n#MeToo : सेलिब्रेटी मॅनेजमेंट कंपनीच्या अनिर्बन दास ब्ला यांचा आत्महत्येचा प्रयत्न\n#MeToo कोर्टाच्या आदेशाची वाट बघा; आलोक नाथांची सिंटाला विनंती\n#MeToo : प्रसिद्ध चित्रकार जतिन दास म्हणतात तो मी नव्हेच\n#MeToo : 'सेक्रेड गेम्स'च्या अभिनेत्रीचा दिग्दर्शक विपुल शहावर लैंगिक गैरवर्तणुकीचा आरोप\nसागरी किनारी रस्त्यावर ‘क्रॅश एटोनेटर’\nमेट्रो मार्गिकांचे संचलन ‘एमएमआरडीएकडे’च\n१८व्या वर्षांत अत्रे कट्टय़ावर तरुणाईचा मेळा\nयंदा उत्पादन घटण्याची शक्यता\nतलासरीमध्ये गटारावरच भाजीविक्रीची दुकाने\nजुईनगर येथे अपंग, विशेष मुलांसाठी उद्यान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://shriharimandiram.org/Branch/index.php?page=13&id=85", "date_download": "2018-10-20T00:08:45Z", "digest": "sha1:P6HWZRULUSLATN7VERDHIN3263IYMZWU", "length": 1350, "nlines": 22, "source_domain": "shriharimandiram.org", "title": " || परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय ||", "raw_content": "\nआद्य... ११ १२ - १३ - १४ १५ ... अंत्य\nशाखेचे नाव : बटकणंगले\nसौ. आनंदीबाई रघुनाथ पाटील\nता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर,\nसौ. आनंदीबाई रघुनाथ पाटील यांचे घरी, मु. पो. बटकणंगले,\nता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर.\nदर सोमवारी ७ ते ८\nदर रविवारी सकाळी ८ ते ९ बालोपासना\n© 1981-,परमार्थ निकेतन ट्रस्ट, बेळगांव. सर्व हक्क राखीव.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/jalana/courts-becoming-high-tech/", "date_download": "2018-10-20T01:19:14Z", "digest": "sha1:U52GAYTREUZWHZGJDZ7NIMG6LC2R54O7", "length": 29549, "nlines": 400, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Courts Becoming High Tech | न्यायालय होतेय हायटेक; कामकाजाची गती वाढविण्यासाठी डिजिटलसाधनांचा वापर | Lokmat.Com", "raw_content": "शनिवार २० ऑक्टोबर २०१८\n'या' विनोदी अभिनेत्याला ओळखलात का \n'झी मराठी अवॉर्ड्स २०१८'मध्ये बालकलाकारांची धमाल\nआम्ही दोघी मालिकेत 'कुछ कुछ होता है' चित्रपटाची झलक\nपावसामुळे मुंबईतील धूलिकणांचे प्रमाण घटले\nमेट्रोच्या कामावरून दोन यंत्रणांमध्ये रंगला वाद\n‘मी टू’ चळवळ पीडितांसाठी; त्याचा गैरवापर करू नका - उच्च न्यायालय\nदागिन्यांच्या मोहात मित्राकडूनच मुख्य सूत्रधाराची हत्या\nरेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या ब्लॉक\nTanushree Dutta controversy : 'सिन्टा'वर भडकली तनुश्री दत्ता; पण का\nविविधांगी भूमिका साकारण्याचा एकच ध्यास\n ‘बधाई हो’ने पहिल्या दिवशी रचला विक्रम\n‘अॅव्हेंजर्स 4’मध्ये आयर्न मॅनच्या हातात दिसणार ‘हे’ खास शस्त्र\n23 Years Of DDLJ : शाहरूख- काजोलचा ‘दिलवाले दुल्हनियां ले जायेंगे’ झाला २३ वर्षांचा पाहा कधीही न पाहिलेले काही फोटो\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nशीघ्रपतनाची समस्या; कारणं आणि उपाय\nपरिणीती चोप्राचे 'हे' इंडो-वेस्टर्न लूक्स तुम्हाला देतील परफेक्ट लूक\nसंध्याकाळच्या चहासोबत एकदा तरी ट्राय करा खमंग मसाला पापड\nकानामध्ये हेवी इयररिंग्स वापरताय 'या' समस्यांचा करावा लागू शकतो सामना\nमुंबईतील 'या' ठिकाणी स्वस्त आणि मस्त शॉपिंगचा आनंद लुटा\nपंजाब - अमृतसर रेल्वे दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शनिवारी पंजाबमध्ये राजकीय शोक\nभाजपाचे बिहारचे खासदार भोला सिंह यांचे निधन; दिल्लीच्या राम मनोहर लोहिया इस्पितळात केले होते दाखल.\nट्रेनने लोकांना उडवलं आणि सिद्धूंच्या पत्नी नवजोत कौर गाडीत बसून घरी निघून गेल्या, प्रत्यक्षदर्शींचा आरोप\nपंजाब - अमृतसर येथे रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना पंजाब सरकारकडून 5 लाख रुपयांची मदत जाहीर\nनवी दिल्ली - अमृतसर येथील रेल्वे दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले दु:ख व्यक्त\nआदिलाबाद : नागपूरहून निघालेल्या कारमध्ये दहा कोटींची रोकड जप्त\nअमृतसर (पंजाब) - रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या भीषण रेल्वे अपघातात 50 जाणांचा मृत्यू, पोलिसांची माहिती\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\nऔरंगाबाद - डोक्यात दगड घालून कविता अशोक जाधव या महिलेचा खून, हर्सूल भागातील घटना\nनाशिक - नाशिक मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये वादावादी\nमुंबई - मुंबई विमानतळावर 21 लाख 52 हजार रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर जप्त, सीआयएसएफची कारवाई\nनागपूर - गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमदार निवासावर चढून आंदोलन, अधिग्रहित जमिनीचा मोबदला देण्याची मागणी\nनंदुरबार- जि.प.समाज कल्याण अधिकारी सतिश वळवी यांना कार्यालयात 20 हजाराची लाच घेताना अटक\nपंजाब - अमृतसर रेल्वे दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शनिवारी पंजाबमध्ये राजकीय शोक\nभाजपाचे बिहारचे खासदार भोला सिंह यांचे निधन; दिल्लीच्या राम मनोहर लोहिया इस्पितळात केले होते दाखल.\nट्रेनने लोकांना उडवलं आणि सिद्धूंच्या पत्नी नवजोत कौर गाडीत बसून घरी निघून गेल्या, प्रत्यक्षदर्शींचा आरोप\nपंजाब - अमृतसर येथे रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना पंजाब सरकारकडून 5 लाख रुपयांची मदत जाहीर\nनवी दिल्ली - अमृतसर येथील रेल्वे दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले दु:ख व्यक्त\nआदिलाबाद : नागपूरहून निघालेल्या कारमध्ये दहा कोटींची रोकड जप्त\nअमृतसर (पंजाब) - रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या भीषण रेल्वे अपघातात 50 जाणांचा मृत्यू, पोलिसांची माहिती\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\nऔरंगाबाद - डोक्यात दगड घालून कविता अशोक जाधव या महिलेचा खून, हर्सूल भागातील घटना\nनाशिक - नाशिक मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये वादावादी\nमुंबई - मुंबई विमानतळावर 21 लाख 52 हजार रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर जप्त, सीआयएसएफची कारवाई\nनागपूर - गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमदार निवासावर चढून आंदोलन, अधिग्रहित जमिनीचा मोबदला देण्याची मागणी\nनंदुरबार- जि.प.समाज कल्याण अधिकारी सतिश वळवी यांना कार्यालयात 20 हजाराची लाच घेताना अटक\nAll post in लाइव न्यूज़\nन्यायालय होतेय हायटेक; कामकाजाची गती वाढविण्यासाठी डिजिटलसाधनांचा वापर\nपक्षकार,विधिज्ञ व प्रकरणांशी संबंधित सर्वांसाठी ई-मेल, मोबाईल अ‍ॅप आणि एसएमएसची सुविधा सुरू करण्यात आली असून, न्यायालयीन कामकाज आता हायटेक होत आहे.\nठळक मुद्देकाही महिन्यांपूर्वीच ई-कोर्ट सेवा नावाचे मोबाईल अ‍ॅप सुरु करण्यात आले आहे. ई-कोर्ट सुविधेंतर्गत वकील पक्षकारांना त्यांच्या नोंदणी केलेल्या मेलवर प्रकरणाची अपडेट माहिती, प्रकरणाच्या सुनावणीची तारीख कळविली जाते.या अ‍ॅपमुळे राज्यातील कोणत्याही न्यायालयीन प्रकरणांची माहिती मिळविण्याची सुविधा पक्षकारांसह विधिज्ञांना मिळत आहे.\nजाफराबाद (जालना ) : सर्वच क्षेत्रात आॅनलाईन कामकाजाला प्राधान्य दिले जात आहे. न्यायालयीन कामकाजाची गती वाढविण्यासाठी डिजिटलसाधनांचा वापर सुरू करण्यात आला आहे. आता पक्षकार,विधिज्ञ व प्रकरणांशी संबंधित सर्वांसाठी ई-मेल, मोबाईल अ‍ॅप आणि एसएमएसची सुविधा सुरू करण्यात आली असून, न्यायालयीन कामकाज आता हायटेक होत आहे.\nन्यायालयात मोठ्या प्रमाणावर विविध प्रकरणातील खटले प्रलंबित आहेत. तारीख पे तारीख हे चित्र आता हळूहळू बदलत असून, त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. फिरते लोक न्यायालय, लोकअदालत, विधि सेवा प्राधिकरणातर्फे राबविले जाणारे उपक्रम, विविध शिबिरे या माध्यमातून न्यायालयीन कामकाजाची गती वाढविण्यास प्राधान्य दिले जात आहे.\nकाही महिन्यांपूर्वीच ई-कोर्ट सेवा नावाचे मोबाईल अ‍ॅप सुरु करण्यात आले आहे. अ‍ॅप मोबाईलमध्ये राज्यातील कोणत्याही न्यायालयीन प्रकरणांची माहिती मिळविण्याची सुविधा पक्षकारांसह विधिज्ञांना मिळत आहे. ई-कोर्ट सुविधेंतर्गत वकील पक्षकारांना त्यांच्या नोंदणी केलेल्या मेलवर प्रकरणाची अपडेट माहिती, प्रकरणाच्या सुनावणीची तारीख कळविली जाते. न्यायालयातील डिजिटल सुविधेचा फायदा पक्षकारांना होणार असल्याचे अ‍ॅड. विकास जाधव यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.\nन्यायालयांमध्ये प्रकरण दाखल झाल्यावर संबंधित पक्षकार, वकील यांच्याकडून एक अर्ज भरुन घेतला जात आहे. यात प्रकरणाशी संबंधित व्यक्तींचा मोबाईल क्रमांक , ई-मेल याची नोंद केली जात आहे. जुन्या प्रकरणांमध्येही अशी माहिती सादर करण्याची सुविधा आहे. हा अर्ज दिल्यानंतर पक्षकार वकिलांना प्रकरणाच्या प्रत्येक टप्प्यावरील स्थितीची माहिती एसएमएसद्वारे थेट मोबाईलवर कळविण्यात येत आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nखाण खात्याच्या कार्यालयाला टाळे ठोकल्याच्या प्रकरणात क्लॉड आल्वारिस यांना सशर्त जामीन\nसातपूर औद्योगिक वसाहतीतील कंपनीमालकावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या पाच जणांना सक्तमजुरी\nबॅँक आॅफ महाराष्ट्रच्या तीन अधिकाऱ्यांना जामीन\nकिशोर खत्री हत्याकांडात दोन साक्षीदारांचे जबाब नोंदविले\nविद्यार्थ्यांची फसवणूक : सुनील मिश्रांना पोलीस कोठडी\nशशिकांत सावळे नागपूरचे नवीन प्रधान जिल्हा न्यायाधीश\nखराब रस्त्यांमुळे लालपरी खिळखिळी\nआरोग्य केंद्र समस्यांच्या विळख्यात\n४ लाख मेट्रीक टन ऊसाचे गाळप करणार\nशॉर्टसर्किटने अडीच एकर ऊस जळून खाक\nDrought In Marathwada : निसर्गाने दिले अन् निसर्गानेच हिरावले\nखजुराला फळाच्या दर्जासाठी हालचाली\nशिर्डीसबरीमाला मंदिरमीटूसनी देओलइंधन दरवाढप्रो कबड्डी लीगसुशांत सिंग रजपूतनवरात्रीतितली चक्रीवादळडोनाल्ड ट्रम्प\nविक्रमवीर विराट; कोहलीचे 'हे' एक डझन विक्रम सांगतात त्याची महानता\nPHOTO बॉलिवूडच्या कलाकारांनी लावली दुर्गा पूजेला हजेरी\nजॅकलिन, स्मृती इराणी, आमीरचं नाव बदललं; 'प्रयागराज'नंतरही योगींचा नामांतराचा धडाका\nपरिणीती चोप्राचे 'हे' इंडो-वेस्टर्न लूक्स तुम्हाला देतील परफेक्ट लूक\nमुंबईतील 'या' ठिकाणी स्वस्त आणि मस्त शॉपिंगचा आनंद लुटा\nलहानपणी टॉप, मात्र मोठेपणी फ्लॉप आठवतात का 'हे' कलाकार\n'या' घरगुती वस्तुंचा तुम्ही चुकीच्या पद्धतीने वापर करताय\nदसरा मेळाव्यामुळे शिवाजी पार्क भगवामय\nनागपुरातील विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यातील क्षणचित्रे\nवेगाने वजन कमी करण्यासाठी नारळाचं पाणी; जाणून घ्या कसे\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nतिरंगा फडकला आणि डोळे पाणावले सांगतोय मिस्टर आशिया सुनीत जाधव\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nअष्टमीला कोल्हापूरची अंबाबाई महिषासुरमर्दिनीच्या रूपात\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nMeToo बद्दल तरुणाईचं म्हणणं काय तरुणाई खुलेपणाने होतेय व्यक्त\nसप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nजोतिबाची पाच पाकळ्यातील बैठी सरदारी पूजा\nस्वबळानंतर शिवसेनेची पाऊले युतीकडे\nमेट्रोच्या कामावरून दोन यंत्रणांमध्ये रंगला वाद\nरावणदहन पाहाणाऱ्या ६१ जणांना रेल्वेने चिरडले\nदुष्काळात महाराष्ट्राला मदतीचा हात देऊ : मोदी\nपावसामुळे मुंबईतील धूलिकणांचे प्रमाण घटले\nमुंबईसह कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्राला पावसाचा इशारा\nमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून डॉलर्स जप्त\nबॉलिवूड स्टार्सच्या व्यवस्थापकाने केला आत्महत्येचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.mymedicalmantra.com/marathi/fda-seized-57-bogus-ayurveda-drugs/", "date_download": "2018-10-19T23:55:01Z", "digest": "sha1:3I4U56CZNRHIWAMWXMCC4GXPHIYBY4DR", "length": 12270, "nlines": 135, "source_domain": "www.mymedicalmantra.com", "title": "‘एफडीए’ने जप्त केली ५७ बनावट आयुर्वेदिक औषधं | MyMedicalMantra", "raw_content": "\nHome माझं आरोग्य आयुर्वेद ‘एफडीए’ने जप्त केली ५७ बनावट आयुर्वेदिक औषधं\n‘एफडीए’ने जप्त केली ५७ बनावट आयुर्वेदिक औषधं\nभारतीयांचा आयुर्वेदिक औषधांकडे कल वाढताना दिसून येतोय. त्यामुळे आयुर्वेदिक औषधांच्या नावाखाली बनावट औषध बनवणाऱ्यांनी आपली दुकानं थाटलीयेत. राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने गेल्या तीन वर्षात 57 बनावट आयुर्वेदिक औषधांवर कारवाई केलीये. जप्त करण्यात आलेल्या औषधांचे नमुने मुंबई, औरंगाबाद आणि नागपूरच्या प्रयोगशाळांमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात आलेत.\nबनावट आयुर्वेदिक औषध विकणाऱ्यांवर एफडीएची करडी नजर\nतीन वर्षात एफडीएने जप्त केली ५७ बनावट आयुर्वेदिक औषधं\nआयुर्वेदिक औषधं बनवणाऱ्या कंपन्यांना औषध बनवण्यासाठी एफडीएचा परवाना घ्यावा लागतो. पण, आयुर्वेदिक औषधं विक्रेते एफडीएच्या अंतर्गत येत नाहीत. याचाच फायदा घेऊन काही आयुर्वेदिक औषध विक्रेते बनावट औषधं बाजारात विकतात. राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने या विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा उगारलाय. एफडीए अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, जप्त करण्यात आलेल्या आयुर्वेदिक औषधांमध्ये अॅलोपॅथी औषधांचा अंतर्भाव करण्यात आला होता. त्यामुळे या औषधांवर कारवाई करण्यात आलीये.\nमाय मेडिकल मंत्राशी बोलताना एफडीएच्या औषध विभागाचे सह-आयुक्त अमृत निखाडे यांनी सांगितलं की, “बनावट आयुर्वेदिक औषधांचा व्यापार फोफावतोय. लोकांचा आयुर्वेदिक औषधांकडे कल वाढतोय. त्यामुळे गल्लीबोळात आयुर्वेदिक औषधी दुकान नजरेस पडतायत. एफडीएला याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे राज्यभरातून ५७ बनावट आयुर्वेदिक औषधे जप्त करण्यात आली आहेत. या जप्त केलेल्या औषधांमध्ये अॅलोपॅथी औषध मिळण्यात आली होती.”\n“विशेषतः आतापर्यंत ज्या बनावट आयुर्वेदिक औषधांवर कारवाई करण्यात आली, ती विकेत्यांवर करण्यात आलीये उत्पादकांवर नाही. आयुर्वेदिक औषधं उत्पादनासाठी एफडीएचा परवाना गरजेचं असतो. पण, आयुर्वेदिक औषधांच्या विक्रीवर सरकारचा अंकुश नाही. त्यामुळे सर्रासपणे बनावट आयुर्वेदिक औषधं विकून गाहकांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे. याकरता आयुर्वेदिक औषधांच्या विक्रीवर बंधन घालण्यासाठी परवाना बंधनकारक करा याकरता राज्य सरकारला प्रस्ताव पाठविला आहे” असंही निखाडे यांनी सांगितलं.\nआतापर्यंत बनावट आयुर्वेदिक औषधांवर झालेली कारवाई\nआयुर्वेदितज्ज्ञ डॉ. मधुरा कुलकर्णी माय मेडिकल मंत्राशी बोलताना म्हणतात, “बॅन्डेड आयुर्वेदिक औषधांच्या नावानं बनावट औषधं विकली जातात. त्यामुळे रुग्णांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतो. बनावट औषधांमुळे लोकांचा आयुर्वेदिक औषधांवरील विश्वास कमी होऊ शकतो. याकरता एफडीएनं केलेली कारवाई योग्यच आहे. शिवाय आयुर्वेदिक औषधांच्या विक्रीवर एफडीएनं नियंत्रण ठेवण्यास बनावट आयुर्वेदिक औषधांच्या विक्रीवर चाप बसेल.”\nतज्ज्ञ आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितलं की,” अॅलोपॅथी औषधांसह आता आयुर्वेदिक औषध ही ऑनलाईन पद्धतीने विकली जात आहेत. यामुळे रुग्णांच्या जीवाला धोका संभवू शकतो. यात काही बनावट औषधांची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे डॉक्टरांना चिठ्ठी शिवाय आयुर्वेदिक औषधांच्या खरेदीवर बंदी घालणं गरजेचं आहे. “\nPrevious article…जेव्हा ‘दादा’ मदतीला धावतात\nNext articleललिता साळवे झाली ‘ललित’ साळवे\nराज्यात आता फिरते दवाखाने\nबाईकवर स्वार होत अवयवदाता करणार अवयवदानाची जनजागृती\nअसा दूर करा बोटांचा काळसरपणा\n‘राष्ट्रीय आयुष मिशन’ जिल्ह्यास्तरावर राबवण्यात हालचालींना वेग\nतुम्ही योग्य पद्धतीनं पाणी पिताय ना\nआयुर्वेदानुसार असं असावं रात्रीचं जेवण\nरक्त शुद्ध ठेवणाऱ्या नैसर्गिक वनस्पती\nराज्यात ब्रीजकोर्स करणाऱ्या आयुष डॉक्टरांच्या संख्येत वाढ\nजाणून घ्या होमिओपॅथी उपचारांचे फायदे\n‘राष्ट्रीय आयुष मिशन’ जिल्ह्यास्तरावर राबवण्यात हालचालींना वेग\nजळगावात साकारणार राज्यातलं पहिलं ‘मेडिकल हब’, कॅबिनेटने दिली मंजूरी\nआयुर्वेदिक औषधांची दुकानं येणार कायद्याच्या कक्षेत\nऔषधी वनस्पतींच्या संशोधनासाठी राज्य सरकार सहकार्य करणार, मुख्यमंत्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/444912", "date_download": "2018-10-20T00:16:31Z", "digest": "sha1:IL4EQN7JO7JWWVWCZXB5GTPKRX7YD22U", "length": 8044, "nlines": 42, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "निवडणुकपूर्व युतीसाठी गोवा फॉरवर्डचे प्रयत्न - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » गोवा » निवडणुकपूर्व युतीसाठी गोवा फॉरवर्डचे प्रयत्न\nनिवडणुकपूर्व युतीसाठी गोवा फॉरवर्डचे प्रयत्न\nगोव्यात महागठबंधन करून निवडणूक लढवावी, असा आग्रह धरलेल्या गोवा फॉरवर्ड पक्षाने 15 जानेवारीपर्यंत युतीबाबत संयम पाळण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र युती न झाल्यास 16 जानेवारीला गोवा फॉरवर्डचे उमेदवार आपली उमेदवारी दाखल करतील. 16 रोजी जनमत कौल दिन असल्याने त्या मुहुर्तावर गोवा फॉरवर्डचे उमेदवार उमेदवारी अर्ज दाखल करतील.\nकाँग्रेस, गोवा फॉरवर्ड, युगोडेपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांची निवडणुकपूर्व युती व्हावी यासाठी सध्या जोरदार प्रयत्न सुरु आहेत. दिल्लीत नुकतीच युतीबाबत महत्त्वपूर्ण चर्चाही झाली आहे. गोवा फॉरवर्ड आणि युगोडेपाबरोबर युती करण्यास काँग्रेस नेत्यांनी अनुकुलता दाखविली आहे. मात्र अद्याप राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर निर्णय घेण्यात आलेला नाही. युगोडेपासाठी दोन जागा सोडण्याचे जवळजवळ निश्चित झाले आहे. गोवा फॉरवर्डने किमान चार जागांसाठी दावेदारी केली आहे.\nफातोर्डा, साळगाव आणि शिवोली हे तीन मतदारसंघ गोवा फॉरवर्डसाठी सोडण्यास काही प्रमाणात काँग्रेस अनुकूल आहे. मात्र वेळ्ळी मतदरासंघावर गोवा फॉरवर्डने दावेदारी करू नये, असे काँग्रेसचे म्हणणे आहे. गोवा फॉरवर्ड यावेळी युतीसाठी जोरदार प्रयत्न करीत आहे. भाजपला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी काँग्रेस पक्षाने समविचारी घटकाना बरोबर घेऊन निवडणूक लढवावी, असे गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई व युगोडेपाचे बाबुश मोन्सेरात यांना वाटते.\nकाँग्रेस 10 ते 12 जानेवारीपर्यंत काँग्रेसचे उमेदवार जाहीर करण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. गोवा फॉरवर्डने 15 जानेवारीपर्यंतची मुदत दिली आहे. काँग्रसने पूर्ण विचार करून युतीच्या माध्यमातून निवडणूक लढवावी, असे गोवा फॉरवर्डचे म्हणणे आहे. काँग्रेसने युतीच्या मुद्यावर भर न देता स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्यास गोवा फॉरवर्डचे उमेदवार 16 रोजी उमेदवारी दाखल करतील.\nमात्र युतीबाबत काँग्रेसने पुढाकार घेतल्यास युतीच्या माध्यमातून निवडणूक लढविण्याची तयारी गोवा फॉरवर्डने ठेवली आहे. भाजपला सत्तेबाहेर करण्यासाठी काँग्रेसने युतीच्या मुद्यावर लक्ष द्यायला हवे. मतभेद बाजूला ठेऊन गोव्याच्या हितासाठी आणि चांगल्या भवितव्यासाठी काँग्रेसने युतीवर भर द्यावा, असेही गोवा फॉरवर्ड नेत्यांनी स्पष्ट केले आहे.\nसांखळीच्या उमेदवारीवरून काँग्रेसचे सेटिंग\nविद्यालयीन एकांकीके पिपल्स, भाटीकर विजेते\nअग्नीशामक दलातील सेवेसाठी आता महिलांनीही पुढे यावे\nपर्तगाळ वळणावर गॅसवाहू टँकर कलंडला\nसंशोधकांनी अनुभवली ‘तिलारी’ची समृद्धी\nनिरवडेत वीज पडून तरुण ठार\nप्रचंड गडगडाटाने कुडाळ हादरले\nमालवणात ‘स्वस्थ भारत’ सायकल रॅलीचे स्वागत\nकुडाळला कीर्तन महोत्सवास प्रारंभ\nआश्वासनांच्या कात्रणांचे लवकरच प्रदर्शन\nचैतन्यमय वातावरणात दौडीची यशस्वी सांगता\nशिलंगण मैदानावर सीमोल्लंघन कार्यक्रम\nलढा नाही तर… गुलामीची सवय होईल\nसुहासिनी महिला मंडळातर्फे नवरात्रोत्सव…\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/463623", "date_download": "2018-10-20T00:18:00Z", "digest": "sha1:UIE2XPASRDWXTCKLXKSETPXUYHZHYGXL", "length": 4756, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "स्टेट बँकही चार पेक्षाही अधिक व्यवहारांवर शुल्क आकारणार? - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » स्टेट बँकही चार पेक्षाही अधिक व्यवहारांवर शुल्क आकारणार\nस्टेट बँकही चार पेक्षाही अधिक व्यवहारांवर शुल्क आकारणार\nऑनलाईन टीम / मुंबई :\nएचडीएफसा, ऑक्सीस आणि आयसीआयसीआय बँकेच्या चारपेक्षा जास्त व्यवहारांवर अधिक शुल्क आकारण्याच्या निर्णयाचे एसबीआयच्या अध्यक्षा अरूंधती भट्टाचार्य यांनी समर्थन केले आहे. शिवाय, आगामी काळात एसबीआयही अशाप्रकारचे शुल्क आकारू शकते, असे संकेतही त्यांनी दिले आहेत.\nएसबीआयच्या आध्यक्षा अरूंधती भट्टाचार्य यांच्या माहितीनुसार, ऑनलाईन व्यवहार किंवा एटीएमचा वापर करण्यावर खर्च येतो. नोटा छपाई, एटीएम सेंटरपर्यंत रक्कम घेऊन जाणे, रोख रकमेला सुरक्षा पुरवणे इत्यादींसाठीही खर्च असतो. व्यवसाय करणारेच रोज रोकड काढत असतात. त्यामुळे व्यवसाय कॅशलेस व्हावा, असे आम्हाला वाटते, असेही भट्टचार्य यांनी सांगितले.\nसत्ताधारी पक्षाकडून मुगाबे यांची हकालपट्टी\nसंघाच्या 125 शाळा ममता सरकारने केल्या बंद\nअबू सालेमला लग्नाचे डोहाळे, मागितली 45 दिवसांची सूट्टी\nपतंगाच्या मांजामुळे गळा चिरून महिला डॉक्टरचा मृत्यू\nPosted in: Top News, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय\nसाडेपाच लाखाची दारू जप्त\nसंशोधकांनी अनुभवली ‘तिलारी’ची समृद्धी\nनिरवडेत वीज पडून तरुण ठार\nप्रचंड गडगडाटाने कुडाळ हादरले\nमालवणात ‘स्वस्थ भारत’ सायकल रॅलीचे स्वागत\nकुडाळला कीर्तन महोत्सवास प्रारंभ\nआश्वासनांच्या कात्रणांचे लवकरच प्रदर्शन\nचैतन्यमय वातावरणात दौडीची यशस्वी सांगता\nशिलंगण मैदानावर सीमोल्लंघन कार्यक्रम\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/beed/womens-priority-government-hospitals-gevrai-13-months-natural-delivery-occurred-during-month/amp/", "date_download": "2018-10-20T01:18:47Z", "digest": "sha1:7W4P6WANQLN2J4C2ADK633S2YNUIQ7GZ", "length": 7683, "nlines": 41, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Women's priority is to government hospitals of Gevrai; 13 months of natural delivery occurred during the month | गेवराईच्या शासकीय रुग्णालयास महिलांचे प्राधान्य; महिनाभरात झाल्या १३९ नैसर्गिक प्रसुती | Lokmat.com", "raw_content": "\nगेवराईच्या शासकीय रुग्णालयास महिलांचे प्राधान्य; महिनाभरात झाल्या १३९ नैसर्गिक प्रसुती\nशहरातील उपजिल्हा रुग्णालयात डिसेंबर महिन्यात येथील उपजिल्हा रुग्णालयात एकूण १६० महिलांची प्रसुती झाली आहे. यातील १३९ महिलांची नैसर्गिक प्रसुती झाली तर २१ सिझेरियन आहेत. नॉर्मल प्रसुतीची वाढती संख्या व विश्वासू वैद्यकीय सेवेमुळे रुग्णालयात उपचारासाठी महिलांचे प्राधान्य आहे.\nगेवराई : शहरातील उपजिल्हा रुग्णालयात डिसेंबर महिन्यात येथील उपजिल्हा रुग्णालयात एकूण १६० महिलांची प्रसुती झाली आहे. यातील १३९ महिलांची नैसर्गिक प्रसुती झाली तर २१ सिझेरियन आहेत. नॉर्मल प्रसुतीची वाढती संख्या व विश्वासू वैद्यकीय सेवेमुळे रुग्णालयात उपचारासाठी महिलांचे प्राधान्य आहे.\nयेथील शासकीय उपजिल्हा रूग्णालयात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ.राजेश शिंदे आणि सहकारी डॉक्टर चांगली उपचारसेवा देत आहेत. येथील वैद्यकीय अधिकारी, महिला कर्मचार्‍यांच्या प्रयत्नांमुळे महिल रुग्णांना व्यवस्थित व योग्य उपचार मिळत असल्याने रुग्ण व त्यांचे नातेवाईक समाधान व्यक्त करत आहेत. हर्निया, गर्भाशयाची पिशवी काढणे, बिनटाक्याची कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया व इतर शस्त्रक्रियाही करण्याची सुविधा असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.\nवैद्यकीय अधिकारी स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अजय पंडित, डॉ.गोपाल रांदड, डॉ.एम.ए.रऊफ, डॉ. सराफसह कर्मचार्‍यांच्या परिश्रमामुळे महिलांच्या प्रसूती काळजीपूर्वक होत आहेत. तज्ज्ञ डॉक्टरांची टीम येथे सदैव तत्पर असल्याने गरोदर मातांनी शासकीय उपजिल्हा रूग्णालयातच उपचार घ्यावेत, खाजगी रुग्णालयात जाण्याचा खर्च टाळावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. उपजिल्हा रूग्णालयात महिलांना प्रसुतीनंतर दोन वेळा, जेवण, अल्पोपाहार व चहाची सोय असून दारिद्र्य रेषेखालील व अनुसूचित जाती-जमातीच्या महिलांना प्रसुतीनंतर ६०० रुपयांचा धनादेश शासनातर्फे देण्यात येतो. सेवेसोबत रुग्णांचा विश्वास संपादित करीत असल्याचे डॉ. शिंदे म्हणाले.\nएकही बालमृत्यू नाही जिल्ह्यात एकमेव पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया येथील उपजिल्हा रुग्णालयात झाली आहे. जिल्ह्यातील ६ माता मृत्यूपैकी १ गेवराई तालुक्यात झाला आहे. एकही बालमृत्यू झालेला नाही. - डॉ.राजेंद्र शिंदे, प्र. वैद्यकीय अधीक्षक, गेवराई\nशेकडो क्विंटल झेंडू सोडून शेतकरी परतले\nभांगसीमाता गडावरील जपानुष्ठान सोहळ्याची सांगता\nबनावट कागदपत्रांद्वारे नोकरी मिळवली\nजानकरसाहेब माझ्या पतीलाही 'रासप'मध्ये घ्या, प्रीतम मुंडेंचे आर्जव\nशेकडो क्विंटल झेंडू सोडून शेतकरी परतले\nभांगसीमाता गडावरील जपानुष्ठान सोहळ्याची सांगता\nबनावट कागदपत्रांद्वारे नोकरी मिळवली\nजानकरसाहेब माझ्या पतीलाही 'रासप'मध्ये घ्या, प्रीतम मुंडेंचे आर्जव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://shriharimandiram.org/Branch/index.php?page=123&id=869", "date_download": "2018-10-20T00:16:52Z", "digest": "sha1:FEHHG3N7CJG6B3CBXQAWNRFEQIVRTOBX", "length": 1788, "nlines": 30, "source_domain": "shriharimandiram.org", "title": " || परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय ||", "raw_content": "\n८५५ नागांव कवठे (सांगली)\nआद्य... १२१ १२२ - १२३ - १२४ १२५ ... अंत्य\nशाखेचे नाव : सातारा\nसातारा, पिन कोड - ४१५००२.\n११९ व्यंकटपुरा पेठ, सातारा\n११९ व्यंकटपुरा पेठ, सातारा\nसकाळी ७ ते ८\nसायंकाळी ४ ते ५\nरात्रौ ८ ते ९ नित्योपासना,\nरविवारी सकाळी प्रातस्मरणमध्ये बालोपासना\n© 1981-,परमार्थ निकेतन ट्रस्ट, बेळगांव. सर्व हक्क राखीव.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://ahmednagari.blogspot.com/2012/06/blog-post.html", "date_download": "2018-10-20T00:59:26Z", "digest": "sha1:V5Y7MST72DACU5422G33ONZWMUXDQ2LW", "length": 5172, "nlines": 34, "source_domain": "ahmednagari.blogspot.com", "title": "अहमदनगरी / Ahmednagar: श्री.संजय रघुनाथ धोपावकर सर", "raw_content": "\nश्री.संजय रघुनाथ धोपावकर सर\nस्वर्णिम यशाच्या आठवणींचे अमौलिक सुवर्णक्षण ::- अहमदनगरच्या सुवर्ण युगाचा शिल्पकार सेन्सेई प्राध्यापक श्री.संजय रघुनाथ धोपावकर सर, भारतीय ज्युदो महासंघाच्या वतीने १९९१-९२ सालातील '' भारतातील सर्वोत्कृष्ट ज्युदो मार्गदर्शक '' पुरस्कार विजेते सर्वात तरुण मार्गदर्शक. ज्युदो बरोबरच अखिल भारतीय शरीर सौष्ठव स्पर्धेतील ( Body - Building ) '' युवक भारत श्री '' ह्या किताबाचे मानकरी त्याचप्रमाणे उत्कृष्ट मैदानी खेळाडू ( BEST ATHLETE ),एक अद्वितीय अलौकिक प्रतिभाशाली अष्टपैलू व्यक्तिमत्व. वडील बंधू आणि मार्गदर्शक श्री.धनंजय रघुनाथ धोपावकर,वरिष्ठ पोलीस निरीक्षक,महाराष्ट्र पोलीस ह्यांच्या बहुमोल मार्गदर्शनाखाली सेन्सेई प्राध्यापक श्री.संजय रघुनाथ धोपावकर सर ह्यांनी आणि यंगमेन्स ज्युदो असोसीएशनच्या सिद्धीबाग ज्युदो हॉल,अहमदनगरच्या त्यांच्या शिष्योत्तमांनी ज्युदो ह्या आंतरराष्ट्रीय खेळामध्ये विशेष उल्लेखनीय विक्रमी कामगिरी करून विद्यापीठ,राज्य,राष्ट्रीय अखिल भारतीय स्तरावर असंख्य सुवर्ण,रौप्य आणि कांस्य पदके जिंकून अतिशय दैदिप्यमान उत्तुंग यश मिळवले असून सलग पाच वर्षे सेन्सेई प्राध्यापक श्री.संजय रघुनाथ धोपावकर सरांच्या पाच विद्यार्थिनींनी ज्युदो मध्ये महाराष्ट्र राज्यातील शिव छत्रपती क्रीडा पुरस्कार हा सर्वोच्च सन्मान मिळवण्याची विक्रमी कामगिरी देखील केलेली आहे.\nत्यावेळेसच्या काही वर्तमानपत्रांमधील कात्रणे :-\nकटाप्पाने बाहुबलीला का मारले..\nमहाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास / The History of Maharashtra.....\nहरिश्चंद्रगड किल्ला / Harishchandragad Fort\nफेसबुक वर लाईक करा\nया ब्लॉग चा शोध घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/adhyatmik/gita-message-2/amp/", "date_download": "2018-10-20T01:16:30Z", "digest": "sha1:M5ZV4HAQS7FVJK3TNTBCBBEWNLC5MBCN", "length": 13101, "nlines": 49, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Gita message - 2 | गीता संदेश – २ | Lokmat.com", "raw_content": "\nगीता संदेश – २\nश्रीमद् भगवद्गीतेमध्ये दोन संवाद आहेत. एक धृतराष्ट्र - संजयाचा तर दुसरा श्रीकृष्ण - अर्जुनाचा. धृतराष्ट्र – संजयाचा संवाद हा दोन मित्रांचा संवाद म्हणता येणार नाही कारण संजय हे महाराज धृतराष्ट्र यांचे मंत्री होते. दुसरा कृष्णार्जुन संवाद हा आपल्याला अभिप्रेत असलेला दोन मित्रांचा संवाद आहे.\n- स्वामीनी निश्चलानंदा सरस्वती (आचार्य चिन्मय मिशन)\nश्रीमद् भगवद्गीतेमध्ये दोन संवाद आहेत. एक धृतराष्ट्र - संजयाचा तर दुसरा श्रीकृष्ण - अर्जुनाचा. धृतराष्ट्र – संजयाचा संवाद हा दोन मित्रांचा संवाद म्हणता येणार नाही कारण संजय हे महाराज धृतराष्ट्र यांचे मंत्री होते. दुसरा कृष्णार्जुन संवाद हा आपल्याला अभिप्रेत असलेला दोन मित्रांचा संवाद आहे.\nमैत्रीसंबंधी सुभाषितकार म्हणतात - 'समानशीले व्यसनेषु सख्यम्'. दोन सुशील व्यक्ती मध्ये किंवा समान व्यसन वा समान छंद असणाऱ्या दोन व्यक्तीमध्ये सख्य (मैत्री) होऊ शकते. आपली मैत्री अशीच दोन जीवांमधील मैत्री असते. पण कृष्णार्जुनाची मैत्री आगळीच आहे. हे दोन सुहृद आहेत. जो वेळप्रसंगी आपल्या मैत्रीला पणाला लावून वा स्वत:चे अहित करूनसुद्धा मित्राचे हित करतो त्याला सुहृद म्हणतात. कृष्णार्जुन हे सुहृद आहेत.\nकृष्णार्जुनाच्या सख्याचे आणखीन एक आगळेपण आहे. ह्यातील एक ईश्वर (भगवान श्रीकृष्ण) व दुसरा जीव (अर्जुन) आहे. ही जीवेश्वर मैत्री आहे. दोघे मूलत: एक चेतनतत्वच आहेत. पण एक ईश्वर म्हणजेच सर्वज्ञ, सर्वशक्तिमान, सर्वव्यापी चेतन आहे तर दुसरा जीव म्हणजेच अल्पज्ञ, अल्पशक्तिमान, अल्पव्यापी चेतन आहे.\nजीवाने कितीही ज्ञान संपादन केले तरी तो सर्वज्ञ होऊ शकत नाही कारण जसजसे तो एका विशिष्ट ज्ञानामध्ये (specialisation) खोल उतरु लागतो तसतसे अन्य अर्जित ज्ञानाचे त्याला विस्मरण होऊ लागते. ही जीवाच्या बुद्धिची त्रुटि आहे. आपण नेहमी म्हणतोच ‘पुढचे पाठ मागचे सपाट’.\nजीवाची अल्पशक्तिमानता पण आपल्या परिचयाची आहे. जसे शारीरिक स्तरावर एखादा आडदांड माणूस रात्रीच्या वेळी येताना दिसला तर आपण गर्भगळीत होतो. आपली अगदी घाबरगुंडी उडते. आपली मानसिक शक्ती विचलित करण्यासाठी एखादे झुरळ वा पाल पण पुरेशी असते.\nजीवाच्या शरीराचे जेवढे आकारमान असते तेवढीच त्याची व्यापकता असते. तो कितीही जाड झाला तरी सर्वव्यापी होऊ शकत नाही. पण ‘मी आहे’ हे भान जीवाला असते. हे अस्तित्वाचे भान चेतनतत्वाचे द्योतक आहे. हे भान जीव व ईश्वरामध्ये समान असते.\nईश्वर हा सर्वज्ञ आहे कारण ज्ञान हे त्याचे स्वरूप आहे व त्या ज्ञानाला देश, काळ, बुद्धी मर्यादित करू शकत नाहीत. तो सर्वशक्तिमान आहे म्हणून त्याचे वर्णन ‘कर्तुम् अकर्तुम् अन्यथा कर्तुम्’ असे केले जाते. तसाच तो सर्वव्यापी आहे कारण संपूर्ण विश्व हाच त्याचा देह आहे. तो सर्वत्र आहे. त्याला देशकाळाच्या मर्यादा नसतात.\nईश्वर-जीवाच्या ह्या मैत्रीमध्ये जसजसा जीवाला (अर्जुनाला) श्रीकृष्णामधील ईश्वराचा परिचय गीतोपदेशामध्ये होऊ लागला तसतशी ही मैत्री ईश्वर-भक्त, गुरु-शिष्य ह्या नात्यांमध्ये परिवर्तित होत गेली व १८ व्या अध्यायामध्ये अर्जुन ‘करिष्ये वचनं तव’ म्हणत शरणागत झाला. अर्जुनामध्ये हे परिवर्तन गीतोपदेशामुळे झाले. प्रारंभी कर्तव्यभ्रम झालेला अर्जुन गीतेच्या शेवटी कर्तव्यभ्रमाचा निरास होऊन कर्तव्य (युद्ध) करण्यासाठी सज्ज झाला. कर्तव्याभिमुख झाला. कर्तव्यदक्ष होऊन त्याने अधर्माचा बीमोड केला.\nआपण जेव्हा एखाद्या गोष्टीशी निगडित होतो तेव्हा आपल्याला ती गोष्ट आपली (interesting) वाटू लागते. जसे रस्त्यावरुन लग्नाची वरात चालली असेल तर आपण त्याकडे विशेष लक्ष देत नाही. पण वरातीत आपला मित्र किंवा नातेवाईक सामील झालेला दिसला तर लगेच आपण त्या वरातीची चौकशी करायला सुरुवात करतो. म्हणून गीता समजून घेण्यासाठी गीतेशी मनापासून जोडले जाणे क्रमप्राप्त आहे. भगवान श्रीकृष्णापेक्षा अर्जुन हा आपल्याला अधिक जवळचा वाटतो कारण रोजच्या जीवनामध्ये आपण ही कर्तव्यभ्रमाच्या भोवऱ्यात अनेकदा अडकत असतो. हे करावे की ते करावे असा भ्रम आपल्याला नेहमीच होत असतो. कित्येकदा आपण योग्य निर्णयही घेऊ शकत नाही. ह्या आपल्या समस्येवर उपाय म्हणून आपण अर्जुनाप्रमाणे श्रीकृष्ण भगवंताशी मैत्री केली तर आपणही भवसागर लीलया (सहज) पार करू शकतो.\nजी गाईली जाते तिला गीता म्हणतात. ह्या गीतेचे गान भगवान श्रीकृष्णांनी स्वत: केले म्हणून ह्या गीतेला भगवद्गीता म्हटले आहे. अर्जुनाच्या व्यक्तिमत्वात झालेली प्रासंगिक विकृति (distortion) भगवंतांनी गीतेच्या माध्यमातून दूर केली. त्यामुळे अर्जुन हा एक सुसंघटित व्यक्तिमत्वाचा योद्धा म्हणून उभा राहिला व त्याने अपेक्षित यश आपल्याकडे खेचून आणले. ह्या सर्व गोष्टींमधून भगवद्गीता ही जीवन कसे जगावे (Art of Living) हयाची शिकवण देते असे निदर्शनास येते. ह्यातून एका यशस्वी, तृप्त, आनंददायक, उज्ज्वल जीवनाचा उदय होतो.\nआपल्यालाही अशाच जीवनाची प्रतीक्षा असते म्हणून आपणही गीताध्ययनाने आपले व्यक्तिमत्व सुसंघटित करून, कर्तव्यदक्ष होऊन आपल्या जीवनाचे सोने करुया.\nघटस्थापनेसाठी तुळजापुरात भाविकांचा ओघ\nचुकांबद्दल मध्यम मार्ग; ‘अरेरे, अशी कशी चूक केली मी\n‘दिल्याने येत आहे रे, आधी दिलेची पाहिजे’\nसर्वपित्री अमावास्येला तर्पण, पिंडदानाचे हे आहे महत्त्व\nश्रीकृष्णाच्या पवित्र मुखातून गंगोद्यासारखी गीता प्रसन्न झाली...\nशारदीय नवरात्रौत्सव : शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघण्टा, कुष्मांडा... जाणून घ्या देवीच्या चार रूपांबद्दल\nये अंबे ये, माझ्या मनमंदिरी ये....\nशारदीय नवरात्रौत्सव - 'दुसरी माळ'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/464319", "date_download": "2018-10-20T00:25:10Z", "digest": "sha1:AMK6RECQYAU6EOVEWLB5JQNN6AW7XSAL", "length": 4430, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "प्रकाशसिंह बादल देणार मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » प्रकाशसिंह बादल देणार मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा\nप्रकाशसिंह बादल देणार मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा\nऑनलाईन टीम / लांबी :\nपंजाब विधानसभा निवडणुकीत शिरोमनी अकाली दलाला अवघ्या 18 जागांवर समाधान मानावे लागले. मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारत मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याचे सांगितले. बादल हे राज्यपाल व्ही. पी. सिंह बडनोर यांच्याकडे राजीनामा देणार आहेत.\nपंजाब विधानसभा निवडणुकीच्या 117 जागांच्या मतमोजणी पूर्ण झाली. या मतमोजणीनंतर काँग्रेसला 76 जागा, अकाली दलाला 18 तर आम आदमी पक्षाला 23 जागा मिळाल्या आहेत. या निकालानंतर राज्यात सत्तेवर असलेल्या अकाली दलाला यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले आहे.\nइराणचा पाकमध्ये मोर्टार हल्ला\nमोदींबद्दल जिग्नेशने केले वादग्रस्त व्यक्तव्य\nकेंद्रीय अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला सादर होणार\nरघुराम राजन यांच्या गौप्यस्फोटाने राजकीय भूकंप \nPosted in: Top News, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय\nक्लीनर मानेचा खून गळा आवळून\nसाडेपाच लाखाची दारू जप्त\nसंशोधकांनी अनुभवली ‘तिलारी’ची समृद्धी\nनिरवडेत वीज पडून तरुण ठार\nप्रचंड गडगडाटाने कुडाळ हादरले\nमालवणात ‘स्वस्थ भारत’ सायकल रॅलीचे स्वागत\nकुडाळला कीर्तन महोत्सवास प्रारंभ\nआश्वासनांच्या कात्रणांचे लवकरच प्रदर्शन\nचैतन्यमय वातावरणात दौडीची यशस्वी सांगता\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/keywords/vasant.bapat/word", "date_download": "2018-10-20T00:23:07Z", "digest": "sha1:JZMRQTPUYPUGAULX5W4NY4KVQ6US3O33", "length": 5245, "nlines": 82, "source_domain": "www.transliteral.org", "title": "Keyword - vasant bapat", "raw_content": "\nसौभाग्यवती स्त्रियांनी कुंकू का लावावे \nबालगीत - खरं सांगू \nआकाश अंगण होऊन येतं व ढगातले उंट, ससे, मोर यांचा खेळ रंगतो आणि या काव्यकथा मुलांना भावतात.\nबालगीत - अवकाशातुन जाता जाता सह...\nशब्दातून निसर्गाशी खेळताना सूर्य, चंद्र, तारे, वारे मुलांचेचे सवंगडी होतात.\nबालगीत - अवकाशातुन जाता जाता सह...\nशब्दातून निसर्गाशी खेळताना सूर्य, चंद्र, तारे, वारे मुलांचेचे सवंगडी होतात.\nबालगीत - देह मंदिर चित्‍त मंदिर एक...\nमहापुरुषांची चरित्रे स्फूर्तिदायक असतात. त्यांच्या उदात्‍त जीवनमूल्यांचे त्या चरित्रांतून आकलन होते. त्या विभूतींवरील कविता वाचून मनाला उभारी मिळते.\nशिवाजी महाराज पोवाडा - छत्रपति शिवाजी महाराज\nइतिहासाचे साधन म्हणून पोवाड्यांचे महत्व विशेष आहे. पोवाडे हे गीत-नाट्यरूप असल्यामुळे त्यात मनोरंजन व प्रचार यांचा मेळ घातला जातो.\nएकसमान सरस निर्णय फल ( कोणत्याही निर्णय फलाची गुणवत्ता त्याच्या जोखीम फलावरून ठरवली जाते. जर डेल्टा\nया निर्णय फलाचे जोखीम फल डेल्टा\nया निर्णय फलाच्या जोखीम फलापेक्षा कधीही जास्त नसेल आणि काही वेळा कमी असेल तर डेल्टा\nया निर्णय फलास 'एकसमान सरस निर्णय फल' असे म्हणतात.)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/rutu-barva-news/food-diet-in-different-seasons-1207252/", "date_download": "2018-10-20T01:06:14Z", "digest": "sha1:BVG3ACF5SCQS4UJWSE3WFGJVS4DI476G", "length": 13135, "nlines": 216, "source_domain": "www.loksatta.com", "title": "सुका मेवा हिवाळ्यातील आवश्यक आहार | Loksatta", "raw_content": "\nविषाणुजन्य तापावर प्रतिजैविके घेणे टाळा\nसंत्र्याला यंदा सुगीचे दिवस\nऊस तोडणी कामगारांना भविष्य निर्वाह निधीचा लाभ\nदसरा मेळाव्यातून पंकजांचा पक्षांतर्गत स्पर्धकांनाही इशारा\nसुका मेवा हिवाळ्यातील आवश्यक आहार\nसुका मेवा हिवाळ्यातील आवश्यक आहार\nशरीराला सुका मेव्यामुळे खूप सारे फायदे मिळतात.\nकमी प्रमाणात घेऊनसुद्धा जास्त प्रमाणात ऊर्जा, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्त्वे, खनिज देणारे पदार्थ म्हणजे सुका मेवा. हिवाळ्यात पचनशक्ती चांगली असल्याने व स्निग्ध पदार्थाची गरज असल्याने सुका मेवा घेण्यासाठीचा उत्तम काळ. शरीराला सुका मेव्यामुळे खूप सारे फायदे मिळतात.\nबदाम – उत्तम प्रकारचे स्निग्ध पदार्थ यातून मिळतात. रक्ताल्पता, हृदयाच्या विविध व्याधी, काही प्रकारचे कर्करोग, केसांच्या व त्वचेच्या विविध तक्रारी, कृशता, मधुमेह, स्थौल्य इत्यादी अनेक व्याधींमध्ये बदामाचा खूप चांगला उपयोग होतो. बदाम आदल्या रात्री भिजवून ठेवल्यास सकाळी त्याच्या साली सहज निघू शकतात. त्या साली पचनास कठीण असल्याने सालीशिवाय खाणे योग्य.\nमनुके – यात तंतुमय पदार्थ जास्त असतात. रक्ताल्पता, मलबद्धता, शरीरातील अतिरिक्त उष्णता, हाडांचे विकार, स्थौल्य, डोळ्यांचे आजार इत्यादी अनेक व्याधींमध्ये याचा उपयोग होतो.\nकाजू – प्रथिने, चांगल्या प्रकारचे स्निग्ध पदार्थ यात असतात. हृदयविकार, बऱ्याच प्रकारचे कर्करोग, दातांचे, हाडांचे, विकार, रक्तवाहिन्यांचे विकार, स्थौल्य, मासिक पाळी बंद झाल्यानंतरच्या तक्रारी इत्यादी अनेक व्याधींमध्ये उपयोगी आहेत.\nपिस्ता – यात चांगल्या प्रकारचे स्निग्ध पदार्थ, प्रथिने, तंतुमय पदार्थ असतात. डोळ्यांचे विकार, मधुमेह, हृदयविकार, मलबद्धता, कोलेस्टेरॉलच्या तक्रारी अनेक व्याधींमध्ये उपयोगी आहे.\nअक्रोड – याला बुद्धीचे खाद्य म्हणून ओखळले जाते. ओमेगा-३ नावाचे चांगले स्निग्ध पदार्थ यात असतात. अस्थमा, संधीवात, सोरायसिस, निद्रानाश, मलबद्धता, कर्करोग, अल्झमायर इत्यादी विकारांमध्ये उपयोगी.\nखजूर – तंतुमय पदार्थ, भरपूर प्रथिनेही यात असतात. मलबद्धता, आतडय़ांचे विकार, कृशता, हृद्रोग, रक्ताल्पता इत्यादींमध्ये उपयोगी. सर्व सुका मेवा चांगल्या प्रकारचे अँटीऑक्सिडंट असतात. म्हणजे ताणतणावामुळे शरीरात तयार होणाऱ्या विषारी द्रव्यांचा निचरा त्याच्यामुळे चांगला होतो. वैयक्तिक तक्रारी आणि पचनशक्ती यानुसार सेवनाचे प्रमाण ठरवावे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nआरोग्य धन जपणारे धणे\nडाएट डायरी : थायरॉइडची भीती\nकरुणानिधी यांची प्रकृती खालावली\nडॉक्टर महिलेच्या जबडयामध्ये विसरुन गेला शस्त्रक्रियेची सुई\nकेरळमध्ये निपाह व्हायरसचा हाहाकार; ११ जणांचा मृत्यू, अनेकजण अत्यवस्थ\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n‘रावण दहना’त मृत्युतांडव, पंजाबमधील भीषण दुर्घटनेत ६० ठार\n...तर ६० जणांचा जीव वाचला असता\nबाप मृत्यूशी लढत असतानाच मुलगी आणि नातीवर काळाचा घाला\nकौतुकास्पद: युपीतल्या 850 शेतकऱ्यांना बिग बी करणार कर्जमुक्त; ५.५ कोटींचं अर्थसहाय्य\n#MeToo : सेलिब्रेटी मॅनेजमेंट कंपनीच्या अनिर्बन दास ब्ला यांचा आत्महत्येचा प्रयत्न\n#MeToo कोर्टाच्या आदेशाची वाट बघा; आलोक नाथांची सिंटाला विनंती\n#MeToo : प्रसिद्ध चित्रकार जतिन दास म्हणतात तो मी नव्हेच\n#MeToo : 'सेक्रेड गेम्स'च्या अभिनेत्रीचा दिग्दर्शक विपुल शहावर लैंगिक गैरवर्तणुकीचा आरोप\nसागरी किनारी रस्त्यावर ‘क्रॅश एटोनेटर’\nमेट्रो मार्गिकांचे संचलन ‘एमएमआरडीएकडे’च\n१८व्या वर्षांत अत्रे कट्टय़ावर तरुणाईचा मेळा\nयंदा उत्पादन घटण्याची शक्यता\nतलासरीमध्ये गटारावरच भाजीविक्रीची दुकाने\nजुईनगर येथे अपंग, विशेष मुलांसाठी उद्यान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://siddhivinayakmoringa.com/m-30te35SiddhivinayakShevagyachyaJhadapaasoon2Mahinyat20Hazar.html", "date_download": "2018-10-20T00:27:53Z", "digest": "sha1:Z7EHMM2ISBWTSUV54XNXOJDAZXNCMO2T", "length": 4313, "nlines": 17, "source_domain": "siddhivinayakmoringa.com", "title": " सिद्धीविनायक शेवगा - ३० ते ३५ 'सिद्धीविनायक' शेवग्याच्या झाडांपासून २ महिन्यात २० हजार", "raw_content": "\n'सिद्धीविनायक' मोरिंगा जाण तु एक कल्पवृक्ष | ठेवशील आमच्या आरोग्यावर लक्ष ||\n३० ते ३५ 'सिद्धीविनायक' शेवग्याच्या झाडांपासून २ महिन्यात २० हजार\nश्री. प्रदीप अंबादास गोरे, मु. पो. पाटोदा, ता. आंबेजोगाई, जि. बीड, मोबा. ९९२३१०७३५१\nमाझ्याकडे ७.५ एकर शेती असून त्यामध्ये पारंपारिक ऊस, सोयाबीन, गहू अशी पिके घेत होतो. परंतु २ वर्षापूर्वी सहज पुणे मार्केटयार्डात माहिती घेण्यासाठी आलो असताना आपल्या ऑफिसमध्ये शेवगा व सप्तामृतची माहिती मिळाली. प्रयोग म्हणून टेरेसवर 'सिद्धीविनायक' शेवग्याची १५० रोपे आपल्या तंत्रज्ञानाने तयार करून शेतात लावली. आज रोजी शेवग्याच्या झाडाची उंची १० ते १२ फुट आहे. परंतु ह्या शेवग्याची उसामध्ये लागवड असल्यामुळे काही झाडे व्यवस्थित जोपासली गेली नाहीत, त्याची छाटणी करणे शक्य झाले नाही, त्यामुळे त्यातील फक्त ३० ते ३५ झाडांपासून व्यवस्थित उत्पादन घेता आले. या झाडांना २५० ते ३०० शेंगा लागल्या होत्या. आम्ही या शेंगा लातूर, आंबेजोगाई बाजारात तसेच गावातील आठवड्या बाजारात विकत होते. आम्हाला येथे १५ ते २५ रू किलो भाव मिळाला. या शेवग्यास कोणत्याही प्रकारचा इतर खर्च केला नाही. शेंगा एवढ्या उत्कृष्ट आहेत की, लोक शेंगा खरेदी करण्यासाठी मालाची वाट पाहतात. या ३० ते ३५ झाडांपासून २ महिन्याच्या बहारामध्ये २० हजार रुपये उत्पन्न मिळाले. या अनुभवातून 'सिद्धीविनायक' शेवग्याची नवीन ३५० रोपे आणि पपईची २० रोपे घेऊन जात आहे. त्यांची स्वतंत्र लागवड करून आपल्या तंत्रज्ञानाने अधिक उत्पादन घेण्याचा प्रयत्न राहील. सोयाबीन १ एकराला कल्पतरू सेंद्रिय खत वापरून सप्तामृताची फवारणी करत आहे. त्यासाठी सप्तामृत प्रत्येकी २ लिटर घेऊन जात आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/hardik-pandya-welcomes-new-family-member-on-his-25th-birthday/", "date_download": "2018-10-20T01:03:19Z", "digest": "sha1:GBM6X2TQ3EYTOEMD7J42DOM4KRINUBDP", "length": 8292, "nlines": 71, "source_domain": "mahasports.co.in", "title": "हार्दिक पांड्याच्या घरी झाले नविन सदस्याचे आगमन", "raw_content": "\nहार्दिक पांड्याच्या घरी झाले नविन सदस्याचे आगमन\nहार्दिक पांड्याच्या घरी झाले नविन सदस्याचे आगमन\nभारतीय संघातील अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने काल आपला 25 वा वाढदिवस साजरा केला. त्याच सोबत हार्दिकने सोशियल माध्यमांवर त्याच्या घरातील एका नविन सदस्याची ओळख करून दिली आहे.\nपांड्याने ‘बेन्ट्ली पंड्याचा’ फोटो शेअर केला आहे. बेन्ट्ली हा पंड्याचा नविन कुत्रा आहे. बेन्ट्लीविषयी पांड्याला खूपच जिव्हाळा आहे. त्याने त्याच्या विषयी लिहिताना याला जगायला केवळ प्रेम लागते, आणि याच्या निसर्गाला देखील काही त्रास नाही असे म्हणत बेंटलीचे आपल्या घरात स्वागत केले.\nपंड्याने बेन्ट्ली सोबतचे वेगवेगळे फोटो इन्स्टाग्रामवर टाकले आहेत. पंड्या सध्या विश्रांती घेत आहे. एशिया कप स्पर्धेदरम्यान तो जखमी झाला होता. हार्दिक हा वन-डेे, टी-20 आणि कसोटी अश्या तिन्ही प्रकारात भारतीय संघाचा अविभाज्य भाग आहे.\nहार्दिकने भारताकडून 11 कसोटी सामन्यात 532 धावा केल्या आहेत. 42 वन-डे सामन्यात त्याने 670 धावा केल्या आहेत. 35 टी-20 सामन्यात त्याने 271 धावा केल्या आहेत.\nमध्यमगती गोलंदाज म्हणून हार्दिक पंड्याने दमदार कामगिरी करताना 17,40 आणि 33 विकेट अनुक्रमे कसोटी, वन-डे आणि टी-20 सामन्यात घेतल्या आहेत.\nपाकिस्तान-आॅस्ट्रेलियामधील रंगतदार झालेला पहिला कसोटी सामना राहिला अनिर्णित\nवन-डेत रिषभ पंतची निवड एमएस धोनीसाठी धोक्याची घंटा\nवाढदिवस विशेष: अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याबद्दल या ५ खास गोष्टी माहित आहेत का\nISL 2018: मोसमातील पहिल्या महाराष्ट्र डर्बीत मुंबईविरुद्ध पुणे सिटीचा पराभव\nनेमार ज्युनियरने मोडला पेलेंचा हा विक्रम\nVideo: या कामगिरीमुळे रोहित शर्माने पृथ्वी शॉला मिठीच मारली\nऑस्ट्रेलिया पहिल्यांदाच खेळणार या संघाविरुद्ध टी २० सामना\nVideo: तीन दिवसांत क्रिकेटमध्ये झाले तीन विचित्र धावबाद\nटाॅप ३- आज प्रो कबड्डीत होणार हे तीन मोठे पराक्रम\nISL 2018: भेदक मार्सेलिनोच्या पुनरागमनाचे पुणे सिटीला वेध\nएचसीएल आशियाई टेनिस अजिंक्यपद २०१८ स्पर्धेत अव्वल व आंतरराष्ट्रीय खेळाडू झुंजणार\nअखिल भारतीय सुपर सिरीज् टेनिस स्पर्धेत पुण्याच्या राधिका महाजनला दुहेरी मुकुट\nISL 2018: चेन्नईने केली पराभवाची हॅट्ट्रीक\nसलग दुसऱ्या दिवशी क्रिकेटमध्ये ‘कहर’, विचित्र रनआऊटची मालिका सुरुच\nझी महाराष्ट्र कुस्ती दंगलमध्ये ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी खेळणार या टीमकडून\nनागराज मंजूळे आता कुस्तीच्या मैदानात, विकत घेतली झी महाराष्ट्र कुस्ती दंगलमधील ही टीम\nटाॅप ३- प्रो कबड्डीच्या ६व्या हंगामात ५०पेक्षा जास्त गुण घेणारे ३ खेळाडू\nटीम इंडीयाने गाठली आहे या पाच देशांविरुद्ध वनडे सामन्यांची शंभरी\nक्रिकेटपटू दिपक चहरच्या घरी चोरीचा प्रयत्न करणाऱ्या सहा जणांना अटक\nविराटने डिजाईन केलेल्या शूजची अशी आहे किमंत\nपुण्यात होणाऱ्या कबड्डी, क्रिकेट सामन्यांचे असे आहेत तिकीट दर\nभारत-विंडीज यांच्यातील चौथ्या वनडेच्या तिकीट विक्रीला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार\nकपिल देव, अनिल कुंबळेला मागे टाकत रविंद्र जडेजा करणार मोठा पराक्रम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/arthavishwa/pnb-posts-%E2%82%B9-940-crore-q1-loss-136193", "date_download": "2018-10-20T00:24:46Z", "digest": "sha1:GWCWIASZUYPUJC4GO32CVZ5TYQYFF5IG", "length": 12068, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "PNB posts ₹ 940 crore Q1 loss पीएनबीला 940 कोटी रुपयांचा तोटा | eSakal", "raw_content": "\nपीएनबीला 940 कोटी रुपयांचा तोटा\nमंगळवार, 7 ऑगस्ट 2018\nमुंबई: सार्वजनिक बँक असलेल्या पंजाब नॅशनल बँकेला (पीएनबी) सलग दुसऱ्या तिमाहीत तोटा झाला आहे. एप्रिल ते जून या तिमाहीत बँकेला 940 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. गेल्यावर्षी याच तिमाहीत बँकेने 343 कोटींचा नफा नोंदवला होता. रिझर्व्ह बँकेने कर्ज वर्गीकरण नियमांमध्ये केलेला बदल, नीरव मोदी गैरव्यवहार प्रकरण आणि एकूणच बॉण्ड पोर्टफोलिओमध्ये झालेल्या खराब कामगिरीमुळे बँकेला तोटा झाला आहे.\nमुंबई: सार्वजनिक बँक असलेल्या पंजाब नॅशनल बँकेला (पीएनबी) सलग दुसऱ्या तिमाहीत तोटा झाला आहे. एप्रिल ते जून या तिमाहीत बँकेला 940 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. गेल्यावर्षी याच तिमाहीत बँकेने 343 कोटींचा नफा नोंदवला होता. रिझर्व्ह बँकेने कर्ज वर्गीकरण नियमांमध्ये केलेला बदल, नीरव मोदी गैरव्यवहार प्रकरण आणि एकूणच बॉण्ड पोर्टफोलिओमध्ये झालेल्या खराब कामगिरीमुळे बँकेला तोटा झाला आहे.\nपीएनबीच्या ग्रॉस एनपीएमध्ये वाढ झाली असून ते 18.26 टक्क्यांवर पोचले आहे. गेल्यावर्षी याच काळात ते 13.66 टक्के होते. तर नेट एनपीए 8.67 टक्क्यांवरून वाढून 10.58 टक्क्यांवर पोचले आहे. गेल्यावर्षी चौथ्या तिमाहीत बँकेने 13,417 कोटी रुपयांचा आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वाधिक मोठा तोटा नोंदवला होता.\nअधिक अर्थविषयक बातम्यांसाठी www.sakalmoney.com ला भेट द्या.\nज्वेलरी आणि हिरे व्यावसायिक नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांनी बँकेला 13,500 कोटी रुपयांचा गंडा घातल्यानंतर बँक अडचणीत आली आहे. हा गैरव्यवहार समोर आल्यापासून आतापर्यंत बँकेच्या शेअर 50 टक्क्यांहुन अधिक घसरण झाली आहे.\nसध्या मुंबई शेअर बाजारात पीएनबीच्या शेअरमध्ये 4.71 टक्क्यांची म्हणजेच 4.25 रुपयांची घसरण झाली असून तो 85.90 रुपयांवर व्यवहार करतो आहे. सध्याच्या शेअरच्या बाजारभावानुसार बँकेचे रु. 23,782.34 कोटींचे बाजारभांडवल आहे.\nमुंबई - शहरात मधुमेह, लठ्ठपणा आदी आजार वाढत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर मुंबई महापालिकेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पालिकेच्या 127...\nघरकामांत स्त्री-पुरुष समानता हवी\nमुंबई - स्त्री-पुरुष समानता घरातील कामांमध्येही असायला हवी, असे खडे बोल मुंबई उच्च न्यायालयाने सुनावले आहेत. घरातील कामे केवळ महिलांनीच का करायची\n‘रुपी’चा राज्य बॅंकेत विलीनीकरणाचा प्रस्ताव\nपुणे - आर्थिक अडचणीत असलेल्या रुपी सहकारी बॅंकेचे महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेत विलीनीकरण होण्याची दाट शक्‍यता आहे. रुपी बॅंकेने राज्य सहकारी...\nचवीने खाणाऱ्यांसाठी \"होम डायनिंग'\nमुंबई - राज्यात 20 कोसांवर फक्त भाषाच बदलत नाही तर खाद्य संस्कृतीही बदलते. मुंबई महानगरमध्ये वसलेल्या विविध राज्यांच्या नागरिकांनीही आपल्याबरोबर...\nमारुती नवले आणखी पाच दिवस कारागृहात\nपुणे - प्राध्यापकांचे वेतन देण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन न केल्या प्रकरणी सिंहगड शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मारुती नवले...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/videos/ahmadnagar/31-people-rescued-safely-ahmednagar-1/", "date_download": "2018-10-20T01:19:27Z", "digest": "sha1:PIXY6INWRFJGKOZILH4KD6HWXQQDNT6O", "length": 35893, "nlines": 474, "source_domain": "www.lokmat.com", "title": "31 People Rescued Safely From Ahmednagar -1 | अहमदनगरमधील तलाव फुटून अरणगावाला पुराचा वेढा, 31 जणांची सुखरुप सुटका | Lokmat.Com", "raw_content": "शनिवार २० ऑक्टोबर २०१८\n'या' विनोदी अभिनेत्याला ओळखलात का \n'झी मराठी अवॉर्ड्स २०१८'मध्ये बालकलाकारांची धमाल\nआम्ही दोघी मालिकेत 'कुछ कुछ होता है' चित्रपटाची झलक\nपावसामुळे मुंबईतील धूलिकणांचे प्रमाण घटले\nमेट्रोच्या कामावरून दोन यंत्रणांमध्ये रंगला वाद\n‘मी टू’ चळवळ पीडितांसाठी; त्याचा गैरवापर करू नका - उच्च न्यायालय\nदागिन्यांच्या मोहात मित्राकडूनच मुख्य सूत्रधाराची हत्या\nरेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या ब्लॉक\nTanushree Dutta controversy : 'सिन्टा'वर भडकली तनुश्री दत्ता; पण का\nविविधांगी भूमिका साकारण्याचा एकच ध्यास\n ‘बधाई हो’ने पहिल्या दिवशी रचला विक्रम\n‘अॅव्हेंजर्स 4’मध्ये आयर्न मॅनच्या हातात दिसणार ‘हे’ खास शस्त्र\n23 Years Of DDLJ : शाहरूख- काजोलचा ‘दिलवाले दुल्हनियां ले जायेंगे’ झाला २३ वर्षांचा पाहा कधीही न पाहिलेले काही फोटो\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nशीघ्रपतनाची समस्या; कारणं आणि उपाय\nपरिणीती चोप्राचे 'हे' इंडो-वेस्टर्न लूक्स तुम्हाला देतील परफेक्ट लूक\nसंध्याकाळच्या चहासोबत एकदा तरी ट्राय करा खमंग मसाला पापड\nकानामध्ये हेवी इयररिंग्स वापरताय 'या' समस्यांचा करावा लागू शकतो सामना\nमुंबईतील 'या' ठिकाणी स्वस्त आणि मस्त शॉपिंगचा आनंद लुटा\nपंजाब - अमृतसर रेल्वे दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शनिवारी पंजाबमध्ये राजकीय शोक\nभाजपाचे बिहारचे खासदार भोला सिंह यांचे निधन; दिल्लीच्या राम मनोहर लोहिया इस्पितळात केले होते दाखल.\nट्रेनने लोकांना उडवलं आणि सिद्धूंच्या पत्नी नवजोत कौर गाडीत बसून घरी निघून गेल्या, प्रत्यक्षदर्शींचा आरोप\nपंजाब - अमृतसर येथे रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना पंजाब सरकारकडून 5 लाख रुपयांची मदत जाहीर\nनवी दिल्ली - अमृतसर येथील रेल्वे दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले दु:ख व्यक्त\nआदिलाबाद : नागपूरहून निघालेल्या कारमध्ये दहा कोटींची रोकड जप्त\nअमृतसर (पंजाब) - रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या भीषण रेल्वे अपघातात 50 जाणांचा मृत्यू, पोलिसांची माहिती\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\nऔरंगाबाद - डोक्यात दगड घालून कविता अशोक जाधव या महिलेचा खून, हर्सूल भागातील घटना\nनाशिक - नाशिक मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये वादावादी\nमुंबई - मुंबई विमानतळावर 21 लाख 52 हजार रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर जप्त, सीआयएसएफची कारवाई\nनागपूर - गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमदार निवासावर चढून आंदोलन, अधिग्रहित जमिनीचा मोबदला देण्याची मागणी\nनंदुरबार- जि.प.समाज कल्याण अधिकारी सतिश वळवी यांना कार्यालयात 20 हजाराची लाच घेताना अटक\nपंजाब - अमृतसर रेल्वे दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शनिवारी पंजाबमध्ये राजकीय शोक\nभाजपाचे बिहारचे खासदार भोला सिंह यांचे निधन; दिल्लीच्या राम मनोहर लोहिया इस्पितळात केले होते दाखल.\nट्रेनने लोकांना उडवलं आणि सिद्धूंच्या पत्नी नवजोत कौर गाडीत बसून घरी निघून गेल्या, प्रत्यक्षदर्शींचा आरोप\nपंजाब - अमृतसर येथे रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना पंजाब सरकारकडून 5 लाख रुपयांची मदत जाहीर\nनवी दिल्ली - अमृतसर येथील रेल्वे दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले दु:ख व्यक्त\nआदिलाबाद : नागपूरहून निघालेल्या कारमध्ये दहा कोटींची रोकड जप्त\nअमृतसर (पंजाब) - रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या भीषण रेल्वे अपघातात 50 जाणांचा मृत्यू, पोलिसांची माहिती\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\nऔरंगाबाद - डोक्यात दगड घालून कविता अशोक जाधव या महिलेचा खून, हर्सूल भागातील घटना\nनाशिक - नाशिक मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये वादावादी\nमुंबई - मुंबई विमानतळावर 21 लाख 52 हजार रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर जप्त, सीआयएसएफची कारवाई\nनागपूर - गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमदार निवासावर चढून आंदोलन, अधिग्रहित जमिनीचा मोबदला देण्याची मागणी\nनंदुरबार- जि.प.समाज कल्याण अधिकारी सतिश वळवी यांना कार्यालयात 20 हजाराची लाच घेताना अटक\nAll post in लाइव न्यूज़\nअहमदनगरमधील तलाव फुटून अरणगावाला पुराचा वेढा, 31 जणांची सुखरुप सुटका\nशॉर्ट सर्किटमुळे 6 दुकानांना लागली आग\nत्याने व्हिडीओमधून मांडली शेतकऱ्याची 'मन की बात'\nकोपरगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा इंधन दरवाढीविरोधात मोर्चा\nकोपरगावमध्ये धनगर आरक्षणासाठी मेंढ्यासह भव्य मोर्चा\nसर्पमित्राने सापाच्या १२ अंड्यातील पिल्लांना दिले जीवदान\nनेवासा येथे तुकारामांच्या गजरात रंगले वैष्णवांचे रिंगण\nचौंडीत धनगर आरक्षणावरून गोंधळ\nनगरमध्ये जलवाहिनी फुटल्याने पाण्याचा अपव्यय\nअहमदनगर : शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी विळद घाट पंपिंग स्टेशन जवळ फुटली आहे. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात पाणी वाया जात आहे. या जलवाहिनीतून येणा-या फवा-यामुळे नगर- मनमाड महामार्गावर वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.\nAnna Hazare Andolan : राळेगणसिद्धीतील ग्रामस्थ करणार सामूहिक आत्मदहन\nअहमदनगर, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे सातव्या दिवशीही दिल्लीत उपोषण सुरु असून सरकार अण्णांच्या मागण्यांसदर्भात गांभीर्याने विचार करीत नाही. त्यामुळे राळेगणसिद्धीतील ग्रामस्थांनी आत्मदहनाचा निर्णय घेतला आहे. गावात मोठ्या प्रमाणात लाकडे आणली जात आहेत. ग्रामस्थ सामूहिक आत्मदहन करणार आहेत.\nराळेगणसिद्धी ग्रामस्थांचा खासदार दिलीप गांधी यांच्या बंगल्याला घेराव\nअहमदनगर -खासदार दिलीप गांधी यांच्या बंगल्याला घेराव घालून राळेगणसिद्धी ग्रामस्थांनी भजन सादर केले. अण्णा हजारे यांच्या मागण्या मान्य कराव्यात या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले.\nसंगमनेरमध्ये बसची दुचाकीला धडक, चालकास मारहाण\nलोकमत न्यूज नेटवर्कसंगमनेर : बसस्थानकातून बस बाहेर पडत असताना वाहतूक कोंडीमुळे बसची दुचाकीला धडक बसली. यात दुचाकी बसखाली सापडून दुचाकीवरील दोघे जण खाली पडले. बसचा वेग कमी असल्याने सुदैवाने घटनेत कुणीही गंभीर जखमी झाले नाही. मात्र, संतापलेल्या दुचाकीस्वारांनी बसचालकाला मारहाण केली. ही घटना आज दुपारी चार वाजेच्या सुमारास बसस्थानकाच्या बाहेर घडली.संगमनेर आगराची संगमनेर-कोपरगाव बस (क्र. एम. एच ४० एन. ८६०५) घेवून चालक चार वाजेच्या सुमारास बसस्थानकाबाहेर पडला. प्रवाशांनी भरलेली बस स्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ आली. यावेळी स्थानकाबाहेर नेहमीप्रमाणे वाहतुक कोंडी झाली होती. बस बाहेर पडताना नाशिक रस्त्याकडे जाणा-या दुचाकीला धडकल्याने दुचाकीवरील दोघे जण खाली पडले. सुदैवाने या घटनेत कुणीही गंभीर जखमी झाले नाही. मात्र, संतप्त झालेल्या दुचाकीस्वारांनी बस रस्त्यातच अडवून चालकाला मारहाण सुरू केली. यानंतर बराच वेळ रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. स्थानिक नागरिकांनी मारहाण करणा-यांच्या तावडीतून बस चालकाला सोडविले. नेहमीप्रमाणे वाहतुक पोलीस उशिरा येत केवळ शिट्ट्या फुकत बसले. बसस्थानकाच्या नुतनीकरणाचे काम सुरू असुन बसस्थानकाचे एक प्रवेशद्वार बंद करण्यात आले आहे. बसस्थानकाबाहेर प्रवासी वाहतूक करणारी खासगी वाहने भररस्त्यात उभी करत प्रवाशांची चढ-उतर केली जाते. याकडे वाहतूक पोलीस जाणीव पुर्वक दुर्लेक्ष करीत आहेत. बसस्थानक परिसर व इतरही अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या तीव्र बनली असून याकडे वाहतूक पोलिस दुर्लक्ष करत आहेत.\nअहमदनगर : महावितरण कंपनीविरोधात शेतक-यांचे बोंबाबोंब आंदोलन\nअहमदनगरमध्ये महावितरण कंपनीविरोधात शेतकर्‍यांनी बोंबाबोंब आंदोलन केले. वीज प्रश्नी शेवगाव तालुक्यातील शेतकरी आक्रमक झाल्याचे यावेळी पाहायला मिळाले.\nअहमदनगर : श्रीपाद छिंदमविरोधात शिवसेनेनं काळे कपडे घालून केला निषेध\nछत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्यामुळे अहमदनगरचा निलंबित महापौर श्रीपाद छिंदमचं पद रद्द करण्यासाठी महापालिकेची सभा झाली. यावेळी शिवसेनेच्या नगरसेवकांनी काळे कपडे घालून छिंदमचा निषेध व्यक्त केला.\nसंगमनेर- भुकेल्या बिबट्याचा भरवस्तीत कुत्र्यावर हल्ला\nसंगमनेरमधील भरवस्तीत बिबट्याचा मुक्त संचार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. भुकेल्या बिबट्याने रविंद्र शिंदे यांच्या कुत्र्यावर हल्ला केला. दरम्यान, वनविभागाने बिबट्याला जेरबंद करण्याची नागरिकांची मागणी होते आहे.\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nरावणाला देव मानणाऱ्या आदिवासी बांधवांनी 15 दिवसांपूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन यावर्षी रावन दहन करण्यास मनाई करण्यात यावी, अशी विनंती केली.\nतिरंगा फडकला आणि डोळे पाणावले सांगतोय मिस्टर आशिया सुनीत जाधव\nतिरंगा फडकला आणि डोळे पाणावले सांगतोय मिस्टर आशिया सुनीत जाधव\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nबाभूळगाव येथील शिवाजी इंजिनियरिंग कॉलेजमध्ये शुक्रवारी (19 ऑक्टोबर) सकाळी साप सापडल्याने एकच खळबळ उडाली.\nअष्टमीला कोल्हापूरची अंबाबाई महिषासुरमर्दिनीच्या रूपात\nशारदीय नवरात्रौत्सवात अष्टमीला (बुधवारी) करवीरनिवासिनी कोल्हापूरच्या श्री अंबाबाईची महिषासुरमर्दिनी रूपात पूजा बांधण्यात आली.\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nसरावली (सावटा हात) येथील संजय गणपत सापटा या शेतकऱ्याच्या शेतात भात कापणी सुरू असताना बुधवारी (17 ऑक्टोबर) सकाळी 10 वाजता अजगर आढळला.\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nकोल्हापूर - आज नवरात्रीच्या आठव्या दिवशी जोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा बांधण्यात आली होती.\nMeToo बद्दल तरुणाईचं म्हणणं काय तरुणाई खुलेपणाने होतेय व्यक्त\nMeToo बद्दल तरुणाईचं म्हणणं काय तरुणाई खुलेपणाने होतेय व्यक्त\nसप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nनाशिक - नवरात्रीनिमित्त सप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी होत आहे.\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\n#FashionTreat सणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nजोतिबाची पाच पाकळ्यातील बैठी सरदारी पूजा\nकोल्हापूर : नवरात्र उत्सवातील सातव्या दिवशी जोतिबा देवाची पाच पाकळ्यातील बैठी सरदारी पूजा बांधण्यात आली. विशेष म्हणजे, जोतिबा देवाचा ...\nअंबाबाई वैष्णवी देवीच्या रुपात, पर्यटकांचा ओघ सुरूच\nशारदीय नवरात्रौत्सवात अश्विन शुद्ध षष्ठीला ( सोमवार) करवीर निवासिनी श्रीअंबाबाईची वैष्णवी देवीच्या रुपात पूजा बांधण्यात आली.\nनाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे\nपालकमंत्री गिरीश महाजन आज नाशिक जिल्ह्यात दुष्काळी तालुक्यातील गावांची पाहणी करत आहेत.\nसई लोकुरने पारंपरिक वेशभूषेसह केला दांडिया अन् गरब्याचा सराव\n#Navratri2018 सई लोकुरने पारंपरिक वेशभूषेसह केला दांडिया अन् गरब्याचा सराव..\nविविध मागण्यांसाठी जळगावमधील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा मोर्चा\nमोर्च्यात 150 विद्यार्थ्यांचा सहभाग\nठाण्यात रिक्षा जळून खाक\nसुदैवानं यात कोणीही जखमी झालेलं नाही\nस्वबळानंतर शिवसेनेची पाऊले युतीकडे\nमेट्रोच्या कामावरून दोन यंत्रणांमध्ये रंगला वाद\nरावणदहन पाहाणाऱ्या ६१ जणांना रेल्वेने चिरडले\nदुष्काळात महाराष्ट्राला मदतीचा हात देऊ : मोदी\nपावसामुळे मुंबईतील धूलिकणांचे प्रमाण घटले\nमुंबईसह कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्राला पावसाचा इशारा\nमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून डॉलर्स जप्त\nबॉलिवूड स्टार्सच्या व्यवस्थापकाने केला आत्महत्येचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/ravichandran-ashwin-strikes-early-but-england-take-early-control-at-edgbaston/", "date_download": "2018-10-19T23:58:59Z", "digest": "sha1:2GSKJAJDSD7QJ7ASBJNEQ7HEC2GF3VC7", "length": 7934, "nlines": 70, "source_domain": "mahasports.co.in", "title": "पहिल्या सत्रात भारताला एक विकेट घेण्यात यश", "raw_content": "\nपहिल्या सत्रात भारताला एक विकेट घेण्यात यश\nपहिल्या सत्रात भारताला एक विकेट घेण्यात यश\n भारत विरुद्ध इंग्लंड संघात आजपासून (1 आॅगस्ट) सुरु झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या सत्रात 1 बाद 83 धावा केल्या आहेत.\nइंग्लंडने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. इंग्लंडकडून सलामीवीर फलंदाज अॅलिस्टर कूक आणि केटन जेनिंग्जने सावध सुरुवात केली होती.\nमात्र यानंतर कूकने लवकर विकेट गमावली. त्याला भारताचा फिरकी गोलंदाज आर अश्विनने नवव्या षचकात त्रिफळाचित केले. कूकने 28 चेंडूत 13 धावा करताना 2 चौकार मारले.\nकूक बाद झाल्याने जेनिंग्जला साथ देण्यासाठी तिसऱ्या क्रमांकावर इंग्लंडचा कर्णधार जो रुट आला. त्यानंतर मात्र रुट आणि जेनिंग्जने इंग्लंडचा डाव संभाळताना पहिल्या सत्रात भारतीय गोलंदाजांना यश मिळू दिले नाही.\nपहिल्या सत्राच्या अखेरीस रुटने 63 चेंडूत नाबाद 31 धावा केल्या आहेत. यात त्याने 4 चौकार मारले आहेत. तर जेनिंग्जने 77 चेंडूत 4 चौकारांसह नाबाद 38 धावा केल्या आहेत.\nक्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.\n–‘हा’ कारनामा करण्याची धमक फक्त टीम इंडियातच आहे\n–पहिल्याच कसोटी सामन्यात आर अश्विनचा खास विक्रम\n–पहा व्हिडीओ- या गोलंदाजाने टाकला जगातील सर्वात खराब चेंडू\nISL 2018: मोसमातील पहिल्या महाराष्ट्र डर्बीत मुंबईविरुद्ध पुणे सिटीचा पराभव\nनेमार ज्युनियरने मोडला पेलेंचा हा विक्रम\nVideo: या कामगिरीमुळे रोहित शर्माने पृथ्वी शॉला मिठीच मारली\nऑस्ट्रेलिया पहिल्यांदाच खेळणार या संघाविरुद्ध टी २० सामना\nVideo: तीन दिवसांत क्रिकेटमध्ये झाले तीन विचित्र धावबाद\nटाॅप ३- आज प्रो कबड्डीत होणार हे तीन मोठे पराक्रम\nISL 2018: भेदक मार्सेलिनोच्या पुनरागमनाचे पुणे सिटीला वेध\nएचसीएल आशियाई टेनिस अजिंक्यपद २०१८ स्पर्धेत अव्वल व आंतरराष्ट्रीय खेळाडू झुंजणार\nअखिल भारतीय सुपर सिरीज् टेनिस स्पर्धेत पुण्याच्या राधिका महाजनला दुहेरी मुकुट\nISL 2018: चेन्नईने केली पराभवाची हॅट्ट्रीक\nसलग दुसऱ्या दिवशी क्रिकेटमध्ये ‘कहर’, विचित्र रनआऊटची मालिका सुरुच\nझी महाराष्ट्र कुस्ती दंगलमध्ये ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी खेळणार या टीमकडून\nनागराज मंजूळे आता कुस्तीच्या मैदानात, विकत घेतली झी महाराष्ट्र कुस्ती दंगलमधील ही टीम\nटाॅप ३- प्रो कबड्डीच्या ६व्या हंगामात ५०पेक्षा जास्त गुण घेणारे ३ खेळाडू\nटीम इंडीयाने गाठली आहे या पाच देशांविरुद्ध वनडे सामन्यांची शंभरी\nक्रिकेटपटू दिपक चहरच्या घरी चोरीचा प्रयत्न करणाऱ्या सहा जणांना अटक\nविराटने डिजाईन केलेल्या शूजची अशी आहे किमंत\nपुण्यात होणाऱ्या कबड्डी, क्रिकेट सामन्यांचे असे आहेत तिकीट दर\nभारत-विंडीज यांच्यातील चौथ्या वनडेच्या तिकीट विक्रीला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार\nकपिल देव, अनिल कुंबळेला मागे टाकत रविंद्र जडेजा करणार मोठा पराक्रम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikiquote.org/wiki/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%A4%E0%A5%80_%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF_%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%80", "date_download": "2018-10-19T23:49:45Z", "digest": "sha1:6UKH5JAD3U5QVEFDDS3JADDJ73HPZZFQ", "length": 11681, "nlines": 286, "source_domain": "mr.wikiquote.org", "title": "व्यक्‍ती आणि वल्ली - Wikiquote", "raw_content": "\n१ व्यक्‍ती आणि वल्ली\nऋ - ॠ - लृ - लॄ\nक वर्ग - क ख ग घ ङ\nच वर्ग - च छ ज झ ञ\nट वर्ग - ट ठ ड ढ ण\nत वर्ग - त थ द ध न\nप वर्ग - प फ ब भ म\nय वर्ग - य र ल व श ष स ह ळ क्ष ज्ञ\nगुरूनाथ आबाजी कुलकर्णी (जी. ए.)\n(( दशरथ यादव ))\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल ५ सप्टेंबर २०१७ रोजी ०५:१८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/global/vietnam-news-usa-donald-trump-india-and-china-81836", "date_download": "2018-10-20T00:23:54Z", "digest": "sha1:NHKDVOVI7S7AUJWHPESVJNRUR6YXVYM3", "length": 14367, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "vietnam news usa donald trump india and china ट्रम्प यांच्याकडून भारताची स्तुती अन्‌ चीनला टोला | eSakal", "raw_content": "\nट्रम्प यांच्याकडून भारताची स्तुती अन्‌ चीनला टोला\nशुक्रवार, 10 नोव्हेंबर 2017\n\"अपेक' परिषदेत डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून पंतप्रधान मोदींचे कौतुक\nदानंग (व्हिएतनाम) : जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेला भारत अत्यंत वेगाने प्रगती करत असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अत्यंत यशस्वीपणे जनतेला एकत्र आणत आहेत, अशी स्तुतिसुमने उधळत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे कौतुक केले आहे. याचवेळी चीनवर मात्र त्यांनी तिरकस टिप्पणी केली आहे.\n\"अपेक' परिषदेत डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून पंतप्रधान मोदींचे कौतुक\nदानंग (व्हिएतनाम) : जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेला भारत अत्यंत वेगाने प्रगती करत असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अत्यंत यशस्वीपणे जनतेला एकत्र आणत आहेत, अशी स्तुतिसुमने उधळत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे कौतुक केले आहे. याचवेळी चीनवर मात्र त्यांनी तिरकस टिप्पणी केली आहे.\nचीनचा दौरा आटोपून डोनाल्ड ट्रम्प हे आज आशिया-प्रशांत आर्थिक सहकार्य परिषदेसाठी (अपेक) व्हिएतनाम येथे दाखल झाले. चीनच्या मदतीने जगातील सर्व प्रश्‍न सोडविण्याचा विश्‍वास काल (ता. 9) व्यक्त केल्यानंतर ट्रम्प यांनी आज अत्यंत अनपेक्षितपणे भारताचे गुणगान केले. \"अपेक'मध्ये बोलताना ट्रम्प यांनी भारताच्या वेगाने होणाऱ्या प्रगतीची ठळकपणे दखल घेतली. \"\"भारताने स्वातंत्र्याच्या 70 व्या वर्षांत पदार्पण केले आहे. एक अब्जाहून अधिक जनतेची ती सार्वभौम लोकशाही आहे. भारताची अर्थव्यवस्था खुली झाल्यापासून हा देश अत्यंत वेगाने प्रगती करत आहे. या विकासामुळे सर्व भारतीयांना संधीचे नवे जग खुले झाले आहे. या देशातील जनतेला एकत्र आणण्यात पंतप्रधान मोदी अत्यंत यशस्वी ठरत आहेत,'' असे ट्रम्प म्हणाले.\nचीन दौऱ्यावर असताना अमेरिका आणि चीनमधील असमतोल व्यापाराचा ओझरता उल्लेख केलेल्या ट्रम्प यांनी आज या विषयावर थेट टिप्पणी केली. चीनबरोबर व्यापारात असमतोल असल्याने केवळ चीनला फायदा होत असून, अमेरिकी नागरिकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. यापुढे मात्र अमेरिका डोळे बंद ठेवून अशी चुकीची पद्धत चालू देणार नाही, असे ट्रम्प यांनी चीनला बजावले. \"अपेक' परिषदेमध्ये अमेरिकेबरोबरच जपान, रशिया, चीन आणि दक्षिण कोरिया हे देश सहभागी झाले आहेत.\n\"अपेक'च्या निमित्ताने डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांची भेट होण्याची शक्‍यता व्यक्त होत असताना अमेरिकेने यावर नकारार्थी उत्तर दिले आहे. अमेरिकेच्या निवडणुकीत रशियाने हस्तक्षेप केल्याचा आरोप होत असल्याने दोन्ही देशांमध्ये सध्या संशयाचे वातावरण आहे. रशियाने दोन दिवसांपूर्वी निवेदन प्रसिद्ध करताना ट्रम्प आणि पुतीन यांची व्हिएतनाममध्ये भेट होण्याची शक्‍यता व्यक्त केली होती.\nचवीने खाणाऱ्यांसाठी \"होम डायनिंग'\nमुंबई - राज्यात 20 कोसांवर फक्त भाषाच बदलत नाही तर खाद्य संस्कृतीही बदलते. मुंबई महानगरमध्ये वसलेल्या विविध राज्यांच्या नागरिकांनीही आपल्याबरोबर...\nअयोध्येतील बाबरी मशीद हिंदुत्ववाद्यांनी जमीनदोस्त केल्यानंतर तेथे न उभारल्या गेलेल्या राममंदिराच्या मुद्याचा ‘सात-बारा’ कोणाचा, या प्रश्‍नावरून २५...\n22 हजार शौचकुपांना अखेर मंजुरी\nमुंबई - धोकादायक शौचालये, तुटलेले दरवाजे आणि लाद्यांमुळे झोपडपट्ट्यांतील नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी मुंबईत 22 हजार शौचकूप बांधण्याचा...\nप्रतिष्ठेची झालर काढून घेतल्यास व्यसनांना आळा\nमहाभारतात ‘यक्षप्रश्‍न’ नावाची गोष्ट आहे. यक्षांच्या तलावात उतरल्यामुळे पुतळे झालेल्या भावांना वाचविण्यासाठी युधिष्ठिर यक्षाच्या प्रश्‍नांना उत्तरे...\nजुन्नरला कांदा २८ रुपये किलो\nजुन्नर -जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजारात गुरुवारी जुन्या कांद्याला दहा किलोस २८१ रुपये असा भाव मिळाला. गेल्या रविवारी (ता....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/mamledar-office-registration-agent-public-pune-issues-124859", "date_download": "2018-10-20T00:45:52Z", "digest": "sha1:MCHKZQXUPCHAKT33TJ2BQTYVTSEXVRRK", "length": 16051, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "mamledar office registration agent public pune issues #PuneIssues नोंदणी कार्यालयांमध्ये नागरिकच \"दुय्यम' | eSakal", "raw_content": "\n#PuneIssues नोंदणी कार्यालयांमध्ये नागरिकच \"दुय्यम'\nबुधवार, 20 जून 2018\nपुणे - अपुऱ्या जागेत असणारे कार्यालय... छताला पंखा नाही... लोकांची गर्दी झाली की बसायला जागा नाही.... स्वच्छतागृहही नाही... बाहेर खासगी गाड्यांची गर्दी... ही परिस्थिती आहे शुक्रवार पेठेतील मामलेदार कचेरी परिसरातील सह दुय्यम निबंधक वर्ग-2 हवेली कार्यालयाची.\nपुणे - अपुऱ्या जागेत असणारे कार्यालय... छताला पंखा नाही... लोकांची गर्दी झाली की बसायला जागा नाही.... स्वच्छतागृहही नाही... बाहेर खासगी गाड्यांची गर्दी... ही परिस्थिती आहे शुक्रवार पेठेतील मामलेदार कचेरी परिसरातील सह दुय्यम निबंधक वर्ग-2 हवेली कार्यालयाची.\nराज्याच्या महसुलात सर्वाधिक वाटा असणाऱ्या नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या कार्यालयांत राज्यात आणि शहरात थोड्याफार प्रमाणात अशीच स्थिती असल्याचे \"सकाळ'च्या वतीने करण्यात आलेल्या पाहणीत आढळून आले.\nनागरिकांना मिळणारी \"दुय्यम' वागणूक, एजंटांचे वर्चस्व आणि असुविधांचे आगार, अशी स्थिती या कार्यालयांमध्ये...\n'मी खरेदीखताचा कागद मिळण्यासाठी तीन महिन्यांपूर्वी अर्ज केला होता. सूचीसाठीदेखील या महिन्यात अर्ज केला. परंतु वेळोवेळी चकरा मारूनही माहिती देत नाहीत. यावर लेखी उत्तर देण्याची मागणी केल्यास टाळाटाळ केली जाते. सर्व कागदपत्रांची पूर्तता करूनही मला कागदपत्रे मिळत नाहीत. मात्र, एजंटामार्फत गेल्यास ती लगेच मिळतात. स्वतः कागदपत्रे पाहण्याची मागणी केली असता, फाइलमधील नेमका मला हवा असणारा कागद काढून फाइल पाहण्यास दिली,'' ही सचिन धुमाळ यांची प्रतिक्रिया याबाबत पुरेशी बोलकी आहे.\nघनश्‍याम अग्रवाल म्हणाले, 'कागदपत्रांसाठी केलेल्या अर्जाची दखल घेतली गेली नाही. माहिती अधिकारात माहिती मागितली, तर ती देण्यास विलंब लावल्याने प्रथम अपील करावे लागले. त्यामध्ये आठ दिवसांत कागदपत्रे देण्यास सांगण्यात आले होते. मात्र, खूप पाठपुरावा केल्यानंतर ती आता देत आहेत. माझ्यानंतर अर्ज करणाऱ्या एका व्यक्तीला एजंटामार्फत कागदपत्रे लगेच देण्यात आली. या ठिकाणी एका कागदपत्रास पाच हजार रुपयांची मागणी केली जाते.''\nया कार्यालयात येणाऱ्यापैकी बहुतांश लोकांच्या प्रतिक्रिया नकारात्मक होत्या. या कार्यालयात कागदपत्रे ठेवण्याची व्यवस्थाही योग्य नाही. येथील भिंती आणि कोपरे रंगलेले आहेत, कागदपत्रे व फाईलवर धूळच धूळ दिसते. सर्व गाड्या रस्त्यावरच पार्क केल्याने मामलेदार कचेरीत येणाऱ्या नागरिकांना त्रास होतो.\nमी दोन तारखेलाच रुजू झालो असून, कागदपत्रे व्यवस्थित लावण्याचे काम सुरू आहे. या प्रक्रियेला थोडा वेळ लागेल. 2002 च्या आधीच्या कागदपत्रांबाबत हा प्रश्‍न निर्माण होतो.\n- जी. एस. कोळेकर, सह जिल्हा निबंधक\nकागदपत्रे वेळेत न मिळण्याची विविध कारणे आहेत. त्यात, जुनी कागदपत्रे खराब झालेली आहेत. काही गहाळ झाली आहेत. आमचा आणि एजंटचा काही संबंध नाही. सर्व कामे नियमाप्रमाणे केली जातात.\n- प्रकाश खटावकर, सह दुय्यम निबंधक वर्ग-2, हवेली.\nगेट बंद केल्याने अडचणी\nमामलेदार कचेरी येथे दुय्यम निबंधक कार्यालयाचा पूर्वीचा रस्ता बंद केल्याने ये-जा करण्यास त्रास होत असल्याची तक्रार ज्येष्ठ नागरिकांनी केली. याबाबत आद्यक्रांतिवीर उमाजी नाईक हुतात्मा स्मारकाचे कायदेशीर सल्लागार सुनील जाधव म्हणाले, 'येथे गेट बांधण्याची परवानगी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि तहसील कार्यालयाकडून घेतली आहे. त्यामुळे नागरिकांना अडथळा होणार नाही, याची दक्षता घेतली आहे. येथील ऐतिहासिक झाडाचे संवर्धन आम्ही करत आहोत.''\nतुमचे अनुभव काय आहेत. लिहा प्रतिक्रिया : ई मेला करा : webeditor@esakal.com वर\nपिंपरी - शहरात दररोज निर्माण होणाऱ्या सुमारे 900 पैकी 450 टन कचऱ्यापासून मोशी कचरा डेपोत सेंद्रिय (कंपोस्ट) खतनिर्मिती केली जात आहे. त्यामुळे...\n22 हजार शौचकुपांना अखेर मंजुरी\nमुंबई - धोकादायक शौचालये, तुटलेले दरवाजे आणि लाद्यांमुळे झोपडपट्ट्यांतील नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी मुंबईत 22 हजार शौचकूप बांधण्याचा...\nपिंपरी शहराच्या अनेक भागांत कमी पाणीपुरवठा\nपिंपरी - शहराला भेडसावणारी पाणीटंचाईची समस्या सुटत नसल्यामुळे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शनिवारी (ता. 20) सर्वच पक्षाचे नगरसेवक आक्रमक भूमिका...\nप्रतिष्ठेची झालर काढून घेतल्यास व्यसनांना आळा\nमहाभारतात ‘यक्षप्रश्‍न’ नावाची गोष्ट आहे. यक्षांच्या तलावात उतरल्यामुळे पुतळे झालेल्या भावांना वाचविण्यासाठी युधिष्ठिर यक्षाच्या प्रश्‍नांना उत्तरे...\nविपरीत परिस्थितीमुळे नरभक्षक झालेल्या ‘अवनी’ या वाघिणीला धरावे किंवा ठार मारावे, या आदेशावरून निर्माण झालेला वाद ‘अवनी’ ताब्यात आल्यावर मिटेल. मात्र...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/vruthanta-news/early-morning-load-shedding-in-south-mumbai-in-1135281/", "date_download": "2018-10-20T00:29:32Z", "digest": "sha1:YZSTPQNOKWBXU4Y24R7KGFI6OK3DG56R", "length": 15373, "nlines": 207, "source_domain": "www.loksatta.com", "title": "दक्षिण मुंबईवर पहाटेचे वीजसंकट | Loksatta", "raw_content": "\nविषाणुजन्य तापावर प्रतिजैविके घेणे टाळा\nसंत्र्याला यंदा सुगीचे दिवस\nऊस तोडणी कामगारांना भविष्य निर्वाह निधीचा लाभ\nदसरा मेळाव्यातून पंकजांचा पक्षांतर्गत स्पर्धकांनाही इशारा\nदक्षिण मुंबईवर पहाटेचे वीजसंकट\nदक्षिण मुंबईवर पहाटेचे वीजसंकट\nउपनगरांतल्या मुंबईकरासाठी दक्षिण मुंबईत घर म्हणजे चनीची परमावधी मानली जाते. मात्र सध्या उपनगरीय रहिवासी सुशेगात आणि दक्षिण मुंबईतील रहिवासी त्रासात, अशी काहीशी परिस्थिती आहे.\nउपनगरांतल्या मुंबईकरासाठी दक्षिण मुंबईत घर म्हणजे चनीची परमावधी मानली जाते. मात्र सध्या उपनगरीय रहिवासी सुशेगात आणि दक्षिण मुंबईतील रहिवासी त्रासात, अशी काहीशी परिस्थिती आहे. याला कारणीभूत आहे बेस्टचा वीजपुरवठा नळ बाजार, निजाम स्ट्रीट आदी परिसरातील रहिवाशांची झोप सध्या भल्या पहाटेच मोडते ती वीजपुरवठा खंडित झाल्याने. गेले दोन-चार महिने जवळपास दर दिवशी या भागातील वीजपुरवठा पहाटे चारच्या सुमारास खंडित होत असून पुरवठा सुरळीत होण्यासाठी चार तासांचा अवधी लागत आहे. नेमक्या याच वेळात पाणी येत असल्याने विजेअभावी पाणी इमारतींच्या टाक्यांमध्येही चढत नाही. त्यामुळे येथील रहिवाशांना सध्या विजेच्या तुटवडय़ासह पाणीबाणीलाही तोंड द्यावे लागत आहे. विशेष म्हणजे याबाबत बेस्टच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला असता उद्धट उत्तरे ऐकावी लागत असल्याची रहिवाशांची तक्रार आहे.दक्षिण मुंबई हा साधारणपणे सर्वच बाबतीत समृद्ध भाग मानला जातो. मात्र गेल्या चार महिन्यांपासून दक्षिण मुंबईतील नळ बाजार, निजाम स्ट्रीट आदी परिसरात जवळपास दर दिवशी पहाटे चारला वीज जाण्याचे प्रकार घडत आहेत. याबाबत बेस्ट समितीच्या बठकीत येथील लोकप्रतिनिधी आणि समिती सदस्य याकूब मेमन यांनी हरकतीच्या मुद्दय़ाद्वारे प्रश्न उपस्थित केला. विशेष म्हणजे येथील रहिवाशांनी तक्रार करण्यासाठी बेस्टच्या तक्रार निवारण कक्षाशी अथवा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला असता, ‘समिती सदस्यच काय, महाव्यवस्थापकांकडे तक्रार केलीत, तरीही वीजपुरवठा सुरळीत होणार नाही,’ अशी उद्धट उत्तरे रहिवाशांना ऐकावी लागत आहेत. पहाटे या परिसरातील अनेक रहिवासी धंदेवाईक असल्याने पहाटे चारपासूनच त्यांचा दिनक्रम सुरू होतो. पहाटे पाचच्या सुमारास पाणी येते. मात्र ते पाणी इमारतीवरील टाकीत चढवण्यासाठी पंपच चालू नसल्याने दिवसभर पाण्याचे हाल होत आहेत. अशीच समस्या दोन वर्षांपूर्वी उद्भवली असता आम्ही प्रशासनाकडे पाठपुरावा करून विजेची आणखी एक जोडणी घेतली होती, असे मेमन यांनी सांगितले. या परिसरात उभ्या राहिलेल्या एका टॉवरमुळे येथील विजेचा वापर वाढला आहे. बेस्टच्या नियमाप्रमाणे टॉवर उभारल्यानंतर तेथे बेस्टच्या सब-स्टेशनसाठी जागा उपलब्ध करून देणे आवश्यक असते. मात्र या विकासकाने सब- स्टेशन बांधून दिलेले नाही. बेस्टने या विकासकाला दोन वर्षांची मुदत दिली होती. मात्र मुदत देऊन तीन वष्रे उलटली, तरी प्रशासन कारवाई करीत नाही. त्यामुळे येथील लोकांचे हाल होत आहेत. बेस्टने याबाबत १५ दिवसांत कारवाई करून वीजपुरवठा सुरळीत केला नाही, तर १६व्या दिवशी येथील रहिवाशांना घेऊन आपण बेस्ट भवनात महाव्यवस्थापकांसमोर धरणे आंदोलन करू, असा इशाराही मेमन यांनी दिला आहे. याबाबत योग्य चौकशी करून प्रकरण निकालात काढले जाईल. तसेच नियंत्रण कक्षातून उद्धट उत्तरे देणाऱ्या कर्मचाऱ्यांवरही कारवाई केली जाईल, असे आश्वासन बेस्टचे उपमहाव्यवस्थापक (वाहतूक) आर. आर. देशपांडे यांनी दिले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nठाणे शहरबात : अघोषित भारनियमनाचे संकट\nडोंबिवलीत दीड तासाचे भारनियमन\nऑन दि स्पॉट : पाण्यावाचून चटके, भारनियमनाचे झटके\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n‘रावण दहना’त मृत्युतांडव, पंजाबमधील भीषण दुर्घटनेत ६० ठार\n...तर ६० जणांचा जीव वाचला असता\nबाप मृत्यूशी लढत असतानाच मुलगी आणि नातीवर काळाचा घाला\nरावण दहन करताना भीषण अपघात, पाहा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ\nकौतुकास्पद: युपीतल्या 850 शेतकऱ्यांना बिग बी करणार कर्जमुक्त; ५.५ कोटींचं अर्थसहाय्य\n#MeToo : सेलिब्रेटी मॅनेजमेंट कंपनीच्या अनिर्बन दास ब्ला यांचा आत्महत्येचा प्रयत्न\n#MeToo कोर्टाच्या आदेशाची वाट बघा; आलोक नाथांची सिंटाला विनंती\n#MeToo : प्रसिद्ध चित्रकार जतिन दास म्हणतात तो मी नव्हेच\n#MeToo : 'सेक्रेड गेम्स'च्या अभिनेत्रीचा दिग्दर्शक विपुल शहावर लैंगिक गैरवर्तणुकीचा आरोप\nसागरी किनारी रस्त्यावर ‘क्रॅश एटोनेटर’\nमेट्रो मार्गिकांचे संचलन ‘एमएमआरडीएकडे’च\n१८व्या वर्षांत अत्रे कट्टय़ावर तरुणाईचा मेळा\nयंदा उत्पादन घटण्याची शक्यता\nतलासरीमध्ये गटारावरच भाजीविक्रीची दुकाने\nजुईनगर येथे अपंग, विशेष मुलांसाठी उद्यान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-five-pesticides-ban-two-months-maharashtra-12299", "date_download": "2018-10-20T00:55:23Z", "digest": "sha1:FQRBOFMTTXV72EMV3X25AHK6WVNRIW34", "length": 15522, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, five pesticides ban for two months, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nराज्यात पाच कीटकनाशके विक्रीला दोन महिने बंदी\nराज्यात पाच कीटकनाशके विक्रीला दोन महिने बंदी\nशनिवार, 22 सप्टेंबर 2018\nअकोलाः राज्यात कीटकनाशक फवारणीद्वारे विषबाधा होत असल्याच्या घटना मागील हंगामापासून सातत्याने घडत अाहेत. याची कारणे चौकशीत निष्पन्न झाली असून, कृषी खात्याने एक अधिसूचना काढत पाच कीटकनाशकांवर ६० दिवसांसाठी वितरण, विक्री किंवा वापरावर बंदी घातली अाहे. राज्याचे कृषी व जलसंधारण खात्याचे सचिव एकनाथ डवले यांनी हे अादेश काढले अाहेत.\nअकोलाः राज्यात कीटकनाशक फवारणीद्वारे विषबाधा होत असल्याच्या घटना मागील हंगामापासून सातत्याने घडत अाहेत. याची कारणे चौकशीत निष्पन्न झाली असून, कृषी खात्याने एक अधिसूचना काढत पाच कीटकनाशकांवर ६० दिवसांसाठी वितरण, विक्री किंवा वापरावर बंदी घातली अाहे. राज्याचे कृषी व जलसंधारण खात्याचे सचिव एकनाथ डवले यांनी हे अादेश काढले अाहेत.\nकीटकनाशकांच्या वापरामुळे विषबाधा झाल्याच्या घटना राज्यात याही हंगामात पुन्हा उघडकीस अाल्या अाहेत. जुलैपासून अात्तापर्यंत कीटकनाशकांमुळे झालेल्या विषबाधेच्या उपचारासाठी विविध रुग्णालयांत ३३ शेतमजूर, शेतकऱ्यांना दाखल करण्यात अाले होते. कीडनाशकांचे लेबल क्लेम, तसेच एकमेकांत मिसळून त्यांची वाढू शकणारी विषारीपणाची तीव्रता हे मुद्दे त्यातून पुढे आले होते.\nराज्य शासनाने मार्च २०१८ मध्ये पाच कीटकनाशकांची विक्री, वितरण किंवा वापर यावर कायमस्वरूपी बंदी घालण्याची विनंती केंद्रीय कीटकनाशक मंडळ व नोंदणी समितीकडे केली अाहे. केंद्र सरकार या प्रस्तावाबाबत अाढावा घेऊन चौकशी करीत अाहे.\nकीटकनाशकांचे धोकादायक स्वरूप, तसेच विषबाधा होण्याच्या वारंवार घटना लक्षात घेता केंद्र सरकारकडून प्रस्तावावर चौकशी होईपर्यंत या कीटकनाशकांवर बंदी घालण्यात अाली अाहे.\nप्रोफेनोफॉस (४० टक्के) अधिक सायपरमेथ्रीन (४ टक्के) संयुक्त कीटकनाशक, फिप्रोनील ४० टक्के अधिक इमिडाक्लोप्रिड ४० टक्के (डब्ल्यू जी), ॲसिफेट (७५ टक्के एसपी), डायफेन्थुरॉन (५० टक्के डब्ल्यूपी) व मोनोक्रोटोफॉस (३६ टक्के एसएल) या कीटकनाशकांचा समावेश अाहे.\nभाजीपाला पिकांची रोपवाटिका तयार करताना\nभाजीपाला पिकांची रोपवाटिका करताना योग्य ती काळजी घेतल्यास पुनर्लागवडीनंतरच्या काळातील अने\nपुण्यात फुलांची ७ काेटींची उलाढाल\nपुणे ः फूल उत्पादक शेतकऱ्यांची भिस्त असणाऱ्या नवरात्र आणि दसऱ्याला विशेष मागणी असलेल्या झ\nकशी टिकेल पांढऱ्या सोन्याची झळाळी\nराज्यात कापूस वेचणीला सुरवात होऊन दसऱ्याच्या मुहूर्तावर बऱ्याच शेतकऱ्यांनी विक्रीही चालू\nपरभणीत फ्लाॅवर प्रतिक्विंटल २००० ते २५०० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nवनस्पतीतील संजीवकांमुळे अवकाशातही उत्पादन घेणे...\nपोषक घटकांची कमतरता आणि गुरुत्वाकर्षण कमी असणे या दोन कारणांमुळे चंद्र किंवा अन्य ग्रहांव\nपरभणी, राहुरी कृषी विद्यापीठांना पाच...परभणी ः भारतीय कृषी संशोधन परिषदअंतर्गत कृषी...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम...पुणे : पावसाला पोषक हवामान झाल्याने आठवड्याच्या...\n‘आरएसएफ’च्या मूळ सूत्रात घोडचूकपुणे: शेतकऱ्यांना हक्काचा ऊसदर मिळवून देणाऱ्या...\nसाखर कारखान्यांची धुराडी आजपासून पेटणारपुणे: राज्यातील साखर कारखान्यांच्या गाळप हंगामाला...\nसहकारी बॅंकांना एकाच छताखाली आणणार :...पुणे ः सहकार क्षेत्राला ‘अच्छे दिन’ आणण्यासाठी...\nचला मिरचीच्या आगारात राजूरा बाजारात...मिरचीचे आगार अशी ओळख अमरावती जिल्ह्यातील राजूरा...\n‘एसआरटी’ तंत्राने मिळाली उत्पादनासह...पेंडशेत (ता. अकोले, जि. नगर) या कळसूबाई शिखराच्या...\nतुटवड्यामुळे कांद्याच्या दरात सुधारणानवी दिल्ली ः देशातील महत्त्वाच्या कांदा उत्पादक...\nकृषी विद्यापीठांचे संशोधन आता एका...मुंबई ः राज्यातील चारही कृषी विद्यापीठांनी केलेले...\nमहाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांना...शिर्डी: महाराष्ट्रात यंदा पाऊस कमी झाला....\nकोल्हापुरी गुळाचा गोडवा यंदा वाढणारकोल्हापूर : यंदाच्या पावसाळ्यात गुजरात,...\nकमी दरांवरून जिनर्सचा ‘सीसीआय’च्या...जळगाव ः भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) कापूस...\nहोय, आम्ही बदलू शेतीचे चित्र... ‘शाळेत सुरू असलेल्या कृषी शिक्षण अभ्यासक्रमातून...\n‘पंदेकृवि’च्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचा...अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ...\nशेतीपासून जितके दूर जाल तितके दुःख...पुणे : शेतीशी जोडलेली माणसं ही निसर्ग आणि मानवी...\nनाबार्डच्या व्याजदरातच जिल्हा बँकांना...मुंबई : राज्य बँकेला नाबार्डकडून मिळणाऱ्या...\nकोकण, पश्‍चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी...पुणे : कोकण अाणि पश्‍चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी...\nअकोला, बुलडाणा जिल्ह्यांत कोरडवाहू...अकोला : अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यात कोरडवाहू...\nअठरा गावांनी केली कचऱ्यापासून गांडूळखत...गावे आणि वाडीवस्त्याही स्वच्छतेत अग्रभागी...\n‘सीसीआय’च्या खरेदीला दिवाळीत मुहूर्तमुंबई : देशातील महत्त्वाच्या कापूस उत्पादक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/topics/navi-mumbai/photos/", "date_download": "2018-10-20T01:17:39Z", "digest": "sha1:D2SM4HWJYBPL66JAMSWQCIOAQKA4AB53", "length": 24214, "nlines": 408, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Navi Mumbai Photos| Latest Navi Mumbai Pictures | Popular & Viral Photos of नवी मुंबई | Photo Galleries at Lokmat.com", "raw_content": "शनिवार २० ऑक्टोबर २०१८\n'या' विनोदी अभिनेत्याला ओळखलात का \n'झी मराठी अवॉर्ड्स २०१८'मध्ये बालकलाकारांची धमाल\nआम्ही दोघी मालिकेत 'कुछ कुछ होता है' चित्रपटाची झलक\nपावसामुळे मुंबईतील धूलिकणांचे प्रमाण घटले\nमेट्रोच्या कामावरून दोन यंत्रणांमध्ये रंगला वाद\n‘मी टू’ चळवळ पीडितांसाठी; त्याचा गैरवापर करू नका - उच्च न्यायालय\nदागिन्यांच्या मोहात मित्राकडूनच मुख्य सूत्रधाराची हत्या\nरेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या ब्लॉक\nTanushree Dutta controversy : 'सिन्टा'वर भडकली तनुश्री दत्ता; पण का\nविविधांगी भूमिका साकारण्याचा एकच ध्यास\n ‘बधाई हो’ने पहिल्या दिवशी रचला विक्रम\n‘अॅव्हेंजर्स 4’मध्ये आयर्न मॅनच्या हातात दिसणार ‘हे’ खास शस्त्र\n23 Years Of DDLJ : शाहरूख- काजोलचा ‘दिलवाले दुल्हनियां ले जायेंगे’ झाला २३ वर्षांचा पाहा कधीही न पाहिलेले काही फोटो\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nशीघ्रपतनाची समस्या; कारणं आणि उपाय\nपरिणीती चोप्राचे 'हे' इंडो-वेस्टर्न लूक्स तुम्हाला देतील परफेक्ट लूक\nसंध्याकाळच्या चहासोबत एकदा तरी ट्राय करा खमंग मसाला पापड\nकानामध्ये हेवी इयररिंग्स वापरताय 'या' समस्यांचा करावा लागू शकतो सामना\nमुंबईतील 'या' ठिकाणी स्वस्त आणि मस्त शॉपिंगचा आनंद लुटा\nपंजाब - अमृतसर रेल्वे दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शनिवारी पंजाबमध्ये राजकीय शोक\nभाजपाचे बिहारचे खासदार भोला सिंह यांचे निधन; दिल्लीच्या राम मनोहर लोहिया इस्पितळात केले होते दाखल.\nट्रेनने लोकांना उडवलं आणि सिद्धूंच्या पत्नी नवजोत कौर गाडीत बसून घरी निघून गेल्या, प्रत्यक्षदर्शींचा आरोप\nपंजाब - अमृतसर येथे रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना पंजाब सरकारकडून 5 लाख रुपयांची मदत जाहीर\nनवी दिल्ली - अमृतसर येथील रेल्वे दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले दु:ख व्यक्त\nआदिलाबाद : नागपूरहून निघालेल्या कारमध्ये दहा कोटींची रोकड जप्त\nअमृतसर (पंजाब) - रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या भीषण रेल्वे अपघातात 50 जाणांचा मृत्यू, पोलिसांची माहिती\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\nऔरंगाबाद - डोक्यात दगड घालून कविता अशोक जाधव या महिलेचा खून, हर्सूल भागातील घटना\nनाशिक - नाशिक मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये वादावादी\nमुंबई - मुंबई विमानतळावर 21 लाख 52 हजार रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर जप्त, सीआयएसएफची कारवाई\nनागपूर - गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमदार निवासावर चढून आंदोलन, अधिग्रहित जमिनीचा मोबदला देण्याची मागणी\nनंदुरबार- जि.प.समाज कल्याण अधिकारी सतिश वळवी यांना कार्यालयात 20 हजाराची लाच घेताना अटक\nपंजाब - अमृतसर रेल्वे दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शनिवारी पंजाबमध्ये राजकीय शोक\nभाजपाचे बिहारचे खासदार भोला सिंह यांचे निधन; दिल्लीच्या राम मनोहर लोहिया इस्पितळात केले होते दाखल.\nट्रेनने लोकांना उडवलं आणि सिद्धूंच्या पत्नी नवजोत कौर गाडीत बसून घरी निघून गेल्या, प्रत्यक्षदर्शींचा आरोप\nपंजाब - अमृतसर येथे रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना पंजाब सरकारकडून 5 लाख रुपयांची मदत जाहीर\nनवी दिल्ली - अमृतसर येथील रेल्वे दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले दु:ख व्यक्त\nआदिलाबाद : नागपूरहून निघालेल्या कारमध्ये दहा कोटींची रोकड जप्त\nअमृतसर (पंजाब) - रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या भीषण रेल्वे अपघातात 50 जाणांचा मृत्यू, पोलिसांची माहिती\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\nऔरंगाबाद - डोक्यात दगड घालून कविता अशोक जाधव या महिलेचा खून, हर्सूल भागातील घटना\nनाशिक - नाशिक मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये वादावादी\nमुंबई - मुंबई विमानतळावर 21 लाख 52 हजार रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर जप्त, सीआयएसएफची कारवाई\nनागपूर - गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमदार निवासावर चढून आंदोलन, अधिग्रहित जमिनीचा मोबदला देण्याची मागणी\nनंदुरबार- जि.प.समाज कल्याण अधिकारी सतिश वळवी यांना कार्यालयात 20 हजाराची लाच घेताना अटक\nAll post in लाइव न्यूज़\nनवी मुंबईत नारळी पौर्णिमा उत्साहात साजरी\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nMumbai Rains : मुंबईत 'पाणीबाणी'... धो-धो पावसाने रस्ते गेले पाण्याखाली\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nMumbai RainRainmonsoon 2018panvelNavi Mumbaiweatherमुंबईचा पाऊसपाऊसमान्सून 2018पनवेलनवी मुंबईहवामान\nनवी मुंबई विमानतळाचे काम प्रगतिपथावर\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nनवी मुंबईत रामनवमीचा उत्साह\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\n दहावीचा शेवटचा पेपर संपल्यानंतर विद्यार्थ्यांचा जल्लोष\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nपंतप्रधानांच्या कार्यक्रमात शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींना निमंत्रण नसल्याने शिवसैनिकांचे आंदोलन\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nShiv SenaNavi Mumbaiशिवसेनानवी मुंबई\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे भूमिपूजन\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nनवी मुंबईतील बालाजी मंदिरात कार्तिकी पोर्णिमेनिमित्त दिपोत्सव\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nशिर्डीसबरीमाला मंदिरमीटूसनी देओलइंधन दरवाढप्रो कबड्डी लीगसुशांत सिंग रजपूतनवरात्रीतितली चक्रीवादळडोनाल्ड ट्रम्प\nविक्रमवीर विराट; कोहलीचे 'हे' एक डझन विक्रम सांगतात त्याची महानता\nPHOTO बॉलिवूडच्या कलाकारांनी लावली दुर्गा पूजेला हजेरी\nजॅकलिन, स्मृती इराणी, आमीरचं नाव बदललं; 'प्रयागराज'नंतरही योगींचा नामांतराचा धडाका\nपरिणीती चोप्राचे 'हे' इंडो-वेस्टर्न लूक्स तुम्हाला देतील परफेक्ट लूक\nमुंबईतील 'या' ठिकाणी स्वस्त आणि मस्त शॉपिंगचा आनंद लुटा\nलहानपणी टॉप, मात्र मोठेपणी फ्लॉप आठवतात का 'हे' कलाकार\n'या' घरगुती वस्तुंचा तुम्ही चुकीच्या पद्धतीने वापर करताय\nदसरा मेळाव्यामुळे शिवाजी पार्क भगवामय\nनागपुरातील विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यातील क्षणचित्रे\nवेगाने वजन कमी करण्यासाठी नारळाचं पाणी; जाणून घ्या कसे\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nतिरंगा फडकला आणि डोळे पाणावले सांगतोय मिस्टर आशिया सुनीत जाधव\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nअष्टमीला कोल्हापूरची अंबाबाई महिषासुरमर्दिनीच्या रूपात\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nMeToo बद्दल तरुणाईचं म्हणणं काय तरुणाई खुलेपणाने होतेय व्यक्त\nसप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nजोतिबाची पाच पाकळ्यातील बैठी सरदारी पूजा\nस्वबळानंतर शिवसेनेची पाऊले युतीकडे\nमेट्रोच्या कामावरून दोन यंत्रणांमध्ये रंगला वाद\nरावणदहन पाहाणाऱ्या ६१ जणांना रेल्वेने चिरडले\nदुष्काळात महाराष्ट्राला मदतीचा हात देऊ : मोदी\nपावसामुळे मुंबईतील धूलिकणांचे प्रमाण घटले\nमुंबईसह कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्राला पावसाचा इशारा\nमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून डॉलर्स जप्त\nबॉलिवूड स्टार्सच्या व्यवस्थापकाने केला आत्महत्येचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%A1%E0%A4%BE", "date_download": "2018-10-19T23:58:04Z", "digest": "sha1:R3AHPJ7FFR4V46U7TZZSIOYR7ZNPA2O2", "length": 4934, "nlines": 128, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "बांगडा - विकिपीडिया", "raw_content": "\nबांगडी याच्याशी गल्लत करू नका.\nबांगडा (इंग्रजीत Mackerel) हा एक खाऱ्या पाण्यातला मासा आहे. भारताभोवतालच्या समुद्रांत हा मुबलक मिळतो.हा मासा शाकाहारी आहे. [१] मराठीत या माशाला अंजारी असेही म्हणतात असे http://www.whatiscalled.com/fish-names-in-all-languages/ या संकेतस्थळावर म्हटले आहे. या माशाचे शास्त्रीय नाव बहुधा Sromber srombus असावे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\n↑ शिवप्रसाद देसाई. पान क्र. १ \"समुद्रातील अन्नसाखळी अडचणीत/दृष्टीक्षेपात\" (मराठी मजकूर).\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ९ जुलै २०१८ रोजी ०९:३८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/agro/agrowon-special-financial-stability-mava-cream-production-135752", "date_download": "2018-10-20T00:38:08Z", "digest": "sha1:F6F3H4G7DITPM57B2AZ3FWBICD2QM44A", "length": 20627, "nlines": 200, "source_domain": "www.esakal.com", "title": "agrowon special Financial Stability from Mava Cream Production मावा मलई निर्मितीतून मिळविले आर्थिक स्थैर्य | eSakal", "raw_content": "\nमावा मलई निर्मितीतून मिळविले आर्थिक स्थैर्य\nरविवार, 5 ऑगस्ट 2018\nजळगाव शहरामधील पिंप्राळा परिसरातील देवकाबाई गोविंदा बारी आणि ममता सुभाष बारी या सासू-सुनेच्या जोडीने मावा मलई चॉकलेट निर्मितीचा व्यवसाय सुरू केला. शुद्धता व उत्तम दर्जा या जोरावर मावा मलई चॉकलेटला बारमाही मागणी आहे. प्रक्रियेसाठी लागणारा खवा शेतकऱ्यांच्याकडूनच खरेदी केला जातो. मावा मलई चॉकलेट निर्मितीमुळे बारी कुटुंबाला रोजगाराचा चांगला पर्यायही मिळाला आहे.\nजळगाव शहराच्या पिंप्राळा भागातील देवकाबाई बारी या पूर्वी भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करत होत्या. दर बुधवारी पिंप्राळा येथील आठवडे बाजारात त्या भाजी विक्रीसाठी जायच्या. सुभाष व चेतन ही त्यांची मुले नोकरी करतात. चेतन यांचा शहरातील काही चॉकलेट निर्माते, मोठे वितरक यांच्याशी संपर्क आला होता. त्यातून त्यांना या व्यवसायातील बारकावे समजले. मावा मलई चॉकलेट निर्मितीबाबत चेतन यांनी घरच्यांशी चर्चा केली. यातून भाजी विक्रीपेक्षा मावा मलई चॉकलेट निर्मितीचा निर्णय ममता सुभाष बारी यांनी सासूबाई देवकाबाई यांच्या साथीने घेतला. यासाठी पहिल्यांदा ओळखीच्या प्रक्रिया उद्योगामध्ये मावा मलई चॉकलेट निर्मितीबाबत प्रशिक्षणही घेतले. त्यानंतर स्वतः निर्मिती व्यवसायात त्या उतरल्या.\nभाजीपाला विक्रीतून बारी यांना फारसा नफा सुटत नसे. शिवाय दिवसभर घराबाहेर रहावे लागत होते. फक्त आठवडे बाजारात नेहमीपेक्षा जास्तीचा भाजीपाला विकला जायचा. परंतु, मलई निर्मितीच्या व्यवसायामुळे घरगुती पूरक उद्योगाला सुरवात झाली. त्यामुळे दोन वर्षांपूर्वी त्यांनी भाजीपाला विक्री व्यवसाय बंद केला. निवासस्थानावरील दोन खोल्यांध्ये बारी यांनी मावा मलई चॉकलेट निर्मितीला सुरवात केली. एका खोलीत मावा मलई निर्मितीसाठी मावा, साखर, ग्लुकोजवर प्रक्रिया केली जाते. तर दुसऱ्या खोलीत महिला रॅपरमध्ये मावा मलई चॉकलेट भरण्याचे काम करतात. या उद्योगात बारी यांनी नऊ महिला व तीन पुरुषांना रोजगार दिला आहे. निर्मिती सुरू झाल्यानंतर विक्रीसाठी सुभाष आणि चेतन मावा मलईचे नमुने घेऊन दुकानदार, मोठे खरेदीदार यांना भेटायचे. मलईची चव अतिशय रूचकर असल्याने बाजारपेठेत चांगली मागणी मिळू लागली आहे. मागणी लक्षात घेऊन बारी यांनी साई गृह उद्योगाच्या माध्यमातून मावा मलईचे उत्पादनात वाढ केली.या उत्पादनासाठी त्यांनी फूड लायसन्स घेतले आहे.\nमावा मलई निर्मितीबाबत ममता बारी म्हणाल्या की, आम्हाला रोज ३० किलो खवा, ५० किलो साखर आणि काही प्रमाणात ग्लुकोजची आवश्‍यकता असते. बाजारपेठेच्या मागणीनुसार मावा मलई निर्मितीचे नियोजन केले जाते. या व्यवसायासाठी विजेची फारशी गरज नाही. फक्त स्वयंपाकाचा गॅस खवा, साखरेवर प्रक्रियेसाठी आवश्‍यक असतो. मावा मलई निर्मितीसाठी रोज नऊ महिला मदतीस येतात. सकाळी ९.३० ते सायंकाळी ६ पर्यंत मावा मलई निर्मितीचे काम चालते. मागणी लक्षात घेता मलई निर्मितीसाठीची घटकांची पुरेशी उपलब्ध करून ठेवावी लागते. मावा मलई निर्मितीसाठी लागणारा खवा हा प्रामुख्याने बीड जिल्ह्यातील ओळखीच्या शेतकऱ्यांच्याकडूनच खरेदी केला जातो. त्यामुळे गुणवत्तेची खात्री रहाते. जर गरज वाटली तर जळगाव परिसरातील शेतकऱ्यांकडून जास्तीचा खवा खरेदी केला जातो. सासत्यपूर्ण मागणीमुळे चांगल्या दर्जाचा खवा आम्हाला शेतकऱ्यांच्याकडून मिळतो. त्यामुळे उत्पादनाची गुणवत्ता टिकून आहे. मलई पॅकिंगसाठी लागणारे रॅपर मुंबई येथून २५० रुपये प्रति किलो या दराने आणि पॅकिंगसाठी लागणारी बरणी, कोरूगेटेड बॉक्‍स जळगाव शहरातून खरेदी केला जातो.\nबाजारपेठेत वेगळेपण जपण्यासाठी ममता बारी यांनी मावा मलईचा ‘कृष्णा मलई` हा ब्रॅंन्ड तयार केला आहे. याबाबत त्या म्हणाल्या की, ८०० ग्रॅम मावा मलई चॉकलेटची एक बरणी १२५ रुपयांना विकली जाते. विक्रीसाठी जळगाव शहर तसेच परिसरातील गावांमध्ये दुकानदारांशी संपर्क करण्यासाठी फिरावे लागते. मध्यंतरी जळगाव शहरातील एका मॉलने मावा मलई पुरवठ्यासाठी मागणी केली आहे. त्यासाठी बारकोडसंबंधीची मंजुरी आम्ही घेत आहोत. यासाठी ८० हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. पुढील काळात चिक्की, लाडू, खाद्यपदार्थांच्या निर्मितीचे नियोजन आम्ही केले आहे.\nसध्याच्या काळात जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, भडगाव, जळगाव शहर, बोदवड, चोपडा या भागात मावा मलईची विक्री होते. औरंगाबाद, बऱ्हाणपूर येथून दर महिन्याला दोन ते तीन बॉक्‍स मावा मलईची मागणी असते. एका बॉक्‍समध्ये ८०० ग्रॅमच्या वीस बरण्या बसतात. जळगाव शहरातील मालवाहतूकदारांच्या माध्यमातून संबंधित ठिकाणी मावा मलई पोचविली जाते.\nमावा मलई निर्मितीच्या व्यवसायात बारमाही रोजगार तयार झाला आहे. महिन्याला सरासरी १५ हजार रुपयांपर्यंत नफा शिल्लक रहातो.कुटुंबातील सर्व सदस्यांची चांगली मदत होते, याचबरोबरीने परिसरातील नऊ महिलांना रोजगार दिल्याचेही समाधान आहे.\nबचत गट, खाद्य महोत्सवातून विक्रीचे नियोजन\nघरबसल्या मावा मलई चॉकलेट निर्मितीतून रोजगार मिळाल्याने भाजीपाला विक्रीचा व्यवसाय देवकाबाई यांनी बंद केला आहे. जळगाव परिसरातील काही महिला बचत गट आणि खाद्यपदार्थ निर्मितीचा व्यवसाय करणाऱ्या महिलांशी त्यांनी ओळख करून घेतली असून, त्यांच्याकडेही मावा मलई विक्रीसाठी पाठविली जाते. याचबरोबरीने परिसरात भरणाचे महिला बचत गट महोत्सव, खाद्यपदार्थ विक्री उपक्रमात मावा मलई विक्रीसाठी ठेवली जाते. त्यातूनही थेट ग्राहकांच्यापर्यंत मावा मलईचा प्रसार होत आहे.\nमुंबई - शहरात मधुमेह, लठ्ठपणा आदी आजार वाढत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर मुंबई महापालिकेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पालिकेच्या 127...\nघरकामांत स्त्री-पुरुष समानता हवी\nमुंबई - स्त्री-पुरुष समानता घरातील कामांमध्येही असायला हवी, असे खडे बोल मुंबई उच्च न्यायालयाने सुनावले आहेत. घरातील कामे केवळ महिलांनीच का करायची\nचवीने खाणाऱ्यांसाठी \"होम डायनिंग'\nमुंबई - राज्यात 20 कोसांवर फक्त भाषाच बदलत नाही तर खाद्य संस्कृतीही बदलते. मुंबई महानगरमध्ये वसलेल्या विविध राज्यांच्या नागरिकांनीही आपल्याबरोबर...\nमारुती नवले आणखी पाच दिवस कारागृहात\nपुणे - प्राध्यापकांचे वेतन देण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन न केल्या प्रकरणी सिंहगड शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मारुती नवले...\nबॅंक अधिकाऱ्यांना क्‍लीन चिट\nपुणे - ठेवीदारांच्या आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणात बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी (डीएसके) यांना नियमबाह्य कर्ज दिल्याप्रकरणी बॅंक ऑफ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://exactspy.com/mr/how-to-uninstall-exactspy-cell-phone-spy-app/", "date_download": "2018-10-20T00:54:01Z", "digest": "sha1:BRTZJMDOEXG3P42VUZIHARVVDHTW2PMD", "length": 8585, "nlines": 91, "source_domain": "exactspy.com", "title": "exactspy सेल फोन Spy अनुप्रयोग विस्थापित कसे?", "raw_content": "\nexactspy सेल फोन Spy अनुप्रयोग विस्थापित कसे\nविस्थापित करण्यासाठी ExactSpy सेल फोन Spy अनुप्रयोग लक्ष्य यंत्रावरून, आम्ही करा 2 प्रकरणे:\n1. जर आपण आपल्या हातात लक्ष्य साधन ठेवू शकता\n– If you have ExactSpy Spy App versions 1.4(तो Android साठी स्वयंचलित उत्तर समर्थन पासून), आपण सत्र सेटिंग्ज / अधिक / सुरक्षा मध्ये डिव्हाइस प्रशासन निष्क्रिय आवश्यक. आपण जुन्या आवृत्ती असल्यास आपण पुढील चरणावर जा.\n– सेटिंग्ज / अधिक / सुरक्षा जा आणि अर्ज व्यवस्थापक टॅप आणि विस्थापित सिस्टम सेवा क्लिक करा.\n2. जर आपण विस्थापित करू इच्छिता ExactSpy सेल फोन Spy अनुप्रयोग दूरस्थपणे\n– वापरकर्ता नियंत्रण पॅनेल HTTP येथे आपल्या खात्यात लॉगिन://my.exactspy.com\n– वरच्या उजव्या मेन्यू सेटिंग्ज वर जा, आणि विस्थापित मेनू क्लिक करा\n– तो पासवर्ड फॉर्म दाखवतो, आपण दूरस्थपणे विस्थापित करू इच्छिता पुष्टी करण्यासाठी आपला संकेतशब्द प्रविष्ट करा\n– बटण अनइन्स्टॉल दूरस्थपणे क्लिक करा आणि ती विस्थापित करा जाईल ExactSpy from the target device with some minutes(पुढील समजुळणी वेळ पूर्ण होईपर्यंत)\nविस्थापित करण्यासाठी ExactSpy सेल फोन Spy अनुप्रयोग लक्ष्य यंत्रावरून, आम्ही करा 2 प्रकरणे:\n1. जर आपण आपल्या हातात लक्ष्य साधन ठेवू शकता\n– पाऊल 1: remove package ExactSpy : लाँच cydia अर्ज. आणि व्यवस्थापित-जा>संकुल व शोधू ExactSpy . काही वेळा ते exactspy म्हणून दाखवते(iOS 7.1.x),exactspy (3GS/4/4S/5/5C/5S). त्यावर टॅप आणि Modifi टॅप आणि नंतर काढा टॅप.\n2. जर आपण विस्थापित करू इच्छिता ExactSpy सेल फोन Spy अनुप्रयोग दूरस्थपणे\n– वापरकर्ता नियंत्रण पॅनेल HTTP येथे आपल्या खात्यात लॉगिन://my.exactspy.com\n– वरच्या उजव्या मेन्यू सेटिंग्ज वर जा, आणि विस्थापित मेनू क्लिक करा\n– तो पासवर्ड फॉर्म दाखवतो, आपण remotel विस्थापित करू इच्छिता पुष्टी करण्यासाठी आपला संकेतशब्द प्रविष्ट करा\n– बटण अनइन्स्टॉल दूरस्थपणे क्लिक करा आणि ती विस्थापित करा जाईल ExactSpy सेल फोन Spy अनुप्रयोग from the target device with some minutes(पुढील समजुळणी वेळ पूर्ण होईपर्यंत)\nमुलभूत भाषा म्हणून सेट करा\nवापराच्या अटी / कायदेशीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://cartagenajournal.com/blog/1766190244/%E0%A4%97%E0%A4%A1-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A4%97%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-mp3-download.html", "date_download": "2018-10-20T01:06:25Z", "digest": "sha1:TULCZL7NTDLUZ4JNUZ37IYQKTT7MCZKV", "length": 4568, "nlines": 39, "source_domain": "cartagenajournal.com", "title": "गड किल्याचा दगडावर MP3 DOWNLOAD MP3/MP4 [8.40 MB] | BEST MP3", "raw_content": "\nगड किल्याचा दगडावर MP3 DOWNLOAD\n* Ekch Raja Ithe Janmla||Mazya Devach Nav Gajtay||Shivaji Maharaj Song|एकच राजा || देवाच नाव गाजतंय || शिवराज्यभिषेकाचं औचित्य साधून शिवाजी महाराज्यांच्या आठवणींचा काही मोजक...\n* माझ्या देवाचं नाव गाजतय डीजे रिमिक्स | Majhya Devach नव Gajtay गाद Killyachya Dagdavar डीजे मिक्स ग्राफिकल कोणत्याही कॉपीराइट उल्लंघनाचा music.All अधिकार संबंधित मालकांची राखीव हेतूने. फक्त जाहिरात / मनोरंजन हेतूने. आपण काढू इच्छित असल्यास ...\n* New Song.. माझ्या देवाच नाव गाजतय गड किल्याच्या दगडावर..\n* Majhya dewach nav gajtay. शिवरायांचं नाव गाजतय song 2018/ Vikrant Warde/ Rohit patil /7744811151./ रोहित पाटील अलिबाग 7744811151 शिवराज्यभिषेकाचं औचित्य साधून शिवाजी महाराज्यां...\n* माझ्या राजाच नाव गाजतय गडकिल्ल्याच्या दगडावर || राजमुद्रा बेंजो पोफळज || RAJMUDRA BANJO POFLAJ mazyarajachnavgajtay #jagdamb #jantaraja #maratha #raigad Original Song Credit : संकल्पना - रोहितकाटकर (पनवेल) गीत - रोहित...\n* शिवराजाचं नाव गाजतयं गड किल्याचे दगडावर | mazya devach nav gajatay | whatsapp Video status | नवीन मराठी विडिओ स्टेटस साठी आत्ताच आमच्या यु ट्युब चैनल ला , prince power sab mix सबस्क...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} {"url": "http://shriharimandiram.org/Branch/index.php?page=109&id=757", "date_download": "2018-10-20T00:54:12Z", "digest": "sha1:5VT4EQI5UM3N6ABUIERU52LGDKVOIKGN", "length": 1564, "nlines": 23, "source_domain": "shriharimandiram.org", "title": " || परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय ||", "raw_content": "\n७५७ आरवली (तुरळ खेर्डी)\n७६२ भाटी (दाभोळ खेर्डी)\nआद्य... १०७ १०८ - १०९ - ११० १११ ... अंत्य\nशाखेचे नाव : आरवली (तुरळ खेर्डी)\nश्री संदीप सीताराम कांगणे\nमुक्काम पोस्ट आरवली, ता. संगमेश्वर,\nजि. रत्नागिरी पिन कोड - ४१५६०८.\nश्री दत्तमंदिर दत्तवाडी आरवली\nमुक्काम पोस्ट आरवली, ता. संगमेश्वर,\nजि. रत्नागिरी पिन कोड - ४१५६०८.\nरविवार सकाळी ८ ते ९ बालोपासना\n© 1981-,परमार्थ निकेतन ट्रस्ट, बेळगांव. सर्व हक्क राखीव.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pailateer/pailteer-news-maharashtra-mandal-france-71750", "date_download": "2018-10-20T00:11:28Z", "digest": "sha1:PSITX7SH3HQVV3QCEMGZTQ766O3XXQ44", "length": 14704, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Pailteer news Maharashtra Mandal in France फ्रान्समधील महाराष्ट्र मंडळाचा दहावा गणेशोत्सव | eSakal", "raw_content": "\nफ्रान्समधील महाराष्ट्र मंडळाचा दहावा गणेशोत्सव\nबुधवार, 13 सप्टेंबर 2017\nमाधुरीताईंच्या कथा कथन कार्यक्रमानंतर, श्री. सुधीर गाडगीळ यांनी 'मुलुखावेगळी माणसे' हा कार्यक्रम सादर केला. तीस वर्षांहून अधिक काळ, भारतातील अनेक मान्यवर व्यक्तींच्या मुलाखती घेताना, या मान्यवरांचे सुधीरजींना दिसलेले विविध पैलू अत्यंत मिश्किल शब्दात सुधीरजींनी सादर केले. इंदिरा गांधी यांच्यापासून ते सचिन तेंडुलकर यांच्यापर्यंत वेगवेगळ्या व्यक्तींच्या स्वभावाचे वेगळेच कंगोरे उलगडून दाखवले. निरीक्षण, वाचन, सराव या बरोबरच प्रसंगावधान याचे सूत्रसंचालनात महत्व आहे, हे त्यांनी अधोरेखित केले. दोन तास सर्व रसिक त्यांच्या अनुभव कथनात रमून गेले.\nमहाराष्ट्र मंडळ फ्रान्सने या वर्षी आपला दहावा गणेशोत्सव साजरा दणक्यात साजरा केला. विशेष म्हणजे या वर्षी कार्यक्रमासाठी प्रसिद्ध सूत्रसंचालक आणि मुलाखतकार सुधीर गाडगीळ आणि लेखिका माधुरी शानभाग महाराष्ट्र मंडळाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभले. ज्ञानदेवतेच्या पूजेसाठी शब्दांची आराधना करणारे पाहुणे लाभणे म्हणजे दुग्धशर्करा योग होता.\nउन्हाळी सुट्टीनंतर होणाऱ्या या कार्यक्रमास पॅरीस मधल्या मराठी मंडळींनी उत्साहात उपस्थिती लावली होती. कार्यक्रमाची सुरुवात श्री गणरायाच्या आरतीने झाली. त्यानंतर मंडळाच्या सर्व सभासदांनी एक साथ अथर्वशीर्ष पठण केले. लहान मुलांनी उत्साहात \"गणपती बाप्पा मोरया\" चा गजर केला. प्रसाद आणि सहभोजनाचा आस्वाद घेतल्यावर कार्यक्रमांना सुरुवात झाली. प्रथम, श्रीमती माधुरी शानभाग यांनी मंडळातील छोट्या मित्रमैत्रिणीसाठी दोन कथा सांगितल्या. माधुरी ताईंनी \"गांधीजींची तीन माकडे\" आणि \"तहानलेला कावळा\" या दोन गोष्टी सांगितल्या. सर्व मराठी भाषिकांना बऱ्याच वर्षांपासून परिचयाच्या असलेल्या या गोष्टी आजच्या लहान मुलांना पटतील आणि त्यातून आजच्या काळास सुसंगत असा बोध घेता येईल या प्रकारे अत्यंत रंगवून सांगितल्या.\nमाधुरीताईंच्या कथा कथन कार्यक्रमानंतर, श्री. सुधीर गाडगीळ यांनी 'मुलुखावेगळी माणसे' हा कार्यक्रम सादर केला. तीस वर्षांहून अधिक काळ, भारतातील अनेक मान्यवर व्यक्तींच्या मुलाखती घेताना, या मान्यवरांचे सुधीरजींना दिसलेले विविध पैलू अत्यंत मिश्किल शब्दात सुधीरजींनी सादर केले. इंदिरा गांधी यांच्यापासून ते सचिन तेंडुलकर यांच्यापर्यंत वेगवेगळ्या व्यक्तींच्या स्वभावाचे वेगळेच कंगोरे उलगडून दाखवले. निरीक्षण, वाचन, सराव या बरोबरच प्रसंगावधान याचे सूत्रसंचालनात महत्व आहे, हे त्यांनी अधोरेखित केले. दोन तास सर्व रसिक त्यांच्या अनुभव कथनात रमून गेले.\nशब्द समजून घ्या, शब्द उमजून द्या \nहवा तेव्हा, हवा तिथे, निःशब्दाला मान द्या \nया समर्पक शब्दात आपल्या यशस्वी सूत्रसंचालन कारकिर्दीविषयी सांगून त्यांनी कार्यक्रमाची सांगता केली. पाहुण्यांचे स्वागत आणि सन्मान करायला महाराष्ट्र मंडळ फ्रान्सचे अध्यक्ष शशी धर्माधिकारी आणि सेक्रेटरी आशा राजगुरू उपस्थित होते.\nदहा महिन्यांनंतर तिची वडिलांशी भेट\nमाळेगाव - बारामती तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत सापडलेल्या २३ वर्षीय परप्रांतीय मुस्लिम युवतीला अखेर येथील निर्भया पथकाच्या अथक प्रयत्नातून...\n‘रुपी’चा राज्य बॅंकेत विलीनीकरणाचा प्रस्ताव\nपुणे - आर्थिक अडचणीत असलेल्या रुपी सहकारी बॅंकेचे महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेत विलीनीकरण होण्याची दाट शक्‍यता आहे. रुपी बॅंकेने राज्य सहकारी...\nचवीने खाणाऱ्यांसाठी \"होम डायनिंग'\nमुंबई - राज्यात 20 कोसांवर फक्त भाषाच बदलत नाही तर खाद्य संस्कृतीही बदलते. मुंबई महानगरमध्ये वसलेल्या विविध राज्यांच्या नागरिकांनीही आपल्याबरोबर...\nडीजेचा आवाज बंदच राहणार\nमुंबई - सार्वजनिक ठिकाणी डीजे वाजवण्यावरील बंदी तूर्तास उठवण्यास उच्च न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला. गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव हे दोन महत्त्वाचे...\nघोंगडी व्यवसायला अखेरची घरघर\nनिरगुडी - हातमागाच्या साह्याने चालणारा पारंपरिक घोंगडी व्यवसाय सध्या धोक्‍यात आल्याची खंत घोंगडी विणकर व्यक्त करत आहेत. घोंगडी उत्पादनाचा वाढता...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/bwf-world-championships-2018-pv-sindhu-vs-akane-yamaguchi-semi-finals/", "date_download": "2018-10-20T00:37:04Z", "digest": "sha1:DHIB2O26VBEWG5YOWSXI7LWJTBGKX7J2", "length": 9284, "nlines": 70, "source_domain": "mahasports.co.in", "title": "सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरी गाठण्याचे पीव्ही सिंधू समोर आव्हान", "raw_content": "\nसलग दुसऱ्यांदा अंतिम फेरी गाठण्याचे पीव्ही सिंधू समोर आव्हान\nसलग दुसऱ्यांदा अंतिम फेरी गाठण्याचे पीव्ही सिंधू समोर आव्हान\nचीनमध्ये सुरु असलेल्या वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशीप स्पर्धेत भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूची आज (4 आॅगस्ट) उपांत्य फेरीतील सामना जपानच्या अकान यमागुची विरुद्ध होणार आहे.\nयाआधी सिंधूने उपांत्यपूर्व फेरीत जपानच्याच नोझोमी ओकुहाराला 21-17,21-19 अशा फरकाने सरळ सेटमध्ये पराभूत करत वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशीप स्पर्धेतील चौथे पदक निश्चित केले आहे.\nविशेष म्हणजे ओकुहाराने मागच्या वर्षी याच स्पर्धेत अंतिम सामन्यात सिंधूला पराभूत करत सुवर्णपदक मिळवले होते.\nतसेच उपांत्य फेरीत सिंधूची प्रतिस्पर्धी असलेली यमागुचीने उपांत्यपूर्व फेरीत चीनच्या चेन युफेईला पराभूत करत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.\nतिसरे मानांकन असणारी सिंधू आणि दुसरे मानांकन असणारी यमागुची या दोघी याआधी 10 वेळा आमनेसामने आल्या असून यात सिंधूने 6 वेळा विजय मिळवला आहे आणि यमागुचीने 4 वेळा सिंधूवर मात केली आहे.\nतसेच या वर्षी या दोघी दोन वेळा आमने सामने आल्या असून बॅडमिंटन एशिया चॅम्पियनशिपमध्ये सिंधूने विजय मिळवला होता. तर आॅल इंग्लंड ओपनमध्ये यमागुची विजेती ठरली होती.\nआज होणाऱ्या सामन्यात जर सिंधूने विजय मिळवला तर ती अंतिम सामन्यात स्पेनच्या कॅरोलिना मरिन किंवा चीनच्या हे बिंगजीआओशी होइल. मरिन आणि बिंगजीआओ यांच्यात उपांत्य फेरीतील दुसरा सामना रंगणार आहे.\nवर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशीप स्पर्धेत याआधी सिंधूने 3 पदके मिळवली आहेत. यात तिने 2013 आणि 2014 ला कांस्यपदक तर 2017 ला रौप्यपदक मिळवले आहे.\nतसेच यावर्षी सिंधू व्यतिरिक्त अन्य भारतीय बॅडमिंटनपटूंचे या स्पर्धेतील आव्हान संपूष्टात आले आहे.\nक्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.\n–अनोखी कहानी- क्रीडा क्षेत्रात असेही करियर करता येते\n–कोहलीला भेटायच स्वप्न भंगल, विजय मल्ल्याचा या कारणामुळे झाला हिरमोड\n–१३ आकडा टीम इंडियासाठी ठरणार अनलकी\nISL 2018: मोसमातील पहिल्या महाराष्ट्र डर्बीत मुंबईविरुद्ध पुणे सिटीचा पराभव\nनेमार ज्युनियरने मोडला पेलेंचा हा विक्रम\nVideo: या कामगिरीमुळे रोहित शर्माने पृथ्वी शॉला मिठीच मारली\nऑस्ट्रेलिया पहिल्यांदाच खेळणार या संघाविरुद्ध टी २० सामना\nVideo: तीन दिवसांत क्रिकेटमध्ये झाले तीन विचित्र धावबाद\nटाॅप ३- आज प्रो कबड्डीत होणार हे तीन मोठे पराक्रम\nISL 2018: भेदक मार्सेलिनोच्या पुनरागमनाचे पुणे सिटीला वेध\nएचसीएल आशियाई टेनिस अजिंक्यपद २०१८ स्पर्धेत अव्वल व आंतरराष्ट्रीय खेळाडू झुंजणार\nअखिल भारतीय सुपर सिरीज् टेनिस स्पर्धेत पुण्याच्या राधिका महाजनला दुहेरी मुकुट\nISL 2018: चेन्नईने केली पराभवाची हॅट्ट्रीक\nसलग दुसऱ्या दिवशी क्रिकेटमध्ये ‘कहर’, विचित्र रनआऊटची मालिका सुरुच\nझी महाराष्ट्र कुस्ती दंगलमध्ये ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी खेळणार या टीमकडून\nनागराज मंजूळे आता कुस्तीच्या मैदानात, विकत घेतली झी महाराष्ट्र कुस्ती दंगलमधील ही टीम\nटाॅप ३- प्रो कबड्डीच्या ६व्या हंगामात ५०पेक्षा जास्त गुण घेणारे ३ खेळाडू\nटीम इंडीयाने गाठली आहे या पाच देशांविरुद्ध वनडे सामन्यांची शंभरी\nक्रिकेटपटू दिपक चहरच्या घरी चोरीचा प्रयत्न करणाऱ्या सहा जणांना अटक\nविराटने डिजाईन केलेल्या शूजची अशी आहे किमंत\nपुण्यात होणाऱ्या कबड्डी, क्रिकेट सामन्यांचे असे आहेत तिकीट दर\nभारत-विंडीज यांच्यातील चौथ्या वनडेच्या तिकीट विक्रीला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार\nकपिल देव, अनिल कुंबळेला मागे टाकत रविंद्र जडेजा करणार मोठा पराक्रम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/ipl2018-news/csks-shardul-thakur-once-hit-six-sixes-in-over-1685606/", "date_download": "2018-10-20T00:15:11Z", "digest": "sha1:EXN7BFRLCUV755ZJNQWMCKZRI72C7SWC", "length": 12359, "nlines": 209, "source_domain": "www.loksatta.com", "title": "CSK’s Shardul Thakur once hit six sixes in over | चेन्नईला सामना जिंकवून देणाऱ्या शार्दुलने एकाच षटकात मारले होते ६ षटकार | Loksatta", "raw_content": "\nविषाणुजन्य तापावर प्रतिजैविके घेणे टाळा\nसंत्र्याला यंदा सुगीचे दिवस\nऊस तोडणी कामगारांना भविष्य निर्वाह निधीचा लाभ\nदसरा मेळाव्यातून पंकजांचा पक्षांतर्गत स्पर्धकांनाही इशारा\nIPL 2018 – चेन्नईला सामना जिंकवून देणाऱ्या शार्दूलने एकाच षटकात मारले होते ६ षटकार\nIPL 2018 – चेन्नईला सामना जिंकवून देणाऱ्या शार्दूलने एकाच षटकात मारले होते ६ षटकार\nहैदराबादविरुद्धचा सामना शार्दूलच्या झंझावाती खेळीच्या जोरावर चेन्नईने शेवटच्या षटकात सहजपणे जिंकला होता.\nचेन्नई विरुद्ध हैदराबाद या सामन्यात चेन्नईने निसटता पण थरारक विजय मिळवला. या सामन्यात फाफ डू प्लेसीस याने शानदार अर्धशतक झळकावले आणि नाबाद राहून संघाला जिंकवून दिले. या विजयामुळे चेन्नईचा संघ आयपीएलच्या अंतिम फेरीत पोहोचला. मात्र या सामन्यात सर्वाधिक चर्चा झाली ती मुंबईकर शार्दूल ठाकूरची.\nचेन्नईला विजयासाठी कमी चेंडूत जास्त धावांची गरज होती. त्यावेळी शार्दूल ठाकूर ८ गडी बाद झाल्यावर मैदानावर आला आणि त्याने निर्णायक क्षणी ५ चेंडूत १४ धाव ठोकल्या. या झंझावाती खेळीच्या जोरावर चेन्नईने शेवटच्या षटकात सामना सहजपणे जिंकला. पण आयपीएलमध्ये जरी शार्दूल त्याच्या गोलंदाजीसाठी ओळखला जात असला, तरी शालेय जीवनात त्याने फलंदाजीच्या जोरावरही मैदान गाजवले आहे.\nत्याच्या शालेय कारकिर्दीत एकदा शार्दूलने एकाच षटकात सहा षटकार मारण्याची किमया केली होती. २००६ साली शालेय स्तरावर प्लेट डिव्हिजन हॅरिस शिल्ड स्पर्धा सुरु असताना एस राधाकृष्णन संघाविरुद्ध स्वामी विवेकानंद स्कूल शार्दूल खेळत होता. तेव्हा त्याने ही कामगिरी केली होती.\nफिरकीपटू विशाल ध्रुव याच्या गोलदांजीवर शार्दूलने हे षटकार लगावले. विशेष म्हणजे, हे सहाच्या सहा षटकार त्याने मिडविकेटच्या डोक्यावरून फटकावले होते आणि त्या सामन्यात शार्दुलने ७३ चेंडूत १६० धावा केल्या होत्या. या खेळीत १० षटकार आणि २० चौकारांचा समावेश होता.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nIND vs WI : मुंबईकर शार्दूल ठाकूरला अंतिम संघात स्थान; ठरला ***वा भारतीय कसोटीपटू\nधोनीच्या फलंदाजीत दम राहिला नाही – कुंबळे\nInd vs WI : शार्दुल ठाकूर ऐवजी उमेश यादवला वन-डे संघात स्थान\nअबब… चक्क ५७१ धावांनी जिंकला वन-डे सामना\nमुंबई इंडियन्सचा हा खेळाडू म्हणतो २०१९चा वर्ल्ड कप माझ्यासाठी शेवटचा…\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n‘रावण दहना’त मृत्युतांडव, पंजाबमधील भीषण दुर्घटनेत ६० ठार\n...तर ६० जणांचा जीव वाचला असता\nरावण दहन करताना भीषण अपघात, पाहा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ\nकौतुकास्पद: युपीतल्या 850 शेतकऱ्यांना बिग बी करणार कर्जमुक्त; ५.५ कोटींचं अर्थसहाय्य\n#MeToo : सेलिब्रेटी मॅनेजमेंट कंपनीच्या अनिर्बन दास ब्ला यांचा आत्महत्येचा प्रयत्न\n#MeToo कोर्टाच्या आदेशाची वाट बघा; आलोक नाथांची सिंटाला विनंती\n#MeToo : प्रसिद्ध चित्रकार जतिन दास म्हणतात तो मी नव्हेच\n#MeToo : 'सेक्रेड गेम्स'च्या अभिनेत्रीचा दिग्दर्शक विपुल शहावर लैंगिक गैरवर्तणुकीचा आरोप\nसागरी किनारी रस्त्यावर ‘क्रॅश एटोनेटर’\nमेट्रो मार्गिकांचे संचलन ‘एमएमआरडीएकडे’च\n१८व्या वर्षांत अत्रे कट्टय़ावर तरुणाईचा मेळा\nयंदा उत्पादन घटण्याची शक्यता\nतलासरीमध्ये गटारावरच भाजीविक्रीची दुकाने\nजुईनगर येथे अपंग, विशेष मुलांसाठी उद्यान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://x.2286687.n4.nabble.com/template/NamlServlet.jtp?macro=reply&node=4641429", "date_download": "2018-10-19T23:32:40Z", "digest": "sha1:ZY4WIHLJSLYC7QXFAEJ2KVJMVIJ4ZMWX", "length": 1472, "nlines": 21, "source_domain": "x.2286687.n4.nabble.com", "title": "ई-साहित्य - Reply", "raw_content": "\nनाही कळत अजुनी तुझा रुसवा कसा सोडवावा\nतुझ्या शब्दांमधूनी एक एक भास हृदयात जपुनी ठेवावा\nया सांजवेळी चाहूल लागता स्पंदनांनी सहवास तुझा शोधावा\nतुझ्या मर्मबंधातुनी एक एक क्षण वेगळा करावा\nवाट पाहण्या इतुके भाग्य या जीवनात मजला लागावे\nतुझ्या येण्यामधुनी एक एक गुपित मजला समजावे\nचंद्राच्या कोमल प्रकाशात हात तुझ्या हातात असावा\nचांदण्याचे गोफ विणूनी एक एक तारा स्वप्नापरी तुटावा\nया लपंडावातील ध्यास क्षणोक्षणी बहरावा\nतुझ्या भेटीतला गोडवा शुक्लपक्षातील एक एक कलेसारखा वाढावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/sampadkiya-news/kalabhanmastery-and-message-58983/", "date_download": "2018-10-20T00:12:48Z", "digest": "sha1:O7PYRSXTGVEEN32JTKJB6PIIKKWAAUQL", "length": 26177, "nlines": 222, "source_domain": "www.loksatta.com", "title": "कलाभान : कौशल्य आणि संदेश | Loksatta", "raw_content": "\nविषाणुजन्य तापावर प्रतिजैविके घेणे टाळा\nसंत्र्याला यंदा सुगीचे दिवस\nऊस तोडणी कामगारांना भविष्य निर्वाह निधीचा लाभ\nदसरा मेळाव्यातून पंकजांचा पक्षांतर्गत स्पर्धकांनाही इशारा\nकलाभान : कौशल्य आणि संदेश\nकलाभान : कौशल्य आणि संदेश\nचित्रकलेत पाहायचं ते रंग- रेषा- आकार- अवकाश- प्रमाणबद्धता यांच्याकडे, असं शिकवण्याचा प्रघात असतो आणि चित्रकाराचं ‘कौशल्य’ आपण कसं पाहणार, ते या घटकांवर ठरतं. तरीदेखील काही\nचित्रकलेत पाहायचं ते रंग- रेषा- आकार- अवकाश- प्रमाणबद्धता यांच्याकडे, असं शिकवण्याचा प्रघात असतो आणि चित्रकाराचं ‘कौशल्य’ आपण कसं पाहणार, ते या घटकांवर ठरतं. तरीदेखील काही चित्रं लक्षात राहतात, भावतात, आवडतात.. असं का व्हावं\nआज थेट तुम्हीच पहिलं चित्र पाहा. पाहिलं असेल तर वाचा. पेस्तनजी बोमनजींनी १८८७ साली केलेलं ‘पारसी गर्ल’ नावाचं चित्र आहे ते. खानदानी जामानिमा केलेली एक पारसी चिमुरडी हातात ब्रश घेऊन तिच्याशेजारच्या कॅनव्हासवर जी काय ‘अभिव्यक्ती’ वगैरे करायची ती करून आता आपल्याकडे पाहाते आहे. तिनं ज्या कॅनव्हासवर रंगकाम केलं त्याच कॅनव्हासवर एका पोथिनिष्ठाचं जे हुबेहूब रेखाटन करून ठेवणारं तिच्या घरचं जे कुणी मोठं माणूस असेल, त्यानं तिच्यावर रागावणं शक्य आहे का नाहीच.. इतकी गोड छकुली ती\n..आता याच चित्राकडे पुन्हा एकदा पाहून विचार करूया, १८८७ सालात छकुली असणारी ती मुलगी त्याहीनंतर शंभर र्वष जगली असेल. बारा वर्षांपूर्वी तिनं हे जग सोडलं, त्यापूर्वी कलेचे कायकाय संस्कार तिच्यावर झाले असतील खणखणीतपणे आपलं म्हणणं मांडणारी.. बहुधा ‘मी रोज पक्ष्याला दाणे टाकते’ असं तिच्या चित्रातून सांगणारी ही मुलगी, पुढे आयुष्यभर ‘एका थोर व्यक्तिचित्रणकाराची मुलगी (किंवा पुतणी वगैरे)’ अशा ओळखीच्या सावलीतच झाकोळली असेल का खणखणीतपणे आपलं म्हणणं मांडणारी.. बहुधा ‘मी रोज पक्ष्याला दाणे टाकते’ असं तिच्या चित्रातून सांगणारी ही मुलगी, पुढे आयुष्यभर ‘एका थोर व्यक्तिचित्रणकाराची मुलगी (किंवा पुतणी वगैरे)’ अशा ओळखीच्या सावलीतच झाकोळली असेल का समजा ती चित्रकाराची कुणीच नव्हती.. पण ती चित्रं तर काढायची की नाही समजा ती चित्रकाराची कुणीच नव्हती.. पण ती चित्रं तर काढायची की नाही मग तिनं पुढे चित्रकलेत काहीच का केलं नाही मग तिनं पुढे चित्रकलेत काहीच का केलं नाही केलं असेलही, तर गेल्या १०० वर्षांच्या इतिहासात एकही पारशी महिला चित्रकार कशी काय नोंदवली गेली नाही केलं असेलही, तर गेल्या १०० वर्षांच्या इतिहासात एकही पारशी महिला चित्रकार कशी काय नोंदवली गेली नाही (पिलू पोचखनवालांचा अपवाद : त्या शिल्पकार होत्या (पिलू पोचखनवालांचा अपवाद : त्या शिल्पकार होत्या) .. ती मुलगी मोठी होत असताना, तिला तत्कालीन ‘अभिरुची’चा उंबरठा ओलांडायचा नाही, अशी शिकवण मिळाली म्हणून तिचं नुकसान झालं असेल का\nएकाच चित्राकडे बऱ्याच प्रकारे पाहाता येतं. त्यापैकी कोणत्या प्रकारे आपण पाहायचं, हे ठरवण्यासाठी एक चांगला मार्ग म्हणजे, कलाकाराचा इतिहास माहीत करून घेणं. त्यासाठी कलेतिहासकारांची मतंही वाचून विचारात घेणं. पेस्तनजी बोमनजी यांची व्यक्तिचित्रणावर हुकमत होती. ते ‘जेजे’च्या युरोपीय कलाशिक्षण परंपरेचे पाईक, पण या परंपरेशी ज्याचा थेट संबंध कधी आलेला नाही त्या राजा रविवर्मा यांचेही पेस्तनजी हे चाहते. रविवर्माकडून त्यांनी ‘प्रेक्षकांना माहीत असलेला प्रसंगच अधिक खुलवून सांगण्याची हातोटी’ घेतली, असं मत पार्थ मित्तर यांनी (‘आर्ट अँड नॅशनलिझम’ या पुस्तकात) नोंदवलं आहे. हे पारसी गर्ल नावाचं चित्रही मित्तर यांच्या मताशी पडताळून पाहता येईलच.\nअसं पुस्तकांतल्या मतांवरनं चित्राबद्दल मत बनवणं ही जर डोकेफोड वाटत असेल आणि ‘जे समोर आहे ते डोळे भरून पाहावं आणि त्याचा छान आनंद घ्यावा’ अशी वृत्ती असेल तरीही ठीक.. पण मग काय पाहून कोणता आनंद आपण घेतो आहोत हे सतत स्वत:शीच तपासून पाहण्याची जबाबदारी स्वीकारावी लागेल. अशा दृश्य-जबाबदारीची जाणीव फक्त एकाच पद्धतीनं वाढून उपयोग नसतो, कारण तपासणं म्हणजे सततच तपासणं. मग आपल्या औंधच्या भवानी वस्तुसंग्रहालयात असलेलं ठाकरसिंह यांचं ‘ओलेती’ हे चित्र पाहणाऱ्या आपणा भारतीय स्त्री-पुरुषांचे डोळे राज कपूरनं ‘राम तेरी गंगा मैली’ दाखवून जो धंदा केला त्यानंतर बदलले आहेत, हेही स्वत:ला तपासून पाहण्याचा भाग बनतं. कौशल्याच्या आधारावर जे कला म्हणून एका काळात स्वीकारलं गेलं, ते आज पाहताना आपणाला कौशल्याचाच पुन्हा शोध घ्यायचा आहे, असं स्वत:ला बजावावं लागतं.\nहे आपण बहुतेक जण करतच असतो. म्हणून आपण संस्कृतीचा भाग असतो आणि लोक आपल्याला सुसंस्कृत म्हणणार असतात.\n‘आंबटशौकीन’ हा शब्द मराठीत आहे. त्याचा अर्थ लोकांना आपल्याकडे पाहून कळू नये, आपण आंबटशौकीन ठरू नये, याची काळजी आपण घेतच असतो.\nहा जो ‘आपल्यात असतंच’, ‘आपल्याला कळतंच’वाला भाग आहे, तिथे कलेतिहासाचा (विशेषत: एकेकटय़ा कलाकाराच्या इतिहासाचा) पुढला भाग येतो.. तो भाग म्हणजे कलेचं तत्त्वज्ञान आणि/किंवा सौंदर्यशास्त्र.\nएरवी याबद्दल बोलण्याचं कारण नव्हतं, पण हे आपल्यात असतंच, म्हणून बोलायला काही हरकत नाही.\nचित्रकलेत अगदी नग्नचित्रंही स्वीकारार्ह आहेत, फक्त ती का पाहायची याबद्दलची दृष्टी धड असावी लागणार आहे, याची जाणीव कलेचं तत्त्वज्ञान आपल्याला देतं. शारीरिक, हाडामांसाच्या, मानवी चामडीच्या सौंदर्याचा आस्वाद आपण घेत नसून आपण त्या सौंदर्याच्या ‘प्रतिनिधित्वा’चा म्हणजेच ‘रिप्रेझेंटेशन’चा आस्वाद घेतो आहोत, याची ही जाणीव असते. म्हणजे ‘मानवी हस्तक्षेपानं झालेली प्रतिसृष्टी’.. तिला आपण दाद देत असतो. मणिपूरच्या महिलांनी केलेल्या वस्त्रहीन निदर्शनांचा फोटो आणि एखादं ‘न्यूड’ यांतला फरक तो हा. कलेतल्या या ‘प्रतिसृष्टी’ला इसवी सनाच्या साधारण ३५० र्वषआधी प्लेटोनं ‘मिमेसिस’ म्हटलं. त्याचा शिष्य अ‍ॅरिस्टॉटल यानं तर ‘मिमेसिस म्हणजे प्रतिसृष्टिनिर्माण एवढंच कलावंताचं काम नसून चांगल्या जगण्याकडे कशी वाटचाल करायची तेही कलेनंच सांगायचं असतं,’ अशी अपेक्षाही व्यक्त केली.\nमाना किंवा अमान्य करा, पण हीच अपेक्षा आजकालचे संस्कृतिरक्षक त्यांच्या-त्यांच्या प्रकारे आजही राबवत नसतात काय ‘याच्यामुळे संस्कृती बुडत्याय’ अशी लाठी जेव्हा ते उगारतात, तेव्हा त्यांना अभिप्रेत असलेली संस्कृती ही काही अ‍ॅरिस्टॉटलची ग्रीक संस्कृती नसते.. पण काय योगायोग पाहा\nदुसरीकडे, अ‍ॅरिस्टॉटलचा ‘चांगल्या जगण्या’चा विचारच काय, पण अगदी ‘मॉडर्न’ म्हणवला जाणारा ‘माणूसच मानवी जीवन सुधारू शकतो’ हा विचारसुद्धा प्रत्यक्षात खरा ठरत नाही, असं दाखवून देणारे तत्त्ववेत्ते गेल्या शतकभरात तिकडे त्या अ‍ॅरिस्टॉटल वगैरेंच्या युरोपातच गेल्या शतकभरात उपटले. ज्याँ फ्रान्स्वां ल्योटार्ड, थिओडोर अडोनरे, ज्याक डेरिडा, लेव्हीस्त्रॉस, अशी त्यांची नावं. त्यांनी ‘ख्रिस्तान्तक’ नीत्शेचा आधार घेतला. हे कुणाला पाखंड वाटेल, नव्हे काही जणांना वाटलंच. कुणाला भंपकपणा वाटेल.. वाटलाच, पण अशा नवपाखंडी, नवभंपक माणसांनी नवकलेचा मार्ग फार, फार खुला करून दिलेला आहे आणि आता त्या मार्गावरून मानवी इतिहासाला मागं फिरणं शक्य नाही, अशी स्थिती झालेली आहे. प्रतिसृष्टी घडवण्याच्या तांत्रिक कौशल्याऐवजी आपल्याला आपल्या जगण्याकडे पाहायला लावण्याचं वैचारिक कौशल्य कलावंताकडे असतं, असं या ‘नवपाखंडी, नवभंपक’ लोकांनी म्हटलं आहे.\nआणि हो, ते किती पटण्याजोगं आहे, हे सिद्ध करण्यासाठी आपल्याकडे पेस्तनजी बोमनजींची ‘पारसी गर्ल’ आहेच १८८७ पासून तिच्याकडे गेल्या तीन पिढय़ांना ‘अभिरुची आणि अभिव्यक्ती’बद्दलचे प्रश्न विचारण्याची क्षमता होतीच की नाही\nनाही पटलं समजा आणि आपण प्रतिसृष्टी घडवण्यामागच्या तांत्रिक कौशल्यालाच कला मानत राहिलो, तर आपल्याला ठाकरसिंह आवडतात तितकेच, किंबहुना त्याहून खूपखूप जास्तच- जॉन फर्नाडिसही आवडू शकतात. फर्नाडिसांच्या चित्रांत स्त्रिया होत्या म्हणून नव्हे, तर त्यांच्या चित्रांमधले फटकारे अधिक जोरकस होते आणि तरीही सहज भासणारे होते, म्हणून.\nपण पुढला प्रश्न असा की, कौशल्य केवळ हुबेहूबपणातच मोजणार का आकाराचं सुलभीकरण करायचं, त्यासाठी हुबेहूबपणाशी तडजोड करायची आणि रेषा-रंग यांकडे अधिक लक्ष द्यायचं असा जो (उदाहरणार्थ बंगाली) चित्रकारांचा खाक्या असतो, त्याकडे आपण त्यांची ‘अभिव्यक्ती’ म्हणून पाहणार की नाही आकाराचं सुलभीकरण करायचं, त्यासाठी हुबेहूबपणाशी तडजोड करायची आणि रेषा-रंग यांकडे अधिक लक्ष द्यायचं असा जो (उदाहरणार्थ बंगाली) चित्रकारांचा खाक्या असतो, त्याकडे आपण त्यांची ‘अभिव्यक्ती’ म्हणून पाहणार की नाही कोलकात्याच्या शुवप्रसन्न नावाच्या एका ज्येष्ठ (वय ६६) चित्रकाराचं चित्र सोबत आहे, त्यातला पक्षी घुबड आहे, हे तो हुबेहूब नसूनही कळतंय, पण महत्त्व त्यातल्या रेषा आणि रंग यांना आहे. शुवप्रसन्न हे अशा कौशल्यासाठी माहीत आहेत. त्यांचं आपण काय करणार\nस्त्री देहाच्या किंवा घुबडाच्या चित्रातून कोणताही ‘संदेश’ आपल्याला नकोय. आपल्याला कौशल्यच पाहायचंय. हे कौशल्य म्हणजे हुबेहूबपणा दाखवण्याची युक्ती एवढंच मर्यादित असू शकत नाही, हेही आपल्याला पटू शकतं. मग अशा केवळ रंग- रेषा- आकार- अवकाश- प्रमाणबद्धता यांतल्या कला-कौशल्याच्या मोजपट्टीवर आपण घुबड स्त्री देहापेक्षा कमी महत्त्वाचं का मानावं\nघुबड काहीसं अमूर्त आहे आणि आपल्याला संदेशच हवाय असं नसलं तरी चिन्हं पाहिजेतच, असं आहे की काय\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nकला : चित्रभाषेतून मदत\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n‘रावण दहना’त मृत्युतांडव, पंजाबमधील भीषण दुर्घटनेत ६० ठार\n...तर ६० जणांचा जीव वाचला असता\nरावण दहन करताना भीषण अपघात, पाहा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ\nकौतुकास्पद: युपीतल्या 850 शेतकऱ्यांना बिग बी करणार कर्जमुक्त; ५.५ कोटींचं अर्थसहाय्य\n#MeToo : सेलिब्रेटी मॅनेजमेंट कंपनीच्या अनिर्बन दास ब्ला यांचा आत्महत्येचा प्रयत्न\n#MeToo कोर्टाच्या आदेशाची वाट बघा; आलोक नाथांची सिंटाला विनंती\n#MeToo : प्रसिद्ध चित्रकार जतिन दास म्हणतात तो मी नव्हेच\n#MeToo : 'सेक्रेड गेम्स'च्या अभिनेत्रीचा दिग्दर्शक विपुल शहावर लैंगिक गैरवर्तणुकीचा आरोप\nसागरी किनारी रस्त्यावर ‘क्रॅश एटोनेटर’\nमेट्रो मार्गिकांचे संचलन ‘एमएमआरडीएकडे’च\n१८व्या वर्षांत अत्रे कट्टय़ावर तरुणाईचा मेळा\nयंदा उत्पादन घटण्याची शक्यता\nतलासरीमध्ये गटारावरच भाजीविक्रीची दुकाने\nजुईनगर येथे अपंग, विशेष मुलांसाठी उद्यान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://shriharimandiram.org/Branch/index.php?page=111&id=785", "date_download": "2018-10-20T00:43:20Z", "digest": "sha1:CJUQ43DENRVWDDUNZUA4VTJ7FF7TCLO5", "length": 1191, "nlines": 16, "source_domain": "shriharimandiram.org", "title": " || परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय ||", "raw_content": "\n७७३ हडकणी (सावर्डे, खेड)\nआद्य... १०९ ११० - १११ - ११२ ११३ ... अंत्य\nशाखेचे नाव : मुंढे (अलोरे)\nसेवा प्रमुख : श्री अनिल घाग\nमु. पो. मुंढे, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी\nउपासना केंद्र : श्री मारुती मंदिर, मुंढे\nउपासनेविषयी माहिती : रविवार सकाळी ८ ते ९ बालोपासना\n© 1981-,परमार्थ निकेतन ट्रस्ट, बेळगांव. सर्व हक्क राखीव.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/537380", "date_download": "2018-10-20T00:36:49Z", "digest": "sha1:H5RGMGTOQYBGYYYUWF3Z5V73ZYSROYOO", "length": 9225, "nlines": 48, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "पिंगुळीला भीषण अपघातात दोघे गंभीर - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » पिंगुळीला भीषण अपघातात दोघे गंभीर\nपिंगुळीला भीषण अपघातात दोघे गंभीर\nपिंगुळी : अपघातात रिक्षाचा चक्काचूर झाला, तर डंपर रस्त्यावर उलटला. प्रसाद राणे\nडंपरची रिक्षा धडक : धडकेनंतर डंपर उलटला, रिक्षाचा चक्काचूर\nवार्ताहर / कुडाळ :\nमुंबई-गोवा महामार्गावर पिंगुळी-मोडकावड पुलानजीक डंपरने रस्त्याच्या विरुद्ध दिशेला जात तीन आसनी रिक्षाला जोराची धडक दिली. या अपघातात रिक्षाचालक व रिक्षातील प्रवासी महिला गंभीर जखमी झाली. यात डंपर रस्त्यावर उलटला, तर रिक्षाचा पूर्ण चक्काचूर झाला. ही घटना बुधवारी सकाळी 7.45 वाजण्याच्या सुमारास घडली. डंपर चालकाने मद्यपान केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. त्याची वैद्यकीय तपासणी करावी, अशी मागणीही त्यांनी केली.\nरिक्षाचालक गुरुनाथ मधुकर पिंगुळकर (62) व प्रवासी महिला सुरेखा सुरेश मोडक (40, दोन्ही रा. पिंगुळी-धुरीटेंबनगर) अशी जखमींची नावे आहेत. पिंगुळकर यांना म्हापसा-गोवा येथील व्हिजन रुग्णालयात, तर मोडक यांना जिल्हा रुग्णालयात अधिक उपचारासाठी दाखल करण्यात आले.\nगुरुनाथ पिंगुळकर आपल्या ताब्यातील रिक्षा घेऊन पिंगुळीहून कुडाळच्या दिशेने येत होते. त्यांच्या रिक्षातून फुले-केळी विक्रीचा फिरता व्यवसाय करणाऱया मोडक कुडाळला येत होत्या. ओसरगाव येथील डांबर प्लॅन्टवरून हॉटमिक्स खडी घेऊन डंपर बांद्याच्या दिशेने जात होता. डंपर मिरेश गंगाराम खरात (38, रा. सावडाव-धनगरवाडी, कणकवली) चालवित होता. महामार्गावर पिंगुळी-मोडकावड येथे भरधाव वेगात असणाऱया डंपरची धडक त्या रिक्षाला समोरून बसली.\nजखमी पिंगुळकर व श्रीमती मोडक यांच्यावर येथील ग्रामीण रुग्णालयात डॉ. सौ. एस. पी. पंडित यांनी प्राथमिक उपचार केले. पिंगुळकर यांच्या डाव्या हाताला व डोक्याला, तर मोडक यांच्या खांद्याला व तोंडाला गंभीर दुखापत झाली.\nसुदैवाने मोठा अनर्थ टळला\nडंपर चालकाचे डंपरवर नियंत्रण नव्हते. या घटनेपूर्वी डंपरची एका रिक्षाला व मोटारसायकलला धडक बसणार होती, तर शालेय विद्यार्थ्यांना कुडाळला घेऊन येणारी व्हॅन अन्य काही विद्यार्थ्यांना घ्यायला आतील रस्त्याला वळली आणि क्षणातच हा अपघात घडला. सुदैवानेच मोठा अनर्थ टळला.\nअपघातानंतर पिंगुळी ग्रामस्थ व रिक्षा व्यावसायिकांनी घटनास्थळी धाव घेतली. डंपर चालक तेथेच होता. काहींनी त्याला प्रसाद देत आपला संताप व्यक्त केला. तो चालक दारूच्या नशेत असून त्याची वैद्यकीय तपासणी करावी, अशी मागणी जि. प. माजी अध्यक्ष विकास कुडाळकर व ग्रामस्थांनी पोलीस निरीक्षक अविनाश भोसले यांच्याकडे केली.\nमद्यप्राशन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल\nभोसले यांनी घटनास्थळी भेट दिली. हवालदार अनिल कदम व अजितकुमार पाटील यांनी पंचनामा केला. डंपर चालक खरात याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. नंतर पोलिसांनी त्याच्यावर मद्यप्राशन करून रस्त्याच्या विशिष्ट परिस्थितीकडे दुर्लक्ष करून हयगयीने व अविचाराने वाहन चालविल्याप्रकरणी भादंवि कलम 279, 337, 338 तसेच मोटर वाहन ऍक्ट 184, 185 अन्वये गुन्हा दाखल केला.\nपर्यटन बहरले पण समस्या ‘जैसे थे’\n‘उत्तम वाङमयीन कार्यकर्ता’ पुरस्काराने मंगेश मसके सन्मानित\nविजयदुर्ग समुद्रात सापडला 700 किलोचा ‘नालिया’\nदादा गावकरना राज्य शासनाचा आंबेडकर समाजभूषण पुरस्कार\nआजचे भविष्य शनिवार दि. 20 ऑक्टोबर 2018\nक्लीनर मानेचा खून गळा आवळून\nसाडेपाच लाखाची दारू जप्त\nसंशोधकांनी अनुभवली ‘तिलारी’ची समृद्धी\nनिरवडेत वीज पडून तरुण ठार\nप्रचंड गडगडाटाने कुडाळ हादरले\nमालवणात ‘स्वस्थ भारत’ सायकल रॅलीचे स्वागत\nकुडाळला कीर्तन महोत्सवास प्रारंभ\nआश्वासनांच्या कात्रणांचे लवकरच प्रदर्शन\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A4%B2", "date_download": "2018-10-20T00:03:19Z", "digest": "sha1:DIOTJKTL4H6UZQEJGYTELCJM5OJ5UEXU", "length": 21617, "nlines": 145, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अलीकडील बदल - विकिपीडिया", "raw_content": "\nया विकिवरील सर्वात अलीकडील बदलांचा आढावा घ्या.\nमराठी विकिपीडियावर मर्यादीत प्रमाणात मराठी विश्वकोशातून माहिती आयात करण्यासाठी प्रकल्प\nआपल्या यथादृश्यसंपादक अडचणी विकिपीडिया:यथादृश्यसंपादक/प्रतिसाद येथे नमूद कराव्यात.\nहे पान:या पानाबद्दल चर्चा–ह्या पानाचा उद्देश काय;इतर अलीकडील बदल आणि नियंत्रण पद्धती/हवे असलेले लेख,माहिती इत्यादी\nविकिवरील इतर अलीकडील बदल:\nविशेष लेखन – मुखपृष्ठ_सदर_लेख – व्यक्ती\nनामनिर्देशीत मुखपृष्ठसदर:संयुक्त महाराष्ट्र चळवळ *हैदराबाद*मराठा साम्राज्य*जागतिक तापमानवाढ*नेताजी सुभाषचंद्र बोस*दुसरे महायुद्ध\nउदयोन्मुख लेख: [[ ]] [[ ]]\nविकिपीडिया:प्रकल्प बावन्नकशी :चर्चा:बाळशास्त्री जांभेकर, चर्चा:अच्युतराव पटवर्धन\nनवेलेख हवे: वनौषधी*चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी*[[]]*[[]]*[[]]\nभाषांतर हवे:विकिपीडिया सुलभता पुढाकार*गणेशोत्सव*कवी कलश*बारा ऑलिंपियन दैवते*खगोलशास्त्रीय चिन्हे\n[मराठी शब्द सुचवा] : ग्लाइडस्लोप*veterinary doctor*Genesis*स्पर गिअर*भारतीय पाटबंधारे कमिशन\nइतर मराठी सहप्रकल्पांतील बदल:\nगस्त आणि पहारा – नवी पाने – नवीन सदस्यांचे योगदान – अंकपत्त्यांचे योगदान – मोबाईल संपादने - तपासायचे खूणेचे शब्द –संपादन गाळणी व्यवस्थापन- टोकाची_पाने – अप्रमाणलेखन – नित्यउत्पाती नियंत्रण – पानकाढा विनंत्या\nपरिचय/नेहमीचे प्रश्न – सांख्यिकी – सद्यघटना – चावडी –\nमराठी टंकनपद्धती कशी निवडावी याचे उदाहरण; या व्हिडिओ क्लिप मध्ये दाखवले आहे; निवडताना तुम्ही मराठी आणि नंतर अक्षरांतरण पर्याय निवडा; अथवा इनस्क्रिप्ट साठी मराठी लिपी.:\nअलीकडील बदलांसाठी पर्याय मागील १ | ३ | ७ | १४ | ३० दिवसांतील ५० | १०० | २५० | ५०० बदल पाहा.\nप्रवेश केलेले सदस्य लपवा | अनामिक सदस्य लपवा | माझे बदल लपवा | सांगकामे(बॉट्स) दाखवा | छोटे बदल लपवा | दाखवा पान वर्गीकरण | दाखवा विकिडाटा\n०५:३३, २० ऑक्टोबर २०१८ नंतर केले गेलेले बदल दाखवा.\nनामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा सहभागी नामविश्वे\n(नविन पानांची यादी हेही पाहा)\n$1 - छोटे बदल\nया पानाचा आकार इतक्या बाइटस् ने बदलला\n(फरक | इति) . . छो साचा:इजिप्ताचे राष्ट्राध्यक्ष‎; ००:५७ . . (०)‎ . . ‎Fry1989 (चर्चा | योगदान)‎\n(नवीन सदस्यांची नोंद); ००:१० . . एक सदस्यखाते Yogesh gaidhane (चर्चा | योगदान) तयार केले ‎\n(फरक | इति) . . छो श्रीपाद वैद्य‎; ००:०८ . . (+२,०१०)‎ . . ‎MA$HRVA (चर्चा | योगदान)‎ (खूणपताका: दृश्य संपादन, संदर्भ क्षेत्रात बदल. )\n(नवीन सदस्यांची नोंद); २३:५५ . . एक सदस्यखाते MINALSANT (चर्चा | योगदान) तयार केले ‎\n(फरक | इति) . . छो माळी‎; २३:५३ . . (+८)‎ . . ‎SIDDDHESHWAR WAGH (चर्चा | योगदान)‎ (→‎माळी समाजातील काही जिल्हानिहाय आडनावे) (खूणपताका: दृश्य संपादन)\n(फरक | इति) . . छो माळी‎; २३:५१ . . (+६)‎ . . ‎SIDDDHESHWAR WAGH (चर्चा | योगदान)‎ (→‎माळी समाजातील काही जिल्हानिहाय आडनावे) (खूणपताका: दृश्य संपादन)\n(नवीन सदस्यांची नोंद); २३:५० . . एक सदस्यखाते AlkA Mohan Gaikwad (चर्चा | योगदान) तयार केले ‎\n(फरक | इति) . . मराठी विकिपीडिया‎; २३:३३ . . (+३)‎ . . ‎2409:4042:240c:7c94:a4f4:86fc:2d5c:c71e (चर्चा)‎ (→‎आरंभ) (खूणपताका: मोबाईल संपादन, मोबाईल वेब संपादन)\n(फरक | इति) . . मराठी विकिपीडिया‎; २३:३२ . . (+३०)‎ . . ‎2409:4042:240c:7c94:a4f4:86fc:2d5c:c71e (चर्चा)‎ (खूणपताका: मोबाईल संपादन, मोबाईल वेब संपादन)\n(फरक | इति) . . मराठी भाषा‎; २३:२६ . . (-६)‎ . . ‎2409:4042:240c:7c94:a4f4:86fc:2d5c:c71e (चर्चा)‎ (→‎राजभाषा) (खूणपताका: मोबाईल संपादन, मोबाईल वेब संपादन, संदर्भ क्षेत्रात बदल. )\n(फरक | इति) . . परिणीता दांडेकर‎; २३:२० . . (+१८१)‎ . . ‎सुशान्त देवळेकर (चर्चा | योगदान)‎ (वर्ग घातला)\n(फरक | इति) . . अग्रलेख‎; २३:१९ . . (+३७९)‎ . . ‎ओमकार शिंदे (चर्चा | योगदान)‎ (→‎मराठी वृत्तपत्रांतले अग्रलेख संपादकीय स्तंभलेख: आशय जोडला.) (खूणपताका: मोबाईल संपादन, मोबाईल वेब संपादन)\n(नवीन सदस्यांची नोंद); २३:१४ . . एक सदस्यखाते ओमकार शिंदे (चर्चा | योगदान) तयार केले ‎\n(फरक | इति) . . परिणीता दांडेकर‎; २३:०६ . . (+३९३)‎ . . ‎सुशान्त देवळेकर (चर्चा | योगदान)‎ (बाह्य दुवे)\n(फरक | इति) . . चर्चा:श्रीनिवास गोविंदराव कुलकर्णी‎; २२:४९ . . (-३)‎ . . ‎Shrinivaskulkarni1388 (चर्चा | योगदान)‎ (→‎तडीपार करणे बाबत)\n(फरक | इति) . . चर्चा:श्रीनिवास गोविंदराव कुलकर्णी‎; २२:४८ . . (+७,०२८)‎ . . ‎Shrinivaskulkarni1388 (चर्चा | योगदान)‎\n(फरक | इति) . . परिणीता दांडेकर‎; २२:३५ . . (+१,६७१)‎ . . ‎सुशान्त देवळेकर (चर्चा | योगदान)‎ (पुरस्कार)\n(फरक | इति) . . छो लोडता‎; २२:३१ . . (+५५)‎ . . ‎संतोष दहिवळ (चर्चा | योगदान)‎ (वर्ग:जोधपूर जिल्हा टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले.)\n(फरक | इति) . . लोडता‎; २२:३० . . (+२९)‎ . . ‎संतोष दहिवळ (चर्चा | योगदान)‎\n(फरक | इति) . . मराठी भाषा‎; २२:२० . . (+४०९)‎ . . ‎ज (चर्चा | योगदान)‎\n(फरक | इति) . . परिणीता दांडेकर‎; २२:०८ . . (+६५८)‎ . . ‎सुशान्त देवळेकर (चर्चा | योगदान)‎ (भर)\n(फरक | इति) . . डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ‎; २२:०३ . . (+१०३)‎ . . ‎106.77.202.178 (चर्चा)‎ (→‎विभाग) (खूणपताका: मोबाईल संपादन, संदर्भ क्षेत्रात बदल. , मोबाईल अॅप संपादन, android app edit)\n(फरक | इति) . . परिणीता दांडेकर‎; २१:५९ . . (+४३२)‎ . . ‎सुशान्त देवळेकर (चर्चा | योगदान)‎ (भर आणि संदर्भ)\n(फरक | इति) . . परिणीता दांडेकर‎; २१:५४ . . (+१,५९६)‎ . . ‎सुशान्त देवळेकर (चर्चा | योगदान)‎ (→‎संदर्भसूची)\n(फरक | इति) . . परिणीता दांडेकर‎; २१:५० . . (+१,७३७)‎ . . ‎सुशान्त देवळेकर (चर्चा | योगदान)‎ (संदर्भ)\n(फरक | इति) . . विकिपीडिया:धूळपाटी/एक स्थान अनेक नावे‎; २१:४६ . . (+५२)‎ . . ‎ज (चर्चा | योगदान)‎ (→‎द)\n(फरक | इति) . . दौलताबाद‎; २१:४३ . . (+३१)‎ . . ‎157.34.113.22 (चर्चा)‎ (खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता \n(फरक | इति) . . न परिणीता दांडेकर‎; २१:३९ . . (+३८६)‎ . . ‎सुशान्त देवळेकर (चर्चा | योगदान)‎ (नवीन लेख)\n(फरक | इति) . . मराठी भाषा‎; २१:२१ . . (-६८)‎ . . ‎117.198.88.149 (चर्चा)‎ (2409:4042:240C:7C94:5973:8D86:66A4:EED3 (चर्चा)यांची आवृत्ती 1636056 परतवली.) (खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता \n(फरक | इति) . . दौलताबाद‎; २१:०६ . . (-२३)‎ . . ‎2405:204:9217:bbce:8554:4c23:2738:d7e0 (चर्चा)‎ (खूणपताका: मोबाईल संपादन, मोबाईल वेब संपादन)\n(फरक | इति) . . डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार‎; २०:३७ . . (-१)‎ . . ‎संदेश हिवाळे (चर्चा | योगदान)‎ (खूणपताका: मोबाईल संपादन, मोबाईल वेब संपादन)\n(फरक | इति) . . डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार‎; २०:३६ . . (+२७२)‎ . . ‎संदेश हिवाळे (चर्चा | योगदान)‎ (खूणपताका: मोबाईल संपादन, मोबाईल वेब संपादन)\n(फरक | इति) . . डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार‎; २०:३५ . . (+३८५)‎ . . ‎संदेश हिवाळे (चर्चा | योगदान)‎ (खूणपताका: मोबाईल संपादन, मोबाईल वेब संपादन)\n(फरक | इति) . . डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावे दिले जाणारे पुरस्कार‎; २०:३१ . . (-३)‎ . . ‎संदेश हिवाळे (चर्चा | योगदान)‎ (→‎यादी: योग्य शब्द जोडला) (खूणपताका: मोबाईल संपादन, मोबाईल वेब संपादन)\n(फरक | इति) . . नाटक‎; २०:२७ . . (+२)‎ . . ‎49.35.36.127 (चर्चा)‎ (→‎संगीत मराठी नाटके) (खूणपताका: मोबाईल संपादन, मोबाईल वेब संपादन)\n(फरक | इति) . . मराठी भाषा‎; २०:०८ . . (+३)‎ . . ‎2409:4042:240c:7c94:5973:8d86:66a4:eed3 (चर्चा)‎ (→‎मराठी मुळाक्षरांच़े उच्चार) (खूणपताका: मोबाईल संपादन, मोबाईल वेब संपादन)\n(फरक | इति) . . मराठी भाषा‎; २०:०५ . . (+६)‎ . . ‎2409:4042:240c:7c94:5973:8d86:66a4:eed3 (चर्चा)‎ (→‎मराठी मुळाक्षरे) (खूणपताका: मोबाईल संपादन, मोबाईल वेब संपादन)\n(फरक | इति) . . मराठी भाषा‎; १९:५४ . . (-२४)‎ . . ‎2409:4042:240c:7c94:5973:8d86:66a4:eed3 (चर्चा)‎ (→‎संदर्भ) (खूणपताका: मोबाईल संपादन, मोबाईल वेब संपादन)\n(फरक | इति) . . मिलिंद महाविद्यालय‎; १९:४६ . . (+४०)‎ . . ‎संदेश हिवाळे (चर्चा | योगदान)‎ (खूणपताका: मोबाईल संपादन, मोबाईल वेब संपादन)\n(फरक | इति) . . मराठी भाषा‎; १९:४६ . . (-६)‎ . . ‎2409:4042:240c:7c94:5973:8d86:66a4:eed3 (चर्चा)‎ (→‎मराठीतील बोली भाषा) (खूणपताका: मोबाईल संपादन, मोबाईल वेब संपादन)\n(फरक | इति) . . मराठी भाषा‎; १९:३८ . . (+६८)‎ . . ‎2409:4042:240c:7c94:5973:8d86:66a4:eed3 (चर्चा)‎ (→‎अभिजात मराठी) (खूणपताका: मोबाईल संपादन, मोबाईल वेब संपादन, अविश्वकोशीय वर्णनात्मकता \n(नवीन सदस्यांची नोंद); १९:२७ . . एक सदस्यखाते Savita pappu sharma (चर्चा | योगदान) तयार केले ‎\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/vruthanta-news/candidacy-of-course-from-the-congress-sadashiv-mandlik-382037/", "date_download": "2018-10-20T00:12:29Z", "digest": "sha1:VXSAY4DRRPLCOF5MYKVJMIBT4QXX5CUO", "length": 15334, "nlines": 208, "source_domain": "www.loksatta.com", "title": "काँग्रेसकडून उमेदवारी निश्चितपणे- सदाशिवराव मंडलिक | Loksatta", "raw_content": "\nविषाणुजन्य तापावर प्रतिजैविके घेणे टाळा\nसंत्र्याला यंदा सुगीचे दिवस\nऊस तोडणी कामगारांना भविष्य निर्वाह निधीचा लाभ\nदसरा मेळाव्यातून पंकजांचा पक्षांतर्गत स्पर्धकांनाही इशारा\nकाँग्रेसकडून उमेदवारी निश्चितपणे- सदाशिवराव मंडलिक\nकाँग्रेसकडून उमेदवारी निश्चितपणे- सदाशिवराव मंडलिक\nकाँग्रेस पक्षाकडून आपल्याला लोकसभेची उमेदवारी निश्चितपणे मिळेल असा विश्वास व्यक्त करत खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी रविवारी झालेल्या मेळाव्यात काँग्रेस पक्षाची सोबत अखेपर्यंत करण्याचा निर्धार बोलून\nकाँग्रेस पक्षाकडून आपल्याला लोकसभेची उमेदवारी निश्चितपणे मिळेल असा विश्वास व्यक्त करत खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी रविवारी झालेल्या मेळाव्यात काँग्रेस पक्षाची सोबत अखेपर्यंत करण्याचा निर्धार बोलून दाखवला. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने शरद पवार यांनी सुडाचे राजकारण चालवले असल्याचा आरोप त्यांनी केला. मेळाव्यात मंडलिक समर्थक कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळत नसेल तर महायुतीच्या उमेदवारीचा विचार करण्याची आग्रहपूर्वक भूमिका मांडली. कार्यकर्त्यांनी मांडलेल्या भूमिकेला थेट प्रतिसाद न देता मंडलिक यांनी काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळवण्यासाठी दबावाचे राजकारण चालवले असल्याचे दिसून आले.\nलोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर मंडलिक यांनी पक्षाकडे काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न चालवले आहेत, तर याच वेळी त्यांच्या कार्यकर्त्यांनी मंडलिक यांचे पुत्र, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय मंडलिक यांनी महायुतीची उमेदवारी स्वीकारावी असा सूर आळवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांची भावना लक्षात घेऊन आपली राजकीय भूमिका स्पष्ट करण्यासाठी रविवारी मंडलिक यांनी निवासस्थानी कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन केले होते. जिल्ह्यातील मंडलिक समर्थकांनी मेळाव्यास मोठी उपस्थिती लावतानाच उमेदवारीबाबत अन्याय होत असेल तर महायुतीचा पर्याय स्वीकारण्याची गरज व्यक्त केली. माजी दिनकर यादव, राष्ट्रवादीचे माजी अध्यक्ष लेमनराव निकम यांच्यासह डझनाहून अधिक वक्त्यांनी मंडलिक जी भूमिका स्वीकारतील त्याला आपले पाठबळ राहील, असे स्पष्टपणे सांगितले. मंडलिक समर्थकांनी काँग्रेस पक्षाकडून अन्याय होत असल्याचे कथन करीत पक्षावर टीकेची झोड उठवली. तर शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रल्हाद चव्हाण यांनी देशाची प्रगती काँग्रेस पक्षामुळे झाली असल्याचे नमूद करून पक्षावर अनाठायी टीका करणे अयोग्य असल्याचे सांगितले.\nसुमारे तीन तासाहून अधिक काळ कार्यकर्त्यांनी मांडलेल्या विविधांगी भूमिकांचा उल्लेख करून मंडलिक यांनी छोटेखानी भाषणात आपल्या पुढील राजकीय वाटचालीचे निर्देश केले. ते म्हणाले, काँग्रेस पक्ष माझ्या बाजूने निर्णय घेईल याचा मला अजूनही विश्वास वाटतो. कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेल्या भावना लक्षात घेऊन माझी भूमिका दोन दिवसांत स्पष्ट करणार आहे. देशात काँग्रेस पक्ष अडचणीत असल्याचा फायदा घेऊन शरद पवार यांनी सुडाचे राजकारण चालवले असून मला उमेदवारी मिळू नये असा त्यांचा प्रयत्न आहे. विरोधकांनी कुटिल राजकारण चालवले तरी काँग्रेस पक्ष मात्र मला निश्चितपणे लोकसभेची उमेदवारी देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nकाँग्रेस पक्ष फक्त मुस्लिम पुरुषांसाठी का\n‘हिंदू पाकिस्तान’वरुन काँग्रेस-भाजपा नेते भिडले, थरुर आपल्या विधानावर ठाम\nआम्ही लढाई लढणार, काँग्रेसच्या सर्व आरोपांची उत्तरे देणार – निर्मला सीतारमन\n‘या’ पाच कारणांमुळे कर्नाटकात कोसळू शकते कुमारस्वामी सरकार\nमल्ल्या लंडनला पळून जाणार हे अरुण जेटलींना आधीच माहित होतं – राहुल गांधी\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n‘रावण दहना’त मृत्युतांडव, पंजाबमधील भीषण दुर्घटनेत ६० ठार\n...तर ६० जणांचा जीव वाचला असता\nरावण दहन करताना भीषण अपघात, पाहा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ\nकौतुकास्पद: युपीतल्या 850 शेतकऱ्यांना बिग बी करणार कर्जमुक्त; ५.५ कोटींचं अर्थसहाय्य\n#MeToo : सेलिब्रेटी मॅनेजमेंट कंपनीच्या अनिर्बन दास ब्ला यांचा आत्महत्येचा प्रयत्न\n#MeToo कोर्टाच्या आदेशाची वाट बघा; आलोक नाथांची सिंटाला विनंती\n#MeToo : प्रसिद्ध चित्रकार जतिन दास म्हणतात तो मी नव्हेच\n#MeToo : 'सेक्रेड गेम्स'च्या अभिनेत्रीचा दिग्दर्शक विपुल शहावर लैंगिक गैरवर्तणुकीचा आरोप\nसागरी किनारी रस्त्यावर ‘क्रॅश एटोनेटर’\nमेट्रो मार्गिकांचे संचलन ‘एमएमआरडीएकडे’च\n१८व्या वर्षांत अत्रे कट्टय़ावर तरुणाईचा मेळा\nयंदा उत्पादन घटण्याची शक्यता\nतलासरीमध्ये गटारावरच भाजीविक्रीची दुकाने\nजुईनगर येथे अपंग, विशेष मुलांसाठी उद्यान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/vruthanta-news/doctor-of-science-to-shinde-azad-and-dr-nigavekar-380141/", "date_download": "2018-10-20T00:17:44Z", "digest": "sha1:MCL6OXKGLT4US7UGM7QC2Q5WHJBB36YF", "length": 12929, "nlines": 208, "source_domain": "www.loksatta.com", "title": "शिंदे, आझाद व डॉ. निगवेकर यांना ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ | Loksatta", "raw_content": "\nविषाणुजन्य तापावर प्रतिजैविके घेणे टाळा\nसंत्र्याला यंदा सुगीचे दिवस\nऊस तोडणी कामगारांना भविष्य निर्वाह निधीचा लाभ\nदसरा मेळाव्यातून पंकजांचा पक्षांतर्गत स्पर्धकांनाही इशारा\nशिंदे, आझाद व डॉ. निगवेकर यांना ‘डॉक्टर ऑफ सायन्स’\nशिंदे, आझाद व डॉ. निगवेकर यांना ‘डॉक्टर ऑफ सायन्स’\nलोणी येथील प्रवरा अभिमत विद्यापीठाचा आठवा पदवीदान समारंभ येत्या सोमवारी (दि. २४) सकाळी आयोजित करण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, केंद्रीय आरोग्यमंत्री गुलामनबी आझाद,\nलोणी येथील प्रवरा अभिमत विद्यापीठाचा आठवा पदवीदान समारंभ येत्या सोमवारी (दि. २४) सकाळी आयोजित करण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, केंद्रीय आरोग्यमंत्री गुलामनबी आझाद, विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अरुण निगवेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणा-या या कार्यक्रमात या तिघांना विद्यापीठाच्या वतीने ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ ही पदवी देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.\nविद्यापीठाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र विखे यांनी ही माहिती दिली. प्रवरा ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन सुशीलकुमार िशदे व गुलामनबी आझाद यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. बाळासाहेब विखे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे. राज्याचे कृषिमंत्री राधाकृष्ण विखे, विद्यापीठाचे कुलपती डॉ. विजय केळकर, कुलगुरू डॉ. शशांक दळवी आदी या वेळी उपस्थित राहणार आहेत.\nराजेंद्र विखे यांनी सांगितले, की या शैक्षणिक वर्षांत ३७६ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार आहे. गुणवंत पाच विद्यार्थ्यांना सुवर्णपदके देऊन त्यांचाही गौरव करण्यात येणार आहे. ग्रामीण विभागातील हे देशातील पहिले अभिमत विद्यापीठ आहे. विद्यापीठाने मागील शैक्षणिक वर्षांत आंतरराष्ट्रीय स्तरावरील १९ विद्यपीठे व संस्थांशी आंतरराष्ट्रीय शैक्षणिक व संशोधनाचे करार केलेले आहेत. तसेच युरोपीय शिष्यवृत्ती कार्यक्रमात विद्यापीठाचा समावेश आहे. विद्यापीठात लिन्स पाम शिष्यवृत्ती कार्यक्रमांतर्गत निधी प्राप्त झाला असून, त्याचा वापर विद्यार्थी व शिक्षकांसाठी केला जात आहे. विद्यापीठाने सध्या कोरोलिन्स्का संस्थेबरोबर मधुमेह संशोधनात सहभाग घेतल्याचेही विखे व कुलगुरू दळवी यांनी या वेळी सांगितले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nवाकडी परिसराला कालव्याचे पाणी मिळणार\nथोरात यांच्यासह विखे, शिंदे, कर्डिलेंवर टीका\nक्षेपणभूमी आरक्षणचे ‘पाप’ भाजपचेच\nसाईचरणी ३ कोटींची गुरुदक्षिणा\nअध्यक्षपदी रावसाहेब म्हस्के विजयी\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n‘रावण दहना’त मृत्युतांडव, पंजाबमधील भीषण दुर्घटनेत ६० ठार\n...तर ६० जणांचा जीव वाचला असता\nरावण दहन करताना भीषण अपघात, पाहा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ\nकौतुकास्पद: युपीतल्या 850 शेतकऱ्यांना बिग बी करणार कर्जमुक्त; ५.५ कोटींचं अर्थसहाय्य\n#MeToo : सेलिब्रेटी मॅनेजमेंट कंपनीच्या अनिर्बन दास ब्ला यांचा आत्महत्येचा प्रयत्न\n#MeToo कोर्टाच्या आदेशाची वाट बघा; आलोक नाथांची सिंटाला विनंती\n#MeToo : प्रसिद्ध चित्रकार जतिन दास म्हणतात तो मी नव्हेच\n#MeToo : 'सेक्रेड गेम्स'च्या अभिनेत्रीचा दिग्दर्शक विपुल शहावर लैंगिक गैरवर्तणुकीचा आरोप\nसागरी किनारी रस्त्यावर ‘क्रॅश एटोनेटर’\nमेट्रो मार्गिकांचे संचलन ‘एमएमआरडीएकडे’च\n१८व्या वर्षांत अत्रे कट्टय़ावर तरुणाईचा मेळा\nयंदा उत्पादन घटण्याची शक्यता\nतलासरीमध्ये गटारावरच भाजीविक्रीची दुकाने\nजुईनगर येथे अपंग, विशेष मुलांसाठी उद्यान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://shriharimandiram.org/Branch/index.php?page=102&id=722", "date_download": "2018-10-20T00:31:08Z", "digest": "sha1:772PL6LNKKTMK2DAJBSFOTRG4MCE7OS7", "length": 1166, "nlines": 18, "source_domain": "shriharimandiram.org", "title": " || परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय ||", "raw_content": "\nआद्य... १०० १०१ - १०२ - १०३ १०४ ... अंत्य\nशाखेचे नाव : दत्तमंदिर (पनवेल)\nसेवा प्रमुख : श्रीमती उर्मिला प्रभाकर भोसले\nयोगेश्वर कृपा, ए / ४,\nतालुका पोलीस स्टेशन जवळ पनवेल,\nता. पनवेल, जि. रायगड पिन कोड - ४१०२०६.\nउपासना केंद्र : --\nउपासनेविषयी माहिती : --\n© 1981-,परमार्थ निकेतन ट्रस्ट, बेळगांव. सर्व हक्क राखीव.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5033099580985643409&title=HSC%20Result%20-%20Twelfth&SectionId=5550652221595367684&SectionName=%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%9C%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5", "date_download": "2018-10-19T23:49:51Z", "digest": "sha1:QGOCTWO6MJK5QC2SXAHPCXH55F2OLUZU", "length": 8616, "nlines": 118, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "रोपळे येथील पाटील विद्यालयाचा कला शाखेचा निकाल १०० टक्के", "raw_content": "\nरोपळे येथील पाटील विद्यालयाचा कला शाखेचा निकाल १०० टक्के\nसोलापूर : बारावीच्या परीक्षेत रोपळे (ता. पंढरपूर) येथील पाटील विद्यालयाच्या कला शाखेचा निकाल १०० टक्के लागला, तर विज्ञान शाखेचा निकाल ९८.७५ टक्के लागला. कला व विज्ञान शाखेत या वेळीही मुलींनीच बाजी मारली असून, या दोन्ही शाखांतील दुसऱ्या क्रमांकावर मुलांनी प्रथमच मोहर उमटवली आहे.\nकला शाखेत संगीता संजय साखरे या विद्यार्थिनीने ७५.६९ टक्के गुण मिळवून वर्गात प्रथम येण्याचा मान मिळवला. अनिकेत दिलीप वाघमारे या विद्यार्थ्याने ७४.४६ टक्के गुण मिळवून द्वितीय, तर मयुरी आबा हराळे या विद्यार्थिनीने ७४.३० टक्के गुण मिळवून तिसरा नंबर पटकावला. विज्ञान शाखेत सुप्रिया पांडुरंग आढवळकर या विद्यार्थिनीने ८१.०७ टक्के गुण मिळवून वर्गात प्रथम, धनाजी सज्जन भोसले या विद्यार्थ्याने ७६.३० टक्के गुण मिळवून द्वितीय, तर संचिता हनुमंत कदम या विद्यार्थिनीने ७६ टक्के गुण मिळवून तिसरा नंबर पटकावला. कला व विज्ञान शाखेत अनुक्रमे प्रथम व तृतीय क्रमांकावर मुलींनीच बाजी मारली आहे. या दोन्ही शाखांत दुसऱ्या क्रमांकावर यंदा मुलांनी मोहर उमटवली आहे.\nपुणे नगर भूमी अभिलेख कार्यालयाचे उपअधिक्षक शिवाजी भोसले, सरपंच दिनकर कदम, रयत शिक्षण संस्थेचे कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब पाटील, स्थानिक स्कूल कमिटी सदस्य शिवाजी पाटील, नागनाथ माळी, नारायण गायकवाड, श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक विलास भोसले, माजी पंचायत समिती सदस्य महेश कदम, रोपळे विकास प्रतिष्ठानचे संचालक अर्जुन भोसले, मुख्याध्यापक एस. एम. बागल, माजी मुख्याध्यापक एम. जे. चौधरी, पर्यवेक्षक टी. बी. ताटे, श्री दत्त इरिगेशन सिस्टीमचे संचालक दत्तात्रय भोसले आदींनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.\nपाटील विद्यालयाचा निकाल ८७ टक्के गांधी विचार परीक्षेचा निकाल जाहीर पंढरपूर येथे बुद्धिमान विद्यार्थी उन्हाळी वर्ग ‘रयत शिक्षण संस्थेचा विद्यार्थी देशाचा प्रथम नागरिक बनला पाहिजे’ शिवशरण यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार\nअंजली इला मेननची मुरानो चित्रे...\nजिंदगी धूप तुम घना साया...\nकर्तव्यदक्ष गृहिणी ते जबाबदार समाजसेविका\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nअपूर्वाई वाटण्यासारखं ‘अपूर्व’ काम करणारी अपूर्वा\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nअंजली इला मेननची मुरानो चित्रे...\nसमतानगरमध्ये ६२वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B9%E0%A5%80/", "date_download": "2018-10-20T00:46:16Z", "digest": "sha1:4DYJN2GZHF7F2WXLUJEGAJXV6OX6TZG7", "length": 9222, "nlines": 138, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "शिक्षणसंस्थांनी कोणतीही अप्रिय घटना अगोदर मीडियात नेऊ नये: दिल्ली सरकार | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nशिक्षणसंस्थांनी कोणतीही अप्रिय घटना अगोदर मीडियात नेऊ नये: दिल्ली सरकार\nनवी दिल्ली: कोणत्याही अप्रिय घटनेची माहिती अगोदर मीडियात नेऊ नये अशा सूचना दिल्ली सरकारने राजधानीतील सर्व शाळांना दिल्या आहेत. हिंसा, दुर्घटना, धरणे, झगडे, आग, विरोध, आंदोलन, चोरी, दंगा, छेडछाड, आत्महत्या, आत्महत्येचा प्रयत्न आदी घटनांची माहिती अगोदर देऊ नये असा आदेश केंद्र सरकारने दिल्लीतील सर्व शाळाप्रमुखांना दिले आहेत. अशा घटनांची माहिती ताबडतोब शिक्षण विभागाच्या त्या वेळी उपलब्ध असणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना द्यावी. त्यामुळे त्वरित कारवाई करणे शक्‍य होऊन शिक्षण विभागाची बदनामी होणार नाही वा शिक्षण संस्थाची मानहानी होणार नाही.\nएनडीएमसी च्या एका शाळेच्या आवारात एका इलेक्‍ट्रिशियनने केलेल्या कथित बलात्कारासंदर्भात हा आदेश महत्त्वपूर्ण आहे. शिक्षण संचलनालयाने सर्व शाळा प्रमुखांना अप्रिय घटनांची माहिती सर्वप्रथम शिक्षण विभागाच्या उपलब्ध वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देण्याबाबत एक परिपत्रक पाठवले आहे. अप्रिय घटनांची माहिती प्रथम मीडियात गेल्यामुळे वेळेवर उपयुक्त कारवाई केली जाऊ शकत नाही, आणि विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि संरक्षण करण्यातील धोका वाढतो.\nजर वरिष्ठ अधिकाऱ्यांना ताबडतोब अहवाल देता येत नसेल, तर ताबडतोब टेलिफोनने माहिती द्यावी आणि त्याच दिवशी खुलासेवार अहवाल पाठवावा, असे या आदेशात सांगण्यात आले आहे. मागील आठवड्यात दुसऱ्या इयत्तेतील एका विद्यार्थिनीवर बलात्काराच्या कथित घटनेनंतर शाळेच्या आवारातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर आला होता. बलात्काराच्या एका प्रकरणात विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न समोर आला होता आणि दिल्ली महिला आयोग आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने दिल्ली पोलीसांना नोटीस पाठवून स्पष्टीकरण मागितले होते.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleमॉडर्न पेंटॅथलॉन फेडरेशन लेझर रन राष्ट्रीय स्पर्धा: महाराष्ट्राला सर्वसाधारण विजेतेपद\nNext article#दिल्ली वार्ता: हरिवंश सिंग जेडीयूचे; पण आनंद भाजपला\nमध्यप्रदेशात भाजप कापणार 70 ते 80 आमदारांची तिकीटे \nसंशयित खलिस्तानवाद्याला उत्तरप्रदेशात अटक\nकेंद्र सरकार येत्या एक-दोन महिन्यात नेमणार नवा आर्थिक सल्लागार\nअमृतसर रेल्वे अपघात: दसऱ्याच्या उत्साहाचे रूपांतर हृदय हेलावून टाकणाऱ्या शोकांतिकेत घडले\n, अमित शहा यांच्याकडून तीन नावांवर चर्चा\nउत्तराखंड आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री ‘नारायण दत्त तिवारी’ यांचे निधन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%A4/", "date_download": "2018-10-19T23:31:10Z", "digest": "sha1:CVODBKI65T3QGRM2YDCJKXGTTCCFSTNS", "length": 8730, "nlines": 147, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मल्टिप्लेक्‍समध्ये स्वत:चे खाद्यपदार्थ नेण्याच्या बंदीवर सर्वोच्च न्यायालयाची मोहर | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमल्टिप्लेक्‍समध्ये स्वत:चे खाद्यपदार्थ नेण्याच्या बंदीवर सर्वोच्च न्यायालयाची मोहर\nनवी दिल्ली – मल्टिप्लेक्‍स आणि चित्रपटगृहांमध्ये चित्रपटप्रेमींना स्वत:चे खाद्यपदार्थ नेण्याच्या बंदीवर सर्वोच्च न्यायालयाने तात्पुरती मोहर लावली आहे. जम्मू-काश्‍मीर उच्च न्यायालयाने या बाबतीत दिलेल्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिली आहे. 18 जुलै रोजी जम्मू-काश्‍मीर उच्च न्यायालयाने मल्टिप्लेक्‍स आणि चित्रपटगृहांच्या मालकांनी चित्रपटप्रेमींना स्वत:चे खाद्यपदार्थ नेण्यास बंदी करू नये असा निर्णय दिला होता, त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.\nन्यायमूर्ती आर एफ नरिमन आणि न्यायमूर्ती इंदू मल्होत्रा यांच्या खंडपीठाने या बाबत अंतरिम निकाल देत उच्च न्यायालयचा निर्णयाला तात्पुरती स्थगिती दिली असून जम्मू-काश्‍मीर उच्च न्यायालयाल याचिका दाखल करणारे राज्य सरकार आणि वकील यांच्याकडून चार आठवड्यात स्पष्टीकरण मागितले आहे. अशी बंदी घालणारा एखादा कायदा आहे काय असा प्रश्‍न खंडपीठाने वकिलांना विचारला.\nवैधानिक कायदे केवळ चित्रपटांसाठी आहेत, खाद्यपदार्थांसाठी असा काही कायदा नाही. परंतु कायदा नसला म्हणून कोणताही खाद्यपदार्थ लोकांनी चित्रपटगृहात न्यावा असा अर्थ होत नाही, असा याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी युक्तिवाद केला. सिनेमाच्या तिकिटांवर स्वत:चे खाद्यपदार्थ चित्रपटगृहात नेऊ नयेत अशी सूचना असल्याचा उल्लेख याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी केला आणि ती पाळली पाहिजे अशी मागणी केली.\nजम्मू-काश्‍मीर चित्रपट (नियमन) कायदा 1975चे पूर्णपणे पालन करावे असा निर्णय जम्मू-काश्‍मीर उच्च न्यायालयाने दिला होता.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleभाजपचा फक्‍त लुटीचा अजेंडा\nNext article#टिपण : दुटप्पीपणात सगळे राजकीय पक्ष सारखेच\nशिर्डी : पंतप्रधान मोदींनी केली साईबाबांची आरती\nचीनने रोखले ब्रह्मपुत्रेचे पाणी : अरुणाचल प्रदेशमध्ये दुष्काळाची शक्यता\nशेअर बाजारात लागलाय डिस्काउंट सेल\nअमेरिकेचे विशेष दूत ब्रायन हुक भारत, युरोपच्या दौऱ्यावर\nभारतात ‘इंटरनेट सेवा’ ठप्प होणार नाही, सायबर सिक्युरिटी अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण\nसंयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्क परिषदेवर भारताची निवड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/rutu-barva-news/ordinary-diet-for-winter-1189773/", "date_download": "2018-10-20T00:15:15Z", "digest": "sha1:3C3JJYKQZJ6PPGWAPT2VMRPFKFSXCG73", "length": 11616, "nlines": 211, "source_domain": "www.loksatta.com", "title": "थंडीतील सर्वसाधारण आहार | Loksatta", "raw_content": "\nविषाणुजन्य तापावर प्रतिजैविके घेणे टाळा\nसंत्र्याला यंदा सुगीचे दिवस\nऊस तोडणी कामगारांना भविष्य निर्वाह निधीचा लाभ\nदसरा मेळाव्यातून पंकजांचा पक्षांतर्गत स्पर्धकांनाही इशारा\nमागील लेखामध्ये आपण हिवाळा ऋतूमधील आहाराच्या सर्वसाधारण वेळांबद्दल माहिती घेतली. या लेखामध्ये हिवाळा ऋतूमधील सर्वसाधारण आहाराबद्दल जाणून घेऊ.\nमागील लेखामध्ये आपण हिवाळा ऋतूमधील आहाराच्या सर्वसाधारण वेळांबद्दल माहिती घेतली. या लेखामध्ये हिवाळा\nऋतूमधील सर्वसाधारण आहाराबद्दल जाणून घेऊ. कबरेदके, प्रथिने, चरबीयुक्त पदार्थ, खनिज पदार्थ, जीवनसत्त्व, पाणी इत्यादी आहाराचे प्रमुख घटक असतात. ऋतुमानानुसार त्यातील वेगवेगळे पदार्थ आहारात घेणे गरजेचे असते. तरच आवश्यक ते पदार्थ शरीरात चांगल्या प्रकारे शोषले जातात. आहारात वैविध्य ठेवणे महत्त्वाचे आहे. वैविध्य असल्यास सगळ्या पदार्थामधील सगळे गुणधर्म\nकबरेदके – सर्व धान्ये, भात, बटाटे, साखर इत्यादी पदार्थामधून कबरेदके जास्त प्रमाणात मिळतात. हिवाळ्यामध्ये नाचणी, बाजरी, गहू, आदी धान्यांचा वापर जास्त करावा. ज्वारी कमी प्रमाणात वापरावी. हातसडीचा तांदूळ वापरावा. ओट्स, व्हीटफ्लेक्स खाण्यास हरकत नाही.\nप्रथिने – सर्व डाळी कडधान्ये भरपूर प्रमाणात\nखाऊ शकता. मोड आलेली कडधान्ये जास्त\nप्रमाणात खावीत. या ऋतूत पचनशक्ती चांगली असल्याने मोड आलेली जी कडधान्ये कच्ची खाऊ शकतो, ती कच्चीच खावीत. इतर वाफवून घ्यावीत. पचनाची तक्रार असणाऱ्यांनी मूग, मसूर जास्त\nदूध आणि दुधाचे पदार्थ हा प्रथिनांचा उत्तम स्रोत आहे. कृश व्यक्तींनी व लहान मुलांनी सायीसकट दूध घ्यायला हरकत नाही. मधुमेह, हृदयविकार दूध साय काढून वापरावे. या ऋतूमध्ये नेहमी गरम दूध घ्यावे. दुधाचे इतर पदार्थ जसे की दही, ताकही ताजे असावे.\nचिकन, मटण, मासे, अंडी हाही प्रथिनांचा\nउत्तम स्रोत आहे. पचनशक्ती चांगली असल्याने मांसाहार आठवडय़ातून २-३ वेळा करण्यास\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n‘रावण दहना’त मृत्युतांडव, पंजाबमधील भीषण दुर्घटनेत ६० ठार\n...तर ६० जणांचा जीव वाचला असता\nरावण दहन करताना भीषण अपघात, पाहा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ\nकौतुकास्पद: युपीतल्या 850 शेतकऱ्यांना बिग बी करणार कर्जमुक्त; ५.५ कोटींचं अर्थसहाय्य\n#MeToo : सेलिब्रेटी मॅनेजमेंट कंपनीच्या अनिर्बन दास ब्ला यांचा आत्महत्येचा प्रयत्न\n#MeToo कोर्टाच्या आदेशाची वाट बघा; आलोक नाथांची सिंटाला विनंती\n#MeToo : प्रसिद्ध चित्रकार जतिन दास म्हणतात तो मी नव्हेच\n#MeToo : 'सेक्रेड गेम्स'च्या अभिनेत्रीचा दिग्दर्शक विपुल शहावर लैंगिक गैरवर्तणुकीचा आरोप\nसागरी किनारी रस्त्यावर ‘क्रॅश एटोनेटर’\nमेट्रो मार्गिकांचे संचलन ‘एमएमआरडीएकडे’च\n१८व्या वर्षांत अत्रे कट्टय़ावर तरुणाईचा मेळा\nयंदा उत्पादन घटण्याची शक्यता\nतलासरीमध्ये गटारावरच भाजीविक्रीची दुकाने\nजुईनगर येथे अपंग, विशेष मुलांसाठी उद्यान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/vruthanta-news/mumbais-top-cop-rakesh-maria-joins-day-long-grilling-in-sheena-murder-case-1135986/", "date_download": "2018-10-20T00:15:34Z", "digest": "sha1:OMHJVAMERAAYRBWCQQ5W6RF7OQLFOKNV", "length": 18951, "nlines": 208, "source_domain": "www.loksatta.com", "title": "एका बडय़ा व्यक्तीकडूनच शीना प्रकरणाची ‘खबर’! | Loksatta", "raw_content": "\nविषाणुजन्य तापावर प्रतिजैविके घेणे टाळा\nसंत्र्याला यंदा सुगीचे दिवस\nऊस तोडणी कामगारांना भविष्य निर्वाह निधीचा लाभ\nदसरा मेळाव्यातून पंकजांचा पक्षांतर्गत स्पर्धकांनाही इशारा\nएका बडय़ा व्यक्तीकडूनच शीना प्रकरणाची ‘खबर’\nएका बडय़ा व्यक्तीकडूनच शीना प्रकरणाची ‘खबर’\nपोलीस आयुक्त राकेश मारिया यांना मुंबईतील गुन्हेगारी विश्वाची असलेली खडान्खडा माहिती आणि त्यांचे खबऱ्यांचे प्रचंड जाळे यातूनच शीना बोरा हत्या प्रकरणाची उकल झाली आहे.\nपोलीस आयुक्त राकेश मारिया यांना मुंबईतील गुन्हेगारी विश्वाची असलेली खडान्खडा माहिती आणि त्यांचे खबऱ्यांचे प्रचंड जाळे यातूनच शीना बोरा हत्या प्रकरणाची उकल झाली आहे. एका बडय़ा व्यक्तीकडून मारिया यांना या हत्येबाबतची खबर मिळाली आणि गायब झालेली शीना तसेच तिच्या गायब होण्यात तिची आई इंद्राणी मुखर्जी हिचा असलेला संबंध उलगडत गेला. अर्थात शीनाच्या सेलफोनच्या ‘लोकेशन’मुळे पोलिसांचा संशय बळावला होताच आणि त्यातूनच घटनाक्रमाची संगती लावताना शीनाची हत्या झाल्याचे स्पष्ट झाले.२४ एप्रिल २०११ रोजी वांद्रे येथील नॅशनल महाविद्यालयाबाहेर इंद्राणी मुखर्जी यांनी शीनाला जबरदस्तीने गाडीत कोंबले आणि पूर्व द्रुतगती महामार्गावर तिची गळा आवळून हत्या केली. त्या वेळी तिचा दुसरा पती संजीव खन्ना आणि चालक शाम राय गाडीत होते. शीनाला सोडण्यासाठी तिचा प्रियकर राहुल मुखर्जी तेथे आला होता. सलग दोन दिवस शीनाशी संपर्क न झाल्याने राहुलने सुरुवातीला खार पोलिसांशी आणि नंतर इंद्राणीच्या निवासस्थानाजवळच्या म्हणजे वरळीतील पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. खार पोलिसांनी राहुलला दाद दिली नाही. वरळी पोलीस ठाण्यातील शिपाई इंद्राणींच्या घरी गेला असता शीना अमेरिकेत गेल्याचे त्याला सांगण्यात आले. स्टार टीव्हीचे माजी मुख्य अधिकारी असलेल्या प्रतिष्ठीत पीटर मुखर्जीची इंद्राणी पत्नी असल्यामुळे पोलिसांनी अधिक चौकशी केली नाही. त्यानंतर लगेचच शीनाच्या मोबाइल फोनवरून राहुलला अनेक संदेश आले. मला यापुढे तुझ्याशी संबंध ठेवण्यात रस नाही आणि मी अमेरिकेत स्थलांतरित झाल्याच्या आशयाचे ते संदेश होते.शीना अमेरिकेत स्थिरावल्याचे इंद्राणी सांगत असल्या तरी राहुलचा त्यावर विश्वास बसत नव्हता. त्याने तिच्या मोबाइल क्रमांकावर वारंवार संपर्क साधला, लघुसंदेश पाठविले परंतु प्रतिसाद मिळाला नाही. एकदा शीनाने फोन उचलल्यानंतर त्याला रडण्याचा आवाज आला. मात्र तो आवाज शीनाचा होता की इंद्राणीचा हे राहुलला कळू शकले नव्हते. शीनावर प्रेम करणारा राहुल त्यामुळे अस्वस्थ झाला होता. शीना आपल्याला का टाळत आहे, हे त्याला कळत नव्हते. तो सतत तिचा शोध घेत होता. फेसबुकवर त्याने शीनाला अनेक संदेश पाठविले. परंतु शीनाचे फेसबुक खाते बरेच दिवस वापरात नसल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यामुळे राहुलने शीनाच्या अमेरिकेतील मैत्रिणींशी संपर्क साधला. शीना अमेरिकेत असती तर तिने माझ्याशी नक्कीच संपर्क साधला असता, असे उत्तर त्याला मिळाले.अस्वस्थ झालेल्या राहुलला शीनाबाबत काहीच माहिती मिळत नव्हती. अनेकांजवळ त्याने ही व्यथा बोलून दाखविली होती. शीनाचे नेमके काय झाले हे कळले की आपणच तिचा नाद सोडून देऊ, असेही राहुल काही निकटवर्तीयांजवळ बोलून दाखवित होता.लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असल्यामुळे राहुल-शीनाचे संबंध अनेकांना माहिती होते. त्यांच्या मित्र-मैत्रिणींनीही शीनाचा शोध सुरू केला. परंतु हाती काहीही लागत नव्हते. निराश झालेला राहुल शीनाच्या शोधात होता. त्यातूनच दोन महिन्यांपूर्वी मारिया यांना खात्रीलायक खबर गेली आणि खार पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिनेश कदम यांनी तपास सुरू केला. तपासात शीनाची हत्या झाल्याची माहिती बाहेर आली. मारिया यांना राहुलमार्फतच बडय़ा व्यक्तीने टीप दिल्याची चर्चा आहे. शीनाचे नेमके काय झाले हे गूढ उकलणे महत्त्वाचे वाटल्याने तपास सुरू झाला आणि अंगावर शहारे आणणाऱ्या हत्येची उकल झाली.\n२४ एप्रिल २०१२ रोजी शीना, इंद्राणी, संजीव खन्ना, चालक शाम राय यांच्या मोबाइल लोकेशनचा तपास साधारण दोन महिन्यांपूर्वी सुरू झाला. शीनाचे लोकेशन भारतातच आढळले. तेही इंद्राणीच्या मोबाइल लोकेशनसोबत. २४ एप्रिलला शीना, इंद्राणी, संजीव आणि शाम या चौघांचे लोकेशन मुंबईत वांद्रे येथे तर दुसऱ्या दिवशी रायगड जिल्ह्य़ातील गागोद येथे आढळले. त्यामुळे पोलिसांनी सुरुवातीला शाम रायला ताब्यात घेतले. गोळीबार रोड येथे राहणारा राय हा घटनेचा प्रमुख साक्षीदार होता. मारिया यांनी त्याला बोलते केले. शामचा कबुलीजबाब मिळवायला वेळ लागला नाही. काही क्षणांतच त्याने घटनाक्रम उघड केला. त्यानंतरच इंद्राणीला अटक करण्याचा निर्णय घेण्यात आला. इंद्राणीच्या अटकेची माहिती बाहेर जाऊ नये, याची पुरेपूर काळजी घेतली गेली होती. रायगडचे अधीक्षक सुवेझ हक यांनाही प्रसारमाध्यमांशी न बोलण्याचा सल्ला देण्यात आला होता. परंतु खार पोलीस ठाण्यातूनच माहिती बाहेर गेली आणि या प्रकरणाचा बोभाटा झाला.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nमारियांना बढती देऊन बदली ; राज्य सरकारकडून सारवासारव\nशीना बोरा हत्याकांडाचा तपास राकेश मारियांच्या नेतृत्त्वाखालीच – गृह विभाग\nRakesh Maria: मारिया अडचणीत येण्याची शक्यता\nमृदू , पण करारी आणि कर्तव्यकठोर..\nशीना बोरा प्रकरणातील राकेश मारियांच्या ‘अतिरिक्त’ सहभागावर मुख्यमंत्र्यांचे प्रश्नचिन्ह\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n‘रावण दहना’त मृत्युतांडव, पंजाबमधील भीषण दुर्घटनेत ६० ठार\n...तर ६० जणांचा जीव वाचला असता\nरावण दहन करताना भीषण अपघात, पाहा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ\nकौतुकास्पद: युपीतल्या 850 शेतकऱ्यांना बिग बी करणार कर्जमुक्त; ५.५ कोटींचं अर्थसहाय्य\n#MeToo : सेलिब्रेटी मॅनेजमेंट कंपनीच्या अनिर्बन दास ब्ला यांचा आत्महत्येचा प्रयत्न\n#MeToo कोर्टाच्या आदेशाची वाट बघा; आलोक नाथांची सिंटाला विनंती\n#MeToo : प्रसिद्ध चित्रकार जतिन दास म्हणतात तो मी नव्हेच\n#MeToo : 'सेक्रेड गेम्स'च्या अभिनेत्रीचा दिग्दर्शक विपुल शहावर लैंगिक गैरवर्तणुकीचा आरोप\nसागरी किनारी रस्त्यावर ‘क्रॅश एटोनेटर’\nमेट्रो मार्गिकांचे संचलन ‘एमएमआरडीएकडे’च\n१८व्या वर्षांत अत्रे कट्टय़ावर तरुणाईचा मेळा\nयंदा उत्पादन घटण्याची शक्यता\nतलासरीमध्ये गटारावरच भाजीविक्रीची दुकाने\nजुईनगर येथे अपंग, विशेष मुलांसाठी उद्यान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/52660", "date_download": "2018-10-20T00:54:46Z", "digest": "sha1:T4R2ZI6SOTINBTPKIKX5WXIUU4KTYB4G", "length": 27258, "nlines": 292, "source_domain": "www.maayboli.com", "title": "चेट्टीनाड चिकन बिर्याणी | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /चेट्टीनाड चिकन बिर्याणी\n१. अर्धा किलो चिकन- तुकडे करून, स्वच्छ धुवून वगैरे.\n२. लिंबाचा रस- चिकनला पुरेल इतका\n४. चेट्टीनाड चिकन मसाला (नसेल तर मालवणी चिकन मसाला तोही नसेल तर गरम मसाला तोही नसेल तर घरात असेल तो मसाला तोही नसेल तर जाऊद्यात)\nहिरव्या मिरच्या: आपल्याला सोसतील त्या तिखटाच्या मानानं. नेहमीच्या तिखट मिरच्या असतील तर ३-४ पुरेत.\nपुदिना- कोथिंबीर : बचकभर\nकाजू (ऐच्छिक) ५ (मी कधी वापरले नाहीत पण इंटरनेटच्या रेसिपींमध्ये लिहिलेलं आहे.)\nतांदूळ शक्यतो जीरगी सांबा नावानं मिळणारे तांदूळ किंवा अंबेमोहर किंवा सोनामसूरी. लॉंग ग्रेन बासमती इन बिग्ग नोनो. २ वाट्या\nनारळाचे दूध १ वाटी\nसांबार ओनियन म्हणजेच पर्ल ओनियन : १० नसतील तर साधे कांदे उभा चिरून पण फ्लेवरसाठी पर्ल ओनियन बेष्ट.\nटोमॅटो : १ मध्यम: चिरलेला. प्युरे वगैरे अजिबात नकोय.\nतिखट : उगं रंग येण्यापुरती.\nधणापावडर: तीपण रंग येण्यापुरतीच.\nहळद: चिकनला लावलेलं आहेच त्यामुळे इथंही रंग येण्यापुरतीच.\nमीठ : उगं रंग येण्यापुरती ( हे कॉपीपेस्टचे दुष्परिणाम आहेत) मीठ चवीनुसार घाला.\nतेल-तूप: बिर्याणी करत आहोत त्या अंदाजानं. डायेटींग वाल्यांनी वरण भात करून घ्यावा.\nस्टार अनिस: चक्रीफूल १\nमराथी मोक्कू : याचे मराठी नाव नागकेशर. चेट्टीनाड पदार्थांमधला द मोस्ट आय एम पी साहित्य.\nवेलची चार. : हिरवी वेलची. काळी वेलची वापरायची आवश्यकता नाही.\nकढीपत्ता: घ्या एक टहाळं. दाक्षिणात्य पदार्थ असल्यानं हे सांगावं लागू नये.\nउकडलेली अंडी किंवा अंड्याचं आमलेट किंवा दोन्ही. बिर्याणी जास्त प्रमाणांत करत असल्यास पुरवठ्याच्या दृष्टीनं हे लक्षात ठेवावं.\nबिर्याणी म्हटलं की सर्वसाधारणपणे हैद्राबारी किंवा लखनवी बिर्याणी डोळ्यांसमोर येते. चेन्नईला रहायला आल्यावर समजलं की दक्षिणेमध्ये बिर्याणीचं किती प्रस्थ आहे. इथे मांसाहारामध्ये जास्त करून चिकन बिर्याणी खाल्ली जाते. चेन्नईचा गल्ल्यांगल्ल्यांमध्ये स्ट्रीट फूड म्हणून बिर्याणी मिळतेच मिळते. थलपकट्टू, अंबर, दिंडीगुल अशा ठिकाणच्या बिर्याणी फार प्रसिद्ध आहे. पण सध्या सर्वात जास्त फेमस आहे ती चेट्टीनाड बिर्याणी.\nकरायला अतिशय सोपी झटपट आणि चुका होण्याची शक्यता फार कमी असलेली ही रेसिपी आहे.\nसर्वात आधी चिकन धुवून लिंबाचारस, मीठ आणि मसाला घालून मुरवत ठेवा. मुरवत ठेवण्याचा वेळ कितीही चालेल. अगदीच दहा पंधरा मिनिटं मुरवलं तरी पुरेसं आहे. तांदूळ धुवून भिजत घाला. अर्ध्यातासाने भिजलेले तांदूळ निथळून घ्या.\nवाटणासाठी दिलेले जिन्नस अगदी बारीक वाटून घ्या.\nआता एका मोठ्या पातेल्यामध्ये किंवा कूकरमध्ये तेल आणि तूप गरम करा. त्यात तामालपत्र, वेलची, स्टार अनिस, मराथी मोक्कू घाला. कढीपत्ता घाला. तेलातुपामधे कंजूसी नकोय. जिरेमोहरी वगैरे घालू नका.\nआता त्यात सांबार कांदे घालून परता. कांदे चांगले परतल्यावर वाटण घाला. चांगलं खरपूस परता. आता सर्व कोरडे मसाले घाला.\nचिरलेला टोमॅटो घाला. तोही चांगला शिजल्यावर चिकनचे तुकडे घाला. पाचसात मिनिटं चांगलं परता.\n३ वाट्यापाणी आणि नारळाचे दूध घाला. चवीनुसार मीठ घाला.\nचांगली उकळी आल्यावर तांदूळ वैरा. कूकर वापरत असाल तर एक शिटी घ्या. पातेल्यात करत असाल तर काय करायचे ते मला माहित नाही. सुगरणींकडून सल्ला घ्या.\nकूकरचे प्रेशर उतरल्यावर बिर्याणी नीट मिक्स करून घ्या. उकडलेली अंडी सोलून त्यामधेय मिक्स करा.\nआमलेट असेल तर बिर्याणीसोबत वाढा. बिर्याणीवर कोथिंबीर, ओलं खोबरं वगैरे घालू नका. ती बिर्याणी आहे, कांदेपोहे नव्हेत.\nसोबत दह्याचा रायता, तळलेले आप्प्लम उर्प्फ पापड एवढंच पुरेसं आहे. गोडासाठी फिरनी करा ( )\nही बिर्याणी सौम्य वगैरे चवीची अज्जिबात होता कामा नये. चांगली दणदणीत तिखट मसालेदार बिर्याणी व्हायला हवी, पण इतर बिर्याणींसारखी तूपकट होत नाही.\nचिकन ऐवजी बटाटे चालतील. फक्त एक उप्कार करा आणि त्याला \"बिर्याणी\" म्हणू नका. बटाटे पुलाव वगैरे म्हणा\nएरव्ही दाक्षिणात्य सापडेल त्याच्यात मिरे घालतात, पोंगलमध्ये तर तांदळातांदळाला मिरीचा दाणा वेचावा लागतो, पण या बिर्याणीमध्ये मात्र मिरे घातलेले पाहिले नाहीत.\nमटण घालून कसे करायचे ते मला माहित नाही, मी कधी बनवले नाही.\nमराथीमोक्कूला मराठीत काय म्हणतात असं गूगलला एकदा विचारून बघा चेट्टीनाड मसाल्यांमध्ये हा सर्वात महत्त्वाचा पदार्थ आहे.\nवनिता- माझी तमिळ शेजारीण ,सेल्व्ही आणि इंटरनेट.\nआमाला चेट्टीनाड म्हट्लं की\nआमाला चेट्टीनाड म्हट्लं की फक्त सिमेंट आठवतं.\nsa=i&rct=j&q=&esrc=s&source=images&cd=&cad=r... मराथी मोक्कू, मसाला वेलचीसारखे असतं का हो नंदिनीतै\nइथे ते म्हणाजेच केपर्स असं दिलं आहे. फोटो पण आहे. हेच का नंदिनी \nस्टार अनिस : चक्री फूल\nस्टार अनिस : चक्री फूल\nनंदिनी, बिर्याणीत उकडलेली अंडी वा आम्लेट टाकल्याने चव बिघडते असा अनुभव आहे. बटाटे टाकल्यानेही असाच चवीचा ऱ्हास होतो. हे पदार्थ पुरवठ्यास (filler) म्हणून टाकतात का\nगामापैलवान, बिर्याणीत आमलेट टाकायचं नाही. साईड डिश म्हणून द्यायचं. - ही खास चेट्टीनाड पद्धत. उकडलेली अंडी बिर्याणीमध्ये मिक्स करून किंवा सेपरेट द्यायची हे मात्र इकडे सर्वत्र बघायला मिळतं. चवीचा र्‍हास वगैरे माहित नाही. पण आवडत नसेल तर टाकू नका. हाकानाका.\nबिर्याणीसोबत उकडलेलं अंड देताना बघितलं आहे पण ऑम्लेट पहिल्यांदाच ऐकते आहे. एकुणात रेसिपी भारी असल्यानं ते किंवा हे वापरून करण्यात येइल\nइंग्रोत मराथी मोक्कू मिळते का बघायला हवे.\nरेसिपीच्या लेखनात सौजन्याचा फारच र्‍हास झाल्यासारखा वाटतोय. पुणेरी पाटी वाचल्यासारखे वाटले.\nमस्त आहे. मी चे. चिकन नेहमी\nमस्त आहे. मी चे. चिकन नेहमी करते. अभि बिर्यानी भी करें गे. तलपकट्टू बिर्या णी पण छान लागते. सूप्पर.\n>>आमाला चेट्टीनाड म्हट्लं की\n>>आमाला चेट्टीनाड म्हट्लं की फक्त सिमेंट आठवतं. <<\nरेसिपी पेक्षा लिखान आवडले.\nरेसिपी पेक्षा लिखान आवडले.\nधन्यवाद, सुप्रिया. बदल केलेला\nधन्यवाद, सुप्रिया. बदल केलेला आहे.\nखतरनाक .. फोटू हवा होता मात्र\nखतरनाक .. फोटू हवा होता मात्र ... करुन बघण्यात येईल लवकरच ..\nरेसिपीच्या लेखनात सौजन्याचा फारच र्‍हास झाल्यासारखा वाटतोय. स्मित पुणेरी पाटी वाचल्यासारखे वाटले.>>> बरोब्बर\nफोटो नसल्याने कमेंट करू इच्छित नाही.\nचिकन ऐवजी बटाटे चालतील. फक्त एक उप्कार करा आणि त्याला \"बिर्याणी\" म्हणू नका. बटाटे पुलाव वगैरे म्हणा>> तुम्हाला व्हेज. चेट्टीनाड बिर्याणी माहिती नाहीसं दिसतंय. त्यात अर्थात बटाटा नसतोच, मटार, गाजर, फरसबी आणि कंद (होय>> तुम्हाला व्हेज. चेट्टीनाड बिर्याणी माहिती नाहीसं दिसतंय. त्यात अर्थात बटाटा नसतोच, मटार, गाजर, फरसबी आणि कंद (होय) या भाज्या घालतात. बाकी मसाला हाच असाच. सांबार कांदे तेलात परतून वरूनही घालतात.\nनाग केशर बहुदा- मराटी मोक्कु\nनाग केशर बहुदा- मराटी मोक्कु\nमंजूडी, बिर्याणी बाय डीफॉल्ट\nमंजूडी, बिर्याणी बाय डीफॉल्ट नॉनवेज. व्हेज बिर्याणी म्हणजे उगंच आपलं मनाचं समाधान केल्यासारखं\nश्यामली, येस्स. थँक्स. बदल करते.\nनवीन ओव्हन घेतल्यावर त्या\nनवीन ओव्हन घेतल्यावर त्या सोबतच्या रेसिपि बुक मधे चेट्टीनाड चिकन ची रेसिपी होती.करुन पाहिली.अर्थात मस्तच.पण त्यात टीपीकल फोडणी ,कढीपत्ता वगैरे सगळ होत. आनि नारळ दुध नव्हत.\nत्यापेक्षा ही रेसिपि वेगळी आहे.नक्की करुन पाहण्यात येइन.\nतृप्ती, हवं तर बटाटे वापरा पण\nतृप्ती, हवं तर बटाटे वापरा पण पनीर वापरू नका. त्याइवजी बेस्ट म्हणजे अंडी वापरा आणि अंडाबिर्याणी करा.\nअंकु, नुसतं चिकन चेट्टीनाड वेगळं. त्याची रेसिपी पण लवकरच टाकेन.\nमस्तय रेसिपी... लिखाण पण आवडल\nलिखाण पण आवडल ..\nमी खालीये ही बिर्यानी ,\nमी खालीये ही बिर्यानी , तमिलनाडू मधे. बिर्यानी म्हणजे सुट्टा लांब, राईस ह्या गृहितकाचा चकनाचूर.\nशेवटी मनातल्यामनात नाव वेगळ ठेवल आणि खाल्ला. टेस्ट भारी मात्र. त्याबरोबर चुक्का ( हा सौदिंडियन उच्चार आहे मराठीत सुक्कं अस म्हणता येइल) हा पदार्थ , कढीपत्ता, आणि खडा गरम मसाला यात रोस्ट केलेल चिकन. बिर्यानीच्या बाउल वर एक उकडलेल्या अंड्याच फूल मस्ट\nदिल्लीच्या आंध्राभवन मधे मस्त मिळते चेट्टीनाड चिकन. आंध्राथाळी मागवुन बरोबर चेट्टीनाड चिकन च्या प्लेट मागवायच्या. लै भारी \nरेसिपी वाचून करायला हवी अस\nरेसिपी वाचून करायला हवी अस वाटायला लागलाय. फोटो पण टाक न म्हणजे जरा अंदाज येतो.\nअंकु, नुसतं चिकन चेट्टीनाड वेगळं. त्याची रेसिपी पण लवकरच टाकेन. - नक्की टाक\nआणि हो तो मसाला पुण्यात कुठे मिळेल का ( हा प्रश्न पुणेकारासाठी )\nकेरळी किराणा /वस्तू/मसाले मिळणारी काही दुकान असतात ना कॉफीच्या घमघमाट वाली , तिथे असावा. रास्तापेठेत आहेत . औंध रोडलाही आहेत.\nनंदे, <<मीठ : उगं रंग\nनंदे, <<मीठ : उगं रंग येण्यापुरती ( हे कॉपीपेस्टचे दुष्परिणाम आहेत) मीठ चवीनुसार घाला.>>\nछान रेसिपी. मराथी मोक्कू\nमराथी मोक्कू म्हनजे नागकेशर नाही. नागकेशर खरेच एका फुलातले तंतू असतात.\nनागकेशर आहे माझ्याकडे. ते\nनागकेशर आहे माझ्याकडे. ते लवंगेसारखे दिसते.\nया लिंकवर लवंग, नागकेशर आणि मराटी मोकू चा फोटो आहे.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-story-marathi-agrowon-gavshiwar-water-conservation-gulumb-vai-satara-12250", "date_download": "2018-10-20T00:40:25Z", "digest": "sha1:QGWFBBPRHKI6TNPXAURCTNGHZVGIVRLU", "length": 28106, "nlines": 185, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture story in marathi, agrowon, gavshiwar, water conservation, gulumb, vai, satara | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nचांदक-गुळूंब अोढा जोडप्रकल्पाने साधली टॅंकरमुक्ती\nचांदक-गुळूंब अोढा जोडप्रकल्पाने साधली टॅंकरमुक्ती\nचांदक-गुळूंब अोढा जोडप्रकल्पाने साधली टॅंकरमुक्ती\nगुरुवार, 20 सप्टेंबर 2018\nसर्व अधिकारी, ग्रामस्थ अशा सर्वांनी हा प्रकल्प मेहनतीने पूर्ण केला. पिण्याचा पाण्याचा प्रश्न आता सुटल्याने टँकर बंद झाला आहे. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा वापर आम्ही काटकसरीने वापर करीत आहोत.\n- अल्पना यादव, माजी सरपंच\nसातारा जिल्ह्यातील चांदक-गुळुंब (ता. वाई) हा ओढा जोडप्रकल्प म्हणजे केवळ राज्यासाठीच नव्हे; तर देशासाठी ‘रोल मॉडेल’ ठरणारा आहे. या प्रकल्पामुळे चांदक-गुळुंब ही गावे टँकरमुक्त झाली अाहेत. बारमाही अर्थात बागायती पिके शेतकरी घेऊ लागली आहे. तीन वर्षांत पावसाचे प्रमाण कमी-जास्त झाले, मात्र पाण्याची टंचाई जाणवलेली नाही. या प्रकल्पाने गुळुंब ग्रामस्थांच्या चेहऱ्यावरील आनंदही पाण्याप्रमाणे अोसंडून वाहताना दिसला आहे.\nसातारा जिल्ह्यात माण, खटाव, फलटण, खंडाळा, कोरेगाव या तालुक्यांप्रमाणे पश्चिमेकडील काही तालुक्यांत कमी पर्जन्यमान होते. पिण्याच्या पाण्यासाठी टँकरचा आधार घ्यावा लागतो. वाई तालुक्यातील गुळुंब, चादकसह परिसरातील १४ गावांचा यात समावेश होतो. साधारणपणे जानेवारी महिन्यापासून या गावांमध्ये पाण्याची टंचाई भासण्यास सुरवात होते. खरे तर गुळुंब येथे पाझर तलाव होता. मात्र पर्जन्यमान कमी असल्यामुळे त्यात पाणी साठत नव्हते. तसेच तो गाळाने भरलाही होता.\nगुळुंब हे २५०० लोकवस्तीचे गाव आहे. कायम पाणीटंचाईला सामोरे जाणाऱ्या इथल्या महिलांना पाण्यासाठी दोन ते अडीच किलोमीटर पायपीट करावी लागे. जनावरांची अशीच अवस्था होती. शेतकऱ्यांचा विहिरीही कोरड्याच पडलेल्या असायच्या. गावचे रूप पालटण्यासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी अाश्विन मुदगल व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी. श्रीकांत यांनी पुढाकार घेतला. ग्रामसभेचे अायोजन करण्याविषयी सरंपच अल्पना यादव यांना सांगितले. या वेळी दुष्काळमुक्ती करण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घ्यावा. आवश्यक सर्व मदत प्रशासन करेल, असे अाश्वासन प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिले. ग्रामस्थांनी एकमुखाने पाठिंबा देत श्रमदानासह पाच लाख रुपये लोकवर्गणी उभारण्याची तयारी दर्शविली. वाई ग्रामीण पाणी पुरवठा विभाग व गुळुंब ग्रामस्थ यांच्यात बैठक झाली. त्यानुसार शेजारील चांदक गावातील साठवण बंधाऱ्यातून पाणी आणून गुळुंब गावातील पाझर तलावात पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला.\nचांदक ते गुळुंब गुळुंब पाझर तलाव हे अंतर ११३० मीटर आहे. या तलावाची क्षमता ४९७ टीसीएम आहे. या ओढा जोडप्रकल्पाच्या शुभारंभाला जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी, सरपंच यांच्यासह आमदार मकरंद पाटील, माजी खासदार लक्ष्मण पाटील आदींचीही उपस्थिती होती. दोन जानेवारी, २०१५ रोजी कामाचा हा श्रीगणेशा झाला.\nया प्रकल्पासाठी निधीची गरज होती. यासाठी मॅप्रो कंपनी व ज्ञानदीप सहकारी पतसंस्था यांच्याकडून प्रत्येकी २० लाख रुपये, आमदार निधीतून १५ लाख, गुळुंब ग्रामस्थांकडून पाच लाख, किसनवीर सहकारी साखर कारखान्याकडून उत्खननासाठी ३० लाख, जलयुक्त शिवार अभियानातून पाच लाख ३८ हजार, अथर्व फाउंड्रीकडून दोन लाख, सेंट पिटर्स शाळेकडून तीस हजार व सकाळ रिलीफ फंडातून गाळ काढण्यासाठी दोन लाख अशी रक्कम उभारण्यात आली.\nसंकलित निधीतून चांदक येथील सिमेंट बंधाऱ्यास लागून ‘कलेक्शन चेंबर’ बांधण्यात आला. त्यातून पाइपलाइनमध्ये पाणी सोडण्यासाठी लोखंडी दरवाजा उभारण्यात आला. सर्व पाइपलाइनसाठी ५०० मीमी व्यासाच्या आरसीसी पाइप्सचा वापर केला. पाझर तलावापर्यंत त्या नेण्यात आल्या. तीन ठिकाणी एअर व्हॉल्व्ह बसवण्यात आले. विजेचा खर्च येऊ नये यासाठी सायफन पद्धतीच्या रचनेचा वापर करण्यात आला. शेतातून मोठ्या यंत्राद्वारे चर काढण्यात आले. ज्या शेतकऱ्यांच्या शेतातून पाइपलाइन जाऊन नुकसान झाले आहे, अशांना ग्रामपंचायतीच्या वतीने भरपाई देऊ केली आहे.\nकोल्हापूर येथील संजय पाटील, बी. एम. पठाण यांनी यांनी प्रकल्पाची रचना केली. तसेच तत्कालीन प्रांताधिकारी रवींद्र खेबुडकर, दीपा बापट, अतुल म्हेत्रे, राजकुमार साठे यांच्या गावातील ग्रामस्थांनी प्रकल्प यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले. प्रकल्पासाठी ८९ लाख रुपयांचा निधी खर्च झाला.\nमागील दोन वर्षांत दमदार पाऊस झाल्याने गावातील पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरून वाहिला. या वर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने तलाव भरलेला नाही. मात्र पिण्याच्या पाण्यासाठीची टंचाई दूर झाली. गुळुंब, चांदकसह परिसरातील अनेक गावे आता जवळपास टँकरमुक्त झाली आहेत. मागील दोन वर्षे ओसंडून वाहणारा गुळुंबचा तलाव आणि त्याहीपेक्षा ग्रामस्थांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहणारा आनंद हे जलयुक्त शिवार अभियान, ग्रामस्थाचे श्रमदान, पुढाकार यांचे यश म्हणाले लागेल. अल्पना यादव यांच्या नेतृत्वाखाली येथे तनिष्का गट कार्यरत अाहे. गटातील महिला प्रकल्पासह गावच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असतात. प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यन्वित राहावा, यासाठी विद्यमान पदाधिकारी, महिला तसेच तरुण मंडळेदेखील कार्यरत आहेत.\nचांदक-गुळुंब ओढा जोड प्रकल्पाचे झालेले फायदे\nचांदक, गुळुंब यांसह अनेक गावांना पाण्यासाठी शाश्वत पर्याय झाला. पिण्यासाठी पाण्याचा कायमस्वरूपी प्रश्न सुटला.\nपाझर तलावाखाली असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या तीन तसेच कृषी क्षेत्रासाठी २८ विहिरींच्या पाणी पातळीत वाढ झाली.\nसुमारे एक हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले. यामुळे गावांसह परिसरात पीकपद्धतीत बदल झाला.\nशेतकरी ऊस, आले, हळद आदी नगदी पिके घेऊ लागले आहेत. त्यामुळे उत्पन्नात वाढ होण्याची संधी निर्माण झाली आहे.\nपाणीटंचाईची जाणीव असल्याने पाण्याचा काटकसरीने वापर केला जातो. नगदी पिकांसाठी ठिबक सिंचनावर शेतकऱ्यांकडून भर दिला जात आहे.\nटँकरवर होणारा दहा लाख रुपये वार्षिक खर्च पूर्णपणे थांबला आहे.\nचांदक टँकरमुक्त होण्यासाठी पिण्याच्या पाण्याची विहीर गुळुंबच्या तलावानजीक घेण्यात आली आहे. या विहिरीत कायम पाणी राहत असल्याने चांदकही टँकरमुक्त झाले आहे.\nराज्याचे राज्यपाल सी. विद्यासागर राव आणि राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाचे अध्यक्ष एस. रामादुराई यांनी मे, २०१५ मध्ये प्रकल्पाला भेट देऊन प्रशासन व ग्रामस्थांचे कौतुक केले. पालकमंत्री विजय शिवतारे, कण्हेरी मठाचे काडसिद्धेश्वर महाराज पुणे विभागाचे आयुक्त यश चोक्कलिंगम यांच्यासह प्रशासन व राजकीय मंडळींनीही भेट देऊन प्रकल्पाची माहिती घेतली.\nविहिरींच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. गावात नगदी पिके घेतली जात असल्याने शेतकऱ्यांचे अर्थकारण सुधारण्यास मदत होत आहे. ठिबकचा वापरही वाढला आहे.\n- सागर जाधव, उपसरंपच\nशेतीस पाणी उपलब्ध झाले. यामुळे बारमाही बागायत शेती करणे शक्य झाले आहे\n-आर. एम. जाधव, शेतकरी\nसंपर्क- अल्पना यादव - ९९२२४२३३०१\nबागायत पाणी water प्रशासन पाणीटंचाई महिला women पुढाकार initiatives विषय topics विभाग sections सरपंच आमदार जलयुक्त शिवार सकाळ सकाळ रिलीफ फंड यंत्र machine कोल्हापूर ऊस पाऊस विकास हळद नगदी पिके cash crops ठिबक सिंचन सिंचन कौशल्य विकास विजय शिवतारे पुणे शेती farming\nअोढा जोड प्रकल्पाची राज्यपाल सी. विद्यासागर राव, एस. रामादुराई यांना माहिती देताना पालकमंत्री विजय शिवतारे, सरपंच अल्पना यादव आदी.\nचांदक टँकरमुक्त होण्यासाठी पिण्याच्या पाण्याची विहीर गुळुंबच्या तलावानजीक घेण्यात आली आहे. या विहिरीत कायम पाणी राहत असल्याने चांदकही टँकरमुक्त झाले आहे.\nसध्या पावसाने दडी मारली असली, तरी पाण्याची उपलब्धतता असल्याने पिकांना पाणी देणे शक्य झाले आहे.\n'कलेक्शन चेंबर’ला पाणी सोडण्यासाठी लोखंडी दरवाजा उभारण्यात आला आहे.\nभाजीपाला पिकांची रोपवाटिका तयार करताना\nभाजीपाला पिकांची रोपवाटिका करताना योग्य ती काळजी घेतल्यास पुनर्लागवडीनंतरच्या काळातील अने\nपुण्यात फुलांची ७ काेटींची उलाढाल\nपुणे ः फूल उत्पादक शेतकऱ्यांची भिस्त असणाऱ्या नवरात्र आणि दसऱ्याला विशेष मागणी असलेल्या झ\nकशी टिकेल पांढऱ्या सोन्याची झळाळी\nराज्यात कापूस वेचणीला सुरवात होऊन दसऱ्याच्या मुहूर्तावर बऱ्याच शेतकऱ्यांनी विक्रीही चालू\nपरभणीत फ्लाॅवर प्रतिक्विंटल २००० ते २५०० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nवनस्पतीतील संजीवकांमुळे अवकाशातही उत्पादन घेणे...\nपोषक घटकांची कमतरता आणि गुरुत्वाकर्षण कमी असणे या दोन कारणांमुळे चंद्र किंवा अन्य ग्रहांव\nपरभणी, राहुरी कृषी विद्यापीठांना पाच...परभणी ः भारतीय कृषी संशोधन परिषदअंतर्गत कृषी...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम...पुणे : पावसाला पोषक हवामान झाल्याने आठवड्याच्या...\n‘आरएसएफ’च्या मूळ सूत्रात घोडचूकपुणे: शेतकऱ्यांना हक्काचा ऊसदर मिळवून देणाऱ्या...\nसाखर कारखान्यांची धुराडी आजपासून पेटणारपुणे: राज्यातील साखर कारखान्यांच्या गाळप हंगामाला...\nसहकारी बॅंकांना एकाच छताखाली आणणार :...पुणे ः सहकार क्षेत्राला ‘अच्छे दिन’ आणण्यासाठी...\nचला मिरचीच्या आगारात राजूरा बाजारात...मिरचीचे आगार अशी ओळख अमरावती जिल्ह्यातील राजूरा...\n‘एसआरटी’ तंत्राने मिळाली उत्पादनासह...पेंडशेत (ता. अकोले, जि. नगर) या कळसूबाई शिखराच्या...\nतुटवड्यामुळे कांद्याच्या दरात सुधारणानवी दिल्ली ः देशातील महत्त्वाच्या कांदा उत्पादक...\nकृषी विद्यापीठांचे संशोधन आता एका...मुंबई ः राज्यातील चारही कृषी विद्यापीठांनी केलेले...\nमहाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांना...शिर्डी: महाराष्ट्रात यंदा पाऊस कमी झाला....\nकोल्हापुरी गुळाचा गोडवा यंदा वाढणारकोल्हापूर : यंदाच्या पावसाळ्यात गुजरात,...\nकमी दरांवरून जिनर्सचा ‘सीसीआय’च्या...जळगाव ः भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) कापूस...\nहोय, आम्ही बदलू शेतीचे चित्र... ‘शाळेत सुरू असलेल्या कृषी शिक्षण अभ्यासक्रमातून...\n‘पंदेकृवि’च्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचा...अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ...\nशेतीपासून जितके दूर जाल तितके दुःख...पुणे : शेतीशी जोडलेली माणसं ही निसर्ग आणि मानवी...\nनाबार्डच्या व्याजदरातच जिल्हा बँकांना...मुंबई : राज्य बँकेला नाबार्डकडून मिळणाऱ्या...\nकोकण, पश्‍चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी...पुणे : कोकण अाणि पश्‍चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी...\nअकोला, बुलडाणा जिल्ह्यांत कोरडवाहू...अकोला : अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यात कोरडवाहू...\nअठरा गावांनी केली कचऱ्यापासून गांडूळखत...गावे आणि वाडीवस्त्याही स्वच्छतेत अग्रभागी...\n‘सीसीआय’च्या खरेदीला दिवाळीत मुहूर्तमुंबई : देशातील महत्त्वाच्या कापूस उत्पादक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://berartimes.com/?p=49147", "date_download": "2018-10-20T00:50:40Z", "digest": "sha1:SZGAZ2VERXGBDVEIAVEYMGV2KDRZA6L3", "length": 14326, "nlines": 142, "source_domain": "berartimes.com", "title": "शेतकऱ्यांच्या 80 टक्के मागण्या मान्य, मुख्यमंत्र्यांसोबतची बैठक संपली | Berar Times", "raw_content": "\nबुद्ध भूमि उमरी कटंगी में हुआ अंतरराष्ट्रीय बौद्ध मैत्री सम्मेलन# #अजीत जोगी नहीं लड़ेंगे चुनाव# #गडचिरोलीतील गोवारी समाज आंदोलनाला खा.नेतेंची भेट# #बेशिस्त वाहन पार्किंगवर होणार कारवाई निवारण कक्षाला माहिती देण्याचे आवाहन# #अवैैध वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परने उडवले शेतकऱ्याला# #न्यायालयाच्या निर्णयाची अमंलबजावणी करा- गोवारी समाजाची मागणी# #अवैध लोहखनीज उत्खनन विरुद्ध वनविभागाची कार्यवाही तीन ट्रक जप्त# #बालवाडी कर्मचारीओंका 20 अक्तूंबर को सम्मेलंन# #अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट शनिवार व रविवारला गोंदियात# #पुलवामामध्ये जवानांवर दहशतवादी हल्ला, 7 जवान जखमी\nपुर्व विदर्भातील लोकप्रिय ईपेपर\nशेतकऱ्यांच्या 80 टक्के मागण्या मान्य, मुख्यमंत्र्यांसोबतची बैठक संपली\nमुंबई,दि.12(वृत्तसंस्था)- किसान लाँग मार्चच्या आंदोलकांच्या 12 जणांच्या शिष्टमंडळ आणि सरकार यांच्यातील वाटाघाटीची बैठक आज दुपारी तब्बल तीन तास चालली. ही बैठक विधानभवनातील सचिवालयात पार पडली. आंदोलक मोर्चेकरांकडून आमदार जे पी गावित, अजित नवले, अशोक ढवळे यांच्यासह धनंजय मुंडे, सुनील तटकरे, अजित पवार, राधाकष्ण विखे पाटील आदींचे 12 जणांचे शिष्टमंडळ उपस्थित होते तर सरकारच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह त्यांच्या समितीतील सहा मंत्री व सचिव दर्जाचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीच्या आधीच आंदोलकांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते.\nया बैठकीनंतर बोलताना मंत्रिगट समितीचे सदस्य गिरीश महाजन म्हणाले, शेतकरी नेते व इतर राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेण्यात आला आहे. आंदोलकांच्या 12-13 मागण्या होत्या. त्या बहुतेक मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. आजच्या बैठकीतील चर्चेनंतर आंदोलकांचे शिष्टमंडळ समाधान झाल्याचे गिरीश महाजन यांनी सांगितले.नाशिक ते मुंबई असे 180 किमीचे अंतर गेली सहा दिवस कापत मुंबईत पोहचलेल्या किसान लाँग मार्चमुळे सरकारची धडकी भरली आहे. 30 हजारांहून अधिक आंदोलक राजधानी मुंबईत आले असून, त्यांनी आझाद मैदानावर मुक्काम ठोकला आहे.\nमान्य करण्यात आलेल्या मागण्या-\n– जुनं रेशन कार्ड सहा महिन्यात बदलून देणार\n-आदिवासी भागातील रेशन कार्डाची तीन महिन्यात होणार दुरुस्ती\n– वन जमिनीबाबत येत्या सहा महिन्यात घेणार निर्णय\n– वन हक्क कायद्याचे दावे सहा महिन्यात संपवणार\n– अपात्र प्रकरणे पुन्हा तपासू\nबुद्ध भूमि उमरी कटंगी में हुआ अंतरराष्ट्रीय बौद्ध मैत्री सम्मेलन\n बौद्ध संगठन को भीमराव आंबेडकर द्वारा शुरू किया गया इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी\nअजीत जोगी नहीं लड़ेंगे चुनाव\nरायपुर.19 अक्तुंबर(विशेष सवांददाता) छत्तीसगढ़ की राजनीति में शुक्रवार को अहम मोड़ आ गया है मुख्यमंत्री डॉ. रमन सिंह के खिलाफ चुनाव लड़ने की घोषणा करने वाले पूर्व Read More »\nगडचिरोलीतील गोवारी समाज आंदोलनाला खा.नेतेंची भेट\nगडचिरोली(अशोक दुर्गम) दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी Read More »\nबेशिस्त वाहन पार्किंगवर होणार कारवाई निवारण कक्षाला माहिती देण्याचे आवाहन\nवाशिम, दि. १९ : जिल्ह्यात पार्किंग झोन व्यतिरिक्त अन्य ठिकाणी पार्क केलेली वाहने, रस्त्यावर सोडून गेलेल्या वाहनांवर तात्काळ करावी करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी निवारण कक्षाची स्थापना केली Read More »\nन्यायालयाच्या निर्णयाची अमंलबजावणी करा- गोवारी समाजाची मागणी\nगोंदिया दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी समाजाला Read More »\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र .\nबुद्ध भूमि उमरी कटंगी में हुआ अंतरराष्ट्रीय बौद्ध मैत्री सम्मेलन\n बौद्ध संगठन को भीमराव आंबेडकर द्वारा शुरू किया गया इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी\nअजीत जोगी नहीं लड़ेंगे चुनाव\nरायपुर.19 अक्तुंबर(विशेष सवांददाता) छत्तीसगढ़ की राजनीति में शुक्रवार को अहम मोड़ आ गया है मुख्यमंत्री डॉ. रमन सिंह के खिलाफ चुनाव लड़ने की घोषणा करने वाले पूर्व Read More »\nगडचिरोलीतील गोवारी समाज आंदोलनाला खा.नेतेंची भेट\nगडचिरोली(अशोक दुर्गम) दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी Read More »\nबेशिस्त वाहन पार्किंगवर होणार कारवाई निवारण कक्षाला माहिती देण्याचे आवाहन\nवाशिम, दि. १९ : जिल्ह्यात पार्किंग झोन व्यतिरिक्त अन्य ठिकाणी पार्क केलेली वाहने, रस्त्यावर सोडून गेलेल्या वाहनांवर तात्काळ करावी करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी निवारण कक्षाची स्थापना केली Read More »\nन्यायालयाच्या निर्णयाची अमंलबजावणी करा- गोवारी समाजाची मागणी\nगोंदिया दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी समाजाला Read More »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://shriharimandiram.org/Branch/index.php?page=29&id=204", "date_download": "2018-10-20T00:16:03Z", "digest": "sha1:S5CKEQMZGWU4SGLBBDO3BKGUD37C7JFA", "length": 1828, "nlines": 26, "source_domain": "shriharimandiram.org", "title": " || परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय ||", "raw_content": "\n१९८ म्हापसा (हाऊसिंग बोर्ड गोवा)\n२०१ मुंडवेल (वास्को गोवा)\nआद्य... २७ २८ - २९ - ३० ३१ ... अंत्य\nशाखेचे नाव : नास्नोडा (बारदेश)\nसौ बकुळा तुकाराम कित्तूर\nघर क्र. २९०, बरवणवाडा,\nगोवा पिन कोड - ४०३५०८.\n१)श्री रवळनाथ रवळघाडी मंदिर,\n२) श्री गणपती मंदिर,\n३)श्री साई मंदिर, नास्नोडा, बारदेश गोवा\nरविवार सकाळी बालोपासना -\n(१) ८ ते ९ - श्री रवळनाथ रवळघाडी मंदिर,\n(२) ९ ते १० - श्री गणपती मंदिर,\nदर मंगळवार व गुरुवार सायंकाळी ४ ते ५ भजन - श्री साई मंदिर, नास्नोडा\n© 1981-,परमार्थ निकेतन ट्रस्ट, बेळगांव. सर्व हक्क राखीव.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/gadchiroli/citizens-response-citizens-district/", "date_download": "2018-10-20T01:17:06Z", "digest": "sha1:Z5D6R5OGMMZWHD5IWYX62B63YFYRHGXV", "length": 33810, "nlines": 389, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Citizens' Response To The Citizens Of The District | जिल्हाभर बंदला नागरिकांचा प्रतिसाद | Lokmat.Com", "raw_content": "शनिवार २० ऑक्टोबर २०१८\n'या' विनोदी अभिनेत्याला ओळखलात का \n'झी मराठी अवॉर्ड्स २०१८'मध्ये बालकलाकारांची धमाल\nआम्ही दोघी मालिकेत 'कुछ कुछ होता है' चित्रपटाची झलक\nपावसामुळे मुंबईतील धूलिकणांचे प्रमाण घटले\nमेट्रोच्या कामावरून दोन यंत्रणांमध्ये रंगला वाद\n‘मी टू’ चळवळ पीडितांसाठी; त्याचा गैरवापर करू नका - उच्च न्यायालय\nदागिन्यांच्या मोहात मित्राकडूनच मुख्य सूत्रधाराची हत्या\nरेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या ब्लॉक\nTanushree Dutta controversy : 'सिन्टा'वर भडकली तनुश्री दत्ता; पण का\nविविधांगी भूमिका साकारण्याचा एकच ध्यास\n ‘बधाई हो’ने पहिल्या दिवशी रचला विक्रम\n‘अॅव्हेंजर्स 4’मध्ये आयर्न मॅनच्या हातात दिसणार ‘हे’ खास शस्त्र\n23 Years Of DDLJ : शाहरूख- काजोलचा ‘दिलवाले दुल्हनियां ले जायेंगे’ झाला २३ वर्षांचा पाहा कधीही न पाहिलेले काही फोटो\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nशीघ्रपतनाची समस्या; कारणं आणि उपाय\nपरिणीती चोप्राचे 'हे' इंडो-वेस्टर्न लूक्स तुम्हाला देतील परफेक्ट लूक\nसंध्याकाळच्या चहासोबत एकदा तरी ट्राय करा खमंग मसाला पापड\nकानामध्ये हेवी इयररिंग्स वापरताय 'या' समस्यांचा करावा लागू शकतो सामना\nमुंबईतील 'या' ठिकाणी स्वस्त आणि मस्त शॉपिंगचा आनंद लुटा\nपंजाब - अमृतसर रेल्वे दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शनिवारी पंजाबमध्ये राजकीय शोक\nभाजपाचे बिहारचे खासदार भोला सिंह यांचे निधन; दिल्लीच्या राम मनोहर लोहिया इस्पितळात केले होते दाखल.\nट्रेनने लोकांना उडवलं आणि सिद्धूंच्या पत्नी नवजोत कौर गाडीत बसून घरी निघून गेल्या, प्रत्यक्षदर्शींचा आरोप\nपंजाब - अमृतसर येथे रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना पंजाब सरकारकडून 5 लाख रुपयांची मदत जाहीर\nनवी दिल्ली - अमृतसर येथील रेल्वे दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले दु:ख व्यक्त\nआदिलाबाद : नागपूरहून निघालेल्या कारमध्ये दहा कोटींची रोकड जप्त\nअमृतसर (पंजाब) - रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या भीषण रेल्वे अपघातात 50 जाणांचा मृत्यू, पोलिसांची माहिती\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\nऔरंगाबाद - डोक्यात दगड घालून कविता अशोक जाधव या महिलेचा खून, हर्सूल भागातील घटना\nनाशिक - नाशिक मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये वादावादी\nमुंबई - मुंबई विमानतळावर 21 लाख 52 हजार रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर जप्त, सीआयएसएफची कारवाई\nनागपूर - गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमदार निवासावर चढून आंदोलन, अधिग्रहित जमिनीचा मोबदला देण्याची मागणी\nनंदुरबार- जि.प.समाज कल्याण अधिकारी सतिश वळवी यांना कार्यालयात 20 हजाराची लाच घेताना अटक\nपंजाब - अमृतसर रेल्वे दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शनिवारी पंजाबमध्ये राजकीय शोक\nभाजपाचे बिहारचे खासदार भोला सिंह यांचे निधन; दिल्लीच्या राम मनोहर लोहिया इस्पितळात केले होते दाखल.\nट्रेनने लोकांना उडवलं आणि सिद्धूंच्या पत्नी नवजोत कौर गाडीत बसून घरी निघून गेल्या, प्रत्यक्षदर्शींचा आरोप\nपंजाब - अमृतसर येथे रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना पंजाब सरकारकडून 5 लाख रुपयांची मदत जाहीर\nनवी दिल्ली - अमृतसर येथील रेल्वे दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले दु:ख व्यक्त\nआदिलाबाद : नागपूरहून निघालेल्या कारमध्ये दहा कोटींची रोकड जप्त\nअमृतसर (पंजाब) - रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या भीषण रेल्वे अपघातात 50 जाणांचा मृत्यू, पोलिसांची माहिती\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\nऔरंगाबाद - डोक्यात दगड घालून कविता अशोक जाधव या महिलेचा खून, हर्सूल भागातील घटना\nनाशिक - नाशिक मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये वादावादी\nमुंबई - मुंबई विमानतळावर 21 लाख 52 हजार रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर जप्त, सीआयएसएफची कारवाई\nनागपूर - गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमदार निवासावर चढून आंदोलन, अधिग्रहित जमिनीचा मोबदला देण्याची मागणी\nनंदुरबार- जि.प.समाज कल्याण अधिकारी सतिश वळवी यांना कार्यालयात 20 हजाराची लाच घेताना अटक\nAll post in लाइव न्यूज़\nजिल्हाभर बंदला नागरिकांचा प्रतिसाद\nपुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथे १ जानेवारीला उसळलेल्या हिंसाचाराचे पडसाद गडचिरोली जिल्ह्यात बुधवारी दिवसभर पहायला मिळाले. आंबेडकरी अनुयायांनी या प्रकरणाचा निषेध करीत सरकारविरोधात निदर्शने करून घोषणाबाजी केली.\nठळक मुद्दे गडचिरोलीत निदर्शने व निषेध सभा : तालुका मुख्यालयी मोर्चे व घोषणाबाजी, शाळा-बसफेºयाही ठप्प\nगडचिरोली : पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथे १ जानेवारीला उसळलेल्या हिंसाचाराचे पडसाद गडचिरोली जिल्ह्यात बुधवारी दिवसभर पहायला मिळाले. आंबेडकरी अनुयायांनी या प्रकरणाचा निषेध करीत सरकारविरोधात निदर्शने करून घोषणाबाजी केली. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत व्यापारी प्रतिष्ठाने, शाळा-कॉलेज आणि बसफेºयाही बंद राहिल्याने ९० टक्के व्यवहार ठप्प झाले होते. जिल्हाभरात कुठेही आंदोलनाने हिंसक वळण घेतले नाही.\nभारिप-बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या आवाहनानुसार गडचिरोली शहरात सकाळी ८ वाजता निषेध मोर्चा काढण्यात आला. बुधवार हा गडचिरोली शहरात बुधवारी बाजारपेठ बंद राहात असली तरी काही तुरळक व्यापारी दुकाने उघडतात. मात्र मोर्चानंतर त्यांनीही दुकाने बंद ठेवत आंदोलनकर्त्यांना सहकार्य केले.\nगडचिरोलीतील इंदिरा गांधी चौकात सकाळी ८.३० वाजतापासून निदर्शने सुरू झाली. या ठिकाणी झालेल्या निषेध सभेत काँग्रेसचे विधानसभेतील उपनेते आ.विजय वडेट्टीवार, माजी आ.डॉ.नामदेव उसेंडी, राष्टÑवादी काँग्रेसचे प्रकाश ताकसांडे, प्रभाकर बारापात्रे, फहीम शेख, जगन जांभुळकर, संजय कोचे, भारिप-बहुजन महासंघाचे रोहिदास राऊत, तसेच बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे व शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी आपापल्या पक्षाचे झेंडे घेऊन सहभागी झाले होते. त्यांनी या घटनेचा निषेध करताना सरकारला चांगलेच धारेवर धरले. ११ वाजताच्या दरम्यान मोठ्या संख्येने जमलेल्या आंबेडकरी अनुयायांनी इंदिरा गांधी चौकात मानवी साखळी तयार करून काही वेळासाठी चारही बाजुंची वाहतूक रोखून धरली. यावेळी एसडीपीओ सागर कवडे, ठाणेदार संजय सांगळे यांनी चोख बंदोबस्त ठेवून परिस्थिती हाताळली. दुपारी काही उत्साही युवक दुचाकींवरून फिरून रस्त्यालगत दुकान थाटून व्यवसाय करणाºया छोट्या दुकानदारांना बंदचे आवाहन करीत होते.\nकुरखेडा - कुरखेडा येथील बाजारपेठ बुधवारी पूर्ण दिवसभर बंद होती. युवकांनी बाजारपेठ बंद करण्याचे आवाहन केल्यानंतर सर्व व्यापाºयांनी दिवसभर दुकाने बंद ठेवली. त्यानंतर तहसील कार्यालयावर मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व प्रमोद सरदारे, संतोष खोब्रागडे, जि.प. सदस्य प्रल्हाद कराडे, माजी जि.प. सदस्य अशोक इंदुरकर, भीमराव दहिवते, पुनेश वालदे, प्रमोद खोब्रागडे, यादव सहारे, गुड्डू वालदे, दयाराम खोब्रागडे, बालक भानारकर, संतोष राऊत, मनोज बोदेले, संघमित्रा ढवळे, पंचशीला सहारे, सविता जांभुळकर, सिंधू राऊत, लक्ष्मण नंदेश्वर, अशोक अंबादे, बंडू लाडे, प्रकाश उईके यांच्यासह समता सैनिक दल, महासभा महिला मंडळ तळेगाव, पंचशील नवयुवक मंडळ तळेगाव आदी उपस्थित होते. कुरखेडा तालुकास्थळापासून तीन किमी अंतरावर असलेल्या तळेगाव येथील पंचशील नवयुवक मंडळ, महामाया महिला मंडळ व समस्त बौद्ध समाज मंडळाच्या वतीने भीमा-कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ दुकाने व शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचे आवाहन केले. पलसगड-कुरखेडा मार्गावर टायर पेटवून एक तास वाहतूक थांबविली. या आंदोलनाने कुठेही हिंसक वळण घेतले नाही. सायंकाळी काही ठिकाणी व्यवहार सुरू झाले.\nसकाळपाळीत शाळा असणाºया काही शाळांमध्ये नेहमीप्रमाणे वर्ग भरले होते. मात्र १० वाजतानंतर आंदोलकांच्या आवाहनानुसार शाळांना सुटी देण्यात आली. दरम्यान नागपूर, चंद्रपूरसह बाहेरगावाहून बसगाड्या येत नसल्यामुळे सुरक्षेच्या कारणातून गडचिरोली आगारानेही सकाळी १० नंतर बाहेरगावी जाणाºया बसफेºया बंद केल्या. त्यामुळे बाहेरगावावरून गडचिरोलीत दररोज येणे-जाणे करणाºया शाळकरी विद्यार्थ्यांची मोठी अडचण झाली. बसफेºया सुरू होण्याच्या प्रतीक्षेत बराच वेळपर्यंत या विद्यार्थ्यांना बस स्थानकावर ताटकळत राहावे लागले. अशीच परिस्थिती काही तालुकास्थळीही होती.\nविविध राजकीय पक्षांच्या वतीने सकाळी इंदिरा गांधी चौकात धरणे व निषेध सभा झाली. हे आंदोलनकर्ते तेथून गेल्यानंतर दुपारी १२ च्या सुमारास बहुजन समाज पार्टीच्या कार्यकर्त्यांनी त्याच चौकात जमून सरकारविरोधी निदर्शने केली. काही वेळासाठी त्यांनी रास्ता रोकोही केला. त्यानंतर राष्ट्रपतींच्या नावे जिल्हाधिकाºयांना निवेदन देऊन भीमा कोरेगावच्या दंगलीतील आरोपींना अटक करण्याची मागणी केली. यावेळी जिल्हाध्यक्ष वामन राऊत, जिल्हा प्रभारी रमेश मडावी, प्रशांत दोनाडकर, ज्योती सोमनकर, कृष्णा वाघाडे, तुलराम दुधे, केशवराव सामृतवार, अरविंद गजभिये आदी पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nशेतकऱ्याने लावली धानाला आग\nकुठे रावण दहन तर कुठे रावण पूजेने साजरा होणार दसरा\nशिर्डीसबरीमाला मंदिरमीटूसनी देओलइंधन दरवाढप्रो कबड्डी लीगसुशांत सिंग रजपूतनवरात्रीतितली चक्रीवादळडोनाल्ड ट्रम्प\nविक्रमवीर विराट; कोहलीचे 'हे' एक डझन विक्रम सांगतात त्याची महानता\nPHOTO बॉलिवूडच्या कलाकारांनी लावली दुर्गा पूजेला हजेरी\nजॅकलिन, स्मृती इराणी, आमीरचं नाव बदललं; 'प्रयागराज'नंतरही योगींचा नामांतराचा धडाका\nपरिणीती चोप्राचे 'हे' इंडो-वेस्टर्न लूक्स तुम्हाला देतील परफेक्ट लूक\nमुंबईतील 'या' ठिकाणी स्वस्त आणि मस्त शॉपिंगचा आनंद लुटा\nलहानपणी टॉप, मात्र मोठेपणी फ्लॉप आठवतात का 'हे' कलाकार\n'या' घरगुती वस्तुंचा तुम्ही चुकीच्या पद्धतीने वापर करताय\nदसरा मेळाव्यामुळे शिवाजी पार्क भगवामय\nनागपुरातील विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यातील क्षणचित्रे\nवेगाने वजन कमी करण्यासाठी नारळाचं पाणी; जाणून घ्या कसे\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nतिरंगा फडकला आणि डोळे पाणावले सांगतोय मिस्टर आशिया सुनीत जाधव\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nअष्टमीला कोल्हापूरची अंबाबाई महिषासुरमर्दिनीच्या रूपात\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nMeToo बद्दल तरुणाईचं म्हणणं काय तरुणाई खुलेपणाने होतेय व्यक्त\nसप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nजोतिबाची पाच पाकळ्यातील बैठी सरदारी पूजा\nस्वबळानंतर शिवसेनेची पाऊले युतीकडे\nमेट्रोच्या कामावरून दोन यंत्रणांमध्ये रंगला वाद\nरावणदहन पाहाणाऱ्या ६१ जणांना रेल्वेने चिरडले\nदुष्काळात महाराष्ट्राला मदतीचा हात देऊ : मोदी\nपावसामुळे मुंबईतील धूलिकणांचे प्रमाण घटले\nमुंबईसह कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्राला पावसाचा इशारा\nमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून डॉलर्स जप्त\nबॉलिवूड स्टार्सच्या व्यवस्थापकाने केला आत्महत्येचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.marathimati.net/shetkari-ani-nadi-isapniti-katha/", "date_download": "2018-10-19T23:44:55Z", "digest": "sha1:6SXQF7FADLL52EJ5JWXGTTW4XVU25TFO", "length": 5990, "nlines": 140, "source_domain": "www.marathimati.net", "title": "शेतकरी आणि नदी | Shetkari Ani Nadi", "raw_content": "\nएका शेतकऱ्याला एक नदी उतरून जावयाचे होते. म्हणून, पाण्यास उतार कोठे आहे हे पाहण्यासाठी तो नदीच्या काठी खाली वर फिरू लागला. काही वेळाने तो म्हणतो, ‘जेथे पाणी संथपणाने वाहते, तेथे ते फार खोल आहे आणि जेथे पाण्याचा मोठा खळखळाट ऐकू येतो, तेथे ते अगदी उथळ आहे \nतात्पर्य:- स्तब्ध राहणारा मनुष्य बहुधा आतल्या गाठीच्या असल्यामुळे प्रसंगी त्याजकडून जसा धोका पोचण्याचा संभव असता, तसा बडबडया आणि उघडया मनुष्याकडून नसतो.\nया वर्गातील आणखी काही लेख\nशेतकरी आणि त्याचे मुलगे\nशेतकरी आणि त्याचा बैल\nबहिरी ससाणा आणि कोंबडा\nThis entry was posted in इसापनीती कथा and tagged इसापनीती, कथा, गोष्ट, गोष्टी, नदी, शेतकरी on मे 31, 2011 by प्रशासक.\n← पाकातल्या पुर्‍या उत्तम खाद्य →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/india-captain-virat-kohli-has-joined-an-exclusive-club-of-just-nine-players-to-top-the-worldwide-test-and-odi-batting-rankings-at-the-same-time/", "date_download": "2018-10-19T23:59:43Z", "digest": "sha1:BIWP2L32Z3X333TZBPCPI7KEWWUMYKV4", "length": 10637, "nlines": 74, "source_domain": "mahasports.co.in", "title": "वनडे-कसोटी क्रमवारीत एकाच वेळी अव्वल स्थानी विराजमान होणारे टाॅप ५ खेळाडू", "raw_content": "\nवनडे-कसोटी क्रमवारीत एकाच वेळी अव्वल स्थानी विराजमान होणारे टाॅप ५ खेळाडू\nवनडे-कसोटी क्रमवारीत एकाच वेळी अव्वल स्थानी विराजमान होणारे टाॅप ५ खेळाडू\nभारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने आयसीसी कसोटी क्रमवारीत रविवारी अव्वल स्थानी झेप घेतली आहे. कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी विराजमान होणारा तो ७वा भारतीय फलंदाज ठरला आहे.\nत्याचे सध्या ९३४ गुण असून दुसऱ्या स्थानी असलेल्या स्टीव स्मिथचे ९२९ गुण आहेत.\nजून २०११मध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी विराजमान झाला होता. त्यानंतर प्रथमच एखादा भारतीय खेळाडू या स्थानावर विराजमान झाला आहे.\nयाबरोबर विराटने काही पराक्रमही केले आहेत. त्यातील सर्वात खास पराक्रम म्हणजे कसोटी आणि वनडे क्रमवारीत एकाच वेळी अव्वल स्थानी विराजमान होण्याचा पराक्रम त्याने केला आहे.\nकसोटी आणि वनडे क्रमवारीत एकाच वेळी अव्वल स्थानी रहाणारा विराट हा केवळ ९वा खेळाडू ठरला आहे.\nयापुर्वी केथ स्टॅकपोल (१९७२), सर व्हिव्हियन रिचर्ड (१९८२, १९८५ ते ८८), जावेद मियाॅंदाद (१९८९), ब्रायन लारा (१९९४-९६), सचिन तेंडूलकर (१९९८, २००१ ते २००२), जॅक कॅलिस (२००५), रिकी पाॅंटींग (२००५ ते २००७) आणि हशिम आमला (२०१३) हे खेळाडू एकाचवेळी कसोटी आणि वनडेत अव्वल स्थानी आले होते.\nसचिन तेंडूलकर आणि सर व्हिव्हियन रिचर्ड यांनी असा पराक्रम दोन वेळा केला आहे.\nअशी कामगिरी करणारा पॉन्टिंग जगातील एकमेव खेळाडू-\n२००५-२००६ या काळात रिकी पॉन्टिंग क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात अव्वल स्थानी होता. त्याने डिसेंबर २००५ ते जानेवारी २००६मध्ये हा पराक्रम केला होता. तेव्हा तो केवळ दोन टी२० सामने खेळला होता आणि त्यात त्याने ९८ धावा केल्या होत्या.\nत्यावर्षी नुकतेच टी२० क्रिकेट सुरु झाले होते आणि पॉन्टिंगने पहिल्याच सामन्यात नाबाद ९८ धावांची खेळी केली होती. अन्य प्रकारात तर तो अव्वल होताच. त्याचमुळे तो क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात एकाचवेळी अव्वल स्थानी आला होता.\nकारकिर्दीत एकदा तरी कसोटी, टी२० आणि वनडेत अव्वल-\nपॉन्टिंगचाच देशबांधव आणि समकालीन खेळाडू मॅथ्यू हेडनसुद्धा तिन्ही प्रकारात अव्वल स्थानी आला आहे परंतु तो वेगवेगळ्या महिन्यात ही कामगिरी साधू शकला आहे. याबरोबर आता विराटही आता कारकिर्दीत एकादातरी क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात अव्वल स्थानी आला आहे.\nक्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.\n-Video: तर अँडरसन दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळला नसता\n-इंग्लंडचा माजी कर्णधार म्हणतो; जो रुट नव्हे, विराटच भारी\nISL 2018: मोसमातील पहिल्या महाराष्ट्र डर्बीत मुंबईविरुद्ध पुणे सिटीचा पराभव\nनेमार ज्युनियरने मोडला पेलेंचा हा विक्रम\nVideo: या कामगिरीमुळे रोहित शर्माने पृथ्वी शॉला मिठीच मारली\nऑस्ट्रेलिया पहिल्यांदाच खेळणार या संघाविरुद्ध टी २० सामना\nVideo: तीन दिवसांत क्रिकेटमध्ये झाले तीन विचित्र धावबाद\nटाॅप ३- आज प्रो कबड्डीत होणार हे तीन मोठे पराक्रम\nISL 2018: भेदक मार्सेलिनोच्या पुनरागमनाचे पुणे सिटीला वेध\nएचसीएल आशियाई टेनिस अजिंक्यपद २०१८ स्पर्धेत अव्वल व आंतरराष्ट्रीय खेळाडू झुंजणार\nअखिल भारतीय सुपर सिरीज् टेनिस स्पर्धेत पुण्याच्या राधिका महाजनला दुहेरी मुकुट\nISL 2018: चेन्नईने केली पराभवाची हॅट्ट्रीक\nसलग दुसऱ्या दिवशी क्रिकेटमध्ये ‘कहर’, विचित्र रनआऊटची मालिका सुरुच\nझी महाराष्ट्र कुस्ती दंगलमध्ये ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी खेळणार या टीमकडून\nनागराज मंजूळे आता कुस्तीच्या मैदानात, विकत घेतली झी महाराष्ट्र कुस्ती दंगलमधील ही टीम\nटाॅप ३- प्रो कबड्डीच्या ६व्या हंगामात ५०पेक्षा जास्त गुण घेणारे ३ खेळाडू\nटीम इंडीयाने गाठली आहे या पाच देशांविरुद्ध वनडे सामन्यांची शंभरी\nक्रिकेटपटू दिपक चहरच्या घरी चोरीचा प्रयत्न करणाऱ्या सहा जणांना अटक\nविराटने डिजाईन केलेल्या शूजची अशी आहे किमंत\nपुण्यात होणाऱ्या कबड्डी, क्रिकेट सामन्यांचे असे आहेत तिकीट दर\nभारत-विंडीज यांच्यातील चौथ्या वनडेच्या तिकीट विक्रीला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार\nकपिल देव, अनिल कुंबळेला मागे टाकत रविंद्र जडेजा करणार मोठा पराक्रम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5741749606504895714&title=BJP%20re-successful%20in%20Elections&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-10-19T23:49:40Z", "digest": "sha1:MN5UHTWYUJRDOJQPOV27YICYJ57S5BA7", "length": 8382, "nlines": 119, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप पुन्हा यशस्वी", "raw_content": "\nग्रामपंचायत निवडणुकीत भाजप पुन्हा यशस्वी\nमुंबई : राज्यात २४ जिल्ह्यांमध्ये झालेल्या विविध ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत सर्वाधिक सरपंचपदे जिंकून भारतीय जनता पक्षाने पुन्हा पहिला नंबर मिळवला आहे. या यशाबद्दल भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब पाटील-दानवे यांनी कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले व मतदारांचे आभार मानले.\nराज्यातील २४ जिल्ह्यांमध्ये ६५७ ग्रामपंचायतींची निवडणूक झाली. त्याचे निकाल सोमवारी जाहीर झाले. त्यामध्ये सर्वाधिक १६९ सरपंचपदे भाजप उमेदवारांनी जिंकली. पश्चिम महाराष्ट्रात सांगली जिल्ह्यात ३४, तर कोल्हापूर जिल्ह्यात १७ ग्रामपंचायतींमध्ये भाजपचे सरपंच विजयी झाले. उत्तर महाराष्ट्रात अहमदनगर जिल्ह्यात २६, तर यवतमाळ व वर्धा जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी नऊ ग्रामपंचायतींमध्ये भाजपला यश मिळाले.\nअशा प्रकारे राज्याच्या सर्व विभागांमध्ये भाजपा कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायतींमध्ये पक्षाची सत्ता प्रस्थापित केली आहे. राज्यात गेल्या तीन वर्षांमध्ये महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या व ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत भाजप नंबर एकचा पक्ष ठरला आहे. सोमवारी (२८) जाहीर झालेल्या निकालांमध्येही भाजप आघाडीवर राहिला आहे.\n‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकार यांची कामगिरी जनतेला पसंत पडली आहे. भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने देशभर ठिकठिकाणी विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत यश मिळवले आहे. राज्यातही त्याच पद्धतीने भाजपला यश मिळाले आहे,’ असे प्रदेशाध्यक्ष दानवे म्हणाले.\nTags: MumbaiBJPRaosaheb Patil DanveNarendra ModiDevendra FadanvisAmit Shahaभाजपनरेंद्र मोदीदेवेंद्र फडणवीसअमित शाहमुंबईरावसाहेब पाटील-दानवेप्रेस रिलीज\n‘भाजपचे डावखरे विजयी होतील’ ‘जळगाव, सांगलीमधील यश हा विकासाचा विजय’ शाह यांची टाटा व माधुरी दीक्षित यांच्याशी भेट ‘मोदी सरकारचे काम गांधी विचारांनुसार’ ‘संवाद आणि सूक्ष्म नियोजनावर अधिक भर द्यावा’\nअंजली इला मेननची मुरानो चित्रे...\nजिंदगी धूप तुम घना साया...\nकर्तव्यदक्ष गृहिणी ते जबाबदार समाजसेविका\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nअपूर्वाई वाटण्यासारखं ‘अपूर्व’ काम करणारी अपूर्वा\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nअंजली इला मेननची मुरानो चित्रे...\nसमतानगरमध्ये ६२वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/national/yashwant-sinhas-statement-was-right-bjp-got-itself-be-part-party/", "date_download": "2018-10-20T01:19:50Z", "digest": "sha1:ADOQ6E6RT4MY3HP6Y333Z64T6A2JVV7R", "length": 28631, "nlines": 392, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Yashwant Sinha'S Statement Was Right, Bjp Got Itself To Be A Part Of The Party | यशवंत सिन्हा यांचे वक्तव्य योग्यच, पक्षातूनच भाजपाला होऊ लागला विरोध | Lokmat.Com", "raw_content": "शनिवार २० ऑक्टोबर २०१८\n'या' विनोदी अभिनेत्याला ओळखलात का \n'झी मराठी अवॉर्ड्स २०१८'मध्ये बालकलाकारांची धमाल\nआम्ही दोघी मालिकेत 'कुछ कुछ होता है' चित्रपटाची झलक\nपावसामुळे मुंबईतील धूलिकणांचे प्रमाण घटले\nमेट्रोच्या कामावरून दोन यंत्रणांमध्ये रंगला वाद\n‘मी टू’ चळवळ पीडितांसाठी; त्याचा गैरवापर करू नका - उच्च न्यायालय\nदागिन्यांच्या मोहात मित्राकडूनच मुख्य सूत्रधाराची हत्या\nरेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या ब्लॉक\nTanushree Dutta controversy : 'सिन्टा'वर भडकली तनुश्री दत्ता; पण का\nविविधांगी भूमिका साकारण्याचा एकच ध्यास\n ‘बधाई हो’ने पहिल्या दिवशी रचला विक्रम\n‘अॅव्हेंजर्स 4’मध्ये आयर्न मॅनच्या हातात दिसणार ‘हे’ खास शस्त्र\n23 Years Of DDLJ : शाहरूख- काजोलचा ‘दिलवाले दुल्हनियां ले जायेंगे’ झाला २३ वर्षांचा पाहा कधीही न पाहिलेले काही फोटो\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nशीघ्रपतनाची समस्या; कारणं आणि उपाय\nपरिणीती चोप्राचे 'हे' इंडो-वेस्टर्न लूक्स तुम्हाला देतील परफेक्ट लूक\nसंध्याकाळच्या चहासोबत एकदा तरी ट्राय करा खमंग मसाला पापड\nकानामध्ये हेवी इयररिंग्स वापरताय 'या' समस्यांचा करावा लागू शकतो सामना\nमुंबईतील 'या' ठिकाणी स्वस्त आणि मस्त शॉपिंगचा आनंद लुटा\nपंजाब - अमृतसर रेल्वे दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शनिवारी पंजाबमध्ये राजकीय शोक\nभाजपाचे बिहारचे खासदार भोला सिंह यांचे निधन; दिल्लीच्या राम मनोहर लोहिया इस्पितळात केले होते दाखल.\nट्रेनने लोकांना उडवलं आणि सिद्धूंच्या पत्नी नवजोत कौर गाडीत बसून घरी निघून गेल्या, प्रत्यक्षदर्शींचा आरोप\nपंजाब - अमृतसर येथे रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना पंजाब सरकारकडून 5 लाख रुपयांची मदत जाहीर\nनवी दिल्ली - अमृतसर येथील रेल्वे दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले दु:ख व्यक्त\nआदिलाबाद : नागपूरहून निघालेल्या कारमध्ये दहा कोटींची रोकड जप्त\nअमृतसर (पंजाब) - रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या भीषण रेल्वे अपघातात 50 जाणांचा मृत्यू, पोलिसांची माहिती\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\nऔरंगाबाद - डोक्यात दगड घालून कविता अशोक जाधव या महिलेचा खून, हर्सूल भागातील घटना\nनाशिक - नाशिक मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये वादावादी\nमुंबई - मुंबई विमानतळावर 21 लाख 52 हजार रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर जप्त, सीआयएसएफची कारवाई\nनागपूर - गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमदार निवासावर चढून आंदोलन, अधिग्रहित जमिनीचा मोबदला देण्याची मागणी\nनंदुरबार- जि.प.समाज कल्याण अधिकारी सतिश वळवी यांना कार्यालयात 20 हजाराची लाच घेताना अटक\nपंजाब - अमृतसर रेल्वे दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शनिवारी पंजाबमध्ये राजकीय शोक\nभाजपाचे बिहारचे खासदार भोला सिंह यांचे निधन; दिल्लीच्या राम मनोहर लोहिया इस्पितळात केले होते दाखल.\nट्रेनने लोकांना उडवलं आणि सिद्धूंच्या पत्नी नवजोत कौर गाडीत बसून घरी निघून गेल्या, प्रत्यक्षदर्शींचा आरोप\nपंजाब - अमृतसर येथे रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना पंजाब सरकारकडून 5 लाख रुपयांची मदत जाहीर\nनवी दिल्ली - अमृतसर येथील रेल्वे दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले दु:ख व्यक्त\nआदिलाबाद : नागपूरहून निघालेल्या कारमध्ये दहा कोटींची रोकड जप्त\nअमृतसर (पंजाब) - रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या भीषण रेल्वे अपघातात 50 जाणांचा मृत्यू, पोलिसांची माहिती\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\nऔरंगाबाद - डोक्यात दगड घालून कविता अशोक जाधव या महिलेचा खून, हर्सूल भागातील घटना\nनाशिक - नाशिक मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये वादावादी\nमुंबई - मुंबई विमानतळावर 21 लाख 52 हजार रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर जप्त, सीआयएसएफची कारवाई\nनागपूर - गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमदार निवासावर चढून आंदोलन, अधिग्रहित जमिनीचा मोबदला देण्याची मागणी\nनंदुरबार- जि.प.समाज कल्याण अधिकारी सतिश वळवी यांना कार्यालयात 20 हजाराची लाच घेताना अटक\nAll post in लाइव न्यूज़\nयशवंत सिन्हा यांचे वक्तव्य योग्यच, पक्षातूनच भाजपाला होऊ लागला विरोध\nकेंद्र सरकारच्या नोटबंदी आणि जीएसटीवर भाजपाचे वरिष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी टीका केली होती. यशवंत सिंन्हाच्या या वक्तव्याला आता भाजपमधूनच पाठिंबा मिळू लागल्याने पक्षाची चांगलीच अडचण होण्याची शक्यता आहे.\nनवी दिल्ली - केंद्र सरकारच्या नोटबंदी आणि जीएसटीवर भाजपाचे वरिष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी टीका केली होती. यशवंत सिंन्हाच्या या वक्तव्याला आता भाजपमधूनच पाठिंबा मिळू लागल्याने पक्षाची चांगलीच अडचण होण्याची शक्यता आहे. यशवंत सिन्हा यांचे वक्तव्य हे अत्यंत योग्य असल्याची प्रतिक्रिया भाजपचे नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी दिली आहे. देशाच्या आर्थिक स्थितीचे यशवंत सिन्हा यांनी योग्य वर्णण केले आहे आणि याच्यातून देशाचे कारभारी काही धडा घेतील अशी अपेक्षाही शुत्रघ्न सिन्हा यांनी व्यक्त केली आहे.\nअरुण जेटली हे ‘सुपरमॅन’ आहेत, असे समजून वित्त मंत्रालयासह चार मोठ्या खात्यांचा कार्यभार त्यांच्याकडे देण्यात आला. परंतु कामाच्या प्रचंड बोजामुळे जेटली वित्त मंत्रालयास न्याय देऊ न शकल्याने त्यांनी देशाची अर्थव्यवस्था खड्ड्यात घातली, अशी सडेतोड टीका ज्येष्ठ भाजपानेते यशवंत सिन्हा यांनी केली होती.\nनरेंद्र मोदींनी पक्षापेक्षा राष्ट्र महत्वाचे आहे असे वक्तव्य केले होते. त्याच अर्थाने यशवंत सिन्हा यांच्या वक्तव्याकडे बघितले जाईल अशी अपेक्षाही शत्रुघ्न सिन्हा यांनी व्यक्त केली आहे. नोटाबंदी आणि जीएसटी या दोन्ही निर्णयामुळे आधीच टीकेचे धनी झालेले मोदी सरकार चांगलेच अडचणीत आले. यशवंत सिन्हांच्या टीकेवर प्रश्नांचा भडीमार झाल्याने राजनाथसिंह आणि रविशंकर प्रसाद यांची कशी भंभेरी उडाली हे काल सगळ्या देशाने पाहिले.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nगुजरातमध्ये भाजपाला टक्कर देण्यासाठी राहुल गांधींची हिंदुत्वाची खेळी, तीन दिवसांच्या दौ-यात पाच मंदिरांना भेट\nनोटाबंदीचे परिणाम समोर आले नसताना जीएसटी लागू करणे दुसरा धक्का होता - यशवंत सिन्हा\nनोटाबंदीवरील यशवंत सिन्हांच्या टीकेला मुलगा जयंत सिन्हांनी मोदी सरकारचं कौतुक करत दिलं प्रत्युत्तर\nअरुण जेटलींनी अर्थव्यवस्था खड्ड्यात घातली यशवंत सिन्हा यांची सडकून टीका\nरावणदहन पाहाणाऱ्या ६१ जणांना रेल्वेने चिरडले\nAmritsar Train Accident : अमृतसरमध्ये रावणदहनासाठी जमलेल्यांना भरधाव ट्रेनने उडवले, 50 हून अधिक जणांचा मृत्यू\nट्रेनने लोकांना उडवलं आणि सिद्धूंच्या पत्नी नवजोत कौर गाडीत बसून घरी निघून गेल्या, प्रत्यक्षदर्शींचा आरोप\n#AmritsarTrainAccident : मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर\n#AmritsarTrainAccident VIDEO : रेल्वे अपघात कसा झाला आणि कुणी काय माहिती दिली ते पाहा\n#AmritsarTrainAccident VIDEO : अमृतसर येथील रेल्वे अपघाताचा अंगावर शहारे आणणारा व्हिडीओ\nशिर्डीसबरीमाला मंदिरमीटूसनी देओलइंधन दरवाढप्रो कबड्डी लीगसुशांत सिंग रजपूतनवरात्रीतितली चक्रीवादळडोनाल्ड ट्रम्प\nविक्रमवीर विराट; कोहलीचे 'हे' एक डझन विक्रम सांगतात त्याची महानता\nPHOTO बॉलिवूडच्या कलाकारांनी लावली दुर्गा पूजेला हजेरी\nजॅकलिन, स्मृती इराणी, आमीरचं नाव बदललं; 'प्रयागराज'नंतरही योगींचा नामांतराचा धडाका\nपरिणीती चोप्राचे 'हे' इंडो-वेस्टर्न लूक्स तुम्हाला देतील परफेक्ट लूक\nमुंबईतील 'या' ठिकाणी स्वस्त आणि मस्त शॉपिंगचा आनंद लुटा\nलहानपणी टॉप, मात्र मोठेपणी फ्लॉप आठवतात का 'हे' कलाकार\n'या' घरगुती वस्तुंचा तुम्ही चुकीच्या पद्धतीने वापर करताय\nदसरा मेळाव्यामुळे शिवाजी पार्क भगवामय\nनागपुरातील विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यातील क्षणचित्रे\nवेगाने वजन कमी करण्यासाठी नारळाचं पाणी; जाणून घ्या कसे\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nतिरंगा फडकला आणि डोळे पाणावले सांगतोय मिस्टर आशिया सुनीत जाधव\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nअष्टमीला कोल्हापूरची अंबाबाई महिषासुरमर्दिनीच्या रूपात\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nMeToo बद्दल तरुणाईचं म्हणणं काय तरुणाई खुलेपणाने होतेय व्यक्त\nसप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nजोतिबाची पाच पाकळ्यातील बैठी सरदारी पूजा\nस्वबळानंतर शिवसेनेची पाऊले युतीकडे\nमेट्रोच्या कामावरून दोन यंत्रणांमध्ये रंगला वाद\nरावणदहन पाहाणाऱ्या ६१ जणांना रेल्वेने चिरडले\nदुष्काळात महाराष्ट्राला मदतीचा हात देऊ : मोदी\nपावसामुळे मुंबईतील धूलिकणांचे प्रमाण घटले\nमुंबईसह कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्राला पावसाचा इशारा\nमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून डॉलर्स जप्त\nबॉलिवूड स्टार्सच्या व्यवस्थापकाने केला आत्महत्येचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-mp-dhananjay-mahadik-press-134413", "date_download": "2018-10-20T00:37:13Z", "digest": "sha1:VFYXGD3MRROVHPELLAC4LAZAGBATU77O", "length": 14089, "nlines": 196, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kolhapur News MP Dhananjay Mahadik Press शाहू महाराज यांना भारतरत्न द्यावा यासाठी लोकचळवळ उभारणार - महाडिक | eSakal", "raw_content": "\nशाहू महाराज यांना भारतरत्न द्यावा यासाठी लोकचळवळ उभारणार - महाडिक\nसोमवार, 30 जुलै 2018\nकोल्हापूर - राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा, यासाठी लोकचळवळ उभारणार असल्याची माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली. कावळा नाका येथील त्यांच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.\nकोल्हापूर - राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा, यासाठी लोकचळवळ उभारणार असल्याची माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली. कावळा नाका येथील त्यांच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.\nखासदार महाडिक म्हणाले, ‘‘पुरोगामी विचारांचे प्रणेते आणि समतेचे पुरस्कर्ते राजर्षी शाहू महाराज यांनी दूरदृष्टीने आणि लोककल्याणकारी राज्यकारभार केला. त्यामुळेच ते लोकराजा ठरले. कोल्हापूरच्या जडणघडणीत, प्रगतीत राजर्षी शाहूंचा सिंहाचा वाटा आहे. शिक्षण, शेती, सिंचन, उद्योग, कला, क्रीडा अशा आदी क्षेत्राला महाराजांनी न्याय दिला. चालना दिली.\nअस्पृश्‍यता निवारण, सर्वांना शिक्षण, समता-बंधूता याबद्दल शाहू महाराजांनी कृतिशील योगदान दिले, अशा या लोकराजाला ‘भारतरत्न’ किताब मिळावा, यासाठी कोल्हापूरसह राज्यात आणि देशभर चळवळ उभारली जाणार आहे. यासाठी २५ ऑगस्टपर्यंत धनंजय महाडिक यांच्या नावावर कोल्हापूर येथील ताराराणी चौकातील २११३, ई वॉर्ड, राजेश मोटर्ससमोर असणाऱ्या कार्यालयात पत्र पाठविण्याचे आवाहन महाडिक\nशाहू महाराज यांना ‘भारतरत्न’ किताब द्यावा, अशी विनंती करणारे पत्र, ई-मेल देण्याचे आवाहन केले आहे. ही पत्रे व ई-मेल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली जातील.\nदरम्यान, जिल्ह्यातील सेवाभावी संस्था, संघटना, विकास संस्था, दूध संस्था, बॅंका, पतसंस्था, उद्योग, बचत गट, डॉक्‍टर, इंजिनिअर्स, वैयक्तिक, संस्था, आर्किटेक्‍ट, शिक्षक संघटना, शाळा, खासगी शाळा, विविध समाज संघटना, व्यावसायिकांच्या संघटना यांनी पत्र व ठराव देण्याचे आवाहनही खासदार महाडिक यांनी केले आहे. dhananjaymahadik@hotmail.com या मेलवरही आपली मागणी करता येणार आहे.\nसर्व खासदारांना ‘शाहू चरित्र देणार’\nदेशातील सर्व खासदारांना इंग्रजीमधील ‘शाहू चरित्र’ देऊन त्यांच्याकडून ठराव किंवा पत्र घेतले जाणार आहे. प्रत्येक राज्यातील आमदारांना याबाबत आवाहन करून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही तसा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवावा, अशी मागणी करणार असल्याचे खासदार महाडिक यांनी सांगितले.\nआधी स्मारक बांधा मग जावे राममंदिर बांधायला - नारायण राणे\nपुणे - \"\"बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची चर्चा अजूनही सुरू आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वतः पहिल्यांदा बाळासाहेबांचे स्मारक...\nचवीने खाणाऱ्यांसाठी \"होम डायनिंग'\nमुंबई - राज्यात 20 कोसांवर फक्त भाषाच बदलत नाही तर खाद्य संस्कृतीही बदलते. मुंबई महानगरमध्ये वसलेल्या विविध राज्यांच्या नागरिकांनीही आपल्याबरोबर...\nअयोध्येतील बाबरी मशीद हिंदुत्ववाद्यांनी जमीनदोस्त केल्यानंतर तेथे न उभारल्या गेलेल्या राममंदिराच्या मुद्याचा ‘सात-बारा’ कोणाचा, या प्रश्‍नावरून २५...\n...तर रमेश थोरात यांना माझा पाठिंबा - राहुल कुल\nकेडगाव - माजी आमदार रमेश थोरात यांच्यापेक्षा चारपट विकासकामे केली नाही, तर मी थोरात यांना येत्या विधानसभा निवडणुकीत जाहीर पाठिंबा देईन; पण जर चारपट...\nराज्यातील चार कोटी व्यक्ती व्यसनाधीन\nमुंबई - राज्यात अंदाजे किमान चार कोटी व्यक्तींना तंबाखू, तपकीर आणि गुटख्यापासून दारू-अमली पदार्थ असे कोणते ना कोणते तरी व्यसन असल्याचा निष्कर्ष...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://ashwin3009.blogspot.com/2011/07/blog-post.html", "date_download": "2018-10-20T01:08:00Z", "digest": "sha1:DRJCYIVRTSC4I7QPTH2COYLLDOGLX5IT", "length": 11784, "nlines": 57, "source_domain": "ashwin3009.blogspot.com", "title": "अवघा रंग एक झाला...: जो जे वांछील तो ते लाहो- भाग दुसरा", "raw_content": "अवघा रंग एक झाला...\nविश्वाचे आर्त, माझ्या मनी प्रकाशले...अवघेची झाले देह ब्रह्म..\nफेसबुक वर भेटायचं असेल तर..\nजो जे वांछील तो ते लाहो- भाग दुसरा\nसुरुवातीलाच एक मस्त गोष्ट सांगतो. भालचंद्र नेमाडे लिखित 'हिन्दू- जगण्याची समृद्ध अडगळ' या कादंबरीच्या निमित्ताने कुठेसा परिसंवाद होता. या कुठेशा ठिकाणच्या हिन्दुत्ववादी संघटनांची वक्रदृष्टि 'अडगळ' या शब्दावर पडल्याने नेमाडे यांना पोलिस संरक्षणात बाहेर काढावं लागलं (सन्दर्भ- 'अनुभव' मे २०११). तात्पर्य काय, तर गेल्या भागात दिलेली यादी लांबवणं हे काही जड़ काम नाही. वर दिलेल्या आणि तत्सम अनेक स्वनामधन्य संघटना ही यादी कुठे तोकडी राहू नये याची पूरेपूर काळजी घेतायत आणि त्यामुळे माझी ही उदात्त मंगल मातृभूमि आणि उदात्त मंगल सनातन परम्परा शाबूत आहे, कलियुग असूनदेखील\nमाझ्या पापी मेंदूत परत एकदा प्रश्नांचा तोफखाना चालू झालेला आहे. पहिला प्रश्न म्हणजे संस्कृतिची व्याख्या काय ज्या गोष्टी आपले पूर्वज काहीशे किंवा काही हजार वर्षांपूर्वी करत होते त्याच आपण आजही करणं म्हणजे संस्कृती किंवा परम्परा असं म्हणता येईल का ज्या गोष्टी आपले पूर्वज काहीशे किंवा काही हजार वर्षांपूर्वी करत होते त्याच आपण आजही करणं म्हणजे संस्कृती किंवा परम्परा असं म्हणता येईल का माझे पणजोबा नित्यनेमे संध्या करत म्हणून मी आजही स्वत:ला कुठलेही प्रश्न न विचारता संध्या केलीच पाहिजे का माझे पणजोबा नित्यनेमे संध्या करत म्हणून मी आजही स्वत:ला कुठलेही प्रश्न न विचारता संध्या केलीच पाहिजे का नाही केली तर माझ्या ब्राह्मण्यावर असे काय डाग पडतात नाही केली तर माझ्या ब्राह्मण्यावर असे काय डाग पडतात किंवा लोकमान्यांनी काहीशे वर्षांपूर्वी चालू केलेला गणेशोत्सव आज ज्या पद्धतीने साजरा होतो त्याला संस्कृती म्हणायचं का किंवा लोकमान्यांनी काहीशे वर्षांपूर्वी चालू केलेला गणेशोत्सव आज ज्या पद्धतीने साजरा होतो त्याला संस्कृती म्हणायचं का कुठेतरी काहीतरी गल्लत आहे..व्याख्या चुकीची, म्हणून त्यावर उभारलेला डोलारा चुकीचा. आज महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानीत चाललेला, किम्बहुना काही राजकीय पक्षांनी स्वत:च्या फायद्यासाठी जोपासलेला सांस्कृतिक दहशतवाद हे कशाचं द्योतक आहे कुठेतरी काहीतरी गल्लत आहे..व्याख्या चुकीची, म्हणून त्यावर उभारलेला डोलारा चुकीचा. आज महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानीत चाललेला, किम्बहुना काही राजकीय पक्षांनी स्वत:च्या फायद्यासाठी जोपासलेला सांस्कृतिक दहशतवाद हे कशाचं द्योतक आहे आपण सुसंस्कृत असल्याचं काहीच स्वीकारण्याची आपली तयारी नाही उद्या जर का एखाद्या वंदनीय विभूतिला कमीपणा आणणारा विश्वसनीय पुरावा सापडला तर आपली काय भूमिका असणार आहे उद्या जर का एखाद्या वंदनीय विभूतिला कमीपणा आणणारा विश्वसनीय पुरावा सापडला तर आपली काय भूमिका असणार आहे मला वाटतं या प्रश्नाचं उत्तर नाहीये आपल्याकडे. कारण असा पुरावा लोकांपुढे ठेवण्यापूर्वी पहिला विचार हाच असेल की कोणी आपलं पुस्तक जाळणार तर नाही मला वाटतं या प्रश्नाचं उत्तर नाहीये आपल्याकडे. कारण असा पुरावा लोकांपुढे ठेवण्यापूर्वी पहिला विचार हाच असेल की कोणी आपलं पुस्तक जाळणार तर नाही कोणी आपल्या तोंडाला काळं तर फासणार नाही कोणी आपल्या तोंडाला काळं तर फासणार नाही कुठेतरी फिर्याद झाली तर कुठेतरी फिर्याद झाली तर कोणी खुनाची धमकी दिली तर कोणी खुनाची धमकी दिली तर घरावर दगडफेक झाली तर घरावर दगडफेक झाली तर आणि जोवर असे विचार आपल्या विचारवंत, कलाकार, लेखक यांच्या मनात येत आहेत, तोवर आम्ही सुसंस्कृत आहोत असं म्हणायची आपल्याला लाज वाटली पाहिजे.\nसध्या एकंदरीत धर्म, संस्कृती, परम्परा, इतिहास, यांना बरा बाजारभाव आलेला आहे. देश भ्रष्ट राजकारणी लोकांच्या पूर्ण घशात गेलेला असताना आमच्याइथे गाईला राष्ट्रीय प्राणी जाहिर करा ही मागणी जोर धरते, आणि भ्रष्टाचाराशी लढा देणा-यांपेक्षा \"मला हम्मा मला हम्मा\" असं ओरडणारे हे बालिश लोक जास्त गर्दी खेचतात. गंगेच्या पर्यावरणासाठी उपोषण करून मेलेल्या स्वामीपेक्षा वाट्टेल ते बोलणारा रामदेवबाबा आम्हाला जास्त जवळचा वाटतो. एम्.एफ. हुसेन, तसलीमा नसरीन, हे आमच्या देशात गुन्हेगाराचं आयुष्य जगावं लागू नये म्हणून देश सोडतात त्याचा आम्हाला अभिमान वाटतो, आणि पूर्वाश्रमीचे गुंड आमच्या देशात नेते म्हणून दिमाखात मिरवतात. असा विरोधाभास हीच जर आपली सुसंस्कृतपणाची व्याख्या असेल तर आम्ही सहिष्णू आहोत आणि आमच्या घटनेने अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आम्हाला बहाल केलेलं आहे असा टेंभा आपण का म्हणून मिरवावा कोणी आता मला त्वेषाने विचारेल की आमच्या संस्कृतीचा, इतिहासाचा, परंपरेचा अपमान आम्ही का म्हणून सहन करायचा कोणी आता मला त्वेषाने विचारेल की आमच्या संस्कृतीचा, इतिहासाचा, परंपरेचा अपमान आम्ही का म्हणून सहन करायचा अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली कुणीही काहीही लिहो, बोलो, ते आम्ही का ऐकून घ्यायचं अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली कुणीही काहीही लिहो, बोलो, ते आम्ही का ऐकून घ्यायचं पण अभिव्यक्ती स्वातंत्र्यात निषेध करायचं स्वातंत्र्य पण अंतर्भूत आहे, हे विसरून चालणार नाही. माझा मुद्दा हाच आहे की एक पुस्तक लिहिलं, एक चित्र काढलं, एक सिनेमा काढला, एक नाटक लिहिलं म्हणून कलाकारांच्या गर्दना मारायची किंवा त्यांची घरं जाळायची भाषा करणे हे इराण-इराक-अफगाणिस्तान इथे सर्रास चालणारे प्रकार आहेत. पण हेच प्रकार आज भारतातपण चालू आहेत. मग या देशांना मागासलेले, रानटी असं जर आपण म्हणत असू तर आपण कोण आहोत\nआठशे वर्षांपूर्वी आपल्या देशात होऊन गेलेल्या संत ज्ञानेश्वरांनी 'जो जे वांछील तो ते लाहो' असा वर मागितला. ज्याला जे वाटतं ते निर्भयपणे सांगता येणं हा अन्न, वस्त्र आणि निवारा यांच्याइतकाच मूलभूत अधिकार आहे. असो. हे सारं लिहावसं वाटलं ते एम.एफ.हुसेनच्या निधनानंतर जो काही तमाशा चालू होता तो पाहून. आधी लिहिताना भाग पहिला असं आगाऊपणे म्हटल्यामुळे हा पुढचा भाग पण लिहावा लागला च्यामारी. सगळे नसते ताप.\nबुरा जो देखन में चला बुरा न मिलिया कोय\nजो दिल खोजा आपना तां मुझसे बुरा न कोय\nकोणापाशी आता सांगू हे बोभाट| कधी खटपट सरेल हे|| कोणा आराणूक होइल कोणे काळी| आपलाली जाळी उगवोनिया|| माझा येणे दु:खे फुटतसे प्राण| न कळता जन सुखी असे||\nकाय काय लिहिलंय ते पहा\nजो जे वांछील तो ते लाहो- भाग दुसरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5155084262172027388&title=Free%20Medicine%20Distribution%20in%20Indapur&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-10-20T00:56:20Z", "digest": "sha1:AIKIRUR3FH74WF5I2MWVO5MTGM5B7L77", "length": 7267, "nlines": 125, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘मुकुल माधव’तर्फे वारकऱ्यांना औषधांचे वाटप", "raw_content": "\n‘मुकुल माधव’तर्फे वारकऱ्यांना औषधांचे वाटप\nइंदापूर : जगद्गुरू तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना फिनोलेक्स पाइप्स आणि मुकुल माधव फाउंडेशन यांच्या वतीने राजगिरा चिक्की, प्रथमोपचार सेवा व मोफत औषधांचे वाटप करण्यात आले.\nपुण्यातील फिनोलेक्स पाइप्स व त्यांचे सीएसआर भागीदार असलेल्या मुकुल माधव फाउंडेशनच्या वतीने विठूरायाच्या भेटीला निघालेल्या वारकऱ्यांना खाऊ व मोफत औषधोपचारांचे वाटप केले जात आहे. पालखी मार्गावर महत्त्वाच्या असलेल्या इंदापूर या ठिकाणी संस्थांच्या वतीने राजगिरा चिक्की, प्रथमोपचार सेवा व मोफत औषधांचे वाटप करण्यात आले.\nससून सर्वोपचार रुग्णालयातील डॉक्टरांच्या टीमने वारकऱ्यांवर औषधोपचार केले. या वेळी फिनोलेक्सचे सरव्यवस्थापक अशोक खडके, फिनोलेक्स पाइप्सचे सेल्स मँनेजर कल्याण गोफणे, फिनोलेक्सचे अधिकृत विक्रेते नंदकुमार गुजर, तुषार गुजर आदी उपस्थित होते.\nफिनोलेक्स पाइप्सचे चेअरमन प्रकाश छाब्रिया आणि मुकुल माधव फाउंडेशनच्या संस्थापिका रितू प्रकाश छाब्रिया यांच्या संकल्पनेतून गेली ३० वर्षे हा उपक्रम चालू आहे.\n‘फिनोलेक्स’, ‘मुकुल माधव’तर्फे वारकऱ्यांची सेवा ‘धनिकांनी समाजहितासाठी पैसे खर्च करण्याची गरज’ ‘फिनोलेक्स’तर्फे वारकऱ्यांना कापडी बॅग, हरिपाठाचे वाटप ‘फेसबुक दिंडी’तर्फे ‘नेत्रवारी’ अभियान पंढरपुरात एका दिवसात १४ टन कचरा गोळा\nअंजली इला मेननची मुरानो चित्रे...\nजिंदगी धूप तुम घना साया...\nकर्तव्यदक्ष गृहिणी ते जबाबदार समाजसेविका\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nअपूर्वाई वाटण्यासारखं ‘अपूर्व’ काम करणारी अपूर्वा\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nअंजली इला मेननची मुरानो चित्रे...\nसमतानगरमध्ये ६२वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/india-vs-west-indies-live-updates-2nd-test-day-1-at-hyderabad-windies-win-toss-choose-to-bat/", "date_download": "2018-10-19T23:59:59Z", "digest": "sha1:CYOWINOBCEWLC2WLXIDTP3NYTILWRWDB", "length": 8334, "nlines": 69, "source_domain": "mahasports.co.in", "title": "खेळपट्टीचा अंदाज पाहून जेसन होल्डरचा प्रथम फलंदाजीची निर्णय", "raw_content": "\nखेळपट्टीचा अंदाज पाहून जेसन होल्डरचा प्रथम फलंदाजीची निर्णय\nखेळपट्टीचा अंदाज पाहून जेसन होल्डरचा प्रथम फलंदाजीची निर्णय\nभारत आणि विंडिज यांंच्यात आजपासून हैद्राबाद येथे दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरूवात झाली आहे. विंडिजच्या संघाचा कर्णधार जेसन होल्डरने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.\nहैद्राबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय मैदानावरची खेळपट्टी ही फलंदाजीला साथ देणारी असणार आहे, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला होता. त्यामुळे जेसन होल्डरने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला असण्याची शक्यता आहे.\nया सामन्यासाठी विंडिजच्या संघात दोन बदल करण्यात आले आहेत. कर्णधार जेसन होल्डर आणि जोमेल वॅरिकन यांना अंतिम अकरामध्ये स्थान देण्यात आले आहे. किमो पाॅल आणि शेरमन लुईस यांना बाहेर बसवण्यात आले आहे.\nवेगवान गोलंदाज कीमार रोचला अंतिम अकरात खेळण्याची संधी मिळालेली नाही.\nभारतीय संघात देखील एक महत्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला बाकावर बसवून शार्दुल ठाकूरला भारतीय कसोटी संघात पदार्पणाची संधी देण्यात आली आहे.\nक्रेग ब्रेथवाइट, कियरन पॉवेल, शाई होप, शिमोन हेटमायर, सुनील अॅंब्रिस, रोस्टन चेस, शेन डोवरीच (यष्टीरक्षक), जेसन होल्डर (कर्णधार), देवेंद्र बिशू, जोमेल वॉरिकन, शॅनन गेब्रियल\nपृथ्वी शॉ, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, उमेश यादव, शार्दुल ठाकूर\nपाकिस्तान-आॅस्ट्रेलियामधील रंगतदार झालेला पहिला कसोटी सामना राहिला अनिर्णित\nवन-डेत रिषभ पंतची निवड एमएस धोनीसाठी धोक्याची घंटा\nवाढदिवस विशेष: अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याबद्दल या ५ खास गोष्टी माहित आहेत का\nISL 2018: मोसमातील पहिल्या महाराष्ट्र डर्बीत मुंबईविरुद्ध पुणे सिटीचा पराभव\nनेमार ज्युनियरने मोडला पेलेंचा हा विक्रम\nVideo: या कामगिरीमुळे रोहित शर्माने पृथ्वी शॉला मिठीच मारली\nऑस्ट्रेलिया पहिल्यांदाच खेळणार या संघाविरुद्ध टी २० सामना\nVideo: तीन दिवसांत क्रिकेटमध्ये झाले तीन विचित्र धावबाद\nटाॅप ३- आज प्रो कबड्डीत होणार हे तीन मोठे पराक्रम\nISL 2018: भेदक मार्सेलिनोच्या पुनरागमनाचे पुणे सिटीला वेध\nएचसीएल आशियाई टेनिस अजिंक्यपद २०१८ स्पर्धेत अव्वल व आंतरराष्ट्रीय खेळाडू झुंजणार\nअखिल भारतीय सुपर सिरीज् टेनिस स्पर्धेत पुण्याच्या राधिका महाजनला दुहेरी मुकुट\nISL 2018: चेन्नईने केली पराभवाची हॅट्ट्रीक\nसलग दुसऱ्या दिवशी क्रिकेटमध्ये ‘कहर’, विचित्र रनआऊटची मालिका सुरुच\nझी महाराष्ट्र कुस्ती दंगलमध्ये ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी खेळणार या टीमकडून\nनागराज मंजूळे आता कुस्तीच्या मैदानात, विकत घेतली झी महाराष्ट्र कुस्ती दंगलमधील ही टीम\nटाॅप ३- प्रो कबड्डीच्या ६व्या हंगामात ५०पेक्षा जास्त गुण घेणारे ३ खेळाडू\nटीम इंडीयाने गाठली आहे या पाच देशांविरुद्ध वनडे सामन्यांची शंभरी\nक्रिकेटपटू दिपक चहरच्या घरी चोरीचा प्रयत्न करणाऱ्या सहा जणांना अटक\nविराटने डिजाईन केलेल्या शूजची अशी आहे किमंत\nपुण्यात होणाऱ्या कबड्डी, क्रिकेट सामन्यांचे असे आहेत तिकीट दर\nभारत-विंडीज यांच्यातील चौथ्या वनडेच्या तिकीट विक्रीला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार\nकपिल देव, अनिल कुंबळेला मागे टाकत रविंद्र जडेजा करणार मोठा पराक्रम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-health-article/smartphone-can-be-a-memory-result-118072700012_1.html", "date_download": "2018-10-20T01:13:08Z", "digest": "sha1:TXFPIZ4VBSYKP5A2BUO5EUS5XE5U57WL", "length": 10910, "nlines": 125, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "स्मार्टफोनचा स्मृतीवर होऊ शकतो परिणाम | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 20 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nस्मार्टफोनचा स्मृतीवर होऊ शकतो परिणाम\nकाही लोक सतत स्मार्टफोनमध्ये डोके खुपसून असतात. तुम्हालाही स्मार्टफोनचा अतिवापर करण्याची सवय असेल, तर वेळीच सावध व्हा. एका ताज्या अध्ययनात असा इशारा देण्यात आला आहे की, जास्त वेळपर्यंत मोबाइल फोनच्या विकिरणाचा किशोरवयीन मुलांच्या स्मृतिवर परिणाम होऊ शकतो. विकिरण मेंदूतील खास भागामध्ये स्मृतीसंबंधीच्या कार्यक्षमतेवर प्रतिकूल परिणाम करू शकते. किशोरवयातील सुमारे 700 मुलांच्या केलेल्या अध्ययनाच्या आधारे हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. स्वीत्झर्लंडमधील स्वीस ट्रॉपिकल अँड पब्लिक हेल्थ इन्स्टिट्यूटच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या या अध्ययनात ताररहित दूरसंचार उपकरणांची रेडियोफ्रिक्वेन्सी इलेक्ट्रोमॅग्रेटिक फील्ड (आरएफ-ईएमएफ) आणि किशोरांमधील स्मृतिसंबंधी क्षमतेदरम्यानचा संबंध जाणून घेण्यात आला. त्यात असे दिसून आले की, एक वर्षांपेक्षा जास्त काळपर्यंत मोबाइलफोनच्या वापरादरम्यान मेंदूपर्यंत पोहोचलेल्या रेडियोफ्रिक्वेन्सी इलेक्ट्रोमॅ ग्रेटिक फील्डमुळे स्मृतिसंबंधी क्षमतेवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. अर्थात हेडफोन वा लाउडस्पीकरचा वापर करून हा धोका कमी केला जाऊ शकतो, असे या अध्ययनाचे प्रमुख मार्टिन रुसली यांनी सांगितले.\nही 10 अ‍ॅप्स तुमचा स्मार्टफोन करतात हँग\nस्मार्टफोनच्या कॅमेऱ्यावर चित्रपटाचे शूट, मराठीत पहिला प्रयोग\nशाओम मी ए 2 स्मार्टफोनची फीचर्स लीक\nतीक्ष्ण बुद्धी हवीय असल्यास हे पदार्थ खा\nसॅमसंग बाजारात आणत आहे पहिला एंड्रॉयड गो स्मार्टफोन\nयावर अधिक वाचा :\nस्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...\nया जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...\nइम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख\nपाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...\nलिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...\nमराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...\nप्रत्येक आजारांवर सोपे उपाय\nकैरीच्या कोयीचे चूर्ण दही किंवा पाण्यासोबत सकाळ-संध्याकाळ घेतल्याने कृमी रोगात आराम ...\nरोजच्या पेहरावाला नवरात्रीचा साज\nभरजरी चनिया चोली, आरशांनी सजिवलेला घागरा, त्याला साजेसे अलंकार असा शृंगार करून नवरात्रीत ...\nपनीरच्या सेवनामुळे हृदयविकाराच्या झटक्या धोका कमी होतो\nदररोज 40 ग्रॅम पनीर खाल्ल्यामुळे हृदयविकाराच्या झटक्याचा धोका कमी होतो. चीनमधील सूचो ...\nकाय आपल्याला माहीत आहे हात धुण्याची योग्य पद्धत\nलहानपणापासून स्वच्छ हात धुऊन मग जेवायला बस असे ऐकले आहे. दिवसभर कित्येक वस्तूंना हात लागत ...\nफेशियल करताना घेण्यात येणारी काळजी\nव्यवस्थित देखरेख नाही केली तर पुरळ (पिंपल) उठू शकतात. नॉर्मल त्वचा असल्यास सॉफ्ट साबणाने ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-success-story-jaywant-patilpaldistsatara-12166", "date_download": "2018-10-20T00:41:57Z", "digest": "sha1:IFPYXIKLQNBAR2B5RSSBFDO3PRPTVUFX", "length": 22409, "nlines": 172, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi success story of Jaywant Patil,Pal,Dist.Satara | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनियोजनबद्ध, हंगामनिहाय पीकपद्धतीतून उंचावले अर्थकारण\nनियोजनबद्ध, हंगामनिहाय पीकपद्धतीतून उंचावले अर्थकारण\nनियोजनबद्ध, हंगामनिहाय पीकपद्धतीतून उंचावले अर्थकारण\nसोमवार, 17 सप्टेंबर 2018\nआम्ही कुटुंबातील सर्व सदस्य शेतीकडे व्यवसाय म्हणून पाहतो. शेतमालाचे दर आपल्या हातात नसले तरी उत्पादन हाती असल्याने त्यावर भर देऊन नफा कसा वाढेल हे पाहिले जाते. शेतीत नियोजनबद्ध कामे करण्याला मोठे महत्त्व आहे. कंपनी समजून त्यात राबल्यास आर्थिक प्रगती करणे शक्य होते. कुटुंबातील सर्वांच्या कष्टातून तशी प्रगती करणे शक्‍य झाले आहे.\nपाल (जि. सातारा) येथील जयवंत बाळासाहेब पाटील यांनी हंगामनिहाय विविध पिकांचे अत्यंत नियोजनबद्ध व्यवस्थापन केले आहे. आले व ऊस ही नगदी पिके, जोडीला पपईचे वार्षिक फळपीक व कमी कालावधीतील झेंडू, काकडी आदी पिके त्यांना वर्षभर उत्पन्न देत राहतात. त्यातून घरखर्च, शिक्षण, आरोग्य तसेच शेतीतील भांडवली खर्चाची सोय होऊन जाते. शिवाय गुंतवणूक करणेही सोपे होते. स्वतःची २४ एकर व भाडेतत्त्वावरील १४ अशा ३८ एकरांवर राबवलेल्या शिस्तबद्ध व्यवस्थापनातून शेतीचे व घरचे अर्थकारण उंचावणे त्यांना शक्य झाले आहे.\nसातारा जिल्ह्यातील पाल हे खंडोबा देवाचे प्रसिद्ध देवस्थान असलेले कऱ्हाड तालुक्‍यातील गाव. येथे ऊस, आले यासारख्या नगदी पिकांसह झेंडूचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. गावातील जयवंत पाटील हे तरुण शेतकरी. या कुटुंबाची संयुक्त २४ एकर जमीन आहे. यात पूर्वी पाच एकर बागायत तर उर्वरित जिरायती होती. वडील आणि चुलत्यांच्या मार्गदर्शनाखाली जयवंत यांनी शेती करण्यास सुरवात केली. सन २००८ मध्ये वडिलांचे निधन झाल्यानंतर शेतीची मुख्य जबाबदारी जयवंत यांच्यावरच आली.\nबागायत क्षेत्र वाढावे यासाठी जयवंत यांनी २००९ मध्ये तारळी नदीहून आठ हजार फूट पाइपलाइन करून विहिरीपर्यंत पाणी आणले. पूर्वी आल्याची वाफा पद्धतीने शेती केली जायची. पाटपाणी दिले जायचे.\nपूर्वीच्या पद्धतीत बदल करून गादीवाफा पद्धतीचा वापर सुरू केला. सुरवातीला तीन-चार एकर क्षेत्रात मायक्रो स्प्रिंकलर बसवले. हळूहळू ठिबक सिंचनाचा वापर वाढवला. आले पिकात पपईसारखे आंतरपीक घेण्यास सुरवात केली. यात चुलते दिलीपराव, लालासाहेब, चुलतबंधू सचिन यांचीही मोलाची साथ लाभली. पाणी उपलब्ध झाल्याने आले क्षेत्रात वाढ केली.\nअर्थकारण सुधारण्यासाठी नगदी पिके\nजयवंत यांनी आपले अर्थकारण सुधारताना ऊस व आले या प्रमुख पिकांवर भर दिला. आल्याची १५ मे ते पाच जून या कालवधीत लागवड केली जाते. प्रत्येक वर्षी पाच ते सहा एकर तर यावर्षी दहा एकर क्षेत्रावर लागवड केली आहे. उसाचे १५ एकरांपर्यंत क्षेत्र असते. यंदा तुटणारा १५ एकर व नवीन आडसाली ११ एकर असे त्याचे नियोजन आहे. आडसाली लागवडीवरच भर असतो. खोडवा शक्यतो घेतला जात नाही.\nपूर्वी आल्याचे एकरी २० ते २२ गाड्या (प्रतिगाडी ५०० किलो) उत्पादन मिळायचे. सुधारित तंत्राच्या वापरातून एकरी ३५ ते ४० गाड्या उत्पादन मिळू लागले आहे. एकूण क्षेत्रात २०० ते २५० गाडी असे उत्पादन मिळते. त्यातून सरासरी १५ ते २० लाख रुपये वार्षिक एकूण उत्पन्न मिळते. अर्थात खर्च वेगळा असतो. उसाचे एकरी ५० ते ६० टन उत्पादन मिळते. एकूण १० ते १२ एकर क्षेत्रावरील ५०० ते ६०० टन उत्पादनापासून सुमारे १३ ते १४ लाख रुपये एकूण उत्पन्न मिळते.\nपीक लागवडीचे पद्धतशीर नियोजन\nसणांना केंद्रस्थानी ठेवून विविध पिकांची लागवड केली जाते. आले पिकात आंतरपीक म्हणून जुलै, अॅागस्टमध्ये पपई असते. पपईचे उत्पादन डिसेंबरपर्यंत मिळते. पपईचे एकरी ३० टन उत्पादन मिळते. दोन एकरांत सुमारे सहा ते सात लाख रुपये एकूण उत्पन्न मिळते. पपईतील उत्पन्न आले पिकाचा खर्च कमी करते. पपई काढणी झाल्यावर या क्षेत्रात दीड ते दोन एकरांत काकडीची लागवड केली जाते. सुमारे दोन महिने प्लॉट चालतो. एकरी २० ते २२ टन उत्पादन मिळते. मागील वर्षी या पिकातून एकूण पाच लाख रूपये उत्पन्न मिळाले होते.\nठरावीक रक्कम मिळत राहते\nगुढी पाडव्याचे लक्ष्य ठेऊन दर वर्षी चार ते पाच एकरांत झेंडू असतो. एकरी सरासरी सात टनांपर्यत उत्पादन मिळते. त्यातून दीड ते पावणे दोन लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. अशा एकूण नियोजनातून वर्षाला ठरावीक रक्कम, दोन ते तीन महिन्यांत ठरावीक रक्कम असे उत्पन्न मिळत राहते. एखाद्या नोकरीतील पगारासारखेच हे उत्पन्न असल्याचे जयवंत सांगतात.\nएकत्रित कुटुंबाची रचना लक्षात घेता पाटील यांनी टुमदार बंगला बांधला आहे. त्याबरोबर चारचाकी वाहनही घेतले आहे. ट्रॅक्टर व औजारेदेखील खरेदी केली आहेत. कुटुंबातील सर्व सदस्य शेतीत आपापल्या पद्धतीने राबतात. पाटील कुटूंब घरच्या २४ एकरांसह भाडेतत्त्वावरही १४ एकर शेती करीत आहे. त्यातून उत्पन्न वाढवणे अजून शक्य झाले आहे. गुजरात, मुंबई, पुणे, बेळगाव आदी ठिकाणचे शेतमालांचे दर नियमित घेणे, स्थानिक व्यापाऱ्यांशी चर्चा करून विक्री करणे या प्रयत्नांतून नफा वाढवण्याचे प्रयत्न सुरू असतात.\n- जयवंत पाटील ९०११८६५०६५\nशेती farming व्यवसाय ऊस नगदी पिके\nकमी कालावधीतील काकडी पॅकिंगद्वारे मार्केटला पाठविली जाते.\nपपईचे पीक वार्षिक उत्पन्न देऊन जाते.\nकृषिधन नाव दिलेल्या टुमदार बंगल्यापुढे उभे असलेले पाटील कुटुंबीय.\nभाजीपाला पिकांची रोपवाटिका तयार करताना\nभाजीपाला पिकांची रोपवाटिका करताना योग्य ती काळजी घेतल्यास पुनर्लागवडीनंतरच्या काळातील अने\nपुण्यात फुलांची ७ काेटींची उलाढाल\nपुणे ः फूल उत्पादक शेतकऱ्यांची भिस्त असणाऱ्या नवरात्र आणि दसऱ्याला विशेष मागणी असलेल्या झ\nकशी टिकेल पांढऱ्या सोन्याची झळाळी\nराज्यात कापूस वेचणीला सुरवात होऊन दसऱ्याच्या मुहूर्तावर बऱ्याच शेतकऱ्यांनी विक्रीही चालू\nपरभणीत फ्लाॅवर प्रतिक्विंटल २००० ते २५०० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nवनस्पतीतील संजीवकांमुळे अवकाशातही उत्पादन घेणे...\nपोषक घटकांची कमतरता आणि गुरुत्वाकर्षण कमी असणे या दोन कारणांमुळे चंद्र किंवा अन्य ग्रहांव\nपरभणी, राहुरी कृषी विद्यापीठांना पाच...परभणी ः भारतीय कृषी संशोधन परिषदअंतर्गत कृषी...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम...पुणे : पावसाला पोषक हवामान झाल्याने आठवड्याच्या...\n‘आरएसएफ’च्या मूळ सूत्रात घोडचूकपुणे: शेतकऱ्यांना हक्काचा ऊसदर मिळवून देणाऱ्या...\nसाखर कारखान्यांची धुराडी आजपासून पेटणारपुणे: राज्यातील साखर कारखान्यांच्या गाळप हंगामाला...\nसहकारी बॅंकांना एकाच छताखाली आणणार :...पुणे ः सहकार क्षेत्राला ‘अच्छे दिन’ आणण्यासाठी...\nचला मिरचीच्या आगारात राजूरा बाजारात...मिरचीचे आगार अशी ओळख अमरावती जिल्ह्यातील राजूरा...\n‘एसआरटी’ तंत्राने मिळाली उत्पादनासह...पेंडशेत (ता. अकोले, जि. नगर) या कळसूबाई शिखराच्या...\nतुटवड्यामुळे कांद्याच्या दरात सुधारणानवी दिल्ली ः देशातील महत्त्वाच्या कांदा उत्पादक...\nकृषी विद्यापीठांचे संशोधन आता एका...मुंबई ः राज्यातील चारही कृषी विद्यापीठांनी केलेले...\nमहाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांना...शिर्डी: महाराष्ट्रात यंदा पाऊस कमी झाला....\nकोल्हापुरी गुळाचा गोडवा यंदा वाढणारकोल्हापूर : यंदाच्या पावसाळ्यात गुजरात,...\nकमी दरांवरून जिनर्सचा ‘सीसीआय’च्या...जळगाव ः भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) कापूस...\nहोय, आम्ही बदलू शेतीचे चित्र... ‘शाळेत सुरू असलेल्या कृषी शिक्षण अभ्यासक्रमातून...\n‘पंदेकृवि’च्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचा...अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ...\nशेतीपासून जितके दूर जाल तितके दुःख...पुणे : शेतीशी जोडलेली माणसं ही निसर्ग आणि मानवी...\nनाबार्डच्या व्याजदरातच जिल्हा बँकांना...मुंबई : राज्य बँकेला नाबार्डकडून मिळणाऱ्या...\nकोकण, पश्‍चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी...पुणे : कोकण अाणि पश्‍चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी...\nअकोला, बुलडाणा जिल्ह्यांत कोरडवाहू...अकोला : अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यात कोरडवाहू...\nअठरा गावांनी केली कचऱ्यापासून गांडूळखत...गावे आणि वाडीवस्त्याही स्वच्छतेत अग्रभागी...\n‘सीसीआय’च्या खरेदीला दिवाळीत मुहूर्तमुंबई : देशातील महत्त्वाच्या कापूस उत्पादक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%B3-%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%87/", "date_download": "2018-10-20T00:24:43Z", "digest": "sha1:EUK2MKCIQXXBOPXXBSYFHJUS6M4KH7D7", "length": 7948, "nlines": 130, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "शिक्षण समितीत केवळ नगरसेवकच असण्याची शक्‍यता | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nशिक्षण समितीत केवळ नगरसेवकच असण्याची शक्‍यता\nविधी विभागाचा अभिप्राय लवकरच येणार\nपुणे, दि.10 – महापालिकेच्या वतीने स्थापन केल्या जाणाऱ्या समितीमध्ये केवळ नगरसेवकांचा समावेश होण्याची शक्‍यता आहे. शिक्षण समितीत कोण असावे याबाबत विधी विभागाचा सल्ला मागितला होता त्यानंतर लवकरच विधी विभागाकडून याबाबत अभिप्राय देण्यात येणार आहे.\nमहापालिका शिक्षण मंडळाच्या बरखास्तीनंतर तब्बल वर्षभराने महापालिका प्रशासनाने पालिकेची शिक्षण समिती स्थापन करण्याची प्रक्रीया सुरू केली आहे. मात्र, ज्या कायद्यानुसार, ही समिती स्थापन केली जाणार आहे. त्या कायद्यात स्पष्टता नसल्याचे कारण पुढे करत हा समिती स्थापन करण्याचा निर्णय महापालिकेच्या पक्षनेत्यांच्या बैठकीत या संदिग्धतेबाबत स्पष्टीकरण येण्यासाठी महापालिकेच्या विधी विभागाचा अभिप्राय मागविण्यात आला आहे. या समितीमध्ये 26 सदस्य ठेवून त्यात 13 नगरसेवक तर 13 स्वीकृत सदस्य घ्यावेत, अशी भाजपची भूमिका आहे. मात्र, त्यामुळे पुन्हा ही समिती शिक्षणमंडळासारखी राजकीय पुनर्वसन समिती होईल, अशी भीती विरोधी पक्षांनी व्यक्‍त केल्याने, समितीबाबत बैठकीत एकमत होऊ शकले नाही. त्यामुळे हा प्रस्ताव विधी विभागाच्या अभिप्रायासाठी पाठविण्यात आला होता. मात्र, आता त्यावर विधी विभागाने अभ्यास केला असून याचा अहवाल लवकरच जाहीर केला जाणार आहे.\nबाहेरच्या सदस्यांचा नसणार समावेश\nयाबाबत विधी विभागातील अधिकारी दैनिक “प्रभात’शी बोलताना म्हणाले, याबाबत अद्याप अंतिम अभिप्राय आमच्या विभागाने दिलेला नाही. मात्र, प्राथमिक अभ्यासावरून असे दिसून येते की, यात नगरसेवकांचा समावेश करता येईल, मात्र अन्य कोणाचा त्यात समावेश करता येईलच असे नाही. जर करायचाच असेल, तर तो निर्णय सभागृहाला घ्यावा लागेल. कलम 34 नुसार बाहेरच्या सदस्यांचा समावेश करता येणार नसल्याचे सध्या तरी दिसत आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleएटीएसने घातपाताचा कट उधळला…\nNext articleमुंबईत औषधाच्या विषबाधेतून विद्यार्थीनीचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://siddhivinayakmoringa.com/m-MoringaShevagaMitrachaJeevanAadhar.html", "date_download": "2018-10-20T00:48:47Z", "digest": "sha1:T6MUWCYBBWNAUKLXEW6RDQQ6D2TO2GUD", "length": 4538, "nlines": 19, "source_domain": "siddhivinayakmoringa.com", "title": " सिद्धीविनायक शेवगा - सरांचा मोरिंगा शेवगा मित्राचा जीवन आधार", "raw_content": "\n'सिद्धीविनायक' मोरिंगा जाण तु एक कल्पवृक्ष | ठेवशील आमच्या आरोग्यावर लक्ष ||\nसरांचा मोरिंगा शेवगा मित्राचा जीवन आधार\nडॉ.पुंडलिकजी राजपुत, रा. मोड, ता. तळोदा, जि.नंदुरबार फोन:(०२५६७)२३६२६४\nमी दोन वर्षपूर्वी मोडला माळी गुरूजींकडे गेलो होतो. तेथे कृषी विज्ञान मासिक वाचायला मिळाले. गुरूजींशी या मासिकासंबंधी चर्चा करून त्यांच्याकडील ६ मासिके घेऊन गेलो. ते अंक वाचल्यानंतर मी या विज्ञानाकडे आकर्षित झालो. पहिल्याच वर्षी या विज्ञानाने अर्धा एकर कारल्यापासून ३५ हजार रुपये उत्पन्न मिळाले.\nमाझे मित्र लच्छुभाई गोरख हे शहाद्यावरून औषधे आणतात. त्यांच्याकडे २० - २५ एकर जमीन होती. परंतु कर्जबाजारी पणाने त्यातील फक्त २ एकरच जमीन राहिली. त्यात सरांशी त्याची भेट झाली. त्यावरून त्याने १ एकरमध्ये मोरिंगा शेवगा लावला. त्या शेवग्याला ७-८ महिन्याने शेंगा लागल्या. तळोदा, शहादा, नंदुरबार येथे हा शेवगा हात विक्रीने विकला. काही माल पुणे मार्केटला आणला होता. तर या शेवग्यापासून त्यांना इतका फायदा झाला की, त्यांची ५ मुले व नवरा बायको असे ७ लोकांचे कुटूंब हे केवळ शेवग्यावर जीवन जगत आहेत. हा त्यांचा प्रत्यक्ष अनुभव गेले २ वर्षे मी पाहत आहे. हे विज्ञान प्रत्येक गावामध्ये एका शेतकर्‍याने जरी वापरले तरी गावातील सर्व लोक प्लॉट पाहून अतिशय उत्पादन आल्याने या विज्ञानाने दर्जेदार उत्पादन मिळवून राष्ट्रीय उत्पन्नात भर पडेल. आमच्या दुर्गम भागात हे विज्ञान शेतकर्‍यांना माहित नाही.\nतेव्हा मी सरांना विचारले की, विज्ञान इतके चांगले असूनही आदिवासी भागामध्ये का पोहचत नाही तेव्हा सरांनी सांगितले की मैल्याचा वास मैलावरून येतो. तर आत्तराचा वास जवळ गेल्यावरच येतो. याचा अर्थ वाईट गोष्टींचा प्रचार हा वनव्या सारखा होतो. पण चांगल्या गोष्टी रुजायला, अनुभवायला वेळ लागतो असा होय.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/sampdoria-sign-ronaldo-vieira-leeds/", "date_download": "2018-10-20T00:22:39Z", "digest": "sha1:YVZGKNM63LRGJP47SNMD7DXML4OG5RWB", "length": 8486, "nlines": 73, "source_domain": "mahasports.co.in", "title": "सॅम्पडोरीयाने केले रोनाल्डोला करारबद्ध", "raw_content": "\nसॅम्पडोरीयाने केले रोनाल्डोला करारबद्ध\nसॅम्पडोरीयाने केले रोनाल्डोला करारबद्ध\nट्रान्सफर विडोंमध्ये एका इटालियन क्लबने रोनाल्डोला करारबद्ध केले आहे. रोनाल्डो विएरा असे या फुटबॉलपटूचे नाव असून त्याला यु सी सॅम्पडोरीया या इटालियन क्लबने 6.2 मिलियन युरोत पाच वर्षासाठी करारबद्ध केले आहे.\nयावेळी सॅम्पडोरीया इंग्लिशने ट्विटरवर जुवेंट्सने केलेल्या क्रिस्तीयानो रोनाल्डोच्या शैलीतच विएराची घोषणा केली.\nमिडफिल्डर विएरा हा याआधी लीड्स युनायटेड क्लबकडून खेळत होता. तसेच लीड्सने त्याला पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या असून विएरानेही त्यांचे आणि चाहत्यांचे ट्विटरवरून आभार मानले आहेत. तसेच लीड्सकडून तो 60 सामने खेळला आहे.\nगिनी बिसाऊ येथे जन्मलेल्या 20 वर्षीय विएरा 2011मध्ये पोर्तुगलमधून इंग्लंडमध्ये स्थायिक झाला. विएरा हा पाचवा इंग्लिश खेळाडू आहे ज्याला इटालियन क्लबने संघात घेतले.\nत्याच्या आधी ट्रेवर फ्रांसिस, डेव्हिड प्लाट, डेस वॉल्कर, ली शार्पे या फुटबॉलपटूंना इटालियन क्लबने करारबद्ध केले आहेत.\nतसेच सेरी ए या इटालियन स्पर्धेत जुवेंट्स आणि सॅम्पडोरीया यांच्यात 29 डिसेंबर 2018 आणि 26 मे 2019मध्ये सामने होणार आहेत.\nजुवेंट्सने या स्पर्धेचे सर्वाधिक असे 34 विजेतेपद जिंकले असून सलग 8 विजेतेपद जिंकले आहेत.\nक्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.\n–या कारणामुळे विराटचे नाव आज दिग्गजांच्या यादीत सामील होणार\n–झ्लाटनने दिले टिकाकरांना चोख प्रत्युत्तर, केले जबरदस्त कमबॅक\nISL 2018: मोसमातील पहिल्या महाराष्ट्र डर्बीत मुंबईविरुद्ध पुणे सिटीचा पराभव\nनेमार ज्युनियरने मोडला पेलेंचा हा विक्रम\nVideo: या कामगिरीमुळे रोहित शर्माने पृथ्वी शॉला मिठीच मारली\nऑस्ट्रेलिया पहिल्यांदाच खेळणार या संघाविरुद्ध टी २० सामना\nVideo: तीन दिवसांत क्रिकेटमध्ये झाले तीन विचित्र धावबाद\nटाॅप ३- आज प्रो कबड्डीत होणार हे तीन मोठे पराक्रम\nISL 2018: भेदक मार्सेलिनोच्या पुनरागमनाचे पुणे सिटीला वेध\nएचसीएल आशियाई टेनिस अजिंक्यपद २०१८ स्पर्धेत अव्वल व आंतरराष्ट्रीय खेळाडू झुंजणार\nअखिल भारतीय सुपर सिरीज् टेनिस स्पर्धेत पुण्याच्या राधिका महाजनला दुहेरी मुकुट\nISL 2018: चेन्नईने केली पराभवाची हॅट्ट्रीक\nसलग दुसऱ्या दिवशी क्रिकेटमध्ये ‘कहर’, विचित्र रनआऊटची मालिका सुरुच\nझी महाराष्ट्र कुस्ती दंगलमध्ये ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी खेळणार या टीमकडून\nनागराज मंजूळे आता कुस्तीच्या मैदानात, विकत घेतली झी महाराष्ट्र कुस्ती दंगलमधील ही टीम\nटाॅप ३- प्रो कबड्डीच्या ६व्या हंगामात ५०पेक्षा जास्त गुण घेणारे ३ खेळाडू\nटीम इंडीयाने गाठली आहे या पाच देशांविरुद्ध वनडे सामन्यांची शंभरी\nक्रिकेटपटू दिपक चहरच्या घरी चोरीचा प्रयत्न करणाऱ्या सहा जणांना अटक\nविराटने डिजाईन केलेल्या शूजची अशी आहे किमंत\nपुण्यात होणाऱ्या कबड्डी, क्रिकेट सामन्यांचे असे आहेत तिकीट दर\nभारत-विंडीज यांच्यातील चौथ्या वनडेच्या तिकीट विक्रीला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार\nकपिल देव, अनिल कुंबळेला मागे टाकत रविंद्र जडेजा करणार मोठा पराक्रम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5_%E0%A4%B5%E0%A4%B9%E0%A4%A8", "date_download": "2018-10-19T23:35:39Z", "digest": "sha1:QNATM2CQUWIN3BSUA6S4CLOBVHALMLOU", "length": 12823, "nlines": 93, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पदार्थ वहन - विकिपीडिया", "raw_content": "\nपदार्थ-वहन अथवा मास ट्रांसफर हा रासायनिक अभियांत्रिकी मधील एक महत्त्वाचा विषय आहे. या मध्ये मुख्यत्वे पदार्थाचे वहन एका स्थानावरुन दुसऱ्या स्थानावर कसे होते याचा अभ्यास होतो. उदा: एका भांड्याचे दोन भाग एका सच्छिद्र माध्यमाच्या मदतीने केले व दोन वेगवेगळ्या प्रकारची द्रव्ये दोन भागात ठेवली तर काही वेळाने दोन्ही द्रव्ये एकमेकात पूर्णपणे मिसळून जातील. या प्रकाराला पदार्थ वहन असे म्हणतात. दोन्ही पदार्थ एकमेकात मिसळून जाण्याचा वेळ हा काही सेकंदांचा असू शकतो, मिनिटाचा, तासाचा अथवा दिवस किंवा वर्षांचा देखील असू शकतो. हा वेळ दोन द्रव्यांमधील अंतर, त्यांचे गुणधर्म, एकमेकांत मिसळण्याची क्षमता व त्यांची संहति (concentration) (गाढता) यावर अवलंबून असतो.\nरासायनिक अभियंता याचा वापर मुख्यत्वे खालील गोष्टी विकसित करण्यासाठी करतो.\nशोषण- याला इंग्रजीमध्ये ॲबसॉर्पशन (Absorption) असे म्हणतात. याचा वापर मुख्यत्वे हवेमधील अथवा उत्पादित वायूमधील दूषित तत्त्वे काढण्यासाठी होतो. यामध्ये दूषित तत्त्वांचा शोषक द्रव्यामध्ये शोषून जाण्याच्या क्षमतेचा वापर होतो. उदा: हवेत अमोनिया हे दूषित तत्त्व आहे. अशी हवा जर पाण्याच्या संपर्कात आली तर हवेतील अमोनियाचे पाण्यामध्ये वहन होऊन जाईल व हवा शुद्ध होइल. अशा प्रकारे विविध वायूंचे शोषक-द्रव्यांमध्ये शोषण करता येते. शोषक-द्रव्य म्हणून बहुतांशी पाण्याचा वापर होतो.\nमिसळणे- याला आपल्याला माहिती असणारी संज्ञा आहे मिक्सिंग (Mixing) यामध्ये दोन द्रव्ये अथवा घन पदार्थ द्रव्यामध्ये मिसळणे या सर्वांना माहिति असणाऱ्या प्रकियेचा समावेश होतो. मिसळण्यासाठि विविध प्रकारांचा अवलंब केला जातो. उदा: पाण्यात साखर नुसति ढवळली तरी मिसळुन जाते, परंतु चहा मिसळण्यासाठी चहा उकळावा लागतो. औद्योगिक स्तरावर देखील अश्या विविध प्रकारांचा वापर केला जातो.\nऊर्ध्वपातन- (Distillation) पदार्थ वहन या शास्त्रातील सर्वात चर्चिला जाणारा व सर्वात अभ्यासला जाणार हा प्रकार आहे. यामध्ये मुख्यत्वे भर द्रव्यांच्या शुद्धीकरणांवर असतो. बाजारामध्ये शुद्ध द्रव्यांना चांगली किंमत मिळत असल्यामुळे, तसेच मागणी असल्यामुळे या शुद्धीकरण पद्धतीत बराच वापर रासायनिक उद्योग क्षेत्रात होतो. यामध्ये मुख्यत्वे दोन द्रव्यांचे उकळणबिंदू वेगळे असल्याचा उपयोग होतो. उदा; पाण्यात मीठ मिसळले असेल, व त्या मिश्रणातून शुद्ध पाणी वेगळे करून हवे असेल, तर ते मिश्रण १००° सेंटिग्रेड तापमानाला उकळतात व त्या पाण्याची वाफ दुसऱ्या जागी नेऊन थंड करून परत पाणी बनवतात. या थंड झालेल्या पाण्यात मीठ आजिबात नसते, कारण मीठ १००° सेंटिग्रेडलासुद्धा घन स्वरूपात असते. अशा प्रकारे पाण्याला मिठापासून वेगळे करता येते. औद्योगिक वापरातहि अशाच तत्त्वाचा वापर डिस्टिलेशनमध्ये होतो. याचा वापर करून जरी द्द्रयाची शुद्धता वाढवता येत असली तरी या पद्धतीत होणारा ऊर्जेचा वापर प्रचंड आहे. सध्या शास्त्रज्ञ व तंत्रज्ञ ऊर्ध्वपातनासाठी ऊर्जेचा वापर कमी कसा होईल यावरील संशोधनावर भर देत आहेत.\nस्फटिकीकरण (Crystallization) - या मध्ये दोन द्रव्यांचा अलग-अलग गोठण बिंदूंचा वापर होतो. उदा: जेव्हा साखर-रस बनवला जातो व थंड केला जातो त्यावेळेस साखरेचा गोठणबिंदू पाण्यापेक्षा खूपच जास्त असल्याचा फायदा होतो व साखर घन आणि स्फटिक स्वरूपात मिळू शकते.\nअधिशोषण- (Adsorption) काही प्रकारचे धातू, तसेच घन पदार्थ आपल्या पृष्ठभागावर द्रव्य, वायु अथवा दूषिते आकर्षित करून घेऊ शकतात त्याचा उपयोग इतर पदार्थांच्या शुद्धीकरणासाठी होऊ शकतो.\nनिष्कर्षण - (Extraction) काही द्रव्ये एकमेकात मिसळतात व काही द्रव्ये नाहीत. या गुणधर्माचा वापर या पद्धतीत करून द्रव्ये शुद्ध करता येतात. उदा: मातीमध्ये सोन्याचे प्रमाण अत्यल्प असते. त्यामुळे मातीमधील सोने वेगळे करण्यासाठि साइनाईड या द्रव्याचा उपयोग होतो. या द्रव्यात सोने विरघळून जाते व इतर पदार्थ वेगळे पडतात. दुसरे तंत्र अवलंबून विरघळलेले सोने साइनाईडपासून वेगळे करता येते.\nखगोलशास्त्रामध्ये, पदार्थ वहन प्रक्रियेने एखाद्या ताऱ्यासारख्या वस्तूला गुरुत्वाकर्षणाने बांधून असलेले द्रव्य साधारणपणे श्वेत बटू, न्यूट्रॉन तारा किंवा कृष्णविवर, सारख्या दुसऱ्या वस्तूला, गुरुत्वाकर्षणाने बांधले जाते आणि त्या वस्तूवर जमा (ॲक्रिट) होते. ही द्वैती प्रणालींमध्ये आढळणारी सामान्य प्रक्रिया असून काही प्रकारचे अतिनवतारे किंवा पल्सार यांमध्ये मोलाची भूमिका बजावते.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३ डिसेंबर २०१६ रोजी १७:४० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/marathakrantimorcha-funeral-government-mangaldha-136377", "date_download": "2018-10-20T00:42:33Z", "digest": "sha1:SYEN53DLQAVRBW76FHVSSDILCOSL3JWL", "length": 12311, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "MarathaKrantimorcha The funeral of the government in the Mangaldha #MarathaKrantimorcha मंगळवेढ्यात सरकारची प्रेतयात्रा, ठिय्या आंदोलन सुरुच | eSakal", "raw_content": "\n#MarathaKrantimorcha मंगळवेढ्यात सरकारची प्रेतयात्रा, ठिय्या आंदोलन सुरुच\nबुधवार, 8 ऑगस्ट 2018\nमंगळवेढा - सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षणासाठी गेल्या सहा दिवसा पासून येथील दामाजी चौकामध्ये सुरू असलेल्या साखळी ठिय्या आंदोलनातील सहाव्या दिवशी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर हे सरकार चालढकल करत असल्याचा निषेधार्थ शेकडो सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी दामाजी चौक ते चोखामेळा चौकापर्यंत सरकारची प्रेतयात्रा काढून श्राद्ध घातले.\nएक ऑगस्ट पासून दामाजी चौकात आंदोलन सुरूच असून वेगवेगळ्या माध्यमातून आरक्षणाचा लढा सुरू आहे. आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कोणाच्या बापाचं, एक मराठा लाख मराठा घोषणा देण्यात आल्या आणि शासनाचा निषेध करण्यात आला.\nमंगळवेढा - सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षणासाठी गेल्या सहा दिवसा पासून येथील दामाजी चौकामध्ये सुरू असलेल्या साखळी ठिय्या आंदोलनातील सहाव्या दिवशी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर हे सरकार चालढकल करत असल्याचा निषेधार्थ शेकडो सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी दामाजी चौक ते चोखामेळा चौकापर्यंत सरकारची प्रेतयात्रा काढून श्राद्ध घातले.\nएक ऑगस्ट पासून दामाजी चौकात आंदोलन सुरूच असून वेगवेगळ्या माध्यमातून आरक्षणाचा लढा सुरू आहे. आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कोणाच्या बापाचं, एक मराठा लाख मराठा घोषणा देण्यात आल्या आणि शासनाचा निषेध करण्यात आला.\n१७ महिने झाले तरी हे सरकार मागासवर्गीय आयोगालाच पाठीशी घालत असल्याचा आरोप केला. बेमुदत ठिय्या आंदोलनात आतापर्यंत विविध मार्गांनी कार्यकर्त्यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. सरकारने आडमुठी भूमिका घेतल्यास आमचा आडमुठेपणा तुम्हाला परवडणारा नसेल असा इशाराही यावेळी देण्यात आला.\nकोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरण नवलखा, तेलतुंबडे यांना दिलासा\nमुंबई - कोरेगाव-भीमा हिंसाचारप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते गौतम नवलखा आणि आनंद तेलतुंबडे यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला. पुढील...\nअंध शाळेतील पाच मुलांना बेदम मारहाण\nनाशिक - नाशिक- पुणे रोडवरील नासर्डी पुलानजीकच्या सामाजिक न्याय भवनाच्या आवारात असलेल्या शासकीय अंध शाळेतील बाल दिव्यांग मुलांना शाळेच्याच...\nविपरीत परिस्थितीमुळे नरभक्षक झालेल्या ‘अवनी’ या वाघिणीला धरावे किंवा ठार मारावे, या आदेशावरून निर्माण झालेला वाद ‘अवनी’ ताब्यात आल्यावर मिटेल. मात्र...\nसत्ता द्या, अडीच लाख जागा भरू - अजित पवार\nसोमेश्‍वरनगर - ‘‘राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता द्या. ताबडतोब नोकऱ्यांमधल्या अडीच लाख रिक्त जागा भरून बेरोजगारांना न्याय देऊ, सहवीजनिर्मिती...\nरेल्वे दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत : कॅप्टन अमरिंदर सिंग\nअमृतसर : पंजाबच्या अमृतसर येथे झालेल्या रेल्वे अपघातात मृत पावलेल्यांच्या कुटुंबियांना पाच लाखांची सरकारी मदत देण्यात येईल. तसेच या अपघातात जखमी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://berartimes.com/?m=201701", "date_download": "2018-10-20T00:42:48Z", "digest": "sha1:IUZM2ED2KIVGX2K27MZSCY2D3IPAQSOX", "length": 17560, "nlines": 175, "source_domain": "berartimes.com", "title": "January 2017 - Berar Times | Berar Times", "raw_content": "\nबुद्ध भूमि उमरी कटंगी में हुआ अंतरराष्ट्रीय बौद्ध मैत्री सम्मेलन# #अजीत जोगी नहीं लड़ेंगे चुनाव# #गडचिरोलीतील गोवारी समाज आंदोलनाला खा.नेतेंची भेट# #बेशिस्त वाहन पार्किंगवर होणार कारवाई निवारण कक्षाला माहिती देण्याचे आवाहन# #अवैैध वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परने उडवले शेतकऱ्याला# #न्यायालयाच्या निर्णयाची अमंलबजावणी करा- गोवारी समाजाची मागणी# #अवैध लोहखनीज उत्खनन विरुद्ध वनविभागाची कार्यवाही तीन ट्रक जप्त# #बालवाडी कर्मचारीओंका 20 अक्तूंबर को सम्मेलंन# #अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट शनिवार व रविवारला गोंदियात# #पुलवामामध्ये जवानांवर दहशतवादी हल्ला, 7 जवान जखमी\nपुर्व विदर्भातील लोकप्रिय ईपेपर\nशिष्यवृत्ती घोटाळा-पालघरच्या व्यक्तीस गडचिरोलीतून अटक\nगडचिरोली,दि..३१: दोन वर्षांपूर्वी राज्यभरात गाजलेल्या बहुचर्चित शिष्यवृत्ती घोटाळयाप्रकरणी येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आज सकाळी न्यायालय परिसरातील चौकातून एका आरोपीस अटक केली. राजेश केशवराव दोसानी रा.विरार (पालघर) असे आरोपीचे नाव\nनेक्स्टविरोधात एमबीबीएस विद्यार्थ्यांचा उद्या कॉमन बंक\nनागपूर, दि. 31 – विदेशात वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना कोणत्याही परीक्षेविना भारतात व्यवसाय करण्याची मुभा तर भारतात एमबीबीएस उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना नेक्स्ट (नॅशनल अ‍ॅक्झिट टेस्ट) परीक्षा उत्तीर्ण करणे बंधनकारक करण्याच्या\nव्हीसीए पदाधिका-यांवर अखेर गुन्हा दाखल\nनागपूर, दि. 31 – सुरक्षेसंदर्भातील अनेक महत्वपूर्ण बाबी दुर्लक्षित करून भारत विरुद्ध इंग्लंड टी-२० सामना घेणा-या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या (व्हीसीए) पदाधिका-यांवर अखेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आरोपींमध्ये व्हीसीएच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष\nबसवेश्वर महाराजांच्या पुतळ्याला लंडनमध्ये ना. बडोलेंनी केले अभिवादन\nलंडन, दि. ३१ – लोकशाही आणि सामाजिक न्यायासाठी बसवेश्वरांचे कार्य ऐतिहासिक आहे. थोर भारतीय तत्वज्ञानी असलेल्या बसवेश्वरांचा पुतळा ऐतिहासिक ओळख असलेल्या लंडनच्या थेम्स नदीवर उभारला जाणे ही खूप अभिमानाची बाब\nसामेवाडा येथे ३०० जणांना विषबाधा\nभंडारा : लाखनी तालुक्यातील सामेवाडा येथे आयोजित लग्नसमारंभात वºहाडी व गावकºयांना सोमवारी अन्नातून विषबाधा झाली. यातील रुग्णांना लाखनीच्या ग्रामीण रुग्णालयात, पिंपळगाव येथील आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. दक्षतेच्या दृष्टीने सामेवाडा\nशेतकरी संघटनेचे राष्ट्रपित्याला साकडे\nवर्धा दि. 31 ; युगात्म ते महात्मा या घोषवाक्यांतर्गत एकत्र येऊन शेतकरी संघटनेने आज हुतात्मा दिवसाला सेवाग्राम आश्रमासमोर प्रार्थना करून शेतकरी हितासाठी राष्ट्रपित्याला साकडे घातले . मराठवाडा , विदर्भ ,\nसाडे सात लाख मतदार बजावणार मतदानाचा हक्‍क\n1013 मतदान केंद्रावर 4556 मतदान अधिका-यांची नियुक्‍ती 2026 ई.एम.व्‍ही. मशीनचा होणार वापर वर्धा,दि. 31 :जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी सार्वत्रिक निवडणूक होत असून यानिवडणूकीमध्‍ये एकूण 7 लाख 60 हजार 454\nशहीद जवानांचे पार्थिव अकोल्यासाठी रवाना\nनागपूर,berartimes.com,दि. 31 : काश्मिर मधील गुरेचा सेक्टर येथे देश सेवेत असलेले वीर जवान हीमस्खलन होऊन शहीद झालेल्या अकोला जिल्ह्यातील दोन शहीद वीर जवानांचे पार्थिव आज रात्री 8.30 वाजता भारतीय हवाईदलाच्या\nराज्यपाल राव यांच्या ‘इन द सर्व्हिस ऑफ द पीपल’ कॉफीटेबल बुकचे प्रकाशन\nमुंबई, दि. 31 : राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या मागील 2 वर्षांच्या कारकिर्दीचा मागोवा घेणाऱ्या ‘इन द सर्व्हिस ऑफ द पीपल’ या कॉफीटेबल बुकचे आज राजभवन येथे झालेल्या समारंभात मुख्यमंत्री\nदेशाच्या रक्षणार्थ सैनिकांचे कार्य अनन्यसाधारण- अभिमन्यू काळे\nध्वजदिनी संकलन शुभारंभ व माजी सैनिक मेळावा गोंदिया,दि.३१ : अन्न, वस्त्र आणि निवारा हया मानवाच्या मुलभूत गरजा आहेत. यापैकी एक गरज जरी कमी पडली तर आपण अस्वस्थ होतो. शत्रूंचा हल्ला\nबुद्ध भूमि उमरी कटंगी में हुआ अंतरराष्ट्रीय बौद्ध मैत्री सम्मेलन\n बौद्ध संगठन को भीमराव आंबेडकर द्वारा शुरू किया गया इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी\nअजीत जोगी नहीं लड़ेंगे चुनाव\nरायपुर.19 अक्तुंबर(विशेष सवांददाता) छत्तीसगढ़ की राजनीति में शुक्रवार को अहम मोड़ आ गया है मुख्यमंत्री डॉ. रमन सिंह के खिलाफ चुनाव लड़ने की घोषणा करने वाले पूर्व Read More »\nगडचिरोलीतील गोवारी समाज आंदोलनाला खा.नेतेंची भेट\nगडचिरोली(अशोक दुर्गम) दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी Read More »\nबेशिस्त वाहन पार्किंगवर होणार कारवाई निवारण कक्षाला माहिती देण्याचे आवाहन\nवाशिम, दि. १९ : जिल्ह्यात पार्किंग झोन व्यतिरिक्त अन्य ठिकाणी पार्क केलेली वाहने, रस्त्यावर सोडून गेलेल्या वाहनांवर तात्काळ करावी करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी निवारण कक्षाची स्थापना केली Read More »\nन्यायालयाच्या निर्णयाची अमंलबजावणी करा- गोवारी समाजाची मागणी\nगोंदिया दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी समाजाला Read More »\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र .\nबुद्ध भूमि उमरी कटंगी में हुआ अंतरराष्ट्रीय बौद्ध मैत्री सम्मेलन\n बौद्ध संगठन को भीमराव आंबेडकर द्वारा शुरू किया गया इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी\nअजीत जोगी नहीं लड़ेंगे चुनाव\nरायपुर.19 अक्तुंबर(विशेष सवांददाता) छत्तीसगढ़ की राजनीति में शुक्रवार को अहम मोड़ आ गया है मुख्यमंत्री डॉ. रमन सिंह के खिलाफ चुनाव लड़ने की घोषणा करने वाले पूर्व Read More »\nगडचिरोलीतील गोवारी समाज आंदोलनाला खा.नेतेंची भेट\nगडचिरोली(अशोक दुर्गम) दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी Read More »\nबेशिस्त वाहन पार्किंगवर होणार कारवाई निवारण कक्षाला माहिती देण्याचे आवाहन\nवाशिम, दि. १९ : जिल्ह्यात पार्किंग झोन व्यतिरिक्त अन्य ठिकाणी पार्क केलेली वाहने, रस्त्यावर सोडून गेलेल्या वाहनांवर तात्काळ करावी करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी निवारण कक्षाची स्थापना केली Read More »\nन्यायालयाच्या निर्णयाची अमंलबजावणी करा- गोवारी समाजाची मागणी\nगोंदिया दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी समाजाला Read More »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/category/editions/goa/page/297", "date_download": "2018-10-20T00:18:14Z", "digest": "sha1:QIWUGLCB2XBPVIDVIDBLOQRYAQO7SUGD", "length": 9279, "nlines": 50, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "गोवा Archives - Page 297 of 602 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nकार-ट्रक अपघात महिला ठार\nप्रतिनिधी/ धारबांदोडा अनमोड घाटात मालवाहू ट्रक व इंडिका कार यांच्यात अपघात होऊन कारगाडीतील अभिबा अब्दूल करीम भडकल (60, रा. भडकल गल्ली-बेळगाव) ही महिला जागीच ठार झाली. कारमधील अन्य तिघे जखमी झाले असून सर्वजण एकाच कुटुंबातील आहेत. काल मंगळवारी दुपारी 12.45 वा. सुमारास मोले चेकनाक्यापासून साधारण तीन किलो मिरटच्या अंतराव हा अपघात झाला. नझरिन इरफान अब्दूल करिम (48), इरफान अब्दूल ...Full Article\nकोडली खाण दुर्घटनेतील ऑपरेटरचा मृतदेह सापडला\nदुर्घटनेस कारणीभूत अधिकाऱयांवर कारवाईची मागणी : मृतदेह स्वीकारण्यास कुटुंबियांचा नकार प्रतिनिधी/ धारबांदोडा शोध मोहिमेच्या चौथ्या दिवशी काल मंगळवारी सायं. 6.20 वा. सुमारास सेसा वेदांत खाणीवर मातीच्या ढिगाऱयाखाली गाढल्या गेलेल्या ...Full Article\nधारगळ येथे दोन एटीएम फोडून 33 लाख लांबविले\nप्रतिनिधी / पेडणे धारगळ येथे कॉर्पोरेशन बँक व स्टेट बँक ऑफ इंडियाची एटीएम फोडून चोरटय़ांनी सुमारे 33 लाख रुपये पळविले. ही घटना रविवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास घडली आहे. ...Full Article\n‘ओखी’ची नुकसानी कोटीच्या घरात\nप्राथमिक अंदाजात उत्तरेत 60 तर दक्षिणेत 30 लाखांची हानी प्रतिनिधी/ पणजी, मडगाव ओखी वादळाचा गोव्यातील समुद्रकिनाऱयाला जोरदार तडाखा बसला असून त्यात किनाऱयांवरील शॅकांचे मोठे नुकसान झाले असून त्यांचा अंदाजे ...Full Article\nदुसऱया दिवशीही पाणी पातळीत वाढ\nप्रतिनिधी/ मोरजी पेडणे तालुक्यातील मोरजी, अश्वे, मांद्रे, हरमल व केरी किनारी भागात शनिवारी मध्यरात्री रात्री 12 वाजल्यापासून ते सकाळी 10 पर्यंत समुद्राच्या पाण्याची पातळी वाढली होती. यामुळे शॅक रेस्टॉरंटचे ...Full Article\nसासष्टी किनारपट्टीत समुद्राला उधाण कायम\nप्रतिनिधी/ मडगाव ओखी वादळाचा गोव्याच्या किनारपट्टीला फटका बसलेला असून त्यात सासष्टीतील किनारपट्टीचाही समावेश आहे. रविवारी पाणी वाढल्यामुळे पर्यटक व पर्यटन व्यावसायिकांची स्थिती बिकट झाली होती. ही परिस्थिती सोमवारी कायम ...Full Article\nलाटांच्या तडाख्यांमुळे खोलांत किनाऱयावरील संरक्षक भिंत कोसळली\nप्रतिनिधी/ वास्को वादळी हवामानामुळे खवळलेल्या समुद्राच्या लाटांनी खोलांत किनाऱयावरील संरक्षक भिंतीला तडाखे दिल्याने ही भिंत कोसळण्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली. लाटांमुळे एकूण चार ठिकाणी ही भिंत कोसळली. वास्कोतील बायणा ...Full Article\nजुने गोवेत सेंट फ्रान्सिस झेवियरचे फेस्त उत्साहात\nप्रतिनिधी/ तिसवाडी जुने गोवे येथील सेंट फ्रान्सिस झेव्हियरचे फेस्त सोमवार दि. 4 रोजी दिवसभर जुने गोवे येथे लाखो भाविकांच्या उपस्थितीत सेंट फ्रान्सिस झेवियरचे उत्साहात साजरे करण्यात आले. प्रमुख प्रार्थनासभेला ...Full Article\nमराठी ही लोकाश्रयावर जगणारी भाषा\nप्रतिनिधी/ वाळपई मराठी भाषा ही लोकाश्रयाची भाषा आहे, राजाश्रयाची नाही. लोकाश्रय असलेली भाषा कधीही मरत नाही तर तिच्या विकासाचा मार्ग नव्या उत्साहाने खुला होतो. यासाठी मराठी भाषेच्या अस्तित्वाची चिंता ...Full Article\nशोध मोहिमेला गती, तरीही ऑपरेटरचा शोध लागेना\nप्रतिनिधी/ धारबांदोडा कोडली-दाभाळ येथील सेसा वेदांत खाणीवरील दुर्घटनेला तीन दिवस उलटले तरी अद्याप बेपत्ता मशिन ऑपरेटर मनोज नाईक (42, रा. खांडेपार) व रिपर मनिशनचा शोध घेणे शक्य झालेले नाही. ...Full Article\nसाडेपाच लाखाची दारू जप्त\nसंशोधकांनी अनुभवली ‘तिलारी’ची समृद्धी\nनिरवडेत वीज पडून तरुण ठार\nप्रचंड गडगडाटाने कुडाळ हादरले\nमालवणात ‘स्वस्थ भारत’ सायकल रॅलीचे स्वागत\nकुडाळला कीर्तन महोत्सवास प्रारंभ\nआश्वासनांच्या कात्रणांचे लवकरच प्रदर्शन\nचैतन्यमय वातावरणात दौडीची यशस्वी सांगता\nशिलंगण मैदानावर सीमोल्लंघन कार्यक्रम\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikiquote.org/wiki/%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%80_%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%82%E0%A4%A1%E0%A5%80", "date_download": "2018-10-19T23:49:34Z", "digest": "sha1:YKK232DRXZPME3KZXXZXO2H4EHIFQ6SZ", "length": 2872, "nlines": 52, "source_domain": "mr.wikiquote.org", "title": "बेट्टी मह्मूडी - Wikiquote", "raw_content": "\nबेट्टी मह्मूडी(जन्म ९ जून १९४५,अल्मा मिशिगन येथे) ह्या एक अमेरिकन लेखिका आणि वक्त्या आहेत, सर्वोत्कृष्ट माहित असलेल्या त्यांच्या नॉट विदऔट माय डॉटर या कादंबरी साठी, ज्याचा त्यानंतर ह्याच नावानी एक चित्रपट बनवण्यात आला.\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल २८ मे २०१५ रोजी १०:५६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/2532?page=114", "date_download": "2018-10-20T00:53:34Z", "digest": "sha1:5XLAQUQMT27UEPZGZODESKP55Z2P5ISC", "length": 9153, "nlines": 298, "source_domain": "www.maayboli.com", "title": "प्रकाशचित्रण : शब्दखूण | Page 115 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /कला /प्रकाशचित्रण\nहा खेळ सावल्यांचा ...\nसंपेल ना कधीही हा खेळ सावल्यांचा ...\nRead more about हा खेळ सावल्यांचा ...\nabedekar यांचे रंगीबेरंगी पान\nपाचपण वाजले नाहीत, आणी दिवे लावायची वेळ झाली ...\nabedekar यांचे रंगीबेरंगी पान\nकोकण दर्शन (भाग १)\nनिसर्गाच्या ओढीमुळे कोकण दर्शनाची खुप वर्षानंतरची इच्छा काही दिवसांपुर्वीच पुर्ण झाली. त्याची छायाचित्र.\n१) सर्वप्रथम ज्याने कोकणाची निर्मिती केली त्या परशुरामाच्या मंदीराला भेट दिली.\n२) प्रवेश द्वारातच ही दिपमाळ आहे.\nवॉल स्ट्रीट पासून सावध रहा ...\nRead more about वॉल स्ट्रीट पासून सावध रहा ...\nabedekar यांचे रंगीबेरंगी पान\nRead more about न्यू यॉर्क संध्याकाळ\nabedekar यांचे रंगीबेरंगी पान\nabedekar यांचे रंगीबेरंगी पान\nabedekar यांचे रंगीबेरंगी पान\nabedekar यांचे रंगीबेरंगी पान\nपुंता काना, डॉमिनिकन रिपबलिक\nabedekar यांचे रंगीबेरंगी पान\nसमस्त मायबोलीकरांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.\nRead more about दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा\nनलिनी यांचे रंगीबेरंगी पान\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4739515781523103572&title=14%20Tons%20of%20Garbage%20Collect%20In%20Pandharpur&SectionId=5162929498940942343&SectionName=%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B2", "date_download": "2018-10-19T23:50:11Z", "digest": "sha1:WJYVZPHN4UVUXOXWJKNCOVL4MO4AVRYC", "length": 9309, "nlines": 126, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "पंढरपुरात एका दिवसात १४ टन कचरा गोळा", "raw_content": "\nपंढरपुरात एका दिवसात १४ टन कचरा गोळा\nसोलापूर : ‘झाडू संताचे मार्ग, करू पंढरीचा स्वर्ग’ या संत वचनाप्रमाणे आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर १६ जुलै रोजी सोलापूर जिल्हा प्रशासनाने पंढरपुरात राबविलेल्या महास्वच्छता अभियानात एकाच दिवसात सुमारे १४ टन कचरा गोळा करण्यात आला. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या नेतृत्वाखाली राबविलेल्या अभियानात सुमारे चार हजार अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.\nपंढरपुरातील ६५ एकर, मंदिर परिसर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, पत्राशेड दर्शन बारी, भक्ती मार्ग, वाखरी आणि नदीपात्रातील वाळवंट येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. प्रत्येक ठिकाणासाठी स्वतंत्र पथके करण्यात आली होती. तीन ट्रक, दोन ट्रॅक्टर व सुमारे २९ घंटा गाड्यांच्या साहाय्याने हा कचरा शहराबाहेर हलविण्यात आला.\nमहास्वच्छता अभियानाचा प्रारंभ जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, उप विभागीय अधिकारी सचिन ढोले, तहसीलदार मधुसूदन बर्गे, मुख्याधिकारी अभिजीत बापट यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.\nया वेळी जिल्हाधिकारी डॉ. भोसले म्हणाले, ‘आषाढी वारीपूर्वी आणि वारीनंतरही पंढरपुरात स्वच्छता राहावी यासाठी प्रशासन अग्रही आहे. येथे येणाऱ्या वारकऱ्याला पंढरपुरातील स्वच्छता पाहून समाधान वाटावे हाच मुख्य हेतू आहे. वारकऱ्यांना आरोग्याच्या समस्येस सामोरे जावे लागू नये यासाठी महास्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे.’\nसोमवारी सकाळपासून वरुण राजाने पंढरपुरात हजेरी लावली. पाऊस सुरू असतानाही पंढरपूरच्या स्वच्छतेसाठी आणि वारकऱ्यांच्या सेवेसाठी पंढरपुरात आलेल्या शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी काम केले. हातात झाडू घेऊन जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी संपूर्ण प्रदक्षिणा मार्गावर स्वच्छता केली; तसेच मार्गावर कोठेही कचखडी राहणार नाही याची पाहणी केली. जिल्हातील सर्व विभागांचे प्रमुख व संबंधितांना त्यांनी सूचना दिल्या.\nअशा लोकांना अशा कामांसाठी वेळ नसतो . त्यामुळे त्यांनी लोकांना नेहमी प्रोत्साहन दिले पाहिजे .\nअकलूजमध्ये ‘संवाद वारी’ ‘मोबाइल हॅंडवॉशचा उपक्रम उपयुक्त’ पंढरपुरात सोमवारी महास्वच्छता अभियान श्रीसंत गजानन महाराज पालखी सोहळा सोलापुरात दाखल आषाढी वारी नियोजनासाठी सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांची बैठक\nअंजली इला मेननची मुरानो चित्रे...\nजिंदगी धूप तुम घना साया...\nकर्तव्यदक्ष गृहिणी ते जबाबदार समाजसेविका\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nअपूर्वाई वाटण्यासारखं ‘अपूर्व’ काम करणारी अपूर्वा\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nअंजली इला मेननची मुरानो चित्रे...\nसमतानगरमध्ये ६२वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/mumbai/mumbai-pune-expressway-breathed-freely-due-frequent-vacations-three-day-traffic-movement/", "date_download": "2018-10-20T01:18:49Z", "digest": "sha1:AO5WI3UCFSJ727TREXLCUDJFUVPG3DC3", "length": 28153, "nlines": 396, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Mumbai-Pune Expressway Breathed Freely, Due To Frequent Vacations, Three-Day Traffic Movement | मुंबई- पुणे द्रुतगती मार्गाने घेतला मोकळा श्वास, सलग सुट्टयांमुळे तीन दिवस होती वाहतूक कोंडी | Lokmat.Com", "raw_content": "शनिवार २० ऑक्टोबर २०१८\n'या' विनोदी अभिनेत्याला ओळखलात का \n'झी मराठी अवॉर्ड्स २०१८'मध्ये बालकलाकारांची धमाल\nआम्ही दोघी मालिकेत 'कुछ कुछ होता है' चित्रपटाची झलक\nपावसामुळे मुंबईतील धूलिकणांचे प्रमाण घटले\nमेट्रोच्या कामावरून दोन यंत्रणांमध्ये रंगला वाद\n‘मी टू’ चळवळ पीडितांसाठी; त्याचा गैरवापर करू नका - उच्च न्यायालय\nदागिन्यांच्या मोहात मित्राकडूनच मुख्य सूत्रधाराची हत्या\nरेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या ब्लॉक\nTanushree Dutta controversy : 'सिन्टा'वर भडकली तनुश्री दत्ता; पण का\nविविधांगी भूमिका साकारण्याचा एकच ध्यास\n ‘बधाई हो’ने पहिल्या दिवशी रचला विक्रम\n‘अॅव्हेंजर्स 4’मध्ये आयर्न मॅनच्या हातात दिसणार ‘हे’ खास शस्त्र\n23 Years Of DDLJ : शाहरूख- काजोलचा ‘दिलवाले दुल्हनियां ले जायेंगे’ झाला २३ वर्षांचा पाहा कधीही न पाहिलेले काही फोटो\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nशीघ्रपतनाची समस्या; कारणं आणि उपाय\nपरिणीती चोप्राचे 'हे' इंडो-वेस्टर्न लूक्स तुम्हाला देतील परफेक्ट लूक\nसंध्याकाळच्या चहासोबत एकदा तरी ट्राय करा खमंग मसाला पापड\nकानामध्ये हेवी इयररिंग्स वापरताय 'या' समस्यांचा करावा लागू शकतो सामना\nमुंबईतील 'या' ठिकाणी स्वस्त आणि मस्त शॉपिंगचा आनंद लुटा\nपंजाब - अमृतसर रेल्वे दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शनिवारी पंजाबमध्ये राजकीय शोक\nभाजपाचे बिहारचे खासदार भोला सिंह यांचे निधन; दिल्लीच्या राम मनोहर लोहिया इस्पितळात केले होते दाखल.\nट्रेनने लोकांना उडवलं आणि सिद्धूंच्या पत्नी नवजोत कौर गाडीत बसून घरी निघून गेल्या, प्रत्यक्षदर्शींचा आरोप\nपंजाब - अमृतसर येथे रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना पंजाब सरकारकडून 5 लाख रुपयांची मदत जाहीर\nनवी दिल्ली - अमृतसर येथील रेल्वे दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले दु:ख व्यक्त\nआदिलाबाद : नागपूरहून निघालेल्या कारमध्ये दहा कोटींची रोकड जप्त\nअमृतसर (पंजाब) - रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या भीषण रेल्वे अपघातात 50 जाणांचा मृत्यू, पोलिसांची माहिती\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\nऔरंगाबाद - डोक्यात दगड घालून कविता अशोक जाधव या महिलेचा खून, हर्सूल भागातील घटना\nनाशिक - नाशिक मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये वादावादी\nमुंबई - मुंबई विमानतळावर 21 लाख 52 हजार रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर जप्त, सीआयएसएफची कारवाई\nनागपूर - गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमदार निवासावर चढून आंदोलन, अधिग्रहित जमिनीचा मोबदला देण्याची मागणी\nनंदुरबार- जि.प.समाज कल्याण अधिकारी सतिश वळवी यांना कार्यालयात 20 हजाराची लाच घेताना अटक\nपंजाब - अमृतसर रेल्वे दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शनिवारी पंजाबमध्ये राजकीय शोक\nभाजपाचे बिहारचे खासदार भोला सिंह यांचे निधन; दिल्लीच्या राम मनोहर लोहिया इस्पितळात केले होते दाखल.\nट्रेनने लोकांना उडवलं आणि सिद्धूंच्या पत्नी नवजोत कौर गाडीत बसून घरी निघून गेल्या, प्रत्यक्षदर्शींचा आरोप\nपंजाब - अमृतसर येथे रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना पंजाब सरकारकडून 5 लाख रुपयांची मदत जाहीर\nनवी दिल्ली - अमृतसर येथील रेल्वे दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले दु:ख व्यक्त\nआदिलाबाद : नागपूरहून निघालेल्या कारमध्ये दहा कोटींची रोकड जप्त\nअमृतसर (पंजाब) - रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या भीषण रेल्वे अपघातात 50 जाणांचा मृत्यू, पोलिसांची माहिती\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\nऔरंगाबाद - डोक्यात दगड घालून कविता अशोक जाधव या महिलेचा खून, हर्सूल भागातील घटना\nनाशिक - नाशिक मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये वादावादी\nमुंबई - मुंबई विमानतळावर 21 लाख 52 हजार रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर जप्त, सीआयएसएफची कारवाई\nनागपूर - गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमदार निवासावर चढून आंदोलन, अधिग्रहित जमिनीचा मोबदला देण्याची मागणी\nनंदुरबार- जि.प.समाज कल्याण अधिकारी सतिश वळवी यांना कार्यालयात 20 हजाराची लाच घेताना अटक\nAll post in लाइव न्यूज़\nमुंबई- पुणे द्रुतगती मार्गाने घेतला मोकळा श्वास, सलग सुट्टयांमुळे तीन दिवस होती वाहतूक कोंडी\nसलग सुट्टयांमुळे वाहतुक कोंडीने बेजार झालेल्या मुंबई पुणे द्रुतगती मार्गाने व खंडाळा घाटाने मोकळा श्वास घेतल्याचे चित्र आज सकाळी पहायला मिळाले.\nलोणावळा - सलग सुट्टयांमुळे वाहतुक कोंडीने बेजार झालेल्या मुंबई पुणे द्रुतगती मार्गाने व खंडाळा घाटाने मोकळा श्वास घेतल्याचे चित्र आज सकाळी पहायला मिळाले. मागील दोन दिवस द्रुतगती मार्गावर प्रचंड वाहतुक कोंडी झाल्याने यंत्रणा हतबल तर वाहनचालक व पर्यटक नागरिक बेजार झाले होते.\nशनिवार, रविवार व सोमवार हे तीन दिवस सलग सुट्टयां आल्याने पर्यटनाचा आनंद घेण्याकरिता लाखोंच्या संख्येने पर्यटक वेगवेगळ्या पर्यटनस्थळांकडे निघाले. यामुळे मुंबई पुणे द्रुतगती मार्गासह, गोवा हायवे, नाशिक हायवे, सातारा हायवे, कोल्हापुर हायवे हर सर्वच मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर तर खालापुर टोलनाका ते खंडाळा एक्झिट पर्यत पुणे मार्गीकेवर वाहनांची गर्दीच गर्दी झाल्याने ही कोंडी सोडविण्याचे मोठे आव्हान यंत्रणांच्या समोर उभे राहिले होते. याकरिता रविवारी मुंबईकडे जाणारी वाहने तासभर रोखून धरत सर्व मार्गीका पुण्याकडे येणार्‍या वाहनांकरिता खुल्या केल्या जात होत्या. याकरिता एक एक तासांचा ब्लॉक घेण्यात आला होता. रात्री उशिरा खंडाळा घाटातील वाहनांची कोंडी संपली व आज सकाळपासून द्रुतगती मार्गाने मोकळा श्वास घेतला असल्याचे चित्र पहायला मिळाले. अमृतांजन पुल परिसरातील तिव्र चढणीवर काहीशी रांग दिसत असली तरी आज कोठेही कोंडी नसल्याने वाहनचालकांनी समाधान व्यक्त केले आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nMumbai-Pune Express WayTrafficमुंबई-पुणे एक्सप्रेस वेवाहतूक कोंडी\nशहर वाहतुकीसाठी रोडमॅप तयार करणार\nऔरंगाबादेत केवळ जालना रोडवरच वाहतूक पोलिसांचे ‘लक्ष’\nमंगरुळपीर शहरात बेशिस्त वाहतुकीचा कळस\n‘नो पार्किंग’ मधील वाहने उचला पण जरा नियमात\nत्र्यंबकनाका ते सीबीएस सिग्नलवर एकेरी वाहतूक\nऔरंगाबादकर काही मीटरचे अंतर वाचविण्यासाठी घालतात प्राण धोक्यात\nमेट्रोच्या कामावरून दोन यंत्रणांमध्ये रंगला वाद\n‘मी टू’ चळवळ पीडितांसाठी; त्याचा गैरवापर करू नका - उच्च न्यायालय\nदागिन्यांच्या मोहात मित्राकडूनच मुख्य सूत्रधाराची हत्या\nरेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या ब्लॉक\nबॉलिवूड स्टार्सच्या व्यवस्थापकाने केला आत्महत्येचा प्रयत्न\nशिर्डीसबरीमाला मंदिरमीटूसनी देओलइंधन दरवाढप्रो कबड्डी लीगसुशांत सिंग रजपूतनवरात्रीतितली चक्रीवादळडोनाल्ड ट्रम्प\nविक्रमवीर विराट; कोहलीचे 'हे' एक डझन विक्रम सांगतात त्याची महानता\nPHOTO बॉलिवूडच्या कलाकारांनी लावली दुर्गा पूजेला हजेरी\nजॅकलिन, स्मृती इराणी, आमीरचं नाव बदललं; 'प्रयागराज'नंतरही योगींचा नामांतराचा धडाका\nपरिणीती चोप्राचे 'हे' इंडो-वेस्टर्न लूक्स तुम्हाला देतील परफेक्ट लूक\nमुंबईतील 'या' ठिकाणी स्वस्त आणि मस्त शॉपिंगचा आनंद लुटा\nलहानपणी टॉप, मात्र मोठेपणी फ्लॉप आठवतात का 'हे' कलाकार\n'या' घरगुती वस्तुंचा तुम्ही चुकीच्या पद्धतीने वापर करताय\nदसरा मेळाव्यामुळे शिवाजी पार्क भगवामय\nनागपुरातील विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यातील क्षणचित्रे\nवेगाने वजन कमी करण्यासाठी नारळाचं पाणी; जाणून घ्या कसे\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nतिरंगा फडकला आणि डोळे पाणावले सांगतोय मिस्टर आशिया सुनीत जाधव\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nअष्टमीला कोल्हापूरची अंबाबाई महिषासुरमर्दिनीच्या रूपात\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nMeToo बद्दल तरुणाईचं म्हणणं काय तरुणाई खुलेपणाने होतेय व्यक्त\nसप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nजोतिबाची पाच पाकळ्यातील बैठी सरदारी पूजा\nस्वबळानंतर शिवसेनेची पाऊले युतीकडे\nमेट्रोच्या कामावरून दोन यंत्रणांमध्ये रंगला वाद\nरावणदहन पाहाणाऱ्या ६१ जणांना रेल्वेने चिरडले\nदुष्काळात महाराष्ट्राला मदतीचा हात देऊ : मोदी\nपावसामुळे मुंबईतील धूलिकणांचे प्रमाण घटले\nमुंबईसह कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्राला पावसाचा इशारा\nमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून डॉलर्स जप्त\nबॉलिवूड स्टार्सच्या व्यवस्थापकाने केला आत्महत्येचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/538626", "date_download": "2018-10-20T00:17:18Z", "digest": "sha1:3P56ULS6BHCVBIVGUWUXRGTIMAMV2ZTC", "length": 5863, "nlines": 43, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "गर्दी जमविण्यासाठी अण्णाद्रमुक आमदाराने लोकांना वाटली दारू - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » गर्दी जमविण्यासाठी अण्णाद्रमुक आमदाराने लोकांना वाटली दारू\nगर्दी जमविण्यासाठी अण्णाद्रमुक आमदाराने लोकांना वाटली दारू\nचित्रफित आली समोर : आमदाराने आरोप फेटाळला\nतामिळनाडूतील सत्तारुढ पक्ष अण्णाद्रमुकच्या एका आमदाराची चित्रफित समाजमाध्यमांवर प्रसारित होत आहे. या चित्रफितीत पक्षाच्या एका कार्यक्रमात लोकांना जमविण्यासाठी आमदार रक्कम तसेच दारूचे वाटप करताना दिसून येतो. चित्रफित प्रसारित झाल्यावर आमदार आर. कनागराज यांच्यावर लाचखोरीचे आरोप होत आहेत. तर आमदाराने हे आरोप फेटाळले.\nचित्रफितीत एमजीआर शताब्दी वर्ष समारंभानिमित्त पक्षाकडून आयोजित कार्यक्रमात गर्दी जमविण्यासाठी कनागराज पैसे वाटत असताना दिसून येतात. यादरम्यान त्यांनी लोकांना दारू देखील पुरविली. चित्रफितीत आमदाराच्या नजीक बसलेले काही जण 2000 च्या नोटा मोजताना दिसून येतात.\nचित्रफित समोर आल्याने पक्ष आणि आमदाराची मोठी फजिती झाली. आमदाराने लाच देण्याचा आरोप फेटाळला. पक्षाच्या कार्यक्रमासाठी 60 बसेसची व्यवस्था केली होती. बसमधून लोकांना कार्यक्रमस्थळी नेले जाईल अशी माहिती आमदाराने दिली.\nचित्रफित चुकीच्या प्रकारे सादर करण्यात आली. कार्यक्रमात पोहोचणाऱया लोकांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था आणि वाहनांच्या इंधनासाठी पैसे देण्यात आल्याचा दावा आमदाराने केला.\nलँडीग करताना विमानाचे टायर फुटले\nभारतीय मुलाचा बुद्धय़ांक आईनस्टाईनहून अधिक\nशिस्तीबद्दल बोलल्यास ठरवतात ‘हुकुमशहा’\nव्हायोलिनवादक बालाभास्कर यांचा उपचारादरम्यान मृत्यू\nसाडेपाच लाखाची दारू जप्त\nसंशोधकांनी अनुभवली ‘तिलारी’ची समृद्धी\nनिरवडेत वीज पडून तरुण ठार\nप्रचंड गडगडाटाने कुडाळ हादरले\nमालवणात ‘स्वस्थ भारत’ सायकल रॅलीचे स्वागत\nकुडाळला कीर्तन महोत्सवास प्रारंभ\nआश्वासनांच्या कात्रणांचे लवकरच प्रदर्शन\nचैतन्यमय वातावरणात दौडीची यशस्वी सांगता\nशिलंगण मैदानावर सीमोल्लंघन कार्यक्रम\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://berartimes.com/?m=201703", "date_download": "2018-10-20T01:01:47Z", "digest": "sha1:G7TZQBCGEIHPDDP67WCCZK5SIROXN4CW", "length": 17202, "nlines": 174, "source_domain": "berartimes.com", "title": "March 2017 - Berar Times | Berar Times", "raw_content": "\nबुद्ध भूमि उमरी कटंगी में हुआ अंतरराष्ट्रीय बौद्ध मैत्री सम्मेलन# #अजीत जोगी नहीं लड़ेंगे चुनाव# #गडचिरोलीतील गोवारी समाज आंदोलनाला खा.नेतेंची भेट# #बेशिस्त वाहन पार्किंगवर होणार कारवाई निवारण कक्षाला माहिती देण्याचे आवाहन# #अवैैध वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परने उडवले शेतकऱ्याला# #न्यायालयाच्या निर्णयाची अमंलबजावणी करा- गोवारी समाजाची मागणी# #अवैध लोहखनीज उत्खनन विरुद्ध वनविभागाची कार्यवाही तीन ट्रक जप्त# #बालवाडी कर्मचारीओंका 20 अक्तूंबर को सम्मेलंन# #अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट शनिवार व रविवारला गोंदियात# #पुलवामामध्ये जवानांवर दहशतवादी हल्ला, 7 जवान जखमी\nपुर्व विदर्भातील लोकप्रिय ईपेपर\nविद्यापीठाचा 155 कोटीचा अर्थसंकल्प अधिसभेत मंजुर\n, 54.69 कोटींची तुट, विद्यार्थी केंद्रात अर्थसंकल्प—-कुलगुरु अमरावती- संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा 2017-18 आर्थिकवर्षाचा अर्थसंकल्प आज संपन्न झालेल्या अधिसभेत मान्य करण्यात आला. कुलगुरु डॉ. मुरलीधर चांदेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या\nनांदेड येथे जागतिक ग्राहक दिनाचे आयोजन आज\nनांदेड दि.31 -ग्राहकांच्या हक्कांची व ग्राहक संरक्षण कायद्याची जनतेत जनजागृती होण्याच्या उद्देशाने आज शुक्रवारी (ता.31) रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे सकाळी 10 वा. जागतिक ग्राहक दिन साजरा करण्यात येणार\nउष्माघातापासून बचावासाठीकाळजी घ्या- आरोग्य विभाग\nनांदेड – डोक्यावर सूर्य आग ओकत असल्याने देशात उष्णतेची लाट आलेली आहे. यामुळे उष्माघाताच्या रुग्णाच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. अशा वेळी नागरिकांनी विशेषत: जेष्ठव्यक्ती, लहान बालके, गरोदर माता व\nतुमसर शहरात शहिद मंगेश बालपांडे चौक, नामकरण संपन्न\nतुमसर : अजूनही देशभक्तीची भावना देशात जागृत आहे. तुमसर येथे शहीद मंगेश बालपांडे यांच्या वार्डातील एका चौकाचे नामकरण शहरवासीयांनी वीर “शहीद मंगेश बालपांडे” असे नामकरण केले. तुमसर वासीयांनी देशभक्तिचा संदेश\nहोंडाच्या टू व्हीलरवर 18 हजारांची सूट\nमुंबई: सुप्रीम कोर्टाने BS-III इंजिन असलेल्या गाड्यांच्या खरेदी-विक्रीला बंदी घातल्याने, धाबे दणाणलेल्या वाहन कंपन्यांनी गाड्यांवर भरघोस सूट दिली आहे.होंडाने स्कूटरवर तब्बल 13 हजार 500 रुपये इतकी भरघोस सूट दिली आहे.\n५३ लाखांच्या जुन्या नोटा जप्त\nनागपूर, दि. 30 – सक्करदरा पोलिसांनी एका कारमधील तिघांना जेरबंद करून त्यांच्याकडून ५३ लाख, ४४ हजारांच्या जुन्या नोटा जप्त केल्या. बुधवारी मध्यरात्रीपर्यंत पोलिसांची ही कारवाई सुरू होती. ताजबाग परिसरातून एका\nखामखुरा येथे सिमेंट रस्त्याचे भुमिपुजन\nअर्जुनी मोर,दि.30:- तालुक्यातील खामखुरा येथे दलीत वस्ती सुधार योजने अंतर्गत चार लाख रुपये निधीच्या सिमेंट रस्ता बांधकामाचे भुमिपुजन या विभागाच्या जि प सदस्या मंदाबाई कुंभरे यांचे हस्ते करन्यात आले. यावेळी\nअसिस्टंट बँक मॅनेजरची आत्महत्या\nनागपूर दि. 30 : नागपूरच्या सेंट्रल बँक ऑफ इंडिया बँकेत असिस्टंट मॅनेजर पदावर काम करणाऱ्या 34 वर्षीय वृषाली हावरे यांनी आत्महत्या केली. भारत नगरमधील राहत्या घरी बुधवारी रात्री त्यांनी गळफास\nदेगलुर जवळ मोटार सायकलला ट्रक ची धडक लागुन शिक्षक जागीच ठार\nनांदेड/देगलुर दि. 30:- मोटार सायकल वरुन देगलुरकडे जात आसतानां मागुन ट्रकची धडक लागुन सुदाकर काशीनाथ ठीगळे जागीच ठार (दि.29) झाले.देगलुरजवळील युगल बारच्या जवळ अपघात झाला. मयत सुदाकर काशीनाथ ठीगळे देगलुर\n2500 रुपयात करा महाराष्ट्रातील नव्या मार्गावर विमानप्रवास\nमुंबई, दि. 30 -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी उड्डाण योजना लाँच झाली आहे. यामध्ये 45 नवे विमान मार्ग जाहीर करण्यात आले आहेत. या योजनेत महाराष्ट्रतील पाच शहरांचा समावेश करण्यात आला\nबुद्ध भूमि उमरी कटंगी में हुआ अंतरराष्ट्रीय बौद्ध मैत्री सम्मेलन\n बौद्ध संगठन को भीमराव आंबेडकर द्वारा शुरू किया गया इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी\nअजीत जोगी नहीं लड़ेंगे चुनाव\nरायपुर.19 अक्तुंबर(विशेष सवांददाता) छत्तीसगढ़ की राजनीति में शुक्रवार को अहम मोड़ आ गया है मुख्यमंत्री डॉ. रमन सिंह के खिलाफ चुनाव लड़ने की घोषणा करने वाले पूर्व Read More »\nगडचिरोलीतील गोवारी समाज आंदोलनाला खा.नेतेंची भेट\nगडचिरोली(अशोक दुर्गम) दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी Read More »\nबेशिस्त वाहन पार्किंगवर होणार कारवाई निवारण कक्षाला माहिती देण्याचे आवाहन\nवाशिम, दि. १९ : जिल्ह्यात पार्किंग झोन व्यतिरिक्त अन्य ठिकाणी पार्क केलेली वाहने, रस्त्यावर सोडून गेलेल्या वाहनांवर तात्काळ करावी करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी निवारण कक्षाची स्थापना केली Read More »\nन्यायालयाच्या निर्णयाची अमंलबजावणी करा- गोवारी समाजाची मागणी\nगोंदिया दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी समाजाला Read More »\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र .\nबुद्ध भूमि उमरी कटंगी में हुआ अंतरराष्ट्रीय बौद्ध मैत्री सम्मेलन\n बौद्ध संगठन को भीमराव आंबेडकर द्वारा शुरू किया गया इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी\nअजीत जोगी नहीं लड़ेंगे चुनाव\nरायपुर.19 अक्तुंबर(विशेष सवांददाता) छत्तीसगढ़ की राजनीति में शुक्रवार को अहम मोड़ आ गया है मुख्यमंत्री डॉ. रमन सिंह के खिलाफ चुनाव लड़ने की घोषणा करने वाले पूर्व Read More »\nगडचिरोलीतील गोवारी समाज आंदोलनाला खा.नेतेंची भेट\nगडचिरोली(अशोक दुर्गम) दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी Read More »\nबेशिस्त वाहन पार्किंगवर होणार कारवाई निवारण कक्षाला माहिती देण्याचे आवाहन\nवाशिम, दि. १९ : जिल्ह्यात पार्किंग झोन व्यतिरिक्त अन्य ठिकाणी पार्क केलेली वाहने, रस्त्यावर सोडून गेलेल्या वाहनांवर तात्काळ करावी करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी निवारण कक्षाची स्थापना केली Read More »\nन्यायालयाच्या निर्णयाची अमंलबजावणी करा- गोवारी समाजाची मागणी\nगोंदिया दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी समाजाला Read More »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/national/india-violated-our-sovereignty-chinas-sensational-allegations-issue-drone/", "date_download": "2018-10-20T01:17:18Z", "digest": "sha1:6DAAQBAFDKYN4PLABGLTIUJHFMLH6OTU", "length": 31426, "nlines": 401, "source_domain": "www.lokmat.com", "title": "India Violated Our Sovereignty, China'S Sensational Allegations On The Issue Of Drone | भारताने आमच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन केले, ड्रोनच्या मुद्यावरुन चीनचा पुन्हा सनसनाटी आरोप | Lokmat.Com", "raw_content": "शनिवार २० ऑक्टोबर २०१८\n'या' विनोदी अभिनेत्याला ओळखलात का \n'झी मराठी अवॉर्ड्स २०१८'मध्ये बालकलाकारांची धमाल\nआम्ही दोघी मालिकेत 'कुछ कुछ होता है' चित्रपटाची झलक\nपावसामुळे मुंबईतील धूलिकणांचे प्रमाण घटले\nमेट्रोच्या कामावरून दोन यंत्रणांमध्ये रंगला वाद\n‘मी टू’ चळवळ पीडितांसाठी; त्याचा गैरवापर करू नका - उच्च न्यायालय\nदागिन्यांच्या मोहात मित्राकडूनच मुख्य सूत्रधाराची हत्या\nरेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या ब्लॉक\nTanushree Dutta controversy : 'सिन्टा'वर भडकली तनुश्री दत्ता; पण का\nविविधांगी भूमिका साकारण्याचा एकच ध्यास\n ‘बधाई हो’ने पहिल्या दिवशी रचला विक्रम\n‘अॅव्हेंजर्स 4’मध्ये आयर्न मॅनच्या हातात दिसणार ‘हे’ खास शस्त्र\n23 Years Of DDLJ : शाहरूख- काजोलचा ‘दिलवाले दुल्हनियां ले जायेंगे’ झाला २३ वर्षांचा पाहा कधीही न पाहिलेले काही फोटो\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nशीघ्रपतनाची समस्या; कारणं आणि उपाय\nपरिणीती चोप्राचे 'हे' इंडो-वेस्टर्न लूक्स तुम्हाला देतील परफेक्ट लूक\nसंध्याकाळच्या चहासोबत एकदा तरी ट्राय करा खमंग मसाला पापड\nकानामध्ये हेवी इयररिंग्स वापरताय 'या' समस्यांचा करावा लागू शकतो सामना\nमुंबईतील 'या' ठिकाणी स्वस्त आणि मस्त शॉपिंगचा आनंद लुटा\nपंजाब - अमृतसर रेल्वे दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शनिवारी पंजाबमध्ये राजकीय शोक\nभाजपाचे बिहारचे खासदार भोला सिंह यांचे निधन; दिल्लीच्या राम मनोहर लोहिया इस्पितळात केले होते दाखल.\nट्रेनने लोकांना उडवलं आणि सिद्धूंच्या पत्नी नवजोत कौर गाडीत बसून घरी निघून गेल्या, प्रत्यक्षदर्शींचा आरोप\nपंजाब - अमृतसर येथे रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना पंजाब सरकारकडून 5 लाख रुपयांची मदत जाहीर\nनवी दिल्ली - अमृतसर येथील रेल्वे दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले दु:ख व्यक्त\nआदिलाबाद : नागपूरहून निघालेल्या कारमध्ये दहा कोटींची रोकड जप्त\nअमृतसर (पंजाब) - रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या भीषण रेल्वे अपघातात 50 जाणांचा मृत्यू, पोलिसांची माहिती\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\nऔरंगाबाद - डोक्यात दगड घालून कविता अशोक जाधव या महिलेचा खून, हर्सूल भागातील घटना\nनाशिक - नाशिक मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये वादावादी\nमुंबई - मुंबई विमानतळावर 21 लाख 52 हजार रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर जप्त, सीआयएसएफची कारवाई\nनागपूर - गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमदार निवासावर चढून आंदोलन, अधिग्रहित जमिनीचा मोबदला देण्याची मागणी\nनंदुरबार- जि.प.समाज कल्याण अधिकारी सतिश वळवी यांना कार्यालयात 20 हजाराची लाच घेताना अटक\nपंजाब - अमृतसर रेल्वे दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शनिवारी पंजाबमध्ये राजकीय शोक\nभाजपाचे बिहारचे खासदार भोला सिंह यांचे निधन; दिल्लीच्या राम मनोहर लोहिया इस्पितळात केले होते दाखल.\nट्रेनने लोकांना उडवलं आणि सिद्धूंच्या पत्नी नवजोत कौर गाडीत बसून घरी निघून गेल्या, प्रत्यक्षदर्शींचा आरोप\nपंजाब - अमृतसर येथे रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना पंजाब सरकारकडून 5 लाख रुपयांची मदत जाहीर\nनवी दिल्ली - अमृतसर येथील रेल्वे दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले दु:ख व्यक्त\nआदिलाबाद : नागपूरहून निघालेल्या कारमध्ये दहा कोटींची रोकड जप्त\nअमृतसर (पंजाब) - रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या भीषण रेल्वे अपघातात 50 जाणांचा मृत्यू, पोलिसांची माहिती\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\nऔरंगाबाद - डोक्यात दगड घालून कविता अशोक जाधव या महिलेचा खून, हर्सूल भागातील घटना\nनाशिक - नाशिक मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये वादावादी\nमुंबई - मुंबई विमानतळावर 21 लाख 52 हजार रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर जप्त, सीआयएसएफची कारवाई\nनागपूर - गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमदार निवासावर चढून आंदोलन, अधिग्रहित जमिनीचा मोबदला देण्याची मागणी\nनंदुरबार- जि.प.समाज कल्याण अधिकारी सतिश वळवी यांना कार्यालयात 20 हजाराची लाच घेताना अटक\nAll post in लाइव न्यूज़\nभारताने आमच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन केले, ड्रोनच्या मुद्यावरुन चीनचा पुन्हा सनसनाटी आरोप\nडोकलाम मुद्यावरुन भारत आणि चीनमध्ये निर्माण झालेला तणाव निवळलेला असताना चीनने आता भारतावर हवाईहद्दीचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे.\nठळक मुद्देभारत, चीन आणि भूतान या तीन देशांची सीमा डोकलामध्ये मिळते तिथे चीनने रस्ता बांधणीचे काम हाती घेतल्याने हा तणाव निर्माण झाला होता. ऑगस्ट महिन्यातच भारत आणि चीनने डोकलाममधल्या वादग्रस्त भागातून आपले सैन्य मागे घेतले होते.\nबिजींग - डोकलाम मुद्यावरुन भारत आणि चीनमध्ये निर्माण झालेला तणाव निवळलेला असताना चीनने आता भारतावर हवाईहद्दीचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. भारताचे ड्रोन विमान चीनच्या हवाईहद्दीत घुसले होते असे चीनच्या सरकारी प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे. भारताने चीनची प्रादेशिक अंखडता आणि सार्वभौमत्वाचे उल्लंघन केले आहे. आम्हाला भारताची कृती अजिबात पटलेली नाही. आमचा याला ठाम विरोध आहे असे झँग शुली यांच्या हवाल्याने शिन्हुआ वृत्तसंस्थेने म्हटले आहे.\nचीनच्या हवाई हद्दीत घुसणारे हे ड्रोन विमान नंतर कोसळले. ही घटना कधी आणि कुठे घडली याबद्दल झँग यांनी कोणतीही माहिती दिलेली नाही. चीनच्या सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांनी जबाबदारीने तपास करुन त्या ड्रोनची ओळख पटवली असे झँग यांनी म्हटले आहे. ऑगस्ट महिन्यातच भारत आणि चीनने डोकलाममधल्या वादग्रस्त भागातून आपले सैन्य मागे घेतले होते.\n70 पेक्षा जास्त दिवस दोन्ही देशांचे सैन्य समोरासमोर उभे ठाकले होते. भारत, चीन आणि भूतान या तीन देशांची सीमा डोकलामध्ये मिळते तिथे चीनने रस्ता बांधणीचे काम हाती घेतल्याने हा तणाव निर्माण झाला होता. भारताने यावर तीव्र आक्षेप घेत चीनने सुरु केलेले काम रोखून धरले होते. चीनला या प्रदेशात आडकाठी केली नसती तर भारताचा महत्वाचा पट्टा थेट चीनच्या टप्प्यात येणार होता. जे रणनितीक दृष्टया भारताला अजिबात परवडणारे नव्हते.\nडोकलामपासून जवळच चीनने बांधली 400 मीटर उंचीची भिंत\nदोन्ही देशांमध्ये डोकलामचा वाद मिटल्याचे चित्र दिसत असले तरी, प्रत्यक्षात परिस्थिती मात्र वेगळी आहे. डोकलाममधल्या वादग्रस्त भागातून माघार घेऊन चिनी सैन्य 400 मीटर आत गेले असले तरी चीन अजिबात गप्प बसलेला नाही. डोकलामपासून जवळच जिथे चिनी सैनिकांनी तळ ठोकलाय तिथे मोठया प्रमाणावर बांधकाम सुरु आहे.\nझी न्यूजने गुप्तचर यंत्रणांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार डोकलाममधल्या वादग्रस्त भागाच्या मागच्या बाजूला चीनने 400 मीटर उंचीची भिंत उभारली आहे. आपण काय करतोय याची कुणालाही खबर लागू नये यासाठी चीनने ही भिंत बांधली आहे. चीनकडून या भागात मोठया प्रमाणावर बांधकाम सुरु आहे तसेच मोठया संख्येने चिनी सैनिक इथे तैनात करण्यात आले आहेत. सैनिकांना सामावून घेण्यासाठी 16 बराक बांधण्यात आले आहेत. सहा बोगदे बांधण्यासाठी खोदकाम करण्यात आले आहे. चिनी सैन्याच्या 23 ते 27 शेडस असून 200 पेक्षा जास्त तंबू ठोकण्यात आले आहेत.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nचीनच्या गुप्तहेर चिमण्यांनी वाढवली भारताची चिंता\n4.5 कोटींच्या फरारी कारचा पहिल्याच दिवशी चेंदामेंदा, महिलेचा व्हिडीओ व्हायरल\nसीमकार्ड विकणाऱ्या 'या' भारतीय तरुणाच्या कंपनीचा चिनी बाजारपेठेत बोलबाला\nचीनची रेल्वे येणार काठमांडूमध्ये, दोन्ही देशांची जवळीक वाढली\nभारत, पाकिस्तान आणि चीनकडून अण्वस्त्रांच्या संख्येत वाढ\nनेपाळचे पंतप्रधान चालले चीनच्या दौऱ्यावर\nरावणदहन पाहाणाऱ्या ६१ जणांना रेल्वेने चिरडले\nAmritsar Train Accident : अमृतसरमध्ये रावणदहनासाठी जमलेल्यांना भरधाव ट्रेनने उडवले, 50 हून अधिक जणांचा मृत्यू\nट्रेनने लोकांना उडवलं आणि सिद्धूंच्या पत्नी नवजोत कौर गाडीत बसून घरी निघून गेल्या, प्रत्यक्षदर्शींचा आरोप\n#AmritsarTrainAccident : मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर\n#AmritsarTrainAccident VIDEO : रेल्वे अपघात कसा झाला आणि कुणी काय माहिती दिली ते पाहा\n#AmritsarTrainAccident VIDEO : अमृतसर येथील रेल्वे अपघाताचा अंगावर शहारे आणणारा व्हिडीओ\nशिर्डीसबरीमाला मंदिरमीटूसनी देओलइंधन दरवाढप्रो कबड्डी लीगसुशांत सिंग रजपूतनवरात्रीतितली चक्रीवादळडोनाल्ड ट्रम्प\nविक्रमवीर विराट; कोहलीचे 'हे' एक डझन विक्रम सांगतात त्याची महानता\nPHOTO बॉलिवूडच्या कलाकारांनी लावली दुर्गा पूजेला हजेरी\nजॅकलिन, स्मृती इराणी, आमीरचं नाव बदललं; 'प्रयागराज'नंतरही योगींचा नामांतराचा धडाका\nपरिणीती चोप्राचे 'हे' इंडो-वेस्टर्न लूक्स तुम्हाला देतील परफेक्ट लूक\nमुंबईतील 'या' ठिकाणी स्वस्त आणि मस्त शॉपिंगचा आनंद लुटा\nलहानपणी टॉप, मात्र मोठेपणी फ्लॉप आठवतात का 'हे' कलाकार\n'या' घरगुती वस्तुंचा तुम्ही चुकीच्या पद्धतीने वापर करताय\nदसरा मेळाव्यामुळे शिवाजी पार्क भगवामय\nनागपुरातील विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यातील क्षणचित्रे\nवेगाने वजन कमी करण्यासाठी नारळाचं पाणी; जाणून घ्या कसे\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nतिरंगा फडकला आणि डोळे पाणावले सांगतोय मिस्टर आशिया सुनीत जाधव\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nअष्टमीला कोल्हापूरची अंबाबाई महिषासुरमर्दिनीच्या रूपात\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nMeToo बद्दल तरुणाईचं म्हणणं काय तरुणाई खुलेपणाने होतेय व्यक्त\nसप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nजोतिबाची पाच पाकळ्यातील बैठी सरदारी पूजा\nस्वबळानंतर शिवसेनेची पाऊले युतीकडे\nमेट्रोच्या कामावरून दोन यंत्रणांमध्ये रंगला वाद\nरावणदहन पाहाणाऱ्या ६१ जणांना रेल्वेने चिरडले\nदुष्काळात महाराष्ट्राला मदतीचा हात देऊ : मोदी\nपावसामुळे मुंबईतील धूलिकणांचे प्रमाण घटले\nमुंबईसह कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्राला पावसाचा इशारा\nमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून डॉलर्स जप्त\nबॉलिवूड स्टार्सच्या व्यवस्थापकाने केला आत्महत्येचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/525306", "date_download": "2018-10-20T00:17:35Z", "digest": "sha1:74OFTV2AA2SDX4VHSSUFIPQKEN3ZI2AW", "length": 5034, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "आरोषी हत्याकांड ; तलवार दामपत्याची आज सुटका - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » आरोषी हत्याकांड ; तलवार दामपत्याची आज सुटका\nआरोषी हत्याकांड ; तलवार दामपत्याची आज सुटका\nऑनलाईन टीम / नवी दिल्ली :\nआरूषी तलवार आणि हेमराज हत्याकांडप्रकरणी शिक्षा भोगत असलेले अरूषी आई -वडील म्हणजेच नुपूर आणि राजेश तलवार यांची आज सुटका होणार आहे. मात्र तलवार दामपत्य 15 दिवसातून कारागृहाला भेट देणार आहे.\nडेंटनिस्ट असणारे तलवार दामपत्य 2013मध्ये गाझियाबादच्या दासना कारागृहात दाखल झाले होते. त्यानंतर त्यांनी कारागृहातील दाताचा दवाखाना सांभळला होता. आता त्यांची कारागृहातून सुटका होणार असल्यामुळे त्यांच्यानंतर जेलमधील दाताचा दवाखाना कोण चालवणार, हा प्रश्न कारागृह प्रशासनपुढे होता. प्रशासनाने तलवार दाम्पत्याला दर 15 दिवसांनी कारागृहातील कैद्यांना तपासायला येण्याची विनंती केली होती. तलवार दाम्पत्याने त्यांची ही विनंती मान्य केली आहे. असे कारागृहाचे डॉक्टर सुनिल त्यागी यांनी सांगितले. त्यामुळे तलवार दाम्पत्याला दर 15दिवसांनी कारागृहात यात लागणार आहे.\nअमिताभनी गुजरातच्या गाढवांचा प्रचार थांबवावा \n39 भारतीय इराकच्या तुरुंगात असण्याची शक्यता : स्वराज\nशिक्षणासाठी मदत करण्याच्या बहाण्याने लैंगिक अत्याचार, मौलवीला अटकेत\nशिक्षण, नवोन्मेष देशासाठी आवश्यक\nPosted in: Top News, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय\nसाडेपाच लाखाची दारू जप्त\nसंशोधकांनी अनुभवली ‘तिलारी’ची समृद्धी\nनिरवडेत वीज पडून तरुण ठार\nप्रचंड गडगडाटाने कुडाळ हादरले\nमालवणात ‘स्वस्थ भारत’ सायकल रॅलीचे स्वागत\nकुडाळला कीर्तन महोत्सवास प्रारंभ\nआश्वासनांच्या कात्रणांचे लवकरच प्रदर्शन\nचैतन्यमय वातावरणात दौडीची यशस्वी सांगता\nशिलंगण मैदानावर सीमोल्लंघन कार्यक्रम\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/control-teachers-municipal-corporation-school-solapur-135346", "date_download": "2018-10-20T00:46:18Z", "digest": "sha1:6M7Y44VQ6RUORD4JVMB5BTU37DJED7XD", "length": 12321, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "control on teachers of municipal corporation school in solapur काम सोडून फिरणाऱ्या कर्मचाऱ्यांवर आता चाप | eSakal", "raw_content": "\nकाम सोडून फिरणाऱ्या कर्मचाऱ्यांवर आता चाप\nशुक्रवार, 3 ऑगस्ट 2018\nसोलापूर : महापालिकेतील अधिकारी व कर्मचारी जागेवर नसतात अशा तक्रारी वाढल्या आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर सर्व कर्मचाऱ्यांना जीपीआरएस घड्याळ देण्यात येणार आहे. त्यामुळे ते कोणत्या वेळी कुठे आहेत याची माहिती मिळणार आहे.\nसोलापूर : महापालिकेतील अधिकारी व कर्मचारी जागेवर नसतात अशा तक्रारी वाढल्या आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर सर्व कर्मचाऱ्यांना जीपीआरएस घड्याळ देण्यात येणार आहे. त्यामुळे ते कोणत्या वेळी कुठे आहेत याची माहिती मिळणार आहे.\nसध्या घंटागाड्यांवर जीपीआरएस बसविले आहेत. त्यामुळे त्याचा चांगला परिणाम दिसत असून, कोणती घंटागाडी कुठे आहे याची इत्यंभुत माहिती मिळत आहे. पालिकेचे कर्मचारी कामाच्या नावाखाली कुठेही फिरत असतात अशा तक्रारी नेहमीच ऐकायला मिळतात, त्याचीच गांभीर्याने दखल आयुकानी घेतली आहे. शहरातील बागा आणि काही संवेदनशील भागात फिरण्यासाठी \"बाऊन्सर' नियुक्त केले आहेत. त्यांनाही ही घड्याळे दिली जाणार आहेत. त्यानंतर कर्मचारी व अधिकाऱ्यांना घड्याळे दिली जातील.\n\"ई' सकाळच्या प्रतिक्रियेची त्वरीत दखल\nऑनलाईन कर भरल्यास सहा टक्के सूट ही बातमी \"ई सकाळ'वर प्रसिद्ध झाली. त्यावर नेताजी माने या सोलापूरकराने, बिलच मिळाले नाही तर सवलत कशी घेणार. बिले वाटण्याऐवजी महापालिकेचे कर्मचारी घरची कामे करीत फिरत असतात. त्यांना पोसण्याचे काम महापालिका करीत आहे. बिल घेण्यासाठी महापालिकेत या, असे सांगितले जाते. त्यासाठी पैसे मागितले जातात, अशी प्रतिक्रिया नोंदवली. त्याची माहिती आयुक्ताना दिल्यावर त्यांनी त्याची गांभीर्याने दखल घेतली व कर संकलन विभागाला सूचना दिल्या. त्यानुसार हद्दवाढ विभागाचे अधीक्षक सुनील माने यांनी त्वरित परिपत्रक काढून, कामाऐवजी इतर ठिकाणी कर्मचारी फिरत असतील तर कारवाईचा इशारा दिला आहे.\nम्हाडाच्या झोपडपट्ट्यांमधील 70 हजार शौचकुपांची देखभाल पालिका करणार\nमुंबई - मुंबईत म्हाडाने बांधलेली 70 हजार शौचकूप ताब्यात घेऊन त्यांची देखभाल महापालिका करणार आहे. म्हाडा आणि पालिका अधिकाऱ्यांच्या झालेल्या...\nपिंपरी - शहरात दररोज निर्माण होणाऱ्या सुमारे 900 पैकी 450 टन कचऱ्यापासून मोशी कचरा डेपोत सेंद्रिय (कंपोस्ट) खतनिर्मिती केली जात आहे. त्यामुळे...\n22 हजार शौचकुपांना अखेर मंजुरी\nमुंबई - धोकादायक शौचालये, तुटलेले दरवाजे आणि लाद्यांमुळे झोपडपट्ट्यांतील नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी मुंबईत 22 हजार शौचकूप बांधण्याचा...\nवाहतूक कोंडी टाळण्यासाठी पालिकेतर्फे सात ठिकाणी सिग्नल\nनवी मुंबई - महापालिका क्षेत्रातील वाहनांची वाढती संख्या व त्यामुळे मुख्य रस्त्यांवरील चौकात होत असलेली वाहतूक कोंडी बघता वाहतूक सुरळीत...\nपिंपरी शहराच्या अनेक भागांत कमी पाणीपुरवठा\nपिंपरी - शहराला भेडसावणारी पाणीटंचाईची समस्या सुटत नसल्यामुळे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शनिवारी (ता. 20) सर्वच पक्षाचे नगरसेवक आक्रमक भूमिका...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://berartimes.com/?m=201704", "date_download": "2018-10-19T23:36:38Z", "digest": "sha1:J2JAG2UAY5V3TIR6XZAZVBDDUZE6SNBX", "length": 17564, "nlines": 174, "source_domain": "berartimes.com", "title": "April 2017 - Berar Times | Berar Times", "raw_content": "\nबुद्ध भूमि उमरी कटंगी में हुआ अंतरराष्ट्रीय बौद्ध मैत्री सम्मेलन# #अजीत जोगी नहीं लड़ेंगे चुनाव# #गडचिरोलीतील गोवारी समाज आंदोलनाला खा.नेतेंची भेट# #बेशिस्त वाहन पार्किंगवर होणार कारवाई निवारण कक्षाला माहिती देण्याचे आवाहन# #अवैैध वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परने उडवले शेतकऱ्याला# #न्यायालयाच्या निर्णयाची अमंलबजावणी करा- गोवारी समाजाची मागणी# #अवैध लोहखनीज उत्खनन विरुद्ध वनविभागाची कार्यवाही तीन ट्रक जप्त# #बालवाडी कर्मचारीओंका 20 अक्तूंबर को सम्मेलंन# #अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट शनिवार व रविवारला गोंदियात# #पुलवामामध्ये जवानांवर दहशतवादी हल्ला, 7 जवान जखमी\nपुर्व विदर्भातील लोकप्रिय ईपेपर\nदेवरी येथील अग्रसेन चौकात अपघाताला आमंत्रण\nदेवरी,दि.३० (प्रतिनिधी)- देवरी येथून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग ६ वरील अग्रसेन चौकात खासगी कंपन्यांनी खड्डे खोदल्याने हा चौक अपघातप्रवण क्षेत्र बनला आहे. परिणामी, आमगावच्या दिशेने जाणाऱ्या प्रवासी आणि वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन\nपालकमंत्री बडोले १ मे रोजी जिल्ह्यात\nगोंदिया,दि.३० : पालकमंत्री राजकुमार बडोले हे आज १ मे रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे. सकाळी ६.३० वाजता सडक/अर्जुनी येथून गोंदियाकडे प्रयाण. सकाळी ७.१५ वाजता गोंदिया येथील\nखासदार नेते सोमवारला आमगावात\nगोंदिया,दि.30-चिमुर-गडचिरोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार अशोक नेते हे उद्या सोमवारला (दि.1) गोंदिया जिल्ह्याच्या दौर्यावर येत आहेत.1 मे रोजी सायंकाळी 6 वाजता आमगाव येथे आयोजित कुणबी समाज सामुहिक विवाह सोहळयाला ते उपस्थित\nकालव्यात बुडून दोन सख्ख्या भावांचा मृत्यू\nसोलापूर : उजनीच्या कालव्यात बुडून दोन सख्ख्या भावांचा मृत्यू, बोरगाव येथील घटना. ओम लोणी (वय 13) व प्रसन्न लोणी (वय 10) अशी मृत मुलांची नावं, एकूण चार मुलं गेली होती\nहुंड्यासाठी लग्न मोडणारा शिक्षकाला आईवडिलासंह अटक\nगोंदिया,दि.३०(berartimes.com)-समाजात शिक्षकाला आदराने बघीतले जाते मात्र काही शिक्षक याला अपवाद ठरतात. साक्षगंध झाल्यावर केवळ हुंडा न दिल्याचे कारण पुढे करत ब्रम्हपुरी येथील नामाकिंत शाळेच्या एका शिक्षकाने लग्न मोडत आपल्या पेशाला\nजीर्ण नोटा स्वीकारणे बँंकांना बंधनकारक – रिझर्व्ह बँक\nमुंबई(वृत्तसंस्था),दि.30- बँका खराब झालेल्या किंवा लिहिलेल्या नोटा स्वीकारण्यास नकार देऊ शकत नाही, असे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने स्पष्ट केले आहे. अशा नोटांना बाद झालेल्या नोटा ग्राह्य न धरता यावर तोडगा\nहॉकी : भारताचा न्यूझीलंडवर 3-0 ने विजय\nइपोह (मलेशिया) – भारताने सुलतान अझलन शाह करंडक हॉकी स्पर्धेत पहिला विजय मिळवीत न्यूझीलंडचा 3-0 असा पराभव केला. भारताला पहिल्या सामन्यात ब्रिटनविरुद्ध बरोबरीवर समाधान मानावे लागले होते.आज (रविवार) झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या\nहवामानाचा अचूक अंदाज शेतकऱ्यांपर्यत पोचविण्यासाठी प्रत्येक गावात डिजीटल बोर्ड-फडणवीस\n• राज्यात जूनअखेर सर्वच महसूल मंडळात हवामान केंद्र नागपूर दि. 30 : हवामानाचा अचूक अंदाज नसल्यामुळे शेतकऱ्याचे होणारे नुकसान टाळण्यासाठी राज्यात प्रथमच स्वयंचलित हवामान केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. या\nसामूहिक विवाह सोहळ्यात ओबीसी सदस्यता नोंदणी\nसालेकसा,दि.30- युवा कुणबी समाज समिती साखरीटोल्याच्या वतीने आयोजित सामूहिक विवाह सोहळ्यात ओबीसी संघर्ष कृती समितीतर्फे ओबीसी सदस्यता नोंदणी शिबिर घेण्यात आले. या शिबिरात नऊ जोडप्यांसह दोनशेच्या वर वऱ्हाड्यांनी नावनोंदणी केली.यावेळी\nरात्रीच्या वादळाने शाळेचे व राईसमिलच छत उडाले\nगोंदिया,दि.30-गोंदिया जिल्हयात काल शनिवारला रात्रीच्यावेळी अचानक सुरु झालेल्या वादळीवार्यामुळे गोंदिया तालुक्यातील दवनीवाडा जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीचे टिनपत्रेच उडाले.तर दुसरीकडे गोरेगाव तालुक्यातील हिरडामाली येथील एका राईसमिलचेही पत्रे उडून नुकसान झाले आहे.रात्रभर\nबुद्ध भूमि उमरी कटंगी में हुआ अंतरराष्ट्रीय बौद्ध मैत्री सम्मेलन\n बौद्ध संगठन को भीमराव आंबेडकर द्वारा शुरू किया गया इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी\nअजीत जोगी नहीं लड़ेंगे चुनाव\nरायपुर.19 अक्तुंबर(विशेष सवांददाता) छत्तीसगढ़ की राजनीति में शुक्रवार को अहम मोड़ आ गया है मुख्यमंत्री डॉ. रमन सिंह के खिलाफ चुनाव लड़ने की घोषणा करने वाले पूर्व Read More »\nगडचिरोलीतील गोवारी समाज आंदोलनाला खा.नेतेंची भेट\nगडचिरोली(अशोक दुर्गम) दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी Read More »\nबेशिस्त वाहन पार्किंगवर होणार कारवाई निवारण कक्षाला माहिती देण्याचे आवाहन\nवाशिम, दि. १९ : जिल्ह्यात पार्किंग झोन व्यतिरिक्त अन्य ठिकाणी पार्क केलेली वाहने, रस्त्यावर सोडून गेलेल्या वाहनांवर तात्काळ करावी करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी निवारण कक्षाची स्थापना केली Read More »\nन्यायालयाच्या निर्णयाची अमंलबजावणी करा- गोवारी समाजाची मागणी\nगोंदिया दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी समाजाला Read More »\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र .\nबुद्ध भूमि उमरी कटंगी में हुआ अंतरराष्ट्रीय बौद्ध मैत्री सम्मेलन\n बौद्ध संगठन को भीमराव आंबेडकर द्वारा शुरू किया गया इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी\nअजीत जोगी नहीं लड़ेंगे चुनाव\nरायपुर.19 अक्तुंबर(विशेष सवांददाता) छत्तीसगढ़ की राजनीति में शुक्रवार को अहम मोड़ आ गया है मुख्यमंत्री डॉ. रमन सिंह के खिलाफ चुनाव लड़ने की घोषणा करने वाले पूर्व Read More »\nगडचिरोलीतील गोवारी समाज आंदोलनाला खा.नेतेंची भेट\nगडचिरोली(अशोक दुर्गम) दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी Read More »\nबेशिस्त वाहन पार्किंगवर होणार कारवाई निवारण कक्षाला माहिती देण्याचे आवाहन\nवाशिम, दि. १९ : जिल्ह्यात पार्किंग झोन व्यतिरिक्त अन्य ठिकाणी पार्क केलेली वाहने, रस्त्यावर सोडून गेलेल्या वाहनांवर तात्काळ करावी करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी निवारण कक्षाची स्थापना केली Read More »\nन्यायालयाच्या निर्णयाची अमंलबजावणी करा- गोवारी समाजाची मागणी\nगोंदिया दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी समाजाला Read More »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://siddhivinayakmoringa.com/m-DrBawasakarTechnologyChatteesgadhmadhe.html", "date_download": "2018-10-19T23:32:11Z", "digest": "sha1:SSIVOHKU4P3VJMRQU434FBX43MI6WJEU", "length": 8291, "nlines": 25, "source_domain": "siddhivinayakmoringa.com", "title": " सिद्धीविनायक शेवगा - डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी छत्तीसगडमधील शेतकर्‍यांचा जीवनमानात वाढ", "raw_content": "\n'सिद्धीविनायक' मोरिंगा जाण तु एक कल्पवृक्ष | ठेवशील आमच्या आरोग्यावर लक्ष ||\nडॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी छत्तीसगडमधील शेतकर्‍यांचा जीवनमानात वाढ\nश्री.विनायक मानापुरे, (B.Sc.Agri.) (वरिष्ठ उद्यान विकास अधिकारी) शासकीय उद्यान रोपणी, अहेरी, जि.दुर्ग (छतीसगड ) मो.०९२२९१६०१०४\n'सिद्धीविनायक' शेवगा (मुंगना) चे बियाणे मी गेली ५ वर्षापासून पुण्याहून घेऊन जात आहे.त्याची रोपे शासकीय रोपवाटीकेत तयार करून दुर्ग जिल्ह्यातील शेतकर्‍यांना शासकीय दराने देतो. आतापर्यंत ७० शेतकर्‍यांनी रोपे नेली आहेत.हे शेतकरी शेताच्या बांधाने २५ ते ५० झाडे लावतात.\n'सिद्धीविनायक' शेवगा अधिक प्रिय \nयामध्ये श्री. तापस चंदखुरी (दुर्ग) यांनी शेतामध्ये ४०० झाडे लावलेली आहेत. प्रत्येक झाडापासून एका बहाराला २० ते २५ किलो शेंग निघते. शेंग काढणीस तयार झाल्यावर ८-१० दिवस काढण्यास उशीर जरी झाला, तरी शेंग निबर (कडक) होत नाही. त्यामुळे छत्तीसगडचे शेतकरी कोईमतूर १,२ पेक्षा या शेवग्याची जास्त प्रमाणात मागणी करतात. तसेच इतर जातींच्या तुलनेत उत्पादन, शेंगेची गुणावता अधिक (बी लहान, मऊ, मगज अधिक, चवदार, लांबी मध्यम शेंग हिरवीगार आकर्षक) असल्याने शेतकरी आवर्जून 'सिद्धीविनायक' जातीच्याच शेवग्याच्या रोपांची मागणी करतात. आमच्या भागात शेवग्यास मंदीत १० रू. ते तेजीत ४० रू./ किलो भाव मिळतो.\nआम्ही नर्सरीमध्ये लिंबू, पपई, सिताफळ, आवळा, पेरू, जंगली लागवाडीसाठी - निलगिरी, कपोक, खमार, करंज, बांबू तसेच फुलांची रोपे तयार करण्यासाठी जर्मिनेटरची बीजप्रक्रिया नेहमी करतो. त्याने ९० ते ९५% बियांची उगवण होते.\nरोप वाटिकेसाठी जर्मिनेटर प्रभावी\nनिलगिरी, लिंबू तसेच फुलझाडे यांच्या बियांची उगवण अतिशय कमी होते. साधारण ५०-६०% च उगवण होते. तसेच रोपे वाढीस जड काळ लागतो. तेच जर्मिनेटर वापरल्याने २५० ग्रॅम निलगिरीच्या बियापाहून ५०,००० हून अधिक तयार रोपे मिळाली. ६० किलो लिंबाचे बी आणले होते. त्याची २ लाख रोपे तयार झाली मात्र सध्या लिंबाची रोपे ढगाळ वातावणामुळे जळून जात आहेत. मागे असाच प्रॉब्लेम आला होता तेव्हा 'स्प्तामृत' वापरले, तर रोपे टवटवीत झाली होती म्हणून सध्याच्या या समस्येवर मात करण्यासाठी सरांचा सल्ला व स्प्तामृत घेण्यासाठी आलो आहे. आज (२१/११/०८) स्प्तामृत प्रत्येकी ५०० मिली तसेच 'सिद्धीविनायक' शेवग्याची ५ पाकिटे बी घेऊन जात आहे. दोन शेतकर्‍यांची ४०० रोपांची ऑर्डर आहे, त्यासाठी तसेच किरकोळ रोपांच्या विक्रीसाठी हे बी घेतले आहे (यावेळी सरांनी श्री. मानापुरे यांना 'कृषी विज्ञान' चे अंक व शेवगा, डाळींब, केळीची पुस्तके भेट दिली.)\nआमच्या नर्सरीतच १५० झाडे शेवग्याची लावली आहेत. त्यातील १०० झाडे 'सिद्धीविनायक' शेवग्याची तर बाकीची इतर जातींची प्रात्यक्षिक तुलना करण्यासाठी म्हणून लावली आहेत. या प्लॉटच्या शेजारीच मधुमक्षिका पालन प्रकल्प आहे. या शेवग्याच्या झाडांवर मधमाशा जास्त आकर्षित होऊन मधाच्या उत्पादनात वाढ झाल्याचे प्रकर्षाने आढळले आहे.\nडॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी रिसर्च इन्स्टिट्यूटला ४ वर्षापूर्वी फुलोद्यान विभाग आंतरराज्यीय भ्रमण योजनेद्वारे दुर्ग भागातील शेतकर्‍यांनी भेट दिली होती. सरांच्या मार्गदर्शनानुसार त्यांनी शेतीत सुधारणा केल्याने सध्या त्यांची परिस्थिती सुधारली आहे. त्यावरून आता वरील योजनेमार्फत 'किसान प्रदर्शन' पाहण्यासाठी (१७ डिसेंबर २००८) रोजी पुण्याला आल्यानंतर पुन्हा आपल्या मार्ग दर्शनासाठी इन्स्टिट्यूटला शेतकर्‍यांसह भेट देण्यास इच्छुक आहोत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://aniltikotekar4sme.com/2018/01/27/petroldieselcrude-oilcrude-oil-adding-fire-to-prices%E0%A4%95%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%85/", "date_download": "2018-10-20T00:31:37Z", "digest": "sha1:6SNXT3YW7EQPBM5OJT64NTJETQYHLN6Q", "length": 21002, "nlines": 147, "source_domain": "aniltikotekar4sme.com", "title": "कच्च्या तेलाच्या अटळ झळा – महाराष्ट्र टाइम्स —२७.०१.२०१८—–***** – aniltikotekar4sme.com", "raw_content": "\nकच्च्या तेलाच्या अटळ झळा – महाराष्ट्र टाइम्स —२७.०१.२०१८—–*****\nजगात सर्व सोंगे करता येतात पण पैशाचं करता येत नाही. हे जसं मध्यमवर्गाला लागू होतं तसंच सरकारलाही. अगदी काल–परवार्यंत आपल्या कामगिरीमुळं वित्तिय आणि व्यापारी तूट कमी झाल्याचा डंका पिटणारं सरकार कच्च्या तेलाच्या किमतीत आलेल्या तेजीमुळं अडचणीत आलं आहे. मागील सहा महिन्यांत कच्च्या तेलाच्या किंमतीत जवळपास ५० टक्के वाढ होऊन त्या ७० डॉलर प्रतिबॅरलपर्यंत पोहोचल्या आहेत. इराणमधील वाढती राजकीय अस्थिरता आणि जगातील प्रमुख देशांचा आर्थिक विकासाचा वेग वाढल्यानं दर या वर्षअखेरीपर्यंत प्रतिबॅरल १०० डॉलरपर्यंत जाण्याची शक्यता आहे. परदेशात विविध गुंतवणूकदार, ग्राहक वायदेबाजारात या दरानं कॉल ऑप्शन घेत आहेत. दर १०० डॉलरपर्यंत वाढले तर केंद्र सरकारच्या अडचणींत भर पडेल. २०१८ मध्ये चार मोठ्या आणि चार लहान राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत. तर पुढील वर्षी लोकसभा निवडणुका आहेत.\nजागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यामुळे देशांतर्गत बाजारात पेट्रोल, डिझेलचे दर वाढवण्यास तेलकंपन्यांनी नुकतीच सुरूवात केली. मात्र, त्यांनी सरकारी दबावामुळं दरात अत्यल्प वाढ केली आहे. तरीही त्या अनेक महिने पेट्रोल, डिझेलची विक्री कमी दराने करू शकणार नाहीत. त्यांना दरवाढीसाठी मोकळीक द्यावीच लागेल. दरात वाढ होऊ द्यायची नसेल तर तेलकंपन्यांना अनुदान द्यावे लागेल. तसेच, सरकारला कच्च्या तेलाचे दर पडल्यानंतर पेट्रोल, डिझेलवर लावलेला वाढीव अबकारी कर कमी करावा लागेल. तेलकंपन्यांना अनुदान दिले आणि अबकारी करात कपात केली तर सरकारला २०१८–१९ मध्ये वित्तिय तूट सकल उत्पादनाच्या तीन टक्के राखणं अशक्य होईल. जर तसं केलं नाही तर तेलकंपन्यांना पेट्रोल, डिझेल आणि इतर तेल उत्पादनांचे दर वाढू देण्यास मोकळीक द्यावी लागेल.\nविरोधक आणि यशवंत सिन्हा यांनी देशाच्या आर्थिक प्रगतीबाबत केलेल्या टीकेला उत्तर देताना मागील वर्षी मोदींनी सरकारच्या धोरणांमुळं वित्तिय आणि व्यापारी तूट कमी झाल्याचे ठासून सांगितले. प्रत्यक्षात सरकारच्या धोरणांच्या त्यावर अत्यल्प परिणाम झाला. वर्षानुवर्षे इंधन, अन्न आणि खतांसाठी दिली जाणारी अनुदाने देशाची वित्तिय तूट निश्चित करतात. मोदी सत्तेत आल्यानंतर कच्चे तेल, खते आणि सोन्याच्या किंमतीत जागतिक बाजारात मोठी घट झाली. त्यामुळे साहजिकच आय़ातीत घट होऊन व्यापारी तूट कमी झाली. दर घटल्यामुळं सरकारचं इंधनाचं आय़ात बिल तीन वर्षात १५५ अब्ज डॉलरवरून ८० अब्ज डॉलरपर्यंत घसरले. पोटॅश, फॉस्फेट, युरियाच्या किमतीत जागतिक बाजारात घट झाल्यानं सरकारला खतावरील अनुदानही कमी करता आलं.\nमोदी पंतप्रधान झाले तेव्हा कच्च्या तेलाच्या किमती होत्या १०७ डॉलर प्रतिबॅरल. त्या २०१६ मध्ये २७ डॉलरपर्यंत पडल्या. कच्च्या तेलाचे दर जागतिक बाजारात चढे असताना त्याचा ग्राहकांना फटका बसू नये यासाठी सरकार अनुदान देतं. दर पडल्यानंतर सरकारला पेट्रोल, डिझेलसाठी तेलकंपन्यांना अनुदान देण्याची गरज राहिली नाही. उलट वित्तिय तूट कमी करण्याचे बंधन पाळण्यासाठी सरकारने पेट्रोल, डिझेल यांच्यावरील अबकारी करांत घसघशीत वाढ केली. त्यामुळे सरकारचा महसूल वाढला. वित्तिय तूटही कमी झाली. मात्र, जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या दरात झालेल्या पडझडीचा देशातील ग्राहकांना फायदा झाला नाही. आता जागतिक बाजारात दर उसळी घेत असताना स्थानिक बाजारपेठ पेट्रोल, डिझेलचे दर वाढू न देण्याचं व त्यासोबत वित्तिय तूटही नियंत्रणात ठेवण्याचं आव्हान सरकारसमोर आहे.\nसध्या पेट्रोलचे दर जवळपास ८० रूपये प्रतिलिटर आहेत. त्यामुळे ग्राहक नाराज आहेत. विरोधक याचा सरकाविरोधी जनमत बनवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. प्रत्यक्षात सहा महिन्यात कच्च्या तेलाच्या दरात ५० टक्के वाढ होऊनही तेल कंपन्यांनी सरकारच्या दबावामुळे पेट्रोल व डिझेलच्या दरात फारच कमी वाढ केली आहे. जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात कच्च्या तेलाचे दर ४६ डॉलर असताना पेट्रोलचे दर होते ७३.२७ रूपये. कच्च्या तेलाचे दर जानेवारीत ७० डॉलरपर्यंत गेल्यानंतरही पेट्रोलचे दर आहेत ७९.५८ रूपये. म्हणजे पेट्रोलच्या दरात या काळात केवळ ९ टक्के वाढ झाली. साहजिकच यामुळं तेलकंपन्यांना तोटा होऊ लागला आहे. त्यामुळे त्यांना येणाऱ्या दिवसांत मोठी दरवाढ करावी लागेल किंवा त्याचा तोटा भरून काढण्यासाठी सरकारला तेलकंपन्यांना अनुदान द्यावे लागेल. त्याचबरोबर अबकारी करात कपात करावी लागेल. थोडक्यात मागील तीन वर्षात अबकारी कर वाढवून आणि तेल उत्पादनासाठींच्या अनुदानात कपात करून सरकारच्या गंगाजळीत दरवर्षी जवळपास अडीच लाख कोटींची भर पडत होती. आता या महसूलात घट होणार आहे.\nगेली तीन वर्षे तेलाच्या किमती कमी झाल्याने आयातीसाठी आवश्यक अशा परकीय चलनाच्या–डॉलरच्या–मागणीत घट झाली. त्यामुळे रूपया डॉलरच्या तुलनेत वधारून् स्थानिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर आणखी कमी झाले. आता कच्च्या तेलाच्या दरात वाढ होत असल्यानं आपल्याला आय़ातीसाठी जास्तीचे डॉलर खर्च करावे लागणार आहेत. त्यामुळं रूपयाचं अवमूल्यनं होण्याची शक्यता आहे. तसं झालं तर आयात महाग होऊन स्थानिक बाजारात कच्च्या तेलाची किमती आणखी वाढतील. पेट्रोल, डिझेलसारख्या तेल उत्पादनांचा महागाई निर्देशकांत घसघशीत वाटा असल्यानं महागाई वाढेल. मागील तीन वर्ष व्याजदरात कपात करणाऱ्या रिझर्व्ह बँकेला व्याजदरात वाढ करावी लागेल. व्याजदर सात वर्षांतील नीचांकी पातळीवर आणूनही खासगी कंपन्या गुंतवणूक करण्यास इच्छुक नाहीत. व्याजदर वाढले तर खासगी गुंतवणुकीवर विपरीत परिणाम होईल.\nसरकारने अर्थव्यवस्था बळकट असल्याचं ठासून सांगतिले तरी प्रत्यक्षात अर्थव्यवस्थेचा वाढीचा वेग मंदावला आहे. एका बाजूला कच्च्या तेलाच्या दरात वाढ होत असताना दुसरीकडे सरकारला वस्तू आणि सेवा कराच्या माध्यामातून अपेक्षेपेक्षा कमी महसूल मिळत आहे. त्यामुळे केंद्राला राज्य सरकारांना ठरवल्याप्रमाणे कराचा वाटा देता येत नाहीये. त्यातच विविध उत्पादनावरील वस्तू आणि सेवा कर कमी करून नाराज घटकांना निवडणुकीपूर्वी खूष करण्यासाठी दबाव येतो आहेच. मात्र, या सर्वांमुळे महसूलात अपेक्षेप्रमाणे वाढ होणे शक्य नाही. सरकारी कंपन्यांतील वाटा खासगी गुंतवणूकदारांना विकून पेसे उभे करण्याचा सरकार प्रयत्न करत आहे. मात्र, त्याला मर्यादा आहे. अशा परिस्थितीत मोदींना भरभरून मते दिलेल्या शहरी मध्यमवर्गाला यंदा अर्थसंकल्पाकडून बऱ्याच अपेक्षा आहेत. २०१९ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी पूर्ण वर्षासाठी मांडला जाणारा हा शेवटचा अर्थसंकल्प आहे. त्यामुळे प्राप्तिकरात सवलत मिळेल या आशेवर मध्यमवर्ग आहे. तशा बातम्या फिरत आहेत. अर्थमंत्री अरूण जेटली नक्कीच प्राप्तिकरात सवलती देतील. मात्र, त्या भरीव असण्याची शक्यता कमी. वित्तिय तूट व त्याबरोबर महागाई वाढण्याचा धोका असल्याने ते नाममात्र सवलत देण्याची शक्यता आहे. पहिली तीन वर्षे कच्च्या तेलाचे दर कमी राहिल्याने मोदींना आर्थिक निर्णय घेताना स्वातंत्र्य मिळाले. आता निवडणुकीपूर्वी ते दर वाढल्याने मतदारांना खूष ठेवणे आणि अर्थव्यवस्थेची गाडी रूळावरून घसरणार नाही, याची काळजी घेताना मोदींचे कसब पणाला लागेल.\nPrevious Post: चीनचा तळ, पाकला गळ, भारताला झळ\nNext Post: वाटचालीचे समाधान पण आव्हानेही|– डॉ. अजित रानडे–महाराष्ट्र टाइम्स–२७.०१.२०१८—–*****\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://bhilai.wedding.net/mr/photographers/1057233/", "date_download": "2018-10-20T00:57:26Z", "digest": "sha1:5UBIASPVZ5CMXJ3YSKERXGEEQOXNOGOR", "length": 2826, "nlines": 76, "source_domain": "bhilai.wedding.net", "title": "भिलाई मधील Nikhar Studio हे लग्नाचे फोटोग्राफर", "raw_content": "\nफोटोग्राफर्स व्हिडिओग्राफर्स लग्नाचे नियोजक सजावटकार\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nफोटो आणि व्हिडिओ 15\nभिलाई मधील Nikhar Studio फोटोग्राफर\nफोटोग्राफीची स्टाइल पारंपारिक, प्रामाणिक, ललित कला\nसेवा लग्नाची फोटोग्राफी, अल्बम, डिजिटल अल्बम, लग्नाआधीची फोटोग्राफी, फोटो बूथ, व्हिडिओग्राफी\nप्रवास करणे शक्य होय\nसर्व फोटो पाठवते होय\nएखाद्याने विक्रेत्याशी किती आधी संपर्क करायला हवा 1 Month\nफोटोग्राफीक अहवालासाठी सरासरी वितरण वेळ 1 महिना\nबोली भाषा इंग्रजी, हिन्दी\nसर्व पोर्टफोलिओ पहा (फोटो - 15)\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,26,789 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "http://berartimes.com/?m=20180325", "date_download": "2018-10-20T00:06:03Z", "digest": "sha1:WNLN52GHMXVVD47OY4677M6NSDCZIH4C", "length": 18262, "nlines": 174, "source_domain": "berartimes.com", "title": "March 2018 - Berar Times | Berar Times", "raw_content": "\nबुद्ध भूमि उमरी कटंगी में हुआ अंतरराष्ट्रीय बौद्ध मैत्री सम्मेलन# #अजीत जोगी नहीं लड़ेंगे चुनाव# #गडचिरोलीतील गोवारी समाज आंदोलनाला खा.नेतेंची भेट# #बेशिस्त वाहन पार्किंगवर होणार कारवाई निवारण कक्षाला माहिती देण्याचे आवाहन# #अवैैध वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परने उडवले शेतकऱ्याला# #न्यायालयाच्या निर्णयाची अमंलबजावणी करा- गोवारी समाजाची मागणी# #अवैध लोहखनीज उत्खनन विरुद्ध वनविभागाची कार्यवाही तीन ट्रक जप्त# #बालवाडी कर्मचारीओंका 20 अक्तूंबर को सम्मेलंन# #अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट शनिवार व रविवारला गोंदियात# #पुलवामामध्ये जवानांवर दहशतवादी हल्ला, 7 जवान जखमी\nपुर्व विदर्भातील लोकप्रिय ईपेपर\nप्रत्येक पोलिसाला मिळणार हक्‍काचे घर – मुख्यमंत्री\nनागपूर : पोलिस दलातील प्रत्येक पोलिस कर्मचाऱ्याचे स्वतःचे हक्‍काचे घर असावे, यासाठी गृह मंत्रालय प्रयत्न करीत आहेत. गृहकर्ज म्हणून केवळ दोन दिवसांत 15 लाखांचे कर्ज पोलिसांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. तसेच\nसमाज विघातक कृत्याविरोधात ‘महामित्र’ने ढाल बनून काम करावे – मुख्यमंत्र्यांचे आवाहन\nमुंबई : माहितीच्या स्फोटाच्या युगात सकारात्मक ज्ञानाचा अभाव राहू नये यासाठी ‘सोशल मीडिया महामित्र’ यांनी समाज विघातक कृत्याविरोधात ढाल बनवून काम करावे. त्या माध्यमातून सकारात्मक, सक्षम महाराष्ट्र घडवू, असे आवाहन मुख्यमंत्री\nमुख्यमंत्र्याच्या हस्ते जनसुविधांच्या कामांचे भूमिपूजन\nनागपूर,दि.25 : नागपूर महानगरपालिका व सोलर इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड, नागपूर यांच्या सहकार्याने कस्तुरचंद पार्क येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विविध जनसुविधांच्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी केंद्रीय रस्ते वाहतूक\nअंशदायी पेंशनच्या पावत्या दोन महिन्यांत देणार\nगोंदिया : नागपूर विभागातील प्राथमिक शिक्षकांना अंशदायी पेंशनच्या पावत्या दोन महिन्यांत देवून विविध प्रलंबित मागण्या तातडीने सोडविण्याचे आश्वासन शिक्षण उपसंचालक अनिल पारधी यांनी दिले. धंतोली येथील बालभारती भवनातील नागपूर विभागीय\nभाकपाचा उपविभागीय कार्यालयावर मोर्चा\nगोंदिया: शहीद भगतसिंह, सुखदेव व राजगुरु यांच्या बलिदाना दिनानिमित्त शुक्रवारी भारतीय कम्युनिष्ट पार्टीतर्फे राजलक्ष्मी चौकात शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढून निदर्शने करण्यात आले. या वेळी\nमहिलांनी महिलांच्या समस्यांविषयी जागृत रहावे\nसडक अर्जुनी,दि.25 : ‘मुलापेक्षा मुलगी बरी, प्रकाश देते दोन्ही घरी’ या म्हणीप्रमाणे मुलगी शिकली व शिक्षित झाली तर माहेर आणि सासर अशी दोन्ही कुटूंब शिक्षित करते. अशिक्षितपणामुळे गरोदरपणात स्वत: काळजी\nमोर्चाला परवानगी नाही मिळालीतरी मोर्चा निघणार : प्रकाश आंबेडकर\nमुंबई,दि.25 : कोरेगाव-भीमा प्रकरणातील कथित आरोपी संभाजी भिडेंना अद्याप अटक का केलेली नाही, असा प्रश्न भारिपच्या प्रकाश आंबेडकरांनी उपस्थित केला आहे. भिडेंच्या अटकेसाठी काढण्यात येणा-या मोर्चाला परवानगी नाकारून सरकारनं लोकशाहीचा\nचकमकीत एक नक्षलवादी ठार\nगडचिरोली, दि.२५: एटापल्ली तालुक्यातील कोटमी परिसरातील आज दुपारी अलेंगा येथील जंगलात पोलिस व नक्षल्यांमध्ये झालेल्या तुंबळ चकमकीत एक महिला नक्षलवादी ठार झाली असून, नक्षलीचा मृतदेह ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले\nमातोश्री योजने अंतर्गत खोपडा-इसापूर ग्रामपंचायत ईमारत बांधकामाचे भूमिपूजन\nगोंदिया,दि.25 : महाराष्ट्र शासनाच्यावतीने राज्यातील स्वतःच्या स्वंतत्र ईमारत नसणारे ग्रामपंचायतीला ९०% अनुदान व १०% ग्रामपंचायतचा स्वनिधीतून बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री योजनेंतर्गत ग्रामपंचायत भवन बांधकामाचा निर्णय घेण्यात आला.त्या निर्णयानुसार तिरोडा तालुक्यातील गट ग्रामपंचायत\nआदिवासी अध्यासन:राज्यपाल कार्यालयाचे गोंडवाना विद्यापीठाच्या कुलगुरुंना पत्र\nगडचिरोली, दि.२५: गोंडवाना विद्यापीठात आदिवासी अध्यासन सुरु करण्याची मागणी कवी प्रभू राजगडकर यांनी राज्यपाल तथा कुलपतीकडे एका पत्राद्वारे केली होती.त्या पत्राची दखल राज्यपालांनी घेतली असून त्यांच्या सचिवांनी गोडवाना विद्यापीठाच्या कुलगुरुंना\nबुद्ध भूमि उमरी कटंगी में हुआ अंतरराष्ट्रीय बौद्ध मैत्री सम्मेलन\n बौद्ध संगठन को भीमराव आंबेडकर द्वारा शुरू किया गया इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी\nअजीत जोगी नहीं लड़ेंगे चुनाव\nरायपुर.19 अक्तुंबर(विशेष सवांददाता) छत्तीसगढ़ की राजनीति में शुक्रवार को अहम मोड़ आ गया है मुख्यमंत्री डॉ. रमन सिंह के खिलाफ चुनाव लड़ने की घोषणा करने वाले पूर्व Read More »\nगडचिरोलीतील गोवारी समाज आंदोलनाला खा.नेतेंची भेट\nगडचिरोली(अशोक दुर्गम) दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी Read More »\nबेशिस्त वाहन पार्किंगवर होणार कारवाई निवारण कक्षाला माहिती देण्याचे आवाहन\nवाशिम, दि. १९ : जिल्ह्यात पार्किंग झोन व्यतिरिक्त अन्य ठिकाणी पार्क केलेली वाहने, रस्त्यावर सोडून गेलेल्या वाहनांवर तात्काळ करावी करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी निवारण कक्षाची स्थापना केली Read More »\nन्यायालयाच्या निर्णयाची अमंलबजावणी करा- गोवारी समाजाची मागणी\nगोंदिया दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी समाजाला Read More »\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र .\nबुद्ध भूमि उमरी कटंगी में हुआ अंतरराष्ट्रीय बौद्ध मैत्री सम्मेलन\n बौद्ध संगठन को भीमराव आंबेडकर द्वारा शुरू किया गया इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी\nअजीत जोगी नहीं लड़ेंगे चुनाव\nरायपुर.19 अक्तुंबर(विशेष सवांददाता) छत्तीसगढ़ की राजनीति में शुक्रवार को अहम मोड़ आ गया है मुख्यमंत्री डॉ. रमन सिंह के खिलाफ चुनाव लड़ने की घोषणा करने वाले पूर्व Read More »\nगडचिरोलीतील गोवारी समाज आंदोलनाला खा.नेतेंची भेट\nगडचिरोली(अशोक दुर्गम) दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी Read More »\nबेशिस्त वाहन पार्किंगवर होणार कारवाई निवारण कक्षाला माहिती देण्याचे आवाहन\nवाशिम, दि. १९ : जिल्ह्यात पार्किंग झोन व्यतिरिक्त अन्य ठिकाणी पार्क केलेली वाहने, रस्त्यावर सोडून गेलेल्या वाहनांवर तात्काळ करावी करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी निवारण कक्षाची स्थापना केली Read More »\nन्यायालयाच्या निर्णयाची अमंलबजावणी करा- गोवारी समाजाची मागणी\nगोंदिया दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी समाजाला Read More »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/64177", "date_download": "2018-10-20T00:03:26Z", "digest": "sha1:6SGFEMCC6OZGI4FLP3VXF4C7MJGMHMV7", "length": 7986, "nlines": 193, "source_domain": "www.maayboli.com", "title": "\" परी \" | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nप्रत्यक्ष ही वसुंधरे वरी\nभेट ही दैवी ईश्वरी\nखूप छान अंबज्ञ धन्यवाद बर्र\nखूप छान रचना अंबज्ञ धन्यवाद\nखूप छान रचना अंबज्ञ धन्यवाद बर्र का\nधन्यवाद वैभव, मेघा आणि सायुरी\nधन्यवाद वैभव, मेघा आणि सायुरी\nWow... हा फोटो तर\nWow... हा फोटो तर पहिल्यापेक्षा सुंदर आहे\nबनली ही पवनपरी >>> मस्तच अंबज्ञ\nकविता आणि परी दोन्ही सुंदर ..\nकविता आणि परी दोन्ही सुंदर ...\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} {"url": "http://shriharimandiram.org/Branch/index.php?page=103&id=715", "date_download": "2018-10-19T23:40:47Z", "digest": "sha1:V4FSGJHJFNYLGZHD5SUB77A2O2X2J7DH", "length": 1347, "nlines": 18, "source_domain": "shriharimandiram.org", "title": " || परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय ||", "raw_content": "\nआद्य... १०१ १०२ - १०३ - १०४ १०५ ... अंत्य\nशाखेचे नाव : पोलादपूर\nसेवा प्रमुख : श्रीमती पुष्पलता विठ्ठल शेट\nबाजार पेठ, मु. पो. पोलादपूर,\nता. महाड, जि. रायगड, पिन कोड - ४०२३०३.\nउपासना केंद्र : श्री हनूमान मंदिर\nउपासनेविषयी माहिती : दररोज दुपारी ४ त ५\nदर रविवारी सकाळी ८\n© 1981-,परमार्थ निकेतन ट्रस्ट, बेळगांव. सर्व हक्क राखीव.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://x.2286687.n4.nabble.com/-td4642427.html", "date_download": "2018-10-20T00:23:09Z", "digest": "sha1:7O4MRHWCJOSZHRSHLL2U6YRACFTMUH3C", "length": 1977, "nlines": 40, "source_domain": "x.2286687.n4.nabble.com", "title": "ई-साहित्य - अनुभव", "raw_content": "\nनळाच्या रांगेत घागर धरून,झिंज्या पिंजारून\nउभी एक पोर गुडघ्यावरचा स्कर्ट वर करून\nसरकली पुढे इतर घागरी मागे सारून, वाकून\nविमानाचे लॉकेट, विमानतळावर आणून ||\nटपडीवरची पानपट्टी हातात धरून\nटवाळ पोरं बघत राहिली तोंड वासून\nतशी मुद्दाम आळस देते हात वर करून\nलाळघोट्यांची बाभळीची काडी गळली तोंडातून ||\nबाप्याने अस्तन्या वर करून मांडी ठोकली\nबायल्याने ' आग, बया बया ' हाक दिली\nचौकटी लुंगी, चौकटी बुशशर्ट फिदी फिदी हसले\nचौकस 'ती ' जागची मुळीच नाही हलली ||\nएक नवी मिसरूड डोळा फाडून\nबादली पुढे करू लागली\nनवी ' जान ' मागे सरकू लागली\nनिबर जुनी झाली होती जबर, क्रूर,सावध\nतिनं कवळी कळीनेली दूर,\nहोऊ न देता पारध ........... ||\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://berartimes.com/?m=20180328", "date_download": "2018-10-20T01:01:14Z", "digest": "sha1:H72J3XATK33U3IQFWJKZ2U2DIBNKQY36", "length": 18515, "nlines": 174, "source_domain": "berartimes.com", "title": "March 2018 - Berar Times | Berar Times", "raw_content": "\nबुद्ध भूमि उमरी कटंगी में हुआ अंतरराष्ट्रीय बौद्ध मैत्री सम्मेलन# #अजीत जोगी नहीं लड़ेंगे चुनाव# #गडचिरोलीतील गोवारी समाज आंदोलनाला खा.नेतेंची भेट# #बेशिस्त वाहन पार्किंगवर होणार कारवाई निवारण कक्षाला माहिती देण्याचे आवाहन# #अवैैध वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परने उडवले शेतकऱ्याला# #न्यायालयाच्या निर्णयाची अमंलबजावणी करा- गोवारी समाजाची मागणी# #अवैध लोहखनीज उत्खनन विरुद्ध वनविभागाची कार्यवाही तीन ट्रक जप्त# #बालवाडी कर्मचारीओंका 20 अक्तूंबर को सम्मेलंन# #अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट शनिवार व रविवारला गोंदियात# #पुलवामामध्ये जवानांवर दहशतवादी हल्ला, 7 जवान जखमी\nपुर्व विदर्भातील लोकप्रिय ईपेपर\nप्लाटून कमांडर सैनू आणि रूपीसह पाच नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण\nगडचिरोली(अशोक दुर्गम)दि.28 – गडचिरोली पोलिसांसमोर प्लाटून कमांडर सैनू व रूपी या पती-पत्नीसह पाच नक्षल्यांनी आत्मसमर्पण केले आहे. त्यामुळे नक्षल चळवळीला मोठा हादरा बसला आहे. प्रभारी पोलीस अधीक्षक राजा आर, अपर पोलीस\nअ‍ॅट्रॉसिटी निर्णयाचा पुनर्विचार करा\nनागपूर,दि.28 : सर्वोच्च न्यायालयाने अ‍ॅट्रॉसिटी कायद्याबाबत २० मार्च २०१८ रोजी घेतलेल्या निर्णयाबाबत केंद्र सरकारने पुनर्विचार करावा, अशी मागणी करीत काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागातर्फे बुधवारी संविधान चौकात निदर्शने करून धरणे देण्यात\nचुलोदच्या तलाठ्याला विट्टाभटीचालकाची मारहाण\nगोंदिया,दि.२८ :गोंदिया उपविभागीय कार्यालयातंर्गत येत असलेल्या चुलोद येथील तलाठयाला शासकीय काम करीत असताना टेमणीनिवासी विट्टाभट्टीचालक नरेश प्रजापती यांनी मारहाण केल्याची घटना आज बुधवारला घडली.याप्रकरणात दोषीवर त्वरीत कारवाई करण्यासंबधी गोंदिया ग्रामीण\nसंभाजी भिडेंच्या समर्थनार्थ जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा\nगोंदिया,दि.२८ : श्री शिवप्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे यांच्या सन्मानार्थ बुधवारी शिवप्रतिष्ठान हिंदूस्थान संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत सन्मान महामोर्चा काढण्यात आला. कोरेगाव-भीमा दंगलीत सहभागाबद्दल संभाजी भिडे यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत.\nवडेगावला आदर्श ग्राम करणार-राजकुमार बडोले\nगोंदिया,दि.२८ : वडेगाव सुंदर झाले पाहिजे ही ग्रामस्थ व माझी इच्छा आहे. लोकप्रतिनिधी चांगले असले तर गावाच्या विकासाला गती मिळते. केवळ विकासकामे न करता गावातील शेतकरी व ग्रामस्थांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी\nखाजगी वैद्यकीय व्यावसायिकांनी क्षयरुग्णाची नोंद करणे बंधनकारक- डॉ.अनिरुध्द कडू\nगोंदिया,दि.२८ : क्षयरोग नियंत्रणात आणण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे. त्यासाठी खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांनी दर महिन्याला प्रत्येक क्षयरुग्णाची नोंद करणे बंधनकारक आहे. असे प्रतिपादन नागपूर विभागीय आरोग्य संघटनेचे सल्लागार डॉ.अनिरुध्द\nनिःशुल्क नेत्र तपासणी,मोतीयाबिंदू शसत्रक्रिया शिबिराला प्रतिसाद\nसडक अर्जुनी,(बबलू मारवाडे),दि.२८:-तालुक्यातील सौन्दड़ येथे महात्मे आय बँक,नागपूर,जिल्हा अंधत्व नियंत्रण समिती गोंदिया व डाॅ.अश्विनी अशोक लंजे यांच्या संयुक्तवतीने आयोजित निःशुल्क नेत्र तपासणी,मोतीयाबिंदू शस्त्रक्रिया व तिरडे नेत्र शस्त्रक्रिया शिबिराला परिसरातील नागरिकांनी\nपरीक्षेनंतरही शाळा भरवण्याचा निर्णय मागे; शिक्षणमंत्री\nमुंबई,दि.28- शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज विधानसभेत वार्षिक परीक्षा झाल्यावरही 30 एप्रिलपर्यंत शाळा सुरू ठेवण्याचा शिक्षण विभागाचा निर्णय मागे घेण्यात आल्याची घोषणा केली आहे. अधिकाऱ्यांशी बोलून त्यांना तशा सूचना दिल्या जातील,\nचौथीच्या विद्यार्थ्याची धारदार शस्त्रानं निर्घृण हत्या\nनाशिक,दि.28ः – मुरबाड शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या नांदेणी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत अज्ञाताकडून इयत्ता चौथीतील विद्यार्थ्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. धक्कदायक बाब म्हणजे भानामतीसाठी या विद्यार्थ्याची हत्या करण्यात आल्याचे\nग्रामपंचायतीच्या जुन्या वादातून सरपंच महिलेच्‍या पतीची निर्घृण हत्या\nयवतमाळ,दि.28 – पारवा ग्रामपंचायतमध्ये झालेल्या जुन्या वादातून सरपंच महिलेच्या पतीची निर्घृण हत्या करण्यात आली. ही खळबळजनक घटना मंगळवार, दि. २७ मार्च रोजी दुपारी शहरालगतच्या पारवा शिवारात घडली. तुलसीदास ऊर्फ महेश हरिदास\nबुद्ध भूमि उमरी कटंगी में हुआ अंतरराष्ट्रीय बौद्ध मैत्री सम्मेलन\n बौद्ध संगठन को भीमराव आंबेडकर द्वारा शुरू किया गया इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी\nअजीत जोगी नहीं लड़ेंगे चुनाव\nरायपुर.19 अक्तुंबर(विशेष सवांददाता) छत्तीसगढ़ की राजनीति में शुक्रवार को अहम मोड़ आ गया है मुख्यमंत्री डॉ. रमन सिंह के खिलाफ चुनाव लड़ने की घोषणा करने वाले पूर्व Read More »\nगडचिरोलीतील गोवारी समाज आंदोलनाला खा.नेतेंची भेट\nगडचिरोली(अशोक दुर्गम) दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी Read More »\nबेशिस्त वाहन पार्किंगवर होणार कारवाई निवारण कक्षाला माहिती देण्याचे आवाहन\nवाशिम, दि. १९ : जिल्ह्यात पार्किंग झोन व्यतिरिक्त अन्य ठिकाणी पार्क केलेली वाहने, रस्त्यावर सोडून गेलेल्या वाहनांवर तात्काळ करावी करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी निवारण कक्षाची स्थापना केली Read More »\nन्यायालयाच्या निर्णयाची अमंलबजावणी करा- गोवारी समाजाची मागणी\nगोंदिया दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी समाजाला Read More »\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र .\nबुद्ध भूमि उमरी कटंगी में हुआ अंतरराष्ट्रीय बौद्ध मैत्री सम्मेलन\n बौद्ध संगठन को भीमराव आंबेडकर द्वारा शुरू किया गया इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी\nअजीत जोगी नहीं लड़ेंगे चुनाव\nरायपुर.19 अक्तुंबर(विशेष सवांददाता) छत्तीसगढ़ की राजनीति में शुक्रवार को अहम मोड़ आ गया है मुख्यमंत्री डॉ. रमन सिंह के खिलाफ चुनाव लड़ने की घोषणा करने वाले पूर्व Read More »\nगडचिरोलीतील गोवारी समाज आंदोलनाला खा.नेतेंची भेट\nगडचिरोली(अशोक दुर्गम) दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी Read More »\nबेशिस्त वाहन पार्किंगवर होणार कारवाई निवारण कक्षाला माहिती देण्याचे आवाहन\nवाशिम, दि. १९ : जिल्ह्यात पार्किंग झोन व्यतिरिक्त अन्य ठिकाणी पार्क केलेली वाहने, रस्त्यावर सोडून गेलेल्या वाहनांवर तात्काळ करावी करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी निवारण कक्षाची स्थापना केली Read More »\nन्यायालयाच्या निर्णयाची अमंलबजावणी करा- गोवारी समाजाची मागणी\nगोंदिया दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी समाजाला Read More »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://davidunthank.com/mr/were-back/", "date_download": "2018-10-19T23:59:45Z", "digest": "sha1:AHGSJL4LKBADHPPP7P7K5ITY5IHWWIEP", "length": 5258, "nlines": 84, "source_domain": "davidunthank.com", "title": "We're back! - DavidUnthank.com", "raw_content": "\nपुच्छ Equina सिंड्रोम माहिती\nYou are here: घर / पुच्छ घोड्याचा सिंड्रोम / आम्ही परत आलो आहोत\nआम्ही परत आलो आहोत\nसप्टेंबर 14, 2015 by डेव्हिड Unthank\nतो एक लांब केले आहे, मंद ट्रिप, पण आम्ही स्पष्ट परत आलो आहोत\nMy YouTube व्हिडिओ जवळजवळ आहे 700 त्यावर दृश्ये, म्हणून आता तो पुढे व त्याहून अधिक आहे 1000\nआता, मी फक्त या लहान टीप लिहू. More coming soon\nसारखे लोड करीत आहे ...\nFiled Under: पुच्छ घोड्याचा सिंड्रोम, अध्यात्मिक\nमुलभूत भाषा सेट करा\nईमेल द्वारे ब्लॉग सदस्यता घ्या\nया ब्लॉग सदस्यता आणि ईमेलद्वारे नवीन पोस्ट सूचना प्राप्त करण्यासाठी आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा.\nओहायो हवामान आनंद & सूर्यास्त\nतीन वर्षे – CES येत वळून वळून पाहात\nआम्ही परत आलो आहोत\nख्रिसमस ग्रीटिंग आणि वार्षिक व्हिडिओ अद्यतनित करा – 3 माझे & 30 से\nआपल्या शरीरात भाग मोडतात कोणत्या स्तंभ\nपुच्छ Equina सिंड्रोम असलेल्या माझ्या अनुभव वर्णन शब्द\nTwitter वर मला अनुसरण\nDKU इंटरनेट सेवा आयोजन\nईमेल पत्त्यावर पाठवा आपले नाव आपला ईमेल पत्ता रद्द करणे\nपोस्ट पाठवला गेला नाही - आपल्या ईमेल पत्ते तपासा\nईमेल तपास अयशस्वी, कृपया पुन्हा प्रयत्न करा\nकेविलवाणा, आपल्या ब्लॉग ईमेलद्वारे पोस्ट सामायिक करू शकत नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://aniltikotekar4sme.com/2018/02/09/reserve-bank-of-india-and-economy-of-india-%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%AA%E0%A4%9F-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%86%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%A4/", "date_download": "2018-10-20T00:29:44Z", "digest": "sha1:YKRKIMZRXIP4IULDHSQ2WEJNJUI5QNIP", "length": 24689, "nlines": 150, "source_domain": "aniltikotekar4sme.com", "title": "दीडपट किमान आधारभूत किमतीचे मृगजळ | लोकसत्ता –०९.०२.२०१८ – aniltikotekar4sme.com", "raw_content": "\nदीडपट किमान आधारभूत किमतीचे मृगजळ | लोकसत्ता –०९.०२.२०१८\nअंमलबजावणी करता येणार नाहीत अशा घोषणा देण्यात भाजपचा हातखंडा आहे. अनेक घोषणा प्रत्यक्षात आणता येणार नाहीत याची नरेंद्र मोदींना खात्री असावी. तरी निवडणुकीत मतांचा जोगवा मागताना त्यांनी आश्वासनांची खैरात केली. यांपैकीच एक आश्वासन होते, शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट किमान आधारभूत किंमत देण्याचे. मात्र सत्तेवर आल्यानंतर महागाई आणि वित्तीय तूट कमी करण्याकडे लक्ष देत असताना सरकारने स्वामिनाथन आयोगाची ही शिफारस लागू करणे अशक्य असल्याचे प्रतिज्ञापत्र सर्वोच्च न्यायालयात दिले.\nयानंतर शेतकरी नाराज होऊ नयेत यासाठी त्यांचे उत्पन्न २०२२ पर्यंत दुप्पट करण्याचे नवे पिल्लू मोदींनी २०१६ मध्ये सोडले. दीडपटीपेक्षा दुप्पट अधिक असल्याने स्वामिनाथन आयोगाची गरजच नसल्याचा युक्तिवाद भाजप नेते करू लागले. सहा वर्षांत उत्पन्न दुप्पट करण्यासाठी शेती आणि संलग्न क्षेत्रांचा वार्षिक विकास दर किमान १२ टक्के राखण्याची गरज आहे. प्रत्यक्षात मोदींच्या चार वर्षांच्या कार्यकाळात शेती आणि संलग्न क्षेत्रांचा सरासरी विकास दर १.९ टक्के राहिला. देशाच्या इतिहासात आजपर्यंत कधीच शेती क्षेत्राचा वार्षिक विकास दर १२ टक्क्यांपर्यंत गेलेला नाही. अर्थसंकल्पात अरुण जेटलींनी येत्या खरीप हंगामात शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट भाव देण्यात येईल हे जाहीर केले. मात्र हे करताना उत्पादन खर्च कोणता पकडला जाईल हे सांगणे त्यांनी जाणीवपूर्वक टाळले. उत्पादन खर्च कृषिमूल्य आयोग तीन पद्धतीने मोजतो. तांत्रिक भाषेत त्याला अ२, अ२+एफएल आणि सीएस म्हटले जाते. अ२मध्ये केवळ निविष्ठांवरील खर्च पकडला जातो, तर अ२+एफएल मध्ये निविष्ठांवरील खर्चासोबत कुटुंबाचे श्रमही पकडले जातात. सी२मध्ये निविष्ठा, कुटुंबाचे श्रम यासोबत स्थायी भांडवली साधनसंपत्तीवरील व्याज या सर्व गोष्टींचा समावेश होतो. स्वामिनाथन आयोगाला सी२ वर ५० टक्के नफा अपेक्षित आहे.\nजेटलींनी रब्बी हंगामातील पिकांची किमान आधारभूत किंमत निश्चित करताना ५० टक्के नफा पकडण्यात आला होता हेही सांगितले. यातून सरकार अ२ किंवा अ२+एफएल हा उत्पादन खर्च गृहीत धरणार असल्याचे अप्रत्यक्षपणे त्यांनी सूचित केले आहे. त्यामुळे येत्या खरीप हंगामात पिकांच्या किमान आधारभूत किमतीमध्ये मागील वर्षीच्या दरांवर ६ ते १२ टक्के वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळेल. जेटलींनी अर्थसंकल्प मांडल्यानंतर शेतकऱ्यांना येत्या हंगामात किमान आधारभूत किमतीत ५० टक्के वाढ होण्याची स्वप्ने पडू लागली आहेत. त्यांच्या भ्रमाचा भोपळा जून महिन्यामध्ये किमान आधारभूत किमती जाहीर झाल्यानंतर फुटेल. त्यानंतर आपल्याला फसवले गेले आहे या भावनेने कदाचित त्यांच्या सरकारवरील रागात भर पडेल. तोपर्यंत सरकारला उत्पादन खर्चाच्या दीडपट आधारभूत किंमत दिल्याचा डंका पिटण्यासाठी रान मोकळे आहे.\nकेंद्र सरकार केवळ २५ पिकांसाठी किमान आधारभूत किंमत निश्चित करते. त्यामुळे एका मोठय़ा वर्गाला हमीभावाशी काही घेणे-देणे नसते. या २५ पिकांमधून गहू, तांदूळ यांचीच मोठय़ा प्रमाणात सरकारी खरेदी होती. त्याचा देशातील केवळ सहा टक्के शेतकऱ्यांना फायदा होतो. शेतमालाला खुल्या बाजारात किमान आधारभूत किंमत मिळाली तरच सरकारने निश्चित केलेल्या किमतीला अर्थ उरतो. प्रत्यक्षात सरकारी खरेदीअभावी अनेकदा शेतकऱ्यांना किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने शेतमालाची विक्री करावी लागते. मागील वर्षी तुरीची आधारभूत किंमत ५०५० रुपये असताना शेतकऱ्यांना ३५०० रुपयांनी खुल्या बाजारात विक्री करावी लागत होती.\nहमीभाव पदरात न पडल्याने शेतकऱ्यांचा रोष वाढीस लागत आहे. त्यामुळे गहू, तांदळाबरोबर सोयाबिन, तूर, हरभरा, कापूस अशा पिकांचीही केंद्र आणि राज्य सरकारे खरेदी करू लागली आहेत. निर्यातीमध्ये झालेल्या घसरणीमुळे शेतकऱ्यांना खुल्या बाजारात सध्याची आधारभूत किंमत मिळणे दिवसेंदिवस अवघड होत आहे. जेटली म्हणतात त्याप्रमाणे त्यांनी खरोखरच आधारभूत किंमत सी२\nउत्पादन खर्चाच्या दीडपट केल्यास ती शेतकऱ्यांना खुल्या बाजारात मिळण्याची सुतराम शक्यता नाही. जरी जेटलींनी येणाऱ्या हंगामात आधारभूत किमतीमध्ये १० टक्के वाढ केली तरी ती शेतकऱ्यांच्या पदरात पडेल याबाबत साशंकता आहे. ती शेतकऱ्यांना मिळावी यासाठी सरकारने कोणताच आराखडा तयार केला नाही. त्या संबंधीची व्यवस्था निती आयोग आणि राज्य सरकारांसोबत चर्चा करून ठरवण्यात येईल असे जेटलींनी सांगितले. यासाठी कदाचित काही महिने लागतील व तोपर्यंत निवडणुकाही पार पडल्या असतील. खुल्या बाजारात आधारभूत किंमत मिळाली नाही की शेतकरी सरकारी खरेदीची मागणी पुढे करतात. मात्र केंद्राला सर्वच शेतमालाची खरेदी करणे शक्य नाही. त्यासाठीची तरतूदही अर्थसंकल्पात नाही. राज्यांची आर्थिक स्थिती केंद्राप्रमाणे नाजूक आहे. तीही मोठय़ा प्रमाणात शेतमालाची खरेदी करू शकत नाहीत. महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हमी भावाचा कायदा अमलात आणण्याची घोषणा केली होती. मात्र त्याची अंमलबजावणी शक्य नसल्याने ती घोषणा हवेतच विरली.\nदेशामध्ये केवळ अन्नधान्याचे उत्पादन २,७५० लाख टन होते. . त्यातील केवळ ९८४ लाख टन गव्हाची खरेदी करायची म्हटली तर सरकारला १ लाख ७० हजार कोटी रुपये खर्च करावे लागतील. यावरून सर्व पिकांच्या खरेदीसाठी किती अवाढव्य रक्कम खर्च करावी लागेल याचा अंदाज येईल. ही गोष्ट केंद्र व राज्य सरकारला शक्य नाही. थायलंडने २०११ मध्ये तत्कालीन पंतप्रधान यिंगलुक शिनावात्रा यांच्या हट्टाखातर शेतकऱ्यांकडून खुल्या बाजारातील दरापेक्षा अधिक दर देऊन तांदळाची खरेदी सुरू केली. पुढील तीन वर्षांत १७० लाख टन तांदूळ खरेदी केला. मात्र चढय़ा दराने निर्यात होऊ न शकल्याने देशात तांदळाचा साठा वाढत गेला. त्यातील ३० लाख टन तांदूळ सडला. थायलंडची अर्थव्यवस्था डबघाईला आली आणि पाठोपाठ तिथे सत्तांतर घडले. त्यामुळे आयात-निर्यातीची धोरणे योग्य पद्धतीने राबवून खुल्या बाजारातील दर आधारभूत किमतीच्या खाली जाणार नाहीत याची काळजी घेण्याची गरज आहे.\nदुर्दैवाने मोदी सत्तेवर आल्यापासून आयात-निर्यातीचे निर्णय वेळेवर घेतले गेले नाहीत. मोदींनी राधा मोहन सिंह यांच्याकडे या महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी सोपवली. ते देशाचे कृषिमंत्री आहेत हे सांगण्याची सर्वसामान्यांना गरज भासावी इतपत ते निष्क्रिय आहेत. शेतकऱ्यांना २०१४ आणि २०१५ मध्ये दुष्काळाचे चटके बसले. त्यानंतर २०१६ आणि २०१७ मध्ये चांगला पाऊस होऊनही नोटाबंदीमुळे शेतमालाचे भाव गडगडले. या काळात सिंह यांनी शेतकऱ्यांना मदत व्हावी यासाठी कोणतेच निर्णय घेतले नाहीत. तोकडय़ा सरकारी खरेदीमुळे शेतकऱ्यांना मिळेल त्या भावात शेतमाल विकावा लागला. महाराष्ट्र, मध्य प्रदेश या राज्यांत २०१७ च्या मध्यावधीत झालेल्या आंदोलनामुळे सरकारला शेतकऱ्यांमधील असंतोषाची जाणीव झाली. त्यानंतर नितीन गडकरी यांनी त्यांच्या खात्याचा शेतीशी संबंध नसतानाही लक्ष घातले. असे निष्क्रिय व्यक्तिमत्त्व कृषीसारख्या महत्त्वाच्या खात्याला मंत्री म्हणूने लाभल्याने शेतमालाच्या आयातीमध्ये भरघोस वाढ झाली आणि सोबतच निर्यात घटली.\nमनमोहन सिंग पंतप्रधानपदावरून पायउतार होत असताना (२०१३/१४) मध्ये शेती व संलग्न उत्पादनांची निर्यात ४३.२ अब्ज डॉलर होती. म्हणजेच जवळपास २ लाख ८० हजार कोटी रुपयांची. मोदी सत्तेवर आल्यानंतर निर्यातीत तीन वर्षांत २२ टक्के घट होऊन ती ३३.८ अब्ज डॉलपर्यंत घसरली. याच तीन वर्षांच्या कालावधीत शेतमालाच्या आयातीत मात्र ६५ टक्के वाढ झाली. ती १५.५ अब्ज डॉलरवरून २५.६ अब्ज डॉलपर्यंत पोहोचली. मनमोहन सिंगांच्या काळात, म्हणजेच २००३/०४ ते २०१३/१४ या दशकात शेतमालाच्या निर्यातवाढीचा सरासरी वार्षिक दर १९ टक्के होता. या काळात निर्यात ७.५ अब्ज डॉलरवरून ४३.२ अब्ज डॉलरवर पोहोचली. हाच वेग मोदी सरकारने कायम ठेवला असता तर निर्यात आतापर्यंत ८७ अब्ज डॉलरवर पोहोचली असती. सध्या निर्यात त्याच्या निम्मीही नाही.\nखनिज तेलाचे जागतिक बाजारात दर वाढत असल्याने स्थानिक बाजारात सरकारला पेट्रोल, डिझेलचे दर कमी करणे शक्य नाही. त्यामुळे महागाई वाढत आहे. डिसेंबर महिन्यात किरकोळ चलनवाढीचा दर १७ महिन्यांतील उच्चांकी पातळीवर गेला. महागाई अशीच वाढत राहिली तर रिझव्‍‌र्ह बँकेला व्याज दर चक्क वाढवावे लागतील. ते टाळण्यासाठी केंद्र सरकार मागील वर्षी जाहीर केलेल्या आधारभूत किमतीवर नाममात्र वाढ करण्याची शक्यता अधिक आहे. आधारभूत किमतीत ५० टक्के वाढ न झाल्याचे येत्या खरीप हंगामात स्पष्ट होईल. तेव्हा सरकारच्या कथनी आणि करणीतील फरकामुळे आपली फसवणूक झाल्याची शेतकऱ्यांना जाणीव होईल. त्यानंतर सरकार शेतकऱ्यांमध्ये अधिक अप्रिय बनण्याची शक्यता आहे. दीडपट आधारभूत किमतीची घोषणा करून जेटलींना सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र या फसव्या घोषणेचा परतावा त्यांना निवडणुकीत द्यावा लागण्याची शक्यता अधिक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://welcomeonlinejobs.blogspot.com/2015/07/2015-job-vacancy-latest-new-jobs-start.html", "date_download": "2018-10-20T00:32:06Z", "digest": "sha1:ZTT5HNTGAOVL3J5DQAX52ANZMTFZVIZN", "length": 12685, "nlines": 250, "source_domain": "welcomeonlinejobs.blogspot.com", "title": "2015 job vacancy latest new jobs start in india", "raw_content": "\nमहा भरती / महा भरती/ महा भरती\nमहाराष्ट् पोलीस - १६१३०\nपात्रता- १०वी/१२वी/आय टि आय पास\nटिप- सर्व फॉर्म अॉनलाईन भरणे सुरु आहे\nमित्रांनौ ही जाहिरात आप-आपल्या ग्रुप वर शेअर करा..\nडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे विविध पदांच्या 44 जागा.\nइंडिअन आर्मी मध्ये हवालदार पदांच्या 334 जागा.\nशासकीय वैद्यकीय महाविद्यालयामधील विविध विषयांच्या प्राध्यापक पदाच्या 117 जागा.\nआयुध निर्माण कारखान्यामध्ये विविध पदांच्या 210 जागा.\nस्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये प्रोबेशनरी अधिकारी पदांच्या 2000 जागा\nओएनजीसी, मुंबई येथे विविध पदाच्या 205 जागा.\nभारतीय हवाई दलात विविध पदांच्या 171 जागा.\nभारतीय स्टेट बँक मध्ये विविध पदाच्या 96 जागा.\nकोल्हापूर औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयात लिपिकांची पदे.\nलोकसभा सचिवालय येथे सिक्युरिटी असिस्टंट ग्रेड-2 (सुरक्षा साहाय्यक) पदाच्या 12 जागा.\nन्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये विविध पदाच्या 128 जागा.\nबीड जिल्हा परिषद आस्थापनेवर अंगणवाडी पर्यवेक्षिका पदांच्या जागा.\nसीमा सुरक्षा दला मध्ये स्पोर्टस् कोटाच्या अनुसार महिला व पुरुष खेळाडूंची कॉन्स्टेबल (जीडी) पदांच्या 346 जागा.\nउस्मानाबाद येथे 8 एप्रिल पासून खुली सैन्य भरती मेळाव्याचे आयोजन.\nपंजाब नेशनल बँकेमध्ये ऑफिसर पदांच्या 53 जागा.\nएयर इंडिया हवाई वाहतूक सेवेमध्ये सुरक्षा एजंट पदांच्या 402 जागा.\nएयर इंडिया मध्ये केबिन क्रु पदांच्या 435 जागा.\nभारतीय नौदलामध्ये पायलट, अधिकारी पदांच्या जागा.\nमहेश बँकेमध्ये अधिकारी पदांच्या जागा\nभारतीय विमानपत्तन प्रधीकारणामध्ये विविध पदांच्या 322 जागा.\nउस्मानाबाद येथील भूजल सर्वेक्षण कार्यालयात विविध पदांच्या 25 जागा.\nपरभणी जिल्हा सेतू समितीमार्फत पॅनेल तांत्रिक अधिकारी पदांच्या 13 जागा.\nगडचिरोली येथील भूजल सर्वेक्षण कार्यालयात विविध पदांच्या 31 जागा.\nबँक ऑफ महाराष्ट्रामध्ये सनदी लेखापाल पदांच्या 41जागा.\nनाशिक महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागात विविध पदांच्या 201 जागा.\nबृहनमुंबई महानगरपालिकेमध्ये सहाय्यक अभियंता पदांच्या 75 जागा.\nडॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ येथे विविध पदांची भरती.\nस्टाफ सलेक्शन कमिशन मार्फत इन्स्पेक्टर पदांच्या 2902 जागा.\nनांदेड जिल्हा सेतू समितीमार्फत पंनेल तांत्रिक अधिकारी पदांच्या 25 जागा\nबीड येथील भूजल सर्वेक्षण कार्यालयात विविध पदांच्या 31 जागा.\nनांदेड विधी व न्याय विभागात सरकारी वकील पदांच्या जागा.\nउस्मानाबाद जिल्हा परिषदेमध्ये कनिष्ट अभियंता पदांच्या 25 जागा.\nभारतीय रेल्वे मध्ये विविध पदांच्या 379 जागा.\nमहाराष्ट्रातील प्रत्येक गरजू विद्यार्थ्यापर्यन्त हा msg पोहोचवा. तुमच्या इतर ⓦⓗⓐⓣⓢⓐⓟⓟ मित्र आणि ग्रुप मध्ये जरूर ⏩फॉरवर्ड करा. तुमच्या 1⃣ फॉरवर्डमुळे तुमच्या मित्राला वरीलपैकी एखादी नौकरी मिळू शकेल.\nजोक्स चे मेसेजेस तर दिवसभर करत असता हे पन करून पहा.✅✅\nहिंदी ऑनलाइन पार्ट टाइम्स जॉब्स\nहिंदी ऑनलाइन पार्ट टाइम्स जॉब्स\nहिंदी ऑनलाइन पार्ट टाइम्स जॉब्स में आप सभी का स्वागत है\nऑनलाइन जॉब्स करना अब हर किसी को संभव है | इस जॉब्स को महिलाए , गृहिणी, विद्यार्थि , एवम् रिटायर्ड पर्सन , बेरोजगार , फ्रेशेर्स और...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} {"url": "https://www.marathimati.net/khopa/", "date_download": "2018-10-19T23:59:25Z", "digest": "sha1:5VRNP3IUGSBCF7CFP4HP54YYMHA4BWNO", "length": 5938, "nlines": 158, "source_domain": "www.marathimati.net", "title": "खोपा | Khopa", "raw_content": "\nअशी माझी रे चतुर\nजरा देख रे मानसा \nतेच दात, तेच ओठ\nतुले देले रे देवानं\nदोन हात दहा बोटं \nया वर्गातील आणखी काही लेख\nमाझा महाराष्ट्र – कविता\nस्त्री भ्रुणहत्या थांबवा, लेक वाचवा\nपिपात मेले ओल्या उंदिर\nश्रावण मासी हर्ष मानसी\nThis entry was posted in मराठी कविता and tagged ओठ, खोपा, चोच, जीव, झाड, झोका, दात, देव, पाखरे, बंगला, बहीणाबाई, बोटे, सुगरिण, हात on जुन 19, 2011 by संपादक.\n← वासना मनाला लांडगा आणि कुत्रा →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AD%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%A4-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%9C/", "date_download": "2018-10-19T23:31:08Z", "digest": "sha1:ALJTGIWAFDY3ZV6SLGSPWR3YRZNXS6VO", "length": 5817, "nlines": 127, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "भोसरीत सराईत गुन्हेगार जेरबंद | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nभोसरीत सराईत गुन्हेगार जेरबंद\nभोसरी – एमआयडीसी भोसरी पोलिसांनी एका सराईत गुन्हेगाराला गावठी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुसासह अटक केले आहे. ही कारवाई मंगळवारी करण्यात आली.\nभीम थापा या सराईत गुन्हेगारास अटक केली आहे. इंद्रायणीनगर येथे एक गुन्हेगार हत्यार घेऊन येणार असल्याची माहिती पोलीस शिपाई विजय दौडकर यांना मिळाली. त्यानुसार एमआयडीसीचे वरीष्ठ निरीक्षक भीमराव शिंगाडे, विजय टीकोळे, उपनिरीक्षक रावसाहेब वांबळे, अजय भोसले, रवींद्र तिटकारे, संदीप भोसले, संजय भोर, किरण काटकर, नवनाथ पोटे, विजय दौडकर, प्रसाद कलाटे, अमोल निघोट, किरण विश्‍वासे, विशाल काळे या पथकाने सापळा रचला. संशयीत भीम थापा हा आला असता त्याला ताब्यात घेऊन झडती घेतली. त्यावेळी त्याच्याकडे गावठी बनावटीचे पिस्तुल आणि जिवंत काडतुसे आढळून आली. त्याच्यावर यापूर्वी गंभीर गुन्हे दाखल आहेत.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleसातारा ( मेढा ) जिवे मारण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार\nNext articleअकरावीच्या चौथ्या फेरीतील प्रवेशासाठी मुदतवाढ मिळणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4742490802747173679&title=Rare%20MatchBox%20Exhibition&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-10-19T23:49:30Z", "digest": "sha1:BE4IYXKAHIFZ6GDCBE7B3VZJJGLUEGAZ", "length": 7503, "nlines": 121, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "दुर्मिळ काडेपेट्यांचे प्रदर्शन", "raw_content": "\nपुणे : भारत, रशिया, जपान, जर्मनी व युरोपातील विविध देशांमधील तब्बल पाचशे जुन्या काडेपेट्या पाहण्याची संधी सध्या पुणेकरांना उपलब्ध झाली आहे. ‘पु. ना. गाडगीळ आणि सन्स आर्ट इनिशिएटिव्ह’ अंतर्गत, कोथरूडमधील हॅपी कॉलनीतील पु. ना. गाडगीळ आणि सन्स लि.च्या दालनातील आर्ट गॅलरीत हे प्रदर्शन सुरू झाले आहे. प्रदर्शन सोमवार वगळता सर्वांना विनाशुल्क सकाळी ११ ते सायंकाळी आठ वाजेपर्यंत पाहण्यासाठी एक जुलैपर्यंत खुले राहणार आहे.\nया प्रदर्शनात भारत, रशिया, जपान, जर्मनी व युरोपातील विविध देशांमधील तब्बल पाचशे जुन्या काडेपेट्या असून, यात नावाजलेल्या व्यक्ती (राजकीय, कलाक्षेत्र), फळे, फुले, भाज्या, वाद्य, पेहराव आदी छापांच्या काडेपेट्यांचा समावेश आहे. यातील बहुतेक काडेपेट्या या सुमारे पन्नास ते ऐंशी वर्षांपूर्वीच्या आहेत. राजा रविवर्मा यांनी काढलेल्या काही निवडक चित्रांचे छाप काडेपेट्यांवरही छापण्यात आले होते. या प्रदर्शनात अशा तसेच, अन्य दुर्मिळ काडेपेट्याही आहेत.\nस्थळ : पु. ना. गाडगीळ आणि सन्स लि.\nवेळ : १ जुलैपर्यंत, सकाळी ११ ते सायंकाळी आठ (सोमवार वगळून)\nTags: पुणेपु. ना. गाडगीळ आणि सन्स आर्ट इनिशिएटिव्हराजा रविवर्माकोथरूडहॅपी कॉलनीपु. ना. गाडगीळ आणि सन्स लि.काडेपेट्याPuneMatch Box ExhibitionP. N. G and Sons Pvt LtdKothrudRaja Ravivarmaप्रेस रिलीज\nडॉ. पराग संचेती यांना ‘रोटरी व्होकेशनल एक्सलन्स अॅवॉर्ड’ प्रदान ‘पु. ना. गाडगीळ आणि सन्स’तर्फे अक्षय्य तृतीयेसाठी विशेष कलेक्शन ‘श्रुती इन्फोटेक’ची वाहनांसाठी ट्रॅकिंग सिस्टीम कोथरूडमध्ये रामनवमी​ साजरी पुण्याचे सचिन येलभर, विकास जाधव उपांत्य फेरीत\nअंजली इला मेननची मुरानो चित्रे...\nजिंदगी धूप तुम घना साया...\nकर्तव्यदक्ष गृहिणी ते जबाबदार समाजसेविका\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nअपूर्वाई वाटण्यासारखं ‘अपूर्व’ काम करणारी अपूर्वा\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nअंजली इला मेननची मुरानो चित्रे...\nसमतानगरमध्ये ६२वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/kokan/ratnagiri-news-state-drama-competition-81686", "date_download": "2018-10-20T00:21:24Z", "digest": "sha1:HXFGVUIO2HNH4M7HSX5PMYP5FPVWUFXV", "length": 16122, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "Ratnagiri News State Drama Competition ‘वरचा मजला रिकामा’ दिग्दर्शकाने फुलवलेली संहिता | eSakal", "raw_content": "\n‘वरचा मजला रिकामा’ दिग्दर्शकाने फुलवलेली संहिता\nशुक्रवार, 10 नोव्हेंबर 2017\nमाणसांना राहण्यासाठी स्वतःचं घरकुल मिळविणे जितकं कठीण आहे. तितकंच भाडेतत्त्वावर मिळालेली रूम टिकविणे हे कौशल्यच. शहरात नोकरीसाठी गरजूंची संख्या वाढत आहे. भाडेतत्त्वावर मिळालेली रूम टिकविण्यासाठी काय-काय खटाटोप करावा लागतो त्याचे विनोदी ढंगाने जाणारे सुंदर चित्रण आत्माराम सावंत यांच्या लिखाणातून व प्रयोगातून रसिकांना पाहायला मिळाले.\nमाणसांना राहण्यासाठी स्वतःचं घरकुल मिळविणे जितकं कठीण आहे. तितकंच भाडेतत्त्वावर मिळालेली रूम टिकविणे हे कौशल्यच. शहरात नोकरीसाठी गरजूंची संख्या वाढत आहे. भाडेतत्त्वावर मिळालेली रूम टिकविण्यासाठी काय-काय खटाटोप करावा लागतो त्याचे विनोदी ढंगाने जाणारे सुंदर चित्रण आत्माराम सावंत यांच्या लिखाणातून व प्रयोगातून रसिकांना पाहायला मिळाले. संहिता जुनी असली तरी वेगवान जीवन पद्धतीचा ठाव घेताना राज्य नाट्य स्पर्धेचे दुसरे पुष्प ‘श्रीरंग’ रत्नागिरी संस्थेने गाजवले. ७ कलाकारांनी अभिनयातून साकारलेले सहज सोपे विनोद, हशा आणि टाळ्यांच्या गजरात ‘वरचा मजला रिकामा’ या नाट्यप्रयोगाला रसिकांनी दाद दिली.\nशहरात नोकरी धंद्याच्या शोधार्थ येणारा गरजूंचा लोंढा वाढतोच आहे. नोकरी आणि राहण्यासाठी जागा मिळवताना सगळ्यांनाच अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. अनेक उचापती, कसरती कराव्या लागतात. शहरात मिळालेली वरच्या मजल्यावरची जागा टिकवण्यासाठी या नाटकाचा नायक दिगंबर अनेक खटपटी करतो. घरमालकाला अविवाहित आहे असे सांगतो. पत्नीलाही कल्पना नसते. एके दिवशी त्याचा जीवलग मित्र पोपट. त्यानंतर पत्नी लताही या रूमवर येते आणि सुरू होते ती कसरत. मित्र पोपट, पत्नी लता आणि घरमालकाची मुलगी मंजू यांना दिगंबर थापाबाजीतील कसरतीत सामिल करून घेतो. अखेर घरमालक शंभूराव त्याला घराबाहेर काढायला निघतात.\nयाचवेळी घरमालकाचे नोकर नानामामा हे मदतीला धावतात. पत्नी लताचे वडील राहण्यासाठी रूमवर येतात. तेव्हा दिगंबर घरमालक थोडा सायकीक असल्याचे भासवतो. मित्र पोपट पासून मंजूला दिवस गेले आहेत. पत्नी लता बहीण आहे असे सांगून वेळ मारून नेतो. घरमालक शुंभराव दिगंबरची बहीण म्हटल्यावर तिच्याशी लग्न करायचे म्हणतो. उत्तरार्धात मंजूला दिवस गेले नाहीत हे डॉक्‍टरांकडून स्पष्ट होते. तसेच नानामामा, लता आणि मंजू, पोपटही दिगंबरच्या उठाठेवीत सामील असल्याचे समोर येते. अशा रंजक आणि विनोदी कथेला भाग्येश खरे यांच्या दिग्दर्शनने अधिक फुलवले. कलाकारांचा अभिनय, नेपथ्य, प्रकाश योजना, पार्श्‍वसंगीतातही नाटकाचा विनोदी बाज संभाळला गेला. सहज सोप्या विनोदाने ‘वरचा मजला रिकामा’ नाटकाने रसिक प्रेक्षकांना खिळवून ठेवले.\n‘श्रीरंग’ संस्था गेली सोळा वर्षे नाट्यक्षेत्रात कार्यरत आहे. संस्थेच्या राज्य नाट्य स्पर्धेत गतवर्षी ‘एक्‍झिट’ नाटकाने प्रथम क्रमांक पटकावला होता. सातत्याने विविध विषय घेऊन संस्था काम करीत आहे. या वर्षी राज्य नाट्य स्पर्धेत विनोदी ढंगाने जाणारे नाटक व्हावे अशी कलाकारांची मागणी होती आणि ती सत्यात उतरली. प्रेक्षकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.\nदिगंबर- गोपाळ जोशी, पोपट- पराग मुळ्ये, नानामामा- सतीश काळे, मंजू- श्रद्धा मुळ्ये, लता-पल्लवी गोडसे, टूमणे वकील- पुरुषोत्तम केळकर, शंभूराव- प्रकाश केळकर.\nप्रकाश योजना ः प्रतीक गोडसे, नेपथ्य- सत्यजित गुरव, पार्श्‍वसंगीत- कांचन जोशी, रंगभूषा- उमेश गुरव, वेशभूषा- ज्योती खरे, सूत्रधार- प्रतिभा केळकर,\nकाही अपरिहार्य कारणामुळे (ता. १०) रोजी होणार नाटक रद्द झाले असल्याचे समन्वयक नंदकिशोर जुवेकर यांनी सांगितले\nस्थळ : मातोश्री हाइट्‌स, बॅंड्रा.. याने की बांद्रे. वेळ : निजानीज. काळ : रात्र आरंभ. पात्रे : हिंदुहृदयसम्राट क्रमांक दोन उधोजीसाहेब आणि...\nलग्नास नकार दिल्याने तरुणीची मॉर्फिंगद्वारे बदनामी\nनवी मुंबई - लग्नास नकार दिल्याने संतप्त झालेल्या एका तरुणाने नात्यातील तरुणीचे छायाचित्र मॉर्फिंग करून तिची बदनामी केली. प्रकाश देवकटे (21) असे...\n22 हजार शौचकुपांना अखेर मंजुरी\nमुंबई - धोकादायक शौचालये, तुटलेले दरवाजे आणि लाद्यांमुळे झोपडपट्ट्यांतील नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी मुंबईत 22 हजार शौचकूप बांधण्याचा...\nसोने खरेदीला चांगला प्रतिसाद\nपुणे - दसऱ्याच्या मुहुर्तावर सोने खरेदीला चांगला प्रतिसाद मिळाला. गेल्यावर्षीच्या तुलनेत सोने विक्रीत वाढ झाली नाही. लग्नसराई सुरू होणार...\nप्रतिष्ठेची झालर काढून घेतल्यास व्यसनांना आळा\nमहाभारतात ‘यक्षप्रश्‍न’ नावाची गोष्ट आहे. यक्षांच्या तलावात उतरल्यामुळे पुतळे झालेल्या भावांना वाचविण्यासाठी युधिष्ठिर यक्षाच्या प्रश्‍नांना उत्तरे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/keywords/vanka/word", "date_download": "2018-10-20T00:21:02Z", "digest": "sha1:TZPWRVDANJIZJD4JCDUDRQHUEVEOYMUL", "length": 8868, "nlines": 113, "source_domain": "www.transliteral.org", "title": "Keyword - vanka", "raw_content": "\nगणपतीला २१ दुर्वा वाहतांना काय मंत्र म्हणावा \nसंत वंकाच्या अभंगातून विठ्ठलाची भक्ती करून मोक्ष साधण्याचा मार्ग सापडतो.\nसंत वंका - चरण मिरवले विटेवरी दोनी \nसंत वंकाच्या अभंगातून विठ्ठलाची भक्ती करून मोक्ष साधण्याचा मार्ग सापडतो.\nसंत वंका - प्रेमाचा पुतळा विठोबा साव...\nसंत वंकाच्या अभंगातून विठ्ठलाची भक्ती करून मोक्ष साधण्याचा मार्ग सापडतो.\nसंत वंका - पांडुरंगावाचोनी दुजा कोण ...\nसंत वंकाच्या अभंगातून विठ्ठलाची भक्ती करून मोक्ष साधण्याचा मार्ग सापडतो.\nसंत वंका - एक एकादशी जरी हो पंढरीसी ...\nसंत वंकाच्या अभंगातून विठ्ठलाची भक्ती करून मोक्ष साधण्याचा मार्ग सापडतो.\nसंत वंका - चोखियाचे घरी चोखियाची कां...\nसंत वंकाच्या अभंगातून विठ्ठलाची भक्ती करून मोक्ष साधण्याचा मार्ग सापडतो.\nसंत वंका - चोखियाचे घरा आले नारायणा ...\nसंत वंकाच्या अभंगातून विठ्ठलाची भक्ती करून मोक्ष साधण्याचा मार्ग सापडतो.\nसंत वंका - तुळसी वृंदावनी उभा तो ब्र...\nसंत वंकाच्या अभंगातून विठ्ठलाची भक्ती करून मोक्ष साधण्याचा मार्ग सापडतो.\nसंत वंका - मग पंढरीराणा बोलतसे वाणी ...\nसंत वंकाच्या अभंगातून विठ्ठलाची भक्ती करून मोक्ष साधण्याचा मार्ग सापडतो.\nसंत वंका - सोयराईनें मनी करोनी विचार...\nसंत वंकाच्या अभंगातून विठ्ठलाची भक्ती करून मोक्ष साधण्याचा मार्ग सापडतो.\nसंत वंका - आम्ही तो जातीचे आहेती महा...\nसंत वंकाच्या अभंगातून विठ्ठलाची भक्ती करून मोक्ष साधण्याचा मार्ग सापडतो.\nसंत वंका - येरी म्हणे मज काय देतां स...\nसंत वंकाच्या अभंगातून विठ्ठलाची भक्ती करून मोक्ष साधण्याचा मार्ग सापडतो.\nसंत वंका - इतुक्यामाजी चोखा घरासी तो...\nसंत वंकाच्या अभंगातून विठ्ठलाची भक्ती करून मोक्ष साधण्याचा मार्ग सापडतो.\nसंत वंका - कौतुकें आनंदे लोटल कांही ...\nसंत वंकाच्या अभंगातून विठ्ठलाची भक्ती करून मोक्ष साधण्याचा मार्ग सापडतो.\nसंत वंका - न पुसतां गेला बहिणीचीया घ...\nसंत वंकाच्या अभंगातून विठ्ठलाची भक्ती करून मोक्ष साधण्याचा मार्ग सापडतो.\nसंत वंका - चोखियाचे घरी नवल वर्तले \nसंत वंकाच्या अभंगातून विठ्ठलाची भक्ती करून मोक्ष साधण्याचा मार्ग सापडतो.\nसंत वंका - संसार दुःखें पीडिलों दाता...\nसंत वंकाच्या अभंगातून विठ्ठलाची भक्ती करून मोक्ष साधण्याचा मार्ग सापडतो.\nसंत वंका - आपुलिया ब्रीदा आपण सांभाळ...\nसंत वंकाच्या अभंगातून विठ्ठलाची भक्ती करून मोक्ष साधण्याचा मार्ग सापडतो.\nसंत वंका - कासया गा मज घातिलें संसार...\nसंत वंकाच्या अभंगातून विठ्ठलाची भक्ती करून मोक्ष साधण्याचा मार्ग सापडतो.\nसंत वंका - उपाधीच्या भेणें आलोंसे शर...\nसंत वंकाच्या अभंगातून विठ्ठलाची भक्ती करून मोक्ष साधण्याचा मार्ग सापडतो.\nकोणती वस्तु खाण्यातून वर्ज्य अथवा तिचा त्याग केल्याने काय पुण्य किंवा फळ मिळते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://kahipan.wordpress.com/tag/%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3/", "date_download": "2018-10-20T00:24:11Z", "digest": "sha1:ZP5WENPZ5WMRWE3Y6LJRO3XWQEBAF26Z", "length": 26235, "nlines": 136, "source_domain": "kahipan.wordpress.com", "title": "सकाळ | काहीपण....", "raw_content": "\nकुठेतरी छानसे वाचलेले ……\nजन्म ” काहीपण ” चा\nयावर आपले मत नोंदवा\n“दुध, फळं : वाढत्या महागाईतील श्रीमंतीचं लक्षण”\nदोन महिन्यांपूर्वी एका छोट्याशा आजारपणाचं निमित्तं होऊन मला हॉस्पिटल मध्ये भरती व्हावं लागलं. उपचारांच्या दरम्यान रोज राउंडला येणाऱ्या डॉक्टरांशीही छान ओळख झाली होती. त्यात सर्वात सिनिअर होते – डॉ. पवार. हॉस्पिटलचे मालकही तेच होते. साधारण पन्नाशीला आलेले असावेत. मध्यम बांधा, उंच आणि चेहेऱ्यावर कमालीचं तेज. रोज सकाळी ११ वाजता आणि संध्याकाळी ६ वाजता ते राउंडला आले की, ICU मधलं वातावरणच बदलून जात असे. त्यांच्या चेहेऱ्यावरच हास्य आणि या वयातही असलेला सळसळता उत्साह पाहून वाटे की, त्यांना पाहण्यासाठी तरी महिन्यातून किमान एकदा मी याच हॉस्पिटलमध्ये भरती व्हावे.”काही माणसं आजन्म टवटवीत कशी राहतात ना.. काल रात्री पवार डॉक्टरांना एक वाजता तातडीने कुणावरतरी उपचारासाठी घरून यावं लागलं. रात्री इतक्या उशीराही किती फ्रेश होते ते. काय खातात ना अशी माणसं कुणास ठाऊक… काल रात्री पवार डॉक्टरांना एक वाजता तातडीने कुणावरतरी उपचारासाठी घरून यावं लागलं. रात्री इतक्या उशीराही किती फ्रेश होते ते. काय खातात ना अशी माणसं कुणास ठाऊक…” मी न राहवून शेजारीच उभ्या असलेला नर्सला बोलले. “फळं खातात ताई.” ती लगेच उत्तरली. “श्रीमंत आहेत ते.. रोज जेवताना फळं, दुध.. असं सगळं खाल्ल्यावर फ्रेश राहणार नाही तर काय..” मी न राहवून शेजारीच उभ्या असलेला नर्सला बोलले. “फळं खातात ताई.” ती लगेच उत्तरली. “श्रीमंत आहेत ते.. रोज जेवताना फळं, दुध.. असं सगळं खाल्ल्यावर फ्रेश राहणार नाही तर काय.. आपण मध्यमवर्गीय लोक साधं भाजी, भात, आमटी, चपाती खाणार… इच्छा असली तरी ही अशी चैन आपल्याला कशी जमायची आपण मध्यमवर्गीय लोक साधं भाजी, भात, आमटी, चपाती खाणार… इच्छा असली तरी ही अशी चैन आपल्याला कशी जमायची” एरवी फारसं न बोलणाऱ्या सुजाता नर्सकडून आज हे असं काहीतरी ऐकून मला थोडा धक्काच बसला होता. ती कामाला निघून गेली. पुढे काही दिवसांनी मी बरी होऊन घरी आले. तिची वाक्यं मात्र मनात खोल घर करून राहिली.\nकाळ किती बदलला आहे नाही.. अगदी अलीकडे पर्यंत गाडी, बंगला, मोबाईल, टीवी, फ्रीज… उंची कपडे, दागदागिने.. या गोष्टी समाजात श्रीमंतीचं प्रतिक मानल्या जात असत. काही महिन्यांपूर्वी बाबांनी कार घेतली तेव्हापासून अचानक त्यांची सगळी कामं पटापट व्हायला लागली. लोकं त्यांच्याशी पूर्वीपेक्षा जास्त अदबीने बोलायला लागले. पूर्वीचेच बाबा आणि पूर्वीचीच गावातील माणसं… पण एका चारचाकी गाडीची इतकी कमाल. तरीही हे ठीक आहे. पण या यादी मध्ये दुध, फळं, तूप.. याची भर कधी पडली अगदी अलीकडे पर्यंत गाडी, बंगला, मोबाईल, टीवी, फ्रीज… उंची कपडे, दागदागिने.. या गोष्टी समाजात श्रीमंतीचं प्रतिक मानल्या जात असत. काही महिन्यांपूर्वी बाबांनी कार घेतली तेव्हापासून अचानक त्यांची सगळी कामं पटापट व्हायला लागली. लोकं त्यांच्याशी पूर्वीपेक्षा जास्त अदबीने बोलायला लागले. पूर्वीचेच बाबा आणि पूर्वीचीच गावातील माणसं… पण एका चारचाकी गाडीची इतकी कमाल. तरीही हे ठीक आहे. पण या यादी मध्ये दुध, फळं, तूप.. याची भर कधी पडली फक्त भात, भाजी, भाकरी खाणारी माणसं मध्यमवर्गीय आणि रोज आहारात फळं, पालेभाज्या, दुध-दही भरपूर असणारे श्रीमंत. खरंच आहे हे. वाढत्या महागाईपुढे कुणाचं काहीही चालत नाहीये. दुध ही तर अगदी रोजच्या जीवनातील अत्यावश्यक गोष्ट. त्याचेही भाव सामान्यांच्या खिशाला न परवडणारे झालेत. रोजच्या चहाला जेमतेम पुरेल इतकंच दुध विकत घेणाऱ्या खिशासाठी रोज एक कप दुध पिणे हा चैनीचाच विषय ठरतो. फळंही आजकाल सोन्याच्या भावात तोलली जातात. १००-१५० रुपये डझन सफरचंद फक्त भात, भाजी, भाकरी खाणारी माणसं मध्यमवर्गीय आणि रोज आहारात फळं, पालेभाज्या, दुध-दही भरपूर असणारे श्रीमंत. खरंच आहे हे. वाढत्या महागाईपुढे कुणाचं काहीही चालत नाहीये. दुध ही तर अगदी रोजच्या जीवनातील अत्यावश्यक गोष्ट. त्याचेही भाव सामान्यांच्या खिशाला न परवडणारे झालेत. रोजच्या चहाला जेमतेम पुरेल इतकंच दुध विकत घेणाऱ्या खिशासाठी रोज एक कप दुध पिणे हा चैनीचाच विषय ठरतो. फळंही आजकाल सोन्याच्या भावात तोलली जातात. १००-१५० रुपये डझन सफरचंद एवढा पैसा घालून आजारी न पडण्यापेक्षा… न खाऊन आजारी पडलो तरीही या पेक्षा कमी पैशात औषधं घेऊन बरं होता येतं. खाण्याच्या पदार्थांपेक्षा औषधं स्वस्त… हीच आजची वस्तूस्थिती झाली आहे. परंतु देशाचे नियोजन मंडळ जेव्हा ३२ रुपयांपेक्षा कमी खर्च हाच जर गरिबीचा निकष लावीत असेल… तर तुम्ही-आम्ही तरी काय करणार…\nएका बाजूला महागाईच्या नावाने ओरडणारी सामान्य जनता, गृहिणी, कॉलेजवयीन मुलं-मुली… दोन-दोन मोबाईल, पिझ्झा हट, महागड्या हॉटेल मध्ये चैन करतानाही दिसते. घर चालवायचं कसं.. या विषयावर तासन-तास चर्चा रंगवणाऱ्या सुजाण महिला मंडईमध्ये भाजीवालीशी हुज्जत घालून १-२ रुपयाचा डिस्काउंट पदरात पडून घेतात. फळवाल्याच्या गाडीजवळ जाऊन किंमत विचारून परत जाताना दिसतात. पण याच बायका घरी जाताना मुलांना आवडतं म्हणून फास्ट-फूड विकत घेतानाही नजरेस पडतात. या दिवसांत घरखर्चाची तोंडमिळवणी करण्यासाठी विशेष कसब आत्मसात करण्याची गरज आहे हे नक्की. बिस्कीटं, वडापाव, गाड्यांवरचे पदार्थ, अनावश्यक फोनकॉल …. यावर होणारा रोजचा खर्च जर टाळला तर कदाचित या महागाई मध्येही घरातल्या स्त्रीला घर चालवणं जमू शकेल. न जाणो नजीकच्या भविष्यात “घर चालवावे कसे” याचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्थाही सुरु होतील… आणि सामान्य वर्गाच्या मुळातल्या हजारो खर्चात या संस्थेच्या फीच्या खर्चाचीही भर पडेल…\nआपण खरच कीती बिझी आहोत \nजानेवारी महीन्याच्या एका सकाळी वॉशिंग्टनमधील मेट्रो रेलवे स्टेशन वर एक माणुस येउन बसला आणि त्याने व्हायोलीन वाजवायला सुरुवात केली. त्याने सुमारे ४५ मिनिटे सुमधुर संगीताच्या सहा फैरी वाजवल्या. सकाळ असल्याने कामावर जाणार्‍या हजारो माणसांची लगबग त्यावेळी स्टेशनवर होती. काही मिनिटे झाली आणि एका वॄद्ध गृहस्थाचे त्या वादकाकडे लक्ष गेले. आपला वेग थोडासा मंदावुन ते तेथे काही क्षण थांबले आणि पुन्हा लगबगीने आपल्या मार्गाला लागले. त्यानंतर काही मिनिटांतच त्या वादकाची पहीली कमाई झाली. एका महीलेने एक डॉलर त्याच्या दीशेने भिरकावला आणि न थांबताच ती तेथुन निघुन गेली. आणखी काही मिनिटांनंतर एक माणुस ते गाणे ऐकण्यासाठी थांबला, पण घड्याळाकडे लक्ष जाताच घाईघाईने पुन्हा चालु लागला. त्याला बहुदा ऑफीसमध्ये जायला उशीर झाला होता. मात्र एका ३ वर्षाच्या मुलाचे त्याच्याकडे लक्ष गेले आणि तो तेथेच उभा राहुन अगदी मनापासुन त्या वादकाकडे आणि वादनाकडे लक्षपुर्वक पाहु लागला. तो मुलगा त्याच्या आईबरोबर होता आणि त्याची आई त्याला पुढे जाण्यासाठी ओढतच नेत होती. तेथुन जाणार्‍या प्रत्येक मुलासोबत असेच होत होते. प्रत्येक मुल ते गाणे ऐकायला थांबु पाहत होते आणि प्रत्येक पालक त्यांना ओढुन नेत होते. ४५ मिनिटांच्या वादनात फक्त ६ जणांना ते गाणे ऐकण्यासाठी क्षणभर का होईना थांबावेसे वाटले. जवळपास २० लोकांनी त्या वादकाला पैसे दीले मात्र तेही न थांबता तेथुन निघुन गेले. त्या वादकाने ३२ डॉलर्सची कमाई केली. पण जेव्हा त्याने वादन थांबवले तेव्हा संगीत बंद झाल्याचे कोणाच्या लक्षात देखील आले नाही. कोणी टाळ्या वाजवल्या नाहीत की त्याला शाबासकी दीली नाही. कोणालाही हे कळले नाही की तो वादक दुसरा तीसरा कोणीही नसुन जगातील सर्वोत्कॄष्ट व्हायोलीन वादक जोशुआ बेल हा होता. आणि त्याने वाजवलेली तान हे सुमारे ३.५ दशलक्ष डॉलर्स इतक्या कीमतीचे व्हायोलीनवर बनलेले जगातील सर्वोत्कॄष्ट संगीत होते. स्टेशनवर व्हायोलीन वाजवण्याच्या दोनच दिवस आधी बॉस्टनमधील एका सभागॄहात झालेल्या त्याच्या कार्यक्रमाची तीकीटे अगदी १०० डॉलर प्रतीव्यक्ती इतक्या जास्त किमतीला गेली होती. ही एक सत्य घटना आहे. खरेतर विविध गोष्टींचा आस्वाद घेण्याच्या लोकांच्या पद्धतीवर आणि प्राधान्यांवर प्रकाश टाकण्यासाठी केलेला हा एक प्रयोग होता. या प्रायोगाचा मुख्य हेतु खालील काही प्रश्नांचा उलगडा करणे हा होता. – एखाद्या सार्वजनीक ठीकाणी आणि अयोग्य वेळी आपण सौंदर्याचा, कलेचा आस्वाद घेतो का – तो घेण्यासाठी आपण थांबतो का – तो घेण्यासाठी आपण थांबतो का – अगदी वेगळ्याच मार्गाने नकळत समोर आलेल्या कलाकौशल्याला आपण तीतक्याच रसीकतेने वाखाणतो का – अगदी वेगळ्याच मार्गाने नकळत समोर आलेल्या कलाकौशल्याला आपण तीतक्याच रसीकतेने वाखाणतो का या प्रयोगाचा एक निश्कर्ष असा देखील काढता येइल की – जर जगातील सर्वोत्कृष्ट वादकाचे सर्वोत्कृष्ट संगीत ऐकण्यासाठी एक क्षण थांबण्यासाठी आपल्याकडे वेळ नसतो , तर मग विचार करा दररोज अशा कितीतरी गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करतो आहे या प्रयोगाचा एक निश्कर्ष असा देखील काढता येइल की – जर जगातील सर्वोत्कृष्ट वादकाचे सर्वोत्कृष्ट संगीत ऐकण्यासाठी एक क्षण थांबण्यासाठी आपल्याकडे वेळ नसतो , तर मग विचार करा दररोज अशा कितीतरी गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करतो आहे बघा विचार करा आणि आपली उत्तरे आपणच शोधण्याचा प्रयत्न करा…\nकिती जण ऑनलाईन आहेत\nहुंडा फक्त मुलगाच मागतो का…\nआपले वेद आणि प्राचीन ज्ञान\nएकत्रित अनुभवायचे हे काही दिवस\nआता वीडियो कंपोझिटिंग आणि एडिटिंग शिका मराठी मधून\nनाशिकचा पाऊस दरोडेखोर आहे😱🤓 एकदा पडला तर अख्खा सराफ बाजार आणि भांडी बाजार लुटून नेतो😇😇😇😇😇😇😇😅😅😅😅😅😅😅😜 😨☔🙄☔😂☔ कोकण चा पाऊस …….. लग्न झाल्यावर संसारात गुंतून जातो तसा एकदा सुरवात झाली की शेवट पर्यंत धो धो धो धो धो धो पडतो … ☔☔☔🌧🌧🌧💦💦💦 😝😂😜 पुण्याचा पाऊस बायकांसारखा. त्या चिडल्या कि धड स्पष्ट बोलत नाहीत. नुसती दिवसभर पिरपिर […] […]\n😅😄😄😂😁😉 कंप्यूटर इंजीनियरिंग च्या मुलीची एका मुलाने छेड काढली… तिने शिवी अशी दिली … अरे ऐ……………… पेनड्राइव चं झाकण…… पैदाइशी Error…… VIRUSच्या कार्ट्या….. Excelची Corrupt File…… जर 1 Click मारली ना तर ज़मीनी वरुन……. Delete होउन…….म्हसनात Install होशिल……. 😂😂😂😂😂😂😂😂😂😂 😂😂😂😂😂😂😂😂😂 […]\nएक चुक झलि आहे; बहुतेक 'फीड' बन्द आहे. पुन्हा नन्तर प्रयत्ण करा.\nदीपावलीच्या व नवीनवर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ही दीपावली आपल्याला सुख समाधानाची आणि भरभराट देणारी जाओ\nमागील पोस्ट मध्ये आपण ॲनिमेशन काय असते, तसेच ॲनिमेशनचे कोण कोणते प्रकार आहेत हे समजून घेतले आहे. ह्या पोस्ट मध्ये आपण ॲनिमेशन फिल्मची प्रोसेस समजून घेणार आहोत. एखादी ॲनिमेशन फिल्म बनायला साधारण पणे २ ते 3 वर्ष लागतात. त्यासाठी बरेच मनुष्य बळ देखील लागते. या फिल्म साठी अनेक डिपार्टमेंट मधून काम केले जाते. त्यातील 3 […] […]\nहुंडा फक्त मुलगाच मागतो का...\nआपले वेद आणि प्राचीन ज्ञान\nएकत्रित अनुभवायचे हे काही दिवस\nजन्म \" काहीपण \" चा\n​दुआ में याद रखना....\napple body Challenge contact marathi speach steve jobs translation अखेर अचानक आई आधार आवाज आस्वाद उत्तर एक कंठ कथा कर्करोग कारण किशोरी खरेदी गोष्ट ग्लास चंद्र चहा टीवी डाव डॉक्टर दार दिवस दिवाळी दीपावली दोन धक्का नवीनवर्ष निर्णय पटकन पत्नी पन्नाशी पूजा प्रतिक प्रश्न प्रेयसी फटाके बाबा बेल बॉम्ब भरभराट भानगड मराठी माणुस मित्र मुलगा मुलगी रात्री रुपये लक्ष्मि लग्न लहान विवाहित व्हॅलेंटाईन शर्ट शीळ शुभेच्छा सकाळ सत्य समाधान सरकार साडी सुख हार्दिक हास्य हॅपी हॅपी व्हॅलेंटाईन\nमला यत्ता चौथी पर्यंत हिंदी यायचं नाही.. शाळेत विषयच नव्हता.. यायचं नाही म्हणजे नाही…अजाबात नाय… म्हणून जे काही दिसेल ते मराठीतच समजून घ्यायचं.. मुकद्दर का सिकंदर हा सिनेमा.. आम्ही चाळकरी पोरं “मुकंदर का सिकंदर” असं म्हणायचो.. आणि त्याचा अर्थ आमच्या दृष्टीनं लिटरली मराठी होता: “मुकंदर …का सिकंदर” म्हणजे “चहा की कॉफी” .. “मुकंदर ऑर […]\nजरूर वाचा…. आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे कि ताजमहाल प्रेमाची निशाणी म्हणून ओळखला जातो……. पण काही इतर गोष्टी जे फार कमी लोक जाणतात त्या ह्या अश्या———— १) मुमताज हि शहाजहानची ४ थी बायको होती. २) मुमताजशी लग्न करता याव म्हणून शहाजहानने तिच्या नवऱ्याचा खून केला. ३) मुमताज तिच्या १४ व्या बाळंतपनात मेली. ४) त्या नंतर शहाजहानने […]\nशेवटी संस्कृती म्हणजे बाजरीची भाकरी… वांग्याचे भरीत.. गणपतीबाप्पा मोरया ची मुक्त आरोळी. केळीच्या पानातली भाताची मूद आणी त्यावारचे वरण. उघड्या पायांनी तुडवलेला पंचगंगेचा काठ… मारूतीच्या देवळात एका दमात फोडलेल्या नारळातली उडालेले पाणी… दुस-याचा पाय चूकुन लागल्यावर देखील आपण प्रथम केलेला नमस्कार.. दिव्या दिव्यादिपत्कार… आजीने सांगितलेल्या भुतांच्या गोष्टी… मारुतीची न जळणारी आणि वाटेल तेव्हा लहानमोठी होणारी […]\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/cricket-exclusive-kohli-is-similar-to-lara-when-it-comes-to-sledging-mcgrath/", "date_download": "2018-10-19T23:58:46Z", "digest": "sha1:J43GGUWFH4ZKOYPK4SOERFVNGJZLI6RZ", "length": 8722, "nlines": 67, "source_domain": "mahasports.co.in", "title": "या कारणामुळे कोहली-लाराशी पंगा घेणे गोलंदाजांना पडले महागात", "raw_content": "\nया कारणामुळे कोहली-लाराशी पंगा घेणे गोलंदाजांना पडले महागात\nया कारणामुळे कोहली-लाराशी पंगा घेणे गोलंदाजांना पडले महागात\n भारत विरुद्ध इंग्लंड संघात एजबस्टन मैदानावर सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने गुरुवारी (2 आॅगस्ट) पहिल्या डावात 149 धावांची शतकी खेळी केली आहे.\nकोहलीच्या या खेळीने तो इंग्लंडमध्ये धावा करु शकत नाही असे टीका करणाऱ्यांची तोंडे बंद केली आहेत.\nविराट कोहलीच्या या खेळीने ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅकग्राथ भारावून गेला आहे. चेन्नईमधील एका कार्यक्रमात ग्लेन मॅकग्राथने विराटचे कौतूक करताना, कोहली आणि विडिंजचा महान माजी फलंदाज ब्रायन लारा यांच्यातील साम्य सांगितले.\n“जेव्हा एखादा गोलंदाज विराट किंवा लाराला ते लयीत असताना स्लेज करतात तेव्हा ते मोठी खेळी करतात. कालचा दिवस विराटचा होता त्यामुळे तो काल मोठी खेळी करणारच होता. विराटचा स्वभाव नैसर्गिकरीत्या आक्रमक आहे. त्यामुळे जेव्हा विराट फॉर्ममध्ये असतो तेव्हा त्यालाही स्लेजिंगच्या आव्हानांचा सामना करायला आवडते.” असे ग्लेन मॅकग्राथ म्हणाला.\nसध्या ग्लेन मॅकग्राथ चेन्नईत एमआरएफ पेस फाउंडेशन गोलंदाजीची प्रशिक्षण देण्यासाठी आला.\n४८ वर्षीय मॅकग्राॅ आॅस्ट्रेलियाकडून १२४ कसोटी सामने खेळला असून त्यात त्याने २१.६४च्या सरासरीने ५६३ विकेट्स घेतल्या आहेत. केवळ ३० कसोटी सामन्यात मॅकग्राॅने इंग्लंडविरुद्ध २०.९२च्या सरासरीने १५७ विकेट्स घेतल्या आहेत.\nक्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.\n-दिग्गज ब्रायन लाराच्या विश्वविक्रमाला विराट कोहलीकडून धक्का\n-यापूर्वी जगातील कोणत्याच क्रिकेट संघाच्या कर्णधाराने असा निर्णय घेतला नसेल\nISL 2018: मोसमातील पहिल्या महाराष्ट्र डर्बीत मुंबईविरुद्ध पुणे सिटीचा पराभव\nनेमार ज्युनियरने मोडला पेलेंचा हा विक्रम\nVideo: या कामगिरीमुळे रोहित शर्माने पृथ्वी शॉला मिठीच मारली\nऑस्ट्रेलिया पहिल्यांदाच खेळणार या संघाविरुद्ध टी २० सामना\nVideo: तीन दिवसांत क्रिकेटमध्ये झाले तीन विचित्र धावबाद\nटाॅप ३- आज प्रो कबड्डीत होणार हे तीन मोठे पराक्रम\nISL 2018: भेदक मार्सेलिनोच्या पुनरागमनाचे पुणे सिटीला वेध\nएचसीएल आशियाई टेनिस अजिंक्यपद २०१८ स्पर्धेत अव्वल व आंतरराष्ट्रीय खेळाडू झुंजणार\nअखिल भारतीय सुपर सिरीज् टेनिस स्पर्धेत पुण्याच्या राधिका महाजनला दुहेरी मुकुट\nISL 2018: चेन्नईने केली पराभवाची हॅट्ट्रीक\nसलग दुसऱ्या दिवशी क्रिकेटमध्ये ‘कहर’, विचित्र रनआऊटची मालिका सुरुच\nझी महाराष्ट्र कुस्ती दंगलमध्ये ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी खेळणार या टीमकडून\nनागराज मंजूळे आता कुस्तीच्या मैदानात, विकत घेतली झी महाराष्ट्र कुस्ती दंगलमधील ही टीम\nटाॅप ३- प्रो कबड्डीच्या ६व्या हंगामात ५०पेक्षा जास्त गुण घेणारे ३ खेळाडू\nटीम इंडीयाने गाठली आहे या पाच देशांविरुद्ध वनडे सामन्यांची शंभरी\nक्रिकेटपटू दिपक चहरच्या घरी चोरीचा प्रयत्न करणाऱ्या सहा जणांना अटक\nविराटने डिजाईन केलेल्या शूजची अशी आहे किमंत\nपुण्यात होणाऱ्या कबड्डी, क्रिकेट सामन्यांचे असे आहेत तिकीट दर\nभारत-विंडीज यांच्यातील चौथ्या वनडेच्या तिकीट विक्रीला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार\nकपिल देव, अनिल कुंबळेला मागे टाकत रविंद्र जडेजा करणार मोठा पराक्रम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/503554", "date_download": "2018-10-20T00:21:57Z", "digest": "sha1:ZDV7CUQJH6D3ZPVXVJY3X76OM6X3GUED", "length": 13497, "nlines": 47, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "स्वाईन फ्ल्यूचा फास आवळतोय,सात महिन्यात - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सांगली » स्वाईन फ्ल्यूचा फास आवळतोय,सात महिन्यात\nस्वाईन फ्ल्यूचा फास आवळतोय,सात महिन्यात\nपावसाळा आणि वातावरणातील बदलामुळे स्वाईन फ्लूच्या संशयित रूग्णांमध्ये वाढ होऊ लागली आहे. जानेवारीपासून सांगली जिल्हयात सोळा पैकी चार रूग्णांचा स्वाईन फ्ल्यू ने मृत्यू झाला आहे. तर गेल्या आठ ते दहा दिवसांत तीन स्वाईन फ्लूचे रूग्ण दाखल झाले होते.त्यातील दोघांचा मृत्यू झाला आहे. तासगाव तालुक्यातील सावळज येथील एका युवकाचा स्वाईन फ्लू ने मृत्यू झाल्यानंतर आरोग्य खडबडून जागे झालेल्या आरोग्य यंत्रणेने गावात स्वच्छता आणि औषध फवारणी केली. संशयित रूग्णांची तपासणीही केली. पण नंतर त्या मृताचा प्रयोगशाळेचा अहवाल निगेटीव्ह आल्याने सर्वाचाच जीव भांडय़ात पडला. अन्य शहरांप्रमाणे स्वाईन फ्ल्यूचे सांगलीत रूग्ण आढळत नसले तरी यंत्रणा सतर्क झाली आहे. नागरिकांनीही घाबरून न जाता परिसर स्वच्छतेबरोबरच दक्षता घेतली पाहिजे.\nशहरासह जिल्हयात दाखल झालेल्या स्वाईन फ्लूच्या रूग्णांची माहिती जिल्हा शल्य चिकीत्सकांकडे कळवणे सर्व हॉस्पीटलना सक्तीचे करण्यात आले आहे. तरीही मिरजेतील एका मोठया हॉस्पीटलमध्ये स्वाईन फ्ल्यू ने मृत्यू झालेल्या रूग्णाची माहिती दिली नसल्यावरून नातेवाईकांसह एका संघटनेनेही आंदोलन केले. एकूणच सध्याची परिस्थीती पहाता स्वाईन फ्ल्यूच्या रूग्णांची संख्या वाढण्याची भिती डॉक्टरांकडून व्यक्त करण्यात येत आहे. यावर्षी जानेवारीपासून स्वाईन फ्ल्यूच्या दाखल झालेल्या सोळा पैकी चौघांचा मृत्यू झाला आहे. तर एकाचा मृत्यूनंतर स्वॅब रिपोर्ट निगेटीव्ह आला आहे.\nगेल्या आठवडयात स्वाईन फ्लूच्या दाखल करण्यात आलेल्या संशयित दोन रूग्णांचे स्वॅब पुणे प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले होते. दोघांचाही अहवाल निगेटीव्ह आला आहे .पण दोघांचा अहवाल पॉझीटीव्ह आला असल्याचे सांगण्यात आले. पावसाळा सुरू झाला असला तरी सांगली शहरासह जिल्ह्यात मोठा पाऊस झाला नाही.पण वातावरणातील बदलामुळे सध्या थंडी ताप सर्दी खोकल्याचे रूग्ण वाढले आहेत. याच आजारातून पुढे स्वाईन फ्ल्यू चा विषाणू हल्ला करू शकतो. परिणामी स्वाईन फ्ल्यूचे रूग्ण दाखल होण्याची शक्यता जास्त आहे.\nगेल्या सहा महिन्यात वसंतदादा सर्वोपचार रूग्णालय आणि खासगी रूग्णालयात स्वाईन फ्लूचे 16 संशयित रूग्ण दाखल झाले होते. त्यातील पाच रूग्णांचा स्वॅब तपासणी अहवाल पॉझीटीव्ह आला असून त्यातील चौघांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. तर गतवर्षी स्वाईन फ्लूचे अठरा संशयित रूग्ण दाखल झाले होते.पण सन 2015 या वर्षात स्वाईन फ्ल्यूच्या रूग्णांची संख्या मोठया प्रमाणावर वाढली होती. त्या वर्षभरात 272 संशयित रूग्ण आढळले होते. त्यातील 75 रूग्णांची तपासणी अहवाल पॉझीटीव्ह आला होता.तर 26 जणांचे मृत्यू झाले होते. तेव्हापासून सिव्हीलमध्ये स्वाईन फ्लूच्या रूग्णांसाठी स्वतंत्र विभागाच सुरू करण्यात आला आहे.\nत्यामुळे वसंतदादा सर्वोपचार रूग्णालयात स्वाईन फ्लूच्या संशयित रूग्णांवर उपचारासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. चोवीस तास अतिदक्षता विभाग सुरू करण्यात आला असून स्वाईन फ्ल्यूच्या रूग्णांसाठी व्हेन्टीलेटरही राखीव ठेवण्यात आली आहेत. आपगोंडा नरसगोंडा पाटील वय 82 रा.कोरोची ता.हातकणंगले येथील वृध्दाच्या स्वाईन फ्ल्यू ने नुकताच मृत्यू झाला. त्यानंतर खासगी रूग्णालयासह शासकीय आरोग्य यंत्रणाही जागी झाली आहे.\nत्यापुर्वी सांगलीतील कलानगर येथील एक महिला स्वाईन फ्ल्यू मुळे वसंतदादा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आली आहे. पण त्यानंतर परिसरात औषध फवारणी आणि स्वच्छता करण्यात आली. महापालिका क्षेत्रात अद्यापही घाणीचे साम्राज्य आणि दलदल,डुकरांचा सुळसुळाट आहे. यावर कार्यवाही करण्याची मागणी होत आहे.\nघसा दुखणे, सुरवातीला ताप येतो,खोकला अशी लक्षणे प्राथमिक अवस्थेत आढळतात. पण पुढे खोकला आणि ताप वाढत गेल्यास न्युमोनियाची लागन होते. मधुमेह,जुनाट दमा असणारे ज्येष्ठ तसेच लहान मुलांना धोका जास्त असतो. ज्यांची प्रतिकार शक्ती कमी असते त्यांना स्वाईन फ्ल्यूचा धोका जास्त असतो. त्यामुळे यापैकी कोणताही आजार झाल्यास घरगुती उपाय न करता डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.\nसिव्हीलमध्ये चोवीस तास कक्ष,नागरिकांनीही दक्षता घ्यावीःडॉ.साळुंखे\nस्वाईन फ्ल्यूच्या रूग्णांसाठी वसंतदादा सर्वोपचार रूग्णालयात स्वतंत्र कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.तसेच गंभीर रूग्णांसाठी अतिदक्षात विभागात व्हेन्टीलेटर राखीव ठेवण्यात आले आहे. तरीही नागरिकांनी घाबरून न जाता दक्षता घ्यावी. असे आवाहन जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.संजय साळुंखे यांनी केले आहे. कोणताही ताप हा स्वाईन फ्ल्यू नसतो.त्यामुळे घाबरून न जाता डॉक्टरांसचा सल्ला घ्यावा.पुर्ण वेळ विश्रांती घ्यावी. सकस आहार योग्य व्यायामावर भर द्यावा. पावसाळयात हातगाडय़ांवरील खाद्यपदार्थ खाणे पुर्णतःटाळावे. असे आवाहनही डॉ.साळुंखे यांनी केले आहे.\nमतमोजणी यंत्रणा सज्ज, चार तासात निकाल कळणार\nखिद्रापुरेच्या साखळीतील दोन एजंट गजाआड\nस्वाईन फ्लूचा आणखी एक बळी\nजिल्हय़ातील मध्यम-लघु प्रकल्पात अवघा 25 टक्के पाणीसाठा\nक्लीनर मानेचा खून गळा आवळून\nसाडेपाच लाखाची दारू जप्त\nसंशोधकांनी अनुभवली ‘तिलारी’ची समृद्धी\nनिरवडेत वीज पडून तरुण ठार\nप्रचंड गडगडाटाने कुडाळ हादरले\nमालवणात ‘स्वस्थ भारत’ सायकल रॅलीचे स्वागत\nकुडाळला कीर्तन महोत्सवास प्रारंभ\nआश्वासनांच्या कात्रणांचे लवकरच प्रदर्शन\nचैतन्यमय वातावरणात दौडीची यशस्वी सांगता\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/537511", "date_download": "2018-10-20T00:18:16Z", "digest": "sha1:F3PB7AY2KKBGKX7FSCCDTXIYAYOVQ6KQ", "length": 8134, "nlines": 42, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "भाजप सरकारच्या विरोधात राष्ट्रवादीचे हल्लाबोल आंदोलन - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सांगली » भाजप सरकारच्या विरोधात राष्ट्रवादीचे हल्लाबोल आंदोलन\nभाजप सरकारच्या विरोधात राष्ट्रवादीचे हल्लाबोल आंदोलन\nसोलापूर शहर-जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने निरीक्षक प्रदीप गारटकर यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी भाजप सरकारच्या विरोधात हल्लाबोल आंदोलन करून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.\nभाजपा सरकार सत्तेवर तीन वर्षे पूर्ण झाली. मात्र या सरकारने केवळ घोषणा दिली परंतु कोणत्याच प्रकारची कामे केलेली नाहीत. त्यामुळे सामान्य जनता त्रस्त आहे. अशा विविध प्रश्नासाठी भाजप सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार घोषणाबाजी करीत हल्लाबोल आंदोलन करण्यात आले.\nजनता उतरली रस्त्यावर. सरकार नाही भानावर, धनगर, मराठा, मुस्लिम आरक्षणावर सरकार नाही भानावर, जनतेच्या पैशाची बचत करा, फसव्या जाहिराती बंद करा, ढिम्म सरकार हलवू चला, फसव सरकार हटवू चला, स्मार्ट सिटीचे सल्लागार कोटय़ावधीचे लुटमार, शेतकऱयांचे सातबारा ताबडतोब कोरे करा, शेतकऱयांना सरसकट कर्जमाफी द्या, अशा विविध घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील परिसर दणाणून गेला होता. तसेच विविध घोषणेचे फलकही पदाधिकारी कार्यकर्ते यांनी घेतलेले होते.\nतीन वर्षापासून सत्तेवर असलेले भाजपा-शिवसेना सरकार सर्वच आघाडय़ावर सपशेल अपयशी ठरले आहे. अनेक पोकळ घोषण देवून सरकारने राज्यातील जनतेची फसवणूक केली आहे. सर्वत्र महागाई वाढलेली आहे. त्यामुळे फसव्या भाजपा सरकारला धडा शिकविण्यासाठी नागरिकांनी रस्त्यावर उतरले पाहिजे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे निरीक्षक प्रदीप गारटकर यांनी केले.\nहल्लाबोल आंदोलन प्रसंगी कार्याध्यक्ष संतोष पवार, माजी महापौर मनोहर सपाटे, माजी शहराध्यक्ष महेश गादेकर, माजी महापौर जनार्दन कारमपुरी, सुभाष पाटणकर, माजी उपमहापौर प्रवीण डोंगरे, मल्लेश बडगु, महिला निरीक्षक निर्मला बावीकर, प्रदेश सचिव वैशाली गुंड, महिला आघाडी शहरध्यक्ष सुनीता रोटे, युवक शहराध्यक्ष जुबेर बागवान, सुहास कदम, चंद्रकांत पवार, जनार्दन बोराडे, डॉ. गोवर्धन संचू, अनिल पानसे, आनंद मुस्तारे, प्रशांत बाबर, जावेद खैरादी, श्रीनिवास कोंडी, युवराज माने, राज बिटला, अहमद मासूलदार, अमीर शेख, करेप्पा जंगम, सिया मुलाणी, संगीता कांबळे, गौरा कोरे यांच्यासह राष्ट्रवादीचे अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.\nसांगलीत काळापैसावाल्यांवर फौजदारीची तयारी सुरू\nम्हैसाळ’ चा तपास डॉक्टर महिला पोलीस अधिकाऱयांकडे-पंकजा मुंडे यांची माहिती\nप्रक्षाळपूजेने गेला विठठलाचा शिण\nसाडेपाच लाखाची दारू जप्त\nसंशोधकांनी अनुभवली ‘तिलारी’ची समृद्धी\nनिरवडेत वीज पडून तरुण ठार\nप्रचंड गडगडाटाने कुडाळ हादरले\nमालवणात ‘स्वस्थ भारत’ सायकल रॅलीचे स्वागत\nकुडाळला कीर्तन महोत्सवास प्रारंभ\nआश्वासनांच्या कात्रणांचे लवकरच प्रदर्शन\nचैतन्यमय वातावरणात दौडीची यशस्वी सांगता\nशिलंगण मैदानावर सीमोल्लंघन कार्यक्रम\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%B6_%E0%A4%88%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F_%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A5%80", "date_download": "2018-10-20T00:15:32Z", "digest": "sha1:L2HSH5RFH7QY5ZCSLJ7HTYQ2F4KFM3GB", "length": 17857, "nlines": 183, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी - विकिपीडिया", "raw_content": "ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी\nद ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ही सतराव्या शतकात इंग्लंडमध्ये स्थापन झालेली एक कंपनी होती. या कंपनीच्या स्थापनेमागचा मुख्य उद्देश ईस्ट इंडीझ प्रदेशांत व्यापार करण्याचा होता परंतु कालांतराने या कंपनीचा सगळा व्याप भारतातच झाला. मेह्ता नामक भारतीय आता या कंपनीचा मालक आहे.[१]\nया लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.\nहा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.\nलेखन ससंदर्भ; तटस्थ, वस्तुनिष्ठ, अधिकतम नि:संदिग्ध, तर्कसुसंगत, समतोल, साक्षेपी- समिक्षीत ससंदर्भ टिकेसह, अद्ययावत ठेवा.\nप्रथम (मी/आम्ही/आपण) अथवा द्वितीय (तू/तुम्ही) पुरुषी लेखन, वाचकाला संबोधन, विशेषणे, आलंकारीकता, कथाकथन वर्णनात्मकता, स्वत:ची व्यक्तिगत मते, भलावण, प्रबोधन, व्यक्ति अथवा समुहलक्ष्य तर्कदोष, प्रताधिकार भंग टाळा.\nलेखात सुयोग्य विभाग बनवा, इतर विकिपीडिया लेखांना अंतर्गत दुवे जोडा, वर्गीकरण करा\n१६१२ स्वालीच्या लढाईत पोर्तुगिजांचा पराजय -जहांगिराची मर्जी प्राप्त\n१६४७ पर्यंत २३ वखारी ९० कर्मचारी\n१६७० सैन्य बाळगण्याचे,युद्धाचे ब्रिटीश अधिकार\n१७१७ जहांगिर बाद्शहा कडून व्यापारास कर माफी\n१७५७ प्लासी च्या लढाईत रॉबर्ट क्लाईव्हचा विजय\nकंपनी आणि ती भारतात करत असलेल्या अत्याचाराची माहिती त्याकाळच्या ब्रिटिश लोकांना होती आणि काही ब्रिटिश आणि स्कॉटिश विचारवंतांनी तिच्यावर टीकेची झोड सुद्धा उठवलेली होती. ह्यांत प्रमुख नाव होते ते म्हणजे ऍडम स्मिथ ह्यांचे. ऍडम स्मिथ, डेविड ह्यूम इत्यादी स्कॉटिश enlightenment चे मुख्य विचारवंत होते. वैयक्तिक स्वातंत्र्य, फ्री ट्रेड, भांडवलशाही इत्यादी विषयावर ऍडम स्मिथ ला जनक मानले जाते. त्यांनी ह्या सर्व गोष्टींना scandal म्हणून कडाडून विरोध केला. अश्या प्रकारच्या मोनोपोलीने ईस्ट इंडिया कंपनीला माज चढेल असे त्यांचे मत होते त्या शिवाय ब्रिटिश जनतेचे ह्यांत किती नुकसान आहे हे त्याने दाखवून दिले. “An Inquiry Into the Nature and Causes of the Wealth of Nations” (1776) ह्या पुस्तकांत त्यांनी जे काही लिहिले ते आज सुद्धा अर्थशास्त्रांत शिकवले जाते आणि त्यांना आधुनिक अर्थशास्त्राचा जनक मानले जाते.[२]\nभारतीय लोकांना सुद्धा ईस्ट इंडिया कंपनीत भाग असायला पाहिजे आणि राजकीय नियंत्रणा पेक्षा भारतात जास्तीत जास्त व्यापार करणे हे कंपनीचे धोरण असायला पाहिजे असे त्यांचे म्हणणे होते.\nब्रिटिश जनतेने ह्या सर्वांच्या विरुद्ध आवाज उठवला तयारीस सुद्धा त्यांना फरक पडत नसे. कवडीच्या मोलांत सुद्दा जरी वस्त्रे आणि इतर सामान कंपनीने प्राप्त केले तरी ब्रिटिश जनतेला मात्र अव्वाच्या सव्वा दाम देऊनच विकत घ्यायला मिळायचे. त्याशिवाय जे सैनिक कंपनी बरोबर जायचे त्यांचा खर्च कंपनी करायची नाही तर राजा करायचा म्हणजे करदात्याच्या पैशातून. ईस्ट इंडिया कामपणीच्या धोरणाने भारतीय मालाचा दर्जा सुद्धा कमी कमी होत होता आणि उलट वाढलेल्या युद्धानी ब्रिटिश सैनिकांचे जीव जायचे ते वेगळे. ह्यामुळे सामान्य जनतेत ईस्ट इंडिया कंपनीचा रोष वाढला होता. त्यात अमेरिकन लोकांची भरभराट आणि त्यांनी ज्या पद्धतीने ब्रिटिश लोकांना युद्धांत तर हरवलेच वरून ब्रिटिश राजसत्ता आणि त्यांचा अनागोंदी कारभाराचे वारंवार जे वाभाडे काढले त्यामुळे सामान्य जनता पेटून उठली होती.\nईस्ट इंडिया कंपनीचा एकूण व्यवहार त्या काळी इंग्लंडच्या GDP च्या २% इतका होता. म्हणजे त्या दृशीतकोणातून ईस्ट इंडिया कंपनी इंग्लंड साठी इतकी महत्वाची नव्हती पण इंग्लंडच्या करदात्यांचा प्रचंड पैसा सुद्धा ईस्ट इंडिया कंपनीच्या मोनोपोलीच्या रक्षणा साठी खर्च होत होता. आणि तो पैसा इंग्लंड मधील कदाचित १००-२०० लोकांच्या हातातून जात होता. त्यांच्यासाठी तो फार होता.\nब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी इन आउर टाईम कार्यक्रमात बीबीसी रेडिओ ४ वरील चर्चा. (प्रत्यक्षात ऐका) (इंग्रजी भाषा)\n↑ \"ईस्ट इंडिया कंपनी - मराठी साहित्य कट्टा\". marathi.bookstruck.in (en मजकूर). 2018-06-25 रोजी पाहिले.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nईस्ट इंडिया कंपनी (ईआयसी), ज्याला माननीय ईस्ट इंडिया कंपनी (एचआयसी) किंवा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि अनौपचारिकरित्या जॉन कंपनी म्हणून ओळखले जाते, [1] ही इंग्रजी व नंतर ब्रिटिश संयुक्त-स्टॉक कंपनी होती [2] \"ईस्ट इंडीज\" (किंवा सध्याच्या मुदतीमध्ये मेरीटाइम दक्षिणपूर्व आशिया) सह व्यापारासाठी स्थापना केली परंतु मुख्यतः भारतीय उपमहाद्वीप व क्विंग चाइना यांच्याशी व्यापार संपुष्टात आला.\nमूलतः \"ईस्ट इंडीजमध्ये लंडनच्या व्यापार्यांचे राज्यपाल आणि व्यापार्यांचे व्यापारी\" म्हणून चार्टर्ड, कंपनीच्या व्यापारातील अर्धे भाग, खासकरून मूळ कापड, रेशीम, इंडिगो डाई, मीठ, खनिज तेल, चहा आणि अफीम यासह इतर मूलभूत वस्तूंच्या खात्यावर होते. . कंपनीने भारतात ब्रिटीश साम्राज्याची सुरवात केली. [3]\n31 डिसेंबर 1600 रोजी कंपनीने क्वीन एलिझाबेथला एक रॉयल चार्टर प्राप्त केला, ज्याने अशाच पद्धतीने तयार केलेली अनेक पूर्व युरोपीय ईस्ट इंडिया कंपन्यांमध्ये ती जुनी ठरली. श्रीमंत व्यापारी आणि अमीर मित्रांनी कंपनीचे शेअर्स धारण केले. [4] सुरूवातीला सरकारकडे कोणतेही शेअर्स नव्हते आणि त्यांचे अप्रत्यक्ष नियंत्रण होते.\nब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ ऑगस्ट २०१८ रोजी १६:४८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=category&layout=blog&id=25&Itemid=2&limitstart=120", "date_download": "2018-10-20T00:54:42Z", "digest": "sha1:YJ4LOIQIJHDTMEB2LFMHFHOOB6EX5S57", "length": 30173, "nlines": 306, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "महाराष्ट्र", "raw_content": "\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nमद्यक्रांतीचे राजकीय सत्तापीठ बारामतीमध्ये - डॉ. अभय बंग\nमहाराष्ट्राचे मद्यराष्ट्र असे रूपांतर झाले असून राज्यातील मद्यक्रांतीचे सत्तापीठ बारामतीमध्ये आहे, अशा शब्दांत सामाजिक कार्यकर्ते अभय बंग यांनी रविवारी हल्ला चढविला.\nतीन वर्षांत २४ तास पाणीपुरवठा करण्याची अजितदादांनीच दिली ग्वाही\nपिंपरी-चिंचवड शहराला २४ तास पाणीपुरवठा करण्याची घोषणा फसवी ठरल्याने तोंडघशी पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रसने पुन्हा २४ तास पाणी देण्याचे गाजर दाखवण्यास सुरूवात केली आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगवीत बोलताना येत्या ३ वर्षांत २४ तास पाणीपुरवठा करण्याची ग्वाही दिली आहे.\nउसाला पश्चिम महाराष्ट्रापेक्षा जास्त भाव - अमित देशमुख\nमराठवाडय़ातील साखर कारखानदारी पश्चिम महाराष्ट्रापेक्षा सरस असून यावर्षी मांजरा परिवारातील कारखाने उसाला पश्चिम महाराष्ट्रापेक्षा अधिक भाव देतील, अशी घोषणा आमदार अमित देशमुख यांनी मांजरा, विकास, जागृती, प्रियदर्शनी व रेणा साखर कारखान्याच्या गळीत हंगामप्रसंगी बोलताना केली.\nपरिचारिकेचा विनयभंग; दोन आरोपींना अटक\nवसमत तालुक्यातील हयातनगर प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेल्या एका परिचारिकेवर श्याम शिवलिंगप्पा महाजन व भरत साहेबराव सारंग या दोघांनी शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला.\nवाशीममध्ये ८ लाखांचा गुटखा जप्त\nआंध्रप्रदेशातून चोरटय़ा मार्गाने गुटखा विक्रीसाठी वाशीमच्या काळ्याबाजारात आणणारा ट्रक शुक्रवारी रात्री येथील स्थानिक गुन्हे शाखा व वाशीम शहर पोलिसांच्या पथकाने वाशीम-अकोला महामार्गावर पकडला. या गुटख्याची किंमत ८ लाख ४ हजार २४० रुपये असल्याची माहिती वाशीम शहर पोलीस ठाण्यात प्रभारी ठाणेदार परशुराम राठोड यांनी दिली.\n..तरच शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील\nनितीन गडकरी यांचे प्रतिपादन\nवार्ताहर, जळगाव, रविवार, ४ नोव्हेंबर २०१२\nदेशाची अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी शेतमालास रास्त भाव मिळण्याबरोबर ग्रामीण भागात शेतीमालावर प्रक्रिया करणारे उद्योग उभारणे गरजेचे आहे. त्यामुळे या भागातील बेरोजगारांना रोजगार मिळेल व शहराकडे येणारे लोंढे थांबतील आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्याही थांबतील, असे प्रतिपादन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी केले. फैजपूर येथील मधुकर सहकारी साखर कारखान्याच्या ३७ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ शनिवारी गडकरी यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते.\nआम्हीही मराठी, दुसरीकडून टपकलो नाही\nशिवसेना- मनसेवर अजित पवारांचे टीकास्त्र\nउपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर प्रथमच िपपरी बालेकिल्ल्यात आलेल्या अजित पवार यांनी शनिवारी चौफेर फटकेबाजी केली. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांना जमीन दिल्याचे जोरदार समर्थन करतानाच अजितदादांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांना मात्र चांगलेच चिमटे काढले.\n‘सरकारने सत्तेचा अधिकार गमावला’\nससंद बरखास्तीची अण्णा हजारेंची मागणी\nघटनेचे पालन न करणाऱ्या सरकारला सत्तेतत राहण्याचा अधिकार नसल्याचा आरोप करीत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी संसद बरखास्त करण्याची मागणी शनिवारी सायंकाळी ब्लॉगद्वारे केली.\nताडोबातील व्याघ्रदर्शनासाठी बुकिंग हाऊसफुल\nदिवाळी व नाताळात होणार पर्यटकांची गर्दी\nतब्बल चार महिन्यांनी न्यायालयाने बंदी उठविल्यानंतर ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांनी गर्दी केली असून दिवाळी व नाताळाच्या सुटय़ांची बुकिंग आतापासूनच हाऊसफुल्ल झालेली आहे. व्याघ्रदर्शनाचे पर्यटकांना असलेले आकर्षण लक्षात घेता बंदीनंतरही ताडोबाने गर्दी खेचली आहे.\nआंतरखोरे पाणी परिवहनाचे १३ प्रस्ताव पुन्हा रखडणार\nराज्यातील सिंचन प्रकल्पांच्या प्राधान्यक्रमाचा विषय ऐरणीवर आला असताना दहा वर्षांपूर्वी सादर करण्यात आलेल्या आंतरखोरे पाणी परिवहनाचे १३ प्रस्ताव मात्र पुन्हा रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.\nपोहरेंचा जामीन अर्ज फेटाळला\nसुरक्षा रक्षक खून प्रकरण\nगोळीबारात झालेल्या सुरक्षा रक्षकाच्या मृत्यूप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले देशोन्नतीचे मालक व मुख्य संपादक प्रकाश पोहरे यांचा जामीन अर्ज शनिवारी न्यायालयाने फेटाळून लावला.\nसेवाग्रामला साकारणार आंतरराष्ट्रीय दर्जाचा ‘गांधी फॉर टूमारो’ प्रकल्प\nसेवाग्राम आश्रमाच्या अमृतमहोत्सवी वर्षांनिमित्त हे स्थळ आंतरराष्ट्रीय दर्जाचे पावनस्थळ करण्याच्या हेतूने ३०० कोटी रुपये खर्चाचा ‘गांधी फॉर टुमारो’ हा प्रकल्प साकारण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी जयश्री भोज यांनी दिली.\nमहात्मा गांधींजींचे सर्वसमावेशक विचार भावी पिढीपुढे ठेवण्याचा मुख्य हेतू या प्रकल्पामागे आहे.\nगोवंश हत्या: शिवसेना, भाजपचा निषेध मोर्चा\nजिल्ह्य़ात काही तालुक्यांतील गावांमध्ये झालेल्या गोवंश हत्येचा निषेध करण्यासाठी शिवसेना, भाजप व विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाने धडक दिली.\nमालवणच्या तारकर्ली समुद्रात पुणे येथील दोन अभियंते बुडाले; तीन जण बचावले\nमालवण-तारकर्ली येथील समुद्रात पुणे येथील आयटी पार्कमधील दोन सॉफ्टवेअर अभियंते समुद्रात बुडाले, तर तिघेजण बालबाल बचावले. समुद्रात चेंडूने खेळणाऱ्या या तरुणांना अंदाज आला नसल्याने दोघांना समुद्राने पोटात घेतले.\nएचपीटी महाविद्यालयात पत्रकारितेवर आज व्याख्यान\nजिल्हा माहिती कार्यालय व एचपीटी महाविद्यालयातील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे वृत्तपत्रविद्या पदवी अभ्यासक्रम केंद्र यांच्यातर्फे ४ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजता ‘बाळशास्त्री जांभेकर व आजकालची पत्रकारिता’ या विषयावर ज्येष्ठ पत्रकार सुरेश अवधूत यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.\nप्रकाश पोहरेंचा यांचा जामीन अर्ज फेटाळला\nसुरक्षा रक्षक खून प्रकरण\nगोळीबारात झालेल्या सुरक्षा रक्षकाच्या मृत्यूप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले देशोन्नतीचे मालक व मुख्य संपादक प्रकाश पोहरे यांचा जामीन अर्ज शनिवारी न्यायालयाने फेटाळून लावला.\nपेट्रोलपंप दरोडय़ापाठोपाठ भरदिवसा २ लाखांची लूट\nशहराच्या वेगवेगळ्या भागात चोरटय़ांनी मोठा धुमाकूळ घातला. शुक्रवारी रात्री शहरालगत पेट्रोलपंपावर झालेल्या दरोडय़ानंतर शनिवारी भरदिवसा एका इसमाची दोन लाख रुपयांची बॅग चोरटय़ांनी लंपास केली.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नांदेड-पूर्णा रस्त्यावरील पेट्रोलपंपावर शुक्रवारी रात्री दहा वाजता अनोळखी तिघे आले.\nकोणत्याही चौकशीस तयार - गडकरी\n‘‘विविध आरोपांची राळ उडवून विरोधी पक्षांना जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात आहे. परंतु त्यामुळे काही फरक पडणार नाही. पूर्ती ग्रुपसह कोणत्याही चौकशीस सामोरे जाण्यास आपण तयार आहोत. कुठलाही भ्रष्टाचार केला नसताना बिनबुडाचे आरोप आपणावर केले जात आहेत,’’ अशी तोफ भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी शनिवारी येथे बोलताना डागली.\nमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याने अमरीश पटेल यांना बळ\nधुळे, शनिवार, ३ नोव्हेंबर २०१२\nडबघाईला गेलेली जिल्हा बँक, शिरपूर साखर कारखाना आणि अन्य लहान-मोठय़ा कारणांनी काँग्रेसविरोधात वाढलेले जनमत थोपविण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा दौरा आ. अमरीश पटेल यांच्या राजकीय अस्तित्वासाठीचा मोठा आधार ठरल्याचे मानले जात आहे. एवढेच नव्हे तर, माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्या मेळाव्यास केवळ औपचारिक उपस्थिती लावत आणि दाजींविषयी कोणतेही विधान न केल्याने भविष्यात पटेल यांची बाजू वरचढ ठरण्याची शक्यता आहे.\nवक्तृत्व स्पर्धेत धुळ्याच्या ‘जयहिंद’चे यश\n‘सोशल मीडियामुळे आजची तरुण पिढी संस्कारहीन बनली आहे काय’ या विषयावर मालेगाव एज्युकेशन सोसायटीतर्फे आयोजित आंतर जिल्हास्तरीय वादविवाद स्पर्धेत येथील जयहिंद शैक्षणिक संस्थेच्या जयहिंद हायस्कूलमधील ऋतुजा जवाहर पाटील व अश्विनी विजय साळुंखे या दोन्ही विद्यार्थिनींच्या संघाने पहिला क्रमांक मिळविला.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-parbhani-green-chilli-quintal-600-1000-rupees-12323", "date_download": "2018-10-20T00:44:02Z", "digest": "sha1:PSDMUNSP7BFUYAKECTLJNLWJNZXKXMS6", "length": 18271, "nlines": 152, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Parbhani in green chilli per quintal 600 to 1000 rupees | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपरभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते १००० रुपये\nपरभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते १००० रुपये\nशनिवार, 22 सप्टेंबर 2018\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता. २१) हिरव्या मिरचीची ७० क्विंटल आवक होती. हिरव्या मिरचीला प्रतिक्विंटल ६०० ते १००० रुपये दर मिळाला, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.\nयेथील फळे-भाजीपाला मार्केटमध्ये स्थानिक परिसर तसेच अन्य जिल्ह्यांतून भाजीपाल्यांची मोठ्या प्रमाणावर आवक वाढली आहे. वांगे, टोमॅटो, गवार, भेंडी, चवळी आदी भाज्यांची स्थानिक परिसरातून आवक येत आहे. मेथीची बीड जिल्ह्यातून आवक होत आहे. आवक वाढल्याने सर्वच प्रकारच्या भाजीपाल्याचे दर कमी झाले आहेत.\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता. २१) हिरव्या मिरचीची ७० क्विंटल आवक होती. हिरव्या मिरचीला प्रतिक्विंटल ६०० ते १००० रुपये दर मिळाला, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.\nयेथील फळे-भाजीपाला मार्केटमध्ये स्थानिक परिसर तसेच अन्य जिल्ह्यांतून भाजीपाल्यांची मोठ्या प्रमाणावर आवक वाढली आहे. वांगे, टोमॅटो, गवार, भेंडी, चवळी आदी भाज्यांची स्थानिक परिसरातून आवक येत आहे. मेथीची बीड जिल्ह्यातून आवक होत आहे. आवक वाढल्याने सर्वच प्रकारच्या भाजीपाल्याचे दर कमी झाले आहेत.\nशुक्रवारी (ता. २१) शेंगवर्गीय भाज्यांमध्ये शेवग्याची ८ क्विंटल असताना प्रतिक्विंटल १५०० ते २००० रुपये दर मिळाले. वालाची ३ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १५०० ते २५०० रुपये दर मिळाले. गवारीची १० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल १५०० ते २००० रुपये दर मिळाले. चवळीची ३ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल १५०० ते २००० रुपये दर मिळाले. पालेभाज्यांमध्ये पालकाची १५ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ४०० ते ८०० रुपये दर मिळाले. चुक्याची ७ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ७०० ते १००० रुपये दर मिळाले. शेपूची १० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ८०० ते १५०० रुपये दर मिळाले.\nमेथीच्या २० हजार जुड्यांची आवक होऊन प्रतिशेकडा ३०० ते ६०० रुपये दर मिळाले. कोथिंबिरीची ९० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ४०० ते १००० रुपये दर मिळाले. वेलवर्गीय भाज्यांमध्ये दोडक्याची १५ क्विंटल आवक असतांना प्रतिक्विंटल २००० ते २५०० रुपये दर मिळाले. कारल्याची ८ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १५०० ते २००० रुपये दर मिळाले.\nकाकडीची ७० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १५०० ते २००० रुपये दर मिळाले. दुधी भोपळ्याची ८ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ४०० ते ६०० रुपये दर मिळाले. गोल भोपळ्याची ७ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ५०० ते ८०० रुपये दर मिळाले. लाल भोपळ्याची २० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ३०० ते ५०० रुपये दर मिळाले. टोमॅटोची ८०० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ३०० ते ६०० रुपये दर मिळाले. वांग्याची ३५ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल १५०० ते २००० रुपये दर मिळाले. ढोबळ्या मिरचीची १५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ६०० ते १२०० रुपये दर मिळाले.\nफ्लॅावरची ५० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ५०० ते १००० रुपये दर मिळाले. कोबीची ३५ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ७०० ते १२०० रुपये दर मिळाले. मुळ्याची ६ हजार नग आवक होऊन प्रतिशेकडा २०० ते ३०० रुपये दर मिळाले. बीट रुटची ४ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ७०० ते १२०० रुपये दर मिळाले. लिंबांची २० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १५०० ते ३००० रुपये दर मिळाले.\nमिरची टोमॅटो गवा बीड beed कोथिंबिर\nभाजीपाला पिकांची रोपवाटिका तयार करताना\nभाजीपाला पिकांची रोपवाटिका करताना योग्य ती काळजी घेतल्यास पुनर्लागवडीनंतरच्या काळातील अने\nपुण्यात फुलांची ७ काेटींची उलाढाल\nपुणे ः फूल उत्पादक शेतकऱ्यांची भिस्त असणाऱ्या नवरात्र आणि दसऱ्याला विशेष मागणी असलेल्या झ\nकशी टिकेल पांढऱ्या सोन्याची झळाळी\nराज्यात कापूस वेचणीला सुरवात होऊन दसऱ्याच्या मुहूर्तावर बऱ्याच शेतकऱ्यांनी विक्रीही चालू\nपरभणीत फ्लाॅवर प्रतिक्विंटल २००० ते २५०० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nवनस्पतीतील संजीवकांमुळे अवकाशातही उत्पादन घेणे...\nपोषक घटकांची कमतरता आणि गुरुत्वाकर्षण कमी असणे या दोन कारणांमुळे चंद्र किंवा अन्य ग्रहांव\nभाजीपाला पिकांची रोपवाटिका तयार करतानाभाजीपाला पिकांची रोपवाटिका करताना योग्य ती काळजी...\nपरभणीत फ्लाॅवर प्रतिक्विंटल २००० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...\nपुण्यात फुलांची ७ काेटींची उलाढालपुणे ः फूल उत्पादक शेतकऱ्यांची भिस्त असणाऱ्या...\nयोग्य प्रमाणातच वापरा युरियानत्र पानांच्या पेशीमध्ये हरित लवकाची निर्मिती...\nवनस्पतीतील संजीवकांमुळे अवकाशातही...पोषक घटकांची कमतरता आणि गुरुत्वाकर्षण कमी असणे या...\nराज्यातील काही भागात अंशतः ढगाळ वातावरणमहाराष्ट्राच्या पश्‍चिम किनारपट्टीवर म्हणजेच कोकण...\nसांगली जिल्हा बॅंकेला कर्जमाफीसाठी...सांगली ः राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज...\nगूळ, बेदाणा, काजू महोत्सवास पुणे येथे...पुणे : दिवाळीच्या निमित्ताने ग्राहकांना रास्त...\n'सरकारला दुष्काळाची दाहकता लक्षात येईना'पुणे : यंदा ऑक्टोबर महिन्यातच धरणांमधील...\nकर्नाटकात दुष्काळ जाहीर, मग...मुंबई : ग्रामीण महाराष्ट्र दुष्काळात...\nऊसतोड मजूर महामंडळाला शंभर कोटींचा निधी...बीड : याआधीच्या सरकारने दहा वर्षांत अडीच...\nहिवरेबाजारमध्ये मांडला पाण्याचा ताळेबंदनगर ः आदर्श गाव हिवरेबाजारमध्ये...\nमाण, खटाव तालुक्यांत पाणीटंचाई वाढलीसातारा ः रब्बी हंगामाच्या तोंडावर पाऊस...\nपुणे जिल्ह्यात खरिपात ६९ टक्के पीक...पुणे ः यंदा पाऊस वेळेवर न झाल्याने शेतकऱ्यांकडून...\nबुलडाणा जिल्ह्यात १ लाख ६५ हजार...बुलडाणा ः या रब्बी हंगामात जिल्ह्यात एक लाख...\nयवतमाळ जिल्ह्यात जिल्हा प्रशासन उभारणार...यवतमाळ ः शेतीला पूरक व्यवसायाची जोड देत...\nअकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...\nदुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...\nकोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर : खरीप पिकांची काढणी वेगात...\nसोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/mithila-palkar-web-quin-bollywood-karwaan/", "date_download": "2018-10-19T23:31:30Z", "digest": "sha1:2GATCCMBKJJEJYDVIRFYDDDFPSMO3QNB", "length": 12195, "nlines": 151, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मिथीला पालकर…वेबक्वीन ते बॉलीवूड अभिनेत्री | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमिथीला पालकर…वेबक्वीन ते बॉलीवूड अभिनेत्री\nडाव्या डोळ्यांवर बट ढळली\nजयवंत कुलकर्णी यांनी गायलेले हे गीत पुन्हा एक चर्चेत आलं होतं ते नवोदित अभिनेत्री मिथिला पालकरमुळे. तिने गायलेले कफ सॉंग आजही युवकांच्या तोंडून ऐकायला मिळते. मिथिला पालकरची खरी ओळख युट्यूब वेबसिरीज “गर्ल इन द सिटी’ आणि “लिटल थिंग्ज’मध्ये झाली. 2013 मध्ये वांद्रे इथल्या एमएमके कॉलेजमधून पदवी मिळवल्यानंतर मिथिलाने आपल्या करियरला सुरवात केली. “कट्टी बट्टी’ नंतर तिने अनेक छोट्या मोठ्या जाहिराती केल्या. त्यानंतर 2017 मध्ये मिथिलाने मराठी चित्रपट “मुरंबा’तून एन्ट्री केली. आणि आता थेट “कारवॉं’ मधून तिने बॉलीवूडमध्ये एन्ट्री केली. “कारवॉं मधल्या तिच्या अभिनयाचं सध्या कौतुक केलं जातंय.\nमिथिलाने अनेक नाटक व वेबसिरीज केल्या. पण तिचा “कप सॉंग’ ते “कारवॉं’ चित्रपटापर्यंतचा प्रवास प्रशंनसीय आहे. मिथिलाचे “कफ सॉंग’ सोशल मीडियात तुफान पसरले. तिच्या व्हिडियोला युट्युबवर कोटींच्या घरात हिट्‌स आहेत. तिच्या रुपाने कलासृष्टीला नवीन कलाकार मिळाली. तिचे देखणे रूप अनेकांना मोहात टाकल्याशिवाय राहत नाही. तिच्या चाहत्यांची पापणी लागत नाही तोवर मिथिला तुरुतुरु चालत भुरुकन उडून गेली. आज तिला मोठं व्यासपीठ मिळालंय. ते म्हणजे प्रसिद्ध अभिनेते इरफान खान सोबत तिने “कारवॉं’ चित्रपटात काम केले.\n“गर्ल इन द सिटी’ आणि “लिटील थिंग्स’ या मराठी वेबसिरीज मध्ये मिथिलाने सुंदर अभिनय केला. स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबईत आलेली मीरा (मिथिला) आपल्या बिनधास्त अभिनयातून समोर आली आहे. आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडणारे अनेक जण स्वतःला मीरासोबत जुळवून घेऊ शकतात. प्रत्येक नाण्यांच्या दोन बाजू असतात. त्यामुळे सकारात्मक दृष्टया विचार केला तर आपले स्वप्न बंदीस्त करून जगणाऱ्यांसाठी मीरा एक उत्तम उदाहरण आहे. या वेबसिरीजच्या माध्यमातून मिथिलाने मुंबईच्या गर्दीतून यशस्वी पल्ला गाठला. अनेक स्वप्न असलेल्या मिथिलाला आव्हाने पेलायला आवडते. नृत्य, संगीत, गायन आणि अभिनय आशा सर्व क्षेत्रात ती काम करते.\nवेब क्वीन मिथिला वेबसिरीजच्या यशानंतर मराठी अभिनेता अमेय वाघ सोबत “मुरंबा’ चित्रपटात झळकली होती. तसेच तिचे नाव प्रतिष्ठेच्या “फोर्ब्स इंडिया’ मासिकाने प्रसिद्ध केलेल्या आशिया खंडाच्या यादीत झळकले होते. 2014 मध्ये मिथिलाने चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. “माझं हनिमून’ या शॉर्ट फिल्मद्वारे तिने करिअरला सुरुवात केली. 16 व्या मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये ही शॉर्ट फिल्म दाखविण्यात आली. त्यानंतर “कट्टी बट्टी’ हा चित्रपट तिने केला. त्यानंतर मिथिला थेट पोहचली ते बॉलीवूड पर्यंत\nअभिनेता इरफान खान, दलकेर सलमान आणि वेबक्वीन मिथीला पालकरची प्रमुख भूमिका असलेला “कारवॉं’ म्हणजे आपल्या धकाधकीच्या, गुंतागुंतीच्या आयुष्यात अलगत येणारी एक सुखाची झुळूक आहे.\nमिथिला पालकर हे नाव सिनेरसिकांसाठी आता नवीन नाही. वेबसीरिजचं जग गाजवणारी मिथिला आताच्या तरुणाईसाठी फॅशन आयकॉन म्हणून पुढं आली आहे. सोशल मीडियावरही मिथिलाची जादू पाहायला मिळत आहे. इन्स्टाग्राम, फेसबुकवर तिचे लाखो फॉलोअर्स आहेत. वेब सीरिज, छोटे व्हिडीओज, कप सॉंग या निमित्ताने मिथिला लोकप्रिय झाली. तिच्या या लोकप्रियतेमागचं कारण म्हणजे तिचा हटके अंदाज हेच आहे. तिच्या रुपाने आणखीन्‌ एक मराठी अभिनेत्री बॉलीवूड मध्ये आपलं नशीब आजमावत आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article“विद्या विकास’च्या 22 विद्यार्थ्यांचे यश\nNext articleढोकसांगवीचा तेजस इटनकर गुणवत्ता यादीत\nसारा अली खानला छेडले तर ,,,\nरणबीरला भेटण्यासाठी आलिया पोहोचली न्यूयॉर्कला\n#MeToo: आलोकनाथ यांचा विनीता नंदावर मानहानीचा दावा\n#MeToo: ‘जर महिलांशी गैरवर्तन केले…’ : अजयने भरला दम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/cricket-india-in-england-virat-kohli-says-he-has-nothing-to-prove-ahead-of-england-tests/", "date_download": "2018-10-20T00:03:39Z", "digest": "sha1:ST2IHVT2TYJQOFWD7T2FN7NZBRPTIZ2Z", "length": 9086, "nlines": 69, "source_domain": "mahasports.co.in", "title": "मला काहीही सिद्ध करण्याची गरज नाही, विराट कोहली गरजला", "raw_content": "\nमला काहीही सिद्ध करण्याची गरज नाही, विराट कोहली गरजला\nमला काहीही सिद्ध करण्याची गरज नाही, विराट कोहली गरजला\nभारत-इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेला आज बुधवारपासून (१ ऑगस्ट) सुरवात होत आहे.\nया कसोटी मालिकेपूर्वी विराट कोहलीची या इंग्लंड दौऱ्यात कामगिरी कशी होणार यावरुन सर्वत्र जोरदार चर्चा होत होती.\nया चर्चेला पहिल्या कसोटी सामन्याच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत विराट कोहलीने पूर्णविराम दिला आहे.\n“मी अशा कोणत्याही मनस्थितीत नाही की मला इथे स्वत:ला सिद्ध करायचे आहे. मी इथे फक्त संघासाठी चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करणार आहे. निश्चितपणे मला संघासाठी धावा करायच्या आहेत आणि भारतीय क्रिकेट संघाला पुढे न्यायचे आहे.” असे विराट पत्रकार परिषदेत म्हणाला.\nतसेच कोहलीने तो एक व्यक्ती म्हणून खूप परीपक्व झाला आहे आणि टीकाकारांकडे तो दुर्लक्ष करायला शिकलाय असे त्याने पत्रकार परिषदेत सांगितले.\n“मी जेव्हा नवखा होतो त्यावेळी वृत्तपत्रे वाचायचो त्यामुळे साहजिकच माझ्यावर दडपण यायचे. मात्र आता मी कोणतेही वृत्तपत्र वाचत नाही. त्यामुळे माझ्यावर कोणीही काहीही टीका केली तर मला फरक पडत नाही. खेळावर लक्ष केंद्रीत करने हे माझे एकमेव ध्येय आहे.” असे कर्णधार कोहली म्हणाला.\n२०१४ च्या इंग्लंड दौऱ्यात विराट कोहलीची कसोटी मालिकेत अत्यंत निराशाजनक कामगिरी झाली होती. त्याचा पाच कसोटी सामन्यात फक्त १३४ धावा करता आल्या होत्या.\nग्लंड विरुद्ध भारत पहिला कसोटी सामना बर्मिंगहॅम येथील एजबॅस्टन मैदानावर होणार आहे.\nभारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात होईल.\nक्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.\n-आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २१ हजार धावा करणारा खेळाडूच झालाय मुलाचा कोच\n-टाॅप ५- इंग्लंड विरुद्ध भारत कसोटी मालिकेत होणार हे ५ खास विक्रम\nISL 2018: मोसमातील पहिल्या महाराष्ट्र डर्बीत मुंबईविरुद्ध पुणे सिटीचा पराभव\nनेमार ज्युनियरने मोडला पेलेंचा हा विक्रम\nVideo: या कामगिरीमुळे रोहित शर्माने पृथ्वी शॉला मिठीच मारली\nऑस्ट्रेलिया पहिल्यांदाच खेळणार या संघाविरुद्ध टी २० सामना\nVideo: तीन दिवसांत क्रिकेटमध्ये झाले तीन विचित्र धावबाद\nटाॅप ३- आज प्रो कबड्डीत होणार हे तीन मोठे पराक्रम\nISL 2018: भेदक मार्सेलिनोच्या पुनरागमनाचे पुणे सिटीला वेध\nएचसीएल आशियाई टेनिस अजिंक्यपद २०१८ स्पर्धेत अव्वल व आंतरराष्ट्रीय खेळाडू झुंजणार\nअखिल भारतीय सुपर सिरीज् टेनिस स्पर्धेत पुण्याच्या राधिका महाजनला दुहेरी मुकुट\nISL 2018: चेन्नईने केली पराभवाची हॅट्ट्रीक\nसलग दुसऱ्या दिवशी क्रिकेटमध्ये ‘कहर’, विचित्र रनआऊटची मालिका सुरुच\nझी महाराष्ट्र कुस्ती दंगलमध्ये ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी खेळणार या टीमकडून\nनागराज मंजूळे आता कुस्तीच्या मैदानात, विकत घेतली झी महाराष्ट्र कुस्ती दंगलमधील ही टीम\nटाॅप ३- प्रो कबड्डीच्या ६व्या हंगामात ५०पेक्षा जास्त गुण घेणारे ३ खेळाडू\nटीम इंडीयाने गाठली आहे या पाच देशांविरुद्ध वनडे सामन्यांची शंभरी\nक्रिकेटपटू दिपक चहरच्या घरी चोरीचा प्रयत्न करणाऱ्या सहा जणांना अटक\nविराटने डिजाईन केलेल्या शूजची अशी आहे किमंत\nपुण्यात होणाऱ्या कबड्डी, क्रिकेट सामन्यांचे असे आहेत तिकीट दर\nभारत-विंडीज यांच्यातील चौथ्या वनडेच्या तिकीट विक्रीला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार\nकपिल देव, अनिल कुंबळेला मागे टाकत रविंद्र जडेजा करणार मोठा पराक्रम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikiquote.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A5%8D%E0%A4%AF:Contents", "date_download": "2018-10-20T00:17:23Z", "digest": "sha1:FEONILHCNLDEVF6UDSLT2YWJCDW42KIZ", "length": 3018, "nlines": 68, "source_domain": "mr.wikiquote.org", "title": "सहाय्य:Contents - Wikiquote", "raw_content": "\nआधारस्तंभ | विकिक्वोटची सफर\nविकिक्वोटचे संपादन कसे करावे\nविकिक्वोट चावडी | नवोदितांसाठी मदतकेंद्र\nविकिक्वोट मदत लेखांची सुची\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ ऑगस्ट २००७ रोजी १४:४३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/537669", "date_download": "2018-10-20T00:17:39Z", "digest": "sha1:N6KL4GTSCEFEISTZBXU2EHJEKAX4WDMN", "length": 7409, "nlines": 43, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "धर्मनिरपेक्ष पक्षांचा काँग्रेसला ‘मुक्तहस्त’ - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » धर्मनिरपेक्ष पक्षांचा काँग्रेसला ‘मुक्तहस्त’\nधर्मनिरपेक्ष पक्षांचा काँग्रेसला ‘मुक्तहस्त’\n2014 ची लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर भाजप एका मागोमाग एक राज्यांची राजकीय लढाई जिंकून विरोधकांना सळो की पळो करून सोडत आहे. भाजपच्या या विजयरथामुळे प्रादेशिक राजकीय पक्षांच्या हातातून सत्ता निसटत चालली आहे. आता लढाई गुजरातची असून तेथे प्रादेशिक पक्षांची वेगळी रणनीति दिसून येत आहे. गुजरातमध्ये नरेंद्र मोदींना पराभूत करून दाखविण्याची सर्व जबाबदारी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या खांद्यावर आहे. गुजरातच्या राजकीय युद्धात भाजपला मात देण्यासाठी कथित धर्मनिरपेक्ष पक्षांनी काँग्रेसला मुक्तहस्त दिल्याचे मानले जाते.\n2012 च्या निवडणुकीची आकडेवारी\nगुजरातच्या 2012 च्या विधानसभा निवडणुकीचे निकाल पाहिल्यास राज्याच्या 182 मतदारसंघांपैकी 115 ठिकाणी भाजपने विजय मिळविला होता. तर काँग्रेस 61, राष्ट्रवादी काँग्रेस 2, गुजरात परिवर्तन पक्ष 2, संजद आणि अपक्षाने 1 मतदारसंघात विजय प्राप्त केला होता. 2017 च्या निवडणुकी संग्रामात काँग्रेसला राष्ट्रवादी आणि संजदच्या शरद यादव गटाचे समर्थन मिळाले आहे.\nगुजरातमध्ये काँग्रेसने शरद यादव गटाला 3 जागा सोडल्या. तर राष्ट्रवादीला 7-8 जागा देण्याचे मान्य केल्याचे समजते. समाजवादी पक्षाने निवडक मतदारसंघांमध्ये उमेदवार उभे करण्याची घोषणा केली. तर लालूप्रसाद यादव यांच्या राजदने काँग्रेसला समर्थन देत उमेदवार उभे न करण्याचा निर्णय घेतला. काँग्रेसला पाठिंबा देत रालोदने देखील निवडणुकीतून अंग काढून घेतले.\nकाँग्रेसचा खेळ बिघडविणारे घटक\nगुजरातमध्ये भाजपचा विजय आणि काँग्रेसच्या पराभवाचे एक मोठे कारण प्रादेशिक पक्ष निवडणुकीत उतरणे हे मानले जाते. 2012 विधानसभा निवडणुकीच्या मैदानात 6 राष्ट्रीय पक्ष आणि 34 प्रादेशिक पक्ष सहभागी झाले होते. यातील केवळ 5 पक्षांनी विजयाचा स्वाद चाखला. उर्वरित पक्षांना अनामत देखील वाचविता आली नाही. परंतु हे प्रादेशिक पक्ष मते विभाजित करण्यास यशस्वी ठरल्याने काँग्रेसचा पराभव निश्चित व्हायचा.\nस्वस्त आरोग्य सेवेसाठी प्रयत्नशील : पंतप्रधान\nरामानेच केले सीतेचे अपहरण\nसौरमंडळाबाहेर लागला 44 नव्या ग्रहांचा शोध\nअमेरिकेकडून पाकिस्तानची 2,130 कोटींची मदत रद्द\nसाडेपाच लाखाची दारू जप्त\nसंशोधकांनी अनुभवली ‘तिलारी’ची समृद्धी\nनिरवडेत वीज पडून तरुण ठार\nप्रचंड गडगडाटाने कुडाळ हादरले\nमालवणात ‘स्वस्थ भारत’ सायकल रॅलीचे स्वागत\nकुडाळला कीर्तन महोत्सवास प्रारंभ\nआश्वासनांच्या कात्रणांचे लवकरच प्रदर्शन\nचैतन्यमय वातावरणात दौडीची यशस्वी सांगता\nशिलंगण मैदानावर सीमोल्लंघन कार्यक्रम\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%80", "date_download": "2018-10-19T23:45:03Z", "digest": "sha1:EMNFHDZZ55LG4KVWCLEIYGU2F62JZK4U", "length": 19817, "nlines": 328, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वासुकी - विकिपीडिया", "raw_content": "\nवासुकी मधील ताऱ्यांची नावे\n१३०३ चौ. अंश. (१)\n३.००m पेक्षा तेजस्वी तारे\n१०.०० pc (३२.६२ ly) च्या आतील तारे\nआल्फार्ड (α Hya) (१.९८m)\n+५४° आणि −८३° या अक्षांशामध्ये दिसतो.\nएप्रिल महिन्यात रात्री ९:०० वाजता सर्वोत्तम दिसतो.\nवासुकी (इंग्रजी: Hydra - हाय्ड्रा) आधुनिक ८८ तारकासमूहातील सर्वात मोठा तारकासमूह असून त्याचे खगोलावरील क्षेत्रफळ १३०३ वर्ग अंश आहे. [१]इसवी सनाच्या दुसऱ्या शतकातील खगोलशास्त्रज्ञ टॉलेमीने बनवलेल्या ४८ तारकासमूहांच्या यादीमध्ये याचा समावेश होता. याला जलसर्पाच्या रूपामध्ये दर्शवले जाते.\n१.२ दूर अंतराळातील वस्तू\nउघड्या डोळ्यांनी दिसणारा वासुकी तारकासमूह\nमोठा आकार असूनसुद्धा वासुकीमध्ये आल्फार्ड हा फक्त एक अतिशय तेजस्वी तारा आहे ज्याला अल्फा हाय्ड्रे असेही म्हणतात. हा २.० दृश्यप्रतीचा नारंगी राक्षसी तारा असून तो पृथ्वीपासून १७७ प्रकाशवर्षे अंतरावर आहे. बीटा हाय्ड्रे हा पृथ्वीपासून ३६५ प्रकाशवर्षे अंतरावरील ४.३ दृश्यप्रतीचा तारा आहे. गॅमा हाय्ड्रे हा ३.० दृश्यप्रतीचा पिवळा राक्षसी तारा पृथ्वीपासून १३२ प्रकाशवर्षे अंतरावर आहे.[१]\nवासुकीमध्ये पृथ्वीपासून १००० प्रकाशवर्षे अंतरावरील एप्सिलॉन हाय्ड्रे हा तेजस्वी द्वैती तारा आहे. त्याचा आवर्ती काळ १००० वर्ष आहे. मुख्य तारा ३.४ दृश्यप्रतीचा पिवळा तारा असून दुय्यम तारा ६.७ दृश्यप्रतीचा निळा तारा आहे. त्याचबरोबर वासुकीमध्ये अनेक कमी तेजस्वी द्वैती तारे आहेत. २७ हाय्ड्रे हा त्रैती तारा आहे ज्याचे दोन घटक द्विनेत्री दुर्बिणीने पाहता येऊ शकतात. मुख्य तारा ४.८ दृश्यप्रतीचा असून तो पृथ्वीपासून २४४ प्रकाशवर्षे अंतरावर आहे. दुसरा तारा द्वैती तारा असून त्यामध्ये ७ आणि ११ दृश्यप्रतीचे दोन तारे आहेत. हा तारा पृथ्वीपासून २०२ प्रकाशवर्ष अंतरावर आहे. ५४ हाय्ड्रे हा ९९ प्रकाशवर्षे अंतरावरील द्वैती तारा असून लहान दुर्बिणींमधून याचे घटक सहज पाहता येतात.\nवासुकीमध्ये काही चल तारेसुद्धा आहेत. आर हाय्ड्रे हा पृथ्वीपासून २००० प्रकाशवर्षे अंतरावरील चल तारा आहे. त्याची दृश्यप्रत जस्तीत जास्त ३.५ आणि कमीत कमी १० होते आणि त्याचा आवर्तीकाळ ३९० दिवस आहे. व्ही हाय्ड्रे हा असामान्य लालसर चल तारा आहे. हा पृथ्वीपासून २०,००० प्रकाशवर्ष अंतरावर असून त्याची दृश्यप्रत कमीत कमी ९.० ते जास्तीत जास्त ६.६ असते. व्ही हाय्ड्रेभोवती कमीत कमी दोन परग्रह सुद्धा आहेत.[२] [१]\nया तारकासमूहामध्ये हाय्ड्रा ए हा रेडिओ स्रोत देखील आहे.\nएनजीसी ३९२३ लंबवर्तुळाकार दीर्घिका.[३]\nएनजीसी ६५३५ गोलाकार तारकागुच्छ.[४]\nईएसओ च्या व्हेरी लार्ज टेलिस्कोपने घेतलेले अबेल ३३ ग्रहीय तेजोमेघाचे छायाचित्र.[५]\nएनजीसी २८६५ एक तुलनेने तरूण, गतिमान दीर्घिका आहे, ज्यामध्ये वेगाने फिरणारी तबकडी असून त्यामध्ये अनेक तरूण तारे आणि धातूने समृद्ध वायू आहे.[६]\nवासुकीमध्ये तीन मेसिए वस्तू आहेत. वासुकी आणि नरतुरंग यांच्या सीमेवर एम८३ दीर्घिका किंवा सदर्न पिनव्हील गॅलॅक्सी आहे, एम६८ हा गोलाकार तारकागुच्छ आहे आणि एम४८ खुला तारकागुच्छ आहे.[१]\nएनजीसी ३२४२ हा पृथ्वीपासून १४०० प्रकाशवर्ष अंतरावरील ७.५ दृश्यप्रतीचा ग्रहीय तेजोमेघ आहे.[७] १७८५ मध्ये विल्यम हर्शेल याने शोध लावलेल्या या तेजोमेघाला त्याच्या गुरू ग्रहाशी असणाऱ्या दृश्य साम्यामुळे \"गुरूचे भूत\" असे टोपणनाव मिळाले आहे.[८] त्याची निळी-हिरवी चकती लहान दुर्बिणींमधून दिसू शकते आणि निळे तेजोमंडल मोठ्या दुर्बिणींमधून दिसते.[१]\nएम४८ (एनजीसी २५४८) हा उघड्या डोळ्यांनी दिसणारा खुला तारकागुच्छ आहे. याचा आकार त्रिकोणाकृती आहे. हा ८० ताऱ्यांचा गुच्छ आकाराने असामान्यरित्या मोठा असून त्याचा आकार पौर्णिमेच्या चंद्राच्या व्यासापेक्षा जास्त आहे.[१]\nवासुकीमध्ये काही गोलाकार तारकागुच्छसुद्धा आहेत. एम६८ (एनजीसी ४५९०) गोलाकार तारकागुच्छ द्विनेत्री दुर्बिणीतून पाहता येतो आणि मध्यम आकाराच्या दुर्बिणींनी त्याचे अंतरंग पाहता येऊ शकते.याची दृश्यप्रत ८ असून पृथ्वीपासूनचे अंतर ३१,००० प्रकाशवर्षे आहे.[१] एनजीसी ५६९४ हा पृथ्वीपासून १,०५,००० प्रकाशवर्षे अंतरावरील गोलाकार तारकासमूह असून त्याची दृश्यप्रत १०.२ आहे. याला \"टॉमबाघचा गोलाकार तारकासमूह\" असेही म्हणतात.[९]\nएम८३ (एनजीसी ५२३६), सदर्न पिन्व्हील गॅलॅक्सी ८व्या दृश्यप्रतीची फेस-ऑन सर्पिलाकार दीर्घिका आहे.[१] तिला ४०°उ अक्षांशाच्या दक्षिणेकडील आकाशामध्ये १,२,३ आणि ४ सेंटॉरी ताऱ्यांच्या मदतीने सहज पाहता येऊ शकते.[१०] तिच्यामध्ये सहा अतिनवतारे आहेत. १२ इंचापेक्षा जास्त व्यासाच्या दुर्बिणींमधून या दीर्घिकेचे सर्पिल फाटे, भुजा आणि लहान, तेजस्वी केंद्रक पाहता येते.[१][१०] या दीर्घिकेचा व्यास ४०,००० प्रकाशवर्षे आहे.[१०]\nयांव्यतिरिक्त वासुकीमध्ये अनेक दीर्घिका आहेत. एनजीसी ३३१४ ही दीर्घिका जी प्रत्यक्षात ३३१४अ आणि ३३१४ब या दोन वेगवेगळ्या परस्पर संबंध नसलेल्या दीर्घिका आहेत ज्या अध्यारोपित दिसतात.[११] ईएसओ ५१०-जी१३ ही पृथ्वीपासून १५ कोटी प्रकाशवर्ष अंतरावरील वक्र सर्पिलाकार दीर्घिका आहे.[१२]\nसिग्मा हायड्रिड्स हा उल्का वर्षाव ६ डिसेंबर रोजी सर्वात जोराचा असतो. त्याचा स्रोत अज्ञात आहे.[१३] अल्फा हायड्रिड्स हा एक लहान उल्का वर्षाव आहे ज्याची तीव्रता १ ते ७ जानेवारी दरम्यान जास्त असते.[१४]\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ डिसेंबर २०१७ रोजी १४:२६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/61802", "date_download": "2018-10-20T00:36:37Z", "digest": "sha1:IFHGKGZWRCLSF6HQYQFNZUKB36AYVPR2", "length": 15731, "nlines": 170, "source_domain": "www.maayboli.com", "title": "पद्मा आजींच्या गोष्टी १५ : श्रद्धेचे बळ | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /पद्मा आजींच्या गोष्टी १५ : श्रद्धेचे बळ\nपद्मा आजींच्या गोष्टी १५ : श्रद्धेचे बळ\nमी पद्मा भडंग. पूर्वाश्रमीची पद्मा पाळेकर.\nसर्वांच्या अभिप्रायां बद्दल धन्यवाद. तुमच्या अभिप्रायांमुळे मला प्रोत्साहन मिळते व नवीन गोष्टी आठवतात. म्हणून प्रतिसाद देण्याची विनंती.\nमी तुम्हाला आज माझ्या बहिणीच्या सासऱ्यांची गोष्ट सांगणार आहे. फार जुनी गोष्ट आहे.\nएकदा काय झाले, मी गेले होते माझ्या मोठ्या बहिणीच्या सासरी म्हणजे - नागपूरला. धंतोली परिसरात राहायची ती.\nदुपारचे जेवण झाल्यावर आम्ही सगळे बसलो होतो खोलीमध्ये. सगळ्या खिडक्या आणि दरवाजांवर वाळ्याचे पडदे लावले होते. नागपूरच्या उन्हाळ्याचे दिवस होते तेव्हा. दुपारी अगदी वाळ्याचे पडदे लावून त्यावर पाणी फवारल्या शिवाय बसता पण नाही यायचे.\nतेव्हा कशास्तव गोष्टी निघाल्या आणि माझ्या बहिणीच्या सासूंनी गोष्टी सांगायला सुरवात केली. त्यातलीच हि एक.\nत्यांनी सांगितले कि काही वर्षांपूर्वी माझ्या बहिणीचे सासरे आजारी पडले होते. कुठल्याच उपचारांचा फायदा होत नव्हता. हा वैद्य - तो वैद्य झाला पण काही नाही.\nत्या म्हणाल्या, \"मला तर काय करावे समजेना. बघता बघता तब्येत बिघडत गेली. आमच्या कडे दत्ताचे प्रतिष्ठान होते. ते कशेबशे करून दत्ताची पूजा करायचे मात्र. पण अगदीच जुजबी. त्याचे त्यांना फार वाईट वाटे. आयुर्वेदिक, होमिओपॅथिक, ऍलोपॅथिक सगळे डॉक्टर करून झाले. पण काही उपयोग नाही. कोणी म्हणे कि हा होम करा तसेही करून झाले. पण जशेच्या तसेच. जेवणखाण पण बंद झाले होते.\"\n\"अगदी आज जातात कि उद्या अशी परिस्थिती झाली. आम्ही सगळे घाबरलेलो. पण त्यांना मात्र दत्ताच्या पूजेत खंड पडतोय याचीच चिंता. मग एक दिवस काय झाले, सकाळी सकाळी मला आणि प्रभाकर ला (म्हणजे बहिणीच्या मिस्टरांना ) बोलाविले व म्हणाले, \"मला काल दृष्टान्त झाला. दत्तात्रया ने मला नरसोबा वाडीला बोलाविले आहे.\"\nआम्ही म्हटले, \"कसे काय शक्य आहे औषधे बंद पडतील. डॉक्टर कसा मिळेल तिकडे औषधे बंद पडतील. डॉक्टर कसा मिळेल तिकडे\nतर म्हणाले, \"मला घेऊनच चला. दृष्टान्त खोटा ठरणार नाही. आणि मारायचे असेल तर तिकडेच मरेन.\"\nझाले. त्यांनी काही ऐकलं नाही. म्हणून शेवटी आम्ही घेऊन गेलो नरसोबा वाडीला. तेव्हा काही हॉटेलं नव्हती. म्हणून एका ब्राह्मणांच्या वाड्यात उतरलो. वाड्यात एक दत्ताची मूर्ती होती. तिची पूजा करायचे झोपल्या झोपल्या. औषधे तर घेणे बंद होतेच. फक्त दत्ताचा अंगारा लावायचे. सुरुवातीला म्हणायचे खाट नेवून ठेवा मंदिरापाशी. मग आम्ही न्यायचो पण.\nएक आठवडा गेला. दोन गेले.\nमग हळूहळू थोडे जेवण वाढले. मग तिसऱ्या आठवड्या नंतर उठून बसू लागले. काही डॉक्टर नाही कि औषध नाही. तीन महिन्यानंतर चक्क उभे राहू लागले आणि पूजा करू लागले. तरी आजून एक महिना काढला तिथे. म्हटले पूर्ण बरे व्हा मगच जावु. अशे चार-पाच महिने काढले तिथे. पण झाले बरे पूर्ण. औषध नाही कि डॉक्टर नाही. नुसत्या अंगाऱ्यावर.\nश्रद्धे चे बळ. बाकी काही नाही. असे म्हणत त्यांनीं दत्ताला नमस्कार केला आणि गोष्ट संपविली.\nपण गोष्ट तिथेच नाही थांबत. माझ्या त्याच बहिणीचा मुलगा आत्ताच आला होता माझ्याकडे. तो चालला होता नरसोबा वाडीला. म्हणून मी पण गेली त्याच्या बरोबर.\nतिथे गेल्यावर आम्ही गेलो होतो त्या वाड्यात -- जिथे माझ्या बहिणीचे सासरे राहिले होते. तिथे ती दत्ताची मूर्ती आहे उभी अजून. त्याने त्या मूर्तीला अभिषेक केला व म्हणाला, \"आजोबांना फायदा झाला. म्हणून वडिलांनी सांगितले आहे नरसोबाला गेल्यावर या मूर्तीला अभिषेक करायचाच.\"\nबघा, जुने लोक गेले पण त्यांच्या प्रथा अजूनही टिकून आहेत.\nगोष्ट अशी घडली आणि म्हणून मी तुम्हाला सांगितली.\nएकदम मस्त वाटत तुमच्या गोष्टी\nएकदम मस्त वाटत तुमच्या गोष्टी वाचताना. लिहिल्याबद्दल मनापासुन धन्यवाद.\nछान आहे आजी हि पण गोश्ट...\nछान आहे आजी हि पण गोश्ट...\nमाझीही श्रद्धा आहे ...\nमाझीही श्रद्धा आहे ...\nपण अजुन योग आला नाही जाण्याचा...\nआवडली गोष्ट. छान आहे. शेवट\nआवडली गोष्ट. छान आहे. शेवट गोड ते सगळंच गोड.\nतुमच्या गोष्टी सांगतांना आज्जीच शेजारी बसून गोष्ट सांगते आहे असं वाटतं. इथल्या अनेक आज्जी हरवलेल्या नातवंडांच्या वतीने खूप घट्ट मिठी.\nछान वाटते तुमच्या गोष्टी\nछान वाटते तुमच्या गोष्टी वाचतांना... अगदी आजीच जवळ घेऊन गोष्ट सांगते आहे असे वाटते.\nअर्थातच ही गोष्टसुद्धा आवडलीच.\nतुमच्या गोष्टी सांगतांना आज्जीच शेजारी बसून गोष्ट सांगते आहे असं वाटतं. इथल्या अनेक आज्जी हरवलेल्या नातवंडांच्या वतीने खूप घट्ट मिठी.>>> +1\nछान आहे ही गोष्टपण\nछान आहे ही गोष्टपण\nछान आहे गोष्ट. अगदी आमची आजी\nछान आहे गोष्ट. अगदी आमची आजी लहानपणी आम्हाला गोष्टी सांगायची त्याची आठवण आली.\nआज्जी, तुमच्या सगळ्याच गोष्टी\nआज्जी, तुमच्या सगळ्याच गोष्टी छान असतात, फक्त प्रतिसाद देतोच असे नाही.\nत्यामुळे तुम्ही गोष्टी सांगत रहा, नातवंडं आहेतच कोंडाळे करुन गोष्टी ऐकायला तयार.\nआजी, मस्त गोष्टी.. आवडतातच\nआजी, मस्त गोष्टी.. आवडतातच अगदी..\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agri-research-institutions-trouble-maharashtra-12309", "date_download": "2018-10-20T00:46:09Z", "digest": "sha1:BR3HWSSTEXQ5DVYRHKYZATB5P764A7YY", "length": 19029, "nlines": 155, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, agri research institutions in trouble, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nदेशातील कृषी संशोधन व्यवस्था खिळखिळी होण्याच्या मार्गावर\nदेशातील कृषी संशोधन व्यवस्था खिळखिळी होण्याच्या मार्गावर\nशनिवार, 22 सप्टेंबर 2018\nदेशाचे कृषिशास्त्रज्ञ मंडळ, संशोधन संचालनालय संस्था, आयसीएआरमधील निम्म्या जागा जर रिकाम्या ठेवल्या जात असतील, तर कृषी शिक्षण व संशोधनाची वाट लागल्याशिवाय राहणार नाही. यामुळे भारतीय शेतीची जगात पीछेहाट होईल. मोन्सॅन्टोसारख्या बहुराष्ट्रीय कंपन्यांवरच शेतकऱ्यांना अवलंबून राहावे लागेल.\n- डॉ. सी. डी. मायी, माजी अध्यक्ष, कृषिशास्त्रज्ञ भरती मंडळ\nपुणे: केंद्र सरकारने देशातील १०३ पैकी ६१ कृषी संशोधन संस्थांच्या संचालक पदांवर नियमित नियुक्त्याच केलेल्या नाहीत. तसेच देशभरातील कृषी संशोधन संस्थांसाठी शास्त्रज्ञांची निवड करण्याची जबाबदारी असलेल्या राष्ट्रीय कृषिशास्त्रज्ञ भरती मंडळालाच गेल्या वर्षभरापासून नियमित अध्यक्ष नाही. तसेच मंडळाच्या दोन सदस्यांची पदेही रिक्त आहेत. सरकारचा उदासीन दृष्टिकोन आणि बेपर्वाईमुळे देशातील कृषी संशोधनाची व्यवस्थाच खिळखिळी होण्याच्या मार्गावर असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले.\nकृषिशास्त्रज्ञ भरती मंडळाचे सदस्य प्रा. अनिलकुमार श्रीवास्तव यांच्याकडे मंडळाच्या अध्यक्षपदाची तात्पुरती जबाबदारी आहे.\nदोन सदस्यांची पदे रिक्तच आहेत. येत्या २२ ऑक्टोबरपर्यंत नव्या सदस्यांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. याचाच अर्थ चालू वर्षात मंडळाचे काम चालू होण्याची शक्यता नाही, असे सूत्रांनी स्पष्ट केले. मंडळाला सध्या कोणी वाली नसल्यामुळे १०३ पैकी ६१ संशोधन संस्थांना संचालक नाहीत. या संशोधन संस्थांचा कारभार भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (आयसीएआर) अखत्यारीत असतो. सध्या या परिषदेतील आठपैकी चार उपमहासंचालकांच्या जागा रिक्त आहेत.\nकृषिशास्त्रज्ञ भरती मंडळाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कृषिशास्त्रज्ञांची निवड करण्याचा प्रघात आहे. परंतु, हा संकेत मोडून काढून या पदावर निवृत्त नोकरशहाला बसवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. तसेच, कृषिशास्त्रज्ञांच्या भरतीमध्ये अधिक पारदर्शकता आणि कार्यक्षमता आणण्याच्या हेतूने मंडळाची पुनर्रचना करण्याचा प्रस्ताव ऑगस्ट महिन्यातच मंजूर करण्यात आला आहे. त्यानुसार हे मंडळ आता `आयसीएआर`च्या नव्हे, तर कृषी मंत्रालयाच्या अखत्यारीत असेल. मंडळाच्या सदस्यांची संख्या एकने वाढवून चार करण्यात आली आहे. दरम्यान, माजी केंद्रीय कृषी सचिव डॉ. एस. के. पटनाईक यांची कृषिशास्त्रज्ञ भरती मंडळाच्या अध्यक्षपदी नेमणूक करण्यात येणार असल्याची चर्चा दिल्लीतील शास्त्रज्ञांच्या वर्तुळात सुरू आहे. डॉ. पटनाईक हे कृषिमंत्री राधामोहन सिंह यांचे निकटवर्तीय आहेत.\nकेंद्रीय कृषी मंत्रालयातील आयएएस मंडळी नेहमीच `आयसीएआर`च्या महासंचालकाला दाबण्याचा प्रयत्न करीत असतात. यापूर्वीच्या काही महासंचालकांनी अशी दादागिरी चालू दिली नव्हती. मात्र, आता शास्त्रज्ञ निवड मंडळावरच माजी आयएएस अधिकारी नेमण्याच्या हालचाली चिंताजनक आहेत. कृषिशास्त्रज्ञांची भरती करण्याची जबाबदारी एक उत्तम शास्त्रज्ञच निभावू शकतो.\n- डॉ. राजाराम देशमुख, माजी कुलगुरू, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी\nराष्ट्रीय स्तरावरील कृषी संशोधन संस्था किंवा कृषी विद्यापीठांना पांढरा हत्ती म्हणून हिणवायचे, शास्त्रज्ञांच्या जागा भरायच्या नाहीत, निधीत कपात करायची, असे उद्योग सध्या सुरू आहेत. देशाच्या कृषी इतिहासातील या मोठ्या घोडचुका आपण करीत असून, त्याचे परिणाम पुढील दहा वर्षांनंतर देशाला भोगावे लागतील.\n- डॉ. किसनराव लवांडे, माजी कुलगुरू, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली\nकृषी शिक्षण भारत शेती मंत्रालय दिल्ली राधामोहन सिंह महात्मा फुले कृषी विद्यापीठ कोकण\nभाजीपाला पिकांची रोपवाटिका तयार करताना\nभाजीपाला पिकांची रोपवाटिका करताना योग्य ती काळजी घेतल्यास पुनर्लागवडीनंतरच्या काळातील अने\nपुण्यात फुलांची ७ काेटींची उलाढाल\nपुणे ः फूल उत्पादक शेतकऱ्यांची भिस्त असणाऱ्या नवरात्र आणि दसऱ्याला विशेष मागणी असलेल्या झ\nकशी टिकेल पांढऱ्या सोन्याची झळाळी\nराज्यात कापूस वेचणीला सुरवात होऊन दसऱ्याच्या मुहूर्तावर बऱ्याच शेतकऱ्यांनी विक्रीही चालू\nपरभणीत फ्लाॅवर प्रतिक्विंटल २००० ते २५०० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nवनस्पतीतील संजीवकांमुळे अवकाशातही उत्पादन घेणे...\nपोषक घटकांची कमतरता आणि गुरुत्वाकर्षण कमी असणे या दोन कारणांमुळे चंद्र किंवा अन्य ग्रहांव\nपरभणी, राहुरी कृषी विद्यापीठांना पाच...परभणी ः भारतीय कृषी संशोधन परिषदअंतर्गत कृषी...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम...पुणे : पावसाला पोषक हवामान झाल्याने आठवड्याच्या...\n‘आरएसएफ’च्या मूळ सूत्रात घोडचूकपुणे: शेतकऱ्यांना हक्काचा ऊसदर मिळवून देणाऱ्या...\nसाखर कारखान्यांची धुराडी आजपासून पेटणारपुणे: राज्यातील साखर कारखान्यांच्या गाळप हंगामाला...\nसहकारी बॅंकांना एकाच छताखाली आणणार :...पुणे ः सहकार क्षेत्राला ‘अच्छे दिन’ आणण्यासाठी...\nचला मिरचीच्या आगारात राजूरा बाजारात...मिरचीचे आगार अशी ओळख अमरावती जिल्ह्यातील राजूरा...\n‘एसआरटी’ तंत्राने मिळाली उत्पादनासह...पेंडशेत (ता. अकोले, जि. नगर) या कळसूबाई शिखराच्या...\nतुटवड्यामुळे कांद्याच्या दरात सुधारणानवी दिल्ली ः देशातील महत्त्वाच्या कांदा उत्पादक...\nकृषी विद्यापीठांचे संशोधन आता एका...मुंबई ः राज्यातील चारही कृषी विद्यापीठांनी केलेले...\nमहाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांना...शिर्डी: महाराष्ट्रात यंदा पाऊस कमी झाला....\nकोल्हापुरी गुळाचा गोडवा यंदा वाढणारकोल्हापूर : यंदाच्या पावसाळ्यात गुजरात,...\nकमी दरांवरून जिनर्सचा ‘सीसीआय’च्या...जळगाव ः भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) कापूस...\nहोय, आम्ही बदलू शेतीचे चित्र... ‘शाळेत सुरू असलेल्या कृषी शिक्षण अभ्यासक्रमातून...\n‘पंदेकृवि’च्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचा...अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ...\nशेतीपासून जितके दूर जाल तितके दुःख...पुणे : शेतीशी जोडलेली माणसं ही निसर्ग आणि मानवी...\nनाबार्डच्या व्याजदरातच जिल्हा बँकांना...मुंबई : राज्य बँकेला नाबार्डकडून मिळणाऱ्या...\nकोकण, पश्‍चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी...पुणे : कोकण अाणि पश्‍चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी...\nअकोला, बुलडाणा जिल्ह्यांत कोरडवाहू...अकोला : अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यात कोरडवाहू...\nअठरा गावांनी केली कचऱ्यापासून गांडूळखत...गावे आणि वाडीवस्त्याही स्वच्छतेत अग्रभागी...\n‘सीसीआय’च्या खरेदीला दिवाळीत मुहूर्तमुंबई : देशातील महत्त्वाच्या कापूस उत्पादक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://shriharimandiram.org/Branch/index.php?page=1&id=687", "date_download": "2018-10-19T23:55:29Z", "digest": "sha1:3VSXDDSH7VZHEKVVWSIPUUV6J5GXFTZV", "length": 1745, "nlines": 29, "source_domain": "shriharimandiram.org", "title": " || परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय ||", "raw_content": "\nआद्य - २ ३ ... अंत्य\nशाखेचे नाव : विठ्ठलवाडी\n२३, ४ था मजला\nरांका ज्वेलर्स समोर हिंगणे खुर्द\nश्री रोकडोबा हनुमान मंदिर हिंगणे खुर्द विठ्ठल वाडी पुणे\nदररोज दुपारी ४.०० ते ५.३० भजन\nदर रविवारी सकाळी ८.०० ते ९.०० बालोपासना\nदर रविवारी सकाळी ८.०० ते ९.०० बालोपासना भैरव नाथ मंदिर\n© 1981-,परमार्थ निकेतन ट्रस्ट, बेळगांव. सर्व हक्क राखीव.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF/", "date_download": "2018-10-20T00:48:57Z", "digest": "sha1:QG6D26EKIKMY6H75ZWCBYZBRFAFUNYOW", "length": 13474, "nlines": 146, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "#व्यक्‍तिमत्त्व: किक पाहिजे | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nजून महिन्याच्या अखेरीस आम्ही मित्रपरिवार टीव्हीवर अर्जेन्टिना आणि नायजेरियाचा सामना पाहात होतो. सामना पाहताना आमच्या गप्पाही रंगत आल्या होत्या. माझा एक मित्र आम्हा सर्वांना उद्देशून गंभीरपणे म्हणाला, “यार, लहानपणी जर माझा पाय मोडला नसता; तर आज मी सुद्धा एक फुटबॉल खेळाडू झालो असतो. आम्ही त्याला विचारले असे काय झाले होते\nत्यावर तो बोलला,’ मी आमच्या शाळेतला फुटबॉल चाम्पियन होतो पण एकदा झाडावरून पडलो पाय मोडला आणि फुटबॉल सोडावा लागला. मग मी त्याला बोललो,” परंतु मग पाय बरा झाल्यावर तू पुन्हा खेळू शकला असतास ना\nतो बोलला, “त्यानंतर प्रयत्न केला खेळायचा, पण मैदानात गेलो की पाय दुखायचा.” माझ्या लक्षात आले होते. दुखणे वगैरे ही तर फक्त अशक्त मानसिकतेची लक्षणे असतात.\nनकारात्मकता, आजार, व्याधी, समज आपल्याला मानसिकदृष्ट्या अशक्त करीत असतात. मला अमुक झाले म्हणून तमुक करू शकत नाही. अशा एक ना अनेक मानसिक व्याधी आपण आपल्यासोबत घेऊन फिरत असतो. पण मुळात दुर्दम्य इच्छाशक्ती आणि जिद्द असेल, तर आपण सर्व काही करू शकतो. मी विषय पुढे नेला आणि सर्वांना सांगू लागलो.\nआज या फुटबॉलबद्दलची एक प्रेरणादायी सत्यकथा मी आपल्याशी शेअर करणार आहे. सर्वजण माझ्याकडे नजरा रोखून शांतपणे मला ऐकू लागले. मी सांगू लागलो, मित्रांनो जगातील सर्वाधिक लोकप्रिय समजला जाणारा खेळ म्हणजे फुटबॉल आणि त्यातील या वर्ल्डकप मधील आघाडीचे नाव म्हणजे आपला फेव्हरेट अर्जेन्टिनाचा “लियोनेल मेस्सी.”\nमित्रांनो मेस्सीला बालपणापासूनच फुटबॉल खेळाची प्रचंड आवड होती. वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षापासून त्याने एका नामांकित क्‍लबमधून फुटबॉलचे धडे घ्यायला सुरुवात केली. पुढे वाढत्या वयानुसार मेस्सीची खेळातील निपुणता ही वाढत चालली होती. फुटबॉलच्या खेळात ऐन भरात असताना मेस्सीला एका दुर्धर आजाराने ग्रासले. शरीरातील हार्मोन्स वाढीच्या संथगतीमुळे शरीराचा संपूर्ण विकास खुंटण्याच्या भीतीची नामुष्की त्याच्यावर ओढवली होती. ही घटना हा त्याच्यासाठी आणि त्याच्या कुटुंबीयांसाठी एक मोठा धक्काच होता. त्याचे वडील मजूरकाम करीत असल्याने परदेशात जाऊन अत्याधुनिक उपचार देण्यासाठी त्यांच्याकडे तेवढे पैसेही नव्हते.\nमेस्सी यापुढे कधीच फुटबॉल खेळू शकणार नाही, अशी काहीशी परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु हार मानेल तो मेस्सी कसला तो त्या आजाराशी झुंजत राहिला. त्यासाठी तो इंजेक्‍शन घेऊन वेदनांवर तात्पुरती का होईना मात करीत राहिला. पण त्याने फुटबॉल खेळणे सोडले नाही. त्याची ही जिद्द पाहून त्याच्या वडिलांच्या मित्राने त्याला बार्सिलोना क्‍लबला नेण्याचा सल्ला दिला. बार्सिलोना क्‍लब हा फुटबॉल खेळाडूंसाठी मोफत उपचार देत असे. मेस्सी बार्सिलोना क्‍लब मध्ये सहभागी झाला. पुढे त्याचा संपूर्ण उपचार बार्सिलोना क्‍लबने केला आणि त्याला प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. त्यानंतर पुढे त्याने स्पेनच्या बार्सिलोना क्‍लबकडून खेळतानाच आंतरराष्ट्रीय सामन्यांत पदार्पण केले आणि तो फुटबॉल जगतातील स्टार खेळाडू म्हणून उदयास आला.\nमित्रांनो जेव्हा मेस्सीला समजले, की आजारामुळे कदाचित फुटबॉलचा कायमचा त्याग करावा लागणार आहे; त्यावेळी जर हार मानली असती; त्या वेदना आणि नकारात्मक संवेदना उराशी बिलगून ठेवल्या असत्या, तर आज मेस्सी कुठे असता तो फुटबॉल जगतातला स्टार प्लेयर झाला असता का तो फुटबॉल जगतातला स्टार प्लेयर झाला असता का सर्वांनी एका लयीत नकारात्मक मान फिरवली. मी पुढे सांगू लागलो, मित्रांनो, मेस्सीने आपल्या जिद्दीच्या आणि तीव्र इच्छाशक्तीच्या जोरावर जगभरात नावलौकिक मिळवला.\nएव्हाना सर्वांना माझ्या बोलण्यातील गर्भितार्थ चांगलाच कळाला होता. ज्या मित्राने पाय दुखावला म्हणून फुटबॉल सोडला होता, तो तर विचारातच पडला होता. प्रेरणेची एक किक डायरेक्‍ट त्याच्या मनाला जाऊन बसली होती. मित्रांनो, कारणे पुढे करून हतबल होण्यापेक्षा कारणांवर मात करून यश मिळविणे केव्हाही चांगलेच. म्हणूनच परिस्थितीसमोर हार मानण्यापेक्षा तिच्यावर मात करून इतरांसमोर आपला आदर्श ठेवला पाहिजे. यशासाठी एक किक आपल्यालाही मिळायला हवी. किंबहुना ती आपणहून घ्यायला हवी.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleचित्रकला कार्यशाळेचे आयोजन\nNext articleपाबळ येथील दशक्रीया घाट झाला धोकादायक\nसाडेतीन शक्तिपीठांचं एकत्रित दर्शन ‘कोल्हापूर भागवतीपुर’ (भाग २)\nसाडेतीन शक्तिपीठांचं एकत्रित दर्शन ‘कोल्हापूर भागवतीपुर’ (भाग १)\nनको रे मना …. (भाग ३)\nनको रे मना …. (भाग २)\nनको रे मना …. (भाग १)\nसीमोल्लंघन कराच (भाग २)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/table-tennis-tournament-nabha-kikole-and-ramanuj-jadhav-won-the-title-of-the-midget-group/", "date_download": "2018-10-20T00:28:57Z", "digest": "sha1:R2Y7I3BZ6ML3TSZVLOSXWNRRFENTRKLM", "length": 11191, "nlines": 140, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "टेबल टेनिस स्पर्धा : नभा किरकोळे व रामानुज जाधव यांना मिडजेट गटांत विजेतेपद | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nटेबल टेनिस स्पर्धा : नभा किरकोळे व रामानुज जाधव यांना मिडजेट गटांत विजेतेपद\nप्लेअर्स चषक जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धा\nपुणे: अग्रमानांकित नभा किरकोळे आणि चतुर्थ मानांकित रामानुज जाधव यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा वेगवेगळ्या शैलीत पराभव करताना प्लेअर्स चषक जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धेतील 10 वर्षांखालील (मिडजेट) मुली व मुलांच्या गटात विजेतेपद पटकावले. तसेच वैभव दहीभाते आणि दीपक कदम या दुसऱ्या मानांकित जोडीने आदर्श गोपाल आणि करण कुकरेजा या अग्रमानांकित जोडीचा पराभव करताना पुरुष दुहेरीचे विजेतेपद आपल्या नावे केले.\nदहा वर्षांखालील मुलींच्या गटातील अंतिम सामन्यात अग्रमानांकित नभा किरकोळेने दुसरे मानांकन असलेल्या रुचिता डावकरचा 11-4, 11-5, 11-8 असा सहज पराभव करताना स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. सामन्याच्या सुरुवातीपासूनच नभाने रुचितावर वर्चस्व गाजवले. त्यामुळे दडपणाखाली असलेल्या रुचिताला अपेक्षित खेळ करता आला नाही. त्याचा फायदा घेत नभाने लागोपाठ तिन्ही सेट एकतर्फी जिंकून अंतिम सामन्यासह विजेतेपद आपल्या नावे केले. तत्पूर्वी उपान्त्य सामन्यात नभाने चौथे मानांकन असलेल्या नैशा रेवस्करचा 11-4, 11-2, 11-3 असा सहज पराभव करताना अंतिम फेरीत थाटात प्रवेश केला होता. तर रुचिताने बिगरमानांकित आकांक्षा मार्कंडेचा 9-11, 12-10, 11-5, 11-6 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली होती.\nतसेच दहा वर्षांखालील मुलांच्या गटातील अंतिम सामन्यात चौथे मानांकन असलेल्या रामानुज जाधवने नववे मानांकन असलेल्या शौरेन सोमणचा 11-9, 15-13, 10-12, 8-11, 14-12 असा संघर्षपूर्ण पराभव करताना स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. यावेळी सामन्यात पहिल्या सेटपासूनच दोघांनी आक्रमक धोरण अवलंबले होते.\nत्यामुळे रामानुजला पहिला सेट 11-9 असा संघर्षानंतरच जिंकता आला. दुसऱ्या सेट मध्येही शौरेनने रामानुजला सहज जिंकू दिले नाही. त्यामुळे रामानुजला दुसरा सेट 15-13 असा काठावर जिंकता आला. पहिल्या दोन सेटमध्ये जोरदार खेळ करणाऱ्या शौरेनने तिसरा सेट 10 विरुद्ध 12 गुणांनी, तसेच चौथा सेटही 8 विरुद्ध 11 असा जिंकत रामानुजवर दबाव वाढवला. मात्र रामानुजने पाचव्या सेटमध्ये पुनरागमन करून पाचवा सेट 14-12 असा जिंकत स्पर्धेचे विजेतेपद आपल्या नावे केले.\nतत्पूर्वी, उपान्त्य सामन्यात रामानुजने आठवे मानांकन असलेल्या ईशान खांडेकरचा 13-15, 11-5, 15-13, 11-5 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली होती. तर शौरेनने दुसरे मानांकन असलेल्या अभिराज सकपाळचा 5-11, 15-13, 11-8, 11-5 असा पराभव करत अंतम फेरीत धडक मारली होती. दरम्यान चुरशीच्या अंतिम सामन्यात वैभव दहीभाते आणि दीपक कदम या दुसरी मानांकन असलेल्या जोडीने आदर्श गोपाल आणि करण कुकरेजा या अग्रमानांकित जोडीचा 15-13, 11-9, 7-1, 7-11, 11-8 असा पराभव करताना पुरुष दुहेरीचे विजेतेपद आपल्या नावे केले.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleतृणमूलच्या शिष्टमंडळाला आसाममध्ये जाण्यापासून रोखले\nNext articleहातकणंगलेमध्ये मराठा आंदोलक महिलांनी शिवसेना आमदाराला बांगड्या दाखवल्या\nफुटबॉल स्पर्धा : द ऑरबिस स्कूल संघाला संमिश्र यश\nसतेज संघ, उत्कर्ष क्रीडा, सिुवर्णयुग, एम.एच. स्पोर्टस्‌ संघांचा उपांत्य फेरीत प्रवेश\nअखिल भारतीय सुपर सिरीज टेनिस स्पर्धा : अर्जुन, नस्याम, आयुश, राधिका उपांत्य फेरीत\nआंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जास्त सट्टेबाज हे ‘भारतीय’\nPAK vs NZ: न्यूझीलंडला धक्का, मार्टिन गुप्टिल दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर\nउस्मान ख्वाजा दुखापतग्रस्त, भारताविरूध्द मालिकेत खेळण्याची शक्यता कमीच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%BE", "date_download": "2018-10-20T00:28:36Z", "digest": "sha1:AYDK64WU2AIJAZNPZAQAE6N2KFURHMNX", "length": 6861, "nlines": 89, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "उत्तरा - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nउत्तरा ही अभिमन्यूची पत्‍नी होती. उत्तरा ही विराट राजाची कन्या होती. तिला अर्जुनाने बृहन्नडा वेशात नृत्याचे प्रशिक्षण दिले.\nपरीक्षित हा अर्जुनाचा नातू व अभिमन्यू आणि उत्तरा यांचा पुत्र होता. त्याच्या जन्माआधीच अश्वत्थामाने ब्रह्मास्त्र सोडून त्याला मारण्याचा प्रयत्‍न केला. परंतु श्रीकृष्णाने त्याला जीवन दिले.\nआदि पर्व · सभा पर्व · अरण्यक पर्व · विराट पर्व · उद्योग पर्व · भीष्म पर्व · द्रोण पर्व · कर्ण पर्व · शल्य पर्व · सौप्तिक पर्व · स्त्री पर्व · शांति पर्व · अनुशासन पर्व · अश्वमेधिक पर्व · आश्रमवासिक पर्व · मौसल पर्व · महाप्रस्थानिका पर्व · स्वर्गारोहण पर्व · हरिवंश पर्व\nशंतनू · गंगा · देवव्रत (भीष्म) · सत्यवती · चित्रांगद · विचित्रवीर्य · अंबिका · अंबालिका · विदुर · धृतराष्ट्र · गांधारी · शकुनी · सुभद्रा · पंडू · कुंती · माद्री · युधिष्ठिर · भीम · अर्जुन · नकुल · सहदेव · दुर्योधन · दुःशासन · युयुत्सु · दुःशला · द्रौपदी · हिडिंबा · घटोत्कच · अहिलावती · उत्तरा · उलूपी · चित्रांगदा\nअंबा · बारबरीका · बभ्रुवाहन · इरावान् · अभिमन्यू · परीक्षित · विराट · कीचक · कृपाचार्य · द्रोणाचार्य · अश्वत्थामा · एकलव्य · कृतवर्मा · जरासंध · सात्यकी · मयासुर · दुर्वास · संजय · जनमेजय · व्यास · कर्ण · जयद्रथ · कृष्ण · बलराम · द्रुपद · हिडिंब · धृष्टद्युम्न · शल्‍य · अधिरथ · शिखंडी\nपांडव · कौरव · हस्तिनापुर · इंद्रप्रस्थ · कुरुक्षेत्र · भगवद्‌गीता · महाभारतीय युद्ध · महाभारतातील संवाद\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ फेब्रुवारी २०१६ रोजी ००:३५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2018-10-19T23:42:25Z", "digest": "sha1:4F4SKOLLRCBZLUTINNGYBJQ6WK4HVWPN", "length": 5256, "nlines": 180, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:राष्ट्रीयत्वानुसार संगीतकार - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण १४ उपवर्गांपैकी या वर्गात खालील १४ उपवर्ग आहेत.\n► अमेरिकन संगीतकार‎ (२९ प)\n► इंग्लिश संगीतकार‎ (१ क, ८ प)\n► इटालियन संगीतकार‎ (७ प)\n► ऑस्ट्रियन संगीतकार‎ (९ प)\n► चेक संगीतकार‎ (२ प)\n► जर्मन संगीतकार‎ (९ प)\n► पोलिश संगीतकार‎ (१ प)\n► फिनिश संगीतकार‎ (१ प)\n► फ्रेंच संगीतकार‎ (४ प)\n► ब्रिटिश संगीतकार‎ (५ प)\n► भारतीय संगीतकार‎ (५ क, ४५ प)\n► मराठी संगीतकार‎ (१ क, ६९ प)\n► मेक्सिकन संगीतकार‎ (१ प)\n► रशियन संगीतकार‎ (३ प)\nपेशा आणि राष्ट्रीयत्वानुसार व्यक्ती\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी २०:३८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/ipl2018-news/sunrisers-hyderabad-will-take-on-chennai-super-kings-in-the-first-ipl-2018-qualifier-1683956/", "date_download": "2018-10-20T00:58:51Z", "digest": "sha1:MOBZASBTVZG7BL3I3BFDKQXCRD5NFCFK", "length": 18249, "nlines": 224, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Sunrisers Hyderabad will take on Chennai Super Kings in the first IPL 2018 Qualifier | आज हैदराबाद-चेन्नई महामुकाबला! | Loksatta", "raw_content": "\nविषाणुजन्य तापावर प्रतिजैविके घेणे टाळा\nसंत्र्याला यंदा सुगीचे दिवस\nऊस तोडणी कामगारांना भविष्य निर्वाह निधीचा लाभ\nदसरा मेळाव्यातून पंकजांचा पक्षांतर्गत स्पर्धकांनाही इशारा\nआयपीएल गुणतालिकेत हैदराबाद आणि चेन्नई या दोन्ही माजी विजेत्यांच्या खात्यावर प्रत्येकी १८ गुण जमा आहेत\nलोकसत्ता टीम, लोकसत्ता टीम and लोकसत्ता टीम | May 22, 2018 01:42 am\nथेट अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी उभय संघांमध्ये संघर्ष\nमुंबई : इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) साखळीचा थरार रविवारी अखेरच्या दिवसांपर्यंत उत्कंठा टिकवणारा ठरला. ५६ सामन्यांनंतर चार अव्वल संघ तावूनसुलाखून बाद फेरीसाठी पात्र ठरले आहेत. यापैकी सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्ज हे आयपीएल गुणतालिकेतील दोन अव्वल संघ मंगळवारी ‘क्वालिफायर-१’ (पात्रता-१) लढतीत एकमेकांशी भिडणार आहेत. त्यामुळेच या लढतीला महामुकाबल्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे.\nयंदाच्या हंगामात चेन्नईने दोन्ही साखळी सामन्यांमध्ये हैदराबादला हरवल्यामुळे त्यांचे पारडे जड मानले जात आहे. या दोन्ही सामन्यांमध्ये अंबाती रायुडू चेन्नईच्या विजयाचा शिल्पकार ठरल्यामुळे त्याला जेरबंद करण्याचे आव्हान हैदराबादपुढे असेल. त्याने एका सामन्यात शतक झळकावले, तर दुसऱ्या सामन्यात नाबाद ७९ धावा काढल्या होत्या.\nआयपीएल गुणतालिकेत हैदराबाद आणि चेन्नई या दोन्ही माजी विजेत्यांच्या खात्यावर प्रत्येकी १८ गुण जमा आहेत. निव्वल धावगतीचा किंचितसा फरक या दोन संघांमध्ये आहे. त्यामुळेच मुंबईकर क्रिकेटरसिकांना थरारक लढतींची अनुभूती मिळणार आहे.\nचेन्नईनेच हैदराबादची सलग सहा सामन्यांच्या विजयांची मालिका खंडित केली होती. पुण्यात १३ मे रोजी झालेला हा सामना चेन्नईने आठ विकेट राखून जिंकला होता. याशिवाय उसळणाऱ्या खेळपट्टीचा फायदा घेण्यातही ते वाकबदार आहेत. पुण्यात रविवारी चेन्नईने किंग्ज इलेव्हन पंजाबवर अनपेक्षित विजय मिळवला. हैदराबादनने १० मे रोजी दिल्ली डेअरडेव्हिल्सला हरवून बाद फेरीतील स्थान सर्वप्रथम निश्चित केले. मात्र त्यानंतर ओळीने तीन सामने गमावले आहेत. या तिन्ही सामन्यांमध्ये त्यांच्या गोलंदाजीच्या मर्यादा स्पष्ट झाल्या.\nरायुडू चेन्नईचा प्रमुख आधारस्तंभ\n’रायुडू हा चेन्नईच्या फलंदाजीचा प्रमुख आधारस्तंभ आहे. त्याने यंदाच्या हंगामात एकंदर ५८६ धावा केल्या आहेत. मात्र चेन्नईची फलंदाजी एखाद-दुसऱ्या फलंदाजावर अवलंबून नाही, हेच त्यांचे बलस्थान आहे. शेन वॉटसनने १३ सामन्यांमध्ये ४३८ धावा केल्या आहेत. कर्णधार महेंद्रसिंग धोनी, सुरेश रैना हे दोघेसुद्धा सातत्यपूर्ण फलंदाजीने संघाला तारत आहेत. रविवारी पंजाबविरुद्ध रैनाने नाबाद ६१ धावा काढल्या होत्या.\n’दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज लुंगी एन्गिडीने अप्रतिम गोलंदाजी करून रविवारी सर्वाचे लक्ष वेधले होते. त्याने ४ षटकांत १० धावा देत ४ बळी मिळवले आणि सामनावीर पुरस्कार पटकावला. याशिवाय शार्दुल ठाकूर, दीपक चहर आणि ड्वेन ब्राव्हो यांच्यावर चेन्नईच्या वेगवान माऱ्याची जबाबदारी असेल. तसेच हरभजन सिंग आणि रवींद्र जडेजा हे अनुभवी खेळाडू फिरकी धुरा वाहतील.\n’हैदराबादची प्रमुख भिस्त कर्णधार केन विल्यम्सनवर असणार आहे. हंगामात सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विल्यम्सनने ६० धावांच्या सरासरीने एकूण ६६१ धावा काढताना दुसरे स्थान मिळवले आहे.\n’शिखर धवननेही (एकूण ४३७ धावा) सातत्याचा प्रत्यय घडवला आहे. हैदराबादच्या मधल्या फळीनेही जबाबदारीने खेळण्याची आवश्यकता आहे. फक्त मनीष पांडेच अपेक्षांची पूर्तता करताना दिसत आहे.\n’गोलंदाजीत भुवनेश्वर कुमार, सिद्धार्थ कोल आणि संदीप शर्मा यांच्यावर वेगवान माऱ्याची धुरा आहे, तर रशिद खान आणि शकिब अल हसन यांच्यावर फिरकीची मदार आहे.\nचेन्नई सुपर किंग्ज :\nमहेंद्रसिंग धोनी (कर्णधार), सुरेश रैना, रवींद्र जडेजा, फॅफ डय़ू प्लेसिस, हरभजन सिंग, ड्वेन ब्राव्हो, शेन वॉटसन, अंबाती रायुडू, दीपक चहर, के. ए. आसिफ, कनिश सेठ, लुंगी एन्गिडी, ध्रुव शोरी, मुरली विजय, सॅम बिलिंग्ज, मार्क वूड, शिट्झ शर्मा, मोनू कुमार, चैतन्य बिश्नोई, इम्रान ताहीर, कर्ण शर्मा, शार्दुल ठाकूर, एन. अ‍ॅगेडीसान, डेव्हिड विली.\nकेन विल्यम्सन (कर्णधार), शिखर धवन, मनीष पांडे, भुवनेश्वर कुमार, वृद्धिमान साहा, सिद्धार्थ कौल, दीपक हुडा, खलील अहमद, संदीप शर्मा, युसूफ पठाण, श्रीवत्स गोस्वामी, रिकी भुई, बसिल थम्पी, टी. नटराजन, सचिन बेबी, बिपूल शर्मा, मेहदी हसन, तन्मय अगरवाल, अ‍ॅलेक्स हेल्स, कार्लोस ब्रेथवेट, रशिद खान, शकिब अल हसन, मोहम्मद नबी, ख्रिस जॉर्डन.\nसामन्याची वेळ : सायंकाळी ७ वा.\nथेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स, स्टार माँ मूव्हीज, स्टार सुवर्णा प्लस, जलशा मूव्हीज.\nबाद फेरीच्या लढती २२ मे, मंगळवार\nक्वालिफायर – १ सनरायझर्स हैदराबाद वि. चेन्नई सुपर किंग्ज\nस्थळ : वानखेडे स्टेडियम, मुंबई\nएलिमिनेटर २३ मे, बुधवार\nकोलकाता नाइट रायडर्स वि. राजस्थान रॉयल्स\nस्थळ : ईडन गार्डन्स, कोलकाता\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n‘रावण दहना’त मृत्युतांडव, पंजाबमधील भीषण दुर्घटनेत ६० ठार\n...तर ६० जणांचा जीव वाचला असता\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nकौतुकास्पद: युपीतल्या 850 शेतकऱ्यांना बिग बी करणार कर्जमुक्त; ५.५ कोटींचं अर्थसहाय्य\n#MeToo : सेलिब्रेटी मॅनेजमेंट कंपनीच्या अनिर्बन दास ब्ला यांचा आत्महत्येचा प्रयत्न\n#MeToo कोर्टाच्या आदेशाची वाट बघा; आलोक नाथांची सिंटाला विनंती\n#MeToo : प्रसिद्ध चित्रकार जतिन दास म्हणतात तो मी नव्हेच\n#MeToo : 'सेक्रेड गेम्स'च्या अभिनेत्रीचा दिग्दर्शक विपुल शहावर लैंगिक गैरवर्तणुकीचा आरोप\nसागरी किनारी रस्त्यावर ‘क्रॅश एटोनेटर’\nमेट्रो मार्गिकांचे संचलन ‘एमएमआरडीएकडे’च\n१८व्या वर्षांत अत्रे कट्टय़ावर तरुणाईचा मेळा\nयंदा उत्पादन घटण्याची शक्यता\nतलासरीमध्ये गटारावरच भाजीविक्रीची दुकाने\nजुईनगर येथे अपंग, विशेष मुलांसाठी उद्यान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-rain-possibilities-state-tomorrow-maharashtra-12230", "date_download": "2018-10-20T00:49:12Z", "digest": "sha1:II7ZWC6WO5TCHQSOPTFVQDLSA7U3MEOK", "length": 17593, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, rain possibilities in state from tomorrow, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nराज्यात उद्यापासून पावसाचे संकेत\nराज्यात उद्यापासून पावसाचे संकेत\nबुधवार, 19 सप्टेंबर 2018\nपुणे: बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या कमी दाबाचे क्षेत्र, अरबी समुद्रात असलेली चक्राकार वाऱ्यांची स्थिती यामुळे राज्यात पावसाला पोषक हवामान तयार होत आहे. दोन दिवसांपासून काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. राज्यात आज (ता. १९) तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर गुरुवारपासून (ता. २०) कोकण, मराठवाडा, विदर्भात पाऊस सुरू होण्याचे संकेत असून, शुक्रवारी (२१) विदर्भ आणि दक्षिण कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.\nपुणे: बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या कमी दाबाचे क्षेत्र, अरबी समुद्रात असलेली चक्राकार वाऱ्यांची स्थिती यामुळे राज्यात पावसाला पोषक हवामान तयार होत आहे. दोन दिवसांपासून काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. राज्यात आज (ता. १९) तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर गुरुवारपासून (ता. २०) कोकण, मराठवाडा, विदर्भात पाऊस सुरू होण्याचे संकेत असून, शुक्रवारी (२१) विदर्भ आणि दक्षिण कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.\nबंगालच्या उपसागरात समुद्र सपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत असून, उद्या (१९) या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार असून, त्यानंतरच्या २४ तासांमध्ये त्याची तीव्रता वाढणार आहे. कोकण, गोवा, दक्षिण गुजरात जवळच्या अरबी समुद्रामध्ये समुद्र सपाटीपासून ३.१ त ४.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. यामुळे राज्यात ढगाळ हवामान तयार होत असून, हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊसही पडत आहे.\nराज्यातील हवामानात वेगाने बदल होत असून, तापमानातही चढ-उतार होत आहे. मंगळवारी (ता. १८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये वर्धा येथे उच्चांकी ३५.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यातील विविध ठिकाणचे कमाल, कसांत किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३१.३, नगर ३२.८, कोल्हापूर ३२.६, महाबळेश्‍वर २४.०, मालेगाव ३१.६, नाशिक ३०.४, सांगली ३१.२, सातारा ३१.४, सोलापूर ३०.९, मुंबई ३२.०, रत्नागिरी ३१.९, डहाणू ३२.०, आैरंगाबाद ३०.४, परभणी २७.४, नांदेड ३३.०, अकोला ३५.१, अमरावती ३१.६, बुलडाणा ३०.६, चंद्रपूर ३५.०, गोंदिया ३३.६, नागपूर ३४.२, वर्धा ३५.९, यवतमाळ ३५.५.\nमॉन्सूनचा परतीचा प्रवास लांबला\nमॉन्सूनचे अस्तित्व दर्शविणारा कमी दाबाचा पट्टा (मॉन्सून ट्रफ) विरून गेल्याचे हवामान विभागाने सोमवारी (ता. १७) स्पष्ट केले. यातच राजस्थान, मध्य प्रदेशासह वायव्य भारतातील राज्यांमध्ये कोरडे हवामान आहे. ही स्थिती मॉन्सून माघारी फिरण्यास पोषक स्थिती असल्याचे दर्शवते. मात्र, बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्रामुळे मध्य आणि वायव्य भारतात पुन्हा पाऊस सुरू होण्याची शक्यता अाहे. त्यामुळे मॉन्सूनच्या वाऱ्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला नसल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.\nअरबी समुद्र समुद्र हवामान कोकण विदर्भ पाऊस गुजरात पुणे नगर कोल्हापूर मालेगाव नाशिक सांगली सोलापूर मुंबई परभणी नांदेड अकोला अमरावती चंद्रपूर नागपूर यवतमाळ मॉन्सून विभाग राजस्थान मध्य प्रदेश भारत\nभाजीपाला पिकांची रोपवाटिका तयार करताना\nभाजीपाला पिकांची रोपवाटिका करताना योग्य ती काळजी घेतल्यास पुनर्लागवडीनंतरच्या काळातील अने\nपुण्यात फुलांची ७ काेटींची उलाढाल\nपुणे ः फूल उत्पादक शेतकऱ्यांची भिस्त असणाऱ्या नवरात्र आणि दसऱ्याला विशेष मागणी असलेल्या झ\nकशी टिकेल पांढऱ्या सोन्याची झळाळी\nराज्यात कापूस वेचणीला सुरवात होऊन दसऱ्याच्या मुहूर्तावर बऱ्याच शेतकऱ्यांनी विक्रीही चालू\nपरभणीत फ्लाॅवर प्रतिक्विंटल २००० ते २५०० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nवनस्पतीतील संजीवकांमुळे अवकाशातही उत्पादन घेणे...\nपोषक घटकांची कमतरता आणि गुरुत्वाकर्षण कमी असणे या दोन कारणांमुळे चंद्र किंवा अन्य ग्रहांव\nपरभणी, राहुरी कृषी विद्यापीठांना पाच...परभणी ः भारतीय कृषी संशोधन परिषदअंतर्गत कृषी...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम...पुणे : पावसाला पोषक हवामान झाल्याने आठवड्याच्या...\n‘आरएसएफ’च्या मूळ सूत्रात घोडचूकपुणे: शेतकऱ्यांना हक्काचा ऊसदर मिळवून देणाऱ्या...\nसाखर कारखान्यांची धुराडी आजपासून पेटणारपुणे: राज्यातील साखर कारखान्यांच्या गाळप हंगामाला...\nसहकारी बॅंकांना एकाच छताखाली आणणार :...पुणे ः सहकार क्षेत्राला ‘अच्छे दिन’ आणण्यासाठी...\nचला मिरचीच्या आगारात राजूरा बाजारात...मिरचीचे आगार अशी ओळख अमरावती जिल्ह्यातील राजूरा...\n‘एसआरटी’ तंत्राने मिळाली उत्पादनासह...पेंडशेत (ता. अकोले, जि. नगर) या कळसूबाई शिखराच्या...\nतुटवड्यामुळे कांद्याच्या दरात सुधारणानवी दिल्ली ः देशातील महत्त्वाच्या कांदा उत्पादक...\nकृषी विद्यापीठांचे संशोधन आता एका...मुंबई ः राज्यातील चारही कृषी विद्यापीठांनी केलेले...\nमहाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांना...शिर्डी: महाराष्ट्रात यंदा पाऊस कमी झाला....\nकोल्हापुरी गुळाचा गोडवा यंदा वाढणारकोल्हापूर : यंदाच्या पावसाळ्यात गुजरात,...\nकमी दरांवरून जिनर्सचा ‘सीसीआय’च्या...जळगाव ः भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) कापूस...\nहोय, आम्ही बदलू शेतीचे चित्र... ‘शाळेत सुरू असलेल्या कृषी शिक्षण अभ्यासक्रमातून...\n‘पंदेकृवि’च्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचा...अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ...\nशेतीपासून जितके दूर जाल तितके दुःख...पुणे : शेतीशी जोडलेली माणसं ही निसर्ग आणि मानवी...\nनाबार्डच्या व्याजदरातच जिल्हा बँकांना...मुंबई : राज्य बँकेला नाबार्डकडून मिळणाऱ्या...\nकोकण, पश्‍चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी...पुणे : कोकण अाणि पश्‍चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी...\nअकोला, बुलडाणा जिल्ह्यांत कोरडवाहू...अकोला : अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यात कोरडवाहू...\nअठरा गावांनी केली कचऱ्यापासून गांडूळखत...गावे आणि वाडीवस्त्याही स्वच्छतेत अग्रभागी...\n‘सीसीआय’च्या खरेदीला दिवाळीत मुहूर्तमुंबई : देशातील महत्त्वाच्या कापूस उत्पादक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4721733177334873587&title=tourism%20to%20Davangere&SectionId=1002&SectionName=Be%20Positive", "date_download": "2018-10-19T23:58:52Z", "digest": "sha1:D4RFJL5PXQJ6M5WBIDWZLXLX2VRZ6VBS", "length": 25167, "nlines": 144, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "दावणगिरीमध्ये फेरफटका...", "raw_content": "\nतुम्ही दावणगिरी बेणे डोसा नक्की खाल्ला असेल किंवा असे डोसे मिळणाऱ्या हातगाड्या तरी नक्कीच पाहिल्या असतील. ...तर या डोश्यांमुळे ज्याचे नाव सर्वतोमुखी झाले तो दावणगिरी ऊर्फ दावणगेरे या कर्नाटकातील जिल्ह्यात अनेक प्रकारची पर्यटनस्थळे आहेत. ‘करू या देशाटन’मध्ये आज फेरफटका दावणगिरीमध्ये...\nडोसे, इडली, उत्तप्पे ही दावणगिरीची खासियत. दावणगिरी बेणे डोसा तुम्ही खाल्ला असेल किंवा त्याचे नाव तरी नक्की ऐकले/वाचले असेल. बेणे म्हणजे लोणी. डोश्यावर लोण्याचा गोळा असतो, म्हणून तो बेणे डोसा. या डोश्यांमुळे दावणगिरीचे नाव सर्वतोमुखी व्हायला मदत झाली. ते दावणगेरे या नावानेही ओळखले जाते.\nदावणगेरेला एक समृद्ध इतिहास आहे. तो चालुक्य काळातील नोलंबावाडी प्रांताचा भाग होता. चालुक्यांपासून पंड्या, होयसळ आणि विजयनगर राजे, बहामनी सुलतान यांच्याकडे या भागाची सत्ता येत गेली. दावणगेरे काही काळ पलियानगर नायकांच्या नियंत्रणाखाली होते. नंतर हैदर अली आणि टिपू सुलतान यांनी व नंतर म्हैसूर महाराजांनी ते हाती घेतले. हैदरअलीने हा भाग ताब्यात आल्यावर आपोजीराम नावाच्या एका मराठा सरदाराला जहागिरी म्हणून दिला. आपोजीरामने येथील व्यापारास चालना दिली.\nहा भाग पूर्वी चित्रदुर्ग जिल्ह्यात होता. आता स्वतंत्र दावणगिरी जिल्हा अस्तित्वात आला आहे. दावणगिरी हे कर्नाटकातील सहाव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. येथे अनेक शैक्षणिक संस्था आहेत. दावणगिरीला पूर्वी कर्नाटकचे मँचेस्टर म्हटले जायचे. कारण तेथे कापडविषयक उद्योग बरेच होते. आता तेथे शेतीविषयक व्यापार चालतो. कुंदवाडा केरे हे दावणगिरीमधील एक सहलीचे ठिकाण आहे. तेथे अत्यंत सुंदर असा तलाव आहे. तसेच येथील रोमन कॅथलिक चर्चही बघण्यासारखे आहे. चन्नगिरी रंगप्पा क्लॉक टॉवर हेही येथील आकर्षण. जुन्या गावातील शिवाजीनगर भागात दोनशे वर्षांपूर्वीचे दुर्गांबिका मंदिर आहे.\nहरिहर : हे औद्योगिक व धार्मिक, तसेच पर्यटन केंद्र आहे. प्राचीन काळी हा भाग गुहारण्य या नावाने ओळखला जात असे. पौराणिक कथेनुसार गुहासुर नावाचा दैत्य तुंगभद्रेच्या काठावर राहत होता. भगवान ब्रह्माकडून त्याला असे वरदान होते, की तो ब्रह्मा, विष्णू किंवा शिव यांच्यासह अन्य कोणत्याही देवदेवतांच्या हातून मरणार नाही. हे वरदान वापरून या राक्षसाने लोकांना आणि अगदी देवदेवतांनाही त्रास देणे सुरु केले. त्याच्या कृत्याचा आणि त्याच्या शक्तीचा सामना करण्यास सर्व जण असमर्थ ठरले. त्रस्त देवता मदतीसाठी विष्णू (हरी) आणि शिव (हरला) यांच्याकडे गेले. अखेर विष्णू आणि शिव (हरी व हर) एकत्र येऊन ते हरिहरेश्वर झाले. त्यांनी भयंकर लढाई करून राक्षसाचा वध केला.\nतेव्हापासून हरिहर हे नाव रूढ झाले. हरिहर येथील वैशिष्ट्य म्हणजे १२व्या शतकात तुंगभद्रेच्या काठावर बांधलेले हरिहराचे मंदिर. होयसळ घराण्यातील राजा वीर नरसिंह दुसरा याचा सेनापती पोलवा याने हे मंदिर बांधले. मंदिराजवळ अनेक शिलालेख आहेत. १२६८मध्ये राजा नरसिंह तृतीय याचा सेनापती सोम्म याने मंदिरात काही सुधारणा केल्या. शिव व विष्णू यांचे म्हणजे शैव व वैष्णव पंथाचा संगम दर्शविणारे हे मंदिर आहे. हे मंदिर होयसळ पद्धतीने बांधलेले आहे. मंडपाची बाहेरील भिंत पॅराफिटसारखी बांधलेली असून, अर्धे खांब दिसतात व ते छताच्या बाहेरील प्रोजेक्शन असलेल्या बाजूंना आधार देतात. याच्या छताखाली असणारे, तसेच खांबावरील नक्षीकाम खूप सुंदर व नाजूक आहे. गाभाऱ्याच्या प्रवेशद्वाराच्या चौकटीवर अत्यंत सुबकतेने कोरीव काम केलेले असून, आतील छतावर सुबक नक्षीकाम केले आहे.\nसभामंडपाला सुशोभित करण्यासाठी कमळासारखी कलात्मक सजावट केलेली आहे. मंदिराचे खांब कोरीव काम करता येण्यासारख्या ‘सोप स्टोन’मध्ये घडविले आहेत. मंदिरावरील मूळ शिखर नष्ट झाले आहे. ते आता विटांच्या साह्याने तयार करण्यात आले आहे. मंदिर परिसरात जतन केलेले अनेक जुने कन्नड शिलालेख पाहण्यास मिळतात.\nयेथे तुंगभद्रेच्या काठावर ११ तीर्थे आहेत. ती अशी – ब्रह्मतीर्थ, भार्गवतीर्थ, नृसिंहतीर्थ, वह्नितीर्थ, गालव तीर्थ, चक्रतीर्थ, रुद्रपाद तीर्थ, पापनाशन तीर्थ, पिशाचमोचन, ऋणमोचन आणि वटच्छाया तीर्थ.\nहरिहर येथे किर्लोस्करांचा कारखाना होता. तो सन २०००मध्ये बंद पडला. आदित्य बिर्ला यांची ग्रासिम ही कंपनी, तसेच शमनूर साखर व इतर काही उद्योग येथे आहेत. हरिहर येथे खासगी विमानतळ आहे.\nसंथेबेन्नूर : अतिशय सुंदर अशी पुष्करिणी येथे बघायला मिळते. केगाप्पा नायक याचा मुलगा हिरिया हनुमंतअप्पा नायक याने विजापूरच्या सुलतानांविरुद्ध जिंकलेल्या लढाईप्रीत्यर्थ ही पुष्करिणी इसवी सन १६००मध्ये बांधण्यात आली. देवाचा तरंगता उत्सव येथे साजरा केला जात असे. २४० फूट लांब, २५०फूट रुंद आणि ३० फूट खोल असा हा बांधीव तलाव आहे. मोठ्या तलावाच्या (हौद) पायऱ्या ग्रॅनाइट (कणाश्म) खडकामध्ये चिकटविल्या आहेत. आठ दिशांपैकी एकूण सहाच बुरुज शिल्लक राहिले आहेत. सर्वांत लक्षणीय बाब म्हणजे येथील अलंकारिक मंडप. त्याचे जोते चौकोनी असून, कमानीतून प्रवेश केल्यावर पहिल्या टप्प्यावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. पहिला टप्पा हा मांडव खुला असून, त्यात सर्व बाजूंनी सडपातळ खांब आहेत. खांबामध्ये कठडा आहे. दुसरा टप्पाही पहिल्याप्रमाणेच आहे. वळचणीच्या नेटक्या आधारावर पडदी आणि मिनार आहेत, असे भासते. मधल्या जागेत एखाद्या खरबुजाच्या आकाराची पर्णाकृती कोरली आहे. १७व्या शतकात विजापूर सुलतानाचा सरदार रणदुल्लाखानाने संथेबेन्नूरवर हल्ला केला, त्या वेळी जवळच त्यांनी मुसाफिरखाना बांधला. जवळच मशीद आणि राम मंदिर जुळ्या भावंडांप्रमाणे नांदत आहेत. ४०० वर्षांपूर्वीची ही पुष्करिणी अद्यापही भक्कम आहे. पुरातत्त्व विभागाने याची उत्तम देखभाल ठेवली आहे. हे ठिकाण पर्यटकांनी चुकवू नये असे आहे.\nबगली : हे ठिकाण हरपनहळ्ळी गावाजवळ असून, श्री शंकराच्या कल्लेश्वर मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. या देवळाचे काम राष्ट्रकूट आणि चालुक्य राजवटींत पूर्ण झाले. चालुक्य राजा तैलाप्पा (इ. स. ९८७) याने हे बांधकाम सुरू केले. राष्ट्रकूट राजवटीमध्ये याचे शिखर व इतर कामे झाली. मंदिराचा सभामंडप आकर्षक आहे. त्यात भरपूर नक्षिकाम बघण्यास मिळते. चालुक्य काळातील शिव, उमा-महेश्वर, श्री गणेश, कार्तिकेय, सूर्य, अनंतशयन (विष्णू), सरस्वती, महिषासुर मर्दिनी यांची शिल्पे देवळात आहेत. देवळाभोवती आठ छोटी मंदिरे आहेत.\nकडालबाल : हे ठिकाण दावणगिरीजवळच असून, ते कडलाबाला म्हणूनही ओळखले जाते. हे नाव दोन शब्दांमधून आले आहे. कन्नड भाषेत कडलू म्हणजे समुद्र आणि बाला म्हणजे मूल. या नावाचा संपूर्ण अर्थ ‘समुद्राचा मुलगा’ असा होतो. विजयनगर साम्राज्याच्या अंतर्गत चित्रगळच्या पलायगरा नायकांनी या शहरावर राज्य केले. येथे अंजनेय देवस्थान आहे. असे मानले जाते, की हनुमान, भीमा आणि माधव यांनी येथे तीन अवतार घेतले आहेत. चित्रदुर्गमधील तिमण्णा नायक यांनी हे पवित्र, ऐतिहासिक मंदिर बांधले आहे. या सुंदर मंदिरासह येथे एक तलाव आहे. तो भक्तांना शांत आणि प्रसन्न वातावरण देतो.\nयेथे माधवाचार्यांचा जन्मदिवस म्हणजेच माधवनवमी हा सर्वांत लोकप्रिय वार्षिक कार्यक्रम आहे. त्या वेळी लाखो लोक मेळ्यामध्ये सामील होतात. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण हनुमान रथोत्सव आहे. विविध ऐतिहासिक नाटकांमधील गाणी, नृत्य, नाटके व कठपुतळ्यांचे कार्यक्रम या वेळी सादर केले जातात.\nउचंगीदुर्ग : हरपनहळ्ळी तालुक्यात वसलेले उचंगीदुर्ग हे दावणगिरीपासून तीस किलोमीटरवर आहे आणि ते ऐतिहासिक दृष्टीने प्रसिद्ध आहे. या ठिकाणी पल्लव, कदंब यांच्यापासून विजयनगर साम्राज्यापर्यंत अनेक राजवटींची सुरुवात झाली आहे. असे म्हटले जाते, की पल्लव व कदंब यांच्यातील लढायांदरम्यान चौथ्या शतकात एका भयानक लढाई झाली. त्याचा उल्लेख अनाजीजवळील शिलालेखात आढळतो. आता, उचंगीदुर्ग हे पावसाच्या पाण्यामुळे आणि मोठ्या प्रमाणात मानवी अतिक्रमण झाल्यामुळे बाधित झाले आहे.\nअनेकोंदा : दावणगिरी-जगलूर महामार्गावर दावणगिरीपासून चार किलोमीटर अंतरावर असलेले हे आणखी एक ऐतिहासिक ठिकाण आहे. असे सांगितले जाते, की येथे बेलूरच्या सैन्यातील हत्ती ठेवले जात. या भागावर चालुक्य, पंड्या आणि होयसळ राजांनी राज्य केले आहे. येथे त्यांच्या राज्याचे पुरावे सिद्ध करणारे या राजवंशांचे शिलालेख आहेत.\nया लेखासाठी काही तांत्रिक, पारिभाषिक शब्दांचे अर्थ समजून घेण्यासाठी साताऱ्याचे आर्किटेक्ट शौनक कदम यांचे साह्य लाभले.\nदावणगिरी, हरिहर ही दोन्ही ठिकाणे मिरज-बेंगळुरू मार्गावर आहेत. रेल्वेनेही जोडलेली आहेत. हुबळी ते दावणगिरी हे अंतर १५२ किलोमीटर आहे, तर बेंगळुरू ते दावणगिरी हे अंतर २६२ किलोमीटर आहे. दावणगिरी आणि हरिहर येथे राहण्याची उत्तम सोय आहे. जाण्यासाठी चांगला कालावधी ऑक्टोबर ते फेब्रुवारी. जवळचा विमानतळ हुबळी. हावेरी, हरिहर, हनगल, दावणगिरी, चित्रदुर्ग अशी चालुक्य काळातील स्थापत्यकलेची ठिकाणे पाहण्यासाठी पाच दिवसांचा कालावधी लागतो. (जाण्या-येण्याचा कालावधी त्यापेक्षा वेगळा..) याबरोबरच हळेबीड व बेलूर ही ठिकाणेही पाहता येतील.\n(लेखक हौशी आणि अभ्यासू पर्यटक आहेत. ‘करू या देशाटन’ या दर बुधवारी प्रसिद्ध होणाऱ्या सदरातील लेख https://goo.gl/nZb2n5 या लिंकवर उपलब्ध आहेत.)\n(दावणगिरीची झलक दर्शविणारा व्हिडिओ सोबत देत आहोत.)\nखुपच सविस्तर माहिती. एखाद्या ठिकाणी जायचे असेल तर तुमचे लेख फार उपयोगी पडतील. सुंदर अप्रतिम \nकर्नाटकचा रमणीय किनारी प्रदेश निसर्गरम्य, ऐतिहासिक हावेरी जिल्हा कावेरीच्या खोऱ्यातील रम्य प्रदेश सफर म्हैसूरची – भाग दोन (वृंदावन) सुंदर चिकमंगळूर\nअंजली इला मेननची मुरानो चित्रे...\nजिंदगी धूप तुम घना साया...\nकर्तव्यदक्ष गृहिणी ते जबाबदार समाजसेविका\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nअपूर्वाई वाटण्यासारखं ‘अपूर्व’ काम करणारी अपूर्वा\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nअंजली इला मेननची मुरानो चित्रे...\nसमतानगरमध्ये ६२वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/family-doctor/family-doctor-question-answer-80563", "date_download": "2018-10-20T00:33:57Z", "digest": "sha1:TPQL55VTOV46CVSTTYEAQF7Y6QBP2SN5", "length": 17782, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "family doctor question answer प्रश्नोत्तरे | eSakal", "raw_content": "\nडॉ. श्री बालाजी तांबे www.balajitambe.com\nशुक्रवार, 3 नोव्हेंबर 2017\n‘संतुलन’ची आत्तापर्यंत मी वापरलेली सर्वच औषधे गुणकारी आहेत. सर्व प्रकारचे तेल आणि पचनावरची औषधे यांचा मला खूपच फायदा झालेला आहे. माझा आहार मोजकाच असतो; पण गेल्या दोन-तीन महिन्यांपासून मला दुपारच्या जेवणानंतर अर्ध्या तासाने पुन्हा एकदा शौचाला होते. सकाळी शौचाला बांधून व नीट होते; पण जेवणानंतर भसरट व पातळ होते. तरी आपण यावर उपाय सुचवावा.\n‘संतुलन’ची आत्तापर्यंत मी वापरलेली सर्वच औषधे गुणकारी आहेत. सर्व प्रकारचे तेल आणि पचनावरची औषधे यांचा मला खूपच फायदा झालेला आहे. माझा आहार मोजकाच असतो; पण गेल्या दोन-तीन महिन्यांपासून मला दुपारच्या जेवणानंतर अर्ध्या तासाने पुन्हा एकदा शौचाला होते. सकाळी शौचाला बांधून व नीट होते; पण जेवणानंतर भसरट व पातळ होते. तरी आपण यावर उपाय सुचवावा.\nउत्तर - ‘संतुलन’ उत्पादनांचा उपयोग झाल्याचे कळवल्याबद्दल धन्यवाद. शौचाचा या प्रकारचा त्रास हा पचनशक्‍ती मंदावल्याचे निदर्शक लक्षण आहे. आहार मोजका घेणे चांगलेच आहे, बरोबरीने काही दिवस आहारात गव्हाऐवजी ज्वारी, तांदूळ, नाचणी या धान्यांचा समावेश करावा. तेलाऐवजी तुपामध्ये केलेला स्वयंपाक सेवन करण्याचा उपयोग होईल. जेवणानंतर ‘बिल्वसॅन’, कुटजघनवटी घेण्याचा उपयोग होईल. पाव चमचा लवणभास्कर चूर्ण मिसळून वाटीभर ताजे, गोड ताक दुपारच्या जेवणानंतर घेण्याचा उपयोग होईल. मटार, चणे, वाल, चवळी, चीज, मांसाहार, वांगे, कोबी, फ्लॉवर, गवार, ढोबळी मिरची वगैरे गोष्टी आहारातून वर्ज्य करणेसुद्धा चांगले.\nमला मूळव्याध नाही; परंतु शौचाला जाऊन आल्यावर गुदभागी दुखत असते. तरी यावर उपाय सुचवावा.\nउत्तर - बऱ्याचदा मूळव्याधीचे मोड आतमध्ये असू शकतात व ते हाताला जाणवत नसल्याने मूळव्याध नाही असा समज होऊ शकतो. मूळव्याध नसला तरी कधी कधी गुदभागी चिरा असू शकतात. यामुळेसुद्धा गुदभागी वेदना होऊ शकतात. त्यामुळे नेमका त्रास काय आहे, याचे निदान करण्यासाठी तज्ज्ञांकडून तपासणी करून घेणे चांगले. तत्पूर्वी जेवणानंतर चमचाभर अविपत्तिकर चूर्ण किंवा ‘सॅनकूल चूर्ण’ घेता येईल. स्नानानंतर, तसेच रात्री झोपण्यापूर्वी एक-दोन थेंब एरंडेल तेल किंवा जात्यादी तेल गुदभागी लावण्याचाही उपयोग होईल. मलावष्टंभ होणार नाही, याची काळजी घेणे आवश्‍यक, त्यादृष्टीने बेकरीची उत्पादने, मैद्यापासून बनविलेले पदार्थ टाळणे, त्याऐवजी ताजी फळे, साजूक तूप यांचा आहारात समावेश करणे हेसुद्धा चांगले.\nमधुमेह आनुवंशिक आहे का घरात या विकाराची आनुवंशिकता असली तर तो टाळता येतो का घरात या विकाराची आनुवंशिकता असली तर तो टाळता येतो का अधून मधून रक्‍त तपासणी करून घ्यावी का अधून मधून रक्‍त तपासणी करून घ्यावी का\nउत्तर - मधुमेह आनुवंशिक असला तरी तो पुढच्या पिढीत जाऊ नये, यासाठी प्रयत्न नक्की करता येतात. यासाठी सर्वांत सोपा व प्रभावी उपाय म्हणजे घरात आनुवंशिकता असेल तर, गर्भधारणा होण्यापूर्वी दांपत्याने बीजशुद्धी करून घेणे आणि गर्भारपणात गर्भवतीने आहार-औषधांचे विशेष नियोजन करणे. काही कारणाने हे जमले नाही तर वयाच्या पस्तिशीच्या आसपास शास्त्रोक्‍त पद्धतीने पंचकर्म करून घेणे, आहार प्रकृतीला अनुरूप आणि योग्य वेळी व योग्य प्रमाणात घेणे, दुधापासून तसेच चण्याच्या पिठापासून बनविलेल्या मिठायांचे पथ्य पाळले तरी रोज दोन-तीन चमचे कच्ची साखर पोटात जाण्याकडे लक्ष देणे, नियमित चालणे, सूर्यनमस्कारासारखे व्यायाम नियमित करणे यासारखे उपाय योजले असता मधुमेहाची आनुवंशिकता टाळता येते, असा अनुभव आहे.\nमाझे वय ३७ वर्षे असून, माझे दर महिन्याला पाळीच्या वेळी किंवा पाळी येण्याअगोदर डोके खूप दुखते व कणकण वाटते. वेदनाशामक गोळी घेतल्याशिवाय बरे वाटत नाही. एरवीसुद्धा बऱ्याचदा डोके दुखत राहते. कृपया मार्गदर्शन करावे.\nउत्तर - या प्रकारच्या त्रासावर एका बाजूने डोकेदुखीसाठी तर, दुसऱ्या बाजूने स्त्रीसंतुलनासाठी उपाय योजावे लागतात. या दृष्टीने सकाळ-संध्याकाळ ‘संतुलन पित्तशांती गोळ्या’ घेण्याचा, रात्री झोपण्यापूर्वी चमचाभर ‘सॅनकूल चूर्ण’ घेण्याचा, तसेच आहारात कमीत कमी चार-पाच चमचे घरच्या साजूक तुपाचा समावेश करण्याचा उपयोग होईल. बरोबरीने स्त्री संतुलनासाठी ‘फेमिसॅन तेला’चा योनीपिचू, शतावरी कल्प टाकून दूध, ‘अशोक ॲलो सॅन गोळ्या’ घेण्याचा उपयोग होईल. आठवड्यातून दोन वेळा, विशेषतः पाळी येण्याच्या अगोदर पादाभ्यंग करून घेण्यानेही बरे वाटेल. पाळीमध्ये रक्‍तस्राव चांगला होण्यासाठी आठ दिवस आधीपासून एक चमचा कोरफडीचा ताजा गर घेण्याचा फायदा होईल.\nमुंबई - शहरात मधुमेह, लठ्ठपणा आदी आजार वाढत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर मुंबई महापालिकेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पालिकेच्या 127...\n22 हजार शौचकुपांना अखेर मंजुरी\nमुंबई - धोकादायक शौचालये, तुटलेले दरवाजे आणि लाद्यांमुळे झोपडपट्ट्यांतील नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी मुंबईत 22 हजार शौचकूप बांधण्याचा...\nविपरीत परिस्थितीमुळे नरभक्षक झालेल्या ‘अवनी’ या वाघिणीला धरावे किंवा ठार मारावे, या आदेशावरून निर्माण झालेला वाद ‘अवनी’ ताब्यात आल्यावर मिटेल. मात्र...\nसत्ता द्या, अडीच लाख जागा भरू - अजित पवार\nसोमेश्‍वरनगर - ‘‘राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता द्या. ताबडतोब नोकऱ्यांमधल्या अडीच लाख रिक्त जागा भरून बेरोजगारांना न्याय देऊ, सहवीजनिर्मिती...\n‘सकाळ’चे दिवाळी अंक ‘ॲमेझॉन’वर\nपुणे - क्‍लिकवर चालणाऱ्या आजच्या जगात दिवाळी अंकही एका क्‍लिकवर घरपोच मिळण्याची व्यवस्था ‘सकाळ माध्यम समूहा’ने यंदा केली आहे. मराठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/krida/rio-2016-olympics/sindhu-into-rio-olympics-2016-badminton-final-1286689/", "date_download": "2018-10-20T00:13:20Z", "digest": "sha1:ILTNGPS6JGXFX2PCNSMQGAZ5U5FTFFDD", "length": 16245, "nlines": 213, "source_domain": "www.loksatta.com", "title": "धडाकेबाज सिंधू | Loksatta", "raw_content": "\nविषाणुजन्य तापावर प्रतिजैविके घेणे टाळा\nसंत्र्याला यंदा सुगीचे दिवस\nऊस तोडणी कामगारांना भविष्य निर्वाह निधीचा लाभ\nदसरा मेळाव्यातून पंकजांचा पक्षांतर्गत स्पर्धकांनाही इशारा\nरिओ २०१६ ऑलिम्पिक »\nअंतिम फेरीत आता कॅरोलिन मारिनचे आव्हान\nजपानच्या नोझोमी ओखुहारावर मात ; अंतिम फेरीत आता कॅरोलिन मारिनचे आव्हान\nऑलिम्पिकचे व्यासपीठ आणि देशासाठी पदक पक्के करण्याच्या अपेक्षांचे ओझे या दडपणाला झुगारून पी.व्ही. सिंधूने बॅडमिंटनच्या अंतिम फेरीत धडक मारली. ऑलिम्पिकमध्ये अंतिम फेरीत धडक मारणारी सिंधू पहिलीवहिली भारतीय बॅडमिंटनपटू ठरली आहे. उपांत्य फेरीत सिंधूने जपानच्या नोझोमी ओखुहारावर २१-१९, २१-१० असा विजय मिळवला. या विजयासह सिंधूचे रौप्यपदक पक्के झाले. मात्र अंतिम फेरीत स्पेनच्या कॅरोलिन मारिनला नमवत ऐतिहासिक सुवर्णपदकाला गवसणी घालण्याची सुवर्णसंधी सिंधूसमोर आहे.\nजागतिक अजिंक्यपद स्पर्धेची दोन पदके नावावर असणाऱ्या सिंधूने ४९ मिनिटे चाललेल्या लढतीत ऑल इंग्लंड स्पर्धेची विजेती ओखुहाराला नमवत अंतिम फेरी गाठली. प्रतिस्पर्धी ओखुहाराच्या खेळाचा सखोल अभ्यास करून आलेल्या सिंधूने सर्वागीण खेळासह दिमाखदार विजय साकारला. लंडन ऑलिम्पिकमध्ये ‘फुलराणी’ सायना नेहवालने कांस्यपदकाची कमाई केली होती. रौप्यपदक पक्के करत सिंधूने एक पाऊल पुढे टाकले आहे. या लढतीआधी सिंधूची ओखुहाराविरुद्धची जय-पराजयाची कामगिरी १-३ अशी होती. मात्र आधीच्या पराभवातून बोध घेत\nसिंधूने सरशी साधली. प्रदीर्घ रॅली, घोटीव ड्रॉपचे फटके आणि खणखणीत परतीच्या फटक्यांच्या बळावर सिंधूने दणदणीत वर्चस्व गाजवले.\nअर्धा तास चाललेल्या लढतीत सिंधूने ४-१ अशी आघाडी घेतली. वांग यिहानसारख्या मातब्बर खेळाडूला नमवल्यानंतर आत्मविश्वास उंचावलेल्या सिंधूने आश्वासक सुरुवात केली. ओखुहाराच्या स्वैर खेळाचा फायदा उठवत सिंधूने ८-४ अशी आघाडी वाढवली. छोटय़ा चणीच्या ओखुहाराला प्रदीर्घ रॅलींमध्ये गुंतवत सिंधूने अडचणीत आणले. ड्रॉपच्या फटक्यांसह सिंधूने ओखुहाराला चकित केले. ३२ फटक्यांच्या रॅलीमध्ये क्रॉसकोर्ट परतीच्या फटक्यासह सिंधूने ९-६ आगेकूच केली. ओखुहाराच्या स्वैर फटक्यासह सिंधूने ११-६ अशी आघाडी मिळवली. ओखुहाराला प्रत्येक फटक्यासाठी कोर्टवर पळवत\nसिंधूने १४-१० वाटचाल केली. ओखुहाराने शरीरवेधी स्मॅशच्या फटक्यांच्या बळावर झुंज दिली. मात्र अचूक सूर गवसलेल्या सिंधूने ओखुहाराच्या नेटवर आदळलेल्या फटक्यासह पहिला गेम नावावर केला.\nदुसऱ्या गेममध्ये सिंधूने ३-० आघाडी घेतली. मात्र विश्रांतीसह ताजीतवानी झालेल्या ओखुहाराने ३-३ अशी बरोबरी केली. यानंतर प्रत्येक गुणासाठी थरारक मुकाबल्याची पर्वणी बॅडमिंटन चाहत्यांना अनुभवता आली. ५-५ अशा स्थितीतून ८-८ परिस्थिती झाली. सिंधूची एकाग्रता भंग करण्यासाठी ओखुहाराने स्मॅशच्या फटक्याच्या आधार घेत १०-१० बरोबरी केली. मात्र यानंतर झंझावाती पवित्रा घेतलेल्या सिंधूने तडाखेबंद स्मॅशसह ओखुहाराला निरुत्तर केले. सिंधूच्या जोरकस स्मॅशसमोर ओखुहाराचे चैतन्य लोप पावले. स्मॅशच्याच दमदार फटक्यासह सिंधूने कारकीर्दीतील संस्मरणीय विजयाची नोंद केली.\nआता स्पेनच्या मारिनचे आव्हान\nअंतिम लढतीत सिंधूसमोर स्पेनच्या कॅरोलिन मारिनचे आव्हान असणार आहे. विश्वविजेती, ऑल इंग्लंड स्पर्धा विजेती आणि जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेली डावखुरी कॅरोलिन बॅडमिंटन विश्वातले नवे सत्ताकेंद्र आहे. प्रतिस्पर्धी खेळाडूंचा चोख अभ्यासासाठी प्रसिद्ध आणि तंत्रकुशल फर्नाडो रिव्हास यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणारी कॅरोलिन झंझावाती फटके आणि चिवट तंदुरुस्तीसाठी ओळखली जाते. उपांत्य फेरीच्या लढतीत मारिनने चीनच्या ली झेरुईवर २१-१४, २१-१६ असा विजय मिळवत अंतिम फेरी गाठली.\nपी. व्ही. सिंधूची कॅरोलिन मारिनविरुद्धची कामगिरी\nहाँग काँग खुली स्पर्धा (२०१५) पराभूत १७-२१, ९-२१\nडेनमार्क खुली स्पर्धा (२०१५) विजयी २१-१५, १८-२१, २१-१७\nसय्यद मोदी आंतरराष्ट्रीय स्पर्धा (२०१५) पराभूत १३-२१, १३-२१\nली निंग विश्व अजिंक्यपद स्पर्धा (२०१४) पराभूत १७-२१, १५-२१\nऑस्ट्रेलियन खुली स्पर्धा (२०१४) पराभूत १७-२१, १७-२१\nमालदीव आंतरराष्ट्रीय (२०११) विजयी २१-७, १५-२१, २१-१३\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n‘रावण दहना’त मृत्युतांडव, पंजाबमधील भीषण दुर्घटनेत ६० ठार\n...तर ६० जणांचा जीव वाचला असता\nरावण दहन करताना भीषण अपघात, पाहा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ\nकौतुकास्पद: युपीतल्या 850 शेतकऱ्यांना बिग बी करणार कर्जमुक्त; ५.५ कोटींचं अर्थसहाय्य\n#MeToo : सेलिब्रेटी मॅनेजमेंट कंपनीच्या अनिर्बन दास ब्ला यांचा आत्महत्येचा प्रयत्न\n#MeToo कोर्टाच्या आदेशाची वाट बघा; आलोक नाथांची सिंटाला विनंती\n#MeToo : प्रसिद्ध चित्रकार जतिन दास म्हणतात तो मी नव्हेच\n#MeToo : 'सेक्रेड गेम्स'च्या अभिनेत्रीचा दिग्दर्शक विपुल शहावर लैंगिक गैरवर्तणुकीचा आरोप\nसागरी किनारी रस्त्यावर ‘क्रॅश एटोनेटर’\nमेट्रो मार्गिकांचे संचलन ‘एमएमआरडीएकडे’च\n१८व्या वर्षांत अत्रे कट्टय़ावर तरुणाईचा मेळा\nयंदा उत्पादन घटण्याची शक्यता\nतलासरीमध्ये गटारावरच भाजीविक्रीची दुकाने\nजुईनगर येथे अपंग, विशेष मुलांसाठी उद्यान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://siddhivinayakmoringa.com/m-DonMahinyatSaathHazaar.html", "date_download": "2018-10-20T00:20:28Z", "digest": "sha1:IWWVLAX75D2KHXP6OMB3Y5PSXSOIRPNS", "length": 4720, "nlines": 20, "source_domain": "siddhivinayakmoringa.com", "title": " सिद्धीविनायक शेवगा - दोन-तीन महिन्यात 'सिद्धीविनायक' शेवग्यापासून ६० हजार, शिवाय कैरीचे मार्केटिंग!", "raw_content": "\n'सिद्धीविनायक' मोरिंगा जाण तु एक कल्पवृक्ष | ठेवशील आमच्या आरोग्यावर लक्ष ||\nदोन-तीन महिन्यात 'सिद्धीविनायक' शेवग्यापासून ६० हजार, शिवाय कैरीचे मार्केटिंग\nश्री.मारुती सीताराम बट्टेवाड(१२ वी पास), मु.कोल्हा, पो.मेंडका , ता.मुदखेड, जि.नांदेड. मो. ९८२३१३४०५०\nजून २००७ मध्ये दीड एकरमध्ये शेवग्याची लागवड ८'x ८' वर केली आहे. त्याला ७ महिन्यात माल चालू झाला. तोड्याला १० ते १५ पोती आठवड्यातून २ वेळा निघत असे. पोते २० किलोचे भरते. नांदेड बाजारपेठेत १२ ते १५ रू. किलो भाव मिळतो. डिसेंबरअखेर माल सुरू झाला तो अजून चालू आहे. बारीक-बारीक शेंगा, फुले लागतच आहेत. जमीन मध्यम काळी, दांडाने पाणी १५ दिवसाला देतो. पाणी थोडे कमी आहे. ५-६ मुले १ तासात २५० ते ३०० किलो शेंगा तोडतात. त्यानंतर पोती भिजवून शेंगावर पाणी मारून पोत्यामध्ये भरतो. त्याला १ तास लागतो. कोल्हा ते नांदेड ३५ किमी अंतरासाठी संपूर्ण माल वाहतूकीस २०० रू. भाडे घेतात. तरोडा येथे आठवडा बाजारात (बुधवारी) शेवगा पाठवितो, शुक्रवारी शिवाजीनगर (नांदेड) येथे माल देतो. रविवारी इतवारा (नांदेड) येथे किरकोळ विक्री करतो. सर्वसाधारण आठवड्यातून २ वेळच्या मालाचे ३ -४ हजार रू. पट्टी लागत आसे. २-३ महिन्यात या शेवग्यापासून ६० हजार रू. मिळाले.\nया आनुभववरून आज 'सिद्धीविनायक' शेवगा बी घेण्यासाठी आलो आहे. सरांची पुस्तके वाचली होती. आज प्रत्यक्ष भेट झाली. अजून ३ एकर शेवगा लावायचा आहे.\nमी डाव्या पायाने ६०% अपंग असल्याने स्वतः कष्ट करू शकत नाही. आई-वडील कष्ट करतात, तसेच मजुरांकडून काम करून घेतात. मी मार्केटींग करतो.\nमी आमच्या भागातील आंबा (कैरीची) होलसेल झाडावर खरेदी करतो. एक झाड ४-५ हजार रू. ला घेतो. त्यापासून १५-२० पोती (१०-१२ क्विंटल) माल निघतो. तो इंदोरला (म.प्र.) १२०० ते १५०० रू. क्विंटल दराने जातो. वाहतूक खर्च क्विंटलला २०० रू. येतो. इंदोरला खुली विक्री होऊन रोख पैसे मिळतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://buldhana.nic.in/notice/%E0%A4%AE%E0%A5%8C%E0%A4%9C%E0%A5%87-%E0%A4%AD%E0%A5%8B%E0%A4%A8-%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0-%E0%A4%9C%E0%A4%BF/", "date_download": "2018-10-19T23:49:18Z", "digest": "sha1:PKGDTPEUKGI53VZ5ZTATEJ3FOOIYPZKZ", "length": 4704, "nlines": 102, "source_domain": "buldhana.nic.in", "title": "मौजे भोन ता.संग्रामपुर जि.बुलढाणा येथील जमिन सरळ खरेदीने संपादन करावयाची अधिसुचना | जिल्हा बुलढाणा, महाराष्ट्र शासन", "raw_content": "\nजिल्हा बुलढाणा District Buldhana\nएसटीडी आणि पिन कोड\nरोजगार हमी योजना विभाग\nअनुदान वाटपाच्या लाभार्थींची यादी\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nमौजे भोन ता.संग्रामपुर जि.बुलढाणा येथील जमिन सरळ खरेदीने संपादन करावयाची अधिसुचना\nमौजे भोन ता.संग्रामपुर जि.बुलढाणा येथील जमिन सरळ खरेदीने संपादन करावयाची अधिसुचना\nमौजे भोन ता.संग्रामपुर जि.बुलढाणा येथील जमिन सरळ खरेदीने संपादन करावयाची अधिसुचना\nमौजे भोन ता.संग्रामपुर जि.बुलढाणा येथील जमिन सरळ खरेदीने संपादन करावयाची अधिसुचना\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Oct 19, 2018", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AF%E0%A5%AF%E0%A5%A8", "date_download": "2018-10-20T00:20:12Z", "digest": "sha1:A737VCJASMWVZ4XTCPN7C5WO67XYDL7M", "length": 5845, "nlines": 208, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. ९९२ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: ९ वे शतक - १० वे शतक - ११ वे शतक\nदशके: ९७० चे - ९८० चे - ९९० चे - १००० चे - १०१० चे\nवर्षे: ९८९ - ९९० - ९९१ - ९९२ - ९९३ - ९९४ - ९९५\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nआयर्लंडमधील व्हायकिंग लोकांनी डब्लिन येथे चांदीची नाणी पाडणारी टाकसाळ सुरू केली.\nइ.स.च्या ९९० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या १० व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या १ ल्या सहस्रकातील वर्षे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ जुलै २०१७ रोजी ०२:२४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://shriharimandiram.org/Branch/index.php?page=124&id=869", "date_download": "2018-10-19T23:40:21Z", "digest": "sha1:7BJGQZ3VB6BFJEWQJF7UM5ZZ5KYHIESK", "length": 1812, "nlines": 30, "source_domain": "shriharimandiram.org", "title": " || परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय ||", "raw_content": "\nआद्य... १२२ १२३ - १२४ - १२५ १२६ ... अंत्य\nशाखेचे नाव : सातारा\nसातारा, पिन कोड - ४१५००२.\n११९ व्यंकटपुरा पेठ, सातारा\n११९ व्यंकटपुरा पेठ, सातारा\nसकाळी ७ ते ८\nसायंकाळी ४ ते ५\nरात्रौ ८ ते ९ नित्योपासना,\nरविवारी सकाळी प्रातस्मरणमध्ये बालोपासना\n© 1981-,परमार्थ निकेतन ट्रस्ट, बेळगांव. सर्व हक्क राखीव.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/where-are-the-jobs-even-when-the-reservation-is-given-2/", "date_download": "2018-10-19T23:44:40Z", "digest": "sha1:AJEE43XICGFYEZ75BUE2GHQADXQG536L", "length": 8435, "nlines": 140, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आरक्षण जरी दिले तरी नोकऱ्या कुठे आहेत | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nआरक्षण जरी दिले तरी नोकऱ्या कुठे आहेत\nनितीन गडकरी:आंदोलनात तेल ओतण्याचें काम कोणी करु नये\nऔरंगाबाद – राज्यभरात सुरु असलेल्या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मोठे विधान केले आहे. जाती-धर्मावर नव्हे, तर जात आणि धर्म बाजूला ठेवून, जे अत्यंत गरीब आहेत, त्यांचाही काही विचार करायला पाहिजे, असे मत गडकरी यांनी व्यक्त केले आहे. आरक्षण जरी दिले तरी नोकऱ्या कुठे आहेत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.\nत्याचबरोबर, अशा आंदोलनात आगीत तेल ओतण्याचें काम जबाबदार पक्षांनी करु नये, असेही गडकरी यांनी आवाहन केले. तसेच या मुद्द्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस योग्य वाट काढतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारमधील मोठा मंत्री पहिल्यांदाच बोलल्याने गडकरी यांच्या या वक्तव्यावरुन आता चर्चेला सुरुवात झाली.\nमराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात विविध ठिकाणी आंदोलने सुरू आहेत. औरंगबाद, ठाणे, नवी मुंबई, पुणे, नाशिक येथे झालेल्या आंदोलनांनी हिंसक वळणही लागले होते. तसेच आंदोलनाच्या मागणीसाठी काहींनी आत्महत्या केल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत.\nमराठा समाजाच्या मागण्यांचा राज्य सरकारही गंभीरतेने विचार करत आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाबाबतचा अहवाल लवकरात लवकर तयार करण्यासाठी मागासवर्गीय आयोगाला विनंती करण्यात आली आहे. मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आल्यानंतर तातडीने विशेष अधिवेशन बोलवले जाईल. अधिवेशनात या अहवालावर सर्वानुमते चर्चा केली जाईल आणि काही त्रुटी राहिल्या असतील, तर त्या दूर केल्या जातील, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी याआधीच दिले आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article…तर मेट्रोसाठी नियंत्रित भूसुरूंग स्फोट\nNext articleआता राज्यभरात कचरा वर्गीकरणाचा जागर\nधम्मचक्र प्रवर्तन दिन साताऱ्यात साजरा होणार\nकर्तव्य सोशल ग्रुपच्या दांडिया महोत्सवाला गर्दी\nसाताऱ्यातील कुडाळी प्रकल्पास सुधारित प्रशासकीय मान्यता\nडोक्‍यात बत्ता घालून पत्नीचा खून साताऱ्यातील माची पेठेतील घटना\nनॅक मुल्यांकनात एल. बी. एस. कॉलेज महाराष्ट्रात प्रथम\nपाणीदार जावलीचे स्वप्न : ना. बानुगडे-पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/arth-lekh-news/company-profile-for-everest-industries-ltd-1702651/", "date_download": "2018-10-20T00:24:44Z", "digest": "sha1:S2AVFXXUGYSPT3A4JFYV5S56OXYQA75F", "length": 17615, "nlines": 227, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Company Profile for Everest Industries Ltd | | Loksatta", "raw_content": "\nविषाणुजन्य तापावर प्रतिजैविके घेणे टाळा\nसंत्र्याला यंदा सुगीचे दिवस\nऊस तोडणी कामगारांना भविष्य निर्वाह निधीचा लाभ\nदसरा मेळाव्यातून पंकजांचा पक्षांतर्गत स्पर्धकांनाही इशारा\nमाझा पोर्टफोलियो : हाय बिटा, आकर्षक मूल्य\nमाझा पोर्टफोलियो : हाय बिटा, आकर्षक मूल्य\nनोटाबंदी आणि जीएसटीमुळे गेल्या आर्थिक वर्षांत कंपनीची कामगिरी निराशाजनक होती.\nवर्ष १९३४ मध्ये स्थापन झालेली एव्हरेस्ट इंडस्ट्रीज, आज भारतातील सिमेंट तसेच स्टील निगडित बांधकाम उत्पादनातील एक अग्रगण्य कंपनी मानली जाते. गेल्या ८३ वर्षांत कंपनीने केवळ औद्योगिक नव्हे तर वाणिज्य आणि घरगुती वापरासाठी अनेक बांधकाम उपयुक्त उत्पादने भारतीय बाजारपेठेला अनुसरून सादर केली. यात प्रामुख्याने छप्पर, भिंत, सिमेंटचे पत्रे, फ्लोअरिंग तसेच कारखान्यात लागणाऱ्या शेड्स आदींचा समावेश होतो. भारतातील ६०० हून अधिक शहरांत तसेच एक लाखाहून अधिक गावांतून कंपनीची उत्पादने वापरली जातात. केवळ देशांतर्गतच नव्हे तर जागतिक स्तरावरही सुमारे ३२ देशांत कंपनीची उत्पादने वापरली जातात. गेल्या आठ दशकांतील आपल्या अनुभवावरून कंपनीने भौगोलिक परिस्थितीला अनुसरून अनेक उपयुक्त आणि टिकाऊ उत्पादनांची शृंखला बाजारपेठेत आणली. कंपनी आपली उत्पादने आठ कारखान्यांतून करीत असून त्यांचे विपणन, वितरण आणि विक्री कंपनीच्या ४० सेल्स डेपो आणि ६,००० हून अधिक विक्रेत्यांकडून होते. भारतीय छप्पर बाजारपेठेत कंपनीच्या उत्पादनांचा हिस्सा १६ टक्के असून सिमेंट बोर्ड आणि स्टील पॅनलमध्ये तो २२ टक्के आहे. नोटाबंदी आणि जीएसटीमुळे गेल्या आर्थिक वर्षांत कंपनीची कामगिरी निराशाजनक होती. त्यामुळेच सध्या कंपनीचे रिटर्न ऑन नेटवर्क कमी आहे. मात्र नुकत्याच संपलेल्या मार्च २०१८ या आर्थिक वर्षांकरिता कंपनीने उत्कृष्ट कामगिरी करून मागील आर्थिक वर्षांची नुकसानीची कसर भरून काढली आहे. या वर्षांत कंपनीने १२४४.९ कोटी रुपयांच्या उलाढालीवर ५२ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. एव्हरेस्ट इंडस्ट्रीजची बोर्ड आणि पॅनलची निर्यात एकूण उलाढालीच्या २५ टक्के आहे. पर्यावरणसंहिता आचरणात आणण्याचा प्रयत्न इतर मोठय़ा कंपन्यांप्रमाणे एव्हरेस्ट इंडस्ट्रीजदेखील करत आहे. त्यामुळेच कंपनी अस्बेस्टॉसऐवजी फायबरचे पत्रे उत्पादनावर जास्त भर देत आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात सरकारने ग्रामीण योजनांवर जास्त भर दिला आहे. यंदाचे पावसाचे आशादायक भाकीत, २०२० पर्यंत सर्वाना घर देण्याचे आश्वासन आणि त्याकरिता राबविल्या जाणाऱ्या पंतप्रधान आवास योजना, मनरेगा, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना यांसारख्या अनेक योजना कंपनीसाठी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे फायद्याच्या ठरणार आहेत. त्यामुळे सध्या ४१० रुपयांच्या आसपास उपलब्ध असलेला हा हाय बिटा शेअर तुम्हाला वर्षभरात चांगला परतावा देऊ शकेल.\nसर्व औषध कंपन्या या प्रदीर्घ मंदीतून बाहेर येत आहेत. मार्कसन फार्मामध्ये शाश्वत तेजी रू. ३३ वर सुरू होत असून रू. ३८ हे प्रथम वरचे उद्दिष्ट असेल आणि दीर्घमुदतीचे उद्दिष्ट हे रू. ६० असेल. या दीर्घमुदतीच्या गुंतवणुकीला रू. २० चा ‘स्टॉप लॉस’ ठेवावा.\n(बीएसई कोड – ५०८९०६)\nशेअर होल्डिंग पॅटर्न (%)\nबँक/ म्यु. फंड / सरकार १४.४९\nउत्पादन/ व्यवसाय सीमेंट उत्पादने\nभरणा झालेले भागभांडवल १५.४२ कोटी रु.\nपुस्तकी मूल्य (रु.) २५४\nदर्शनी मूल्य (रु.) १०/-\nप्रति समभाग उत्पन्न (रु.) ३३.२\nसमग्र पी/ई गुणोत्तर २१.८\nइंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर ६.२४\nरिटर्न ऑन नेटवर्थ (%) ०.७१\nबाजार भांडवल (कोटी रु.) ६९९\n५२ आठवडय़ातील उच्चांक/ नीचांक (रु.) ६३७/ २४०\nअस्वीकृती : शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.\nसूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n‘रावण दहना’त मृत्युतांडव, पंजाबमधील भीषण दुर्घटनेत ६० ठार\n...तर ६० जणांचा जीव वाचला असता\nबाप मृत्यूशी लढत असतानाच मुलगी आणि नातीवर काळाचा घाला\nरावण दहन करताना भीषण अपघात, पाहा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ\nकौतुकास्पद: युपीतल्या 850 शेतकऱ्यांना बिग बी करणार कर्जमुक्त; ५.५ कोटींचं अर्थसहाय्य\n#MeToo : सेलिब्रेटी मॅनेजमेंट कंपनीच्या अनिर्बन दास ब्ला यांचा आत्महत्येचा प्रयत्न\n#MeToo कोर्टाच्या आदेशाची वाट बघा; आलोक नाथांची सिंटाला विनंती\n#MeToo : प्रसिद्ध चित्रकार जतिन दास म्हणतात तो मी नव्हेच\n#MeToo : 'सेक्रेड गेम्स'च्या अभिनेत्रीचा दिग्दर्शक विपुल शहावर लैंगिक गैरवर्तणुकीचा आरोप\nसागरी किनारी रस्त्यावर ‘क्रॅश एटोनेटर’\nमेट्रो मार्गिकांचे संचलन ‘एमएमआरडीएकडे’च\n१८व्या वर्षांत अत्रे कट्टय़ावर तरुणाईचा मेळा\nयंदा उत्पादन घटण्याची शक्यता\nतलासरीमध्ये गटारावरच भाजीविक्रीची दुकाने\nजुईनगर येथे अपंग, विशेष मुलांसाठी उद्यान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-saptrang/how-to-keep-lizard-away-from-home-116041100020_3.html", "date_download": "2018-10-20T00:12:15Z", "digest": "sha1:S7JRCZJO5AUYGSUZXDOHWNPXNQMB7PZ5", "length": 8581, "nlines": 137, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "घरातून पळवा पाल, 7 सोपे उपाय | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 20 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nघरातून पळवा पाल, 7 सोपे उपाय\nकांदा कापून लाइटजवळ लटकवावा. याच्या तीक्ष्ण गंधामुळे पाली पळतात.\nपाणी आणि मिरपूड मिसळून मिश्रण तयार करा. हे मिश्रण किचन, बाथरूम, सिंक, व घरातील कोपर्‍यामध्ये शिंपडा. या तीक्ष्ण वासामुळे पाली पळतात.\nचिकनगुनिया आणि डेंग्यू: पपईच्या पानांचा रस फायदेशीर\nगूळ खा आणि तजेलदार त्वचा, दाट केस मिळवा\nयंग दिसण्यासाठी घरगुती एलोवेरा फेस मास्क\nकोणत्या पदार्थासोबत काय खाऊ नये\nयावर अधिक वाचा :\nस्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...\nया जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...\nइम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख\nपाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...\nलिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...\nमराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...\nप्रत्येक आजारांवर सोपे उपाय\nकैरीच्या कोयीचे चूर्ण दही किंवा पाण्यासोबत सकाळ-संध्याकाळ घेतल्याने कृमी रोगात आराम ...\nरोजच्या पेहरावाला नवरात्रीचा साज\nभरजरी चनिया चोली, आरशांनी सजिवलेला घागरा, त्याला साजेसे अलंकार असा शृंगार करून नवरात्रीत ...\nपनीरच्या सेवनामुळे हृदयविकाराच्या झटक्या धोका कमी होतो\nदररोज 40 ग्रॅम पनीर खाल्ल्यामुळे हृदयविकाराच्या झटक्याचा धोका कमी होतो. चीनमधील सूचो ...\nकाय आपल्याला माहीत आहे हात धुण्याची योग्य पद्धत\nलहानपणापासून स्वच्छ हात धुऊन मग जेवायला बस असे ऐकले आहे. दिवसभर कित्येक वस्तूंना हात लागत ...\nफेशियल करताना घेण्यात येणारी काळजी\nव्यवस्थित देखरेख नाही केली तर पुरळ (पिंपल) उठू शकतात. नॉर्मल त्वचा असल्यास सॉफ्ट साबणाने ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://siddhivinayakmoringa.com/m-SiddhiVinayakGhadavileleYashaswiGhatana.html", "date_download": "2018-10-20T01:09:19Z", "digest": "sha1:52EKFFBZSWKTG6P67BQYXIFXCYGRDKCJ", "length": 7737, "nlines": 24, "source_domain": "siddhivinayakmoringa.com", "title": " सिद्धीविनायक शेवगा - 'सिद्धी-विनायक' शेवग्याने शेतकर्यांचा जीवनात घडविलेल्या यशस्वी घटना", "raw_content": "\n'सिद्धीविनायक' मोरिंगा जाण तु एक कल्पवृक्ष | ठेवशील आमच्या आरोग्यावर लक्ष ||\n'सिद्धी-विनायक' शेवग्याने शेतकर्यांचा जीवनात घडविलेल्या यशस्वी घटना\nमुंबईच्या निवृत्तीनंतर सरांच्या शेवग्याने\nश्री.महेताब हाजी शेखलाल शेख रिटायर्ड डेप्युटी असेसर आणि कलेक्टर मुंबई, मु. पो. वीट, ता.करमाळा, जि.सोलापूर (०२१५२)२४१४०१\nमी शेवगा लागवडीचा लेख वाचून पारंपारिक गहू, ज्वारी, बाजरी, मका इ.कमी फायद्याच्या पिकांपेक्षा सुधारीत पद्धतीने शेती करायचे ठरविले. डॉ.बावसकर सरांची भेट घेऊन त्यांचे मार्गदर्शन घेऊन मोरिंगा सिध्दीविनायक जातीच्या शेवग्याची ७०० झाडे लावली. कल्पतरू खत देऊन दर १५-२० दिवसांनी पंचामृताची फवारणी करीत गेलो. त्यामुळे झाडांची वाढ चांगली झाली. ढगाळ वातावरणात सुध्दा धुके पडून जाळी पडली नाही की, फुले गळली नाहीत. उलट पानांपेक्षा पांढऱ्या शुभ्रफुलांनी व शेंगांनी लगडलेली झाडे आज पहायला मिळतात.\nयावर्षी पाऊस अजिबात पडला नाही. ज्वारी, बाजरी, गहू, हरभरा ही सर्व पिके गेली. विहित ७ परस खणून सुध्दा पाणी नव्हते. अशा परिस्थितीत थोडे थोडे पाणी देऊन शेवगा जगवला परंतु आता असे म्हणावे लागते की, शेवगा आम्हांला जगवतो आहे. आठवड्यातून ३-४ वेळा शेवगा कधी पुण्याला तर कधी करमाळ्यास पाठवतो. किरकोळ विक्री आम्ही न करता ठोक भावानेच मार्केटला पाठवतो. मालाची आवक कमी असल्यास १५-१६ रुपयांपर्यंत व जास्तच आवक झाल्यास ७ ते ८ रुपयापर्यंत भाव मिळतो. कमी पाण्यात व कमी खर्चात शेतकऱ्यांना वरदान ठरणारे हे एकमेव पीक आहे. मी ५-६ एकर शेवग्याची शेती करण्याचा विचार करीत आहे. आज कल्पतरू हे खत व फवारणीसाठी पंचामृत नेण्यासाठी आलो आहे.\nशेवगा लागवडीस विरोध करणारी आई या विज्ञानाने अजून अधिक शेवगा लावायचे म्हणते\nश्री.परशुराम मनोहर माळी मु.पो. विट, ता.करमळ, जि.सोलापूर\n७ जुलै २००० ला एक एकरात मोरिंगा शेवग्याची लागवड ९'x ९' वर केली. एक एकरात ६२५ झाडे होती. पाणी ठिबक पद्धतीने देतो. ४ वेळा १५ दिवसाच्या अंतराने पंचामृतची फवारणी केली. कल्पतरू खत छाटणीचे वेळेस टाकले. फुल पाचव्या महिन्यात लागले. सहाव्या महिन्यात शेंगा येण्यास सुरुवात झाली. एका झाडास २०० ते २५० शेंगा होत्या. पुण्यात १५ रू. किलो भाव मिळत होता. पण आज ४/३/२००१ रोजी पुण्यात ९० रू. १० किलो भाव मिळाला. खेड्यात मात्र २० रू. किलो ने शेवगा गेला. १० किलो मीटर अंतरावर करमाळमध्ये तालुक्याचे ठिकाणी हातविक्रीत आई ने एक शेवग्याची शेंग एक रुपयास विकली. २० रू. किलोने स्वत: शेवगा विकला. त्यामुळे शेवगा लागवड करताना विरोध करणारी माझी आई पुन्हा शेवगाच लागवड करायचे आहे असे म्हणते.\nछाटणी करावयाची आहे. पण माल संपत संपत नाही. दर आठवड्याला २५० किलो शेंगा निघत असे, शेंगा काढल्या की परत नवीन शेंगा भरपूर येतात. सर्व बाजूने फुटव्यालाही शेंग चालू होती. हा माल १५ डिसेंबर पासून चालू आहे. आता पर्यंत २५ हजार रुपये झाले आहेत. अजून १ महिना तरी माल चालेल. ठिबक दिवसाआड दोन तास चालवतो. छाटणी एप्रिलमध्ये करावयाची होती पण सर म्हणतात की, उन्हामुळे फुलगळ होईल. आता वाऱ्याने झाड मोडायला सुरुवात झाले आहे. एका फांदीस ५०-५० शेंगा आहेत. ५ ते १० फांद्या आहेत. तेव्हा प्रत्येक झाडास किती टेकण्या देणार या अनुभवातून जूनमध्ये पुन्हा शेवगा लागवड करणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A5%89%E0%A4%9C%E0%A4%B0-%E0%A4%AB/", "date_download": "2018-10-19T23:56:38Z", "digest": "sha1:SJWOKNN2XVCNCAG3MBOM6UFV4N4OVVTO", "length": 7140, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "वाढदिवशी सचिनच्या रॉजर फेडररला खास शुभेच्छा | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nवाढदिवशी सचिनच्या रॉजर फेडररला खास शुभेच्छा\nशांत व संयमी स्वभावगुणांसाठी ओळखले जाणारे खेळाडू म्हणजे सचिन तेंडूलकर आणि रॉजर फेडरर. परंतु हेच शांत व संयमी खेळाडू मैदानात उतरल्यावर आपल्या आक्रमक शैलीने प्रतिस्पर्ध्याची दाणादाण उडवण्यासाठी जगभरात प्रसिद्ध आहेत. जसे क्रिकेटविश्वात सचिनचे स्थान अजरामर आहे त्याचप्रमाणे टेनिसविश्वात रॉजर फेडररचे स्थान देखील अद्वितीय आहे.\nक्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिनने आपण टेनिसपटू रॉजर फेडररचे चाहते असल्याचे अनेक वेळा बोलून दाखवले आहे. सचिनने आपल्या आवडत्या टेनिसपटूला त्याच्या जन्मदिनाचे औचित्य साधून ट्विटरद्वारे खास शुभेच्छा दिल्या आहेत. फेडरर सोबतचा आपला फोटो शेअर करत सचिनने “एक चांगला माणूस आणि टेनिस इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात यशस्वी खेळाडू रॉजर फेडररला वाढदिवसाच्या शुभेच्छा” असा संदेश ट्विट केला आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleखेडच्या दक्षिण भाग 100 टक्के बंद\nNext articleपाटस येथे बसडेपोसाठी ग्रामस्थ उपोषण करणार\nमध्यप्रदेशात भाजप कापणार 70 ते 80 आमदारांची तिकीटे \nसंशयित खलिस्तानवाद्याला उत्तरप्रदेशात अटक\nकेंद्र सरकार येत्या एक-दोन महिन्यात नेमणार नवा आर्थिक सल्लागार\nअमृतसर रेल्वे अपघात: दसऱ्याच्या उत्साहाचे रूपांतर हृदय हेलावून टाकणाऱ्या शोकांतिकेत घडले\n, अमित शहा यांच्याकडून तीन नावांवर चर्चा\nउत्तराखंड आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री ‘नारायण दत्त तिवारी’ यांचे निधन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/national/yes-i-killed-leader-hindu-sangharsh-sena-gangsters-challenge-police-directly-facebook/", "date_download": "2018-10-20T01:18:16Z", "digest": "sha1:MT7GSOEA27QLQ4PU7MKL2IANTPTIQUEJ", "length": 31591, "nlines": 391, "source_domain": "www.lokmat.com", "title": "'Yes, I Killed The Leader Of A Hindu Sangharsh Sena', Gangsters Challenge The Police Directly From Facebook | 'होय मीच हिंदू संघर्ष सेनेच्या नेत्याची हत्या केली', गँगस्टरचं फेसबुकवरुन थेट पोलिसांना आव्हान | Lokmat.Com", "raw_content": "शनिवार २० ऑक्टोबर २०१८\n'या' विनोदी अभिनेत्याला ओळखलात का \n'झी मराठी अवॉर्ड्स २०१८'मध्ये बालकलाकारांची धमाल\nआम्ही दोघी मालिकेत 'कुछ कुछ होता है' चित्रपटाची झलक\nपावसामुळे मुंबईतील धूलिकणांचे प्रमाण घटले\nमेट्रोच्या कामावरून दोन यंत्रणांमध्ये रंगला वाद\n‘मी टू’ चळवळ पीडितांसाठी; त्याचा गैरवापर करू नका - उच्च न्यायालय\nदागिन्यांच्या मोहात मित्राकडूनच मुख्य सूत्रधाराची हत्या\nरेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या ब्लॉक\nTanushree Dutta controversy : 'सिन्टा'वर भडकली तनुश्री दत्ता; पण का\nविविधांगी भूमिका साकारण्याचा एकच ध्यास\n ‘बधाई हो’ने पहिल्या दिवशी रचला विक्रम\n‘अॅव्हेंजर्स 4’मध्ये आयर्न मॅनच्या हातात दिसणार ‘हे’ खास शस्त्र\n23 Years Of DDLJ : शाहरूख- काजोलचा ‘दिलवाले दुल्हनियां ले जायेंगे’ झाला २३ वर्षांचा पाहा कधीही न पाहिलेले काही फोटो\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nशीघ्रपतनाची समस्या; कारणं आणि उपाय\nपरिणीती चोप्राचे 'हे' इंडो-वेस्टर्न लूक्स तुम्हाला देतील परफेक्ट लूक\nसंध्याकाळच्या चहासोबत एकदा तरी ट्राय करा खमंग मसाला पापड\nकानामध्ये हेवी इयररिंग्स वापरताय 'या' समस्यांचा करावा लागू शकतो सामना\nमुंबईतील 'या' ठिकाणी स्वस्त आणि मस्त शॉपिंगचा आनंद लुटा\nपंजाब - अमृतसर रेल्वे दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शनिवारी पंजाबमध्ये राजकीय शोक\nभाजपाचे बिहारचे खासदार भोला सिंह यांचे निधन; दिल्लीच्या राम मनोहर लोहिया इस्पितळात केले होते दाखल.\nट्रेनने लोकांना उडवलं आणि सिद्धूंच्या पत्नी नवजोत कौर गाडीत बसून घरी निघून गेल्या, प्रत्यक्षदर्शींचा आरोप\nपंजाब - अमृतसर येथे रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना पंजाब सरकारकडून 5 लाख रुपयांची मदत जाहीर\nनवी दिल्ली - अमृतसर येथील रेल्वे दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले दु:ख व्यक्त\nआदिलाबाद : नागपूरहून निघालेल्या कारमध्ये दहा कोटींची रोकड जप्त\nअमृतसर (पंजाब) - रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या भीषण रेल्वे अपघातात 50 जाणांचा मृत्यू, पोलिसांची माहिती\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\nऔरंगाबाद - डोक्यात दगड घालून कविता अशोक जाधव या महिलेचा खून, हर्सूल भागातील घटना\nनाशिक - नाशिक मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये वादावादी\nमुंबई - मुंबई विमानतळावर 21 लाख 52 हजार रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर जप्त, सीआयएसएफची कारवाई\nनागपूर - गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमदार निवासावर चढून आंदोलन, अधिग्रहित जमिनीचा मोबदला देण्याची मागणी\nनंदुरबार- जि.प.समाज कल्याण अधिकारी सतिश वळवी यांना कार्यालयात 20 हजाराची लाच घेताना अटक\nपंजाब - अमृतसर रेल्वे दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शनिवारी पंजाबमध्ये राजकीय शोक\nभाजपाचे बिहारचे खासदार भोला सिंह यांचे निधन; दिल्लीच्या राम मनोहर लोहिया इस्पितळात केले होते दाखल.\nट्रेनने लोकांना उडवलं आणि सिद्धूंच्या पत्नी नवजोत कौर गाडीत बसून घरी निघून गेल्या, प्रत्यक्षदर्शींचा आरोप\nपंजाब - अमृतसर येथे रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना पंजाब सरकारकडून 5 लाख रुपयांची मदत जाहीर\nनवी दिल्ली - अमृतसर येथील रेल्वे दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले दु:ख व्यक्त\nआदिलाबाद : नागपूरहून निघालेल्या कारमध्ये दहा कोटींची रोकड जप्त\nअमृतसर (पंजाब) - रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या भीषण रेल्वे अपघातात 50 जाणांचा मृत्यू, पोलिसांची माहिती\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\nऔरंगाबाद - डोक्यात दगड घालून कविता अशोक जाधव या महिलेचा खून, हर्सूल भागातील घटना\nनाशिक - नाशिक मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये वादावादी\nमुंबई - मुंबई विमानतळावर 21 लाख 52 हजार रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर जप्त, सीआयएसएफची कारवाई\nनागपूर - गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमदार निवासावर चढून आंदोलन, अधिग्रहित जमिनीचा मोबदला देण्याची मागणी\nनंदुरबार- जि.प.समाज कल्याण अधिकारी सतिश वळवी यांना कार्यालयात 20 हजाराची लाच घेताना अटक\nAll post in लाइव न्यूज़\n'होय मीच हिंदू संघर्ष सेनेच्या नेत्याची हत्या केली', गँगस्टरचं फेसबुकवरुन थेट पोलिसांना आव्हान\nअमृतसरमधील गँगस्टर सराज संधू याने थेट फेसबुकवरच आपल्या हत्येची कबुली दिली आहे. दरम्यान गँगस्टरने थेट सोशल मीडियाच्या माध्यमातूनच आपला गुन्हा अशाप्रकारे कबुल करत एकाप्रकारे पंजाब पोलिसांनाच आव्हान दिलं आहे\nठळक मुद्देअमृतसरमधील गँगस्टर सराज संधू याने थेट फेसबुकवरच आपल्या हत्येची कबुली दिली आहेगँगस्टर सराज संधू याने फेसबूकवर आपणच हिंदू संघर्ष सेनाचा नेता विपन शर्मा याची हत्या केल्याचं सांगितलं आहे30 ऑक्टोबर रोजी भरदिवसा विपन शर्मा यांची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती\nचंदिगड - अमृतसरमधील गँगस्टर सराज संधू याने थेट फेसबुकवरच आपल्या हत्येची कबुली दिली आहे. दरम्यान गँगस्टरने थेट सोशल मीडियाच्या माध्यमातूनच आपला गुन्हा अशाप्रकारे कबुल करत एकाप्रकारे पंजाब पोलिसांनाच आव्हान दिलं आहे. गँगस्टरची दिलेली ही कबुली पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. आयएएनएसने दिलेल्या वृत्तानुसार, गँगस्टर सराज संधू याने फेसबूकवर आपणच हिंदू संघर्ष सेनाचा नेता विपन शर्मा याची हत्या केल्याचं सांगितलं आहे. इतकंच नाही, तर वॉण्टेड असणारा गँगस्टर सराज संधू याने पोलिसांना या हत्येचा धर्माशी कोणताही संबंध जोडला जाऊ नये असं सांगितलं आहे. विपन शर्मा यांच्या हत्येप्रकरणी सराज संधू वॉण्टेड आहे.\nविपन शर्मा यांनी 30 ऑक्टोबर रोजी हत्या झाली होती, आणि तेव्हापासूनच सराज संधू फरार आहे. सराज संधूच्या फेसबुक पोस्टमुळे खडबडून जागे झालेल्या पंजाब पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. 'ही पोस्ट स्वत: सराज संधूने टाकली होती, की अन्य कोणी केली होती याची माहिती आम्ही मिळवत आहोत, तो कदाचित काही लोकांच्या संपर्कात असावा', अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.\nआपण केलेली हत्या योग्य असल्याचं सांगताना सराज संधू याने आपण बदला घेण्यासाठीच ही हत्या केल्याचा दावा केला आहे. आपल्या मित्राच्या वडिलांची हत्या करण्याचा कटात विपन शर्मा यांचा मुख्य हात होता असाही दावा सराज संधूने केला आहे. गेल्याच आठवड्यात पंजाब पोलिसांनी सराज संधूची आई सुखराज कौर यांना अमृतसरमधील सुलतानविंद येथून अटक केली आहे. आपला मुलगा गँगस्टर सराज संधू आणि इतर गुन्हेगारांना आश्रय दिल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.\nसीसीटीव्हीमधून सराज संधू याने विपन शर्मा यांच्यावर सात गोळ्या झाडून हत्या केल्याचं निष्पन्न झालं होतं. यावेळी सराज संधूसोबत असणा-या साथीदाराने गोळीबार केला होता. त्याने आपला चेहरा झाकून ठेवला होता. 30 ऑक्टोबर रोजी भरदिवसा विपन शर्मा यांची हत्या करण्यात आली होती. दोन्ही हल्लेखोरांनी दाढी ठेवल्याने तसंच पगडी घातली असल्याने या हत्येमागे कोणी शीख आहेत का यादृष्टीने पोलिसांनी तपास सुरु केला होता.\nगेल्या दोन वर्षात अनेक खलिस्तान समर्थकांनी पंजाबमध्ये पुन्हा सक्रिय होण्याच्या प्रयत्नात हिंदू नेत्यांवर हल्ले केले आहेत. हिंदू संघर्ष सेनाचे जिल्हाध्यक्ष असणा-या विपन शर्मा यांची बाटला रोडवरील भारत नगर परिसरात गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या हत्येत किमान चारजण सामील असल्याचं पोलिसांनी सांगितलं होतं. गेल्या आठवड्यात पोलिसांनी दहशतवाद्यांचा अड्डा उद्ध्वस्त केला होता. यावेळी पाच जणांना अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडून शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला होता.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nफेसबुक, व्हॉटस् अ‍ॅपवर आक्षेपार्ह मजकूर शहरात दोन ठिकाणी दगडफेक\nरावणदहन पाहाणाऱ्या ६१ जणांना रेल्वेने चिरडले\nAmritsar Train Accident : अमृतसरमध्ये रावणदहनासाठी जमलेल्यांना भरधाव ट्रेनने उडवले, 50 हून अधिक जणांचा मृत्यू\nट्रेनने लोकांना उडवलं आणि सिद्धूंच्या पत्नी नवजोत कौर गाडीत बसून घरी निघून गेल्या, प्रत्यक्षदर्शींचा आरोप\n#AmritsarTrainAccident : मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर\n#AmritsarTrainAccident VIDEO : रेल्वे अपघात कसा झाला आणि कुणी काय माहिती दिली ते पाहा\n#AmritsarTrainAccident VIDEO : अमृतसर येथील रेल्वे अपघाताचा अंगावर शहारे आणणारा व्हिडीओ\nशिर्डीसबरीमाला मंदिरमीटूसनी देओलइंधन दरवाढप्रो कबड्डी लीगसुशांत सिंग रजपूतनवरात्रीतितली चक्रीवादळडोनाल्ड ट्रम्प\nविक्रमवीर विराट; कोहलीचे 'हे' एक डझन विक्रम सांगतात त्याची महानता\nPHOTO बॉलिवूडच्या कलाकारांनी लावली दुर्गा पूजेला हजेरी\nजॅकलिन, स्मृती इराणी, आमीरचं नाव बदललं; 'प्रयागराज'नंतरही योगींचा नामांतराचा धडाका\nपरिणीती चोप्राचे 'हे' इंडो-वेस्टर्न लूक्स तुम्हाला देतील परफेक्ट लूक\nमुंबईतील 'या' ठिकाणी स्वस्त आणि मस्त शॉपिंगचा आनंद लुटा\nलहानपणी टॉप, मात्र मोठेपणी फ्लॉप आठवतात का 'हे' कलाकार\n'या' घरगुती वस्तुंचा तुम्ही चुकीच्या पद्धतीने वापर करताय\nदसरा मेळाव्यामुळे शिवाजी पार्क भगवामय\nनागपुरातील विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यातील क्षणचित्रे\nवेगाने वजन कमी करण्यासाठी नारळाचं पाणी; जाणून घ्या कसे\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nतिरंगा फडकला आणि डोळे पाणावले सांगतोय मिस्टर आशिया सुनीत जाधव\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nअष्टमीला कोल्हापूरची अंबाबाई महिषासुरमर्दिनीच्या रूपात\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nMeToo बद्दल तरुणाईचं म्हणणं काय तरुणाई खुलेपणाने होतेय व्यक्त\nसप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nजोतिबाची पाच पाकळ्यातील बैठी सरदारी पूजा\nस्वबळानंतर शिवसेनेची पाऊले युतीकडे\nमेट्रोच्या कामावरून दोन यंत्रणांमध्ये रंगला वाद\nरावणदहन पाहाणाऱ्या ६१ जणांना रेल्वेने चिरडले\nदुष्काळात महाराष्ट्राला मदतीचा हात देऊ : मोदी\nपावसामुळे मुंबईतील धूलिकणांचे प्रमाण घटले\nमुंबईसह कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्राला पावसाचा इशारा\nमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून डॉलर्स जप्त\nबॉलिवूड स्टार्सच्या व्यवस्थापकाने केला आत्महत्येचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/503286", "date_download": "2018-10-20T00:16:40Z", "digest": "sha1:QRFXIW3HNHQK2NA6I3YQSIEBXR3D63HK", "length": 10339, "nlines": 42, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "मैत्री ग्रुप ऑफ कंपनीच्या संचालकांवर कारवाईची मागणी - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » बेळगांव » मैत्री ग्रुप ऑफ कंपनीच्या संचालकांवर कारवाईची मागणी\nमैत्री ग्रुप ऑफ कंपनीच्या संचालकांवर कारवाईची मागणी\nआपल्या कंपनीत गुंतवणूक केल्यास 15 टक्के कमिशन देतो, असे सांगून अथणी आणि परिसरात मैत्री ग्रुप ऑफ कंपनी या नावाने थाटलेल्या एका संस्थेने सुमारे 40 ते 45 कोटीची फसवणूक केली आहे. या कंपनीच्या संचालक मंडळाविरूद्ध महाराष्ट्रात तक्रार दाखल झाली आहे. मात्र आपल्या राज्यात त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करून घेवून या संचालकांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी अथणीचे आमदार लक्ष्मण सवदी यांनी केली. जि. पं. सभागृहात झालेल्या केडीपी बैठकीत त्यांनी ही मागणी केली. यावर जिल्हाधिकारी एन. जयराम यांनी तक्रार दाखल केल्यास या मंडळींविरूद्ध एफआयआर दाखल करा, अशी सूचना पोलीस अधिकाऱयांना केली.\nअथणी येथे मैत्री ग्रुप ऑफ कंपनी या नावाखाली संस्था थाटून या भागातील निष्पाप जनतेची फसवणूक करण्यात आली आहे. कंपनीत गुंतवणूक केल्यास 15 टक्के कमीशन (शेअर स्वरूपात) देणार असल्याचे सांगून त्यांच्याकडून रक्कम उकळण्यात आली आहे. सुमारे 40 ते 45 कोटीची फसवणूक करण्यात आली असून यामध्ये अथणीसह रायबाग आणि गोकाक तालुक्यातील निष्पाप जनताही बळी पडली आहे. या फसरवणुकीच्या प्रकरणाशी संबंधित महाराष्ट्र पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली आहे. मात्र येथील पोलिसांनीही तक्रार दाखल करून घेवून या मंडळींची चौकशी करावी, अशी मागणी आमदार लक्ष्मण सवदी यांनी यावेळी केली.\nअन्न व नागरी पुरवठा खात्याच्यावतीने बीपीएल कार्डधारकांना या महिन्यात पुरवठा करण्यात आलेल्या पामतेलाचा मुद्दाही बैठकीत ऐरणीवर आला. कार्डधारकांना कालबाहय़ झालेल्या पामतेल पाकिटांचे वाटप करण्यात आल्याच्या तक्रारी आल्याचे आमदार सवदी यांनी सांगितले. यावर खात्याच्या उपसंचालिका अफ्रीनबानो बळ्ळारी यांनी पामतेलाचे वितरण मार्चपर्यंत करण्यात आले होते. त्यानंतर वितरण बंद करण्यात आले. मात्र जुलैमध्ये पुन्हा पामतेलाचे वितरण करण्याची सूचना आल्याने शिल्लक असलेल्या पामतेलाचे वितरण करण्यात आले आहे. या पामतेलाच्या पाकिटावर जानेवारी 2017 अशी तारीख असल्याने कार्डधारकांत गोंधळ उडाला आहे. मात्र यामुळे कोणताही धोका नसल्याबाबत खात्री करूनच पामतेल पुरवठा करण्यात आल्याचे बळ्ळारी यांनी सांगितले.\nयावर महांतेश कवटगीमठ यांनी त्यांना धारेवर धरले. एकदा कालबाहय़ ठरलेल्या पदार्थांचा तुम्ही सर्वसामान्यांवर प्रयोग करणार आहात का या पामतेलाच्या सेवनाने बरेवाईट झाल्यास कोण जबाबदार, असा प्रश्न केला. तसेच पामतेलाचे वितरण बंद करावे, अशी मागणी केली. जिल्हाधिकारी एन. जयराम यांनी हा मुद्दा गंभीर असल्याचे सांगून पामतेलाचे वितरण बंद करण्याची सूचना केली.\nहेस्कॉमच्यावतीने राबविण्यात आलेल्या ट्रान्स्फॉर्मरच्या अक्रम सक्रम योजनेत एजंटांचा सुळसुळाट सुरू असल्याचे आमदार लक्ष्मण सवदी यांनी सांगितले. सदर एजंट हेस्कॉमच्या कार्यालयात जावून अर्जदारांची यादी घेवून संबंधीत अर्जदाराची भेट घेतात आणि त्यांच्याकडून पैसे घेवून कामे करून देतात. अथणी येथील हेस्कॉमचे केंद्र हे एजंटांचे केंद्र बनले आहे. शेतकऱयांकडून हे एजंट 25 ते 30 हजाराची मागणी करून या योजनेचा लाभ मिळवून देत आहेत. यासाठी त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली. तर अन्य लोकप्रतिनिधींनी केवळ एजंटावर कारवाई न करता संबंधित अधिकाऱयांवरही कारवाई करावी, अशी मागणी केली..\nश्रीपंत महाराज बाळेकुंद्रीकर उत्सवास प्रारंभ\n‘प्रेमाचं प्रतिबिंब’ चित्रपटाचा शानदार प्रदर्शन सोहळा\nगळक्मया घरांची आमदारांकडून पाहणी\nलोकमान्य सोसायटी वडगाव शाखेतर्फे सभासद-खातेदारांचा वाढदिवस\nसंशोधकांनी अनुभवली ‘तिलारी’ची समृद्धी\nनिरवडेत वीज पडून तरुण ठार\nप्रचंड गडगडाटाने कुडाळ हादरले\nमालवणात ‘स्वस्थ भारत’ सायकल रॅलीचे स्वागत\nकुडाळला कीर्तन महोत्सवास प्रारंभ\nआश्वासनांच्या कात्रणांचे लवकरच प्रदर्शन\nचैतन्यमय वातावरणात दौडीची यशस्वी सांगता\nशिलंगण मैदानावर सीमोल्लंघन कार्यक्रम\nलढा नाही तर… गुलामीची सवय होईल\nसुहासिनी महिला मंडळातर्फे नवरात्रोत्सव…\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/518532", "date_download": "2018-10-20T01:01:33Z", "digest": "sha1:JJHLMVZFCG6XJ3TM3RDH5XB2ENOXA7MN", "length": 9414, "nlines": 48, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "मेक्सिकोला भूकंपाचा हादरा : 288 ठार - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » मेक्सिकोला भूकंपाचा हादरा : 288 ठार\nमेक्सिकोला भूकंपाचा हादरा : 288 ठार\nमेक्सिको सिटी / वृत्तसंस्था\nदक्षिण अमेरिकेतील मेक्सिको देशच्या या राजधानीनजिक झालेल्या विनाशकारी भूकंपात किमान 288 लोकांचा बळी गेला आहे. असंख्य उंच इमारतींचे अक्षरशः ढिगारे झाले असून त्याखाली शेकडो लोक अडकले आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची चिंता व्यक्त होत आहे. 1985 च्या अतिविनाशकारी भूकंपाचा 32 वा स्मृतीदिन पाळण्यात येत असतानाच हा आणखी एक तडाखा बसला.\nरिश्टर परिमाणानुसार या भूकंपाची तीव्रता 7.1 इतकी होती. भारतीय प्रमाणवेळेनुसार बुधवारी मध्यरात्री 12.30 च्या सुमारास हा धक्का बसला. अनेक नागरिकांनी 1985 च्या भूकंपाच्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित बचावकार्य सरावाच्या कार्यक्रमात भाग घेतला होता. हा कार्यक्रम आटोपून लोक घरी परतल्यानंतर काही वेळातच या भूकंपाचा धक्का बसला. भूकंपाचे केंद्र मेक्सिको शहरापासून 76 किलोमीटरवर राबोसो शहरानजीक होते. या भूकंपाची नोंद जगातील अनेक भूकंपमापन केंद्रांवर करण्यात आली आहे.\nया भूकंपात अनेक उंच इमारती गदागदा हलल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. सुमारे 1 मिनिटभर धक्के जाणवले. त्यामुळे हजारो लोकांनी रस्त्यांवर धाव घेतली. यामुळे वाहतूक कोंडी होऊन स्थिती आणखीनच बिघडली. रस्त्यांनाही अनेक ठिकाणी भेगा पडल्याने त्यात वाहने अडकल्याचे प्रकार घडले. वीजपुरवठा खंडित झाला. तसेच दूरसंचार यंत्रणाही काही काळ ठप्प होती. परिणामी साहाय्यता कार्यात मोठे अडथळे निर्माण झाले.\nआतापर्यंत 150 हून अधिक मृतदेह हाती लागल्याचे सांगण्यात आले आहे. मृतांची आतापर्यंतची संख्या 288 आहे. मोठय़ा प्रमाणावर बचाव कार्य हाती घेण्यात आले असून त्यात स्वयंसेवी संघटनांचा पुढाकार आहे. पोलीस आणि मेक्सिको सरकारचा तांत्रिक विभाग पडलेल्या इमारतींच्या ढिगाऱयांखालून जिवंत व्यक्तींना बाहेर काढण्याच्या प्रयत्न करीत आहे. भूकंपाच्या या तडाख्यात राबोसो शहर पूर्णतः उद्ध्वस्त झाले असून शहरातील 200 हून अधिक इमारती पूर्णतः नष्ट झाल्या आहेत. मेक्सिको शहरातही प्रचंड हाहाकार उडाला आहे.\nगेल्या आठवडय़ात दक्षिण अमेरिकेत झालेल्या 8 रिश्टर क्षमतेच्या भूकंपात 90 हून अधिक लोक ठार झाले होते. त्या घटनेची आठवण ताजी असतानाच हा भूकंप झाला आहे. मेक्सिकोच्या प्रशासनाने देशभरात दक्षतेचा इशारा दिला असून इतर देशांनीही या देशाला मदतीचा हात पुढे केला आहे. मेक्सिकोच्या अध्यक्षांनी देशाला उद्देशून भाषण करून लोकांना धीर देण्याचा प्रयत्न केला.\nमेक्सिको शहरातून इतरत्र जाणारी आणि येथे येणारी सर्व विमाने चोवीस तासांसाठी रद्द करण्यात आली होती. या विमानतळाचीही पडझड झाली आहे. तेथे दुरुस्तीचे काम त्वरित हाती घेण्यात आले आहे. काही काळात आंतरराष्ट्रीय विमानसेवा पुन्हा सुरू करण्यात येईल असे प्रशासनाने स्पष्ट केले.\nपाकचा कायदा म्हणजे ढोंगच : बख्तावर भुट्टो\nहेडगेवार हे भारतमातेचे थोर सुपुत्र-प्रणव मुखर्जींनी नोंदवहीत केला उल्लेख\nकरपलेल्या चपातीमुळे महिलेला तलाक\nजगात मूर्खपणाची एकच जागा म्हणजे काँग्रेस\nआजचे भविष्य शनिवार दि. 20 ऑक्टोबर 2018\nक्लीनर मानेचा खून गळा आवळून\nसाडेपाच लाखाची दारू जप्त\nसंशोधकांनी अनुभवली ‘तिलारी’ची समृद्धी\nनिरवडेत वीज पडून तरुण ठार\nप्रचंड गडगडाटाने कुडाळ हादरले\nमालवणात ‘स्वस्थ भारत’ सायकल रॅलीचे स्वागत\nकुडाळला कीर्तन महोत्सवास प्रारंभ\nआश्वासनांच्या कात्रणांचे लवकरच प्रदर्शन\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/528234", "date_download": "2018-10-20T00:19:06Z", "digest": "sha1:3L2HJAYRZ6JYE5FM3JZKFWD74CMYE3UZ", "length": 7148, "nlines": 43, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "‘परांजपे स्कीम्स’कडून 3 नोव्हेंबरपासून गृहमहोत्सव - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » उद्योग » ‘परांजपे स्कीम्स’कडून 3 नोव्हेंबरपासून गृहमहोत्सव\n‘परांजपे स्कीम्स’कडून 3 नोव्हेंबरपासून गृहमहोत्सव\nबांधकाम क्षेत्रातील ‘परांजपे स्कीम्स (कन्स्ट्रक्शन) लिमिटेड’कडून येत्या 3 ते 5 नोव्हेंबरदरम्यान पुण्यातील म्हात्रे पुलाजवळील शुभारंभ लॉन्स येथे ‘ऑप्शन्स अनलिमिटेड’ या गृहमहोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती ‘परांजपे स्कीम्स (कन्स्ट्रक्शन) लिमिटेड’चे अध्यक्ष श्रीकांत परांजपे व व्यवस्थापकीय संचालक शशांक परांजपे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. जीएसटीमुळे घरांच्या किमती कमी झालेल्या नाहीत, असेही त्यांनी सांगितले.\nगृहमहोत्सवास प्रवेश विनामूल्य असून प्रदर्शनाची वेळ सकाळी 9 ते रात्री 9 अशी असणार आहे. याबाबत बोलताना परांजपे म्हणाले, याअंतर्गत राज्यातील व देशातील तब्बल 8 ठिकाणी 28 गृहप्रकल्पांचे पर्याय ग्राहकांसाठी उपलब्ध राहणार आहेत. त्यांची किमत रु. 12 लाख ते रु. 12 कोटी यादरम्यान असून, समाजातील प्रत्येक आर्थिक गटाला आपल्या बजेटनुसार पर्याय निवडता येतील. संपूर्ण प्रदर्शन डिजीटलाईज्ड असून, यादरम्यान जागतिक विक्रमही (गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड) केला जाईल.\nकोल्हापूर, रत्नागिरी, बेंगळूरमधील प्रकल्पांचाही समावेश\nमहोत्सवात पुण्यासह खेडाशिवापूर व अन्य भागातील गृहप्रकल्पांची नोंदणी ग्राहकांना करता येईल. प्रदर्शनात राज्यातील मुंबई, नाशिक, कोल्हापूर, चिपळूण, रत्नागिरी या शहरांव्यतिरिक्त बेंगळूर आणि वडोदरा येथे विकसित होत असलेल्या गृहप्रकल्पांचादेखील समावेश आहे. घरांच्या अनेकविध पर्यायांबरोबरच ग्राहकांना अनेक सवलती देण्यात येणार असून, केवळ 25 हजार रुपये भरून सदनिका बुक करता येईल.\nजीएसटीमुळे घरांच्या किमतीत घट नाही\nजीएसटीमुळे किमती कमी झालेल्या नाहीत. बांधकाम क्षेत्राचा विचार केला, तर घरांच्या किंमती कमी होतील, या अफवा आहेत. या क्षेत्राचा नीट अभ्यास केला, तर सदनिकांच्या किमती कमी होणार नाहीत. त्यामुळे हाच काळ गृह खरेदीसाठी योग्य आहे, असेही त्यांनी सांगितले.\nभांडवली बाजाराची शतकी कामगिरी\nभांडवली बाजाराची पुन्हा गगनभरारी\nअगरबत्ती उद्योगाची निर्यात 1 हजार कोटीनजीक\nयुनियन म्युच्यूअल फंडातर्फे इक्विटी सेव्हींग फंड योजना\nसाडेपाच लाखाची दारू जप्त\nसंशोधकांनी अनुभवली ‘तिलारी’ची समृद्धी\nनिरवडेत वीज पडून तरुण ठार\nप्रचंड गडगडाटाने कुडाळ हादरले\nमालवणात ‘स्वस्थ भारत’ सायकल रॅलीचे स्वागत\nकुडाळला कीर्तन महोत्सवास प्रारंभ\nआश्वासनांच्या कात्रणांचे लवकरच प्रदर्शन\nचैतन्यमय वातावरणात दौडीची यशस्वी सांगता\nशिलंगण मैदानावर सीमोल्लंघन कार्यक्रम\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%82%E0%A4%95_%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%82%E0%A4%B9", "date_download": "2018-10-20T00:21:12Z", "digest": "sha1:R3EXBFBEEFSQV4CHDVXEGPS4KOLLCXDJ", "length": 9659, "nlines": 238, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कूक द्वीपसमूह - विकिपीडिया", "raw_content": "\nकूक द्वीपसमूहचे जागतिक नकाशावरील स्थान\n(व सर्वात मोठे शहर) अव्हारुआ\nअधिकृत भाषा इंग्लिश, माओरी\n- स्वातंत्र्य दिवस ४ ऑगस्ट १९६५\n- एकूण २४० किमी२ (२१०वा क्रमांक)\n-एकूण १९,५६९ (२१३वा क्रमांक)\nवार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)\n- एकूण १८.३२ कोटी अमेरिकन डॉलर\n- वार्षिक दरडोई उत्पन्न\nराष्ट्रीय चलन न्यू झीलँड डॉलर, Cook Islands dollar\nआंतरराष्ट्रीय कालविभाग यूटीसी -१०:००\nआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक ६८२\nकूक द्वीपसमूह हा ओशनिया खंडाच्या पॉलिनेशिया भागातील अनेक बेटांवर वसलेला एक देश आहे. रारोटोंगा हे कूक बेटांपैकी सर्वात मोठे व सर्वाधिक लोकसंख्येचे बेट आहे. अव्हारुआ ही कूक द्वीपसमूहाची राजधानी याच बेटावर आहे.\nकूक द्वीपसमूह व न्युए ह्या दोन देशांचे न्यू झीलंडशी मुक्त संबंध (फ्री असोसिएशन) आहेत.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nअधिकृत संकेतस्थळ सरकारी संकेतस्थळ\nविकिव्हॉयेज वरील कूक द्वीपसमूह पर्यटन गाईड (इंग्रजी)\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nअॅशमोर आणि कार्टियर द्वीपे (ऑस्ट्रेलिया) • ऑस्ट्रेलिया • क्रिसमस द्वीप (ऑस्ट्रेलिया) • कोकोस द्वीपसमूह (ऑस्ट्रेलिया) • कोरल सागरी द्वीपसमूह (ऑस्ट्रेलिया) • नॉरफोक द्वीप (ऑस्ट्रेलिया) • न्यू झीलंड मेलनेशिया\nफिजी • इंडोनेशिया • न्यू कॅलिडोनिया (फ्रान्स) • पापुआ न्यू गिनी • सॉलोमन द्वीपसमूह • पूर्व तिमोर • व्हानुआतू\nगुआम (अमेरिका) • किरिबाटी • उत्तर मेरियाना द्वीपसमूह (अमेरिका) • मार्शल द्वीपसमूह • मायक्रोनेशियाची संघीय राज्ये • नौरू • पलाउ पॉलिनेशिया\nकूक द्वीपसमूह • हवाई (अमेरिका) • न्युए • ईस्टर द्वीप (चिली) • पिटकेर्न द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) • फ्रेंच पॉलिनेशिया (फ्रान्स) • सामो‌आ • अमेरिकन सामोआ (अमेरिका) • टोकेलाउ (न्यू झीलंड) • टोंगा • तुवालू • वालिस व फुतुना (फ्रान्स)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ जून २०१७ रोजी ०२:४० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://itihasachyasakshine.blogspot.com/", "date_download": "2018-10-19T23:46:13Z", "digest": "sha1:PNJWBAYGHQF5QRONLPZ65IZFN5AJMRGQ", "length": 16147, "nlines": 92, "source_domain": "itihasachyasakshine.blogspot.com", "title": "इतिहासाच्या साक्षीने ... !", "raw_content": "\n'श्री शिवछत्रपती महाराज' म्हणजे माझ दैवत ... मराठा इतिहास हा माझा अभ्यासाचा विषय, त्यामुळे इकडे सुद्धा माझे विचार म्हणजे शिवचरित्राने भारावलेले असणार ह्यात काही शंका नाही ... अपेक्षा आहे की आपल्याला सुद्धा आवडेल ... वंदे मातरम् वंदे शिवरायम् ... \nमहिकावतीची बखर - भाग ११ : आद्य महाराष्ट्रिक ...\nबखरीमध्ये जो ऐतिहासिक कालखंड दर्शवलेला आहे त्यावर आपण गेल्या १० भागांमध्ये नजर टाकली. वि.का.राजवाडे यांनी बखरीला दिलेल्या प्रस्तावनेमध्ये आद्य महाराष्ट्रीक नेमके कोण होते ह्याबद्दल काही विश्लेषण केलेले आहे. आता ते जरा बघुया.\nपुरातन काळी महाराष्ट्राच्या उत्तर कोकण भागात गुहाशय, कातकरी (कातवडी), नाग, कोळी (कोल), ठाकर, दुबळे, घेडे, वारली, मांगेले (मांगेळे), तांडेले हे लोक वस्ती करून राहत होते. नागवंशीय लोक समूहाने कोकणात वस्त्या करत होते. आर्यादी भाषा बोलणारे जे लोक उत्तरेकडून आले त्यांचा नागांशी झालेल्या शरीर संबंधातून आजचे जे 'मराठे' ते उदयास आले.\nमहाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर दुबळे आणि घेडे या जाती आहेत. ह्या दोन्ही जाती गुजराती बोलतात आणि शेती करून जगतात. भाषेवरून ते उत्तरेकडून आल्याची सहज अनुमान काढता येते. मुख्य व्यवसाय शेती असल्याने ह्या जाती समुद्राकडे कधी सरकल्या नाहीत आणि वर रानात देखील चढल्या नाहीत. ह्याच समकाळात वारली हा सह्याद्रीच्या जंगलात आपले स्थान राखून होता. वारली हे उत्तम मराठी बोलतात आणि ते सूर्य उपासक आहेत. इतर जातींच्या मनाने वारली हा बराच प्रगत होता असे दिसते. पण तो नेमका कुठून आला हे निश्चित सांगता येत नाही. तो बहुदा उत्तरेकडून म्हणजे सध्याच्या विंध्योत्तर भागातून आला असावा असा कयास राजवाडे यांनी मांडलेला आहे. समुद्रापासून साधारण १५ मैल अंतरावर असलेल्या रानात त्याचे वास्तव्य होते.\nसमकाळात मांगेले हे मुळचे आंध्रप्रदेशातून आलेले लोक समुद्र किनारी वसले. गोदावरीच्या सुपीक खोऱ्यातून त्यांनी पश्चिम महाराष्ट्राकडे वाटचाल केली आणि येताना ते स्वतःचा मासेमारीचा धंदा येथे घेऊन आले. समुद्राशी निगडीत उपजीविका असल्याने त्यांनी समुद्र किनाऱ्यापासून अर्धामैल पर्यंतच्या टापूत वस्ती केली आणि आजही ते तेवढाच टापू बाळगून आहेत. समुद्र सोडून ते कधी डोंगराकडे सरकले नाहीत. आजही उत्तर कोकणातील समुद्र किनाऱ्यावर मांगेले मासेमारीचा धंदा करतात.\nवारली जेंव्हा सह्याद्रीच्या डोंगररांगात वस्त्या करून राहू लागला तेंव्हा तेथे खूप आधीपासून कातकरी (कातवडी), ठाकर आणि डोंगरकोळी लोकांच्या वस्त्या होत्या. कातकरी हा सर्वात जुना. कातकरी हा शब्द कृतीपट्टीन ह्या शब्दावरून आला असावा असे अनुमान राजवाडे मांडतात. कृती म्हणजे कातडे आणि पट्ट म्हणजे वस्त्र. हे लोक मुळचे रानटी असून त्यावेळी प्राण्यांचे कातडे पांघरून राहायचे म्हणून त्यांना हे नाव पडले असावे. कातकरी जेंव्हा जंगलात राहत होते तेंव्हा त्याहीपेक्षा निबिड अशा डोंगर कपाऱ्यात गुहाशय राहत होते. कातकरी किमान कात तरी पांघरी मात्र गुहाशयाला ती कला देखील अवगत नव्हती. ह्या दोघांत कातकरी टिकला. गुहाशयामागून रानात नाग, ठाकर, कोळी आणि मग वारली आले.\nठाकर हे वारल्यांच्या आधीपासून सह्याद्रीची राने राखून होते आणि त्यांचे अस्तित्व फक्त उत्तर भागात नाही तर सर्वत्र पसरलेले होते. ठाकर लोकांच्या थोडे खालच्या रानात कोळी लोकांची वस्ती होती. ह्यांच्या मधलेच समुद्र कोळी हे मासेमारी वर जगत आणि समुद्र किनारयाने राहत. कोळी जातीचे मूळ वंशज कोल हे होते.\nकातकरी लोकांच्या मूळ अनार्य भाषेचे रूप कसे असेल ह्याबद्दल आता पत्ता लागण्याचा जरा सुद्धा संभाव राहिलेला नाही. मांगेल्यांचे आणि वारली लोकांचे तेच. राजवाडे यांनी ह्याबद्दल बराच खेद व्यक केला आहे. परंतु त्यांनी बरीच मेहनत घेऊन अंदाजे स्थळ-काल दर्शवणारा एक तक्ता तयार केला आहे. तो असा...\nअतिप्राचीन लोक - गुहाशय, कातकरी (कातवडी), नाग : शकपूर्व २००० च्या पूर्वी (अंदाजे शकपूर्व ५०००)\nमध्यप्राचीन लोक- ठाकर, कोळी, वारली : शक पूर्व २००० ते १०००\nप्राचीन लोक - दामनीय, महाराष्ट्रिक : शकपूर्व ९०० ते ३००\nपाणिनिकालीन लोक - मांगेले, सातवाहन, नल, मौर्य : शकपूर्व ३०० ते शकोत्तर २००\nजुने मराठे - चौलुक्य, शिलाहार, चालुक्य, राष्ट्रकुट : शकोत्तर ३०० ते ११००\nजुने मराठे - बिंब, यादव : शकोत्तर ११०० ते १२७०\nमुसलमानी राज्य - मलिक, अमदाबादचे सुलतान : शकोत्तर १२७० ते १४६०\nयुरोपियन - पोर्तुगीझ :शकोत्तर १४२२ ते १६६०\nअर्वाचीन मराठे - भोसले : १६६० ते १७२५\nयुरोपियन - इंग्रज : शकोत्तर १७२५ ते १८६९\nह्या नोंदी घेताना त्यांनी 'इसवी सन'चा वापर न करता 'शक' वापरला आहे.\nअपेक्षा आहे की येथे मांडल्या गेलेल्या अल्प माहितीमुळे आपल्या ज्ञानात काहीतरी भर निश्चित पडली असेल... पुन्हा भेटू एक नवीन ऐतिहासिक विषय घेऊन...\nद्वारा पोस्ट केलेले रोहन... येथे 15:19 या पोस्टचे दुवे 2 टिप्पणी(ण्या)\nलेबले: आद्य महाराष्ट्रीक, इतिहास, वि.का.राजवाडे, सह्याद्री\nदैवी संपत्तिचे पतनसुद्धा उर्ज्वस्वल असते हे रायगडावरील अवशेष सांगतात ... तर आसुरी संपत्तिचे पतन घृणास्पद हे वसई किल्ल्याचे अवशेष सांगतात ... \nया ब्लॉग मधील नोंदी ...\nमहिकावतीची बखर - भाग १ : प्रस्तावना ...\nमहिकावतीची बखर - भाग २ : बखरीतील जुनी नावे ...\nमहिकावतीची बखर - भाग ३ : प्रताप बिंबाची कोकणावर स्...\nमहिकावतीची बखर - भाग ४ : बिंब घराण्याची ठाणे - कोक...\nमहिकावतीची बखर - भाग ५ : नागरशा आणि बिंबदेव यादवाच...\nमहिकावतीची बखर - भाग ६ : नागरशाचा प्रतिहल्ला ...\nमहिकावतीची बखर - भाग ७ : कोकणात निका मलिकचे आगमन ....\nमहिकावतीची बखर - भाग ८ : ठाणे - कोकणचे मुसलमानी रा...\nमहिकावतीची बखर - भाग ९ : कोकणातील फिरंगाण ...\nमहिकावतीची बखर - भाग १० : देवगिरीच्या लढाईचे सत्य ...\nमहिकावतीची बखर - भाग ११ : आद्य महाराष्ट्रिक ...\nया ब्लॉगचे चाहते ...\nमाझे इतर ब्लॉग ... वाचून बघा ... \nमराठा इतिहासाची दैनंदिनी ... \nमराठे गिलचे साचे कलीत लढले पानिपती... - बुधवार, १४ जानेवारी १७६१. पौष शु. अष्टमी. पानिपतचा भयंकर, प्राणघातकी संग्राम याच दिवशी झाला होता. गोविंद्रग्रजांच्या शब्दात सांगायचे तर, *\"कौरव पांडव संगर...\nसर्प ... - पावसाळा सुरू झाला की अनेकदा जमिनीत कुठे-कुठे दडून बसलेले हे सरपटणारे प्राणी वर येतात आणि मानवी सहवासात येऊन अडचणीतही सापडतात. अशा वेळी अनेकजण त्यांना स्वत...\nमाझे भारत भ्रमण ... \nसिक्किमचा सफरनामा - भाग ७ : नथुला पास - ऐकत्या कानांची खिंड... - मुंबईवरून व्हाया कोलकत्ता गंगटोकला पोचून २ दिवस झाले होते. आसपासचे स्थळदर्शनही आटोपले होते. आता आज लक्ष्य होते ते भारत - चीन सिमेवर असणार्‍या नथु-ला अर्था...\nदेशास्तव शिवनेरी घेई देहाला.. देशास्तव रायगडी ठेवी देहाला .. देश स्वातंत्र्याचा दाता जो झाला .. बोला तत् श्रीमत् शिवनृप की जय बोला ..\nमाझे आवडते ब्लॉग - काही वाचनीय ... \nमाझ्या विषयी थोडेसे ...\nठाणे, गर्जा महाराष्ट्र, India\nह्या ब्लॉगची वाचक संख्या ...\nमराठी ब्लॉग विश्व ...\nहा ब्लॉग पाहणारे वाचक ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/keywords/venkatesh/word", "date_download": "2018-10-20T00:48:12Z", "digest": "sha1:3BDX2L3SZZFR4TN337S4I2AFX42YDDXR", "length": 9550, "nlines": 114, "source_domain": "www.transliteral.org", "title": "Keyword - venkatesh", "raw_content": "\nविवाह जमवतांना गुणमेलनाचे महत्व काय \nदेवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.The poem composed in praise of God is Aarti.\nवेंकटेशाची आरती - जय देव व्यंकटेशा \nदेवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.The poem composed in praise of God is Aarti.\nवेंकटेशाची आरती - शेषाचल अवतार तारक तूं देव...\nश्री वेंकटेश्वराचे दर्शन घेतल्याने अथवा पाठ केल्याने मनुष्यांस जन्म मृत्युच्या फेर्‍यातून मुक्ति मिळते.\nश्री वेंकटेश्वर - पदे १ ते १०\nश्री वेंकटेश्वराचे दर्शन घेतल्याने अथवा पाठ केल्याने मनुष्यांस जन्म-मृत्युच्या फेर्‍यातून मुक्ति मिळते.\nश्री वेंकटेश्वर - पदे ११ ते २०\nश्री वेंकटेश्वराचे दर्शन घेतल्याने अथवा पाठ केल्याने मनुष्यांस जन्म-मृत्युच्या फेर्‍यातून मुक्ति मिळते.\nश्री वेंकटेश्वर - पदे २१ ते ३०\nश्री वेंकटेश्वराचे दर्शन घेतल्याने अथवा पाठ केल्याने मनुष्यांस जन्म-मृत्युच्या फेर्‍यातून मुक्ति मिळते.\nश्री वेंकटेश्वर - पदे ३१ ते ४०\nश्री वेंकटेश्वराचे दर्शन घेतल्याने अथवा पाठ केल्याने मनुष्यांस जन्म-मृत्युच्या फेर्‍यातून मुक्ति मिळते.\nश्री वेंकटेश्वर - पदे ४१ ते ५०\nश्री वेंकटेश्वराचे दर्शन घेतल्याने अथवा पाठ केल्याने मनुष्यांस जन्म-मृत्युच्या फेर्‍यातून मुक्ति मिळते.\nश्री वेंकटेश्वर - पदे ५१ ते ६०\nश्री वेंकटेश्वराचे दर्शन घेतल्याने अथवा पाठ केल्याने मनुष्यांस जन्म-मृत्युच्या फेर्‍यातून मुक्ति मिळते.\nश्री वेंकटेश्वर - पदे ६१ ते ७०\nश्री वेंकटेश्वराचे दर्शन घेतल्याने अथवा पाठ केल्याने मनुष्यांस जन्म-मृत्युच्या फेर्‍यातून मुक्ति मिळते.\nश्री वेंकटेश्वर - पदे ७१ ते ८०\nश्री वेंकटेश्वराचे दर्शन घेतल्याने अथवा पाठ केल्याने मनुष्यांस जन्म-मृत्युच्या फेर्‍यातून मुक्ति मिळते.\nश्री वेंकटेश्वर - पदे ८१ ते ९०\nश्री वेंकटेश्वराचे दर्शन घेतल्याने अथवा पाठ केल्याने मनुष्यांस जन्म-मृत्युच्या फेर्‍यातून मुक्ति मिळते.\nश्री वेंकटेश्वर - पदे ९१ ते १००\nश्री वेंकटेश्वराचे दर्शन घेतल्याने अथवा पाठ केल्याने मनुष्यांस जन्म-मृत्युच्या फेर्‍यातून मुक्ति मिळते.\nश्री वेंकटेश्वर - पदे १०१ ते ११०\nश्री वेंकटेश्वराचे दर्शन घेतल्याने अथवा पाठ केल्याने मनुष्यांस जन्म-मृत्युच्या फेर्‍यातून मुक्ति मिळते.\nश्री वेंकटेश्वर - पदे १११ ते १२०\nश्री वेंकटेश्वराचे दर्शन घेतल्याने अथवा पाठ केल्याने मनुष्यांस जन्म-मृत्युच्या फेर्‍यातून मुक्ति मिळते.\nश्री वेंकटेश्वर - पदे १२१ ते १३०\nश्री वेंकटेश्वराचे दर्शन घेतल्याने अथवा पाठ केल्याने मनुष्यांस जन्म-मृत्युच्या फेर्‍यातून मुक्ति मिळते.\nश्री वेंकटेश्वर - पदे १३१ ते १४०\nश्री वेंकटेश्वराचे दर्शन घेतल्याने अथवा पाठ केल्याने मनुष्यांस जन्म-मृत्युच्या फेर्‍यातून मुक्ति मिळते.\nश्री वेंकटेश्वर - पदे १४१ ते १५०\nश्री वेंकटेश्वराचे दर्शन घेतल्याने अथवा पाठ केल्याने मनुष्यांस जन्म-मृत्युच्या फेर्‍यातून मुक्ति मिळते.\nश्री वेंकटेश्वर - पदे १५१ ते १६०\nश्री वेंकटेश्वराचे दर्शन घेतल्याने अथवा पाठ केल्याने मनुष्यांस जन्म-मृत्युच्या फेर्‍यातून मुक्ति मिळते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/krida/rio-2016-olympics/condoms-in-rio-2016-1285346/", "date_download": "2018-10-20T00:12:25Z", "digest": "sha1:UIGWAT3DNMHEYAI5GCKCLKIG2PRTLNJU", "length": 15003, "nlines": 204, "source_domain": "www.loksatta.com", "title": "condoms in Rio 2016 | Loksatta", "raw_content": "\nविषाणुजन्य तापावर प्रतिजैविके घेणे टाळा\nसंत्र्याला यंदा सुगीचे दिवस\nऊस तोडणी कामगारांना भविष्य निर्वाह निधीचा लाभ\nदसरा मेळाव्यातून पंकजांचा पक्षांतर्गत स्पर्धकांनाही इशारा\nरिओ २०१६ ऑलिम्पिक »\nपुरुषांसाठी ३.५० लाख निरोधाचे वाटप करण्यात आले आहे.\nरिओ ऑलिम्पिक स्पध्रेत आयोजकांनी आत्तापर्यंत साडेचार लाख निरोधांचे वाटप केले आहे. यापैकी महिलांसाठी एक लाख, तर पुरुषांसाठी ३.५० लाख निरोधाचे वाटप करण्यात आले आहे. एक लाख ७५ हजार वंगणाची पाकिटेही वाटली आहेत.\nरिओ ऑलिम्पिक स्पध्रेत खेळाडूंच्या सुरक्षेसाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. लाखाच्या संख्येत जवान आणि हजारोंच्या संख्येत सुरक्षारक्षकांची फौज ऑलिम्पिक स्पध्रेसाठी अहोरात्र तैनात करण्यात आलेली आहे, तरीही खेळाडूंना बंदुकीच्या धाकावर लुटणे, ऑलिम्पिक नगरीतून महाग वस्तूंची चोरी होणे, आदी गैरप्रकार घडतच आहेत. मग खेळाडूंच्या सुरक्षेसाठी तैनात केलेले जवान-सुरक्षारक्षक आहेत तरी कुठे, हा प्रश्न पडणे साहजिकच आहे. एकीकडे बंदूकधारी सुरक्षारक्षकांबाबत खेळाडूंमध्ये नाराजीचा सूर आहे. दुसरीकडे असा एक सुरक्षारक्षक आहे, की जो केवळ खेळाडूंच्याच नव्हे, तर क्रीडाप्रेमींच्या चर्चेचा विषय बनला आहे. लूटमारीपासून खेळाडूंना वाचवण्यात अपयशी ठरलेल्या जवानांच्या तुलनेत हा रक्षक ‘एड्स’ या जीवघेण्या आजारापासून खेळाडूंची रक्षा करीत आहे.\nऑलिम्पिक स्पर्धेच्या वार्ताकनासाठी रिओत दाखल झालेल्या क्रीडा पत्रकाराने एरिकनामक व्यक्तीचे छायाचित्र ‘ट्विटर’वर टाकले आणि अल्प कालावधीत एरिक ऑलिम्पिकमध्ये प्रकाशझोतात आला. ‘निरोध’ची पाकिटे असलेली भली मोठी प्लॅस्टिकची पिशवी गळ्यात टांगून एरिक ऑलिम्पिकनगरीतील प्रत्येक खेळाडूला सुरक्षित समागम करण्याचा सल्ला देत आहे.\n१९८८च्या सेऊल ऑलिम्पिक स्पध्रेपासून खेळाडूंना निरोधवाटपाची सुरुवात झाली. स्पध्रेदरम्यान खेळाडूची कामवासना जपली जावी आणि त्याला कोणत्याही प्रकारचा संसर्गजन्य रोग होऊ नये, यासाठी निरोधवाटपाची सुरुवात झाली. सेऊलनंतर झालेल्या प्रत्येक ऑलिम्पिक स्पध्रेत तसे निरोधाचे वाटप होते, परंतु प्रत्येक वेळी मशीनमध्ये असलेले निरोध खेळाडूला स्वत:हून जावून घ्यावे लागत होते. त्यामुळे कदाचित अनेक खेळाडू निरोध वापरणे टाळत होते. रिओमध्ये हे प्रकार टाळण्यासाठी आयोजकांनी अनोखी शक्कल लढवली. त्यांनी खेळाडूंना थेट निरोध मिळावेत यासाठी एरिकची नियुक्ती केली.\nनिरोधाची पाकिटे असलेली प्लॉस्टिक पिशवी गळ्यात टांगून एरिक स्पर्धेच्या ठिकाणी खेळाडूंना निरोधाचे वाटप करीत आहे. याची बातमी करण्याचा एका पत्रकाराने प्रयत्न केला, परंतु एरिक इतका व्यस्त होता की त्याच्याशी बोलताच आले नाही. त्यामुळे या पत्रकाराने एरिकचे कर्तव्यावर असलेले छायाचित्र समाजमाध्यमावर टाकले. छायाचित्राखाली त्याने लिहिले की, ‘‘ऑलिम्पिक स्पर्धेच्या ठिकाणी फिरून\nखेळाडूंना निरोधवाटप करणारा एरिक पाहा’’ त्या पत्रकाराच्या या हौशी उद्योगाला काही क्षणातच जगभरातून दाद मिळाली. अर्थात सर्वाच्या नजरेत निरोधवाटप करणारा एरिक प्रसिद्ध झाला. जवळपास ९, ३०९ लोकांनी पत्रकाराच्या या ‘ट्वीट’ला ‘रिट्विट’ करीत दाद दिली, तर ११ हजारांहून अधिकांनी त्याला ‘लाइक्स’ केले. काहींनी तर एरिक किती महत्त्वाचे काम करीत आहे, असा संदेश पाठवून त्याला शुभेच्छा दिल्या. एरिकच्या छायाचित्राला इतका चांगला प्रतिसाद मिळेल, असे पत्रकाराला स्वप्नातही वाटले नव्हते. ऑलिम्पिक स्पर्धामध्ये खेळाडूंच्या विक्रमांची चर्चा होत असताना या ‘सुरक्षा’रक्षकाने सर्वाचे लक्ष वेधून घेतले आहे. ४,५०,०००\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n‘रावण दहना’त मृत्युतांडव, पंजाबमधील भीषण दुर्घटनेत ६० ठार\n...तर ६० जणांचा जीव वाचला असता\nरावण दहन करताना भीषण अपघात, पाहा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ\nकौतुकास्पद: युपीतल्या 850 शेतकऱ्यांना बिग बी करणार कर्जमुक्त; ५.५ कोटींचं अर्थसहाय्य\n#MeToo : सेलिब्रेटी मॅनेजमेंट कंपनीच्या अनिर्बन दास ब्ला यांचा आत्महत्येचा प्रयत्न\n#MeToo कोर्टाच्या आदेशाची वाट बघा; आलोक नाथांची सिंटाला विनंती\n#MeToo : प्रसिद्ध चित्रकार जतिन दास म्हणतात तो मी नव्हेच\n#MeToo : 'सेक्रेड गेम्स'च्या अभिनेत्रीचा दिग्दर्शक विपुल शहावर लैंगिक गैरवर्तणुकीचा आरोप\nसागरी किनारी रस्त्यावर ‘क्रॅश एटोनेटर’\nमेट्रो मार्गिकांचे संचलन ‘एमएमआरडीएकडे’च\n१८व्या वर्षांत अत्रे कट्टय़ावर तरुणाईचा मेळा\nयंदा उत्पादन घटण्याची शक्यता\nतलासरीमध्ये गटारावरच भाजीविक्रीची दुकाने\nजुईनगर येथे अपंग, विशेष मुलांसाठी उद्यान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/pentax-k-50-da-18-55-mm-f35-56-al-wr-dslr-camera-pink-price-pfVwCo.html", "date_download": "2018-10-20T00:45:13Z", "digest": "sha1:T43MD74M3N6PZJ5ZZUO2HEYYBXDGZX7R", "length": 19346, "nlines": 456, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "पेन्टॅक्स की 50 द 18 5 मम फँ३ 5 5 6 आलं वर दसलर कॅमेरा पिंक सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nपेन्टॅक्स की 50 द 18 5 मम फँ३ 5 5 6 आलं वर दसलर कॅमेरा पिंक\nपेन्टॅक्स की 50 द 18 5 मम फँ३ 5 5 6 आलं वर दसलर कॅमेरा पिंक\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nपेन्टॅक्स की 50 द 18 5 मम फँ३ 5 5 6 आलं वर दसलर कॅमेरा पिंक\nपेन्टॅक्स की 50 द 18 5 मम फँ३ 5 5 6 आलं वर दसलर कॅमेरा पिंक किंमतIndiaयादी\nकूपन शेंग ईएमआय मोफत शिपिंग शेअरपैकी वगळा\nनिवडा उच्च किंमतकमी कमी किंमतकरण्यासाठीउच्च\nवरील टेबल मध्ये पेन्टॅक्स की 50 द 18 5 मम फँ३ 5 5 6 आलं वर दसलर कॅमेरा पिंक किंमत ## आहे.\nपेन्टॅक्स की 50 द 18 5 मम फँ३ 5 5 6 आलं वर दसलर कॅमेरा पिंक नवीनतम किंमत Sep 15, 2018वर प्राप्त होते\nपेन्टॅक्स की 50 द 18 5 मम फँ३ 5 5 6 आलं वर दसलर कॅमेरा पिंकऍमेझॉन, फ्लिपकार्ट उपलब्ध आहे.\nपेन्टॅक्स की 50 द 18 5 मम फँ३ 5 5 6 आलं वर दसलर कॅमेरा पिंक सर्वात कमी किंमत आहे, , जे फ्लिपकार्ट ( 55,995)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nपेन्टॅक्स की 50 द 18 5 मम फँ३ 5 5 6 आलं वर दसलर कॅमेरा पिंक दर नियमितपणे बदलते. कृपया पेन्टॅक्स की 50 द 18 5 मम फँ३ 5 5 6 आलं वर दसलर कॅमेरा पिंक नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nपेन्टॅक्स की 50 द 18 5 मम फँ३ 5 5 6 आलं वर दसलर कॅमेरा पिंक - वापरकर्तापुनरावलोकने\nखूप चांगले , 5 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nपेन्टॅक्स की 50 द 18 5 मम फँ३ 5 5 6 आलं वर दसलर कॅमेरा पिंक - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nपेन्टॅक्स की 50 द 18 5 मम फँ३ 5 5 6 आलं वर दसलर कॅमेरा पिंक वैशिष्ट्य\nफोकल लेंग्थ 18 - 55 mm\nअपेरतुरे रंगे F3.5 - F5.6\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 16.3 Megapixels MP\nमॅक्सिमम शटर स्पीड 1/6000 sec sec\nमिनिमम शटर स्पीड 30 sec sec\nरेड इये रेडुकशन Yes\nस्क्रीन सिझे 3 inch inch\nईमागे डिस्प्ले रेसोलुशन 921,000 dots\nविडिओ डिस्प्ले रेसोलुशन 1920 x 1080\nमेमरी कार्ड तुपे SD / SDHC / SDXC\nबिल्ट इन फ्लॅश Yes\nपेन्टॅक्स की 50 द 18 5 मम फँ३ 5 5 6 आलं वर दसलर कॅमेरा पिंक\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/538631", "date_download": "2018-10-20T00:18:19Z", "digest": "sha1:KTMBEKS4MBXBC6QRKOKCVF2Z3XHYXYDN", "length": 8838, "nlines": 47, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "अमेरिकेकडून पाकिस्तानला सर्जिकल स्ट्राईकचा धोका - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » अमेरिकेकडून पाकिस्तानला सर्जिकल स्ट्राईकचा धोका\nअमेरिकेकडून पाकिस्तानला सर्जिकल स्ट्राईकचा धोका\nदहशतवाद्यांवर कारवाई न केल्यास हल्ल्याचा इशारा\nपाकिस्तानने त्याच्या भूमीवरील दहशतवाद्यांची आश्रयस्थाने नष्ट केली नाही तर आम्ही ती उद्ध्वस्त करू असा थेट इशारा अमेरिकेने दिला. अमेरिकेच्या वतीने हा इशारा सीआयए प्रमुख माइक पॉम्पियो यांनी दिला. भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकची अमेरिका पाकिस्तानात पुनरावृत्ती करणार असल्याचे बोलले जाते. दुसरीकडे अमेरिकेचे संरक्षण सचिव जिम मॅटीस सोमवारी पाकिस्तानात दाखल झाले. मॅटिस पाकचे पंतप्रधान शाहिद खाकन अब्बासी आणि सैन्यप्रमुख जावेद बाजवा यांच्याशी चर्चा करतील. पेंटागॉन प्रमुख झाल्यावर मॅटिस यांचा हा पहिलाच पाक दौरा आहे.\nअमेरिकेने दक्षिण आशियासाठी नवे धोरण तयार केल्यापासून पाकिस्तानसोबतच्या त्याच्या संबंधांमध्ये तणाव दिसून येतो. या धोरणानुसार पाकिस्तानवर दहशतवादी गट विशेषकरून हक्कानी नेटवर्क आणि तालिबानवर कठोर कारवाई करण्याचा दबाव टाकण्यात येत आहे.\nसीआयए प्रमुख पॉम्पियो यांनी रीगन नॅशनल डिफेन्स फोरमच्या एका कार्यक्रमात पाकिस्तानला थेट इशारा दिला. अध्यक्ष ट्रम्प आणि अमेरिकेला काय हवे हे मॅटिस पाकिस्तानला कळवतील. पाकिस्तानने आमच्या मागण्या मान्य कराव्यात. आम्ही अफगाणमध्ये जे साध्य करू इच्छितो, त्यात पाकिस्तानने मदत करावी. जर पाकिस्तानने त्याला दिलेले लक्ष्य प्राप्त केले नाही तर अमेरिका शक्य ती सर्व पावले उचलणार आहे. पाकिस्तानात दहशतवादाची आश्रयस्थाने आता टिकू देणार नाही असे पॉम्पियो म्हणाले.\n13 वर्षांपासून ड्रोन हल्ले\nअमेरिका 2004 पासून पाकिस्तानच्या फाटा भागात ड्रोन हल्ले करत आहे. ट्रम्प प्रशासन हे हल्ले आता आणखी अंतर्गत भागात घडवून आणणार आहे. पाकिस्तान नेहमीच अमेरिकेसाठी मोठी अडचण ठरला आहे. तेथे दहशतवाद्यांची अनेक आश्रयस्थाने आहेत. हे दहशतवादी अफगाणमध्ये शिरून हल्ले करतात आणि पुन्हा पाकिस्तानात परतत असल्याचे वक्तव्य सीआयएचे माजी प्रमुख लियोन पॅनेटा यांनी केले. ओबामा प्रशासनकाळात पाकिस्तानचे हे कृत्य रोखण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले. परंतु पाकिस्तान नेहमीच दुटप्पी भूमिका अवलंबित असल्याचा आरोप त्यांनी केला.\nदहशतवाद मान्य नसल्याचे एकीकडे पाकिस्तान म्हणतो. परंतु पाकिस्तानातील दहशतवादी अफगाण आणि भारतात हल्ले करत असल्यास त्याला कोणताही फरक पडत नाही. पाकिस्तान नेहमीच अमेरिकेसाठी प्रश्नचिन्ह ठरल्याचे पॅनेटा म्हणाले.\nचारवर्षीय मुलीवर बलात्कार, आरोपीची जमावाकडून हत्या\n26/11 सारखा हल्ला रोखण्यासाठी ‘उपग्रह योजना’\nकाँग्रेस विजयी होणार, राहुल यांचा दावा\nराफेलचे राजकीय घमासान सुरूच\nसाडेपाच लाखाची दारू जप्त\nसंशोधकांनी अनुभवली ‘तिलारी’ची समृद्धी\nनिरवडेत वीज पडून तरुण ठार\nप्रचंड गडगडाटाने कुडाळ हादरले\nमालवणात ‘स्वस्थ भारत’ सायकल रॅलीचे स्वागत\nकुडाळला कीर्तन महोत्सवास प्रारंभ\nआश्वासनांच्या कात्रणांचे लवकरच प्रदर्शन\nचैतन्यमय वातावरणात दौडीची यशस्वी सांगता\nशिलंगण मैदानावर सीमोल्लंघन कार्यक्रम\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%91%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A4_%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%80", "date_download": "2018-10-20T00:41:24Z", "digest": "sha1:V4A3YQWYRL7GJHZ6VF6SLWKG3LAKTKT7", "length": 10741, "nlines": 114, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ऑलिंपिक खेळात मलावी - विकिपीडिया", "raw_content": "\nमलावी देश १९७२ सालापासून सर्व उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये (१९७६ व १९८० चा अपवाद वगळ्ता) सहभागी झाला असून त्याने आजवर एकही पदक जिंकलेले नाही.\nऑलिंपिक खेळात सहभागी देश\nअल्जीरिया • अँगोला • बेनिन • बोत्स्वाना • बर्किना फासो • बुरुंडी • कामेरून • केप व्हर्दे • मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक • चाड • कोमोरोस • काँगो • डीआर काँगो • कोत द'ईवोआर • जिबूती • इजिप्त • इक्वेटोरीयल गिनी • इरिट्रिया • इथियोपिया • गॅबन • गांबिया • घाना • गिनी • गिनी-बिसाउ • केनिया • लेसोथो • लायबेरिया • लिबिया • मादागास्कर • मलावी • माली • मॉरिटानिया • मॉरिशस • मोरोक्को • मोझांबिक • नामिबिया • नायजर • नायजेरिया • रवांडा • साओ टोमे आणि प्रिन्सिप • सेनेगल • सेशेल्स • सियेरा लिओन • सोमालिया • दक्षिण आफ्रिका • सुदान • स्वाझीलँड • टांझानिया • टोगो • ट्युनिसिया • युगांडा • झांबिया • झिंबाब्वे\nअँटिगा आणि बार्बुडा • आर्जेन्टीना • अरुबा • बहामा • बार्बाडोस • बेलिझ • बर्म्युडा • बोलिव्हिया • ब्राझील • ब्रिटिश व्हर्जिन आयलँड्स • कॅनडा • केमन द्वीपसमूह • चिली • कोलंबिया • कोस्टा रिका • क्युबा • डॉमिनिका • डॉमिनिकन प्रजासत्ताक • इक्वेडर • एल साल्वाडोर • ग्रेनाडा • ग्वाटेमाला • गयाना • हैती • होन्डुरास • जमैका • मेक्सिको • नेदरलँड्स • निकाराग्वा • पनामा • पेराग्वे • पेरू • पोर्तो रिको • सेंट किट्टस आणि नेव्हिस • सेंट लुसिया • सेंट व्हिंसेंट आणि ग्रेनेडिन्स • सुरिनाम • त्रिनिदाद-टोबॅगो • अमेरिका • उरुग्वे • व्हेनेझुएला • व्हर्जिन आयलँड्स • ऐतिहासिक: ब्रिटिश वेस्ट इंडीझ\nअफगाणिस्तान • इस्रायल • बहारिन • बांग्लादेश • भूतान • ब्रुनेई • कंबोडिया • चीन • चिनी ताइपेइ • हाँग काँग • भारत • इंडोनेशिया • इराण • इराक • जपान • जॉर्डन • कझाकस्तान • उत्तर कोरिया • दक्षिण कोरिया • कुवैत • किर्गिझिस्तान • लाओस • लेबेनॉन • मलेशिया • मालदीव • मंगोलिया • म्यानमार • नेपाळ • ओमान • पाकिस्तान • पॅलेस्टाइन • फिलिपाइन्स • कतार • सौदी अरेबिया • सिंगापूर • श्रीलंका • सिरिया • ताजिकिस्तान • थायलंड • पूर्व तिमोर • तुर्कमेनिस्तान • संयुक्त अरब अमिराती • उझबेकिस्तान • व्हियेतनाम • येमेन • ऐतिहासिक: उत्तर बोमियो\nआल्बेनिया • आंदोरा • आर्मेनिया • ऑस्ट्रिया • अझरबैजान • बेलारूस • बेल्जियम • बॉस्निया आणि हर्झगोव्हिना • बल्गेरिया • क्रोएशिया • सायप्रस • चेक प्रजासत्ताक • डेन्मार्क • एस्टोनिया • फिनलंड • फ्रान्स • जॉर्जिया • जर्मनी • ग्रेट ब्रिटन • ग्रीस • हंगेरी • आइसलँड • आयर्लँड • इटली • लात्विया • लिश्टनस्टाइन • लिथुएनिया • लक्झेंबर्ग • मॅसिडोनिया • माल्टा • मोल्दोव्हा • मोनॅको • माँटेनिग्रो • नेदरलँड्स • नॉर्वे • पोलंड • पोर्तुगाल • रोमेनिया • रशिया • सान मरिनो • सर्बिया • स्लोव्हाकिया • स्लोव्हेनिया • स्पेन • स्वीडन • स्वित्झर्लंड • तुर्कस्तान • युक्रेन • ऐतिहासिक: बोहेमिया • चेकोस्लोव्हाकिया • पूर्व जर्मनी • सार • सोव्हियेत संघ • युगोस्लाव्हिया\nअमेरिकन सामोआ • ऑस्ट्रेलिया • कूक द्वीपसमूह • फिजी • गुआम • किरिबाटी • मायक्रोनेशिया • नौरू • न्यू झीलंड • पलाउ • पापुआ न्यू गिनी • सामो‌आ • सॉलोमन द्वीपसमूह • टोंगा • व्हानुआतू • ऐतिहासिक: ऑस्ट्रेलेशिया\nऑलिंपिक खेळातील सहभागी देश\nऑलिंपिक खेळात आफ्रिकेतील देश\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १३:३२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/63765", "date_download": "2018-10-20T01:27:05Z", "digest": "sha1:P6YMTK62EBJC7SSNE67J77S2P64ES65O", "length": 12058, "nlines": 194, "source_domain": "www.maayboli.com", "title": "ज्युनिअर मास्टर शेफ - सना ४.वर्षे ३ महिने - जुजुब | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /ज्युनिअर मास्टर शेफ - सना ४.वर्षे ३ महिने - जुजुब\nज्युनिअर मास्टर शेफ - सना ४.वर्षे ३ महिने - जुजुब\n१/२ कप पाण्यात जिलेटीन विरघळून घेतल.\nउरलेलया पाण्यात २ वाटया/कप साखर घालून गैस वर, मंद आचेवर १० मिनिटे ढवळले.\nतयात जिलेटीन चे मिश्रण मिसळले.\nअजून २० मिनिटे गैस वर ठेवले.\nइसेन्स , रंग घालून , ग्लास मोल्ड मधे घालून फ्रिज मध्ये ठेवले.\nनिम्मा भाग तासाने काढून वड्या पाडल्या. निम्म्या जास्त वेळाने (दुसर्‍या दिवशी). दुसर्‍या दिवशीपर्यंतच्या वड्या जास्त खुट्खुटीत झाल्यात. काढून झाल्यावर वड्या साखरेत रोल केल्या.\nसामान काढणे. सामान ओळख.\nगैस वरून वर खाली करणे.\nपातेले गरम आहे ह्याची सतत आठवण करून देणे.\nतळटीप १: सगळ्यात अवघड काम मिश्रण फ्रीज मधे टिकून देणे. सतत फ्रीज उघडून \"आई खाऊ का\" \"आई खाते ना.\"\nतळटीप २: फोटो मोबाईल फोन वरून काढले असल्याने, लॅपटॉपवरून स्ट्रेच झाल्यासारखे दिसताहेत. ओवरॉल फोटो क्वालिटी खूप उत्तम नाही, पण कल्पना यावी म्हणून टाकलेत.\nतळटीप ३: शाळेत मुलाबरोबर खाऊ करण्याचा प्रोग्रॅम असतो दर गुरुवारी. ज्यात मुले सोलणे, निवडणे, चिरणे आणि इतर कामे करतात. मी गेलेल्या गुरुवारी मुलन्नी डोसे देखील केले (त्यान्ना झेपेल इतपतच काम देतात). त्याचा परिणाम म्हणून लेक घरी स्वैपाकघरात मधेमधे स्वतःहून मदत करते हल्ली.\nसोपे पदार्थ करायलाही उत्सुक असते.\nहा पदार्थ खरेतर तिने मागे लागून केलाय दुसर्‍य.दा.\nतेव्हा मायबोलीवर टाकायचे लक्शात नव्हते. पाकृ होत आली असताना माझ्या लक्शात आले की इथे टाकू शकतो, त्यामुळे अगदी स्टेप बाय स्टेप फोटोज नाहियेत.\n जेली स्वीट सारखं काही आहे काइतक्या छोट्या मुलीने केले कौतुकास्पद.\nआदिती, मेघा आणि अनु, फोटो\nआदिती, मेघा आणि अनु, फोटो टाकलेत आता.\nसना, मस्तच गं. माझा प्रचंड\nसना, मस्तच गं. माझा प्रचंड आवडता खाऊ आहे हा\nइतक्या छोट्या मुलीने केले \nइतक्या छोट्या मुलीने केले \nबरंच सीनफुल असल्याने खाणार नाही,पण लुक्स जबरदस्त आलेत.\nकरून बघणार हे (मी नाही. लेक करेल. मी मदत करेन)\nपातेले गरम आहे ह्याची सतत आठवण करून देणे. > सगळ्यात अवघड काम मिश्रण फ्रीज मधे टिकून देणे. >\n एव्हढ्या लहान वयात मोठाच पराक्रम केला आहे. ____/\\____\nशाळेत असताना अशा गोळ्या यायच्या जेलीच्या साखर लावलेल्या त्याची आठवण झाली. एकदा करुन बघेन मी हे\nआहा.. फारच छान.. एवढुश्या\nआहा.. फारच छान.. एवढुश्या लेकराने केलं म्हणजे कौतुकच आहे..\nअरे वा तुझी लेक एवढी मोठी\n तुझी लेक एवढी मोठी झाली\nतुझी लेक एवढी मोठी झाली\nतुझी लेक एवढी मोठी झाली\nहो. फक्त ती सोयीनुसार लहान मोठी होते आता.\nधन्यवाद सगळ्यांना - तिला नक्की वाचून दाखवेन.\nसाईड एफेक्ट म्हणून ती पुन्हा एकदा जुजुब्स करू म्हणून मागे लागेल.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/vruthanta-news/at-least-one-day-save-water-1134907/", "date_download": "2018-10-20T00:14:00Z", "digest": "sha1:42EO53QGPJQZRYUQ5XE4WJW5DBOF4BUE", "length": 17926, "nlines": 208, "source_domain": "www.loksatta.com", "title": "आठवडय़ातून एक दिवस पाणीबंद? | Loksatta", "raw_content": "\nविषाणुजन्य तापावर प्रतिजैविके घेणे टाळा\nसंत्र्याला यंदा सुगीचे दिवस\nऊस तोडणी कामगारांना भविष्य निर्वाह निधीचा लाभ\nदसरा मेळाव्यातून पंकजांचा पक्षांतर्गत स्पर्धकांनाही इशारा\nआठवडय़ातून एक दिवस पाणीबंद\nआठवडय़ातून एक दिवस पाणीबंद\nपावसाने ओढ घेतल्याने मुंबईकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये पाण्याची भर पडत नसल्याने मुंबईत १० टक्के पाणीकपात लागू करण्याच्या निर्णयापर्यंत पालिकेच्या जल विभागातील अधिकारी आले आहेत.\nपावसाने ओढ घेतल्याने मुंबईकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये पाण्याची भर पडत नसल्याने मुंबईत १० टक्के पाणीकपात लागू करण्याच्या निर्णयापर्यंत पालिकेच्या जल विभागातील अधिकारी आले आहेत. मात्र त्यामुळे पाण्याची फारशी बचत होत नसल्याचे लक्षात आल्यामुळे प्रत्येक विभागातील पाणी पुरवठा आठवडय़ातून एक दिवस बंद ठेवण्याचा विचार काही अधिकारी करीत आहेत. त्यामुळे नेमक्या किती पाण्याची बचत झाली याचा हिशेब लागेल आणि पाण्याच्या उधळपट्टीला लगामही बसेल. पण कायम मतपेटीवर डोळे ठेवणाऱ्या राजकारण्यांकडून होणाऱ्या संभाव्य विरोधामुळे या पर्यायाची अंमलबजावणी कशी करायची असा प्रश्न अधिकाऱ्यांना पडला आहे.पालिकेकडून मुंबईकरांना दररोज ३,७५० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो. गेले काही दिवस पावसाचा लपंडाव सुरू झाला असून त्यामुळे तलावपातळीत फारशी वाढ होऊ शकलेली नाही. उलटपक्षी दररोज मुंबईकरांसाठी तलावातील ३,७५० दशलक्ष लिटर पाणी उचलण्यात येत आहे. १ ऑक्टोबर रोजी तलावांमध्ये १४ लाख दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध असल्यास पुढील जून-जुलैपर्यंत मुंबईकरांना सुरळीत आणि मुबलक पाणीपुरवठा करणे पालिकेला शक्य आहे. सध्या सुमारे १० लाख दशलक्ष लिटरच्या आसपास पाणी तलावात आहे. सप्टेंबरमध्ये समाधानकारक पाऊस पडला नाही तर पाणीपुरवठय़ाची स्थिती गंभीर बनू शकते. त्यामुळे आतापासूनच १० टक्के पाणीकपात करून मुंबईकरांच्या पाण्याचे नियोजन करण्याचा निर्णय अधिकाऱ्यांनी केला आहे. त्याची घोषणा बुधवारी होण्याची शक्यता आहे.\nमहाराष्ट्रामधील काही शहरांमध्ये पाणीटंचाईचे संकट कायम भेडसावत असते. त्यामुळे या शहरांमधील प्रत्येक विभागात आठवडय़ातून एक दिवस पाणीपुरवठा बंद करण्यात येतो. त्यामुळे किती पाण्याची बचत झाली हे लक्षात येते आणि त्याच्या आधारे पाणीपुरवठय़ाचे वेळापत्रकही आखता येते. पाण्याची चणचण असल्यामुळे आणि तेथील नागरिक सुजाण असल्यामुळे या पर्यायाला फारसा विरोध होत नाही. मुंबईमध्ये मोठय़ा प्रमाणावर पाण्याचा अपव्यय केला जातो. झोपडपट्टय़ांमधून होणाऱ्या पाण्याच्या बेसुमार चोरीला आळा बसविणेही पालिकेला शक्य झालेले नाही. जीर्ण जलवाहिन्या बदलून पाणी गळतीवर मलमपट्टी करण्याचे प्रयत्न पालिकेकडून सुरू आहेत. पण त्यातही संथगती आहे.इतर शहरांप्रमाणेच मुंबईतील प्रत्येक विभागात आठवडय़ातून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवल्यास पाणी बचत होऊन त्याचा मुंबईकरांनाच फायदा होऊ शकेल, असा एक मतप्रवाह जलविभागातील काही अधिकाऱ्यांचा आहे.\nल्ल आठवडय़ातून एक दिवस प्रत्येक विभागाचा पाणीपुरवठा बंद करायचा झाला तर ते तांत्रिकदृष्टय़ा सोयीचे ठरेल आणि नेमके किती पाणी वाचले याचा ताळेबंदही मिळेल. १० टक्के पाणीकपात केल्यानंतर नेमके किती पाणी वाचते याचा अंदाजच लागत नाही. कारण तलावातून पूर्वीप्रमाणेच पाणी मुंबईत आणले जाते. केवळ पाणीपुरवठय़ाच्या वेळेत कपात केली जाते. किंबहुना या कपातीचाच फारसा उपयोग होत नाही. बहुतांश वेळा पाणीपुरवठा बंद होण्यापूर्वी १०-१५ मिनिटे आधीच पाणीपुरवठा बंद होतो. त्यामुळे विभागात पाण्याचे असमान वितरण होते. दुसऱ्या टोकाला राहणाऱ्या रहिवाशांच्या पाणीपुरवठय़ावर त्याचा परिणाम होतो आणि या मंडळींना स्थानिक नगरसेवक आणि पालिका कार्यालयात खेटे घालावे लागतात. मात्र कपात असल्यामुळे त्यांच्या पाणीपुरवठय़ात कोणतेही बदल करणे पालिकेला शक्य होत नाही. अशी ओरड साधारणपणे संपूर्ण मुंबईतच सुरू असते. त्यामुळे अशी कपात लागू करण्याऐवजी प्रत्येक विभागात आठवडय़ातून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवल्यास त्याचा पालिकेला आणि नागरिकांनाही फायदा होऊ शकतो. पाणी येणार नसल्याची कल्पना असल्यामुळे नागरिक आदल्या दिवशी अतिरिक्त पाणी साठवून ठेवतील. त्यामुळे त्यांची गैरसोय होणार नाही आणि पालिकेचे कामही सोपे होईल. परंतु कायम आपली मतपेटी जपण्याचा प्रयत्न करणारी राजकारणी मंडळी या पर्यायाला तयार होणार नाहीत, असे जल विभागातील अधिकाऱ्यांचे ठाम मत आहे. त्यामुळे राजकारण्यांच्या गळ्यात घंटा कोण बांधणार असा प्रश्ना असल्यामुळे यावेळीही पाण्याचा हिशेब न लागणाऱ्या कपातीचा पर्याय पालिकेला निवडावा लागणार आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nदुष्काळ फार झाला, पाणी जपून घाला\nजल संरक्षणातून आरोग्य रक्षण करता आले याचा आनंद – डॉ. राजेंद्रसिंह\nमहिला बचतगटाच्या कर्जातून सोसायटीत पर्जन्य जलसंधारण\nझाडे जगवण्यासाठी ‘ट्री क्रेडिट’\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n‘रावण दहना’त मृत्युतांडव, पंजाबमधील भीषण दुर्घटनेत ६० ठार\n...तर ६० जणांचा जीव वाचला असता\nरावण दहन करताना भीषण अपघात, पाहा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ\nकौतुकास्पद: युपीतल्या 850 शेतकऱ्यांना बिग बी करणार कर्जमुक्त; ५.५ कोटींचं अर्थसहाय्य\n#MeToo : सेलिब्रेटी मॅनेजमेंट कंपनीच्या अनिर्बन दास ब्ला यांचा आत्महत्येचा प्रयत्न\n#MeToo कोर्टाच्या आदेशाची वाट बघा; आलोक नाथांची सिंटाला विनंती\n#MeToo : प्रसिद्ध चित्रकार जतिन दास म्हणतात तो मी नव्हेच\n#MeToo : 'सेक्रेड गेम्स'च्या अभिनेत्रीचा दिग्दर्शक विपुल शहावर लैंगिक गैरवर्तणुकीचा आरोप\nसागरी किनारी रस्त्यावर ‘क्रॅश एटोनेटर’\nमेट्रो मार्गिकांचे संचलन ‘एमएमआरडीएकडे’च\n१८व्या वर्षांत अत्रे कट्टय़ावर तरुणाईचा मेळा\nयंदा उत्पादन घटण्याची शक्यता\nतलासरीमध्ये गटारावरच भाजीविक्रीची दुकाने\nजुईनगर येथे अपंग, विशेष मुलांसाठी उद्यान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/vruthanta-news/mumbais-water-shortage-1136939/", "date_download": "2018-10-20T00:15:30Z", "digest": "sha1:YLAAPUNZGXMXARLBVTR2HMQATVWASDUQ", "length": 16434, "nlines": 208, "source_domain": "www.loksatta.com", "title": "पाणीकपातीची मलमपट्टी वरवरची! | Loksatta", "raw_content": "\nविषाणुजन्य तापावर प्रतिजैविके घेणे टाळा\nसंत्र्याला यंदा सुगीचे दिवस\nऊस तोडणी कामगारांना भविष्य निर्वाह निधीचा लाभ\nदसरा मेळाव्यातून पंकजांचा पक्षांतर्गत स्पर्धकांनाही इशारा\nमुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात पाण्याचा ७० टक्के साठा असल्याने महानगरपालिकेने व्यावसायिक पाणीवापराच्या मर्यादा अधिक कडक केल्या असल्या तरी त्याने नेमके काय साध्य होणार...\nमुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात पाण्याचा ७० टक्के साठा असल्याने महानगरपालिकेने व्यावसायिक पाणीवापराच्या मर्यादा अधिक कडक केल्या असल्या तरी त्याने नेमके काय साध्य होणार, अशी चर्चा पालिका वर्तुळातच रंगली आहे. मुंबईत होत असलेल्या एकूण पाणीवापरापैकी एक टक्क्याहूनही कमी वाटा व्यापार, उद्योगांकडे जातो. पालिकेची बहुतांश पाणीकपात ही या एक टक्क्यातच आहे. त्यामुळे वर्षभराकरिता पाणी पुरवून पुरवून वापरण्याचा उद्देश सफल तरी कसा होणार याचा फायदा रहिवाशांना तर होणार नाहीच, पण उद्योगांवरही त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे पालिकेची पाणीकपात ही वरवरचीच मलमपट्टी ठरणार आहे. मुंबईला दररोज सुमारे ३,७५० दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता असते. हा पुरवठा पुढील वर्षांच्या जुलैअखेपर्यंत सुरू ठेवण्यासाठी तलावांमध्ये या महिन्याअखेर सुमारे बारा लाख दशलक्ष लिटर पाणीसाठा आवश्यक आहे. आजमितीला तलावांमध्ये दहा लाख दशलक्ष लिटर पाणी आहे. सप्टेंबरमध्ये पावसाची शक्यता लक्षात घेऊन या साठय़ात वाढ होण्याची अपेक्षा आहे. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून पालिका आयुक्त अजय मेहता यांनी गेल्याच आठवडय़ात निवासी पुरवठय़ात वीस टक्के तर व्यापारी पुरवठय़ात पन्नास टक्के कपात केली. त्याही पुढे जात सोमवारी व्यापारी वापरावर अतिर्निबध आणले गेले. यापुढे जलतरणतलाव आणि वातानुकूलित संयंत्रांना होणारा पुरवठा पूर्ण खंडित करण्यात आला. याशिवाय बांधकाम क्षेत्र तसेच बाटलीबंद पाणी व शीतपेयाच्या कारखान्यांमधील कामगारांना केवळ पिण्यापुरते पाणी पुरवण्याचा निर्णय घेतला गेला. जलसंकट समोर असताना हे उपाय योग्य वाटणे साहजिक आहे. मात्र पाणीवापराची वास्तविक स्थिती वेगळे चित्र दाखवते.\nमुंबईतील दररोज होत असलेल्या ३६५० दशलक्ष लिटरपैकी अवघे साडेपाच दशलक्ष लिटर पाणी निवासीव्यतिरिक्तच्या वापरासाठी पुरवले जाते. याचा अर्थ ०.१५ टक्के किंवा अधिक सोप्या भाषेत एक लिटर पाण्यामधील दीड मिलीलिटर किंवा तीन ते चार थेंब पाणी व्यावसायिक वापरासाठी जाते. त्यामुळे पाण्याच्या व्यावसायिक वापरावर पूर्ण र्निबध आणले तरी त्याचा प्रत्यक्षात कोणताही फायदा दिसणार नाही, असे मत पालिकेच्या जल विभागातील एका अधिकाऱ्याने व्यक्त केले. या र्निबधांना व्यावहारिक बाजूही आहे. आज दर हजार लिटरमागे झोपडपट्टीत ३.४९ रुपये, इमारती-चाळींमध्ये ४.६६ रुपये, व्यावसायिक संस्थांना ३५ रुपये, कारखान्यांना ४६.६५ रुपये तर हॉटेलसाठी ६० रुपये पाणीपट्टी लावली जाते. निवासी वापराच्या पाणीपट्टीपेक्षा पाणीपुरवठय़ाचा खर्च किती तरी अधिक आहे. व्यावसायिक संस्थांना मात्र सवलतीत पाणी दिले जात नाही. त्याचप्रमाणे उद्योग-व्यवसायांना पायाभूत सुविधा पुरवणेही आवश्यक असून उद्योगांना बसणारा फटका हा कामगार वर्गालाही भोगावा लागण्याची शक्यता आहे.\nएकीकडे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शहरांप्रमाणे मुंबईकरांना २४ तास पाणी देण्याचे आश्वासन गेली काही वर्षे दिले जात असताना पाणीवापरावर अतिर्निबध लादले जात आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून हे ठीक असले तरी त्याचा फटका गरिबांना बसणार असून टँकर लॉबी सक्रिय होण्याचा धोका आहे, अशी भीती पालिकेच्याच अधिकाऱ्यांनी बोलून दाखवली.\nमॉल्स, व्यावसायिक संस्थांच्या वातानुकूलन यंत्रणांना पाण्याचा पुरवठा बंद झाला तर ते टँकरद्वारे अधिक दराने पाणी घेतील व त्याची किंमत सामान्यांकडूनच वसूल केली जाईल. त्यामुळे अत्यल्पपेक्षाही अल्प साठा वाचवण्यासाठी केलेला खटाटोप पालिकेच्याच अंगलट येण्याची भीती व्यक्त होत आहे.\nदर दिवशी मुंबईला होणारा पाणीपुरवठा\nनिवासी पुरवठय़ाच्या तुलनेत व्यावसायिक\nवापराचे प्रमाण – ०.१५ टक्के\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n‘रावण दहना’त मृत्युतांडव, पंजाबमधील भीषण दुर्घटनेत ६० ठार\n...तर ६० जणांचा जीव वाचला असता\nरावण दहन करताना भीषण अपघात, पाहा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ\nकौतुकास्पद: युपीतल्या 850 शेतकऱ्यांना बिग बी करणार कर्जमुक्त; ५.५ कोटींचं अर्थसहाय्य\n#MeToo : सेलिब्रेटी मॅनेजमेंट कंपनीच्या अनिर्बन दास ब्ला यांचा आत्महत्येचा प्रयत्न\n#MeToo कोर्टाच्या आदेशाची वाट बघा; आलोक नाथांची सिंटाला विनंती\n#MeToo : प्रसिद्ध चित्रकार जतिन दास म्हणतात तो मी नव्हेच\n#MeToo : 'सेक्रेड गेम्स'च्या अभिनेत्रीचा दिग्दर्शक विपुल शहावर लैंगिक गैरवर्तणुकीचा आरोप\nसागरी किनारी रस्त्यावर ‘क्रॅश एटोनेटर’\nमेट्रो मार्गिकांचे संचलन ‘एमएमआरडीएकडे’च\n१८व्या वर्षांत अत्रे कट्टय़ावर तरुणाईचा मेळा\nयंदा उत्पादन घटण्याची शक्यता\nतलासरीमध्ये गटारावरच भाजीविक्रीची दुकाने\nजुईनगर येथे अपंग, विशेष मुलांसाठी उद्यान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/mobiles/zen-ultrafone-701-hd-price-p6szSI.html", "date_download": "2018-10-20T00:04:50Z", "digest": "sha1:UCWGATP5VFL72J65CNZC2YFGC5Q2V344", "length": 18193, "nlines": 499, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "झेन उलटरफॉने 701 हँड सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nझेन उलटरफॉने 701 हँड\nझेन उलटरफॉने 701 हँड\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nझेन उलटरफॉने 701 हँड\nझेन उलटरफॉने 701 हँड किंमतIndiaयादी\nकूपन शेंग ईएमआय मोफत शिपिंग शेअरपैकी वगळा\nनिवडा उच्च किंमतकमी कमी किंमतकरण्यासाठीउच्च\nवरील टेबल मध्ये झेन उलटरफॉने 701 हँड किंमत ## आहे.\nझेन उलटरफॉने 701 हँड नवीनतम किंमत Sep 26, 2018वर प्राप्त होते\nझेन उलटरफॉने 701 हँडशोषकलुईस, इन्फिबीएम, फ्लिपकार्ट उपलब्ध आहे.\nझेन उलटरफॉने 701 हँड सर्वात कमी किंमत आहे, , जे इन्फिबीएम ( 21,999)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nझेन उलटरफॉने 701 हँड दर नियमितपणे बदलते. कृपया झेन उलटरफॉने 701 हँड नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nझेन उलटरफॉने 701 हँड - वापरकर्तापुनरावलोकने\nसरासरी , 15 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nझेन उलटरफॉने 701 हँड - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nझेन उलटरफॉने 701 हँड वैशिष्ट्य\nमॉडेल नाव 701 HD\nडिस्प्ले सिझे 5 Inches\nरिअर कॅमेरा 8 MP\nफ्रंट कॅमेरा Yes, 3.2 MP\nइंटर्नल मेमरी 16 GB\nमुसिक प्लेअर Yes, MP3\nविडिओ प्लेअर Yes, MP4\nबॅटरी कॅपॅसिटी 2000 mAh\nटाळकं तिने Up to 8 hrs\nसिम ओप्टिव Dual SIM\nझेन उलटरफॉने 701 हँड\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} {"url": "http://berartimes.com/?m=201710", "date_download": "2018-10-20T00:33:23Z", "digest": "sha1:WQAXLGBR6AKS4LHOE6KJ7HTC5TXPCM57", "length": 18223, "nlines": 175, "source_domain": "berartimes.com", "title": "October 2017 - Berar Times | Berar Times", "raw_content": "\nबुद्ध भूमि उमरी कटंगी में हुआ अंतरराष्ट्रीय बौद्ध मैत्री सम्मेलन# #अजीत जोगी नहीं लड़ेंगे चुनाव# #गडचिरोलीतील गोवारी समाज आंदोलनाला खा.नेतेंची भेट# #बेशिस्त वाहन पार्किंगवर होणार कारवाई निवारण कक्षाला माहिती देण्याचे आवाहन# #अवैैध वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परने उडवले शेतकऱ्याला# #न्यायालयाच्या निर्णयाची अमंलबजावणी करा- गोवारी समाजाची मागणी# #अवैध लोहखनीज उत्खनन विरुद्ध वनविभागाची कार्यवाही तीन ट्रक जप्त# #बालवाडी कर्मचारीओंका 20 अक्तूंबर को सम्मेलंन# #अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट शनिवार व रविवारला गोंदियात# #पुलवामामध्ये जवानांवर दहशतवादी हल्ला, 7 जवान जखमी\nपुर्व विदर्भातील लोकप्रिय ईपेपर\nअंधश्रध्दा निर्मुलनासह जादूटोणा विरोधी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी उपक्रम राबवणार-बडोले\nमुंबई दि. 31 (प्रतिनिधी) ःराज्यातील शाळा-महाविद्यालये, पंचायत समिती जिल्हा परिषद लोकप्रतिनिधी, शिक्षक, पोलिस, ग्रामसेवक, पोलिस पाटील, तंटामुक्ती सदस्यांसह आदिवासी, सांस्कृतीक, तसेच महिला बालविकास आदि विभागांमध्ये अंधःश्रध्दा निर्मुलनाचे आणि जादूटोणा विरोधी\nसिरोंचाच्या मुलींनी मुंबईला पराभूत करीत राज्यस्तरीय कब्बडी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धड़क\nआल्लापल्ली,दि.31(सुचित जम्बोजवार) -गडचिरोली हा अतिदुर्गम,विकासा पासून वंचित ,सोई-सुविधा पासून वंचित असलेला जिल्हा अशी ओळख आहे.मात्र जिल्ह्यातील होतकरू खेळाडूंच्या अदम्य आशावाद व् मेहनंतीच्या जोरावर जिल्हाचे नाव रोशन करीत असतात. महाराष्ट्रा च्या\n…अन तिने दिला आरोग्य उपकेंद्राच्या दरवाज्यावरच मुलीला जन्म\nआलापल्ली,दि.31(सुचित जम्बोजवार) : जिल्ह्यातील दुर्गम भागातील आरोग्य सेवा नेहमीच या ना त्या कारणाने ढेपाळली असल्याचे दिसून येत असते. आरोग्य सुविधेच्या अभावी अनेक रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहे. असाच एक\nनागपूरसह गोंदिया,गडचिरोलीत एसीबीच्या दक्षता सप्ताहाला सुरवात\nनागपूर,दि.31 : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ३१ आॅक्टोबर ते ४ नोव्हेंबर दरम्यान दक्षता जनजागृती सप्ताह राबविला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी नागपूर विभागातील नागपूर,गोंदिया,गडचिरोली जिल्हयात स्थानिक लाचलुचपत विभागाच्यावतीने शाळा,महाविद्यालय तसेच\nसरकार ने गांव की जनता का उत्तरदायित्व सीधे सरपंच के हाथों सौंपा- विधायक फुके\nगोंदिया दि. 31 : हाल ही में संपन्न हुए गोंदिया विधानसभा क्षेत्र के 56 ग्राम पंचायतों के चुनाव में भाजपा समर्थित पैनल ने 26 ग्राम पंचायतों में सीधे जनता के\nप्रफुल पटेल यांना कोर्टाचा दणका, फुटबॉल महासंघाच्या अध्यक्षपदी झालेली निवड रद्द\nनवी दिल्ली,दि.31(वृत्तसंस्था) : दिल्ली उच्च न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांना जोरदार दणका दिला आहे. कोर्टाने त्यांची अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष\nजिल्हा उपनिबंधकांना भेटले गोंदिया विधानसभा व्हाटसअपगृपचे सदस्य\nगोंदिया,दि.३१- गोंदिया शहरासह जिल्ह्यातील विविध मुद्यांवर सकारात्मक चर्चा घडवून आणण्यासाठी नेहमीच अग्रेसर असलेल्या गोंदिया विधानसभा व्हाटसअप या सोशल मिडीयाच्या सदस्यांनी आज मंगळवारला शेतकरी कर्जमाफीचा विषय घेत जिल्हा उपनिबंधक संदिप जाधव\nराष्ट्रीय एकता दिवस निमित्त ‘रन फॉर यूनिटी’ दौड़ संपन्न\nमुंबई, दि. 31 : सरदार वल्लभभाई पटेल की जयंती के उपलक्ष्य में राष्ट्रीय एकता दिवस के अवसर पर ‘रन फॉर यूनिटी’ दौड़ का शुभारंभ राज्यपाल चे. विद्यासागर राव तथा मुख्यमंत्री देवेन्द्र\nलाखनीत राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात\nलाखनी,दि.31ः- राणी लक्ष्मीबाई कन्या विद्यालय लाखनी येथे राष्ट्रीय एकता दिन साजरा करण्यात आला. लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल जयंती आणि भूतपूर्व पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या स्मृती दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी\nभर कार्यक्रमात मुख्यमंत्री म्हणाले लव्ह यू\nनवी दिल्ली,दि.31(वृत्तसंस्था) – अमेरिकेतील रस्त्यांपेक्षा मध्य प्रदेशातील रस्ते अधिक चांगले आहेत, असा अजब-गजब दावा करुन चर्चेत आलेले मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पुन्हा एका व्हिडिओमुळे सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले\nबुद्ध भूमि उमरी कटंगी में हुआ अंतरराष्ट्रीय बौद्ध मैत्री सम्मेलन\n बौद्ध संगठन को भीमराव आंबेडकर द्वारा शुरू किया गया इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी\nअजीत जोगी नहीं लड़ेंगे चुनाव\nरायपुर.19 अक्तुंबर(विशेष सवांददाता) छत्तीसगढ़ की राजनीति में शुक्रवार को अहम मोड़ आ गया है मुख्यमंत्री डॉ. रमन सिंह के खिलाफ चुनाव लड़ने की घोषणा करने वाले पूर्व Read More »\nगडचिरोलीतील गोवारी समाज आंदोलनाला खा.नेतेंची भेट\nगडचिरोली(अशोक दुर्गम) दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी Read More »\nबेशिस्त वाहन पार्किंगवर होणार कारवाई निवारण कक्षाला माहिती देण्याचे आवाहन\nवाशिम, दि. १९ : जिल्ह्यात पार्किंग झोन व्यतिरिक्त अन्य ठिकाणी पार्क केलेली वाहने, रस्त्यावर सोडून गेलेल्या वाहनांवर तात्काळ करावी करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी निवारण कक्षाची स्थापना केली Read More »\nन्यायालयाच्या निर्णयाची अमंलबजावणी करा- गोवारी समाजाची मागणी\nगोंदिया दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी समाजाला Read More »\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र .\nबुद्ध भूमि उमरी कटंगी में हुआ अंतरराष्ट्रीय बौद्ध मैत्री सम्मेलन\n बौद्ध संगठन को भीमराव आंबेडकर द्वारा शुरू किया गया इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी\nअजीत जोगी नहीं लड़ेंगे चुनाव\nरायपुर.19 अक्तुंबर(विशेष सवांददाता) छत्तीसगढ़ की राजनीति में शुक्रवार को अहम मोड़ आ गया है मुख्यमंत्री डॉ. रमन सिंह के खिलाफ चुनाव लड़ने की घोषणा करने वाले पूर्व Read More »\nगडचिरोलीतील गोवारी समाज आंदोलनाला खा.नेतेंची भेट\nगडचिरोली(अशोक दुर्गम) दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी Read More »\nबेशिस्त वाहन पार्किंगवर होणार कारवाई निवारण कक्षाला माहिती देण्याचे आवाहन\nवाशिम, दि. १९ : जिल्ह्यात पार्किंग झोन व्यतिरिक्त अन्य ठिकाणी पार्क केलेली वाहने, रस्त्यावर सोडून गेलेल्या वाहनांवर तात्काळ करावी करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी निवारण कक्षाची स्थापना केली Read More »\nन्यायालयाच्या निर्णयाची अमंलबजावणी करा- गोवारी समाजाची मागणी\nगोंदिया दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी समाजाला Read More »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/534476", "date_download": "2018-10-20T00:16:13Z", "digest": "sha1:LGKDT3H7U5ZEWGZG32YBP7XMGNS545DI", "length": 7027, "nlines": 45, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "गुन्हेगार तुरुंगात किंवा यमलोकात ! - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » गुन्हेगार तुरुंगात किंवा यमलोकात \nगुन्हेगार तुरुंगात किंवा यमलोकात \nउत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शनिवारी मुजफ्फरनगरमध्ये एका सभेला संबोधित केले. 15 वर्षांपर्यंत राज्यात पोलीस गुन्हेगारांकडून मार खात होते. भाजपचे सरकार सत्तेवर आल्यानंतर पोलिसांमध्ये उत्साह संचारला असून गुन्हेगारांच्या विरोधात कठोरपणे कारवाई केली जातेय. गुन्हेगार आता एक तर तुरुंगात दिसून येत आहेत किंवा यमलोकात जात असल्याचे वक्तव्य योगींनी केले.\nसर्व शहरांमधील रस्ते अतिक्रमणमुक्त करून वाहतूक कोंडीपासून कायमची सोडवणूक करू. याचबरोबर स्वच्छता आणि पेयजलाची उत्तम व्यवस्था केली जाईल. सरकारने या सुधारणांकरता अगोदरच सर्वेक्षण करविले आहे. कोणतीही समस्या निर्माण झाल्यास लोकांनी प्रशासनाला कळवावे. सरकार त्यावर त्वरित पाऊल उचलेल असा दावा योगींनी केला.\nखंडणी मागण्याची हिंमत नाही\n4 वर्षांपूर्वी मुजफ्फरनगरने दंगलीचा त्रास झेलला. माझ्यासाठी गोरखपूरप्रमाणेच मुजफ्फरनगर आहे. भाजपच्या सरकारने राज्यात कायद्याचे राज्य स्थापन करण्याचे काम केले आहे. राज्यातील अवैध कत्तलखाने बंद करविले, राज्यात आमच्या शासनकाळात अजून एकही दंगल झालेली नाही. राज्यात कोणत्याही व्यापारी किंवा उद्योजकाकडून खंडणी मागण्याची हिंमत आज कोणामध्ये नसल्याचे वक्तव्य योगींनी केले.\nसर्व आश्वासने पूर्ण करू\nराज्यातील युवकांना रोजगारासाठी इतरत्र जावे लागू नये याकरता सरकार विकासाचे वातावरण निर्माण करत आहे. भाजप पालिका निवडणूक केवळ जिंकण्यासाठी लढत असून सर्वांगीण विकासाच्या योजनेची अंमलबजावणी व्हावी याकरता पावले उचलत आहे. भाजपने दिलेले प्रत्येक आश्वासन पूर्ण केले जाईल असे योगी म्हणाले.\n‘रामजस’ वादात केंद्राचा हस्तक्षेपास नकार\nधावपट्टीवरून घसरत समुद्रानजीक पोहोचले विमान\nआदिवासी विकास गैरव्यवहार चौकशीच्या जाळय़ात\nमहाराष्ट्र स्वाभिमान राज्यातील निवडणूका लढवणार-नारायण राणे\nसंशोधकांनी अनुभवली ‘तिलारी’ची समृद्धी\nनिरवडेत वीज पडून तरुण ठार\nप्रचंड गडगडाटाने कुडाळ हादरले\nमालवणात ‘स्वस्थ भारत’ सायकल रॅलीचे स्वागत\nकुडाळला कीर्तन महोत्सवास प्रारंभ\nआश्वासनांच्या कात्रणांचे लवकरच प्रदर्शन\nचैतन्यमय वातावरणात दौडीची यशस्वी सांगता\nशिलंगण मैदानावर सीमोल्लंघन कार्यक्रम\nलढा नाही तर… गुलामीची सवय होईल\nसुहासिनी महिला मंडळातर्फे नवरात्रोत्सव…\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/sampadkiya-news/arupache-roop-sathyamargdarshak-5637/", "date_download": "2018-10-20T00:13:29Z", "digest": "sha1:42EU7T7WIE7RSVOM65NL4LF65T2A2IVU", "length": 14697, "nlines": 206, "source_domain": "www.loksatta.com", "title": "अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४४. गफलत (उत्तरार्ध) | Loksatta", "raw_content": "\nविषाणुजन्य तापावर प्रतिजैविके घेणे टाळा\nसंत्र्याला यंदा सुगीचे दिवस\nऊस तोडणी कामगारांना भविष्य निर्वाह निधीचा लाभ\nदसरा मेळाव्यातून पंकजांचा पक्षांतर्गत स्पर्धकांनाही इशारा\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक »\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४४. गफलत (उत्तरार्ध)\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४४. गफलत (उत्तरार्ध)\nआपली सारी धडपड ही शाश्वतासाठीच सुरू असते पण शाश्वताबाबतच्या आपल्या आकलनातील गफलतीमुळे आपल्या शोधाची दिशा आणि प्रयत्न यात गफलत निर्माण होते. जे कायमचं टिकणारं नाही\nआपली सारी धडपड ही शाश्वतासाठीच सुरू असते पण शाश्वताबाबतच्या आपल्या आकलनातील गफलतीमुळे आपल्या शोधाची दिशा आणि प्रयत्न यात गफलत निर्माण होते. जे कायमचं टिकणारं नाही तेच मिळविण्यात, टिकवण्यात आपला सारा वेळ, सारी शक्ती, सारे प्रयत्न खर्ची होत असतात. कबीर म्हणतात, ‘‘कबीर थोडम जीवना, माँडे बहुत मँडान सबहि उभा में लगि रहा, राव रंक सुल्तान सबहि उभा में लगि रहा, राव रंक सुल्तान’’ जीवन कोणत्या क्षणी नष्ट होईल, याचा भरवसा नाही. म्हणूनच जीवन क्षणभंगुर आहे, असं म्हणतात. तर अशा या अल्पकाळच्या जीवनात किती पसारा माणूस वाढवत राहातो’’ जीवन कोणत्या क्षणी नष्ट होईल, याचा भरवसा नाही. म्हणूनच जीवन क्षणभंगुर आहे, असं म्हणतात. तर अशा या अल्पकाळच्या जीवनात किती पसारा माणूस वाढवत राहातो आपण मागेच पाहिलं ना आपण मागेच पाहिलं ना की जेवढा पसारा बाहेर दिसतो त्याच्यापेक्षा कितीतरी पसारा मनात असतो की जेवढा पसारा बाहेर दिसतो त्याच्यापेक्षा कितीतरी पसारा मनात असतो आपण लहानशा घरात राहात असू तर आपल्या मनात मोठमोठय़ा घरांमध्ये राहाण्याच्या कल्पनांचा पसाराच पसारा असतो. कितीतरी गोष्टी करायच्या असतात, कितीतरी वस्तू विकत घ्यायच्या असतात, कितीतरी नाती निर्माण करायची असतात.. माणसाचं मन म्हणजे इच्छा, अपेक्षा, कल्पना यांच्या पसाऱ्यानं भरलेली अडगळीची खोलीच झालं असतं. त्यातला फार थोडा पसारा प्रत्यक्षात तो उभा करतो पण भौतिकाचा तेवढा पसाराही त्याला गुंतवून टाकण्यात समर्थ असतो. काळाच्या तोंडी असलेल्या या जीवनात किती पसारा मांडलाय. हा पसारा वाढविण्याची, टिकविण्याची चिंता सगळीकडे एकसारखीच आहे. या चिंतेच्या आगीत गरीब, श्रीमंत आणि राजेमहाराजेही होरपळतच आहेत. रस्त्यावर राहणाऱ्याला आपल्या बोचक्याची चिंता आहे तर प्रासादतुल्य घरात राहणाऱ्याला त्याच्या कोटय़वधी रुपयांच्या बोचक्याची चिंता आहेच. थोडक्यात ज्याचा पसारा जास्त तो जास्त सुखी असेही नाही किंवा ज्याचा पसारा कमी तो जास्त सुखी असेही नाही. दोघेही दुखीच, कारण आहे तो पसारा प्रत्येकालाच अपुरा वाटतो. नेमकं किती मिळालं म्हणजे मी सुखी होईन, हे माणसाला सांगता येत नसल्यानं कितीही मिळालं तरी तो सुखी होत नाही, असं श्रीगोंदवलेकर महाराजांचं मार्मिक वचन आहे. तेव्हा आहे ते माणसाला अपुरं वाटतं, जे अपुरं आहे त्यात त्याला सुख नाही. याचं कारण आपण लहानशा घरात राहात असू तर आपल्या मनात मोठमोठय़ा घरांमध्ये राहाण्याच्या कल्पनांचा पसाराच पसारा असतो. कितीतरी गोष्टी करायच्या असतात, कितीतरी वस्तू विकत घ्यायच्या असतात, कितीतरी नाती निर्माण करायची असतात.. माणसाचं मन म्हणजे इच्छा, अपेक्षा, कल्पना यांच्या पसाऱ्यानं भरलेली अडगळीची खोलीच झालं असतं. त्यातला फार थोडा पसारा प्रत्यक्षात तो उभा करतो पण भौतिकाचा तेवढा पसाराही त्याला गुंतवून टाकण्यात समर्थ असतो. काळाच्या तोंडी असलेल्या या जीवनात किती पसारा मांडलाय. हा पसारा वाढविण्याची, टिकविण्याची चिंता सगळीकडे एकसारखीच आहे. या चिंतेच्या आगीत गरीब, श्रीमंत आणि राजेमहाराजेही होरपळतच आहेत. रस्त्यावर राहणाऱ्याला आपल्या बोचक्याची चिंता आहे तर प्रासादतुल्य घरात राहणाऱ्याला त्याच्या कोटय़वधी रुपयांच्या बोचक्याची चिंता आहेच. थोडक्यात ज्याचा पसारा जास्त तो जास्त सुखी असेही नाही किंवा ज्याचा पसारा कमी तो जास्त सुखी असेही नाही. दोघेही दुखीच, कारण आहे तो पसारा प्रत्येकालाच अपुरा वाटतो. नेमकं किती मिळालं म्हणजे मी सुखी होईन, हे माणसाला सांगता येत नसल्यानं कितीही मिळालं तरी तो सुखी होत नाही, असं श्रीगोंदवलेकर महाराजांचं मार्मिक वचन आहे. तेव्हा आहे ते माणसाला अपुरं वाटतं, जे अपुरं आहे त्यात त्याला सुख नाही. याचं कारण अगदी खोलवर विचार केलात तर जाणवेल, कितीही मिळवा, मिळवायचं असं जगात राहूनच जातं. मग ते स्थूल भौतिक असो की सूक्ष्म ज्ञान असो अगदी खोलवर विचार केलात तर जाणवेल, कितीही मिळवा, मिळवायचं असं जगात राहूनच जातं. मग ते स्थूल भौतिक असो की सूक्ष्म ज्ञान असो पूर्ण सुख, पूर्ण शक्ती, पूर्ण समाधान, पूर्ण ज्ञान मर्यादाबद्ध जिवाला मिळवता येत नाही. पण जन्मापासूनच माणसाची सारी धडपड पूर्ण सुखासाठीच सुरू असते कारण परमपूर्ण अशा परमतत्त्वातूनच हे चराचर निर्माण झालं आहे आणि त्या पूर्णाचाच अंश असलेल्या जिवाला आपली अपूर्णता सहन होत नाही. तेव्हा माणसाला जन्मापासूनच पूर्णत्वाची ओढ आहे फक्त खरं पूर्णत्व कशात आहे, याबाबतच्या त्याच्या आकलनात गफलत असल्यानं पूर्णत्वासाठीच्या त्याच्या शोधाची दिशा आणि शोधाचे प्रयत्न यात गफलत असते\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nसामाजिक : नास्तिकांचं जग\nमहेंद्रसिंह धोनी बनतोय क्रिकेटचा नवीन देव…\n४१९. ध्येय-साधना : १\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n‘रावण दहना’त मृत्युतांडव, पंजाबमधील भीषण दुर्घटनेत ६० ठार\n...तर ६० जणांचा जीव वाचला असता\nरावण दहन करताना भीषण अपघात, पाहा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ\nकौतुकास्पद: युपीतल्या 850 शेतकऱ्यांना बिग बी करणार कर्जमुक्त; ५.५ कोटींचं अर्थसहाय्य\n#MeToo : सेलिब्रेटी मॅनेजमेंट कंपनीच्या अनिर्बन दास ब्ला यांचा आत्महत्येचा प्रयत्न\n#MeToo कोर्टाच्या आदेशाची वाट बघा; आलोक नाथांची सिंटाला विनंती\n#MeToo : प्रसिद्ध चित्रकार जतिन दास म्हणतात तो मी नव्हेच\n#MeToo : 'सेक्रेड गेम्स'च्या अभिनेत्रीचा दिग्दर्शक विपुल शहावर लैंगिक गैरवर्तणुकीचा आरोप\nसागरी किनारी रस्त्यावर ‘क्रॅश एटोनेटर’\nमेट्रो मार्गिकांचे संचलन ‘एमएमआरडीएकडे’च\n१८व्या वर्षांत अत्रे कट्टय़ावर तरुणाईचा मेळा\nयंदा उत्पादन घटण्याची शक्यता\nतलासरीमध्ये गटारावरच भाजीविक्रीची दुकाने\nजुईनगर येथे अपंग, विशेष मुलांसाठी उद्यान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://berartimes.com/?m=201712", "date_download": "2018-10-20T00:53:10Z", "digest": "sha1:LEV7TP4WALG6A7V3NJMMU2SLNFP5HM5L", "length": 18868, "nlines": 174, "source_domain": "berartimes.com", "title": "December 2017 - Berar Times | Berar Times", "raw_content": "\nबुद्ध भूमि उमरी कटंगी में हुआ अंतरराष्ट्रीय बौद्ध मैत्री सम्मेलन# #अजीत जोगी नहीं लड़ेंगे चुनाव# #गडचिरोलीतील गोवारी समाज आंदोलनाला खा.नेतेंची भेट# #बेशिस्त वाहन पार्किंगवर होणार कारवाई निवारण कक्षाला माहिती देण्याचे आवाहन# #अवैैध वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परने उडवले शेतकऱ्याला# #न्यायालयाच्या निर्णयाची अमंलबजावणी करा- गोवारी समाजाची मागणी# #अवैध लोहखनीज उत्खनन विरुद्ध वनविभागाची कार्यवाही तीन ट्रक जप्त# #बालवाडी कर्मचारीओंका 20 अक्तूंबर को सम्मेलंन# #अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट शनिवार व रविवारला गोंदियात# #पुलवामामध्ये जवानांवर दहशतवादी हल्ला, 7 जवान जखमी\nपुर्व विदर्भातील लोकप्रिय ईपेपर\nपोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांनी तंत्रज्ञान आत्मसात करावे- अंकुश शिंदे\nआपले सरकार सुविधा केंद्राचे उदघाटन गोंदिया,दि.३१ : नक्षलग्रस्त भागातील अधिकारी-कर्मचारी अत्यंत चांगल्या पध्दतीने काम करीत आहे. चांगले काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी वेगवर्धीत पदोन्नती योजना आहे. जनतेसाठी काम करीत असतांना पोलीस विभाग\nकबड्डी स्पर्धेदरम्यान प्रेक्षक गॅलरी कोसळून 60 जखमी\nचंद्रपूर ,दि.३१- जिल्ह्यातील मूल येथे नगराध्यक्ष कबड्डी चषक स्पर्धेच्या उद््घाटन समारंभात प्रेक्षक गॅलरी कोसळल्याने ६० विद्यार्थी जखमी झाले. काही विद्यार्थ्यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी मूल तसेच चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात\nछत्तीसगडमध्ये शरणागत 21 नक्षलींची नसबंदी उघडली\nजगदलपूर(वृत्तसंस्था),दि.३१ :-छत्तीसगडमध्ये बस्तर पोलिसांसमोर शरणागती पत्करलेल्या नक्षलवाद्यांनी आपली नसबंदीची शस्त्रक्रिया पुन्हा उघडली. यासाठी “रिव्हर्स वॅसेक्टॉमी’ शस्त्रक्रिया करवून घेतली. यामुळे पाच नक्षलवाद्यांच्या घरात पुन्हा पाळणे हलले आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव त्यांची नावे\nराज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार – 2017 साठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन\nमुंबई, दि.३१ : : राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, सोशल मीडिया आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लिखाणासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात येत\nमागासवर्गीय विद्यार्थीनींना चांगल्या सुविधा उपलब्ध करण्याची जबाबदारी सर्वांची- राजकुमार बडोले\nउस्मानाबाद दि.३१ :: वसतिगृहाच्या वास्तूची काळजी घेऊन विद्यार्थीनींना सोयी सुविधा चांगल्या प्रकारे मिळतील, यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी सर्वांची आहे. शासनाने मागासवर्गीय विद्यार्थींनींना शिक्षणाचा अधिकार मिळण्यासाठी योजना सुरू केल्या आहेत. त्यांचे सक्षमीकरण करण्यासाठी सर्वांनी\nएकोडी-पिटेझरी टी पॉर्इंटवर “नागझिरा बंद”चे बॅनर\nगोंदिया,(खेमेंद्र कटरे)दि.३१ः-भंडारा-गोंदिया जिल्ह्याच्या वनवैभवात नागझिरा अभयारण्याचा मोलाचा वाटा.परंतु गेल्या काही तीन चार दशकापुर्वी याच नागझिèयाच्या नावाने नक्षल्यांचा एक दलम कार्यरत होता.परंतु मधल्या काळात त्या दलमचे संपुर्ण उच्चाटन करण्यात पोलीसांना यश\nअटलजींचे जीवन प्रेरणादायी शिशुपाल पटले यांचे प्रतिपादन\nतुमसर,दि.31ः-माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे जीवन केवळ भाजप कार्यकर्त्यांसाठी नाही तर संपूर्ण देशवासीयांसाठी प्रेरणादायी असल्याचे मत माजी खासदार शिशुपाल पटले यांनी व्यक्त केले. अटलजींनी संपूर्ण आयुष्य देशहित व पक्षहितासाठी\nअप्पर पोलीस महासंचालकांनी साधला जनतेशी संवाद\nनरेश तुप्तेवार नांदेड,दि.31ः- महाराष्ट्र राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक व्हि व्हि लक्ष्मीनारायण नांदेड दौऱ्यावर असून स्वागत समारोह व जनतेशी सुसंवाद असा दुहेरी कार्यक्रम नानक साई फाऊंडेशनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन\nपशुपालनातून आर्थिक विकास साधावा-आ.काशीवार\nलाखांदूर,दि.31 : निसर्गाच्या लहरीपणामुळे हेक्टरी उत्पनात कमालीची घट आल्याने बळीराजा आर्थीक संकटात आहे. बदलत्या परिस्थितीमुळे व निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकºयानी आता अत्याधुनिक शेतीसोबत जोडधंदा म्हणून पशुपालनाकडे लक्ष दिल्यास नक्कीच आर्थीक विकास\n३६ हजार शेतकऱ्यांचा सातबारा कोरा\nगोंदिया,दि.30 : राज्य सरकारने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत आत्तापर्यंत जिल्ह्यातील ३६ हजार शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यात आला आहे. त्यांच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात आली.\nबुद्ध भूमि उमरी कटंगी में हुआ अंतरराष्ट्रीय बौद्ध मैत्री सम्मेलन\n बौद्ध संगठन को भीमराव आंबेडकर द्वारा शुरू किया गया इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी\nअजीत जोगी नहीं लड़ेंगे चुनाव\nरायपुर.19 अक्तुंबर(विशेष सवांददाता) छत्तीसगढ़ की राजनीति में शुक्रवार को अहम मोड़ आ गया है मुख्यमंत्री डॉ. रमन सिंह के खिलाफ चुनाव लड़ने की घोषणा करने वाले पूर्व Read More »\nगडचिरोलीतील गोवारी समाज आंदोलनाला खा.नेतेंची भेट\nगडचिरोली(अशोक दुर्गम) दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी Read More »\nबेशिस्त वाहन पार्किंगवर होणार कारवाई निवारण कक्षाला माहिती देण्याचे आवाहन\nवाशिम, दि. १९ : जिल्ह्यात पार्किंग झोन व्यतिरिक्त अन्य ठिकाणी पार्क केलेली वाहने, रस्त्यावर सोडून गेलेल्या वाहनांवर तात्काळ करावी करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी निवारण कक्षाची स्थापना केली Read More »\nन्यायालयाच्या निर्णयाची अमंलबजावणी करा- गोवारी समाजाची मागणी\nगोंदिया दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी समाजाला Read More »\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र .\nबुद्ध भूमि उमरी कटंगी में हुआ अंतरराष्ट्रीय बौद्ध मैत्री सम्मेलन\n बौद्ध संगठन को भीमराव आंबेडकर द्वारा शुरू किया गया इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी\nअजीत जोगी नहीं लड़ेंगे चुनाव\nरायपुर.19 अक्तुंबर(विशेष सवांददाता) छत्तीसगढ़ की राजनीति में शुक्रवार को अहम मोड़ आ गया है मुख्यमंत्री डॉ. रमन सिंह के खिलाफ चुनाव लड़ने की घोषणा करने वाले पूर्व Read More »\nगडचिरोलीतील गोवारी समाज आंदोलनाला खा.नेतेंची भेट\nगडचिरोली(अशोक दुर्गम) दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी Read More »\nबेशिस्त वाहन पार्किंगवर होणार कारवाई निवारण कक्षाला माहिती देण्याचे आवाहन\nवाशिम, दि. १९ : जिल्ह्यात पार्किंग झोन व्यतिरिक्त अन्य ठिकाणी पार्क केलेली वाहने, रस्त्यावर सोडून गेलेल्या वाहनांवर तात्काळ करावी करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी निवारण कक्षाची स्थापना केली Read More »\nन्यायालयाच्या निर्णयाची अमंलबजावणी करा- गोवारी समाजाची मागणी\nगोंदिया दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी समाजाला Read More »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://sahityasampada.com/Login!DisplayBookDetails.action;jsessionid=4837D142B4A6FFB70F4BDC75A5B03DE0?langid=2&athid=29&bkid=101", "date_download": "2018-10-19T23:52:37Z", "digest": "sha1:7CT22C7IAMCC3H3JM3MP453PPRJFBKXY", "length": 1991, "nlines": 42, "source_domain": "sahityasampada.com", "title": "Read Marathi Books Online, Sahitya Sampada, Online Digital Library", "raw_content": "\nName of Book : प्रेमाचा रस्सा\nName of Author : चंद्रकांत महामिने\nदोन हजार सहा व सात साली प्रकाशित झालेल्या विविध दिवाळी वार्षिकांकातून प्रसिद्ध झालेल्या माझ्या तेरा विनोदी कथांचा हा पुष्पगुच्छ\"प्रेमाचा रस्सा\" आजच्या समाजातील विविध सामाजिक, राजकीय प्रश्नांचा विसंगतीच्या विनोदी शैलीत मी ह्या कथांतून परामर्श घेतला आहे. माझ्या अन्य पुस्तकांप्रमाणे वाचक\"प्रेमाचा रस्सा\" आजच्या समाजातील विविध सामाजिक, राजकीय प्रश्नांचा विसंगतीच्या विनोदी शैलीत मी ह्या कथांतून परामर्श घेतला आहे. माझ्या अन्य पुस्तकांप्रमाणे वाचक\"प्रेमाचा रस्सा\" चेही हास्यमुखाने स्वागत करतील अशी आशा बाळगतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} {"url": "http://siddhivinayakmoringa.com/m-SiddhivinayakShevagyachyaAnubhavatoonParatNaveenLagwad.html", "date_download": "2018-10-20T01:10:04Z", "digest": "sha1:ODGXINZO27EF2B7NMOW5FZ52LWVPRQMZ", "length": 3922, "nlines": 18, "source_domain": "siddhivinayakmoringa.com", "title": " सिद्धीविनायक शेवगा - 'सिद्धीविनायक' शेवग्याच्या अनुभवातून परत सव्वा एकरात नवीन लागवड डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने", "raw_content": "\n'सिद्धीविनायक' मोरिंगा जाण तु एक कल्पवृक्ष | ठेवशील आमच्या आरोग्यावर लक्ष ||\n'सिद्धीविनायक' शेवग्याच्या अनुभवातून परत सव्वा एकरात नवीन लागवड डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने\nश्री. रामदास आण्णासो गावडे, मु. पो. गुणवरे, ता. फलटण, जि. सातारा. मोबा. ९७६३०६९०२५\nडिसेंबर २००३ मध्ये कृषी प्रदर्शनात डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी व 'सिद्धीविनायक' मोरिंगा शेवग्याबद्दल माहिती मिळाली. त्यावरून लगेच तेथून शेवग्याची सहा पाकिटे (१०० बियाची) आणि जर्मिनेटर २५० मिली घेऊन गेलो. बियाला जर्मिनेटरची बीजप्रक्रिया करून पिशव्यामध्ये रोपे तयार केली. ही रोपे एक महिन्यात लागवडीस आली.\nजानेवारी २००४ मध्ये मध्यम प्रतीच्या जमिनीत १०' x ८' वर लागवड केली. जुलै २००४ मध्ये झाडांची उंची ६ ते ८ फुट झाली होती. फुलकळी ५ व्या महिन्यात लागून ७ व्या महिन्यात तोडे चालू झाले. सर्व शेंगा फलटण, बरड, गुणवरे, निंबळक या बाजारामध्ये हात काट्यावर १५ ते २० रू. किलो प्रमाणे विकत होतो. उत्पादन भरपूर मिळाल्याने बर्‍यापैकी पैसे झाले. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या औषधांच्या फवारण्य करू शकलो नाही, नाहीतर अजून उत्पन्न मिळाले असते. फक्त किडीच्या नियंत्रणासाठी किटकनाशकाची दर महिन्याला फवारणी घेत असे. आतापर्यंत ५ भार घेतले आहेत. या अनुभवावरून पुन्हा नवीन लागवड करण्यासाठी २८/१२/०७ रोजी शेवग्याच्या बियाची १० पाकिटे घेऊन गेलो होतो. सध्या बहार (माल) चालू असून या प्लॉटला पुर्ण डॉ.बावसकर तंत्रज्ञान वापरत आहे. त्यासाठी सप्तामृत घेऊन जात आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/vruthanta-news/special-children-making-rakhi-1134940/", "date_download": "2018-10-20T00:40:36Z", "digest": "sha1:35NOSTYTK34FIZBEJ7JUDFBIMQMDZAGI", "length": 12935, "nlines": 209, "source_domain": "www.loksatta.com", "title": "विशेष मुले राखी बनवण्यात रमली | Loksatta", "raw_content": "\nविषाणुजन्य तापावर प्रतिजैविके घेणे टाळा\nसंत्र्याला यंदा सुगीचे दिवस\nऊस तोडणी कामगारांना भविष्य निर्वाह निधीचा लाभ\nदसरा मेळाव्यातून पंकजांचा पक्षांतर्गत स्पर्धकांनाही इशारा\nविशेष मुले राखी बनवण्यात रमली\nविशेष मुले राखी बनवण्यात रमली\nदोन दिवसांवर आलेल्या रक्षाबंधनाच्या सणानिमित्त बाजारात कलाकुसरीने नटलेल्या आकर्षक राख्या विक्रीसाठी आल्या आहेत.\nदोन दिवसांवर आलेल्या रक्षाबंधनाच्या सणानिमित्त बाजारात कलाकुसरीने नटलेल्या आकर्षक राख्या विक्रीसाठी आल्या आहेत. या राख्यांची निर्मिती अनेक संस्थांकडून करण्यात येत असून अपंगत्वावर तसेच गतिमंदत्वावर मात करीत विशेष मुलेही या राख्या तयार करण्यात गुंतून गेली आहेत. विविध प्रकारचे साहित्य वापरून तयार करण्यात आलेल्या विविधरंगी सुंदर अशा राख्यांना ग्राहकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहेत. ऐरोली येथील पॅरपोलॉजिक संस्थेचे संजीवन दीप विद्यालयातील मुले रक्षाबंधनासाठी राखी व घर सजवण्यासाठी शोभेच्या वस्तू आदी साहित्य १५ वर्षांपासून तयार करीत आहेत. यामध्ये गोंडय़ाची राखी, मनीची राखी, प्रेझेंट पाकीट, तोरण आदी वस्तू बनवण्यात ही विशेष मुले सध्या मग्न आहेत. ही मुले स्वावलंबी बनावीत तसेच त्याच्या बुद्धिमतेचा विकास व्हावा या दृष्टिकोनातून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.विशेष मुलांनी तयार केलेल्या या राख्या राधिकाबाई मेघे विद्यालय, सरस्वती विद्यालय, जे.व्ही.एम. मेहता महाविद्यालय या ठिकाणी विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या या आकर्षक राख्या वाखाणण्याजोग्या आहेत. या वस्तू बनविण्यासाठी येथील शिक्षक मुलांना मदत करीत आहेत. १८ ते २० मुले हे काम करीत असून शाळेतील इतर विद्यार्थीदेखील या कामात त्यांना मदत करीत आहेत. विद्यार्थ्यांचे कौशल्य पाहून त्यांच्या बुद्धिमत्तेनुसार त्यांना यामध्ये सामील करून घेतले जाते. विशेष मुलांनी बनविलेल्या वस्तूंची विक्री झाल्यानंतर त्यातून मिळणारे उत्पन्न हे त्या मुलांना दिले जाते. विशेष मुलांना यातून भविष्यात रोजगाराची संधी निर्माण होते, असे पाटील यांनी सांगितले. या विशेष मुलांनी बनविलेल्या राख्या हव्या असल्यास त्यांनी संजीवन दीपच्या प्रशासकीय अधिकारी\nतनुजा पाटील- ९२२३५४९०४३ यांच्याशी संपर्क साधवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nशाळेच्या बाकावरून : आगळीवेगळी स्नेहसंमेलने\nसेवाव्रत : जिव्हाळा तुमचा आणि आमचा\nशाळेच्या बाकावरून : विशेष मुलांना स्वावलंबनाचे धडे\nशाळेच्या बाकावरून : विशेष मुले व मातांचा ग्रीष्मोत्सव\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n‘रावण दहना’त मृत्युतांडव, पंजाबमधील भीषण दुर्घटनेत ६० ठार\n...तर ६० जणांचा जीव वाचला असता\nबाप मृत्यूशी लढत असतानाच मुलगी आणि नातीवर काळाचा घाला\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nकौतुकास्पद: युपीतल्या 850 शेतकऱ्यांना बिग बी करणार कर्जमुक्त; ५.५ कोटींचं अर्थसहाय्य\n#MeToo : सेलिब्रेटी मॅनेजमेंट कंपनीच्या अनिर्बन दास ब्ला यांचा आत्महत्येचा प्रयत्न\n#MeToo कोर्टाच्या आदेशाची वाट बघा; आलोक नाथांची सिंटाला विनंती\n#MeToo : प्रसिद्ध चित्रकार जतिन दास म्हणतात तो मी नव्हेच\n#MeToo : 'सेक्रेड गेम्स'च्या अभिनेत्रीचा दिग्दर्शक विपुल शहावर लैंगिक गैरवर्तणुकीचा आरोप\nसागरी किनारी रस्त्यावर ‘क्रॅश एटोनेटर’\nमेट्रो मार्गिकांचे संचलन ‘एमएमआरडीएकडे’च\n१८व्या वर्षांत अत्रे कट्टय़ावर तरुणाईचा मेळा\nयंदा उत्पादन घटण्याची शक्यता\nतलासरीमध्ये गटारावरच भाजीविक्रीची दुकाने\nजुईनगर येथे अपंग, विशेष मुलांसाठी उद्यान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.marathimati.net/karkun-ani-karbhari-isapniti-katha/", "date_download": "2018-10-19T23:34:49Z", "digest": "sha1:G3K2O5NADTZ44LRVY6GRI3NEDEGDR7GE", "length": 6959, "nlines": 140, "source_domain": "www.marathimati.net", "title": "कारकून आणि कारभारी | Karkun Ani Karbhari", "raw_content": "\nएका कारकूनाचा एक बालपणाचा मित्र होता, त्यास एका संस्थानाच्या कारभाऱ्याची जागा मिळाली. ही गोष्ट त्या कारकुनास समजताच तो त्याचे अभिनंदन करण्यासाठी त्याजकडे गेला आणि म्हणाला, ‘मित्रा, तुला ही मोठया हुद्दयाची जागा मिळाली, याबद्दल मला फार आनंद वाटतो.’ यावर तो कारभारी म्हणाला, ‘अरे, तू कोण आहेस हे आधी मला कळू दे. तुझे नाव काय कारकून उत्तर करितो, ‘तुम्हांला हा जो एवढा मोठा अधिकार मिळाला आहे, त्याबद्दल दुःख प्रदर्शित करण्यासाठीं मी आलो आहे. तुमच्या या स्थितीबद्दल मला फार वाईट वाटते. कारण जी स्थिती प्राप्त झाली असता मनुष्यास इतका उन्माद येतो कीं, त्यास पाल्या जुन्या मित्राचीही ओळख पटत नाही, त्या स्थितीबद्दल त्या मनुष्याची कीव कोणास बरे येणार नाही कारकून उत्तर करितो, ‘तुम्हांला हा जो एवढा मोठा अधिकार मिळाला आहे, त्याबद्दल दुःख प्रदर्शित करण्यासाठीं मी आलो आहे. तुमच्या या स्थितीबद्दल मला फार वाईट वाटते. कारण जी स्थिती प्राप्त झाली असता मनुष्यास इतका उन्माद येतो कीं, त्यास पाल्या जुन्या मित्राचीही ओळख पटत नाही, त्या स्थितीबद्दल त्या मनुष्याची कीव कोणास बरे येणार नाही \nतात्पर्य:- अधिकर आणि सत्ता यांच्या प्राप्तीमुळे ज्यांच्या स्वभावांत अंतर पडत नाही, असे लोक विरळा.\nया वर्गातील आणखी काही लेख\nसिंह आणि तीन बैल\nमुलांना गोष्टी कथा सांगाव्यात\nमाझ्या विषयीचं मत हेरलं\nमला अशी गिऱ्हाइके मिळतात\nThis entry was posted in इसापनीती कथा and tagged इसापनीती, कथा, कारकून, कारभारी, गोष्ट, गोष्टी, मित्र on जुन 14, 2011 by मराठीमाती.\n← समाज सेवा आहे उंदराचे सिंहिणीशी लग्न →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-four-way-national-highway-expected-start-october-12275", "date_download": "2018-10-20T00:40:38Z", "digest": "sha1:GKUTW2AJPB72HQ5OKJP2UGOJM3LQHDND", "length": 16092, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, The four-way national highway is expected to start in October | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nराष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण आॅक्टोबरमध्ये सुरू होण्याची शक्यता\nराष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण आॅक्टोबरमध्ये सुरू होण्याची शक्यता\nगुरुवार, 20 सप्टेंबर 2018\nजळगाव : जळगाव आणि धुळे जिल्ह्यांतून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाचे चौपदरीकरण येत्या ऑक्‍टोबरच्या अखेरीस सुरू होईल, अशी शक्‍यता आहे. सध्या काम रखडतच सुरू असले तरी, या कामासाठी वाळू पुरवठा सुरळीत ठेवण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. या कामाला गती मिळण्यासाठी केंद्र स्तरावरूनही कार्यवाही केली जाईल, अशी शक्‍यता आहे.\nजळगाव : जळगाव आणि धुळे जिल्ह्यांतून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाचे चौपदरीकरण येत्या ऑक्‍टोबरच्या अखेरीस सुरू होईल, अशी शक्‍यता आहे. सध्या काम रखडतच सुरू असले तरी, या कामासाठी वाळू पुरवठा सुरळीत ठेवण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. या कामाला गती मिळण्यासाठी केंद्र स्तरावरूनही कार्यवाही केली जाईल, अशी शक्‍यता आहे.\nबुलडाणा जिल्ह्यातील चिखलीपासून जळगाव जिल्ह्यातील तरसोदपर्यंत आणि तरसोदपासून धुळे जिल्ह्यातील फागणेपर्यंत चौपदरीकरणासाठीची कार्यवाही जिल्हा प्रशासन व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण करीत आहे. दोन वेगवेगळे कंत्राटदार त्यासाठी नियुक्त केले आहेत. या कामांसाठी भूसंपादनाची प्रक्रिया पार पडली आहे. चिखली ते तरसोद यादरम्यानच्या कामाची सुरवात बऱ्यापैकी झाली आहे. महामार्गासाठी संपादित केलेल्या जमिनीत खुणा केल्या आहेत (मार्कींग). अनेक ठिकाणी महामार्गाआड असलेले वृक्ष तोडणे, सपाटीकरण आदी कामही सुरू आहेत.\nतरसोद ते पाळधी यादरम्यानचा बायपास जळगावनजीक असून, यादरम्यान पाळधीनजीक संपादीत जागेत सपाटीकरण, मुरूम टाकण्याचे काम वेगात सुरू होते. पावसाळा सुरू होताच काम मंदावले. पुढे दसरा सणानंतर या कामाला गती देण्यासाठी प्रशासनाने वाळू कोठून मिळेल, तिची उपलब्धता, गरज याबाबत चर्चा केली. सुमारे २० ते २२ हजार ब्रास वाळूची गरज या कामासाठी भासेल.\nमहामार्गासाठी संपादीत जमिनीत मुक्ताईनगर, भुसावळ, जळगाव, धरणगाव, पारोळा, धुळे आदी तालुक्‍यांमध्ये अनेक शेतकऱ्यांची पिके आहेत. ती ऑक्‍टोबरपर्यंत हाती येतील. ज्या शेतकऱ्यांची केळी व इतर फळ पिके आहेत, ती मात्र काढून फेकली जातील. कारण संबंधित संपादीत जमिनीच्या क्षेत्रात पिके घेण्याची परवानगी शेतकऱ्यांना नाही. या जमिनीचा मोबदला या शेतकऱ्यांना दिल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.\nजळगाव jangaon धुळे dhule महामार्ग प्रशासन administrations वृक्ष भुसावळ\nभाजीपाला पिकांची रोपवाटिका तयार करताना\nभाजीपाला पिकांची रोपवाटिका करताना योग्य ती काळजी घेतल्यास पुनर्लागवडीनंतरच्या काळातील अने\nपुण्यात फुलांची ७ काेटींची उलाढाल\nपुणे ः फूल उत्पादक शेतकऱ्यांची भिस्त असणाऱ्या नवरात्र आणि दसऱ्याला विशेष मागणी असलेल्या झ\nकशी टिकेल पांढऱ्या सोन्याची झळाळी\nराज्यात कापूस वेचणीला सुरवात होऊन दसऱ्याच्या मुहूर्तावर बऱ्याच शेतकऱ्यांनी विक्रीही चालू\nपरभणीत फ्लाॅवर प्रतिक्विंटल २००० ते २५०० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nवनस्पतीतील संजीवकांमुळे अवकाशातही उत्पादन घेणे...\nपोषक घटकांची कमतरता आणि गुरुत्वाकर्षण कमी असणे या दोन कारणांमुळे चंद्र किंवा अन्य ग्रहांव\nभाजीपाला पिकांची रोपवाटिका तयार करतानाभाजीपाला पिकांची रोपवाटिका करताना योग्य ती काळजी...\nपरभणीत फ्लाॅवर प्रतिक्विंटल २००० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...\nपुण्यात फुलांची ७ काेटींची उलाढालपुणे ः फूल उत्पादक शेतकऱ्यांची भिस्त असणाऱ्या...\nयोग्य प्रमाणातच वापरा युरियानत्र पानांच्या पेशीमध्ये हरित लवकाची निर्मिती...\nवनस्पतीतील संजीवकांमुळे अवकाशातही...पोषक घटकांची कमतरता आणि गुरुत्वाकर्षण कमी असणे या...\nराज्यातील काही भागात अंशतः ढगाळ वातावरणमहाराष्ट्राच्या पश्‍चिम किनारपट्टीवर म्हणजेच कोकण...\nसांगली जिल्हा बॅंकेला कर्जमाफीसाठी...सांगली ः राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज...\nगूळ, बेदाणा, काजू महोत्सवास पुणे येथे...पुणे : दिवाळीच्या निमित्ताने ग्राहकांना रास्त...\n'सरकारला दुष्काळाची दाहकता लक्षात येईना'पुणे : यंदा ऑक्टोबर महिन्यातच धरणांमधील...\nकर्नाटकात दुष्काळ जाहीर, मग...मुंबई : ग्रामीण महाराष्ट्र दुष्काळात...\nऊसतोड मजूर महामंडळाला शंभर कोटींचा निधी...बीड : याआधीच्या सरकारने दहा वर्षांत अडीच...\nहिवरेबाजारमध्ये मांडला पाण्याचा ताळेबंदनगर ः आदर्श गाव हिवरेबाजारमध्ये...\nमाण, खटाव तालुक्यांत पाणीटंचाई वाढलीसातारा ः रब्बी हंगामाच्या तोंडावर पाऊस...\nपुणे जिल्ह्यात खरिपात ६९ टक्के पीक...पुणे ः यंदा पाऊस वेळेवर न झाल्याने शेतकऱ्यांकडून...\nबुलडाणा जिल्ह्यात १ लाख ६५ हजार...बुलडाणा ः या रब्बी हंगामात जिल्ह्यात एक लाख...\nयवतमाळ जिल्ह्यात जिल्हा प्रशासन उभारणार...यवतमाळ ः शेतीला पूरक व्यवसायाची जोड देत...\nअकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...\nदुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...\nकोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर : खरीप पिकांची काढणी वेगात...\nसोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/447700", "date_download": "2018-10-20T00:30:47Z", "digest": "sha1:EB35SPEINJXVO6QFPWGTLS65VEEL7CKY", "length": 7031, "nlines": 41, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "शब्दांतरीच्या दृकश्राव्य प्रयोगात रसिक तृप्त रसिक रंजनचा कार्यक्रम - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » बेळगांव » शब्दांतरीच्या दृकश्राव्य प्रयोगात रसिक तृप्त रसिक रंजनचा कार्यक्रम\nशब्दांतरीच्या दृकश्राव्य प्रयोगात रसिक तृप्त रसिक रंजनचा कार्यक्रम\nघरोघरी एकत्र आल्यावर साऱयांच्या आवडीचा बिनभांडवली खेळ अंताक्षरी नक्कीच खेळला जातो. माणूस कितीही अरसिक राहिला तरी अंताक्षरी खेळताना त्याच्यातील रसिकता बाहेर पडतेच. नेमकी हीच कळ ओळखून ज्या शब्दाने एकगीत संपते त्याच शब्दाने दुसरे गीत सुरु करीत रसिकांना खिळवून ठेवणारा शब्दांतरीचा कार्यक्रम रविवारी रंगला होता.\nलोकमान्य रंगमंदिरात रसिकरंजनतर्फे आयोजित या कार्यक्रमाने रसिकांना तृप्त केले. या कार्यक्रमाच्या संयोजिका होत्या भारती कित्तूर. प्रारंभी रसिकांच्यावतीने कर सल्लागार मधुसूदन चौधरी दांपत्याच्यावतीने भेट वस्तु देवून त्यांचा सन्मान झाला. चौधरी दांपत्याला याच कार्यक्रमाची सीडी भेट स्वरुपात देण्यात आली. प्रास्ताविकात अनिल चौधरी यांनी रसिक रंजन सातव्या वर्षात पदार्पण करीत आहे. आपण 70 कार्यक्रमांचा टप्पा पार केला आहे, अशी माहिती देतानाच भारती कित्तूर यांनी हा आगळा वेगळा कार्यक्रम तयार करण्यासाठी घेतलेल्या परिश्रमांचे कौतुक केले.\nहम पे आया न गया, तुम पे बुलाया न गया या गीताने सुरुवात करीत त्यानंतर लगेच गया अंधेरा हुवा उजाला चमका चमका सुभा का तारा हे गीत सादर झाले. तारोंकी आखोंका तारा तूम, तु कहे अगर, अगर सुनले तो एक नगमा हुजेरे यार लाया हूं, आजारे अब मेरा दिल पुकारा, आजारे मेरे प्यार के राही, राही मतवाले, मतवाला जीया, जीया ओ जीया कुच्छ बोल दो आदी गितांनी रसिकांना खिळवून ठेवले होते.\nरात्र ने क्मया क्मया खॉब दिखाये, दिखायी दिये यु की बेखुद किया, यु तो हमने लाख हसी देखे है, देखा है तेरी आखोमे प्यार ही प्यार बेशुमार, आखोंही आखो मे इशारा हो गया आदी गिते सादर झाली. प्रत्येक गीतात प्यार आणि आखे हे दोन शब्द तर हमखास होते. जुन्या काळात रंगून जात रसिक या कार्यक्रमाला दाद देवून गेले.\nकर्नाटक सरकारकडून गावांची नांवे बदलण्याचा घाट\nरशीद मलबारीसह आठ जणांविरुद्ध आरोपपत्र\nट्रक-मोटारसायकल अपघातात दाम्पत्य ठार\nबसवेश्वर उड्डाणपुलाचे काम प्रगतीपथावर\nक्लीनर मानेचा खून गळा आवळून\nसाडेपाच लाखाची दारू जप्त\nसंशोधकांनी अनुभवली ‘तिलारी’ची समृद्धी\nनिरवडेत वीज पडून तरुण ठार\nप्रचंड गडगडाटाने कुडाळ हादरले\nमालवणात ‘स्वस्थ भारत’ सायकल रॅलीचे स्वागत\nकुडाळला कीर्तन महोत्सवास प्रारंभ\nआश्वासनांच्या कात्रणांचे लवकरच प्रदर्शन\nचैतन्यमय वातावरणात दौडीची यशस्वी सांगता\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/peacock-found-budhawar-peth-pune-134609", "date_download": "2018-10-20T00:14:57Z", "digest": "sha1:QQXLQSHCIEIRXMCN2B3NO753B7IBXRH2", "length": 11719, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Peacock found in budhawar peth pune अहो, आश्‍चर्यम्‌! बुधवार पेठेत मोर | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, 31 जुलै 2018\nपुणे - बुधवार पेठेतील इलेक्‍ट्रिकल वस्तूंच्या जे. के. मार्केट इमारतीच्या छतावर सोमवारी सकाळी मोर सापडल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. साडेचार फुटांच्या या मोराला दक्ष नागरिकांनी पक्षीमित्रांच्या मदतीने पकडून कात्रज येथील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात दिला. एरवी वनविभागात दृष्टीस पडणारा मोर भरवस्तीत आला कोठून, हा प्रश्‍न मात्र अनुत्तरीत आहे.\nपुणे - बुधवार पेठेतील इलेक्‍ट्रिकल वस्तूंच्या जे. के. मार्केट इमारतीच्या छतावर सोमवारी सकाळी मोर सापडल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. साडेचार फुटांच्या या मोराला दक्ष नागरिकांनी पक्षीमित्रांच्या मदतीने पकडून कात्रज येथील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात दिला. एरवी वनविभागात दृष्टीस पडणारा मोर भरवस्तीत आला कोठून, हा प्रश्‍न मात्र अनुत्तरीत आहे.\nया संदर्भात रहिवासी किरण नंदुरकर म्हणाले, ‘‘रहिवाशांनी जे. के. मार्केटच्या इमारतीवर मोर दिसल्याचे व्यापाऱ्यांना सांगितले. त्यानंतर पक्षीमित्रांच्या मदतीने सकाळी दहाच्या सुमारास मोराला पकडले. तो जखमी अवस्थेत होता, त्याला उडता येत नव्हते. त्‍यामुळे कात्रज प्राणी संग्रहालयाशी संपर्क साधला. हा मोर कोठून व कसा आला, याबाबत माहिती मिळाली नाही. ’’\nपक्षी अभ्यासक उमेश वाघेला म्हणाले, ‘‘पुण्याच्या मध्यवर्ती पेठेत वर्दळीच्या ठिकाणी मोर सापडणे, ही आश्‍चर्याची गोष्ट आहे. नागरिकांना जर मोर किंवा अन्य दुर्मीळ पक्षी नागरी वस्तीत दिसल्यास तातडीने पोलिस, महापालिका प्रशासन किंवा प्राणिसंग्रहालयाला कळवावे. जेणेकरून त्या पक्षाचा जीव वाचू शकेल.’’\nम्हाडाच्या झोपडपट्ट्यांमधील 70 हजार शौचकुपांची देखभाल पालिका करणार\nमुंबई - मुंबईत म्हाडाने बांधलेली 70 हजार शौचकूप ताब्यात घेऊन त्यांची देखभाल महापालिका करणार आहे. म्हाडा आणि पालिका अधिकाऱ्यांच्या झालेल्या...\nपिंपरी - शहरात दररोज निर्माण होणाऱ्या सुमारे 900 पैकी 450 टन कचऱ्यापासून मोशी कचरा डेपोत सेंद्रिय (कंपोस्ट) खतनिर्मिती केली जात आहे. त्यामुळे...\n22 हजार शौचकुपांना अखेर मंजुरी\nमुंबई - धोकादायक शौचालये, तुटलेले दरवाजे आणि लाद्यांमुळे झोपडपट्ट्यांतील नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी मुंबईत 22 हजार शौचकूप बांधण्याचा...\nवाहतूक कोंडी टाळण्यासाठी पालिकेतर्फे सात ठिकाणी सिग्नल\nनवी मुंबई - महापालिका क्षेत्रातील वाहनांची वाढती संख्या व त्यामुळे मुख्य रस्त्यांवरील चौकात होत असलेली वाहतूक कोंडी बघता वाहतूक सुरळीत...\nहमीभावाने सोयाबीन खरेदी कधी\nकाशीळ - जिल्ह्यात खरिपातील काढणी अंतिम टप्प्यात आली असतानाही नाफेडकडून खरेदी केंद्रावर प्रत्यक्ष खरेदी सुरू झालेली नाही. शासनाने सोयाबीनची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://siddhivinayakmoringa.com/m-ShevagyawarMeeKelelyaPrayog.html", "date_download": "2018-10-20T00:34:30Z", "digest": "sha1:657OADZVGDKBGYYC3JBCUDCTSOHZQTSZ", "length": 8008, "nlines": 21, "source_domain": "siddhivinayakmoringa.com", "title": " सिद्धीविनायक शेवगा - मोरिंगा शेवग्यावर मी केलेला प्रयोग", "raw_content": "\n'सिद्धीविनायक' मोरिंगा जाण तु एक कल्पवृक्ष | ठेवशील आमच्या आरोग्यावर लक्ष ||\nमोरिंगा शेवग्यावर मी केलेला प्रयोग\nश्री. हनमंत नारायण जगताप, मु. पो. बेलसर ता.पुरंदर\nजि.पुणे फोन: (०२०) २६९९४३६४\nबेलसर भागामध्ये पाण्याचे फार दुर्भिक्ष असल्याने भाजीपाला पिके किंवा इतर पाण्याची पिके फार कमी प्रमाणात घेतली जातात. त्यावर मी आपल्या कृषी विज्ञान मासिकात माहिती वाचली तर, दुष्काळी भागामध्ये कमी पाण्यावर शेवगा हा कल्पवृक्ष आहे. शिवाय कुठल्याही जमिनीत येऊ शकतो. त्यामुळे शेवगा पीक करण्याचे ठरविले.\n१ एकर जमीन अर्धलीन दिली होती. त्यात टोमॅटो कोबी, बांगी ही पिके घेतली जात होती. आणि तो माणूस माल परस्पर विक्री करत असे. आता तर भैंय्ये लोक माल शेतावर येऊन घेऊन जातात. तर त्या मालाची पट्टी जर २०० रू. ने काढली तर १५० रू. असा नेहमी कमी भाव सांगत असे. त्यामुळे या शेतीतून आम्हांला काहीच फायदा होत नसे. म्हणून स्वत: शेती करण्याचे ठरविले.\nआपल्याकडून मोरिंगा शेवग्याची ८ पाकिटे घेतली होती. आपल्या पद्धतीने जर्मिनेटर लावून रोपे तयार केली. नंतर १ महिन्याने (जून २००१ मध्ये) ती रोपे ८' x ८' वर लावली. शेवग्यावर पंचामृताच्या मासिकात दिल्याप्रमाणे तीन फवारण्या केल्या व कल्पतरू खताची मात्रा दिली. पहिल्या वर्षी झाडाची पूर्ण वाढ झाली नव्हती. त्यामुळे छाटणी करू शकलो नाही. या वर्षी या झाडांची वाढ जोरदार झाली आहे. त्यावर फवारणी करण्याकरता नोझलला कळक (बांबू) बांधून फवारणी करावी लागत होती. शेंगाची तोडणी लागवडीनंतर ६ - ७ महिन्याने चालू झाली. शेंगा हडपसर, सासवड मार्केटला पाठवित होतो. झाडे शेंगांनी लगडलेली होती. २० ते २५ किलो माल एका झाडावर होतो. २०० ते २५० रू. भाव सापडत असे. पहिला बहार संपल्यावर मे महिन्यात छाटणी केली तर लांब फांद्याचा उपयोग टोमॅटोला आधार देण्यासाठी झाला. त्यामुळे ३ - ४ हजार रुपये कळक घेण्यासाठी येणारा खर्च वाचला. ही लाकडे ठिसूळ असल्याने एकच वर्षे वापरली जाऊ शकतात.\nयातील १० झाडे तशीच न छाटता ठेवली होती. त्यामध्ये असे आढळले की, या झाडांना फवारणी करता येत नसल्याने रोग कीड येत असे. त्यामुळे त्यापासून उत्पादन कमी निघते तर छाटणी केलेल्या झाडांना ८ - १० फुटवे येतात आणि या फांद्यांना फुलकळी व शेंगा भरपूर येतात. तर सप्टेंबर मध्ये दुसर्‍या बहराच्या शेंगा चालू झाल्या. या शेंगांची क्वालिटी चांगली म्हणजे हिरव्यागार शेंगा, मगज भरपूर व वजनदार, दीड ते दोन फुटाच्या होत्या. त्यामुळे मार्केटमध्ये आपला माल उठून दिसत असे. हा माल चालू होऊन ६ महिने झाले. आठवड्यातून एकदा तोडा करतो. शेंगा सकाळी १० वाजेपर्यंत तोडतो. आदल्या दिवशी तोडणी केली तर शेंगा सुकते. सकाळी तोडल्यावर, पोत्याचे तोंड शिवुन आडवी बाजू (रूंद बाजू) फाडुन त्यात आतल्या बाजूला शेंगाचे शेंडे करून मालाचे पॅकिंग करतो. त्यामुळे शेंडे मोडत नाहीत. नंतर पोते शिवताना तोंडाला केळीचे सोपट, चंदन किंवा कडू लिंबाचा पाला टाकून शिवतो व त्यावर पाणी मारतो. या पद्धीतीने माल जास्त बसतो. कुठेही पाठवू शकतो व दोन दिवस ही शेंग सुकत नाही. तांदळाच्या पोत्यात ४५ ते ५० किलो शेंग बसते व घेणार्‍यालाही ते पोते घेणे परवडते. साखरेच्या मोठ्या बारादान्यात ७० - ७५ किलो शेंग बसते. पण ते उचलताना अथवा वाहतुकीला अवघड जाते. त्यामुळे शक्यतो लहान पोत्यातूनच शेंगांचे पॅकिंग करावे. इतर भाजीपाल्यापेक्षा पाणी कमी, खर्च कमी, आणि कष्ट ही कमी व एकरी बहारापासून ६० - ७० हजार रू. नफा निष्चित मिळाला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://shriharimandiram.org/Branch/index.php?page=103&id=722", "date_download": "2018-10-19T23:40:43Z", "digest": "sha1:4AAX7HCL7G2SILQDESYXODMQEORNWTV5", "length": 1158, "nlines": 18, "source_domain": "shriharimandiram.org", "title": " || परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय ||", "raw_content": "\nआद्य... १०१ १०२ - १०३ - १०४ १०५ ... अंत्य\nशाखेचे नाव : दत्तमंदिर (पनवेल)\nसेवा प्रमुख : श्रीमती उर्मिला प्रभाकर भोसले\nयोगेश्वर कृपा, ए / ४,\nतालुका पोलीस स्टेशन जवळ पनवेल,\nता. पनवेल, जि. रायगड पिन कोड - ४१०२०६.\nउपासना केंद्र : --\nउपासनेविषयी माहिती : --\n© 1981-,परमार्थ निकेतन ट्रस्ट, बेळगांव. सर्व हक्क राखीव.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://mobhax.com/mr/gta-5-online-money-hack-1-09-ps3/", "date_download": "2018-10-20T00:02:41Z", "digest": "sha1:VS6CHY3GCGZVAV4JMGEHGTB5XDYG4BVC", "length": 5204, "nlines": 48, "source_domain": "mobhax.com", "title": "GTA 5 ऑनलाइन पैसे खाच 1.09 PS3 - Mobhax", "raw_content": "\nGTA 5 ऑनलाइन पैसे खाच 1.09 PS3\nपोस्ट: नोव्हेंबर 4, 2015\nमध्ये: गेम म्हणता (पीसी, Xbox आणि ता.क.)\nआज आम्ही बद्दल एक लेख लिहा GTA 5 ऑनलाइन पैसे खाच 1.09 PS3. आपण GTA शोधत असाल तर 5 मनी खाच आपण योग्य ठिकाणी आला आहात हा लेख वाचन सुरू ठेवा, GTA 5 ऑनलाइन पैसे खाच 1.09 PS3 आणि आपण शोधत आहात काय मिळेल.\nग्रँड चोरी ऑटो 5 रॉकस्टार उत्तर करून खुले जग क्रिया-साहसी व्हिडिओ गेम विकसित आणि रॉकस्टार खेळ प्रकाशित आहे. तो लवचिकता आहे कारण आणि आम्ही इच्छित की काहीही करू शकता हा खेळ कन्सोल आणि पीसी गेमर आपापसांत फार लोकप्रिय आहे. पण कधी कधी ते लवचिकता कारण खेळ पैसे आम्ही आहे की वर संख्या मर्यादित आहे. पैसे कमाविण्यात की सोपे आणि जलद नाही, आपण नोकर्या भरपूर करावे लागेल आणि खूप वेळ लागत आहे. आपण एक लहान मार्ग शोधत असाल तर. आमच्या GTA परिचय करून द्या 5 मनी खाच\nआपण GTA पैसे लढत आहेत 5 आता नाही GTA स्वागत करा 5 मनी खाच साधन. या GTA मनी खाच साधन त्वरित पैसे अमर्यादित रक्कम निर्माण करू शकता. या खाच काम करीत आहे आणि प्लेस्टेशन आणि Xbox आणि पीसी वर चाचणी केली गेली आहे. आमच्या खाच ऑनलाइन आधारित खाच साधन आहे. डाउनलोड करण्याची आवश्यकता नाही आणि 100% व्हायरस मुक्त.\nअमर्यादित पैसे आणि आर.\nअद्यतनित दररोज खाच साधन.\nखाच साधन वापरण्यास सुलभ.\nअँटी बंदी सुरक्षा प्रणाली.\nऑनलाईन खाच साधन. कोणत्याही डाउनलोड आवश्यक.\nया खाच साधन कसे वापरावे :\nक्लिक करा “ऑन लाईन खाच” खालील बटण आणि आपण ऑनलाईन खाच निर्देशित केले जाईल.\nआपल्या GTA ठेवा 5 वापरकर्ता नाव.\nआपण इच्छुक रक्कम प्रविष्ट करा.\nबटण व्युत्पन्न क्लिक करा.\nआपले GTA 5 मनी त्वरित निर्माण करण्यात आले आहे\nटीप : या ऑनलाइन खाच साधन वापरा तो कोणत्याही सॉफ्टवेअर डाउनलोड न कार्य करते. खाली ऑन-लाइन खाच बटणावर क्लिक करा.\nचाचणी केली आणि काम:\nआम्हाला वरून अंतिम, हा लेख शेअर करा, GTA 5 ऑनलाइन पैसे खाच 1.09 PS3, हे साधन काम करीत आहे तर\nटॅग्ज: GTA 5 खाच\nRoyale फसवणूक ऑर्डर फासा एप्रिल 24, 2016\nClans खाच साधन फासा डाउनलोड करा पासवर्डची एप्रिल 28, 2015\nऑफ Clans हॅक IPA फाइल फासा मार्च 25, 2016\nगेम म्हणता (पीसी, Xbox आणि ता.क.)\nमोबाइल म्हणता (iOS & Android)\nBeatzGaming सर्व हक्क राखीव.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/marathwada-maratha-agitation/demand-police-protection-maratha-kranti-morcha-coordinators-134810", "date_download": "2018-10-20T00:40:49Z", "digest": "sha1:XBT4ZUXL5PEL6RU4C3I6JJIM7656MIBF", "length": 12883, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "Demand for police protection for maratha kranti morcha coordinators क्रांती मोर्चा समन्वयकांना पोलिस संरक्षणाची मागणी | eSakal", "raw_content": "\nक्रांती मोर्चा समन्वयकांना पोलिस संरक्षणाची मागणी\nमंगळवार, 31 जुलै 2018\nराज्यभर लोकशाही मार्गाने शांततेत ठिय्या आंदोलन जाहीर केले होते. यातून महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यात शांततेत आंदोलन सुरू असताना, काही वाईट शक्ती या आंदोलनात घुसून मराठा समाजाचे नाव बदनाम करत आहेत.\nपरळी वैजनाथ : मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या समन्वयकांच्या जीविताला धोका आहे, यासर्व समन्यवयकांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी मराठा क्रांती ठोक मोर्चाचे राज्य समन्वयक आबासाहेब पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मंगळवारी (ता. 31) केली आहे.\nपरळी येथे उपविभागीय कार्यालयासमोर मागील चौदा दिवसांपासून मराठा क्रांती ठोक मोर्चाचे ठिय्या आंदोलन सुरू आहे. राज्यभर लोकशाही मार्गाने शांततेत ठिय्या आंदोलन जाहीर केले होते. यातून महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यात शांततेत आंदोलन सुरू असताना, काही वाईट शक्ती या आंदोलनात घुसून मराठा समाजाचे नाव बदनाम करत आहेत. काही इतर लोक आंदोलनात सहभागी होत आहेत. मराठा क्रांती ठोक मोर्चाचे आंदोलन हिंसक बनवून समाजात अशांतता पसरवत आहेत. यातून मराठा क्रांती मोर्च्याच्या समन्यवयकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. मराठा क्रांती मोर्चा आंदोलनाचे प्रमुख आंदोलक म्हणून आबासाहेब पाटील (पुणे), रमेश केरे पाटील (औरंगाबाद), महेश डोंगरे (सोलापूर), विवेकानंद बाबर (सातारा), सुनील नागणे (तुळजापूर), संजय सावंत (परळी), आप्पासाहेब कुढेकर (औरंगाबाद), संतोष सुर्यराव (ठाणे), अमित घाडगे (परळी) या समन्यवयकांना तात्काळ विना मोबदला पोलिस संरक्षण कायमस्वरुपी देण्यात यावे, अशी मागणी मुख्यमंत्री यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. हे निवेदन येथील तहसीलदार, पोलिस महासंचालक मुंबई यांना देण्यात आले आहे.\nआपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.\n'ई सकाळ'चे अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nशेतीविषयीची अपडेट असलेले 'अॅग्रोवन' अॅप डाउनलोड करण्यासाठी ​क्लिक करा.\nराजकारणाची प्रत्येक घडामोड कळविणारे 'सरकारनामा' अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nमुंबई - शिवाजी पार्कवर झालेल्या दसरा मेळाव्यासाठी जानेवारी 2018 मध्येच परवानगी मिळाल्याची माहिती राज्य सरकारने आज उच्च न्यायालयात दिली. शिवाजी...\nमुंबई - शहरात मधुमेह, लठ्ठपणा आदी आजार वाढत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर मुंबई महापालिकेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पालिकेच्या 127...\nघरकामांत स्त्री-पुरुष समानता हवी\nमुंबई - स्त्री-पुरुष समानता घरातील कामांमध्येही असायला हवी, असे खडे बोल मुंबई उच्च न्यायालयाने सुनावले आहेत. घरातील कामे केवळ महिलांनीच का करायची\nदहा महिन्यांनंतर तिची वडिलांशी भेट\nमाळेगाव - बारामती तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत सापडलेल्या २३ वर्षीय परप्रांतीय मुस्लिम युवतीला अखेर येथील निर्भया पथकाच्या अथक प्रयत्नातून...\n‘रुपी’चा राज्य बॅंकेत विलीनीकरणाचा प्रस्ताव\nपुणे - आर्थिक अडचणीत असलेल्या रुपी सहकारी बॅंकेचे महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेत विलीनीकरण होण्याची दाट शक्‍यता आहे. रुपी बॅंकेने राज्य सहकारी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/pimpri-idtr-keral-vehicle-accident-136296", "date_download": "2018-10-20T00:36:08Z", "digest": "sha1:L3HUSJS3TII5RYUMBUVJ4U6MRCKOBFR3", "length": 14623, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "Pimpri IDTR Keral Vehicle Accident पिंपरीच्या आयडीटीआरची केरळला भुरळ | eSakal", "raw_content": "\nपिंपरीच्या आयडीटीआरची केरळला भुरळ\nबुधवार, 8 ऑगस्ट 2018\nपिंपरी - वाहनांच्या अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी चालकांना अत्याधुनिक पद्धतीचे प्रशिक्षण देण्यासाठी पिंपरीत चालविण्यात येणाऱ्या इन्स्टिट्यूट ऑफ ड्रायव्हिंग ट्रेनिंग सेंटरची (आयडीटीआर) भुरळ केरळ राज्याला पडली आहे. नुकतेच केरळ राज्याचे परिवहनमंत्री ए. के. शशिधरन, परिवहन विभागाचे मुख्य सचिव ज्योतीलाल आणि आयुक्‍त पद्मनाभन यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक संस्थेला भेट देऊन त्यासंदर्भातील प्रस्ताव सादर केल्याचे संचालक कॅप्टन डॉ. राजेंद्र सनेर पाटील यांनी ‘सकाळ’ला सांगितले.\nपिंपरी - वाहनांच्या अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी चालकांना अत्याधुनिक पद्धतीचे प्रशिक्षण देण्यासाठी पिंपरीत चालविण्यात येणाऱ्या इन्स्टिट्यूट ऑफ ड्रायव्हिंग ट्रेनिंग सेंटरची (आयडीटीआर) भुरळ केरळ राज्याला पडली आहे. नुकतेच केरळ राज्याचे परिवहनमंत्री ए. के. शशिधरन, परिवहन विभागाचे मुख्य सचिव ज्योतीलाल आणि आयुक्‍त पद्मनाभन यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक संस्थेला भेट देऊन त्यासंदर्भातील प्रस्ताव सादर केल्याचे संचालक कॅप्टन डॉ. राजेंद्र सनेर पाटील यांनी ‘सकाळ’ला सांगितले.\nवाहनचालकांना प्रशिक्षण देण्यासाठी केरळने आपल्या राज्यात ६२ ठिकाणी ही सुविधा उभी करण्याचे नियोजन केले आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक संस्था केरळमध्ये हा उपक्रम राबविण्यासाठी तांत्रिक सल्लागार म्हणून काम करणार आहे.\nआयटीडीआरमध्ये वाहन चालविण्याचा परवाना स्वयंचलित पद्धतीने देण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. परवाना देताना संबंधित व्यक्‍ती कशा पद्धतीने वाहन चालवते याची कॅमेऱ्यात नोंद होते. त्यासाठी व्हिडिओ ॲनलेटिक टेक्‍निकच वापर करण्यात येतो. या तंत्रज्ञानाचा वापर करण्याची केरळ सरकारची योजना आहे. सध्या तिथे होणारी वाहनांची तपासणी मॅन्युअल होते. सीआयआरटीने नाशिकमध्ये वाहनांचे स्वयंचलित पद्धतीने तपासणी करणारे फिटनेस सेंटर उभे केले आहे. तसे सेंटर उभे करण्याचा केरळ सरकारचा मानस आहे. अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी चालकांना नव्या तंत्रज्ञानाच्या आधारे प्रशिक्षण देण्यात येते. तसेच येथे राबविण्यात येणाऱ्या निवासी अभ्यासक्रमांना देशभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे.\nअपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी केरळ राज्याने आयटीडीआरसारखी केंद्रे राज्यातील अनेक भागांत सुरू करण्याचे नियोजन आहे. केंद्रे सुरू झाल्यानंतर वाहनचालकांना शास्त्रीय पद्धतीने प्रशिक्षण देणे सहज शक्‍य होणार आहे. त्यामुळे अपघात कमी होण्यास मदत होईल.\n- कॅप्टन डॉ. राजेंद्र सनेर पाटील, संचालक, सीआयआरटी\nकेरळमध्ये प्रस्तावित असणारी आयटीडीआर सेंटर उभी करण्यासाठी सीआयआरटीकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यात प्रामुख्याने कोणत्या प्रकारच्या सोयीसुविधा आणि वाहनचालकांना कसे प्रशिक्षण द्यावे हे सांगण्यात येणार आहे.\n- समीर सत्तीगेरी, सर्टिफिकेशन विभागप्रमुख, सीआयआरटी\nवाशी - पावसाळा संपला असूनही शहरात अनेक ठिकाणी रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम अपूर्णच आहे. बेलापूर, सेक्‍टर- 15 मधील ग्लास हाऊसपासून उलव्याला जाणाऱ्या...\nप्रतिष्ठेची झालर काढून घेतल्यास व्यसनांना आळा\nमहाभारतात ‘यक्षप्रश्‍न’ नावाची गोष्ट आहे. यक्षांच्या तलावात उतरल्यामुळे पुतळे झालेल्या भावांना वाचविण्यासाठी युधिष्ठिर यक्षाच्या प्रश्‍नांना उत्तरे...\nविपरीत परिस्थितीमुळे नरभक्षक झालेल्या ‘अवनी’ या वाघिणीला धरावे किंवा ठार मारावे, या आदेशावरून निर्माण झालेला वाद ‘अवनी’ ताब्यात आल्यावर मिटेल. मात्र...\nनातवाच्या मृत्यूच्या बातमीने आजीने घेतला जगाचा निरोप\nगडचिरोली : एकुलत्या एक नातवाचा मृत्यू झाल्याची बातमी सहन न झाल्याने आजीनेही जगाचा निरोप घेतल्याची हृदयद्रावक घटना गडचिरोली येथील इंदिरानगर येथे...\nबसायला जागा द्या; काँग्रेस-राष्ट्रवादीचे सदस्य सांगलीत आक्रमक\nसांगली : महापालिकेच्या दर सुधार समितीस मान्यता देण्यासाठी बोलवलेल्या महासभा विरोधी कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांच्या आंदोलनामुळे गुंडाळण्यात आली....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.net/tag/%E0%A5%A8%E0%A5%AB-%E0%A4%AE%E0%A5%87/", "date_download": "2018-10-20T00:30:08Z", "digest": "sha1:U623HS7RK2WRBHBVQL3JE6LP2X7Z5WEZ", "length": 4976, "nlines": 135, "source_domain": "www.marathimati.net", "title": "२५ मे | मराठीमाती", "raw_content": "\n१९९८-शि. फ. परांजपे यांच्या काळ या साप्ताहिकाचा पहिला अंअक प्रसिध्द झाला.\n१९१५-महात्मा गांढी यांनी अहमदाबादजवळ साबरमती येथे आश्रमाची स्थाप्ना केली.\n१९३३-अंतराळ शंशोधक वसंतराव गोवारीकर यांचा जन्म.\n१८८६-रासबिहारी बोस यांचा जन्म.\nThis entry was posted in दिनविशेष and tagged जन्म, ठळक घटना, दिनविशेष, मृत्यू, २५ मे on मे 25, 2013 by संपादक.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/solapur-bjp-will-loose-election-136843", "date_download": "2018-10-20T00:58:55Z", "digest": "sha1:AB6IGYMTVODSN5BDHIHBEDPLFKKWJBW7", "length": 15884, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "In Solapur Bjp will loose election सोलापुरात मतदारच दाखवतील \"कमळा'ला \"हात' | eSakal", "raw_content": "\nसोलापुरात मतदारच दाखवतील \"कमळा'ला \"हात'\nशुक्रवार, 10 ऑगस्ट 2018\nसोलापूर : स्मार्टसिटीकडे वाटचाल करणाऱ्या सोलापूर शहराचा विकास करण्यासाठी मोठ-मोठ्या योजनांचे प्रस्ताव येत आहेत. मात्र, अंतर्गत गटबाजीमुळे त्यावर निर्णय घेण्यात महापालिकेतील सत्ताधाऱ्यांना अपयश येत आहे. \"विषय थांबवला..' असे अभिमानाने सांगण्यात येत असले तरी, हीच स्थिती राहिली तर भविष्यात मतदार \"कमळा'ला \"हात' दाखविल्यास कुणालाही आश्‍चर्य वाटणार नाही.\nसोलापूर : स्मार्टसिटीकडे वाटचाल करणाऱ्या सोलापूर शहराचा विकास करण्यासाठी मोठ-मोठ्या योजनांचे प्रस्ताव येत आहेत. मात्र, अंतर्गत गटबाजीमुळे त्यावर निर्णय घेण्यात महापालिकेतील सत्ताधाऱ्यांना अपयश येत आहे. \"विषय थांबवला..' असे अभिमानाने सांगण्यात येत असले तरी, हीच स्थिती राहिली तर भविष्यात मतदार \"कमळा'ला \"हात' दाखविल्यास कुणालाही आश्‍चर्य वाटणार नाही.\nसंपूर्ण सोलापूर शहरात एलईडी दिव्यांचा लखलखाट करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने सर्वसाधारण सभेकडे पाठविला. त्यावर सभागृहात चर्चा करून निर्णय घेण्याऐवजी हा विषय प्रलंबित ठेवण्यात सत्ताधाऱ्यांनी धन्यता मांडली आणि स्मार्ट सिटीचे स्वप्न पाहणाऱ्या सोलापूरकरांचे स्वप्न आणखी लांबणीवर पडले. भाजपची महापालिकेतील गटबाजी संपली असा दावा मात्र खोटा ठरला.\nआयुक्तांनी या कामाचा मक्ता स्वतःच्या सोईनुसार मंजूर करून सभागृहाकडे पाठविला असा दावा केला जात आहे. मात्र हा विषय सभागृहात चर्चेला आला असता तर कुणाचे चुकले आणि कुणाचे बरोबर हे सर्वांसमोर आले असते. विषय प्रलंबित ठेवून काहीच साध्य होणार नाही, उलट त्यामुळे शहराचे मोठ्या प्रमाणात नुकसानच होणार आहे हे सत्ताधाऱ्यांनी ध्यानात घेण्याची गरज आहे. एलईडी दिवे बसविण्याचा मक्ता कर्नाटकमधील कंपनीला दिल्याचे समजल्यापासून काही जणांनी सुरवातीपासूनच विरोध सुरु केला. त्यांचा विरोध समजण्यासारखा आहे. मात्र त्याबाबत संबंधितांनी सभागृहात चिरफाड करणे आवश्‍यक होते. मात्र तसे न करता वेगळ्या पद्धतीने हा विषय हाताळण्याचे प्रयत्न होत असल्याने भाजपच्याच राजेश काळे यांनी, \"कमिशनसाठी प्रस्ताव थांबवला' अशी प्रतिक्रिया देत घरचा आहेर दिला.\nआजच्या घडीला शहर विकास आणि कोट्यवधी रुपयांच्या योजनांचे अनेक प्रस्ताव प्रलंबित आहेत. त्यावर निर्णय घेण्याचे धाडस सत्ताधाऱ्यांमध्ये नाही का असा प्रश्‍न आता उपस्थित होत आहे. एखाद्या विषयाला पालकमंत्री गटाच्या नगरसेवकांनी पाठिंबा दिला, की सहकारमंत्री गटाच्या नगरसेवकांचा विरोध ठरलेला आहे. या दोघांच्या भांडणांत विरोधकांची भूमिकाही स्पष्ट नाही. त्यामुळे शहर विकासाचे अनेक प्रस्ताव प्रलंबित राहिले आहेत. पारदर्शक कारभाराचा दिंडोरा पिटणाऱ्या भाजपच्या प्रदेश पातळीवरील वरिष्ठ नेत्यांना सोलापुरातील या प्रकाराची माहिती नाही, असे नाही. मात्र त्यांच्याकडूनही \"आम्ही मारल्यासारखे करतो, तुम्ही रडल्यासारखे करा' अशी भूमिका घेतली जात आहे. वरिष्ठांचीही हीच भूमिका राहिली तर त्याचे भविष्यात मोठे परिणाम भाजपला भोगावे लागतील, इतकेच.\nमहापालिकेत भाजपची सत्ता आल्यावर \"अच्छे दिन' येतील अशी सोलापूरकरांची अपेक्षा होती. मात्र दोन्ही मंत्र्यांच्या भांडणात शहरवासियांना \"बुरे दिन'चा अनुभव घ्यावा लागत आहे. पदाधिकाऱ्यांचा प्रशासनावर वचक नाही, त्यामुळे प्रशासनाकडून अपेक्षित उद्दीष्टही पूर्ण होत नाही. चांगले रस्ते, मुबलक पाणी आणि दिवाबत्ती या परिपूर्ण सुविधाही देण्यात सत्ताधाऱ्यांना अपयश आले आहे.\nपुणे - लोणावळा लोकल उद्यापासून पूर्ववत\nपुणे - लोहमार्गाच्या देखभाल- दुरुस्तीचे काम वेळेपूर्वीच पूर्ण झाल्यामुळे पुणे- लोणावळा मार्गावरील लोकलची वाहतूक येत्या रविवारपासून (ता. 21)...\nचवीने खाणाऱ्यांसाठी \"होम डायनिंग'\nमुंबई - राज्यात 20 कोसांवर फक्त भाषाच बदलत नाही तर खाद्य संस्कृतीही बदलते. मुंबई महानगरमध्ये वसलेल्या विविध राज्यांच्या नागरिकांनीही आपल्याबरोबर...\nम्हाडाच्या झोपडपट्ट्यांमधील 70 हजार शौचकुपांची देखभाल पालिका करणार\nमुंबई - मुंबईत म्हाडाने बांधलेली 70 हजार शौचकूप ताब्यात घेऊन त्यांची देखभाल महापालिका करणार आहे. म्हाडा आणि पालिका अधिकाऱ्यांच्या झालेल्या...\n22 हजार शौचकुपांना अखेर मंजुरी\nमुंबई - धोकादायक शौचालये, तुटलेले दरवाजे आणि लाद्यांमुळे झोपडपट्ट्यांतील नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी मुंबईत 22 हजार शौचकूप बांधण्याचा...\nहमीभावाने सोयाबीन खरेदी कधी\nकाशीळ - जिल्ह्यात खरिपातील काढणी अंतिम टप्प्यात आली असतानाही नाफेडकडून खरेदी केंद्रावर प्रत्यक्ष खरेदी सुरू झालेली नाही. शासनाने सोयाबीनची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-heavy-rain-vidarbha-maharashtra-12329", "date_download": "2018-10-20T01:04:15Z", "digest": "sha1:ZWZCFM5I4URF2ZRJHER4VT3ASKGKKHEH", "length": 24650, "nlines": 161, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Heavy rain in Vidarbha, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nविदर्भात पावसाची दमदार हजेरी\nविदर्भात पावसाची दमदार हजेरी\nरविवार, 23 सप्टेंबर 2018\nपुणे : बंगालच्या उपसागरातील ‘दाये’ वादळाने बाष्प खेचल्याने विदर्भात दमदार पाऊस पडला. जवळपास महिन्याभराच्या खंडानंतर आलेल्या पावसाने विदर्भ, मराठवाडा, खानदेशातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट आणि देवळी तालुक्यांना पावसाने अक्षरश: झोडपून काढले. मात्र नाशिक, नगरसह पश्‍चिम महाराष्ट्रातील जिल्हे आणि कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची दडी कायम आहे. त्यामुळे या भागातील खरीप पिकांना पावसाची नितांत गरज आहे. आजपासून (ता. २३) राज्यात पाऊस पुन्हा उघडीप देणार आहे. तर तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज, हवामान विभागाने व्यक्त केला आहे.\nपुणे : बंगालच्या उपसागरातील ‘दाये’ वादळाने बाष्प खेचल्याने विदर्भात दमदार पाऊस पडला. जवळपास महिन्याभराच्या खंडानंतर आलेल्या पावसाने विदर्भ, मराठवाडा, खानदेशातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट आणि देवळी तालुक्यांना पावसाने अक्षरश: झोडपून काढले. मात्र नाशिक, नगरसह पश्‍चिम महाराष्ट्रातील जिल्हे आणि कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची दडी कायम आहे. त्यामुळे या भागातील खरीप पिकांना पावसाची नितांत गरज आहे. आजपासून (ता. २३) राज्यात पाऊस पुन्हा उघडीप देणार आहे. तर तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज, हवामान विभागाने व्यक्त केला आहे.\n‘दाये’ वादळामुळे गुरुवारपासूनच विदर्भाच्या विविध भागात पावसाला सुरवात झाली. शनिवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील ३० पेक्षा अधिक ठिकाणी १०० मिलिमीटरपेक्षा अधिक, तर अनेक ठिकाणी ८० मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाल्याचे पाऊस पडल्याचे कृषी विभागातर्फे सांगण्यात आले. अकोला, बुलडाणा, वाशीम, अमरावती, वर्धा, यवतमाळ, नागपूरसह विदर्भातील सर्वच जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस झाला, त्यामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत.\nमहिनाभराच्या खंडानंतर सर्वदूर पाऊस नोंदविला गेला. या पावसामुळे कपाशी, तूर, ज्वारी या पिकांना फायदा होणार आहे. रब्बी हंगामासाठी हा पाऊस लाभदायक ठरणार आहे. २५ दिवसांपेक्षा अधिक काळापासून पाऊस नसल्याने सोयाबीनला याची सर्वाधिक झळ बसणार आहे.\nपावसाने सर्वाधिक ओढ दिलेल्या मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड व हिंगोली जिल्ह्यांत सर्वदूर हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. पाऊस पडलेल्या भागातील पिकांना मात्र दिलासा मिळणार आहे. नांदेड जिल्ह्यातील किनवट, हिमायतनगर, हदगाव, माहूर तालुक्यांत पावसाचा जोर अधिक होता. परभणी, हिंगोली जिल्ह्यात ढगाळ वातावरणानंतर सायंकाळच्या सुमारास जिंतूर, परभणी, पूर्णा, वसमत तालुक्यात पाऊस झाला.\nखानदेशात शुक्रवारी व शनिवारी अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. नंदुरबारात मात्र पावसाने हुलकावणी दिली. पाऊस झालेल्या भागातील कोरडवाहू कापूस, ताग या पिकांना लाभ झाला आहे. पुढे रब्बीसाठीदेखील पोषक वातावरण निर्माण होणार आहे. पूर्वहंगामी कापसाची उमललेली बोंडे ओली होऊन त्यांचे नुकसान झाले असून कापसाचा दर्जा घसरेल. तर कोरडवाहू कापूस, उशिरा पेरलेली ज्वारी, ताग या पिकांना या पावसाचा लाभ होणार आहे. विदर्भ, मराठवाडा, खानदेशात पावसाने हजेरी लावली असली तरी नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, कोकणातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्याच्या बहुतांशी भागात पावसाची उघडीप आहे. यामुळे वाढीच्या अवस्थेतील पिकांनी पाण्याअभावी माना टाकल्या असून, उत्पादनातही घट होण्याची शक्यता आहे.\nशनिवारी (ता. २२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये पडलेला पाऊस, मिलीमीटर मध्ये (स्त्रोत - कृषी विभाग) :\nकोकण : म्हसळा ३२, रामपूर ५०, मालगुंड ४०, बापर्डे ४५, मासुरे ४५, आजगाव ८०, येडगाव ६२, भुईबावडा ४४.\nमध्य महाराष्ट्र : म्हसावद ३१, वरणगाव ३१, पिंपळगाव ३२, रावेर ३७, खिरोदा ५२, खानापूर ३२, सावदा ३०, ऐनपूर ३४, मुक्ताईनगर ३७, अंतुर्ली ४०, कुऱ्हा ४५, घोडसगाव ६८, रिंगणगाव ५५, कासोदा ३५, वाकडी ३८, फत्तेपूर ३२, शेंदुर्णी ३५, पहूर ४०, तोंडापूर ४६, पाळधी ३३, पिंप्री ३५, सोनवद ३२, बोदवड ४६, नांदगाव ४५, करंजी ३०, निगवे ३७, बालिंगा ३४, केनवडे ५१.\nमराठवाडा : चिंचोली ३१, गोळेगाव २५, अजिंठा २४, बोरगाव २५, सोयगाव २४, सावळदबारा २०, बनोटी २३, आळंद २०, भोकरदन २८, आनवा २०, केदारखेडा २२,\nजाफराबाद २२, कुंभारझरी २२, किनवट २१, दहेली २५, सेलू ५२, वसमत ७५, कुरुंदा ५२.\nविदर्भ : मलकापूर १०१, निंबा ८१, हातरुण ८०, कुरणखेड १११, धारणी १२३, हरीसळ ११८, धुळघाट १२५, सावळीखेडा १२०, चिखलदरा १९०, सेमडोह १५७, टेंभूरसोंडा ८५, धानोरा ८०, माहुली ९५, चांदूर रेल्वे १०४, गुहीखेड ९५, अमळा ९०, साटेफळा ९६, मोझारी ८३, चांदूरबाजार १३०, बेलोरा १००, तळेगाव ८१, धानोरा ११३, वडकी ९८, वर्धा ११७, वायफड १२३, सिल्लोड १६९, वायगाव १२३, सेवाग्राम १२१, तळेगाव १३८, सेलू ९८, झाडसी ८१, केळझर ८६, शिंदी ८६, देवळी १४४, पुलगाव १६६, भिडी १३०, गिरोली २००, हिंगणघाट २४०, वाघोली २२५, सावळी २५२, कानदगाव २४६, वडनेर १९७, पोन्हा १९०, अल्लीपूर २४०, सिरसगाव २२०, समुद्रपूर ९१, निंदोरी १००, खांढळी १००, मंडगाव ८८, नंद १०२, शहापूर ८२, वरोरा १३०.\nतुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज\n‘दाये’ चक्रीवादळ निवळल्यानंतर शनिवारी मध्य प्रदेशात तीव्र कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होते. हे कमी दाबक्षेत्र उत्तरेकडे सरकून हळूहळू विरून जाणार आहे. त्यामुळे हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, जम्मू काश्‍मीर, राजस्थान, उत्तर प्रदेशात पाऊस पडणार आहे. आजपासून (ता. २३) राज्यात पाऊस पुन्हा ओसरणार असून, कोकणात काही ठिकाणी, तर उर्वरित भागात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.\nपूर्व विदर्भातील वर्धा जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक\nहोता. शनिवारी (ता. २२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये देवळी तालुक्यातील गिरोली येथे २०० मिलिमीटर, हिंगणघाट तालुक्यातील हिंगणघाट येथे २४० मिलिमीटर, वाघोली २२५, सावळी २५२, कानदगाव २४६, अल्लीपूर २४०, सिरसगाव येथे २२० मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याचे कृषी विभागातर्फे सांगण्यात आले.\nविदर्भ पाऊस खानदेश नगर महाराष्ट्र कोकण खरीप हवामान कृषी विभाग वाशीम यवतमाळ पूर रब्बी हंगाम नांदेड वसमत कोरडवाहू कापूस ताग सोलापूर पालघर रायगड खेड मलकापूर तळेगाव सिल्लोड मध्य प्रदेश हिमाचल प्रदेश उत्तराखंड पंजाब जम्मू काश्‍मीर राजस्थान उत्तर प्रदेश\nभाजीपाला पिकांची रोपवाटिका तयार करताना\nभाजीपाला पिकांची रोपवाटिका करताना योग्य ती काळजी घेतल्यास पुनर्लागवडीनंतरच्या काळातील अने\nपुण्यात फुलांची ७ काेटींची उलाढाल\nपुणे ः फूल उत्पादक शेतकऱ्यांची भिस्त असणाऱ्या नवरात्र आणि दसऱ्याला विशेष मागणी असलेल्या झ\nकशी टिकेल पांढऱ्या सोन्याची झळाळी\nराज्यात कापूस वेचणीला सुरवात होऊन दसऱ्याच्या मुहूर्तावर बऱ्याच शेतकऱ्यांनी विक्रीही चालू\nपरभणीत फ्लाॅवर प्रतिक्विंटल २००० ते २५०० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nवनस्पतीतील संजीवकांमुळे अवकाशातही उत्पादन घेणे...\nपोषक घटकांची कमतरता आणि गुरुत्वाकर्षण कमी असणे या दोन कारणांमुळे चंद्र किंवा अन्य ग्रहांव\nपरभणी, राहुरी कृषी विद्यापीठांना पाच...परभणी ः भारतीय कृषी संशोधन परिषदअंतर्गत कृषी...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम...पुणे : पावसाला पोषक हवामान झाल्याने आठवड्याच्या...\n‘आरएसएफ’च्या मूळ सूत्रात घोडचूकपुणे: शेतकऱ्यांना हक्काचा ऊसदर मिळवून देणाऱ्या...\nसाखर कारखान्यांची धुराडी आजपासून पेटणारपुणे: राज्यातील साखर कारखान्यांच्या गाळप हंगामाला...\nसहकारी बॅंकांना एकाच छताखाली आणणार :...पुणे ः सहकार क्षेत्राला ‘अच्छे दिन’ आणण्यासाठी...\nचला मिरचीच्या आगारात राजूरा बाजारात...मिरचीचे आगार अशी ओळख अमरावती जिल्ह्यातील राजूरा...\n‘एसआरटी’ तंत्राने मिळाली उत्पादनासह...पेंडशेत (ता. अकोले, जि. नगर) या कळसूबाई शिखराच्या...\nतुटवड्यामुळे कांद्याच्या दरात सुधारणानवी दिल्ली ः देशातील महत्त्वाच्या कांदा उत्पादक...\nकृषी विद्यापीठांचे संशोधन आता एका...मुंबई ः राज्यातील चारही कृषी विद्यापीठांनी केलेले...\nमहाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांना...शिर्डी: महाराष्ट्रात यंदा पाऊस कमी झाला....\nकोल्हापुरी गुळाचा गोडवा यंदा वाढणारकोल्हापूर : यंदाच्या पावसाळ्यात गुजरात,...\nकमी दरांवरून जिनर्सचा ‘सीसीआय’च्या...जळगाव ः भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) कापूस...\nहोय, आम्ही बदलू शेतीचे चित्र... ‘शाळेत सुरू असलेल्या कृषी शिक्षण अभ्यासक्रमातून...\n‘पंदेकृवि’च्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचा...अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ...\nशेतीपासून जितके दूर जाल तितके दुःख...पुणे : शेतीशी जोडलेली माणसं ही निसर्ग आणि मानवी...\nनाबार्डच्या व्याजदरातच जिल्हा बँकांना...मुंबई : राज्य बँकेला नाबार्डकडून मिळणाऱ्या...\nकोकण, पश्‍चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी...पुणे : कोकण अाणि पश्‍चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी...\nअकोला, बुलडाणा जिल्ह्यांत कोरडवाहू...अकोला : अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यात कोरडवाहू...\nअठरा गावांनी केली कचऱ्यापासून गांडूळखत...गावे आणि वाडीवस्त्याही स्वच्छतेत अग्रभागी...\n‘सीसीआय’च्या खरेदीला दिवाळीत मुहूर्तमुंबई : देशातील महत्त्वाच्या कापूस उत्पादक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/borna-stuns-roger-reaches-biggest-final-of-career/", "date_download": "2018-10-20T00:30:40Z", "digest": "sha1:43X4VMWGAZVX5LDZO5UVGNW6R64A34BQ", "length": 9137, "nlines": 71, "source_domain": "mahasports.co.in", "title": "रॉजर फेडररला पराभवाचा धक्का देत बोर्ना कोरिचचा शांघाय मास्टर्सच्या अंतिम फेरीत प्रवेश", "raw_content": "\nरॉजर फेडररला पराभवाचा धक्का देत बोर्ना कोरिचचा शांघाय मास्टर्सच्या अंतिम फेरीत प्रवेश\nरॉजर फेडररला पराभवाचा धक्का देत बोर्ना कोरिचचा शांघाय मास्टर्सच्या अंतिम फेरीत प्रवेश\nशांघाय मास्टर्सच्या उपांत्य फेरीत क्रोएशियाच्या बोर्ना कोरिचने रॉजर फेडररचा 6-4, 6-4 असा पराभव करत अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे. अंतिम फेरीत त्याचा सामना यावर्षीचा युएस ओपन विजेता नोवाक जोकोविचशी उद्या (14 ऑक्टोबर) होणार आहे.\nकोरिचचा हा पहिलाच मास्टर्स 1000चा अंतिम सामना आहे. तसेच कोरिच हा दुसऱ्यांदाच उपांत्य फेरीत खेळत होता. या वर्षाच्या सुरूवातीला तो बीएनपी पॅरिबॅस ओपनच्या उपांत्य फेरीत खेळला होता. यावेळी त्याला फेडररनेच तीन सेटच्या थरारक सामन्यात 5-7, 6-4, 6-4 असे पराभूत केले होते.\nमास्टर्स 1000चे या हंगामातील सर्वाधिक सामने जिंकणारा कोरिच (8-14) हा फक्त तिसराच टेनिसपटू आहे. याआधी अशी कामगिरी झ्वेरेव (22-7) आणि जोकोविच (19-6) यांनीच केली आहे.\nया सामन्यात फेडररला एकही ब्रेक पॉईंट मिळवता आला नाही. तर कोरिच आधीपासूनच आक्रमक खेळत होता. पहिल्या सेटवर त्याचेच वर्चस्व होते. त्याने फेडररला सावरण्याचा वेळच दिली नाही.\nदुसऱ्या सेटमध्ये तरी फेडरर मुसंडी मारेल असे वाटले असताना कोरिचने त्याचा नैसर्गिक खेळ सुरूच ठेवला. सर्व्ह करताना कोरिचने या सामन्यात फक्त नऊ पॉइंट्स गमावले आहे.\n“हा सामना जरी माझ्या आयुष्यातील पहिल्या क्रमांकाचा सर्वोत्तम सामना नसला तरी तो नक्की दुसऱ्या, तिसऱ्या क्रमांकाचा आहे. या सामन्यात केलेल्या सर्व्ह ह्या माझ्या आतापर्यंतच्या उत्कृष्ठ सर्व्ह होत्या”, असे कोरिच म्हणाला.\nसध्या कोरिच एटीपी क्रमवारीत 18व्या स्थानावर आहे. पण तो सोमवारी (15 ऑक्टोबर) येणाऱ्या ताज्या एटीपी क्रमवारीत तो 13व्या त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ठ क्रमांकावर जाणार आहे.\n–भारत-चीन फुटबॉल सामना बरोबरीत सुटला\n–नोवाक जोकोविचचा शांघाय मास्टर्सच्या अंतिम फेरीत प्रवेश\n–टिम इंडियाला मोठा धक्का; मुंबईकर शार्दुल ठाकुर हैद्राबाद कसोटीतून बाहेर\nISL 2018: मोसमातील पहिल्या महाराष्ट्र डर्बीत मुंबईविरुद्ध पुणे सिटीचा पराभव\nनेमार ज्युनियरने मोडला पेलेंचा हा विक्रम\nVideo: या कामगिरीमुळे रोहित शर्माने पृथ्वी शॉला मिठीच मारली\nऑस्ट्रेलिया पहिल्यांदाच खेळणार या संघाविरुद्ध टी २० सामना\nVideo: तीन दिवसांत क्रिकेटमध्ये झाले तीन विचित्र धावबाद\nटाॅप ३- आज प्रो कबड्डीत होणार हे तीन मोठे पराक्रम\nISL 2018: भेदक मार्सेलिनोच्या पुनरागमनाचे पुणे सिटीला वेध\nएचसीएल आशियाई टेनिस अजिंक्यपद २०१८ स्पर्धेत अव्वल व आंतरराष्ट्रीय खेळाडू झुंजणार\nअखिल भारतीय सुपर सिरीज् टेनिस स्पर्धेत पुण्याच्या राधिका महाजनला दुहेरी मुकुट\nISL 2018: चेन्नईने केली पराभवाची हॅट्ट्रीक\nसलग दुसऱ्या दिवशी क्रिकेटमध्ये ‘कहर’, विचित्र रनआऊटची मालिका सुरुच\nझी महाराष्ट्र कुस्ती दंगलमध्ये ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी खेळणार या टीमकडून\nनागराज मंजूळे आता कुस्तीच्या मैदानात, विकत घेतली झी महाराष्ट्र कुस्ती दंगलमधील ही टीम\nटाॅप ३- प्रो कबड्डीच्या ६व्या हंगामात ५०पेक्षा जास्त गुण घेणारे ३ खेळाडू\nटीम इंडीयाने गाठली आहे या पाच देशांविरुद्ध वनडे सामन्यांची शंभरी\nक्रिकेटपटू दिपक चहरच्या घरी चोरीचा प्रयत्न करणाऱ्या सहा जणांना अटक\nविराटने डिजाईन केलेल्या शूजची अशी आहे किमंत\nपुण्यात होणाऱ्या कबड्डी, क्रिकेट सामन्यांचे असे आहेत तिकीट दर\nभारत-विंडीज यांच्यातील चौथ्या वनडेच्या तिकीट विक्रीला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार\nकपिल देव, अनिल कुंबळेला मागे टाकत रविंद्र जडेजा करणार मोठा पराक्रम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://trekshitiz.com/trekshitiz/discussionboard/rajgad-torna_topic298.html?SID=241874517z8ea9854e51656d1e82a5738773148", "date_download": "2018-10-20T00:13:40Z", "digest": "sha1:6FDQJ6ZXCOUKC77G3ASDWLHQESFQ25LX", "length": 14260, "nlines": 83, "source_domain": "trekshitiz.com", "title": "Rajgad - torna - Adventure & Social Forum", "raw_content": "\nगोष्ट आहे २१ जून २०११ ची .आमची नुकतीच Engineering ची लास्ट ईयर ची परीक्षा संपली होती ,वेध लागले होते ते त्या वर्षीच्या पहिल्या पावसाळी ट्रेक चे. शनिवार रविवार आला की आमची ४-५ लोकांची कुठल्या तरी गडावर स्वारी ठरलेलीच असायची आणि आत्ता तर परीक्षा संपलेली म्हणून आम्ही एक मोठा बेत आखला \"राजगड-तोरणा\". तसा राजगड काही आम्हाला नवा नव्हता पण तोरणा आणि राजगड -तोरणा चा रस्ता आणि तो हि पावसात हे मात्र पूर्ण पणे नवीन.पण थांबणार ते ट्रेकर कसले. मी आणि माझे २ मित्र रुचिर आणि सचिन तर तयार होतोच त्यात अजून १५ मुलांची भर पडली. अशे एकूण १८ जण शुक्रवारी रात्री राजगड ला जायला निघालो.ठरल्या वेळापत्रका प्रमाणे सर्व झाल आणि सकाळी ६. वाजता आम्ही राजगडाच्या पायथ्याशी आम्ही पोचलोही. पावसाची हलकी सर चालू होती आणि आम्ही गड चढायला सुरुवात केली. २-३ तासात आम्ही राजगडात प्रवेश केला. आम्ही मुक्काम केला होता पदमावती देवी च्या मंदिरात. गारठा फार होता आणि बाहेर पाऊस असल्यामुळे रात्री जेवण मंदिरात बनवण्या वाचून पर्याय नव्हता. ७.३० - ८ च्या सुमारास आम्ही जेवलो आणि झोपायच्या तयारीला लागलो. जेवण मंदिरात बनवल्या मुळे मंदिरात बर्या पैकी ऊबदार वाटत होत . सगळे लगेच झोपी गेले. २-३ तासाने आमच्यातल्या बर्याच लोकांना काही तरी चावल्या सारख जाणवल. गोंधळ ऐकून सर्व पटापट उठले, बघतो तर काय लाल मुंग्यांनी आमच्या वर हल्ला केलेलां. आम्ही केलेल जेवण आणि त्या मुळे मंदिरात झालेली ऊब यामुळे बहुदा त्या बाहेर आल्या असाव्यात. रात्रभर कोणीहि झोपल नाही ,मुंग्यांची दहशतच एवढी होती कि कोणाला झोप लागलीच नाही.\nदुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही निघालो तोरण्याच्या दिशेने. पाऊस थांबला होता. कोणाचीच झोप झालेली नव्हती पण थकवा जाणवत नव्हता . जेवणा साठी आम्ही सुकी लाकडं जमा करून सोबत घेतली होतीच. सकाळपासुन सुट्टी वर गेलेल्या पाऊसाने मात्र तोरणा जवळ येता येता हजेरी लावली होती. धुकं वाढत होत आणि त्या बरोबर आमच टेंशन हि . शेवटी पडत धडपडत संध्याकाळी ५. च्या सुमारास आम्ही पोचलो रडतोंडी बुरुजाच्या पायथ्याला. येथून वरती जाणारी वाट हि चांगलीच कठीण आहे याची आम्हाला कल्पना होती त्यात सततच्या पावसाने हि वाट अधिकच निसरडी बनली होती, आमच्याकडे दोर तर होताच. आम्ही १८ जण कशे तरी वानर क्लुक्त्या करत वरती चढलो. सर्वाना वरती चढे पर्यंत ६ वाजले होते. पावसाचे दिवस असल्या मुळे अंधार जरा लवकरच पडायला सुरवात झाली होती. आम्ही मेंगाईच्या मंदिरा कडे जाण्यास सुरवात केली. धुकं एवढ जमा झालेला कि ५-१० फुट लांबी वरच पण काही दिसत न्हवत. कारवी ची झाडी एवढी झाली होती कि थोडा पुढे गेल्या वर आम्हाला वाट दिसायचीच बंद झाली. आमचा अंदाज होता कि ६.३० पर्यंत आम्ही मेंगाईच्या देवळात पोहोचू पण ६.३० वाजले तरी आम्ही रस्ताच शोधत होतो. एव्हाना पावसाने जोर पकडला होता पावसापेक्षा वारा जास्त त्रास देत होता. आम्हाला रस्ता सापडत नव्हता बराच वेळ पुढे मागे जाऊन काही फायदा नव्हता . मी माझ्या मामे भावाला फोन केला आणि त्याला झाल्या प्रकारा बद्दल सांगितल त्याने आम्हाला पुढे न जाण्याचा सल्ला दिला आणि सोबतीला २-३ शिव्याही दिल्या . माझ्याकडे राजगड मधील एका गाडी चालकाचा नंबर होता मी त्याला फोन केला पण त्याने मदत करण्यास असमर्थता दाखवली, आमचे परतीचे सर्व दोर कापले गेले होते , ती रात्र तिकडेच उघड्यावर पावसात भिजत काढण्या शिवाय गत्यंतर न्हवत.शेवटी आम्ही रडतोंडी बुरुजा जवळ रात्र काढायची ठरवली कारण तिथे वारा कमी होता आणि सकाळी तिथूनच खाली उतरण्याच ठरवल. पावसाचा खेळ चालूच होता आणि त्याच्या सोबतीला वारा. सर्वाना भूक लागली होती आमच्या जवळच पाणी हि संपत आल होत . आमच्या कडे लाकूड फाटा होता हि ,पण त्या पावसात जेवण बनवणार कुठे शेवटी पावसाने १० मिनीटे विश्रांती घेतली आम्ही तीच वेळ साधून maggie बनवल.प्रत्येकाच्या वाट्याला अर्धा कप maggie आली. एव्हाना ८ वाजले होते आणि आम्हाला अजूनही १० तास काढायचे होतें, नशिबाने रुचिर झोपण्या साठी एक साधारण ८-१० फुटाच प्लास्टिक घेऊन आला होता. आम्ही १८ लोकं दाटीवाटीने बसलो आणि ते प्लास्टिक डोक्यावर चादरी सारख ओढून घेतल . वेळ जाता जात नव्हता ,मनातून तर सगळे घाबरलेलेच, रामरक्षा ,मारुती स्तोत्र तर २-३ वेळा म्हणून झालेल. रात्र किती मोठी असते ते त्या दिवशी खऱ्या अर्थाने अनुभवल. कधी एकदाची पहाट होतेय अस झालेलं. एकदाची पहाट झाली. पण धुकं काही कमी होत न्हवत. ठरल्या प्रमाणे आम्ही आलो त्या मार्गाने परत जायच्या तयारीला लागलो . तिथून बाहेर पडण्याची प्रत्येकाला एवढी घाई झालेली कि रडतोंडीचा तो कठीण patch कसा पार केला कळलंच नाही.कोणाला भुकेची आणि तहानेची परवाच नव्हती नशिबाने वाटेत बरीच जांभूळ आणि आंब्याची झाड होती त्या रानमेव्या वर सर्वांनी येतेच्छ ताव मारला. एकदाचा आम्ही तोरण्याचा डोंगर उतरून खाली जेथे राजगड आणि तोरण्याच्या मधला डांबरी रस्ता जातो तेथे पोहोचलो\nआम्ही रविवारी रात्री मुंबई ला सुखरूप पोहोचलो.तो पर्यंत माझ्या घरी माझ्या भावा मार्फत या पराक्रमाची बातमी पोहोचलीच होती. घरच्यांचा ओरडा ऐकावा लागलाच\nपण एकंदर राजगड-तोरणा माझ्यासाठी तरी अविस्मरणीय ट्रेक झाला.\nउपाशी पोटी घालवलेले १४ तास आणि ते पण भर पावसात त्यात पुढे अजून १२ km चालणं ते शक्य झाल ते केवळ त्या अर्ध्या कप maggie मुळे आणि आम्ही १८ मुलांच्या जिद्दी मुळे.\nसह्याद्रीतले असेच अनुभव आपल्याला परत सह्याद्रीत खेचुन नेतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/fashion/no-time-make-use-these-7-make-tips/", "date_download": "2018-10-20T01:16:51Z", "digest": "sha1:XGOPUYTY7Q7NUBVSZLNEWQLTG6YQJEFN", "length": 32633, "nlines": 390, "source_domain": "www.lokmat.com", "title": "No Time For Make Up. Use These 7 Make Up Tips. | घाई घाईत तयार होताय. या सात टिप्स वापरा आणि सुंदर दिसा! | Lokmat.Com", "raw_content": "शनिवार २० ऑक्टोबर २०१८\n'या' विनोदी अभिनेत्याला ओळखलात का \n'झी मराठी अवॉर्ड्स २०१८'मध्ये बालकलाकारांची धमाल\nआम्ही दोघी मालिकेत 'कुछ कुछ होता है' चित्रपटाची झलक\nपावसामुळे मुंबईतील धूलिकणांचे प्रमाण घटले\nमेट्रोच्या कामावरून दोन यंत्रणांमध्ये रंगला वाद\n‘मी टू’ चळवळ पीडितांसाठी; त्याचा गैरवापर करू नका - उच्च न्यायालय\nदागिन्यांच्या मोहात मित्राकडूनच मुख्य सूत्रधाराची हत्या\nरेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या ब्लॉक\nTanushree Dutta controversy : 'सिन्टा'वर भडकली तनुश्री दत्ता; पण का\nविविधांगी भूमिका साकारण्याचा एकच ध्यास\n ‘बधाई हो’ने पहिल्या दिवशी रचला विक्रम\n‘अॅव्हेंजर्स 4’मध्ये आयर्न मॅनच्या हातात दिसणार ‘हे’ खास शस्त्र\n23 Years Of DDLJ : शाहरूख- काजोलचा ‘दिलवाले दुल्हनियां ले जायेंगे’ झाला २३ वर्षांचा पाहा कधीही न पाहिलेले काही फोटो\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nशीघ्रपतनाची समस्या; कारणं आणि उपाय\nपरिणीती चोप्राचे 'हे' इंडो-वेस्टर्न लूक्स तुम्हाला देतील परफेक्ट लूक\nसंध्याकाळच्या चहासोबत एकदा तरी ट्राय करा खमंग मसाला पापड\nकानामध्ये हेवी इयररिंग्स वापरताय 'या' समस्यांचा करावा लागू शकतो सामना\nमुंबईतील 'या' ठिकाणी स्वस्त आणि मस्त शॉपिंगचा आनंद लुटा\nपंजाब - अमृतसर रेल्वे दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शनिवारी पंजाबमध्ये राजकीय शोक\nभाजपाचे बिहारचे खासदार भोला सिंह यांचे निधन; दिल्लीच्या राम मनोहर लोहिया इस्पितळात केले होते दाखल.\nट्रेनने लोकांना उडवलं आणि सिद्धूंच्या पत्नी नवजोत कौर गाडीत बसून घरी निघून गेल्या, प्रत्यक्षदर्शींचा आरोप\nपंजाब - अमृतसर येथे रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना पंजाब सरकारकडून 5 लाख रुपयांची मदत जाहीर\nनवी दिल्ली - अमृतसर येथील रेल्वे दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले दु:ख व्यक्त\nआदिलाबाद : नागपूरहून निघालेल्या कारमध्ये दहा कोटींची रोकड जप्त\nअमृतसर (पंजाब) - रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या भीषण रेल्वे अपघातात 50 जाणांचा मृत्यू, पोलिसांची माहिती\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\nऔरंगाबाद - डोक्यात दगड घालून कविता अशोक जाधव या महिलेचा खून, हर्सूल भागातील घटना\nनाशिक - नाशिक मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये वादावादी\nमुंबई - मुंबई विमानतळावर 21 लाख 52 हजार रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर जप्त, सीआयएसएफची कारवाई\nनागपूर - गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमदार निवासावर चढून आंदोलन, अधिग्रहित जमिनीचा मोबदला देण्याची मागणी\nनंदुरबार- जि.प.समाज कल्याण अधिकारी सतिश वळवी यांना कार्यालयात 20 हजाराची लाच घेताना अटक\nपंजाब - अमृतसर रेल्वे दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शनिवारी पंजाबमध्ये राजकीय शोक\nभाजपाचे बिहारचे खासदार भोला सिंह यांचे निधन; दिल्लीच्या राम मनोहर लोहिया इस्पितळात केले होते दाखल.\nट्रेनने लोकांना उडवलं आणि सिद्धूंच्या पत्नी नवजोत कौर गाडीत बसून घरी निघून गेल्या, प्रत्यक्षदर्शींचा आरोप\nपंजाब - अमृतसर येथे रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना पंजाब सरकारकडून 5 लाख रुपयांची मदत जाहीर\nनवी दिल्ली - अमृतसर येथील रेल्वे दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले दु:ख व्यक्त\nआदिलाबाद : नागपूरहून निघालेल्या कारमध्ये दहा कोटींची रोकड जप्त\nअमृतसर (पंजाब) - रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या भीषण रेल्वे अपघातात 50 जाणांचा मृत्यू, पोलिसांची माहिती\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\nऔरंगाबाद - डोक्यात दगड घालून कविता अशोक जाधव या महिलेचा खून, हर्सूल भागातील घटना\nनाशिक - नाशिक मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये वादावादी\nमुंबई - मुंबई विमानतळावर 21 लाख 52 हजार रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर जप्त, सीआयएसएफची कारवाई\nनागपूर - गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमदार निवासावर चढून आंदोलन, अधिग्रहित जमिनीचा मोबदला देण्याची मागणी\nनंदुरबार- जि.प.समाज कल्याण अधिकारी सतिश वळवी यांना कार्यालयात 20 हजाराची लाच घेताना अटक\nAll post in लाइव न्यूज़\nघाई घाईत तयार होताय. या सात टिप्स वापरा आणि सुंदर दिसा\nनोकरदार महिलांनी, सतत कामात असलेल्या महिलांना मेकअप करायचाच नाही का तर असं मुळीच नाहीये. खरंतर सतत घाईत असलेल्या महिलांसाठी घाईतल्या मेकअपचा पर्यायही उपलब्ध आहे. त्यासाठी हे सात उपाय करायला हवेत.\nठळक मुद्दे* केस धुवायला वेळ नाही. पण केसांचा अवतार तर नीट करायचाय. अशा वेळी कोरड्या शाम्पूचा पर्याय वापरावा.* आॅफिसमधून लगेचच कुठे बाहेर जायचं असेल आणि केसांची जरा आकर्षक स्टाइल हवी असेल तर ती दोन मिनिटात करता येते. यासाठी पर्समध्ये बनाना क्लिप ठेवावी.* चेहरा सतत फुललेला दिसण्यासाठी तो छान ओलसर दिसणं गरजेचा असतो. यासाठी गुलाब पाण्याचा वापर करावा.\nनोकरदार महिला म्हणजे सतत घाईत असणा-या. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सतत कामात. स्वत:कडे लक्ष द्यायला अजिबात वेळ नाही. मग निवांत आरशासमोर वेळ घालवून मेकअप करणं तर त्यांच्या आयुष्यातला दुर्मिळ योग.\nपण सतत घाई आणि कामं असली तरी छान तर त्यांनाही दिसायचं असतं. घर आणि आॅफिस सांभाळून त्यांनाही कुठे छोट्या मोठ्या पार्टीला, कार्यक्रमाला जायचं असतं. तिथे जाताना नेहेमीचा चेहे-यावरचा थकवा आणि त्रासलेलपण बाजूला ठेवून छान दिसावं असं त्यांनाही वाटतं. पण छान दिसायचं तर मग मेकअप हवा. आणि मेकअपसाठी तास दोन तास वेळ घालवण्याएवढा वेळ कुठे असतो पण म्हणजे नोकरदार महिलांनी, सतत कामात असलेल्या महिलांना मेकअप करायचाच नाही का पण म्हणजे नोकरदार महिलांनी, सतत कामात असलेल्या महिलांना मेकअप करायचाच नाही का तर असं मुळीच नाहीये. खरंतर सतत घाईत असलेल्या महिलांसाठी घाईतल्या मेकअपचा पर्यायही उपलब्ध आहे. त्यासाठी हे सात उपाय करायला हवेत. हे सात उपाय करून कितीही घाई असली आणि कार्यक्रमाला पटकन पोहोचायचं असलं तर आपण छान आणि आकर्षक दिसू शकतो.\nघाईतल्या मेकअपच्या सात युक्त्या\n1) एकदम सकाळी एखाद्या कार्यक्रमाला जायचंय . पण केस धुवायला वेळ नाही. पण केसांचा अवतार तर नीट करायचाय. अशा वेळी कोरड्या शाम्पूचा पर्याय वापरावा. हा स्प्रे फॉर्ममध्येही मिळतो. हा शाम्पू केसांच्या मुळांवर स्प्रे करावा. आणि नंतर केसांवर कंगवा फिरवावा. केसांमधलं सर्व तेल आणि कचरा यामुळे निघून जातो आणि केस स्वच्छ दिसतात. दुस-या दिवशी सकाळी डोकं धुवावं. आणि समजा तेव्हाही घाई असेल तर केस धुतल्यानंतर लगेच टॉवेलमध्ये किंवा कॉटनच्या टी शर्टनं बांधावेत. टी शर्टमध्ये केसांचा ओलावा लवकर शोषला जातो. आणि केसांमधली नैसर्गिक आद्रता टिकून राहाते. याचा उपयोग केस सुंदर दिसण्यासाठी होतो. किंवा केस धुतल्यावर केसांना सिरम लावावं.\n2) हात -पाय छान दिसण्यासाठी पेडिक्युअर आणि मॅनिक्युअरचा पर्याय असतो. पण त्यासाठी पार्लरमध्ये जावून ते करायला वेळ नसेल तर घरच्या घरी अगदी कमी वेळेत हात पायाला पेडिक्युअर आणि मॅनिक्युअरचा इफेक्ट देता येतो. यासाठी हाता पायांना झोपण्यापूर्वी रोज पेट्रोलियम जेली लावावी. रात्रीभर ठेवावी. जेली लावून झाल्यावर हाता पायात सॉक्स घालावेत.\n3) कधी रात्री एखाद्या कार्यक्रमावरून परतताना उशिर होतो. मग झोपायलाही उशिर होतो. सकाळी रोजच्या वेळेत तयार व्हावं लागतं. त्यामुळे पुरेशी झोप होत नाही. अशा वेळेस डोळे सुजल्यासारखे दिसतात. ज्यामुळे आपला पूर्ण लूक बिघडतो. यासाठी स्किन कलरची किंवा पांढ-या रंगाची पेन्सिल डोळ्याच्या खालच्या भागावर फिरवावी. आणि लगेच आय लायनर लावावं.\n4) आॅफिसमधून लगेचच कुठे बाहेर जायचं असेल आणि केसांची जरा आकर्षक स्टाइल हवी असेल तर ती दोन मिनिटात करता येते. यासाठी पर्समध्ये बनाना क्लिप ठेवावी. ही क्लिप वापरून केस वर बांधून केसांची पफ स्टाइल करता येते. किंवा मग केस मस्त उंच बांधून पोनी टेलची स्टाइल करावी.\n5) प्रत्येकीच्या घरात काही विविध रंगाच्या लिपस्टिकचा सेट नसतो. पण कधी कधी एखाद्या विशिष्ट रंगाच्या लिपस्टिकची अतिशय गरज वाटते. मग यासाठी ओठांना चांगल्या प्रतीचं मॉश्चरायझर किंवा जेली लावावी. आणि हवा असलेला शेडचा आयशॅडो लिपस्टिक म्हणून लावावा. अशा पध्दतीनं आय शॅडोचा उपयोग लिपस्टिकची गरज भागवू शकतो.\n6) चेहरा सतत फुललेला दिसण्यासाठी तो छान ओलसर दिसणं गरजेचा असतो. यासाठी गुलाब पाण्याचा स्प्रे चेहे-यावर अधून मधून फवारावा.\n7) पापण्या छान टोकदार दिसण्यासाठी कापसाचा बोळा बेबी पावडरमध्ये बुडवावा. आणि पापण्यांभोवती फिरवावा. यानंतर परत एकदा मस्कारा लावावा.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nमलायकाच्या हॉट अदाने चाहते घायाळ, गोल्डन स्लिम ड्रेसची सोशल मीडियात चर्चा\nआता टोपी-मफरल विसरा, हिवाळ्यात नाक गरम ठेवण्यासाठी आली नवी फॅशन\nNavratri 2018 : सध्या नवरात्रीसाठी 'या' ट्रेन्डची आहे चलती\nजान्हवी कपूरकडून शिका; लेहेंग्यामध्येही सुंदर दिसा\nतुमच्या कलेक्शनमध्ये आहेत का लखनऊ स्पेशल चिकनकारी कुर्ती\nसध्या ट्रेन्डमध्ये आहे मोनोक्रोम लूक; या बॉलिवूड अभिनेत्रींकडून घ्या टिप्स\nशिर्डीसबरीमाला मंदिरमीटूसनी देओलइंधन दरवाढप्रो कबड्डी लीगसुशांत सिंग रजपूतनवरात्रीतितली चक्रीवादळडोनाल्ड ट्रम्प\nविक्रमवीर विराट; कोहलीचे 'हे' एक डझन विक्रम सांगतात त्याची महानता\nPHOTO बॉलिवूडच्या कलाकारांनी लावली दुर्गा पूजेला हजेरी\nजॅकलिन, स्मृती इराणी, आमीरचं नाव बदललं; 'प्रयागराज'नंतरही योगींचा नामांतराचा धडाका\nपरिणीती चोप्राचे 'हे' इंडो-वेस्टर्न लूक्स तुम्हाला देतील परफेक्ट लूक\nमुंबईतील 'या' ठिकाणी स्वस्त आणि मस्त शॉपिंगचा आनंद लुटा\nलहानपणी टॉप, मात्र मोठेपणी फ्लॉप आठवतात का 'हे' कलाकार\n'या' घरगुती वस्तुंचा तुम्ही चुकीच्या पद्धतीने वापर करताय\nदसरा मेळाव्यामुळे शिवाजी पार्क भगवामय\nनागपुरातील विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यातील क्षणचित्रे\nवेगाने वजन कमी करण्यासाठी नारळाचं पाणी; जाणून घ्या कसे\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nतिरंगा फडकला आणि डोळे पाणावले सांगतोय मिस्टर आशिया सुनीत जाधव\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nअष्टमीला कोल्हापूरची अंबाबाई महिषासुरमर्दिनीच्या रूपात\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nMeToo बद्दल तरुणाईचं म्हणणं काय तरुणाई खुलेपणाने होतेय व्यक्त\nसप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nजोतिबाची पाच पाकळ्यातील बैठी सरदारी पूजा\nस्वबळानंतर शिवसेनेची पाऊले युतीकडे\nमेट्रोच्या कामावरून दोन यंत्रणांमध्ये रंगला वाद\nरावणदहन पाहाणाऱ्या ६१ जणांना रेल्वेने चिरडले\nदुष्काळात महाराष्ट्राला मदतीचा हात देऊ : मोदी\nपावसामुळे मुंबईतील धूलिकणांचे प्रमाण घटले\nमुंबईसह कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्राला पावसाचा इशारा\nमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून डॉलर्स जप्त\nबॉलिवूड स्टार्सच्या व्यवस्थापकाने केला आत्महत्येचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/mumbai/author-and-artist-threatening-shame-country-dabholkar-pansare-murder-court-got-frustrated/", "date_download": "2018-10-20T01:18:22Z", "digest": "sha1:K364PEYSIYMOVUNUXOGUWJ65RIIQVH6M", "length": 31136, "nlines": 401, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Author And Artist Threatening To Shame The Country, Dabholkar, Pansare Murder; The Court Got Frustrated | लेखक, कलाकारांना धमकावणे देशासाठी लज्जास्पद बाब, दाभोलकर, पानसरे हत्याप्रकरण; न्यायालय संतापले | Lokmat.Com", "raw_content": "शनिवार २० ऑक्टोबर २०१८\n'या' विनोदी अभिनेत्याला ओळखलात का \n'झी मराठी अवॉर्ड्स २०१८'मध्ये बालकलाकारांची धमाल\nआम्ही दोघी मालिकेत 'कुछ कुछ होता है' चित्रपटाची झलक\nपावसामुळे मुंबईतील धूलिकणांचे प्रमाण घटले\nमेट्रोच्या कामावरून दोन यंत्रणांमध्ये रंगला वाद\n‘मी टू’ चळवळ पीडितांसाठी; त्याचा गैरवापर करू नका - उच्च न्यायालय\nदागिन्यांच्या मोहात मित्राकडूनच मुख्य सूत्रधाराची हत्या\nरेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या ब्लॉक\nTanushree Dutta controversy : 'सिन्टा'वर भडकली तनुश्री दत्ता; पण का\nविविधांगी भूमिका साकारण्याचा एकच ध्यास\n ‘बधाई हो’ने पहिल्या दिवशी रचला विक्रम\n‘अॅव्हेंजर्स 4’मध्ये आयर्न मॅनच्या हातात दिसणार ‘हे’ खास शस्त्र\n23 Years Of DDLJ : शाहरूख- काजोलचा ‘दिलवाले दुल्हनियां ले जायेंगे’ झाला २३ वर्षांचा पाहा कधीही न पाहिलेले काही फोटो\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nशीघ्रपतनाची समस्या; कारणं आणि उपाय\nपरिणीती चोप्राचे 'हे' इंडो-वेस्टर्न लूक्स तुम्हाला देतील परफेक्ट लूक\nसंध्याकाळच्या चहासोबत एकदा तरी ट्राय करा खमंग मसाला पापड\nकानामध्ये हेवी इयररिंग्स वापरताय 'या' समस्यांचा करावा लागू शकतो सामना\nमुंबईतील 'या' ठिकाणी स्वस्त आणि मस्त शॉपिंगचा आनंद लुटा\nपंजाब - अमृतसर रेल्वे दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शनिवारी पंजाबमध्ये राजकीय शोक\nभाजपाचे बिहारचे खासदार भोला सिंह यांचे निधन; दिल्लीच्या राम मनोहर लोहिया इस्पितळात केले होते दाखल.\nट्रेनने लोकांना उडवलं आणि सिद्धूंच्या पत्नी नवजोत कौर गाडीत बसून घरी निघून गेल्या, प्रत्यक्षदर्शींचा आरोप\nपंजाब - अमृतसर येथे रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना पंजाब सरकारकडून 5 लाख रुपयांची मदत जाहीर\nनवी दिल्ली - अमृतसर येथील रेल्वे दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले दु:ख व्यक्त\nआदिलाबाद : नागपूरहून निघालेल्या कारमध्ये दहा कोटींची रोकड जप्त\nअमृतसर (पंजाब) - रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या भीषण रेल्वे अपघातात 50 जाणांचा मृत्यू, पोलिसांची माहिती\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\nऔरंगाबाद - डोक्यात दगड घालून कविता अशोक जाधव या महिलेचा खून, हर्सूल भागातील घटना\nनाशिक - नाशिक मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये वादावादी\nमुंबई - मुंबई विमानतळावर 21 लाख 52 हजार रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर जप्त, सीआयएसएफची कारवाई\nनागपूर - गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमदार निवासावर चढून आंदोलन, अधिग्रहित जमिनीचा मोबदला देण्याची मागणी\nनंदुरबार- जि.प.समाज कल्याण अधिकारी सतिश वळवी यांना कार्यालयात 20 हजाराची लाच घेताना अटक\nपंजाब - अमृतसर रेल्वे दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शनिवारी पंजाबमध्ये राजकीय शोक\nभाजपाचे बिहारचे खासदार भोला सिंह यांचे निधन; दिल्लीच्या राम मनोहर लोहिया इस्पितळात केले होते दाखल.\nट्रेनने लोकांना उडवलं आणि सिद्धूंच्या पत्नी नवजोत कौर गाडीत बसून घरी निघून गेल्या, प्रत्यक्षदर्शींचा आरोप\nपंजाब - अमृतसर येथे रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना पंजाब सरकारकडून 5 लाख रुपयांची मदत जाहीर\nनवी दिल्ली - अमृतसर येथील रेल्वे दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले दु:ख व्यक्त\nआदिलाबाद : नागपूरहून निघालेल्या कारमध्ये दहा कोटींची रोकड जप्त\nअमृतसर (पंजाब) - रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या भीषण रेल्वे अपघातात 50 जाणांचा मृत्यू, पोलिसांची माहिती\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\nऔरंगाबाद - डोक्यात दगड घालून कविता अशोक जाधव या महिलेचा खून, हर्सूल भागातील घटना\nनाशिक - नाशिक मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये वादावादी\nमुंबई - मुंबई विमानतळावर 21 लाख 52 हजार रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर जप्त, सीआयएसएफची कारवाई\nनागपूर - गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमदार निवासावर चढून आंदोलन, अधिग्रहित जमिनीचा मोबदला देण्याची मागणी\nनंदुरबार- जि.प.समाज कल्याण अधिकारी सतिश वळवी यांना कार्यालयात 20 हजाराची लाच घेताना अटक\nAll post in लाइव न्यूज़\nलेखक, कलाकारांना धमकावणे देशासाठी लज्जास्पद बाब, दाभोलकर, पानसरे हत्याप्रकरण; न्यायालय संतापले\nएकीकडे सर्वात मोठी लोकशाही म्हणून मिरवायचे तर दुसरीकडे लेखक, विचारवंत, कलाकर यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालायचा, जीवे मारण्याची धमकी द्यायची, हा प्रकार देशासाठी लज्जास्पद आहे.\nमुंबई : एकीकडे सर्वात मोठी लोकशाही म्हणून मिरवायचे तर दुसरीकडे लेखक, विचारवंत, कलाकर यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालायचा, जीवे मारण्याची धमकी द्यायची, हा प्रकार देशासाठी लज्जास्पद आहे. यावरून देश कोणत्या दिशेला चालला आहे, हे समजते, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने देशाच्या सद्यस्थितीबाबत उद्विग्नता व्यक्त केली.\nडॉ. नरेंद्र दाभोलकर व कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली सुरू आहे. गुरुवारच्या सुनावणीत न्या. सत्यरंजन धमार्धिकारी, भारती डांगरे यांच्या बेंचपुढे एसआयटी व सीबीआयने तपास अहवाल सादर केला. तीन वर्ष उलटूनही मुख्य मारेकºयांचा थांगपत्ता पोलिसांना न लागल्याने उच्च न्यायालयाने संताप व्यक्त केला. फरारी आरोपी अनेक केसेसमध्ये हवे असूनही पोलिसांना त्यांचा ठावठिकाणा का लागत नाही तपास पुढे का सरकत नाही तपास पुढे का सरकत नाही असे सवाल उच्च न्यायालयाने तपासयंत्रणांना केले. त्यावर तपासयंत्रणांनी हे फरारी आरोपी ताब्यात येत नाही, तोपर्यंत तपास पुढे सरकणे अशक्य असल्याचे सांगितले.\nतपास अशाच पद्धतीने सुरू राहिला तर आरोपींना त्यांचे लक्ष्य सहज साधता येईल. आपण काहीही केले तरी कोणी आपले काहीच बिघडवू शकणार नाही. त्यामुळे आपले काम पूर्ण करा, असेच आरोपींना वाटेल. तपासयंत्रणा सामान्यांना कशाप्रकारे संरक्षण देणार महाराष्ट्र व कर्नाटक ही दोन्ही राज्य पुरोगामी राज्य आणि सामाजिक क्रांतीचा उगम म्हणून मानली जातात. मात्र येथेच लोक सुरक्षित नाहीत. काय संदेश समाजात जात असेल महाराष्ट्र व कर्नाटक ही दोन्ही राज्य पुरोगामी राज्य आणि सामाजिक क्रांतीचा उगम म्हणून मानली जातात. मात्र येथेच लोक सुरक्षित नाहीत. काय संदेश समाजात जात असेल अशा शब्दांत उच्च न्यायालयाने तपास यंत्रणांना फैलावर घेतले.\nदाभोलकर व पानसरे हत्येप्रकरणातील आरोपी २०१३ व २०१५ पासून फरार आहेत. परंतु, तपासयंत्रणा त्यांना पकडण्यात असमर्थ आहे. आता सीबीआय आणि सीआयडीच्या वरिष्ठ अधिकाºयांचा या तपासात समावेश करावा. असे निर्देश देत न्यायालयाने पुढील सुनावणी २१ डिसेंबर रोजी ठेवली आहे.\nअभिव्यक्ती स्वातंत्र्यावर वारंवार घाला घालण्यात येतो. याचे उदाहरण देताना न्यायालयाने संजय लीला भन्साळीच्या पद्मावती चित्रपटाचे दिले. दिग्दर्शक चित्रपट प्रदर्शित करू शकत नाही, तर अभिनेत्रीला जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत, असे न्यायालयाने म्हटले.\nअभिनेत्रीला मारणाºयाला बक्षीस दिले जाईल, असे काही लोक मोठ्या अभिमानाने प्रसारमाध्यमांसमोर सांगत आहेत. मुख्यमंत्रीही (काही राज्यांचे) चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाहीत, असे सांगत आहेत. आपण कुठे आलो आहोत’ असा सवाल न्यायालयाने केले.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nNarendra DabholkarGovind Pansareनरेंद्र दाभोलकरगोविंद पानसरे\nगौरी लंकेश, दाभोलकर, कलबुर्गी, पानसरेंच्या हत्येसाठी दोन पिस्तुलांचा वापर; मात्र मारेकरी वेगळे\nमहाराष्ट्रातील लोक भूमिका घेत नाहीत म्हणून पानसरे व दाभोलकरांसारख्या विचारवंतांच्या हत्या झाल्या- गुलजार\nशाश्वत विकासासाठी विवेकबुध्दी जागृत ठेवावी : तुकाराम मुंढे\nगौरी लंकेश हत्याप्रकरणी वाघमारेची केवळ दोन तासच होणार चौकशी\nकोल्हापूर : पानसरे हत्या प्रकरणाची सुनावणी ९ जुलैला\nअंधश्रद्धेचे जोखड झुगारताना...जठ निर्मूलनाचे अर्धशतक साजरे\nमेट्रोच्या कामावरून दोन यंत्रणांमध्ये रंगला वाद\n‘मी टू’ चळवळ पीडितांसाठी; त्याचा गैरवापर करू नका - उच्च न्यायालय\nदागिन्यांच्या मोहात मित्राकडूनच मुख्य सूत्रधाराची हत्या\nरेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या ब्लॉक\nबॉलिवूड स्टार्सच्या व्यवस्थापकाने केला आत्महत्येचा प्रयत्न\nशिर्डीसबरीमाला मंदिरमीटूसनी देओलइंधन दरवाढप्रो कबड्डी लीगसुशांत सिंग रजपूतनवरात्रीतितली चक्रीवादळडोनाल्ड ट्रम्प\nविक्रमवीर विराट; कोहलीचे 'हे' एक डझन विक्रम सांगतात त्याची महानता\nPHOTO बॉलिवूडच्या कलाकारांनी लावली दुर्गा पूजेला हजेरी\nजॅकलिन, स्मृती इराणी, आमीरचं नाव बदललं; 'प्रयागराज'नंतरही योगींचा नामांतराचा धडाका\nपरिणीती चोप्राचे 'हे' इंडो-वेस्टर्न लूक्स तुम्हाला देतील परफेक्ट लूक\nमुंबईतील 'या' ठिकाणी स्वस्त आणि मस्त शॉपिंगचा आनंद लुटा\nलहानपणी टॉप, मात्र मोठेपणी फ्लॉप आठवतात का 'हे' कलाकार\n'या' घरगुती वस्तुंचा तुम्ही चुकीच्या पद्धतीने वापर करताय\nदसरा मेळाव्यामुळे शिवाजी पार्क भगवामय\nनागपुरातील विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यातील क्षणचित्रे\nवेगाने वजन कमी करण्यासाठी नारळाचं पाणी; जाणून घ्या कसे\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nतिरंगा फडकला आणि डोळे पाणावले सांगतोय मिस्टर आशिया सुनीत जाधव\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nअष्टमीला कोल्हापूरची अंबाबाई महिषासुरमर्दिनीच्या रूपात\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nMeToo बद्दल तरुणाईचं म्हणणं काय तरुणाई खुलेपणाने होतेय व्यक्त\nसप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nजोतिबाची पाच पाकळ्यातील बैठी सरदारी पूजा\nस्वबळानंतर शिवसेनेची पाऊले युतीकडे\nमेट्रोच्या कामावरून दोन यंत्रणांमध्ये रंगला वाद\nरावणदहन पाहाणाऱ्या ६१ जणांना रेल्वेने चिरडले\nदुष्काळात महाराष्ट्राला मदतीचा हात देऊ : मोदी\nपावसामुळे मुंबईतील धूलिकणांचे प्रमाण घटले\nमुंबईसह कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्राला पावसाचा इशारा\nमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून डॉलर्स जप्त\nबॉलिवूड स्टार्सच्या व्यवस्थापकाने केला आत्महत्येचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.mirakee.com/posts/4moui674zg", "date_download": "2018-10-20T00:40:54Z", "digest": "sha1:TDKLBS5NWEK5YI5CDND3TXAMBOGU2X7F", "length": 1547, "nlines": 38, "source_domain": "www.mirakee.com", "title": "को... | Mirakee", "raw_content": "\nकोणत्या शब्दात सांगू आई ,तू माझ्यासाठी काय आहेस\nदेवाने दिलेला साक्षात्कार तू\nमाझ्या जीवनाचा आधार तू\nमाझ्या जीवनाची पहिली हाक तू\nहृदयाचा ठोका अन पहिला श्वास तू\nमायेच्या पदराने राखण करणारी हिरकणी आहेस\nकोणत्या शब्दात सांगू आई ,तू माझ्यासाठी काय आहेस\nमाझ्या अस्तित्वाची सृष्टी तू\nअंधारमयी जीवनातील दृष्टी तू\nनिष्पाप अस माझं प्रेम तू\nकाळजीचा अनोखा नेम तू\nन संपणारा अध्याय आहेस\nकोणत्या शब्दात सांगू आई , तू माझ्यासाठी काय आहेस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik-news-oppose-toll-81784", "date_download": "2018-10-20T00:55:21Z", "digest": "sha1:KRQ4FDK3BVQKZ5WMHYTPGOTTZHCA25MW", "length": 17667, "nlines": 187, "source_domain": "www.esakal.com", "title": "nashik news oppose to toll टोल आकारणीविरोधात शिंदेत स्थानिकांनी थोपटले दंड | eSakal", "raw_content": "\nटोल आकारणीविरोधात शिंदेत स्थानिकांनी थोपटले दंड\nशुक्रवार, 10 नोव्हेंबर 2017\nनाशिक - नाशिक-पुणे महामार्गावरील शिंदे गावातील टोलनाका उद्या (ता. १०)पासून सुरू होत असून, स्थानिकांनी टोल आकारणीच्या विरोधात दंड थोपटले आहेत. सिन्नरचे शिवसेनेचे आमदार राजाभाऊ वाजे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन सिन्नर तालुक्‍यातील रहिवाशांना वगळावे, अशी मागणी केली आहे. मासिक नव्हे, तर मोफत पासची व्यवस्था करावी, अशी मागणी माळेगाव ग्रामपंचायतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.\nनाशिक - नाशिक-पुणे महामार्गावरील शिंदे गावातील टोलनाका उद्या (ता. १०)पासून सुरू होत असून, स्थानिकांनी टोल आकारणीच्या विरोधात दंड थोपटले आहेत. सिन्नरचे शिवसेनेचे आमदार राजाभाऊ वाजे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन सिन्नर तालुक्‍यातील रहिवाशांना वगळावे, अशी मागणी केली आहे. मासिक नव्हे, तर मोफत पासची व्यवस्था करावी, अशी मागणी माळेगाव ग्रामपंचायतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.\nचेहेडी परिसरातील दारणा नदीवर पुलाचे काम पूर्ण झालेले नाही. जुन्या ब्रिटिशकालीन पुलाच्या जागी नवीन पुलाची उभारणी करण्यात येत आहे. अपुऱ्या कामामुळे दररोज शिंदे गावापासून नाशिक रोडपर्यंत वाहतुकीचा खोळंबा होत आहे. सिन्नर फाटा ते चेहेडी पुलापर्यंत रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम पूर्ण झालेले नाही. अशाही परिस्थितीत टोल आकारणीच्या निर्णयाला स्थानिकांनी आक्षेप घेतला. श्री. वाजे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आज दिलेल्या पत्रात म्हटले आहे, की सिन्नर तालुक्‍यातील बहुतांश शेतकरी, व्यापारी, रहिवासी, नोकरवर्ग आपल्या कामानिमित्त महामार्गाचा वापर करतात. त्यामुळे त्यांना टोल आकारणीतून वगळण्यात यावे.\nमाळेगाव ग्रामपंचायतीने जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या पत्रामध्ये महामार्गाच्या अपूर्ण कामांचा मुद्दा उपस्थित केला. टोलनाक्‍याच्या परिसरातील २० किलोमीटरमधील रहिवाशांना मासिक पाससाठी २४५ रुपयांची आकारणी करण्यात येणार आहे. ही बाब अन्यायकारक असून, औद्योगिक क्षेत्राला त्रासदायक ठरणारी आहे. म्हणूनच मोफत पास मिळावेत, अशी विनंती ग्रामपंचायतीने केली आहे. या पत्राची प्रत मंत्री एकनाथ शिंदे, खासदार हेमंत गोडसे, आमदार वाजे, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता, नाशिक-सिन्नर टोलवेज कंपनी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना पाठविण्यात आली.\nपुणे महामार्ग रुंदीकरण घोषणेपासून वादात राहिला आहे. शिंदे गावातील ४० घरे पाडली जाणार असल्याने त्याविरोधात ग्रामस्थांनी आंदोलन केले. ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत प्रत्येक वेळी स्थानिक शिवसेनेला समर्थन मिळाले आहे. मात्र स्थानिकांच्या प्रश्‍नांवर रस्त्यावर न फिरकलेल्या शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींनी घेतलेली भूमिका संशयाच्या भोवऱ्यात आहे. टोलनाक्‍यावर स्थानिकांना नोकऱ्या हव्यात हा मुद्दा घेत शिवसेनेचे आमदार योगेश घोलप यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाचा इशारा देण्यात आला. शिंदे गावातील घरे वाचविण्यासाठी महामार्ग सरकारी जागेतून नेण्याच्या मागणीकडे लक्ष न देता, टोलनाक्‍यावरील ठेकेदारीसाठी हा आटापिटा चाललाय काय, असे संशयाचे ढग जमा झालेत.\nजिल्हा एक अन्‌ न्याय दोन\nमहामार्गाच्या टोल आकारणीची स्थिती पाहता, एका जिल्ह्यात दोन न्यायाची भूमिका कशी काय स्वीकारली जाते, या प्रश्‍नाने जिल्हा प्रशासन वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. पिंपळगाव बसवंतच्या टोलनाक्‍यावर २० किलोमीटर गावातील रहिवाशांना कंपनीने स्मार्टकार्ड देत मोफत प्रवासाची सुविधा दिली.\nरस्त्याचे आणि पुलाचे कामे प्रलंबित असताना स्थानिकांकडून शिंदे गावातील टोलवसुली करणे चुकीचे आहे. स्थानिकांनी याविरोधात दंड थोपाटले आहेत. सिन्नर तालुक्यातील रहिवाशांना टोलसक्ती नको.\n- राजाभाऊ वाजे, आमदार\nमहामार्गाच्या विस्तारीकरण कामास विरोधाची धार वाढताच, स्थानिकांना आश्‍वासने देऊन खूश करण्यात आले होते. मात्र ही आश्‍वासने हवेत विरली आहेत. शिंदे गावातील महादेव मंदिराशेजारी बंधारा उभारण्याचे काय झाले इथपासून शिंदे गावाजवळच्या भुयारी मार्गाचे काय इथपासून शिंदे गावाजवळच्या भुयारी मार्गाचे काय छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा विषय केव्हा मार्गी लागणार, असे प्रश्‍न उपस्थित करण्यात येत आहेत.\nगीता, बायबलपेक्षा संविधान श्रेष्ठ - मुख्यमंत्री\nनागपूर - आमचे सरकार धर्म संस्कृतीने चालत नसून गीता, बायबलपेक्षा संविधान श्रेष्ठ असल्याचे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...\nपुणे - लोणावळा लोकल उद्यापासून पूर्ववत\nपुणे - लोहमार्गाच्या देखभाल- दुरुस्तीचे काम वेळेपूर्वीच पूर्ण झाल्यामुळे पुणे- लोणावळा मार्गावरील लोकलची वाहतूक येत्या रविवारपासून (ता. 21)...\nआधी स्मारक बांधा मग जावे राममंदिर बांधायला - नारायण राणे\nपुणे - \"\"बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची चर्चा अजूनही सुरू आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वतः पहिल्यांदा बाळासाहेबांचे स्मारक...\nअयोध्येतील बाबरी मशीद हिंदुत्ववाद्यांनी जमीनदोस्त केल्यानंतर तेथे न उभारल्या गेलेल्या राममंदिराच्या मुद्याचा ‘सात-बारा’ कोणाचा, या प्रश्‍नावरून २५...\nबॅंक अधिकाऱ्यांना क्‍लीन चिट\nपुणे - ठेवीदारांच्या आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणात बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी (डीएसके) यांना नियमबाह्य कर्ज दिल्याप्रकरणी बॅंक ऑफ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/tag/suzuki-car", "date_download": "2018-10-20T00:52:16Z", "digest": "sha1:PN3IH24T4K4ES5CQO3PMY35VH4YUICJG", "length": 3075, "nlines": 31, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "suzuki car Archives - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nमारूती सुजूकीची नवी ‘सीलेरियो एक्स’ कार लाँच\nऑनलाईन टीम / जालंधर : मारूती सुजुकी कंपनीने तरूणांना आकर्षित करण्यासाठी ‘सिलेरियो’चे एक्स मॉडेल लाँच केले आहे. या कारच्या पुढच्या भागाच्या डिझाईनमध्ये बदल करण्यात आले आहे. या कारची किंमत चार लाखांपासून असल्याची माहिती मिळाली आहे. या कारच्या प्रंट बम्पर आणि फॉग लॅम्पच्या डिसाईनमध्ये बदल करण्यात आला आहे. याशिवाय या कारमध्ये स्पोक अलॉय व्हील्स व रियर स्पोयलर देण्यात आले आहे. ...Full Article\nआजचे भविष्य शनिवार दि. 20 ऑक्टोबर 2018\nक्लीनर मानेचा खून गळा आवळून\nसाडेपाच लाखाची दारू जप्त\nसंशोधकांनी अनुभवली ‘तिलारी’ची समृद्धी\nनिरवडेत वीज पडून तरुण ठार\nप्रचंड गडगडाटाने कुडाळ हादरले\nमालवणात ‘स्वस्थ भारत’ सायकल रॅलीचे स्वागत\nकुडाळला कीर्तन महोत्सवास प्रारंभ\nआश्वासनांच्या कात्रणांचे लवकरच प्रदर्शन\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://siddhivinayakmoringa.com/m-DrBawasakarTechnology.html", "date_download": "2018-10-20T00:23:57Z", "digest": "sha1:SGRW4AMRCWS23WSE3HSWLVLU2GMYEPQA", "length": 11142, "nlines": 20, "source_domain": "siddhivinayakmoringa.com", "title": " सिद्धीविनायक शेवगा - डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी", "raw_content": "\n'सिद्धीविनायक' मोरिंगा जाण तु एक कल्पवृक्ष | ठेवशील आमच्या आरोग्यावर लक्ष ||\nदिवसेंदिवस बदलत्या हवामानामुळे, शेती उत्पादन घेण्यास शेतकर्‍यांना अनेक अडचणी येत आहते. अशा परिस्थितीत कमी पाण्यावर बदलत्या हवामानात विविध निविष्ठांचा योग्य वापर करून रोग-कीड मुक्त दर्जेदार उत्पादन कसे घ्यावे हे गेल्या २५ - ३० वर्षामध्ये शेतकर्‍यांच्या शेतावर विविध प्रयोग करून सिद्ध केले आहे.\nडॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या जर्मिनेटरच्या वापरामुळे न उगवणारे १ ते २ वर्षाचे जुने कांद्याचे बी १०० % उगवत असल्याचे देशभर शेतकर्‍यांनी अनुभवले आहे. जर्मिनेटर हे सर्वे प्रकारच्या बियाच्या उगवणीसाठी, रोप व कलम लागवडीसाठी खात्रीशीर असून याच्या वापरने मर, मुळकूज थांबते. द्विदलशेंगवर्गीय पिकांच्या मुळांवर जैविक नत्र स्थिरीकरणार्‍या गाठीमध्ये अपरिमीत वाढ होते. त्यामुळे नत्रयुक्त खतामध्ये बचत होते. पांढर्‍या मुळीचा जारवा व कार्यक्षमता वाढते. खोडवा पिकाचा फुटवा जोमाने होतो. बहार धरण्यासाठी व कॉलररॉट (करकोचा) वर प्रतिबंधक व प्रभावी ठरले आहे. थ्राईवरच्या वापरामुळे करपा, ताक्या, बोकड्या, केवडा अशा अनेक रोगांवर प्रतिबंध होतो. फुलगळ, फळगळ थांबते. क्रॉंपशाईनरमुळे खराब हवामानातही (धुई, धुळे, पाऊस, कडक ऊन) यापासून पिकाचे संरक्षण होते. फुला-फळांना आकर्षक चमक येते. मालाचा टिकाऊपणा वाढतो. त्यामुळे दूरच्या मार्केटमध्ये नेताना ट्रान्सपोर्टमध्ये माल खराब होत नाही. राईपनरमुळे फुले, फळे लवकर पोसतात. मोसम नसतानाही फळांचे उत्पादन घेता येते. फुला-फळांना नैसर्गिक गडद रंग येऊन फळांना गोडी वाढते. प्रोटेक्टंट-पी ह्या आयुर्वेदिक वनस्पतीजन्य पावडरच्या वापरणे मावा, तुडतुडे जाऊन फुलपाखरे, मधमाशा आकर्षित होतात. त्यामुळे परागीभवन चांगले होऊन उत्पादनात हमखास वाढ होते. विशेष म्हणजे प्रोटेक्टंटच्या वापरामुळे शेती मालातील विषारी अंश (Residue) निघून जातात. प्रिझमच्या वापरामुळे प्रतिकूल परिस्थितीतही दरवर्षी एकसारखा बहार फुटतो. शेंडा जोमाने चालतो. खोडवा उत्तम फुटतो. न्युट्राटोनच्या वापरामुळे विषाणूजन्य रोगापासून पिकांचे संरक्षण होते. सर्व प्रकारची फळे, फुले पोसली जातात. मालाचे वजन वाढते. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे हार्मोनी हे डावणी मिल्ड्यू(केवडा), पावडरी मिल्ड्यू (भूरी) अशा अनेक प्रकारच्या बुरशीजन्य रोगाच्या निरनिरळ्या वाढीच्या अवस्थेत प्रभावी व प्रतिबंधात्मक सेंद्रिय बुरशीनाशक आहे. याचा कुठल्याही प्रकारचा दुष्परिणाम नाही. कॉटन-थ्राईवर हे तर विदर्भ, मराठवाडा, खानदेश तसेच विविध राज्यातील कापूस पिकविणार्‍या भागातील कापूस उत्पादकतेस वरदान ठरले आहे. प्रतिकूल परिस्थितीत कमी अथवा अधिक पावसातही कापसाचा फुटवा फुलपात्या वाढून फुलपात्यांची गळ न होता त्याचे बोंडात रूपांतर होते. लाग भरपूर लागतो. त्यामुळे उत्पादनात अपरिमीत वाढ होते. पांढराशुभ्र लांब धाग्याचा 'ए' ग्रेड कापूस मिळत असल्याने सर्वोत्तम भाव मिळतो. फरदसाठी फायदेशीर ठरते. कल्पतरू या सेंद्रिय खताच्या वापरणे जमीन भुसभुशीत होऊन हवा, पाणी खेळते राहते. सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढते. जमिनीच्या जैविक, भौतिक गुणधर्मात वाढ होते. पांढर्‍या मुळीत वाढ होते.\nप्रचलित व्यापारी भाजीपाला व फळपिकात शेतकर्‍यांना हवा तसा फायदा होत नसल्याने अनेक वर्षाच्या संशोधन व सर्वेक्षणातून निवड पद्धतीने 'सिद्धीविनायक' शेवगा हे दुष्काळ व प्रतिकूल परिस्थितीतही कल्पवृक्ष म्हणून पीक सार्‍या देशाला व तिसर्‍या जगातील गरीब राष्ट्रातील शेतकर्‍यांसाठी विकसीत केले असून एकरी ७० हजार ते १ लाख शेवग्यापासून व ६० हजार ते ७० हजार रुपये अंतरपिकातून शेतकर्‍यास मिळत असून असे १५ ते २० हजार मॉडेल देशभर कार्यरत असून सर्व समाधानी आहेत.\nया तंत्रज्ञानाचे शेतकर्‍यांच्या शेतावर जे विविध प्रयोग केले जातात. त्याची निरिक्षणे त्यांचे अनुभव पत्ते, फोन दिलेले असतात. अनेक वर्षाच्या संशोधन व प्रयोगातून शेतकर्‍यांनी वर्षभरामध्ये केव्हा, काय का व कसे लावावे/करावे याचे मुद्देसुद विवेचनात्मक लेखन देशभरातील शेतकर्‍यांकरीता 'कृषी विज्ञान' या मासिकातून प्रसिद्ध केले आहे. ते नवीन तरून शेतकर्‍यांना अतिशय प्रेरणादायक ठरतात. कृषी विज्ञान हे मासिक नुसते ज्ञान देणारे नसून आधुनिक कृषी तंत्रज्ञानाने 'सर्वांगीण विकास घडविणारे मासिक' असल्याने कृषी क्षेत्रातील सर्व स्थरात हे लोकप्रिय, मार्गप्रदीप ठरले आहे.\nशेती रोग - किडमुक्त होऊन समृद्धी यावी यासाठी स्पेशल डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची 'कृषी मार्गदर्शिका' प्रसिद्ध केली आहे. शेतकर्‍यांच्या अडचणी व प्रश्नांचे निरसन करण्याकरीता प्रशिक्षीत कर्मचारीवृंद हे सतत भेटी देऊन त्यांचे निरसन करतात. अशारितीने प्रयोगशाळेतील प्रयोग हे फक्त प्रयोगशाळेतच न राहता प्रत्यक्ष शेतात पोहचल्याने शेतकर्‍यांचे जीवन समृद्ध होत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%A6%E0%A5%82%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2018-10-20T01:05:22Z", "digest": "sha1:SUZLMOG7SUO4KHMC5VSH66OR5LNEHPXX", "length": 7811, "nlines": 136, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अमेरिकेच्या राजदूताच्या गाडीवर ढाक्‍यात हल्ला | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nअमेरिकेच्या राजदूताच्या गाडीवर ढाक्‍यात हल्ला\nढाका (बांगला देश): अमेरिकेच्या बांगला देशातील राजदूत मर्सिया बर्निकॅट यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. राजदूत मर्सिया बर्निकॅट आणि त्यांचे कर्मचारी असलेल्या गाडीवर शनिवारी रात्री सशस्त्र जमावाने हल्ला केला. शनिवारी ढाक्‍यातील महंमदपूर भागात ही घटना घडली. मात्र राजदूत मर्सिया बर्निकॅट, त्यांचे सुरक्षा कर्मचारी आणि ड्रायव्हर सुरक्षित असून्‌ त्यांना कोणत्याही प्रकारची दुखापत झालेली नाही, सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या दोन वाहनांचे नुकसान झाले आहे; असे अमेरिकन दूतावासाच्या प्रसिद्धीपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.\nहजारो लोक ढाक्‍यातील रस्त्यांवर उतरले आहेत. त्यात विद्यार्थ्यांचे प्रमाण मोठे आहे. एका बसच्या धडकीने दोन विद्यार्थी मरण पावल्यानंतर गेला आठवडाभर ही दंगल चालू आहे. पोलीस आणि आंदोलक यांच्या चकमकीत अनेकजण जखमी झाले आहेत. यातही विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलीसांनी अश्रुधूर आणि रबरी गोळ्यांचा वापर केल्याची माहिती आंतरराष्ट्रीय मीडियाने दिली असली, तरी पोलीसांनी त्याचे खंडन केले आहे. अश्रुधूर वा रबरी गोळ्यांचा वापर केला नसल्याचा खुलासा पोलीसांनी केला आहे. मर्सिया बर्निकेट फेब्रुवारी 2015 पासून अमेरिकेच्या बांगला देशातील राजदूत आहेत.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleखतांच्या विक्रीसाठी “ब्लॉक पातळीवर’ तपासणी\nNext articleसायबर गुन्हे व संबंधित कायदे माहिती करून घ्या\n2017 मध्ये 50 हजार भारतीयांना अमेरिकेत नागरीकत्व\nपत्रकार खाशोगी प्रकरणात ट्रम्प यांनी दिला सौदीला गंभीर परिणामांचा इशारा\nसहा दशकांनंतर उत्तर आणि दक्षिण कोरियांत सुरू होणार वाहतूक\nचीनच्या बाबतीत डोनाल्ड ट्रम्प निवळले \nवातावरण बदलाच्या समस्येशी लढताना त्याचा अमेरिकेला तोटा होऊ नये: ट्रम्प\nदुबईत जाऊन मुशर्रफ यांचा जबाब नोंदवणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/this-is-joe-roots-12th-against-india-and-he-has-scored-atleast-one-fifty-plus-score-in-each-of-these-12-tests/", "date_download": "2018-10-20T01:05:48Z", "digest": "sha1:VXU2YWMS5NKTZNRB2HZDYRV5DG2VUYJO", "length": 10282, "nlines": 83, "source_domain": "mahasports.co.in", "title": "जो रुटने केला भारताविरुद्ध हा मोठा पराक्रम", "raw_content": "\nजो रुटने केला भारताविरुद्ध हा मोठा पराक्रम\nजो रुटने केला भारताविरुद्ध हा मोठा पराक्रम\nबुधवार, 1 आॅगस्टपासून इंग्लंड विरुद्ध भारत संघात पहिला कसोटी सामना सुरु झाला आहे. या सामन्यात खेळताना इंग्लंडचा कर्णधार जो रुटने भारताविरुद्ध मोठा पराक्रम केला आहे.\nत्याने या सामन्यात अर्धशतक करताना भारताविरुद्ध 12 व्यांदा 50 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे जो रुटचा हा भारताविरुद्ध 12 वाच कसोटी सामना आहे आणि त्याने या प्रत्येक कसोटी सामन्याच्या प्रत्येकी एका डावात तरी 50 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. या12 सामन्यांपैकी त्याने 3 शतके आणि 9 अर्धशतके केली आहेत.\nतसेच त्याने असाच पराक्रम दक्षिण आफ्रिकेविरुद्धही केला आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 8 सामन्यात खेळताना एकातरी डावात प्रत्येकी एका डावात तरी 50 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.\nयाबरोबरच रुटने या सामन्यात कसोटी कारकिर्दीत 6000 धावांचा टप्पाही पार केला आहे. त्याला यासाठी या सामन्याआधी हा टप्पा गाठण्यासाठी 40 धावांची गरज होती.\nहा पराक्रम करणारा तो इंग्लंडचा 15 वा खेळाडू ठरला आहे. याबरोबरच इंग्लंडकडून सर्वात कमी डावात कसोटीत 6000 धावा करणारा तो तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू ठरला आहे. त्याने 127 व्या डावात 6000 धावा पूर्ण केल्या.\nइंग्लंडकडून सर्वात कमी डावात कसोटीत 6000 धावा करणारे फलंदाज-\n११४ – वॉली हॅमंड\nतसेच तो सर्वात कमी वयात कसोटीत 6000 धावा करणाराही जगातील तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू ठरला आहे. या यादीत भारताचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकर अव्वल स्थानी आहे. तर अॅलिस्टर कूक दुसऱ्या स्थानी आहे.\nसर्वात कमी वयात कसोटीत 6000 धावा करणारे फलंदाज-\n२६ वर्ष ३१३ दिवस-सचिन तेंडुलकर\n२७ वर्ष ४३ दिवस-अॅलिस्टर कूक\n२७ वर्ष २१४ दिवस- जो रुट\n२७ वर्ष ३२३ दिवस-ग्रॅमी स्मिथ\nया सामन्यात इंग्लंडने पहिल्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात 3 बाद 163 धावा केल्या आहेत. इंग्लंडकडून जो रुट 65 धावांवर तर जॉनी बेअरस्टो 27 धावांवर नाबाद खेळत आहेत.\nभारताकडून आर अश्विनने 1 आणि मोहम्मद शमीने 2 विकेट घेतल्या आहेत.\nक्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.\n–भज्जीच्या या दोन फोटोमध्ये काय आहे नक्की फरक\n–पहिल्याच कसोटी सामन्यात आर अश्विनचा खास विक्रम\n–पहिली कसोटी- इंग्लंडला पहिला धक्का, हा खेळाडू झाला बाद\nISL 2018: मोसमातील पहिल्या महाराष्ट्र डर्बीत मुंबईविरुद्ध पुणे सिटीचा पराभव\nनेमार ज्युनियरने मोडला पेलेंचा हा विक्रम\nVideo: या कामगिरीमुळे रोहित शर्माने पृथ्वी शॉला मिठीच मारली\nऑस्ट्रेलिया पहिल्यांदाच खेळणार या संघाविरुद्ध टी २० सामना\nVideo: तीन दिवसांत क्रिकेटमध्ये झाले तीन विचित्र धावबाद\nटाॅप ३- आज प्रो कबड्डीत होणार हे तीन मोठे पराक्रम\nISL 2018: भेदक मार्सेलिनोच्या पुनरागमनाचे पुणे सिटीला वेध\nएचसीएल आशियाई टेनिस अजिंक्यपद २०१८ स्पर्धेत अव्वल व आंतरराष्ट्रीय खेळाडू झुंजणार\nअखिल भारतीय सुपर सिरीज् टेनिस स्पर्धेत पुण्याच्या राधिका महाजनला दुहेरी मुकुट\nISL 2018: चेन्नईने केली पराभवाची हॅट्ट्रीक\nसलग दुसऱ्या दिवशी क्रिकेटमध्ये ‘कहर’, विचित्र रनआऊटची मालिका सुरुच\nझी महाराष्ट्र कुस्ती दंगलमध्ये ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी खेळणार या टीमकडून\nनागराज मंजूळे आता कुस्तीच्या मैदानात, विकत घेतली झी महाराष्ट्र कुस्ती दंगलमधील ही टीम\nटाॅप ३- प्रो कबड्डीच्या ६व्या हंगामात ५०पेक्षा जास्त गुण घेणारे ३ खेळाडू\nटीम इंडीयाने गाठली आहे या पाच देशांविरुद्ध वनडे सामन्यांची शंभरी\nक्रिकेटपटू दिपक चहरच्या घरी चोरीचा प्रयत्न करणाऱ्या सहा जणांना अटक\nविराटने डिजाईन केलेल्या शूजची अशी आहे किमंत\nपुण्यात होणाऱ्या कबड्डी, क्रिकेट सामन्यांचे असे आहेत तिकीट दर\nभारत-विंडीज यांच्यातील चौथ्या वनडेच्या तिकीट विक्रीला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार\nकपिल देव, अनिल कुंबळेला मागे टाकत रविंद्र जडेजा करणार मोठा पराक्रम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/accident-during-tractor-competition-rajasthan-250-people-injured-134327", "date_download": "2018-10-20T00:18:57Z", "digest": "sha1:WUEQUINPAFV7JGKNZWP54JS7544WJIFY", "length": 11207, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "Accident during tractor competition in Rajasthan 250 people injured राजस्थानात ट्रॅक्टर स्पर्धेदरम्यान दुर्घटना ; 250 जण जखमी, 50 गंभीर | eSakal", "raw_content": "\nराजस्थानात ट्रॅक्टर स्पर्धेदरम्यान दुर्घटना ; 250 जण जखमी, 50 गंभीर\nरविवार, 29 जुलै 2018\nस्पर्धा पाहण्यासाठी आलेल्या नागरिक ज्या जागेवर उभे होते. तो रेसिंग ट्रेकचा भाग अचानकपणे कोसळल्याने ही दुर्घटना घडली. यामध्ये 250 हून अधिक लोक दबल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर 50 जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती देण्यात येत आहे.\nपदमापूर : राजस्थानात ट्रॅक्टर स्पर्धेदरम्यान मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत 250 हून अधिक जण जखमी झाले असून, यामध्ये 50 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. ही घटना राजस्थानातील श्रीगंगानगर येथे आज (रविवार) घडली. या दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.\nराजस्थानच्या पदमपूर येथे ट्रॅक्टर स्पर्धा घेण्यात आली होती. ही स्पर्धा पाहण्यासाठी जिल्ह्यातील अनेक जणांनी गर्दी केली होती. मात्र, ही स्पर्धा पाहण्यासाठी आलेल्या नागरिक ज्या जागेवर उभे होते. तो रेसिंग ट्रेकचा भाग अचानकपणे कोसळल्याने ही दुर्घटना घडली. यामध्ये 250 हून अधिक लोक दबल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर 50 जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती देण्यात येत आहे.\nया दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर बचावकार्य सुरु करण्यात आले असून, जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच घटनास्थळी वैद्यकीय पथकही पोचले आहे.\nमेगाब्लॉकमुळे मध्य रेल्वेची सेवा विस्कळित\nनाशिक - मध्य रेल्वेवरील इगतपुरी येथील रूट रिले इंटरलॉकिंग आणि यार्ड रिमॉडेलिंगसाठी आजपासून (ता.19) येत्या सोमवार (ता.22) पर्यंत विशेष...\nम्हाडाच्या झोपडपट्ट्यांमधील 70 हजार शौचकुपांची देखभाल पालिका करणार\nमुंबई - मुंबईत म्हाडाने बांधलेली 70 हजार शौचकूप ताब्यात घेऊन त्यांची देखभाल महापालिका करणार आहे. म्हाडा आणि पालिका अधिकाऱ्यांच्या झालेल्या...\n22 हजार शौचकुपांना अखेर मंजुरी\nमुंबई - धोकादायक शौचालये, तुटलेले दरवाजे आणि लाद्यांमुळे झोपडपट्ट्यांतील नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी मुंबईत 22 हजार शौचकूप बांधण्याचा...\nहमीभावाने सोयाबीन खरेदी कधी\nकाशीळ - जिल्ह्यात खरिपातील काढणी अंतिम टप्प्यात आली असतानाही नाफेडकडून खरेदी केंद्रावर प्रत्यक्ष खरेदी सुरू झालेली नाही. शासनाने सोयाबीनची...\nपिंपरी शहराच्या अनेक भागांत कमी पाणीपुरवठा\nपिंपरी - शहराला भेडसावणारी पाणीटंचाईची समस्या सुटत नसल्यामुळे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शनिवारी (ता. 20) सर्वच पक्षाचे नगरसेवक आक्रमक भूमिका...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/vruthanta-news/our-constitution-our-dignity-1136957/", "date_download": "2018-10-20T00:57:22Z", "digest": "sha1:L6QCR2POYOT4CFP3M7EVAGYP2WTHRWXP", "length": 12612, "nlines": 200, "source_domain": "www.loksatta.com", "title": "‘आपले संविधान, आपला आत्मसन्मान’; नरेंद्र जाधव यांचा चर्चात्मक कार्यक्रम | Loksatta", "raw_content": "\nविषाणुजन्य तापावर प्रतिजैविके घेणे टाळा\nसंत्र्याला यंदा सुगीचे दिवस\nऊस तोडणी कामगारांना भविष्य निर्वाह निधीचा लाभ\nदसरा मेळाव्यातून पंकजांचा पक्षांतर्गत स्पर्धकांनाही इशारा\n‘आपले संविधान, आपला आत्मसन्मान’; नरेंद्र जाधव यांचा चर्चात्मक कार्यक्रम\n‘आपले संविधान, आपला आत्मसन्मान’; नरेंद्र जाधव यांचा चर्चात्मक कार्यक्रम\nभारतीय राज्यघटनेबाबत नागरिकांना जास्तीत जास्त माहिती व्हावी, राज्यघटनेचे विविध पैलू लोकांसमोर उलगडले जावेत या उद्देशाने अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांचा ‘आपले संविधान...\nभारतीय राज्यघटनेबाबत नागरिकांना जास्तीत जास्त माहिती व्हावी, राज्यघटनेचे विविध पैलू लोकांसमोर उलगडले जावेत या उद्देशाने अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांचा ‘आपले संविधान, आपला आत्मसन्मान’ हा कार्यक्रम येत्या २० सप्टेंबरपासून दूरचित्रवाहिन्यांवरून सुरू होत आहे. दर रविवारी एका तासाचा हा कार्यक्रम एकाच वेळी चार वाहिन्यांवरून प्रसारित केला जाणार आहे. सोमवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत या बाबत अधिक माहिती देताना डॉ. जाधव म्हणाले, राज्यघटनेविषयीची सविस्तर माहिती नागरिकांना व्हावी आणि त्यांच्यात जागरुकता निर्माण करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. दर रविवारी सकाळी दहा वाजता एबीपी माझा, आयबीएन लोकमत, मी मराठी आणि सह्य़ाद्री या वाहिन्यांवरून त्याचे प्रसारण होणार आहे. सूत्रसंचालन व संवादकाच्या भूमिकेत आपण स्वत: असणार आहोत.कार्यक्रमात सर्वोच्च न्यायालयाचे आणि उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश, ज्येष्ठ विधिज्ञ, सामाजिक कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. तेरा भागांच्या कार्यक्रमांपैकी अकरा भागांचे चित्रीकरण पार पडले असून या भागात सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश पी. बी. सावंत यांच्यासह विकास शिरपूरकर, हेमंत गोखले, नरेंद्र चपळगावकर आदी निवृत्त न्यायाधीश तसेच अविनाश धर्माधिकारी, अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर, जोगेंद्र कवाडे, भारतकुमार राऊत, श्रीहरी अणे, उदय वारुंजीकर हे मान्यवर सहभागी होणार आहेत. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील याही एका कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. कार्यक्रमात विविध विद्याशाखांच्या विद्यार्थ्यांचा सहभाग असून हे विद्यार्थी आणि सहभागी मान्यवर मंडळी यांच्यात थेट प्रश्नोत्तरेही होणार आहेत. ‘भारतीय राज्यघटना मनामनात आणि घराघरात’ पोहोचविण्याचा हा प्रयत्न असल्याचेही डॉ. जाधव यांनी सांगितले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n‘रावण दहना’त मृत्युतांडव, पंजाबमधील भीषण दुर्घटनेत ६० ठार\n...तर ६० जणांचा जीव वाचला असता\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nकौतुकास्पद: युपीतल्या 850 शेतकऱ्यांना बिग बी करणार कर्जमुक्त; ५.५ कोटींचं अर्थसहाय्य\n#MeToo : सेलिब्रेटी मॅनेजमेंट कंपनीच्या अनिर्बन दास ब्ला यांचा आत्महत्येचा प्रयत्न\n#MeToo कोर्टाच्या आदेशाची वाट बघा; आलोक नाथांची सिंटाला विनंती\n#MeToo : प्रसिद्ध चित्रकार जतिन दास म्हणतात तो मी नव्हेच\n#MeToo : 'सेक्रेड गेम्स'च्या अभिनेत्रीचा दिग्दर्शक विपुल शहावर लैंगिक गैरवर्तणुकीचा आरोप\nसागरी किनारी रस्त्यावर ‘क्रॅश एटोनेटर’\nमेट्रो मार्गिकांचे संचलन ‘एमएमआरडीएकडे’च\n१८व्या वर्षांत अत्रे कट्टय़ावर तरुणाईचा मेळा\nयंदा उत्पादन घटण्याची शक्यता\nतलासरीमध्ये गटारावरच भाजीविक्रीची दुकाने\nजुईनगर येथे अपंग, विशेष मुलांसाठी उद्यान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikiquote.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AD%E0%A5%AD%E0%A5%A6_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE", "date_download": "2018-10-20T00:35:52Z", "digest": "sha1:GDDRT37NGMGTWU2VJMDJQWWWKDZBC3MP", "length": 2595, "nlines": 57, "source_domain": "mr.wikiquote.org", "title": "वर्ग:इ.स. १७७० मधील जन्म - Wikiquote", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १७७० मधील जन्म\n\"इ.स. १७७० मधील जन्म\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ जुलै २०१० रोजी ०५:५२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/vidarbha/amravati-news-135770", "date_download": "2018-10-20T00:14:43Z", "digest": "sha1:6XYSEN6CTKRA6VGKLE2YFTLK6OOZA25H", "length": 12422, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "amravati news फवारणीमुळे चार महिन्यांत 19 जणांना विषबाधा | eSakal", "raw_content": "\nफवारणीमुळे चार महिन्यांत 19 जणांना विषबाधा\nरविवार, 5 ऑगस्ट 2018\nअमरावती : जिल्ह्यात एप्रिल ते जुलै या चार महिन्यांत कीटकनाशकाच्या फवारणीमुळे 19 व्यक्तींना बाधा झाली. पैकी जुलैत रुग्णसंख्येत अचानक वाढ दिसून आली. योग्य उपचारामुळे त्या सर्वांचे प्राण वाचविण्यात आरोग्य यंत्रणेला यश आले.\nअमरावती : जिल्ह्यात एप्रिल ते जुलै या चार महिन्यांत कीटकनाशकाच्या फवारणीमुळे 19 व्यक्तींना बाधा झाली. पैकी जुलैत रुग्णसंख्येत अचानक वाढ दिसून आली. योग्य उपचारामुळे त्या सर्वांचे प्राण वाचविण्यात आरोग्य यंत्रणेला यश आले.\nजिल्ह्यात उपरोक्त चार महिन्यांत कीटकनाशक प्राशन करणाऱ्या व्यक्तींची संख्या 384, तर कीटकनाशक फवारणीमुळे एप्रिल, मे व जूनमध्ये प्रत्येकी एक आणि जुलैत 16 अशा एकूण 19 व्यक्तींना बाधा झाली. पैकी 18 व्यक्ती उपचाराअंती पूर्णतः बऱ्या झालेल्या आहेत. एका व्यक्तीवर उपचार सुरू आहेत. फवारणीमुळे या वर्षी आतापर्यंत एकही व्यक्ती दगावलेली नाही, ही सर्वांत समाधानाची बाब मानली जात असली, तरी फवारणीमुळे विषबाधा होण्याच्या घटनेत गत तीन महिन्यांच्या तुलनेत जुलैत वाढ झालेली आहे. याउलट एप्रिल 85, मे 139, जून 50, जुलै 110 अशा एकूण 384 व्यक्तींनी विष प्राशन केले. पैकी एप्रिल 81, मे 131, जून 45, जुलै 103 व्यक्ती उपचाराअंती पूर्णतः बऱ्या झाल्या, तर 8 व्यक्तींचा मृत्यू झाला. त्यांत एप्रिल, मे, जूनमध्ये प्रत्येकी 1, तर जुलैत 5 व्यक्तींचा समावेश असल्याचे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अहवालात नमूद करण्यात आले.\nगत वर्षी कपाशीवरील फवारणीमुळे अनेकांना विषबाधा झाली होती. विभागात सुमारे 22 व्यक्ती मृत्युमुखी पडल्या होत्या. यवतमाळ जिल्ह्यातील सर्वाधिक 18 व्यक्तींचा त्यात समावेश होता. अमरावती जिल्ह्यात फवारणीमुळे दोन व्यक्तींचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून फवारणीसाठी आवश्‍यक उपाययोजनांवर भर देण्यात आला. सद्य:स्थितीत पावसाअभावी शेतीपिकांवर कीडरोगांचा प्रादुर्भाव वाढलेला असल्याने ग्रामीण भागात फवारणीची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत.\nपाणी तपासणीत १३ जिल्हे नापास\nहिंगोली - राज्यात सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची रासायनिक व जैविक तपासणी करण्यास तेरा जिल्ह्यांचे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. ...\nज्येष्ठ साहित्यिक के. ज. पुरोहित यांचे निधन\nमुंबई - ज्येष्ठ साहित्यिक के. ज. पुरोहित ऊर्फ शांताराम (वय 95) यांचे वृद्धापकाळाने बुधवारी वांद्रे येथील घरी निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पत्नी,...\nआंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाकडे जाणाऱ्या रशियाच्या ‘सोयुझ’ यानाला गेल्या आठवड्यात अपघात झाल्याने मानवी अवकाश मोहिमांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्‍नचिन्ह...\nमंजुषा शेवाळे हिची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड\nसटाणा : येथील मविप्र संचालित जिजामाता गर्ल्स हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील मंजुषा शेवाळे या विद्यार्थीनीने नंदुरबार येथे झालेल्या विभागीय '...\nरुग्णवाहिका ‘१०८’ चा ४१ हजार रुग्णांना लाभ\nनाशिक - आरोग्याची समस्या केव्हा, कुठे अन्‌ कधी उद्‌भवेल हे सांगता येत नाही. संकटकाळी नेहमी मदतीला धावून येणाऱ्यांची वानवा असते, पण हृदयविकाराने पीडित...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9_%E0%A4%98%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%87", "date_download": "2018-10-19T23:36:04Z", "digest": "sha1:LREQUWKF6BELE23BVBGY6BMRXR2LTRWU", "length": 3886, "nlines": 119, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "रोमानोव्ह घराणे - विकिपीडिया", "raw_content": "\nरोमानोव्ह घराणे रशियन राज्यक्रांती घडण्यापूर्वी रशियात सुमारे तीन शतके राज्य करत होते. या वंशाचे राज्य इ.स. १६१३ पासून इ.स. १९१७पर्यंत होते.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ ऑक्टोबर २०१४ रोजी १९:०७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/504950", "date_download": "2018-10-20T00:17:12Z", "digest": "sha1:ZODBD3XFGMAB4Z2JWR7ZSM5XMXXQHD5D", "length": 9844, "nlines": 42, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "धार्मिक स्थळांवर प्लास्टिक विक्री करणाऱयांचे परवाने होणार रद्द - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » बेळगांव » धार्मिक स्थळांवर प्लास्टिक विक्री करणाऱयांचे परवाने होणार रद्द\nधार्मिक स्थळांवर प्लास्टिक विक्री करणाऱयांचे परवाने होणार रद्द\nराज्यात प्लास्टर ऑफ पॅरिसप्रमाणे प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. मात्र, प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्लास्टिक वापरासाठी मुभा देऊन प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर बंदी घालण्यावर जोर दिला आहे. पण धार्मिक स्थळांवर प्लास्टिक पिशव्यांची विक्री आणि वापर करणाऱया व्यावसायिकांचा व्यवसाय परवाना रद्द करण्याचा आदेश नगरविकास खात्याने स्थानिक स्वराज्य संस्थांना दिला आहे. या आदेशाची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्याची सूचना केली आहे.\nप्लास्टिक पिशव्यांचा वापर वाढल्याने प्रदूषण निर्माण होण्यास कारणीभूत ठरत आहे. दैनंदिन जीवनात प्लास्टिकचा वापर मोठय़ा प्रमाणात होत आहे. त्याची विल्हेवाट व्यवस्थित लावली जात नाही. गटारींमध्ये, ओल्या कचऱयामध्ये तसेच रस्त्याशेजारी टाकण्याचा प्रकार होत असल्याने प्रदूषण होत आहे. प्रदूषण रोखण्यासाठी राज्य शासनाने प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी घातली आहे. पण प्लास्टिकबंदीची अंमलबजावणी व्यवस्थित होत नाही. बंदी झुगारून प्लास्टिक पिशव्यांचा वापर मोठय़ा प्रमाणात होत आहे. प्लास्टिकबंदीची कारवाई काटेकोरपणे राबविण्यास स्थानिक स्वराज्य संस्थांना अपयश आले आहे. व्यावसायिक व नागरिकांना वारंवार सूचना देऊनही प्लास्टिकचा वापर सुरूच आहे. यामुळे नगरविकास खात्याने ही बाब गांभीर्याने घेतली असून यापुढे प्लास्टिकचा वापर करणाऱया किंवा विक्री करणाऱया व्यावसायिकांचे व्यवसाय परवाने रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.\nव्यावसायिकांनी प्लास्टिक पिशव्यांचा वापर किंवा विक्री केल्यास व्यावसायिकांवर कारवाई करण्यात यावी, त्यांचा व्यवसाय परवाना तातडीने रद्द करण्यात यावा, अशी अधिसूचना नगरविकास खात्याने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांना दिली आहे. या आदेशाची अंमलबजावणी तातडीने व काटेकोरपणे करण्याचा आदेश दिला आहे. यामुळे याची अंमलबजावणी करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना कंबर कसावी लागणार आहे.\nदेवस्थान परिसरात कचऱयाची समस्या मोठय़ा प्रमाणात भेडसावत आहे. यामध्ये प्लास्टिकच्या पिशव्यांचे प्रमाण अधिक असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे देवस्थान परिसरात प्लास्टिक बंदी करण्यासाठी कठोर पावले उचलण्याची सूचना करण्यात आली आहे. प्लास्टिक बंदीबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाने देवस्थान मंडळांना सूचना द्यावी. प्लास्टिक बंदीच्या जनजागृतीकरिता नागरिकांना आवाहन करण्यात यावे, अशी सूचना करण्यात आली आहे. यामुळे याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाने विविध देवस्थानांना सूचना केली आहे. सौंदत्ती येथील यात्रेदरम्यान भाविकांची गर्दी मोठय़ा प्रमाणात होते. परिणामी प्लास्टिक पिशव्यांचा वापर होतो. यामुळे यल्लाम्मा देवस्थानच्यावतीने नगरपालिकेला नोटीस बजावून प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱया व विक्री करणाऱयांवर कारवाई करण्याची सूचना केली आहे. सध्या देवस्थान परिसरातील व्यावसायिकांचा व्यवसाय परवाना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.\nदिल्लीच्या पथसंचलनात धीरज शेळकेचा सहभाग\nनरबळीचा सल्ला देणारा भोंदू मांत्रिक गायब\nव्यापारी मित्रवर्गातर्फे लक्ष्मणराव होनगेकर यांचा सत्कार\nकृष्णा, दूधगंगे’च्या पातळीत दोन फुटांनी वाढ\nसंशोधकांनी अनुभवली ‘तिलारी’ची समृद्धी\nनिरवडेत वीज पडून तरुण ठार\nप्रचंड गडगडाटाने कुडाळ हादरले\nमालवणात ‘स्वस्थ भारत’ सायकल रॅलीचे स्वागत\nकुडाळला कीर्तन महोत्सवास प्रारंभ\nआश्वासनांच्या कात्रणांचे लवकरच प्रदर्शन\nचैतन्यमय वातावरणात दौडीची यशस्वी सांगता\nशिलंगण मैदानावर सीमोल्लंघन कार्यक्रम\nलढा नाही तर… गुलामीची सवय होईल\nसुहासिनी महिला मंडळातर्फे नवरात्रोत्सव…\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikiquote.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0", "date_download": "2018-10-19T23:53:39Z", "digest": "sha1:LFJEV2NABGM5XQ5PVR55W3ZY2WKFTWJO", "length": 4077, "nlines": 79, "source_domain": "mr.wikiquote.org", "title": "मिश्र - Wikiquote", "raw_content": "\nनाचता येईना अंगण वाकडे\nचकाकते ते सारेच सोने नसते\nअंथरूण पाहून पाय पसरावे\nअन्नछत्रात जाऊन मिरपूड मागू नये.\nकेव्हाच नाही त्यापेक्षा उशीर बरा\nगरज सरो नि वैद्य मरो\nवासरात लंगडी गाय शहाणी\nउथळ पाण्याला खळखळाट फार\nचार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे\nलवकर निजे लवकर उठे तया ज्ञान संपत्ती आरोग्य भेटे.\nनवी विटी नवे राज्य\nगरज ही शोधाची जननी आहे\nकाट्या वाचून गुलाब नाही\nमुलाचे पाय पाळण्यात दिसतात\nचुकणे हा मानवाचा धर्म आहे\nआपण चिंतितो एक पण देवाच्या मनात भलतेच\nबळी तो कान पिळी\nचांगल्या कामाचा शुभारंभ स्वत:च्या घरापासून करावा.\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल ११ फेब्रुवारी २०१२ रोजी १८:३१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.mscbank.com/Marathi/history.aspx", "date_download": "2018-10-20T00:52:33Z", "digest": "sha1:THKRPUNUIQQEMQKCNZS34EQCWN2HBIHU", "length": 25892, "nlines": 104, "source_domain": "www.mscbank.com", "title": "MSC BANK", "raw_content": "\nफोन नंबर @ ०२२ २२८७६०१५ ते २०\nकॉर्पोरेट प्लानिंग आणि इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट (सीपीआयडी)\nमध्यम मुदत रपांतर /फेररपांतर/फेरआखणी फेरकर्ज\nगुंतवणूक स्करपाचा फेरकर्ज पुरवठा\nसाखर फेरताबेगहाण फेरकर्ज पुरवठा\nपगारदार नोकरांच्या पतसंस्थांपोटी फेरकर्ज पुरवठा\nवेज अॅन्ड मीन्स् फेरकर्ज पुरवठा\n`` सहकारी चळवळीचे यश हे सहकारी संस्थांच्या संख्यात्मक वाढीपेक्षा, सभासदांच्या नैतिकतेवर अधिक अवलंबून असते`` – महात्मा गांधी\nभारतात सहकारी चळवळीची पाळेमुळे 1904 साली सापडतात जेव्हा पहिला `सहकारी पतसंस्था कायदा` लागू करण्यात आला.\nसहकारी चळवळीच्या अनुषंगाने विचार करता महाराष्ट्र हे देशातील सर्वात विकसित राज्य आहे. महाराष्ट्रात क्वचितच एखादे खेडेगांव असेल ज्याला सहकारी चळवळीचा स्पर्श झाला नाही अथवा महत्वाची आर्थिक घडामोड/उपक्रम असेल ज्याचा सहकारी क्षेत्रात समावेश नाही. महाराष्ट्रामध्ये सहकारी चळवळीचा विकास त्रिस्तरीय रचनेमध्ये झालेला आहे. ज्याच्या अग्रभागी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (शिखर बँक), मध्यम स्तरावर जिल्हा बँका (31) व तळाशी प्राथमिक कृषी पतसंस्था (21214) कार्यरत आहेत. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक राज्यातील अतिरिक्त संसाधनांचे समतोल केंद्र म्हणून कार्यरत आहे. ज्याव्दारे ती बहुआयामी विकास व समृध्दीची खात्री देते. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक ही देशातील सर्वात मोठी राज्य सहकारी बँक आहे. त्याशिवाय `दि बँकर` या लंडनस्थित ख्यातनाम नियतकालिकाने केलेल्या सर्वेक्षणामध्ये ही भारतातील एकमेव सहकारी बँक (संस्था) आहे जी 9 वेळा जगातील सर्वोत्कृष्ट 1000 बँकांमध्ये ``आर्थिक स्थैर्याच्या`` (भांडवली पर्याप्तता) निकषावर निवडली गेली आहे.\nरिझर्व्ह बँक कायदा 1934 च्या दुसऱया सूचीमध्ये (शेडयूल्ड öII) राज्य बँकेचा समावेश करण्यात आला आहे.\nमहाराष्ट्रातील सहकारी पतसंस्थांचे जाळे\nदि महाराष्ट्र राज्य सह.बँक लि.,\nको-ऑप.क्रेडिट संरचना (महाराष्ट्र राज्य)\n1 मुख्य कचेरी मुंबई 1 जिल्हा बँकांची संख्या 31\n2 प्रशासकीय कार्यालय, वाशी 1 जिल्हा बँका शाखा संख्या 3667\n3 प्रादेशिक कार्यालये 6 एकूण पतसंस्था 21214\n4 शाखा 47 पतसंस्था सभासद 10927235\n5 विस्तारित कक्ष 3 कर्जदार सभासद 4839106\n6 सीटीएस सर्व्हीस सेंटर्स 7 नागरी बँका संख्या 502\n7 एटीएम सेंटर 13 नागरी बँका शाखा संख्या 5713\n8 मेगा बँकर मशिन 4\nसहकारी तत्वे अनुसरुन, लोकशाही मार्गाने,समाजाच्या सामाजिक व आर्थिक परिवर्तनातून `सहकारी सामायिक संपत्ती` चे निर्माण करणे व त्यास प्रोत्साहन देणे हे दुहेरी उद्देश राज्य सहकारी बँक पार पाडत आहे. याचाच अर्थ की वैयक्तिक नफेखोरीवर प्रतिबंध, प्रचलित कायद्यानुसार व नियमित पध्दती/सरावानुसार अतिरिक्त उत्पन्नाचे वाटप व समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करण्यास तत्पर असणे हे होय.\nबँकेचा व्यवसाय निर्वाचित संचालक मंडळाकडून चालविला जातो. संचालक मंडळाची जास्तीत जास्त सदस्य संख्या 21 आहे. बँकेच्या संचालक मंडळावर कमीत कमी `दोन' तज्ञ संचालकांची उपविधी 2 (i) नुसार निवड केली जाते. बँकेच्या एकूण कामकाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी संचालक मंडळाची सभा दोन महिन्यातून किमान एकदा आणि गरजेप्रमाणे घेतली जाते. संचालक मंडळाने तीन उपöसमित्यांचे गठण केले आहे जसे की, कर्ज समिती, कार्यकारी समिती आणि सेवक समिती.\nकर्ज समिती आपल्या अखत्यारित कर्ज प्रस्ताव, ओपनिंग ऑफ इनलँड आणि फॉरेन एल.सी. (L.C.), सभासदांच्या वतीने बँक गॅरंटी देणे इत्यादी कामे पाहते.\nकार्यकारी समिती आपल्या अखत्यारित सभासद नोंदणी, भाग वाटप, भाग हस्तांतरण आणि भाग विमोचन त्याचबरोबर प्रशासकिय व व्यावहारीक कामकाज पाहते.\nसेवक समिती आपल्या अखत्यारित केवळ कर्मचाऱयांशी संबंधित बाबीवर लक्ष देते जसे की कर्मचारी भरती, नियुक्ती, बढती, प्रfिशक्षण इत्यादी.\nपहिल्या दोन समित्यांची पंधरवडयातून आलटून पालटून किमान एकदा तर सेवक समितीची सभा तिमाहीतून एकदा होणे अपेक्षित आहे. सभासदांची सर्वसाधारण सभा वर्षातून एकदा घेतली जाते. बँकेच्या दैनंदिन कामकाजाचे नियंत्रण मा. व्यवस्थापकीय संचालक, वरिष्ठ सहकाऱयांच्या मदतीने करतात.\nराज्य शासनाने बँकेच्या कामकाजाकरिता व्दिसदस्यीय प्रशासक मंडळाची नियुक्ती दिनांक 7 मे 2011 ते 3 जुलै 2015 या कालावधीत केली होती. त्यानंतर दि.4 जुलै 2015 पासून आजपर्यंत राज्य शासनाने त्रिसदस्यीय प्रशासक मंडळाची नियुक्ती केलेली आहे.\nआजपर्यंतच्या वाटचालीत राज्य सहकारी बँकेस विविध क्षेत्रातील प्रसिध्द व मान्यवर व्यक्तीचे मार्गदर्शन लाभले. त्यापैकी यशस्वी उद्योजक दिवंगत श्री.लल्लुभाई सामळदास, श्री.वैकुंठभाई मेहता, श्री.व्ही.डी.ठाकरसी आणि प्रतिभावंत प्रोफेसर श्री.डी.जी.कर्वे, डॉ. श्री.धनंजयराव गाडगीळ व श्री.आर.जी.सरैया यांनी बँकेच्या प्रगतीचा आलेख व नावलौकिक वेगळयाच उंचीवर पोहोचविला.\nसुरुवातीला बँकेची नोंदणी `दि बॉम्बे सेन्ट्रल कोöऑपरेटीव्ह बँक लि.,` या नांवाने 1911 साली झाली. तथापि, त्यापुर्वी दि.23/01/1906 रोजी बँकेची `दि बॉम्बे अर्बन को-ऑपरेटिव्ह पत संस्था` म्हणून नोंद झाली होती. कालौघात बँकेच्या घटनेत आवश्यक बदल होवून भाषावार राज्य रचनेनुसार दि.01/05/1961 रोजी सध्याचे नांव दि महाराष्ट्र स्टेट को- ऑपरेटिव्ह बँक लि., (दि विदर्भ को-ऑप. बँक लि., सम्मिलित) नोंदणी क्र.359 अनुसार प्राप्त झाले.\nहे जाणून घेणे मनोरंजक आहे की घटनात्मक बदलांमुळे `दि बॉम्बे सेन्ट्रल को-ऑपरेटीव्ह बँक लि.,` 1923 मध्ये `दि बॉम्बे प्रोव्हीन्शियल को-ऑप. बँक लि., व 1952 पासून ती `दि बॉम्बे स्टेट को-ऑप. बँक लि.,` म्हणून ओळखली जाऊ लागली.\nसुरुवातीला बँकेने गावकऱयांशी थेट संपर्क साधण्यावर भर दिला ज्यामुळे बँकेस राज्यात शाखा सुरु करण्यासाठी उत्तेजन मिळाले. बँकेच्या ग्रामिण शाखांमध्ये कर्ज व विपणन कार्य एकत्रितरित्या पाहिले जात होते. तथापि, योग्य वेळी बँकेने अलग विपणन संस्था निर्मितीकरिता प्रोत्साहन दिले व व्यवसाय हस्तांतरित केला.\nपतपुरवठा रचनेत झालेल्या त्रिस्तरीय (PACS, DCCBs, MSCB) पतपुरवठा रचनेमुळे बँकेने आपला कर्जपुरवठा व्यवसाय नव्याने स्थापन झालेल्या मध्यवर्ती बँकांकडे हस्तांतरित केला. ज्यामुळे सहकारी क्षेत्रात कर्ज/पतपुरवठा व विपणन यांचा दुवा साधला गेला.\nसहकारी क्षेत्रातील उपक्रमांची व्याप्ती वाढविण्याकरिता बँकेने नवीन सहकारी उपक्रमांना मोठया प्रमाणावर मदत/सहाय्य तर केलेच शिवाय त्यांना तांत्रिक आणि व्यवस्थापकीय तज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध केले. खरोखरच, अहमदनगर जिल्हयातील प्रवरानगर येथे देशातील पहिला सहकारी साखर कारखाना उभारणीत बँकेचा सिंहाचा वाटा राहिला आहे. बँकेने आपले कार्य मोठया प्रमाणावर वाढविण्यासाठी, सहकारी औद्योगिक विभाग (कक्ष) निर्माण केला व त्यामध्ये विद्यापिठे, तंत्रशिक्षण संस्था, औद्योगिक हाऊसेस व सल्लागार संस्थांमधील तज्ञ व्यक्तींचा समावेश केला.\nअशा प्रकारे बँकेने सहकारी क्षेत्राला आणि सहाय्यभूत उद्योगांस शेतीसाठी लागणारे साहित्य निर्मितीसाठी उदा. खते व यंत्रसामुग्री, ऑईल इंजिन्स्, पंप सेटस् ट्रक्टर्स इत्यादी तसेच बँकेने दुय्यम आणि तृतीय उद्योग उभारणीस सहाय्य केले. ज्यामध्ये कागद उद्योग, मद्य आणि अलिकडील काळात इथेनॉल निर्मिती इत्यादीचा समावेश आहे. सद्यस्थितीत साखर कारखान्यांना विज निर्मिती प्रकल्प उभारणीसाठीही सहाय्य करीत आहे.\nशेतीवर आधारित प्रक्रिया उद्योगास बँकेने मदत केली आहे आणि यापैकी काही उद्योगांनी ग्रामीण आणि निमशहरी भागात शिक्षण प्रसारासाठी व्यावसायिक शिक्षण संस्था उभारलेल्या आहेत. उदा. वैद्यकीय शिक्षण, अभियांत्रिकी विद्यालये इत्यादी. अर्थात, बँकेची स्थापनेपासून सामाजिक बांधिलकी पाहता यात आश्चर्य वाटण्याजोगे काहीही नाही. त्यानुसार बँकेने नैसर्गिक आपत्तीस समर्थपणे तोंड देण्याकरिता `पतस्थिरता निधी` आणि मत्स्य व शेती सहकारी संस्थाकरिता `खास पतस्थिरता निधी` निर्माण केला आहे. या निधीचा वापर गरीब शेतकऱयांच्या पुनर्वसनाकरिता PACS व DCCBs च्या माध्यमातून होतो. या व्यतिरिक्त बँक कॉन्स्टिटयुअन्ट सबसिडीअरी जनरल लेजर (CGGL) अकौऊंट व्दारे जिल्हा व अर्बन बँकांची गुंतवणूक गर्व्हमेंट सेक्युरिटीजमध्ये करते. बँक पीसीबीज व जिल्हा बँका यांना त्यांच्या ग्राहकांच्या वतीने फॉरेक्स बिझनेस वाढविण्याकरिता इंम्पोर्ट/एक्सपोर्ट लिमिट मंजूर करते.\nबँकेचे आणखी एक महत्वाचे वैशिष्ट असे की, राज्य बँकेने काही मध्यवर्ती जिल्हा बँकांच्या सहयोगाने शेती कर्ज योजनेची सुरुवात केली. या योजनेच्या यशामुळे, सर्वत्र याविषयी कुतूहल निर्माण झाले व त्यामुळे इतर जिल्हा बँकांनीसुध्दा यामध्ये सहभाग घेतला. अखेरीस या योजनेचा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने स्वीकार करुन ही योजना देशभरात राबविली. अशा पध्दतीने वेळेच्या कसोटीवर खऱया उतरलेल्या `शेती कर्ज योजने` ची बँक आद्य प्रवर्तक ठरली.\nयाशिवाय, बँकेने `डिमांड ड्राफ्ट` इश्यू करण्याकरिता नाविन्यपूर्ण `म्युच्युअल अॅरेंजमेंट स्कीम` फार पुर्वी म्हणजेच 1931 मध्ये सुरु केली. या योजनेपासून प्रेरणा घेऊन साठच्या दशकात `नॅफस्कॉब` ने अशाच पध्दतीची योजना सहकारी बँकांकरिता देशभरात लागू केली. अर्थातच, राज्य बँकेने या योजनेच्या मांडणीमध्ये मोलाचे योगदान दिले आहे.\nराज्यामध्ये एकूण 31 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकापैकी 30 बँका प्रामुख्याने शेतीक्षेत्राच्या आर्थिक गरजा पूर्ण करतात. या प्रयासांमध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकांना राज्य सहकारी बँक फेरकर्जवाटप करण्यात मुख्य भूमिका निभावते.\nकर्जपुरवठा करताना बँक `एकात्मिक ग्रामीण विकास योजनेवर` खास भर देते. ही योजना सध्या `सुवर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना` म्हणून संबोधली जाते. ज्याचा उद्देश `पॅक्स` च्या दारिद्रय रेषेखालील सभासदांचा बहुआयामी विकास त्याचबरोबर राष्ट्रीय पातळीवरील महत्वाच्या याजनांना अर्थसहाय्य करणे हा आहे जसे बायो-गॅस डेव्हलपमेंट इत्यादी. अशा प्रकारे टाकाऊ साधनांचा जास्तीत जास्त चांगला वापर करुन प्रदूषणावर नियंत्रण केले जाते. ज्या जिल्हा बँका नाबार्डच्या फेरकर्जाकरिता अपात्र ठरतात त्यांना राज्य बँक स्वनिधीतून सवलतीच्या दरात कर्जपुरवठा करते. राज्य बँकेचे आणखी एक महत्वाचे वैशिष्ट असे की, राज्य बँक जरी मुख्यत्वे शेती क्षेत्रासाठी सहाय्य करते तरीही अकृषक क्षेत्राच्या गरजांची नाबार्डच्या `सर्वसाधारण कर्जपुरवठा आणि एकत्रित योजने` अंतर्गत जिल्हा बँकांना फेरकर्ज देऊन काळजी घेते, परिणामी ग्रामीण कारागीर (बलुतेदार) आणि लघुउद्योग यांना सहाय्य होते.\nविभागवार समतोल विकासाला चालना देण्याकरिता बँकेने प्रादेशिक कार्यालये / विभागीय कार्यालय/पे ऑफिसेस सुरु केली होती. मा.प्रशासकीय मंडळाने `इक्रा` च्या सुचनेनुसार पे ऑफिसेसना प्रादेशिक कार्यालयामध्ये रुपांतरीत करण्यास स्वीकृती दर्शविली. त्यानुसार बँकेने 9 नोव्हेंबर 2015 पासून कोल्हापूर व नांदेड विभागीय कार्यालय/ पे ऑफिसेस यांचे प्रादेशिक कार्यालयामध्ये रुपांतर केले आहे.\nमहाराष्ट्र राज्य सहकारी बँक लि.\n9, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स लेन, फोर्ट, मुंबई - 400001.\n(ओरिकॉन हाउस, पहिला मजला, के. दुभाष मार्ग, मुंबई - 400001.)\n© 2018 म.रा.स. बँक लिमिटेड, मुंबई. | सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80/", "date_download": "2018-10-20T00:38:40Z", "digest": "sha1:LWFR7H7BT2OFKYIFWVFAFXJFWLHRQ55A", "length": 8716, "nlines": 132, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कुणी पाणी, देता का पाणी…? | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nकुणी पाणी, देता का पाणी…\nपिंपरी – नेहरूनगर परिसरात मागील सात दिवसांपासून कमी दाबाने पाणी येत असल्याने नागरिकांना दारोदारी पाणी मागत फिरावे लागते आहे. ऐन पावसाळ्यात नागरिकांना पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागत असल्याने नागरीक संताप व्यक्त करत आहेत.\nनेहरुनगर परिसरात दाट नागरीवस्ती आहे. मोठ्या प्रमाणावर बांधकामे होत आहेत. टोलेजंग इमारती उभ्या राहत असताना महापालिका प्रशासनाने पाणी पुरवण्याच्या नियोजनाबाबत उपाययोजना केलेल्या दिसून येत नाहीत. एकीकडे पाण्याची मागणी वाढत असताना दुसरीकडे पाणी पुरवठा जैसे थे आहे. परिणामी अपुऱ्या दाबाने पाणी पुरवठा होत असून कधी-कधी पाणीच येत नाही. भविष्यात ही परिस्थिती अधिक बिकट होण्याची भिती स्थानिक रहिवाशांनी व्यक्त केली.\nनेहरूनगरमध्ये तीन पाण्याच्या टाक्‍या आहेत. त्या टाक्‍यामधून परिसरातील कासारवाडी, फुलेनगर, वल्लभनगर, संत तुकाराम नगर, महेशनगर, यशवंत नगर, विठ्ठल नगर, उद्यमनगर, खराळवाडी, गांधीनगर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, राजीव गांधी वसाहत आदी भागात पाणी पुरवठा केला जातो. परंतु, या भागात चोहोबाजुने बांधकाम वाढले असताना पाण्याच्या बाबतीत नियोजन केले गेले नाही. संबंधित विभागाला याविषयी माहिती विचारल्यास त्यांच्याकडून टोलवा-टोलवीची उत्तरे येत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर कणसे यांनी सांगितले.\nसध्या आठवड्यातून तीनच दिवस पाणी येत आहे. त्यातही पाण्याचा दाब कमी असल्याने पिण्यापुरते पाणी ही उपलब्ध होत नाही. त्यामुळे पाण्यासाठी भटकंती करावी लागते आहे. परिसरात मोठ्या प्रमाणावर बांधकामे सुरु असून त्यांना पाणी मिळते. मात्र, नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत असल्याने पाणी नेमके कुठे मुरते, असा प्रश्‍न सामान्यांना पडतो.\nकिरण पवार, स्थानिक नागरीक.\nसंध्याकाळी एक तास पाणी येते. पाण्याचा दाब कमी असल्याने पिण्यापुरते देखील पाणी मिळत नाही. काही नागरिक थेट नळाला मोटार जोडून पाण्याचा उपसा करतात. त्यामुळे इतरांना पाणी मिळत नाही. नागरिकांकडून वारंवार तक्रारी केल्या जात असताना महापालिका प्रशासन गांभिर्याने घेत नाही. त्यामुळे नेहरुनगर भागातील पाण्याचा प्रश्‍न गंभीर होत चालला आहे.\n– कमलादेवी वर्मा, ज्येष्ठ महिला\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleचिंबळी बंधाऱ्यावर जलपर्णी खुजल्याने दुर्गंधीचे साम्राज्य\nNext article“नीरा-भीमा’च्या रोलरचे पूजन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/entertainment/superstitious-collection-multistar-films/", "date_download": "2018-10-20T01:28:03Z", "digest": "sha1:WWWVIPLRO5FGGTZGGUEMUHVPOUY3BGR2", "length": 32690, "nlines": 385, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Superstitious Collection Of Multistar Films | मल्टिस्टार चित्रपटांचे सुपरहिट कलेक्शन | Lokmat.Com", "raw_content": "शनिवार २० ऑक्टोबर २०१८\nपुणेरी पलटनची अव्वल स्थानी झेप; जयपूर पिंक पँथरला २९-२५ असे नमवले\n'या' विनोदी अभिनेत्याला ओळखलात का \n'झी मराठी अवॉर्ड्स २०१८'मध्ये बालकलाकारांची धमाल\nआम्ही दोघी मालिकेत 'कुछ कुछ होता है' चित्रपटाची झलक\nपावसामुळे मुंबईतील धूलिकणांचे प्रमाण घटले\nमेट्रोच्या कामावरून दोन यंत्रणांमध्ये रंगला वाद\n‘मी टू’ चळवळ पीडितांसाठी; त्याचा गैरवापर करू नका - उच्च न्यायालय\nदागिन्यांच्या मोहात मित्राकडूनच मुख्य सूत्रधाराची हत्या\nरेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या ब्लॉक\nTanushree Dutta controversy : 'सिन्टा'वर भडकली तनुश्री दत्ता; पण का\nविविधांगी भूमिका साकारण्याचा एकच ध्यास\n ‘बधाई हो’ने पहिल्या दिवशी रचला विक्रम\n‘अॅव्हेंजर्स 4’मध्ये आयर्न मॅनच्या हातात दिसणार ‘हे’ खास शस्त्र\n23 Years Of DDLJ : शाहरूख- काजोलचा ‘दिलवाले दुल्हनियां ले जायेंगे’ झाला २३ वर्षांचा पाहा कधीही न पाहिलेले काही फोटो\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nशीघ्रपतनाची समस्या; कारणं आणि उपाय\nपरिणीती चोप्राचे 'हे' इंडो-वेस्टर्न लूक्स तुम्हाला देतील परफेक्ट लूक\nसंध्याकाळच्या चहासोबत एकदा तरी ट्राय करा खमंग मसाला पापड\nकानामध्ये हेवी इयररिंग्स वापरताय 'या' समस्यांचा करावा लागू शकतो सामना\nमुंबईतील 'या' ठिकाणी स्वस्त आणि मस्त शॉपिंगचा आनंद लुटा\nपंजाब - अमृतसर रेल्वे दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शनिवारी पंजाबमध्ये राजकीय शोक\nभाजपाचे बिहारचे खासदार भोला सिंह यांचे निधन; दिल्लीच्या राम मनोहर लोहिया इस्पितळात केले होते दाखल.\nट्रेनने लोकांना उडवलं आणि सिद्धूंच्या पत्नी नवजोत कौर गाडीत बसून घरी निघून गेल्या, प्रत्यक्षदर्शींचा आरोप\nपंजाब - अमृतसर येथे रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना पंजाब सरकारकडून 5 लाख रुपयांची मदत जाहीर\nनवी दिल्ली - अमृतसर येथील रेल्वे दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले दु:ख व्यक्त\nआदिलाबाद : नागपूरहून निघालेल्या कारमध्ये दहा कोटींची रोकड जप्त\nअमृतसर (पंजाब) - रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या भीषण रेल्वे अपघातात 50 जाणांचा मृत्यू, पोलिसांची माहिती\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\nऔरंगाबाद - डोक्यात दगड घालून कविता अशोक जाधव या महिलेचा खून, हर्सूल भागातील घटना\nनाशिक - नाशिक मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये वादावादी\nमुंबई - मुंबई विमानतळावर 21 लाख 52 हजार रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर जप्त, सीआयएसएफची कारवाई\nनागपूर - गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमदार निवासावर चढून आंदोलन, अधिग्रहित जमिनीचा मोबदला देण्याची मागणी\nनंदुरबार- जि.प.समाज कल्याण अधिकारी सतिश वळवी यांना कार्यालयात 20 हजाराची लाच घेताना अटक\nपंजाब - अमृतसर रेल्वे दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शनिवारी पंजाबमध्ये राजकीय शोक\nभाजपाचे बिहारचे खासदार भोला सिंह यांचे निधन; दिल्लीच्या राम मनोहर लोहिया इस्पितळात केले होते दाखल.\nट्रेनने लोकांना उडवलं आणि सिद्धूंच्या पत्नी नवजोत कौर गाडीत बसून घरी निघून गेल्या, प्रत्यक्षदर्शींचा आरोप\nपंजाब - अमृतसर येथे रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना पंजाब सरकारकडून 5 लाख रुपयांची मदत जाहीर\nनवी दिल्ली - अमृतसर येथील रेल्वे दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले दु:ख व्यक्त\nआदिलाबाद : नागपूरहून निघालेल्या कारमध्ये दहा कोटींची रोकड जप्त\nअमृतसर (पंजाब) - रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या भीषण रेल्वे अपघातात 50 जाणांचा मृत्यू, पोलिसांची माहिती\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\nऔरंगाबाद - डोक्यात दगड घालून कविता अशोक जाधव या महिलेचा खून, हर्सूल भागातील घटना\nनाशिक - नाशिक मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये वादावादी\nमुंबई - मुंबई विमानतळावर 21 लाख 52 हजार रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर जप्त, सीआयएसएफची कारवाई\nनागपूर - गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमदार निवासावर चढून आंदोलन, अधिग्रहित जमिनीचा मोबदला देण्याची मागणी\nनंदुरबार- जि.प.समाज कल्याण अधिकारी सतिश वळवी यांना कार्यालयात 20 हजाराची लाच घेताना अटक\nAll post in लाइव न्यूज़\nमल्टिस्टार चित्रपटांचे सुपरहिट कलेक्शन\nअशी ही बनवाबनवी... धूमधडाका... धडाकेबाज... झपाटलेला... आयत्या घरात घरोबा या ऐंशी-नव्वदच्या दशकातील सिनेमांमध्ये अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर\nअशी ही बनवाबनवी... धूमधडाका... धडाकेबाज... झपाटलेला... आयत्या घरात घरोबा या ऐंशी-नव्वदच्या दशकातील सिनेमांमध्ये अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर, महेश कोठारे या स्टार कलाकारांनी एकत्र येऊन मराठी चित्रपटसृष्टीमध्ये खऱ्या अर्थाने मल्टिस्टार सिनेमांचा पायंडा घातला. या कलाकारांना एका सिनेमामध्ये एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असायचे आणि फक्त यांच्या नावावरच सिनेमे सुपरहिट होऊन जायचे. आजही मल्टिस्टार सिनेमांची क्रेझ युथमध्ये पाहायला मिळत असून, एका सिनेमात अनेक स्टार्स दिसत असल्याने अशा सिनेमांना आपसूकच जास्त हिट्स मिळतात. दुनियादारी, क्लासमेट्स, हायवे, नटरंग, झेंडा, फक्त लढ म्हणा, तू ही रे, प्यारवाली लव स्टोरी, पोश्टर गर्ल, कट्यार काळजात घुसली, अशा अनेक मल्टिस्टार सिनेमांना प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले अन् त्यांचे बॉक्स आॅफिस कलेक्शन सुपरहिट ठरले.\nनटसम्राट - कुणी घर देता का घर, या एका डायलॉगसाठी नटसम्राट नाटक पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी महेश मांजरेकर यांनी नटसम्राटला मोठ्या पडद्यावर आणले. नाना पाटेकर यांनीदेखील गणपतराव बेलवलकर म्हणजेच अप्पांची भूमिका जीव ओतून पडद्यावर जिवंत केली. नटसम्राटला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले अन् चित्रपट सुपरहिट झाला. नाना पाटेकर, मेधा मांजरेकर, विक्रम गोखले, सुनील बर्वे, मृण्मयी देशपांडे, नेहा पेंडसे, अजित परब या कलाकारांनी नटसम्राटमध्ये दर्जेदार भूमिका साकारल्या होत्या. १ जानेवारी २०१६ रोजी प्रदर्शित झालेल्या नटसम्राटने वर्षाच्या सुरुवातीलाच दणक्यात बार उडवून दिला अन् आतापर्यंतची सर्वात जास्त ४० करोड एवढी कमाई करून मराठी चित्रपटसृष्टीत रेकॉर्ड केले आहे.\nकट्यार काळजात घुसली - कट्यार काळजात घुसली या नाटकानंतर सुबोध भावे यांनी कट्यारसारख्या अभिजात कलाकृतीला मोठ्या पडद्यावर साकारण्याचे आव्हान घेतले अन् ही भव्यदिव्य कलाकृती मराठी चित्रपटाच्या इतिहासात अजरामर होऊन गेली. कट्यारला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. शंकर महादेवन, सचिन पिळगावकर यांच्या आवाजाची जादू प्रेक्षकांच्या मनावर चढली अन् या क्लासिकल गाण्यांना तरुणांनीदेखील तितकेच पसंत केले.\nसुबोध भावे, सचिन पिळगावकर, शंकर महादेवन, अमृता खानविलकर, मृण्मयी देशपांडे या कलाकारांनी दर्जेदार अभिनय साकारून कट्यारला अनेक पुरस्कारही मिळवून दिले. थिएटर्सच्या बाहेर हाऊसफुल्लच्या पाट्या झळकावलेल्या या चित्रपटाचे बॉक्स आॅफिस कलेक्शन ३० करोड रुपये आहे.\nक्लासमेट्स - आजच्या युथला अधिक भावणारा अन् त्यांच्या जवळ जाणारा विषय म्हणजे फ्रेंडशिप. ‘दुनियादारी’नंतर कॉलेजमधील मित्रांच्या लाइफवर प्रकाश टाकणारा क्लासमेट्स हा सिनेमा १६ जानेवारी २०१५ रोजी प्रदर्शित झाला़ अन् कॉलेजियन्सनी या चित्रपटाला थम्प्सअप देऊन सुपरहिट केला. सई ताम्हणकर, अंकुश चौधरी, सोनाली कुलकर्णी, सुशांत शेलार, सिद्धार्थ चांदेकर, सचित पाटील, सुयश टिळक या कलाकारांनी कॉलेज तरुणांच्या भूमिका साकारून युथला अ‍ॅट्रॅक्ट केले़ आदित्य सरपोतदार दिग्दर्शित अन् क्षितिज पटवर्धन यांच्या लेखणीतून साकारलेला हा सिनेमा प्रेक्षकांना थेट अपील झाला. क्सासमेटचे टोटल बजेट ५ करोड असून, या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर २१ करोडचा गल्ला जमविला आहे.\nदुनियादारी - मित्रांमधील दोस्ती दाखविणारा अन् कट्ट्यांवरच्या मुलांपासून सगळ्यांना आपलेसे करणारा सिनेमा म्हणजे दुनियादारी. कॉलेजमधील मित्रांची कथा रंगविणारा हा चित्रपट प्रत्येक मुलाला आपलासा वाटतो. सई ताम्हणकर, स्वप्निल जोशी, अंकुश चौधरी, ऊर्मिला कोठारे, जितेंद्र जोशी, सुशांत शेलार या कलाकारांनी त्यांच्या अभिनयाने अन् डायलॉगबाजीने दुनियादारीला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले होते. सुहास शिरवाळकरांच्या कादंबरीवरून काढलेला हा सिनेमा थेट प्रेक्षकांना अपील होतो. संजय जाधव दिग्दर्शित हा सिनेमा १९ जुलै २०१३ रोजी प्रदर्शित झाला अन् पाहता पाहता या सिनेमाने सारे रेकॉर्ड्स ब्रेक केले. ५ करोडच्या बजेटमध्ये तयार झालेल्या दुनियादारीने बॉक्स आॅफिसवर ३० करोड कमाई केली आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nमराठमोळे विनोदी अभिनेते संतोष मयेकर यांचे हृदयविकाराच्या झटक्यानं निधन\nभारतात गांजा वैध करा, अभिनेता उदय चोप्राचे ट्वीट\nसयाजी शिंदे यंदाच्या दया पवार स्मृती पुरस्कारांचे मानकरी\nदिलीप कुमार यांच्या प्रकृतीत सुधारणा\n हॉटेलमध्ये मृतावस्थेत सापडली 'ही' अभिनेत्री\nVideo : ...म्हणून मला बॉलिवूडमध्ये काम मिळत नाही - मिलिंद सोमण\nशिर्डीसबरीमाला मंदिरमीटूसनी देओलइंधन दरवाढप्रो कबड्डी लीगसुशांत सिंग रजपूतनवरात्रीतितली चक्रीवादळडोनाल्ड ट्रम्प\nविक्रमवीर विराट; कोहलीचे 'हे' एक डझन विक्रम सांगतात त्याची महानता\nPHOTO बॉलिवूडच्या कलाकारांनी लावली दुर्गा पूजेला हजेरी\nजॅकलिन, स्मृती इराणी, आमीरचं नाव बदललं; 'प्रयागराज'नंतरही योगींचा नामांतराचा धडाका\nपरिणीती चोप्राचे 'हे' इंडो-वेस्टर्न लूक्स तुम्हाला देतील परफेक्ट लूक\nमुंबईतील 'या' ठिकाणी स्वस्त आणि मस्त शॉपिंगचा आनंद लुटा\nलहानपणी टॉप, मात्र मोठेपणी फ्लॉप आठवतात का 'हे' कलाकार\n'या' घरगुती वस्तुंचा तुम्ही चुकीच्या पद्धतीने वापर करताय\nदसरा मेळाव्यामुळे शिवाजी पार्क भगवामय\nनागपुरातील विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यातील क्षणचित्रे\nवेगाने वजन कमी करण्यासाठी नारळाचं पाणी; जाणून घ्या कसे\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nतिरंगा फडकला आणि डोळे पाणावले सांगतोय मिस्टर आशिया सुनीत जाधव\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nअष्टमीला कोल्हापूरची अंबाबाई महिषासुरमर्दिनीच्या रूपात\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nMeToo बद्दल तरुणाईचं म्हणणं काय तरुणाई खुलेपणाने होतेय व्यक्त\nसप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nजोतिबाची पाच पाकळ्यातील बैठी सरदारी पूजा\nस्वबळानंतर शिवसेनेची पाऊले युतीकडे\nमेट्रोच्या कामावरून दोन यंत्रणांमध्ये रंगला वाद\nरावणदहन पाहाणाऱ्या ६१ जणांना रेल्वेने चिरडले\nदुष्काळात महाराष्ट्राला मदतीचा हात देऊ : मोदी\nपावसामुळे मुंबईतील धूलिकणांचे प्रमाण घटले\nमुंबईसह कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्राला पावसाचा इशारा\nमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून डॉलर्स जप्त\nबॉलिवूड स्टार्सच्या व्यवस्थापकाने केला आत्महत्येचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/536983", "date_download": "2018-10-20T00:16:21Z", "digest": "sha1:DLTVC7W7E5VG2DGIXLNYAE75SGPFXFJO", "length": 11157, "nlines": 52, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "आमोणे, न्हावेलीवासियांचा अखेर विजय - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » गोवा » आमोणे, न्हावेलीवासियांचा अखेर विजय\nआमोणे, न्हावेलीवासियांचा अखेर विजय\nसेसाची उद्याची सार्वजनिक सुनावणी रद्द\nआमोणे आणि न्हावेली येथील सेसा गोवाच्या प्रकल्प विस्तारासंबंधी आयोजित करण्यात आलेली सार्वजनिक सुनावणी रद्द करण्यात आल्याचे मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाला प्रशासनातर्फे कळवल्याने आमोणे येथील प्रविर फडते आणि न्हावेली येथील विराज नाईक यांनी सादर केलेली याचिका निकालात काढली आहे. सुनावणी रद्द झाल्याने आमोणे, न्हावेली व कुडणेवासियांचा विजय झाल्याचे याचिकादाराने सांगितले.\nनियोजित प्रकल्पासंबंधी जनतेची बाजू ऐकून घेण्यासाठी न्हावेली येथे सार्वजनिक सुनावणी आयोजित करण्यात आली होती.\nसुनावणी आमोणेत, सुट्टीच्या दिवशी घ्यावी\nदि. 29 व 30 नोव्हेंबर रोजी सदर सुनावणी एकाच ठिकाणी होणार होती. आमोणे येथील प्रकल्पाची सुनावणी आमोणे येथेच हवी तसेच सदर सुनावणी सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी हवी अशी मागणी याचिकादाराने केली होती. प्रविर फडते व इतर 75 जणांनी सादर केलेल्या या याचिकेत आपल्यालाही प्रतिवादी बनवून घ्यावे व न्हावेली प्रकल्पासंबंधी बाजू मांडण्याची संधी द्यावी अशी मागणी करून न्हावेली येथील विराज नाईक व इतरांनी हस्तक्षेपाची याचिका सादर केली होती.\nसार्वजनिक सुट्टीच्या दिवशी सार्वजनिक सुनावणी हवी हे माहीत असुनही गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने मुद्दामहून सुनावणी बुधवार दि. 29 व गुरुवार दि. 30 नोव्हेंबर रोजी ठेवली असून विरोध करणाऱयांनी या सभेला येऊ नये, असा सरकारचा हेतू आहे. जास्तीत जास्त लोकांचा सहभाग होण्याची शक्यता असल्याने सदर सुनावणी सार्वजनिक सुट्टी अथवा रविवारी ठेवण्याची मागणी याचिकेत करण्यात आली होती.\nप्रकल्पाची माहिती दडवण्याचा प्रयत्न\nप्रदूषण नियंत्रण मंडळाने जारी केलेल्या नोटीसवर प्रकल्पासंबंधी पूर्ण तपशील देण्यात आलेला नाही, त्यामुळे कोणता प्रकल्प येणार यावर माहिती दडवून ठेऊन परस्पर प्रकल्पाला ना हरकत देण्याचा सरकाराचा डाव असल्याचा दावा याचिकादाराने केला होता.\nसुनावणीविरुद्ध जिल्हाधिकाऱयांकडे आले अनेक अर्ज\nसदर याचिकेवर सुनावणी झाली तेव्हा याचिकादाराच्या वतीने ऍड. विवेक रॉड्रीग्स यांनी बाजू मांडली तर हस्तक्षेप याचिकादाराच्या वतीने ऍड. निखील पै यांनी बाजू मांडली. सरकारी वकिलांनी बाजू मांडताना उत्तर गोवा जिल्हाधिकाऱयांनी सदर सुनावणी रद्द करण्याचा आदेश दिल्याचे स्पष्ट केले. या सुनावणीला विरोध करणारे अनेक अर्ज जिल्हाधिकाऱयांकडे पोहोचले आहेत. सुनावणी झाल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल त्यासाठी सदर सुनावणी रद्द करण्यात येत असल्याचे यावेळी स्पष्ट केले.\nसार्वजनिक सुट्टीच्या दिवशी सुनावणी व्हायला हवी व ज्या ठिकाणी प्रकल्प येणार आहे, त्याच गावात सुनावणी हवी, अशी मागणी याचिकादाराच्या वकिलांनी केली. सध्याची सुनावणी रद्द झालीच आहे, आता नव्याने सुनावणी सुरु करण्याची प्रक्रिया परत एकदा करावी लागणार आहे. त्यावेळी सरकारने परत तीच चूक केल्यास याचिकादारांना दाद मागण्याची नव्याने संधी असल्याने खंडपीठाने याचिका निकालात काढली.\nआंदोलन उभे करण्यास मनोबल दिल्याने\nदै. तरुण भारतचे अभिनंदन व आभार\nआमोणे, न्हावेली आणि कुडणे तसेच आजूबाजूच्या परिसरात प्रदूषणाने ग्रासलेल्या नागरिकांच्या समस्यांना दै. तरुण भारतने वाचा फोडली व वाढत्या प्रदूषणा विरोधात आंदोलन उभे करण्यास जनतेला मनोबल दिल्याने स्थानिकांनी सार्वजनिकरित्या दै. तरुण भारत, संपादक आणि व्यवस्थापनाचे आभार मानले आहेत. अनेकांनी कार्यालयात फोन करून दै. तरुण भारतच्या भूमिकेची प्रशंसाही केली. म्हादई सारखा प्रश्न तसेच आमोणे न्हावेली प्रदूषणासारखे जनहिताचे विषय लावून धरल्याबद्दल अनेकांनी तरुण भारतचे अभिनंदन केले.\nभाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहांचा गोव्यात सत्कार\nहॉटेलच्या तिसऱया मजल्यावरून उडी मारुन महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न\nरोजगार संधी, सेवांच्या लाभासाठी एनसीएस पोर्टलवर नोंदणीचे करा\n2023 पर्यंत गोवा रेबिज मुक्त\nसंशोधकांनी अनुभवली ‘तिलारी’ची समृद्धी\nनिरवडेत वीज पडून तरुण ठार\nप्रचंड गडगडाटाने कुडाळ हादरले\nमालवणात ‘स्वस्थ भारत’ सायकल रॅलीचे स्वागत\nकुडाळला कीर्तन महोत्सवास प्रारंभ\nआश्वासनांच्या कात्रणांचे लवकरच प्रदर्शन\nचैतन्यमय वातावरणात दौडीची यशस्वी सांगता\nशिलंगण मैदानावर सीमोल्लंघन कार्यक्रम\nलढा नाही तर… गुलामीची सवय होईल\nसुहासिनी महिला मंडळातर्फे नवरात्रोत्सव…\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/story-mohammed-siraj-stars-with-five-wickets-haul-in-both-innings-india-a-defeated-south-africa-a-by-an-innings-and-30-runs-in-unofficial-four-day-test/", "date_download": "2018-10-20T00:00:10Z", "digest": "sha1:WDCWSD6IKSZTD4DDR73JJYKBTT577UIP", "length": 7982, "nlines": 71, "source_domain": "mahasports.co.in", "title": "मोहम्मद सिराजच्या दहा बळींनी उडवली दक्षिण आफ्रिकेची धुळधान", "raw_content": "\nमोहम्मद सिराजच्या दहा बळींनी उडवली दक्षिण आफ्रिकेची धुळधान\nमोहम्मद सिराजच्या दहा बळींनी उडवली दक्षिण आफ्रिकेची धुळधान\nबेंगलोर | गोलंदाजांनी केलेल्या जबरदस्त कामगिरीच्या जोरावर भारतीय अ संघाने दक्षिण आफ्रिका अ संघाला पहिल्या अनाधिकृत कसोटी सामन्यात एक डाव आणि ३० धावांनी पराभूत केले.\nएम. चिन्नस्वामी मैदानावर झालेल्या या कसोटी सामन्यात भारताच्या मोहम्मद सिराज पहिल्या डावाप्रमाणे दुसऱ्या डावातही पाच बळी मिळवत विजयाचा शिल्पकार ठरला.\nसिराजने पहिल्या डावात ५६ धावात पाच तर दुसऱ्या डावात ७३ धावात ५ बळी मिळवत अविश्वसनीय कामगिरी केली.\nदक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात सर्वबाद २४६ धावा केल्या होत्या.\nतर भारताने पहिल्या डाव सलामीवीर मयांक अगरवालच्या २२० धावा आणि पृथ्वी शॉच्या १३६ धावांच्या जिवावर ८ बाद ५८४ वर घोषित करत, ३३८ धावांची आघाडी मिळवली होती.\nसामन्याच्या चौथ्या दिवशी भारताने दक्षिण आफ्रिकेला ३०८ धावांवर सर्वबाद करत ३० धावा आणि एका डावाने पराभव केला.\nदक्षिण आफ्रिकेकडून दुसऱ्या डावात रुडी सेकेंडने सर्वाधिक ९४ धावा केल्या.\nदक्षिण आफ्रिका अ पहिला डाव- सर्वबाद २४६\nभारत अ पहिला डाव- ८ बाद ५८४ घोषित\nदक्षिण आफ्रिका अ दुसरा डाव- सर्वबाद ३०८\nक्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.\n-सचिन करु शकतो, तर मी का नाही\n–थोड्याच दिवसात कोहली जगातील महान फलंदाज म्हणून ओळखला जाईल\nISL 2018: मोसमातील पहिल्या महाराष्ट्र डर्बीत मुंबईविरुद्ध पुणे सिटीचा पराभव\nनेमार ज्युनियरने मोडला पेलेंचा हा विक्रम\nVideo: या कामगिरीमुळे रोहित शर्माने पृथ्वी शॉला मिठीच मारली\nऑस्ट्रेलिया पहिल्यांदाच खेळणार या संघाविरुद्ध टी २० सामना\nVideo: तीन दिवसांत क्रिकेटमध्ये झाले तीन विचित्र धावबाद\nटाॅप ३- आज प्रो कबड्डीत होणार हे तीन मोठे पराक्रम\nISL 2018: भेदक मार्सेलिनोच्या पुनरागमनाचे पुणे सिटीला वेध\nएचसीएल आशियाई टेनिस अजिंक्यपद २०१८ स्पर्धेत अव्वल व आंतरराष्ट्रीय खेळाडू झुंजणार\nअखिल भारतीय सुपर सिरीज् टेनिस स्पर्धेत पुण्याच्या राधिका महाजनला दुहेरी मुकुट\nISL 2018: चेन्नईने केली पराभवाची हॅट्ट्रीक\nसलग दुसऱ्या दिवशी क्रिकेटमध्ये ‘कहर’, विचित्र रनआऊटची मालिका सुरुच\nझी महाराष्ट्र कुस्ती दंगलमध्ये ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी खेळणार या टीमकडून\nनागराज मंजूळे आता कुस्तीच्या मैदानात, विकत घेतली झी महाराष्ट्र कुस्ती दंगलमधील ही टीम\nटाॅप ३- प्रो कबड्डीच्या ६व्या हंगामात ५०पेक्षा जास्त गुण घेणारे ३ खेळाडू\nटीम इंडीयाने गाठली आहे या पाच देशांविरुद्ध वनडे सामन्यांची शंभरी\nक्रिकेटपटू दिपक चहरच्या घरी चोरीचा प्रयत्न करणाऱ्या सहा जणांना अटक\nविराटने डिजाईन केलेल्या शूजची अशी आहे किमंत\nपुण्यात होणाऱ्या कबड्डी, क्रिकेट सामन्यांचे असे आहेत तिकीट दर\nभारत-विंडीज यांच्यातील चौथ्या वनडेच्या तिकीट विक्रीला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार\nकपिल देव, अनिल कुंबळेला मागे टाकत रविंद्र जडेजा करणार मोठा पराक्रम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikiquote.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%A8_%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97", "date_download": "2018-10-19T23:49:19Z", "digest": "sha1:TLH4N7LD6F7PA4Q5TCN2R72IUE5CT64V", "length": 2209, "nlines": 43, "source_domain": "mr.wikiquote.org", "title": "न वापरलेले वर्ग - Wikiquote", "raw_content": "\nखालील माहिती सयीमधील (कॅशे) आहे व ती १३:०३, १९ ऑक्टोबर २०१८ पर्यंत अद्ययावत् आहे. जास्तीतजास्त ५,००० प्रतिफळे सयीमध्ये असतात.\nखालील वर्ग पाने अस्तित्वात आहेत पण कोणतेही लेख किंवा वर्ग त्यांचा वापर करत नाहीत.\nखाली #१ ते #२ पर्यंतच्या कक्षेतील २ निकाल दाखविले आहेत.\nपहा (मागील ५० | पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nपहा (मागील ५० | पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/37707", "date_download": "2018-10-20T00:53:54Z", "digest": "sha1:26NZZMHPUFTRKV6WSQBHWGMWXKMASKXG", "length": 14320, "nlines": 94, "source_domain": "www.maayboli.com", "title": "\"गुंता\" | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /\"गुंता\"\nलिखाणाची पण एक गम्मत असते. लिहावेसे वाटते तेव्हा लिहायला समोर काहीच नसते. किवा लिहिण्याची परिस्थिती नसून ड्रायव्हिंग किवा अशी काहीशी अस्थिर अवस्था असते. डोक्यात विचारांचे थवेच्या थवे उडू लागतात. एका मागोमाग एक.. लयबद्ध .. शिस्तीने. एखाद्या उघड्या खिडकीतून कोणा काळाचे प्रतिबिंब उमटते. गुंतता- गुंतता विचारांचे विषयवार लेखन करावेसे वाटते. परंतु लिखाण होत नाही. लिखाण होणार नाही हे पुर्वानुभ्वे लक्षात घेता ; हे लक्षात आले असल्याचेही नमूद करण्याची नोंद मन घेते. आणि पुन्हा विचार ..आणि पुन्हा एक \" गुंता \"\nमाझ्या एक पेशंट सांगायच्या ; रोज संध्याकाळी आणि हटकून रविवारीच शिंका येतात. विचारांचे देखील असेच असावे. विचारांची शिंक रोज रात्री झोपताना येतेच आणि झोपेची तल्लफ भल्यामोठ्या मौषा रजित विचारांची उब अनुभवते.\nगुंता हा मनुष्य जीवनाचा वगरे म्हणण्यापेक्षा रोजच्या रुटीन चाच भाग आहे असे म्हणावे लागेल. हवी ती गोष्ट , शक्य असलेली गोष्ट प्रत्यक्षात येताना दिसत नाही. हव्या त्या वेळेस हवे तसे वागता-बोलता येत नाही. अशापासून ते अनंत पराकोटीच्या तीव्रतेचा गुंता असू शकतो. आणि गम्मत म्हणजे गुंता नाही असे समजणार्यांची गुंता होण्यास सुरुवात झालेली असते हे जाणावे. प्रत्येक जण गुंतत जातो ; \" आपल्या \" गोष्टी शोधायला. माझे प्रोफेशन , शरीर शास्त्र सांगते कि शरीरात कमतरता किवा आभाव असणार्या गोष्टी शिरीरल्या हव्याशा वाटू लागतात. आजच्या भाषेत त्याला क्रेव्हिंग म्हणावे. लहान मुले / बालान्तिनीने तांदूळआतले खडे खावेत ; किवा पाटीवरची पेन्सिल खावी तसेच हे. मन धावत असते \" आपल्या \" हव्याशा गोष्टी मिळविण्यासाठी.\nपूर्वी \"आपल्या\" गोष्टी आणि आपले व्यक्तिगत आयुष्य यांचा मेळ बसे. हे वाक्य आज अगदीच खोटे म्हणता येणार नाही. मात्र नाण्याच्या चांगल्या वाईट बाजू प्रमाणे यातील काही गोष्टीच्या अतिरेकीप्नामुळे वा इतर कारणांमुळे आज याच \"आपल्या\" गोष्टींचा मेळ आजकाल व्यायसायिक आयुष्याशी लागतो. कधीतरी एकत्र येणे , जेवणावळी , मेजवान्या , पार्ट्या यांची निमित्ते बदलत गेली. पुन्हा एकदा तोच मुद्दा - पर्सनल लीफ मधली स्पेस वाढवून माणूस सोशल होऊ लागला. तसा प्रयत्न करू लागला. सोशल लीफ वाढताना माणूस अधिकाधिक खुजा आणि एकाकी होऊ लागला. एकाच प्याला - रोज होऊ लागला.( ह्याला सोशल होण्याची लक्षणे म्हणतात\nवाळू किवा रेती दाबल्यावर सुटावी अशी प्रत्येक नाती (..ओह \"Contacts \" म्हणायचे हो \"Contacts \" म्हणायचे हो )विश्वाचा दाब पडतच मुठीतून काहीसे निसटू लागले. समाजासमोर दाखविण्यासाठी किवा काहींना आपला \" अहं \" जपण्यासाठी असे काहीसे गुंतागुंतीने वागावे लागले. भावनिक गुंतागुंत बाजूला ठवून व्यावहारिक म्हणविणारे सोशल होण्यासाठी अधिकाधिक आत्मकेंद्री होवून \" स्व\" मध्ये गुरफटले. झाले का ते \"सोशल\".... \nअहम आणि प्रथमा विभक्ती च्या ग्रहणामुळे माणसे सोशल होत दुरावू लागली. हक्काची अनु , जी भोंडल्या पासून ते आत्याच्या जावेच्या मुलाच्या मुंजीत सुद्धा आपल्या बरोबर असायची... ती अनु कुठेतरी लुप्त होऊन गेली. चौकोनी कुटुंबातल्या चौघांचे चार मोबाईल जास्त जवळचे झाले. पण हक्काने , अगदी कोणताही विचार न करता काहीसे हसू-रडू शेअर करायला Contact List शोधून तरी कोणी सापडेल का ह्याचे उत्तर देणे जरा कठीणच \nखूप नैराश्यवादी किवा विरोधीप्क्षासारखे लिहिण्याचा उद्देश नव्हे. पण घरातला सौवाद खजा होत मूक करणारा सोशलपणा सध्या तरी प्रकर्षाने दिसतो आहे. परंतु खर्या अर्थाने सोशल, माणसे जोडून-जपणारी माणसेही आहेत. अनेकांच्या आयुष्यात असतील पण ती ओळखण्याची नैतिक जबाबदारी ओळखून वागणे , हा यामागील उद्देश. प्रगती केवळ पैशात तोलता येत नाही. माणूस म्हणून झालेली प्रगती आपण ओळखणे , आणि पुढच्या पिढीला अशा प्रकारचे एक्स्पोजर मिळणे काळाआड जाऊ नये यासाठी डोळसपणे सोशल होणे गरजेचे आहे. ज्याने - त्याने आपली आवड , गरज, उपयुक्तता , मानसिक लवचिकता जोखून स्वतःसाठी उपयुक्त ठरेल अशा प्रकारे सोशल ठरणे म्हण्त्वाचे.\nसोशल साईट ला addict होणे, डिप्रेशन येणे , एकटे वाटणे, बोर होणे, सकारात्मक विचार्न्सार्नीचा आभाव , स्वतःच्या समस्यांची तीव्रता अधिक वाटणे, निराशावाद या सार्यांचे मूळ अनेकदा आपल्या सहज लक्षात येण्यापेक्षा काहीसे वेगळेही असू शकते. विरंगुळा हा गुन्हा नाही. पण \"गुंता\" फार वाईट. गुंतागूंत ....ते फक्त एक मानसिक Cycle नव्हे....It's a complicated \"Web\"....\nह्या गुंत्याची ऊकल वॅकोवस्कीजनी (आणि त्यांच्याही आधी कोण्या महंताने) फार सोपी करून सांगितली आहे.\nहे रिअलायझेशन झाले की मन भोंडल्यातही अडकून रहात नाही की फसव्या फेसबूक, पार्ट्या आणि गॅदरिंगमधल्या फसव्या सोशल जगण्यातही . त्याला त्याचे 'असणे' समजत राहिले की एखादी किंवा हजारो गोष्टींच्या नसण्याने काही फरक पडत नाही.\nमॅट्रिक्सचे संवाद (खास करून ,मॉर्फिअस-नीओ आणि नीओ-ऑर्रॅकल मधले) ह्या गुंत्यामाचं तत्त्वज्ञान फार सोप्या पद्धतीने सांगू पाहतात.\nआपण आपला मॉर्फिअस आणि आपली ऑर्रॅकल शोधत रहावेत. (मी तरी शोधतो आहे ) ते कदाचित एकच व्यक्ती नसून अनेक असतील, कदाचित व्यक्तीही नसतील नुसत्याच घटना किंवा प्रसंगही असतील.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://ahmednagari.blogspot.com/2012/05/blog-post_161.html", "date_download": "2018-10-20T00:30:56Z", "digest": "sha1:S76HGUQNAPMDVEHGIQMEYA5MUVAC3M74", "length": 4427, "nlines": 35, "source_domain": "ahmednagari.blogspot.com", "title": "अहमदनगरी / Ahmednagar: ६.बागरोजा / Bagroja", "raw_content": "\nअहमदनगर शहराची स्थापना करणारा अहमद निजामशहा सीना नदीकाठी उभ्या असलेल्या या वस्तुत चिरशांती घेत आहे. या घुमटाकृती इमारतीभोवती दहा फुट उंचीचा कोट आहे. पूर्वी या परिसरात उद्यान होते, आता तेथे शेती केली जाते. बादशाह आणि त्याच्या पत्नीची कबर असलेल्या या वस्तूच्या घुमटाच्या आत, तसेच बाहेरच्या भिंतीवर सुंदर नक्षीकाम असून त्यावर कुराणातील वाचणे कोरण्यात आली आहे.बाहेरच्या बाजूस चौरसात व वर्तुळात वेगवेगळया प्रकारच्या भौमितिक रचना कोरण्यात आलेल्या आहेत.\nघुमटाच्या मध्यभागी एक झरोका असून दिवसा सूर्याची व रात्री चांदण्यांची किरणे बरोबर बादशाह च्या कबरीवर पडतात.त्यावेळच्या रीतीरिवाजाप्रमाणे मुल कबरी तळघरात असाव्यात पण तेथे जायला रस्ताच नाही बगरोजाच्या आवारात बुऱ्हाण निजामशाह च्या पदरी असलेल्या व ज्याने निजामशाही ला शिया पंथीय बनवले तो शहा ताहीर व राज घराण्यातील इतर अनेक महत्वाच्या व्यक्तींच्या कबरी आहेत. मात्र अहमद निजामशहा वगळता इतर महत्वाच्या व्यक्तींची शव नंतर इराकमधील करबला येथे दफन करण्यात आली. या वस्तूकडे जाण्यासाठी साताळकर रुग्णालयाच्या बाजूने पायवाट आहे.\nकटाप्पाने बाहुबलीला का मारले..\nमहाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास / The History of Maharashtra.....\nहरिश्चंद्रगड किल्ला / Harishchandragad Fort\nफेसबुक वर लाईक करा\nया ब्लॉग चा शोध घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-story-marathi-management-practices-improve-milk-quality-12417", "date_download": "2018-10-20T00:38:24Z", "digest": "sha1:3HM3NOSGKU2JO3SZY42BFXDEIUBDOLS3", "length": 21916, "nlines": 179, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture story in marathi, Management Practices to improve Milk Quality | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nदूध गुणवत्ता वाढीसाठी उपाययोजना\nदूध गुणवत्ता वाढीसाठी उपाययोजना\nबुधवार, 26 सप्टेंबर 2018\nदुधातील फॅट (स्निग्धांश) व एसएनएफ (स्निग्धेतर घनघटक) या घटकांचे प्रमाण कमी असल्यामुळे दुधाला कमी दर मिळतो व दुग्धव्यवसाय तोट्याचा होतो. म्हणून प्रत्येक दूध उत्पादकाने दुधातील या घटकांचे प्रमाण वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील असणे आवश्यक आहे.\nदुधाला दिला जाणारा दर हा त्यातील फॅट (स्निग्धांश) व एसएनएफ (स्निग्धेतर घनघटक) यांच्या प्रमाणानुसार दिला जातो. त्यामुळे दुधात या घटकांचे प्रमाण जितके अधिक तितका दुधाला जास्त दर मिळतो.\nदुधातील फॅट (स्निग्धांश) व एसएनएफ (स्निग्धेतर घनघटक) या घटकांचे प्रमाण कमी असल्यामुळे दुधाला कमी दर मिळतो व दुग्धव्यवसाय तोट्याचा होतो. म्हणून प्रत्येक दूध उत्पादकाने दुधातील या घटकांचे प्रमाण वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील असणे आवश्यक आहे.\nदुधाला दिला जाणारा दर हा त्यातील फॅट (स्निग्धांश) व एसएनएफ (स्निग्धेतर घनघटक) यांच्या प्रमाणानुसार दिला जातो. त्यामुळे दुधात या घटकांचे प्रमाण जितके अधिक तितका दुधाला जास्त दर मिळतो.\nदूध हे पाणी व घनघटक यापासून बनलेले असते. गायीच्या दुधात साधारणत: ८७ टक्के पाणी व १३ टक्के घनघटक असतात.\nघन घटकामध्ये स्निग्धांशाचे प्रमाण साधारणत: ३.५ ते ४ टक्के असते व उर्वरित ८.५ ते ९ टक्के स्निग्धेतर घनघटक असतात.\nस्निग्धेतर घनघटकामध्ये प्रथिने, दुग्धशर्करा (लॅक्टोज), खनिजे व जीवनसत्वे यांचा समावेश असतो. जनावराला जो आहार दिला जातो त्याचे पचनसंस्थेत पचन होते. त्यातील घटक रक्तात शोषले जातात.\nरक्त कासेतून फिरत असताना कासेतील पेशी दूध निर्मितीसाठी आवश्यक घटक रक्तातून घेतात व दुधाची निर्मिती करतात. त्यामुळे जनावरास ज्या दर्जाचा आहार दिला जातो, त्यानुसार उत्पादित दुधातील घटकांचे प्रमाण अवलंबून असते. त्याचबरोबर आहारातील घटक व त्यांचे प्रमाण, आहार देण्याची पद्धत, आहाराचे पचन, जनावराचे शारीरिक व मानसिक आरोग्य, वातावरण, ऋतू, गोठा, धारा काढण्याची पद्धत, गाभण जनावरांचे गाभण काळातील शेवटच्या दोन - तीन महिन्यातील व्यवस्थापन या बाबीसुद्धा दुधातील घटकांचे प्रमाण ठरविण्यास कारणीभूत असतात.\nदुधातील फॅट व एसएनएफ वाढीसाठी उपाययोजना\nवर्षातून चार वेळेस सर्व जनावरांचे जंतनिर्मूलन करावे, त्यामुळे पचलेले सर्व अन्नघटक जनावरास उपलब्ध होतील\nजनावरांना रोज संतुलित आहार द्यावा.\n४०० किलो वजनाच्या दुभत्या गायीस एका दिवसाला २० ते २५ किलो हिरवी एकदल वैरण किंवा मुरघास (उदा. मका, संकरीत नेपिअर, कडवळ, बाजरी, न्युट्रीफीड, शुगरग्रेझ), ७ ते १० किलो हिरवी द्विदल वैरण (उदा. घास, बरसीम, शेवरी, चवळी) व ४ ते ५ किलो वाळलेळी वैंरण सकाळी व संध्याकाळी द्यावी. एकदल वैरणीचा मुरघास केल्यास अधिक फायदेशीर असतो.\nदूध उत्पादनाच्या प्रमाणात पशुखाद्य कोरडे द्यावे (१ लिटर दुधासाठी ३०० ते ४०० ग्रॅम)\nदूध उत्पादनाच्या प्रमाणात खनिज मिश्रण द्यावे (१० लिटर दुधासाठी ५० ग्रॅम व त्यापुढील प्रत्येक लिटरसाठी ५ ग्रॅम)\nहिरवी व वाळलेली वैरण कुट्टी करून एकत्र द्यावी. वाळलेल्या वैरणीमुळे हिरव्या वैरणीचे पचन व्यवस्थित होते व दुधाची गुणवत्ता सुधारते\nपुरेशी वैरण दिवसातून दोनदा (सकाळी व संध्याकाळी) गव्हाणीत द्यावी म्हणजे मधल्या काळात जनावरास रवंथ करण्यास पुरेसा वेळ मिळेल व अन्नपचन चांगले होईल.\nकोरडा चारा उपलब्ध नसल्यास हिरवी वैरण कापल्यानंतर सुकवावी व दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी खाऊ घालावी म्हणजे तिच्यातील पाण्याचे प्रमाण कमी होईल\nधारा काढण्याच्या वेळेस सुरवातीला वासराला दूध पाजावे किंवा शक्यतो संपूर्ण दूध काढल्यानंतर भांड्यात दूध पाजावे.\nकासेतील सुरवातीच्या दुधात फॅट कमी (१ टक्के) व शेवटच्या दुधात फॅट जास्त (१० टक्के) असते\nधारा काढण्याच्या वेळेत सारखे अंतर असावे (उदा. सकाळी ६.०० वाजता व सायंकाळी ६.०० वाजता)\nप्रसूतीनंतर प्रथम चार महिन्यांच्या कालावधीत दहा लिटरपेक्षा जास्त दूध देणाऱ्या गायीला बायपास फॅट १०० ग्रॅम प्रतिदिन खाऊ घालावे.\nअॅसिडॉसीसवर उपाय म्हणून पशुवैद्यकाच्या सल्ल्याने खायचा सोडा व यीस्ट कल्चर द्यावे.\nपिण्यासाठी योग्य व स्वच्छ पाण्याची २४ तास सोय करावी.\nवेळापत्रकानुसार जनावराचे विविध आजारांविरुद्ध लसीकरण करावे.\nगोठामुक्त संचार पद्धतीचा असाव.\nउन्हाळ्यात गोठ्यात पंखे व फॉगर लावून तापमान कमी करावे.\nहिवाळ्यात थंड वाऱ्यापासून संरक्षण करण्यासाठी गोठ्याच्या कडेने शेडनेट लावावे.\nशेड हवेशीर असावे व छताची उंची किमान ८ फूट असावी.\nजनावरे आनंदी राहतील अशी काळजी घ्यावी.\nगाभण, आटलेल्या गायीला रोज ५० ग्रॅम खनिज मिश्रण व दीड ते दोन किलो पशुखाद्द्य द्यावे.\nज्या गायीच्या दुधात फॅट/ एसएनएफ चे प्रमाण कमी आहे अशा गायीपासून पैदास करतांना अधिक फॅट / एसएनएफ चे गुण असलेल्या वळूच्या रेतमात्रेचा वापर करून कृत्रिम रेतन करावे त्यामुळे पुढच्या पिढीतील जनावरांच्या दुधात फॅट / एसएनएफचे प्रमाण वाढेल.\nसंपर्क ः डॉ. भाऊसाहेब गुंड, ९८२२२७०७६१\n(प्रशिक्षण केंद्र प्रमुख, प्रभात डेअरी लि., श्रीरामपूर, जि. नगर)\nदूध आरोग्य health वैरण पशुखाद्य लसीकरण vaccination\nभाजीपाला पिकांची रोपवाटिका तयार करताना\nभाजीपाला पिकांची रोपवाटिका करताना योग्य ती काळजी घेतल्यास पुनर्लागवडीनंतरच्या काळातील अने\nपुण्यात फुलांची ७ काेटींची उलाढाल\nपुणे ः फूल उत्पादक शेतकऱ्यांची भिस्त असणाऱ्या नवरात्र आणि दसऱ्याला विशेष मागणी असलेल्या झ\nकशी टिकेल पांढऱ्या सोन्याची झळाळी\nराज्यात कापूस वेचणीला सुरवात होऊन दसऱ्याच्या मुहूर्तावर बऱ्याच शेतकऱ्यांनी विक्रीही चालू\nपरभणीत फ्लाॅवर प्रतिक्विंटल २००० ते २५०० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nवनस्पतीतील संजीवकांमुळे अवकाशातही उत्पादन घेणे...\nपोषक घटकांची कमतरता आणि गुरुत्वाकर्षण कमी असणे या दोन कारणांमुळे चंद्र किंवा अन्य ग्रहांव\nमुरघास : चाराटंचाईवर उत्तम पर्यायउन्हाळ्यामध्ये किंवा चारा तुटीच्या काळात...\nउष्ण वातावरणात सांभाळा जनावरांनाअचानक वाढणाऱ्या उष्णतेमुळे जनावरांची अधिक काळजी...\nआरोग्यदायी कडधान्य चिप्सतेलकट बटाटा चिप्सचे प्रमाण बाजारपेठेमध्ये वेगाने...\nरेशीम कीटकांवर दिसतोय उझी माशीचा...सध्याच्या काळात पुणे, सातारा, लातूर, सोलापूर,...\nदुधाळ जनावरांतील खुरांच्या आजाराचे...खुरांची योग्य काळजी व अचूक व्यवस्थापन यांमुळे...\nकृषी व्यवसाय, उद्योगाकरिता व्यवहार्यता...कृषी व्यवसाय किंवा उद्योगामध्ये अपेक्षित उत्पन्न...\nजनावरांसाठी पशुखाद्यापासून पोषक फीड...उत्पादन, उत्पादनकाळ, गाभणकाळ या बाबींचा विचार...\nपोटफुगीपासून वाचवा जनावरांनाहिरव्या चाऱ्याचे अतिप्रमाणात सेवन केल्यामुळे...\nवासरांमधील संसर्गजन्य अतिसारवासरांमधील अतिसार हा अनेक रोगांशी संबंधित आजाराची...\nरेबीज रोगाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची...पिसाळलेला कुत्रा चावल्यामुळे होणारा रेबीज या...\nदूध गुणवत्ता वाढीसाठी उपाययोजनादुधातील फॅट (स्निग्धांश) व एसएनएफ (स्निग्धेतर...\nजनावरांच्या कोठीपोटातील आम्लीय अपचनबऱ्याचदा जनावरांमध्ये अन्नपचनाच्या समस्या आढळून...\nपशुसल्ला : काही महत्त्वाच्या उपाययोजनाजनावरांच्या सुदृढ कळपामध्ये रोगराईचे प्रमाण...\nयोग्य प्रजनन व्यवस्थापनातून वाढवा...दुधाळ जनावरांची योग्य देखभाल व योग्य नियोजन...\nदुधातील घटकांवर परिणाम करणारे घटक दुधातील स्निग्ध पदार्थ व एसएनएफ यांच्या...\nदुग्धोत्पादन, प्रजननासाठी खनिज मिश्रणेजनावरांना हिरवा अाणि वाळलेला चारा पुरेशा प्रमाणात...\nटंचाई टाळण्यासाठी चाऱ्याचे नियोजन अावश्...भविष्यातील चाराटंचाईवर मात करण्यासाठी उपलब्ध...\nयोग्य उपचाराने दूर करा मायांग बाहेर...दुधाळ जनावरांतील गायी व म्हशींमध्ये विण्यापूर्वी...\nपोळ्याला घ्या बैलांची काळजीबैलपोळ्यादिवशी बैलांना अंघोळ घातली जाते व त्यांना...\nशेळ्यांच्या अाहारातील झाडपाल्याचे...शेळ्या झाडपाला खूप आवडीनं खातात. त्यामुळे शेतातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/happy-birthday-venkatesh-prasad/", "date_download": "2018-10-20T00:03:37Z", "digest": "sha1:XZTWVJ24LORJ2IUQH3XDAHMNW4YRYV3O", "length": 11120, "nlines": 81, "source_domain": "mahasports.co.in", "title": "वाढदिवस विशेष: माजी वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसाद बद्दल या ५ गोष्टी माहित आहेत का?", "raw_content": "\nवाढदिवस विशेष: माजी वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसाद बद्दल या ५ गोष्टी माहित आहेत का\nवाढदिवस विशेष: माजी वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसाद बद्दल या ५ गोष्टी माहित आहेत का\nआज भारताचा माजी गोलंदाज व्यंकटेश प्रसादचा ४९ वा वाढदिवस. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळताना पाकिस्तानी फलंदाजांसाठी डोकेदुखी ठरलेल्या प्रसादने ३३ कसोटीत ९६ विकेट्स तर १६१ वनडेत १९६ विकेट्स घेतल्या आहेत.\nअशा या भारताच्या वेगवान गोलंदाजाविषयीच्या खास गोष्टी-\n-प्रसादचा जन्म ५ आॅगस्ट १९६९ला कर्नाटकमधील बेंगलोर येथे झाला.\n-त्याचे पूर्ण नाव बापू कृष्णराव वेंकटेश प्रसाद असे आहे.\n-त्याने भारताकडून २ एप्रिल १९९४ रोजी न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. यानंतर २ वर्षांनी जून १९९६ला त्याने भारताच्या कसोटी संघातही स्थान मिळवले.\n-त्याने त्याच्या पहिल्याच कसोटी सामन्यात इंग्लंड विरुद्ध पहिल्या डावात ४ विकेट्स तर दुसऱ्या डावात २ विकेट्स अशा मिळून एकूण ६ विकेट्स मिळवल्या.\n-प्रसाद हा १९९९ साली चेन्नई येथे झालेल्या पाकिस्थान विरुद्धच्या कसोटी सामन्यात दुसऱ्या डावात शून्य धावा देत घेतलेल्या ५ विकेट्ससाठी ओळखला जातो. या डावात त्याने एकूण ३३ धावात घेतलेल्या ६ विकेट्स घेतल्या होत्या.\n-प्रसादला २००० साली अर्जून पुरस्काराने गौरविण्यात आले होते.\n-त्याने भारताचे १९९४ ते २००१ असे ७ वर्षच प्रतिनिधित्व केले आहे. यात त्याला दोन वेळा सामनावीराचा पुरस्कार मिळाला आहे.\n-प्रसादने १९९९ च्या विश्वचषकात पाकिस्तान विरुद्ध अमिर सोहिलची घेतलेली विकेट प्रसिद्ध आहे. सोहिलने बाद होण्याआधीच्या चेंडूवर चौकार मारला होता आणि प्रसादला ज्या बाजूला चौकार मारला तिकडे बॅट दाखवत डिवचले होते. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर प्रसादने त्याला त्रिफळाचीत केले होते.\n-निवृत्तीनंतर मे २००९च्या बांगलादेश दौऱ्यासाठी प्रसादची भारताच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदी निवड झाली होती.\n– त्याने आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचेही गोलंदाजी प्रशिक्षकपद सांभाळले आहे.\n-त्याने २०१४ ला प्रदर्शित झालेल्या सचिन तेंडुलकर अल्ला या कन्नड चित्रपटात काम केले आहे.\n-ते युवा भारतीय संघाच्या निवड समितीचे फेब्रुवारी २०१८ पर्यंत अध्यक्ष होते.\nक्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.\n–भारतीय गोलंदाज म्हणतो मी इंग्लंडमध्ये आनंद लुटायला आलोय\n–बापाने १९८३ ला तर मुलाने २०१८ला टीम इंडीयाला दिला त्रास\n–वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशीप: पीव्ही सिंधूला सलग दुसऱ्यांदा रौप्यपदक\nISL 2018: मोसमातील पहिल्या महाराष्ट्र डर्बीत मुंबईविरुद्ध पुणे सिटीचा पराभव\nनेमार ज्युनियरने मोडला पेलेंचा हा विक्रम\nVideo: या कामगिरीमुळे रोहित शर्माने पृथ्वी शॉला मिठीच मारली\nऑस्ट्रेलिया पहिल्यांदाच खेळणार या संघाविरुद्ध टी २० सामना\nVideo: तीन दिवसांत क्रिकेटमध्ये झाले तीन विचित्र धावबाद\nटाॅप ३- आज प्रो कबड्डीत होणार हे तीन मोठे पराक्रम\nISL 2018: भेदक मार्सेलिनोच्या पुनरागमनाचे पुणे सिटीला वेध\nएचसीएल आशियाई टेनिस अजिंक्यपद २०१८ स्पर्धेत अव्वल व आंतरराष्ट्रीय खेळाडू झुंजणार\nअखिल भारतीय सुपर सिरीज् टेनिस स्पर्धेत पुण्याच्या राधिका महाजनला दुहेरी मुकुट\nISL 2018: चेन्नईने केली पराभवाची हॅट्ट्रीक\nसलग दुसऱ्या दिवशी क्रिकेटमध्ये ‘कहर’, विचित्र रनआऊटची मालिका सुरुच\nझी महाराष्ट्र कुस्ती दंगलमध्ये ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी खेळणार या टीमकडून\nनागराज मंजूळे आता कुस्तीच्या मैदानात, विकत घेतली झी महाराष्ट्र कुस्ती दंगलमधील ही टीम\nटाॅप ३- प्रो कबड्डीच्या ६व्या हंगामात ५०पेक्षा जास्त गुण घेणारे ३ खेळाडू\nटीम इंडीयाने गाठली आहे या पाच देशांविरुद्ध वनडे सामन्यांची शंभरी\nक्रिकेटपटू दिपक चहरच्या घरी चोरीचा प्रयत्न करणाऱ्या सहा जणांना अटक\nविराटने डिजाईन केलेल्या शूजची अशी आहे किमंत\nपुण्यात होणाऱ्या कबड्डी, क्रिकेट सामन्यांचे असे आहेत तिकीट दर\nभारत-विंडीज यांच्यातील चौथ्या वनडेच्या तिकीट विक्रीला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार\nकपिल देव, अनिल कुंबळेला मागे टाकत रविंद्र जडेजा करणार मोठा पराक्रम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/rahul-gandhi-says-pm-modi-anti-dalit-136733", "date_download": "2018-10-20T00:35:16Z", "digest": "sha1:A3BK3BESP52CS5TY3GWKFB7RL5FG44E4", "length": 12382, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "Rahul Gandhi says PM Modi is anti Dalit पंतप्रधान नरेंद्र मोदी दलितविरोधी: राहुल गांधी | eSakal", "raw_content": "\nपंतप्रधान नरेंद्र मोदी दलितविरोधी: राहुल गांधी\nगुरुवार, 9 ऑगस्ट 2018\nनवी दिल्ली: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ही दलितविरोधी विचाराचे आहेत, अशी टीका काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज (गुरुवार) केली. गांधी यांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी काँग्रेस हे संकुचीत वृत्तीचे असल्याचे म्हटले आहे.\nनवी दिल्ली: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ही दलितविरोधी विचाराचे आहेत, अशी टीका काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज (गुरुवार) केली. गांधी यांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी काँग्रेस हे संकुचीत वृत्तीचे असल्याचे म्हटले आहे.\nदिल्लीतील जंतर मंतर येथे एससी एसटी विधेयकासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलेल्या राहुल गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकार हे दलित विरोधी असल्याचे म्हटले. यावेळी त्यांच्यासोबत सीताराम येचुरी उपस्थित होते. गांधी म्हणाले, 'देशभरात दलितांवर अत्याचार होत आहेत. देशात कुठेही दलित अत्याचाराविरोधात बोलावले जाईल, तिथे आपण जाऊ.'\nएससी-एसटी कायदा कमकुवत करण्यासाठी मोदी सरकारच जबाबदार असल्याचा आरोप करताना गांधी म्हणाले, 'पंतप्रधानांचे विचार व धोरणे दलितविरोधी आहेत. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी एक पुस्तक लिहिले होते. त्यात त्यांनी दलितांना स्वच्छता करण्यामधून आनंद मिळतो असा दावा केला होता. जर मोदींना दलितांचे दु:ख माहीत असते तर त्यांची धोरणे नक्कीच वेगळी असती.'\n'सर्वांनी एकजूट होऊन भाजप व संघाच्या विचारांना पराभूत करायचे आहे. त्यांचे विचार द्वेष पसरवणारे आहेत तर काँग्रेस पक्ष प्रेमाने सर्वांना सोबत घेतो. 2019 मध्ये मोदी सरकारचा पराभव अटळ आहे आणि आपण सर्वांनी मिळून त्यांचा पराभत केला पाहिजे,' असेही गांधी म्हणाले.\nअयोध्येतील बाबरी मशीद हिंदुत्ववाद्यांनी जमीनदोस्त केल्यानंतर तेथे न उभारल्या गेलेल्या राममंदिराच्या मुद्याचा ‘सात-बारा’ कोणाचा, या प्रश्‍नावरून २५...\nकोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरण नवलखा, तेलतुंबडे यांना दिलासा\nमुंबई - कोरेगाव-भीमा हिंसाचारप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते गौतम नवलखा आणि आनंद तेलतुंबडे यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला. पुढील...\nराज्यातील चार कोटी व्यक्ती व्यसनाधीन\nमुंबई - राज्यात अंदाजे किमान चार कोटी व्यक्तींना तंबाखू, तपकीर आणि गुटख्यापासून दारू-अमली पदार्थ असे कोणते ना कोणते तरी व्यसन असल्याचा निष्कर्ष...\nअंध शाळेतील पाच मुलांना बेदम मारहाण\nनाशिक - नाशिक- पुणे रोडवरील नासर्डी पुलानजीकच्या सामाजिक न्याय भवनाच्या आवारात असलेल्या शासकीय अंध शाळेतील बाल दिव्यांग मुलांना शाळेच्याच...\nविपरीत परिस्थितीमुळे नरभक्षक झालेल्या ‘अवनी’ या वाघिणीला धरावे किंवा ठार मारावे, या आदेशावरून निर्माण झालेला वाद ‘अवनी’ ताब्यात आल्यावर मिटेल. मात्र...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/57806", "date_download": "2018-10-19T23:51:38Z", "digest": "sha1:3REPOAQ56QTQKBM23E74BPRBRDDYDNTR", "length": 4946, "nlines": 96, "source_domain": "www.maayboli.com", "title": "या विस्कटले जाण्याची सावरण्याला सर नाही | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ / या विस्कटले जाण्याची सावरण्याला सर नाही\nया विस्कटले जाण्याची सावरण्याला सर नाही\nजमिनी-पाण्याइतका ह्यांचा प्रश्न भयंकर नाही\nपक्ष्याना अन वाऱ्याला सीमेचा अडसर नाही \nया अजस्त्र शहरामध्ये चौफेर वाढती वस्ती\nकोणाच्या मनात कोणी बांधू शकले घर नाही\nफोडून उकल करण्याची तू नकोस तसदी घेवू\n'नाही' या शब्दामध्ये कुठले जोडाक्षर नाही\nतू ऐकवलेल्या गझला मनभर आहेत विखुरल्या\nया विस्कटले जाण्याची सावरण्याला सर नाही\nविश्वासाच्या पायावर नात्याचे भविष्य ठरते\nतो आहे तोवर असते, कोसळला तो तर.. नाही\nअर्ध्यात विझवले थोटुक ही पक्की ग्वाही देते...\nतो कैफ तुझ्या ओठांचा झुरक्यात खरेतर नाही \nजोडाक्षर, गझला - सुंदर\nजोडाक्षर, गझला - सुंदर\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://shriharimandiram.org/Branch/index.php?page=1&id=694", "date_download": "2018-10-20T00:59:07Z", "digest": "sha1:OSEDIGISHK65QRSSC2KPDSEEQOS6JAEQ", "length": 1233, "nlines": 18, "source_domain": "shriharimandiram.org", "title": " || परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय ||", "raw_content": "\nआद्य - २ ३ ... अंत्य\nशाखेचे नाव : हाशिवरे\nसेवा प्रमुख : सौ. लक्ष्मी पी. म्हात्रे\nमु. शिरवली, पो. हाशिवरे,\nता. अलिबाग, जि. रायगड. पिन कोड - ४०२२०४.\nउपासना केंद्र : श्री राम मंदिर, मोकळ आळी, हाशिवरे.\nउपासनेविषयी माहिती : दररोज सायंकाळी ६ ते ७\nदर रविवारी सकाळी ८ ते ९ बालोपासना\n© 1981-,परमार्थ निकेतन ट्रस्ट, बेळगांव. सर्व हक्क राखीव.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-shorty-response-group-schemes-dhule-jalgaon-district-12272", "date_download": "2018-10-20T00:43:25Z", "digest": "sha1:PFHSGFZKQTGXVSYRK2PADNJDE4APZ6HJ", "length": 15857, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Shorty response to group schemes in Dhule, Jalgaon district | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nधुळे, जळगाव जिल्ह्यात गटशेती योजनेला अल्प प्रतिसाद\nधुळे, जळगाव जिल्ह्यात गटशेती योजनेला अल्प प्रतिसाद\nगुरुवार, 20 सप्टेंबर 2018\nमागील वर्षी शेतकरी गटाची नोंदणी या योजनेसाठी केली; पण कामच सुरू झालेले नाही. आता नवीन नोंदणीचा लक्ष्यांक आला आहे.\n- प्रकाश पाटील, शेतकरी, पढावद (जि. धुळे)\nजळगाव : गटशेतीला प्रोत्साहन देण्यासंबंधीच्या गटशेती योजनेला खानदेशातील धुळे व जळगावात यंदा प्रतिसादच मिळालेला नाही. मागील वर्षी गट नोंदणीचा लक्ष्यांक दोन्ही जिल्ह्यांमध्ये पूर्ण झाला. यंदा मात्र नोंदणीच केलेली नसल्याचे चित्र आहे.\n२०१७-१८ मध्ये धुळे जिल्ह्यात पाच गटांची गटनोंदणी झाली. जळगावात सहा गटांची नोंदणी पूर्ण झाली. यंदाही धुळ्यात पाच व जळगाव जिल्ह्यात सहा गटांची नोंदणी करण्याचा लक्ष्यांक आहे. परंतु तो अजूनही पूर्ण झालेला नाही. शेतकऱ्यांचा फारसा प्रतिसाद नाही. या योजनेतील काही अटी जाचक आहेत. त्यातच यंदा दुग्ध उत्पादनासंबंधीचा प्रकल्प, आराखडा या योजनेत घेता येणार नाही. कारण दूध धंदा अडचणीत आहे. त्याबाबतचा शासनादेशच जारी झाला आहे. म्हणून दूध उत्पादनाबाबत ज्या शेतकऱ्यांचे प्रस्ताव होते, ते माघारी गेले आहेत.\nमागील वर्षी धुळ्यात पाच गटांची नोंदणी झाली, परंतु कार्यवाही कोणतीच नाही. यंदा नव्या गटांच्या नोंदणीसह योजनेच्या अंमलबजावणीसंबंधी येत्या १५ तारखेला धुळे जिल्हाधिकारी यांनी बैठक बोलावली आहे. या योजनेत सहभागासाठी २० शेतकरी आवश्‍यक आहेत. त्यांच्याकडे १०० एकर क्षेत्र असावे. सर्व २० शेतकरी एकाच गावातील हवेत. त्यांची शेती त्यांच्या गावात किंवा गावानजीकच्या इतर ठिकाणी असावी, असा निकष आहे. नेमके एकाच गावात २० शेतकरी गोळा करणे व १०० एकर शेतीचे उद्दीष्ट साध्य करताना अडचणी येत आहेत. योजनेतून एक कोटीपर्यंतचे अनुदान मिळते. ते चार टप्प्यात दिले जाते. सुरवातीला २० टक्के, नंतर दोन टप्प्यांत प्रत्येकी ३० टक्के व शेवटी सर्व बाबींची मूल्यमापन, पडताळणी, कार्यवाही पाहून २० टक्के अनुदान दिले जाते.\nउपसा सिंचन योजनेला मंजुरी\nया योजनेसंबंधी उपसा सिंचन योजना घेण्यास मंजुरी देण्यात आली आहे. ४२ लाखांपर्यंतचा खर्च त्यातून करता येईल. तलाव, धरण क्षेत्र, नदीवरून जलवाहिनी आणता येणार आहे. या योजनेसाठी आवश्‍यक वीजपुरवठ्याची यंत्रणाही उभारता येणार आहे.\nप्रकाश पाटील जळगाव jangaon गटशेती शेती farming खानदेश धुळे dhule दूध सिंचन धरण\nभाजीपाला पिकांची रोपवाटिका तयार करताना\nभाजीपाला पिकांची रोपवाटिका करताना योग्य ती काळजी घेतल्यास पुनर्लागवडीनंतरच्या काळातील अने\nपुण्यात फुलांची ७ काेटींची उलाढाल\nपुणे ः फूल उत्पादक शेतकऱ्यांची भिस्त असणाऱ्या नवरात्र आणि दसऱ्याला विशेष मागणी असलेल्या झ\nकशी टिकेल पांढऱ्या सोन्याची झळाळी\nराज्यात कापूस वेचणीला सुरवात होऊन दसऱ्याच्या मुहूर्तावर बऱ्याच शेतकऱ्यांनी विक्रीही चालू\nपरभणीत फ्लाॅवर प्रतिक्विंटल २००० ते २५०० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nवनस्पतीतील संजीवकांमुळे अवकाशातही उत्पादन घेणे...\nपोषक घटकांची कमतरता आणि गुरुत्वाकर्षण कमी असणे या दोन कारणांमुळे चंद्र किंवा अन्य ग्रहांव\nवनस्पतीतील संजीवकांमुळे अवकाशातही...पोषक घटकांची कमतरता आणि गुरुत्वाकर्षण कमी असणे या...\nराज्यातील काही भागात अंशतः ढगाळ वातावरणमहाराष्ट्राच्या पश्‍चिम किनारपट्टीवर म्हणजेच कोकण...\nदिवसागणिक रब्बी हंगामाची आशा धूसरऔरंगाबाद : जो दिवस निघतो तो सारखाच. परतीच्या...\nखैरगावात दोन गुंठ्यांत कापसाचे २५ किलो...नांदेड ः खैरगाव (ता. अर्धापूर) येथील एका...\nकेन ॲग्रो कारखान्याला मालमत्ता जप्तीची...सांगली ः रायगाव (जि. सांगली) येथील केन ॲग्रो साखर...\nसांगली जिल्हा बॅंकेला कर्जमाफीसाठी...सांगली ः राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज...\nनाशिकमधील ९३ गावांचा पाहणी अहवाल सादरनाशिक : नाशिक जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये कमी...\nदसऱ्याच्या मुहूर्तासाठीच्या कांद्याला...उमराणे, जि. नाशिक : विजयादशमी अर्थात दसऱ्याच्या...\nपरभणी, राहुरी कृषी विद्यापीठांना पाच...परभणी ः भारतीय कृषी संशोधन परिषदअंतर्गत कृषी...\nगूळ, बेदाणा, काजू महोत्सवास पुणे येथे...पुणे : दिवाळीच्या निमित्ताने ग्राहकांना रास्त...\n'सरकारला दुष्काळाची दाहकता लक्षात येईना'पुणे : यंदा ऑक्टोबर महिन्यातच धरणांमधील...\nकर्नाटकात दुष्काळ जाहीर, मग...मुंबई : ग्रामीण महाराष्ट्र दुष्काळात...\nऊसतोड मजूर महामंडळाला शंभर कोटींचा निधी...बीड : याआधीच्या सरकारने दहा वर्षांत अडीच...\nहिवरेबाजारमध्ये मांडला पाण्याचा ताळेबंदनगर ः आदर्श गाव हिवरेबाजारमध्ये...\nमाण, खटाव तालुक्यांत पाणीटंचाई वाढलीसातारा ः रब्बी हंगामाच्या तोंडावर पाऊस...\nपुणे जिल्ह्यात खरिपात ६९ टक्के पीक...पुणे ः यंदा पाऊस वेळेवर न झाल्याने शेतकऱ्यांकडून...\nबुलडाणा जिल्ह्यात १ लाख ६५ हजार...बुलडाणा ः या रब्बी हंगामात जिल्ह्यात एक लाख...\nयवतमाळ जिल्ह्यात जिल्हा प्रशासन उभारणार...यवतमाळ ः शेतीला पूरक व्यवसायाची जोड देत...\n‘आरएसएफ’च्या मूळ सूत्रात घोडचूकपुणे: शेतकऱ्यांना हक्काचा ऊसदर मिळवून देणाऱ्या...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम...पुणे : पावसाला पोषक हवामान झाल्याने आठवड्याच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/federer-djokovic-hail-nadal-for-spains-flood-help/", "date_download": "2018-10-20T01:02:01Z", "digest": "sha1:6QZSIKZSY3OLTKZWJP6JQYRTTAJMRQKA", "length": 9670, "nlines": 77, "source_domain": "mahasports.co.in", "title": "राफेल नदालची पूरग्रस्तांना मदत; फेडरर आणि जोकोविचनेही केले कौतुक", "raw_content": "\nराफेल नदालची पूरग्रस्तांना मदत; फेडरर आणि जोकोविचनेही केले कौतुक\nराफेल नदालची पूरग्रस्तांना मदत; फेडरर आणि जोकोविचनेही केले कौतुक\nलाल मातीचा बादशहा असलेल्या टेनिसपटू राफेल नदालने मॅजोर्का येथे आलेल्या पुरामुळे नुकसान झालेल्या ठिकाणी स्वच्छता करण्यास मदत केली. त्याने केलेल्या या मदतीचे रॉजर फेडरर, अलेक्झांडर झेवरेव्ह आणि नोवाक जोकोविचने कौतुक केले आहे.\nमॅजोर्का येथे राहणाऱ्या नदालने बूट आणि पांढरे ग्लोव्ह्ज घालत एका गोदामातील पाणी सरकवत स्वच्छतेत सहभाग घेतला. त्याचे या पोशाखातील फोटोज सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.\n“मॅजोर्कासाठी हा दिवस खुप दु:खाचा आहे. या घटनेत मृत्युमुखी आणि जखमी झालेल्या नातेवाईकांसाठी माझी सहानुभुती आहे”, असे ट्विट करत नदालने या घटनेबद्दल खेद व्यक्त केला आहे.\n17 ग्रॅंड स्लॅम जिंकणाऱ्या नदालने या पुरात जे बेघर झाले आहेत त्यांच्यासाठी राहण्यास स्वत:चे स्पोर्ट्स सेंटर आणि टेनिस अकादमी खुली करून दिली आहे. या घटनेत 12 जणांचा मृत्यु झाला आहे.\nसोमवारी (8 ऑक्टोबर) आलेल्या एटीपी क्रमवारीत नदालच अव्वल आहे. तर फेडरर आणि जोकोविच अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत. तसेच त्याने सौदी अरेबियामध्ये होणाऱ्या किंग सलमान टेनिस कपमध्ये जोकोविच विरुद्ध प्रदर्शनीय सामना खेळण्यास होकार दिला आहे.\nया सामन्याचे ट्विटही नदालने केले होते. नदाल आणि जोकोविच हे दोघे 52 वेळा आमने-सामने आले असून सर्बियन स्टार जोकोविच 27 सामने जिंकत आघाडीवर आहे.\nतसेच नदालने गुडघा दुखापतीने युएस ओपनमधून माघार घेतली होती. यातून सावरत तो आता 29 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या रोलेक्स पॅरीस मास्टर्समध्ये खेळणार आहे.\n–पदार्पणाच्या कसोटी सामन्यातच शार्दुल ठाकुरला बसला मोठा धक्का\n–वेगाचा बादशहा उसेन बोल्टची फुटबॉलमध्येही चमकदार कामगिरी\n–आर अश्विनने केला मोठा पराक्रम; अनिल कुंबळेलाही टाकले मागे\nISL 2018: मोसमातील पहिल्या महाराष्ट्र डर्बीत मुंबईविरुद्ध पुणे सिटीचा पराभव\nनेमार ज्युनियरने मोडला पेलेंचा हा विक्रम\nVideo: या कामगिरीमुळे रोहित शर्माने पृथ्वी शॉला मिठीच मारली\nऑस्ट्रेलिया पहिल्यांदाच खेळणार या संघाविरुद्ध टी २० सामना\nVideo: तीन दिवसांत क्रिकेटमध्ये झाले तीन विचित्र धावबाद\nटाॅप ३- आज प्रो कबड्डीत होणार हे तीन मोठे पराक्रम\nISL 2018: भेदक मार्सेलिनोच्या पुनरागमनाचे पुणे सिटीला वेध\nएचसीएल आशियाई टेनिस अजिंक्यपद २०१८ स्पर्धेत अव्वल व आंतरराष्ट्रीय खेळाडू झुंजणार\nअखिल भारतीय सुपर सिरीज् टेनिस स्पर्धेत पुण्याच्या राधिका महाजनला दुहेरी मुकुट\nISL 2018: चेन्नईने केली पराभवाची हॅट्ट्रीक\nसलग दुसऱ्या दिवशी क्रिकेटमध्ये ‘कहर’, विचित्र रनआऊटची मालिका सुरुच\nझी महाराष्ट्र कुस्ती दंगलमध्ये ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी खेळणार या टीमकडून\nनागराज मंजूळे आता कुस्तीच्या मैदानात, विकत घेतली झी महाराष्ट्र कुस्ती दंगलमधील ही टीम\nटाॅप ३- प्रो कबड्डीच्या ६व्या हंगामात ५०पेक्षा जास्त गुण घेणारे ३ खेळाडू\nटीम इंडीयाने गाठली आहे या पाच देशांविरुद्ध वनडे सामन्यांची शंभरी\nक्रिकेटपटू दिपक चहरच्या घरी चोरीचा प्रयत्न करणाऱ्या सहा जणांना अटक\nविराटने डिजाईन केलेल्या शूजची अशी आहे किमंत\nपुण्यात होणाऱ्या कबड्डी, क्रिकेट सामन्यांचे असे आहेत तिकीट दर\nभारत-विंडीज यांच्यातील चौथ्या वनडेच्या तिकीट विक्रीला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार\nकपिल देव, अनिल कुंबळेला मागे टाकत रविंद्र जडेजा करणार मोठा पराक्रम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra-manoranjan/kolhapur-news-state-drama-competition-special-81647", "date_download": "2018-10-20T00:39:15Z", "digest": "sha1:QNSCSUVZ6HZE3B2REUECC3IWMTSKLZCU", "length": 15559, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kolhapur News State Drama Competition special नेटकं अन्‌ दिमाखदार ‘अग्निपंख’ | eSakal", "raw_content": "\nनेटकं अन्‌ दिमाखदार ‘अग्निपंख’\nगुरुवार, 9 नोव्हेंबर 2017\nजातिव्यवस्था ही भारतीय समाजाच्या नसानसांत भिणलेली गोष्ट. अर्थातच ती नाटकाचा प्रमुख विषय बनली, यात नवल ते कसले समाजातील कोणताही घटक किंबहुना जातीला स्वतःची एक अस्मिता आहे आणि ती प्रत्येक समूहाने जपण्याचा प्रयत्न केला आहेच; मात्र,बदलांना सामोरे जाताना काही गोष्टी एकूणच समाजाला आत्मसात कराव्या लागल्या, हे वास्तव आहे.\nजातिव्यवस्था ही भारतीय समाजाच्या नसानसांत भिणलेली गोष्ट. अर्थातच ती नाटकाचा प्रमुख विषय बनली, यात नवल ते कसले समाजातील कोणताही घटक किंबहुना जातीला स्वतःची एक अस्मिता आहे आणि ती प्रत्येक समूहाने जपण्याचा प्रयत्न केला आहेच; मात्र,बदलांना सामोरे जाताना काही गोष्टी एकूणच समाजाला आत्मसात कराव्या लागल्या, हे वास्तव आहे.\nभारतीय स्वातंत्र्यानंतरचा आणि विशेषतः राष्ट्रपिता महात्मा गांधीच्या हत्येच्या पार्श्‍वभूमीवर प्रसिध्द नाटककार प्र. ल. मयेकर यांनी लिहिलेलं ‘अग्निपंख’ ही वैचारिक आणि आनंददायी शोकात्मिका सोमवारी सुगुण नाट्य संस्थेने स्पर्धेत सादर केली. अर्थात या नेटक्‍या आणि दिमाखदार प्रयोगाने यंदाची स्पर्धा अधिक कसदारच होणार, याची चाहूलही दिली.\nखर तर ‘अग्निपंख’ हे मयेकरांचं पहिलं व्यावसायिक नाटक. १९८० साली राज्य नाट्य स्पर्धेत त्यांचं ‘आतंक’ हे नाटक सादर केलं होतं. हा प्रयोग डॉ. श्रीराम लागू यांनी पाहिला होता आणि त्याचं कौतुकही केलं होतं. कुमार सोहोनी यांनी त्याचं दिग्दर्शन केलं होतं. पुढे ‘अग्निपंख’ करताना कुमार सोहोनी यांनी डॉ. लागूंनाच विनंती केली आणि त्यांनी ती मान्यही केली. डॉ. लागू आणि सुहास जोशी यांच्या प्रमुख भूमिका. त्यांच्याबरोबर अरूण नलावडे यांनी व्यावसायिक रंगभूमीवर पहिलं पाऊल ठेवलं ते याच नाटकातून. या नाटकाचे पुढे हिंदातही प्रयोग झाले; मात्र राज्य नाट्य स्पर्धेच्या निमित्तानं ‘सुगुण’च्या टीमनं त्याची देखणी अनुभुती कोल्हापूरकरांना दिली. वैशाली घोरपडे यांनी ‘बाईसाहेब’ आणि महेश भूतकर यांनी ‘रावसाहेब’ अतिशय समर्थपणे पेलले. मजीब मुल्ला (रघु), शेखर बारटक्के (यशवंत), मंजित माने (राजशेखर), अनुजा घोरपडे (सुनिता), याज्ञसेनी घोरपडे (इंदिरा) यांच्या भूमिकाही चांगल्या. या नाटकाची सर्वात जमेची बाजू म्हणजे नेपथ्य आणि ध्वनी-प्रकाशाचा सुंदर मेळ. सार्थक बगाडे, पार्थ घोरपडे, विकास गुळवणी, राजेश शिंदे यांच्यासह ‘बॅकस्टेज’ने आपापल्या जबाबदाऱ्या समर्थपणे पेलल्या.\n४० सेकंदात बदलायची होती साडी\nआठ मार्च १९८६ ला या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबईत शिवाजी मंदिरला झाला. कुमार सोहोनी यांचं दिग्दर्शक म्हणून हे पहिलंच मोठं नाटक. डॉ. श्रीराम लागू, सुहास जोशी यांच्या त्यात प्रमूख भुमिका. बाईसाहेबांची या नाटकातली मध्यवर्ती भूमिका. एका प्रसंगात त्यांना चाळीस सेकंदात साडी बदलून पुन्हा रंगमंचावर एंट्री घेणं आवश्‍यक होतं; मात्र प्रत्यक्ष सराव तालमीवेळी त्यांना हे टायमिंग साधणं जमलं नव्हतं. पहिल्या प्रयोगावेळी मात्र सुहास जोशी यांनी अगदी ठरवून हे टायमिंग कुठल्याही परिस्थितीत साधायचंच, असं ठरवलं आणि एका मदतनीसाच्या सहाय्यानं ते शक्‍यही करून दाखवलं. मूळ नाटकात मयेकरांनी शेवट वेगळ्या पध्दतीनं लिहिला होता; मात्र डॉ. लागू यांनी तालमीवेळी त्यात थोडेसे बदल केले आणि शेवटही सर्वांनाच अंतर्मुख करणारा ठरला.\n- श्रीराम खाडिलकर, समीक्षक, मुंबई\nचवीने खाणाऱ्यांसाठी \"होम डायनिंग'\nमुंबई - राज्यात 20 कोसांवर फक्त भाषाच बदलत नाही तर खाद्य संस्कृतीही बदलते. मुंबई महानगरमध्ये वसलेल्या विविध राज्यांच्या नागरिकांनीही आपल्याबरोबर...\n22 हजार शौचकुपांना अखेर मंजुरी\nमुंबई - धोकादायक शौचालये, तुटलेले दरवाजे आणि लाद्यांमुळे झोपडपट्ट्यांतील नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी मुंबईत 22 हजार शौचकूप बांधण्याचा...\nप्रतिष्ठेची झालर काढून घेतल्यास व्यसनांना आळा\nमहाभारतात ‘यक्षप्रश्‍न’ नावाची गोष्ट आहे. यक्षांच्या तलावात उतरल्यामुळे पुतळे झालेल्या भावांना वाचविण्यासाठी युधिष्ठिर यक्षाच्या प्रश्‍नांना उत्तरे...\n# MeToo अनिर्बान ब्लाह यांचा आत्महत्येचा प्रयत्न\nनवी मुंबई - # MeToo मोहिमेंतर्गत चार तरुणींनी लैंगिक शोषणाबाबत केलेल्या आरोपांना तोंड देत असलेले अनिर्बान दास ब्लाह (वय ४०) यांनी गुरुवारी...\nएखाद्या व्यक्तीविषयी आपल्याला खूप आदर असतो आणि अचानक ती व्यक्ती आपल्या निकट उभी राहिली तर... आध्यात्मिक अनुभव यावा तसे होते. आजही तो दिवस लख्ख...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune-maratha-agitation/marathakrantimorcha-maratha-samvad-yatra-baramati-starting-today-135856", "date_download": "2018-10-20T00:41:16Z", "digest": "sha1:GIWHR2TRONOD7SS5O3EDAJ5HR3BDHWS6", "length": 12679, "nlines": 187, "source_domain": "www.esakal.com", "title": "#MarathaKrantiMorcha Maratha samvad yatra in Baramati starting from today #MarathaKrantiMorcha बारामतीत मराठा संवाद यात्रेस आजपासून प्रारंभ | eSakal", "raw_content": "\n#MarathaKrantiMorcha बारामतीत मराठा संवाद यात्रेस आजपासून प्रारंभ\nरविवार, 5 ऑगस्ट 2018\nबारामती : गेल्या काही दिवसात राज्यात उसळलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर समाजात सलोखा नांदावा या साठी आजपासून बारामतीतून मराठा संवाद यात्रेस प्रारंभ झाला. प्रशांत नाना सातव यांनी मराठा संवाद यात्रेचे आयोजन केले असून बारामतीतून निघून मुंबईला नऊ ऑगस्टला आझाद मैदानात या यात्रेचा समारोप होणार आहे.\nसासवड, पिंपरी चिंचवड व नवी मुंबई येथे या यात्रेचा मुक्काम होणार आहे. या यात्रेदरम्यान माहिती पत्रकाचे वाटप होणार असून आरक्षण मोहिमेत शहिद झालेल्यांना आदरांजली अर्पण केली जाणार आहे.\nबारामती : गेल्या काही दिवसात राज्यात उसळलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर समाजात सलोखा नांदावा या साठी आजपासून बारामतीतून मराठा संवाद यात्रेस प्रारंभ झाला. प्रशांत नाना सातव यांनी मराठा संवाद यात्रेचे आयोजन केले असून बारामतीतून निघून मुंबईला नऊ ऑगस्टला आझाद मैदानात या यात्रेचा समारोप होणार आहे.\nसासवड, पिंपरी चिंचवड व नवी मुंबई येथे या यात्रेचा मुक्काम होणार आहे. या यात्रेदरम्यान माहिती पत्रकाचे वाटप होणार असून आरक्षण मोहिमेत शहिद झालेल्यांना आदरांजली अर्पण केली जाणार आहे.\nआज बारामतीत शिवाजी उद्यानामधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करुन या संवाद यात्रेचा प्रारंभ झाला. नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, उपविभागीय अधिकारी हेमंत निकम, तहसिलदार हनुमंत पाटील, अँग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या\nविश्वस्त सुनंदा पवार, माळेगावचे अध्यक्ष रंजन तावरे, माजी अध्यक्ष चंद्रराव तावरे, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब गावडे, दिलीप खैरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी विशेष तयार करण्यात आलेली प्रतिज्ञा सर्वांनी सामूहिकपणे घेतली. या संवाद यात्रेचा उपक्रम समाजात सलोखा निर्माण करण्यासाठी उपयुक्त असल्याचे मान्यवरांनी या प्रसंगी नमूद केले.\nमुंबई - शहरात मधुमेह, लठ्ठपणा आदी आजार वाढत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर मुंबई महापालिकेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पालिकेच्या 127...\nघरकामांत स्त्री-पुरुष समानता हवी\nमुंबई - स्त्री-पुरुष समानता घरातील कामांमध्येही असायला हवी, असे खडे बोल मुंबई उच्च न्यायालयाने सुनावले आहेत. घरातील कामे केवळ महिलांनीच का करायची\nचवीने खाणाऱ्यांसाठी \"होम डायनिंग'\nमुंबई - राज्यात 20 कोसांवर फक्त भाषाच बदलत नाही तर खाद्य संस्कृतीही बदलते. मुंबई महानगरमध्ये वसलेल्या विविध राज्यांच्या नागरिकांनीही आपल्याबरोबर...\nमारुती नवले आणखी पाच दिवस कारागृहात\nपुणे - प्राध्यापकांचे वेतन देण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन न केल्या प्रकरणी सिंहगड शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मारुती नवले...\nबॅंक अधिकाऱ्यांना क्‍लीन चिट\nपुणे - ठेवीदारांच्या आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणात बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी (डीएसके) यांना नियमबाह्य कर्ज दिल्याप्रकरणी बॅंक ऑफ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/foreign-students-realized-culture-pune-135566", "date_download": "2018-10-20T00:28:58Z", "digest": "sha1:L3RLLKSGWVFGKAXKXCYOCIGNN7U4YVAM", "length": 13767, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "Foreign students realized the culture of Pune परदेशी विद्यार्थ्यांनी जाणली पुण्याची संस्कृती | eSakal", "raw_content": "\nपरदेशी विद्यार्थ्यांनी जाणली पुण्याची संस्कृती\nशनिवार, 4 ऑगस्ट 2018\nपुणे - कसबा, तांबट आळीतील पारंपरिक जीवनशैली... विशेष मुलांसमवेत तयार केलेल्या हस्तकलेच्या वस्तू... खगोलशास्त्रीय केंद्र, ऐतिहासिक शनिवारवाड्याला भेट... आणि इस्कॉन टेम्पलची वैशिष्ट्यपूर्ण रचना पाहण्यासोबतच हरे रामा हरे कृष्णाच्या तालावर परदेशातून व भारताच्या विविध भागांतून आलेल्या विद्यार्थ्यांनी ठेका धरला. पुण्याची संस्कृती व ऐतिहासिक वारसा समजून घेत सुमारे ७० परदेशी विद्यार्थ्यांनी ढोल-ताशा या पारंपरिक वाद्यवादनाचाही मनमुराद आनंद लुटला.\nपुणे - कसबा, तांबट आळीतील पारंपरिक जीवनशैली... विशेष मुलांसमवेत तयार केलेल्या हस्तकलेच्या वस्तू... खगोलशास्त्रीय केंद्र, ऐतिहासिक शनिवारवाड्याला भेट... आणि इस्कॉन टेम्पलची वैशिष्ट्यपूर्ण रचना पाहण्यासोबतच हरे रामा हरे कृष्णाच्या तालावर परदेशातून व भारताच्या विविध भागांतून आलेल्या विद्यार्थ्यांनी ठेका धरला. पुण्याची संस्कृती व ऐतिहासिक वारसा समजून घेत सुमारे ७० परदेशी विद्यार्थ्यांनी ढोल-ताशा या पारंपरिक वाद्यवादनाचाही मनमुराद आनंद लुटला.\nलायन्स क्‍लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्‍ट ३२३४ डी २ तर्फे ‘इंटरनॅशनल यूथ एक्‍स्चेंज’ हा उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये १५ ते २१ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांना विविध देशांतील संस्कृतीचा अनुभव घेता यावा, यासाठी देशातील ४८ युवकांना विविध देशांत पाठविण्यात आले. इतर देशांतील परदेशी विद्यार्थी भारतात आले होते. त्यांनी पुण्यात येऊन पुण्याचा इतिहास, संस्कृती जाणून घेतली. तीन दिवसीय यूथ एक्‍स्चेंज कार्यक्रमात विविध प्रकारचे उपक्रम राबवले. रवींद्र गोलर, गिरीश केळकर, गिरीश चांदेकर, मनोज बन्सल, नितीन खोंड, राजकुमार राठोड आदींनी उपक्रमात सहभाग घेतला. रमेश शहा यांनी उपक्रमाला सहकार्य केले. विद्यार्थ्यांनी आयुका, मनोरुग्णांच्या सक्षमीकरणासाठी काम करणारे अनुग्रह फाउंडेशनला भेट दिली. या वेळी विशेष मुलांसमवेत बसून सुंदर हस्तकलेच्या वस्तू या विद्यार्थ्यांनी बनविल्या. त्यानंतर कात्रज- कोंढवा रस्त्यावरील इस्कॉन मंदिराला भेट दिली. जॉय ऑफ गिव्हिंग या उपक्रमांतर्गत युवकांच्या हस्ते शंकरशेठ रस्त्यावरील पिनॅकल रिक्रिएशन ॲकॅडमी येथे शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच, पुण्याचा इतिहास जाणून घेण्यासाठी आयोजित हेरिटेज वॉक अंतर्गत शनिवारवाडा, लाल महाल, कसबा पेठ, तांबट आळी, मंडई, दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर अशा विविध ठिकाणी त्यांनी भेट दिली.\n‘सकाळ’चे दिवाळी अंक ‘ॲमेझॉन’वर\nपुणे - क्‍लिकवर चालणाऱ्या आजच्या जगात दिवाळी अंकही एका क्‍लिकवर घरपोच मिळण्याची व्यवस्था ‘सकाळ माध्यम समूहा’ने यंदा केली आहे. मराठी...\nआयुक्त मुंढेंना घेरण्याची भाजप, विरोधकांची तयारी\nनाशिक - महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नगरसेवकांना दुखावणाऱ्या कार्यशैलीविरोधात थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रारी झाल्या, पण त्यांचा फारसा फायदा...\nमी, गरीबांची सेवा करू शकलो, याचे समाधानः मोदी\nशिर्डी: गरीब असो किंवा मध्यम परिवार असेल, त्यांना घर देण्यासाठी भाजप सरकारने प्रयत्न केले आहेत. प्रयत्न यापूर्वीही झाला, पण दुर्दव्याने त्यांचे लक्ष...\nश्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ सामाजिक सन्मानासाठी ३ कोटी १७ लाखांची ठेव\nअक्कलकोट - श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाकडून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान म्हणून अन्नछत्र मंडळाकडून ३ कोटी १७...\nमंदिरांतील प्लॅस्टिकसाठी ट्रस्टींवर गुन्हा - कदम\nमुंबई - मंदिर परिसरात प्लॅस्टिक आढळल्यास विश्‍वस्त आणि व्यवस्थापन समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/smith-still-on-top-in-test-rankings-401315-2/", "date_download": "2018-10-20T00:03:44Z", "digest": "sha1:5Q36EQAWO6MONJZHTVI5IL6HSFKWTRZS", "length": 6924, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "बंदीनंतरही स्टिव्ह स्मिथ अव्वल !!! | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nबंदीनंतरही स्टिव्ह स्मिथ अव्वल \nएप्रिलमध्ये ऑस्ट्रलिया आणि दक्षिण अफ्रीका कसोटी सामन्यात चेंडू छेडछाड प्रकरणी स्टिव्ह स्मिथ एक वर्ष बंदीची शिक्षा भोगत आहे. तो मागील चार महिन्यांपासून कुठल्याही प्रकारचे क्रिकेट खेळलेला नाही. तरी देखील तो कसोटी क्रमवारीत सध्या पहिल्या क्रमांकावर आहे.\nआयसीसीच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट दिली तर आपणास कसोटी क्रमवारीतील मानांकन सहज दिसेल. यामध्ये फलंदाजांच्या मानांकन यादीत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथ ९२९ गुणांसह अव्वल स्थानावर आहे. त्यानंतर विराट कोहली(९०६ गुण), जो रुट (८५५) आणि नंतर केन विलियमसन(८४७) आहेत.\nस्टीव्ह स्मिथची कसोटी प्रकारातील मागील काही वर्षातील कामगिरी ही खूप उच्च दर्जाची होती. त्याच कामगिरीच्या जोरावर तो सध्या देखील आपणास अव्वल क्रमांकावर विराजमान दिसतो.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleमनोरुग्णालयात अटेंडंटच्या 25 टक्‍के जागा रिक्‍त\nNext articleमेट्रोची धाव वारजे-शिवणे-उत्तमनगरपर्यंत\nसतेज संघ, उत्कर्ष क्रीडा, सिुवर्णयुग, एम.एच. स्पोर्टस्‌ संघांचा उपांत्य फेरीत प्रवेश\nअखिल भारतीय सुपर सिरीज टेनिस स्पर्धा : अर्जुन, नस्याम, आयुश, राधिका उपांत्य फेरीत\nआंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जास्त सट्टेबाज हे ‘भारतीय’\nPAK vs NZ: न्यूझीलंडला धक्का, मार्टिन गुप्टिल दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर\nउस्मान ख्वाजा दुखापतग्रस्त, भारताविरूध्द मालिकेत खेळण्याची शक्यता कमीच\nपाकिस्तानचा आॅस्ट्रेलियावर 373 धावांनी विजय,मालिकाही घातली खिशात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/international-marathi-news/lal-chand-malhi-video-viral-118032700021_1.html", "date_download": "2018-10-20T00:16:17Z", "digest": "sha1:2FISUN7GN5WLKGPI567DPQGPAP6VWW6K", "length": 14037, "nlines": 143, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "शिव्या इंडियाला घालायच्या म्हणून हिंदूंवर करतात थट्टा | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 20 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nशिव्या इंडियाला घालायच्या म्हणून हिंदूंवर करतात थट्टा\nमागील काही दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीत हिंदू सदस्य लालचंद माल्हीचे भाषण व्हायरल झाले ज्यात त्यांना गायीचे पुजारी म्हणून त्यांचा मजाक उडवण्यात येतो असे म्हटले. माल्ही यावर खूप नाराज होते की पाकिस्तानी खासदार त्यांना गायीचे पुजारी आणि हिंदू हिंदू असे चिडवतात. माल्हीने बजेट सत्रादरम्यान विरोध दर्शवले आणि स्पीकरला तक्रारदेखील नोंदवली.\nउल्लेखनीय आहे की हा व्हिडिओ मागील जून महिन्याचा आहे. माल्हीने स्पीकरला सांगितले की मी हे ऐकून हैराण झालो की खासदार जमशेद जस्ती आणि माजी पीएम मीर जफरूल्ला खान जमाली म्हणत होते की हिंदू तर गायीची पूजा करतात. जेव्हा स्पीकरने त्यांना बसण्याचा आग्रह केला तर ते म्हणाले मिस्टर स्पीकर मी हाउसचे नियम वाचले आहे आणि त्याचा सन्मान करतो.\nआम्ही तर पाकिस्तानी आहोत\nमाल्ही यांनी बजेट सत्र दरम्यान म्हटले की मी मागील काही दिवसांपासून बघत आहे. येथे म्हणतात की हिंदू गायीची पूजा करतात. त्यांनी म्हटले की गायीची पूजा करणे आमचे हक्क असून आम्ही असे करू. हिंदू हिंदू म्हणून आमच्यावर जोक केले जातात. आम्ही तर पाकिस्तानी आहोत मग हे असे का नाही म्हणत की आम्ही यांचे पाकिस्तानी आहोत.\nहिंदूला शिव्या घालतात खासदार\nत्यांनी म्हटले की संसदेत आवश्यक चर्चा होत नसून हिंदूंना चिडवण्याचे काम होतं. खासदारांना फटकारत माल्ही यांनी म्हटले की यांना शिव्या घालायचा असतात भारताला पण ते हिंदूंना शिव्या घालतात. त्यांनी विचारले यात माझा गुन्हा तरी काय\nत्यांनी जबरदस्तीने धर्मांतरण प्रकरणावर म्हटले की काही दिवसापूर्वी एका हिंदू मुलाचे अपहरण करून त्याला मुसलमान बनवले, यावर सर्व खासदार गप्प आहे. येथे केवळ थट्टा केली जाईल. हिंदूविषयी बोलायचे आहे तर त्या 14 वर्षाच्या मुलांबद्दल बोलावे ज्याला मुसलमान बनवण्यात आले. सोशल मीडियावर हा व्हिडिओ खूप शेअर केला जात आहे.\nपाकिस्तान: रेपच्या बदले रेपचा आदेश दिल्याने 12 लोकांची अटक\nभारत डेटा साक्षरतेमध्ये आघाडीवर\nथट्टा चांगली होती. चांगला प्रयत्न केलास मित्रा\nयावर अधिक वाचा :\nस्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...\nया जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...\nइम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख\nपाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...\nलिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...\nमराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...\nभारताच्या भविष्यासाठी सर्वात महत्त्वाचा निर्णय घेण्याआधी ...\nमतदान करण्याचा अधिकार एक निरोगी, कार्यक्षम लोकशाहीचा पाया आहे. तुमचं मत तुमची आवाज आहे. ...\nमित्राच्या आत्महत्येचा बदला म्हणून केला अपूर्वाचा खून\nकर्नाटकात वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या अपूर्वा यादव या तरुणीच्या हत्येचे गूढ उकलण्यात ...\nरिलायंस इंडस्ट्रीजला 9 हजार 516 कोटींचा फायदा\nपेट्रोलियम, दूरसंचार आणि रिटेल समेत विभिन्न क्षेत्रांमध्ये कारोबार करणारी देशातील सर्वात ...\nवेबदुनिया LocWorld 38 Seattle, Booth# 102 येथे कंपनीची माहिती देणार आहेत. इव्‍हेंटमध्‍ये, ...\nबीएसएनएलचा ७८ रुपयांचा प्लॅन जाहीर\nBSNL ने ७८ रुपयांचा एक प्लॅन जाहीर केला आहे. यामध्ये ग्राहकांना रोज २ जीबी डेटा आणि ...\nरिलायंस इंडस्ट्रीजला 9 हजार 516 कोटींचा फायदा\nपेट्रोलियम, दूरसंचार आणि रिटेल समेत विभिन्न क्षेत्रांमध्ये कारोबार करणारी देशातील सर्वात ...\nवेबदुनिया LocWorld 38 Seattle, Booth# 102 येथे कंपनीची माहिती देणार आहेत. इव्‍हेंटमध्‍ये, ...\nबीएसएनएलचा ७८ रुपयांचा प्लॅन जाहीर\nBSNL ने ७८ रुपयांचा एक प्लॅन जाहीर केला आहे. यामध्ये ग्राहकांना रोज २ जीबी डेटा आणि ...\nगुगलवर 'मी टू' चळवळीचा सर्वाधिक शोध\n'मी टू' चळवळीनंतर गुगलने भारताचा नकाशा जारी केलाय. भारतात या मी टू मोहिमेबाबत सर्वाधिक ...\nम्हणे, 35 हजार विद्यार्थ्यांना चुकून नापास झाले\nमुंबई विद्यापीठाने तब्बल 35 हजार विद्यार्थ्यांना चुकून नापास केलं अशी धक्कादायक आकडेवारी ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/522129", "date_download": "2018-10-20T00:18:57Z", "digest": "sha1:FZDLA2XQIWM7474D7DWS5W2REDYGMZ4H", "length": 10444, "nlines": 47, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "शेतविहिरीत बुडून गवारेडय़ाचा मृत्यू - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » शेतविहिरीत बुडून गवारेडय़ाचा मृत्यू\nशेतविहिरीत बुडून गवारेडय़ाचा मृत्यू\nसावंतवाडी : शेतविहिरीत पडून मृत झालेल्या गवारेडय़ाला बाहेर काढतांना वनकर्मचारी. सावंतवाडी : बचावलेल्या गवारेडय़ाला दोरखंडाने बांधण्याचा प्रयत्न करतांना युवक. अनिल भिसे\nएकाला जीवदान, सावंतवाडी शहरातील घटना\nबचावलेला गवा बिथरल्याने पळापळ\nपालकमंत्री दीपक केसरकर यांच्या गोविंद नाटय़मंदिरच्या मागील माडबागायतीमधील शेतविहिरीत पडलेल्या दोन गवारेडय़ांपैकी एकाचा बुडून मृत्यू झाला. तर दुसऱयाला वनविभागाच्या मदतीने जीवदान मिळाले. ही घटना बुधवारी सकाळी घडली. घटना समजताच नागरिकांनी एकच गर्दी केली होती. बचावलेला रेडा दोरखंडाने बांधूनही आक्रमक झाल्याने वनकर्मचाऱयांची, नागरिकांची पळापळ झाली. अखेर नागरिकांना तेथून बाजूला करण्यात आले. तब्बल पाच तासानंतर त्या गव्याला नैसर्गिक अधिवासात सुखरुप सोडण्यात आले.\nगोविंद नाटय़मंदिरामागील माडबागायतीत शेतविहीर आहे. त्यात दोन गवारेडे पडल्याचे तेथे म्हशींना चरण्यासाठी घेऊन गेलेल्या महेश गवळी यांच्या नजरेस पडले. त्यांनी तातडीने याबाबत नागरिकांना माहिती दिली. त्यानंतर अमित भराडी, हुसेन इसाक शेख, महम्मद करोल, सावळाराम गवळी, महेश गवळी, अजय जाधव, वनरक्षक बबन रेडकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच नगरपालिका व वनविभागाला माहिती देण्यात आली. पाहणीअंती शेतविहिरीत दोन गवारेडे दिसले. त्यातील एक मृतावस्थेत तरंगत होता. तर दुसरा पाण्याबाहेर येण्याचा प्रयत्न करत होता. वनकर्मचाऱयांनी दोरखंड आणून जिवंत गव्याला बाहेर काढून जीवदान दिले. मात्र, बिथरलेला हा गवा आक्रमक झाला. दोरी तोडण्याचा प्रयत्न करत होता. त्यानंतर जाड दोरखंड आणून बांधण्याचाही प्रयत्न केला. तर विहिरीत मृत झालेल्या गवारेडय़ाला बाहेर काढण्यात आले. वनक्षेत्रपाल विजय कदम, वनपाल अ. भा. कटके, अमिर कातकीकर, प्रमोद जगताप, विशाल पाटील, संतोष मोटे, सी. व्ही. धुरी, बबन रेडकर, प्रताप परब, शिंदे, गोविंद केंद्रे आदी 15 कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले होते. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस कर्मचारी तैनात ठेवले होते.\nसकाळी 11 वाजण्याच्या सुमारास गवारेडय़ांचा कळप विहिरीत पडल्याचे समजताच नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. घटनास्थळ आडवाटेवर तसेच झुडपात असल्याने तेथे जागाही कमी होती. मात्र, गव्यांना पाहण्यासाठी तसेच फोटो घेण्यासाठी झुंबड उडाली. आवाजामुळे गवारेडा दोरी तोडून, हिसकावून पळण्याचा\nप्रयत्न करत होता. अचानक रेडय़ाने गर्दीच्या बाजूने येण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी जीव वाचविण्याच्या प्रयत्नात पळतांना तेथील घराच्या छपराचा काही भाग कोसळला. सुदैवाने कोणाला दुखापत झाली नाही. अखेर वनविभाग व पोलिसांनी नागरिकांची गर्दी पांगवली. पाच तासानंतर गवारेडय़ाला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.\nगेल्या काही महिन्यापासून कोलगाव, भटवाडी, बाहेरचावाडा, कारिवडे भागात गवारेडय़ांच्या कळपाचे वास्तव्य होते. गवे शेती बागायतीचे नुकसान करत असल्याने शेतकरी संकटात सापडले होते. गव्यांचा बंदोबस्त करण्यासाठी शेतकऱयांनी वनविभागालाही घेराव घालत जाब विचारला होता. मात्र, कळपातील दोन गवे विहिरीत पडल्याचे समजताच पाहण्यासाठी गर्दी झाली होती. ज्या ठिकाणी विहिरीत गवारेडे पडले तो भाग बाहेरचावाडा येथील भरवस्तीत आहे. त्यामुळे अजूनही नागरिकांच्या मनात भीती आहे. सायंकाळी उशिरा मृत गवारेडय़ाचा पंचनामा करून त्याचे दफन करण्यात आले.\nभारतीय ‘रेक्टय़ॅक्युलेटेड पायथन’ जगातील सर्वात मोठा साप\nआशय हरवलेली नवी फिल्म म्हणजे आजचा मराठी चित्रपट\nकाजू उत्पादक-व्यावसायिकांनी एकत्र यावे\nकामगार मृत्यूप्रकरणी तिघांवर खुनाचा गुन्हा दाखल\nसाडेपाच लाखाची दारू जप्त\nसंशोधकांनी अनुभवली ‘तिलारी’ची समृद्धी\nनिरवडेत वीज पडून तरुण ठार\nप्रचंड गडगडाटाने कुडाळ हादरले\nमालवणात ‘स्वस्थ भारत’ सायकल रॅलीचे स्वागत\nकुडाळला कीर्तन महोत्सवास प्रारंभ\nआश्वासनांच्या कात्रणांचे लवकरच प्रदर्शन\nचैतन्यमय वातावरणात दौडीची यशस्वी सांगता\nशिलंगण मैदानावर सीमोल्लंघन कार्यक्रम\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/523515", "date_download": "2018-10-20T00:16:07Z", "digest": "sha1:E6W7XBXJCC5D7ISI7X4QCLA6RIWQWVBZ", "length": 6855, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "सोनहिरा तलावाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पर्जन्यवृष्टी - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सांगली » सोनहिरा तलावाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पर्जन्यवृष्टी\nसोनहिरा तलावाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पर्जन्यवृष्टी\nढगांची गडगड आणि विजेच्या कडकडाटांसह सोनहिरा खोयात सोनसळ ,शिरसगाव,सोनकीरे, चिंचणी ,पाडळी वाजेगाव येथे सोनहिरा तालावाच्या पाणलोट क्षेत्रासह सोनहिरा खोयात आज सोमवारी सायंकाळी 5 ते 6 च्या सुमारास जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. अचानक आलेल्या पावसामुळे पादचारी व दुचाकीस्वारांची चांगलीच तारांबळ उडाली.\nसोनहिरा खोयात गेल्या चार दिवसांपासून पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळत आहेत. आज सायंकाळी मात्र जोरदार पाऊस झाला.. सायंकाळी 4 वाजल्यानंतर ढग दाटून आले. सुरुवातीच्या तुरळक सरींनी अचानक जोर धरल्याने अवघ्या काही मिनिटांत रस्त्यांवरून पाणी वाहू लागले. दीपावली जवळ असल्याने अनेक जण विरंगुळा व खरेदीसाठी घराबाहेर पडले होते. पावसामुळे मात्र त्यांची गैरसोय झाली. काहींनी रस्त्याच्या कडेला असणाया घरांचा एस टी बस थांब्याचा आसरा घेतला, तर काहींना पर्याय नसल्याने पावसाचा मारा सहन करावा लागला. रस्त्याने जाणार्या दुचाकीस्वारांची तारांबळ उडाली. रस्त्याच्या कडेला दुचाकी थांबवून त्यांनी झाडांचा आसरा घेतला. अनेक ठिकाणी पावसाचे साचले होते. पावसामुळे पाणीही रस्त्यावर आले होते. सखल भागात चिखलाचा सामना नागरिकांना करावा लागला. खड्डय़ांमध्ये पाणी साचल्याने वाहनचालकांनाही त्यांचा अंदाज येत नव्हता. मोठय़ा प्रमाणात मुसळधार पाऊस झाल्याने सोनहिरा ओढय़ातून पुराचे आणि चिंचणी तलावात आले.तलावाचे स्वयंचलित दरवाजे आपोआप उघडतील आणि 153 दशलक्ष घनफुट क्षमतेच्या या तलावातून पाण्याचा मोठा विसर्ग होईल या भीतीने तलावाचे 3 दरवाजे चार फुटाणे उचलण्याचा निर्णय देशभक्त शामराव मास्तर पाणीवापर संस्थेचे अध्यक्ष राहुल पाटील यांनी घेतला आणि दोन दरवाजे 4 फुटाणे उघडले आहेत.\nवृक्षारोपण ही काळाची गरज – प्रा.शामराव पाटील\nदोषी अधिकारी, कर्मचाऱयांवर कारवाई करणार\nशिरशीच्या चक्रीभैरव मंदिरात नरबळी\nसोलापूर शहराला तीन दिवसआड पाणी पुरवठा\nसंशोधकांनी अनुभवली ‘तिलारी’ची समृद्धी\nनिरवडेत वीज पडून तरुण ठार\nप्रचंड गडगडाटाने कुडाळ हादरले\nमालवणात ‘स्वस्थ भारत’ सायकल रॅलीचे स्वागत\nकुडाळला कीर्तन महोत्सवास प्रारंभ\nआश्वासनांच्या कात्रणांचे लवकरच प्रदर्शन\nचैतन्यमय वातावरणात दौडीची यशस्वी सांगता\nशिलंगण मैदानावर सीमोल्लंघन कार्यक्रम\nलढा नाही तर… गुलामीची सवय होईल\nसुहासिनी महिला मंडळातर्फे नवरात्रोत्सव…\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/528240", "date_download": "2018-10-20T00:15:59Z", "digest": "sha1:LP5PKXYZK4TAW4MED4UALTTTV7EUOGGL", "length": 7680, "nlines": 48, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "पीएसयू बँक समभागांमध्ये नफा कमाईने घसरण - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » उद्योग » पीएसयू बँक समभागांमध्ये नफा कमाईने घसरण\nपीएसयू बँक समभागांमध्ये नफा कमाईने घसरण\nबीएसईचा सेन्सेक्स वधारला, एनएसईचा निफ्टी घसरला\nभांडवली बाजार प्रत्येक सत्रात विक्रमी पातळीवर पोहोचत आहे. सप्ताहाच्या शेवटच्या सत्रात सेन्सेक्स आणि निफ्टीने नवीन उच्चांक प्रस्थापित केला होता. दिवसातील व्यवहारादरम्यान निफ्टी 10,366 आणि सेन्सेक्स 33,286 या विक्रमी पातळीवर पोहोचला होता. मात्र ही तेजी कायम ठेवण्यात भांडवली बाजारास अपयश आले. दिवसअखेरीस सेन्सेक्स किरकोळ तेजी आणि निफ्टी घसरत बंद झाला.\nमिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागात काही प्रमाणात खरेदी झाली. बीएसईचा मिडकॅप निर्देशांक 0.3 टक्क्यांनी वधारत बंद झाला. निफ्टीचा मिडकॅप 100 निर्देशांक घसरला. बीएसईचा स्मॉलकॅप निर्देशांक 0.25 टक्क्यांनी मजबूत होत बंद झाला.\nबँकिंग, रिअल्टी, आयटी, धातू, तेल आणि वायू समभागात विक्री झाल्याने दबाव कायम होता. बँक निफ्टी 0.75 टक्क्यांनी घसरत 24,839 वर बंद झाला. निफ्टीचा पीएसयू बँक निर्देशांक 4.2 टक्के, आयटी निर्देशांक 0.2 टक्के, धातू निर्देशांक 0.2 टक्क्यांनी कमजोर झाले. बीएसईचा रिअल्टी निर्देशांक 0.5 टक्के आणि तेल आणि वायू निर्देशांक 1.2 टक्क्यांनी घसरले.\nवाहन, एफएमसीजी, मीडिया, औषध समभागात चांगली खरेदी झाली. निफ्टीचा वाहन निर्देशांक 1 टक्का, एफएमसीजी निर्देशांक 0.7 टक्के, मीडिया निर्देशांक 1.5 टक्के, औषध निर्देशांक 2.4 टक्क्यांनी मजबूत झाला.\nबीएसईचा सेन्सक्स 10 अंशाने वधारत 33,157 वर बंद झाला. एनएसईचा निफ्टी 21 अंशाने घसरत 10,323 वर स्थिरावला.\nअदानी पोर्ट्स, बजाज फायनान्स, ओएनजीसी, सन फार्मा, टाटा पॉवर, टाटा मोटर्स डीव्हीआर, टाटा मोटर्स 4.3-2.5 टक्क्यांनी वधारले. भारती इन्फ्राटेल, येस बँक, एचपीसीएल, भारती एअरटेल, आयओसी, एसबीआय, विप्रो, रिलायन्स इन्डस्ट्रीज आणि एनटीपीसी 8.1-1.5 टक्क्यांनी घसरले.\nमिडकॅप समभागात वॉटहार्ट, युनायटेड ब्रुअरिज, टाटा ग्लोबल ब्रुअरीज, सेल आणि ईमामी 5.75-4.2 टक्क्यांनी मजबूत झाले. आयडीबीआय बँक, बँक ऑफ इंडिया, युनियन बँक, सेन्ट्रल बँक 8-4.8 टक्क्यांनी घसरले.\nस्मॉलकॅप समभागात हिटलबर्ग सिमेंट, ग्लोबल स्पिरिट्स, आशापूरा माईन्स, आयनॉक्स विंड आणि बटरफ्लाय 20-12.9 टक्क्यांनी वधारले.\nसिक्युअर क्रेडेन्शिअलचा आयपीओ बुधवारपासून बाजारात\nएसबीआयकडून एफडीवरील व्याजदरात वाढ\nग्लुमबर्ग अब्जाधीशांच्या सूचीत पाच भारतीय\nई वाहनांसाठी हिरवी नंबरप्लेट\nसंशोधकांनी अनुभवली ‘तिलारी’ची समृद्धी\nनिरवडेत वीज पडून तरुण ठार\nप्रचंड गडगडाटाने कुडाळ हादरले\nमालवणात ‘स्वस्थ भारत’ सायकल रॅलीचे स्वागत\nकुडाळला कीर्तन महोत्सवास प्रारंभ\nआश्वासनांच्या कात्रणांचे लवकरच प्रदर्शन\nचैतन्यमय वातावरणात दौडीची यशस्वी सांगता\nशिलंगण मैदानावर सीमोल्लंघन कार्यक्रम\nलढा नाही तर… गुलामीची सवय होईल\nसुहासिनी महिला मंडळातर्फे नवरात्रोत्सव…\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/cricket-india-vs-england-ajinkya-rahane-needs-to-find-form-composure-ahead-of-lord-s-test/", "date_download": "2018-10-20T00:56:33Z", "digest": "sha1:SPP5DR7S6BIRKT5RJZMLOR6EUUJKMRKE", "length": 9344, "nlines": 72, "source_domain": "mahasports.co.in", "title": "उपकर्णधार या नात्याने रहाणेची काहीच जबाबदारी नाही का?", "raw_content": "\nउपकर्णधार या नात्याने रहाणेची काहीच जबाबदारी नाही का\nउपकर्णधार या नात्याने रहाणेची काहीच जबाबदारी नाही का\nभारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेची भारताबाहेरील कामगिरी वाखानण्याजोगी आहे. खास करुन २०१४ सालच्या भारताच्या इंग्लंड दौऱ्यात रहाणेची कामगिरी चांगली झाली होती.\nया दौऱ्यात भारताने लार्ड्सवर झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात अजिंक्य रहाणेचे शतक आणि इशांत शर्माने दुसऱ्या डावात घेतलेल्या ७ विकेटच्या जोरावर पाच सामन्यांच्या मालिकेत एकमेव कसोटी सामना जिंकला होता.\nया दौऱ्यात अजिंक्य रहाणेने ५ सामन्यात २९९ धावा केल्या होत्या.\nत्यानंतर राहणेने न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियातही चमकदार कामगिरी केली होती.\nमात्र गेल्या एक वर्षापासून रहाणची कसोटी क्रिकेटमधील कामगिरी खालावली आहे.\nया वर्षाच्या सुरवातीला जानेवरीमध्ये दक्षिण आफ्रिकेत झालेल्या कसोटी मालिकेत खराब फॉर्ममुळे रहाणेला एकमेव तिसऱ्या सामन्यात संधी देण्यात आली होती.\nत्यामध्ये रहाणेला पहिल्या डावात ९ तर दुसऱ्या डावात ४८ धावा करता आल्या.\nइंग्लंड विरुद्ध सुरु झालेल्या कसोटी मालिकेतील एजबस्टन मैदानावर पार पडलेल्या पहिल्या कसोटीत रहाणेला पहिल्या डावात १५ तर दुसऱ्या डावात फक्त दोन धावा करता आल्या.\nया सामन्यात भारताकडून विराट कोहली वगळता एकाही फलंदाजाला इंग्लिश गोलंदाजांचा सामना करता आला नाही.\nगोलंदाजांनी केलेल्या दमदार कामगिरीमुळे भारताचे या सामन्यातील आव्हान जिवंत होते. मात्र फलंदाजांच्या हाराकीरीमुळे भारत ३१ धावांनी पराभूत झाला.\nइंग्लंड विरुद्धच्या उर्वरित मालिकेत जर भारताला यश मिळवायचे असेल तर कर्णधार विराट कोहलीला अजिंक्य रहाणे आणि इतर फलंदाजांची साथ मिळणे आवश्यक आहे.\nयामध्ये उपकर्णधार या नात्याने अजिंक्य रहाणेने जबाबारीने फलंदाजी केली पाहिजे.\nक्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.\n-इंग्लंडच्या दिग्गज महिला क्रिकेटपटूबरोबर अर्जुन तेंडुलकरचे खास डीनर\n-रोहित शर्मा म्हणतो, कुलदीप तू इंग्लंडमध्ये फक्त फोटोच काढ\nISL 2018: मोसमातील पहिल्या महाराष्ट्र डर्बीत मुंबईविरुद्ध पुणे सिटीचा पराभव\nनेमार ज्युनियरने मोडला पेलेंचा हा विक्रम\nVideo: या कामगिरीमुळे रोहित शर्माने पृथ्वी शॉला मिठीच मारली\nऑस्ट्रेलिया पहिल्यांदाच खेळणार या संघाविरुद्ध टी २० सामना\nVideo: तीन दिवसांत क्रिकेटमध्ये झाले तीन विचित्र धावबाद\nटाॅप ३- आज प्रो कबड्डीत होणार हे तीन मोठे पराक्रम\nISL 2018: भेदक मार्सेलिनोच्या पुनरागमनाचे पुणे सिटीला वेध\nएचसीएल आशियाई टेनिस अजिंक्यपद २०१८ स्पर्धेत अव्वल व आंतरराष्ट्रीय खेळाडू झुंजणार\nअखिल भारतीय सुपर सिरीज् टेनिस स्पर्धेत पुण्याच्या राधिका महाजनला दुहेरी मुकुट\nISL 2018: चेन्नईने केली पराभवाची हॅट्ट्रीक\nसलग दुसऱ्या दिवशी क्रिकेटमध्ये ‘कहर’, विचित्र रनआऊटची मालिका सुरुच\nझी महाराष्ट्र कुस्ती दंगलमध्ये ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी खेळणार या टीमकडून\nनागराज मंजूळे आता कुस्तीच्या मैदानात, विकत घेतली झी महाराष्ट्र कुस्ती दंगलमधील ही टीम\nटाॅप ३- प्रो कबड्डीच्या ६व्या हंगामात ५०पेक्षा जास्त गुण घेणारे ३ खेळाडू\nटीम इंडीयाने गाठली आहे या पाच देशांविरुद्ध वनडे सामन्यांची शंभरी\nक्रिकेटपटू दिपक चहरच्या घरी चोरीचा प्रयत्न करणाऱ्या सहा जणांना अटक\nविराटने डिजाईन केलेल्या शूजची अशी आहे किमंत\nपुण्यात होणाऱ्या कबड्डी, क्रिकेट सामन्यांचे असे आहेत तिकीट दर\nभारत-विंडीज यांच्यातील चौथ्या वनडेच्या तिकीट विक्रीला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार\nकपिल देव, अनिल कुंबळेला मागे टाकत रविंद्र जडेजा करणार मोठा पराक्रम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://siddhivinayakmoringa.com/m-AtyantaKamiPanyavarKesharAmbyateelSiddhivinayakShevagaYashaswi.html", "date_download": "2018-10-19T23:46:32Z", "digest": "sha1:4O3FHKVAGUWEPLKXGHHGDOJBJQ4OHFCJ", "length": 7060, "nlines": 19, "source_domain": "siddhivinayakmoringa.com", "title": " सिद्धीविनायक शेवगा - अत्यंत कमी पाण्यावर केशर आंब्यातील 'सिद्धीविनायक' शेवगा यशस्वी", "raw_content": "\n'सिद्धीविनायक' मोरिंगा जाण तु एक कल्पवृक्ष | ठेवशील आमच्या आरोग्यावर लक्ष ||\nअत्यंत कमी पाण्यावर केशर आंब्यातील 'सिद्धीविनायक' शेवगा यशस्वी\nडॉ. प्रकाशचंद्र भवरीलाल घलानी, मु. पो. बेंबळी, ता. जि. उस्मानाबाद. मोबा. ९३२३०००५९६\nआम्ही ५ वर्षापुर्वी १५' x १५' वर केशर आंब्याची ७०० झाडे लावलेली आहेत. त्यामध्ये 'सिद्धीविनायक' शेवगा १- १ झाड लावले आहे. सप्टेंबर २०११ मध्ये डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या 'सिद्धीविनायक' शेवग्याची ५० पाकिटे बियाणे कृषी जीवन अॅग्रो, वैराग, ता. बार्शी (सोलापूर) यांच्याकडून आणून शेवगा पुस्तकात दिल्याप्रमाणे जर्मिनेटरमुळे ४८०० रोपे तयार झाली. म्हणजे १६% उगवण झाली. रोपे झाडाखाली ठेवली, काही रोपे उन्हात राहिली. रोपे लहान असताना पाने कुरतडणारी अळी आली व दोन दिवसामध्येच जवळपास ५०० ते ६०० रोपे अळीने कुरतडून टाकली. त्यामुळे तेवढी रोपे वय गेली. बाकीच्या रोपांच्या लागवडीच्यावेळी जर्मिनेटरच्या द्रावणात रोपे बुडवून लागवड केल्याने सर्व रोपे लवकर वाढायला लागली. नंतर जर्मिनेटर, थ्राईवर, प्रत्येकी १ लि. ची २०० लि. पाण्यातून २ वेळा फवारणी केली. तसेच हिंदुस्तान कृषी सेवा केंद्र, उस्मानाबाद येथून कल्पतरू खत आणून १५ बॅगा आंबा आणि शेवगा या दोन्ही पिकांना दिले. त्याचबरोबर गांडुळखतही वापरले. शेवग्याच्या झाडाची कमी अधिक प्रमाणात वाढ झाली होती. कारण ड्रीपचे पाणी काही झाडांना कमी अधिक मिळत होते. परंतु तरीही श्री. गायकवाड यांनी सांगितल्याप्रमाणे शेवग्यास लागवडीपासून ३ - ४ महिन्यात भरपूर फुलकळी निघाली. फुलकळी निघण्यअगोदर प्रत्येक झाडांचे शेंडे छाटावे लागतात. परंतु आमच्या गावासह जवळपासच्या १० ते १२ गावात यंदा फक्त १६ मिमी पाऊस झाला. एवढ्या कमी पाऊसाची नोंद यापूर्वी कधी झाली नाही. त्यामुळे आमचे तीन बोअर मधील एक बोअर उन्हाळ्याची चाहूल लागताच बंद पडले. तर दुसरे बोअर २ महिन्यापुर्वी (मार्च अखेरीस) बंद पडले. एका बोअरला थोडे पाणी आहे ते दिवसातून १ - ४ महिन्यात भरपूर फुलकळी निघाली. फुलकळी निघण्यअगोदर प्रत्येक झाडांचे शेंडे छाटावे लागतात. परंतु आमच्या गावासह जवळपासच्या १० ते १२ गावात यंदा फक्त १६ मिमी पाऊस झाला. एवढ्या कमी पाऊसाची नोंद यापूर्वी कधी झाली नाही. त्यामुळे आमचे तीन बोअर मधील एक बोअर उन्हाळ्याची चाहूल लागताच बंद पडले. तर दुसरे बोअर २ महिन्यापुर्वी (मार्च अखेरीस) बंद पडले. एका बोअरला थोडे पाणी आहे ते दिवसातून १ तास चालते. तेवढ्यावर घागरीने पाणी वाहून या आंब्याला आणि शेवग्याला देतो. शेवग्याला फक्त २ वेळा ते पण थोडे थोडेच पाणी दिले. तरीदेखील झाडे हिरवीगार आहेत. मात्र पणी कमी असल्याने फुलगळ झाली. तर पण अत्यंत कमी पाण्यात दुष्काळी परिस्थितीत थोड्याफार शेंगा लागल्या आहेत. आंब्याला मोहोर लागला होता, मात्र तोड दुष्काळी परिस्थितीने गळाला. म्हणून चालू वर्षी १ कोटी लि. क्षमतेचे शेततळे करणार आहे.\n'सिद्धीविनायक' ब्रँडींग ते मार्केटिंग करणार\nवरील शेती मी पुर्णपणे सेंद्रिय पद्धतीने करीत आहे. सेंद्रिय केशर आंबा याच्याकरिता रजिस्ट्रेशन करून गेल्यावर्षी स्वत: आंबे घरी पॅक करून इंटरनेटवरून मार्केटिंग करून मागणीप्रमाणे पैसे घेऊन आंबे पार्सलने पाठविले आहेत. ह्याप्रकारे 'सिद्धीविनायक' मोरिंगा शेवग्याचेदेखील मार्केटिंग करणार आहे. तसेच शेततळयाचे काम झाल्यानंतर पुढील जून - जुलैमध्ये पाऊस झाल्यावर नवीन ७ ते ८ हजार केशर आंब्याची लागवड करणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%88-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%88/", "date_download": "2018-10-19T23:37:09Z", "digest": "sha1:TCJM2TVPQRC4NKCZSY4LHUDDNWKXJWNA", "length": 7425, "nlines": 130, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "वाई पालिकेच्या मुख्य पाईप लाईनला मोठ्या प्रमाणात गळती | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nवाई पालिकेच्या मुख्य पाईप लाईनला मोठ्या प्रमाणात गळती\nवाई ः पालिकेच्या मुख्य पाईप लाईनला गळती लागल्याने हजारो लिटर पाणी वाया जात आहे.\nलाखो लिटर पाणी वाया: पाणीपुरवठा विभागाच्या गलथान कारभार\nवाई, दि.1 – वाई शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य पाईप लाईनला मोठ्या प्रमाणात गळती लागल्याने दररोज पिण्याचे पाणी लाखो लिटर वाया जात आहे. जेजुरीकर कॉलनीतून वाई नगरपालिकेच्या पाण्याच्या टाकीकडे जाणाऱ्या मुख्य पाईप लाईनला ही गळती लागली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून ही गळती सुरु आहे.गळतीमूळे वाई शहराला पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे.\nसध्या महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण चांगले आहे. परंतु वाई तालुक्‍यात मात्र त्या मानाने पावसाचे प्रमाण कमी आहे. या पार्श्वभूमीवर पाण्याचे योग्य नियोजन केल्यास पुढे पाणी टंचाईचा सामना करावा लागणार नाही. पाणी पुरवठा विभागाच्या भोंगळ कारभारामुळे महिन्यातून अनेक वेळा मुख्य पाईप लाईनला गळती लागून पाणी वाया जाण्याच्या घटना घडत आहेत. जेजुरीकर कॉलनीत शहराला पाणी पुरवठा करणारी मुख्य विहीर आहे. येथूनच मुख्य पाईप लाईन गेली असून या पाईप लाईनला अनेक ठिकाणच्या वॉलला नेहमीच गळती सुरु असते. परंतु अशा पद्धतीने पाणी वाया जात असेल तर पावसाळयानंतर वाईकर नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. ही बाब गंभीर आहे.\nरस्त्याच्या बाजूने जाणाऱ्या पाईपला गळती लागल्यास त्यामध्ये गटाराचे पाणी जावून विविध साथींच्या रोगांना निमंत्रणच मिळत आहे. स्वच्छ पाणी आणि पाण्याच्या गळतीचा प्रश्‍न विचारात घेता कायम स्वरूपी तोडगा निघावा असे मत व्यक्त होत आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleजिल्ह्यातील धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा\nNext articleलोणंदमध्ये अण्णा भाऊ साठे जयंती उत्साहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7-%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87/", "date_download": "2018-10-19T23:53:42Z", "digest": "sha1:3RVREFIB2SO6EDDMMHK2PRW2LWJSOHY3", "length": 9341, "nlines": 130, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "विविध रंगी साड्यांमध्ये खुलला “देस मेरा रंगिला’ | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nविविध रंगी साड्यांमध्ये खुलला “देस मेरा रंगिला’\nपिंपरी – कुणी बारा बलुतेदारांची मक्तेदारी, तर कुणी गुजराती, मारवाडी चोली-घागरा पेश केला, कुणी कोकणी काष्टा, मालवणी कोळीण सादर केली, तर कुणी ठसकेबाज नऊवारी अन्‌ बेळगावी इरकलचा पदर उडविला, कुणी पांरपारिक सासू, तर कुणी आधुनिक सून मांडली…मग काय, विविधरंगी-ढंगी साड्यांमध्ये अख्खा “देस मेरा रंगिला’च दिसला.\nनिमित्त होते “रंग माझा साडीत वेगळा’ या उपक्रमाचे. चिंचवडमधील क्रांतीवीर चापेकर स्मारक समिती, महिला विभागातर्फे या नाविण्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. समितीच्या उपाध्यक्षा शकुंतला बन्सल, शिवसेना नगरसेविका अश्विनी चिंचवडे, विनया तापकीर, रंजना नवले, मुख्याध्यापिका वासंती तिकोने, सविता गावडे, नूतन चव्हाण, रांगोळी कलाकार अंजली मेंनकुदळे आदींनी कार्यक्रमाचा आनंद लुटला. सहभागी स्पर्धकांनी पारंपारिक, राज्यनिहाय, विश्वनिहाय, महाराष्ट्रीयन साड्यांचे प्रकार सादर केले.\nसाडी नेसलेलीच, हवी शिवलेली नको ही महत्त्वपूर्ण अट होती. विविध राज्यातील नववधूंच्या साड्या खास आकर्षण ठरले. हिंदूस्थानी साडी पाश्‍चिमात्य पेहरावातही कशी नेसता येते, हे तालवृंद गटाने दाखवून दिले. नांदा सौख्य भरे गटाने सासूची पारंपारिक अन्‌ सुनेची आधुनिक साडी पेहराव केली होती. तरीही स्टेजवर आलेल्या सासू-सुनांपैंकी सासूच भाव खावून गेल्या. “एराज्‌ ऑफ बॉलिवूड थीम’द्वारे स्पर्धकांनी चित्रपट सृष्टीचा जुना कालखंडच उलगडून दाखवला. डायमंड गटाच्या प्लेन साड्यांच्या विविध प्रकारांनी रसिक अचंबितच झाले. रक्षा गटाने आजेसासू ते नातसून अशी एकत्र कुटुंब पद्धतीचा उत्कृष्ट नमुनाच पेश केला. स्मिता जोशी यांनी सूत्रसंचालन केले. प्रमोदिनी बकरे यांनी आभार मानले.\nसागरिका गटाने पटकावले बक्षीस\nनाविन्या गटातर्फे मॉडर्न कॉलेजच्या प्राध्यापिकांनी प्रत्येक राज्यानुसार साड्यांचे प्रकार परिधान केले होते. पारंपारिक साड्यांचे आधुनिक रुप सादर करणाऱ्या सागरिका गटाने प्रथम, महाराष्ट्रातील बुलुतेदार स्त्रियांचा पेहराव केलेल्या आनंदवन ग्रुपने द्वितीय, तालवृंद गटाने तृतीय क्रमांक पटकावला. उत्तेजनार्थ कोहिनूर गटाला गौरविण्यात आले. कल्पना भोईर, अमोल रोडे, रूपाली देव, चैताली भोईर, चंद्रकला शेडगे आदींच्या उपस्थितीत बक्षीस वितरण करण्यात आले. सुनिता शिंदे यांनी प्रेक्षक महिलांसाठी प्रश्न मंजुषेचे आयोजन केले. विजया मानमोडे, मिनल ठिपसे आणि मेघा म्हेत्रे यांनी परीक्षण केले.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleहॉटेलचालकाच्या खुनप्रकरणी महिलेस अटक\nNext articleजगाला प्रेम अर्पावे- साध्वी मंजुलज्योतिजी म.सा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/mulk-movie-release-people-praises-pratik-babbar-for-acting-402587-2/", "date_download": "2018-10-19T23:31:22Z", "digest": "sha1:ZF442RZCYC2JAIYLXVWRFWUKNHS2KLUG", "length": 7500, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "‘मुल्क’ आज प्रदर्शित, प्रतीक बब्बरच्या अभिनयाचे सर्व स्तरातून कौतुक | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n‘मुल्क’ आज प्रदर्शित, प्रतीक बब्बरच्या अभिनयाचे सर्व स्तरातून कौतुक\nअनुभव सिन्हा यांचा ‘मुल्क’ हा चित्रपट आज प्रदर्शित झाला. या चित्रपटाने तिकीट खिडकीवर काही विक्रमी सुरुवात केली नसली तरी अनेकांनी या चित्रपटाला उत्तम म्हटले आहे. ऋषी कपुर, तापसी पन्नू, प्रतीक बब्बर, आशुतोष राणा यांच्या मुख्य भूमिका असणारा हा चित्रपट दहशतवादाच्या विळख्यात सापडलेल्या एका कुटुंबाची कथा आहे.\nयामध्ये प्रतीक बब्बर याने दहशतवादी साकारला आहे. तर ऋषी कपूर यांनी त्याच्या वडिलांची भूमिका केली आहे. दहशतवादी कारवाईमध्ये मुलाचा हात असल्याने त्यांच्या पूर्ण कुटुंबावर खटला चालू होतो. असा हा एकंदरीत या चित्रपटाचा गाभा आहे. यामध्ये तापसी पन्नू वकिलाच्या भूमिकेत आहे.\nप्रतीकच्या अभिनयाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. एका मुलाखतीत प्रतीक म्हणाला की, मी या चित्रपटासाठी खूप अभ्यास केला. २००८ मधील मुंबई हल्ल्यात आरोपी असलेल्या डेव्हिड हेडली यांच्यावरील अनेक व्हिडिओ आणि त्यावरील पुस्तक ‘अ माईंडसेट ऑफ टेररिस्ट: द स्ट्रेंज केस ऑफ डेव्हिड हेडली’ वाचले. त्याचबरोबर दहशतवादावर आधारित काही सिनेमे आणि ब्रिटीश नाटक ‘द स्टेट’ याचा देखील मी अभ्यास केला.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleदाखलपूर्व समुपदेशनामुळे तीन वर्षाच्या मुलीचे भवितव्य बनले सुरक्षित\nNext articleभारतीयांचा अभिमानास्पद गौरव\n#MovieReview: ‘बधाई हो’ भन्नाट विषयाची सुरेख मांडणी\nअनुप जलोटा यांनी जसलीन आणि सौरव पटेल यांची काढली खरडपट्टी\n‘ठग्स ऑफ हिन्दोस्तान ‘ मधील ‘वाश्मल्ले’ गाणे आहे यु ट्यूबवर ट्रेंडींग\nसलमान ‘भाई’ आणि ‘राणी’ दीपिकाचीच बॉलीवुडवर सत्ता \nसचिन ‘असा’ बोलला तेव्हा मी खूप रडलो\n#ME TOO : ऐश्वर्या राय बच्चन ‘ते’ अधिकृत ट्विटर अकाऊण्ट खोटे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.mymedicalmantra.com/marathi/category/%E0%A4%97%E0%A5%85%E0%A4%B2%E0%A4%B0%E0%A5%80/", "date_download": "2018-10-19T23:52:06Z", "digest": "sha1:4TNUEM6VQKWE5S6ZVBWS76N3JATFIDIZ", "length": 4465, "nlines": 111, "source_domain": "www.mymedicalmantra.com", "title": "गॅलरी | MyMedicalMantra", "raw_content": "\nफोटो गॅलरी- पायपीट केल्याने सोलवटले बळीराजाचे पाय\nमाय मेडिकल मंत्रा - March 12, 2018\nइमानचे मुंबईतील ते ८२ दिवस…\nजवानांचा सीमेवर योग दिवस\nक्षणचित्रे : युद्धनौकांवरील योग दिवस २०१७\nक्षणचित्रे : जागतिक योग दिवस २०१७\nबाबा रामदेव यांनी घेतली राज ठाकरेंची भेट\nमाय मेडिकल मंत्रा - May 17, 2017\n‘राष्ट्रीय आयुष मिशन’ जिल्ह्यास्तरावर राबवण्यात हालचालींना वेग\nतुम्ही योग्य पद्धतीनं पाणी पिताय ना\nआयुर्वेदानुसार असं असावं रात्रीचं जेवण\nरक्त शुद्ध ठेवणाऱ्या नैसर्गिक वनस्पती\nमुंबई- होमिओपॅथी डॉक्टरांचं आमरण उपोषण मागे\nअसा झाला भारतामध्ये होमिओपॅथीचा उगम आणि प्रसार\nजाणून घ्या होमिओपॅथी उपचारांचे फायदे\nजळगावात साकारणार राज्यातलं पहिलं ‘मेडिकल हब’, कॅबिनेटने दिली मंजूरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/485402", "date_download": "2018-10-20T00:16:35Z", "digest": "sha1:CMPUF2ABEDW6WQQRUYF3K66INVBKRMZQ", "length": 4833, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "काश्मीरात हिंसा भडकावण्यासाठी पाकिस्तानकडून एक हजार कोटी - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » काश्मीरात हिंसा भडकावण्यासाठी पाकिस्तानकडून एक हजार कोटी\nकाश्मीरात हिंसा भडकावण्यासाठी पाकिस्तानकडून एक हजार कोटी\nऑनलाईन टीम / काश्मीर :\nकाश्मीरात हिंसक वातावरण निर्माण करण्यासाठी दहशतवादी संघटनेकडून पाकिस्तानची एजन्सी आयएसआय फंडिंग करत असल्याची माहिती मिळत आहे. तसेच हवालाच्या माध्यमातून दरवर्षी एक हजार कोटी रुपयांची फंडिंग पाकिस्तान या दहशतवादी संघटनेसाठी देत आहे.\nपाकिस्तानची एजन्सी आयएसआय दहशतवादी संघटनेसाठी फंडिंग करत असल्याचे सांगण्यात येत आहे. या फंडिंगच्या माध्यमातून दहशतवादी कारवाया आणि काश्मीरातील तरुणांना संघटनेत भरती करण्यासाठी त्याचा उपयोग केला जात आहे. तसेच हवाला माध्यमातून काश्मीरात पैसे येण्याचा प्रकार मागील तीन वर्षांत वाढला असून, याबाबतची 16 प्रकरणे समोर आली आहेत. यासंबंधी सुरक्षा एजन्सीने केंद्रीय गृहमंत्रालयाला याबाबतचा अहवाल पाठवला आहे.\nलास व्हेगासचा हल्लेखोर कोटय़धीश\nसरकारच्या जल्लोषावर मनमोहनांचा ‘वार’\nऔरंगाबादेद बंद कंपन्यांमध्ये घुसून तोडफोड ; आंदोलकांची धरपकड सुरू\nइंटरपोल प्रमुख गायब होण्यामागे चीन\nPosted in: Top News, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय\nसंशोधकांनी अनुभवली ‘तिलारी’ची समृद्धी\nनिरवडेत वीज पडून तरुण ठार\nप्रचंड गडगडाटाने कुडाळ हादरले\nमालवणात ‘स्वस्थ भारत’ सायकल रॅलीचे स्वागत\nकुडाळला कीर्तन महोत्सवास प्रारंभ\nआश्वासनांच्या कात्रणांचे लवकरच प्रदर्शन\nचैतन्यमय वातावरणात दौडीची यशस्वी सांगता\nशिलंगण मैदानावर सीमोल्लंघन कार्यक्रम\nलढा नाही तर… गुलामीची सवय होईल\nसुहासिनी महिला मंडळातर्फे नवरात्रोत्सव…\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/vruthanta-news/nmmt-bus-technical-malfunction-struck-the-passenger-1134677/", "date_download": "2018-10-20T00:27:07Z", "digest": "sha1:GWELB4PRNI7YDFFH3IRQAZMIR4LEO2CW", "length": 12620, "nlines": 204, "source_domain": "www.loksatta.com", "title": "एनएमएमटीपेक्षा टमटमच बरी! | Loksatta", "raw_content": "\nविषाणुजन्य तापावर प्रतिजैविके घेणे टाळा\nसंत्र्याला यंदा सुगीचे दिवस\nऊस तोडणी कामगारांना भविष्य निर्वाह निधीचा लाभ\nदसरा मेळाव्यातून पंकजांचा पक्षांतर्गत स्पर्धकांनाही इशारा\nउरणमधील पूर्व विभागातील कोप्रोली परिसरासाठी नवी मुंबई महानगरपालिका उपक्रमाची महिनाभरापूर्वी बससेवा सुरू करण्यात आली आहे.\nउरणमधील पूर्व विभागातील कोप्रोली परिसरासाठी नवी मुंबई महानगरपालिका उपक्रमाची महिनाभरापूर्वी बससेवा सुरू करण्यात आली आहे. या सेवेला प्रवाशांनी उत्तम प्रतिसाद दिला, मात्र बसेसमध्ये सातत्याने बिघाड होत असल्याने प्रवासी हैराण झाले आहेत. गडय़ा आपली टमटमच बरी असे म्हणण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे.एनएमएमटीने उरणमधील प्रवाशांच्या सेवेसाठी नवी मुंबई ते उरण अशी बससेवा सुरू केली. या सुविधेमुळे उरणमधील प्रवाशांची काही प्रमाणात का होईना सोय झाली आहे. उरणच्या पूर्व विभागातील विद्यार्थी, चाकरमान्यांना नवी मुंबई ते नवघर फाटादरम्यान जाण्यासाठी या सेवेचा लाभ होत असे. त्यापुढे नवघर ते कोप्रोली तसेच त्यापुढील प्रवास हा सहा आसनी टमटमने करावा लागत होता. येथील प्रवाशांच्या वाढत्या मागणीनुसार कोप्रोलीपर्यंतची ही बससेवा सुरू करण्यात आली. यामुळे उरण पूर्व विभागातील प्रवाशांच्या प्रवासी खर्चात शिवाय थेट सेवेमुळे वेळेचीही बचत झाल्याचे पिरकोन येथील प्रवासी विलास गावंड यांनी सांगितले. या बससेवेमुळे या मार्गावरील सहा आसनी तसेच तीन आसनी रिक्षाचालकांच्या व्यवसायावर मात्र परिणाम झाला आहे. परंतु महिन्याभरापूर्वी नव्याने सुरू झालेल्या बसेस सध्या प्रवासादरम्यान बसमध्ये सातत्याने तांत्रिक बिघाड होऊ लागल्याने रस्त्यातच दुरुस्तीसाठी थांबत असल्याने प्रवाशांना बसमधून उतरून पर्यायी वाहनांमधून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे होणाऱ्या त्रासाने प्रवासी हैराण झाले आहेत. त्यामुळे काही प्रवासी हे पुन्हा ‘टमटम’ या रिक्षा प्रवासी वाहतुकीकडे वळले असल्याचे दिसत आहे. या संदर्भात तुर्भे आगाराचे प्रमुख धर्मराज भगत यांच्याशी संपर्क साधला असता, या सीएनजी बसेस असल्याने पावसाळ्यात त्या बंद पडत असल्या, तरी या मार्गावरील बससेवा सुरळीत सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nएनएमएमटीच्या बस खासगी कंपन्यांना भाडय़ाने देणार\nएनएमएमटी बसवर आघाडीच्या उमेदवाराचे प्रचार बॅनर\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n‘रावण दहना’त मृत्युतांडव, पंजाबमधील भीषण दुर्घटनेत ६० ठार\n...तर ६० जणांचा जीव वाचला असता\nबाप मृत्यूशी लढत असतानाच मुलगी आणि नातीवर काळाचा घाला\nरावण दहन करताना भीषण अपघात, पाहा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ\nकौतुकास्पद: युपीतल्या 850 शेतकऱ्यांना बिग बी करणार कर्जमुक्त; ५.५ कोटींचं अर्थसहाय्य\n#MeToo : सेलिब्रेटी मॅनेजमेंट कंपनीच्या अनिर्बन दास ब्ला यांचा आत्महत्येचा प्रयत्न\n#MeToo कोर्टाच्या आदेशाची वाट बघा; आलोक नाथांची सिंटाला विनंती\n#MeToo : प्रसिद्ध चित्रकार जतिन दास म्हणतात तो मी नव्हेच\n#MeToo : 'सेक्रेड गेम्स'च्या अभिनेत्रीचा दिग्दर्शक विपुल शहावर लैंगिक गैरवर्तणुकीचा आरोप\nसागरी किनारी रस्त्यावर ‘क्रॅश एटोनेटर’\nमेट्रो मार्गिकांचे संचलन ‘एमएमआरडीएकडे’च\n१८व्या वर्षांत अत्रे कट्टय़ावर तरुणाईचा मेळा\nयंदा उत्पादन घटण्याची शक्यता\nतलासरीमध्ये गटारावरच भाजीविक्रीची दुकाने\nजुईनगर येथे अपंग, विशेष मुलांसाठी उद्यान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://shriharimandiram.org/Branch/index.php?page=25&id=176", "date_download": "2018-10-20T00:31:10Z", "digest": "sha1:MQAR6AV6MBQ2GQIO2DKIDGXCZJ6SU36Y", "length": 1588, "nlines": 22, "source_domain": "shriharimandiram.org", "title": " || परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय ||", "raw_content": "\n१६९ हडफडे (बारदेश गोवा)\n१७० हणजुण (माझलवाडा गोवा)\n१७१ हणजुण बांध (बारदेश गोवा)\n१७३ हरमल (पेडणे गोवा)\n१७४ हातुर्ली मये (डिचोली गोवा)\n१७५ हेडलँड सडा वास्को (गोवा)\nआद्य... २३ २४ - २५ - २६ २७ ... अंत्य\nशाखेचे नाव : कायसूव (बारदेश)\nगोवा, पिन कोड - ४०३५०९.\nश्री सिद्धेश्वर देवस्थान, कायसूव, गोवा\nरविवार सकाळी ८ ते ९ बालोपासना,\nदर सोमवार, मंगळवार, गुरुवार सायंकाळी ६ ते ७\n© 1981-,परमार्थ निकेतन ट्रस्ट, बेळगांव. सर्व हक्क राखीव.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://bhilai.wedding.net/mr/photographers/", "date_download": "2018-10-20T00:59:22Z", "digest": "sha1:LZEE6YCQDON3U32CEFHY4VXYAI5W6D66", "length": 3459, "nlines": 66, "source_domain": "bhilai.wedding.net", "title": "भिलाई मधील लग्नाचे फोटोग्राफर्स - 15 थेट फोटोग्राफर्स. लग्नाची फोटोग्राफी", "raw_content": "\nफोटोग्राफर्स व्हिडिओग्राफर्स लग्नाचे नियोजक सजावटकार\nभिलाई मधील लग्नाचे फोटोग्राफर्स\nलग्नाची फोटोग्राफी ₹ 30,000 पासून\nलग्नाची फोटोग्राफी ₹ 25,000 पासून\nलग्नाची फोटोग्राफी ₹ 25,000-2,50,000\nलग्नाची फोटोग्राफी ₹ 5,000 पासून\nलग्नाची फोटोग्राफी ₹ 40,000 पासून\nलग्नाची फोटोग्राफी ₹ 40,000 पासून\nलग्नाची फोटोग्राफी ₹ 5,000 पासून\nलग्नाची फोटोग्राफी ₹ 35,000 पासून\nलग्नाची फोटोग्राफी ₹ 10,000 पासून\nलग्नाची फोटोग्राफी ₹ 60,000 पासून\nलग्नाची फोटोग्राफी ₹ 20,000 पासून\nलग्नाची फोटोग्राफी ₹ 30,000 पासून\nलग्नाची फोटोग्राफी ₹ 50,000 पासून\nलग्नाची फोटोग्राफी ₹ 55,000-2,00,000\nवारांगळ मधील फोटोग्राफर्स 14\nकोची मधील फोटोग्राफर्स 100\nभावनगर मधील फोटोग्राफर्स 12\nजबलपुर मधील फोटोग्राफर्स 33\nकोइंबतूर मधील फोटोग्राफर्स 120\nमंगलोर मधील फोटोग्राफर्स 30\nसिकंदराबाद मधील फोटोग्राफर्स 27\nहावडा मधील फोटोग्राफर्स 38\nतिरूपती मधील फोटोग्राफर्स 14\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,26,789 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%9F_%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F", "date_download": "2018-10-19T23:35:36Z", "digest": "sha1:LSVQO4XEHLGIGIBUN75TIUXA5IJZNUTF", "length": 4348, "nlines": 116, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मार्गारेट कोर्ट - विकिपीडिया", "raw_content": "\nउजव्या हाताने, एकहाती बॅकहॅंड\nशेवटचा बदल: ऑक्टोबर २०११.\nकृपया टेनिस खेळाडू-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nटेनिस खेळाडू विस्तार विनंती\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ सप्टेंबर २०१७ रोजी ०५:०४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/mobiles/videocon-v1560-grey-price-p6D8al.html", "date_download": "2018-10-20T00:40:33Z", "digest": "sha1:IT7OOEJEI4DU4YEU4T66AHXOE4JRTK6R", "length": 13949, "nlines": 385, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "व्हिडिओकॉन व्१५६० ग्रे सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nव्हिडिओकॉन व्१५६० ग्रे किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये व्हिडिओकॉन व्१५६० ग्रे किंमत ## आहे.\nव्हिडिओकॉन व्१५६० ग्रे नवीनतम किंमत Sep 26, 2018वर प्राप्त होते\nव्हिडिओकॉन व्१५६० ग्रेस्नॅपडील उपलब्ध आहे.\nव्हिडिओकॉन व्१५६० ग्रे सर्वात कमी किंमत आहे, , जे स्नॅपडील ( 1,990)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nव्हिडिओकॉन व्१५६० ग्रे दर नियमितपणे बदलते. कृपया व्हिडिओकॉन व्१५६० ग्रे नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nव्हिडिओकॉन व्१५६० ग्रे - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 2 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nव्हिडिओकॉन व्१५६० ग्रे वैशिष्ट्य\nरिअर कॅमेरा 1.3 MP\n3/5 (2 रेटिंग )\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-light-rain-khandesh-12292", "date_download": "2018-10-20T00:41:32Z", "digest": "sha1:D7ZOUVVOM3M2XCU5XS6VQ7I5QQFN4GGE", "length": 14492, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Light rain in Khandesh | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nखानदेशात ठिकठिकाणी हलका पाऊस\nखानदेशात ठिकठिकाणी हलका पाऊस\nशुक्रवार, 21 सप्टेंबर 2018\nजळगाव : खानदेशात गुरुवारी (ता. २०) सकाळी आठपर्यंत २५ तालुक्‍यांमधील फक्त आठ तालुक्‍यांमध्ये किरकोळ स्वरूपाचा पाऊस झाल्याची माहिती आहे. यात कुठेही १० मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस झालेला नाही. जळगाव, एरंडोल, धरणगाव भागात हलका पाऊस झाला.\nजळगाव : खानदेशात गुरुवारी (ता. २०) सकाळी आठपर्यंत २५ तालुक्‍यांमधील फक्त आठ तालुक्‍यांमध्ये किरकोळ स्वरूपाचा पाऊस झाल्याची माहिती आहे. यात कुठेही १० मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस झालेला नाही. जळगाव, एरंडोल, धरणगाव भागात हलका पाऊस झाला.\nधुळे जिल्ह्यातील शिंदखेडा व शिरपूर भागात किरकोळ पाऊस झाला. धुळे, साक्रीत मात्र कोरडा दिवस गेला. शिंदखेडा भागात दोंडाईचा येथे सहा मिलीमीटर पाऊस झाला. नंदुरबार जिल्ह्यात नंदुरबार, नवापूर भागात कोरडे वातावरण होते. तळोदा, अक्कलवुडा, धडगाव व शहादा भागात सातपुडा पर्वतालगतच्या काही गावांमध्ये बऱ्यापैकी पाऊस झाला. शहादा व लगतच्या भागात कोरडे वातावरण होते. परंतु, सातपुडा पर्वताकडे किरकोळ स्वरूपाचा पाऊस झाला. शहादा तालुक्‍यातील म्हसावद महसूल मंडळात चार मिलीमीटर पाऊस झाल्याची माहिती मिळाली. तळोदा येथे सात, तर धडगाव भागातही आठ मिलीमीटरपर्यंत पाऊस झाला.\nजळगाव जिल्ह्यात एरंडोल, धरणगाव भागात पाच मिलीमीटरपर्यंत पाऊस झाला. जळगाव तालुक्‍यात काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. सात मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याचे सांगण्यात आले. गुरुवारी सकाळी ऊन सावल्यांचा खेळ सुरू होता.\nशेतकऱ्यांना जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. रब्बी हंगामाबाबत शेतकरी हवालदील झाले असून, याचा मोठा परिणाम सध्या जाणवू लागला आहे.\nजळगाव jangaon खानदेश ऊस पाऊस धुळे dhule पूर साक्री रब्बी हंगाम\nभाजीपाला पिकांची रोपवाटिका तयार करताना\nभाजीपाला पिकांची रोपवाटिका करताना योग्य ती काळजी घेतल्यास पुनर्लागवडीनंतरच्या काळातील अने\nपुण्यात फुलांची ७ काेटींची उलाढाल\nपुणे ः फूल उत्पादक शेतकऱ्यांची भिस्त असणाऱ्या नवरात्र आणि दसऱ्याला विशेष मागणी असलेल्या झ\nकशी टिकेल पांढऱ्या सोन्याची झळाळी\nराज्यात कापूस वेचणीला सुरवात होऊन दसऱ्याच्या मुहूर्तावर बऱ्याच शेतकऱ्यांनी विक्रीही चालू\nपरभणीत फ्लाॅवर प्रतिक्विंटल २००० ते २५०० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nवनस्पतीतील संजीवकांमुळे अवकाशातही उत्पादन घेणे...\nपोषक घटकांची कमतरता आणि गुरुत्वाकर्षण कमी असणे या दोन कारणांमुळे चंद्र किंवा अन्य ग्रहांव\nवनस्पतीतील संजीवकांमुळे अवकाशातही...पोषक घटकांची कमतरता आणि गुरुत्वाकर्षण कमी असणे या...\nराज्यातील काही भागात अंशतः ढगाळ वातावरणमहाराष्ट्राच्या पश्‍चिम किनारपट्टीवर म्हणजेच कोकण...\nदिवसागणिक रब्बी हंगामाची आशा धूसरऔरंगाबाद : जो दिवस निघतो तो सारखाच. परतीच्या...\nखैरगावात दोन गुंठ्यांत कापसाचे २५ किलो...नांदेड ः खैरगाव (ता. अर्धापूर) येथील एका...\nकेन ॲग्रो कारखान्याला मालमत्ता जप्तीची...सांगली ः रायगाव (जि. सांगली) येथील केन ॲग्रो साखर...\nसांगली जिल्हा बॅंकेला कर्जमाफीसाठी...सांगली ः राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज...\nनाशिकमधील ९३ गावांचा पाहणी अहवाल सादरनाशिक : नाशिक जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये कमी...\nदसऱ्याच्या मुहूर्तासाठीच्या कांद्याला...उमराणे, जि. नाशिक : विजयादशमी अर्थात दसऱ्याच्या...\nपरभणी, राहुरी कृषी विद्यापीठांना पाच...परभणी ः भारतीय कृषी संशोधन परिषदअंतर्गत कृषी...\nगूळ, बेदाणा, काजू महोत्सवास पुणे येथे...पुणे : दिवाळीच्या निमित्ताने ग्राहकांना रास्त...\n'सरकारला दुष्काळाची दाहकता लक्षात येईना'पुणे : यंदा ऑक्टोबर महिन्यातच धरणांमधील...\nकर्नाटकात दुष्काळ जाहीर, मग...मुंबई : ग्रामीण महाराष्ट्र दुष्काळात...\nऊसतोड मजूर महामंडळाला शंभर कोटींचा निधी...बीड : याआधीच्या सरकारने दहा वर्षांत अडीच...\nहिवरेबाजारमध्ये मांडला पाण्याचा ताळेबंदनगर ः आदर्श गाव हिवरेबाजारमध्ये...\nमाण, खटाव तालुक्यांत पाणीटंचाई वाढलीसातारा ः रब्बी हंगामाच्या तोंडावर पाऊस...\nपुणे जिल्ह्यात खरिपात ६९ टक्के पीक...पुणे ः यंदा पाऊस वेळेवर न झाल्याने शेतकऱ्यांकडून...\nबुलडाणा जिल्ह्यात १ लाख ६५ हजार...बुलडाणा ः या रब्बी हंगामात जिल्ह्यात एक लाख...\nयवतमाळ जिल्ह्यात जिल्हा प्रशासन उभारणार...यवतमाळ ः शेतीला पूरक व्यवसायाची जोड देत...\n‘आरएसएफ’च्या मूळ सूत्रात घोडचूकपुणे: शेतकऱ्यांना हक्काचा ऊसदर मिळवून देणाऱ्या...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम...पुणे : पावसाला पोषक हवामान झाल्याने आठवड्याच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/krida/rio-2016-olympics/virender-sehwag-rubs-salt-on-shobhaa-des-wounds-after-sakshi-malik-wins-bronze-1286193/", "date_download": "2018-10-20T00:14:25Z", "digest": "sha1:RFNVU6TIRKTBDOT5YDB446GG54EM24CW", "length": 12523, "nlines": 206, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Virender Sehwag rubs salt on Shobhaa De’s wounds after Sakshi Malik wins bronze | Loksatta", "raw_content": "\nविषाणुजन्य तापावर प्रतिजैविके घेणे टाळा\nसंत्र्याला यंदा सुगीचे दिवस\nऊस तोडणी कामगारांना भविष्य निर्वाह निधीचा लाभ\nदसरा मेळाव्यातून पंकजांचा पक्षांतर्गत स्पर्धकांनाही इशारा\nरिओ २०१६ ऑलिम्पिक »\nRio 2016: साक्षी मलिक के गले मे मेडल कितना ‘शोभा दे’ रहा है- वीरेंद्र सेहवाग\nRio 2016: साक्षी मलिक के गले मे मेडल कितना ‘शोभा दे’ रहा है- वीरेंद्र सेहवाग\nवीरेंद्र सेहवागच्या ट्विटचे बॉलीवूड सेलिब्रिटींकडून कौतुक केले जात आहे.\nरिओ ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या भारतीय खेळाडूंबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱया लेखिका शोभा डे यांना भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवाग याने जशास तसे उत्तर दिले आहे\nरिओ ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या भारतीय खेळाडूंबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱया लेखिका शोभा डे यांना भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवाग याने जशास तसे उत्तर दिले. रिओ ऑलिम्पिक स्पर्धेचे दहा दिवस उलटूनही भारताच्या खात्यात एकही पदक न आल्याने शोभा डे यांनी भारतीय खेळाडू रिओमध्ये केवळ सेल्फी काढायला गेल्याचे ट्विट करून वाद ओढावून घेतला होता.\nवाचा : ऑलिम्पिकमध्ये जाऊन खेळणे सोपे नाही- सचिन तेंडूलकर\nभारताची महिला कुस्तीपटू साक्षी मलिक हिने गुरूवारी उल्लेखनीय कामगिरी करत कांस्य पदकाची कमाई केली आणि भारताचे खाते उघडले. मग वीरूने क्षणाचाही विलंब न करता शोभा डे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. साक्षी मलिक के गले मैं मेडल कितना ‘शोभा दे’ रहा है, असे ट्विट करत वीरेंद्र सेहवागने ट्विटरवर दमदार बॅटिंग केली. वीरेंद्र सेहवागच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून हे ट्विट करण्यात आलेले नसले तरी वीरेंद्र सेहवागने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून संबंधित ट्विट रिट्विट केले आहे. त्यासोबतच शोभा डे यांनी असे कृत्य करण्याची काहीच गरज नव्हती, असे वीरूने म्हटले आहे.\nवीरेंद्र सेहवागच्या ट्विटचे बॉलीवूड सेलिब्रिटींकडून कौतुक केले जात आहे. वीरूने तर एका ट्विटने थेट स्टेडियमच्या बाहेर षटकार मारला, असे ट्विट करत बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी वीरेंद्र सेहवागच्या हजरजबाबीपणाचे कौतुक केले.\nकाय म्हणाल्या होत्या शोभा डे\nरिओला जाऊन सेल्फी काढायचे आणि खाली हातांनी परतायचे, हेच भारतीय खेळाडूंचे रिओ ऑलिम्पिकमधील लक्ष्य असल्याचे शोभा डे यांनी ट्विटरवर म्हटले होते. भारतीय खेळाडू पैसा आणि संधी दोन्हीचा अपव्यय करत असल्याचे डे म्हणाल्या होत्या.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n‘रावण दहना’त मृत्युतांडव, पंजाबमधील भीषण दुर्घटनेत ६० ठार\n...तर ६० जणांचा जीव वाचला असता\nरावण दहन करताना भीषण अपघात, पाहा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ\nकौतुकास्पद: युपीतल्या 850 शेतकऱ्यांना बिग बी करणार कर्जमुक्त; ५.५ कोटींचं अर्थसहाय्य\n#MeToo : सेलिब्रेटी मॅनेजमेंट कंपनीच्या अनिर्बन दास ब्ला यांचा आत्महत्येचा प्रयत्न\n#MeToo कोर्टाच्या आदेशाची वाट बघा; आलोक नाथांची सिंटाला विनंती\n#MeToo : प्रसिद्ध चित्रकार जतिन दास म्हणतात तो मी नव्हेच\n#MeToo : 'सेक्रेड गेम्स'च्या अभिनेत्रीचा दिग्दर्शक विपुल शहावर लैंगिक गैरवर्तणुकीचा आरोप\nसागरी किनारी रस्त्यावर ‘क्रॅश एटोनेटर’\nमेट्रो मार्गिकांचे संचलन ‘एमएमआरडीएकडे’च\n१८व्या वर्षांत अत्रे कट्टय़ावर तरुणाईचा मेळा\nयंदा उत्पादन घटण्याची शक्यता\nतलासरीमध्ये गटारावरच भाजीविक्रीची दुकाने\nजुईनगर येथे अपंग, विशेष मुलांसाठी उद्यान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/539333", "date_download": "2018-10-20T00:17:04Z", "digest": "sha1:VNPICPRUIVUANZQGACAMO2FUKF4AMZP4", "length": 8582, "nlines": 44, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "राममंदिर प्रश्न राजकारण्यांशी जोडण्याचा काँग्रेसचा प्रयत्न अवांछनीय - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » राममंदिर प्रश्न राजकारण्यांशी जोडण्याचा काँग्रेसचा प्रयत्न अवांछनीय\nराममंदिर प्रश्न राजकारण्यांशी जोडण्याचा काँग्रेसचा प्रयत्न अवांछनीय\nराम जन्मभूमी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी काँग्रेस नेते कपील सिब्बल यांनी सुन्नी मुस्लीम वक्फ मंडळाच्या बाजूने केलेला युक्तीवाद आता गुजरातमध्ये प्रचाराचा मुद्दा बनत आहे. या प्रकरणाची सुनावणी 2019 च्या लोकसभा निवडणुकीनंतर घ्यावी, असा आश्चर्यकारक युक्तीवाद सिब्बल यांनी न्यायालयात केला होता. न्यायालयाने तो साफ फेटाळून लावला होता. बुधवारी दाहोद येथील प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याच मुद्यावरून काँग्रेसवर जोरदार टिका केली.\nकाँग्रेस राममंदिर प्रश्नाचे राजकारण करीत आहे. या प्रयत्नात तो पक्ष जनतेच्या भावनांशी खेळत आहे. सर्वोच्च न्यायालय या प्रश्नाची सुनावणी लवकरात लवकर करू इच्छीत असताना काँग्रेसचे वकील सिब्बल मात्र सुनावणी टाळण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यांच्या या भूमिकेवर त्यांचेच पक्षकार मुस्लीम सुन्नी वक्फ मंडळानेही टिका केली आहे. आम्हालाही या प्रकरणाची सुनावणी समयबद्ध पद्धतीने हवी आहे, असे मंडळाचे म्हणणे आहे. त्यामुळे न्यायालयात सिब्बल नेमकी कोणाची बाजू मांडत होते असा प्रश्न निर्माण झाला आहे. असा टोला मोदींनी लगावला.\nखरा विकास भाजप काळातच\nकेंद्रात अटलबिहारी वाजपेयी सरकार निवडून आल्यानंतर स्वतंत्र आदंवासी कल्याण मंत्रालय स्थापन करण्यात आले. गुजरातमध्येही आदीवासींचा विकास भाजप कार्यकाळातच झाला. आदीवासी भागांमध्ये पिण्याचे पुरेसे पाणी आणि वीज भाजपच्या काळातच पोहोचली. काँग्रेसने नेहमीच आदीवासींच्या कल्याणाकडे दुर्लक्ष केले, असे टिकाप्रहार केले.\nसंचारबंदी युवकांना माहितच नाही\n1995 पूर्वी अर्थात भाजपचे सरकार गुजरातमध्ये येण्यापूर्वी राज्याच्या अनेक भागात दंगली उसळल्या होत्या. कित्येक शहरे आणि मानवी वसत्या महिनोंमहिने संचारबंदीच्या प्रभावाखाली असत. लोकांना अन्नपदार्थ आणि औषधे विकत घेणेही कठीण जात असे. पण, भाजपच्या 22 वर्षाच्या कालखंडात गुजरातमध्ये जातीय शांततात निर्माण झाली आहे. परिणामी आजच्या युवकाला संचारबंदी म्हणजे काय आणि ती असतांना कसे हाल होतात याची कल्पनाही नाही. भाजपने राज्याला सुशासन दिल्यामुळेच संचारबंदीच्या विळख्यातून राज्याची मुक्तता झाली आहे, असे प्रतिपादन मोदीं यांनी केले.\nअकबर दहशतवादी होता ; राजस्थानच्या शिक्षणमंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य\nबाबरी मशीद आमची होती, आहे, आणि यापुढेही राहील – ओवेसी\nसर्जिकल स्ट्राईक पुन्हा घडू शकतो\nअमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांना हसन रुहानी यांचा इशारा\nसंशोधकांनी अनुभवली ‘तिलारी’ची समृद्धी\nनिरवडेत वीज पडून तरुण ठार\nप्रचंड गडगडाटाने कुडाळ हादरले\nमालवणात ‘स्वस्थ भारत’ सायकल रॅलीचे स्वागत\nकुडाळला कीर्तन महोत्सवास प्रारंभ\nआश्वासनांच्या कात्रणांचे लवकरच प्रदर्शन\nचैतन्यमय वातावरणात दौडीची यशस्वी सांगता\nशिलंगण मैदानावर सीमोल्लंघन कार्यक्रम\nलढा नाही तर… गुलामीची सवय होईल\nसुहासिनी महिला मंडळातर्फे नवरात्रोत्सव…\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/i080321232927/view", "date_download": "2018-10-20T01:07:23Z", "digest": "sha1:UPDFIPDSKMQCNWPT4AZK4IDMT46VIEBE", "length": 14428, "nlines": 209, "source_domain": "www.transliteral.org", "title": "संत तुकाराम अभंग - संग्रह ४", "raw_content": "\nकेस काढण्यासंबंधी विशेष माहिती द्यावी.\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत तुकाराम अप्रसिद्ध अभंग|संग्रह ४|\nऐसी वाट पाहें निरोप कां म...\nनाहीं कोणी दिलें कठीण उत्...\nदेईं गा विठोबा प्रेमाचें ...\nतुम्ही असाल ते असा \nसर्व बहर माझा तुज चालवणें...\nकाय तुज म्या कैसें हें जा...\nएक एक कर्म लाउनियां अंगीं...\nतुजवीण मज कोण बा सोयरें \nन पुरे आवडी मायबापापाशीं ...\nआणीक मी कोणापाशीं मुख वास...\nआणीक मी कोणापाशीं मुख वास...\nपाहसी विठ्ठला काय माझा अं...\nआणिक नाहीं तुज मागणें \nमाझियेच वेळे घेतली कां खो...\nएकचि मागणें देईं तुझी गोड...\nनाहीं गाइलें ऐकिलें गीत \nनव्हों नरनारी संसारा आतलो...\nसतत मानसीं करितों विचार \nमरण नेणें माया धांवोनी वि...\nकाय तुज माझी न येईच दया \nमाझें चित्त तुझे चरणीं \nजाउनियां सांगा विठ्ठलासी ...\nजोडुनियां कर चरणीं ठेविला...\nकामें नेलें चित्त नेदी अव...\nआतां तुज गाऊं ओविये मंगळी...\nमिथ्या तीं अनन्य कोण तीं ...\nऐशा चुकलों या वर्मा \nजेणें झाला तुझ्या पोतडीचा...\nआम्ही तुझे दास निजनिष्ठ भ...\nदेव लटिका तो ऐसा \nकैसा तूं निष्ठुर होउनी...\nजन्ममृत्यु हे तों आमुची ...\nआम्हा नेणो कोणी नाहीं तुज...\nअवघ्या संसाराचा केलासे नि...\nपोसणा मी बेटा देवासी जंजा...\nसुंदर तें ध्यान शोभे सिंह...\nआतां नको कोठें जाऊं माझ्य...\nमनाची या खोडी काय सांगूं ...\nहाजर हुजूर पायांप सादर \nकउलाची पेठ दुकान साजिरें ...\nसज्जनांचा संग व्हावा सर्व...\nतुकोबाची भाज सांगतसे लोका...\nऐसा कैसा तूं हो धीट \nसांवतामाळी काय तुझा बाप \nअवघींच कैसीं जालींत निष्ठ...\nमातेचें हृदय कृपाळु बहुत ...\nयावें नारायणा व्हावें कृप...\nकाय पुण्य आहे ऐसें मजपाशी...\nतुजला म्हणती कृपेचा सागर ...\nऐसें कांहीं द्यावें दान \nकरोनी पातक आलों मी शरण \nकोठें गुंतलासी पंढरीच्या ...\nजासी तरी जाईं संतांचिया ग...\nसर्व काळ ज्याचें अंतर कुट...\nदिवाळी दसरा नाहीं आम्हा स...\nदेवा माझी भक्ति भोळी \nविटेवरी मूर्ति आली भीमाती...\nआतां राहो हेंचि ध्यान \nसंत नारी याती जाती \nपुरे एकचि पुत्र माय -पोटी...\nयेथें कोणाचें काय बा गेले...\nज्याचें सुख त्याला सुख त्...\nयाणें माझी लपविली पिंवळी ...\nआनंदु रे कीं परमानंदु रे ...\nसंत तुकाराम अभंग - संग्रह ४\nसंत तुकाराम गाथेत समाविष्ट नसलेले अप्रसिद्ध अभंग.\nसंत तुकाराम - ऐसी वाट पाहें निरोप कां म...\nसंत तुकाराम गाथेत समाविष्ट नसलेले अप्रसिद्ध अभंग.\nसंत तुकाराम - नाहीं कोणी दिलें कठीण उत्...\nसंत तुकाराम गाथेत समाविष्ट नसलेले अप्रसिद्ध अभंग.\nसंत तुकाराम - जाणूं नेणूं काय \nसंत तुकाराम गाथेत समाविष्ट नसलेले अप्रसिद्ध अभंग.\nसंत तुकाराम - देईं गा विठोबा प्रेमाचें ...\nसंत तुकाराम गाथेत समाविष्ट नसलेले अप्रसिद्ध अभंग.\nसंत तुकाराम - तुम्ही असाल ते असा \nसंत तुकाराम गाथेत समाविष्ट नसलेले अप्रसिद्ध अभंग.\nसंत तुकाराम - सर्व बहर माझा तुज चालवणें...\nसंत तुकाराम गाथेत समाविष्ट नसलेले अप्रसिद्ध अभंग.\nसंत तुकाराम - ऐसा देखें मूर्तिमंत \nसंत तुकाराम गाथेत समाविष्ट नसलेले अप्रसिद्ध अभंग.\nसंत तुकाराम - चला वळूं गाई \nसंत तुकाराम गाथेत समाविष्ट नसलेले अप्रसिद्ध अभंग.\nसंत तुकाराम - काय तुज म्या कैसें हें जा...\nसंत तुकाराम गाथेत समाविष्ट नसलेले अप्रसिद्ध अभंग.\nसंत तुकाराम - एक एक कर्म लाउनियां अंगीं...\nसंत तुकाराम गाथेत समाविष्ट नसलेले अप्रसिद्ध अभंग.\nसंत तुकाराम - तुजवीण मज कोण बा सोयरें \nसंत तुकाराम गाथेत समाविष्ट नसलेले अप्रसिद्ध अभंग.\nसंत तुकाराम - न पुरे आवडी मायबापापाशीं ...\nसंत तुकाराम गाथेत समाविष्ट नसलेले अप्रसिद्ध अभंग.\nसंत तुकाराम - आणीक मी कोणापाशीं मुख वास...\nसंत तुकाराम गाथेत समाविष्ट नसलेले अप्रसिद्ध अभंग.\nसंत तुकाराम - आणीक मी कोणापाशीं मुख वास...\nसंत तुकाराम गाथेत समाविष्ट न केलेले अप्रसिद्ध अभंग\nसंत तुकाराम - टोंकावीत दारीं \nसंत तुकाराम गाथेत समाविष्ट न केलेले अप्रसिद्ध अभंग\nसंत तुकाराम - पाहसी विठ्ठला काय माझा अं...\nसंत तुकाराम गाथेत समाविष्ट न केलेले अप्रसिद्ध अभंग\nसंत तुकाराम - आणिक नाहीं तुज मागणें \nसंत तुकाराम गाथेत समाविष्ट न केलेले अप्रसिद्ध अभंग\nसंत तुकाराम - जळासंगें जीवविती \nसंत तुकाराम गाथेत समाविष्ट न केलेले अप्रसिद्ध अभंग\nसंत तुकाराम - होती कांहीं आस \nसंत तुकाराम गाथेत समाविष्ट न केलेले अप्रसिद्ध अभंग\nसंत तुकाराम - माझियेच वेळे घेतली कां खो...\nसंत तुकाराम गाथेत समाविष्ट न केलेले अप्रसिद्ध अभंग\nस्त्रीपु . ( व . ) पांढरा तीळ .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/525321", "date_download": "2018-10-20T00:22:11Z", "digest": "sha1:MBBDL4MJBAR5TX2ANJPIFJPR3NZBPZNQ", "length": 4495, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "ताजमहल भारतीय संस्कृतीवरील डाग : आमदार सोम - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » ताजमहल भारतीय संस्कृतीवरील डाग : आमदार सोम\nताजमहल भारतीय संस्कृतीवरील डाग : आमदार सोम\nऑनलाईन टीम / नवी दिल्ली :\nताजमहल हा भारतीय संस्कृतीवरील एक डाग आहे, असे वादग्रस्त वक्तव्य भारतीय जनता पक्षाचे आमदार संगीत सोम यांनी केले. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यावरुन नवा वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे.\nसोम म्हणाले, आपण कोणत्या इतिहासाबद्दल बोलतो आहोत, ताजमहलचा निर्माता शाहजहाँने स्वत:च्या वडिलांना कैद केले होते. त्याला हिंदू धर्म संपवायचा होता. जर ते आपल्या इतिहासातील भाग असतील. तर ही आपल्यासाठी दुर्भाग्याची गोष्ट आहे. ताजमहाल हा भारतीय संस्कृतीतील डाग आहे. आम्ही हा इतिहासच बदलून टाकू, असे सोम म्हणाले. दरम्यान, सोम यांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे नवा वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे.\nअमरिंदर सिंग यांना जे. जे. सिंग यांचे खडे आव्हान\nकथित गोरक्षकांकडून 9 वर्षीय मुलीला मारहाण\nकर्नाटकात उपमुख्यमंत्री लिंगायत की मुस्लीम \nभारत अन् चीन महत्त्वाचे सहकारी\nPosted in: Top News, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय\nक्लीनर मानेचा खून गळा आवळून\nसाडेपाच लाखाची दारू जप्त\nसंशोधकांनी अनुभवली ‘तिलारी’ची समृद्धी\nनिरवडेत वीज पडून तरुण ठार\nप्रचंड गडगडाटाने कुडाळ हादरले\nमालवणात ‘स्वस्थ भारत’ सायकल रॅलीचे स्वागत\nकुडाळला कीर्तन महोत्सवास प्रारंभ\nआश्वासनांच्या कात्रणांचे लवकरच प्रदर्शन\nचैतन्यमय वातावरणात दौडीची यशस्वी सांगता\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikiquote.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%87", "date_download": "2018-10-19T23:48:56Z", "digest": "sha1:VO2MA72YMHXKRJIY3HCN26PBRIU5SJOY", "length": 2603, "nlines": 59, "source_domain": "mr.wikiquote.org", "title": "वर्ग:अभिनेते - Wikiquote", "raw_content": "\nएकूण २ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २ उपवर्ग आहेत.\n► अमेरिकन अभिनेते‎ (१ प)\n► मराठी अभिनेते‎ (२ प)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ जुलै २०१० रोजी ०५:२७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/vruthanta-news/jahagirdar-elected-for-deputy-mayor-379167/", "date_download": "2018-10-20T00:14:34Z", "digest": "sha1:DIG2AHZ43LW4YDRPBR3HWHAQ2ETE5LZB", "length": 11872, "nlines": 208, "source_domain": "www.loksatta.com", "title": "संगमनेरच्या उपनगराध्यक्षपदी जहागीरदार | Loksatta", "raw_content": "\nविषाणुजन्य तापावर प्रतिजैविके घेणे टाळा\nसंत्र्याला यंदा सुगीचे दिवस\nऊस तोडणी कामगारांना भविष्य निर्वाह निधीचा लाभ\nदसरा मेळाव्यातून पंकजांचा पक्षांतर्गत स्पर्धकांनाही इशारा\nनगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी सत्ताधारी काँग्रेसच्या जावेद जहागीरदार यांची गुरुवारी बहुमताने निवड झाली. त्यासाठी झालेल्या निवडणुकीत जहागीरदार यांना १८, तर भाजपच्या ज्ञानेश्वर कर्पे यांना ६ मते मिळाली.\nनगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी सत्ताधारी काँग्रेसच्या जावेद जहागीरदार यांची गुरुवारी बहुमताने निवड झाली. त्यासाठी झालेल्या निवडणुकीत जहागीरदार यांना १८, तर भाजपच्या ज्ञानेश्वर कर्पे यांना ६ मते मिळाली. पालिकेच्या कारभारात वारंवार पक्षविरोधी भूमिका घेऊनही जहागीरदार यांनाच पक्षनेतृत्वाने पुन्हा संधी दिल्याने पालिका वर्तुळासह शहरात आश्चर्य व्यक्त केले जाते.\nसर्वाना संधी मिळावी यासाठी दरवर्षी उपनगराध्यक्ष निवडीची इथली परंपरा आहे. मावळते उपनगराध्यक्ष विवेक कासार यांचा वर्षांचा कार्यकाल संपल्याने त्यांनी राजीनामा दिला होता. नवीन निवडीसाठी आज पालिकेची विशेष सभा बोलावण्यात आली होती. मतमोजणीनंतर निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी निवडीची घोषणा केली.\nदरम्यान, जहागीरदार यांना चौथ्यांदा उपनगराध्यक्षपदी संधी मिळाली आहे. गेल्या निवडणुकीत निवडून आल्यानंतर दोन वर्षांत त्यांनी अनेकदा विरोधकांच्या सुरात सूर मिळवला होता. अर्थात, अनेकदा त्यांची भूमिका काँग्रेसविरोधी असली तरी जनहितासाठी होती असे सामोरे यायचे. त्यांचे हे दबावाचे राजकारण यशस्वी झाल्याने पदाची लालसा बाळगणाऱ्या होयबांचा भ्रमनिरास झाला आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nकोल्हापूर महापौरपदासाठी वैशाली डकरे यांची निवड निश्चित\nभाजपच्या जिल्हाध्यक्षपदी प्रा. भानुदास बेरड\nमहाराष्ट्र साहित्य परिषदेच्या अध्यक्षपदी डॉ. रावसाहेब कसबे यांची निवड\nनगरसेवकाचा सत्कार न केल्याने उरुसाच्या मिरवणुकीत हाणामारी\nउपमहापौरांनी मारहाण केल्याची पत्नीची तक्रार\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n‘रावण दहना’त मृत्युतांडव, पंजाबमधील भीषण दुर्घटनेत ६० ठार\n...तर ६० जणांचा जीव वाचला असता\nरावण दहन करताना भीषण अपघात, पाहा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ\nकौतुकास्पद: युपीतल्या 850 शेतकऱ्यांना बिग बी करणार कर्जमुक्त; ५.५ कोटींचं अर्थसहाय्य\n#MeToo : सेलिब्रेटी मॅनेजमेंट कंपनीच्या अनिर्बन दास ब्ला यांचा आत्महत्येचा प्रयत्न\n#MeToo कोर्टाच्या आदेशाची वाट बघा; आलोक नाथांची सिंटाला विनंती\n#MeToo : प्रसिद्ध चित्रकार जतिन दास म्हणतात तो मी नव्हेच\n#MeToo : 'सेक्रेड गेम्स'च्या अभिनेत्रीचा दिग्दर्शक विपुल शहावर लैंगिक गैरवर्तणुकीचा आरोप\nसागरी किनारी रस्त्यावर ‘क्रॅश एटोनेटर’\nमेट्रो मार्गिकांचे संचलन ‘एमएमआरडीएकडे’च\n१८व्या वर्षांत अत्रे कट्टय़ावर तरुणाईचा मेळा\nयंदा उत्पादन घटण्याची शक्यता\nतलासरीमध्ये गटारावरच भाजीविक्रीची दुकाने\nजुईनगर येथे अपंग, विशेष मुलांसाठी उद्यान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.tinystep.in/blog/juni-diwali-ashi-asayachee", "date_download": "2018-10-20T01:15:07Z", "digest": "sha1:G5ZDB5CX53QMM2ZY6I34UZ3E62JJVMAN", "length": 17084, "nlines": 245, "source_domain": "www.tinystep.in", "title": "तुम्ही ह्याप्रकारे जुनी दिवाळी अनुभवली आहे का ? - Tinystep", "raw_content": "\nतुम्ही ह्याप्रकारे जुनी दिवाळी अनुभवली आहे का \nआजचा लेख तुम्हाला जुनी दिवाळीविषयी माहिती होईल. आणि तुमच्या लहानपणीची आठवण ह्या लेखाने होईल.\nमाणूस तसा स्मरणरंजनप्रिय आहेच. थोडासा धक्काही भूतकाळातील आठवणींकडे ढकलायला पुरेसा होतो. एका नातवाच्या थोड्याशा धक्‍क्‍याने एक आजीही भूतकाळातल्या दिवाळीत रमली. त्याचीच ही गोष्ट.\nसंध्याकाळी देवापुढे दिवा लावला. हातात पोथी घेतली व वाचायला सुरवात करणार, तेवढ्यात माझा आठ-नऊ वर्षांचा नातू धावत आला आणि म्हणाला, \"\"आजी, आजी या दिवाळीत आपण कोठे जाणार माहीत आहे का अगं दिवाळीत आपण विमानाने गोव्याला जाणार आहोत आणि तिथं गेल्यावर काय मज्जा माहीत का अगं दिवाळीत आपण विमानाने गोव्याला जाणार आहोत आणि तिथं गेल्यावर काय मज्जा माहीत का बीचवर जाणार, हॉटेलमध्ये पिझ्झा, उत्तप्पा, डोसा खाणार. आहे की नाही मज्जा बीचवर जाणार, हॉटेलमध्ये पिझ्झा, उत्तप्पा, डोसा खाणार. आहे की नाही मज्जा'' तो परत खेळायला गेलाही; पण माझ्या मनात विचारांचे काहूर उठले. म्हटले, दिवाळीत, सणासुदीला आपले घर सोडून गोव्याला जायचे'' तो परत खेळायला गेलाही; पण माझ्या मनात विचारांचे काहूर उठले. म्हटले, दिवाळीत, सणासुदीला आपले घर सोडून गोव्याला जायचे मला माझी साठ-सत्तर वर्षांपूर्वीची लहानपणीची दिवाळी आठवली.\nदिवाळीच्या आधी महिनाभर आमची दिवाळी सुरू व्हायची. घराची स्वच्छता, घर झाडणे, भिंती सारवणे. तेव्हा काही सिमेंटची घरे नव्हती. साधे आपले मातीचे, खेड्यातले घर. आई, आजी, काकू सगळ्या जणी कामाला लागायच्या. स्वच्छता झाल्यावर दळणाचा कार्यक्रम असायचा. दळण बहुतेक घरी जात्यावर व्हायचे. गहू, भाजणी, डाळीचे पीठ, चकलीचे पीठ ही सर्व दळणे बहुतेक जात्यावर पहाटे दळायची. दळण, स्वच्छता झाली की मग चटण्या करायच्या. अनारशाचे पीठ व्हायचे.मग आठ-दहा दिवस पुरेल इतके म्हणजे दिवाळी संपेपर्यंत चुलीला लाकडे, शेगडीला कोळसे असा जळणफाटा आणून ठेवायचा. चूल-शेगडी हेच स्वयंपाकाचे साधन होते. त्या वेळी गॅस नव्हता. आता दिवाळी आठ दिवसांवर आली, की फराळाचे पदार्थ करायची आईची लगबग असायची. तेव्हा बाहेरचे फराळाचे मिळतही नव्हते आणि घरी फराळाचे पदार्थ करणे हेच खरे होते.\nदिवाळीच्या पहिल्या दिवशी वसुबारसेला सकाळी लवकर उठून आंघोळी उरकून आम्ही लहान मुले, आई, काकू, आजी आमच्या घराजवळ नदीच्या काठी दत्तगुरूंच्या देवळात दर्शनाला जात असू. वाहन बैलगाडी. देवाचे दर्शन घेतल्यावर आम्ही नदीच्या वाळूतले शंख, शिंपल्या गोळा करत असू. आई वाळूतले शिरगोळे जमा करायची. शिरगोळे कुटून, चाळणीने चाळून रांगोळी तयार व्हायची. तीच रांगोळी आम्ही अंगणात काढत असू. धनत्रयोदशीला आम्हा मुलींना आई न्हायला घालायची. अंघोळीच्या वेळेस उटणे म्हणजे एका वाटीत डाळीचे पीठ व त्यात दूध घालायचे. ते एकत्र करून लावायचे. तेच आमचे उटणे. नरकचतुर्दशीला पहाटे चार-साडेचारलाच बायका उठायच्या. चुलीत पेटते घालून गरम पाण्याची व्यवस्था करायच्या. थोड्या वेळातच न्हावी यायचा. त्या वेळी अशी प्रथा होती, की नरकचतुर्दशीच्या पहाटे केसकापणी, दाढी न्हाव्याकडून करून घ्यायची. मग लगेच अंघोळ. अंघोळीला बसल्यावरसुद्धा दोन तांबे अंगावर घेतल्यावर अंघोळीच्या मध्ये वडिलांना कणिकेचे दिवे, त्यात वात, तेल घालून त्या दिव्यांनी आई औक्षण करायची.\nत्या वेळी बाराबलुतेदार असत. ते शेतीशी निगडित असत. सुतार बैलगाडी, वख्रर-पाभर लाकडाचे करून द्यायचे. लोहाराकडून विळा, खुरपे, गाडीची धाव (धाव म्हणजे गाडीच्या चाकाला लोखंडाचे गोल आवरण) बनवायचे. शिंपीदादा वर्षाला लागणारे कपडे शिवायचे. चांभाराकडून घरातल्या माणसांना चप्पल शिवून मिळायची. या कामांच्या बदल्यात बलुतेदारांना शेतकऱ्याकडून वर्षभर पुरेल इतके धान्य दिले जायचे. पैसे त्या वेळी एवढे नव्हतेच. सर्व व्यवहार धान्य-वस्तूंच्या बदल्यात चालायचे. एवढेच काय; पण गोडेतेलसुद्धा आई तेलीणीला करडई-शेंगाचे दाणे, तीळ देऊन घ्यायची.\nदिवाळीतल्या दिवशी तर फारच मज्जा. थोडेबहुत फटाके असायचे. फराळ केलेला असायचा. तरी आई देवाला नैवेद्य म्हणून घरी दळलेल्या गव्हाचा शिरा करायची. तोपण साजूक तुपाचा, गुळाचा. नंतर सगळ्यांचा फराळ व्हायचा. आई मात्र त्या दिवशी संध्याकाळपर्यंत काही खात नसे. आम्ही तिला विचारत असू, \"\"तू का काही खात नाहीस'' म्हणायची, \"\"आज लक्ष्मीपूजन. आपल्या घरी लक्ष्मी यायची. आपल्याकडे कोणी पाहुणे यायचे असले, तर आपण पाव्हण्यांच्या आधी काही खातो का'' म्हणायची, \"\"आज लक्ष्मीपूजन. आपल्या घरी लक्ष्मी यायची. आपल्याकडे कोणी पाहुणे यायचे असले, तर आपण पाव्हण्यांच्या आधी काही खातो का नाही ना मग आज लक्ष्मीपूजन झाल्यावर, नैवेद्य दाखवल्यावर मी जेवेन.'' पाडवा.\nभाऊबीज, दिवाळी झाल्यावर ओवाळी. मग जो कोणी येईल त्याला फराळ द्यायचा. दिवाळी संपली की आम्ही लहान मुले, आई व मोठी माणसे घराजवळ आठ-दहा मैलावर असलेल्या शिर्डीला जायचो. तेव्हा शिर्डीला एवढे महत्त्व नव्हते, आज आहे एवढे. साधी समाधी होती. माणसांची गर्दी नसायची. निवांत दर्शनसुख मिळायचे. सकाळी गेल्यावर तेथेच शिर्डीच्या साईबाबांच्या बागेत डबे खायचे. संध्याकाळी घरी परत.\nती पूर्वीची दिवाळी आणि आजची दिवाळी यात किती फरक आहे, नाही तेवढ्यात सूनबाईंनी हाक मारली, \"\"अहो सासूबाई, झाली का पोथी वाचून तेवढ्यात सूनबाईंनी हाक मारली, \"\"अहो सासूबाई, झाली का पोथी वाचून उपवास सोडायचा ना\nशालिनी बेल्हे साभार - सकाळ\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\nगरोदरपणात असताना ह्या लसी घ्या. . .\nलहान बाळाचे दात कधी यायला सुरवात होते..आणि लहान मुलांचा दाताविषयक सर्व प्रश्नांची उत्तरे\nअशी करा कांद्याची कुरकुरीत खेकडा भजी\nबाळाला सहा महिने झाल्यावर....\nहे सहा काही मजेदार प्रश्न लहान मुले नक्की विचारातात ...जाणून घ्या त्यांची उत्तरे कशी द्यायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/mother-kills-7-year-old-son-who-catches-her-14-year-old-lover-120138", "date_download": "2018-10-20T00:10:43Z", "digest": "sha1:LAPEFRBKTUG3VBUJT4BMRLPDTTJDZC2Z", "length": 12911, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "Mother kills 7 year old son who catches her with 14 year old lover 'ते' कृत्य पाहिल्याने मातेने केला मुलाचा खून | eSakal", "raw_content": "\n'ते' कृत्य पाहिल्याने मातेने केला मुलाचा खून\nमंगळवार, 29 मे 2018\nकोलकता (पश्चिम बंगाल): चौदा वर्षाच्या प्रियकर मुलासोबत नको त्या अवस्थेत व 'ते' कृत्य पाहिल्याने 28 वर्षाच्या महिलेने आपल्या सात वर्षाचा मुलाचा खून केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे.\nराजापूर गावामधील सागरी (वय 28) या महिलेचे 14 वर्षाच्या मुलासोबत प्रेमसंबंध होते. सागरी ही शेतकरी असलेला पती व सात वर्षाच्या मुलासोबत रहात होती. दोन दिवसांपासून सात वर्षांचा मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार पित्याने पोलिसांकडे दाखल केली होती. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केल्यानंतर सागरी हिने प्रेमसंबंधातून मुलाचा खून झाल्याचे उघड झाले.\nकोलकता (पश्चिम बंगाल): चौदा वर्षाच्या प्रियकर मुलासोबत नको त्या अवस्थेत व 'ते' कृत्य पाहिल्याने 28 वर्षाच्या महिलेने आपल्या सात वर्षाचा मुलाचा खून केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे.\nराजापूर गावामधील सागरी (वय 28) या महिलेचे 14 वर्षाच्या मुलासोबत प्रेमसंबंध होते. सागरी ही शेतकरी असलेला पती व सात वर्षाच्या मुलासोबत रहात होती. दोन दिवसांपासून सात वर्षांचा मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार पित्याने पोलिसांकडे दाखल केली होती. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केल्यानंतर सागरी हिने प्रेमसंबंधातून मुलाचा खून झाल्याचे उघड झाले.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागरी हिचे गावातील 14 वर्षाच्या मुलासोबत प्रेमसंबंध होते. सागरीचा पती शेतात काम करण्यासाठी गेल्यानंतर ती अल्पवयीन असलेल्या मुलाला घरी बोलवत असे. तिचा सात वर्षाचा मुलगा त्याच्यासोबत खेळत असे. अनेकदा मुलाला खेळायला बाहेर पाठवून ते नको ते कृत्य करत असत. गुरुवारी (ता. 24) मुलाला खेळण्यासाठी घराबाहेर पाठविले होते. परंतु, घराबाहेर खेळायला कोणी नसल्यामुळे तो परत घरी आला. यावेळी सागरी व अल्पवयीन मुलगा नको त्या अवस्थेत होते. आपल्या मुलाने सर्व काही पाहिल्याचे सागरी हिच्या लक्षात आले. यानंतर तिने आपल्या सात वर्षाच्या मुलाचा गळा आवळून खून केला व मृतदेह एका खड्ड्यात पुरला. पती घरी आल्यानंतर मुलाचा शोध घेतला असता तो न आढळल्याने पोलिसांकडे तक्रार करण्यात आली होती.\nविपरीत परिस्थितीमुळे नरभक्षक झालेल्या ‘अवनी’ या वाघिणीला धरावे किंवा ठार मारावे, या आदेशावरून निर्माण झालेला वाद ‘अवनी’ ताब्यात आल्यावर मिटेल. मात्र...\nपत्नीचा खून करणारा रिक्षाचालक मृतावस्थेत\nसातारा - डोक्‍यात पहार मारून पत्नीचा खून केलेल्या पतीचा मृतदेह आज सायंकाळी चार भिंती परिसरात आढळून आला. त्याने आत्महत्या केली असल्याचा पोलिसांचा...\nएक चुंगड कापूस झाल्यावर खावाव काय\nहिंगोली : सायबं दोन एकरात कापूस लावला मातर एक चुंगड कापूस निघाला आता पाणी नाय अन सोयाबिन बी चार बॅगला दोन किंटल बी होतय की नाही मंग आता खावाव काय आता...\nआमदार जितेंद्र आव्हाड गुन्हा दाखल करण्याची धनगर समाजाची मागणी\nबारामती शहर - राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मल्हारराव होळकर यांच्याविषयी अपशब्द व्यक्त करुन धनगर समाजाचे आराध्यदैवताचा अपमान...\nओला दुष्काळ बरा, कोरडा नको रे बाबा \n‘‘दुष्काळ आमच्या मानगुटीलाच बसलेला हाय. त्यो काय पाठ सोडायला तयार न्हाई. औंदा तं पानकळ्यातबी दुष्काळाचे चटके बसलेत. दुष्काळाच्या झळा सोसताना जीव...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://berartimes.com/?m=20170916", "date_download": "2018-10-20T00:39:26Z", "digest": "sha1:N6RFPK3PDHEFHBC32RGEAQZEQEDJRRAK", "length": 18497, "nlines": 174, "source_domain": "berartimes.com", "title": "September 2017 - Berar Times | Berar Times", "raw_content": "\nबुद्ध भूमि उमरी कटंगी में हुआ अंतरराष्ट्रीय बौद्ध मैत्री सम्मेलन# #अजीत जोगी नहीं लड़ेंगे चुनाव# #गडचिरोलीतील गोवारी समाज आंदोलनाला खा.नेतेंची भेट# #बेशिस्त वाहन पार्किंगवर होणार कारवाई निवारण कक्षाला माहिती देण्याचे आवाहन# #अवैैध वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परने उडवले शेतकऱ्याला# #न्यायालयाच्या निर्णयाची अमंलबजावणी करा- गोवारी समाजाची मागणी# #अवैध लोहखनीज उत्खनन विरुद्ध वनविभागाची कार्यवाही तीन ट्रक जप्त# #बालवाडी कर्मचारीओंका 20 अक्तूंबर को सम्मेलंन# #अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट शनिवार व रविवारला गोंदियात# #पुलवामामध्ये जवानांवर दहशतवादी हल्ला, 7 जवान जखमी\nपुर्व विदर्भातील लोकप्रिय ईपेपर\nपळसाच्या पानावर लिहून शेतकर्‍याने केली आत्महत्या\nयवतमाळ दि.१६: जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील टिटवी येथील कर्जबाजारी शेतकर्‍याने सागाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (ता. 16) सकाळी सातदरम्यान उघडकीस आली. प्रकाश मानगावकर (वय 42) असे आत्महत्या केलेल्या\nचंद्रकांत पाटील हेच बोगस मंत्री – शेट्टी\nमुंबई दि. 16 :– कर्जमाफीचे ऑनलाइन फॉर्म भरू न शकलेले राज्यातील दहा लाख शेतकरी हे बोगस शेतकरी असल्याची मुक्ताफळे उधळणारे राज्याचे ज्येष्ठ मंत्री चंद्रकांत पाटील हेच बोगस मंत्री असल्याचा टोला स्वाभिमानी\nराष्ट्रवादी काँग्रेसचा भाजपाविरोधात एल्गार\nठाणे, दि.16 – दिवसेंदिवस वाढणारे पेट्रोल- डिझेलचे दर, घरगुती गॅसची दरवाढ, अन्नधान्याच्या वाढत असलेल्या किमती आणि लोडशेडिंग याविरोधात निषेध व्यक्त करण्यासाठी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने मोर्चा काढला. मोर्चेक-यांनी\nलाच घेतांना लागवड अधिकारी गजाआड\nगोंदिया,दि.16,- गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील सामाजिक वनीकरण विभागाच्या लागवड अधिकार्याने मजुरांच्या खात्यात जमा केलेल्या मजुरीचा मोबदला व कामावर परत घेण्यासाठी तीन हजाराची लाच मागणाऱ्या तिरोडा येथील सामाजिक वनीकरण कार्यालयाच्या लागवड अधिकाऱ्यास गोंदिया लाच\nविभागीय क्रीडा संकुलामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधांसाठी 98 कोटींचा निधी\nनागपूर दि. 16 :- विदर्भातील खेळाडूंमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर राज्याचे नाव कमाविण्याची योग्यता असून, ती त्यांनी वेळोवेळी सिद्ध करुन दाखविली आहे. सिंथेटीक ट्रॅकवर जागतिक दर्जाचे खेळाडू घडावेत. दुस-या टप्प्यातील बांधकामामध्ये येणाऱ्या आवश्यक त्या\nप्रत्येक जिल्ह्यातील नक्षल सेलने फ्रंटल संघटनांवर लक्ष ठेवावे-पोलिस महानिरीक्षक शरद शेलार\nनक्षल विरोधी सेलच्या राज्यस्तरीय कार्यशाळेत अधिकारी-कर्मचा-यांना मार्गदर्शन नागपूर, दि.१६- जंगलातून शहरी भागात फ्रंटल संघटनांच्या माध्यमातून पसरत चाललेल्या नक्षलवादाला रोखण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील नक्षल सेलने दक्ष रहावे, अशा सुचना नक्षल विरोधी\nशिवाजी शिक्षण संस्थेने गुणवत्तापुर्ण शिक्षण सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविले= मुख्यमंत्री फडणवीस\nश्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या सुवर्ण महोत्सवाचा समारोप शिवाजी विज्ञान महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन नागपूर, दि. 16 : उत्तम मनुष्यबळाची निर्मिती करणे हेच शिक्षणाचे खरे ध्येय्य समोर ठेऊन श्री शिवाजी शिक्षण संस्थेने\nअल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी सर्वाधिक निधी-मुख्यमंत्री\nकौशल्य विकासाला सर्वोच्च प्राधान्य शिष्यवृत्ती धनादेशाचे वितरण नागपूर, दि. 16 : कौशल्यप्राप्त तरुणांना संपूर्ण जगात मागणी असून केंद्र व राज्य सरकारने कौशल्य विकास कार्यक्रमांना सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांना सहाशे\nआमगाव,दि.१६- येथील पोलीस ठाणे अंतर्गंत येत असलेल्या आमगाव येेथील पानीटाकी जवळ पानठेला चालकाची हत्या करण्यात आल्याची घटना आज शनिवारला सकाळी 8 वाजेच्या सुमारास उघडकीस आली.मृताचे नाव अनिल विठ्ठल हेमने वव\nस्वामी रामकृष्ण आश्रमशाळा मकरधोकडाची मान्यता कायमस्वरुपी रद्द\nखेमेंद्र कटरे गोंदिया,दि.१६- गोंदिया जिल्ह्यातील कृष्णा सहयोगी तंत्रशिक्षण संस्था देवरी अंतर्गत येत असलेल्या देवरी तालुक्यातील स्वामी रामकृष्ण प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा मकरधोकडा येथील प्रशासन सांभाळण्यात तसेच आदिवासी विद्याथ्र्यांची काळजी घेण्यात\nबुद्ध भूमि उमरी कटंगी में हुआ अंतरराष्ट्रीय बौद्ध मैत्री सम्मेलन\n बौद्ध संगठन को भीमराव आंबेडकर द्वारा शुरू किया गया इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी\nअजीत जोगी नहीं लड़ेंगे चुनाव\nरायपुर.19 अक्तुंबर(विशेष सवांददाता) छत्तीसगढ़ की राजनीति में शुक्रवार को अहम मोड़ आ गया है मुख्यमंत्री डॉ. रमन सिंह के खिलाफ चुनाव लड़ने की घोषणा करने वाले पूर्व Read More »\nगडचिरोलीतील गोवारी समाज आंदोलनाला खा.नेतेंची भेट\nगडचिरोली(अशोक दुर्गम) दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी Read More »\nबेशिस्त वाहन पार्किंगवर होणार कारवाई निवारण कक्षाला माहिती देण्याचे आवाहन\nवाशिम, दि. १९ : जिल्ह्यात पार्किंग झोन व्यतिरिक्त अन्य ठिकाणी पार्क केलेली वाहने, रस्त्यावर सोडून गेलेल्या वाहनांवर तात्काळ करावी करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी निवारण कक्षाची स्थापना केली Read More »\nन्यायालयाच्या निर्णयाची अमंलबजावणी करा- गोवारी समाजाची मागणी\nगोंदिया दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी समाजाला Read More »\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र .\nबुद्ध भूमि उमरी कटंगी में हुआ अंतरराष्ट्रीय बौद्ध मैत्री सम्मेलन\n बौद्ध संगठन को भीमराव आंबेडकर द्वारा शुरू किया गया इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी इसकी स्थापना 4 मई 1955 को मुंबई महाराष्ट्र में गई थी\nअजीत जोगी नहीं लड़ेंगे चुनाव\nरायपुर.19 अक्तुंबर(विशेष सवांददाता) छत्तीसगढ़ की राजनीति में शुक्रवार को अहम मोड़ आ गया है मुख्यमंत्री डॉ. रमन सिंह के खिलाफ चुनाव लड़ने की घोषणा करने वाले पूर्व Read More »\nगडचिरोलीतील गोवारी समाज आंदोलनाला खा.नेतेंची भेट\nगडचिरोली(अशोक दुर्गम) दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी Read More »\nबेशिस्त वाहन पार्किंगवर होणार कारवाई निवारण कक्षाला माहिती देण्याचे आवाहन\nवाशिम, दि. १९ : जिल्ह्यात पार्किंग झोन व्यतिरिक्त अन्य ठिकाणी पार्क केलेली वाहने, रस्त्यावर सोडून गेलेल्या वाहनांवर तात्काळ करावी करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी निवारण कक्षाची स्थापना केली Read More »\nन्यायालयाच्या निर्णयाची अमंलबजावणी करा- गोवारी समाजाची मागणी\nगोंदिया दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी समाजाला Read More »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/", "date_download": "2018-10-20T01:28:00Z", "digest": "sha1:AVN26XD5Y3VFHI7F5DE6HQN5FLWSMUMG", "length": 41940, "nlines": 676, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest Marathi News | Live Maharashtra, Mumbai & Pune News | ताज्या मराठी बातम्या लाइव | Marathi Newspaper | Marathi Samachar| Lokmat.com", "raw_content": "शनिवार २० ऑक्टोबर २०१८\nपुणेरी पलटनची अव्वल स्थानी झेप; जयपूर पिंक पँथरला २९-२५ असे नमवले\n'या' विनोदी अभिनेत्याला ओळखलात का \n'झी मराठी अवॉर्ड्स २०१८'मध्ये बालकलाकारांची धमाल\nआम्ही दोघी मालिकेत 'कुछ कुछ होता है' चित्रपटाची झलक\nपावसामुळे मुंबईतील धूलिकणांचे प्रमाण घटले\nमेट्रोच्या कामावरून दोन यंत्रणांमध्ये रंगला वाद\n‘मी टू’ चळवळ पीडितांसाठी; त्याचा गैरवापर करू नका - उच्च न्यायालय\nदागिन्यांच्या मोहात मित्राकडूनच मुख्य सूत्रधाराची हत्या\nरेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या ब्लॉक\nTanushree Dutta controversy : 'सिन्टा'वर भडकली तनुश्री दत्ता; पण का\nविविधांगी भूमिका साकारण्याचा एकच ध्यास\n ‘बधाई हो’ने पहिल्या दिवशी रचला विक्रम\n‘अॅव्हेंजर्स 4’मध्ये आयर्न मॅनच्या हातात दिसणार ‘हे’ खास शस्त्र\n23 Years Of DDLJ : शाहरूख- काजोलचा ‘दिलवाले दुल्हनियां ले जायेंगे’ झाला २३ वर्षांचा पाहा कधीही न पाहिलेले काही फोटो\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nशीघ्रपतनाची समस्या; कारणं आणि उपाय\nपरिणीती चोप्राचे 'हे' इंडो-वेस्टर्न लूक्स तुम्हाला देतील परफेक्ट लूक\nसंध्याकाळच्या चहासोबत एकदा तरी ट्राय करा खमंग मसाला पापड\nकानामध्ये हेवी इयररिंग्स वापरताय 'या' समस्यांचा करावा लागू शकतो सामना\nमुंबईतील 'या' ठिकाणी स्वस्त आणि मस्त शॉपिंगचा आनंद लुटा\nपंजाब - अमृतसर रेल्वे दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शनिवारी पंजाबमध्ये राजकीय शोक\nभाजपाचे बिहारचे खासदार भोला सिंह यांचे निधन; दिल्लीच्या राम मनोहर लोहिया इस्पितळात केले होते दाखल.\nट्रेनने लोकांना उडवलं आणि सिद्धूंच्या पत्नी नवजोत कौर गाडीत बसून घरी निघून गेल्या, प्रत्यक्षदर्शींचा आरोप\nपंजाब - अमृतसर येथे रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना पंजाब सरकारकडून 5 लाख रुपयांची मदत जाहीर\nनवी दिल्ली - अमृतसर येथील रेल्वे दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले दु:ख व्यक्त\nआदिलाबाद : नागपूरहून निघालेल्या कारमध्ये दहा कोटींची रोकड जप्त\nअमृतसर (पंजाब) - रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या भीषण रेल्वे अपघातात 50 जाणांचा मृत्यू, पोलिसांची माहिती\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\nऔरंगाबाद - डोक्यात दगड घालून कविता अशोक जाधव या महिलेचा खून, हर्सूल भागातील घटना\nनाशिक - नाशिक मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये वादावादी\nमुंबई - मुंबई विमानतळावर 21 लाख 52 हजार रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर जप्त, सीआयएसएफची कारवाई\nनागपूर - गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमदार निवासावर चढून आंदोलन, अधिग्रहित जमिनीचा मोबदला देण्याची मागणी\nनंदुरबार- जि.प.समाज कल्याण अधिकारी सतिश वळवी यांना कार्यालयात 20 हजाराची लाच घेताना अटक\nपंजाब - अमृतसर रेल्वे दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शनिवारी पंजाबमध्ये राजकीय शोक\nभाजपाचे बिहारचे खासदार भोला सिंह यांचे निधन; दिल्लीच्या राम मनोहर लोहिया इस्पितळात केले होते दाखल.\nट्रेनने लोकांना उडवलं आणि सिद्धूंच्या पत्नी नवजोत कौर गाडीत बसून घरी निघून गेल्या, प्रत्यक्षदर्शींचा आरोप\nपंजाब - अमृतसर येथे रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना पंजाब सरकारकडून 5 लाख रुपयांची मदत जाहीर\nनवी दिल्ली - अमृतसर येथील रेल्वे दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले दु:ख व्यक्त\nआदिलाबाद : नागपूरहून निघालेल्या कारमध्ये दहा कोटींची रोकड जप्त\nअमृतसर (पंजाब) - रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या भीषण रेल्वे अपघातात 50 जाणांचा मृत्यू, पोलिसांची माहिती\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\nऔरंगाबाद - डोक्यात दगड घालून कविता अशोक जाधव या महिलेचा खून, हर्सूल भागातील घटना\nनाशिक - नाशिक मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये वादावादी\nमुंबई - मुंबई विमानतळावर 21 लाख 52 हजार रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर जप्त, सीआयएसएफची कारवाई\nनागपूर - गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमदार निवासावर चढून आंदोलन, अधिग्रहित जमिनीचा मोबदला देण्याची मागणी\nनंदुरबार- जि.प.समाज कल्याण अधिकारी सतिश वळवी यांना कार्यालयात 20 हजाराची लाच घेताना अटक\nAll post in लाइव न्यूज़\nरावणदहन पाहाणाऱ्या ६१ जणांना रेल्वेने चिरडले\nदुष्काळात महाराष्ट्राला मदतीचा हात देऊ : मोदी\nपावसामुळे मुंबईतील धूलिकणांचे प्रमाण घटले\nमुंबईसह कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्राला पावसाचा इशारा\nमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून डॉलर्स जप्त\nबॉलिवूड स्टार्सच्या व्यवस्थापकाने केला आत्महत्येचा प्रयत्न\n‘डिजिटल इंडिया’ उपक्रमाला एसटी महामंडळाकडून ‘ब्रेक’\nरेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या ब्लॉक\nसरकारी कर्मचाऱ्यांना ५ दिवसांचा आठवडा मिळेल, पण...\nदागिन्यांच्या मोहात मित्राकडूनच मुख्य सूत्रधाराची हत्या\nसणासुदीचे दिवस संपूनही डीजेवरील बंदी कायमच\nमेट्रोच्या कामावरून दोन यंत्रणांमध्ये रंगला वाद\nमासिक पाळीच्या दिवसांत गावाबाहेर राहावे लागते...\nशबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश नाहीच; भाविकांनी रोखले\nठाण्याच्या कारागृहात ‘मी टू’; अधीक्षकांविरुद्ध कॉन्स्टेबलची तक्रार\nचीनमध्ये रोज उगवणार चंद्र; चंद्रकोरेचा खेळच संपणार\nपुणेरी पलटनची अव्वल स्थानी झेप; जयपूर पिंक पँथरला २९-२५ असे नमवले\nTanushree Dutta controversy : 'सिन्टा'वर भडकली तनुश्री दत्ता; पण का\n23 Years Of DDLJ : शाहरूख- काजोलचा ‘दिलवाले दुल्हनियां ले जायेंगे’ झाला २३ वर्षांचा पाहा कधीही न पाहिलेले काही फोटो\nशिर्डीसबरीमाला मंदिरमीटूसनी देओलइंधन दरवाढप्रो कबड्डी लीगसुशांत सिंग रजपूतनवरात्रीतितली चक्रीवादळडोनाल्ड ट्रम्प\nTanushree Dutta controversy : 'सिन्टा'वर भडकली तनुश्री दत्ता; पण का\nविविधांगी भूमिका साकारण्याचा एकच ध्यास\n ‘बधाई हो’ने पहिल्या दिवशी रचला विक्रम\n‘अॅव्हेंजर्स 4’मध्ये आयर्न मॅनच्या हातात दिसणार ‘हे’ खास शस्त्र\n23 Years Of DDLJ : शाहरूख- काजोलचा ‘दिलवाले दुल्हनियां ले जायेंगे’ झाला २३ वर्षांचा पाहा कधीही न पाहिलेले काही फोटो\nमेट्रोच्या कामावरून दोन यंत्रणांमध्ये रंगला वाद\n‘मी टू’ चळवळ पीडितांसाठी; त्याचा गैरवापर करू नका - उच्च न्यायालय\nदागिन्यांच्या मोहात मित्राकडूनच मुख्य सूत्रधाराची हत्या\nरेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या ब्लॉक\nबॉलिवूड स्टार्सच्या व्यवस्थापकाने केला आत्महत्येचा प्रयत्न\nमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून डॉलर्स जप्त\nकुरेशीने केलेला विसावा गुन्हा उघड\nठाण्यात मांसाहारी जेवणाच्या वाटणीतून व्यापाऱ्यांच्या दोन गटांत हाणामारी : पाच अटकेत\nठाण्यात मांसाहारी जेवणाच्या वाटणीतून व्यापाऱ्यांच्या दोन गटांत हाणामारी : पाच अटकेत\nदुचाकी अपघातात भावाचा मृत्यू तर बहीण गंभीर जखमी\nराखी सावंतविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार अर्ज\nविश्व कुस्ती स्पर्धेसाठी भारतीय आव्हानाचे नेतृत्व बजरंगकडे\nपुणेरी पलटनची अव्वल स्थानी झेप; जयपूर पिंक पँथरला २९-२५ असे नमवले\nएअर इंडिया खरेदीवर ईडीचा ठपका\nटाटांना हवा आहे जेट एअरवेजचा पूर्ण ताबा\nशबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश नाहीच; भाविकांनी रोखले\nतीन दहशतवाद्यांना घातले कंठस्नान\nचीनमध्ये रोज उगवणार चंद्र; चंद्रकोरेचा खेळच संपणार\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nनाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे\nअंबाबाई वैष्णवी देवीच्या रुपात, पर्यटकांचा ओघ सुरूच\n#MeToo : नाना-तनुश्री प्रकरणातील खळबळजनक खुलासा... स्पॉट बॉयचा गौप्यस्फोट\nभाजपा सरकारविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे 'मूक आंदोलन'\nGandhi Jayanti : राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन\n आधी महाराष्ट्रातील ही ठिकाणे पाहा...\nऐका धक्काबुक्कीतुन मुंबईला परतणाऱ्या गर्दीतल्या कोकणवासीय प्रवाशांची मतं\nपरशुरामाला युद्धावेळी सोंडेतून दाखविले अवघे विश्वरुप...\n'गणेश स्तुती' | खास लोकमतच्या वाचकांसाठी\nBharat Bandh : महाराष्ट्रात सरकारविरोधी घोषणा करत टायर जाळून आंदोलन सुरू\n#MeToo : नाना-तनुश्री प्रकरणातील खळबळजनक खुलासा... स्पॉट बॉयचा गौप्यस्फोट\nदादर फुल मार्केट गोळीबारानं हादरलं, एकाची हत्या\n#MeToo : 'तनुश्री दत्ताच्या धाडसाला सलाम'\nकामगार कष्टकरी जनतेच्या हक्कासाठी भाकपाचे जेलभरो आंदोलन\nमेट्रो काराशेडच्या कामाविरोधात स्थानिकांचं तीव्र आंदोलन\nभाजपाविरोधात महाआघाडीसाठी मोर्चेबांधणी, राजू शेट्टी-प्रकाश आंबेडकर यांच्यात बैठक\nरेल्वेतील नोकरभरतीत मराठी उमेदवारांना डावलल्यानं स्थानीय लोकाधिकार समितीचं आंदोलन\nपुण्यात होर्डिंग कोसळून झालेल्या भीषण अपघाताचं CCTV फुटेज\nMutha Canal : मुठा कालव्याच्या भिंतीला मोठं भगदाड, लाखो लिटर पाण्याची नासाडी\nपुण्यात मुठा कालव्याची भिंत कोसळली, परिसरात पाणीच पाणी\nपुण्यातल्या 'या' वाड्यात पेशवेकाळापासून साजरा केला जाताे गणेशाेत्सव\n वाढदिवसानिमित्त सामाजिक पुस्तकांचे वाटप\nपुण्यातील दगडूशेठ हलवाई येथील बाप्पाची आरती\nपाहा पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपतीची आरती\nसई लोकुरने पारंपरिक वेशभूषेसह केला दांडिया अन् गरब्याचा सराव\nअभिनेत्री सई लोकूरने लोकमतसोबत नवरात्रीसाठी केली अशी शॉपिंग\nशिका 'दांडिया आणि गरबा' सेलिब्रिटी नृत्यदिग्दर्शक फुलवा खामकरसोबत\nनृत्यदिग्दर्शक मयुरेश वाडकरकडून शिकुया नवरात्रीसाठी 'या' काही सोप्या स्टेप्स...\nदांडिया क्वीन फाल्गुनी पाठकचा सराव सुरू, त्यादरम्यान केलेली ही बातचीत..\nअभिनेत्री मीरा जोशीकडून जाणून घ्या खास आणि फास्ट मेकअप टिप्स\n मानसी नाईकचं यंदा कर्तव्य आहे\nशीघ्रपतनाची समस्या; कारणं आणि उपाय\nपरिणीती चोप्राचे 'हे' इंडो-वेस्टर्न लूक्स तुम्हाला देतील परफेक्ट लूक\nसंध्याकाळच्या चहासोबत एकदा तरी ट्राय करा खमंग मसाला पापड\nकानामध्ये हेवी इयररिंग्स वापरताय 'या' समस्यांचा करावा लागू शकतो सामना\nमुंबईतील 'या' ठिकाणी स्वस्त आणि मस्त शॉपिंगचा आनंद लुटा\nAll post in लाइफ स्टाइल\nविक्रमवीर विराट; कोहलीचे 'हे' एक डझन विक्रम सांगतात त्याची महानता\n'हे' 4 दिग्गज भारतीय खेळाडू एकही वर्ल्डकप खेळलेले नाहीत\nनवरात्रीनिमित्त अभिनेते अमिताभ बच्चन यांनी केली गणपतीची आराधना\nAll post in फ़ोटोफ्लिक\nविश्व कुस्ती स्पर्धेसाठी भारतीय आव्हानाचे नेतृत्व बजरंगकडे\nVideo : विराट कोहलीला विमातळावर पोहोचला आणि सुरु झाला 'चीकू-चीकू'चा नारा\nविराट कोहलीला घाबरवणारा 'हा' गोलंदाज आहे सध्या संघाबाहेर\nविक्रमवीर विराट; कोहलीचे 'हे' एक डझन विक्रम सांगतात त्याची महानता\nPro Kabaddi League 2018 : मराठमोळ्या सिद्धार्थ देसाईने रचला इतिहास\nFlipkart Diwali Sale: फ्लिपकार्ट फेस्टिव्ह धमाका; विविध प्रोडक्ट्सवर बंपर सूट\n 10GB आणि 5G सपोर्टचा स्मार्टफोन येतोय\nBSNLच्या ग्राहकांना मिळणार 78 रुपयांत अनलिमिटेड डेटा आणि कॉल...\n अॅमेझॉन सेलचा पुन्हा धमाका, 90 टक्क्यांपर्यंत सूट\nAsus Zenfone Max M1 आणि Lite L1 भारतात लाँच, जाणून घ्या फीचर्स...\nAll post in तंत्रज्ञान\nलवकरच लॉन्च होणार Hyundai Santro कार, जाणून घ्या खासियत\nलवकरच बदलणार तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स, हे मिळणार नवे फीचर\nगाड्यांचा इन्शुरन्स महागला, कार खरेदी करणाऱ्यांना मोजावे लागणार आता दुप्पट पैसे\nडॅटसनची नवीन गो, गो प्लस लाँच; किंमत 3.83 लाखांपासून\n आधी हे वाचा...नाहीतर पश्चाताप होईल\nअध्यात्मिक ; उपासना दृढ करणारी कोजागरी पौर्णिमा\nनववी माळ : आदिशक्ती जगदंबा दुर्गाभवानीने महिषासुराचा केला वध\nAll post in अध्यात्मिक\nAll post in राशी भविष्य\nरणवीर सिंग सारखा कॉन्फिडन्स आहे का\nखूप लोक आहेत ही शॉर्ट फिल्म पाहिली का\nभेटा एका पायावर मॅरेथॉन पळणार्‍या जावेद चौधरीला\nAll post in युवा नेक्स्ट\nपंकजा मुंडेंचं सीमोल्लंघन... महाराष्ट्राच्या राजकारणाला वळण देणारं शक्तिप्रदर्शन\nसमर्थन-विरोधाचे रण : रावणदहनाचे महाभारत \nधारावी पुनर्विकासाचा ‘काला’ इतिहास\nगंगा नदीच गतप्राण झाली तर\nशेतकरी संघटनांचे राजकीय पेव\nआशिष देशमुखांनी भाजपाच्या आमदारकीला लाथ मारली; पण...\nमूकवेदनेला ‘लोकमत’चा आवाज अन् मायेची फुंकरही...\nभारतातील गरिबी खरेच घटली\nकोरिया द्वीपकल्पावर शांतता नांदेल काय\nनिष्ठावान आणि संयमी शिवाजीराव नागवडे\nयहाँ के हम सिकंदर \nAll post in संपादकीय\nतुटवडा इथला संपत नाही...\nपश्चिम विदर्भात राष्ट्रवादी विस्ताराच्या मानसिकतेत\nमाहितीचा अधिकार: गैरवापराचे आव्हान\nचिखलात राहणारा 'डुक्कर' कसा झाला पिग्गी बॅंक\n40 वर्षांच्या या महिलेने १८ वर्षात दिला ४४ बाळांना जन्म\n'हे' हटके बूट पाहून तुम्ही नक्कीच चक्रावून जाल\nजाणून द्या, जगभरातील प्रसिद्ध फेस्टिव्हल\nकेसांना रोज तेल लावा\nडिब्बा रोटी.. नाश्त्यासाठीचा हलका फुलका पदार्थ\nलग्नसोहळा यादगार करणा-या वेडिंग प्लॅनरचं काम चालतं तरी कसं\nअजब स्वप्नांची गजब दुनिया\nभजे, इमरती आणि निवडणूक\nस्वबळानंतर शिवसेनेची पाऊले युतीकडे\nमेट्रोच्या कामावरून दोन यंत्रणांमध्ये रंगला वाद\nरावणदहन पाहाणाऱ्या ६१ जणांना रेल्वेने चिरडले\nदुष्काळात महाराष्ट्राला मदतीचा हात देऊ : मोदी\nपावसामुळे मुंबईतील धूलिकणांचे प्रमाण घटले\nमुंबईसह कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्राला पावसाचा इशारा\nमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून डॉलर्स जप्त\nबॉलिवूड स्टार्सच्या व्यवस्थापकाने केला आत्महत्येचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/yavatmal/accidental-death-2-youths-returning-their-home-celebrating-new-year-yavatmal/", "date_download": "2018-10-20T01:16:59Z", "digest": "sha1:7YNOGHG2JWW4VD3RD7PYFLJDB7PNOVB4", "length": 27614, "nlines": 397, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Accidental Death Of 2 Youths Returning To Their Home By Celebrating New Year In Yavatmal | यवतमाळ : न्यू इअरचं सेलिब्रेशन करुन घराकडे परतणा-या 2 तरुणांचा अपघाती मृत्यू | Lokmat.Com", "raw_content": "शनिवार २० ऑक्टोबर २०१८\n'या' विनोदी अभिनेत्याला ओळखलात का \n'झी मराठी अवॉर्ड्स २०१८'मध्ये बालकलाकारांची धमाल\nआम्ही दोघी मालिकेत 'कुछ कुछ होता है' चित्रपटाची झलक\nपावसामुळे मुंबईतील धूलिकणांचे प्रमाण घटले\nमेट्रोच्या कामावरून दोन यंत्रणांमध्ये रंगला वाद\n‘मी टू’ चळवळ पीडितांसाठी; त्याचा गैरवापर करू नका - उच्च न्यायालय\nदागिन्यांच्या मोहात मित्राकडूनच मुख्य सूत्रधाराची हत्या\nरेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या ब्लॉक\nTanushree Dutta controversy : 'सिन्टा'वर भडकली तनुश्री दत्ता; पण का\nविविधांगी भूमिका साकारण्याचा एकच ध्यास\n ‘बधाई हो’ने पहिल्या दिवशी रचला विक्रम\n‘अॅव्हेंजर्स 4’मध्ये आयर्न मॅनच्या हातात दिसणार ‘हे’ खास शस्त्र\n23 Years Of DDLJ : शाहरूख- काजोलचा ‘दिलवाले दुल्हनियां ले जायेंगे’ झाला २३ वर्षांचा पाहा कधीही न पाहिलेले काही फोटो\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nशीघ्रपतनाची समस्या; कारणं आणि उपाय\nपरिणीती चोप्राचे 'हे' इंडो-वेस्टर्न लूक्स तुम्हाला देतील परफेक्ट लूक\nसंध्याकाळच्या चहासोबत एकदा तरी ट्राय करा खमंग मसाला पापड\nकानामध्ये हेवी इयररिंग्स वापरताय 'या' समस्यांचा करावा लागू शकतो सामना\nमुंबईतील 'या' ठिकाणी स्वस्त आणि मस्त शॉपिंगचा आनंद लुटा\nपंजाब - अमृतसर रेल्वे दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शनिवारी पंजाबमध्ये राजकीय शोक\nभाजपाचे बिहारचे खासदार भोला सिंह यांचे निधन; दिल्लीच्या राम मनोहर लोहिया इस्पितळात केले होते दाखल.\nट्रेनने लोकांना उडवलं आणि सिद्धूंच्या पत्नी नवजोत कौर गाडीत बसून घरी निघून गेल्या, प्रत्यक्षदर्शींचा आरोप\nपंजाब - अमृतसर येथे रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना पंजाब सरकारकडून 5 लाख रुपयांची मदत जाहीर\nनवी दिल्ली - अमृतसर येथील रेल्वे दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले दु:ख व्यक्त\nआदिलाबाद : नागपूरहून निघालेल्या कारमध्ये दहा कोटींची रोकड जप्त\nअमृतसर (पंजाब) - रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या भीषण रेल्वे अपघातात 50 जाणांचा मृत्यू, पोलिसांची माहिती\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\nऔरंगाबाद - डोक्यात दगड घालून कविता अशोक जाधव या महिलेचा खून, हर्सूल भागातील घटना\nनाशिक - नाशिक मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये वादावादी\nमुंबई - मुंबई विमानतळावर 21 लाख 52 हजार रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर जप्त, सीआयएसएफची कारवाई\nनागपूर - गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमदार निवासावर चढून आंदोलन, अधिग्रहित जमिनीचा मोबदला देण्याची मागणी\nनंदुरबार- जि.प.समाज कल्याण अधिकारी सतिश वळवी यांना कार्यालयात 20 हजाराची लाच घेताना अटक\nपंजाब - अमृतसर रेल्वे दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शनिवारी पंजाबमध्ये राजकीय शोक\nभाजपाचे बिहारचे खासदार भोला सिंह यांचे निधन; दिल्लीच्या राम मनोहर लोहिया इस्पितळात केले होते दाखल.\nट्रेनने लोकांना उडवलं आणि सिद्धूंच्या पत्नी नवजोत कौर गाडीत बसून घरी निघून गेल्या, प्रत्यक्षदर्शींचा आरोप\nपंजाब - अमृतसर येथे रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना पंजाब सरकारकडून 5 लाख रुपयांची मदत जाहीर\nनवी दिल्ली - अमृतसर येथील रेल्वे दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले दु:ख व्यक्त\nआदिलाबाद : नागपूरहून निघालेल्या कारमध्ये दहा कोटींची रोकड जप्त\nअमृतसर (पंजाब) - रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या भीषण रेल्वे अपघातात 50 जाणांचा मृत्यू, पोलिसांची माहिती\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\nऔरंगाबाद - डोक्यात दगड घालून कविता अशोक जाधव या महिलेचा खून, हर्सूल भागातील घटना\nनाशिक - नाशिक मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये वादावादी\nमुंबई - मुंबई विमानतळावर 21 लाख 52 हजार रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर जप्त, सीआयएसएफची कारवाई\nनागपूर - गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमदार निवासावर चढून आंदोलन, अधिग्रहित जमिनीचा मोबदला देण्याची मागणी\nनंदुरबार- जि.प.समाज कल्याण अधिकारी सतिश वळवी यांना कार्यालयात 20 हजाराची लाच घेताना अटक\nAll post in लाइव न्यूज़\nयवतमाळ : न्यू इअरचं सेलिब्रेशन करुन घराकडे परतणा-या 2 तरुणांचा अपघाती मृत्यू\nन्यू इअरचं सेलिब्रेशन करुन घराकडे परतत असताना झालेल्या अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना बाभूळगाव तालुक्यातील चोंढी फाट्यावर घडली आहे.\nयवतमाळ : न्यू इअरचं सेलिब्रेशन करुन घराकडे परतत असताना झालेल्या अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना बाभूळगाव तालुक्यातील चोंढी फाट्यावर घडली आहे. तर एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. रविवारी रात्री उशिरा १२.४५ वाजताच्या सुमारास ही घटना घडली.\nगौरव संजय सपाटे (२४), राहुल अशोक बोराडे (२३) अशी मृतांची नावं आहेत. तर विशाल लक्ष्मणराव काळे (२९) असे जखमीचे तरुणाचं नाव आहे. हे तिघेही बाभूळगाव तालुक्यातील सावर येथे नववर्षाची पार्टी करण्यासाठी गेले होते. तेथून कारने घराकडे परत येत असताना चोंढीजवळ त्यांच्या कारला रात्री १२.४५ वाजताच्या सुमारास अपघात झाला.\nया अपघातात गौरव आणि राहुल यांचा जागीच मृत्यू झाला. तर विशाल गंभीर जखमी झाला. गौरव हा दारव्हा येथे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात बीए अंतिम वर्षाला शिकत होता. त्याचे वडील संजय सपाटे यवतमाळ पंचायत समितीत भांडारपाल पदावर कार्यरत आहे. राहुल बोराडे हा इयत्ता १२ वी पास झालेला तरुण असून त्याचे वडील जिल्हा परिषदेच्या कृषी विभागात कार्यरत आहे. जखमी विशाल काळे हा यवतमाळ नगरपरिषदेत कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत आहे. या अपघाताचे वृत्त पसरताच उज्वलनगरात शोककळा पसरली. दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आले आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nमहामार्गावर एसटीला अपघात, प्रवासी बचावले, एक मुलगी किरकोळ जखमी\nअन् त्यांना अंत्यदर्शनही घेता आले नाही\nमहामार्गावर दळवेलनजीक कांद्याचा ट्रक उलटला\n बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात 45हून अधिक लोकांचा मृत्यू\nअरुणाचलमध्ये दरडी कोसळून बसमधील पाच जवानांचा मृत्यू\nजळगावात सलग दुसऱ्या दिवशी वाळूच्या डंपरने दुचाकीस्वाराला उडविले\nवणीत धान्य खरेदीवर धाड\nपांढरकवडा एसडीओ कार्यालयासमोर उपोषण\nआर्णीत शेकडोंना डायरियाची लागण\nरेती घाटांना लिलावाची प्रतीक्षा\nदारव्हात शेतमालाची खासगी खरेदी बंद\nपुन्हा दोन शिक्षकांची फसवणूक\nशिर्डीसबरीमाला मंदिरमीटूसनी देओलइंधन दरवाढप्रो कबड्डी लीगसुशांत सिंग रजपूतनवरात्रीतितली चक्रीवादळडोनाल्ड ट्रम्प\nविक्रमवीर विराट; कोहलीचे 'हे' एक डझन विक्रम सांगतात त्याची महानता\nPHOTO बॉलिवूडच्या कलाकारांनी लावली दुर्गा पूजेला हजेरी\nजॅकलिन, स्मृती इराणी, आमीरचं नाव बदललं; 'प्रयागराज'नंतरही योगींचा नामांतराचा धडाका\nपरिणीती चोप्राचे 'हे' इंडो-वेस्टर्न लूक्स तुम्हाला देतील परफेक्ट लूक\nमुंबईतील 'या' ठिकाणी स्वस्त आणि मस्त शॉपिंगचा आनंद लुटा\nलहानपणी टॉप, मात्र मोठेपणी फ्लॉप आठवतात का 'हे' कलाकार\n'या' घरगुती वस्तुंचा तुम्ही चुकीच्या पद्धतीने वापर करताय\nदसरा मेळाव्यामुळे शिवाजी पार्क भगवामय\nनागपुरातील विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यातील क्षणचित्रे\nवेगाने वजन कमी करण्यासाठी नारळाचं पाणी; जाणून घ्या कसे\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nतिरंगा फडकला आणि डोळे पाणावले सांगतोय मिस्टर आशिया सुनीत जाधव\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nअष्टमीला कोल्हापूरची अंबाबाई महिषासुरमर्दिनीच्या रूपात\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nMeToo बद्दल तरुणाईचं म्हणणं काय तरुणाई खुलेपणाने होतेय व्यक्त\nसप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nजोतिबाची पाच पाकळ्यातील बैठी सरदारी पूजा\nस्वबळानंतर शिवसेनेची पाऊले युतीकडे\nमेट्रोच्या कामावरून दोन यंत्रणांमध्ये रंगला वाद\nरावणदहन पाहाणाऱ्या ६१ जणांना रेल्वेने चिरडले\nदुष्काळात महाराष्ट्राला मदतीचा हात देऊ : मोदी\nपावसामुळे मुंबईतील धूलिकणांचे प्रमाण घटले\nमुंबईसह कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्राला पावसाचा इशारा\nमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून डॉलर्स जप्त\nबॉलिवूड स्टार्सच्या व्यवस्थापकाने केला आत्महत्येचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/most-test-runs-as-captain-from-asia/", "date_download": "2018-10-20T01:01:09Z", "digest": "sha1:RS5HECLLHSCQ6M7MDJN27DXWYL6VBNEN", "length": 8474, "nlines": 72, "source_domain": "mahasports.co.in", "title": "कर्णधार विराट कोहलीचा आशिया खंडात मोठा पराक्रम; मिस्बा उल हकला टाकले मागे", "raw_content": "\nकर्णधार विराट कोहलीचा आशिया खंडात मोठा पराक्रम; मिस्बा उल हकला टाकले मागे\nकर्णधार विराट कोहलीचा आशिया खंडात मोठा पराक्रम; मिस्बा उल हकला टाकले मागे\n भारत विरुद्ध विंडिज संघात राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर दुसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात दुसऱ्या दिवशी( 13 आॅक्टोबर) भारताचा कर्णधार विराट कोहलीने कसोटी कर्णधार म्हणून एक खास विक्रम केला आहे.\nकसोटी क्रिकेटमध्ये विराट आशिया खंडातमध्ये सर्वाधिक कसोटी धावा करणारा कर्णधार ठरला आहे. त्याने हा विक्रम करताना पाकिस्तानचा माजी कर्णधार मिस्बा उल हकला मागे टाकले आहे.\nविराटने या सामन्यात 78 चेंडूत 5 चौकारांच्या सहाय्याने 45 धावांची खेळी केली आहे. मात्र त्याला विंडिजचा कर्णधार जेसन होल्डरने पायचीत केले.\nत्यामुळे विराटने आत्तापर्यंत कसोटी कर्णधार म्हणून 42 सामन्यात 65.12 च्या सरासरीने 4233 धावा केल्या आहेत. यात त्याच्या 17 शतकांचा आणि 9 अर्धशतकांचाही समावेश आहे.\nत्याचबरोबर विराट कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून 4000 धावांचा टप्पा पार करणारा भारताचा पहिलाच क्रिकेटपटूही ठरला आहे.\nया सामन्यात भारताने दुसऱ्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रापर्यंत पहिल्या डावात 4 बाद 173 धावा केल्या आहेत. भारताकडून या डावात सर्वाधिक धावा पृथ्वी शॉने केल्या आहेत. त्याने 70 धावांची अर्धशतकी खेळी केली.\nआशिया खंडात कसोटीमध्ये सर्वाधिक धावा करणारे कर्णधार –\n4233 धावा – विराट कोहली (42 सामने)\n4215 धावा – मिस्बा उल हक (56 सामने)\n3665 धावा – माहेला जयवर्धने (38 सामने)\n3454 धावा – एमएस धोनी (60 सामने)\n3449 धावा – सुनील गावस्कर (47 सामने)\nविराटप्रमाणे जॉनी बेअरस्टोने केला यावर्षी हा मोठा पराक्रम\nशानदार अर्धशतक करणाऱ्या पृथ्वी शॉचे नाव झाले या दिग्गजांच्या यादीत सामील\n१६ वर्षांच्या कारकिर्दीनंतर आयर्लंडच्या या दिग्गज खेळाडूची क्रिकेटमधून निवृत्ती\nISL 2018: मोसमातील पहिल्या महाराष्ट्र डर्बीत मुंबईविरुद्ध पुणे सिटीचा पराभव\nनेमार ज्युनियरने मोडला पेलेंचा हा विक्रम\nVideo: या कामगिरीमुळे रोहित शर्माने पृथ्वी शॉला मिठीच मारली\nऑस्ट्रेलिया पहिल्यांदाच खेळणार या संघाविरुद्ध टी २० सामना\nVideo: तीन दिवसांत क्रिकेटमध्ये झाले तीन विचित्र धावबाद\nटाॅप ३- आज प्रो कबड्डीत होणार हे तीन मोठे पराक्रम\nISL 2018: भेदक मार्सेलिनोच्या पुनरागमनाचे पुणे सिटीला वेध\nएचसीएल आशियाई टेनिस अजिंक्यपद २०१८ स्पर्धेत अव्वल व आंतरराष्ट्रीय खेळाडू झुंजणार\nअखिल भारतीय सुपर सिरीज् टेनिस स्पर्धेत पुण्याच्या राधिका महाजनला दुहेरी मुकुट\nISL 2018: चेन्नईने केली पराभवाची हॅट्ट्रीक\nसलग दुसऱ्या दिवशी क्रिकेटमध्ये ‘कहर’, विचित्र रनआऊटची मालिका सुरुच\nझी महाराष्ट्र कुस्ती दंगलमध्ये ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी खेळणार या टीमकडून\nनागराज मंजूळे आता कुस्तीच्या मैदानात, विकत घेतली झी महाराष्ट्र कुस्ती दंगलमधील ही टीम\nटाॅप ३- प्रो कबड्डीच्या ६व्या हंगामात ५०पेक्षा जास्त गुण घेणारे ३ खेळाडू\nटीम इंडीयाने गाठली आहे या पाच देशांविरुद्ध वनडे सामन्यांची शंभरी\nक्रिकेटपटू दिपक चहरच्या घरी चोरीचा प्रयत्न करणाऱ्या सहा जणांना अटक\nविराटने डिजाईन केलेल्या शूजची अशी आहे किमंत\nपुण्यात होणाऱ्या कबड्डी, क्रिकेट सामन्यांचे असे आहेत तिकीट दर\nभारत-विंडीज यांच्यातील चौथ्या वनडेच्या तिकीट विक्रीला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार\nकपिल देव, अनिल कुंबळेला मागे टाकत रविंद्र जडेजा करणार मोठा पराक्रम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/469499", "date_download": "2018-10-20T00:34:37Z", "digest": "sha1:CSQTJXMKFOSKSAUGL7EJ5EWTDNRAOBL5", "length": 4881, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "राज्यातील शेतकरी 1 जूनला जाणार संपावर - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » leadingnews » राज्यातील शेतकरी 1 जूनला जाणार संपावर\nराज्यातील शेतकरी 1 जूनला जाणार संपावर\nऑनलाईन टीम / मुंबई :\nराज्यातील शेतकरी येत्या 1 जूनपासून संपावर जाणार आहेत, याबाबतचा इशाराच शेतकऱयांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱयांनी बैठका घेण्यासही सुरुवात केली आहे. शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने नगर जिह्यातील शेतकऱयांनी संपावर जाण्याचे ठरवले आहे.\nराज्यातील शेतकऱयांना शेतमालाला योग्य भाव मिळत नाही. त्यामुळे या सर्व शेतकऱयांनी शेतमालाला योग्य भाव द्या, अन्यथा शेतमाल विकणार नाही आणि पिकवणारही नाही, अशी भूमिका घेत संपावर जाण्याचा इशारा दिला. संपावर जाण्याच्या इशाऱयावरुन विशेष ग्रामसभा घेत याबाबतचा ठरावही केला आहे. अहमदनगर जिह्यातील पुणतांबा गावातून शेतकऱयांच्या आंदोलनाला सुरुवात होणार असून, त्यासाठी 3 एप्रिलला शेतकरी पुणतांब्यामध्ये दाखल होणार आहेत. शेतकऱयांनी मोठय़ा प्रमाणात या संपात सहभागी व्हावे, यासाठी आवाहनही करण्यात येत आहे.\nकुलभूषण जाधवप्रकरण ; फाशीची शिक्षा तूर्त स्थगित\nराज्यात पाऊस ;’ओखी’मुळे शाळांना सुट्टी\nपाकिस्तानच्या सैन्याचे नियंत्रण रेषेवर गोळीबार ; पाच भारतीय नागरिकांचा मृत्यू\nमराठा क्रांती मोर्चाकडून उद्या मुंबई बंद\nक्लीनर मानेचा खून गळा आवळून\nसाडेपाच लाखाची दारू जप्त\nसंशोधकांनी अनुभवली ‘तिलारी’ची समृद्धी\nनिरवडेत वीज पडून तरुण ठार\nप्रचंड गडगडाटाने कुडाळ हादरले\nमालवणात ‘स्वस्थ भारत’ सायकल रॅलीचे स्वागत\nकुडाळला कीर्तन महोत्सवास प्रारंभ\nआश्वासनांच्या कात्रणांचे लवकरच प्रदर्शन\nचैतन्यमय वातावरणात दौडीची यशस्वी सांगता\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/arthavishwa/reliance-jio-cash-back-offer-81947", "date_download": "2018-10-20T00:21:38Z", "digest": "sha1:JZNDTECFIL24CHZ3VCSCYSQRWXLIZOZL", "length": 13668, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "Reliance Jio cash back offer जिओ देईल 2,599 रुपयांचा कॅश बॅक | eSakal", "raw_content": "\nजिओ देईल 2,599 रुपयांचा कॅश बॅक\nशनिवार, 11 नोव्हेंबर 2017\nकॅश बॅक व्यतिरिक्त रिलायन्स जिओ कडून इतर ऑफरही देण्यात आल्या आहेत. Reliancetrends.com या शॉपिंग वेबसाइटहून 1999 रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रुपयांच्या खरेदीवर 500 रुपयांची तात्काळ सवलत मिळेल. तर Ajio.com वरुन 1500 रुपये किंवा त्यापेक्षा अधिकची खरेदी केल्यास 399 रुपयांची सवलत दिली जाईल. तसेच, जिओ ने यात्रा डॉट कॉम सोबत केलेल्या भागीदारी अंतर्गत, या ट्रॅवल वेबसाइटहून विमानाच्या एका तिकीटावर 500 रुपये आणि राउंड ट्रिपवर 1000 रुपयांची सूट दिली जाणार आहे.\nरिलायन्स जिओकडून नेहमीच ग्राहकांना नवीन ऑफर्स दिल्या जातात. यावेळी जिओ प्राईम मेंबरसाठी 2,599 रुपयांपर्यंत कॅश बॅक ऑफर घेउन आले आहे. 10 नोव्हेंबर पासून ऑफरला सुरुवात झाली आहे.\nजिओच्या प्रत्येक प्राईम मेंबरला विशेष ऑफर देण्यात आली आहे. 399 रुपये आणि त्यापेक्षा जास्त रुपयांच्या रिचार्जवर 2,599 रुपयांपर्यंत कॅश बॅक मिळणार आहे. ही ऑफर 10 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर 2017 पर्यंत खुली राहणार आहे. मायजिओ वा जिओ डॉट कॉम वरुन 399 रुपये आणि त्यापेक्षा जास्त रुपयांचा रिचार्ज केल्यास एकुण 400 रुपयांचा कॅश बॅक मिळेल. हा कॅश बॅक 50 रुपयांच्या आठ वाउचर स्वरुपात दिल्या जाईल. या वाउचर्सचा उपयोग रिचार्ज करतेवेळी रिचार्ज पॅकची किंमत 50 रुपयांनी कमी करण्यासाठी करता येऊ शकेल.\n2599 रुपयांच्या कॅश बॅक ऑफरमध्ये 400 रुपये जिओ अॅपच्या माध्यमातून दिले गेले आहेत. तर 300 रुपये मोबाईल वॉलेटद्वारे देण्यात आले आहेत. जिओचे भागीदार असलेले अॅमेझॉनपे, अॅक्सिसपे, फ्रीचार्ज, मोबिकविक, पेटीएम आणि फोनपे यांसारख्या वॉलेटमध्ये ते उपलब्ध करून देण्यात आले आहे.\nकॅश बॅक व्यतिरिक्त रिलायन्स जिओ कडून इतर ऑफरही देण्यात आल्या आहेत. Reliancetrends.com या शॉपिंग वेबसाइटहून 1999 रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रुपयांच्या खरेदीवर 500 रुपयांची तात्काळ सवलत मिळेल. तर Ajio.com वरुन 1500 रुपये किंवा त्यापेक्षा अधिकची खरेदी केल्यास 399 रुपयांची सवलत दिली जाईल. तसेच, जिओ ने यात्रा डॉट कॉम सोबत केलेल्या भागीदारी अंतर्गत, या ट्रॅवल वेबसाइटहून विमानाच्या एका तिकीटावर 500 रुपये आणि राउंड ट्रिपवर 1000 रुपयांची सूट दिली जाणार आहे.\nजिओ पार्टनरसह विविध मोबाईल वॉलेटवर जिओच्या 399 रुपयांवर मिळणार पुढील कॅशबॅक:\nभागीदार प्रथमच रिचार्ज करणार्‍यांसाठी जिओच्या जुन्या ग्राहकांसाठी\nही एकाच महिन्यातील दुसरी कॅश बॅक ऑफर जिओने दिली आहे. यापूर्वी दिवालीत देखील जिओकडून ग्राहकांना कॅश बॅक ऑफर देण्यात आली होती.\n22 हजार शौचकुपांना अखेर मंजुरी\nमुंबई - धोकादायक शौचालये, तुटलेले दरवाजे आणि लाद्यांमुळे झोपडपट्ट्यांतील नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी मुंबईत 22 हजार शौचकूप बांधण्याचा...\nमुंबईकरांनी जपला नात्यातला गोडवा\nमुंबई - दसऱ्याचा मुहूर्त साधत आज मुंबईकरांनी शुभशकुन म्हणून मंदीतही सोने, वाहन आणि नवीन वस्तूंची खरेदी केली. महागाई भडकल्याने बाजारात फारशी गर्दी...\nबेस्ट होणार अधिक गतिमान\nमुंबई - बेस्टचे डिजिटायजेशन करण्याचा निर्धार ‘बेस्ट’चे महाव्यवस्थापक डॉ. सुरेंद्रकुमार बागडे यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात व्यक्त केला आहे. स्काडा...\nव्हीजा काढून देणाऱ्या भामट्याला गुजरातमध्ये अटक\nनांदेड : परदेशात जाण्यासाठी लागणारा व्हीजा काढून देतो म्हणून एकाची फसवणूक करणाऱ्या गुजरातच्या भामट्याला इतवारा पोलिसांनी अटक केली. त्याला...\nश्रीनगरमध्ये चकमकीत तीन दहशतवादी ठार\nश्रीनगर : श्रीनगरच्या फतेह कडल भागात सीआरपीएफचे जवान दल आणि दहशतवाद्यांत झालेल्या चकमकीत लष्कर- ए- तय्यबाच्या कमांडरसह तीन दहशतवादी मारले गेले....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5597939505660031915&title=Groundwater%20Recharge&SectionId=1002&SectionName=Be%20Positive", "date_download": "2018-10-19T23:49:43Z", "digest": "sha1:QVTWR6XL4IZ7GDT4OHRLS2UWIQM3PB64", "length": 14089, "nlines": 123, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "भूजल पुनर्भरणाची शहरी चळवळ", "raw_content": "\nभूजल पुनर्भरणाची शहरी चळवळ\nपुणे : हवामानबदल किंवा अन्य कारणांमुळे पावसाच्या प्रमाणात घट झाली आहे. त्यातच पाण्याचा वापर बेसुमार वाढला आहे. त्यामुळे भूजलाचा उपसाही वाढत चालला आहे; मात्र भूजलसाठा वाढण्यासाठी होणारे प्रयत्न मात्र खूपच कमी प्रमाणात होताना दिसतात. त्यातही शहरी भागात तर अशा प्रयत्नांचे प्रमाण आणखी दुर्मीळ आहे. या पार्श्वभूमीवर, पुण्यातील डॉ. विश्राम राजहंस आणि रवींद्र सिन्हा यांनी गेल्या दोन-तीन वर्षांपासून ‘ग्राउंडवॉटर रिचार्ज’ अर्थात भूजल पुनर्भरण ही संकल्पना राबवायला सुरुवात केली आहे. त्यामुळे पाण्याची उपलब्धता वाढून पाणीटंचाई कमी व्हायला मदत होऊ लागली आहे. त्यामुळे या मोहिमेचा प्रसार होऊ लागला आहे.\nपुण्यातील बाणेर-पाषाण भागात अनेक सोसायट्या आहेत. तेथील रहिवाशांना नेहमी पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. फेब्रुवारी-मार्च महिन्यापासूनच पाण्याची समस्या नागरिकांसमोर उभी राहते. पालिकेकडून होणारा पाणीपुरवठा पुरत नाही. ही नेहमी उद्भवणारी पाण्याची समस्या दूर करण्यासाठी बाणेर-पाषाण लिंक रोड परिसरात राहणारे डॉ. विश्राम राजहंस व रवींद्र सिन्हा यांनी पुढाकार घेतला. या भागात ६० सोसायट्या आहेत. बोअरवेलचे पाणी बंद होत असल्याने फेब्रुवारी महिन्यापासूनच टँकरने पाणीपुरवठा व्हायचा. या ६० सोसायट्यांना मिळून दिवसाला एक हजार टँकर पाणी लागायचे. अनेकदा टँकरमाफियांची अरेरावीही सहन करावी लागत होती. भूजलाची पातळी वाढली, तर बोअरवेलचे पाणी अधिक काळ मिळू शकेल, असा विचार करून डॉ. राजहंस आणि सिन्हा यांनी ‘ग्राउंडवॉटर रिचार्ज’ या संकल्पनेवर काम करायचे ठरवले.\nहायड्रोजिओलॉजिस्ट डॉ. हिमांशू कुलकर्णी आणि शशांक देशपांडे यांचे मार्गदर्शन त्यांनी घेतले. पावसाचे वाहून जाणारे पाणी, तसेच गच्चीवरचे पाणी पाइपद्वारे पुन्हा भूगर्भात सोडणे, म्हणजे भूजल पुनर्भरण अर्थात ग्राउंड वॉटर रिचार्ज. राजहंस यांनी सुरुवातीला हा प्रयोग स्वतःच्या सोसायटीमध्ये करायचे ठरवले. सुरुवातीला त्यांनी ‘ग्राउंडवॉटर सर्व्हे अँड डेव्हलपमेंट एजन्सी’ (जीएसडीए) या भूजल संवर्धनासाठी काम करणाऱ्या सरकारी यंत्रणेची मदत घेतली. या संस्थेतील डॉ. खंडारे आणि त्यांच्या सहकारी तज्ज्ञांनी केलेल्या पाहणीदरम्यान त्या भागातील भूजलसाठा कमी झाला असल्याचे लक्षात आले. त्यामुळे भूजल पुनर्भरण हाच पर्याय असल्याचे सिद्ध झाले.\nजमिनीमध्ये अंदाजे २५ ते ५० फूट खोलीवर बेसाल्ट हा अच्छिद्र खडक असतो. या खडकाखाली मोठ्या प्रमाणावर पाणी साठवता येते. म्हणूनच कुमार सहवास सोसायटीच्या आवारात १०० फूट खोलीची एक बोअरवेल खोदली गेली. तिच्या जमिनीवरील तोंडाच्या सभोवती सहा बाय सहा फूट आकाराचा एक खड्डा तयार करण्यात आला. त्यात पाणी जाण्यासाठी पाइप बसवण्यात आला. पाणी गाळले जाण्यासाठी बारीक वाळू, दगड व कोळसा टाकण्यात आला. एवढी सिद्धता झाल्यानंतर गच्चीवरचे, तसेच पावसाचे वाहून जाणारे पाणी त्यात सोडले जाऊ लागले. त्यामुळे हळूहळू भूजल पुनर्भरण होऊ लागले. त्या भागातील भूजलसाठा वाढू लागला. काही काळानंतर या प्रयोगामुळे सोसायटीतील बोअरवेलला येणाऱ्या पाण्याचे प्रमाण वाढू लागले. त्यानंतर हे पाहून असाच प्रयोग पेनिन्सुला व पद्मविलास या सोसायट्यांनीही केला.\nहा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर भूजलावर काम करण्यासाठी २०१६मध्ये डॉ. राजहंस व सिन्हा यांनी ‘भूजल अभियान’ या संस्थेची स्थापना केली. या दोघांनी व अनेक कार्यकर्त्यांनी आजूबाजूच्या परिसरातील सोसायट्यांची पाण्याची समस्या सोडविण्यासाठी या प्रयोगाबद्दल जनजागृती सुरू केली. सुरुवातीला १०, नंतर २० आणि नंतर ४० सोसायट्यांमध्ये भूजल पुनर्भरण केले जाऊ लागले. आता बाणेर, बालेवाडी व परिसरातील अनेक सोसायट्यांमध्ये रेनवॉटर हार्वेस्टिंग (पर्जन्यजलसंचय) करून भूजल पुनर्भरण केले जाऊ लागले आहे. त्यामुळे परिसरातील भूजलसाठ्यात सुधारणा होऊ लागली आहे.\n‘ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही हिमांशू कुलकर्णी व शशांक देशपांडे यांच्या व्याख्यानांचे शहराच्या विविध भागांमध्ये आयोजन करतो,’ अशी माहिती डॉ. विश्राम राजहंस यांनी दिली. भूजल पुनर्भरणाची ही चळवळ केवळ पुण्यातच नव्हे, तर राज्याच्या आणि देशाच्या सर्व भागांत राबविण्याची गरज आहे.\nसंपर्क : भूजल अभियान – ९२२५५ ३६३९७\n(सोबतचा व्हिडिओही जरूर पाहा.)\nकचरा आणि पावसाच्या पाण्याच्या व्यवस्थापनासाठी विशेष मेळावा ‘डोकलाममधील यश खूप मोठे’ दिव्यांगांच्या प्रगतीसाठी झटणारी ‘इडार्च’ संस्था पुण्यात सुरू होतेय ‘ग्रीन कन्सल्टन्सी’ तृतीयपंथीय सरपंचांचा आश्वासक प्रवास\nअंजली इला मेननची मुरानो चित्रे...\nजिंदगी धूप तुम घना साया...\nकर्तव्यदक्ष गृहिणी ते जबाबदार समाजसेविका\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nअपूर्वाई वाटण्यासारखं ‘अपूर्व’ काम करणारी अपूर्वा\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nअंजली इला मेननची मुरानो चित्रे...\nसमतानगरमध्ये ६२वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/marathakrantimorcha-junnar-band-wednesday-134730", "date_download": "2018-10-20T00:38:48Z", "digest": "sha1:YYQNPGOWM3AVCGPODYQ222MBA4WANJK3", "length": 12683, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "MarathaKrantiMorcha junnar band on Wednesday #MarathaKrantiMorcha मराठा आरक्षणासाठी जुन्नरला बुधवारी बंदची हाक | eSakal", "raw_content": "\n#MarathaKrantiMorcha मराठा आरक्षणासाठी जुन्नरला बुधवारी बंदची हाक\nमंगळवार, 31 जुलै 2018\nजुन्नर - मराठा आरक्षणासाठी राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बुधवार ता. 1 ऑगस्ट रोजी 'जुन्नर तालुका बंद'ची हाक मराठा क्रांती मोर्चा, जुन्नरच्या वतीने देण्यात आली. नारायणगाव ता जुन्नर येथे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली. या समन्वय बैठकीत हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.\nजुन्नर - मराठा आरक्षणासाठी राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बुधवार ता. 1 ऑगस्ट रोजी 'जुन्नर तालुका बंद'ची हाक मराठा क्रांती मोर्चा, जुन्नरच्या वतीने देण्यात आली. नारायणगाव ता जुन्नर येथे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली. या समन्वय बैठकीत हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.\nराज्यभर मराठा समाजाने आरक्षणासाठी आंदोलन पुकारले असून शासन मराठा आरक्षणासाठी कोणतेही ठोस पाऊल तातडीने उचलत नसल्याने मराठा समाजाच्या भावनाचा उद्रेक होत आहे. याच उद्रेकातून राज्यातील विविध ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागले असून त्याची सर्वस्वी जाबाबदरी शासनाची आहे. शिवजन्मभूमी मधील मराठा समाज बांधवांनी या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जुन्नर तालुका बंदची हाक देऊन एल्गार पुकारला आहे. यावेळी गावागावातील तलाठी, ग्रामपंचायत यांसह अन्य शासकीय निम शासकीय कार्यालये बंद करण्यात येणार आहेत. शाळा व महाविद्यालये देखील बंद करण्यात येणार आहे. यानिमित्ताने जुन्नर शहरात तालुक्यातील मराठा समाज बांधव एकत्र येऊन रॅली काढून जुन्नर तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. रविवार ता. 5 रोजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व आमदार शरद सोनवणे यांच्या निवासस्थानी ठिय्या आंदोलन तर ता.9 रोजी मराठा समाजाचे पुरुष व महिला लहान मुले व जनावरे यांसह रस्त्यावर उतरून महाराष्ट्र बंद मध्ये सहभाग घेणार आहेत.\nआधी स्मारक बांधा मग जावे राममंदिर बांधायला - नारायण राणे\nपुणे - \"\"बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची चर्चा अजूनही सुरू आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वतः पहिल्यांदा बाळासाहेबांचे स्मारक...\nदहा महिन्यांनंतर तिची वडिलांशी भेट\nमाळेगाव - बारामती तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत सापडलेल्या २३ वर्षीय परप्रांतीय मुस्लिम युवतीला अखेर येथील निर्भया पथकाच्या अथक प्रयत्नातून...\n‘रुपी’चा राज्य बॅंकेत विलीनीकरणाचा प्रस्ताव\nपुणे - आर्थिक अडचणीत असलेल्या रुपी सहकारी बॅंकेचे महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेत विलीनीकरण होण्याची दाट शक्‍यता आहे. रुपी बॅंकेने राज्य सहकारी...\nचवीने खाणाऱ्यांसाठी \"होम डायनिंग'\nमुंबई - राज्यात 20 कोसांवर फक्त भाषाच बदलत नाही तर खाद्य संस्कृतीही बदलते. मुंबई महानगरमध्ये वसलेल्या विविध राज्यांच्या नागरिकांनीही आपल्याबरोबर...\nअयोध्येतील बाबरी मशीद हिंदुत्ववाद्यांनी जमीनदोस्त केल्यानंतर तेथे न उभारल्या गेलेल्या राममंदिराच्या मुद्याचा ‘सात-बारा’ कोणाचा, या प्रश्‍नावरून २५...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/66322?page=3", "date_download": "2018-10-20T00:10:08Z", "digest": "sha1:6BJ7EQRRP6HRJKJUEDVX4IJ36RTHN7YC", "length": 26755, "nlines": 216, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मायबोली अँड्रॉईड अ‍ॅप प्रकाशीत झाले. | Page 4 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /रंगीबेरंगी /Admin-team यांचे रंगीबेरंगी पान /मायबोली अँड्रॉईड अ‍ॅप प्रकाशीत झाले.\nमायबोली अँड्रॉईड अ‍ॅप प्रकाशीत झाले.\n२०१७ मधे मायबोलीची मोबाईल सुलभ आवृती प्रकाशीत झाल्यापासून , मोबाईलवरून मायबोलीवर येणार्‍यांची संख्या प्रकर्षाने वाढली आहे. मायबोलीचे अ‍ॅप असावे अशी सुचना बर्‍याच मायबोलीकरांकडून येत असते. यावर बरेच दिवस काम सुरु होते.\nमायबोलीचे अँड्रोईड अ‍ॅप आजपासून गुगल प्ले स्टोअर मधे सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nया आवृत्तीच्या पहिल्या चाचणी टप्प्यात मदत करणारे मायबोलीकर चिन्नु, टवणे सर, उपाशी बोका, चिनूक्स, नरेन., भास्कराचार्य, अमितव, फारएण्ड आणि दुसर्‍या चाचणी टप्प्यात सूचना करणारे मायबोलीकर दत्तू, राजसी , हिम्सकूल, आका, पन्तश्री, पियू, बुन्नु, स्वरुप , जिज्ञासा , वरदा, विजय दिनकर पाटील, अॅस्ट्रोनाट विनय, king_of_net, Srd , Seema२७६, चिमु ,अल्पना, Nidhii , द्वादशांगुला, सिद, अक्षय दुधाळ यांचे आभार. एकूण २५८ मायबोलिकरांनी बीटा चाचणी साठी मदत करून वेळोवेळी सूचना केल्या त्यांचे आभारी आहोत. गुगल प्ले स्टोअर मधे कोण कोण खुल्या चाचणीसाठी मदत करत आहे हे कळत नाही त्यामुळे त्यांचा वैयक्तिक उल्लेख करू शकत नाही.\nतुमच्या कडे बीटा टेस्टींगसाठी ०.८ आवृत्ती अगोदरच असेल तर नविन घ्यायची गरज नाही. पण त्या अगोदरची आवृत्ती असेल तर लवकर अपग्रेड करून घ्या. अ‍ॅपच्या मेनूत सेटींग्जमधे जाऊन तुम्हाला तुमची आवृत्ती कूठली ते कळू शकेल.\nतुमच्या सूचनांचे स्वागत आहे आणि अ‍ॅप मधे सुधारणा सुरूच राहतील.\nतुम्हाला काही सूचना / अडचणी असतील तर इथेच कळवा म्हणजे वेळोवेळी योग्य ते बदल करता येतील.\nAdmin-team यांचे रंगीबेरंगी पान\nमी आताच ऍप बंद करून पुन्हा\nमी आताच ऍप बंद करून पुन्हा चालू केलं आणि स्क्रीन लॉक करून पाहिलं आणि जिथे होतो ति थे चालू झाले>> लगेचच केलं तर तसं चालू होते. पण मध्ये 20-25 मिनीटांचा गॅप पडला एखाद्या कामानिमित्त आणि नंतर पुन्हा चालू केलं अॅप तर मेन पेजवरच अॅप उघडतं.\nमध्ये 20-25 मिनीटांचा गॅप\nमध्ये 20-25 मिनीटांचा गॅप पडला एखाद्या कामानिमित्त आणि नंतर पुन्हा चालू केलं तर मेन पेजवरच अॅप उघडतं\nमी काल रात्री app ज्या पेजवर बंद केलं होतं तेच पेज आज सकाळी उघडलं\nदोन गोष्टी मांडायच्या आहेत.\nदोन गोष्टी मांडायच्या आहेत.\n1. अॅपमधून प्रतिसाद लिहीताना आधीचे प्रतिसाद दिसत नाहीत. हे बदलता येईल का काही वेळा आधीच्या प्रतिसादातला काही भाग कॉपी करायचा असतो ते ह्यात जमत नाही.\n2. जास्त वेळ अॅप वापरलं तर जाहिराती जास्त frequently येतात असं वाटतं. ज्या जाहीरातींना आवाज आहे त्या अॉटो म्यूट मोडवर उघडतील असे काही करता येईल का सार्वजनिक ठिकाणी अशी मधेच जाहीरात सुरू झाली तर ते नको वाटते.\nमी काल रात्री app ज्या पेजवर\nमी काल रात्री app ज्या पेजवर बंद केलं होतं तेच पेज आज सकाळी उघडलं>> हे मी खूपवेळा करुन पाहिलंय पण प्रत्येकवेळी अॅप मेन पेजवरच उघडतं.\n१. हे सध्या लगेच बदलता येणार नाही. अ‍ॅपवर प्रतिसाद दिल्यावर आपोआप पान ताजे होत नाही हा प्रश्न सोडवण्यासाठी केलेली हि तडजोड आहे. त्यामुळे नवीन पानावर जाऊन प्रतिसाद द्यावे लागतात. तो प्रश्न सुटला तर हे करता येईल. सध्या जर मुख्य पानावरून प्रतिसादाचा भाग कॉपी केला असेल तर तो नवीन प्रतिसादाच्या खिडकीत पेस्ट करता यावा.\n२. > जास्त वेळ अॅप वापरलं तर जाहिराती जास्त frequently येतात असं वाटतं.\n१ वेळा वापरा किंवा १० वेळा. सगळ्याच पानावर खाली छोटी जाहिरात आहे.\n>ज्या जाहीरातींना आवाज आहे त्या अॉटो म्यूट मोडवर उघडतील असे काही करता येईल का\nतुमच्या कडे लेटेस्ट क्रोम असेल तर कुठल्याच जाहिराती आपोआप आवाज करता यायला नको. तुमच्या मोबाईलमधल्या क्रोमच्या सेटींग मधे हा बदल करता येईल. आणि मायबोली अ‍ॅप त्या नियमाचे पालन करेल.\nहा नियम एप्रिल २०१८ मधे क्रोम ६६ पासून सुरु झाला आहे. पण काही व्रात्य जाहिराती त्यातून पळवाटा काढत आहेत. क्रोम ७० - आक्टोबर २०१८ पर्यंत त्यानाही आळा बसेल असे गुगलचे म्हणणे आहे . सध्या क्रोम ६७ चालू आहे आणि प्रत्येक आवृत्तीत ते पळवाटा बंद करत आहेत . हे पहा https://developers.google.com/web/updates/2017/09/autoplay-policy-changes\nतुमचा प्रश्न मला अजून सोडवता येत नाही कारण काय केले तर तुमच्यासारखा अनुभव येईल ते माहिती नाही.\n माझा प्रश्न पॉप अप जाहिरातींच्या अनुषंगाने होता. तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी क्रोमच्या सेटिंग्जमध्ये बदल केले आहेत. फरक पडला नाही तर इथे लिहेनच.\nतुमचा प्रश्न मला अजून सोडवता\nतुमचा प्रश्न मला अजून सोडवता येत नाही कारण काय केले तर तुमच्यासारखा अनुभव येईल ते माहिती नाही.>>\nवेमा, मला जर मोठा लेख वगैरे वाचायचा असेल तर, किंवा मध्ये ब्रेक घ्यावा लागणार असेल तर मी ब्राऊजर वापरतेय. त्यामुळे मला फार अडचण येत नाहीये. माझ्यापुरता हा प्रश्न मी सोडवलाय.\nतुम्हाला जेव्हा उत्तर मिळेल तेव्हा तुम्ही अॅपचा प्रश्न सोडवा.\nअ‍ॅपवर आणि मोबाईलवर अनेक\nअ‍ॅपवर आणि मोबाईलवर अनेक ग्रूपच्या अनुक्रमाणिका पाहताना आडवे स्क्रॉल करावे लागायचे. हा प्रश्न सोडवला आहे. तो उपाय सगळ्यांनाच आपोआप लागू होईल. नवीन काही डाऊनलोड करायची गरज नाही.\nफोनमध्ये 'clear all running apps' केल्यानंतर परत अ‍ॅप उघडलं की लॉग-इन, पासवर्ड द्यावं लागतं.\nअसंच अपेक्षित आहे का\n(सकाळी अ‍ॅपमधून हा प्रतिसाद देताना एरर आली. आत्ता डेस्कटॉपवरून पोस्ट करत आहे.)\nललिता-प्रीति , या प्रश्नावर\nललिता-प्रीति , या प्रश्नावर माझं तांत्रिक ज्ञान चांगलंच अपुरं पडतंय. पाहतो शोधून.\nअँड्राॅईड वरुन गूगल फोटो\nअँड्राॅईड वरुन गूगल फोटो वापरुन मायबोली किंवा मायबोली अॅप वर प्रतिसादामधे गूगल फोटो लिंक कशी द्यायची \n(मला URL देता येतेय पण पूर्वी प्रमाणे image src वगैरे वापरुन डायरेक्ट फोटो देता येत नाहीये)\nLaptop/Desktop वरुन अजूनही जमतंय पण मोबाईल वरुन नाही.\nत्यामुळे जसे Facebook वर कुठूनही आणि In Transit जसे प्रतिसाद देता येतात तसे मायबोली अॅप वर करता येत नाही..\nमी आत्ताच अ‍ॅप मधून इमेज कशी\nमी आत्ताच अ‍ॅप मधून इमेज कशी अपलोड करावी ते बघत होतो तेव्हा एक गोष्ट अशी लक्षात आली, की जेव्हा कॉम्प्युटर वरुन इमेज अपलोड करताना, टायपिंग विन्डोच्या खालच्या लिंक वर क्लिक केल्यावर फाईल अपलोड करण्यासाठी एक नवीन विन्डो उघडते, त्या विन्डोमधे एकूण चार बटन्स दिसतात, त्यातले Insert File हे बटण अ‍ॅप मधून सेम विन्डो ओपन केल्यावर दिसत नाहीये. त्यामुळे अ‍ॅप मधून जरी फाईल खाजगी जागेत आली तरी ती प्रतिसादामधे include करता येत नाहीये.\nखाली दिलेल्या चित्रातून हे जास्त स्पष्ट होईल.\nपीसी वरुन इमेज अपलोड\nअ‍ॅप वरुन एमेज अपलोड\nहे सोडवता आले तर अ‍ॅप वरुन इमेज अपलोड करणे सुद्धा जमेल जे सध्या घडत नाहीये..\nधन्यवाद हिम्सकूल . हीच अडचण\nधन्यवाद हिम्सकूल . हीच अडचण अजून सोडवता येत नाहिये. गंमत म्हणजे IOS APP ला ही हीच अडचण आहे. पण या दोन्ही मधे त्या त्या मोबाईल ब्राऊझर वर येत नाही. आपण जे Drupal चे मोड्ञूल यासाठी वापरतोय त्याचा हा प्रश्न आहे. अ‍ॅपचा नसावा .\nह्याच्या debugging साठी काही\nह्याच्या debugging साठी काही मदत हवी असेल तर सांगा, प्रयत्न करून बघता येईल\nअ‍ॅपमधून बाहेर काही शेअर करता\nअ‍ॅपमधून बाहेर काही शेअर करता येत नाही; बाहेर कुणी लिंक पाठवली असेल तर ती अ‍ॅपमध्ये ओपन होत नाही; आणि अ‍ॅप असल्यामुळे लिंकवर टॅप केल्यावर फोन ब्राऊझरही ओपन होत नाही.\nमाझा अ‍ॅपमधे इंटरेस्ट प्रामुख्याने शेअरिंगसाठी होता; ते होत नसल्याने (सध्या तरी) मी अ‍ॅप काढून टाकलंय\n>अ‍ॅपमधून बाहेर काही शेअर\n>अ‍ॅपमधून बाहेर काही शेअर करता येत नाही\nअ‍ॅपमधे पानाच्या वर उजव्या बाजूला ते शेअर करण्याची सोय आहे त्यात काही अडचण आहे का त्यातून फक्त फेसबूकच नाही तर व्हॉट्सअ‍ॅप, SMS , ईमेल सगळीकडे शेअर करता येते ते वेबवर करता येत नाही. काही जण ही सोय वापरत आहेत असे दिसते आहे.\nस्ध्याच्या आवृत्ती ०.९ मधे लोकेशन ची परवानगी असण्याची गरज काढून टाकली आहे. त्यामुळे ज्याना लोकेशन शेअर करायचे नाही त्यानाही अ‍ॅप वापरता येईल. लोकेशन वर आधारीत सुविधा तयार झाल्यावर, ती ज्याना हवी त्यांच्यासाठी तेंव्हा परवानगी परत मागता येईल.\n>ह्याच्या debugging साठी काही\n>ह्याच्या debugging साठी काही मदत हवी असेल तर सांगा, प्रयत्न करून बघता येईल.\nअँड्रॉईडच्या जावास्क्रीप्टबद्दल कुणाला माहिती असेल तर मदत होईल. अ‍ॅप तयार करताना अँड्रॉईड स्टुडियो (emulator) किंवा IOS xcode मधेही image insert button दिसते पण प्रत्यक्ष मोबाईलवर (Device वर) ते गायब होते आहे. हा प्रश्न Android and IOS दोन्हीकडे वेगळे कोड असूनही येतो आहे.\nअँड्रॉईड अ‍ॅपची नवीन आवृत्ती\nअँड्रॉईड अ‍ॅपची नवीन आवृत्ती १.० आज प्रकाशीत केली आहे. यातले मुख्य बदल म्हणजे अ‍ॅप चालवण्यासाठी लागणार्‍या परवानग्या कमी केल्या आहेत. ०.९ पासून लोकेशन चीही परवानगी लागत नाही. खरतर कुठलीच परवानगी आता लागायला नको. ही आवृत्ती थोडी जास्त स्थीर आहे आणि इतर काही छोट्या अडचणी सोडवल्या आहे (सगळ्या अजून सोडवू शकलो नाही). पण अ‍ॅप चालवण्यासाठी लागणार्‍या परवानग्या ही एक मोठी अडचण दूर व्हावी.\nअ‍ॅप पहिल्यांदा प्रकाशित झाल्या पासून गेल्या दोन महिन्यात ५००० हून अधिक मायबोलीकर ती वापरत आहेत. त्यातल्या अनेकांनी वेळोवेळी सूचना दिल्या, देत आहेत, अ‍ॅप स्टोअर मधे अभिप्राय देऊन तारांकन देत आहेत त्या सगळ्यांचे आभार.\nऍप मधून प्रतिसाद देताना एक\nऍप मधून प्रतिसाद देताना एक गोष्ट लक्षात आली, प्रतिसाद दिल्यावर दिलेला प्रतिसाद दिसतो, आणि मग परत सगळ्या लेखांच्या लिंक्स बघायच्या असतील तर कमीत कमी तीनदा मागे जावे लागते, पहिल्यांदा मागे गेल्यावर दिलेल्या प्रतिसादाची खिडकी दिसते, त्यानंतर परत मागे गेल्यावर ज्या बाफ वर प्रतिसाद दिला तो दिसतो आणि परत एकदा मागे गेल्यावर लेखांची सूची दिसते, इथे काही सोपा पर्याय आहे का..\nगूगल ड्राईव्ह वरून फोटो शेअर\nगूगल ड्राईव्ह वरून फोटो शेअर करा. शेअर केलेली लिंक साधारण अशी\nअसते. या लिंक मध्ये file/d/ नंतरचा आणि /view आधीचा ३३-३५ अंकाक्षरांचा कोड कॉपी करा. आणि\nया लिंक मध्ये xxxxx च्या जागी पेस्ट करा.आणि ही लिंक माबो अॅप वर लेखन/प्रतिसादात द्या. फोटो दिसू लागेल.\n< आणि img मध्ये मी जागा सोडली आहे कोड दिसण्यासाठी. माबो अॅप वर देताना सलग द्या\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512499.22/wet/CC-MAIN-20181019232929-20181020014429-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-sowing-12-lakh-ha-nanded-parbhani-and-hingoli-10170", "date_download": "2018-10-20T02:57:20Z", "digest": "sha1:VE24LQK2WHWTHXL4GPQ6Z3HYULRRBJV2", "length": 16435, "nlines": 158, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Sowing at 12 lakh ha in Nanded, Parbhani and Hingoli | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनांदेड, परभणी, हिंगोलीत १२ लाख हेक्टरवर पेरणी\nनांदेड, परभणी, हिंगोलीत १२ लाख हेक्टरवर पेरणी\nमंगळवार, 10 जुलै 2018\nनांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत यंदाच्या खरीप हंगामात शनिवार (ता. ७) पर्यंत १२ लाख ३८ हजार २२३ हेक्टरवर (७४.२४ टक्के) पेरणी झाली आहे. पेरणीक्षेत्रामध्ये सोयाबीन ५ लाख ८४ हजार २८७ हेक्टर (४७.१८ टक्के), कपाशी ३ लाख ९३ हजार २७९ हेक्टर (३१.७६ टक्के), तूर १ लाख १७ हजार ४९४ हेक्टर या प्रमुख पिकांचा समावेश आहे. तीनही जिल्ह्यांत सोयाबीनचा पेरा वाढला आहे. कपाशीचे क्षेत्र कमी झाले आहे.\nनांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत यंदाच्या खरीप हंगामात शनिवार (ता. ७) पर्यंत १२ लाख ३८ हजार २२३ हेक्टरवर (७४.२४ टक्के) पेरणी झाली आहे. पेरणीक्षेत्रामध्ये सोयाबीन ५ लाख ८४ हजार २८७ हेक्टर (४७.१८ टक्के), कपाशी ३ लाख ९३ हजार २७९ हेक्टर (३१.७६ टक्के), तूर १ लाख १७ हजार ४९४ हेक्टर या प्रमुख पिकांचा समावेश आहे. तीनही जिल्ह्यांत सोयाबीनचा पेरा वाढला आहे. कपाशीचे क्षेत्र कमी झाले आहे.\nनांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत खरिपाचे सर्वसाधारण क्षेत्र १६ लाख ६७ हजार ६५२ हेक्टर आहे. शनिवार (ता. ७) पर्यंत १२ लाख ३८ हजार २२३ हेक्टरवर पेरणी झाली आहे. तब्बल ४ लाख हेक्टर क्षेत्रावरील पेरणी राहिली आहे.\nनांदेड जिल्ह्यात ६ लाख ११ हजार ५९२ हेक्टरवर (७५.४३ टक्के) पेरणी झाली आहे. पेरणी क्षेत्रामध्ये सोयाबीन २ लाख ५३ हजार ३९५ हेक्टर, कपाशी २ लाख ३३ हजार ३६४ हेक्टर, तूर ४८ हजार ९२९ हेक्टर, उडिद २३ हजार ९१६ हेक्टर, ज्वारी २९ हजार २८४ हेक्टर या प्रमुख पिकांचा समावेश आहे.\nपरभणी जिल्ह्यात ३ लाख ७७ हजार ९९१ हेक्टरवर (७२.४३ टक्के) पेरणी झाली आहे. यामध्ये सोयाबीन १ लाख ६४ हजार ७९५ हेक्टर, कपाशी १ लाख २७ हजार ६८७ हेक्टर, तूर ३२ लाख २९० हेक्टर, मूग ३१ हजार ८५८ हेक्टर, उडिद ७ हजार १११ हेक्टर, ज्वारी ९ हजार ९५० हेक्टर समावेश आहे.\nहिंगोली जिल्ह्यात २ लाख ४३ लाख ६४० हेक्टरवर पेरणी झाली आहे. पीकनिहाय पेरणी क्षेत्रामध्ये सोयाबीन १ लाख ६६ हजार ९७ हेक्टर, कपाशी ३२ हजार २२८ हेक्टर, तूर ३४ हजार २७५ हेक्टर, मूग ६ हजार १२९ हेक्टर उडिद ४ हजार १४९ हेक्टर, ज्वारी ४ हजार ३९७ हेक्टर या प्रमुख पिकांचा समावेश आहे. या तीन जिल्ह्यातील सरासरी पेरणी क्षेत्रापैकी ४७.१८ टक्के क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली आहे. ३१.७६ टक्के क्षेत्रावर कपाशीची लागवड झाली आहे.\nपीक पेरणी जिल्हानिहाय स्थिती (हेक्टरमध्ये)\nपीक नांदेड परभणी हिंगोली\nसोयाबीन २५३३९५ १६४७९५ १६६०९७\nकपाशी २३३३६४ १२७६८७ ३२२२८\nतूर ४८९२९ ३४२९० ३४२७५\nमूग २०८३२ ३१८५८ ६१२९\nउडिद २३९१६ ७१११ ४१४९\nज्वारी २९२८४ ९९५० ४३९७\nनांदेड nanded खरीप मात mate सोयाबीन तूर परभणी parbhabi मूग\nभाजीपाला पिकांची रोपवाटिका तयार करताना\nभाजीपाला पिकांची रोपवाटिका करताना योग्य ती काळजी घेतल्यास पुनर्लागवडीनंतरच्या काळातील अने\nपुण्यात फुलांची ७ काेटींची उलाढाल\nपुणे ः फूल उत्पादक शेतकऱ्यांची भिस्त असणाऱ्या नवरात्र आणि दसऱ्याला विशेष मागणी असलेल्या झ\nकशी टिकेल पांढऱ्या सोन्याची झळाळी\nराज्यात कापूस वेचणीला सुरवात होऊन दसऱ्याच्या मुहूर्तावर बऱ्याच शेतकऱ्यांनी विक्रीही चालू\nपरभणीत फ्लाॅवर प्रतिक्विंटल २००० ते २५०० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nवनस्पतीतील संजीवकांमुळे अवकाशातही उत्पादन घेणे...\nपोषक घटकांची कमतरता आणि गुरुत्वाकर्षण कमी असणे या दोन कारणांमुळे चंद्र किंवा अन्य ग्रहांव\nभाजीपाला पिकांची रोपवाटिका तयार करतानाभाजीपाला पिकांची रोपवाटिका करताना योग्य ती काळजी...\nपरभणीत फ्लाॅवर प्रतिक्विंटल २००० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...\nपुण्यात फुलांची ७ काेटींची उलाढालपुणे ः फूल उत्पादक शेतकऱ्यांची भिस्त असणाऱ्या...\nयोग्य प्रमाणातच वापरा युरियानत्र पानांच्या पेशीमध्ये हरित लवकाची निर्मिती...\nवनस्पतीतील संजीवकांमुळे अवकाशातही...पोषक घटकांची कमतरता आणि गुरुत्वाकर्षण कमी असणे या...\nराज्यातील काही भागात अंशतः ढगाळ वातावरणमहाराष्ट्राच्या पश्‍चिम किनारपट्टीवर म्हणजेच कोकण...\nसांगली जिल्हा बॅंकेला कर्जमाफीसाठी...सांगली ः राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज...\nगूळ, बेदाणा, काजू महोत्सवास पुणे येथे...पुणे : दिवाळीच्या निमित्ताने ग्राहकांना रास्त...\n'सरकारला दुष्काळाची दाहकता लक्षात येईना'पुणे : यंदा ऑक्टोबर महिन्यातच धरणांमधील...\nकर्नाटकात दुष्काळ जाहीर, मग...मुंबई : ग्रामीण महाराष्ट्र दुष्काळात...\nऊसतोड मजूर महामंडळाला शंभर कोटींचा निधी...बीड : याआधीच्या सरकारने दहा वर्षांत अडीच...\nहिवरेबाजारमध्ये मांडला पाण्याचा ताळेबंदनगर ः आदर्श गाव हिवरेबाजारमध्ये...\nमाण, खटाव तालुक्यांत पाणीटंचाई वाढलीसातारा ः रब्बी हंगामाच्या तोंडावर पाऊस...\nपुणे जिल्ह्यात खरिपात ६९ टक्के पीक...पुणे ः यंदा पाऊस वेळेवर न झाल्याने शेतकऱ्यांकडून...\nबुलडाणा जिल्ह्यात १ लाख ६५ हजार...बुलडाणा ः या रब्बी हंगामात जिल्ह्यात एक लाख...\nयवतमाळ जिल्ह्यात जिल्हा प्रशासन उभारणार...यवतमाळ ः शेतीला पूरक व्यवसायाची जोड देत...\nअकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...\nदुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...\nकोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर : खरीप पिकांची काढणी वेगात...\nसोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://chintan365.wordpress.com/2017/01/25/%E0%A5%A8%E0%A5%AB-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%87/", "date_download": "2018-10-20T02:45:27Z", "digest": "sha1:Y3QJFF4C4OEJZKW64J4L2KAZG2C2SLYL", "length": 10250, "nlines": 104, "source_domain": "chintan365.wordpress.com", "title": "२५ जानेवारी – दया करणे | आजचे चिंतन", "raw_content": "\nलेखक – डॉ. रंजन केळकर\n२५ जानेवारी – दया करणे\nइतर अनेक भावनांसारखी दया ही केवळ एक भावना नाही. दया ही करावी लागते, करून दाखवावी लागते. आपण दुसऱ्या व्यक्तीवर जसे अव्यक्त प्रेम करू शकतो तसे दयेचे नाही. प्रेम कोणाकडून मागून मिळवता येत नाही, पण दया मागता येते. एखाद्या अपराध्याला त्याच्या गुन्हाबद्दलची अंतिम शिक्षा न्यायालयाने सुनावली असली तरीही त्याला त्यावर दयेची याचिका सादर करता येते.\n“हे देवा, मज पाप्यावर दया कर” ही अतिशय छोटी पण परिपूर्ण अशी एक प्रार्थना आहे. (लूक १८:१३) स्तोत्रसंहितेत ती वारंवार केली गेली आहे. प्रभू येशूला भेटायचा किंवा त्याचे ध्यान आकर्षित करायचा प्रयत्न करणारे कित्येक लोक हीच विनवणी करीत त्याच्याकडे येत असत आणि आपले व्याधी बरे करून घेत असत.\nदयेची संकल्पना समजावून सांगताना प्रभू येशूने शिष्यांपुढे एक दाखला मांडला होता जो थोडक्यात काहीसा असा होता. (मत्तय १८:२३-३५) “एक राजा होता ज्याने त्याच्या एका दासाला फार मोठे कर्ज दिले होते. त्याने त्याची लगेच परतफेड करावी अशी राजाने मागणी केली. दासाला ते शक्य नव्हते आणि त्याने राजापुढे पालथे पडून दयेची भीक मागितली. राजा कबूल झाला आणि त्याने त्याला कर्जातून मोकळे केले. पण तोच दास बाहेर गेल्यावर त्याला राजाचा दुसरा एक सेवक भेटला ज्याचे त्याला एक लहानसे देणे होते. त्याने त्या सेवकाला धरले, आणि त्याची विनवणी न ऐकता, त्याला तुरुंगात डांबले. राजाला हे कळले तेव्हा तो चिडला आणि दासाला बोलावून म्हटले, ‘अरे दुष्ट दासा, तू मला विनंती केलीस म्हणून मी तुला ते देणं सोडलं. मी तुझ्यावर दया केली तशीच तूपण आपल्या जोडीच्या दासावर दया करायची नव्हती काय’ राजाने हुकूम केला की, त्याच्याकडून ते कर्ज लगेच वसूल केले जावे आणि ते फेडीपर्यंत त्याने त्याला जाचणार्‍यांच्या हाती दिले.”\nह्या दाखल्यावरून शिकण्यासारखे हे आहे की, आपण इतरांवर दया करावी ही देवाची आपल्याकडून अपेक्षा आहे. जर आपण तसे केले नाही, तर तोही आपल्यावर दया करणार नाही. पण देवाच्या राज्याचा आणखी एक नियम आहे आणि जो प्रभू येशूने सांगितला आहे तो हा की, “जे दयाळू ते धन्य, कारण त्यांच्यावर दया केली जाईल.” (मत्तय ५:७)\nThis entry was posted on जानेवारी 25, 2017, in चिंतन, जीवन, दया, पवित्र शास्त्र, पाप, प्रार्थना, प्रेम, येशू, Uncategorized. Bookmark the permalink.\tयावर आपले मत नोंदवा\n← १ जानेवारी – जीवनाचे नवेपण\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nडॉ. रंजन केळकर ह्यांचे ई-पुस्तक\nमोफत डाउनलोड करायला वरील प्रतिमेवर क्लिक करा\nडॉ. रंजन केळकर भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या महासंचालक पदावरून २००३ साली निवृत्त झाले असून आता ते पुणे येथे राहतात. त्यांचा ईमेल पत्ता आहे kelkar_rr@yahoo.com\nआध्यात्मिक वाढीसाठी रोजचे चिंतन महत्वाचे आहे. वाचकांच्या विचारांना चालना मिळावी हा ह्या ब्लॉगचा उद्देश आहे. पवित्र शास्त्र म्हणजे बायबलवर आधारित ह्यातील लेख आजच्या जीवनाशी संबंधित आहेत, त्यांत धर्माविषयी तात्विक चर्चा नाही.\n११ ऑक्टोबर – आत्मिक अंधत्व\n९ ऑक्टोबर – पत्र लिहिण्यास कारण की\n२ ऑक्टोबर – अहिंसेचा एक दिवस\n१ ऑक्टोबर – वृद्धांचा एक दिवस\n२८ सप्टेंबर – व्यभिचार, गुन्हा आणि पाप\nइंग्रजीमध्ये: Think Life 365\n« डिसेंबर फेब्रुवारी »\nProf R R Kelkar च्यावर ११ सप्टेंबर – आधी विश्वा…\nProf R R Kelkar च्यावर ११ सप्टेंबर – आधी विश्वा…\nBFC URULI DEWACHI च्यावर ११ सप्टेंबर – आधी विश्वा…\nSHANKAR ALTE च्यावर ११ सप्टेंबर – आधी विश्वा…\nProf R R Kelkar च्यावर १५ फेब्रुवारी – सुदैव आण…\nbtmacwp च्यावर १५ फेब्रुवारी – सुदैव आण…\nवसुधा च्यावर १४ जानेवारी – आयुष्य आणि…\nवसुधा च्यावर १ ऑगस्ट – जीवनशैली\nProf R R Kelkar च्यावर ३ सप्टेंबर – चालता …\nJAAN1432 च्यावर ३ सप्टेंबर – चालता …\nह्या साइटना भेट द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/64594?page=3", "date_download": "2018-10-20T02:12:45Z", "digest": "sha1:RO2WQY7GET4IIW23BMJYJAWQZODSWGO3", "length": 25111, "nlines": 220, "source_domain": "www.maayboli.com", "title": "पुनश्च एकदा बिटकॉइन | Page 4 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /पुनश्च एकदा बिटकॉइन\nमध्यंतरी इथे बिटकॉइन बद्दल माहिती देणारे आणि प्रश्नोत्तरांची देवाणघेवाण करणारे धागे निघाले होते. त्यामध्ये बिटकॉइन किंवा तत्सम डिजिटल चलन हे गुंतवणुकीसाठी योग्य कि अयोग्य यावर बरीच चर्चा देखील झाली. अनेकांचे मत सावध पवित्र्यामुळे म्हणा, अपुऱ्या कायदेशीर प्रणाली अथवा मान्यतेमुळे किंवा त्यामध्ये असलेल्या जोखीम मुळे म्हणा, हे बिटकॉइन किंवा बाकी डिजिटल चलन गुंतवणुकीसाठी प्रतिकूलच होते. इथे काय, अगदी जगभरात मोठ्या मोठ्या तज्ज्ञ लोकांची मते बिटकॉइन च्या भविष्याविषयी परस्पर विरोधी होती. काहींनी आपली प्रामाणिक मते दिली (जसे कि बिल गेट्स), तर काहींनी त्याच्या भविष्याच्या किमतीबाबत थोडी अतिरंजित मतेही दिली ( २०२० मध्ये १ बिटकॉइन ची किंमत ही १ मिलियन डॉलर तर काहींनी ५मिलियन डॉलर होईल असे सांगितले). काही प्रतिष्ठित व्यक्तींनी चक्क याला scam ठरवले (त्यातले बरेच जण banker होते आणि त्यांचे मत हे व्यावसायिक हितसंबंधामुळे biased होते). एकीकडे चीन सारख्या देशांनी बिटकॉइन ची देवाणघेवाण बंद करून बंधने आणण्याचा प्रयत्न केला तर एकीकडे जपान आणि इतर काही देशांनी याला चलन म्हणून मान्यताही दिली.\nकोणतीही नवीन गोष्ट आल्यावर त्याला विरोध होणं साहजिकच आहे. अगदी पहिली रेल्वे धावली तेंव्हा अनेकांनी तो चेटूक असल्याचा संशय व्यक्त केला. इतके लांब कशाला, काही वर्षांपूर्वी कॉम्पुटर, इंटरनेट याच्या sustainability बद्दलदेखील अनेक प्रश्न उठवले गेले होते. तसेच बिटकॉइन किंवा तत्सम डिजिटल चलनाचे आहे. खरं तर जालावर बिटकॉइन, ब्लॉकचेन याबद्दलची प्रचंड माहिती उपलब्ध आहे. त्याबद्दल थोडेसे जाणून घेतल्यावर कळेल कि या तंत्रज्ञानात प्रचंड क्षमता आहे (निदान माझे तरी असे मत झाले आहे).\nउगाचच कायदेशीर मान्यता आणि चलनाच्या तांत्रिक बाबी , उपयुक्ततेबद्दलच्या शंका कुशंका यांना फाट्यावर मारून ज्यांनी केवळ गुंतवणूक म्हणून याकडे पाहिले आणि यामध्ये योग्य वेळी गुंतवणूक केली त्यांचे अभिनंदन यामध्ये जोखीम आहे हे नक्की परंतु शेवटी जोखीम कशात नसते यामध्ये जोखीम आहे हे नक्की परंतु शेवटी जोखीम कशात नसते अगदी रस्त्यावरून चालण्यात देखील जोखीम आहेच म्हणून काही आपण बाहेर जाणं सोडत नाही. शेवटी महत्वाचे आहे ते जोखीम आपल्या क्षमतेप्रमाणे व्यवस्थितपणे हाताळणे.\nकाहीही असो, हा लेख लिहिताना १ बिटकॉइन ची किंमत $८७०० इतकी पोहोचली आहे. गुंतवणुकीच्या दृष्टीने म्हणाल तर वर्षभरात किंमत साधारण ८ पट झालीये. अनेक विरोधांना सहजपणे पचवून बिटकॉइन चा वारू चौफेर दौडतो आहे आणि त्याला थांबवणं आता सहज शक्य राहिलेलं नाही.\nबिटकॉइन किमतीबद्दल थोडक्यात सांगायचे झाल्यास हाथी चले बाजार और कुत्ते भोंकें हजार \nनोट: वरील लेखाचा हेतू हा बिटकॉइन किंवा तत्सम डिजिटल चलनात कोणालाही सल्ला देण्याचा किंवा गुंतवणूक करण्यास उद्दीपित करण्याचा नाही. प्रत्येकाने योग्य अभ्यास करून आपल्या सद्सद्विवेकबुद्धीने निर्णय घ्यावा ही विनंती.\nभारतात व्यवहार करायला परवानगी\nभारतात व्यवहार करायला परवानगी नाही.\nकशाचा व्यवहार करायला परवानगी नाही\nभारतात ते चलन अधिकृतपणे मान्य नाही म्हनजे ते अनधिकृत आहे.\nते चलन आहे हे तुम्हाला कोणी सांगीतले\nते चलन म्हणुन कोण वापरत आहे\nजर रिझर्व्ह बँक नोटीस काढून यात गुंतवणूक करू नका आमची मान्यता नाही आहे तर त्या विरुद्ध जाणे गुन्हा असेलच.\nरिझर्व्ह बॅंकेची त्याला चलन म्हणून मान्यता नाही.\nगुंतवणूअ करु नका हा \"सल्ला\" आहे कायदा नाही.\nत्यांची मान्यता नाही याचा अर्थ त्याची कायदेशीर खरेदी केली जाऊ शकत नाही, असा होत नाही.\nआमच्या अनेक मित्रांनी बिटकॉईन\nआमच्या अनेक मित्रांनी बिटकॉईन मध्ये गुंतवणूक केली आहे(फार नाही.)\nसध्या भारतात बिटकॉइन चे स्टेटस 'नोडॉक' सॉफ्टवेअर एपीआय सारखे असावे. या आपल्या कोड मध्ये वेळ वाचवायला वापरणं हा गुन्हा नसतो.पण या नोडॉक असतात. डॉक्युमेंटेशन नाही.त्या कधीही बदलू शकतात (म्हणजे तुम्ही तुमच्या कोड मध्ये १० वेळा नोडॉक एपीआय कॉल केली आणि त्यांनी ती बदलून त्यात ३ ऐवजी ४ इन्पुट घ्यायला चालू केले तर तुम्हाला त्यांना 'काय हो तुम्ही का बदलली, आम्हाला आता १० ठिकाणी बदल करुन चौथा इन्पुट द्यावा लागेल' असा जाब विचारता येत नाही.हीच जर पब्लिक एपीआय असली तर त्यांना 'कॉन्ट्रॅक्ट' चा आदर करावा लागतो.त्यांनी केलेला बदल त्यांच्या वापरकर्त्यांचा कोड ब्रेक करायला/खूप ठिकाणी बदलायला कारणीभूत नाही झाला पाहिजे.तसे अगदी अपरीहार्यच असल्यास, या सर्व वापरकर्त्यांना बर्‍याच आधी आगाऊ मेल आणि सूचना देऊनच करावे लागते.)\nतुम्ही लोकशाहीची गोष्ट करतात\nतुम्ही लोकशाहीची गोष्ट करतात \nअसला कुजकतपणा केला तर अशीच उत्तर मिळतील\nसुरू तुम्ही केले आहे लक्षात ठेवा.\nमी तुमच्या प्रश्नाची नीट उत्तर देत होतो\nजर रिझर्व्ह बँक नोटीस काढून\nजर रिझर्व्ह बँक नोटीस काढून यात गुंतवणूक करू नका आमची मान्यता नाही आहे तर त्या विरुद्ध जाणे गुन्हा असेलच.\nअशी हुकुमशाही भाषा केलीत तर असेच प्रश्न येतील...\nआहेच आणि असेलच या दोन शब्दाचा\nआहेच आणि असेलच या दोन शब्दाचा अर्थ जर तुम्हाला कळत नसेल तर पुन्हा बालवाडीत जाऊन बसा.\nकाय लिहिले ते नीट वाचून मत प्रदर्शित करा म्हणजे पुन्हा सांगावे लागणार नाही\nआणि मी कुठस्थ यांना उत्तर\nआणि मी कुठस्थ यांना उत्तर दिले मध्ये नाक तुम्ही खुपसल्याने तुम्हाला नीट उत्तर द्यायचा प्रयत्न केला .. पण बहुदा पालथ्या\nघड्यावर पाणी ओततोय असे वाटते..\nपण बहुदा पालथ्या घोड्यावर\nपण बहुदा पालथ्या घोड्यावर पाणी ओततोय असे वाटते..\nप्रदीप, कूटस्थ कदाचित प्रतिसाद देतीलच...त्यांचा या विषयातील चांगला अभ्यास दिसतो परंतु माझ्या माहितीप्रमाणे सांगतो- बिटकॉइन विकत घेण्याचा त्याला देशात चलन म्हणून व्यवहारासाठी मान्यता आहे किंवा नाही याच्याशी काहीही संबंध नाही. संपूर्ण धागा वाचल्यावर लक्षात आले कि इथे काही लोकांचा त्याबद्दल बराच गैरसमज झालेला दिसतोय.\nचलन म्हणून मान्यता नसणे म्हणजेच बिटकॉइन चा वापर करून तुम्ही कोणतीही वस्तू खरेदी करू शकत नाही अथवा कोणत्याही वस्तूचे मोल हे बिटकॉइन च्या रूपात स्वीकारु शकत नाही. परंतु याचा अर्थ असा नाही कि तुम्ही exchange वर बिटकॉइन ची खरेदी विक्री करु शकत नाही. अभि_नव यांनी वर म्हणल्याप्रमाणे RBI ने गुंतवणूकदारांना केवळ सावधानतेचा इशारा दिला आहे. ट्रेडिंग वर (exchange वर बिटकॉइन विकत घेण्यावर किंवा विकण्यावर) बंदी नाही. ...सावधानतेचा इशारा देण्याची २ कारणे आहेत- एक म्हणजे बिटकॉइन ची volatility आणि २रे म्हणजे अनेकांनी बिटकॉइन च्या नावाखाली अनेकांनी(अपेक्षेप्रमाणे) Multi Level Marketing Schemes उघडल्या आणि पैसे घेऊन पसार झाले.\nम्हणून \"असेल\" शब्दाचा प्रयोग\nम्हणून \"असेल\" शब्दाचा प्रयोग केला\nपण काहींना आता शब्दाचे अर्थ समजत नाही त्याला मी काय करणार\nबीबीसीवर बिटकॉइनसंबंधी चाललेलं काही कानांवर आणि डोळ्यांवर पडलं.\nड्रग डीलर्स, दहशतवादी संघटना, काळापैसावाले इत्यादींसाठी बिटकॉइन हे व्यवहाराचे अत्यंत सोयीचे आणि म्हणूनच त्यांना पसंत असलेले माध्यम आहे.\nअगदी याच कारणासाठी, बंदुका, बाँब्स, कार (त्या किडनॅपिंगसाठी वापरता येतात), धारदार शस्त्र, किचनमधील कैची, छापील पैसा (त्याचा काळा पैसा करता इतो), नेलकटर, पोते (पोत्यात घालुन मारहाण करतात हे एका चित्रपटात बघितले मी), दोरी व ओढणी (गळफास घेता येतो), संगणक ( तो हॅक करता येतो) हे सगळे लवकर बॅन करायला घ्या भरतजी.\nमोदीने राजीनामा दिला का\nमोदीने राजीनामा दिला का\nमी कुठे म्हठलं ban खरा म्हणून\nमी कुठे म्हठलं ban खरा म्हणून उलट तुमच्यासारख्या एखाद्याला उपयोगी पडेल म्हणून लिहिलं ईथे.\nज्याचं करावं भलं तो म्हणतो हलवायाच्या घरावर तुळशीपत्र.\nही मला मेल आली एस बी आय मधून\nही मला मेल आली एस बी आय मधून.\nभारतात Bitcoins नाही चालणार,\nभारतात Bitcoins नाही चालणार, करन्सी म्हणून मान्यता नाही. आज सरकारने डिक्लेअर केलं असं news मध्ये सांगितलं.\nबहुतांश लोकांचा अजूनही समज\nबहुतांश लोकांचा अजूनही समज आहे कि भारतात बिटकॉइन ला बंदी आहे म्हणजे ते विकत घेताच येणार नाही. परंतु तसे नाही आहे. त्याला फक्त करन्सी म्हणून मान्यता नाहीये. म्हणजेच तुम्ही बिटकॉइन चा करन्सी म्हणून वापर करून कोणतीही वस्तू विकू अथवा विकत घेऊ शकत नाही. परंतु याचा अर्थ असा नाही की तुम्ही बिटकॉइन विकत घेऊ शकत नाही. गुंतवणुकीसाठी बिटकॉइन घेऊन ठेवायला कोणतीही बंदी नाही.\nकुटस्थ पन्हा तुमचे पालूपद\nकुटस्थ पन्हा तुमचे पालूपद सुरू का\nमी तर चैतन्यकु चा वर वाचलेला\nमी तर चैतन्यकु चा वर वाचलेला प्रतिसाद थोडा बदलून डकवला...कारण गैरसमज दूर होणे गरजेचे आहे.\nबिटकॉइन वर जवळपास बंदी \nबिटकॉइन वर जवळपास बंदी आता अधिकृतरीत्या विकत घेवू शकणार नाही \nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nसुरुवात : मे 13 2008\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/esakal-marathi-news-anandvan-ngo-help-93981", "date_download": "2018-10-20T02:25:48Z", "digest": "sha1:ML2KFXA3MVC3Z6XUDJKT47PYK2KNMBNC", "length": 15580, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal marathi news anandvan ngo help ...त्याच्या मदतीसाठी धावले आनंदवन मित्रमंडळ; तब्बल ४४ लाखांचा निधी जमवला | eSakal", "raw_content": "\n...त्याच्या मदतीसाठी धावले आनंदवन मित्रमंडळ; तब्बल ४४ लाखांचा निधी जमवला\nमंगळवार, 23 जानेवारी 2018\nनगरच्या स्नेहालयाच्या धर्तीवर श्रीगोंद्यासह आसपासच्या परिसरात राहणाऱ्या फासेपारधी कुटूंबातील लहान मुलांना दत्तक घेऊन अनंत याने सहकारी विकास पाटील, दत्ता गिरमकर आदी सहकाऱ्यांनी दहा वर्षापुंर्वी टाकलेले धाडशी पाऊल आज सगळ्यांसाठी प्रेरणादायी ठरले आहे. लोकांच्या दारापर्यंत मदतीसाठी जावून बसणाऱ्या अनंतचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी अखेर बाबा आमटे मित्रमंडळ धावले.\nश्रीगोंदे : शहरात दहा वर्षांपुर्वी महामानव बाबा आमटे वसतीगृह सुरु करुन फासेपारधी व भटक्या समाजातील मुलांवर संस्कार करुन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी धडपड करणाऱ्या अंनत झेंडे व त्याच्या सहकाऱ्यांच्या जिद्दीला मुबंईकरांनी सलाम केला आहे. या संस्थेला भेडसावणाऱ्या आर्थिक मदतीवर तोडगा काढण्यासाठी आयोजीत केलेल्या संगीत रजनी कार्यक्रमातून जमवलेले ४४ लाख रुपयांचा निधी डाॅ. प्रकाश व मंदा आमटे यांच्या हस्ते देण्यात आला.\nनगरच्या स्नेहालयाच्या धर्तीवर श्रीगोंद्यासह आसपासच्या परिसरात राहणाऱ्या फासेपारधी कुटूंबातील लहान मुलांना दत्तक घेऊन अनंत याने सहकारी विकास पाटील, दत्ता गिरमकर आदी सहकाऱ्यांनी दहा वर्षापुंर्वी टाकलेले धाडशी पाऊल आज सगळ्यांसाठी प्रेरणादायी ठरले आहे. लोकांच्या दारापर्यंत मदतीसाठी जावून बसणाऱ्या अनंतचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी अखेर बाबा आमटे मित्रमंडळ धावले.\nफासेपारधी आणि अन्य भटक्या विमुक्त समुहातील बालकांच्या भविष्यासाठी गेले १ दशक समर्पित सेवाकार्य करणाऱ्या या संस्थेच्या घुगलवडगाव ता. श्रीगोंदे येथील नियोजित दोनशे बालकांच्या निवासी पुनर्वसन संकुलाच्या उभारणीसाठी आनंदवन मित्र मंडळ मुबई यांनी रविवारी (२१ जानेवारी 2018) विलेपार्ले येथील मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात अनोख्या संगीत रजनीचा कार्यक्रम आयोजित केला. गजल गायक भीमराव पांचाळे यांच्या गायनाचा कार्यक्रमासह डॉ. प्रकाश आमटे आणि डॉ. मंदा आमटे या दापंत्याची प्रकट मुलाखतही झाली. मुंबईतील आनंदवन मित्र मंडळ ही संस्था मागील २ दशकांपासुन आनंदवनसह तृणमूल सेवाकार्य करणाऱ्या संस्थांना दरवर्षी बहुविध उपक्रमांद्वारे आर्थिक मदतीससह कार्यकर्ते जोडून देत असते. यावर्षी महामानव बाबा आमटे संस्थेच्या नियोजित मुलांच्या निवासी पुनर्वसन संकुलासाठी या कार्यक्रमातून जमा झालेल्या ४४ लाखाचा धनादेश आमटे दापंत्यांच्या हस्ते अनंत व त्याच्या सहकाऱ्यांना देण्यात आला. यावेळी राज्यातील दहा विविध संस्थांना पन्नास हजार रुपयांचे प्रोत्साहन पुरस्कार व मानचिन्ह देवून गौरविण्यात आले.\nयावेळी वयाची साठी ओलांडलेले आनंदवन मित्र मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र मिस्त्री , प्रफुल्ल पुरंदरे , स्मिता गावस्कर, अभिजित पठारे , बबन निखाळजे , प्रकाश दुडम , आदिश माने , राजेंद्र देशपांडे , सिद्राण बंडगर , सतीश प्रभू , शाम मिस्त्री , शरयू घाडी उपस्थितीत होते.\nआणि अनंत भावनाविवश झाला...\nविद्यालयातील शिपायाची नोकरी सांभाळून पारधी समाजाच्या मुलांची जबाबदारी घेतल्यावर अनेकांनी वेड्यात काढलेल्या अनंतची यशोगाथा पहिल्यांदा 'सकाळ'ने मांडली. त्यानंतर त्याला मदतीचा ओघ सुरु झाला. त्याच्या जिद्दीच्या कामावर आता कळस चढला असून मुंबईतील जेष्ठांनी केलेल्या भरघोस मदतीनंतर त्याच्या डोळ्यात अश्रू दाटले होते.\n‘सकाळ’चे दिवाळी अंक ‘ॲमेझॉन’वर\nपुणे - क्‍लिकवर चालणाऱ्या आजच्या जगात दिवाळी अंकही एका क्‍लिकवर घरपोच मिळण्याची व्यवस्था ‘सकाळ माध्यम समूहा’ने यंदा केली आहे. मराठी...\nजेजुरीत रंगला १७ तास दसरा\nजेजुरी - जेजुरीत दसरा पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. या वेळी पालखी सोहळा, देवभेट, खंडा उचलणे स्पर्धा, रावण दहन, धनगरी ओव्या, कलावंतांची हजेरी,...\nपुणे विद्यापीठ पहिल्या शंभरात\nपुणे - क्वायकॅरली सायमन्सने (क्‍यूएस) जाहीर केलेल्या \"क्‍यूएस ब्रीक्‍स युनिव्हर्सिटी रॅंकिंगमध्ये पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने...\nचवीने खाणाऱ्यांसाठी \"होम डायनिंग'\nमुंबई - राज्यात 20 कोसांवर फक्त भाषाच बदलत नाही तर खाद्य संस्कृतीही बदलते. मुंबई महानगरमध्ये वसलेल्या विविध राज्यांच्या नागरिकांनीही आपल्याबरोबर...\nम्हाडाच्या झोपडपट्ट्यांमधील 70 हजार शौचकुपांची देखभाल पालिका करणार\nमुंबई - मुंबईत म्हाडाने बांधलेली 70 हजार शौचकूप ताब्यात घेऊन त्यांची देखभाल महापालिका करणार आहे. म्हाडा आणि पालिका अधिकाऱ्यांच्या झालेल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/44917", "date_download": "2018-10-20T03:29:28Z", "digest": "sha1:PWQRGTTW2YIR7PHHH56ZHQBOTLBBEFZQ", "length": 5999, "nlines": 127, "source_domain": "www.maayboli.com", "title": "रान्गोळी | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /रान्गोळी\nमागच्याच महीन्यात मी ऑफीस मधे काढलेल्या रान्गोळीचा फोटो देत आहे,\nकेदार नाथ चे मन्दीर - त्या अनुषन्गाने पर्यावरण सन्वर्धन अश्या विषयावर् मी रान्गोळी काढली होती.\nकशी वाटली जाणकारान्च्या सुचना आवड्तील.\nगुलमोहर - इतर कला\nअविगा, माझ्या या रांगोळीला\nअविगा, माझ्या या रांगोळीला पहीला क्रमांक मिळाला. मला माझी रांगोळी तितकीशी नाही आवडली..कारण माझ्या डोक्यात जरा वेगळं चित्र होतं, त्याबरहुकुम नाही आली ही असं वाटलं. असो.. पण ऑफीस मधे सगळ्यांना आवडली... मुग्धमानसी प्रमाणे बरेच जण पेन्टीगची फ्रेम वाटते असे म्हणत होते.\nबाकी सगळ्यांना छान छान प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nगुलमोहर - इतर कला\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "https://latestmarathijokes.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B2-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%9D%E0%A5%87", "date_download": "2018-10-20T01:39:26Z", "digest": "sha1:OGFSM2XYEFVSK37DZ4WBFB7VPXD6KZOQ", "length": 5635, "nlines": 99, "source_domain": "latestmarathijokes.com", "title": "राज्यात पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होणार ! | Latest Marathi Jokes राज्यात पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होणार ! – Latest Marathi Jokes", "raw_content": "\nसगळ्यात जास्त आवडतो सनीला हा पार्टनर\nसाउथ च्या ह्या हिरोने टाकले शाहरुख ला मागे.\nह्या अभिनेत्रीने नुकतेच केलेले फोटोशुट पाहून लोकांना विश्वासच बसत नाहीये\n देहव्यापार करताना सापडली हि बॉलीवूड मधील हॉट सुंदरी\nइतक्या बोल्ड अवतारात तुम्ही रेखा ला कधी पहिले नसेल पहा रेखा…\nराज्यात पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होणार \n09 आॅक्टोबर : केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील अबकारी कर कमी केल्यामुळे महाराष्ट्रातही पेट्रोल 2 रुपये आणि डिझेल 1 रुपयांनी स्वस्त होणार असल्याची माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.\nराज्यात मुल्यवर्धित दरात कपात करण्याचा निर्णय मंगळवारी जाहीर करण्यात येईल अशी माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. त्यामुळे राज्यात पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होणार आहे.\nमुंबई, ठाणे, नवी मुंबई येथे पेट्रोलवरील 25 टक्के व्हॅट आणि उर्वरित राज्यात 26 टक्के व्हॅट लागू आहे. डिझेलसाठी व्हॅट 21% मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई आणि राज्यातील 22% उर्वरित राज्यातील 2 रु. प्रति अधिभार आकारले जातोय. डिझेल आणि पेट्रोलवरील सरकारी शासनास व्हॅटमध्ये 19, 000 कोटी खात्यात जमा होतात.\nकेंद्र सरकारच्या आदेशानंतर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी अधिकाऱ्यांची चर्चा केली. आता उद्या होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब होणार आहे.\nPrevious articleकर्जमाफीच्या यादीतील 13 लाख शेतकरी गेले कुठे\nNext articleतुर्कस्तानमध्ये आईस्क्रीम खाताना आमिरची तारांबळ,व्हिडिओ व्हायरल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-ambabai-darshan-law-93247", "date_download": "2018-10-20T03:26:03Z", "digest": "sha1:PICVQSMG77LPIY4JYBJTQPQ2JXNUBYKA", "length": 11319, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "kolhapur news ambabai darshan law विनाअडथळा दर्शनासाठी अंबाबाई गणमाता कायदा करा - डॉ. पाटणकर | eSakal", "raw_content": "\nविनाअडथळा दर्शनासाठी अंबाबाई गणमाता कायदा करा - डॉ. पाटणकर\nशुक्रवार, 19 जानेवारी 2018\nकोल्हापूर - 'अंबाबाई ही आद्य गणमाता आहे, तिच्या पूजेसाठी कोणत्याही मध्यस्थांची गरज नाही. मातेचे विनाअडथळा दर्शन व्हावे, यासाठी अंबाबाई गणमाता कायदा करावा, यासाठी जनआंदोलन करणार आहे,' अशी माहिती श्रमिक मुक्ती दलाचे ज्येष्ठ नेते डॉ. भारत पाटणकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. रविवारी (ता. 21) येथे शाहू स्मारक भवन येथे समविचारी व्यक्तींची राज्यव्यापी बैठक होत असल्याचे त्यांनी सांगितले.\nडॉ. पाटणकर म्हणाले, 'अंबाबाई ही आद्य कुलस्वामिनींपैकी एक आद्य गणमाता आहे. दहा हजार वर्षांपूर्वी मातृप्रधान लोकशाही आणि गणसंध व्यवस्थांच्या काळातील या कुलस्वामिनी आहेत. या मातांची स्मारके आणि मंदिरे कुठल्या एका जातीची मक्तेदारी होऊ शकत नाही. वेदांचा जन्मही झाला नव्हता, त्या काळी ही व्यवस्था अस्तित्वात आली. पंढरपूरच्या विठोबा-रखुमाई मंदिरातील व्यवस्था बडवे, उत्पादकांकडून काढून सरकारने स्थापन केलेल्या समितीने नेमलेल्या व्यक्तींमार्फत पूजा होते. त्याच धर्तीवर अंबाबाई मंदिरात व्यवस्था व्हावी.\nपंढरपूरप्रमाणेच मातेचे दर्शन विनाअडथळा व्हावे. यासाठी रविवारच्या बैठकीत व्यापक चर्चा होईल. त्यातून आंदोलनाची दिशा निश्‍चित होईल, जोपर्यंत कायदा अस्तित्वात येत नाही तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही.''\nअंध शाळेतील पाच मुलांना बेदम मारहाण\nनाशिक - नाशिक- पुणे रोडवरील नासर्डी पुलानजीकच्या सामाजिक न्याय भवनाच्या आवारात असलेल्या शासकीय अंध शाळेतील बाल दिव्यांग मुलांना शाळेच्याच...\nबसायला जागा द्या; काँग्रेस-राष्ट्रवादीचे सदस्य सांगलीत आक्रमक\nसांगली : महापालिकेच्या दर सुधार समितीस मान्यता देण्यासाठी बोलवलेल्या महासभा विरोधी कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांच्या आंदोलनामुळे गुंडाळण्यात आली....\nएक चुंगड कापूस झाल्यावर खावाव काय\nहिंगोली : सायबं दोन एकरात कापूस लावला मातर एक चुंगड कापूस निघाला आता पाणी नाय अन सोयाबिन बी चार बॅगला दोन किंटल बी होतय की नाही मंग आता खावाव काय आता...\nआमदार जितेंद्र आव्हाड गुन्हा दाखल करण्याची धनगर समाजाची मागणी\nबारामती शहर - राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मल्हारराव होळकर यांच्याविषयी अपशब्द व्यक्त करुन धनगर समाजाचे आराध्यदैवताचा अपमान...\nसहकार क्षेत्राचे नेतृत्त्व राज्य बँक करणार: अनास्कर (व्हिडिओ)\nपुणे- राज्यातील सहकार क्षेत्रातील सेवा सोसायट्यांपासून जिल्हा बँका, नागरी बँकांच्या सक्षमीकरणासाठी राज्य बँक नेतृत्व करणार असल्याची माहिती राज्य...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/accident-beating-traffic-33243", "date_download": "2018-10-20T02:21:47Z", "digest": "sha1:GO6CB3YKNWOZHHGB5MDW2A6OKRS4XONU", "length": 13422, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "accident beating, traffic किरकोळ अपघात....मारहाण अन्‌ वाहतुकीचा बोजवारा | eSakal", "raw_content": "\nकिरकोळ अपघात....मारहाण अन्‌ वाहतुकीचा बोजवारा\nशुक्रवार, 3 मार्च 2017\nवाघोली - पुणे-नगर महामार्गावर किरकोळ अपघातानंतर मोठ्या वाहनांच्या चालकांना मारहाणीचे प्रकार वारंवार घडत आहेत. महामार्गावरच हा वाद होत असल्याने अनेकदा वाहतुकीचाही बोजवारा उडत आहे. चार दिवसांपूर्वी एका एसटीचालकाला, तर बुधवारी रात्री एका ट्रकचालकाला मारहाण करण्यात आली.\nवाघोली - पुणे-नगर महामार्गावर किरकोळ अपघातानंतर मोठ्या वाहनांच्या चालकांना मारहाणीचे प्रकार वारंवार घडत आहेत. महामार्गावरच हा वाद होत असल्याने अनेकदा वाहतुकीचाही बोजवारा उडत आहे. चार दिवसांपूर्वी एका एसटीचालकाला, तर बुधवारी रात्री एका ट्रकचालकाला मारहाण करण्यात आली.\nपुणे-नगर महामार्गावर वाहतूककोंडीचा प्रश्न गंभीर आहे. अशा कोंडीतून मार्ग काढताना वाहनचालक बेशिस्तपणे वाहने चालवतात. त्यामुळे किरकोळ अपघाताचे प्रकार घडतात. अशा वेळी छोटे वाहनचालक स्थानिक असेल, तर ते तिथेच वाहने थांबवून मोठ्या वाहनचालकाला मारहाण करतात तसेच गोंधळ घालतात. अशा प्रकारामुळे वाहतुकीचा बोजवारा उडतो. पोलिस घटनास्थळावर दाखल होईपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. अशा घटनेत मोठ्या वाहनचालकाचीही बऱ्याच वेळा चूक असते. भर गर्दीत ते बेशिस्तपणे वाहन चालवतात. यामुळे असे प्रकार घडतात, तर मोटारचालकांचा भरधावपणा व घाईही कारणीभूत ठरते. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी बेशिस्त वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उचलला पाहिजे, असे जाणकारांचे मत आहे.\nस्थळ - पुणे-नगर महामार्ग (बीजेएस कॉलेजजवळ), वेळ - दुपारी एक. सोमवारी एका एशियाड बसचा मोटारीला किरकोळ धक्का लागला. त्या मोटारीतील युवकांनी बसचालकाला ओढून मारहाणीस सुरवात केली. भर महामार्गावरच हा प्रकार सुरू झाल्यानंतर वाहतुकीची कोंडी झाली. यामुळे बसमधील प्रवासी घाबरले. अखेर पोलिसांना ही घटना कळाली. त्यांनी येऊन परिस्थिती हाताळली. मात्र, तोपर्यंत वाहतुकीचा बोजवारा उडाला होता.\nस्थळ - पुणे-नगर महामार्ग (आव्हाळवाडी चौक), वेळ - रात्री ९.३०. बुधवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ट्रकचालकाला एक स्थानिक नागरिक दगडाने मारहाण करण्याचा प्रयत्न करीत होता. काय प्रकार झाला ते कोणालाही कळत नव्हते. ट्रकचालक खाली उतरला होता. ट्रक महामार्गावरच असल्याने वाहतूक खोळंबली होती. अखेर तेथील काही नागरिकांनी त्या स्थानिकाला आवरले. तो दारूच्या नशेत होता. त्यानंतर ट्रकचालक निघून गेला.\nमुंबई - शिवाजी पार्कवर झालेल्या दसरा मेळाव्यासाठी जानेवारी 2018 मध्येच परवानगी मिळाल्याची माहिती राज्य सरकारने आज उच्च न्यायालयात दिली. शिवाजी...\nदहा महिन्यांनंतर तिची वडिलांशी भेट\nमाळेगाव - बारामती तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत सापडलेल्या २३ वर्षीय परप्रांतीय मुस्लिम युवतीला अखेर येथील निर्भया पथकाच्या अथक प्रयत्नातून...\nवाशी - पावसाळा संपला असूनही शहरात अनेक ठिकाणी रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम अपूर्णच आहे. बेलापूर, सेक्‍टर- 15 मधील ग्लास हाऊसपासून उलव्याला जाणाऱ्या...\nलग्नास नकार दिल्याने तरुणीची मॉर्फिंगद्वारे बदनामी\nनवी मुंबई - लग्नास नकार दिल्याने संतप्त झालेल्या एका तरुणाने नात्यातील तरुणीचे छायाचित्र मॉर्फिंग करून तिची बदनामी केली. प्रकाश देवकटे (21) असे...\nवाहतूक कोंडी टाळण्यासाठी पालिकेतर्फे सात ठिकाणी सिग्नल\nनवी मुंबई - महापालिका क्षेत्रातील वाहनांची वाढती संख्या व त्यामुळे मुख्य रस्त्यांवरील चौकात होत असलेली वाहतूक कोंडी बघता वाहतूक सुरळीत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/regional-marathi-news/cold-in-nashik-117122700006_1.html", "date_download": "2018-10-20T03:05:16Z", "digest": "sha1:7VFKKPUDFKI6NMZHGQVTF5OR73LP5RU6", "length": 11485, "nlines": 138, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "निफाडला सर्वात कमी तापमानाची नोंद | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 20 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nनिफाडला सर्वात कमी तापमानाची नोंद\nनाशिक जिल्ह्यातल्या निफाडचं तापमान आठ अंशापर्यंत खाली आलंय.\nउत्तर भारतात आलेल्या थंडीच्या लाटेमुळे आता राज्यातला पाराही घसरू लागला आहे.\nमहाबळेश्वरमध्ये पारा 8.8 अंशावर घरसलाय. उत्तर भारतात गेल्या आठवड्याभरात तापमान सातत्यानं कमी होत आहे. गेल्या काही दिवसात त्याचा परिणाम राज्यातही दिसू लागलंय.\nनिफाडमध्ये यंदाच्या सर्वात कमी तापमानाची नोंद झाली. इकडे नाशिकमध्येही किमान तापमान 8.2 अंश नोंदवण्यात आलय.\nमिसेस युनायटेड नेशन 2018 साठी श्रद्धा करणार देशाचे प्रतिनिधित्व\nपाकिस्तानवर पुन्हा भारताचे सर्जिकल स्ट्राईक\nकुलभूषण यांच्या आई पत्नीची सुषमा स्वराज यांच्या सोबत भेट\nया मोबाईलवर बंद होणार आहे व्हॉट्सअॅप\nहार्बर लाईन बंद रेल्वे ठप्प प्रवासी वर्गाचे हाल\nयावर अधिक वाचा :\nस्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...\nया जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...\nइम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख\nपाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...\nलिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...\nमराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...\nअमृतसर घटना : रेलवेने म्हटले की ह्या घटनेसाठी प्रशासन ...\nरावणदहन पाहाण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या राहिलेल्यांना दोन भरधाव ट्रेनने चिरडल्याची ...\nशिर्डी मोदीमय विरोधकांनवर जोरदार टीका तर मराठीत साधला संवाद\nसाईबाबा समाधी शताब्दी महोत्सव समारोपाच्या कार्यक्रमासाठी शिर्डीमध्ये आलेल्या पंतप्रधान ...\nसमाजकंटक शेतकऱ्यांच्या जीवावर दुष्काळात काढलेले सोयाबीन ...\nलातूर जिल्ह्यावर यंदा पावसाने सूड उगवला आहे. सरकारही लक्ष द्यायला तयार नाही. अशा अवस्थेत ...\nतळीरामांनो लक्ष द्या आता मद्याचे दर तीस रुपयांनी वाढले\n2018-2019 या आर्थिक वर्षासाठीची उत्पादन शुल्कातील तूट भरून काढण्यासाठी महाराष्ट्र राज्य ...\nव्हॉट्स अॅपवरील ‘सायलेन्ट मोड’च्याच पुढची पायरी म्हणजे ...\nव्हॉट्स अॅपवर पुन्हा मोठे बदल होणार असून, मागील महिन्यांपासून या ‘व्हेकेशन मोड’फिचरवर काम ...\nसमाजकंटक शेतकऱ्यांच्या जीवावर दुष्काळात काढलेले सोयाबीन ...\nलातूर जिल्ह्यावर यंदा पावसाने सूड उगवला आहे. सरकारही लक्ष द्यायला तयार नाही. अशा अवस्थेत ...\nतळीरामांनो लक्ष द्या आता मद्याचे दर तीस रुपयांनी वाढले\n2018-2019 या आर्थिक वर्षासाठीची उत्पादन शुल्कातील तूट भरून काढण्यासाठी महाराष्ट्र राज्य ...\nरेल्वेचं लाइव स्टेटस आता तुम्ही व्हॉट्सअॅपवरून देखील जाणून ...\nरेल्वेने पुन्हा एकदा पुढचे पाऊल टाकले असून आता लाइव स्टेटस व्हॉट्सअॅपवरून देखील जाणून ...\nहोय, मोदी सरकार ही सुटबूटवाल्यांचीच \nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकांच्या प्रचारादरम्यान शेतकऱ्यांना आणि ...\nभारताच्या भविष्यासाठी सर्वात महत्त्वाचा निर्णय घेण्याआधी ...\nमतदान करण्याचा अधिकार एक निरोगी, कार्यक्षम लोकशाहीचा पाया आहे. तुमचं मत तुमची आवाज आहे. ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/jammu-kashmir-police-registers-fir-against-indian-army-40537", "date_download": "2018-10-20T02:25:07Z", "digest": "sha1:E5OABAUGYIYKUZ2OYX3AG46ORDKJORH5", "length": 11794, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Jammu Kashmir police registers FIR against indian army जीपला बांधल्याबद्दल लष्कराविरुद्ध काश्मीर पोलिसांची FIR | eSakal", "raw_content": "\nजीपला बांधल्याबद्दल लष्कराविरुद्ध काश्मीर पोलिसांची FIR\nसोमवार, 17 एप्रिल 2017\nश्रीनगर लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीदरम्यान 9 एप्रिल रोजी हा व्हिडिओ काढण्यात आल्याचे मानले जाते.\nश्रीनगर : एका व्यक्तीला जीपच्या पुढे बॉनेटवर बांधून त्याचा दगडफेकीविरुद्ध ढाल म्हणून वापर केल्याबद्दल भारतीय लष्कराविरुद्ध जम्मू-काश्मीर पोलिसांनी प्राथमिक चौकशी अहवाल (FIR) दाखल केला आहे.\nएका काश्मिरी युवकाला लष्कराच्या जीपच्या पुढे बांधल्याचा व्हिडिओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला होता. काश्मीरमध्ये जवानांवर स्थानिक युवक मोठ्या प्रमाणात दगडफेक करतात. लष्कराच्या वाहनावर स्थानिक दगडफेक करत असल्यामुळे त्यापासून बचाव करण्यासाठी जवानांनी एका युवकाला जीपच्या पुढे बांधल्याचे सूत्रांनी सांगितले.\nपोलिसांनी सांगितले की, बडगाम जिल्ह्यातील बीरवा पोलिस ठाण्यात प्राथमिक चौकशी अहवाल दाखल करण्यात आला आहे. श्रीनगर लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीदरम्यान 9 एप्रिल रोजी हा व्हिडिओ काढण्यात आल्याचे मानले जाते. दक्षिण काश्मीरचे उपमहानिरीक्षक गुलाम हासन यांनी घटनेला दुजोरा देऊन हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना सांगितले की, 13 एप्रिल रोजी याप्रकरणी FIR दाखल करण्यात आली आहे.\nउपविभागीय पोलिस अधिकारी मागम हे याप्रकरणी तपास करीत आहेत. लष्कराच्या 53 राष्ट्रीय रायफल्स या तुकडीविरुद्ध FIR दाखल करण्यात आल्याचे स्थानिक वृत्तसंस्था KNS ने म्हटले आहे.\nदरम्यान, श्रीनगरमध्ये काही युवकांनी CRPF या भारतीय निमलष्करी दलातील एका जवानाला मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे.\nमुंबई - शिवाजी पार्कवर झालेल्या दसरा मेळाव्यासाठी जानेवारी 2018 मध्येच परवानगी मिळाल्याची माहिती राज्य सरकारने आज उच्च न्यायालयात दिली. शिवाजी...\nदहा महिन्यांनंतर तिची वडिलांशी भेट\nमाळेगाव - बारामती तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत सापडलेल्या २३ वर्षीय परप्रांतीय मुस्लिम युवतीला अखेर येथील निर्भया पथकाच्या अथक प्रयत्नातून...\nअयोध्येतील बाबरी मशीद हिंदुत्ववाद्यांनी जमीनदोस्त केल्यानंतर तेथे न उभारल्या गेलेल्या राममंदिराच्या मुद्याचा ‘सात-बारा’ कोणाचा, या प्रश्‍नावरून २५...\nलग्नास नकार दिल्याने तरुणीची मॉर्फिंगद्वारे बदनामी\nनवी मुंबई - लग्नास नकार दिल्याने संतप्त झालेल्या एका तरुणाने नात्यातील तरुणीचे छायाचित्र मॉर्फिंग करून तिची बदनामी केली. प्रकाश देवकटे (21) असे...\n22 हजार शौचकुपांना अखेर मंजुरी\nमुंबई - धोकादायक शौचालये, तुटलेले दरवाजे आणि लाद्यांमुळे झोपडपट्ट्यांतील नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी मुंबईत 22 हजार शौचकूप बांधण्याचा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.thinkmaharashtra.com/node/2384", "date_download": "2018-10-20T01:49:31Z", "digest": "sha1:JKQMIFBBWK7UWJIAY3DMITXQFOF3444Y", "length": 18528, "nlines": 110, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "परंपरा कीर्तनसंस्थेची! | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\n‘मी जर वर्तमानपत्राचा एडिटर झालो नसतो तर नि:संशय कीर्तनकार झालो असतो\nकीर्तन ही महाराष्ट्राची एक विशेष सांस्कृतिक परंपरा आहे. कीर्तनसंस्थेचे विशेषत: महाराष्ट्रातील स्‍थान लोकहितकारी संस्थेचे आहे. तिचे महत्त्व प्राचीन शिक्षणपरंपरेतील लोकांना तर वाटतेच, परंतु अर्वाचीन शिक्षणपरंपरेतील कित्येक लोकांनीही तिचे महत्त्व वर्णले आहे.\nडॉ. भांडारकर, ‘नाट्यकथार्णव’कर्ते शंकरराव रानडे, वामनराव मोडक, हरिपंत पंडित, रावबहादूर काळे इत्यादी काही विद्वान लोक तर विशेष प्रसंगी स्वत: कीर्तनकार बनून लोकशिक्षणाचे काम करत असत. न्यायमूर्ती तेलंग, न्या. रानडे, यांसारखी मंडळी देखील कीर्तनसंस्थेची पुरस्कर्ती होती.\nलोकमान्य टिळक, दादासाहेब खापर्डे, रावबहादूर चिंतामणराव वैद्य, शिवरामपंत परांजपे, कृष्णाजीपंत खाडिलकर, नरसोपंत केळकर व औंधचे राजे बाळासाहेब पंतप्रतिनिधी हे तर वेळोवेळी कीर्तनसंमेलनाचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले होते.\nलोकमान्य टिळक १९१८च्या जानेवारीत नागपूरात भरलेल्या पहिल्या कीर्तनसंमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले होते, की ''कीर्तनसंस्था समाजात धार्मिक नीती व श्रद्धा उत्पन्न करणारी अपूर्व अशी शक्ती आहे. समाजात विशिष्ट मताची परिस्थिती निर्माण करायची झाल्यास, मग ते मत राजकीय असो अथवा धार्मिक असो- त्यासाठी कीर्तनसंस्थेसारखे अन्य साधन नाही. इतकेच नव्हे तर माझे असे ठाम मत आहे, की ‘मी जर वर्तमानपत्राचा एडिटर झालो नसतो तर नि:संशय कीर्तनकार झालो असतो’ स्वराज्यात शिक्षणखात्याचा जर मी मंत्री झालो तर कीर्तनकार, पुराणिक व प्रवचनकार यांना खेडोपाडी हिंडण्यास सांगून त्यांच्याद्वारे शिक्षणप्रसाराचे काम करून घेईन.''\nभक्तीचे जे नऊ प्रकार आहेत, त्यांतील दुस-या स्थानी कीर्तन आहे. भक्तीचे नऊ प्रकार असे : १. श्रवण, २. कीर्तन, ३. स्मरण, ४. पादसेवन, ५. अर्चन, ६. वंदन, ७. दास्य, ८. सख्य व ९. आत्मनिवेदन. या सर्वांत पहिल्या तीन प्रकारांवर व त्यांतही ‘कींर्तन’ भक्तीवर संतांनी विशेष जोर दिलेला दिसून येतो.\nसगुण अथवा निर्गुण परमात्म्याचे संबोधक अशा शब्दांचे उच्चारण करणे याला कीर्तन म्हणतात. हे एकट्याने करायचे असते. अनेक जणांनी (एकत्र येऊन) मिळून हे केले तर त्यास ‘संकीर्तन’ म्हणतात.\nकीर्तनापेक्षा संकीर्तनात विशेष चमत्कार दृष्टीस पडत असल्यामुळे ‘संकीर्तन’ कीर्तनापेक्षा विशेष श्रेयस्कर मानले जाते. मात्र हल्लीच्या काळात कीर्तन-संकीर्तनात भेद करत नाहीत. ते दोन्ही एकच मानतात.\n१. गुणकीर्तन २. लीलाकीर्तन, ३. नामकीर्तन\n१. गुणसंकीर्तन, २. लीलासंकीर्तन ३. नामसंकीर्तन\n‘कीर्तना’चा महिमा मोठा आहे. त्यामध्ये सामान्य जनतेचा सुलभतेने उद्धार होण्याची सोय असल्यामुळे नारदमुनींनी कीर्तनाचा आरंभ केला. नारदमुनींनी ते महर्षी व्यासांस शिकवले. व्यास महर्षींनी शुकास शिकवले आणि पुढे त्याचा सर्वत्र प्रसार झाला अशी कीर्तन परंपरा सांगितली जाते.\n‘काळ’कर्ते शिवराम महादेव परांजपे यांचे कीर्तनाबद्दलचे उद्गार: असे - ''परमेश्वराच्या गुणसंकीर्तनापासून मनुष्याच्या मनामध्ये ज्या वृत्ती निर्माण व्हायच्या आणि उचंबळून यायच्या त्या अर्थातच परमेश्वरासारख्या उच्च आणि उदात्त स्वरूपाच्या असणार व त्यांच्यामध्ये सत्त्वगुण हाच प्रधान गुण असणार. अशा वृत्ती माणसाच्या मनामध्ये वरचेवर निर्माण होऊ लागल्या आणि त्यांची त्याच्या मनाला सवय लागत चालली, म्हणजे तो मनुष्य नराचा नारायण होण्याच्या मार्गाला लागला, असे म्हणण्याला काहीच हरकत नाही. हे जे महत्त्व, हा जो शुभ फलप्रद भावी परिणाम त्याची प्राप्ती सर्वांना व्हावी, हाच कीर्तनसंस्थेच्या प्रचाराचा आद्यहेतू असला पाहिजे.''\nश्रीमंत बाळासाहेब पंत प्रतिनिधी स्वत: काव्य करून गात. त्यांना गाणेबजावणे याचा नाद लहानपणापासून होता. त्यांच्या वडिलांनी त्यांना तुकाराम-रामदास यांचे अभंग गाताना ऐकले तेव्हा त्यांनी त्यांना “तुम्ही अंभग उगीच म्हणत बसता. त्यापेक्षा कीर्तन का करत नाही” असे विचारले. अशा प्रकारे, वडिलांनी त्यांना कीर्तन करण्यास प्रोत्साहन दिले. श्रीमंत बाळासाहेब पंत यांनी प्रथम दुस-यांच्या पद्यांवर कीर्तन केले. पण पुढे त्यांनी स्वत: परशुराम त्रिंबक यांच्या जन्मावर ‘त्र्यंबकाख्यान’ रचले. श्रीमंत पंतप्रतिनिधी कीर्तन करत हे ब-याच जणांना अज्ञात आहे. ते आपल्या वडिलांच्या सांवत्सरिक श्राध्दोत्सवात स्वत: कीर्तन करत आणि कीर्तनाचा आराखडा दरवर्षी स्वरचित नवीन करून लोकांस ऐकवत.\nकीर्तन-संमेलन प्रसंगी अनेक विद्वान अध्यक्षांनी कीर्तन कसे असावे याविषयी विस्तारपूर्वक सांगितले आहे. पण बाळासाहेब पंत प्रतिनिधी यांच्या प्रतिपादनांत विशेष हा, की त्यांनी प्रत्यक्ष कीर्तने रचून कीर्तन असे असावे हे कृतीने दाखवले आहे.\nदासबोधात ‘कीर्तनांबद्दल ओव्या आहेत. त्यांतील निवडक ओव्या\nसगुण कथा या नाव कीर्तन | अव्दैत म्हणिजे निरूपण |\nसगुण रक्षून निर्गुण | बोलत जावे || (४-२-२३)\nकीर्तन केले पोटासाठी | देव मांडिले हाटवटी |\nआहा देवा बुद्धी खोटी | माझी मीच जाणे | ( ५-८-१९)\nकीर्तनकाराला ‘हरिदास” म्हणतात. हरिदासी कीर्तनाची ‘पूर्वरंग’ आणि ‘उत्तररंग’ अशी दोन अंगे असतात. पूर्वरंगात अभंग वा गीत घेऊन त्या अनुषंगाने परमार्थपर निरूपण असते, तर उत्तररंगात त्याच विषयाचा दृष्टांत म्हणून रामायण, महाभारत, पुराणे यांतील किंवा ऐतिहासिक प्रसंगांचे आख्यान सांगितले जाते. कीर्तनात सर्व रसांचा परिपोष केला जातो. सभ्यतेच्या मर्यादा सांभाळणारा शृंगारही कीर्तनात वर्ज्य नसतो. कीर्तनकार ज्ञानी आणि बहुश्रुत हवा. म्हणजे त्याला ताला-सुराचे ज्ञान हवे. निवडक जुन्या-नव्या ग्रंथांचे, इतिहासाचे, काव्याचे, साहित्याचे वाचन हवे. प्रचलित सामाजिक, धार्मिक, राजकीय विषयांची किमान तोंडओळख हवी. भक्तिभाव, अल्पसंतोष नि:स्पृहता, सेवाभाव, ज्ञान आणि वक्तृत्व या गुणांनी युक्त असा कीर्तनकार, समाजाच्या उत्कर्षाला, समाजमाणूस घडवायला हातभार लावतो.\nइतर अनेक क्षेत्रांप्रमाणे कीर्तनसंस्थेतही या गुणांची ‘वानवा’ निर्माण झाली असल्‍याचे काही वर्षांपूर्वी अखिल भारतीय कीर्तन संस्थेचे (दादर, मुंबई) अध्यक्ष सुरेश उपाध्ये यांच्या निदर्शनास आणून दिले गेले होते. त्‍यावेळी ते म्हणाले, की असे भासते परंतु वस्तुस्थिती तशी नाही. आज विविध माध्यमांच्या कल्लोळात या क्षेत्रातील चांगलुपणाकडे दुर्लक्ष झाले आहे. तेथील यश झाकोळून गेले आहे.\nचंदाताई तिवाडी यांचा ‘बुर्गुंडा’\nसंदर्भ: देव, भैरव, ग्रामदेवता, काळभैरव, भैरवनाथ\nसंदर्भ: गाडगेबाबा, कीर्तन, महाराष्ट्रातील संत\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.marathiupdate.in/2018/01/history-of-pune-city.html", "date_download": "2018-10-20T03:09:27Z", "digest": "sha1:NTPHUVJSZAWGVAAOG2FRGNGJN2LFGNWZ", "length": 13882, "nlines": 82, "source_domain": "www.marathiupdate.in", "title": "सन ७५४ ते १९७३ : असे घडले आपले पुणे शहर ! Marathi Status, Marathi News, Marathi Article, मराठी स्टेटस, मराठी सुविचार, कथा, Film News marathiupdate", "raw_content": "\nHome / इतिहास / पुणे / महितीपूर्ण लेख / सन ७५४ ते १९७३ : असे घडले आपले पुणे शहर \nसन ७५४ ते १९७३ : असे घडले आपले पुणे शहर \nJanuary 04, 2018 इतिहास, पुणे, महितीपूर्ण लेख\nपुणे शहर म्हणजे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी तसेच एक महत्वाचे दक्षिण आशियातील ऐतिहासिक शहर चला बघूया ह्या शहरामध्ये घडलेल्या महत्वाच्या काही घटना \nसन ७५४ : पुण्याचे नाव होते 'पुण्य-विजय'\nसन ९९३ : 'पुनवडी' हे पुण्याचे नाव पडले.\nसन:१६०० : मुळच्या वस्तीला 'कसबा पुणे' हे नाव होते.\nसन १६३७ : पुणे शहाजीराजांच्या अंमलाखाली सोमवार व रविवार पेठा वसवल्या गेल्या.\nसन १६५६ : पुणे शिवाजी महाराजांचे अधिपत्याखाली होते.\nसन १६६३ : मंगळवार पेठ वसली.\nसन १७०३ : बुधवार पेठ वसली.\nसन १७१४ : पुण्यावर पेशव्यांची सत्ता सुरू.\nसन १७२१ : बाजीराव पेशवे यांचेकडून पुण्याची पुर्नबांधणी सुरू.\nसन १७३० : शनिवारवाडा बांधून पूर्ण झाला.\nसन १७३४ : पहिल्या बाजीरावाने शुक्रवार पेठ वसविली\nसन १७४९ : पर्वती वरील देवालय बांधले.\nसन १७५० : वेताळ पेठ वसविली,कात्रज तलाव व वेशी बांधण्यात आल्या.\nसन १७५५ : नागेश पेठ वसविली.पर्वती तळे बांधले.\nसन १७५६ : गणेश व नारायण पेठा वसविल्या.\nसन १७६१ : लकडी पूल बांधण्यात आला.\nसन १७६९ : सदाशिव व भवानी पेठा वसविल्या गेल्या.\nसन १७७४ : नाना,रास्ता व घोरपडे पेठा वसविल्या.\nसन १७९० : फडणवीस वेस उभारण्यात आली.\nसन १८१८ : इंग्रजी अंमल सुरू. खडकी कॅन्टॉन्टमेन्ट स्थापना.\nसन १८५६ : पुणे मुंबई लोहमार्ग सुरू झाला.\nसन १८५७ : पुणे नगरपालिकेची स्थापना.\nसन १८६९ : सर डेव्हिड ससून रूग्णालय कार्यान्वित\nसन १८७५ : संगम ( वेलस्ली) पूल वाहतुकिस खूला\nसन १८८० : खडकवासला धरण बांधून पूर्ण\nसन १८८१ ते १८९१: मुठा उजवा कालवा खोदण्यात आला.\nसन १८८४ : डेक्कन कॉलेजची स्थापना.\nसन १८८५ : फर्ग्युसन महाविद्यालयाची स्थापना\nसन १८८६ : पुणे-मिरज लोहमार्ग सुरू झाला\nसन १९१५ : आर्यन चित्रपटगृह सुरू झाले\nसन १९१६ : नगरपालिकेने नगररचनेचे काम हाती घेतले.\nसन १९१५ ते १९२५ : लक्ष्मी व टिळक रस्ता तयार व त्यांची सुधारणा.\nसन १९१९ : पुण्यात भुयारी गटारांची योजना हाती घेण्यात आली.\nसन १९२१ : पुण्याला वीजपुरवठा सुरू.नव्या पुलाचे बांधकाम\nसन १९४१ : सिल्व्हर जुबिली मोटर ट्रान्सपोर्ट तर्फे नागरी बससेवा सुरू.\nसन १९५० : पुणे महानगरपालिकेची स्थापना.पी.एम.टी.ची विनोदी बससेवा सुरू\nसन १९५२ : पुणे विद्यापीठाची स्थापना.\nसन १९५३ : पुणे आकाशवाणी केंद्र सुरू\nसन १९६१ : पानशेत धरण फुटले.\nसन १९७३ : सिंहगडावर टी.व्ही.टॉवर सुरू झाला.पुण्यात दूरदर्शन दिसू लागला.\nजास्तीत जास्त शेयर करा बाकीच्यांना माहिती कळूद्या \nसन ७५४ ते १९७३ : असे घडले आपले पुणे शहर \nकोण आहेत संभाजी भिडे गुरुजी \nनाव: श्री.संभाजीराव भिडे गुरुजी वय: ८४ शिक्षण: एम.एस्सी. Atomic Science (Gold Medalist) पूर्वाश्रमीचे काम: फ़र्गसन महाविद्यालयात फिजिक...\nबघा का सुरेश वाडकरांनी दिला माधुरीच्या लग्नाच्या प्रस्तावाला नकार \nआज माधुरी दीक्षितला कोण नाही ओळखत चित्रपटसृष्टीत धक धक गर्ल म्हणून माधुरी दीक्षित बॉलिवूडमध्ये ओळखली जाते . माधुरी दीक्षित ही नव्वदच्या...\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nतुम्ही तुटत्या ताऱ्याला पाहिलं असेल . आकाशात एक चमकणारी रेष येऊन जाते . जोपर्यंत आपण बघतो तोपर्यंत तो तारा निघून जातो . आज आपण चर्चा करणार...\nदंगली मुळे होत्याचे नव्हते झालेल्या मातेची करून गाथा \nअत्यंत हालाखीच्या परिस्थिती मध्ये जीवन जगत असलेल्या गायकवाड ताईंची ची कहानी, ज्यांना गमवावे लागले आपले सर्व काही दंगलीच्या काही तासात निर्म...\nशेअर मार्केटचा बादशाह राकेश झुनझुनवाला\nशेअर मार्केटबद्दल आजपण सामान्य माणसाला खूप कुतूहल आहे. सामान्य माणूस आजपण शेअर मार्केटला जुगारच समजतो . पण भारतात अस एक अवलिया व्यक...\nविमानातील प्रवासात अभिनेता दिलीप कुमार ह्यांना आलेला धक्कादायक अनुभव ..\n*काहीतरी शिकण्यासारखे...* अभिनेता दिलीप कुमार म्हणतात...... \"जेव्हा माझं करिअर उंची वर होत... प्रसिध्दी पदरी होती मला... सगळीक...\nआज लक्ष्मीकांत बेर्डे ह्यांची पुण्यतिथी बघा त्यांचे काही खास फोटो ...\nकिडनीच्या (मूत्रपिंड) आजारामुळे लक्ष्मीकांत बेर्डे हे मुंबई येथे १६ डिसेंबर २००४ रोजी मरण पावले आज ह्या दुःखद घटनेला १३ वर्ष पूर्ण झाले . ...\nतुम्हाला कदाचित माहित नसतील या प्रसिद्ध खलनायकांच्या मुलांबद्दल.. ४ था तर एकदम शॉकिंग आहे ..\nआत्तापर्यंत आपण बॉलीवूडमधील प्रसिद्ध हिरोंची मुलं बघत आलो आहोत जसे अमिताभ बच्चनचा मुलगा अभिषेक बच्चन,धर्मेन्द्रचा मुलं सनी आणि बॉबी दे...\nखासदार उदयन भोसले हे सकाळ पासून पूर्ण शुद्धी नसतात हे अख्या महाराष्ट्राला माहित आहे - निखिल वागळे \nएका वेबसाईटला मुलाखत देतांना आयबीएन लोकमत चे माजी संपादक निखिल वागळे ह्यांनी भीमा कोरेगाव प्रकरणावर काही मते मांडली आणि त्यात त्यांनी अनेक ...\nबघा कोण आहे सर्वात जलद १० जागतिक गोलंदाज भारतीय कोण आहेत पाहून धक्का बसेल \nफुटबॉल आणि रब्बी नंतर जगात सर्वात जास्त खेळला जाणारा आणि असणारा खेळ म्हणजे क्रिकेट होय . क्रिकेटमध्ये सर्वात मज्जा तेव्हा येते जेव्हा एखा...\nचित्रपट (26) Bollywood (23) अजब गजब किस्से (20) महितीपूर्ण लेख (20) बातमी (16) आरोग्यविषयक (15) क्रिकेट (13) व्हायरल (10) आरोग्य (9) Viral (7) राजकीय (7) व्यक्तीमत्व (7) Health (6) अप्रतिम लेख (6) अभिनेता (5) आहार (5) प्रेरणादायी (5) मराठी चित्रपट (5) क्रीडा (4) खाना खजाना (4) जागतिक (4) पु. ल . देशपांडे (4) पुणे (4) सकारात्मक (4) अंडरवर्ल्ड (3) अप्रतिम कथा (3) अर्थविषयक (3) इतिहास (3) महिला (3) राजकारण (3) राशीचक्र आणि भविष्य (3) शिवसेना (3) कोकण (2) गुन्हेगारी (2) टॉप १० (2) दिनविशेष (2) पशुपालन (2) बोधकथा (2) मुंबई (2) सामाजिक उपक्रम (2) अंकशास्त्र (1) आंदोलन (1) कोडे (1) कोल्हापूर (1) पर्यावरण (1) पोलीस (1) बालविशेष (1) बॉक्स ऑफिस (1) भयकथा (1) भारतीय सेना (1) रहस्य (1) शिवचरित्रमाला (1) श्रद्धांजली (1) संगीत (1)\nमराठी फिडच्या [marathiupdate.in] आपल्या संकेत स्थळाला आपण भेट दिली ह्याचा आम्हाला विशेष आनंद आहे, आम्ही आशा करतो तुम्हाला नक्कीच तुमची भेट आवडली असेल, नवीन नवीन लेख आणि मजकूर आमच्या परीने आम्ही रोज उपलब्ध करून देत आहोतच. असेच तुमचे प्रेम आमच्यावर बरसू दे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/if-farhan-akhtar-can-do-a-milkha-singh-why-cant-ranveer-singh-do-a-kapil-dev/", "date_download": "2018-10-20T02:26:35Z", "digest": "sha1:WQ4AKW6KFZCEE7UNZBUYBLUISPRDO6ZK", "length": 7819, "nlines": 60, "source_domain": "mahasports.co.in", "title": "जर फरान आख्तर मिल्खा सिंग यांची भूमिका करू शकतो तर रणवीर सिंग कपिल देव का साकारू शकत नाही", "raw_content": "\nजर फरान आख्तर मिल्खा सिंग यांची भूमिका करू शकतो तर रणवीर सिंग कपिल देव का साकारू शकत नाही\nजर फरान आख्तर मिल्खा सिंग यांची भूमिका करू शकतो तर रणवीर सिंग कपिल देव का साकारू शकत नाही\nभारताच्या महान कर्णधारांपैकी एक असणारे कपिल देव यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची काही दिवसांपूर्वी नुकतीच घोषणा करण्यात आली होती. या चित्रपटात बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंग कपिल देव यांची भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटाचे नाव ‘१९८३’ असे असणार आहे.\nयावर कपिल देव आज झालेल्या एका संवादात बोलताना म्हणाले “चित्रपट सृष्टीतील सध्याचे अभिनेते चांगले आहेत.” तसेच रणवीर सिंग कपिल देव यांची गोलंदाजी शैली तंतोतंत मोठ्या पड्यावर साकारू शकेल का या प्रश्नावर त्यांनी चिंता व्यक्त न करता थेट फरान अख्तरचे उदाहरण दिले. ते म्हणाले “मला माहित नाही, पण जेव्हा मी भाग मिल्खा भाग चित्रपट पहिला तेव्हा विश्वासच बसत नव्हता की फरान अख्तर मिल्खाजिंपेक्षाही चांगली करू शकतो” पुढे कपिल म्हणाले ” सकारात्मक दृष्टीने विचार केला तर हे अभिनेते खूप चांगले करतायेत”\nया चित्रपटाचे दिग्दर्शन कबीर खान करणार आहे. या चित्रपटात १९८३ च्या विश्वचषकाचा प्रवास दाखवण्यात येणार आहे. हा विश्वचषक भारतीय संघाने कपिल यांच्या नेतृत्वाखाली विंडीज संघाविरुद्ध जिंकला होता.\nया विश्वचषकात कपिल देव यांची झिम्बाब्वे विरुद्धची नाबाद १७५ धावांची खेळी आणि त्यांनी अंतिम सामन्यात घेतलेला विव रिचर्ड्स यांचा झेल प्रसिद्ध झाला होता.\nकपिल देव यांनी कसोटी क्रिकेटमध्ये विक्रमी ४३४ बळी घेतले आहेत.\nISL 2018: दिल्लीविरुद्ध घरच्या मैदानावर खेळण्याचा ब्लास्टर्सला फायदा\nISL 2018: मोसमातील पहिल्या महाराष्ट्र डर्बीत मुंबईविरुद्ध पुणे सिटीचा पराभव\nनेमार ज्युनियरने मोडला पेलेंचा हा विक्रम\nVideo: या कामगिरीमुळे रोहित शर्माने पृथ्वी शॉला मिठीच मारली\nऑस्ट्रेलिया पहिल्यांदाच खेळणार या संघाविरुद्ध टी २० सामना\nVideo: तीन दिवसांत क्रिकेटमध्ये झाले तीन विचित्र धावबाद\nटाॅप ३- आज प्रो कबड्डीत होणार हे तीन मोठे पराक्रम\nISL 2018: भेदक मार्सेलिनोच्या पुनरागमनाचे पुणे सिटीला वेध\nएचसीएल आशियाई टेनिस अजिंक्यपद २०१८ स्पर्धेत अव्वल व आंतरराष्ट्रीय खेळाडू झुंजणार\nअखिल भारतीय सुपर सिरीज् टेनिस स्पर्धेत पुण्याच्या राधिका महाजनला दुहेरी मुकुट\nISL 2018: चेन्नईने केली पराभवाची हॅट्ट्रीक\nसलग दुसऱ्या दिवशी क्रिकेटमध्ये ‘कहर’, विचित्र रनआऊटची मालिका सुरुच\nझी महाराष्ट्र कुस्ती दंगलमध्ये ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी खेळणार या टीमकडून\nनागराज मंजूळे आता कुस्तीच्या मैदानात, विकत घेतली झी महाराष्ट्र कुस्ती दंगलमधील ही टीम\nटाॅप ३- प्रो कबड्डीच्या ६व्या हंगामात ५०पेक्षा जास्त गुण घेणारे ३ खेळाडू\nटीम इंडीयाने गाठली आहे या पाच देशांविरुद्ध वनडे सामन्यांची शंभरी\nक्रिकेटपटू दिपक चहरच्या घरी चोरीचा प्रयत्न करणाऱ्या सहा जणांना अटक\nविराटने डिजाईन केलेल्या शूजची अशी आहे किमंत\nपुण्यात होणाऱ्या कबड्डी, क्रिकेट सामन्यांचे असे आहेत तिकीट दर\nभारत-विंडीज यांच्यातील चौथ्या वनडेच्या तिकीट विक्रीला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-raghunathdada-patil-press-91650", "date_download": "2018-10-20T02:31:27Z", "digest": "sha1:YYFWMTYAQELXGCR63YB4WP2BOXZED65A", "length": 12497, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kolhapur News Raghunathdada Patil Press कर्जमाफीच्या ११२ कोटींसाठी २२ पासून बेमुदत उपोषण : रघुनाथदादा पाटील | eSakal", "raw_content": "\nकर्जमाफीच्या ११२ कोटींसाठी २२ पासून बेमुदत उपोषण : रघुनाथदादा पाटील\nबुधवार, 10 जानेवारी 2018\nकोल्हापूर - काँग्रेस सरकारने जाहीर केलेले कर्जमाफीचे ११२ कोटी रुपये ‘नाबार्ड’ने तत्काळ परत करावेत, २० जानेवारीपर्यंत ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली नाही, तर २२ जानेवारीपासून पुण्यातील ‘नाबार्ड’च्या कार्यालयासमोर शेतकरी संघटनेतर्फे बेमुदत उपोषण करण्याचा इशारा रघुनाथदादा पाटील यांनी दिला.\nकोल्हापूर - काँग्रेस सरकारने जाहीर केलेले कर्जमाफीचे ११२ कोटी रुपये ‘नाबार्ड’ने तत्काळ परत करावेत, २० जानेवारीपर्यंत ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली नाही, तर २२ जानेवारीपासून पुण्यातील ‘नाबार्ड’च्या कार्यालयासमोर शेतकरी संघटनेतर्फे बेमुदत उपोषण करण्याचा इशारा रघुनाथदादा पाटील यांनी दिला.\nश्री. रघुनाथदादा पाटील म्हणाले की, जिल्ह्यातील ४४ हजार ६५९ शेतकऱ्यांना ११२ कोटी ८९ लाख रुपयांची पीक कर्जमाफी मिळाली होती. यात खासदार राजू शेट्टी, सदाशिवराव मंडलिक यांनी तक्रार केल्याने ही रक्कम परत गेली होती. शेतकरी संघटनेने याबाबत उच्च न्यायालयात दाद मागितली होती. हा निकाल शेतकरी संघटनेच्या बाजूने लागला आहे. त्यानंतर ‘नाबार्ड’ने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. या वेळी सर्वोच्च न्यायालयानेही ‘नाबार्ड’चे अपील फेटाळले. त्यामुळे ‘नाबार्ड’ने जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे ११२ कोटी रुपये परत द्यावेत. मागील सरकारने जाहीर केलेली रक्कम परत जाण्याची एकमेव घटना कोल्हापूरमध्ये घडली आहे. त्यामुळे प्रामाणिक शेतकरी वंचित राहिले आहेत. केवळ राजकारणामुळे ही रक्कम परत गेली. ‘नाबार्ड’नेही आपला हेका सोडावा. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार ही रक्कम परत केली पाहिजे.\nमाणिक शिंदे, अजित पाटील, गुणाजी शेलार, बाळासाहेब मिरजे, राजू खुर्दाळे, संभाजी चौगले, धोंडिराम गुरव, अदम मुजावर उपस्थित होते.\nदुष्काळ निवारणासाठी महाराष्ट्राला सहकार्य - पंतप्रधान\nशिर्डी - \"\"महाराष्ट्रात यंदा पाऊस कमी झाला आहे. त्यामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्य सरकार जी पावले उचलेल, त्याला...\n‘साईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान खोटे बोलले’\nमुंबई - खोटे बोलण्यात पंतप्रधानांचा हात कोणी धरू शकत नाही, हे देशातील जनतेला माहीत आहे. मात्र साईबाबांच्या शिर्डीत येऊन पंतप्रधान खोटे बोलले याचे...\nमुंबई - शिवाजी पार्कवर झालेल्या दसरा मेळाव्यासाठी जानेवारी 2018 मध्येच परवानगी मिळाल्याची माहिती राज्य सरकारने आज उच्च न्यायालयात दिली. शिवाजी...\nआधी स्मारक बांधा मग जावे राममंदिर बांधायला - नारायण राणे\nपुणे - \"\"बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची चर्चा अजूनही सुरू आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वतः पहिल्यांदा बाळासाहेबांचे स्मारक...\nघरकामांत स्त्री-पुरुष समानता हवी\nमुंबई - स्त्री-पुरुष समानता घरातील कामांमध्येही असायला हवी, असे खडे बोल मुंबई उच्च न्यायालयाने सुनावले आहेत. घरातील कामे केवळ महिलांनीच का करायची\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/daily/20090607/main.htm", "date_download": "2018-10-20T02:24:33Z", "digest": "sha1:5EEE57TGG6ZMMQO2CXDIBBK3TF7R6IE3", "length": 14451, "nlines": 41, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nरविवार, ७ जून २००९\nपवनराजे निंबाळकर हत्या प्रकरण\nपद्मसिंह पाटील सीबीआयच्या ताब्यात\nमुंबई, ६ जून / प्रतिनिधी\nकाँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येप्रकरणी केंद्रीय गुप्तचर विभागाने अखेर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री व आताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत खासदार म्हणून निवडून आलेल्या पद्म्सिंह पाटील यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. या प्रकरणात त्यांना अटक होण्याची शक्यता असल्याचे सीबीआयमधील सूत्रांनी सांगितले. पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा तपास उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सीबीआय करीत आहेत.\n‘अफझलखानाचा कोथळा पुस्तकातून हटवला तेव्हा शेपटय़ा का घातल्या\nउद्धव यांचा दादोजी कोंडदेव विरोधकांना सवाल\nमुंबई, ६ जून / प्रतिनिधी\nछत्रपती शिवरायांचे गुरू दादोजी कोंडदेव यांचा उल्लेख चौथीच्या पुस्तकातून वगळण्याच्या कृतीवर शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी टीकेची झोड उठवली आहे. काही जातीयवादी संघटनांच्या दबावाखाली झुकून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सरकारने जातीयवादी संघटनांपुढे शरणागती पत्करली आहे, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. दादोजी कोंडदेव हे शिवरायांचे खरे गुरू नाहीत,\n.. तरीही पोलिसांची सशस्त्र पथके आदेशाची वाट पाहत होती\nधवल कुलकर्णी, सागनिक चौधरी आणि वाय.पी. राजेश\nताज महल हॉटेलमध्ये अतिरेकी शिरल्यानंतर हॉटेलच्या प्रवेशद्वारावर दहशतवादविरोधी पथकाच्या एके ४७ अॅसॉल्ट रायफलसह सज्ज असलेल्या क्विक रिस्पॉन्स टीममधील १२० पोलिसांसह तीन स्ट्राईकिंग मोबाईल्सवरील १८ सशस्त्र पोलीस, प्रत्येकी पाच पोलीस असलेल्या तीन अॅसॉल्ट मोबाईल तसेच प्रत्येकी चार पोलिसांसह सहा पोलीस ठाण्याच्या मोबाईल हॉटेलच्या तळमजल्यावर आदेशाची वाट पाहत उभ्या होत्या. २.१० वा. मरीन कमांडोंचे आगमन झाल्यानंतर अतिरेक्यांविरुद्धची कारवाई सुरू झाली. परंतु ते तळमजल्याच्या वर जाऊ शकले नाहीत. दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता एनएसजीचे कमांडो आले. (उर्वरित वृत्त)\nकाँग्रेसमध्ये जाण्याचा प्रश्नच नाही - संगमा\nनवी दिल्ली, ६ जून/पी.टी.आय.\nकाँग्रेसमध्ये जाण्याचा किंवा राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा मुद्दाच उपस्थित होत नाही, असे स्पष्ट प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पी. ए. संगमा यांनी केले. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची दहा वषार्ंच्या कालखंडानंतर काल भेट घेतली. त्यानंतर संगमा काँग्रेसमध्ये परत जाणार किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण होणार अशी चर्चा सुरू झाली होती. यासंबंधी प्रसिद्ध झालेल्या वृत्तांचा इन्कार करून ते म्हणाले की, मी काँग्रेसमध्ये परत जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.\nमेघडंबरीवरील पुतळ्यावरून रायगडावर तणाव\nकिल्ले रायगडावरील मेघडंबरीमध्ये आज शिवराज्याभिषेक सोहळ्यामध्ये स्थानापन्न करण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कायमस्वरुपी बसविण्यात आला. तो या जागेवरून अन्यत्र हलविल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा किल्ले रायगडावर उपस्थित असलेल्या शिवप्रेमींनी दिला. ६ जून या इंग्रजी तारखेप्रमाणे आज किल्ले रायगडावर कोल्हापूरचे छत्रपती संभाजी राजांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज शिवराज्याभिषेक समारंभ विधीवत पूजा अभिषेक करण्यात येऊन संपन्न झाला. याप्रसंगी आमदार माणिकराव जगताप, नगराध्यक्ष संदीप जाधव, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर, इंद्रजीत सावंत, राम यादव आदी मान्यवरांसह हजारो शिवप्रेमी उपस्थित होते.\nनॉटिंगहॅम, ६ जून / वृत्तसंस्था\nयुवराजसिंगने केवळ १८ चेंडूंत केलेल्या ४१ धावांच्या झंझावाती खेळीमुळे भारताने ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या आपल्या सलामीच्या सामन्यात बांगलादेशविरुद्ध ५ बाद १८० धावांची मजल मारली. चार खणखणीत षटकार आणि तीन चौकारांसह युवराजने आपली ही झटपट खेळी सजविली आणि संथ झालेला भारताच्या खेळाला वेग दिला. भारताने आज रोहित शर्मा (३६) व गौतम गंभीर (५०) यांच्या ५९ धावांच्या सलामीच्या जोरावर मोठी धावसंख्या गाठण्याचे स्वप्न पाहिले पण ही जोडी फुटल्यावर भारताचा वेग मंदावला. १७व्या षटकापर्यंत भारताच्या खात्यात १४० धावाच जमा होत्या. मात्र युवराजच्या वादळी खेळामुळे भारताला १८० चा टप्पा गाठता आला. बांगलादेशतर्फे शाकीब अल हसनने उत्कृष्ट गोलंदाजीचे प्रदर्शन करताना ४ षटकांत केवळ २४ धावा देत १ बळी घेतला. भारताने आज नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गंभीर व शर्मा यांनी अपेक्षित धावगती कायम ठेवली पण बांगलादेशने गोलंदाजी व चपळ क्षेत्ररक्षणाद्वारे भारताच्या धावसंख्येला लगाम घालण्यात यश मिळविले. धोनी (२६) मैदानावर उतरल्यावर तर भारताची धावसंख्या खूपच संथावली.\nपुणे, ६ जून/खास प्रतिनिधी\nनैर्ऋत्य मान्सून आज आणखी पुढे सरकला असून तो कर्नाटकमध्ये कारवापर्यंत पोहोचला आहे. अशा प्रकारे तो महाराष्ट्राच्या उंबरठय़ावर आला असला तरी त्याचे महाराष्ट्रात कधी आगमन होणार याबाबत मात्र अनिश्चितताच आहे. दरम्यान राज्यात अनेक ठिकाणी आज वादळी पाऊस झाला.नैर्ऋत्य मान्सून पुढे सरकण्याच्या दृष्टीने गेले दोन दिवस अनुकूल हवामान होते. त्यानुसार तो कर्नाटकमध्ये कारवापर्यंत पोहोचला. तसेच बंगालच्या उपसागरातही त्याने पूर्णपणे व्यापला. कर्नाटकच्या पुढे तो महाराष्ट्रात प्रवेश करणे अपेक्षित आहे मात्र त्यासाठी तो किती वेळ घेणार हे नेमकेपणाने सांगता येत नाही, असे कदाचित एक-दोन दिवसातही तो पोहोचेल किंवा मध्येच रेंगाळला तर जास्त वेळसुद्धा घेईल, असे पुणे वेधशाळेच्या संचालक डॉ. मेधा खोले यांनी सांगितले. मान्सून महाराष्ट्रात पोहोचला नसला तरी कोकण, गोव्यासह अनेक ठिकाणी आज वादळी पाऊस पडला. रत्नागिरी येथे तर १०५ मि.मी. पावसाची नोंद झाली. याशिवाय पणजी (५० मि.मी.), कोल्हापूर (दोन), सातारा (तीन) तसेच सह्य़ाद्रीच्या घाटमाथ्यांवर काही ठिकाणी पाऊस पडला. येत्या दोन दिवसांत दक्षिण कोकण तसेच दक्षिण महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेतर्फे व्यक्त करण्यात आली आहे. राज्याच्या इतर भागात या काळात पावसाचे प्रमाण कमी असेल असेही सांगण्यात आले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://samvedg.blogspot.com/2014/12/blog-post.html", "date_download": "2018-10-20T03:19:29Z", "digest": "sha1:Q3YA5Y4QN26RJIL7JJ4RWBIXU5JWQNN4", "length": 18150, "nlines": 214, "source_domain": "samvedg.blogspot.com", "title": "संदिग्ध अर्थाचे उखाणे: #सेन्स: गंध", "raw_content": "\nमाणसाचं शरीर हा इंजिनिअरींगचा अजब नमुना आहे. इतकं गुंतागुंतीचं, ईंटीग्रेटेड आणि कमालीचं सिंक्रोनायजेशन असणारं यंत्र अजून तरी माणसाला (बहुदा) बनवता आलेलं नाही. ज..रा हे यंत्र ऍस्थेटिकली मजेदार आहे. आपण स्वतःच जन्माला माणूस म्हणून आल्याने आणि आजुबाजुला माणसांचीच गर्दी पाहून, सवयीने कदाचित ही ऍस्थेटीक गंमत आपल्याला कळतच नाही. म्हणजे बघा नां, माणसाचे हात कसे खुंटाळ्याला टांगलेल्या बेंगरुळ नेहरुशर्ट सारखे लटकत असतात किंवा अचानक मुळं फुटावित तसे कंबरेपासून उगवलेले पाय किंवा चेहऱ्यावर बाहेरुन डकवलेलं नाक नावाचा ३D अवयव बरं या प्रत्येक मशीनचा प्रत्येक पार्ट वेगळाच. या नाकाचेच तरी प्रकार किती; सरळसोट, नकटं, आपरं, फताडं, फेंदारलेलं, चोचीसारखं, पोपटासारखं इ इ. उपयोग बरं या प्रत्येक मशीनचा प्रत्येक पार्ट वेगळाच. या नाकाचेच तरी प्रकार किती; सरळसोट, नकटं, आपरं, फताडं, फेंदारलेलं, चोचीसारखं, पोपटासारखं इ इ. उपयोग दोनंच... श्वासोश्वास आणि वास घेणं...श्वासोश्वासात फारशी गंमत नाही...तो चालु आहे तोपर्यंत यंत्रवत चालूच राहातो, जाणवतही नाही आणि थांबतो त्यानंतरही जाणवत नाही दोनंच... श्वासोश्वास आणि वास घेणं...श्वासोश्वासात फारशी गंमत नाही...तो चालु आहे तोपर्यंत यंत्रवत चालूच राहातो, जाणवतही नाही आणि थांबतो त्यानंतरही जाणवत नाही वासाचं मात्र तसं नाही. चकलीच्या खमंग वासाने जिव्हा खवळते तर पहील्या पावसाच्या वासाने, खरं तर मृद्गंधाने, चित्तवृत्ती बहरुन येतात, फिनाईलच्या वासाला हॉस्पिटलच्या गंभीरतेची साथ असते तर आजीच्या नऊवारच्या जुनाट वासाला एक स्निग्ध ऊब असते. वासाचं सुगंध आणि दुर्गंध असं वर्गीकरण म्हणजे फारंच बाळबोध झालं. बरं याला काही नियमही नाही. कुत्र्याचा मालक जसा सांगत असतो की आमच्या कुत्रा कधी चावत नाही तसं मासे खाणाऱ्याला माश्य़ांचा वास कधीच येत नाही. मात्र माश्यांच्या वासाने (दुर्गंध म्हटल्यास माझ्या जीवावर कोणकोण उठेल याची यादी अंमळ मोठी आहे) मुळापासून हादरलेली काही मंडळी माझ्या पाहाण्यात आहेत. छाती भरुन नव्या पुस्तकांचा वास घेणारी खुपशी आनंदी मंडळी माझ्या मित्र परिवारात आहेत आणि त्यांच्या वासाने फटाफटा शिंकणारे शाईशत्रुही आहेतच. गंध म्हटलं की अजून काय आठवतं वासाचं मात्र तसं नाही. चकलीच्या खमंग वासाने जिव्हा खवळते तर पहील्या पावसाच्या वासाने, खरं तर मृद्गंधाने, चित्तवृत्ती बहरुन येतात, फिनाईलच्या वासाला हॉस्पिटलच्या गंभीरतेची साथ असते तर आजीच्या नऊवारच्या जुनाट वासाला एक स्निग्ध ऊब असते. वासाचं सुगंध आणि दुर्गंध असं वर्गीकरण म्हणजे फारंच बाळबोध झालं. बरं याला काही नियमही नाही. कुत्र्याचा मालक जसा सांगत असतो की आमच्या कुत्रा कधी चावत नाही तसं मासे खाणाऱ्याला माश्य़ांचा वास कधीच येत नाही. मात्र माश्यांच्या वासाने (दुर्गंध म्हटल्यास माझ्या जीवावर कोणकोण उठेल याची यादी अंमळ मोठी आहे) मुळापासून हादरलेली काही मंडळी माझ्या पाहाण्यात आहेत. छाती भरुन नव्या पुस्तकांचा वास घेणारी खुपशी आनंदी मंडळी माझ्या मित्र परिवारात आहेत आणि त्यांच्या वासाने फटाफटा शिंकणारे शाईशत्रुही आहेतच. गंध म्हटलं की अजून काय आठवतं माझ्या आठवणींना शिस्त नाही आणि म्हणून कोणता क्रमही नाही. प्रचंड बाबापुत्यानंतर मी गहु दळून आणायला गिरणीला जायचो, अत्यंत रटाळ काम पण एकदा तिथे पोचलं की गंमत वाटायची. धुकं पसरावं तसं गिरणीभर शुभ्र कण पसरलेले, एकदा धोपटला तर निदान चार लोकांचं एकवेळचं जेवण होईल इतकं पीठं नखशिखांत मिरवणारा गिरणीवाला काका. आणि पीठाचा तो सरमिसळ गंध. एक अदृष्य लक्ष्मणरेषा असायची. ती ओलांडली तर खोकणा ठरलेला.\nवाढत्या वयानुसार छोट्या गोष्टींमधली गंमत आटत चालली तसे गंधांचे परिमाणही बदलत गेले. पण आजही गंध म्हटलं की आपसुक फुलंच का आठवावीत फुलांच्या वंशसुक्ताचे आरोह-अवरोहच मुळी सुगंधाने रेखलेले असतात. निसर्गात कुणी लाडके, कुणी दोडके असले तरीही फुलांवर \"त्याचे\" विलक्षण प्रेम असणार. कुणाला रंग, कुणाला गंध, कुणाला आकार तर कुणाला अजून काही.... माणसासारखीच झाडे काही घरांमध्येच रमतात म्हणे. लहानपणी जी झाडे घरी रमली त्यातली सगळी तथाकथित बेरंग सदरात मोडणारी. पारिजात, मोगरा, कुंदा, निशीगंध, जाई-जुई....सगळी शुभ्र पण एखादं फुलही हुंगावं तर त्यांचा बहर नकळत आपल्या आत रुजत जातो. पारिजातकाचा गंध त्याच्या देठासारखाच, केशरी, किंचित विरक्तीकडे झुकणारा. सकाळी अंगणभर पारिजातकाचा सडा पडला की बाकी फारसे लाड न होणाऱ्या देवांचे घर गंधगार होऊन जायचे. निशीगंधाचं तसं नाही. त्या फुलाला एक आब आहे. रुपडं साजूक, एखादा सुंदर सिंड्रेला गाऊन घालावा तसं अगदी देठापर्यंत आलेलं पाकळीचं टोक आणि त्या शुभ्र रंगात अलगद मिसळुन जाणारं फिकट हिरव देठ. त्याचा सुवास हा खानदानी श्रीमंती सारखा पुरुन उरणारा, किंचित मादक, विलासी. एक छडी आणावी तर चांदण्या लगडुन याव्यात तशी फुलं लहडलेली. पण म्हणून उन्मुक्तपणे गंध नाही उधळायची ती. आदबीनं जवळच्या वर्तुळात प्रवेश कराल तर मधूर मंद मार्दवशील गंध येईल त्या फुलांचा. रातराणीचं तसं नाही. चिमुटभर चांदणचुरा वागवत एखाद्या धीट चिंधी सारखी शारीर भिडते ती. त्यात स्वतःला उधळुन टाकायची कोण घाई. या गारुडाच्या जवळून जाल तर आयुष्यभर नजरबंदीत राहायची तयारी हवी. मोगऱ्यां जरा अधलं मधलं. त्याला निशीगंधाचं खानदानी तेज नाही आणि रातराणीचं ओसंडून वाहाणं नाही. मोगरा म्हणजे जरासा सरगम मधल्या म सारखा, शुद्ध आणि तीव्र, दोन्ही डगरींवर पाय असणारं फुल. निशीगंधासारखाच मंद सुवास पण जरासा सैलसर, कमी टोकदार, किंचित विरळ. गंध उधळुन देण्याची रित रातराणीसारखी बेभान नव्हे आणि निशिगंधासारखी पोक्तही नव्हे, मोजकीच आटोपशीर. एक फुल पाण्यात टाकले तर पाण्याच्या अणुरेणुला गंधीत करुन टाकते.\nफुलांच्या कौतुकाला आकाश पुरं पडत नाही. थबकण्याला एक विरामचिन्हाचं निमित्त हवं असतं इतकंच.\nऑफिसातून कमेंटा लिहिता येत नाहीत हे फारच गैरसोईचं.\nपण फुलं काही फार कौतुकाची नव्हेत माझ्या. फुलं आवडण्याला उगाच एक कवित्व लगडून आहे. असो लागेबांधे... नाकारता येतात काय लागेबांधे... नाकारता येतात काय\nकावो ताई.....असं का म्हणे फुलांना स्वतःचं अस्तित्व आहे की. ते काय कवींसाठी थोडेच पैदा झालेत.\nपण लागेबांधे नाकारता येत नाहीत हे मात्र लाखमोलाचं बोललीस.\n ही कॉमेन्ट किती उशीरा पब्लीश झाली यावरुन मी उत्क्रांतीच्या कोणत्या टोकाला आहे हे तुला कळालं असेलच..\nखूपच सुंदर लिहिले आहे...जणू शब्दांनाच त्या त्या फुलांचा सुगंध लगडला आहे...God Bless you...लेखणीचे वैभव असेच राहो...\nही कमेंट मी ’आत्ता’ पाहिली, यावरून माझ्या उत्क्रांतीबद्दल मात्र अंदाज बांधू नयेत मी जिवंत आहे, चांगलीच.\nसौ. प्रतिमा उदय मनोहर said...\nमी गेल्या ४-५ दिवसांपासून टीमचा ब्लॉग वाचायला सुरुवात केली अहे. अप्रतिम आहे तुमचं लिखाण . सगळे ब्लॉग्स वाचून काढण चालू आहे सध्या वेळ मिलेले तसं.\nधन्यवाद प्रियांका, अचानक जुन्या पोस्ट वर कॉमेंट आल्या की भरून येतं, लोक अजूनही वाचतात आपलंच जुनं लिखाण वाचताना लाजल्यासारखं ही होतं, पण असो\nशमा - ए - महफ़िल\nअवघा रंग एक झाला...\nकाही क्षण ... काही आठवणी .. काही विचार\nसंदिग्ध अर्थाचे उखाणे कधी तरी उलगडतील, स्पर्शातून, गाण्यातून,वा कवितेतून; तुझ्या अस्तित्वाचे पुरावे मी शोधत नाही पण तू आहेस एव्हडया आशेवर मांडू देत मला हा प्रपंच...\nहमामा रे पोरा हमामा रे\nNo, everybody's gotta learn, nobody's born knowin' ... झेनवाले महागुरु म्हणतात तसं नैसर्गिक गोष्टी घडतच असतात, आपण फक्...\nतू नसताना गावात तुझ्या बैरागी भगव्या कपड्यांत विरागी ओळखीचे ऊन भाळी मळतांना हरवतो घरी जाताना कधी डोळ्यांनी आ...\n\"मंद्र\"च्या निमित्ताने: सोनुबाई आणि कथलाचा वाळा- नवा खो खो\nपरत एकदा हिंमत दाखवुन नवा खो खो सुरु करत आहे. हिंमत अश्यासाठी की गेले २-३ खो खो साफ फसले आहेत. कारणं माहीत नाही. कधी ब्लॉगे हो म्हणाले पण ल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-stories-marathi-agrowon-special-article-food-processing-10081", "date_download": "2018-10-20T02:56:04Z", "digest": "sha1:5D5JESCRVXZPJFMBKDB6U2F5A3XK3L3E", "length": 24506, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture stories in marathi agrowon special article on food processing | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशनिवार, 7 जुलै 2018\nशासन स्तरावर अन्न प्रक्रिया उद्योगाला गती देण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक गुंतवणूक आणली जात आहे. परंतु या क्षेत्राला म्हणावी तशी गती येत नाही ही वस्तुस्थिती आहे.\nभारतीय खाद्यान्न प्रसंस्करण उद्योग कात टाकत आहे. अन्नधान्यावर मूल्यवर्धन करण्याचा पहिला टप्पा म्हणजे प्राथमिक व द्वितीयक प्रक्रिया आहे. यामुळे केवळ अन्नाची नासाडी कमी होत नाही; तर शेतकऱ्यांच्या शेतीमालाला किफायतशीर बाजारभाव देणे शक्य होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा नारा दिल्यानंतर यासाठी अवलंबावयाच्या उपाययोजनांमध्ये अन्नप्रक्रियेला प्राधान्यक्रम देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर या उद्योगाकडे शिक्षणाच्या माध्यमातून कौशल्य विकास व उद्यमशीलतेचे मोठे आव्हान अन्नतंत्र अभ्यासक्रमांकडे आहे. शासन स्तरावर अन्न प्रक्रिया उद्योगाला गती देण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक गुंतवणूक आणली जात आहे. परंतु या क्षेत्राला म्हणावी अशी गती येत नाही ही वस्तुस्थिती आहे. या विषयाचे विश्लेषण केल्यानंतर आपणासमोर प्रामुख्याने पुढील आव्हाने समोर येताना दिसतील.\nपहिले म्हणजे उद्यमशीलतेला पूरक अशा अन्नप्रक्रिया व्यावसायिक आराखड्यांचा अभाव. कृषी प्रक्रिया उद्योगात भारतीयांची खाद्यान्न शैली पाहता आपले अन्न फारसे प्रक्रियायुक्त नाही. याचा थेट परिणाम मूल्यवर्धन साखळीवर होतो. पर्यायाने प्रक्रिया या क्षेत्रात फारशी नावीन्यता गेली काही दशके आली नाही आणि व्यवसाय उभे राहिले नाहीत. कोणत्याही क्षेत्राची वाढ व विकास हा बाजारानुरूप मागणीच्या अनुषंगाने होत असते. त्यामुळे ठराविक पिकांच्या संदर्भात छोटे-मोठे प्रक्रिया उद्योग विकसित झाले. पीकनिहाय विचार करता केवळ कडधान्यांमध्ये व ठराविक फळांमध्ये ज्यूस उद्योगात द्वितीयक प्रक्रिया आर्थिकदृष्ट्या शाश्वत अाहे. इतर फळे व भाजीपाल्यांमध्ये मात्र ही शाश्वतता मिळत नाही. असे ठराविक व्यावसायिक प्रयोगांमधून दिसल्याने अन्नप्रकिया उद्योगाकडे व्यावसायिक संधी म्हणून पाहणाऱ्या नवउद्योजकांची घोर निराशा होत आहे. या परिस्थितीला आमच्या संशोधन संस्था व अन्नप्रक्रिया उद्योग जबाबदार आहे. अन्नप्रक्रिया तंत्रज्ञानाला व्यावसायिक स्वरूप देण्यासाठी त्यांना अपयश आले आहे. शास्त्रज्ञांनी केलेले संशोधन एकतर उद्योगाच्या गरजेनुरूप झाले नाही अथवा उद्योगाने नवीन तंत्रज्ञान स्वीकारण्यास फारसा उत्साह दर्शविला नाही. यामुळे तंत्रज्ञानाचे व्यावसायीकरण झाले नाही. म्हैसूरस्थित केंद्रीय अन्न तंत्रज्ञान संशोधन संस्था (सीएफटीआरआय) च्या माध्यमातून या आव्हानाला तोंड देण्यासाठी ‘तंत्रज्ञान प्रसार व व्यवसाय विकास’ विभाग सुरू करून विद्यार्थ्यांमध्ये तंत्रज्ञानाविषयी व्यावसायिक दृष्टिकोन विकसित करण्याचे काम सुरू आहे. तसेच या क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या व्यावसायिकांना त्यांचा व्यवसाय उभा राहीपर्यंत मार्गदर्शन व सल्ला दिला जातो. अशाप्रकारे शिक्षण व संशोधन संस्थांनी काम करण्याची गरज आहे. दुसरे आव्हान आहे ते म्हणजे अन्नप्रक्रिया उद्यमशीलतेसाठी कुशल मनुष्यबळ व पायाभूत सुविधांचा अभाव. कुशल मनुष्यबळ निर्मितीसाठी शिक्षण संस्थांची मोठी भूमिका आहे. विद्यार्थ्यांना केवळ परीक्षार्थी बनविण्यापेक्षा त्यांच्यामधील उद्यमशीलता जागृत करण्याचे मोठे आव्हान आजच्या शिक्षणपद्धती समोर आहे. उद्यमशीलतेसाठी मनुष्यबळ विकसित करण्याची प्रक्रिया ही महाविद्यालयांपासून सुरू होणे गरजेचे आहे. यासाठी ‘इन्क्युबेशन सेंटर’ गरजेचे आहेत. या सेंटरद्वारे व्यावसायिक आरखाड्यानुरूप पायाभूत सुविधा असणे आवश्यक आहे. यासाठी पथदर्शी प्रकल्प उभारण्यासाठी अन्न प्रकिया व उद्योग मंत्रालयाने ‘टिंकरिंग लॅब’च्या धर्तीवर अन्नप्रक्रिया महाविद्यालयांमध्ये उद्यमशीलता विकासासाठीच्या पायाभूत सुविधा उभारणे आवश्यक आहे. याद्वारे युवकांमध्ये ‘स्टार्ट-अप कल्चर’ विकसित होण्यास मोठी मदत होईल.\nएकंदरीतच कृषी व कृषिपूरक प्रक्रिया उद्योगांसमोर मोठे आव्हान म्हणजे या क्षेत्रामधील भागीदारांचा (स्टॉक होल्डर्स) एकमेकांवर असणारा अविश्वास व परस्पर समन्वय व भागीदारीचा अभाव. यामुळे अन्नप्रकिया क्षेत्र एक ‘इकोसिस्टिम’ म्हणून विकसित झाली नाही. शेतीमाल उत्पादक, शेतकऱ्यांच्या संस्था, खासगी प्रक्रिया उद्योजक, कॉर्पोरेट क्षेत्र, शिक्षण व संशोधन संस्था, वित्तीय संस्था, रिटेल विक्री करणाऱ्या संस्था या सर्वांना समन्वयित पद्धतीने काम करता आले तरच अन्नप्रक्रिया उद्योगाची भरभराट होणार आहे.\nधोरणात्मक स्तरावरील आव्हानांचा विचार केल्यास अन्नप्रक्रिया उद्योग प्रोत्साहित करण्यासाठी केंद्र शासन केंद्र पुरस्कृत योजनांच्या माध्यमातून वेगवेगळे प्रयत्न करत असते. सुदैवाने आपल्या राज्यात ‘मुख्यमंत्री अन्नप्रक्रिया योजना’देखील घोषित झाली आहे. परंतु अंमलबजावणीची स्वतंत्र यंत्रणा नसल्याने शासकीय अनुदान व साह्य मिळविण्यासाठी उद्योजकांची मोठी ससेहोलपट होत असते. त्याचप्रमाणे योजनांची आखणी शासकीय कार्यक्रम म्हणून असल्यास त्याची आर्थिक ‘फिजिबिलिटी’ कमी असते, असा अनेक यशस्वी उद्योजकांचा अनुभव आहे. त्यामुळे योजनाच्या मार्गदर्शक सूचना अतिशय व्यावहारिक व कालसुसंगत असाव्यात. सरतेशेवटी अन्नप्रक्रिया उद्योगासमोरील आव्हानांचा विचार केल्यास उद्यमशीलता पूरक व्यवसाय आराखडे, कुशल मनुष्यबळ व पायाभूत सुविधा, सहकार्यासाठी भागीदारी व विसंगत धोरणे या सर्व घटकांचा अभाव दिसून येत आहे. आजच्या शिक्षणपद्धतीद्वारे या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करून क्षमता बांधणी झाल्यास अन्नप्रक्रिया उद्योग गती घेईल, यात तिळमात्र शंका नाही.\nडॉ, सचिन म्हाऴसकर ः ८६००७६८६६६\n(लेखक एमआयटी अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय, लोणी काळभोर येथे सहायक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.)\nगुंतवणूक भारत शेती नरेंद्र मोदी narendra modi उत्पन्न शिक्षण विकास कौशल्य विकास विषय topics व्यवसाय profession कडधान्य विभाग sections पायाभूत सुविधा infrastructure शिक्षण संस्था मंत्रालय मुख्यमंत्री\nभाजीपाला पिकांची रोपवाटिका तयार करताना\nभाजीपाला पिकांची रोपवाटिका करताना योग्य ती काळजी घेतल्यास पुनर्लागवडीनंतरच्या काळातील अने\nपुण्यात फुलांची ७ काेटींची उलाढाल\nपुणे ः फूल उत्पादक शेतकऱ्यांची भिस्त असणाऱ्या नवरात्र आणि दसऱ्याला विशेष मागणी असलेल्या झ\nकशी टिकेल पांढऱ्या सोन्याची झळाळी\nराज्यात कापूस वेचणीला सुरवात होऊन दसऱ्याच्या मुहूर्तावर बऱ्याच शेतकऱ्यांनी विक्रीही चालू\nपरभणीत फ्लाॅवर प्रतिक्विंटल २००० ते २५०० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nवनस्पतीतील संजीवकांमुळे अवकाशातही उत्पादन घेणे...\nपोषक घटकांची कमतरता आणि गुरुत्वाकर्षण कमी असणे या दोन कारणांमुळे चंद्र किंवा अन्य ग्रहांव\nपरभणी, राहुरी कृषी विद्यापीठांना पाच...परभणी ः भारतीय कृषी संशोधन परिषदअंतर्गत कृषी...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम...पुणे : पावसाला पोषक हवामान झाल्याने आठवड्याच्या...\n‘आरएसएफ’च्या मूळ सूत्रात घोडचूकपुणे: शेतकऱ्यांना हक्काचा ऊसदर मिळवून देणाऱ्या...\nसाखर कारखान्यांची धुराडी आजपासून पेटणारपुणे: राज्यातील साखर कारखान्यांच्या गाळप हंगामाला...\nसहकारी बॅंकांना एकाच छताखाली आणणार :...पुणे ः सहकार क्षेत्राला ‘अच्छे दिन’ आणण्यासाठी...\nचला मिरचीच्या आगारात राजूरा बाजारात...मिरचीचे आगार अशी ओळख अमरावती जिल्ह्यातील राजूरा...\n‘एसआरटी’ तंत्राने मिळाली उत्पादनासह...पेंडशेत (ता. अकोले, जि. नगर) या कळसूबाई शिखराच्या...\nतुटवड्यामुळे कांद्याच्या दरात सुधारणानवी दिल्ली ः देशातील महत्त्वाच्या कांदा उत्पादक...\nकृषी विद्यापीठांचे संशोधन आता एका...मुंबई ः राज्यातील चारही कृषी विद्यापीठांनी केलेले...\nमहाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांना...शिर्डी: महाराष्ट्रात यंदा पाऊस कमी झाला....\nकोल्हापुरी गुळाचा गोडवा यंदा वाढणारकोल्हापूर : यंदाच्या पावसाळ्यात गुजरात,...\nकमी दरांवरून जिनर्सचा ‘सीसीआय’च्या...जळगाव ः भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) कापूस...\nहोय, आम्ही बदलू शेतीचे चित्र... ‘शाळेत सुरू असलेल्या कृषी शिक्षण अभ्यासक्रमातून...\n‘पंदेकृवि’च्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचा...अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ...\nशेतीपासून जितके दूर जाल तितके दुःख...पुणे : शेतीशी जोडलेली माणसं ही निसर्ग आणि मानवी...\nनाबार्डच्या व्याजदरातच जिल्हा बँकांना...मुंबई : राज्य बँकेला नाबार्डकडून मिळणाऱ्या...\nकोकण, पश्‍चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी...पुणे : कोकण अाणि पश्‍चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी...\nअकोला, बुलडाणा जिल्ह्यांत कोरडवाहू...अकोला : अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यात कोरडवाहू...\nअठरा गावांनी केली कचऱ्यापासून गांडूळखत...गावे आणि वाडीवस्त्याही स्वच्छतेत अग्रभागी...\n‘सीसीआय’च्या खरेदीला दिवाळीत मुहूर्तमुंबई : देशातील महत्त्वाच्या कापूस उत्पादक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%A8_%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B0", "date_download": "2018-10-20T01:53:33Z", "digest": "sha1:6645LOXMWXAGCETVTIL4SCY7XMRPFZAO", "length": 17647, "nlines": 193, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जुलियन श्विंगर - विकिपीडिया", "raw_content": "\nपूर्ण नाव जुलियन श्विंगर\nजन्म १२ फेब्रुवारी, १९१८\nन्यू यॉर्क शहर, अमेरिका\nमृत्यू १६ जुलै, १९९४\nलॉस एंजेल्स, कॅलिफोर्निया, अमेरिका\nपुरस्कार भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक\nजुलियन सीमूर श्वाइंगर (१२ फेब्रुवारी, १९१८:न्यू यॉर्क शहर, अमेरिका - १६ जुलै, १९९४:लॉस एंजेल्स, कॅलिफोर्निया, अमेरिका) हे अमेरिकेचे भौतिकशास्त्रज्ञ होते. यांना १९६५चे भौतिकशास्त्रामधील नोबेल पारितोषिक देण्यात आले होते.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nनोबेल प्रतिष्ठानाच्या संकेतस्थळावरील जुलियन श्विंगर यांचे संक्षिप्त चरित्र (इंग्रजी मजकूर)\nअ · अँडर्स योनास अँग्स्ट्रॉम · फिलिप वॉरेन अँडरसन · आंद्रे-मरी अँपियर · अब्दुस सलाम · अलेक्सेइ अलेक्सेयेविच अब्रिकोसोव्ह · अभय अष्टेकर · लुइस वॉल्टर अल्वारेझ ·\nआ · हान्स आल्फव्हेन · झोर्स इव्हानोविच आल्फेरोव्ह · आल्बर्ट अब्राहम मिकेलसन · अल्बर्ट आइनस्टाइन ·\nॲ · एडवर्ड ॲपलटन\nए · लियो एसाकी\nऑ · फ्रँक ऑपनहाइमर\nओ · डग्लस डी. ओशेरॉफ · गेऑर्ग झिमॉन ओम\nक · प्यॉत्र लियोनिदोविच कपित्सा · प्योत्र कापित्सा · आल्फ्रेड कास्लर · गुस्टाफ किर्शहोफ · जॅक किल्बी · पॉलिकार्प कुश · लिओन कूपर · विल्यम डी. कूलिज · हाइके कॅमरलिंघ-ऑन्स · वोल्फगांग केटर्ले · हेन्री वे केन्डॉल · जॉन डग्लस कॉकक्रॉफ्ट · आर्थर कॉम्प्टन · कार्ल रुडॉल्फ कोनिग · गुस्ताव कोरियोलिस · एरिक अ‍ॅलिन कोर्नेल · मासातोशी कोशिबा · क्लॉड कोहेन-तनूद्जी · पिएर क्युरी · जेम्स वॉट्सन क्रोनिन · हर्बर्ट क्रोमर · अर्न्स्ट क्लाड्नी · क्लाउस फोन क्लित्झिंग\nग · जोसियाह विलार्ड गिब्स · गॉर्डन गूल्ड · डेनिस गॅबॉर · डेनिस गॅबोर · मारिया गेप्पर्ट-मायर · मरे गेल-मान · पीटर ग्रुनबर्ग · डेव्हिड ग्रोस · शेल्डन ली ग्लाशो · डोनाल्ड ए. ग्लेसर · रॉय जे. ग्लॉबर · चार्ल्स एदुआर्द ग्वियॉमे · ऑट्टो फोन गेरिक\nच · जॉर्जेस चार्पाक · जेम्स चॅडविक · पावेल अलेक्सेयेविच चेरेंकोव्ह\nज · व्हिताली जिन्झबर्ग · रिकार्दो जियाकोनी · आयव्हार जियेव्हर · जेम्स प्रेस्कॉट जूल · जे.जे. थॉमसन · पिएर-गिल्स दि जेन्स · जे. हान्स डी. जेन्सन · जे. हान्स डी. जेन्सेन · जेम्स क्लार्क मॅक्सवेल · जेम्स वॅट · जॉन फोन न्यूमन · रॉडनी जोरी · आयरिन जोलिये-क्युरी · ब्रायन डेव्हिड जोसेफसन · कार्ल जान्स्की\nझ · लिओ झिलार्ड · फ्रिट्स झेर्निके\nट · चार्ल्स हार्ड टाउन्स · इगॉर टॅम · इगोर टॅम · जोसेफ हूटॉन टेलर, जुनियर · रिचर्ड ई. टेलर\nड · जॉन डाल्टन · पॉल डिरॅक · रेमंड डेव्हिस जुनियर · क्लिंटन डेव्हिसन · हान्स जॉर्ज डेहमेल्ट · क्रिस्चियन डॉपलर\nत · सॅम्युएल चाओ चुंग तिंग · सिन-इतिरो तोमोनागा · सिन-इतिरो-तोमोनागा · डॅनियेल सी. त्सुइ\nथ · जॉर्ज पेजेट थॉमसन\nन · लुई युजीन फेलिक्स नेइल · आयझॅक न्यूटन\nप · मार्टिन लुईस पर्ल · एडवर्ड मिल्स पर्सेल · आर्नो अ‍ॅलन पेन्झियास · ज्याँ बॅप्टिस्ट पेरिन · वोल्फगांग पॉल · वोल्फगांग पॉली · सेसिल फ्रँक पॉवेल · एच. डेव्हिड पोलित्झर · अलेक्सांद्र मिखाइलोविच प्रोखोरोव्ह · जुलियस प्लकर · माक्स प्लांक\nफ · आल्बर्ट फर्ट · विल्यम आल्फ्रेड फाउलर · व्हाल लॉग्सडन फिच · विल्यम डॅनियेल फिलिप्स · डॅनियल फॅरनहाइट · इल्या फ्रँक · जेम्स फ्रांक · अलेक्झांडर अलेक्झांड्रोविच फ्रीडमन · जेरोम आय.फ्रीडमन · जॉन अँब्रोझ फ्लेमिंग\nब · चार्ल्स ग्लोव्हर बार्कला · जॉन बार्डीन · निकोलाय बासोव्ह · ए.ई. बेकरेल · आंत्वान हेन्री बेकरेल · योहान्स जॉर्ज बेड्नोर्झ · हान्स बेथ · मॅक्स बॉर्न · वॉल्थर बोथ · लुडविग बोल्ट्झमन · आगे नील्स बोह्र · पर्सी विल्यम्स ब्रिजमन · वॉल्टर हाउझर ब्रॅटैन · बर्ट्राम ब्रॉकहाउस · लुई दि ब्रॉग्ली · कार्ल फर्डिनांड ब्रॉन · निकोलास ब्लूमबर्गेन · पॅट्रिक मेनार्ड स्टुअर्ट ब्लॅकेट · फेलिक्स ब्लॉक\nम · रॉबर्ट अँड्रुझ मिलिकन · जॉन सी. माथर · फ्रान्झ मेल्डे · नेव्हिल फ्रांसिस मॉट · बेन मॉटलसन · रुडॉल्फ मॉसबाउअर · कार्ल अलेक्झांडर म्युलर\nय · हिदेकी युकावा · योईचिरो नाम्बू\nर · मार्टिन राइल · फ्रेडरिक राईन्स · इसिदोर आयझॅक राबी · नॉर्मन फॉस्टर राम्से, जुनियर · ओवेन विलान्स रिचर्डसन · रॉबर्ट कोलमन रिचर्डसन · बर्टन रिश्टर · चार्ल्स थॉमसन रीस विल्सन · कार्ल डेव्हिड टॉल्मे रुंग · कार्लो रुब्बिया · अर्न्स्ट रुस्का · जेम्स रेनवॉटर · विल्हेम राँटजेन\nल · लेव्ह लँडाउ · गॅब्रियेल लिपमन · जॉर्ज क्रिस्तॉफ लिश्टेनबर्ग · डेव्हिड ली · त्सुंग-दाओ ली · विलिस लॅम्ब · अँथोनी जेम्स लेगेट · लियॉन एम. लेडरमान · फिलिप लेनार्ड · लुइस फेदेरिको लेलवा · अर्नेस्ट लॉरेन्स\nव · स्टीवन वाईनबर्ग · युजीन विग्नर · विल्हेल्म वियेन · फ्रँक विल्चेक · केनेथ गेडीज विल्सन · रॉबर्ट वूड्रो विल्सन · कार्ल वीमन · मार्टिनस जे.जी. व्हेल्टमन · योहान्स डिडरिक व्हान डेर वाल्स · जॉन हॅसब्रूक व्हान व्लेक · विलेम जेकब व्हान स्टॉकम · अलेस्सांद्रो व्होल्टा\nश · विल्यम शॉकली · वॉल्टर शॉट्की · आर्थर लियोनार्ड शॉलो · जॉन रॉबर्ट श्रीफर · एर्विन श्र्यॉडिंगर · मेल्व्हिन श्वार्त्झ · जुलियन श्विंगर\nस · सायमन व्हान डेर मीर · अर्नेस्ट थॉमस · सिंटन वाल्टन · कै सीगबानमान सीगबान · थॉमस योहान सीबेक · एमिलियो जिनो सेग्रे · ऑट्टो स्टर्न · जॅक स्टाइनबर्गर · होर्स्ट लुडविग श्ट्यॉर्मर · जॉन स्ट्रट · जॉर्ज एफ. स्मूट\nह · रसेल अ‍ॅलन हल्से · थियोडोर डब्ल्यु. हान्श · वर्नर हायझेनबर्ग · आर्थर आर. फोन हिप्पेल · जेरार्ड एट हॉफ्ट · गुस्ताफ हेर्ट्झ · गुस्ताव लुडविग हेर्ट्झ · कार्ल हेर्मान ·\nइ.स. १९१८ मधील जन्म\nइ.स. १९९४ मधील मृत्यू\nव्हीआयएएफ ओळखण असणारे विकिपीडिया लेख\nएलसीसीएन ओळखण असणारे विकिपीडिया लेख\nआयएसएनआय ओळखण असणारे विकिपीडिया लेख\nजीएनडी ओळखण असणारे विकिपीडिया लेख\nएसईएलआयबीआर ओळखण असणारे विकिपीडिया लेख\nबीएनएफ ओळखण असणारे विकिपीडिया लेख\nआयएटीएच ओळखण असणारे विकिपीडिया लेख\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ ऑक्टोबर २०१८ रोजी १७:१९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/thane-news-potholes-kdmc-77264", "date_download": "2018-10-20T02:41:37Z", "digest": "sha1:AFKHRH55V56E7MTUWCXO6OGQC54OXSKF", "length": 12584, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "thane news potholes kdmc कल्याणमध्ये रस्तेदुरुस्ती | eSakal", "raw_content": "\nशनिवार, 14 ऑक्टोबर 2017\nकल्याण - कल्याण-डोंबिवली महापालिकेने शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याच्या कामाला शुक्रवारी सकाळी सुरुवात केली.\nआयुक्त पी वेलरासू यांनी शास्त्रोक्‍त पद्धतीने पॅचवर्क करण्याचे आदेश बांधकाम विभागास दिल्यानंतर पालिका शहर अभियंता प्रमोद कुलकर्णी, कार्यकारी अभियंता रघुवीर शेळके यांच्या देखरेखीखाली रस्ता दुरुस्तीच्या कामास सुरुवात झाली; मात्र सायंकाळी मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने काम थांबवण्यात आले.\nकल्याण - कल्याण-डोंबिवली महापालिकेने शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याच्या कामाला शुक्रवारी सकाळी सुरुवात केली.\nआयुक्त पी वेलरासू यांनी शास्त्रोक्‍त पद्धतीने पॅचवर्क करण्याचे आदेश बांधकाम विभागास दिल्यानंतर पालिका शहर अभियंता प्रमोद कुलकर्णी, कार्यकारी अभियंता रघुवीर शेळके यांच्या देखरेखीखाली रस्ता दुरुस्तीच्या कामास सुरुवात झाली; मात्र सायंकाळी मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने काम थांबवण्यात आले.\nशहरातील रस्ते आणि पुलावर मोठे खड्डे पडले असून, वाहतूक संथ गतीने सुरू आहे. याबाबतची बातमी ‘सकाळ’च्या ठाणे टुडेमध्ये आज (ता. १३) ‘कल्याणमध्ये वाहनांच्या रांगा’ या मथळ्याखाली प्रसिद्ध झाल्यानंतर याची तातडीने दखल घेत पालिकेने कल्याण पूर्व पश्‍चिमेला जोडणाऱ्या धर्मवीर आनंद दिघे उड्डाणपुलावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात केली. खड्डे बुजवताना अधिकाऱ्यांनी सेल्फी काढत कामाचे अपडेट वरिष्ठांना पाठवले.\nशहरातील खड्डे बुजवण्यासाठी १५ ऑक्‍टोबरपासून कार्यक्रम आखला होता; मात्र दोन दिवस आधीच कामाला सुरुवात केली; मात्र सायंकाळी ५.३० च्या सुमारास मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने काम थांबवण्यात आले. जोपर्यंत पाऊस थांबत नाही तोपर्यंत काम सुरू करणे अडचणीचे आहे.\n- प्रमोद कुलकर्णी, शहर अभियंता, पालिका\nधर्मवीर आनंद दिघे उड्डाणपुलावर खड्डे बुजविण्यासाठी सुरुवात करण्यात आली. या वेळी एक मालवाहू टेम्पो बंद पडल्याने वाहनचालकांना त्रास झाला. यामुळे त्या परिसरासह वालधुनी पुलावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.\n‘सकाळ’चे दिवाळी अंक ‘ॲमेझॉन’वर\nपुणे - क्‍लिकवर चालणाऱ्या आजच्या जगात दिवाळी अंकही एका क्‍लिकवर घरपोच मिळण्याची व्यवस्था ‘सकाळ माध्यम समूहा’ने यंदा केली आहे. मराठी...\nजेजुरीत रंगला १७ तास दसरा\nजेजुरी - जेजुरीत दसरा पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. या वेळी पालखी सोहळा, देवभेट, खंडा उचलणे स्पर्धा, रावण दहन, धनगरी ओव्या, कलावंतांची हजेरी,...\nवाशी - पावसाळा संपला असूनही शहरात अनेक ठिकाणी रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम अपूर्णच आहे. बेलापूर, सेक्‍टर- 15 मधील ग्लास हाऊसपासून उलव्याला जाणाऱ्या...\n22 हजार शौचकुपांना अखेर मंजुरी\nमुंबई - धोकादायक शौचालये, तुटलेले दरवाजे आणि लाद्यांमुळे झोपडपट्ट्यांतील नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी मुंबईत 22 हजार शौचकूप बांधण्याचा...\nपिंपरी शहराच्या अनेक भागांत कमी पाणीपुरवठा\nपिंपरी - शहराला भेडसावणारी पाणीटंचाईची समस्या सुटत नसल्यामुळे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शनिवारी (ता. 20) सर्वच पक्षाचे नगरसेवक आक्रमक भूमिका...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.marathiupdate.in/2018/01/9-magical-people-in-the-world.html", "date_download": "2018-10-20T03:05:57Z", "digest": "sha1:U5OPXWS4O4E5EP2QISCEZJDEMZXY54BC", "length": 15612, "nlines": 60, "source_domain": "www.marathiupdate.in", "title": "जगातील हे ९ व्यक्ती आहेत विज्ञानासाठी पण खूप मोठे रहस्य ! Marathi Status, Marathi News, Marathi Article, मराठी स्टेटस, मराठी सुविचार, कथा, Film News marathiupdate", "raw_content": "\nHome / अजब गजब किस्से / जगातील हे ९ व्यक्ती आहेत विज्ञानासाठी पण खूप मोठे रहस्य \nजगातील हे ९ व्यक्ती आहेत विज्ञानासाठी पण खूप मोठे रहस्य \nसोशल मीडियावर येणारी प्रत्येक गोष्ट खोटीच असेल असं नाही . बऱ्याचदा आपल्या व्हाट्सअप आणि फेसबुकवर असे काही फोटो विडिओ येतात कि आपल्याला वाटते कि हे शक्य नाही . आज आपण अशाच काही व्यक्तींबद्दल बघणार आहोत ज्यांचे पराक्रम पाहिल्यावर कोणाला सहसा विश्वास बसत नाही . पण हे सत्य आहे . चला मग बघूया या १० अजब गजब माणसांबद्दल ......\nअसे म्हटले जाते कि हा व्यक्ती संपूर्ण आयुष्य धावू शकतो . त्याने सलग ३ दिवस आणि ३ रात्री धावण्याचा जागतिक विक्रम केला आहे . विशेष म्हणजे तो धावताना तो जेवण नास्ता सारखी कामे सहज करू शकतो .\nहा व्यक्ती गेल्या ४५ वर्षांपासून जागा आहे . एवढ्या वर्षात तो कधीच झोपलेला नाही . त्यामागे गोष्ट अशी आहे कि साल ९७३ मध्ये ते एकदा आजारी पडले होते . तेव्हापासून त्यांना कधीच झोपच लागत नाही . एवढं असूनही हा घटनेचा त्यांच्या शरीरावर कुठलाही दुष्परिणाम झालेला नाही . ते एकदम तंदुरुस्त आहेत . संशोधकांसाठी ते एक अभ्यासाचे विषय ठरले आहेत .\nया व्यक्तीची जीभ ही जगातील सर्वात लांब जीभ आहे म्हटले जाते . त्याच्या या विक्रमाची नोंद गिनीज बुक मध्ये देखील करण्यात आली आहे .\nमिषेची कंबर जन्मतः इतकी बारीक नव्हती . तिची कंबर अवघी १६ इंच इतकी कमी आहे . इतक्या बारीक कम्बरेमुळे २०१३ साली ती संपूर्ण जगाच्या चर्चेचा विषय ठरली होती . मिशेलच्या म्हणण्यानुसार सलग ३ वर्षे टाईट कॉर्सेट घालून झोपल्याने तिची ही अवस्था झाली आहे . तिची अजून एक इंच कमी करण्याची इच्छा आहे . पण डॉक्टरांचे म्हणणे आहे कि असे केल्याने तिच्या पाठीचा कणा आणि बरगड्या मोडण्याची शक्यता आहे .\nयांचे के हे जगातील सर्वात लांब केस आहे . गेल्या ५०० वर्षांपासून ते आपल्या डोक्याला कपडा बांधत होते . त्यांनी आपले घनदाट केस जगापासून लपवून ठेवले होते . पण जेव्हा त्यांनी कपडा काढून जगाला दाखवले तेव्हा त्याची नोंद गिनीज बुकात करण्यात आली . २२ फूट लांब त्यांचे केस होते . वयाच्या २५ व्य वर्षी हेयर कट फोबिया झाला होता . त्यानंतर तिन्ही कधीच केस नाही कापले .\nह्या महिलेने चक्क ५ जागतिक विक्रम नोंदवले आहेत . आपले संपूर्ण शरीर टेनिस रॅकेटमधून बाहेर काढणे , एका बॉक्समध्ये बसून त्याच्यातच कपडे बदलणे यांसारखे अजब विक्रम तिच्या नावावर आहेत .\nआपल्या पिळदार शरीरयष्टीमुळे हा व्यक्ती साऱ्या जंगलाच्या चर्चेचा विषय ठरला आहे . स्किनपासून बोनपर्यंत सगळीकडे फक्त मसल्स दिसतात . विशेष म्हणजे त्याच्या शरीरात फॅटचे प्रमाण फक्त ३टक्के आहे .\nहिची नोंद गिनीज बुकमध्ये सर्वात लांब पायाची व्यक्ती म्हणून झाली आहे . ती रशियाची माजी बास्केटबॉल खेलाडू आहे . तिच्या पायाची उंची ४. ३३ फूट आहे . सर्वात उंच मॉडेल आणि सर्वात लांब पाय असलेली असे दोन विक्रम नोंदवले आहेत .\nया व्यक्ती जगातील सर्वात केसाळ मनुष्य म्हणून ओळखला जातो . याच्या शरीराच्या ९६% भागांवर घनदाट केस आहेत . तळपाय आणि तळहात सोडले तर संपूर्ण शरीरावर केसच केस आहेत . याची नोंद गिनीज बुकमध्ये करण्यात आली आहे .\nजगातील हे ९ व्यक्ती आहेत विज्ञानासाठी पण खूप मोठे रहस्य \nकोण आहेत संभाजी भिडे गुरुजी \nनाव: श्री.संभाजीराव भिडे गुरुजी वय: ८४ शिक्षण: एम.एस्सी. Atomic Science (Gold Medalist) पूर्वाश्रमीचे काम: फ़र्गसन महाविद्यालयात फिजिक...\nबघा का सुरेश वाडकरांनी दिला माधुरीच्या लग्नाच्या प्रस्तावाला नकार \nआज माधुरी दीक्षितला कोण नाही ओळखत चित्रपटसृष्टीत धक धक गर्ल म्हणून माधुरी दीक्षित बॉलिवूडमध्ये ओळखली जाते . माधुरी दीक्षित ही नव्वदच्या...\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nतुम्ही तुटत्या ताऱ्याला पाहिलं असेल . आकाशात एक चमकणारी रेष येऊन जाते . जोपर्यंत आपण बघतो तोपर्यंत तो तारा निघून जातो . आज आपण चर्चा करणार...\nदंगली मुळे होत्याचे नव्हते झालेल्या मातेची करून गाथा \nअत्यंत हालाखीच्या परिस्थिती मध्ये जीवन जगत असलेल्या गायकवाड ताईंची ची कहानी, ज्यांना गमवावे लागले आपले सर्व काही दंगलीच्या काही तासात निर्म...\nशेअर मार्केटचा बादशाह राकेश झुनझुनवाला\nशेअर मार्केटबद्दल आजपण सामान्य माणसाला खूप कुतूहल आहे. सामान्य माणूस आजपण शेअर मार्केटला जुगारच समजतो . पण भारतात अस एक अवलिया व्यक...\nविमानातील प्रवासात अभिनेता दिलीप कुमार ह्यांना आलेला धक्कादायक अनुभव ..\n*काहीतरी शिकण्यासारखे...* अभिनेता दिलीप कुमार म्हणतात...... \"जेव्हा माझं करिअर उंची वर होत... प्रसिध्दी पदरी होती मला... सगळीक...\nआज लक्ष्मीकांत बेर्डे ह्यांची पुण्यतिथी बघा त्यांचे काही खास फोटो ...\nकिडनीच्या (मूत्रपिंड) आजारामुळे लक्ष्मीकांत बेर्डे हे मुंबई येथे १६ डिसेंबर २००४ रोजी मरण पावले आज ह्या दुःखद घटनेला १३ वर्ष पूर्ण झाले . ...\nतुम्हाला कदाचित माहित नसतील या प्रसिद्ध खलनायकांच्या मुलांबद्दल.. ४ था तर एकदम शॉकिंग आहे ..\nआत्तापर्यंत आपण बॉलीवूडमधील प्रसिद्ध हिरोंची मुलं बघत आलो आहोत जसे अमिताभ बच्चनचा मुलगा अभिषेक बच्चन,धर्मेन्द्रचा मुलं सनी आणि बॉबी दे...\nखासदार उदयन भोसले हे सकाळ पासून पूर्ण शुद्धी नसतात हे अख्या महाराष्ट्राला माहित आहे - निखिल वागळे \nएका वेबसाईटला मुलाखत देतांना आयबीएन लोकमत चे माजी संपादक निखिल वागळे ह्यांनी भीमा कोरेगाव प्रकरणावर काही मते मांडली आणि त्यात त्यांनी अनेक ...\nबघा कोण आहे सर्वात जलद १० जागतिक गोलंदाज भारतीय कोण आहेत पाहून धक्का बसेल \nफुटबॉल आणि रब्बी नंतर जगात सर्वात जास्त खेळला जाणारा आणि असणारा खेळ म्हणजे क्रिकेट होय . क्रिकेटमध्ये सर्वात मज्जा तेव्हा येते जेव्हा एखा...\nचित्रपट (26) Bollywood (23) अजब गजब किस्से (20) महितीपूर्ण लेख (20) बातमी (16) आरोग्यविषयक (15) क्रिकेट (13) व्हायरल (10) आरोग्य (9) Viral (7) राजकीय (7) व्यक्तीमत्व (7) Health (6) अप्रतिम लेख (6) अभिनेता (5) आहार (5) प्रेरणादायी (5) मराठी चित्रपट (5) क्रीडा (4) खाना खजाना (4) जागतिक (4) पु. ल . देशपांडे (4) पुणे (4) सकारात्मक (4) अंडरवर्ल्ड (3) अप्रतिम कथा (3) अर्थविषयक (3) इतिहास (3) महिला (3) राजकारण (3) राशीचक्र आणि भविष्य (3) शिवसेना (3) कोकण (2) गुन्हेगारी (2) टॉप १० (2) दिनविशेष (2) पशुपालन (2) बोधकथा (2) मुंबई (2) सामाजिक उपक्रम (2) अंकशास्त्र (1) आंदोलन (1) कोडे (1) कोल्हापूर (1) पर्यावरण (1) पोलीस (1) बालविशेष (1) बॉक्स ऑफिस (1) भयकथा (1) भारतीय सेना (1) रहस्य (1) शिवचरित्रमाला (1) श्रद्धांजली (1) संगीत (1)\nमराठी फिडच्या [marathiupdate.in] आपल्या संकेत स्थळाला आपण भेट दिली ह्याचा आम्हाला विशेष आनंद आहे, आम्ही आशा करतो तुम्हाला नक्कीच तुमची भेट आवडली असेल, नवीन नवीन लेख आणि मजकूर आमच्या परीने आम्ही रोज उपलब्ध करून देत आहोतच. असेच तुमचे प्रेम आमच्यावर बरसू दे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://latestmarathijokes.com/hindu-ritual-and-traditon", "date_download": "2018-10-20T03:09:49Z", "digest": "sha1:VTBDL77TGQBZZNGVZGKVTKT7BRWMB4YH", "length": 6842, "nlines": 101, "source_domain": "latestmarathijokes.com", "title": "कलश पूजे मध्ये ठेवणे यासाठी आहे आवश्यक, हे आहेत खरी कारणे | Latest Marathi Jokes कलश पूजे मध्ये ठेवणे यासाठी आहे आवश्यक, हे आहेत खरी कारणे – Latest Marathi Jokes", "raw_content": "\nसगळ्यात जास्त आवडतो सनीला हा पार्टनर\nसाउथ च्या ह्या हिरोने टाकले शाहरुख ला मागे.\nह्या अभिनेत्रीने नुकतेच केलेले फोटोशुट पाहून लोकांना विश्वासच बसत नाहीये\n देहव्यापार करताना सापडली हि बॉलीवूड मधील हॉट सुंदरी\nइतक्या बोल्ड अवतारात तुम्ही रेखा ला कधी पहिले नसेल पहा रेखा…\nकलश पूजे मध्ये ठेवणे यासाठी आहे आवश्यक, हे आहेत खरी कारणे\nकलश मध्ये क चा अर्थ आहे जल आणि लश चा अर्थ सुशोभित करणे असे आहे म्हणजेच कलशचा अर्थ असे पात्र जे पाण्याने सुशोभित आहे. चला पाहूयात अजून काही महत्वाची माहीती.\nहिंदू धर्मा मध्ये कलश मांगल्याचे प्रतीक मानले गेले आहे. सुख, समृद्धी, ऐश्वर्य आणि शुभ याचे प्रतीक मानले गेले आहे. यासाठी नवीन घरामध्ये किंवा नवीन वास्तू मध्ये जाताना सर्वात पहिले कलश पूजन केले जाते. मान्यता आहे की कलश (कळस) च्या वरच्या भागात विष्णू, मध्य भागात शिव आणि खालच्या भागात ब्रम्हाजी निवास करतात. यासाठी कळस ठेवताना त्यामध्ये देवी-देवातेंचा वास आहे असे मानून ठेवायचे असते.\nकळसा मध्ये या गोष्टी टाकल्या जातात.\nशास्त्रा मध्ये पाणी नसलेला कळस ठेवणे अशुभ मानले गेले आहे. यासाठी कळसा मध्ये पाणी, पाने, अक्षता, केसर, कुंकू, सुपारी, दुर्वा-बेल, फुले, सुत, नारळ, धान्य इत्यादी वापरून पूजे साठी ठेवले जाते.\nकळस आहे यांचे प्रतीक\nकळसा मधील पाणी यागोष्टीचे प्रतीक आहे की आपले मन सुध्दा पाण्यासारखे शुध्द, निर्मळ आणि शितल राहावे. आपले मन श्रद्धा, तरलता आणि संवेदन युक्त राहो. यामध्ये लोभ, क्रोध, मोह-माया आणि घृणा कधी न यावी. कळसावर काढले जाणारे स्वास्तिक चे चिन्ह आपल्या आयुशातील चार अवस्थांचे प्रतीक आहे बाल्य, युवा, प्रौढ आणि वृद्धावस्था. तसेच कालशामध्ये असलेला नारळ गणपतीचे प्रतीक सुध्दा मानले जाते. तर सुपारी, दुर्वा, फुले इत्यादी गोष्टी जीवन शक्तीचे प्रतीक आहेत.\nPrevious articleह्या घरगुती उप्यामुळे १५ मिनटात मिळू शकते सर्दी पासून सुटका\nNext articleतुम्हाला माहित आहे अंड शाकाहारी आहे कि मांसाहारी जाणून घ्या खरे उत्तर आले समोर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://sanatanprabhat.org/marathi/149954.html", "date_download": "2018-10-20T01:43:02Z", "digest": "sha1:WUUJP7D477RRVXG6HIZFLKYRQIML2DO6", "length": 14187, "nlines": 187, "source_domain": "sanatanprabhat.org", "title": "हिंदु आरोपींच्या बचावासाठी हिंदू एकता मंचचे आर्थिक साहाय्य करण्याचे आवाहन - सनातन प्रभात", "raw_content": "\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nसनातन प्रभात > Location > आशिया > भारत > जम्मू कश्मीर > हिंदु आरोपींच्या बचावासाठी हिंदू एकता मंचचे आर्थिक साहाय्य करण्याचे आवाहन\nहिंदु आरोपींच्या बचावासाठी हिंदू एकता मंचचे आर्थिक साहाय्य करण्याचे आवाहन\nकठुआ येथील कथित बलात्काराचे प्रकरण\nजम्मू – कठुआ येथील एका अल्पवयीन मुलीवरील कथित सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींसाठी हिंदू एकता मंचने निधी गोळा करण्यास प्रारंभ केला आहे. ‘हिंदूंनी पुढे येऊन साहाय्य करावे’, असे आवाहन मंचने केले आहे. आरोपींना कायदेशीर लढ्यासाठी आर्थिक साहाय्य मिळावे, हा त्यामागचा उद्देश आहे, असे संघटनेने सांगितले आहे. मंचने यापूर्वीच या घटनेची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे.\nहिंदू एकता मंचचे अध्यक्ष विजय शर्मा म्हणाले की, संघटनेच्या बैठकीत लोकांना साहाय्यासाठी आवाहन करण्याचा निर्णय घेण्यात आला; मात्र अद्याप आम्हाला अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. या प्रकरणातील खर्‍या आरोपींचा शोध घेण्यासाठी सीबीआय चौकशीची आवश्यकता आहे, असे आमच्या लक्षात आले आहे. मूळ आरोपींचा शोध घेऊन विनाकारण अडकवण्यात आलेल्यांची सुटका झाली पाहिजे.\nCategories जम्मू कश्मीर, राष्ट्रीय बातम्याTags बलात्कार Post navigation\nसलग तिसर्‍या दिवशीही शबरीमला मंदिरात महिलांचा प्रवेश रोखण्यात यश \nकाँग्रेसमधील हिंदु नेते मला प्रचाराला बोलावत नाहीत – काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद\nअमृतसर येथे रावणदहनाच्या कार्यक्रमासाठी जमलेल्या गर्दीला रेल्वेने चिरडले : ५० हून अधिक जण ठार\n४ सहस्र ३६९ कोटी रुपयांच्या अनियमिततेसाठी एन्.डी.टी.व्ही.ला अंमलबजावणी संचालनालयाकडून नोटीस\nरामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात पंचमुखी हनुमानकवच यज्ञ संपन्न \n‘शबरीमला वाचवा, धर्म वाचवा’ या घोषणा देत नालासोपारा (जिल्हा पालघर) येथे भाविकांची भव्य नामजपघोष यात्रा\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी जागो प.पू. डॉक्टर फलक प्रसिद्धी बातम्या अांतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान लेख खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सुक्ष्म-परीक्षण Uncategorized मराठी साप्ताहिक PDF\nअटक अनुभूती अपप्रकार अांतरराष्ट्रीय आंदोलन आक्रमण आतंकवाद काँग्रेस गणेशोत्सव गुन्हेगारी चौकटी दिनविशेष धर्मांध निवडणुका नोंद न्यायालय परात्पर गुरु डॉ. अाठवले परात्पर गुरु डॉ आठवले यांचे अमृत महोत्सवी वर्ष विशेष पाकिस्तान पू .आबा उपाध्ये पोलीस प्रशासन प्रशासनाचा भोंगळ कारभार प्रसारमाध्यम भाजप भ्रष्टाचार महाराष्ट्र विधीमंडळ अधिवेशन महिलांवरील अत्याचार मार्गदर्शन मुसलमान राष्ट्र आणि धर्म लेख शिवसेना शैक्षणिक संपादकीय सनातनचे संत सनातन संस्था साधकांना सूचना साधना सैन्य हिंदु जनजागृती समिती हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदु धर्म हिंदु विराेधी हिंदूंची मंदिरे असुरक्षित\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी जागो प.पू. डॉक्टर फलक प्रसिद्धी बातम्या अांतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान लेख खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सुक्ष्म-परीक्षण Uncategorized मराठी साप्ताहिक PDF\nPDF वाचा / डाऊनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/kalyan-news-mns-agitation-kalyan-78196", "date_download": "2018-10-20T02:35:44Z", "digest": "sha1:W442XEFDVRG73EJBEYDG6H4H5NY7ZZCF", "length": 13485, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kalyan news MNS agitation in Kalyan कल्याण स्टेशनपरिसरात मनसेचे 'खळ्ळखट्याक' | eSakal", "raw_content": "\nकल्याण स्टेशनपरिसरात मनसेचे 'खळ्ळखट्याक'\nशनिवार, 21 ऑक्टोबर 2017\nमनसेच्या आंदोलनामुळे स्कायवाकवरील फेरीवाल्यांनी धसका घेत पुन्हा बसले नाही. मात्र स्कायवॉक खालील फुटपाथवर फेरीवाले पुन्हा बसले होते. त्यामुळे मनसेच्या आंदोलनाला घाबरत नाही का असा सवाल केला जात आहे.\nकल्याण : कल्याण पश्चिममध्ये आज सकाळी मनसेने फेरीवाल्याविरोधात आक्रमक भूमिका घेत आंदोलन केले. यावेळी काही फेरीवाल्यांच्या सामानाची तोडफोड केली तर काहींना पिटाळून लावले. यामुळे काही काळ स्टेशन परिसरात तणावाचे वातावरण होते.\nमुंबईमधील एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रेल्वे प्रशासनाला 15 दिवसांची डेडलाईन दिली होती. त्यामुळे आजपासून विविध शहरात मनसेने आंदोलन केले. आज (शनिवार) कल्याण पश्चिम रेल्वे स्टेशन जवळील स्कायवॉक, एसटी डेपो परिसर फुटपाथ, दीपक हॉटेलच्या बाजूच्या फुटपाथ परिसरामध्ये मनसे माजी आमदार प्रकाश भोईर, शहर अध्यक्ष कौस्तुभ देसाई, काका मांडले, उल्हास भोईर समवेत शेकडो मनसे कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत दणाणून सोडला. मनसे आंदोलन करणार याची कुणकुण लागल्याने स्कायवॉकवरील फेरीवाले गायब होते. यामुळे मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी फुटपाथवरील फेरीवाल्यांना हाकलण्यास सुरुवात केली .यामुळे काही काळ तणावाचे वातावरण होते. यावेळी स्टेशन परिसरात पालिका फेरीवाला विरोधी पथक आणि कडेकोट पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता.\nमनसेच्या आंदोलनामुळे स्कायवाकवरील फेरीवाल्यांनी धसका घेत पुन्हा बसले नाही. मात्र स्कायवॉक खालील फुटपाथवर फेरीवाले पुन्हा बसले होते. त्यामुळे मनसेच्या आंदोलनाला घाबरत नाही का असा सवाल केला जात आहे.\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेरीवाले बाबत रेल्वे, पालिका प्रशासनाला 15 दिवसाची मुदत दिली होती. त्याची डेडलाईन संपल्याने मनसे कार्यकर्ता आक्रमक झाला आहे. सुदैवाने स्कायवॉकवर आज फेरीवाले नव्हते. मात्र स्कायवॉकखालील फुटपाथ वरील फेरीवाल्याना पिटाळून लावले. मात्र यापुढे फेरीवाला बसला आणि मनसेच्या कार्यकर्त्याने आंदोलन करून उद्रेक झाला. तर त्याला रेल्वे प्रशासन आणि पालिका जबाबदार राहील असा इशारा मनसे माजी आमदार प्रकाश भोईर यांनी दिला असून नागरिकांना आवाहन केले की फुटपाथ आणि स्कायवाक वरील फेरीवाल्याकडून वस्तू खरेदी करू नये.\nडेथ ट्रेन : रेल्वेखाली चिरडून पंजाबात 61 जण ठार\nअमृतसर (पंजाब) : रावणदहनाचा कार्यक्रम पाहण्यासाठी लोहमार्गावर गोळा झालेल्या लोकांना रेल्वेगाडीने चिरडल्याने किमान 61 जणांचा मृत्यू झाला, तर 72...\nपाचही आरोपींचा माओवाद्यांशी संबंध\nपुणे - एल्गार परिषदेनंतर अटक केलेल्या पाचही आरोपींचा माओवाद्यांशी संबंध आहे, असा दावा शुक्रवारी सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी सुनावणीदरम्यान...\nदुष्काळ निवारणासाठी महाराष्ट्राला सहकार्य - पंतप्रधान\nशिर्डी - \"\"महाराष्ट्रात यंदा पाऊस कमी झाला आहे. त्यामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्य सरकार जी पावले उचलेल, त्याला...\nपुणे - लोणावळा लोकल उद्यापासून पूर्ववत\nपुणे - लोहमार्गाच्या देखभाल- दुरुस्तीचे काम वेळेपूर्वीच पूर्ण झाल्यामुळे पुणे- लोणावळा मार्गावरील लोकलची वाहतूक येत्या रविवारपासून (ता. 21)...\nमुंबई - शिवाजी पार्कवर झालेल्या दसरा मेळाव्यासाठी जानेवारी 2018 मध्येच परवानगी मिळाल्याची माहिती राज्य सरकारने आज उच्च न्यायालयात दिली. शिवाजी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://eevangelize.com/marathi-name-registered/", "date_download": "2018-10-20T02:19:35Z", "digest": "sha1:EXPMZGLIHR4L5WGNBAIQH5BKUA74IL7F", "length": 11031, "nlines": 59, "source_domain": "eevangelize.com", "title": "तुमचे नांव नोंदले गेले आहे का?(marathi-is your-name registered) | eGospel Tracts", "raw_content": "\nतुमचे नांव नोंदले गेले आहे का\nतुमचे नांव नोंदले गेले आहे का\nतुमचे नांव नोंदले गेले आहे का\nजेव्हा तुम्ही या जगात जन्म घेतला, तुमच्या पालकांनी तुमच्या जन्माची नोंदणी जन्ममृत्यु नोंदणी कार्यालयात केली. नंतर पुढे, तुमचे नांव जगातील अनेक विविध ठिकाणी नोंदले गेले, जसे उदाहरणार्थ,\nजेव्हा तुम्हाला शाळेत दाखल केले गेले\nजेव्हा तुमची कामासाठी नोंदणी झाली\nजेव्हा तुम्ही जमीन आणि घरे खरेदी करता\nजेव्हा तुम्ही तुमच्या वाहनांचा विमा घेता\nजेव्हा तुम्ही बँकेत खाते उघडता\nजेव्हा तुम्ही रेशन कार्ड मिळवता\nजेव्हा तुम्ही मतदार ओळखपत्र मिळवता\nजेव्हा तुम्ही तुमच्या घरासाठी वीजेचे कनेक्शन घेता\nजर तुमचे नांव इतक्या सर्व ठिकाणी या नाशवंत जगात जगण्यासाठी नोंदले गेले आहे, तर स्वर्गाबद्दल काय तुमचे नांव स्वर्गामध्ये आत्ताच नोंदले जाणे आवश्यक नाही का, जर तुमच्या मृत्युनंतर, तुम्हाला तेथे आनंद आणि शांततेत अविनाशी अनंतकाळासाठी राहायचे आहे तुमचे नांव स्वर्गामध्ये आत्ताच नोंदले जाणे आवश्यक नाही का, जर तुमच्या मृत्युनंतर, तुम्हाला तेथे आनंद आणि शांततेत अविनाशी अनंतकाळासाठी राहायचे आहे होय, तुमचे नांव नक्कीच आत्ताच तेथे नोंदले गेले पाहीजे.\nतुमचे नांव तेथे नोंदले जाण्यासाठी तुम्ही काय केले पाहीजे तुमचे नांव तेथे नोंदले जाण्यासाठी, तुम्ही देवाच्या स्वर्गीय कुटुंबाचे सदस्य म्हणून जन्माला आले पाहीजे. या बद्दल आम्ही पवित्र बायबलमध्ये वाचतो, “काही लोकांनी त्याला आपले मानले. त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. विश्वास ठेवणाऱ्या सर्वांना त्याने देवाची मुले होण्याचा हक्क दिला” (जॉन 1:12). जर तुम्ही प्रभु येशूवर तुमच्या हृदयापासून विश्वास ठेवला आणि त्याला तुमचा स्वतःचा देव आणि उद्धारक म्हणून स्वीकारले, तुम्ही त्याचे मूल व्हाल. तो तोच होता ज्याने क्रुसावर सैनिकांकडून शिक्षा घेतली जी तुम्हाला तुमच्या पापांसाठी व्हायला हवी होती, आणि तुमच्यासाठी तो मरण पावला. तो फक्त मरण नाही पावला पण तो तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत केला गेला आणि तेव्हापासून सर्वकाळ जिवंत आहे. जर तुमची पापे एकामागून एक कबूल कराल जी तुम्ही तुमच्या लहानपणापासून केली आहेत, तो तुमची पापे क्षमा करेल आणि त्याचे मुल म्हणून तुमचा स्विकार करेल. तु तुमचे हृदय त्याचा आनंद आणि शांततेने भरून टाकेल. या प्रकारे ज्यांना त्याची मुले बनवले गेले, तो म्हणाला, जेव्हा तो या जगात होता, “तुमची नांवे स्वर्गात लिहीली आहेत याचा आनंद माना” (ल्यूक 10:20). प्रभु य़ेशूवर विश्वास ठेवून जे त्यांच्या पापाची क्षमा प्राप्त करतात त्यांची नांवे स्वर्गात नोंदली जातात. पुढे, जसे बायबल म्हणते, “जो देवाचा पुत्र झाला आहे तो कोणीही पाप करीत नाही” (Iजॉन 3:9), प्रभु येशू अशा लोकांवर या पापी जगात कोणतेही पाप न करता पवित्र जीवन जगण्यास कृपा करतो. पुढे, जेव्हा प्रभु येशू क्रुसावर मरण पावला, त्याने फक्त तुमची पापेच वाहीली नाहीत तर तुमचे आजारही वाहीले. म्हणून जे त्याच्यावर विश्वास करतात त्यांना असाध्य आजारांपासूनही मुक्ती मिळते आणि निरोगी जीवन जगतात.\nअसे असल्यामुळे, त्या नांवांचा काय शेवट होतो ज्यांची नांवे स्वर्गात नोंदली गेलेली नाहीत मृत्युनंतर, न्याय होईल त्या दिवशी त्यांच्याबरोबर ज्या गोष्टी होतील त्याची चिंता करून, लिहीले गेले आहे, “आणि जर कोणाचे नांव जीवनी पुस्तकात सापडले नाही, तर त्याला अग्नीच्या तळ्यात टाकण्यात येत होते” (रिव्हिलेशन 20:15).\nयेशूचे रक्त तुम्हाला क्षमा देते – तुमची पापे नष्ट करते. त्याचा क्रुस तुम्हाला आशीर्वाद देतो – तुमचा शाप नष्ट करतो. त्याच्या जखमा तुम्हाला तुमच्या आजारातून बरे करतात. त्याचे मरण तुम्हाला धाडस देते – तुमची मृत्युबद्दलची भीती नाहीशी करते. प्रभु येशूच्या जीवनातून तुम्हाला अनंतकाळचे जीवनही मिळते. तुमचे नांव या पृथ्वीवर नाही, तर जीवनाच्या त्या पुस्तकात लिहीले जाईल जे स्वर्गात आहे. आजच प्रभु येशूकडे या म्हणजे तुम्हाला ती खरी शांतता आणि आनंद मिळेल जो हे जग देऊ शकत नाही, आणि तुमच्या मृत्युनंतर स्वर्गात प्रवेश करण्याची सवलतसुद्धा मिळेल. प्रभु येशूवर विश्वास करून खाली दिलेली प्रार्थना म्हणाः\n“प्रभु येशू, मी तुझ्यामध्ये विश्वास करतो आणि माझे पूर्ण जीवन तुला वाहत आहे. मला शुद्ध कर आणि तुझ्या पवित्र रक्ताने माझ्या सर्व पापांपासून मला शुचीभूर्त कर. मला तुझे मुल म्हणून स्विकार आणि माझे नांव स्वर्गात आत्ताच नोंदणी कर. यापुढे, माझ्या सर्व दिवशी मी तुझे मूल म्हणून जगेन. आमेन.”\nअधिक माहीतीसाठी कृपया संपर्क कराःcontact@sweethourofprayer.net\nईसा मसीह प्रेम और मदद करते हैं (Jesus loves Jesus helps)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00010.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/editorial/cinematic-politics/", "date_download": "2018-10-20T03:19:18Z", "digest": "sha1:OVRCACHB2MSOBKONZNFSIZPONHZ3VZP5", "length": 33566, "nlines": 395, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Cinematic Politics | सिनेमावाल्यांचे राजकारण | Lokmat.Com", "raw_content": "शनिवार २० ऑक्टोबर २०१८\nपत्रकार जमाल खाशोगी यांचा मृत्यू; सौदी अरेबियाकडून स्पष्ट\nआजचे राशीभविष्य - 20 ऑक्टोबर 2018\nऊसतोड कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा योजना; आठ लाख ऊसतोड कामगारांना होणार लाभ\nFuel Price Today: पेट्रोल-डिझेलच्या दरात घट; पेट्रोल 38 तर डिझेल 13 पैशांनी स्वस्त\n‘क्या हाल, मिस्टर पांचाळ’मालिकेत या कारणामुळे होणार 'त्या' पाच मुलींची एंट्री\nमेट्रोच्या कामावरून दोन यंत्रणांमध्ये रंगला वाद\n‘मी टू’ चळवळ पीडितांसाठी; त्याचा गैरवापर करू नका - उच्च न्यायालय\nदागिन्यांच्या मोहात मित्राकडूनच मुख्य सूत्रधाराची हत्या\nरेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या ब्लॉक\nTanushree Dutta controversy : 'सिन्टा'वर भडकली तनुश्री दत्ता; पण का\nविविधांगी भूमिका साकारण्याचा एकच ध्यास\n ‘बधाई हो’ने पहिल्या दिवशी रचला विक्रम\n‘अॅव्हेंजर्स 4’मध्ये आयर्न मॅनच्या हातात दिसणार ‘हे’ खास शस्त्र\n23 Years Of DDLJ : शाहरूख- काजोलचा ‘दिलवाले दुल्हनियां ले जायेंगे’ झाला २३ वर्षांचा पाहा कधीही न पाहिलेले काही फोटो\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nशीघ्रपतनाची समस्या; कारणं आणि उपाय\nपरिणीती चोप्राचे 'हे' इंडो-वेस्टर्न लूक्स तुम्हाला देतील परफेक्ट लूक\nसंध्याकाळच्या चहासोबत एकदा तरी ट्राय करा खमंग मसाला पापड\nकानामध्ये हेवी इयररिंग्स वापरताय 'या' समस्यांचा करावा लागू शकतो सामना\nमुंबईतील 'या' ठिकाणी स्वस्त आणि मस्त शॉपिंगचा आनंद लुटा\n#AmritsarTrainAccident : पंजाबमधील शाळा, महाविद्यालयांना आज सुट्टी.\n#AmritsarTrainAccident : रेल्वेच्या वेळापत्रकात बदल, आठ गाड्या रद्द.\nमुंबई : पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत घट; पेट्रोल 38 पैसे तर डिझेल 13 पैशांनी कमी झाले.\nमुंबई : पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत घट; पेट्रोल 38 पैसे तर डिझेल 13 पैशांनी कमी झाले.\nAmritsar Train Accident : जखमींना पाहण्यासाठी नवज्योत सिंग सिद्धू गुरु नानक देव रुग्णालयात दाखल झाले आहेत.\nपंजाब - अमृतसर रेल्वे दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शनिवारी पंजाबमध्ये राजकीय शोक\nभाजपाचे बिहारचे खासदार भोला सिंह यांचे निधन; दिल्लीच्या राम मनोहर लोहिया इस्पितळात केले होते दाखल.\nट्रेनने लोकांना उडवलं आणि सिद्धूंच्या पत्नी नवजोत कौर गाडीत बसून घरी निघून गेल्या, प्रत्यक्षदर्शींचा आरोप\nपंजाब - अमृतसर येथे रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना पंजाब सरकारकडून 5 लाख रुपयांची मदत जाहीर\nनवी दिल्ली - अमृतसर येथील रेल्वे दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले दु:ख व्यक्त\nआदिलाबाद : नागपूरहून निघालेल्या कारमध्ये दहा कोटींची रोकड जप्त\nअमृतसर (पंजाब) - रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या भीषण रेल्वे अपघातात 50 जाणांचा मृत्यू, पोलिसांची माहिती\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\n#AmritsarTrainAccident : पंजाबमधील शाळा, महाविद्यालयांना आज सुट्टी.\n#AmritsarTrainAccident : रेल्वेच्या वेळापत्रकात बदल, आठ गाड्या रद्द.\nमुंबई : पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत घट; पेट्रोल 38 पैसे तर डिझेल 13 पैशांनी कमी झाले.\nमुंबई : पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत घट; पेट्रोल 38 पैसे तर डिझेल 13 पैशांनी कमी झाले.\nAmritsar Train Accident : जखमींना पाहण्यासाठी नवज्योत सिंग सिद्धू गुरु नानक देव रुग्णालयात दाखल झाले आहेत.\nपंजाब - अमृतसर रेल्वे दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शनिवारी पंजाबमध्ये राजकीय शोक\nभाजपाचे बिहारचे खासदार भोला सिंह यांचे निधन; दिल्लीच्या राम मनोहर लोहिया इस्पितळात केले होते दाखल.\nट्रेनने लोकांना उडवलं आणि सिद्धूंच्या पत्नी नवजोत कौर गाडीत बसून घरी निघून गेल्या, प्रत्यक्षदर्शींचा आरोप\nपंजाब - अमृतसर येथे रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना पंजाब सरकारकडून 5 लाख रुपयांची मदत जाहीर\nनवी दिल्ली - अमृतसर येथील रेल्वे दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले दु:ख व्यक्त\nआदिलाबाद : नागपूरहून निघालेल्या कारमध्ये दहा कोटींची रोकड जप्त\nअमृतसर (पंजाब) - रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या भीषण रेल्वे अपघातात 50 जाणांचा मृत्यू, पोलिसांची माहिती\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\nAll post in लाइव न्यूज़\nतामिळनाडूच्या राजकारणात रजनीकांत हा नवा तारा आता उगवला आहे. सिनेमावाल्यांची सत्ता त्या राज्याच्या तशीही चांगली अंगवळणी पडली आहे. १९६७ पासून द्रमुक व अण्णाद्रमुक या दोन पक्षांनी त्या क्षेत्राचे राजकारण केले आणि त्या दोहोंचेही नेते सिनेनट, दिग्दर्शक, चित्रपट निर्माते व अभिनेत्री अशा सिनेवर्गातूनच आले आहेत.\nतामिळनाडूच्या राजकारणात रजनीकांत हा नवा तारा आता उगवला आहे. सिनेमावाल्यांची सत्ता त्या राज्याच्या तशीही चांगली अंगवळणी पडली आहे. १९६७ पासून द्रमुक व अण्णाद्रमुक या दोन पक्षांनी त्या क्षेत्राचे राजकारण केले आणि त्या दोहोंचेही नेते सिनेनट, दिग्दर्शक, चित्रपट निर्माते व अभिनेत्री अशा सिनेवर्गातूनच आले आहेत. करुणानिधी सिनेमातले आणि जयललिताही सिनेमातल्याच. आता करुणानिधींनी राजकारण संन्यास घेण्याची घोषणा केली तर जयललिता देवाघरीच गेल्या. करुणानिधींचा पक्ष गटबाजी आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांनी बेजार तर जयललितांच्या उत्तराधिकारी त्याच आरोपांतून तुरुंगवासात. ही स्थिती रजनीकांत यांच्या राजकारण प्रवेशाला अनुकूल आहे आणि तेही तिची गेली २२ वर्षे वाट पाहात होते. त्यांच्याजवळ पक्षसंघटना नाही. ती द्रमुकजवळ आहे. जयललितांचा अण्णाद्रमुक त्याच्यावरील आरोप आणि दिनकरन याचा आत्ताचा आर.के. पुरम मतदार संघातील विजय यामुळे अडचणीत आहे. यावेळी ‘राजकारणातील अध्यात्माच्या’ पातळीवर येण्याची आणि त्यातील भ्रष्टाचार नाहिसा करण्याची रजनीकांत यांची घोषणा तामीळ लोकांना आकर्षक वाटणारी आहे. त्यांची सिनेक्षेत्रातील लोकप्रियता नेत्यांनाही हेवा वाटावा एवढी मोठी आहे आणि त्यांनी राजकारणात यावे याची वाट पाहणारा मोठा वर्गही त्या राज्यात आहे. शिवाय जेथे लाटेचे राजकारण चालते तेथे संघटना फारशा कामी येत नाहीत. लाटेचे राजकारण रजनीकांत यांना साथ देईल अशी आशा त्यांच्यासकट तेथील अनेकांना वाटत आहे. तामिळनाडूत भाजपाला मित्र नाही. त्यामुळे नरेंद्र मोदी आणि त्यांच्या अनुयायांनी रजनीकांतच्या राजकारण प्रवेशाचे जोरात स्वागत केले आहे. मात्र त्यांच्या चाहत्यांचा त्यांना असलेला सल्ला त्यांनी कोणताही पक्ष एवढ्यात जवळ करू नये असा आहे. निवडणुका पार पडल्यानंतर पक्षोपपक्षांचे बळ पाहून रजनीकांत यांनी त्यांची पुढची पावले टाकावी असे या चाहत्यांचे मत आहे. मात्र तामिळनाडूत २०२१ मध्ये निवडणुका व्हायच्या असून त्यांना चार वर्षाचा अवधी आहे. एवढा काळ आपली लाट उंचावत ठेवणे ही राजकीय किमया आहे. शिवाय या काळात काहीही घडू शकते याची साºयांना जाणीव आहे. सध्याचे तामिळनाडूचे पनिरसेल्वम सरकार दुभंगले आहे आणि ते भ्रष्टाचारात बुडाले असल्याचा आरोप आहे. त्यांचे सरकार कोणत्या ना कोणत्या मार्गाने उलथृून लावण्याचा प्रयत्न द्रमुकचे स्टॅलिन, जयललिताचे दिनकरन या काळात करतील. त्यांना दिल्लीतील राजकारणाची साथ मिळण्याची शक्यताही मोठी आहे. हे सरकार उलथविता आले तर ते दिल्लीकरांना हवेही आहे. तसे झाले तर निवडणुका लवकर होतील व रजनीकांत यांना त्यांचे नशीब आजमवण्याची संधी लवकर मिळेल. त्यांची लोकप्रियता वादातीत आहे. त्यांच्या सिनेमांची तिकिटे एकेक महिना अगोदर संपली असतात. जेथे जातील तेथे त्यांच्याभोवती हजारो लोक जमाही होतात. लोकप्रियतेचे हे राजकारण टिकविणे आणि येणाºया निवडणुकांची वाट पाहणे हे आता त्यांच्यापुढचे आव्हान आहे. दरम्यान विधानसभेच्या सर्व म्हणजे २२४ ही जागा लढविण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे तामीळ राजकारणात यापुढच्या काळात रंगणारा सिनेमा पाहण्याजोगा असेल. जाता जाता एक गोष्ट येथे उल्लेखण्याजोगी, दक्षिणेतील नटांना जमलेले हे ेलोककारण उत्तरेच्या कोणत्याही नटाला कां जमले नसावे. त्यांनी प्रचारकांचीच कामे आजवर केली. नेतृत्व करणे त्यांच्यातल्या कुणाला झेपले नाही आणि दक्षिणेतील नट व नट्या जनतेच्या अधिक जवळ राहत असाव्या काय त्यांचे सिनेमे लोकजीवनाचा अधिक चांगला व योग्य वापर आपल्या चित्रपटात करीत असतील काय त्यांचे सिनेमे लोकजीवनाचा अधिक चांगला व योग्य वापर आपल्या चित्रपटात करीत असतील काय एका अर्थाने हे चांगलेही आहे. भारत देशच उद्या सिनेमावाल्यांच्या हाती असा गेला तर आपल्या खºया राजकारणातल्या सिनेमावाल्यांनी काय करायचे मग उरणार असते... \n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nआणीबाणीवरुन जेटलींचा निशाणा; इंदिरा गांधींची हिटलरशी तुलना\n'करून दाखवलं' म्हणणाऱ्यांनी 'पळून दाखवलं'; आशिष शेलारांचा सेनेला टोला\nबुथ कमिटीचे काम यशस्वी करा- गोरंट्याल\nअस्तीत्व शाबूत ठेवण्यासाठी खडसेचे केविलवाणे प्रयत्न\nजागावाटपावरून एनडीएत रस्सीखेच, बिहारमध्ये अधिक जागा मिळवण्यासाठी जेडीयूची मोर्चेबांधणी\nअनुकृती वास ठरली 'मिस इंडिया 2018'\nस्वबळानंतर शिवसेनेची पाऊले युतीकडे\nपंकजा मुंडेंचं सीमोल्लंघन... महाराष्ट्राच्या राजकारणाला वळण देणारं शक्तिप्रदर्शन\nवातावरणातील बदल: ही तर गहिऱ्या संकटाची चाहूल\nआता वाटचाल दुसऱ्या हरित क्रांतीकडे\nशिर्डीसबरीमाला मंदिरमीटूसनी देओलइंधन दरवाढप्रो कबड्डी लीगसुशांत सिंग रजपूतनवरात्रीतितली चक्रीवादळडोनाल्ड ट्रम्प\nविक्रमवीर विराट; कोहलीचे 'हे' एक डझन विक्रम सांगतात त्याची महानता\nPHOTO बॉलिवूडच्या कलाकारांनी लावली दुर्गा पूजेला हजेरी\nजॅकलिन, स्मृती इराणी, आमीरचं नाव बदललं; 'प्रयागराज'नंतरही योगींचा नामांतराचा धडाका\nपरिणीती चोप्राचे 'हे' इंडो-वेस्टर्न लूक्स तुम्हाला देतील परफेक्ट लूक\nमुंबईतील 'या' ठिकाणी स्वस्त आणि मस्त शॉपिंगचा आनंद लुटा\nलहानपणी टॉप, मात्र मोठेपणी फ्लॉप आठवतात का 'हे' कलाकार\n'या' घरगुती वस्तुंचा तुम्ही चुकीच्या पद्धतीने वापर करताय\nदसरा मेळाव्यामुळे शिवाजी पार्क भगवामय\nनागपुरातील विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यातील क्षणचित्रे\nवेगाने वजन कमी करण्यासाठी नारळाचं पाणी; जाणून घ्या कसे\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nतिरंगा फडकला आणि डोळे पाणावले सांगतोय मिस्टर आशिया सुनीत जाधव\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nअष्टमीला कोल्हापूरची अंबाबाई महिषासुरमर्दिनीच्या रूपात\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nMeToo बद्दल तरुणाईचं म्हणणं काय तरुणाई खुलेपणाने होतेय व्यक्त\nसप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nजोतिबाची पाच पाकळ्यातील बैठी सरदारी पूजा\nआजचे राशीभविष्य - 20 ऑक्टोबर 2018\n‘सिल्क स्मिता’च्या जीवनावरील सिनेमानंतर विद्या बालन बनणार ‘या सुपरस्टार’ची पत्नी, सोशल मीडियावरील व्हायरल फोटोच्या चर्चा\nऊसतोड कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा योजना; आठ लाख ऊसतोड कामगारांना होणार लाभ\nFuel Price Today: पेट्रोल-डिझेलच्या दरात घट; पेट्रोल 38 तर डिझेल 13 पैशांनी स्वस्त\n#AmritsarTrainAccident : रावणदहन पाहाणाऱ्या ६१ जणांना रेल्वेने चिरडले\n#AmritsarTrainAccident : रावणदहन पाहाणाऱ्या ६१ जणांना रेल्वेने चिरडले\nFuel Price Today: पेट्रोल-डिझेलच्या दरात घट; पेट्रोल 38 तर डिझेल 13 पैशांनी स्वस्त\nऊसतोड कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा योजना; आठ लाख ऊसतोड कामगारांना होणार लाभ\nदुष्काळात महाराष्ट्राला मदतीचा हात देऊ : मोदी\nपावसामुळे मुंबईतील धूलिकणांचे प्रमाण घटले\nमुंबईसह कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्राला पावसाचा इशारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00010.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://sanatanprabhat.org/marathi/149612.html", "date_download": "2018-10-20T02:03:07Z", "digest": "sha1:SWHIQHBFGF3N6ZNBWGPCZJ3HZCL3BPFK", "length": 14935, "nlines": 189, "source_domain": "sanatanprabhat.org", "title": "भारताची नकारात्मक प्रतिमा निर्माण करणारी अमेरिकेतील प्रसारमाध्यमे त्यांच्याच नागरिकांवर अन्याय करतात ! - भारतीय राजदूत नवतेज सिंह सरना - सनातन प्रभात", "raw_content": "\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nसनातन प्रभात > Post Type > बातम्या > अांतरराष्ट्रीय बातम्या > भारताची नकारात्मक प्रतिमा निर्माण करणारी अमेरिकेतील प्रसारमाध्यमे त्यांच्याच नागरिकांवर अन्याय करतात – भारतीय राजदूत नवतेज सिंह सरना\nभारताची नकारात्मक प्रतिमा निर्माण करणारी अमेरिकेतील प्रसारमाध्यमे त्यांच्याच नागरिकांवर अन्याय करतात – भारतीय राजदूत नवतेज सिंह सरना\nअसे परखड विचार भारतीय शासनकर्ते कधी व्यक्त करतात का \nभारतीय राजदूत नवतेज सिंह सरना\nवॉशिंग्टन – भारतातील विदेशी पत्रकार काही ठराविक बातम्या दाखवतात आणि विकासाच्या संदर्भातील बातम्यांकडे दुर्लक्ष करतात, असा प्रघात पडला आहे, अशी टीका अमेरिकेतील भारताचे राजदूत नवतेज सिंह सरना यांनी येथे एका कार्यक्रमात केली. भारताची नकारात्मक प्रतिमा निर्माण करून अमेरिकेतील प्रसारमाध्यमे अमेरिकेतील नागरिकांवरच अन्याय करत आहेत, असेही ते म्हणाले.\n१. सरना यांना अमेरिकेतील प्रसारमाध्यमांतून भारताच्या प्रतिमेविषयी प्रश्‍न विचारण्यात आल्यावर सरना म्हणाले की, हे सूत्र चिंतेचे नाही, तर कीव येणारे आहे. भारत पुढे गेला आहे; मात्र अमेरिकेतील प्रसारमाध्यमे अद्याप मागेच आहेत.\n२. सरना पूर्वी अमेरिकेतील भारतीय दूतावासात प्रवक्ता होते. त्या संदर्भात ते म्हणाले की, मी त्या वेळेलाही अमेरिकेतील प्रसारमाध्यमांना समजावण्याचा प्रयत्न केला होता; मात्र त्यात अयशस्वी ठरलो. भारताची योग्य प्रतिमा दाखवणे अमेरिकेलाही आवश्यक आहे.\nCategories अांतरराष्ट्रीय बातम्या, उत्तर अमेरिकाTags अांतरराष्ट्रीय, उत्तर-अमेरिका, प्रसारमाध्यम, भारत, विरोध Post navigation\nचीनने ब्रह्मपुत्रा नदीचे पाणी रोखले : अरुणाचल प्रदेशमध्ये दुष्काळाचे सावट\n६० सहस्र भारतियांकडे आहे अमेरिकेचे ‘ग्रीन कार्ड’ (कायमस्वरूपी नागरिकत्व) \nपाक चीनकडून क्षेपणास्त्र खरेदी करण्याच्या सिद्धतेत \nपाकमध्ये मुलीवर बलात्कार करणार्या वासनांधास तिच्या वडिलांसमोर दिली फाशी\n‘यू ट्यूब’ची सेवा १ घंट्यासाठी अचानक ठप्प \nमालदीवमध्ये चीन समर्थक राष्ट्रपती यामीन सत्ता सोडत नसल्याने अमेरिकेची कठोर कारवाईची धमकी\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी जागो प.पू. डॉक्टर फलक प्रसिद्धी बातम्या अांतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान लेख खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सुक्ष्म-परीक्षण Uncategorized मराठी साप्ताहिक PDF\nअटक अनुभूती अपप्रकार अांतरराष्ट्रीय आंदोलन आक्रमण आतंकवाद काँग्रेस गणेशोत्सव गुन्हेगारी चौकटी दिनविशेष धर्मांध निवडणुका नोंद न्यायालय परात्पर गुरु डॉ. अाठवले परात्पर गुरु डॉ आठवले यांचे अमृत महोत्सवी वर्ष विशेष पाकिस्तान पू .आबा उपाध्ये पोलीस प्रशासन प्रशासनाचा भोंगळ कारभार प्रसारमाध्यम भाजप भ्रष्टाचार महाराष्ट्र विधीमंडळ अधिवेशन महिलांवरील अत्याचार मार्गदर्शन मुसलमान राष्ट्र आणि धर्म लेख शिवसेना शैक्षणिक संपादकीय सनातनचे संत सनातन संस्था साधकांना सूचना साधना सैन्य हिंदु जनजागृती समिती हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदु धर्म हिंदु विराेधी हिंदूंची मंदिरे असुरक्षित\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी जागो प.पू. डॉक्टर फलक प्रसिद्धी बातम्या अांतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान लेख खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सुक्ष्म-परीक्षण Uncategorized मराठी साप्ताहिक PDF\nPDF वाचा / डाऊनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00010.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/me-gypsy-news/actor-sanjay-mone-articles-in-marathi-on-unforgettable-experience-in-his-life-part-2-1615977/", "date_download": "2018-10-20T02:22:26Z", "digest": "sha1:SC4QUSGNWZNETGAVQRBMJ56NPAEXVMUR", "length": 23166, "nlines": 206, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Actor Sanjay Mone Articles In Marathi On Unforgettable Experience In His Life Part 2 | रेल्वेचं दळणवळण | Loksatta", "raw_content": "\nविषाणुजन्य तापावर प्रतिजैविके घेणे टाळा\nसंत्र्याला यंदा सुगीचे दिवस\nऊस तोडणी कामगारांना भविष्य निर्वाह निधीचा लाभ\nदसरा मेळाव्यातून पंकजांचा पक्षांतर्गत स्पर्धकांनाही इशारा\nअर्थात आपल्या वाटय़ाला दळणवळण म्हणण्यासारखं काही येत नाही.\nआजपर्यंत मी अनेक वेळा आणि वेगवेगळ्या वेळेला- पाणबुडी आणि हेलिकॉप्टरवगळता- भारतात उपलब्ध असलेल्या दळणवळणाच्या जवळपास सर्व साधनांनी प्रवास केला आहे. प्रवासाला ‘दळणवळण’ हा शब्द का वापरला जातो बरे आजपर्यंत प्रवासात वळणं अनेक वेळा पाहिली आहेत, पण दळण घेऊन जाणारा किंवा येणारा प्रवासी काही माझ्या पाहण्यात नाही. किंवा कुणीतरी कुणाला तरी दहा किलो गहू दळून एका गावाहून दुसऱ्या गावाला पाठवले आहेत असंही कुठं मी ऐकलेलं नाही. पूर्वी नाटकाच्या निमित्तानं कधी बाहेरगावी जायला निघालो की घरून ‘चाललाच आहेस सांगलीला, तर थोडी हळद घेऊन ये..’ एवढीच मागणी असायची. ‘तिथून का आजपर्यंत प्रवासात वळणं अनेक वेळा पाहिली आहेत, पण दळण घेऊन जाणारा किंवा येणारा प्रवासी काही माझ्या पाहण्यात नाही. किंवा कुणीतरी कुणाला तरी दहा किलो गहू दळून एका गावाहून दुसऱ्या गावाला पाठवले आहेत असंही कुठं मी ऐकलेलं नाही. पूर्वी नाटकाच्या निमित्तानं कधी बाहेरगावी जायला निघालो की घरून ‘चाललाच आहेस सांगलीला, तर थोडी हळद घेऊन ये..’ एवढीच मागणी असायची. ‘तिथून का’ असं विचारल्यावर ‘तिथे चांगली दळून मिळते. भेसळ नाही अजिबात..’ असं सांगितलं जायचं. पण माझ्या आईने मला सांगलीहून चांगली दळून मिळते म्हणून आणायला सांगितलेल्या पाच-दहा किलो हळदीमुळे अख्ख्या भारतातील प्रवासाला ‘दळणवळण’ हे नाव पडलं असण्याची शक्यता मला कमी वाटते. मग हे नाव कसं काय पडलं’ असं विचारल्यावर ‘तिथे चांगली दळून मिळते. भेसळ नाही अजिबात..’ असं सांगितलं जायचं. पण माझ्या आईने मला सांगलीहून चांगली दळून मिळते म्हणून आणायला सांगितलेल्या पाच-दहा किलो हळदीमुळे अख्ख्या भारतातील प्रवासाला ‘दळणवळण’ हे नाव पडलं असण्याची शक्यता मला कमी वाटते. मग हे नाव कसं काय पडलं मी माझ्या एका मित्राला ‘दळणवळण’ या शब्दाबद्दल माझ्या मनात उडालेला कल्लोळ वर्णन करून सांगितला. त्यावर त्याने ‘मराठीतील गूढ-गहन शब्दांची मीमांसा’ या शीर्षकाचा एक ६०० पानी ग्रंथ लिहिला. त्याला दोन-तीन विद्वानांनी चर्चात्मक उत्तरंही दिली. ‘दळणवळण’ऐवजी ‘प्रवास’ किंवा ‘येणे-जाणे’ असा सोपा शब्द वापरला असता तर महाराष्ट्र वर सांगितलेल्या एका महान ग्रंथाला मुकला असता. अर्थात त्यात विवादास्पद असे काही नव्हते; अन्यथा पुढे तो जाळलाही गेला असता. हल्ली बरेच ग्रंथ जाळण्याच्या कामीच जास्त उपयोगी येतात. त्यानिमित्ताने राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना आपल्या पक्षाची क्षीण झालेली ताकद पुन्हा एकदा नव्याने उजाळून घेता येते.\nअर्थात आपल्या वाटय़ाला दळणवळण म्हणण्यासारखं काही येत नाही. आपण करतो तो साधा प्रवास. आणि त्याला झकास हिंदी पर्यायी शब्द मात्र आहे- ‘यातायात’ अगदी रेल्वेचा प्रवास घ्या. तुम्ही कुठल्याही गाडीने कितीही वाजता जाणार असाल तरी स्टेशनवर लोकांची झुंबड उडालेली असते. काही प्रवाशी चक्क झोपलेले असतात. त्यांना कुठली गाडी पकडायची असते अगदी रेल्वेचा प्रवास घ्या. तुम्ही कुठल्याही गाडीने कितीही वाजता जाणार असाल तरी स्टेशनवर लोकांची झुंबड उडालेली असते. काही प्रवाशी चक्क झोपलेले असतात. त्यांना कुठली गाडी पकडायची असते झोप यावी इतक्या आधी ते का येतात झोप यावी इतक्या आधी ते का येतात कुणाची तिकिटे सापडत नसतात, तर कुणाची नुकतीच सापडून हरवलेली असतात. गाडीची जी घोषणा होते त्यातलं एक अक्षरही नीट कळत नाही. आरक्षणाचा एक चार्ट असतो. तो फलाटावर सगळ्यात गैरसोयीच्या ठिकाणी लक्तररूपात लोंबत असतो. आपल्या नावाची काय काय रूपं होऊ शकतात हे बघायचं असेल तर तो चार्ट बघावा. ‘गजेंद्रगडकर’ वगैरे आडनाव असेल तर बघायलाच नको. चला कुणाची तिकिटे सापडत नसतात, तर कुणाची नुकतीच सापडून हरवलेली असतात. गाडीची जी घोषणा होते त्यातलं एक अक्षरही नीट कळत नाही. आरक्षणाचा एक चार्ट असतो. तो फलाटावर सगळ्यात गैरसोयीच्या ठिकाणी लक्तररूपात लोंबत असतो. आपल्या नावाची काय काय रूपं होऊ शकतात हे बघायचं असेल तर तो चार्ट बघावा. ‘गजेंद्रगडकर’ वगैरे आडनाव असेल तर बघायलाच नको. चला ते एक कठीण नाव आहे; पण ‘राम पै’ असं साधं- सोपं नाव असलं तरी ते ‘राम्पाई’ किंवा ‘रा पीम’ असं होऊनच त्या चार्टवर अवतरतं. आपल्या प्रत्येकाला जन्मापासून एक नाव असतं तसं रेल्वेच्या गाडय़ांनाही असतं. पण रेल्वेचा नावावर विश्वास नसतो; नंबरावर असतो. त्यामुळे आपण ‘इंद्रायणी एक्स्प्रेस’ म्हटलं की समोरचा रेल्वेवाला ‘३२४१ अप ते एक कठीण नाव आहे; पण ‘राम पै’ असं साधं- सोपं नाव असलं तरी ते ‘राम्पाई’ किंवा ‘रा पीम’ असं होऊनच त्या चार्टवर अवतरतं. आपल्या प्रत्येकाला जन्मापासून एक नाव असतं तसं रेल्वेच्या गाडय़ांनाही असतं. पण रेल्वेचा नावावर विश्वास नसतो; नंबरावर असतो. त्यामुळे आपण ‘इंद्रायणी एक्स्प्रेस’ म्हटलं की समोरचा रेल्वेवाला ‘३२४१ अप’ असं म्हणून आपल्याला बुचकळ्यात पाडतो. हे ‘अप’ आणि ‘डाऊन’ नेमकं काय प्रकरण आहे, देव जाणे. मला पूर्वी वाटायचं की पुण्याला जाणारी गाडी घाट चढून जाते म्हणून ती ‘अप’’ असं म्हणून आपल्याला बुचकळ्यात पाडतो. हे ‘अप’ आणि ‘डाऊन’ नेमकं काय प्रकरण आहे, देव जाणे. मला पूर्वी वाटायचं की पुण्याला जाणारी गाडी घाट चढून जाते म्हणून ती ‘अप’ पण मग मुंबईहून चेन्नईला जाणाऱ्या गाडीला काय म्हणणार पण मग मुंबईहून चेन्नईला जाणाऱ्या गाडीला काय म्हणणार कारण दोन्ही शहरं समुद्रसपाटीवरच आहेत. रेल्वेच्या असंख्य सूचनांच्या पाटय़ा ठिकठिकाणी लावलेल्या असतात. आपल्याकडे त्या मराठी, हिंदी आणि इंग्रजीत असतात. तुम्हाला येत नसेल तरीही त्यातली कळायला सगळ्यात सोपी पाटी इंग्रजीत असते. अन्यथा गंतव्य स्थान म्हणजे काय कारण दोन्ही शहरं समुद्रसपाटीवरच आहेत. रेल्वेच्या असंख्य सूचनांच्या पाटय़ा ठिकठिकाणी लावलेल्या असतात. आपल्याकडे त्या मराठी, हिंदी आणि इंग्रजीत असतात. तुम्हाला येत नसेल तरीही त्यातली कळायला सगळ्यात सोपी पाटी इंग्रजीत असते. अन्यथा गंतव्य स्थान म्हणजे काय निर्गमन म्हणजे काय तसेच आपण ज्याला टी. सी. म्हणतो तो टी. सी. म्हणजे ‘तिकीट चेकर’ नाही, रेल्वेच्या मते तो असतो- टी. टी. ई. ट्रेन तिकीट एक्झामिनर. मग आपल्याला परीक्षेला असतो तो एक्झामिनर कोण कारण तो परीक्षेचा पेपर तपासत नाही, पण रेल्वेचं तिकीट तपासतो. बरं, हिंदी धरून बसायचंय ना, मग ‘पार्सल बाबू’, ‘तिकीट बाबू’ हे अर्धवट कशाला कारण तो परीक्षेचा पेपर तपासत नाही, पण रेल्वेचं तिकीट तपासतो. बरं, हिंदी धरून बसायचंय ना, मग ‘पार्सल बाबू’, ‘तिकीट बाबू’ हे अर्धवट कशाला ड्रायव्हर रेल्वे चालवतो; मग गार्ड नेमकं काय करतो ड्रायव्हर रेल्वे चालवतो; मग गार्ड नेमकं काय करतो सगळ्यात शेवटी ज्याचा डबा असतो त्याला पुढे काय झालंय किंवा काय चाललंय हे कसं कळणार सगळ्यात शेवटी ज्याचा डबा असतो त्याला पुढे काय झालंय किंवा काय चाललंय हे कसं कळणार आणि गार्ड या आपल्या हुद्दय़ाला जागून तो कशाचं रक्षण करणार आणि गार्ड या आपल्या हुद्दय़ाला जागून तो कशाचं रक्षण करणार डब्यांना एस-१ एस-२, एस-३ क्रमांक असतात. ते त्याच क्रमाने का लावत नाहीत डब्यांना एस-१ एस-२, एस-३ क्रमांक असतात. ते त्याच क्रमाने का लावत नाहीत एस-५ आणि एस-६ च्या मधे ‘फौजीभाई’ असा डबा लावून का गोंधळ वाढवायचा एस-५ आणि एस-६ च्या मधे ‘फौजीभाई’ असा डबा लावून का गोंधळ वाढवायचा गंमत म्हणजे जिवाची बाजी लावून देशाचं रक्षण करणारे फौजी रेल्वेप्रवासात मात्र मधे. सुरक्षित. असं का गंमत म्हणजे जिवाची बाजी लावून देशाचं रक्षण करणारे फौजी रेल्वेप्रवासात मात्र मधे. सुरक्षित. असं का सगळ्या गाडय़ांना एकसमान न्याय का नाही सगळ्या गाडय़ांना एकसमान न्याय का नाही काहींचा पहिला वर्ग पुढे, काहींचा मधे, काहींचा शेवटी- असं का काहींचा पहिला वर्ग पुढे, काहींचा मधे, काहींचा शेवटी- असं का सगळ्या गाडय़ांचे त्या- त्या क्रमाने डबे लावले तर तिकीट देतानाच एस-४ पाचवा डबा किंवा ए-६ सातवा डबा असं नाही का करता येणार सगळ्या गाडय़ांचे त्या- त्या क्रमाने डबे लावले तर तिकीट देतानाच एस-४ पाचवा डबा किंवा ए-६ सातवा डबा असं नाही का करता येणार अजूनही काही काही गाडय़ांवर खडूने नंबर लिहितात. पावसाळ्यात ते धुतले जातात आणि मग मधल्या कुठल्या तरी स्टेशनवर लोक आपापले डबे शोधत सैरावैरा पळत असतात. ही कुणाच्या मनोरंजनाची सोय रेल्वेने केली आहे अजूनही काही काही गाडय़ांवर खडूने नंबर लिहितात. पावसाळ्यात ते धुतले जातात आणि मग मधल्या कुठल्या तरी स्टेशनवर लोक आपापले डबे शोधत सैरावैरा पळत असतात. ही कुणाच्या मनोरंजनाची सोय रेल्वेने केली आहे ए. सी. टू टायर आणि थ्री टायर डब्यांमध्ये बर्थजवळ एक-एक दिव्याची सोय आहे. लोकांना वेळ घालवण्यासाठी वाचता यावं यासाठी ती असेल तर उत्तम आहे. पण आपलं वाचन झाल्यावर तो दिवा बंद करायला जावं तर आपल्याला हमखास चटका बसतो. प्रवास चटका लावून गेला असं वाटावं अशी तर रेल्वे खात्याची इच्छा नसेल ए. सी. टू टायर आणि थ्री टायर डब्यांमध्ये बर्थजवळ एक-एक दिव्याची सोय आहे. लोकांना वेळ घालवण्यासाठी वाचता यावं यासाठी ती असेल तर उत्तम आहे. पण आपलं वाचन झाल्यावर तो दिवा बंद करायला जावं तर आपल्याला हमखास चटका बसतो. प्रवास चटका लावून गेला असं वाटावं अशी तर रेल्वे खात्याची इच्छा नसेल काही गाडय़ांना खाण्याचा डबा असतो, काही गाडय़ांना नसतो. असं का काही गाडय़ांना खाण्याचा डबा असतो, काही गाडय़ांना नसतो. असं का पुण्याला तीन तासात गाडी जाते त्या गाडय़ांना तो आहे. पण कोल्हापूरला दहा तास लागतात, त्या गाडय़ांना नाही. असं का पुण्याला तीन तासात गाडी जाते त्या गाडय़ांना तो आहे. पण कोल्हापूरला दहा तास लागतात, त्या गाडय़ांना नाही. असं का रेल्वेच्या खाण्याच्या डब्यात जो मेन्यू असतो तो कोण ठरवतो रेल्वेच्या खाण्याच्या डब्यात जो मेन्यू असतो तो कोण ठरवतो तीन-चार पोस्टकार्डस् एकत्र चिकटवून तळून काढली तर ती चवीला जशी लागतील तशा चवीचा दालवडा नावाचा एक पदार्थ रेल्वेत विकतात. तो पोस्टात नोकरी करणारे प्रवासी तरी खात असतील का तीन-चार पोस्टकार्डस् एकत्र चिकटवून तळून काढली तर ती चवीला जशी लागतील तशा चवीचा दालवडा नावाचा एक पदार्थ रेल्वेत विकतात. तो पोस्टात नोकरी करणारे प्रवासी तरी खात असतील का रात्री तीन वाजता ‘कचोरी-सामोसे’ असा पुकारा करत आडगावातल्या स्टेशनवर विक्रेते का येतात रात्री तीन वाजता ‘कचोरी-सामोसे’ असा पुकारा करत आडगावातल्या स्टेशनवर विक्रेते का येतात लोणावळ्यातल्या विक्रेत्यांना मानवाचा जन्म फक्त शेंगदाणा आणि काजू-बदामची चिक्की खायला झाला आहे असं का वाटतं लोणावळ्यातल्या विक्रेत्यांना मानवाचा जन्म फक्त शेंगदाणा आणि काजू-बदामची चिक्की खायला झाला आहे असं का वाटतं टी. सी.ला रेल्वे खात्याकडून एक चांगलं पेन का देऊ करत नाहीत टी. सी.ला रेल्वे खात्याकडून एक चांगलं पेन का देऊ करत नाहीत कायम ते अर्धवट तुटलेल्या पेनाने का लिहितात कायम ते अर्धवट तुटलेल्या पेनाने का लिहितात गाडी जेव्हा लेट असते तेव्हा ती का आणि किती लेट आहे, हे आपल्याला का कळू देत नाहीत गाडी जेव्हा लेट असते तेव्हा ती का आणि किती लेट आहे, हे आपल्याला का कळू देत नाहीत गाडीत जितक्या प्रकारच्या पाण्याच्या बाटल्या विकायला येतात तितक्या नद्या तरी भारतात आहेत का गाडीत जितक्या प्रकारच्या पाण्याच्या बाटल्या विकायला येतात तितक्या नद्या तरी भारतात आहेत का या सगळ्या विक्रेत्यांच्या आवाजाला जो विशिष्ट खर्ज असतो तो त्यांना कुठे शिकवतात या सगळ्या विक्रेत्यांच्या आवाजाला जो विशिष्ट खर्ज असतो तो त्यांना कुठे शिकवतात कधी पातळ आवाजाचा विक्रेता आपल्याला ऐकायला मिळतो का- जो मुलायम आवाजात वस्तू विकेल कधी पातळ आवाजाचा विक्रेता आपल्याला ऐकायला मिळतो का- जो मुलायम आवाजात वस्तू विकेल म्हणजे तलत मेहमूदच्या आवाजात वडा विकावा असं माझं म्हणणं नाही; पण प्रवाशांच्या अंगावर वस्सकन् ओरडू नये एवढीच माफक अपेक्षा असते.\nअर्थात आपल्या अशा खूप अपेक्षा असतात, आहेत; पण सगळ्याच कुठे पूर्ण होतात, नाही का आपल्यालासुद्धा दुसऱ्यांना मिळते तशी सुंदर बायको असावी असं नाही का वाट.. नको. इथेच थांबतो.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nबाप मृत्यूशी लढत असतानाच मुलगी आणि नातीवर काळाचा घाला\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n‘रावण दहना’त मृत्युतांडव, पंजाबमधील भीषण दुर्घटनेत ६० ठार\n...तर ६० जणांचा जीव वाचला असता\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nअमराठी भाषकांसाठी सेनेचा हिंदुत्वाचा पुरस्कार\nकौतुकास्पद: युपीतल्या 850 शेतकऱ्यांना बिग बी करणार कर्जमुक्त; ५.५ कोटींचं अर्थसहाय्य\n#MeToo : सेलिब्रेटी मॅनेजमेंट कंपनीच्या अनिर्बन दास ब्ला यांचा आत्महत्येचा प्रयत्न\n#MeToo कोर्टाच्या आदेशाची वाट बघा; आलोक नाथांची सिंटाला विनंती\n#MeToo : प्रसिद्ध चित्रकार जतिन दास म्हणतात तो मी नव्हेच\n#MeToo : 'सेक्रेड गेम्स'च्या अभिनेत्रीचा दिग्दर्शक विपुल शहावर लैंगिक गैरवर्तणुकीचा आरोप\nसागरी किनारी रस्त्यावर ‘क्रॅश एटोनेटर’\nमेट्रो मार्गिकांचे संचलन ‘एमएमआरडीएकडे’च\n१८व्या वर्षांत अत्रे कट्टय़ावर तरुणाईचा मेळा\nयंदा उत्पादन घटण्याची शक्यता\nतलासरीमध्ये गटारावरच भाजीविक्रीची दुकाने\nजुईनगर येथे अपंग, विशेष मुलांसाठी उद्यान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00010.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://chintan365.wordpress.com/2015/11/26/%E0%A5%A8%E0%A5%AC-%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AA/", "date_download": "2018-10-20T02:20:34Z", "digest": "sha1:4V7WPPL7CIA7MK46AGZ2YQ364EWMZSXS", "length": 10267, "nlines": 107, "source_domain": "chintan365.wordpress.com", "title": "२६ नोव्हेंबर – आत्म्याचे पोषण | आजचे चिंतन", "raw_content": "\nलेखक – डॉ. रंजन केळकर\n२६ नोव्हेंबर – आत्म्याचे पोषण\nएलिया नावाच्या संदेष्ट्याची विलक्षण कहाणी जुन्या करारात लिहिलेली आहे. (१ राजे अ. १७ – २ राजे अ. २) एलियाच्या काळात यहुदा देशावर भीषण दुष्काळ पडलेला असताना, परमेश्वर त्याच्यासाठी नियमित अन्नपुरवठा सुरू ठेवतो आणि हे काम करायला परमेश्वर कावळ्यांना सांगतो त्याच काळी इजबेल राणी सगळ्या संदेष्ट्यांचा छळ करीत असताना परमेश्वर एलियाला मात्र त्यापासून वाचवतो. तरीदेखील एलिया खूप घाबरून जातो. त्याला जीव नकोसा होतो आणि तो दूर रानात पळून जातो. पण तेथेसुद्धा एक देवदूत त्याच्यासाठी भाकर आणि पाणी घेऊन येतो. त्या अन्नाच्या बळावर एलिया चाळीस दिवस पायी चालतो आणि होरेब डोंगरावर पोहोचतो जेथे परमेश्वर स्वतः त्याच्याशी बोलतो. एलिया नेहमी, अगदी त्याच्या मृत्यूपर्यंत, परमेश्वराच्या खास संरक्षणाखाली राहतो. शेवटी तर परमेश्वर त्याच्यासाठी एक रथ पाठवतो आणि एका वावटळीत त्याला वर घेऊन जातो.\nएलियाची जीवनकथा हे सांगते की, कोणत्याही परिस्थितीत आपल्या गरजा पुरवायची व्यवस्था परमेश्वर करत असतो. आपल्याला शत्रूंनी घेरले असतानासुद्धा तो आपल्यासमोर ताट वाढतो. (स्तोत्र २३:५)\nकधी कधी आपल्या शरिराला रोजचे अन्न पुरेसे पडत नाही आणि मग व्हिटामिन्स, आयर्न, कॅलशियम अशा प्रकारची पोषक तत्त्वे आपल्याला घ्यावी लागतात. जसे आपले शरीर सक्षम राखायला आपण त्याची विशेष काळजी घेतो, त्याचप्रमाणे आपल्या आत्मिक वाढीसाठीही आपण आपल्या आत्म्याला विशेष पोषण दिले पाहिजे.\nआत्मिक पोषण म्हणजे काय हे प्रभू येशूने सांगितलेले आहे. तो एकदा त्याच्या शिष्यांना म्हणाला होता की, त्यांना माहीत नाही असे अन्न त्याच्याजवळ आहे. शिष्यांना ते समजले नाही तेव्हा तो म्हणाला की, ज्याने त्याला धाडले आहे, त्याच्या इच्छेप्रमाणे करणे, आणि त्याचे काम पूर्ण करणे हेच ते अन्न आहे. (योहान ४:३२-३४)\nयेशूने नंतर हेही सांगितले की, “मी जीवनाची भाकर आहे. माझ्याकडे जो येतो त्याला कधीही भूक लागणार नाही.” आणि पुन्हा, “मी स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर आहे. ह्या भाकरीतून कोणी खाईल तर तो सर्वकाळ जिवंत राहील.” (योहान ६:३५,५१)\nअजून आपल्याला काय हवे\nThis entry was posted on नोव्हेंबर 26, 2015, in आत्मा, चिंतन, पवित्र शास्त्र, भविष्य, विश्वास. Bookmark the permalink.\tयावर आपले मत नोंदवा\n← २३ नोव्हेंबर – एकटेपणा\n२७ नोव्हेंबर – अज्ञात व्यक्ती →\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nडॉ. रंजन केळकर ह्यांचे ई-पुस्तक\nमोफत डाउनलोड करायला वरील प्रतिमेवर क्लिक करा\nडॉ. रंजन केळकर भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या महासंचालक पदावरून २००३ साली निवृत्त झाले असून आता ते पुणे येथे राहतात. त्यांचा ईमेल पत्ता आहे kelkar_rr@yahoo.com\nआध्यात्मिक वाढीसाठी रोजचे चिंतन महत्वाचे आहे. वाचकांच्या विचारांना चालना मिळावी हा ह्या ब्लॉगचा उद्देश आहे. पवित्र शास्त्र म्हणजे बायबलवर आधारित ह्यातील लेख आजच्या जीवनाशी संबंधित आहेत, त्यांत धर्माविषयी तात्विक चर्चा नाही.\n११ ऑक्टोबर – आत्मिक अंधत्व\n९ ऑक्टोबर – पत्र लिहिण्यास कारण की\n२ ऑक्टोबर – अहिंसेचा एक दिवस\n१ ऑक्टोबर – वृद्धांचा एक दिवस\n२८ सप्टेंबर – व्यभिचार, गुन्हा आणि पाप\nइंग्रजीमध्ये: Think Life 365\n« ऑक्टोबर डिसेंबर »\nProf R R Kelkar च्यावर ११ सप्टेंबर – आधी विश्वा…\nProf R R Kelkar च्यावर ११ सप्टेंबर – आधी विश्वा…\nBFC URULI DEWACHI च्यावर ११ सप्टेंबर – आधी विश्वा…\nSHANKAR ALTE च्यावर ११ सप्टेंबर – आधी विश्वा…\nProf R R Kelkar च्यावर १५ फेब्रुवारी – सुदैव आण…\nbtmacwp च्यावर १५ फेब्रुवारी – सुदैव आण…\nवसुधा च्यावर १४ जानेवारी – आयुष्य आणि…\nवसुधा च्यावर १ ऑगस्ट – जीवनशैली\nProf R R Kelkar च्यावर ३ सप्टेंबर – चालता …\nJAAN1432 च्यावर ३ सप्टेंबर – चालता …\nह्या साइटना भेट द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://latestmarathijokes.com/sapna-chaudhary-house-and-cars-will-blow-your-mind-marahti", "date_download": "2018-10-20T03:05:11Z", "digest": "sha1:MOXLLQ3JSN65OIRPRKDM7VPZANFVELYV", "length": 10094, "nlines": 101, "source_domain": "latestmarathijokes.com", "title": "सपना चौधरी ची श्रीमंती पण कोणापेक्षा कमी नाही तिचे थाट बाट बघून तुम्ही पण व्हाल दंग | Latest Marathi Jokes सपना चौधरी ची श्रीमंती पण कोणापेक्षा कमी नाही तिचे थाट बाट बघून तुम्ही पण व्हाल दंग – Latest Marathi Jokes", "raw_content": "\nसगळ्यात जास्त आवडतो सनीला हा पार्टनर\nसाउथ च्या ह्या हिरोने टाकले शाहरुख ला मागे.\nह्या अभिनेत्रीने नुकतेच केलेले फोटोशुट पाहून लोकांना विश्वासच बसत नाहीये\n देहव्यापार करताना सापडली हि बॉलीवूड मधील हॉट सुंदरी\nइतक्या बोल्ड अवतारात तुम्ही रेखा ला कधी पहिले नसेल पहा रेखा…\nसपना चौधरी ची श्रीमंती पण कोणापेक्षा कमी नाही तिचे थाट बाट बघून तुम्ही पण व्हाल दंग\nसलमान खानच्या रिएलिटी शो “बिग बॉस” बद्दल कोणास ठाऊक नाही. हाच एकमेव असा कार्यक्रम आहे की ज्यात येणारी मजा हि खूपच छान असते बिग बॉसमध्ये अनेक वाद-विवाद झाले आहेत, परंतु अद्याप हि या शो च्या टीआरपी ला मात देणे अद्यापही दुसर्या शो ला जमत नाही.आणि तसेच यावेळेस बिग बॉस सीजन ११ मध्ये धमाकेदार इंट्री करणारी सपना चौधरी ला कोण ओळखत नाही \nसपना ने हे स्थान खूप मेहनती ने मिळवले आहे .सपना एक हरियानातील प्रसिद्ध डान्सर आहे रात्रन दिवस मेहन त करून डान्सिंग ला एक करिअर बनवून तिने आपले आयुष खूप ऐशो अरमचे बनवले आहे तिच्याकडे सर्व काही आहे . याशिवाय, बिग बॉसमध्येही तिच्या नावाची ओळख प्राप्त झाली आहे. आपल्या माहितीसाठी आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की पूर्वी सपना च्या नृत्य ला फक्त हरियाणा ओळखत होते पण, आता पूर्ण भारत तिला ओळखते जाते सपना कोनाहून हि कमी नाही तर चला मग जाणून घेऊ या कि तिच्या बद्दल महत्वाचे काही …\nएक अहवालानुसार सपना चौधरी यांचा जन्म 1 99 0 मध्ये हरियाणाचा रोहतक जिल्हा मधील कस्बा नजफगढ येथे झाला. सपनाचा जन्म झाला त्यावेळी त्याचे वडील रोहतक मध्ये काम करत होते परंतु, जेव्हा सपना 18 वर्षांची झाली तेव्हा त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला.त्या नंतर घरच्या सर्व जबाबदार्या त्यांच्या डोक्यावर येतात सपना साठी आपल्या आई आणि दोन भावा बहिण चा सांभाळ करणे खूपच कठीण होते .\nसपनाची डान्स विडिओझ ने यूट्यूब मध्ये खूपच प्रासिधी मिळवली केले त्यानंतर लाखो लोक सपणाचे फॅन बनले इतक्या कठीण परिस्थिती नंतर आता सपना साठी काहीहि कमी नाही त्यांच्या घरात ते सर्व गोष्टी आहे, ज्याची आवश्यक आहे.मात्र ३१०० रुपये मध्ये स्टेज वर नाचून आपल्या घरच्यांचे पोट भरणारी सपना आता मात्र बिग बॉस च्या त्या अलिशान घरामध्ये राहून प्रत्येक एपिसोड लाखो रुपये कमावत आहे .\nआयुष्यात १ रुपया साठी तरस नारी सपना आता मात्र बिग बॉस च्या त्या अलिशान घरामध्ये राहून प्रत्येक एपिसोड लाखो रुपये कमावत आहे . इतक्या गरिबी नंतर आता सपना चे कुटुंब सुखात राहत आहे .आज तिचा एक मोठा बंगला आहे आणि लाग्जरी गाड्या आहेत ओडी कर पण आहे अगोदर सपना एका शो साठी ३१०० रुपये चार्ग करत होती आणि आता मात्र टी एक शो करण्याचे मात्र १ ते २ लाख रुपये घेत आहे शेवटी तिची मेहनत कामी आलीच आणि आता तिला कश्याचीच कमी नाही .\nएक सपना एकाद्या सेलिब्रेटी पेक्षा कमी नाही लाखो लोग सपना सोबत सेल्फी आणि ऑटोग्राफ साठी लाईन मध्ये थांबतात .सपना च्या या डान्सिंग आणि सिंगीण च्या करीयर मध्ये तिला तिला फक्त यशच भेटले असे नाही तर तिने एकदा विष पण पिले होते ज्यानंतर तिला एक नवीन दिशा भेटली आणि ती त्या सर्वासाठी एक उदाहरणा बनले आहे हर मानून आयुष्य संपवण्य पेक्षा आयुष्यात काहीतरी करून दाखवले पाहिजे आयुष जगण्याचा एक नवीन मार्ग कळला …\nPrevious articleह्या छोट्याश्या देशाला भिला होता अमेरिका पहा अमेरिकेच्या पराभवाची कहाणी\nNext articleक्रिकेटर पती पेक्षा पण जास्त प्रसिद्ध आहे त्याच्या बायको, सुंदरता पाहून खेळाडूना पण सुटते घाम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/ereno-strike-helps-chennaiyin-beat-fc-pune-city/", "date_download": "2018-10-20T02:46:58Z", "digest": "sha1:5KBDARHZ7ABLGCRORVO3BAON4W5S2E25", "length": 8627, "nlines": 63, "source_domain": "mahasports.co.in", "title": "ISL 2017: पुणे सिटीचा घरच्या मैदानावर चेन्नईयीन एफसीकडून पराभव", "raw_content": "\nISL 2017: पुणे सिटीचा घरच्या मैदानावर चेन्नईयीन एफसीकडून पराभव\nISL 2017: पुणे सिटीचा घरच्या मैदानावर चेन्नईयीन एफसीकडून पराभव\n चेन्नईयीन एफसीने हिरो इंडियन सुपर लिगमध्ये रविवारी एफसी पुणे सिटीला अंतिम टप्यात चकवित 1-0 असा महत्त्वपूर्ण विजय संपादन केला. चेन्नईयीनने याचबरोबर मोसमातील दुसऱ्या निर्णायक विजयाची नोंद केली.\nश्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील सामन्यात नऊ मिनिटे बाकी असताना हेन्रीक सेरेनो याने केलेला गोल निर्णायक ठरला. 80व्या मिनिटाला रॅफेल ऑगुस्टो याच्याऐवजी जेमी गॅव्हीलन याला बदली खेळाडू म्हणून मैदानावर उतरविण्यात आले.\nपुढच्याच मिनिटाला चेन्नईयीनला मिळालेला कॉर्नर गॅव्हीलन याने घेतला. त्याने नियंत्रीत वेगाने मारलेला चेंडू सेरेनोसाठी हेडींगच्यादृष्टिने उत्तम होता. त्याच्या मार्गात यजमान संघाच्या आदिल खान याचा अडथळा होता. सेरेनो याने आदीलला हुलकावणी देत अचूक हेडींग केले. चेंडू किन लुईस याच्या पायांमधून नेटमध्ये जाताच चेन्नईयीनच्या खेळाडूंनी एकच जल्लोष केला.\nचेन्नईयीनचा हा बाहेरील मैदानावरील (अवे मॅच) पहिलाच सामना होता. उभय संघांमध्ये लिगपूर्वी मित्रत्वाचा सामना झाला होता. त्यात 2-2 अशी बरोबरी झाली होती. आधीचा सामना जिंकला असल्यामुळे दोन्ही संघ फॉर्मात होते. त्यातही पुण्याचे पारडे घरच्या मैदानामुळे जड होते.\nया पार्श्वभूमीवर ही लढत उत्कंठावर्धक होईल अशी अपेक्षा होती, पण पूर्वार्धात दोन्ही संघांना सफाईदार खेळ करता आला नाही. अंतिम टप्यात चेन्नईयीनने संधीचे सोने केले.\nयामुळे चेन्नईयीनचे सहा गुण झाले आहेत. सरस गोलफरकामुळे ते दुसऱ्या क्रमांकावर आहेत. पुणे सिटीचे सुद्धा सहा गुण आहेत, पण त्यांचा तिसरा क्रमांक आहे. पहिल्या चारही संघांचे प्रत्येकी सहा गुण आहेत. बेंगळुरू आघाडीवर, तर गोवा चौथ्या स्थानावर आहे. पुणे सिटीने दोन विजय आणि दोन पराभव अशी कामगिरी केली आहे.\nएफसी पुणे सिटी : 0 पराभूत विरुद्ध चेन्नईयीन एफसी : 1 (हेन्रीक सेरेनो 81)\nISL 2018: दिल्लीविरुद्ध घरच्या मैदानावर खेळण्याचा ब्लास्टर्सला फायदा\nISL 2018: मोसमातील पहिल्या महाराष्ट्र डर्बीत मुंबईविरुद्ध पुणे सिटीचा पराभव\nनेमार ज्युनियरने मोडला पेलेंचा हा विक्रम\nVideo: या कामगिरीमुळे रोहित शर्माने पृथ्वी शॉला मिठीच मारली\nऑस्ट्रेलिया पहिल्यांदाच खेळणार या संघाविरुद्ध टी २० सामना\nVideo: तीन दिवसांत क्रिकेटमध्ये झाले तीन विचित्र धावबाद\nटाॅप ३- आज प्रो कबड्डीत होणार हे तीन मोठे पराक्रम\nISL 2018: भेदक मार्सेलिनोच्या पुनरागमनाचे पुणे सिटीला वेध\nएचसीएल आशियाई टेनिस अजिंक्यपद २०१८ स्पर्धेत अव्वल व आंतरराष्ट्रीय खेळाडू झुंजणार\nअखिल भारतीय सुपर सिरीज् टेनिस स्पर्धेत पुण्याच्या राधिका महाजनला दुहेरी मुकुट\nISL 2018: चेन्नईने केली पराभवाची हॅट्ट्रीक\nसलग दुसऱ्या दिवशी क्रिकेटमध्ये ‘कहर’, विचित्र रनआऊटची मालिका सुरुच\nझी महाराष्ट्र कुस्ती दंगलमध्ये ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी खेळणार या टीमकडून\nनागराज मंजूळे आता कुस्तीच्या मैदानात, विकत घेतली झी महाराष्ट्र कुस्ती दंगलमधील ही टीम\nटाॅप ३- प्रो कबड्डीच्या ६व्या हंगामात ५०पेक्षा जास्त गुण घेणारे ३ खेळाडू\nटीम इंडीयाने गाठली आहे या पाच देशांविरुद्ध वनडे सामन्यांची शंभरी\nक्रिकेटपटू दिपक चहरच्या घरी चोरीचा प्रयत्न करणाऱ्या सहा जणांना अटक\nविराटने डिजाईन केलेल्या शूजची अशी आहे किमंत\nपुण्यात होणाऱ्या कबड्डी, क्रिकेट सामन्यांचे असे आहेत तिकीट दर\nभारत-विंडीज यांच्यातील चौथ्या वनडेच्या तिकीट विक्रीला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/virat-kohli-king-of-facebook-india-followers-world-overtakes-salman-khan-most-followed-celebrity-sports-fan-page/", "date_download": "2018-10-20T02:39:40Z", "digest": "sha1:RASMH7NLWKNZB46Z6JMY7HAUXJOIDEKZ", "length": 6835, "nlines": 64, "source_domain": "mahasports.co.in", "title": "फेसबुकवर कोहली सलमानच्या पुढे", "raw_content": "\nफेसबुकवर कोहली सलमानच्या पुढे\nफेसबुकवर कोहली सलमानच्या पुढे\nसध्या सुरु असलेल्या वादाचा कोहलीच्या ना कामगिरीवर परिणाम झाला ना त्याच्या सोशल माध्यमांवरील प्रसिद्धीवर. कोहली सध्या फेसबुकवर सलमान खानला मागे टाकून दोन नंबरचा सेलिब्रिटी बनला आहे.\nसध्या विराटच्या फेसबुक पेजला ३५,७४०,७८१ एवढे लाइक्स असून बॉलीवूड स्टार सलमान खानला ३५,१२९,२२८ एवढे लाइक्स आहेत. सध्या भारतात सर्वात जास्त लाइक्स आहेत त्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना. आणि त्यांचे एकूण लाइक्स आहेत ४२,३०१,९५४.\nमोदी यांना भारताच्या या क्रिकेट कर्णधारापेक्षा जवळजवळ ६० लाखांपेक्षा जास्त लाईक्स आहेत. तर सलमानपेक्षा विराटला ६लाख लाइक्स जास्त आहेत.\nकोहलीचा हा बोलबाला फक्त फेसबुकपुरता मर्यादित नसून ट्विटरवर १६मिलियन तर इंस्टाग्राम १४ मिलियन फॉलोवर्स या स्टारला आहेत.\nविराटाच्या ३५,७४०,७८१ फॉलोवर्स ८३% फॉलोवर्स हे भारतीय असून ५% फॉलोवर्स बांग्लादेशच आहेत. तर तब्बल ११ लाख पाकिस्तानी फॅन्सने विराटचं पेज लाइक केलं आहे. गेल्या ६ महिन्यात विराटाचे फॅन्स ३३मिलियन वरून ३६ मिलियन झाले आहेत.\nISL 2018: दिल्लीविरुद्ध घरच्या मैदानावर खेळण्याचा ब्लास्टर्सला फायदा\nISL 2018: मोसमातील पहिल्या महाराष्ट्र डर्बीत मुंबईविरुद्ध पुणे सिटीचा पराभव\nनेमार ज्युनियरने मोडला पेलेंचा हा विक्रम\nVideo: या कामगिरीमुळे रोहित शर्माने पृथ्वी शॉला मिठीच मारली\nऑस्ट्रेलिया पहिल्यांदाच खेळणार या संघाविरुद्ध टी २० सामना\nVideo: तीन दिवसांत क्रिकेटमध्ये झाले तीन विचित्र धावबाद\nटाॅप ३- आज प्रो कबड्डीत होणार हे तीन मोठे पराक्रम\nISL 2018: भेदक मार्सेलिनोच्या पुनरागमनाचे पुणे सिटीला वेध\nएचसीएल आशियाई टेनिस अजिंक्यपद २०१८ स्पर्धेत अव्वल व आंतरराष्ट्रीय खेळाडू झुंजणार\nअखिल भारतीय सुपर सिरीज् टेनिस स्पर्धेत पुण्याच्या राधिका महाजनला दुहेरी मुकुट\nISL 2018: चेन्नईने केली पराभवाची हॅट्ट्रीक\nसलग दुसऱ्या दिवशी क्रिकेटमध्ये ‘कहर’, विचित्र रनआऊटची मालिका सुरुच\nझी महाराष्ट्र कुस्ती दंगलमध्ये ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी खेळणार या टीमकडून\nनागराज मंजूळे आता कुस्तीच्या मैदानात, विकत घेतली झी महाराष्ट्र कुस्ती दंगलमधील ही टीम\nटाॅप ३- प्रो कबड्डीच्या ६व्या हंगामात ५०पेक्षा जास्त गुण घेणारे ३ खेळाडू\nटीम इंडीयाने गाठली आहे या पाच देशांविरुद्ध वनडे सामन्यांची शंभरी\nक्रिकेटपटू दिपक चहरच्या घरी चोरीचा प्रयत्न करणाऱ्या सहा जणांना अटक\nविराटने डिजाईन केलेल्या शूजची अशी आहे किमंत\nपुण्यात होणाऱ्या कबड्डी, क्रिकेट सामन्यांचे असे आहेत तिकीट दर\nभारत-विंडीज यांच्यातील चौथ्या वनडेच्या तिकीट विक्रीला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/maharashtra/marathi-news-marathi-state-government-budget-session-100365", "date_download": "2018-10-20T03:06:14Z", "digest": "sha1:ALI4NLU4O6WR7EIHW4QZ5IJBCKFOT4FJ", "length": 21853, "nlines": 194, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news marathi state government Budget session ‘मराठी गौरवा’वरून सरकारची कोंडी | eSakal", "raw_content": "\n‘मराठी गौरवा’वरून सरकारची कोंडी\nबुधवार, 28 फेब्रुवारी 2018\nमुंबई - अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी मराठीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारची कोंडी केली. ‘मराठी भाषा गौरव दिना’निमित्त विधिमंडळाच्या प्रांगणात झालेल्या कार्यक्रमात मराठी भाषा गीत अपूर्णच गायले. त्यामुळे सरकारने राज्याची माफी मागावी, अशी मागणी अजित पवार यांनी केली. त्यांची ही मागणी विरोधी पक्षनेत्यांसह विरोधी बाकांवरील सर्वच सदस्यांनी उचलून धरली. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आक्रमक भूमिका घेतल्याने सभागृहात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.\nमुंबई - अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी मराठीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारची कोंडी केली. ‘मराठी भाषा गौरव दिना’निमित्त विधिमंडळाच्या प्रांगणात झालेल्या कार्यक्रमात मराठी भाषा गीत अपूर्णच गायले. त्यामुळे सरकारने राज्याची माफी मागावी, अशी मागणी अजित पवार यांनी केली. त्यांची ही मागणी विरोधी पक्षनेत्यांसह विरोधी बाकांवरील सर्वच सदस्यांनी उचलून धरली. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आक्रमक भूमिका घेतल्याने सभागृहात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.\n‘मराठी भाषा दिना’च्या कार्यक्रमात संगीतकार कौशल इनामदार यांनी संगीतबद्ध केलेले मराठी गौरव गीत गायले. या कार्यक्रमादरम्यान मध्येच काही काळ ध्वनिक्षेपकही बंद पडला होता. सभागृहाचे कामकाज सुरू होताच मराठी गौरव गीताचे अखेरचे कडवे गायले न गेल्याबद्दल विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले आणि मराठीचा अपमान केल्याबद्दल सरकारने माफी मागावी, अशी मागणी अजित पवार यांनी केली. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि जयंत पाटील यांनीही हाच मुद्दा लावून धरत सरकारच्या माफीची मागणी केली. त्यावर ‘ही कविता कुठल्या मुख्यमंत्र्यांच्या काळात लिहिली गेली, याचा अगोदर तपास करावा म्हणजे मराठी भाषेवर कोण अन्याय करत होते, हे लक्षात येईल’, असे उत्तर फडणवीस यांनी विरोधकांना दिले. मात्र, त्यातील कडवे काढण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला, असा प्रश्‍न जयंत पाटील यांनी केला. त्यावर फडणवीस आणि पाटील यांच्यात वाद झाला. यादरम्यान विरोधक आणि सत्ताधारी बाकांवरील सदस्य आक्रमक झाल्याने काही काळ सभागृहात गोंधळ झाला. त्यामुळे अध्यक्षांनी १५ मिनिटांसाठी कामकाज तहकूब केले.\nतहकुबीनंतर कामकाज सुरू होताच, अजित पवारांनी मराठी भाषेचा मुद्दा लावून धरत राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये पहिली ते दहावी मराठी विषय अनिवार्य करावा, अशी मागणी केली. त्यावर उत्तर देताना सध्या राज्यात आठवीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असून, दहावी किंवा बारावीपर्यंत ती अनिवार्य करण्याबाबतचा निर्णय घेण्यासाठी हा विषय शालेय अभ्यासक्रम ठरवणाऱ्या अभ्यास मंडळाकडे सोपवण्याचे आश्वासन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिले. या उत्तरावर समाधान न झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील यांनी मराठी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय महिनाभरात निर्णय घेणार का, अशी विचारणा करत मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या निर्णयाचे काय झाले, अशी चौकशी केली. त्यावर अपेक्षित उत्तर न मिळाल्याने विरोधकांनी पुन्हा गोंधळाला सुरवात केली. अखेर विरोधकांच्या आक्रमकतेमुळे अध्यक्षांनी सभागृहाची बैठक दुसऱ्यांदा तहकूब केली.\nकडवे वगळले नाही - विनोद तावडे\nकविवर्य सुरेश भट यांच्या ‘रूपगंधा’ काव्यसंग्रहाच्या शेवटच्या आवृत्तीत मराठी भाषेच्या अभिमान गीताची सहा कडवीच प्रकाशित करण्यात आली आहेत. त्यामुळे विधिमंडळ आवारात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमातील समूह गायनात या गीतातील सातवे कडवे वगळलेले नाही, असा खुलासा सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे केला.\nते म्हणाले, की ही मूळ कविता ‘रूपगंधा’ या काव्यसंग्रहात आहे. त्याच्या अनेक आवृत्या निघाल्या आहेत. त्यात भट यांची सहा कडव्यांची कविता प्रसिद्ध करण्यात आली आहे. ‘रूपगंधा’च्या शेवटच्या आवृत्तीतही सहा कडव्यांचीच कविता प्रसिद्ध झाली आहे.\nमराठी भाषादिनी मंगळवारी मराठी अभिमान गीताचे गायन विधिमंडळ परिसरात सुरू असतानाच अचानक ध्वनिक्षेपक यंत्रणा बंद पडली. त्यामुळे दुसऱ्या दिवशी सरकारला नाचक्‍कीचा सामना करावा लागला. दुसरीकडे या कार्यक्रमात शिवसेनेला डावलले, अशी तक्रार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांच्या उपस्थितीत मराठी अभिमान गीत गायन करण्यात आले. शिवसेना संसदीय पक्षाचे प्रमुख आणि मंत्री एकनाथ शिंदे यांना या कार्यक्रमाचे आमंत्रण दिले नव्हते, असा आरोप होत आहे. सरकारी मुख्य कार्यक्रम आटोपल्यावर ज्येष्ठ मंत्री शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करून मराठी दिन साजरा केला. शिवसेनेलाही या कार्यक्रमात सहभागी करून घ्यायला हवे होते, अशी प्रतिक्रिया रावते यांनी व्यक्‍त केली आहे.\nमराठी भाषा गौरव दिनानिमित्त विधानसभेत अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी मंगळवारी अभिनंदनाचा ठराव मांडला. मराठी भाषा अधिक लोकाभिमुख होऊन ती ज्ञानभाषा व्हावी, यासाठी सरकारने मराठी भाषेच्या विकास प्रक्रियेस अधिक चालना द्यावी, अशी शिफारस करत विधानसभेत त्यांनी हा ठराव मांडला. तो एकमताने मंजूर करण्यात आला. विधिमंडळाचे अधिवेशन व मराठी भाषा गौरव दिन हा एक योगायोग आहे. मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी आणि या भाषेच्या संवर्धनासाठी अविरतपणे योगदान देणाऱ्या सर्व साहित्यिकांचे मन:पूर्वक अभिनंदन करतो, असे बागडे या वेळी म्हणाले.\nविधानसभा तालिका अध्यक्षांची नावे जाहीर\nविधिमंडळाच्या अर्थसंकल्पी अधिवेशनासाठी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी आज विधानसभा तालिका अध्यक्षांच्या नावांची यादी जाहीर केली. त्यात योगेश सागर, सुधाकर देशमुख, सुभाष साबणे, शंभूराज देसाई, श्‍यामराव ऊर्फ बाळासाहेब पाटील यांच्या नावाचा समावेश आहे.\n‘सकाळ’चे दिवाळी अंक ‘ॲमेझॉन’वर\nपुणे - क्‍लिकवर चालणाऱ्या आजच्या जगात दिवाळी अंकही एका क्‍लिकवर घरपोच मिळण्याची व्यवस्था ‘सकाळ माध्यम समूहा’ने यंदा केली आहे. मराठी...\nपाचही आरोपींचा माओवाद्यांशी संबंध\nपुणे - एल्गार परिषदेनंतर अटक केलेल्या पाचही आरोपींचा माओवाद्यांशी संबंध आहे, असा दावा शुक्रवारी सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी सुनावणीदरम्यान...\nमुंबई - विघ्नहर्त्याचे वाहन असलेल्या उंदरांचा सध्या मंत्रालयातील कानाकोपऱ्यांत मुक्‍त वावर सुरू आहे. मंत्र्यांच्या कार्यालयांपासून ते...\nदुष्काळ निवारणासाठी महाराष्ट्राला सहकार्य - पंतप्रधान\nशिर्डी - \"\"महाराष्ट्रात यंदा पाऊस कमी झाला आहे. त्यामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्य सरकार जी पावले उचलेल, त्याला...\nगीता, बायबलपेक्षा संविधान श्रेष्ठ - मुख्यमंत्री\nनागपूर - आमचे सरकार धर्म संस्कृतीने चालत नसून गीता, बायबलपेक्षा संविधान श्रेष्ठ असल्याचे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-business-news/goair-offers-domestic-flight-tickets-starting-at-rs-726-in-5-day-republic-day-sale-118012400015_1.html", "date_download": "2018-10-20T03:02:21Z", "digest": "sha1:XVOXJGB5Q64NRUXWIALKXL7LH4GNUPUY", "length": 10075, "nlines": 126, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "'गो एअर' ची प्रजासत्ताक स्पेशल ऑफर | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 19 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\n'गो एअर' ची प्रजासत्ताक स्पेशल ऑफर\nगो एअर एअरलाईननं प्रजासत्ताक स्पेशल ऑफर\nही ऑफर २४ जानेवारी ते २८ जानेवारीपर्यंत सुरू राहील. या ऑफरमध्ये १ मार्च ते ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत तिकीट बुकिंग करता येईल. ही ऑफर सीमित कालावधीसाठी आहे.\nगो एअरनं घरगुती नेटवर्कसाठी ७२६ रुपयांच्या बेस फेअरमध्ये सर्वात स्वस्त ऑफर सादर केलीय. तर सर्वात महागडं तिकीट ३९२६ रुपयांमध्ये उपलब्ध होईल.\nतुम्ही जर गो एअरच्या वेबसाईटवरून (goair.in) तिकीट बुक केलंत तर २५०० रुपयांचे वाऊचर्सही तुम्हाला मिळतील.गो एअर २३ घरगुती डेस्टिनेशनसाठी सर्व्हिस देते. प्रत्येक आठवड्याला या एअरलाईन्सच्या १५४४ फ्लाइटस् उड्डाण घेतात.\nयापूर्वी स्पाईसजेटनंही प्रजासत्ताक दिनासाठी 'ग्रेट रिपब्लिक डे सेल' जाहीर केलाय. स्पाईसजेटची घरगुती उड्डाणासाठी सर्वात स्वस्त तिकीट ७६९ रुपयांत बुक करता येतंय.\nशेयर बाजाराने इतिहास घडवला, पहिल्यांदा सेन्सेक्स 36,000 पार\nबँका सलग तीन दिवस बंद\nदेशात सर्वात महाग पेट्रोल मुंबईत, पेट्रोल किंमितीत भयानक वाढ\nप्रत्यक्ष कर भरण्यात पुणे विभाग देशात पहिला\n२९ श्रेणीतील वस्तू आणि ५३ प्रकारच्या सेवांवर जीएसटी कपात\nयावर अधिक वाचा :\nस्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...\nया जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...\nइम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख\nपाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...\nलिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...\nमराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...\nरिलायंस इंडस्ट्रीजला 9 हजार 516 कोटींचा फायदा\nपेट्रोलियम, दूरसंचार आणि रिटेल समेत विभिन्न क्षेत्रांमध्ये कारोबार करणारी देशातील सर्वात ...\nवेबदुनिया LocWorld 38 Seattle, Booth# 102 येथे कंपनीची माहिती देणार आहेत. इव्‍हेंटमध्‍ये, ...\nबीएसएनएलचा ७८ रुपयांचा प्लॅन जाहीर\nBSNL ने ७८ रुपयांचा एक प्लॅन जाहीर केला आहे. यामध्ये ग्राहकांना रोज २ जीबी डेटा आणि ...\nगुगलवर 'मी टू' चळवळीचा सर्वाधिक शोध\n'मी टू' चळवळीनंतर गुगलने भारताचा नकाशा जारी केलाय. भारतात या मी टू मोहिमेबाबत सर्वाधिक ...\nम्हणे, 35 हजार विद्यार्थ्यांना चुकून नापास झाले\nमुंबई विद्यापीठाने तब्बल 35 हजार विद्यार्थ्यांना चुकून नापास केलं अशी धक्कादायक आकडेवारी ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-balgeet-and-badbad-geete/t1541/", "date_download": "2018-10-20T01:53:57Z", "digest": "sha1:VQL5WO332QHSF4YKPAQWU6XIFTQZW6UG", "length": 3209, "nlines": 75, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Balgeet And Badbad Geete-जंगल जंगल जंगल जंगल करू खूप दंगल बालगीत", "raw_content": "\nजंगल जंगल जंगल जंगल करू खूप दंगल बालगीत\nAuthor Topic: जंगल जंगल जंगल जंगल करू खूप दंगल बालगीत (Read 4873 times)\nजंगल जंगल जंगल जंगल करू खूप दंगल बालगीत\nमाझं ’जंगल जंगल जंगल जंगल करू खूप दंगल’ हे बालगीत ऐकण्यासाठी http://suhasphanse.blogspot.com/2009/09/jungle-song.html या स्थळाला भेट द्या. गाण्याची चाल समजली की स्वत: गायला लागायचं आहे. स्वत: गाण्यात जी मजा असते ती दुसऱ्याचं गाणं ऐकण्यात नसते. नाही का\nजंगल जंगल जंगल जंगल करू खूप दंगल बालगीत\nRe: जंगल जंगल जंगल जंगल करू खूप दंगल बालगीत\nRe: जंगल जंगल जंगल जंगल करू खूप दंगल बालगीत\nमन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...\nRe: जंगल जंगल जंगल जंगल करू खूप दंगल बालगीत\nजंगल जंगल जंगल जंगल करू खूप दंगल बालगीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} {"url": "http://dspace.vpmthane.org:8080/jspui/handle/123456789/762", "date_download": "2018-10-20T01:59:18Z", "digest": "sha1:VEV26DJK2HXS4KUGA4K7HQTHYP3X3JKO", "length": 2417, "nlines": 79, "source_domain": "dspace.vpmthane.org:8080", "title": "DSpace at VPM ( Thane ): दिशा - २००८", "raw_content": "\n१३६ दिशा : डिसेंबर २००८\n१३५ दिशा : नोव्हेंबर २००८\n१३४ दिशा : ऑक्टोबर २००८\n१३३ दिशा : सप्टेंबर २००८\n१३२ दिशा : ऑगस्ट २००८\n१३१ दिशा : जुलै २००८\n१३० दिशा : जुन २००८\n१२९ दिशा : मे २००८\n१२८ दिशा : एप्रिल २००८\n१२७ दिशा : मार्च २००८\n१२६ दिशा : फेब्रुवारी २००८\n१२५ दिशा : जानेवारी २००८\n12 बेडेकर, विजय वा.\n12 मठ, शं. बा.\n3 अरदकर, प्र. द.\n१२५ दिशा : जानेवारी २००८\n१२६ दिशा : फेब्रुवारी २००८\n१२७ दिशा : मार्च २००८\n१२८ दिशा : एप्रिल २००८\n१२९ दिशा : मे २००८\n१३० दिशा : जुन २००८\n१३१ दिशा : जुलै २००८\n१३२ दिशा : ऑगस्ट २००८\n१३३ दिशा : सप्टेंबर २००८\n१३४ दिशा : ऑक्टोबर २००८\n१३५ दिशा : नोव्हेंबर २००८\n१३६ दिशा : डिसेंबर २००८\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/uttar-pradesh-news-agra-man-carries-wifes-body-handcart-5-km-reach-home-102754", "date_download": "2018-10-20T02:58:26Z", "digest": "sha1:SG3CUKSSWX67LLHR3TTY3LA6FIVI66FY", "length": 12232, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "uttar pradesh news agra man carries wifes body on handcart for 5 km to reach home हातगाडीवरून पत्नीचा मृतदेह नेला पाच किलोमीटर... | eSakal", "raw_content": "\nहातगाडीवरून पत्नीचा मृतदेह नेला पाच किलोमीटर...\nमंगळवार, 13 मार्च 2018\nआग्रा (उत्तर प्रदेश): मेनपुरी येथील जिल्हा रुग्णालयाने रुग्णवाहिका उपलब्ध करून न दिल्यामुळे पत्नीचा मृतदेह हातगाडीवरून पाच किलोमीटर अंतर पार करत घरी नेण्याची वेळ मजूर असलेल्या पतीवर आली. या घटनेमुळे खळबळ उडाली असून, चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.\nआग्रा (उत्तर प्रदेश): मेनपुरी येथील जिल्हा रुग्णालयाने रुग्णवाहिका उपलब्ध करून न दिल्यामुळे पत्नीचा मृतदेह हातगाडीवरून पाच किलोमीटर अंतर पार करत घरी नेण्याची वेळ मजूर असलेल्या पतीवर आली. या घटनेमुळे खळबळ उडाली असून, चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.\nहरिहारपूर येथील रहिवासी असलेले कन्हैयालाल यांनी सांगितले की, 'माझी पत्नी सोनी (वय 30) हिचा जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृत्यूनंतर 108 या नंबरवर फोन करून व रुग्णवाहिनीकडे रुग्णवाहिकेची मागणी केली. परंतु, बराच वेळ थांबल्यानंतरही कोणताही प्रतिसाद मिळू शकला नाही. यामुळे पत्नीला कपड्यांमध्ये घुंडाळून हातगाडीवर ठेवून अंत्यसंस्कारासाठी पाच किलोमीटर दूर असलेल्या घरी नेण्यात आले.'\nमेनपुरी जिल्हा रुग्णालयाचे डॉ. आर. के. सागर यांनी सांगितले की, 'कन्हैयालाल यांनी रुग्णवाहिकेबद्दल कोणतीही विचारणा केली नव्हती. आमच्या जबाबदारीवर मृतदेह नेत असल्याचे सांगितले होते.'\nदरम्यान, हातगाडीवरून मृतदेहाचे नेण्यात येत असल्याची छायाचित्रे नेटिझन्सनी सोशल मिडियावर व्हायरल केल्यानंतर प्रशासनला जाग आली. या घटनेनंतर जिल्हाधिकारी प्रदिपकुमार यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. कन्हैयालाल व सोनी या दांपत्याला चार मुली आहेत. सर्वांत लहान मुलगी अवघी तीन महिन्यांची आहे. देशातील विविध भागांमध्ये यापूर्वीही अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत.\nमुंबई - विघ्नहर्त्याचे वाहन असलेल्या उंदरांचा सध्या मंत्रालयातील कानाकोपऱ्यांत मुक्‍त वावर सुरू आहे. मंत्र्यांच्या कार्यालयांपासून ते...\nप्रतिष्ठेची झालर काढून घेतल्यास व्यसनांना आळा\nमहाभारतात ‘यक्षप्रश्‍न’ नावाची गोष्ट आहे. यक्षांच्या तलावात उतरल्यामुळे पुतळे झालेल्या भावांना वाचविण्यासाठी युधिष्ठिर यक्षाच्या प्रश्‍नांना उत्तरे...\nबाधित झोपडीधारकांच्या पुनर्वसनास असमर्थ\nमुंबई - शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तानसा जलवाहिनीजवळच्या झोपड्यांतील रहिवाशांना पर्यायी घरे; तसेच घरभाडे देणे शक्‍य नाही, असे प्रतिज्ञानपत्र...\nसत्ता द्या, अडीच लाख जागा भरू - अजित पवार\nसोमेश्‍वरनगर - ‘‘राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता द्या. ताबडतोब नोकऱ्यांमधल्या अडीच लाख रिक्त जागा भरून बेरोजगारांना न्याय देऊ, सहवीजनिर्मिती...\nबसायला जागा द्या; काँग्रेस-राष्ट्रवादीचे सदस्य सांगलीत आक्रमक\nसांगली : महापालिकेच्या दर सुधार समितीस मान्यता देण्यासाठी बोलवलेल्या महासभा विरोधी कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांच्या आंदोलनामुळे गुंडाळण्यात आली....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/marathwada/marathi-news-ajit-pawar-ncp-against-bjp-politics-93199", "date_download": "2018-10-20T02:44:30Z", "digest": "sha1:H42E4Z4FTMFHQCD3PI72NALK4IPUJSQ5", "length": 13570, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news Ajit pawar NCP against BJP politics सरकारची मस्ती उतरविण्यासाठी निट बटणे दाबा - अजित पवार | eSakal", "raw_content": "\nसरकारची मस्ती उतरविण्यासाठी निट बटणे दाबा - अजित पवार\nगुरुवार, 18 जानेवारी 2018\nगेवराई (जि. बीड) - सरकार मस्तीत आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पावलावर पाऊले ठेवून मुख्यमंत्री काम करत आहेत. त्यांनी जसा नोटाबंदीचा निर्णय घेतला तसा यांनी शाळाबंद करत आहेत. सरकारची मस्ती उतरविण्यासाठी आगामी निवडणुकांत निट बटणे दाबा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळातील नेते अजित पवार यांनी केले. हल्लाबोल यात्रेतील जिल्ह्यातील तिसरी सभा गुरुवारी (ता. १८) गेवराई येथे झाली. या सभेत पवारांनी हे उद्गार काढलेत.\nगेवराई (जि. बीड) - सरकार मस्तीत आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पावलावर पाऊले ठेवून मुख्यमंत्री काम करत आहेत. त्यांनी जसा नोटाबंदीचा निर्णय घेतला तसा यांनी शाळाबंद करत आहेत. सरकारची मस्ती उतरविण्यासाठी आगामी निवडणुकांत निट बटणे दाबा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळातील नेते अजित पवार यांनी केले. हल्लाबोल यात्रेतील जिल्ह्यातील तिसरी सभा गुरुवारी (ता. १८) गेवराई येथे झाली. या सभेत पवारांनी हे उद्गार काढलेत.\nश्री. पवार म्हणाले, 'या शासनाच्या निर्णयांची लोकांना उब आली आहे. या सरकारला सामान्य, शेतकरी, व्यापाऱ्यांबद्दल प्रेम, आपुलकी, जिव्हाळा राहीलेला नाही. या सरकारची किव करावी वाटते. दिवंगत नेते यशवंतराव चव्हाणांनी जेष्ठ नेते शरद पवारांना बेरजेचे राजकारण शिकवले. तेच राजकारण आपण पुढे नेत आहोत.' पुढच्या काळात जेष्ठांचा अनुभव आणि नव्यांना सोबत घेऊन राजकारण करायचे असल्याचेही अजित पवार म्हणाले. अमरसिंह पंडित यांनी मोठ्या प्रयत्नाने जयभवानी सहकारी साखर कारखाना सुरु केला. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा भेटला आहे. यावेळी धनंजय मुंडे, सुनिल तटकरे, आमदार अमरसिंह पंडित, नवाब मलिक, जयसिंह सोळंके, महेबुब शेख यांचीही भाषणे झाली. यावेळी माजी मंत्री राजेश टोपे, प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश सोळंके, आमदार विक्रम काळे, आमदार सतीश चव्हाण, आमदार विद्या चव्हाण, चित्रा वाघ, संग्राम कोते पाटील, सुरेखा ठाकरे, सोनल देशमुख, राजेंद्र जगताप, बजरंग सोनवणे, रेखा फड उपस्थित होते. प्रास्ताविक संयोजक माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी केले. तत्पुर्वी युवकांची दुचाकी फेरी निघाली. सभेला मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते.\nपाचही आरोपींचा माओवाद्यांशी संबंध\nपुणे - एल्गार परिषदेनंतर अटक केलेल्या पाचही आरोपींचा माओवाद्यांशी संबंध आहे, असा दावा शुक्रवारी सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी सुनावणीदरम्यान...\nमुंबई - विघ्नहर्त्याचे वाहन असलेल्या उंदरांचा सध्या मंत्रालयातील कानाकोपऱ्यांत मुक्‍त वावर सुरू आहे. मंत्र्यांच्या कार्यालयांपासून ते...\nदुष्काळ निवारणासाठी महाराष्ट्राला सहकार्य - पंतप्रधान\nशिर्डी - \"\"महाराष्ट्रात यंदा पाऊस कमी झाला आहे. त्यामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्य सरकार जी पावले उचलेल, त्याला...\n‘साईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान खोटे बोलले’\nमुंबई - खोटे बोलण्यात पंतप्रधानांचा हात कोणी धरू शकत नाही, हे देशातील जनतेला माहीत आहे. मात्र साईबाबांच्या शिर्डीत येऊन पंतप्रधान खोटे बोलले याचे...\nगीता, बायबलपेक्षा संविधान श्रेष्ठ - मुख्यमंत्री\nनागपूर - आमचे सरकार धर्म संस्कृतीने चालत नसून गीता, बायबलपेक्षा संविधान श्रेष्ठ असल्याचे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/vidarbha/nagpur-vidarbha-news-getting-permission-metro-get-rid-metro-78529", "date_download": "2018-10-20T03:16:09Z", "digest": "sha1:SQ5VQZDDEHMS5RA7625CLUA7R36IVB2G", "length": 12924, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "nagpur vidarbha news Getting permission from the Metro to get rid of the Metro! बांधकाम परवानगीतून मेट्रोची होणार सुटका! | eSakal", "raw_content": "\nबांधकाम परवानगीतून मेट्रोची होणार सुटका\nसोमवार, 23 ऑक्टोबर 2017\nनागपूर - मेट्रो रेल्वेचे काम जलद गतीने करण्यासाठी परवानगीच्या जाचातून मेट्रो रेल्वेला मुक्त करण्याचे प्रयत्न सरकारकडून केले जात आहेत. यामुळे यापुढे मेट्रो रेल्वेला बांधकामासाठी कुणाच्याही परवानगीची आवश्‍यक लागणार नाही. तशी सुधारणाच कायद्यात करण्यात येणार आहे.\nनागपूर - मेट्रो रेल्वेचे काम जलद गतीने करण्यासाठी परवानगीच्या जाचातून मेट्रो रेल्वेला मुक्त करण्याचे प्रयत्न सरकारकडून केले जात आहेत. यामुळे यापुढे मेट्रो रेल्वेला बांधकामासाठी कुणाच्याही परवानगीची आवश्‍यक लागणार नाही. तशी सुधारणाच कायद्यात करण्यात येणार आहे.\nनवी मुंबई, पुणे, नागपूर शहरात मेट्रो रेल्वेचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. दोन वर्षांत हे काम पूर्ण होईल, असा दावा सरकारकडून करण्यात येत होता. परंतु, तीन वर्षांचा काळ उलटला असताना अद्याप ७५ टक्केही काम पूर्ण झालेली नाहीत. मेट्रो रेल्वेसाठी स्टेशन, प्रशासकीय इमारत, पार्किंगसह विविध बांधकाम करावे लागणार आहे. या इमारतींच्या बांधकामासाठी संबंधित प्राधिकरणाकडून मंजुरी घेणे आवश्‍यक आहे. या परवानग्या मिळविण्यासाठी बराच कालावधी लागत असल्याने त्याचा परिणाम मेट्रो रेल्वेच्या निर्माणकार्यावर होत आहे. परिणामी आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागत आहे. त्यामुळे या परवानगीतूनच मेट्रो रेल्वेची मुक्तता करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.\nमुंबईत मेट्रो रेल्वेसाठी तशी सुधारणा शासनाकडून करण्यात आली होती. त्याच धरतीवर ही सुधारणा करण्यात आली आहे. यानुसार, नवी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, भिवंडी-निजामपूर, मीरा-भाईंदर, नागपूर, पुणे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण व नवी मुंबई अधिसूचित क्षेत्राच्या विकास नियंत्रण नियमावलीत तशी सुधारणा करण्यात प्रस्तावित आहे. यासाठी सूचना व हरकती शासनाकडून मागविण्यात आल्या आहेत.\nमेट्रो रेल्वेला किती बांधकाम व कशाप्रकारे बांधकाम करता येईल, यावर कुणाचे नियंत्रण असेल, असा सवाल उपस्थित होत आहे.\nउमेदवारांना गुन्हेगारी पार्श्वभूमी प्रसिद्ध करावी लागणार\nलातूर : लोकसभा व विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना प्रचारासोबत गुन्हेगारी पार्श्वभूमीचा प्रचार प्रसारमाध्यमांना रोख जाहिरात देऊन करावा लागणार...\nमुंबई - शहरात मधुमेह, लठ्ठपणा आदी आजार वाढत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर मुंबई महापालिकेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पालिकेच्या 127...\nघरकामांत स्त्री-पुरुष समानता हवी\nमुंबई - स्त्री-पुरुष समानता घरातील कामांमध्येही असायला हवी, असे खडे बोल मुंबई उच्च न्यायालयाने सुनावले आहेत. घरातील कामे केवळ महिलांनीच का करायची\nचवीने खाणाऱ्यांसाठी \"होम डायनिंग'\nमुंबई - राज्यात 20 कोसांवर फक्त भाषाच बदलत नाही तर खाद्य संस्कृतीही बदलते. मुंबई महानगरमध्ये वसलेल्या विविध राज्यांच्या नागरिकांनीही आपल्याबरोबर...\nमारुती नवले आणखी पाच दिवस कारागृहात\nपुणे - प्राध्यापकांचे वेतन देण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन न केल्या प्रकरणी सिंहगड शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मारुती नवले...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/daily/20090502/main.htm", "date_download": "2018-10-20T02:22:18Z", "digest": "sha1:URJ5HEQMTB66AU7YMGJ7BVDDBJFG7752", "length": 16895, "nlines": 45, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nशनिवार, २ मे २००९\nयुवराजची हॅट्ट्रिक; तरीही पंजाबने हात टेकले\nबंगलोर रॉयल चॅलेंजर्सचा विजय\nदरबान, १ मे / वृत्तसंस्था\nयुवराजसिंगने घेतलेली हॅट्ट्रिक आणि त्यानंतर चार षटकार व तीन चौकारांसह केलेल्या ३४ चेंडूतील ५० धावा यानंतरही पंजाब किंग्ज इलेव्हनच्या नशिबी आज विजय नव्हता. बंगलोर रॉयल चॅलेंजर्सला १४५ धावांवर रोखल्यानंतर युवराज व करण गोयल यांनी पहिल्या विकेटसाठी केलेल्या ७० धावांमुळे पंजाब संघ विजयाची स्वप्ने पाहू लागला होता. पण प्रवीण कुमारच्या अखेरच्या षटकात १३ धावा हव्या असताना पंजाबचा संघ केवळ चार धावा करू शकला आणि त्यांच्या पराभवावर शिक्कामोर्तब झाले.\nगोध्रा दंगलीची सुनावणी गुजरातमध्येच\nजलद निकालासाठी सहा ‘फास्ट ट्रॅक’ न्यायालये स्थापण्याचा आदेश\nनवी दिल्ली, १ मे/पीटीआय\nगुजरातमध्ये गोध्रा जळित प्रकरणानंतर घडलेल्या भीषण जातीय दंगलीसंदर्भातील १० प्रकरणांच्या सुनावणीवरील स्थगिती सर्वोच्च न्यायालयाने आज उठविली. गुजरात दंगल प्रकरणांची सुनावणी बाहेरच्या राज्यात होणार नाही. गुजरातमध्ये सहा फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करून तिथे हे खटले दैनंदिन तत्वावर चालवावेत व लवकर निकाल देण्यात यावा असा आदेशही सर्वोच्च न्यायालयाने दिला. गुजरातमधील अहमदाबाद, आणंद, साबरकांठा, मेहसाणा, गुलबर्गा या ठिकाणी जातीय दंगलीदरम्यान घडलेल्या हिंसाचाराचे खटले चालविण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला.\nकारवाईचे उद्धव यांच्यापुढे आव्हान\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अष्टप्रधान मंडळातील दोन सदस्य मधुकर सरपोतदार व मनोहर जोशी यांनी अनुक्रमे उत्तर-मध्य व दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील युतीच्या उमेदवारांचा प्रचार केला नाही, अशी तक्रार स्थानिक शिवसैनिकांनी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्याकडे केल्याचे समजते. अष्टप्रधान मंडळातील या सदस्यांवर कारवाई करण्याचे धारिष्टय़ उद्धव ठाकरे दाखविणार का, याकडे शिवसैनिकांचे लक्ष लागले आहे.\nअंबानी यांच्या हेलिकॉप्टरमध्ये खडे टाकणारा कर्मचारी ‘एअर वर्क्‍स’चाच\nमुंबई, १ मे / प्रतिनिधी\nउद्योगपती अनिल अंबानी यांच्या हेलिकॉप्टरच्या इंधन टाकीमध्ये चिखल व खडे टाकणाऱ्या ‘एअर वर्क्‍स इंडिया इंजिनिअरींग प्रा. लि.’ मधील एका कर्मचाऱ्याचे नाव गुन्हे अन्वेषण विभागाच्या तपासात उघड झाले असून या कर्मचाऱ्याच्या अटकेनंतरच या घातपातामागील हेतू स्पष्ट होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. या कर्मचाऱ्याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. मात्र त्याची चौकशी करण्यात आली आहे.\nहा प्रकार उघडकीस आणणारे ‘एअर वर्क्‍स’ कंपनीचे तंत्रज्ञ भरत बोरगे यांनी आत्महत्या केल्यामुळे या प्रकरणाला वेगळेच वळण लागले होते. वास्तविक आत्महत्येच्या आदल्या दिवशीच बोरगे यांनी तपासात चांगलेच सहकार्य केले होते. अगदी तपास करण्यासाठी आलेल्या पोलिसांनाही त्याने नीट माहिती दिली होती. त्याच दिवशी अनिल धीरूभाई अंबानी समुहाचे (एडीएजी) तीन अधिकारी घटनास्थळी आले होते. त्यांनीही बोरगे यांच्याशी चर्चा केली होती. मात्र दुसऱ्या दिवशी या प्रकरणात प्रमुख साक्षीदार असलेल्या बोरगे यांचा मृतदेह विलेपार्ले रेल्वे रुळाजवळ आढळल्याने या प्रकरणाला वेगळीच कलाटणी लागणार असे दिसत होते. मात्र बोरगे यांच्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या रेल्वे पोलिसांनी एडीएजीच्या तीन अधिकाऱ्यांना आज ‘क्लिनचीट’ दिली.\nकाँग्रेसला १२ ते १५ जागांची अपेक्षा \nमुंबई, १ मे / खास प्रतिनिधी\nशरद पवार यांच्या पंतप्रधानपदासाठी राज्यातून जास्तीत जास्त खासदार निवडून आणण्यावर राष्ट्रवादीचा भर असला तरी राष्ट्रवादीच्या तुलनेत काँग्रेसचे जास्त खासदार निवडून येतील, असा काँग्रेस नेत्यांना विश्वास आहे. राज्यातून १२ ते १५ जागा निवडून येण्याची काँग्रेस नेत्यांना अपेक्षा आहे. गेल्या वेळी काँग्रेसचे राज्यातून १३ खासदार निवडून आले होते. तेवढे किंवा त्यापेक्षा जास्त खासदार यंदा निवडून येतील, असा राज्यातील नेत्यांना विश्वास आहे. मुख्यमंत्री अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष कृपाशंकर सिंग यांनी काही पदाधिकाऱ्यांबरोबर निवडणुकीनंतरच्या परिस्थितीचा आढावा घेतला. राष्ट्रवादीबरोबरील आघाडीत काँग्रेसच्या वाटय़ाला २५ जागा आल्या होत्या. एक जागा पक्षाने रामदास आठवले यांच्यासाठी सोडली होती. गत वेळच्या तुलनेत काँग्रेसला यंदा चांगले यश मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केला.\nगुजरातमध्ये सात शिक्षिका व दोन मुलींचा समुद्रात बुडून मृत्यू\nगुजरातमधील जुनागढ जिल्ह्यातील चोरवाड नजिक सहलीसाठी आलेल्यांपैकी सात महिला शिक्षक व दोन मुली समुद्रात बुडाल्याची घटना आज घडली. खवळलेल्या समुद्रामध्ये हे सारे जण उतरले होते व ते समुद्रात खूप आतपर्यंत गेले होते. त्यातूनच ही दूर्दैवी घटना घडली. समुद्रात बुडून मरण पावलेल्यांचे वयोमान १८ ते २५ वर्षांदरम्यान आहे. राजकोट येथील जिनिअस इंटरनॅशनल स्कूलच्या शिक्षिका व त्यांच्या मुली असे सारेजण चोरवाडनजिक समुद्रकिनारी सहलीसाठी आले होते. यावेळी सात शिक्षिका व दोन मुली समुद्रामध्ये बुडून मरण पावल्या. यासंदर्भात पोलिसांनी सांगितले की, समुद्रात बुडणाऱ्यांना वाचविण्याचा प्रयत्न करणाऱ्या चार शिक्षकांवर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीला असलेला धोका आता टळला आहे. या घटनेतील नऊ जणांचे मृतदेह पोलिसांनी मच्छिमारांच्या मदतीने शोधून काढले. जिनिअस इंटरनॅशनल स्कूलचे विश्वस्त जितू कोठारी यांनी सांगितले की, आमच्या शाळेचे शिक्षक चोरवाड येथे सहलीसाठी गेले होते व तेथून सोमनाथ मंदिरामध्ये दर्शन करण्यासाठी जाणार होते.\n‘ जेट ’ मध्ये कामगार कपात ११० कर्मचाऱ्यांना घरी बसविले\nमुंबई , १ मे / प्रतिनिधी\nमंदी आणि वाढता खर्च याचा सामना करण्यासाठी ‘ जेट एअरवेज ’ ने उपाय योजना सुरू केली असून किमान ११० कर्मचाऱ्यांना घरी बसविण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. विशेष म्हणजे आज साजरा होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कामगार दिनीच कंपनीने कामगार कपातीचा निर्णय घेतला. मंदीचा फटका , वाढता खर्च यामुळे कंपनीची आर्थिक स्थिती बिघडत असल्याचे कंपनीचे म्हणणे असून या परिस्थितीचा सामना करण्यासाठी अनेक उपाय योजना करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणजे कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आले आहे. आज एकूण ११० कर्मचाऱ्यांना कंपनीने नोटीस बजावली असल्याचे कंपनीच्या प्रवक्त्याने जाहीर केले. ५० कर्मचाऱ्यांच्या कराराचे नुतनीकरण करण्यात आले नाही. यात मॅनेजर आणि वरिष्ठ मॅनेजर या पदावरील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे तर ‘ प्रोबेशन ’ वरील ६० कर्मचाऱ्यांनाही नोटीस देण्यात आली आहे. हे सर्व ‘ कॅबिन क्रू ’ कर्मचारी आहेत. या वर्षी कर्मचाऱ्यांना वार्षिक पगार वाढ देण्यात येणार नाही. तसेच ज्या कर्मचाऱ्यांचा पगार महिन्याला ७५ हजार रुपये आहे त्यांच्या पगारात २५ टक्के कपात करण्यात येणार आहे , असेही सांगण्यात आले.\nइंडियन पोलिटिकल लीग संदर्भातील बातम्या वाचण्यासाठी वरील इमेजवर क्लिक करा, त्याचप्रमाणे या बातम्यांवरील आपली प्रतिक्रिया ऑनलाईन नोंदविण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.sanatan.org/mr/sanatan-ashram-reviews", "date_download": "2018-10-20T03:09:32Z", "digest": "sha1:3WE2OGBC2VYCYPCHGCXNHQ72DYZ5DQW3", "length": 81093, "nlines": 604, "source_domain": "www.sanatan.org", "title": "सनातन आश्रमाला संत आणि मान्यवर यांची भेट - सनातन संस्था", "raw_content": "\nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nदेवतांच्या विविध नावांचा अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nसण, धार्मिक उत्सव, व्रते\nदेवतांशी संबंधित सण व उत्सव\nधार्मिक कृती कशी करावी \nवाढदिवस कसा साजरा कराल \nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nव्यक्तिमत्त्व विकास कसा करावा \nआध्यात्मिक त्रास का होतात \nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nदेवतांच्या विविध नावांचा अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nसण, धार्मिक उत्सव, व्रते\nदेवतांशी संबंधित सण व उत्सव\nधार्मिक कृती कशी करावी \nवाढदिवस कसा साजरा कराल \nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nव्यक्तिमत्त्व विकास कसा करावा \nआध्यात्मिक त्रास का होतात \nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nसनातन आश्रमाला संत आणि मान्यवर यांची भेट\nसनातन आश्रम म्हणजे रामराज्याची अनुभूती देणार्‍या हिंदु राष्ट्राची छोटी प्रतिकृती – श्री. चेतन राजहंस, प्रवक्ता, सनातन संस्था, गोवा.\nरामनाथी, गोवा येथील सनातन आश्रम म्हणजे सनातन संस्थेचे मुख्यालय हा आश्रम म्हणजे रामराज्याची अनुभती देणार्‍या हिंदु राष्ट्राची छोटी प्रतिकृती आहे. या आश्रमाने अनेकांना साधनेत दिशादर्शन करून आमच्या जीवनाचे सार्थक केले आहे. या आश्रमाच्या माध्यमातून विदेशातील कितीतरी जणांना हिंदु धर्म शिकण्याची संधी मिळाली आहे. आश्रमात रहाणारे ४०० साधक शिस्तबद्ध जीवन जगतात. या शिस्तबद्धतेतही साधकांचे आपापसांत निरपेक्ष प्रेम आहे. त्यामुळे सनातन आश्रम हे ४०० सदस्यांचे एक कुटुंबच बनले आहे. ईश्‍वरप्राप्तीच्या माध्यमातून एकसंध समाज निर्माण करता येतो आणि रामराज्याची अनुभूती घेता येते, हे सनातनच्या आश्रमातून अनुभवता येते. माझी आपल्याला विनंती आहे की, आपण सनातनच्या रामनाथी आश्रमाला भेट द्यावी.\nकोलकाता येथील श्री सत्यानंद महापीठाचे स्वामी म्रिगानंद महाराज यांची...\nकोलकाता येथील जादवपूरमधील श्री सत्यानंद महापीठाचे स्वामी म्रिगानंद महाराज आणि त्यांच्या गुरुमाता श्री अर्चना पुरी...\nसनातनचा आश्रम अद्भुत आहे – साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर\nरामनाथी (गोवा) सनातनचा आश्रम अद्भूत आहे असे उत्स्फूर्त उद्गार मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात जामिनावर मुक्त...\nघाटकोपर, मुंबई येथील संत पू. जोशीबाबा यांचे रामनाथी, गोवा...\nआश्रम भेटीच्या वेळी पू. जोशीबाबा म्हणाले, परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने साधक करत असलेली आध्यात्मिक प्रगती,...\nसनातनच्या साधकांचा समर्पण भाव आणि श्रद्धा कौतुकास्पद \nश्री महास्वामीजींनी सनातन संस्थेच्या कार्याविषयी गौरवोद्गार काढले. ते म्हणाले,सनातन धर्माच्या रक्षणासाठी तुम्ही धीरोदात्तपणे कार्य करत...\nसनातनच्या कार्यास माझे आशीर्वाद \nचेंबूर येथील श्री. हरिहरपुत्र भजन समाज मंदिरात ३ ते ११ डिसेंबर या कालावधीत श्री महास्वामीजींचा...\nपरात्पर गुरु डॉ. आठवले हेच ईश्‍वरी राज्याची स्थापना करणार...\nपरात्पर गुरु डॉक्टर आठवले हे श्रीकृष्णाचे अवतार आहेत. तेच ईश्‍वरी राज्याची स्थापना करणार आहेत. त्यामुळे...\nभारताला पुन्हा आध्यात्मिक देश बनवण्याचे आपले एकच लक्ष्य \nउमाकांतजी महाराज यांचा जन्म उत्तरप्रदेश येथे झाला असून बाबा जयगुरुदेवजी महाराज हे त्यांचे गुरु होत....\nसद्गुरु पू. श्रीराम महाराज (बडवाह, मध्यप्रदेश) यांचे सनातन संस्थेच्या...\nमी सनातनच्या रामनाथी आश्रमात जाऊन आलो आहे. मला सनातनचे कार्य ठाऊक आहे. सनातनच्या कार्याला माझा...\nश्री नवनाथ महाराज यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी...\nपरात्पर गुरु डॉ. आठवले महान आहेत. त्यांनी आरंभलेले कार्य पूर्ण होणारच आहे. तुम्ही त्यांचे चरण...\nकर्नाटकमधील ज्ञानानंद आश्रमाचे स्वामी शिवात्मानंद सरस्वती यांची रामनाथी, गोवा...\nनंदी बेंगळुरू (कर्नाटक) येथील ज्ञानानंद आश्रमाचे विश्‍वकर्मा कुलोत्पन्न स्वामी श्री शिवात्मानंद सरस्वती यांनी रामनाथी, गोवा...\nसनातनचा देवद आश्रम म्हणजे नव्या काळातील तीर्थक्षेत्र \nसनातनचा देवद आश्रम म्हणजे नव्या काळातील तीर्थक्षेत्र आहे. येथे सेवाही साधना म्हणून आणि नामजप करत...\nपरात्पर गुरु डॉ. आठवले यांनी हिंदु राष्ट्र स्थापन करण्याचा...\nहिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. चारुदत्त पिंगळे यांनी येथील वसंतकुंजमध्ये रहाणारे पू. स्वामी सर्वानंद...\nरामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला पुणे येथील थोर संत...\nरामनाथी, गोवा येथील आश्रमातील सनातनच्या साधकांना दोन महान विभूतींच्या भेटीचा आनंद घेण्याचा योग जुळून आला...\nदत्तप्रभूंच्या आज्ञेनुसार सनातनच्या आश्रमात येऊन सनातनला साहाय्य करणारे मुंबई...\nजो जीव निरपेक्षतेने समष्टीसाठी चांगले कर्म करत असतो, त्या जिवावर काही आघात होत असतील, तर...\nस्वामी श्री शिवात्मानंद सरस्वती यांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्या...\nनंदी बेंगळुरू (कर्नाटक) येथील ज्ञानानंद आश्रमाचे विश्‍वकर्मा कुलोत्पन्न स्वामी श्री शिवात्मानंद सरस्वती यांनी त्यांच्या काही...\nसमर्थभक्त पू. मोहनबुवा रामदासी यांंनी केलेले मार्गदर्शन आणि सनातन...\nसमर्थभक्त पू. मोहनबुवा रामदासी यांना २७.१.२०१६ या दिवशी सकाळी उठल्यावर प्रेरणा झाली की, देवद, पनवेल...\nसनातन संस्थेच्या आश्रमातील सेवाधर्म कौतुकास्पद \nआश्रमात आल्यावर ज्याप्रमाणे साधकांनी माझी सेवा केली, ते पाहून मला वाटले की, उभ्या आयुष्यात मी...\nधर्माच्या पायावर उभे असलेले सनातन संस्थेचे कार्य वाढेल \nआजच्या युवा पिढीसमोर हिंदु धर्माचे हे ज्ञान वैज्ञानिक भाषेत पोहोचवणे आवश्यक आहे. हेच कार्य सनातन...\nमहान भारतीय संस्कृतीचे आचरण सर्वांनी करायला हवे \nइंग्रजांच्या वैचारिक गुलामगिरीमुळे १८० वर्षांपूर्वी असणारा सुजलाम् सुफलाम् भारत आज विपत्तीमध्ये आहे.\nवैशिष्ट्यपूर्ण यज्ञ करणारे संत प.पू. रामभाऊ स्वामी यांचे रामनाथी,...\nसर्वांचे कल्याण व्हावे, साधकांचे रक्षण व्हावे आणि जगात शांतता नांदावी, यांसाठी यज्ञ करणारे, समर्थ रामदास...\nधर्माचे शास्त्रशुद्ध आचरण करणारे आणि धर्म अन् विज्ञान यांची...\nसमाजात हिंदुत्ववादी, धर्मप्रचारक, कीर्तनकार, प्रवचनकार, पंडित अशी विविध मंडळी आहेत. त्यांच्याबरोबर मी अनेक वर्षे काम...\nसंत प.पू. सद्गुरु नानामहाराज सोनईकर यांची सनातन आश्रमाला भेट...\nप.पू. सद्गुरु नानामहाराज सोनर्इकर यांनी काढलेले गौरवोद्गार, ‘तमसो मा ज्योतिर्गमय या वचनाप्रमाणे सनातनच्या या आश्रमात...\nईश्‍वरी अधिष्ठान असल्यानेच सनातन संस्थेचे कार्य वैशिष्ट्यपूर्ण \nसनातनविषयी त्यांनी काढलेले गौरवोद्गार - ‘सनातनचा आश्रम म्हणजे ऋषिमुनींचा आश्रम आहे. प्रत्येक साधकाचे वागणे, बोलणे,...\nप.पू. नरेंद्रनाथ महाराज आणि पं. वसंतराव गाडगीळ यांची रामनाथी...\nनाथ संप्रदायातील मच्छिंद्रनाथ यांच्यानंतर त्यांच्या स्थानी १६ वे पदाधिकारी म्हणून कार्यरत असलेले अकोला येथील प.पू....\nप.पू. स्वामी गोविंददेवगिरी महाराज यांची रामनाथी, गोवा येथील सनातन...\nअखिल भारतीय संत समितीचे अध्यक्ष प.पू. स्वामी गोविंददेवगिरी महाराज यांनी सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली....\nजैनमुनी पू. विनम्रसागरजी महाराज यांची देवद (पनवेल) येथील सनातनच्या...\nसनातन संस्थेचे कार्य आणि आश्रमातील सर्व व्यवस्था पाहून जैनमुनी पू. विनम्रसागरजी महाराज अतिशय प्रभावित होऊन...\nश्री शिवबोधाश्रम (श्री रमेशाश्रम)जीयांची सनातन आश्रमाला सदिच्छा भेट\nजालंधर (पंजाब) येथील श्री अनंत श्री विभूषित श्री दण्डी स्वामी श्री शिवबोधाश्रम(श्री रमेशाश्रम)जी महाराज यांनी...\nसनातन संस्थेचे अमर्याद कार्य म्हणजे शाश्वताचे वैभव \nसनातन संस्थेचे कार्य म्हणजे शाश्वताचे वैभव आहे. या कार्याला कोणीही बंधने घालू शकत नाही, असे...\nयोगऋषी रामदेवबाबा यांचे रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमाला चरणस्पर्श...\nभागवद् धर्माला मूर्त रूप देण्याचे कार्य सनातन करत आहे सनातन संस्था फार मोठे कार्य...\nप.पू. श्री श्री वामनाश्रम स्वामीजी यांची रामनाथी, गोवा येथील...\nसनातनच्या रामनाथी येथील आश्रमाला भेट दिल्यानंतर प.पू. श्री श्री वामनाश्रम स्वामीजी यांनी आश्रमाचे कौतुक करून...\n१० ते १४.६.२०१२ या कालावधीत संतांनी रामनाथी येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिली. या भेटीनंतर त्यांनी...\nभादरा (हनुमानगढ, राजस्थान) येथील पू. डॉ. गुणप्रकाश चैतन्यजी महाराज...\nभादरा (हनुमानगढ, राजस्थान) येथील अखिल भारतवर्षिय धर्मसंघ एवं करपात्री फाऊंडेशनचे उत्तराधिकारी पू. डॉ. गुणप्रकाश चैतन्यजी...\nगोव्यातील रामनाथी येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिलेल्या धर्माभिमान्यांचे अभिप्राय\nरामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमास भेट दिलेल्या धर्माभिमान्यांनी आश्रम दर्शनानंतर दिलेले अभिप्राय\nदिव्यत्वाच्या प्रचीतीचा ऊर्जास्रोत सनातन आश्रम \nधर्मचैतन्य, धर्मऊर्जा आणि धर्मसंस्कार जिवंत ठेवण्याचे महान कार्य गोव्यातील सनातनच्या आश्रमातून निर्माण होत आहे. तो...\nदेवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमाला रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण...\nरायगड जिल्ह्याचे पालकमंत्री आणि भाजपचे नेते श्री. रवींद्र चव्हाण यांनी ७ जुलै या दिवशी सनातनच्या...\nविनामूल्य आयुर्वेदिक न्यूरो थेरपी वैद्यकीय शिबिरात सहभागी झालेल्या वैद्यांची...\nम्हापसा येथे २४ ते ३० जून कालावधीत पार पडलेल्या विनामूल्य आयुर्वेदिक न्यूरो थेरपी वैद्यकीय शिबिरात...\nसनातनचा रामनाथी आश्रम हा पृथ्वीवर वैकुंठस्वरूप \nअधिवक्ता प्रशांत गोरे यांनी त्यांच्या मार्गदर्शनाचा प्रारंभ करतांना विष्णुस्वरूप गुरुमाऊली परात्पर गुरु डॉ. आठवले यांना...\nसप्तम ‘अखिल भारतीय हिदू अधिवेशना’ला उपस्थित हिदुत्वनिष्ठांची रामनाथी येथील...\nअखिल भारतीय हिंदू अधिवेशनात सहभागी झालेल्या हिंदुत्वनिष्ठांनी रामनाथी येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिली आणि येथील...\nपरात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचे कार्य भारतात...\nपरात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले हे संपूर्ण भारतात प्रथम क्रमांकाचे कार्य करत आहेत. सनातन...\nसनातनचे कार्य चांगले आहे, ते चालूच ठेवा \nबेंगळुरू येथे सनातन संस्थेच्या वतीने महाशिवरात्रीनिमित्त, म्हणजेच १३ फेब्रुवारीला सनातन-निर्मित ग्रंथ आणि सात्त्विक वस्तूंचे प्रदर्शन...\nसनातन संस्थेचे हिंदुत्व जागृतीचे कार्य योग्य असून प्रभावी आहे...\nसनातन संस्थेने हिंदुत्व जागृतीकरता जे आध्यात्मिक कार्य हाती घेतले आहे, ते अतिशय योग्य असून प्रभावी...\nयाज्ञवल्क्य मठाचे प.पू. श्री श्री श्री १००८ विद्यावारिधीतीर्थ स्वामीजी...\nकार्यक्रमाच्या ठिकाणी लावलेले ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन पाहून स्वामीजींनी सनातन संस्था अन् हिंदु...\nसनातन संस्थेचे कार्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायला हवे \nकळंबोली येथील बिमा कॉम्प्लेक्स येथे सनातन संस्थेच्या वतीने धर्मरथावर सनातन संस्थेचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने...\nठाणे येथील डॉ. (सौ.) नंदिनी बोंडाळे आणि श्री. रमेश...\nआश्रमातील साधक व्यष्टी साधनेअंतर्गत राबवत असलेली स्वभावदोष अन् अहं निर्मूलन प्रक्रिया यांविषयी सौ. नंदिनी बोंडाळे...\nसनातनच्या आश्रमात कथ्थक नृत्य सादर करण्याची संधी मिळणे, हे...\nरामनाथी (गोवा) १७ जानेवारी या दिवशी डोंबिवली, ठाणे येथील विशाखा नृत्यालयाच्या संचालिका सौ. ज्योती शिधये...\n‘रूट्स इन कश्मीर’चे सहसंस्थापक सुशील पंडित यांची रामनाथी, गोवा...\n‘रूट्स इन कश्मीर’चे सहसंस्थापक आणि प्रखर हिंदुत्वनिष्ठ श्री. सुशील पंडित यांनी १५ जानेवारीला रामनाथी, गोवा...\nईश्‍वरी संकल्प कार्यरत असल्याचे उत्तम उदाहरण म्हणजे सनातनचा आश्रम...\nश्रीक्षेत्र तेर (जिल्हा धाराशिव) (उस्मानाबाद) येथील श्रीमद्भागवत् कथाकार, कीर्तनकार आणि प्रवचनकार श्री. पद्मनाभ प्रदीपराव व्यास,...\n“हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे ध्येय घेऊन सनातन संस्थेचे साधक कार्य...\nसनातनच्या कार्याविषयी गौरवोद्गार काढतांना नैमिष सेठ म्हणाले, ‘‘सनातन संस्थेचे साधक या अधिवेशनात उपस्थित आहेत. हिंदु...\nउत्तरप्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांची देहलीच्या विश्‍व पुस्तक मेळाव्यातील...\nउत्तरप्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांची देहलीच्या विश्‍व पुस्तक मेळाव्यातील सनातनच्या ग्रंथप्रदर्शनास भेट दिली.\nपुणे येथील एम्आयटीचे प्रकल्प संचालक डॉ. मिलिंद पांडे यांची...\nडॉ. पांडे यांनी आश्रमात झालेले दैवी पालट उत्सुकतेने पाहिले आणि ‘या संदर्भात कशा प्रकारे संशोधन...\nसमाजात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांविषयी अनुभवलेले...\nप्रसारमाध्यमांतून संस्था आणि समिती यांबद्दल काही जरी येत असले, तरी ‘जनमानसात अन् त्यातही अभिजन समाजात...\nकल्याण येथील भाजपचे आमदार नरेंद्र पवार यांची रामनाथी (गोवा)...\nकल्याण (प.) येथील भारतीय जनता पक्षाचे आमदार तथा महाराष्ट्र भाजपचे प्रदेश सचिव श्री. नरेंद्र पवार...\nसनातन संस्थेच्या आश्रमांना भेट दिल्यावर रामायणाची आठवण येते \nवसिष्ठ ऋषींनी स्वयंशासित समाजाविषयी जे लिहिले आहे, ते मला सनातनच्या आश्रमात जाणवते, असे प्रतिपादन डोंबिवली...\nरामनाथी येथील सनातनच्या आश्रमात एकदा अवश्य जा, पुन्हा जावेसे...\nगोव्यातील फोंड्याजवळ असलेल्या रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात प्रत्येकाने एकदा अवश्य जा. ज्ञान, भक्ती आणि वैराग्य...\nभाग्यनगर येथील ‘सेंटर फॉर सेल्युलर अ‍ॅण्ड मॉलिक्युलर बायोलॉजी’ या...\n\"सनातन समाजाला वेदांतातील तत्त्वांनुसार जीवन जगायला शिकवत आहे. आश्रमातील साधकांमध्ये ही तत्त्वे रुजली आहेत, हे...\nसनातन आश्रमात चांगले वाटून सकारात्मक स्पंदने आणि मनाची शांतता...\nसनातन संस्थेचे कार्य, तसेच रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील स्वच्छता आणि आदरभाव बघून हिंदुत्वनिष्ठ मान्यवरांनी...\nरामनाथी, गोवा येथील सनातनचा आश्रम पाहिल्यावर आसाम येथील धर्माभिमान्यांनी...\nरामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमास भेट दिलेल्या धर्माभिमान्यांनी आश्रम दर्शनानंतर दिलेले अभिप्राय - १. ‘देवाच्याच...\nरामनाथी, गोवा येथील सनातनचा आश्रम पाहिल्यावर नेेपाळ येथील मान्यवरांनी...\nरामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमास भेट दिलेल्या मान्यवरांनी आश्रम दर्शनानंतर दिलेले अभिप्राय - १. ‘असा...\nसनातनचा आश्रम अनुशासन असलेला आहे \nसनातनचा आश्रम पाहून झाल्यावर सनातनचे हितचिंतक आणि रोटरी क्लब अंबरनाथचे सचिव श्री. धांंडा म्हणाले, हा...\nरामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमास भेट दिलेल्या जिज्ञासूंनी आश्रम...\nरामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमास भेट दिलेल्या जिज्ञासूंनी आश्रम दर्शनानंतर दिलेले अभिप्राय येथे देत आहोत.\nएका धर्माभिमान्याला रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात आल्यावर आणि...\nमला आश्रमातील वातावरण आणि परिसर पाहून पुष्कळ प्रसन्न वाटले. आश्रमातील प्रत्येक सजीव-निर्जीव वस्तूत सात्त्विकता जाणवते....\nसनातनचा आश्रम दैवी शक्तीचा स्रोत आहे \nआश्रमात अतिशय दैवी शक्ती जाणवली. या दैवी शक्तीमुळे येथे चमत्कार घडतांना मी पाहू शकतो. नोव्हेंबर...\nकोल्हापूर येथील भाजपचे प्रदेश सहसंयोजक सुमित ओसवाल यांची सनातनच्या...\nसौ. काजल म्हणाल्या, आश्रम म्हणजे भेट द्यावी अशी शांत जागा आहे. मला परत आश्रमात येऊन...\nसनातनच्या आश्रमांत भगवद्गीतेतील निष्काम कर्मयोग आचरणात आणला जातो \nखोपोली येथील धर्माभिमानी सौ. स्नेहा अग्रवाल आणि त्यांचे पती यांनी देवद आश्रमाला भेट दिली होती....\nसुदर्शन वाहिनीचे मालक आणि संपादक श्री. सुरेश चव्हाणके यांची...\nसुदर्शन वाहिनीचे मालक आणि संपादक श्री. सुरेश चव्हाणके यांनी १६ ऑगस्ट या दिवशी देवद (पनवेल)...\nपुणे येथील पाक्षिक सांस्कृतिक वार्तापत्रचे संपादक श्री. मिलिंद शेटे...\nपुणे येथील पाक्षिक सांस्कृतिक वार्तापत्रचे संपादक श्री. मिलिंद शेटे यांनी येथील सनातनच्या आश्रमाला २ जुलै...\nसनातन संस्थेचे साधक आणि आम्ही एकच आहोत \nसनातन संस्थेला भेटण्यापूर्वी आम्हाला माहीत नव्हते की, अशीही एक संस्था आहे जी धर्मशास्त्राच्या आधारे हिंदु...\nहिंदु धर्माचे संवर्धन करण्याचे महान कार्य सनातन संस्था करत...\nमहाराष्ट्र राज्यातील तत्कालीन काँग्रेस शासनातील माजी मंत्री, नांदेड मतदारसंघाचे काँग्रेसचे माजी खासदार तथा भाजपचे विद्यमान...\nतमिळनाडू येथील सप्तर्षि जीवनाडीपट्टीचे भक्त वेदमूर्ती गुरुमूर्ती शिवाचार्य आणि...\nमहर्षींचा प्रत्यक्ष सहवास लाभलेले वेदमूर्ती गुरुमूर्ती शिवाचार्य, त्यांचे सुपुत्र वेदमूर्ती अरुण गुरुमूर्ती आणि नातू श्री....\nश्री पंचदशनाम जुना आखाड्याचे आंतरराष्ट्रीय महामंत्री श्री महंत शांतिगिरी...\nसनातन संस्थेची विचारधारा चांगली असून सनातन संस्था आदरणीय आणि सन्माननीय आहे. संस्था उत्थानाचे कार्य करत...\nसनातन संस्था वैदिक संस्कृतीचे पालन करणारी आदर्श संस्था \nसनातन संस्था ही धर्माप्रती आदरभाव निर्माण करणारी आणि धार्मिक मूल्यांच्या माध्यमातून समाजप्रबोधन करणारी संस्था आहे....\nहम्पी (कर्नाटक) येथील प्रसिद्ध चित्रकार डॉ. व्यंकटेश तुळजाराम काळे...\nमाझ्या आतापर्यंतच्या कारकीर्दीत अशी संस्था आणि सेवाभावी साधक मी कुठेही पाहिले नाहीत. यापुढेही मला कुठे...\nआमदार श्री. बाळाराम पाटील आणि माजी आमदार श्री. विवेकानंद...\nशेतकरी कामगार पक्षाचे कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार श्री. बाळाराम पाटील आणि माजी आमदार...\nआंतरराष्ट्रीय संशोधकांची ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ला सदिच्छा भेट \n‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’चे केंद्र असलेल्या येथील सनातनच्या रामनाथी आश्रमास देहली विद्यापिठाचे प्रा. बालागणपति देवराकोंडा, इंग्लंडमधील...\nसनातन संस्थेचे कार्य मला मनापासून आवडते – अलका कुबल,...\nगणेश जयंतीनिमित्त चांदवड शहरातील इच्छापूर्ती श्री गणेश मंदिरात लावलेल्या सनातन संस्थेच्या सात्त्विक उत्पादनांच्या प्रदर्शनाला मराठी...\nरामनाथी आश्रमाला भेट दिलेल्या मान्यवरांचे अभिप्राय\n१९ ते २५.६.२०१६ या कालावधीत विद्याधिराज सभागृह, रामनाथी, गोवा येथे पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशन...\nसनातनवरील बंदीविषयी विचारलेल्या प्रश्‍नाचे पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या...\nसनातनवर बंदी येणे, साधकांचा खोट्या आरोपाखाली नाहक छळ केला जाणे, यांसारखी संकटे तर पुढे कुठच्या...\nरामनाथी आश्रमाला भेट दिलेल्या मान्यवरांचे अभिप्राय\n१९ ते २५.६.२०१६ या कालावधीत विद्याधिराज सभागृह, रामनाथी, गोवा येथे पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशन...\nभाव कसा असावा, हे सांगण्यासाठी सनातनच्या साधिकेचे उदाहरण देणारे...\nज्ञानेश्‍वरीवरील निरुपणाच्या वेळी भगवंताप्रती भाव कसा असतो, हे सांगण्यासाठी पू. सुनील चिंचोलकर यांनी दैनिक सनातन...\nरामनाथी आश्रमाला भेट दिलेल्या मान्यवरांचे अभिप्राय\n१९ ते २५.६.२०१६ या कालावधीत विद्याधिराज सभागृह, रामनाथी, गोवा येथे पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशन...\nपंचम ‘अखिल भारतीय हिंदू अधिवेशना’ला उपस्थित हिंदुत्ववाद्यांची सनातनच्या रामनाथी...\nअधिवेशनात सहभागी झालेल्या हिंदुत्ववाद्यांनी सनातनच्या रामनाथी येथील आश्रमाला भेट दिली आणि येथील कार्याची ओळख करून...\nपंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाला उपस्थित हिंदुत्वनिष्ठांची सनातनच्या रामनाथी...\nहिंदू अधिवेशनात सहभागी झालेल्या हिंदुत्ववाद्यांनी सनातनच्या रामनाथी येथील आश्रमाला भेट दिली आणि येथील कार्याची ओळख...\nपंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाला उपस्थित हिंदुत्वनिष्ठांची सनातनच्या रामनाथी...\n१९ ते २५.६.२०१६ या कालावधीत रामनाथी, गोवा येथे पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशन होत आहे....\nपंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाला उपस्थित हिंदुत्ववाद्यांची सनातनच्या रामनाथी...\n१९ ते २५.६.२०१६ या कालावधीत विद्याधिराज सभागृह, रामनाथी, गोवा येथे पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशन...\nपंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाला उपस्थित हिंदुत्ववाद्यांची सनातनच्या रामनाथी...\n१९ ते २५.६.२०१६ या कालावधीत विद्याधिराज सभागृह, रामनाथी, गोवा येथे पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशन...\nरामनाथी आश्रमाला भेट दिलेल्या मान्यवरांचे अभिप्राय\n१९ ते २५.६.२०१६ या कालावधीत विद्याधिराज सभागृह, रामनाथी, गोवा येथे पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशन...\nनवी मुंबई येथील डेली न्यूज बॅण्ड या दैनिकाचे संपादक...\nनवी मुंबईतून प्रकाशित होणारे डेली न्यूज बॅण्ड या इंग्रजी दैनिकाचे संपादक श्री. दिनेश कामत यांनी...\nपुणे येथील हिंदुत्वनिष्ठ आनंद दवे यांची रामनाथी, गोवा येथील...\nरामनाथी, गोवा - येथील सनातनच्या आश्रमाला, पुणे येथील अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे जिल्हाध्यक्ष...\nपिंपरी-चिंचवड येथील भाजपचे शहर जिल्हा सरचिटणीस श्री. विलासभाऊ मडिगेरी...\nपनवेल - पिंपरी-चिंचवड येथील भाजपचे शहर जिल्हा सरचिटणीस श्री. विलासभाऊ मडिगेरी यांनी येथील सनातनच्या आश्रमाला...\nसांगली येथील ह.भ.प. अनिल महाराज देवळेकर यांची देवद (पनवेल)...\nआश्रम पाहून त्यांना दैवी भूमीत आल्यासारखे वाटले \nशनिशिंगणापूर येथील माजी महिला सरपंचांची देवद (पनवेल) येथील आश्रमाला...\nश्री शनिशिंगणापूरच्या माजी सरपंच सौ. पुष्पाताई बानकर आणि सौ. कमलाबाई साबळे यांनी येथील सनातनच्या आश्रमाला...\nशिवसेनेचे नेते खासदार श्री. संजय राऊत यांची रामनाथी (गोवा)...\nशिवसेनेचे नेते आणि दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक खासदार श्री. संजय राऊत यांनी १२ एप्रिल या...\nदैनिक गोमन्तकचे संपादक श्री. श्रीराम पचिंद्रे यांची रामनाथी, गोवा...\nगोव्यातील दैनिक गोमन्तकचे निवासी संपादक श्री. श्रीराम पचिंद्रे यांनी २१ फेब्रुवारीला सनातन संस्थेच्या रामनाथी, गोवा...\nहिंदुत्ववादी लेखक श्री. अनुप सरदेसाई यांची रामनाथी, गोवा येथील...\nहिंदुत्ववादी लेखक श्री. अनुप सरदेसाई यांनी नुकतीच रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली.\nमिरज येथील धर्माभिमानी अधिवक्त्यांची रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला...\nमिरज येथील अधिवक्ता श्री. किरण जाबशेट्टी, अधिवक्ता श्री. अण्णासाहेब जाधव, अधिवक्ता श्री. राजेंद्र शिरसाट आणि...\nप्रख्यात संमोहनतज्ञ मनोहर नाईक यांची रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या...\nसनातन ही एक सर्वोत्तम संस्था आहे, असा अभिप्राय श्री. मनोहर नाईक यांनी आश्रम पाहिल्यानंतर व्यक्त...\nमी आता सनातनचाच झालो आहे \nमी आता सनातनचाच झालो आहे. सनातनचे कार्य पुष्कळ चांगले आहे. अनेक दिवसांपासून आश्रमात यायची इच्छा...\nप्रसिद्ध कन्नड चित्रपट निर्माते अधिवक्ता मारुति जडियावर यांची सनातन...\nप्रसिद्ध कन्नड चित्रपट निर्माते अधिवक्ता मारुति जडियावर यांनी सनातन आश्रमाला सदिच्छा भेट दिली. गोवा येथे...\nचतुर्थ अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाला उपस्थित असलेल्या मान्यवरांनी सनातनच्या...\nमला प्रांजळपणे मान्य करावेसे वाटते की, ही संस्था हिंदु समाजामध्ये जनजागृती करणे, तसेच हिंदु धर्मातील...\nचतुर्थ अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाला उपस्थित असलेल्या मान्यवरांनी सनातनच्या...\nआश्रमातील प्रत्येक क्षणाचा योग्य प्रकारे उपयोग करण्याचा येथे विचार होतो आणि ते आनंदाने आचरणात आणणार्‍या...\nअमेरिकेतील संशोधक डॉ. श्रीकांत पाटील यांची सनातन आश्रमाला भेट...\nअमेरिकेतील ‘त्रिवेदी ग्लोबल इनकॉर्पोरेशन’ (Trivedi Global Inc.,USA) या संस्थेचे संशोधन विभागाचे संचालक (‘डायरेक्टर रिसर्च’) डॉ....\nमानवकल्याणासाठी सनातन संस्था करत असलेले कार्य प्रशंसनीय \nहिंदु धर्मावरील आघात रोखून सनातन संस्था सनातन हिंदु धर्मरक्षणाचे कार्य करत आहे. मानवकल्याणासाठी होत असलेले...\nनाशिक येथील अधिवक्ता विजय कुलकर्णी यांची रामनाथी येथील सनातन...\nरामनाथी आश्रम पाहून अधिवक्ता श्री. विजय कुलकर्णी भारावले. यासंदर्भात अभिप्राय व्यक्त करतांना ते म्हणाले,...\nबेंगळुरू येथील प्रसिद्ध नाट्य दिग्दर्शिका सौ. पद्मश्री जोसलकर यांची...\nबेगळुरू (कर्नाटक) येथील प्रसिद्ध नाट्य दिग्दर्शिका सौ. पद्मश्री जोसलकर यांनी सनातन संस्थेच्या गोवा येथील आश्रमाला...\nकोल्हापूर येथील गोभक्त ह.भ.प. हरिदास कुळकर्णी यांची रामनाथी (गोवा)...\nकोल्हापूर येथील गोभक्त ह.भ.प. हरिदास कुळकर्णी यांनी १० डिसेंबर या दिवशी गोवा येथील सनातनच्या आश्रमाला...\nतृतीय अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाला आलेल्या हिंदुत्ववाद्यांची सनातन आश्रमाला...\nहिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी रामनाथी, गोवा येथे २० जूनपासून तृतीय अखिल भारतीय...\nसनातन संस्था आणि प.पू. डॉक्टरांचे श्रेष्ठत्व अन् महत्त्व\nप्रत्यक्ष प्रमाण मानणार्‍या बुद्धीप्रामाण्यवाद्यांना अध्यात्मशास्त्राचे महत्त्व कळावे, तसेच समाजालाही धर्मशिक्षण मिळावे यासाठी सर्वाश्रम वैश्‍विक ऊर्जा...\nरामनाथी आश्रमाला भेट दिल्यावरप.पू. आसारामजी बापूंच्या भक्तांनी दिलेले अभिप्राय\nप.पू. आसाराम बापूंचे भक्त श्री. निखिल नवरे आणि श्री. महेश दळवी यांनी सनातनच्या रामनाथी आश्रमाला...\nसनातन (रामनाथी) आश्रमाला भेट देणारेदोन विदेशी वैज्ञानिक कार्य पाहून...\nरामनाथी, येथील सनातनच्या आश्रमाला २ विदेशी वैज्ञानिकांनी भेट दिली. आश्रमात ठिकठिकाणी घडणार्‍या घडामोडींचे आध्यात्मिक दृष्टीकोनातून...\nह.भ.प. भगवान विठ्ठल कोकरे महाराज यांची रामनाथी (गोवा) येथील...\nह.भ.प. कोकरे महाराज यांनी आश्रमभेटीनंतर प्रतिक्रिया व्यक्त करतांना सांगितले की, सनातनचे कार्य संपूर्ण जगातील हिंदूंना...\nसनातनचा रामनाथी (गोवा) येथील आश्रम पहायला मिळणे, हे हिंदूंसाठी...\n२९.१२.२०१३ या दिवशी मी माझ्या कुटुंबासह सनातन आश्रमामध्ये प्रवेश केला. तेथील आदरातिथ्य आणि नम्रता पाहून...\nसनातनचे आश्रम हे बदलत्या काळातील आधुनिक आणि आदर्श गुरुकुल...\nसध्याच्या काळात प्राचीन काळाप्रमाणे गुरुकुल पद्धती शक्य नाही; पण एखाद्या संस्थेने असा प्रयत्न केला, तर...\nसनातनचा आश्रम म्हणजे धर्मकार्य करण्याचे प्रेरणास्थान \nप्रखर हिंदुत्ववादी श्री. श्रीकृष्ण माळी यांच्या परिवारातील आणि त्यांच्या परिचयाच्या ३५ जणांची सनातनच्या मिरज येथील...\nहे प्रदर्शन चांगली आणि वाईट शक्ती यांच्यातील भेद स्पष्ट करणारे आहे. हे विज्ञानाच्या पलीकडील विषयांची...\nसनातन आश्रम, सनातन संस्था आणि ‘सनातन प्रभात’ हे हिंदु धर्म अन् हिंदू यांच्यासाठी संपूर्ण विश्वात...\nरामनाथी, गोवा येथील सनातन आश्रमाला भेट दिलेल्या हिंदुत्ववाद्यांच्या प्रतिक्रिया\nचुकांमधूनही शिकत रहाण्याची शिकवण देणारी सनातन संस्था खर्‍या अर्थाने ‘हिंदू’ घडवत आहे \nकोची येथील सनातनच्या सेवाकेंद्राच्या परिसरात असलेल्या वनस्पतींविषयी लक्षात आलेली...\nसेवाकेंद्राचे बांधकाम झाल्यानंतर साधक येथे निवास करू लागले. तेव्हापासून त्या झाडांकडे पाहिल्यावर ‘ती आनंदात आहेत’,...\nवेदमूर्ती कोतवडेकर गुरुजी, परात्पर गुरु डॉ. आठवले आणि सनातन...\nवयाच्या नव्वदीतही वेदमूर्ती कोतवडेकर गुरुजींना वेदांचा प्रचार आणि प्रसार करण्याची तळमळ होती. ते सतत अध्ययन...\nसनातन आश्रमातील कोटा लादीवर आपोआप उमटलेल्या ॐ भोवती पांढरट...\nपरमेश्‍वराचा वाचक असणारा ॐ हे एक सात्त्विक चिन्ह आहे. यातून वातावरणात पुष्कळ प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित...\nसर्वस्वाचा त्याग करून साधनेतील आनंद अनुभवणाऱ्या साधकांना आश्रय देणारी...\nसनातनचे आश्रम म्हणजे सर्वस्वाचा त्याग करून तन, मन आणि धन अर्पण करणार्‍या जिवांची वास्तू \nरामनाथी आश्रमात वाईट शक्तींनी काही प्राण्यांच्या माध्यमातून स्थुलातून वावरून...\nकाही दिवसांपासून आश्रमात आणि आश्रमाच्या परिसरामध्ये प्रथमच त्रासदायक शक्ती विविध असात्त्विक प्राण्यांच्या माध्यमातून स्थुलातून वावरत...\nसनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमातील ध्यानमंदिरात पणत्यांची वैशिष्ट्यपूर्ण आरास\nसनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमात १.११.२०१६ या दिवशी दिवाळीनिमित्त सर्वत्र पणत्यांची आरास करण्यात आली होती....\nगुरुकुलांमाणे असलेल्या आश्रमांची निर्मिती\nआश्रमांचे वैशिष्ट्य म्हणजे आश्रमात रहाणारे सर्व साधक विविध योगमार्गानुसार साधना करणारे आणि जातीपंथांचे असूनही आनंदाने...\nसनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमात विविध ठिकाणी उमटलेले ‘ॐ’...\nरामनाथी आश्रमातील लाद्यांवर उमटलेले अनेक ‘ॐ’ ऑगस्ट २०१३ पासून अस्पष्ट होत गेले. २१.४.२०१४ या दिवशी...\nसनातनच्या ध्वनीचित्रीकरण विभागाचे विस्तारलेले स्वरूप अन् त्याअंतर्गत हाताळले जाणारे...\nध्वनीचित्र-चकत्यांच्या माध्यमातून घरोघरी धर्मज्ञानाचा दीप लावणे, हे समष्टी ध्येय, तर अंतःकरण भक्तीभावाने प्रकाशमय करणे हे...\nसनातनचे सर्व आश्रम आणि प्रसारसेवा यांमधील साधकांना भावविश्‍वात नेणारे...\nभावनिर्मितीसाठी घेतल्या जाणार्‍या अशा प्रयोगांमुळे साधक अंतर्मुख होतो, तसेच देवाचे अस्तित्व अनुभवून तात्पुरत्या कालावधीकरता का...\nसनातनच्या आश्रमांमध्ये घडलेल्या आणि घडणार्‍या सूक्ष्मातील अद्वितीय चांगल्या घटना\nबहुतेक सर्वच घटना (परात्पर गुरु) डॉ. आठवले रहात असलेल्या रामनाथी आश्रमातील आहेत, तर काही देवद...\nरामनाथी येथील सनातनच्या आश्रमात पणत्यांच्या लाल रंगाच्या ज्योतीची वैशिष्ट्ये...\nपणत्यांच्या लाल रंगाच्या ज्योतीची वैशिष्ट्ये आणि त्यामागील कारणे ‘रामनाथी आश्रमात १.११.२०१६ या दिवशी रात्री ८...\nरामनाथी आश्रम परिसरात शुभसंकेत देणारे प्राणी आणि पक्षी यांचे...\nत्यामुळे प्राण्यांची सूक्ष्मातील कळण्याची क्षमता मानवाच्या क्षमतेपेक्षा अधिक असते. एखाद्या तीर्थक्षेत्री ज्या देवतेचे तत्त्व अधिक...\nसर्वांगीणदृष्ट्या आदर्श असलेल्या सनातनच्या आश्रमांची वैशिष्ट्ये \nराष्ट्र अन् धर्म यांसाठीचे कार्य करणारे आश्रम दुर्लभ आहेत. दगड-विटांची केवळ वास्तू म्हणजे आश्रम नव्हे,...\nईश्‍वरी राज्याची प्रतिकृती असलेला सनातनचा प्रत्येक आश्रम म्हणजे व्यवस्थापनाचे...\nईश्‍वरी राज्याची प्रतिकृती म्हणजे सनातन आश्रम प.पू. डॉक्टरांनी आम्हाला अशा आदर्श वातावरणात ठेवले आहे....\n२०१६ या वर्षाची अक्षय्य तृतीया म्हणजे सनातनच्या इतिहासातील सोनियाचा...\n९.५.२०१६ या दिवशी अक्षय्य तृतीया होती. या दिवशी गोव्यातील रामनाथी आश्रमावर तीन ठिकाणी महर्षींच्या आज्ञेनुसार...\nअक्षय्य तृतीयेच्या शुभमुहुर्तावर केलेल्या कलशारोहणामुळे रामनाथी, गोवा येथील सनातन...\nसनातनचे कार्य विश्‍वव्यापी व्हावे, तसेच घोर आपत्काळात साधकांचे रक्षण व्हावे, यासाठी महर्षि साधकांवर या कळसांच्या...\nनिरपेक्ष प्रेम देऊन त्यांना आश्रमभेटीची ओढ लावणारा रामनाथी (गोवा)...\nरामनाथी आश्रमात पाहुण्यांचे प्रेम द्यावे अन् प्रेम घ्यावे प्रेम निरपेक्ष असावे ॥ अशा प्रकारे...\nसनातन आश्रमात दत्तमाला मंत्रजप करतांना आश्रम परिसरात झालेला वैशिष्ट्यपूर्ण...\n‘दत्तमाला मंत्रा'चे पठण करण्यास आरंभ केल्यापासून सनातन आश्रमाच्या परिसरात औदुंबराची ५८ रोपे उगवली आहेत. ही...\nसनातनच्या रामनाथी आश्रमात अनेक साधकांना वेगळ्या लोकात असल्याप्रमाणे जाणवणे\nसनातनच्या रामनाथी आश्रमामध्ये रहाणार्‍या अनेक साधकांना उच्चलोकांमध्ये असल्याप्रमाणे अनुभूती येते.\nगोवा येथील रामनाथी आश्रम म्हणजे चैतन्याचे स्फुल्लिंग देणारे एक...\nरामनाथी आश्रम हे विश्वाच्या कल्याणासाठी आणि धर्मरक्षणाच्या प्रयत्नांच्या समिधा टाकण्यासाठीचे महाकायी यज्ञकुंड आहे. रामनाथी आश्रम...\nगोवा येथील रामनाथी आश्रम म्हणजेचैतन्याचे स्फुल्लिंग देणारे एक अनोखे...\nरामनाथी आश्रम हा भारतीय संस्कृतीच्या गुरुकुलपद्धतीच्या आश्रमाचा २१ व्या शतकात आदर्शवत असा ठेवा आहे. तेथे...\nआदर्श आश्रम कसा असावा, याचे उदाहरण म्हणजे सनातन संस्थेचा रामनाथी आश्रम \nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nदेवतांच्या विविध नावांचा अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nसण, धार्मिक उत्सव, व्रते\nदेवतांशी संबंधित सण व उत्सव\nधार्मिक कृती कशी करावी \nवाढदिवस कसा साजरा कराल \nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nव्यक्तिमत्त्व विकास कसा करावा \nआध्यात्मिक त्रास का होतात \nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.thinkmaharashtra.com/node/2238", "date_download": "2018-10-20T03:15:29Z", "digest": "sha1:36UCYA5JTLXGU5RWU6BYZ6BOIFPCY2SA", "length": 23114, "nlines": 128, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "नामदेवांचे कुटुंबीय व त्यांची अभंगरचना | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nनामदेवांचे कुटुंबीय व त्यांची अभंगरचना\nवारकरी संप्रदायाच्या सुंदर शिल्पाचा पाया ज्ञानदेवांनी घातला, पण त्या संप्रदायाच्या विस्ताराची कामगिरी पार पाडली ती संत नामदेवांनी. ते काम नामदेवांनी ‘नाचू कीर्तनाचे रंगी| ज्ञानदीप लावू जगी |’ असा विश्वास मनाशी बांधून केले. नामदेव स्वत:ला त्या संप्रदायाचे ‘किंकर’ मानतात. नामदेवांनी त्यांच्या आयुष्याची वाटचाल ‘आम्हा सापडले वर्म | करू भागवत धर्म ||’ असे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून केली. अभंग हे त्यांच्या जीवनाचे प्रतिबिंब. त्यामधून त्यांच्या जीवनात आणि काव्यात घडलेली परिवर्तने यांचा मेळ घालता येतो. त्या अभंगांमधून ज्ञानदेवांचे लोकोत्तर जीवन, ज्ञानदेवांच्या समाधीच्या वेळचे वर्णन, ‘आदि’, ‘तीर्थावेळी’ आणि ‘समाधी’ यांचे स्वरूप वाचकांसमोर येते. त्यांतून समकालीन संतांची चरित्रेही स्पष्ट होतात. ते ऐहिक व पारलौकिक अशा दोन्ही पातळ्यांवरचे विवेचन करतात.\nवारकरी संप्रदायाने महाराष्ट्राला नवे जीवनदर्शन घडवले. सर्वसामान्यांना जीवनाकडे पाहण्याची अभिनव दृष्टी दिली आणि त्यासाठी भक्ती हे ‘समर्थ’ माध्यम दिले. साहजिकच, त्यामुळे महाराष्ट्रात सद्विचारांची, आचारांची मांदियाळी उभी राहिली. संत नामदेवांच्या घरातील सर्वांवर त्यांचा, त्यांच्या विठ्ठलभक्तीचा, सद्विचारांचा संस्कार झाला. त्यातून सत्प्रवृत्त मंडळी निर्माण झाली. त्यात नारा, विठा, गोदा, महादा हे जसे त्यांचे चौघे मुलगे होते, तशीच आऊबाई ही त्यांची बहीण, राजाई-पत्नी तर लाडाई, गोडाई, येसाई, साखराई या सुना आणि लिंबाई ही मुलगी होती. जनाबाई स्वत:ला नामदेवांच्या घरची दासी असे म्हणवून घेते. जनाबाईने तिच्या अभंगात म्हटले आहे -\nगोणाई, राजाई दोघी सासू-सुना | दामा, नामा जाणा बापलेक |\nनारा, विठा, गोदा, महादा चौघे पुत्र | जन्मले पवित्र त्याचे वंशी |\nलाडाई, गोडाई, येसाई, साखराई | चवघी सुना पाही नामयाच्या |\nलिंबाई ती लेकी, आऊबाई बहिणी | वेडीपिशी दासी त्याची जनी\n‘नामदेव : व्यक्ती आणि त्यांची परिस्थिती’ यांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी या कुटुंबीयांची कविताच उपयोगी पडते. दामाशेटी आणि गोणाई हे नामदेवांचे वडील आणि आई होती. नामदेवांच्या विठ्ठलभक्तीला दोघांचाही विरोध नव्हता, पण प्रपंच सोडून विठ्ठलभक्तीचा अतिरेक करावा असे त्यांना वाटत नव्हते. त्यांनी त्यांच्या परीने व स्वभावानुसार नामदेवांना सांगण्याचा प्रयत्न केला, पण नामदेव ऐकत नाहीत असे लक्षात आल्यावर दामाशेटी गप्प बसले, पण गोणाईने मात्र ‘पंढरी गिळीन विठोबासहित’ असा त्यांना दमच दिला होता खुद्द विठोबालाही नामदेव किती प्रिय आहे हे तिला पटवून दिले गेल्यावरच तिचा राग शांत झाला खुद्द विठोबालाही नामदेव किती प्रिय आहे हे तिला पटवून दिले गेल्यावरच तिचा राग शांत झाला ‘देव झाला नामा | नामा झाला देव |’ हे तिच्या प्रत्ययाला आले.\nनामदेव प्रपंचाकडे पाठ फिरवून विठ्ठलनामाच्या छंदात रंगून गेले होते. त्यांचे लग्न होऊनही संसारात लक्ष नाही हे पाहून त्यांची पत्नी राजाई ही अतिशय वैतागून गेली होती. तिच्याही मनात विठ्ठलाविषयी राग होता. पण अखेर नामदेवांच्या सहवासाने राजाईचा चित्तपालट झाला आणि ‘आता ये संसारी मीच धन्य जगी | जे तुम्हा अर्धांगी विनटले ||’ अशी तिची स्थिती झाली. तिनेही तिच्या मनातील भावना अभंगरूपाने व्यक्त केल्या आहेत. मात्र तिच्या अभंगांची संख्या अल्प आहे.\nलाडाई ही नामदेवांची थोरली सून (नारा या मुलाची पत्नी) तिचे मनोगत व्यक्त करताना म्हणते,\nद्वादश बहात्तरी कृष्ण त्रयोदशी | आषाढ हे मासी देवद्वारी |\nसर्वांनी हा देह अर्पिला विठ्ठली | मज का ठेविले पापिणीसी |\nलाडाईला बाळंतपणासाठी नामदेवांनी गावाला पाठवले होते. तेथे तिला मुलगा झाला. मुलगा झाला त्या वेळी आषाढ कृष्ण १३, शके १२७२ या दिवशी नामदेवादी सर्व कुटुंबीयांनी समाधी घेतली आपण त्या वेळी परगावी एकट्याच पडलो याचे दु:ख ती व्यक्त करते.\nपूर्वसंबंधे मज दिधले बापाने | शेखी काय जाणे कैसे झाले |\nप्रसुती लागी मज आणिले कल्याणा | अंतरला राणा पंढरीचा |\nमुकुंदे मजसी थोर केला गोवा | लोटियले भवनदीमाजी |\nऐकिला वृत्तांत सर्व झाले गुप्त | माझेंचि संचित खोटे कैसे |\nआणि लाडाई म्हणे देह अर्पिन विठ्ठला | म्हणोनि आदरिला प्राणायाम |\nआपण बाळंतपणासाठी कल्याणला आलो आणि मुकुंद या मुलाच्या जन्मामुळे या भवसागरात अडकून पडलो. त्यातून आता घरची सारी मंडळी विठ्ठलाकडे निघून गेली, आपण एकटे पडलो. आपलेच संचित कमी पडले, आपण दुर्दैवी ठरलो आणि आता आपल्या वाट्याला भोग भोगणे प्राप्त झाले. तेव्हा प्राणायाम करून, देह कष्टवून पण विठ्ठलाकडे धाव घ्यावी, असा निश्चय जणू तिच्या मनाने केला.\nलाडाईच्या मनात पांडुरंगाचा साक्षात आशीर्वाद लाभलेल्या घरात त्या सून म्हणून आल्या याचा अभिमान होता. पण सर्वांनी समाधी घेतल्यामुळे त्या घरातील संस्कारांना, सहवासाला, सत्संगाला ती मुकणार ही खंत कुठेतरी तिला जाणवत होती. म्हणून अखेर तिनेही एकटे न राहता त्या परब्रह्माशी एकरूप व्हावे ही मनीषा तिच्या ठिकाणी जागृत होते.\nनामदेवांची बहीण – आऊबाई त्यांच्याच घरी राहत होती. परमेश्वराबद्दलची ओढ तिच्याही मनात आहे. पण सारे शून्यवत वाटावे अशी तिची मनस्थिती झाली आहे.\nशून्य साकारले साध्यात दिसे |\nआकार नासे तेथे शून्याकार दिसे ||१||\nशून्य ते सार, शून्य ते सार |\nशून्यी चराचर सामावले ||२||\nनामयाची बहिण आऊबाई, शून्यी सामावली\nविठ्ठली राहिली चित्तवृत्ती ||३||\nअर्थात येथे निराशा, दु:ख दारुण असावे असे वाटत असले तरी सुद्धा शेवटच्या दोन ओळींत तिने जणू तत्त्वज्ञानाचा, अध्यात्माचाच आधार घेतला असावा असे वाटते. कारण सारे सार त्या शून्यातच सामावाले आहे हे स्पष्ट झाले नाही तरी हे विश्व म्हणजे एक पोकळी आहे. आकाशात असणाऱ्या साऱ्या ग्रहगोल-ताऱ्यांनी सृष्टी-विश्व परिपूर्ण आहे. म्हणजेच तो त्या परमात्मा परमेश्वराचा आविष्कार आहे. या अर्थाचा भाव कदाचित तिला व्यक्त करायचा असावा. त्या ओळींमध्ये ती स्वत:ची वृत्ती विठ्ठलरूप झाली असे प्रतिपादन करते हे विशेष. शून्यातून आकाराला येणारा पांडुरंग शेवटी शून्यवतच भासतो हेच जणू तिला सुचवायचे आहे.\nनामदेवांची लेक लिंबाई हिने तिची परमेश्वरभेटीची आर्तता अभंगातून व्यक्त करताना म्हटले आहे –\nतारी मज आता रखुमाईच्या कांता | पंढरीच्या नाथा मायबापा |\nअनाथांचा नाथ ऐकियलें कानीं | सनकादिक मुनी बोलताती |\nत्याचिया वचनाचा पावोनी विश्वास | धरिली तुझी कास पांडुरंगा |\nनामयाची लेकी लिंबाई म्हणणे देवा | कृपाळु केशवा सांभाळावे ||\nलिंबाईने परमेश्वराला विनवले आहे, की ‘मी आजवर कथा, पुराणे ऐकली-वाचली, त्यातून ऋषिमुनींनीसुद्धा त्यांच्या उद्धारासाठी तुलाच साद घातली होती हे समजले. अनाथांना सनाथ बनवणारा तूच आहेस, तुझ्या कृपाप्रसादाने तू आमच्या जीवनाचा उद्धार करून, सन्मार्ग दाखवतोस हे त्यांनी आम्हाला पटवून दिले. म्हणूनच मीही तुझ्याकडे माझ्या उद्धाराचीच याचना करत आहे. त्या संतवचनांवर विश्वास ठेवून, त्यांच्याच मार्गाने जाण्याचा मी प्रयत्न करत आहे, तेव्हा आता या लेकराला सांभाळण्याची जबाबदारी सर्वस्वी तुझीच आहे. कृपावंत होऊन, दयावंत होऊन तू माझा उद्धार करावास ही नम्र याचना मी तुझ्या चरणी करत आहे.’\nलिंबाईची भावंडे लग्न होऊन संसारात रममाण झाली असल्यामुळे तिला तिचा तारणहार केवळ पांडुरंगच वाटतो, यात आश्चर्य वाटण्याजोगे काहीच नाही. लिंबाई ही अविवाहित होती.\nपरंपरेने स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नाकारलेला असला तरी नामदेवाच्या, त्यांच्याच कुटुंबातील स्त्रियांचे काव्य हे आध्यात्मिक पातळीवर उच्च दर्जाचे ठरते. त्यांनी कौटुंबिक बंधने पाळूनही त्या क्षेत्रात नाव मिळवले. त्यांना कुटुंबात राहून, पंढरीची वारी करताना बाहेर पडण्याचे स्वातंत्र्य मिळाले. त्यांना नामदेवांच्या सहवासातील इतर संत मंडळींचा सहवासही लाभला.\nडॉ. सुप्रिया मधुकर अत्रे पुण्‍याच्‍या एस.एन.डी.टी महाविद्यालयात मराठी विषयाच्‍या प्राध्‍यापिका म्‍हणून तीस वर्षे काम केल्‍यानंतर निवृत्‍त झाल्‍या. त्‍यांना महाविद्यालयाकडून 'उत्‍कृष्‍ट शिक्षक' पुरस्‍कार तर पुणे महापालिकेकडून 'संत मुक्‍ताबाई पुरस्‍कार' प्राप्‍त झाला आहे. त्‍यांना संत साहित्‍याची आवड आहे. त्‍यांनी त्‍यासंदर्भात लेखन करण्‍यासोबत व्‍याख्‍यानेही दिली आहेत. त्‍यांनी अनेक पुस्‍तकांसोबत महाराष्‍ट्र राज्‍य माध्‍यमिक आणि उच्‍च माध्‍यमिक मंडळाच्‍या इयत्‍ता नववी आणि बारावीच्‍या मराठी पाठ्यपुस्‍तकांचे संपादन केले आहे.\nनामदेवांचे कुटुंबीय व त्यांची अभंगरचना\nसंदर्भ: महाराष्ट्रातील संत, संत नामदेव, अभंग\nसंत सावता माळी आणि त्यांची समाधी\nसंदर्भ: समाधी, महाराष्ट्रातील संत, अभंग, अरणभेंडी गाव, महाराष्‍ट्रातील मंदिरे, दंतकथा-आख्‍यायिका\nस्वामी रंग अवधूत - नारेश्वरनो नाथ\nसंदर्भ: संगमेश्वर, महाराष्ट्रातील संत, गुजरात, नारेश्वर गाव, नर्मदा नदी\nगाडगेबाबांच्या... बालपणीच्या पाऊलखुणा शोधताना\nसंदर्भ: गाडगेबाबा, महाराष्ट्रातील संत\nसंदर्भ: महाराष्‍ट्रातील मंदिरे, महाराष्ट्रातील संत, दंतकथा-आख्‍यायिका, समाधी\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/it-marathi-news/pattern-lock-of-mobile-118010600015_1.html", "date_download": "2018-10-20T02:28:41Z", "digest": "sha1:HRACOGDTPYABMYJ5THPSFBIY3DVOUIKI", "length": 9260, "nlines": 122, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "कुठलं पॅटर्न लॉक वापरताय? | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 20 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nकुठलं पॅटर्न लॉक वापरताय\nमोबाईल लॉक करण्यासाठी वेगवेगळे पॅटर्न लॉक वापरले जातात. पॅटर्न लॉकमध्ये नऊ बिंदू असतात. त्यांचा वापर करून तुम्ही विविध पॅटर्न लॉक तयार करू शकता. सर्वसाधारणपणे वापरले जाणारे काही पॅटर्न लॉक आहेत. पण यामुळे तुमच्या फोनची सुरक्षा धोक्यात येऊ शकते. म्हणूनच पॅटर्न लॉक थोडा कठीण असायला हवा. एस, यू, झेड, सी, एन, डब्ल्यू, व्ही ही अक्षरं पॅटर्न लॉक म्हणून वापरली जातात. असे पॅटर्न लॉक अनेकांचे असू शकतात. त्यामुळे तुम्ही यापैकी एखादा पॅटर्न लॉक ठेवला असेल तर तातडीने बदलून टाका.\nतब्बल ११ वर्षांनी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र विजयी\n‘केसरी’या सिनेमाचा फर्स्ट लूक रिलीज\nराष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वसंत डावखरे यांचे निधन\nआलिया- सिद्धार्थमध्ये पुन्हा बिनसलं\nचारा घोटाळा सुनावणी : शिक्षेची सुनावणी पुन्हा पुढे ढकलली\nयावर अधिक वाचा :\nस्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...\nया जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...\nइम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख\nपाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...\nलिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...\nमराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...\nरिलायंस इंडस्ट्रीजला 9 हजार 516 कोटींचा फायदा\nपेट्रोलियम, दूरसंचार आणि रिटेल समेत विभिन्न क्षेत्रांमध्ये कारोबार करणारी देशातील सर्वात ...\nवेबदुनिया LocWorld 38 Seattle, Booth# 102 येथे कंपनीची माहिती देणार आहेत. इव्‍हेंटमध्‍ये, ...\nबीएसएनएलचा ७८ रुपयांचा प्लॅन जाहीर\nBSNL ने ७८ रुपयांचा एक प्लॅन जाहीर केला आहे. यामध्ये ग्राहकांना रोज २ जीबी डेटा आणि ...\nगुगलवर 'मी टू' चळवळीचा सर्वाधिक शोध\n'मी टू' चळवळीनंतर गुगलने भारताचा नकाशा जारी केलाय. भारतात या मी टू मोहिमेबाबत सर्वाधिक ...\nम्हणे, 35 हजार विद्यार्थ्यांना चुकून नापास झाले\nमुंबई विद्यापीठाने तब्बल 35 हजार विद्यार्थ्यांना चुकून नापास केलं अशी धक्कादायक आकडेवारी ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-stories-marathi-maharashtra-prabhodhan-seva-mandalnasik-10327?tid=162", "date_download": "2018-10-20T03:01:15Z", "digest": "sha1:GJJU5PLDZYDZSHD6ZG6EIT77WCUDP3DC", "length": 29177, "nlines": 169, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture stories in marathi, Maharashtra prabhodhan seva mandal,Nasik | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशाश्वत शेती, पूरक व्यवसायातून गावांना मिळाली नवी दिशा\nशाश्वत शेती, पूरक व्यवसायातून गावांना मिळाली नवी दिशा\nशाश्वत शेती, पूरक व्यवसायातून गावांना मिळाली नवी दिशा\nरविवार, 15 जुलै 2018\nजल, जमीन, जंगल आणि जननी या चार घटकांमुळे मानव समाज निर्माण झाला. त्यांच्यामुळेच तो टिकून आहे. त्यांचे संवर्धन हेच प्रमुख ध्येय ठेवून महाराष्ट्र प्रबोधन सेवा मंडळ (एमपीएसएम) ही संस्था १९६४ पासून नाशिक जिल्ह्याच्या आदिवासी भागात कार्यरत आहे. शाश्‍वत शेती, पूरक व्यवसाय, जलसंधारण, पाणी व्यवस्थापन आणि अनौपचारिक कृषी शिक्षणातून संस्थेने गावांमध्ये आश्वासक बदल आणला आहे.\nजल, जमीन, जंगल आणि जननी या चार घटकांमुळे मानव समाज निर्माण झाला. त्यांच्यामुळेच तो टिकून आहे. त्यांचे संवर्धन हेच प्रमुख ध्येय ठेवून महाराष्ट्र प्रबोधन सेवा मंडळ (एमपीएसएम) ही संस्था १९६४ पासून नाशिक जिल्ह्याच्या आदिवासी भागात कार्यरत आहे. शाश्‍वत शेती, पूरक व्यवसाय, जलसंधारण, पाणी व्यवस्थापन आणि अनौपचारिक कृषी शिक्षणातून संस्थेने गावांमध्ये आश्वासक बदल आणला आहे.\nनाशिक जिल्ह्यातील दिंडोरी, पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्‍वर या तालुक्‍यातील आदिवासी शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, त्यांचं राहणीमान उंचवावे या ध्यासाने महाराष्ट्र प्रबोधन सेवा मंडळ (एमपीएसएम) संस्था मागील पन्नास वर्षांपासून शाश्वत ग्राम विकासाच्या कार्यात कार्यरत आहे. महाराष्ट्र प्रबोधन सेवा मंडळ संस्थेचे संचालक फादर गॉडफ्रे डिलिमा संस्थेच्या कार्याबाबत म्हणाले की, नाशिक मध्ये १९६४ मध्ये ज्येष्ठ समाजसेवक फादर बोरॅंको यांनी या संस्थेची स्थापना केली. साठच्या दशकात नाशिक भागातील आदिवासी शेतकऱ्यांची परिस्थिती आव्हानात्मक होती. आदिवासी भागातील शेतकऱ्यांना उदरनिर्वाहासाठी सातत्याने स्थलांतर करावे लागत होते. संस्थेच्या कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या परिस्थितीचा बारकाईने अभ्यास करून त्यांच्या सोबत प्रत्यक्ष काम करायला सुरवात केली. नाशिक व ठाणे जिल्ह्यात काम सुरू झाले. जमिनीचे सपाटीकरण करून ती लागवडीखाली आणणे, सिंचनाची सोय करण्यासाठी मदत करणे यावर सुरवातीला भर दिला. निफाड तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी प्रारंभापासूनच चांगला प्रतिसाद दिला. त्यानंतर टप्प्याटप्प्याने दिंडोरी, पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्‍वर या तालुक्‍यात काम वाढत गेले.\nशाश्‍वत शेती विकासावर भर\nसंस्थेचे प्रकल्प समन्वयक व वरिष्ठ विस्तार अधिकारी पांडुरंग पाटील म्हणाले की, नाशिक जिल्ह्यातील आदिवासी भागात पावसाळ्यात खूप पाऊस पडतो. मात्र उन्हाळ्यात पिण्यासाठीही पाणी उपलब्ध नसते. या स्थितीत येथील शेतकरी केवळ भाताचे पीक घेतो. उर्वरित काळात तो मजुरीसाठी शहरात स्थलांतर करतो. हे स्थलांतर थांबविण्यासाठी शेती शाश्‍वत उत्पन्न देणारी कशी होईल यादृष्टीने उपाययोजना करण्यात आल्या. नैसर्गिक, सेंद्रिय घटकांचा वापर करून जागेवरच खत तयार करण्याबाबत शेतकऱ्यांना प्रशिक्षित करण्यात आले. यातून शेतकऱ्यांचा खर्च आणि अडवणूक कमी झाली. संस्थेच्या सर्व कार्यकर्त्यांनी सीड (सस्टेनेबल एन्व्हायर्नमेंट ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट) हा कार्यक्रम या परिसरात प्रभावीपणे राबविला. बियाणे, खते, उत्पादन तंत्रज्ञान प्रशिक्षणाबरोबरच या परिसरात फळझाडांची लागवड करून त्याचा शेतकऱ्यांना लाभ करून घेण्यासाठी प्रोत्साहन दिले. या अंतर्गत आंबा, काजू, जांभूळ, ऍपल बोर यासारखी फळझाडे आणि कुंपणासाठी साग, बांबू, ग्लिरिसिडीया ही वनशेतीतील झाडांची लागवड मोठ्या प्रमाणावर केली. नैसर्गिक, सेंद्रिय शेती करण्यासाठी कडुनिंबाचा पाला, दशपर्णी अर्क, जीवामृत यांच्या वापराबाबत प्रशिक्षण देण्यात आले. मागील काही वर्षात शेतकऱ्यांना स्थानिक भागात रोजगार उपलब्ध होण्यासाठी आम्ही अनेक उपक्रम घेतले आहेत. त्यातून शहरात रोजगारासाठी होणारे स्थलांतर कमी होऊ लागले आहे.\nआधुनिक शेतीसाठी सर्वतोपरी साह्य\nआदिवासी शेतकऱ्यांकडे आधुनिक शेतीसाठी लागणारं भांडवल उपलब्ध नव्हते. या स्थितीत संस्थेने पीक कर्ज वाटपाचा पर्याय शोधून काढला. एक वर्षाच्या मुदतीचे पीक कर्ज शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आले. हे कर्ज थेट रकमेच्या स्वरूपात न देता शेतीसाठी लागणारी खते, बियाणे, संयंत्रे आदी घटकांच्या स्वरूपात दिल्याने त्याचा प्रत्यक्ष शेतीसाठी उपयोग झाला. संस्थेने टोमॅटोच्या दर्जेदार जातींचे बियाणे बंगळूर येथून मागवून शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले. ‘ना नफा ना तोटा' या तत्त्वावर संस्थेने साह्य केले. याशिवाय विहीर खोदाई, पाइपलाइन करणे, वीजपंप घेणे, बैलगाडी, बैल, शेळ्या, गाईंची खरेदी यासाठीही संस्थेने गरजू व जिद्दी शेतकऱ्यांना मदत केली आहे. शेतमालाच्या विक्री व मार्केटिंगसाठी नुकतीच पेठ तालुक्‍यातील ननाशी येथे ‘हिमाई शेतकरी उत्पादक कंपनी' स्थापन करण्यात आली.\nसंस्थेतर्फे सुरवातीपासून सुरगाणा, पेठ, दिंडोरी या तालुक्‍यात आदिवासी शेतकऱ्यांना पीक बदलाविषयी मार्गदर्शन करण्यात येत आहे. तुलनेने अधिक उत्पन्न देणाऱ्या पिकांकडे वळले पाहिजे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. संस्थेच्या प्रयत्नांतून १९९५ मध्ये सुरगाणा तालुक्‍यातील घोडांबे येथील पारीबाई काशिराम चौधरी या महिला शेतकऱ्याने पहिल्यांदा स्ट्रॉबेरी पिकाची लागवड केली. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात शेतकरी या पिकाकडे वळले. आजमितीस सुमारे १०० हेक्‍टरपर्यंत स्ट्रॉबेरीची लागवड झाली आहे. सुरत सह बंगळूर, हैदराबाद येथील बाजारात येथील स्ट्रॉबेरी विक्रीस जात असून सातत्याने मागणी वाढत आहे.\nदिंडोरी तालुक्‍यातील खोरीपाडा येथे १९८२ मध्ये पहिला लिफ्ट इरिगेशनचा प्रयोग करण्यात आला. संस्था, शेतकरी यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांतून हा प्रयोग यशस्वी झाला. फक्त खरीपच होणाऱ्या गावांमध्ये रब्बी पिके घेणे शक्‍य झाले. २००४ मध्ये दिंडोरी तालुक्‍यातील इंदोरे येथे जय मल्हार पाणी वापर संस्था स्थापन करण्यात आली. प्रति लिटर प्रति सेकंद या परिमाणाने मोजून शेतकरी पाणी घेतात. शेतकऱ्यांच्या सहभागातून सुरू झालेला हा प्रकल्प दीर्घकाळ शेतकऱ्यांना सिंचनासाठी उपयोगाचा ठरला आहे. ११५ शेतकरी या पाणी वापर संस्थेत सहभागी असून या पाण्याचा वर्षभर लाभ घेत आहेत.\nजलसंधारण, पाणलोट विकासावर भर\nपावसाळ्यात वाहून जाणारे पाणी अडविण्यासाठी संस्थेने विविध प्रयोग केले. यामध्ये कंटुरबंड, सीसीटी, सीएसटी बंधारे, गली बांध, छोटे बंधारे, वळण बंधाऱ्यावर भर देण्यात आला आहे. इंडो जर्मन पाणलोट विकास प्रकल्पांतर्गत १९९२ मध्ये दिंडोरी तालुक्‍यातील विळवंडी, सुरगाणा तालुक्‍यात हट्टीपाडा, पेठ तालुक्‍यात मसगण, वागदोड, रोकडपाडा या भागात चांगली कामे झाली आहेत. केमच्या डोंगरातून गिरणा, नारपार यासारख्या सात नद्या उगम पावतात. या नद्यांच्या जलधारण क्षेत्रात छोटे बंधारे बांधून पाणी अडविण्यात आले. कोहोर गाव शिवारात मोठे काम झाल्यामुळे १२७० हेक्‍टर क्षेत्र नव्याने सिंचनाखाली आले. यामुळे शेतकऱ्यांनी रब्बी पिके घेण्यास सुरवात केली.\nगाव स्वयंपूर्ण करणारा वाडी प्रकल्प\nमहाराष्ट्र प्रबोधन सेवा मंडळ आणि नाबार्ड यांच्यामार्फत २०१० पासून दिंडोरी तालुक्‍याच्या पश्‍चिम भागातील २४ गावांमध्ये वाडी प्रकल्प राबविण्यात येत आहे. यातून एक हजार निवडक शेतकऱ्यांना मदत करण्यात आली. या अंतर्गत आंबा, काजू लागवडीबरोबरच शेळीपालन, किराणा दुकान, बोंबील विक्री, पीठ गिरणी, मसाला कांडप आदी व्यवसायांसाठी अर्थसाह्य करण्यात येते. २०१७ मध्ये हा प्रकल्प पूर्ण झाला. एकूण लाभार्थ्यांपैकी ७० टक्के लाभार्थ्यांनी याचा चांगला उपयोग करून घेतला असून प्रत्येकाला सरासरी सोळा हजार रुपये वार्षिक उत्पन्न सुरू झाले आहे. ‘अफार्म' च्या माध्यमातून आणि इंडिगोच्या सहकार्याने ग्रामीण महिला उपजीविका सक्षमीकरण हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. सुरगाणा तालुक्‍यातील अंबाटा येथे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, मुलींचे वसतिगृह चालविण्यात येते. प्रशिक्षित कार्यकर्त्यांतर्फे शेती, ग्रामविकास यावर अनौपचारिक शिक्षणाचे वर्ग घेतले जातात.\n- पांडुरंग पाटील, ९४२१५०८५०७\nमहाराष्ट्र नाशिक शेती जलसंधारण कृषी शिक्षण रोजगार ग्रामविकास\nशेतकऱ्यांसोबत चर्चा करून शेती विकासाचा आराखडा\nफळबागेसाठी दर्जेदार कलमांची उपलब्धता\nवाडी प्रकल्पांतर्गत आंबा कलमांची लागवड\nभाजीपाला पिकांची रोपवाटिका तयार करताना\nभाजीपाला पिकांची रोपवाटिका करताना योग्य ती काळजी घेतल्यास पुनर्लागवडीनंतरच्या काळातील अने\nपुण्यात फुलांची ७ काेटींची उलाढाल\nपुणे ः फूल उत्पादक शेतकऱ्यांची भिस्त असणाऱ्या नवरात्र आणि दसऱ्याला विशेष मागणी असलेल्या झ\nकशी टिकेल पांढऱ्या सोन्याची झळाळी\nराज्यात कापूस वेचणीला सुरवात होऊन दसऱ्याच्या मुहूर्तावर बऱ्याच शेतकऱ्यांनी विक्रीही चालू\nपरभणीत फ्लाॅवर प्रतिक्विंटल २००० ते २५०० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nवनस्पतीतील संजीवकांमुळे अवकाशातही उत्पादन घेणे...\nपोषक घटकांची कमतरता आणि गुरुत्वाकर्षण कमी असणे या दोन कारणांमुळे चंद्र किंवा अन्य ग्रहांव\nशेती अन् ग्रामविकासासाठी आलो एकत्रअकोला शहरात विविध क्षेत्रांत काम करणाऱ्यांनी...\nशेती, शिक्षण अन् आरोग्यातून शाश्‍वत...जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्थेमार्फत महाराष्ट्र...\nशेतीसह विकासकामांमध्येही उल्लेखनीय रोहडाभाजीपाला, कापूस बीजोत्पादनाच्या माध्यमातून रोहडा...\nग्रामविकास,पर्यावरण संवर्धनाचा वसा...राज्यातील व्याघ्र प्रकल्पालगत असलेल्या गावांमध्ये...\nपाचल ठरले स्मार्ट ग्रामरत्नागिरी - शासनाच्या स्मार्ट ग्राम...\n‘आरटीजीएस'द्वारे ग्रामपंचायत...सोलापूर : ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे सहा...\nशेती, आरोग्य अन्‌ शिक्षणाचा जागरगावाच्या शाश्वत विकासासाठी शेती, आरोग्य, शिक्षण...\nमिर्झापूर ः साखळी शेततळ्यांचे गाव‘मागेल त्याला शेततळे` योजनेअंतर्गत मिर्झापूर (ता...\nचांदक-गुळूंब अोढा जोडप्रकल्पाने साधली...सातारा जिल्ह्यातील चांदक-गुळुंब (ता. वाई) हा ओढा...\n‘पुणे पांजरपोळ ट्रस्ट` करतोय देशी...भोसरी (जि. पुणे) येथील पुणे पांजरपोळ ट्रस्ट ही...\n'लालकंधारी'च्या माळसोन्ना गावाने हटविला...परभणी जिल्ह्यातील माळसोन्ना (ता. परभणी) गावाने...\n'आरोग्यम धनसंपदा’ ब्रीद प्रत्यक्षात...महाराष्ट्र राज्याच्या सीमेजवळ असलेल्या कर्नाटक...\nग्रामरोजगाराला गती देणारी ‘निवेदिता...महात्मा गांधी, विनोबा भावे यांच्यापासून प्रेरणा...\nशालेय शिष्यवृत्ती परीक्षेचा राज्यातील ‘... पुणे जिल्ह्यातील पिंपळे खालसा (ता. शिरूर)...\nग्रामविकासासह सुधारीत शेतीपद्धती...औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्‍यातील बोरगाव...\nशेती, पूरक उद्योग अन् ग्रामविकासाला...सातारा जिल्ह्यातील डोंगरी, दुर्गम जावळी तालुक्यात...\nवडनेर बुद्रुक गावाने मिळवली स्वच्छता,...ग्रामविकासासाठी गावकरी एकत्र आले. प्रत्येक कामात...\n‘स्वयम शिक्षण प्रयोग` करतेय ग्रामविकास...पुणे येथील ‘स्वयम शिक्षण प्रयोग` ही स्वयंसेवी...\nग्रामस्वच्छतेचा मंत्र प्रत्यक्षात...स्वच्छतेचा ध्यास मनाशी बाळगून सांगली जिल्ह्यातील...\nबचत गटातून वाढली रोजगाराची संधीशेडगाव (ता. श्रीगोंदा, जि. नगर) येथील महिलांनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/photos/international/kew-gardens-london-have-lightened-christmas/", "date_download": "2018-10-20T03:20:40Z", "digest": "sha1:BNEYFKJLYF7YDWI44JFJQZCRAHLA66LC", "length": 22298, "nlines": 390, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Kew Gardens In London Have Lightened For Christmas | ख्रिसमसनिमित्ताने लंडनमधील गार्डन सजलं नेत्रदीपक रोषणाईने | Lokmat.Com", "raw_content": "शनिवार २० ऑक्टोबर २०१८\nपत्रकार जमाल खाशोगी यांचा मृत्यू; सौदी अरेबियाकडून स्पष्ट\nआजचे राशीभविष्य - 20 ऑक्टोबर 2018\nऊसतोड कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा योजना; आठ लाख ऊसतोड कामगारांना होणार लाभ\nFuel Price Today: पेट्रोल-डिझेलच्या दरात घट; पेट्रोल 38 तर डिझेल 13 पैशांनी स्वस्त\n‘क्या हाल, मिस्टर पांचाळ’मालिकेत या कारणामुळे होणार 'त्या' पाच मुलींची एंट्री\nमेट्रोच्या कामावरून दोन यंत्रणांमध्ये रंगला वाद\n‘मी टू’ चळवळ पीडितांसाठी; त्याचा गैरवापर करू नका - उच्च न्यायालय\nदागिन्यांच्या मोहात मित्राकडूनच मुख्य सूत्रधाराची हत्या\nरेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या ब्लॉक\nTanushree Dutta controversy : 'सिन्टा'वर भडकली तनुश्री दत्ता; पण का\nविविधांगी भूमिका साकारण्याचा एकच ध्यास\n ‘बधाई हो’ने पहिल्या दिवशी रचला विक्रम\n‘अॅव्हेंजर्स 4’मध्ये आयर्न मॅनच्या हातात दिसणार ‘हे’ खास शस्त्र\n23 Years Of DDLJ : शाहरूख- काजोलचा ‘दिलवाले दुल्हनियां ले जायेंगे’ झाला २३ वर्षांचा पाहा कधीही न पाहिलेले काही फोटो\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nशीघ्रपतनाची समस्या; कारणं आणि उपाय\nपरिणीती चोप्राचे 'हे' इंडो-वेस्टर्न लूक्स तुम्हाला देतील परफेक्ट लूक\nसंध्याकाळच्या चहासोबत एकदा तरी ट्राय करा खमंग मसाला पापड\nकानामध्ये हेवी इयररिंग्स वापरताय 'या' समस्यांचा करावा लागू शकतो सामना\nमुंबईतील 'या' ठिकाणी स्वस्त आणि मस्त शॉपिंगचा आनंद लुटा\n#AmritsarTrainAccident : पंजाबमधील शाळा, महाविद्यालयांना आज सुट्टी.\n#AmritsarTrainAccident : रेल्वेच्या वेळापत्रकात बदल, आठ गाड्या रद्द.\nमुंबई : पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत घट; पेट्रोल 38 पैसे तर डिझेल 13 पैशांनी कमी झाले.\nमुंबई : पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत घट; पेट्रोल 38 पैसे तर डिझेल 13 पैशांनी कमी झाले.\nAmritsar Train Accident : जखमींना पाहण्यासाठी नवज्योत सिंग सिद्धू गुरु नानक देव रुग्णालयात दाखल झाले आहेत.\nपंजाब - अमृतसर रेल्वे दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शनिवारी पंजाबमध्ये राजकीय शोक\nभाजपाचे बिहारचे खासदार भोला सिंह यांचे निधन; दिल्लीच्या राम मनोहर लोहिया इस्पितळात केले होते दाखल.\nट्रेनने लोकांना उडवलं आणि सिद्धूंच्या पत्नी नवजोत कौर गाडीत बसून घरी निघून गेल्या, प्रत्यक्षदर्शींचा आरोप\nपंजाब - अमृतसर येथे रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना पंजाब सरकारकडून 5 लाख रुपयांची मदत जाहीर\nनवी दिल्ली - अमृतसर येथील रेल्वे दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले दु:ख व्यक्त\nआदिलाबाद : नागपूरहून निघालेल्या कारमध्ये दहा कोटींची रोकड जप्त\nअमृतसर (पंजाब) - रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या भीषण रेल्वे अपघातात 50 जाणांचा मृत्यू, पोलिसांची माहिती\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\n#AmritsarTrainAccident : पंजाबमधील शाळा, महाविद्यालयांना आज सुट्टी.\n#AmritsarTrainAccident : रेल्वेच्या वेळापत्रकात बदल, आठ गाड्या रद्द.\nमुंबई : पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत घट; पेट्रोल 38 पैसे तर डिझेल 13 पैशांनी कमी झाले.\nमुंबई : पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत घट; पेट्रोल 38 पैसे तर डिझेल 13 पैशांनी कमी झाले.\nAmritsar Train Accident : जखमींना पाहण्यासाठी नवज्योत सिंग सिद्धू गुरु नानक देव रुग्णालयात दाखल झाले आहेत.\nपंजाब - अमृतसर रेल्वे दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शनिवारी पंजाबमध्ये राजकीय शोक\nभाजपाचे बिहारचे खासदार भोला सिंह यांचे निधन; दिल्लीच्या राम मनोहर लोहिया इस्पितळात केले होते दाखल.\nट्रेनने लोकांना उडवलं आणि सिद्धूंच्या पत्नी नवजोत कौर गाडीत बसून घरी निघून गेल्या, प्रत्यक्षदर्शींचा आरोप\nपंजाब - अमृतसर येथे रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना पंजाब सरकारकडून 5 लाख रुपयांची मदत जाहीर\nनवी दिल्ली - अमृतसर येथील रेल्वे दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले दु:ख व्यक्त\nआदिलाबाद : नागपूरहून निघालेल्या कारमध्ये दहा कोटींची रोकड जप्त\nअमृतसर (पंजाब) - रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या भीषण रेल्वे अपघातात 50 जाणांचा मृत्यू, पोलिसांची माहिती\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\nAll post in लाइव न्यूज़\nख्रिसमसनिमित्ताने लंडनमधील गार्डन सजलं नेत्रदीपक रोषणाईने\nरॉयल बोटॅनिक गार्डनमधला हा पादचारी पुल सजावटीनंतर इतका सुंदर दिसतोय.\nवेगवेगळ्या रंगांच्या रोषणाईमुळे रॉयल बोटॅनिक गार्डनमधला हा फुटब्रीज नेत्रदीपक दिसतोय.\nकधी लाल तर कधी निळ्या दिसणाऱ्या या पाल्म हाऊसची शोभा अधिक वाढवतंय.\nपाल्म हाऊसची आवड असणारे तर हा फोटो पाहून पुन्हा त्याच्या प्रेमात पडतील.\nपादचाऱ्यांना चालण्यासाठी ही गुहासदृश रोषणाई केली गेली आहे, जी डोळ्यांचे पारणे फेडतेय.\n'टॉलेस्ट' स्टॅच्यू ऑफ द वर्ल्ड\nया गावात 'टॅक्सी मतलब हेलिकॉप्टर'\nया देशांमध्ये आहे अमेरिकेपेक्षाही श्रीमंती, दरडोई उत्पन्नाचा आकडा वाचून डोळे विस्फारतील\nसाता समुद्रापार गणरायाचा गजर, बेल्जियममध्ये बाप्पाचं दणक्यात स्वागत\nMysterious Cave: ताऱ्यांसारख्या झगमणाऱ्या अदभूत गुहा\nअजब प्रेम की गजब कहाणी, त्याने चक्क उशीशीच केला प्रेमविवाह\nमलेशियामध्ये असा दणक्यात साजरा झाला गणेशोत्सव\nआजचे राशीभविष्य - 20 ऑक्टोबर 2018\n‘सिल्क स्मिता’च्या जीवनावरील सिनेमानंतर विद्या बालन बनणार ‘या सुपरस्टार’ची पत्नी, सोशल मीडियावरील व्हायरल फोटोच्या चर्चा\nऊसतोड कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा योजना; आठ लाख ऊसतोड कामगारांना होणार लाभ\nFuel Price Today: पेट्रोल-डिझेलच्या दरात घट; पेट्रोल 38 तर डिझेल 13 पैशांनी स्वस्त\n#AmritsarTrainAccident : रावणदहन पाहाणाऱ्या ६१ जणांना रेल्वेने चिरडले\n#AmritsarTrainAccident : रावणदहन पाहाणाऱ्या ६१ जणांना रेल्वेने चिरडले\nFuel Price Today: पेट्रोल-डिझेलच्या दरात घट; पेट्रोल 38 तर डिझेल 13 पैशांनी स्वस्त\nऊसतोड कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा योजना; आठ लाख ऊसतोड कामगारांना होणार लाभ\nदुष्काळात महाराष्ट्राला मदतीचा हात देऊ : मोदी\nपावसामुळे मुंबईतील धूलिकणांचे प्रमाण घटले\nमुंबईसह कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्राला पावसाचा इशारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.marathiupdate.in/2017/12/15-rules-to-treat-your-child.html", "date_download": "2018-10-20T01:51:28Z", "digest": "sha1:7YQMFQXNUY5PHCKBDQ7T6RQRQOADAUP5", "length": 12205, "nlines": 55, "source_domain": "www.marathiupdate.in", "title": "आनंदी पालक-पाल्य नात्यासाठी ह्या १५ नियमांचे पालन करा ! Marathi Status, Marathi News, Marathi Article, मराठी स्टेटस, मराठी सुविचार, कथा, Film News marathiupdate", "raw_content": "\nHome / बालविशेष / सकारात्मक / आनंदी पालक-पाल्य नात्यासाठी ह्या १५ नियमांचे पालन करा \nआनंदी पालक-पाल्य नात्यासाठी ह्या १५ नियमांचे पालन करा \nDecember 22, 2017 बालविशेष, सकारात्मक\n१. मुलांनी चूक केली असेल तर त्यांना एकदम न रागवता समजावून सांगा तसेच माफ करा आणि त्यांनी चांगल काम केलेलं असेल तर त्यांचे नक्की काैतुक करा.\n२. रात्री शक्यतो मुलांसोबतच बसून जेव्हा आणि सोबत गप्पा देखील मारा.\n३. मुलांच्या आईशी वडिलांनी त्यांच्या समोर प्रेमाने आणि नीट वागावे.\n४. रोज एक चांगल्या सवई बद्दल अथवा कामाबद्दल त्यांच्याशी बोला आणि त्यांना त्या साठी प्रेरित करा.\n५. घरात मुलांसमोर आदळ आपट करू नका.\n६. मुलांना सारखे घालून पाडून बोलू नका नाहीतर मुलं तुम्हाला दुर्लक्षित करू लागतील.\n७. मुलांसाठी नेहमी वेळ काढा, तुमच्या कडे वेळच नाही असे चित्र नका निर्माण होऊ देऊ.\n८. मुलांना फक्त भविष्याचा आधार म्हणून बघू नका.\n९. मुलांसमोर व्यसन करू नका, त्याने त्या प्रति त्यांच्या मध्ये आकर्षण निर्माण होऊ लागते.\n१०. नवीन गोष्ट घेण्याच्या निर्णय प्रक्रिये मध्ये मुलांना सामावून घ्या आणि त्या गोष्टी बद्दल त्यांना माहिती देखील द्या.\n११. नवनवीन छंदांबद्दल त्यांच्याशी चर्चा करा. पालक हेच मुलांचे पहिले गुरु, ते उत्तम भेटले तर मुलांना आयुष्यात नक्कीच सन्मार्ग सापडतो\n१२. मुलांना सतत मारल्याने त्याचे दुरोगामी वाईट परिणाम दिसायला लागतात. मुले खोटे बोलायला लागतात. शक्यतो मारणे टाळावेच.\n१३ मुलांना मूर्ख,गाढव अश्या शब्दांनी कधीच हाक ना मारू.\n१४ तू जर अस केलस तर मी सोडून जाईन , तुला एकट सोडून देईल अस मुलांशी कधीही बोलू नये\n१५ मुलांना चुकी केल्यावर सॉरी बोलायला शिकवावे आणि चांगले काम केले कि त्यांची प्रशंसा करावी. त्यांची गरज समजून घ्यावी.\nआनंदी पालक-पाल्य नात्यासाठी ह्या १५ नियमांचे पालन करा \nकोण आहेत संभाजी भिडे गुरुजी \nनाव: श्री.संभाजीराव भिडे गुरुजी वय: ८४ शिक्षण: एम.एस्सी. Atomic Science (Gold Medalist) पूर्वाश्रमीचे काम: फ़र्गसन महाविद्यालयात फिजिक...\nबघा का सुरेश वाडकरांनी दिला माधुरीच्या लग्नाच्या प्रस्तावाला नकार \nआज माधुरी दीक्षितला कोण नाही ओळखत चित्रपटसृष्टीत धक धक गर्ल म्हणून माधुरी दीक्षित बॉलिवूडमध्ये ओळखली जाते . माधुरी दीक्षित ही नव्वदच्या...\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nतुम्ही तुटत्या ताऱ्याला पाहिलं असेल . आकाशात एक चमकणारी रेष येऊन जाते . जोपर्यंत आपण बघतो तोपर्यंत तो तारा निघून जातो . आज आपण चर्चा करणार...\nदंगली मुळे होत्याचे नव्हते झालेल्या मातेची करून गाथा \nअत्यंत हालाखीच्या परिस्थिती मध्ये जीवन जगत असलेल्या गायकवाड ताईंची ची कहानी, ज्यांना गमवावे लागले आपले सर्व काही दंगलीच्या काही तासात निर्म...\nशेअर मार्केटचा बादशाह राकेश झुनझुनवाला\nशेअर मार्केटबद्दल आजपण सामान्य माणसाला खूप कुतूहल आहे. सामान्य माणूस आजपण शेअर मार्केटला जुगारच समजतो . पण भारतात अस एक अवलिया व्यक...\nविमानातील प्रवासात अभिनेता दिलीप कुमार ह्यांना आलेला धक्कादायक अनुभव ..\n*काहीतरी शिकण्यासारखे...* अभिनेता दिलीप कुमार म्हणतात...... \"जेव्हा माझं करिअर उंची वर होत... प्रसिध्दी पदरी होती मला... सगळीक...\nआज लक्ष्मीकांत बेर्डे ह्यांची पुण्यतिथी बघा त्यांचे काही खास फोटो ...\nकिडनीच्या (मूत्रपिंड) आजारामुळे लक्ष्मीकांत बेर्डे हे मुंबई येथे १६ डिसेंबर २००४ रोजी मरण पावले आज ह्या दुःखद घटनेला १३ वर्ष पूर्ण झाले . ...\nतुम्हाला कदाचित माहित नसतील या प्रसिद्ध खलनायकांच्या मुलांबद्दल.. ४ था तर एकदम शॉकिंग आहे ..\nआत्तापर्यंत आपण बॉलीवूडमधील प्रसिद्ध हिरोंची मुलं बघत आलो आहोत जसे अमिताभ बच्चनचा मुलगा अभिषेक बच्चन,धर्मेन्द्रचा मुलं सनी आणि बॉबी दे...\nखासदार उदयन भोसले हे सकाळ पासून पूर्ण शुद्धी नसतात हे अख्या महाराष्ट्राला माहित आहे - निखिल वागळे \nएका वेबसाईटला मुलाखत देतांना आयबीएन लोकमत चे माजी संपादक निखिल वागळे ह्यांनी भीमा कोरेगाव प्रकरणावर काही मते मांडली आणि त्यात त्यांनी अनेक ...\nबघा कोण आहे सर्वात जलद १० जागतिक गोलंदाज भारतीय कोण आहेत पाहून धक्का बसेल \nफुटबॉल आणि रब्बी नंतर जगात सर्वात जास्त खेळला जाणारा आणि असणारा खेळ म्हणजे क्रिकेट होय . क्रिकेटमध्ये सर्वात मज्जा तेव्हा येते जेव्हा एखा...\nचित्रपट (26) Bollywood (23) अजब गजब किस्से (20) महितीपूर्ण लेख (20) बातमी (16) आरोग्यविषयक (15) क्रिकेट (13) व्हायरल (10) आरोग्य (9) Viral (7) राजकीय (7) व्यक्तीमत्व (7) Health (6) अप्रतिम लेख (6) अभिनेता (5) आहार (5) प्रेरणादायी (5) मराठी चित्रपट (5) क्रीडा (4) खाना खजाना (4) जागतिक (4) पु. ल . देशपांडे (4) पुणे (4) सकारात्मक (4) अंडरवर्ल्ड (3) अप्रतिम कथा (3) अर्थविषयक (3) इतिहास (3) महिला (3) राजकारण (3) राशीचक्र आणि भविष्य (3) शिवसेना (3) कोकण (2) गुन्हेगारी (2) टॉप १० (2) दिनविशेष (2) पशुपालन (2) बोधकथा (2) मुंबई (2) सामाजिक उपक्रम (2) अंकशास्त्र (1) आंदोलन (1) कोडे (1) कोल्हापूर (1) पर्यावरण (1) पोलीस (1) बालविशेष (1) बॉक्स ऑफिस (1) भयकथा (1) भारतीय सेना (1) रहस्य (1) शिवचरित्रमाला (1) श्रद्धांजली (1) संगीत (1)\nमराठी फिडच्या [marathiupdate.in] आपल्या संकेत स्थळाला आपण भेट दिली ह्याचा आम्हाला विशेष आनंद आहे, आम्ही आशा करतो तुम्हाला नक्कीच तुमची भेट आवडली असेल, नवीन नवीन लेख आणि मजकूर आमच्या परीने आम्ही रोज उपलब्ध करून देत आहोतच. असेच तुमचे प्रेम आमच्यावर बरसू दे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z120109203736/view", "date_download": "2018-10-20T02:24:10Z", "digest": "sha1:NL2P4MLRQRDEVKKBGFRI2YC7CHWVUT5X", "length": 23196, "nlines": 198, "source_domain": "www.transliteral.org", "title": "खंड १ - अध्याय ५०", "raw_content": "\nसमुद्रस्नान केव्हा करावे व केव्हा करू नये \nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पुराणे|श्रीमुद्‍गल पुराण|खंड १|\nखंड १ - अध्याय ५०\nमुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.\nTags : mudgal puranpothipuranपुराणपोथीमुद्गल पुराणसंस्कृत\n मुनिपुंगव महायोगी त्यास म्हणत तुज भेटण्याखास आलों ॥१॥\nजाणून तू झालास दुःखित काही मनोवांछित तुज अप्राप्त काही मनोवांछित तुज अप्राप्त आता काय कारण तें सांप्रत आता काय कारण तें सांप्रत सांग महामते मुनिपुंगवा ॥२॥\nतुझ्या दुःखाचें कारण जाणून नंतर तें दुःख दूर करीन नंतर तें दुःख दूर करीन युक्तीनें ज्ञानोपदेश करुन सांग सारें मनमोकळें ॥३॥\n मी आचरिलें घोर तप वनांत त्यायोगें ब्रह्मा प्रसन्न होत त्यायोगें ब्रह्मा प्रसन्न होत परी इच्छित वर मज न दिला ॥४॥\n कोणत्या उपायें ब्राह्मणत्व प्राप्त मज होईल तें सांगा ॥५॥\n ब्राह्मणत्व जेणें मज लाभत तें सारें प्रयत्नें मी करित तें सारें प्रयत्नें मी करित ऐसा माझा दृढ निश्चय ॥६॥\nतें ऐकता याज्ञवक्य म्हणत राजर्षे तूं चिंता न करी चित्तांत राजर्षे तूं चिंता न करी चित्तांत ब्रह्मर्षी तूं होशील निश्चित ब्रह्मर्षी तूं होशील निश्चित उपाय त्यास्तव तुज सांगतो ॥७॥\n मत्सरा सारा मनापासून त्यागितां क्षेम प्राप्त होय ॥८॥\nमाझ्या वचनीं विश्वास ठेव जेणें लाभेल कल्याण ठेव जेणें लाभेल कल्याण ठेव कथा एक अभिनव याविषयीं तुज सांगतों ॥९॥\n ऐक विश्वामित्रा हरेल व्यथा निर्मळ होऊन तत्त्वतां ब्राह्मण तूंही होशील ॥१०॥\n वियोग त्या नगरीचा न होत क्षणभरही सह्य त्यासी ॥११॥\n उभयतांसी तेणें गर्व फार तेव्हां विघ्न दारुण वियोगकर तेव्हां विघ्न दारुण वियोगकर उत्पन्न झालें एकदा ॥१२॥\n साठ वर्षे वृष्टी न पडत तेणें बाधलें सर्व भूतले होत तेणें बाधलें सर्व भूतले होत \n पितामह ब्रह्मा झणीं जात सूर्यंवंशस्थित दिवोदासाप्रत राज्य सोडुनी तप करी जो ॥१६॥\n म्हणोनि घोर तप करित तपप्रभावें योगानें होत दुसरा सूर्य जणू तेव्हां ॥१७॥\nब्रह्मादेव त्याला म्हणे वचन दिवोदासा ऐक माझें विज्ञापन दिवोदासा ऐक माझें विज्ञापन तुजसी काशीचें राज्य पावन तुजसी काशीचें राज्य पावन महामते दिलें असे ॥१८॥\n तेव्हां दिवोदास म्हणे सत्वर राज्यपालनीं न रमे विचार राज्यपालनीं न रमे विचार \nजरी काही द्यायचें असेल तरी मोक्ष द्या मज निश्चल तरी मोक्ष द्या मज निश्चल प्रजापतें हें मनोगत अचल प्रजापतें हें मनोगत अचल ऐसें आपण जाणावें ॥२०॥\n राज्य करी महाभागा सुयश मजवरी करी उपकार ॥२१॥\n वृष्टि होईल महा अद्‌भुता अन्यथा भूलोकनाश आतां म्हणोनि मानी माझें वचन ॥२२॥\n लोकसंरक्षणाची इच्छा उपजली चित्तीं काशीचें राज्य अमल कीर्ती काशीचें राज्य अमल कीर्ती देववर्जित तें स्वाकारी ॥२३॥\nदेवांचें अखिल राज्य स्वर्गांत मनुष्यांचे पृथ्वीवर ख्यात म्हणोनि पूजिन शंभूसी मीं ॥२४॥\n जरी आपणा वाटे मी राज्य करावें ऐसें दिवोदासांचे उत्तर बरवें ऐसें दिवोदासांचे उत्तर बरवें ऐकून म्हणे ब्रह्मदेव ॥२५॥\nहोईल तुझ्या जें मनांत काशीराज्य दिलें तुजप्रत स्वीकारावें तें आता ॥२६॥\n जाऊन शंकरा प्रणाम करित म्हणे शंकरा जाई मंदाराप्रत म्हणे शंकरा जाई मंदाराप्रत मरीचि जेथ तप करी ॥२७॥\nत्यासी वर द्यावा जाउनी नाहीतर मरेल तो मुनी नाहीतर मरेल तो मुनी जगद्‌गुरो आपुल्या मनीं \n शिव गेला त्याच्यासह उन्मन देवर्षि गणयुक्त होऊन ब्राह्मणा त्या वर देण्यासी ॥२९॥\n मरीचीस म्हणे वर माग मी प्रसन्न तेव्हा तो म्हणे सदाशिवा पावन तेव्हा तो म्हणे सदाशिवा पावन मोक्ष देउनी करी मज ॥३०॥\n तपाच्या दुःखानें प्राण सोडित शिवसारुप्य त्या महामुनीस प्राप्त शिवसारुप्य त्या महामुनीस प्राप्त कैलासीं गेला तत्क्षणीं ॥३१॥\nया वेळीं ब्रह्मा विनवीत शंभूसी हात जोडुनी विनीत शंभूसी हात जोडुनी विनीत आता तूं राही मंदारांत आता तूं राही मंदारांत सोड काशी नगरीसी ॥३२॥\nतेथ अनावृष्टीचें दुःख पातलें त्याचें निवारण पाहिजे झालें त्याचें निवारण पाहिजे झालें म्हणोनि काशीचें राज्य दिलें म्हणोनि काशीचें राज्य दिलें दिवोदासासी आग्रहें मीं ॥३३॥\n तरी मज तें चालेल नाहीतर राज्य मज सकल नाहीतर राज्य मज सकल अवनीचेंही न इष्ट ॥३४॥\n ती अट मी मान्य त्या वेळीं आतां तुम्ही पाहिजे सोडिली काशीपुरी क्षमा करुन ॥३५॥\nमाझा अपराध क्षमा करी तेव्हां शिव म्हणें तैसेंचि करीं तेव्हां शिव म्हणें तैसेंचि करीं पार्वती गणसंयुक्त मंदरी राहिला शिव तदनंतर ॥३६॥\n ते दैवानें नेलें दूर आतां कोणत्या कर्मे सुंदर आतां कोणत्या कर्मे सुंदर तीर्थी पुनरपि त्या निवास तीर्थी पुनरपि त्या निवास\nब्रह्मदेवचें वचन न होत मिथ्या कदापि जगतांत आतां मी काय करावें जगांत \n परी माझ्या स्वाधीन कांहीं नसत विश्वनाथ हें नाव होत विश्वनाथ हें नाव होत व्यर्थ आतां निःसंशय ॥३९॥\n झालों मी जो होतों महान आतां त्या विघ्नराजा शरण आतां त्या विघ्नराजा शरण जाण्याविन ना अन्य गती ॥४०॥\n विघ्नरुप त्याचें हें असलें अहंकारविहीन केलें महात्म्यानें त्या मला ॥४१॥\nऐसा निशय करी मनांत पर्वतावरी त्या तप करित पर्वतावरी त्या तप करित गणपतीस ध्यातसे अविरत \n निश्चल चित्तें तप उग्र ॥४३॥\n त्याच्या प्राप्ती साठी केला तिनें खटाटोप तपाचा ॥४४॥\nदिवोदास धर्मानें राज्य करित तेणें वृष्टि सर्वत्र पडत तेणें वृष्टि सर्वत्र पडत तेव्हां स्थावरजंगम जग होत तेव्हां स्थावरजंगम जग होत सुखी मोदयुक्त त्याच्या राज्यीं ॥४५॥\n दिवोदास जेव्हां राज्य करित धर्म सर्वत्र नांदला ॥४६॥\n वृक्ष पुष्प फळांनी लगडले गायींचे स्तनही झाले \n देव पितर होत मुदित यज्ञादि कर्में नित्य होत यज्ञादि कर्में नित्य होत \n सर्व प्रजा होती सुखांत तो राजा नित्य यात्रा करित तो राजा नित्य यात्रा करित प्रथम पूजी ढुंढीसी ॥४९॥\n दंड हातीं घेत असे ॥५१॥\nऐशी ऐशी वर्षे उलटत परी पापाचा अंशही न शिरत परी पापाचा अंशही न शिरत धन्य दिवोदास जगांत निष्पाप अकलंक राज्य करी ॥५२॥\nदेव मनीं विचार करीत सर्व विस्मित ते स्वर्गांत सर्व विस्मित ते स्वर्गांत देवराज्य विनष्ट केलें म्हणत देवराज्य विनष्ट केलें म्हणत \n राजर्षि आपणासवें स्पर्धां करी त्यास फसवूंया आपण ॥५४॥\n तुज नाही सोडून जा ॥५५॥\n अग्नी लुप्त झाला काशींत जन सारे वन्हिहीन होत जन सारे वन्हिहीन होत \n दिवादास स्वयं अग्निरुप घेत तपोबळानें सर्व पृथ्वींत ऐसा प्रभाव तयाचा ॥५७॥\nऐसे नानाविध भावें देव जात क्रमानें ते काशी सोडित क्रमानें ते काशी सोडित तेव्हा त्यांची त्यांची रुपें घेत तेव्हा त्यांची त्यांची रुपें घेत स्वयं दिवोदास राजा ॥५८॥\nवायु आदींची रुपें घेत राजा देवांचे कृत्य तें जाणत राजा देवांचे कृत्य तें जाणत पृथ्वीवर तया लोक अज्ञात पृथ्वीवर तया लोक अज्ञात \nऐसा बहु काळ गेला देववृंद विस्मित झाला देवांचें कार्य करीत राहिला दिवोदास परामद्‌भुत ॥६०॥\n निर्जरांनीं पृथ्वी तें ॥६१॥\n आमुची रुपें घेऊन करित आमुची कार्यें परम अद‌भुत आमुची कार्यें परम अद‌भुत विहारहीन आम्हां केलें ॥६२॥\nआता विभो काय करावें ते आम्हांसी सांगावें ऐकून त्यांचें वचन आघवें ब्रह्मा म्हणे तयांसी ॥६३॥\nआपण तेथ त्वरित जावें दिवोदासासी विनवावें देईल तो यांत संशय नसे ॥६४॥\n प्रणाम करी तो विनयानें ॥६५॥\nत्यासी उठवून देव सांगत आम्ही तुजवरी प्रसन्न समस्त आम्ही तुजवरी प्रसन्न समस्त द्यावे आमुचीं स्थानें परत द्यावे आमुचीं स्थानें परत दिवोदास तैसें करी ॥६६॥\n नरदेहें तो राज्य करित नंतर अग्नि आदी देव जात नंतर अग्नि आदी देव जात सुस्थित निजस्थानीं तें ॥६७॥\nओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‌गले महापुराणे प्रथमे खंडे वक्रतुंडचरिते दिवोदासमहिमावर्णन नाम पंचाशत्तमोऽध्यायः समाप्तः ॥ श्रीगजाननार्पणमस्तु ॥\nश्रीयंत्रातील चक्र आणि त्रिकोण कशाचे प्रतिक आहेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-nashik-news-mukane-water-line-102315", "date_download": "2018-10-20T03:04:15Z", "digest": "sha1:QG7ZYQORBPWHLAE4INZONTLFEHHMN3XC", "length": 13800, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news nashik news mukane water line मुकणे थेट जलवाहिनीला सहा महिन्यांची मुदतवाढ? | eSakal", "raw_content": "\nमुकणे थेट जलवाहिनीला सहा महिन्यांची मुदतवाढ\nरविवार, 11 मार्च 2018\nनाशिक - गेल्या वर्षी झालेल्या मुबलक पावसामुळे पाण्याची मागणी कमी झाल्याने तुडुंब भरलेल्या मुकणे धरणातून सद्यःस्थितीत पाण्याचे आवर्तन सोडले जाणार नाही. त्यामुळे थेट जलवाहिनीचे काम करणाऱ्या कंपनीला सहा महिन्यांची मुदतवाढ मिळण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे काम लांबणीवर पडून मुकणे धरणाच्या पाण्यासाठी नाशिककरांना डिसेंबरअखेरपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.\nनाशिक - गेल्या वर्षी झालेल्या मुबलक पावसामुळे पाण्याची मागणी कमी झाल्याने तुडुंब भरलेल्या मुकणे धरणातून सद्यःस्थितीत पाण्याचे आवर्तन सोडले जाणार नाही. त्यामुळे थेट जलवाहिनीचे काम करणाऱ्या कंपनीला सहा महिन्यांची मुदतवाढ मिळण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे काम लांबणीवर पडून मुकणे धरणाच्या पाण्यासाठी नाशिककरांना डिसेंबरअखेरपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.\nशहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन गंगापूर धरणातील पाणीसाठा नागरिकांना पुरणार नसल्याने इगतपुरी तालुक्‍यातील मुकणे धरणाचे पाणी शहरासाठी राखीव ठेवण्याचे नियोजन केले आहे. त्यानुसार मुकणे धरणातून अठरा किलोमीटरची थेट जलवाहिनी टाकण्याचे काम सध्या सुरू आहे. जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनरुत्थान अभियानांतर्गत जलवाहिनीचे काम सुरू असून, एल ॲन्ड टी कंपनीला २६५ कोटींचे काम दिले आहे. योजना राबविताना मुकणे धरणात पंपिंग स्टेशन उभारण्याचे काम सध्या सुरू आहे. विल्होळी येथील जलशुद्धीकरण केंद्र बांधण्याचे काम पूर्णत्वास आले असून, येथील पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या सिडको, पाथर्डी, इंदिरानगर, राजीवनगर तसेच थेट गांधीनगरपर्यंत पुरविण्याचे नियोजन आहे. गेल्या वर्षी चांगला पाऊस झाल्याने धरण तुडुंब भरल्याने पंपिंग स्टेशनच्या हेडवर्क्‍स उभारण्याच्या कामात अडचणी निर्माण होत आहेत. जोपर्यंत धरणाच्या पाण्याची पातळी खोलवर जात नाही, तोपर्यंत कामे करता येत नसल्याची बाब जानेवारीत तत्कालीन आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी जलसंपदा विभागाकडे आवर्तन सोडण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या होत्या. परंतु पाण्याची मागणी नोंदविली जात नाही, तसेच खालच्या धरणांमध्ये पुरेसे पाणी असल्याने आवर्तन सोडण्यास जलसंपदा विभागाने नकार दिला होता. २८ फेब्रुवारीला एक आवर्तन सोडल्याने धरणातील पाण्याची पातळी खालावली आहे. हेडवर्कच्या कामाचा मार्ग मोकळा झाला असला तरी हेडवर्क्‍सचे काम फक्त ५८ टक्के पूर्ण झाले आहे. त्यामुळे निर्धारित वेळेत काम पूर्ण होण्याची शक्‍यता नाही.\nराष्ट्रवादीचा पालकमंत्र्यांना \"नाशिकबंदी'चा इशारा\nनाशिक - \"\"नाशिकच्या दुष्काळ परिस्थितीचा अभ्यास करूनच जायकवाडीला पाणी सोडण्याचा निर्णय घ्यावा. जर नाशिकच्या हक्काचे पाणी जायकवाडीला दिल्यास राज्याचे...\nमेगाब्लॉकमुळे मध्य रेल्वेची सेवा विस्कळित\nनाशिक - मध्य रेल्वेवरील इगतपुरी येथील रूट रिले इंटरलॉकिंग आणि यार्ड रिमॉडेलिंगसाठी आजपासून (ता.19) येत्या सोमवार (ता.22) पर्यंत विशेष...\nसावध ऐका पुढच्या हाका...\nजिल्ह्याच्या पूर्वेकडील तालुके अवर्षणप्रवण क्षेत्रात मोडतात. मध्यभाग हमखास पर्जन्यमान व पश्‍चिमेकडील तालुके अतिपर्जन्यमानाच्या विभागात मोडतात. असे...\n22 हजार शौचकुपांना अखेर मंजुरी\nमुंबई - धोकादायक शौचालये, तुटलेले दरवाजे आणि लाद्यांमुळे झोपडपट्ट्यांतील नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी मुंबईत 22 हजार शौचकूप बांधण्याचा...\nपिंपरी शहराच्या अनेक भागांत कमी पाणीपुरवठा\nपिंपरी - शहराला भेडसावणारी पाणीटंचाईची समस्या सुटत नसल्यामुळे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शनिवारी (ता. 20) सर्वच पक्षाचे नगरसेवक आक्रमक भूमिका...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.sanatan.org/mr/a/36742.html", "date_download": "2018-10-20T02:24:36Z", "digest": "sha1:7QFIYI4K6RQTNPEBRTF7XSVGFJ5OJGYZ", "length": 30871, "nlines": 340, "source_domain": "www.sanatan.org", "title": "(म्हणे) ‘डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे, प्रा. कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश यांना सनातनी शक्तींनी गोळ्या घालून ठार मारले !’ - सनातन संस्था", "raw_content": "\nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nदेवतांच्या विविध नावांचा अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nसण, धार्मिक उत्सव, व्रते\nदेवतांशी संबंधित सण व उत्सव\nधार्मिक कृती कशी करावी \nवाढदिवस कसा साजरा कराल \nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nव्यक्तिमत्त्व विकास कसा करावा \nआध्यात्मिक त्रास का होतात \nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nदेवतांच्या विविध नावांचा अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nसण, धार्मिक उत्सव, व्रते\nदेवतांशी संबंधित सण व उत्सव\nधार्मिक कृती कशी करावी \nवाढदिवस कसा साजरा कराल \nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nव्यक्तिमत्त्व विकास कसा करावा \nआध्यात्मिक त्रास का होतात \nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nHome > सनातन वृत्तविशेष > (म्हणे) ‘डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे, प्रा. कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश यांना सनातनी शक्तींनी गोळ्या घालून ठार मारले \n(म्हणे) ‘डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे, प्रा. कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश यांना सनातनी शक्तींनी गोळ्या घालून ठार मारले \nस्वतःला अन्वेषण यंत्रणेपेक्षा मोठे समजणार्‍या हिंदुद्वेषी डॉ. भारत पाटणकर यांचा कांगावा \nया हत्यांच्या प्रकरणी अद्यापपर्यंत कोणत्याही अन्वेषण यंत्रणेने कुठेही सनातनी शक्तींचा उल्लेख केलेला नसतांना केवळ हिंदुद्वेषापोटी डॉ. पाटणकर अशी विधाने करून जनतेची दिशाभूल करत आहेत. यासाठी आता अन्वेषण यंत्रणांनी डॉ. पाटणकर यांच्यावरच कारवाई करावी, असे हिंदूंना वाटल्यास चूक ते काय \nसांगली – डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे, प्रा. कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश यांना सनातनी शक्तींनी गोळ्या घालून ठार मारले, अशी गरळओक श्रमिक मुक्ती दलाचे डॉ. भारत पाटणकर यांनी येथे केली.\nसावळा मास्तर गोठणेकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त केलेल्या जाहीर व्याख्यानात डॉ. पाटणकर म्हणाले, ‘‘स्त्रिया, तसेच कष्टकरी समाज यांचे शोषण होण्यासाठी जातीव्यवस्था कारणीभूत आहे. बौद्ध होणार्‍यांना गावागावांतून विरोध झाला; परंतु बौद्ध धर्मामुळेच जातीव्यवस्था नष्ट करणारी क्रांती झाली. कष्टकरी समाजाच्या मनातील जात जाण्यासाठी बौद्ध होणे, हाच उपाय होय.’’ (कधी नव्हे एवढी हिंदू ऐक्याची आवश्यकता असतांना जातीद्वेष पसरवणारी विधाने करून डॉ. पाटणकर हे हिंदूंमध्ये फूट पाडत आहेत, हेच यावरून लक्षात येते \nसंदर्भ : दैनिक सनातन प्रभात\nशबरीमला येथील श्री अय्यप्पा मंदिरातील महिलांच्या प्रवेशामागील सत्य आणि विपर्यास \nधर्मपरंपरांच्या रक्षणार्थ शबरीमला मंदिराच्या बाहेर निदर्शने करणार्‍या भाविकांवर पोलिसांकडून लाठीमार \nहिंदुद्वेषी संघटनेच्या सनातनविरोधी ‘ट्विटर ट्रेंड’चा फज्जा \nकारागृहात गीता आणि उपनिषद वाचल्याने सकारात्मक ऊर्जा मिळत होती \nएका पत्रकाराकडून सामाजिक माध्यमावरून नवरात्रोत्सवात ‘एक वही, एक पेन’ असे शास्त्रविसंगत अभियान राबवण्याचे आवाहन \nहिंदु राष्ट्राच्या स्थापनेतील अडथळे दूर होण्यासाठी सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमात नवचंडी याग\nCategories Select Category अध्यात्म : एक परिपूर्ण शास्त्र (173) अध्यात्माचे महत्त्व आणि लाभ (19) अनुभूती (39) गुरुकृपायोग (73) अहं निर्मूलन (6) गुरुकृपायोगानुसार साधना केल्याने अनुभवलेला पालट (1) त्याग (2) नाम (16) प्रीती (1) भावजागृती (12) सत्संग (1) सत्सेवा (2) स्वभावदोष निर्मूलन (22) मृत्यू आणि मृत्यूनंतर (11) वास्तूशास्त्र (6) विविध साधनामार्ग (14) कर्मयोग (7) ज्ञानयोग (1) ध्यानयोग (1) भक्तीयोग (3) हठयोग (1) साधना (5) अध्यात्म कृतीत आणा (375) अंधानुकरण टाळा (19) आचारधर्म (103) अलंकार (8) आहार (30) केशभूषा (17) दिनचर्या (28) निद्रा (1) वेशभूषा (17) धार्मिक कृती (44) आरती (2) ओटी (1) औक्षण (2) कुंकू कसे लावावे (1) देवपूजा (9) पंचोपचार (1) षोडशोपचार (2) देवळात दर्शन (6) देवीची पूजा (2) नमस्कार (6) प्रार्थना (6) वाढदिवस (3) शांतीविधी (3) श्राद्ध (32) विविध प्रकार (5) श्राद्धाचे महत्त्व (4) सण, उत्सव आणि व्रते (173) उत्सव (58) गुरुपौर्णिमा (12) दत्त जयंती (1) रंगपंचमी (2) रामनवमी (3) श्री गणेश चतुर्थी (22) श्रीकृष्ण जयंती (4) हनुमान जयंती (2) होळी (5) व्रते (34) एकादशी (5) ज्येष्ठा गौरी (1) नवरात्र (11) महाशिवरात्र (1) वटपौर्णिमा (4) हरितालिका (1) सण (70) गुढीपाडवा (16) दसरा (8) दिवाळी (21) दीप अमावास्या (2) नागपंचमी (7) मकरसंक्रांत (5) रक्षाबंधन (3) संतांचे स्मृतीदिन (2) सामाजिक कृती (4) उद्‍घाटन (1) दीपप्रज्ज्वलन (1) अपसमज आणि त्यांचे खंडण (84) अध्यात्मविषयक (6) देवताविषयक (5) धर्मग्रंथविषयक (2) धर्मविषयक (17) प्रथा-परंपराविषयक (14) सनातनवरील टीका (20) स्त्रीविषयक (4) आध्यात्मिक उपाय (47) आध्यात्मिक उपायांसाठी मंत्र (2) आध्यात्मिक त्रासांचे प्रकार (3) दृष्ट लागणे (1) पूर्वज (1) आध्यात्मिक त्रासांवर उपयुक्त सनातनची उत्पादने (2) उत्पादनांच्या वापराविषयी आलेल्या अनुभूती (2) आध्यात्मिक त्रासांवरील उपाय (30) उतारा (1) दृष्ट काढणे (6) देवतांचे नामजप (14) वास्तुशुध्दी आणि वाहनशुध्दी (1) व्याधी आणि उपाय (2) आध्यात्मिक लाभ देणारी उत्पादने (23) उत्पादनांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये (1) ग्रंथसंपदा (20) आपत्काळासाठी संजीवनी (65) अग्निहोत्र (6) आयुर्वेद (22) सौंदर्य साधना (2) औषधी वनस्पती (9) प्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत (4) फिजिओथेरपी (2) बिंदूदाबन-उपचार (10) स्वरोदयशास्त्र (3) आमच्याविषयी (181) अभिप्राय (176) आश्रमाविषयी (121) मान्यवरांचे अभिप्राय (85) संतांचे आशीर्वाद (31) प्रतिष्ठितांची मते (17) संतांचे आशीर्वाद (27) स्थापना आणि उद्दिष्टे (1) इतर (89) अध्यात्मविषयी शंकानिरसन (20) आध्यात्मिक संज्ञा (2) प्रसिध्दी पत्रक (32) मराठी भाषा (19) कार्य (564) अध्यात्मप्रसार (204) धर्मजागृती (238) राष्ट्ररक्षण (95) समाजसाहाय्य (44) लवकरच प्रसिद्ध होत आहे (1) देवपूजा (9) पंचोपचार (1) षोडशोपचार (2) देवळात दर्शन (6) देवीची पूजा (2) नमस्कार (6) प्रार्थना (6) वाढदिवस (3) शांतीविधी (3) श्राद्ध (32) विविध प्रकार (5) श्राद्धाचे महत्त्व (4) सण, उत्सव आणि व्रते (173) उत्सव (58) गुरुपौर्णिमा (12) दत्त जयंती (1) रंगपंचमी (2) रामनवमी (3) श्री गणेश चतुर्थी (22) श्रीकृष्ण जयंती (4) हनुमान जयंती (2) होळी (5) व्रते (34) एकादशी (5) ज्येष्ठा गौरी (1) नवरात्र (11) महाशिवरात्र (1) वटपौर्णिमा (4) हरितालिका (1) सण (70) गुढीपाडवा (16) दसरा (8) दिवाळी (21) दीप अमावास्या (2) नागपंचमी (7) मकरसंक्रांत (5) रक्षाबंधन (3) संतांचे स्मृतीदिन (2) सामाजिक कृती (4) उद्‍घाटन (1) दीपप्रज्ज्वलन (1) अपसमज आणि त्यांचे खंडण (84) अध्यात्मविषयक (6) देवताविषयक (5) धर्मग्रंथविषयक (2) धर्मविषयक (17) प्रथा-परंपराविषयक (14) सनातनवरील टीका (20) स्त्रीविषयक (4) आध्यात्मिक उपाय (47) आध्यात्मिक उपायांसाठी मंत्र (2) आध्यात्मिक त्रासांचे प्रकार (3) दृष्ट लागणे (1) पूर्वज (1) आध्यात्मिक त्रासांवर उपयुक्त सनातनची उत्पादने (2) उत्पादनांच्या वापराविषयी आलेल्या अनुभूती (2) आध्यात्मिक त्रासांवरील उपाय (30) उतारा (1) दृष्ट काढणे (6) देवतांचे नामजप (14) वास्तुशुध्दी आणि वाहनशुध्दी (1) व्याधी आणि उपाय (2) आध्यात्मिक लाभ देणारी उत्पादने (23) उत्पादनांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये (1) ग्रंथसंपदा (20) आपत्काळासाठी संजीवनी (65) अग्निहोत्र (6) आयुर्वेद (22) सौंदर्य साधना (2) औषधी वनस्पती (9) प्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत (4) फिजिओथेरपी (2) बिंदूदाबन-उपचार (10) स्वरोदयशास्त्र (3) आमच्याविषयी (181) अभिप्राय (176) आश्रमाविषयी (121) मान्यवरांचे अभिप्राय (85) संतांचे आशीर्वाद (31) प्रतिष्ठितांची मते (17) संतांचे आशीर्वाद (27) स्थापना आणि उद्दिष्टे (1) इतर (89) अध्यात्मविषयी शंकानिरसन (20) आध्यात्मिक संज्ञा (2) प्रसिध्दी पत्रक (32) मराठी भाषा (19) कार्य (564) अध्यात्मप्रसार (204) धर्मजागृती (238) राष्ट्ररक्षण (95) समाजसाहाय्य (44) लवकरच प्रसिद्ध होत आहे (1) विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म (540) गोमाता (5) थोर विभूती (149) प्राचीन ऋषीमुनी (12) महर्षींची वाणी (10) तीर्थयात्रेतील अनुभव (10) लोकोत्तर राजे (14) संत (75) अग्नीस्वरूप संत प.पू. रामभाऊस्वामी (1) संत ज्ञानेश्‍वर (2) स्वामी विवेकानंद (7) स्वातंत्र्यवीर सावरकर (10) धर्म (50) ज्योतिष्यशास्त्र (6) यज्ञ (2) धर्मग्रंथ (29) श्रीमद्भगवद्गीता (25) भारतीय संस्कृती (108) इंडोनेशिया (26) कंबोडिया (20) कुंभमेळा (15) आखाड्यांचा परिचय (5) गुरु आणि शिष्य (14) थायलंड (2) मलेशिया (3) वैदिक गुरुकुल संस्कृती (7) श्रीलंका (2) संस्कृत भाषा (3) सिंगापूर (1) सोळा संस्कार (16) विवाह संस्कार (5) आदर्श लग्नपत्रिका कशी असावी (1) विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म (540) गोमाता (5) थोर विभूती (149) प्राचीन ऋषीमुनी (12) महर्षींची वाणी (10) तीर्थयात्रेतील अनुभव (10) लोकोत्तर राजे (14) संत (75) अग्नीस्वरूप संत प.पू. रामभाऊस्वामी (1) संत ज्ञानेश्‍वर (2) स्वामी विवेकानंद (7) स्वातंत्र्यवीर सावरकर (10) धर्म (50) ज्योतिष्यशास्त्र (6) यज्ञ (2) धर्मग्रंथ (29) श्रीमद्भगवद्गीता (25) भारतीय संस्कृती (108) इंडोनेशिया (26) कंबोडिया (20) कुंभमेळा (15) आखाड्यांचा परिचय (5) गुरु आणि शिष्य (14) थायलंड (2) मलेशिया (3) वैदिक गुरुकुल संस्कृती (7) श्रीलंका (2) संस्कृत भाषा (3) सिंगापूर (1) सोळा संस्कार (16) विवाह संस्कार (5) आदर्श लग्नपत्रिका कशी असावी (1) विवाहसोहळ्याद्वारे धर्मप्रसार कसा करावा (1) विवाहसोहळ्याद्वारे धर्मप्रसार कसा करावा (1) विवाहातील पावित्र्य कसे जपावे (1) विवाहातील पावित्र्य कसे जपावे (1) स्त्री (4) हिंदु देवता (112) अवतार (1) ईश्वर (1) देव (107) इतर देवता (15) दत्त (11) मारुति (11) शिव (24) श्री गणपति (30) श्री दुर्गादेवी (3) श्री विठ्ठल (2) श्रीकृष्ण (2) श्रीराम (7) परमेश्वर (2) हिंदु राष्ट्र (26) हिंदूंची श्रद्धास्थाने (58) श्राव्य दालन (ऑडियो गॅलरी) (51) आरती (11) गुरू (1) दत्त (1) मारुति (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) दैवी नाद (1) नामजप (17) इतर देवता (7) दत्त (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) हनुमान (1) पाळणा (2) स्तोत्र (8) दत्त (2) श्री गणपति (2) श्री दुर्गादेवी (2) श्रीराम (1) हनुमान (1) सनातन वृत्तविशेष (2,947) आपत्काळ (45) कुंभमेळ्यातील सनातन कार्य (43) मडगाव स्फोट प्रकरण (21) सनातनला विरोध (53) सनातनला समर्थन (69) साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती (1) स्त्री (4) हिंदु देवता (112) अवतार (1) ईश्वर (1) देव (107) इतर देवता (15) दत्त (11) मारुति (11) शिव (24) श्री गणपति (30) श्री दुर्गादेवी (3) श्री विठ्ठल (2) श्रीकृष्ण (2) श्रीराम (7) परमेश्वर (2) हिंदु राष्ट्र (26) हिंदूंची श्रद्धास्थाने (58) श्राव्य दालन (ऑडियो गॅलरी) (51) आरती (11) गुरू (1) दत्त (1) मारुति (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) दैवी नाद (1) नामजप (17) इतर देवता (7) दत्त (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) हनुमान (1) पाळणा (2) स्तोत्र (8) दत्त (2) श्री गणपति (2) श्री दुर्गादेवी (2) श्रीराम (1) हनुमान (1) सनातन वृत्तविशेष (2,947) आपत्काळ (45) कुंभमेळ्यातील सनातन कार्य (43) मडगाव स्फोट प्रकरण (21) सनातनला विरोध (53) सनातनला समर्थन (69) साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती (26) साहाय्य करा (31) हिंदु अधिवेशन (91) हिंदुत्ववाद्यांवर होणारे अन्याय (4) सनातनचे अद्वितीयत्व (479) ‘ईश्वरप्राप्तीसाठी कला’ (45) आध्यात्मिक कोडी (प्रहेलिका) (5) चित्रकला (2) नृत्यकला (2) फुलांच्या वैविध्यपूर्ण रचना (1) मूर्ती कला (2) वाद्य (1) संगीत (11) सात्त्विक रांगोळी (12) सूक्ष्म चित्रकला (2) आध्यात्मिक संशोधन (92) अध्यात्मविषयक (2) धार्मिक कृतीविषयक (1) परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले (125) अमृत महोत्सव (17) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संतांनी केलेला गौरव (9) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची ओळख (25) आध्यात्मिकदृष्ट्या (18) वैद्यकीयदृष्ट्या (1) सामाजिकदृष्ट्या (1) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची वैशिष्ट्ये (14) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची शिकवण (14) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे व्यापक कार्य (38) हिंदुत्ववाद्यांची आध्यात्मिक प्रगति (10) संत घडवणारे उपक्रम (2) अध्यात्म विश्वविद्यालय (1) साधक-पुरोहित पाठशाळा (1) सनातनचे आश्रम (23) आश्रमांची वैशिष्ट्ये (10) ठिकाणे (1) सनातनचे गोकुळ (10) सनातनचे संत (133) साधकांची वैशिष्ट्ये (53) ६० टक्के पातळीचे साधक (9) दिव्य ज्ञानाची प्राप्ती (1) दैवी गुणांनी संपन्न (1) भावामुळे स्फुरणारी कला (36) चित्र (35) सूक्ष्मातील प्रक्रिया जाणणे (6)\nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nदेवतांच्या विविध नावांचा अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nसण, धार्मिक उत्सव, व्रते\nदेवतांशी संबंधित सण व उत्सव\nधार्मिक कृती कशी करावी \nवाढदिवस कसा साजरा कराल \nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nव्यक्तिमत्त्व विकास कसा करावा \nआध्यात्मिक त्रास का होतात \nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/rain-delay-game-no-problem-msd-dhoni-takes-on-new-zealand-in-soccer-volleyball-game/", "date_download": "2018-10-20T02:09:53Z", "digest": "sha1:T6CH3MUP63GYPQMVVRKMTIYXPNU3SFL4", "length": 8139, "nlines": 67, "source_domain": "mahasports.co.in", "title": "Video: धोनीने न्यूझीलँड संघाबरोबर खेळला फुटबॉल-व्हॉलीबॉल एकत्र !", "raw_content": "\nVideo: धोनीने न्यूझीलँड संघाबरोबर खेळला फुटबॉल-व्हॉलीबॉल एकत्र \nVideo: धोनीने न्यूझीलँड संघाबरोबर खेळला फुटबॉल-व्हॉलीबॉल एकत्र \n भारत विरुद्ध न्यूझीलँड यांच्यातील तिसरा आणि निर्णायक सामना भारताने ६ धावांनी जिंकत टी२० मालिका २-१ अशी जिंकली. तब्बल २९ वर्षांनी किनारी प्रदेशात असणाऱ्या या केरळच्या राजधानीत सामना झाला.\nपावसामुळे हा सामना केवळ ८ षटकांचा झाला. तब्बल ३ तास उशिरा हा सामना सुरु झाला. असं असतानाही यावेळी द स्पोर्ट्स हबवर तब्बल ४० हजार प्रेक्षक आले होते.\nजेव्हा फॅन्स आपल्या आवडत्या खेळाडूंना पाहण्यासाठी वाट पाहत होते तेव्हा याच मैदानात कुठेतरी इनडोअरमध्ये एमएस धोनी आणि संघासहकारी मनीष पांडे हे न्यूझीलँडचा सलामीवीर मार्टिन गप्टिल आणि टॉम ब्रूसबरोबर एक नवाच खेळ खेळत होते.\nफुटबॉल प्रमाणे पायाने जरी चेंडू मारला जात असला तरी दोन कोर्टच्या बरोबर मध्यात ४ खुर्च्या ठेवून व्हॉलीबॉलच्या नेटसारखा भाग उभा केला होता. खेळाडू यावरून पायाने चेंडू एकमेकांना पास करत होते.\nत्यामुळे नक्की या खेळाला फुटबॉल म्हणावे की व्हॉलीबॉल हा प्रश्न पडला होता.\nहा विडिओ मार्टिन गप्टिलने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे.\nभारतीय संघाने हा सामना जिंकत मालिका २-१ अशी खिशात घातली. परंतु या मालिकेत भारतीय खेळाडू आणि न्यूझीलँड संगःचे खेळाडू अनेक वेळा एकमेकांबरोबर वेळ घालवताना दिसले.\nविमान प्रवासात तर यश सोधी आणि युझवेन्द्र चहल हा दोन खेळाडूंनी चेसचे ३ सामने खेळले. युझवेन्द्रने ते सगळे जिंकले हा वेगळा विषय.\nमहा स्पोर्ट्स लाईव्ह अपडेट्स आमच्या फेसबुक पेजवर: Maha Sports महा स्पोर्ट्स\nISL 2018: दिल्लीविरुद्ध घरच्या मैदानावर खेळण्याचा ब्लास्टर्सला फायदा\nISL 2018: मोसमातील पहिल्या महाराष्ट्र डर्बीत मुंबईविरुद्ध पुणे सिटीचा पराभव\nनेमार ज्युनियरने मोडला पेलेंचा हा विक्रम\nVideo: या कामगिरीमुळे रोहित शर्माने पृथ्वी शॉला मिठीच मारली\nऑस्ट्रेलिया पहिल्यांदाच खेळणार या संघाविरुद्ध टी २० सामना\nVideo: तीन दिवसांत क्रिकेटमध्ये झाले तीन विचित्र धावबाद\nटाॅप ३- आज प्रो कबड्डीत होणार हे तीन मोठे पराक्रम\nISL 2018: भेदक मार्सेलिनोच्या पुनरागमनाचे पुणे सिटीला वेध\nएचसीएल आशियाई टेनिस अजिंक्यपद २०१८ स्पर्धेत अव्वल व आंतरराष्ट्रीय खेळाडू झुंजणार\nअखिल भारतीय सुपर सिरीज् टेनिस स्पर्धेत पुण्याच्या राधिका महाजनला दुहेरी मुकुट\nISL 2018: चेन्नईने केली पराभवाची हॅट्ट्रीक\nसलग दुसऱ्या दिवशी क्रिकेटमध्ये ‘कहर’, विचित्र रनआऊटची मालिका सुरुच\nझी महाराष्ट्र कुस्ती दंगलमध्ये ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी खेळणार या टीमकडून\nनागराज मंजूळे आता कुस्तीच्या मैदानात, विकत घेतली झी महाराष्ट्र कुस्ती दंगलमधील ही टीम\nटाॅप ३- प्रो कबड्डीच्या ६व्या हंगामात ५०पेक्षा जास्त गुण घेणारे ३ खेळाडू\nटीम इंडीयाने गाठली आहे या पाच देशांविरुद्ध वनडे सामन्यांची शंभरी\nक्रिकेटपटू दिपक चहरच्या घरी चोरीचा प्रयत्न करणाऱ्या सहा जणांना अटक\nविराटने डिजाईन केलेल्या शूजची अशी आहे किमंत\nपुण्यात होणाऱ्या कबड्डी, क्रिकेट सामन्यांचे असे आहेत तिकीट दर\nभारत-विंडीज यांच्यातील चौथ्या वनडेच्या तिकीट विक्रीला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/maharashtra/mumbai-news-st-employee-discussion-strike-93279", "date_download": "2018-10-20T02:54:25Z", "digest": "sha1:5EHFWMU6HFZ6EXWG64E3V6TFPMXZX7RH", "length": 10487, "nlines": 165, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news st employee discussion on strike एसटी कर्मचाऱ्यांची आज संपाबाबत चर्चा | eSakal", "raw_content": "\nएसटी कर्मचाऱ्यांची आज संपाबाबत चर्चा\nशुक्रवार, 19 जानेवारी 2018\nमुंबई - 'एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढ उच्चस्तरीय समितीने दिलेला अहवाल म्हणजे कर्मचाऱ्यांची एकप्रकारे क्रूरथट्टाच केली आहे. त्यामुळे आम्हाला हा अहवाल मान्य नाही,' असे म्हणत सर्व एसटी कर्मचारी संघटना पुन्हा एकत्र आल्या आहेत. शुक्रवारी (ता.19) होणाऱ्या बैठकीत संपाची रणनिती ठरणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यावर दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर न्यायालयाने वेतनवाढ कशी देता येईल, याबाबत एसटी कामगार संघटनांशी चर्चा करून प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले होते. मात्र, आमच्याशी कोणत्याही प्रकारे चर्चा न करता राज्य शासनाच्या पाच सचिवांच्या उच्चस्तरीय समितीने हा अहवाल सादर केला. एसटी कर्मचारी संघटनांनी सातवा वेतन आयोग लागू करा ही प्रमुख मागणी केली होती, मात्र अद्याप त्यावर सरकारने कोणतीच अंमलबजावणी केली नाही. यामुळे कर्मचाऱ्यांच्या हितासाठी शुक्रवार 19 जानेवारी रोजी होणाऱ्या बैठकीत अंतिम निर्णय घेतला जाईल, त्यानंतर संपाची कायदेशीर घोषणा केली जाईल, असे संघटनेच्या नेत्यांनी स्पष्ट केले.\nमारुती नवले आणखी पाच दिवस कारागृहात\nपुणे - प्राध्यापकांचे वेतन देण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन न केल्या प्रकरणी सिंहगड शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मारुती नवले...\nअंध शाळेतील पाच मुलांना बेदम मारहाण\nनाशिक - नाशिक- पुणे रोडवरील नासर्डी पुलानजीकच्या सामाजिक न्याय भवनाच्या आवारात असलेल्या शासकीय अंध शाळेतील बाल दिव्यांग मुलांना शाळेच्याच...\nविपरीत परिस्थितीमुळे नरभक्षक झालेल्या ‘अवनी’ या वाघिणीला धरावे किंवा ठार मारावे, या आदेशावरून निर्माण झालेला वाद ‘अवनी’ ताब्यात आल्यावर मिटेल. मात्र...\nशहरी नक्षलवाद फोफावतोय - मोहन भागवत\nनागपूर - ‘दुर्गम भागांमधील हिंसक कारवायांचे पालनपोषण करणारा शहरी नक्षलवाद सध्या वेगाने फोफावतो आहे. छोट्या संघटनांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी...\nबेस्ट होणार अधिक गतिमान\nमुंबई - बेस्टचे डिजिटायजेशन करण्याचा निर्धार ‘बेस्ट’चे महाव्यवस्थापक डॉ. सुरेंद्रकुमार बागडे यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात व्यक्त केला आहे. स्काडा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://puputupu.in/tag/pune/", "date_download": "2018-10-20T02:50:08Z", "digest": "sha1:IQET2TITNVEG6Z72FGGM2O6T26BIZT5K", "length": 7506, "nlines": 114, "source_domain": "puputupu.in", "title": "Pune Archives - PupuTupu.in | PupuTupu.in", "raw_content": "\nअबब…अमेरिकेला विकत घेण्याइतकी पेशव्यांकडे संपत्ती\nसध्या उन्नावमध्ये खजिन्याचा शोध सुरू आहे. मात्र या खजिन्यात कुणाची संपत्ती आहे य़ाबाबत जोरदार वादविवाद सुरू आहेत. हा खजिना नानासाहेब पेशव्यांचा असल्याचा दावा अनेक इतिहासतज्ञ करत आहेत. याच पार्श्वभूमीवर पेशव्यांच्या खजिन्याच्या तपशीलाचा शोध लागलाय. त्यावरचा हा विशेष रिपोर्ट.\n५१ हजार ४०२ हिरे ,\n१ लाख , ७६ हजार , ०११ मोती\nनीलम , पुष्कराज , पोवळी , लसन्या आणि हजारो जड जवाहीरे. अबब…ही संपती ५०० लाख कोटींपेक्षा जास्त आहे. या संपत्तीतून अमेरिकेला विकत घेतले जाऊ शकते.\nही संपत्ती आहे एकेकाळी दिल्लीचे तख्त गाजवणा-या पेशव्यांची. यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही. मात्र ही संपत्ती पेशव्यांचीच असल्याचा पुरावा इतिहासतज्ञ पांडुरंग बलकवडे यांना नुकताच शोधलाय. पुरालेखागार विभागामध्ये मिळालेल्या या कागदपत्रांमधील उल्लेखावरून पेशव्यांच्या श्रीमतीची आपल्याला प्रचिती येते.\nया रत्नांची आत्ताची किंमत ५०० लाख कोटी इतकी असल्याचं दावा इतिहास तज्ज्ञांचा आहे. उन्नाव इथे पुरातत्व खात्याच्या वतीन सुरु असलेला खजिना नक्की कोणाच्या मालकीचा अशी उत्सुकता सर्वानाच आहे. याच पार्श्वभूमीवर पेशव्यांच्या मुख्य खजिन्यातल्या संपत्तीच्या तपशील मिळालाय. पेशव्यांच्या खजिन्यातील केवळ या जड-जवाहिरांची किंमत ५०० लाख कोटींपेक्षा जास्त आहे. मुख्य म्हणजे शनिवारवाड्याची ही श्रीमंती पद्मनाभ मंदिरात आढळलेल्या संपत्तीहून किती तरी जास्त आहे.\nइंग्रजांनी १८१७ साली या खजिन्याची लूट केली होती. ही लुट झाल्या नंतरही या खजिन्यातली काही संपत्ती बाजीराव पेशव्यांनी आपल्यासोबत कानपूरला नेला होता. तो नंतर नानासाहेब यांना प्राप्त झाला. १८५७ च्या युद्धात नानासाहेब यांच्या शोधात असणा-या इंग्रजांच्या हातात पुन्हा एकदा नानासाहेबांचा खजिना पडला… लुट केलेल्या या खजिन्याची किंमत १ कोटी असल्याची नोंद इंग्रजांनी केली आहे.\nआजच्या काळात याची किंमत ५०० कोटी रुपये आहे. पेशव्यांच्या काळात एका राजाकडे एवढी संपत्ती होती यातूनच आपल्याला पेशावाईची श्रीमंती दिसून येते. पेशव्यांच्या या खजिन्याची लूट झाल्यानंतर ती संपत्ती कुठे आहे हे अजूनही गुढच आहे. परंतु पेशव्यांच्या या खाजिन्यामुळेच इंग्रज वैभवशाली झाल्याचं इतिहासकारांचं म्हणणं आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-financial-shocks-junk-manufacturers-5655", "date_download": "2018-10-20T02:47:13Z", "digest": "sha1:NACFX7AG4CX6QCAJEQNCV6XX2DIX4PQG", "length": 17347, "nlines": 154, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Financial shocks to junk manufacturers | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगूळ उत्पादकांना आर्थिक फटका\nगूळ उत्पादकांना आर्थिक फटका\nरविवार, 11 फेब्रुवारी 2018\nसांगली : शिराळा तालुक्‍यात गूळ उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. मात्र, साखरेच्या दरात झालेल्या घसरणीचा फटका गुळाच्या दरावरही झाला आहे. गेल्या वर्षी गुळाला प्रतिक्विंटल ४ हजार ५०० रुपये असा दर होता. मात्र, यंदाच्या हंगामात सुमारे १ हजार ५०० हजार रुपायांनी गुळाचे दर खाली आले आहे. गुळाला प्रतिक्विंटल तीन हजार रुपये इतका दर मिळात असल्याने गूळ उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.\nसांगली : शिराळा तालुक्‍यात गूळ उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. मात्र, साखरेच्या दरात झालेल्या घसरणीचा फटका गुळाच्या दरावरही झाला आहे. गेल्या वर्षी गुळाला प्रतिक्विंटल ४ हजार ५०० रुपये असा दर होता. मात्र, यंदाच्या हंगामात सुमारे १ हजार ५०० हजार रुपायांनी गुळाचे दर खाली आले आहे. गुळाला प्रतिक्विंटल तीन हजार रुपये इतका दर मिळात असल्याने गूळ उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.\nशिराळा तालुका हा गूळ उत्पादनाचे आगार मानले जाते. परंतु मजुरांची टंचाई आणि गूळनिर्मितीसाठी लागणारा कुशल गुळव्या यांची वानवा असल्याने गुऱ्हाळघरे संकटात आली आहेत. असे असतानादेखील तालुक्‍यात यंदाच्या हंगामात अंदाजे १० गुऱ्हाळघरे सुरू झाली होती. या तालुक्‍यात साखर कारखानेही आहेत. त्याचप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्याची हद्द काहीच अंतरावर आहे. कारखाना आणि गुऱ्हाळघरांमध्ये स्पर्धा होते. तालुक्‍यात गेल्या वर्षीपेक्षा उसाचे क्षेत्र कमी झाले आहे. यामुळे गूळ उत्पादनासाठी गुळाची कमतरता भासू लागली. त्यातच साखरेच्या उतरलेल्या दराचा फटका गूळ उद्योगाला बसत असल्याने उत्पादन व व्यवस्थापन खर्च वाढला आहे. यामुळे गूळ उद्योग संकटात सापडला आहे.\nशिराळा तालुक्‍यातील सर्वच गूळ उत्पादक शेतकरी कऱ्हाड (जि. सातारा) येथील बाजार समितीत गुळाची विक्री करतात. हंगाम सुरू होताना गुळाचे दर चांगले होते. मात्र, साखरेच्या दरात ज्या पद्धतीने घसरण सुरू झाली, त्याचा फटका गुळाच्या दरावर झाला असे गूळ उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले. यामुळे बाजार समितीत गेल्या वर्षी ४ हजार ५०० पाचशे रुपये मिळत होता. यंदा याच गुळाला १ हजार ५०० पाचशे रुपयांनी दर कमी झाले. गुळाच्या दरात घसरण झाल्याने गूळ उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.\nऊसटंचाई आणि मजुरांची टंचाई याचा फटका गूळ उत्पादनावर बसला आहे. गेल्या वर्षी शिराळा तालुक्‍यात ऊस मुबलक होता. त्यामुळे मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत गुऱ्हाळ घरे सुरू होती. मात्र, यंदाच्या हंगामात गुळाचे कमी झालेले दर, ऊसटंचाई आणि मजुराची कमतरता यामुळे गुऱ्हाळघरे थंडावू लागली आहेत.\nमाझे स्वतःचे गुऱ्हाळघर आहे. तालुक्‍यात उसाचे क्षेत्र कमी झाल्याने गुऱ्हाळघरासाठी ऊस कमतरता भासू लागली. त्यातच गेल्या वर्षीपेक्षा गुळाला १५०० रुपयांनी दर कमी मिळतोय. यामुळे आर्थिक नुकसान मोठे आहे.\nगुऱ्हाळ घरमालक व गूळ उत्पादक शेतकरी, कोकरूड, जि. सांगली\nसाखर मात mate आग पूर कोल्हापूर स्पर्धा day बाजार समिती agriculture market committee ऊस\nभाजीपाला पिकांची रोपवाटिका तयार करताना\nभाजीपाला पिकांची रोपवाटिका करताना योग्य ती काळजी घेतल्यास पुनर्लागवडीनंतरच्या काळातील अने\nपुण्यात फुलांची ७ काेटींची उलाढाल\nपुणे ः फूल उत्पादक शेतकऱ्यांची भिस्त असणाऱ्या नवरात्र आणि दसऱ्याला विशेष मागणी असलेल्या झ\nकशी टिकेल पांढऱ्या सोन्याची झळाळी\nराज्यात कापूस वेचणीला सुरवात होऊन दसऱ्याच्या मुहूर्तावर बऱ्याच शेतकऱ्यांनी विक्रीही चालू\nपरभणीत फ्लाॅवर प्रतिक्विंटल २००० ते २५०० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nवनस्पतीतील संजीवकांमुळे अवकाशातही उत्पादन घेणे...\nपोषक घटकांची कमतरता आणि गुरुत्वाकर्षण कमी असणे या दोन कारणांमुळे चंद्र किंवा अन्य ग्रहांव\nभाजीपाला पिकांची रोपवाटिका तयार करतानाभाजीपाला पिकांची रोपवाटिका करताना योग्य ती काळजी...\nपरभणीत फ्लाॅवर प्रतिक्विंटल २००० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...\nपुण्यात फुलांची ७ काेटींची उलाढालपुणे ः फूल उत्पादक शेतकऱ्यांची भिस्त असणाऱ्या...\nयोग्य प्रमाणातच वापरा युरियानत्र पानांच्या पेशीमध्ये हरित लवकाची निर्मिती...\nवनस्पतीतील संजीवकांमुळे अवकाशातही...पोषक घटकांची कमतरता आणि गुरुत्वाकर्षण कमी असणे या...\nराज्यातील काही भागात अंशतः ढगाळ वातावरणमहाराष्ट्राच्या पश्‍चिम किनारपट्टीवर म्हणजेच कोकण...\nसांगली जिल्हा बॅंकेला कर्जमाफीसाठी...सांगली ः राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज...\nगूळ, बेदाणा, काजू महोत्सवास पुणे येथे...पुणे : दिवाळीच्या निमित्ताने ग्राहकांना रास्त...\n'सरकारला दुष्काळाची दाहकता लक्षात येईना'पुणे : यंदा ऑक्टोबर महिन्यातच धरणांमधील...\nकर्नाटकात दुष्काळ जाहीर, मग...मुंबई : ग्रामीण महाराष्ट्र दुष्काळात...\nऊसतोड मजूर महामंडळाला शंभर कोटींचा निधी...बीड : याआधीच्या सरकारने दहा वर्षांत अडीच...\nहिवरेबाजारमध्ये मांडला पाण्याचा ताळेबंदनगर ः आदर्श गाव हिवरेबाजारमध्ये...\nमाण, खटाव तालुक्यांत पाणीटंचाई वाढलीसातारा ः रब्बी हंगामाच्या तोंडावर पाऊस...\nपुणे जिल्ह्यात खरिपात ६९ टक्के पीक...पुणे ः यंदा पाऊस वेळेवर न झाल्याने शेतकऱ्यांकडून...\nबुलडाणा जिल्ह्यात १ लाख ६५ हजार...बुलडाणा ः या रब्बी हंगामात जिल्ह्यात एक लाख...\nयवतमाळ जिल्ह्यात जिल्हा प्रशासन उभारणार...यवतमाळ ः शेतीला पूरक व्यवसायाची जोड देत...\nअकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...\nदुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...\nकोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर : खरीप पिकांची काढणी वेगात...\nसोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.marathiupdate.in/2018/03/Worlds-Ever-Costly-Chicken-Kadaknath.html", "date_download": "2018-10-20T02:46:19Z", "digest": "sha1:MEXC52WEUA47BMNXEW262QKECMN6T2UG", "length": 10190, "nlines": 46, "source_domain": "www.marathiupdate.in", "title": "कसे असते जगातील सर्वात महागडे चिकन – कडकनाथ चिकन ! Marathi Status, Marathi News, Marathi Article, मराठी स्टेटस, मराठी सुविचार, कथा, Film News marathiupdate", "raw_content": "\nHome / Health / आरोग्यविषयक / आहार / कसे असते जगातील सर्वात महागडे चिकन – कडकनाथ चिकन \nकसे असते जगातील सर्वात महागडे चिकन – कडकनाथ चिकन \nशीर्षक वाचून चकित झाला ना हो कडक नाथ हे काळ्या रंगाचे चिकन खरच जगातील सर्वात महागडे चिकन आहे का तर याचे उत्तर आहे हो .\nआत्ता आपण याचा इतिहास जाणून घेऊया .\nकाळा रंग हा प्रतेक आवडेल असे नाही परणु जसे गोरिला माकड,मांजर,कुत्रा हे काळे असतात तसेच १०० % काळ्या रंगाची कोंबडी म्हणजेच महाराष्ट्रात प्रचलित असलेले नाव म्हणजे कडक नाथ .\nयाची उत्पत्ती म्हणजे जन्म झला तो इंडोनेशिया मध्ये .तिथे त्याला नाव आहे अयाम सिमानी .\nया काळ्या रंगाच्या चिकन चे बरेच फायदे आहेत .याच्यात भरपूर प्रमाणात गूढ फायदे लपलेले आहेत . हे खूप पौष्टिक आहे .\nया कोंबडीचे चिकन खूप महाग आहे . या कोंबडीचे एक अंडे ५० रुपयाला मिळते .\nकसे असते जगातील सर्वात महागडे चिकन – कडकनाथ चिकन \nकोण आहेत संभाजी भिडे गुरुजी \nनाव: श्री.संभाजीराव भिडे गुरुजी वय: ८४ शिक्षण: एम.एस्सी. Atomic Science (Gold Medalist) पूर्वाश्रमीचे काम: फ़र्गसन महाविद्यालयात फिजिक...\nबघा का सुरेश वाडकरांनी दिला माधुरीच्या लग्नाच्या प्रस्तावाला नकार \nआज माधुरी दीक्षितला कोण नाही ओळखत चित्रपटसृष्टीत धक धक गर्ल म्हणून माधुरी दीक्षित बॉलिवूडमध्ये ओळखली जाते . माधुरी दीक्षित ही नव्वदच्या...\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nतुम्ही तुटत्या ताऱ्याला पाहिलं असेल . आकाशात एक चमकणारी रेष येऊन जाते . जोपर्यंत आपण बघतो तोपर्यंत तो तारा निघून जातो . आज आपण चर्चा करणार...\nदंगली मुळे होत्याचे नव्हते झालेल्या मातेची करून गाथा \nअत्यंत हालाखीच्या परिस्थिती मध्ये जीवन जगत असलेल्या गायकवाड ताईंची ची कहानी, ज्यांना गमवावे लागले आपले सर्व काही दंगलीच्या काही तासात निर्म...\nशेअर मार्केटचा बादशाह राकेश झुनझुनवाला\nशेअर मार्केटबद्दल आजपण सामान्य माणसाला खूप कुतूहल आहे. सामान्य माणूस आजपण शेअर मार्केटला जुगारच समजतो . पण भारतात अस एक अवलिया व्यक...\nविमानातील प्रवासात अभिनेता दिलीप कुमार ह्यांना आलेला धक्कादायक अनुभव ..\n*काहीतरी शिकण्यासारखे...* अभिनेता दिलीप कुमार म्हणतात...... \"जेव्हा माझं करिअर उंची वर होत... प्रसिध्दी पदरी होती मला... सगळीक...\nआज लक्ष्मीकांत बेर्डे ह्यांची पुण्यतिथी बघा त्यांचे काही खास फोटो ...\nकिडनीच्या (मूत्रपिंड) आजारामुळे लक्ष्मीकांत बेर्डे हे मुंबई येथे १६ डिसेंबर २००४ रोजी मरण पावले आज ह्या दुःखद घटनेला १३ वर्ष पूर्ण झाले . ...\nतुम्हाला कदाचित माहित नसतील या प्रसिद्ध खलनायकांच्या मुलांबद्दल.. ४ था तर एकदम शॉकिंग आहे ..\nआत्तापर्यंत आपण बॉलीवूडमधील प्रसिद्ध हिरोंची मुलं बघत आलो आहोत जसे अमिताभ बच्चनचा मुलगा अभिषेक बच्चन,धर्मेन्द्रचा मुलं सनी आणि बॉबी दे...\nखासदार उदयन भोसले हे सकाळ पासून पूर्ण शुद्धी नसतात हे अख्या महाराष्ट्राला माहित आहे - निखिल वागळे \nएका वेबसाईटला मुलाखत देतांना आयबीएन लोकमत चे माजी संपादक निखिल वागळे ह्यांनी भीमा कोरेगाव प्रकरणावर काही मते मांडली आणि त्यात त्यांनी अनेक ...\nबघा कोण आहे सर्वात जलद १० जागतिक गोलंदाज भारतीय कोण आहेत पाहून धक्का बसेल \nफुटबॉल आणि रब्बी नंतर जगात सर्वात जास्त खेळला जाणारा आणि असणारा खेळ म्हणजे क्रिकेट होय . क्रिकेटमध्ये सर्वात मज्जा तेव्हा येते जेव्हा एखा...\nचित्रपट (26) Bollywood (23) अजब गजब किस्से (20) महितीपूर्ण लेख (20) बातमी (16) आरोग्यविषयक (15) क्रिकेट (13) व्हायरल (10) आरोग्य (9) Viral (7) राजकीय (7) व्यक्तीमत्व (7) Health (6) अप्रतिम लेख (6) अभिनेता (5) आहार (5) प्रेरणादायी (5) मराठी चित्रपट (5) क्रीडा (4) खाना खजाना (4) जागतिक (4) पु. ल . देशपांडे (4) पुणे (4) सकारात्मक (4) अंडरवर्ल्ड (3) अप्रतिम कथा (3) अर्थविषयक (3) इतिहास (3) महिला (3) राजकारण (3) राशीचक्र आणि भविष्य (3) शिवसेना (3) कोकण (2) गुन्हेगारी (2) टॉप १० (2) दिनविशेष (2) पशुपालन (2) बोधकथा (2) मुंबई (2) सामाजिक उपक्रम (2) अंकशास्त्र (1) आंदोलन (1) कोडे (1) कोल्हापूर (1) पर्यावरण (1) पोलीस (1) बालविशेष (1) बॉक्स ऑफिस (1) भयकथा (1) भारतीय सेना (1) रहस्य (1) शिवचरित्रमाला (1) श्रद्धांजली (1) संगीत (1)\nमराठी फिडच्या [marathiupdate.in] आपल्या संकेत स्थळाला आपण भेट दिली ह्याचा आम्हाला विशेष आनंद आहे, आम्ही आशा करतो तुम्हाला नक्कीच तुमची भेट आवडली असेल, नवीन नवीन लेख आणि मजकूर आमच्या परीने आम्ही रोज उपलब्ध करून देत आहोतच. असेच तुमचे प्रेम आमच्यावर बरसू दे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z120111201043/view", "date_download": "2018-10-20T02:27:24Z", "digest": "sha1:A7PBMGWXNWZQMIIG5HNEY4EXDNAWRYV5", "length": 22089, "nlines": 215, "source_domain": "www.transliteral.org", "title": "खंड २ - अध्याय ४१", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पुराणे|श्रीमुद्‍गल पुराण|खंड २|\nखंड २ - अध्याय ४१\nमुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.\nTags : mudgal puranpothipuranपुराणपोथीमुद्गल पुराणसंस्कृत\n भृगूचा पुत्र तयासी वंदित योगीशाची अनुमति घेत नंतर गेला प्रयागक्षेत्रीं ॥१॥\nतेथ उग्र तप आचरत उभा राहुनी जळांत दहा सहस्त्र वर्षे लोटत ऐसें प्रचंड तप त्याचें ॥२॥\nत्याच्या तेजें होत व्याप्त ब्रह्मांड मंडळ समस्त एकदा कोळी मासे पकडित जाळें त्यांनी टाकिलें ॥३॥\nत्या जाळ्यांत मासे सापडले दैववशे ऐसें झालें त्या जाळ्यांत नकळत ॥४॥\nजेव्हां जाळें वरती ओढिती तेव्हां त्या मुनिवरा पाहती तेव्हां त्या मुनिवरा पाहती जाळ्यांतून त्यासी सोडविती भयभीत होऊन नमिती तया ॥५॥\n भेटला भृगुपुत्रासी तेव्हां ॥६॥\n महाभाग तो प्रणाम करित हात जोडून प्रणाम करित हात जोडून प्रणाम करित पुढे उभा राहिला ॥७॥\n त्यांना स्वर्गांत देई गती नहुषासी म्हणे तो येती नहुषासी म्हणे तो येती धीवरांपासुन सोडव मला ॥८॥\nमाझ्या देहाचें मूल्य द्यावें या कोळ्यांसी तू तोषवावें या कोळ्यांसी तू तोषवावें तें ऐकून कोळी प्रसन्नभावें तें ऐकून कोळी प्रसन्नभावें मागती शंभर सुवर्णमुद्रा ॥९॥\nतेव्हां मुनी नृपास म्हणत शतसुवर्णमुद्रा मूल्य अयोग्य असत शतसुवर्णमुद्रा मूल्य अयोग्य असत माझ्या शरीराचें त्वरित योग्य तें द्यावें या धीवरांसी ॥१०॥\nतेव्हां एक लक्ष मुद्रा देत परि मुनीस ते न संमत परि मुनीस ते न संमत एक ग्राम तें देऊं इच्छित एक ग्राम तें देऊं इच्छित भयसंयुत नृप तेव्हां ॥११॥\nतेंही मुनीसी न संमत तेव्हां नगरदान स्वीकारित मुनीसी तेंही न रुचत संपूर्ण राज्य देऊं करी ॥१२॥\nमुनीस तेही अमान्य होत तेव्हां राजा अमात्यांसहित काय करावें हें समजेना ॥१३॥\nआतां भृगुपुत्र हा च्यवन शाप देईल क्रोधें उन्मन शाप देईल क्रोधें उन्मन माझें दैव प्रतिकूल म्हणून माझें दैव प्रतिकूल म्हणून यांत संशय कांहीं नसे ॥१४॥\nतेव्हां त्यासी पाहून व्यथित च्यवन म्हणे राजेंद्रा ब्राह्मणांप्रत च्यवन म्हणे राजेंद्रा ब्राह्मणांप्रत जाऊन विचारी मूल्य काय असत जाऊन विचारी मूल्य काय असत या च्यवनाच्या देहाचें ॥१५॥\n भरद्वाज गाणपत्य तेथ येत त्या योग्यासी प्रणाम करित त्या योग्यासी प्रणाम करित \n घडला जो सर्व वृत्तान्त तेव्हां भरद्वाज नहुषाप्रत म्हणे चिंता करुं नको ॥१७॥\nब्राह्मणांचे आणि गाईचे असत कुळ एकची परी द्विधा ते करित कुळ एकची परी द्विधा ते करित कर्मसिद्धयर्थ धाता जगांत दोन्हीही पूजनीय समत्वें ॥१८॥\nजैसें यज्ञांत गाईंचे घृत हविरन्न असे उपयुक्त तैसेचि ब्राह्मणांचे मंत्र पुनीत घृतासम मंत्र मूल्यवान ॥१९॥\nम्हणोनी या धीवरांसी गोधन देऊन मुनीसी बंधहीन करी नहुषा तूं निश्चिंतमन भरद्वाज ऐसा उपदेश करिती ॥२०॥\nभरद्वाज स्वच्छंदे निघून जात तेव्हां नहुष धीवरां गाई देत तेव्हां नहुष धीवरां गाई देत तेणें च्यवन मुनी संतोषित तेणें च्यवन मुनी संतोषित आशीर्वाद विविध देई ॥२१॥\nत्या नृपाचा मान करुन च्यवन गेला वनांत निघून च्यवन गेला वनांत निघून जेथ फळें बहुविध जल पावन जेथ फळें बहुविध जल पावन शीतल छाया सर्वत्र ॥२२॥\nतेथ राहून उग्र तप करित सहस्त्र वर्षे निराहार राहत सहस्त्र वर्षे निराहार राहत त्यानंतर शर्याती नृप येत त्यानंतर शर्याती नृप येत मृगयासक्त त्या स्थळीं ॥२३॥\n वारुळ जरी तो न हाले तपश्चर्येत निमग्न झालें संपूर्णपणें चित्त त्याचें ॥२४॥\n म्हणे च्यवन मंडळी सांप्रत प्रवेश तुम्हीं न करा निश्चित प्रवेश तुम्हीं न करा निश्चित मीं एकटा आंत जाईन ॥२५॥\n प्रवेश करी क्रीडा करण्या च्यवनाश्रमीं ती दैववशें ॥२६॥\nजेथ च्यवन उग्र तपांत वारुळांत होत स्थित त्या स्थळीं जाती विहार करित सुकन्या आणिक सख्या तिच्या ॥२७॥\nवल्मीक तें पाहती उत्तम त्यांतून चकाकले दोन नयन त्यांतून चकाकले दोन नयन आश्चर्य मनीं वाटून अज्ञानें सुकन्या काय करी ॥२८॥\nएक कांटा करी घेऊन वारुळांत खुपशिला मजा म्हणून वारुळांत खुपशिला मजा म्हणून तेव्हा तो बैसला रुतून तेव्हा तो बैसला रुतून च्यवन मुनींच्या डोळ्यांत ॥२९॥\nवारुळांतून रक्त वाहू लागला तेव्हा ती होय भयभीत तेव्हा ती होय भयभीत मैत्रिणींसह परतत शीघ्र शिबिरांत पित्याच्या ॥३०॥\n तेव्हां आश्चर्य एक घडत मलमूत्र क्रिया बंद होत मलमूत्र क्रिया बंद होत \n तेव्हां वारुळीं छिद्र दिसत रक्त भळभळा वाहे तेथ ॥३२॥\nराजा विचारी कोणी कुपित मुनींसी केलें अविचारें त्वरित मुनींसी केलें अविचारें त्वरित तें सांगा मज अविलंबित तें सांगा मज अविलंबित कोणाचें हें दुष्ट कृत्य कोणाचें हें दुष्ट कृत्य\nसुकन्या मानसी अति लज्जित संक्षुब्ध तैसीच भयभीत हात जोडूनी पित्यासी सांगत घडला सर्व जो वृत्तान्त ॥३४॥\n होतें तेव्हां वारुळ दिसत त्यांत चकाकले कांही अवचित त्यांत चकाकले कांही अवचित छिद्रांमधून त्या वेळीं ॥३५॥\n मी कंटक त्या छिद्रांत खुपशिला तेव्हां अवचित रक्त वाहू लागलें ॥३६॥\nपरी मज नव्हते माहित मुनी कोणी त्या वारुळांत मुनी कोणी त्या वारुळांत बैसोनी तप असेल करित बैसोनी तप असेल करित अन्यथा ऐसें न होतें ॥३७॥\nतें ऐकून शर्याती जात च्यवन जेथें होता वनांत च्यवन जेथें होता वनांत वारुळीं तपश्चर्या करित स्तुति करी नम्रभावें ॥३८॥\n शाप मी न देत तिला ॥३९॥\n प्रेमळ भार्या होऊन ॥४०॥\nऐसें जरी तूं करशील कन्यादान या वेळ सैन्य तुझें शापांतून ॥४१॥\nतुझी कन्या मजसी देशील तरी सर्व सुखमय होईल तरी सर्व सुखमय होईल तेव्हां शर्यातीचें मनोबल गळून गेलें पूर्णपणें ॥४२॥\nपरी शापभयें निश्चय करित सुकन्या च्यवनासी अर्पित तेव्हां सैनिकांची पीडा सरत मलमूत्रादिक निर्विघ्न होई ॥४३॥\n राजा मोदें जाय परतून सुकन्या राजपुत्री वनीं राहून सुकन्या राजपुत्री वनीं राहून सेवा करी च्यवन मुनीची ॥४४॥\n असता सुकन्या तेथ येत \n काय करावें सांगा सेवन कार्य कांहीं महामुनें ॥४६॥\nतेव्हां च्यवन त्यांसी म्हणे नयन द्यावे मज पुन्हां पावन द्यावे मज पुन्हां पावन वृद्धावस्था दूर करुन पुनरपि यौवन मज द्यावें ॥४७॥\n देवांसहित आम्हां न मिळत तो आपण मिळवून द्यावा ॥४८॥\nतपोबळें हें कार्य करावें आम्हीही तुम्हांसी सेवावें ऐसी आमुची प्रार्थना ॥४९॥\n त्वरित तेव्हा त्यास नेत अश्विनद्वय अद्‍भुत कुंडांत स्नानार्थ त्यासी उतरविती ॥५०॥\nत्या कुंडांतून वरती येत तिघेही समान रुपयुक्त असामान्य लावण्य त्यांचें ॥५१॥\n विस्मित झाली सुकन्या मनांत अश्विनांस तें प्रार्थी ॥५२॥\n तुम्हांसी करितें मी विनमर मन माझा पति दाखवा मजलागून माझा पति दाखवा मजलागून आपुलें रुपहीं स्पष्ट करावें ॥५३॥\nतिच्या पातिव्रत्यें संतुष्ट होत च्यवन मुनीसी प्रकट करित च्यवन मुनीसी प्रकट करित यज्ञीं हविर्भागयुक्त होऊन प्रसन्न ते गेले ॥५४॥\n पुढें एकदा शर्याती येत कन्या जामातासी पाहत विस्मित झाला मानसीं ॥५५॥\nम्हणे हें काय अघटित अंध जर्जर होता जामात अंध जर्जर होता जामात तो यौवनयुक्त डोळस दिसत तो यौवनयुक्त डोळस दिसत कैसें घडलें हें आश्चर्य ॥५६॥\n शर्याती नंतर त्यास नेई ॥५७॥\nत्या यज्ञी देव जात अप्सरांच्या गणांसहित \nसर्व वर्णांचे नर जमत यज्ञ पाहण्या उत्सुक चित्त यज्ञ पाहण्या उत्सुक चित्त आनंदोत्सव तेथ होत पुढची कथा पुढिलें अध्यायीं ॥६०॥\nओमिति श्रेमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‌गले महापुराणे द्वितीये खण्डे एकदंतचरिते च्यवनतपोवर्णन नामैकचत्वारिंशोऽध्यायः समाप्तः \nगांवे, नद्या, समुद्र, देवदेवता किंवा अन्य नांवांची उत्पत्ती काय असेल नांवे कशी पडली असतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/vidamban-kavita/t1953/", "date_download": "2018-10-20T02:37:24Z", "digest": "sha1:ZRWZHTJURLTPT46YGGLPSIDMZT5LMI4R", "length": 2637, "nlines": 63, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Vidamban Kavita-राजकीय विडंबन.", "raw_content": "\nमाऊस ने फस्त केला कॅट चा डाव\nवाढतच चालला आहे रेस ऑफ rat चा भाव\nविधानसभेत मोडला ज्यांचा कॅट चा डाव\nत्या वाघाने घातला सचिन च्या bat वर घाव\nमनसे ने केला मराठी chat चा ठराव\nआझमीला घातला राजसेवकांनी थेट घेराव\nबावन्न पत्ते म्हणजे एक कॅट चार भाव\nत्यात लागतात असंख्य डाव\nकुणाचे असतात कांदे पोहे\nतर कुणाचे असतात वडा पाव\nकुणाचे दात आणि कुणाचे ओठ\nआम्हाला काळातच नाही राव,\nदहशतवादी जेव्हा घालतात आपल्या जीवावर घाव,\nत्याच्याही निषेधाचा हे करतात ठराव,\nसख्खे भाऊ वागतात सावत्रासारखे\nआणि सावत्र होतात सख्खे भाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/kokan/ratnagiri-news-information-fund-expenditure-now-available-one-click-93105", "date_download": "2018-10-20T03:15:14Z", "digest": "sha1:GZTWSR25DJJ5SFTUWVZVJ54VSGSNCTQQ", "length": 15208, "nlines": 191, "source_domain": "www.esakal.com", "title": "Ratnagiri News Information on fund expenditure is now available in one click निधी खर्चाची माहिती आता एका क्‍लिकवर | eSakal", "raw_content": "\nनिधी खर्चाची माहिती आता एका क्‍लिकवर\nगुरुवार, 18 जानेवारी 2018\nरत्नागिरी - ग्रामीण भागात होणाऱ्या कामांचा लेखाजोखा अनेक वेळा मिळत नाही. त्यात अनियमिततेच्या तक्रारी होतात. चौदाव्या वित्तमधून लाखो रुपयांचा निधी थेट ग्रामपंचायतींना दिला आहे. त्यात पारदर्शीपणा येण्यासाठी मंजूर आराखड्यापासून ते काम पूर्ण होईपर्यंतची माहिती वेबसाईटवर उपलब्ध करून दिली आहे.\nरत्नागिरी - ग्रामीण भागात होणाऱ्या कामांचा लेखाजोखा अनेक वेळा मिळत नाही. त्यात अनियमिततेच्या तक्रारी होतात. चौदाव्या वित्तमधून लाखो रुपयांचा निधी थेट ग्रामपंचायतींना दिला आहे. त्यात पारदर्शीपणा येण्यासाठी मंजूर आराखड्यापासून ते काम पूर्ण होईपर्यंतची माहिती वेबसाईटवर उपलब्ध करून दिली आहे. एका क्‍लिकवर मंजूर रक्‍कम, झालेली कार्यवाही आणि खर्ची पडलेला निधी ही माहिती पाहता येते. २०१६-१७ मधील कामांची माहिती भरण्याचे काम सुरू आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील ८४५ पैकी ५२३ ग्रामपंचायतींचे आराखडे वेबसाईटवर उपलब्ध आहेत.\nग्रामपंचायतीत १४ व्या वित्त आयोगाचा किती निधी आला, किती खर्च केला गेला हे जाणून घेण्यासाठी शासनाने लिंक तयार केली आहे. गावात खर्च प्रामाणिकपणे होतो का ते पाहण्यासाठी हा प्रयत्न केला गेला आहे. गावातील २०१६-१७ या वर्षाची (संपूर्ण भारतात) कामे त्यामध्ये पाहता येणार आहेत. अनेक वेळा रस्त्याचे काम मंजूर होते; परंतु त्यावर किती निधी खर्च झाला याची माहिती मिळत नाही. काही वेळा निधी खर्च होतो, प्रत्यक्षात तिथे कामच झालेले नसते अशा अनेक तक्रारी दाखल होतात. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाने महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. त्यामुळे हा निधी खर्ची पडताना भ्रष्टाचाराला आळा बसणार आहे.\nलांजाचे शंभर टक्‍के काम पूर्ण\nग्रामपंचायती सक्षम करण्यासाठी केंद्र शासन प्रयत्नशील आहे. जिल्ह्याला पहिल्या टप्प्यात चौदाव्या वित्ततून ३६ कोटी निधी प्राप्त झाला होता. त्याचे वाटप लोकसंख्येनुसार ८४५ ग्रामपंचायतींना करण्यात आले. रत्नागिरी तालुक्‍याला सर्वाधिक ६ कोटी १० लाख रुपये निधी मिळाला. आमचं गाव, आमचा विकास ग्रामपंचायत आराखडे तयार करण्यात आले.\nजिल्ह्यातील ५२३ ग्रामपंचायतींनी आराखडे तयार करून ते वेबसाईटवर भरले. त्यातील ६२ आराखडे प्रलंबित असून ४६२ आराखडे वेबसाईटवर आहेत. २०१७-१८ या आर्थिक वर्षातील १३० ग्रामपंचायतींचे आराखडे वेबसाईटवर आहेत. १५.३८ टक्‍के काम पूर्ण झाले आहे. शंभर टक्‍के माहिती भरली जावी, असे आदेश आहेत. लांजा तालुक्‍याने शंभर टक्‍के काम पूर्ण केले आहे, तर रत्नागिरी व खेड तालुक्‍याने सर्वात कमी वीस टक्‍केच माहिती भरली आहे.\nचौदाव्या वित्ततील निधीची माहिती पाहण्यासाठी www.planningonline.gov.in ही वेबसाईट तयार केली आहे. त्यामध्ये ReportData.do, ReportMethod=getnualPlanReport या पद्धतीने कोणाही नागरिकाला माहिती पाहता येऊ शकेल.\nउमेदवारांना गुन्हेगारी पार्श्वभूमी प्रसिद्ध करावी लागणार\nलातूर : लोकसभा व विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना प्रचारासोबत गुन्हेगारी पार्श्वभूमीचा प्रचार प्रसारमाध्यमांना रोख जाहिरात देऊन करावा लागणार...\nचवीने खाणाऱ्यांसाठी \"होम डायनिंग'\nमुंबई - राज्यात 20 कोसांवर फक्त भाषाच बदलत नाही तर खाद्य संस्कृतीही बदलते. मुंबई महानगरमध्ये वसलेल्या विविध राज्यांच्या नागरिकांनीही आपल्याबरोबर...\nविपरीत परिस्थितीमुळे नरभक्षक झालेल्या ‘अवनी’ या वाघिणीला धरावे किंवा ठार मारावे, या आदेशावरून निर्माण झालेला वाद ‘अवनी’ ताब्यात आल्यावर मिटेल. मात्र...\nदुष्काळमुक्ती, महागाईविरोधात राष्ट्रवादीचा निफाड तहसीलवर धडक मोर्चा\nनिफाड : तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने भाजप शिवसेनेच्या फसव्या सरकारविरोधात एल्गार पुकारत माजी आमदार दिलीप बनकर यांच्या...\nएक चुंगड कापूस झाल्यावर खावाव काय\nहिंगोली : सायबं दोन एकरात कापूस लावला मातर एक चुंगड कापूस निघाला आता पाणी नाय अन सोयाबिन बी चार बॅगला दोन किंटल बी होतय की नाही मंग आता खावाव काय आता...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/marathi-news-pune-news-grapes-bori-village-95966", "date_download": "2018-10-20T03:03:09Z", "digest": "sha1:HA7RDRH4WEG6VBZMQVCF5GZEQCTYH477", "length": 13296, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi news pune news grapes bori village द्राक्षांमुळे बोरीचे नाव जगाच्या पाठीवर प्रसिद्ध - अजित पवार | eSakal", "raw_content": "\nद्राक्षांमुळे बोरीचे नाव जगाच्या पाठीवर प्रसिद्ध - अजित पवार\nशनिवार, 3 फेब्रुवारी 2018\nवालचंदनगर (पुणे) : बोरी गावातील दर्जेदार द्राक्षे आज जगाच्या पाठीवर सगळीकडे निर्यात होत असून बोरीचे नाव जगाच्या पाठीवर प्रसिद्ध असल्याचे गौरवोद्गार माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काढले. बोरी (ता. इंदापूर) येथे अजित पवार यांच्या हस्ते आठवडे बाजाराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये बोलत होते.\nवालचंदनगर (पुणे) : बोरी गावातील दर्जेदार द्राक्षे आज जगाच्या पाठीवर सगळीकडे निर्यात होत असून बोरीचे नाव जगाच्या पाठीवर प्रसिद्ध असल्याचे गौरवोद्गार माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काढले. बोरी (ता. इंदापूर) येथे अजित पवार यांच्या हस्ते आठवडे बाजाराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये बोलत होते.\nकार्यक्रमास आमदार दत्तात्रेय भरणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आप्पासाहेब जगदाळे, उपसभापती यशवंत माने, झेडपीच्या आरोग्य व बांधकाम समितीचे सभापती प्रवीण माने, जिल्हा परिषद सदस्य वैशाली पाटील, पंचायत समिती सदस्य सारिका लोंढे, माजी झेडपी सदस्य प्रतापराव पाटील, छत्रपती कारखान्याचे अध्यक्ष अमरसिंह घोलप, उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील, अशोक पाटील, ज्ञानेश्‍वर जोरी, रामभाऊ जोरी, बोरीचे सरपंच संदीप शिंदे, उपसरपंच भारती संतोष भिटे, कळसचे सरपंच गणेश सांगळे, पांडुरंग वाघमोडे, शशिकांत शिंदे उपस्थित होते.\nयावेळी पवार यांनी सांगितले की, काही वर्षापूर्वी आम्ही बोरीमध्ये कडबा खरेदी करण्यासाठी येत होतो. आज बोरीची प्रगती झाली आहे. बोरीचे दर्जेदार द्राक्षे जगाच्या पाठीवर प्रसिद्ध आहेत. येथील शेतकरी कष्टाळू असून शेतकऱ्यांनी दगडधोंडे फोडून माळरानावरती द्राक्षांच्या बागा फुलविल्या आहेत. शेततळ्यामुळे बोरी गावचे चित्र पालटले असून बोरीकरांचे पवार यांनी कौतुक केले. यावेळी पवार यांच्या हस्ते आठवडे बाजाराचा नव्याने शुभारंभ करण्यात आला. यावेळी आठवडे बाजारामधील व्यापऱ्यांचा पवार यांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन सत्कार केला. अनोख्या सत्कारामुळे बाजारामध्ये आलेले शेतकरी व व्यापारी ही भारवले. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शाखेचा ही शुभारंभ ही पवार यांच्या हस्ते कण्यात आला.\nअयोध्येतील बाबरी मशीद हिंदुत्ववाद्यांनी जमीनदोस्त केल्यानंतर तेथे न उभारल्या गेलेल्या राममंदिराच्या मुद्याचा ‘सात-बारा’ कोणाचा, या प्रश्‍नावरून २५...\n...तर रमेश थोरात यांना माझा पाठिंबा - राहुल कुल\nकेडगाव - माजी आमदार रमेश थोरात यांच्यापेक्षा चारपट विकासकामे केली नाही, तर मी थोरात यांना येत्या विधानसभा निवडणुकीत जाहीर पाठिंबा देईन; पण जर चारपट...\nपिंपरी शहराच्या अनेक भागांत कमी पाणीपुरवठा\nपिंपरी - शहराला भेडसावणारी पाणीटंचाईची समस्या सुटत नसल्यामुळे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शनिवारी (ता. 20) सर्वच पक्षाचे नगरसेवक आक्रमक भूमिका...\nजुन्नरला कांदा २८ रुपये किलो\nजुन्नर -जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजारात गुरुवारी जुन्या कांद्याला दहा किलोस २८१ रुपये असा भाव मिळाला. गेल्या रविवारी (ता....\nअंध शाळेतील पाच मुलांना बेदम मारहाण\nनाशिक - नाशिक- पुणे रोडवरील नासर्डी पुलानजीकच्या सामाजिक न्याय भवनाच्या आवारात असलेल्या शासकीय अंध शाळेतील बाल दिव्यांग मुलांना शाळेच्याच...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://adijoshi.blogspot.com/2011/08/blog-post.html?widgetType=BlogArchive&widgetId=BlogArchive1&action=toggle&dir=open&toggle=MONTHLY-1519842600000&toggleopen=MONTHLY-1312137000000", "date_download": "2018-10-20T02:29:28Z", "digest": "sha1:7WBHYFPOHQYI62R4GFOM7IBTQOGZTZSP", "length": 11709, "nlines": 163, "source_domain": "adijoshi.blogspot.com", "title": "आदित्याय नमः: श्रावण स्पेशल १ - झिंगलेल्या बाबाची कहाणी", "raw_content": "\nश्रावण स्पेशल १ - झिंगलेल्या बाबाची कहाणी\nसद्ध्या श्रावण का काय ते सुरू असल्याने दारू हा केवळ बोलण्याचा विषय राहिलेला आहे. त्यामुळे आम्ही आता काही खास श्रावण स्पेशल लिखाण करायचे योजिले आहे.\nत्यातला हा पहिला पेग एका फांदीवरच्या समस्त कावळ्यांना अर्पण.\nआपण बघतो की साधारण पणे बेवड्या माणसांच्या संसाराची, मुलांची अवस्था फार वाईट असते. बाबा दारू पिऊन घरी येतो, शेष नागासारखं घर डोक्यावर घेतो. पण ह्या सगळ्याला दुसरी बाजूही असते. दारूच्या बाबतीत बापसे बेटा सवाई असं घडलं तर काय होईल हेच बघण्याचा आता आपण प्रयत्न करणार आहोत.\nसोफ्यावर निजलेला एक बंडू बाळ\nसंपलेली दारू ओठा सुकलेली लाळ\nकामवली सखू बाई आली आज नाही\nधुतलेला ग्लास एक उरलेला नाही\nझोपेतच आता तुला पाजतो बशीत\nनिजतच तरी पण ढोसशी खुशीत\nसांगायची आहे माझ्या बेवड्या मुला\nझिंगलेल्या बाबाची या कहाणी तुला\nआटपाट नगरात बार होते भारी\nदररोज राजा करी एकेकाची वारी\nरोज सकाळीस राजा निघताना बोले\nआंटी कडे जाणे काल राहूनिया गेले\nजमलेच नाही काल जाणे मला जरी\nआज परी जाणार मी वेळेतच बारी\nस्वप्नातल्या बार मधे मारू मग फेरी\nखर्या खुर्या पेगमधे दारू भरू भारी\nपाजीन मी थकलेल्या हातानी तुला\nझिंगलेल्या बाबाची या कहाणी तुला\nबारमधे उशिरा तू असतो बसून, भंडावला बाबा गेला दारूत बुडून. तास तास जातो खाल मानेने निघून, एक एक पेग जातो हळूच संपून. वाटते की उठुनिया तुझ्या पास यावे, तुझ्या सोबत मी ही पुन्हा बसायला घ्यावे. उगाचच बेट काही लावावी तुझ्याशी, चिमुकले टकिला शॉट्स वाटावे तुझ्याशी.\nबरळत अडखळत बोलतोस काही\nढोसताना भान तुला उरतच नाही\nचोरूनिया तुझा ग्लास संपवाया पाही\nदुरुनच आपल्याला बघणारी आई\nतरी सुद्धा दोघेजण दंगा मांडू असा\nचादरीला ग्लास देई ओलसर ठसा\nसांगायची आहे माझ्या बेवड्या मुला\nझिंगलेल्या बाबाची या कहाणी तुला\nट्रे मधे लुकलुकलेला पहिला ग्लास, आणि पहिल्यांदाच घेतलास जेव्हा ओठी एक लार्ज. सोडा घालण्याआधी सुद्धा संपवलास तू खंबा, रांगत रांगत घेतलास जेव्हा बारचा तू ताबा. लुटू लुटू उभं रहात भरलास नवा ग्लास, तुझा अचाट स्टॅमीनासमोर बाबा हरला आज.\nअसा गेलो आहे बाळा पुरा घाबरून\nहल्ली तुला ढोसताना पाहतो दुरून\nअसा कसा बाळ देव बाबाला ह्या देतो\nखंबा घेऊन येतो आणि एकटाच पितो\nहातातून ग्लास तुझ्या जाई निसटून\nउरे काय तुझ्या माझ्या बाटली मधून\nजरी येते ओठी तुझ्या माझ्यासाठी शिवी\nदारू साठी वाटे मला जणू एक ओवी\nमाझ्यासाठी थोडी तरी ठेवशील का रे\nढोसताना बाबा तुला आठवेल का रे\nबारला तू जाता जाता उंबरठ्यामधे\nबाबासाठी येईल का दारू ग्लास मधे\n(कवितेतला बाबा मी नव्हे.)\nसूचना - लिखाण आवडले आणि जर ते कुणाला पाठवावेसे वाटले तर नाव गाळून पाठवू नये. स्वतःचे लेख दुसर्‍याच्या नावावर मेल मधे बघायचा कंटाळा आलाय आता.\nThere are 11 comments for श्रावण स्पेशल १ - झिंगलेल्या बाबाची कहाणी\nविक्रम एक शांत वादळ says...\n टीप खरंच झकास आहे\nदुर्दैवी ती स्त्री, जिचा मुलगा दारू पिण्यात आपल्या बापाला हरवतो.\nहार मानली असेल तिने आयुष्यात...जे प्रसंग नवऱ्याने उभे केले तसेच व त्याहूनही भयंकर पोटचा लेक उभे करतोय...\nतू विनोदाने लिहिलंस मित्रा, मला त्यात विनोद कमी व दु:ख अधिक दिसले...कदाचित एक स्त्री असल्यामुळे असावे...\nमस्तच... एकदम चपखल बसलेत शब्द...\nसगळी कडवी, त्यातलं गद्य... झक्कास...\nटीपेवर तळटीप: कोणाला हे लेख मेल मधून पाठवायचे असल्यास, नावाबरोबर लेखाची मूळ लिंकहि पाठवावी. कोणी आपल्याला नांव, लिंक शिवाय लेख पाठवला तर आपण त्याला ह्या माहितीसकट reply करावा.\nलिखाणाची गोडी, अंगातली खोडी, काही करोनिया, जात नसे II गेले किती तास, कामाचाही त्रास, बॉस रागावला, भान नसे II केले त्याग खूप, दुपारची झोप, घालवली तैसी, लेखांमागे II काहींना आवडे, काहींना नावडे, उद्योग हे माझे, स्वतःसाठी II ऐसा मी लिहितो, ब्लॉग वाढवितो, जगाचा विचार, सोडोनिया II करावे लेखन, सुखाचे साधन, लाभे समाधान, ऍडी म्हणे II\nआयुष्याचे नाटक १-२ (3)\nआयुष्याचे नाटक ३-५ (3)\nआयुष्याचे नाटक ६-८ (3)\nइथे जोशी रहातात (3)\nहॉर्न - ओके - प्लीज (2)\nमिथुनायण भाग ३ - शेरा\nमिथुनायण भाग २ - आग ही आग\nमिथुनायण भाग १ - 'जस्टीस चौधरी' (म्हणजेच ओरिजिनल स...\nश्रावण स्पेशल १ - झिंगलेल्या बाबाची कहाणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/national-marathi-news/aadhar-card-118010800004_1.html", "date_download": "2018-10-20T01:52:31Z", "digest": "sha1:RBDZ5KNHGAUVAQHBVDIYLHEKOWUI6PA2", "length": 12041, "nlines": 137, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "'आधार'च्या गोपनीयतेची दिली बातमी, झाला गुन्हा दाखल | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 20 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\n'आधार'च्या गोपनीयतेची दिली बातमी, झाला गुन्हा दाखल\nआधार प्राधिकरण म्हणजे UIDAI ने ‘दी ट्रिब्यून’ हे वृत्तपत्र आणि त्यांच्या रिपोर्टरवर गुन्हा दाखल केला आहे. पैसे घेऊन आधार कार्डचा डेटा विकला जात असल्याचं वृत्त देण्यात आलं होतं. त्याची गंभीर दखल घेता हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.\nआफआयआरमध्ये रिपोर्टर रचना खैरा आणि त्यांनी ज्या लोकांशी संपर्क केला त्यांचंही नाव आहे. दिल्लीच्या पोलीस सहआयुक्तांनी\nएफआयआर दाखल झाल्याच्या या वृत्ताला दुजोरा दिला आहे.\nकेवळ 500 रुपये मोजल्यास कोणाच्याही आधार क्रमांकावरील गोपनीय माहिती मिळते, असं वृत्त रचना यांनी दिलं होतं. त्याचबरोबर अधिकचे 300 रुपये दिल्यास आधार कार्ड प्रिंटिंगचे सॉफ्टवेअरही मिळतात, असं या बातमीत म्हटलं होतं.या वृत्तामुळे देशभरात खळबळ माजली होती. त्यानंतर आधार प्राधिकरणाने तातडीने निवेदन प्रसिद्ध करत हा दावा फेटाळून लावला होता. त्यानंतर यासंदर्भातील बातमीप्रकरणी रचना खैरा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.\nफेसबुकवर आधारकार्ड माहितीची विचारणा, पण सक्ती नाही\nआईच्या प्रियकराचा त्यांनी केला खून\nपुणे असुरक्षित : तरुणीवर बलात्कार\nआधार कार्डची ३१ मार्चची डेडलाइन कायम\nआधार आणि बँक खाते लिंक करण्याची मुदतवाढ\nयावर अधिक वाचा :\nस्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...\nया जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...\nइम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख\nपाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...\nलिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...\nमराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...\nभारताच्या भविष्यासाठी सर्वात महत्त्वाचा निर्णय घेण्याआधी ...\nमतदान करण्याचा अधिकार एक निरोगी, कार्यक्षम लोकशाहीचा पाया आहे. तुमचं मत तुमची आवाज आहे. ...\nमित्राच्या आत्महत्येचा बदला म्हणून केला अपूर्वाचा खून\nकर्नाटकात वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या अपूर्वा यादव या तरुणीच्या हत्येचे गूढ उकलण्यात ...\nरिलायंस इंडस्ट्रीजला 9 हजार 516 कोटींचा फायदा\nपेट्रोलियम, दूरसंचार आणि रिटेल समेत विभिन्न क्षेत्रांमध्ये कारोबार करणारी देशातील सर्वात ...\nवेबदुनिया LocWorld 38 Seattle, Booth# 102 येथे कंपनीची माहिती देणार आहेत. इव्‍हेंटमध्‍ये, ...\nबीएसएनएलचा ७८ रुपयांचा प्लॅन जाहीर\nBSNL ने ७८ रुपयांचा एक प्लॅन जाहीर केला आहे. यामध्ये ग्राहकांना रोज २ जीबी डेटा आणि ...\nरिलायंस इंडस्ट्रीजला 9 हजार 516 कोटींचा फायदा\nपेट्रोलियम, दूरसंचार आणि रिटेल समेत विभिन्न क्षेत्रांमध्ये कारोबार करणारी देशातील सर्वात ...\nवेबदुनिया LocWorld 38 Seattle, Booth# 102 येथे कंपनीची माहिती देणार आहेत. इव्‍हेंटमध्‍ये, ...\nबीएसएनएलचा ७८ रुपयांचा प्लॅन जाहीर\nBSNL ने ७८ रुपयांचा एक प्लॅन जाहीर केला आहे. यामध्ये ग्राहकांना रोज २ जीबी डेटा आणि ...\nगुगलवर 'मी टू' चळवळीचा सर्वाधिक शोध\n'मी टू' चळवळीनंतर गुगलने भारताचा नकाशा जारी केलाय. भारतात या मी टू मोहिमेबाबत सर्वाधिक ...\nम्हणे, 35 हजार विद्यार्थ्यांना चुकून नापास झाले\nमुंबई विद्यापीठाने तब्बल 35 हजार विद्यार्थ्यांना चुकून नापास केलं अशी धक्कादायक आकडेवारी ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://chintan365.wordpress.com/2016/05/10/%E0%A5%A7%E0%A5%A6-%E0%A4%AE%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%B6%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B0/", "date_download": "2018-10-20T01:49:02Z", "digest": "sha1:IOXCESBDQNN6QDEWLQFIGH3C2NCF2BVV", "length": 12120, "nlines": 114, "source_domain": "chintan365.wordpress.com", "title": "१० मे – आत्मा आणि शरीर | आजचे चिंतन", "raw_content": "\nलेखक – डॉ. रंजन केळकर\n१० मे – आत्मा आणि शरीर\nएका दृष्टीने मानवी शरीर हे एखाद्या यंत्रासारखे आहे. घड्याळाप्रमाणे हृदयाचे ठोके पडताना ऐकू येतात. यंत्रासारखी शरिराची काळजी घ्यावी लागते आणि त्याची वेळोवेळी दुरुस्ती करावी लागते. कोणतेही यंत्र चालवायला जशी ऊर्जा पुरवायला लागते तसेच शरिराला हवा, पाणी, अन्न ह्यांची गरज असते. जसे एखादे यंत्र एकसारखे वापरले की, त्याच्या भागांची झीज होते, तसेच शरिराच्या अवयवांची झीज होते. आता तर जसे यंत्रांचे निकामी भाग बदलता येतात तसे शरिराचे काही अवयवही बदलता येतात.\nपण मानवी शरिरात आणि यंत्रात एक मोठा फरक आहे तो हा की, शरिरात देवाचा आत्मा राहतो. म्हणून आपल्या शरिरात नुसता मेंदू नाही पण मन, बुद्धी, कल्पनाशक्ती आहे. आपल्या शरिरात केवळ हृदय नाही, तर अंतःकरण, भावना आहेत. आत्मा, जीव आणि शरीर हे आपले तीन घटक आहेत. जीव आपल्याला अस्तित्व देतो, शरीर आपल्याला व्यक्तित्व देते, आणि आत्मा आपल्याला देवत्व देतो.\nआत्मा, जीव आणि शरीर ह्यांच्यापैकी सर्वात जास्त काळजी आपण शरिराची घेतो. आपला चेहरा सुंदर, आकर्षक दिसावा, आपले शरीर स्वच्छ, निरोगी, सशक्त राहावे, म्हणून आपण एकसारखे प्रयत्न करत असतो. आपण व्यायाम करतो, जिममध्ये जातो, संतुलित आहार घेतो, गरजेनुसार औषधे घेतो. पण आपले शरीर हे परमेश्वराच्या आत्म्याचे मंदिर आहे, हे आपण विसरू नये. आत्म्याला ह्या मंदिरात राहणे असह्य होईल असे आपण शरिराला काही करू देऊ नये.\nआपण जर आपल्याभोवती पाहिले तर असे सहज दिसून येते की, इतर लोक आपल्यापेक्षा किती तरी श्रीमंत आहेत, सुंदर आहेत, हुशार आहेत. आपण कितीही प्रयत्न केला तरी आपण त्यांची बरोबरी कधीच करू शकणार नाही, ह्याची जाणीव आपल्याला झाल्यावाचून रहात नाही. त्यांच्या तुलनेत आपण स्वतःला त्यांच्यापेक्षा कमी लेखायला लागतो. मग समाजाने किंवा सरकारने आपल्याकरता काही तरी विशेष केले पाहिजे अशी अपेक्षाही आपण करू लागतो. म्हणूनच हल्लीच्या भाषेत ‘कमकुवत घटक’, ‘सशक्तीकरण’, ‘सबलीकरण’, असे नवीन शब्द प्रचलित होत चालले आहेत.\nपण बायबल म्हणजे पवित्र शास्त्रात लिहिले आहे की, देवाने कोणालाही कमकुवत बनवलेले नाही, त्याने कोणाला भीतीचा आत्मा दिलेला नाही, तर सामर्थ्याचा, प्रीतीचा आणि संयमाचा आत्मा दिला आहे. कोणत्याही विपरीत परिस्थितीत, संकटात, क्लेशात, मोहात, देवाच्या सामर्थ्याचा आत्मा आपल्यासाठी काम करत असतो. असेही लिहिले आहे की, प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, सदिच्छा, विश्वास, सौम्यता, संयमन, ही सर्व आत्म्याची फळे आहेत.\nपण आपल्या आचरणातून इतर लोकांना खरोखर काय दिसते आपला स्वभाव त्यांना मनमिळाऊ वाटतो का आपला स्वभाव त्यांना मनमिळाऊ वाटतो का आपण नेहमी आनंदी असतो का आपण नेहमी आनंदी असतो का आपली वृत्ती शांत, प्रेमळ असते का आपली वृत्ती शांत, प्रेमळ असते का आपल्या विचारांवर आपला ताबा असतो का आपल्या विचारांवर आपला ताबा असतो का आपल्याला चटकन राग येतो का आपल्याला चटकन राग येतो का इतरांचा हेवा वाटतो का इतरांचा हेवा वाटतो का आपण लगेच संशय घेतो का\nम्हणून आपण कसे दिसतो हे फक्त आपल्या शरीरापुरते मर्यादित नाही. जशी आपण आपल्या शरीराची काळजी घेतो तशीच आपण आपल्या आत्म्याचीही काळजी घेणे महत्त्वाचे आहे.\n← ३ मे – अंतरीचा देव\n१७ मे – स्वतःवर प्रेम →\nOne thought on “१० मे – आत्मा आणि शरीर”\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nडॉ. रंजन केळकर ह्यांचे ई-पुस्तक\nमोफत डाउनलोड करायला वरील प्रतिमेवर क्लिक करा\nडॉ. रंजन केळकर भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या महासंचालक पदावरून २००३ साली निवृत्त झाले असून आता ते पुणे येथे राहतात. त्यांचा ईमेल पत्ता आहे kelkar_rr@yahoo.com\nआध्यात्मिक वाढीसाठी रोजचे चिंतन महत्वाचे आहे. वाचकांच्या विचारांना चालना मिळावी हा ह्या ब्लॉगचा उद्देश आहे. पवित्र शास्त्र म्हणजे बायबलवर आधारित ह्यातील लेख आजच्या जीवनाशी संबंधित आहेत, त्यांत धर्माविषयी तात्विक चर्चा नाही.\n११ ऑक्टोबर – आत्मिक अंधत्व\n९ ऑक्टोबर – पत्र लिहिण्यास कारण की\n२ ऑक्टोबर – अहिंसेचा एक दिवस\n१ ऑक्टोबर – वृद्धांचा एक दिवस\n२८ सप्टेंबर – व्यभिचार, गुन्हा आणि पाप\nइंग्रजीमध्ये: Think Life 365\n« एप्रिल जून »\nProf R R Kelkar च्यावर ११ सप्टेंबर – आधी विश्वा…\nProf R R Kelkar च्यावर ११ सप्टेंबर – आधी विश्वा…\nBFC URULI DEWACHI च्यावर ११ सप्टेंबर – आधी विश्वा…\nSHANKAR ALTE च्यावर ११ सप्टेंबर – आधी विश्वा…\nProf R R Kelkar च्यावर १५ फेब्रुवारी – सुदैव आण…\nbtmacwp च्यावर १५ फेब्रुवारी – सुदैव आण…\nवसुधा च्यावर १४ जानेवारी – आयुष्य आणि…\nवसुधा च्यावर १ ऑगस्ट – जीवनशैली\nProf R R Kelkar च्यावर ३ सप्टेंबर – चालता …\nJAAN1432 च्यावर ३ सप्टेंबर – चालता …\nह्या साइटना भेट द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.sanatan.org/mr/a/category/uniqueness-of-sanatan/spiritual-research", "date_download": "2018-10-20T02:38:09Z", "digest": "sha1:LQMU524HGK347WYBNALFRKGQODDBYUB5", "length": 36500, "nlines": 366, "source_domain": "www.sanatan.org", "title": "आध्यात्मिक संशोधन Archives - सनातन संस्था", "raw_content": "\nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nदेवतांच्या विविध नावांचा अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nसण, धार्मिक उत्सव, व्रते\nदेवतांशी संबंधित सण व उत्सव\nधार्मिक कृती कशी करावी \nवाढदिवस कसा साजरा कराल \nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nव्यक्तिमत्त्व विकास कसा करावा \nआध्यात्मिक त्रास का होतात \nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nदेवतांच्या विविध नावांचा अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nसण, धार्मिक उत्सव, व्रते\nदेवतांशी संबंधित सण व उत्सव\nधार्मिक कृती कशी करावी \nवाढदिवस कसा साजरा कराल \nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nव्यक्तिमत्त्व विकास कसा करावा \nआध्यात्मिक त्रास का होतात \nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nHome > सनातनचे अद्वितीयत्व > आध्यात्मिक संशोधन\nपरात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या आरोग्यासाठी एका व्यक्तीने सांगितल्यानुसार चैत्र नवरात्रात केलेल्या अनुष्ठानाचा वेदमूर्ती आेंकार पाध्ये यांच्यावर झालेला परिणाम\n‘१८ ते २५ मार्च २०१८ या कालावधीत चैत्र नवरात्रीनिमित्त परात्पर गुरु डॉ. आठवले यांंच्या निवासकक्षात (खोलीत) चौरंगावर देवीचे चित्र ठेवून तिचे पूजन करून ‘श्री दुर्गासप्तशती’ या ग्रंथाचे पठण करण्यात आले.\nपरात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या आरोग्यासाठी एका व्यक्तीने सांगितल्यानुसार चैत्र नवरात्रात केलेल्या अनुष्ठानाचा देवीच्या चित्रावर झालेला परिणाम\nया चाचणीत १८ ते २५ मार्च २०१८ या कालावधीत परात्पर गुरु डॉ. आठवले यांंच्या निवासकक्षात देवीच्या चित्राची प्रतिदिन पूजनापूर्वी आणि पूजनानंतर (म्हणजे पूजन करून पठण झाल्यानंतर) ‘यू.टी.एस्.’ उपकरणाद्वारे केलेल्या मोजणीच्या नोंदी करण्यात आल्या.\nश्री गणेशचतुर्थीला केलेल्या श्री गणेशपूजनातून पुष्कळ चैतन्य निर्माण होणे आणि त्यामुळे पूजकाला, तसेच पुरोहितांना आध्यात्मिक स्तरावर लाभ होणे\n‘हिंदु धर्मात सांगितलेल्या सिद्धीविनायक व्रताच्या पूजाविधीतून प्रक्षेपित झालेल्या चैतन्याचा पूजकाला, तसेच पूजाविधी सांगणा-या पुरोहितांना आध्यात्मिक स्तरावर लाभ झाला’, तसेच ‘श्री गणेशमूर्तीचे वहात्या पाण्यात विसर्जन करणे आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायी आहे’, हे या वैज्ञानिक चाचणीतून स्पष्ट झाले.’\nएका प्रसिद्ध गायिकेने पॉप संगीताच्या कार्यक्रमासाठी केलेल्या रंगभूषेचा तिच्यावर झालेला हानीकारक परिणाम\nगायिकेने रंगभूषा करण्यापूर्वी तिच्यामध्ये इन्फ्रारेड ही नकारात्मक ऊर्जा होती, हे तिच्या संदर्भात यू.टी.एस्. स्कॅनर पूर्णपणे उघडून त्याने केलेल्या १८० अंशाच्या कोनावरून लक्षात आले. त्यामुळे त्या नकारात्मक ऊर्जेची प्रभावळही मोजता आली.\nपरात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यातील चैतन्यामुळे त्यांच्या पोटावरील फोडाच्या ठिकाणच्या निघालेल्या त्वचेतूनही वातावरणात पुष्कळ प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होणे\nपरात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या पोटावरील फोडाच्या ठिकाणच्या निघालेल्या त्वचेतून प्रक्षेपित होणा-या स्पंदनांचा विज्ञानाद्वारे अभ्यास करण्यासाठी ९.५.२०१७ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’वतीने एक चाचणी करण्यात आली.\nपरात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यातील चैतन्याच्या प्रभावाने त्यांच्या तळपायांना झालेल्या भोवर्‍यांंना लावलेल्या मलमपट्ट्यांमध्ये पुष्कळ चैतन्य निर्माण होणे अन् तुलनेत उजव्या तळपायाच्या मलमपट्टीमधील चैतन्याचे प्रमाण अधिक असणे\nसंतांच्या स्थूलदेहाला इजा झाली, तरी ते सतत आनंदावस्थेत असल्याने त्यांच्यातील चैतन्यावर त्याचा काहीच परिणाम होत नाही; परंतु संतांमधील चैतन्याचा परिणाम त्यांचा स्पर्श झालेल्या वस्तूंवर मात्र मोठ्या प्रमाणावर होतो\nपरात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या हस्तलिखितांची आध्यात्मिक स्तरावरील वैशिष्ट्ये (संतांच्या हस्तलिखितांचे आध्यात्मिक महत्त्व)\nपरात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या को-या कागदावर एका बाजूने असलेल्या हस्तलिखितामध्ये पुष्कळ प्रमाणात चैतन्य आहे. त्यांच्या कागदाच्या दोन्ही बाजूंना सुलट असलेल्या हस्तलिखितामधील चैतन्य दोन्ही बाजूंनी प्रक्षेपित होऊन कमाल स्तरावर कार्यरत झाल्याने त्यामध्ये त्याहीपेक्षा अधिक प्रमाणात चैतन्य आहे.\nयू.टी.एस्. (युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर) या उपकरणाद्वारे प्रभावळ मोजण्यासंदर्भात माहिती\nया उपकरणाला ऑरा स्कॅनर असेही म्हणतात. या उपकरणाद्वारे घटकाची (वस्तू, वास्तू, प्राणी आणि व्यक्ती यांची) ऊर्जा आणि त्याची प्रभावळ मोजता येते.\nसप्तम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाला असणार्‍या ईश्‍वरी अधिष्ठानाचा अधिवेशनातील वक्त्यांना झालेला आध्यात्मिक स्तरावरील लाभ, तसेच त्या वक्त्यांनी केलेल्या मार्गदर्शनाचा हिंदुत्वनिष्ठांवर झालेला परिणाम\n‘सप्तम अधिवेशनात मार्गदर्शन करणार्‍या वक्त्यांवर अधिवेशनातील सात्त्विक वातावरणाचा काय परिणाम होतो ’, तसेच ‘अधिवेशनातील वक्त्यांनी केलेल्या मार्गदर्शनाचा हिंदुत्वनिष्ठांवर काय परिणाम होतो ’, तसेच ‘अधिवेशनातील वक्त्यांनी केलेल्या मार्गदर्शनाचा हिंदुत्वनिष्ठांवर काय परिणाम होतो ’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी ७.६.२०१८ या दिवशी ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने एक चाचणी करण्यात आली.\nसाधक-चित्रकाराने काढलेल्या भारतीय रूपातील न्यायदेवतेच्या चित्राची वैशिष्ट्ये\nवर्ष २००८ मध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार साधक-चित्रकाराने न्यायदेवतेचे भारतीय रूपातील चित्र रेखाटले होते.\nCategories Select Category अध्यात्म : एक परिपूर्ण शास्त्र (173) अध्यात्माचे महत्त्व आणि लाभ (19) अनुभूती (39) गुरुकृपायोग (73) अहं निर्मूलन (6) गुरुकृपायोगानुसार साधना केल्याने अनुभवलेला पालट (1) त्याग (2) नाम (16) प्रीती (1) भावजागृती (12) सत्संग (1) सत्सेवा (2) स्वभावदोष निर्मूलन (22) मृत्यू आणि मृत्यूनंतर (11) वास्तूशास्त्र (6) विविध साधनामार्ग (14) कर्मयोग (7) ज्ञानयोग (1) ध्यानयोग (1) भक्तीयोग (3) हठयोग (1) साधना (5) अध्यात्म कृतीत आणा (375) अंधानुकरण टाळा (19) आचारधर्म (103) अलंकार (8) आहार (30) केशभूषा (17) दिनचर्या (28) निद्रा (1) वेशभूषा (17) धार्मिक कृती (44) आरती (2) ओटी (1) औक्षण (2) कुंकू कसे लावावे (1) देवपूजा (9) पंचोपचार (1) षोडशोपचार (2) देवळात दर्शन (6) देवीची पूजा (2) नमस्कार (6) प्रार्थना (6) वाढदिवस (3) शांतीविधी (3) श्राद्ध (32) विविध प्रकार (5) श्राद्धाचे महत्त्व (4) सण, उत्सव आणि व्रते (173) उत्सव (58) गुरुपौर्णिमा (12) दत्त जयंती (1) रंगपंचमी (2) रामनवमी (3) श्री गणेश चतुर्थी (22) श्रीकृष्ण जयंती (4) हनुमान जयंती (2) होळी (5) व्रते (34) एकादशी (5) ज्येष्ठा गौरी (1) नवरात्र (11) महाशिवरात्र (1) वटपौर्णिमा (4) हरितालिका (1) सण (70) गुढीपाडवा (16) दसरा (8) दिवाळी (21) दीप अमावास्या (2) नागपंचमी (7) मकरसंक्रांत (5) रक्षाबंधन (3) संतांचे स्मृतीदिन (2) सामाजिक कृती (4) उद्‍घाटन (1) दीपप्रज्ज्वलन (1) अपसमज आणि त्यांचे खंडण (84) अध्यात्मविषयक (6) देवताविषयक (5) धर्मग्रंथविषयक (2) धर्मविषयक (17) प्रथा-परंपराविषयक (14) सनातनवरील टीका (20) स्त्रीविषयक (4) आध्यात्मिक उपाय (47) आध्यात्मिक उपायांसाठी मंत्र (2) आध्यात्मिक त्रासांचे प्रकार (3) दृष्ट लागणे (1) पूर्वज (1) आध्यात्मिक त्रासांवर उपयुक्त सनातनची उत्पादने (2) उत्पादनांच्या वापराविषयी आलेल्या अनुभूती (2) आध्यात्मिक त्रासांवरील उपाय (30) उतारा (1) दृष्ट काढणे (6) देवतांचे नामजप (14) वास्तुशुध्दी आणि वाहनशुध्दी (1) व्याधी आणि उपाय (2) आध्यात्मिक लाभ देणारी उत्पादने (23) उत्पादनांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये (1) ग्रंथसंपदा (20) आपत्काळासाठी संजीवनी (65) अग्निहोत्र (6) आयुर्वेद (22) सौंदर्य साधना (2) औषधी वनस्पती (9) प्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत (4) फिजिओथेरपी (2) बिंदूदाबन-उपचार (10) स्वरोदयशास्त्र (3) आमच्याविषयी (181) अभिप्राय (176) आश्रमाविषयी (121) मान्यवरांचे अभिप्राय (85) संतांचे आशीर्वाद (31) प्रतिष्ठितांची मते (17) संतांचे आशीर्वाद (27) स्थापना आणि उद्दिष्टे (1) इतर (89) अध्यात्मविषयी शंकानिरसन (20) आध्यात्मिक संज्ञा (2) प्रसिध्दी पत्रक (32) मराठी भाषा (19) कार्य (564) अध्यात्मप्रसार (204) धर्मजागृती (238) राष्ट्ररक्षण (95) समाजसाहाय्य (44) लवकरच प्रसिद्ध होत आहे (1) देवपूजा (9) पंचोपचार (1) षोडशोपचार (2) देवळात दर्शन (6) देवीची पूजा (2) नमस्कार (6) प्रार्थना (6) वाढदिवस (3) शांतीविधी (3) श्राद्ध (32) विविध प्रकार (5) श्राद्धाचे महत्त्व (4) सण, उत्सव आणि व्रते (173) उत्सव (58) गुरुपौर्णिमा (12) दत्त जयंती (1) रंगपंचमी (2) रामनवमी (3) श्री गणेश चतुर्थी (22) श्रीकृष्ण जयंती (4) हनुमान जयंती (2) होळी (5) व्रते (34) एकादशी (5) ज्येष्ठा गौरी (1) नवरात्र (11) महाशिवरात्र (1) वटपौर्णिमा (4) हरितालिका (1) सण (70) गुढीपाडवा (16) दसरा (8) दिवाळी (21) दीप अमावास्या (2) नागपंचमी (7) मकरसंक्रांत (5) रक्षाबंधन (3) संतांचे स्मृतीदिन (2) सामाजिक कृती (4) उद्‍घाटन (1) दीपप्रज्ज्वलन (1) अपसमज आणि त्यांचे खंडण (84) अध्यात्मविषयक (6) देवताविषयक (5) धर्मग्रंथविषयक (2) धर्मविषयक (17) प्रथा-परंपराविषयक (14) सनातनवरील टीका (20) स्त्रीविषयक (4) आध्यात्मिक उपाय (47) आध्यात्मिक उपायांसाठी मंत्र (2) आध्यात्मिक त्रासांचे प्रकार (3) दृष्ट लागणे (1) पूर्वज (1) आध्यात्मिक त्रासांवर उपयुक्त सनातनची उत्पादने (2) उत्पादनांच्या वापराविषयी आलेल्या अनुभूती (2) आध्यात्मिक त्रासांवरील उपाय (30) उतारा (1) दृष्ट काढणे (6) देवतांचे नामजप (14) वास्तुशुध्दी आणि वाहनशुध्दी (1) व्याधी आणि उपाय (2) आध्यात्मिक लाभ देणारी उत्पादने (23) उत्पादनांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये (1) ग्रंथसंपदा (20) आपत्काळासाठी संजीवनी (65) अग्निहोत्र (6) आयुर्वेद (22) सौंदर्य साधना (2) औषधी वनस्पती (9) प्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत (4) फिजिओथेरपी (2) बिंदूदाबन-उपचार (10) स्वरोदयशास्त्र (3) आमच्याविषयी (181) अभिप्राय (176) आश्रमाविषयी (121) मान्यवरांचे अभिप्राय (85) संतांचे आशीर्वाद (31) प्रतिष्ठितांची मते (17) संतांचे आशीर्वाद (27) स्थापना आणि उद्दिष्टे (1) इतर (89) अध्यात्मविषयी शंकानिरसन (20) आध्यात्मिक संज्ञा (2) प्रसिध्दी पत्रक (32) मराठी भाषा (19) कार्य (564) अध्यात्मप्रसार (204) धर्मजागृती (238) राष्ट्ररक्षण (95) समाजसाहाय्य (44) लवकरच प्रसिद्ध होत आहे (1) विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म (540) गोमाता (5) थोर विभूती (149) प्राचीन ऋषीमुनी (12) महर्षींची वाणी (10) तीर्थयात्रेतील अनुभव (10) लोकोत्तर राजे (14) संत (75) अग्नीस्वरूप संत प.पू. रामभाऊस्वामी (1) संत ज्ञानेश्‍वर (2) स्वामी विवेकानंद (7) स्वातंत्र्यवीर सावरकर (10) धर्म (50) ज्योतिष्यशास्त्र (6) यज्ञ (2) धर्मग्रंथ (29) श्रीमद्भगवद्गीता (25) भारतीय संस्कृती (108) इंडोनेशिया (26) कंबोडिया (20) कुंभमेळा (15) आखाड्यांचा परिचय (5) गुरु आणि शिष्य (14) थायलंड (2) मलेशिया (3) वैदिक गुरुकुल संस्कृती (7) श्रीलंका (2) संस्कृत भाषा (3) सिंगापूर (1) सोळा संस्कार (16) विवाह संस्कार (5) आदर्श लग्नपत्रिका कशी असावी (1) विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म (540) गोमाता (5) थोर विभूती (149) प्राचीन ऋषीमुनी (12) महर्षींची वाणी (10) तीर्थयात्रेतील अनुभव (10) लोकोत्तर राजे (14) संत (75) अग्नीस्वरूप संत प.पू. रामभाऊस्वामी (1) संत ज्ञानेश्‍वर (2) स्वामी विवेकानंद (7) स्वातंत्र्यवीर सावरकर (10) धर्म (50) ज्योतिष्यशास्त्र (6) यज्ञ (2) धर्मग्रंथ (29) श्रीमद्भगवद्गीता (25) भारतीय संस्कृती (108) इंडोनेशिया (26) कंबोडिया (20) कुंभमेळा (15) आखाड्यांचा परिचय (5) गुरु आणि शिष्य (14) थायलंड (2) मलेशिया (3) वैदिक गुरुकुल संस्कृती (7) श्रीलंका (2) संस्कृत भाषा (3) सिंगापूर (1) सोळा संस्कार (16) विवाह संस्कार (5) आदर्श लग्नपत्रिका कशी असावी (1) विवाहसोहळ्याद्वारे धर्मप्रसार कसा करावा (1) विवाहसोहळ्याद्वारे धर्मप्रसार कसा करावा (1) विवाहातील पावित्र्य कसे जपावे (1) विवाहातील पावित्र्य कसे जपावे (1) स्त्री (4) हिंदु देवता (112) अवतार (1) ईश्वर (1) देव (107) इतर देवता (15) दत्त (11) मारुति (11) शिव (24) श्री गणपति (30) श्री दुर्गादेवी (3) श्री विठ्ठल (2) श्रीकृष्ण (2) श्रीराम (7) परमेश्वर (2) हिंदु राष्ट्र (26) हिंदूंची श्रद्धास्थाने (58) श्राव्य दालन (ऑडियो गॅलरी) (51) आरती (11) गुरू (1) दत्त (1) मारुति (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) दैवी नाद (1) नामजप (17) इतर देवता (7) दत्त (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) हनुमान (1) पाळणा (2) स्तोत्र (8) दत्त (2) श्री गणपति (2) श्री दुर्गादेवी (2) श्रीराम (1) हनुमान (1) सनातन वृत्तविशेष (2,947) आपत्काळ (45) कुंभमेळ्यातील सनातन कार्य (43) मडगाव स्फोट प्रकरण (21) सनातनला विरोध (53) सनातनला समर्थन (69) साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती (1) स्त्री (4) हिंदु देवता (112) अवतार (1) ईश्वर (1) देव (107) इतर देवता (15) दत्त (11) मारुति (11) शिव (24) श्री गणपति (30) श्री दुर्गादेवी (3) श्री विठ्ठल (2) श्रीकृष्ण (2) श्रीराम (7) परमेश्वर (2) हिंदु राष्ट्र (26) हिंदूंची श्रद्धास्थाने (58) श्राव्य दालन (ऑडियो गॅलरी) (51) आरती (11) गुरू (1) दत्त (1) मारुति (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) दैवी नाद (1) नामजप (17) इतर देवता (7) दत्त (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) हनुमान (1) पाळणा (2) स्तोत्र (8) दत्त (2) श्री गणपति (2) श्री दुर्गादेवी (2) श्रीराम (1) हनुमान (1) सनातन वृत्तविशेष (2,947) आपत्काळ (45) कुंभमेळ्यातील सनातन कार्य (43) मडगाव स्फोट प्रकरण (21) सनातनला विरोध (53) सनातनला समर्थन (69) साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती (26) साहाय्य करा (31) हिंदु अधिवेशन (91) हिंदुत्ववाद्यांवर होणारे अन्याय (4) सनातनचे अद्वितीयत्व (479) ‘ईश्वरप्राप्तीसाठी कला’ (45) आध्यात्मिक कोडी (प्रहेलिका) (5) चित्रकला (2) नृत्यकला (2) फुलांच्या वैविध्यपूर्ण रचना (1) मूर्ती कला (2) वाद्य (1) संगीत (11) सात्त्विक रांगोळी (12) सूक्ष्म चित्रकला (2) आध्यात्मिक संशोधन (92) अध्यात्मविषयक (2) धार्मिक कृतीविषयक (1) परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले (125) अमृत महोत्सव (17) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संतांनी केलेला गौरव (9) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची ओळख (25) आध्यात्मिकदृष्ट्या (18) वैद्यकीयदृष्ट्या (1) सामाजिकदृष्ट्या (1) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची वैशिष्ट्ये (14) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची शिकवण (14) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे व्यापक कार्य (38) हिंदुत्ववाद्यांची आध्यात्मिक प्रगति (10) संत घडवणारे उपक्रम (2) अध्यात्म विश्वविद्यालय (1) साधक-पुरोहित पाठशाळा (1) सनातनचे आश्रम (23) आश्रमांची वैशिष्ट्ये (10) ठिकाणे (1) सनातनचे गोकुळ (10) सनातनचे संत (133) साधकांची वैशिष्ट्ये (53) ६० टक्के पातळीचे साधक (9) दिव्य ज्ञानाची प्राप्ती (1) दैवी गुणांनी संपन्न (1) भावामुळे स्फुरणारी कला (36) चित्र (35) सूक्ष्मातील प्रक्रिया जाणणे (6)\nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nदेवतांच्या विविध नावांचा अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nसण, धार्मिक उत्सव, व्रते\nदेवतांशी संबंधित सण व उत्सव\nधार्मिक कृती कशी करावी \nवाढदिवस कसा साजरा कराल \nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nव्यक्तिमत्त्व विकास कसा करावा \nआध्यात्मिक त्रास का होतात \nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/das-navami-marathi/ramdas-swami-110020600027_1.html", "date_download": "2018-10-20T02:55:15Z", "digest": "sha1:BWBACVZHB6XW7IZPDNXOL7KPJ7OG2YU7", "length": 17723, "nlines": 146, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "रामदास्य हे साराचे सार! | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 20 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nरामदास्य हे साराचे सार\nएकदा अनंताचा मार्ग आक्रमण करण्याचे ठरले की साधकाने आपल्या आराध्य दैवताचा आश्रय घ्यावा. त्यातच परमार्थाचे वर्म आहे असे आपले शास्त्र सांगते. श्री समर्थांचे आराध्य दैवत श्रीराम. तेव्हा ह्या रामाचे दास्यत्व त्यांनी स्वीकारले. तेच गुह्य ते इतर भक्तांना सांगतात. श्रीरामाचे दास्यत्व करणे म्हणजे काय म्हणजे श्रीरामावर दृढ विश्वास ठेवणे, त्याचे चरणी लीन होऊन त्याला शरण जाणे, त्यालाच स्वामी मानून त्याची मनोमन सेवा करणे. म्हणजेच दास्यभक्ती होय. श्री समर्थ म्हणतात 'रामदास म्हणे साराचेही सार म्हणजे श्रीरामावर दृढ विश्वास ठेवणे, त्याचे चरणी लीन होऊन त्याला शरण जाणे, त्यालाच स्वामी मानून त्याची मनोमन सेवा करणे. म्हणजेच दास्यभक्ती होय. श्री समर्थ म्हणतात 'रामदास म्हणे साराचेही सार सर्वांसी आधार भक्तिभाव\nनवविधाभक्तीमध्ये दास्यभक्तीला महत्त्व आहे. एकदा फक्त रामाचे दस्यत्व स्वीकारा तुमच्यापुढे आराम हात जोडून उभा राहतो. पण त्याकरिता प्रथम दास व्हावे लागते. ''मैं गुलाम, मैं गुलाम, मैं गुलाम तेरा तु साहेब मेरा' अशा कबीर वचनात स्वामी आणि दासाचे नाते दिसून येते. जो प्रथम दास होतो तोच स्वामीत्व गाजवू शकतो. हे सारे समजवून घेऊन संसार कसा असार आहे ह्याची जाणीव साधकाला व्हावी लागते. समर्थ म्हणतात 'भक्तिभाव क्रिया मोक्षाचे साधन तु साहेब मेरा' अशा कबीर वचनात स्वामी आणि दासाचे नाते दिसून येते. जो प्रथम दास होतो तोच स्वामीत्व गाजवू शकतो. हे सारे समजवून घेऊन संसार कसा असार आहे ह्याची जाणीव साधकाला व्हावी लागते. समर्थ म्हणतात 'भक्तिभाव क्रिया मोक्षाचे साधन' हे साधन करावे व आराध्यदैवतेच निजध्यास घ्यावा. सर्व काळ कथा निरूपण करावे. कशाकरता' हे साधन करावे व आराध्यदैवतेच निजध्यास घ्यावा. सर्व काळ कथा निरूपण करावे. कशाकरता सामान्य माणूस संसारात इतका रमतो की माया हे बंधन त्याला वाटतच नाही. ह्या संसारात 'नाना व्यथा उद्भवती सामान्य माणूस संसारात इतका रमतो की माया हे बंधन त्याला वाटतच नाही. ह्या संसारात 'नाना व्यथा उद्भवती प्राणी अकस्मात जाती' हे जीवाला कळत नाही आता मन आटोपावे आपुल्या निजधामा जावे' त्याकरिता भक्तीचा मार्ग आक्रमण करावा. रामाचे दास्यत्व स्वीकारावे त्याकरता समर्थ म्हणतात 'मना व्हावे सावचित त्याग करणे उचित' साधक जेव्हा प्रापंचिक आसक्ती सोडेल तेव्हाच त्याला रामाची सेवा करण्यात आवड उत्पन्न होईल. 'रामविण आन आवडेना आवडेना भार नाथिला संसार आवडेना भार नाथिला संसार रामदासी सार रामदास्य\nहा सर्व संसार केवळ भार आहे. ह्यात मिळालेल्या नरदेहाचे सार्थक नाही. ते सार्थक केवळ रामाच्या स्मरणात आहे, त्याच्या सेवेत आहे. संसार नाशिवंत आहे, सत्य केवळ राम आहे. राम म्हणजे परब्रह्मच. एकदा रामनामाचे गुह्य आकलन झाले की मग राम दास्यत्वाचे महत्त्व पटते. योग्यांना साधूंना ते पटले. श्रीसमर्थांनी त्याचा अनुभव घेतला म्हणूनच ते अनुभवाचे बोल बोलतात 'रामी रामदासी राघवी विश्वासी तेणे गर्भवास दुरी ठेला तेणे गर्भवास दुरी ठेला' रामवरच्या विश्वासाने संतसंगतीत राहून, स्वत:ला विसरून, कथा निरूपणात दंग होऊन निर्गुणाचे ज्ञान होते. 'सद्गुणाची भक्ती होते मुक्ती' रामवरच्या विश्वासाने संतसंगतीत राहून, स्वत:ला विसरून, कथा निरूपणात दंग होऊन निर्गुणाचे ज्ञान होते. 'सद्गुणाची भक्ती होते मुक्ती ऐसे हे श्रुती बोलतसे ऐसे हे श्रुती बोलतसे भक्ती ज्ञानाची माऊली आहे म्हणून 'भक्तीविण ज्ञान कदा पाविजेना' भक्ती ज्ञानाची माऊली आहे म्हणून 'भक्तीविण ज्ञान कदा पाविजेना' भक्ती करावी संतांच्या सहवासाचा आनंद घ्यावा त्यातच जीवन साफल्य आहे. रामदास म्हणे साराचेही सार भक्ती करावी संतांच्या सहवासाचा आनंद घ्यावा त्यातच जीवन साफल्य आहे. रामदास म्हणे साराचेही सार सर्वांसी आधार भक्तिभाव हेच तर त्रैलोक्याचे सार आहे.\nजय जय रघुवीर समर्थ \nमनाचे श्लोक : श्रीसमर्थ रामदासकृत (पाहा व्हिडिओ)\nमनाचे श्लोक : दुसरा भाग (पाहा व्हिडिओ)\nमनाचे श्लोक : तिसरा भाग (पाहा व्हिडिओ)\nमनाचे श्लोक : चवथा भाग (पाहा व्हिडिओ)\nमनाचे श्लोक : पाचवा भाग (पाहा व्हिडिओ)\nयावर अधिक वाचा :\nरामदास्य हे साराचे सार\nदसर्‍याच्या दिवशी विड्याचे सेवन करण्यामागे हे आहे 4 कारण\nविजयादशमी अर्थात दसर्‍याचा सण संपूर्ण देशात साजरा करण्यात येतो. या दिवशी काही परंपरा ...\nशमीपूजनाची गणेशपुराणात दिलेली कथा\nमालव देशात और्व नावाचा महाज्ञानी व तपोनिष्ठ ऋषी रहात असे. योगसामर्थ्याने त्याला वस्तू ...\nकरा दसरा पूजन आपल्या राशीनुसार\nरामाच्या दरबारात बेसनाचे लाडू चढवा. कर्क: देवी सीता आणि रामाला गोड पान अर्पित करा.\nकोट्यधीश व्हायचे असल्यास दसर्‍याला करा नारळाचे हे 9 उपाय\nहिंदू धर्मात कोणत्याही धार्मिक कार्यात नारळाचे अत्यंत महत्त्व आहे. नारळाला श्रीफळ असेही ...\nदुर्गा मातेची नववी शक्ती म्हणजे सिद्धीदात्री\nदुर्गा मातेची नववी शक्ती म्हणजे सिद्धीदात्री होय. ही सर्व प्रकारची सिद्धी देणारी देवी ...\n\"कामात अडचणी येण्याची शक्यता आहे. काळजीपूर्वक कार्य करा. मोठ्यांचा आधार मिळाल्याने कार्य पूर्ण होतील. वैवाहिक जीवनात स्थिती अनुकूल राहील. अधिकारी...Read More\nमानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. मातृपक्षाकडून सहयोग मिळेल. व्यापार-व्यवसायात स्थिती सुखद राहील. मित्रांची मदत मिळेल. आरोग्याची काळजी बाळगणे आवश्यक राहील. व्यापार-व्यवसायात...Read More\nमहत्वाच्या बातम्या मिळण्यामुळे परिस्थिती सुखद राहील. चाकरमान्याची परिस्थिती अनुकूल असेल. महत्वाच्या प्रश्नांची सोडवणूक होण्याची शक्यता आहे. शत्रूवर्ग पराभूत होईल. सजावटीचे...Read More\nघरात किंवा पैशांमध्ये वाढ झाल्याने आपणास आनंद मिळेल. आपला निष्काळजी दृष्टीकोण आज चांगला ठरणार नाही. व्यापारात आपणास कमी प्राप्ती होईल...Read More\n\" आपल्या आत्मविश्वासाचा स्तर वाढविण्याचा प्रयत्न करा. धार्मिक भावना वाढेल. सामुदायिक कार्यांमध्ये अनुकूल सहकार्‍यांबरोबर प्रतिष्ठा वाढेल. राजकारणी लोकांसाठी स्थिती...Read More\n\"अधिक श्रम करावे लागतील. व्यापार-व्यवसाय व आर्थिक विषयांमध्ये सावधगिरी बाळगावी लागेल. शत्रू पक्षापासून सावध राहा. आनंदाची बातमी मिळेल. सौंदर्यावर...Read More\n\"सामाजिक क्षेत्रांमध्ये अजून काही विशेष कार्ये होणार नाही. एखादी व्यक्ती निष्कारण आपल्याला त्रास देईल. गृह भूमीसंबंधी विषयांमध्ये लाभ मिळेल. खरेदी-विक्रीत...Read More\nव्यवसायासाठी उत्तम वेळ. नवीन कामात यश मिळेल. वैवाहिक जीवनात वातावरण मधुर राहील. शत्रू प्रभावहीन पडतील. आजचा दिवस आपणास पैसे मिळवण्याच्याआणि...Read More\n\" आज रात्री विश्रांती घ्या. घर बदलण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. शत्रू प्रभावहीन ठरतील. कौटुंबिक वातावरण सुखद राहील. आर्थिक...Read More\n\"विद्यार्थ्यांसाठी वेळ उत्तम. वाद-विवाद किंवा प्रतिस्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेल. विशिष्ट व्यक्तींच्या संपर्कात सहयोग मिळेल. आरोग्य उत्तम राहील. सामुदायिक उपक्रमांमध्ये समक्षता...Read More\n\"आजचा दिवस आपल्यासाठी नवीन सुरुवात करणे किंवा व्यक्तीमत्वाचे ध्येय निर्धारित करण्यात सहायक ठरेल. आपल्या जीवनातील इच्छित वस्तूवर लक्ष द्या. ...Read More\n\" नोकरदार व्यक्तींनी कार्यात सहयोग घेऊन चालावे. भविष्यात मान-सन्मानात वाढ होईल. कौटुंबिक प्रश्नांचे निराकरण होईल. मित्रांकडून सहयोग मिळेल. व्यापार-व्यवसायात स्थितीत...Read More\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-pdkv-makes-mou-regarding-turmeric-powder-processing-5549", "date_download": "2018-10-20T02:59:47Z", "digest": "sha1:VBDVVTITX672N5EKMIHGPHQXVIYUMWWE", "length": 16639, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, PDKV makes mou regarding Turmeric powder processing | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nअोल्या हळदीपासून एकाच दिवसात होणार पावडर\nअोल्या हळदीपासून एकाच दिवसात होणार पावडर\nबुधवार, 7 फेब्रुवारी 2018\nअकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचा अधिकाधिक प्रसार होण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून सामंजस्य करार करण्याचा धडाका सुरू केला अाहे. अाता हळद प्रक्रिया तंत्रज्ञान वापराबाबत विद्यापीठाने दोन कंपन्यांसोबत करार केला अाहे.\nअकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचा अधिकाधिक प्रसार होण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून सामंजस्य करार करण्याचा धडाका सुरू केला अाहे. अाता हळद प्रक्रिया तंत्रज्ञान वापराबाबत विद्यापीठाने दोन कंपन्यांसोबत करार केला अाहे.\nसामंजस्य करार प्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही. एम. भाले यांच्यासह संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे, कुलसचिव डॉ. प्रकाश कडू, विद्यापीठ नियंत्रक विद्या पवार, संशोधक डॉ. संजय भोयर, डॉ. प्रदीप बोरकर, सहयोगी संशोधन संचालक डॉ. अजय सदावर्ते, तांत्रिक सचिव डॉ. नीरज सातपुते, जनसंपर्क अधिकारी डॉ. किशोर बिडवे, टर्मिजर अॅग्रो प्रोसेसर कंपनी (पुणे) चे एस. एस. मोरे, एस. बी. सावंत, गोपाल ओझा व कंचनी शेतकरी उत्पादक कंपनी (वरोरा, जि. चंद्रपूर) चे अध्यक्ष यशवंत सायरे, संचालक अजय पंचभाई, आर. के. पिशे, डॉ. अनुप वासाडे, नितीन टोंगे उपस्थित होते. सामंजस्य करारावर विद्यापीठाचे वतीने डॉ. संजय भोयर यांनी तर कंपनीच्या वतीने एस. एस. मोरे व यशवंत सायरे यांनी स्वाक्षऱ्या केल्या.\nया वेळी डॉ. भाले म्हणाले, की बदलत्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर सध्या शेती व्यवसायात अनेक स्थित्यंतरे होत अाहेत. अलीकडील काळात स्थापन झालेल्या शेतकरी उत्पादक कंपन्या ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलणाऱ्या ठरतील. पूर्व विदर्भात धान पिकाखालील क्षेत्राची उत्पादकता दिवसेगणिक स्थिरावत असून धानाला पर्यायी पिके लोकप्रिय करण्यात विभागीय कृषी संशोधन केंद्र, कृषी विज्ञान केंद्रांनी आघाडी घेतली अाहे. यामध्ये कपाशी, भाजीपाला, ऊस, हळद, अद्रक, फळपिके आदी नगदी पिकांचा समावेश अाहे. केवळ उत्पादनावर समाधानी न राहता गाव पातळीवरच प्रक्रिया करीत पक्का माल शहरात विक्रीस उपलब्ध करण्यावर विशेषतः युवा वर्गाने प्रयत्नशील राहावे. या सामंजस्य कराराच्या माध्यमातून हळदीच्या ओल्या कंदापासून वापरा योग्य हळद पावडर केवळ एका दिवसात करता येणे शक्य होणार अाहे.\nसुधारीत हळद प्रक्रिया तंत्रज्ञानाचे संशोधन डॉ. संजय भोयर यांनी केले असून विद्यापीठाच्या या तंत्रज्ञानाला पेटंट मिळण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे डॉ. भाले यांनी सांगितले.\nकृषी विद्यापीठ agriculture university हळद व्यवसाय profession विदर्भ विभाग sections ऊस\nभाजीपाला पिकांची रोपवाटिका तयार करताना\nभाजीपाला पिकांची रोपवाटिका करताना योग्य ती काळजी घेतल्यास पुनर्लागवडीनंतरच्या काळातील अने\nपुण्यात फुलांची ७ काेटींची उलाढाल\nपुणे ः फूल उत्पादक शेतकऱ्यांची भिस्त असणाऱ्या नवरात्र आणि दसऱ्याला विशेष मागणी असलेल्या झ\nकशी टिकेल पांढऱ्या सोन्याची झळाळी\nराज्यात कापूस वेचणीला सुरवात होऊन दसऱ्याच्या मुहूर्तावर बऱ्याच शेतकऱ्यांनी विक्रीही चालू\nपरभणीत फ्लाॅवर प्रतिक्विंटल २००० ते २५०० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nवनस्पतीतील संजीवकांमुळे अवकाशातही उत्पादन घेणे...\nपोषक घटकांची कमतरता आणि गुरुत्वाकर्षण कमी असणे या दोन कारणांमुळे चंद्र किंवा अन्य ग्रहांव\nपरभणी, राहुरी कृषी विद्यापीठांना पाच...परभणी ः भारतीय कृषी संशोधन परिषदअंतर्गत कृषी...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम...पुणे : पावसाला पोषक हवामान झाल्याने आठवड्याच्या...\n‘आरएसएफ’च्या मूळ सूत्रात घोडचूकपुणे: शेतकऱ्यांना हक्काचा ऊसदर मिळवून देणाऱ्या...\nसाखर कारखान्यांची धुराडी आजपासून पेटणारपुणे: राज्यातील साखर कारखान्यांच्या गाळप हंगामाला...\nसहकारी बॅंकांना एकाच छताखाली आणणार :...पुणे ः सहकार क्षेत्राला ‘अच्छे दिन’ आणण्यासाठी...\nचला मिरचीच्या आगारात राजूरा बाजारात...मिरचीचे आगार अशी ओळख अमरावती जिल्ह्यातील राजूरा...\n‘एसआरटी’ तंत्राने मिळाली उत्पादनासह...पेंडशेत (ता. अकोले, जि. नगर) या कळसूबाई शिखराच्या...\nतुटवड्यामुळे कांद्याच्या दरात सुधारणानवी दिल्ली ः देशातील महत्त्वाच्या कांदा उत्पादक...\nकृषी विद्यापीठांचे संशोधन आता एका...मुंबई ः राज्यातील चारही कृषी विद्यापीठांनी केलेले...\nमहाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांना...शिर्डी: महाराष्ट्रात यंदा पाऊस कमी झाला....\nकोल्हापुरी गुळाचा गोडवा यंदा वाढणारकोल्हापूर : यंदाच्या पावसाळ्यात गुजरात,...\nकमी दरांवरून जिनर्सचा ‘सीसीआय’च्या...जळगाव ः भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) कापूस...\nहोय, आम्ही बदलू शेतीचे चित्र... ‘शाळेत सुरू असलेल्या कृषी शिक्षण अभ्यासक्रमातून...\n‘पंदेकृवि’च्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचा...अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ...\nशेतीपासून जितके दूर जाल तितके दुःख...पुणे : शेतीशी जोडलेली माणसं ही निसर्ग आणि मानवी...\nनाबार्डच्या व्याजदरातच जिल्हा बँकांना...मुंबई : राज्य बँकेला नाबार्डकडून मिळणाऱ्या...\nकोकण, पश्‍चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी...पुणे : कोकण अाणि पश्‍चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी...\nअकोला, बुलडाणा जिल्ह्यांत कोरडवाहू...अकोला : अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यात कोरडवाहू...\nअठरा गावांनी केली कचऱ्यापासून गांडूळखत...गावे आणि वाडीवस्त्याही स्वच्छतेत अग्रभागी...\n‘सीसीआय’च्या खरेदीला दिवाळीत मुहूर्तमुंबई : देशातील महत्त्वाच्या कापूस उत्पादक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/funny-marathi-ukhane/my-collection-1-167/", "date_download": "2018-10-20T02:08:20Z", "digest": "sha1:22DHKTJOUEHOGUJYF33AQ745FKEXCJKL", "length": 2993, "nlines": 94, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "गमतीदार उखाणे-my collection 1", "raw_content": "\nझेन्डुचे फुल हल्ते डुलु डुलु,\nआमचे हे दिसतात जसे डुकराचे पिलु\nसाठ्यानंची बीस्कीटे, बेडेकरंचा मसाला\n--- नाव घ्यायला आग्रह कशाला\nसुंदर सुंदर हरीणाचे ईवले ईवले पाय,\nआमचे हे अजुन कसे नाही आले ,\nगटारात पडले की काय \nडाळित डाळ तुरिचि डाळ\nहिच्या मांडिवर खेळविन एका वरशात बाळ\nम्हणून जमला आमचा जोडा.\nनाव घ्या नाव घ्या नावाची काय बिशाद\n.........तर आहेत माझ्या डाव्या खिशात\n5 + 4 इज इक्वल टु नाइन\nगनपतरावान्च्या थोबाडित द्यायला मी कशाला लाजु\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/marathi-news-solapur-police-constable-shivsena-corporator-95125", "date_download": "2018-10-20T02:58:13Z", "digest": "sha1:D5W4OO4SUNJIPZ6JJIPU7XN5EXRLDROL", "length": 14090, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news solapur police constable shivsena corporator शिवसेना नगरसेवकाने धरली पोलिस निरीक्षकाची गचांडी | eSakal", "raw_content": "\nशिवसेना नगरसेवकाने धरली पोलिस निरीक्षकाची गचांडी\nमंगळवार, 30 जानेवारी 2018\nसोलापूर - महापालिका निवडणुकीच्या कारणावरुन मारहाण केल्याच्या घटनेच्या चौकशीसाठी पोलिस चौकीत गेलेल्या पोलिस निरीक्षक शहाजी पवार यांना शिवसेना नगरसेवक अमोल शिंदे यांनी धक्काबुक्की केली. ही घटना सोमवारी रात्री साडेबाराच्या सुमारास बाळे पोलिस चौकीत घडली.\nसोलापूर - महापालिका निवडणुकीच्या कारणावरुन मारहाण केल्याच्या घटनेच्या चौकशीसाठी पोलिस चौकीत गेलेल्या पोलिस निरीक्षक शहाजी पवार यांना शिवसेना नगरसेवक अमोल शिंदे यांनी धक्काबुक्की केली. ही घटना सोमवारी रात्री साडेबाराच्या सुमारास बाळे पोलिस चौकीत घडली.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, व्यापारी पुरुषोत्तम दिगंबर बन्ने (वय 40, रा. उत्तर कसबा, सोलापूर) हे रात्री साडेबाराच्या सुमारास हॉटेल सुयोगमधून घरी निघाले होते. नगरसेवक अमोल बाळासाहेब शिंदे यांनी बन्ने यांना अडविले. गेल्या वर्षी झालेल्या महापालिका निवडणुकीच्या कारणावरुन वाद घातला. 'तू आम्हाला निवडणुकीत मदत का केली नाही, तुला मस्ती आली आहे काय' असे म्हणून शिवीगाळ करुन मारहाण केली. शर्टच्या खिशातून 1760 रुपये जबरदस्तीने काढून घेतले. भांडणात बन्ने यांची गळ्यातील सोनसाखळी तुटली. याप्रकरणात बन्ने यांनी नगरसेवक शिंदेसह त्यांचा सहकारी सागर भैय्या आणि त्यांच्या सोबत असलेल्या आणखी एका तरुणाविरोधात फिर्याद दिली आहे.\nबाळे परिसरात झालेल्या या गोंधळाची माहिती घेण्यासाठी पोलिस निरीक्षक शहाजी पवार हे बाळे पोलिस येथे गेले. त्या ठिकाणी जखमी बन्नेसह नगरसेवक आणि त्यांचे सहकारी होते. मी नगरसेवक आहे असे म्हणून शिंदे यांनी पोलिस निरीक्षक शहाजी पवार यांची गचांडी धरली. त्यांना भिंतीवर ढकलून दिले. त्यात पवार यांच्या उजव्या हाताच्या अंगठ्याला मार लागून रक्त आले. गचांडी सोड असे म्हटल्यावर शिंदे यांनी मी नगरसेवक आहे, पवार साहेब नीट चौकशी करा, असे म्हणत धमकी दिली. पोलिसांनी नगरसेवक शिंदे यांना पकडण्याचा प्रयत्न केला, पण ते बार्शी चौकाकडे पळून गेले. याप्रकरणात शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.\nई सकाळवरील महत्त्वाच्या बातम्या :\nशेतकरी धर्मा पाटलांवर विखरणमध्ये अंत्यसंस्कार\nअमेरिकेवर हल्ला करण्यासाठी उत्तर कोरिया 'लवकरच' सज्ज होईल : सीआयए\nअतिक्रमण कारवाईवरून 'आप'-भाजपमध्ये पुन्हा लढाई\nभारताकडून पाकिस्तानचा धुव्वा; अंतिम फेरीत प्रवेश\nधर्मा पाटील यांची हत्या भाषण माफियांनी केली: शिवसेना​\nध्येय, कष्ट, जिद्दीच्या ओंजळीत 'पद्म'वृष्टी​\nसरकारी अनास्थेमुळे मातेवर आत्महत्या करण्याची वेळ​\nमुंबई - शिवाजी पार्कवर झालेल्या दसरा मेळाव्यासाठी जानेवारी 2018 मध्येच परवानगी मिळाल्याची माहिती राज्य सरकारने आज उच्च न्यायालयात दिली. शिवाजी...\nदहा महिन्यांनंतर तिची वडिलांशी भेट\nमाळेगाव - बारामती तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत सापडलेल्या २३ वर्षीय परप्रांतीय मुस्लिम युवतीला अखेर येथील निर्भया पथकाच्या अथक प्रयत्नातून...\nम्हाडाच्या झोपडपट्ट्यांमधील 70 हजार शौचकुपांची देखभाल पालिका करणार\nमुंबई - मुंबईत म्हाडाने बांधलेली 70 हजार शौचकूप ताब्यात घेऊन त्यांची देखभाल महापालिका करणार आहे. म्हाडा आणि पालिका अधिकाऱ्यांच्या झालेल्या...\nपिंपरी - शहरात दररोज निर्माण होणाऱ्या सुमारे 900 पैकी 450 टन कचऱ्यापासून मोशी कचरा डेपोत सेंद्रिय (कंपोस्ट) खतनिर्मिती केली जात आहे. त्यामुळे...\nलग्नास नकार दिल्याने तरुणीची मॉर्फिंगद्वारे बदनामी\nनवी मुंबई - लग्नास नकार दिल्याने संतप्त झालेल्या एका तरुणाने नात्यातील तरुणीचे छायाचित्र मॉर्फिंग करून तिची बदनामी केली. प्रकाश देवकटे (21) असे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/dog-dhule-north-maharashtra-94183", "date_download": "2018-10-20T03:17:40Z", "digest": "sha1:CG6B7GYBLTXM6MOAPN7X3NDZFCPJCN2W", "length": 18646, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "dog dhule north maharashtra निजामपूर-जैताणेत पिसाळलेल्या कुत्रीचा उच्छाद, दहा ते बारा जण जखमी | eSakal", "raw_content": "\nनिजामपूर-जैताणेत पिसाळलेल्या कुत्रीचा उच्छाद, दहा ते बारा जण जखमी\nबुधवार, 24 जानेवारी 2018\nनिजामपूर-जैताणेत बेवारस, मोकाट जनावरे व मोकाट कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली असून आबालवृद्धांसह ग्रामस्थांची सुरक्षा धोक्यात आली आहे. काही कुत्रे तर अक्षरशः सायकल, मोटारसायकल व चार चाकी वाहनांचाही पाठलाग करतात. स्थानिक प्रशासनाने याबाबत त्वरित उपाययोजना करावी. अशी ग्रामस्थांची मागणी आहे\nनिजामपूर-जैताणे (धुळे) - माळमाथा परिसरातील निजामपूर-जैताणे (ता.साक्री) या दोन्ही गावांत मंगळवारी सकाळपासूनच एका पिसाळलेल्या कुत्रीने थैमान घातले होते. तिने सुमारे 10 ते 12 जणांना चावा घेऊन जखमी केले. त्यापैकी दोन बालकांच्या शरीरावरील लचके तोडल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. एकावर जैताणे आरोग्य केंद्रात तर दुसऱ्यावर खाजगी दवाखान्यात प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारार्थ नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. त्यामुळे ग्रामस्थ खूपच भयभीत झाले आहेत.\nइयत्ता तिसरीत शिकणारा दिगंबर गुलाब सूर्यवंशी (जैताणे, वय-8) व अयान अजीत मदारी (निजामपूर, वय-5) अशी गंभीर जखमी बालकांची नावे असून सकाळी नऊच्या सुमारास एकास क्लासला जाताना तर दुसऱ्याला अंगणात खेळताना पिसाळलेल्या कुत्रीने चावा घेतला. प्रथमोपचारानंतर नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतरही त्यांचा रक्तस्राव थांबत नव्हता. अशी माहिती जखमी अयानचे काका नुरा बाबूभाई मदारी यांनी दिली. जखमी अयान हा निजामपूर येथील सर्पमित्र कासमभाई मदारी व बाबूभाई मदारी यांचा नातू आहे. तर गंभीर जखमी झालेला दिगंबर हा जैताणेतील शेतकरी बापू रुपचंद सूर्यवंशी यांचा नातू व गुलाब बापू सूर्यवंशी यांचा मुलगा आहे. जैताणे आरोग्य केंद्रात रुग्णवाहिकेची सोय नसल्याने जखमी दिगंबरला अक्षरशः मोटारसायकलने नंदुरबार जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. अशी संतापजनक माहिती सामाजिक कार्यकर्ते सदा महाजन यांनी दिली व आरोग्य केंद्रातील असुविधेबद्दल तीव्र नापसंती व रोष व्यक्त केला. दोन्ही गावे एवढी मोठी असूनही जर आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका उपलब्ध होत नसेल तर स्थानिक प्रशासनाच्या दृष्टीने ही अत्यंत शरमेची बाब आहे असेही ते म्हणाले.\nत्या व्यतिरिक्त आरोग्य केंद्रात प्रथमोपचार घेतलेल्या अन्य जखमींची नावे याप्रमाणे : अमन बशीर तांबोळी (निजामपूर, वय-11), खुशी योगेश्वर मोरे (जैताणे, वय-5), शेख अली मोहम्मद अली (निजामपूर, वय-9), आकाश मोहन सोनवणे (जैताणे, वय-3), मुस्कान अहमद तांबोळी (निजामपूर, वय-16), जुनेदखान आबिदखान (निजामपूर, वय-35), पिंकी मुन्ना भलकारे (जैताणे, वय-8).\nत्यापैकी काहींना साक्रीच्या ग्रामीण रुग्णालयात, तर काहींना नंदुरबार व धुळे येथील जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ हलविण्यात करण्यात आले आहे. काही जखमींनी खाजगी दवाखान्यातच परस्पर उपचार घेतल्याचेही सांगण्यात आले. साधारणतः दहा ते बारा जणांना पिसाळलेल्या कुत्रीने चावा घेतल्याने, दोन्ही गावांतील नागरिक चांगलेच भयभीत झाले आहेत.\nयाबाबत नंदुरबारचे आमदार डॉ. विजयकुमार गावीत व खासदार डॉ. हिना गावीत यांनी दूरध्वनीद्वारे जिल्हा शल्यचिकित्सकांशी संपर्क साधून संबंधित रूग्णांवर विशेष उपचार करणेबाबतचा आदेश दिल्याची माहिती भाजपचे कार्यकर्ते डॉ. प्रतीक देवरे (साक्री) यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली. संबंधित जखमींची प्रकृती सद्या स्थिर असून त्यांच्यावर पुढील उपचार सुरू आहेत.\nनिजामपूर-जैताणेत बेवारस, मोकाट जनावरे व मोकाट कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली असून आबालवृद्धांसह ग्रामस्थांची सुरक्षा धोक्यात आली आहे. काही कुत्रे तर अक्षरशः सायकल, मोटारसायकल व चार चाकी वाहनांचाही पाठलाग करतात. स्थानिक प्रशासनाने याबाबत त्वरित उपाययोजना करावी. अशी ग्रामस्थांची मागणी आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या जीवितासही मोठा धोका निर्माण झाला आहे. दोन्ही ग्रामपंचायतींनी कोंडवाडे कार्यान्वित करून मोकाट गुरांना ताब्यात घेऊन त्यांच्या मालकांवरही दंडात्मक कारवाई केली पाहिजे. अशीही मागणी होत आहे.\nअखेर त्या पिसाळलेल्या कुत्रीचा जीवघेणा खेळ खल्लास.\nसुमारे दहा-बारा जणांना चावा घेऊन गंभीर जखमी करणाऱ्या पिसाळलेल्या कुत्रीचा \"जीवघेणा खेळ\" निजामपूर-जैताणेतील काही तरुणांनी मंगळवारी (ता.23) रात्री आठ-साडेआठच्या सुमारास संपविला. बसस्थानकाजवळील एका शो-रुमशेजारी सुमारे १५-२० युवकांनी अखेर तिचा हा खेळ संपविला. त्या युवकांमध्ये दर्शन परदेशी, भूषण पगारे, युसूफ पठाण, शोएब तांबोळी, सोहेल सय्यद, अमजद मिर्झा, साहिल सय्यद, साहिल तांबोळी, अमजद मदारी, सलीम मदारी, जुनेद पठाण, आफताब मिर्झा, नुरा मदारी, अर्शद पठाण, फारुख पठाण, माजिद मदारी आदींचा समावेश आहे. ग्रामस्थांनी सुटकेचा श्वास सोडत त्या युवकांचे मनापासून आभार मानले आहेत.\nदुर्गा मुर्तींच्या विसर्जनता पालिकेची बत्ती गायब\nकऱ्हाड : येथे दोन दिवसांपासून सुरू असलेल्या दुर्गा विसर्जनास पालिकेने घाटावर कृष्णा नदीच्या काठावर प्रकाशाची काहीही व्यवस्था केलेली नाही. त्यामुळे...\nडेथ ट्रेन : रेल्वेखाली चिरडून पंजाबात 61 जण ठार\nअमृतसर (पंजाब) : रावणदहनाचा कार्यक्रम पाहण्यासाठी लोहमार्गावर गोळा झालेल्या लोकांना रेल्वेगाडीने चिरडल्याने किमान 61 जणांचा मृत्यू झाला, तर 72...\n‘सकाळ’चे दिवाळी अंक ‘ॲमेझॉन’वर\nपुणे - क्‍लिकवर चालणाऱ्या आजच्या जगात दिवाळी अंकही एका क्‍लिकवर घरपोच मिळण्याची व्यवस्था ‘सकाळ माध्यम समूहा’ने यंदा केली आहे. मराठी...\nपाचही आरोपींचा माओवाद्यांशी संबंध\nपुणे - एल्गार परिषदेनंतर अटक केलेल्या पाचही आरोपींचा माओवाद्यांशी संबंध आहे, असा दावा शुक्रवारी सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी सुनावणीदरम्यान...\nमुंबई - विघ्नहर्त्याचे वाहन असलेल्या उंदरांचा सध्या मंत्रालयातील कानाकोपऱ्यांत मुक्‍त वावर सुरू आहे. मंत्र्यांच्या कार्यालयांपासून ते...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/hand-blender/cheap-clearline+hand-blender-price-list.html", "date_download": "2018-10-20T02:39:17Z", "digest": "sha1:BK3IT22SI3MUNH5OS3ZAWE2AGKVHGZ2V", "length": 15790, "nlines": 411, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "स्वस्त India मध्ये कलेअरलीने हॅन्ड ब्लेंडर | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nCheap कलेअरलीने हॅन्ड ब्लेंडर Indiaकिंमत\nस्वस्त कलेअरलीने हॅन्ड ब्लेंडर\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nखरेदी स्वस्त हॅन्ड ब्लेंडर India मध्ये Rs.1,100 येथे सुरू म्हणून 20 Oct 2018. सर्वात कमी भाव सोपे आणि जलद ऑनलाइन तुलना अग्रणी ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत. उत्पादनांची विस्तृत माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना , वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा वाचा आणि आपल्या मित्रांसह सर्वात कमी भाव शेअर करा. कलेअरलीने अप्पकल्र०१२ मिनी चॅप्पेर विथ ऑटो पॉप उप टॉलेस्टर व्हाईट Rs. 2,255 किंमत सर्वात लोकप्रिय स्वस्त India मध्ये कलेअरलीने हॅन्ड ब्लेंडर आहे.\nकिंमत श्रेणी कलेअरलीने हॅन्ड ब्लेंडर < / strong>\n1 कलेअरलीने हॅन्ड ब्लेंडर रुपयांपेक्षा कमी उपलब्ध आहेत. 1,239. सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.1,100 येथे आपल्याला कलेअरलीने अप्पकल्र००५ 250 व हॅन्ड ब्लेंडर व्हाईट उपलब्ध India आहे. शॉपर्स स्मार्ट निर्णय आणि ऑनलाइन खरेदी दर तुलना स्वस्त उत्पादने दिलेल्या श्रेणी निवडू शकता. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 4 उत्पादने\nशीर्ष 10कलेअरलीने हॅन्ड ब्लेंडर\nकलेअरलीने अप्पकल्र००५ 250 व हॅन्ड ब्लेंडर व्हाईट\n- पॉवर कॉन्सुम्पशन 250 W\nकलेअरलीने कलेअरलीने कॉम्बो ऑफ मिनी चॅप्पेर मिक्सर ऑटो पॉप उप टॉलेस्टर चॅप्पेर्स व्हाईट\nकलेअरलीने अप्पकल्र०१२ मिनी चॅप्पेर विथ ऑटो पॉप उप टॉलेस्टर व्हाईट\nब्लेंडर कम सूप मेकर मिक्सर ग्राइंडर बी कलेअरलीने 12 मोन्थ्स वॉररंटी\n- पॉवर कॉन्सुम्पशन 350 Watts\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/kokan/rajapur-konkan-news-80-lakh-125-crore-one-acer-93450", "date_download": "2018-10-20T02:32:33Z", "digest": "sha1:54ATGLWVXNMT4C2F5BGEAROM3H67EMHR", "length": 12625, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "rajapur konkan news 80 lakh to 1.25 crore in one acer एकरी हवेत 80 लाख ते सव्वा कोटी | eSakal", "raw_content": "\nएकरी हवेत 80 लाख ते सव्वा कोटी\nशनिवार, 20 जानेवारी 2018\nजमिनीच्या मोबदल्यासंबंधित शेतकऱ्यांना प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले होते. सद्यःस्थितीमध्ये 2200 एकरांची मालकी असलेल्या शेतकऱ्यांनी संमतिपत्रे दिली आहेत.\n- अभय करंगुटकर, प्रांत, राजापूर\nराजापूर - 'ग्रीन रिफायनरी'साठी संपादित होणाऱ्या जमिनीचा दणदणीत मोबदला मिळाला; तर दोन हजार एकरांहून अधिक जमीन देण्यास ग्रामस्थ तयार आहेत. तशी संमतिपत्रे प्रशासनाला जमीनमालकांनी दिली आहेत. प्रश्‍न फक्त मोबदल्याच्या दराचा आहे. एकरी 80 लाख ते सव्वा कोटी रुपये मोबदला जमीनमालकांना हवा आहे.\nतालुक्‍यातील नाणार येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाविरोधात प्रकल्पग्रस्तांसह सर्वच राजकीय पक्षांनी विरोधात एल्गार पुकारला आहे. प्रशासनाच्या आवाहनानुसार योग्य मोबदला दिला, तर जमिनी देण्याची तयारी असल्याची संमतिपत्रे देण्यात आली, अशी माहिती प्रशासनाने दिली.\nतालुक्‍यातील नाणार येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाला स्थानिक ग्रामस्थांकडून ठाम विरोध केला जात आहे. विविध आंदोलनांच्या माध्यमातून लोकांनी या प्रकल्प उभारणीला असलेला विरोध वेळोवेळी दाखवून दिला आहे. सर्वच राजकीय पक्षांनी त्याला पाठिंबा दिला. या साऱ्या घडामोडींमध्ये प्रांताधिकाऱ्यांनी प्रकल्पासाठी संपादित करण्यात येणाऱ्या जमिनीसाठी शासनाकडून किती दराने मोबदला आवश्‍यक आहे, याची विचारणा केली होती. त्याबाबत संमतिपत्रे सक्षम प्राधिकार अधिकारी यांसह उपविभागीय अधिकारी किंवा गावचे तलाठी यांच्याकडे देण्याचे आवाहन केले होते. त्याला प्रकल्पग्रस्तांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.\nतीन गावांतून शून्य प्रतिसाद\nजमिनीच्या मोबदल्याच्या प्रशासनाच्या आवाहनाला पाळेकरवाडी, सागवे, कारिवणे येथील शेतकऱ्यांकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नसला; तरी गोठीवरे, तारळ, उपळे, कार्शिंगेवाडी येथून चांगला प्रतिसाद आहे. पडवे, साखर, विल्ये, दत्तवाडी या गावांमधून अल्प प्रतिसाद मिळाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.\nडेथ ट्रेन : रेल्वेखाली चिरडून पंजाबात 61 जण ठार\nअमृतसर (पंजाब) : रावणदहनाचा कार्यक्रम पाहण्यासाठी लोहमार्गावर गोळा झालेल्या लोकांना रेल्वेगाडीने चिरडल्याने किमान 61 जणांचा मृत्यू झाला, तर 72...\nपाचही आरोपींचा माओवाद्यांशी संबंध\nपुणे - एल्गार परिषदेनंतर अटक केलेल्या पाचही आरोपींचा माओवाद्यांशी संबंध आहे, असा दावा शुक्रवारी सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी सुनावणीदरम्यान...\nपुणे - लोणावळा लोकल उद्यापासून पूर्ववत\nपुणे - लोहमार्गाच्या देखभाल- दुरुस्तीचे काम वेळेपूर्वीच पूर्ण झाल्यामुळे पुणे- लोणावळा मार्गावरील लोकलची वाहतूक येत्या रविवारपासून (ता. 21)...\n...तर रमेश थोरात यांना माझा पाठिंबा - राहुल कुल\nकेडगाव - माजी आमदार रमेश थोरात यांच्यापेक्षा चारपट विकासकामे केली नाही, तर मी थोरात यांना येत्या विधानसभा निवडणुकीत जाहीर पाठिंबा देईन; पण जर चारपट...\nम्हाडाच्या झोपडपट्ट्यांमधील 70 हजार शौचकुपांची देखभाल पालिका करणार\nमुंबई - मुंबईत म्हाडाने बांधलेली 70 हजार शौचकूप ताब्यात घेऊन त्यांची देखभाल महापालिका करणार आहे. म्हाडा आणि पालिका अधिकाऱ्यांच्या झालेल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/vidarbha/nagpur-vidarbha-news-help-soyabean-78526", "date_download": "2018-10-20T02:51:22Z", "digest": "sha1:VKRF65275O75ESCU7JDXL3TEV7DABFSM", "length": 10524, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "nagpur vidarbha news help for soyabean वर्षभरानंतर सोयाबीनसाठी मदत | eSakal", "raw_content": "\nसोमवार, 23 ऑक्टोबर 2017\nनागपूर - कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी आलेल्या सोयाबीनची आवक वाढल्याने दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले होते. त्या शेतकऱ्यांना २५ क्विंटलपर्यंत नुकसानभरपाई यावर्षी शासनाकडून दिली जाणार आहे.\nनागपूर - कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी आलेल्या सोयाबीनची आवक वाढल्याने दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले होते. त्या शेतकऱ्यांना २५ क्विंटलपर्यंत नुकसानभरपाई यावर्षी शासनाकडून दिली जाणार आहे.\n२०१६ च्या खरीप हंगामात सोयाबीनचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले होते. बाजारात सोयाबीनची आवक वाढल्याने दर घसरले. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. शेतकऱ्यांमध्ये मोठी नाराजी होती. त्यानंतर शासनाकडून प्रतिक्विंटल २०० रुपये मदत देण्याचे जाहीर केले होते. आता वर्षभरानंतरही ही मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. ऑक्‍टोबर २०१६ ते डिसेंबर २०१६ कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे. प्रतिशेतकरी २५ क्‍विंटलपर्यंतच ही मदत मिळणार आहे.\nपिंपरी - शहरात दररोज निर्माण होणाऱ्या सुमारे 900 पैकी 450 टन कचऱ्यापासून मोशी कचरा डेपोत सेंद्रिय (कंपोस्ट) खतनिर्मिती केली जात आहे. त्यामुळे...\nहमीभावाने सोयाबीन खरेदी कधी\nकाशीळ - जिल्ह्यात खरिपातील काढणी अंतिम टप्प्यात आली असतानाही नाफेडकडून खरेदी केंद्रावर प्रत्यक्ष खरेदी सुरू झालेली नाही. शासनाने सोयाबीनची...\nजुन्नरला कांदा २८ रुपये किलो\nजुन्नर -जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजारात गुरुवारी जुन्या कांद्याला दहा किलोस २८१ रुपये असा भाव मिळाला. गेल्या रविवारी (ता....\nविपरीत परिस्थितीमुळे नरभक्षक झालेल्या ‘अवनी’ या वाघिणीला धरावे किंवा ठार मारावे, या आदेशावरून निर्माण झालेला वाद ‘अवनी’ ताब्यात आल्यावर मिटेल. मात्र...\nजुन्नरमध्ये कांद्याला उच्चांकी भाव\nजुन्नर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारात गुरुवारी जुन्या कांद्याला दहा किलोला 281 रुपये असा उच्चांकी भाव मिळाला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/national-marathi-news/babri-masjid-and-ram-mandir-118020800005_1.html", "date_download": "2018-10-20T02:42:41Z", "digest": "sha1:Z32Q2EDCEYNNQPRLZMHU7T47H4SLVLU4", "length": 12416, "nlines": 136, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "अयोध्येतील राम मंदिर आणि बाबरी मशीद प्रकरणी आजपासून सुनावणी | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 20 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nअयोध्येतील राम मंदिर आणि बाबरी मशीद प्रकरणी आजपासून सुनावणी\nअयोध्येतील राम मंदिर आणि बाबरी मशीद वादावरील विविध याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात आजपासून सुनावणीला सुरुवात होत आहे. मुस्लिम संघटनांच्यावतीने कपिल सिब्बल आणि तीन वकिलांनी याप्रकरणी संविधानिक खंडपीठाची मागणी करत २०१९ च्या निवडणुकीनंतर सुनावणी करण्याची मागणी केली होती. मात्र, दीपक मिश्रा यांच्या विशेष खंडपीठाने ही याचिका फेटाळून लावत या प्रकरणावरील सुनावणी टाळता येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.\nगेल्या ७ वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या आयोध्या प्रकरणी रामजन्मभूमी ट्रस्ट, रामलल्ला यांच्यावतीने जेष्ठ वकील हरीश साळवे आणि सी. एस. वैद्यनाथन यांनी सर्वोच्च न्यायालयासमोर बाजू मांडली होती.\nयाप्रकरणातील सर्व कागदपत्रे सादर करण्यात आली आहेत. त्यामुळे यावर लवकरात लवकर सुनावणी व्हायला हवी, असे मत उत्तर प्रदेश सरकारच्यावतीने अॅडिशनल सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी मांडले होते.\nआधार सोबत आता जोडा अनेक ठिकाणी पॅन कार्ड\nमंत्र्यालयाच्या गार्डन गेटसमोर एका विद्यार्थ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न\nपंतप्रधान व अमित शहा यांच्या वक्तव्याचा विरोधात पकोडे विकून निषेध\nरशियात 60 वर्षांतली विक्रमी हिमवृष्टी\nआधारकार्डला लॅमिनेशन, प्लास्टिक कोटिंग केले तर बिनकामाचे ठरणार\nयावर अधिक वाचा :\nस्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...\nया जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...\nइम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख\nपाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...\nलिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...\nमराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...\nव्हॉट्स अॅपवरील ‘सायलेन्ट मोड’च्याच पुढची पायरी म्हणजे ...\nव्हॉट्स अॅपवर पुन्हा मोठे बदल होणार असून, मागील महिन्यांपासून या ‘व्हेकेशन मोड’फिचरवर काम ...\nरेल्वेचं लाइव स्टेटस आता तुम्ही व्हॉट्सअॅपवरून देखील जाणून ...\nरेल्वेने पुन्हा एकदा पुढचे पाऊल टाकले असून आता लाइव स्टेटस व्हॉट्सअॅपवरून देखील जाणून ...\nहोय, मोदी सरकार ही सुटबूटवाल्यांचीच \nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकांच्या प्रचारादरम्यान शेतकऱ्यांना आणि ...\nभारताच्या भविष्यासाठी सर्वात महत्त्वाचा निर्णय घेण्याआधी ...\nमतदान करण्याचा अधिकार एक निरोगी, कार्यक्षम लोकशाहीचा पाया आहे. तुमचं मत तुमची आवाज आहे. ...\nमित्राच्या आत्महत्येचा बदला म्हणून केला अपूर्वाचा खून\nकर्नाटकात वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या अपूर्वा यादव या तरुणीच्या हत्येचे गूढ उकलण्यात ...\nरिलायंस इंडस्ट्रीजला 9 हजार 516 कोटींचा फायदा\nपेट्रोलियम, दूरसंचार आणि रिटेल समेत विभिन्न क्षेत्रांमध्ये कारोबार करणारी देशातील सर्वात ...\nवेबदुनिया LocWorld 38 Seattle, Booth# 102 येथे कंपनीची माहिती देणार आहेत. इव्‍हेंटमध्‍ये, ...\nबीएसएनएलचा ७८ रुपयांचा प्लॅन जाहीर\nBSNL ने ७८ रुपयांचा एक प्लॅन जाहीर केला आहे. यामध्ये ग्राहकांना रोज २ जीबी डेटा आणि ...\nगुगलवर 'मी टू' चळवळीचा सर्वाधिक शोध\n'मी टू' चळवळीनंतर गुगलने भारताचा नकाशा जारी केलाय. भारतात या मी टू मोहिमेबाबत सर्वाधिक ...\nम्हणे, 35 हजार विद्यार्थ्यांना चुकून नापास झाले\nमुंबई विद्यापीठाने तब्बल 35 हजार विद्यार्थ्यांना चुकून नापास केलं अशी धक्कादायक आकडेवारी ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://sanatanprabhat.org/marathi/156864.html", "date_download": "2018-10-20T02:40:26Z", "digest": "sha1:N55SVMUK4YMWCPF3WK6AJQP2XJSJ52E4", "length": 23087, "nlines": 192, "source_domain": "sanatanprabhat.org", "title": "‘जी ७’ मधील वितंडवाद ! - सनातन प्रभात", "raw_content": "\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nसनातन प्रभात > Post Type > लेख > संपादकीय > ‘जी ७’ मधील वितंडवाद \n‘जी ७’ मधील वितंडवाद \n‘ग्रु प ऑफ सेव्हन’ म्हणजे अमेरिका, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, युनायटेड किंग्डम आणि जपान या देशांची ‘जी ७’ परिषद विविध कारणांसाठी गाजली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ही परिषद अर्ध्यावर सोडून निघून गेल्यानंतर या देशांमधील धुसफुस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली. वर्ष १९७३ मध्ये तेल संकट निर्माण झाल्यानंतर जागतिक अर्थकारण प्रभावित होऊ नये, यासाठी जगातील काही बलाढ्य देशांनी एकत्रित येण्याची प्रक्रिया चालू झाली. ‘हे विकसित देश एकत्रित येऊन जगाच्या भल्यासाठी काय करतात ’, या प्रश्‍नाला समर्पक असे उत्तर नाही; कारण जगाच्या कल्याणापेक्षा स्वतःचे कोटकल्याण कसे करता येईल, याकडेच या देशांचा कल असतो. असो. सध्या या ‘जी ७’ गटात अमेरिका विरुद्ध इतर देश अशी स्थिती आहे. त्यातच या परिषदेमध्ये ट्रम्प यांनी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांना ‘अप्रामाणिक’ म्हटले, तर इतर देशांना ‘लुटारू’ असे संबोधले. एवढ्यावर ते थांबले नाहीत. ट्रम्प यांना या परिषदेतून बाहेर पडलेल्या रशियाला ‘पुन्हा माघारी बोलवावे’, असे वाटत आहे. काही वर्षांपूर्वी रशियाने क्रिमियावर आक्रमण केल्यामुळे युरोपीय राष्ट्रांनी रशियाला विरोध केला. यामुळे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी या परिषदेतून फारकत घेतली. त्यानंतर ‘जी ८’चे ‘जी ७’मध्ये रूपांतर झाले. ट्रम्प रशियाचा राग आळवू लागल्यामुळे युरोपीय राष्ट्रांचे पित्त खवळले आहे. या पार्श्‍वभूमीवर ‘जी ७’चे भविष्य काहीही असले, तरी ‘जागतिक राजकारण करतांना ‘राष्ट्रहित’ हेच अंतिम सत्य आहे’, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.\n‘जी ७’ मध्ये कुठल्या देशाची भूमिका योग्य आणि कोणाची अयोग्य असा प्रश्‍न गौण आहे. जागतिक स्तरावर राजकारण करतांना प्रत्येक देश स्वतःचे हित जोपासत असतो. ‘जी ७’ देशांचेही तसेच आहे. हे तसे पाहिले, तर यात चुकीचे असे काहीच नाही. अमेरिकेचेही तसेच झाले आहे. अमेरिकेने अ‍ॅल्यूमिनियम आणि स्टील यांवर आयात कर लावल्यामुळे अमेरिकेला ते निर्यात करणार्‍या देशांचे धाबे दणाणले आहेत. याविषयी प्रथम फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युअल मार्गेन यांनी जोरकसपणे सूत्र मांडली. त्याआधी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनीही हे सूत्र मांडले. जर्मनीही अमेरिकेला चारचाकी वाहने निर्यात करते. त्यावर अमेरिकेने कर लावल्यामुळे जर्मनीतील हा उद्योग प्रभावित होणार आहे. याला विरोध म्हणून युरोपीय संघानेही ‘अमेरिकी वस्तूंवर आयात कर लावणार’, असे बजावले आहे.\nजागतिकीकरण, मुक्त व्यापार हे राष्ट्रहितासमोर किती पोकळ आहे, हे यातून दिसून येते. प्रत्येक देशाला इतर देशांमध्ये स्वतःचे उत्पादन खपवायचे आहे; मात्र ते ज्या देशात खपवण्यात येणार, त्या देशाने त्यावर आयात शुल्क लावू नये, अशी प्रत्येक देशाची अपेक्षा आहे. अमेरिका हा तसा ‘मुक्त’ विचारसरणीचा देश. ‘मुक्त आचार’, ‘मुक्त विचार’, ‘मुक्त व्यापार’, ‘मुक्त संस्कृती’ असे सर्वच येथे मुक्तपणे चालू असते. अशा या अमेरिकेचे अनेक देशांशी व्यापारी संबंध आहेत. अमेरिका अनेक देशांकडून विविध वस्तू आयात करते. ‘असे करतांना अमेरिकेतील उद्योगावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे’, असे ट्रम्प यांना वाटते. त्यामुळे त्यांनी अनेक विदेशी वस्तूंवर आयात कर लावण्यास आरंभ केला. अमेरिकेच्या ‘मुक्त’ धोरणाच्या हे विरुद्ध असल्यामुळे अनेक देशांना ते खटकते; पण ट्रम्प यांच्यासमोर कोणाचे काहीच चालत नाही. सध्या वादाचा हाच केंद्रबिंदू आहे.\n‘जी ७’ परिषदेच्या निमित्ताने ट्रम्प यांनी भारत आणि नरेंद्र मोदी यांना पुन्हा लक्ष्य केले. भारताने अमेरिकी बनावटीच्या दुचाकी गाड्यांवर आयात शुल्क लावल्यामुळे ट्रम्प महाशय रागावले आहेत. याविषयी त्यांनी मनातील खदखद बोलून दाखवली. अमेरिकेच्या मागणीनंतर भारताने यावरील कर अल्प केल्याचेही त्यांनी यात नमूद केले; मात्र त्या पूर्ण वक्तव्यात भारत आणि मोदी यांच्याविषयी उपहास होता. भारत ज्याला आपला ‘मित्र देश’ समजतो, त्याला भारताविषयी काय वाटते, हे ट्रम्प यांच्या वक्तव्यातून दिसून आले. अमेरिका ही मुळात भारतद्वेषी आहे. त्यामुळे तिला कितीही चुचकारले, तरी ती संधी मिळाली की, ती भारतद्वेषी रंग उधळते भाजपच्या शासनकर्त्यांना ते कळत नाही कि ते जाणूनबुजून याकडे दुर्लक्ष करतात \nव्यापाराविषयी अमेरिकेचे दुटप्पी धोरण पुन्हा एकदा समोर आले. ‘अमेरिकेत कुठल्याही देशाला वस्तू खपवायच्या असतील, तर त्यावर आम्ही आयात शुल्क लावणार; मात्र अमेरिकी वस्तूंवर इतर देशांनी आयात कर लावू नये’, असे अमेरिकेला वाटते. अमेरिकेची ही भूमिका भारताच्या डोळ्यांत अंजन घालणारी आहे. जगाने स्वीकारले म्हणून भारताने मुक्त आर्थिक धोरण स्वीकारले. याचा लाभ भारताला किती झाला सध्या चिनी मालाने भारतीय बाजारपेठेत घुसखोरी केली आहे. यामुळे चीनची अर्थव्यवस्था बळकट झाली, भारताच्या अर्थव्यवस्थेचे मात्र तीने तेरा वाजले. भारताने चीनशी कितीही व्यापारी करार केले, तरी भारतीय वस्तूंचा खप चीनमध्ये वाढू नये, याची चीन पुरेपूर काळजी घेतो. चिनी मालाविषयी भारताने असे काही कठोर धोरण अवलंबले आहे का सध्या चिनी मालाने भारतीय बाजारपेठेत घुसखोरी केली आहे. यामुळे चीनची अर्थव्यवस्था बळकट झाली, भारताच्या अर्थव्यवस्थेचे मात्र तीने तेरा वाजले. भारताने चीनशी कितीही व्यापारी करार केले, तरी भारतीय वस्तूंचा खप चीनमध्ये वाढू नये, याची चीन पुरेपूर काळजी घेतो. चिनी मालाविषयी भारताने असे काही कठोर धोरण अवलंबले आहे का अमेरिकेने भारताला दरडावल्यावर मोदी तिच्या वस्तूंवरील आयात शुल्क अल्प करतात अमेरिकेने भारताला दरडावल्यावर मोदी तिच्या वस्तूंवरील आयात शुल्क अल्प करतात असे आहे आपले व्यापार धोरण असे आहे आपले व्यापार धोरण व्यापार, संरक्षण, संस्कृती अशा कुठल्याही सूत्रावर प्रत्येक देश राष्ट्रहित समोर ठेवून निर्णय घेतो. इतर देशांप्रमाणे धडाडीचे निर्णय घेऊन ते कार्यान्वित करण्यास भाजप सरकारला काय अडचण आहे व्यापार, संरक्षण, संस्कृती अशा कुठल्याही सूत्रावर प्रत्येक देश राष्ट्रहित समोर ठेवून निर्णय घेतो. इतर देशांप्रमाणे धडाडीचे निर्णय घेऊन ते कार्यान्वित करण्यास भाजप सरकारला काय अडचण आहे सरकारने आतातरी व्यापाराविषयीच्या धोरणांमध्ये पालट करावेत अन्यथा देशाचे आर्थिक दिवाळे वाजण्यास वेळ लागणार नाही \nCategories संपादकीयTags अांतरराष्ट्रीय, परराष्ट्रनिती, संपादकीय Post navigation\nकाँग्रेसचे दुखणे आणि हिंदुत्व \nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी जागो प.पू. डॉक्टर फलक प्रसिद्धी बातम्या अांतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान लेख खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सुक्ष्म-परीक्षण Uncategorized मराठी साप्ताहिक PDF\nअटक अनुभूती अपप्रकार अांतरराष्ट्रीय आंदोलन आक्रमण आतंकवाद काँग्रेस गणेशोत्सव गुन्हेगारी चौकटी दिनविशेष धर्मांध निवडणुका नोंद न्यायालय परात्पर गुरु डॉ. अाठवले परात्पर गुरु डॉ आठवले यांचे अमृत महोत्सवी वर्ष विशेष पाकिस्तान पू .आबा उपाध्ये पोलीस प्रशासन प्रशासनाचा भोंगळ कारभार प्रसारमाध्यम भाजप भ्रष्टाचार महाराष्ट्र विधीमंडळ अधिवेशन महिलांवरील अत्याचार मार्गदर्शन मुसलमान राष्ट्र आणि धर्म लेख शिवसेना शैक्षणिक संपादकीय सनातनचे संत सनातन संस्था साधकांना सूचना साधना सैन्य हिंदु जनजागृती समिती हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदु धर्म हिंदु विराेधी हिंदूंची मंदिरे असुरक्षित\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी जागो प.पू. डॉक्टर फलक प्रसिद्धी बातम्या अांतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान लेख खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सुक्ष्म-परीक्षण Uncategorized मराठी साप्ताहिक PDF\nPDF वाचा / डाऊनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-accident-shahuwadi-taluka-two-dead-97764", "date_download": "2018-10-20T03:18:32Z", "digest": "sha1:ORFOHN6KLDTVBXNG37BBC3VX3VPHQEUP", "length": 10580, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kolhapur News accident in Shahuwadi Taluka two dead शाहुवाडी तालुक्यात अपघातामध्ये दोघे जण ठार | eSakal", "raw_content": "\nशाहुवाडी तालुक्यात अपघातामध्ये दोघे जण ठार\nबुधवार, 14 फेब्रुवारी 2018\nआंबा - ट्रॅक्‍टर ट्रॉलीवर मोटरसायकल आदळून झालेल्या भीषण अपघातात मोटारसायकलवरील दोन जण जागीच ठार झाले. निळे (ता. शाहूवाडी) येथील वळणावर सायंकाळी सातच्या सुमारास हा अपघात घडला.\nआंबा - ट्रॅक्‍टर ट्रॉलीवर मोटरसायकल आदळून झालेल्या भीषण अपघातात मोटारसायकलवरील दोन जण जागीच ठार झाले. निळे (ता. शाहूवाडी) येथील वळणावर सायंकाळी सातच्या सुमारास हा अपघात घडला.\nशहाजी बापू गुजर (वय ४०, रा. माजगाव पैकी माळवाडी, ता. पन्हाळा) व सुदाम शंकर गोसाळ (४०, रा. मेढे गोसाळवाडी,\nता. संगमेश्‍वर, जि. रत्नागिरी) अशी मृतांची नावे आहेत. दोघे रत्नागिरीहून मोटारसायकलवरून (एमएच ०९ ईडी ८६१७) कोल्हापूरकडे येत होते.\nनिळे येथील वळणावर मोटारसायकल समोरून येणाऱ्या ट्रॅक्‍टरच्या (केए ४८ टी २८४५) ट्रॉलीवर जाऊन आदळली. धडक एवढी जोराची होती, की दोघे जागीच ठार झाले. मृतदेहांचे विच्छेदन मलकापूर येथील ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले. घटनास्थळी पोलिस निरीक्षक अनिल गाडे, फौजदार श्री. यम्मेवार यांनी भेट दिली.\nदुर्गा मुर्तींच्या विसर्जनता पालिकेची बत्ती गायब\nकऱ्हाड : येथे दोन दिवसांपासून सुरू असलेल्या दुर्गा विसर्जनास पालिकेने घाटावर कृष्णा नदीच्या काठावर प्रकाशाची काहीही व्यवस्था केलेली नाही. त्यामुळे...\nमुंबई - शिवाजी पार्कवर झालेल्या दसरा मेळाव्यासाठी जानेवारी 2018 मध्येच परवानगी मिळाल्याची माहिती राज्य सरकारने आज उच्च न्यायालयात दिली. शिवाजी...\nदहा महिन्यांनंतर तिची वडिलांशी भेट\nमाळेगाव - बारामती तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत सापडलेल्या २३ वर्षीय परप्रांतीय मुस्लिम युवतीला अखेर येथील निर्भया पथकाच्या अथक प्रयत्नातून...\nवाशी - पावसाळा संपला असूनही शहरात अनेक ठिकाणी रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम अपूर्णच आहे. बेलापूर, सेक्‍टर- 15 मधील ग्लास हाऊसपासून उलव्याला जाणाऱ्या...\nलग्नास नकार दिल्याने तरुणीची मॉर्फिंगद्वारे बदनामी\nनवी मुंबई - लग्नास नकार दिल्याने संतप्त झालेल्या एका तरुणाने नात्यातील तरुणीचे छायाचित्र मॉर्फिंग करून तिची बदनामी केली. प्रकाश देवकटे (21) असे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/sangli-news-talathi-and-agent-arrested-bribe-case-96672", "date_download": "2018-10-20T02:39:56Z", "digest": "sha1:COOQYTWZY5X5V3AXBJYJKOGB4XAPFWEX", "length": 10193, "nlines": 164, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sangli News talathi and agent arrested in bribe case लाच घेताना तलाठ्यासह एजंटला रंगेहात पकडले | eSakal", "raw_content": "\nलाच घेताना तलाठ्यासह एजंटला रंगेहात पकडले\nबुधवार, 7 फेब्रुवारी 2018\nकोल्हापूर - चार हजार रुपयांची लाच घेताना एका तलाठ्यासह एजंटला रंगेहात अटक करण्यात आली आहे. गुंठेवारी प्लॉट बिगर शेती (एनए) करण्यासाठी कुपवाड येथील तलाठयाने ही लाच मागितली होती.\nकोल्हापूर - चार हजार रुपयांची लाच घेताना एका तलाठ्यासह एजंटला रंगेहात अटक करण्यात आली आहे. गुंठेवारी प्लॉट बिगर शेती (एनए) करण्यासाठी कुपवाड येथील तलाठयाने ही लाच मागितली होती.\nसांगलीच्या कुपवाड येथील तलाठी शकील खतीब आणि त्यांचा साथीदार संजय आवळे यास आज चार हजार रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली आहे. एका तक्रारदाराकडे कुपवाड हद्दीतील असणारा गुंठेवारी क्षेत्रातील प्लॉट बिगर शेती करुन देण्यासाठी ही लाच मागितली होती. याबाबत तक्रारदाराने सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात तक्रार केली. यानुसार पडताळणी करुन आज सापळा लावून तलाठी कार्यालयात लाच घेताना तलाठी व त्याच्या एजंटला अटक करण्यात आली.\nपिंपरी - शहरात दररोज निर्माण होणाऱ्या सुमारे 900 पैकी 450 टन कचऱ्यापासून मोशी कचरा डेपोत सेंद्रिय (कंपोस्ट) खतनिर्मिती केली जात आहे. त्यामुळे...\nएक चुंगड कापूस झाल्यावर खावाव काय\nहिंगोली : सायबं दोन एकरात कापूस लावला मातर एक चुंगड कापूस निघाला आता पाणी नाय अन सोयाबिन बी चार बॅगला दोन किंटल बी होतय की नाही मंग आता खावाव काय आता...\nआमदार जितेंद्र आव्हाड गुन्हा दाखल करण्याची धनगर समाजाची मागणी\nबारामती शहर - राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मल्हारराव होळकर यांच्याविषयी अपशब्द व्यक्त करुन धनगर समाजाचे आराध्यदैवताचा अपमान...\nओला दुष्काळ बरा, कोरडा नको रे बाबा \n‘‘दुष्काळ आमच्या मानगुटीलाच बसलेला हाय. त्यो काय पाठ सोडायला तयार न्हाई. औंदा तं पानकळ्यातबी दुष्काळाचे चटके बसलेत. दुष्काळाच्या झळा सोसताना जीव...\nपाणी तपासणीत १३ जिल्हे नापास\nहिंगोली - राज्यात सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची रासायनिक व जैविक तपासणी करण्यास तेरा जिल्ह्यांचे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://chintan365.wordpress.com/2016/02/22/%E0%A5%A8%E0%A5%A8-%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A4%A8/", "date_download": "2018-10-20T03:10:54Z", "digest": "sha1:RQPY6W4JMFOK2BZHUYYCRYGFYPIXL6G3", "length": 9395, "nlines": 105, "source_domain": "chintan365.wordpress.com", "title": "२२ फेब्रुवारी – टेन्शन | आजचे चिंतन", "raw_content": "\nलेखक – डॉ. रंजन केळकर\n२२ फेब्रुवारी – टेन्शन\n“मला खूप टेन्शन आलंय”, किंवा “तुम्ही टेन्शन घेऊ नका”, अशा प्रकारची वाक्ये आता आपल्या नेहमीच्या संभाषणाचा एक भाग झाली आहेत. एक तर ती आपण स्वतः बोलत असतो किंवा आपण ती दुसऱ्यांच्या तोंडून ऐकत असतो. टेन्शन येणे म्हणजे बेचैन वाटणे, काहीसे घाबरणे, काळजी करणे. टेन्शन म्हणजे आपण जे काम हाती घेतले आहे ते करायला पुरेसा वेळ नाही असे वाटणे. टेन्शन म्हणजे आपली जबाबदारी पार पाडायला आपण असमर्थ आहोत असे भासणे.\nखरे तर आपले मन नेहमीच अशांत असते. मनात एकसारखे काही ना काही विचार असतातच आणि ते बहुतेक नकारात्मक असतात. मन शांत ठेवण्यासाठी प्रयत्न करावा लागतो. नकारात्मक विचारांच्या जागी सकारात्मक विचार आणण्यासाठी असाच प्रयत्न करावा लागतो. पण हा प्रयत्न सोपा नसतो. तो स्वबळावर करण्याऐवजी त्यासाठी परमेश्वराची मदत घेतलेली चांगली असते.\nप्रभू येशूकडे किती तरी लोक आपल्या समस्या घेऊन असत आणि तो त्यांचे निवारण करीत असे. मग त्यांना तो म्हणत असे, “शांतीत जा” किंवा “शांतीने जा”. येशूने त्याच्या पुनरुत्थानानंतर जेव्हा जेव्हा शिष्यांना दर्शन दिले तेव्हा तो त्यांना प्रथम म्हणत असे, “तुम्हावर शांती असो”.\nहल्लीच्या काळीसुद्धा आपल्याला शांतीची नितांत गरज आहे आणि आपला देव परमेश्वर ती आपल्याला द्यायला तयार आहे. तो म्हणतो, “शांत राहा, आणि मी देव आहे हे लक्षात घ्या.” (स्तोत्र ४६:१०) आपण हे लक्षात घेतले पाहिजे की, आपला जीवनाचा लढा आपल्या एकट्याचा नाही. त्यात देव नेहमी आपली साथ देत असतो. आपण हे लक्षात घेतले पाहिजे की, देव आपल्याला कधीही एकटे सोडत नाही. सबंध जगावर ज्याचे नियंत्रण आहे तो आपल्या पाठीशी उभा असतो हे एकदा आपण जाणून घेतले की, मग आपल्याला कशाचेही टेन्शन वाटायचा प्रश्नच उद्भवणार नाही.\n← १६ फेब्रुवारी – आशेचा किरण\n१ मार्च – नैसर्गिक संपत्ती →\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nडॉ. रंजन केळकर ह्यांचे ई-पुस्तक\nमोफत डाउनलोड करायला वरील प्रतिमेवर क्लिक करा\nडॉ. रंजन केळकर भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या महासंचालक पदावरून २००३ साली निवृत्त झाले असून आता ते पुणे येथे राहतात. त्यांचा ईमेल पत्ता आहे kelkar_rr@yahoo.com\nआध्यात्मिक वाढीसाठी रोजचे चिंतन महत्वाचे आहे. वाचकांच्या विचारांना चालना मिळावी हा ह्या ब्लॉगचा उद्देश आहे. पवित्र शास्त्र म्हणजे बायबलवर आधारित ह्यातील लेख आजच्या जीवनाशी संबंधित आहेत, त्यांत धर्माविषयी तात्विक चर्चा नाही.\n११ ऑक्टोबर – आत्मिक अंधत्व\n९ ऑक्टोबर – पत्र लिहिण्यास कारण की\n२ ऑक्टोबर – अहिंसेचा एक दिवस\n१ ऑक्टोबर – वृद्धांचा एक दिवस\n२८ सप्टेंबर – व्यभिचार, गुन्हा आणि पाप\nइंग्रजीमध्ये: Think Life 365\n« जानेवारी मार्च »\nProf R R Kelkar च्यावर ११ सप्टेंबर – आधी विश्वा…\nProf R R Kelkar च्यावर ११ सप्टेंबर – आधी विश्वा…\nBFC URULI DEWACHI च्यावर ११ सप्टेंबर – आधी विश्वा…\nSHANKAR ALTE च्यावर ११ सप्टेंबर – आधी विश्वा…\nProf R R Kelkar च्यावर १५ फेब्रुवारी – सुदैव आण…\nbtmacwp च्यावर १५ फेब्रुवारी – सुदैव आण…\nवसुधा च्यावर १४ जानेवारी – आयुष्य आणि…\nवसुधा च्यावर १ ऑगस्ट – जीवनशैली\nProf R R Kelkar च्यावर ३ सप्टेंबर – चालता …\nJAAN1432 च्यावर ३ सप्टेंबर – चालता …\nह्या साइटना भेट द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B0", "date_download": "2018-10-20T03:09:38Z", "digest": "sha1:HJ3NCSKY3OM6YRDUKMTIVJPKBN4IZYEK", "length": 9485, "nlines": 260, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जिब्राल्टर - विकिपीडिया", "raw_content": "\nजिब्राल्टरचे जागतिक नकाशावरील स्थान\n(व सर्वात मोठे शहर) जिब्राल्टर\nइतर प्रमुख भाषा स्पॅनिश\n- एकूण ६.८ किमी२ (२२९वा क्रमांक)\n- पाणी (%) ०\n-एकूण २८,८७५ (२०७वा क्रमांक)\nवार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)\n- एकूण (२००५ अंदाज)\n१.०६६ अब्ज अमेरिकन डॉलर (१९७वा क्रमांक)\n- वार्षिक दरडोई उत्पन्न ३८,२०० अमेरिकन डॉलर\nराष्ट्रीय चलन जिब्राल्टर पाउंड (GIP)\nआंतरराष्ट्रीय कालविभाग मध्य युरोपीय प्रमाणवेळ (यूटीसी+१)\nआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +३५०\nजिब्राल्टर हा युनायटेड किंग्डमच्या आधिपत्याखालील स्पेनच्या दक्षिणेचा भाग आहे.\nयुरोपातील देश व संस्थाने\nअझरबैजान१ · आइसलँड · आर्मेनिया२ · आयर्लंड · आल्बेनिया · इटली · एस्टोनिया · आंदोरा४ · ऑस्ट्रिया · कझाकस्तान१ · क्रो‌एशिया · ग्रीस · चेक प्रजासत्ताक · जर्मनी · जॉर्जिया१ · डेन्मार्क · तुर्कस्तान१ · नेदरलँड्स · नॉर्वे३ · पोर्तुगाल · पोलंड · फ्रान्स · फिनलंड · बल्गेरिया · बेल्जियम · बेलारूस · बॉस्निया आणि हर्झगोव्हिना · माल्टा · मोनॅको४ · मोल्दोव्हा · मॅसिडोनिया · माँटेनिग्रो · युक्रेन · युनायटेड किंग्डम · रशिया१ · रोमेनिया · लक्झेंबर्ग · लात्व्हिया · लिश्टनस्टाइन४ · लिथुएनिया · व्हॅटिकन सिटी · स्पेन · सर्बिया · स्वित्झर्लंड · स्वीडन · सान मारिनो · सायप्रस२ · स्लोव्हाकिया · स्लोव्हेनिया · हंगेरी\nआक्रोतिरी आणि ढेकेलिया २ · फेरो द्वीपसमूह · जिब्राल्टर · गर्न्सी · यान मायेन · जर्सी · आईल ऑफ मान · स्वालबार्ड\nअबखाझिया · कोसोव्हो५ · नागोर्नो-काराबाख२ · दक्षिण ओसेशिया · ट्रान्सनिस्ट्रिया · उत्तर सायप्रस२\nटीपा: (१) देशाचा काही भाग युरोपबाहेर मात्र युरोपला लागून; (२) देश संपूर्णतः युरोपबाहेर मात्र युरोपशी राजकीय आणि सामाजिक संबंध; (४) स्वायत्त संस्थाने (Principalities). (५) स्वातंत्र्य घोषित मात्र आंतरराष्ट्रीय समुदायाकडून देश म्हणून मान्यता नाही.\nयुनायटेड किंग्डमचे परकीय प्रांत\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १७:३७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "https://sanatanprabhat.org/marathi/157038.html", "date_download": "2018-10-20T03:14:48Z", "digest": "sha1:JKQ5OZC6BQ2NUIXXWXZOBWZUGB3OUWTD", "length": 13269, "nlines": 187, "source_domain": "sanatanprabhat.org", "title": "अतृप्त आत्मा - सनातन प्रभात", "raw_content": "\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nसनातन प्रभात > Post Type > सुवचने > अतृप्त आत्मा\nप.पू. आबा उपाध्ये आणि कै. प.पू. (सौ.) मंगला उपाध्ये\n‘बेटा काल रात्री आला. त्या वेळी तेथे पिशाच होते. वास्तविक बेट्याला पिशाचबाधा होणार नाही आणि दिसणार नाही. ते पिशाच उरणचे भागवत म्हणून ज्याचा मृत्यू झाला होता, त्याचे होते. बरेच दिवस ते अडकून पडले आहेत या योनीत. त्यांना ओळखीचा गृहस्थ राजा दिसला; म्हणून त्याने प्रेमाने विचारले ‘येऊ का ’ तेव्हा बेट्याने सांगितले ते योग्यच केले; परंतु एक गोष्ट करायची. तो कांदे-बटाटे भज्यांचा शौकीन होता. त्याला तेच पाहिजे होते. त्याला ‘येऊ का’, म्हणजे ‘भजी खाण्यासाठी येऊ का’ असे विचारायचे होते. जत्रेत तो भजी विकत असे. हे बेट्याला माहिती आहे. पितृ पंधरवड्याच्या शुद्ध षष्ठी-सप्तमीच्या मध्यात ही भजी रात्री अगदी उशिरा, म्हणजे १० ते ११ च्या दरम्यान त्याच्यासाठी दरवाजाच्या बाहेर एका कागदात नेऊन ठेव, म्हणजे त्याला शांती वाटेल.’\n– प.पू. सदानंद स्वामी (प.पू. आबा उपाध्ये यांच्या माध्यमातून) (११.९.१९८८)\nCategories सुवचनेTags पू .आबा उपाध्ये, मार्गदर्शन, साधना Post navigation\n‘उपोषण’ नव्हे, तर ‘हिंदु राष्ट्र-स्थापना’, हेच राष्ट्र आणि धर्म यांविषयीच्या समस्यांवरील उत्तर आहे \nपरात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार\nपरमेश्‍वराचे चिंतन करतांना जसे बसणे सोयीचे असेल, तसे बसावे\nसद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांची अमूल्य वचने\nजगातील एकमेव धर्म आहे हिंदु धर्म \nशिवपिंडीवर आपोआप निर्माण होणार्‍या भस्माचा वापर\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी जागो प.पू. डॉक्टर फलक प्रसिद्धी बातम्या अांतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान लेख खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सुक्ष्म-परीक्षण Uncategorized मराठी साप्ताहिक PDF\nअटक अनुभूती अपप्रकार अांतरराष्ट्रीय आंदोलन आक्रमण आतंकवाद काँग्रेस गणेशोत्सव गुन्हेगारी चौकटी दिनविशेष धर्मांध निवडणुका नोंद न्यायालय परात्पर गुरु डॉ. अाठवले परात्पर गुरु डॉ आठवले यांचे अमृत महोत्सवी वर्ष विशेष पाकिस्तान पू .आबा उपाध्ये पोलीस प्रशासन प्रशासनाचा भोंगळ कारभार प्रसारमाध्यम भाजप भ्रष्टाचार महाराष्ट्र विधीमंडळ अधिवेशन महिलांवरील अत्याचार मार्गदर्शन मुसलमान राष्ट्र आणि धर्म लेख शिवसेना शैक्षणिक संपादकीय सनातनचे संत सनातन संस्था साधकांना सूचना साधना सैन्य हिंदु जनजागृती समिती हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदु धर्म हिंदु विराेधी हिंदूंची मंदिरे असुरक्षित\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी जागो प.पू. डॉक्टर फलक प्रसिद्धी बातम्या अांतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान लेख खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सुक्ष्म-परीक्षण Uncategorized मराठी साप्ताहिक PDF\nPDF वाचा / डाऊनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-newsnorth-maharashtra-handa-morcha-yeola-101678", "date_download": "2018-10-20T02:19:57Z", "digest": "sha1:KJ2Q3D6BOM6VCWRSO7NLN5OKPTBACJ7Z", "length": 14869, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi newsnorth maharashtra handa morcha yeola हंडा मोर्चा, महिलांचा पाण्याच्या टाकी समोर ठिय्या | eSakal", "raw_content": "\nहंडा मोर्चा, महिलांचा पाण्याच्या टाकी समोर ठिय्या\nगुरुवार, 8 मार्च 2018\nयेवला - पाण्यासाठी टाहो फोडण्याची वेळ आल्याने अनेक ठिकाणी उपाययोजना करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थ आक्रमक होऊ लागले आहेत. गावात टंचाई असल्याने नियोजनानुसार ३८ गाव पाणी पुरवठा योजनेचे पाणी द्या किंवा तत्काळ टँकर सुरु करा या मागणीसाठी गोरखनगर येथील महिलांनी महिला दिनाच्या पूर्वसंध्येला रुद्र रूप धारण केले. हंडा मोर्चा काढून येथील ३८ गाव पाणी पुरवठावितरणच्या पाण्याच्या टाकी समोर ठिय्या धरला. आश्वासन मिळाल्यावर या महिला शांत झाल्या.\nयेवला - पाण्यासाठी टाहो फोडण्याची वेळ आल्याने अनेक ठिकाणी उपाययोजना करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थ आक्रमक होऊ लागले आहेत. गावात टंचाई असल्याने नियोजनानुसार ३८ गाव पाणी पुरवठा योजनेचे पाणी द्या किंवा तत्काळ टँकर सुरु करा या मागणीसाठी गोरखनगर येथील महिलांनी महिला दिनाच्या पूर्वसंध्येला रुद्र रूप धारण केले. हंडा मोर्चा काढून येथील ३८ गाव पाणी पुरवठावितरणच्या पाण्याच्या टाकी समोर ठिय्या धरला. आश्वासन मिळाल्यावर या महिला शांत झाल्या.\nअनकाई ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये समाविष्ट असलेल्या ८०० लोकसंख्येचे हे गाव पूर्वीपासूनच दुष्काळी असून, अल्प पावसामुळे महिलांना हंडाभर पाण्यासाठी भटकंती करावी लागते. येथे जवळच ३८ गावं पाणीपुरवठा योजनेची टाकी आहे या टाकीतून गावाला पाणीपुरवठा होणे शक्य असल्याने पिण्यासाठी पाणी मिळावे अशी मागणी अनेकदा ग्रामपंचायत प्रशासनाकडे केली. मात्र अजून पाणी मिळालेले नाही. त्यामुळे महिलांनी रास्तारोको व उपोषण करण्यात येणार असे निवेदनही प्रशासनाला दिले होते. त्यानुसार या महिला आक्रमक झाल्या. यावेळी अनकाईचे माजी सरपंच डॉ. सुधिर जाधव, शिवसेनेचे वाल्मिक गोरे यांनी मध्यस्थी करीत आंदोलन स्थगित केले. ३८ गाव पाणीपुरवठा योजनेला तुमचे गाव जोडून घ्या असे पत्र तीन वर्षापुर्वीच ग्रामपंचायतीला दिले असल्याची माहिती यावेळी पाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष मोहन शेलार यांनी याठिकाणी दिली.\nपंचायत समितीचे विस्तार अधिकारी आनंद यादव यांनी याठिकाणी भेट देत कार्यवाई करण्याचे आश्वासन दिले.\nयावेळी ग्रामस्थ व महिलांनी यादव, जाधव, शेलार यांना निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की गोरखनगर येथे दरवर्षी उन्हाळ्यात टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. मात्र आता ३८ गाव पाणीपुरवठा योजनेतून पाणीपुरवठा करण्यात यावा अन्यथा आम्हाला उपोषणाशिवाय दुसरा पर्याय नाही. निवृत्ती घुमरे, बाजीराव कोल्हे, पुष्पा मेमाणे, कमल घुमरे, कविता खैरनार, भीमाबाई खैरनार, आदीसह अनेक नागरिकांच्या यावर सह्या आहेत.\n''३८ गाव पाणीपुरवठा योजनेला जोडण्यासाठी १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून काम करून घेण्यासाठी ग्रामपंचायतमार्फत ग्रामसेवकाने प्रयत्न करावे. तोपर्यंत ग्रामस्थांनी लोकवर्गणी काढून खर्च केला तर हा प्रश्न लागलीच मार्गी लागेल. आपण त्यात मोलाचा वाटा देऊ''.\nपाचही आरोपींचा माओवाद्यांशी संबंध\nपुणे - एल्गार परिषदेनंतर अटक केलेल्या पाचही आरोपींचा माओवाद्यांशी संबंध आहे, असा दावा शुक्रवारी सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी सुनावणीदरम्यान...\nपुणे - लोणावळा लोकल उद्यापासून पूर्ववत\nपुणे - लोहमार्गाच्या देखभाल- दुरुस्तीचे काम वेळेपूर्वीच पूर्ण झाल्यामुळे पुणे- लोणावळा मार्गावरील लोकलची वाहतूक येत्या रविवारपासून (ता. 21)...\nघरकामांत स्त्री-पुरुष समानता हवी\nमुंबई - स्त्री-पुरुष समानता घरातील कामांमध्येही असायला हवी, असे खडे बोल मुंबई उच्च न्यायालयाने सुनावले आहेत. घरातील कामे केवळ महिलांनीच का करायची\nराष्ट्रवादीचा पालकमंत्र्यांना \"नाशिकबंदी'चा इशारा\nनाशिक - \"\"नाशिकच्या दुष्काळ परिस्थितीचा अभ्यास करूनच जायकवाडीला पाणी सोडण्याचा निर्णय घ्यावा. जर नाशिकच्या हक्काचे पाणी जायकवाडीला दिल्यास राज्याचे...\nम्हाडाच्या झोपडपट्ट्यांमधील 70 हजार शौचकुपांची देखभाल पालिका करणार\nमुंबई - मुंबईत म्हाडाने बांधलेली 70 हजार शौचकूप ताब्यात घेऊन त्यांची देखभाल महापालिका करणार आहे. म्हाडा आणि पालिका अधिकाऱ्यांच्या झालेल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/budget-2018-2019/union-budget-2018-19-118012400003_1.html", "date_download": "2018-10-20T01:52:56Z", "digest": "sha1:4M5YTNXATCQEGAKE43XUUXEEXCEE26QI", "length": 11083, "nlines": 133, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "बजेटमध्ये मिळू शकते नोकरदार आणि मध्यमवर्गीयांना मोठी सवलत | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 20 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nबजेटमध्ये मिळू शकते नोकरदार आणि मध्यमवर्गीयांना मोठी सवलत\nकेंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली हे नोकरदार\nआणि मध्यमवर्गीयांसाठी मोठी सवलत देऊ शकतात, असं स्टेट बँक ऑफ इंडियाचे मुख्य आर्थिक सल्लागार सौम्य कांति घोष यांचं म्हणणं आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली तयार केलेल्या इकोरॅप अहवालात असा दावा करण्यात आला आहे.\nया अहवालानुसार, सरकारने वेळोवेळी आयकर सवलतीची मर्यादा वाढवली आहे. ही मर्यादा 1990-91 मध्ये 22 हजार रुपये एवढी होती. जी आता अडीच लाख रुपये एवढी झाली आहे. म्हणजेच अडीच लाखांच्या कमाईवर आता कोणताही टॅक्स लागू होत नाही. पण आता अडीच लाखांची मर्यादा तीन लाखांपर्यंत करण्यात यावी अशी अनेकांची मागणी असल्याचा दावा या अहवालात करण्यात आला आहे. 50 हजार रुपये मर्यादा वाढवल्याने 75 लाख करदात्यांची आयकरातून सुटका होईल. त्यामुळे सरकारला तब्बल साडे नऊ हजार कोटींचं नुकसान होऊ शकतं.\nया अहवालात असं म्हटलं आहे की, आयकरच्या कलम 80 क नुसार दीड लाख रुपयांपर्यंतच्या जमा/गुंतवणुकीवर सूट देण्यात आली आहे. पण ही मर्यादा देखील दोन लाख करण्यात यावी अशी शिफारस करण्यात आली आहे.या अहवालात अशीही शिफारस करण्यात आली आहे की, गृहकर्जावरील व्याजदराची रक्कम\nदोन लाख रुपयांवरुन अडीच लाख करण्यात यावी. यामुळे गृह कर्ज घेणाऱ्या जवळजवळ 75 लाख लोकांना याचा फायदा मिळेल.\nयंदाचे राज्याचे बजेट कसे असावे\nअर्थसंकल्पात तरुणाईला मिळणार का आधार\nबजेटशी निगडित हे 10 रोचक तथ्य जे तुम्हाला माहीत नसतील\nबजेट संबंधित मनोरंजक माहिती\nअर्थसंकल्पाची छपाई व गोपनीयता\nयावर अधिक वाचा :\nस्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...\nया जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...\nइम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख\nपाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...\nलिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...\nमराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...\nरिलायंस इंडस्ट्रीजला 9 हजार 516 कोटींचा फायदा\nपेट्रोलियम, दूरसंचार आणि रिटेल समेत विभिन्न क्षेत्रांमध्ये कारोबार करणारी देशातील सर्वात ...\nवेबदुनिया LocWorld 38 Seattle, Booth# 102 येथे कंपनीची माहिती देणार आहेत. इव्‍हेंटमध्‍ये, ...\nबीएसएनएलचा ७८ रुपयांचा प्लॅन जाहीर\nBSNL ने ७८ रुपयांचा एक प्लॅन जाहीर केला आहे. यामध्ये ग्राहकांना रोज २ जीबी डेटा आणि ...\nगुगलवर 'मी टू' चळवळीचा सर्वाधिक शोध\n'मी टू' चळवळीनंतर गुगलने भारताचा नकाशा जारी केलाय. भारतात या मी टू मोहिमेबाबत सर्वाधिक ...\nम्हणे, 35 हजार विद्यार्थ्यांना चुकून नापास झाले\nमुंबई विद्यापीठाने तब्बल 35 हजार विद्यार्थ्यांना चुकून नापास केलं अशी धक्कादायक आकडेवारी ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-kitchen-tips/if-salt-is-more-in-food-what-to-do-118011900015_1.html", "date_download": "2018-10-20T02:53:47Z", "digest": "sha1:AXAAAL2QRTQXJXBRG5UDB4MKVIVQRZEH", "length": 9845, "nlines": 141, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "मीठ जास्त झाल्यास... 5 सोपे उपाय | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 19 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nमीठ जास्त झाल्यास... 5 सोपे उपाय\nजेवण्यात मीठ योग्य प्रमाण असल्यास जेवण्याचा स्वाद वाढून जातो तसेच मीठ जास्त झाल्यास पदार्थ खाण्यायोग्य उरत नाही. अर्थातच जेवणात मीठ आवश्यक आहे आणि तेही योग्य प्रमाणात. भाजी किंवा वरणातील खारटपणा कमी केला जाऊ शकतं या सोप्यारीत्या:\nभाजी किंवा वरणात मीठ जास्त झाल्यास बटाटा सोलून त्यात घालावा. काही वेळासाठी बटाटा त्यात राहू द्या. नंतर काढून टाकावा.\nभाजीत मीठ जास्त असल्यास भिजलेल्या कणकेची मोठी लाटी तयार करावी आणि भाजीत सोडावी. नंतर लाटी काढून घ्यावी.\nखारटपणा कमी करण्यासाठी पदार्थात दही मिसळू शकता.\nवरणात मीठ जास्त झाल्यास लिंबाचा रस मिसळल्याने काही प्रमाणात तरी खारटपणा कमी केला जाऊ शकतो.\nखारटपणा दूर करण्यासाठी ब्रेडदेखील उपयोगी राहील. एक-दोन ब्रेडचे स्लाइस टाकून थोड्या वेळाने काढून घ्यावे.\nयावर अधिक वाचा :\nमीठ जास्त झाल्यास उपाय\nस्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...\nया जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...\nइम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख\nपाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...\nलिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...\nमराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...\nप्रत्येक आजारांवर सोपे उपाय\nकैरीच्या कोयीचे चूर्ण दही किंवा पाण्यासोबत सकाळ-संध्याकाळ घेतल्याने कृमी रोगात आराम ...\nरोजच्या पेहरावाला नवरात्रीचा साज\nभरजरी चनिया चोली, आरशांनी सजिवलेला घागरा, त्याला साजेसे अलंकार असा शृंगार करून नवरात्रीत ...\nपनीरच्या सेवनामुळे हृदयविकाराच्या झटक्या धोका कमी होतो\nदररोज 40 ग्रॅम पनीर खाल्ल्यामुळे हृदयविकाराच्या झटक्याचा धोका कमी होतो. चीनमधील सूचो ...\nकाय आपल्याला माहीत आहे हात धुण्याची योग्य पद्धत\nलहानपणापासून स्वच्छ हात धुऊन मग जेवायला बस असे ऐकले आहे. दिवसभर कित्येक वस्तूंना हात लागत ...\nफेशियल करताना घेण्यात येणारी काळजी\nव्यवस्थित देखरेख नाही केली तर पुरळ (पिंपल) उठू शकतात. नॉर्मल त्वचा असल्यास सॉफ्ट साबणाने ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.thinkmaharashtra.com/taxonomy/term/1650", "date_download": "2018-10-20T03:19:25Z", "digest": "sha1:PODSYNGEU5ZX3NZ6GQF4JOIPSNF3KLUS", "length": 8631, "nlines": 70, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "रोपवाटिका | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nतमदलगे – प्रयोगशील शेतकऱ्यांचे गाव\nमहाराष्ट्रात तमदलगे हे शेतीसंबंधीचे सर्व पुरस्कार मिळालेले गाव आहे... ते तेथील प्रयोगशील शेतकऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. गावातील बाबासाहेब कचरे, रावसाहेब पुजारी, राजकुमार आडकुठे, वैजयंतीमाला वझे यांना शासनाने गौरवले आहे. येथील सुरगोंडा पाटील यांनी विक्रमी लांबीची काकडी पिकवल्याची नोंद गिनीज बुकमध्ये नोंदवली आहे. नृसिंह हे तेथील ग्रामदैवत आहे.\nतमदलगे हे कोल्हापूर जिल्ह्याच्या शिरोळ तालुक्याच्या त्याच नावाच्या मुख्य ठिकाणापासून अठरा किलोमीटर अंतरावर वसलेले एक छोटे गाव. तमसोमा ज्योतिर्गमय याचा अर्थ अंधार नाहीसा करणे/होणे तेलगुमध्ये असा आहे. त्यावरून गावातील अंध:कार नाहीसा करण्यासाठी गावाने हे नाव तमदलगे हे धारण केले असावे असे म्हटले जाते. म्हणजे बाराशे एकर डोंगर आणि पाचशे एकर पिकाऊ जमीन गावाची खरी अमानत. गावाची लोकसंख्या दोन हजार दोनशे आहे.\nभाजीपाला रोपवाटिकेतून हरितक्रांती- दत्तू ढगे यांची यशोगाथा\nनाशिक जिल्ह्यामधील सातपूरपासून पाच किलोमीटर अंतरावर बेळगावढगा नावाचे तीन हजार लोकवस्तीचे गाव आहे. तेथे दत्तुभाऊ ढगे नावाचा हाडाचा शेतकरी माणूस राहतो. त्याचे वय एकोणचाळीस वर्षें. त्याचे एकत्र कुटुंबपद्धत अवलंबणारे वीस–बावीस माणसांचे मोठे घर. शेती हा त्यांच्या उपजीविकेचा परंपरागत उद्योग.\nदादा बोडके - पपई बागेचा प्रणेता\nदादा बोडके हे सोलापूर जिल्ह्याच्या मोहोळ तालुक्यातील असामान्य शेतकरी आहेत. दादांनी उपेक्षित ‘पपई’ या फळपिकाला राजमान्यता मिळवून दिली पपई अन् दादा यांचे संघटन लोकांच्या मनी घट्ट आहे. दादा एकदा कुटुंबाला घेऊन बार्शी तालुक्याच्या सीमेवर असलेल्या धामणगावला बैलगाडीतून चालले होते. त्यांना एका शेतात पिकलेल्या पपईचे झाड दिसले. ते पपईच्या मोहात पडले. त्यांनी पळत जाऊन पपई तोडून आणली. त्याच क्षणी पपईचा आणि त्यांचा सबंध जुळला\nदादांनी गावरान पपई 1983-84 मध्ये लावली. त्यावेळी पपईची करंडी तीस-चाळीस रुपयांना विकली जायची. ती वॉशिंग्टन व कोईमतूर जातीची होती. त्यांची टिकवणक्षमता कमी होती. त्याचवेळी वळसंग (तालुका - दक्षिण सोलापूर) येथील एका शेतकऱ्याने तैवान डिस्को जातीची पपई लावली. ती बारकी असल्याने तिला डिस्को म्हटले जाई. दादांनी त्याचेही बी आणले. नंतर त्यांना कळले, की ते बी तैवान देशातून येते विशेष म्हणजे त्या बिया भारतात आणण्यास बंदी होती. दादांकडे त्यावेळी पाण्याची व्यवस्था नव्हती. त्यामुळे त्यांना तैवान पपईची लागवड करता आली नाही. त्यावेळी ते खरबुजावर काम करत होते. त्‍या फळाच्‍या उत्‍पन्‍नात बोडके यांना यश मिळाले. मुंबईच्या वाशी मार्केटला दादा बोडके यांचे खरबुज प्रसिद्ध होते. बोडके यांची खरबुजे आजही तेथे येतात.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/solapur-news-ncp-bjp-77824", "date_download": "2018-10-20T03:23:41Z", "digest": "sha1:EUVD4CRPZJTKJOWLAYZS2QKF56AKMAJ5", "length": 17290, "nlines": 190, "source_domain": "www.esakal.com", "title": "solapur news ncp bjp भाजप-राष्ट्रवादीचे दावे-प्रतिदावे | eSakal", "raw_content": "\nबुधवार, 18 ऑक्टोबर 2017\nसोलापूर - जिल्ह्यातील 183 ग्रामपंचायतींच्या आज झालेल्या मतमोजणीमध्ये आमच्याच पक्षाचे जादा सरपंच निवडून आले असल्याचे दावे-प्रतिदावे भाजप व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी केले आहेत. यंदा झालेल्या या निवडणुकीत जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील काही तालुक्‍यांमध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारली असल्याचे दिसून येते.\nसोलापूर - जिल्ह्यातील 183 ग्रामपंचायतींच्या आज झालेल्या मतमोजणीमध्ये आमच्याच पक्षाचे जादा सरपंच निवडून आले असल्याचे दावे-प्रतिदावे भाजप व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी केले आहेत. यंदा झालेल्या या निवडणुकीत जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील काही तालुक्‍यांमध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारली असल्याचे दिसून येते.\nसोलापूर शहराला लागून असलेल्या दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर व अक्कलकोट तालुक्‍यामध्ये भाजपने मिळविलेले यश लक्षणीय मानले जात आहे. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या दक्षिण सोलापूर तालुका मतदारसंघामध्ये त्यांनी 17 पैकी 13 ग्रामपंचायती जिंकण्यात यश मिळविले आहे. उत्तर सोलापूर तालुक्‍यातही स्वबळावर दोन ग्रामपंचायती जिंकत भाजपने शिरकाव केला आहे. अक्कलकोट तालुक्‍यातील 20 ग्रामपंचायतींपैकी 10 ग्रामपंचायती जिंकल्याचा दावा भाजपने तर 13 ग्रामपंचायती जिंकल्याचा दावा कॉंग्रेसने केला आहे. सांगोला तालुक्‍यात शेकापने बाजी मारली आहे. माढा तालुक्‍यात संमिश्र यश मिळाले आहे. मोहोळ तालुक्‍यात एका ग्रामपंचायतीवर विजयाचा दावा भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शंकर वाघमारे यांनी केला आहे. तर 10 पैकी प्रत्येक पाच ग्रामपंचायती आमच्या गटाला मिळाल्याचा दावा माजी आमदार राजन पाटील व राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष मनोहर डोंगरे यांच्या गटांनी केला आहे. मंगळवेढा तालुक्‍यात आमदार भारत भालके गटाने बाजी मारली आहे. माळशिरस तालुक्‍यात खासदार विजयसिंह मोहिते-पाटील व भाजपचे उत्तम जानकर यांनी आपल्यालाच जादा ग्रामपंचायती मिळाल्याचा दावा केला आहे. या तालुक्‍यात मोहिते-पाटील यांच्याविरोधात कौल असल्याचे बोलले जाते. पंढरपूर तालुक्‍यात आमदार प्रशांत परिचारक यांनी एकहाती वर्चस्व राखले आहे. 10 पैकी सात ग्रामपंचायती जिंकल्याचा दावा त्यांच्या गटाने केला आहे. करमाळा तालुक्‍यात आमदार नारायण पाटील, माजी आमदार श्‍यामल बागल यांनी आम्हालाच जादा ग्रामपंचायती मिळाल्याचे सांगितले आहे. या तालुक्‍यात माजी आमदार जयवंतराव जगताप व जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांच्या गटानेही काही ग्रामपंचायती जिंकल्या आहेत. बार्शी तालुक्‍यात 50 टक्के ग्रामपंचायती मिळाल्याचा दावा आमदार दिलीप सोपल व माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या गटांनी केला आहे.\nअक्कलकोटमध्ये आमदार म्हेत्रे यांचा जादा जागा जिंकल्याचा दावा\nमाळशिरसमध्ये भाजपचे उत्तम जानकर यांचा मुलगा व पत्नीही झाले सरपंच\nतुंगत येथे प्रकाश पाटील यांच्या गटाचा पराभव\nपंढरपूर तालुक्‍यात आमदार परिचारक यांच्या गटाची बाजी\nरानमसले (ता. उत्तर सोलापूर) येथे वैशाली गरड एक हजार 369 मताधिक्‍याने विजयी\nमाळशिरसमध्ये मोहिते-पाटील विरोधकांना मिळाले बळ\nमाढ्यात मतदारांनी जुन्यांना नाकारले\nजिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये 56 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदी भाजपचे उमेदवारी विजयी झाले आहेत. याशिवाय आघाडी करून निवडणूक लढविलेले सरपंच वेगळे आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपने मिळविलेले हे यश लक्षणीय आहे. नांदेडच्या निवडणुकीवरून मोदी लाट संपली असे नाही. मोदी, फडणवीस हे लोकांच्या हृदयामध्ये असल्याचे हा निकाल सांगतो.\nराष्ट्रवादी कॉंग्रेसचे स्वबळावर 70 सरपंच निवडून आले आहेत. सात ठिकाणी आमच्याशी आघाडी केलेल्यांचे सरपंच निवडून आले आहेत. सोलापूर हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असल्याचे या निवडणुकीवरून सिद्ध झाले आहे. नव्या जोमाने पुन्हा कार्यकर्ते कामाला लागले आहेत.\n- दीपक साळुंखे, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस\nउमेदवारांना गुन्हेगारी पार्श्वभूमी प्रसिद्ध करावी लागणार\nलातूर : लोकसभा व विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना प्रचारासोबत गुन्हेगारी पार्श्वभूमीचा प्रचार प्रसारमाध्यमांना रोख जाहिरात देऊन करावा लागणार...\n‘साईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान खोटे बोलले’\nमुंबई - खोटे बोलण्यात पंतप्रधानांचा हात कोणी धरू शकत नाही, हे देशातील जनतेला माहीत आहे. मात्र साईबाबांच्या शिर्डीत येऊन पंतप्रधान खोटे बोलले याचे...\nआधी स्मारक बांधा मग जावे राममंदिर बांधायला - नारायण राणे\nपुणे - \"\"बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची चर्चा अजूनही सुरू आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वतः पहिल्यांदा बाळासाहेबांचे स्मारक...\nअयोध्येतील बाबरी मशीद हिंदुत्ववाद्यांनी जमीनदोस्त केल्यानंतर तेथे न उभारल्या गेलेल्या राममंदिराच्या मुद्याचा ‘सात-बारा’ कोणाचा, या प्रश्‍नावरून २५...\n...तर रमेश थोरात यांना माझा पाठिंबा - राहुल कुल\nकेडगाव - माजी आमदार रमेश थोरात यांच्यापेक्षा चारपट विकासकामे केली नाही, तर मी थोरात यांना येत्या विधानसभा निवडणुकीत जाहीर पाठिंबा देईन; पण जर चारपट...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/vyakhtivedh-news/loksatta-vyakti-vedh-s-somanath-1622172/", "date_download": "2018-10-20T02:24:14Z", "digest": "sha1:GUZLDQV7Y2VZ2AYC3YOZXR4Q267YYBA3", "length": 13702, "nlines": 204, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Loksatta Vyakti Vedh S Somanath | एस. सोमनाथ | Loksatta", "raw_content": "\nविषाणुजन्य तापावर प्रतिजैविके घेणे टाळा\nसंत्र्याला यंदा सुगीचे दिवस\nऊस तोडणी कामगारांना भविष्य निर्वाह निधीचा लाभ\nदसरा मेळाव्यातून पंकजांचा पक्षांतर्गत स्पर्धकांनाही इशारा\nसहभागी वैज्ञानिकांपैकी एक म्हणजे एस.सोमनाथ.\nभारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजे इस्रोने गेल्या वर्षी एकाच वेळी १०४ उपग्रह सोडण्याचा विक्रम केला होता. याशिवाय चांद्रयान, मंगळ मोहिमेसह अनेक मोहिमा इस्रोने यशस्वीपणे व कमी खर्चात पार पाडल्या. अनेक व्यावसायिक उपक्रम राबवून इस्रोची आर्थिक क्षमता वाढत आहे. सरकारवरचे अवलंबित्व कमी होत आहे. इस्रोकडे चांगल्या बुद्धिमान व समर्पण वृत्तीच्या वैज्ञानिकांची कमी नाही. ज्या १०४ उपग्रह सोडण्याच्या मोहिमेचा वर उल्लेख केला आहे त्यात सहभागी वैज्ञानिकांपैकी एक म्हणजे एस.सोमनाथ. त्यांच्याकडे आता विक्रम साराभाई अवकाश केंद्राच्या संचालकपदाची धुरा देण्यात आली आहे\nसोमनाथ हे या केंद्राचे माजी सहायक संचालक असून सध्या ते लिक्विड प्रॉपल्शन सिस्टीम सेंटरचे संचालक आहेत. इस्रोपुढे जीएसएलव्ही म्हणजे भूस्थिर उपग्रह प्रक्षेपकाचे उड्डाण यशस्वी करण्याचे जे मोठे आव्हान होते ते पेलण्यात सोमनाथ यांचा मोठा वाटा आहे. डिसेंबर २०१४ मध्ये जीएसएलव्ही एमके ३ या प्रक्षेपकाचे उड्डाण यशस्वी झाले होते, त्यातही त्यांची भूमिका महत्त्वाची ठरली.\nसोमनाथ हे मूळचे केरळचे. त्यांचे शिक्षण बेंगळूरु येथील आयआयएस्सी या संस्थेत झाले. तेथे त्यांना हवाई अभियांत्रिकीत सुवर्णपदक मिळाले होते. त्यापूर्वी त्यांनी कोलमच्या टीकेएम अभियांत्रिकी महाविद्यालयातून पदवी घेतली. अमेरिकेच्या दबावामुळे रशियाने भारताला क्रायोजेनिक इंजिने व त्याचे तंत्रज्ञान नाकारले. त्यानंतर जेव्हा देशातच क्रायोजेनिक इंजिने तयार करण्याचा संकल्प करण्यात आला त्यात सोमनाथ सहभागी होते. सध्या त्यांच्यापुढे पुढील महिन्यात होणाऱ्या दोन उड्डाणांचे आव्हान आहे. जीएसएलव्ही मार्क ३ या प्रक्षेपकाच्या आणखी यशस्वी चाचण्या घेण्याला त्यांचे प्राधान्य असणार आहे. कारण आपली चांद्रयान दोन मोहीम ही एप्रिलमध्ये होण्याची शक्यता असून त्यात जीएसएलव्ही मार्क ३ हा जास्त ताकदवान प्रक्षेपक वापरण्याची योजना आहे. यात दोनशे टनांचे निम्न क्रायोजेनिक इंजिन वापरले जाणार असून त्याच्या निर्मितीत सोमनाथ यांची कामगिरी महत्त्वाची आहे. १९८५ मध्ये इस्रोत दाखल झाल्यानंतर त्यांनी पीएसएलव्ही, जीएसएलव्ही, क्रायोजेनिक इंजिने, द्रव इंधनावर चालणारे प्रक्षेपक या अनेक प्रकल्पांत काम केले आहे. अ‍ॅस्ट्रॉनॉटिकल सोसायटी ऑफ इंडियाचे अवकाश सुवर्णपदक, इस्रोचा उत्तम गुणवत्ता पुरस्कार, सामूहिक नेतृत्व पुरस्कार त्यांना मिळाला. इंडियन नॅशनल अ‍ॅकॅडमी ऑफ इंजिनीअरिंग, एरॉनॉटिकल सोसायटी ऑफ इंडिया, अ‍ॅस्ट्रॉनॉटिकल सोसायटी ऑफ इंडिया या संस्थांचे ते फेलो आहेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nबाप मृत्यूशी लढत असतानाच मुलगी आणि नातीवर काळाचा घाला\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n‘रावण दहना’त मृत्युतांडव, पंजाबमधील भीषण दुर्घटनेत ६० ठार\n...तर ६० जणांचा जीव वाचला असता\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nअमराठी भाषकांसाठी सेनेचा हिंदुत्वाचा पुरस्कार\nकौतुकास्पद: युपीतल्या 850 शेतकऱ्यांना बिग बी करणार कर्जमुक्त; ५.५ कोटींचं अर्थसहाय्य\n#MeToo : सेलिब्रेटी मॅनेजमेंट कंपनीच्या अनिर्बन दास ब्ला यांचा आत्महत्येचा प्रयत्न\n#MeToo कोर्टाच्या आदेशाची वाट बघा; आलोक नाथांची सिंटाला विनंती\n#MeToo : प्रसिद्ध चित्रकार जतिन दास म्हणतात तो मी नव्हेच\n#MeToo : 'सेक्रेड गेम्स'च्या अभिनेत्रीचा दिग्दर्शक विपुल शहावर लैंगिक गैरवर्तणुकीचा आरोप\nसागरी किनारी रस्त्यावर ‘क्रॅश एटोनेटर’\nमेट्रो मार्गिकांचे संचलन ‘एमएमआरडीएकडे’च\n१८व्या वर्षांत अत्रे कट्टय़ावर तरुणाईचा मेळा\nयंदा उत्पादन घटण्याची शक्यता\nतलासरीमध्ये गटारावरच भाजीविक्रीची दुकाने\nजुईनगर येथे अपंग, विशेष मुलांसाठी उद्यान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.sanatan.org/mr/a/category/about-us/reviews/blessings-of-saints", "date_download": "2018-10-20T02:43:31Z", "digest": "sha1:RA7BALZEK3RULYWGE6EL7R5WOGWQU3H7", "length": 35069, "nlines": 366, "source_domain": "www.sanatan.org", "title": "संतांचे आशीर्वाद Archives - सनातन संस्था", "raw_content": "\nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nदेवतांच्या विविध नावांचा अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nसण, धार्मिक उत्सव, व्रते\nदेवतांशी संबंधित सण व उत्सव\nधार्मिक कृती कशी करावी \nवाढदिवस कसा साजरा कराल \nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nव्यक्तिमत्त्व विकास कसा करावा \nआध्यात्मिक त्रास का होतात \nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nदेवतांच्या विविध नावांचा अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nसण, धार्मिक उत्सव, व्रते\nदेवतांशी संबंधित सण व उत्सव\nधार्मिक कृती कशी करावी \nवाढदिवस कसा साजरा कराल \nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nव्यक्तिमत्त्व विकास कसा करावा \nआध्यात्मिक त्रास का होतात \nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nHome > आमच्याविषयी > अभिप्राय > संतांचे आशीर्वाद\nआगामी प्रयाग कुंभपर्वातील सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या धर्मजागृतीच्या कार्यासाठी महामंडलेश्‍वर स्वामी श्री शरणानंदजी महाराज यांचे आशीर्वाद \nगोकुळ, मथुरा येथे सनातन संस्थेच्या वतीने श्री उदासीन कर्ष्णी आश्रमाचे महामंडलेश्वर स्वामी श्री शरणानंदजी महाराज यांची सदिच्छा भेट घेण्यात आली.\nसनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या समवेत मी यापुढे नेहमी कार्य करीन – स्वामी संवित् सोमगिरीजी महाराज\nहिंदु राष्ट्र स्थापनेचे पवित्र कार्य हाती घेतल्याविषयी मी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांना धन्यवाद देतो. हे कार्य मौलिक असल्याने तुमच्यासमवेत मी यापुढे नेहमी कार्य करीन \nCategories संतांचे आशीर्वाद, हिंदु अधिवेशन\nसनातन संस्था ही धर्मजागृती करण्याचे अतिशय चांगले कार्य करत आहे \nसनातन संस्थेचे साधक अतिशय मधुरभाषिक असतात. ते न्यूनतम आवश्यकतांमध्ये जगतात आणि राष्ट्र अन् धर्म यांचे अधिकाधिक कार्य करण्याची कामना करतात. कठीण प्रसंगातही स्वत:चे निरीक्षण करणे, ही अतिशय आश्‍चर्याची गोष्ट मी त्यांच्यात पाहिली आहे.\nCategories संतांचे आशीर्वादTags Sanatan Sanstha, सनातन संस्था\nपरात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त संतांनी केलेला गुणगौरवपर आणि कृतज्ञतापूर्वक दिलेले भावसंदेश \n‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा या वर्षी साजरा होणारा जन्मोत्सव, म्हणजे आपत्काळाची नांदी आहे. त्या दृष्टीने साधक, वाचक, हिंतचिंतक, विज्ञापनदाते इत्यादी सर्वच जणांना एक नम्र विनंती आहे, परात्पर गुरु डॉ. आठवले यांची महानता जाणून त्यांचे उतराई होण्यासाठी आपण आपापल्या क्षमतेनुसार प्रयत्नरत राहूया \nसनातन संस्था आणि हिदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी सांगली येथील पू. पारसनाथजी महाराज आणि श्री त्रिशुलभारतीगुरुजीवनभारती महाराज यांची सदिच्छा भेट\nसांगली बत्तीस शिराळा येथील श्री गोरक्षनाथ मंदिराचे मठाधिपती पू. पारसनाथजी महाराज, तसेच वाळवा तालुक्यातील मौजे जक्राईवाडी येथील श्री त्रिशुलभारती गुरु जीवनभारती महाराज यांची सनातन संस्थेचे साधक श्री. शंकर नरुटे आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते श्री. भरत जैन यांनी नुकतीच सदिच्छा भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले.\nCategories संतांचे आशीर्वादTags सनातन संस्था\nसनातन संस्था करत असलेली जागृती सर्वांमध्ये होवो – प.पू. स्वामिनी मंगलानंदा, अकोला\nसनातन संस्था करत असलेली जागृती सर्वांमध्ये होवो. या कार्याच्या माध्यमातून सामाजिक, धार्मिक, आध्यात्मिक पैलूंनुसार हिंदू जोडले जावोत, असे शुभाशीर्वाद प.पू. स्वामिनी मंगलानंदा यांनी दिले.\nप.पू. दास महाराज यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संकल्प पूर्णत्वाला जाण्यासाठी केलेली प्रार्थना \nप.पू. भक्तराज महाराज, आपल्या चरणी कळकळीची प्रार्थना आहे, ‘साधकांना चैतन्यशक्ती आणि बळ द्या. हिंदूंना संघटित होण्याची बुद्धी प्रदान करा अन् तुमचा आशीर्वाद लवकरात लवकर फळाला येऊन हिंदु राष्ट्राची पहाट उजाडू द्या.’– प.पू. दास महाराज, पानवळ, बांदा, जि. सिंधुदुर्ग.\nचोपडा (जळगाव) येथील संत बालयोगीजी महाराज यांच्या हस्ते सनातन पंचांग – २०१८ चे अनावरण\nसंत बालयोगीजी महाराज यांच्या शुभहस्ते सनातन पंचांग – २०१८ आणि सात्त्विक आकाशकंदिल यांचे अनावरण करण्यात आले.सनातनचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांनी त्यांचे दर्शन घेतले.\nप्रत्येकाने शुद्ध धर्माचरण केल्यास विश्‍व राममय होईल – प.पू. श्रीराम महाराज\nप्रत्येकाने आद्य कर्तव्य म्हणून सनातन धर्माचे रक्षण केले पाहिजे. प्रत्येकाने मनापासून शुद्ध धर्माचरण साधना म्हणून केले, तर संपूर्ण विश्‍व राममय होऊन जाईल, असे प्रतिपादन प.पू. श्रीराम महाराज रामदासी यांनी केले.\nमंगळुरू जिल्ह्यातील एक योगमार्गी संत प.पू. देवबाबा \nप.पू. देवबाबांचे गोमातांवर जिवापाड प्रेम आहे. त्या त्यांना जीव कि प्राण आहेत. गायीसुद्धा प.पू. देवबाबांशी बोलतात. प.पू. देवबाबा आश्रमात आल्यावर सर्व गायींजवळ जाऊन प्रेमाने त्यांच्याशी बोलतात.\nCategories Select Category अध्यात्म : एक परिपूर्ण शास्त्र (173) अध्यात्माचे महत्त्व आणि लाभ (19) अनुभूती (39) गुरुकृपायोग (73) अहं निर्मूलन (6) गुरुकृपायोगानुसार साधना केल्याने अनुभवलेला पालट (1) त्याग (2) नाम (16) प्रीती (1) भावजागृती (12) सत्संग (1) सत्सेवा (2) स्वभावदोष निर्मूलन (22) मृत्यू आणि मृत्यूनंतर (11) वास्तूशास्त्र (6) विविध साधनामार्ग (14) कर्मयोग (7) ज्ञानयोग (1) ध्यानयोग (1) भक्तीयोग (3) हठयोग (1) साधना (5) अध्यात्म कृतीत आणा (375) अंधानुकरण टाळा (19) आचारधर्म (103) अलंकार (8) आहार (30) केशभूषा (17) दिनचर्या (28) निद्रा (1) वेशभूषा (17) धार्मिक कृती (44) आरती (2) ओटी (1) औक्षण (2) कुंकू कसे लावावे (1) देवपूजा (9) पंचोपचार (1) षोडशोपचार (2) देवळात दर्शन (6) देवीची पूजा (2) नमस्कार (6) प्रार्थना (6) वाढदिवस (3) शांतीविधी (3) श्राद्ध (32) विविध प्रकार (5) श्राद्धाचे महत्त्व (4) सण, उत्सव आणि व्रते (173) उत्सव (58) गुरुपौर्णिमा (12) दत्त जयंती (1) रंगपंचमी (2) रामनवमी (3) श्री गणेश चतुर्थी (22) श्रीकृष्ण जयंती (4) हनुमान जयंती (2) होळी (5) व्रते (34) एकादशी (5) ज्येष्ठा गौरी (1) नवरात्र (11) महाशिवरात्र (1) वटपौर्णिमा (4) हरितालिका (1) सण (70) गुढीपाडवा (16) दसरा (8) दिवाळी (21) दीप अमावास्या (2) नागपंचमी (7) मकरसंक्रांत (5) रक्षाबंधन (3) संतांचे स्मृतीदिन (2) सामाजिक कृती (4) उद्‍घाटन (1) दीपप्रज्ज्वलन (1) अपसमज आणि त्यांचे खंडण (84) अध्यात्मविषयक (6) देवताविषयक (5) धर्मग्रंथविषयक (2) धर्मविषयक (17) प्रथा-परंपराविषयक (14) सनातनवरील टीका (20) स्त्रीविषयक (4) आध्यात्मिक उपाय (47) आध्यात्मिक उपायांसाठी मंत्र (2) आध्यात्मिक त्रासांचे प्रकार (3) दृष्ट लागणे (1) पूर्वज (1) आध्यात्मिक त्रासांवर उपयुक्त सनातनची उत्पादने (2) उत्पादनांच्या वापराविषयी आलेल्या अनुभूती (2) आध्यात्मिक त्रासांवरील उपाय (30) उतारा (1) दृष्ट काढणे (6) देवतांचे नामजप (14) वास्तुशुध्दी आणि वाहनशुध्दी (1) व्याधी आणि उपाय (2) आध्यात्मिक लाभ देणारी उत्पादने (23) उत्पादनांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये (1) ग्रंथसंपदा (20) आपत्काळासाठी संजीवनी (65) अग्निहोत्र (6) आयुर्वेद (22) सौंदर्य साधना (2) औषधी वनस्पती (9) प्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत (4) फिजिओथेरपी (2) बिंदूदाबन-उपचार (10) स्वरोदयशास्त्र (3) आमच्याविषयी (181) अभिप्राय (176) आश्रमाविषयी (121) मान्यवरांचे अभिप्राय (85) संतांचे आशीर्वाद (31) प्रतिष्ठितांची मते (17) संतांचे आशीर्वाद (27) स्थापना आणि उद्दिष्टे (1) इतर (89) अध्यात्मविषयी शंकानिरसन (20) आध्यात्मिक संज्ञा (2) प्रसिध्दी पत्रक (32) मराठी भाषा (19) कार्य (564) अध्यात्मप्रसार (204) धर्मजागृती (238) राष्ट्ररक्षण (95) समाजसाहाय्य (44) लवकरच प्रसिद्ध होत आहे (1) देवपूजा (9) पंचोपचार (1) षोडशोपचार (2) देवळात दर्शन (6) देवीची पूजा (2) नमस्कार (6) प्रार्थना (6) वाढदिवस (3) शांतीविधी (3) श्राद्ध (32) विविध प्रकार (5) श्राद्धाचे महत्त्व (4) सण, उत्सव आणि व्रते (173) उत्सव (58) गुरुपौर्णिमा (12) दत्त जयंती (1) रंगपंचमी (2) रामनवमी (3) श्री गणेश चतुर्थी (22) श्रीकृष्ण जयंती (4) हनुमान जयंती (2) होळी (5) व्रते (34) एकादशी (5) ज्येष्ठा गौरी (1) नवरात्र (11) महाशिवरात्र (1) वटपौर्णिमा (4) हरितालिका (1) सण (70) गुढीपाडवा (16) दसरा (8) दिवाळी (21) दीप अमावास्या (2) नागपंचमी (7) मकरसंक्रांत (5) रक्षाबंधन (3) संतांचे स्मृतीदिन (2) सामाजिक कृती (4) उद्‍घाटन (1) दीपप्रज्ज्वलन (1) अपसमज आणि त्यांचे खंडण (84) अध्यात्मविषयक (6) देवताविषयक (5) धर्मग्रंथविषयक (2) धर्मविषयक (17) प्रथा-परंपराविषयक (14) सनातनवरील टीका (20) स्त्रीविषयक (4) आध्यात्मिक उपाय (47) आध्यात्मिक उपायांसाठी मंत्र (2) आध्यात्मिक त्रासांचे प्रकार (3) दृष्ट लागणे (1) पूर्वज (1) आध्यात्मिक त्रासांवर उपयुक्त सनातनची उत्पादने (2) उत्पादनांच्या वापराविषयी आलेल्या अनुभूती (2) आध्यात्मिक त्रासांवरील उपाय (30) उतारा (1) दृष्ट काढणे (6) देवतांचे नामजप (14) वास्तुशुध्दी आणि वाहनशुध्दी (1) व्याधी आणि उपाय (2) आध्यात्मिक लाभ देणारी उत्पादने (23) उत्पादनांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये (1) ग्रंथसंपदा (20) आपत्काळासाठी संजीवनी (65) अग्निहोत्र (6) आयुर्वेद (22) सौंदर्य साधना (2) औषधी वनस्पती (9) प्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत (4) फिजिओथेरपी (2) बिंदूदाबन-उपचार (10) स्वरोदयशास्त्र (3) आमच्याविषयी (181) अभिप्राय (176) आश्रमाविषयी (121) मान्यवरांचे अभिप्राय (85) संतांचे आशीर्वाद (31) प्रतिष्ठितांची मते (17) संतांचे आशीर्वाद (27) स्थापना आणि उद्दिष्टे (1) इतर (89) अध्यात्मविषयी शंकानिरसन (20) आध्यात्मिक संज्ञा (2) प्रसिध्दी पत्रक (32) मराठी भाषा (19) कार्य (564) अध्यात्मप्रसार (204) धर्मजागृती (238) राष्ट्ररक्षण (95) समाजसाहाय्य (44) लवकरच प्रसिद्ध होत आहे (1) विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म (540) गोमाता (5) थोर विभूती (149) प्राचीन ऋषीमुनी (12) महर्षींची वाणी (10) तीर्थयात्रेतील अनुभव (10) लोकोत्तर राजे (14) संत (75) अग्नीस्वरूप संत प.पू. रामभाऊस्वामी (1) संत ज्ञानेश्‍वर (2) स्वामी विवेकानंद (7) स्वातंत्र्यवीर सावरकर (10) धर्म (50) ज्योतिष्यशास्त्र (6) यज्ञ (2) धर्मग्रंथ (29) श्रीमद्भगवद्गीता (25) भारतीय संस्कृती (108) इंडोनेशिया (26) कंबोडिया (20) कुंभमेळा (15) आखाड्यांचा परिचय (5) गुरु आणि शिष्य (14) थायलंड (2) मलेशिया (3) वैदिक गुरुकुल संस्कृती (7) श्रीलंका (2) संस्कृत भाषा (3) सिंगापूर (1) सोळा संस्कार (16) विवाह संस्कार (5) आदर्श लग्नपत्रिका कशी असावी (1) विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म (540) गोमाता (5) थोर विभूती (149) प्राचीन ऋषीमुनी (12) महर्षींची वाणी (10) तीर्थयात्रेतील अनुभव (10) लोकोत्तर राजे (14) संत (75) अग्नीस्वरूप संत प.पू. रामभाऊस्वामी (1) संत ज्ञानेश्‍वर (2) स्वामी विवेकानंद (7) स्वातंत्र्यवीर सावरकर (10) धर्म (50) ज्योतिष्यशास्त्र (6) यज्ञ (2) धर्मग्रंथ (29) श्रीमद्भगवद्गीता (25) भारतीय संस्कृती (108) इंडोनेशिया (26) कंबोडिया (20) कुंभमेळा (15) आखाड्यांचा परिचय (5) गुरु आणि शिष्य (14) थायलंड (2) मलेशिया (3) वैदिक गुरुकुल संस्कृती (7) श्रीलंका (2) संस्कृत भाषा (3) सिंगापूर (1) सोळा संस्कार (16) विवाह संस्कार (5) आदर्श लग्नपत्रिका कशी असावी (1) विवाहसोहळ्याद्वारे धर्मप्रसार कसा करावा (1) विवाहसोहळ्याद्वारे धर्मप्रसार कसा करावा (1) विवाहातील पावित्र्य कसे जपावे (1) विवाहातील पावित्र्य कसे जपावे (1) स्त्री (4) हिंदु देवता (112) अवतार (1) ईश्वर (1) देव (107) इतर देवता (15) दत्त (11) मारुति (11) शिव (24) श्री गणपति (30) श्री दुर्गादेवी (3) श्री विठ्ठल (2) श्रीकृष्ण (2) श्रीराम (7) परमेश्वर (2) हिंदु राष्ट्र (26) हिंदूंची श्रद्धास्थाने (58) श्राव्य दालन (ऑडियो गॅलरी) (51) आरती (11) गुरू (1) दत्त (1) मारुति (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) दैवी नाद (1) नामजप (17) इतर देवता (7) दत्त (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) हनुमान (1) पाळणा (2) स्तोत्र (8) दत्त (2) श्री गणपति (2) श्री दुर्गादेवी (2) श्रीराम (1) हनुमान (1) सनातन वृत्तविशेष (2,947) आपत्काळ (45) कुंभमेळ्यातील सनातन कार्य (43) मडगाव स्फोट प्रकरण (21) सनातनला विरोध (53) सनातनला समर्थन (69) साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती (1) स्त्री (4) हिंदु देवता (112) अवतार (1) ईश्वर (1) देव (107) इतर देवता (15) दत्त (11) मारुति (11) शिव (24) श्री गणपति (30) श्री दुर्गादेवी (3) श्री विठ्ठल (2) श्रीकृष्ण (2) श्रीराम (7) परमेश्वर (2) हिंदु राष्ट्र (26) हिंदूंची श्रद्धास्थाने (58) श्राव्य दालन (ऑडियो गॅलरी) (51) आरती (11) गुरू (1) दत्त (1) मारुति (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) दैवी नाद (1) नामजप (17) इतर देवता (7) दत्त (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) हनुमान (1) पाळणा (2) स्तोत्र (8) दत्त (2) श्री गणपति (2) श्री दुर्गादेवी (2) श्रीराम (1) हनुमान (1) सनातन वृत्तविशेष (2,947) आपत्काळ (45) कुंभमेळ्यातील सनातन कार्य (43) मडगाव स्फोट प्रकरण (21) सनातनला विरोध (53) सनातनला समर्थन (69) साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती (26) साहाय्य करा (31) हिंदु अधिवेशन (91) हिंदुत्ववाद्यांवर होणारे अन्याय (4) सनातनचे अद्वितीयत्व (479) ‘ईश्वरप्राप्तीसाठी कला’ (45) आध्यात्मिक कोडी (प्रहेलिका) (5) चित्रकला (2) नृत्यकला (2) फुलांच्या वैविध्यपूर्ण रचना (1) मूर्ती कला (2) वाद्य (1) संगीत (11) सात्त्विक रांगोळी (12) सूक्ष्म चित्रकला (2) आध्यात्मिक संशोधन (92) अध्यात्मविषयक (2) धार्मिक कृतीविषयक (1) परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले (125) अमृत महोत्सव (17) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संतांनी केलेला गौरव (9) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची ओळख (25) आध्यात्मिकदृष्ट्या (18) वैद्यकीयदृष्ट्या (1) सामाजिकदृष्ट्या (1) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची वैशिष्ट्ये (14) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची शिकवण (14) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे व्यापक कार्य (38) हिंदुत्ववाद्यांची आध्यात्मिक प्रगति (10) संत घडवणारे उपक्रम (2) अध्यात्म विश्वविद्यालय (1) साधक-पुरोहित पाठशाळा (1) सनातनचे आश्रम (23) आश्रमांची वैशिष्ट्ये (10) ठिकाणे (1) सनातनचे गोकुळ (10) सनातनचे संत (133) साधकांची वैशिष्ट्ये (53) ६० टक्के पातळीचे साधक (9) दिव्य ज्ञानाची प्राप्ती (1) दैवी गुणांनी संपन्न (1) भावामुळे स्फुरणारी कला (36) चित्र (35) सूक्ष्मातील प्रक्रिया जाणणे (6)\nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nदेवतांच्या विविध नावांचा अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nसण, धार्मिक उत्सव, व्रते\nदेवतांशी संबंधित सण व उत्सव\nधार्मिक कृती कशी करावी \nवाढदिवस कसा साजरा कराल \nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nव्यक्तिमत्त्व विकास कसा करावा \nआध्यात्मिक त्रास का होतात \nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z120110200741/view", "date_download": "2018-10-20T02:27:22Z", "digest": "sha1:EWMZN3X3A2CM3OEOMMXUOX7QZSCVAD5A", "length": 21084, "nlines": 207, "source_domain": "www.transliteral.org", "title": "खंड २ - अध्याय २", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पुराणे|श्रीमुद्‍गल पुराण|खंड २|\nखंड २ - अध्याय २\nमुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.\nTags : mudgal puranpothipuranपुराणपोथीमुद्गल पुराणसंस्कृत\n मुद्‌गल कथा पुढे सांगती गणेशाची स्मरुन चित्तीं तेव्हा अद्‌भुत जाहलें ॥१॥\n पंचधा भिन्ना स्वयं जात पाहून ब्रह्मा विस्मित ॥२॥\n ती अविद्या भ्रांतिरुपा असत अनंत विभवात्मिका आश्चर्ययुक्त रक्त कृष्ण श्वेत ती ॥३॥\n तिने सर्व विश्वासी मोहुनी भ्रांतियुक्त तें केलें ॥४॥\nपाच प्रकारें जगांत स्थित तम मोह महामोहरुपांत तामिस्त्र अंधतामिस्त्र रुपें प्रकटत \nतम अज्ञान स्वरुप असत जेणें जग संच्छादित भ्रान्त करी मानसातें ॥६॥\n कर्म भोगद शरीरविश्व होत \nमहामोहें निर्मिलें विविध विकर्म देहभोगार्थ नर करी पाप परम देहभोगार्थ नर करी पाप परम तामिस्त्राचें फळ रोगदारिद्रयादी अनुपम तामिस्त्राचें फळ रोगदारिद्रयादी अनुपम आधिव्याधि पीडी जगा ॥८॥\n यातना बहुविध त्या स्थळीं ॥९॥\nऐशी अविद्या गणेशांतें स्मरुन स्वार्थपर होत उन्मन नंतर ब्रह्मा तिज निंदून सृष्टिनिर्माणीं मन लावी ॥१०॥\n चार पुत्र परम पुनीत सनक सनंदन सनातन प्रख्यात सनक सनंदन सनातन प्रख्यात \n आत्ममयी परा शक्ती ॥१२॥\n तिचे चार पुत्र योगरुप असत सहज योगधर सनकयोगी ॥१३॥\n ज्ञान योगमय योगी सनातन कर्मयोग स्वरुप सनत्कुमार पावन कर्मयोग स्वरुप सनत्कुमार पावन रुपक ऐसें जाणावें ॥१४॥\nत्या चार पुत्रांस पाहत जगदीश्वर हर्षयुक्त गणेशा स्मरुन करा म्हणत \nतेव्हां नानाविध योगमार्ग ते निर्मिती महा ओजस्वी आपुल्या रीती महा ओजस्वी आपुल्या रीती ती पाहून त्यांची निर्मिती ती पाहून त्यांची निर्मिती अभिनंदन करी तयांचे ॥१६॥\n आतां योगसृष्टी नका करु जगांत त्याचें वचन मानून संस्थित त्याचें वचन मानून संस्थित चारही पुत्र शांत बसती ॥१७॥\nपरी ज्ञानमयी सृष्टि पाहून विधिचित्तांत कोप निर्माण जन्मला शंभू पुत्ररुपें ॥१८॥\n सहसा उत्पन्ना होता रोदनपर शंकर तेव्हा जाहला ॥२०॥\nब्रह्मा त्याचें सान्त्वन करित म्हणे वृषभध्वजा तूं कां दुःखित म्हणे वृषभध्वजा तूं कां दुःखित तेव्हां तो पुत्र रडत तेव्हां तो पुत्र रडत म्हणे मजला स्थान देई ॥२१॥\nताता प्रभो मज द्यावें नाम सर्वेशा कार्य सांगावें अनुपम सर्वेशा कार्य सांगावें अनुपम तेव्हां धाता त्यासी देई नाम तेव्हां धाता त्यासी देई नाम रुद्र ऐसें रोदनपरासी ॥२२॥\n वरदान प्रभावें माझा पुत्र शंकर वेषधर तूं झालास ॥२३॥\nपृथ्वी जळ तेज वायू असत आकाश चंद्र सूर्य दीक्षित आकाश चंद्र सूर्य दीक्षित आठ स्थानें तुझी जगात आठ स्थानें तुझी जगात शंकरा तूं अष्टमूर्ति ॥२४॥\nतूं शर्व सर्वां फलदायक अकरा नावें तुझी सुखदायक अकरा नावें तुझी सुखदायक देवा गजानना स्मरुन पावक देवा गजानना स्मरुन पावक सृष्टिरचना महेशा करी ॥२५॥\n शंभूनें तेव्हां निर्मिले ॥२६॥\n त्यांसी पाहून ब्रह्मदेव सत्वर म्हणे मर्त्यं प्राणी निर्मी तूं ॥२७॥\n ऐसे प्राणी निर्मिण्या मी न इच्छित ऐसें सांगून विधात्याप्रत शंभू शान्त बैसला ॥२८॥\nतो खांबासारखा अचल बैसत म्हणोनि तया स्थाणू म्हणत म्हणोनि तया स्थाणू म्हणत विधी त्यास परी तो शंभू स्थित विधी त्यास परी तो शंभू स्थित \nनंतर ब्रह्मा स्वमुखांतून निर्मित वेदशास्त्र समन्वित कर जोडून ती स्तविती त्या ॥३०॥\nवेदशास्त्र पुराणांसी विधि सांगत गणपासी स्मरा चित्तांत त्याचा वर मिळवुनी समस्त प्रजा तुम्ही निर्मावी ॥३१॥\n विविध कर्मयुक्त जग सृजिलें तें पाहून संतुष्ट झाले तें पाहून संतुष्ट झाले \nनंतर ब्रह्मा यज्ञ करित विष्णूचें चिंतन मनांत आपुला पुत्र होण्या विनवित विष्णूनेंही तें मानलें ॥३३॥\n देव जनार्दन चार भुजयुक्त कर जोडूनी ब्रह्मदेवा म्हणत कर जोडूनी ब्रह्मदेवा म्हणत आज्ञा द्यावी काय करुं आज्ञा द्यावी काय करुं\nतेव्हां पिता त्यासी सांगत सृष्टिरचना करी तूं अद‌भुत सृष्टिरचना करी तूं अद‌भुत ब्रह्मदेव जेव्हां आज्ञापित विष्णु माया करीतसे ॥३५॥\n विष्णू करी जगी निर्माण कर्म समुद्‌भूत यज्ञ पावन कर्म समुद्‌भूत यज्ञ पावन नाना फलप्रद संपूर्ण ॥३६॥\n पाहून आनंदला ब्रह्मा प्राज्ञ त्याच्या देहापासून अभिज्ञ दहा पुत्र तें जन्मले ॥३७॥\nमरीची भृगु अत्रि पुलस्त्य पुलह ऋतु दक्ष अंगिरस स्तुत्य पुलह ऋतु दक्ष अंगिरस स्तुत्य वसिष्ठ नारद ऐसे वश्य वसिष्ठ नारद ऐसे वश्य त्यांसी म्हणे ब्रह्मदेव ॥३८॥\nविविध प्रजा निर्माण करा स्वीकारुनी ती आज्ञा करितों त्वरा स्वीकारुनी ती आज्ञा करितों त्वरा उत्तम वनीं तप करिती निर्धारा उत्तम वनीं तप करिती निर्धारा परी नारद म्हणे पित्यासी ॥३९॥\n करीन मी गणेशाची भक्ती मजला अन्यत्र रुची नसे ॥४०॥\nमायामय सर्व हें मित्याभूत भरमात्म्क त्यासाठीं जो श्रमत भरमात्म्क त्यासाठीं जो श्रमत तो ज्ञाता असोनि मुर्ख ठरत तो ज्ञाता असोनि मुर्ख ठरत यांत नसे मज संशय ॥४१॥\nतेव्हां त्यासी पुनरपि सांगत ब्रह्मदेव विविध प्रजा निर्मी सांप्रत ब्रह्मदेव विविध प्रजा निर्मी सांप्रत अंतीं वार्धक्यी भजनांत पुत्रा निमग्न होई तूं ॥४२॥\nतेव्हां नारद म्हणे प्रजापतीस कां करिता या वृथा बोधास कां करिता या वृथा बोधास कोण निर्मितो भ्रांतियुक्त सर्वांस कोण निर्मितो भ्रांतियुक्त सर्वांस कोण सनातन आदिभूत\nतेव्हां ब्रह्मा त्यासी शापित म्हणे पुत्रा नारदा शूद्रयोनींत म्हणे पुत्रा नारदा शूद्रयोनींत जन्मून तदनंतर गंधर्व तूं जन्मून तदनंतर गंधर्व तूं \n होशील वृथा कं शापिलें मज\nतेव्हां नारद तप करित एकाक्षर मंत्रें गणेशा तोषवित एकाक्षर मंत्रें गणेशा तोषवित ऐसीं दिव्यवर्षशतें लोटत अन्तीं गणप प्रकटला ॥४६॥\n वर माग मी प्रसन्नचित्त सर्वसिद्धींची स्तुति करित ब्रहयाचा शाप निवारी म्हणे ॥४७॥\nहाच वर मजला द्यावा म्हणे गणराज भक्तवत्सल बरवा म्हणे गणराज भक्तवत्सल बरवा तव पित्याचा शाप करावा तव पित्याचा शाप करावा मिथ्या कैसा सांप्रत\nमीच ब्रह्मदेवा दिला वर सत्यवचन तूं होय निर्धार सत्यवचन तूं होय निर्धार म्हणोनि महाभागा हितकर वचन माझें ऐक आता ॥४९॥\nगंधर्व जेव्हां तू होशील तेव्हा ज्ञान सांगतों अमल तेव्हा ज्ञान सांगतों अमल तें जाणता स्त्रीसंगातही अचल तें जाणता स्त्रीसंगातही अचल राहून माया तुज न बाधे ॥५०॥\n संन्याश्यांचा संग लाभून होत निष्पाप तूं महाज्ञानी ॥५१॥\n जाशील तूं वनीं पावन तेथ वैष्णवमार्गी मती जोडून तेथ वैष्णवमार्गी मती जोडून \n पुन्हां ब्राह्मणत्व तुज लाभेल शंभूसी भजशील त्या वेळ शंभूसी भजशील त्या वेळ यात संदेह कांहीं नसे ॥५३॥\n माझा प्रिय भक्त होऊन योगेंद्र गाणपत्य निःसंशय ॥५४॥\n शाप भोगून निधन पावे ॥५५॥\nपुन्हां तो नारद जन्मत शिवभक्ति परायण होत तेव्हां गाणपत्य जाहला ॥५६॥\nओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‌गले महापुराणें द्वितीये खंडे एकदन्तचरिते नारदशापनिवर्तनं नाम द्वितीयोऽध्यायः समाप्त \nऐश्वर्याचे प्रकार किती व कोणते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "https://mazyanajretun.blogspot.com/2017/08/blog-post_8.html", "date_download": "2018-10-20T02:48:30Z", "digest": "sha1:QO4FW4RIDZ7LOFOPNVH4J5CDLWCK5JJC", "length": 12445, "nlines": 118, "source_domain": "mazyanajretun.blogspot.com", "title": "माझी खवय्येगिरी - फोडणीची रवा इडली", "raw_content": "\nचांगली आणी वाईट : या दोनच बाजू असलेल्या गोष्टी; खरंतर खूप गूढ असतात कधीकधी. वाईटानं चांगुलपणाचं पांघरुन घ्यावं अन् चांगल्यावर वाईटाचं झाकण पडावं अश्यातली गत चांदीच्या मुलाम्यालाही भुलणारी माणसं आपण चांदीच्या मुलाम्यालाही भुलणारी माणसं आपण गोष्टींच्या मुळाशी जाऊन उकल करनं फार कंटाळवाणं वाटतं आपल्याला. जसजशी ती वस्तू मुलामा सोडून मुळ रंग दाखवायला लागते ; आपण फसवले गेल्याची प्रचिती आपल्याला येते. डोळे तर जन्मत: फुकटांतच मिळालेले असतात. कमवायची असते तीे फक्त नजर; चांगल्यातलं वाईट आणी वाईटातलं चांगलं ओळखायची पारखी नजर. @$m गोष्टींच्या मुळाशी जाऊन उकल करनं फार कंटाळवाणं वाटतं आपल्याला. जसजशी ती वस्तू मुलामा सोडून मुळ रंग दाखवायला लागते ; आपण फसवले गेल्याची प्रचिती आपल्याला येते. डोळे तर जन्मत: फुकटांतच मिळालेले असतात. कमवायची असते तीे फक्त नजर; चांगल्यातलं वाईट आणी वाईटातलं चांगलं ओळखायची पारखी नजर. @$m\nमाझी खवय्येगिरी - फोडणीची रवा इडली\n२ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या,\n१ टीस्पून किसलेलं आलं,\n२-३चमचे किसलेलं गाजर (ऑप्शनल),\n१०-१२ काजुचे मध्यम आकाराचे तुकडे,\n१ चमचा चिरलेला कढीपत्ता,\n२ चिरलेल्या हिरव्या मिरच्या,\n१ टिस्पून किसलेलं आलं,\n१ चमचा चिरलेला कढीपत्ता,\nकृती : कढईत २चमचे तूप टाकून रवा खरपुस भाजून घ्या. रवा काढून इडली मिश्रणासाठीच्या पातेल्यात काढून घ्या. त्याच कढईत एक चमचा तूप घालून काजुचे तुकडे तळून घ्या. मग तेही पातेल्यात टाका. एका कढेलीत फोडणी तयार करुन ती या मिश्रणात ओता. आता क्रमाने दही, गाजर,आले,मीठ, मिरची घालून मिसळा गरज असल्यास एकाध चमचा पाणी घाला आणी २० मिनिटे बाजूला ठेवून द्या. तोपर्यंत चटणीची तयारी करुन घ्या. चटणी साहित्यात दिलेल्या सर्व गोष्टी एकत्र मिक्सरवर फिरवून घ्या, आवश्यकतेनुसार पाणी घालून नीट वाटून घ्या. मग एका भांड्यात फोडणी तयार करुन त्यात ही चटणी टाकून अर्ध्या एक मिनिटात गॅस बंद करा.\nआता इडली मिश्रणाकडे वळा. मिश्रण व्यवस्थित मुरलेलं असेल एकदा मिश्रणाची कंसिस्टंसी चेक करुन आवश्यक वाटल्यास एक दोन चमचे पाणी घाला. दूसरीकडे इडली भांड पाणी घालून गॅसवर चढवा. आता या इडलीमिश्रणात सोडा घालून चमच्याने हलकेच मिसळून घ्या. इडलीपात्राला डिशला तेल लावून घ्या. तोवर सोड्याचं मिश्रणातलं काम सुरु झालेलं असेल. इडली १०-१२ मिनिटे मिडियम फास्ट गॅसवर वाफवून चटणी सोबत सर्व्ह करा.\nआईची रेसिपी - गुलगुलं\nनुसतं नाव वाचूनपण गुदगुल्या व्हाव्यात असा मस्त पदार्थ.\nशाळेत असताना शनिवारच्या, दहा मिनिटांच्या मधल्या सुट्टीत खाण्यासाठी मला डब्यात दिलं जाणारं हे 'गुलगुलं'.\nगव्हाच्या पिठात अंदाजानेच गूळ, चवीपुरतं मीठ आणी आवडत असेल तर वेलची पूड घालून सरसरीत भिजवून (डोश्याच्या पिठापेक्षा जरा जाडसर) पळीने तव्यावर सोडायचं, हलकंच पसरवायचं. मध्यम आचेवरच चांगलं भाजलं की पलटून दूसरी बाजू भाजायची. तुप लावून पुन्हा दोन्ही बाजु खरपूस होईस्तोवर भाजायच्या. आणी चहासोबत नाहीतर कधी नुसतं कोरडंच खायला घ्यायचं.\nलहानपणी आई एकीकडे गुलगुलं बनवायला घ्यायची नी आम्ही भावंड चुलीपुढेच गरम गरम खायला बसायचो. शाळेच्या डब्यात, मित्र-मैत्रिणीला आवडतं म्हणून एखादं जास्तीचं भरुन घ्यायचं. नेहमीच्या चपाती-भाजीच्या डब्यापेक्षा हा जरा वेगळा प्रकार बरा वाटायचा.\nबनवायलाही सोपा, कमी वेळात होणारा आणी चवीला वेगळा म्हणून मलाही आवडणारा हा पदार्थ अधनं-मधनं मी माझ्या १० महिन्याच्या लेकासाठी बनवते. गुळाच्या चवीमुळे त्यालासूद्धा खुप आवडतं. त्याला खाता यावं म्हणून जरा मऊच ठेवते.\nमाझी खवय्येगिरी - मसालेदार शाही खजाना/Shahi chat\nगंपूच्या गोष्टी - माझा छकुला effects\nलहान मुलांच एक बरं असतं..,त्यांच्यातल्या त्यांच्यात फार पटकन मैत्री होते अगदी नाव-गाव माहिती नसेल तरीही, समोरचा त्यांच्या 'लहान' या कॅटेगरीत बसला की झाली मैत्री. युगने सुद्धा आपल्या चिंटुर-पिंटुर मित्र-मैत्रीणींच एक मित्रमंडळ बनवलंय. त्यात सगळ्यामध्ये कच्चा लिंबू म्हणून याचीच दादागिरी. त्यांच्या दंग्याला कंटाळून कोणा एकालाही ओरडा दिला तरी सगळचे दोन मिनिटांच मौन पाळल्या सारखं शांत बसतात. शिवाय ओरडणाऱ्या व्यक्तीला आमच्या धुसफुस्या युगच्या जळजळीत कटाक्षाचा सामनाही करावा लागतो. युग आपल्या मित्रांच्या,टिव्हीतल्या लहान मुलांच्या आणी खेळण्यांच्याही बाबतीत बराच प्रोटेक्टीव्ह वगैरे वागतो. असं म्हणतात की लहानमुलांची भावनिक नाळ एकमेकांशी जुळलेली असते. याच अंगाचं एक उदाहरण/ एक किस्सा.\nमी याआधीही सांगितले त्याप्रमाणे युगला टिव्हीवरल्या जाहिराती आणी मराठी गाण्यांचं प्रचंड वेड. त्यात आता कार्टून्स, बेबी-राईम्सचे व्हिडिओज आणी लहान मुलांचे चित्रपटसुद्धा ऍड झालेत. कालच मी आणी 'युग', मराठी चैनलवर 'महेश कोठारें'यांचा 'छकुला' बघत होतो. त्यातला 'आद…\nगंपूच्या गोष्टी - आई होणं सोप्पं नाहीये\nमाझी खवय्येगिरी - फोडणीची रवा इडली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://latestmarathijokes.com/4-g-girl", "date_download": "2018-10-20T02:57:58Z", "digest": "sha1:UXHSYYCPNVFTDPZSJFLPZEEYECYVHRDT", "length": 6671, "nlines": 107, "source_domain": "latestmarathijokes.com", "title": "खऱ्या आयुष्यात खूपच HOT आहे एअरटेल ४ जि गर्ल, पहा फोटोज | Latest Marathi Jokes खऱ्या आयुष्यात खूपच HOT आहे एअरटेल ४ जि गर्ल, पहा फोटोज – Latest Marathi Jokes", "raw_content": "\nसगळ्यात जास्त आवडतो सनीला हा पार्टनर\nसाउथ च्या ह्या हिरोने टाकले शाहरुख ला मागे.\nह्या अभिनेत्रीने नुकतेच केलेले फोटोशुट पाहून लोकांना विश्वासच बसत नाहीये\n देहव्यापार करताना सापडली हि बॉलीवूड मधील हॉट सुंदरी\nइतक्या बोल्ड अवतारात तुम्ही रेखा ला कधी पहिले नसेल पहा रेखा…\nखऱ्या आयुष्यात खूपच HOT आहे एअरटेल ४ जि गर्ल, पहा फोटोज\nसध्या एअरटेल ४जि च्या एड मध्ये दिसत असलेली मुलगी सध्या खूपच चर्चेत आहे आणि आता घरा घरात फेमस झाली आहे आणि सध्या पतर प्रत्येक मुलगा त्याला पसंद करत आहे आणि त्याच्या बद्दल जाणून घ्यायची इच्छा ठेवतो तर आज आम्ही आपल्याला या मुली बद्दल आपल्याला जे सांगणार आहोत ते कदाचित तुम्हाला माहित नसेल तर चला मग जाणून घेवूयात याच्या बद्दल काही .\nआपल्या माहिती सांगू सांगू इच्छितो कि एअरटेल ४जि वाली मुलगी याचे नाव शाशां छेत्री आहे आणि याचे वय १९ वर्ष आहे आणि hi उत्तराखंड ची राजधानी देहरादून ची आहे\nशाशां ने मुंबई मधील जेवियर्स इंस्टीट्यूट ऑफ कम्युनिकेशन्स मधून जाहिराती चे शिक्षण घेतले आहे\nब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काउंसिल ऑफ इंडिया (बीएआरसी) नुसार १९ आक्टोंबर ते २० नोव्हेंबर २०१५ पर्यंत शशा छेत्री द्वारा बनवलेल्या एअरटेल ४जि च्या जाहिराती ला जवळजवळ ५४४०६ वेळा पहिले गेले आहे .\nसर्फ वाली ललिता जी तुलना\nया जाहिरातीमुळे इतके फेमस झाल्यामुळे आता तिला लोक सर्फ वाली ललिता जी तुलना म्हणत आहेत .\nआपल्या माहिती सांगू इच्छिती कि शाशां छेत्री एक म्यूजिक आर्टिस्ट आहे आणि त्याने ट्रेनिंग म्हणून कॉपीराइटर चे काम केले आहे .\nआज शाशां इतकी फेमस झाली आहे कि ती आता सध्या खूप सार्या ब्रांड्स साठी पण काम करत आहे ..\nPrevious articleयमी गौतम ला हे करताना पाहून तुम्ही हैराण व्हाल, एकट्यात पहा हा विडीवो\nNext article१५ असे फोटोज ज्यांना पहिल्यानंतर तुम्ही हि बोलाल आज कूच तुफानी करते ही,पहा फोटोज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/bhawanimata-win-their-third-title-after-defeating-panchaganga-at-the-worli-sports-club-kabaddi-championship/", "date_download": "2018-10-20T02:10:15Z", "digest": "sha1:YNJD26KOWXF52OCRBN5I5CO2JOYEUU2E", "length": 14008, "nlines": 73, "source_domain": "mahasports.co.in", "title": "वरळी स्पोर्टस् क्लब कबड्डी स्पर्धेत पंचगंगाचा धुव्वा उडवून भवानीमाता संघाचे मोसमातील तिसरे विजेतेपद", "raw_content": "\nवरळी स्पोर्टस् क्लब कबड्डी स्पर्धेत पंचगंगाचा धुव्वा उडवून भवानीमाता संघाचे मोसमातील तिसरे विजेतेपद\nवरळी स्पोर्टस् क्लब कबड्डी स्पर्धेत पंचगंगाचा धुव्वा उडवून भवानीमाता संघाचे मोसमातील तिसरे विजेतेपद\nमुंबई: अवघ्या 15 मिनीटांच्या अवधीत उपांत्य आणि अंतिम सामना खेळणाऱया भवानीमाता क्रीडा मंडळाने थकव्याला दूर करून जेतेपदाच्या लढतीत पंचगंगा सेवा मंडळाचा 33-17 असा फडशा पाडत वरळी स्पोर्टस् क्लब आयोजित द्वितीय श्रेणी कबड्डी स्पर्धा जिंकली.\nगेल्या महिन्याभरात भवानीमाताने हिंदमाता कबड्डी, आगरी कबड्डी आणि आता वरळी स्पोर्टस् क्लब कबड्डी अशा तीन स्पर्धांत बाजी मारण्याचा पराक्रम केला.\nवरळी स्पोर्टस् क्लबच्या कबड्डी स्पर्धेचा शेवटचा दिवस कबड्डीप्रेमींना फार थरार देऊ शकला नाही. ज्या लढतीसाठी दर्दी कबड्डीप्रेमींनी हजारोंच्या संख्येने गर्दी केली होती, त्यांचा अक्षरशा अपेक्षाभंग झाला.\nउपांत्य लढतीत 9-15 ने पिछाडीवर असूनही संतोष सावंत यांच्या भवानीमाता संघाने उत्तरार्धात संयमाने खेळ करीत जयभारत सेवा संघावर 27-20 अशी मात करीत अंतिम फेरीत धडक मारली.\nसंघषपूर्ण उपांत्य लढतीतील विजयानंतर अवघ्या 15 मिनीटांत भवानीमाता अंतिम फेरीसाठी सज्ज झाले. उपांत्य फेरीच्या लढतीत भवानीमाताच्या खेळाडूंचा चांगलाच घामटा निघालेला.\nत्यामुळे दीड तास विश्रांती करून मैदानात उतरलेल्या पंचगंगाचे पारडे जड वाटत होते, पण अंतिम सामन्याच्या प्रारंभापासूनच भवानीमाताच्या सुशांत धाडवे, ओमकार नारकर आणि कल्पेश पवारच्या आक्रमक आणि जबरदस्त खेळाने पंचगंगाला पहिल्या दहा मिनीटांतच जोरदार पंच लगावले.\n13 व्या मिनीटाला लोण चढवत आघाडी घेणाऱया भवानीमाताने मध्यंतराला 15-8 अशी निर्णायक आघाडी घेतली होती.\nपहिल्या उपांत्य सामन्यात जय ब्राह्मणदेवचा 51-11 असा धुव्वा उडविताना पंचगंगाच्या नितेश सावंत, मनोज वार्डे आणि रवी साळुंखेने चढाया-पकडींचा जोरदार खेळ दाखविला होता.\nत्यांनी पाच लोण चढवत आपल्या गुणांचे अर्धशतकही ओलांडले होते. त्यामुळे सुपर फॉर्मात असलेल्या पंचगंगाच्या सर्वच खेळाडूंनी निराश केले. त्यांच्या चढाईपटूंना भवानीमाताच्या रक्षकाचे कडे भेदताच आले नाही.\nचढाईत चपळता दाखवणाऱया सुशांतने काही अफलातून पकडी करून भवानीमाताची जेतेपदाच्या दिशेने आगेकूच कायम ठेवली. उत्तरार्धातही भवानीमाताने आपल्या गुणांचा जयघोष कायम ठेवत 33-17 अशा सहज आणि सोप्या विजयासह मोसमातील तिसऱ्या जेतेपदावर शिक्कामोर्तब केले.\nअंतिम सामन्यात तुफान खेळ करणारा अष्टपैलू सुशांत धाडवे स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला तर भवानीमाता संघाचाच ओमकार नारकर सर्वोत्तम पकडवीर ठरला. पंचगंगाच्या रविंद्र साळुंखेने सर्वोत्तम चढाईबहाद्दराचा मान मिळविला.\nविजेत्या भवानीमाता संघाला रोख 21 हजार रूपये आणि झळाळता चषक देऊन गौरविण्यात आले तर उपविजेत्या पंचगंगाला 15 हजार रूपयांचा पुरस्कार मिळाला.\nया दिमाखदार स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा वरळी स्पोर्टस् क्लबचे सरचिटणीस अभय हडप, कोषाध्यक्ष मिलिंद ब्रह्मे, स्पर्धाप्रमुख राजेश सॅमसन,विश्वस्त दिगंबर सायवे, वरळी स्पोर्टस् क्लबचे पदाधिकारी तसेच कबड्डी संघटनक चंद्रशेखर राणे, चंद्रकांत भारती उपस्थित होते. स्पर्धेच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल स्पर्धाप्रमुख राजेश सॅमसन यांचे क्लब तसेच कबड्डी संघटनेनेही तोंडभरून कौतुक केले.\nत्याअगोदर झालेल्या उपांत्य सामन्यात पंचगंगाने अप्रतिम खेळ करीत जय ब्राह्मणदेवची धुळधाण उडवली. या एकतर्फी सामन्यात पंचगंगाने 25-4 अशी आघाडी घेत आपला विजय निश्चित केला होता.\nमग उत्तरार्धातही जोशपूर्ण खेळ करीत त्यांनी 51-11 असा 40 गुणांनी मोठा विजय नोंदविला. पहिला सामना कंटाळवाणा झाला असला तरी दुसऱ्या उपांत्य सामन्याने प्रेक्षकांची मने जिंकली.\nजयभारतने आकाश चव्हाणच्या वेगवान चढायांमुळे भवानीमातावर पहिल्या दहा मिनीटातच लोण चढवत पहिल्या डावांत 15-9 अशी आघाडी घेतली. मात्र मध्यंतरानंतर सुशांत धाडवे आणि ओमकार नारकरने सामन्याचा रंग पालटवला.\nत्यांनी एकेक गुणांचा सपाटा लावत फक्त पिछाडीच भरून नाही काढली तर आघाडीही घेतली. तसेच जयभारतच्या चढाईपटूंची वारंवार पकड करीत त्यांना त्यांची गुणसंख्याही वाढवू दिली नाही.\nशेवटच्या 14 मिनीटात जयभारतला आपल्या खात्यात केवळ एकाच गुणाची भर घालता आली. मात्र भवानीमाताने आपला गुणफलक 12 वरून 27 वर नेण्याची करामत करून दाखवली.\nISL 2018: दिल्लीविरुद्ध घरच्या मैदानावर खेळण्याचा ब्लास्टर्सला फायदा\nISL 2018: मोसमातील पहिल्या महाराष्ट्र डर्बीत मुंबईविरुद्ध पुणे सिटीचा पराभव\nनेमार ज्युनियरने मोडला पेलेंचा हा विक्रम\nVideo: या कामगिरीमुळे रोहित शर्माने पृथ्वी शॉला मिठीच मारली\nऑस्ट्रेलिया पहिल्यांदाच खेळणार या संघाविरुद्ध टी २० सामना\nVideo: तीन दिवसांत क्रिकेटमध्ये झाले तीन विचित्र धावबाद\nटाॅप ३- आज प्रो कबड्डीत होणार हे तीन मोठे पराक्रम\nISL 2018: भेदक मार्सेलिनोच्या पुनरागमनाचे पुणे सिटीला वेध\nएचसीएल आशियाई टेनिस अजिंक्यपद २०१८ स्पर्धेत अव्वल व आंतरराष्ट्रीय खेळाडू झुंजणार\nअखिल भारतीय सुपर सिरीज् टेनिस स्पर्धेत पुण्याच्या राधिका महाजनला दुहेरी मुकुट\nISL 2018: चेन्नईने केली पराभवाची हॅट्ट्रीक\nसलग दुसऱ्या दिवशी क्रिकेटमध्ये ‘कहर’, विचित्र रनआऊटची मालिका सुरुच\nझी महाराष्ट्र कुस्ती दंगलमध्ये ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी खेळणार या टीमकडून\nनागराज मंजूळे आता कुस्तीच्या मैदानात, विकत घेतली झी महाराष्ट्र कुस्ती दंगलमधील ही टीम\nटाॅप ३- प्रो कबड्डीच्या ६व्या हंगामात ५०पेक्षा जास्त गुण घेणारे ३ खेळाडू\nटीम इंडीयाने गाठली आहे या पाच देशांविरुद्ध वनडे सामन्यांची शंभरी\nक्रिकेटपटू दिपक चहरच्या घरी चोरीचा प्रयत्न करणाऱ्या सहा जणांना अटक\nविराटने डिजाईन केलेल्या शूजची अशी आहे किमंत\nपुण्यात होणाऱ्या कबड्डी, क्रिकेट सामन्यांचे असे आहेत तिकीट दर\nभारत-विंडीज यांच्यातील चौथ्या वनडेच्या तिकीट विक्रीला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-virah-kavita/t1876/", "date_download": "2018-10-20T02:11:27Z", "digest": "sha1:3M52ZLY7IDGKQHBKHP466G54JM3UPKZG", "length": 5038, "nlines": 131, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Virah Kavita | विरह कविता-होऊन वेडी शोधत असते मला....", "raw_content": "\nहोऊन वेडी शोधत असते मला....\nहोऊन वेडी शोधत असते मला....\nहोऊन वेडी शोधत असते मला,\nमी नाही जगात या,\nदोन महिन्यापुर्वी आपली भेट झाली,\nत्यानंतरच आपली कथा सुरू झाली.\nवाटलेही नहव्ते कधी, असे अंतर आपल्यात होईल,\nतुला न सांगता मी खूप दूर निघून जाईन.\nतु तिथे अन् मी इथे,\nवेळ न दवडता, त्या आठवणी\nघेऊन मी डोळे मिटले.\nहोऊन वेडी शोधत असते मला....\nआसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..\nRe: होऊन वेडी शोधत असते मला....\nRe: होऊन वेडी शोधत असते मला....\nहोऊन वेडी शोधत असते मला,\nमी नाही जगात या,\nदोन महिन्यापुर्वी आपली भेट झाली,\nत्यानंतरच आपली कथा सुरू झाली.\nवाटलेही नहव्ते कधी, असे अंतर आपल्यात होईल,\nतुला न सांगता मी खूप दूर निघून जाईन.\nतु तिथे अन् मी इथे,\nवेळ न दवडता, त्या आठवणी\nघेऊन मी डोळे मिटले.\nRe: होऊन वेडी शोधत असते मला....\nRe: होऊन वेडी शोधत असते मला....\nतु तिथे अन् मी इथे,\nवेळ न दवडता, त्या आठवणी\nघेऊन मी डोळे मिटले.\nRe: होऊन वेडी शोधत असते मला....\nमन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...\nRe: होऊन वेडी शोधत असते मला....\nहोऊन वेडी शोधत असते मला....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://www.cart91.com/mr/products/everyday-english-book-2-teachers-manual", "date_download": "2018-10-20T02:45:52Z", "digest": "sha1:6KZAJQ2SUS6LVFGMFVCLPU3TD6MNN5MU", "length": 14171, "nlines": 374, "source_domain": "www.cart91.com", "title": "खरेदी करा Jane Sahiचे Everyday English Book 2 Teachers Manual पुस्तक ऑनलाइन जास्त सूट मिळवा | Cart91", "raw_content": "\nयासाठी Cart91 मध्ये प्रवेश करा\nसूची मध्ये काहीही समाविष्ट नाही.\nक्रमांक लिहिणे आणि टेबल पुस्तके\nएम पी एस सी\nएम पी एस सी वन पूर्व परीक्षा\nपी एस आय मुख्य\nएस टी आय मुख्य\nए एस ओ मुख्य\nएम पी एस सी कृषि मुख्य\nएम पी एस सी वन मुख्य\nएम पी एस सी कर सहाय्य मुख्य\nराज्य उत्पादन शुल्क विभाग\nयू पी एस सी\nयू पी एस सी पूर्व\nसिव्हिल सर्व्हिसेस पूर्व - सी एस ए टी\nयू पी एस सी प्रमुख\nसंयुक्त संरक्षण सेवा - सी डी एस\nकेंद्रीय सशस्त्र पोलीस दल\nविशेष वर्ग रेल्वे अपरेंटिस\nएस एस सी परीक्षा\nआय बी पी एस पीओ\nआय बी पी एस एसओ\nआय बी पी एस आरआरबी\nआय बी पी एस क्लर्क\nएस बी आय पीओ\nएस बी आय एस ओ\nएस बी आय क्लर्क\nआर बी आय सहाय्यक\nआय आय बी एफ\nसीमा सुरक्षा दल आणि संबंधित\nआर्मी कॅडेट कॉलेज एसीसी\nJEE मुख्य आणि अड्वान्स\nआय एन ओ ऍस्ट्रॉनॉमि\nडी आय ई टी परीक्षा\nएम पी एस सी RTO परीक्षा\nप्राणी आणि पाळीव प्राणी\nगुंतवणूक आणि कर आकारणी\nसंगणक, इंटरनेट आणि तंत्रज्ञान\nएम.आर.पी Rs. 200 (सर्व कर समावेश)\nखरेदी करा सूचीत टाका विशलिस्ट मध्ये ठेवा\nआपणास या सारखी अधिक पुस्तके पाहिजे असल्यास सदस्यत्व घ्या .\nया वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.\nलागू असलेल्या ऑर्डरवर फ्री शिपिंगचा आनंद घ्या:\nपुण्यामध्ये 3०० पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर\nमहाराष्ट्रात 500 पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर\nभारतात 1000 पेक्षा जास्त किमतीच्या खरेदीवर\nसामान्यतः 4-5 व्यावसायिक दिवसात डिलेव्हरी होते\nकॅश ऑन डिलिव्हरी सेवा उपलब्ध\nऑनलाइन ऑर्डर्सवर विशेष ऑफर\nपुस्तके आणि स्टेशनरीवर उत्कृष्ट सवलत मिळवा\nमागणी रद्द करणे आणि परतावा धोरण\nराज्यासेवा प्राथमिक परीक्षा पुस्तके\nराज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तके\nयूपीएससी प्रीमिअम परीक्षा बुक्स\nयूपीएससी मुख्य परीक्षा पुस्तके\nCall us: ७७६८८००९९१ / ७७६७८०५९९१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/168?page=11", "date_download": "2018-10-20T03:41:38Z", "digest": "sha1:OX477WT6JVZXHSWJLKVVRMGVA7HDM5ZM", "length": 16250, "nlines": 179, "source_domain": "www.maayboli.com", "title": "अवांतर : शब्दखूण | Page 12 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /अवांतर\nमाझं नाव ओवी. मी या वर्षी नाशिकहून पुण्याला शिकायला गेले. पुण्याच्या सर परशुराम भाऊ महाविद्यालयात ऍडमिशन घेतली.आणि आता माझा कॉलेजचं एक वर्ष पूर्ण झालंय. कसं होतं हे वर्ष नवं शहर, नवी माणसं नवं शहर, नवी माणसं काय होणार कसं होणार असं सगळं मनात होतं. पुण्याला येण्या आधी जवळपास एक वर्षभर मी मनाची तयारी करत होते एकटं रहाण्यासाठी. अनेक शक्यतांची पडताळणी करत होते आणि त्यावर आधीच उपाय शोधून ठेवत होते. पण त्यातलं काहीच घडलं नाही. जे घडलं ते माझ्या साठी सम्पूर्ण नवीन होतं. आणि त्याला सामोरं जाण्यातच खरी मजा होती. किती वेडेपणाकरतो ना आपण गोष्टी आधीच predict करून ठेवायचा\nगरीबांचा शाहरुख खान, मध्यमवर्गीयांचा स्वप्निल जोशी आणि मायबोलीचा सुपरस्टार () म्हणवून घेणारा आपला ऋन्मेष ) म्हणवून घेणारा आपला ऋन्मेष काहीजणांना त्रासदायक वाटत असला तरी अनेकांना हवाहवासा वाटतो... अशा सर्वांसाठी 'ऋन्मेssष फॅन क्लब' हे एक वाहतं पान..\nलहानपणी मला अनेक प्रश्न पडायचे. म्हणजे गाणी ऐकताना फक्त बाई किंवा पुरुषाचाच आवाज का असतो असं विचारल्यावर आई म्हणाली, मग दुसरा कुणाचा असणार असं विचारल्यावर आई म्हणाली, मग दुसरा कुणाचा असणार मी मला माहीत असलेले सर्व सजीव विचार करुन पहिले. मग लक्षात आलं की, \"अरे, खरंच, स्त्री आणि पुरुष सोडले तर बाकी सारे प्राणीच आहेत. दुसरा प्रश्न म्हणजे,\"भाषा कुणी निर्माण केली मी मला माहीत असलेले सर्व सजीव विचार करुन पहिले. मग लक्षात आलं की, \"अरे, खरंच, स्त्री आणि पुरुष सोडले तर बाकी सारे प्राणीच आहेत. दुसरा प्रश्न म्हणजे,\"भाषा कुणी निर्माण केली\". तेव्हा तर फक्त मराठीच माहित होती. त्यामुळे विचार फक्त मराठीचाच करायचे. उदाहरणार्थ, \"स.... र...... ळ....\" ही तीन अक्षरे आहेत. ती तशीच का लिहायची\". तेव्हा तर फक्त मराठीच माहित होती. त्यामुळे विचार फक्त मराठीचाच करायचे. उदाहरणार्थ, \"स.... र...... ळ....\" ही तीन अक्षरे आहेत. ती तशीच का लिहायची बरं, 'स' हे एक चित्र आहे, 'र... -... बरं, 'स' हे एक चित्र आहे, 'र... -... ... ' हे तीन आकार जोडून काढलेलं. ते चित्र म्हणजेच 'स' कशावरुन\nRead more about मला पडणारे प्रश्न\nझळाळलं गं वरून, अंधारलं आतमंदी...\nमीराचं शिक्षण नुकतंच पूर्ण झालं होतं. ऑस्ट्रेलियाला जाऊन MS केलं आणि तिकडेच पुढे PhD देखील करण्याची तिची इच्छा होती. पण आई-वडिलांच्या मते वय वाढत चालल्याने आता तिच्या लग्नाचं बघायला सुरुवात करणं आवश्यक होतं. 'तुझं कुठं काही आहे का आत्ताच सांग बाई नंतर अभ्रूचे धिंडवडे नकोत आमच्या.' असं तिच्या वडिलांनी विचारल्यावर तिचं कोणावरही प्रेम नाही किंवा तिच्या मनात देखील कोणी नाही असे सांगताच 'आम्ही आता तुझ्यासाठी स्थळ बघायला मोकळे, हो की नाही' असे तिच्या वडिलांनी विचारले. जरा नाराज होऊनच तिने 'हो' म्हणून सांगितले. तिला पुढे अजून शिकायचं होतं. अगदी परदेशातच नाही तर भारतात सुद्धा तिला चाललं असतं.\nRead more about झळाळलं गं वरून, अंधारलं आतमंदी...\nबंद घड्याळ आणि पावणेबारा - ललितलेख\nगर्लफ्रेण्डच्या बहिणीने परदेशातून आणलेले एक ब्राण्डेड घड्याळ गेले दोनेक वर्षे मी वापरतोय. मागे कधीतरी ते अचानक बंद पडले. काय कसे चालू करावे हे नाक्यावरच्या देशी घड्याळजीला समजू न आल्याने, हातात तसेच ते बंद अवस्थेतच मिरवत आहे. काय करणार, एक दिवस न घालायचे ठरवले तर दिवसभर हाताचा एक अवयवच गळून पडला आहे असे वाटत होते. त्यामुळे लगेच दुसरया दिवशीपासून पुन्हा घालायला सुरुवात केली. चालू व्हायचे तेव्हा होईल. तोपर्यंत बंद असले म्हणून काय झाले, ब्रेसलेट सारखा दागिना समजूनच घालू. बायकाही लग्नानंतर गळ्यात मंगळसूत्र घालतात. भले ते शोभत असो वा नसो. त्याचा तरी काय उपयोग असतो.\nRead more about बंद घड्याळ आणि पावणेबारा - ललितलेख\nस्ट्रेस बस्टर- लिहीते व्हा.\nदैनंदिन जीवनात (नेहमीचे +आभासी )वावरताना अनेकदा एखादा प्रसंग अथवा एखादी व्यक्ती आपल्याला त्रासदायक ठरते. होणारा त्रास / त्रागा त्याठिकाणी व्यक्त होऊ शकत नाही. ती घुसमट व्यक्त होण्यासाठी हे वाहते पान.\nRead more about स्ट्रेस बस्टर- लिहीते व्हा.\nसमांतर लैंगिकता आणि मानसिक आजार\nमाणसाच्या मानसिक स्थितीचा त्याच्या आरोग्याशी खूप जवळचा संबंध आहे. मानसिकरित्या निरोगी आणि तणावरहित आयुष्य जगणाऱ्या माणसांचे सर्वसाधारण आरोग्यमान चांगले असते.\nRead more about समांतर लैंगिकता आणि मानसिक आजार\nअस्तित्व : सत्य भयकथा\nअस्तित्व : सत्य भयकथा\nमी एका सरकारी ट्रेनिंग Institute मध्ये आय. टी. Engineer म्हणून Contract Basis वर ११ महिन्यांसाठी जॉबला होतो.\nआमच Office हे Classrooms असणाऱ्या Buliding मध्येच होत. Buliding च्या समोरच Library मागच्या बाजूस दवाखाना. थोड लांब उजव्या बाजूस होस्टेल, डाव्या बाजूस कॅन्टीन, Library च्या उजव्या बाजूस कंट्रोल रूम (सदर Institute हि Cops ला ट्रेनिंग देण्यासाठी आहे ) साधारणतः १००+ एकर चा परिसर. Institute हि इंग्रजांच्या काळापासून चालत आलेली १००+ वर्षे जुनी आणि महत्वाची Institute आहे.\nRead more about अस्तित्व : सत्य भयकथा\nश्रीदेवी ... अर्ध्यावरच डाव सोडून गेली :(\nश्रीदेवी आता राहिली नाही. हार्ट अटेक आला आणि त्यातच गेली. बातमी एव्हाना सर्वांना समजली असेल. पण कित्येकांना अजूनही हे पचले नसेल. व्हॉटसपवर ज्यांनी पाहिले त्यांचा खातरजमा केल्याशिवाय विश्वासही बसला नसेल. 54 वर्षे वय हे तसेही जाण्याचे नसले तरी ती 54 ची होती हेच मुळात पचवणे अवघड होते. आताही तिचा चेहरा डोळ्यासमोर येत ऐन तारुण्यात एखादा तारा निखळलाय असेच वाटतेय. कारण आजही श्रीदेवी म्हटले की चालबाज आठवतो, सद्मा म्हटले की श्रीदेवी आठवते. खुदा गवाहमध्ये अमिताभच्या ईतकीच लक्षात राहते, रूप की राणी चोरोंका राजा सारख्या टुक्कार चित्रपटातही जाणवते..\nRead more about श्रीदेवी ... अर्ध्यावरच डाव सोडून गेली :(\nश्रीदेवी चे दु:खद एक्झिट\nमला अत्यंत व मनापासून आवडलेली भूमिका 'इंग्लिश-विंग्लिश' मधली साधी - भोळी पण कणखर गॄहिणी\nRead more about श्रीदेवी चे दु:खद एक्झिट\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/krida-news/virat-kohli-on-india-vs-south-africa-1631918/", "date_download": "2018-10-20T02:44:33Z", "digest": "sha1:RUKLGPFYO6CCUP7BHJ7V64NXAAKQ6HLC", "length": 15714, "nlines": 213, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Virat Kohli on India vs South Africa | मालिका ५-१ अशा फरकाने जिंकण्याचा निर्धार | Loksatta", "raw_content": "\nविषाणुजन्य तापावर प्रतिजैविके घेणे टाळा\nसंत्र्याला यंदा सुगीचे दिवस\nऊस तोडणी कामगारांना भविष्य निर्वाह निधीचा लाभ\nदसरा मेळाव्यातून पंकजांचा पक्षांतर्गत स्पर्धकांनाही इशारा\nमालिका ५-१ अशा फरकाने जिंकण्याचा निर्धार\nमालिका ५-१ अशा फरकाने जिंकण्याचा निर्धार\nमालिकेत विजयी आघाडी घेतल्याचा निश्चितच आनंद आहे.\nदक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेत विजयी आघाडी घेतली तरी ५-१ अशा फरकाने जिंकण्याचा निर्धार भारताचा कर्णधार विराट कोहलीने बोलून दाखवला. शुक्रवारी होणाऱ्या सहाव्या आणि अंतिम लढतीमध्ये काही बदल करताना राखीव क्रिकेटपटूंना संधी देणार असल्याचेही त्याने म्हटले आहे.\n‘‘मालिकेत विजयी आघाडी घेतल्याचा निश्चितच आनंद आहे. मालिका खिशात घातली तरी अद्याप काय सुधारणा करता येईल, याचा आम्ही विचार करू. ४-१ हा फरक चांगला असला तरी ५-१ अशा फरकाने जिंकण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. शेवटच्या लढतीमध्ये काही बदल अपेक्षित आहेत. राखीव खेळाडूंना संधी देण्यासह विजयी आघाडी वाढवण्याला आमचे प्राधान्य राहील,’’ असे कोहलीने सांगितले.\nपाचव्या लढतीत मंगळवारी यजमानांचा ७३ धावांनी पराभव करताना भारताने ४-१ अशी विजयी आघाडी घेतली. दक्षिण आफ्रिकेत कुठल्याही प्रकारात मालिका जिंकण्याची भारताची ही पहिलीच वेळ आहे.\nफिरकीपटू कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहलने अचूक मारा केला तरी सांघिक कामगिरीमुळे विजय मिळाला, असे भारताच्या कर्णधाराचे मत आहे. तो म्हणाला, ‘‘आणखी एका सामन्यात सांघिक कामगिरी उंचावल्याने समाधान वाटले. एकदिवसीय मालिका गमावल्याने दक्षिण आफ्रिका संघ दडपणाखाली आहे. जोहान्सबर्गमधील तिसऱ्या कसोटीनंतर आम्हाला सातत्य राखण्यात यश आले. सांघिक कामगिरी बहरल्याने आम्हाला ऐतिहासिक कामगिरी करता आली.’’\nरोहित शर्माला बाद केल्यानंतर आक्षेपार्ह हातवारे केल्याबद्दल दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कॅगिसो रबाडाला दंड ठोठावण्यात आला आहे. त्याच्या मानधनातून १५ टक्के रक्कम कापली जाणार आहे.\nपरदेशातील सवरेत्कृष्ट कामगिरी -रोहित\nदक्षिण आफ्रिकेविरुद्धचा विजय हा भारताचा परदेशभूमीवरील सर्वात मोठा मालिका विजय असल्याचे उपकर्णधार रोहित शर्माने सांगितले.\n‘‘माझ्या मते, भारताची आजवरची परदेशातील ही सवरेत्कृष्ट कामगिरी आहे. द्विपक्षीय मालिका असल्याने मालिका विजयाचे मोठे महत्त्व आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेपूर्वी २००७-०८मध्ये भारताने ऑस्ट्रेलियामध्ये सीबी तिरंगी मालिका जिंकली होती. दोन्ही मालिकांची तुलना होऊ शकत नाही. ती मालिका खूप चुरशीची झाली. उलट विद्यमान मालिकेत आम्ही कमालीचे सातत्य राखले,’’ असे रोहित म्हणाला.\nपहिल्या चार सामन्यांत मिळून केवळ ४० धावा करता आल्याने रोहित टीकेचे लक्ष्य बनला होता. मात्र मंगळवारी तडाखेबंद शतकी खेळी करताना त्याने विजयात मोलाचे योगदान दिले. सुरुवातीच्या लढतींमध्ये धावा करता न आल्याने व्यथित झालो नव्हतो, असे रोहितने सांगितले.\n‘‘केवळ तीन सामन्यांत मी एकेरी धावा काढून बाद झालो. याचा अर्थ माझा सूर हरवला, असे होत नाही. खराब कामगिरीमुळे मी निराश झालो नव्हतो आणि मोठी खेळी करू शकतो, हे मला ठाऊक होते,’’ असे रोहित म्हणाला.\nभारताविरुद्धच्या मालिकेतून खूप काही शिकायला मिळाले -गिब्सन\nभारताविरुद्धच्या मालिकेतून खूप काही शिकायला मिळाले, असे दक्षिण आफ्रिकेचे प्रशिक्षक ओटिस गिब्सन यांनी म्हटले आहे. ‘‘मी पराभवासाठी कुठलेही कारण सांगणार नाही. तसे प्रत्येक क्रिकेटपटूला मी बजावले आहे. मात्र एखाद्या संघातून तीन अनुभवी फलंदाज वगळल्यानंतर काय अवस्था होईल, याचा विचार होणे आवश्यक आहे. आमचे लक्ष्य आगामी विश्वचषक स्पर्धेवर आहे. मात्र आता दिसतो त्यापेक्षा वेगळा संघ त्यावेळी पाहायला मिळेल,’’ असे गिब्सन म्हणाले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nबाप मृत्यूशी लढत असतानाच मुलगी आणि नातीवर काळाचा घाला\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n‘रावण दहना’त मृत्युतांडव, पंजाबमधील भीषण दुर्घटनेत ६० ठार\n...तर ६० जणांचा जीव वाचला असता\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nअमराठी भाषकांसाठी सेनेचा हिंदुत्वाचा पुरस्कार\nकौतुकास्पद: युपीतल्या 850 शेतकऱ्यांना बिग बी करणार कर्जमुक्त; ५.५ कोटींचं अर्थसहाय्य\n#MeToo : सेलिब्रेटी मॅनेजमेंट कंपनीच्या अनिर्बन दास ब्ला यांचा आत्महत्येचा प्रयत्न\n#MeToo कोर्टाच्या आदेशाची वाट बघा; आलोक नाथांची सिंटाला विनंती\n#MeToo : प्रसिद्ध चित्रकार जतिन दास म्हणतात तो मी नव्हेच\n#MeToo : 'सेक्रेड गेम्स'च्या अभिनेत्रीचा दिग्दर्शक विपुल शहावर लैंगिक गैरवर्तणुकीचा आरोप\nसागरी किनारी रस्त्यावर ‘क्रॅश एटोनेटर’\nमेट्रो मार्गिकांचे संचलन ‘एमएमआरडीएकडे’च\n१८व्या वर्षांत अत्रे कट्टय़ावर तरुणाईचा मेळा\nयंदा उत्पादन घटण्याची शक्यता\nतलासरीमध्ये गटारावरच भाजीविक्रीची दुकाने\nजुईनगर येथे अपंग, विशेष मुलांसाठी उद्यान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.thinkmaharashtra.com/index.php/taxonomy/term/726", "date_download": "2018-10-20T03:00:13Z", "digest": "sha1:NBYWPD5OGECXZOIBXG6DMWBMFZAMN5GF", "length": 5754, "nlines": 51, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "तीर्थक्षेत्र | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nविदर्भातील रामगिरी अर्थात रामटेक\nमहाकवी कालिदासाचे प्रसिद्ध काव्य ‘मेघदूत’. त्यातील कथा अशी –\nएका यक्षाच्या हातून चूक होते. यक्षांचा राजा कुबेर याच्या आज्ञेवरून त्या यक्षाला गृहत्याग करावा लागतो. तो यक्ष दूर रामगिरी पर्वतावर जाऊन राहतो. कुठे कुबेराची राजधानी अलकावती नि कुठे रामगिरी रामगिरी येथे असताना, यक्षाला त्याच्या पत्नीची आठवण येते. तो विरहाने व्याकूळ होतो. आषाढ महिन्यात आकाशात मेघ जमा होऊ लागतात. यक्ष त्यातील एका मेघाबरोबर रामगिरीहून त्याच्या पत्नीला खुशालीचा निरोप पाठवतो. ‘मेघदूता’त निसर्गाचे आणि विरहातून निर्माण झालेल्या अतीव प्रेमाचे यथार्थ वर्णन आढळून येते.\nमहाकवी कालिदासाच्या शाकुंतल, मालविका, अग्निमित्र, विक्रमोर्वशिय ही नाटके, तर मेघदूत, कुमारसंभव, रघुवंश, ऋतुसंहार या काव्यकृती प्रसिद्ध आहेत. त्यांतील ‘मेघदूत’ या काव्याची कथा ही रामटेकला म्हणजेच रामगिरीवर घडली आहे.\nकालिदासाचे ‘आषाढस्य प्रथम दिवसे’ हे काव्य प्रसिद्ध आहे; म्हणून आषाढातील पहिल्या दिवशी म्हणजे प्रतिपदेला कालिदास दिन साजरा केला जातो.\n‘तरति पापादिंकं यस्मात’ - ज्याच्यामुळे पापादिकांतून तरून जाता येते ते म्हणजे तीर्थ होय\n‘क्षीयते पातकं यत्र तेनेदं क्षेत्रमुच्यते’ - ज्या स्थानी गेल्याने माणसाच्या हातून कळत-नकळत घडलेल्या पापकर्मांचा क्षय होतो ते तीर्थक्षेत्र होय - स्कंदपुराणात तीर्थक्षेत्राची व्याख्या अशी केली आहे.\nतीर्थ या शब्‍दाचा शब्‍दशः अर्थ - पवित्र अशा सागरसरितांचे जल. तशा सागरसरितांच्या किनारी वसलेले स्थान म्हणजे ते तीर्थस्थानच होय.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://latestmarathijokes.com/fool-aur-kaante-actress", "date_download": "2018-10-20T02:51:08Z", "digest": "sha1:LUVAQJILDQ53X3BR2Y2WXFS7FSU7LGGY", "length": 8153, "nlines": 102, "source_domain": "latestmarathijokes.com", "title": "अजय देवगण ची ‘फूल और कांटे’ वाली सुंदर हिरोईन २६ वर्षा नंतर अशी दिसते पहा फोटो ,ओळखणे खूपच कठीण जाईल | Latest Marathi Jokes अजय देवगण ची ‘फूल और कांटे’ वाली सुंदर हिरोईन २६ वर्षा नंतर अशी दिसते पहा फोटो ,ओळखणे खूपच कठीण जाईल – Latest Marathi Jokes", "raw_content": "\nसगळ्यात जास्त आवडतो सनीला हा पार्टनर\nसाउथ च्या ह्या हिरोने टाकले शाहरुख ला मागे.\nह्या अभिनेत्रीने नुकतेच केलेले फोटोशुट पाहून लोकांना विश्वासच बसत नाहीये\n देहव्यापार करताना सापडली हि बॉलीवूड मधील हॉट सुंदरी\nइतक्या बोल्ड अवतारात तुम्ही रेखा ला कधी पहिले नसेल पहा रेखा…\nअजय देवगण ची ‘फूल और कांटे’ वाली सुंदर हिरोईन २६ वर्षा नंतर अशी दिसते पहा फोटो ,ओळखणे खूपच कठीण जाईल\nया वर्षाची पुन्हा एखदा हिट फिल्म दिल्यानंतर अजय देवगण पुन्हा एखा हॉट सीट वर आले आहेत अजय देवगण चे करीयर सध्या खूपच शानदार चालत आहे आणि त्यांच्या हिट फिल्म मुले इतरही कलाकारांचे जीवन बदलले आहे .बोलोवूड चे सिंगम अजय देवगण ने बॉलीवूड मध्ये खूपच मोठा प्रवास केला आहे. आणि कित्येक हिरोईन सोबत काम केले आहे .\nज्या ज्या अभिनेत्री सोबत अजय देवगण ने काम केले आहे त्या बहुतेक सर्वच लग्न करून घेऊन आपले घर सांभाळत आहेत आणि बहूतेक अभिनेत्री ने बॉलीवूड मध्ये खूपच काळ आपले करीयर कायम ठेवण्यात यशस्वी झालेत तर काही अभिनेत्री चे कमी काळातच करीयर संपले होते .\nआज आम्ही अजय देवगण ज्या सुंदर अक्ट्रेस बद्दल बोलनार आहोत त्यांनी अजय देवगण च्या पहिली फिल्म ‘फूल और कांटे’ मध्ये आपले करीयर चे सुरुव्वत केली होती .\nया फिल्म मध्ये अजय देवगण ने जबरदस्त स्टंट आणि अभिनय करून त्यांनी लोकांचे मन जिंकले आहे आणि तसेच अभिनेत्री मधुबाला रघुनाथ च्या शानदार अदाकारी ने लोकांच्या मनात शानदार घर केले आहे आणि मग याच फिल्म नंतर जसे अजय देवगण च्या करीयर मध्ये चढाव होत गेला तर अभिनेत्री मधुबाला ला काम पण भेटत न्हवते .\nपहिल्याच फिल्म मध्ये खूपच नाव झाल्यावर बॉलीवूड मध्ये मध्ये तिचे खूपच नाव होत गेले पण काही काळाने ती बॉलीवूड मधूल गायब होत गेली त्या वेळेच्या बातम्या नुसार असे म्हणले जाते कि मधु ला बॉलीवूड मध्ये काम मिळणे बंद झाले होते .\nआणि यानंतर मध्ये ला सर्वच ठिकाणी काम मिळणे बंद झाल्यावर त्यांची शेवटची फिल्म २०११ मध्ये लव यु मिस्टर कलाकार आली होती आणि आपल्या माहिती सांगू इच्छितो कि मधु ने १९९९ मध्ये आनंद सोबत लग्न केले होते आणि आता मध्ये आपल्या पारिवारिक जीवनात व्यस्त आहे आणि २ लेकरांची आई पण आहे\nयात काही शंका नाही कि मधु मध्ये प्रतिभा ची कमी नाही पण त्यांच्या नशिबात तेच चार दिवसाचे चांदणे जे कि फिल्म जगतात एक ओळख मानली जाते .\nPrevious articleमुलगी चालू आहे कि नाही ओळखण्याचा एकमात्र उपाय, जाणून घ्या तुम्ही पण\nNext articleरोज उपाशी पोट हे खाल्याने आपले शरीर शक्तिशाली बनेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/ncp-four-corporator-suspend-municipal-41196", "date_download": "2018-10-20T03:15:01Z", "digest": "sha1:YYZRBGLNGREAZIW7EX6GDDORMUSRP56L", "length": 21955, "nlines": 187, "source_domain": "www.esakal.com", "title": "ncp four corporator suspend in municipal राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार नगरसेवकांचे निलंबन | eSakal", "raw_content": "\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या चार नगरसेवकांचे निलंबन\nशुक्रवार, 21 एप्रिल 2017\nशास्ती करमाफीवरून विरोधक एकवटले; महापौरांना घेराव घालण्याचा प्रयत्न, भाजप-राष्ट्रवादीमध्ये घोषणायुद्ध\nशास्ती करमाफीवरून विरोधक एकवटले; महापौरांना घेराव घालण्याचा प्रयत्न, भाजप-राष्ट्रवादीमध्ये घोषणायुद्ध\nपिंपरी - शहरातील अनधिकृत बांधकामधारकांना शास्तीकरात शंभर टक्के माफी द्यावी, या मागणीसाठी गुरुवारी महापालिका सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि मनसे असे सर्व विरोधक एकवटल्याचे चित्र पाहण्यास मिळाले. विरोधकांनी महापौरांच्या आसनासमोर जाऊन अभूतपूर्व गोंधळ घातला. विरोधी पक्षनेते योगेश बहल यांच्यासह चार नगरसेवकांवर महापौर नितीन काळजे यांनी तीन सर्वसाधारण सभांसाठी निलंबनाची कारवाई केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांचे निलंबन मागे घ्यावे, या मागणीसाठी विरोधकांनी सभा संपल्यानंतर महापौरांना घेराव घालण्याचा प्रयत्न केला. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांमध्ये तुंबळ घोषणायुद्ध रंगले.\nविरोधी पक्षनेते योगेश बहल, माजी महापौर मंगला कदम, नगरसेवक दत्ता साने, मयूर कलाटे अशा निलंबित करण्यात आलेल्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची नावे आहेत. शून्य ते ६०० चौरस फुटांपर्यंत शास्तीकरात माफी देण्याची सवलत सध्या राज्य सरकारने दिली आहे. तर, ६०१ ते एक हजार चौरस फुटांपर्यंतच्या घरांना ५० टक्के दराने शास्ती आकारण्याचे निर्देश आहेत. त्याउलट १००१ चौरस फुटांपुढील घरांसाठी पूर्वीप्रमाणेच दुपटीइतका शास्तीकर लागू राहणार आहे. त्याबाबतचा प्रस्ताव महापालिका सभागृहात अवलोकनासाठी होता. त्या विषयी चर्चा सुरू झाल्यानंतर ६०१ चौरस फूट ते १००० चौरस फुटांपर्यंतच्या घरांनाही शास्तीकरात माफी द्यावी, अशी उपसूचना उषा ढोरे यांनी मांडली. या उपसूचनेसह हा प्रस्ताव संमत झाला.\nशहरातील अनधिकृत बांधकामधारकांबाबत कोणताही दुजाभाव न ठेवता शास्ती कर संपूर्ण माफ करावा, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि मनसेने घेतली. तशी उपसूचनादेखील वैशाली घोडेकर यांनी मांडली. मात्र, ती अमान्य केली. संपूर्ण शास्तीकर माफीची मागणी सत्ताधारी भाजपने नाकारल्याने विरोधकांनी गोंधळ घालण्यास सुरवात केली.\nविरोधी पक्षनेते योगेश बहल, मंगला कदम, दत्ता साने, वैशाली घोडेकर, वैशाली काळभोर आदींसह राष्ट्रवादीचे नगरसेवक महापौरांच्या आसनासमोर जमले. त्यांनी याबाबत मतदान घेण्याची मागणी केली. शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे, नगरसेवक नीलेश बारणे, ॲड. सचिन भोसले, प्रमोद कुटे तर, मनसेचे गटनेते सचिन चिखले हे महापौरांच्या आसनासमोर जमले.\nदरम्यान, साने यांनी सभागृहातील कुंड्या उचलून महापौरांच्या आसनावर ठेवण्यास सुरवात केली. सुरक्षारक्षकांनी त्यांना अडविले. महापौरांनी सर्वांना खाली बसण्याच्या सूचना केल्या. दत्ता साने यांचे तीन सभांसाठी निलंबन करा, अशी मागणी स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे यांनी केली.\nत्यानंतर महापौरांनी दहा मिनिटांसाठी सभा तहकूब केली. पुन्हा सभा सुरू झाल्यानंतर विरोधकांचा गोंधळ कायम असल्याने सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांचे निलंबन करण्याची मागणी केली. त्यानुसार, महापौर काळजे यांनी बहल, कदम, साने, कलाटे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली.\nमहापौरांना घेराव घालण्याचा प्रयत्न\nसभागृहातून महापौर नितीन काळजे बाहेर पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि मनसेच्या नगरसेवकांनी त्यांना घेराव घालण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचे निलंबन मागे घ्यावे, अशी जोरदार मागणी करण्यात आली. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये घोषणायुद्ध रंगले. महापौर कक्षात गेल्यानंतरही राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी त्यांची तेथे भेट घेऊन याबाबत विचारणा केली.\nनिलंबन मागे घेणार नाही\nगोंधळ घालणाऱ्या राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांना निलंबित केले आहे. त्यांचे निलंबन कोणत्याही परिस्थितीत मागे घेणार नाही, असे महापौर नितीन काळजे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.\nविरोधी पक्षनेते योगेश बहल, माजी महापौर मंगला कदम, दत्ता साने आणि मयूर कलाटे या चार नगरसेवकांनी शास्तीकराच्या संपूर्ण माफीसाठी सभागृहात गोंधळ घातल्याने त्यांना तीन सभांकरिता निलंबित केले आहे. त्यांचे निलंबन मागे घेणार नसल्याचे महापौरांनी सांगितले.\nमहापौर रिमोट कंट्रोलवर काम करतात, असा आरोप बहल यांनी केला. याबाबत बोलताना महापौर म्हणाले, ‘‘माझ्यावर कोणाचाही रिमोट नाही. कोणाच्या सांगण्यावरून मी त्यांना निलंबित केलेले नाही. सभागृहातील त्यांचे वर्तन अशोभनीय आहे. आपल्यापेक्षा ज्युनिअर नगरसेवक महापौर झाल्याचे दुःख त्यांना आहे. अनधिकृत घरे नियमित करण्याचा प्रस्ताव लवकरच राज्य शासनाकडून मंजूर होणार आहे. यामुळे संपूर्ण शास्तीकर माफीची विरोधकांची मागणी निरर्थक आहे. विषय मंजूर झाल्यावर विरोधकांची मतदानाची मागणी सभाशास्त्राच्या नियमाला धरून नव्हती.’’\nसत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले, ‘‘गेल्या १५ वर्षांत राष्ट्रवादीला अनधिकृत बांधकाम आणि शास्तीकराचा प्रश्‍न सोडविता आला नाही. आम्ही शास्तीकराचा प्रश्‍न अडीच वर्षांत सोडविला. लवकरच अनधिकृत बांधकामांचा प्रश्‍नही सुटेल. एकदा घरे अधिकृत झाली की शास्तीकराचा प्रश्‍नच राहणार नाही. राष्ट्रवादी अद्यापही पराभवाच्या गर्तेतून बाहेर आलेली नाही. मनसेच्या गटनेत्याला तर आपण कशासाठी सभात्याग केला हेदेखील माहिती नव्हते. याबाबत ते अज्ञानीच होते. पक्षाच्या बैठकीत स्मार्टसिटीचा विषय मंजूर करण्याचे ठरले होते. मात्र अधिकारी उपस्थित नसल्याचे लक्षात आल्याने तो विषय तहकूब केला.’’\nगाडी, दिव्याबाबत योग्य वेळी निर्णय - महापौर\nसत्तारूढ पक्षनेता एकनाथ पवार यांनी गाडीचा त्याग केला, तसेच पुण्याच्या महापौरांनी आपल्या वाहनावरील दिवा काढून टाकला. याबाबत पत्रकारांनी विचारले असता महापौर म्हणाले, ‘‘गाडीवरचा दिवा कधी काढायचा आणि वाहनाचा त्याग कधी करायचा याबाबत आपण योग्य वेळी निर्णय घेऊ. महापौरांना दिवसातून दहा वेळा वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रमासाठी जावे लागते. यामुळे त्यांना वाहन आवश्‍यकच आहे.\nमोटारीवरील दिवा काढून टाकण्याचा नियम नाही. मात्र, योग्यवेळी आपण याबाबत निर्णय घेऊ.’’\nस्थळ : मातोश्री हाइट्‌स, बॅंड्रा.. याने की बांद्रे. वेळ : निजानीज. काळ : रात्र आरंभ. पात्रे : हिंदुहृदयसम्राट क्रमांक दोन उधोजीसाहेब आणि...\nपिंपरी शहराच्या अनेक भागांत कमी पाणीपुरवठा\nपिंपरी - शहराला भेडसावणारी पाणीटंचाईची समस्या सुटत नसल्यामुळे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शनिवारी (ता. 20) सर्वच पक्षाचे नगरसेवक आक्रमक भूमिका...\nदुष्काळमुक्ती, महागाईविरोधात राष्ट्रवादीचा निफाड तहसीलवर धडक मोर्चा\nनिफाड : तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने भाजप शिवसेनेच्या फसव्या सरकारविरोधात एल्गार पुकारत माजी आमदार दिलीप बनकर यांच्या...\nएक चुंगड कापूस झाल्यावर खावाव काय\nहिंगोली : सायबं दोन एकरात कापूस लावला मातर एक चुंगड कापूस निघाला आता पाणी नाय अन सोयाबिन बी चार बॅगला दोन किंटल बी होतय की नाही मंग आता खावाव काय आता...\nअगली बार जबान कम चलेगी, हात ज्यादा चलेंगे\nऔरंगाबाद : शहरात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेले भारनियमन तात्काळ बंद करावे, आज आम्ही समजवण्यासाठी आलो चार दिवसांनंतर परत येऊ तेव्हा बोलणार नाही...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/vidarbha/nagpur-news-farmer-mseb-electricity-bill-outstanding-79488", "date_download": "2018-10-20T02:59:45Z", "digest": "sha1:XOV5VNAY4O6D26VOPLI4XGBBRLWS6PTA", "length": 12759, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "nagpur news farmer MSEB electricity bill Outstanding शेतकऱ्यांकडे २९१ कोटींची थकबाकी | eSakal", "raw_content": "\nशेतकऱ्यांकडे २९१ कोटींची थकबाकी\nरविवार, 29 ऑक्टोबर 2017\nनागपूर - राज्यातील कृषिपंपांची वाढती थकबाकी महावितरणची डोकेदुखी वाढविणारी ठरली आहे. केवळ नागपूर आणि वर्धा जिल्ह्याचा विचार केल्यास मार्चअखेर १ लाख ५६ हजार शेतकऱ्यांकडे तब्बल २९१ कोटींचे वीजबिल थकीत आहे. थकबाकी वसुलीसाठी महावितरणतर्फे विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. चालू देयके न भरल्यास वीजपुरवठा खंडित करण्याचा इशारा महावितरणने दिला.\nनागपूर - राज्यातील कृषिपंपांची वाढती थकबाकी महावितरणची डोकेदुखी वाढविणारी ठरली आहे. केवळ नागपूर आणि वर्धा जिल्ह्याचा विचार केल्यास मार्चअखेर १ लाख ५६ हजार शेतकऱ्यांकडे तब्बल २९१ कोटींचे वीजबिल थकीत आहे. थकबाकी वसुलीसाठी महावितरणतर्फे विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. चालू देयके न भरल्यास वीजपुरवठा खंडित करण्याचा इशारा महावितरणने दिला.\nनापिकीच्या दुष्टचक्रात अडकलेल्या शेतकऱ्यांना दिलासा म्हणून कर्जमाफी देण्याची घोषणा सरकारने केली. कर्जमाफीची रक्कम अद्याप एकाही शेतकऱ्याच्या खात्यात जमा झाली नाही. मात्र, महावितरणसह वेगवेगळ्या यंत्रणा थकबाकी वसुलीसाठी सक्रिय झाल्या आहेत. महावितरणनेसुद्धा कृषिपंपांची थकबाकी वसूल करण्यासाठी कार्यक्रमाची आखणी केली.\nकृषिपंपांचे वीजबिल भरण्याची कुवत असलेले शेतकरीही बिलाची रक्कम भरत नसल्याचा दावा महावितरणने केला. नागपूर ग्रामीण विभागाचा विचार केल्यास मार्चपर्यंत काटोल विभागात ३३ हजार ८५१ शेतकऱ्यांकडे ६९ कोटी, मौदा विभागातील १२ हजार ७२४ शेतकऱ्यांकडे ४६.५५ कोटी, नागपूर ग्रामीण विभागातील २१ हजार ६२१ शेतकऱ्यांकडे ५५.२५ कोटी, सावनेर विभागात १२ हजार ८५५ शेतकऱ्यांकडे १०.३२ कोटी, नागपूर शहर मंडळ कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या बुट्टीबोरी विभागातील ७ हजार ६२४ शेतकऱ्यांकडे २३.९४ कोटी, वर्धा जिल्ह्यातील ६८ हजार २०१ शेतकऱ्यांकडे ८६.१२ कोटींची थकबाकी आहे.\nनागपूर व वर्धा जिल्ह्यातील ऑक्‍टोबर २०१६ ते सप्टेंबर २०१७ दरम्यान एकूण १४ हजार ५०६ ग्राहकांनी ३ कोटी ६० लाख रुपयांचा भरणा केला असून हा फारच अत्यल्प असल्याचे महावितरणने म्हटले आहे.\n‘साईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान खोटे बोलले’\nमुंबई - खोटे बोलण्यात पंतप्रधानांचा हात कोणी धरू शकत नाही, हे देशातील जनतेला माहीत आहे. मात्र साईबाबांच्या शिर्डीत येऊन पंतप्रधान खोटे बोलले याचे...\n22 हजार शौचकुपांना अखेर मंजुरी\nमुंबई - धोकादायक शौचालये, तुटलेले दरवाजे आणि लाद्यांमुळे झोपडपट्ट्यांतील नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी मुंबईत 22 हजार शौचकूप बांधण्याचा...\nपिंपरी शहराच्या अनेक भागांत कमी पाणीपुरवठा\nपिंपरी - शहराला भेडसावणारी पाणीटंचाईची समस्या सुटत नसल्यामुळे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शनिवारी (ता. 20) सर्वच पक्षाचे नगरसेवक आक्रमक भूमिका...\nप्रतिष्ठेची झालर काढून घेतल्यास व्यसनांना आळा\nमहाभारतात ‘यक्षप्रश्‍न’ नावाची गोष्ट आहे. यक्षांच्या तलावात उतरल्यामुळे पुतळे झालेल्या भावांना वाचविण्यासाठी युधिष्ठिर यक्षाच्या प्रश्‍नांना उत्तरे...\nविपरीत परिस्थितीमुळे नरभक्षक झालेल्या ‘अवनी’ या वाघिणीला धरावे किंवा ठार मारावे, या आदेशावरून निर्माण झालेला वाद ‘अवनी’ ताब्यात आल्यावर मिटेल. मात्र...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/national-marathi-news/mizoram-poll-women-voters-118011800016_1.html", "date_download": "2018-10-20T01:51:47Z", "digest": "sha1:MJOJ7ZK24BMBPBODZPYE7H7BP4HAEBKS", "length": 12089, "nlines": 137, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "तीन राज्यांमध्ये निवडणुका जाहीर ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशिनचा वापर | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 20 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nतीन राज्यांमध्ये निवडणुका जाहीर ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशिनचा वापर\nपुन्हा एकदा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. आता\nयामध्ये मेघालय, त्रिपुरा आणि नागालँड\nतीन राज्यातील विधानसभा निवडणुका होणार आहेत. यात\nत्रिपुरामध्ये 18 फेब्रुवारी रोजी\nमेघालय आणि नागालँडमध्ये 27 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. या सर्व राज्यातील मतांची\nतीन मार्चला मतमोजणी होणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त एके ज्योती यांनी ईशान्येकडील तीन राज्य - मेघालय, नागालँड आणि त्रिपुरामधील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. तर या छोट्या राज्यातील तिन्ही राज्यांमध्ये विधानसभेच्या प्रत्येकी 60 जागांवर मतदान होणार आहे. ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशिनचा वापर मतदानावेळी होणार आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा ईव्हीएम मशीन वरील वाद होनार नाही असे दिसते आहेत. निवडणुकांची घोषणा होताच आचारसंहिता लागू झाली आहे.\nसुट्टीसाठी विद्यार्थिनीने चाकू भोसकला, जखमी विद्यार्थीला भेटले CM योगी\nओडिशाच्या बेटावरून भारताचे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र अग्नि-5चे यशस्वी परीक्षण\nतमिळनाडू : रजनीकांतला मिळणार 33 जागा\nरेल्वेसाठी आणणार सरकार नवी योजना…भाडे वाढण्याची शक्यता…\n'पद्मावत ' वरून वाद कायम, चार राज्यात चित्रपटावर बंदी\nयावर अधिक वाचा :\nस्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...\nया जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...\nइम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख\nपाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...\nलिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...\nमराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...\nभारताच्या भविष्यासाठी सर्वात महत्त्वाचा निर्णय घेण्याआधी ...\nमतदान करण्याचा अधिकार एक निरोगी, कार्यक्षम लोकशाहीचा पाया आहे. तुमचं मत तुमची आवाज आहे. ...\nमित्राच्या आत्महत्येचा बदला म्हणून केला अपूर्वाचा खून\nकर्नाटकात वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या अपूर्वा यादव या तरुणीच्या हत्येचे गूढ उकलण्यात ...\nरिलायंस इंडस्ट्रीजला 9 हजार 516 कोटींचा फायदा\nपेट्रोलियम, दूरसंचार आणि रिटेल समेत विभिन्न क्षेत्रांमध्ये कारोबार करणारी देशातील सर्वात ...\nवेबदुनिया LocWorld 38 Seattle, Booth# 102 येथे कंपनीची माहिती देणार आहेत. इव्‍हेंटमध्‍ये, ...\nबीएसएनएलचा ७८ रुपयांचा प्लॅन जाहीर\nBSNL ने ७८ रुपयांचा एक प्लॅन जाहीर केला आहे. यामध्ये ग्राहकांना रोज २ जीबी डेटा आणि ...\nरिलायंस इंडस्ट्रीजला 9 हजार 516 कोटींचा फायदा\nपेट्रोलियम, दूरसंचार आणि रिटेल समेत विभिन्न क्षेत्रांमध्ये कारोबार करणारी देशातील सर्वात ...\nवेबदुनिया LocWorld 38 Seattle, Booth# 102 येथे कंपनीची माहिती देणार आहेत. इव्‍हेंटमध्‍ये, ...\nबीएसएनएलचा ७८ रुपयांचा प्लॅन जाहीर\nBSNL ने ७८ रुपयांचा एक प्लॅन जाहीर केला आहे. यामध्ये ग्राहकांना रोज २ जीबी डेटा आणि ...\nगुगलवर 'मी टू' चळवळीचा सर्वाधिक शोध\n'मी टू' चळवळीनंतर गुगलने भारताचा नकाशा जारी केलाय. भारतात या मी टू मोहिमेबाबत सर्वाधिक ...\nम्हणे, 35 हजार विद्यार्थ्यांना चुकून नापास झाले\nमुंबई विद्यापीठाने तब्बल 35 हजार विद्यार्थ्यांना चुकून नापास केलं अशी धक्कादायक आकडेवारी ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/saptarang/shrimant-mane-writes-about-kerala-tribal-man-death-case-100165", "date_download": "2018-10-20T02:48:55Z", "digest": "sha1:54XNMRK44YPKXLTSHOJSWHSSACCNSS5R", "length": 21709, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "Shrimant Mane writes about kerala tribal man death case देवभूमीतला अमानवी चेहरा | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, 27 फेब्रुवारी 2018\nगाईची भक्‍ती अंगात आल्यानं किंवा कुणाच्या तरी घरात गोमांस शिजत असल्याच्या संशयावरून निरपराधांचे जीव घेणारी देशाच्या उत्तरेकडच्या समूहाची मानसिकता, मुलं पळविणाऱ्या टोळीच्या अफवेला बळी पडून दिवसाउजेडी भररस्त्यावर, गावाशेजारच्या शिवारांमध्ये केवळ संशयापोटी तशाच निष्पापांना ठेचून मारणारे बिहार, झारखंडमधले हिंसक जमाव अन्‌ मधूचा जीव घेणारी, मारहाणीमुळे होणाऱ्या वेदनांचा आनंद साजरा करणारी केरळमधल्या टोळीची मानसिकता, असं बेभान जमावानं न्यायाधीश बनून कायदा हातात घेण्याचं एक वर्तुळ पूर्ण झालंय.\nकेरळमध्ये जमावाने एका आदिवासी तरुणाच्या केलेल्या हत्येमुळे समाजाचा लोभस मुखवटा गळून पडला आहे अन्‌ गरिबांचा दुःस्वास, तिरस्कार करणारा, प्रसंगी किरकोळ कारणावरून एखाद्याचा जीव घेणारा क्रूर चेहरा समोर आला आहे.\nडोळा मारून जगाला घायाळ करणाऱ्या प्रिया प्रकाश वारियरच्या केरळचं सिनेमा किंवा कलाक्षेत्रातल्या योगदानासाठी फार कौतुक करायची आवश्‍यकता नाही. माणुसकीनं लाजेनं मान खाली घालावी, अशी आणखी एक बातमी साक्षरतेच्या टक्‍केवारीत देशात पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या त्या \"गॉड्‌स ओन कंट्री'मधूनच आलीय. चोरीच्या संशयावरून वेडसर आदिवासी तरुणाला शिकल्यासवरल्या टोळक्‍यानं बेदम मारहाण केल्याची, ती मर्दमुकी मोबाईल कॅमेऱ्यात चित्रित केल्याची अन्‌ शेवटी त्या दुर्दैवी तरुणाचा मृत्यू झाल्याची ही संवेदनशील मनाचा थरकाप उडविणारी घटना गेल्या गुरुवारी पलक्‍कड जिल्ह्यातल्या अट्टापडी इथली.\nथोडा वेड्यासारखा वागणारा, त्याच कारणानं कुटुंबापासून दूर भटकत राहणारा मधू. चोरी करणं हा गुन्हा आहे, हे कदाचित त्याला कळत असावं, पण पोटातला भुकेचा आगडोंब तेवढं भान येऊ देत नसावा. त्यानं किलोभर तांदूळ व अन्य कसल्या तरी खाण्याच्या चिजा चोरण्याचा गुन्हा केला. ज्या दुकानात त्यानं चोरी केली, तिथल्या मंडळीनं त्याला दुसऱ्या दिवशी गावाशेजारच्या जंगलात पकडला. हातपाय बांधले. मारहाण केली. बराच वेळ तो छळ चालला. त्यातल्याच कुणीतरी पोलिसांना कळवलं. पोलिसांनी अर्धमेला झालेल्या मधूला ताब्यात घेतलं. दवाखान्यात नेत असताना उलटी झाली. तो कोसळला अन्‌ डॉक्‍टरांनी मृत घोषित केलं. त्याच्या शरीरावर, मानेवर मारहाणीच्या अनेक खुणा आढळल्या. त्याशिवाय बेदम मारहाणीमुळे बऱ्याच अंतर्गत जखमाही दिसून आल्या. पोलिसांनी सोळा जणांना अटक केलीय.\nगाईची भक्‍ती अंगात आल्यानं किंवा कुणाच्या तरी घरात गोमांस शिजत असल्याच्या संशयावरून निरपराधांचे जीव घेणारी देशाच्या उत्तरेकडच्या समूहाची मानसिकता, मुलं पळविणाऱ्या टोळीच्या अफवेला बळी पडून दिवसाउजेडी भररस्त्यावर, गावाशेजारच्या शिवारांमध्ये केवळ संशयापोटी तशाच निष्पापांना ठेचून मारणारे बिहार, झारखंडमधले हिंसक जमाव अन्‌ मधूचा जीव घेणारी, मारहाणीमुळे होणाऱ्या वेदनांचा आनंद साजरा करणारी केरळमधल्या टोळीची मानसिकता, असं बेभान जमावानं न्यायाधीश बनून कायदा हातात घेण्याचं एक वर्तुळ पूर्ण झालंय. सोशल मीडियाचा विचार करता आणखी एक वर्तुळ पूर्ण झालं व त्याचा खलनायक क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग आहे. मधूची हत्या करणाऱ्या जमावातल्या केवळ मुस्लिम तरुणांच्या नावाचे ट्‌विट सेहवागनं केलं. तेव्हा लोक त्याच्यावर तुटून पडले. अखेर माफी मागून त्यानं सारवासारव केली. मागे युद्ध व रक्‍तपात नको म्हणणारी शहीदकन्या गुरमेहर कौर हिला हिणवण्याच्या नादात सेहवाग असाच तोंडघशी पडला होता.\nसोशल मीडियावर मधूच्या मारहाणीची जी दृश्‍यं व्हायरल झाली, त्यात त्या केस पिंजारलेल्या, कळकट कपड्यातल्या अभागी जिवाच्या डोळ्यांमध्ये पुढं जे घडलं त्या भीतीची नव्हे, तर वेडसरपणातून आलेल्या अजाणतेची झाक आहे. अवतीभोवतीचं वातावरण असं आहे, जणू काही मंडळी सहलीसाठी जंगलात गेली आहेत व तिथं त्यांना त्यांची शिकार सापडलीय. गरिबांप्रति कळवळा दाखवण्याचा दांभिकपणा या घटनेनं उघडा पडला. गरिबांशी कसं वागू नये, हे जगाला कळलं. इतरांच्या तुलनेत ज्यांचं जरा बरं चाललंय, खाऊनपिऊन सुखी आहेत, वेळात वेळ काढून थोडीशी समाजसेवा ज्यांना आर्थिकदृष्ट्या परवडते, अशांच्या सत्कृत्यानं बऱ्याच वेळा आपल्याला समाज इतका काही वाईट नाही, असं उगीच वाटत राहतं. खरंतर तो समाजानं स्वत:चा क्रूर चेहरा झाकण्यासाठी वापरलेला मुखवटा असतो. मधूच्या हत्येसारख्या एखाद्या घटनेनं तो लोभस मुखवटा गळून पडतो अन्‌ गरिबांचा दुःस्वास, द्वेष, तिरस्कार करणारा, प्रसंगी किरकोळ कारणावरून एखाद्याचा जीव घेणारा चेहरा टळटळीतपणे समोर येतो.\nसलाम मेजर कुमुद डोगरा\nकेरळमधल्या मधूच्या हत्येनं अनेकांचं काळीज चरकलं, मात्र आसाममधल्या एका घटनेनं अनेकांचा उर देशप्रेमानं भरून आला. लष्करात मेजरपदावर कार्यरत असलेली कुमुद डोगरा ही वीरपत्नी तिच्या पाच दिवसांच्या मुलीला घेऊन अपघाती मरण पावलेल्या पतीच्या अंतिम दर्शनासाठी जात असल्याचं दृश्‍य अनेकांसाठी प्रेरणादायी ठरावं. \"ट्विटर' व \"फेसबुक'वर हजारोंनी धीरोदात्त मेजर कुमुद डोगरा यांना सलाम केला. जोरहाट एअरबेसवरून अरुणाचल प्रदेशाकडे जाताना दुष्यंत वत्स व जयपॉल जेम्स या भारतीय हवाई दलातील दोन विंग कमांडरांचं मायक्रोलाइट विमान माजुली बेटानजीक, चापोरी इथं ब्रह्मपुत्रा नदीच्या निर्मनुष्य अशा रेताड किनाऱ्यावर कोसळलं. दोन्ही अधिकाऱ्यांचा त्या अपघातात मृत्यू झाला. तेव्हा दुष्यंत व कुमुदची नवजात मुलगी पाच दिवसांची होती. तिला पित्यानं डोळे भरून पाहिलंही नव्हतं. अशा वेळी पतीनिधनानं दुःखाचा डोंगर कोसळला, पण मेजर डोगरा डगमगल्या नाहीत. लष्करी अधिकारी पतीला, लष्करातच अधिकारी असलेल्या पत्नीकडून साजेसा अंतिम निरोप त्यांनी दिला. पूर्ण सैनिकी गणवेशात पाच दिवसांच्या मुलीला सोबत घेऊन त्या ताठमानेने चितेकडे निघाल्या. नोव्हेंबर 2015 मध्ये काश्‍मीरमध्ये कुपवाड्यात वीरमरण आलेले साताऱ्याचे कर्नल संतोष महाडिक यांच्या पश्‍चात लेफ्टनंट बनलेल्या स्वाती महाडिक, त्याच वर्षी पुलवामा इथे हुतात्मा झालेले कर्नल मुनिंद्रनाथ राय यांच्या अंत्यसंस्कारावेळी \"भारत माता की जय'चे नारे देणारी त्यांची कन्या अलका या वीरवारसांच्या यादीत मेजर कुमुद डोगरा यांचं नाव जोडलं गेलंय.\nपाचही आरोपींचा माओवाद्यांशी संबंध\nपुणे - एल्गार परिषदेनंतर अटक केलेल्या पाचही आरोपींचा माओवाद्यांशी संबंध आहे, असा दावा शुक्रवारी सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी सुनावणीदरम्यान...\n# MeToo अनिर्बान ब्लाह यांचा आत्महत्येचा प्रयत्न\nनवी मुंबई - # MeToo मोहिमेंतर्गत चार तरुणींनी लैंगिक शोषणाबाबत केलेल्या आरोपांना तोंड देत असलेले अनिर्बान दास ब्लाह (वय ४०) यांनी गुरुवारी...\nशहरी नक्षलवाद फोफावतोय - मोहन भागवत\nनागपूर - ‘दुर्गम भागांमधील हिंसक कारवायांचे पालनपोषण करणारा शहरी नक्षलवाद सध्या वेगाने फोफावतो आहे. छोट्या संघटनांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी...\nराजगुरूनगर : अज्ञात कारणामुळे सख्ख्या बहिण-भावाने विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याची घटना डेहणे ( ता. खेड, जि. पुणे ) याठिकाणी गुरूवारी (ता. 17) घडली...\nफ्लोरा सैनीची गौरांगला कायदेशीर नोटीस\nमुंबई - ‘स्त्री’ चित्रपटातील अभिनेत्री फ्लोरा सैनी हिने तिचा ‘लिव्ह इन पार्टनर’ व निर्माता गौरांग दोशी याला कायदेशीर नोटीस पाठवली. बदनामीकारक लिखाण...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.sanatan.org/mr/a/category/about-us/reviews/testimonials", "date_download": "2018-10-20T03:14:45Z", "digest": "sha1:JMCKLJZZ5PTZJMMWMRTJFSS7BVTNCIV3", "length": 35085, "nlines": 366, "source_domain": "www.sanatan.org", "title": "प्रतिष्ठितांची मते Archives - सनातन संस्था", "raw_content": "\nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nदेवतांच्या विविध नावांचा अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nसण, धार्मिक उत्सव, व्रते\nदेवतांशी संबंधित सण व उत्सव\nधार्मिक कृती कशी करावी \nवाढदिवस कसा साजरा कराल \nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nव्यक्तिमत्त्व विकास कसा करावा \nआध्यात्मिक त्रास का होतात \nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nदेवतांच्या विविध नावांचा अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nसण, धार्मिक उत्सव, व्रते\nदेवतांशी संबंधित सण व उत्सव\nधार्मिक कृती कशी करावी \nवाढदिवस कसा साजरा कराल \nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nव्यक्तिमत्त्व विकास कसा करावा \nआध्यात्मिक त्रास का होतात \nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nHome > आमच्याविषयी > अभिप्राय > प्रतिष्ठितांची मते\nसनातन संस्था ही सर्व संतांनी सांगितलेले ज्ञान संकलित करते – रवींद्र प्रभुदेसाई, पितांबरी व्यवस्थापकीय संचालक\nसनातन संस्था ही सर्व संतांनी सांगितलेले ज्ञान संकलित करते, असे प्रतिपादन पितांबरी आस्थापनाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. रवींद्र प्रभुदेसाई यांनी केले.\nCategories आमच्याविषयी, प्रतिष्ठितांची मते\nपरात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या दैवी शक्तीमुळे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचेे ध्येय निश्‍चितच साध्य होईल – कर्नल अशोक किणी, अध्यक्ष, फेथ फाऊंडेशन, नवी देहली\nहिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या दिशेने चालू असलेली वाटचाल योग्य असल्याची अनुभूती रामनाथी आश्रमात आली. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या दैवी शक्तीमुळे हे ध्येय निश्‍चितच साध्य होईल, याची शाश्‍वती वाटते.\nCategories प्रतिष्ठितांची मते, हिंदु अधिवेशन\nश्रीलंका येथेही एखादा (सनातन) आश्रम असावा \nश्रीलंका येथे एखादा आश्रम असावा. तेथे गुरुजींनी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) यावे आणि त्यांच्या वतीने तेथे हिंदूंना धर्मशिक्षण दिले जावे, तसेच हिंदूंमध्ये श्रद्धा निर्माण होण्यासाठी आम्हाला मार्गदर्शन करावे, अशी आमची अपेक्षा आहे…\nCategories प्रतिष्ठितांची मते, हिंदु अधिवेशन\nसनातन संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांचा समर्पणभाव शिकण्यासारखा – श्री. जितेंद्र ठाकूर, अखिल भारतीय हिंदू महासभा\nहिंदुत्वनिष्ठ संघटनांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिरे आयोजित केली पाहिजेत. यातून त्यांच्यात राष्ट्रभक्ती, धर्मप्रेम, नेतृत्वगुण निर्माण होतो….\nCategories प्रतिष्ठितांची मते, हिंदु अधिवेशन\n‘राष्ट्रीय तंत्रज्ञान पुरस्कार’ प्राप्तकर्ते डॉ. श्रीनारायण सिंह यांची त्यांच्या कुटुंबियांसमवेत सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमाला सदिच्छा भेट\nडॉ. श्रीनारायण सिंह यांना वर्ष २०१३ मध्ये राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडून ‘तोंडखुरी पायखुरी’ या गायीच्या लसीच्या शोधासाठी प्रतिष्ठित ‘राष्ट्रीय तंत्रज्ञान पुरस्कार’ प्राप्त झाला आहे.\nCategories आश्रमाविषयी, प्रतिष्ठितांची मते\n‘परम पूज्य डॉ. आठवले यांनी कलियुगामध्ये गीतेत सांगितल्याप्रमाणे अवतार घेतला आहे ‘ – ह.भ.प. नामदेव महाराज वासकर\n‘सनातन धर्माचे कार्य काळानुरूप अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे लवकरच विश्‍वात हिंदु धर्माची स्थापना होईल’, असे ह.भ.प. नामदेव महाराज वासकर यांनी म्हटले.\nमाझी हिंदुत्वाविषयीची भूमिका आणि सनातन संस्थेचे ध्येयधोरण एकच – भारताचार्य प्रा. सु.ग. शेवडे\nहिंदु जनजागृती समितीचे मुंबईचे प्रवक्ता डॉ. उदय धुरी आणि श्री. सतीश सोनार यांनी नुकतीच ज्येष्ठ प्रवचनकार भारताचार्य प्रा. सु.ग. शेवडे यांची त्यांच्या चेंबूर येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन त्यांना प.पू. डॉ. आठवले यांचा छायाचित्रमय जीवनदर्शन ग्रंथ भेट दिला.\nCategories प्रतिष्ठितांची मतेTags सनातन संस्था\nएक वेळ विम्याला पर्याय असेल; पण सनातनला नाही – विद्याधर नारगोलकर, स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती प्रतिष्ठान, पुणे\nस्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतात, गुणसुमने वेचलिया या भावे की तिने सुगंधा व्हावे की तिने सुगंधा व्हावे जरी उद्धरणी व्यय तिचा न हो साचा जरी उद्धरणी व्यय तिचा न हो साचा हा व्यर्थ भार विद्येचा ॥ याप्रमाणे सनातन प्रभातची वाटचाल आहे.\nसनातन संस्थेचे कार्य चांगले आहे – डी.रा. कदम, उथळसर प्रभाग ठाणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ब्लॉक अध्यक्ष\nखोपट येथील सिद्धेश्‍वर तलाव मित्र मंडळात नवरात्रोत्सवानिमित्त सनातनच्या साधिकांनी ३५ महिलांना मार्गदर्शन केले.\nCategories प्रतिष्ठितांची मते, सनातन वृत्तविशेष\nनागालॅण्डचे राज्यपाल पद्मनाभ आचार्य यांची सनातन संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांनी घेतली सदिच्छा भेट \nसनातन संस्थेचे कर्नाटक राज्यसेवक श्री. रमानंद गौडा, हिंदु जनजागृती समितीचे श्री.प्रभाकर पडियार, श्री. भरत प्रभू, तसेच धर्माभिमानी श्री. अनंत कामत यांनी नागालॅण्डचे राज्यपाल श्री. पद्मनाभ आचार्य यांची येथे २३ डिसेंबरला सदिच्छा भेट घेतली.\nCategories प्रतिष्ठितांची मते, सनातन वृत्तविशेष\nCategories Select Category अध्यात्म : एक परिपूर्ण शास्त्र (173) अध्यात्माचे महत्त्व आणि लाभ (19) अनुभूती (39) गुरुकृपायोग (73) अहं निर्मूलन (6) गुरुकृपायोगानुसार साधना केल्याने अनुभवलेला पालट (1) त्याग (2) नाम (16) प्रीती (1) भावजागृती (12) सत्संग (1) सत्सेवा (2) स्वभावदोष निर्मूलन (22) मृत्यू आणि मृत्यूनंतर (11) वास्तूशास्त्र (6) विविध साधनामार्ग (14) कर्मयोग (7) ज्ञानयोग (1) ध्यानयोग (1) भक्तीयोग (3) हठयोग (1) साधना (5) अध्यात्म कृतीत आणा (375) अंधानुकरण टाळा (19) आचारधर्म (103) अलंकार (8) आहार (30) केशभूषा (17) दिनचर्या (28) निद्रा (1) वेशभूषा (17) धार्मिक कृती (44) आरती (2) ओटी (1) औक्षण (2) कुंकू कसे लावावे (1) देवपूजा (9) पंचोपचार (1) षोडशोपचार (2) देवळात दर्शन (6) देवीची पूजा (2) नमस्कार (6) प्रार्थना (6) वाढदिवस (3) शांतीविधी (3) श्राद्ध (32) विविध प्रकार (5) श्राद्धाचे महत्त्व (4) सण, उत्सव आणि व्रते (173) उत्सव (58) गुरुपौर्णिमा (12) दत्त जयंती (1) रंगपंचमी (2) रामनवमी (3) श्री गणेश चतुर्थी (22) श्रीकृष्ण जयंती (4) हनुमान जयंती (2) होळी (5) व्रते (34) एकादशी (5) ज्येष्ठा गौरी (1) नवरात्र (11) महाशिवरात्र (1) वटपौर्णिमा (4) हरितालिका (1) सण (70) गुढीपाडवा (16) दसरा (8) दिवाळी (21) दीप अमावास्या (2) नागपंचमी (7) मकरसंक्रांत (5) रक्षाबंधन (3) संतांचे स्मृतीदिन (2) सामाजिक कृती (4) उद्‍घाटन (1) दीपप्रज्ज्वलन (1) अपसमज आणि त्यांचे खंडण (84) अध्यात्मविषयक (6) देवताविषयक (5) धर्मग्रंथविषयक (2) धर्मविषयक (17) प्रथा-परंपराविषयक (14) सनातनवरील टीका (20) स्त्रीविषयक (4) आध्यात्मिक उपाय (47) आध्यात्मिक उपायांसाठी मंत्र (2) आध्यात्मिक त्रासांचे प्रकार (3) दृष्ट लागणे (1) पूर्वज (1) आध्यात्मिक त्रासांवर उपयुक्त सनातनची उत्पादने (2) उत्पादनांच्या वापराविषयी आलेल्या अनुभूती (2) आध्यात्मिक त्रासांवरील उपाय (30) उतारा (1) दृष्ट काढणे (6) देवतांचे नामजप (14) वास्तुशुध्दी आणि वाहनशुध्दी (1) व्याधी आणि उपाय (2) आध्यात्मिक लाभ देणारी उत्पादने (23) उत्पादनांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये (1) ग्रंथसंपदा (20) आपत्काळासाठी संजीवनी (65) अग्निहोत्र (6) आयुर्वेद (22) सौंदर्य साधना (2) औषधी वनस्पती (9) प्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत (4) फिजिओथेरपी (2) बिंदूदाबन-उपचार (10) स्वरोदयशास्त्र (3) आमच्याविषयी (181) अभिप्राय (176) आश्रमाविषयी (121) मान्यवरांचे अभिप्राय (85) संतांचे आशीर्वाद (31) प्रतिष्ठितांची मते (17) संतांचे आशीर्वाद (27) स्थापना आणि उद्दिष्टे (1) इतर (89) अध्यात्मविषयी शंकानिरसन (20) आध्यात्मिक संज्ञा (2) प्रसिध्दी पत्रक (32) मराठी भाषा (19) कार्य (564) अध्यात्मप्रसार (204) धर्मजागृती (238) राष्ट्ररक्षण (95) समाजसाहाय्य (44) लवकरच प्रसिद्ध होत आहे (1) देवपूजा (9) पंचोपचार (1) षोडशोपचार (2) देवळात दर्शन (6) देवीची पूजा (2) नमस्कार (6) प्रार्थना (6) वाढदिवस (3) शांतीविधी (3) श्राद्ध (32) विविध प्रकार (5) श्राद्धाचे महत्त्व (4) सण, उत्सव आणि व्रते (173) उत्सव (58) गुरुपौर्णिमा (12) दत्त जयंती (1) रंगपंचमी (2) रामनवमी (3) श्री गणेश चतुर्थी (22) श्रीकृष्ण जयंती (4) हनुमान जयंती (2) होळी (5) व्रते (34) एकादशी (5) ज्येष्ठा गौरी (1) नवरात्र (11) महाशिवरात्र (1) वटपौर्णिमा (4) हरितालिका (1) सण (70) गुढीपाडवा (16) दसरा (8) दिवाळी (21) दीप अमावास्या (2) नागपंचमी (7) मकरसंक्रांत (5) रक्षाबंधन (3) संतांचे स्मृतीदिन (2) सामाजिक कृती (4) उद्‍घाटन (1) दीपप्रज्ज्वलन (1) अपसमज आणि त्यांचे खंडण (84) अध्यात्मविषयक (6) देवताविषयक (5) धर्मग्रंथविषयक (2) धर्मविषयक (17) प्रथा-परंपराविषयक (14) सनातनवरील टीका (20) स्त्रीविषयक (4) आध्यात्मिक उपाय (47) आध्यात्मिक उपायांसाठी मंत्र (2) आध्यात्मिक त्रासांचे प्रकार (3) दृष्ट लागणे (1) पूर्वज (1) आध्यात्मिक त्रासांवर उपयुक्त सनातनची उत्पादने (2) उत्पादनांच्या वापराविषयी आलेल्या अनुभूती (2) आध्यात्मिक त्रासांवरील उपाय (30) उतारा (1) दृष्ट काढणे (6) देवतांचे नामजप (14) वास्तुशुध्दी आणि वाहनशुध्दी (1) व्याधी आणि उपाय (2) आध्यात्मिक लाभ देणारी उत्पादने (23) उत्पादनांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये (1) ग्रंथसंपदा (20) आपत्काळासाठी संजीवनी (65) अग्निहोत्र (6) आयुर्वेद (22) सौंदर्य साधना (2) औषधी वनस्पती (9) प्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत (4) फिजिओथेरपी (2) बिंदूदाबन-उपचार (10) स्वरोदयशास्त्र (3) आमच्याविषयी (181) अभिप्राय (176) आश्रमाविषयी (121) मान्यवरांचे अभिप्राय (85) संतांचे आशीर्वाद (31) प्रतिष्ठितांची मते (17) संतांचे आशीर्वाद (27) स्थापना आणि उद्दिष्टे (1) इतर (89) अध्यात्मविषयी शंकानिरसन (20) आध्यात्मिक संज्ञा (2) प्रसिध्दी पत्रक (32) मराठी भाषा (19) कार्य (564) अध्यात्मप्रसार (204) धर्मजागृती (238) राष्ट्ररक्षण (95) समाजसाहाय्य (44) लवकरच प्रसिद्ध होत आहे (1) विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म (540) गोमाता (5) थोर विभूती (149) प्राचीन ऋषीमुनी (12) महर्षींची वाणी (10) तीर्थयात्रेतील अनुभव (10) लोकोत्तर राजे (14) संत (75) अग्नीस्वरूप संत प.पू. रामभाऊस्वामी (1) संत ज्ञानेश्‍वर (2) स्वामी विवेकानंद (7) स्वातंत्र्यवीर सावरकर (10) धर्म (50) ज्योतिष्यशास्त्र (6) यज्ञ (2) धर्मग्रंथ (29) श्रीमद्भगवद्गीता (25) भारतीय संस्कृती (108) इंडोनेशिया (26) कंबोडिया (20) कुंभमेळा (15) आखाड्यांचा परिचय (5) गुरु आणि शिष्य (14) थायलंड (2) मलेशिया (3) वैदिक गुरुकुल संस्कृती (7) श्रीलंका (2) संस्कृत भाषा (3) सिंगापूर (1) सोळा संस्कार (16) विवाह संस्कार (5) आदर्श लग्नपत्रिका कशी असावी (1) विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म (540) गोमाता (5) थोर विभूती (149) प्राचीन ऋषीमुनी (12) महर्षींची वाणी (10) तीर्थयात्रेतील अनुभव (10) लोकोत्तर राजे (14) संत (75) अग्नीस्वरूप संत प.पू. रामभाऊस्वामी (1) संत ज्ञानेश्‍वर (2) स्वामी विवेकानंद (7) स्वातंत्र्यवीर सावरकर (10) धर्म (50) ज्योतिष्यशास्त्र (6) यज्ञ (2) धर्मग्रंथ (29) श्रीमद्भगवद्गीता (25) भारतीय संस्कृती (108) इंडोनेशिया (26) कंबोडिया (20) कुंभमेळा (15) आखाड्यांचा परिचय (5) गुरु आणि शिष्य (14) थायलंड (2) मलेशिया (3) वैदिक गुरुकुल संस्कृती (7) श्रीलंका (2) संस्कृत भाषा (3) सिंगापूर (1) सोळा संस्कार (16) विवाह संस्कार (5) आदर्श लग्नपत्रिका कशी असावी (1) विवाहसोहळ्याद्वारे धर्मप्रसार कसा करावा (1) विवाहसोहळ्याद्वारे धर्मप्रसार कसा करावा (1) विवाहातील पावित्र्य कसे जपावे (1) विवाहातील पावित्र्य कसे जपावे (1) स्त्री (4) हिंदु देवता (112) अवतार (1) ईश्वर (1) देव (107) इतर देवता (15) दत्त (11) मारुति (11) शिव (24) श्री गणपति (30) श्री दुर्गादेवी (3) श्री विठ्ठल (2) श्रीकृष्ण (2) श्रीराम (7) परमेश्वर (2) हिंदु राष्ट्र (26) हिंदूंची श्रद्धास्थाने (58) श्राव्य दालन (ऑडियो गॅलरी) (51) आरती (11) गुरू (1) दत्त (1) मारुति (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) दैवी नाद (1) नामजप (17) इतर देवता (7) दत्त (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) हनुमान (1) पाळणा (2) स्तोत्र (8) दत्त (2) श्री गणपति (2) श्री दुर्गादेवी (2) श्रीराम (1) हनुमान (1) सनातन वृत्तविशेष (2,947) आपत्काळ (45) कुंभमेळ्यातील सनातन कार्य (43) मडगाव स्फोट प्रकरण (21) सनातनला विरोध (53) सनातनला समर्थन (69) साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती (1) स्त्री (4) हिंदु देवता (112) अवतार (1) ईश्वर (1) देव (107) इतर देवता (15) दत्त (11) मारुति (11) शिव (24) श्री गणपति (30) श्री दुर्गादेवी (3) श्री विठ्ठल (2) श्रीकृष्ण (2) श्रीराम (7) परमेश्वर (2) हिंदु राष्ट्र (26) हिंदूंची श्रद्धास्थाने (58) श्राव्य दालन (ऑडियो गॅलरी) (51) आरती (11) गुरू (1) दत्त (1) मारुति (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) दैवी नाद (1) नामजप (17) इतर देवता (7) दत्त (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) हनुमान (1) पाळणा (2) स्तोत्र (8) दत्त (2) श्री गणपति (2) श्री दुर्गादेवी (2) श्रीराम (1) हनुमान (1) सनातन वृत्तविशेष (2,947) आपत्काळ (45) कुंभमेळ्यातील सनातन कार्य (43) मडगाव स्फोट प्रकरण (21) सनातनला विरोध (53) सनातनला समर्थन (69) साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती (26) साहाय्य करा (31) हिंदु अधिवेशन (91) हिंदुत्ववाद्यांवर होणारे अन्याय (4) सनातनचे अद्वितीयत्व (479) ‘ईश्वरप्राप्तीसाठी कला’ (45) आध्यात्मिक कोडी (प्रहेलिका) (5) चित्रकला (2) नृत्यकला (2) फुलांच्या वैविध्यपूर्ण रचना (1) मूर्ती कला (2) वाद्य (1) संगीत (11) सात्त्विक रांगोळी (12) सूक्ष्म चित्रकला (2) आध्यात्मिक संशोधन (92) अध्यात्मविषयक (2) धार्मिक कृतीविषयक (1) परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले (125) अमृत महोत्सव (17) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संतांनी केलेला गौरव (9) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची ओळख (25) आध्यात्मिकदृष्ट्या (18) वैद्यकीयदृष्ट्या (1) सामाजिकदृष्ट्या (1) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची वैशिष्ट्ये (14) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची शिकवण (14) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे व्यापक कार्य (38) हिंदुत्ववाद्यांची आध्यात्मिक प्रगति (10) संत घडवणारे उपक्रम (2) अध्यात्म विश्वविद्यालय (1) साधक-पुरोहित पाठशाळा (1) सनातनचे आश्रम (23) आश्रमांची वैशिष्ट्ये (10) ठिकाणे (1) सनातनचे गोकुळ (10) सनातनचे संत (133) साधकांची वैशिष्ट्ये (53) ६० टक्के पातळीचे साधक (9) दिव्य ज्ञानाची प्राप्ती (1) दैवी गुणांनी संपन्न (1) भावामुळे स्फुरणारी कला (36) चित्र (35) सूक्ष्मातील प्रक्रिया जाणणे (6)\nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nदेवतांच्या विविध नावांचा अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nसण, धार्मिक उत्सव, व्रते\nदेवतांशी संबंधित सण व उत्सव\nधार्मिक कृती कशी करावी \nवाढदिवस कसा साजरा कराल \nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nव्यक्तिमत्त्व विकास कसा करावा \nआध्यात्मिक त्रास का होतात \nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/kokan/sindhudurg-news-bandkarwadi-underpass-issue-98206", "date_download": "2018-10-20T02:21:33Z", "digest": "sha1:QICJPPUFF7PQD5EB76SYQVLBURJ4YTT3", "length": 14948, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sindhudurg News Bandkarwadi underpass issue बांदकरवाडी अंडरपास ठरणार ग्रामीण भागाला वरदान | eSakal", "raw_content": "\nबांदकरवाडी अंडरपास ठरणार ग्रामीण भागाला वरदान\nशुक्रवार, 16 फेब्रुवारी 2018\nकणकवली - शहरातील बांदकरवाडी येथे रेल्वे मार्गाखालून अंडरपास तथा भुयारी मार्ग होणार आहे. याचे भूमिपूजन नुकतेच खासदार विनायक राऊत यांनी केले. मे अखेरपर्यंत हा मार्ग पूर्णत्वास जाणार आहे. त्यानंतर रखडलेल्या ग्रामीण भागाच्या विकासाला चालना मिळण्याची शक्‍यता आहे.\nकणकवली - शहरातील बांदकरवाडी येथे रेल्वे मार्गाखालून अंडरपास तथा भुयारी मार्ग होणार आहे. याचे भूमिपूजन नुकतेच खासदार विनायक राऊत यांनी केले. मे अखेरपर्यंत हा मार्ग पूर्णत्वास जाणार आहे. त्यानंतर रखडलेल्या ग्रामीण भागाच्या विकासाला चालना मिळण्याची शक्‍यता आहे. दरम्यान, अंडरपास होत असताना त्याला जोडणारा पर्यायी मार्गदेखील तयार केला जावा, अशी मागणी येथील नागरिकांतून केली जात आहे.\nकोकण रेल्वे मार्गाचे काम सुरू होत असताना जुना नरडवे रस्ता बांदकरवाडी येथे बंद झाला. त्याऐवजी परबवाडीतून नवीन नरडवे रस्त्याला जोडणारा मार्ग तयार करण्यात आला. यात बांदकरवाडीचा भाग दुभंगला गेला. याखेरीज बांदकरवाडी, वरचीवाडी, धनगरवाडी, पिळणकरवाडी, मधलीवाडी या भागातील नागरिकांना जा-ये करण्यासाठी दीड ते दोन किलोमीटरचा फेरा पडू लागला. एवढी पायपीट करण्यापेक्षा रेल्वेमार्ग ओलांडून नागरिकांनी पसंत केले.\nमात्र, गेल्या पंधरा वर्षांत कोकण रेल्वेमार्गावर गाड्यांची संख्या वाढली. याखेरीज रेल्वे स्थानक ते बांदकरवाडी परिसरापर्यंत दोन लूप लाईन वाढविण्यात आल्या. यामुळे हा मार्ग ओलांडणे आणखीनच धोकादायक झाले. त्यामुळे रेल्वे मार्गाखालून अंडरपास केला जावा, अशी मागणी सातत्याने होत होती. त्यासाठी आंदोलनाचाही इशारा देण्यात आला.\nखासदार विनायक राऊत यांच्या प्रयत्नाने बांदकरवाडी येथे रेल्वे अंडरपासला मंजुरी मिळाली. नुकतेच या कामाचे उद्‌घाटन झाले. सध्या बांदकरवाडी रेल्वे मार्गालगत अंडरपास कामासाठी आवश्‍यक असणाऱ्या काँक्रिट खांब तयार केले जात आहेत. सुमारे दीड महिन्यात भुयारी मार्गासाठीचे खांब तयार केले जाणार आहेत. तर मे अखेरपर्यंत ३ तासांचा मेगाब्लॉक घेऊन भुयारी मार्ग खोदला जाणार आहे.\nया कामासाठी कोकण रेल्वे प्रशासनाने २६ लाख रुपये मंजूर केले आहे. अंडरपासचे काम पूर्ण झाल्यानंतर दुभंगलेली बांदकरवाडी जोडण्यास मदत होणार आहे. याखेरीज रेल्वे अंडरपास, बांदकरवाडी ते वरचीवाडीपर्यंत नवीन मार्ग तयार झाला तर येथील ग्रामीण भागाच्याही विकासाला चालना मिळणार आहे. नवा मार्ग तयार झाल्यानंतर शाळा, हायस्कूलसह महाविद्यालयातील विद्यार्थी आणि पादचाऱ्यांनाही रेल्वे मार्ग ओलांडण्याचा धोका टाळता येणार आहे.\nबांदकरवाडी रेल्वे अंडरपाससाठी २६ लाख रुपये कोकण रेल्वे प्रशासनाने मंजूर केले आहे. अडीच मीटर उंच आणि दोन मीटर रुंद असलेल्या या बोगद्यामधून छोट्या वाहनांना जा-ये करता येणार आहे. तीन तासांचा मेगाब्लॉक मिळाल्यानंतर दोन मीटरचा रेल्वे ट्रॅक तोडून भुयारी मार्ग बांधला जाणार आहे. त्यानंतर तोडलेले रूळ पुन्हा सांधले जाणार आहेत.\nपाचही आरोपींचा माओवाद्यांशी संबंध\nपुणे - एल्गार परिषदेनंतर अटक केलेल्या पाचही आरोपींचा माओवाद्यांशी संबंध आहे, असा दावा शुक्रवारी सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी सुनावणीदरम्यान...\n‘साईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान खोटे बोलले’\nमुंबई - खोटे बोलण्यात पंतप्रधानांचा हात कोणी धरू शकत नाही, हे देशातील जनतेला माहीत आहे. मात्र साईबाबांच्या शिर्डीत येऊन पंतप्रधान खोटे बोलले याचे...\nपुणे - लोणावळा लोकल उद्यापासून पूर्ववत\nपुणे - लोहमार्गाच्या देखभाल- दुरुस्तीचे काम वेळेपूर्वीच पूर्ण झाल्यामुळे पुणे- लोणावळा मार्गावरील लोकलची वाहतूक येत्या रविवारपासून (ता. 21)...\nआधी स्मारक बांधा मग जावे राममंदिर बांधायला - नारायण राणे\nपुणे - \"\"बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची चर्चा अजूनही सुरू आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वतः पहिल्यांदा बाळासाहेबांचे स्मारक...\nचवीने खाणाऱ्यांसाठी \"होम डायनिंग'\nमुंबई - राज्यात 20 कोसांवर फक्त भाषाच बदलत नाही तर खाद्य संस्कृतीही बदलते. मुंबई महानगरमध्ये वसलेल्या विविध राज्यांच्या नागरिकांनीही आपल्याबरोबर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/pune-news-garbage-issue-tapkir-assure-ghant-gadi-dhayari-79715", "date_download": "2018-10-20T03:09:05Z", "digest": "sha1:XEZFQIGHA73YGCITL4BKNALQEWEYZB5B", "length": 12316, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news garbage issue tapkir assure ghant gadi in dhayari धायरीत कचरा प्रश्न सोडविण्यासाठी घंटागाड्या देऊ- तापकीर | eSakal", "raw_content": "\nधायरीत कचरा प्रश्न सोडविण्यासाठी घंटागाड्या देऊ- तापकीर\nसोमवार, 30 ऑक्टोबर 2017\nसिंहगड रोड परिसरातील वडगाव धायरी प्रभाग क्रमांक 33 मधील राजयोग व मधूकोश धर्मावतनगर येथील पथदिव्यांचा कामांचा शुभारंभ खडकवासला विधानसभा मतदार संघाचे आमदार भीमराव तापकीर यांच्या हस्ते झाले.\nखडकवासला : \"वडगाव धायरी परिसरातील कचऱ्याची समस्या सोडविण्यासाठी या भागात दोन घंटा देण्याचे जाहीर आश्वासन आमदार भीमराव तापकीर यांनी दिले आहे.\"\nसिंहगड रोड परिसरातील वडगाव धायरी प्रभाग क्रमांक 33 मधील राजयोग व मधूकोश धर्मावतनगर येथील पथदिव्यांचा कामांचा शुभारंभ खडकवासला विधानसभा मतदार संघाचे आमदार भीमराव तापकीर यांच्या हस्ते झाले. हे काम पुणे महानगरपालिकेचे स्थायी समिती सदस्य नगरसेवक हरिदास चरवड नगरसेवक राजाभाऊ लायगुडे, नगरसेविका नीता दांगट, राजश्री नवले यांच्या विशेष प्रयत्नातून करण्यात येत आहे.\nकचरा प्रकल्पातील अडचणी आणि दिवाळीच्या सुट्ट्यामुळे कचरा या परिसरात साठला होता. नागरीकरण वाढत असल्याने या परिसरात कचऱ्यांचे ढीग साठले होते. नगरसेवकांनी आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने कचऱ्याचे ढीग हलविले होते. या भागातील कचरा समस्या सोडविण्यासाठी फक्त टीका न करता. ती समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न म्हणून या परिसराला दोन घंटागाडी आमदार निधीतून देणार असल्याचे तापकीर यांनी सांगितले.\n'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :\nरद्द नोटांची मोजणी संपता संपेना\nपुणे अन्‌ सुरतचं नेमकं काय बिघडलंय\nउसाच्या एफआरपीत २०० रुपये वाढवा - कृषिमूल्य आयोग\nशेट्टी पुन्हा खासदार नसतील - हिंदूराव शेळके\nसरकार म्हणजे आंधळ्याची वरात, बहिऱ्याच्या घरात : हर्षवर्धन पाटील\nवर्चस्वाच्या लढाईत होतोय बिबट्यांचा मृत्यू\nइराण-सौदी अरेबियामध्ये पेटलेल्या आगीत सापडलेला पाकिस्तानी सरसेनापती\n‘सकाळ’चे दिवाळी अंक ‘ॲमेझॉन’वर\nपुणे - क्‍लिकवर चालणाऱ्या आजच्या जगात दिवाळी अंकही एका क्‍लिकवर घरपोच मिळण्याची व्यवस्था ‘सकाळ माध्यम समूहा’ने यंदा केली आहे. मराठी...\nमुंबई - विघ्नहर्त्याचे वाहन असलेल्या उंदरांचा सध्या मंत्रालयातील कानाकोपऱ्यांत मुक्‍त वावर सुरू आहे. मंत्र्यांच्या कार्यालयांपासून ते...\nपुणे विद्यापीठ पहिल्या शंभरात\nपुणे - क्वायकॅरली सायमन्सने (क्‍यूएस) जाहीर केलेल्या \"क्‍यूएस ब्रीक्‍स युनिव्हर्सिटी रॅंकिंगमध्ये पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने...\nपुणे - लोणावळा लोकल उद्यापासून पूर्ववत\nपुणे - लोहमार्गाच्या देखभाल- दुरुस्तीचे काम वेळेपूर्वीच पूर्ण झाल्यामुळे पुणे- लोणावळा मार्गावरील लोकलची वाहतूक येत्या रविवारपासून (ता. 21)...\nआधी स्मारक बांधा मग जावे राममंदिर बांधायला - नारायण राणे\nपुणे - \"\"बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची चर्चा अजूनही सुरू आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वतः पहिल्यांदा बाळासाहेबांचे स्मारक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/marathi-news-meeting-rehabilitated-94048", "date_download": "2018-10-20T03:11:45Z", "digest": "sha1:XD4U22EZLTNJUHB2DW2QX3PVUVNQJPXW", "length": 17502, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news meeting for rehabilitated पुनर्वसितांसाठी प्रांताधिकारींनी घेतली बैठक | eSakal", "raw_content": "\nपुनर्वसितांसाठी प्रांताधिकारींनी घेतली बैठक\nमंगळवार, 23 जानेवारी 2018\nकऱ्हाड - कण्हेर धरणासाठी 40 वर्षापुर्वी विस्थापित झालेल्या वाघेश्‍वर, चिंचणी, पिंपरी, कवठे, केंजळ गावांतील ग्रामस्थांच्या प्रश्नासाठी आज प्रांताधिकारी हिंम्मत खराडे यांच्या पुढाकाराने विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यामध्ये प्रकल्पग्रस्तांची जमीन मोजण्यासह अन्य कार्यवाही करण्यासंदर्भात प्रांताधिकाऱ्यांनी संबंधित विभागांना आदेश दिले. मात्र प्रजासत्ताक दिनादिवशीचे आंदोलन पुढे ढकलण्यासाठीच ही बैठक घेतली असून संबंधित बैठकीत दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी होत नाही.\nकऱ्हाड - कण्हेर धरणासाठी 40 वर्षापुर्वी विस्थापित झालेल्या वाघेश्‍वर, चिंचणी, पिंपरी, कवठे, केंजळ गावांतील ग्रामस्थांच्या प्रश्नासाठी आज प्रांताधिकारी हिंम्मत खराडे यांच्या पुढाकाराने विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यामध्ये प्रकल्पग्रस्तांची जमीन मोजण्यासह अन्य कार्यवाही करण्यासंदर्भात प्रांताधिकाऱ्यांनी संबंधित विभागांना आदेश दिले. मात्र प्रजासत्ताक दिनादिवशीचे आंदोलन पुढे ढकलण्यासाठीच ही बैठक घेतली असून संबंधित बैठकीत दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लागत नसल्याने 26 जानेवारीचे मुंडन आंदोलन करुन सरकारचा दहावा घालण्याच्या आंदोलनावर ठाम असल्याची माहिती स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे यांनी आज दिली.\nकण्हेर धरणासाठी पुनर्वसित झालेल्या गावांना 18 नागरी सुविधा मिळालेल्या नाहीत. चाळीस वर्षांपासून या पुनर्वसित गावचे मुलभूत प्रश्‍न सुटलेले नाहीत. त्यामध्ये जमिनीशेजारी कॅनॉल असून शेतीला पाणी मिळत नाही. गावाची महसूल दरबारी नोंद नाही, मतदार यादीत नावे आहेत. प्लॉटच्या नोंदी नाहीत. प्रकल्पग्रस्त असून मुलांना नोकऱ्या नाहीत, पुनर्वसनात मिळालेली जमीन ही पुन्हा रेल्वेच्या दुपदरीकरणात जाणार आहेत. कारण ती जमीन पूर्वीपासून रेल्वेने संपादीत केलेली होती. अगोदर संपादीत केलेल्या जमीन या लोकांना देऊन शासनाने त्यांची फसवणूक केली आहे. जमिनीची पुर्नमोजणी न झाल्याने हद्दी समजून येत नाहीत आदि समस्या आहेत. त्यासंदर्भात 26 जानेवारीच्या आगोदर निर्णय न झाल्यास सरकार विरोधात 26 जानेवारीलाच आंदोलन करण्यात येईल, असा इशारा स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे, पदाधिकारी व तेथील ग्रामस्थांनी सरकारला निवेदनाव्दारे दिला होता. त्यासंदर्भातील प्रांताधिकारी श्री. खराडे यांनी तातडीने आज बैठक बोलावली होती. त्यानुसार आज बैठक झाली. तहसीलदार राजेंद्र शेळके, गटविकास अधिकारी अविनाश फडतरे, नायब तहसीलदार अजित कुऱ्हाडे, पाटबंधारे विभागाचे अभियंता, भूमी अभिलेखचे अधिकारी, स्वाभिमानी श्री. नलवडे, अनिल घराळ, योगेश झांम्बरे, आनंदी जाधव, प्रकाश गुरव, सिताराम जाधव, प्रशांत जाधव,सीताराम जाधव, भानुदास शिंदे, मधुकर कदम, वाघेश्वर माजी सरपंच आनंदी गाडे, सुधीर वांगडे, दीपक केंजल यांच्यासह वाघेश्वर, पिंपरी, चिंचणी, केंजळ गावचे ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी प्रकल्पग्रस्तांच्या वतीने, भीकाजी संपकाळ, स्वाभिमानीचे सचिन नलवडे, वाघेश्वर सरपंच सुरेश क्षीरसागर, सत्वशीला गाडे, बाबूराव चौधरी यांनी समस्या मांडल्या. त्यावर प्रांताधिकारी श्री. खराडे यांनी पाटबंधारेचे मुख्य अभियंता यांना 30 जानेवारी पर्यंत भूमी अभिलेख कार्यालयाकडे गावठान जमीन मोजणीची रक्कम भरण्याचे आदेश दिले. तर भूमी अभिलेख अधिकारी यांनी 28 फेब्रुवारीपर्यंत जमिनीची मोजणी पुर्ण करुन खातेदाराला सातबारा देण्यासंदर्भात कार्यवाही करण्याचे आदेश दिले. त्याचबरोबर शेतीला पाणी देण्यासाठी पाइपलाइन व पोटपाट करण्यासाठीचा प्रस्ताव 15 फेब्रुवारी पर्यंत देण्याचा आदेश दिले. बैठकीनंतर प्रकल्पग्रस्त व स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांनी 38 वर्षापासून अनेक बैठका होऊनही बैठकीतील आदेश अधिकारी पाळत नाहीत, फक्त वेळ काढूपणाचे धोरण स्विकारतात आणि प्रश्न जैसे थे राहतात. त्यामुळे 25 जानेवारी पर्यंत आमचा एकतरी प्रश्न सुटणे अपेक्षित आहे. मात्र तसे होणार नसल्याने आम्ही 26 जानेवारीच्या आंदोलनावर ठाम असल्याचे श्री. नलवडे यांनी सांगितले.\nपाचही आरोपींचा माओवाद्यांशी संबंध\nपुणे - एल्गार परिषदेनंतर अटक केलेल्या पाचही आरोपींचा माओवाद्यांशी संबंध आहे, असा दावा शुक्रवारी सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी सुनावणीदरम्यान...\nदुष्काळ निवारणासाठी महाराष्ट्राला सहकार्य - पंतप्रधान\nशिर्डी - \"\"महाराष्ट्रात यंदा पाऊस कमी झाला आहे. त्यामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्य सरकार जी पावले उचलेल, त्याला...\nगीता, बायबलपेक्षा संविधान श्रेष्ठ - मुख्यमंत्री\nनागपूर - आमचे सरकार धर्म संस्कृतीने चालत नसून गीता, बायबलपेक्षा संविधान श्रेष्ठ असल्याचे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...\nअयोध्येतील बाबरी मशीद हिंदुत्ववाद्यांनी जमीनदोस्त केल्यानंतर तेथे न उभारल्या गेलेल्या राममंदिराच्या मुद्याचा ‘सात-बारा’ कोणाचा, या प्रश्‍नावरून २५...\nसावध ऐका पुढच्या हाका...\nजिल्ह्याच्या पूर्वेकडील तालुके अवर्षणप्रवण क्षेत्रात मोडतात. मध्यभाग हमखास पर्जन्यमान व पश्‍चिमेकडील तालुके अतिपर्जन्यमानाच्या विभागात मोडतात. असे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.thinkmaharashtra.com/taxonomy/term/1504", "date_download": "2018-10-20T02:21:26Z", "digest": "sha1:OWXEZOFXJOVRS3Y4YDCIGYOOIPT7DZPY", "length": 11252, "nlines": 72, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "स्मशानभूमी | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nआनंदवाडी गाव लातूर जिल्ह्याच्या निलंगा तालुक्यात आहे. ग्रामपंचायतीची निवडणूक तेथे बिनविरोध पार पडते. गावातील मंदिरात ग्रामपंचायत सदस्यांची निवड होते. गावक-यांनी गावात अभेद्य युतीतून काही चांगले उपक्रम राबवले आहेत. गावाने समाजाला अवयवदानाचा वेगळा आदर्श घालून दिला आहे. आनंदवाडी गाव स्त्रीसक्षमीकरणातही आघाडीवर आहे. गाव तंटामुक्त आहे. गावात पंधरा वर्षांत पोलिस फिरकलेला नाही, कारण गावात गुन्हाच घडत नाही\nप्रविण वामने यांचा ग्रामोद्धाराचा वसा\nशैलेश दिनकर पाटील 02/11/2017\nसिन्नर तालुक्यातील डुबेरे हे गाव गोदावरी नदीच्या काठी वसलेले. गाव छोटेसे आणि आडवळणी, पण ते आदर्श गाव बनावे यासाठी प्रयत्न करणारे प्रविण वामने.\nप्रविण वामने हे पुणे येथील ‘यशदा’ संस्थेत सहाय्यक संशोधक पदावर कार्यरत होते. तेथे त्यांना पोपटराव पवार, अण्णा हजारे यांसारख्या व्यक्तींचा सहवास लाभला. त्यांना महाराष्ट्राच्या छत्तीस जिल्ह्यांतील ग्रामीण भागात कामानिमित्त जावे लागे. त्यांनी ज्या ज्या गावी काही चांगले बघितले, की ते ते त्यांच्या गावी असावे असे वाटायचे. त्यांचे मन त्यांच्या शिक्षणाचा फायदा त्यांच्या गावाला कसा करून देता येईल ह्या विचाराने अस्वस्थ होत असे. शेवटी त्यांना सूर गवसला. त्यांना स्वत:चे उद्दिष्ट मिळाले. त्यांनी ‘यशदा’मधील सहाय्यक संशोधकपदाचा राजीनामा दिला आणि गावाचा विकास घडवून आणण्याची सुवर्ण कल्पना गावक-यांच्या समोर आणली. ते आता चरितार्थासाठी शेती करतात.\nगावोगावच्या स्मशानभूमीप्रमाणे नाशिक जिल्ह्यातील लासलगावनजीक पिंपळगावची स्मशानभूमी आहे. मात्र तिच्या आजुबाजूचा परिसर स्थानिक लोकांसाठी रोज सकाळी- रात्री नैसर्गिक विधी उरकण्याचे निवांत ठिकाण बनून गेला होता. तेथे दुर्गंधी इतकी सुटे, की अंत्यविधीला येणारे लोक स्मशानभूमीपासून खूप दूर अंतरावर उभे राहत. फक्त प्रेत उचलून आणणारे खांदेकरी आणि प्रेताला अग्नी-पाणी देणारा, एवढेच लोक त्यांची नाके दाबून अंत्यविधीच्या चौथऱ्यापर्यंत कसेबसे जात, तेथे धर्मविधी आटोपत. पण एकदा, गावात एका श्रीमंत माणसाचा मृत्यू झाला, त्याच्या नातेवाईकांनी स्मशानभूमीचा परिसर जेसीपी मशीन आणून स्वच्छ करून घेतला, जेणेकरून अंत्यविधीला येणाऱ्या लोकांना त्या ठिकाणी उभे राहता येईल. तो प्रकार गावातील काही लोकांना खटकला. श्रीमंतासाठी वेगळा न्याय आणि गरिबांना वेगळा न्याय असे का गरिबांचा अंत्यविधी चांगल्या प्रकारे करता येणार नाही का\nसुनिता पाटील यांची स्मशानसेवा\nनाशिकच्या रामचंद्र हिरवे यांच्या चार-पाच पिढ्यातरी ‘पंचवटी स्मशानभूमी’त गेल्या आहेत. हिरवे कुटुंबाची स्मशानभूमीत वखार होती. ते लोकांना लाकडे व इंधन पुरवत. पुढे, ते काम महापालिकेने घेतले. नाशिकची महापालिका प्रेते दहन करण्याकरता विनामूल्य लाकडे पुरवते. त्यांनी त्यापुढे जाऊन सरण रचणे आणि अंतिम संस्कार सुसह्य करणे या कामी लोकांना मदत केली. त्यांची मुलगी सौ. सुनिता राजेंद्र पाटील तो वसा चालवत आहे.\nसुनिता पाटील यांचा जन्म नाशिकला स्मशानातच झाला त्या वाढल्याही त्या वातावरणात. पण त्यांची दृष्टी-मेली नाही, उलट संवेदना जागी झाली. सुनिता शिकल्या पंचवटीतील ‘गणेश विद्यालय’ आणि ‘नर्गिस दत्त कन्या विद्यालय’ या शाळांत. त्यांचे शिक्षण दहावीपर्यंत झाले आहे. त्यांनी वयाच्या सव्वीसाव्या वर्षी प्रथम एका पुरुषाचा अंतिम संस्कार विधिवत केला आणि दहा वर्षांत बारा हजारांहून अधिक प्रेतांना तशीच स्वर्गाची वाट दाखवली. सुनिता या अंतिम सोहळ्यालाही आनंददायी करू पाहतात.\nअण्णाभाऊ साठे यांच्या ‘स्मशानातील सोनं’ कथेतील संघर्ष आठवतो. माणूस जगण्यासाठी किती आणि कसा संघर्ष करतो हे अण्णाभाऊ स्मशानविधीच्या पार्श्वभूमीवर चितारतात. कालमान बदलले. माणसे बदलली आणि स्मशानही. त्याचा प्रत्यय सुनिता पाटील यांच्या कथेत येतो.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/international-marathi-news/narendra-modi-temple-in-abudhabi-118013100016_1.html", "date_download": "2018-10-20T01:52:28Z", "digest": "sha1:6C5WV7WL2FY3TYWNAKHTJ4AKQQV6JMRX", "length": 11358, "nlines": 135, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "अबुधाबीतील मंदिराचे मोदी करणार उद्‌घाटन | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 20 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nअबुधाबीतील मंदिराचे मोदी करणार उद्‌घाटन\nअबुधाबीतील पहिल्या हिंदू मंदिराचे उद्‌घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. 9 ते 12 फेब्रुवारीदरम्यान मोदी पॅलेस्टाइन, यूएई आणि ओमनच्या दौर्‍यावर जाणार आहेत. त्यावेळी ते मंदिराच्या उद्‌घाटन कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. 2015 मध्ये मोदींच्या दौर्‍यावेळी यूएई सरकारने अबुधाबीत मंदिरासाठी जमीन देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर सरकारने अल-वाथबा परिसरात मंदिर बांधण्यासाठी 20 हजार चौरस फूट जमीन दिली होती. खासगी देणग्यांच्या मध्यमातून हे मंदिर उभारले जाणार आहे.\nपानसरे हत्या : संशयितांना पकडण्यासाठी १० लाखाचे बक्षीस\nफतवा : पुरूषांचे फूटबॉलचे सामने मुस्लीम महिलांनी बघू नये\nदेशात 'वंशाला दिवाच हवा' ही समजूत कायम\nभयानक : आठ महिन्याच्या चिमुरडीवर भावाकडून बलात्कार\nभूमाफिया मंत्री जयकुमार रावल यांच्यावर ३०२ चा गुन्हा दाखल करा - मलिक\nयावर अधिक वाचा :\nस्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...\nया जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...\nइम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख\nपाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...\nलिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...\nमराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...\nभारताच्या भविष्यासाठी सर्वात महत्त्वाचा निर्णय घेण्याआधी ...\nमतदान करण्याचा अधिकार एक निरोगी, कार्यक्षम लोकशाहीचा पाया आहे. तुमचं मत तुमची आवाज आहे. ...\nमित्राच्या आत्महत्येचा बदला म्हणून केला अपूर्वाचा खून\nकर्नाटकात वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या अपूर्वा यादव या तरुणीच्या हत्येचे गूढ उकलण्यात ...\nरिलायंस इंडस्ट्रीजला 9 हजार 516 कोटींचा फायदा\nपेट्रोलियम, दूरसंचार आणि रिटेल समेत विभिन्न क्षेत्रांमध्ये कारोबार करणारी देशातील सर्वात ...\nवेबदुनिया LocWorld 38 Seattle, Booth# 102 येथे कंपनीची माहिती देणार आहेत. इव्‍हेंटमध्‍ये, ...\nबीएसएनएलचा ७८ रुपयांचा प्लॅन जाहीर\nBSNL ने ७८ रुपयांचा एक प्लॅन जाहीर केला आहे. यामध्ये ग्राहकांना रोज २ जीबी डेटा आणि ...\nरिलायंस इंडस्ट्रीजला 9 हजार 516 कोटींचा फायदा\nपेट्रोलियम, दूरसंचार आणि रिटेल समेत विभिन्न क्षेत्रांमध्ये कारोबार करणारी देशातील सर्वात ...\nवेबदुनिया LocWorld 38 Seattle, Booth# 102 येथे कंपनीची माहिती देणार आहेत. इव्‍हेंटमध्‍ये, ...\nबीएसएनएलचा ७८ रुपयांचा प्लॅन जाहीर\nBSNL ने ७८ रुपयांचा एक प्लॅन जाहीर केला आहे. यामध्ये ग्राहकांना रोज २ जीबी डेटा आणि ...\nगुगलवर 'मी टू' चळवळीचा सर्वाधिक शोध\n'मी टू' चळवळीनंतर गुगलने भारताचा नकाशा जारी केलाय. भारतात या मी टू मोहिमेबाबत सर्वाधिक ...\nम्हणे, 35 हजार विद्यार्थ्यांना चुकून नापास झाले\nमुंबई विद्यापीठाने तब्बल 35 हजार विद्यार्थ्यांना चुकून नापास केलं अशी धक्कादायक आकडेवारी ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/ms-dhoni-welcomes-back-chennai-super-kings-to-ipl-in-style-following-the-announcement-on-friday-former-csk-captain-mahendra-singh-dhoni-took-to-instagram-to-celebrate-csks-return-and-uploaded-a-pi/", "date_download": "2018-10-20T02:08:06Z", "digest": "sha1:BTTJ4L3ZMRPVH5QWM6ZSAEXZNWF7YO5Q", "length": 6708, "nlines": 61, "source_domain": "mahasports.co.in", "title": "धोनीने असे केले चेन्नई सुपर किंग्सचे स्वागत", "raw_content": "\nधोनीने असे केले चेन्नई सुपर किंग्सचे स्वागत\nधोनीने असे केले चेन्नई सुपर किंग्सचे स्वागत\nदोन वर्षांच्या बंदी नंतर चेन्नई सुपर किंग्सचा संघ २०१८च्या मोसमात पुन्हा दाखल होत आहे. चेन्नई सुपर किंग्सच्या नेतृत्वाची धुरा सर्व मोसमात सांभाळलेल्या कॅप्टन कूल एमएस धोनीने आपल्या या संघाचे खास स्वागत केले आहे.\nत्यासाठी धोनीने इंस्टाग्रामवर एक खास फोटो शेअर केला आहे. त्यात धोनीने पिवळ्या रंगाचा टी शर्ट घातला असून त्यावर ७ हा नंबर आहे आणि पाठीमागे थाला असे लिहिले आहे.\nतामिळनाडू मध्ये थाला आणि थलैवा हे खास शब्द रोज वापरले जातात. त्यात थलैवा हा शब्द रजनीकांत यांना वापरला जातो. तर तमीळ भाषेतील ‘थाला’ या शब्दाचा अर्थ आहे नेता किंवा बॉस.\nधोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई संघाने अतिशय चांगली कामगिरी केली असून २ आयपीएल विजेतेपद आणि दोन चॅम्पियन ट्रॉफी विजेतेपद त्यांनी मिळवले आहेत. गेले दोन मोसम पुणे संघाकडून खेळलेल्या धोनीला सुद्धा पुन्हा आपल्या या आयपीएल संघात परतण्याचे वेध लागले असल्याचे या छायाचित्रात स्पष्ट दिसत आहे .\nISL 2018: दिल्लीविरुद्ध घरच्या मैदानावर खेळण्याचा ब्लास्टर्सला फायदा\nISL 2018: मोसमातील पहिल्या महाराष्ट्र डर्बीत मुंबईविरुद्ध पुणे सिटीचा पराभव\nनेमार ज्युनियरने मोडला पेलेंचा हा विक्रम\nVideo: या कामगिरीमुळे रोहित शर्माने पृथ्वी शॉला मिठीच मारली\nऑस्ट्रेलिया पहिल्यांदाच खेळणार या संघाविरुद्ध टी २० सामना\nVideo: तीन दिवसांत क्रिकेटमध्ये झाले तीन विचित्र धावबाद\nटाॅप ३- आज प्रो कबड्डीत होणार हे तीन मोठे पराक्रम\nISL 2018: भेदक मार्सेलिनोच्या पुनरागमनाचे पुणे सिटीला वेध\nएचसीएल आशियाई टेनिस अजिंक्यपद २०१८ स्पर्धेत अव्वल व आंतरराष्ट्रीय खेळाडू झुंजणार\nअखिल भारतीय सुपर सिरीज् टेनिस स्पर्धेत पुण्याच्या राधिका महाजनला दुहेरी मुकुट\nISL 2018: चेन्नईने केली पराभवाची हॅट्ट्रीक\nसलग दुसऱ्या दिवशी क्रिकेटमध्ये ‘कहर’, विचित्र रनआऊटची मालिका सुरुच\nझी महाराष्ट्र कुस्ती दंगलमध्ये ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी खेळणार या टीमकडून\nनागराज मंजूळे आता कुस्तीच्या मैदानात, विकत घेतली झी महाराष्ट्र कुस्ती दंगलमधील ही टीम\nटाॅप ३- प्रो कबड्डीच्या ६व्या हंगामात ५०पेक्षा जास्त गुण घेणारे ३ खेळाडू\nटीम इंडीयाने गाठली आहे या पाच देशांविरुद्ध वनडे सामन्यांची शंभरी\nक्रिकेटपटू दिपक चहरच्या घरी चोरीचा प्रयत्न करणाऱ्या सहा जणांना अटक\nविराटने डिजाईन केलेल्या शूजची अशी आहे किमंत\nपुण्यात होणाऱ्या कबड्डी, क्रिकेट सामन्यांचे असे आहेत तिकीट दर\nभारत-विंडीज यांच्यातील चौथ्या वनडेच्या तिकीट विक्रीला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik-news-mahapedricitikon-conference-73930", "date_download": "2018-10-20T03:21:06Z", "digest": "sha1:N4GFBGK3TX2DO55MUNNFNAGAOFJLHOP4", "length": 14930, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "nashik news Mahapedricitikon Conference बालकांसाठी खेडोपाडी हवी अत्याधुनिक उपचारपद्धती | eSakal", "raw_content": "\nबालकांसाठी खेडोपाडी हवी अत्याधुनिक उपचारपद्धती\nरविवार, 24 सप्टेंबर 2017\nइंदिरानगर - अतिदक्षतेची आवश्‍यकता असलेल्या बालकांची व नवजात शिशूंची संख्या शहरापेक्षा खेड्यांत जास्त असते. त्यामुळे या बालकांना आवश्‍यक असणारी अत्याधुनिक उपचारपद्धती तिथे पोचणे गरजेचे असून, त्यासाठी त्या- त्या ठिकाणच्या बालरोगतज्ज्ञांना या उपचार पद्धतीचे प्रशिक्षण द्यायला हवे, असे मत बेंगळुरू येथील रमय्या वैद्यकीय महाविद्यालय आणि संशोधन केंद्राच्या बालकांच्या अतिदक्षता विभागाचे प्रमुख आणि संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. करुणाकरन यांनी व्यक्त केले.\nइंदिरानगर - अतिदक्षतेची आवश्‍यकता असलेल्या बालकांची व नवजात शिशूंची संख्या शहरापेक्षा खेड्यांत जास्त असते. त्यामुळे या बालकांना आवश्‍यक असणारी अत्याधुनिक उपचारपद्धती तिथे पोचणे गरजेचे असून, त्यासाठी त्या- त्या ठिकाणच्या बालरोगतज्ज्ञांना या उपचार पद्धतीचे प्रशिक्षण द्यायला हवे, असे मत बेंगळुरू येथील रमय्या वैद्यकीय महाविद्यालय आणि संशोधन केंद्राच्या बालकांच्या अतिदक्षता विभागाचे प्रमुख आणि संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. करुणाकरन यांनी व्यक्त केले.\nइंडियन ऍकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्‍सच्या अतिदक्षता शाखेतर्फे झालेल्या \"महापेडिक्रिटिकॉन' या तिसऱ्या राज्यस्तरीय परिषदेच्या उद्‌घाटनाप्रसंगी बोलत होते. या शाखेचे राज्य अध्यक्ष डॉ. बकुल पारख, सचिव डॉ. संजय घोरपडे, संयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. संजय मालवतकर, ऍकॅडमीच्या नाशिक जिल्हाध्यक्षा डॉ. संगीता बाफणा- लोढा, सचिव डॉ. अमित पाटील, डॉ. रमाकांत पाटील आदी उपस्थित होते.\nडॉ. करुणाकरन म्हणाले, की या कार्यशाळेत थेट प्रात्यक्षिकांद्वारे मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग संबधितांनी करून घेतला पाहिजे. बालमृत्यूंचे प्रमाण रोखण्यासाठी सर्वदूर असलेल्या घटकापर्यंत अत्याधुनिक ज्ञान असलेला बालरोगतज्ज्ञ पोचला पाहीजे. या वेळी स्मरणिकेचे प्रकाशनही करण्यात आले.\nदिवसभर चाललेल्या या चर्चासत्रात देशाच्या विविध भागांतून डॉ. सुचित्रा रणजित, डॉ. मधुमती ओटीव, डॉ. शिरीन गुप्ता, डॉ. सतीश देवपुजारी, डॉ. संजय घोरपडे, डॉ. सुचित्रा रणजित, डॉ. परमानंद अंदणकर, डॉ. आशुतोष सिंग, डॉ. विनायक पत्की, डॉ. उमा अली, डॉ. धीरेन गुप्ता, डॉ. महिंदर धारीवाल, डॉ. सचिन शहा, डॉ. मनिंदर, डॉ. संतोष सोनस, डॉ. आनंद भुतडा, डॉ. सोनू उडाणी, डॉ. महेश मोहिते, डॉ. सागर लाड, डॉ. मंदार देशपांडे, डॉ. पंकज देशपांडे, डॉ. दयानंद नकाटे, डॉ. अभिजित बगदे, डॉ. दारीऊस मिर्झा, डॉ. धन्या धर्मपालन, डॉ. तनू सिंघल, डॉ. सचिन शहा आणि डॉ. सतीश देवपुजारी यांनी रुग्णालयाची तयारी, स्वाइन फ्लूग्रस्त बालकांचे उपचार, मशिनद्वारे केली जाणारी उपचारपद्धती, अपघातात मेंदूला इजा झालेल्या बालकांवरील उपचार आदी विषयांवर मार्गदर्शन केले.\nपरिषदेसाठी पाचशे बालरोगतज्ज्ञ उपस्थित आहेत. संयोजन समितीचे डॉ. श्‍याम चौधरी, डॉ. हृषीकेश कुटे, डॉ. संजय आहेर, डॉ. तरुण कानडे, डॉ. अमोल मुरकुटे, डॉ. मिलिंद गांगुर्डे, डॉ. सुशील पारख, डॉ. सचिन चौधरी, डॉ. मिलिंद भारिया, डॉ. बाबूलाल अग्रवाल, डॉ. वैभव पुस्तके, डॉ. सुहान पाटील आदी संयोजन करत आहेत.\nराष्ट्रवादीचा पालकमंत्र्यांना \"नाशिकबंदी'चा इशारा\nनाशिक - \"\"नाशिकच्या दुष्काळ परिस्थितीचा अभ्यास करूनच जायकवाडीला पाणी सोडण्याचा निर्णय घ्यावा. जर नाशिकच्या हक्काचे पाणी जायकवाडीला दिल्यास राज्याचे...\nवाशी - पावसाळा संपला असूनही शहरात अनेक ठिकाणी रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम अपूर्णच आहे. बेलापूर, सेक्‍टर- 15 मधील ग्लास हाऊसपासून उलव्याला जाणाऱ्या...\n22 हजार शौचकुपांना अखेर मंजुरी\nमुंबई - धोकादायक शौचालये, तुटलेले दरवाजे आणि लाद्यांमुळे झोपडपट्ट्यांतील नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी मुंबईत 22 हजार शौचकूप बांधण्याचा...\nपिंपरी शहराच्या अनेक भागांत कमी पाणीपुरवठा\nपिंपरी - शहराला भेडसावणारी पाणीटंचाईची समस्या सुटत नसल्यामुळे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शनिवारी (ता. 20) सर्वच पक्षाचे नगरसेवक आक्रमक भूमिका...\nप्रतिष्ठेची झालर काढून घेतल्यास व्यसनांना आळा\nमहाभारतात ‘यक्षप्रश्‍न’ नावाची गोष्ट आहे. यक्षांच्या तलावात उतरल्यामुळे पुतळे झालेल्या भावांना वाचविण्यासाठी युधिष्ठिर यक्षाच्या प्रश्‍नांना उत्तरे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%91%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%A8_%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80", "date_download": "2018-10-20T01:44:44Z", "digest": "sha1:H7WHKMMXFJSYPHW3TLLAFYQPLMAEECWP", "length": 4987, "nlines": 182, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:ऑस्ट्रेलियन व्यक्ती - विकिपीडिया", "raw_content": "\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► पेशानुसार ऑस्ट्रेलियन व्यक्ती‎ (३ क)\n\"ऑस्ट्रेलियन व्यक्ती\" वर्गातील लेख\nएकूण ७ पैकी खालील ७ पाने या वर्गात आहेत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ मार्च २०१७ रोजी २२:१३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://samvedg.blogspot.com/2015/07/blog-post.html", "date_download": "2018-10-20T03:20:59Z", "digest": "sha1:WBLUPSI2WDEMXAWYBBBZAR23VKHACRW5", "length": 8146, "nlines": 188, "source_domain": "samvedg.blogspot.com", "title": "संदिग्ध अर्थाचे उखाणे: परत रेषेवरची अक्षरे", "raw_content": "\n२०१२ मधे 'रेषेवरची अक्षरे'चा शेवटचा अंक काढला तेव्हा ब्लॉगवरचं चांगलं लिखाण आटत चाललंय याचं दुःख तर होतंच. पण तो अंक करताना होणारी ई-पत्रांची देवाणघेवाण, चर्चा, वादविवाद, गॉसिप्स आणि भंकस, उलगडत जाणारे नवनवीन ब्लॉग्स... हे सारं संपणार याची खंतही होती.\nमधल्या काळात आम्ही ब्लॉग सोडून थोडे थोडे बाहेरख्याली झालो. फोरम्सवर डोकावलो. फेसबुकावर उंडारलो. पोटापाण्यात रमलो. लिहिण्यावाचण्याशी अपराधीपणाचे, मैतरकीचे आणि घरपरतीचे खेळ आलटून पालटून खेळलो. 'रेरे'च्या अंकाबद्दल लोकांनी विचारणा केल्यावर थोडे गडबडलो, शरमलो आणि सुखावलो.\nदरम्यानच्या काळात काही ताजे लेखक आले, काही जुन्या लेखकांच्या शब्दांना परत धार चढली, बऱ्याच गोष्टींचे संदर्भ बदलले आणि नव्या अर्थाचे शब्दही उगवले. आमची उत्सुकता नव्याने जागी झाली. गेल्या तीन वर्षात मराठी ब्लॉग विश्वात नक्की काय काय झालं याचे हिशेब मांडायला आम्ही चित्रगुप्ताच्या तत्परतेनं पुन्हा सज्ज झालो.\n'रेषेवरची अक्षरे' या दिवाळीत पुन्हा येतो आहे\nआम्ही ब्लॉग्सची यादी बनवायला सुरुवात केली आहेच. पण तुमच्या वाचनात काही नवीन चांगले ब्लॉग्स आले असतील, तर ते आम्हांला 'resh.akashare@gmail.com' या पत्त्यावर जरूर कळवा. इंटरनेटचं आभासी विश्व प्रचंडच आहे आणि म्हणूनच 'साथी हाथ बढाना'चं हे एक प्रांजळ आवाहन.\nबाकी, यंदा भेटत राहूच\nशमा - ए - महफ़िल\nअवघा रंग एक झाला...\nकाही क्षण ... काही आठवणी .. काही विचार\nसंदिग्ध अर्थाचे उखाणे कधी तरी उलगडतील, स्पर्शातून, गाण्यातून,वा कवितेतून; तुझ्या अस्तित्वाचे पुरावे मी शोधत नाही पण तू आहेस एव्हडया आशेवर मांडू देत मला हा प्रपंच...\nहमामा रे पोरा हमामा रे\nNo, everybody's gotta learn, nobody's born knowin' ... झेनवाले महागुरु म्हणतात तसं नैसर्गिक गोष्टी घडतच असतात, आपण फक्...\nतू नसताना गावात तुझ्या बैरागी भगव्या कपड्यांत विरागी ओळखीचे ऊन भाळी मळतांना हरवतो घरी जाताना कधी डोळ्यांनी आ...\n\"मंद्र\"च्या निमित्ताने: सोनुबाई आणि कथलाचा वाळा- नवा खो खो\nपरत एकदा हिंमत दाखवुन नवा खो खो सुरु करत आहे. हिंमत अश्यासाठी की गेले २-३ खो खो साफ फसले आहेत. कारणं माहीत नाही. कधी ब्लॉगे हो म्हणाले पण ल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/marathi-news-pune-news-accident-12-death-car-accident-94589", "date_download": "2018-10-20T02:31:12Z", "digest": "sha1:YCXVVIZQNGKG6NSHFBYOQNF3JL2J5LPZ", "length": 12457, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi News Pune news Accident 12 death car accident नवस फेडून परतताना काळाने घातला घाला | eSakal", "raw_content": "\nनवस फेडून परतताना काळाने घातला घाला\nशनिवार, 27 जानेवारी 2018\nऔंध : गणपतीपुळे येथील नवस फेडून येथून कोल्हापूरहून पुण्याला येत असताना भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील बारा जणांचा मृत्यू झाला. ही दुर्घटना काल (शुक्रवारी) रात्री कोल्हापूर येथे घडली.\nऔंध : गणपतीपुळे येथील नवस फेडून येथून कोल्हापूरहून पुण्याला येत असताना भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील बारा जणांचा मृत्यू झाला. ही दुर्घटना काल (शुक्रवारी) रात्री कोल्हापूर येथे घडली.\nयामध्ये संतोष बबन वरखडे (45) आणि त्यांच्या दोन मुली गौरी संतोष वरखडे (16) व ज्ञानेश्वरी संतोष वरखडे (14), सचिन भरत केदारी (34) यांची पत्नी नीलम सचिन केदारी (28) मुलगी संस्कृती सचिन केदारी (8) व मुलगा सान्निध्य सचिन केदारी (9 महिने) सचिन यांच्या वहिनी भावना दिलीप केदारी (35), पुतण्या साहिल दिलीप केदारी (14), पुतणी श्रावणी दिलीप केदारी(11), बहिण छाया दिनेश नांगरे(41) भाचा प्रतिक दिनेश नांगरे(14) व चालक महेश कुचेकर (28) (रा.हिंजवडी) यांचा सर्वांचा मृत्यू झाला आहे तर सचिन यांची बहिण मनिषा संतोष वरखडे (38) यांची प्रकृती चिंताजनक आहे. तर भाची प्राजक्ता दिनेश नांगरे (18) व आई मंदा भरत केदारी(60) या किरकोळ जखमी झाल्या आहेत.\nकेदारी कुटुंब हे दरवर्षी गणपतीपुळेला दर्शनाला जात असत. सचिन केदारी व कुटुंबीयांनी गणपतीपुळे येथे मुलासाठी नवस केलेला होता. त्यांना सात वर्षानंतर मुलगा झाला असल्याने नवस फेडण्यासाठी दोन्ही बहिणींच्या कुटुंबासह ते खाजगी ट्रॅव्हलच्या मिनी बसने गणपतीपुळ्याला गेले होते. तेथील नवसाचे सर्व कार्य उरकून रात्री कोल्हापूरमार्गे पुण्याकडे येत असताना शिवाजी पुलावरून बस नदीत पडून सर्वांचा मृत्यू झाले. या दुर्घटनेमुळे बालेवाडी गावात सर्वत्र शोककळा पसरली होती. बालेवाडी पंचक्रोशीत एखाद्या कुटुंबातील एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात मृत्यु होण्याची पहिलीच घटना असल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.\nवाशी - पावसाळा संपला असूनही शहरात अनेक ठिकाणी रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम अपूर्णच आहे. बेलापूर, सेक्‍टर- 15 मधील ग्लास हाऊसपासून उलव्याला जाणाऱ्या...\nप्रतिष्ठेची झालर काढून घेतल्यास व्यसनांना आळा\nमहाभारतात ‘यक्षप्रश्‍न’ नावाची गोष्ट आहे. यक्षांच्या तलावात उतरल्यामुळे पुतळे झालेल्या भावांना वाचविण्यासाठी युधिष्ठिर यक्षाच्या प्रश्‍नांना उत्तरे...\nविपरीत परिस्थितीमुळे नरभक्षक झालेल्या ‘अवनी’ या वाघिणीला धरावे किंवा ठार मारावे, या आदेशावरून निर्माण झालेला वाद ‘अवनी’ ताब्यात आल्यावर मिटेल. मात्र...\nएक चुंगड कापूस झाल्यावर खावाव काय\nहिंगोली : सायबं दोन एकरात कापूस लावला मातर एक चुंगड कापूस निघाला आता पाणी नाय अन सोयाबिन बी चार बॅगला दोन किंटल बी होतय की नाही मंग आता खावाव काय आता...\nआमदार जितेंद्र आव्हाड गुन्हा दाखल करण्याची धनगर समाजाची मागणी\nबारामती शहर - राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मल्हारराव होळकर यांच्याविषयी अपशब्द व्यक्त करुन धनगर समाजाचे आराध्यदैवताचा अपमान...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://boltipustake.blogspot.com/2012/04/blog-post.html", "date_download": "2018-10-20T02:03:17Z", "digest": "sha1:57UZ7JMV4HRRVHUYDNOBT7JL6GUL6WYN", "length": 10844, "nlines": 180, "source_domain": "boltipustake.blogspot.com", "title": "Marathi Audio books : बोलती पुस्तके: स्मृतिचित्रे", "raw_content": "\n३. अमोल गोष्टी (साने गुरुजी)\n४. श्यामची आई (साने गुरुजी)\n५. शेतक-याचा आसूड (म. फुले)\n७: सत्याचे प्रयोग (म. गांधी)\n९. गीता (मराठी भाषांतर)\n११. श्याम (साने गुरुजी)\n१२. स्मृतिचित्रें (लक्ष्मीबाई टिळक)\n१३. छान छान गोष्टी\n१५. गीता प्रवचने (विनोबा)\n१६. प्राईड & प्रेजुडिस (मराठी)\n२०. प्रेमपंथ अहिंसेचा (विनोबा)\nअभिनव उपक्रम. आज वाचनाचे वेड लोप पावताना दिसत आहे. अशा उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी नक्कीच वाढेल, हा माझ्यातील शिक्षकास विश्वास आहे. - माधवराव वाबळे\nहा तुमचा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. माझ्या काकांना वाचनाची अतिशय आवड आहे. पण वयोमानानुसार त्यांना आता वाचता येत नाही. तर मी तुमची हि पुस्तके देणार आहे. म्हणूनच तुमच्या या उपक्रमाविषयी तुमचे अभिनंदन. आणि आम्हाला अजून नवीन नवीन पुस्तके ऐकायला मिळतील अशी अपेक्षा. -राहुल पाटील, पुणे.\nआपला हा उपक्रम फारच छान आहे. मला मदत करायला आवडेल. संवेद दिवेकर\nलक्ष्मीबाई टिळक (१८६८-१९३६) यांचे हे आत्मचरित्र. यात आपल्याला त्या काळच्या स्त्री जीवनाचे अतिशय वास्तववादी असे दर्शन तर घडतेच, पण असंख्य हाल-अपेष्टांना त्या ज्या कणखर, सोशिक परंतु प्रसंग पडलाच तर बंडखोरपणाने सामो-या जातात ते वाचून कधी डोळे पाणावतात तर कधी ओठांवर हसू उमटल्याविना राहत नाही. मराठी आत्मचरित्रांमध्ये स्मृतिचित्रांना मोठे मानाचे स्थान सदैव राहील यात काहीच शंका नाही.\nसंपूर्ण खंड (zip: 337MB)\n१. सोने नाणे धुवून घेतले\n१३. १६ वर्षांची झाली तरी\n१४. टिळकांचा धंदा : माझे शिक्षण\n१५. श्रावणी सोमवारचा ब्राह्मण\n१७. वेडा झालो पुरा गड्यांनो\n२२. पहिला हिंदी वक्तृत्वसमारंभ\n२३. ख-यांचे घर मागे राहिले\n२५. सखारामभावजी व रखमाई\n२७. ख्रिस्ती धर्माकडे प्रवृत्ती\n२८. माझे जाते कोठे आहे\n३१. धर्मांतर म्हणजे देशांतर नव्हे\nसंपूर्ण खंड (zip: 337MB)\n७. पहिली ख्रिस्ती बाई\n१२. घोट विषाचा की अमृताचा\n१६. एक संस्मरणीय गोष्ट\n१७. तू तर माझ्याही पुढे गेलीस\n१९. आमचा वाढता संसार\n२२. हे तुझे लाड\nसंपूर्ण खंड (zip: 292MB)\n६. घर गेलें म्हैस आली\n७. नगरांतील ते दिवस\n१०. ती आठ वर्षे थांबलें\n१४. बालकवि ठोंब-यांच्या आठवणी\n२०. नगरास शेवटली भेट\n२३. नव्हे ख्रिस्ती ख्रिस्ती\n२५. भय काय तया प्रभू ज्याचा रे\nसंपूर्ण खंड (zip: 153MB)\n३. दुःखार्णवांतील आनंदाच्या उर्मि\n ह्या पुस्तकाची ध्वनीफीत ऐकायला मिळेल असे कधी वाटले नव्हते. धन्यवाद.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/topics/pro-kabaddi-league-2017/", "date_download": "2018-10-20T03:20:06Z", "digest": "sha1:YGGETJFJ5ZGDRSUFK77XCC7BGOXF2VR7", "length": 24235, "nlines": 392, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest Pro Kabaddi League 2017 News in Marathi | Pro Kabaddi League 2017 Live Updates in Marathi | प्रो-कबड्डी लीग २०१७ बातम्या at Lokmat.com", "raw_content": "शनिवार २० ऑक्टोबर २०१८\nपत्रकार जमाल खाशोगी यांचा मृत्यू; सौदी अरेबियाकडून स्पष्ट\nआजचे राशीभविष्य - 20 ऑक्टोबर 2018\nऊसतोड कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा योजना; आठ लाख ऊसतोड कामगारांना होणार लाभ\nFuel Price Today: पेट्रोल-डिझेलच्या दरात घट; पेट्रोल 38 तर डिझेल 13 पैशांनी स्वस्त\n‘क्या हाल, मिस्टर पांचाळ’मालिकेत या कारणामुळे होणार 'त्या' पाच मुलींची एंट्री\nमेट्रोच्या कामावरून दोन यंत्रणांमध्ये रंगला वाद\n‘मी टू’ चळवळ पीडितांसाठी; त्याचा गैरवापर करू नका - उच्च न्यायालय\nदागिन्यांच्या मोहात मित्राकडूनच मुख्य सूत्रधाराची हत्या\nरेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या ब्लॉक\nTanushree Dutta controversy : 'सिन्टा'वर भडकली तनुश्री दत्ता; पण का\nविविधांगी भूमिका साकारण्याचा एकच ध्यास\n ‘बधाई हो’ने पहिल्या दिवशी रचला विक्रम\n‘अॅव्हेंजर्स 4’मध्ये आयर्न मॅनच्या हातात दिसणार ‘हे’ खास शस्त्र\n23 Years Of DDLJ : शाहरूख- काजोलचा ‘दिलवाले दुल्हनियां ले जायेंगे’ झाला २३ वर्षांचा पाहा कधीही न पाहिलेले काही फोटो\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nशीघ्रपतनाची समस्या; कारणं आणि उपाय\nपरिणीती चोप्राचे 'हे' इंडो-वेस्टर्न लूक्स तुम्हाला देतील परफेक्ट लूक\nसंध्याकाळच्या चहासोबत एकदा तरी ट्राय करा खमंग मसाला पापड\nकानामध्ये हेवी इयररिंग्स वापरताय 'या' समस्यांचा करावा लागू शकतो सामना\nमुंबईतील 'या' ठिकाणी स्वस्त आणि मस्त शॉपिंगचा आनंद लुटा\n#AmritsarTrainAccident : पंजाबमधील शाळा, महाविद्यालयांना आज सुट्टी.\n#AmritsarTrainAccident : रेल्वेच्या वेळापत्रकात बदल, आठ गाड्या रद्द.\nमुंबई : पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत घट; पेट्रोल 38 पैसे तर डिझेल 13 पैशांनी कमी झाले.\nमुंबई : पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत घट; पेट्रोल 38 पैसे तर डिझेल 13 पैशांनी कमी झाले.\nAmritsar Train Accident : जखमींना पाहण्यासाठी नवज्योत सिंग सिद्धू गुरु नानक देव रुग्णालयात दाखल झाले आहेत.\nपंजाब - अमृतसर रेल्वे दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शनिवारी पंजाबमध्ये राजकीय शोक\nभाजपाचे बिहारचे खासदार भोला सिंह यांचे निधन; दिल्लीच्या राम मनोहर लोहिया इस्पितळात केले होते दाखल.\nट्रेनने लोकांना उडवलं आणि सिद्धूंच्या पत्नी नवजोत कौर गाडीत बसून घरी निघून गेल्या, प्रत्यक्षदर्शींचा आरोप\nपंजाब - अमृतसर येथे रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना पंजाब सरकारकडून 5 लाख रुपयांची मदत जाहीर\nनवी दिल्ली - अमृतसर येथील रेल्वे दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले दु:ख व्यक्त\nआदिलाबाद : नागपूरहून निघालेल्या कारमध्ये दहा कोटींची रोकड जप्त\nअमृतसर (पंजाब) - रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या भीषण रेल्वे अपघातात 50 जाणांचा मृत्यू, पोलिसांची माहिती\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\n#AmritsarTrainAccident : पंजाबमधील शाळा, महाविद्यालयांना आज सुट्टी.\n#AmritsarTrainAccident : रेल्वेच्या वेळापत्रकात बदल, आठ गाड्या रद्द.\nमुंबई : पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत घट; पेट्रोल 38 पैसे तर डिझेल 13 पैशांनी कमी झाले.\nमुंबई : पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत घट; पेट्रोल 38 पैसे तर डिझेल 13 पैशांनी कमी झाले.\nAmritsar Train Accident : जखमींना पाहण्यासाठी नवज्योत सिंग सिद्धू गुरु नानक देव रुग्णालयात दाखल झाले आहेत.\nपंजाब - अमृतसर रेल्वे दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शनिवारी पंजाबमध्ये राजकीय शोक\nभाजपाचे बिहारचे खासदार भोला सिंह यांचे निधन; दिल्लीच्या राम मनोहर लोहिया इस्पितळात केले होते दाखल.\nट्रेनने लोकांना उडवलं आणि सिद्धूंच्या पत्नी नवजोत कौर गाडीत बसून घरी निघून गेल्या, प्रत्यक्षदर्शींचा आरोप\nपंजाब - अमृतसर येथे रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना पंजाब सरकारकडून 5 लाख रुपयांची मदत जाहीर\nनवी दिल्ली - अमृतसर येथील रेल्वे दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले दु:ख व्यक्त\nआदिलाबाद : नागपूरहून निघालेल्या कारमध्ये दहा कोटींची रोकड जप्त\nअमृतसर (पंजाब) - रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या भीषण रेल्वे अपघातात 50 जाणांचा मृत्यू, पोलिसांची माहिती\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\nAll post in लाइव न्यूज़\nप्रो-कबड्डी लीग २०१७ FOLLOW\nप्रो-कबड्डी: पाटणा पायरेट्सची विजयी हॅटट्रीक\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nप्रो-कबड्डी: पाटणा पायरेट्सची विजयी हॅटट्रीक, फायनलमध्ये गुजरात फॉर्च्युनजायंट्सचा पराभव\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nप्रो-कबड्डीच्या पाचव्या पर्वात पाटणा पायरेट्सने गुजरात फॉर्च्युनजाएंटचा पराभव करत दणदणीत विजय मिळविला आहे. ... Read More\nप्रो-कबड्डी : पाटणा पायरेट्सचा सलग तिस-यांदा अंतिम फेरीत प्रवेश\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nPro Kabaddi League 2017Pro-Kabaddiप्रो-कबड्डी लीग २०१७प्रो-कबड्डी\nPro Kabaddi- अटीतटीच्या लढाईत पुण्याची उत्तर प्रदेशवर मात\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nPro Kabaddi League 2017KabaddiSportsप्रो-कबड्डी लीग २०१७कबड्डीक्रीडा\nयूपी योद्धाच्या रिशांक देगाडिगाने प्रो कबड्डी लीगमध्ये रचला इतिहास\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nघरच्या मैदानावर पाटणा पायरेट्सचा युपी योद्धाने केला पराभव\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nशिर्डीसबरीमाला मंदिरमीटूसनी देओलइंधन दरवाढप्रो कबड्डी लीगसुशांत सिंग रजपूतनवरात्रीतितली चक्रीवादळडोनाल्ड ट्रम्प\nविक्रमवीर विराट; कोहलीचे 'हे' एक डझन विक्रम सांगतात त्याची महानता\nPHOTO बॉलिवूडच्या कलाकारांनी लावली दुर्गा पूजेला हजेरी\nजॅकलिन, स्मृती इराणी, आमीरचं नाव बदललं; 'प्रयागराज'नंतरही योगींचा नामांतराचा धडाका\nपरिणीती चोप्राचे 'हे' इंडो-वेस्टर्न लूक्स तुम्हाला देतील परफेक्ट लूक\nमुंबईतील 'या' ठिकाणी स्वस्त आणि मस्त शॉपिंगचा आनंद लुटा\nलहानपणी टॉप, मात्र मोठेपणी फ्लॉप आठवतात का 'हे' कलाकार\n'या' घरगुती वस्तुंचा तुम्ही चुकीच्या पद्धतीने वापर करताय\nदसरा मेळाव्यामुळे शिवाजी पार्क भगवामय\nनागपुरातील विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यातील क्षणचित्रे\nवेगाने वजन कमी करण्यासाठी नारळाचं पाणी; जाणून घ्या कसे\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nतिरंगा फडकला आणि डोळे पाणावले सांगतोय मिस्टर आशिया सुनीत जाधव\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nअष्टमीला कोल्हापूरची अंबाबाई महिषासुरमर्दिनीच्या रूपात\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nMeToo बद्दल तरुणाईचं म्हणणं काय तरुणाई खुलेपणाने होतेय व्यक्त\nसप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nजोतिबाची पाच पाकळ्यातील बैठी सरदारी पूजा\nआजचे राशीभविष्य - 20 ऑक्टोबर 2018\n‘सिल्क स्मिता’च्या जीवनावरील सिनेमानंतर विद्या बालन बनणार ‘या सुपरस्टार’ची पत्नी, सोशल मीडियावरील व्हायरल फोटोच्या चर्चा\nऊसतोड कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा योजना; आठ लाख ऊसतोड कामगारांना होणार लाभ\nFuel Price Today: पेट्रोल-डिझेलच्या दरात घट; पेट्रोल 38 तर डिझेल 13 पैशांनी स्वस्त\n#AmritsarTrainAccident : रावणदहन पाहाणाऱ्या ६१ जणांना रेल्वेने चिरडले\n#AmritsarTrainAccident : रावणदहन पाहाणाऱ्या ६१ जणांना रेल्वेने चिरडले\nFuel Price Today: पेट्रोल-डिझेलच्या दरात घट; पेट्रोल 38 तर डिझेल 13 पैशांनी स्वस्त\nऊसतोड कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा योजना; आठ लाख ऊसतोड कामगारांना होणार लाभ\nदुष्काळात महाराष्ट्राला मदतीचा हात देऊ : मोदी\nपावसामुळे मुंबईतील धूलिकणांचे प्रमाण घटले\nमुंबईसह कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्राला पावसाचा इशारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.marathiupdate.in/2018/01/Suryavansham-for-81-years.html", "date_download": "2018-10-20T01:48:05Z", "digest": "sha1:VDQESS7EABIZBF2J5BEVIPX6SJZM7QZ7", "length": 12658, "nlines": 43, "source_domain": "www.marathiupdate.in", "title": "अजून ८१ वर्ष बघावा लागेल सूर्यवंशम सेट मॅक्स वर जाणून घ्या त्यामागचे कारण ! Marathi Status, Marathi News, Marathi Article, मराठी स्टेटस, मराठी सुविचार, कथा, Film News marathiupdate", "raw_content": "\nHome / Bollywood / चित्रपट / अजून ८१ वर्ष बघावा लागेल सूर्यवंशम सेट मॅक्स वर जाणून घ्या त्यामागचे कारण \nअजून ८१ वर्ष बघावा लागेल सूर्यवंशम सेट मॅक्स वर जाणून घ्या त्यामागचे कारण \nप्रत्येक गल्लीत लहान मुलं रडत असतात . तेव्हा त्यांच्या कानांवर एक गोड आवाज पडतो . त्या गोड आवाजाने लहान मुलांचं रडणं बंद होऊन जात . तो आवाज असतो हिरा ठाकूरचा ज्याला त्याचे वडील काहीच किंमत देत नसतात . हे दृश्य आहे सेट मॅक्स वर सारखा सारखा दाखवला जाणारा चित्रपट सूर्यवंशम या मधील . बहुधा तुम्ही हा चित्रपट पहिलादेखील असेल . नसेल बघितला तरी चिंता करण्याचे काही कारण नाही . कारण हा चित्रपट सेट मॅक्स वर लागतंच राहणार . तुमच्या शेवटच्या क्षणी पण तुम्ही या चित्रपटाचा आनंद घेऊ शकतात . या चित्रपटाला तुमचे मुलं पण बघू शकतील आणि पुढे जाऊन नातवंड पण बघतील . हा चित्रपट सेट मॅक्स वर सारखा सारखा का दाखवला जातो याचे खरे कारण आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत .\nहा टीव्हीवर सर्वात जास्त वेळा दाखवला गेलेला चित्रपट आहे . पण हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा फ्लॉप गेला होता . सेट मॅक्स वर सूर्यवंशम इतक्या वेळा दाखवला गेला आहे कि आता लोक त्यावर विनोदही बनवायला लागले आहेत . सूर्यवंशम हा चित्रपट १९९९ मध्ये प्रदर्शित झाला होता . त्याच वेळेला सेट मॅक्स हे चॅनेल सुरु झाले होते .\nसेट मॅक्स या चॅनेलची मार्केटिंग हेड असणारी वैशाली यांनी खरे कारण सांगितले आहे . त्या म्हणाल्या कि , जेव्हा चॅनेल सुरु झालं तेव्हाच सूर्यवंशम या चित्रपटाचे १०० वर्षासाठीचे हक्क विकत घेतले गेले होते . कारण चॅनेलला वाटले होते कि यात अमिताभ बच्चन,अनुपम खेर, कादर खान यांसारखे दिग्गज कलाकार होते . तेव्हा चॅनेलला वाटले कि हा चित्रपट हिट जाईल . पण तसे नाही होऊ शकले . आता सेट मॅक्सने या चित्रपटाचे १०० वर्षांसाठी हक्क विकत घेतले आहे . त्यामुळे अजून ८१ वर्ष हा चित्रपट सेट मॅक्स वर दाखवतच राहतील .\nअजून ८१ वर्ष बघावा लागेल सूर्यवंशम सेट मॅक्स वर जाणून घ्या त्यामागचे कारण \nकोण आहेत संभाजी भिडे गुरुजी \nनाव: श्री.संभाजीराव भिडे गुरुजी वय: ८४ शिक्षण: एम.एस्सी. Atomic Science (Gold Medalist) पूर्वाश्रमीचे काम: फ़र्गसन महाविद्यालयात फिजिक...\nबघा का सुरेश वाडकरांनी दिला माधुरीच्या लग्नाच्या प्रस्तावाला नकार \nआज माधुरी दीक्षितला कोण नाही ओळखत चित्रपटसृष्टीत धक धक गर्ल म्हणून माधुरी दीक्षित बॉलिवूडमध्ये ओळखली जाते . माधुरी दीक्षित ही नव्वदच्या...\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nतुम्ही तुटत्या ताऱ्याला पाहिलं असेल . आकाशात एक चमकणारी रेष येऊन जाते . जोपर्यंत आपण बघतो तोपर्यंत तो तारा निघून जातो . आज आपण चर्चा करणार...\nदंगली मुळे होत्याचे नव्हते झालेल्या मातेची करून गाथा \nअत्यंत हालाखीच्या परिस्थिती मध्ये जीवन जगत असलेल्या गायकवाड ताईंची ची कहानी, ज्यांना गमवावे लागले आपले सर्व काही दंगलीच्या काही तासात निर्म...\nशेअर मार्केटचा बादशाह राकेश झुनझुनवाला\nशेअर मार्केटबद्दल आजपण सामान्य माणसाला खूप कुतूहल आहे. सामान्य माणूस आजपण शेअर मार्केटला जुगारच समजतो . पण भारतात अस एक अवलिया व्यक...\nविमानातील प्रवासात अभिनेता दिलीप कुमार ह्यांना आलेला धक्कादायक अनुभव ..\n*काहीतरी शिकण्यासारखे...* अभिनेता दिलीप कुमार म्हणतात...... \"जेव्हा माझं करिअर उंची वर होत... प्रसिध्दी पदरी होती मला... सगळीक...\nआज लक्ष्मीकांत बेर्डे ह्यांची पुण्यतिथी बघा त्यांचे काही खास फोटो ...\nकिडनीच्या (मूत्रपिंड) आजारामुळे लक्ष्मीकांत बेर्डे हे मुंबई येथे १६ डिसेंबर २००४ रोजी मरण पावले आज ह्या दुःखद घटनेला १३ वर्ष पूर्ण झाले . ...\nतुम्हाला कदाचित माहित नसतील या प्रसिद्ध खलनायकांच्या मुलांबद्दल.. ४ था तर एकदम शॉकिंग आहे ..\nआत्तापर्यंत आपण बॉलीवूडमधील प्रसिद्ध हिरोंची मुलं बघत आलो आहोत जसे अमिताभ बच्चनचा मुलगा अभिषेक बच्चन,धर्मेन्द्रचा मुलं सनी आणि बॉबी दे...\nखासदार उदयन भोसले हे सकाळ पासून पूर्ण शुद्धी नसतात हे अख्या महाराष्ट्राला माहित आहे - निखिल वागळे \nएका वेबसाईटला मुलाखत देतांना आयबीएन लोकमत चे माजी संपादक निखिल वागळे ह्यांनी भीमा कोरेगाव प्रकरणावर काही मते मांडली आणि त्यात त्यांनी अनेक ...\nबघा कोण आहे सर्वात जलद १० जागतिक गोलंदाज भारतीय कोण आहेत पाहून धक्का बसेल \nफुटबॉल आणि रब्बी नंतर जगात सर्वात जास्त खेळला जाणारा आणि असणारा खेळ म्हणजे क्रिकेट होय . क्रिकेटमध्ये सर्वात मज्जा तेव्हा येते जेव्हा एखा...\nचित्रपट (26) Bollywood (23) अजब गजब किस्से (20) महितीपूर्ण लेख (20) बातमी (16) आरोग्यविषयक (15) क्रिकेट (13) व्हायरल (10) आरोग्य (9) Viral (7) राजकीय (7) व्यक्तीमत्व (7) Health (6) अप्रतिम लेख (6) अभिनेता (5) आहार (5) प्रेरणादायी (5) मराठी चित्रपट (5) क्रीडा (4) खाना खजाना (4) जागतिक (4) पु. ल . देशपांडे (4) पुणे (4) सकारात्मक (4) अंडरवर्ल्ड (3) अप्रतिम कथा (3) अर्थविषयक (3) इतिहास (3) महिला (3) राजकारण (3) राशीचक्र आणि भविष्य (3) शिवसेना (3) कोकण (2) गुन्हेगारी (2) टॉप १० (2) दिनविशेष (2) पशुपालन (2) बोधकथा (2) मुंबई (2) सामाजिक उपक्रम (2) अंकशास्त्र (1) आंदोलन (1) कोडे (1) कोल्हापूर (1) पर्यावरण (1) पोलीस (1) बालविशेष (1) बॉक्स ऑफिस (1) भयकथा (1) भारतीय सेना (1) रहस्य (1) शिवचरित्रमाला (1) श्रद्धांजली (1) संगीत (1)\nमराठी फिडच्या [marathiupdate.in] आपल्या संकेत स्थळाला आपण भेट दिली ह्याचा आम्हाला विशेष आनंद आहे, आम्ही आशा करतो तुम्हाला नक्कीच तुमची भेट आवडली असेल, नवीन नवीन लेख आणि मजकूर आमच्या परीने आम्ही रोज उपलब्ध करून देत आहोतच. असेच तुमचे प्रेम आमच्यावर बरसू दे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%8F%E0%A4%AB%E0%A4%BE_%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8B_%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A6%E0%A5%A6", "date_download": "2018-10-20T01:44:38Z", "digest": "sha1:Y6KOD5ZKFEH3ORKRBEEHFUEWHHRYB3ZN", "length": 9542, "nlines": 226, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "युएफा यूरो २००० - विकिपीडिया", "raw_content": "\n१० जून – २ जुलै\n८ (८ यजमान शहरात)\n८५ (२.७४ प्रति सामना)\n११,२२,८३३ (३६,२२० प्रति सामना)\nयुएफा यूरो २००० ही युएफाच्या युरोपियन फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेची अकरावी आवृत्ती होती. बेल्जियम व नेदरलँड्स देशांनी ह्या स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच एकत्रित आयोजन केलेल्या ह्या फुटबॉल स्पर्धेसाठी ४९ संघांच्या पात्रता फेरीनंतर सोळा संघांची अंतिम स्पर्धेत निवड केली गेली.\nस्पर्धेच्या अंतिम फेरीच्या सामन्यात फ्रान्सने इटलीला एक्स्ट्रा टाईममध्ये २-१ असे पराभूत करून आपले दुसरे युरोपियन अजिंक्यपद पटकावले. फिफा विश्वचषक जिंकल्यानंतर लगेचच यूरो स्पर्धा जिंकणारा फ्रान्स हा पहिला देश ठरला.\nह्या स्पर्धेमधील सोळा अंतिम संघांना ४ गटांमध्ये विभागण्यात आले. साखळी लढती आटोपल्यानंतर प्रत्येक गटामधील अव्वल दोन संघ उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरले.\nउपांत्यपूर्वफेरी उपांत्यफेरी अंतिम सामना\n२४ जून – अ‍ॅम्स्टरडॅम\n२८ जून – रॉटरडॅम\n२५ जून – ब्रूज\n२ जुलै – रॉटरडॅम\n२५ जून – रॉटरडॅम\n२९ जून – अ‍ॅम्स्टरडॅम\n२४ जून – ब्रसेल्स\nइटली (पेशू) ० (३)\nयुएफा युरोपियन फुटबॉल अजिंक्यपद\nफ्रान्स १९६० • स्पेन १९६४ • इटली १९६८ • बेल्जियम १९७२ • युगोस्लाव्हिया १९७६ • इटली १९८० • फ्रान्स १९८४ • पश्चिम जर्मनी १९८८ • स्वीडन १९९२ • इंग्लंड १९९६ • बेल्जियम-नेदरलँड्स २००० पोर्तुगाल २००४ • ऑस्ट्रिया-स्वित्झर्लंड २००८ • पोलंड-युक्रेन २०१२ • फ्रान्स २०१६\nइ.स. २००० मधील खेळ\nयुएफा युरोपियन फुटबॉल अजिंक्यपद\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ८ डिसेंबर २०१३ रोजी १७:१९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/marathwada/pathari-marathwada-news-farmer-suicide-78605", "date_download": "2018-10-20T02:25:34Z", "digest": "sha1:WT3BVOENIXODGMHG7GFUCTHNGNLHRMRJ", "length": 9622, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "pathari marathwada news farmer suicide उच्चशिक्षित शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या | eSakal", "raw_content": "\nउच्चशिक्षित शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या\nमंगळवार, 24 ऑक्टोबर 2017\nपाथरी - नापिकीला कंटाळून उच्चशिक्षित तरुण शेतकऱ्याने घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बाभळगाव (ता. पाथरी) येथे सोमवारी (ता. 23) दुपारी बाराच्या सुमारास घडली. बाळासाहेब रणेर (वय 32) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. बाभळगाव येथील निवृत्ती रणेर यांना चार मुले आहेत. त्यातील बाळासाहेब रणेर हे एमए बीएड झालेले असून, नोकरी नाही. त्यामुळे काही दिवसांपासून ते शेती करत होते. त्यांच्या नावे तीन एकर शेती असून, त्यांच्यावर बॅंक, सोसायटीचे सुमारे पावणेदोन लाखांचे कर्ज आहे. नापिकी, आर्थिक विवंचनेतून त्यांनी टोकाचे पाऊल उचलले.\n‘रुपी’चा राज्य बॅंकेत विलीनीकरणाचा प्रस्ताव\nपुणे - आर्थिक अडचणीत असलेल्या रुपी सहकारी बॅंकेचे महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेत विलीनीकरण होण्याची दाट शक्‍यता आहे. रुपी बॅंकेने राज्य सहकारी...\nबॅंक अधिकाऱ्यांना क्‍लीन चिट\nपुणे - ठेवीदारांच्या आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणात बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी (डीएसके) यांना नियमबाह्य कर्ज दिल्याप्रकरणी बॅंक ऑफ...\nसावध ऐका पुढच्या हाका...\nजिल्ह्याच्या पूर्वेकडील तालुके अवर्षणप्रवण क्षेत्रात मोडतात. मध्यभाग हमखास पर्जन्यमान व पश्‍चिमेकडील तालुके अतिपर्जन्यमानाच्या विभागात मोडतात. असे...\n22 हजार शौचकुपांना अखेर मंजुरी\nमुंबई - धोकादायक शौचालये, तुटलेले दरवाजे आणि लाद्यांमुळे झोपडपट्ट्यांतील नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी मुंबईत 22 हजार शौचकूप बांधण्याचा...\nघोंगडी व्यवसायला अखेरची घरघर\nनिरगुडी - हातमागाच्या साह्याने चालणारा पारंपरिक घोंगडी व्यवसाय सध्या धोक्‍यात आल्याची खंत घोंगडी विणकर व्यक्त करत आहेत. घोंगडी उत्पादनाचा वाढता...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/daily/20090609/main.htm", "date_download": "2018-10-20T02:23:07Z", "digest": "sha1:32LANLZKV3NRPKQQRQ2VZ3HNEHLVL2YR", "length": 13218, "nlines": 46, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nमंगळवार, ९ जून २००९\nरिलायन्स दरवाढविरोधी मोर्चावर लाठीमार\nदगडफेक.. जाळपोळ.. ४० शिवसैनिक जखमी\nरिलायन्स एनर्जी या उपनगरात वीज पुरवठा करणाऱ्या कंपनीच्या भरमसाठ दरवाढीच्या विरोधात शिवसेनेने काढलेल्या मोर्चाला आज हिंसक वळण लागले. पोलिसांनी केलेल्या लाठीमारात ३५ ते ४० शिवसैनिक जखमी झाले तर शिवसैनिकांनी केलेल्या दगडफेक व जाळपोळीत पोलीस उपायुक्त निसार तांबोळी यांच्यासह पाचजण जखमी झाले. संतप्त जमावाने एक ट्रकला आग लावली तर सुमारे डझनभर वाहनांची तोडफोड केली.\nमुंबई, नवी दिल्ली ८ जून/ खास प्रतिनिधी/ प्रतिनिधी\nकाँग्रेसचे नेते पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार पद्मसिंह पाटील यांना अटक करण्यात आल्याचे तीव्र पडसाद आज विधिमंडळात आणि संसदेतही उमटले. विधिमंडळात विरोधी पक्षाने मांडलेला स्थगन प्रस्ताव अध्यक्षांनी फेटाळल्यानंतर संतप्त विरोधकांनी सरकार विरोधात जोरदार घोषणा दिल्या. तसेच राज्यमंत्री राणा जगजितसिंह यांच्या राजीनाम्याची मागणी केली. या गदारोळात विधानसभेचे कामकाज २० मिनिटे तहकूब करण्यात आले तर विधान परिषदेत यामुळे सात वेळा कामकाज तहकूब झाले. राज्य पोलिसांनी पवनराजे हत्येचा तपास का केला नाही याची निवृत्त न्यायमूर्तीमार्फत चौकशी करण्याची मागणी विधान परिषदेत विरोधकांनी केली.\nज्येष्ठ हिंदी रंगकर्मी हबीब तनवीर यांचे निधन\nहिंदी रंगभूमीवरील ज्येष्ठ नाटककार आणि दिग्दर्शक तसेच अनेक हिंदी चित्रपटांचे लेखक, दिग्दर्शक हबीब तनवीर यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले. ते ८५ वर्षाचे होते. मूळ पत्रकार असलेल्या तनवीर यांचा हिंदी रंगभूमीवर मोठा दबदबा होता. भोपाळमध्ये त्यांनी ‘नया थिएटर’ ही नाटक कंपनी स्थापन केली होती. रंगभूमी, लोकसंगीत आणि काव्य यांचे बेमालूम मिश्रण तन्वीर यांनी केले. त्या अर्थी तनवीर हे बहुमुखी व्यक्तिमत्व होते. त्यांचे खरे नाव हबीब अहमद खान असे होते.\nनाशिकमध्ये गुंडाराज, ४० वाहनांची होळी\nनाशिक, ८ जून / प्रतिनिधी\nदहशत आणि उपद्रवाच्या दैनंदिन श्रृंखलेतील पुढची कडी गुंफताना गुंडांच्या एका अर्निबध टोळक्याने रविवारी मध्यरात्रीनंतर शहराच्या सिडको परिसरातील सुमारे ४० वाहने पेटवून देत पोलीस यंत्रणेला पुन्हा एकदा खुले आव्हान दिले आहे. नाशिकरोड भागात गुंडांच्या अशाच एका टोळक्याकरवी गस्तीवर असणाऱ्या पोलीसाचा निर्घृण खून झाल्याच्या घटनेला आठवडा उलटत नाही, तोच हीच घटना घडल्याने सर्वसामान्य दहशतीखाली तर पोलीस हतबल असे चित्र दिसते.\n‘एनएसजी’ पाठविण्याचा निर्णय, विमानाची व्यवस्था व्हायला लागले पाच तास\nनवी दिल्ली, ८ जून\nमुंबईच्या इतिहासातील सर्वात मोठा आणि भयावह दहशतवादी हल्ला होता २६ नोव्हेंबरचा परंतु केन्द्राची एकूण भूमिका, प्रतिसाद कसा होता हेसुद्धा जाणून घेणे महत्त्वाचे आहे. मुंबईत ‘एनएसजी’ (नॅशनल सिक्युरिटी गार्ड) पाठविण्याचा निर्णय मध्यरात्रीच्या सुमारास झाला; परंतु त्याआधीच्या साडेतीन-चार तासांत बरेच काही घडून मुंबई अर्धमेली झाली होती. रात्री पावणेदहा वाजता छत्रपती शिवाजी टर्मिनस रेल्वे स्थानकावर दहशतवाद्यांनी ५२ जणांना ठार केले होते. कामा इस्पितळातही धुडगूस घातला. तेथून जाणाऱ्या रस्त्यावर दिसेल त्यालागोळ्या घातल्या. मुंबई पोलीस दलातील तीन अधिकारी दहशतवाद्यांच्या हल्ल्यात धारातीर्थी पडले होते. (उर्वरित वृत्त)\nभरमसाठ शुल्क आकारण्यास संस्थाचालकांना मोकळे रान\nमुंबई, ८ जून / प्रतिनिधी\nविनाअनुदानित शिक्षणसंस्थांमधील शुल्करचनेवर नियंत्रण आणण्यासाठी न्यायालयाच्या आदेशानुसार शालेय शिक्षण विभागाने शिक्षण शुल्क समिती स्थापन केली आहे. परंतु, ही समिती केवळ शालेय स्तरावरील विनाअनुदानित संस्थांमधील वर्गाचे शुल्क निश्चित करणार आहे. अकरावी व बारावीच्या शुल्कासाठी जुनेच नियम लागू राहतील, असे स्पष्टीकरण शिक्षणमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केले. विखे-पाटील यांच्या या स्पष्टीकरणामुळे संस्थाचालकांना भरमसाठ शुल्क आकारण्यासाठी मोकळे रानच मिळणार आहे. ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेबाबत माहिती देण्यासाठी आज मंत्रालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत विखे-पाटील यांनी ही माहिती दिली.\nमुंबई, ठाणे, भिवंडीत १० टक्के पाणीकपात\nमुंबई, ८ जून / प्रतिनिधी\nकडक उन्हाळ्यामुळे झपाटय़ाने खालावलेली धरणांची पातळी व मान्सूनचे लांबलेले आगमन या पाश्र्वभूमीवर उद्या मंगळवारपासून शहरात १० टक्के पाणी कपातीचा निर्णय महापालिकेच्या जल विभागाने घेतला आहे. मुंबईखेरीज ठाणे आणि भिवंडी शहरातही तितकीच पाणीकपात उद्यापासून लागू होणार आहे. मान्सून अद्याप मुंबईत पोहोचला नसल्याने, उद्यापासून शहरात १० टक्के पाणीकपात करण्यात येईल. पावसाच्या आगमनानंतर धरणांची पातळी वाढल्यावर शहरातील पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात येईल, असे महापालिकेचे जल अभियंता एस. एस. कोर्लेकर यांनी सांगितले. तसेच मुंबईप्रमाणेच ठाणे व भिवंडी शहरातही १० टक्के पाणीकपात लागू करण्यात येणार असल्याचे जल विभागाने स्पष्ट केले. पावसाचे आगमन लांबल्यास, शहरात ५-१० टक्के पाणी कपातीची शक्यता पालिकेने गेल्या आठवडय़ातच वर्तविली होती. तसेच मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांची पातळी राखीव साठय़ापर्यंत घटल्यामुळे मान्सूनचे आगमन १० दिवसांहून अधिक लांबल्यास, त्यात आणखी वाढ केली जाईल, असेही नमूद केले होते.\nमहाराष्ट्राचा आखाडा संदर्भातील बातम्या वाचण्यासाठी वरील इमेजवर क्लिक करा, त्याचप्रमाणे या बातम्यांवरील आपली प्रतिक्रिया ऑनलाईन नोंदविण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://latestmarathijokes.com/hindu-royal-family-in-pakistaan", "date_download": "2018-10-20T01:40:06Z", "digest": "sha1:XQ4RAT4LNIUU4XQWQ6G22K3PPNHRDWEX", "length": 7057, "nlines": 109, "source_domain": "latestmarathijokes.com", "title": "पहा पाकिस्तानची एकमात्र राजपूत परिवार, ज्यांची रक्षा स्वःतहा मुस्लीम लोक करतात | Latest Marathi Jokes पहा पाकिस्तानची एकमात्र राजपूत परिवार, ज्यांची रक्षा स्वःतहा मुस्लीम लोक करतात – Latest Marathi Jokes", "raw_content": "\nसगळ्यात जास्त आवडतो सनीला हा पार्टनर\nसाउथ च्या ह्या हिरोने टाकले शाहरुख ला मागे.\nह्या अभिनेत्रीने नुकतेच केलेले फोटोशुट पाहून लोकांना विश्वासच बसत नाहीये\n देहव्यापार करताना सापडली हि बॉलीवूड मधील हॉट सुंदरी\nइतक्या बोल्ड अवतारात तुम्ही रेखा ला कधी पहिले नसेल पहा रेखा…\nपहा पाकिस्तानची एकमात्र राजपूत परिवार, ज्यांची रक्षा स्वःतहा मुस्लीम लोक करतात\nपाकिस्तान मध्ये मुसलमानाची संख्या खूपच जास्त आहे आणि हिंदूची संख्या कमी .पण पाकिस्तान मध्ये एक अशी रोयाल फैमिली आहे ज्याची चर्चा पूर्ण पाकिस्तानात होते .पाकिस्तान च्या राजनीती आणि नियती मध्ये या फैमिली ची महत्वपूर्ण भूमिका असते .\nकोणती राजपूत फैमिली आहे हि \nपाकिस्तानातील योयाल फैमिली चे प्रमुख हमीर सिंह आहे हमीर सिंह हे पाकिस्तानातील अमरकोट चे शाशक कुटुंबीय आहेत .यांच्या वडिलाचे नाव चंद्पाल आहे हे पाकिस्तान मध्ये ७ वेळा सांसद आणि केंद्रीय मंत्री राहिले आहेत .\nपाकीस्थान हिंदू पार्टी बनवले होते .\nचंद्पाल सिंग हे अगोदर पाकिस्तान पीपल्स पार्टी मध्ये होते पण त्यांनी नंतर टी पार्टी सोडून स्वताची पार्टी काढली ज्याच नाव पाकिस्तान हिंदू संघटन असे होते .\nभुत्तो चे जवळीक मित्र होते\nआपल्याला सांगू इच्छितो कि चंद्पाल सिंग हे पाकिस्तान चे पूर्व मिनिस्टर जुल्फिकार भुट्टो चे खूपच जवळचे मित्र होते .\nमुसलमान करतात रक्षा .\nपाकिस्तान मध्ये मुसलमान लोकांना वाटते कि हमीर सिंह आणि त्यांच्या कुटुंबीय लोक राजा पूर चे वंशज आहेत आणि हणून आजही ते त्याच्या रक्षणा साठी सज्ज असत्तात\nरॉयल फैमिली बद्दल महत्व पूर्ण गोष्टी .\nएकमात्र असे हिंदू ज्यांना पाकिस्तान मध्ये आज पण राजा मानले जाते\nशिकार करण्याचे खूप शौक आहे राजपूत फैमिली ला\nबॉडी गार्ड AK 47 रायफल ने या राजपूत प्रिन्स ची रक्षा करते\nPrevious articleह्या ५ भोजपुरी अभिनेत्रींची सुंदरता पाहिल्यानंतर तुम्हाला बॉलीवूड च्या अभिनेत्री काहीच वाटणार नाही\nNext articleकरिअर च्या सुरुवाती दिवसात असे दिसत होते हे टॉप क्रिकेटर्स, आता बदलला आहे लुक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/vidamban-kavita/!!-1624/", "date_download": "2018-10-20T02:51:01Z", "digest": "sha1:ZYJULWMHCAKQHF23MQ7XRTCQQI2FAVGW", "length": 3539, "nlines": 94, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Vidamban Kavita-धावाधावा सरपंच ...!! माही बकरी हारवली...", "raw_content": "\nAuthor Topic: धावाधावा सरपंच ...\nमाही बोलती बंद झाली\nआता काय करु सरपंच\nपिल्लं तिचे बोंबलत आहे\nआमची माय कुठं गेली\nम्हणुन मले इचारत आहे\nधुंडून आना माही बकरी\nमाही बोलती बंद झाली\nकवि - सतिश चौधरी\nRe: धावाधावा सरपंच ...\nमन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...\nRe: धावाधावा सरपंच ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "http://www.marathiupdate.in/2018/01/Imran-Khan-Get-Married-Third-Time.html", "date_download": "2018-10-20T01:39:26Z", "digest": "sha1:W22FN3HD7GUIRVT3S2LMMI7KJ7SH2NQW", "length": 12731, "nlines": 43, "source_domain": "www.marathiupdate.in", "title": "म्हातारचळ : इम्रान खानने केले गुपचूप ३ रे लग्न ते पण धार्मिक गरज म्हणून ... Marathi Status, Marathi News, Marathi Article, मराठी स्टेटस, मराठी सुविचार, कथा, Film News marathiupdate", "raw_content": "\nHome / क्रिकेट / म्हातारचळ : इम्रान खानने केले गुपचूप ३ रे लग्न ते पण धार्मिक गरज म्हणून ...\nम्हातारचळ : इम्रान खानने केले गुपचूप ३ रे लग्न ते पण धार्मिक गरज म्हणून ...\nपाकिस्तान क्रिकेट टीमचा माजी कर्णधार इमरान खान हा आपल्या गुपचूप केलेल्या तिसऱ्या लग्नामुळे पुन्हा एकदा सर्वांच्या चर्चेचा विषय ठरला आहे . प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, पाकिस्तान क्रिकेट टीमचे माजी कर्णधार आणि तेहरीक-ए-इन्साफ पार्टीचे प्रमुख राजकारणी-राजकीय नेते इम्रान खान यांनी पुन्हा लग्न केले आहे. १जानेवारीला लाहोर येथे त्यांचे लग्न पार पडले . असे सांगण्यात आले आहे कि अध्यात्माकडे कल असणाऱ्या या महिलेसोबत इमरान खान हे बरेच पूर्वीपासून संपर्कात होते . अध्यात्मिक प्रगती होण्यास मदत व्हावी म्हणून इम्रानने हे ३रे लग्न केले असे म्हंटले जात आहे ..\nपाकिस्तान प्रसारमाध्यमांच्या दिलेल्या माहितीनुसार १ जानेवारीला लग्न केल्यानंतर ते इस्लामाबादला पोहोचले जेथे त्यांच्या केसची सुनावणी होती . या केसमध्ये इम्रान खान यांना जामीन मिळाला आहे . इम्रान खान यांच्या पार्टीशी जोडलेले राजनैतिक आणि सचिव आन चौधरी यांनी प्रतिक्रिया देत म्हणाले कि या बातमीत काहीच तथ्य नाही आहे . प्रसारमाध्यमांद्वारे अफवा पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे .\nइमरान खान यांचा पहिला विवाह मूळची ब्रिटिश असलेली जेमिमा यांच्यासोबत झाले होते . जेमिमासोबत ९ वर्ष सोबत राहिल्यानंतर दोघांनी एकमेकांच्या सहमतीने २००४ मध्ये घटस्फोट घेऊन टाकला . इमरान खानने टीव्ही प्रदर्शक रेहमान खानसोबत दुसऱ्यांदा लग्न केले, परंतुहेही लग्न फक्त १० महिनेच टिकू शकले . पाकिस्तानी माध्यमांच्या वृत्तानुसार,इमरान खानच्या वधूच्या जवळील नातेवाईकाच्या घरी हा विवाहसोहळा पार पडला . वर्ष 2017 भारतीय क्रिकेटपटूंचे लग्न वर्ष ठरले आहे कर्णधार विराट कोहलीशिवाय यावर्षी भुवनेश्वर कुमार, कुणाल पंड्या, झहीर खान यांचा विवाह झाला आहे.\nम्हातारचळ : इम्रान खानने केले गुपचूप ३ रे लग्न ते पण धार्मिक गरज म्हणून ... Reviewed by marathifeed on January 06, 2018 Rating: 5\nकोण आहेत संभाजी भिडे गुरुजी \nनाव: श्री.संभाजीराव भिडे गुरुजी वय: ८४ शिक्षण: एम.एस्सी. Atomic Science (Gold Medalist) पूर्वाश्रमीचे काम: फ़र्गसन महाविद्यालयात फिजिक...\nबघा का सुरेश वाडकरांनी दिला माधुरीच्या लग्नाच्या प्रस्तावाला नकार \nआज माधुरी दीक्षितला कोण नाही ओळखत चित्रपटसृष्टीत धक धक गर्ल म्हणून माधुरी दीक्षित बॉलिवूडमध्ये ओळखली जाते . माधुरी दीक्षित ही नव्वदच्या...\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nतुम्ही तुटत्या ताऱ्याला पाहिलं असेल . आकाशात एक चमकणारी रेष येऊन जाते . जोपर्यंत आपण बघतो तोपर्यंत तो तारा निघून जातो . आज आपण चर्चा करणार...\nदंगली मुळे होत्याचे नव्हते झालेल्या मातेची करून गाथा \nअत्यंत हालाखीच्या परिस्थिती मध्ये जीवन जगत असलेल्या गायकवाड ताईंची ची कहानी, ज्यांना गमवावे लागले आपले सर्व काही दंगलीच्या काही तासात निर्म...\nशेअर मार्केटचा बादशाह राकेश झुनझुनवाला\nशेअर मार्केटबद्दल आजपण सामान्य माणसाला खूप कुतूहल आहे. सामान्य माणूस आजपण शेअर मार्केटला जुगारच समजतो . पण भारतात अस एक अवलिया व्यक...\nविमानातील प्रवासात अभिनेता दिलीप कुमार ह्यांना आलेला धक्कादायक अनुभव ..\n*काहीतरी शिकण्यासारखे...* अभिनेता दिलीप कुमार म्हणतात...... \"जेव्हा माझं करिअर उंची वर होत... प्रसिध्दी पदरी होती मला... सगळीक...\nआज लक्ष्मीकांत बेर्डे ह्यांची पुण्यतिथी बघा त्यांचे काही खास फोटो ...\nकिडनीच्या (मूत्रपिंड) आजारामुळे लक्ष्मीकांत बेर्डे हे मुंबई येथे १६ डिसेंबर २००४ रोजी मरण पावले आज ह्या दुःखद घटनेला १३ वर्ष पूर्ण झाले . ...\nतुम्हाला कदाचित माहित नसतील या प्रसिद्ध खलनायकांच्या मुलांबद्दल.. ४ था तर एकदम शॉकिंग आहे ..\nआत्तापर्यंत आपण बॉलीवूडमधील प्रसिद्ध हिरोंची मुलं बघत आलो आहोत जसे अमिताभ बच्चनचा मुलगा अभिषेक बच्चन,धर्मेन्द्रचा मुलं सनी आणि बॉबी दे...\nखासदार उदयन भोसले हे सकाळ पासून पूर्ण शुद्धी नसतात हे अख्या महाराष्ट्राला माहित आहे - निखिल वागळे \nएका वेबसाईटला मुलाखत देतांना आयबीएन लोकमत चे माजी संपादक निखिल वागळे ह्यांनी भीमा कोरेगाव प्रकरणावर काही मते मांडली आणि त्यात त्यांनी अनेक ...\nबघा कोण आहे सर्वात जलद १० जागतिक गोलंदाज भारतीय कोण आहेत पाहून धक्का बसेल \nफुटबॉल आणि रब्बी नंतर जगात सर्वात जास्त खेळला जाणारा आणि असणारा खेळ म्हणजे क्रिकेट होय . क्रिकेटमध्ये सर्वात मज्जा तेव्हा येते जेव्हा एखा...\nचित्रपट (26) Bollywood (23) अजब गजब किस्से (20) महितीपूर्ण लेख (20) बातमी (16) आरोग्यविषयक (15) क्रिकेट (13) व्हायरल (10) आरोग्य (9) Viral (7) राजकीय (7) व्यक्तीमत्व (7) Health (6) अप्रतिम लेख (6) अभिनेता (5) आहार (5) प्रेरणादायी (5) मराठी चित्रपट (5) क्रीडा (4) खाना खजाना (4) जागतिक (4) पु. ल . देशपांडे (4) पुणे (4) सकारात्मक (4) अंडरवर्ल्ड (3) अप्रतिम कथा (3) अर्थविषयक (3) इतिहास (3) महिला (3) राजकारण (3) राशीचक्र आणि भविष्य (3) शिवसेना (3) कोकण (2) गुन्हेगारी (2) टॉप १० (2) दिनविशेष (2) पशुपालन (2) बोधकथा (2) मुंबई (2) सामाजिक उपक्रम (2) अंकशास्त्र (1) आंदोलन (1) कोडे (1) कोल्हापूर (1) पर्यावरण (1) पोलीस (1) बालविशेष (1) बॉक्स ऑफिस (1) भयकथा (1) भारतीय सेना (1) रहस्य (1) शिवचरित्रमाला (1) श्रद्धांजली (1) संगीत (1)\nमराठी फिडच्या [marathiupdate.in] आपल्या संकेत स्थळाला आपण भेट दिली ह्याचा आम्हाला विशेष आनंद आहे, आम्ही आशा करतो तुम्हाला नक्कीच तुमची भेट आवडली असेल, नवीन नवीन लेख आणि मजकूर आमच्या परीने आम्ही रोज उपलब्ध करून देत आहोतच. असेच तुमचे प्रेम आमच्यावर बरसू दे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/videos/goa/india-premier-open-swimming-championship-was-postponed-due-ominous-storm/", "date_download": "2018-10-20T03:19:28Z", "digest": "sha1:3QDTYDNX4MY6SAUHNLPZS7GNFEY66IMS", "length": 28466, "nlines": 450, "source_domain": "www.lokmat.com", "title": "The India Premier Open Swimming Championship Was Postponed Due To The Ominous Storm | इंडिया प्रीमियर ओपन स्विमिंग चॅम्पियनशिपचे आयोजन ओखी वादळाच्या धोक्यामुळे पुढे ढकलले | Lokmat.Com", "raw_content": "शनिवार २० ऑक्टोबर २०१८\nपत्रकार जमाल खाशोगी यांचा मृत्यू; सौदी अरेबियाकडून स्पष्ट\nआजचे राशीभविष्य - 20 ऑक्टोबर 2018\nऊसतोड कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा योजना; आठ लाख ऊसतोड कामगारांना होणार लाभ\nFuel Price Today: पेट्रोल-डिझेलच्या दरात घट; पेट्रोल 38 तर डिझेल 13 पैशांनी स्वस्त\n‘क्या हाल, मिस्टर पांचाळ’मालिकेत या कारणामुळे होणार 'त्या' पाच मुलींची एंट्री\nमेट्रोच्या कामावरून दोन यंत्रणांमध्ये रंगला वाद\n‘मी टू’ चळवळ पीडितांसाठी; त्याचा गैरवापर करू नका - उच्च न्यायालय\nदागिन्यांच्या मोहात मित्राकडूनच मुख्य सूत्रधाराची हत्या\nरेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या ब्लॉक\nTanushree Dutta controversy : 'सिन्टा'वर भडकली तनुश्री दत्ता; पण का\nविविधांगी भूमिका साकारण्याचा एकच ध्यास\n ‘बधाई हो’ने पहिल्या दिवशी रचला विक्रम\n‘अॅव्हेंजर्स 4’मध्ये आयर्न मॅनच्या हातात दिसणार ‘हे’ खास शस्त्र\n23 Years Of DDLJ : शाहरूख- काजोलचा ‘दिलवाले दुल्हनियां ले जायेंगे’ झाला २३ वर्षांचा पाहा कधीही न पाहिलेले काही फोटो\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nशीघ्रपतनाची समस्या; कारणं आणि उपाय\nपरिणीती चोप्राचे 'हे' इंडो-वेस्टर्न लूक्स तुम्हाला देतील परफेक्ट लूक\nसंध्याकाळच्या चहासोबत एकदा तरी ट्राय करा खमंग मसाला पापड\nकानामध्ये हेवी इयररिंग्स वापरताय 'या' समस्यांचा करावा लागू शकतो सामना\nमुंबईतील 'या' ठिकाणी स्वस्त आणि मस्त शॉपिंगचा आनंद लुटा\n#AmritsarTrainAccident : पंजाबमधील शाळा, महाविद्यालयांना आज सुट्टी.\n#AmritsarTrainAccident : रेल्वेच्या वेळापत्रकात बदल, आठ गाड्या रद्द.\nमुंबई : पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत घट; पेट्रोल 38 पैसे तर डिझेल 13 पैशांनी कमी झाले.\nमुंबई : पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत घट; पेट्रोल 38 पैसे तर डिझेल 13 पैशांनी कमी झाले.\nAmritsar Train Accident : जखमींना पाहण्यासाठी नवज्योत सिंग सिद्धू गुरु नानक देव रुग्णालयात दाखल झाले आहेत.\nपंजाब - अमृतसर रेल्वे दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शनिवारी पंजाबमध्ये राजकीय शोक\nभाजपाचे बिहारचे खासदार भोला सिंह यांचे निधन; दिल्लीच्या राम मनोहर लोहिया इस्पितळात केले होते दाखल.\nट्रेनने लोकांना उडवलं आणि सिद्धूंच्या पत्नी नवजोत कौर गाडीत बसून घरी निघून गेल्या, प्रत्यक्षदर्शींचा आरोप\nपंजाब - अमृतसर येथे रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना पंजाब सरकारकडून 5 लाख रुपयांची मदत जाहीर\nनवी दिल्ली - अमृतसर येथील रेल्वे दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले दु:ख व्यक्त\nआदिलाबाद : नागपूरहून निघालेल्या कारमध्ये दहा कोटींची रोकड जप्त\nअमृतसर (पंजाब) - रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या भीषण रेल्वे अपघातात 50 जाणांचा मृत्यू, पोलिसांची माहिती\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\n#AmritsarTrainAccident : पंजाबमधील शाळा, महाविद्यालयांना आज सुट्टी.\n#AmritsarTrainAccident : रेल्वेच्या वेळापत्रकात बदल, आठ गाड्या रद्द.\nमुंबई : पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत घट; पेट्रोल 38 पैसे तर डिझेल 13 पैशांनी कमी झाले.\nमुंबई : पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत घट; पेट्रोल 38 पैसे तर डिझेल 13 पैशांनी कमी झाले.\nAmritsar Train Accident : जखमींना पाहण्यासाठी नवज्योत सिंग सिद्धू गुरु नानक देव रुग्णालयात दाखल झाले आहेत.\nपंजाब - अमृतसर रेल्वे दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शनिवारी पंजाबमध्ये राजकीय शोक\nभाजपाचे बिहारचे खासदार भोला सिंह यांचे निधन; दिल्लीच्या राम मनोहर लोहिया इस्पितळात केले होते दाखल.\nट्रेनने लोकांना उडवलं आणि सिद्धूंच्या पत्नी नवजोत कौर गाडीत बसून घरी निघून गेल्या, प्रत्यक्षदर्शींचा आरोप\nपंजाब - अमृतसर येथे रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना पंजाब सरकारकडून 5 लाख रुपयांची मदत जाहीर\nनवी दिल्ली - अमृतसर येथील रेल्वे दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले दु:ख व्यक्त\nआदिलाबाद : नागपूरहून निघालेल्या कारमध्ये दहा कोटींची रोकड जप्त\nअमृतसर (पंजाब) - रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या भीषण रेल्वे अपघातात 50 जाणांचा मृत्यू, पोलिसांची माहिती\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\nAll post in लाइव न्यूज़\nइंडिया प्रीमियर ओपन स्विमिंग चॅम्पियनशिपचे आयोजन ओखी वादळाच्या धोक्यामुळे पुढे ढकलले\nपणजी - इंडिया प्रीमियर ओपन स्विमिंग चॅम्पियनशिपचे आयोजन ओखी वादळाच्या धोक्यामुळे पुढे ढकलण्यात आले आहे. तामिळनाडू आणि केरळमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर आता कोकण किनारपट्टीवर ओखी वादळाचा धोका आहे.\n समुद्रात बुडून तरुणाचा मृत्यू\nगोव्यातील सांगे येथे वीरभद्र उत्सव उत्साहात साजरा\nगोव्यातील अनोखं वीरभद्र नृत्य\nगोव्यातील जांबावली येथील प्रसिद्ध गुलालोत्सव\nअवयवदानाबाबत जागृती निर्माण करण्यासाठी मुंबई-गोवा पदयात्रा\nगोव्यात देशीपेक्षा विदेशी पर्यटकांना पसंती का दिली जाते\nVideo: गोव्यात पूल कोसळून 50 जण नदीत पडले, एक मृतदेह हाती\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nरावणाला देव मानणाऱ्या आदिवासी बांधवांनी 15 दिवसांपूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन यावर्षी रावन दहन करण्यास मनाई करण्यात यावी, अशी विनंती केली.\nतिरंगा फडकला आणि डोळे पाणावले सांगतोय मिस्टर आशिया सुनीत जाधव\nतिरंगा फडकला आणि डोळे पाणावले सांगतोय मिस्टर आशिया सुनीत जाधव\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nबाभूळगाव येथील शिवाजी इंजिनियरिंग कॉलेजमध्ये शुक्रवारी (19 ऑक्टोबर) सकाळी साप सापडल्याने एकच खळबळ उडाली.\nअष्टमीला कोल्हापूरची अंबाबाई महिषासुरमर्दिनीच्या रूपात\nशारदीय नवरात्रौत्सवात अष्टमीला (बुधवारी) करवीरनिवासिनी कोल्हापूरच्या श्री अंबाबाईची महिषासुरमर्दिनी रूपात पूजा बांधण्यात आली.\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nसरावली (सावटा हात) येथील संजय गणपत सापटा या शेतकऱ्याच्या शेतात भात कापणी सुरू असताना बुधवारी (17 ऑक्टोबर) सकाळी 10 वाजता अजगर आढळला.\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nकोल्हापूर - आज नवरात्रीच्या आठव्या दिवशी जोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा बांधण्यात आली होती.\nMeToo बद्दल तरुणाईचं म्हणणं काय तरुणाई खुलेपणाने होतेय व्यक्त\nMeToo बद्दल तरुणाईचं म्हणणं काय तरुणाई खुलेपणाने होतेय व्यक्त\nसप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nनाशिक - नवरात्रीनिमित्त सप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी होत आहे.\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\n#FashionTreat सणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nजोतिबाची पाच पाकळ्यातील बैठी सरदारी पूजा\nकोल्हापूर : नवरात्र उत्सवातील सातव्या दिवशी जोतिबा देवाची पाच पाकळ्यातील बैठी सरदारी पूजा बांधण्यात आली. विशेष म्हणजे, जोतिबा देवाचा ...\nअंबाबाई वैष्णवी देवीच्या रुपात, पर्यटकांचा ओघ सुरूच\nशारदीय नवरात्रौत्सवात अश्विन शुद्ध षष्ठीला ( सोमवार) करवीर निवासिनी श्रीअंबाबाईची वैष्णवी देवीच्या रुपात पूजा बांधण्यात आली.\nनाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे\nपालकमंत्री गिरीश महाजन आज नाशिक जिल्ह्यात दुष्काळी तालुक्यातील गावांची पाहणी करत आहेत.\nसई लोकुरने पारंपरिक वेशभूषेसह केला दांडिया अन् गरब्याचा सराव\n#Navratri2018 सई लोकुरने पारंपरिक वेशभूषेसह केला दांडिया अन् गरब्याचा सराव..\nविविध मागण्यांसाठी जळगावमधील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा मोर्चा\nमोर्च्यात 150 विद्यार्थ्यांचा सहभाग\nठाण्यात रिक्षा जळून खाक\nसुदैवानं यात कोणीही जखमी झालेलं नाही\nआजचे राशीभविष्य - 20 ऑक्टोबर 2018\n‘सिल्क स्मिता’च्या जीवनावरील सिनेमानंतर विद्या बालन बनणार ‘या सुपरस्टार’ची पत्नी, सोशल मीडियावरील व्हायरल फोटोच्या चर्चा\nऊसतोड कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा योजना; आठ लाख ऊसतोड कामगारांना होणार लाभ\nFuel Price Today: पेट्रोल-डिझेलच्या दरात घट; पेट्रोल 38 तर डिझेल 13 पैशांनी स्वस्त\n#AmritsarTrainAccident : रावणदहन पाहाणाऱ्या ६१ जणांना रेल्वेने चिरडले\n#AmritsarTrainAccident : रावणदहन पाहाणाऱ्या ६१ जणांना रेल्वेने चिरडले\nFuel Price Today: पेट्रोल-डिझेलच्या दरात घट; पेट्रोल 38 तर डिझेल 13 पैशांनी स्वस्त\nऊसतोड कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा योजना; आठ लाख ऊसतोड कामगारांना होणार लाभ\nदुष्काळात महाराष्ट्राला मदतीचा हात देऊ : मोदी\nपावसामुळे मुंबईतील धूलिकणांचे प्रमाण घटले\nमुंबईसह कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्राला पावसाचा इशारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/india-vs-australia-major-odi-landmark-beckons-ms-dhoni-set-to-join-tendulkar-ganguly-dravid/", "date_download": "2018-10-20T03:18:22Z", "digest": "sha1:DJCC6TECYVTWXZ2UR3B3XNYRYIP6IZ5P", "length": 7138, "nlines": 71, "source_domain": "mahasports.co.in", "title": "धोनी सामील होणार सचिन, द्रविड, गांगुलीच्या क्लबमध्ये", "raw_content": "\nधोनी सामील होणार सचिन, द्रविड, गांगुलीच्या क्लबमध्ये\nधोनी सामील होणार सचिन, द्रविड, गांगुलीच्या क्लबमध्ये\n भारताचा यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनी ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या ५ वनडे सामन्यांच्या मालिकेत एक खास विक्रम करणार आहे. वनडे कारकिर्दीत १० हजार धावा करण्याचा विक्रम धोनी या मालिकेत करू शकतो.\nभारतीय खेळाडूंपैकी वनडे सामन्यात १० हजार धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सचिन तेंडुलकर(18426), सौरव गांगुली(11363) आणि राहुल द्रविड(10889) या दिग्गजांचा समावेश आहे.\n३६ वर्षीय धोनी १७ सप्टेंबर रोजी चेन्नई येथे कारकिर्दीतील ३०२वा सामना खेळणार आहे. सध्या धोनीच्या नावावर ३०१ वनडे सामन्यात ५२.२०च्या सरासरीने ९६५८ धावा आहेत. त्याने जर या मालिकेत ३४२ धावा केल्या तर अशी कामगिरी करणारा तो जगातील केवळ १२वा खेळाडू बनणार आहे.\nधोनीने वनडे कारकिर्दीत १० शतके आणि ६५ अर्धशतके केली असून नाबाद १८३ हा त्याचा सर्वोच्च स्कोर आहे.\nया खेळाडूंनी केल्या आहेत वनडे कारकिर्दीत १० हजार धावा\n1. सचिन तेंडुलकर – 18,426 runs (463 सामने)\n5. माहेला जयवर्धने- 12,650 (448)\n11. तिलकरत्ने दिलशान- 10,290 (330)\nISL 2018: दिल्लीविरुद्ध घरच्या मैदानावर खेळण्याचा ब्लास्टर्सला फायदा\nISL 2018: मोसमातील पहिल्या महाराष्ट्र डर्बीत मुंबईविरुद्ध पुणे सिटीचा पराभव\nनेमार ज्युनियरने मोडला पेलेंचा हा विक्रम\nVideo: या कामगिरीमुळे रोहित शर्माने पृथ्वी शॉला मिठीच मारली\nऑस्ट्रेलिया पहिल्यांदाच खेळणार या संघाविरुद्ध टी २० सामना\nVideo: तीन दिवसांत क्रिकेटमध्ये झाले तीन विचित्र धावबाद\nटाॅप ३- आज प्रो कबड्डीत होणार हे तीन मोठे पराक्रम\nISL 2018: भेदक मार्सेलिनोच्या पुनरागमनाचे पुणे सिटीला वेध\nएचसीएल आशियाई टेनिस अजिंक्यपद २०१८ स्पर्धेत अव्वल व आंतरराष्ट्रीय खेळाडू झुंजणार\nअखिल भारतीय सुपर सिरीज् टेनिस स्पर्धेत पुण्याच्या राधिका महाजनला दुहेरी मुकुट\nISL 2018: चेन्नईने केली पराभवाची हॅट्ट्रीक\nसलग दुसऱ्या दिवशी क्रिकेटमध्ये ‘कहर’, विचित्र रनआऊटची मालिका सुरुच\nझी महाराष्ट्र कुस्ती दंगलमध्ये ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी खेळणार या टीमकडून\nनागराज मंजूळे आता कुस्तीच्या मैदानात, विकत घेतली झी महाराष्ट्र कुस्ती दंगलमधील ही टीम\nटाॅप ३- प्रो कबड्डीच्या ६व्या हंगामात ५०पेक्षा जास्त गुण घेणारे ३ खेळाडू\nटीम इंडीयाने गाठली आहे या पाच देशांविरुद्ध वनडे सामन्यांची शंभरी\nक्रिकेटपटू दिपक चहरच्या घरी चोरीचा प्रयत्न करणाऱ्या सहा जणांना अटक\nविराटने डिजाईन केलेल्या शूजची अशी आहे किमंत\nपुण्यात होणाऱ्या कबड्डी, क्रिकेट सामन्यांचे असे आहेत तिकीट दर\nभारत-विंडीज यांच्यातील चौथ्या वनडेच्या तिकीट विक्रीला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/maharashtra/marathi-news-bjp-prashant-paricharak-maharashtra-101330", "date_download": "2018-10-20T02:58:01Z", "digest": "sha1:2KAR45TQMZJDDRSAQW6Q42ZZ2TIHPSRX", "length": 14091, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news bjp Prashant Paricharak maharashtra सदस्यांच्या घूमजावमुळे भाजपमध्ये नाराजी | eSakal", "raw_content": "\nसदस्यांच्या घूमजावमुळे भाजपमध्ये नाराजी\nमंगळवार, 6 मार्च 2018\nमुंबई - प्रशांत परिचारक यांच्यावरील निलंबनाची कारवाई मागे घेण्याचा निर्णय समितीत झाल्यानंतर सदस्यांनी विधान परिषदेत घेतलेल्या घूमजाव भूमिकेमुळे सत्ताधारी भाजपच्या गोटात अस्वस्थता आहे.\nमुंबई - प्रशांत परिचारक यांच्यावरील निलंबनाची कारवाई मागे घेण्याचा निर्णय समितीत झाल्यानंतर सदस्यांनी विधान परिषदेत घेतलेल्या घूमजाव भूमिकेमुळे सत्ताधारी भाजपच्या गोटात अस्वस्थता आहे.\nनिलंबनाची कारवाई मागे घेण्याचा ठराव मंजूर झाल्यानंतर तो पुन्हा एकदा मांडण्याच्या हालचाली सुरू होताच विधान परिषद सभापती रामराजे निंबाळकर यांना नियमांचे पुस्तक दाखवत भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने एक वर्षाच्या आत हा ठराव पुन्हा आणता येणार नाही, असे सांगितल्याचे समजते. नियम स्पष्ट असताना पुन्हा ठराव मांडला गेला तर ही संपूर्ण कार्यवाही घटनाबाह्य ठरू शकते, असेही सभापतींसह परिषदेतील ज्येष्ठ सदस्यांच्या लक्षात आणून दिले असल्याचे विश्‍वसनीयरीत्या समजते; मात्र या नियमानंतरही शिवसेनेने आपली भूमिका कायम ठेवली आहे. परिचारक यांच्यावर उद्या (ता. 7) बडतर्फीचा प्रस्ताव आणण्याची तयारी शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी केली आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही परिचारक प्रकरणात आक्रमक राहावे, असा सांगावा धाडला असल्याचे समजते.\nदुसरीकडे निलंबन मागे घेण्याच्या प्रस्तावाला आधी मान्यता देऊन नंतर वेगळी भूमिका घेणाऱ्या शिवसेनेवर भाजपमध्ये कमालीचा नाराजीचा सूर आहे. मराठा मोर्चाच्या वेळी काढलेले अयोग्य चित्र मागे घेऊन क्षमा मागणे चालते; तर परिचारक यांच्यावरील कारवाईला पुरेसा वेळ झाल्यानंतर मागे घेणे अयोग्य कसे, असा थेट प्रश्‍न करण्यात आला आहे. शिवसेनेने अडचणीत आणण्यासाठी या मुद्द्याचा वापर केल्यास आपण त्यांची जुनी प्रकरणे का काढू नयेत, असा प्रश्‍न भाजपने केला आहे.\nनिलंबनाची शिफारस करणाऱ्या समितीत शिवसेनेच्या सदस्यांसह परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचा समावेश होता. या समितीने निलंबन मागे घेण्याची शिफारस केली असल्याचा अहवाल तयार आहे. हा अहवाल लेखी असताना आता वेगळी भूमिका का, असा प्रश्‍न महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. आज ते या अहवालाच्या प्रती दाखवत होते. परिचारक यांचे वक्‍तव्य अयोग्य होते, पण त्यासंदर्भात झाली तेवढी शिक्षा पुरेशी असल्याचा ठराव समितीनेच केला आहे, याकडेही लक्ष वेधले जात आहे. अधिवेशनाचा पहिला आठवडा कोणत्याही कामकाजाशिवाय गेला असल्याने भाजप नेते नाराज असल्याचे समजते.\nआधी स्मारक बांधा मग जावे राममंदिर बांधायला - नारायण राणे\nपुणे - \"\"बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची चर्चा अजूनही सुरू आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वतः पहिल्यांदा बाळासाहेबांचे स्मारक...\nअयोध्येतील बाबरी मशीद हिंदुत्ववाद्यांनी जमीनदोस्त केल्यानंतर तेथे न उभारल्या गेलेल्या राममंदिराच्या मुद्याचा ‘सात-बारा’ कोणाचा, या प्रश्‍नावरून २५...\nदुष्काळमुक्ती, महागाईविरोधात राष्ट्रवादीचा निफाड तहसीलवर धडक मोर्चा\nनिफाड : तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने भाजप शिवसेनेच्या फसव्या सरकारविरोधात एल्गार पुकारत माजी आमदार दिलीप बनकर यांच्या...\nबसायला जागा द्या; काँग्रेस-राष्ट्रवादीचे सदस्य सांगलीत आक्रमक\nसांगली : महापालिकेच्या दर सुधार समितीस मान्यता देण्यासाठी बोलवलेल्या महासभा विरोधी कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांच्या आंदोलनामुळे गुंडाळण्यात आली....\nएक चुंगड कापूस झाल्यावर खावाव काय\nहिंगोली : सायबं दोन एकरात कापूस लावला मातर एक चुंगड कापूस निघाला आता पाणी नाय अन सोयाबिन बी चार बॅगला दोन किंटल बी होतय की नाही मंग आता खावाव काय आता...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/sci-tech/whatsapp-business-app-launched-small-businesses-available-free-93331", "date_download": "2018-10-20T03:12:37Z", "digest": "sha1:GPM2QLOYRIVBD2S7DKPWX63LNX7774PW", "length": 11851, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "WhatsApp Business App Launched for Small Businesses, Available for Free व्हॉट्सअॅपचे नवे बिझनेस अॅप.. | eSakal", "raw_content": "\nव्हॉट्सअॅपचे नवे बिझनेस अॅप..\nशुक्रवार, 19 जानेवारी 2018\nफेसबुकमुळे ऑनलाईन छोटे व्यवसाय करणआऱ्यांना मोठे व्यासपीठ उपलब्ध झाले. त्यामुळे या व्यवसायांना चांगलीच चालना मिळाली. यामध्ये आपल्या ग्रहकांशी संपर्क करण्यसाठी किंवा आपल्या प्रॉडक्टचे फोटो शेअर करणायसाठी व्हॉट्सअॅपचा मोठ्याप्रमाणावर वापर होतो. याचाच विचार करुन व्हॉट्सअॅपचे आता स्वतंत्र बिझनेस अॅप येणार आहे. ज्याद्वारे छोटे व्यवसाय करणाऱ्यांना आपल्या ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी मदत होणार आहे. आज (शुक्रवार) इंडोनेशिया, इटली, मॅक्सिको, अमेरिका या देशांमध्ये हे अॅप लाँच होणार आहे. भारतात हे अॅप वापरण्यासाठी मात्र थोडी वाट पहावी लागणार आहे.\nफेसबुकमुळे ऑनलाईन छोटे व्यवसाय करणआऱ्यांना मोठे व्यासपीठ उपलब्ध झाले. त्यामुळे या व्यवसायांना चांगलीच चालना मिळाली. यामध्ये आपल्या ग्रहकांशी संपर्क करण्यसाठी किंवा आपल्या प्रॉडक्टचे फोटो शेअर करणायसाठी व्हॉट्सअॅपचा मोठ्याप्रमाणावर वापर होतो. याचाच विचार करुन व्हॉट्सअॅपचे आता स्वतंत्र बिझनेस अॅप येणार आहे. ज्याद्वारे छोटे व्यवसाय करणाऱ्यांना आपल्या ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी मदत होणार आहे. आज (शुक्रवार) इंडोनेशिया, इटली, मॅक्सिको, अमेरिका या देशांमध्ये हे अॅप लाँच होणार आहे. भारतात हे अॅप वापरण्यासाठी मात्र थोडी वाट पहावी लागणार आहे.\nअॅपल आणि अॅंड्रोईड दोन्हीवर हे अॅप वापरता येणार आहे.\nगुगल प्ले स्टोअरमध्ये विनाशुल्क हे अॅप डाउनलोड करता येणार आहे. छोट्या व्यवसायांचा विचार करुनच हे अॅप तयार करण्यात आले आहे. यामध्ये आपल्या प्रॉडक्टचे वर्गीकरण करणे, ऑटो रिप्लाय यासारख्या सुविधा देण्यात आल्या आहेत ज्याद्वारे ग्राहकांना रिप्लाय करणे सोपे होणार आहे.\nघोंगडी व्यवसायला अखेरची घरघर\nनिरगुडी - हातमागाच्या साह्याने चालणारा पारंपरिक घोंगडी व्यवसाय सध्या धोक्‍यात आल्याची खंत घोंगडी विणकर व्यक्त करत आहेत. घोंगडी उत्पादनाचा वाढता...\nनाशिक - इंधन दरवाढीसह महागाईचा दणका, टंचाई स्थितीच्या पार्श्‍वभूमीवर गुरुवारी (ता. १८) दसरा- दिवाळी खरेदीचा जेमतेम उत्साह होता. आकर्षक विक्री...\nनाशिक - विजयादशमीच्या मुहूर्तावर गुरुवारी (ता. १८) अनेकांनी फ्लॅटची बुकिंग केली. यामुळे रिअल इस्टेट व्यवसायाला चालना मिळाली. रेडीपझेशन फ्लॅटला अधिक...\nसराफा बाजारात झळाळी टिकून\nऔरंगाबाद - दसऱ्याला सोने खरेदी करणे शुभ मानले जात असल्याने लहान-मोठ्या गुंतवणूकदारांसह मध्यमवर्गीयांनी गुरुवारी (ता.१८) मोठ्या प्रमाणात सराफा बाजारात...\nशहरी नक्षलवाद फोफावतोय - मोहन भागवत\nनागपूर - ‘दुर्गम भागांमधील हिंसक कारवायांचे पालनपोषण करणारा शहरी नक्षलवाद सध्या वेगाने फोफावतो आहे. छोट्या संघटनांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/virat-kohli-made-22-new-records-in-t20i-cricket/", "date_download": "2018-10-20T02:54:43Z", "digest": "sha1:VN7HXUBTE3DQY5NRQQMMCBZEF57NI5KK", "length": 10190, "nlines": 78, "source_domain": "mahasports.co.in", "title": "एक कोहली, २२ विश्वविक्रम !", "raw_content": "\nएक कोहली, २२ विश्वविक्रम \nएक कोहली, २२ विश्वविक्रम \n आज येथे श्रीलंका संघाविरुद्ध खेळताना विराट कोहलीने ८२ धावांची खणखणीत खेळी केली. विराटच्या या खेळीमुळे भारताने एकमेव टी२० सामन्यातही श्रीलंकेवर दणदणीत विजय मिळवला. याबरोबर विराटनेही असंख्य विक्रम केले.\n-आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक ६ मालिकावीर पुरस्कार, दुसऱ्या क्रमांकावर ४ पुरस्कारांसह शेन वॉटसन\n– धावांचा पाठलाग करताना कोहलीची कसोटी (६१.४१), वनडे (६७.१०) आणि टी२० (८४.६६ )अशी सरासरी\n– आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक १७ अर्धशतके\n– आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये धावांचा पाठलाग करताना सर्वाधिक १०१६ धावा.\n-आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये ५३.८२ अशी सर्वोच्च सरासरी\n– आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये धावांचा पाठलाग करताना ८४.६६ ची सरासरी\n-आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये धावांचा यशस्वी पाठलाग करताना ११७.०० ची सरासरी\n– आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तिसरा. मॅक्कुलम (२१४०), दिलशान(१८८९) आणि विराट (१८३०)\n-श्रीलंकेविरुद्ध ४ टी२० सामन्यात ४ अर्धशतके\n– विराटचा हा ५०वा टी२० सामना,५० सामन्यांत १७ अर्धशतके तर केवळ ६वेळा एकेरी धावसंख्येवर बाद\n-भारतीय कर्णधाराकडून टी२० मध्ये केवळ दुसऱ्यांदा शतकी खेळी. यापूर्वी रैनाने झिम्बाब्वेविरुद्ध २०१० साली नाबाद ७२ धावांची खेळी\n– भारतीय कर्णधाराकडून टी२० मध्ये ८२ धावांची सर्वोच्च खेळी\n– ५०व्या टी२० सामन्यात अर्धशतकी खेळी करणारा कोहली ४था खेळाडू. यापूर्वी दिलशान, मॉर्गन आणि आफ्रिदी यांच्याकडून ही कामगिरी\n-५०व्या टी२० सामन्यात ८० पेक्षा जास्त धावा करणारा पहिला खेळाडू\n– आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १५,०००धावा करण्यासाठी सर्वात कमी अर्थात ३३३डाव, अमला (३३६), व्हिव्हियन रिचर्ड्स (३४४)\n–आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १५,००० धावा करणारा ३३वा खेळाडू\n-आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १५,००० धावा करणारा ७वा भारतीय खेळाडू, यापूर्वी सचिन, गांगुली, द्रविड, धोनी, सेहवाग आणि अझरुद्दीन यांच्याकडून ही कामगिरी\n– सध्या खेळत असलेल्या खेळाडूंमध्ये केवळ डिव्हिलिअर्स(१८९९६), गेल(१७९७२), अमला(१६५३७), धोनी(१५७४५) यांच्याकडून ही कामगिरी\n-कोहलीच्या १५,०७५ धावांपैकी ८५८७ धावा वनडेमधून, १८३० धावा टी२० तर ४६५८ धावा कसोटी क्रिकेटमधून आल्या आहेत .\n-१५,००० धावा ५०च्या सरासरीने करणारा कोहली हा जगातील एकमेव खेळाडू. कोहलीची सरासरी ५३.४५ अशी असून दुसऱ्या क्रमांकावरील कॅलिसची सरासरी ४९.१० आहे.\n-शेवटच्या धावांचा पाठलाग केलेल्या १० सामन्यात कोहलीच्या ९९.६६च्या सरासरीने ५९८ धावा\n– टी२० क्रिकेटमध्ये ६व्यांदा ७५ किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी\nISL 2018: दिल्लीविरुद्ध घरच्या मैदानावर खेळण्याचा ब्लास्टर्सला फायदा\nISL 2018: मोसमातील पहिल्या महाराष्ट्र डर्बीत मुंबईविरुद्ध पुणे सिटीचा पराभव\nनेमार ज्युनियरने मोडला पेलेंचा हा विक्रम\nVideo: या कामगिरीमुळे रोहित शर्माने पृथ्वी शॉला मिठीच मारली\nऑस्ट्रेलिया पहिल्यांदाच खेळणार या संघाविरुद्ध टी २० सामना\nVideo: तीन दिवसांत क्रिकेटमध्ये झाले तीन विचित्र धावबाद\nटाॅप ३- आज प्रो कबड्डीत होणार हे तीन मोठे पराक्रम\nISL 2018: भेदक मार्सेलिनोच्या पुनरागमनाचे पुणे सिटीला वेध\nएचसीएल आशियाई टेनिस अजिंक्यपद २०१८ स्पर्धेत अव्वल व आंतरराष्ट्रीय खेळाडू झुंजणार\nअखिल भारतीय सुपर सिरीज् टेनिस स्पर्धेत पुण्याच्या राधिका महाजनला दुहेरी मुकुट\nISL 2018: चेन्नईने केली पराभवाची हॅट्ट्रीक\nसलग दुसऱ्या दिवशी क्रिकेटमध्ये ‘कहर’, विचित्र रनआऊटची मालिका सुरुच\nझी महाराष्ट्र कुस्ती दंगलमध्ये ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी खेळणार या टीमकडून\nनागराज मंजूळे आता कुस्तीच्या मैदानात, विकत घेतली झी महाराष्ट्र कुस्ती दंगलमधील ही टीम\nटाॅप ३- प्रो कबड्डीच्या ६व्या हंगामात ५०पेक्षा जास्त गुण घेणारे ३ खेळाडू\nटीम इंडीयाने गाठली आहे या पाच देशांविरुद्ध वनडे सामन्यांची शंभरी\nक्रिकेटपटू दिपक चहरच्या घरी चोरीचा प्रयत्न करणाऱ्या सहा जणांना अटक\nविराटने डिजाईन केलेल्या शूजची अशी आहे किमंत\nपुण्यात होणाऱ्या कबड्डी, क्रिकेट सामन्यांचे असे आहेत तिकीट दर\nभारत-विंडीज यांच्यातील चौथ्या वनडेच्या तिकीट विक्रीला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F_%E0%A4%91%E0%A4%AB_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%A8", "date_download": "2018-10-20T01:44:37Z", "digest": "sha1:XS4B5EYJ3UWAPM2WMN7NC27LZLNBBCDL", "length": 5066, "nlines": 171, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पोर्ट ऑफ स्पेन - विकिपीडिया", "raw_content": "\nत्रिनिदाद व टोबॅगो देशाची राजधानी\nपोर्ट ऑफ स्पेनचे त्रिनिदाद व टोबॅगोमधील स्थान\nदेश त्रिनिदाद आणि टोबॅगो\nक्षेत्रफळ १३.४५ चौ. किमी (५.१९ चौ. मैल)\n- घनता ३,६५४ /चौ. किमी (९,४६० /चौ. मैल)\nपोर्ट ऑफ स्पेन ही त्रिनिदाद व टोबॅगो ह्या कॅरिबियनमधील देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.\nउत्तर अमेरिकेतील देशांच्या राजधानीची शहरे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १६ ऑक्टोबर २०१४ रोजी २०:०३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/refrigerators/kelvinator+refrigerators-price-list.html", "date_download": "2018-10-20T02:27:48Z", "digest": "sha1:PUNWMXTPS5LMJZTMVHCCFNNLGVLAJLKT", "length": 24779, "nlines": 556, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "केल्विनटोर रेफ्रिजरेटर्स किंमत India मध्ये 20 Oct 2018 वरसूची | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nIndia 2018 केल्विनटोर रेफ्रिजरेटर्स\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nकेल्विनटोर रेफ्रिजरेटर्स दर India मध्ये 20 October 2018 म्हणून. किंमत यादी ऑनलाइन शॉपिंग 30 एकूण केल्विनटोर रेफ्रिजरेटर्स समावेश आहे. उत्पादन तपशील, की वैशिष्ट्ये, चित्रे, रेटिंग आणि अधिक सोबत India मध्ये सर्वात कमी भाव शोधा. या वर्गात सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन केल्विनटोर को२५५ल्ट पेंग 245 L सिंगल दार रेफ्रिजरेटोर ग्रे पेस्टल आहे. सर्वात कमी दर एक सोपा किंमत तुलना Naaptol, Indiatimes, Homeshop18, Snapdeal, Flipkart सारख्या सर्व प्रमुख ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत.\nकिंमत श्रेणी केल्विनटोर रेफ्रिजरेटर्स\nकिंमत केल्विनटोर रेफ्रिजरेटर्स आपण सर्व बाजार मध्ये देण्यात येणार उत्पादने चर्चा करताना असतात. सर्वात महाग उत्पादन केल्विनटोर 307 लेटर सिंगल दार रेफ्रिजरेटोर ककंप३२५टकवत Rs. 18,690 किंमत आहे. या विरुद्ध, सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.7,390 येथे आपल्याला केल्विनटोर कव१६३प्त हर 150 L सिंगल दार रेफ्रिजरेटोर गुलमोहर रेड उपलब्ध आहे. दर या फरक पर्यायांपैकी प्रीमियम उत्पादने ऑनलाइन खरेदीदार एक परवडणारे श्रेणी देते. ऑनलाइन दर Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन खरेदीसाठी इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत\nदर्शवत आहे 30 उत्पादने\nबेलॉव रस 54 10000\n199 लेटर्स & अंडर\n200 लेटर्स तो 299\nकेल्विनटोर कव२०३एफटीर्ग १९०ल सिंगल दार रेफ्रिजरेटोर गेओमेत्री ग्रे\n- इनेंर्गय स्टार रेटिंग 3\n- फ्रीझिंग टेकनॉलॉजि No\n- डिफ्रॉस्टिंग सिस्टिम Direct Cool\nकेल्विनटोर को२५५ल्ट पर 245 L सिंगल दार रेफ्रिजरेटोर रेड पेस्टल\n- इनेंर्गय स्टार रेटिंग 5\n- डिफ्रॉस्टिंग सिस्टिम Direct Cool\nकेल्विनटोर 150 लेटर १६३बर डायरेक्ट कूल सिंगल दार रेफ्रिजरेटोर बर्गंडी रेड\n- इनेंर्गय स्टार रेटिंग 3 Star\n- डिफ्रॉस्टिंग सिस्टिम Direct Cool\nकेल्विनटोर 170 लिटर्स कवप१८४ग्राय डायरेक्ट कूल सिंगल दार रेफ्रिजरतोरगरे\n- इनेंर्गय स्टार रेटिंग 4 Star\n- फ्रीझिंग टेकनॉलॉजि Direct Cool\nकेल्विनटोर 190 लेटर क्षव२०४त्व सिंगल दार रेफ्रिजरेटोर विने अस्त्रे\n- इनेंर्गय स्टार रेटिंग 4 star\n- डिफ्रॉस्टिंग सिस्टिम Direct Cool\nकेल्विनटोर १९०ल्टर क्षव२०५तला सिंगल दार रेफ्रिजरेटोर पिंक\n- इनेंर्गय स्टार रेटिंग 5 star\nकेल्विनटोर क्वे२०३ नुतरी कूल डायरेक्ट कूल सिंगल दार रेफ्रिजरेटोर 190 लेटर्स 3 स्टार रेटिंग सिल्कचे ग्रे\n- इनेंर्गय स्टार रेटिंग 3 Star Rating\n- डिफ्रॉस्टिंग सिस्टिम Direct Cool\nकेल्विनटोर कव२०३एफायर 190 L सिंगल दार रेफ्रिजरेटोर गेओमेत्री रेड\n- इनेंर्गय स्टार रेटिंग 3\n- फ्रीझिंग टेकनॉलॉजि Direct Cool\n- डिफ्रॉस्टिंग सिस्टिम Direct Cool\nकेल्विनटोर क्प२०२फग १९०ल डबले दार रेफ्रिजरेटोर गुलमोहर ग्रे\n- इनेंर्गय स्टार रेटिंग 2\n- डिफ्रॉस्टिंग सिस्टिम Frost Free\nकेल्विनटोर कव१६३एमही १५०ल डायरेक्ट कूल सिंगल दार रेफ्रिजरेटोर मरून\n- इनेंर्गय स्टार रेटिंग 3 Star\n- फ्रीझिंग टेकनॉलॉजि Direct Cool\n- पॉवर कॉन्सुम्पशन 50 hz/102 w\nकेल्विनटोर 190 लिटर्स २०३सग डायरेक्ट कूल सिंगल दार रेफ्रिजरेटरसिल्कचे ग्रे\n- इनेंर्गय स्टार रेटिंग 3 Star\n- फ्रीझिंग टेकनॉलॉजि Direct Cool\nकेल्विनटोर कने१८३ 170 L सिंगल दार रेफ्रिजरेटोर बुर्ग\n- इनेंर्गय स्टार रेटिंग 3\n- फ्रीझिंग टेकनॉलॉजि Direct Cool\n- डिफ्रॉस्टिंग सिस्टिम Direct Cool\nकेल्विनटोर क्वे१६३ डायरेक्ट कूल सिंगल दार रेफ्रिजरेटोर 150 लेटर्स 3 स्टार रेटिंग सिल्वर हैर्लीने\n- इनेंर्गय स्टार रेटिंग 3 Star\n- डिफ्रॉस्टिंग सिस्टिम Direct Cool\nकेल्विनटोर 150 लिटर्स कवप१६४ डायरेक्ट कूल सिंगल दार रेफ्रिजरतोरगरे\n- इनेंर्गय स्टार रेटिंग 4 Star\n- फ्रीझिंग टेकनॉलॉजि Direct Cool\nकेल्विनटोर कवप२२५त २१५ल सिंगल दार रेफ्रिजरेटोर\n- इनेंर्गय स्टार रेटिंग 4 Star\nकेल्विनटोर कव१८३ए सग 170 L सिंगल दार रेफ्रिजरेटोर सिल्कचे ग्रे\n- इनेंर्गय स्टार रेटिंग 3\n- डिफ्रॉस्टिंग सिस्टिम Direct Cool\nकेल्विनटोर को२५५ल्ट पेंग 245 L सिंगल दार रेफ्रिजरेटोर ग्रे पेस्टल\n- इनेंर्गय स्टार रेटिंग 5\n- डिफ्रॉस्टिंग सिस्टिम Direct Cool\nकेल्विनटोर क्स२०३प्थग १९०ल डायरेक्ट कूल सिंगल दार रेफ्रिजरेटोर ग्रे\n- इनेंर्गय स्टार रेटिंग 3 Star\n- फ्रीझिंग टेकनॉलॉजि Direct Cool\n- पॉवर कॉन्सुम्पशन 50 Hz/115W\nकेल्विनटोर सकवणं१६३प्थग१ १५०ल डायरेक्ट कूल सिंगल दार रेफ्रिजरेटोर ग्रे\n- इनेंर्गय स्टार रेटिंग 3\n- फ्रीझिंग टेकनॉलॉजि Direct Cool\n- पॉवर कॉन्सुम्पशन 50 Hz/120 W\nकेल्विनटोर कव१६३प 150 ल सिंगल दार रेफ्रिजरेटोर मरून\nकेल्विनटोर कव१६३प 150 L सिंगल दार रेफ्रिजरेटोर ब्लॅक क्रेस्ट\n- इनेंर्गय स्टार रेटिंग 2 Star\n- डिफ्रॉस्टिंग सिस्टिम Direct Cool\nकेल्विनटोर कव१६३प 150 L सिंगल दार रेफ्रिजरेटोर सिल्वर हैर्लीने\n- इनेंर्गय स्टार रेटिंग 3 Star\n- डिफ्रॉस्टिंग सिस्टिम Direct Cool\nकेल्विनटोर 230 L डायरेक्ट कूल रेफ्रिजरेटोर कफल२३४ ब्लूएटोने 4 स्टार डोकं\n- स्टोरेज कॅपॅसिटी 230 Liters\n- डिफ्रॉस्टिंग सिस्टिम Frost Free\nकेल्विनटोर क्वे१८३ 170 L सिंगल दार रेफ्रिजरेटोर बुर्ग\n- इनेंर्गय स्टार रेटिंग 3 Star\n- फ्रीझिंग टेकनॉलॉजि Direct Cool\n- डिफ्रॉस्टिंग सिस्टिम Direct Cool\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z120110201853/view", "date_download": "2018-10-20T02:27:28Z", "digest": "sha1:SIMMVJLHS2WALVOH3WESJHA5JJQVU2K7", "length": 15374, "nlines": 187, "source_domain": "www.transliteral.org", "title": "खंड २ - अध्याय ११", "raw_content": "\nगांवे, नद्या, समुद्र, देवदेवता किंवा अन्य नांवांची उत्पत्ती काय असेल नांवे कशी पडली असतील\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पुराणे|श्रीमुद्‍गल पुराण|खंड २|\nखंड २ - अध्याय ११\nमुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.\nTags : mudgal puranpothipuranपुराणपोथीमुद्गल पुराणसंस्कृत\n जंबुद्धिपेश्वरा नव पुत्र झाले नाभि किंपुरुष हरि इलावृत्त भले नाभि किंपुरुष हरि इलावृत्त भले हिरण्मय कुरु रम्य तैसे शोभले हिरण्मय कुरु रम्य तैसे शोभले भद्राश्व केतु मालक ॥१॥\nजनक त्या त्या नामक खंडें देत ऐसे हे सात प्रियव्रताचे सुत ऐसे हे सात प्रियव्रताचे सुत मुद्‌गल सांगती वनांत जात मुद्‌गल सांगती वनांत जात तप करुनी गाणपत्य झाले ॥२॥\n गेले पुनरावृत्ति शून्य पुनीत योगाने अभेद पावत ब्रह्मवादी ते सारे ॥३॥\n वेढिला असे तयाचा ॥४॥\nउत्तम पाण्याचा नद्या वाहती गुहांत अनेक प्राणी राहती गुहांत अनेक प्राणी राहती लक्ष योजनें उत्सेध जगतीं लक्ष योजनें उत्सेध जगतीं विस्तार योजनें साठ हजार ॥६॥\nबत्तीस सहस्त्र योजनें अधःस्थित आठ हजार योजनें आसमंतात आठ हजार योजनें आसमंतात ऊर्ध्व विभेदानें संस्थित तो कनकाचल भूमींत ॥७॥\n नाना धातुमय असती ॥८॥\n भूतांची अद्‌भूत निवासें साचीं प्रजापते तेथ शोभली ॥१०॥\n उदकें सर्वत्र खरोखर ॥११॥\n ऐश्या परीं सर्व देवांसी सुखस्थान पर्वत तो शोभला ॥१३॥\n पूर्वपश्चिम भागीं वर्षद्वय ॥१४॥\n एक वर्ष त्याचे असत ऐशापरी नऊ खंड ख्यात ऐशापरी नऊ खंड ख्यात मध्यमद्वीपात त्या कालीं ॥१५॥\n दोन हजार योजनें रुंद असत आठ योजन विस्तारें ॥१६॥\n लोक निवास करतात ॥१७॥\n दक्षा तेथ सर्व लोक सावध सुखे भोगितो अनंत ॥१८॥\n त्यात सिद्धि स्वाभाविकी असत स्थिर भावानें संस्थित ॥१९॥\n देवांसम सुखांचे भोक्ते उदार \n दयान्वित ते सारे ॥२१॥\nतेथ सामान्य जनांचे युगधर्म नसती शीतोष्णादि भवें दुःखें नसती शीतोष्णादि भवें दुःखें नसती त्या खंडांत सर्व जन राहती त्या खंडांत सर्व जन राहती \n द्वादश वा त्रयोदशशत आयु भोगिती पंचशत वा दशशतवधि जगती पंचशत वा दशशतवधि जगती शत पंचवर्षे मानव ॥२३॥\n तेथ कर्मे करोनी ॥२४॥\nनर अन्य द्वीपांत जाती खंडांत अथवा पातालांत वसती खंडांत अथवा पातालांत वसती भोग प्राप्तीस्तव गति स्वर्गांत ते साधिती ॥२५॥\n पुनरपि येथ येती परतून अथवा पापकर्मे करुन नरकांत जाऊन परतती ॥२६॥\n येथ परतती कर्मार्थ उन्मन येथ योगसाधनें महान योगींद्र होतात निःसंशय ॥२७॥\n त्याची भक्ति सदैव करिती म्हणोनी श्रेष्ठतपा म्हणती हिमालय हा वर्ष जगीं ॥२८॥\n बुधजन ऐसें सांगती ॥२९॥\n तेथ चार वर्ण निवसत व्यभिचार त्यांचा होऊनी ॥३०॥\n प्रकृति भिन्न नर असती ॥३१॥\n ऐसे जन तेथ राहत विंध्य सह्याद्रि आदी असत विंध्य सह्याद्रि आदी असत पुढती पर्वत बहुत तेथ ॥३२॥\nत्यांतून ज्यांचा झाला उगम ऐशया पुष्कळ सरिता उत्तम ऐशया पुष्कळ सरिता उत्तम सर्वत्र वाहती पुण्यदा अनुपम सर्वत्र वाहती पुण्यदा अनुपम मिष्टा जाला महामते ॥३३॥\nत्यांत स्नान करिता पुण्य लाभत नर त्रिविधाचार संयुत सर्व देवांची तीर्थे तिथे ॥३४॥\n ऐसे गुणयुक्त जन राहती हया वर्षांत शुभमय ॥३५॥\n ऐसें हें भूमंडल समस्त कथिलें तुला संक्षेपे ॥३६॥\n वाचितां ऐकतां पापहारक महान सूर्यमंडळाचें वर्णन पुढिले अध्यायीं केलें असे ॥३७॥\nओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‌गले महापुराणे द्वितीये खण्डे एकदंतचरिते भूगोलवर्णन नामैकादशोऽध्याय समाप्तः \n आणि श्राद्धाचे चार भेद कोणते आहेत \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} {"url": "https://chintan365.wordpress.com/2016/01/26/%E0%A5%A8%E0%A5%AC-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE/", "date_download": "2018-10-20T02:01:12Z", "digest": "sha1:UZ3RJSPFQMIDKJHISPM5MFNQO2G32UBJ", "length": 9828, "nlines": 108, "source_domain": "chintan365.wordpress.com", "title": "२६ जानेवारी – सुवार्ता | आजचे चिंतन", "raw_content": "\nलेखक – डॉ. रंजन केळकर\n२६ जानेवारी – सुवार्ता\nhttp://www.facebook.com/MarathiBible ह्या माझ्या फेसबुक पेजवर एका वाचकाने विनंती केली की, सुवार्ता आणि ती कशी सांगावी ह्याविषयी मी लिहावे.\nआजच्या भाषेत बोलायचे तर सुवार्ता ही एक ब्रेकिंग न्यूज आहे. ती ही की, मानवाला मुक्ती देण्यासाठी देवाने त्याचा पुत्र जगात पाठवला. त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्याला तारणाचा मार्ग खुला झाला. येशूच्या द्वारे मानवाला पापांची क्षमा लाभली आणि अनंतकालीन जीवन मिळाले. प्रभू येशूचा जन्म, आणि त्याचे जीवन, मरण आणि पुनरुत्थान ह्यांतून देवाची प्रीती, दया आणि कृपा प्रकट झाली.\nसुवार्ता एक तत्त्वज्ञान नाही. ती एक विचारधारा नाही. ती एक संशोधनाचा विषय नाही. सुवार्ता एक अनुभव आहे. देवाच्या प्रीतीचा अनुभव, त्याच्या दयेचा अनुभव, त्याच्या कृपेचा अनुभव, तारणप्राप्तीचा अनुभव. अंधारात असताना प्रकाश दिसणे, नैराश्यात असताना देवाचा सहवास मिळणे, एकटे असताना येशूची मैत्री लाभणे, वाट चुकलेली असताना पवित्र आत्म्याचे मार्गदर्शन मिळणे हे सर्व ख्रिस्ती जीवनातील अनुभव आहेत.\nम्हणून सुवार्ता सांगणे म्हणजे पवित्र शास्त्रातील वचनांची जाहिरातबाजी करणे असे नाही, किंवा तारणाच्या प्रक्रियेविषयी उच्च वैचारिक पातळीवर चर्चा करणे असेही नाही. सुवार्ता सांगणे म्हणजे परमेश्वराविषयीचे, येशूविषयीचे आपल्याला आलेले गोड आणि सुंदर अनुभव इतरांना सांगणे.\nप्रभू येशूने एका माणसाला त्याच्या व्याधीपासून मुक्त केले होते. त्याला येशूने म्हटले, “तू आपल्या घरी, आपल्या लोकांकडे जा, आणि प्रभूनं तुझ्यासाठी किती मोठ्या गोष्टी करून तुझ्यावर दया केली आहे ते त्यांना सांग.” (मार्क ५:१९)\nदेवाने आपल्यासाठी काही केले आहे असे जर आपल्याला वाटत असेल तरच आपण ते इतरांना सांगू शकू. आपले तारण झाले आहे असा आपला विश्वास असेल तरच आपण त्याविषयी इतरांना सांगू शकू. खरे तर आपली रोजची जीवनशैलीच सुवार्ता सांगण्याचे एक साधन होऊ शकेल.\nThis entry was posted on जानेवारी 26, 2016, in चिंतन, पवित्र शास्त्र, पुनरुत्थान, प्रकाश, प्रीती, भविष्य, विश्वास. Bookmark the permalink.\tयावर आपले मत नोंदवा\n← २३ जानेवारी – रहस्य\n२९ जानेवारी – श्रद्धा आणि विश्वास →\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nडॉ. रंजन केळकर ह्यांचे ई-पुस्तक\nमोफत डाउनलोड करायला वरील प्रतिमेवर क्लिक करा\nडॉ. रंजन केळकर भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या महासंचालक पदावरून २००३ साली निवृत्त झाले असून आता ते पुणे येथे राहतात. त्यांचा ईमेल पत्ता आहे kelkar_rr@yahoo.com\nआध्यात्मिक वाढीसाठी रोजचे चिंतन महत्वाचे आहे. वाचकांच्या विचारांना चालना मिळावी हा ह्या ब्लॉगचा उद्देश आहे. पवित्र शास्त्र म्हणजे बायबलवर आधारित ह्यातील लेख आजच्या जीवनाशी संबंधित आहेत, त्यांत धर्माविषयी तात्विक चर्चा नाही.\n११ ऑक्टोबर – आत्मिक अंधत्व\n९ ऑक्टोबर – पत्र लिहिण्यास कारण की\n२ ऑक्टोबर – अहिंसेचा एक दिवस\n१ ऑक्टोबर – वृद्धांचा एक दिवस\n२८ सप्टेंबर – व्यभिचार, गुन्हा आणि पाप\nइंग्रजीमध्ये: Think Life 365\n« डिसेंबर फेब्रुवारी »\nProf R R Kelkar च्यावर ११ सप्टेंबर – आधी विश्वा…\nProf R R Kelkar च्यावर ११ सप्टेंबर – आधी विश्वा…\nBFC URULI DEWACHI च्यावर ११ सप्टेंबर – आधी विश्वा…\nSHANKAR ALTE च्यावर ११ सप्टेंबर – आधी विश्वा…\nProf R R Kelkar च्यावर १५ फेब्रुवारी – सुदैव आण…\nbtmacwp च्यावर १५ फेब्रुवारी – सुदैव आण…\nवसुधा च्यावर १४ जानेवारी – आयुष्य आणि…\nवसुधा च्यावर १ ऑगस्ट – जीवनशैली\nProf R R Kelkar च्यावर ३ सप्टेंबर – चालता …\nJAAN1432 च्यावर ३ सप्टेंबर – चालता …\nह्या साइटना भेट द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/daily/20090504/main.htm", "date_download": "2018-10-20T03:01:42Z", "digest": "sha1:XCNK7NQEGCTAPOQF3EST2CYODOVADBLZ", "length": 14329, "nlines": 48, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nसोमवार , ४ मे २००९\n‘पंक्चर’ बंगलोरला मिळाला ‘जॅक’चा आधार\nउथप्पासह शतकी भागीदारी, मुंबईची सहाव्या स्थानावर घसरण\nनाइट रायडर्सला चांगला ‘प्रसाद’ दिलात आता प्रसादभक्षण करून तोंड गोड करा आणि लागा पुढच्या तयारीला, अशा शुभेच्छा बहुतेक पंजाब किंग्ज इलेव्हनची मालक प्रीती झिंटा आपल्या खेळाडूंना देत असावी.\nराम शेवाळकर यांचे देहावसान\nनागपूर, ३ मे / प्रतिनिधी\nसंत साहित्यापासून समकालीन साहित्याच्या सर्वागीण अभ्यासाची दृष्टी लाभलेले, ओघवत्या वाङ्मयीन वाणीचे धनी, संस्कृत भाषेचे व्यासंगी, मराठीचे दृढ आग्रही, लोकसंग्राहक, पणजीच्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक, वक्ता दशसहस्रेशु नानासाहेब उपाख्य राम शेवाळकर यांचे आज सकाळी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. नानासाहेबांच्या निघून जाण्याने त्यांच्या असंख्य चाहत्यांना धक्का बसला असून विदर्भाच्या सांस्कृतिक, वाङ्मयीन, सामाजिक क्षेत्राचा आधारवडच कोसळल्याची भावना व्यक्त होत आहे.शनिवारी नानासाहेबांचा मुलगा आशुतोष याचा वाढदिवस साजरा झाला. त्या आनंदात नानासाहेबही कुटुंबीयांसह सहभागी झाले होते पण, ती त्यांची अखेरची सायंकाळ ठरली. आज पहाटे त्यांनी मुलासोबत फराळ केला. त्यानंतर ते जपासाठी बसले आणि एका उचकीसरशी कोसळले. सर्वत्र धावाधाव झाली. तज्ज्ञ डॉक्टरांची चमूही आली पण, उपचारांना त्यांनी प्रतिसाद दिला नाही. सकाळी १०.१५ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. ते ७८ वर्षांचे होते.\nमनमोहन सिंग हेच आमचे पंतप्रधानपदाचे उमेदवार-राहुल गांधी\nबरमेर, ३ मे / पी.टी.आय.\nमनमोहन सिंग हेच संयुक्त पुरोगामी आघाडीचे आणि कॉँग्रेसचे पंतप्रधानपदाचे सर्वात उत्तम उमेदवार असल्याचा पुनरूच्चार राहुल गांधी यांनी येथे बोलताना केला. मनमोहन सिंग हेच पुन्हा पंतप्रधान व्हावेत अशी कॉँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी तसेच माझी मनापासून इच्छा असल्याचेही त्यांनी सांगितले. देशातील या सर्वोच्च पदासाठी आता ‘नो व्हेकन्सी’ असल्याचे सांगून राहुल गांधी यांनी या पदासाठी इच्छुक असलेल्यांना एकप्रकारे कानपिचकी दिली.\n.. तर माझ्यापेक्षा तरूण व्यक्तीकडे पंतप्रधानपदाची सूत्रे सोपवीन - मनमोहन\nनवी दिल्ली, ३ मे/वृत्तसंस्था\nराहुल गांधी यांच्यामध्ये उत्तम पंतप्रधान बनण्यासाठी आवश्यक असलेले सर्व गुण आहेत. पंतप्रधानपदी पुन्हा विराजमान होण्याची संधी मिळाली तर एका विशिष्ट क्षणी माझ्यापेक्षा तरुण व्यक्तीकडे या पदाची सूत्रे सुपूर्द करीन असे उद्गार पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी काढले. पंतप्रधानपदी पुन्हा निवड झाल्यास आपण कारकीर्द पूर्ण करण्यावर भर द्याल की कारकीर्दीच्या मध्यास या पदाची सूत्रे अन्य कोणाकडे म्हणजे प्रत्येकाच्या मनात ज्यांचे नाव आहे त्या राहुल गांधीकडे सुपूर्द कराल का, या विचारलेल्या प्रश्नाला मनमोहनसिंग उत्तर देत होते.\nलष्करप्रमुखांना हटविल्यानंतर सीपीएन पक्षाने पाठिंबा काढला\nसरकारचे आदेश न पाळल्याचा ठपका ठेवून नेपाळच्या माओवादी सरकारचे पंतप्रधान प्रचंड यांनी देशाचे लष्करप्रमुख जनरल रुकमंगा कटवाल यांना त्यांच्या पदावरून हटवले. मात्र कटवाल यांनी पदावरून पायउतार होण्यास नकार दिला आहे. दरम्यान, प्रचंड सरकारला पाठिंबा देणारा सीपीएन या प्रमुख राजकीय सहकारी पक्षाने या कृतीबद्दल सरकारचा पाठिंबा काढून घेण्याचा निर्णय जाहीर केला. प्रचंड सरकारमधील इतर राजकीय पक्षांनीही या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली असून लष्कर आणि माओवादी सरकार यांच्यातील ही तेढ वाढतच जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.\nमुस्लिम मते विरोधात गेल्याने काँग्रेसमध्ये चिंता\nसमर खडस, मुंबई, ३ मे\nहुकमाची एकगठ्ठा मते म्हणून देशभरात ज्या मुस्लिम मतांकडे काँग्रेस कायम पाहात आली होती आणि ज्यामुळे भाजपसारख्या उजव्या शक्ती कायम काँग्रेस आणि मुस्लिमांवर नेहमी टीका करत होत्या, ती मुस्लिम मते मुंबईतील बहुतांश लोकसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेसच्या विरोधात गेल्याचे चित्र आहे. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात कमालीचे चिंतेचे वातावरण आहे. मात्र याचवेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मराठी तरुणांची मते मोठय़ा प्रमाणावर घेतल्याने काँग्रेसची थोडीशी आशा अद्यापही जिवंत आहे. फाळणीची जखम घेऊन जन्माला आलेल्या भारतामध्ये प्रत्येक निवडणुकीत मुस्लिम कायमच पुरोगामी पक्षाच्या बाजूनेच उभे राहिले. काँग्रेसला नाकारताना त्यांनी मुस्लिम लीग किंवा जमात ए इस्लामीसारख्या पक्षांना न स्वीकारता जनता पार्टी, जनता दल, समाजवादी पार्टी अशा पुरोगामी पर्यायांचाच स्वीकार केल्याचे दिसून येते. मात्र ३० एप्रिल रोजी झालेल्या निवडणुकीत अनेक ठिकाणी मुस्लिम समाजाने चक्क शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याचे वातावरण उघड उघड दिसत होते.\nउत्तर-मध्य मुंबईतील चार मतदानकेंद्रावर\nमुंबई, ३ मे / प्रतिनिधी\nउत्तर-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील दोनऐवजी चार मतदान केंद्रांवर फेरमतदान करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. तसेच सोमवारऐवजी आता मंगळवार ५ मे रोजी या मतदान केंद्रावर फेरमतदान होणार आहे. कलिना येथील १८३ व १८५ आणि कुर्ला येथील २२९ए व २३२ क्रमांकाच्या मतदान केंद्रावर हे फेरमतदान घेण्यात येणार आहे. आधी निवडणूक आयोगाने केवळ कलिनातील दोन मतदान केंद्रांवर सोमवारी फेरमतदान करण्याची घोषणा केली होती. मात्र उत्तर-मध्य मुंबईतील भाजपा नेते पराग अळवणी यांनी कुल्र्यातील मतदान केंद्रावरही फेरमतदान घेण्याची मागणी केल्यानंतर निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला. कुल्र्यातील उपरोक्त दोन मतदान केंद्रावरील मतदारांनी कलिनातील मतदान केंद्रावर मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावल्याने, तेथे विक्रमी मतदानाची नोंद झाली आहे. त्यामुळे कलिनाप्रमाणेच कुल्र्यातील मतदान केंद्रांवरही फेरमतदान घेणे गरजेचे असल्याचे अळवणी यांनी स्पष्ट केले होते.\nइंडियन पोलिटिकल लीग संदर्भातील बातम्या वाचण्यासाठी वरील इमेजवर क्लिक करा, त्याचप्रमाणे या बातम्यांवरील आपली प्रतिक्रिया ऑनलाईन नोंदविण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/vyakhtivedh-news/loksatta-vyakti-vedh-mathilde-krim-1617999/", "date_download": "2018-10-20T02:24:31Z", "digest": "sha1:UV3EMNHF3U2ZE3E6HUBD26Q5MONDTO42", "length": 13975, "nlines": 203, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Loksatta Vyakti Vedh Mathilde Krim | मॅथिल्ड क्रिम | Loksatta", "raw_content": "\nविषाणुजन्य तापावर प्रतिजैविके घेणे टाळा\nसंत्र्याला यंदा सुगीचे दिवस\nऊस तोडणी कामगारांना भविष्य निर्वाह निधीचा लाभ\nदसरा मेळाव्यातून पंकजांचा पक्षांतर्गत स्पर्धकांनाही इशारा\n२०१६ मध्ये ३६.७ दशलक्ष लोकांना एचआयव्हीची लागण झाली.\nएड्सविरोधात ज्यांनी व्रतस्थपणे संशोधन करून त्यातील उपचारांची प्रगती सतत साध्य केली, त्यांच्यापैकी एक म्हणजे मॅथिल्ड क्रिम. त्यांचे सोमवारी वयाच्या ९१व्या वर्षी अमेरिकेत निधन झाले. त्यांचे महत्त्वाचे काम केवळ विषाणू वैज्ञानिक एवढेच मर्यादित नव्हते, तर एड्ससारख्या दुर्धर रोगावर त्यांनी जनजागृती केली. जगात ३.९ कोटी लोक आतापर्यंत एड्सने मरण पावले आहेत. एड्सचा विषाणू माणसात पसरत असल्याचे दिसून आले तो काळ १९८०च्या सुमाराचा होता. त्या वेळी जनुक शास्त्रज्ञ व विषाणू शास्त्रज्ञ म्हणून त्यांनी या रोगाविरोधात रणशिंग फुंकलेच, पण त्याच्या जोडीला त्यांनी एड्सग्रस्तांना त्यांचे अधिकार मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. अमेरिकेतील एड्सविरोधी मोहिमेत त्या अग्रणी होत्या.\n२०१६ मध्ये ३६.७ दशलक्ष लोकांना एचआयव्हीची लागण झाली. हे प्रमाण २०१५च्या तुलनेत तीन लाखांनी कमी होते. मृतांची संख्याही १९ लाखांवरून १० लाखांवर आली याचे श्रेय क्रिम यांच्यासारख्या लढवय्यांनाच आहे. त्यांचा जन्म १९२६ मध्ये इटलीत झाला. जीवशास्त्र व जनुकशास्त्र हे त्यांचे आवडते विषय होते. यहुदी विद्यार्थ्यांशी त्यांचा विवाह झाला. त्यानंतर १९५४ मध्ये त्यांनी जन्माने जर्मन असलेले इस्रायली रेणवीय जीवशास्त्रज्ञ लिओ सॅश यांच्याबरोबर संशोधन सुरू केले. त्यात कर्करोगकारक विषाणूंचा अभ्यास करून काही संशोधन निबंध लिहिले होते. वेझमानचे विश्वस्त क्रिम यांच्याशी विवाह झाल्यानंतर त्या न्यू यॉर्कला गेल्या. त्या काळात अमेरिकेत एड्स जोरात होता. त्याला कारण जीवनशैली हे होते. त्यातून धडा शिकणे आवश्यक आहे हे त्याच वेळी क्रिम यांनी सांगितले होते. १९९२ मध्ये त्यांनी एड्स संशोधन संस्था सुरू केली. राजकारण, कला, करमणूक, समाज अशा क्षेत्रांतील धुरीणांनी यात त्यांना मदत केली. इटालियन, जर्मन, फ्रेंच व हिब्रू, इंग्रजी यासह अनेक भाषा त्यांना येत होत्या, त्यामुळे त्यांचे ज्ञान त्या सर्वांपर्यंत परिणामकारकतेने पोहोचवू शकल्या. ड्रग्ज व समलिंगी संबंधातून असणारे धोके त्यांनी सांगितले, पण या कारणास्तव या वर्गातील लोकांची छळवणूक होऊ नये या मताच्या त्या होत्या. त्या काळात एड्स झालेल्या व्यक्तींना अमेरिकेसारख्या प्रगत देशात काही राज्यांमध्ये वेगळे ठेवले जात होते, त्यावरून समाजजागृतीची किती आवश्यकता होती हेच लक्षात येते. त्यासाठी त्यांनी एलिझाबेथ टेलरसह अनेक नामांकितांची मदत घेऊन आपले संशोधन व सामाजिक काम पुढे नेले. अमेरिकी अध्यक्षांचा मेडल ऑफ फ्रीडम पुरस्कार हा सर्वोच्च नागरी सन्मान त्यांना मिळाला होता. वैज्ञानिकाबरोबरच सामाजिक भान असलेल्या मोजक्या संशोधकांपैकी त्या होत्या यात शंका नाही.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nबाप मृत्यूशी लढत असतानाच मुलगी आणि नातीवर काळाचा घाला\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n‘रावण दहना’त मृत्युतांडव, पंजाबमधील भीषण दुर्घटनेत ६० ठार\n...तर ६० जणांचा जीव वाचला असता\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nअमराठी भाषकांसाठी सेनेचा हिंदुत्वाचा पुरस्कार\nकौतुकास्पद: युपीतल्या 850 शेतकऱ्यांना बिग बी करणार कर्जमुक्त; ५.५ कोटींचं अर्थसहाय्य\n#MeToo : सेलिब्रेटी मॅनेजमेंट कंपनीच्या अनिर्बन दास ब्ला यांचा आत्महत्येचा प्रयत्न\n#MeToo कोर्टाच्या आदेशाची वाट बघा; आलोक नाथांची सिंटाला विनंती\n#MeToo : प्रसिद्ध चित्रकार जतिन दास म्हणतात तो मी नव्हेच\n#MeToo : 'सेक्रेड गेम्स'च्या अभिनेत्रीचा दिग्दर्शक विपुल शहावर लैंगिक गैरवर्तणुकीचा आरोप\nसागरी किनारी रस्त्यावर ‘क्रॅश एटोनेटर’\nमेट्रो मार्गिकांचे संचलन ‘एमएमआरडीएकडे’च\n१८व्या वर्षांत अत्रे कट्टय़ावर तरुणाईचा मेळा\nयंदा उत्पादन घटण्याची शक्यता\nतलासरीमध्ये गटारावरच भाजीविक्रीची दुकाने\nजुईनगर येथे अपंग, विशेष मुलांसाठी उद्यान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t1395/", "date_download": "2018-10-20T03:04:18Z", "digest": "sha1:AMU6CJNHPHTJFDNNYLZ7DJDKB4J6O6QU", "length": 5633, "nlines": 148, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-च्यायला परत हिचा फोन.......,-1", "raw_content": "\nच्यायला परत हिचा फोन.......,\nच्यायला परत हिचा फोन.......,\nच्यायला परत हिचा फोन........,\nआणि पुन्हा तेच प्रश्न,\nहिला समजत नाही का.., मी कधी गाडीवर असतो,\nकधी मीटिंग मध्ये, कधी बॉसच्या केबिनमध्ये,\nकुठेही वाजते हिच्या प्रश्नांची रिंगटोन,\nचायला, च्यायला परत हिचा फोन.......,\nकुठे पाळून नाही जाणार, सयंकाळी येइल न घरी,\n'तेव्हा विचारशीsssल जे विचारायचं ते...,\nझालंsssssss.., रडा-रडी सुरु - , 'तू खुप बदललाय,\nलग्न आगोदर असा नव्हातास, माझ्यासाठी किती वेळ असायचा तुझ्याकडे, इत्यादि, इत्यादि.\nअगं, ' तेव्हा लपून भेटायचो, वाटायचं भेटशील की नाही, वरून घरच्यांची भीती,\nआता कधीही भेटलो तरी रोकनार कोण.\nच्यायला परत हिचा फोन.......,\nबरं दिवसातून पन्नास वेळा हिचे SMS,\nलव यू, मिस यू, ---- यू आणि काय काय..,\nSMS पाठवला, भावना पोहोचल्या मग फोन चे काय काम,\nतर म्हणे तुझा आवाज ऐकावासा वाटला,\nघे ऐक, बोलतो नाही चांगला मोठ्यानी ओरडतोच,\nमग बसते धारण करून मौन,\nच्यायला परत हिचा फोन.......,\nच्यायला परत हिचा फोन.......,\nRe: च्यायला परत हिचा फोन.......,\nRe: च्यायला परत हिचा फोन.......,\nRe: च्यायला परत हिचा फोन.......,\nRe: च्यायला परत हिचा फोन.......,\nRe: च्यायला परत हिचा फोन.......,\nRe: च्यायला परत हिचा फोन.......,\nRe: च्यायला परत हिचा फोन.......,\nRe: च्यायला परत हिचा फोन.......,\nRe: च्यायला परत हिचा फोन.......,\nच्यायला परत हिचा फोन.......,\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%80_%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%80", "date_download": "2018-10-20T01:44:35Z", "digest": "sha1:SUG2LJ62XINYFOYX3M7BIWDGPF6BAGZS", "length": 10395, "nlines": 269, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "नवी दिल्ली - विकिपीडिया", "raw_content": "\nनवी दिल्ली\n• उंची ४२.७ चौ. किमी\n• घनता ३,२१,८८३ (2006)\nनवी दिल्ली हे शहर स्वतंत्र भारताची राजधानी आहे. राजधानी असल्याने भारत सरकारच्या विधी, न्याय व प्रशासन ह्या तिन्ही शाखांची मुख्यालये येथे आहेत. नवी दिल्ली ही दिल्ली प्रदेशाचीही राजधानी आहे. ह्या शहराची कोनशिला १५ डिसेंबर १९११ ला बसवली गेली.[१] या शहराचा आराखडा सर एडविन ल्युटेन्स व सर हर्बट बेकर ह्या विख्यात स्थापत्यकारांनी तयार केला होता. दिल्लीचे क्षेत्रफळ १४८३ चो.किमी. आहे. ती दिल्लीची लोकसंख्या १,६७,५३,२३५ एवढी आहे. हिंदी व उर्दु ह्या येथील प्रमुख भाषा आहेत. दिल्लीची साक्षरता ८६.३४ टक्के आहे. गहू व बाजरी ही येथील प्रमुख पिके आहेत. यमुना ही दिल्ली मधून वाहणारी एकमेव नदी आहे.\nभारताची राज्ये आणि प्रदेश\nअरुणाचल प्रदेश • आंध्र प्रदेश • आसाम • उत्तर प्रदेश • उत्तराखंड • ओरिसा • कर्नाटक • केरळ • गुजरात • गोवा • छत्तीसगढ • जम्मू आणि काश्मीर • झारखंड • तमिळनाडू • तेलंगण • त्रिपुरा • नागालँड • पंजाब • पश्चिम बंगाल • बिहार • मणिपूर • मध्य प्रदेश • महाराष्ट्र • मिझोराम • मेघालय • राजस्थान • सिक्कीम • हरियाणा • हिमाचल प्रदेश\nअंदमान आणि निकोबार • चंदीगड • दीव आणि दमण • दादरा आणि नगर-हवेली • पाँडिचेरी • राष्ट्रीय राजधानी प्रदेश (दिल्ली) • लक्षद्वीप\nआशियातील देशांच्या राजधानीची शहरे\nअंकारा • अबु धाबी • अम्मान • अश्गाबाद • अस्ताना • इस्लामाबाद • उलानबातर • काठमांडू • काबुल • कुवेत शहर • क्वालालंपूर • जकार्ता • जेरुसलेम • ढाका • ताइपेइ • ताश्कंद • तेहरान • तोक्यो • थिंफू • दमास्कस • दिली • दुशांबे • दोहा • नवी दिल्ली • नेपिडो • पनॉम पेन • पुत्रजय • प्याँगयांग • बँकॉक • बंदर सेरी बेगवान • बगदाद • बाकू • बिश्केक • बीजिंग • बैरुत • मनामा • मनिला • मस्कत • माले • येरेव्हान • रियाध • व्हिआंतियान • श्री जयवर्धनेपुरा कोट • साना • सोल • हनोई\nआशियातील देशांच्या राजधानीची शहरे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ जुलै २०१८ रोजी ०९:४३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/daily/20090216/main.htm", "date_download": "2018-10-20T02:23:56Z", "digest": "sha1:QMDYYYUEK7V4EFZJCEO4IH2IAWR4I7PR", "length": 19001, "nlines": 63, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nनिवडणुकांचे पडघम वाजायला सुरूवात झाली आहे..\nउमेदवारांच्या नावांचे झेंडे देखील फडकायला लागले आहेत..\nकालचे 'घरभेदे' उद्याचे 'आधारस्तंभ' भासायला लागले आहेत..\nजातीपातींची नवी समीकरणे आकाराला येऊ लागली आहेत..\nएकीकडे विद्यमान आघाडय़ा बिघडायला लागल्या आहेत,\nतर दुसरीकडे नव्या आघाडय़ा जन्म घेताना दिसू लागल्या आहेत..\nतिसरी, चौथी, पाचवी... की दहावी..\nअसा प्रश्न पडावा, असं सभोवतालचं वातावरण आहे..\nवाट पाहिली जात्येय ती फक्त निवडणूक आयोगाकडून घोषणा होण्याची..\nबदलत्या लोकसभा मतदारसंघ क्षेत्रांचा वेध आम्ही वर्षभर घेतोच आहोत..\nपण आता आम्हाला हवा आहे, तुमचा अंदाज..\nतो सुद्धा तीन सोप्या प्रश्नांच्या उत्तरांमधून..\nसोबतच्या तीन प्रश्नांची उत्तरं लिहिलेलं कुपन आमच्याकडे लगेच भरून पाठवायचं..\nअचूक उत्तरांना बक्षिसं आहेतच..\n(कुपन डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा)\nलावण्ययात्रेला ‘रेकॉर्ड ब्रेक’ गर्दी\nकेशरबाई क्षीरसागर नाटय़नगरी (बीड), १५ फेब्रुवारी\nएकोणनव्वदाव्या नाटय़ संमेलनाची गर्दी ‘रेकॉर्ड ब्रेक’ करणारी ठरणार, असे भाकीत उद्घाटनाच्या सोहळ्यातच वर्तविण्यात आले आणि ते खरे करण्याचा विडाच जणू बीडकरांनी उचलल्याचे काल आणि आजही दिसून आले. आमची सांस्कृतिक भूक किती मोठी आहे, हेच त्यांनी दाखवून दिले. नाटय़दिंडीला बीडच्या रसिक नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. उद्घाटनाच्या सोहळ्याला मुख्य सभामंडप खचाखच भरला होता. पण गर्दीमुळे डोळे विस्फारण्याची वेळ आली ती संध्याकाळी. सव्वा-दीड तास रंगलेल्या लावण्यांच्या कार्यक्रमासाठी मुख्य सभामंडप खचाखच भरला होता. मुंगी शिरायला जागा नाही, म्हणजे काय हेच दिसून आले.\nविश्व मराठी साहित्य संमेलनाला उदंड प्रतिसाद\nमहाराष्ट्र परिचय केंद्र व मराठी विद्यापीठासाठी आग्रह\nप्रवीण बर्दापूरकर, सॅन होजे, १५ फेब्रुवारी\nपरदेशातील मराठी मंडळींसाठी महाराष्ट्र परिचय केंद्र आणि मराठी विद्यापीठ हे दोन कळीचे मुद्दे येथे थाटात प्रारंभ झालेल्या पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून उपस्थित करण्यात आले. मराठीजनांच्या या अपेक्षा पूर्ण होण्यासाठी महाराष्ट्र सरकारने पुढाकार घ्यावा, अशी आग्रही भूमिका अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी याप्रसंगी व्यक्त केली.‘इंडिया कम्युनिटी सेंटर’मध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत आणि रसिकांच्या उदंड प्रतिसादात उद्घाटनाच्या सोहळ्याला प्रारंभ झाला. यावेळी बोलताना कौतिकरावांनी मराठी विद्यापीठ आणि परिचय केंद्र हे मराठी मनात घर करून असलेले महत्त्वाचे मुद्दे रेटून धरले.\nपवार पंतप्रधान होणार असतील तर विरोध नाही’\nनवी दिल्ली, १५ फेब्रुवारी/पीटीआय\nलोकसभा निवडणुकीनंतर शरद पवार किंवा मुलायम सिंग यांच्यापैकी कुणालाही पंतप्रधान होण्याची संधी मिळत असेल तर त्याला विरोध करणार नाही असे समाजवादी पक्षाने म्हटले आहे.डॉ.मनमोहन सिंग हेच आमचे पंतप्रधानपदाचे उमेदवार आहेत असे काँग्रेस सरचिटणीस राहुल गांधी यांनी काल जाहीर केले होते. त्याला यूपीए सरकारमधील दोन पक्षांनी एक प्रकारे आव्हान दिले आहे. समाजवादी पक्षाचे नेते अमरसिंग यांनी सांगितले की, जर शरद पवार किंवा मुलायम सिंग यादव यांना पंतप्रधानपदाची संधी मिळाली तर दोघेही एकमेकांना विरोध करणार नाहीत. अमरसिंग यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर हे वक्तव्य केले आहे. त्याचबरोबर अमरसिंग असेही म्हणाले की, मनमोहन सिंग हे पुन्हा पंतप्रधान होणार असतील तरी त्यालाही आमचा विरोध नाही. सध्या मनमोहन सिंग आमचे नेते आहेत व लोकसभा निवडणुकीनंतर शरद पवार किंवा मुलायमसिंग यांना पंतप्रधानपदाची संधी मिळाली तर ते एकमेकांना विरोध करणार नाहीत. उत्तर प्रदेशात काँग्रेस व समाजवादी पक्ष यांची युती होण्यात अनेक अडचणी असताना समाजवादी पक्षाच्या वतीने करण्यात आलेले हे वक्तव्य महत्वाचे मानले जात आहे. दरम्यान शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्रात जास्त जागा वाटय़ाला याव्यात यासाठी काँग्रेसवर दडपण आणीत आहे. राष्ट्रीय पातळीवर युती न करण्याच्या काँग्रेस पक्षाच्या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेस व समाजवादी पक्ष नाराज आहे. राज्यपातळीवर जागा वाटपाला काँग्रेसने प्राधान्य दिले आहे.\nयूपीए सरकारचा आज शेवटचा अर्थसंकल्प\nमंदीच्या फटक्यातून सावरण्यासाठी खास तरतुदी\nनवी दिल्ली, १५ फेब्रुवारी/पीटीआय\nकाँग्रेसप्रणीत यूपीए आघाडी सरकारचा शेवटचा व अंतरिम अर्थसंकल्प उद्या संसदेत सादर होत असून, आगामी लोकसभा निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर त्यात जागतिक मंदीच्या परिणामांचा मुकाबला करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या अर्थसंकल्पात सरकार ग्रामीण विकास, गृहनिर्माण या क्षेत्रातील महत्त्वाच्या कार्यक्रमांवरचा खर्च वाढविण्याची शक्यता आहे. त्यामुळे आर्थिक तूट २००९-१० या वर्षांसाठी ५ टक्क्यांपर्यंत (दुप्पट) जाण्याची शक्यता आहे.\nसमविचारी पक्षांना जागा सोडण्याचा राष्ट्रवादीचा प्रस्ताव काँग्रेसला अमान्य\nमुंबई, १५ फेब्रुवारी / खास प्रतिनिधी\nसमविचारी पक्षांसाठी जागा सोडण्याची राष्ट्रवादीच्या नेतृत्वाची सूचना म्हणजे काँग्रेसच्या जागा कमी करण्याचा डाव असल्याचे काँग्रेसचे म्हणणे असून राष्ट्रवादीचा हा प्रस्ताव मान्य करता येणार नाही, असे काँग्रेसच्या वतीने आज स्पष्ट करण्यात आले. एकूणच जागावाटपावरून काँग्रेस व राष्ट्रवादी किंचितही माघार घेण्याच्या मन:स्थितीत नसल्याचे जाणवते. जास्त जागा पदरात पाडून घेण्याकरिता राष्ट्रवादीच्या वतीने विविध पर्याय मांडून दबावाचे राजकारण केले जात असल्याची भावना काँग्रेसमघ्ये झाली आहे.\\\nस्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी आगामी रविवार ‘तापदायक’\nराजीव कुळकर्णी, ठाणे, १५ फेब्रुवारी\nजागतिक मंदीच्या लाटेमुळे खासगी क्षेत्रातील लाखो तरुणांच्या नोकऱ्या हेलकावे खात असताना सरकारी क्षेत्रात आपली करिअर करू इच्छिणाऱ्या बेरोजगार युवकांना एकाच दिवशी येणाऱ्या तीन स्पर्धा परीक्षांमुळे कोणत्या विभागाला पसंती द्यावी, असा प्रश्न सतावू लागला आहे. येत्या २२ फेब्रुवारी रोजी राज्य गुप्तवार्ता विभाग, स्टाफ सिलेक्शन कमिशन आणि अन्न व नागरी पुरवठा विभागातील ‘फूम्ड इन्स्पेक्टर’पदासाठी लेखी परीक्षा घेण्यात येणार असल्याने नक्की कोणत्या परीक्षेला बसावे, असा प्रश्न राज्यभरातील हजारो तरुणांना भेडसावत आहे. अनेक बेरोजगार तरुणांनी आपली ही व्यथा ‘लोकसत्ता’कडे व्यक्त केली.\nबसपाच्या ‘जय भीम’ला मुस्लिमांचा आक्षेप\n‘जय भीम’ म्हटल्यानंतर डोळ्यासमोर काय उभे राहते घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे तेज:पुंज आणि भारदस्त व्यक्तिमत्व पटकन डोळ्यासमोर उभे राहते. काही थोडय़ाजणांना महाभारतातील महाबली भीमही आठवतो. पण जय भीम घोषणेशी अतूट नाते जडले आहे ते डॉ. बाबासाहेबांचेच. महाराष्ट्रातील रिपब्लिकन पार्टीप्रमाणेच उत्तर प्रदेशातील सत्तारूढ बहुजन समाज पार्टीही आपले राजकीय तत्वज्ञान डॉ. बाबासाहेबांच्या विचारधनावरच आधारित असल्याचा दावा करते. स्वाभाविकच जय भीम ही घोषणा त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी एक प्रेरणादायी घोषणा ठरते. परंतु ही घोषणा ‘इस्लामविरोधी’ आणि ‘शरीयत’चे उल्लंघन करणारी असल्याचा ‘फतवा’ ‘दारुल उलूम’ या मुस्लिमांच्या धार्मिक संघटनेने जारी केला आहे. दारुल उलूमने असा फतवा जारी केल्याचा सर्वाधिक आनंद बसपाचा प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या मुलायमसिंगांच्या समाजवादी पार्टीला झाला. जय भीम ही घोषणा बसपाच्या कार्यकर्त्यांवर ‘लादली’ जात असल्याचा आरोप सपाच्या एका ज्येष्ठ नेत्याने केला. तर भाजपने हा एकप्रकारे अभिवादन करण्याचा मार्ग असून या गोष्टीलाही आक्षेप घेतला जात असल्याबद्दल दु:ख व्यक्त केले. तर खुद्द बसपाचीही या फतव्यामुळे पंचाईतच झाली आहे. बसपामधील मुस्लिम नेत्यांना यासंदर्भात काय प्रतिक्रिया द्यावी हे कळेनासे झाले आहे. लखनौच्या इदगाहचे नायब इमाम तसेच ‘ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्ड’चे सदस्य मौलाना खलिद रशीद फिरंगी माहाली या दोघांच्या म्हणण्यानुसार एखादा राजकीय पक्ष मुस्लिमांना कोणा व्यक्तीचा जयजयकार करण्यास बाध्य करू शकत नाही. असे करणे हे इस्लामविरोधी आहे.\nलोकसत्ता दिवाळी अंक २००८\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-green-home-expo-16-starts-tomorrow-pune-4644", "date_download": "2018-10-20T02:49:08Z", "digest": "sha1:QWNK5DKLNBVT5WGJ2PKZDDIO3XLB64OS", "length": 14027, "nlines": 147, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Green Home expo 16 starts from tomorrow in pune | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपुण्यात उद्यापासून ग्रीन होम एक्‍स्पो-16\nपुण्यात उद्यापासून ग्रीन होम एक्‍स्पो-16\nशुक्रवार, 5 जानेवारी 2018\nपुणे - प्रत्येकाला निसर्गरम्य परिसरात स्वतःचे घर, फार्महाउस हवेहवेसे वाटते. ग्राहकांची हीच गरज लक्षात घेऊन \"सकाळ ऍग्रोवन'तर्फे उद्या (ता. 6) पासून दोनदिवसीय \"ग्रीन होम एक्‍स्पो' आयोजित करण्यात आला आहे. गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट येथे सकाळी 11 ते रात्री 8 अशी या एक्‍स्पोची वेळ आहे.\nपुणे - प्रत्येकाला निसर्गरम्य परिसरात स्वतःचे घर, फार्महाउस हवेहवेसे वाटते. ग्राहकांची हीच गरज लक्षात घेऊन \"सकाळ ऍग्रोवन'तर्फे उद्या (ता. 6) पासून दोनदिवसीय \"ग्रीन होम एक्‍स्पो' आयोजित करण्यात आला आहे. गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट येथे सकाळी 11 ते रात्री 8 अशी या एक्‍स्पोची वेळ आहे.\n\"ग्रीन होम एक्‍स्पो' या लोकप्रिय ठरलेल्या प्रदर्शनाचा हा 16 वा यशस्वी सीझन आहे. या \"ग्रीन होम एक्‍स्पो'मध्ये निसर्गरम्य परिसरातील फार्महाउस, बंगलो प्लॉट, वीकएंड होम्स, एन ए प्लॉट्‌सचे अनेक पर्याय एकाच छताखाली आपल्या बजेटमध्ये येथे उपलब्ध होणार आहेत. या एक्‍स्पोसाठी प्रवेश विनामूल्य आहे. या एक्‍स्पोमध्ये प्लॅनेट \"आय रिऍलिटी', \"स्काय नाइन प्रॉपर्टीज', \"मॅंगो बिल्डकॉन', श्री चिंतामणी लॅंडमार्क, मोर्बी रिऍलिटी, वास्तुपूर्ती डेव्हलपर्स, ऍग्रोफार्म, सुकमल डेव्हलपर्स, एम्पायर रिऍलिटी, श्री सोनिग्रा डेव्हलपर्स, किनिशा हॉलिडे होम्स, स्पेस लॅंडमार्क, कॅसल ड्रीमस्पेस डेव्हलपर्स या नामांकित बांधकाम व्यावसायिकांचा समावेश आहे.\nसकाळ प्रदर्शन शेती अॅग्रोवन ग्रीन होम एक्‍स्पो\nभाजीपाला पिकांची रोपवाटिका तयार करताना\nभाजीपाला पिकांची रोपवाटिका करताना योग्य ती काळजी घेतल्यास पुनर्लागवडीनंतरच्या काळातील अने\nपुण्यात फुलांची ७ काेटींची उलाढाल\nपुणे ः फूल उत्पादक शेतकऱ्यांची भिस्त असणाऱ्या नवरात्र आणि दसऱ्याला विशेष मागणी असलेल्या झ\nकशी टिकेल पांढऱ्या सोन्याची झळाळी\nराज्यात कापूस वेचणीला सुरवात होऊन दसऱ्याच्या मुहूर्तावर बऱ्याच शेतकऱ्यांनी विक्रीही चालू\nपरभणीत फ्लाॅवर प्रतिक्विंटल २००० ते २५०० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nवनस्पतीतील संजीवकांमुळे अवकाशातही उत्पादन घेणे...\nपोषक घटकांची कमतरता आणि गुरुत्वाकर्षण कमी असणे या दोन कारणांमुळे चंद्र किंवा अन्य ग्रहांव\nभाजीपाला पिकांची रोपवाटिका तयार करतानाभाजीपाला पिकांची रोपवाटिका करताना योग्य ती काळजी...\nपरभणीत फ्लाॅवर प्रतिक्विंटल २००० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...\nपुण्यात फुलांची ७ काेटींची उलाढालपुणे ः फूल उत्पादक शेतकऱ्यांची भिस्त असणाऱ्या...\nयोग्य प्रमाणातच वापरा युरियानत्र पानांच्या पेशीमध्ये हरित लवकाची निर्मिती...\nवनस्पतीतील संजीवकांमुळे अवकाशातही...पोषक घटकांची कमतरता आणि गुरुत्वाकर्षण कमी असणे या...\nराज्यातील काही भागात अंशतः ढगाळ वातावरणमहाराष्ट्राच्या पश्‍चिम किनारपट्टीवर म्हणजेच कोकण...\nसांगली जिल्हा बॅंकेला कर्जमाफीसाठी...सांगली ः राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज...\nगूळ, बेदाणा, काजू महोत्सवास पुणे येथे...पुणे : दिवाळीच्या निमित्ताने ग्राहकांना रास्त...\n'सरकारला दुष्काळाची दाहकता लक्षात येईना'पुणे : यंदा ऑक्टोबर महिन्यातच धरणांमधील...\nकर्नाटकात दुष्काळ जाहीर, मग...मुंबई : ग्रामीण महाराष्ट्र दुष्काळात...\nऊसतोड मजूर महामंडळाला शंभर कोटींचा निधी...बीड : याआधीच्या सरकारने दहा वर्षांत अडीच...\nहिवरेबाजारमध्ये मांडला पाण्याचा ताळेबंदनगर ः आदर्श गाव हिवरेबाजारमध्ये...\nमाण, खटाव तालुक्यांत पाणीटंचाई वाढलीसातारा ः रब्बी हंगामाच्या तोंडावर पाऊस...\nपुणे जिल्ह्यात खरिपात ६९ टक्के पीक...पुणे ः यंदा पाऊस वेळेवर न झाल्याने शेतकऱ्यांकडून...\nबुलडाणा जिल्ह्यात १ लाख ६५ हजार...बुलडाणा ः या रब्बी हंगामात जिल्ह्यात एक लाख...\nयवतमाळ जिल्ह्यात जिल्हा प्रशासन उभारणार...यवतमाळ ः शेतीला पूरक व्यवसायाची जोड देत...\nअकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...\nदुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...\nकोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर : खरीप पिकांची काढणी वेगात...\nसोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-mcrs-report-start-government-agricultural-college-5049", "date_download": "2018-10-20T02:55:40Z", "digest": "sha1:6SZ4R672PP5GZPFTQJPFUFLNBWYZNFXY", "length": 18361, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, MCR's Report to start Government Agricultural College | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशासकीय कृषी महाविद्यालय सुरू करण्याबाबत एमसीआरचा अहवाल\nशासकीय कृषी महाविद्यालय सुरू करण्याबाबत एमसीआरचा अहवाल\nशुक्रवार, 19 जानेवारी 2018\nअकोला : शासनाने जाहीर केलेल्या कृषी महाविद्यालयाच्या जागेबाबत तोडगा निघू न शकल्याने अद्यापही बुलडाणा जिल्ह्यातील महाविद्यालयाचे प्रकरण थंड बस्त्यात पडले आहे. या महाविद्यालयाबाबत महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेने गेल्याच महिन्यात राज्याच्या कृषी व पदूम विभागाच्या प्रधान सचिवांना सविस्तर अहवाल देत मोताळा तालुक्‍यातील तळणी येथील जागेबाबत सकारात्मकता दर्शविल्याचे पत्रात स्पष्ट दिसून येत आहे.\nअकोला : शासनाने जाहीर केलेल्या कृषी महाविद्यालयाच्या जागेबाबत तोडगा निघू न शकल्याने अद्यापही बुलडाणा जिल्ह्यातील महाविद्यालयाचे प्रकरण थंड बस्त्यात पडले आहे. या महाविद्यालयाबाबत महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेने गेल्याच महिन्यात राज्याच्या कृषी व पदूम विभागाच्या प्रधान सचिवांना सविस्तर अहवाल देत मोताळा तालुक्‍यातील तळणी येथील जागेबाबत सकारात्मकता दर्शविल्याचे पत्रात स्पष्ट दिसून येत आहे.\nकृषी परिषदेने दिलेल्या पत्रात म्हटले की, बुलडाणा जिल्ह्यात तळणी (ता. मोताळा) येथे शासकीय कृषी महाविद्यालय सुरू करण्याबाबत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामार्फत प्रस्ताव विद्यापीठाच्या व परिषदेच्या शिफारशीसह यापूर्वीच शासनाला सादर करण्यात आला आहे. सदर प्रस्ताव हा विद्यापीठाकडून परिषदेला मिळाला होता.\nप्रत्येक जिल्ह्यात एक शासकीय महाविद्यालय सुरू करण्याचे शासनाचे धोरण असून डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेने तळणी येथे हे महाविद्यालय सुरू करण्याचा ठराव पारीत करून कृषी परिषदेच्या मान्यतेसाठी सादर केला होता. या मंजुरीपूर्वी विद्यापीठाच्या तांत्रिक समितीने तळणी येथे जाऊन सर्व सोयीसुविधा व जागेची पाहणी केल्यानंतर अहवाल बनविला होता. या प्रस्तावाला कृषी परिषदेने फेब्रुवारी २०१६ मध्ये बैठकीत मान्यताही दिली. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात महाविद्यालयाच्या मान्यतेबाबत घोषणासुद्धा झालेली असून तेव्हापासून हा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे.\nडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामार्फत तळणी येथे शासकीय कृषी महाविद्यालय सुरू करण्याबाबत प्रस्ताव सादर करण्यात आलेला असताना विद्यापीठाने सप्टेंबर २०१६ मध्ये बुलडाणा जिल्ह्यात शासन अनुदानित घटक कृषी महाविद्यालय स्थापन करण्याबाबत अभिप्राय दिला. त्यात तळणी येथे नवीन महाविद्यालयासाठी सर्व सोयी निर्माण कराव्या लागतील, सिंचनाची सोय उपलब्ध नसून ती नव्याने निर्माण करावी लागेल, बुलडाणा मुख्यालयी नवीन महाविद्यालयासाठी जमीन उपलब्ध असून इतर सोयीसुविधा व साधनसामग्री, शासकीय इमारत, विद्यार्थी-विद्यार्थिनींना राहण्यासाठी आवश्‍यक सोयी उपलब्ध आहेत, असे विद्यापीठाने कळविले होते. नेमके हेच मुद्दे परिषदेला चुकीचे वाटत आहेत. हे मुद्दे खोडून काढताना परिषदेने म्हटले की, विद्यापीठाने तळणी येथील महाविद्यालयाबाबत पूर्वीच प्रस्ताव सादर केला होता.\nकृषी महाविद्यालयासाठी या गावकऱ्यांनी १५० एकर जमीन विना मोबदला देण्याचे मान्य केले, तळणी येथे कायमस्वरूपी सिंचनाच्या सोयी उपलब्ध आहेत. शिवाय मोताळा हा अतिमागास तालुका असून मोताळा, नांदुरा, मलकापूर, तळणी येथील शेतकऱ्यांना कृषी महाविद्यालयाचा फायदा मिळणार आहे.\nमहाराष्ट्र कृषी शिक्षण education शिक्षण कृषी विद्यापीठ agriculture university अर्थसंकल्प सिंचन मलकापूर\nभाजीपाला पिकांची रोपवाटिका तयार करताना\nभाजीपाला पिकांची रोपवाटिका करताना योग्य ती काळजी घेतल्यास पुनर्लागवडीनंतरच्या काळातील अने\nपुण्यात फुलांची ७ काेटींची उलाढाल\nपुणे ः फूल उत्पादक शेतकऱ्यांची भिस्त असणाऱ्या नवरात्र आणि दसऱ्याला विशेष मागणी असलेल्या झ\nकशी टिकेल पांढऱ्या सोन्याची झळाळी\nराज्यात कापूस वेचणीला सुरवात होऊन दसऱ्याच्या मुहूर्तावर बऱ्याच शेतकऱ्यांनी विक्रीही चालू\nपरभणीत फ्लाॅवर प्रतिक्विंटल २००० ते २५०० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nवनस्पतीतील संजीवकांमुळे अवकाशातही उत्पादन घेणे...\nपोषक घटकांची कमतरता आणि गुरुत्वाकर्षण कमी असणे या दोन कारणांमुळे चंद्र किंवा अन्य ग्रहांव\nवनस्पतीतील संजीवकांमुळे अवकाशातही...पोषक घटकांची कमतरता आणि गुरुत्वाकर्षण कमी असणे या...\nराज्यातील काही भागात अंशतः ढगाळ वातावरणमहाराष्ट्राच्या पश्‍चिम किनारपट्टीवर म्हणजेच कोकण...\nदिवसागणिक रब्बी हंगामाची आशा धूसरऔरंगाबाद : जो दिवस निघतो तो सारखाच. परतीच्या...\nखैरगावात दोन गुंठ्यांत कापसाचे २५ किलो...नांदेड ः खैरगाव (ता. अर्धापूर) येथील एका...\nकेन ॲग्रो कारखान्याला मालमत्ता जप्तीची...सांगली ः रायगाव (जि. सांगली) येथील केन ॲग्रो साखर...\nसांगली जिल्हा बॅंकेला कर्जमाफीसाठी...सांगली ः राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज...\nनाशिकमधील ९३ गावांचा पाहणी अहवाल सादरनाशिक : नाशिक जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये कमी...\nदसऱ्याच्या मुहूर्तासाठीच्या कांद्याला...उमराणे, जि. नाशिक : विजयादशमी अर्थात दसऱ्याच्या...\nपरभणी, राहुरी कृषी विद्यापीठांना पाच...परभणी ः भारतीय कृषी संशोधन परिषदअंतर्गत कृषी...\nगूळ, बेदाणा, काजू महोत्सवास पुणे येथे...पुणे : दिवाळीच्या निमित्ताने ग्राहकांना रास्त...\n'सरकारला दुष्काळाची दाहकता लक्षात येईना'पुणे : यंदा ऑक्टोबर महिन्यातच धरणांमधील...\nकर्नाटकात दुष्काळ जाहीर, मग...मुंबई : ग्रामीण महाराष्ट्र दुष्काळात...\nऊसतोड मजूर महामंडळाला शंभर कोटींचा निधी...बीड : याआधीच्या सरकारने दहा वर्षांत अडीच...\nहिवरेबाजारमध्ये मांडला पाण्याचा ताळेबंदनगर ः आदर्श गाव हिवरेबाजारमध्ये...\nमाण, खटाव तालुक्यांत पाणीटंचाई वाढलीसातारा ः रब्बी हंगामाच्या तोंडावर पाऊस...\nपुणे जिल्ह्यात खरिपात ६९ टक्के पीक...पुणे ः यंदा पाऊस वेळेवर न झाल्याने शेतकऱ्यांकडून...\nबुलडाणा जिल्ह्यात १ लाख ६५ हजार...बुलडाणा ः या रब्बी हंगामात जिल्ह्यात एक लाख...\nयवतमाळ जिल्ह्यात जिल्हा प्रशासन उभारणार...यवतमाळ ः शेतीला पूरक व्यवसायाची जोड देत...\n‘आरएसएफ’च्या मूळ सूत्रात घोडचूकपुणे: शेतकऱ्यांना हक्काचा ऊसदर मिळवून देणाऱ्या...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम...पुणे : पावसाला पोषक हवामान झाल्याने आठवड्याच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/test-century-no-17-for-ross-taylor-keeps-new-zealand-in-charge/", "date_download": "2018-10-20T02:57:41Z", "digest": "sha1:P53XVVGRGJMEFETDK75UWONUZE2Q4TKD", "length": 7245, "nlines": 69, "source_domain": "mahasports.co.in", "title": "रॉस टेलरकडून सचिनएवढीच न्यूझीलँड देशासाठी मोठी कामगिरी", "raw_content": "\nरॉस टेलरकडून सचिनएवढीच न्यूझीलँड देशासाठी मोठी कामगिरी\nरॉस टेलरकडून सचिनएवढीच न्यूझीलँड देशासाठी मोठी कामगिरी\n न्यूझीलँड विरुद्ध विंडीज दुसऱ्या कसोटीत रॉस टेलरने कसोटी कारकिर्दीतील १७वे शतक करत मोठा विक्रम केला आहे. तो न्यूझीलँडकडून कसोटीत सर्वाधिक शतके करणारा खेळाडू बनला आहे.\nन्यूझीलँडकडून सर्वाधिक कसोटी शतके करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो आता मार्टिन क्रो, केन विल्यमसनबरोबर संयुक्तपाने अव्वल स्थानी आहे. रॉस टेलरने ८३ कसोटी सामन्यात १४९ डावात ४७.३३ च्या सरासरीने ६२४७ धावा केल्या आहेत. त्यात त्याच्या १७ शतकांचा आणि २८ अर्धशतकांचा समावेश आहे.\nआता वनडे आणि कसोटीत न्यूझीलँडकडून सर्वाधिक शतके करणारा तो खेळाडू बनला आहे. हा विक्रम मोडल्यानंतर रॉस टेलर भावनिक झाला होता. आपला गुरु आणि मेंटॉर मार्टिन क्रोच घराच्या मैदानावर रेकॉर्ड मोडल्यामुळे त्याने आनंद व्यक्त करताना आपल्या भावनांना मार्ग मोकळा करून दिला.\nन्यूझीलँडकडून सर्वाधिक कसोटी शतके करणारे खेळाडू\nISL 2018: दिल्लीविरुद्ध घरच्या मैदानावर खेळण्याचा ब्लास्टर्सला फायदा\nISL 2018: मोसमातील पहिल्या महाराष्ट्र डर्बीत मुंबईविरुद्ध पुणे सिटीचा पराभव\nनेमार ज्युनियरने मोडला पेलेंचा हा विक्रम\nVideo: या कामगिरीमुळे रोहित शर्माने पृथ्वी शॉला मिठीच मारली\nऑस्ट्रेलिया पहिल्यांदाच खेळणार या संघाविरुद्ध टी २० सामना\nVideo: तीन दिवसांत क्रिकेटमध्ये झाले तीन विचित्र धावबाद\nटाॅप ३- आज प्रो कबड्डीत होणार हे तीन मोठे पराक्रम\nISL 2018: भेदक मार्सेलिनोच्या पुनरागमनाचे पुणे सिटीला वेध\nएचसीएल आशियाई टेनिस अजिंक्यपद २०१८ स्पर्धेत अव्वल व आंतरराष्ट्रीय खेळाडू झुंजणार\nअखिल भारतीय सुपर सिरीज् टेनिस स्पर्धेत पुण्याच्या राधिका महाजनला दुहेरी मुकुट\nISL 2018: चेन्नईने केली पराभवाची हॅट्ट्रीक\nसलग दुसऱ्या दिवशी क्रिकेटमध्ये ‘कहर’, विचित्र रनआऊटची मालिका सुरुच\nझी महाराष्ट्र कुस्ती दंगलमध्ये ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी खेळणार या टीमकडून\nनागराज मंजूळे आता कुस्तीच्या मैदानात, विकत घेतली झी महाराष्ट्र कुस्ती दंगलमधील ही टीम\nटाॅप ३- प्रो कबड्डीच्या ६व्या हंगामात ५०पेक्षा जास्त गुण घेणारे ३ खेळाडू\nटीम इंडीयाने गाठली आहे या पाच देशांविरुद्ध वनडे सामन्यांची शंभरी\nक्रिकेटपटू दिपक चहरच्या घरी चोरीचा प्रयत्न करणाऱ्या सहा जणांना अटक\nविराटने डिजाईन केलेल्या शूजची अशी आहे किमंत\nपुण्यात होणाऱ्या कबड्डी, क्रिकेट सामन्यांचे असे आहेत तिकीट दर\nभारत-विंडीज यांच्यातील चौथ्या वनडेच्या तिकीट विक्रीला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/virat-kohli-scored-fifty-at-eden-garden-in-kolkata/", "date_download": "2018-10-20T02:09:22Z", "digest": "sha1:HKA3IZIYGA3BWD56NDDR2GZO6NA5CS6K", "length": 6205, "nlines": 58, "source_domain": "mahasports.co.in", "title": "कर्णधार विराट कोहलीचे दणदणीत अर्धशतक!", "raw_content": "\nकर्णधार विराट कोहलीचे दणदणीत अर्धशतक\nकर्णधार विराट कोहलीचे दणदणीत अर्धशतक\nकोलकाता l येथे सुरु असलेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या वनडे सामन्यात भारताचा सलामीवीर फलंदाज अजिंक्य राहणेने नंतर आता कर्णधार विराट कोहलीनेही दणदणीत अर्धशतक लगावले आहे. हे त्याचे वनडे कारकिर्दीतील ४५वे अर्धशतक आहे.\nविराटने १९६ आंतरराष्ट्रीय वनडे सामन्यात ५५च्या सरासरीने ८६३८ धावा केल्या आहेत. त्यात त्याने २९ शतके ही केली आहेत. विराटने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या २५ सामन्यात १०५४ धावा केल्या आहेत. त्याची सरासरी ५५ ची आहे आणि त्याने ५ शतके आणि ५ अर्धशतके केली आहे.\nभारताची आता स्थिती ३ बाद १४१ अशी आहे. भारतचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा ७ धावत तंबूत परतला आहे. भारताचा कर्णधार विराट कोहली आणि केदार जाधव खेळत आहेत. अर्धशतकानंतर आता कर्णधाराचे लक्ष ३१व्या शतकावर असेल.\nISL 2018: दिल्लीविरुद्ध घरच्या मैदानावर खेळण्याचा ब्लास्टर्सला फायदा\nISL 2018: मोसमातील पहिल्या महाराष्ट्र डर्बीत मुंबईविरुद्ध पुणे सिटीचा पराभव\nनेमार ज्युनियरने मोडला पेलेंचा हा विक्रम\nVideo: या कामगिरीमुळे रोहित शर्माने पृथ्वी शॉला मिठीच मारली\nऑस्ट्रेलिया पहिल्यांदाच खेळणार या संघाविरुद्ध टी २० सामना\nVideo: तीन दिवसांत क्रिकेटमध्ये झाले तीन विचित्र धावबाद\nटाॅप ३- आज प्रो कबड्डीत होणार हे तीन मोठे पराक्रम\nISL 2018: भेदक मार्सेलिनोच्या पुनरागमनाचे पुणे सिटीला वेध\nएचसीएल आशियाई टेनिस अजिंक्यपद २०१८ स्पर्धेत अव्वल व आंतरराष्ट्रीय खेळाडू झुंजणार\nअखिल भारतीय सुपर सिरीज् टेनिस स्पर्धेत पुण्याच्या राधिका महाजनला दुहेरी मुकुट\nISL 2018: चेन्नईने केली पराभवाची हॅट्ट्रीक\nसलग दुसऱ्या दिवशी क्रिकेटमध्ये ‘कहर’, विचित्र रनआऊटची मालिका सुरुच\nझी महाराष्ट्र कुस्ती दंगलमध्ये ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी खेळणार या टीमकडून\nनागराज मंजूळे आता कुस्तीच्या मैदानात, विकत घेतली झी महाराष्ट्र कुस्ती दंगलमधील ही टीम\nटाॅप ३- प्रो कबड्डीच्या ६व्या हंगामात ५०पेक्षा जास्त गुण घेणारे ३ खेळाडू\nटीम इंडीयाने गाठली आहे या पाच देशांविरुद्ध वनडे सामन्यांची शंभरी\nक्रिकेटपटू दिपक चहरच्या घरी चोरीचा प्रयत्न करणाऱ्या सहा जणांना अटक\nविराटने डिजाईन केलेल्या शूजची अशी आहे किमंत\nपुण्यात होणाऱ्या कबड्डी, क्रिकेट सामन्यांचे असे आहेत तिकीट दर\nभारत-विंडीज यांच्यातील चौथ्या वनडेच्या तिकीट विक्रीला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/daily/20090523/main.htm", "date_download": "2018-10-20T02:33:29Z", "digest": "sha1:AHOGXD4J7KQRY573QZ5OFEC6LIDPRKCO", "length": 19763, "nlines": 47, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nशनिवार, २३ मे २००९\nपवार, शिंदे, मुरली देवरा यांचा समावेश ’ आनंद शर्मा, हांडिक यांना बढती\nएस. एम. कृष्णा, सी. पी. जोशी, वीरप्पा मोईली यांना प्रथमच संधी\nनवी दिल्ली, २२ मे/खास प्रतिनिधी\nयुपीएतील प्रमुख घटक पक्ष द्रमुकच्या ब्लॅकमेलिंगला भीक न घालता आज पंतप्रधान मनमोहन सिंग आणि त्यांच्या नव्या मंत्रिमंडळातील १९ ज्येष्ठ सहकाऱ्यांनी ठरल्यानुसार राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्याकडून पद व गोपनीयतेची शपथ घेत केंद्रातील काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युपीए सरकारच्या नव्या पर्वाची सुरुवात केली. केंद्रात सलग दहा वर्षे सत्तेत राहण्याच्या इराद्याने उतरलेल्या मनमोहन सिंग सरकारच्या या पहिल्या शपथविधी सोहळ्याला उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी-वडेरा यांच्यासह सत्ताधारी काँग्रेसचे नेते तसेच लोकसभेतील विरोधी पक्षनेते लालकृष्ण अडवाणी, माजी उपराष्ट्रपती भैरोसिंह शेखावत, माजी पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल, माकप नेते सीताराम येचुरी, लालूप्रसाद यादव, रामविलास पासवान यांच्यासह अनेक बडे नेते उपस्थित होते.\nप्रणव मुखर्जी यांच्याकडे अर्थमंत्रीपदाची सूत्रे जाण्याची शक्यता आहे, तर पी. चिदंबरम यांना पुन्हा गृह मंत्र्यांचीच भूमिका पार पाडावी लागणार आहे. ए. के. अँटनी यांना पुन्हा संरक्षण खाते, तर एस. एम. कृष्णा यांना परराष्ट्र खाते मिळण्याची शक्यता आहे. ममता बॅनर्जी यांना रेल्वे, तर पवार यांना कृषी खाते मिळणार आहे. गुलामनबी आझाद, जयपाल रेड्डी, व्यालार रवी आणि मोईली यांच्या नावांची चर्चा संसदीय कामकाज मंत्रालयासाठी सुरु आहे. आझाद यांना संसदीय कामकाज मंत्रालयासह जोडीला दुसरे मोठे खाते दिले जाण्याची शक्यता आहे. कमलनाथ यांना पुन्हा उद्योग व वाणिज्य खाते मिळेल, असे म्हटले जात आहे. अर्जुन सिंह यांच्याकडे असलेले मनुष्यबळ विकास खाते आता कपिल सिब्बल यांच्याकडे देण्यात येईल, अशी चर्चा आहे. सुशीलकुमार शिंदे यांना ऊर्जा, अंबिका सोनी यांना पर्यटन, मीरा कुमार यांना सामाजिक न्याय, सी. पी. जोशी यांना ग्रामीण विकास, आनंद शर्मा यांना माहिती व प्रसारण, जयपाल रेड्डी यांना नगरविकास खाते सोपविले जाण्याची शक्यता आहे.\nमनसेच ठरवणार राज्याचा मुख्यमंत्री\nराज ठाकरे यांची गर्जना\nमुंबई, २२ मे / प्रतिनिधी\nमुंबई महानगरपालिका निवडणुकीत हजार मतांमध्ये खेळलो, लोकसभा निवडणुकीत लाखांमध्ये खेळतोय, येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये कोटीमध्ये खेळेन. एक गोष्ट लक्षात ठेवा, मनसेला विचारल्याशिवाय महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनणार नाही, असा आत्मविश्वास मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केला. षण्मुखानंद सभागृहामध्ये मनसेच्या कार्यकर्ते-पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते. मनसेने मराठी मते फोडली, अशी माझ्यावर आगपाखड करणाऱ्या शिवसेना नेत्यांनी आत्मचिंतन करावे असा टोलाही त्यांनी लगावला. शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टिका करताना राज यांनी उद्धव यांना एक प्रश्न विचारला, २००९च्या या लोकसभा निवडणुकीत आपण कोणाला मतदान केले, भाजपच्या जेठमलानी यांना मतदान केले असेल तर तो मराठी माणूस होता का २००४ साली याच उत्तर-मध्य मुंबईतून संजय निरूपम यांना उमेदवारी कोणी दिली होती.\nनक्षलवाद्यांच्या बीमोडासाठी गृहखाते सरसावले\nनागपूर, / गडचिरोली, २२ मे / प्रतिनिधी, वार्ताहर\nनक्षलवाद्यांचा बंदोबस्त करण्यासाठी केंद्र सरकार आणि नक्षलवाद प्रभावित छत्तीसगड, आंध्र प्रदेश आणि ओरिसा या चार राज्यांच्या मदतीने एकाच वेळी मोहीम राबवण्याचा शासनाचा मानस असून या राज्यांच्या गृहमंत्र्यांची बैठक जून महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात घेण्यात येईल तसेच केंद्राकडे अतिरिक्त पोलीस दलाची मागणी करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री जयंत पाटील यांनी आजे पत्रकारांशी बोलताना दिली. नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात माओवादांच्या सहभागाची चौकशी करण्यात येईल,असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच गडचिरोलीतील नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस जवानांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २५ लाख रुपयांची मदत पाटील यांनी जाहीर केली.\nघाटकोपरच्या रमाबाई आंबेडकर नगरातील ११ जुलै १९९७ रोजीच्या गोळीबारप्रकरणी सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यासाठी दोषी ठरवून शिवडीच्या सत्र न्यायालयाने १५ दिवसांपूर्वी जन्मठेपेची शिक्षा ठोठावलेले राज्य राखीव पोलीस दलाचे निलंबित उपनिरीक्षक मनोहर कदम याना मुंबई उच्च न्यायालयाने आज ५० हजार रुपयांचा जामीन मंजूर केला. बाबासाबेब आबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याने संतप्त झालेल्या जमावास आटोक्यात आणण्यासाठी कदम यांच्या नेतृत्त्वाखालील ‘एसआरपी’ तुकडीने केलेल्या गोळीबारात ११ आंबेडकरवाद्यांचा बळी गेला होता.\nप्रिटोरिया, २२ मे / वृत्तसंस्था\nमहान खेळाडू सर्वोत्तम कौशल्य पेश करण्यासाठी मोठय़ा व्यासपीठाची निवड करतात. ३५ चेंडूंत ५ षटकार १० चौकारांसह ८५ धावा फटकाविणाऱ्या अ‍ॅडम गिलख्रिस्टने आज तेच केले. गिलख्रिस्टच्या या झंझावातापुढे आयपीएल उपान्त्य फेरीतील दिल्लीचे १५४ धावांचे आव्हान पार धुळीस मिळाले. डेक्कन चार्जर्सने १४ चेंडूत व सहा विकेट राखून दिल्लीवर मात केली आणि दिमाखदार दुसऱ्या आयपीएल क्रिकेट लीगची अंतिम फेरी गाठली. गत आयपीएल स्पर्धेत तळाला म्हणजे आठव्या क्रमांकावर आलेल्या डेक्कन चार्जर्सने या वेळी अंतिम फेरी गाठून सर्वानाच आश्चर्यचकित केले.\n‘त्या’ दहशतवाद्यांचे मृतदेह सडू लागले\nमुंबई, २२ मे / प्रतिनिधी\nमुंबईवरील हल्ल्याविरोधातील कारवाईत ठार झालेल्या नऊ पाकिस्तानी अतिरेक्यांच्या मृतदेहांची तातडीने विल्हेवाट लावली नाही तर ते सडू लागतील, अशी भीती जे. जे. रुग्णालय प्रशासनाने व्यक्त केली आहे. मुंबईवर दहशतवादी हल्ला करणाऱ्या १० पैकी नऊ पाकिस्तानी दहशतवाद्यांना मुंबई पोलीस आणि एनएसजीच्या कमांडोंनी कंठस्नान घातले होते. या दहशतवाद्यांचे मृतदेह जे. जे. रुग्णालयातील शवागरात ठेवले गेले. हे दहशतवादी पाकिस्तानी असल्याने त्यांचे मृतदेह स्वीकारावे, अशी विनंती भारत सरकारने पाकिस्तानला अनेकदा केली. मात्र पाकिस्तानने ते आपले नागरिक नसल्याचे सांगत मृतदेह स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला होता. त्याच वेळेस मुंबईतील सर्व मुस्लिम संघटनांनी या दहशतवाद्यांचे मृतदेह मुंबईतील एकाही कब्रस्तानमध्ये दफन केले जाऊ दिले जाणार नाहीत, अशी भूमिका घेतल्याने पोलिसांनी दहशतवाद्यांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली नव्हती. त्याचप्रमाणे किमान वर्षभर हे मृतदेह शवागरात आहे त्या स्थिती ठेवण्याच्या आदेशानंतर रुग्णालयातर्फेही विशेष औषधांद्वारे ते सडणार नाहीत याची काळजी घेतली गेली जात आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील बदलेल्या वातावरणामुळे लवकरच या मृतदेहांची विल्हेवाट लावली गेली नाही तर ते सडू लागतील, अशी भीती रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी भूषण गागरानी यांनी व्यक्त केली आहे.\nमुंबईत अपना बँकेवर दरोडा\nमुंबई, २२ मे / प्रतिनिधी\nनायगाव येथील अपना सहकारी बँकेच्या रोखपाल आणि पहारेकऱ्याला दोन चोरटय़ांनी आज सकाळी बंदुकीचा धाक दाखवून त्यांच्याकडील सुमारे २८ लाख रुपये लुटले. विशेष म्हणजे भोईवाडा पोलीस ठाणे हाकेच्या अंतरावर असतानाही ही घटना घडल्याने स्थानिकांमध्ये आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. नायगाव येथील वासुदेव पेडणेकर मार्गावरील देवीकृपा इमारतीमध्ये असलेल्या अपना सहकारी बँकेत आज सकाळी पावणेआठच्या सुमारास रोखपाल अरूण लावंड आणि पहारेकरी कांबळे हे नेहमीप्रमाणे सकाळी तळघरातील स्ट्राँग रुममध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. ‘स्ट्राँग रुम’मधून काढलेले २८लाख ७५ हजार रुपये बॅगेत भरून बँकेत परत येत असताना अचानक दोन अज्ञात इसमांनी त्यांची जिन्यामध्ये अडवणूक केली व बंदुकीचा धाक दाखवून त्यांच्याकडील बॅग हिसकावून पळ काढला. लावंड आणि कांबळे यांनी त्यांचा पाठलाग केला. परंतु तोपर्यंत ते पसार झाले. या प्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. उपनिरीक्षक किरण संख्ये अधिक तपास करीत आहेत. रोखपाल व पहारेकरी दररोज स्ट्राँग रूममधून पैसे काढतात याची माहिती असलेल्यांनी ही लूट केल्याचा संशय पोलिसांनी वर्तविला आहे. स्ट्राँग रुमजवळ किंवा इतरत्र सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात न आल्याने चोरटय़ांविषयी पोलिसांना फारशी माहिती मिळालेली नाही.\nइंडियन पोलिटिकल लीग संदर्भातील बातम्या वाचण्यासाठी वरील इमेजवर क्लिक करा, त्याचप्रमाणे या बातम्यांवरील आपली प्रतिक्रिया ऑनलाईन नोंदविण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/mumbai-news-indigo-flight-issue-92459", "date_download": "2018-10-20T02:52:41Z", "digest": "sha1:LGW3AEYUUSU5XRKUCQMBS5XXL4QRNLLO", "length": 12414, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news indigo flight issue जायचे होते इंदूरला, पोचला नागपूरला ! | eSakal", "raw_content": "\nजायचे होते इंदूरला, पोचला नागपूरला \nसोमवार, 15 जानेवारी 2018\nमुंबई - इंडिगो कंपनीच्या विमानाने दिल्लीहून इंदूरला जाण्यासाठी निघालेला प्रवासी सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे दुसऱ्याच विमानात बसून नागपूरला पोचल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी कंपनीने तीन सुरक्षा कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे.\nमुंबई - इंडिगो कंपनीच्या विमानाने दिल्लीहून इंदूरला जाण्यासाठी निघालेला प्रवासी सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे दुसऱ्याच विमानात बसून नागपूरला पोचल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी कंपनीने तीन सुरक्षा कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे.\nसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका प्रवाशाने दिल्लीहून इंदूरला जाण्यासाठी इंडिगोच्या विमानाचे तिकीट काढले होते. तो शुक्रवारी (ता.12) विमानतळावर पोचल्यानंतर त्याला \"चेक इन' वेळी इंदूरला जाणाऱ्या विमानाचा बोर्डिंग पास देण्यात आला. त्यानंतर इंडिगोच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना त्या प्रवाशाला इंदूरला जाणाऱ्या विमानात बसविण्याऐवजी नागपूरला जाणाऱ्या विमानात बसविले. हा प्रवासी नागपूरला पोचल्यानंतर ही बाब त्याच्या निदर्शनास आली.\nया घटनेला इंडिगो कंपनीने दुजोरा दिला आहे. विमानात प्रवासी सोडणाऱ्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी याप्रकरणी हलगर्जीपणा केल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे. या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत तीन सुरक्षा कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. या प्रवाशाचे सामान इंदूरवरून मागवून त्याच्याकडे सोपविण्यात आले आहे, असे कंपनीने म्हटले आहे.\nगेल्या वर्षी नागरी हवाई वाहतूक सुरक्षा यंत्रणेने इंडिगो कंपनीच्या प्रशिक्षण केंद्राचा परवाना निलंबित केला होता. या केंद्रात कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देताना अनेक महिने एकच प्रश्‍नसंच वापरण्यात आल्याचे निदर्शनास आले होते. कंपनीने नव्याने कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासोबत त्यांची परीक्षा घेण्याची हमी दिल्यानंतर केंद्राच्या परवान्यांचे निलंबन मागे घेण्यात आले होते.\nमेट्रोची घोषणा नाशिककरांसाठी मृगजळ\nनाशिक - नागरी भागात एखादा प्रकल्प उभा करायचा झाल्यास सल्लागार संस्थेकडून प्रथम सर्वेक्षण करून घेतले जाते. नंतर प्रकल्प अमलात आणायचा की नाही, याचा...\nमुंबई - शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा हा ‘ऐतिहासिक’ ठरणार, त्यात ‘महत्त्वपूर्ण घोषणा’ होणार, अशा अपेक्षा शिवाजी पार्कवर घोंघावत असलेल्या वाऱ्यात उडवून...\n2019 मध्ये दिल्लीत भगवा झेंडा फडकवणारच - उद्धव ठाकरे\nमुंबई : 2014 ची हवा आता राहिली नाही. हवामान बदलले आहे. तुम्हाला सर्वांना घेऊन मी मोठी टक्कर दिली होती. 2019 मध्ये अशी परिस्थिती नको असल्यास शिवसेनेला...\nकिसान शेतमजूर काँग्रेसचा 23 रोजी संसदेला घेराव : नाना पटोले\nनवी दिल्ली : केंद्र सरकारच्या कथित शेतकरी विरोधी धोरणाचा जाब विचारण्यासाठी येत्या मंगळवारी (ता. 23) संसदेला घेराव घालण्याची घोषणा अखिल भारतीय...\nनवी मुंबई - शहरातील वायुप्रदूषण वाढले आहे. ही स्थिती चिंताजनक असल्याचे सफर या संस्थेच्या अहवालात स्पष्ट झाले आहे. ‘सकाळ’ने जुईनगर, सानपाडा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://sindhudurg.gov.in/Frames/Marathi/historyculturem.html", "date_download": "2018-10-20T01:41:25Z", "digest": "sha1:FTSBBD5NAO6YCMR6YIUVN2R6FUM4LXCT", "length": 18310, "nlines": 99, "source_domain": "sindhudurg.gov.in", "title": " सिंधुदुर्ग - संस्कृती व नैसर्गिक सौंदर्याची भूमी", "raw_content": "\nसिंधुदुर्ग जिल्हा हा ५,२०७ चौ.किमी. क्षेत्रामध्ये पसरलेला आहे. या जिल्ह्याची लोकसंख्या २००१ च्या जनगणने प्रमाणे ८,६८,८२५ एवढी आहे. आधुनिकीकरण करण्यात आलेले सिंधुदुर्गनगरी हे शहर जिल्ह्याचे मुख्यालय आहे. सिंधुदुर्ग हा पूर्वेकडून अरबी समुद्राने, दक्षिणेकडून बेळगाव जिल्हा (कर्नाटक राज्य) आणि गोवा राज्याने तर उत्तरेकडून रत्नागिरी जिल्ह्याने वेढला गेलेला आहे. हा जिल्हा समुद्र किनारी असल्यामुळे येथील हवामान नेहमी उष्ण व दमट असते त्यामुळे तापमानावर बदलत्या ऋतूंचा फारसा परिणाम होत नाही. येथील कुडाळ, कणकवली व सावंतवाडी या प्रमुख शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्र.१७ तसेच कणकवली, सिंधुदुर्गनगरी, कुडाळ, सावंतवाडी येथील रेल्वे स्थानकांवरून येथे पोचता येते. रत्नागिरी, बेळगाव (कर्नाटक) आणि दाभोली (गोवा) ही जवळील विमानतळे आहेत.\nसिंधुदुर्ग जिल्ह्याचा संक्षिप्त इतिहास\nसिंधुदुर्ग जिल्हा हा 'कोकण' या उंच पठारी प्रदेशाच्या पश्चिमेला असून ऐतिहासीक रीत्या आपल्या आपल्या लांब तट रेखा आणि सुरक्षित बंदरे यांसाठी प्रसिद्ध आहे. हा जिल्हा पूर्वी रत्नागिरी जिल्ह्याचा एक भाग होता. परंतु १ मे १९८१ पासून प्रशासकीय सुविधा तसेच औद्योगिक आणि कृषी विकास यांच्या साठी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग अशा २ जिल्ह्यात विभागीत करण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या सावंतवाडी, कुडाळ, वेंगुर्ला, मालवण, देवगड, कणकवली, वैभववाडी आणि दोडामार्ग अशा ८ तहसील केंद्रांचा समावेश होतो. 'कोंकण' हा शब्द मुळ भारतीय व पुरातन असून या नावाची पुरेशी माहिती उपलब्ध नाही.\nकाश्मीरच्या हिंदू इतिहासामध्ये कोकणच्या सात राज्याच्या हिंदु पौराणिक कथा उल्लेख केलेल्या आहेत आणि भारताच्या जवळजवळ पूर्ण पश्चिम तटाच्या रुपात सामील केल्या आहेत. पांडवांनी आपल्या अज्ञातवासाचे तेरावे वर्ष या क्षेत्रात व्यतीत केले असा उल्लेख आढळतो. या क्षेत्राचा राजा विराटराय याने कुरुक्षेत्र येथे झालेल्या कौरवांबरोबरील युद्धात पांडवांना साथ केली होती. दुसऱ्या शतकात र्मौर्यांच्या महान साम्राज्याने कोकण तटावर कब्जा केला. सोळाव्या शतकामध्ये मौर्य आणि नल राजवंशाच्या राजांनी कोकणावर राज्य केले असे दिसते. रत्नागिरी जिल्हा हा शिलाहारांच्या अधिपत्याखाली होता आणि बहुधा त्यांच्या राज्याची राजधानी गोवा होती. ह्या राजधानीचे स्थलांतर नंतरच्या काळात अधिक मध्यवर्ती स्थान जसेकी रत्नागिरीच्या आसपास अथवा खारेपाटण येथे केले गेले असावे.\nचंद्रपूर हे कोकणातील प्राचीन शहरांपैकी एक आहे. ते बहुधा चालुक्य राजा पुल्केशीन दुसरा याचा मुलगा चंद्रादित्यद्वारा स्थापित करण्यात आले होते. सोळाव्या शतकात संपूर्ण पश्चिम किनारपट्टीवर पोर्तुगीज सत्तेचा उदय झाला आणि सिंधुदुर्ग जिल्हा याला काही अपवाद नव्हता. अखेर १६७५ मध्ये सुलतानाच्या हातून हा जिल्हा शिवरायांच्या हाती आला. मराठ्यांनी १८७१ पर्यंत जिल्ह्यावर वर्चस्व राखले मात्र १८७१ मध्ये ब्रिटीश आणि पेशव्यां मधील संघर्ष संपला आणि जिल्हा ब्रिटिशांच्या हातात गेला. ई. स. १८१९ मध्ये दक्षिण कोकण नावाचा वेगळा जिल्हा निर्माण करण्यात आला व त्याचे मुख्यालय प्रथम बाणकोट व नंतर रत्नागिरी येथे ठेवण्यात आले. १८३० मध्ये उत्तरेकडील तीन उपविभाग ठाणे जिल्ह्यात वर्ग केले गेले आणि सिंधुदुर्गला एका उपजिल्ह्याचा दर्जा देण्यात आला.\n१८३२ मध्ये रत्नागिरी नावाने एक नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला. ई.स.१९४५ मध्ये कणकवली नावाचे एक नवे महल (तहसील) निर्माण करण्यात आले. तद्नंतर ई.स. १९४९ मध्ये पूर्वीच्या सावंतवाडी संस्थानाचे जिल्ह्यात विलीनीकरण करण्यात आले व तालुक्यांच्या सीमा निश्चित करण्यात आल्या. याच वर्षी सावंतवाडी हा स्वतंत्र तालुका निर्माण करण्यात आला तसेच कुडाळ आणि लांजा असे दोन तहसील ठरवण्यात आले. १९५६ मध्ये राज्यांचे पुनर्वसन होत असताना हा जिल्हा मुंबई प्रांतामध्ये समाविष्ट करण्यात आला व १९६० पासून तो महाराष्ट्र राज्याचा एक भाग आहे. या जिल्ह्याला येथील प्रसिद्ध 'सिंधुदुर्ग' किल्ल्याचे नाव देण्यात आले आहे. शिवाजी महाराजांनी मालवण नजीक बांधलेल्या या किल्याचा अर्थ 'समुद्री किल्ला' अस होतो. २५ नोव्हेंबर १६६४ साली सुरु झालेले या किल्ल्याचे बांधकाम तब्बल ३ वर्षांनी अशा रीतीने पूर्ण झाले की अरबी समुद्रा मार्गे येणाऱ्या शत्रूला हा किल्ला दिसणे अवघड होते.\nउत्तर रेखावृत्त 15.37 to 16.40\nपूर्व अक्षवृत्त 73.19 to 74.18\nभौगोलिक ठीकाण 5207 चौ.किमी.\nकमाल तापमान 16.3० से.\nकिमान तापमान 33.8 ० से.\n3,609.98 मीमी ( सरासरी )\nयेथे सरासरी पाऊस खूप जास्त आहे.\nसिंधुदुर्ग जिल्ह्यातील महत्वाच्या नद्या\n1) तेरेखोल 2) गड 3) देवगड 4) कर्ली 5) वाघोटण\nघनता 167 प्रती चौ. किमी.\nलिंग अनुपात 1079 ( 1000 पुरुष)\nयेथील एकूण लोकसंख्येच्या ९१% लोकसंख्या ही ग्रामीण भागात राहते.\nतहसील कार्यालये -( 8 ) 1. दोडामार्ग 2.सावंतवाडी 3.वेंगुर्ला 4.कुडाळ 5.मालवण 6.कणकवली 7.देवगड 8.वैभववाडी\nपंचायत समिती (8) 1 दोडामार्ग 2.सावंतवाडी 3.वेंगुर्ला 4.कुडाळ 5.मालवण 6.कणकवली 7.देवगड 8.वैभववाडी\nनगरपालिका (4) 1. वेंगुर्ला 2.सावंतवाडी 3. मालवण 4. कणकवली\nमहत्वाची पीके तांदुळ,नारळ ,कोकम , आंबा , काजू\nवार्षिक पीके कोकम , आंबा , काजू\nअसिंचित . 1,04,390 हेक्टर\nजिल्ह्यामध्ये एकूण ७४% भूमी असून ती छोट्या आणि सीमांत शेतकऱ्यांच्याद्वारे आयोजित केली जाते .\nचांगल्या आणि छोट्या माध्यमातून सिंचित क्षेत्र केवळ २३.४८% आहे..\nप्रमुख प्रकल्प 2 (तिलारी & टाळंबा )\nछोटे प्रकल्प राज्यस्तरीय : 33, Z.Pस्वस्तरीय : 460\nएकूण सहकारी संस्था 633\nसहकारी संस्थेतील सदस्य. 3,82,000\nछोटे ओउद्योगिक कारखाने. 718 (स्थायिक), 2778 (Provisional)\nसहकारी ओउद्योगिक मालमत्ता 2\nपंप संच (विद्युतीकृत) 13,966\nप्राथमिक आरोग्य उपकेंद्र 246\nएकूण लोहमार्ग 103 किमी.\nरस्त्यातून जोडली गेलेली गावे 743\nएकूण रस्त्याची लांबी 4640 किमी\nराष्ट्रीय महामार्ग 108 किमी\nराज्य महामार्ग 668 किमी\nजिल्ह्याचे रस्ते 1473 किमी\nरेल्वे स्थानके- (७) वैभववाडी, नांदगाव, कणकवली, सिंधुदुर्गनगरी, कुडाळ, सावंतवाडी, मदुरा,झाराप\nप्राथमिक शाळा जिल्हापरिषद - 1421, खाजगी - 42\nमाध्यमिक शाळा अनुदानित: 186, केंद्र शासन: 1, विनाअनुदानित : 22\nडी.एड./ बी.एड महाविद्यालय 4 + 1\nओउद्योगिक प्रशिक्षण संस्था (7) 1.सावंतवाडी 2.मालवण 3.देवगड 4.सिंधुदुर्गनगरी 5.वेंगुर्ला 6.फोंडाघाट 7.वैभववाडी\nराष्ट्रीय बँक 66 शाखा\nसहकारी बँक 106 शाखा\nग्रामीण बँक 15 शाखा\nसमुद्र किनाऱ्याची लांबी 121 किमी\nमासेमारी क्षेत्र 16000 चौ.किमी.\nमुख्य मासेमारी केंद्र- (8) विजयदुर्ग, देवगड, आचरा, मालवण, सर्जेकोट, कोचरे,शिरोडा\nएकूण मत्स्य उत्पादन 19273 मैट्रिक टन\nमत्स्य सहकारी संस्था. 34 (एकूण 14216)\nसिंधुदुर्ग जिल्हा हा ५,२०७ चौ.किमी. क्षेत्रामध्ये पसरलेला आहे. या जिल्ह्याची लोकसंख्या २००१ च्या जनगणने प्रमाणे ८,६८,८२५ एवढी आहे. आधुनिकीकरण करण्यात आलेले सिंधुदुर्गनगरी हे शहर जिल्ह्याचे मुख्यालय आहे. सिंधुदुर्ग हा पूर्वेकडून अरबी समुद्राने, दक्षिणेकडून बेळगाव जिल्हा (कर्नाटक राज्य) आणि गोवा राज्याने तर उत्तरेकडून रत्नागिरी जिल्ह्याने वेढला गेलेला आहे. हा जिल्हा समुद्र किनारी असल्यामुळे येथील हवामान नेहमी उष्ण व दमट असते त्यामुळे तापमानावर बदलत्या ऋतूंचा फारसा परिणाम होत नाही. येथील कुडाळ, कणकवली व सावंतवाडी या प्रमुख शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्र.१७ तसेच कणकवली, सिंधुदुर्गनगरी, कुडाळ, सावंतवाडी येथील रेल्वे स्थानकांवरून येथे पोचता येते. रत्नागिरी, बेळगाव (कर्नाटक) आणि दाभोली (गोवा) ही जवळील विमानतळे आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/event-news-marathi/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AF%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE-108071700027_1.htm", "date_download": "2018-10-20T01:59:57Z", "digest": "sha1:SC5WVRBBPZF4A6BP7GBKAGYFKFVC46MX", "length": 10798, "nlines": 130, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "महाराष्ट्र अध्ययन मंदिरात साकारली ''वेबदुनिया'' | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 20 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nमहाराष्ट्र अध्ययन मंदिरात साकारली 'वेबदुनिया'\nनागपुरातील महाराष्ट्र अध्ययन मंदिरात गुरूवारी (ता.१७) वेबदुनियाचे प्रचार अभियान राबवले गेले. यात विद्यार्थ्यांच्या उत्साहाने आसमंत निनादला होता.\nयेथील गांधीनगर भागात ही शाळा असून स्वातंत्र्यसैनिक देवताळे यांनी या शाळेची मुहुर्तमेढ रोवली आहे. आज या शाळेत सुमारे हजारांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना आज वेबदुनियातर्फे संगणक आणि इंटरनेटची ओळख करुन देतानाच त्यांना मराठी पोर्टल विषयाची माहिती देण्यात आली. त्यांना करीयर, साहीत्य, शिक्षण, मेल, क्वेस्ट या विविध सदरांची माहिती देण्यात आली.\nयावर अधिक वाचा :\nमहाराष्ट्र अध्ययन मंदिरात साकारली 'वेबदुनिया'\nस्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...\nया जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...\nइम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख\nपाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...\nलिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...\nमराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...\nभारताच्या भविष्यासाठी सर्वात महत्त्वाचा निर्णय घेण्याआधी ...\nमतदान करण्याचा अधिकार एक निरोगी, कार्यक्षम लोकशाहीचा पाया आहे. तुमचं मत तुमची आवाज आहे. ...\nमित्राच्या आत्महत्येचा बदला म्हणून केला अपूर्वाचा खून\nकर्नाटकात वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या अपूर्वा यादव या तरुणीच्या हत्येचे गूढ उकलण्यात ...\nरिलायंस इंडस्ट्रीजला 9 हजार 516 कोटींचा फायदा\nपेट्रोलियम, दूरसंचार आणि रिटेल समेत विभिन्न क्षेत्रांमध्ये कारोबार करणारी देशातील सर्वात ...\nवेबदुनिया LocWorld 38 Seattle, Booth# 102 येथे कंपनीची माहिती देणार आहेत. इव्‍हेंटमध्‍ये, ...\nबीएसएनएलचा ७८ रुपयांचा प्लॅन जाहीर\nBSNL ने ७८ रुपयांचा एक प्लॅन जाहीर केला आहे. यामध्ये ग्राहकांना रोज २ जीबी डेटा आणि ...\nरिलायंस इंडस्ट्रीजला 9 हजार 516 कोटींचा फायदा\nपेट्रोलियम, दूरसंचार आणि रिटेल समेत विभिन्न क्षेत्रांमध्ये कारोबार करणारी देशातील सर्वात ...\nवेबदुनिया LocWorld 38 Seattle, Booth# 102 येथे कंपनीची माहिती देणार आहेत. इव्‍हेंटमध्‍ये, ...\nबीएसएनएलचा ७८ रुपयांचा प्लॅन जाहीर\nBSNL ने ७८ रुपयांचा एक प्लॅन जाहीर केला आहे. यामध्ये ग्राहकांना रोज २ जीबी डेटा आणि ...\nगुगलवर 'मी टू' चळवळीचा सर्वाधिक शोध\n'मी टू' चळवळीनंतर गुगलने भारताचा नकाशा जारी केलाय. भारतात या मी टू मोहिमेबाबत सर्वाधिक ...\nम्हणे, 35 हजार विद्यार्थ्यांना चुकून नापास झाले\nमुंबई विद्यापीठाने तब्बल 35 हजार विद्यार्थ्यांना चुकून नापास केलं अशी धक्कादायक आकडेवारी ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/marathwada/marathi-news-aurangabad-news-over-bridge-vehicle-100439", "date_download": "2018-10-20T03:01:20Z", "digest": "sha1:EOTQCSNZ5QIPSU2GAHWTFBE4B2SLY5U6", "length": 12412, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news aurangabad news over bridge vehicle उड्डाणपुलावरून जूनमध्ये धावणार वाहने | eSakal", "raw_content": "\nउड्डाणपुलावरून जूनमध्ये धावणार वाहने\nबुधवार, 28 फेब्रुवारी 2018\nऔरंगाबाद - औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटी अर्थात ‘ऑरिक’मध्ये पायाभूत सुविधांचा भाग असलेल्या दोन रेल्वे उड्डाणपुलांपैकी पहिल्या पुलावरून जून महिन्यात वाहने धावू लागणार आहेत. या पुलाच्या कामात असलेल्या रेल्वेच्या हद्दीमध्येही एआयटीएल काम करीत असल्याने पुलाच्या कामाला वेग आला आहे.\nऔरंगाबाद - औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटी अर्थात ‘ऑरिक’मध्ये पायाभूत सुविधांचा भाग असलेल्या दोन रेल्वे उड्डाणपुलांपैकी पहिल्या पुलावरून जून महिन्यात वाहने धावू लागणार आहेत. या पुलाच्या कामात असलेल्या रेल्वेच्या हद्दीमध्येही एआयटीएल काम करीत असल्याने पुलाच्या कामाला वेग आला आहे.\nऔरंगाबाद इंडस्ट्रियल सिटीला औरंगाबाद-जालना महामार्गाशी जोडण्यासाठी दोन रेल्वे ओव्हरब्रिज तयार करण्याची कामे सध्या शेंद्रा येथे सुरू आहेत. त्यातील पहिला उड्डाणपूल जून २०१८ पर्यंत खुला केला जाणार असल्याची माहिती ऑरिक प्रशासनातर्फे देण्यात आली. या पुलाचे काम सध्या युद्धपातळीवर सध्या सुरू असून जूनपासून या शेंद्रा येथील औरंगाबाद इंडिस्ट्रियल सिटीचा थेट कनेक्‍ट हा औरंगाबाद-जालना महामार्गाशी राहणार आहे. उत्तर - दक्षिण असलेल्या या ओव्हारब्रिजच्या दोन्ही बाजूंच्या कल्वर्ट (पाणी वाहून नेणारी यंत्रणा) चे कामही सध्या सुरू आहे.\nरेल्वेच्या हद्दीतील काम ‘ऑरिक’कडे\nरेल्वे हद्दीत उड्डाणपूल अथवा अन्य कोणत्याही प्रकारचे बांधकाम करायचे असल्यास ते रेल्वे विभागाकडूनच केले जाते. त्यासाठीची रक्कम ही रेल्वे खात्याच्या हाती सोपवून हे काम त्यांच्याच मार्फत पूर्ण करण्याचा नियम आहे; पण या पुलाचे पूर्ण काम औरंगाबाद इंडस्ट्रियल टाऊनशिप लिमिटेडकडून केले जाणार आहे. हे काम पूर्णत्वास नेले जाणार आहे. रेल्वेच्या हद्दीतील जागेत सध्या पिलर उभारण्याचे काम हाती घेण्यात आले असून पुलाच्या दोही बाजूंना स्लॅबचे काम सध्या सुरू आहे.\nडेथ ट्रेन : रेल्वेखाली चिरडून पंजाबात 61 जण ठार\nअमृतसर (पंजाब) : रावणदहनाचा कार्यक्रम पाहण्यासाठी लोहमार्गावर गोळा झालेल्या लोकांना रेल्वेगाडीने चिरडल्याने किमान 61 जणांचा मृत्यू झाला, तर 72...\nपाचही आरोपींचा माओवाद्यांशी संबंध\nपुणे - एल्गार परिषदेनंतर अटक केलेल्या पाचही आरोपींचा माओवाद्यांशी संबंध आहे, असा दावा शुक्रवारी सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी सुनावणीदरम्यान...\nपुणे - लोणावळा लोकल उद्यापासून पूर्ववत\nपुणे - लोहमार्गाच्या देखभाल- दुरुस्तीचे काम वेळेपूर्वीच पूर्ण झाल्यामुळे पुणे- लोणावळा मार्गावरील लोकलची वाहतूक येत्या रविवारपासून (ता. 21)...\nमेगाब्लॉकमुळे मध्य रेल्वेची सेवा विस्कळित\nनाशिक - मध्य रेल्वेवरील इगतपुरी येथील रूट रिले इंटरलॉकिंग आणि यार्ड रिमॉडेलिंगसाठी आजपासून (ता.19) येत्या सोमवार (ता.22) पर्यंत विशेष...\nम्हाडाच्या झोपडपट्ट्यांमधील 70 हजार शौचकुपांची देखभाल पालिका करणार\nमुंबई - मुंबईत म्हाडाने बांधलेली 70 हजार शौचकूप ताब्यात घेऊन त्यांची देखभाल महापालिका करणार आहे. म्हाडा आणि पालिका अधिकाऱ्यांच्या झालेल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/marathi-news-pune-news-health-camp-occasion-youth-day-92094", "date_download": "2018-10-20T02:51:08Z", "digest": "sha1:NQSYXQZRTROYA7KNBYZT224TYM37OVIR", "length": 11761, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi news pune news health camp on the occasion of youth day युवा दिनानिमित्त आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबिराची सांगता | eSakal", "raw_content": "\nयुवा दिनानिमित्त आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबिराची सांगता\nशुक्रवार, 12 जानेवारी 2018\nनवी सांगवी : जागतिक युवा दिनानिमित्त आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबिराची आज सांगता झाली. येथील पीडब्ल्युडी मैदानावर महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग, पिंपरी चिंचवड महापालिका, प्रतिभा महिला प्रतिष्ठान व जिजाई प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेल्या या शिबिराचा २७ हजार पेक्षा अधिक रुग्णांनी लाभ घेतला.\nनवी सांगवी : जागतिक युवा दिनानिमित्त आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबिराची आज सांगता झाली. येथील पीडब्ल्युडी मैदानावर महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग, पिंपरी चिंचवड महापालिका, प्रतिभा महिला प्रतिष्ठान व जिजाई प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेल्या या शिबिराचा २७ हजार पेक्षा अधिक रुग्णांनी लाभ घेतला.\nआज सायंकाळी पार पडलेल्या समारोप प्रसंगी शिबिराचे मुख्य संयोजक आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते गरजुंना ७५ श्रवणयंत्रे, २५ जयपुर फूट व हँण्ड, १५ कँलिपर, १० व्हिलचेअरचे वाटप करण्यात आले. यावेळी स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे, सभागृह नेते एकनाथ पवार, नगरसेविका माई ढोरे, झामाबाई बारणे, सविता खुळे, आशा शेंडगे, माधवी राजापुरे, नगरसेवक शशिकांत कदम, सागर आंघोळकर उपस्थित होते.\nशिबिरात २७ हजार रुग्णांच्या मोफत तपासणी बरोबर त्यांना औषधेचेही वाटप करण्यात आले. पाच हजार चष्मेही यावेळी गरजूंना पुरविण्यात आले. १२ रुग्णांना अँन्जोग्राफीसाठी मुंबई व तळेगाव येथील खाजगी रुग्णालयात पाठविण्यात आले. तसेच ३००० हजार विद्यार्थीनींचे समुपदेशन करण्यात आले. नामदेव तळपे यांनी सूत्रसंचालन केले तर रामकृष्ण राणे यांनी आभार मानले.\nमुंबई - विघ्नहर्त्याचे वाहन असलेल्या उंदरांचा सध्या मंत्रालयातील कानाकोपऱ्यांत मुक्‍त वावर सुरू आहे. मंत्र्यांच्या कार्यालयांपासून ते...\nदुष्काळ निवारणासाठी महाराष्ट्राला सहकार्य - पंतप्रधान\nशिर्डी - \"\"महाराष्ट्रात यंदा पाऊस कमी झाला आहे. त्यामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्य सरकार जी पावले उचलेल, त्याला...\nमुंबई - शहरात मधुमेह, लठ्ठपणा आदी आजार वाढत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर मुंबई महापालिकेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पालिकेच्या 127...\nघरकामांत स्त्री-पुरुष समानता हवी\nमुंबई - स्त्री-पुरुष समानता घरातील कामांमध्येही असायला हवी, असे खडे बोल मुंबई उच्च न्यायालयाने सुनावले आहेत. घरातील कामे केवळ महिलांनीच का करायची\nदहा महिन्यांनंतर तिची वडिलांशी भेट\nमाळेगाव - बारामती तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत सापडलेल्या २३ वर्षीय परप्रांतीय मुस्लिम युवतीला अखेर येथील निर्भया पथकाच्या अथक प्रयत्नातून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/daily/20090111/main.htm", "date_download": "2018-10-20T03:16:04Z", "digest": "sha1:YKMFNFYXQ3T4XACHQNJDO5LO73XJKI7R", "length": 32834, "nlines": 67, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nराजकीय पुनर्वसनासाठी राणे यांची दिल्लीवारी\nसोनियांची भेट नाहीच; अँटनींना भेटून आपली बाजू मांडली\nनवी दिल्ली, १० जानेवारी/खास प्रतिनिधी\nमहाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद न मिळाल्याने काँग्रेसश्रेष्ठींवर भरपूर टीका करून निलंबन ओढवून घेणारे माजी महसूल मंत्री नारायण राणे यांनी आपल्या राजकीय पुनर्वसनासाठी आज प्रदेश काँग्रेसचे प्रभारी, संरक्षण मंत्री ए. के. अँटनी यांची भेट घेतली. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेण्याची संधी मात्र त्यांना मिळाली नाही. आपण काँग्रेसमध्येच आहोत, असे राणे यांनी साऊथ ब्लॉकमध्ये अँटनी यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांपाशी स्पष्ट केले.\nजागा वाटपात शिवसेनेला हवे फिफ्टी-फिफ्टी\nदक्षिण मुंबई, कल्याण, यवतमाळ मतदारसंघांबाबतही आग्रही\nमुंबई, १० जानेवारी / प्रतिनिधी\nराज्यातील भारतीय जनता पक्षाची ताकद घटली असल्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपने प्रत्येकी २४ जागा लढवाव्या अशी मागणी भाजपकडे करण्याचा निर्णय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थित आज झालेल्या नेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला असल्याचे समजते. दक्षिण मुंबई, कल्याण, यवतमाळ या लोकसभेच्या तीन जागा कोणत्याही परिस्थितीत शिवसेनाच लढवेल, अशी आग्रही भुमिकाही या बैठकीत घेण्यात आली असल्याचे शिवसेनेच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले.\nकाँग्रेस उमेदवारांची यादी फेब्रुवारीच्या प्रारंभीे जाहीर होणार\nनवी दिल्ली, १० जानेवारी/पीटीआय\nआगामी लोकसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन काँग्रेस पक्षाने आता युद्धपातळीवर पूर्वतयारी सुरू केली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी रिंगणात उतरणाऱ्या काँग्रेस उमेदवारांची यादी येत्या फेब्रुवारी महिन्याच्या प्रारंभीच जाहीर करण्यात येईल असे या पक्षाने ठरविले आहे. काँग्रेस पक्षनेत्यांनी नेमून दिलेली कामे आखून दिलेल्या मुदतीतच पार पाडावीत असे काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज सांगितले. प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेस पक्षातील ज्या इच्छुकांना उमेदवारी द्यायची आहे अशांच्या नावांची यादी प्रदेश काँग्रेस कमिटय़ांनी जानेवारी महिन्याच्या अखेरीपर्यंत पाठवावी असा आदेश काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज पक्षनेत्यांना हा दिला. काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस व केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य व विविध राज्यांचे प्रभारी असलेले नेते यांची एक बैठक आज पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत पार पडली. त्यावेळी त्या बोलत होत्या.\nनानाचा ठेका अन् लिटल चॅम्प्सचा धमाका\n‘कोकणगंधर्व’ प्रथमेशसह लिटल चॅम्प्स ‘दत्तदर्शनाला आणि जायाचं नि जायाचं’ गाणं सादर करत होते.. हजारो रसिकांची गाण्याला भरभरून दाद मिळत होती.. गाणं संपलं.. टाळ्यांचा कडकडाट झाला.. प्रथमेश नेहमीसारखा ‘थँक्यू’ म्हणत रंगमंच सोडू लागला.. आणि एक दमदार ‘एन्ट्री’ रंगमंचावर झाली.. प्रथमेशला अडवत ‘तो’ म्हणाला, इथं असं थँक्यू म्हणून जमत नसतं, इथं अजून एकदा म्हणावं लागतं.. गाणं पुन्हा म्हणण्याचा हा ‘आदेश’ मिळाला होता साक्षात् अभिनेता नाना पाटेकरकडून नानाचा आदेश आणि आग्रहामुळे लिटल चॅम्प्सनी पुन्हा एकदा तेच गाणं मोठय़ा बहारीनं सादर केलं आणि नानासह हजारो रसिकांना या चिमुकल्यांनी या गाण्यावर अक्षरश: डोलायला लावलं नानाचा आदेश आणि आग्रहामुळे लिटल चॅम्प्सनी पुन्हा एकदा तेच गाणं मोठय़ा बहारीनं सादर केलं आणि नानासह हजारो रसिकांना या चिमुकल्यांनी या गाण्यावर अक्षरश: डोलायला लावलं वसंतराव देशपांडे प्रतिष्ठानतर्फे आयोजित ‘वसंतोत्सवा’चा आजचा दुसरा दिवस महाराष्ट्रभर सर्वतोमुखी झालेल्या प्रथमेश लघाटे, रोहित राऊत, आर्या आंबेकर, कार्तिकी गायकवाड आणि मुग्धा वैशंपायन यांनी गाजवला.\n‘सत्यम’चे रामलिंग राजू यांना २३ जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी\nनवी दिल्ली/ हैदराबाद, १० जानेवारी/ पीटीआय\nआंध्र प्रदेश गुन्हे अन्वेषण विभागाने काल रात्री अटक केलेल्या सत्यम कॉम्प्युटरचे घोटाळेबाज माजी अध्यक्ष रामलिंग राजू आणि त्यांचे बंधू बी. रामा राजू यांना आज हैदराबादच्या न्याय दंडाधिकाऱ्यांनी २३ जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश सुनावला. तुरुंग अधिकाऱ्यांनी मात्र राजू यांच्या तब्येतीवर लक्ष ठेवावे, असे न्यायालयाने सुनावले आहे.\nपशुखाद्य कारखान्यांमुळे ‘महानंद’चे कोटय़वधींचे नुकसान\nराज्यात जेव्हा जेव्हा नेतृत्वबदल झाला तेव्हा तेव्हा नव्या मुख्यमंत्र्यांना आणि नव्या दुग्धविकास मंत्र्यांना खूश करण्यासाठी त्यांच्या जिल्ह्यात ‘महानंद’तर्फे पशुखाद्य कारखाने सुरू करण्यात आले. मात्र अशा प्रकारे सुरू करण्यात आलेल्या चार कारखान्यातून गेल्या काही वर्षांत किती पशुखाद्य पुरविण्यात आले हा संशोधनाचा विषय होऊन बसलेला आहे. असे असताना या कारखान्यांना करारातील तरतुदींनुसार ठरावीक रक्कम देण्याचे बंधन ‘महानंद’वर असल्याने २५ लाख दूध उत्पादक शेतक ऱ्यांच्या या शिखर संस्थेला कोटय़वधी रुपयांचे नुकसान सोसावे लागत आहे.\nगृहनिर्माण विभागातील आणखी एक महाघोटाळा\nम्हाडा उच्चपदस्थांच्या ‘गृहस्वप्न’ या सोसायटीबरोबरच जुहूसारख्या मोक्याच्या ठिकाणी अनेक सोसायटय़ांना २.४ इतका एफएसआय देण्याचे प्रकरण गाजत असतानाच गृहनिर्माण विभागातील आणखी एक महाघोटाळा उघड झाला आहे. गृहनिर्माण विभागातील काही अधिकाऱ्यांनी संगनमताने शासनाच्या विशेषाधिकाराचा परस्पर वापर करून मुंबईतील मोक्याच्या ठिकाणी असलेली सुमारे ३५ घरे जानेवारी २००४ ते जून २००७ या काळात वितरीत केली आहेत. या प्रकाराची गृहनिर्माण विभागामार्फत चौकशी सुरू असल्याची माहिती ‘म्हाडा’मधील सूत्रांनी दिली. उद्या सोमवारी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे होणाऱ्या बैठकीत या विषयावरही चर्चा होणार आहे.\nअघोषित बंदी मागे; आता ‘को एम-२६५’ उसाचे ‘मार्केटिंग’\n‘जाणत्या राजा’ने मान्यतेची मोहोर उमटवताच सहकारी साखर कारखान्यांनी उसाच्या नवीन जातीवरील अघोषित बंदी मागे घेतली. गेली दोन वर्षे हा ऊस लावू नका, असे म्हणणारे आता अहमहमिकेने पुढे सरसावले. ही कथा आहे क ो एम-२६५ या उसाच्या वाणाची राज्यातील उसाखालील असलेल्या क्षेत्रापैकी निम्म्या क्षेत्रात तरी कोएम-२६५ जातीची लागवड होईल. त्यामुळे ऊसउत्पादनात मागे असलेले राज्य उत्तर भारताच्या बरोबरीने येईल राज्यातील उसाखालील असलेल्या क्षेत्रापैकी निम्म्या क्षेत्रात तरी कोएम-२६५ जातीची लागवड होईल. त्यामुळे ऊसउत्पादनात मागे असलेले राज्य उत्तर भारताच्या बरोबरीने येईल काही कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात अतिरिक्त ऊस, तर काहींच्या कार्यक्षेत्रात उसाचा तुटवडा. यामुळे क ोएम-२६५ जातीमुळे उसाचे उत्पादन २० टक्क्य़ांनी वाढते. उत्पादनवाढीमुळे उसाच्या गाळपाचा प्रश्न निर्माण होईल.\nना. धों. महानोर यांना जनस्थान पुरस्कार\nपुणे, १० जानेवारी/ प्रतिनिधी\nनाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा ‘जनस्थान पुरस्कार’ ज्येष्ठ कवी व कादंबरीकार ना. धों. महानोर यांना जाहीर झाला आहे. कुसुमाग्रजांच्या जन्मदिवशी २७ फेब्रुवारीला नाशिक येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.\nप्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल यांनी आज येथे पत्रकार परिषदेत महानोर यांच्या नावाची घोषणा केली. पुरस्कार प्रबंधक समितीचे अध्यक्ष डॉ. वसंत पवार, प्रतिष्ठानचे कार्यवाह अ‍ॅड. विलास लोणारी व आमदार हेमंत टकले त्या वेळी उपस्थित होते. कुसुमाग्रजांच्या प्रेरणेने सुरू झालेला मराठी साहित्यातील मानाचा असलेला हा पुरस्कार मराठीतून गौरवास्पद ललित लेखन करणाऱ्या साहित्यिकाला दिला जातो. एक लाख रुपये रोख, मानपत्र व मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्कारासाठी देशाबरोबरच परदेशातील मराठी रसिकांकडून नावे मागविण्यात आली होती. त्यावर आज येथे निवड समितीची बैठक झाली. त्यात महानोर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. ज्येष्ठ समीक्षक द. भि. कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीमध्ये डॉ. यशवंत पाठक, सदानंद मोरे, निशिकांत ठकार, अंबरीश मिश्र, डॉ. अरुणा ढेरे आदी साहित्यिकांचा समावेश होता. दोन वर्षांतून एकदा दिला जाणारा हा पुरस्कार यापूर्वी विजय तेंडुलकर, िवदा करंदीकर, इंदिरा संत, गंगाधर गाडगीळ, व्यंकटेश माडगूळकर, श्री. ना. पेंडसे, मंगेश पाडगावकर, नारायण सुर्वे, बाबुराव बागुल यांना मिळाला आहे. महानोर यांनी १९६७ पासून आजपर्यंत विपुल लेखन केले आहे. ‘रानातल्या कविता’ हा त्यांचा सुरुवातीचा काव्यसंग्रह. त्यानंतर त्यांचे विविध काव्यसंग्रह व कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या. जैत रे जैत, विदूषक आदी चित्रपटांसाठी त्यांनी गीतेही लिहिली आहेत. निसर्ग हा त्यांच्या साहित्याचा प्रमुख विषय राहिला आहे.\nअमेरिकन कंपनीकडून एमएसईबीच्या अधिकाऱ्यांना लाच\nमुंबई, १० जानेवारी / प्रतिनिधी\n‘व्हॉल्व’ बनविणाऱ्या एका अग्रणी अमेरिकन कंपनीच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यावर कंत्राटे पदरी पाडून घेण्यासाठी लाच दिल्याप्रकरणी अमेरिकन सरकराने ठपका ठेवला आहे. या अधिकाऱ्याने मार्च २००३ आणि २००७ मध्ये महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या (एमएसईबी) अधिकाऱ्यांनाही लाच दिल्याचे आढळून आले आहे. याप्रकरणी चौकशी करण्यात येईल, असे राज्याचे उर्जामंत्री सुनिल तटकरे यांनी म्हटले आहे. सदर अमेरिकन अधिकाऱ्याचे नाव मारिओ कोव्हिनो (४४)असून तो कॅलिफोर्नियाचा रहिवासी आहे. भ्रष्टाचाराच्या मार्गाने १० लाख अमेरिकन डॉलर्सची लाच दिल्याचा आरोप त्यांच्यावर असून, त्याने न्यायालयासमोर आपला गुन्हा मान्य केला आहे. कंत्राटे मिळविण्यासाठी जगभरात अनेक संस्थांच्या अधिकाऱ्यांना लाच दिल्याचे त्याने म्हटले असून, त्यामध्ये एमएसईबीच्या अधिकाऱ्यांचाही समावेश असल्याचे त्याने नमूद केले आहे. अमेरिकन सरकारने सदर कंपनीचे नाव गुलदस्त्यात ठेवले आहे. मात्र ही कंपनी जगभरातील अणु, वायू आणि वीजनिर्मिती क्षेत्रासाठी कंट्रोल व्हॉल्वचे उत्पादन करते. जगातील ३० देशांमध्ये कंपनीचे ग्राहक आहेत. तिच्या संचालकपदी (सेल्स) असताना कॉव्हिनोने मार्च २००३ आणि २००७ मध्ये अनेक विदेशी कंपन्यांना ही लाच दिली होती. उर्जामंत्री सुनिल तटकरे यांच्या ही बाब निदर्शनास आणून दिली असता, ‘हा प्रकार घडला त्यावेळी मी उर्जामंत्री नव्हतो. मात्र या प्रकरणी माहिती घेण्यात येईल व सखोल चौकशी केली जाईल’, असे ते म्हणाले.\nपेट्रोल-डिझेलसह घरगुती गॅसमध्ये आठवडय़ाभरात दरकपात\nमुंबई, १० जानेवारी/ व्यापार प्रतिनिधी\nकेंद्र सरकार पेट्रोलच्या दरात पाच रुपयांची, डिझेलमध्ये तीन रुपयांची तर घरगुती वापराच्या गॅसच्या दरात २५ रुपयांची कपात करण्याबाबत विचार करीत असून, येत्या आठवडय़ाभरात या संबंधाने ठोस निर्णय जाहीर केला जाईल, असे प्रतिपादन केंद्रीय पेट्रोलियम मुरली देवरा यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना केले.\nआंतरराष्ट्रीय स्तरावर क्रूड तेलाच्या किमती बॅरलमागे ४० डॉलरच्या आसपास असल्याने सरकारवर पडणारा इंधन सबसिडीचा बोजा बव्हंशी कमी झाला असून, पेट्रोल-डिझेलसह घरगुती गॅसच्या किमतीही घटविण्याबाबत सरकारमध्ये विचारविमर्श सुरू आहे. पंतप्रधानांशी आपले बोलणेही झाले असून पाच-१० दिवसांत निश्चित निर्णय येईल, असे देवरा यांनी स्पष्ट केले. तेल व वायू उत्पादक कंपन्यांतील अधिकाऱ्यांच्या दोन दिवस चाललेल्या संपानंतर मुंबईतील इंधन पुरवठय़ाच्या स्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी देवरा यांनी वांद्रे-कुर्ला संकुलातील एचपी पेट्रोलपंपाला आज भेट दिली, त्यासमयी त्यांच्यासोबत हिंदुस्थान पेट्रोलियम तसेच महानगर गॅस लिमिटेडचे उच्च अधिकारीही उपस्थित होते.\nक्रूड तेलाचा दर बॅरलमागे ४० रुपयांच्या स्तरावर राहिल्यास येत्या मार्चपासून तेल उत्पादक कंपन्या आजवरचा तोटा भरून काढून नफाही कमावू लागतील, अशी देवरा यांनी माहिती दिली. गेल्याच महिन्यांत, ५ डिसेंबरला पेट्रोलमध्ये पाच रुपयांची तर डिझेलमध्ये दोन रुपयांची घट सरकारने केली होती. पण घरगुती वापराच्या गॅससाठी (एलपीजी) सरकारवरील सबसिडीचा बोजा प्रचंड मोठा असला तरी एलपीजीच्या किमतीही २५ रुपयांनी घटविल्या जाव्यात, असे आपले मत असल्याचे त्यांनी सांगितले. या दरकपातीबाबत सरकारमध्ये सहमती निश्चितच बनेल, असा त्यांनी विश्वास व्यक्त केला.\nधान्य व मसाला बाजारपेठ ठप्प\nमालवाहतूकदारांच्या देशव्यापी संपामध्ये आशिया खंडातील सर्वात मोठी कृषी मालाची बाजारपेठ असलेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील धान्य व मसाला बाजारपेठेतील वाहतूकदार काल मध्यरात्रीपासून सहभागी झाल्याने या बाजारपेठांचे सर्व व्यवहार ठप्प झाले होते. यामुळे नियमित होणाऱ्या लाखो रुपयांच्या उलाढालीला आज ‘ब्रेक’ लागला.\nदरम्यान, केंद्र सरकारने या संपावर सोमवापर्यंत तोडगा न काढल्यास वाहतूकदारांना पाठिंबा दर्शविण्यासाठी संपूर्ण राज्यातील ७० हजार माथाडी कामगार एक दिवसाचा लाक्षणिक बंद पुकारणार असल्याचे महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार संघटनेचे नेते नरेंद्र पाटील यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. वेळ पडल्यास सर्व व्यापारी घटकांशी चर्चा करून त्यांनाही या लाक्षणिक बंदमध्ये सहभागी करून घेऊ, असा इशारा त्यांनी दिला आहे. शुक्रवार मध्यरात्रीपासून रिटेल मोटर ट्रान्सपोर्ट या बाजार समितीतील सर्वात मोठय़ा संघटनेने संपात उडी घेतल्याने शनिवारी धान्य व मसाला बाजारपेठ पूर्णत: बंद होती. कांदा-बटाटा बाजारपेठेवरही अंशत: याचा परिणाम झाला, मात्र भाजी व फळ बाजारपेठांवर याचा यत्किंचितही परिणाम झाला नाही. या बाजारपेठांतील वाहतूकदारांनीही सोमवापर्यंत निर्णय न झाल्यास संपात उतरण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडण्याची शक्यता निर्माण झाली असून सर्वसामान्य यात नाहक भरडले जाणार आहेत.\nमुंबईवरील हल्ल्यांसंदर्भात जागतिक समुदायाने इतका गहजब माजविण्याची गरज नाही - गिलानी\nमुंबईमध्ये गेल्या २६ नोव्हेंबर रोजी झालेला हल्ला व पाकिस्तानमध्ये झालेल्या दहशतवादी कारवाया यांच्यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना साऱ्या जगाने कायम दुतोंडी भूमिका घेतली आहे असा आरोप पाकिस्तानचे पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांनी केला आहे. मुंबईवर झालेल्या हल्ल्यासंदर्भात आंतरराष्ट्रीय समुदायाने इतका गहजब माजविण्याची काहीही आवश्यकता नाही असेही गिलानी यांनी शहाजोगपणे पुढे म्हटले आहे. गाझा पट्टीमध्ये इस्राएलने चढविलेले हल्ले व मुंबईमध्ये झालेला दहशतवादी हल्ला यांची तुलना होणे आवश्यक आहे असेही ते म्हणाले. जम्मू-काश्मिरमध्ये निरपराध लोकांवर अनन्वित अत्याचार होत असल्याचा दावा करून गिलानी पुढे म्हणाले की, अशा विषयांबाबत जागतिक समुदाय मुग गिळून गप्प बसतो हे अनाकलनीय आहे. कोणत्याही प्रश्नाबाबत जगाने दुतोंडी भूमिका घेऊ नये.\nलोकसत्ता दिवाळी अंक २००८\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/hand-blender/cheap-apex+hand-blender-price-list.html", "date_download": "2018-10-20T03:06:38Z", "digest": "sha1:NFQAQMIU3M4BYAEHAHLDBNNKGMG7FHVV", "length": 15095, "nlines": 407, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "स्वस्त India मध्ये अपेक्स हॅन्ड ब्लेंडर | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nCheap अपेक्स हॅन्ड ब्लेंडर Indiaकिंमत\nस्वस्त अपेक्स हॅन्ड ब्लेंडर\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nखरेदी स्वस्त हॅन्ड ब्लेंडर India मध्ये Rs.133 येथे सुरू म्हणून 20 Oct 2018. सर्वात कमी भाव सोपे आणि जलद ऑनलाइन तुलना अग्रणी ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत. उत्पादनांची विस्तृत माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना , वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा वाचा आणि आपल्या मित्रांसह सर्वात कमी भाव शेअर करा. अपेक्स सुपरमे ब्लेंडर हॅन्ड ब्लेंडर्स व्हाईट Rs. 699 किंमत सर्वात लोकप्रिय स्वस्त India मध्ये अपेक्स हॅन्ड ब्लेंडर आहे.\nकिंमत श्रेणी अपेक्स हॅन्ड ब्लेंडर < / strong>\n1 अपेक्स हॅन्ड ब्लेंडर रुपयांपेक्षा कमी उपलब्ध आहेत. 259. सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.133 येथे आपल्याला अपेक्स असा 34 0 W हॅन्ड ब्लेंडर उपलब्ध India आहे. शॉपर्स स्मार्ट निर्णय आणि ऑनलाइन खरेदी दर तुलना स्वस्त उत्पादने दिलेल्या श्रेणी निवडू शकता. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 4 उत्पादने\nशीर्ष 10अपेक्स हॅन्ड ब्लेंडर\nअपेक्स असा 34 0 W हॅन्ड ब्लेंडर\nअपेक्स सुपरमे 200 W हॅन्ड ब्लेंडर\nअपेक्स सुपरमे ब्लेंडर हॅन्ड ब्लेंडर्स व्हाईट\n- पॉवर कॉन्सुम्पशन 200 W\nअपेक्स बेटर 300 W हॅन्ड ब्लेंडर\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://www.tinystep.in/blog/balala-sodun-kamavar-jatana-swthla-dosh-deu-naka", "date_download": "2018-10-20T03:14:39Z", "digest": "sha1:C3GE22OBZB4GONMAPMLSMOVNZMHPXSYM", "length": 14125, "nlines": 248, "source_domain": "www.tinystep.in", "title": "बाळाला घरी सोडून जाणाऱ्या आईची चिंता ! - Tinystep", "raw_content": "\nबाळाला घरी सोडून जाणाऱ्या आईची चिंता \nतुम्ही एका बाळाला काही दिवसांपूर्वी जन्म दिलाय. तुमच्या घरात आनंदोत्सव सुरु आहे. तुमच्या आयुष्यात खूप आनंदायक क्षण आलेत. पण त्याचबरोबर या आनंदाच्या क्षणासाठी तितका त्यागही करताय. रात्रभर जागून राहणे, अंगावरचे दूध येण्यासाठी दररोज एकच आहार घ्यायचा, नेहमी थकवा आणि तोच थकवा आणणारा नित्यक्रम सुरुवातीला तर खूपच कठीण जात होते पण आता सराव झाल्याने जमवून घेतात. दररोज खूप कष्ट करून थकल्यानंतर रात्री शांतपणे झोपता, तोच बाळाचा रडण्याचा आवाज. शेवटी बाळाला दूध पाजवतानाच झोप लागते. व कुठेतरी वाटते बाळाचे पालन पोषण करणे म्हणजे दिव्यच आहे.\nसकाळी झोपेतून उठल्यावर बाळाचा चेहरा पाहताक्षणी वाटते की, या माझ्या जिवाच्या तुकड्यासाठी कितीही कष्ट घ्यायला तयार आहे. आणि आनंदाने दिवसाची सुरुवात करता. मग बाळ हसते, खेळायला लागते, गोधडीवर इकडून तिकडे फिरायला लागते. आणि काही दिवसांनी बाळाच्या गोंडस चेहऱ्यावर पाहताना जाणीव होते. आणि बाळ आता थोडे मोठे झालेय, तेव्हा याला सोडून मी नोकरी, जॉब कशी करणार तुमचा जीव बाळामध्ये खूप अडकणार. तुम्ही स्वतःला दोष देणार की, बाळ महत्वाचे की नोकरी. या क्षणात बाळाजवळ मी थांबायला हवे. जर त्याला सोडून गेले तर \nअसे कितीतरी प्रश्न तुम्हाला पुन्हा जॉब सुरू करण्यावेळी पडतात. पुन्हा जॉबला रुजू व्ह्यायची तुमची इच्छा नसतेच. पण नाईलाज असतो तेव्हा तुम्हाला गिल्ट वाटत असते. पण लक्षात घ्या तुम्ही मुलाच्या भविष्यासाठीच करताय म्हटल्यावर असा विचार सोडून पुन्हा जॉब सुरु करा. आता बरेच पर्याय आहेत. आणि असेही तुमचे सासू - सासरे असतातच. व नवराही तुमच्या मदतीला आहेच. आणि जॉब संपल्यावर तर बाळ आहेच.\n१) आई वडिलांना बोलावून घ्या\nजर तुम्ही व तुमचे पती जॉब साठी बाहेर गावी आला असाल. मग बाळासाठी आई-वडिलांना बोलावून घ्या. ते सोबत असतातच. पण वाटल्यास जॉब सुरु केल्यानंतर त्यांना जास्त दिवस थांबायला लावा. आणि तेही थांबतील. यावेळी उगाच अतिआत्मविश्वास स्वतःबद्धल ठेऊ नका. काही कौटुंबिक समस्या असतील तरी बाळासाठी सर्व विसरून आनंदाने साऱ्या गोष्टी समजून घ्या. आणि तसे काहीच जमत नसेल तर बाळाचा सांभाळ करणाऱ्या दाई कडे बाळाला द्या.\n२) काळजी वाटते बाळ कसा राहील\nतुम्ही जॉब गेल्यावर चिंता वाटेल बाळ काय करत असेल. त्याने जेवन केले असेल का पण खरं म्हणजे तुमचा बाळ त्या ठिकाणी जास्त स्वतंत्र होईल. व त्याला कुणावरही अवलंबून राहायची सवय लागणार नाही. त्या ठिकाणी तो तुमच्याशिवाय जग बघेल आणि अनुभव करेल.\nजर तुमचा मुलगा दाई कडे किंवा day care ला असेल तर त्याला अचूक वेळेवर खाणे, खेळणे, शिकणे व झोपणे याची सवय लागेल. आणि इतर मुलांमध्ये राहिल्यावर तो स्वतःच निर्णय घ्यायला शिकेन. अप्रत्यक्षपणे त्याचा मानसिक व शारीरिक विकास घडून येईल. आणि तुम्हाला वाटेन की या ठिकाणी बाळ आनंदी आहे. असेही तुम्हाला लक्षात येईल.\n४) आई पासून दूर\nबाळ जेव्हा आईपासून थोडा कालावधी करता दूर होते. तेव्हा ते जास्त स्वत्रंत बनते. आणि तो मुलगा जसा मोठा होतो तसा कोणत्याही परिस्थितीला सामोरा जातो. कारण बरेच आई वडील अतिकाळजी घेतात. त्यामुळे बाळ पूर्णपणे अवलंबून होऊन भित्रा होते.\nबाळाचे मित्र होतात. जरी ते लहान असले तरी मित्र होतात. एकमेकांच्या भावना त्यांना आईपेक्षा चांगल्या समजून येतात. त्यामुळे त्यांची मैत्री जमून येते. आणि यामुळे तुम्हालाही हलके वाटते की, बाळ कुठेतरी रमायला लागला.\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\nगरोदरपणात असताना ह्या लसी घ्या. . .\nलहान बाळाचे दात कधी यायला सुरवात होते..आणि लहान मुलांचा दाताविषयक सर्व प्रश्नांची उत्तरे\nअशी करा कांद्याची कुरकुरीत खेकडा भजी\nबाळाला सहा महिने झाल्यावर....\nहे सहा काही मजेदार प्रश्न लहान मुले नक्की विचारातात ...जाणून घ्या त्यांची उत्तरे कशी द्यायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://ydvdlibrary.blogspot.com/2017/10/11102017-230.html", "date_download": "2018-10-20T02:32:18Z", "digest": "sha1:SQYRTSUGMEI663CI7FM6LNFTAFSNXOFH", "length": 2509, "nlines": 34, "source_domain": "ydvdlibrary.blogspot.com", "title": "Y.D.V.D. College Library: वाचन प्रेरणा दिन 11/10/2017 वेळ दुपारी 2.30", "raw_content": "\nवाचन प्रेरणा दिन 11/10/2017 वेळ दुपारी 2.30\nवरिष्ठ महाविद्यालयातील विध्यार्थ्यांना सूचित करण्यात येते कि ग्रंथालय व माहितीशास्त्र विभागाद्वारे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस 15 ऑक्टोबर “ वाचन प्रेरणा दिन ” म्हणून साजरा करण्यात येत असतो परंतु या वर्षी दि. 11 ऑक्टोबर ला साजरा करण्यात येत आहे. कार्यक्रमामध्ये “वाचाल तर वाचाल” या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. तसेच “डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम वाचन कट्टाचे” उद्घाटन करण्यात येईल सर्व विध्यार्थ्यांनी भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना सार्थ आदरांजली अर्पण करण्यासाठी कार्यक्रमाला बुधवार दि. 11 ऑक्टोबर ला दुपारी २.३० वाजता ग्रंथालयात उपस्थीत राहावे.\nवाचन प्रेरणा दिन 11/10/2017 वेळ दुपारी 2.30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://eevangelize.com/marathi-jesus-loves-jesus-helps/", "date_download": "2018-10-20T01:49:42Z", "digest": "sha1:HBUKQ656ASEVGLHEEHPEARSQBESJYJEF", "length": 8703, "nlines": 69, "source_domain": "eevangelize.com", "title": "येशू प्रेम करतो येशू मदत करतो(marathi-Jesus loves Jesus helps) | eGospel Tracts", "raw_content": "\nयेशू प्रेम करतो येशू मदत करतो\nजे थकलेले आणि ओझ्याने लादलेले असे सर्व मजकडे(येशू) या आणि मी तुम्हाला विश्रांती देईन (मॅथ्यु 11:28).\nदेवाने जगावर एवढी प्रीती केली कि त्याने आपला एकुलता एक पुत्र(येशू) दिला. देवाने आपला पुत्र यासाठी दिला की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला अनंतकाळचे जीवन मिळावे (जॉन 3:16).\nया गरीब माणसाने परमेश्वराकडे(येशू) मदत मागितली आणि परमेश्वराने माझे ऐकले. त्याने माझी सर्व संकटांतून मुक्तता केली (साम34:6).\nदेवाने(येशू) आज्ञा केली आणि त्यांना बरे केले. म्हणून ते लोक थडग्यात जाण्यापासून बचावले. (साम 107:20).\nआई जशी मुलाला आराम देते तसा मी तुम्हांला देईन (इसाया 66:13).\nतू मला विसरू नकोस (इसाया 44:21). परमेश्वराचा अनुभव घ्या आणि तो(येशू) किती चांगला आहे ते शिका (साम34:8).\nयेशू ख्रिस्त काल, आज आणि युगानुयुगे सारखाच आहे (हिब्रु 13:8).\n“मी (येशू) मार्ग, सत्य आणि जीवन आहे. केवळ माझ्याद्वारेच पित्याजवळ जाता येते” (जॉन 14:6)\nकारण मनुष्याचा पुत्र(येशू) जे हरवलेले ते शोधावयास व तारावयास आला आहे (ल्यूक19:10).\nकाही लोकांनी त्याला(येशू) आपले मानले. त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. विश्वास ठेवणाऱ्या सर्वांना त्याने देवाची मुले होण्याचा हक्क दिला (जॉन 1:12).\nशब्द(ख्रिस्त) हा कृपा(दयाळूपणा) व सत्य यांनी पूर्णपणे भरला होता. त्याच्याकडून आम्हांला भरपूर आशीर्वाद मिळाले (जॉन 1:16).\nपण आमच्या दुष्कृत्यांबद्दल त्याला दुःख भोगावे लागले. आमच्या अपराधांमुळे तो भरडला गेला. आमचे कर्ज, आमची शिक्षा, त्याच्यावर लादली गेली. त्याने दुःख सहन केले म्हणून आम्ही बरे झालो (इसाया 53:5).\n“मी चांगला मेंढपाळ आहे: चांगला मेंढपाळ आपल्या मेंढरासाठी स्वतःचा जीव देतो” (जॉन 10:11).\nपश्चात्ताप करा: कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे (मॅथ्यु 4:17).\nप्रभु येशूवर विश्वास ठेव आणि तुझे तारण होईल, तुझे व तुझ्या घरात राहणाऱ्या सर्वांचे तारण होईल (ऍक्ट्स 16:31).\nत्यातील प्रत्येकजण माझ्याकडे(येशू) येईल आणि माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येकाला मी स्वीकारीन (जॉन 6:37).\nपरमेश्वर म्हणतो, जर एखादा माणूस माझ्यावर(येशू) विश्वास ठेवेल; तर मी त्याचे तारण करीन. जे माझे अनुयायी माझी उपासना करतात त्यांचे मी रक्षण करतो (साम 91:14)\nमी(येशू) गेल्यावर तुमच्यासाठी जागा तयार करीन आणि पुन्हा येईन. आणि तुम्हांला माझ्याजवळ घेईन. यासाठी की जेथे मी आहे तेथे तुम्हीही असावे (जॉन 14:3).\nकारण पापाची मजुरी मरण आहे. परंतु देवाची ख्रिस्त येशूमध्ये दिलेली मोफत देणगी म्हणजे अनंतकाळचे जीवन आहे (रोमन्स 6:23).\nआम्ही जेव्हा आमचे स्वतःचे तारण करण्यासाठी अशक्त होतो तेव्हा ख्रिस्त योग्य वेळी आमच्यासाठी मरण पावला (रोमन्स 5:6).\nप्रभु येशू ख्रिस्त या जगात 2000 वर्षांपूर्वी आला. त्याने सर्व लोकांचे भले केले आणि सर्व तऱ्हेचे आजार बरे केले. त्याने देवाच्या राज्याचे वर्णन करणारी गॉस्पेलची शिकवण दिली. तो मेलेल्यांतून उठला आणि आजही जिवंत आहे. तो काल, आज आणि युगानुयुगे सारखाच आहे. त्याच्याकडे जे येतात त्या सर्वांचे तो आजही भले करतो.\n“येशू, मी तुझ्यावर प्रेम करतो, माझी पापे क्षमा कर, आणि माझे आजार बरे कर. मला शांतता, विश्रांती आणि आनंद दे. मला अनंतकाळचे जीवन दे आणि आशीर्वाद दे. आमेन.”\nअधिक माहीतीसाठी कृपया संपर्क करा : contact@sweethourofprayer.net\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://chintan365.wordpress.com/2016/01/07/%E0%A5%AD-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5-%E0%A4%89/", "date_download": "2018-10-20T02:13:46Z", "digest": "sha1:HBVQJGL2HXLN3WWD7XEVB3E7MH72C4IS", "length": 9330, "nlines": 108, "source_domain": "chintan365.wordpress.com", "title": "७ जानेवारी – देवाचे सर्व उपकार | आजचे चिंतन", "raw_content": "\nलेखक – डॉ. रंजन केळकर\n७ जानेवारी – देवाचे सर्व उपकार\nआपल्या बॅंक खात्यात नियमितपणे जमा होणाऱ्या पगाराशिवाय अनेक रकमा वेळोवेळी आपोआप जमा होत राहतात, उदाहरणार्थ, गॅस सिलिंडरची सबसिडी, मुदत ठेवींवरचे व्याज, गुंतवणुकींवरची मिळकत, आयकराचा रिफंड, इत्यादी. त्यासाठी आपल्याला काही करावे लागत नाही. कधी कधी तर त्याची आपल्याला माहितीसुद्धा नसते.\nआशाच प्रकारे आपल्यावर देवाची कृपा होत राहते आणि तिची आपल्याला जाणीवही नसते. म्हणून स्तोत्र १०३ च्या सुरुवातीला दावीद स्वतःच्या जिवाला सांगतो, “हे माझ्या जिवा, परमेश्वराचा धन्यवाद कर, हे माझ्या सर्व अंतर्यामा, त्याच्या पवित्र नामाचा धन्यवाद कर. हे माझ्या जिवा, परमेश्वराचा धन्यवाद कर, आणि त्याचे सर्व उपकार विसरू नकोस.”\nआपण विसरलेले उपकार कोणते असू शकतील त्याची आठवण दावीद त्याच्या स्तोत्रात पुढे करून देतो. परमेश्वर आपल्या सर्व अपराधांची क्षमा करतो. तो आपले सगळे रोग आणि आजार बरे करतो. तो आपल्या जिवाचा उद्धार करतो. तो आपल्याला उत्तम गोष्टींनी तृप्त करतो. तो आपले तारुण्य गरुडासारखे नवे बनवतो.\nपण देवाने आपल्यावर केलेले उपकार विसरणे किती सोपे आहे ना आपल्या जीवनात घडणाऱ्या सगळ्या चांगल्या गोष्टी आपण स्वबळावर कमावलेल्या आहेत असे आपल्याला वाटते का आपल्या जीवनात घडणाऱ्या सगळ्या चांगल्या गोष्टी आपण स्वबळावर कमावलेल्या आहेत असे आपल्याला वाटते का त्या आपल्या हक्काच्या होत्या आणि म्हणून त्या मिळाल्या असे वाटते का\nयाकोबाने त्याच्या पत्रात लिहिले आहे की, प्रत्येक चांगली गोष्ट वरून, म्हणजे आपल्या स्वर्गातील पित्याकडून आपल्याला मिळते. (याकोब १:१७)\n“हे माझ्या जिवा, परमेश्वराचा धन्यवाद कर, आणि त्याचे सर्व उपकार विसरू नकोस.” दाविदाप्रमाणे आपणही स्वतःला देवाच्या उपकारांची आठवण वेळोवेळी करून दिली पाहिजे.\nThis entry was posted on जानेवारी 7, 2016, in चिंतन, पवित्र शास्त्र, प्रार्थना. Bookmark the permalink.\tयावर आपले मत नोंदवा\n← ६ जानेवारी – नवीन आकाश आणि पृथ्वी\n९ जानेवारी – वर्ष २०१५ ची लोकप्रिय शास्त्रवचने →\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nडॉ. रंजन केळकर ह्यांचे ई-पुस्तक\nमोफत डाउनलोड करायला वरील प्रतिमेवर क्लिक करा\nडॉ. रंजन केळकर भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या महासंचालक पदावरून २००३ साली निवृत्त झाले असून आता ते पुणे येथे राहतात. त्यांचा ईमेल पत्ता आहे kelkar_rr@yahoo.com\nआध्यात्मिक वाढीसाठी रोजचे चिंतन महत्वाचे आहे. वाचकांच्या विचारांना चालना मिळावी हा ह्या ब्लॉगचा उद्देश आहे. पवित्र शास्त्र म्हणजे बायबलवर आधारित ह्यातील लेख आजच्या जीवनाशी संबंधित आहेत, त्यांत धर्माविषयी तात्विक चर्चा नाही.\n११ ऑक्टोबर – आत्मिक अंधत्व\n९ ऑक्टोबर – पत्र लिहिण्यास कारण की\n२ ऑक्टोबर – अहिंसेचा एक दिवस\n१ ऑक्टोबर – वृद्धांचा एक दिवस\n२८ सप्टेंबर – व्यभिचार, गुन्हा आणि पाप\nइंग्रजीमध्ये: Think Life 365\n« डिसेंबर फेब्रुवारी »\nProf R R Kelkar च्यावर ११ सप्टेंबर – आधी विश्वा…\nProf R R Kelkar च्यावर ११ सप्टेंबर – आधी विश्वा…\nBFC URULI DEWACHI च्यावर ११ सप्टेंबर – आधी विश्वा…\nSHANKAR ALTE च्यावर ११ सप्टेंबर – आधी विश्वा…\nProf R R Kelkar च्यावर १५ फेब्रुवारी – सुदैव आण…\nbtmacwp च्यावर १५ फेब्रुवारी – सुदैव आण…\nवसुधा च्यावर १४ जानेवारी – आयुष्य आणि…\nवसुधा च्यावर १ ऑगस्ट – जीवनशैली\nProf R R Kelkar च्यावर ३ सप्टेंबर – चालता …\nJAAN1432 च्यावर ३ सप्टेंबर – चालता …\nह्या साइटना भेट द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/champions-league-draw-chelsea-face-barcelona-with-spurs-drawn-against-juventus/", "date_download": "2018-10-20T02:09:37Z", "digest": "sha1:JHJXOE2EYSYACBC6H2NPI7E43KKS3ZEX", "length": 9025, "nlines": 69, "source_domain": "mahasports.co.in", "title": "चॅम्पियन्स लीग ड्राॅ: चेल्सी भिडणार बार्सिलोनाशी तर जुवेंटसचा सामना टोट्टेन्हमसोबत", "raw_content": "\nचॅम्पियन्स लीग ड्राॅ: चेल्सी भिडणार बार्सिलोनाशी तर जुवेंटसचा सामना टोट्टेन्हमसोबत\nचॅम्पियन्स लीग ड्राॅ: चेल्सी भिडणार बार्सिलोनाशी तर जुवेंटसचा सामना टोट्टेन्हमसोबत\nआज युएफा चॅम्पियन्स लीगचा अंतिम १६ संघांचे भवितव्य ठरवणारा ड्राॅ पार पडला. ८ गटातून ८ उपविजेत्या संघांचे उर्वरित गटाच्या विजेत्या संघातील एका संघाबरोबर सामना ठरणार होता. त्यानुसार १-१ उपविजेत्या संघासमोर उर्वरित गटातील संघांचे नाव काढण्यात आले.\n१६ संघांचे पहिल्या लेगचे सामने १३ व १४ फेब्रुवारी आणि २० व २१ फेब्रुवारीला होतील. पहिल्या लेगचे सामने हे उपविजेत्या संघाच्या घरच्या मैदानावर खेळवले जातील. तर दुसऱ्या लेगचे सामने ६ व ७ मार्च आणि १३ व १४ मार्चला खेळवले जातील.\nपहिल्या ड्राॅ मध्ये गतवर्षीचा उपविजेता जुवेंटसचा सामना टोट्टेन्हम हाॅटस्पर बरोबर असेल. जुवेंटस डी गटातून उपविजेती तर स्पर्स एच गटातून विजेती होती. सेव्हिलाचा सामना मॅन्चेस्टर युनाएटेड बरोबर असेल तर बासिल समोर मॅन्चेस्टर सिटीचे तगडे आव्हान आहे.\nचेल्सीचा सामना ड गटातील विजेत्या बार्सिलोना बरोबर आहे. चेल्सी हा एकमेव असा संघ आहे ज्याच्या विरोधात ४ पेक्षा जास्त सामने खेळून सुद्धा बार्सिलोनाचा स्टार मेस्सीला एक पण गोल करण्यात यश आले नाही.\nचेल्सी बरोबर ८ सामन्यात मेस्सीने १ पण गोल केला नाही त्यात १ सामन्यात विजय ५ सामने बरोबरीत तर २ सामन्यात बार्सिलोनाला पराभव स्विकारावा लागला होता.\nमागील वर्षीचे विजेते रियल मॅड्रिड समोर पॅरिस सेंट जर्मनचे आव्हान आहे. हा सामना या ड्राॅचे प्रमुख आकर्षण ठरला. ६ साखळी सामन्यात तब्बल २५ गोल्स करत पीएसजी ब गटात पहिल्या स्थानावर होती तर ६ सामन्यात ४ विजयासह रियल मॅड्रिड एच गटात दूसर्या क्रमांकावर होती.\nचेल्सीचे या ड्राॅमुळे १३ फेब्रुवारी ते ६ मार्च दरम्यान ४ सामने खालील प्रमाणे खेळतील;\n१३ फेब्रुवारी चेल्सी विरुद्ध बार्सिलोना\n२४ फेब्रुवारी मँचेस्टर युनाइटेड विरुद्ध चेल्सी\n३ मार्च मँचेस्टर सिटी विरुद्ध चेल्सी\n६ मार्च बार्सिलोना विरुद्ध चेल्सी\nISL 2018: दिल्लीविरुद्ध घरच्या मैदानावर खेळण्याचा ब्लास्टर्सला फायदा\nISL 2018: मोसमातील पहिल्या महाराष्ट्र डर्बीत मुंबईविरुद्ध पुणे सिटीचा पराभव\nनेमार ज्युनियरने मोडला पेलेंचा हा विक्रम\nVideo: या कामगिरीमुळे रोहित शर्माने पृथ्वी शॉला मिठीच मारली\nऑस्ट्रेलिया पहिल्यांदाच खेळणार या संघाविरुद्ध टी २० सामना\nVideo: तीन दिवसांत क्रिकेटमध्ये झाले तीन विचित्र धावबाद\nटाॅप ३- आज प्रो कबड्डीत होणार हे तीन मोठे पराक्रम\nISL 2018: भेदक मार्सेलिनोच्या पुनरागमनाचे पुणे सिटीला वेध\nएचसीएल आशियाई टेनिस अजिंक्यपद २०१८ स्पर्धेत अव्वल व आंतरराष्ट्रीय खेळाडू झुंजणार\nअखिल भारतीय सुपर सिरीज् टेनिस स्पर्धेत पुण्याच्या राधिका महाजनला दुहेरी मुकुट\nISL 2018: चेन्नईने केली पराभवाची हॅट्ट्रीक\nसलग दुसऱ्या दिवशी क्रिकेटमध्ये ‘कहर’, विचित्र रनआऊटची मालिका सुरुच\nझी महाराष्ट्र कुस्ती दंगलमध्ये ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी खेळणार या टीमकडून\nनागराज मंजूळे आता कुस्तीच्या मैदानात, विकत घेतली झी महाराष्ट्र कुस्ती दंगलमधील ही टीम\nटाॅप ३- प्रो कबड्डीच्या ६व्या हंगामात ५०पेक्षा जास्त गुण घेणारे ३ खेळाडू\nटीम इंडीयाने गाठली आहे या पाच देशांविरुद्ध वनडे सामन्यांची शंभरी\nक्रिकेटपटू दिपक चहरच्या घरी चोरीचा प्रयत्न करणाऱ्या सहा जणांना अटक\nविराटने डिजाईन केलेल्या शूजची अशी आहे किमंत\nपुण्यात होणाऱ्या कबड्डी, क्रिकेट सामन्यांचे असे आहेत तिकीट दर\nभारत-विंडीज यांच्यातील चौथ्या वनडेच्या तिकीट विक्रीला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/national-marathi-news/marriage-118020600009_1.html", "date_download": "2018-10-20T01:52:53Z", "digest": "sha1:E5GUYJYYF7QVXR2KYN32NFT6GJEGRBYM", "length": 12322, "nlines": 136, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "लग्न करणार्‍या दोघात तिसर्‍याचा हस्तक्षेप नको | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 20 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nलग्न करणार्‍या दोघात तिसर्‍याचा हस्तक्षेप नको\nनवी दिल्ली|\tLast Modified\tमंगळवार, 6 फेब्रुवारी 2018 (11:45 IST)\nवैवाहिक संबंधात दखल देणार्‍या खाप पंचायतीला सर्वोच्च न्यायालयाने जबरदस्त चपराक लगावली आहे. जर दोन वयस्क (सज्ञान) व्यक्ती लग्न करत असतील तर त्यात तिसर्‍याने दखल देण्याची अवश्यकता नाही. अगदी कुटुंबातील लोक असो वा समाजातील लोक, कुणीही दोन वयस्कांच्या लग्नात हस्तक्षेप करू शकत नाहीत, असा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. दरम्यान, खाप पंचायतीसंबंधी या याचिकेवर येत्या 16 फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे.\nसर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला. 'व्यक्तिगतरीत्या, सामूहिकरीत्या किंवा संघटना म्हणून कोणीही कुणाच्या विवाहामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही. जर दोन सज्ञान व्यक्ती लग्न करत असतील तर त्यांना जबरदस्तीने वेगळे करणे चुकीचे ठरेल,' असे सांगतानाच 'आम्ही इथे काही कथा लिहायलाबसलो नाही आणि लग्न कशा पद्धतीने होतात हेही सांगायला बसलो नाही' असे न्यायालयाने स्पष्ट केले.\nमुंबई महापालिकेच्या कामाची कॅगमार्फत चौकशी करा ; धनंजय मुंडे\nकाही करा पण लोकांचे पैसे द्या, डीएसकें १३ फेब्रुवारीरोजी कोर्टासमोर\nराज ठाकरे म्हणाले भुजबळ छोडो आंदोलन करा\nतर मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही – संग्राम कोते पाटील\nमुंबई-पुणे एक्सप्रेस बंद राहणार हे आहे वेळापत्रक\nयावर अधिक वाचा :\nस्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...\nया जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...\nइम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख\nपाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...\nलिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...\nमराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...\nभारताच्या भविष्यासाठी सर्वात महत्त्वाचा निर्णय घेण्याआधी ...\nमतदान करण्याचा अधिकार एक निरोगी, कार्यक्षम लोकशाहीचा पाया आहे. तुमचं मत तुमची आवाज आहे. ...\nमित्राच्या आत्महत्येचा बदला म्हणून केला अपूर्वाचा खून\nकर्नाटकात वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या अपूर्वा यादव या तरुणीच्या हत्येचे गूढ उकलण्यात ...\nरिलायंस इंडस्ट्रीजला 9 हजार 516 कोटींचा फायदा\nपेट्रोलियम, दूरसंचार आणि रिटेल समेत विभिन्न क्षेत्रांमध्ये कारोबार करणारी देशातील सर्वात ...\nवेबदुनिया LocWorld 38 Seattle, Booth# 102 येथे कंपनीची माहिती देणार आहेत. इव्‍हेंटमध्‍ये, ...\nबीएसएनएलचा ७८ रुपयांचा प्लॅन जाहीर\nBSNL ने ७८ रुपयांचा एक प्लॅन जाहीर केला आहे. यामध्ये ग्राहकांना रोज २ जीबी डेटा आणि ...\nरिलायंस इंडस्ट्रीजला 9 हजार 516 कोटींचा फायदा\nपेट्रोलियम, दूरसंचार आणि रिटेल समेत विभिन्न क्षेत्रांमध्ये कारोबार करणारी देशातील सर्वात ...\nवेबदुनिया LocWorld 38 Seattle, Booth# 102 येथे कंपनीची माहिती देणार आहेत. इव्‍हेंटमध्‍ये, ...\nबीएसएनएलचा ७८ रुपयांचा प्लॅन जाहीर\nBSNL ने ७८ रुपयांचा एक प्लॅन जाहीर केला आहे. यामध्ये ग्राहकांना रोज २ जीबी डेटा आणि ...\nगुगलवर 'मी टू' चळवळीचा सर्वाधिक शोध\n'मी टू' चळवळीनंतर गुगलने भारताचा नकाशा जारी केलाय. भारतात या मी टू मोहिमेबाबत सर्वाधिक ...\nम्हणे, 35 हजार विद्यार्थ्यांना चुकून नापास झाले\nमुंबई विद्यापीठाने तब्बल 35 हजार विद्यार्थ्यांना चुकून नापास केलं अशी धक्कादायक आकडेवारी ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-nine-gov-staff-were-noticed-false-survey-hailstorm-6058", "date_download": "2018-10-20T03:00:26Z", "digest": "sha1:GRA3I7KOL7N6G7MYMVYICHKBS2BVDWFZ", "length": 15238, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, nine gov staff were noticed for false survey of hailstorm | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगारपीट सर्वेक्षणात दिरंगाई करणाऱ्या ९ जणांना नोटीस\nगारपीट सर्वेक्षणात दिरंगाई करणाऱ्या ९ जणांना नोटीस\nसोमवार, 26 फेब्रुवारी 2018\nबुलडाणा ः जिल्ह्यात ११ ते १३ फेब्रुवारीदरम्यान झालेल्या गारपिटीचा सर्व्हे करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले होते. यानुसार सर्व्हे न करता दिरंगाई करण्याचा प्रकार खामगाव तालुक्यात समोर आल्याने तीन मंडळ अधिकाऱ्यांसह सहा तलाठ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. कृषी, महसूल कर्मचाऱ्यांनी हा सर्व्हे करणे अपेक्षित होते.\nखामगाव तालुक्यात गारपिटीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्या नुकसानाची पाहणी करून विहित प्रपत्रामध्ये माहिती सादर करण्यासाठी तलाठ्यांसह मंडळ अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले होते.\nबुलडाणा ः जिल्ह्यात ११ ते १३ फेब्रुवारीदरम्यान झालेल्या गारपिटीचा सर्व्हे करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले होते. यानुसार सर्व्हे न करता दिरंगाई करण्याचा प्रकार खामगाव तालुक्यात समोर आल्याने तीन मंडळ अधिकाऱ्यांसह सहा तलाठ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. कृषी, महसूल कर्मचाऱ्यांनी हा सर्व्हे करणे अपेक्षित होते.\nखामगाव तालुक्यात गारपिटीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्या नुकसानाची पाहणी करून विहित प्रपत्रामध्ये माहिती सादर करण्यासाठी तलाठ्यांसह मंडळ अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले होते.\nखामगाव विभागातील तीन मंडळ अधिकाऱ्यांसह सहा तलाठ्यांनी वेळेवर गारपीटग्रस्त भागाची पाहणी करून सर्व्हे अहवाल सादर न केल्याने त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई का करण्यात येऊ नये, अशी नोटीस देण्यात आली. खामगावचे तहसीलदार सुनील पाटील यांनी ही नोटीस देत खुलासा मागितला आहे. खामगाव हा कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांचा तालुका असून, गारपीट होताच ते स्वतः तालुक्यात पाहणीसाठी गेले होते. दिवसभर दौरा करून त्यांनी तातडीने सर्व्हे करण्याचे आदेश यंत्रणांना दिले होते. मात्र खामगाव विभागातच मंडळ अधिकारी आणि सहा तलाठ्यांनी अहवाल सादर न केल्याने खुलासा मागण्यात आला आहे.\nखामगाव khamgaon विभाग sections तहसीलदार पांडुरंग फुंडकर गारपीट\nभाजीपाला पिकांची रोपवाटिका तयार करताना\nभाजीपाला पिकांची रोपवाटिका करताना योग्य ती काळजी घेतल्यास पुनर्लागवडीनंतरच्या काळातील अने\nपुण्यात फुलांची ७ काेटींची उलाढाल\nपुणे ः फूल उत्पादक शेतकऱ्यांची भिस्त असणाऱ्या नवरात्र आणि दसऱ्याला विशेष मागणी असलेल्या झ\nकशी टिकेल पांढऱ्या सोन्याची झळाळी\nराज्यात कापूस वेचणीला सुरवात होऊन दसऱ्याच्या मुहूर्तावर बऱ्याच शेतकऱ्यांनी विक्रीही चालू\nपरभणीत फ्लाॅवर प्रतिक्विंटल २००० ते २५०० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nवनस्पतीतील संजीवकांमुळे अवकाशातही उत्पादन घेणे...\nपोषक घटकांची कमतरता आणि गुरुत्वाकर्षण कमी असणे या दोन कारणांमुळे चंद्र किंवा अन्य ग्रहांव\nभाजीपाला पिकांची रोपवाटिका तयार करतानाभाजीपाला पिकांची रोपवाटिका करताना योग्य ती काळजी...\nपरभणीत फ्लाॅवर प्रतिक्विंटल २००० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...\nपुण्यात फुलांची ७ काेटींची उलाढालपुणे ः फूल उत्पादक शेतकऱ्यांची भिस्त असणाऱ्या...\nयोग्य प्रमाणातच वापरा युरियानत्र पानांच्या पेशीमध्ये हरित लवकाची निर्मिती...\nवनस्पतीतील संजीवकांमुळे अवकाशातही...पोषक घटकांची कमतरता आणि गुरुत्वाकर्षण कमी असणे या...\nराज्यातील काही भागात अंशतः ढगाळ वातावरणमहाराष्ट्राच्या पश्‍चिम किनारपट्टीवर म्हणजेच कोकण...\nसांगली जिल्हा बॅंकेला कर्जमाफीसाठी...सांगली ः राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज...\nगूळ, बेदाणा, काजू महोत्सवास पुणे येथे...पुणे : दिवाळीच्या निमित्ताने ग्राहकांना रास्त...\n'सरकारला दुष्काळाची दाहकता लक्षात येईना'पुणे : यंदा ऑक्टोबर महिन्यातच धरणांमधील...\nकर्नाटकात दुष्काळ जाहीर, मग...मुंबई : ग्रामीण महाराष्ट्र दुष्काळात...\nऊसतोड मजूर महामंडळाला शंभर कोटींचा निधी...बीड : याआधीच्या सरकारने दहा वर्षांत अडीच...\nहिवरेबाजारमध्ये मांडला पाण्याचा ताळेबंदनगर ः आदर्श गाव हिवरेबाजारमध्ये...\nमाण, खटाव तालुक्यांत पाणीटंचाई वाढलीसातारा ः रब्बी हंगामाच्या तोंडावर पाऊस...\nपुणे जिल्ह्यात खरिपात ६९ टक्के पीक...पुणे ः यंदा पाऊस वेळेवर न झाल्याने शेतकऱ्यांकडून...\nबुलडाणा जिल्ह्यात १ लाख ६५ हजार...बुलडाणा ः या रब्बी हंगामात जिल्ह्यात एक लाख...\nयवतमाळ जिल्ह्यात जिल्हा प्रशासन उभारणार...यवतमाळ ः शेतीला पूरक व्यवसायाची जोड देत...\nअकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...\nदुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...\nकोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर : खरीप पिकांची काढणी वेगात...\nसोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/national/among-schools-odisha-zero-hour-now-choice-things-do/", "date_download": "2018-10-20T03:19:48Z", "digest": "sha1:AO257WCHB2EZTDK4GOYOBW6LTFSEXX6D", "length": 28838, "nlines": 402, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Among The Schools In Odisha, The 'Zero Hour' Now, The Choice Of Things To Do | ओडिशातील शाळांमध्येही आता ‘शून्य तास’, आवडत्या गोष्टी करण्याची मुभा | Lokmat.Com", "raw_content": "शनिवार २० ऑक्टोबर २०१८\nपत्रकार जमाल खाशोगी यांचा मृत्यू; सौदी अरेबियाकडून स्पष्ट\nआजचे राशीभविष्य - 20 ऑक्टोबर 2018\nऊसतोड कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा योजना; आठ लाख ऊसतोड कामगारांना होणार लाभ\nFuel Price Today: पेट्रोल-डिझेलच्या दरात घट; पेट्रोल 38 तर डिझेल 13 पैशांनी स्वस्त\n‘क्या हाल, मिस्टर पांचाळ’मालिकेत या कारणामुळे होणार 'त्या' पाच मुलींची एंट्री\nमेट्रोच्या कामावरून दोन यंत्रणांमध्ये रंगला वाद\n‘मी टू’ चळवळ पीडितांसाठी; त्याचा गैरवापर करू नका - उच्च न्यायालय\nदागिन्यांच्या मोहात मित्राकडूनच मुख्य सूत्रधाराची हत्या\nरेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या ब्लॉक\nTanushree Dutta controversy : 'सिन्टा'वर भडकली तनुश्री दत्ता; पण का\nविविधांगी भूमिका साकारण्याचा एकच ध्यास\n ‘बधाई हो’ने पहिल्या दिवशी रचला विक्रम\n‘अॅव्हेंजर्स 4’मध्ये आयर्न मॅनच्या हातात दिसणार ‘हे’ खास शस्त्र\n23 Years Of DDLJ : शाहरूख- काजोलचा ‘दिलवाले दुल्हनियां ले जायेंगे’ झाला २३ वर्षांचा पाहा कधीही न पाहिलेले काही फोटो\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nशीघ्रपतनाची समस्या; कारणं आणि उपाय\nपरिणीती चोप्राचे 'हे' इंडो-वेस्टर्न लूक्स तुम्हाला देतील परफेक्ट लूक\nसंध्याकाळच्या चहासोबत एकदा तरी ट्राय करा खमंग मसाला पापड\nकानामध्ये हेवी इयररिंग्स वापरताय 'या' समस्यांचा करावा लागू शकतो सामना\nमुंबईतील 'या' ठिकाणी स्वस्त आणि मस्त शॉपिंगचा आनंद लुटा\n#AmritsarTrainAccident : पंजाबमधील शाळा, महाविद्यालयांना आज सुट्टी.\n#AmritsarTrainAccident : रेल्वेच्या वेळापत्रकात बदल, आठ गाड्या रद्द.\nमुंबई : पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत घट; पेट्रोल 38 पैसे तर डिझेल 13 पैशांनी कमी झाले.\nमुंबई : पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत घट; पेट्रोल 38 पैसे तर डिझेल 13 पैशांनी कमी झाले.\nAmritsar Train Accident : जखमींना पाहण्यासाठी नवज्योत सिंग सिद्धू गुरु नानक देव रुग्णालयात दाखल झाले आहेत.\nपंजाब - अमृतसर रेल्वे दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शनिवारी पंजाबमध्ये राजकीय शोक\nभाजपाचे बिहारचे खासदार भोला सिंह यांचे निधन; दिल्लीच्या राम मनोहर लोहिया इस्पितळात केले होते दाखल.\nट्रेनने लोकांना उडवलं आणि सिद्धूंच्या पत्नी नवजोत कौर गाडीत बसून घरी निघून गेल्या, प्रत्यक्षदर्शींचा आरोप\nपंजाब - अमृतसर येथे रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना पंजाब सरकारकडून 5 लाख रुपयांची मदत जाहीर\nनवी दिल्ली - अमृतसर येथील रेल्वे दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले दु:ख व्यक्त\nआदिलाबाद : नागपूरहून निघालेल्या कारमध्ये दहा कोटींची रोकड जप्त\nअमृतसर (पंजाब) - रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या भीषण रेल्वे अपघातात 50 जाणांचा मृत्यू, पोलिसांची माहिती\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\n#AmritsarTrainAccident : पंजाबमधील शाळा, महाविद्यालयांना आज सुट्टी.\n#AmritsarTrainAccident : रेल्वेच्या वेळापत्रकात बदल, आठ गाड्या रद्द.\nमुंबई : पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत घट; पेट्रोल 38 पैसे तर डिझेल 13 पैशांनी कमी झाले.\nमुंबई : पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत घट; पेट्रोल 38 पैसे तर डिझेल 13 पैशांनी कमी झाले.\nAmritsar Train Accident : जखमींना पाहण्यासाठी नवज्योत सिंग सिद्धू गुरु नानक देव रुग्णालयात दाखल झाले आहेत.\nपंजाब - अमृतसर रेल्वे दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शनिवारी पंजाबमध्ये राजकीय शोक\nभाजपाचे बिहारचे खासदार भोला सिंह यांचे निधन; दिल्लीच्या राम मनोहर लोहिया इस्पितळात केले होते दाखल.\nट्रेनने लोकांना उडवलं आणि सिद्धूंच्या पत्नी नवजोत कौर गाडीत बसून घरी निघून गेल्या, प्रत्यक्षदर्शींचा आरोप\nपंजाब - अमृतसर येथे रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना पंजाब सरकारकडून 5 लाख रुपयांची मदत जाहीर\nनवी दिल्ली - अमृतसर येथील रेल्वे दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले दु:ख व्यक्त\nआदिलाबाद : नागपूरहून निघालेल्या कारमध्ये दहा कोटींची रोकड जप्त\nअमृतसर (पंजाब) - रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या भीषण रेल्वे अपघातात 50 जाणांचा मृत्यू, पोलिसांची माहिती\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\nAll post in लाइव न्यूज़\nओडिशातील शाळांमध्येही आता ‘शून्य तास’, आवडत्या गोष्टी करण्याची मुभा\nमुलांमध्ये सर्जनशीलता आणि तर्कशुद्ध विचार करण्याची सवय लागण्यासाठी प्रोत्साहन म्हणून निवडक शाळांमध्ये आठवड्यातून एकदा शून्य तास संकल्पना राबवण्याचा निर्णय गंजम जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.\nबेहरामपूर (ओडिशा) - मुलांमध्ये सर्जनशीलता आणि तर्कशुद्ध विचार करण्याची सवय लागण्यासाठी प्रोत्साहन म्हणून निवडक शाळांमध्ये आठवड्यातून एकदा शून्य तास संकल्पना राबवण्याचा निर्णय गंजम जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. या शून्य तासात मुलांना त्यांच्या आवडत्या गोष्टी त्यांच्या शिक्षकांच्या देखरेखीखाली करण्यास मुभा असेल, असे अधिकाºयाने सांगितले.\nही शून्य तास संकल्पना सुरवातीला काही निवडक शाळांमध्ये राबवली जाईल. तिला किती व कसा प्रतिसाद लाभतो हे पाहून इतर शाळांमध्ये राबवली जाईल. पहिल्या टप्प्यात गंजम जिल्ह्यातील चार\nहजार शाळांपैकी ३५० शाळांमध्ये\nहा किमान तासभर चालणारा शून्य तास सुरू केला जाईल, असे जिल्हा शिक्षण अधिकारी सनातन पांडा म्हणाले. (वृत्तसंस्था)\nया तासात अभ्यासाच्या पुस्तकातील काहीही शिकवले जाणार नाही की\nशिकावे लागणार नाही, असे जिल्हाधिकारी प्रेम चंद्र चौधरी यांनी सगळ््या मुख्याध्यापकांना आणि गट शिक्षण अधिकाºयांना या संकल्पनेचा तपशील सांगणाºया पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.\nमुलांना या तासात वेगवेगळ््या विषयांवर निरीक्षण, विश्लेषण करायला आणि स्वत:चे मत तयार करायला मुभा राहील. या प्रयोगामुळे मुलांमधील बुद्धिमत्ता, विचारशक्ती, आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्व विकसित व्हायला मदत होईल अशी अपेक्षा आहे, असे चौधरी म्हणाले.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nमोदींचे प्रयत्न निष्फळ, स्विस बँकेतील भारतीयांच्या ठेवींमध्ये मोठी वाढ\nआमदारांनी घेतले विद्यार्थ्यांसोबत भोजन\nhockey : भारताने विजयाची संधी गमावली\nसांगली जिल्ह्यात विद्यार्थ्यांच्या जीविताशी खेळ.. : ४३० वाहनेच अधिकृत-वाहतुकीचा बाजार\nतपासणीविना धावतायत ६७ स्कूलबस-सातारा उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून कारवाईचा इशारा\nकिती प्राध्यापकांनी घेतल्या तासिका \n#AmritsarTrainAccident : रावणदहन पाहाणाऱ्या ६१ जणांना रेल्वेने चिरडले\nशबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश नाहीच; भाविकांनी रोखले\nतीन दहशतवाद्यांना घातले कंठस्नान\nAmritsar Train Accident : अमृतसरमध्ये रावणदहनासाठी जमलेल्यांना भरधाव ट्रेनने उडवले, 50 हून अधिक जणांचा मृत्यू\nट्रेनने लोकांना उडवलं आणि सिद्धूंच्या पत्नी नवजोत कौर गाडीत बसून घरी निघून गेल्या, प्रत्यक्षदर्शींचा आरोप\n#AmritsarTrainAccident : मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर\nशिर्डीसबरीमाला मंदिरमीटूसनी देओलइंधन दरवाढप्रो कबड्डी लीगसुशांत सिंग रजपूतनवरात्रीतितली चक्रीवादळडोनाल्ड ट्रम्प\nविक्रमवीर विराट; कोहलीचे 'हे' एक डझन विक्रम सांगतात त्याची महानता\nPHOTO बॉलिवूडच्या कलाकारांनी लावली दुर्गा पूजेला हजेरी\nजॅकलिन, स्मृती इराणी, आमीरचं नाव बदललं; 'प्रयागराज'नंतरही योगींचा नामांतराचा धडाका\nपरिणीती चोप्राचे 'हे' इंडो-वेस्टर्न लूक्स तुम्हाला देतील परफेक्ट लूक\nमुंबईतील 'या' ठिकाणी स्वस्त आणि मस्त शॉपिंगचा आनंद लुटा\nलहानपणी टॉप, मात्र मोठेपणी फ्लॉप आठवतात का 'हे' कलाकार\n'या' घरगुती वस्तुंचा तुम्ही चुकीच्या पद्धतीने वापर करताय\nदसरा मेळाव्यामुळे शिवाजी पार्क भगवामय\nनागपुरातील विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यातील क्षणचित्रे\nवेगाने वजन कमी करण्यासाठी नारळाचं पाणी; जाणून घ्या कसे\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nतिरंगा फडकला आणि डोळे पाणावले सांगतोय मिस्टर आशिया सुनीत जाधव\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nअष्टमीला कोल्हापूरची अंबाबाई महिषासुरमर्दिनीच्या रूपात\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nMeToo बद्दल तरुणाईचं म्हणणं काय तरुणाई खुलेपणाने होतेय व्यक्त\nसप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nजोतिबाची पाच पाकळ्यातील बैठी सरदारी पूजा\nआजचे राशीभविष्य - 20 ऑक्टोबर 2018\n‘सिल्क स्मिता’च्या जीवनावरील सिनेमानंतर विद्या बालन बनणार ‘या सुपरस्टार’ची पत्नी, सोशल मीडियावरील व्हायरल फोटोच्या चर्चा\nऊसतोड कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा योजना; आठ लाख ऊसतोड कामगारांना होणार लाभ\nFuel Price Today: पेट्रोल-डिझेलच्या दरात घट; पेट्रोल 38 तर डिझेल 13 पैशांनी स्वस्त\n#AmritsarTrainAccident : रावणदहन पाहाणाऱ्या ६१ जणांना रेल्वेने चिरडले\n#AmritsarTrainAccident : रावणदहन पाहाणाऱ्या ६१ जणांना रेल्वेने चिरडले\nFuel Price Today: पेट्रोल-डिझेलच्या दरात घट; पेट्रोल 38 तर डिझेल 13 पैशांनी स्वस्त\nऊसतोड कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा योजना; आठ लाख ऊसतोड कामगारांना होणार लाभ\nदुष्काळात महाराष्ट्राला मदतीचा हात देऊ : मोदी\nपावसामुळे मुंबईतील धूलिकणांचे प्रमाण घटले\nमुंबईसह कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्राला पावसाचा इशारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-beauty-tips/how-to-wash-your-face-118013100020_1.html", "date_download": "2018-10-20T01:52:58Z", "digest": "sha1:BGTI7I6ZTP2KO3ZFV3BKW2RMMMZZ4AX6", "length": 11728, "nlines": 132, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "जाणून घ्या चेहरा धुण्याची पद्धत … | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 20 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nजाणून घ्या चेहरा धुण्याची पद्धत …\nप्रत्येकजण दिवसातून किमान दोन-तीन वेळा तरी चेहरा धुतोच. यामुळे तो कसा धुवावा हे माहिती असणे आवश्‍यक आहे. कारण तुम्ही चेहरा नेमका कशा पध्दतीने धुता यावर तुमच्या त्वचेचे आरोग्य अवलंबून असते. चेहरा धुताना हमखास होणाऱ्या चुका कोणत्या ते जाणून घेऊ.\nचेहरा स्वच्छ ठेवण्याच्या नादात काहीजण वारंवार फेस वॉश व क्‍लिंझरने तो धुतात. यामुळे त्वचेचे नुकसान होते. परिणामी त्वचा कोरडी किंवा तेलकट होते. तर तुम्ही मेकअप, सनस्क्रीन व अन्य कुठले लोशन लावलेले नाही तर मग चेहरा केवळ पाण्याने धुतला तरी चालेल. अशावेळी क्‍लिझिंग एकदाच करावे व रात्री झोपण्यापूर्वी स्वच्छ पाण्याने चेहरा धुवावा.\nक्‍लिंझरची निवड काळजीपूर्वक करावी. कारण त्याचा थेट परिणाम त्वचेवर होत असतो. क्‍लिंझर खूप स्ट्रॉंग असू नये व खूप सौम्यही असू नये.\nचेहऱ्यावरील डेड सेल्स निघुन जाण्यासाठी स्क्रबिंग उपयुक्त आहे. मात्र आठवडयातून केवळ दोन किंवा तीन वेळा स्क्रबिंग करावे. त्यापेक्षा जास्त केल्यास त्वचेचे नुकसान होते. तसेच स्क्रबिंगसाठी कापूस किंवा कपडयाचा वापर न करता बोटांचा वापर करावा.\nघाईघाईने चेहरा धुतल्यास चेहऱ्यावर केमिकल्स तसेच राहतात व चेहऱ्यावरील छिद्रे बुजतात. परिणामी त्वचा कोरडी पडते. अशावेळी कितीही वेळ लागला जरी आळस न करता चेहरा नीट स्वच्छ धुवावा.\nअनेकजण धुतल्यानंतर तो टॉवेलने घासून पुसतात. त्यामुळे त्वचेचे नुकसान होते. चेहरा सुती कपड्याने पुसावा व घासून पुसण्याऐवजी फक्त हलक्‍या हाताने टिपावे. तसेच दुसऱ्याचा टॉवेल किंवा कापड वापरू नये. जंतूसंसर्ग होण्याची भीती असते.\nफक्त 8 तासांमध्ये पिंपल्सवर असर दाखवेल हे तेल\nहिवाळ्यात केस गळतीचे कारण आणि त्याचे उपाय\nआपल्या देवघराला बनवा आकर्षक\nसौंदर्य वाढविण्यासाठी उशी न घेता झोपावे\n‘व्हाईटहेड्‌स’ला बाय-बाय करण्याचे उपाय...\nयावर अधिक वाचा :\nस्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...\nया जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...\nइम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख\nपाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...\nलिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...\nमराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...\nप्रत्येक आजारांवर सोपे उपाय\nकैरीच्या कोयीचे चूर्ण दही किंवा पाण्यासोबत सकाळ-संध्याकाळ घेतल्याने कृमी रोगात आराम ...\nरोजच्या पेहरावाला नवरात्रीचा साज\nभरजरी चनिया चोली, आरशांनी सजिवलेला घागरा, त्याला साजेसे अलंकार असा शृंगार करून नवरात्रीत ...\nपनीरच्या सेवनामुळे हृदयविकाराच्या झटक्या धोका कमी होतो\nदररोज 40 ग्रॅम पनीर खाल्ल्यामुळे हृदयविकाराच्या झटक्याचा धोका कमी होतो. चीनमधील सूचो ...\nकाय आपल्याला माहीत आहे हात धुण्याची योग्य पद्धत\nलहानपणापासून स्वच्छ हात धुऊन मग जेवायला बस असे ऐकले आहे. दिवसभर कित्येक वस्तूंना हात लागत ...\nफेशियल करताना घेण्यात येणारी काळजी\nव्यवस्थित देखरेख नाही केली तर पुरळ (पिंपल) उठू शकतात. नॉर्मल त्वचा असल्यास सॉफ्ट साबणाने ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/business/election-symbol-will-appear-budget/", "date_download": "2018-10-20T03:20:29Z", "digest": "sha1:5TUCM3522VMKI73ZDT5FKCLLHAVESLY5", "length": 29161, "nlines": 398, "source_domain": "www.lokmat.com", "title": "The Election Symbol Will Appear On The Budget | अर्थसंकल्पावर निवडणुकीची छाप दिसेल | Lokmat.Com", "raw_content": "शनिवार २० ऑक्टोबर २०१८\nपत्रकार जमाल खाशोगी यांचा मृत्यू; सौदी अरेबियाकडून स्पष्ट\nआजचे राशीभविष्य - 20 ऑक्टोबर 2018\nऊसतोड कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा योजना; आठ लाख ऊसतोड कामगारांना होणार लाभ\nFuel Price Today: पेट्रोल-डिझेलच्या दरात घट; पेट्रोल 38 तर डिझेल 13 पैशांनी स्वस्त\n‘क्या हाल, मिस्टर पांचाळ’मालिकेत या कारणामुळे होणार 'त्या' पाच मुलींची एंट्री\nमेट्रोच्या कामावरून दोन यंत्रणांमध्ये रंगला वाद\n‘मी टू’ चळवळ पीडितांसाठी; त्याचा गैरवापर करू नका - उच्च न्यायालय\nदागिन्यांच्या मोहात मित्राकडूनच मुख्य सूत्रधाराची हत्या\nरेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या ब्लॉक\nTanushree Dutta controversy : 'सिन्टा'वर भडकली तनुश्री दत्ता; पण का\nविविधांगी भूमिका साकारण्याचा एकच ध्यास\n ‘बधाई हो’ने पहिल्या दिवशी रचला विक्रम\n‘अॅव्हेंजर्स 4’मध्ये आयर्न मॅनच्या हातात दिसणार ‘हे’ खास शस्त्र\n23 Years Of DDLJ : शाहरूख- काजोलचा ‘दिलवाले दुल्हनियां ले जायेंगे’ झाला २३ वर्षांचा पाहा कधीही न पाहिलेले काही फोटो\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nशीघ्रपतनाची समस्या; कारणं आणि उपाय\nपरिणीती चोप्राचे 'हे' इंडो-वेस्टर्न लूक्स तुम्हाला देतील परफेक्ट लूक\nसंध्याकाळच्या चहासोबत एकदा तरी ट्राय करा खमंग मसाला पापड\nकानामध्ये हेवी इयररिंग्स वापरताय 'या' समस्यांचा करावा लागू शकतो सामना\nमुंबईतील 'या' ठिकाणी स्वस्त आणि मस्त शॉपिंगचा आनंद लुटा\n#AmritsarTrainAccident : पंजाबमधील शाळा, महाविद्यालयांना आज सुट्टी.\n#AmritsarTrainAccident : रेल्वेच्या वेळापत्रकात बदल, आठ गाड्या रद्द.\nमुंबई : पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत घट; पेट्रोल 38 पैसे तर डिझेल 13 पैशांनी कमी झाले.\nमुंबई : पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत घट; पेट्रोल 38 पैसे तर डिझेल 13 पैशांनी कमी झाले.\nAmritsar Train Accident : जखमींना पाहण्यासाठी नवज्योत सिंग सिद्धू गुरु नानक देव रुग्णालयात दाखल झाले आहेत.\nपंजाब - अमृतसर रेल्वे दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शनिवारी पंजाबमध्ये राजकीय शोक\nभाजपाचे बिहारचे खासदार भोला सिंह यांचे निधन; दिल्लीच्या राम मनोहर लोहिया इस्पितळात केले होते दाखल.\nट्रेनने लोकांना उडवलं आणि सिद्धूंच्या पत्नी नवजोत कौर गाडीत बसून घरी निघून गेल्या, प्रत्यक्षदर्शींचा आरोप\nपंजाब - अमृतसर येथे रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना पंजाब सरकारकडून 5 लाख रुपयांची मदत जाहीर\nनवी दिल्ली - अमृतसर येथील रेल्वे दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले दु:ख व्यक्त\nआदिलाबाद : नागपूरहून निघालेल्या कारमध्ये दहा कोटींची रोकड जप्त\nअमृतसर (पंजाब) - रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या भीषण रेल्वे अपघातात 50 जाणांचा मृत्यू, पोलिसांची माहिती\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\n#AmritsarTrainAccident : पंजाबमधील शाळा, महाविद्यालयांना आज सुट्टी.\n#AmritsarTrainAccident : रेल्वेच्या वेळापत्रकात बदल, आठ गाड्या रद्द.\nमुंबई : पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत घट; पेट्रोल 38 पैसे तर डिझेल 13 पैशांनी कमी झाले.\nमुंबई : पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत घट; पेट्रोल 38 पैसे तर डिझेल 13 पैशांनी कमी झाले.\nAmritsar Train Accident : जखमींना पाहण्यासाठी नवज्योत सिंग सिद्धू गुरु नानक देव रुग्णालयात दाखल झाले आहेत.\nपंजाब - अमृतसर रेल्वे दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शनिवारी पंजाबमध्ये राजकीय शोक\nभाजपाचे बिहारचे खासदार भोला सिंह यांचे निधन; दिल्लीच्या राम मनोहर लोहिया इस्पितळात केले होते दाखल.\nट्रेनने लोकांना उडवलं आणि सिद्धूंच्या पत्नी नवजोत कौर गाडीत बसून घरी निघून गेल्या, प्रत्यक्षदर्शींचा आरोप\nपंजाब - अमृतसर येथे रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना पंजाब सरकारकडून 5 लाख रुपयांची मदत जाहीर\nनवी दिल्ली - अमृतसर येथील रेल्वे दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले दु:ख व्यक्त\nआदिलाबाद : नागपूरहून निघालेल्या कारमध्ये दहा कोटींची रोकड जप्त\nअमृतसर (पंजाब) - रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या भीषण रेल्वे अपघातात 50 जाणांचा मृत्यू, पोलिसांची माहिती\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\nAll post in लाइव न्यूज़\nअर्थसंकल्पावर निवडणुकीची छाप दिसेल\nनव्या वर्षात ‘केंद्रीय अर्थसंकल्प’ हा २०१९ची लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून जाहीर होण्याची शक्यता आहे. सरकार आपली कमजोर बाजू अर्थसंकल्पाद्वारे नक्की सावरण्याचा प्रयत्न करेल.\nर्थकारणाची २०१८ वर्षाची दिशा समजून घेताना मागील दोन वर्षांमध्ये आर्थिक निर्णयाची पार्श्वभूमी व २०१९मध्ये होणाºया लोकसभा निवडणुकींचा संदर्भ लक्षात घेतला पाहिजे. नोटाबंदी व जीएसटीमुळे होणारे परिणाम २०१८मध्ये तीव्रपणे समोर येतील, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. विद्यमान सरकार निर्णय बेधडकपणे घेऊ शकते, यावर सर्वांचे एकमत असल्यामुळे धाडसी घोषणा २०१८मध्ये केल्या जाऊ शकतात.\nयाची एक झलक म्हणजे बँकांसंबंधीचे नवे विधेयक. परंपरेने ज्या बँकेत ठेवी सर्वांत सुरक्षित समजल्या जात होत्या, त्या ठेवी टप्प्याटप्प्याने कालबाह्य ठरत आहेतच. परंतु, या नव्या विधेयकामुळे बँकांमधल्या ठेवी असुरक्षितही ठरतील, अशी शंका येऊ लागली आहे. नोटाबंदीमुळे सरकारी हमीविषयी वाटणाºया विश्वासाला आधीच तडा गेला होता. त्याच प्रक्रियेचा पुढचा टप्पा म्हणजे बँक ठेवीविषयीचे हे नवे विधेयक. लोकसभेतील चर्चेनंतर हे विधेयक कोणत्या स्वरूपात आपल्यासमोर येणार आहे, हा सर्वांच्या चिंतेचा विषय आहे. सर्वांना गाफील ठेवून धक्का देण्यासाठी मोदी सरकार प्रसिद्ध असल्याने पुढील वर्षी आणखी काही हादरे बसण्याची शक्यता आहे. परंपरेने आपण अंकमापनासाठी दशमान पद्धत म्हणजेच शेकडा, हजार, लाख, कोटी याप्रमाणे मोजणी करत असतो. त्याऐवजी अमेरिकन पद्धत म्हणजे मिलीयन, ट्रिलीयन अशा पद्धतींचा अवलंब करण्याची शक्यता आहे. भारतीय अर्थव्यवस्था ज्या वेगाने जागतिक अर्थव्यवस्थेशी जोडली जात आहे ते पाहता या प्रक्रियेत अंकमापनाची पद्धत बदलणे अपरिहार्य असल्याचे मानले पाहिजे. याचबरोबर सध्याचे आर्थिक वर्षही बदलले जाऊ शकते. एप्रिल ते मार्चऐवजी जानेवारी ते डिसेंबर हा कालावधी हिशोबासाठी ग्राह्य मानला जाऊ शकतो.\n(लेखक अर्थ विषयातील अभ्यासक आहेत.)\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nक्रिकेटच्या 'शुद्धिकरणा'साठी आयसीसीचे 'इंटेग्रिटी अॅप', फिक्सरच्या डोक्याला ताप\nगरज पडल्यास पुन्हा सर्जिकल स्ट्राइक करु शकतो - लेफ्टनंट जनरल डी.एस. हुडा (नि)\nविदर्भाला सर्वात जास्त चटके, तापमानवाढीमुळे भारताचा जीडीपी घसरणार\nमोदींचे प्रयत्न निष्फळ, स्विस बँकेतील भारतीयांच्या ठेवींमध्ये मोठी वाढ\nhockey : भारताने विजयाची संधी गमावली\nहे आहेत पत्रकार शुजात बुखारींचे मारेकरी, पोलिसांनी प्रसिद्ध केली छायाचित्रे\nFuel Price Today: पेट्रोल-डिझेलच्या दरात घट; पेट्रोल 38 तर डिझेल 13 पैशांनी स्वस्त\nएअर इंडिया खरेदीवर ईडीचा ठपका\nटाटांना हवा आहे जेट एअरवेजचा पूर्ण ताबा\nफोर्टिसचे ४०० कोटी परत करण्याचे सेबीचे आदेश\nमंदीमुळे उत्पादनांना मागणीच नाही\nएसबीआय बँकेच्या माजी अध्यक्षा 'अरुंधती भट्टाचार्य रिलायन्सच्या संचालकपदी'\nशिर्डीसबरीमाला मंदिरमीटूसनी देओलइंधन दरवाढप्रो कबड्डी लीगसुशांत सिंग रजपूतनवरात्रीतितली चक्रीवादळडोनाल्ड ट्रम्प\nविक्रमवीर विराट; कोहलीचे 'हे' एक डझन विक्रम सांगतात त्याची महानता\nPHOTO बॉलिवूडच्या कलाकारांनी लावली दुर्गा पूजेला हजेरी\nजॅकलिन, स्मृती इराणी, आमीरचं नाव बदललं; 'प्रयागराज'नंतरही योगींचा नामांतराचा धडाका\nपरिणीती चोप्राचे 'हे' इंडो-वेस्टर्न लूक्स तुम्हाला देतील परफेक्ट लूक\nमुंबईतील 'या' ठिकाणी स्वस्त आणि मस्त शॉपिंगचा आनंद लुटा\nलहानपणी टॉप, मात्र मोठेपणी फ्लॉप आठवतात का 'हे' कलाकार\n'या' घरगुती वस्तुंचा तुम्ही चुकीच्या पद्धतीने वापर करताय\nदसरा मेळाव्यामुळे शिवाजी पार्क भगवामय\nनागपुरातील विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यातील क्षणचित्रे\nवेगाने वजन कमी करण्यासाठी नारळाचं पाणी; जाणून घ्या कसे\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nतिरंगा फडकला आणि डोळे पाणावले सांगतोय मिस्टर आशिया सुनीत जाधव\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nअष्टमीला कोल्हापूरची अंबाबाई महिषासुरमर्दिनीच्या रूपात\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nMeToo बद्दल तरुणाईचं म्हणणं काय तरुणाई खुलेपणाने होतेय व्यक्त\nसप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nजोतिबाची पाच पाकळ्यातील बैठी सरदारी पूजा\nआजचे राशीभविष्य - 20 ऑक्टोबर 2018\n‘सिल्क स्मिता’च्या जीवनावरील सिनेमानंतर विद्या बालन बनणार ‘या सुपरस्टार’ची पत्नी, सोशल मीडियावरील व्हायरल फोटोच्या चर्चा\nऊसतोड कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा योजना; आठ लाख ऊसतोड कामगारांना होणार लाभ\nFuel Price Today: पेट्रोल-डिझेलच्या दरात घट; पेट्रोल 38 तर डिझेल 13 पैशांनी स्वस्त\n#AmritsarTrainAccident : रावणदहन पाहाणाऱ्या ६१ जणांना रेल्वेने चिरडले\n#AmritsarTrainAccident : रावणदहन पाहाणाऱ्या ६१ जणांना रेल्वेने चिरडले\nFuel Price Today: पेट्रोल-डिझेलच्या दरात घट; पेट्रोल 38 तर डिझेल 13 पैशांनी स्वस्त\nऊसतोड कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा योजना; आठ लाख ऊसतोड कामगारांना होणार लाभ\nदुष्काळात महाराष्ट्राला मदतीचा हात देऊ : मोदी\nपावसामुळे मुंबईतील धूलिकणांचे प्रमाण घटले\nमुंबईसह कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्राला पावसाचा इशारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/topics/palestine/", "date_download": "2018-10-20T03:20:00Z", "digest": "sha1:DRLDXTFSAZBW4UUXKLVT4EPKMQ6TJJXS", "length": 29761, "nlines": 412, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest Palestine News in Marathi | Palestine Live Updates in Marathi | पॅलेस्टाइन बातम्या at Lokmat.com", "raw_content": "शनिवार २० ऑक्टोबर २०१८\nपत्रकार जमाल खाशोगी यांचा मृत्यू; सौदी अरेबियाकडून स्पष्ट\nआजचे राशीभविष्य - 20 ऑक्टोबर 2018\nऊसतोड कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा योजना; आठ लाख ऊसतोड कामगारांना होणार लाभ\nFuel Price Today: पेट्रोल-डिझेलच्या दरात घट; पेट्रोल 38 तर डिझेल 13 पैशांनी स्वस्त\n‘क्या हाल, मिस्टर पांचाळ’मालिकेत या कारणामुळे होणार 'त्या' पाच मुलींची एंट्री\nमेट्रोच्या कामावरून दोन यंत्रणांमध्ये रंगला वाद\n‘मी टू’ चळवळ पीडितांसाठी; त्याचा गैरवापर करू नका - उच्च न्यायालय\nदागिन्यांच्या मोहात मित्राकडूनच मुख्य सूत्रधाराची हत्या\nरेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या ब्लॉक\nTanushree Dutta controversy : 'सिन्टा'वर भडकली तनुश्री दत्ता; पण का\nविविधांगी भूमिका साकारण्याचा एकच ध्यास\n ‘बधाई हो’ने पहिल्या दिवशी रचला विक्रम\n‘अॅव्हेंजर्स 4’मध्ये आयर्न मॅनच्या हातात दिसणार ‘हे’ खास शस्त्र\n23 Years Of DDLJ : शाहरूख- काजोलचा ‘दिलवाले दुल्हनियां ले जायेंगे’ झाला २३ वर्षांचा पाहा कधीही न पाहिलेले काही फोटो\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nशीघ्रपतनाची समस्या; कारणं आणि उपाय\nपरिणीती चोप्राचे 'हे' इंडो-वेस्टर्न लूक्स तुम्हाला देतील परफेक्ट लूक\nसंध्याकाळच्या चहासोबत एकदा तरी ट्राय करा खमंग मसाला पापड\nकानामध्ये हेवी इयररिंग्स वापरताय 'या' समस्यांचा करावा लागू शकतो सामना\nमुंबईतील 'या' ठिकाणी स्वस्त आणि मस्त शॉपिंगचा आनंद लुटा\n#AmritsarTrainAccident : पंजाबमधील शाळा, महाविद्यालयांना आज सुट्टी.\n#AmritsarTrainAccident : रेल्वेच्या वेळापत्रकात बदल, आठ गाड्या रद्द.\nमुंबई : पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत घट; पेट्रोल 38 पैसे तर डिझेल 13 पैशांनी कमी झाले.\nमुंबई : पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत घट; पेट्रोल 38 पैसे तर डिझेल 13 पैशांनी कमी झाले.\nAmritsar Train Accident : जखमींना पाहण्यासाठी नवज्योत सिंग सिद्धू गुरु नानक देव रुग्णालयात दाखल झाले आहेत.\nपंजाब - अमृतसर रेल्वे दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शनिवारी पंजाबमध्ये राजकीय शोक\nभाजपाचे बिहारचे खासदार भोला सिंह यांचे निधन; दिल्लीच्या राम मनोहर लोहिया इस्पितळात केले होते दाखल.\nट्रेनने लोकांना उडवलं आणि सिद्धूंच्या पत्नी नवजोत कौर गाडीत बसून घरी निघून गेल्या, प्रत्यक्षदर्शींचा आरोप\nपंजाब - अमृतसर येथे रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना पंजाब सरकारकडून 5 लाख रुपयांची मदत जाहीर\nनवी दिल्ली - अमृतसर येथील रेल्वे दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले दु:ख व्यक्त\nआदिलाबाद : नागपूरहून निघालेल्या कारमध्ये दहा कोटींची रोकड जप्त\nअमृतसर (पंजाब) - रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या भीषण रेल्वे अपघातात 50 जाणांचा मृत्यू, पोलिसांची माहिती\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\n#AmritsarTrainAccident : पंजाबमधील शाळा, महाविद्यालयांना आज सुट्टी.\n#AmritsarTrainAccident : रेल्वेच्या वेळापत्रकात बदल, आठ गाड्या रद्द.\nमुंबई : पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत घट; पेट्रोल 38 पैसे तर डिझेल 13 पैशांनी कमी झाले.\nमुंबई : पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत घट; पेट्रोल 38 पैसे तर डिझेल 13 पैशांनी कमी झाले.\nAmritsar Train Accident : जखमींना पाहण्यासाठी नवज्योत सिंग सिद्धू गुरु नानक देव रुग्णालयात दाखल झाले आहेत.\nपंजाब - अमृतसर रेल्वे दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शनिवारी पंजाबमध्ये राजकीय शोक\nभाजपाचे बिहारचे खासदार भोला सिंह यांचे निधन; दिल्लीच्या राम मनोहर लोहिया इस्पितळात केले होते दाखल.\nट्रेनने लोकांना उडवलं आणि सिद्धूंच्या पत्नी नवजोत कौर गाडीत बसून घरी निघून गेल्या, प्रत्यक्षदर्शींचा आरोप\nपंजाब - अमृतसर येथे रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना पंजाब सरकारकडून 5 लाख रुपयांची मदत जाहीर\nनवी दिल्ली - अमृतसर येथील रेल्वे दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले दु:ख व्यक्त\nआदिलाबाद : नागपूरहून निघालेल्या कारमध्ये दहा कोटींची रोकड जप्त\nअमृतसर (पंजाब) - रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या भीषण रेल्वे अपघातात 50 जाणांचा मृत्यू, पोलिसांची माहिती\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\nAll post in लाइव न्यूज़\nआता पॅलेस्टाइनचा इस्रायलवर 'पतंगहल्ला', 2200 एकर शेत नष्ट\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nगलोल, पेटते बोळे, चाकू हल्ले यांच्यानंतर पॅलेस्टाइनने पतंगाद्वारे हल्ला करण्यास सुरुवात केली आहे. ... Read More\nमेस्सीचे पुतळे जाळण्याच्या पॅलेस्टीनच्या धमकीनंतर फिफाचा इस्रायलला हिसका\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nहा सामना होऊ घातलेले स्टेडियम 1948 साली इस्रायलच्या निर्मितीवेळच्या युद्धात उद्ध्वस्त झालेल्या पॅलेस्टिनी गावाच्या जागेवर तयार करण्यात आले आहे. ... Read More\nFifa World Cup 2018Lionel MessiPalestineIsraelFootballफिफा विश्वचषक २०१८लिओनेल मेस्सीपॅलेस्टाइनइस्रायलफुटबॉल\nशस्त्रसंधीसाठी आम्ही तयार-हमास; आता लक्ष इस्रायलच्या भूमिकेकडे\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nगेले अनेक तास मध्यस्थांशी चर्चा केल्यानंतर गाझामध्ये शस्त्रसंधी लागू करण्याच्या निर्णयापर्यंत आम्ही आलो आहोत असे हमासचे उपाध्यक्ष खालील अल हय्या यांनी सांगितले. ... Read More\nगाझा पेटले, इस्रायल - पॅलेस्टाइन संघर्ष पुन्हा उफाळला\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nगाझामध्ये इस्रायल-पॅलेस्टाइन असा संघर्ष पुन्हा एकदा उफाळला आहे. अमरिकेने आपला राजदुतावास तेल अविवमधून जेरुसलेमला आणण्याचा निर्णय घेतल्यानंतर येथे तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. ... Read More\nजाणून घ्या मोदींच्या ऐतिहासिक पॅलेस्टाइन दौ-यातील या आठ विशेष गोष्टी\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऐतिहासिक पॅलेस्टाइन दौ-याला सुरुवात झाली आहे. शनिवारी दुपारी जॉडर्नमार्गे मोदी पॅलेस्टाइनच्या रामल्ला शहरामध्ये दाखल झाले. ... Read More\nनरेंद्र मोदींना 'ग्रँड कॉलर ऑफ द स्टेट' हा पॅलेस्टाइनचा सर्वोच्च सन्मान\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nएकदिवसाच्या ऐतिहासिक पॅलेस्टाइन दौ-यात पंतप्रधान नरेंद्र मोदींना शनिवारी पॅलेस्टाइनचे राष्ट्रपती महमूद अब्बास यांनी 'ग्रँड कॉलर ऑफ द स्टेट ऑफ पॅलेस्टाइन' या सन्मानाने गौरवले. ... Read More\nइस्रायलशी संबंध सुधारण्यासाठी मोदींची भूमिका महत्त्वाची - राष्ट्रपती महमूद अब्बास\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऐतिहासिक पॅलेस्टाइन दौ-याच्या पार्श्वभूमीवर येथील राष्ट्रपती महमूद अब्बास यांनी स्पष्ट केले आहे की, मध्य पूर्व शांतता प्रक्रियेत भारताच्या भूमिकेबाबत आपण मोदी यांच्याशी चर्चा करणार आहोत. ... Read More\nपंतप्रधानांचा आखाती देशांचा आणि पश्चिम आशियाचा पाचवा दौरा, पॅलेस्टाइन भेटीकडे सर्वांचे लक्ष\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nपंतप्रधान नरेंद्र मोदी ९ ते १२ फेब्रुवारी या चार दिवसांच्या परदेश दौऱ्यावर निघाले आहेत. २०१५ पासून पश्चिम आशिया आणि आखाती देशांचा त्यांचा हा पाचवा दौरा आहे. ... Read More\nपंतप्रधानांच्या दौऱ्यामुळे भारत- पॅलेस्टाइन संबंध वृद्धिंगत होतील का \nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nपंतप्रधान नरेंद्र मोदी 10 फेब्रुवारी रोजी पॅलेस्टाइनला भेट देणार आहेत. पॅलेस्टाइनला भेट देणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान होणार आहेत. ... Read More\nपाकिस्तानप्रमाणेच पॅलेस्टाइनचीही आर्थिक मदत बंद करू - ट्रम्प यांचा इशारा\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nशांतता प्रस्थापित करण्यासाठी पावले उचलण्याची इच्छा नसलेल्या पॅलेस्टाइनला अमेरिकेकडून मिळणारी मदत बंद करण्याचा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. ... Read More\nशिर्डीसबरीमाला मंदिरमीटूसनी देओलइंधन दरवाढप्रो कबड्डी लीगसुशांत सिंग रजपूतनवरात्रीतितली चक्रीवादळडोनाल्ड ट्रम्प\nविक्रमवीर विराट; कोहलीचे 'हे' एक डझन विक्रम सांगतात त्याची महानता\nPHOTO बॉलिवूडच्या कलाकारांनी लावली दुर्गा पूजेला हजेरी\nजॅकलिन, स्मृती इराणी, आमीरचं नाव बदललं; 'प्रयागराज'नंतरही योगींचा नामांतराचा धडाका\nपरिणीती चोप्राचे 'हे' इंडो-वेस्टर्न लूक्स तुम्हाला देतील परफेक्ट लूक\nमुंबईतील 'या' ठिकाणी स्वस्त आणि मस्त शॉपिंगचा आनंद लुटा\nलहानपणी टॉप, मात्र मोठेपणी फ्लॉप आठवतात का 'हे' कलाकार\n'या' घरगुती वस्तुंचा तुम्ही चुकीच्या पद्धतीने वापर करताय\nदसरा मेळाव्यामुळे शिवाजी पार्क भगवामय\nनागपुरातील विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यातील क्षणचित्रे\nवेगाने वजन कमी करण्यासाठी नारळाचं पाणी; जाणून घ्या कसे\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nतिरंगा फडकला आणि डोळे पाणावले सांगतोय मिस्टर आशिया सुनीत जाधव\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nअष्टमीला कोल्हापूरची अंबाबाई महिषासुरमर्दिनीच्या रूपात\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nMeToo बद्दल तरुणाईचं म्हणणं काय तरुणाई खुलेपणाने होतेय व्यक्त\nसप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nजोतिबाची पाच पाकळ्यातील बैठी सरदारी पूजा\nआजचे राशीभविष्य - 20 ऑक्टोबर 2018\n‘सिल्क स्मिता’च्या जीवनावरील सिनेमानंतर विद्या बालन बनणार ‘या सुपरस्टार’ची पत्नी, सोशल मीडियावरील व्हायरल फोटोच्या चर्चा\nऊसतोड कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा योजना; आठ लाख ऊसतोड कामगारांना होणार लाभ\nFuel Price Today: पेट्रोल-डिझेलच्या दरात घट; पेट्रोल 38 तर डिझेल 13 पैशांनी स्वस्त\n#AmritsarTrainAccident : रावणदहन पाहाणाऱ्या ६१ जणांना रेल्वेने चिरडले\n#AmritsarTrainAccident : रावणदहन पाहाणाऱ्या ६१ जणांना रेल्वेने चिरडले\nFuel Price Today: पेट्रोल-डिझेलच्या दरात घट; पेट्रोल 38 तर डिझेल 13 पैशांनी स्वस्त\nऊसतोड कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा योजना; आठ लाख ऊसतोड कामगारांना होणार लाभ\nदुष्काळात महाराष्ट्राला मदतीचा हात देऊ : मोदी\nपावसामुळे मुंबईतील धूलिकणांचे प्रमाण घटले\nमुंबईसह कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्राला पावसाचा इशारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.mahanewslive.com/@1014", "date_download": "2018-10-20T02:25:54Z", "digest": "sha1:HLLDPEIEKLU3FT5XHVATCNYUNV3GU5L4", "length": 8972, "nlines": 136, "source_domain": "www.mahanewslive.com", "title": "महान्यूजLive|| राखी सावंतच्या मीनी कपड्यावर झळकले नरेंद्र मोदी", "raw_content": "\nकोल्हापूरकरांसाठी खास दिवाळी खरेदी आणि खाद्य जत्रा\nजगभरात उद्या लाँच होणार ह्युंडईची नवी सँट्रो कार\nआता एसटी कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना मिळणार उच्चशिक्षण शिष्यवृत्ती योजनेचा लाभ\nराखी सावंतच्या मीनी कपड्यावर झळकले नरेंद्र मोदी\nअभिनेत्री राखी सावंतसाठी वाद, प्रसिद्धी आणि चर्चा हे काही नवे नाही. नेहमीच आपल्या वक्तव्यंमुळे राखी चर्चेत राहिली आहे. सध्या मात्र राखीची चर्चा आहे ती कोणत्या वक्तव्यामुळे नाही. तर, राखीच्या कपड्यांवर चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छबी झळकल्याने. एका कार्यक्रमास उपस्थीत राहिलेल्या राखी सावंतने काळ्या रंगाचा मीनी ड्रेस घातला होता. विशेष म्हणजे राखीच्या या ड्रेसवर नरेद्र मोदी यांची चित्रे होती. राखीच्या या वर्तनाने नव्या वादाला तोंड फुटले आहे.\nराखी सावंतच्या मीनी कपड्यावर झळकले नरेंद्र मोदी\nCategories : फोटो स्टोरी Tags : फोटो स्टोरी\nसोलापुरात ५४ विधवांना रिक्षापरवाने मंजुर\nमाजी मुख्यमंत्री मा.पृथ्वीराज चव्हाण यांची पाठ बंधारे ला भेट\nसोनाक्षी बॉलिवूड सोडून सध्या इथे सुट्या एन्जॉय करत आहे\nजॅकलिन फर्नांडिसचे नव्या वर्षाचे हॉट फोटो व्हायरल\nनेहा पेंडसेच्या हॉट फोटोंचा सोशल मीडियात धुमाकूळ\nरेस ३ साठी बॉबी सज्ज\nया देशात केले दीपिकाने हॉट फोटोशूट\nतेजस्विनीने साजरा केला बालदिन तिच्या मुलांसोबत\nसुप्रिया विनोद यांच्या दुखऱ्या पायावर रुपल करतेय उपचार\nएक्स-बॉयफ्रेन्डच्या भावांसोबत दीपिकाने घेतली ड्रिंक \nपंतप्रधान मोदींना भेटण्यास निघालेल्या तृप्ती देसाई यांना पुण्यातून अटक\nचार वर्षात १ कोटी २५ लाख घरे बांधली – नरेंद्र मोदी\nपंतप्रधान मोदी आज शिर्डीत\nसांताक्रूजमधील गुजराल हाऊस इमारतीला आग\nमाझा नाही तर जगातील शेकडो वंचित, शोषित मुलांचा सन्मान आहे\nफुटबॉल ए डिव्हीजनसाठी के.एस.ए संघ व खेळाडू नोंदणी २४ ऑक्टोबला\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संचलन पालकमंत्री चंद्रकांतदादांचा सहभाग\nशिवाजी विद्यापीठातील संगणक प्रणालीवरील ‘सायबर’ हल्ल्याचा प्रयत्न हाणून पाडला\nगुजरातमध्ये विधानसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यातील प्रचार तोफा आज थंडावणार\nमालेगावात नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्यात सात वर्षीय मुलाचा मृत्यू, बिबट्याच्या हल्ल्याचा सातवा बळी\nसोलापूर : जिल्हाधिकारी कार्यालयातील करमणूक शाखा आणि जुन्या रेकॉर्ड रूमला आग\nडोंबिवलीत कापडाच्या गोदामाला आग, प्रिंटींग प्रेस जळून खाक\nबेळगाव : चिकोडी जेलमधून तीन कैदी पळाले, २ कर्मचारी निलंबित; कैद्यांचा शोध सुरू\nमोठा फटका मारण्याच्या नादात के. राहुल ८५ धावांवर बाद, करूणारत्ने घेतला झेल.\nजनतेतून सरपंच निवडीचा निर्णय योग्य आहे का\nसात वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी शाहूवाडी पोलिसांत तानाजी नामदेव शिंदे या युवकाविरोधात गुन्हा दाखल\nसंजय घोड़ावत स्कूल बसला अपघात; 3 ठार, 26 विद्यार्थी जखमी\nआॅनलाईन औषध विक्रेत्यांवर कठोर कारवाई - गिरीश बापट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/maharashtra-kabaddi-association-national-winner-players/", "date_download": "2018-10-20T02:09:20Z", "digest": "sha1:EGY6GUN67RORQEU6YKMQAS4HLYQMJWNI", "length": 9018, "nlines": 61, "source_domain": "mahasports.co.in", "title": "राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंचा होणार गौरव", "raw_content": "\nराष्ट्रीय कबड्डी स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंचा होणार गौरव\nराष्ट्रीय कबड्डी स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंचा होणार गौरव\n तब्बल ११ वर्षांनी महाराष्ट्र राज्याला ६४व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद मिळवून देणाऱ्या महाराष्ट्राच्या संघातील खेळाडूंचा २७ जानेवारी रोजी गौरव केला जाणार आहे. हा गौरव समारंभ श्री शिवछत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बालेवाडी येथील वेटलिफ्टिंग हॉलमध्ये होणार आहे.\nयावेळी हैद्राबाद येथे झालेल्या स्पर्धेत महाराष्ट्राकडून भाग घेतलेल्या खेळाडूंना आणि प्रशिक्षकांना प्रत्येकी ५१ हजार रुपये महाराष्ट्र राज्य कबड्डी असोशिएशनकडून देण्यात येतील तर पुणे कबड्डी असोशिएशनकडून खेळाडूंना खास ब्लेझर देण्यात येणार आहे.\nमहा स्पोर्ट्सशी बोलताना राज्य संघटनेचे उपाध्यक्ष बाबुराव चांदेरे म्हणाले, ” तब्बल ११ वर्षांनी खेळाडूंनी एवढी मोठी कामगिरी केली आहे. त्यामुळे त्यांचा योग्य सन्मान संघटनेने करायचे ठरवले आहे. यावेळी खेळाडूंचा गौरव महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या हस्ते केला जाणार असून मुंबई उपनगर कबड्डी असोशिएशनचे अध्यक्ष आणि खासदार गजानन कीर्तिकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. तसेच पाहुण्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेही असतील. “\nभारताला गोरगन इराण येथे महिलांच्या कबड्डी गटात एशियन चॅम्पियनशिपचे विजेतेपद मिळवून देणाऱ्या कर्णधार अभिलाषा म्हात्रे आणि सायली जाधव यांचाही सत्कार होणार आहे.\nहैद्राबाद येथे झालेल्या स्पर्धेत महाराष्ट्राकडून रिशांक देवाडिगा (कर्णधार, मुंबई उपनगर), विकास काळे (पुणे), सचिन शिंगाडे(सांगली), गिरीश इर्नाक(ठाणे), विराज लांडगे(पुणे), नितीन मदने(सांगली), तुषार पाटील (कोल्हापूर), निलेश साळुंखे(ठाणे), ऋतुराज कोरवी(कोल्हापूर), सिद्धार्थ देसाई(पुणे), अजिंक्य कापरे(मुंबई शहर) आणि रवी ढगे (जालना) या खेळाडूंनी भाग घेतला होता.\nहा संपूर्ण कार्यक्रम २७ जानेवारी रोजी संध्याकाळी ५ वाजून ३० मिनिटांनी श्री शिवछत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बालेवाडी येथील वेटलिफ्टिंग हॉलमध्ये होणार आहे.\nISL 2018: दिल्लीविरुद्ध घरच्या मैदानावर खेळण्याचा ब्लास्टर्सला फायदा\nISL 2018: मोसमातील पहिल्या महाराष्ट्र डर्बीत मुंबईविरुद्ध पुणे सिटीचा पराभव\nनेमार ज्युनियरने मोडला पेलेंचा हा विक्रम\nVideo: या कामगिरीमुळे रोहित शर्माने पृथ्वी शॉला मिठीच मारली\nऑस्ट्रेलिया पहिल्यांदाच खेळणार या संघाविरुद्ध टी २० सामना\nVideo: तीन दिवसांत क्रिकेटमध्ये झाले तीन विचित्र धावबाद\nटाॅप ३- आज प्रो कबड्डीत होणार हे तीन मोठे पराक्रम\nISL 2018: भेदक मार्सेलिनोच्या पुनरागमनाचे पुणे सिटीला वेध\nएचसीएल आशियाई टेनिस अजिंक्यपद २०१८ स्पर्धेत अव्वल व आंतरराष्ट्रीय खेळाडू झुंजणार\nअखिल भारतीय सुपर सिरीज् टेनिस स्पर्धेत पुण्याच्या राधिका महाजनला दुहेरी मुकुट\nISL 2018: चेन्नईने केली पराभवाची हॅट्ट्रीक\nसलग दुसऱ्या दिवशी क्रिकेटमध्ये ‘कहर’, विचित्र रनआऊटची मालिका सुरुच\nझी महाराष्ट्र कुस्ती दंगलमध्ये ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी खेळणार या टीमकडून\nनागराज मंजूळे आता कुस्तीच्या मैदानात, विकत घेतली झी महाराष्ट्र कुस्ती दंगलमधील ही टीम\nटाॅप ३- प्रो कबड्डीच्या ६व्या हंगामात ५०पेक्षा जास्त गुण घेणारे ३ खेळाडू\nटीम इंडीयाने गाठली आहे या पाच देशांविरुद्ध वनडे सामन्यांची शंभरी\nक्रिकेटपटू दिपक चहरच्या घरी चोरीचा प्रयत्न करणाऱ्या सहा जणांना अटक\nविराटने डिजाईन केलेल्या शूजची अशी आहे किमंत\nपुण्यात होणाऱ्या कबड्डी, क्रिकेट सामन्यांचे असे आहेत तिकीट दर\nभारत-विंडीज यांच्यातील चौथ्या वनडेच्या तिकीट विक्रीला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/daily/20090505/main.htm", "date_download": "2018-10-20T02:23:13Z", "digest": "sha1:5QONU2ANPMV63WUK6C7PW56TSCVATVKP", "length": 20021, "nlines": 56, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nमंगळवार, ५ मे २००९\nइस्ट लंडन, ४ मे / वृत्तसंस्था\nइंडियन प्रीमियर लीगच्या गुणतक्त्यात पाचव्या स्थानावर फेकल्या गेलेल्या गतवेळच्या उपविजेत्या चेन्नई सुपर किंग्ज संघाला आज नवसंजीवनी लाभली. पहिल्या क्रमांकावर विराजमान झालेल्या डेक्कन चार्जर्ससारख्या तगडय़ा संघाला नमवून विजयाची हॅट्ट्रिक चेन्नईने साधली आणि गुणतक्त्यात पहिल्या स्थानावर झेप घेतली. प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने केलेल्या १७८ धावांना प्रत्युत्तर देताना डेक्कन चार्जर्सचा संघ कसाबसा १०० धावापर्यंत पोहोचू शकला. महेंद्रसिंग धोनी (नाबाद ५८), मॅथ्यू हेडन (४३), मुरली विजय (३१), रैना (३२) यांनी चेन्नईला १७८ धावांपर्यंत मजल मारून दिली पण हे आव्हान डेक्कनला अजिबात पेलविले नाही. त्यांचे पहिले तीन फलंदाज केवळ एक धाव झालेली असतानाच माघारी परतले व संघावर पराभवाचे ढग जमा झाले. ड्वेन स्मिथने पाच षटकारांसह केलेली ४९ धावांची खेळी वगळता डेक्कनचे फलंदाज निष्प्रभ ठरले. चेन्नईच्या शादाब जकातीने पुन्हा एकदा चमक दाखविताना २२ धावांत ४ बळी घेतले.\nनेपाळचे पंतप्रधान प्रचंड यांचा राजीनामा\nनेपाळच्या माओवादी सरकारने हकालपट्टी केलेले लष्करप्रमुख जनरल रुक्मांगद कटवाल यांना त्या पदावर कायम राहाण्याचा आदेश अध्यक्ष रामबरन यादव यांनी दिल्याने त्या देशातील राजकीय मतभेद आणखी विकोपाला गेले. परिणामी नेपाळचे पंतप्रधान पुष्पकमल दहल उर्फ प्रचंड यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला. या घडामोडींमुळे माओवादी बंडखोर पुन्हा उठाव करण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. नेपाळचे पंतप्रधान प्रचंड यांनी आज दूरचित्रवाणीवरून केलेल्या भाषणात आपण राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. नेपाळमधील लोकशाही व शांतीच्या रक्षणासाठी आपण हा निर्णय घेतल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. नेपाळच्या पंतप्रधानपदी प्रचंड आठ महिन्यांपूर्वीच विराजमान झाले होते.\nसात महिन्यांनंतर ‘सेन्सेक्स’ची पुन्हा १२ हजारापुढे मुसंडी\nमुंबई, ४ मे/ व्यापार प्रतिनिधी\nचार दिवसांच्या लांबलचक सुट्टीनंतर सुरू झालेल्या शेअर बाजाराने आज धमाकेदार उसळी घेतली. शेअर बाजाराचा निर्देशांक ‘सेन्सेक्स’ने १२ हजाराची महत्त्वपूर्ण पातळी ओलांडून गेल्या सात महिन्यांतील उच्चांकी स्तर गाठला. शिवाय ऑक्टोबर २००८ पासून प्रथमच दिवसांतील सर्वात मोठी उसळी म्हणजे तब्बल ७३१ अंशांची वाढही नोंदविली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक ‘निफ्टी’ने १८० अंशांची वाढ नोंदवून, ३६५४ ची पातळी आज गाठली. शेअर बाजारात व्यवहार झालेल्या १३३ दिवसांनंतर सेन्सेक्स पुन्हा १२ हजार अंशांपल्याड गेला आहे. गेल्या आठ आठवडय़ांमध्ये दिसलेल्या निरंतर तेजीच्या परिणामी सेन्सेक्स तब्बल ४० टक्क्यांनी वधारला आहे. अनेक आघाडीच्या ‘लार्ज कॅप’ समभागांनी तर या काळात ५०-६० टक्क्यांची भाववाढ मिळविली आहे. ६ मार्च २००९ रोजी ८,०४७ अंशांच्या पातळीपासून घोडदौड सुरू करीत ‘सेन्सेक्स’ने आजचे १२ हजाराचे शिखर ओलांडले आहे.\nजळगावचा अनिकेत मांडवगणे ‘यूपीएससी’मध्ये राज्यात पहिला\nमुलींमध्ये नगरची शीतल उगले अव्वल ’ राष्ट्रीय गुणवत्ता यादीत राज्यातील ७० विद्यार्थी\nपुणे, ४ मे/खास प्रतिनिधी\nकेंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) मुख्य परीक्षेमध्ये राज्यात पहिला येण्याचा मान जळगावच्या अनिकेत मांडवगणे याने पटकाविला. राष्ट्रीय गुणवत्ता यादीत तो २९ वा आला. राज्यात मुलींमध्ये पहिली येण्याची कामगिरी अहमदनगरच्या शीतल शहाजीराव उगले हिने केली. राष्ट्रीय गुणवत्ता यादीत ती ३७ वी आली. देशभरातून निवडण्यात आलेल्या ७९१ उमेदवारांमध्ये महाराष्ट्रातील ७० विद्यार्थ्यांनी स्थान मिळविले. गेल्या वर्षी राज्यातील ७८ विद्यार्थ्यांना ही कामगिरी करता आली होती.\nसोलापूर जिल्ह्य़ातील वडार समाजातील बालाजी मंजुळे याचा प्रवास दगडखाण ते यूपीएससीच्या राष्ट्रीय गुणवत्ता यादीत देशात ५६ वा असा आहे सोलापूरमधील एका दगडफोडय़ाचा हा मुलगा. चाणक्य मंडलची शिष्यवृत्ती मिळाल्यानंतर पुण्यात कोर्स करण्यासाठी आला. त्यानंतर पुणे विद्यापीठातून ‘इतिहास’ या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यानंतर चाणक्य मंडलमध्येच मार्गदर्शकाची भूमिका पार पाडत राज्य प्रशासकीय सेवा परीक्षेत (एमपीएससी) निवड झाली. उपमुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर काम करीत असताना आता २५ व्या वर्षी ‘यूपीएससी’साठी निवड झाली आहे.\nमराठवाडय़ात उष्माघाताचे पाच बळी\nतालुक्यातील बोरगाव (आ) येथील आठ वर्षांच्य मुलाचा आज उष्माघाताने मृत्यू झाला. नारायण दत्ता सूरनर असे त्याचे नाव आहे. दरम्यान, गेल्या चार दिवसांत जालना जिल्ह्य़ातील दोघांचा व परभणी जिल्ह्य़ातील दोन मुलांचा उष्माघाताने मृत्यू झाला. कडाक्याच्या उन्हाने गेल्या चार दिवसांत मराठवाडय़ातील तीन जिल्ह्य़ांमध्ये पाच जणांचे प्राण घेतले; त्यात तीन मुले आहेत. बोरगाव येथील नारायणला कालपासून ताप येत होता. अतिसार-उलटय़ाही झाल्या. आज सकाळी त्याला लोह्य़ाच्या रुग्णालयात दाखल करण्यासाठी आणण्यात येत असतानाच तो दगावला. याबाबत संपर्क साधल्यावर सरपंच मारुती पाटील बोरगावकर म्हणाले की, गावात शुद्ध पाणीपुरवठा होत आहे.\nएअर वर्क्‍सच्या दोन कर्मचाऱ्यांना अटक\nमुंबई, ४ मे / प्रतिनिधी\nउद्योगपती अनिल अंबानी यांच्या हेलिकॉप्टरच्या इंधन टाकीत सापडलेल्या चिखल आणि खडे प्रकरणाची उकल करण्यात मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाला अखेर यश आले असून याप्रकरणी ‘एअर वर्क्‍स इंडिया इंजिनिअरींग प्रा. लि.’ या कंपनीच्या दोन कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. कंपनी व्यवस्थापन आणि युनियनमधील वादातून अंबानी यांच्या हेलिकॉप्टरमध्ये असा प्रकार केला गेल्याचे तपासात उघड झाल्याचे सहआयुक्त राकेश मारिया यांनी आज सांगितले. या वादामुळे यापूर्वीही चारवेळा युनियनतर्फे असा घातपात घडविण्याचा प्रकार झाला होता.\nट्वेन्टी-२० वर्ल्डकपसाठी भारताचा संघ जाहीर\nआर.पी. सिंगचे पुनरागमन; तर मुनाफ पटेल, कार्तिक आणि उथप्पाला वगळले\nमुंबई, ४ मे/ क्री. प्र.\nइग्लंडमध्ये ५ ते २१ जून दरम्यान होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी भारताच्या पंधरा सदस्यीय संघात डावखुरा वेगवान गोलंदाज आर.पी. सिंग याचे पुनरागमन झाले असून मुनाफ पटेलला वगळण्यात आले आहे. आर.पी. सिंगबरोबरच प्रज्ञान ओझा आणि रवींद्र जडेजा या युवा खेळाडूंना संधी देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला असून गेल्या विश्वचषकामध्ये कर्णधार महेंद्र सिंग धोनीसाठी ‘लकी’ ठरलेल्या जोगिंदर शर्माला संघाबाहेर काढण्यात आले आहे. निवड समितीचे अध्यक्ष कृष्णम्माचारी श्रीकांत यांनी अन्य सदस्यांबरोबर ‘टेलिकॉन्फरन्स’ द्वारे सल्लामसलत करून आज ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी पंधरा सदस्यीय संघ जाहीर केला.\nजम्मू-काश्मीर भारताचा भाग नसल्याचा फईमच्या वकिलांचा दावा\nमुंबई, ४ मे / प्रतिनिधी\nपाकिस्तानी दहशतवादी अजमल अमीर कसाबविरुद्ध अभियोग पक्षाने सादर केलेल्या ३१२ प्रस्तावित आरोपांच्या मसुद्यावर आज कसाबचे वकील अब्बास काझ्मी यांनी उत्तर दाखल करण्यास नकार दिला. तसेच कसाबवर ठेवण्यात आलेले आरोप निश्चित करण्यास आपली काहीही हरकत नसल्याचेही विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एम. एल. टहलियानी यांना सांगितले.\nम्हाडा घरांसाठी १९ मे रोजी सोडत\nमुंबई, ४ मे / प्रतिनिधी\nसामान्यांसाठी म्हाडाने उपलब्ध करून दिलेल्या तीन हजार ८६३ घरांसाठी सोडत जाहीर करण्याची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली असून येत्या १९ मे रोजी सोडत काढली जाण्याची दाट शक्यता आहे. वांद्रे येथील रंगशारदा येथील सभागृहात वेगवेगळ्या कोडसाठी सोडत काढली जाणार आहे. या सोडतीत यशस्वी ठरलेल्यांना म्हाडामार्फत लेखी पत्र पाठवून कळविले जाणार आहे. म्हाडाच्या घरांसाठी आतापर्यंत सर्वाधिक म्हणजे सुमारे सव्वा चार लाख अर्ज प्राप्त झाले. वर्सोवा येथील आलिशान व मोठे फ्लॅट ते दहिसर, प्रतीक्षानगर, विक्रोळी येथील छोटे फ्लॅट आदींना भरघोस प्रतिसाद मिळाला. आता सोडतीतून या ग्राहकांचे भवितव्य उलगडणार आहे. कुठल्याही प्रकारचा घोटाळा होऊ नये यासाठी ही संपूर्ण सोडतच म्हाडाने पारदर्शक पद्धतीने राबविण्याचे ठरविले आहे. सोडत जाहीर झाल्यानंतर यशस्वी ग्राहकाला फ्लॅट क्रमांकासह घर वितरीत झाल्याचे पत्र देण्यात येणार आहे. यशस्वी ग्राहकाला कागदपत्रेदेखील एचडीएफसी बँकेतच सादर करावयाची आहेत. त्यानंतर त्यांना टोकन दिले जाणार असून त्यानुसार पुढील कार्यवाही करावयाची आहे, असेही सूत्रांनी सांगितले.\nइंडियन पोलिटिकल लीग संदर्भातील बातम्या वाचण्यासाठी वरील इमेजवर क्लिक करा, त्याचप्रमाणे या बातम्यांवरील आपली प्रतिक्रिया ऑनलाईन नोंदविण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/lekhaa-news/pop-songs-billboard-1628426/", "date_download": "2018-10-20T03:02:24Z", "digest": "sha1:VCV75JQMRH3XZVUMN675R6GUQOTWISTK", "length": 18486, "nlines": 212, "source_domain": "www.loksatta.com", "title": "pop songs billboard | ‘पॉप्यु’लिस्ट : कानस्नेही प्रेमगीत पर्वणी | Loksatta", "raw_content": "\nविषाणुजन्य तापावर प्रतिजैविके घेणे टाळा\nसंत्र्याला यंदा सुगीचे दिवस\nऊस तोडणी कामगारांना भविष्य निर्वाह निधीचा लाभ\nदसरा मेळाव्यातून पंकजांचा पक्षांतर्गत स्पर्धकांनाही इशारा\n‘पॉप्यु’लिस्ट : कानस्नेही प्रेमगीत पर्वणी\n‘पॉप्यु’लिस्ट : कानस्नेही प्रेमगीत पर्वणी\nगेल्या तीस-चाळीस वर्षांमधील सुश्राव्य संगीत पुन्हा नव्याने ऐकणारी पिढी तयार झाली.\nआंतरराष्ट्रीय संगीत जगताशी समांतर राहण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे बिलबोर्ड यादीची तपासणी. मात्र या सर्व याद्यांमधील आठवडी पुनरावृत्ती केवळ गाण्यांच्या क्रमांमध्ये बदल करताना सापडते. अगदी दशकभरापूर्वीपर्यंत बिलबोर्ड यादीनुसारच आपली संगीतचव घडविणारे इंग्रजी गाण्यांचे कट्टर श्रोते होते. पण अलीकडेच मनोरंजन उद्योगामध्ये झालेला बदल, चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये वापरल्या जाणाऱ्या गाण्यांच्या निवडीमुळे त्यात बरेच बदल झाले. त्यामुळे गेल्या तीस-चाळीस वर्षांमधील सुश्राव्य संगीत पुन्हा नव्याने ऐकणारी पिढी तयार झाली. म्हणजे ऐंशी/नव्वदीच्या दशकात तितकी चालली न गेलेली गाणी या सिनेमा आणि टीव्ही सीरियलच्या प्रवाहामुळे श्रोत्यांच्या यादीत आणि मोबाइल लिस्टमध्ये शिरायला लागली. दृश्यांची परिणामकारकता वाढविणारी गाणी वापरण्याचा प्रकार आत्ता कुठे आपल्या हिंदी मालिकांमध्ये थोडय़ा प्रमाणात होत आहे. इंग्रजी मालिकांमध्ये मात्र दृश्याशी समरस करणारी गाणी वापरण्यासाठी संगीतचव तीव्र असणाऱ्यांची फौज असते. सध्या कॅनडामधील रॅप गायक ड्रेक याचे ‘गॉड्स प्लान’ हे पॉप गाणे बिलबोर्ड यादीत अग्रस्थानावर आहे. टीव्ही कलाकार म्हणून आधी समोर आलेल्या या गायकाने ग्रॅमीवर नाममुद्रा कोरत गेल्या दहा वर्षांमध्ये कानस्नेही रॅप गाणी दिली. आपल्या समांतर आफ्रिकी-अमेरिकी गाण्यांहून भिन्न असा त्याच्या गाण्यांचा प्रकार आहे. ‘आय अ‍ॅम युवर्स’, ‘व्हॉट यू वॉण्ट’ या गाण्यांसोबत जानेवरीची अखेर गाजविणाऱ्या स्वप्रेमावर बेतलेल्या ‘गॉड्स प्लान’ या गाण्याला अनुभवले, तर मुद्दा लक्षात येईल. बिलबोर्ड यादी बाहेर डोकावल्यास सध्या खूप छान पर्याय पाहायला मिळत आहेत. गेला संपूर्ण महिना ‘एण्ड ऑफ फकिंग वर्ल्ड’ नावाची ब्रिटिश मालिका नेटफ्लिक्समुळे जगभर गाजत आहे. त्यातले प्रत्येक गाणे आपल्या म्युझिक प्लेअरवर खणखणून वाजवून घ्यावे असे आहे. त्यातले ग्रॅहम कॉक्झन या गायकाचे ‘वॉकिंग ऑल डे’ हे गाणे तर यंदाचे व्हॅलेण्टाइन साँग ठरू शकते. याच मालिकेत साठच्या दशकातील एन्जल्स या बॅण्डचे ‘लाफिंग ऑन द आऊटसाइड, क्राईंग इन इनसाइड’ या प्रेमगीताचा अत्यंत सुरेख वापर करण्यात आला आहे. आपल्याकडच्या मुझे प्यार हुवा है, दिल मेरा चुराया क्यू, घडी घडी मेरा दिल धडके आदी शब्दछटांनी व्यापलेले हे गाणेही यादीत असायला हवे. ‘ब्रेकिंग बॅड’ ही या शतकातील सर्वोत्तम मालिकांमध्ये गणली जाते. या मालिकेच्या प्रत्येक भागात सुंदर गाणी आहेत. पण ‘ख्रिस्टल ब्लू’ हे टॉमी जोन्स अ‍ॅण्ड शॉन्डेल्स या बॅण्डचे गाणे त्या मालिकेशी एकरूप झाले आहे. ड्रग्ज आणि पैसा यांच्या प्रेमाचे प्रतीक असलेले १९६९ सालातील गाणे ब्रेकिंग बॅड मालिकेमुळे पुन्हा श्रोत्यांच्या कानांना तृप्त करणारे ठरले आहे. हार्ट ऑफ डिक्सी नावाच्या अमेरिकी मालिकेमध्ये कण्ट्री संगीतातील सर्वोत्तम पाश्र्वसंगीतासाठी वापरण्यात आले आहे. त्यातले द लुमिनिअर बॅण्डचे ‘हे हो’ हे निव्वळ गिटार आणि थोडक्या वाद्यांसह तयार करण्यात आलेले शांत गाणे भरपूर वेळा ऐकले तरी कर्णतहान भागणार नाही. याच मालिकेतील डॅरिअस रकर या गायकाने गायलेले ‘धिस’ नावाचे गाणे सार्वकालिक तरुणाईची भाषा बोलणारे गाणे आहे. प्रत्येक गाण्यातील सारे शब्द मिळवायचे असतील तर गूगलवर लिरिक्स सापडतात. पण या गाण्यांचे वैशिष्टय़ म्हणजे ती शब्दांपलीकडे जाऊन कशावर लिहिली गेली आहेत, हे समजायला वेळ लागत नाही.\nआपल्या लाडक्या सिनेमातील किंवा टीव्ही मालिकेमधील एखादे दृश्य आपल्याला का आवडते, याचा धांडोळा त्या दृश्यासाठी वापरण्यात आलेल्या संगीतातून घेता येऊ शकतो. यू टय़ूबवर ही गाणी सहज उपलब्ध होतात आणि यू टय़ूब टू एमपीथ्री या ऑनलाइन कन्व्हर्टरद्वारे आपल्या प्लेलिस्टमध्ये जोडता येतात. मिस्टर रोबो नावाच्या आत्ता बऱ्याच लांबलेल्या मालिकेच्या दुसऱ्या सिझनमध्ये वापरण्यात आलेले फिल कॉलिन्सचे ‘टेक मी होम’ असो किंवा थर्टीन रिझन्स व्हायच्या एका भागात चपखलपणे वापरण्यात आलेले जॉय डिव्हिजनचे ‘लव्ह विल टिअर अस अपार्ट.’ आपण काही काळ या गाण्यांमध्ये हरवून जाऊ शकतो. ऑकवर्र्ड ही तरुणाईवरची नावाची मालिकाही गेले सहा-सात वर्षे सुरू आहे. संगीत वाहिनीसाठी तयार झालेली असल्याने यात सुंदर प्रेमगाण्यांचा पाऊस पाडण्यात आला आहे. नेकेड अ‍ॅण्ड फेमस या बॅण्डचे ‘यंग ब्लड’ हे यात वापरण्यात आलेले कान आणि हृदयस्नेही गाणे देखील येत्या आठवडय़ातील उत्सवासाठी लिस्टमस्ट आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nबाप मृत्यूशी लढत असतानाच मुलगी आणि नातीवर काळाचा घाला\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nया दहा रेल्वे अपघातांनी अवघा देश हळहळला\n‘रावण दहना’त मृत्युतांडव, पंजाबमधील भीषण दुर्घटनेत ६० ठार\nAmritsar train accident: रेल्वेने जबाबदारी झटकली, सांगितले हे कारण\n...तर ६० जणांचा जीव वाचला असता\nअमराठी भाषकांसाठी सेनेचा हिंदुत्वाचा पुरस्कार\nकौतुकास्पद: युपीतल्या 850 शेतकऱ्यांना बिग बी करणार कर्जमुक्त; ५.५ कोटींचं अर्थसहाय्य\n#MeToo : सेलिब्रेटी मॅनेजमेंट कंपनीच्या अनिर्बन दास ब्ला यांचा आत्महत्येचा प्रयत्न\n#MeToo कोर्टाच्या आदेशाची वाट बघा; आलोक नाथांची सिंटाला विनंती\n#MeToo : प्रसिद्ध चित्रकार जतिन दास म्हणतात तो मी नव्हेच\n#MeToo : 'सेक्रेड गेम्स'च्या अभिनेत्रीचा दिग्दर्शक विपुल शहावर लैंगिक गैरवर्तणुकीचा आरोप\nसागरी किनारी रस्त्यावर ‘क्रॅश एटोनेटर’\nमेट्रो मार्गिकांचे संचलन ‘एमएमआरडीएकडे’च\n१८व्या वर्षांत अत्रे कट्टय़ावर तरुणाईचा मेळा\nयंदा उत्पादन घटण्याची शक्यता\nतलासरीमध्ये गटारावरच भाजीविक्रीची दुकाने\nजुईनगर येथे अपंग, विशेष मुलांसाठी उद्यान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mahapolice.gov.in/GeneralTransfer", "date_download": "2018-10-20T01:57:33Z", "digest": "sha1:GN34V7VJLJOIEAE3FSOGQIQRPPLX5KV4", "length": 7699, "nlines": 138, "source_domain": "mahapolice.gov.in", "title": "General Transfers / Promotions | महाराष्ट्र राज्य पोलीस", "raw_content": "\nEnglish A- A A+ मुख्य विषया कडे जा मेनू\nपोलीस ध्वज आणि स्टार-बक्कल\nराज्य गुप्तचर विभाग (SID)\nगुन्हे अन्वेषण विभाग (CID), पुणे\nदहशतवाद विरोधी पथक (एटीएस)\nराज्य राखीव पोलीस दल (SRPF)\nलाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी)\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nमाहिती अधिकार अधिनियम 2005 नुसार\nगोपनीय माहिती सांगण्या करीता\nपोलिस महासंचालक, महाराष्ट्र राज्य\nपोलीस महासंचालक यांच्या शहर लिपीक संवर्गातील वरिष्ठ उप-सहायक / उप-सहायक/ कार्यालय अधिक्षक/ प्रमुख लिपीक यांच्या पदोन्नत्या व बदल्या - २०१८.\nमहाराष्ट्र पोलीस पत्रिका जुलै - ऑगस्ट -२०१८.\nपदोन्नती आदेश पोलीस उपनिरीक्षक ( वाहतूक) ते पोलीस निरीक्षक (वाहतूक) दि. १९/०९/२०१८\nभारतीय पोलीस सेवेतील अपर पोलीस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांची बदलीने पदस्थापना\nनिःशस्त्र पोलीस उप निरीक्षक ते निःशस्त्र सहायक पोलीस निरीक्षक पदोन्नती १७-०२-२०१८\nनिःशस्त्र सहायक पोलीस निरीक्षक ते निःशस्त्र पोलीस निरीक्षक पदोन्नती आदेश\nपोलीस उप अधीक्षक / सहायक समादेशक बदली / प्रतिनियुक्ती शासन आदेश\nपोलीस महासंचालकांचा शहर लिपिक संवर्ग – पदोन्नत्या / बदल्या\nसन २००० मध्ये झालेल्या विभागीय अर्हताप्राप्त अभावित पोलीस उप-निरीक्षकांना नियमित पदोन्नती देणेबाबत.\nपोलिस उपधीक्षक अति.कार्यभार समाजकल्याण अकोला आदेश\nगोपनीय माहिती प्रदान करा\nचोरीचे / सापडलेले वाहने\nसर्वाधिक पाहिजे असलेले गुन्हेगार\nMPD मध्ये सहभागी व्हा\nआधुनिक पोलिस गोळीबार श्रेणी\nसंकेतस्थळ अभ्यागत : ४३४०३\nअस्वीकरण साइट मॅप ध्वज चे कोड\n© 2018 महाराष्ट्र राज्य पोलीस\nसंकेतस्थळ विकसक: ड्रीमकेअर डेव्हलपर्स", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/budget-2018-2019/budget-2018-tax-exemption-limit-may-be-raised-118013100006_1.html", "date_download": "2018-10-20T02:11:42Z", "digest": "sha1:D5RVKHCDCBNP54JPRYXYEGQIG4L3I5XS", "length": 10825, "nlines": 123, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "बजेटमध्ये करमुक्त इन्कमची सीमा तीन लाखापर्यत शक्य | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 20 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nबजेटमध्ये करमुक्त इन्कमची सीमा तीन लाखापर्यत शक्य\nआगामी बजेटमध्ये करमुक्त इन्कमची सीमा अडीच लाखाहून वाढवून तीन लाख केली जाऊ शकते. आणि कंपनीच्या सध्याच्या ३०-४० टक्के कर दरात कपात करून २८ टक्क्यांवर आणला जाऊ शकतो. तज्ञांचं म्हणनं आहे की, आगामी बजेटमध्ये कृषी क्षेत्रात गुंतवणूक वाढवण्यावर भर दिला जाऊ शकतो.\nयाबाबत पीएचडी चेंबरचे कर तज्ञ बिमल जैन यांच्यानुसार, अर्थमंत्री आयकर स्लॅबमध्ये काही बदल करू शकतात. तीन लाख रूपयांपर्यंतचं उत्पन्नाला पूर्णपणे टॅक्स फ्रि केलं जाऊ शकतं. सध्या अडीच लाख रूपये वार्षिक उत्पन्नावर टॅक्स द्यावा लागत नाही. तर अडीच ते ५ लाखांच्या उत्पन्नावर पाच टक्के टॅक्स भरावा लागतो. आता हा स्लॅब बदलून तीन ते पाच लाख केला जाऊ शकतो. त्यानंतर पाच ते दहा लाखांच्या उत्पन्नावर २० टक्के तर दहा लाखांपेक्षा अधिक उत्पन्नांवर तीस टक्के कर भरावा लागू शकतो.\nदिल्ली शेअर बाजारचे माजी अध्यक्ष आणि ग्लोब कॅपिटल लिमिटेडचे अध्यक्श अशोक अग्रवाल यांचं म्हणनं आहे की, शेअर मार्केटमध्ये ट्रेड करण्यावर जो कर लावला जातो(एसटीटी) त्यावर उद्योगपतींना दिलासा द्यावा असे त्यांना वाटते. ते म्हणाले की, ट्रेडर बाजारात संतुलन ठेवण्यात मदत करतात आणि त्यामुळे एसटीटीवरील करात दिलासा गेला पाहिजे.\nआर्थिक सर्वेक्षण 2018 : महागाईचे चटके वाढणार\nआर्थिक सर्वेक्षण अहवाल, कर भरणारे 50 टक्क्यांनी वाढले\nअर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज सुरुवात\nबजेटमध्ये मिळू शकते नोकरदार आणि मध्यमवर्गीयांना मोठी सवलत\nयावर अधिक वाचा :\nस्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...\nया जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...\nइम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख\nपाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...\nलिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...\nमराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...\nरिलायंस इंडस्ट्रीजला 9 हजार 516 कोटींचा फायदा\nपेट्रोलियम, दूरसंचार आणि रिटेल समेत विभिन्न क्षेत्रांमध्ये कारोबार करणारी देशातील सर्वात ...\nवेबदुनिया LocWorld 38 Seattle, Booth# 102 येथे कंपनीची माहिती देणार आहेत. इव्‍हेंटमध्‍ये, ...\nबीएसएनएलचा ७८ रुपयांचा प्लॅन जाहीर\nBSNL ने ७८ रुपयांचा एक प्लॅन जाहीर केला आहे. यामध्ये ग्राहकांना रोज २ जीबी डेटा आणि ...\nगुगलवर 'मी टू' चळवळीचा सर्वाधिक शोध\n'मी टू' चळवळीनंतर गुगलने भारताचा नकाशा जारी केलाय. भारतात या मी टू मोहिमेबाबत सर्वाधिक ...\nम्हणे, 35 हजार विद्यार्थ्यांना चुकून नापास झाले\nमुंबई विद्यापीठाने तब्बल 35 हजार विद्यार्थ्यांना चुकून नापास केलं अशी धक्कादायक आकडेवारी ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://latestmarathijokes.com/using-slippers-can-lead-to-foot-injuries", "date_download": "2018-10-20T02:55:35Z", "digest": "sha1:VWBS7FDCST7GWJVYEFT5YHS4CVOBJZFZ", "length": 7116, "nlines": 97, "source_domain": "latestmarathijokes.com", "title": "चप्पल वापरणे पायांसाठी ठरू शकते हानिकारक | Latest Marathi Jokes चप्पल वापरणे पायांसाठी ठरू शकते हानिकारक – Latest Marathi Jokes", "raw_content": "\nसगळ्यात जास्त आवडतो सनीला हा पार्टनर\nसाउथ च्या ह्या हिरोने टाकले शाहरुख ला मागे.\nह्या अभिनेत्रीने नुकतेच केलेले फोटोशुट पाहून लोकांना विश्वासच बसत नाहीये\n देहव्यापार करताना सापडली हि बॉलीवूड मधील हॉट सुंदरी\nइतक्या बोल्ड अवतारात तुम्ही रेखा ला कधी पहिले नसेल पहा रेखा…\nचप्पल वापरणे पायांसाठी ठरू शकते हानिकारक\nएक काळ होता स्लिपर वापरणे म्हणजे अगदीच खालच्या दर्जाचे समजले जात असे. पण, अलिकडीला काळात जर पाहिले तर सर्वाधिक कम्फर्टेबल चप्पल म्हणून अधिक काय वापरले जात असेल तर, ती म्हणजे स्लिपर. कम्फर्टेबल आणि फॅशन दोन्हीसाठी स्लिपर प्रसिद्ध आहे. मार्केटमध्येही आपल्याला अनेक प्रकारच्या स्लिपर्स पहायला मिळतात. अगदी रंगीबेरंगी, प्रिंडेड, कोट लिहीलेल्या. पण, आपल्याला कल्पना आहे का, चप्पल वापरणे हे सुद्धा आरोग्याच्या दृष्टीने घातक आहे.\nअमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिना येथील The Wake Forest Baptist Medical Center च्या डॉक्टर क्रिस्टीना यांनी दिलेल्या माहितीनुसार, सतत स्लिपर्स वापरल्याने आपल्या पायांच्या नसांवर सतत ताण पडतो. त्यामुळे पायांना प्रचंड त्रास होऊ शकतो. तसेच, आपल्या पाठीत वेदणाही होऊ शकतात. क्रिस्टीनांनी म्हले आहे की, हा प्रकार वाढत राहिल्यास व त्याकडे दुर्लक्ष केल्यास लोकांना अनेकदा प्लांटर फॅसाईटिस नावाचा आजार होतो. अनेकांना तो झाला आहे. हा आजार झाल्यास पायाचे तळवे आणि बोटे यांना जोडणाऱ्या भागात सूज येते तसेच, पाय दुखण्यास सुरूवात होते.\nडॉक्टरांनी पूढे म्हले आहे की, स्लिपर्स वापरल्यामुळे पायाच्या पंजांना कोणताही आधार मिळत नाही. चप्पल घातल्यावर पायाच्या पूढच्या भागाला सपोर्ट मिळणे अत्यंत महत्त्वाचे असते. क्रिस्टीना यांनी म्हटले आहे की, सतत चप्पल वापरणे आणि चुकीच्या पद्धतीने चप्पल वापरल्याने अशा प्रकारचा त्रास वाढतो. नसांवर अतिरिक्त भार पडल्यामुळे गंभीर आजारालाही तोंड द्यावे लागते. हा त्रास गंभीर झाल्यास विकलांगताही येऊ शकते.\nPrevious articleवाढदिवसाच्या शुभेच्छा: अमिताभ बच्चन यांनी आपल्या ‘जंजीर’ हिटच्या बंदीच्या आधी 12 फ्लॉप फिल्ड्स दिली, 10-सेप्टरमीटर संवाद वाचावा\nNext article‘3 इडियट्स’चे फुंसुक वांगडू केबीसीमध्ये, जिंकले 50 लाख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://sanatanprabhat.org/marathi/150381.html", "date_download": "2018-10-20T02:18:37Z", "digest": "sha1:LC2I6BHAEGJ54GWWQICPZBU6RXY4E3V5", "length": 14987, "nlines": 191, "source_domain": "sanatanprabhat.org", "title": "वनौषधींचे संवर्धन होणे ही काळाची आवश्यकता ! - सनातन प्रभात", "raw_content": "\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nसनातन प्रभात > Post Type > लेख > राष्ट्र-धर्म > वनौषधींचे संवर्धन होणे ही काळाची आवश्यकता \nवनौषधींचे संवर्धन होणे ही काळाची आवश्यकता \n१. लघु वनौषधी उद्यानांची निर्मिती : वनौषधींची ओळख होण्यासाठी प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्थानिक वनस्पतींची माहिती देणारे एक उद्यान बनवता येईल, तसेच शाळांमधून लहान मुलांना वनौषधींच्या लागवडीसाठी प्रोत्साहन देता येईल.\n२. वनौषधी लागवडीला प्रोत्साहन : आयुर्वेदीय औषधींच्या लागवडीसाठी अनुदान देऊन औषधांच्या कच्च्या मालाचा पुरवठा वाढवता येईल.\n३. वनस्पतींच्या लागवडीविषयी मार्गदर्शन : औषधांची लागवड शास्त्रीय पद्धतीने कशी करावी, यासंदर्भात मार्गदर्शक ग्रंथ, तसेच लघुपट यांची निर्मिती करून शेतकर्‍यांना या विषयाचे प्रशिक्षण देता येईल.\n४. नष्टप्राय वनस्पतींचे संवर्धन : ऊतीसंवर्धन (टिश्युकल्चर) सारख्या पद्धतीने नष्टप्राय होत चाललेल्या आयुर्वेदीय वनस्पती संवर्धित करून त्यांची मोठ्या प्रमाणात लागवड करणे आज निकडीचे बनले आहे.\n५. रसायनमुक्त सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन : रसायनमुक्त सेंद्रिय शेतीतून मिळणारे धान्य हे फार मोठे औषध असल्याने अशा प्रकारच्या शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी कृषीमंत्रालयासमवेत प्रयत्न करणे योग्य ठरेल.\n– डॉ. अजयकुमार दस्तुरे, वरिष्ठ औषधशास्त्र तज्ञ आणि संचालक, ग्रीन हर्बस्, पुणे आणि वैद्य मेघराज माधव पराडकर, आयुर्वेद आणि गोविज्ञान संशोधक, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा.\nCategories राष्ट्र-धर्मTags आयुर्वेद, आरोग्य, पर्यावरण आणि वन Post navigation\n‘साधकांचे त्रास दूर व्हावेत आणि रामराज्याची शीघ्रातीशीघ्र स्थापना व्हावी’, यांसाठी सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमात करण्यात येणारे पंचमुखी हनुमानकवच यज्ञ \nशबरीमला येथील श्री अय्यप्पा मंदिरातील महिलांच्या प्रवेशामागील सत्य आणि विपर्यास \nहिंदूसंघटन आणि हिंदु राष्ट्र स्थापना यांसाठी कार्यरत असलेली हिंदु जनजागृती समिती \nहिंदु जनजागृती समिती करत असलेल्या कार्याबद्दल हिंदुत्वनिष्ठांनी वेळोवेळी काढलेले गौरवोद्गार \nशनिशिंगणापूर येथे तृप्ती देसाई यांनी ‘प्रार्थना करण्याच्या अधिकारा’खाली केलेले ढोंग हा मूर्खपणा \nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी जागो प.पू. डॉक्टर फलक प्रसिद्धी बातम्या अांतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान लेख खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सुक्ष्म-परीक्षण Uncategorized मराठी साप्ताहिक PDF\nअटक अनुभूती अपप्रकार अांतरराष्ट्रीय आंदोलन आक्रमण आतंकवाद काँग्रेस गणेशोत्सव गुन्हेगारी चौकटी दिनविशेष धर्मांध निवडणुका नोंद न्यायालय परात्पर गुरु डॉ. अाठवले परात्पर गुरु डॉ आठवले यांचे अमृत महोत्सवी वर्ष विशेष पाकिस्तान पू .आबा उपाध्ये पोलीस प्रशासन प्रशासनाचा भोंगळ कारभार प्रसारमाध्यम भाजप भ्रष्टाचार महाराष्ट्र विधीमंडळ अधिवेशन महिलांवरील अत्याचार मार्गदर्शन मुसलमान राष्ट्र आणि धर्म लेख शिवसेना शैक्षणिक संपादकीय सनातनचे संत सनातन संस्था साधकांना सूचना साधना सैन्य हिंदु जनजागृती समिती हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदु धर्म हिंदु विराेधी हिंदूंची मंदिरे असुरक्षित\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी जागो प.पू. डॉक्टर फलक प्रसिद्धी बातम्या अांतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान लेख खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सुक्ष्म-परीक्षण Uncategorized मराठी साप्ताहिक PDF\nPDF वाचा / डाऊनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agricultural-news-marathi-cashewnut-procesing-technolgy-agrowon-maharashtra-5505", "date_download": "2018-10-20T02:55:25Z", "digest": "sha1:BYD65OXWBYPLOJP26AM37QBC5O5VN6TI", "length": 13519, "nlines": 152, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural news in marathi, cashewnut procesing technolgy, Agrowon, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकाजू प्रक्रिया उद्योगाबाबत कोठे मार्गदर्शन मिळेल\nप्रश्न तुमचे, उत्तरे तज्ज्ञांची\nकाजू प्रक्रिया उद्योगाबाबत कोठे मार्गदर्शन मिळेल\nकाजू प्रक्रिया उद्योगाबाबत कोठे मार्गदर्शन मिळेल\nकृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र,डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली\nमंगळवार, 6 फेब्रुवारी 2018\nकाजू बीवर प्रक्रिया करून काजूगर मिळतात. ते पिवळसर पांढऱ्या रंगाचे असतात. मार्च ते मे या कालावधीत काजू उपलब्ध होतात.\nकाजू बीवर प्रक्रिया करून काजूगर मिळतात. ते पिवळसर पांढऱ्या रंगाचे असतात. मार्च ते मे या कालावधीत काजू उपलब्ध होतात.\nकाजूप्रक्रिया उद्योग वर्षभर चालू राहण्याच्या दृष्टीने काजू बिया वाळवून योग्य प्रकारे साठवणे गरजेचे असते. बियांपासून काजूगर मिळविण्यासाठी त्या वाफाळणे, थंड करणे, विशिष्ट कटरचा वापर करून त्यावरील टरफल वेगळे करणे, काजूगरावरील साल (टेस्टा) काढण्यासाठी नियंत्रित तापमान ठेवून वाळविणे, विशिष्ट धारदार संयंत्र वापरून टेस्टा बाजूला करणे, प्रतवारी, योग्य आर्द्रता राखण्यासाठी कंडिशनिंग करणे, निर्वात पोकळी व नायट्रोजन फ्लशिंग पद्धतीने पॅकिंग करणे इत्यादी टप्प्यांचा समावेश होतो.\n(कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र,डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली)\nभाजीपाला पिकांची रोपवाटिका तयार करताना\nभाजीपाला पिकांची रोपवाटिका करताना योग्य ती काळजी घेतल्यास पुनर्लागवडीनंतरच्या काळातील अने\nपुण्यात फुलांची ७ काेटींची उलाढाल\nपुणे ः फूल उत्पादक शेतकऱ्यांची भिस्त असणाऱ्या नवरात्र आणि दसऱ्याला विशेष मागणी असलेल्या झ\nकशी टिकेल पांढऱ्या सोन्याची झळाळी\nराज्यात कापूस वेचणीला सुरवात होऊन दसऱ्याच्या मुहूर्तावर बऱ्याच शेतकऱ्यांनी विक्रीही चालू\nपरभणीत फ्लाॅवर प्रतिक्विंटल २००० ते २५०० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nवनस्पतीतील संजीवकांमुळे अवकाशातही उत्पादन घेणे...\nपोषक घटकांची कमतरता आणि गुरुत्वाकर्षण कमी असणे या दोन कारणांमुळे चंद्र किंवा अन्य ग्रहांव\nसीताफळापासून नेक्टर, स्कॅश, अारटीएससीताफळ हे अनेक अावश्‍यक पोषक घटकांचा स्राेत अाहे...\nआरोग्यदायी कडधान्य चिप्सतेलकट बटाटा चिप्सचे प्रमाण बाजारपेठेमध्ये वेगाने...\nसोयाबीन प्रक्रिया उद्योगाची ‘साधना’लातूर जिल्ह्यातील मुरूड येथे राहणाऱ्या साधना...\nचांगल्या अारोग्यासाठी ः प्रोबायोटिक्स...प्रोबायोटिक्‍स म्हणजे सजीव सूक्ष्मजीव. सुमारे एक...\nप्रोबायोटिक कुल्फीकुल्फी हा गोठवलेला थंड आइस्क्रीमचा प्रकार...\nटोमॅटो मूल्यवर्धनातून वाढवा फायदाबाजार जास्त प्रमाणात टोमॅटोची अावक झाल्यामुळे...\nदर्जेदार उत्पादनासाठी फ्रिज ड्रायिंगरूढ झालेल्या यांत्रिक ड्रायर्सच्या तुलनेत फ्रिज...\nविविध हंगामी फळांपासून बनवा जॅमहंगामानुसार विविध प्रकारची फळे उपलब्ध होतात....\nप्रक्रिया उद्योगात नारळाला मागणीनारळाचा प्रत्येक भागाचा उपयोग प्रक्रिया...\nमावा मलई निर्मितीतून मिळविले आर्थिक...जळगाव शहरामधील पिंप्राळा परिसरातील देवकाबाई...\nअाैषधी गुणधर्मांनीयुक्त अाल्याचे लोणचे...आले हे स्वयंपाकात सूप, बिस्किटे आणि वड्यांच्या...\nरोजगार शोधार्थ गाव सोडलेले निवृत्ती...शेतीतून शाश्‍वत उत्पन्नाची हमी नसल्यामुळे कोकर्डा...\nशेतमाल प्रक्रियेसाठी सोपी यंत्रेभारतीय कृषी संशोधन परिषदेची ‘सिफेट’ ही अत्यंत...\nप्रक्रियेपूर्वी तपासा दुधाची गुणवत्तादूध काढल्यानंतर दूध संकलन केंद्र, दूध शीतकरण...\nप्रक्रिया उद्योगासाठी उपयुक्त यंत्रेप्रक्रिया उद्योगामध्ये विविध यंत्रांची आवश्यकता...\nपाैष्टिक गुणवत्तेचे सोया दूधसोयाबीनमध्ये ४० टक्के प्रथिने, २० टक्के तेल व...\nसोलर टनेल ड्रायरबाबत माहिती...सोलर टनेल ड्रायरमध्ये सफेद मुसळी, पान पिंपरी, हळद...\nअर्जुन लागवडीसाठी निवडा दर्जेदार रोपेअर्जुन हा वृक्ष वनशेतीसाठी उत्तम आहे. अर्जुन...\nमसाला प्रक्रिया उद्योगात अाहेत संधीमसाले व त्यावर आधारित प्रक्रियायुक्त पदार्थांना...\nखरबूज प्रक्रियेत आहेत संधी...खरबूज हे अत्यंत स्वादिष्ट फळ. खाण्याच्या बरोबरीने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/mumbai/municipal-road-engineers-invalid-coaching-classes-lottery-billionaire-property/", "date_download": "2018-10-20T03:20:15Z", "digest": "sha1:GRXDGWWRX44QNAMFKXHUA4UJCXA4VX5K", "length": 31732, "nlines": 400, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Municipal Road Engineers' Invalid Coaching Classes, Lottery Billionaire Property | पालिका रस्ते अभियंत्याचे अवैध कोचिंग क्लासेस, लाटली कोट्यवधीची संपत्ती | Lokmat.Com", "raw_content": "शनिवार २० ऑक्टोबर २०१८\nपत्रकार जमाल खाशोगी यांचा मृत्यू; सौदी अरेबियाकडून स्पष्ट\nआजचे राशीभविष्य - 20 ऑक्टोबर 2018\nऊसतोड कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा योजना; आठ लाख ऊसतोड कामगारांना होणार लाभ\nFuel Price Today: पेट्रोल-डिझेलच्या दरात घट; पेट्रोल 38 तर डिझेल 13 पैशांनी स्वस्त\n‘क्या हाल, मिस्टर पांचाळ’मालिकेत या कारणामुळे होणार 'त्या' पाच मुलींची एंट्री\nमेट्रोच्या कामावरून दोन यंत्रणांमध्ये रंगला वाद\n‘मी टू’ चळवळ पीडितांसाठी; त्याचा गैरवापर करू नका - उच्च न्यायालय\nदागिन्यांच्या मोहात मित्राकडूनच मुख्य सूत्रधाराची हत्या\nरेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या ब्लॉक\nTanushree Dutta controversy : 'सिन्टा'वर भडकली तनुश्री दत्ता; पण का\nविविधांगी भूमिका साकारण्याचा एकच ध्यास\n ‘बधाई हो’ने पहिल्या दिवशी रचला विक्रम\n‘अॅव्हेंजर्स 4’मध्ये आयर्न मॅनच्या हातात दिसणार ‘हे’ खास शस्त्र\n23 Years Of DDLJ : शाहरूख- काजोलचा ‘दिलवाले दुल्हनियां ले जायेंगे’ झाला २३ वर्षांचा पाहा कधीही न पाहिलेले काही फोटो\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nशीघ्रपतनाची समस्या; कारणं आणि उपाय\nपरिणीती चोप्राचे 'हे' इंडो-वेस्टर्न लूक्स तुम्हाला देतील परफेक्ट लूक\nसंध्याकाळच्या चहासोबत एकदा तरी ट्राय करा खमंग मसाला पापड\nकानामध्ये हेवी इयररिंग्स वापरताय 'या' समस्यांचा करावा लागू शकतो सामना\nमुंबईतील 'या' ठिकाणी स्वस्त आणि मस्त शॉपिंगचा आनंद लुटा\n#AmritsarTrainAccident : पंजाबमधील शाळा, महाविद्यालयांना आज सुट्टी.\n#AmritsarTrainAccident : रेल्वेच्या वेळापत्रकात बदल, आठ गाड्या रद्द.\nमुंबई : पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत घट; पेट्रोल 38 पैसे तर डिझेल 13 पैशांनी कमी झाले.\nमुंबई : पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत घट; पेट्रोल 38 पैसे तर डिझेल 13 पैशांनी कमी झाले.\nAmritsar Train Accident : जखमींना पाहण्यासाठी नवज्योत सिंग सिद्धू गुरु नानक देव रुग्णालयात दाखल झाले आहेत.\nपंजाब - अमृतसर रेल्वे दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शनिवारी पंजाबमध्ये राजकीय शोक\nभाजपाचे बिहारचे खासदार भोला सिंह यांचे निधन; दिल्लीच्या राम मनोहर लोहिया इस्पितळात केले होते दाखल.\nट्रेनने लोकांना उडवलं आणि सिद्धूंच्या पत्नी नवजोत कौर गाडीत बसून घरी निघून गेल्या, प्रत्यक्षदर्शींचा आरोप\nपंजाब - अमृतसर येथे रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना पंजाब सरकारकडून 5 लाख रुपयांची मदत जाहीर\nनवी दिल्ली - अमृतसर येथील रेल्वे दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले दु:ख व्यक्त\nआदिलाबाद : नागपूरहून निघालेल्या कारमध्ये दहा कोटींची रोकड जप्त\nअमृतसर (पंजाब) - रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या भीषण रेल्वे अपघातात 50 जाणांचा मृत्यू, पोलिसांची माहिती\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\n#AmritsarTrainAccident : पंजाबमधील शाळा, महाविद्यालयांना आज सुट्टी.\n#AmritsarTrainAccident : रेल्वेच्या वेळापत्रकात बदल, आठ गाड्या रद्द.\nमुंबई : पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत घट; पेट्रोल 38 पैसे तर डिझेल 13 पैशांनी कमी झाले.\nमुंबई : पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत घट; पेट्रोल 38 पैसे तर डिझेल 13 पैशांनी कमी झाले.\nAmritsar Train Accident : जखमींना पाहण्यासाठी नवज्योत सिंग सिद्धू गुरु नानक देव रुग्णालयात दाखल झाले आहेत.\nपंजाब - अमृतसर रेल्वे दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शनिवारी पंजाबमध्ये राजकीय शोक\nभाजपाचे बिहारचे खासदार भोला सिंह यांचे निधन; दिल्लीच्या राम मनोहर लोहिया इस्पितळात केले होते दाखल.\nट्रेनने लोकांना उडवलं आणि सिद्धूंच्या पत्नी नवजोत कौर गाडीत बसून घरी निघून गेल्या, प्रत्यक्षदर्शींचा आरोप\nपंजाब - अमृतसर येथे रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना पंजाब सरकारकडून 5 लाख रुपयांची मदत जाहीर\nनवी दिल्ली - अमृतसर येथील रेल्वे दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले दु:ख व्यक्त\nआदिलाबाद : नागपूरहून निघालेल्या कारमध्ये दहा कोटींची रोकड जप्त\nअमृतसर (पंजाब) - रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या भीषण रेल्वे अपघातात 50 जाणांचा मृत्यू, पोलिसांची माहिती\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक\nAll post in लाइव न्यूज़\nपालिका रस्ते अभियंत्याचे अवैध कोचिंग क्लासेस, लाटली कोट्यवधीची संपत्ती\nपालिकेचा रस्ते अभियंता उपेंद्र कुडवा याने स्वत:च्या पदाचा गैरवापर करत एका गृहनिर्माण सोसायटीमध्ये खासगी कोचिंग क्लासेस चालविल्याचा गंभीर आरोप करणारा अहवाल महापालिकेने लोकायुक्तांकडे सादर केला आहे.\nमुंबई : पालिकेचा रस्ते अभियंता उपेंद्र कुडवा याने स्वत:च्या पदाचा गैरवापर करत एका गृहनिर्माण सोसायटीमध्ये खासगी कोचिंग क्लासेस चालविल्याचा गंभीर आरोप करणारा अहवाल महापालिकेने लोकायुक्तांकडे सादर केला आहे. तसेच त्यांची ज्ञात मालमत्ता ही अधिक असल्याचे पत्र लाचलुचपत विभागाने दिले असल्याचा खुलासा या अहवालात केला आहे.\nमहापालिकेच्या रस्ते विभागात कार्यरत असलेला सहायक अभियंता उपेंद्र कुडवा कार्यालयीन वेळेत अंधेरी येथील घरात अभियांत्रिकी वर्गाच्या खाजगी शिकवण्या घेत असल्याची तक्रार पालिका प्रशासनाकडे आली होती. सोसायटीनेही हे क्लासेस येथून हलविण्याचे बरेच प्रयत्न केले होते. तसेच आॅक्टोबर महिन्यात स्थानिक खासदार गजानन कीर्तिकर यांनी कुडवा हा आपल्या ताकदीचा गैरवापर करीत असल्याकडे लक्ष वेधले होते.\nपालिकेचे मुख्य चौकशी अधिकारी राजेंद्र रेलेकर यांनी याबाबत चौकशी अहवाल तयार केला आहे. तसेच मुंबईत १५ कोटींचे ९ फ्लॅट त्याच्या मालकीचे असून त्याने सेवा नियमांचा भंग करून बेहिशोबी मालमत्ता जमा केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. त्याच्याविरुद्ध कारवाई होऊ नये म्हणून त्याने पदाचा दुरुपयोग केल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले. याबाबतचा अहवाल लोकायुक्तांकडे सादर केला आहे.\nमुळात कुडवाने त्याच्या संपत्तीबाबत कोणतीही माहिती पालिकेकडे उघड केली नव्हती. एसीबीने याबाबत माहिती पालिकेला कळविल्यानंतर ही बाब उजेडात आली. अहवालात आणखीही काही अधिकाºयांची नावे आहेत.\nतसेच कुडवाने तीन मजली इमारतीत त्याचे कोचिंग सेंटर, व्हॅल्यू ट्युटोरियल्स अशा घरांचे बांधकाम एका निवासी संकुलातून व्यावसायिक कॉम्पलेक्समध्ये बदलले. याबाबतचा अहवाल रेलकर यांनी लोकायुक्तांकडे सादर केला. एसीबीकडूनही याबाबत चौकशी सुरू आहे. त्याच्याकडील बेहिशोबी मालमत्तेची चौकशी होऊन लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कारवाई करेल. मात्र पालिकेच्या सेवा नियमावलीचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांना बडतर्फ करणे अपेक्षित आहे. मात्र प्रशासकीय पातळीवर अशा कोणत्याच हालचाली सुरू झालेल्या नाहीत, असे सूत्रांकडून समजते. याबाबत आयुक्त अजय मेहता यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.\nउपेंद्र कुडवा याची खाजगी शिकवणी गेल्या दहा वर्षांपासून सुरू आहे. त्यांची पत्नी व ते आठवड्यातून चार दिवस येथे शिकवतात. मात्र हे क्लासेस आपली आई चालवित असल्याचा बनाव त्यांनी केला होता. मात्र ते पालिकेच्या रस्ते विभागात सहायक अभियंता पदावर असल्याचे दोन वर्षांपूर्वी उघड झाले. त्यानंतर त्यांची तक्रार होऊन चौकशी सुरू झाली. आॅगस्टमध्ये लोकायुक्तांनीच या खाजगी शिकवण्या बंद करण्याची नोटीस पाठविली होती. निवासी क्षेत्राचा गैरवापर करणाºया कुडवा यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते, असा इशारा लोकायुक्तांनी दिला होता.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nमुंबई महापालिकेने कायद्याचे, कायद्याच्या तरतुदींचे पालन करावे\nमुंबईचे महापौर काय म्हणताहेत बघा, 'मुंबईत पाणी तुंबलंच नाही\nविकास आराखड्याची अंमलबजावणी लांबणीवर\n, प्रदर्शनातून महापालिका देणार उत्तर\nमनपा शाळा इमारतीच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने परिपूर्णताबाबत माहिती देण्यास अग्निशमन दलाची टाळाटाळ \nदंडाची रक्कम ५ हजारांहून दोनशे रुपये करावी, मुंबई पालिकेचा प्रस्ताव\nमेट्रोच्या कामावरून दोन यंत्रणांमध्ये रंगला वाद\n‘मी टू’ चळवळ पीडितांसाठी; त्याचा गैरवापर करू नका - उच्च न्यायालय\nदागिन्यांच्या मोहात मित्राकडूनच मुख्य सूत्रधाराची हत्या\nरेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या ब्लॉक\nबॉलिवूड स्टार्सच्या व्यवस्थापकाने केला आत्महत्येचा प्रयत्न\nशिर्डीसबरीमाला मंदिरमीटूसनी देओलइंधन दरवाढप्रो कबड्डी लीगसुशांत सिंग रजपूतनवरात्रीतितली चक्रीवादळडोनाल्ड ट्रम्प\nविक्रमवीर विराट; कोहलीचे 'हे' एक डझन विक्रम सांगतात त्याची महानता\nPHOTO बॉलिवूडच्या कलाकारांनी लावली दुर्गा पूजेला हजेरी\nजॅकलिन, स्मृती इराणी, आमीरचं नाव बदललं; 'प्रयागराज'नंतरही योगींचा नामांतराचा धडाका\nपरिणीती चोप्राचे 'हे' इंडो-वेस्टर्न लूक्स तुम्हाला देतील परफेक्ट लूक\nमुंबईतील 'या' ठिकाणी स्वस्त आणि मस्त शॉपिंगचा आनंद लुटा\nलहानपणी टॉप, मात्र मोठेपणी फ्लॉप आठवतात का 'हे' कलाकार\n'या' घरगुती वस्तुंचा तुम्ही चुकीच्या पद्धतीने वापर करताय\nदसरा मेळाव्यामुळे शिवाजी पार्क भगवामय\nनागपुरातील विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यातील क्षणचित्रे\nवेगाने वजन कमी करण्यासाठी नारळाचं पाणी; जाणून घ्या कसे\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nतिरंगा फडकला आणि डोळे पाणावले सांगतोय मिस्टर आशिया सुनीत जाधव\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nअष्टमीला कोल्हापूरची अंबाबाई महिषासुरमर्दिनीच्या रूपात\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nMeToo बद्दल तरुणाईचं म्हणणं काय तरुणाई खुलेपणाने होतेय व्यक्त\nसप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nजोतिबाची पाच पाकळ्यातील बैठी सरदारी पूजा\nआजचे राशीभविष्य - 20 ऑक्टोबर 2018\n‘सिल्क स्मिता’च्या जीवनावरील सिनेमानंतर विद्या बालन बनणार ‘या सुपरस्टार’ची पत्नी, सोशल मीडियावरील व्हायरल फोटोच्या चर्चा\nऊसतोड कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा योजना; आठ लाख ऊसतोड कामगारांना होणार लाभ\nFuel Price Today: पेट्रोल-डिझेलच्या दरात घट; पेट्रोल 38 तर डिझेल 13 पैशांनी स्वस्त\n#AmritsarTrainAccident : रावणदहन पाहाणाऱ्या ६१ जणांना रेल्वेने चिरडले\n#AmritsarTrainAccident : रावणदहन पाहाणाऱ्या ६१ जणांना रेल्वेने चिरडले\nFuel Price Today: पेट्रोल-डिझेलच्या दरात घट; पेट्रोल 38 तर डिझेल 13 पैशांनी स्वस्त\nऊसतोड कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा योजना; आठ लाख ऊसतोड कामगारांना होणार लाभ\nदुष्काळात महाराष्ट्राला मदतीचा हात देऊ : मोदी\nपावसामुळे मुंबईतील धूलिकणांचे प्रमाण घटले\nमुंबईसह कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्राला पावसाचा इशारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://latestmarathijokes.com/salman-khan-will-become-father", "date_download": "2018-10-20T02:12:54Z", "digest": "sha1:6GZGB6BAIAARC5M4FLYTALIYXDJ7A76N", "length": 8832, "nlines": 108, "source_domain": "latestmarathijokes.com", "title": "सलमान खान लवकरच बाबा होणार? | Latest Marathi Jokes सलमान खान लवकरच बाबा होणार? – Latest Marathi Jokes", "raw_content": "\nसगळ्यात जास्त आवडतो सनीला हा पार्टनर\nसाउथ च्या ह्या हिरोने टाकले शाहरुख ला मागे.\nह्या अभिनेत्रीने नुकतेच केलेले फोटोशुट पाहून लोकांना विश्वासच बसत नाहीये\n देहव्यापार करताना सापडली हि बॉलीवूड मधील हॉट सुंदरी\nइतक्या बोल्ड अवतारात तुम्ही रेखा ला कधी पहिले नसेल पहा रेखा…\nसलमान खान लवकरच बाबा होणार\nसलमान खान लग्न कधी करणार या विषयावर नेहमीच चर्चा होत असतात आणि त्यावर सलमानचे उत्तर काय असेल याकडे त्याच्या चाहत्यांचे लक्ष असते. पण आता सलमानच्या लग्नाचे सोडा, त्याच्याही पुढची एक बातमी समोर येत आहे. ही बातमी म्हणजे सलमान खान लग्न न करताही पिता बनण्याचा विचार करत आहे.\nसलमान खान 52 वर्षांचा झाला आहे. तरीही देशातील मोस्ट एलिजेबल बॅचलर्समध्ये त्याचे नाव सर्वात पुढे आहे. तसेच असले तरी अजूनही त्याचा काही लग्नाचा विचार पक्का ठरलेला दिसत नाही. पण इतक्यात लग्न करणार नसला तरी, सलमान आता पिता बनण्याच्या विचारात असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. एका एंटरटेनमेंट पोर्टलवरील बातमीनुसार सलमान दोन-तीन वर्षांत पिता बनण्याचा विचार करत आहे. त्यासाठी तो सरोगसीची मदत घेणार असल्याच्याही चर्चा आहेत.\nसलमानच्या मते तो आता 50 वर्षांचा झाला आहे. त्यामुळे जेव्हा त्याची मुले 20 वर्षांची होतील तेव्हा तो 70 वर्षांचा असेल. त्यामुळे वेळ निघून जाऊ नये म्हणून सरोगसीच्या माध्यमातून वडील बनण्याचा त्याचा विचार सुरू असल्याचे सांगितले जात आहे.\nसलमानच्या मते त्याचे आई वडील सलीम खान आणि सलमा खान यांची अशी इच्छा आहे की सलमानच्या बाळाला पाहावे. त्यामुळे त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुलाच्या बाबतीत विचार करत असल्याचे तो म्हणाला आहे.\nदला रिलीज होणार ‘टायगर जिंदा है’\nसलमानचा आगामी चित्रपट टायगर जिंदा है 2018 च्या ईदला रिलीज होणार आहे. पण आता त्याने वडील बनण्याचा विचार सुरू केल्याने, याबाबतीत पुढची बातमी काय येते याकडेच सर्वांचे जास्त लक्ष राहणार आहे.\nकायद्याची अडचण निर्माण होण्याची शक्यता..\nबॉलिवूडचा मोस्ट एलिजिबल बॅचलर सलमान खान लग्न कधी करणार हा प्रश्न अनेकांना पडलेला असतानाच, आता तो बाबा होण्याची तयारी करत असल्याची चर्चा आहे.\nशाहरुख खान, आमीर खान, करण जोहर, तुषार कपूर यांच्यापाठोपाठ आता सलमान खानही सरोगसी पद्धतीने बाबा होण्याची तयारी सुरु केली आहे. करण जोहर आणि तुषार कपूर हे सरोगसीद्वारे सिंगल फादर झाले आहेत. तर शाहरुख आणि आमीर यांनी लग्नानंतर सरोगसीद्वारे पितृत्व स्वीकारलं.\nजर हे वृत्त खरं ठरलं, तर करण जोहर आणि तुषार कपूरनंतर सलमान खान बॉलिवूडचा सिंगल सरोगेट फादर असेल.\nवडील सलीम आणि आई सलमा खान यांना नातवंडांचं तोंड पाहायचं असल्याचं सलमान खानने सांगितलं होतं. त्यामुळे येत्या दोन ते तीन वर्षात सरोगेट बाबा बनण्याचा सल्लूचा मानस आहे.\nPrevious articleनुकतीच विश्वसुंदरी झालेली भारताची मानुषी छिल्लर चे काही फोटोज\nNext articleया ३ राशीच्या मुली बनतात परफेक्ट पार्टनर, चुकूनही लग्नाला देऊ नका नकार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.tinystep.in/blog/payachya-botat-jodave-ghalane", "date_download": "2018-10-20T03:08:32Z", "digest": "sha1:HP3HHR72VHE7HZ4H6XO6NSBVHWKT6NH6", "length": 15405, "nlines": 253, "source_domain": "www.tinystep.in", "title": "पायाच्या बोटात स्त्रिया जोडवे का घालतात? - Tinystep", "raw_content": "\nपायाच्या बोटात स्त्रिया जोडवे का घालतात\nजोडवे हे भारताच्या सर्वच राज्यातील स्त्रियांमध्ये पायाच्या दुसऱ्या बोटात घातले जातात. आणि आजही अत्याधुनिक वातावरणात नवीन मुलगी तिलाही जोडवे घालण्याचे आवडत असते. हिंदी स्त्रिया ह्याला ‘बिचिया’ म्हणतात. तेलगू स्त्रिया ह्याला ‘मेटालू’ म्हणतात. मेत्ति तामिळ स्त्रिया म्हणतात. कलनगुरा असे कन्नड स्त्रिया म्हणतात. पण आश्चर्य असे आहे की, सर्वच भारतीय स्त्रिया जोडवे घालत असतात. तेव्हा ही परंपरा आपण समजून घ्यायला हवी. की, यात आणखी काही कारणे आहेत ज्यामुळे पूर्ण भारतीय स्त्रिया जोडवे घालत असतात.\n१) जोडवे घालणे ही लग्न झाल्याची खून मानली जाते. किंवा काही मुली फॅशन म्हणून घालत असतात. पण अगोदरपासून लग्न झाल्यानंतर स्त्री जोडवे घालते. आणि ह्यात मुस्लिम स्त्रियाही जोडवे घालतात.\n२) जोडवे हे मुखत्वे चांदीचे किंवा अल्युमिनियमचे असते. आणि ते पायाच्या दुसऱ्या बोटात घातले जाते.\n३) जोडवे सोन्याचे का घातले जात नाही ते चांदीचे का असते असा प्रश्न बऱ्याच स्त्रियांना पडत असतो. त्याचे कारण असे आहे की, सोने हे लक्ष्मी देवीशी संबंधित आहे. तेव्हा लक्ष्मी देवीच्या आदराने किंवा भीतीने पुरातन काळापासून सोन्याचे जोडवे घालत नसतील. आणि लक्ष्मी ही समृद्धी ची देवता म्हटली जाते. म्हणून कदाचित… पायात सोने घालत नसतील. पण तुम्हाला सोन्याचे आवडत असेल तर तुम्ही सोन्याचे जोडवे घालू शकता.\nजोडवे घालण्याचे काही फायदे :\n१. ह्याच्यामुळे गर्भाची संवेदनशीलता वाढत असते. ह्याचे कारणे थोडी वेगवेगळी आहेत. अगोदर पुरुषसुद्धा जोडवे पायात घालायची कारण ह्यामुळे मर्दानी ताकद येत असते. आणि हे समागमासाठी उद्युक्त करण्यात महत्वाची भूमिका बजावत असते. स्त्रियांच्या पायात जोडवे दिसल्यावर समागमाच्या वेळी पुरुष खूप उत्तेजित होत असतात. म्हणून\n२. ह्यात असेही सांगतात की, जी स्नायूंची सिस्टम असते तिलाही ह्यामुळे फ़ायदा होत असतो. म्हणजे काही भागात दबाव पडत असल्यामुळे बॅलन्स व्हायला मदत होते.\n३. आपले शरीराचे स्नायू, नाड्या आणि मांसपेशी ह्या एकमेकांना जोडलेले असतात मग ते पायापासून ते डोक्यातील मेंदूपर्यंत तेव्हा पायाचे बोटातील जोडव्यामुळे त्यात बॅलन्स होऊन समतोल होत होत असतो. प्राचीन आयुर्वेदिक औषध ऍक्युप्रेशर साठी त्याचा खूप उपयोग होतो.\n४. आपला ‘प्राण’ हा पायाच्या बोटातून वर जात असतो. आणि एक नस ही ह्या बोटातून जाऊन गर्भाशयात जात असते तेव्हा त्यासाठी सुद्धा जोडव्याचा संबंध लग्न झाल्याशी मानतात.\n५. ह्याचा संबंध मासिक पाळीशी येत असतो. जर स्त्रीने दोन्ही पायात जोडवे घातले तर मासिक पाळी नियमित येत असते.\n६. चांदीमधून एनर्जी खूप चांगली वाहत असल्याने पृथ्वीवरील शक्ती ही चांदीच्या जोडव्याने शरीराला मिळून शरीराला उत्साहित करत असते.\n७. स्त्रीची फर्टिलिटी ची क्षमता ह्या जोडव्याने वाढत असते. म्हणून आपल्याकडे लग्न झाल्यावर कंम्प्लसरी जोडवे घालायला लावतात.\n८. चालण्याच्या वेळी हे व्हायब्रेट करत असल्याने शरीरात एनर्जी तयार होत असते.\nकाही स्त्रियांना जोडवे घालणे आवडत नसेल तर \n४) ह्याबाबत असे काहीच नाही की, जोडवे घालायलाच हवे. जर तुम्हाला जोडवे घालण्याने त्रास होत असेल तर घालू नका. कारण काही स्त्रिया ह्या एकदा जोडवे घातले तर खूप वर्षांनी जोडवे बघतात आणि ते खूप घट्ट बोटात गेले असते आणि त्यामुळे त्याचा त्रासही होत असतो. म्हणून जास्त घट्ट जोडवे घालू नका.\n५) फॅशन म्हणून घालत असाल तर चांगलेच आहे. त्यामुळे तुमचे नवरेही चांगले आकर्षित होतील. आणि दिसायलाही जोडवे खूप छान वाटते.\nहॅलो मॉम्स... आम्ही तुमच्यासाठी एक खुशखबर घेऊन घेऊन आलो आहोत.\nTinystep ने तुमच्यासाठी आणि तुमच्या बाळासाठी नैसर्गिक घटक असलेले फ्लोर क्लिनर लॉन्च केले आहे. जे तुम्हांला आणि तुमच्या बाळाला जंतूंपासून आणि हानिकारक केमीकल्स पासून दूर ठेवेल. चला तर मग जंतूंना आणि हानिकारक केमिकल्सला नाही म्हणूया... हे फ्लोर क्लिनर वापरून बघा आणि तुमची प्रतिक्रिया आम्हांला कळवा. तुम्ही हे फ्लोर क्लिनर इथे ऑर्डर करू शकता\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\nगरोदरपणात असताना ह्या लसी घ्या. . .\nलहान बाळाचे दात कधी यायला सुरवात होते..आणि लहान मुलांचा दाताविषयक सर्व प्रश्नांची उत्तरे\nअशी करा कांद्याची कुरकुरीत खेकडा भजी\nबाळाला सहा महिने झाल्यावर....\nहे सहा काही मजेदार प्रश्न लहान मुले नक्की विचारातात ...जाणून घ्या त्यांची उत्तरे कशी द्यायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://pixelhelper.org/mr/freimaurer/", "date_download": "2018-10-20T02:43:19Z", "digest": "sha1:TRXC4YFFAFHVGZCXKUGJVAQ72EKJG2ZS", "length": 19591, "nlines": 58, "source_domain": "pixelhelper.org", "title": "जे लोक एकत्र जमले आहेत असा प्रचार करतो.", "raw_content": "\nजे लोक एकत्र जमले आहेत असा प्रचार करतो.\nका एक फ्रीजनन संस्था प्रभावित\nपिक्सेल हॉलेर, हे एक आंतरराष्ट्रीय ना-मुनी अल्पसंख्यक आणि मानवाधिकार संघटना आहे जे फ्रीमेसनसच्या आदर्शांच्या प्रेरणादायक आहे. जगाच्या आवाजामुळे आम्ही आपल्या मार्गावर चालत नाही, शांत आणि सुरक्षित आहोत, निर्भयतेत निर्भय, पृथ्वीचे रक्षण करण्याच्या दृष्टीने उच्च ध्येय. मूलभूत विश्वास आहे की फ्रेंच क्रांतीची तत्त्वे \"स्वातंत्र्य, समता बंधुता\" राजकीय औदासिन्य पुनरावृत्ती लढण्यासाठी आवश्यक. पिक्सेलह्ल्परचे मेसोनिक सदस्य फ्रेंच रिव्हॉल्व्हरच्या काळात जसे अनैतिकतेच्या बाबतीत स्वतःचे रक्षण करण्यासाठी जसे हवे तसे शतकानुशतके फ्रीमेसन्ज जगात चांगले ठरले आहेत आणि त्यांच्या कृतीद्वारे एक आदर्श बनण्याचा प्रयत्न करतात बोधवाक्य प्रमाणेच: \"स्वतःला ओळखा\" सदस्यांनी एकत्रितपणे जगभरातील मानवतेची शृंखला घालण्याचा प्रयत्न केला आहे.\nपिक्सेलह्ल्पर वर्षातील 2011 मध्ये प्रकाश कलाकार आणि फ्रीमेसन ऑलिव्हर बिएनकोव्स्की यांनी 70 सहकार्यांसह, ज्यात XNUM अन्य फ्रीमेसनसह स्थापना केली होती. Freemasonry एक मैत्री संघ आहे, एक नैतिकदृष्ट्या देणारं फेडरेशन, एक आरंभ समुदाय आणि एक प्रतिकात्मक Werkbund, युरोपियन आत्मसंयम परंपरा बाहेर जन्म. मानवता, बंधुता, स्वातंत्र्य, न्याय, शांतता आणि सहिष्णुता यांच्या मूल्यांच्या स्थानासह हे आपल्या सदस्यांच्या विचार आणि कृतीसाठी वृद्धत्व आणि मानक प्रदान करते.\nप्रक्षेपण गॅलीलियो: पिक्सेलहेल्पर संस्थापक ऑलिव्हर बिएनकोव्स्की यांच्यासह फ्रीमेसमेंटबद्दल दस्तऐवजीकरण\n\"मी मेसनसच्या द्वारे प्रतिनिधित्व केलेल्या आदर्शांचा समाजात अधिक व्यापक असेल अशी माझी इच्छा आहे. आज आपल्याला अधिक सहिष्णुता आणि समाजाला अधिक मानवी बनवण्याची मानवी मनाची आवश्यकता आहे. \"\nफ्रीमेसनरी अनैच्छिक नसून उपभोगात्मक आहे, परंतु काही आवश्यक आहे, मानव आणि निसर्गवादी बुध्दिबळ समाजात आहे.\nफ्रीमेसन कॉन्सफेडरेशनचा हेतू त्याच्या सदस्यांना खरे माणुसकीवर शिक्षण देणे आहे. याचा अर्थ मध्ययुगीन झोपड्या, मानवतेच्या महत्त्वपूर्ण बाबींचे परस्पर अनुदान, आदर्शची लागवड आणि खरे दोस्ती आणि बंधुप्रेम यांच्या प्रेरणेतून प्राप्त झालेल्या प्रतीकात्मक प्रथांचे पालन होते. प्रत्येकास या तत्त्वे लॉजच्या बाहेर या तत्त्वे प्रसारित करणे आवश्यक आहे, ज्ञानाचा प्रचार करणे आणि असहिष्णुताचा विरोध करणे. लॉजमध्ये सदस्यांना आत्म-शिक्षणाचे प्रतीक आणि धार्मिक विधी यांचे सामायिक अनुभव द्वारे उत्तेजित केले जाते. मानवी प्रतिष्ठेचा सल्ला देऊन, बंधुत्वाचा प्रसार करणे आणि धर्मादाय करणे, मोझनेस मानवतेच्या आदर्शांचे जाणीव करणे.\nओआरएफ: मेसन्स बद्दलच्या दस्तऐवजीकरण\nपिक्सेल हेल्पर फाऊंडेशन | TedX, मोरोक्को माराकेचवरील आमच्या मानवतावादी लाइव्ह अॅप्लिकेशनचे सादरीकरण\nफ्रीमेसन प्रकाश स्थापना भूमिती, डसेलडोर्फ जर्मनी\nइंद्रधनुष लेझर इन्स्टॉलेशन \"इंद्रधनुष कडून\" ऑर्लॅंडो आक्रमण, डसेलडोर्फ जर्मनी\nपिक्सेल हेल्परचे संस्थापक ओटमार Alt याला भेटतात\nपिक्सेल हेल्पर फाऊंडेशन | पिक्सेलहेल्परचे संस्थापक ओलिवर बिएनकोव्स्की यांची ओममार अल्ट सोबत मीसनच्या समकालीन कलाकारांपैकी एक\nफ्रीमेसन संग्रहालय भेट द्या\nपिक्सेल हेल्पर फाऊंडेशन | Bayreuth मध्ये फ्रीमेसन म्युझियम ला भेट द्या\nफ्रीमेसन कॉन्सफेडरेशनचा सार म्हणजे मार्गदर्शन कल्पनांची एकता, भ्रातृव्रत सहभागिता समर्थन, आणि प्रतिकात्मक अनुभव वाढवणे. नैतिक कराराचे सदस्य म्हणून, फ्रीमेसनेशन्स मानवतेची, बंधुता, सहिष्णुता, शांतता आणि सामाजिक न्यायाचे प्रेम व्यक्त करतात. बंधुत्वाशी संबंधित लोकांना समुदायासाठी, लॉज या मूल्यांकनांसाठी प्रशिक्षण केंद्र आहे. फ्रीमेसनरी कल्पना आणि समुदायाच्या आंतराष्ट्रीयकरण एक प्रतिकात्मक संघ म्हणून करते. संबंधित लक्ष्यांसह इतर सर्व संघटनांवरील ही त्यांची वैशिष्ठता आहे.\nनेहमीच जुन्या आणि नेहमीच नवीन प्रश्न: Freemasonry म्हणजे काय कल्पना, समाज आणि प्रतिकात्मक अभिव्यक्तीची एकता म्हणून फ्रीमेसन कॉनफेडरसीची समजणे महत्त्वाचे आहे. कराराच्या या बहुप्रतीशी निसर्गामुळे मानवी प्रवृत्तींमध्ये विविध प्रवेश शक्यतांचा समावेश होतो. अशाप्रकारे, एखाद्याला आध्यात्मिक वादविवादामुळे आकर्षित केले जाऊ शकते, तर काही लोक लॉजच्या मानवी समाजात अत्यावश्यक दिसतात, आणि तिसरे, प्रतीक आणि रीतिरिवाजांमध्ये, कराराचे केंद्र अनुभवू शकतात. समाधानी Freemasonry फक्त त्याच्या सर्व घटकांच्या संवाद साधणे आहे.\n\"मी मेसनसच्या द्वारे प्रतिनिधित्व केलेल्या आदर्शांचा समाजात अधिक व्यापक असेल अशी माझी इच्छा आहे. आज आपल्याला अधिक सहिष्णुता आणि समाजाला अधिक मानवी बनवण्याची मानवी मनाची आवश्यकता आहे. \"\nफ्रीमेसमेंटला हे माहित आहे की ज्या गोष्टींची ते कबूल करतात ते नेहमीच परत जिवंत केले गेले आहेत, अस्तित्वात असलेल्या धोकेच्या धक्क्यात अधिक तंतोतंत केले गेले आहेत, आणि त्यांना नेहमीच नवीन प्रयत्नांमध्येच असायला हवे. मेसोसिफिकेशन कॉन्फेडरेशन राजकीय कार्यक्रम तयार करण्यापासून परावृत्त करतो आणि पक्ष-राजकीय मतभेदांमध्ये सहभागी होत नाही. त्याऐवजी, विश्रामगृहे अशा ठिकाणी असावीत जेथे जबाबदार वैयक्तिक कृती माहिती आणि संयुक्त प्रतिबिंबाने तयार केली जाते. वेळेच्या समस्यांना संवेदनशीलता विकसित करून आणि सत्यासाठी सामान्य शोध घेण्याद्वारे, फ़्रीमेन्सस पूर्वाग्रहांवर मात करून त्यांचे महत्त्वपूर्ण महत्त्वपूर्ण ज्ञानाचे कार्य पुढे चालू ठेवत आहे.\nव्यक्ती आणि सामाजिक गटांतील अर्थपूर्ण जीवनासाठी दोन गोष्टी आवश्यक आहेत हे जाणण्यामागील मोझ्शन हे जाणून घ्या: ज्या जगात राहते आणि ज्या गोष्टी कारवाई करतात त्या मूल्यांबद्दल जाणून घ्या. लॉजांनी माहिती आणि संयुक्त प्रतिबिंब या माध्यमातून मार्गदर्शन केले पाहिजे. माणुसकीच्या, बिरादांत, सहिष्णुता, शांतीचा प्रेम आणि सामाजिक न्याय यांच्या प्रकाशनात वास्तविकता दर्शविल्याबद्दल त्याचवेळी निर्णय घेण्याच्या निकषांनुसार\nहे खरे आहे की मेसनस हे मानव जगाला तपशीलवार कसे दिसले पाहिजे हे माहिती नसते कारण ते सामाजिक-राजकीय स्वप्नांच्या निर्मितीपासून दूर होत नाहीत. तथापि, मानवतेची आणि सहिष्णुतांचे संकल्पना त्यांना धमक्या शोधण्याची आणि जबाबदारीने कार्य करण्याची क्षमता देते.\nटीव्ही मुलाखत डीडब्ल्यू. डीई, पिक्सलहेल्पर संस्थापक ऑलिव्हर बिएकोव्स्की, ड्यूश वेले टीव्ही, बर्लिन जर्मनी\nपिक्सेल हेल्पर फाऊंडेशन | TedX, मोरोक्को माराकेचवरील आमच्या मानवतावादी लाइव्ह अॅप्लिकेशनचे सादरीकरण\nजे लोक एकत्र जमले आहेत असा प्रचार करतो. एप्रिल 29th, 2018ऑलिव्हर Bienkowski\nAndroid अनुप्रयोग बहारिन 13 फेडरल चॅन्सेलरचे जमाव फंडिंग डाफ्ने कारुआना गॅलिसिया तय्यिप एर्दोगान यातना freeRaif मतांची मुक्त अभिव्यक्ती ग्रीस मानवहितवादास मदत पत्रकारांचे रक्षण करा मोहीम मोहिम कातालोनिया प्रेमला सीमा माहीत नाही थेट प्रसारण थेट प्रवाह लाइव्हस्ट्रीम थवा मदत मोरोक्को घरात एनएसए राजकीय कैद्यांना ऑर्लॅंडो साठी इंद्रधनुष चिलखत सौदी अरेबिया थवा मदत स्पॅनिश वसंत ऋतु स्पिरुलिना स्वातंत्र्य युनायटेड स्टासी ऑफ अमेरिका हात व्यापार होय आम्ही स्कॅन करतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/goa/three-days-three-days-madga-six-raid-seized-13-million-chinese-goods/", "date_download": "2018-10-20T03:21:37Z", "digest": "sha1:HMOE46DCBCNUYI7D44CRZY3PKHIV7P6V", "length": 28900, "nlines": 397, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Three Days Into Three Days In Madga, Six Raid Seized 13 Million Chinese Goods | मडगावात तीन दिवसांत सहा छाप्यात 13 लाखांचा चिनी माल जप्त | Lokmat.Com", "raw_content": "शनिवार २० ऑक्टोबर २०१८\nपत्रकार जमाल खाशोगी यांचा मृत्यू; सौदी अरेबियाकडून स्पष्ट\nआजचे राशीभविष्य - 20 ऑक्टोबर 2018\nऊसतोड कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा योजना; आठ लाख ऊसतोड कामगारांना होणार लाभ\nFuel Price Today: पेट्रोल-डिझेलच्या दरात घट; पेट्रोल 38 तर डिझेल 13 पैशांनी स्वस्त\n‘क्या हाल, मिस्टर पांचाळ’मालिकेत या कारणामुळे होणार 'त्या' पाच मुलींची एंट्री\nमेट्रोच्या कामावरून दोन यंत्रणांमध्ये रंगला वाद\n‘मी टू’ चळवळ पीडितांसाठी; त्याचा गैरवापर करू नका - उच्च न्यायालय\nदागिन्यांच्या मोहात मित्राकडूनच मुख्य सूत्रधाराची हत्या\nरेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या ब्लॉक\nTanushree Dutta controversy : 'सिन्टा'वर भडकली तनुश्री दत्ता; पण का\nविविधांगी भूमिका साकारण्याचा एकच ध्यास\n ‘बधाई हो’ने पहिल्या दिवशी रचला विक्रम\n‘अॅव्हेंजर्स 4’मध्ये आयर्न मॅनच्या हातात दिसणार ‘हे’ खास शस्त्र\n23 Years Of DDLJ : शाहरूख- काजोलचा ‘दिलवाले दुल्हनियां ले जायेंगे’ झाला २३ वर्षांचा पाहा कधीही न पाहिलेले काही फोटो\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nशीघ्रपतनाची समस्या; कारणं आणि उपाय\nपरिणीती चोप्राचे 'हे' इंडो-वेस्टर्न लूक्स तुम्हाला देतील परफेक्ट लूक\nसंध्याकाळच्या चहासोबत एकदा तरी ट्राय करा खमंग मसाला पापड\nकानामध्ये हेवी इयररिंग्स वापरताय 'या' समस्यांचा करावा लागू शकतो सामना\nमुंबईतील 'या' ठिकाणी स्वस्त आणि मस्त शॉपिंगचा आनंद लुटा\nमुंबई : महाराष्ट्रातील रस्ते खड्डेमुक्त होणार का, अयोध्या वारीसाठी शुभेच्छा पण महागाई कमी होणार का, अयोध्या वारीसाठी शुभेच्छा पण महागाई कमी होणार का असे सवाल करत दसरा मेळाव्यातील उद्धव ठाकरेंच्या भाषणावरुन मनसेची पोस्टरबाजी..\n#AmritsarTrainAccident : पंजाबमधील शाळा, महाविद्यालयांना आज सुट्टी.\n#AmritsarTrainAccident : रेल्वेच्या वेळापत्रकात बदल, आठ गाड्या रद्द.\nमुंबई : पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत घट; पेट्रोल 38 पैसे तर डिझेल 13 पैशांनी कमी झाले.\nमुंबई : पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत घट; पेट्रोल 38 पैसे तर डिझेल 13 पैशांनी कमी झाले.\nAmritsar Train Accident : जखमींना पाहण्यासाठी नवज्योत सिंग सिद्धू गुरु नानक देव रुग्णालयात दाखल झाले आहेत.\nपंजाब - अमृतसर रेल्वे दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शनिवारी पंजाबमध्ये राजकीय शोक\nभाजपाचे बिहारचे खासदार भोला सिंह यांचे निधन; दिल्लीच्या राम मनोहर लोहिया इस्पितळात केले होते दाखल.\nट्रेनने लोकांना उडवलं आणि सिद्धूंच्या पत्नी नवजोत कौर गाडीत बसून घरी निघून गेल्या, प्रत्यक्षदर्शींचा आरोप\nपंजाब - अमृतसर येथे रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना पंजाब सरकारकडून 5 लाख रुपयांची मदत जाहीर\nनवी दिल्ली - अमृतसर येथील रेल्वे दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले दु:ख व्यक्त\nआदिलाबाद : नागपूरहून निघालेल्या कारमध्ये दहा कोटींची रोकड जप्त\nअमृतसर (पंजाब) - रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या भीषण रेल्वे अपघातात 50 जाणांचा मृत्यू, पोलिसांची माहिती\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nमुंबई : महाराष्ट्रातील रस्ते खड्डेमुक्त होणार का, अयोध्या वारीसाठी शुभेच्छा पण महागाई कमी होणार का, अयोध्या वारीसाठी शुभेच्छा पण महागाई कमी होणार का असे सवाल करत दसरा मेळाव्यातील उद्धव ठाकरेंच्या भाषणावरुन मनसेची पोस्टरबाजी..\n#AmritsarTrainAccident : पंजाबमधील शाळा, महाविद्यालयांना आज सुट्टी.\n#AmritsarTrainAccident : रेल्वेच्या वेळापत्रकात बदल, आठ गाड्या रद्द.\nमुंबई : पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत घट; पेट्रोल 38 पैसे तर डिझेल 13 पैशांनी कमी झाले.\nमुंबई : पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत घट; पेट्रोल 38 पैसे तर डिझेल 13 पैशांनी कमी झाले.\nAmritsar Train Accident : जखमींना पाहण्यासाठी नवज्योत सिंग सिद्धू गुरु नानक देव रुग्णालयात दाखल झाले आहेत.\nपंजाब - अमृतसर रेल्वे दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शनिवारी पंजाबमध्ये राजकीय शोक\nभाजपाचे बिहारचे खासदार भोला सिंह यांचे निधन; दिल्लीच्या राम मनोहर लोहिया इस्पितळात केले होते दाखल.\nट्रेनने लोकांना उडवलं आणि सिद्धूंच्या पत्नी नवजोत कौर गाडीत बसून घरी निघून गेल्या, प्रत्यक्षदर्शींचा आरोप\nपंजाब - अमृतसर येथे रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना पंजाब सरकारकडून 5 लाख रुपयांची मदत जाहीर\nनवी दिल्ली - अमृतसर येथील रेल्वे दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले दु:ख व्यक्त\nआदिलाबाद : नागपूरहून निघालेल्या कारमध्ये दहा कोटींची रोकड जप्त\nअमृतसर (पंजाब) - रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या भीषण रेल्वे अपघातात 50 जाणांचा मृत्यू, पोलिसांची माहिती\nअमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका\nAll post in लाइव न्यूज़\nमडगावात तीन दिवसांत सहा छाप्यात 13 लाखांचा चिनी माल जप्त\nमडगाव : ख्रिसमस सणनजीक येऊन ठेपला असताना गोव्यातील बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात चिनी मालांची रेलचेल दिसून येत असून, वजन माप खाते तसेच पोलिसांनी आता हा माल ठेवणा-या व्यापा-यावर कारवाईचे सत्र सुरू केले आहे.\nमडगाव : ख्रिसमस सणनजीक येऊन ठेपला असताना गोव्यातील बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात चिनी मालांची रेलचेल दिसून येत असून, वजन माप खाते तसेच पोलिसांनी आता हा माल ठेवणा-या व्यापा-यावर कारवाईचे सत्र सुरू केले आहे. गेल्या तीन दिवसांत दक्षिण गोव्यातील मडगावात सहा छापा टाकले असून, 13 लाखांचा माल जप्त केला आहे. यातील पाच छापे वजनमापे खाते तर एक छापा मडगाव पोलिसांनी टाकला आहे.\nबुधवारी वजन माप खात्याने मडगावातील भालभाट परिसरात एका दुकानावर छापा टाकून दोन लाखांचा माल जप्त केला होता. ख्रिसमससाठी रोषणाई व अन्य उपकरणे जप्त करण्यात आली होती. त्याच दिवशी मडगाव पोलिसांनी बेकायदा सिगारेट व्यवसायावर कारवाई करताना हिराराम उर्फ शाम रावत मिर्धा याला अटक करून तब्बल तीन लाख सोळा हजार रुपये किमतीच्या सिगारेट्स जप्त केल्या होत्या. चीन तसेच मध्य आशियाई देशातून या सिगारेटची आयात होत असल्याचा पोलिसांना संशय आहे.\nवजन माप खात्याने गुरुवारी आके - मडगाव व नावेली येथे दोन दुकानांवर छापा टाकून तीन लाखांचा माल जप्त केला होता. चिनी बनावटीचा माल येथे विकला जात होता. आज शुक्रवारी या खात्याने मडगाव - कोलवा मार्गावरील जैन इलेक्ट्रिकल या दुकानावर छापा टाकून पाच लाखांचा माल जप्त केला. चिनी बनावटीचा हा माल असून, मालावर किंमत तसेच अन्य छापील बाबींचा उल्लेख नव्हता. एका गि-हाईकाने यासंबंधी तक्रार केल्यानंतर वजन माप खात्याने या दुकानावर छापा मारला.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nअग्नी 5 लवकरच सैन्याच्या ताफ्यात; संपूर्ण चीन आता भारताच्या टप्प्यात\nडोकलाम विवादानंतर चीनने तिबेटमध्ये प्रथमच केला युद्धसराव\nचीनच्या गुप्तहेर चिमण्यांनी वाढवली भारताची चिंता\n4.5 कोटींच्या फरारी कारचा पहिल्याच दिवशी चेंदामेंदा, महिलेचा व्हिडीओ व्हायरल\nसीमकार्ड विकणाऱ्या 'या' भारतीय तरुणाच्या कंपनीचा चिनी बाजारपेठेत बोलबाला\nचीनची रेल्वे येणार काठमांडूमध्ये, दोन्ही देशांची जवळीक वाढली\nगोवा राजभवनमध्ये पहिला आरटीआय अर्ज सादर\nमी जीव द्यायला हवा होता का\nफॉर्मेलिन प्रकरणात मडगाव न्यायालयात नव्याने याचिका, मडगावचे वकील राजीव गोमीस यांचा अर्ज\nदोन आमदार फुटल्याच्या पार्श्वभूमीवर मांद्रे, शिरोडा काँग्रेस गट समित्या विसर्जित\n'डिजिटल लॉकर' सेवेबाबत गोव्यात निरुत्साह\nगोव्याची कला अकादमी कात टाकणार\nशिर्डीसबरीमाला मंदिरमीटूसनी देओलइंधन दरवाढप्रो कबड्डी लीगसुशांत सिंग रजपूतनवरात्रीतितली चक्रीवादळडोनाल्ड ट्रम्प\nविक्रमवीर विराट; कोहलीचे 'हे' एक डझन विक्रम सांगतात त्याची महानता\nPHOTO बॉलिवूडच्या कलाकारांनी लावली दुर्गा पूजेला हजेरी\nजॅकलिन, स्मृती इराणी, आमीरचं नाव बदललं; 'प्रयागराज'नंतरही योगींचा नामांतराचा धडाका\nपरिणीती चोप्राचे 'हे' इंडो-वेस्टर्न लूक्स तुम्हाला देतील परफेक्ट लूक\nमुंबईतील 'या' ठिकाणी स्वस्त आणि मस्त शॉपिंगचा आनंद लुटा\nलहानपणी टॉप, मात्र मोठेपणी फ्लॉप आठवतात का 'हे' कलाकार\n'या' घरगुती वस्तुंचा तुम्ही चुकीच्या पद्धतीने वापर करताय\nदसरा मेळाव्यामुळे शिवाजी पार्क भगवामय\nनागपुरातील विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यातील क्षणचित्रे\nवेगाने वजन कमी करण्यासाठी नारळाचं पाणी; जाणून घ्या कसे\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nतिरंगा फडकला आणि डोळे पाणावले सांगतोय मिस्टर आशिया सुनीत जाधव\n इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप\nअष्टमीला कोल्हापूरची अंबाबाई महिषासुरमर्दिनीच्या रूपात\nभात साठवण्याच्या जागेत आढळला नऊ फुटांचा अजगर\nजोतिबा देवाची श्रीकृष्णाच्या रुपात पूजा\nMeToo बद्दल तरुणाईचं म्हणणं काय तरुणाई खुलेपणाने होतेय व्यक्त\nसप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nजोतिबाची पाच पाकळ्यातील बैठी सरदारी पूजा\nआजचे राशीभविष्य - 20 ऑक्टोबर 2018\n‘सिल्क स्मिता’च्या जीवनावरील सिनेमानंतर विद्या बालन बनणार ‘या सुपरस्टार’ची पत्नी, सोशल मीडियावरील व्हायरल फोटोच्या चर्चा\nऊसतोड कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा योजना; आठ लाख ऊसतोड कामगारांना होणार लाभ\nFuel Price Today: पेट्रोल-डिझेलच्या दरात घट; पेट्रोल 38 तर डिझेल 13 पैशांनी स्वस्त\n#AmritsarTrainAccident : रावणदहन पाहाणाऱ्या ६१ जणांना रेल्वेने चिरडले\n#AmritsarTrainAccident : रावणदहन पाहाणाऱ्या ६१ जणांना रेल्वेने चिरडले\nFuel Price Today: पेट्रोल-डिझेलच्या दरात घट; पेट्रोल 38 तर डिझेल 13 पैशांनी स्वस्त\nऊसतोड कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा योजना; आठ लाख ऊसतोड कामगारांना होणार लाभ\nदुष्काळात महाराष्ट्राला मदतीचा हात देऊ : मोदी\nपावसामुळे मुंबईतील धूलिकणांचे प्रमाण घटले\nमुंबईसह कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्राला पावसाचा इशारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z120110204436/view", "date_download": "2018-10-20T02:26:34Z", "digest": "sha1:Y5C2JZS7S4FAWIGZ425YWACFMAIDDCE3", "length": 22630, "nlines": 213, "source_domain": "www.transliteral.org", "title": "खंड २ - अध्याय ३१", "raw_content": "\nकोणतीही ही पूजा करण्याआधी संकल्प कां करावा\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पुराणे|श्रीमुद्‍गल पुराण|खंड २|\nखंड २ - अध्याय ३१\nमुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.\nTags : mudgal puranpothipuranपुराणपोथीमुद्गल पुराणसंस्कृत\n दक्ष म्हणे गजासुर कोण होता दैत्य तो परम दारुण होता दैत्य तो परम दारुण त्याचें चरित्र संपूर्ण वधापर्यंतचे सांगा मज ॥१॥\nज्याच्या स्तव गणराजा घेत मुनिपुत्राचा सामान्य जन्म भक्तियुत मुनिपुत्राचा सामान्य जन्म भक्तियुत त्या असुराचा जन्म वृत्तान्त त्या असुराचा जन्म वृत्तान्त सर्वही मुद्‌गला सांगावा ॥२॥\n दक्षाचें वचन ऐकून तयास मुद्‍गल योगींद्र सांगत सकल कथा गजासुराची ॥३॥\nपुरावृत्त हा इतिहास असत पाप प्रशामक भुक्तिप्रद जगांत पाप प्रशामक भुक्तिप्रद जगांत महिषासुराचा वध करित जगदंबिका हें सर्वश्रुत ॥४॥\nत्या महिषासुराचा पुत्र गजासुर पितृवधानें राग अनिवार तयास वाटून देववधार्थ आतुर शंकराची आराधना करी ॥५॥\n तो घोर तप आचरत \n दहा हजार वर्षे केलें तप भयंकर उग्र त्यानें ॥७॥\n काष्ठवत्‍ बसल्या गजासुरा पाहून विस्मय त्यांसी वाटला ॥८॥\n वर महामते सांग मजसी कोणता तुज देऊ अता कोणता तुज देऊ अता\nतुझ्या तपानें तुष्ट झालों वरदान देण्या आलों दुर्लभही देण्या सज्ज राहिलों वर माग तूं सत्वरीं ॥१०॥\n प्रणाम करी नम्रभावें ॥११॥\n ऐक कोणता ते आतां ॥१२॥\nजरी देवेशा तुष्ट झालासी महेश्वरा वर देईन मजसी महेश्वरा वर देईन मजसी ब्रह्माडांत जे निवासी मृत्यु न येवो मज त्यांपासून ॥१३॥\n अन्य कांहीं न मागे मी ॥१४॥\nगजासुरासी तैसा वर देऊन शिव पावला अंतर्धान आपुल्या गृहीं परतला ॥१५॥\n सर्व दैत्य त्याच्या घरीं जाऊन अभिनंदन करिती तयाचें ॥१६॥\n आपुल्या या गुरुसे वंदित अभिषेक होऊन मुनि सान्निध्यात अभिषेक होऊन मुनि सान्निध्यात राजा झाला दैत्य दानवांचा ॥१७॥\nत्यांच्या समवेत पृथ्वी जिंकून स्वर्गाचेंही प्रभुत्व मिळवून देव पळाले भीतीनें ॥१८॥\n त्यास सांगती सर्व वृत्तान्त शंकर क्रोधसंयुक्त उपाय चिंतिती मानसीं ॥१९॥\n शंकर जाती युद्धासी ॥२०॥\nदेव दानवांचे युद्ध झालें प्रारंभीं दैत्य रणीं हरले प्रारंभीं दैत्य रणीं हरले भयभीत होऊन पळूं लागले भयभीत होऊन पळूं लागले तेव्हां गज दैत्य संतापला ॥२१॥\nत्यानें बाणवृष्टि परम दारुण करोनि गाजविले रण अनेक देवांचे ओढवलें मरण अनेक विकलांग रणीं पडले ॥२२॥\nवाटे प्रलय काळ ओढवला इंद्रादी दिक्पालगण विद्ध झाला इंद्रादी दिक्पालगण विद्ध झाला गदाप्रहारें विष्णुही पडला रणभूवरी त्या वेळीं ॥२३॥\n शंकर त्रिशूल हातीं घेत क्रोधें गजासुरा मारित प्रलयाग्नि सम तो वाटे ॥२४॥\n परी गजासुरासी कांहीं न लागत शंकराच्या वरप्रदानें होत सर्व शस्त्रें व्यर्थ तेव्हां ॥२५॥\n दैत्येश पकडी त्याचे चरण अभिमानें अट्टहास करुन महेशा दूर भिरकाविला ॥२६॥\nतेव्हां देवगण सर्वही पळाले राक्षसांच्या भयें त्रासले गजासुर गेला शिवलोकीं ॥२७॥\nसंहर नामा दैत्य स्थापिला कैलासांत मुख्यत्वें त्या वेळा कैलासांत मुख्यत्वें त्या वेळा गजासुर पृथ्वीवरी परतला \n दुष्ट गजासुर निवास करित त्रैलोक्याचें राज्य उपभोगित \nऐसा बहुत काळ लोटत देव राहती पर्वत गुहांत देव राहती पर्वत गुहांत विचार विनिमय परस्परांत गजासुर वधार्थ करिती ते ॥३१॥\nतेव्हां विष्णु बोलती वचन ते ऐकून देव होत प्रसन्न ते ऐकून देव होत प्रसन्न ब्रह्मांड निवाश्यांपासून गजासुरासी मृत्यु नसे ॥३२॥\nऐसा वर त्यासी असत म्हणोनि आम्हीं पराजित \n गजासुर मृत्यु पावेल ॥३४॥\nम्हणोनि त्या देवदेवेशा भक्तियुक्त आराधूंया आपण समस्त परम तप आचरुंया ॥३५॥\nतो गणेश गजासुरासी मारील आपुलीं स्थानें आपणांसी देईल आपुलीं स्थानें आपणांसी देईल त्याची भक्ति करतां होईल त्याची भक्ति करतां होईल परम हित सर्वांचे ॥३६॥\n म्हणती कल्पना ही शोभन तेणें तप आचरती ॥३७॥\nकोनी मंत्र जप करिती कोणी नाम जपांत रमती कोणी नाम जपांत रमती कोणी मानसपूजा करिती कोणी करिती स्तवन ध्यान ॥३८॥\n करिती पंचाग्नि धूम्रमान ॥३९॥\n ऐसीं शंभर वर्षें लोटती तेव्हां प्रकटले गजानन ॥४०॥\n देव मुनींनो सांगा इच्छित दुर्लभ असलें तरी त्वरित दुर्लभ असलें तरी त्वरित देईन तुम्हांसी मी संतोषें ॥४१॥\n परम भक्तीनें पूजिती तया ॥४२॥\nविविध परीनें स्तवन करिती आनंद भरला त्यांच्या चित्तीं आनंद भरला त्यांच्या चित्तीं रोमांच फुलले शरीरावरती देवर्षि गाती स्तुतिस्तोत्रें ॥४३॥\n पुनःपुन्हा नमन असो ॥४४॥\n विघ्नेशा तुज नमन असो ॥४५॥\n सर्वांतर्धारीसी नमन असो ॥४६॥\n लंबोदर देवा नमन तुला ॥४८॥\nसर्वांच्या हृदयीं तूं वससी वर्णनातीत तूं वेदासी तरी तुझी स्तुति आम्हांसी कैसी यथार्थ शक्य होय ॥४९॥\n त्याच्या रुपाचें करिती मनन भक्तिभाव पूर्ण मनीं ॥५०॥\n कर जोडोनि गणेशाची प्रार्थित संतुष्ट जरी तूं आम्हांप्रत संतुष्ट जरी तूं आम्हांप्रत मनोवांछित देई वर ॥५१॥\n आमुचें स्थान आम्हां द्यावें तुझ्या भक्तीनें भरावें मानस आमुचें सर्वदा ॥५२॥\nगणेशा तुझी भक्ति करिती त्यांची सर्व दुःखें दूर होती त्यांची सर्व दुःखें दूर होती विघ्नेशा तूं आम्हांवरती कृपा एवढी करावी ॥५३॥\n गणाध्यक्ष तो आनंदे ॥५४॥\nगजासुराचा वध अति दुष्कर परी तुम्हांस्तव करीन सुकर परी तुम्हांस्तव करीन सुकर देव मुनींनो तुम्हां अमर देव मुनींनो तुम्हां अमर पुनरपि मी करीन ॥५५॥\nमाझी अचल भक्ति मनांत सुदुर्लभ तुम्हां सुलभ होत सुदुर्लभ तुम्हां सुलभ होत परशराचा मी होईन सुत परशराचा मी होईन सुत गजासुराचा वध करण्यां ॥५६॥\nतुम्हीं रचिलें हें स्तोत्र मम प्रीतिवर्धक सुपात्र \nजो हें स्तोत्र वाचील अथवा भक्तिभावें ऐकेल सर्व दुःखें त्याची दूर होती ॥५८॥\n जन्म घेई वत्सलेच्या उदरीं जातकर्मादि संस्कार करी पराशर मुनी तेव्हां त्याचे ॥६०॥\n पांचव्या वर्षीं त्याच्या होत व्रतबंध सोहळा आश्रमीं ॥६१॥\n सिद्धिबुद्धि विवाहीं अर्पिल्या ॥६२॥\nऐसे पराशर सुताचें चरित सांगितलें तुजसी पुनीत सांगेन तुजसी सविस्तर ॥६३॥\nओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‌गले महापुराणे द्वितीये खंडे एकदंतचरिते पराशरसुतोत्पत्तिकथनं नामैकत्रिंशोध्यायः समाप्तः \nविविध पूजा अथवा होम प्रसंगी स्त्रीने पुरूषाच्या कोणत्या अंगास बसावे आणि हाताला हात कां लावावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/haridik-pandya-slams-hundred/", "date_download": "2018-10-20T02:09:58Z", "digest": "sha1:APEHAF77PY4BCQDDIPQVZNZLMJAWPGX4", "length": 6881, "nlines": 59, "source_domain": "mahasports.co.in", "title": "तिसरी कसोटी: हार्दिक पंड्याचे दणदणीत शतक !", "raw_content": "\nतिसरी कसोटी: हार्दिक पंड्याचे दणदणीत शतक \nतिसरी कसोटी: हार्दिक पंड्याचे दणदणीत शतक \nपल्लेकेल: येथे सुरु असलेल्या श्रीलंका विरुद्ध भारत तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताच्या अष्टपैलू क्रिकेटर हार्दिक पंड्याने आपली कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक लगावले आहे. त्याने हे शतक करण्यासाठी फक्त ८६ चेंडू घेतले. या खेळीत त्याने ८ चौकार तर ७ षटकार लगावले आहेत.\nहार्दिक जेव्हा काल फलंदाजीला आला तेव्हापासूनच श्रीलंकन गोलंदाजांविरुद्ध त्याने फटके बाजी चालू केली होती आणि श्रीलंकेच्या कर्णधार दिनेश चंडिमलने त्याच्याविरुद्ध खूपच बचावात्मक क्षेत्ररक्षण लावले होते. यामुळे हार्दिक सेट झाला आणि त्याने शतक लगावले.\nआठव्या क्रमांकावर फलंदाजी करताना हार्दिक पंड्याने भारताकडून आज सर्वात वेगवान शतक लगावले. पंड्याच्या या खेळीमुळेच भारताने लंचआधीच्या सत्रात ४८७ धावांची मजल मारली आहे. आता भारताकडून हार्दिक पांड्य १०८ धावांवर खेळत आहे तर उमेश यादव ३ धावांवर खेळत आहे.\nपांड्यच्या कसोटी कारकिर्दीतील हा फक्त फक्त तिसरा सामना आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात कसोटी पदार्पण केले होते आणि त्या सामन्यातही त्याने अर्धशतकी खेळी केली होती.\nISL 2018: दिल्लीविरुद्ध घरच्या मैदानावर खेळण्याचा ब्लास्टर्सला फायदा\nISL 2018: मोसमातील पहिल्या महाराष्ट्र डर्बीत मुंबईविरुद्ध पुणे सिटीचा पराभव\nनेमार ज्युनियरने मोडला पेलेंचा हा विक्रम\nVideo: या कामगिरीमुळे रोहित शर्माने पृथ्वी शॉला मिठीच मारली\nऑस्ट्रेलिया पहिल्यांदाच खेळणार या संघाविरुद्ध टी २० सामना\nVideo: तीन दिवसांत क्रिकेटमध्ये झाले तीन विचित्र धावबाद\nटाॅप ३- आज प्रो कबड्डीत होणार हे तीन मोठे पराक्रम\nISL 2018: भेदक मार्सेलिनोच्या पुनरागमनाचे पुणे सिटीला वेध\nएचसीएल आशियाई टेनिस अजिंक्यपद २०१८ स्पर्धेत अव्वल व आंतरराष्ट्रीय खेळाडू झुंजणार\nअखिल भारतीय सुपर सिरीज् टेनिस स्पर्धेत पुण्याच्या राधिका महाजनला दुहेरी मुकुट\nISL 2018: चेन्नईने केली पराभवाची हॅट्ट्रीक\nसलग दुसऱ्या दिवशी क्रिकेटमध्ये ‘कहर’, विचित्र रनआऊटची मालिका सुरुच\nझी महाराष्ट्र कुस्ती दंगलमध्ये ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी खेळणार या टीमकडून\nनागराज मंजूळे आता कुस्तीच्या मैदानात, विकत घेतली झी महाराष्ट्र कुस्ती दंगलमधील ही टीम\nटाॅप ३- प्रो कबड्डीच्या ६व्या हंगामात ५०पेक्षा जास्त गुण घेणारे ३ खेळाडू\nटीम इंडीयाने गाठली आहे या पाच देशांविरुद्ध वनडे सामन्यांची शंभरी\nक्रिकेटपटू दिपक चहरच्या घरी चोरीचा प्रयत्न करणाऱ्या सहा जणांना अटक\nविराटने डिजाईन केलेल्या शूजची अशी आहे किमंत\nपुण्यात होणाऱ्या कबड्डी, क्रिकेट सामन्यांचे असे आहेत तिकीट दर\nभारत-विंडीज यांच्यातील चौथ्या वनडेच्या तिकीट विक्रीला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/reports-rohit-sharma-likely-kohlis-deputy-champions-trophy-2017/", "date_download": "2018-10-20T02:10:07Z", "digest": "sha1:JUSQ4UWWUCMKKCHVXKECI72R7UPUS4CA", "length": 7752, "nlines": 59, "source_domain": "mahasports.co.in", "title": "रोहित शर्मा भारताचा उप-कर्णधार ?", "raw_content": "\nरोहित शर्मा भारताचा उप-कर्णधार \nरोहित शर्मा भारताचा उप-कर्णधार \nरोहित शर्माने नुकत्याच झालेल्या आयपीएलमध्ये आपल्या नेतृत्व खाली मुंबई इंडियन्सला तिसऱ्यांदा आयपीएलच्या विजेते पदाचा मान मिळवून दिला. मुंबईने २०१३,२०१५ आणि २०१७ मध्ये आयपीएलच्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले. आणि तिन्ही वेळा रोहित शर्माचं संघाचा कर्णधार होता. त्याच्या आयपीएलमधील उत्तम नेतृत्वामुळेच कदाचित येत्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये उपकर्णधार पदासाठी त्याचे नाव घेतले जात आहे. इंग्लंड आणि वेल्स मध्ये होणाऱ्या या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारत लवकरच रवाना होणार आहे. मुख्य स्पर्धेच्या आधी भारत २ सराव सामने खेळणार आहे. भारताचा पहिला सामना हा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान बरोबर आहे.\nभारत या स्पर्धेमध्ये डिफेंडिंग चॅम्पियन म्हूणन उतरेल. भारताचं नेतृत्व विराट कोहली करेल. भारताच्या संघाची निवड जरी २ आठवडे आधीच झाली असेल तरी निवड समितीने संघाच्या उपकर्णधार कोण असेल याचा खुलासा केला नव्हता. तरी पण सूत्रांमध्ये अशी चर्चा आहे की मुंबईत इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा भारताचा उपकर्णधार होऊ शकतो.\n“निवड समितीने अजून तरी उपकर्णधाराची औपचारिक घोषणा केलेली नाहीये, पण त्यांनी अंतर्गत एका खेळाडूची निवड केली आहे, आणि जर गरज पडली तरच ते या नावावरचा पडदा उघडणार.” असे बीसीसीआयमधील एका सूत्राकडून खबर मिळाली आहे.\nआधी जेव्हा रोहित शर्माला कर्णधारपदा बद्दल विचारण्यात आले तेव्हा रोहित म्हणाला “हा विचार खूप पुढचा आहे. मी एवढ्या पुढचा विचार करत नाही आणि जर भविष्यती अशी संधी आली तर मी नक्कीच स्विकारीन.”\nISL 2018: दिल्लीविरुद्ध घरच्या मैदानावर खेळण्याचा ब्लास्टर्सला फायदा\nISL 2018: मोसमातील पहिल्या महाराष्ट्र डर्बीत मुंबईविरुद्ध पुणे सिटीचा पराभव\nनेमार ज्युनियरने मोडला पेलेंचा हा विक्रम\nVideo: या कामगिरीमुळे रोहित शर्माने पृथ्वी शॉला मिठीच मारली\nऑस्ट्रेलिया पहिल्यांदाच खेळणार या संघाविरुद्ध टी २० सामना\nVideo: तीन दिवसांत क्रिकेटमध्ये झाले तीन विचित्र धावबाद\nटाॅप ३- आज प्रो कबड्डीत होणार हे तीन मोठे पराक्रम\nISL 2018: भेदक मार्सेलिनोच्या पुनरागमनाचे पुणे सिटीला वेध\nएचसीएल आशियाई टेनिस अजिंक्यपद २०१८ स्पर्धेत अव्वल व आंतरराष्ट्रीय खेळाडू झुंजणार\nअखिल भारतीय सुपर सिरीज् टेनिस स्पर्धेत पुण्याच्या राधिका महाजनला दुहेरी मुकुट\nISL 2018: चेन्नईने केली पराभवाची हॅट्ट्रीक\nसलग दुसऱ्या दिवशी क्रिकेटमध्ये ‘कहर’, विचित्र रनआऊटची मालिका सुरुच\nझी महाराष्ट्र कुस्ती दंगलमध्ये ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी खेळणार या टीमकडून\nनागराज मंजूळे आता कुस्तीच्या मैदानात, विकत घेतली झी महाराष्ट्र कुस्ती दंगलमधील ही टीम\nटाॅप ३- प्रो कबड्डीच्या ६व्या हंगामात ५०पेक्षा जास्त गुण घेणारे ३ खेळाडू\nटीम इंडीयाने गाठली आहे या पाच देशांविरुद्ध वनडे सामन्यांची शंभरी\nक्रिकेटपटू दिपक चहरच्या घरी चोरीचा प्रयत्न करणाऱ्या सहा जणांना अटक\nविराटने डिजाईन केलेल्या शूजची अशी आहे किमंत\nपुण्यात होणाऱ्या कबड्डी, क्रिकेट सामन्यांचे असे आहेत तिकीट दर\nभारत-विंडीज यांच्यातील चौथ्या वनडेच्या तिकीट विक्रीला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://sanatanprabhat.org/marathi/157044.html", "date_download": "2018-10-20T01:42:06Z", "digest": "sha1:ZL5EA4PMFEI454AXGKPU7CRUBE4STRWN", "length": 16023, "nlines": 191, "source_domain": "sanatanprabhat.org", "title": "थायलंडमध्ये देवमाशाच्या पोटात सापडले ८ किलो प्लास्टिक - सनातन प्रभात", "raw_content": "\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nसनातन प्रभात > Post Type > बातम्या > अांतरराष्ट्रीय बातम्या > थायलंडमध्ये देवमाशाच्या पोटात सापडले ८ किलो प्लास्टिक\nथायलंडमध्ये देवमाशाच्या पोटात सापडले ८ किलो प्लास्टिक\nप्लास्टिक हा विज्ञानाचा शोध आहे आणि त्याचे दुष्परिणाम दिसत आहेत. तरीही विज्ञानवादी म्हणतात की, ‘विज्ञानामुळे जगाची प्रगती झाली \nपाण्यात श्री गणेशमूर्तींचे विसर्जन केल्यामुळे प्रदूषण होते; म्हणून बोंब ठोकणार्‍या अंनिससारख्या संस्था प्लास्टिकमुळे होणार्‍या हानीविषयी मात्र सोयीस्कर मौन बाळगतात \nबँकॉक – जगभरामध्ये प्लास्टिकच्या समस्येने उग्र रूप धारण केले आहे. याचा फटका मनुष्यासह प्राण्यांनाही बसत आहे. याचाच प्रत्यय थायलंडमध्ये दिसून आला. थायलंडच्या समुद्रकिनार्‍यावर नुकताच एक देवमासा घायाळ स्थितीत आढळून आला होता. डॉक्टरांना या देवमाशाच्या पोटात तब्बल प्लास्टिकच्या ८० पिशव्या मिळाल्या. या पिशव्यांचे वजन ८ किलो आहे. पोटातील प्लास्टिकमुळे देवमाशाने खाणपिणे सोडले होते. डॉक्टरांच्या प्रयत्नानंतरही देवमाशाचा मृत्यू झाला.\n१. सागरी अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार देवमाशाचे खाद्य समुद्रीफेनी, ऑक्टोपस आणि छोटे मासे हे आहे; परंतु समुद्रामध्ये तरंगणारे प्लास्टिक हे आपले खाद्य आहे, असे समजून सागरी जीव त्याला गिळतात.\n२. एप्रिल मासात स्पेनच्या समुद्र किनार्‍यावरही एक देवमासा वाहून आला होता आणि त्याच्या पोटात २९ किलो प्लास्टिकच्या पिशव्या आढळून आल्या होत्या.\n३. जगभरात तब्बल ८ लाख टन प्लास्टिक समुद्रामध्ये फेकले जाते. हे प्लास्टिक माशांच्या पोटात जाते. त्यामुळे सागरी जीव मृत्यूमूखी पडत आहेत.\n४. भारतातही नेहमीच गाय, बैल यांच्या पोटामध्ये प्लास्टिक सापडल्याची माहिती समोर येत असते. गेल्या मासात पुण्यामध्ये एका जिवंत बैलाच्या पोटातून तब्बल ८५ किलो प्लास्टिक बाहेर काढले गेले होते. या प्लास्टिकमुळे बैल काहीच खात नव्हता आणि फिरूही शकत नव्हता.\nCategories अांतरराष्ट्रीय बातम्या, आशियाTags अांतरराष्ट्रीय, प्रदूषण Post navigation\nसलग तिसर्‍या दिवशीही शबरीमला मंदिरात महिलांचा प्रवेश रोखण्यात यश \nकाँग्रेसमधील हिंदु नेते मला प्रचाराला बोलावत नाहीत – काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद\nअमृतसर येथे रावणदहनाच्या कार्यक्रमासाठी जमलेल्या गर्दीला रेल्वेने चिरडले : ५० हून अधिक जण ठार\nअनधिकृत भोंग्यांवर कारवाई न केल्याविषयी प्रतिज्ञापत्र सादर करा – उच्च न्यायालयाचा आदेश\nहिंदुत्वनिष्ठ भूमिका परखडपणे मांडणारे अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांना ‘क्रांतीवीर वसंतबाबाजी बडवे हिंदुत्व शौर्य पुरस्कार’ घोषित \nमुंब्रा येथे मदरशामध्ये विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार करणार्‍या मौलवीला अटक\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी जागो प.पू. डॉक्टर फलक प्रसिद्धी बातम्या अांतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान लेख खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सुक्ष्म-परीक्षण Uncategorized मराठी साप्ताहिक PDF\nअटक अनुभूती अपप्रकार अांतरराष्ट्रीय आंदोलन आक्रमण आतंकवाद काँग्रेस गणेशोत्सव गुन्हेगारी चौकटी दिनविशेष धर्मांध निवडणुका नोंद न्यायालय परात्पर गुरु डॉ. अाठवले परात्पर गुरु डॉ आठवले यांचे अमृत महोत्सवी वर्ष विशेष पाकिस्तान पू .आबा उपाध्ये पोलीस प्रशासन प्रशासनाचा भोंगळ कारभार प्रसारमाध्यम भाजप भ्रष्टाचार महाराष्ट्र विधीमंडळ अधिवेशन महिलांवरील अत्याचार मार्गदर्शन मुसलमान राष्ट्र आणि धर्म लेख शिवसेना शैक्षणिक संपादकीय सनातनचे संत सनातन संस्था साधकांना सूचना साधना सैन्य हिंदु जनजागृती समिती हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदु धर्म हिंदु विराेधी हिंदूंची मंदिरे असुरक्षित\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी जागो प.पू. डॉक्टर फलक प्रसिद्धी बातम्या अांतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान लेख खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सुक्ष्म-परीक्षण Uncategorized मराठी साप्ताहिक PDF\nPDF वाचा / डाऊनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/pune-news-winter-weather-91915", "date_download": "2018-10-20T03:04:28Z", "digest": "sha1:K6A4LUUED3LUX6TR3YC5YR6DSMPRXQOB", "length": 13109, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news winter weather ढगाळ वातावरणामुळे थंडीची तीव्रता कमी | eSakal", "raw_content": "\nढगाळ वातावरणामुळे थंडीची तीव्रता कमी\nशुक्रवार, 12 जानेवारी 2018\nपुणे - मकर संक्रांत जवळ येत असतानाच शहरातील थंडीने काढता पाय घेतल्याचे गुरुवारी जाणवले. ढगाळ वातावरणामुळे थंडीची तीव्रता कमी झाल्याने किमान तापमानाचा पारा 13.5 अंश सेल्सिअस नोंदला गेला. राज्यात सर्वांत कमी तापमान गोंदिया येथे 8.2 अंश सेल्सिअस नोंदले गेले असून, शहर आणि परिसरात येत्या बुधवारपर्यंत (ता. 17) थंडी वाढेल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला.\nपुणे - मकर संक्रांत जवळ येत असतानाच शहरातील थंडीने काढता पाय घेतल्याचे गुरुवारी जाणवले. ढगाळ वातावरणामुळे थंडीची तीव्रता कमी झाल्याने किमान तापमानाचा पारा 13.5 अंश सेल्सिअस नोंदला गेला. राज्यात सर्वांत कमी तापमान गोंदिया येथे 8.2 अंश सेल्सिअस नोंदले गेले असून, शहर आणि परिसरात येत्या बुधवारपर्यंत (ता. 17) थंडी वाढेल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला.\nउत्तर भारतात थंडीचा कडाका वाढला आहे. तेथून थंड वारा महाराष्ट्राच्या दिशेने वाहत आहे. त्यामुळे विदर्भातील थंडी वाढत असल्याचे निरीक्षण हवामान खात्यातर्फे सांगण्यात आले. येत्या काही दिवसांपर्यंत राज्यात थंडी कायम राहणार असून, पुढील आठवड्यानंतर कमी होण्यास सुरवात होईल.\nकोकण, मध्य महाराष्ट्र या भागांतील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. मराठवाड्यातील काही भागांतही किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित चढ-उतार सुरू आहे. विदर्भातील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते. येत्या सोमवारपर्यंत (ता. 15) गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्‍यता आहे. पुणे परिसरात बुधवारपर्यंत (ता. 17) आकाश मुख्यत निरभ्र राहील.\nसध्या हवेतील ओलावा कमी असल्याने कोकणातील किमान तापमानात वाढ होऊ लागली आहे. कोकणातील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत जवळपास पाच अंशांनी वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्रातील जळगाव, नगर वगळता उर्वरित कोल्हापूर, महाबळेश्वर, मालेगाव, नाशिक, सांगली, सातारा, पुणे, सोलापूर येथील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत चार ते पाच अंशांनी वाढ झाली आहे. विदर्भातील सर्वच शहराचा पारा सरासरीच्या तुलनेत तीन ते चार अंशांनी घटला.\nदुष्काळ निवारणासाठी महाराष्ट्राला सहकार्य - पंतप्रधान\nशिर्डी - \"\"महाराष्ट्रात यंदा पाऊस कमी झाला आहे. त्यामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्य सरकार जी पावले उचलेल, त्याला...\nपुणे विद्यापीठ पहिल्या शंभरात\nपुणे - क्वायकॅरली सायमन्सने (क्‍यूएस) जाहीर केलेल्या \"क्‍यूएस ब्रीक्‍स युनिव्हर्सिटी रॅंकिंगमध्ये पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने...\nपुणे - लोणावळा लोकल उद्यापासून पूर्ववत\nपुणे - लोहमार्गाच्या देखभाल- दुरुस्तीचे काम वेळेपूर्वीच पूर्ण झाल्यामुळे पुणे- लोणावळा मार्गावरील लोकलची वाहतूक येत्या रविवारपासून (ता. 21)...\nआधी स्मारक बांधा मग जावे राममंदिर बांधायला - नारायण राणे\nपुणे - \"\"बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची चर्चा अजूनही सुरू आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वतः पहिल्यांदा बाळासाहेबांचे स्मारक...\nदहा महिन्यांनंतर तिची वडिलांशी भेट\nमाळेगाव - बारामती तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत सापडलेल्या २३ वर्षीय परप्रांतीय मुस्लिम युवतीला अखेर येथील निर्भया पथकाच्या अथक प्रयत्नातून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/bollywood-gossips-marathi/priyanka-chopra-wants-husband-like-this-118020600013_1.html", "date_download": "2018-10-20T01:52:41Z", "digest": "sha1:3HCUVGAOZ4WCA7BPTKDUAU5WHZ2XLB3K", "length": 7947, "nlines": 116, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "प्रियांकाला हवा आहे असा पती | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 20 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nप्रियांकाला हवा आहे असा पती\nबॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा नेहमीच आपल्या कामामुळे आणि बिनधास्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. बॉलीवूड ते हॉलिवूडपर्यंतचा प्रवास करणार्‍या प्रियांका चोप्राने नुकत्याच एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत आपल्या होणार्‍या पतीकडून काय अपेक्षा आहेत याचा खुलासा केला.\nप्रियांका म्हणाली की जर तिचा पार्टनर तिची काळजी घेऊ शकला नाही आणि तो स्मार्ट नसला तर त्यांच्यात पुढे काहीच होणार नाही. इतकेच नाहीतर प्रियांकाने हेही सांगितले की तिचा पार्टनर जर तिला एंगेज ठेवू शकला नाहीतर ती त्याच्यासोबतच राहणार नाही.\nतसेच मी खूप भावूक आणि रोमँटिक आहे, त्यामुळे माझा पतीही तसाच असावा असं मला वाटतं असंही प्रियांकाने यावेळी म्हटले आहे.\nअमिताभ यांचे ट्विटरवरून एक्झिटचे संकेत\nगोळ्या घालून मारण्याचे दिवस आलेत: भन्साळी\n‘तुम्हारी सुलू’चाही दुसरा भाग बनवणार\nपॅडमॅनला लावा टॅक्स, सॅनिटरी नॅपकीन्स करा फ्री\n'वीरे दी वेडिंग' १ जूनला रिलीज होणार\nयावर अधिक वाचा :\n.आपली एकी टिकवून ठेवा........\nमी जर तुम्हाला एक सफरचंद दिला तर तुम्ही ते आवडी ने खाल. ते संपल्यावर लगेच दुसरे दिले तर ...\nडिजिटल दुनियेवर दीपिका आणि सलमानचीच सत्ता\nदीपिका पदुकोण आणि सलमान खानचीच 2017-18 साली डिजिटल दुनियेवर सत्ता होती, हे नुकतेच समोर ...\nऐकल का, प्रियांकाच्या लग्नाची तारीख ठरली\nबॉलिवूड अभिनेत्री प्रियांका आणि अमेरिकन गायक निक जोनास यांच्या लग्नाची तारीख अखेर पक्की ...\nकाजोलच्या मुलांनाच आवडतनाहीत तिचे चित्रपट\nअलीकडेच बॉलिवूड अभिनेत्री काजोलचा 'हेलिकॉप्टर ईला' हा चित्रपट रिलीज झाला. प्रेक्षकांचा ...\nलोकप्रिय गाण्यावर सोनाक्षी थिरकणार\nबॉलिवूडची दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हाने आपल्या अभिनय व डान्स कौशल्याने प्रेक्षकांच्या मनात ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://chintan365.wordpress.com/2016/06/10/%E0%A5%A7%E0%A5%A6-%E0%A4%9C%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%82%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AB%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A5%8B-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%87/", "date_download": "2018-10-20T02:25:53Z", "digest": "sha1:HI47CTRABOD7GO4CCWA66ULXM5XK37SY", "length": 10139, "nlines": 106, "source_domain": "chintan365.wordpress.com", "title": "१० जून – येशूला फॉलो करणे | आजचे चिंतन", "raw_content": "\nलेखक – डॉ. रंजन केळकर\n१० जून – येशूला फॉलो करणे\nट्विटर किंवा फेसबुकवर आपण एक बटन दाबले की, आपण कोणालाही फॉलो करू शकतो. मग ती व्यक्ती कुठे आहे, कशी आहे, काय करत आहे, हे सगळे आपल्याला समजते. काही लोकप्रिय व्यक्तींचे आणि राजकीय नेत्यांचे लाखो फॉलोअर असतात. ह्यात स्वतः आपल्याला काहीच करावे लागत नाही. आपण फार तर एखादी प्रतिक्रिया व्यक्त करू शकतो. त्याच्या पलीकडे आपली कोणतीही जबाबदारी नसते.\nपण प्रभू येशूला फॉलो करणे तितके सोपे नाही. तो अटी घालतो. येशू जेव्हा संदेश देत गावोगावी फिरत असे तेव्हा हजारो लोक त्याच्या मागे मागे पायी जात असत. तो काय सांगतो ते ऐकायची त्यांची इच्छा असायची. काही लोक मात्र त्याच्या अगदी जवळ राहायचा प्रयत्न करायचे. अशांपैकी एक श्रीमंत माणूस होता. येशू त्याला म्हणाला की, “तुझ्याजवळ जे काही आहे ते विकून टाक, आणि गरीब लोकांना दे, आणि मग माझ्या मागे ये.” हे ऐकून तो मनुष्य दुःखी झाला आणि निघून गेला. (मत्तय १९:२१-२२) असाच दुसरा एक माणूस येशूला म्हणाला होता की, घरी त्याला काही कामे आहेत जी उरकून तो येशूकडे परत येईल. (लूक ९:६१-६२) अशी माणसे येशूला नको होती.\nयेशू म्हणत असे की, जो कोणी त्याच्या मागे जाऊ इच्छितो, त्याने प्रथम त्याचा वधस्तंभ उचलावा आणि स्वतःला नाकारावे. (मत्तय १६:२४) येशूच्या मागे जाणे म्हणजे आपले सगळे जीवन त्याला समर्पित करणे, आपल्या जीवनक्रमात त्याला अग्रक्रम देणे. म्हणून ज्याचा जीव स्वतःमध्ये गुंतलेला आहे किंवा ज्याचे जीवन स्वतःवर केंद्रित आहे असा मनुष्य, येशूचा जवळचा सोबती होऊ शकत नाही.\nयेशूने एका माणसाला एका भयानक व्याधीतून मुक्त केले ज्यानंतर त्याचे जीवन पालटून गेले. साहजिकपणे त्याला येशूबरोबर नेहमीच राहावेसे वाटले. पण येशूने त्याला ती मुभा दिली नाही. तो त्याला म्हणाला, “तू आपल्या घरी, आपल्या लोकांकडे जा, आणि प्रभूनं तुझ्यासाठी किती मोठ्या गोष्टी करून तुझ्यावर दया केली आहे ते त्यांना सांग.” (मार्क ५:१-२०)\nयेशूचा शिष्य बनणे हे जबाबदारीचे काम आहे. आपण अपात्र असताना आपल्यासाठी देवाने जे काही केले आहे त्याबद्दल त्याचे उपकार मानणे आणि त्याविषयी इतरांना सांगणे ही त्यातलीच एक जबाबदारी आपल्यावर सोपवलेली आहे.\n← ९ जून – सर्वज्ञानी देव\n११ जून – न दिसणारे ओझे →\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nडॉ. रंजन केळकर ह्यांचे ई-पुस्तक\nमोफत डाउनलोड करायला वरील प्रतिमेवर क्लिक करा\nडॉ. रंजन केळकर भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या महासंचालक पदावरून २००३ साली निवृत्त झाले असून आता ते पुणे येथे राहतात. त्यांचा ईमेल पत्ता आहे kelkar_rr@yahoo.com\nआध्यात्मिक वाढीसाठी रोजचे चिंतन महत्वाचे आहे. वाचकांच्या विचारांना चालना मिळावी हा ह्या ब्लॉगचा उद्देश आहे. पवित्र शास्त्र म्हणजे बायबलवर आधारित ह्यातील लेख आजच्या जीवनाशी संबंधित आहेत, त्यांत धर्माविषयी तात्विक चर्चा नाही.\n११ ऑक्टोबर – आत्मिक अंधत्व\n९ ऑक्टोबर – पत्र लिहिण्यास कारण की\n२ ऑक्टोबर – अहिंसेचा एक दिवस\n१ ऑक्टोबर – वृद्धांचा एक दिवस\n२८ सप्टेंबर – व्यभिचार, गुन्हा आणि पाप\nइंग्रजीमध्ये: Think Life 365\n« मे जुलै »\nProf R R Kelkar च्यावर ११ सप्टेंबर – आधी विश्वा…\nProf R R Kelkar च्यावर ११ सप्टेंबर – आधी विश्वा…\nBFC URULI DEWACHI च्यावर ११ सप्टेंबर – आधी विश्वा…\nSHANKAR ALTE च्यावर ११ सप्टेंबर – आधी विश्वा…\nProf R R Kelkar च्यावर १५ फेब्रुवारी – सुदैव आण…\nbtmacwp च्यावर १५ फेब्रुवारी – सुदैव आण…\nवसुधा च्यावर १४ जानेवारी – आयुष्य आणि…\nवसुधा च्यावर १ ऑगस्ट – जीवनशैली\nProf R R Kelkar च्यावर ३ सप्टेंबर – चालता …\nJAAN1432 च्यावर ३ सप्टेंबर – चालता …\nह्या साइटना भेट द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/rajasthan-royals-to-change-the-name-of-its-team-this-coming-ipl/", "date_download": "2018-10-20T02:55:41Z", "digest": "sha1:AXQREMXFWPREEH6QEK6FVT2OGQZHP35A", "length": 6496, "nlines": 60, "source_domain": "mahasports.co.in", "title": "राजस्थान रॉयल्स संघ बदलणार आपले नाव ?", "raw_content": "\nराजस्थान रॉयल्स संघ बदलणार आपले नाव \nराजस्थान रॉयल्स संघ बदलणार आपले नाव \nपहिल्या आयपीएल मोसमाचा विजेता आणि मागील दोन वर्ष बंदीमुळे आयपीएल न खेळलेला राजस्थान रॉयल्सच्या संघाने बीसीसीआयला संघाचे नाव बदल्यासाठी विनंती केली आहे.\nबीसीसीआयच्या एका अधिका-याने सांगितले की, “त्यांनी ही विनंती केली आहे परंतु नाव बदलण्याचे कारण मात्र त्यांनी सांगितले नाही.”\nसुप्रीम कोर्टने २०१५ मध्ये राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स या दोन संघांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणामुळे २ वर्षासाठी बंदी घातली होती.\nरॉयल्स व सुपर किंग्जचे मालक राज कुंद्रा आणि गुरुनाथ मयप्पन यांनाही बेकायदेशीर सट्टेबाजी प्रकरणात दोषी ठरवले गेले होते. त्यांना क्रिकेटच्या कार्यक्रमांपासून आजीवन बंदी घालण्यात आली होती.\nराजस्थान रॉयल्सचे मालकी हक्क जयपुर आयपीएल क्रिकेट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडे आहेत. नाव बदलण्याबरोबरच राजस्थानचे होम ग्राउंड बदलण्याची ही विनंती राजस्थान रॉयल्स करणार आहे असे समजते आहे.\nISL 2018: दिल्लीविरुद्ध घरच्या मैदानावर खेळण्याचा ब्लास्टर्सला फायदा\nISL 2018: मोसमातील पहिल्या महाराष्ट्र डर्बीत मुंबईविरुद्ध पुणे सिटीचा पराभव\nनेमार ज्युनियरने मोडला पेलेंचा हा विक्रम\nVideo: या कामगिरीमुळे रोहित शर्माने पृथ्वी शॉला मिठीच मारली\nऑस्ट्रेलिया पहिल्यांदाच खेळणार या संघाविरुद्ध टी २० सामना\nVideo: तीन दिवसांत क्रिकेटमध्ये झाले तीन विचित्र धावबाद\nटाॅप ३- आज प्रो कबड्डीत होणार हे तीन मोठे पराक्रम\nISL 2018: भेदक मार्सेलिनोच्या पुनरागमनाचे पुणे सिटीला वेध\nएचसीएल आशियाई टेनिस अजिंक्यपद २०१८ स्पर्धेत अव्वल व आंतरराष्ट्रीय खेळाडू झुंजणार\nअखिल भारतीय सुपर सिरीज् टेनिस स्पर्धेत पुण्याच्या राधिका महाजनला दुहेरी मुकुट\nISL 2018: चेन्नईने केली पराभवाची हॅट्ट्रीक\nसलग दुसऱ्या दिवशी क्रिकेटमध्ये ‘कहर’, विचित्र रनआऊटची मालिका सुरुच\nझी महाराष्ट्र कुस्ती दंगलमध्ये ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी खेळणार या टीमकडून\nनागराज मंजूळे आता कुस्तीच्या मैदानात, विकत घेतली झी महाराष्ट्र कुस्ती दंगलमधील ही टीम\nटाॅप ३- प्रो कबड्डीच्या ६व्या हंगामात ५०पेक्षा जास्त गुण घेणारे ३ खेळाडू\nटीम इंडीयाने गाठली आहे या पाच देशांविरुद्ध वनडे सामन्यांची शंभरी\nक्रिकेटपटू दिपक चहरच्या घरी चोरीचा प्रयत्न करणाऱ्या सहा जणांना अटक\nविराटने डिजाईन केलेल्या शूजची अशी आहे किमंत\nपुण्यात होणाऱ्या कबड्डी, क्रिकेट सामन्यांचे असे आहेत तिकीट दर\nभारत-विंडीज यांच्यातील चौथ्या वनडेच्या तिकीट विक्रीला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-charolya/t180/", "date_download": "2018-10-20T01:53:41Z", "digest": "sha1:JCPM2HTED6FQXIYINH77P6RKUERKRTHS", "length": 5476, "nlines": 118, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Charolya-माझ्या चारोळ्या...काही भावना... - ---संदिप उभळ्कर", "raw_content": "\nमाझ्या चारोळ्या...काही भावना... - ---संदिप उभळ्कर\nAuthor Topic: माझ्या चारोळ्या...काही भावना... - ---संदिप उभळ्कर (Read 2601 times)\nमाझ्या चारोळ्या...काही भावना... - ---संदिप उभळ्कर\nवाटतयं जमीनीचा नापीकपणा आता भोवतोय...\nहळव्या आणि पुसट कडा\nत्या झुरण्यात पण एक मजा असते\nहसता हसता पाठून रडण्यात वेगळी मजा असते\nप्रेम मिळो अगर न मिळो\nत्यासाठी जीव तोडून धावण्यात वेगळी मजा असते\nमीही आता आवरून घेतलंय\nरात्रीच्या त्या अगणित थेंबाना\nमीही आता चांदण्यांशी थेट वावरू दिलयं\nमाझी तर आता कातरवेळ आहे\nसांज तर गेली पण अंधाराची वेळ आहे\nतू मात्र मनात आहेस..\nजसा आभाळात तोही निरंतर आहे...\nडोळेही हल्ली मला आता\nशब्दातून जरी तू डोकावलीस तरी\nआनंदाने उशीवर रात्रभर रांगोळी काढत राहतात......\nतुझ्या आणि माझ्यामध्ये आता\nफक्त इतकेच अंतर उरले\nपाऊस येऊन सरून गेलाय\nआणि अश्रु मात्र माझेच कोरडे राहीले\nप्रेम जेव्हा उमलत होतं\nतेव्हाच सारं बरसत होतं\nतेच तेव्हा फसवत होतं....\nतसेच काहीसे कातरवेळचे असते\n..त्याला अमुक आमंत्रण असते\nदिवा पेटून कसा जळवून जातो\nपहाटेच्या किरणांना याचेच मुळी वावगे असते\nमाझ्या चारोळ्या...काही भावना... - ---संदिप उभळ्कर\nखूप छानं लिहलयं तुम्ही...\nRe: माझ्या चारोळ्या...काही भावना... - ---संदिप उभळ्कर\nमाझ्या चारोळ्या...काही भावना... - ---संदिप उभळ्कर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-song-lyrics/t1504/", "date_download": "2018-10-20T02:52:08Z", "digest": "sha1:LCSKYRADBXNL2RMUF5G43HNQAIBY37MF", "length": 3299, "nlines": 81, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Song,Ghazal & lavani lyrics-वासुदेव आला हो वासुदेव आला", "raw_content": "\nवासुदेव आला हो वासुदेव आला\nप्रमोद पवार...एक मनुष्य प्राणी...\nवासुदेव आला हो वासुदेव आला\nवासुदेव आला हो वासुदेव आला\nचित्रपट :-देवता, गायक :-जयवंत कुलकर्णी\nसंगीत :-राम-लक्ष्मण, गीत :-मधुसूदन कालेलकर\nदान पावलं बाबा दान पावलं\nवासुदेव आला हो वासुदेव आला\nसकाळच्या पारी हरीनाम बोला || धृ ||\nनाही कुणी जागं झोपलं पहारा\nदु:खी जीव तुला देवाचा सहारा\nतुझ्यासाठी देव वासुदेव झाला || १ ||\nजागा हो माणसा संधी ही अमोल\nतुझ्या रे जीवाला लाखाचं रे मोलं\nघालतील वैरी अचानक घाला || २ ||\nइच्चेच्या झाडाला बांधलाय घोडा\nघालूनिया घावं सारे बंध तोडा\nनको रे उशीर,वेळ फार झाला || ३||\nवासुदेव आला हो वासुदेव आला\nRe: वासुदेव आला हो वासुदेव आला\nRe: वासुदेव आला हो वासुदेव आला\nवासुदेव आला हो वासुदेव आला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/preranadai-kavita/t1718/", "date_download": "2018-10-20T03:05:34Z", "digest": "sha1:QXFSZIWG7AZPGQQV2IJIW2ZTXAEUCNCV", "length": 4736, "nlines": 144, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prernadayi Kavita | Motivational Kavita-जाणिव-1", "raw_content": "\nमन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...\nजाणिव झाली आहे मला हि आता\nनाही त्या वाटांवर पुन्हां जायचं,\nया मनाला आता तुझ्यामुळे\nनाही पुन्हां पुन्हां दुखवायचं.\nआता सतत ठाम रहायचं,\nस्वत:ला नेहमी दूरच ठेवायचं.\nतु दिलेल्या त्या जखमांतूनही\nआता नविन काहीतरी शिकायचं,\nतुझ्या त्या सर्व आठवणी विसरून\nएक नविन आयुष्य उभं करायचं\nमस्त कविता आहे आणि खरोखर प्रेरणादायी आहे.\nतु दिलेल्या त्या जखमांतूनही\nआता नविन काहीतरी शिकायचं,\nतुझ्या त्या सर्व आठवणी विसरून\nएक नविन आयुष्य उभं करायचं\nखरचं खूप छान आहेत. या ओळी अगदी मनाला स्पर्श ( वेदना ) करून, पण एक संदेश ही देऊन जातात.\n'जाणिव झाली आहे मला हि आता'\nकी तुमची कविता मला आवडली, छान आहे.\nकविता म्हणजे भावनांचं चित्र\nआता सतत ठाम रहायचं,\nस्वत:ला नेहमी दूरच ठेवायचं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/sandeep-khare-salil-kulkarni-poems/t1546/", "date_download": "2018-10-20T01:53:27Z", "digest": "sha1:5IZWNPKPV2GJIK64DJO6AC5MNLN5XPTF", "length": 3510, "nlines": 80, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Sandeep Khare and Salil Kulkarni Poems-मी काय तुला मागावे अन्", "raw_content": "\nमी काय तुला मागावे अन्\nमी काय तुला मागावे अन्\nकाय मला तू द्यावे ..\nजा सुखास घेवून सा-या अन्\nदुःख मला राहूदे ....\nतेवढे तरी राहूदे ...\nतेवढे तरी राहूदे ...\nती हीच हीच ती जागा अन् हीच हीच ती वेळा\nमी ग्रीष्म उभा जळणारा ,डोळ्यात तुझ्या घन गोळा\nजा भिजवून सारी माती ,मृदगंध मला राहूदे ...\nतेवढे तरी राहूदे ...\nहि सर्व स्वागते वाया , प्राक्तनात नव्हती माया\nमी स्पर्शही केला नाही , तरी कशी आक्रसे काया\nजा उत्तर घेवून याचे ,अन् प्रश्न मला राहूदे ..\nतेवढे तरी राहूदे ...\nमी प्रवासास निघताना मज पक्के ठाऊक होते\nकी नको नको म्हणताही होतेच चुकामुक होते\nजा घेऊन सगळा रस्ता , हा ठसा मला राहूदे ...\nतेवढे तरी राहूदे ...\nतू चंद्रच होतीस अवघी , मज म्हणून भरती आली\nवाळूत काढली नावे लाटांत वाहुनी गेली\nजा घेउनी जा ही भरती लाट मला राहूदे ...\nतेवढे तरी राहूदे ...\nमी काय तुला मागावे अन्\nRe: मी काय तुला मागावे अन्\nमी काय तुला मागावे अन्\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%9F_%E0%A4%AC%E0%A4%81%E0%A4%95", "date_download": "2018-10-20T02:40:58Z", "digest": "sha1:QI7TIBHMCS2PCSMDURZ5RFIHDUO7RVF7", "length": 11056, "nlines": 146, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "भारतीय स्टेट बँक - विकिपीडिया", "raw_content": "\nद नेशन बँक्स ऑन अस\nभांडवली बाजार आणि संबंधित\n१८०६, कोलकाता (’स्टेट बँक ऑफ कलकत्ता’ नावाने)\nमुंबई ४०० ०२१, भारत\nअध्यक्ष (विद्यमान: रजनीश कुमार)\nकर्ज, क्रेडिट कार्डे, बचत, गुंतवणूक साधने, विमा इत्यादी\n१३.७७५ अब्ज अमेरिकन डॉलर (२००५)\nभारतीय स्टेट बँक (इंग्लिश: State Bank of India) (लघुरूप एसबीआय) ही भारतातील सर्वात मोठी बँक आहे. सन १९२१मध्ये स्थापन झालेल्या इंपीरियल बँक ऑफ इंडियाचे नामांतर `स्टेट बँक ऑफ इंडिया'त झाले. भाग भांडवल आणि गंगाजळी याचा विचार करता जगातील सर्वात मोठ्या १०० बँकांत या बँकेचा २०१२ साली ६० वा क्रमांक लागतो.[१] शाखा आणि कर्मचार्‍यांची संख्या लक्षात घेतल्यास स्टेट बँक जगातील सर्वात मोठी बँक ठरू शकेल.[ संदर्भ हवा ]\n१८०६मध्ये बँक ऑफ कलकत्ता नावाने स्थापलेली ही बँक भारतीय उपखंडातील सर्वात जुनी बँक आहे. डिसेंबर २०१२ ची मालमत्ता विचारात घेता, ही भारतातील सर्वात मोठी बँकिंग आणि वित्तीय सेवा कंपनी असून हिची ५०१ अब्ज डॉलर मालमत्ता व १५७ परदेशी कार्यालये धारून एकूण १५,००३ शाखा होत्या. [२] मुंबई नंतर दिल्लीत सर्वात जास्त शाखा आहेत.[३] एसबीआय अनिवासी भारतीयांना (एनआरआय) भारतातील आणि भारताबाहेरील शाखांच्या नेटवर्कमधून बँकिंग सेवा पुरवते. एसबीआयच्या भारतात १४ प्रादेशिक hubs असून देशातील महत्त्वाच्या शहरांमध्ये ५७ विभागीय कार्यालये आहेत.[४] एसबीआयचा भारतीय व्यापारी बँकांमध्ये ठेवी आणि कर्ज स्वरूपात २०% हिस्सा आहे.[५]\nस्टेट बँकेच्या सहयोगी बँका[संपादन]\n(यांतील बहुतेक बँकांचे स्टेट बँकेत विलीनीकरण झाले आहे)\nस्टेट बँक ऑफ इंदूर\nस्टेट बँक ऑफ त्रावणकोर\nस्टेट बँक ऑफ पतियाळा\nस्टेट बँक ऑफ बिकानेर ॲन्ड जयपूर\nस्टेट बँक ऑफ म्हैसूर\nस्टेट बँक ऑफ सौराष्ट्र\nस्टेट बँक ऑफ हैदराबाद\nभारतीय रिझर्व्ह बँक · नाबार्ड\nअलाहाबाद बँक · आंध्र बँक · बँक ऑफ बडोदा · बँक ऑफ इंडिया · बँक ऑफ महाराष्ट्र · कॅनरा बँक · भारतीय सेंट्रल बँक · कॉर्पोरेशन बँक · देना बँक · आयडीबीआय बँक · इंडियन बँक · इंडियन ओव्हरसीज बँक · ओरिएन्टल बँक ऑफ कॉमर्स · पंजाब अँड सिंध बँक · पंजाब नॅशनल बँक · सिंडिकेट बँक · युको बँक · यूनियन बँक ऑफ इंडिया · युनायटेड बँक ऑफ इंडिया · विजया बँक\nभारतीय स्टेट बँक · स्टेट बँक ऑफ बिकानेर अँड जयपूर · स्टेट बँक ऑफ हैदराबाद · स्टेट बँक ऑफ इंदोर · स्टेट बँक ऑफ म्हैसूर · स्टेट बँक ऑफ पतियाळा · स्टेट बँक ऑफ त्रावणकोर\nअ‍ॅक्सिस बँक · धनलक्ष्मी बँक · · सिटी यूनियन बँक · फेडरल बँक · एच.डी.एफ.सी. बँक · आयसीआयसीआय बँक · इंडसइंड बँक · जम्मू आणि काश्मीर बँक · कर्नाटका बँक · कोटक महिंद्रा बँक · लक्ष्मी विलास बँक · रत्नाकर बँक · येस बँक · तामीलनाडू मर्कंटाईल बँक · साउथ इंडियन बँक\nसारस्वत बँक · कॉसमास बँक · शामराव विठ्ठल बँक · ठाणे जनता सहकारी बँक\nदॉइशे बँक · बँक ऑफ अमेरीका · स्टॅण्डर्ड चार्टर्ड बँक · सिटी बँक · एचएसबीसी\nएटीएम · रियल टाइम ग्रॉस सेटल्मेन्ट · डिमॅट खाते\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ५ फेब्रुवारी २०१८ रोजी ०१:४८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%80", "date_download": "2018-10-20T01:57:13Z", "digest": "sha1:6IK5M2H2FUY5U45PFG4SY45HZGF66XEL", "length": 6464, "nlines": 169, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "यामानाशी - विकिपीडिया", "raw_content": "\nयामानाशी प्रभागचे जपान देशामधील स्थान\nक्षेत्रफळ ४,४६५.४ चौ. किमी (१,७२४.१ चौ. मैल)\nघनता १९२.९ /चौ. किमी (५०० /चौ. मैल)\nफुकुई (जपानी: 山梨県) हा जपान देशाचा एक प्रभाग आहे. हा प्रभाग होन्शू बेटावरच्या चुबू ह्या प्रदेशामध्ये वसला आहे.\nकोफू ही यामानाशी प्रभागाची राजधानी आहे.\nविकिव्हॉयेज वरील यामानाशी प्रभाग पर्यटन गाईड (इंग्रजी)\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nजपानचे प्रदेश व प्रभाग\nअकिता · इवाते · ओमोरी · फुकुशिमा · मियागी · यामागाता\nइबाराकी · गुन्मा · कनागावा · चिबा · तोक्यो · तोचिगी · सैतामा\nइशिकावा · ऐची · गिफू · तोयामा · नागानो · निगाता · फुकुई · यामानाशी · शिझुओका\nओसाका · क्योतो · नारा · मिई · वाकायामा · शिगा · ह्योगो\nओकायामा · तोतोरी · यामागुची · शिमाने · हिरोशिमा\nएहिमे · कागावा · कोची · तोकुशिमा\nक्युशू बेट: ओइता · कागोशिमा · कुमामोतो · नागासाकी · फुकुओका · मियाझाकी · सागा\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी ०३:२४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://www.neu-presse.de/hi/category/wissenschaft/", "date_download": "2018-10-20T03:26:31Z", "digest": "sha1:43773KF4BLEJQ76M4RUDK52QF7XBUE3X", "length": 8706, "nlines": 118, "source_domain": "www.neu-presse.de", "title": "Wissenschaft Archives - नई Presse.de समाचार और प्रेस विज्ञप्ति", "raw_content": "नई Presse.de समाचार और प्रेस विज्ञप्ति\nजर्मनी और दुनिया से नवीनतम समाचार\nसंरक्षण, स्थिरता और ऊर्जा\n2016 2017 कृषि व्यापार वकील वकीलों \" काम कर नियोक्ता कर्मचारी ऑटो बर्लिन ब्लूटूथ बादल कोचिंग डाटा रिकवरी डिजिटलीकरण Erlangen का आनंद स्वास्थ्य हनोवर Hartzkom HL-स्टूडियो संपत्ति आईटी सेवा बच्चे विपणन मेसट Pazarci कर्मचारी समाचार पीआईएम Rechtsanwaelte वकील यात्रा एसएपी फास्ट फूड स्विट्जरलैंड सुरक्षा सॉफ्टवेयर नौकरी का प्रस्ताव प्रौद्योगिकी वातावरण कंपनी छुट्टी यु एस बी उपभोक्ता क्रिसमस उपहार\nडिफ़ॉल्ट भाषा के रूप में सेट करें\nArchivmeldungen महीना चुनिए अक्टूबर 2018 सितंबर 2018 अगस्त 2018 जुलाई 2018 जून 2018 मई 2018 April 2018 मार्च 2018 फरवरी 2018 जनवरी 2018 दिसंबर 2017 नवंबर 2017 अक्टूबर 2017 सितंबर 2017 अगस्त 2017 जुलाई 2017 जून 2017 मई 2017\nइलेक्ट्रिक कार चार्ज कुंजी\nविदेशी भाषाओं को जानने\nरंग भरने वाली किताबें\nक्रिप्टो मुद्राओं के कार्य\nकॉपीराइट © 2018 | द्वारा वर्डप्रेस थीम एमएच विषय-वस्तु\nइस साइट में कुकीज़ का उपयोग करता, सबसे अच्छा संभव कार्यक्षमता के लिए प्रदान करने के लिए. और अधिक पढ़ें कुकीज़ के उपयोग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z80509045135/view", "date_download": "2018-10-20T02:27:01Z", "digest": "sha1:Q2KSRVO7R62BYUMU24GTZWJDYUQAVX7S", "length": 23521, "nlines": 204, "source_domain": "www.transliteral.org", "title": "धर्मसिंधु - नागबलि", "raw_content": "\nसौभाग्यवती स्त्रियांनी कुंकू का लावावे \nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|धर्मसिंधु|तृतीयपरिच्छेद : पूर्वार्ध १|\nतृतीयपरिच्छेद : पूर्वार्ध १\nदत्तकाचें गोत्र व सपिण्ड\nपांचवी व सहावी पूजन\nसिनीवाली व कुहू जननशान्ति\nहिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे.\nTags : dharmasindhukashinathashastri upadhyayकाशीनाथशास्त्री उपाध्यायधर्मसिंधु\nअमावास्या, पौर्णिमा, पंचमी अथवा आश्लेषासह नवमी यांपैकीं कोणत्याही दिवशीं नागबलि करावा. ब्राह्मणमंडळाला प्रदक्षिणा करुन नमस्कार करावा. त्यांच्यापुढें एक गाय व बैल यांची किंमत ठेवून ---’भार्येसह माझ्या हातून या जन्मीं अथवा मागच्या जन्मीं घडलेल्या सर्पवधाच्या पातकाच्या निरसनासाठीं मला तुम्हीं प्रायश्चित्त सांगावें. आपण सर्व धर्माचा विचार करणारे आहां--’ अशी त्यांची प्रार्थना करावी. त्यानंतर ब्राह्मणांनीं ’पूर्वांग आणि उत्तरांग यांनीं युक्‍त व अमुक प्रत्यान्मायाच्या द्वारें चौदा कृच्छ्रांचें प्रायश्चित्त केल्यानें तुझी शुद्धि होईल’----असें सांगावें. ब्राह्मणांनीं असें सांगितल्यावर--देश, काल, वगैरेंचा उच्चार करुन, ’पर्षदुपदिष्टं चतुर्दशकृच्छ्रप्रायश्चित्तं (अमुक) प्रत्याम्नायेन अहं आचरिष्ये’ असा संकल्प करावा. आणि क्षौरादि विधि केल्यावर तें प्रायश्चित्त करावें. क्षौर न केल्यास दुप्पट कृच्छ्रप्रायश्चित्तांचा प्रत्याम्नाय सांगितला आहे. ’सर्पवधदोषपरिहारार्थं इमं लोहद्ण्डं सदक्षिणं तुभ्यमहं संप्रददे’ असें म्हणून लोहदण्डाचें दान करावें. नंतर गुरुची आज्ञा घेऊन---गहूं, तांदूळ अथवा तीळ--यापैकीं कोणच्या तरी पिठाचा साप बनवून सुपांत ठेवावा आणि\n’एहि पूर्वमृतः सर्प अस्मिन्पिष्टे समाविश \nसंस्कारार्थमहं भक्‍त्या प्रार्थयामि समाहितः ॥’\nअशी प्रार्थना करावी, आणि नंतर आवाहनादि केल्यावर षोडशोपचारें त्याची पूजा करुन त्याला नमस्कार करावा. ’भो सर्प इमं बलिं गृहाण मम अभ्युदयं कुरु’ असें म्हणून त्याला बलि द्यावा आणि पाय धुऊन आचमन करावें. त्यानंतर देशकालादिकांचा उच्चार करुन ’सभार्यस्य मम इहजन्मनि जन्मातरे वा ज्ञानादज्ञानाद्वा जातसर्पवधोत्थदोषपरिहारार्थं सर्पसंस्कारकर्मं करिष्ये’ असा संकल्प करावा. स्थंडिलावर अग्नीची स्थापना करुन ध्यान करावें. अस्मिन्सर्पसंस्कारहोमकर्मणि देवतापरिग्रहार्थं अन्वाधानं करिष्ये चक्षुषी आज्येन इत्यन्ते अग्नौ अग्निं वायुं सूर्यं आज्येन सर्पमुखे प्रजापतिं आज्येन आज्यशेषेण सर्पं सद्यो यक्षे’ असा संकल्प केल्यावर अग्नीला दोन समिधा द्याव्या. अग्नीच्या अग्नेयीला प्रोक्षण करुन (पाणी शिंपडून) त्यावर चिता करावी. अग्नीला व चितेला परिसमूहन (रचना) करुन अग्नेयीकडे टोकें केलेल्या दर्भांचीं परिस्तरणें (सभोंवार पसरणें) घालावींत. नंतर (त्यांवर) पर्युक्षण (पाणी शिंपडणें) करुन सहा पात्रें मांडावींत व चक्षुषी होमापर्यंत कर्म केल्यावर सर्पाला चितेवर ठेवावा. पाणी व कान यांना स्पर्श करुन, ’भूः स्वाहा अग्नये इदंनमम’ इत्यादि तीन व्याहृतिमंत्रांनीं तुपाच्या आहुतींचें अग्नींत हवन करावें. समस्त व्याहृतिमंत्रांनीं चौथी आहुति सापाच्या तोंडांत द्यावी. शिल्ल्क राहिलेलें तूप स्त्रुवापात्रांत (लांकडी पळींत) घेऊन सर्पावर ओतावें. येथें स्विष्टकृतादि होमशेष नाहीं. चमस (चमचा) पात्रांत पाणी घेऊन, तें हातानें समस्त व्याहृतिमंत्रांनीं सर्पावर (प्रोक्षण) शिंपडावें. नंतर\nअसा मंत्र म्हणावा आणि\n’नमो अस्तु सर्पेभ्यो ये केच पृथिवी मनु \nये अन्तरिक्षे ये दिवि तेभ्यः सर्पेभ्यो नमः ॥\nये दोरोचने दिवो ये वा सूर्यस्य रश्र्मिभिः येषामप्सु सदस्कृतं तेभ्यः०॥\nया इषवो यातुधानानां ये वा वनस्पती रनु \nये वा वटेषु शेरते तेभ्यः ०॥\nत्राहि त्राहि महाभोगिन् सर्पोपद्रवदुःखतः \nप्रपन्नं पाहि मां भक्‍त्या कृपालो दीनवत्सल \nज्ञानतोऽज्ञानतो वापि कृतःसर्पवधोमया ॥\nतत्पापं नाशयक्षिप्रमपराधं क्षमस्व मे’ ॥\nयाप्रमाणें उपस्थानपूर्वक नागेन्द्राची प्रार्थना करुन स्नान करावें व नंतर दूध व तूप यांनीं अग्नीचें प्रोक्षण करावें. साप जळून मेल्यानंतर पाण्यानें अग्नि विझवावा. सापाचें सारें संस्कारकर्म सव्यानेंच करावें. अस्थि गोळा करण्याचें कारण नाहीं. स्नान व आचमन केल्यावर घरीं जावें. कर्त्यांनें आपल्या बायकोसह तीन रात्रीं सुतक व ब्रह्मचर्य हीं पाळावींत. चौथ्या दिवशीं सचैल स्नान करुन --तूप, खीर व इतर पदार्थ यांचें आठ ब्राह्मणांना जें जेवण घालावें तें असें :-\n’सर्पस्वरुपिणे ब्राह्मणाय इदंते पाद्यम् \nआठ ब्राह्मणांना याप्रमाणें पाद्य दिल्यावर स्वतःचे पाय धुऊन आचमन करावें. त्यानंतर\n’सर्पस्वरुपिणे ब्राह्मणाय इदं आसनं आस्यताम् \nअसें म्हणून, पहिल्या ब्राह्मणाला आसन द्यावें. तद्वतच अनन्तादिकांच्या नांवांनीं इतर सातांना आसनें देऊन, क्षण द्यावेत, ते पुढीलप्रमाणें:---\n’सर्पस्थाने क्षणः क्रीयताम् इत्यादि\nॐ तथा प्राप्नोतु भवान् प्राप्नवामि’\nत्यानंतर ’भोसर्परुप इदंते गन्धं’ असें म्हणून गन्ध द्यावें. याप्रमाणेंच अनन्तादिकांच्या नांवांनीं क्षण व गन्ध द्यावींत. त्यानंतर पुष्प, धूप, दीप, वस्त्र वगैरे देऊन पानें मांडावींत आणि त्यांवर सर्व पदार्थ वाढल्यावर प्रोक्षण करुन\n’सर्पाय इदं अन्नं परिविष्टं परिवेक्ष्यमाणंच दत्तं दास्यमानंच आतृप्तेः\nअमृतरुपेण स्वाहा सम्पद्यन्तां न मम’\nअसें म्हणावें व अन्न अर्पण करावें. अनन्तादिकांबद्दलही असेंच करावें. ब्राह्मणभोजनानंतर ’भो सर्प अयं ते बलिः’ वगैरे नाममंत्रांनीं बलिदान करावें व पिण्डांची वस्त्रादिकांनीं पूजा करावी. हें सारें सव्यानेंच करावें. तांदूळ, दक्षिणा वगैरे ब्राह्मणांना देऊन आचार्याची पूजा करावी आणि कलशांत सोन्याच्या नागाची आवाहनादिक षोडशोपचारें पूजा केल्यावर---\n’ब्रह्मलोकेच ये सर्पाः शेषनागपुरोगमाः \nनमोस्तु तेभ्यः सुप्रीताः प्रसन्नाः सन्तु ते सदा ॥\nविष्णुलोकेच ये सर्पा वासुकिप्रमुखाश्चये \nखाण्डवस्य तथा दाहे स्वर्गं येच समाश्रिताः ॥नमोस्तुते० ॥\nसर्पसत्रेच ये सर्पा अस्तिकेन च रक्षिताः \nमलये चैव ये सर्पाः कर्कोटप्रमुखाश्चये \nधर्मलोके च ये सर्पा वैतरण्यां समाश्रिताः \nये सर्पाः पार्वती येषु दरीसन्धिषुं संस्थिताः \nग्रामेवायदिवारण्ये ये सर्पाः प्रचरन्ति हि \nपृथिव्यां चैव ये सर्पा ये सर्पा बिलसंस्थिताः \nरसातलेच ये सर्पा अनन्ताद्यामहाबलः \nअशी प्रार्थना करावी व देशकालादिकांचा नंतर उच्चार करुन---\n’कृतसर्पसंस्कारकर्मणः सांगतार्थं इमं हैमं नागं सकलशं\nस्वस्त्रं सदक्षिणं तुभ्यं अहं संप्रददे नमम\nअनेन स्वर्णनागदानेन अनन्तादयो नागदेवताः प्रीयन्ताम् ॥’\nअसा संकल्प सोडावा आणि कलशांत स्थापन केलेला नाग दान करावा, आचार्याला गोदान द्यावें व ---\n’यस्य स्मृत्याच० मयाकृतं सर्पसंस्काराख्यं कर्मदद्भवतां\nअसें म्हणून कर्माची समाप्ति करावी. ब्राह्मणांनीं ’तथास्तु’ असें म्हणावें. ब्राह्मणांचा सन्तोष करावा. कर्माची सांगता होण्यासाठीं ब्राह्मणांना भोजन द्यावें. या विधीनें जर सर्पसंस्कार केला, तर मनुष्य त्वरित निरोगी होऊन, त्याला चांगली संतति प्राप्त होते.\nविविध देवदेवतांचे आकार, रंग, रूप ही कल्पना कशी आणि कोणी निर्माण केली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/cbse-india-students-education-100069", "date_download": "2018-10-20T03:05:35Z", "digest": "sha1:XHED65FQECLCGDVEQDXM4VH5U42TJ55Y", "length": 12619, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "cbse india students education 'ब्रेक अप'मुळे अभ्यासात मन लागत नाही... | eSakal", "raw_content": "\n'ब्रेक अप'मुळे अभ्यासात मन लागत नाही...\nसोमवार, 26 फेब्रुवारी 2018\nविद्यार्थ्यांनी अनेक समस्या समुपदेशकांकडे खुलेपणाने मांडल्या आहेत. \"माझे नुकतेच ब्रेक-अप झाले असून अभ्यासात मन लागत नाही. मी तिच्याशिवाय अन्य कशाचाही विचार करू शकत नाही,' अशी समस्या बारावीच्या विद्यार्थ्याने सांगिल्याची माहिती दिल्लीतील एका समुपदेशकाने दिली\nनवी दिल्ली - परीक्षेच्या काळात मनात येणारे नकारात्मक विचार, वाढते मानसिक दडपण यातून विद्यार्थ्यांना बाहेर काढून ताणविरहित वातावरणात परीक्षेला सामोरे जाण्यासाठी शिक्षण मंडळांतर्फे दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन सेवेचे आयोजन केले जाते. यंदा केंद्रीय परीक्षा मंडळाने (सेंट्रल बोर्ड ऑफ सेकेंडरी एज्युकेशन- सीबीएसई) टोल फ्री हेल्पलाईन देशभरात खुली केली. तिला प्रचंड प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांनी प्रश्‍नांचा अक्षरशः भडीमार केला आहे. मात्र यात केवळ अभ्यासाच्या ताणासंबंधीच्या समस्या नसून \"ब्रेक-अप', पालकांकडून वाईट वागणूक मिळणे, लक्षात न राहणे आदी साखगी समस्याही विद्यार्थ्यांनी मांडल्या आहेत.\nविद्यार्थ्यांनी अनेक समस्या समुपदेशकांकडे खुलेपणाने मांडल्या आहेत. \"माझे नुकतेच ब्रेक-अप झाले असून अभ्यासात मन लागत नाही. मी तिच्याशिवाय अन्य कशाचाही विचार करू शकत नाही,' अशी समस्या बारावीच्या विद्यार्थ्याने सांगिल्याची माहिती दिल्लीतील एका समुपदेशकाने दिली. अभ्यासामुळे येणारा ताण कमी व्हावा यासाठी परीक्षेच्या तयारीच्या काळात आणि परीक्षा सुरू असतानाही विद्यार्थ्यांचे मानसिक समुपदेशन करण्याचा निर्णयकेंद्रीय परीक्षा मंडळाने जानेवारीत जाहीर केला होता.\n\"सीबीएसई'ची मान्यता असलेल्या सरकारी व खासगी शाळांचे मुख्याध्यापक व प्रशिक्षित समपदेशक, काही मानसशास्त्रज्ञ व शिक्षणतज्ज्ञ अशा 91 जणांनी हेल्पलाईनवरील समुपदेशन कार्यक्रमात भाग घेऊन परीक्षेसंबंधी मानसिक समस्यांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 91पैकी 71 तज्ज्ञ भारतात उपलब्ध होते तर 20 जण विदेशात होते.\nपाचही आरोपींचा माओवाद्यांशी संबंध\nपुणे - एल्गार परिषदेनंतर अटक केलेल्या पाचही आरोपींचा माओवाद्यांशी संबंध आहे, असा दावा शुक्रवारी सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी सुनावणीदरम्यान...\nदुष्काळ निवारणासाठी महाराष्ट्राला सहकार्य - पंतप्रधान\nशिर्डी - \"\"महाराष्ट्रात यंदा पाऊस कमी झाला आहे. त्यामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्य सरकार जी पावले उचलेल, त्याला...\n‘साईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान खोटे बोलले’\nमुंबई - खोटे बोलण्यात पंतप्रधानांचा हात कोणी धरू शकत नाही, हे देशातील जनतेला माहीत आहे. मात्र साईबाबांच्या शिर्डीत येऊन पंतप्रधान खोटे बोलले याचे...\nपुणे विद्यापीठ पहिल्या शंभरात\nपुणे - क्वायकॅरली सायमन्सने (क्‍यूएस) जाहीर केलेल्या \"क्‍यूएस ब्रीक्‍स युनिव्हर्सिटी रॅंकिंगमध्ये पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने...\nगीता, बायबलपेक्षा संविधान श्रेष्ठ - मुख्यमंत्री\nनागपूर - आमचे सरकार धर्म संस्कृतीने चालत नसून गीता, बायबलपेक्षा संविधान श्रेष्ठ असल्याचे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/daily/20090112/main.htm", "date_download": "2018-10-20T02:24:08Z", "digest": "sha1:CTZAA7LQWA5E6S43GSKTONLGVS2HNRDF", "length": 25495, "nlines": 50, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nगतवर्षी महाराष्ट्र केसरी किताब पटकाविणारा सांगलीचा चंद्रहार पाटील (लाल जर्सी) व अहमदनगरचा संदीप बारगुजे यांच्यातील डावपेच. चंद्रहारने अखेर ही कुस्ती जिंकून पुन्हा एकदा महाराष्ट्र केसरी किताबावर मोहोर उमटविली.\nअखेर राज्यातील मालवाहतूकदारांचा संप मिटला\nमुंबई, ११ जानेवारी / प्रतिनिधी\nगेला आठवडाभर सुरू असलेला राज्यातील मालवाहतूकदारांचा संप आज अखेर मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर मिटला आहे. एक महिन्यात मालवाहतूकदारांच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन राज्य सरकारने दिले आहे. मात्र ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसने आपला संप सुरूच ठेवण्याचा निर्धार केला आहे. मुख्यमंत्री अशोक चव्हाण, वाहतूक आयुक्त संगीतराव आणि ट्रक, टेम्पो, टँकर वाहतूक महासंघाचे अध्यक्ष प्रकाश गवळी आणि इतर नेत्यांसोबत चर्चा झाली. मालहावतूकदार आपल्या विविध मागण्यांसाठी गेल्या सात दिवसांपासून संपावर गेले होते.\nसत्यमचे नवे संचालक मंडळ जाहीर\nनवी दिल्ली, ११ जानेवारी/पीटीआय\nघोटाळ्याची कबुली देण्याच्या अगोदर राजूने वटवले १२३० कोटींचे शेअर्स\nसत्यम कंपनीवर अमेरिकेतही अब्जावधी डॉलरच्या फसवणुकीचे खटले\nराजू बंधू झोपले इतर कैद्यांप्रमाणे जमिनीवर\nसत्यम कॉम्प्युटर्स या भारतातील चौथ्या क्रमांकाच्या आयटी कंपनीत ७८०० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्यानंतर आज सरकारने या कंपनीवर नवीन संचालक मंडळाची नियुक्ती केली असून त्यात ख्यातनाम बँकर दीपक पारेख, आयटी तज्ज्ञ किरण कर्णिक व सेबीचे माजी सदस्य सी.अच्युतन यांचा समावेश आहे. नवनियुक्त संचालक मंडळाची बैठक उद्या हैदराबाद येथे होत असून त्यात आगामी धोरण निश्चित करण्यात येणार आहे. नवनियुक्त सदस्य व एचडीएफसी बँकेचे चेअरमन दीपक पारेख यांनी सांगितले की, उद्या संचालक मंडळाची बैठक हैदराबाद येथे होणार आहे.आर्थिक घोटाळ्यामुळे डबाघाईस आलेल्या सत्यम कंपनीला पुन्हा रुळावर आणण्यासाठी पारेख यांच्याबरोबरच नॅसकॉमचे माजी अध्यक्ष किरण कर्णिक व सेबीचे माजी सदस्य सी.अच्युतन यांना नेमण्यात आले आहे. कर्णिक यांचे नाव अगोदरपासून चर्चेत होते. तुम्ही संचालक मंडळाचे नेतृत्व करणार काय, असे विचारले असता पारेख यांनी सांगितले की, याबाबतचा निर्णय संचालक मंडळाच्या उद्या होणाऱ्या पहिल्या बैठकीत घेतला जाईल. नवनियुक्त सदस्य आज रात्रीच हैदराबादला रवाना होत आहेत. दरम्यान कंपनी कामकाज मंत्री प्रेमचंद गुप्ता यांनी सांगितले की, येत्या २४ तासात नवनियुक्त संचालक मंडळाची बैठक होणार आहे व त्यात पुढील दिशा ठरवली जाईल. कंपनी कायदा मंडळाच्या आदेशानुसार नवनियुक्त संचालक मंडळात जास्तीत जास्त दहा सदस्य असू शकतील. सरकारने शुक्रवारी सत्यम कंपनीचे अगोदरचे संचालक मंडळ बरखास्त केले होते. तत्पूर्वी कंपनीचे संस्थापक बी.रामलिंग राजू यांनी सत्यम कंपनीत ७८०० कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा केल्याचे मान्य केले होते. सत्यम कॉम्प्युटर्स सव्‍‌र्हिसेस या कंपनीने आज नवीन संचालक मंडळ नेमण्याच्या निर्णयाचे स्वागत केले असून त्यामुळे कंपनीत हळूहळू पुन्हा एकदा स्थिरता येईल, असे मत कंपनीच्या प्रवक्तयाने व्यक्त केले आहे. एलआयसी व लॅझार्ड या गुंतवणूकदार संस्थांनी संचालक मंडळावर प्रतिनिधित्व मागितले आहे याकडे लक्ष वेधले असता श्री. गुप्ता यांनी सांगितले की, कंपनीच्या हितासाठी आमच्यापुढे सर्व पर्याय खुले आहेत. संचालक मंडळावर अर्थ, कायदा, आयटी, प्रशासन या क्षेत्रातील तज्ञांना स्थान दिले जाईल असे गुप्ता यांनी सांगितले. गरज भासल्यास संचालक मंडळावर आणखी नेमणुका करण्यात येतील असे त्यांनी स्पष्ट केले आहे.\n‘कोणत्याही पाकिस्तानी नागरिकाला भारताच्या ताब्यात देणार नाही’\nमुंबईतील दहशतवादी हल्ल्यात सामील असल्याचे आढळलेल्या कुठल्याही पाकिस्तानी नागरिकाला भारताच्या हवाली करण्यात येणार नाही. याप्रकरणी भारताने जे पुरावे सादर केले आहेत त्याची स्वतंत्र चौकशी आम्ही करीत आहोत, असे पाकिस्तानचे पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांनी आज सांगितले. ते म्हणाले की, आम्ही चौकशी करीत आहोत, ती पूर्ण झाल्यानंतर आम्ही त्यातील निष्कर्ष जनतेसमोर मांडू. आमचे काही कायदे आहेत व त्यानुसार संबंधितांवर कारवाई केली जाईल. आमच्या भूमीचा वापर दहशतवादाच्या कारवायांसाठी करू देणार नाही याची खात्री देत आहोत. दक्षिण सिंध प्रांतातील सुकुर जिल्ह्य़ात एका कार्यक्रमाच्यावेळी गिलानी पत्रकारांशी बोलत होते. मुंबई हल्ल्यात कुणी पाकिस्तानी नागरिक सामील असेल तर त्याला भारताच्या हवाली केले जाणार नाही. पाकिस्तान दहशतवाद्यांवर कारवाई करीत आहे व ती चालू राहील. भारतीय नेते वेगवेगळी वक्तव्ये करून तणाव निर्माण करीत आहेत त्यामुळे त्यांनी स्वत:ला आवर घालावा. सांगी कॅडेट कॉलेज येथे बोलताना त्यांनी सांगितले की, दक्षिण आशियात पाकिस्तानला तणाव नको आहे. कुठल्याही आव्हानात्मक परिस्थितीत देशाचे संरक्षण करण्यास आमची संरक्षण दले, सरकार व जनता एकजुटीने सिद्ध आहे. कुणीही वाकडय़ा नजरेने आमच्या देशाकडे पाहू शकणार नाही इतके आमचे सामथ्र्य आहे. आमचे सरकार पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण करील व देशाचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करील असेही त्यांनी स्पष्ट केले. पाकिस्तानचे अध्यक्ष असीफ अली झरदारी यांच्याशी गिलानी यांचे मतभेद झाल्याच्या बातम्या होत्या त्या पाश्र्वभूमीवर गिलानी यांच्या विधानाला महत्त्व आहे.\nमुख्यमंत्र्यांची दिल्लीत काँग्रेसश्रेष्ठींशी चर्चा राणेंविषयी भाष्य टाळले\nनवी दिल्ली, ११ जानेवारी/खास प्रतिनिधी\nमुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज सकाळी दिल्लीत दाखल होऊन संरक्षण मंत्री व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रभारी ए. के. अँटनी, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे राजकीय सचिव अहमद पटेल आणि माजी गृहमंत्री शिवराज पाटील यांच्याशी दीर्घ चर्चा केली. काँग्रेसश्रेष्ठींना राज्यातील आगामी लोकसभा निवडणुकांच्या तयारीची माहिती देताना त्यांनी पक्षातून निलंबित करण्यात आलेले माजी महसूल मंत्री नारायण राणे यांच्या पुनरागमनाविषयीही चर्चा केल्याचे समजते. मात्र, राणे यांच्याविषयी चर्चा करण्यासाठी आपण आलो नव्हतो आणि त्यांच्याविषयी अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठीच घेतील, अशी भूमिका घेत चव्हाण यांनी भाष्य करण्याचे टाळले.\nशारीरिकदृष्टय़ा अक्षम ठरलात तरी नोकरी शाबूत\nसरकारी नोकरी करीत असताना एखादा कर्मचारी शारीरिक व्याधीमुळे त्याचे कर्तव्य बजावण्यास अक्षम ठरला तर त्याला सक्तीने सेवानिवृत्त न करता त्याच पगारावर पण कमी श्रमाचे हलके काम देऊन सरकारने नोकरीत ठेवायला हवे. असे हलके काम देणे शक्य नसेल अशा कर्मचाऱ्यास तसे काम उपलब्ध होईपर्यंत किंवा सेवानिवृत्त होईपर्यंत त्यास ‘सुपरनेयुमेरेरी’ पदावर ठेवून सरकारने त्याचा पगार सुरू ठेवायला हवा, असा निकाल महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने (मॅट) दिला आहे.\nवांद्रे कॉलनीच्या मलिद्यावर तिघांचा डोळा\nगेली ५० वर्षे वांद्रे येथील शासकीय वसाहत उभी असलेल्या ९६ एकर भूखंडाचा पुनर्विकास मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखालील मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने करायचा, उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्याकडील सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत करायचा की गव्हर्नमेंट क्वार्टर्स रेसिडन्टस असोसिएशनने करायचा असा संघर्ष निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या कारकिर्दीत गती प्राप्त झालेल्या या योजनेतील सुमारे १० हजार कोटी रुपयांचा हा मलिदा कुणाच्या खिशात पडणार याबाबत कुतूहल निर्माण झाले आहे.\nतालिबान्यांच्या हल्ल्यात पाकिस्तानमध्ये ४६ ठार\nइस्लामाबाद, ११ जानेवारी / पीटीआय\nअफगाणिस्तान सीमेनजीकच्या आदिवासींचे प्राबल्य असलेल्या बजौर भागात पाकिस्तानी सुरक्षा दलाच्या तळावर तसेच चेक पोस्टवर तालिबानी अतिरेक्यांनी केलेल्या जोरदार हल्ल्यात सहा सैनिकांसह ४६ जण ठार झाले. या भागात तालिबान्यांविरूद्ध सैन्याने नुकतीच मोहीम हाती घेतली होती. अतिरेक्यांत बहुसंख्य परदेशी होते व त्यांनी अग्निबाण, तोफगोळ्यांनी जोरदार हल्ला चढविला. प्रदीर्घकाळ ही धुमश्चक्री झडली आणि त्यात ४० अतिरेकी आणि सहा सैनिक ठार झाल्याची माहिती जिओ न्यूजने दिली. जखमी सैनिकांना हेलीकॉप्टरने पेशावरला हलविण्यात आले. लाकारो येथील चेक पोस्टवरील चकमक तीन तासांहून अधिक काळ सुरू होती. लाकारो हा तालिबान्यांचा बालेकिल्ला मानला जातो.\nचिमुरडय़ाला पळवणाऱ्या महिलेला अटक\nमुंबई, ११ जानेवारी / प्रतिनिधी\nसायन रुग्णालयातून अर्भक चोरीला जाण्याच्या घटनेला काही दिवस उलटत नाही तोच शुक्रवारी बोरिवली स्थानकातून तीन महिन्याच्या मुलाला भर दिवसा पळविल्याची घटना घडली. रेशम जाना (३२) या महिलेने स्वत:ला मुलगा नाही म्हणून दहिसर येथून तीन महिन्याच्या चिमुरडय़ाला भरदिवसा बोरिवली स्थानकातून पळविले. मात्र तिला परळच्या वाडिया रुग्णालयातून राज्य रेल्वे पोलिसांनी शनिवारी रात्री अटक केली. बोरिवली रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्यामराव गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेम गेल्या काही दिवसांपासून आजारी होता. त्यामुळे निर्मला खरे या सासूसोबत त्याला बोरिवली येथील भगवती रुग्णालयात उपचारासाठी घेऊन यायच्या. पाच-सहा दिवसांपूर्वी निर्मला अशाच प्रेमला घेऊन रुग्णालयात गेल्या असता रेशमशी त्यांची भेट झाली. गप्पा मारताना रेशमने निर्मला यांना आपण सामाजिक कार्यकर्ती असल्याचे सांगितले. तसेच भगवती रुग्णालयात चांगले उपचार केले जात नसल्याचे सांगून प्रेमला विरार येथील माझ्या ओळखीच्या डॉक्टरकडे घेऊन जाऊया, असे सांगितले. त्यानंतर निर्मला या प्रेमला घेऊन विरारला रेशमच्या ओळखीच्या डॉक्टरकडे घेऊन गेल्या. मात्र हा डॉक्टरही चांगला नसून प्रेमवर घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात चांगले उपचार होतील असे सांगून रेशमने निर्मला यांना ९ जानेवारी रोजी बोरिवली स्थानकात भेटण्यास सांगितले. ठरल्यानुसार निर्मला या सासू कमल, प्रेम आणि आठ वर्षांच्या मुलीसह ९ जानेवारी रोजी रेशमला बोरिवली स्थानकात भेटल्या. त्यानंतर दादर येथे येण्यासाठी त्या लोकलची वाट पाहत होत्या. तेवढय़ात निर्मला या आठ वर्षांच्या मुलीला तहान लागल्याने तिला पाणी पिण्यासाठी घेऊन गेल्या. त्यानंतर रेशमने गाडी आल्याचे निमित्त करून निर्मला यांच्या सासूकडून तीन महिन्याच्या प्रेमला घेतले आणि त्यांना निर्मला बोलावण्यासाठी पाठवले आणि तिने प्रेमला घेऊन तेथून पळ काढला. स्थानकात रेशम आणि प्रेमला शोधूनही ते न सापडल्याने खरे सासू-सुनेने बोरिवली रेल्वे पोलिसांत प्रेमला पळवून नेल्याची तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा पोलिसांनी कसून तपास घेतला आणि शनिवारी रात्री अखेर रेशमला वाडिया रुग्णालयातून अटक करण्यात आली. सहा मुलींची आई असलेली रेशम आठ महिन्यांची गर्भवती होती. मात्र गेल्याच आठवडय़ात भगवती रुग्णालयात तिचा गर्भपात झाला आणि मुलगा होण्याचे तिचे स्वप्न भंगले. त्याचवेळी तिची खरे यांच्याशी भेट झाली आणि त्यांची फसवणूक करून प्रेमला पळविण्याचा निर्णय घेतल्याचे चौकशीतून उघड झाल्याचे गायकवाड यांनी सांगितले.\nलोकसत्ता दिवाळी अंक २००८\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/vidamban-kavita/t1412/", "date_download": "2018-10-20T02:14:38Z", "digest": "sha1:5OFJFM76FAVASVW3WSVKMMRF3LZRXU4H", "length": 3130, "nlines": 92, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Vidamban Kavita-कॉलेज गारवा", "raw_content": "\nSyllybus जरा जास्तच आहे\nतरी lectures चालू राहतात\nडोक्यात काही घुसत नहीं....\nBoard वर काहीच दिसत नाही....\nतितक्यात कुठून तरी Function ची\nSem मधले काही दिवस\nSyllybus लवकर संपवू पाहतात...\nपुन्हा हात चालू लागतात...\nसुरु होतो पुन्हा खेळ..\nफार फार जातो वेळ...\nचुटकी सरशी sampun जातो..\n'PL's मध्ये वाचून सुद्धा\nPaper काबर सो...सो..च जातो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-farmers-demand-start-gram-procurment-center-sangli-maharashtra-6297", "date_download": "2018-10-20T03:03:19Z", "digest": "sha1:ZU35M7TNKZJB2VT4O6OUQ4UJ3J5K7RVS", "length": 15723, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, farmers demand to start gram procurment center in sangli, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसांगली जिल्ह्यात शासकीय हरभरा खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी\nसांगली जिल्ह्यात शासकीय हरभरा खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी\nगुरुवार, 8 मार्च 2018\nहरभरा खरेदी केंद्राची मागणी नोंदवली आहे. तासगाव येथे हे खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. लवकरच केंद्र सुरू होईल.\n- आर. एन. दानोळी, जिल्हा मार्केटिंग अधिकारी, सांगली.\nसांगली : जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात हरभऱ्याची २८ हजार ७३१ हेक्‍टरवर पेरणी झाली आहे. हरभरा काढणी सुरू झाली असून, खरेदी केंद्र सुरू नसल्याने शेतकऱ्यांना हमीभावाने हरभऱ्याची विक्री करता येत नाही. हरभऱ्याला शासनाने ४४०० रुपये क्विंटल असा दर जाहीर केला आहे. मात्र, खरेदी केंद्र सुरू नसल्याने खासगी व्यापाऱ्यांनी कमी दरात हरभऱ्याची खरेदी सुरू केली आहे. यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च निघत नसल्याचे चित्र आहे. शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी हरभरा उत्पादक शेतकरी करू लागले आहेत.\nयंदा पाण्याची उपलब्धता आणि चांगला झालेला परतीचा पाऊस यामुळे हरभऱ्याच्या पेरणीक्षेत्रात वाढ झाली आहे. जिल्ह्यात हरभऱ्याचे सरासरी क्षेत्र २७ हजार ८३६ हेक्‍टर असून, चालू हंगामात २८ हजार ७३१ हेक्‍टर म्हणजे १०४ टक्के पेरणी झाली आहे. यंदाच्या हंगामात हरभरा पिकावर कोणताही कीड-रोगांचा प्रादुर्भाव न झाल्याने पीक चांगले आहे. या वर्षी हरभऱ्याचे उत्पादनातही काहीशी वाढ झाल्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.\nहरभरा काढणीपूर्वी दर चांगले होते, जसा हरभरा मार्केटमध्ये येऊ लागला, तशी व्यापाऱ्यांनी कमी दरात खरेदी सुरू केली. शेतकऱ्यांना याचा फटका बसू लागला आहे. शासनाने हरभऱ्यास ४४०० रुपये असा हमीभाव जाहीर केला आहे. मात्र, व्यापाऱ्यांनी २६०० ते ३००० रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे हरभऱ्याची खरेदी सुरू केली आहे. दुसरीकडे हमीभावाने हरभरा खरेदीसाठी शासनाने कोठेही केंद्र सुरू केलेले नाही.\nया वर्षी जिल्ह्यातील सर्वच तालुक्‍यांत मोठ्या प्रमाणात हरभरा पिकाची मोठ्या प्रमाणात पेरणी झाली. मात्र, खरेदी केंद्र सुरू नसल्याने शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे. व्यापाऱ्यांनी शेतकऱ्याची लूट सुरू केली आहे. मशागत, खत, मळणी, मजुरीचा खर्चाने शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. त्यात मार्चअखेर असल्याने शेतकऱ्यांना पैशाची गरजही आहे.\nतासगाव हमीभाव हरभरा सांगली\nभाजीपाला पिकांची रोपवाटिका तयार करताना\nभाजीपाला पिकांची रोपवाटिका करताना योग्य ती काळजी घेतल्यास पुनर्लागवडीनंतरच्या काळातील अने\nपुण्यात फुलांची ७ काेटींची उलाढाल\nपुणे ः फूल उत्पादक शेतकऱ्यांची भिस्त असणाऱ्या नवरात्र आणि दसऱ्याला विशेष मागणी असलेल्या झ\nकशी टिकेल पांढऱ्या सोन्याची झळाळी\nराज्यात कापूस वेचणीला सुरवात होऊन दसऱ्याच्या मुहूर्तावर बऱ्याच शेतकऱ्यांनी विक्रीही चालू\nपरभणीत फ्लाॅवर प्रतिक्विंटल २००० ते २५०० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nवनस्पतीतील संजीवकांमुळे अवकाशातही उत्पादन घेणे...\nपोषक घटकांची कमतरता आणि गुरुत्वाकर्षण कमी असणे या दोन कारणांमुळे चंद्र किंवा अन्य ग्रहांव\nभाजीपाला पिकांची रोपवाटिका तयार करतानाभाजीपाला पिकांची रोपवाटिका करताना योग्य ती काळजी...\nपरभणीत फ्लाॅवर प्रतिक्विंटल २००० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...\nपुण्यात फुलांची ७ काेटींची उलाढालपुणे ः फूल उत्पादक शेतकऱ्यांची भिस्त असणाऱ्या...\nयोग्य प्रमाणातच वापरा युरियानत्र पानांच्या पेशीमध्ये हरित लवकाची निर्मिती...\nवनस्पतीतील संजीवकांमुळे अवकाशातही...पोषक घटकांची कमतरता आणि गुरुत्वाकर्षण कमी असणे या...\nराज्यातील काही भागात अंशतः ढगाळ वातावरणमहाराष्ट्राच्या पश्‍चिम किनारपट्टीवर म्हणजेच कोकण...\nसांगली जिल्हा बॅंकेला कर्जमाफीसाठी...सांगली ः राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज...\nगूळ, बेदाणा, काजू महोत्सवास पुणे येथे...पुणे : दिवाळीच्या निमित्ताने ग्राहकांना रास्त...\n'सरकारला दुष्काळाची दाहकता लक्षात येईना'पुणे : यंदा ऑक्टोबर महिन्यातच धरणांमधील...\nकर्नाटकात दुष्काळ जाहीर, मग...मुंबई : ग्रामीण महाराष्ट्र दुष्काळात...\nऊसतोड मजूर महामंडळाला शंभर कोटींचा निधी...बीड : याआधीच्या सरकारने दहा वर्षांत अडीच...\nहिवरेबाजारमध्ये मांडला पाण्याचा ताळेबंदनगर ः आदर्श गाव हिवरेबाजारमध्ये...\nमाण, खटाव तालुक्यांत पाणीटंचाई वाढलीसातारा ः रब्बी हंगामाच्या तोंडावर पाऊस...\nपुणे जिल्ह्यात खरिपात ६९ टक्के पीक...पुणे ः यंदा पाऊस वेळेवर न झाल्याने शेतकऱ्यांकडून...\nबुलडाणा जिल्ह्यात १ लाख ६५ हजार...बुलडाणा ः या रब्बी हंगामात जिल्ह्यात एक लाख...\nयवतमाळ जिल्ह्यात जिल्हा प्रशासन उभारणार...यवतमाळ ः शेतीला पूरक व्यवसायाची जोड देत...\nअकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...\nदुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...\nकोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर : खरीप पिकांची काढणी वेगात...\nसोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-jamner-taluka-faces-hailstrom-khandesh-5707", "date_download": "2018-10-20T03:24:21Z", "digest": "sha1:GPIEDJ53IHU42S444CWFHARZUZVLVOR6", "length": 17086, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, jamner taluka faces hailstrom in khandesh | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nखान्देशात गारपिटीने जामनेर तालुक्यात नुकसान\nखान्देशात गारपिटीने जामनेर तालुक्यात नुकसान\nमंगळवार, 13 फेब्रुवारी 2018\nजळगाव : खानदेशात रविवारी (ता. ११) तापीकाठावरील काही गावांमध्ये एक ते दीड मिनीट हरभऱ्याच्या आकाराच्या गारपिटीसह पावसाचा शिडकावा झाला. कुठेही गारपिटीने मोठे नुकसान झाल्याचे वृत्त नाही. परंतु मळणीवरील हरभरा, दादर यांचे ढीग ताडपत्रीने झाकून ठेवावे लागले. तर कापणीवर आलेल्या केळीची तातडीने मिळेल त्या दरात कापणी करून घेण्याची वेळ केळी उत्पादकांवर आली.\nजळगाव : खानदेशात रविवारी (ता. ११) तापीकाठावरील काही गावांमध्ये एक ते दीड मिनीट हरभऱ्याच्या आकाराच्या गारपिटीसह पावसाचा शिडकावा झाला. कुठेही गारपिटीने मोठे नुकसान झाल्याचे वृत्त नाही. परंतु मळणीवरील हरभरा, दादर यांचे ढीग ताडपत्रीने झाकून ठेवावे लागले. तर कापणीवर आलेल्या केळीची तातडीने मिळेल त्या दरात कापणी करून घेण्याची वेळ केळी उत्पादकांवर आली.\nरविवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. तर दुपारी १२.४५ च्या सुमारास तापीकाठावरील चोपडा, जळगाव, अमळनेर, यावल आदी भागांत एक ते दीड मिनीट पावसाचा हलका शिडकावा झाला. सोबतच बारीक गाराही पडल्या. यामुळे केळीसह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले नाही, परंतु शेतकऱ्यांची धावपळ उडाली. शेतात पडलेले दादरची कणसे, हरभरा यांचे ढीग लागलीच ताडपत्री व प्लॅस्टिकच्या पेपरने झाकून ठेवावे लागले. तसेच सिंचनाची कामेही काही ठिकाणी थांबविण्यात आली.\nपाऊस आला किंवा गारपीट झाली तर मोठे नुकसान होईल, या भीतीने यावल, जळगाव, चोपडा भागात जुनारी व आगाप नवती केळी बागांमध्ये केळीची कापणी रविवारी दुपारनंतर सुरू झाली. तर सोमवारी सकाळीही कापणी हाती घेण्यात आल्याचे चित्र दिसून आले. जिल्ह्यात अमळनेर, चाळीसगाव, पाचोरा, पारोळा, मुक्ताईनगर, रावेर भागांतही अर्धा ते एक मिनिटच पाऊस झाला. काही भागांत ऊन सावल्यांचा खेळ सुरू होता. शेतकरी शेतातच कामे आवरत होते.\nजामनेर तालुक्‍यातील फत्तेपूर, तोंडापूर, भारूडखेडा, वडाळी, मांडवे, वाकोद आदी भागांत बोरांच्या आकाराचा गारा पडला. तसेच पाऊसही अधिकचा झाला. १० ते १५ मिनिटे या भागात पाऊस झाला. तर गाराही एक ते दीड मिनीट पडल्या. त्यात गहू, कांदा, हरभरा व इतर फळ पिकांचे नुकसान झाल्याची माहिती मिळाली. सोमवारी (ता. १२)देखील ढगाळ व आर्द्रतायुक्त वातावरण कायम होते. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.\nसकाळी ऊन पडले होते. दुपारी ऊन-सावल्यांचा खेळ सुरू झाला. तर पूर्वेकडून पश्‍चिमेकडे वारे वाहत होते. धुळे जिल्ह्यातील शिरपूर भागातही तरडी बभळाज, थाळनेर भागात अर्धा मिनीट बारीक गारांचा पाऊस झाला. शिंदखेडा, साक्री, धुळे भागांत मात्र ढगाळ वातावरण होते. अशीच स्थिती नंदुरबार जिल्ह्यातही होती. तेथेही रविवारी गारांसह पावसामुळे मोठे नुकसान झालेले नसल्याची माहिती मिळाली.\nखानदेश केळी banana सकाळ सिंचन ऊस पाऊस गारपीट आग चाळीसगाव मुक्ता गहू wheat गिरीश महाजन धुळे\nभाजीपाला पिकांची रोपवाटिका तयार करताना\nभाजीपाला पिकांची रोपवाटिका करताना योग्य ती काळजी घेतल्यास पुनर्लागवडीनंतरच्या काळातील अने\nपुण्यात फुलांची ७ काेटींची उलाढाल\nपुणे ः फूल उत्पादक शेतकऱ्यांची भिस्त असणाऱ्या नवरात्र आणि दसऱ्याला विशेष मागणी असलेल्या झ\nकशी टिकेल पांढऱ्या सोन्याची झळाळी\nराज्यात कापूस वेचणीला सुरवात होऊन दसऱ्याच्या मुहूर्तावर बऱ्याच शेतकऱ्यांनी विक्रीही चालू\nपरभणीत फ्लाॅवर प्रतिक्विंटल २००० ते २५०० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nवनस्पतीतील संजीवकांमुळे अवकाशातही उत्पादन घेणे...\nपोषक घटकांची कमतरता आणि गुरुत्वाकर्षण कमी असणे या दोन कारणांमुळे चंद्र किंवा अन्य ग्रहांव\nभाजीपाला पिकांची रोपवाटिका तयार करतानाभाजीपाला पिकांची रोपवाटिका करताना योग्य ती काळजी...\nपरभणीत फ्लाॅवर प्रतिक्विंटल २००० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...\nपुण्यात फुलांची ७ काेटींची उलाढालपुणे ः फूल उत्पादक शेतकऱ्यांची भिस्त असणाऱ्या...\nयोग्य प्रमाणातच वापरा युरियानत्र पानांच्या पेशीमध्ये हरित लवकाची निर्मिती...\nवनस्पतीतील संजीवकांमुळे अवकाशातही...पोषक घटकांची कमतरता आणि गुरुत्वाकर्षण कमी असणे या...\nराज्यातील काही भागात अंशतः ढगाळ वातावरणमहाराष्ट्राच्या पश्‍चिम किनारपट्टीवर म्हणजेच कोकण...\nसांगली जिल्हा बॅंकेला कर्जमाफीसाठी...सांगली ः राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज...\nगूळ, बेदाणा, काजू महोत्सवास पुणे येथे...पुणे : दिवाळीच्या निमित्ताने ग्राहकांना रास्त...\n'सरकारला दुष्काळाची दाहकता लक्षात येईना'पुणे : यंदा ऑक्टोबर महिन्यातच धरणांमधील...\nकर्नाटकात दुष्काळ जाहीर, मग...मुंबई : ग्रामीण महाराष्ट्र दुष्काळात...\nऊसतोड मजूर महामंडळाला शंभर कोटींचा निधी...बीड : याआधीच्या सरकारने दहा वर्षांत अडीच...\nहिवरेबाजारमध्ये मांडला पाण्याचा ताळेबंदनगर ः आदर्श गाव हिवरेबाजारमध्ये...\nमाण, खटाव तालुक्यांत पाणीटंचाई वाढलीसातारा ः रब्बी हंगामाच्या तोंडावर पाऊस...\nपुणे जिल्ह्यात खरिपात ६९ टक्के पीक...पुणे ः यंदा पाऊस वेळेवर न झाल्याने शेतकऱ्यांकडून...\nबुलडाणा जिल्ह्यात १ लाख ६५ हजार...बुलडाणा ः या रब्बी हंगामात जिल्ह्यात एक लाख...\nयवतमाळ जिल्ह्यात जिल्हा प्रशासन उभारणार...यवतमाळ ः शेतीला पूरक व्यवसायाची जोड देत...\nअकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...\nदुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...\nकोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर : खरीप पिकांची काढणी वेगात...\nसोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/marathi-news-national-news-shopian-issue-major-kumar-supreme-court-97508", "date_download": "2018-10-20T03:22:37Z", "digest": "sha1:ZLDAOGI6MIAUS7MKH6ONMOW6FT5TM62T", "length": 11528, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi News National News Shopian Issue Major Kumar Supreme Court शोपियनप्रकरण ; मेजर कुमार यांच्यावरील कारवाईस स्थगिती | eSakal", "raw_content": "\nशोपियनप्रकरण ; मेजर कुमार यांच्यावरील कारवाईस स्थगिती\nसोमवार, 12 फेब्रुवारी 2018\nकाही दिवसांपूर्वी शोपियनच्या गानोव्हपोरा गावात दगडफेकीची घटना घडली होती. या गावात दगडफेक करणाऱ्या हिंसक जमावावर लष्कराला गोळीबार करावा लागला होता. या गोळीबारात तीन जणांचा मृत्यू झाला होता.\nनवी दिल्ली : शोपियनमध्ये झालेली दगडफेक रोखण्यासाठी लष्कराने गोळीबार केल्यानंतर पोलिसांनी मेजर आदित्य कुमार यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. मात्र, मेजर कुमार यांच्यावरील कारवाईस सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे यापुढे कुमार यांना चौकशीसाठी बोलवता येणार नाही.\nमेजर कुमार यांचे वडील लेफ्टनंट कर्नल करमवीर सिंह यांनी दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने हे आदेश दिले आहेत. करमवीर सिंह यांनी याबाबत दाखल झालेली एफआयआर रद्द करण्यात यावी, अशी मागणी केली. काही दिवसांपूर्वी शोपियनच्या गानोव्हपोरा गावात दगडफेकीची घटना घडली होती. या गावात दगडफेक करणाऱ्या हिंसक जमावावर लष्कराला गोळीबार करावा लागला होता. या गोळीबारात तीन जणांचा मृत्यू झाला होता.\nकमरवीर सिंह यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने मेजर कुमार यांच्यावरील कारवाईस स्थगिती दिली आहे. त्यामुळे यापुढे कुमार यांना चौकशीसाठी बोलवता येणार नाही आणि त्यांना अटकही करता येणार नाही. तसेच याबाबत जम्मू-काश्मीर सरकारला दोन आठवडयांच्या आत उत्तर देण्यास सांगितले आहे.\nउमेदवारांना गुन्हेगारी पार्श्वभूमी प्रसिद्ध करावी लागणार\nलातूर : लोकसभा व विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना प्रचारासोबत गुन्हेगारी पार्श्वभूमीचा प्रचार प्रसारमाध्यमांना रोख जाहिरात देऊन करावा लागणार...\nमुंबई - शिवाजी पार्कवर झालेल्या दसरा मेळाव्यासाठी जानेवारी 2018 मध्येच परवानगी मिळाल्याची माहिती राज्य सरकारने आज उच्च न्यायालयात दिली. शिवाजी...\nघरकामांत स्त्री-पुरुष समानता हवी\nमुंबई - स्त्री-पुरुष समानता घरातील कामांमध्येही असायला हवी, असे खडे बोल मुंबई उच्च न्यायालयाने सुनावले आहेत. घरातील कामे केवळ महिलांनीच का करायची\nमारुती नवले आणखी पाच दिवस कारागृहात\nपुणे - प्राध्यापकांचे वेतन देण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन न केल्या प्रकरणी सिंहगड शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मारुती नवले...\nबॅंक अधिकाऱ्यांना क्‍लीन चिट\nपुणे - ठेवीदारांच्या आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणात बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी (डीएसके) यांना नियमबाह्य कर्ज दिल्याप्रकरणी बॅंक ऑफ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://demo.smartstore.com/backend/hi/frank-lloyd-wright-midway-stuhl-1914", "date_download": "2018-10-20T03:03:59Z", "digest": "sha1:GS3E5XTUSGAVGWXSJWQ2GX3HG4NWONK5", "length": 5821, "nlines": 105, "source_domain": "demo.smartstore.com", "title": "SmartStore.NET 3 Demo Shop. Frank Lloyd Wright Midway Stuhl (1914)", "raw_content": "\nनया क्या है सभी ब्रांडों अभी देखे उत्पाद उत्पाद सूची की तुलना करें\nहमारे बारे में अस्वीकरण शिपिंग उपयोग की शर्तें\nइस मद की समीक्षा के लिए पहली रहो\nएक दोस्त के प्रति ईमेल करें\nकोई समीक्षा के लिए अभी तक कर रहे हैं\nउत्पाद सूची की तुलना करें\nन्यूजलेटर की सदस्यता लें\nमैं गोपनीयता नीति से सहमत हूं\n* सभी कीमतें incl वैट, साथ ही शिपिंग\nसर्वोत्तम खरीदारी अनुभव की गारंटी के लिए SmartStore.NET Demo Shop कुकीज़ का उपयोग कर रहा है आंशिक कुकीज़ तीसरे पक्ष द्वारा निर्धारित की जाएगी आंशिक कुकीज़ तीसरे पक्ष द्वारा निर्धारित की जाएगी\nठीक है समझ आ गया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} {"url": "http://www.marathiupdate.in/2018/01/Dhoni-Has-Destroyed-This-Players-Carieer.html", "date_download": "2018-10-20T02:10:26Z", "digest": "sha1:HMMKFV54N4TFNFADG6BPQ5DZTKSEAMJE", "length": 13233, "nlines": 47, "source_domain": "www.marathiupdate.in", "title": "महेंद्रसिंह धोनीने या खेळाडूंचे करियर संपवून टाकले नाही तर आज भारतीय क्रिकेटमध्ये राहिले असते मोठे नाव ! Marathi Status, Marathi News, Marathi Article, मराठी स्टेटस, मराठी सुविचार, कथा, Film News marathiupdate", "raw_content": "\nHome / क्रिकेट / क्रीडा / महेंद्रसिंह धोनीने या खेळाडूंचे करियर संपवून टाकले नाही तर आज भारतीय क्रिकेटमध्ये राहिले असते मोठे नाव \nमहेंद्रसिंह धोनीने या खेळाडूंचे करियर संपवून टाकले नाही तर आज भारतीय क्रिकेटमध्ये राहिले असते मोठे नाव \nJanuary 13, 2018 क्रिकेट, क्रीडा\nभारतीय क्रिकेटमध्ये असं नेहमी होत आलं आहे कि एखाद्या खेळाडूंमध्ये चांगली खेळण्याची क्षमता असूनही त्याला संधी दिली जात नाही . अनेकदा असे घडते की खेळाडूला राष्ट्रीय संघात निवडला जाते . रंतु शेवटच्या अकरामध्ये त्याला स्थान दिले जात नाही. बऱ्याचदा असे ३-४ मालिकांमध्ये घडते . त्यामुळे खेळाडू निराश होऊन जातो आणि मग जेव्हा त्याला संधी दिली जाते तेव्हा तो चांगली खेळी देत नाही . असे आरोप बऱ्याचशा कर्णधारांवर लागले आहेत . आज आपण बोलणार आहोत भारतीय क्रिकेट टीमचे माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी यांच्याबद्दल . त्यांनी या खेळाडूंच्या करियरचा खेळखंडोबा केला .\nरॉबिन उथप्पा यांना भारतीय टीमचे पूर्व कोच चॅपेल यांनी सामील केले होते . उथप्पा हा एक उत्कृष्ट ओपनिंग खेळाडू आहे, त्याने भारतीय संघासाठी अनेक उत्कृष्ट खेळी खेळल्या आहेत.उथप्पाने वन डे मध्ये एकूण ४६ मॅचेस खेळल्या आहेत . तो भारतीय संघासाठी उत्तम यष्टिरक्षक ठरू शकला असता परंतु धोनीच्या उपस्थितीमुळे त्याला भारतीय संघात समाविष्ट नाही करण्यात आले .\nकाही काळापूर्वी असे वाटत होते कि धोनीनंतर केदार जाधव त्याचा उत्तराधिकारी होऊ शकतो . या बाबतीत तीळ मात्र शंका नाही कि केदार जाधव हा एक उत्तम फलंदाज आहे पण धोनीने टेस्ट क्रिकेट सोडल्यानंतर त्याची जागा रिद्धिमान साहा याला मिळाली . जाधव यांना टीमसाठी एक उत्तम फिनिशर बनण्याची इच्छा होती .\nनमन ओझा आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स वहैद्राबादसा चांगली खेळी खेळला आहे. नमन ओझा आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स वहैदाबादसाठी चांगली खेळी खेळला आहे. ते एक उत्तम यष्टीरक्षक आहेत . पण धोनीमुळे त्यांना भारतीय क्रिकेट टीममध्ये सामील नाही केलं गेलं आणि त्याच्याऐवजी रिद्धिमान साहा याला टीममध्ये सामील करून घेतलं .\nमहेंद्रसिंह धोनीने या खेळाडूंचे करियर संपवून टाकले नाही तर आज भारतीय क्रिकेटमध्ये राहिले असते मोठे नाव \nकोण आहेत संभाजी भिडे गुरुजी \nनाव: श्री.संभाजीराव भिडे गुरुजी वय: ८४ शिक्षण: एम.एस्सी. Atomic Science (Gold Medalist) पूर्वाश्रमीचे काम: फ़र्गसन महाविद्यालयात फिजिक...\nबघा का सुरेश वाडकरांनी दिला माधुरीच्या लग्नाच्या प्रस्तावाला नकार \nआज माधुरी दीक्षितला कोण नाही ओळखत चित्रपटसृष्टीत धक धक गर्ल म्हणून माधुरी दीक्षित बॉलिवूडमध्ये ओळखली जाते . माधुरी दीक्षित ही नव्वदच्या...\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nतुम्ही तुटत्या ताऱ्याला पाहिलं असेल . आकाशात एक चमकणारी रेष येऊन जाते . जोपर्यंत आपण बघतो तोपर्यंत तो तारा निघून जातो . आज आपण चर्चा करणार...\nदंगली मुळे होत्याचे नव्हते झालेल्या मातेची करून गाथा \nअत्यंत हालाखीच्या परिस्थिती मध्ये जीवन जगत असलेल्या गायकवाड ताईंची ची कहानी, ज्यांना गमवावे लागले आपले सर्व काही दंगलीच्या काही तासात निर्म...\nशेअर मार्केटचा बादशाह राकेश झुनझुनवाला\nशेअर मार्केटबद्दल आजपण सामान्य माणसाला खूप कुतूहल आहे. सामान्य माणूस आजपण शेअर मार्केटला जुगारच समजतो . पण भारतात अस एक अवलिया व्यक...\nविमानातील प्रवासात अभिनेता दिलीप कुमार ह्यांना आलेला धक्कादायक अनुभव ..\n*काहीतरी शिकण्यासारखे...* अभिनेता दिलीप कुमार म्हणतात...... \"जेव्हा माझं करिअर उंची वर होत... प्रसिध्दी पदरी होती मला... सगळीक...\nआज लक्ष्मीकांत बेर्डे ह्यांची पुण्यतिथी बघा त्यांचे काही खास फोटो ...\nकिडनीच्या (मूत्रपिंड) आजारामुळे लक्ष्मीकांत बेर्डे हे मुंबई येथे १६ डिसेंबर २००४ रोजी मरण पावले आज ह्या दुःखद घटनेला १३ वर्ष पूर्ण झाले . ...\nतुम्हाला कदाचित माहित नसतील या प्रसिद्ध खलनायकांच्या मुलांबद्दल.. ४ था तर एकदम शॉकिंग आहे ..\nआत्तापर्यंत आपण बॉलीवूडमधील प्रसिद्ध हिरोंची मुलं बघत आलो आहोत जसे अमिताभ बच्चनचा मुलगा अभिषेक बच्चन,धर्मेन्द्रचा मुलं सनी आणि बॉबी दे...\nखासदार उदयन भोसले हे सकाळ पासून पूर्ण शुद्धी नसतात हे अख्या महाराष्ट्राला माहित आहे - निखिल वागळे \nएका वेबसाईटला मुलाखत देतांना आयबीएन लोकमत चे माजी संपादक निखिल वागळे ह्यांनी भीमा कोरेगाव प्रकरणावर काही मते मांडली आणि त्यात त्यांनी अनेक ...\nबघा कोण आहे सर्वात जलद १० जागतिक गोलंदाज भारतीय कोण आहेत पाहून धक्का बसेल \nफुटबॉल आणि रब्बी नंतर जगात सर्वात जास्त खेळला जाणारा आणि असणारा खेळ म्हणजे क्रिकेट होय . क्रिकेटमध्ये सर्वात मज्जा तेव्हा येते जेव्हा एखा...\nचित्रपट (26) Bollywood (23) अजब गजब किस्से (20) महितीपूर्ण लेख (20) बातमी (16) आरोग्यविषयक (15) क्रिकेट (13) व्हायरल (10) आरोग्य (9) Viral (7) राजकीय (7) व्यक्तीमत्व (7) Health (6) अप्रतिम लेख (6) अभिनेता (5) आहार (5) प्रेरणादायी (5) मराठी चित्रपट (5) क्रीडा (4) खाना खजाना (4) जागतिक (4) पु. ल . देशपांडे (4) पुणे (4) सकारात्मक (4) अंडरवर्ल्ड (3) अप्रतिम कथा (3) अर्थविषयक (3) इतिहास (3) महिला (3) राजकारण (3) राशीचक्र आणि भविष्य (3) शिवसेना (3) कोकण (2) गुन्हेगारी (2) टॉप १० (2) दिनविशेष (2) पशुपालन (2) बोधकथा (2) मुंबई (2) सामाजिक उपक्रम (2) अंकशास्त्र (1) आंदोलन (1) कोडे (1) कोल्हापूर (1) पर्यावरण (1) पोलीस (1) बालविशेष (1) बॉक्स ऑफिस (1) भयकथा (1) भारतीय सेना (1) रहस्य (1) शिवचरित्रमाला (1) श्रद्धांजली (1) संगीत (1)\nमराठी फिडच्या [marathiupdate.in] आपल्या संकेत स्थळाला आपण भेट दिली ह्याचा आम्हाला विशेष आनंद आहे, आम्ही आशा करतो तुम्हाला नक्कीच तुमची भेट आवडली असेल, नवीन नवीन लेख आणि मजकूर आमच्या परीने आम्ही रोज उपलब्ध करून देत आहोतच. असेच तुमचे प्रेम आमच्यावर बरसू दे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/india-won-by-73-runs-as-well-as-won-first-bilateral-odi-series-in-south-africa/", "date_download": "2018-10-20T03:15:40Z", "digest": "sha1:3ZVDQW5IJGWVZIYXMLHZIYIDUSYTFMBP", "length": 11409, "nlines": 67, "source_domain": "mahasports.co.in", "title": "दक्षिण आफ्रिकेवर ७३ धावांनी विजय मिळवून भारतीय संघाने रचला इतिहास", "raw_content": "\nदक्षिण आफ्रिकेवर ७३ धावांनी विजय मिळवून भारतीय संघाने रचला इतिहास\nदक्षिण आफ्रिकेवर ७३ धावांनी विजय मिळवून भारतीय संघाने रचला इतिहास\nभारताने आज दक्षिण आफ्रिकेवर ७३ धावांनी विजय मिळवून इतिहास रचला. दक्षिण आफ्रिकेत पहिल्यांदाच मालिका जिंकण्याचा पराक्रम विराटच्या भारतीय संघाने केला आहे. ६ सामन्यांच्या वनडे मालिकेत भारताने ४-१ अशी विजयी आघाडी घेतली आहे.\nभारताकडून कुलदीप यादवने ४ विकेट्स घेऊन विजयात महत्वाची कामगिरी बजावली. भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर ५० षटकात विजयासाठी २७५ धावांचे आव्हान ठेवले होते. दक्षिण आफ्रिकेने सुरुवात चांगली केली. हाशिम अमला आणि प्रभारी कर्णधार एडिन मार्करमने ५२ धावांची सलामी भागीदारी केली. पण मार्करमने ३२ धावांवर आपली विकेट गमावली.\nत्यानंतर अमलाने एका बाजून चांगला खेळ चालू ठेवला होता मात्र त्याला बाकी फलंदाजांकडून साथ मिळाली नाही. स्फोटक फलंदाज एबी डिव्हिलियर्सही(६) आज लवकर बाद झाला. दक्षिण आफ्रिकेकडून डेव्हिड मिलर(३६) आणि हेन्रिक क्लासेन(३९) यांनी थोडी फार लढत दिली. पण खेळपट्टीवर स्थिर झाल्यावर यांनीही आपल्या विकेट गमावल्या.\nअमलाने आज एकाकी लढत देताना ९२ चेंडूत ७१ धावा केल्या. त्याने त्याच्या अर्धशतकी खेळीत फक्त ५ चौकार मारले. तो बाद झाल्यानंतर मात्र दक्षिण आफ्रिकेच्या बाकी फलंदाजांनी नियमित अंतराने विकेट्स गमावल्या.\nमागच्या सामन्यात स्फोटक फलंदाजीने दक्षिण आफ्रिकेला विजय मिळवून देणारा अँडिल फेहलूकवयो आज शून्य धावेवर बाद झाला, त्याच बरोबर ताब्राईझ शम्सीही शून्य धावांवर बाद झाला. बाकी फलंदाजांपैकी जेपी ड्युमिनी(१), कागिसो रबाडा(३), मोर्ने मॉर्केल(१) आणि लुंगीसानी एन्गिडी(४*) यांनी धावा केल्या.\nभारताकडून कुलदीप यादव(४/५७), हार्दिक पंड्या(२/३०), युझवेन्द्र चहल(२/४३) आणि जसप्रीत बुमराह(१/२२) यांनी विकेट्स घेऊन दक्षिण आफ्रिकेचा डाव ४२.२ षटकात २०१ धावांवर संपुष्टात आणला.\nतत्पूर्वी भारताने प्रथम फलंदाजी करताना सुरुवात चांगली केली होती. मागील काही सामन्यात खराब कामगिरी करणाऱ्या रोहित शर्मा या सामन्यात फॉर्ममध्ये आला. त्याने आज ११ चौकार आणि ४ षटकारांच्या साहाय्याने १२६ चेंडूत ११५ धावा केल्या. तो ९७ धावांवर असताना त्याला शम्सीकडून झेल सुटल्यामुळे जीवदान मिळाले होते. रोहितचे हे वनडे कारकिर्दीतील १७ वे शतक आहे.\nशिखर धवन ३४ धावांवर बाद झाल्यावर कर्णधार विराट कोहली आणि रोहित यांच्यामध्ये दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी झाली. मात्र आज विराट धावबाद झाला. त्याने ५४ चेंडूत ३६ धावा केल्या. त्याच्यानंतर लगेच अजिंक्य रहाणेनेही आपली विकेट गमावली.\nविराट आणि रहाणेची विकेट पडल्यामुळे रोहित आणि श्रेयश अय्यरने फलंदाजीची जबाबदारी सांभाळली. या दोघांनी मिळून ६० धावांची अर्धशतकी भागीदारी रचली. अय्यरने रोहितची भक्कम साथ देताना ३० धावांची छोटेखानी खेळी केली.\nरोहित आणि अय्यर बाद झाल्यावर अन्य फलंदाजांना विशेष काही करता आले नाही. अन्य फलंदाजांपैकी एम एस धोनी(१३), हार्दिक पंड्या(०),भुवनेश्वर कुमार(१९*) आणि कुलदीप यादव(२*) यांनी धावा केल्या.\nदक्षिण आफ्रिकेकडून लुंगीसानी एन्गिडी(४/५१) आणि कागिसो रबाडा(१/५८) यांनी विकेट्स घेऊन भारताला ५० षटकात ७ बाद २७४ धावांवर रोखले.\nISL 2018: दिल्लीविरुद्ध घरच्या मैदानावर खेळण्याचा ब्लास्टर्सला फायदा\nISL 2018: मोसमातील पहिल्या महाराष्ट्र डर्बीत मुंबईविरुद्ध पुणे सिटीचा पराभव\nनेमार ज्युनियरने मोडला पेलेंचा हा विक्रम\nVideo: या कामगिरीमुळे रोहित शर्माने पृथ्वी शॉला मिठीच मारली\nऑस्ट्रेलिया पहिल्यांदाच खेळणार या संघाविरुद्ध टी २० सामना\nVideo: तीन दिवसांत क्रिकेटमध्ये झाले तीन विचित्र धावबाद\nटाॅप ३- आज प्रो कबड्डीत होणार हे तीन मोठे पराक्रम\nISL 2018: भेदक मार्सेलिनोच्या पुनरागमनाचे पुणे सिटीला वेध\nएचसीएल आशियाई टेनिस अजिंक्यपद २०१८ स्पर्धेत अव्वल व आंतरराष्ट्रीय खेळाडू झुंजणार\nअखिल भारतीय सुपर सिरीज् टेनिस स्पर्धेत पुण्याच्या राधिका महाजनला दुहेरी मुकुट\nISL 2018: चेन्नईने केली पराभवाची हॅट्ट्रीक\nसलग दुसऱ्या दिवशी क्रिकेटमध्ये ‘कहर’, विचित्र रनआऊटची मालिका सुरुच\nझी महाराष्ट्र कुस्ती दंगलमध्ये ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी खेळणार या टीमकडून\nनागराज मंजूळे आता कुस्तीच्या मैदानात, विकत घेतली झी महाराष्ट्र कुस्ती दंगलमधील ही टीम\nटाॅप ३- प्रो कबड्डीच्या ६व्या हंगामात ५०पेक्षा जास्त गुण घेणारे ३ खेळाडू\nटीम इंडीयाने गाठली आहे या पाच देशांविरुद्ध वनडे सामन्यांची शंभरी\nक्रिकेटपटू दिपक चहरच्या घरी चोरीचा प्रयत्न करणाऱ्या सहा जणांना अटक\nविराटने डिजाईन केलेल्या शूजची अशी आहे किमंत\nपुण्यात होणाऱ्या कबड्डी, क्रिकेट सामन्यांचे असे आहेत तिकीट दर\nभारत-विंडीज यांच्यातील चौथ्या वनडेच्या तिकीट विक्रीला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.thinkmaharashtra.com/taxonomy/term/2085", "date_download": "2018-10-20T02:55:18Z", "digest": "sha1:OY3KXIHHIB455BW3CKSZSOPK4TJ73APH", "length": 6597, "nlines": 44, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "ब्राम्हण समाज | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nजाती जातींतील ब्राह्मण शोधा\nब्राह्मणांचा संबंध ज्ञानाशी परंपरेने जोडला जातो. नवा जमानाच ज्ञानाचा आहे त्यामुळे त्यामध्ये ब्राह्मणांचे स्थान अनन्य असायला हवे. ते तसे आहे का त्यामुळे त्यामध्ये ब्राह्मणांचे स्थान अनन्य असायला हवे. ते तसे आहे का या प्रश्नाचे उत्तर ज्या त्या ब्राह्मणाने शोधायचे आहे, पण सार्वजनिक रूपात तरी ब्राह्मणांचे स्थान जगात, भारतात, महाराष्ट्रात अग्रभागी असल्यासारखे दिसत नाही. कर्तबगार ब्राह्मण मंडळी अनेक आहेत, पण समूह वा जातजमात म्हणून ना त्यांना समाजात स्थान आहे, ना त्यांचा समाजावर प्रभाव जाणवतो. जो प्रभाव आहे तो त्यांना इतिहासक्रमाचा झालेला लाभ आहे.\nब्राह्मणांना शिव्या घाला आणि पुरोगामी व्हा\nबहुजन परिवर्तन यात्रेचा कार्यक्रम रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आला होता. ती यात्रा बहुजनांमध्ये त्यांच्या हक्कांबाबत प्रबोधन घडवण्यासाठी आयोजित करण्यात आली होती. दौरा राज्यव्यापी आहे. त्याचा रत्नागिरी यात्रा हा भाग होता. यात्रेचे आगमन रत्नागिरी येथे झाल्यानंतर सभा आयोजित करण्यात आली. सभेमध्ये बहुजन नेते वामन मेश्राम यांनी जे विचार मांडले, त्याबाबत काही चर्चा होणे आवश्यक आहे. ते म्हणाले, की “ब्रिटिशांची सत्ता संपून भारतीय जनतेला जे स्वातंत्र्य मिळाले ते काही खरे स्वातंत्र्य नाही. कारण ब्रिटिश गेले आणि सत्ता ब्राह्मण समाजाने ताब्यात घेतली. पक्ष कोणताही सत्तेत असला, तरी सत्तास्थानी ब्राह्मणच असतात. त्यामुळे जनता त्यांना मतदानाच्या मार्गाने सत्तेवरून दूर करू शकत नाही. त्यासाठी बहुजन समाजामध्ये मतपरिवर्तन करून, त्यांची एकजूट घडवून आणली पाहिजे आणि त्यायोगे सत्तास्थाने ताब्यात घेण्याची चळवळ निर्माण केली गेली पाहिजे.\" त्यांच्या भाषणाचा तसा आशय होता. त्यांनी ब्राह्मण समाजाच्या विरूद्ध भाष्य केले. मात्र ते सत्ता ताब्यात असलेल्या अन्य जातींच्या विरूद्ध बोलले नाहीत. ब्राह्मणेतर समाजाचे संघटन ब्राह्मणांपासून सत्ता हिसकावून घेण्यासाठी गेली दीडशे वर्षें केले जात आहे. वामन मेश्राम हे त्या चळवळीतील तिसऱ्या किंवा चौथ्या पिढीतील असतील.\nSubscribe to ब्राम्हण समाज\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583512501.27/wet/CC-MAIN-20181020013721-20181020035221-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}