{"url": "http://enavakal.com/", "date_download": "2018-10-16T21:08:14Z", "digest": "sha1:Z2QCDY2RC47IJEYN2C3TBJ7ODV5O64QI", "length": 80515, "nlines": 889, "source_domain": "enavakal.com", "title": "", "raw_content": "\n»1:00 pm: गोंदिया – सर्पदंशाने मृत्यू झालेल्या मुलाला जिवंत करण्याचा दावा करणाऱ्या दोन आयुर्वेदिक डॉक्टरांना पोलिसांनी ताब्यात घेतले\n»9:21 am: मुंबई – मालाडमध्ये सुटकेसमध्ये आढळला महिलेचा मृतदेह. हैदराबादच्या १९ वर्षीय तरुणाला पोलिसांनी केली अटक\n»9:17 am: उत्तराखंड – उत्तरकाशीमध्ये पहाटे ४:०६ वाजता जाणवले; ३.२ रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के\n»8:17 am: पंढरपूर – शारदीय नवरात्रीनिमित्त विठुराया आणि रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात गुलाबाच्या फुलांची आकर्षक सजावट\n»7:15 am: मुंबई – मुंबईत पेट्रोलच्या दरात 11 पैशांनी वाढ; डिझेल 24 पैशांनी महागले\nजोन्हासबर्ग – दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि धडाकेबाज फलंदाज एबी डिव्हिलिसर्यची दक्षिण आफ्रिकेत लवकरच सुरू...\nवेस्ट इंडिज प्रशिक्षक ‘स्टुअर्ट लॉ’ यांच्यावर दोन सामन्यांसाठी बंदी\nनवी दिल्ली – भारत दौर्‍यावर आलेल्या वेस्ट इंडिज संघाचे प्रशिक्षक ‘स्टुअर्ट लॉ’ यांच्यावर आगामी वनडे मालिकेतील होणार्‍या...\nराज्य सरकारी कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात वाढ\nमुंबई- राज्य सरकारी कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. ऑक्टोबर 2018 च्या पगारात कर्मचार्‍यांना...\nवृत्तविहार : वाचन प्रेरणा की प्रतारणा\nवाचन प्रेरणा दिवसाचे बरेच कवित्व सुरू आहे. मंत्रालयात कर्मचाऱ्यांना या उपक्रमात सहभागी व्हायला सांगितले गेले आणि मग...\n#MeToo यशराज फिल्म्सच्या उपाध्यक्षकाची पदावरून हकालपट्टी\nमुंबई – #MeToo मोहिमेंतर्गत यशराज फिल्म्सचे उपाध्यक्ष आशिष पाटील यांना पदावरून काढण्यात आले आहे. एका महिलेने आशिष...\nइलेक्ट्रिक बस करार रद्द\nमुंबई- प्रदुषणावर आळा घालण्यासाठी 40 इलेक्ट्रिक बस पुरविण्याचा एका कंपनीशी केलेला करार एकतर्फी रद्द करण्यार्‍या बेस्ट प्रशासनाला उच्च न्यायालयाने आज चांगलाच दणका दिला. कायद्याचे उल्लंघन...\n‘मीटू’ मोहिमेबाबत हायकोर्टात याचिका\nमुंबई- संपूर्ण देशभरात सुरू असलेल्या ‘मीटू’ या मोहिमेबाबत आज हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. वकील सन्नी पुनामिया यांनी ही याचिका दाखल केली आहे....\nएम. जे. अकबरांवर आणखीन एक आरोप महिला पत्रकाराने लेखाच्या माध्यमातून केले उघड\nनवी दिल्ली- लैंगिक शोषणाच्या आरोपांमुळे अडचणीत आलेले परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांच्याविरोधात आणखीन एका महिला पत्रकाराने आरोप केला आहे. अकबर यांनी आपल्याला अनेकवेळा...\nनरेंद्र मोदींच्या शिर्डीतील कार्यक्रमाला गर्दी जमविण्यासाठी 2 कोटींची उधळण\nमुंबई- राज्यात एकीकडे तिजोरीत खडखडाट असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिर्डीतील कार्यक्रमाला गर्दी जमविण्यासाठी राज्य सरकार तब्बल दोन कोटी रुपयांची उधळण करणार असल्याची धक्कादायक माहिती...\nराहुल गांधी दोन दिवस मध्य प्रदेश दौर्‍यावर\nग्वाल्हेर- राहुल गांधी दोन दिवसांच्या मध्य प्रदेश दौर्‍यावर आहेत. आज, ग्वाल्हेर येथील किला भागात असलेल्या गुरुद्वाराला भेट देऊन त्यांनी माथा टेकला. यावेळी राहुलबरोबर ज्योतिरादित्य सिंधिया,...\n सर्व यंत्रणांना प्रतिवादी करण्याचे कोर्टाचे आदेश\nमुंबई- पुण्यात शनिवार वाड्याजवळील जुनाबाजार परिसरात होर्डिंगचा खांब कोसळून झालेल्या दुर्घटनेची उच्च न्यायालयाने आज गंभीर दखल घेतली. न्यायमूर्ती ओक आणि न्यायमूर्ती एम.एस सोनक यांच्या खंडपीठाने...\nइलेक्ट्रिक बस करार रद्द\nमुंबई- प्रदुषणावर आळा घालण्यासाठी 40 इलेक्ट्रिक बस पुरविण्याचा एका कंपनीशी केलेला करार एकतर्फी रद्द करण्यार्‍या बेस्ट प्रशासनाला उच्च न्यायालयाने आज चांगलाच दणका दिला. कायद्याचे उल्लंघन...\n‘मीटू’ मोहिमेबाबत हायकोर्टात याचिका\nमुंबई- संपूर्ण देशभरात सुरू असलेल्या ‘मीटू’ या मोहिमेबाबत आज हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. वकील सन्नी पुनामिया यांनी ही याचिका दाखल केली आहे....\nनरेंद्र मोदींच्या शिर्डीतील कार्यक्रमाला गर्दी जमविण्यासाठी 2 कोटींची उधळण\nमुंबई- राज्यात एकीकडे तिजोरीत खडखडाट असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिर्डीतील कार्यक्रमाला गर्दी जमविण्यासाठी राज्य सरकार तब्बल दोन कोटी रुपयांची उधळण करणार असल्याची धक्कादायक माहिती...\n सर्व यंत्रणांना प्रतिवादी करण्याचे कोर्टाचे आदेश\nमुंबई- पुण्यात शनिवार वाड्याजवळील जुनाबाजार परिसरात होर्डिंगचा खांब कोसळून झालेल्या दुर्घटनेची उच्च न्यायालयाने आज गंभीर दखल घेतली. न्यायमूर्ती ओक आणि न्यायमूर्ती एम.एस सोनक यांच्या खंडपीठाने...\n पाणी सोडण्यावरून नगरचे शेतकरी आक्रमक\nऔरंगाबाद- पावसाळा सरताच मराठवाड्याला दुष्काळाच्या झळा बसू लागल्या आहेत. मराठवाड्यासाठी जायकवाडी धरणात अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील धरणांतून 172 दलघमी म्हणजे 7 टीएमसी पाणी सोडण्यावर...\nकेडीएमसीचे 400 कंत्राटी कामगार आजपासून संपावर\nकल्याण-कल्याण-डोंबिवली महापालिकेचे 400 कंत्राटी सफाई कामगार उद्यापासून बेमुदत संपावर जाणार आहेत. त्यामुळे उद्यापासून कल्याण-डोंबिवलीत कचरा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेत तयार होणारा...\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (१६-१०-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (१५-१०-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (१४-१०-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (१३-१०-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (१२-१०-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (११-१०-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (१०-१०-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (०९-१०-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (०८-१०-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (०७-१०-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (०६-१०-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (०५-१०-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (०४-१०-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (०३-१०-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (०२-१०-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (०१-१०-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (३०-०९-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२९-०९-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२८-०९-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२७-०९-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२६-०९-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२५-०९-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२४-०९-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२३-०९-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२२-०९-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२१-०९-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२०-०९-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (१९-०९-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (१८-०९-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (१७-०९-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (१६-०९-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (१५-०९-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (१४-०९-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (१३-०९-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (१२-०९-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (११-०९-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (१०-०९-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (०९-०९-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (०८-०९-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (०७-०९-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (०६-०९-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (०५-०९-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (०४-०९-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (०३-०९-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (०२-०९-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (०१-०९-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (३१-०८-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (३०-०८-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२९-०८-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२८-०८-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२७-०८-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२६-०८-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२५-०८-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२४-०८-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२३-०८-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२२-०८-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन २१-०८-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन २०-०८-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (१९-०८-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (१८-०८-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (१७-०८-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (१६-०८-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (१५-०८-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (१४-०८-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (१३-०८-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (१२-०८-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (११-०८-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (१०-०८-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (०९-०८-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (०८-०८-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (०७-०८-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (०६-०८-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (०५-०८-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (०४-०८-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (०३-०८-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (०२-०८-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (०१-०८-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (३१-०७-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (३०-०७-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२९-०७-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२८-०७-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२७-०७-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२६-०७-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२५-०७-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२४-०७-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२३-०७-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२२-०७-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (21-०७-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२०-०७-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (१९-०७-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (१८-०७-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (१७-०७-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (१६-०७-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (१५-०७-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (१४-०७-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (१२-०७-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (११-०७-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (०९-०७-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (०८-०७-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (०७-०७-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (०६-०७-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (०५-०७-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (०४-०७-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (03-07-2018)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (०२-०७-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (०१-०७-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (३०-०६-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२९-०६-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२८-०६-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२७-०६-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२६-०६-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२५-०६-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटीन (२२-०६-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटीन (२१-०६-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटीन (२०-०६-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (१९-०६-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (१८-०६-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (१७-०६-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (१६-०६-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (१५-०६-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (१४-०६-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (१३-०६-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (१२-०६-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (११-०६-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्युज बुलेटीन\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (०४-०६-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (१६-१०-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (१५-१०-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (१४-१०-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (१३-१०-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (१२-१०-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (११-१०-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (१०-१०-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (०९-१०-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (०८-१०-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (०७-१०-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (०६-१०-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (०५-१०-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (०४-१०-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (०३-१०-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (०२-१०-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (०१-१०-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (३०-०९-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२९-०९-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२८-०९-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२७-०९-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२६-०९-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२५-०९-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२४-०९-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२३-०९-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२२-०९-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२१-०९-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२०-०९-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (१९-०९-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (१८-०९-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (१७-०९-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (१६-०९-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (१५-०९-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (१४-०९-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (१३-०९-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (१२-०९-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (११-०९-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (१०-०९-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (०९-०९-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (०८-०९-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (०७-०९-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (०६-०९-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (०५-०९-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (०४-०९-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (०३-०९-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (०२-०९-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (०१-०९-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (३१-०८-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (३०-०८-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२९-०८-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२८-०८-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२७-०८-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२६-०८-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२५-०८-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२४-०८-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२३-०८-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२२-०८-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन २१-०८-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन २०-०८-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (१९-०८-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (१८-०८-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (१७-०८-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (१६-०८-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (१५-०८-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (१४-०८-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (१३-०८-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (१२-०८-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (११-०८-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (१०-०८-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (०९-०८-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (०८-०८-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (०७-०८-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (०६-०८-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (०५-०८-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (०४-०८-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (०३-०८-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (०२-०८-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (०१-०८-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (३१-०७-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (३०-०७-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२९-०७-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२८-०७-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२७-०७-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२६-०७-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२५-०७-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२४-०७-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२३-०७-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२२-०७-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (21-०७-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२०-०७-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (१९-०७-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (१८-०७-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (१७-०७-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (१६-०७-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (१५-०७-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (१४-०७-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (१२-०७-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (११-०७-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (०९-०७-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (०८-०७-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (०७-०७-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (०६-०७-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (०५-०७-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (०४-०७-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (03-07-2018)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (०२-०७-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (०१-०७-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (३०-०६-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२९-०६-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२८-०६-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२७-०६-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२६-०६-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२५-०६-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटीन (२२-०६-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटीन (२१-०६-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटीन (२०-०६-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (१९-०६-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (१८-०६-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (१७-०६-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (१६-०६-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (१५-०६-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (१४-०६-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (१३-०६-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (१२-०६-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (११-०६-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्युज बुलेटीन\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (०४-०६-२०१८)\nवृत्तविहार : वाचन प्रेरणा की प्रतारणा\nवाचन प्रेरणा दिवसाचे बरेच कवित्व सुरू आहे. मंत्रालयात कर्मचाऱ्यांना या उपक्रमात सहभागी व्हायला सांगितले गेले आणि मग त्या एका निमित्ताने अनेक कर्मचाऱ्यांना तास दोन...\nवृत्तविहार : लहान मुलांच्या तस्करीचे कट\nनेपाळ आणि बिहारमधून मुंबईत आणल्या गेलेल्या 21 लहान मुलांची पोलिसांनी सुटका केली. लहान मुलांची तस्करी हा प्रकार मोठ्या प्रमाणावर सुरु असतो. आर्थिकदृष्टय़ा वाईट परिस्थिती...\nवृत्तविहार : निर्णयाची नशा उतरली\nअखेर उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घरपोच दारू पोहचवण्याचा घातलेला गोंधळ मागे घेतला आहे. अर्थात शेवटी मुख्यमंत्र्यांना त्याचा खुलासा करावा लागला आणि असा...\nवृत्तविहार : विद्यार्थ्यांना दिलासा\nअनेक प्रकारचे जुने नियम किंवा कायदे बदलण्याची आवश्यकता आहे. मध्यंतरी केंद्र सरकारने असे जाहीर केले होते की, आम्ही जुने एक हजार कायदे रद्द केले....\nभारतीय शास्त्रीय संगीतातील मैहर घराण्याचे सतारवादक निखिल बॅनर्जी\nआज भारतीय शास्त्रीय संगीतातील मैहर घराण्याचे सतारवादक निखिल बॅनर्जी यांची जयंती. त्यांचा जन्म १४ ऑक्टोबर १९३४ रोजी झाला. निखिल बॅनर्जी यांचे वडील जितेंद्र नाथ बॅनर्जी...\nपरामर्ष : जीवन प्रेरणा देणारे वाचन हवे\nसमाजातली पुस्तक किंवा ग्रंथ वाचण्याची आवड वाढावी यासाठी शासकीय पातळीवर ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा होत असतो. याशिवाय कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीच्या निमित्ताने वेगळा मराठी...\nदिनविशेष : रामायणचे संगीतकार ‘रवींद्र जैन’\nआज संगीतकार रवींद्र जैन यांची पुण्यतिथी. भावमधूर संगीताची कास कायम धरत भाषा कुठलीही असो, सहजी लोकांच्या ह्रदयाला भिडेल अशा संगीतातून त्या भावना पोहोचवणे ही...\nदिनविशेष : ‘प्रेम’च्या’ ‘भाभी’ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nआज उत्तम निवेदिका, अभिनेत्री रेणुका शहाणे यांचा वाढदिवस. त्यांचा जन्म ७ ऑक्टोबर १९६६ रोजी झाला. ‘सुरभी’ या दूरदर्शनवरील कार्यक्रमामुळे रेणुका शहाणे हे नाव घराघरात पोहोचले. त्यांचे...\n‘किंग ऑफ रोमान्स’ यश चोप्रा\nआज हिंदी चित्रपटसृष्टीत ‘किंग ऑफ रोमान्स‘ अशी बिरुदावली असणारे निर्माते व दिग्दर्शक यश चोप्रा यांची जयंती. यशजींनी अभियंता बनावे अशी त्यांच्या कुटुंबीयांची इच्छा होती,...\nसदाबहार, चिरतरुण, चॉकलेट हिरो देव आनंद यांची जयंती\nमा.देव आनंद यांचे मूळ नाव देवदत्त पिशोरीमल आनंद असे होते. बालपणापासूनच त्यांना अभिनयाची आवड होती. लाहोरच्या प्रसिद्ध सरकारी कॉलेजमध्ये १९४२ मध्ये इंग्रजी साहित्यात ग्रॅज्युएशन...\nदिनविशेष : पंचरंगी व्यक्‍तिमत्त्वाचे ‘बाळ कोल्हटकर’\nमराठीतील नाटककार, कवी, संगीतकार, अभिनेते, दिग्दर्शक बाळकृष्ण हरी कोल्हटकर, ऊर्फ बाळ कोल्हटकर यांची जयंती. महाराष्ट्राचे लाडके नाटककार, उत्कृष्ट भावनाप्रधान भूमिका करणारे नट बाळकृष्ण हरी...\n सोशिक सून ‘अलका कुबल’\nमराठी सिनेमातील सोशिक सून म्हणून ओळखल्या जाणा-या अभिनेत्री अलका कुबल यांचा आज वाढदिवस. अलका कुबल यांचा जन्म 23 सप्टेंबर 1963 रोजी मुंबईत झाला. अलका कुबल...\nसामना रात्री ०८ वाजता\nठग्स ऑफ हिंदुस्तानचे ‘वाश्मल्ले’ गाणे पाहिले का\nमुंबई – बिग बी अमिताभ बच्चन आणि मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान’ हे दोघे पहिल्यांदाच ‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’...\nसलमान ‘भाई’ आणि ‘राणी’ दीपिकाचीच बॉलीवुडवर सत्ता\nनवी दिल्ली – स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या अहवालानुसार, सप्टेंबर 2017 ते सप्टेंबर 2018 या वर्षात डिजीटल न्यूज चार्टवर...\n#MeToo अभिनेते दलीप ताहिल रेप सीन द्यायला घाबरले\nमुंबई – ‘मीटू’ मोहिम सुरु झाल्यापासून विविध क्षेत्रातल्या दिग्गजांचे नाव समोर आले आहे. यामुळे बॉलिवूडमधील कलाकार, दिग्दर्शक तसंच...\nHappyBirthday ‘ड्रीमगर्ल’ हेमा मालिनी\nहेमामालिनी यांचे पूर्ण नाव हेमामालिनी चक्रवर्ती. हेमामालिनी यांचा जन्म १६ ऑक्टोबर १९४८ रोजी झाला. हेमामालिनी यांची आई जया...\nआघाडीच्या बातम्या मनोरंजन मुंबई\nमार्शल आर्टमध्ये माहीर आहे ‘या’ अभिनेत्रीचा मुलगा\nमुंबई – बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी सिनेसृष्टीपासून दूर असली तरी सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असते. शिल्पा शेट्टी फिटनेस फ्रिक असल्याचे वेगळे...\nआघाडीच्या बातम्या देश मनोरंजन\nमेघना गुलजारसह 11 दिग्दर्शक #MeTooच्या आरोपींसोबत काम करणार नाही\nमुंबई – लैंगित शोषण आणि गैरवर्तन झालेल्या महिला सध्या #MeToo या मोहिमेअंतर्गंत त्यांच्या अन्यायाला वाचा फोडत आहेत. #MeToo प्रकरणामध्ये...\n अभिनेत्री श्रेया बुगडेचे मत\nमुंबई- ‘मीटू’ या मोहिमेमुळे अनेक महिला त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडत आहेत. त्यामुळे ही मोहीम चांगलीच आहे. परंतु...\n#MeToo सेक्रेड गेम्सचा सिक्वेल रद्द होण्याची शक्यता\nमुंबई – #MeToo या मोहिमेचा सेक्रेड गेम्सलाही धक्का बसला आहे. सेक्रेड गेम या वेब सिरीजचा लेखक वरूण...\nआघाडीच्या बातम्या देश मनोरंजन\n‘कोमोलीका’चा फर्स्ट लुक पाहिलात\nमुंबई – एकता कपूरची बहुप्रतिक्षित ठरलेली ‘कसौटी जिंदगी की- २’ ही मालिका काही दिवसापूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आली. या...\nअनिल कपूर की संजय दत्त; कोण घेणार नाना पाटेकरची जागा\nमुंबई – #MeToo मोहिमेअंतर्गत तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्याविरोधात लावलेल्या आरोपानंतर आता दिग्दर्शक साजिद खान विरोधात ३...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/1323", "date_download": "2018-10-16T20:32:37Z", "digest": "sha1:5YB7HKRTAF64J5YS54SIT4Q74KCDHFI4", "length": 10724, "nlines": 122, "source_domain": "mr.upakram.org", "title": "छायाचित्र टीका - १३ | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nछायाचित्र टीका - १३\nछायचित्र टीका उपक्रमात प्रथमच सहभाग घेत आहे. कृपया आपला अभिप्राय कळवावा ही विनंती.\nचित्र सायंकाळी खिडकित उभे राहून घेतले आहे. कसे वाटले पुढल्या वेळी काय सुद्धारणा कराव्यात\nकॅमेरा - निकॉन कूल पिक्स एस ४, १०पट ऑप्टिकल झूम.\nबहुधा ६ मेगा पिक्सेल वर काढला असवा.\nचित्र इतके लहान का बरे दिसते आहे\nमोठे चित्र आणण्यासाठी काय करावे\nमी मूळ चित्र कोरल मध्ये घालून त्याला चौकट केली. मग त्याचे जेपेग फाईल केली आणि फ्लिकरवर टाकली. हे सर्व करताना चित्राचा आकार लहान झाला असेल का\nरंग खलास आला आहे.\nढगांचे जे तिरपे फॉर्मेशन झाले आहे ते जबरी दिसत आहे. चिर अजून मोठे दिसले तर भारी वाटेल.\nचित्र फ्लिकर वर टाकले असेल तर चित्राच्या वर (फ्लिकर मध्ये) ऑल साईज असे बटन आहे. ते दाबुन चित्राची लिंक घेता येईल. ईथे चित्र मोठे असेल तरच मोठे संगणकावर उतरवता येईल.\nमोठे चित्र निवडून त्याचा दुवा उपक्रमपंतांना पाठवला आहे. ते संपादित करतील तर मोठे चित्र लगेच पाहता येईल.\nयेथे तोच् दुवा देतो आहे.\nआकाशाचे रंग खासच आले आहेत. ध्रुव यांनी सांगितल्याप्रमाणे मोठे देता आले तर छान होईल.\nवर पुन्हा डकवले आहे. पहावे.\nकमी-जास्त काय वाटते ते सांगा.\nसुरेख रंग आणि खालील झुडुपेही छान\n(एक चीनी म्हण: ज्याला जे माहिती झालेले असते ते दुसर्‍याला सांगत नाहीत, आणि जे त्याबद्दल बडबडत असतात त्यांना ते माहितच नसते\nप्रकाश घाटपांडे [27 Jun 2008 रोजी 03:20 वा.]\nचित्र छानच .एक्झिफ टाकले असते तर बरे झाले असते.(प्रकाश) चित्र घेण्या अगोदर कॅमेराच्या सेटिंगचे व्यवस्थापन कसे करावे यावर् मार्गदर्शन केले तर बरे होईल.\nअवांतर- है का नाई आम्हाला बी आता उली उली समजाया लाग्लयं\nअवांतर- है का नाई आम्हाला बी आता उली उली समजाया लाग्लयं\nघाटपांडेसाहेब..हे वेगळं लिहायची काय गरज होती. ;-)\nमाम्माजी...कुर्ते मे रहना सिखो|\n- इति इंदरजित चढ्ढा\nअतिशय गहिर्‍या रंगांचे प्रकाशचित्र.\nशिवाय घराच्या खिडकीतून काढलेल्या या छायाचित्रात कोणतीही कृत्रिम गोष्ट (उदा. खांबावरील तारा इ.) आली नाही हे विशेष\nअवांतर : भारतातील शहरी भागात असे दृश्य आता जवळजवळ गायबच झाले आहे. \"कहीं दूर...\"\nमोठे केल्यावर छान दिसते आहे. आकाशाचे रंग विशेष.\nचित्रात मुख्य विषय काहीच नाही, जसे की झाड वगैरे आणि मोकळी जागा भरपूर. हे विशेष रोचक वाटते. त्यामुळे राहूनराहून नजर परत ढगांच्या रंगाकडे जाते.\nउठती वरती जलदांवरती अनंत संध्याराग पहा\nसर्व नभावर होय रोखीले सुंदरतेचे रूप महा............\nजगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणारे आणि न समजणारे\nआभार..चिनी म्हण सुद्धा मस्तच :)\nविवरण जेवढे मला माहित होते तेव्हडे लिहिले. कॅमेरा स्वयंचलित असल्याने ऍपरचर, शटरस्पीड बाबत मला काही करता येत नाही. स्वारस्यासाठी आभार.\nमी जर्मनीमध्ये राहतो, येथे जमिनीखालून तारा आहेत.\nफारछान ओळी लिहिल्यास.. फोटो खाली असेच काही लिहावे वाटते.\nसगळेजण आकाशाच्या रंगांबद्दलच बोलत आहेत. मात्र नजर उजव्या फांद्याकडे जाते असं वाटतंय. त्या फांद्या एकतर नको होत्या किंवा झाडाच्या खोडापर्यंत दिसायला हव्या होत्या बहुधा. बाकीच्यांना काय वाटतं डाव्या बाजूला नक्षीदार पिलर सारखे काहीतरी दिसतंय ते काय आहे डाव्या बाजूला नक्षीदार पिलर सारखे काहीतरी दिसतंय ते काय आहे त्यामुळे चित्र डावीकडे सरकवता आले नसावे.\nआपण म्हणता ते बरोबर आहे. उजवीकडच्या झाडाचे खोड आले असते तर त्या फांद्या अचानक उगवल्यासारख्या वाटल्या नसत्या..पण चित्राचा पुढचा सर्व भाग झुडपांचा आहे आणि त्याच सारखे ते झाड असल्याने, ते झाड अचानक मध्ये येते आहे असे मला फोटो काढताना वाटले नाही. म्हणून ते चुकटीसाठी घ्यावे असे ठरवले. तसेच डावीकडे जो पुलर आहे तो इमारतीचाच आहे. तो टाळता आला नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/taxonomy/term/38?page=9", "date_download": "2018-10-16T21:04:38Z", "digest": "sha1:HIDVYOY4PY7D5YNOLJTV4HFBXIWDKOBV", "length": 6635, "nlines": 157, "source_domain": "mr.upakram.org", "title": "मनोरंजन | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nनाव : कॅपुसिन, वय वर्षे चार फक्त, देश फ्रान्स.\nव्यवसाय : गोष्टी सांगणे.\nमाझे नाडी ग्रंथ भविष्य लेखन कार्य भाग ५\nमाझे नाडी ग्रंथ लेखन कार्य ...पुढे चालू...\nमराठी भाषा शिकणे व शिकवणे हे दोन्ही कठिण आहे असे माझे ठाम मत आहे. उदा. आमची मुलगी मधील ‘च’ चा देशी उच्चार आमच़ा मुलगा मध्ये पर्शियन होऊन येतो.\nआपल्या भारतीय संस्कॄतीत आपण आपल्याकडे आलेल्या पाहुण्यांचे स्वागत \"दरवाजा उघडा आहे\" असे म्हणून करतो. फ्लॅट संस्कॄतीत हे विधान करणे थोडे धाडसाचे आहे. पण असो.\nमी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय (मुंमग्र) दादर शाखेची प्रथम बालविभागाची सदस्या होते व आता सामान्य विभागाची सदस्या आहे.\nस्मृती आड झालेले काही खेळ\nस्मृती आड झालेले काही खेळ\nआमच्या १४ विद्या आणि ६४ कला ह्या संस्थेतर्फे, संस्थापक श्री. संजय पेठे ह्यांच्या अविरत प्रयत्नांमुळे श्री. करंदीकर ह्यांचा दुर्मिळ १५००+ भातुकलीचा संसार अमेरिकेला चालला आहे.\n'आजचा आवाज' हे मराठी सारेगमप चे नवे पर्व आहे. आजचे आघाडीचे गायक घेउन सुरू झालेली ही स्पर्धा आता चांगलीच रंगत आहे. सुरुवातीला, लिट्ल चॅम्पशी तुलना आणि लहान मुलेच किती छान गात होती वगैरे ऐकायला मिळाले पण आता मात्र स्पर्धा रंगत आहे.\nपुस्तक परिचय -\"कॉफी ट्रेडर\"\nअ‍ॅमस्टरडॅम, १६५९. मायगेल लिएन्झो कर्जात गळ्यापर्यंत बुडाला आहे. त्यात दोष सर्वस्वी त्याच्या एकट्याचा नाही म्हणा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://marathmolyagappa.blogspot.com/2018/03/rk.html", "date_download": "2018-10-16T21:18:06Z", "digest": "sha1:HP64I32U6B7R2T2NRZERHM5ZT4OFQNFO", "length": 17134, "nlines": 135, "source_domain": "marathmolyagappa.blogspot.com", "title": "मराठमोळ्या गप्पा: R.K .मधली एकेकाळची होळी", "raw_content": "\nएका सर्वसाधारण पुणेरी माणसाचे सर्वसाधारण बिनकामाचे निरीक्षण,संकलन,संपादन क्वचित प्रसंगी तिरकस,तिरसट.कोणीही न मागता व्यक्त केलेले,दिलेले मत,क्वचित प्रसंगी दिलेलें अनाहूत सल्ले ... हिंदी मराठी सिनेमा,इंग्रजी लघुकथांचा स्वैरानुवाद हा त्यातल्या त्यात आवडीचा विषय त्या मुळे त्यावरच बऱ्याचदा स्वैर, परंतु साधार लेखन... इन्टरनेटच्या सहकार्याने...\nगुरुवार, १ मार्च, २०१८\nR.K .मधली एकेकाळची होळी\nखरं तर राजकपूर गेला , नि हिंदी सिनेमातली होळीच संपली.हे आज आठवायचं कारण म्हणजे शबाना आझमीने यंदा श्रीदेवी गेल्यामुळे तिच्या घरी होळी साजरी करणार नाही म्हणून सांगितलं नि ते जुने दिवस आठवले.\nच्यायला काय दिवस होते ते.......आर के मधल्या म्हणजे राजकपूरच्या होळीचं आमंत्रण मिळाव म्हणून सिनेमा सृष्टीतली भलेभले तेव्हा तरसायचे इतके ते निमंत्रण मानाचे समजले जायचे .... आरके स्टुडीओतील तो रंगाने भरलेला हौद ,त्यातल्या नट नट्यांच्या लाजत-मुरडत नको-नको म्हणत मारलेल्या डुबक्या ,ते नंतरच भांगेच्या नावाखाली वाट्टेल ते पिणं आणि त्या नंतर खरं तर त्या होळी पार्टीत केलेला कल्ला यात जी मजा होती ती काही औरच होती.\nमिडिया सुद्धा त्या काळी काही प्रथा पाळून असल्याने त्या आर.के.च्या होळीचं वृत्त नंतरच्या फिल्म फेयर ,स्टारडस्ट,स्टार अॅंड स्टाईल मध्ये यायचं पण होळी नंतरच्या पहिल्या अंकात बरंचस फिल्टर होऊनच .... त्या होळी पार्टीचं खरं वृत्त मग यायला लागायचं ते त्या नंतरच्या अंकात प्रसंगानुरूप त्याचा-किंवा तिचा किस्सा छापताना...कि,अमुक-अमुक नटाचा तेव्हां कसा तोल ढळला होता वगैरे,वगैरे....\nत्या काळी आर के च्या होळीत खरा कल्ला करायच्या त्या बी ग्रेडच्या नट्या ज्या “सगळ्याचं लक्ष वेधून घेण्यासाठी “ नानविध क्लुप्त्या करायच्या ... उदाहरणार्थ मुद्दाम पांढरा स्वच्छ ,अंगा लगत शिवलेला ,पण बराचसा झिरझिरीत सलवार कमीज त्या घालून यायच्या... ,भीड चेपावी म्हणून नंतर त्या थोडी जास्तीची टाकून दंगा करायच्या ,पार्टी रंगात आल्यावर रंगाच्या हौदात मर्जीतल्या हिरोला,निर्मात्याला किंवा दिग्दर्शकाला ओढत नेऊन डुबक्या मारणे, आघाडीच्या कलाकारां सोबत त्यांच्या बायकांसमोर त्या माहोलचा फायदा उठवत जरा जास्तीची लगट करणे,उघड उघड बिनधास्त फ्लर्ट करणे वगैरे,वगैरे.\n.... या असल्या भानगडीत त्या काळी हिंदी सिनेमातल्या त्या काळातल्या व्हॅंपकॅंप मधल्या आशा सचदेव,आणि गॅंग आघाडीवर असायच्या ... कारण त्यांना पक्क ठाऊक असायचं कि,या निमित्ताने आपल्याकडे बऱ्याच जणांचे हवे तेथे लक्ष जाते नि त्याचा पुढील रोल मिळायला आपल्याला सोयीचे होते.\nराजकपूरला सुद्धा हे सगळं माहित असायचं त्या मुळे तो सुद्धा दरवर्षी हटकून त्या सगळ्यांना आवर्जून आमंत्रण द्यायचा.पण या दरम्यान हिरों सोबत होळी पार्टीला आलेल्या नटांच्या बायकांच्या पोटात गोळा उठायचा.त्या तिथून झटपट लौकरात लौकर बाहेर कसं पडता येईल याची गडबड करायच्या... घरी जाऊन नंतर नवरा-बायकोत भांडणं लागायची ती वेगळीच.\nआर.के.च्या या होळीचं वृत्त स्टार अॅंड स्टाईल मध्ये देवयानी चौबळ हि डॅशिंग महिला पत्रकार फार मस्त तिरकस पद्धतीनं बिनधास्त लिहायची.ही देवयानी चौबळ म्हणजे तीच, जिचं राजेश खन्ना बरोबर त्याच्या लग्ना आधी नि नंतर सुद्धा अतिशय मस्त ब्रॅकेट होतं नि जिने धर्मेंद्र – हेमामालिनीचे लग्ना अगोदरचे लफडे पहिल्यांदा बिनधास्त छापून धर्मेंद्रचा एका पार्टीत त्यानं टाकल्यावर शब्दशः मार खाल्ला होता....तीच ही देवयानी चौबळ ... असो...\nनंतर तो राजकपूर पण गेला ,ती देवयानी सुद्धा गेली नि ते निधडे, अभ्यासू पत्रकार सुद्धा संपले... त्या मुळे शबानाने तिच्या कडची होळी यंदा कॅन्सल केली काय नि न केली काय आपल्यासाठी दोन्ही सारखचं ...\nत्या आर केच्या होळीची खरी मजा सुद्धा १९७२ ला पृथ्वीराज कपूर गेल्या नंतर पुढील १०-१२ वर्षेच आली.नंतर राजकपूरच्या दम्याच्या आजारामुळे त्यातील रंग सुद्धा उडून गेला. त्यातून मग १९८८ ला राजकपूर गेला ,मिडिया सुद्धा हळूहळू अनावश्यक लायकीपेक्षा स्ट्रॉंग झाला, अभ्यासू पत्रकार संपले आणि “आनी ,पानी, लोनी “ म्हणणारी तरुण पोरंसोरं पत्रकार म्हणून मिरवायला लागली आणि मग तर त्या पार्ट्यातली सगळी उरली-सुरली गंमत सुद्धा निघून गेली.... असो...\nआज २०१८ मधे त्या मुळेच १९७५च्या सुनील दत्तच्या “जख्मी “ फिल्म मध्ये गौहर कानपुरीने दिलमें होली जल रही है असं गाण्यात कां लिहून ठेवलं होतं ते आत्ता समजतंय .... कालाय् तस्मै नमः म्हणायचं नि दुसरं काय ते आत्ता समजतंय .... कालाय् तस्मै नमः म्हणायचं नि दुसरं काय चला ...... निदान त्या गाण्याच्या निमित्ताने कोणे ऐके काळी १९७४ ला मुंबई अशी पण होती हे तरी निदान तुम्हांला या निमित्ताने कळेल ......आज तेव्हढ ही पुरेसं आहे...चला तर मग ...👇\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nह्या \"मराठमोळ्या गप्पा\" म्हणजे,दुसरे तिसरे काही नाही तर,ठिकठिकाणी बघितलेल्या,वाचलेल्या गोष्टींचे संकलन,वेळप्रसंगी मराठी सादरीकरण किंवा व्यक्तिगत दृष्टीकोन.\nतीव्र घसरण - बाजाराची व रुपयाची \nआज बाळासाहेबांची उणीव प्रकर्षाने जाणवतेय\nब्लॉग - मोगरा फुलला\nमुंबई (1) \"आपलं\"...काही तरी.... (7) आठवणीतला रफ़ी (1) आठवणीतील \"गीतादत्त\" (1) आठवणीतील लता (1) आहे की नाही कमाल (3) काही अफलातून (11) केवळ माहितीसाठी (3) खेळ खंडोबा (6) गम्मत जम्मत (5) न उमललेल्या कळ्या (1) नातीगोती (1) पुणे (18) बिग बॉस (2) भारत (7) मनाला भावलेले काही (10) मराठी चित्रपट (4) महाराष्ट्र (2) मैत्री (1) राज(अ)कारण (3) रामभाऊ (1) शेयरबाजार (2) स्वैरानुवाद (1) हिंदी सिनेमा (36) pentax k1000 (1) Photographs By Sayali (2)\nगेल्या 30 दिवसातील बघितलेल्या पोस्ट्स\nगौतम बुद्धांचा आरसा आणि नरेंद्र मोदी\nरतन खत्री आणि \"कुंकू\"\nआयुष्याशी झुंज घ्यावी तर अशी : ए.के. हंगल\nअफलातून जादुगार डेव्हिड कॉपरफिल्ड\nतुमची झोपण्याची पद्धत आणि तुमचे व्यक्तिमत्व\nतर मग हे वाचाच...\n\"रिमझिम गिरे सावन\" वाली मौसमी चॅटर्जी\nवरील पोस्ट व्यतिरिक्त, पाहुण्यांच्या पसंतीच्या पोस्ट\nपाकिस्तान {फोटो} दर्शन (भाग १ )\n\"कोई चुपके से आ के, सपने सुला के,...चा \"अनुभव\"\nएका रिकाम्या सोपकेसची गोष्ट\nग्लास खाली ठेवायला शिका..\nत्या \"चपट्या\" नाकवाल्याची गोष्ट\nबायको ही बायकोच असते\nलता मंगेशकर अन कॅबेरे साँग\nएकदा कां कानफाट्या नाव पडले कि, पडले : अर्थात इम्र...\nसंगीताचा गुलाम आणि गुलामचं संगीत\n अल्लाह आपको सलामत रखे \nसंगीतकार कल्याणजीं मधील आनंदजी\nटिनू आनंद : अर्थात खुद्द अमिताभचा शहेनशहा\nR.K .मधली एकेकाळची होळी\n७७ देशांतील सन्माननीय वाचक/प्रेक्षक ज्यांनी आपला बहुमूल्य वेळ मला दिला.धन्यवाद.\nऑसम इंक. थीम. molotovcoketail द्वारे थीम इमेज. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/search?search_api_views_fulltext=--%E0%A4%85%E0%A4%B5%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87", "date_download": "2018-10-16T20:59:13Z", "digest": "sha1:XZZDQODCIF4X2JACYMXCWF75ZV3GRWKN", "length": 27716, "nlines": 275, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nसर्व बातम्या (50) Apply सर्व बातम्या filter\nमहाराष्ट्र (7) Apply महाराष्ट्र filter\nकाही सुखद (5) Apply काही सुखद filter\nसंपादकिय (5) Apply संपादकिय filter\nमुक्तपीठ (3) Apply मुक्तपीठ filter\nसिटिझन जर्नालिझम (3) Apply सिटिझन जर्नालिझम filter\nग्लोबल (1) Apply ग्लोबल filter\nसप्तरंग (1) Apply सप्तरंग filter\nमहाराष्ट्र (31) Apply महाराष्ट्र filter\nप्रदर्शन (28) Apply प्रदर्शन filter\nव्यवसाय (28) Apply व्यवसाय filter\nसाहित्य (22) Apply साहित्य filter\nउत्पन्न (21) Apply उत्पन्न filter\nसोलापूर (17) Apply सोलापूर filter\nद्राक्ष (14) Apply द्राक्ष filter\nकृषी विभाग (13) Apply कृषी विभाग filter\nठिबक सिंचन (12) Apply ठिबक सिंचन filter\nजिल्हा परिषद (10) Apply जिल्हा परिषद filter\nउपक्रम (9) Apply उपक्रम filter\nसोयाबीन (9) Apply सोयाबीन filter\nआरोग्य (8) Apply आरोग्य filter\nग्रामपंचायत (8) Apply ग्रामपंचायत filter\nकडधान्य (7) Apply कडधान्य filter\n#specialtyofvillage वैशिष्ट्यपूर्ण खुरप्यांची पाचाकटेवाडी\nशेतीकामांसाठी प्रामुख्याने मजूर, बैल जोडी, ट्रॅक्‍टर, अवजारे याबरोबरच खुरपे महत्त्वाचा घटक आहे. विळा-खुरप्यांमध्ये म्हणाल तर पाचाकटेवाडीचा ब्रॅंड महाराष्ट्रासह कर्नाटकात फेमस आहे. येथील सुतार भावकी गेल्या चार पिढ्यांपासून याच्या निर्मितीचे काम करीत आहे. यंत्रयुगातही खुरप्याचे महत्त्व टिकून आहे....\nपीक संरक्षण क्षेत्रात ‘महिंद्रा’चे पुढचे पाऊल\nमुंबई - कृषी अवजारे आणि शेती उत्पादनात देशात आघाडीवर असलेल्या महिंद्रा अॅग्री सोल्यूशन्स कंपनीने पीक संरक्षण क्षेत्रात एक पुढचे पाऊल टाकले आहे. पिकांची निगा राखण्याबाबत भविष्यातील गरज ओळखून ‘महिंद्रा’ने जपानी सुमितोमो कॉर्पोरेशन कंपनीसोबत शुक्रवारी (ता. १२) भागीदारीची घोषणा केली. जपानी...\nकांदा बी पेरणी यंत्राने लागवड खर्चात बचत\nसंगमनेर येथून श्रीरामपूरमध्ये आल्यानंतर १९७७ च्या दरम्यान अनिल सानप यांचे वडील सुखदेव सानप यांनी ट्रॅक्टर साहित्य व अवजारे विक्रीचा व्यवसाय सुरू केला. पुढे चारही मुलांमध्ये विभागणी वेळी हा व्यवसाय अनिल यांनी स्वीकारला. त्यात भर घालत सन २००६ मध्ये प्रयाग ॲग्रो वर्क्‍स या नावाने स्वतः शेती अवजारे...\nपौष्टिक वनभाज्या, देशी पीकवाणांना मिळतेय मोठी चालना\nनंदूरबार जिल्ह्यात कंजाला (ता.अक्कलकुवा) हे सातपुडा पर्वतातील सहाव्या पर्वतरांगेत वसलेले अतिदुर्गम भागातील गाव आहे. कौलारू लहान झोपडीवजा घरे पर्वतांच्या पायथ्याशी आहेत. वीज व रस्ता या सुविधा अलीकडेच झाल्या आहेत. खरीप हाच मुख्य हंगाम. रब्बीत फारसे काही हाती येत नाही. कंजाला शिवारातील जीवन पाऊस...\nतात्काळ कायमस्वरूपी अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी: महाराणा प्रताप क्रांतीदल\nसटाणा : बागलाणच्या गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी व इतर शासकीय अधिकाऱ्यांची पदे गेल्या अनेक महिन्यांपासून रिक्त आहेत. यामुळे सर्वसामान्य जनतेची कामे खोळंबली असून तालुका अनेक शासकीय योजनांपासून वंचित आहे. या रिक्त पदांवर तात्काळ कायमस्वरूपी अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी या मागणीकडे शासनाचे लक्ष...\nसामूहिक बळातून प्रगतिपथावर कुलस्वामी शेतकरी मंडळ\nसामूहिक शेतीचा ‘पॅटर्न’ कोकणात फारसा दिसून येत नाही आणि तसा तो प्रत्यक्षात आला तरी फार काळ टिकत नाही असे म्हणतात. माणगाव तालुक्‍यातील तळे तर्फे कोशिंबळे (जि. रायगड) या गावातील शेतकऱ्यांनी मात्र जिद्दीने सामूहिक शेतीचा वसा धरला. तो चिकाटीने टिकवला देखील.गटातील १६ शेतकरी आठ वर्षांपासून सातत्याने...\nखचलेल्यांचे मनोधैर्य पवारांमुळेच वाढले\nउमरगा - भूकंपाच्या धक्‍क्‍याने अवघ्या 34 सेकंदांमध्ये होत्याचे नव्हते झाले. त्यात अनेक जण दगडमातीच्या ढिगाऱ्यांखाली अडकले. ते दृश्‍य पाहून सर्वच संपले, अशीच भावना अनेकांच्या मनात होती. मात्र, काही तासांतच खचलेल्यांना मानसिक धक्‍क्‍यातून सावरण्याचे आणि त्यांना जगण्याचे बळ तत्कालीन मुख्यमंत्री शरद...\nसेंद्रिय शेती आणि पीक उत्पादनवाढीसाठी राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध योजना आहेत. यामध्ये प्रामुख्याने माती परीक्षण, जैविक खते यासाठी अनुदान उपलब्ध आहे. शेतकऱ्यांना गांडूळ खत उत्पादन केंद्र, शेडसह सेंद्रिय निविष्ठा उत्पादनासाठीही विशेष योजना उपलब्ध आहेत. मृद सर्वेक्षण व मृद चाचणी विभाग - (जमीन...\nगुणवत्तापूर्ण अवजारे, ट्रॉली निर्मितीचा घेतलाय ध्यास\nनंदुरबार शहरापासून सुमारे १२ कि.मी. अंतरावर लहान शहादे हे साडेतीन हजार लोकसंख्येचे गाव आहे. प्रामुख्याने शेती व्यवसायावर अवलंबून असलेल्या गावामध्ये कापूस, पपई, मिरची अशी पिके घेतली जातात. येथील रवींद्र लोहार यांनी अवजारे निर्मिती आणि ट्रॉली निर्मिती व्यवसायामध्ये चांगला जम बसवला आहे. रवींद यांना...\nपुण्यात नोव्हेंबरमध्ये होणार सोलापुरचे ब्रँडिंग : सहकारमंत्री\nसोलापूर : सोलापूरातील विविध उत्पादनांचे ब्रॅण्डींग व्हावे. त्या उत्पादनाला हक्‍काची बाजारपेठ उपलब्ध व्हावी आणि त्यातून सोलापूरात छोटे-छोटे उद्योग सुरु व्हावेत, या उद्देशाने पुण्यातील साखर संकुलच्या मैदानावर 15 ते 18 नोव्हेंबर या कालावधीत सोलापूर सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून सोलापूर महोत्सव आयोजित...\nशाश्‍वत, स्मार्ट शेतीसाठी एक आॅक्टोबरला ‘कृषी कल्चर’\nपुणे - एपी ग्लोबाले समूहाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी पुणे येथे एक ऑक्टोबर रोजी शाश्वत शेती, स्मार्ट शेती आणि ग्रामीण विकास परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. शाश्वत कृषी व ग्रामीण विकास साधण्यासाठीच्या रोडमॅपवर या परिषदेत चर्चा होणार आहे. राज्याचे कामगार व कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर,...\nशाश्‍वत, स्मार्ट शेतीसाठी एक आॅक्टोबरला ‘कृषी कल्चर’\nपुणे - एपी ग्लोबाले समूहाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी पुणे येथे एक ऑक्टोबर रोजी शाश्वत शेती, स्मार्ट शेती आणि ग्रामीण विकास परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. शाश्वत कृषी व ग्रामीण विकास साधण्यासाठीच्या रोडमॅपवर या परिषदेत चर्चा होणार आहे. राज्याचे कामगार व कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर,...\nसद्गगुरु श्री गंगागिरी महाराज हरिनाम सप्ताहतील कृषी प्रदर्शनाला अलोट गर्दी\nसावळीविहीर (जि.अहमदनगर) : श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था (शिर्डी) शिर्डी ग्रामस्थ व पंचक्रोशी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित योगीराज सद्गुरू श्री गंगागिरी महाराज 171 व्या अखंड हरीनाम सप्ताह व साईबाबा समाधी शताब्दी निमित्त स्मार्ट एक्स्पो ग्रुपच्या व्यवस्थापन अंतर्गत शिर्डी (निमगाव) येथे...\nपशुवैद्यकीय दवाखाना फोडला ; चोरट्यांचा धुमाकूळ\nसोनपेठ : सोनपेठ शहरालगत असणाऱ्या शेळगाव रोडवरील पशुवैद्यकीय दवाखाना मंगळवारी मध्यरात्री चोरट्यानी फोडला. दवाखान्यातील कपाटे फोडून सामानाची नासधूस केली आहे. आज सकाळी आठच्या सुमारास पशुवैद्यकीय अधिकारी डॉ तानाजी भोसले हे दवाखान्यात आले असता त्यांना दवाखान्याचे दरवाजे तोडल्याचे दिसून आले. यामध्ये...\nएकलहऱ्यात अंगणवाडी परसबाग प्रकल्प\nमंचर - एकलहरे (ता. आंबेगाव) येथे एक ते सहा वयोगटातील मुलांना सेंद्रिय शेतीद्वारे स्वच्छ व ताजा भाजीपाला मिळावा म्हणून नऊ शेतकऱ्यांनी लोकसहभागातून अंगणवाडी परसबाग प्रकल्प कार्यान्वित केला आहे. त्यामध्ये शेवगा, पालक, आळू, फ्लावर, कोबी, वांगी, कढीपत्ता, राजमा, भोपळा, तूर, मेथी ,कोथिंबीर आदी पिके...\nजैताणेत अटल विश्वकर्मा सन्मान योजनेंतर्गत बांधकाम कामगारांची नोंदणी\nनिजामपूर-जैताणे (धुळे) : राज्य शासनाच्या कामगार विभागामार्फत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत अटल विश्वकर्मा सन्मान योजनेच्या माध्यमातून चार जुलै ते चार ऑगस्टपर्यंत असंघटित बांधकाम कामगारांसाठी विशेष नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे. त्यात उत्तर महाराष्ट्रातील धुळे व...\nआंध्रात संपूर्ण गावच ‘बिटरगुंटा’ टोळ्यांचे\nजळगाव - बॅंक, व्यापारी प्रतिष्ठाने आणि मोठ्या रकमांची देवाण-घेवाण करणाऱ्या संस्थांवर पाळत ठेवून लाखो रुपयांची रोकड लांबविण्यात निष्णात असलेल्या आंध्र प्रदेशातील ‘बिटरगुंटा’ टोळी वेगवेगळ्या राज्यांत कुप्रसिद्ध आहे. आठ ते दहा लोकांची टोळी नियोजनबद्ध सापळा रचून गुन्हे करतात. मोठी रक्कम हाती लागताच...\nपुणे - ‘शेतीच्या अवजारांवरील जीएसटी अठरावरून पाच टक्‍क्‍यांपर्यंत कमी केल्यास शेतकऱ्यांना मदत होण्याबरोबरच त्यांची विक्रीही वाढेल,’’ असे मत ‘पुणे मशिनरी मर्चंट्‌स असोसिएशन’च्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले; तसेच या विक्रेत्यांची मुख्य बाजारपेठ शुक्रवार पेठेत असल्याने या भागात ‘वाय-फाय झोन’ असावा, अशी...\nकोयना धरण क्षेत्रात सतर्क राहण्याचा इशारा\nसांगली - कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पर्जन्यमानाची सद्य:स्थिती पाहता धरणाखालील भागातील नदीकाठची गावे, वाड्या, वस्त्यांमधील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव नदीपात्रात प्रवेश करू नये, असे आवाहन कोयना सिंचन विभाग, कोयनानगरचे कार्यकारी अभियंता कुमार पाटील यांनी...\nखेतीगाडीडॉटकॉम मुळे शेतकऱ्यांना ऑनलाइन ट्रॅक्‍टर उपलब्ध\nपुणे : अल्पभूधारक किंवा जास्त जमीन असलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला नांगरणी, पेरणीसाठी ट्रॅक्‍टर अत्यावश्‍यक असतो. त्यासाठी ज्या त्या शेतकऱ्यांच्या गरजेनुसार लाखो रुपयांची आर्थिक गुंतवणूक करून ट्रॅक्‍टर विकत घेणे किंवा भाड्याने घेण्यासाठी मोठे कष्ट पडतात. हीच गरज ओळखून कृषी पदवीधर असलेल्या प्रवीण शिंदे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/vidarbha/dsc-degree-mohan-bhagwat-34336", "date_download": "2018-10-16T20:54:35Z", "digest": "sha1:R5XMOTRQBUL45MBSQITI4IO2OCVVRLLR", "length": 14520, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "dsc degree to mohan bhagwat मोहन भागवत यांना डीएससी पदवी बहाल | eSakal", "raw_content": "\nमोहन भागवत यांना डीएससी पदवी बहाल\nशुक्रवार, 10 मार्च 2017\nनागपूर - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना गुरुवारी (ता. ९) वसंतराव देशपांडे सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत डॉक्‍टर ऑफ सायन्स (डीएससी) ही मानद पदवी राज्यपाल डॉ. सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते बहाल करण्यात आली आहे.\nमुक्‍या जनावरांचे निदान करणे सोपे नसते. त्यासोबतच काही जनावरे चावतात किंवा लाथ मारतात त्यांच्यावरदेखील प्रेमळपणे उपचार करण्याचे कसब पशुवैद्यकांमध्ये आहे. पशुवैद्यक क्षेत्राला पूर्वी प्रतिष्ठा नव्हती. ती आता मिळू लागली आहे, याचे समाधान असल्याचे मत सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्‍त केले.\nनागपूर - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना गुरुवारी (ता. ९) वसंतराव देशपांडे सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत डॉक्‍टर ऑफ सायन्स (डीएससी) ही मानद पदवी राज्यपाल डॉ. सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते बहाल करण्यात आली आहे.\nमुक्‍या जनावरांचे निदान करणे सोपे नसते. त्यासोबतच काही जनावरे चावतात किंवा लाथ मारतात त्यांच्यावरदेखील प्रेमळपणे उपचार करण्याचे कसब पशुवैद्यकांमध्ये आहे. पशुवैद्यक क्षेत्राला पूर्वी प्रतिष्ठा नव्हती. ती आता मिळू लागली आहे, याचे समाधान असल्याचे मत सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्‍त केले.\nमहाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचा आठवा दीक्षान्त समारंभ गुरुवारी (ता. ९) पार पडला. याप्रसंगी राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भारतीय कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ. त्रिलोचन महापात्र, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कुलगुरू डॉ. आदित्यकुमार मिश्रा, कुलसचिव डॉ. ए. एस. बन्नाळीकर उपस्थित होते.\nहे ठरले सुवर्णपदकाचे मानकरी\nमाफसुच्या आठव्या दीक्षान्त समारंभात नागपूर पशुवैद्यक महाविद्यालयाची अश्‍विनी चाफले हिला ८ सुवर्ण व दोन रौप्यपदके तर तिष्ता जोसेफ हिला दोन सुवर्ण व १ रौप्यपदक, मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयाचा परमेश्‍वर पलमाटे दोन सुवर्णपदके व याच\nमहाविद्यालयाची डॉक्‍टर अनुष्का हेमांग हिला १ सुवर्ण व १ रौप्यपदक, नागपूर पशुवैद्यक महाविद्यालयाचा आशीषकुमार त्रिपाठी व मुंबई पशुवैद्यक महाविद्यालयाची संजना कर्वे, शगुप्ता अब्दी हे प्रत्येकी एका सुवर्णपदकाचे मानकरी ठरली. पशुवैद्यक शाखेत नीता सुरवडे हिला दोन सुवर्णपदक, अमितकुमार येस्कल व चंद्रकांत भाळे यांना प्रत्येकी एक सुवर्णपदक मिळाले. मत्स्य विज्ञान शाखेत शुभ्रा यादव हिला सुवर्ण व दुग्ध तंत्रज्ञान विद्याशाखेतील अभ्यासक्रमासाठी परमेश्‍वर काटे याला ३ सुवर्णपदके व प्रीती मुदीराज हिला तपस्वणी सावित्रीबाई फुले सुवर्णपदक व पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.\nरद्दीच्या बदल्यात विद्यार्थ्यांना वह्या\nमुंबई - विद्यार्थ्यांना रद्दीच्या बदल्यात नव्या कोऱ्या वह्या मिळणार आहेत. याबाबत शालेय शिक्षण विभाग आणि \"नमोआनंद अपसायकलर्स' यांच्यात...\n#MeToo वरुण ग्रोव्हरचा \"सत्या'चा आग्रह\nनवी दिल्ली : \"मी-टू' प्रकरणावरून बॉलिवूडची अनेक मंडळी अडचणीत आलेली असताना सुपरहिट वेब सीरिज सेक्रेड गेम्सचे लेखक वरुण ग्रोवर यांच्यावरही लैगिंक...\nमहिला कार्यकर्तीचा आत्महत्येचा प्रयत्न ; शबरीमला मंदिर परिसरात तणाव\nतिरुअनंतपुरम : शबरीमला मंदिर सर्व महिलांसाठी खुले करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालापासून केरळमधील वातावरण तापले आहे. मासिक पूजाविधीसाठी...\nआमदार काते हल्लाप्रकरणी चार जणांना अटक\nमुंबई - अणुशक्तीनगर विधानसभेचे आमदार तुकाराम काते यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी चार जणांना पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली. सचिन खंडागळे,...\nशार्पशूटरची नियुक्ती टार्गेटवर नागपूर, ता. 16 ः पांढरकवडा भागातील नरभक्षक वाघिणीला मारण्यासाठी \"शार्पशूटर' नवाब शाफत अली खान याच्या नियुक्तीला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.marathi.aarogya.com/%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B7%E0%A4%95-%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A8/%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%AE%E0%A4%AF-%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%8D%E2%80%8C%E0%A4%B8.html", "date_download": "2018-10-16T20:42:55Z", "digest": "sha1:RNMVEFI2U7NGLPRAZ56DYFGSF4WBDFZQ", "length": 10929, "nlines": 139, "source_domain": "www.marathi.aarogya.com", "title": "पिष्टमय पदार्थ (कार्बोहायड्रेट्‌स) - आरोग्य.कॉम - मराठी", "raw_content": "\nपोषक पदार्थ आणि अन्न\nकोड - पांढरे डाग\nपोषक पदार्थ आणि अन्न\nपिष्टमय पदार्थ आपल्या शरीरातील ऐच्छीक आणि अनैच्छीक कार्य आणि आपल्या शरिरातील प्रोटीन आणि जड पदार्थाच्या निवळीकरणाला मदत करतात. साखर, पाणी, मुळा कार्ल इत्यादी. पदार्थात आपल्याला पिष्टमय पदार्थ आढळतात.\nसाखर ही १०० टक्के पिष्टमय आहे. भाजीपाला, फळे आणि डाळीचे कवच (टरफल ) हे पदार्थ जास्तीत जास्त पिष्टमय पदार्थ (साठवून असतात) आणि हे पदार्थ मानवी आतड्यांमध्ये पचवू शकत नाहीत. म्हणून या पदार्थाला किंमत देत नाही. आणि टाकावू म्हणून प्रसिध्द आहेत. आणि आपल्या शारीरीक तंदुरूस्तीसाठी व जिभेच्या वळणासाठी आणि (Arterioscerosis) C.H.D. आणि महत्वाचे पिष्टमय पदार्थ आपल्या शरिरातील वजन वाढल्यास वजन घटण्यात मदत करतात. साधारणत: ६०ते ७० टक्के उर्जा पिष्टमय पदार्थापासून मिळते. नेमके भारतीय पदार्थ ७० ते ७५ टक्के पिष्टमय असतात. पाश्‍चिमात्य देशातील पदार्थ फक्त ४० ते ५० टक्के पिष्टमय असतात. कमीत कमी १०० ग्राम पिष्टमय पदार्थ चरबीच्या ऑक्सीजनीकरणाला आवश्यक असतात. हे साठवणीपेक्षा जास्त साठवलेली असतात.\nपोषक पदार्थ आणि अन्न\nमानसिक ताणतणावात आहार - पोषणाचं स्थान\nएडस्‌ ग्रस्तांचा आहार कसा असावा\nआहार सुधारणे / वजन कमी करणे\nजीवनसत्वे (व्हिटामीन्स) आणि खनिज पदार्थ(मिनरल्स)\nस्थूलमानाने आहाराची व्याख्या करायची झाली तर जगण्यासाठी बाहेरून आपण आत ज्या वस्तू घेतो त्याला आहार म्हणतात. आहाराबद्दलच्या शास्त्रीय महितीचा बहुतांशी अभावच आढळतो, पुढे वाचा…\nआरोग्य म्हणजे सुदृढता असणे किंवा सुरळीतता असणे. सुदृढता, सुरळीतता आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी मार्गदर्शन करणे हा या वेबसाईटचा प्रयत्न आहे. आरोग्य.कॉम ही भारतातील आरोग्य विषयक माहिती पुरवण्यात सर्वात अग्रेसर असणा-या वेबसाईट्सपैकी एक आहे. या आरोग्यविषयक माहिती पुरवणा-या साईट्स म्हणजे डॉक्टर नव्हेत. पण आरोग्याविषयी पुरक माहिती व उपचारांचे वेगवेगळे माध्यम उपलब्ध करुन देणारी प्रगत यंत्रणा आहे. या साईटच्या गुणधर्मांमुळे इंटरनेटचा वापर करणा-यांमधे आरोग्य.\n» आमच्या सर्व समर्थन गट पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nआमच्या बातमीपत्राचे सदस्यत्व घ्या\nआरोग्य संबंधित नवीन माहिती मिळवा.\nआरोग्य.कॉम ही भारतातील एक आरोग्याविषयीची आघाडीची वेबसाईट आहे. ह्या वेबसाईटवर तुम्हाला आरोग्याविषयी जवळ जवळ सर्व वैद्यकीय आणि सर्वसामान्य माहिती मिळण्यास मदत होईल असे विभाग आहेत.\nहे आपले संकेतस्थळ आहे, यात सुधारण्याकरिता आपले काही प्रस्ताव किंवा प्रतिक्रीया असतील तर आम्हाला जरुर कळवा, आम्ही आमचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करू\n“माझे नाव पुंडलिक बोरसे आहे, मला आपल्या साइट मुळे फार उपयुक्त माहिती मिळाली म्हाणून आपले आभार व्यक्त करण्यासाठी ईमेल पाठवीत आहे.\nकॉपीराईट © २०१६ आरोग्य.कॉम सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/search?search_api_views_fulltext=--prashant-paricharak", "date_download": "2018-10-16T21:00:32Z", "digest": "sha1:P7YNWARSQ6WMBTVYIQB4N66JAWYJUBBY", "length": 28247, "nlines": 268, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nसर्व बातम्या (36) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (21) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nगेल्या ३० दिवसांतील पर्याय (3) Apply गेल्या ३० दिवसांतील पर्याय filter\nगेल्या ७ दिवसांतील पर्याय (1) Apply गेल्या ७ दिवसांतील पर्याय filter\nमहाराष्ट्र (12) Apply महाराष्ट्र filter\nसंपादकिय (1) Apply संपादकिय filter\nप्रशांत परिचारक (31) Apply प्रशांत परिचारक filter\nविधान परिषद (10) Apply विधान परिषद filter\nपंढरपूर (9) Apply पंढरपूर filter\nजिल्हा परिषद (8) Apply जिल्हा परिषद filter\nसोलापूर (8) Apply सोलापूर filter\nचंद्रकांत पाटील (7) Apply चंद्रकांत पाटील filter\nनिवडणूक (6) Apply निवडणूक filter\nमुख्यमंत्री (6) Apply मुख्यमंत्री filter\nधनंजय मुंडे (5) Apply धनंजय मुंडे filter\nआंदोलन (4) Apply आंदोलन filter\nग्रामपंचायत (4) Apply ग्रामपंचायत filter\nराजकारण (4) Apply राजकारण filter\nविजयकुमार (4) Apply विजयकुमार filter\nकाँग्रेस (2) Apply काँग्रेस filter\nकॉंग्रेस (2) Apply कॉंग्रेस filter\nकोल्हापूर (2) Apply कोल्हापूर filter\nखासदार (2) Apply खासदार filter\nतहसीलदार (2) Apply तहसीलदार filter\nनारायण राणे (2) Apply नारायण राणे filter\nमहाराष्ट्र (2) Apply महाराष्ट्र filter\nराधाकृष्ण विखे पाटील (2) Apply राधाकृष्ण विखे पाटील filter\nराष्ट्रवाद (2) Apply राष्ट्रवाद filter\nशिक्षण (2) Apply शिक्षण filter\nहरिभाऊ बागडे (2) Apply हरिभाऊ बागडे filter\nनामसंकीर्तन सभागृहाचे पंढरपुरात काम सुरू\nपंढरपूर - नमामी चंद्रभागा योजनेअंतर्गत पंढरपुरात नामसंकीर्तन सभागृहाचे काम सुरू करण्यात आले आहे. सुमारे 2 हजार प्रेक्षक क्षमता असलेल्या नामसंकीर्तन सभागृहामुळे पंढरीतील नाट्यकलावंत व नाट्यरसिकांची नाट्यगृहाची गैरसोय दूर होणार आहे. दोन वर्षांपूर्वी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार अर्बन बॅंकेच्या...\nमंगळवेढा तालुक्याती ग्रमापंचाय निवडणूक चुरशिची\nमंगळवेढा - तालुक्याच्या राजकारणात एकमेकांच्या विरोधात भिडणाऱ्या नेत्यांच्या समर्थकांनी गावगाढयात मात्र राढा केला असून सरपंचपद आणि सत्ता मिळविण्यासाठी सोयीची होईल अशी युती करत सत्ता मिळविली. त्यामध्ये आमदार भारत भालके, आमदार प्रशांत परिचारक, दामाजी कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे या तिन्ही...\nकारखांदारांनी साखर उत्पादनावरच भर न देता इथेनोल निर्मितीसाठीही प्रयत्नशील राहावे\nमंगळवेढा - कारखांदारांनी केवळ साखर उत्पादनावरच भर न देता इथेनोल निर्मितीसाठीही प्रयत्नशील राहावे असे प्रतिपादन आ.प्रशांत परिचारक यांनी व्यक्त केले. कचरेवाडीतील युटोपियन शुगर्सच्या ५ व्या बॉयलर अग्निप्रदीपन व गळीत हंगामाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर राकेश टोळ्ये, पांडुरंग परिवाराचे...\nउजनी धरणाच्या पाण्याचे नियोजन आवश्यक\nमंगळवेढा - उजनी धरण पुर्ण क्षमतेनी भरल्यामुळे या लाभक्षेत्रातील शेतकरी सुखावला असला तरी त्या पाण्याच्या वाटपाचे नियोजन योग्य केले जाईल शिवाय उपलब्ध पाण्याचा वापर देखील काटकसरीने करण्याचे आवाहन पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी व्यक्त केले. तालुक्यातील ब्रम्हपुरी येथे गोपाळपूर, ओझेवाडी, उचेठाण,...\nभाजप नेत्यांच्या डोळ्यांवर सत्तेचीच धुंदी : विखे-पाटील\nनगर तालुका : \"राज्यात आणि केंद्रातही सत्तेत असलेल्या भाजपच्या सर्वच नेत्यांच्या डोळ्यांवर सत्तेची धुंदी चढलेली आहे. त्यामुळेच त्यांचे मंत्री, खासदार, आमदार आणि पदाधिकारी-कार्यकर्ते बेताल वक्तव्ये करीत सुटले आहेत. त्यातही चंद्रकांत पाटील यांच्यासारखा ज्येष्ठ नेताही आमदार राम कदम यांची पाठराखण करतो,...\nपंढरपुर-मंगलवेढ्यात स्वप्न विधानसभा आमदारकीचे\nब्रह्मपुरी (सोलापुर) : पुढील वर्षी 2019 च्या होणाऱ्या पंढरपुर-मंगलवेढा विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षानी चंग बांधला असून निवडणुकीचे वारे आतापासूनच तापु लागले आहे. निवडणूकिसाठी थोड़ा अवधी राहिला असलातरी कुठल्या राजकीय पक्षाकडून निवडणूक लढवायची, तिकीट मिळेल का नाही यासाठी चाचपनी चालू असून...\nवाजपेयी यांच्या अस्थींचे चंद्रभागेत विसर्जन\nपंढरपूरः माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थींचे आज (गुरुवार) सायंकाळी पाचच्या सुमारास भावपूर्ण वातावरणात चंद्रभागा नदीत विसर्जन करण्यात आले. \"अमर रहे- अमर रहे अटलजी अमर रहे \" अशा घोषणा देत कार्यकर्ते शोकाकूल झाले होते. आज दुपारी चारच्या च्या सुमारास पालकमंत्री विजयकुमार देशमुख...\nमंगळवेढा - तालुका सहकारी सुतगिरणीच्या अध्यक्षपदी दत्तात्रय लाळे\nमंगळवेढा - नुकत्याच झालेल्या मंगळवेढा तालुका सहकारी सुतगिरणीच्या अध्यक्षपदी दत्तात्रय लाळे तर उपाध्यक्षपदी येड्राव येथील जालींदर माने यांची निवड करण्यात आली. 17 पैकी 14 जागा एकहाती जिंकत लाळे गटाने वर्चस्व मिळवले आज अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी निवड झाली.सदर संस्थेची स्थापना स्व. प्रदीप लाळे यांनी...\nविजय बुरकूल यांची बसवेश्वर स्मारक समितीचे सदस्यपदी निवड\nमंगळवेढा - येथील बहुचर्चित बसवेश्वर स्मारक समितीच्या सदस्य संख्येत वाढ झाली असून, विजय बुरकूल यांचा यात समावेश केला आहे. याबाबत शासनाच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागाने आज शासननिर्णय जारी केला. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मंगळवेढा दौऱ्यात स्मारकाच्या मागणीचा जोर धरल्यावर 20 मार्च रोजी शासनाच्या...\n#marathakrantimorcha 'मराठा समाज बांधवांवर खोटे गुन्हे नको'\nपंढरपूरः मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी केलेल्या आंदोलनाच्या कारणावरुन मराठा समाज बांधवांवर झालेल्या कारवाईमुळे सामाजिक तेढ निर्माण होऊ नये, यासाठी दाखल झालेल्या गुन्ह्यातील गंभीर कलमे रद्द करण्यात यावीत. खोटे गुन्हे दाखल करण्यात येऊ नयेत, अशी मागणी पंढरपूर तालुक्‍यातील चार प्रमुख नेत्यांनी आज (...\nबबनदादांचा स्वभाव बदलत चाललाय: जलसंपदामंत्री महाजन\nउपळाई बुद्रूक (जिल्हा सोलापूर) : या शासनाचे धोरण शेतकरी हिताचे आहे. त्यामुळे सत्तेतील लोकांचीच कामे न करता. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या लोकांची कामे पहिल्यांदा करायची. त्यांचे मनपरिवर्तन करायचे. जसे विधान परिषदेचे आमदार प्रशांत परिचारक यांचे मनपरिवर्तन झाले. तसे बबनदादांचा स्वभावही बदलत चाललंय किती...\nराईनपाडा हत्याकांड: मृतांच्या वारसांना मदतीचे धनादेश सुपूर्त\nमंगळवेढा : सोशल मिडीयातील अफवेमुळे धुळे जिल्हयातील राईनपाडा येथे जमावाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या तालुक्यातील खवे व मानेवाडी येथील मयताच्या वारसांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी दहा लाखाचा धनादेश निवासी नायब तहसीलदार संतोष आदमुलवाड यांच्या हस्ते वारसदारांना देण्यात आले. यामध्ये खवे...\nदुग्धजन्य पदार्थ निर्मिती, पाऊच दूध विक्री हाच पर्याय\nसोलापूर : राज्यातील दूध उत्पादकांनी प्रतिलिटर 25 रुपये दर देण्याचा राज्य सरकारने घेतलेला निर्णय दूध उत्पादकांना त्यांच्या घामाचा मोल मिळवून देणारा आहे. संघाच्यावतीने जे दूध भुकटीसाठी टँकरद्वारे पाठविले जाते. त्याच दुधाला अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. दूध संघाचे जास्तीत जास्त दूध...\nआरोपींवर कडक कारवाई व श्रद्धांजलीसाठी उद्या सर्वपक्षीय सभा\nमंगळवेढा : पोटासाठी भिक्षा मागण्यासाठी गेलेल्या तालुक्यातील खवे तील चौघाची निघृण हत्येप्रकरणी दोषी असलेल्या आरोपीवर कडक कारवाई करावी या मागणीसाठी व श्रद्धांजली वाहण्यासाठी उद्या सर्व पक्षांच्यावतीने मंगळवेढा बंद आयोजन करण्यात आले. यातील मृत प्रेताचे शवविच्छेदन रात्रीच केले. दुपारपर्यंत आरोपीस अटक...\nमंगळवेढा सांगोला रस्त्यावर ग्रामस्थांचा रास्तारोको\nआंधळगाव : लक्ष्मी दहिवडी येथून मंगळवेढा ते सांगोला रस्त्याला जोडणारा सहा किमी लांबीचा रस्ता ना दुरूस्त अवस्थेत असून यामुळे वाड्या-वस्त्यांवरील ग्रामस्थांनी ग्रामपंचायत निवडणूकी आधी रस्ता दुरूस्त करा, अन्यथा शाळेला मुले पाठवून देणार नाही असा इशारा देत आज (सोमवार) सकाळी दहा वाजता लक्ष्मी दहिवडी फाटा...\nनिवडणूकी आधी रस्ता दुरूस्त करा, अन्यथा मुलांना शाळेत पाठवणार नाही\nआंधळगाव : लक्ष्मी दहिवडी येथून मंगळवेढा ते सांगोला रस्त्याला जोडणारा सहा किमी लांबीचा रस्ता मंजूर होऊन दहा वर्षे झाले तरी रस्ता ना दुरूस्त अवस्थेत असून यामुळे वाड्या-वस्त्यांवरील ग्रामस्थांनी ग्रामपंचायत निवडणूकी आधी रस्ता दुरूस्त करा, अन्यथा मुलांना शाळेत पाठवणार नाही असा इशारा देत (ता.18)...\nपरिचारकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा\nमुंबई - विधान परिषदेतील भाजप पुरस्कृत आमदार प्रशांत परिचारक यांना बडतर्फ करून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा या मागणीवरून शिवसेनेने आज पुन्हा आक्रमक भूमिका घेत राज्य सरकारला अडचणीत आणले. मात्र परिचारक यांच्या आमदारकीबाबत सरकारची भूमिका स्पष्ट करण्याची मागणी करत शिवसेनेच्या सदस्यांनी...\nमुंबई - सैनिकांच्या पत्नींविषयी आक्षेपार्ह विधान करणारे भाजपचे आमदार प्रशांत परिचारक यांचे निलंबन रद्द करण्याच्या निर्णयावरून सत्ताधारी आणि विरोधी बाकांवरील सदस्यांमध्ये आज जोरदार खडाजंगी झाली. भाजप आणि संघाच्या विचारधारेलाच विरोधकांकडून लक्ष्य केले जात आहे. परिचारकांनी केलेले वक्तव्य हा विषय...\nसदस्यांच्या घूमजावमुळे भाजपमध्ये नाराजी\nमुंबई - प्रशांत परिचारक यांच्यावरील निलंबनाची कारवाई मागे घेण्याचा निर्णय समितीत झाल्यानंतर सदस्यांनी विधान परिषदेत घेतलेल्या घूमजाव भूमिकेमुळे सत्ताधारी भाजपच्या गोटात अस्वस्थता आहे. निलंबनाची कारवाई मागे घेण्याचा ठराव मंजूर झाल्यानंतर तो पुन्हा एकदा मांडण्याच्या हालचाली सुरू होताच विधान परिषद...\nमुंबई - सैन्यातील कुटुंबियांच्या विरोधात अपशब्द वापरून अपमान करणाऱ्या आमदार प्रशांत परिचारक यांना बडतर्फ करण्याच्या मागणीवरून शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेत सभागृहाचे कामकाज दोन वेळा बंद पाडले; तर शिवसेनेच्या या मागणीला कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसने सभागृहात पाठिंबा दिला. त्यामुळे विधानसभेचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://mahaenews.com/%E0%A4%B5%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%8B-%E0%A4%9B%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%AF/", "date_download": "2018-10-16T22:01:23Z", "digest": "sha1:5JTEVVHCZFTUGM6NEHP53RQYOFH7OMEU", "length": 10792, "nlines": 120, "source_domain": "mahaenews.com", "title": "वृत्तपत्रात फोटो छापून यावेत म्हणून कधीच देवदर्शन केले नाही – शरद पवार | PCMC NEWS", "raw_content": "\nमहापालिका अधिकारी, कर्मचा-यांची दिवाळी गोड; बोनस व सानुग्रह अनुदान मिळणार\nमहिला नगरसेविकेशी उध्दट बोलणा-या उद्यान अधिक्षकांची केली कानउघडणी\nवल्लभनगरमध्ये चालक-वाहकांसाठी ‘ग्रंथालय आपल्या दारी’\n‘महागाई वाढली’ असे वाटत नाही – सोमाभाई मोदी\nपाणी प्रश्नावर नगरसेवक हंडा-कळशीसह सभागृहात\nभाजपाने धनगर समाजाला फसविले, सरकार वेळकाढू पणा करतेय\nअाता पुण्यातले वकील म्हणतायेत #FeeToo\nती प्रसुतिकरिता आली अन लिफ्टमध्ये अडकली\nदेशात जास्तकाळ भाजप सत्तेवर राहिल्यास भविष्यात बोलण्यावर बंदी – हर्दिक पटेल\nचिंचवडमध्ये रविवारी ‘डॉग शो’चे आयोजन\nHome breaking-news वृत्तपत्रात फोटो छापून यावेत म्हणून कधीच देवदर्शन केले नाही – शरद पवार\nवृत्तपत्रात फोटो छापून यावेत म्हणून कधीच देवदर्शन केले नाही – शरद पवार\nपुणे – आतापर्यंत एकदाही वारीला गेलो नाही. म्हणून, मला पंढरीच्या वारीचा अनादर आहे असेही नाही. मुख्यमंत्री पदावर कार्यरत असताना कधीही शासकीय पूजा चुकविली नाही. मात्र, वृत्तपत्रात फोटो छापून यावेत याकरिता कधीच देवदर्शन केले नाही. कारण, मला अवडंबर केलेले आवडत नाही. अशा शब्दांत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला.\nपुण्यात हभप शामसुंदर महाराज लिखित ‘उजळावया आलो वाटा’ या पुस्तकाचे प्रकाशन शरद पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी तुकाराम महाराजांचे वंशज आणि देहू फडाचे प्रमुख बापूसाहेब महाराज देहूकर, ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे मुख्य चोपदार राजाभाऊ चोपदार, एस. यम. जोशी, सोशालिस्ट फौंडेशनचे सचिव सुभाष वारे, राष्ट्र सेवा दलाचे कार्यकारी विश्वस्त प्रकाश परांजपे, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील आदी यावेळी उपस्थित होते.\nपुण्यात मुक्कामी असलेल्या संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्यांचे अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी रविवारी (दि. 8) दर्शन घेतले. यावर निशाना साधत शरद पवार यांनी शहा आणि फडणवीस यांना टोला लगावला.\n..अन् भाजप इच्छुकांचा सुटकेचा नि:श्वास\nवारीत सोनसाखळी हिसकावणारे तिघे अटकेत; दागिने केले जप्त\nमहापालिका अधिकारी, कर्मचा-यांची दिवाळी गोड; बोनस व सानुग्रह अनुदान मिळणार\nमहिला नगरसेविकेशी उध्दट बोलणा-या उद्यान अधिक्षकांची केली कानउघडणी\nवल्लभनगरमध्ये चालक-वाहकांसाठी ‘ग्रंथालय आपल्या दारी’\nमहापालिका अधिकारी, कर्मचा-यांची दिवाळी गोड; बोनस व सानुग्रह अनुदान मिळणार\nमहिला नगरसेविकेशी उध्दट बोलणा-या उद्यान अधिक्षकांची केली कानउघडणी\nवल्लभनगरमध्ये चालक-वाहकांसाठी ‘ग्रंथालय आपल्या दारी’\n‘महागाई वाढली’ असे वाटत नाही – सोमाभाई मोदी\nपाणी प्रश्नावर नगरसेवक हंडा-कळशीसह सभागृहात\nहोंडाने आणली ‘आम आदमी’ची शानदार बाइक\nपंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारविरोधात विरोधक राष्ट्रपतींकडे\nआता, दररोज बदलणार पेट्रोल-डिझेलच्या किंमती\n…तर पिंपरी चिंचवडमधल्या सोसायटींची नोंदणी रद्द होणार\nनागरिकहो….’आधार’नं लिंक नसलेली बँक खाती बंद होणार\nmahaenews.com हे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nमुख्य कार्यालय : डी.एस.एस. मीडिया प्रा. लि.\nपत्ता : विश्वकर्मा बिल्डींग, जे. के. सावंत मार्ग, दादर, मुंबई, २८.\nपुणे विभागीय कार्यालय : गोल मार्केट, वायसीएम हॉस्पिटलसमोर, संत तुकारामनगर, पिंपरी.\nउस्मानाबाद विभागीय कार्यालय : तांबरी, कलेक्टर निवासस्थानाच्या पाठीमागे, उस्मानाबाद.\nसोलापूर विभागीय कार्यालय: होडगी रोड, चेतन फौंड्रीसमोर, सोलापूर.\nकोल्हापूर विभागीय कार्यालय: जय गणेश बिल्डींग, सायबर चौक, विद्यापीठ रोड, कोल्हापूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-home-remedies/healt-tips-118040400020_1.html", "date_download": "2018-10-16T20:25:56Z", "digest": "sha1:XMCBXYLYJZTWJD5FQQ6P6YHGEQZ6EI5X", "length": 11050, "nlines": 129, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "हाडं येतील जुळून | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 17 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nहाडं हा आपल्या शरीराचा महत्वाचा हिस्सा आहे. हाडं मजबूत असल्यास आपण स्वस्थ आणि तंदुरुस्त राहू शकतो पण वेगवेगळ्या कारणांमुळे लवचिकता कमी होते आणि हाडं कमकूवत झाल्याने छोट्या अपघातानेही मोडतात. प्लॅस्टर घालून मोडलेलं हाड सांधता येत, मात्र काही घरगुती उपायाने हाडं जुळून येण्याची क्रिया वेग घेऊ शकते. अशाच काही उपयांची चर्चा करु.\n* दोन चमचे शुद्ध तूप, ऐक चमचा गूळ आणि एक चमचा हळद हे साहित्य एक कप पाण्यात मिसळा आणि उकळण्यास ठेवा. पाणी निम्मं होईपर्यंत उकळा आणि नंर गॅस बंद करा. पाणी थंड झाल्यावर प्या. हा उपाय नियमीतपणे केल्यास हाडं लवकर जुळून येतात.\n* एक चमचा हळदीमध्ये किसलेला कांदा मिसळा आणि हे मिश्रण एका स्वच्छ कापडात बांधा. ही पुरचुंडी तिळाच्या तेलात गरम करा आणि हाड तुटलेल्या जागी याचा शेक द्या. यामुळेही हाड वेगाने जुळून येतं.\n* उडीद डाळ बारिक वाटा आणि या पीठात पाणी मिसळन पेस्ट तयार करा. आता या पेस्टमध्ये हाडं जुळवून आणणार्‍या काही जडुबुटी घाला. आयुर्वेदिक औषधांच्या दुकानात त्या सहज मिळतात. हे मिश्रण एकजीव झाल्यानंतर हाड तुटलेल्या भागावर लेप लावा. वरून स्वच्छ कापड बांधा. ही क्रिया सलग महिनाभर करत राहिल्यास चांगी सुधारणा दिसून येईल.\n* हाडं लवकर जुळून यावीत यासाठी कॅल्शियमयुक्त आहाराला प्राधान्य द्यायला हव. त्यासाठी दररोजच्या आहारात दूध, दही, पनीर, हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या, मासे आदींचासमावेश करण्यास विसरू नका.\nहृदयरोगावर उत्तम मोड आलेला लसूण\nकेळी- गरम पाण्याने करा लठ्ठपणावर मात\nकच्ची पपई खाण्याचे फायदे\nआळशी लोकं असे कमी करू शकतात वजन\nयावर अधिक वाचा :\nस्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...\nया जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...\nइम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख\nपाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...\nलिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...\nमराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...\nकाय आपल्याला माहीत आहे हात धुण्याची योग्य पद्धत\nलहानपणापासून स्वच्छ हात धुऊन मग जेवायला बस असे ऐकले आहे. दिवसभर कित्येक वस्तूंना हात लागत ...\nफेशियल करताना घेण्यात येणारी काळजी\nव्यवस्थित देखरेख नाही केली तर पुरळ (पिंपल) उठू शकतात. नॉर्मल त्वचा असल्यास सॉफ्ट साबणाने ...\n१६ ऑक्टोबर वर्ल्ड स्पाइन डे - निरोगी पाठीसाठी आठ सोपे मार्ग\nअनारोग्यदायी जीवनशैली, दगदगीची दिनचर्या आणि चुकीची शारीरिक ढब यामुळे पाठीच्या कण्याशी ...\nबाहेर जाताना घ्या डोळ्यांकी काळजी\nआजकाल ऑफिसमज्ञध्ये वा घरी सरार्स कॉम्प्युटरचा वापर अपरिहार्य असला तरी सलग दोन-तीन तास ...\nसफरचंदचे सेवन करा आणि दृष्टीदोष दूर करा\nआजारी व्यक्तीला प्रतिदिन एक सफारचंद खायला दिल्याने त्याची रोगप्रतिकारक शक्ती वाढून त्याला ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/baramati-farming-have-support-shirsai-146077", "date_download": "2018-10-16T21:01:09Z", "digest": "sha1:HQHBOGW3JWSYAZB7JITHRFOFKBRRMOCO", "length": 13031, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "baramati farming have support of shirsai बारामतीच्या जिरायती भागाला शिरसाईच्या पाण्यामुळे दिलासा | eSakal", "raw_content": "\nबारामतीच्या जिरायती भागाला शिरसाईच्या पाण्यामुळे दिलासा\nबुधवार, 26 सप्टेंबर 2018\nउंडवडी : बारामती तालुक्याच्या जिरायती भागातील तेरा गावाना शिरसाई उपसा सिंचन योजनेच्या आवर्तनामुळे दिलासा मिळाला आहे. या योजनेचे एक महिनाभराचे आवर्तन नुकतेच पूर्ण करण्यात आले. या पाण्यामुळे या भागातील पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटण्यास मदत होणार आहे.\nउंडवडी : बारामती तालुक्याच्या जिरायती भागातील तेरा गावाना शिरसाई उपसा सिंचन योजनेच्या आवर्तनामुळे दिलासा मिळाला आहे. या योजनेचे एक महिनाभराचे आवर्तन नुकतेच पूर्ण करण्यात आले. या पाण्यामुळे या भागातील पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटण्यास मदत होणार आहे.\nबारामतीच्या जिरायती भागात यंदा जून महिन्यापासून दमदार पाऊस झालेला नसल्याने खरीप हंगामात पेरण्या झाल्या नाहीत. पाऊस नसल्याने भीषण टंचाई निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर शिरसाई उपसा सिंचन योजना 18 ऑगस्टला सुरु करण्यात आली होती. 24 सप्टेंबरला योजनेचे आवर्तन बंद करण्यात आले आहे. यावेळी एक महिन्याहून अधिक योजनेतून पाणी सोडण्यात आल्याने योजनेतील लाभार्थी गावाना मोठा दिलासा मिळाला आहे.\nयामध्ये साबळेवाडी, शिर्सुफळ, उंडवडी सुपे, गोजुबावी, उंडवडी कडेपठार, गाडीखेल, जराडवाडी, बोळोबाचीवाडी (ता.दौंड) कारखेल, बऱ्हाणपूर, सोनवडी सुपे, अंजनगाव, जळगाव सुपे या गावातील पाझर तलाव, सिमेंट नाला बांध, माती नाला बांध तसेच शेततळी शिरसाई योजनेच्या पाण्यातून भरण्यात आली आहेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह शेतीचा प्रश्न काही प्रमाणात मिटण्यास मदत झाली आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.\nयोजनेची वीस लाख रुपये पाणीपट्टी जमा...\nयोजनेचे आवर्तनादरम्यान पाणी पट्टी पोटी शेतकऱ्यांनी वीस लाख रुपये जमा केले आहेत. या आवर्तनाला तेरा गावात 250 ते 260 दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात आले आहे. यावेळी पाणी मागणी अर्ज भरुन घेवून नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार योजनेचे पाणी संबंधित शेतकऱ्यांना देण्यात आले आहे. अशी माहिती शिरसाई उपसा योजनेचे शाखाअभियंता एल. जी भोंग व स्थापत्य अभियांत्रिकी अमोल शिंदे यांनी दिली.\nपुणे - नागरिकांच्या प्रश्‍नांना काय उत्तर द्यायचे, नागरिकांच्या घरांतून आणि आमच्या तोंडचे पाणी पळाले आहे... सणासुदीला पाणीटंचाई निर्माण झाली......\nपाणीकपात करू दिली जाणार नाही - सौरभ राव\nपुणे - शहराची वाढती लोकसंख्या आणि पाण्याची गरज लक्षात घेऊन जलसंपदा विभागाकडे पाण्याचा कोटा वाढवून घेण्यात येईल. पाणीकपात करू दिली जाणार नाही,...\n#Watercrisis पीएमआरडीएला पाण्याची प्रतीक्षा\nपुणे - जलसंपदा विभागाने पुण्याच्या पाणीपुरवठ्यात कपात करण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी घेतला आहे. या पार्श्‍वभूमीवर आता पीएमआरडीएच्या...\nबीडमध्ये ‘आयटी'कडून मंत्री बँक, 'आदित्य'ची झाडाझडती\nबीड : नोटाबंदीनंतर केलेल्या व्यवहारांची व कर भरल्याबाबतची पडताळणी करण्यासाठी मंगळवारी (ता. १६) आयकर विभागाच्या पथकांनी येथील द्वारकादास मंत्री...\nइंदापूर तालुक्यातील वाघाळे तलावात पाणी सोडण्याची मागणी...\nवालचंदनगर - इंदापूर तालुक्यातील निरवांगी, दगडवाडी, सराफवाडी या तीन गावातील पिण्याच्या व जनावरांच्या पाण्याच्या प्रश्‍न गंभीर झाला. पाटबंधारे विभागाने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-vastu-shastra/vastu-tips-for-rented-home-110062500011_1.html", "date_download": "2018-10-16T21:32:41Z", "digest": "sha1:MRVYQLP2GOVWJIQDFNKFYOQOSDIYPOXF", "length": 15101, "nlines": 149, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Vastu Tips : भाड्याचे घर आणि वास्तू | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 16 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nVastu Tips : भाड्याचे घर आणि वास्तू\nभाड्याच्या घरात घरमालकाच्या स्वीकृतीशिवाय कुठलेही बदल करता येत नाही. असं बघण्यात आले आहे वास्तूच्या नियमांचे पालन केलेल्या घरात भाडेकरू सुखी आणि संपन्न राहतात. काही गोष्टींचे लक्ष्य ठेवले तर भाड्याच्या घरात राहून देखील वास्तूच्या नियमांचे पालन करू शकता जसे :\n* घरातील उत्तर-पूर्वेचा भाग रिकामा ठेवावा. * दक्षिण-पश्चिम दिशेकडे जास्त भार किंवा सामान ठेवू शकता.\n* पाण्याचे सप्लाय उत्तर-पूर्वेकडे ठेवावे.\n* बेडरूममध्ये पलंग दक्षिण दिशेकडे ठेवावे आणि झोपताना डोकं दक्षिणेकडे व पाय उत्तर दिशेत असावे. जर हे शक्य नसेल तर पश्चिम दिशेकडे डोकं ठेवू शकता.\n* जेवण करताना नेहमी दक्षिण-पूर्वेकडे तोंड करून बसावे.\n* पूजास्थळ नेमही उत्तर-पूर्व दिशेला स्थापित करावे, जर ते शक्य नसेल तर मात्र पाणी ग्रहण करताना तुमचे तोंड ईशान्य (उत्तर-पूर्व)कडे असावे.\nबोन्साय आणि नकारात्मक ऊर्जा पसरवण्यार्‍या झाडांना लगेच करा बाहेर\nमोरपीस घरात ठेवल्याने येते भरभराटी, फक्त 3 मोरपीस आणि आपल्याला फरक जाणवेल\nVastu Tips : तळघरात नसावे बेडरूम\nवास्तूप्रमाणे बेडरूममध्ये भांडू नये\nघरातील सुख- शांतीसाठी काही सोपे वास्तू टिप्स\nयावर अधिक वाचा :\nभाड्याचे घर आणि वास्तू\nआजचा दिवस आपल्या कार्य-योजनेंसाठी आणि सहकार्‍यांबरोबर आपल्या संबंधांसाठी विधायक ठरेल. अधिक चांगली कामाची स्थिती आणि सामर्थ्य सिद्ध करण्यासाठी चांगली वेळ...Read More\nबेपवाई, बेशिस्त, योजनेच्या कार्यवाहीत खोळंबा निर्माण करू शकते. त्यांना ठरावीक वेळेत पूर्ण करण्याचे प्रयत्न करा. तसे आपले सार्वजनिक जीवन बहुमूल्य...Read More\nआपल्या आवश्यकतेप्रमाणे इतर लोक आपल्या मदतीला येतील. इतर योजना आणि उपक्रम नेहमीसारखेच चालू द्या. हितचिंतकांकडून व्यापारासंबंधी चांगला सल्ला मिळू...Read More\nआपल्या आर्थिक मुद्द्यांनुसार एखाद्याचे मन वळविणे कठिण होईल. आपल्याकडे जे काही चांगले विचार आहेत ज्यांना इतरांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. घराच्या...Read More\nअधिकार क्षेत्रात वाढ होईल. मुलांसाठी आणि पत्नीसाठी जास्त वेळ काढणे आवश्यक आहे. सर्जनशील कार्यांमध्ये शिस्त असल्यास उन्नतीचा मार्ग मोकळा होईल....Read More\n\"आनंदाची बातमी मिळेल. मानसन्मानात वाढ होईल. व्यापार-व्यवसायात उत्तम स्थिती राहील. तीव्र वेगाने टाकलेली पावले आपणास प्रतिस्पर्ध्याकडे ओढतील. आपल्या एखाद्या जवळच्या...Read More\nमहत्वाची बातमी मिळाल्याने आनंदित राहाल. पत्नी व मुले यांचा आनंददायी सहवास मिळेल. अनुकूल ते सहकार्य मिळेल. वेळेचे सदुपयोग केल्याने लाभ...Read More\nआपल्या कामांमध्ये मित्रांचा सहयोग मिळेल. कौटुंबिक वेळ अनुकूल राहील. कामासाठी प्रवासाचे योग संभवतात. शत्रू वर्गाचे डावपेच वाया जातील. आरोग्याची काळजी...Read More\nआपणास घरात राहून साफसफाई, आवरासावर करायची असल्यास काही अनपेक्षित कारणे आपल्या कामात विघ्न आणू शकतात. प्रत्येक व्यक्तीशी मृदू आणि सौम्य...Read More\n\"आजच्या प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी आपल्या मित्रांचा व आपल्या कौटुंबिक सभासदांचा सहयोग घ्या. आपल्या व्यवहारांमध्ये सावधगिरी बाळगा. कोणतेही कार्य सहजरित्या होणार नाही....Read More\n\"आर्थिक विषयांमध्ये सावधगिरी बाळगा. अधिक खर्च होईल. आजचा दिवस आपल्या करियरवर विधायक परिणाम घडवू शकतो. वरिष्ठ अधिकार्‍यांना भेटण्याची किंवा एखादे...Read More\n\"आजचा दिवस विधायक कामासाठी चांगला आहे. आपण कुणापासून प्रेरीत व्हाल. आपला जोडीदार आपल्याबरोबर राहील आणि आजची संध्याकाळ आपणासाठी फारच रोमँटिक...Read More\nभुलाबाई ही महाराष्ट्रातील एक देवी असून भिल्लीणीचा वेश घेऊन भिल्लरुपी शंकराला भुलवायला ...\n'कालरात्री' दुर्गेचे सातवे रूप\nदुर्गेचे सातवे रूप 'कालरात्री' या नावाने प्रसिद्ध आहे. नवरात्रीच्या सातव्या दिवशी ...\nशिरडीच्या साईबाबांच्या कुटुंबाबद्दल जाणून घ्या\nसाईबाबा जन्म स्थळ महाराष्ट्राच्या परभणी जिल्ह्यातील पाथरी गावात साईबाबांचा जन्म 27 ...\nनवरात्रीत या 4 सोप्या उपयांमुळे पैशाची चणचण दूर होईल\nनवरात्रीत नऊ देवींची आराधना केली जाते. देवी लक्ष्मीही दुर्गांचे रूप आहे. नवरात्रीत देवी ...\nनवरात्रीत कन्या पूजन कधी आणि कसे करावे\nकन्या पूजनासाठी दोन ते 10 वर्षापर्यंत वयाच्या मुलींची पूजा करण्याची परंपरा आहे. दोन ...\nस्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...\nया जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...\nइम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख\nपाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...\nलिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...\nमराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.snpnews.in/2017/12/01/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%A3%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A4%9C%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%A4/", "date_download": "2018-10-16T21:56:40Z", "digest": "sha1:6DZZZ6Z3TC6V6KRMZNVQ5GLTFUB64MHX", "length": 5780, "nlines": 75, "source_domain": "www.snpnews.in", "title": "कोकणातील प्रसिद्ध आंगणेवाडीच्या जत्रेची तारीख जाहीर - SNP News | News Articles | Blogs | Technology | Social | Political | Education |Cultural", "raw_content": "\nकोकणातील प्रसिद्ध आंगणेवाडीच्या जत्रेची तारीख जाहीर\n01/12/2017 SNP ReporterLeave a Comment on कोकणातील प्रसिद्ध आंगणेवाडीच्या जत्रेची तारीख जाहीर\nभराडी देवी जत्रोत्सवाच्या तारीखे कडे सिंधुदुर्ग जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून होते.नवसाला पावणारी अशी ख्याती सर्वदूर पसरलेली आणि लाखो भक्तांचे श्रद्धास्थान आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीच्या २०१८ वार्षिक यात्रोत्सवाची तारीख जाहीर झाली आहे. श्री देवी भराडीची यात्रा शनिवार २७ जानेवारी २०१८ रोजी होणार आहे.\nयात्रेची तारीख निश्चित करण्यासाठी प्रथे प्रमाणे पारध करण्यात आली. त्यानंतर देवीला प्रसाद लावण्यात आला. शुक्रवारी (१ डिसेंबर) सकाळी देवीने दिलेल्या आदेशानुसार जत्रोत्सवाची तारीख निश्चित झाली आहे. दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील श्री देवी भराडीची यात्रा शनिवार २७ जानेवारी २०१८ रोजी होणार आहे. या यात्रेला लाखोंच्या संख्येने भाविक येतात. खासकरुन मुंबईतून मोठया संख्येने भाविक देवीच्या दर्शनाला जातात.\nTagged आंगणेवाडी कोकण जत्रेची तारीख\nपुण्यात एटीएम सेंटर जळून खाक\nभारताच्या दक्षिण किनारपट्टीला ओखी चक्रीवादळाचा तडाखा\nराजेंद्र ठाकूर यांनी केली अलिबाग -रेवस रस्त्याची दुरुस्ती\nलांजा तालुक्यात मुसळधार पावसाची हजेरी\nहोप फाउंडेशनच्या सुकन्या दत्तक पालक योजनेतून ५०० गरजू विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप\nमहाराष्ट्र स्वाभिमान युवक उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी वैभव वीरकर यांची निवड\nकृषी उत्पादनांच्या निर्यातीस प्रोत्साहन देण्यासाठी सुरेश प्रभु यांचा पुढाकार\nदादरच्या फूल मार्केटमध्ये गोळीबार, एकाची हत्या\nप्रस्तावित नवीन औद्योगिक धोरण लवकरच मंजूर होईल – सुरेश प्रभु\nफुटवेअर आणि लेदर सेक्टरसाठी केंद्र सरकारचे खास पॅकेज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/vidarbha/maravati-municipal-mayor-bjp-sanjay-narawane-34326", "date_download": "2018-10-16T21:14:04Z", "digest": "sha1:KZBHX2XXWO3BJSIOVSNXBAN4C3U5Y6HL", "length": 12408, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "maravati municipal mayor bjp sanjay narawane अमरावती महापालिकेच्या महापौरपदी भाजपचे नरवणे | eSakal", "raw_content": "\nअमरावती महापालिकेच्या महापौरपदी भाजपचे नरवणे\nशुक्रवार, 10 मार्च 2017\nअमरावती - भाजपचे संजय नरवणे महापौर; तर संध्या टिकले उपमहापौरपदी निवडून आले. त्यांना ५६ मते मिळालीत. महापौरपदाच्या शर्यतीतील काँग्रेसच्या उमेदवार शोभा शिंदे यांना फक्त पक्षाचीच १५ मते मिळाली. बसप व एमआयएमसह एका अपक्ष सदस्याने महापौरपदाच्या निवडणुकीत तटस्थ भूमिका घेतली.\nअमरावती - भाजपचे संजय नरवणे महापौर; तर संध्या टिकले उपमहापौरपदी निवडून आले. त्यांना ५६ मते मिळालीत. महापौरपदाच्या शर्यतीतील काँग्रेसच्या उमेदवार शोभा शिंदे यांना फक्त पक्षाचीच १५ मते मिळाली. बसप व एमआयएमसह एका अपक्ष सदस्याने महापौरपदाच्या निवडणुकीत तटस्थ भूमिका घेतली.\nपंचवार्षिकमधील सभागृहाचे गठण गुरुवारी (ता. नऊ) झाले. प्रारंभी महापौर व उपमहापौरपदासाठी निवडणूक घेण्यात आली. महापौरपदासाठी भाजपकडून संजय नरवणे, काँग्रेसकडून शोभा शिंदे यांनी उमेदवारी दाखल केली. थेट निवडणुकीत काँग्रेसच्या शिंदे यांचा ४१ मतांनी पराभव झाला. बसपच्या पाच, एमआयएमच्या दहा व एका अपक्ष सदस्याने मतदानात भाग घेतला नाही. तीन सदस्य अनुपस्थित राहिले.\nउपमहापौरपदासाठी भाजपकडून संध्या टिकले, काँग्रेसकडून अ. वसीम मजीद व एमआयएमकडून अफजल हुसेन मुबारक हुसेन यांनी उमेदवारी दाखल केली. संध्या टिकले यांना ५६ मते मिळाली व त्यांना विजयी घोषित करण्यात आले. काँग्रेसच्या उमेदवारास १५ व एमआयएमच्या उमेदवारास १० मते मिळाली. या निवडणुकीतही बसप व एक अपक्ष सदस्य तटस्थ राहिलेत.\nया निवडणुकीनंतर स्थायी समितीच्या १६ सदस्यांची निवड जाहीर करण्यात आली. गटनेत्यांनी दिलेली नावे महापौर संजय नरवणे यांनी जाहीर केलीत. १६ सदस्यांमध्ये १३ नवीन चेहऱ्यांचा समावेश आहे. या समितीत भाजपला नऊ, काँग्रेसला तीन, एमआयएमला दोन तर शिवसेना व बसपला प्रत्येकी एक सदस्यपद मिळाले.\nमहिला कार्यकर्तीचा आत्महत्येचा प्रयत्न ; शबरीमला मंदिर परिसरात तणाव\nतिरुअनंतपुरम : शबरीमला मंदिर सर्व महिलांसाठी खुले करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालापासून केरळमधील वातावरण तापले आहे. मासिक पूजाविधीसाठी...\nआघाडीत जनता दलाला गृहीत धरू नका - श्रीपतराव शिंदे\nगडहिंग्लज - आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत भाजपचा पाडाव करण्यासाठी देश व राज्य पातळीवर विरोधकांचे गठबंधन करण्यात येत आहे. कॉंग्रेस-...\nबीड : संत भगवानबाबा स्मारक उभारणीचे काम अंतिम टप्प्यात\nबीड : पाण्यावर बसून ज्ञानेश्‍वरी वाचत असलेल्या संत भगवानबाबा यांची मुर्ती असलेल्या सावरगाव (ता. पाटोदा) येथील स्मारकाचे लोकार्पण गुरुवारी (ता. 18)...\nधनगर समाजाचा अंत पाहू नये - डॉ. विकास महात्मे\nसांगली - टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसचा (टिस) अहवाल कसाही असो, भाजपने विधानसभा निवडणुकीवेळी जाहीरनाम्यात दिलेले धनगर समाजाच्या आरक्षणाचे आश्‍...\nगोवा काँग्रेसच्या 'हाता'तून निसटले; 2 आमदार भाजपकडे\nपणजी : विधानसभेत ४० पैकी १६ आमदार असल्याने सरकार स्थापन करण्याची संधी मिळावी म्हणून पाचवेळा राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा यांची भेट घेणाऱ्या, राष्ट्रपती...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.veenaworld.com/blog/%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%9F%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8-%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A4%B2%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5", "date_download": "2018-10-16T20:40:41Z", "digest": "sha1:G7NWQRP26FHTRBHQOMHOMRNNXFE42FUP", "length": 23423, "nlines": 199, "source_domain": "www.veenaworld.com", "title": "लक्झरी टूर्स बदलत्या जीवनशैलीची गरज", "raw_content": "\nHome › Blog › लक्झरी टूर्स बदलत्या जीवनशैलीची गरज\nलक्झरी टूर्स बदलत्या जीवनशैलीची गरज\nसहलीत परिपूर्ण स्थलदर्शन असावं, जे जे महत्वाचं आहे ते सर्व समाविष्ट असावं, सहलीवरून परत आल्यावर कुणी असं म्हणू नये की, ‘काय म्हणताय तिथे जाऊन तुम्ही हे पाहिलं नाहीत तिथे जाऊन तुम्ही हे पाहिलं नाहीत’ थोडक्यात पर्यटकांनी भरलेल्या पैशाचा पुरेपूर मोबदला द्यायचा ही वीणा वर्ल्डची पध्दत आणि ती कंटिन्यू राहणार, कारण आमच्या पर्यटकांना ती आवडते. पण…\n‘सहा सात आठ’ किंवा ‘सात आठ नऊ’ किंवा ‘आठ नऊ दहा’ हे आहेत मॅजिक नंबर्स. हे वाचताच आमच्या अनेक पर्यटकांना आज त्यांची टूर आठवली असेल आणि सहलीच्या गमती जमती समोर उभ्या राहिल्या असतील. पर्यटकांच्या अनेक इमेल्समध्ये, ‘सहलीवरून परत आल्यावर दुसर्‍या दिवशी आम्हाला आमच्या टूर मॅनेजरची खूप आठवण आली, मॅजिक नंबर्स आम्ही मिस करतोय, वुई आर मिसिंग अवर टूर फॅमिली’ असा उल्लेख असतोच असतो. तर हे मॅजिक नंबर्स म्हणजे आपली सहल यशस्वीरित्या पार पाडणारे महत्वाचे घटक आहेत. ह्या मॅजिक नंबर्सवर सहलीतल्या प्रत्येक दिवसाचा कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पाडला जातो. ‘सहा सात आठ’ ह्या मॅजिक नंबर्सचा अर्थ आहे ‘सकाळी सहा वाजता उठायचं, सात वाजता ब्रेकफास्टला यायचं आणि आठ वाजता स्थलदर्शनार्थ प्रस्थान करायचं’. त्या दिवसात काय काय गोष्टी आपल्याला करायच्या आहेत त्यावर सात आठ नऊ, आठ नऊ दहा हे मॅजिक नंबर्स अवलंबून असतात. म्हणजे आठ नऊ दहा ही गोष्ट सहलीवर तशी खूपच कमी वेळा अनुभवायला मिळते. सहल म्हटली की ती जनरली सहा सात आठ किंवा सात आठ नऊ चा घोषा लावणारीच असते. कारणं अनेक आहेत, आता वीणा वर्ल्डचा विचार केला तर माझी स्वत:ची इच्छा अशी असते की पर्यटक जिथे जिथे जातात तिथे तिथे त्यांनी जास्तीत जास्त बघावं. परत आल्यावर कुणी त्यांना, ‘अरे, तुम्ही हे पाहिलंच नाही’ असं विचारायला नको. जग इतकं मोठ्ठं आहे, आपला भारत इतका बघण्यासारखा आहे अशावेळी खरंतर एक आयुष्य अपुरं आहे सगळं काही पादाक्रांत करायला, त्यात अनेक नवनवीन देशांची-स्थळांची-एक्सपीरियन्सेसची भर पडतेच दरवर्षी, त्यामुळे पर्यटक एकाच ठिकाणी पुन्हा जायची किंवा तशी जाणार्‍यांची संख्या कमी आहे. आतातर पर्यटकांमध्ये रेस लागलीय ‘तुझे किती देश बघून झाले आणि माझे किती’ असं विचारायला नको. जग इतकं मोठ्ठं आहे, आपला भारत इतका बघण्यासारखा आहे अशावेळी खरंतर एक आयुष्य अपुरं आहे सगळं काही पादाक्रांत करायला, त्यात अनेक नवनवीन देशांची-स्थळांची-एक्सपीरियन्सेसची भर पडतेच दरवर्षी, त्यामुळे पर्यटक एकाच ठिकाणी पुन्हा जायची किंवा तशी जाणार्‍यांची संख्या कमी आहे. आतातर पर्यटकांमध्ये रेस लागलीय ‘तुझे किती देश बघून झाले आणि माझे किती’ आत्ता मागच्याच महिन्यात आमच्या एका पर्यटकांनी श्री अमृसकरांनी वीणा वर्ल्डसोबत पाच वर्षात पन्नास देशांच्या आणि आपल्या भारतातल्या पंचवीस राज्यांच्या सहली पूर्ण केल्या, आणि अंटार्क्टिकाही केल्यामुळे त्यांचे सात खंडही बघून झाले. आमच्या टूर मॅनेजरर्समध्ये पंचवीसएक टूर मॅनेजर्सचे पन्नास देश बघून झालेयत. आणि ह्या टूर मॅनेजर्सचा मॅनेजर विवेक कोचरेकरचे मला वाटतं अठ्ठ्याहत्तर देश आणि अर्थातच सातही खंड पूर्ण झालेयत. आता अकरा ऑगस्टला आईसलँडला जिंकायला विवेक निघालाय आमच्या पर्यटकांना घेऊन. त्यामुळे त्याच्या आणि आमच्या पर्यटकांच्या आकडेवारीत ह्या नव्या देशाची भर पडणार आहे. सांगायचा मुद्दा असा की आपल्या भारतातली अनेक राज्यं आणि भूतलावरचे इतके देश बघायचे असल्याने पर्यटक सर्वसाधारणपणे एका देशात किंवा एका शहरात एकदाच जाणार आहेत. अशावेळी त्यांना जास्तीत जास्त गोष्टी दाखवणं एक पर्यटनसंस्था म्हणून आमचं कर्तव्य आहे. आणि म्हणूनच वीणा वर्ल्डच्या सहली स्थलदर्शनाने खचाखच भरलेल्या असतात. आमचे टूर मॅनेजर्स विनोदाने म्हणतातही की, अरे किती हा दाखवायचा हव्यास’ आत्ता मागच्याच महिन्यात आमच्या एका पर्यटकांनी श्री अमृसकरांनी वीणा वर्ल्डसोबत पाच वर्षात पन्नास देशांच्या आणि आपल्या भारतातल्या पंचवीस राज्यांच्या सहली पूर्ण केल्या, आणि अंटार्क्टिकाही केल्यामुळे त्यांचे सात खंडही बघून झाले. आमच्या टूर मॅनेजरर्समध्ये पंचवीसएक टूर मॅनेजर्सचे पन्नास देश बघून झालेयत. आणि ह्या टूर मॅनेजर्सचा मॅनेजर विवेक कोचरेकरचे मला वाटतं अठ्ठ्याहत्तर देश आणि अर्थातच सातही खंड पूर्ण झालेयत. आता अकरा ऑगस्टला आईसलँडला जिंकायला विवेक निघालाय आमच्या पर्यटकांना घेऊन. त्यामुळे त्याच्या आणि आमच्या पर्यटकांच्या आकडेवारीत ह्या नव्या देशाची भर पडणार आहे. सांगायचा मुद्दा असा की आपल्या भारतातली अनेक राज्यं आणि भूतलावरचे इतके देश बघायचे असल्याने पर्यटक सर्वसाधारणपणे एका देशात किंवा एका शहरात एकदाच जाणार आहेत. अशावेळी त्यांना जास्तीत जास्त गोष्टी दाखवणं एक पर्यटनसंस्था म्हणून आमचं कर्तव्य आहे. आणि म्हणूनच वीणा वर्ल्डच्या सहली स्थलदर्शनाने खचाखच भरलेल्या असतात. आमचे टूर मॅनेजर्स विनोदाने म्हणतातही की, अरे किती हा दाखवायचा हव्यास आपल्या सहली म्हणजे ‘जागते रहो, भागते रहो’. त्यांना माझं उत्तर असतं, ‘आता प्रत्येक देशाचे परिवहन-नियम आलेयत तुमच्या मदतीला’. युरोप अमेरिका आणि बहुतेक सर्वच ठिकाणी ड्रायव्हिंग अवर्स हे बारा तासांवर रीस्ट्रिक्ट केलेयत. त्यापुढे ड्रायव्हर गाडी चालवू शकत नाही, कारण ड्रायव्हरला किमान आठ तासांची झोप मिळालीच पाहिजे. त्यामुळे जेवढं त्या बारा तासांत फिट होईल तेवढं स्थलदर्शन प्रत्येक सहलीत समाविष्ट असतं. सर्वांना जमणार नाहीत अशा काही अ‍ॅडव्हेंचर अ‍ॅक्टिव्हिटीज् सोडल्या तर सगळं काही आपल्या सहलीत समाविष्ट असणार. तो हव्यास सुटणार नाही कारण पर्यटकांचे कष्टाचे पैसे आहेत आणि आपल्याला त्यांनी भरलेल्या पैशाचा पुरेपूर मोबदला द्यायचा आहे, दिलाच पाहिजे. पण एकंदरीतच पर्यटकांची वाढती संख्या हेच दर्शविते की जास्तीत जास्त स्थलदर्शनाच्या, ब्रेकफस्ट लंच डिनर असलेल्या, एअरफेअर, कोचेस, हॉटेलवास्तव्य असलेल्या कोणत्याही ऑप्शनल गोष्टी आणि हिडन कॉस्ट नसलेल्या सर्वसमाविष्ट सहलीच पर्यटकांना भावतात. आपण तेच देत आलोय आणि देत राहिलं पाहिजे.\nजग बदलतंय, सवयी बदलताहेत, नव्या आवडीनिवडी आणि सुखसुविधा निर्माण होताहेत. बारा वर्षांपुर्वी गरज जाणवली महिलांच्या किंवा सीनियर्सच्या सहलींची. त्या सुरू केल्या ज्या अगदी अव्याहतपणे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत, जगभर आणि भारतभर. त्याआधी हनिमून टूर्स ही संकल्पना आणली तीही नवविवाहीतांनी आजतागायत सुरू ठेवलीय आणि गौरवलीय. चार वर्षांपूर्वी यंगस्टर्सची म्हणजे वीस ते पस्तीस वयोगटाची मागणी आली सिंगल्स स्पेशल टूर्सची जी मार्गस्थ झालीय. ही सिंगल्स मंडळी पुढच्या महिन्यात निघालीयत लेह लडाखला. वीकेन्ड स्पेशल टूर्स, वाइल्ड लाईफ टूर्स, फेस्टिव्हल टूर्स, कॉर्पोरेट टूर्स, इंडिया इनबांऊड टूर्स (फॉरिर्न्ससाठी), कस्टमाईज्ड हॉलिडेज अशा अनेक नवनवीन संकल्पना वेळोवेळी आम्ही राबविल्या. आता मागच्या आठवड्यात घेऊन आलो स्पेशली एबल्ड व्यक्तींसाठी टूर्स. व्यक्ती तितक्या प्रकृती त्यामुळे जिथे जिथे ज्या ज्या सहलींची गरज भासतेय तीथे तीथे त्या सहलींची बांधणी आम्ही करीत आलोय. आणि पर्यटकांना मनापासून धन्यवाद की त्यांनी आजतागायत ह्या सर्व नाविन्यपूर्ण संकल्पनांना प्रचंड पाठिंबा दिलाय. सतत नवीन काही निर्माण करण्याची प्रेरणा पर्यटकांकडूनच मिळते ती अशी.\nआणखी एक सामाजिक गरज ह्या पर्यटनाच्या बाबतीत आम्हाला जाणवली किंवा मुंबईतल्या एका प्रतिथयश व्यावसायिकांनी माझ्या निदर्शनास आणली ती म्हणजे, ते म्हणाले, ‘वीणा आम्ही एक-दोन सहलींना तुमच्यासोबत जाऊन आलोय, सगळंकाही आम्हाला आवडलं, नो डाऊट तुमचे टूर मॅनेजर्स खूप करतात आमच्यासाठी पण आम्हाला थोडी स्लो पेस्ड सहल देता येईल का प्रयोग तर करून बघ. बिझनेस क्लास किंवा फर्स्ट क्लासने प्रवास, फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये वास्तव्य, अर्धा दिवस किंवा कधी पूर्ण दिवस असं स्थलदर्शन, अगदी सगळं बघायलाच हवं असं नाही आणि तिथल्या लोकल फाईन डाइनिंग रेस्टॉरंटमध्ये जेवण किंवा तिथले काही वेगळे एक्सपीरियन्सेस जर इन्क्लुड करता आले तर बघ. आणि ग्रुप जरा छोटा ठेव. मात्र तुझा टूर मॅनेजर आम्हाला पाहिजे बरं का प्रयोग तर करून बघ. बिझनेस क्लास किंवा फर्स्ट क्लासने प्रवास, फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये वास्तव्य, अर्धा दिवस किंवा कधी पूर्ण दिवस असं स्थलदर्शन, अगदी सगळं बघायलाच हवं असं नाही आणि तिथल्या लोकल फाईन डाइनिंग रेस्टॉरंटमध्ये जेवण किंवा तिथले काही वेगळे एक्सपीरियन्सेस जर इन्क्लुड करता आले तर बघ. आणि ग्रुप जरा छोटा ठेव. मात्र तुझा टूर मॅनेजर आम्हाला पाहिजे बरं का’ अ‍ॅक्च्युअली त्यांनी लक्झरी टूरची संपूर्ण संकल्पनाच माझ्यासमोर मांडली. कधीपासून हे मनात होतं पण या ना त्या कारणाने मागे पडत होतं किंवा कदाचित ह्या सहलींना ग्राहक मिळतील का’ अ‍ॅक्च्युअली त्यांनी लक्झरी टूरची संपूर्ण संकल्पनाच माझ्यासमोर मांडली. कधीपासून हे मनात होतं पण या ना त्या कारणाने मागे पडत होतं किंवा कदाचित ह्या सहलींना ग्राहक मिळतील का अशीही भीती असावी मनात. कधीकधी अशा अदृश्य भीतीमुळेही आपण गोष्टी पुढे ढकलत असतो. आता वाटतंय की कदाचित पाच-सात वर्षांपुर्वी हे केलं असतं तर ‘अहेड ऑफ टाईम’ झालं असतं. पण ‘नाऊ इट्स द राइट टाईम फॉर लाँचिंग वीणा वर्ल्ड लक्झरी टूर्स’. पर्यटकांच्या रीस्पॉन्सप्रमाणे एक-एक करीत आम्ही ह्या लक्झरी टूर्सची डेस्टिनेशन्स आणि संख्या वाढवू.\nसध्याचं मोस्ट हॅपनिंग डेस्टिनेशन ठरलंय सिंगापूर. दर वर्षी ते इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये, टूरिस्ट अट्रॅक्शन्समध्ये अनेक बदल करीत असतं, अमेरिकेचे अध्यक्ष आणि नॉर्थ कोरियाचे लीडर ह्यांच्यातल्या भेटीमुळेही सिंगापूरने आणखी वाहवा मिळवली. मरिना बे सॅन्डस्, गार्डन्स बाय दे बे, रीसॉर्ट वर्ल्ड, युनिव्हर्सल स्टुडिओज ह्या नवनवीन आकर्षणांमुळे ते पूर्वी जाऊन आलेल्या पर्यटकांसाठीही सेकंड टाईम भेट देण्याइतकं उत्कृष्ट डेस्टिनेशन बनलंय आणि तिथेच आम्ही सर्वप्रथम वीणा वर्ल्डची लक्झरी टूर नेतोय ह्या दिवाळीच्या सुट्टीत. बिझनेस क्लासने मुंबई-सिंगापूर-मुंबई प्रवास, उत्कृष्ट फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये वास्तव्य, एका सहलीत जास्तीत जास्त वीस पर्यटक, दिमतीला वीणा वर्ल्डचा एक्सपीरियन्स्ड, केअरिंग, एन्थुसियास्टिक टूर मॅनेजर, इंडियन, चायनीज, सिंगापोरीयन, इटालियन आणि थाई भोजनाचा आस्वाद आपल्या हॉटेलच्या रेस्टॉरंट्समध्ये तसेच तेथील प्रतिथयश रेस्टॉरंटमध्ये. मरीना बे सॅन्डस् स्काय डेक, गार्डन्स बाय दे बे ट्री रेस्टॉरंट, क्लार्क की पॉप्युलर ईटरीज असे वेगवेगळे अनुभव ह्या सिंगापूरच्या चार दिवस तीन रात्रीच्या सहलीत द्यायचा आमचा प्रयत्न आहे. सहलीची संपूर्ण माहिती वेबसाईटवर उपलब्ध आहे. त्याव्यतिरीक्त आणखी काही माहीती हवी असेल तर टोल फ्री क्रमांक 1800 22 7979 वर संपर्क साधा. एकच लक्षात असू द्या, ह्या सहलीत फक्त वीसच जागा आहेत, तेव्हा निर्णय लवकर घेणं आलंच. शुभस्य शीघ्रम\nछोट्या ब्रेकचा मोठा आनंद\nफायर इन द बेली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://mahaenews.com/%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B8/", "date_download": "2018-10-16T22:03:10Z", "digest": "sha1:7DM6NEHYVWXXMLNZQQCI7CCYWGZV46BX", "length": 10570, "nlines": 121, "source_domain": "mahaenews.com", "title": "…तर पिंपरी चिंचवडमधल्या सोसायटींची नोंदणी रद्द होणार! | PCMC NEWS", "raw_content": "\nमहापालिका अधिकारी, कर्मचा-यांची दिवाळी गोड; बोनस व सानुग्रह अनुदान मिळणार\nमहिला नगरसेविकेशी उध्दट बोलणा-या उद्यान अधिक्षकांची केली कानउघडणी\nवल्लभनगरमध्ये चालक-वाहकांसाठी ‘ग्रंथालय आपल्या दारी’\n‘महागाई वाढली’ असे वाटत नाही – सोमाभाई मोदी\nपाणी प्रश्नावर नगरसेवक हंडा-कळशीसह सभागृहात\nभाजपाने धनगर समाजाला फसविले, सरकार वेळकाढू पणा करतेय\nअाता पुण्यातले वकील म्हणतायेत #FeeToo\nती प्रसुतिकरिता आली अन लिफ्टमध्ये अडकली\nदेशात जास्तकाळ भाजप सत्तेवर राहिल्यास भविष्यात बोलण्यावर बंदी – हर्दिक पटेल\nचिंचवडमध्ये रविवारी ‘डॉग शो’चे आयोजन\nHome पिंपरी / चिंचवड …तर पिंपरी चिंचवडमधल्या सोसायटींची नोंदणी रद्द होणार\n…तर पिंपरी चिंचवडमधल्या सोसायटींची नोंदणी रद्द होणार\nपिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडमध्ये अनेक गृहनिर्माण सोसायट्यांचं लेखापरिक्षणच गेल्या २० ते २५ वर्षांपासून झालं नसल्याचं उघड झालंय. वेळेत लेखापरिक्षण करून घेतलं नाही तर या संस्थांची नोंदणी रद्द करण्याचा इशारा उपनिबंधक सहकारी संस्थेने दिलाय.\nपिंपरी चिंचवडमध्ये आधीच अनधिकृत बांधकामात राहणारे नागरिक संकटाच्या छायेत आहेत. त्यातच आता अधिकृत असलेल्या अनेक सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांवरही संकटाची टांगती तलवार आहे. शहरातल्या हजारो गृहनिर्माण संस्थांनी लेखापरिक्षणच केलं नसल्याचं स्पष्ट झालंय. प्रत्येक आर्थिक वर्षाच्या समाप्तीपासून चार महिन्यांच्या आत लेखापरिक्षण करून घेणं बंधनकारक असतं, पण शहरातल्या बहुतांश संस्थांनी त्याकडे डोळेझाक केलीय.\nसोसायटीत राहणाऱ्या नागरिकांच्या अंतर्गत कुरबुरी, वाद यामुळे लेखापरिक्षणाकडे दुर्लक्ष होतं. लेखापरिक्षणाचा खर्च टाळण्याकडेही अनेकदा कल दिसून येतो. शहरातल्या अडीच हजार सोसायट्यांना या संदर्भात नोटीसा देण्याची तयारी सुरू झालीय.\nआत्तापर्यंत शहरात ८६७ सोसायट्यांना नोटीसा पाठवण्यात आल्या आहे. लेखापरिक्षण करण्यासाठी काही महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. दिलेल्या मुदतीमध्ये लेखापरिक्षण केलं नाही तर त्या संस्थांची नोंदणी रद्द करण्यात येणार आहे.\nआता, दररोज बदलणार पेट्रोल-डिझेलच्या किंमती\nनागरिकहो….’आधार’नं लिंक नसलेली बँक खाती बंद होणार\nमहापालिका अधिकारी, कर्मचा-यांची दिवाळी गोड; बोनस व सानुग्रह अनुदान मिळणार\nमहिला नगरसेविकेशी उध्दट बोलणा-या उद्यान अधिक्षकांची केली कानउघडणी\nवल्लभनगरमध्ये चालक-वाहकांसाठी ‘ग्रंथालय आपल्या दारी’\nमहापालिका अधिकारी, कर्मचा-यांची दिवाळी गोड; बोनस व सानुग्रह अनुदान मिळणार\nमहिला नगरसेविकेशी उध्दट बोलणा-या उद्यान अधिक्षकांची केली कानउघडणी\nवल्लभनगरमध्ये चालक-वाहकांसाठी ‘ग्रंथालय आपल्या दारी’\n‘महागाई वाढली’ असे वाटत नाही – सोमाभाई मोदी\nपाणी प्रश्नावर नगरसेवक हंडा-कळशीसह सभागृहात\nहोंडाने आणली ‘आम आदमी’ची शानदार बाइक\nपंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारविरोधात विरोधक राष्ट्रपतींकडे\nआता, दररोज बदलणार पेट्रोल-डिझेलच्या किंमती\n…तर पिंपरी चिंचवडमधल्या सोसायटींची नोंदणी रद्द होणार\nनागरिकहो….’आधार’नं लिंक नसलेली बँक खाती बंद होणार\nmahaenews.com हे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nमुख्य कार्यालय : डी.एस.एस. मीडिया प्रा. लि.\nपत्ता : विश्वकर्मा बिल्डींग, जे. के. सावंत मार्ग, दादर, मुंबई, २८.\nपुणे विभागीय कार्यालय : गोल मार्केट, वायसीएम हॉस्पिटलसमोर, संत तुकारामनगर, पिंपरी.\nउस्मानाबाद विभागीय कार्यालय : तांबरी, कलेक्टर निवासस्थानाच्या पाठीमागे, उस्मानाबाद.\nसोलापूर विभागीय कार्यालय: होडगी रोड, चेतन फौंड्रीसमोर, सोलापूर.\nकोल्हापूर विभागीय कार्यालय: जय गणेश बिल्डींग, सायबर चौक, विद्यापीठ रोड, कोल्हापूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/173?page=5", "date_download": "2018-10-16T21:25:16Z", "digest": "sha1:B2SRNYYAOGCPGD2XNAVBVZHDYXD7ACH3", "length": 14769, "nlines": 239, "source_domain": "www.maayboli.com", "title": "शाळा : शब्दखूण | Page 6 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /शिक्षण /शाळा\nआमच्या एका परिचीतांनी त्यांच्या मुलांची वरील टेस्ट करून घेतली. या टेस्ट मध्ये त्या व्यक्तीच्या बोटांचे ठसे घेऊन त्याचे विश्लेष्ण केले जाते आणि त्यावरुन त्या व्यक्ती साठी कोणते करीयरचे पर्याय योग्य असतील ते सुचवले जाते. तुमचे वेगवेगळे ईंटलिजन्स विश्लेषण करून रिपोर्ट तयार करतात म्हणजे https://en.wikipedia.org/wiki/Theory_of_multiple_intelligences इथे दिलेल्या ईंटलिजन्स चे विश्लेषण करतात. त्यांच्या मते बोटांच्या ठशावरून या ईंटलिजन्स मॅपिंग करता येते.\nशक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ठ\nलाडक्या राजकन्येला सुयोग्य वर लाभावा म्हणून राजाने स्वयंवराची घोषणा केली.\nराजकन्येच्या स्वयंवराचा दिवस उगवला आणि राजमहाल दुमदुमू लागला.\nजागोजागी दिव्यांची आरास, फुलांच्या रांगोळ्या, सुवासिक अत्तरे, झेंडूची तोरणे या सा-याने वातावरण आगदी प्रसन्न झाले. अनेक देशो- देशीचे शूरवीर योद्धे, राजपुत्र राजदरबारात उपस्थित झाले. राजहत्तीला दरबारातील रिंगणात उभ करण्यात आलं आणि \"जो कुणी पुरुष राजघराण्याच्या राज हत्तीची सोंड आणि पुढचे दोन पाय वर करून दाखवेल त्याच्याशी राजकन्येचा विवाह होईल आणि त्याला अर्ध राज्य बक्षीस म्हणून दिलं जाईल.\" अशी घोषणा झाली.\nRead more about शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ठ\nवाय डी - इंजिनीयरींग विद्यार्थी आणि पालक\n( ही घटना एक सत्य घटना आहे. गुरुवार दिनांक २१ एप्रीलला याची सुरवात झालेली असुन हा मुलगा लेख लिही पर्यंत परत आलेला नाही. मुद्दामच मुलाचे नाव आणि बदलले आहे )\nRead more about वाय डी - इंजिनीयरींग विद्यार्थी आणि पालक\nतडका - छडीचा शॉट\nपण आज मात्र शिक्षणात\nनविन बदल घडवला आहे\nतडका - सहली करताना\nRead more about तडका - सहली करताना\nगेल्या आठवड्यात माझ्या नातवाचं बोर - न्हाण केलं. जरा वेगळ्या पद्धतीनी.\nआपल्या बाळांचे आपण निरनिराळे कार्यक्रम करतो त्यांबद्दल थोडंसं. त्यांना उत्सवमूर्ती म्हणायचं खरं, पण त्यांना त्यात अजिबात रस नसतो. कौतुक आपल्यालाच असतं आणि असावं देखील. आपण आपल्या मित्रमंडळी, नातेवाईक यांच्या उपस्थितीत ते साजरे करतो कारण आपल्याला आपला आनंद त्यांच्याबरोबर वाटण्याची इच्छा असते आणि ती सफलही होते. मात्र पाहुण्यांच्या दृष्टीनी हा अनुभव काही एकमेवाद्वितीय (unique) नसतो.\nतडका - नैतिकते बाबत,...\nकुणी कसे वागावे हे\nकवी :- विशाल मस्के, सौताडा.\nआऊसाहेब आपला समाज,बदलला आहे खुप सारा\nलाज वाटते आम्हा पण,आऊसाहेब माफ करा,...|| धृ ||\nसाठवून ठेवलेलं मनातलं काही\nआज तुमच्यापुढे खोलायचं आहे\nआऊसाहेब तुम्हा बोलायचं आहे\nअवजड आहे सांगणं,अंगाचा ऊडलाय थरकाप सारा\nलाज वाटते आम्हा पण,आऊसाहेब माफ करा,...|| १ ||\nज्यांना इतिहास समजला नाही\nत्यांचाच भलता रव होतोय\nबदनामी केली तुमची ज्यांनी\nत्यांचाही इथे गौरव होतोय\nजणू निखळत चाललाय,तो दाप सारा\nलाज वाटते आम्हा पण,आऊसाहेब माफ करा,...|| २ ||\nस्रीया सोसताहेत झळ अजुनही\nनमस्कार मायबोलीकर... बर्याच दिवसांनी लेखनाचा प्रयत्न करतो आहे. या आधी निरोप या कथेचे 3 भाग टाकले पण नंतर मायबोलीचा परवली शब्द विसरल्यामुळे जमले नाही. आता राहिलेला भाग पोस्ट करतोय....\nखरे तर शाळेला निरोप देताना मनाची स्थिती त्यावेळी जी झाली होती ती आता होणे शक्य नाही, पण कथा अपूर्ण ठेवणं मला आवडत नसल्याने हा भाग लिहून कथा पूर्ण करतो.\n\" खरेच या मुलांच्या प्रेमाला तोड नाही. यांनी दिलेल्या भेटीपेक्षा मनातली भावना आणि यांचे शिक्षकेतर कर्मचार्यांवरील प्रेम खरंच खुप श्रेष्ठ आहे... मला अभिमान वाटतो की मुलांनी दिलेल्या शिकवणीच\nपैशामुळं तर कधी कधी\nजगण्यासाठी हा पैसा की\nपैशासाठी हे जगणं आहे,.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://mahaenews.com/%E0%A4%A6%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%95/", "date_download": "2018-10-16T22:05:28Z", "digest": "sha1:AYLBFOZUSF2UNR5ZYJMKDWSFSAKBIOPB", "length": 14484, "nlines": 121, "source_domain": "mahaenews.com", "title": "दत्तक | PCMC NEWS", "raw_content": "\nमहापालिका अधिकारी, कर्मचा-यांची दिवाळी गोड; बोनस व सानुग्रह अनुदान मिळणार\nमहिला नगरसेविकेशी उध्दट बोलणा-या उद्यान अधिक्षकांची केली कानउघडणी\nवल्लभनगरमध्ये चालक-वाहकांसाठी ‘ग्रंथालय आपल्या दारी’\n‘महागाई वाढली’ असे वाटत नाही – सोमाभाई मोदी\nपाणी प्रश्नावर नगरसेवक हंडा-कळशीसह सभागृहात\nभाजपाने धनगर समाजाला फसविले, सरकार वेळकाढू पणा करतेय\nअाता पुण्यातले वकील म्हणतायेत #FeeToo\nती प्रसुतिकरिता आली अन लिफ्टमध्ये अडकली\nदेशात जास्तकाळ भाजप सत्तेवर राहिल्यास भविष्यात बोलण्यावर बंदी – हर्दिक पटेल\nचिंचवडमध्ये रविवारी ‘डॉग शो’चे आयोजन\nऐतिहासिक शनिवारवाडा कुठलीशी कॉर्पोरेट कंपनी दत्तक घेणार आहे, असं ऐकलं. त्यापाठोपाठ दौलताबादचा किल्ला, कार्ले-भाजे लेणी, कान्हेरीची लेणी वगैरे ठिकाणंही दत्तक दिली जाणार आहेत. दिल्लीचा लाल किल्ला दत्तक घेऊन त्याचा पर्यटनाच्या दृष्टीनं विकास करण्याचं 25 कोटीचं कंत्राट एका उद्योगसमूहाला मिळालंच आहे. हळूहळू ही यादी ताजमहालापर्यंत आणि अजंठा-वेरूळपर्यंत जाईल. वारसा, मग तो ऐतिहासिक, नैसर्गिक असो किंवा मराठमोळ्या दहीहंडीचा असो, हल्लीच्या काळात प्रायोजकांशिवाय गत्यंतर नाही, हे सगळ्यांना कळून चुकलंय आणि सगळ्यांना ते मान्य आहे, हे एक बरं आहे. देशातली गावं मात्र आमदार, खासदार आणि स्वयंसेवी संस्थांनी दत्तक घ्यायची आहेत. कॉर्पोरेट कंपन्यांना तिथं अजिबात रुची नाही. कारण नफा असल्याखेरीज भांडवली गुंतवणूक नाही, हे साधं-सरळ सूत्र.\nहां-हां म्हणता सगळे रस्ते दत्तक दिले गेले आणि प्रवासासाठी केवळ गाडी आणि इंधनाची आवश्‍यकता असते, हे सूत्र बदलून गेलं. ठायी-ठायी भराव्या लागणाऱ्या टोलचे पैसेही खिशात असावे लागतात आणि टोलनाक्‍यांच्या कारभारात कुणी पारदर्शकतेची वगैरे अपेक्षा करत नाही, हेही उत्तमच. रस्त्यासाठी एकंदर खर्च झालेली रक्कम, त्यावरचा नफा, त्या रस्त्यावरचे टोलनाके, तिथून रोज जाणाऱ्या-येणाऱ्या वाहनांची संख्या, जमा होणारी रक्कम, भांडवल अधिक नफा जमेस धरता कंपन्यांना अपेक्षित असलेलं उत्पन्न, प्रत्यक्ष उत्पन्न… कशाकशाचा हिशोब नसला, तरी चालतं. टोलमुक्त महाराष्ट्राचं स्वप्न भंगलेलं आहेच. आता टोलयुक्त पर्यटनस्थळं अन्‌ ऐतिहासिक स्थळं मध्यंतरी दत्तक रस्त्यांच्या खर्चावरून एक नवाच प्रश्‍न उपस्थित झाला होता, त्याची आठवण या निमित्तानं झाली.\nरस्ते बांधणाऱ्या कंपन्या त्यासाठी जे कर्ज घेतात, त्याचं व्याजही रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांनी फेडायला हवं, असं सांगितलं गेलं. म्हणजे, सरकारकडे पैसा नाही म्हणून खासगीकरण करायचं आणि खासगी कंपनीकडे पैसा नसल्यामुळं ती कर्ज घेणार. त्याचं व्याज आम्ही फेडायचं. त्यापेक्षा सरळ सरकारनंच कर्ज घेतलं असतं तर… असा आमचा भाबडा प्रश्‍न असा आमचा भाबडा प्रश्‍न कदाचित सरकारला कर्ज द्यायला कुणी तयार नसावं आणि कॉर्पोरेट कंपन्यांना कर्ज देणं बॅंकांना सेफ वाटत असावं. असो. मुद्दा आहे दत्तक विधानाचा. सन 2017 मध्ये जाहीर करण्यात आलेल्या “ऍडॉप्ट अ हेरिटेज’ योजनेंतर्गत ऐतिहासिक स्थळं हळूहळू कंपन्यांना दत्तक दिली जाणार.\nकंपन्या तिथं पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या सुविधा पुरवणार आणि सरकारकडे कंत्राटासाठी भरलेली रक्कम पर्यटकांकडून वसूल करणार. वारसास्थळाची देखभाल-दुरुस्तीही कंपन्याच करणार. तथापि, या योजनेतून कंपन्यांकडून कोणत्याही प्रकारचा आर्थिक लाभ मिळवण्याचा हेतू नाही, हे सरकारनं स्पष्ट केलंय. खरं तर सरकारला लाभ मिळायला हवा आणि मिळत असेल, तर तो लपवून ठेवण्यात हशील नाही. लाल किल्ल्याच्या पाच वर्षांच्या दत्तक कंत्राटासाठी 25 कोटी मिळालेत, हे वास्तव आहे. गुंतवणूक करायला सरकारकडे पैसा नाही. अगदी पावसाचं पाणी अडवण्यासाठीसुद्धा. तिथं कंपन्या पुढाकार घेत नाहीत. सेलिब्रिटी येतात आणि गावकऱ्यांच्याच श्रमदानातून सगळं नियोजन करतात. पाण्याची सोय झाल्यानंतर शेती दत्तक घेण्यासाठी कदाचित कंपन्या पुढाकार घेतील. शेतीसाठी खासगी गुंतवणूक लागेलच\nIPL 2018 : कोलकाताने रोखली चेन्नईची विजयी घोडदौड\nसोनम कपूरच्या लग्नाची जय्यत तयारी सुरू\nमहापालिका अधिकारी, कर्मचा-यांची दिवाळी गोड; बोनस व सानुग्रह अनुदान मिळणार\nमहिला नगरसेविकेशी उध्दट बोलणा-या उद्यान अधिक्षकांची केली कानउघडणी\nवल्लभनगरमध्ये चालक-वाहकांसाठी ‘ग्रंथालय आपल्या दारी’\nमहापालिका अधिकारी, कर्मचा-यांची दिवाळी गोड; बोनस व सानुग्रह अनुदान मिळणार\nमहिला नगरसेविकेशी उध्दट बोलणा-या उद्यान अधिक्षकांची केली कानउघडणी\nवल्लभनगरमध्ये चालक-वाहकांसाठी ‘ग्रंथालय आपल्या दारी’\n‘महागाई वाढली’ असे वाटत नाही – सोमाभाई मोदी\nपाणी प्रश्नावर नगरसेवक हंडा-कळशीसह सभागृहात\nहोंडाने आणली ‘आम आदमी’ची शानदार बाइक\nपंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारविरोधात विरोधक राष्ट्रपतींकडे\nआता, दररोज बदलणार पेट्रोल-डिझेलच्या किंमती\n…तर पिंपरी चिंचवडमधल्या सोसायटींची नोंदणी रद्द होणार\nनागरिकहो….’आधार’नं लिंक नसलेली बँक खाती बंद होणार\nmahaenews.com हे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nमुख्य कार्यालय : डी.एस.एस. मीडिया प्रा. लि.\nपत्ता : विश्वकर्मा बिल्डींग, जे. के. सावंत मार्ग, दादर, मुंबई, २८.\nपुणे विभागीय कार्यालय : गोल मार्केट, वायसीएम हॉस्पिटलसमोर, संत तुकारामनगर, पिंपरी.\nउस्मानाबाद विभागीय कार्यालय : तांबरी, कलेक्टर निवासस्थानाच्या पाठीमागे, उस्मानाबाद.\nसोलापूर विभागीय कार्यालय: होडगी रोड, चेतन फौंड्रीसमोर, सोलापूर.\nकोल्हापूर विभागीय कार्यालय: जय गणेश बिल्डींग, सायबर चौक, विद्यापीठ रोड, कोल्हापूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/anupam-kher-as-ftii-preseident-271758.html", "date_download": "2018-10-16T21:21:49Z", "digest": "sha1:GXH3U4THCBMIPQ34BQDH7RAF3YJQFDTR", "length": 14287, "nlines": 119, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "अनुपम खेर हे 'एफटीआयआय'चे नवे अध्यक्ष", "raw_content": "\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nराज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर, कार्यकर्त्यांमधली मरगळ झटकणार\nसराफ व्यावसायिक करणार दसऱ्याचा मुहूर्त 'कॅश'\nदारूच्या कंपनीतील ५ हजार टन मक्क्याने भरलेल्या टाकीत पडून मुलाचा मृत्यू\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\n#Metoo मोहिमे संदर्भात हायकोर्टात याचिका दाखल\nमॉडेलला घरी बोलवून मित्रानेच केला खून\nजलयुक्त 'शिव्या'र, राज ठाकरेंच्या कुंचल्यातून फडणवीस सरकारवर घणाघात\nअकबर यांनी चुंबन घेण्याचा प्रयत्न केला, आणखी एका महिला पत्रकाराचा आरोप\nकर्ज देण्यासाठी शरीरसंबंधाची मागणी करणाऱ्या बँक मॅनेजरला महिलेनं धु-धु धुतलं\nगोव्यात काँग्रेसच्या सत्ता स्थापनेच्या मनसुब्यावर पाणी, २ आमदार भाजपात दाखल\n#Metoo : महिला खेळाडूंनी केलेल्या आरोपानंतर राष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षकाची आत्महत्या\nकरिनाची 'ही' फॅशन स्टाईल तुम्हीही फॉलो करू शकता\nदबंग गर्ल सोनाक्षी सांगतेय बॉर्डरवरच्या जवानांबरोबरचे अविस्मरणीय अनुभव\nअशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापुरेनं सुरू केलाय 'प्रवास'\n#Metoo: स्त्रीनं संधीसाठी हात पुढे करताना आपली चूक नाही ते तपासून पहावं - निशिगंधा वाड\nPHOTO सबरीमाला मंदिर प्रवेशापासून राहुल गांधींच्या गुरुद्वारा भेटीपर्यंत देशभरातल्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी\nकरिनाची 'ही' फॅशन स्टाईल तुम्हीही फॉलो करू शकता\nहे आहेत देशातले 10 वादग्रस्त बाबा, कुणावर बलात्कार तर कुणावर खुनाचा आरोप\nसततच्या पोट दुखीवर करा हे ५ घरगुती रामबाण उपाय\nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\nएका पावाच्या तुकड्यासाठी भिवंडीत तुफान मारामारी\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nअनुपम खेर हे 'एफटीआयआय'चे नवे अध्यक्ष\nपुण्यातील राष्ट्रीय फिल्म आणि टेलिव्हिजन संस्थेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ अभिनेते अनूपम खेर यांची नियुक्ती करण्यात आलीय. यापूर्वीचे अध्यक्ष गजेंद्र चौव्हान यांच्या जागी त्यांची नियुक्ती करण्यात आलीय.\nनवी दिल्ली, 11 ऑक्टोबर : पुण्यातील राष्ट्रीय फिल्म आणि टेलिव्हिजन संस्थेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांची नियुक्ती करण्यात आलीय. ते FTII चे नवे अध्यक्ष असणार आहेत. यापूर्वीचे अध्यक्ष गजेंद्र चौहान यांच्या जागी अमुपम खेर यांची नियुक्ती करण्यात आलीय. खरंतर अडीच महिन्यांपूर्वीच गजेंद्र चौव्हाण यांचा कार्यकाल संपला होता. तेव्हापासून एफटीआयआयचं अध्यक्षपद हे तशाअर्थाने रिकामेच होते.\nगजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीला एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांनी तीव्र विरोध करत सलग 139 दिवस धरणे आंदोलन केलं होतं. पण तरिही केंद्र सरकार चौहान यांच्या नियुक्तीवर ठाम राहिलं. विद्यार्थ्यांच्या विरोधामुळे गजेंद्र चौहानही एफटीआयआयकडे फारसे फिरकले नाही. त्यामुळे आता अमुपम खेर यांची एफटीआयआयच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर तरी तिथला विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होतोय का हे पाहावं लागणार आहे.\nखरंतर अनुपम खेर हे उत्तम अभिनेते असून त्यांनी आतापर्यंत 500 चित्रपटांमधून विविधढंगी भूमिकाही साकारल्यात. पण केंद्रात मोदींचं सरकार आल्यापासून ते जाहीरपणे सरकारच्या भूमिकांचं समर्थन करत होते. वेळप्रसंगी मोदी विरोधकांना अंगावरही घेत होते. कदाचित त्याचेच फळ म्हणून अमुपम खेर यांना 'एफटीआयआय'चं अध्यक्षपद दिलं गेल्याचा आरोप होतोय. अर्थात अनूपम खेर यांनी नि:पक्ष पद्धतीने एफटीआयआयचा कारभार हाकला तर विरोधकांचा हा आरोप खोटाही ठरू शकतो. कारण एफटीआयआय या फिल्म संस्थेला नसरुद्दीन शहा, जया बच्चन, स्मिता पाटील, श्याम बेगेनल अशा दिग्गज कलाकारांची परंपरा आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nअकबर यांनी चुंबन घेण्याचा प्रयत्न केला, आणखी एका महिला पत्रकाराचा आरोप\nकर्ज देण्यासाठी शरीरसंबंधाची मागणी करणाऱ्या बँक मॅनेजरला महिलेनं धु-धु धुतलं\nगोव्यात काँग्रेसच्या सत्ता स्थापनेच्या मनसुब्यावर पाणी, २ आमदार भाजपात दाखल\n#Metoo : महिला खेळाडूंनी केलेल्या आरोपानंतर राष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षकाची आत्महत्या\nगोव्याला उद्या मिळू शकतो नवा मुख्यमंत्री, ‘या’ नावाची चर्चा\n४ महिलांच्या मृत्यू प्रकरणी स्वयंघोषित संत बाबा रामपालला अखेर जन्मठेपेची शिक्षा\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.durgbharari.com/------3.html", "date_download": "2018-10-16T21:39:12Z", "digest": "sha1:KZGVHRUOBPXL5VDYJ5DPL5JE27COVRIN", "length": 18174, "nlines": 209, "source_domain": "www.durgbharari.com", "title": "मदनगड", "raw_content": "\nश्रेणी - अत्यंत कठीण\nदुर्गप्रकार - गिरीदुर्ग ​\nमदनगड हा सह्याद्रीतल्या सर्वात अवघड समजल्या जाणाऱ्या अलंग, मदन व कुलंग मधला एक गड. अलंग, कुलंग व मदन रांगेतला हा सगळ्यात छोटा किल्ला आहे. तसा हा किल्ला बराच प्राचीन आणि तेवढाच दुर्गमसुद्धा आहे. या परिसरातील भटकंती करायची असेल तर सर्वात योग्य असा कालावधी म्हणजे डिसेंबर आणि जानेवारी महिने. मदन गडावर जाण्यासाठी प्रस्तरारोणाचे साहित्य व तंत्र अवगत असणे आवश्यक आहे. कळसूबाई शिखराच्या पश्चिमेला आणि इगतपुरीच्या दक्षिणेला १०-१२ कि.मी.वर मदनगड उभा आहे. मुंबई-आग्रा महामार्गावर इगतपूरीच्या दक्षिणेला सह्याद्रीची कळसुबाई ही बेलाग रांग आहे. या पुर्व पश्चिम रांगेवर कळसूबाईचे सर्वोच्च शिखर आहे. या रांगेची सुरुवात कुलंग गडापासून होते. या रांगेतील किल्ले दुर्गम असून यांची चढाई चढणाऱ्याचा कस काढणारी आहे. मदनगडच्या उत्तर पायथ्याला कुरंगवाडी नावाचे गाव आहे. येथुन तसेच आंबेवाडीकडूनही मदनगडाचा पायथा गाठता येतो. दोन्ही मार्ग अलंग आणि मदनच्या खिंडीतूनच जातात. आंबेवाडी गावातूनच अलंग आणि मदनच्या खिंडीपर्यंत जाण्यासाठी वाट आहे. वाट फार दमछाक करणारी आहे. खिंड गाठण्यास ३ तास लागतात. कुरंगवाडीतून येताना जंगलामधून पायवाटेने प्रथम खालच्या नंतर वरच्या पठारावर पोहोचावे लागते. पठारावर पोहोचण्यासाठी कुरंगवाडीतून तीन तासांची पायपीट करावी लागते. पठारावर आल्यावर मदनगड व त्या शेजारील सुळके आणि कुलंगचा कातळकडा मनात धडकी भरवतो. समोर कुलंगचा कातळकडा ठेवल्यास डावीकडे मदनगड दिसतो. या दमछाक करणाऱ्या वाटेने चढाई केल्यावर आपण मदनगडला वळसा घालून अलंग व मदन यांच्या मधल्या खिंडीत येतो. खिंडीत पोहोचल्यावर डावीकडचा अलंग किल्ला तर उजवी कडचा मदन किल्ला होय. उजवीकडे वळल्यावर थोड्याच वेळात अरुंद मार्गाने पुढे जात कातळात खोदलेल्या पायऱ्या लागतात. सन १८१८ सालच्या इंग्रजांच्या तोफांनी काही ठिकाणच्या पायऱ्या तोडल्या आहेत त्यामुळे ही वाट अधिकच साहसी होते. या कातळकोरीव ८० अंशाच्या कोनातल्या पायऱ्या मनात धडकी भरवतात. या चढणीत पहिला १०-१२ फुटाचा कडा आहे. तो ओलांडून पुढे गडाचे मुख्य दरवाजा म्हणजे एक सरळसोट ५० फूट उंचीचा कडा लागतो. येथून प्रस्तरारोहणाचे साहित्य वापरून किल्ल्यावर प्रवेश करता येतो. मधला ५० फुट उंचीचा कातळकडा दोर लावून पार केल्यावर पुढे कड्यातील एका अरुंद पायवाटेने पुढे गेल्यावर परत कातळात खोडलेल्या पायऱ्या आहेत. त्या आपल्याला थेट माथ्यापर्यंत घेऊन जातात.या वाटेवर आपल्याला किल्ल्याचा कोसळलेला दुसरा दरवाजा आणि एक छोटी गुहा लागते. खिंडीपासून गडमाथा गाठण्यासाठी २ तास लागतात. गडमाथा तसा लहानसा व बराचसा सपाट आहे. गडावर पाण्याची दोन टाकी आहेत. मात्र यात फक्त फेब्रुवारी महिन्यापर्यंतच पाणी असते. गडावर २० ते ३० जणांना राहता येईल एवढी गुहा आहे. ह्या गडावर एक नेढं म्हणजे कातळात नैसर्गिकपणे तयार झालेलं भगदाड आहे. पण तिथवर जाताना थोडे सांभाळून जावे लागते. गडावर इतर काही इमारती किंवा बांधकामाचे फारसे अवशेष दिसत नाहीत. या कड्यावरुन कळसूबाई रांगेचे अप्रतिम दृष्य दिसते. हाकेच्या अंतरावर असलेला बेलाग कुलंगगड आपल्याला खिळवून ठेवतो. त्याच्या उजवीकडे प्रचंड विस्ताराचा अलंगगड आपल्याला खुणावतो. दूरवर कळसूबाईचे शिखर दिसते. पाबरगड, रतनगड, कायाबाई, भैरवगड, हरिश्चंद्र, सिद्धगड तसेच स्वच्छ हवामानात माथेरान पेण चंदेरी, मलंगगड तसेच माहुलीची रांगही न्याहाळता येते. बळवंतगड, भिंगलवाडी तसेच कावनाई आड, पट्टा याचेही सुरेख दर्शन होते. मदनगडाचे भौगोलिक स्थान अतिशय मोक्यावर असल्यामुळे चेंढ्या घाट, मेंढ्या घाट तसेच कसारा घाट मार्गावर टेहाळणी करणे सोयीचे जाते. ह्या गडाच्या इतिहासाबद्दल फारसी माहिती उपलब्ध नाही त्यामुळे हा कोणी बांधला वगैरे आपल्याला आज तरी कळत नाही. सन १७६० मध्ये मराठ्यांनी हा गड जिंकून घेतला. त्यानंतर सन १८१८ मध्ये कर्नल मॅकडोव्हेल च्या सैन्याने हा जिंकला व त्यानंतर गड कायमचा निकामी करण्यासाठी गडाच्या पायऱ्या सुरंग लावून उडवल्या. प्राचीन काळात घाटरस्त्यांनी होणारे दळणवळण कोकणातील बंदरांमधून घाटावर होत असे. असेच खूप जुने घाट सह्याद्रि रांगांमध्ये होते आणी अजूनही आहेत. महत्वाचे व्यापारी केंद्र हे जुन्नर, पैठण आणी नाशिक होते. प्राचीन काळापासून या प्रदेशात होणारे व्यापारी दळणवळण पैठण-जुन्नर, पैठण-नाशिक, नाशिक-नगर, नाशिक-पुणे हे गोदावरी आणी प्रवरेच्या सुपीक प्रदेशातच उदयाला आले आणी त्यासाठी व्यापारी मार्गही तयार झाले. पारनेर, भंडारदरा, इगतपुरी कल्याण हा राजमार्ग होता. येथून कलकत्यापर्यंत माल जात असे. नेवासे ते रतनगड हा महामार्ग त्याकाळात महत्वाचा होता, अकोले, संगमनेर आणी सिन्नर ह्या मार्गावरचे महत्वाचे थांबे होते. याच मार्गावर भव्य शिवमंदिरे, बाजारपेठा याची पाऊलखुणा देतात. सातवाहन काळापासूनच हे राजमार्ग प्रचलित होते. यादवांच्या काळात या परीसराला चांगले दिवस आले. रतनगड, अलंग, मदन आणी कुलंग गड यादवांच्या काळातच निर्माण झाले. यादवांच्या साम्राज्यात संपत्तीची मोठ्या प्रमाणावर वाढ असल्याने संरक्षणाची गरज निर्माण झाली आणी त्यासाठी व्यापारी मार्गांचे संरक्षण हया गडांवरून होत असे. या परिसरात दुर्गांचे महत्व शिवकाळात वाढले. मराठ्यांची शक्ति ही गडावर असल्यामुळे इंग्रजांचा अंमल येताच हेतुपूर्वक त्यांनी गडांची नासधूस केली. ह्याचेच परिणाम मदनगडांला भोगावे लागले. निसर्गाचे भव्य रुप आणि सह्याद्रीचे रौद्रभिषण कडे मनाला नेहमीच भुरळ घालतात. दुर्ग भटक्यांना नेहमीच आकर्षित करणारा मदनगड पहाण्यासाठी एका दिवसाचे नियोजन आवश्यक आहे. ह्या भटकंतीसाठी एखादा वाटाड्या घेण गरजेचं आहे, कारण येथल्या पायवाटा नवख्या माणसांना गोंधळवून टाकतात. अलंगकुलंगच्या पोटातून जाणारा मदनगडचा मार्ग हा घनदाट जंगलातुन आणी कारवीच्या जंगलातून जातो त्यामुळे रस्ता चुकण्याची दाट शक्यता आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.snpnews.in/2018/10/13/suresh-prabhu-seeks-higher-sops-to-push-farm-services-exports/", "date_download": "2018-10-16T21:54:43Z", "digest": "sha1:R7H4RD3S7HABRC6KS5WZ6UA4HOMU2D7K", "length": 7393, "nlines": 78, "source_domain": "www.snpnews.in", "title": "कृषी उत्पादनांच्या निर्यातीस प्रोत्साहन देण्यासाठी सुरेश प्रभु यांचा पुढाकार - SNP News | News Articles | Blogs | Technology | Social | Political | Education |Cultural", "raw_content": "\nकृषी उत्पादनांच्या निर्यातीस प्रोत्साहन देण्यासाठी सुरेश प्रभु यांचा पुढाकार\n13/10/2018 SNP ReporterLeave a Comment on कृषी उत्पादनांच्या निर्यातीस प्रोत्साहन देण्यासाठी सुरेश प्रभु यांचा पुढाकार\nभारत योजना (एमईआयएस) मर्चेंडाइझ एक्सपोर्ट्सच्या अंतर्गत कृषी उत्पादनांच्या निर्यातीस प्रोत्साहन देण्यासाठी उच्च निर्यात प्रोत्साहन आणि सेवा निर्यातीस चालना देण्याच्या योजनेसाठी वाणिज्य आणि उद्योग मंत्री सुरेश प्रभु यांनी अर्थ मंत्री अरुण जेटली यांना लिहिले आहे की शेतक-यांच्या उत्पन्नाची दुप्पट वाढ करण्याच्या आणि शेती उत्पादनांच्या निर्यातीस प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने केलेली वचनबद्धता पूर्ण करण्यासाठी मंत्रालयाने एमईआयएसच्या अंतर्गत १५०० कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च मागितला आहे.\nयामुळे सरकारने तांदळाच्या निर्यातीवर १० % प्रोत्साहन देऊ इच्छिते, तसेच कमोडिटी प्रतिस्पर्धी बनवण्यासाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्पर्धात्मक किंमती कमी केल्या पाहिजेत.\nकस्टम्स ड्युटी पेमेंट करण्यासाठी आयातदार एमईआयएस स्क्रिप्स वापरू शकतात, ज्यांना प्रोत्साहन म्हणून सरकारकडून निर्यात मिळते किंवा आयातदार इतर निर्यातदारांकडून ते खरेदी करू शकतात.\nवाणिज्य मंत्रालयाने सर्व ऑइल जेवणांवरील सवलत १०% पर्यंत वाढवण्याची विनंती केली आहे कारण सध्या सोयाबीनवर ही परवानगी आहे.\nवाणिज्य मंत्रालयाने भारत सरकारच्या सेवांच्या निर्यातीमध्ये प्रोत्साहन दरांना धक्का दिला आहे ज्यायोगे सध्या ५ ते ७% व्याजदराने १०% इतकी वाढ केली जाऊ शकते आणि निर्यात-निर्यातित युनिट्स, सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क आणि एअर ट्रांसपोर्ट सर्व्हिसेसवर त्याचा विस्तार वाढविला जाईल.\nTagged अरुण जेटली सुरेश प्रभु\nदादरच्या फूल मार्केटमध्ये गोळीबार, एकाची हत्या\nमहाराष्ट्र स्वाभिमान युवक उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी वैभव वीरकर यांची निवड\nफोर्ड इंडियाची कॉम्पॅक्ट एसयूव्ही इकोस्पोर्ट व्हर्जन आज होणार लॉन्च\nमहेंद्रसिंह धोनी यष्टीपाठी चारशे विकेट्सचा टप्पा ओलांडणार भारताचा पहिला यष्टिरक्षक\nसोनी ‘ए7 आर3’ मिररलेस कॅमेरा भारतात लाँच\nमहाराष्ट्र स्वाभिमान युवक उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी वैभव वीरकर यांची निवड\nकृषी उत्पादनांच्या निर्यातीस प्रोत्साहन देण्यासाठी सुरेश प्रभु यांचा पुढाकार\nदादरच्या फूल मार्केटमध्ये गोळीबार, एकाची हत्या\nप्रस्तावित नवीन औद्योगिक धोरण लवकरच मंजूर होईल – सुरेश प्रभु\nफुटवेअर आणि लेदर सेक्टरसाठी केंद्र सरकारचे खास पॅकेज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/misbehaving-by-patient-and-family-writes-doctor-in-discharge-letter-west-bengal-1769694/", "date_download": "2018-10-16T20:51:50Z", "digest": "sha1:2YIQGW7XPGVI6RDMLMY66MZ2HSF4GGH5", "length": 13494, "nlines": 205, "source_domain": "www.loksatta.com", "title": "misbehaving by patient and family writes doctor in discharge letter west bengal | रुग्णाच्या ‘डिस्चार्ज सर्टिफिकेट’वर डॉक्टरांनी असं काय लिहिलं की वादाला तोंड फुटलं ? | Loksatta", "raw_content": "\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\nरुग्णाच्या ‘डिस्चार्ज सर्टिफिकेट’वर डॉक्टरांनी असं काय लिहिलं की वादाला तोंड फुटलं \nरुग्णाच्या ‘डिस्चार्ज सर्टिफिकेट’वर डॉक्टरांनी असं काय लिहिलं की वादाला तोंड फुटलं \nरुग्णाला इस्पितळातून सुट्टी देताना डॉक्टरांनी लिहिलेल्या या शब्दांमुळे आता वादाला तोंड फुटलंय\n‘रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांना डॉक्टरांवर विश्वास नव्हता. रुग्णाच्या नातेवाईकांनी अरेरावी केली, त्यांचं वागणं असभ्य होतं. अचानक झालेल्या अपघाताच्या परिस्थितीशिवाय आता रुग्णाला तपासलं जाणार नाही.’ असं एका डॉक्टरने आपल्या रुग्णाला इस्पितळातून सुट्टी देताना दिल्या जाणाऱ्या डिस्चार्ज प्रमाणपत्रावर लिहिलं आहे. कोलकात्यामध्ये हा प्रकार समोर आला आहे.\nकोलकात्यामध्ये एका रुग्णाला इस्पितळातून सुट्टी देताना डॉक्टरांनी लिहिलेल्या या शब्दांमुळे आता वादाला तोंड फुटलंय. दक्षिण कोलकात्यातील एका रुग्णालयात 24 सप्टेंबर रोजी एका महिला रुग्णाला दाखल करण्यात आलं. नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, या महिलेला उच्च रक्तदाब, मधुमेह होता आणि तिला पोटदुखी व विषाणू किंवा सूक्ष्मजंतूंच्या संसर्गामुळे होणारा जठराचा किंवा आतड्याचा त्रास जाणवत होता. या रुग्णाला संबंधित रुग्णालयातून अवघ्या दोन दिवसांमध्ये सुट्टी मिळाली. त्यानंतर डॉक्टरांनी रुग्णाला दिलेल्या डिस्चार्ज प्रमाणपत्रावरुन वादाला सुरुवात झाली. रुग्णाचे नातलग आणि डॉक्टरांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले आहेत. रुग्णाकडे डॉक्टर लक्ष देत नव्हते, रुग्णाकडे वारंवर दुर्लक्ष केल्यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांचा पारा वाढला, असं रुग्णाच्या नातलगांनी म्हटलं आहे. तर रुग्णाच्या नातेवाईकांचं वागणं असभ्य होतं असा आरोप डॉक्टरांकडून केला जात आहे.\nया संपूर्ण घटनेबाबत वैद्यकिय क्षेत्राशी संबंधित व्यक्तींनी वेगवेगळी मतं मांडली आहेत. गेल्या काही वर्षांपासून दिवसेंदवस रुग्ण आणि त्यांच्या नातलगांमध्ये वैद्यकिय संस्थांबाबत द्वेष वाढत चाललाय, त्यामुळे डॉक्टर द्विधा मनस्थितीत येतात आणि रुग्णाच्या उपचारावरही परिणाम होतो, असं डॉ. कुणाल सरकार म्हणाले. पश्चिम बंगाल डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष रियाजुल करीम यांनी, हे डिस्चार्ज प्रमाणपत्र म्हणजे डॉक्टरांना कोणत्या परिस्थितीत काम करावं लागतं याचं उदाहरण आहे असं म्हटलं आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n#MeToo : आरोपांनंतर 'यशराज फिल्म्स'मधून आशिष पाटील यांची हकालपट्टी\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nराज ठाकरे अमरावती एक्सप्रेसने विदर्भाकडे रवाना\n'महाराष्ट्रात येताना भीती नसते, कारण इथं मोदी-शाहंसारखे गुंड नाहीत'\nमायलेकींच्या सुरक्षेसाठी तो उबर चालक मध्यरात्रीनंतरही दीड तास थांबून राहिला\n#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\nभाजपाध्यक्ष अमित शाह यांचा अचानक मुंबई दौरा\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\n#MeToo : आरोप सिद्ध होणाऱ्यांसोबत काम न करण्याचा फरहान अख्तरचा निर्णय\n#MeToo : आरोपांनंतर 'यशराज फिल्म्स'मधून आशिष पाटील यांची हकालपट्टी\n'राधिका मसाले'च्या मीम्सवर अनिता दाते म्हणते..\n#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्यांकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\n‘लोहपुरुष’ पोलीस आयुक्त, जरा इकडेही लक्ष द्या\nमित्राच्या अपघाती मृत्यूच्या तणावामुळे अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची आत्महत्या\n२८ नवे कुष्ठरुग्ण आढळले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://marathmolyagappa.blogspot.com/2010/10/blog-post.html", "date_download": "2018-10-16T21:26:15Z", "digest": "sha1:T6E526LPJQRDJY64VESWNJBOQA6ICP2S", "length": 17025, "nlines": 133, "source_domain": "marathmolyagappa.blogspot.com", "title": "मराठमोळ्या गप्पा: बापू", "raw_content": "\nएका सर्वसाधारण पुणेरी माणसाचे सर्वसाधारण बिनकामाचे निरीक्षण,संकलन,संपादन क्वचित प्रसंगी तिरकस,तिरसट.कोणीही न मागता व्यक्त केलेले,दिलेले मत,क्वचित प्रसंगी दिलेलें अनाहूत सल्ले ... हिंदी मराठी सिनेमा,इंग्रजी लघुकथांचा स्वैरानुवाद हा त्यातल्या त्यात आवडीचा विषय त्या मुळे त्यावरच बऱ्याचदा स्वैर, परंतु साधार लेखन... इन्टरनेटच्या सहकार्याने...\nरविवार, ३ ऑक्टोबर, २०१०\nकाल गांधी जयंती सर्वत्र नेहमीच्या उत्साहात साजरी झाली.रात्री टी.व्ही.ऑन केल्यावर सालाबाद प्रमाणे वेगवेगळ्या नेत्यांचे,पुढार्यांचे हस्ते वेगवेगळ्या शहरात,गावात गांधींच्या पुतळ्यास हार घालणे कुठे गोरगरिबांना,दीनदुबळ्यांना कशाना कशाचे तरी वाटप करणे वगैरे वगैरे नेहमीचे प्रकार चालूच होते.ते ह्या पुढेही,अन त्या पुढेही म्हणजे अगदी गांधीजी जो पर्यंत आपल्या नोटेवर आहेत तो पर्यंत चालूच राहणार आहेत हे सांगणे नको.\nहे सर्व पाहता पाहता सहज डोक्यात विचार आला कि ह्या पुढारी मंडळींनी दर वर्षी फक्त ह्याच गोष्टी करण्या पेक्षा देशाच्या राजकारणासाठी ज्या गांधींच्या नावावर ते गेली ६३ वर्षे मते मागताहेत,त्यांचा वारसा पुढे चालू ठेवायची ग्वाही देताहेत,त्यांच्यातील खालील फक्त दोन गोष्टी जरी अमलात आणायचा थोडा जरी प्रयत्न केला तरी देशाची प्रचंड प्रगती होऊ शकेल.\n१)स्वतःच्या अगदी कोणत्याही जाणते-अजाणतेपणा पोटी झालेल्या केलेल्या चुकीची जाहीर कबुली देणे\n२) नेहमी खरे बोलावे.\nअर्थात हे दिवा स्वप्न आहे हे माझं मलाही समजतय पण जर चुकून माकून जादूची कांडी फिरली नि तसे झाले तर काय बहार येईल नाही सगळ्यात महत्वाचे म्हणजे ह्या नेते मंडळींच्या मनावरचे ताण हलके होतील,आणि आता ते खरेच बोलत असल्याने त्यांना ते लक्षात ठेवायची गरज पडणार नाही आणि त्या मुळे खरोखरच्या विधायक कार्याला(जर)त्यांना (वाहून घ्यायचे असेल तर)वाहून घेता येईल.\nहे अस कधी होऊ शकणार नाही ह्याची आपल्या सगळ्यांना कल्पना असल्याने तूर्तास मी मात्र ठरवलंय नि मी गांधींचा एका निरागस लहान मुलाच्या हास्या प्रमाणे हास्य असलेला एक हसरा फोटो नेट वरून मिळवलाय तो मी सेव्ह करून ठेवलाय नि पुढच्या गांधी जयंतीच्या वेळी चौकात \"माझ्या\" फ्लेक्सच्या कोपऱ्यात त्यांना टाकायची व्यवस्था करून ठेवलीय.थोड बर असत कारण आता निवडणुका जवळ येणार आहेत ना हा उभ र्हायचा विचार करतोय.\nतसं ह्या वेळीही मी मिठाचा सध्याचा भाव ( सॉरी,ते मिठाचा सत्याग्रह का काय म्हणतात)ते थोड वाचल होत ( खर तर मी लो.टिळकान प्रमाणे\"मी शेंगा खाल्या नाहीत त्या मुळे मी टरफले उचलणार नाही\"असे गांधीजींचे काही ड्याशिंग वाक्य भाषणात टाकायला मिळेल का हे शोधत होतो पण मला कोणीतरी सांगितले कि गांधीजी हे म्हणे अहिंसेचे पुरस्कर्ते होते,नि खरे तर आजच्या सुट्टी मुळे मला कोपऱ्या वरच्या दुकानातून मटण आणायची घाई होती त्या मुळे तो नाद सोडला)आणि हो गांधीजीनी जरी कधी स्वतः घातली नाही नि कोणाला घातलीही नाही ति गांधी टोपीहि मी आजपासून घालायला सुरुवात केलीय हे सांगायचे विसरूनच गेलो होते.आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे आजच्या भाषणात ( हा थोड केल,एका ठिकाणी थोडा चान्स मिळाला) माझ्या कडून गांधीजींना नुसते बापू म्हणून सम्बोधायच्या ऐवजी च्यायला सारखे तोंडातून बाप्पू बाप्पू असेच जात होते.(ह्यात माझा कुणालाही दुखावण्याचा हेतू नाही पण कोपर्यावरच्या हॉटेलवाल्याचेही तेच नाव असल्याने नि त्याला तशीच हाक मारतात ह्यात माझा काय दोष)असो.आम्ही ह्यात चुकतोय असंच तुम्हाला वाटतंय ना)असो.आम्ही ह्यात चुकतोय असंच तुम्हाला वाटतंय ना पटकन हो म्हणा.आता वेळ दवडू नका नंबर १) च्या वचनाची(चुकीची कबुली द्यायची) सुरुवात प्रथम तुम्ही करायची कारण आम्ही नेहमी नंबर २ चा विचार आधी करतो.महात्मा गांधी कि जय हो\nबापू,आम्हाला रहावलं नाही.नंबर १)च्या वचनाची आम्ही फक्त जनते कडून कबुली घेतली ती हि अगदी उघडपणे पण ते धाडस आमच्या रक्तात गेल्या ६३ वर्षात नाही हो,पण निदान खाजगीत तरी आम्ही कबुली देतो कि,तुम्ही कधी कोणती निवडणूक लढवली नाही,त्या मुळे तुमच्या कामाचा नि नावाचा तुम्हाला कधी निवडणुकीच्या,निवडून यायच्या दृष्टीने कधी फायदा झाला नाही पण आम्ही मात्र गेली ६ दशके त्याचा इतका उपभोग घेतलाय नि उपयोग करून घेतोय कि काय सांगायचेआपल्या मुळे \"गांधी\" ह्या नावाला जे वलय निर्माण झाले,ते जे पूजनीय झाले ते गेली ६ दशके आपली किमया अजून राखून आहे.आम्ही तर \"गांधी\" ह्या नावाची फ्रेम करून ती आमच्या देवघरात कायमची लाऊन ठेवलीये.तिला आम्ही खास करून दर निवडणुकीचे वेळी उत्सवाच्या स्वरूपात मढवतो.लोकांना त्याची आठवण करून देतो.हे थोडे अतिशयोक्ती पूर्ण वाटेल पण आमची तर अशी ईच्छा आहे कि ह्या पृथ्वी तलावावर जो पर्यंत चंद्र नि सूर्य आहेत तो वर \"कोणत्याही गांधी\" ह्या नावाची हि जादू अशीच कायम रहावी हीच परमेश्वर चरणी प्रार्थना.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nह्या \"मराठमोळ्या गप्पा\" म्हणजे,दुसरे तिसरे काही नाही तर,ठिकठिकाणी बघितलेल्या,वाचलेल्या गोष्टींचे संकलन,वेळप्रसंगी मराठी सादरीकरण किंवा व्यक्तिगत दृष्टीकोन.\nतीव्र घसरण - बाजाराची व रुपयाची \nआज बाळासाहेबांची उणीव प्रकर्षाने जाणवतेय\nब्लॉग - मोगरा फुलला\nमुंबई (1) \"आपलं\"...काही तरी.... (7) आठवणीतला रफ़ी (1) आठवणीतील \"गीतादत्त\" (1) आठवणीतील लता (1) आहे की नाही कमाल (3) काही अफलातून (11) केवळ माहितीसाठी (3) खेळ खंडोबा (6) गम्मत जम्मत (5) न उमललेल्या कळ्या (1) नातीगोती (1) पुणे (18) बिग बॉस (2) भारत (7) मनाला भावलेले काही (10) मराठी चित्रपट (4) महाराष्ट्र (2) मैत्री (1) राज(अ)कारण (3) रामभाऊ (1) शेयरबाजार (2) स्वैरानुवाद (1) हिंदी सिनेमा (36) pentax k1000 (1) Photographs By Sayali (2)\nगेल्या 30 दिवसातील बघितलेल्या पोस्ट्स\nगौतम बुद्धांचा आरसा आणि नरेंद्र मोदी\nरतन खत्री आणि \"कुंकू\"\nआयुष्याशी झुंज घ्यावी तर अशी : ए.के. हंगल\nअफलातून जादुगार डेव्हिड कॉपरफिल्ड\nतुमची झोपण्याची पद्धत आणि तुमचे व्यक्तिमत्व\nतर मग हे वाचाच...\n\"रिमझिम गिरे सावन\" वाली मौसमी चॅटर्जी\nवरील पोस्ट व्यतिरिक्त, पाहुण्यांच्या पसंतीच्या पोस्ट\nपाकिस्तान {फोटो} दर्शन (भाग १ )\n\"कोई चुपके से आ के, सपने सुला के,...चा \"अनुभव\"\nएका रिकाम्या सोपकेसची गोष्ट\nग्लास खाली ठेवायला शिका..\nत्या \"चपट्या\" नाकवाल्याची गोष्ट\nबायको ही बायकोच असते\nलता मंगेशकर अन कॅबेरे साँग\nश्री सप्तशृंगी माता प्रसन्न\nबिग बॉसचा खेळ बंद. म्हणजे माझ्या कडून.\nबिग बॉसचा खेळ सुरु\n७७ देशांतील सन्माननीय वाचक/प्रेक्षक ज्यांनी आपला बहुमूल्य वेळ मला दिला.धन्यवाद.\nऑसम इंक. थीम. molotovcoketail द्वारे थीम इमेज. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/national-marathi-news/begging-daddy-for-cancer-treatment-13-year-old-girl-117051700013_1.html", "date_download": "2018-10-16T20:25:52Z", "digest": "sha1:WN2G4GBIL6BGHTNVCVPWECDDTJU2BTOX", "length": 13888, "nlines": 151, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "बाबा घर विका पण माझ्या कॅन्सरचा इलाज करा : मृत्यूनंतर मुलीचा व्हिडिओ झाला Viral | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 16 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nबाबा घर विका पण माझ्या कॅन्सरचा इलाज करा : मृत्यूनंतर मुलीचा व्हिडिओ झाला Viral\nकॅन्सरशी लढत असलेल्या एका मुलीने आपल्या वडिलांकडे उपचारासाठी मदत मागितली होती. ती शेवटापर्यंत म्हणत होती की घर विका, पण माझ्या कॅन्सरचा उपचार करवा. पण अस न झाल्याने त्या मुलीचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर तिचा हा व्हिडिओ मेसेज वायरल झाला आहे, जो तिने वडिलांना वॉट्सऐपवर पाठवला होता. हे प्रकरण आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथील आहे. मुलीचे नाव साई श्री होते. तिला बोन मॅरो कॅन्सर होता. तिच्या आईने 40 लाख रुपए तिच्या उपचारावर खर्च केले\nहोते. मेसेज वायरल झाल्यानंतर वडिलांनी घराबाहेर केले होते.\n- वृत्तानुसार मेसेज वायरल झाल्यामुळे नाराज वडिलांनी 13 वर्षाची साई श्री आणि तिच्या आईला घराबाहेर काढले होते. वडिलांवर असा ही आरोप लावण्यात आला आहे की त्याने तेलुगू देशम पार्टीचे एमएलए बोंदा उमामहेश्वर राव यांची मदत घेऊन प्रकरण सेटेल करण्यासाठी गुंडे देखील पाठवले होते.\n- सांगण्यात आले आहे की पोलिसांनी गुंड्याच्या विरुद्ध तक्रार नोंदवण्यास मना केले आहे.\nगुंड्यांना शिव कुमार नावाच्या व्यक्तीने पाठवले होते. कुमाराला एमएलएचा सपोर्टर सांगण्यात आले आहे.\nह्युमन राइट्स कमिशनमध्ये पोहोचले प्रकरण\n- एनजीओ बलाला हक्कुला संगमाची प्रेसिडेंट अच्युता रावने म्हटले, \"आम्ही स्टेट ह्युमन राइट्स कमिशन (SHRC) मध्ये या प्रकरणाबद्दल पिटिशन दर्ज केली आहे. आम्ही लगेच कारवाईची मागणी केली आहे.\" SHRC ने सिटी पोलिस कमिशनराकडून या घटनेची संपूर्ण माहिती मागितली आहे.\nतेंदुपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या मजुरांचा अपघात, 11 ठार\nआंतरराष्ट्रीय न्यायालयाकडून कुलभूषण यांच्या फाशीला स्थगिती\nनयना पुजारी अपहरण, बलात्कार प्रकरण : तीनही दोषींना फाशी\nह्या 6 वस्तूंचे सेवन करा आणि कॅन्सरला दूर पळवा\nनिर्भयाला न्याय, आरोपींची फाशीची शिक्षा कायम\nयावर अधिक वाचा :\nस्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...\nया जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...\nइम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख\nपाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...\nलिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...\nमराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...\nतर काय चंद्रात दिसले होते शिरडीचे साईबाबा\nसरकारद्वारे सुरु असलेल्या प्रयत्नांनंतर देखील लोकं सोशल मीडियावर फर्जी पोस्ट पाठवणे ...\nसत्तेचे दिवास्वप्न पाहणे राहुल यांनी सोडावे\nमध्य प्रदेशात काँग्रेसचीच सत्ता येणार, अशी आशा बाळगणारे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी ...\nमोदींसाठी निरव, चोक्सी महत्वाचे मात्र शेतकरी नाही - राहुल\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ह्रदयात शेतकरी आणि शोषित वर्गाला कोणतेच स्थान अजिबात नाही, ...\n#LetAvniLive जंगल तिचे जागा तिचे घर तिचे तिला मारू नका\nनरभक्षक आहे असे ठरवून ठार मारण्याच्या आदेश देण्यात आलेल्या यवतमाळच्या टी -१ वाघिणीला ...\nछत्रपतींच्या पुतळ्याचे काम २४ ऑक्टोबर पासून सुरु होणार\nहोय मोठी बातमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जागतिक दर्जाच्या स्मारकातील अरबी समुद्रात ...\nमोदींसाठी निरव, चोक्सी महत्वाचे मात्र शेतकरी नाही - राहुल\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ह्रदयात शेतकरी आणि शोषित वर्गाला कोणतेच स्थान अजिबात नाही, ...\n#LetAvniLive जंगल तिचे जागा तिचे घर तिचे तिला मारू नका\nनरभक्षक आहे असे ठरवून ठार मारण्याच्या आदेश देण्यात आलेल्या यवतमाळच्या टी -१ वाघिणीला ...\nछत्रपतींच्या पुतळ्याचे काम २४ ऑक्टोबर पासून सुरु होणार\nहोय मोठी बातमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जागतिक दर्जाच्या स्मारकातील अरबी समुद्रात ...\nदुष्काळ आहे हे मान्य करता मग जाहीर करा - सचिन अहिर\nमुख्यमंत्री स्वतः जाहीरपणे म्हणतात की महाराष्ट्रात दुष्काळाची परिस्थिती आहे, पण तरीही ...\nटीव्हीपेक्षा जास्त वेळ मोबाइलवर घालवतात भारतीय लोक\nनुकत्याच करण्यात आलेल्या एका शोधानुसार भारतीय लोक टीव्हीपेक्षाही जास्त वेळ मोबाइलमध्ये ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/saptarang/rajiv-tambe-write-about-summer-holiday-41518", "date_download": "2018-10-16T21:08:36Z", "digest": "sha1:DDGRFMP6INCVIHNEXABU5GQRL3NSJJB4", "length": 31879, "nlines": 237, "source_domain": "www.esakal.com", "title": "rajiv tambe write about summer holiday सुटीसाठी किल्ली आणि कुलुपं (राजीव तांबे) | eSakal", "raw_content": "\nसुटीसाठी किल्ली आणि कुलुपं (राजीव तांबे)\nरविवार, 23 एप्रिल 2017\nआता सगळे वेदांगीकडं पाहू लागले. ती सांगू लागली ः ‘‘माझा किल्ली-शब्द आहे ‘तयार करणं’. या किल्ली-शब्दाचा मी दोन प्रकारे विचार केला आहे. एक, आपण काहीतरी नवीन तयार करणं. आणि दुसरा, काहीतरी करण्यासाठी स्वतःला तयार करणं. आणि मग मी यातला दुसरा अर्थ निवडला...’’\nआता सगळे वेदांगीकडं पाहू लागले. ती सांगू लागली ः ‘‘माझा किल्ली-शब्द आहे ‘तयार करणं’. या किल्ली-शब्दाचा मी दोन प्रकारे विचार केला आहे. एक, आपण काहीतरी नवीन तयार करणं. आणि दुसरा, काहीतरी करण्यासाठी स्वतःला तयार करणं. आणि मग मी यातला दुसरा अर्थ निवडला...’’\nहा रविवार नेहाकडं ठरला होता. सुटी सुरू झाली असल्यानं इतके खेळ समोर दिसताहेत, की आज कुठला खेळ खेळायचा हेच तिला सुचत नव्हतं.\nइतक्‍यात अन्वय, पालवी, शंतनू, वेदांगी आणि पार्थ आलेच.\n‘‘आज एक से बढकर एक, म्हणजे आपण सहाजण’’ पार्थनं असं म्हणत अन्वयला टाळी दिली.\nनेहाचा बाबा म्हणाले ः ‘‘आजच्या रविवारचं मी जरा वेगळंच नियोजन केलं आहे आणि तेही दोन भागांत.’’\n‘‘म्हणजे आम्हाला खाऊ कधी मिळणार दोन्ही भागांत की मध्यंतरात दोन्ही भागांत की मध्यंतरात\nइतक्‍यात आई सगळ्यांसाठी खाऊच्या बश्‍या घेऊन आली. ‘‘अरे, तीन भागांत म्हणजे, आत्ता, मग मध्यंतरात आणि घरी जाताना. तुला हवं असेल तर मी तुला चार भागांतपण खाऊ देईन..’’\n‘‘नको, नको आई. बास बास. चार भागांत खाऊ म्हणजे माझे चार चौके वाजतील.’’\n‘‘आता आपल्याला आपल्या सुटीचं नियोजन करायचं आहे. उगाच फालतू टाईमपास करण्यासाठी काही ही सुटी नाही. यासाठीच आपण एक खेळ दोन भागांत खेळू. मी प्रत्येकाला एकेक ‘किल्ली-शब्द’ देणार आहे. या किल्ली-शब्दाचा उपयोग करून तुम्ही नवनवीन आयडियांची कुलपं उघडायची आहेत..’’\n‘‘बाबा, मला काहीच कळलं नाही.’’\n‘‘ठीक आहे. सोपं करून सांगतो,’’ बाजूलाच ठेवलेल्या सहा चिठ्ठ्या बाबांनी घेतल्या. ‘‘या प्रत्येक चिठ्ठीत एक किल्ली-शब्द आहे. तुम्ही एकेक चिठ्ठी घ्या. मग मी पुढचं सांगेन.’’\nसगळ्यांनी चिठ्ठ्या घेतल्या. त्या चिठ्ठ्यांमध्ये ‘प्रवास’, ‘कला’, ‘नवीन शिकणं’, ‘मदत’, ‘तयार करणं’ आणि ‘सोबत शिकणं’ असे सहा किल्ली-शब्द होते. हे किल्ली-शब्द अनुक्रमे अन्वय, नेहा, पालवी, शंतनू, वेदांगी आणि पार्थ यांना मिळाले होते.\n‘‘आता उदाहरणार्थ, आपण ‘प्रवास’ हा किल्ली-शब्द घेतला, तर या सुटीत तुम्हाला कुठं कुठं प्रवास करायचा आहे का हे तुम्ही मला फक्त पाच ओळींमध्ये सांगायचं आहे.’’\n‘‘अगदी सोपं. या सुटीत तुला कुणाच्या सोबत काय शिकायचं आहे कसं शिकायचं आहे आणि का शिकायचं आहे कळलंय\n‘‘हो, हो’’ अशा माना हलवत सगळी मुलं हातात कागद-पेन घेऊन घरात वेगवेगळ्या ठिकाणी गेली. ज्यांना शंका होती, ते बाबांजवळ जाऊन खुसफुसू लागले.\nदहा मिनिटं संपताच बाबांनी टाळ्या वाजवल्या. सगळी मुलं एकत्र जमली.\n‘‘चला, अगदी थोडक्‍यात प्रत्येकानं सांगा.’’\nहात वर करत पार्थ ओरडला ः ‘‘आधी मी. माझा किल्ली-शब्द आहे ‘सोबत शिकणं’ आणि या किल्लीनं मी चार कुलपं उघडली आहेत..’’\n‘‘मला पॅंट शिवायची आहे..’’\n तुझी पॅंट फाटली की काय\n‘‘अरे, कुठं फाटली पॅंट\n‘‘म्हणजे याची पॅंट ‘हवामहल’ झाली वाटतं\n‘‘वैतागून दोन्ही हात उंचावत पार्थ ओरडला ः ‘‘अरे, थांबा रे. माझी पॅंटबिंट काही फाटली नाहीए आणि ‘हवामहल’पण झालेला नाहीए...’’\n‘‘अरे, तुझी पॅंट फाटलीच नाही तर शिवणार कशी...\n‘‘आधी माझं बोलणं पूर्ण होऊ दे. मला सरळ कापडापासून नवीन पॅंट शिवायला शिकायचं आहे. म्हणून मी या सुटीत आमच्या घराजवळच्या ‘स्टायलेक्‍स टेलर्स’कडच्या त्या काकांसोबत शिकणार आहे. मला कधीपासून कुतूहल आहे, की सरळ कापडापासून गोल पॅंट आणि चौकोनी शर्ट कसे काय शिवले जातात सगळ्या टेलरमंडळींची मापं घेण्याची एक विशिष्ट पद्धत कशी काय ठरली सगळ्या टेलरमंडळींची मापं घेण्याची एक विशिष्ट पद्धत कशी काय ठरली मापं घेऊन ते कापड कसं काय कापतात मापं घेऊन ते कापड कसं काय कापतात हे मला त्यांच्यासोबत शिकायचंच आहे.’’\n‘‘अरे, पण ही तर दोनच कुलपं झाली की. बाकीची दोन कुठली\n‘‘अरे हां..हां. राहिलंच सांगायचं. मला शिवणाचं मशिन चालवायलापण त्यांच्याकडून शिकायचं आहे. आणि...आणि...ते चौथं कुलूप कुठलं ते मात्र मी अजून ठरवलेलं नाहीय.’’\nपार्थला शाबासकी देत बाबा म्हणाले ः ‘‘व्वा किल्ली-शब्दांचा उपयोग करून पार्थनं त्याला हवी ती कुलपं उघडली आहेत. फारच छान.’’\nहात वर करत अन्वय म्हणाला ः ‘‘आता मी. माझा किल्ली-शब्द आहे प्रवास. म्हटलं तर या किल्लीनं एकच कुलूप उघडेल किंवा हजारो कुलपं उघडतील. माहीत नसलेल्या ठिकाणी मला प्रवास करायचा आहे...’’\n‘‘...माहीत नसलेल्या ठिकाणी प्रवास कसा करता येईल\n‘‘आणि प्रवास केला की सगळंच माहीत होईल की \n‘‘हो खरंय. मला असं म्हणायचं आहे, की मी अशा ठिकाणी जाणार आहे, की ज्या ठिकाणी मी कधीही गेलेलो नाही. मी एकट्यानंच जाणार आहे. कुठल्यातरी परक्‍या गावात जाऊन दोन दिवस राहायचं. कुठलं गाव माहीत नाही. कुणाकडं राहणार माहीत नाही. कसा राहणार माहीत नाही; पण मी हे करणार हे मात्र मला माहीत आहे मी बसमधून जाताना किंवा ट्रेनमधून जाताना अनेक गावं पाहिली आहेत. त्या वेळी मला नेहमी वाटायचं, की एकदा तरी या कुठल्यातरी एका गावात गेलं पाहिजे, दोन दिवस राहिलं पाहिजे, गावातल्या लोकांशी ओळखी करून घेतल्या पाहिजेत आणि गावातल्या मुलांशी मैत्री केली पाहिजे. या सुटीत असंच करावं, असं मला वाटतंय. मला खात्री आहे, की जरी मी अनोळखी गावात गेलो तरी मी तिथं मिसळून जाईन.’’\n फारच छान. हा तुझा प्रवास वेगळा आहे. खरं म्हणजे अनोळखी गाव नव्हे, तर हा स्वतःलाच शोधण्याचा प्रवास आहे. फार छान,’’ बाबांनी असं कौतुक करताच अन्वयला आनंद झाला.\nनेहा बोलू लागली ः ‘‘माझा किल्ली-शब्द आहे कला. गंमत म्हणजे, मला हवा होता तोच किल्ली-शब्द मला मिळाला आहे. मला थोडीफार पेटी वाजवता येते; पण या सुटीत मला की-बोर्ड शिकायचा आहे आणि नुसतं वाजवायलाच नाही तर कवितांना, गाण्यांना चाली देणं आणि ते सगळं संगीतात बांधण हेही मला शिकायचं आहे. कारण ते माझं पॅशन आहे. ती माझी आंतरिक ओढ आहे आणि खरं सांगायचं म्हणजे, मी या सगळ्याला सुटी लागली त्याच्या पहिल्या दिवसापासूनच सुरवात केली आहे.’’\nसगळ्यांनी उत्स्फूर्तपणे टाळ्या वाजवल्या.\n‘‘आता मला बोललंच पाहिजे,’’ असं म्हणत शंतनू बोलू लागला.\n‘‘माझा किल्ली-शब्द आहे मदत. मीसुद्धा नेहाप्रमाणे सुरवात केली आहे. माझ्या वडिलांच्या मित्राचा मुलगा आदित्य हा दिव्यांग आहे आणि आमच्या सोसायटीत दीपा नावाची एक अंध मुलगी आहे. मी त्यांच्याशी खेळायला जातो. त्यांना गोष्टीची पुस्तकं वाचून दाखवतो. दीपाला मी गोष्टीचीच नव्हे, तर अभ्यासाचीपण पुस्तकं वाचून दाखवतो. दोनदा ऐकलेलं तिच्या पक्कं लक्षात राहतं. ती खूप हुशार आहे.\nआदित्य तर बुद्धिबळ खेळण्यात फार हुशार आहे. त्यानं शाळेतली बुद्धिबळाची सगळी बक्षिसं जिंकली आहेत. तो शाळेचा चेस चॅंपियन आहे; पण या दोघांना ‘मदत’ हा शब्द आवडत नाही. त्यांना कुणाचीच मदत नको असते, किंबहुना ते कुणाची मदत घ्यायला तयारपण नसतात. त्यांना ‘मदत’ नव्हे तर ‘मैत्री’ हवी असते. म्हणून बाबा, माझा किल्ली-शब्द ‘मदत’च्या ऐवजी ‘मैत्री’ असा करू या. आणि खरंच ते माझे मित्रच आहेत. दीपाचा आवाज तर इतका छान आहे, की ती गाऊ लागली की कुणीतरी मोठी गायिकाच गात आहे, असं वाटतं. माझे काका गावाहून आले, की मुद्दामहून तिला बोलावतात आणि तिची गाणी ऐकतात..’’\nआणि सगळी मुलं म्हणाली ः ‘‘ए...आम्हालापण भेटायचं आहे त्यांना. आम्हालापण त्यांच्याशी मैत्री करायची आहे. आम्हाला दीपाची गाणी ऐकायची आहेत...’’ मुलांचा कल्लाच सुरू झाला.\nबाबा म्हणाले ः ‘‘शंतनू, तू ग्रेटच आहेस. तुझं एकदम बरोबर आहे. आपण शंतनूचा किल्ली-शब्द बदलून ‘मैत्री’ असा करू या. चला, आता आपण एक छोटसं मध्यांतर करून इटुकला-पिटुकला खाऊ खाऊ या.’’\nपालवी आणि वेदांगी म्हणाल्या ः ‘‘हे काय अजून आमच्या किल्ल्या तशाच पडून आहेत. तुमच्या इंटरव्हलमुळं आमच्या कुलपांना गंज येईल. इंटरव्हल कॅन्सल.’’\nसगळे म्हणाले ः ‘‘ओके बोके पक्के, काम शंभर टक्के.’’\nपालवी म्हणाली ः ‘‘माझा किल्ली-शब्द आहे नवीन शिकणं; पण याचा अर्थ ‘स्वतःहून नवीन शिकणं’ असा मी घेतला आहे. अगदी लहानपणापासूनच मला घड्याळाविषयी फार कुतूहल आहे. वेगवेगळ्या गतीनं काटे कसे फिरतात आपण सांगू तेव्हाच गजर कसा होतो आपण सांगू तेव्हाच गजर कसा होतो वगैरे...मला तर लहानपणी वाटायचं, ‘आता पाच वाजलेत’ हे घड्याळाला कसं कळतं वगैरे...मला तर लहानपणी वाटायचं, ‘आता पाच वाजलेत’ हे घड्याळाला कसं कळतं आणि किती वेळ अगोदर कळतं... आणि किती वेळ अगोदर कळतं... गेल्या महिन्यात आमचं घड्याळ बंद पडलं, तेव्हा बाबा म्हणाले, ‘पालवी आता हे घड्याळ तुझं. आता ते तूच रिपेअर कर.’ आणि मी सुरवात केली. याशिवाय मला या सुटीत सगळ्या कपड्यांना इस्त्री करायलापण शिकायंच आहे; पण माझी मीच शिकणार बरं का.’’\n‘‘आता घड्याळाचे ‘बारा वाजले’ असले, तरी लवकरच त्याची टिक टिक सुरू होऊन ते टकाटक होईल, याची मला खात्री आहे,’’ असं बाबांनी म्हणताच सगळ्यांनी टॅकटॅक टाळ्या वाजवल्या.\nआता सगळे वेदांगीकडं पाहू लागले. माझा किल्ली-शब्द आहे ‘तयार करणं’. या किल्ली-शब्दाचा मी दोन प्रकारे विचार केला आहे. एक, आपण काहीतरी नवीन तयार करणं. आणि दुसरा, काहीतरी करण्यासाठी स्वतःला तयार करणं. आणि मग मी यातला दुसरा अर्थ निवडला...’’\n‘‘सगळेच आनंदाने म्हणाले ः ‘‘व्वा\n‘‘ही सुटी मी इंग्लिशच्या तयारीसाठी वापरणार आहे. मला इंग्लिश बोलताना किंवा लिहिताना थोडा त्रास होतो. कारण, मी खूप वेळा मराठीत विचार करते आणि मग ते इंग्लिशमध्ये मांडण्याच विचार करते आणि हे असं होतं, कारण माझी शब्दसंपत्ती कमी आहे. मला काय लिहायचं ते माहीत असतं; पण त्यासाठी शब्दच मिळत नाहीत. या सुटीत मी भरपूर इंग्लिश वाचणार आहे. माझ्या भाषेत इंग्लिशमध्ये लिहिणार आहे. न अडखळता इंग्लिश बोलण्याचा सराव करणार आहे. म्हणजे यासाठीच मी स्वतःला तयार करणार आहे.’’\n‘‘वेदांगी हे तर लई भारी.’’\nबाबांनी सगळ्यांनाच शाबासकी दिली आणि म्हणाले : ‘‘आता खेळाचा दुसरा भाग काय असेल, असं वाटतं\nवेदांगी म्हणाली : ‘‘मला पालवीसोबत घड्याळ रिपेअर करायचं आहे.’’\nशंतनूला अन्वयबरोबर अनोळखी गावात जायचं आहे.\nसगळ्यांनाच आदित्य आणि दीपाशी मैत्री करायची आहे.\nसगळ्यांनाच इंग्लिश-मिंग्लिश करायचं आहे.\nबाबा म्हणाले : ‘‘शाबास मुलांनो, हाच आहे या खेळाच दुसरा भाग.\nशोधणं, शिकणं आणि यातूनच स्वतःला तयार करणं हे सहजी व्हायला हवं. यासाठीच तर आहे ही सुटी. कुठल्याही किल्लीनं कुठलंही कुलूप उघडायचं. म्हणजेच आपल्या किल्ल्या इतरांबरोबर शेअर करायच्या.’’\n‘‘खरं म्हणजे, आता खाऊ शेअर करायची वेळ झाली आहे. पोटातली कुलपं किरकिर करताहेत. त्यांना जरा ‘चकलीच्या चाव्या’ लावू या. ही आयडिया कशी आहेय\nहे कोण बोललं असेल, ते तुम्ही ओळखलंच असेल.\nहे वाचून अनेक पालकांना साक्षात्कार होण्याची शक्‍यता असल्यानं, आता आणखी गृहपाठ देत नाही.\n‘सुटी ही नवीन चुका करण्यासाठी आणि चुकांमधून नवीन गोष्टी शिकण्यासाठीच असते, हे फक्त हुशार पालकांनाच माहीत असतं’ ही प्राचीन चिनी म्हण तुमच्या मुलांना अवश्‍य सांगा.\n#MeToo वरुण ग्रोव्हरचा \"सत्या'चा आग्रह\nनवी दिल्ली : \"मी-टू' प्रकरणावरून बॉलिवूडची अनेक मंडळी अडचणीत आलेली असताना सुपरहिट वेब सीरिज सेक्रेड गेम्सचे लेखक वरुण ग्रोवर यांच्यावरही लैगिंक...\nमुलांना विहिरीत ढकलून महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न\nअहमदाबाद: दारिद्रयाने हतबल झालेल्या मातेने पोटच्या पाच मुलांना विहिरीत ढकलून आत्महत्येचा प्रयत्न केला. यात चार मुलांचा मृत्यू झाला असून, एक मूल व...\nजळगाव : केंद्राच्या रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या कामाचे व पर्यायाने मंत्री नितीन गडकरींचे सर्वत्र कौतुक होत असताना गडकरींच्याच आवडत्या जळगाव जिल्ह्यात...\nमोहोळमध्ये केला महिला किसान दिवस साजरा\nमोहोळ : महिला शेतकऱ्यांनी व महिला बचत गटांना कृषि उद्योगात संधी असून अधिक तंत्र आत्मसात करणे हि काळाची गरज आसल्याचे प्रतिपादन डॉ. तानाजी...\n'वृत्तपत्र विकणारा विद्यार्थी भारताचा राष्ट्रपती होऊ शकतो'\nकल्याण : पंधरा ऑक्टोबर भारताचे माजी राष्ट्रपती थोर शास्त्रज्ञ डॉ. अब्दुल कलाम यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून कल्याण पूर्वेतील सम्राट अशोक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/sports-marathi-news/ronaldo-118040600005_1.html", "date_download": "2018-10-16T20:43:14Z", "digest": "sha1:ARXG4PAZH75FLTMKWEU5WLGPQ3F5NS3S", "length": 12313, "nlines": 126, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "रोनाल्डोचा गोल पाहून दिग्गज भारावले | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 17 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nरोनाल्डोचा गोल पाहून दिग्गज भारावले\nचॅम्पिअन्स लीगदरम्यान रिअल माद्रिद आणि ज्युवेंटस यांच्यातील सामन्यादरम्यान ख्रिस्तियानो रोनाल्डो याने केलेला जबरदस्त गोल पाहून चाहते भारावले आहेत. त्याची स्तुती करताना चाहते थकत नाहीत. फुटबॉलचे चाहते 'हा आतापर्यंतच्या जबरदस्त गोलपैकी एक आहे' असा दावा करत आहेत. रोनाल्डोने बायसिकल किक मारत हा गोल केला होता. रोनाल्डोच्या या गोलचे कौतुक फक्त त्याचे चाहते नाही तर अनेक दिग्गजही करत आहेत. प्रसारमाध्यांमध्येही या गोलची चर्चा सुरू असून, हा अचंबित करणार गोल होता असे अनेकांनी म्हटले आहे.\nबास्केटबॉलचा दिग्गज खेळाडू लेबॉन जेम्स यानेही रोनाल्डोच्या या गोलचे कौतुक केले आहे. डेली एस्टोरिअनने रोनाल्डोच्या गोलचे कौतुक करताना 'व्हॉट प्लॅनेट डिड यू कम फ्रॉम' म्हणजेच 'कोणत्या ग्रहावरुन आला आहेस' अशी हेडिंग दिली. समाचार पत्रने रोनाल्डोला को 'डी स्टेफानो 2.0'चा किताब देत रिअल माद्रिद 1962 पासून एकदाही ज्युवेंटस विरोधात हारलेली नाही यावर लक्ष केंद्रित केले. 1962 मध्ये रिअल माद्रिदचे खेळाडू अल्फ्रेडो स्टेफानो यांनी सामन्यात एकमात्र गोल करत विजय मिळवून दिला होता. अल्फ्रेडो स्टेफानो यांची गणना महान खेळाडूंमध्ये केली जाते.\nपण सर्वात वेगळ्या पद्धतीने स्तुती केली आहे ते रोनाल्डोचा माजी सहकारी अल्वारो अ‍ॅर्बेलोआ याने. त्याने म्हटले आहे की, रोनाल्डो आता मंगळ ग्रहावरील लोकांनाही फुटबॉल शिकवू शकतो. जमिनीवर त्याने सर्व प्राप्त केले आहे. जिदानने तर आपल्याला रोनाल्डोने मिळवलेले यश पाहून ईर्ष्या वाटत असल्याचे म्हटले आहे.\nरोनाल्डोच्या मदतीने रिअल माद्रिदने ज्युवेंटसचा 3-0 ने पराभव केला. रोनाल्डोने पहिला गोल तिसर्‍या मिनिटालाच केला होता, यानंतर शेवटच्या मिनिटात त्याने दुसरा गोल केला. या सत्रात त्याचे 14 गोल झाले आहेत. चॅम्पिअन्स लीगध्ये सलग दहा सामन्यात गोल करणारा रोनाल्डो पहिला खेळाडू ठरला आहे.\nजागतिक मानांकनात अंकिताची भरारी\nमियामी खुले टेनिस : टीनऐजर अनिसिमोव्हा विजयी\nपी. व्ही. सिंधूची उपान्त्यपूर्व फेरीत धडक\nमुगुरुजाची दुबई टेनिस चॅम्पिनशीपच उपान्त्य फेरीत धडक\nयावर अधिक वाचा :\nस्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...\nया जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...\nइम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख\nपाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...\nलिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...\nमराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...\n#MeToo चा परिणाम, आता नो ऑब्जेक्शन पत्रक लिहून घेणार\nआता #MeToo चळवळीला मिळालेलं गंभीर वळण पाहता बलात्काराचं दृश्य असो किंवा मग छेडछाडीचं; ...\nस्‍वयंघोषित बाबा रामपालसह १५ जणांना जन्मठेपेची शिक्षा\nहरियाणातील सतलोक आश्रमातील हत्‍याकांडप्रकरणी स्‍वयंघोषित बाबा रामपालसह १५ जणांना ...\nआत्मा बोलवत आहे असे सांगत मुलाची आत्महत्या\nनागपूरमध्ये सौरभ नागपूरकर १९ वर्षीय इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याने राहत्या घरात गळफास ...\n100 रुपयांच्या नवीन नोटांचा लिलाव सुरू\nभारतीय रिझर्व्ह बँककडून ग्राहकांसाठी 100 रुपयांची नवीन नोट जारी करण्यात आली आहे. या 100 ...\nतर काय चंद्रात दिसले होते शिरडीचे साईबाबा\nसरकारद्वारे सुरु असलेल्या प्रयत्नांनंतर देखील लोकं सोशल मीडियावर फर्जी पोस्ट पाठवणे ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.akshardhara.com/en/kadambari-sankirn/29510-fesati-navnath-gore-aksharvangmay-prakashan-sahitya-akademi-puraskar-9789384470289.html", "date_download": "2018-10-16T20:48:34Z", "digest": "sha1:LMQVTXF6TYNY56MXCCICFO42345RA6AL", "length": 21544, "nlines": 580, "source_domain": "www.akshardhara.com", "title": "Fesati by Navnath Gore - Book Buy online at Akshardhara", "raw_content": "\nव्यक्तिमत्त्व विकास (सेल्फ हेल्प)\nHome > कादंबरी>कादंबरी संकिर्ण>Fesati (फेसाटी)\n2018 चा युवा साहित्य अकादेमी पुरस्कार प्राप्त कादंबरी.\n2018 चा युवा साहित्य अकादेमी पुरस्कार प्राप्त कादंबरी.\n‘फेसाटी’ या कादंबरीत पशूपालक, अल्पभूधारक शेतीसमूहातील तरुणाच्या संघर्षाची कथा साकारली आहे. नाथा गोरे या तरुणाच्या महाविद्यालयीन काळापर्यंतचा जीवनप्रवास या कादंबरीतून सांगितला आहे.खेश्यातील व्यक्ती समूहाची व्याधिकथा म्हणूनही तिला असाधारण महत्व आहे.हा समाजपट सुंबरान आख्यानरुपात गुंफला आहे.\n2018 चा युवा साहित्य अकादेमी पुरस्कार प्राप्त कादंबरी.\nRanatil Prakash (रानातील प्रकाश)\nEka Koliyane (एका कोळीयाने)\nस्मृतिदिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन\nम. टा. प्रतिनिधी, पुणे\nकेवळ संशयामुळे पत्नीची हत्या केल्यामुळे शतकानुशतके पापमुक्त होण्यासाठी झुरणारा राजकुमार, जगातली सर्व पापे केल्याशिवाय मुक्ती न मिळू शकणारा उच्चभ्रू व्यक्ती आणि ज्याच्या पापांचे घडे भरूनही स्वतःला परमेश्वर म्हणून मिरवणारा अहंकारी धर्मगुरू या पात्रांभोवती गुंफलेली जी. ए .कुलकर्णी यांची ‘पातक’ ही लघुकथा सादर झाली आणि सभागृहात भयाण शांतता पसरली. जखमेतून रक्त वाहते तशा प्रवाही असणाऱ्या ‘जीएं’च्या एकापेक्षा एक शब्दालंकारांनी रसिक अंतर्मुख झाले.\nनिमित्त होते अक्षरधारा बुक गॅलरी व जी.ए. कुलकर्णी यांच्या कुटुंबीयांतर्फे जीएंच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमाचे. या कार्यक्रमात ‘जीएं’च्या साहित्यकृतींचा वेगवेगळ्या सादरीकरणांच्या माध्यमातून वेध घेण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये अनुराधा जोशी, अक्षय वाटवे आणि हर्षद राजपाठक या कलाकारांनी अभिवाचनाद्वारे सादर केलेली ‘पातक’ ही कथा विशेष लक्ष वेधून गेली. राजघराण्यातील एक राजकुमार संशयामुळे त्याच्या पत्नीची हत्या करतो आणि क्षणात त्याचा चेहरा विद्रुप होतो. त्याच्या पापापेक्षा अधिक मोठे पाप केलेल्या व्यक्तीचा स्पर्श होत नाही तोपर्यंत त्याला मुक्ती नाही. एका प्रार्थनामंदिरात शतकानुशतके तो झुरतोय. अनेक शतकांनी एक दरोडेखोर त्या प्रार्थनामंदिरात येतो आणि विद्रुप राजकुमाराशी बोलायला लागतो. हा दरोडेखोरही मूळचा सधन घराणातल्या तोही मुक्तीसाठी धडपडणारा. जगातले सर्वात भीषण पाप करत नाही तोवर त्यालाही मुक्ती नाही. अशातच कथेत गर्विष्ठ पापी पण समाजासाठी देवता असलेल्या एका धर्मगुरूचे पात्र येते आणि एका अर्थाने समाजाचे डोळे उघडतात. ही कथा ऐकताना सभागृहात उपस्थित प्रेक्षकांमध्ये भयाण शांतता पसरली होती. जी. ए. कुलकर्णी यांचे शब्द रसिकांच्या काळजाला भिडत होते. ही कथा संपली आणि उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात कलाकारांना दाद दिली.\nयाच कार्यक्रमात ‘कथाकार जी. ए.’ या विषयावर डॉ. वंदना बोकील. कुलकर्णी यांनी विचार मांडले ‘लघुकथेच्या रूढ साच्याच्या पलीकडे जाणारी ‘जीएं’ची कथा अनेक पदरी, प्रशस्त्र आवाक्याची आहे. दु:ख हे मूल्य मानणाऱ्या ‘जीएं’नी आपल्या कथांमधून मानवी दु:खाच्या असंख्य परी सहानुभूतीने रंगवल्या. समाजाने ओवाळून टाकलेल्या, उपेक्षित, पंगु, गांजेकस, स्वप्नांचे तुकडे हाती आलेल्या निराश माणसांची अंतर्विश्वे त्यांनी दाखवली. एकाचवेळी आदिम भावनांपासून ते एकाकीपणाच्या, परात्मतेच्या आधुनिक जाणिवेपर्यंत ‘जीएं’ची प्रतिभा झेप घेते, याकडे त्यांनी लक्ष वेधले. ‘हंस’ च्या संपादिका हेमलता अंतरकर यांनी त्यांना आलेल्या ‘जीएं’च्या पत्रांमधून दिसणारे जी.एं. उलगडून दाखवले ‘जीएं’चे निसर्गप्रेम, जगभरातील साहित्यकृतींचा त्यांचा अफाट व्यासंग, त्यांची प्रतिमायुक्त लेखनशैली इत्यादी वैशिष्टे त्यांनी सोदाहरण स्पष्ट केली. शरद आढाव यांनी स्वत: निर्मिती केलेले ‘जीएं’च्या ‘अस्तिस्रोत’ व ‘कांचनमृग’ या कथांचे दृकश्राव्य (व्हिडिओ) सादरीकरण केले. अक्षरधाराच्या रसिका राठिवडेकर यांनी स्वागत केले व चित्रा नातू-वझे यांनी सूत्रसंचालन केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%8B,_%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B8", "date_download": "2018-10-16T20:22:36Z", "digest": "sha1:KR6VJHJFH7FUAYNLT3DIX6HPFYKX7U7H", "length": 4647, "nlines": 123, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "प्लेनो, टेक्सास - विकिपीडिया", "raw_content": "\nप्लेनो अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील शहर आहे. हे शहर डॅलस-फोर्ट वर्थ महानगराचा भाग आहे. कॉलिन काउंटीतील या शहराची लोकसंख्या २०१०च्या जनगणनेनुसार २,६९,७७६ होती.\nयेथे अलायन्स डेटा, सिनेमार्क थियेटर्स, डेल सर्व्हिसेस, डॉक्टर पेपर स्नॅपल ग्रूप, एरिक्सन, फ्रिटो-ले, एच.पी. एंटरप्राइझ सर्व्हिसेस, हुआवेई, जे.सी. पेनी, पिझा हट, रेंट-ए-सेंटर, सीमेन्स पीएलएम सॉफ्टवेर सारख्या अनेक मोठ्या कंपन्यांची मुख्यालये आहेत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २२ डिसेंबर २०१६ रोजी १०:२६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.cart91.com/mr/authors/sirshree-0c1f03e1-50c2-408e-af9c-bab361dcebe4", "date_download": "2018-10-16T20:39:57Z", "digest": "sha1:6YB655NCLHDSN67JGJ3R3EW6QZU56DWE", "length": 13813, "nlines": 415, "source_domain": "www.cart91.com", "title": "लेखक Sirshree यांची पुस्तके मिळवा आकर्षक दरात | Cart91", "raw_content": "\nयासाठी Cart91 मध्ये प्रवेश करा\nसूची मध्ये काहीही समाविष्ट नाही.\nक्रमांक लिहिणे आणि टेबल पुस्तके\nएम पी एस सी\nएम पी एस सी वन पूर्व परीक्षा\nपी एस आय मुख्य\nएस टी आय मुख्य\nए एस ओ मुख्य\nएम पी एस सी कृषि मुख्य\nएम पी एस सी वन मुख्य\nएम पी एस सी कर सहाय्य मुख्य\nराज्य उत्पादन शुल्क विभाग\nयू पी एस सी\nयू पी एस सी पूर्व\nसिव्हिल सर्व्हिसेस पूर्व - सी एस ए टी\nयू पी एस सी प्रमुख\nसंयुक्त संरक्षण सेवा - सी डी एस\nकेंद्रीय सशस्त्र पोलीस दल\nविशेष वर्ग रेल्वे अपरेंटिस\nएस एस सी परीक्षा\nआय बी पी एस पीओ\nआय बी पी एस एसओ\nआय बी पी एस आरआरबी\nआय बी पी एस क्लर्क\nएस बी आय पीओ\nएस बी आय एस ओ\nएस बी आय क्लर्क\nआर बी आय सहाय्यक\nआय आय बी एफ\nसीमा सुरक्षा दल आणि संबंधित\nआर्मी कॅडेट कॉलेज एसीसी\nJEE मुख्य आणि अड्वान्स\nआय एन ओ ऍस्ट्रॉनॉमि\nडी आय ई टी परीक्षा\nएम पी एस सी RTO परीक्षा\nप्राणी आणि पाळीव प्राणी\nगुंतवणूक आणि कर आकारणी\nसंगणक, इंटरनेट आणि तंत्रज्ञान\nक्रमवारी बदल लोकप्रिय नवीनतम किंमतीनुसार\nक्रम बदल उच्च ते कमी कमी ते उच्च\nसूरश्री ची सर्व पुस्तके\nसमर्पण का अदभुत राजमार्ग\nडर नाम की कोई चीज़ नहीं\nमागणी रद्द करणे आणि परतावा धोरण\nराज्यासेवा प्राथमिक परीक्षा पुस्तके\nराज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तके\nयूपीएससी प्रीमिअम परीक्षा बुक्स\nयूपीएससी मुख्य परीक्षा पुस्तके\nCall us: ७७६८८००९९१ / ७७६७८०५९९१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/nagpur-news/increased-nitrogen-oxides-carbon-concentration-in-nagpur-air-1768638/", "date_download": "2018-10-16T21:03:36Z", "digest": "sha1:KVAAHWZWWOUR3A2PFYX2NK4WWVMNWE4A", "length": 15927, "nlines": 210, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Increased nitrogen oxides, carbon concentration in Nagpur air | नागपूरच्या हवेत नायट्रोजन ऑक्साइड, कार्बनच्या प्रमाणात वाढ | Loksatta", "raw_content": "\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\nनागपूरच्या हवेत नायट्रोजन ऑक्साइड, कार्बनच्या प्रमाणात वाढ\nनागपूरच्या हवेत नायट्रोजन ऑक्साइड, कार्बनच्या प्रमाणात वाढ\nशहरात वाहने वाढत असतानाच वाहतुकीची कोंडीही नित्याची झाली असून सदर, रामदासपेठ, गांधीबाग या परिसरात वर्दळीचे प्रमाण अधिक आहे.\n( संग्रहीत छायाचित्र )\nपर्यावरण कर आकारणारी महापालिका काय करते; शहरातील रस्त्यावर दरवर्षी हजारो नवीन वाहनांची भर\nसुमारे ३० लाख लोकसंख्या असलेल्या उपराजधानीत वाहनांची संख्याही तेवढय़ाच प्रमाणात वाढत असून त्यामुळे शहरात वायू प्रदूषणाचा धोका आता स्पष्टपणे जाणवू लागला आहे. वाहनांमधून निघणाऱ्या धुरातून आरोग्यासाठी घातक ठरणाऱ्या नायट्रोजन ऑक्साईड आणि धूलिकणांमधील कार्बनचे प्रमाण वाढले असून वाहनांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्याबरोबरच वाहनांमधून बाहेर पडणाऱ्या घातक वायूंवर नियंत्रण ठेवणे उपराजधानीत कठीण होत चालले आहे. या सर्व प्रकारामुळे गेल्या सात-आठ वर्षांपासून नागरिकांकडून पर्यावरण कर आकारणाऱ्या महापालिकेच्या या विषयाबाबतच्या कामगिरीबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.\nयुरोप आणि अमेरिकेत वायू प्रदूषणाबाबत कठोर नियम आहेत. तिथे वाहने घेतानाच प्रदूषण आणि इतर बाबींची तपासणी होते. काही ठरावीक वर्षांनंतर जुनी वाहने भंगारात काढली जातात. मात्र, भारतात एकदा घेतलेले वाहन त्याची वैधता संपल्यानंतरही रस्त्यावर धावत असते. हा प्रकार थांबवण्यासाठी राजधानी दिल्लीने पुढाकार घेतला असून येथे प्रदूषण वाढवणाऱ्या वाहनांवर र्निबध घातले जात आहेत. अधिक क्षमतेचे इंजिन असलेल्या मोटारींची नोंदणीही थांबवण्यात येत आहे.\nनागपुरात मात्र सारेच सामसूम आहे. शहरात वाहने वाढत असतानाच वाहतुकीची कोंडीही नित्याची झाली असून सदर, रामदासपेठ, गांधीबाग या परिसरात वर्दळीचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे वाहनातून निघणाऱ्या धुराचे प्रमाणसुद्धा वाढत आहे. हवा प्रदूषित करणाऱ्या घटकांमध्ये नायट्रोजन ऑक्साईड हे वायू प्रमुख आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने या वायुच्या पातळीचे मानकानुसार प्रमाण ४० मायक्रोग्रॅम प्रतिघनमीटर ठरवले आहे तर धुलीकणांच्या पातळीचे मानक प्रतिघनमीटर ६० मायक्रोग्रॅम आहे. मात्र, उपराजधानीने ही धोक्याची पातळी कधीचीच ओलांडली आहे. नागपूर शहर आणि ग्रामीणमध्ये दरवर्षी आठ ते नऊ हजार दुचाकी आणि तीन ते चार हजार चार चाकी वाहनांची भर पडत असल्याने प्रदूषणाचा हा धोका वाढतच जाणार आहे.\nतपासणी न करताच प्रमाणपत्राची खरात\nप्रवासी आणि मालवाहतूक करणाऱ्या प्रत्येक वाहनाला दरवर्षी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून ‘फिटनेस’ प्रमाणपत्र घ्यावे लागते. ते देण्यापूर्वी वाहन निरीक्षकांकडून त्या वाहनाची पूर्णपणे तपासणी होणे गरजेचे असते. संबंधीत वाहन मानकांपेक्षा अधिक धूर हवेत सोडत तर नाही ना, हेही काटोकोरपणे तपासणे आवश्यक असते, परंतु वाहतूक विभागाकडे ही तपासणी करणारी स्वत:ची यंत्रणा नाही. एक उपकरण आले होते, पण ते देखील धूळखात पडले आहे. त्यामुळे रस्त्यावर उभ्या असणाऱ्या खासगी पीयूसी केंद्रांना विभागाने तपासणीचे अधिकार दिले आहेत. मात्र, ही केंद्र कागदोपत्रीच तपासणी करुन अशी प्रमाणपत्रे देतात. कधीकधी वाहने न आणताही ही तपासणी केली जाते.\nपरिवहन विभागाकडून नित्याने वाहनांची प्रदूषण तपासणी केली जाते. तपासणीदरम्यान कुणी दोषी आढळल्यास त्यावर कारवाई देखील केली जाते. चुकीचे प्रमाणपत्र देण्याबाबत सध्या तक्रारी नाहीत. मात्र, अशा तक्रारी आल्यास त्यावर निश्चितच कारवाई केली जाईल.\n– बजरंग खरमाटे, प्रादेशिक परिवहन अधिकारी (शहर)\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'महाराष्ट्रात येताना भीती नसते, कारण इथं मोदी-शाहंसारखे गुंड नाहीत'\n#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\nराज ठाकरे अमरावती एक्सप्रेसने विदर्भाकडे रवाना\n#MeToo : आरोपांनंतर 'यशराज फिल्म्स'मधून आशिष पाटील यांची हकालपट्टी\nमायलेकींच्या सुरक्षेसाठी तो उबर चालक मध्यरात्रीनंतरही दीड तास थांबून राहिला\n#MeToo : अकबरांच्या अडचणीत वाढ, १९ महिला पत्रकार कोर्टात\n#MeToo : आरोप सिद्ध होणाऱ्यांसोबत काम न करण्याचा फरहान अख्तरचा निर्णय\n#MeToo : आरोपांनंतर 'यशराज फिल्म्स'मधून आशिष पाटील यांची हकालपट्टी\n'राधिका मसाले'च्या मीम्सवर अनिता दाते म्हणते..\n#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्यांकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\n‘लोहपुरुष’ पोलीस आयुक्त, जरा इकडेही लक्ष द्या\nमित्राच्या अपघाती मृत्यूच्या तणावामुळे अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची आत्महत्या\n२८ नवे कुष्ठरुग्ण आढळले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/62567?page=1", "date_download": "2018-10-16T21:54:10Z", "digest": "sha1:EHGBXRCKNYINPLZKNLF4Q5OYL3RNZNJJ", "length": 15658, "nlines": 246, "source_domain": "www.maayboli.com", "title": "वेमा तेरी मायबोली मैली हो गई - भाग कितवातरी | Page 2 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /वेमा तेरी मायबोली मैली हो गई - भाग कितवातरी\nवेमा तेरी मायबोली मैली हो गई - भाग कितवातरी\n'वेमा तेरी मायबोली मैली हो गई' सिनेमाचा नवा सिक्वेल रिलीज झाला अन यावेळी त्यामध्ये टिपापा हा सगळी कटकारस्थाने रचणार्‍या व्हिलन लोकांचा अड्डा असं दाखवलं आहे. उशिरा (पॉपकॉर्न घेऊन) आलेल्यांना कळावे म्हणून त्यातील मोजक्या डायलॉगज मधून पिक्चरची स्टोरी.\nसारा शहर मुझे टिपापा के नाम से जानता है.\nइस इलाके में नये आये हो साहब... वरना टिपापा को कौन नही जानता\nटिपापा वालोंसे ना दोस्ती अच्छी है ना दुष्मनी....तुने तो दोनोही करली.\nरिश्ते में तो हम तुम्हारे तीर्थरुप लगते है...नाम है आवडाबुवा\nमै एक छोटा सा नन्हा सा प्यारा सा बाळ हूं.\nएसेस पे एसेस...एसेस पे एसेस...एसेस पे एसेस...एसेस पे एसेस भेजते रहे...लेकिन इन्साफ नही मिला अ‍ॅडमिन...इन्साफ नही मिला.\nविडंबन एक बार होता है...दुसरी बार होता है....तिसरी बार तो इरादा होता है.\nमायबोली की मोहब्बत तुम्हे जाने नही देगी और हम तुम्हे यहा जीने नही देंगे\nये ढाईसो शब्दो का पोस्ट जब पडता है ना, तो आदमी पढता नही...स्क्रोल कर जाता है.\nहम सब माबो की कठपुतलीया है, जिनकी डोर वेमा के ऊंगलीयोंसे बंधी हुयी है, कौन कब उडेगा कोई बता नही सकता.\nये ठाकूर अजय अभयसिंग इतिहास बताता नही....इतिहास बनाता है....(फिर)इतिहास लिखता है\nस्वाती नाम है मेरा..... स्वाती आंबोळे. (विदुषी मत कहो\nबाई हमेशा विनम्रता के साथ बोलनेका...जैसे की मायबोली की वाट लग गई है नही.... मायबोलीकी दुर्गती हो गयी है बोलनेका. क्या\nगुलमोहर - विनोदी लेखन\nएक स्मॉल पेग इतकी शंका.\nएक स्मॉल पेग इतकी शंका.\nवर्जिनाल आयडी HH होता ना\nआरारा, हो. पण तीच आहे.\nआरारा, हो. पण तीच आहे.\nत्यांनी त्यांचे नाव मुंबैतल्या नव्या ठेशनासारखे बदलले आहे. मर्हाटीकरण ...\nझाली का बट्टी पोरांची\nझाली का बट्टी पोरांची\nमस्त मजेत बागडणाऱ्या पोरांकडे कौतुकाने बघणारे लेकुरवाळे वेमा डोळ्यासमोर आले\n>>मस्त मजेत बागडणाऱ्या पोरांकडे कौतुकाने बघणारे लेकुरवाळे वेमा डोळ्यासमोर आले>> हो, पण छडी घेऊन.\nमै चित्र येऊ देत.\nमस्त मजेत बागडणाऱ्या पोरांकडे\nमस्त मजेत बागडणाऱ्या पोरांकडे कौतुकाने बघणारे लेकुरवाळे वेमा डोळ्यासमोर आले >> हो हो.... ही खाजगी जागा आहे मिष्टर/ मिस असा टीशर्ट घातलेले.\nआता रुसून बसलेल्या सगळ्यांना\nआता रुसून बसलेल्या सगळ्यांना आणा नवा फराक, शर्ट घेवून देवून.\nचला , 3अ, तुमचे ऑपरेशन मिलाप\nचला , 3अ, तुमचे ऑपरेशन मिलाप यशस्वी झाले कि\nखूप दिवसांनी जुन्या माबोत आहोत असं वाटलं..\nखूप दिवसांनी जुन्या माबोत\nखूप दिवसांनी जुन्या माबोत आहोत असं वाटलं.. >>>>>>>> +१०००००००\nव्येल्कम ब्याक हह (म्हणजे तू कुठे गेली होतीस असं विचारणार नाही) ..............\nमस्त मजेत बागडणाऱ्या पोरांकडे\nमस्त मजेत बागडणाऱ्या पोरांकडे कौतुकाने बघणारे लेकुरवाळे वेमा डोळ्यासमोर आले >>>>>\nखूप दिवसांनी जुन्या माबोत\nखूप दिवसांनी जुन्या माबोत आहोत असं वाटलं. >>> अगदी अगदी\nआता होतच आहे नवीन सुरवात तर साती , झक्की , बी , रॉबिनहुड ह्यांचे आयडी पण परत activate करायला हरकत नाही .\nश्री याला म्हणतात बोट दिलं\nश्री याला म्हणतात बोट दिलं म्हणून हात ओढणं\nआता होतच आहे नवीन सुरवात तर\nआता होतच आहे नवीन सुरवात तर साती , झक्की , बी , रॉबिनहुड ह्यांचे आयडी पण परत activate करायला हरकत नाही .\n\"जाओ पहले उस आयडी को जिंदा\n\"जाओ पहले उस आयडी को जिंदा करो जिसने...\"\nकोणाला परत आणा बोंबलून\nकोणाला परत आणा बोंबलून सॉरी म्हणून adminच्या डोक्याच्या ठिकऱ्या करू नका. परत भांडायची वेळ आली की त्याला परत आणलंत मला नाही.... असा राग सुरु होईल.\nफक्त संपर्कातून सांगा की रीइनकार्नेशन करा... कुणी काही बोलणार नाही.\nअरे बोंबलून म्हणजे ओरडून. अरारा म्हणले, तू म्हणालास, आणि कोणीतरी म्हणालय म्हणून म्हटलं. चिडू नको.\nअमितव शब्द नीट वापर\nअमितव शब्द नीट वापर , असे बोंबलून वगैरे मुर्खासारखे शब्द वापरताना विचार करत जा .\nचला, आनंदी आनंद गडे झालं ते बरं झालं.....\nमाबोवर ही घडी अशीच राहू दे......\nआणि हो टि शर्ट वर, ही प्रायवेट जागा आहे मिष्टर हे लिहायचं विसरु नकोस, नैतर अमित चिडेल.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nगुलमोहर - विनोदी लेखन\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/st-george-hospital-in-bad-condition-1769561/", "date_download": "2018-10-16T20:51:35Z", "digest": "sha1:GDBNDKSVBGLJYSSMOUH56CWUHJEOJZYH", "length": 15336, "nlines": 215, "source_domain": "www.loksatta.com", "title": "St George Hospital in bad condition | आरोग्य संचालनालयास वाळवीचा विळखा! | Loksatta", "raw_content": "\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\nआरोग्य संचालनालयास वाळवीचा विळखा\nआरोग्य संचालनालयास वाळवीचा विळखा\nआठही मजल्यांवरील अधिकारी हैराण; काम करणे अवघड\n( संग्रहीत छायाचित्र )\nआठही मजल्यांवरील अधिकारी हैराण; काम करणे अवघड\nसंपूर्ण राज्याचा कारभार ज्या सेंट जॉर्ज रुग्णालयातील ‘आरोग्य संचालनालया’तून चालतो ती संपूर्ण आठ मजली इमारत वाळवीच्या विळख्यात सापडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.\nआरोग्य संचालनालयात गेली अनेक वर्षे वाळवी असून दर वर्षी त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून औषधफवारणी केली जाते. मात्र लाखो रुपये खर्च करून केलेल्या औषधफवारणीनेही वाळवी नष्ट होत नसल्याचा येथील अधिकाऱ्यांचा आरोप आहे.\nयंदा या वाळवीचा डोंगर आठही मजल्यांमध्ये पसरला असून येथील डॉक्टरांना काम करणे अवघड होऊन बसले आहे. आपल्याच दालनात संपूर्ण कपाटावर पसरलेली ही वाळवी पाहून क्रोधित झालेले आरोग्य संचालक डॉ. संजीव कांबळे यांनी तात्काळ वाळवी नष्ट करण्यासाठी काय कारवाई करणार, असा सवाल गुरुवारी संबंधित अधिकाऱ्याला बोलावून विचारला.\nआम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाला सांगून वाळवी नष्ट करण्यासाठी औषधफवारणी करण्यास सांगतो. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाकडून औषधफवारणी केली जाते, असे संचालकांनी बोलावलेल्या अधिकाऱ्याने सांगितले तेव्हा सार्वजनिक बांधकाम विभाग वाळवी नष्ट करण्यासाठी औषधफवारणी करते की वाळवी पसरविण्यासाठी, असा सवाल तेथे उपस्थित असलेल्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने केला.\nआरोग्य संचालकांच्या दालनाशेजारी असलेल्या त्यांच्या कार्यालयातील कपाटांमध्येही वाळवी दिसत आहे. वाळवी कुठे आहे यापेक्षा वाळवी कुठे नाही, असा खरा प्रश्न तुम्ही विचारा, असेही येथील अनेक अधिकाऱ्यांनी सांगितले.\nयंदा वाळवी नष्ट करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला तीन लाख रुपये देण्यात आल्याचे आरोग्य विभागातील अधिकाऱ्याने सांगितले. वाळवी नष्ट करण्याचे काम या विभागाकडून करण्यात येत असून तीन मजल्यांचे काम झाले आहे. मात्र यासाठी वापरण्यात येणाऱ्या औषधाचा वास खूप तीव्र असल्यामुळे आठवडाअखेरीस सुटीच्या दिवशी एकेका मजल्याचे काम केले जात असल्याचे संबंधित अधिकाऱ्याने आरोग्य संचालकांना सांगितले. अखेर येत्या शनिवार व रविवारी आरोग्य संचालकांच्या दालनात वाळवी नष्ट करण्याची कारवाई केली जाईल व या दिवशी आपण कार्यालयात येऊ नये असे सांगून त्यांच्या दालनातून बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याने काढता पाय घेतला.\nसंपूर्ण इमारतीला आतून व बाहेरून वाळवी नष्ट करण्यासाठी औषध वापरण्याची आवश्यकता आहे, त्याचप्रमाणे इमारतीच्या पायामध्येही वाळवी रोखण्यासाठी औषधयोजना करण्याची गरज असताना कोणत्याही शास्त्रशुद्ध पद्धतीने त्याबाबत कारवाई होत नसल्याचेही येथील डॉक्टरांचे म्हणणे आहे. आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाला कारवाईसाठी कळवण्यापलीकडे काहीही करू शकत नाही, या शब्दांत येथील अधिकाऱ्यांनी आपली हतबलता व्यक्त केली.\nआरोग्य संचालनालयाच्या प्रत्येक मजल्यावर वाळवी पसरली असून अनेक कपाटे, दरवाजे तसेच भिंतींवर ती नांदत आहे. येथे असणाऱ्या नोंदी, कागदपत्रे आणि महत्त्वाचे कागद, दस्तावेज या वाळवीपासून कसे वाचवायचे, असा प्रश्न येथील डॉक्टरांना सध्या पडला आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nभाजपाध्यक्ष अमित शाह यांचा अचानक मुंबई दौरा\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'महाराष्ट्रात येताना भीती नसते, कारण इथं मोदी-शाहंसारखे गुंड नाहीत'\n#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\nराज ठाकरे अमरावती एक्सप्रेसने विदर्भाकडे रवाना\nमायलेकींच्या सुरक्षेसाठी तो उबर चालक मध्यरात्रीनंतरही दीड तास थांबून राहिला\n#MeToo : आरोपांनंतर 'यशराज फिल्म्स'मधून आशिष पाटील यांची हकालपट्टी\n#MeToo: 'त्याने माझ्या पँटमध्ये हात टाकण्याचा प्रयत्न केला'\n#MeToo : आरोप सिद्ध होणाऱ्यांसोबत काम न करण्याचा फरहान अख्तरचा निर्णय\n#MeToo : आरोपांनंतर 'यशराज फिल्म्स'मधून आशिष पाटील यांची हकालपट्टी\n'राधिका मसाले'च्या मीम्सवर अनिता दाते म्हणते..\n#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्यांकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\n‘लोहपुरुष’ पोलीस आयुक्त, जरा इकडेही लक्ष द्या\nमित्राच्या अपघाती मृत्यूच्या तणावामुळे अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची आत्महत्या\n२८ नवे कुष्ठरुग्ण आढळले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://enavakal.com/%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%8F%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%85%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8/", "date_download": "2018-10-16T20:24:14Z", "digest": "sha1:HR63UNMYJ7IOEIYGQWLOEKAOIDKGI3PV", "length": 15480, "nlines": 136, "source_domain": "enavakal.com", "title": "", "raw_content": "‘क्रिएटीव्ह करिअर काऊन्सलिंग-१८चे आदित्य ठाकरे करणार उदघाटन – eNavakal\n»1:00 pm: गोंदिया – सर्पदंशाने मृत्यू झालेल्या मुलाला जिवंत करण्याचा दावा करणाऱ्या दोन आयुर्वेदिक डॉक्टरांना पोलिसांनी ताब्यात घेतले\n»9:21 am: मुंबई – मालाडमध्ये सुटकेसमध्ये आढळला महिलेचा मृतदेह. हैदराबादच्या १९ वर्षीय तरुणाला पोलिसांनी केली अटक\n»9:17 am: उत्तराखंड – उत्तरकाशीमध्ये पहाटे ४:०६ वाजता जाणवले; ३.२ रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के\n»8:17 am: पंढरपूर – शारदीय नवरात्रीनिमित्त विठुराया आणि रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात गुलाबाच्या फुलांची आकर्षक सजावट\n»7:15 am: मुंबई – मुंबईत पेट्रोलच्या दरात 11 पैशांनी वाढ; डिझेल 24 पैशांनी महागले\n‘क्रिएटीव्ह करिअर काऊन्सलिंग-१८चे आदित्य ठाकरे करणार उदघाटन\nकलेच्या वाटेवर चालू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मंथनचे मोफत ‘क्रिएटीव्ह करिअर काऊन्सलिंग-१८’\nकलाक्षेत्रातील ‘बाप’ माणसे देणार विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन\nमुंबई- दहावी, बारावीचे निकाल लागतील. उत्तीर्ण झालेले विद्यार्थी पारंपारिक पद्धतीचे शिक्षण घेत नोकऱ्यांच्या शोधार्थ भटकतील. तर नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांना हेटाळणीला सामोरे जावे लागेल. कुटुंबाची बोलणी खावी लागतील. परत अभ्यास करुन पुढच्या वेळेस पास होण्याचा ते निर्धार व्यक्त करतील. खरंतर या दोन्ही गटातील विद्यार्थ्यांची मने पालक समजून घेत नाहीत आणि त्यांच्यावर स्वत:च्या अपेक्षांचे ओझे लादले जाते. अशा विद्यार्थ्यांसाठी व त्यांच्या पालकांसाठी मंथन आर्ट स्कूल आणि युवासेना हे संयुक्त विद्यमाने ‘क्रिएटीव्ह करिअर काऊंन्सलिंग-१८’ नावाचे मोफत करिअर मार्गदर्शन शिबीर आयोजित करत आहे. शनिवार, २६ मे रोजी सकाळी १०.३० वाजता पु.ल.देशपांडे सभागृह, प्रभादेवी येथे हे शिबीर होणार आहे. या करिअर मार्गदर्शन शिबीराचे उदघाटन युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे, अ‍ॅडगुरु भरत दाभोळकर यांच्य़ा उपस्थितीत करणार आहेत.\nचार दिवस चालणाऱ्या या करिअर मार्गदर्शन शिबीरात कलाक्षेत्रातील ‘बाप’माणसे मार्गदर्शन करणार आहेत. २७ मे रोजी ‘ऍप्लाईड आर्टची काय गरज’ या विषयावर प्रसिद्ध कलाशिक्षक प्रा. शशिकांत गवळी आणि ‘फाईन आर्ट’ विषयी प्रख्यात चित्रकार वासुदेव कामत मार्गदर्शन करणार आहे. २८ मेला ‘कॅलिग्राफी’ या विषयावर कल्पेश गोसावी आणि ‘व्यावसायिक छायाचित्रणा’विषयी दिलीप यंदे मार्गदर्शन करतील. शेवटच्या दिवशी, २९ मे रोजी तुषार मोरे युआय/युएक्स डिझाईन विषयी आणि सुप्रसिद्ध सिने गीतकार महेश कांगणे चित्रपट गीते आणि पटकथा या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. हा संपूर्ण कार्यक्रम विनामूल्य असून पारंपारिक शिक्षणव्यवस्थेपेक्षा कलेतून जीवन जगू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन मंथन आर्ट स्कूलचे संचालक प्रा. शशिकांत गवळी आणि युवासेना केंद्रीय समितीचे सदस्य साईनाथ दुर्गे यांनी केले आहे. जागा मर्यादीत असल्याने पूर्वनोंदणी आवश्यक आहे. नोंदणीसाठी ९१६७० १३९५९ या संपर्क क्रमांकावर संपर्क करू शकता.\nतेलंगणात समाविष्ट करण्यासाठी धर्माबादमधील सरपंच संघटना एल्गार\nजॉईस आंतरराष्ट्रीय सामन्यातून निवृत्त\nरशियात सीआयएमुळे बॉम्बहल्ल्याचा कट उधळला\nवॉशिंग्टन- सेंट पीटर्सबर्गवरील मोठा दहशतवादी हल्ला टळला. अमेरिकेची गुप्तहेर संस्था सीआयएने वेळीच माहिती दिल्याने ही आपत्ती टळल्याचे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी म्हटले आहे....\nलॉच्या विद्यार्थ्यांनी घेतला वर्सोवा बीच क्लीन अप मोहिमेत सहभाग\nमुंबई – टीम लॉ ट्राइस्टने एसव्हीकेएम संस्थेच्या जितेंद्र चौहान कॉलेज ऑफ लॉच्या सोबतीने वर्सोवा बीच क्लीन अप मोहिमेत सहभाग घेतला.टीम लॉ ट्राइस्टच्या संस्थेचे अध्यक्ष झेन श्रॉफ...\nबार्सिलोना- स्पॅनिश साखळी फुटबॉल स्पर्धेत बलाढ्य बार्सिलोनाने सेल्टा व्हीगोचा 5-0 गोलांनी दणदणीत पराभव केला. या विजयाबरोबरच बार्सिलोनाने कोपाडेरे चषकाची उपांत्यपूर्व फेरीतील बार्सिलोनाने आपला प्रवेश पक्का...\n#MarathaMorcha मराठा आंदोलनाला गालबोट; पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू\nऔरंगाबाद – मराठा आंदोलन आता अधिक तीव्र झालं आहे. उस्मानाबादमध्ये जमावाला आवरताना पोलीस कॉन्स्टेबल श्याम पाटगावकर यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला आहे. कायगाव येथे सोमवारी आंदोलनादरम्यान...\nएम. जे. अकबरांवर आणखीन एक आरोप महिला पत्रकाराने लेखाच्या माध्यमातून केले उघड\nनवी दिल्ली- लैंगिक शोषणाच्या आरोपांमुळे अडचणीत आलेले परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांच्याविरोधात आणखीन एका महिला पत्रकाराने आरोप केला आहे. अकबर यांनी आपल्याला अनेकवेळा...\nनरेंद्र मोदींच्या शिर्डीतील कार्यक्रमाला गर्दी जमविण्यासाठी 2 कोटींची उधळण\nमुंबई- राज्यात एकीकडे तिजोरीत खडखडाट असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिर्डीतील कार्यक्रमाला गर्दी जमविण्यासाठी राज्य सरकार तब्बल दोन कोटी रुपयांची उधळण करणार असल्याची धक्कादायक माहिती...\nराहुल गांधी दोन दिवस मध्य प्रदेश दौर्‍यावर\nग्वाल्हेर- राहुल गांधी दोन दिवसांच्या मध्य प्रदेश दौर्‍यावर आहेत. आज, ग्वाल्हेर येथील किला भागात असलेल्या गुरुद्वाराला भेट देऊन त्यांनी माथा टेकला. यावेळी राहुलबरोबर ज्योतिरादित्य सिंधिया,...\n सर्व यंत्रणांना प्रतिवादी करण्याचे कोर्टाचे आदेश\nमुंबई- पुण्यात शनिवार वाड्याजवळील जुनाबाजार परिसरात होर्डिंगचा खांब कोसळून झालेल्या दुर्घटनेची उच्च न्यायालयाने आज गंभीर दखल घेतली. न्यायमूर्ती ओक आणि न्यायमूर्ती एम.एस सोनक यांच्या खंडपीठाने...\n पाणी सोडण्यावरून नगरचे शेतकरी आक्रमक\nऔरंगाबाद- पावसाळा सरताच मराठवाड्याला दुष्काळाच्या झळा बसू लागल्या आहेत. मराठवाड्यासाठी जायकवाडी धरणात अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील धरणांतून 172 दलघमी म्हणजे 7 टीएमसी पाणी सोडण्यावर...\nसामना रात्री ०८ वाजता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.snpnews.in/2018/07/06/gambling-and-bettinglaw-commission/", "date_download": "2018-10-16T21:52:47Z", "digest": "sha1:5QRWVO3HPCC7SLLX5AWPYD4PGZG445T7", "length": 5610, "nlines": 74, "source_domain": "www.snpnews.in", "title": "जुगार,सट्टेबाजीला कायदेशीर मान्यता द्या – विधी आयोग - SNP News | News Articles | Blogs | Technology | Social | Political | Education |Cultural", "raw_content": "\nजुगार,सट्टेबाजीला कायदेशीर मान्यता द्या – विधी आयोग\n06/07/2018 SNP ReporterLeave a Comment on जुगार,सट्टेबाजीला कायदेशीर मान्यता द्या – विधी आयोग\nभारतात क्रिकेटसह अन्य खेळांमध्ये जुगार आणि सट्टेबाजीला कायदेशीर मान्यता देण्याची शिफारस विधी आयोगाने सरकारकडे केली आहे. आपल्या अहवालात विधी आयोगाने मॅच फिक्सिंग आणि खेळातील फसवणुकीचे प्रकार रोखण्यासाठी कठोर कायदे करण्याचीही शिफारस केली आहे. खेळातील सट्टेबाजी, जुगारावर पूर्णपणे बंदी घालणे शक्य होत नसल्यामुळे हे सर्व प्रकार बेकायदपणे सुरु आहेत. त्यातून काळा पैसा तयार होतोय. या गोष्टी पूर्णपणे रोखणे शक्य होणार नाही. त्यापेक्षा त्यावर नियंत्रण ठेऊन नियमन करणे हा व्यवहार्य पर्याय आहे असे आयोगाचे मत आहे.जुगार आणि सट्टेबाजी कायदेशीर करुन त्यावर कर आकारल्यास त्यातून चांगला महसूल जमा होऊ शकतो. ज्याचा वापर नंतर लोककल्याणासाठी करता येईल असे आयोगाने म्हटले आहे.\nअडकलेल्या फुटबॉल संघाला गुहेतच देणार पोहोण्याचे प्रशिक्षण\nहोप फाउंडेशनच्या सुकन्या दत्तक पालक योजनेतून ५०० गरजू विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप\nकेपटाऊन भारतीय संघ उन्हाने हैराण, दोनच मिनिटांत आंघोळ उरकरण्याचा आदेश\nभारत-ऑस्ट्रेलिया चौथा एकदिवसीय क्रिकेट सामना आज रंगणार\nभारताचा दक्षिण आफ्रिके विरूद्धच्या वनडे सामन्यात दणदणीत विजय\nमहाराष्ट्र स्वाभिमान युवक उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी वैभव वीरकर यांची निवड\nकृषी उत्पादनांच्या निर्यातीस प्रोत्साहन देण्यासाठी सुरेश प्रभु यांचा पुढाकार\nदादरच्या फूल मार्केटमध्ये गोळीबार, एकाची हत्या\nप्रस्तावित नवीन औद्योगिक धोरण लवकरच मंजूर होईल – सुरेश प्रभु\nफुटवेअर आणि लेदर सेक्टरसाठी केंद्र सरकारचे खास पॅकेज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://enavakal.com/%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A8-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%A4/", "date_download": "2018-10-16T20:36:22Z", "digest": "sha1:3QIZRGSWQUWN4VPPIISFLJQJZUQZI53U", "length": 12371, "nlines": 136, "source_domain": "enavakal.com", "title": "", "raw_content": "हत्येचा प्रयत्न प्रकरणातील तिघांची निर्दोष मुक्तता – eNavakal\n»1:00 pm: गोंदिया – सर्पदंशाने मृत्यू झालेल्या मुलाला जिवंत करण्याचा दावा करणाऱ्या दोन आयुर्वेदिक डॉक्टरांना पोलिसांनी ताब्यात घेतले\n»9:21 am: मुंबई – मालाडमध्ये सुटकेसमध्ये आढळला महिलेचा मृतदेह. हैदराबादच्या १९ वर्षीय तरुणाला पोलिसांनी केली अटक\n»9:17 am: उत्तराखंड – उत्तरकाशीमध्ये पहाटे ४:०६ वाजता जाणवले; ३.२ रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के\n»8:17 am: पंढरपूर – शारदीय नवरात्रीनिमित्त विठुराया आणि रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात गुलाबाच्या फुलांची आकर्षक सजावट\n»7:15 am: मुंबई – मुंबईत पेट्रोलच्या दरात 11 पैशांनी वाढ; डिझेल 24 पैशांनी महागले\nहत्येचा प्रयत्न प्रकरणातील तिघांची निर्दोष मुक्तता\nठाणे- पूर्ववैमनस्यातून प्राणघातक शस्त्राने हल्ला करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी अटक तिघा आरोपींवर पोलिसांनी लावलेले आरोप हे सिद्ध करण्यात पोलिसांना अपयश आले. कुठलाही ठोस पुरावा नसल्याने ठाणे जिल्हा अतिरिक्त सेशन न्यायालयाचे न्यायमूर्ती व्ही. वाय. जाधव यांनी सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली.\nजिल्हा सरकारी वकील संगीता फड यांनी या प्रकरणात सरकारच्या वतीने युक्तिवाद केला. त्यांनी न्यायालयाला सांगितले. घटनेच्या दिवशी 28 सप्टेंबर,2010 रोजी एनुल्ला बर्कत्तुल्ला उर्फ गुंजन शेख(36), शमशुल्ला हुंडा बर्कत्तुल्ला शेख(31) आणि तौफिक मास्टर खान उर्फ शेख(31) यांनी पूर्ववैमनस्येतून प्राणघातक हत्यारासह ढवळे गावातील तरुणावर हल्ला केला. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी ठाण्याच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. हत्येचा प्रयत्न प्रकरणी पोलिसांनी एनुल्ला, शमशुल्ला आणि तौफिक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक केली होती.\nऔरंगाबादमध्ये शनिवारी काँग्रेसची दुष्काळीबाबत आढावा बैठक\nसेलूत नगरपालिकेने आठवडी बाजारातील दोन दुकानाचे अतिक्रमण हटवले\nचाकणला कांदा, बटाट्यासह कोबीचे भाव तेजीत\nचाकण- खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटयार्ड मध्ये कांदा, बटाटा व कोबीचे भाव तेजीत राहिले आहेत. कांदा व बटाट्याची आवक...\nमालेगावमधील ३१ गुन्हेगार तडीपार\nनाशिक – प्राणघातक हल्ले, दंगल माजविणे, अवैधरित्या शस्त्रे वापरणे, सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान करणे, गुन्हेगारीसाठी टोळी जमविणे यांसारख्या गुन्ह्यात सहभाग असलेल्या सुमारे ३१ सराईत गुन्हेगारांना पोलीस...\nकोयना धरणातून पाण्याचा विसर्ग\nपाटण- कोयना धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत असल्याने आज सकाळी आणि दुपारी कोयना नदीपात्रात पाणी सोडण्यात आले. सकाळी 7 वाजल्यापासून कोयना धरण पायथा वीजगृहातून...\nमुंबईत येणारा दुधाचा टँकर राजू शेट्टींनी पालघरमध्ये अडवला\nपालघर – दुधाला ५ रुपये वाढीव दर मिळावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राज्यभर सोमवारपासून दूध बंद आंदोलन पुकारले आहे. आज दुसऱ्या दिवशीही हे...\n‘मीटू’ मोहिमेबाबत हायकोर्टात याचिका\nमुंबई- संपूर्ण देशभरात सुरू असलेल्या ‘मीटू’ या मोहिमेबाबत आज हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. वकील सन्नी पुनामिया यांनी ही याचिका दाखल केली आहे....\nएम. जे. अकबरांवर आणखीन एक आरोप महिला पत्रकाराने लेखाच्या माध्यमातून केले उघड\nनवी दिल्ली- लैंगिक शोषणाच्या आरोपांमुळे अडचणीत आलेले परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांच्याविरोधात आणखीन एका महिला पत्रकाराने आरोप केला आहे. अकबर यांनी आपल्याला अनेकवेळा...\nनरेंद्र मोदींच्या शिर्डीतील कार्यक्रमाला गर्दी जमविण्यासाठी 2 कोटींची उधळण\nमुंबई- राज्यात एकीकडे तिजोरीत खडखडाट असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिर्डीतील कार्यक्रमाला गर्दी जमविण्यासाठी राज्य सरकार तब्बल दोन कोटी रुपयांची उधळण करणार असल्याची धक्कादायक माहिती...\nराहुल गांधी दोन दिवस मध्य प्रदेश दौर्‍यावर\nग्वाल्हेर- राहुल गांधी दोन दिवसांच्या मध्य प्रदेश दौर्‍यावर आहेत. आज, ग्वाल्हेर येथील किला भागात असलेल्या गुरुद्वाराला भेट देऊन त्यांनी माथा टेकला. यावेळी राहुलबरोबर ज्योतिरादित्य सिंधिया,...\n सर्व यंत्रणांना प्रतिवादी करण्याचे कोर्टाचे आदेश\nमुंबई- पुण्यात शनिवार वाड्याजवळील जुनाबाजार परिसरात होर्डिंगचा खांब कोसळून झालेल्या दुर्घटनेची उच्च न्यायालयाने आज गंभीर दखल घेतली. न्यायमूर्ती ओक आणि न्यायमूर्ती एम.एस सोनक यांच्या खंडपीठाने...\nसामना रात्री ०८ वाजता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://santeknath.org/guru-%20parampara.html", "date_download": "2018-10-16T21:42:40Z", "digest": "sha1:CKDRTPQN4RXA73IXJF2MM66XQRZ37HGK", "length": 9297, "nlines": 91, "source_domain": "santeknath.org", "title": "Sant Eknath Maharaj", "raw_content": "॥ दत्ताञय जनार्दन श्रीएकनाथ ॥ ॥ दत्ताञय जनार्दन श्रीएकनाथ ॥ ॥ दत्ताञय जनार्दन श्रीएकनाथ ॥\nवारकरी संप्रदाय - माहितीपट\nआदीनारायण हे एकनाथांच्या गुरुपरंपरेचं मूळ. आदीनारायण - ब्रह्मदेव- अत्रि - दत्तात्रेय- जनार्दन - एकनाथ अशी नाथांची गुरुपरंपरा होय.\nआदीनारायण - जे निर्गुण निराभास असून शबलब्रह्माची उत्पत्ती ज्यापासून झाली ते आदीनारायण प्रस्तुत परंपरेचे आद्यगुरु.\nनाथ म्हणतात - जो निर्गुण निराभास जेथुनि उद्भव शबल ब्रह्मास \nब्रम्हदेव (विधी) - सृष्टीची उत्पत्ती करणाऱ्या ब्रह्मदेवास ब्रह्मज्ञान न झाल्यानं तो नारायणास शरण गेला. नारायणाने त्यांस उपदेश दिला.\nनाथ म्हणतात - नकळे नकळे ब्रम्हज्ञान \n उपदेशी ब्रह्मा ॥ अ.क्र.१८९९\nअत्री - दत्तात्रेयांचे पिता अत्रिऋषींना ब्रह्मदेवाकडून ते ज्ञान प्राप्त झालं.\nनाथ म्हणतात - ब्रह्मा अत्रीते सांगत \nदत्तात्रेय - अत्रीऋषींकडुन भगवान दत्तात्रेयांस त्या ज्ञानाची प्राप्ती झाली.\nनाथ म्हणतात - ब्रह्मयाने बोध अत्रीसी पै केला \nतो शेष लाभला दत्तात्रय ॥\nजनार्दनस्वामी - जन्म फाल्गून व.६ शके १४२४ तथा इ.स. १५०२ निर्याण-फाल्गून व ६ शके १४९७ तथा इ.स.१५७५ जनार्दनस्वामी हे चाळीसगांवचे देशपांडे. ते दौलताबाद (देवगिरी) किल्ल्याचे किल्लेदार होते. मुस्लिम राजवटीत शुक्रवार हा सुट्टीचा दिवस असताना स्वामींच्या प्रभावाने गुरुवार हा सुट्टीचा दिवस म्हणून पाळत. भगवान दत्तात्रेयांनी तीन शिष्य केले, पहिला सहस्त्रार्जुन, दुसरा यदु आणि तिसरा जनार्दन.\nनाथ म्हणतात - दत्तात्रेय कृपे पूर्ण जनार्दनी पूर्ण ज्ञान ॥\n स्वामी दत्तात्रेय दातारु ॥\n केला खरा कलियुगी ॥\nनाथकृत व इतर उल्लेखांवरुन, महाराष्ट्रातील अनेक ठिकाणच्या एकनाथी परंपरेवरुन भगवान दत्तात्रय हेच जनार्दन स्वामींचे गुरु आहेत असे सिद्ध होते.\nएकनाथमहाराज - फाल्गुन वद्य ६ ह्या दिवशी नाथानां स्वामींचा अनुग्रह प्राप्त झाला. ६ वर्षे नाथांचे वास्तव्य जनार्दन स्वामींकडे दौलताबादी होते. स्वामींनी नाथानां शुलिभंजन पर्वताच्या परिसरात दत्तात्रेयांचे दर्शन घडविले. स्वामी नाथानां उपदेश करतांना म्हणतात -\nसर्वांभूती भाव नको ठेऊ दुजा तेणे गरुडध्वजा समाधान ॥१॥\nसंतांसी नमन आलिया अन्नदान यापरते कारण आणिक नाही ॥२॥\nसर्वभावे वारी पंढरीची करी आणिक व्यापारी गुंतु नको ॥३॥\nम्हणे जनार्दन घेई हाचि बोध सांडोनि सर्वदा द्वेष भेद ॥४॥\nअर्थात सर्वांच्या ठिकाणी समदृष्टी ठेव. कोणी उच्च नाही व कोणी नीच नाही अशी भावना ठेवल्याने भगवंतास समाधान प्राप्त होणार आहे. संतांच्या चरणी नम्र रहा, घरी येणाऱ्या प्रत्येकास अन्नदान कर, इतर गोष्टींमध्ये न अडकता अंत:करणपुर्वक पंढरीचीवारी करीत जा, सर्वप्रकारचा द्वेषभेद यांचा तु त्याग कर हाच बोध माझ्याकडून तु घे असे जनार्दन स्वामींनीं सांगितले. नाथांनी नेटकेपणानं या उपदेशाचं पालन करुन आपल्या अनेक शिष्यांना आचरणाद्वारे उपदेशित करुन उपकृत केले. जनार्दनी कॄपेस्तव जाण समूळ निरसले भवबधंन एकाजनार्दनी शरण समूळ निरसले भवबधंन एकाजनार्दनी शरण झाली संपूर्ण परंपरा ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://cooldeepak.blogspot.com/2016/11/blog-post.html", "date_download": "2018-10-16T21:51:34Z", "digest": "sha1:Y2QX2PPYMIKCBCAVO7VRYTRRHNVJGSLS", "length": 23545, "nlines": 294, "source_domain": "cooldeepak.blogspot.com", "title": "पु.ल.प्रेम: पुलंचं लिखाण 'पाहिलं' तेव्हा..", "raw_content": "\nपु.लंची छायाचित्रे पाहण्यासाठी इथे क्लिक करा\nअंत:करणातील वीणेचा अखंड झणकार\nबोलावे आणि बोलू द्यावे \nनवं वर्ष आणि सुखाचा चेहरा\nमराठी मुलखात मराठीला दासीचा दर्जा\nएक होते कुसुमाग्रज : विशाखाचे दिवस --पु.ल.\nतुम्हाला नागपूरकर व्हायचं का\nतुम्हाला मुंबईकर व्हायचंय का\nतुम्हाला पुणेकर व्हायचं का\nधर्म, अंधश्रध्दा नि तुम्ही आम्ही\nभारतीय अशी रंगभूमी आहे काय\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\n॥ श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे यांसी..॥\nआयुष्यमान व्हा, यशस्वी व्हा\nदेवगडचो हापूस सगळ्या आब्यांचो बापूस.. - पु.ल.\n'पुलं'नी केलेला गंधर्वगौरव : गंधर्वनाम संवत्सरे...\nएक जानेवारी : एक संकल्प दिन\nसंवाद : एका राजा लेखकाशी (पु. ल. आणि विद्याधर पुंडलिक यांचा संवाद)\nपुलंचे एक प्रेरणादायी पत्र\nपु.ल.देशपांडे यांनी सुधीर बेडेकर यांना दिलेली मुलाखत\nपं. सी. आर. व्यास यांच्या षष्ठ्यब्दपूर्ती समारंभात पुलंनी केलेलं भाषण\nदेवधर संगीत विद्यालयातील समारंभात पुलंनी केलेलं भाषण\nअभ्यास : एक छंद\nमी भारतीय म्हणूनच जगेन\nसमजा, कुणी तुमच्या मुस्काटीत मारली तर..\nबाबा आमटे एक विज्ञानयोगी\n...तर मराठीची चिंता बाळगण्याचे कारण नाही\nदलित शब्दाची व्याप्ती कळणार कधी\nहे जग मी सुंदर करुन जाईन....\nभाईकाकाज लेटर टू मीरा ...\nकाय वाट्टेल ते होईल\nमी एक नापास आजोबा\nपुल - काही सहित्यिक भोग\nआपण सारे भारतीय आहोत\nरंग माझा वेगळा (प्रास्ताविक -पु. ल. देशपांडे)\nपु.लं. चे मजेदार किस्से\nकाही साहित्यिक भोग (भोग २)\nजो जे वांछील तो ते लिहो\nतिळगूळ घ्या गोड बोला\nव्यक्ति आणि वल्ली (1965) - पु. ल. देशपांडे\nविशीतल्या पोराचं पु.ल. आजोबांना पत्र\nपु.ल. म्हणजे परमेश्‍वराने दिलेले वरदान..\nसाहित्यातील हृदयस्थपु ल देशपांडे\nमुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रातील पुलंचे योगदान\nपु. ल. 'वस्त्रहरण' नाटकासाठी टर्नींग पॉइंट\nविनोदाने पुलकित करणारे पु. ल.\nखरंच.. शिवी कधी देऊ नये\nपु. ल. एक आठवण, किती सारी साठवण\nजगण्यापलीकडची प्रेरणा देणारा लेखक\nपु.ल. इतिहासजमा होणे शक्य नाही..\nबहोत अच्छे - वसंतराव देशपांडे\nपुरुषोत्तम लक्ष्मण आगे बढो - आचार्य अत्रे\nव्यक्ती आणि वल्ली - अतुल परचुरे\nपुलंच्या आठवणी - राम कोल्हटकर\nपु.ल. आंनदाचा निर्मळ झरा\nआठवणींचं पिपंळपान- पु.ल. आणि सुनीताबाई\nजे रम्य ते बघुनिया...\nआमचा हसवणारा मित्र पी. एल.\nपु.लं. च्या आठवणींना उजाळा\nनवलकरांच्या 'झपाटलेल्या लेखणी'तले भाई\nपु. ल. नावाचे गारुड\nपु. लं. - अखेरचा अध्याय\nपुलकित संध्याकाळ - - स्मिता मनोहर.\nपुन्हा भेटले मराठी मनामनांत जपलेले \"पु. ल.'\n'पुल'कित आठवणींत दंग झाले श्रोते...\nया महान अष्टपैलू अवलियाला माझा मानाचा मुजरा\nभाई, आज तुमचा वाढदिवस\nमाझ्या आयुष्यातील तो सुवर्ण क्षण\nबरं झालं पु.ल. तुम्ही लवकर गेलात\nपु, ल. नावाचं मोरपीस\nपुलं चं लिखाण 'पाहिलं' तेव्हा\nपुल देशपांडे यांची विनोदबुद्धी\nपु.लंच्या त्या दोन संस्मरणीय भेटी\nमला भावलेले 'पु.ल. '\nपु.ल.. तुम्ही स्वतःला कोण समजता\nअजि म्या पु.ल. पाहिले\nअमरत्व काय फक्त देवालाच आहे काय\nएक पत्र माझ्या दैवताला ..... त्याच्याच एका रसिकाकडून\n\"व्यक्ती आणि वल्ली\" .....एक प्रसंग......\nबटाट्याच्या चाळीतील काही आठवणी..\nखिल्ली पुस्तकातील काही उतारे..\nकेसरबाई :एका तेजः पुंज स्वराचा अस्त\nजीवन त्यांना कळलें हो\nसखे सोबती गेले पुढती\nमाझा एक अकारण वैरी\nझपताल - काही (बे)ताल चित्रे (अघळपघळ)\nमी पु. ल. दे.\nपु.लं. .... काही (च्या काही) कविता\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना मिळालेले आणि काही पु.ल. प्रेमी मित्रांनी दिले आहेत. चित्र (jpg,gif),(pdf) पिडिफ स्वरुपात मिळालेले लेख देवनागरीत टंकुन एका ठिकाणी आणण्याचे काम फक्त मी केले.\nपुलंचं लिखाण 'पाहिलं' तेव्हा..\nपुलंनी लिहिलेली अनेक वाक्य आपल्याला तोंडपाठ आहेत. पण तीच वाक्य मूळ स्वरूपात - पुलं च्याच हस्ताक्षरात लिहिलेली मी जेव्हा पाहिली तेव्हाची ही गोष्ट.\nप्रोजेक्ट मॅनेजर ला \"मी घरी चाललोय\" असं डायरेक्ट तोंडावर सांगून असुरी आनंदानं ऑफिस मधून बाहेर पडलो आणि फोर्ट च्या दिशेने निघालो. 'एशियाटिक सोसायटी' आत्तापर्यंत सिनेमात पहिली होती आणि एक दोनदा बाहेरून. अर्थात मी उड्या मारत पोहोचलो तरी 'तिथे आपल्याला आत सोडतील का' हा एक प्रश्न डोक्यात होताच. तिथे कोणी आपल्याला उगाच ओरडेल अशी भीती वाटत होती. पण तसं कोणी ओरडलं नाही. एका छोट्याश्या हॉलकडे जाणाऱ्या बाजूला बोर्डवर माहिती लिहिली होती. मी आत गेलो कोणी अडवल नाही...\nसंपूर्ण हॉल मध्ये भिंती कडेला काचेच्या काउंटर मांडले होते आणि त्याखाली होती ती सोनेरी पानं. पुलं नी लिहिलेली महत्वाची ओळ आणि ओळ. लिखाण करताना मध्ये काही भागावर खुणा, सुधारणा, भाषणाचे मुद्दे बहुदा ते स्टेज वर बसल्या बसल्या लिहिलेले, अतिशय त्रोटक नुसत्या विषयांची सुरुवात करणारे, गरुड छाप, गरुड छाप , गरुड छाप ... त्यांच्या नाटकाच्या संहिता, वह्या डायऱ्या. वेड्यासारख्या पुन्हा पुन्हा पाहत होतो. बरंच लिखाण भाषणं ओळखीची पण मूळ स्वरूपात जेव्हा आणि ज्या ठिकाणी ती पहिल्यांदा उमटली, त्या स्वरूपात पाहणं हा अनुभव मला साठवून ठेवायचा होता.\nत्या वेळेस काही कार्यक्रम होते. आता सगळ्यांची नावं आठवत नाहीत. पण एका काकांनी हिंदी मधलं 'पानवाला' वाचून दाखवलं.\nभारत दाभोळकर, विजू खोटे आणि किशोर प्रधान यांनी \"तुज आहे तुजपाशी\" चे इंग्लिश व्हर्जन सादर केलं. अशोक रानडे यांनी पुलं दुसऱ्याचे गाणं कसं ऐकायचे, श्रोता म्हणून ते कसे होते याबददल सांगितलं. पुलंच्या लिखाणाच्या मध्ये बसून ३०-४० लोकांसमोर ते कार्यक्रम झाले. दुसऱ्या दिवशी जेव्हा सगळॆ कार्यक्रम संपले तेव्हा पुन्हा एकदा मी सगळं लिखाण पाहत पाहत हॉल मधून फिरत होतो. एका डायरीच्या पानावर 'म्हैस' होती आणि त्या काउंटरची काच खालच्या बाजूने फुटलेली होती. हळूच थोडा हात आत घालून त्या पानांवर बोटं टेकवली आणि स्वतःच्या वेडेपणावर हसलो.\nबाहेर यायला लागलो तर एका मुलानं हाक मारली.\nहॅलो, एक नवीन न्यूज चॅनेल येतोय 'IBN लोकमत' नावाचा, त्यासाठी आम्ही बाइट्स घेतोय.\nमी म्हटले \"अहो पण मी काय बोलू\" आणि बाकी बरेच मोठे लोक आहेत त्यांचे घ्या बाइट्स.\n(आमच्या पलीकडे अभिनेत्री इला भाटे होत्या त्यांच्याकडे मी हात केला.)\nनाही ते आम्ही घेऊच पण आम्हाला यंग ऑडियन्स हवाय, (आणि त्या हॉल मध्ये सु किंवा दुर्दैवाने मी एकटाच यंग होतो )\n\"तुम्ही तुमचा अनुभव आम्हाला सांगू शकता का तुम्हाला जे वाटतं ते बोला.\"\nमाझा जसा न्यूज बाईट देण्याचा पहिलाच अनुभव होता तसा त्या दोघांचंही असावा.\nकारण इकडून लाईट येत नाहीये तिकडे उभे राहू, तुम्हाला ही बॅकग्राऊंड हवी असेल तर मी इथे उभा राहतो वगैरे एकमेकांच्या साहाय्याने तो बाईट दिला.\n\"लहानपणी पुण्यातच मी पहिल्यांदा म्हैस ची कॅसेट ऐकली तेव्हा काही समजलं काही नाही पण पुढे मात्र जितके मिळत गेलं तितके वाचत ऐकत गेलो, पुण्यात शिकायला आलो तेव्हा मालती माधव समोरून बरेचदा चालत गेलो पण आत जायची हिम्मत झाली नाही. ज्या दिवशी पुल गेले त्यादिवशी मेस मध्ये जाऊन मी नुसताच टीव्ही पाहत बसलो होतो. तेव्हाही प्रत्यक्ष जायला नको वाटलं होतं. पण आज ही अशी भेट झाली वगैरे वगैरे...\"\nआजही कोणाला हे लिखाण पाहायचे असेल तर एशियाटिक सोसायटीशी संपर्क करून पाहू शकता.\nकदाचित अधिक माहिती त्यांच्या वेब साईट वर मिळेल.\nLabels: आठवणीतले पु.ल., चाहत्यांचे पु.ल., पु.ल., पु.लं., पुलं\n\"पुलंचं लिखाण 'पाहिलं' तेव्हा..\"\nही पोस्ट वाचली आणी खुप छान वाटलं\nआता जेव्हा एशियाटीक लायब्ररीत जाणे होईल, तेव्हा निश्चितच पाहीन\nइथे का नाही देत\nसगळ्यांनाच तिथे जायला जमेल असे नाही.\nपु.लंची पुस्तके खरेदी करून ‘पु.ल. देशपांडे फ़ॉउंडेशन’ला मदत करा खाली काही ऑनलाईन दुवे\nमहाराष्ट्रातील काही पुस्तक भाडांराचे पत्ते\nपु.ल. देशपांडे गुगल प्लस\nपु.ल. प्रेम ब्लॉगचे अपडेट्स तुमच्या ईमेलवर आपोआप येण्यासाठी इथे तुमचा मेल आयडी टाका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathmolyagappa.blogspot.com/2010/07/blog-post.html", "date_download": "2018-10-16T20:55:37Z", "digest": "sha1:XKJDIXAFANWASVXQY2USMZ5BW6TOXT66", "length": 16001, "nlines": 146, "source_domain": "marathmolyagappa.blogspot.com", "title": "मराठमोळ्या गप्पा: पुणेकर, पण चिंता मात्र मुंबईच्या झालेल्या चिवड्याची", "raw_content": "\nएका सर्वसाधारण पुणेरी माणसाचे सर्वसाधारण बिनकामाचे निरीक्षण,संकलन,संपादन क्वचित प्रसंगी तिरकस,तिरसट.कोणीही न मागता व्यक्त केलेले,दिलेले मत,क्वचित प्रसंगी दिलेलें अनाहूत सल्ले ... हिंदी मराठी सिनेमा,इंग्रजी लघुकथांचा स्वैरानुवाद हा त्यातल्या त्यात आवडीचा विषय त्या मुळे त्यावरच बऱ्याचदा स्वैर, परंतु साधार लेखन... इन्टरनेटच्या सहकार्याने...\nशनिवार, ३१ जुलै, २०१०\nपुणेकर, पण चिंता मात्र मुंबईच्या झालेल्या चिवड्याची\nमराठी ब्लॉग रायटर म्हणून हा माझा पहिलाच प्रयत्न आहे तरी मला थोड सांभाळून घ्याल अशी खात्री आहे.\nआज दिवसभर सुध्धा पुन्हा गेल्या काही दिवसांपासून दळत असलेले पीठच पुन्हा हिंदी च्यानल वाल्यांनी दळायला घेतल होत,ते म्हणजे मुंबईचा पाऊस. अहो कंटाळा आला हो.मुळातच मुंबई हि समुद्र सपाटीला वसलेली आहे.आता सध्या आपण सगळे ज्याला मुंबई,मुंबई म्हणतो 'त्या 'मुंबईचा बराचसा सध्याचा भाग हा आता मातीचे भाराव टाकूनच बनविण्यात आलेला आहे.मुळात इंग्रज जेव्हा भारतावर राज्य करीत होते तेव्हाची मुंबई हि बेटांची मुंबई होती.समुद्र सपाटी लगत असलेली पण तुलनेने खूप जवळ जवळ असलेली बेटे मिळून तेव्हाची मुंबई बनलेली होती.पण गेल्या काही वर्षात आपली सगळीच समीकरणे बदलली आणि बिचारी मुंबई सुद्धा त्या मुळे बदलली.नव्हे आपण तिला बदलली.संपूर्ण देश भरातून गेल्या ५० वर्षात इतके लोक मुंबईत पोटार्थी म्हणून/बनून वेगवेगळ्या निमित्ताने येऊन तथा कथित मुंबईकर झाले.झाले नव्हे बळच बनले.बिचारी मुंबई,काय करणारघेतलन काय तिन सगळ्यांना सामावून आणि सांभाळून. पण आपण त्या पुढचे निघालो.आपण काय केलघेतलन काय तिन सगळ्यांना सामावून आणि सांभाळून. पण आपण त्या पुढचे निघालो.आपण काय केल तिनं आपल्याला बोट दिल,आपण हात धरला ,आणि बिचारी काही कुरकुरत नाही म्हटल्यावर तो पार खांद्या पासूनच उखडला.म्हणजे खरोखरचे जिथ पर्यंत राहण्या योग्य जागा होती( खर तर ती तेव्हा सुद्धा फारशी नव्हतीच ) तिथ पर्यंत बांधकामे होत गेली,पण लोकांचे लोंढे काही केल्या थांबेनात,मग पूर्वी जिथे खाड्या होत्या तिथे ह्या नवीन आलेल्या मंडळीनी मातीचे कचऱ्याचे भराव टाकून त्या वर त्यांची बांधकामे करायला सुरुवात केली.पूर्वी बेटांची असलेली मुंबई हळू हळू एकसंध होत गेली .पण फक्त भौगोलिक दृष्ट्या.माणसे मात्र एकमेकां पासून दूर होत गेली\nअहो जी मुळात जमीनच नव्हती तिथे आपण भराव टाकून तिला जमीन बनवली. फक्त आपल्या स्वार्थापोटी, गरजेपोटी आणि आता आपणच बोंब मारून उठतो कि,दरवर्षी पावसाळ्यात इथ पूर येतो नि पाणी साचतअरे लेको तिथ तेच होणार.मुळात तिथे भौगोलिकदृष्ट्या जमीनच नाहीये,त्या मुळे, मुळात ती माणसाला राहण्यायोग्य जागाच नाहीये.ती पूर्वीची खाडी आहे,आता लेको तिथ भराव करून तुम्ही रहाताय हा काही मुंबईचा किंवा त्या समुद्राचा दोष नाहीये. आता गेल्या काही वर्षात हे केबल टीव्हीचे राज्य आणि विशेष करून ह्या हिंदी चानल वाल्यांची चलती झाल्या पासून ते ह्या गोष्टीला अवास्तव महत्व,नव्हे फुटेज द्यायला लागले म्हणून तुमचे फावले कायअरे लेको तिथ तेच होणार.मुळात तिथे भौगोलिकदृष्ट्या जमीनच नाहीये,त्या मुळे, मुळात ती माणसाला राहण्यायोग्य जागाच नाहीये.ती पूर्वीची खाडी आहे,आता लेको तिथ भराव करून तुम्ही रहाताय हा काही मुंबईचा किंवा त्या समुद्राचा दोष नाहीये. आता गेल्या काही वर्षात हे केबल टीव्हीचे राज्य आणि विशेष करून ह्या हिंदी चानल वाल्यांची चलती झाल्या पासून ते ह्या गोष्टीला अवास्तव महत्व,नव्हे फुटेज द्यायला लागले म्हणून तुमचे फावले काय खरतरं त्यांनी इथे पाणी ह्या-ह्या लोकांनीच केलेल्या भौगोलिक बदला मुळेच साचते आहे हे जगाला ओरडून सांगायला पाहिजे.पण ते सांगणार नाहीत कारण दरवर्षीच्या पावसाळ्यातला,ह्याला बातमी म्हणून दाखविणे हा त्यांचा हुकमी एक्का आहे ना ते तो कसा वाया घालवतील खरतरं त्यांनी इथे पाणी ह्या-ह्या लोकांनीच केलेल्या भौगोलिक बदला मुळेच साचते आहे हे जगाला ओरडून सांगायला पाहिजे.पण ते सांगणार नाहीत कारण दरवर्षीच्या पावसाळ्यातला,ह्याला बातमी म्हणून दाखविणे हा त्यांचा हुकमी एक्का आहे ना ते तो कसा वाया घालवतील महानगरपालिकेच्या नावाने बोंब मारायला मिळून आपण खूप मोठे समाज कार्य करीत आहोत, लोकसेवा करीत आहोत हे मिरवायला ते कसे विसरतील महानगरपालिकेच्या नावाने बोंब मारायला मिळून आपण खूप मोठे समाज कार्य करीत आहोत, लोकसेवा करीत आहोत हे मिरवायला ते कसे विसरतील\nअसो,आपण आपल्याला विनाकारण त्रास करून घ्यायचा नाही.नेहमी प्रमाणे उगी राहायचं .माझं जाऊन द्या हो पण तुम्हाला काय वाटतंय\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nआपल्या प्रतिक्रिया वाचायला मला जरूर आवडतील. धन्यवाद.\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nह्या \"मराठमोळ्या गप्पा\" म्हणजे,दुसरे तिसरे काही नाही तर,ठिकठिकाणी बघितलेल्या,वाचलेल्या गोष्टींचे संकलन,वेळप्रसंगी मराठी सादरीकरण किंवा व्यक्तिगत दृष्टीकोन.\nतीव्र घसरण - बाजाराची व रुपयाची \nआज बाळासाहेबांची उणीव प्रकर्षाने जाणवतेय\nब्लॉग - मोगरा फुलला\nमुंबई (1) \"आपलं\"...काही तरी.... (7) आठवणीतला रफ़ी (1) आठवणीतील \"गीतादत्त\" (1) आठवणीतील लता (1) आहे की नाही कमाल (3) काही अफलातून (11) केवळ माहितीसाठी (3) खेळ खंडोबा (6) गम्मत जम्मत (5) न उमललेल्या कळ्या (1) नातीगोती (1) पुणे (18) बिग बॉस (2) भारत (7) मनाला भावलेले काही (10) मराठी चित्रपट (4) महाराष्ट्र (2) मैत्री (1) राज(अ)कारण (3) रामभाऊ (1) शेयरबाजार (2) स्वैरानुवाद (1) हिंदी सिनेमा (36) pentax k1000 (1) Photographs By Sayali (2)\nगेल्या 30 दिवसातील बघितलेल्या पोस्ट्स\nगौतम बुद्धांचा आरसा आणि नरेंद्र मोदी\nरतन खत्री आणि \"कुंकू\"\nआयुष्याशी झुंज घ्यावी तर अशी : ए.के. हंगल\nअफलातून जादुगार डेव्हिड कॉपरफिल्ड\nतुमची झोपण्याची पद्धत आणि तुमचे व्यक्तिमत्व\nतर मग हे वाचाच...\n\"रिमझिम गिरे सावन\" वाली मौसमी चॅटर्जी\nवरील पोस्ट व्यतिरिक्त, पाहुण्यांच्या पसंतीच्या पोस्ट\nपाकिस्तान {फोटो} दर्शन (भाग १ )\n\"कोई चुपके से आ के, सपने सुला के,...चा \"अनुभव\"\nएका रिकाम्या सोपकेसची गोष्ट\nग्लास खाली ठेवायला शिका..\nत्या \"चपट्या\" नाकवाल्याची गोष्ट\nबायको ही बायकोच असते\nलता मंगेशकर अन कॅबेरे साँग\nपुणेकर, पण चिंता मात्र मुंबईच्या झालेल्या चिवड्याच...\n७७ देशांतील सन्माननीय वाचक/प्रेक्षक ज्यांनी आपला बहुमूल्य वेळ मला दिला.धन्यवाद.\nऑसम इंक. थीम. molotovcoketail द्वारे थीम इमेज. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://mahaenews.com/%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5-%E0%A4%9B%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE/", "date_download": "2018-10-16T22:00:53Z", "digest": "sha1:JYTHZZHA4UWOEPLDEKFYE64PIEXZ5K73", "length": 14017, "nlines": 124, "source_domain": "mahaenews.com", "title": "वन्यजीव छायाचित्रकाराला नेहमी प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागतो : राजेश बेदी | PCMC NEWS", "raw_content": "\nमहापालिका अधिकारी, कर्मचा-यांची दिवाळी गोड; बोनस व सानुग्रह अनुदान मिळणार\nमहिला नगरसेविकेशी उध्दट बोलणा-या उद्यान अधिक्षकांची केली कानउघडणी\nवल्लभनगरमध्ये चालक-वाहकांसाठी ‘ग्रंथालय आपल्या दारी’\n‘महागाई वाढली’ असे वाटत नाही – सोमाभाई मोदी\nपाणी प्रश्नावर नगरसेवक हंडा-कळशीसह सभागृहात\nभाजपाने धनगर समाजाला फसविले, सरकार वेळकाढू पणा करतेय\nअाता पुण्यातले वकील म्हणतायेत #FeeToo\nती प्रसुतिकरिता आली अन लिफ्टमध्ये अडकली\nदेशात जास्तकाळ भाजप सत्तेवर राहिल्यास भविष्यात बोलण्यावर बंदी – हर्दिक पटेल\nचिंचवडमध्ये रविवारी ‘डॉग शो’चे आयोजन\nHome breaking-news वन्यजीव छायाचित्रकाराला नेहमी प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागतो : राजेश बेदी\nवन्यजीव छायाचित्रकाराला नेहमी प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागतो : राजेश बेदी\nपुणे : “हिमबिबट्याच्या चित्रीकरणासाठी आम्ही एका ठिकाणी तब्बल 22 दिवस राहिलो. यादरम्यान एकदाही त्याचे दर्शन झाले नाही. 23 व्या दिवशी एका उंचीवरील ठिकाणी हिमबिबट्या असल्याची माहिती मिळाली. सर्वसामानासहित मी आणि माझा भाऊ त्या ठिकाणी पोहोचलो. त्या उणे 22 अंश तापमानात सर्व तयारी करून त्याच्या येण्याची वाट पाहात होतो. मात्र सकाळपासून संध्याकाळ झाली तरी तो बिबट्या खाली आला नाही. संधाकाळी केव्हातरी तो आला, पण अंधारामुळे त्याचे चित्रीकरण करता आले नाही.\nइतकी मेहनत घेऊन एकदाही त्याला टिपता आले नाही, याचे वाईट वाटले. पण एका वन्यजीव छायाचित्रकाराला नेहमीच या गोष्टीचा सामना करावा लागतो. मात्र अशा प्रतिकूल परिस्थितीवर मात करत कॅमेऱ्याद्वारे जादू करणे हेच वन्यजीव छायाचित्रकाराचे कसब असते, अशा शब्दांत वन्यजीव चित्रपटकर्ते राजेश बेदी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.\nनेचर वॉक आणि ऍडवेंचर फाऊंडेशन यांच्यातर्फे आयोजित भारतीय वन्यजीवनाचे दर्शन घडविणाऱ्या “वाइल्ड लाइफ इंडिया’ या चित्रपट महोत्सवाचे उद्‌घाटन बेदी यांच्या हस्ते झाले. यावेळी राज्याचे प्रधान वनसंरक्षक सुनील लिमये, पुणे विभागाचे मुख्य वनसंरक्षक विवेक खांडेकर, महापालिका आयुक्त सौरभ राव, फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन कुलकर्णी, क्रेडाईचे संजय देशपांडे, महोत्सवाचे संयोजक अनुज खरे, प्रशांत कोठडिया उपस्थित होते.\nयावेळी उणे तापमानात तुम्ही साहित्याची देखभाल कशी करता प्राण्यांचे विश्‍व अनुभवताना तुम्हाला काय अनुभव आले प्राण्यांचे विश्‍व अनुभवताना तुम्हाला काय अनुभव आले वन्यजीव छायाचित्रकार बनण्यासाठी काय करावे लागेल वन्यजीव छायाचित्रकार बनण्यासाठी काय करावे लागेल अशा विविध प्रश्‍नांना बेदी यांनी मनमोकळेपणाने उत्तरे दिली.\nबेदी म्हणाले, “वन्यजीवांबाबत चित्रीकरण करताना पैसे, परिस्थिती अशा विविध समस्यांचा सामना करावा लागतो. अनेकवेळा तुम्हाला इच्छा असूनही तुम्हाला काही अद्धुत क्षण टिपता येत नाही, तर अनेक दिवस घालवल्यानंतही त्या प्राण्याचे दर्शनही होत नसल्याने नैराश्‍यदेखील येऊ शकते. पण, अशा परिस्थितीत संयमित राहून आपले काम करायचे. चांगले काम नक्कीच तुमच्या सर्व समस्या सडवते.’\nखांडेकर म्हणाले, “सोशल मिडीयामुळे नागरिकांना विशेषत: तरुणाईला जैवविविधतेबाबत बऱ्यापैकी माहिती मिळते. त्यामुळे अलीकडे लोकांमध्ये वन्यप्राण्यांविषयक जागृती वाढली आहे, तिला एक योग्य दिशा देण्याची गरज आहे. अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून वनांबद्दल, वन्यजीवनाबद्दल होणारे चांगले काम लोकांच्या समोर येऊन इतरांनाही कामांचे प्रोत्साहन मिळते.\nमहोत्सवादरम्यान भारतीय वन्यजीवांवर आधारित 25 चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. तसेच विविध वन्यजीव छायाचित्रकारांशी संवाद साधण्याची संधीदेखील यानिमित्ताने मिळणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार मुग्धा वाघ यांनी मानले.\nशहर परिसरात पावसाची संततधार\nझाडे तोडण्याचे प्रस्ताव वृक्षप्राधिकरण समितीपुढे येणार\nमहापालिका अधिकारी, कर्मचा-यांची दिवाळी गोड; बोनस व सानुग्रह अनुदान मिळणार\nमहिला नगरसेविकेशी उध्दट बोलणा-या उद्यान अधिक्षकांची केली कानउघडणी\nवल्लभनगरमध्ये चालक-वाहकांसाठी ‘ग्रंथालय आपल्या दारी’\nमहापालिका अधिकारी, कर्मचा-यांची दिवाळी गोड; बोनस व सानुग्रह अनुदान मिळणार\nमहिला नगरसेविकेशी उध्दट बोलणा-या उद्यान अधिक्षकांची केली कानउघडणी\nवल्लभनगरमध्ये चालक-वाहकांसाठी ‘ग्रंथालय आपल्या दारी’\n‘महागाई वाढली’ असे वाटत नाही – सोमाभाई मोदी\nपाणी प्रश्नावर नगरसेवक हंडा-कळशीसह सभागृहात\nहोंडाने आणली ‘आम आदमी’ची शानदार बाइक\nपंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारविरोधात विरोधक राष्ट्रपतींकडे\nआता, दररोज बदलणार पेट्रोल-डिझेलच्या किंमती\n…तर पिंपरी चिंचवडमधल्या सोसायटींची नोंदणी रद्द होणार\nनागरिकहो….’आधार’नं लिंक नसलेली बँक खाती बंद होणार\nmahaenews.com हे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nमुख्य कार्यालय : डी.एस.एस. मीडिया प्रा. लि.\nपत्ता : विश्वकर्मा बिल्डींग, जे. के. सावंत मार्ग, दादर, मुंबई, २८.\nपुणे विभागीय कार्यालय : गोल मार्केट, वायसीएम हॉस्पिटलसमोर, संत तुकारामनगर, पिंपरी.\nउस्मानाबाद विभागीय कार्यालय : तांबरी, कलेक्टर निवासस्थानाच्या पाठीमागे, उस्मानाबाद.\nसोलापूर विभागीय कार्यालय: होडगी रोड, चेतन फौंड्रीसमोर, सोलापूर.\nकोल्हापूर विभागीय कार्यालय: जय गणेश बिल्डींग, सायबर चौक, विद्यापीठ रोड, कोल्हापूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A8%E0%A5%AC%E0%A5%A8_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE", "date_download": "2018-10-16T20:27:42Z", "digest": "sha1:C22XCRUGOZUF4IZBWF2MA25NY7TQVFD4", "length": 3920, "nlines": 122, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १२६२ मधील जन्म - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १२६२ मधील जन्म\nइ.स. १२६२ मधील जन्म\nया वर्गात अद्याप एकही लेख नाही.\nइ.स.च्या १२६० च्या दशकातील जन्म\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ जून २०१३ रोजी ०१:४७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://sadha-sopa.com/node/205", "date_download": "2018-10-16T20:18:14Z", "digest": "sha1:CZCON4OL5BCGCUYNIMGJLAIOJGZLWBW4", "length": 4936, "nlines": 62, "source_domain": "sadha-sopa.com", "title": "दादा कोंडके आणि भारतीय क्रिकेट! (Video) | साधं... सोपं...", "raw_content": "\nसाधं सोपं आयुष्य... साधं सोपं जगण्यासाठी...\nदादा कोंडके आणि भारतीय क्रिकेट\nनुकत्याच झालेल्या आनंदाचं गांव च्या प्रयोगात सादर केलेलं हे विडंबन\nयेथे व्हिडियो दिसण्यात काही समस्या येत असल्यास आपण तो येथे पाहू शकाल\nआनंदाचं गांव या कार्यक्रमाची माहिती आपल्याला येथे मिळू शकेल\nSelect ratingGive दादा कोंडके आणि भारतीय क्रिकेट (Video) 1/10Give दादा कोंडके आणि भारतीय क्रिकेट (Video) 1/10Give दादा कोंडके आणि भारतीय क्रिकेट (Video) 2/10Give दादा कोंडके आणि भारतीय क्रिकेट (Video) 2/10Give दादा कोंडके आणि भारतीय क्रिकेट (Video) 3/10Give दादा कोंडके आणि भारतीय क्रिकेट (Video) 3/10Give दादा कोंडके आणि भारतीय क्रिकेट (Video) 4/10Give दादा कोंडके आणि भारतीय क्रिकेट (Video) 4/10Give दादा कोंडके आणि भारतीय क्रिकेट (Video) 5/10Give दादा कोंडके आणि भारतीय क्रिकेट (Video) 5/10Give दादा कोंडके आणि भारतीय क्रिकेट (Video) 6/10Give दादा कोंडके आणि भारतीय क्रिकेट (Video) 6/10Give दादा कोंडके आणि भारतीय क्रिकेट (Video) 7/10Give दादा कोंडके आणि भारतीय क्रिकेट (Video) 7/10Give दादा कोंडके आणि भारतीय क्रिकेट (Video) 8/10Give दादा कोंडके आणि भारतीय क्रिकेट (Video) 8/10Give दादा कोंडके आणि भारतीय क्रिकेट (Video) 9/10Give दादा कोंडके आणि भारतीय क्रिकेट (Video) 9/10Give दादा कोंडके आणि भारतीय क्रिकेट\n‹ तोच चंद्रमा विराट अनुक्रमणिका दिवस असे की ›\nया सारख्या इतर कविता\nकोण म्हणतं आमच्या घरात\nज्या ज्या वयात जे जे करायचं\nजेवणात ही कढी अशीच राहुदे\nया साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy-paste करून इतरांना ईमेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाही याची जाणीव असू द्या.\nतुमचा ईमेल पत्ता द्या\nनवे लेखन प्रकाशित झाले की गूगल फीडबर्नर च्या कृपेने आपोआप आपल्या ईमेलवर येईल\nखरं तर माझ्याविषयी काहीही माहिती जाणून घ्यायची इच्छा तुम्हाला व्हावी असं या माहितीत काहीही नाही तरीही आपण इथे, या पानावर, आलाच आहात तर आपल्याला पिडण्याचं थोडं स्वातंत्र्य मी घेतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=4992836391897394128&title=Award%20Announced%20by%20'Maharashtra%20Sahity%20Parishad'&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-10-16T20:15:50Z", "digest": "sha1:UWBC4TOYLCN3OWRNG44RMJZRXSMFTQ56", "length": 12345, "nlines": 123, "source_domain": "bytesofindia.com", "title": "मांडे, शिरगुप्पे यांना ‘मसाप’चे पुरस्कार", "raw_content": "\nमांडे, शिरगुप्पे यांना ‘मसाप’चे पुरस्कार\nपुणे : ‘महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे देण्यात येणारा ‘मसाप जीवनगौरव पुरस्कार’ लोकसाहित्य आणि लोकसंस्कृतीचे ज्येष्ठ अभ्यासक आणि संशोधक डॉ. प्रभाकर मांडे यांना, तर वाङ्मयीन चळवळीसाठी दिलेल्या योगदानाबद्दल परिषदेचा डॉ. भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्कार विद्रोही साहित्य चळवळीचे अध्वर्यू आणि सीमाभागातील कार्यकर्ते लेखक प्रा. राजा शिरगुप्पे यांना जाहीर झाला आहे. हा समारंभ २७ मे रोजी सायंकाळी सहा वाजता ‘मसाप’च्या माधवराव पटवर्धन सभागृहात होणार आहे,’ अशी माहिती ‘मसाप’चे कार्यकते प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली.\nया वेळी प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार, कार्यवाह उद्धव कानडे उपस्थित होते. रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह असे या दोन्ही पुरस्कारांचे स्वरूप आहे. २७ मे रोजी परिषदेच्या ११२व्या वर्धापनदिन समारंभात परिषदेचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे यांच्या अध्यक्षतेखाली हे पुरस्कार डेक्कन कॉलेजचे माजी कुलपती आणि ज्येष्ठ मूर्तिशास्त्र तज्ज्ञ डॉ. गो. बं. देगलूरकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहेत.\nप्रा. जोशी म्हणाले, ‘दुर्गा भागवत यांच्यानंतर लोकसाहित्याच्या व लोकसंस्कृतीच्या अभ्यासाची धुरा ज्यांनी आपल्या खांद्यावर घेतली त्यांच्यापैकी डॉ. मांडे हे महत्त्वाचे संशोधक आहेत. पाच दशकांहून अधिक काळ लोकसाहित्य व संस्कृतीचा व्रतस्थ वृत्तीने अभ्यास आणि संशोधन करणाऱ्या डॉ. मांडेंनी लोकसंस्कृतीच्या विविध अंगांचा विस्तारपूर्वक शोध घेतला. लोकरंगभूमीपासून ते सांकेतिक आणि गुप्त भाषांपर्यंत सर्व विद्यांचे शोधपूर्वक दर्शन घडवून, अनेक मौलिक ग्रंथ सिद्ध करून त्यांनी मराठी साहित्याचे दालन समृद्ध केले. डॉ. मांडेंनी लोकसाहित्य परिषदेची स्थापना करून लोकसाहित्याच्या अभ्यासकांना प्रोत्साहन दिले. लोकसाहित्य आणि संस्कृतीच्या संशोधनासाठी त्यांनी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल त्यांना ‘मसाप जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित करताना परिषदेला आनंद व समाधान वाटत आहे. कसदार लेखन करताना महाराष्ट्रातील साहित्यासह सर्व चळवळींना वैचारिक अधिष्ठान देणारे लेखक-कार्यकर्ता आणि विद्रोही साहित्य चळवळीचे अध्वर्यू म्हणून प्रा. शिरगुप्पे महाराष्ट्राला परिचित आहेत. सीमा भागातील मराठी बांधवांच्या संवेदनांशी एकरूप होऊन त्यांचे मनोबल वाढविणारा कार्यकर्ता म्हणून शिरगुप्पे यांची वेगळी ओळख आहे. लेखक-कार्यकर्ता या नात्याने वाङ्मयीन चळवळीत दिलेल्या मोलाच्या योगदानाबद्दल परिषदेच्या डॉ. भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्कराने सन्मानित करताना परिषदेला आनंद वाटत आहे.’\nमहाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने प्रतिवर्षी वर्धापनदिन समारंभात राजा फडणीस पुरस्कृत उत्कृष्ट मसाप शाखा फिरता करंडक देण्यात येतो. ‘मसाप’ची पिंपरी-चिंचवड शाखा ही या करंडकाचे या वर्षीचे मानकरी आहेत; तसेच रत्नाकर कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा मसाप कार्यकर्ता पुरस्कार रवींद्र बेडकिहाळ (फलटण) आणि गिरीश दुनाखे (सोलापूर) यांना प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्काराचे वितरण रविवार २७ मे २०१८ रोजी होणाऱ्या वर्धापनदिन समारंभात डेक्कन कॉलेजचे माजी कुलपती आणि ज्येष्ठ मूर्तिशास्त्र तज्ज्ञ डॉ. गो. बं. देगलूरकर यांच्या हस्ते होणार आहे.\nदिवस : २७ मे २०१८\nवेळ : सायंकाळी सहा वाजता\nस्थळ : ‘मसाप’चे माधवराव पटवर्धन सभागृह,पुणे\nTags: पुणेमसापमहाराष्ट्र साहित्य परिषदडॉ. प्रभाकर मांडेराजा शिरगुप्पेप्रा. मिलिंद जोशीPuneMaharashtra Sahitya ParishadMilind Joshiप्रेस रिलीज\n‘हरिभाऊंनी मराठी वाङ्मयात आपटे पर्व निर्माण केले’ ‘गदिमा...बाबूजी अन् बेरजेचे राजकारण’ ‘मसाप’चा ११२वा वर्धापनदिन २६ मे रोजी ‘संस्कृत वाङ्मयाचा परिचय सोप्या भाषेत करून द्यावा’ ‘मसाप’तर्फे ३० जुलै रोजी ‘लेखक तुमच्या भेटीला’\n‘अनुलोममुळे सर्वसामान्य लाभार्थींना योजनांचा लाभ’\nजिंदगी धूप तुम घना साया...\nकर्तव्यदक्ष गृहिणी ते जबाबदार समाजसेविका\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nकोकणातील कलाशिक्षकांची निसर्गचित्रे मुंबईच्या प्रदर्शनात\nसमतानगरमध्ये ६२वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा\nजिंदगी धूप तुम घना साया...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://mahaenews.com/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A8-%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B9/", "date_download": "2018-10-16T22:03:33Z", "digest": "sha1:FMMNP3IAV2Q4DQQFDEES2GJZ73454CCM", "length": 10939, "nlines": 121, "source_domain": "mahaenews.com", "title": "मरणासन्न रुग्णांच्या बाह्योपचार थांबवण्यास मंजूरी | PCMC NEWS", "raw_content": "\nमहापालिका अधिकारी, कर्मचा-यांची दिवाळी गोड; बोनस व सानुग्रह अनुदान मिळणार\nमहिला नगरसेविकेशी उध्दट बोलणा-या उद्यान अधिक्षकांची केली कानउघडणी\nवल्लभनगरमध्ये चालक-वाहकांसाठी ‘ग्रंथालय आपल्या दारी’\n‘महागाई वाढली’ असे वाटत नाही – सोमाभाई मोदी\nपाणी प्रश्नावर नगरसेवक हंडा-कळशीसह सभागृहात\nभाजपाने धनगर समाजाला फसविले, सरकार वेळकाढू पणा करतेय\nअाता पुण्यातले वकील म्हणतायेत #FeeToo\nती प्रसुतिकरिता आली अन लिफ्टमध्ये अडकली\nदेशात जास्तकाळ भाजप सत्तेवर राहिल्यास भविष्यात बोलण्यावर बंदी – हर्दिक पटेल\nचिंचवडमध्ये रविवारी ‘डॉग शो’चे आयोजन\nHome breaking-news मरणासन्न रुग्णांच्या बाह्योपचार थांबवण्यास मंजूरी\nमरणासन्न रुग्णांच्या बाह्योपचार थांबवण्यास मंजूरी\nयापुढे परवानगीची आवश्‍यकता नाही – इंग्लंडच्या न्यायालयाचे स्पष्टिकरण\nलंडन – मरणासन्न अवस्थेतील रुग्णांचे बाह्योपचार थांबवण्यास जर नातेवाईक आणि डॉक्‍टरांची परवानगी असेल, तर त्यासाठी यापुढे न्यायालयाच्या परवानगीची आवश्‍यकता नसेल. इंग्लंडमधील सर्वोच्च न्यायालयाने एका महत्वाच्या निकालामध्ये ही बाब स्पष्ट केली आहे. यामुळे अशा रुग्णांचे अन्न-पाणी थांबवून मृत्यू स्वीकारण्याची प्रक्रिया सोपी केली जाणार आहे. रुग्णांना अन्न पुरवणाऱ्या नलिका हटवण्यास हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांना परवानगी असणार आहे,असा निकाल लेडी ब्लॅक यांच्या अध्यक्षतेखालील 5 न्यायाधीशांच्या पिठाने दिला. पूर्वी अशा प्रकरणांमध्ये रुग्णांच्या मृत्यूबाबत निर्णय घेण्याची परवानगी नाकारली गेली होती.\nसध्या सुखाचे मरण किंवा दया मरण (युथॅन्सेसिया) आणि मृत्यू सहायता या दोन्ही गोष्टींना इंग्लंडमध्ये कायदेशीर परवानगी आहे. केवळ ज्या उपचारांमुळे रुग्णाची आयुमर्यादा वाढू शकत असेल, असे उपचार न थांबवण्याचा अपवाद या कायद्यांतर्गत आहे.\nडॉक्‍टर आणि रुग्णाचे निकटचे नातेवाईक यांच्यातील करारानुसार जनतेला विश्‍वासात घेतले जावे. मानवी हक्क विषयक युरोपियन ठराव आणि सर्वसाधारण कायद्याद्वारे प्रत्येक प्रकरणांमध्ये न्यायालयाला हस्तक्षेप करायला लावला जाऊ नये. हा निर्णय डॉक्‍टर आणि नातेवाईकांनी मिळून घ्यावा. मात्र मतभिन्नता असेल, तर न्यायालयाद्वारे निवाडा करावा.\nएमएच- 370 विमानाबाबतच्या अहवालात नवी माहिती नाही\nऑस्ट्रेलियामध्ये भारतीय तरुणाच्या हत्येप्रकरणी युवतीवर आरोपपत्र\nमहापालिका अधिकारी, कर्मचा-यांची दिवाळी गोड; बोनस व सानुग्रह अनुदान मिळणार\nमहिला नगरसेविकेशी उध्दट बोलणा-या उद्यान अधिक्षकांची केली कानउघडणी\nवल्लभनगरमध्ये चालक-वाहकांसाठी ‘ग्रंथालय आपल्या दारी’\nमहापालिका अधिकारी, कर्मचा-यांची दिवाळी गोड; बोनस व सानुग्रह अनुदान मिळणार\nमहिला नगरसेविकेशी उध्दट बोलणा-या उद्यान अधिक्षकांची केली कानउघडणी\nवल्लभनगरमध्ये चालक-वाहकांसाठी ‘ग्रंथालय आपल्या दारी’\n‘महागाई वाढली’ असे वाटत नाही – सोमाभाई मोदी\nपाणी प्रश्नावर नगरसेवक हंडा-कळशीसह सभागृहात\nहोंडाने आणली ‘आम आदमी’ची शानदार बाइक\nपंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारविरोधात विरोधक राष्ट्रपतींकडे\nआता, दररोज बदलणार पेट्रोल-डिझेलच्या किंमती\n…तर पिंपरी चिंचवडमधल्या सोसायटींची नोंदणी रद्द होणार\nनागरिकहो….’आधार’नं लिंक नसलेली बँक खाती बंद होणार\nmahaenews.com हे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nमुख्य कार्यालय : डी.एस.एस. मीडिया प्रा. लि.\nपत्ता : विश्वकर्मा बिल्डींग, जे. के. सावंत मार्ग, दादर, मुंबई, २८.\nपुणे विभागीय कार्यालय : गोल मार्केट, वायसीएम हॉस्पिटलसमोर, संत तुकारामनगर, पिंपरी.\nउस्मानाबाद विभागीय कार्यालय : तांबरी, कलेक्टर निवासस्थानाच्या पाठीमागे, उस्मानाबाद.\nसोलापूर विभागीय कार्यालय: होडगी रोड, चेतन फौंड्रीसमोर, सोलापूर.\nकोल्हापूर विभागीय कार्यालय: जय गणेश बिल्डींग, सायबर चौक, विद्यापीठ रोड, कोल्हापूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://mahaenews.com/category/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3/page/2/", "date_download": "2018-10-16T22:03:40Z", "digest": "sha1:6FFW5DS3DKRA6CAK5QC2BFCDHDMIDH7S", "length": 19419, "nlines": 208, "source_domain": "mahaenews.com", "title": "राजकारण | Maha E News Pimpri Chinchwad News Portal - Part 2", "raw_content": "\nमहापालिका अधिकारी, कर्मचा-यांची दिवाळी गोड; बोनस व सानुग्रह अनुदान मिळणार\nमहिला नगरसेविकेशी उध्दट बोलणा-या उद्यान अधिक्षकांची केली कानउघडणी\nवल्लभनगरमध्ये चालक-वाहकांसाठी ‘ग्रंथालय आपल्या दारी’\n‘महागाई वाढली’ असे वाटत नाही – सोमाभाई मोदी\nपाणी प्रश्नावर नगरसेवक हंडा-कळशीसह सभागृहात\nभाजपाने धनगर समाजाला फसविले, सरकार वेळकाढू पणा करतेय\nअाता पुण्यातले वकील म्हणतायेत #FeeToo\nती प्रसुतिकरिता आली अन लिफ्टमध्ये अडकली\nदेशात जास्तकाळ भाजप सत्तेवर राहिल्यास भविष्यात बोलण्यावर बंदी – हर्दिक पटेल\nचिंचवडमध्ये रविवारी ‘डॉग शो’चे आयोजन\nपालिका प्रशासनातील रिक्त जागा त्वरीत भरा\nविरोधी पक्षनेते दत्ता साने यांची मागणी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिले निवेदन पिंपरी – वाढत्या शहरीकरणामुळे शहरातील नागरिकांना नागरी सुविधा पुरविण्यास दिरंगाई होऊ नये, यासाठी महापालिक... Read more\nसरकारने शेतक-यांच्या संसारावर नांगर फिरवला; सत्यजित देशमुख यांचा आरोप\nइंधन दरवाढीच्या विरोधात कॉंग्रेसचा तिरडी मोर्चा शिराळा (प्रतिनिधी) – शेतकऱ्यांशी निगडीत असणाऱ्या सर्व यंत्रणा अडचणीत आणून शेतकरी व सर्वसामान्य माणसाचे संसार उघडण्यावर आणण्याचा डाव भाजप... Read more\nकार्यकर्त्यांनो नागरिकांचे प्रश्न सोडवा – कॉंग्रेस प्रदेश सरचिटणीस सत्यजीत देशमुख\nपक्षाची ध्येयधोरणे लोकांपर्यंत पोहोचवा नागरिकांच्या अडीअडचणी समजून घ्या सागाव (वार्ताहर)- गावोगावच्या कार्यकर्त्यांनी आपापसातील मतभेद विसरून काँग्रेस पक्षाची ध्योयधोरणे सर्वसामान्य लोकांपर्य... Read more\nआंबेडकरवादी संघटनांनी नक्षलवाद्यांच्या षडयंत्रापासून सावध रहावे – खासदार अमर साबळे\nपिंपरी – कोरेगाव भीमा दंगलीचा तपास आयोग पातळीवर सुरु आहे. दलित संघटनावर पोलिसांकडून कोणतीही कारवाई झाली नाही. तरीसुद्धा दलित संघटनांना त्यांच्यामध्ये ओढून सामाजिक अराजकता निर्माण करण्य... Read more\nडॉ.विश्‍वजित कदम उद्या अर्ज दाखल करणार\non: May 06, 2018 In: breaking-news, ताज्या घडामोडी, पश्चिम महाराष्ट्र, राजकारणNo Comments\nकडेगाव : पलूस-कडेगाव मतदारसंघातील पोटनिवडणुकीत जनतेच्या भावनांचा विचार करीत व जनतेच्या आग्रहाखातर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी व श्रीमती सोनिया गांधी यांनी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष... Read more\nनाशिकमध्ये भुजबळांच्या समर्थकांचा आनंदोत्सव\non: May 05, 2018 In: breaking-news, ताज्या घडामोडी, पश्चिम महाराष्ट्र, महाराष्ट्र, राजकारणNo Comments\nनाशिक – राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना जामीन मंजूर झाल्याचे समजताच समता परिषदेचा बालेकिल्ला असणाऱ्या नाशिकसह भुजबळांच्या येवला विधानसभा मतदारसंघात समर्थकांनी फटा... Read more\nनिवडणुकीपूर्वीच मंत्री पंकजा मुंडे, सुरेश धस यांना धक्का\nबीड- जिल्हा परिषदेतील सहा सदस्यांना अपात्र ठरविणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला स्थगिती देणारा ग्रामविकासमंत्र्यांचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. पी. आर बोरा यां... Read more\nशरद पवार यांच्या पायाला इजा\nपुणे – राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पायाला इजा झाली असून, 15 मेपर्यंत त्यांना सक्तीची विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्‍टरांनी दिला आहे. त्यामुळे येत्या पंधरा दिवस... Read more\nहल्लाबोल यात्रेचा 10 जूनला राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनी समारोप\nपुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यभर सुरू असलेल्या हल्लाबोल यात्रेचा येत्या 10 जूनला पक्षाच्या वर्धापन दिनाच्या मुहूर्तावर पुण्यात समारोप होणार आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात जाहीर सभेच्... Read more\n‘मुख्यमंत्री साहेब, आबांचा ठसा पुसणे तुम्हाला जमणार नाही’\nमुंबई : मुख्यमंत्री साहेब, खरं तर काही गोष्टी राजकारणाच्या पलिकडच्या असतात. त्या वारसा म्हणून जपाव्या लागतात. आपण आर. आर. आबांना विसरलात तरी महाराष्ट्राची जनता मात्र विसरणार नाही, असे खडे ब... Read more\nचेतन भगत म्हणतो, हे तर माझंच ‘MeToo’\nऐनवेळी बदलली ‘नमस्ते इंग्लंड’च्या प्रदर्शनाची तारीख\nसनीनं मेक्सिकोत साजरा केला मुलीचा तिसरा वाढदिवस \n#MeToo : २५ वर्षांपूर्वी माझंही शोषण झालं होतं; सैफचा धक्कादायक खुलासा\n#MeToo : आलोक नाथ यांच्या पत्नीने केला १ रुपयाचा मानहानीचा दावा\nमहापालिका अधिकारी, कर्मचा-यांची दिवाळी गोड; बोनस व सानुग्रह अनुदान मिळणार\nमहिला नगरसेविकेशी उध्दट बोलणा-या उद्यान अधिक्षकांची केली कानउघडणी\nवल्लभनगरमध्ये चालक-वाहकांसाठी ‘ग्रंथालय आपल्या दारी’\n‘महागाई वाढली’ असे वाटत नाही – सोमाभाई मोदी\nपाणी प्रश्नावर नगरसेवक हंडा-कळशीसह सभागृहात\nभाजपाने धनगर समाजाला फसविले, सरकार वेळकाढू पणा करतेय\nअाता पुण्यातले वकील म्हणतायेत #FeeToo\nती प्रसुतिकरिता आली अन लिफ्टमध्ये अडकली\nदेशात जास्तकाळ भाजप सत्तेवर राहिल्यास भविष्यात बोलण्यावर बंदी – हर्दिक पटेल\nचिंचवडमध्ये रविवारी ‘डॉग शो’चे आयोजन\nसहशहर अभियंता मकरंद निकम यांना पदोन्नती\nमहापालिका अधिकारी, कर्मचा-यांची दिवाळी गोड; बोनस व सानुग्रह अनुदान मिळणार\nमहिला नगरसेविकेशी उध्दट बोलणा-या उद्यान अधिक्षकांची केली कानउघडणी\nवल्लभनगरमध्ये चालक-वाहकांसाठी ‘ग्रंथालय आपल्या दारी’\n‘महागाई वाढली’ असे वाटत नाही – सोमाभाई मोदी\nपाणी प्रश्नावर नगरसेवक हंडा-कळशीसह सभागृहात\nसत्यनारायण शैक्षणिक संकुलात नव्हे स्वतःच्या घरी घाला – खासदार सुप्रिया सुळे\n“राम’मुळे भाजप संकटात; प्रदेशाध्यक्षांनी सीडी मागवली\nपुराने वेढले, झाडाने तारले; गडचिरोलीत बसमधील २५ प्रवाशांची सुखरूप सुटका\nपावसाच्या तांडवाने मानसरोवर यात्रेत विघ्न\nकुलभूषण जाधव प्रकरणावर पर्रिकरांचा पाकिस्तानला कडक इशारा\nडेंग्यू, हिवताप रुग्णांमध्ये घट\nमरणासन्न रुग्णांच्या बाह्योपचार थांबवण्यास मंजूरी\nमहाविद्यालय, सरकारी कार्यालये डेंग्यूच्या विळख्यात\nस्वाईन फ्लूबाबत रोज दोन ते अडीच हजार रुग्णांची तपासणी\n शालेय विध्यर्थ्यांनी नाटकाद्वारे सादर केले.\nआला उन्हाळा आता पाणी वाचवा \n‘महागाई वाढली’ असे वाटत नाही – सोमाभाई मोदी\nपाणी प्रश्नावर नगरसेवक हंडा-कळशीसह सभागृहात\nअाता पुण्यातले वकील म्हणतायेत #FeeToo\nती प्रसुतिकरिता आली अन लिफ्टमध्ये अडकली\nशिक्षण संस्थांतील ‘मीटू’बाबत केंद्रीय मनुष्यबळ मंत्र्यांचे मौन\nमहापालिका अधिकारी, कर्मचा-यांची दिवाळी गोड; बोनस व सानुग्रह अनुदान मिळणार\nमहिला नगरसेविकेशी उध्दट बोलणा-या उद्यान अधिक्षकांची केली कानउघडणी\nवल्लभनगरमध्ये चालक-वाहकांसाठी ‘ग्रंथालय आपल्या दारी’\nचिंचवडमध्ये रविवारी ‘डॉग शो’चे आयोजन\nसहशहर अभियंता मकरंद निकम यांना पदोन्नती\nmahaenews.com हे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nमुख्य कार्यालय : डी.एस.एस. मीडिया प्रा. लि.\nपत्ता : विश्वकर्मा बिल्डींग, जे. के. सावंत मार्ग, दादर, मुंबई, २८.\nपुणे विभागीय कार्यालय : गोल मार्केट, वायसीएम हॉस्पिटलसमोर, संत तुकारामनगर, पिंपरी.\nउस्मानाबाद विभागीय कार्यालय : तांबरी, कलेक्टर निवासस्थानाच्या पाठीमागे, उस्मानाबाद.\nसोलापूर विभागीय कार्यालय: होडगी रोड, चेतन फौंड्रीसमोर, सोलापूर.\nकोल्हापूर विभागीय कार्यालय: जय गणेश बिल्डींग, सायबर चौक, विद्यापीठ रोड, कोल्हापूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A6/", "date_download": "2018-10-16T21:45:20Z", "digest": "sha1:EXMCGP3A3JSLKYBIN6HGXV7UJPFUWLR5", "length": 11617, "nlines": 135, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "जुन्या कारचा व्यवसाय मंदावला | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nजुन्या कारचा व्यवसाय मंदावला\nपिंपरी – गेल्या दोन महिन्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरांनी नवे उच्चांक गाठले आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या दरांचा परिणाम प्रत्येक क्षेत्रावर होताना दिसत आहे. परंतु या दरांचा परिणाम सर्वाधिक जुन्या कार विक्री व्यवसायावर झाला असल्याचे दिसून येत आहे. जुन्या कार खरेदी-विक्री करणाऱ्या व्यावसायिकांच्या मते यावर्षी बाजार खूपच मंदावला असून सुमारे 40 टक्‍क्‍यांनी विक्री घटली आहे.\nप्रत्येकाचे स्वप्न असते की आपल्याकडे एखादी चांगली कार असावी. नव्या कारच्या किंमती सर्वसामान्यांच्या आवाक्‍याच्या बाहेर असतात. अशावेळी सर्वसामान्यांचे स्वप्न पूर्ण करतात जुन्या कार. जेवढ्या प्रमाणात नव्या कार बाजारात येतात, त्याच्या किमान 55 ते 60 टक्‍के जुन्या कार विक्रीसाठी उपलब्ध होतात. या जुन्या कारच कित्येकांची कार घेण्याची स्वप्ने पूर्ण करतात. दिवाळीपूर्वी जुन्या कार बाजारात खूप तेजी असते. नवीन आणि लेटेस्ट मॉडल घेण्यासाठी इच्छुक असणारी मंडळी आपली जुनी कार विकून नवीन कार घेतात. त्यामुळे दिवाळीपूर्वी जुन्या कार बाजारात येतात.\nदिवाळीनंतर एक ते दोन महिन्यांनी वर्ष संपते. त्यामुळे जुनी कार एक वर्ष अधिक जुनी होते. सध्या जुन्या कार घेण्यासाठी देखील कर्ज मिळते. परंतु कार सात वर्षांपेक्षा अधिक जुनी असल्यास कर्ज मिळण्यास त्रास होतो. यामुळे वर्ष संपण्यापूर्वी कार विक्री करण्याकडे व्यावसायिकांचा देखील भर असतो. कारची ओळख ही “कोणत्या ईयरचे मॉडल आहे’ अशी देखील होत असते. परिणामी सप्टेंबर ते डिसेंबर या महिन्यांमध्ये जुन्या कार बाजारात विक्रीसाठी भरपूर कार असतात.\nघेणे नव्हे तर चालवणे आवाक्‍याबाहेर\nसध्या बाजारात 50 हजारांपासून ते 20 ते 30 लाखांपर्यंत जुन्या कार उपलब्ध आहेत. काही लक्‍झरियस कार ज्यांची शोरुम प्राइस आठ ते दहा लाख रुपये आहे, त्या देखील जुन्या कार बाजारात दोन ते चार लाख रुपयांमध्ये उपलब्ध आहेत. कित्येक जणांची या महागड्या कार स्वस्तात घेण्याची क्षमता आहे. परंतु सध्या पेट्रोल आणि डिझेलचे दर इतके अधिक वाढले आहेत की, सर्वसामान्यांना कार घेणे शक्‍य आहे परंतु चालवणे आवाक्‍याबाहेर होत चालले आहे. कार घेण्यापूर्वी सर्वसामान्य व्यक्‍ती ती आपल्या रोज चालवण्यासाठी परवडेल का याचा सर्वांत आधी विचार करतो. पूर्वी पेट्रोलवरील दुचाकी आणि डिझेलवरील किंवा गॅसवरील चारचाकी यांच्या खर्चामध्ये जास्त फरक नव्हता परंतु आता पेट्रोल 85 तर डिझेल 75 रुपयांच्या पुढे गेले असल्याने 10 ते 15 किलोमीटर प्रति लिटर ऍव्हरेज देणारी कार आता परवडणे अशक्‍य वाटू लागले आहे.\nवीस वर्षात 450 टक्‍क्‍याहून अधिक वाढ\nसर्वसामान्यांच्या क्रयक्षमता वाढल्याने तसेच प्रतिस्पर्धेच्या युगामध्ये कारचे दर घसरल्याने तसेच कारवर कर्ज सहज उपलब्ध होत असल्याने कारच्या संख्या खूप अधिक वाढली आहे. वीस वर्षांपूर्वी पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरामध्ये प्रत्येक एक हजार व्यक्‍तींमागे 185 दुचाकी आणि 27 चारचाकी वाहने होती. आज प्रत्येक एक हजार व्यक्‍तींमागे 663 दुचाकी सुमारे 150 कार आहेत. याचा अर्थ वीस वर्षांमध्ये कार विक्रीमध्ये 455 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. यामुळे जुन्या कार बाजारात देखील सर्व पक्रारच्या कार खूप अधिक प्रमाणात आहे.\nपेट्रोल आणि डिझेलचे दर वाढल्याचा फटका या व्यवसायास देखील बसला आहे. यावर्षी सुमारे 30 ते 40 टक्‍क्‍यांनी व्यवसाय कमी झाला आहे. मागणी जास्त नसल्याने दरही कमी झाले आहेत. कित्येक चांगल्या सेकंडहॅंण्ड कार सध्या अत्यंत कमी दरात बाजारात उपलब्ध आहेत.\n– शहानूर सय्यद, व्यावासायिक, पिंपळे गुरव\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleफेसबूक आणि जिमेलच्या पासवर्डची केवळ 200 रुपयांत विक्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.snpnews.in/", "date_download": "2018-10-16T21:55:44Z", "digest": "sha1:YGUVJYB577BLWST5SANYSTT72MDZRT22", "length": 17503, "nlines": 177, "source_domain": "www.snpnews.in", "title": "Home - SNP News | News Articles | Blogs | Technology | Social | Political | Education |Cultural", "raw_content": "\nमहाराष्ट्र स्वाभिमान युवक उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी वैभव वीरकर यांची निवड\nकृषी उत्पादनांच्या निर्यातीस प्रोत्साहन देण्यासाठी सुरेश प्रभु यांचा पुढाकार\nदादरच्या फूल मार्केटमध्ये गोळीबार, एकाची हत्या\nप्रस्तावित नवीन औद्योगिक धोरण लवकरच मंजूर होईल – सुरेश प्रभु\nफुटवेअर आणि लेदर सेक्टरसाठी केंद्र सरकारचे खास पॅकेज\nमहाराष्ट्र स्वाभिमान युवक उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी वैभव वीरकर यांची निवड\nदादरच्या फूल मार्केटमध्ये गोळीबार, एकाची हत्या\nप्रस्तावित नवीन औद्योगिक धोरण लवकरच मंजूर होईल – सुरेश प्रभु\nफुटवेअर आणि लेदर सेक्टरसाठी केंद्र सरकारचे खास पॅकेज\nकृषी उत्पादनांच्या निर्यातीस प्रोत्साहन देण्यासाठी सुरेश प्रभु यांचा पुढाकार\nप्रस्तावित नवीन औद्योगिक धोरण लवकरच मंजूर होईल – सुरेश प्रभु\nफुटवेअर आणि लेदर सेक्टरसाठी केंद्र सरकारचे खास पॅकेज\nभारतातील रशियन गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी सुरेश प्रभु यांनी फास्ट ट्रॅक मॅकेनिझमची घोषणा केली\nमहाराष्ट्र स्वाभिमान युवक उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी वैभव वीरकर यांची निवड\nदादरच्या फूल मार्केटमध्ये गोळीबार, एकाची हत्या\nशिवसेना आणि बाळासाहेबांचे नाव बाजुला करून, वैयक्तीक हिमतीवर निवडून येऊन दाखवा: निलेश राणे यांचे खुले आव्हान\nशासकीय धान्य वाहतुकदारांचा प्रश्न निलेश राणे यांच्या कोर्टात\nमहाराष्ट्र स्वाभिमान युवक उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी वैभव वीरकर यांची निवड\nमहाराष्ट्र स्वाभिमान युवकच्या उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी वैभव वीरकर यांची नुकतीच निवड झाली आहे. ही निवड माजी खासदार व सरचिटणीस निलेश राणे यांच्या सूचनेनुसार उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष मंगेश शिंदे यांनी जाहीर केली. गेली काही वर्षे वैभव वीरकर सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत असून आपली जबाबदारी प्रामाणिकपणे चोख पार पाडत आहेत. राजकीय क्षेत्रात अनेक पदे भूषवित या […]\nशिवसेना आणि बाळासाहेबांचे नाव बाजुला करून, वैयक्तीक हिमतीवर निवडून येऊन दाखवा: निलेश राणे यांचे खुले आव्हान\nरत्नागिरीत गाडीला भीषण अपघात, 2 ठार\nशासकीय धान्य वाहतुकदारांचा प्रश्न निलेश राणे यांच्या कोर्टात\nमिऱ्यावासीयांचा जेटी प्रश्न सोडवणार – निलेश राणे\nस्टार्टअप इंडिया नवउद्योजकांसाठी सुवर्ण संधी -किशोर धारिया\nदादरच्या फूल मार्केटमध्ये गोळीबार, एकाची हत्या\nदादर स्थानकाबाहेर असलेल्या फूल मार्केटमध्ये एका व्यक्तीची गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. दादर फुल मार्केटसारख्या वर्दळीच्या ठिकाणी अशी घटना घडल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळीबारात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव मनोज मौर्य (३५) असे आहे. सकाळी सातच्या सुमारास ते प्रमोद महाजन उद्यानाजवळून जात असताना दोन बाईकस्वार याठिकाणी आले. त्यांनी मनोज यांच्यावर गोळी […]\nपालिकेच्या शाळा,मैदाने,रुग्णालयात ‘संविधान उद्धेशिका’ शिलालेख बसवा – नगरसेविका सोनम जामसुतकर\nलोकलचा दरवाजा अडवणाऱ्यांना आता पोलिसांचा दणका\nआता घरगुती वापराच्या वस्तूंच्या किंमतीत वाढ\nपेट्रोल डिझेलच्या दरात आज पुन्हा वाढ\nभायखळा विधानसभा मतदार संघात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व सर्व मित्र पक्षांनी दिली “भारत बंद” ची हाक\nमहाराष्ट्र स्वाभिमान युवक उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी वैभव वीरकर यांची निवड\nशिवसेना आणि बाळासाहेबांचे नाव बाजुला करून, वैयक्तीक हिमतीवर निवडून येऊन दाखवा: निलेश राणे यांचे खुले आव्हान\nशासकीय धान्य वाहतुकदारांचा प्रश्न निलेश राणे यांच्या कोर्टात\nमिऱ्यावासीयांचा जेटी प्रश्न सोडवणार – निलेश राणे\nप्रस्तावित नवीन औद्योगिक धोरण लवकरच मंजूर होईल – सुरेश प्रभु\nकेंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री श्री.सुरेश प्रभु यांनी सांगितले की, नवीन औद्योगिक धोरण निर्मितीचे उद्दीष्ट, गुंतवणूक आकर्षित करणे आणि रोजगार निर्मिती करणे हे लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळाद्वारे मंजूर केले जाईल. चौथ्या औद्योगिक क्रांतीमुळे उद्भवणारी आव्हाने आणि संधी या धोरणाशी सुसंगत आहेत. निर्माण क्षेत्रातील बदलणाऱ्या तंत्रज्ञानासह, जागतिक चौथ्या औद्योगिक क्रांतीविषयी सुरेश प्रभु बोलत होते. यात कृत्रिम बुद्धिमत्ता, […]\nफुटवेअर आणि लेदर सेक्टरसाठी केंद्र सरकारचे खास पॅकेज\nभारतातील रशियन गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी सुरेश प्रभु यांनी फास्ट ट्रॅक मॅकेनिझमची घोषणा केली\nदेशातील आठ प्रमुख उद्योगांचा ऑगस्ट 2018 मधील निर्देशांक\nसुरेश प्रभु यांच्या उपस्थितीत मुंबई येथे एनएएमसी राष्ट्रीय पुरस्कार समारंभ संपन्न\nदक्षिण आशियातील प्रादेशिक व्यापारावरील जागतिक बँकेच्या अहवालाचा सुरेश प्रभू यांनी शुभारंभ केला\nमहाराष्ट्र स्वाभिमान युवक उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी वैभव वीरकर यांची निवड\nकृषी उत्पादनांच्या निर्यातीस प्रोत्साहन देण्यासाठी सुरेश प्रभु यांचा पुढाकार\nदादरच्या फूल मार्केटमध्ये गोळीबार, एकाची हत्या\nप्रस्तावित नवीन औद्योगिक धोरण लवकरच मंजूर होईल – सुरेश प्रभु\nफुटवेअर आणि लेदर सेक्टरसाठी केंद्र सरकारचे खास पॅकेज\nमहाराष्ट्र स्वाभिमान युवक उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी वैभव वीरकर यांची निवड\nकृषी उत्पादनांच्या निर्यातीस प्रोत्साहन देण्यासाठी सुरेश प्रभु यांचा पुढाकार\nदादरच्या फूल मार्केटमध्ये गोळीबार, एकाची हत्या\nप्रस्तावित नवीन औद्योगिक धोरण लवकरच मंजूर होईल – सुरेश प्रभु\nफुटवेअर आणि लेदर सेक्टरसाठी केंद्र सरकारचे खास पॅकेज\nकृषी उत्पादनांच्या निर्यातीस प्रोत्साहन देण्यासाठी सुरेश प्रभु यांचा पुढाकार\nआशिया कप 2018 : भारताचा नाणेफेक जिंकून ‘क्षेत्ररक्षणा’चा निर्णय\nAsian Games 2018 भारताची जपानवर ८-० ने मात,हॉकी संघाचा नवीन विक्रम\nभारतानं केली तिसऱ्या सुवर्ण पदकाची कमाई\nमीराबाई चानूची आशियाई स्पर्धेतून माघार\nEngland vs India 1st Test -इंग्लडच्या संघाची ६ बाद ८६ अशी अवस्था\nविराट कोहलीचं दमदार शतक,मोडला ब्रायन लाराचा विक्रम\nEngland vs India 1st Test – इंग्लंडचा डाव 287 धावांत सर्वबाद\nWorld Badminton Championships 2018 : पी व्ही सिंधू उपांत्यपूर्व फेरीत धडक\nदक्षिण आफ्रिकेच्या स्क्वॅश प्रशिक्षकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AD%E0%A5%A8%E0%A5%A9", "date_download": "2018-10-16T21:18:04Z", "digest": "sha1:ZYKHFIRKCRVG2KOFKIKP3EXKTMKRYGK3", "length": 5808, "nlines": 222, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. १७२३ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १७ वे शतक - १८ वे शतक - १९ वे शतक\nदशके: १७०० चे - १७१० चे - १७२० चे - १७३० चे - १७४० चे\nवर्षे: १७२० - १७२१ - १७२२ - १७२३ - १७२४ - १७२५ - १७२६\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\nजून २६ - रशियन सैन्याने अझरबैजानची राजधानी बाकु जिंकली.\nइ.स.च्या १७२० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या १८ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या २ र्‍या सहस्रकातील वर्षे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ०९:०३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://cooldeepak.blogspot.com/2007/07/blog-post_11.html", "date_download": "2018-10-16T21:20:31Z", "digest": "sha1:HWLQXEBZMJGNHY362QLEOILIGKFWTEPW", "length": 18776, "nlines": 263, "source_domain": "cooldeepak.blogspot.com", "title": "पु.ल.प्रेम: पु. ल. नावाचे गारुड", "raw_content": "\nपु.लंची छायाचित्रे पाहण्यासाठी इथे क्लिक करा\nअंत:करणातील वीणेचा अखंड झणकार\nबोलावे आणि बोलू द्यावे \nनवं वर्ष आणि सुखाचा चेहरा\nमराठी मुलखात मराठीला दासीचा दर्जा\nएक होते कुसुमाग्रज : विशाखाचे दिवस --पु.ल.\nतुम्हाला नागपूरकर व्हायचं का\nतुम्हाला मुंबईकर व्हायचंय का\nतुम्हाला पुणेकर व्हायचं का\nधर्म, अंधश्रध्दा नि तुम्ही आम्ही\nभारतीय अशी रंगभूमी आहे काय\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\n॥ श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे यांसी..॥\nआयुष्यमान व्हा, यशस्वी व्हा\nदेवगडचो हापूस सगळ्या आब्यांचो बापूस.. - पु.ल.\n'पुलं'नी केलेला गंधर्वगौरव : गंधर्वनाम संवत्सरे...\nएक जानेवारी : एक संकल्प दिन\nसंवाद : एका राजा लेखकाशी (पु. ल. आणि विद्याधर पुंडलिक यांचा संवाद)\nपुलंचे एक प्रेरणादायी पत्र\nपु.ल.देशपांडे यांनी सुधीर बेडेकर यांना दिलेली मुलाखत\nपं. सी. आर. व्यास यांच्या षष्ठ्यब्दपूर्ती समारंभात पुलंनी केलेलं भाषण\nदेवधर संगीत विद्यालयातील समारंभात पुलंनी केलेलं भाषण\nअभ्यास : एक छंद\nमी भारतीय म्हणूनच जगेन\nसमजा, कुणी तुमच्या मुस्काटीत मारली तर..\nबाबा आमटे एक विज्ञानयोगी\n...तर मराठीची चिंता बाळगण्याचे कारण नाही\nदलित शब्दाची व्याप्ती कळणार कधी\nहे जग मी सुंदर करुन जाईन....\nभाईकाकाज लेटर टू मीरा ...\nकाय वाट्टेल ते होईल\nमी एक नापास आजोबा\nपुल - काही सहित्यिक भोग\nआपण सारे भारतीय आहोत\nरंग माझा वेगळा (प्रास्ताविक -पु. ल. देशपांडे)\nपु.लं. चे मजेदार किस्से\nकाही साहित्यिक भोग (भोग २)\nजो जे वांछील तो ते लिहो\nतिळगूळ घ्या गोड बोला\nव्यक्ति आणि वल्ली (1965) - पु. ल. देशपांडे\nविशीतल्या पोराचं पु.ल. आजोबांना पत्र\nपु.ल. म्हणजे परमेश्‍वराने दिलेले वरदान..\nसाहित्यातील हृदयस्थपु ल देशपांडे\nमुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रातील पुलंचे योगदान\nपु. ल. 'वस्त्रहरण' नाटकासाठी टर्नींग पॉइंट\nविनोदाने पुलकित करणारे पु. ल.\nखरंच.. शिवी कधी देऊ नये\nपु. ल. एक आठवण, किती सारी साठवण\nजगण्यापलीकडची प्रेरणा देणारा लेखक\nपु.ल. इतिहासजमा होणे शक्य नाही..\nबहोत अच्छे - वसंतराव देशपांडे\nपुरुषोत्तम लक्ष्मण आगे बढो - आचार्य अत्रे\nव्यक्ती आणि वल्ली - अतुल परचुरे\nपुलंच्या आठवणी - राम कोल्हटकर\nपु.ल. आंनदाचा निर्मळ झरा\nआठवणींचं पिपंळपान- पु.ल. आणि सुनीताबाई\nजे रम्य ते बघुनिया...\nआमचा हसवणारा मित्र पी. एल.\nपु.लं. च्या आठवणींना उजाळा\nनवलकरांच्या 'झपाटलेल्या लेखणी'तले भाई\nपु. ल. नावाचे गारुड\nपु. लं. - अखेरचा अध्याय\nपुलकित संध्याकाळ - - स्मिता मनोहर.\nपुन्हा भेटले मराठी मनामनांत जपलेले \"पु. ल.'\n'पुल'कित आठवणींत दंग झाले श्रोते...\nया महान अष्टपैलू अवलियाला माझा मानाचा मुजरा\nभाई, आज तुमचा वाढदिवस\nमाझ्या आयुष्यातील तो सुवर्ण क्षण\nबरं झालं पु.ल. तुम्ही लवकर गेलात\nपु, ल. नावाचं मोरपीस\nपुलं चं लिखाण 'पाहिलं' तेव्हा\nपुल देशपांडे यांची विनोदबुद्धी\nपु.लंच्या त्या दोन संस्मरणीय भेटी\nमला भावलेले 'पु.ल. '\nपु.ल.. तुम्ही स्वतःला कोण समजता\nअजि म्या पु.ल. पाहिले\nअमरत्व काय फक्त देवालाच आहे काय\nएक पत्र माझ्या दैवताला ..... त्याच्याच एका रसिकाकडून\n\"व्यक्ती आणि वल्ली\" .....एक प्रसंग......\nबटाट्याच्या चाळीतील काही आठवणी..\nखिल्ली पुस्तकातील काही उतारे..\nकेसरबाई :एका तेजः पुंज स्वराचा अस्त\nजीवन त्यांना कळलें हो\nसखे सोबती गेले पुढती\nमाझा एक अकारण वैरी\nझपताल - काही (बे)ताल चित्रे (अघळपघळ)\nमी पु. ल. दे.\nपु.लं. .... काही (च्या काही) कविता\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना मिळालेले आणि काही पु.ल. प्रेमी मित्रांनी दिले आहेत. चित्र (jpg,gif),(pdf) पिडिफ स्वरुपात मिळालेले लेख देवनागरीत टंकुन एका ठिकाणी आणण्याचे काम फक्त मी केले.\nपु. ल. नावाचे गारुड\nपु. ल. गेल्यावर आमचा कलकत्त्याचा समीक्षक मित्र शमिक बॅनर्जी पुण्यात आला होता त्याने ही आठवण सांगितली. पु. ल. दिल्लीच्या संगीत नाटक अकादमीचे पाच वर्षे मानद उपाध्यक्ष होते. एका बैठकीनंतरच्या भोजनोत्तर मैफलीत एक प्रसिद्ध नाटककार खूप सात्विक संतापले होते. त्यांना न विचारता त्यांच्या नाटकांचे कोणी अन्य भाषेत प्रयोग केले होते. त्यामुळे कॉपीराईटचा भंग होतो असा प्रकार होता. त्यांची अनेकांनी समजूत घातली पण त्यांचा राग धुमसत होताच. वाद वाढल्यावर पु. ल. तेथे असलेली हार्मोनियम काढून म्हणाले, मी आता तुम्हाला माझा प्रयोग करुन दाखवतो. त्याचा मात्र कॉपीराईट कोणाकडे नाही. कोणीही हा प्रयोग गावोगाव कोणत्याही भाषेत करावा, असे म्हणून पु. लं.नी हार्मोनियम वाजवणे सुरु केले. जरा रंग भरल्यावर ते आलाप आणि ताना घेऊ लागले. त्याला अर्थातच अभिनयाची जोड होती. पण एकही शब्द नव्हता. नंतर सर्वांच्या लक्षात येऊ लागले की आलापी आणि तानांमधून एक तरुण आपल्या प्रेयसीकडे प्रेमयाचना करतो आहे, तानांमधून ती तरुणी लाजते आहे. मग ताना मारीत त्यांचे प्रेम चालते. मग दोघांचे ताना आणि आलापीमधून लग्न होते. ताना मारीत बाळंतपण होते. मग भांडण... पुन्हा ताना... पुन्हा प्रेम जमते. ताना मारीत संसार फुलतो असा मामला पु. लं.नी एकही शब्द न उच्चारता केवळ ताना आणि आलापीमधून अर्धा तास जिवंत केला. समोरचे सगळे गडाबडा लोळायचे तेवढे राहिले होते. शमिक म्हणाला, 'कोणतीही तयारी, पूर्वसूचना नसताना हा माणूस इतका चोख परफॉर्मन्स देत असेल तर त्यांचे परफॉर्मन्स विषयीचे चिंतन किती परिपक्व असेल ह्या माणसाभोवती महाराष्ट्राचे सांस्कृतिक जग केंद्रित का होते, ह्याचे जणू उत्तरच पु. लं.नी आम्हाला त्या अर्ध्या तासात दिले. '\n- श्री. सतीश आळेकर (पु. ल. नावाचे गारुड)\nपु.लंची पुस्तके खरेदी करून ‘पु.ल. देशपांडे फ़ॉउंडेशन’ला मदत करा खाली काही ऑनलाईन दुवे\nमहाराष्ट्रातील काही पुस्तक भाडांराचे पत्ते\nपु.ल. देशपांडे गुगल प्लस\nपु.ल. प्रेम ब्लॉगचे अपडेट्स तुमच्या ईमेलवर आपोआप येण्यासाठी इथे तुमचा मेल आयडी टाका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/immoral-relations-murder-both-them-gave-prison-145888", "date_download": "2018-10-16T20:56:31Z", "digest": "sha1:MF4ABWCBKCCCCSVM2INT5RMTQCNPSPZA", "length": 15633, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "Immoral relations Murder Both of them gave Prison अनैतिक संबंधातून खून; दोघांना जन्मठेप | eSakal", "raw_content": "\nअनैतिक संबंधातून खून; दोघांना जन्मठेप\nमंगळवार, 25 सप्टेंबर 2018\nनाशिक : अनैतिक संबंधावरून दम दिल्याच्या रागातून आरोपीने साथीदाराच्या मदतीने प्रेयसीचा पती दशरथ ठमके यांचा निर्घृणपणे खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने त्याचा मृतदेह शरदचंद्र मार्केटयार्ड परिसरातील पाण्याच्या टाकीत टाकून दिला होता. याप्रकरणी दोघांना जिल्हा व सत्र न्यायधीश एन.जी. गिमेकर यांनी जन्मठेप व 30 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली तर तिघांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. सदरचा प्रकार 21 ऑक्‍टोबर 2017 रोजी रात्री घडला होता.\nनाशिक : अनैतिक संबंधावरून दम दिल्याच्या रागातून आरोपीने साथीदाराच्या मदतीने प्रेयसीचा पती दशरथ ठमके यांचा निर्घृणपणे खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने त्याचा मृतदेह शरदचंद्र मार्केटयार्ड परिसरातील पाण्याच्या टाकीत टाकून दिला होता. याप्रकरणी दोघांना जिल्हा व सत्र न्यायधीश एन.जी. गिमेकर यांनी जन्मठेप व 30 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली तर तिघांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. सदरचा प्रकार 21 ऑक्‍टोबर 2017 रोजी रात्री घडला होता.\nगणेश वसंत गरड (22, रा. नागचौक, जोशीवाडा, पंचवटी), सुनील रामदास अहिरे (29, रा. फुलेनगर, पंचवटी) असे आरोपींची नावे आहेत. मयत दशरथ बाळू ठमके (रा. गजानन चौक, पेठरोड) याच्या पत्नीशी आरोपी गणेश गरड याचे अनैतिक संबंध होते. ही बाब दशरथ ठमके यांना समजली असता, त्यांनी आरोपी गरडला, माझ्या पत्नीचा नाद सोडून दे, नाहीतर तुला जीवंत सोडणार नाही अशी धमकी दिली होती. त्याचा राग मनात धरून आरोपी गणेश गरड याने 21 ऑक्‍टोबर 2017 रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास दशरथ ठमके यास दारू पाजण्याच्या बहाण्याने पेठरोडवरील शरदचंद्र मार्केटयार्ड परिसरात नेले. त्याठिकाणी त्याने साथीदार सुनील रामदास अहिरे, राहुल उर्फ भुजया भिमा लिलके (19, रा. एरंडवाडी, म्हसोबा चौक, पंचवटी), उमेश डॅनियल खंदारे (24, रा. कालिकानगर, पंचवटी), सुशील उर्फ श्‍याम मधुकर बागूल (31, रा. गजानन चौक, दिंडोरी रोड) यांनाही बोलाविले होते. यावेळी ठमके यांना दारु पाजल्यानंतर आरोपी गरड व साथीदारांनी चॉपरने वार करीत निर्घृणपणे खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मयत ठमकेच्या पायाला दोरी बांधून यार्डातील मृतदेह पाण्याच्या टाकीत टाकला. दरम्यान, दोन दिवसांपासून भाऊ बेपत्ता असल्याने भाऊ संतोष ठमके याने पंचवटी पोलीसात तक्रार दिली होती. चौकशीत ठमके हे आरोपी गरडसोबत गेल्याचे कळल्यानंतर पोलिसांनी त्यास ताब्यात घेत चौकशी केल्यानंतर ठमके यांचा खून केल्याचे उघड झाले.\nतसेच, तीन दिवसांनतर त्यांचा मृतदेह पाण्याच्या टाकीतून काढण्यात आला होता. सदरचा तपास तत्कालिन वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिनेश बर्डेकर, पोलीस निरीक्षक आनंदा वाघ, उपनिरीक्षक योगेश उबाळे यांनी केला होता.\nयाप्रकरणी न्यायधीश एन.जी. गिमेकर यांच्यासमोर खटला सुरू होता. सरकारी पक्षातर्फे ऍड. रवींद्र निकम यांनी 12 साक्षीदार तपासले. त्यातून सबळ व परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे आरोपी गरड व आहिरे यांनी खून केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे दोघांना जन्मठेप व प्रत्येकी 30 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली. तर अन्य तिघांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. न्यायालयीन पैरवी अधिकारी पोलीस नाईक एस. एल. जगताप, सहायक पोलीस उपनिरीक्षक पी. व्ही. शिंदे, पोलीस शिपाई आर. आर. जाधव यांनी काम पाहिले.\nबाललैंगिक अत्याचारांत घट व्हावी - बापट\nपुणे - पुणे शहरासह ग्रामीण भागात बाललैंगिक अत्याचाराचे गुन्हे घडत आहेत. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य कारवाई होणे अपेक्षित आहे. तसेच बाल...\nमहिला कार्यकर्तीचा आत्महत्येचा प्रयत्न ; शबरीमला मंदिर परिसरात तणाव\nतिरुअनंतपुरम : शबरीमला मंदिर सर्व महिलांसाठी खुले करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालापासून केरळमधील वातावरण तापले आहे. मासिक पूजाविधीसाठी...\nबांधकाम व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा दाखल\nपुणे - बांधकाम विकसन करारातील अटी व शर्थीचा भंग आणि आर्थिक फसवणूकप्रकरणी एका बांधकाम व्यावसायिकाविरुद्ध कोंढवा पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल...\nसाताऱ्यात महिलेचा भरदिवसा खून\nसातारा - येथील माची पेठेत किरकोळ घरगुती वादातून गिरण चालवणाऱ्या महिलेचा पतीने भरदिवसा खून केल्याने खळबळ उडाली आहे. संबंधित महिलेचा पती पसार असून,...\nपत्नीशी अनैतिक संबंधाच्या संशयावरून खुनाचा प्रयत्न\nपत्नीशी अनैतिक संबंधाच्या संशयावरून खुनाचा प्रयत्न नागपूर : पत्नीशी अनैतिक संबंध असल्याचा ठपक ठेवून पतीने मित्रावर चाकूने प्राणघातक हल्ला केला. ही...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/krida-news/brabourne-stadium-to-host-india-wi-odi-1770096/", "date_download": "2018-10-16T21:44:18Z", "digest": "sha1:7G5YZBYCMYMK3WWSZ4HP5HKYFHK35J57", "length": 12193, "nlines": 210, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Brabourne Stadium to host India WI ODI| भारत विरुद्ध विंडीज वन डे सामना वानखेडे ऐवजी ब्रेबॉन स्टेडीयमवर | Loksatta", "raw_content": "\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\nभारत विरुद्ध विंडीज वन-डे सामना वानखेडे ऐवजी ब्रेबॉन स्टेडीयमवर\nभारत विरुद्ध विंडीज वन-डे सामना वानखेडे ऐवजी ब्रेबॉन स्टेडीयमवर\nक्रिकेट प्रशासकीय समितीचा निर्णय\nआगामी भारत विरुद्ध विंडिज वन-डे मालिकेतला चौथा सामना, मुंबईच्या वानखेडे मैदानावरुन ब्रेबॉन स्टेडीयमला हलवण्यात आला आहे. बीसीसीआयच्या क्रिकेट प्रशासकीय समितीने हा निर्णय घेतला आहे. २००९ साली भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील कसोटी सामना हा या मैदानावरचा शेवटचा कसोटी सामना ठरला होता, यानंतर तब्बल ९ वर्षांनी हे मैदान आंतरराष्ट्रीय सामन्याचं यजमानपद भूषवणार आहे.\nगेल्या काही दिवसांमध्ये एमसीए (मुंबई क्रिकेट असोसिएशन) आणि बीसीसीआय यांच्यामध्ये मोफत तिकीटं व अन्य तांत्रिक मुद्द्यांवरुन चर्चा सुरु होती. क्रिकेट प्रशासकीय समिती यजमान क्रिकेट संघटनेला ६०० तिकीटांपेक्षा जास्त मोफत तिकीट देण्यासाठी तयार नव्हती. त्यातच एमसीएवर सध्या प्रशासकांची नियुक्ती झाली असल्यामुळे नेहमीच्या कामकाजातही अधिकाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.\nया कारणांमुळे क्रिकेट प्रशासकीय समितीने ब्रेबॉन स्टेडीयमला मुंबईतील वन-डे सामन्याच्या आयोजनाचे हक्क दिले आहेत. २९ ऑक्टोबरोजी मुंबईत वन-डे सामना रंगणार होता, मात्र आता हा सामना ब्रेबॉनला हलवण्यात आलेला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये बीसीसीआय आणि राज्य क्रिकेट संघटनांमध्ये मोफत पासांच्या मुद्द्यावरुन वाद सुरु आहेत. २१ ऑक्टोबरपासून भारत विरुद्ध विंडीज वन-डे मालिकेला सुरुवात होणार आहे.­­­\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nIND vs WI : भारताची विंडीजवर १० गडी राखून मात; मालिकेवर निर्विवाद वर्चस्व\nIND vs WI : उमेश यादव-जाडेजाचा भेदक मारा; भारतापुढे अवघ्या ७२ धावांचे आव्हान\nInd vs WI : शार्दुल ठाकूर ऐवजी उमेश यादवला वन-डे संघात स्थान\nIND vs WI : विंडीजचे प्रशिक्षक स्टुअर्ट लॉ यांचे निलंबन\nकसोटी क्रमवारीत उमेश यादवची ‘पंचवीशी’; ऋषभ पंत-पृथ्वी शॉलाही फायदा\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'महाराष्ट्रात येताना भीती नसते, कारण इथं मोदी-शाहंसारखे गुंड नाहीत'\n#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\nमायलेकींच्या सुरक्षेसाठी तो उबर चालक मध्यरात्रीनंतरही दीड तास थांबून राहिला\nराज ठाकरे अमरावती एक्सप्रेसने विदर्भाकडे रवाना\n#MeToo : आरोपांनंतर 'यशराज फिल्म्स'मधून आशिष पाटील यांची हकालपट्टी\n#MeToo : आरोप सिद्ध होणाऱ्यांसोबत काम न करण्याचा फरहान अख्तरचा निर्णय\n#MeToo : आरोपांनंतर 'यशराज फिल्म्स'मधून आशिष पाटील यांची हकालपट्टी\n'राधिका मसाले'च्या मीम्सवर अनिता दाते म्हणते..\n#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्यांकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\n‘लोहपुरुष’ पोलीस आयुक्त, जरा इकडेही लक्ष द्या\nमित्राच्या अपघाती मृत्यूच्या तणावामुळे अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची आत्महत्या\n२८ नवे कुष्ठरुग्ण आढळले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/article-250045.html", "date_download": "2018-10-16T21:20:06Z", "digest": "sha1:JAAVAXJA36XYRI4JANULIGR4SMWLLIQK", "length": 12952, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "अघोरीपणाचा कळस ; काळीज,लिंग कापून अस्वलाला जाळलं", "raw_content": "\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nराज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर, कार्यकर्त्यांमधली मरगळ झटकणार\nसराफ व्यावसायिक करणार दसऱ्याचा मुहूर्त 'कॅश'\nदारूच्या कंपनीतील ५ हजार टन मक्क्याने भरलेल्या टाकीत पडून मुलाचा मृत्यू\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\n#Metoo मोहिमे संदर्भात हायकोर्टात याचिका दाखल\nमॉडेलला घरी बोलवून मित्रानेच केला खून\nजलयुक्त 'शिव्या'र, राज ठाकरेंच्या कुंचल्यातून फडणवीस सरकारवर घणाघात\nअकबर यांनी चुंबन घेण्याचा प्रयत्न केला, आणखी एका महिला पत्रकाराचा आरोप\nकर्ज देण्यासाठी शरीरसंबंधाची मागणी करणाऱ्या बँक मॅनेजरला महिलेनं धु-धु धुतलं\nगोव्यात काँग्रेसच्या सत्ता स्थापनेच्या मनसुब्यावर पाणी, २ आमदार भाजपात दाखल\n#Metoo : महिला खेळाडूंनी केलेल्या आरोपानंतर राष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षकाची आत्महत्या\nकरिनाची 'ही' फॅशन स्टाईल तुम्हीही फॉलो करू शकता\nदबंग गर्ल सोनाक्षी सांगतेय बॉर्डरवरच्या जवानांबरोबरचे अविस्मरणीय अनुभव\nअशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापुरेनं सुरू केलाय 'प्रवास'\n#Metoo: स्त्रीनं संधीसाठी हात पुढे करताना आपली चूक नाही ते तपासून पहावं - निशिगंधा वाड\nPHOTO सबरीमाला मंदिर प्रवेशापासून राहुल गांधींच्या गुरुद्वारा भेटीपर्यंत देशभरातल्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी\nकरिनाची 'ही' फॅशन स्टाईल तुम्हीही फॉलो करू शकता\nहे आहेत देशातले 10 वादग्रस्त बाबा, कुणावर बलात्कार तर कुणावर खुनाचा आरोप\nसततच्या पोट दुखीवर करा हे ५ घरगुती रामबाण उपाय\nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\nएका पावाच्या तुकड्यासाठी भिवंडीत तुफान मारामारी\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nअघोरीपणाचा कळस ; काळीज,लिंग कापून अस्वलाला जाळलं\n15 फेब्रुवारी : गोंदियामध्ये अंधश्रद्धेतून एका अस्वलाला जाळून टाकण्याची धक्कादायक प्रकार घडलाय. इथल्या गोरेगाव वनक्षेत्रामध्ये अस्वलाला विजेचा शॉक देऊन त्याची शिकार करण्यात आली. आणि पुरावे नष्ट करण्यासाठी अस्वलाला जाळून टाकण्याचाही प्रयत्न झाला. पण शिकारीचा हा प्रयत्न आता उघडकीला आलाय. या अस्वलाची शिकार अंधश्रद्धेमुळे झाल्याचं समोर आलंय.\nगोंदियामध्ये गोरेगाव वनपरिक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या तिल्ली मोहगावात अंधश्रद्धेतून एका अस्वलाचा बळी घेतल्याचं समोर आलंय. मोहगावात अस्वलाला शॉक देऊन त्याला मारण्यात आलं त्यानंतर त्याचं काळीज आणि लिंग कापण्यात आलं. तर त्या अस्वलाला जाळून पुरावा नष्ट केला गेला. अंधश्रद्धेतून मुक्या जीवांचा बळी दिल्याच्या घटनेमुळे एकच खळबळ उडालीये.\nअपत्यप्राप्तीसाठी अस्वलाची हत्या करण्याच्या घटना या भागात घडल्यायत. अस्वलाच्या नखांचा ताबीज घातल्याने जादूटोण्याचा असर होत नाही, अशीही एक अंधश्रद्धा इथं आहे. या गैरसमजांतूनच अस्वलाची शिकार केली जाते.\nजादू टोण्याविरोधात कायदा कडक केला असला तरी असं प्रकार घडत असल्यानं मात्र प्राणीमित्रांनी नाराजी व्यक्त करत आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केलीये.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nराज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर, कार्यकर्त्यांमधली मरगळ झटकणार\n#Metoo मोहिमे संदर्भात हायकोर्टात याचिका दाखल\nसराफ व्यावसायिक करणार दसऱ्याचा मुहूर्त 'कॅश'\nक्रिकेटपटू मोहम्मद शमीच्या पत्नीने केला काँग्रेसमध्ये प्रवेश\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/yeh-hai-mumbai-meri-jaan-news/story-about-kishore-kumar-madhubala-life-1757064/", "date_download": "2018-10-16T21:09:19Z", "digest": "sha1:IOENW4HIGFGZOGNXP3NAJWPHXIOHHTNT", "length": 42732, "nlines": 219, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Story about kishore kumar madhubala life | अर्ध्यावरती डाव मोडला.. | Loksatta", "raw_content": "\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\nये है मुंबई मेरी जान\nकिशोरचं व्यक्तिमत्त्व काही वेगळंच घडवून देवानं त्याला पृथ्वीवर पाठवलं होतं.\nत्या दोघांबद्दल काय लिहू आणि कसं लिहू दोघंही माझे जवळचे होते. दोघंही माझे सगे होते. दोघंही काही काळ माझ्या आयुष्याला व्यापून होती. ती खळखळून हसायची तेव्हा सहस्र चंद्र एकाच वेळी प्रकाशमान व्हायचे. आणि तो गायचा तेव्हा सहस्र सूर्याची किरणं प्रकाशमान व्हायची. ती अभिनय करायची तेव्हा लाखो हृदयं धडकायची. आणि तो अभिनय करायचा तेव्हा लाखो लोक दु:ख विसरून हसायचे. ती गेली तेव्हा करोडो चाहते रडले. आणि तो गेला तेव्हाही करोडोंनी अश्रू ढाळले. दोघांनीही रसिकांच्या मनात घर केलं. त्या घराचे नंतर महाल झाले. आणि आता ते प्राचीन शिल्पासारखे अजरामर झाले आहेत. दोघंही यशस्वी होते, दोघंही महान होते. आणि फारच क्वचित असं घडतं- की दोन यशस्वी, महान व्यक्तिमत्त्वं एकत्र येऊन त्यांचं एकत्र येणंही यशस्वी ठरतं. त्या दोघांच्या बाबतीतही असंच झालं. दोघंही आयुष्यातली अपरिहार्यता म्हणून एकत्र आले. तिच्या अंतापर्यंत एकत्र राहिले. परंतु दोघंही त्यात समाधानी नव्हते. कधीच दोघंही माझे जवळचे होते. दोघंही माझे सगे होते. दोघंही काही काळ माझ्या आयुष्याला व्यापून होती. ती खळखळून हसायची तेव्हा सहस्र चंद्र एकाच वेळी प्रकाशमान व्हायचे. आणि तो गायचा तेव्हा सहस्र सूर्याची किरणं प्रकाशमान व्हायची. ती अभिनय करायची तेव्हा लाखो हृदयं धडकायची. आणि तो अभिनय करायचा तेव्हा लाखो लोक दु:ख विसरून हसायचे. ती गेली तेव्हा करोडो चाहते रडले. आणि तो गेला तेव्हाही करोडोंनी अश्रू ढाळले. दोघांनीही रसिकांच्या मनात घर केलं. त्या घराचे नंतर महाल झाले. आणि आता ते प्राचीन शिल्पासारखे अजरामर झाले आहेत. दोघंही यशस्वी होते, दोघंही महान होते. आणि फारच क्वचित असं घडतं- की दोन यशस्वी, महान व्यक्तिमत्त्वं एकत्र येऊन त्यांचं एकत्र येणंही यशस्वी ठरतं. त्या दोघांच्या बाबतीतही असंच झालं. दोघंही आयुष्यातली अपरिहार्यता म्हणून एकत्र आले. तिच्या अंतापर्यंत एकत्र राहिले. परंतु दोघंही त्यात समाधानी नव्हते. कधीच मी मधुबाला आणि किशोरकुमार यांच्याबद्दल बोलतोय.\nकिशोरकुमार आणि मधुबालानं लग्न केल्याची बातमी माझ्यापर्यंत येऊन धडकली तेव्हा मला त्याबद्दल अंदाज होताच. ‘ढाके की मलमल’ या चित्रपटात दोघं प्रथम एकत्र आले होते. नंतर त्यांनी ‘चलती का नाम गाडी’ केला. अर्थात त्यापूर्वीपासूनच मधूला तो ओळखत होता. ‘महल’च्या वेळी तो मुंबईत आला होता. तिचं दैवी सौंदर्य त्यानं पाहिलं होतं. परंतु त्याच्या मनात मुंबईत येऊन स्वत:ला घडवायचं होतं. त्याला गायक व्हायचं होतं आणि अशोककुमार त्याला सांगत होते, ‘‘तू अभिनय चांगला करू शकशील.’’ शिवाय- ‘‘केवळ गाण्यावर तुझं पोट कसं भरणार त्यामुळे तू अभिनय केलास तर बरे पैसे मिळतील..’’ असंही त्यांचं चालायचं. किशोर पिसाटायचा. नाराज झाला की तो ‘बॉम्बे टॉकीज’च्या ऑफिसमधून थेट ‘प्रीतम’मध्ये उगवायचा. मला सांगायचा, ‘‘ये मेरा बडा भाई है ना, वो किसी की नहीं सुनता त्यामुळे तू अभिनय केलास तर बरे पैसे मिळतील..’’ असंही त्यांचं चालायचं. किशोर पिसाटायचा. नाराज झाला की तो ‘बॉम्बे टॉकीज’च्या ऑफिसमधून थेट ‘प्रीतम’मध्ये उगवायचा. मला सांगायचा, ‘‘ये मेरा बडा भाई है ना, वो किसी की नहीं सुनता अपने बाप की भी नहीं अपने बाप की भी नहीं मला अ‍ॅक्टिंग करायची नाहीये आणि हा मला तेच करायला लावतोय. मला गायचंय.. सैगलसारखं मला अ‍ॅक्टिंग करायची नाहीये आणि हा मला तेच करायला लावतोय. मला गायचंय.. सैगलसारखं लेकीन लोगों को भी इस के जैसा ही लगता है लेकीन लोगों को भी इस के जैसा ही लगता है ये अशोककुमार का भाई है, अ‍ॅक्टिंग तो करेगाही ये अशोककुमार का भाई है, अ‍ॅक्टिंग तो करेगाही मला माहीत आहे, की मी अ‍ॅक्टिंगच काय, दुनियेतली कोणतीही गोष्ट करू शकतो. आणि तीही मस्तपैकी करू शकतो..’’\nते खरंही होतं म्हणा\nकिशोरचं व्यक्तिमत्त्व काही वेगळंच घडवून देवानं त्याला पृथ्वीवर पाठवलं होतं. दादामुनींचा- म्हणजे अशोककुमारजींचा हा धाकटा भाऊ एकदम कलंदर होता. इतक्या नाना कळा देवानं त्याच्यात ठासून भरल्या होत्या, की बस्स तो कलागुणांचा स्फोटक दारूगोळा होता. सनकी आदमी था तो कलागुणांचा स्फोटक दारूगोळा होता. सनकी आदमी था जो मन में आएगा, वही करेगा जो मन में आएगा, वही करेगा नहीं तो किसी की एक नहीं सुनेगा नहीं तो किसी की एक नहीं सुनेगा एक दिवस या महाशयांनी मोठय़ा भावाला सांगितलं, ‘‘मला माझ्या मर्जीप्रमाणे आयुष्य जगू द्या.’’ शेवटी दादामुनींनी त्याच्यापुढे हात टेकले.\nकिशोरचं पाळण्यातलं नाव- आभासकुमार तो लहानपणापासून अतिशय हट्टी आणि मनात येईल तेच करायचा. त्याला गाण्याची खूप आवड होती. पण गळा खराब. दादामुनी मला एकदा सांगत होते, ‘‘आभास लहानपणी जेव्हा गात असे तेव्हा अक्षरश: रेकल्यासारखा गात असे. मला थोडीफार गाण्याची समज होती आणि त्या काळात पाश्र्वगायन रूढ झालं नव्हतं, म्हणून चित्रपटातली माझी गाणी मीच गात असे. आणि हा तर सारखी गाणीच गात बसायचा. त्याचं गायन भयानक वाटायचं. मैं बहोत डाटता था उसको तो लहानपणापासून अतिशय हट्टी आणि मनात येईल तेच करायचा. त्याला गाण्याची खूप आवड होती. पण गळा खराब. दादामुनी मला एकदा सांगत होते, ‘‘आभास लहानपणी जेव्हा गात असे तेव्हा अक्षरश: रेकल्यासारखा गात असे. मला थोडीफार गाण्याची समज होती आणि त्या काळात पाश्र्वगायन रूढ झालं नव्हतं, म्हणून चित्रपटातली माझी गाणी मीच गात असे. आणि हा तर सारखी गाणीच गात बसायचा. त्याचं गायन भयानक वाटायचं. मैं बहोत डाटता था उसको आभास बचपन से शैतान था आभास बचपन से शैतान था एका जागेवर कधी थांबत नसे. सारखा धावतपळत असायचा. अभ्यासाचं नाव नाही. एकदा अशीच मस्ती करताना त्याचं बोट कापलं गेलं आणि मग मोठी जखम झाली. भरपूर रक्त जात होतं. मलमपट्टी करताना त्यानं आधी दवाखाना आणि नंतर घर डोक्यावर घेतलं होतं. ती जखम सारखी ठणकत असे. आणि तो मोठमोठय़ानं भोकाड पसरून रडत असे. त्यावेळी आम्हाला ते त्रासदायक झालं होतं. पण त्या रेकण्यामुळे किंवा कसं कोण जाणे, आभासचा आवाज मोकळा झाला.’’\nकिशोर हा पहिल्यापासून- मराठीतला योग्य शब्द वापरायचा तर ‘अतरंगी’ होता एका किशोरमध्ये अनेक किशोर दडलेले असायचे. आणि या सर्व किशोरकुमारांचे अनेक उद्योग वेगवेगळ्या प्रकारे चालायचे. दादामुनींनी त्याची एक आठवण तो गेल्यानंतर मला सांगितली.. ‘‘किशोरचा आवाज मोकळा झाल्यावर तो मोकळेपणे गात सुटायचा. त्याच्या गायकीमुळे तो कॉलेजात लोकप्रिय झाला होता. पण तो अतिशय लाजराही होता. तो गर्दीला घाबरायचा. लोक दिसले की त्याची तंतरायची. म्हणूनच कॉलेजच्या गॅदरिंगला हा पडद्याच्या आड उभं राहून गाणं म्हणायचा. नंतर मात्र तो बदलला.’’\nमी एकदा किशोरला विचारलं, ‘‘यार, तुझा आभासचा किशोर कसा झाला’’ ‘‘अरे सरदारजी, ये तो एक लंबी कहानी है’’ ‘‘अरे सरदारजी, ये तो एक लंबी कहानी है’’ असं म्हणून त्यानं दीर्घ श्वास घेतला. जणू काही आफत कोसळणार होती’’ असं म्हणून त्यानं दीर्घ श्वास घेतला. जणू काही आफत कोसळणार होती आणि मग जोरात हसला. इतका, की त्याच्या डोळ्यांत पाणी आलं. ‘‘कुलवंत, तू पहले ये बता- तू सरदार है की नहीं आणि मग जोरात हसला. इतका, की त्याच्या डोळ्यांत पाणी आलं. ‘‘कुलवंत, तू पहले ये बता- तू सरदार है की नहीं (असले प्रश्न फक्त तोच विचारू शकत होता. तो माझ्यापेक्षा चार वर्षांनी मोठा होता. लेकीन हम लोग की दोस्ती थी (असले प्रश्न फक्त तोच विचारू शकत होता. तो माझ्यापेक्षा चार वर्षांनी मोठा होता. लेकीन हम लोग की दोस्ती थी मीही त्याच्याशी ‘अरे-तुरे’तच बोलत असे.) ‘बॉम्बे टॉकीज’मध्ये मतभेद झाल्यानंतर दादामुनींनी आपल्या काही मित्रांसमवेत गोरेगावला ‘फिल्मीस्तान स्टुडिओ’ सुरू केला. मैं भी वहाँ जाता था मीही त्याच्याशी ‘अरे-तुरे’तच बोलत असे.) ‘बॉम्बे टॉकीज’मध्ये मतभेद झाल्यानंतर दादामुनींनी आपल्या काही मित्रांसमवेत गोरेगावला ‘फिल्मीस्तान स्टुडिओ’ सुरू केला. मैं भी वहाँ जाता था शूटिंग बघत बसायचो. ‘फिल्मीस्तान’मध्ये ‘शिकारी’चं शूटिंग सुरू होतं आणि अचानक एका पात्राची गरज भासली. वाच्छा म्हणून दिग्दर्शक होते, त्यांनी समोर बसलेल्या मला तो छोटासा शॉट द्यायला सांगितला. मी तर झटकन् झिडकारूनच टाकलं. पण दादामुनी घुस्सा झाले. दिग्दर्शकाला उलट बोलणं त्यांना आवडलं नाही. मला त्यांनी एका जवानाला पाणी पाजण्याचा तो सीन करायला लावला. मग माझी भूमिका वाढवली गेली. चित्रपटात आभासकुमार हे नाव योग्य वाटणार नाही असं वाटून दादामुनींचे पार्टनर शशधर मुखर्जीनी माझं नाव ‘किशोरकुमार’ ठेवलं. तुझं नाव बदलू का, असं मला विचारलंही नाही शूटिंग बघत बसायचो. ‘फिल्मीस्तान’मध्ये ‘शिकारी’चं शूटिंग सुरू होतं आणि अचानक एका पात्राची गरज भासली. वाच्छा म्हणून दिग्दर्शक होते, त्यांनी समोर बसलेल्या मला तो छोटासा शॉट द्यायला सांगितला. मी तर झटकन् झिडकारूनच टाकलं. पण दादामुनी घुस्सा झाले. दिग्दर्शकाला उलट बोलणं त्यांना आवडलं नाही. मला त्यांनी एका जवानाला पाणी पाजण्याचा तो सीन करायला लावला. मग माझी भूमिका वाढवली गेली. चित्रपटात आभासकुमार हे नाव योग्य वाटणार नाही असं वाटून दादामुनींचे पार्टनर शशधर मुखर्जीनी माझं नाव ‘किशोरकुमार’ ठेवलं. तुझं नाव बदलू का, असं मला विचारलंही नाही बडा भाई आखीर बडा ही निकला बडा भाई आखीर बडा ही निकला त्यांनी मला अभिनय करायला भाग पाडलं आणि नावही बदलायला भाग पाडलं त्यांनी मला अभिनय करायला भाग पाडलं आणि नावही बदलायला भाग पाडलं\nकिशोर खरं म्हणजे उत्तम अभिनेता होता. त्यानं तीही कारकीर्द नीट मनावर घेतली असती तर कदाचित तो सैगलजींच्या तोडीचा झाला असता. पण.. या ‘पण-परंतु’ला आयुष्यात अर्थ नसतो. जे आहे ते आहे. त्याच्या अभिनय कारकीर्दीच्या प्रारंभीच्या दिवसांत एक गमतीदार घटना घडली होती; ज्यामुळे अनेक वर्ष देव आनंदने त्याचा आवाज पाश्र्वगायक म्हणून घेतला नव्हता. हा किस्सा मला किशोरनेच सांगितला. देव आनंद व अशोकजींच्या एका चित्रपटात अशोकजींनी किशोरला एक छोटीशी भूमिका करायला सांगितली होती. त्या सीनमध्ये किशोरनं देवसाबना जरा उलटं बोलायचं होतं. किशोरला मुळातच काम करायचं नव्हतं. त्यात त्या सीनच्या शूटिंगच्या वेळी देवसाब नव्हते. त्यांची डमी वापरून चित्रण होणार होतं. किशोर सांगत होता, ‘‘मला राग आला. एक तर मी भूमिका करायला तयार नव्हतो, त्यात देवसाबही उपस्थित नव्हते. डमीबरोबर शूटिंग म्हणजे काय पण दादामुनी म्हणाले तर करायला हवंच. मग काय, मी शूटला उभा राहिलो. देवसाबचा डमी होता. मी त्या भूमिकेतील देव आनंदचा अपमान करायचा होता. मग काय, मी वाटेल ते बोललो. स्क्रिप्टमध्ये नव्हत्या त्या साऱ्या शिव्या त्या पात्राला घातल्या आणि दिग्दर्शकानं ‘कट्’ म्हटल्याक्षणी मी तिथून सरळ पळालोच पण दादामुनी म्हणाले तर करायला हवंच. मग काय, मी शूटला उभा राहिलो. देवसाबचा डमी होता. मी त्या भूमिकेतील देव आनंदचा अपमान करायचा होता. मग काय, मी वाटेल ते बोललो. स्क्रिप्टमध्ये नव्हत्या त्या साऱ्या शिव्या त्या पात्राला घातल्या आणि दिग्दर्शकानं ‘कट्’ म्हटल्याक्षणी मी तिथून सरळ पळालोच रिटेक वगैरे कसलं काय रिटेक वगैरे कसलं काय मैंने वापस मूड के भी नहीं देखा मैंने वापस मूड के भी नहीं देखा बाद में दादामुनीने मुझे एक थप्पड भी मारा था बाद में दादामुनीने मुझे एक थप्पड भी मारा था देवसाबना त्याचा राग आला. ‘जिद्दी’तलं माझं पहिलं गाणं मी त्यांच्यासाठीच गायलो होतो. पण रागावलेल्या देवसाबनी पुढे काही वर्षे माझा आवाज त्यांच्यासाठी घेतलाच नाही. मग सचिनदांनी (बर्मन) त्यांची समजूत काढली आणि मी त्यांचा ‘आवाज’ झालो. लेकीन क्या करू बांगडू देवसाबना त्याचा राग आला. ‘जिद्दी’तलं माझं पहिलं गाणं मी त्यांच्यासाठीच गायलो होतो. पण रागावलेल्या देवसाबनी पुढे काही वर्षे माझा आवाज त्यांच्यासाठी घेतलाच नाही. मग सचिनदांनी (बर्मन) त्यांची समजूत काढली आणि मी त्यांचा ‘आवाज’ झालो. लेकीन क्या करू बांगडू ऐसाही हूँ मैं\nहळूहळू किशोरचा जम बसला. सुरुवातीला त्याचा आवाज लोकप्रिय झाला. पण देव आनंदशिवाय त्याचा फारसा वापर कोणी केला नाही. ‘आराधना’नंतर मात्र त्याची गाडी भरधाव सुटली ती सुटलीच. त्यापूर्वी मात्र जगण्यासाठी किशोरनं चित्रपटांत कामं केली. भन्नाट गाणी गायला. ‘चलती का नाम गाडी’सारखा अफलातून चित्रपट लिहिला, दिग्दर्शित केला, त्यात अभिनय केला. जरी त्या चित्रपटात दादामुनी, अनुपकुमार, मधुबाला हेही होते, तरी अंतिमत: सबकुछ किशोरच त्यानं ‘झुमरू’पासून गाणी लिहायला व संगीत द्यायला सुरुवात केली होती. दादामुनींनी त्यावेळची एक छान आठवण सांगितली- ‘‘किशोरला मी पूर्वी एका चित्रपटात गायलेलं गाणं हवं होतं. ‘कोई हमदम न रहा’ हे ते गाणं त्यानं ‘झुमरू’पासून गाणी लिहायला व संगीत द्यायला सुरुवात केली होती. दादामुनींनी त्यावेळची एक छान आठवण सांगितली- ‘‘किशोरला मी पूर्वी एका चित्रपटात गायलेलं गाणं हवं होतं. ‘कोई हमदम न रहा’ हे ते गाणं सरस्वतीदेवींनी ‘जीवननैय्या’ चित्रपटासाठी त्या गाण्याची चाल बांधली होती. किशोरनं ते खांडव्यात असताना सिनेमा पाहताना ऐकलं व लक्षात ठेवलं. तो तेव्हा सहा-सात वर्षांचा असेल. मग ‘झुमरू’साठी गाणं करताना त्यानं माझ्याकडे ते गाणं वापरायची परवानगी मागितली. मी त्याला म्हणालो, ‘‘अरे, आडा चौतालातलं झिंझोटी रागातलं ते गाणं आहे. ते गाताना माझी वाट लागली होती सरस्वतीदेवींनी ‘जीवननैय्या’ चित्रपटासाठी त्या गाण्याची चाल बांधली होती. किशोरनं ते खांडव्यात असताना सिनेमा पाहताना ऐकलं व लक्षात ठेवलं. तो तेव्हा सहा-सात वर्षांचा असेल. मग ‘झुमरू’साठी गाणं करताना त्यानं माझ्याकडे ते गाणं वापरायची परवानगी मागितली. मी त्याला म्हणालो, ‘‘अरे, आडा चौतालातलं झिंझोटी रागातलं ते गाणं आहे. ते गाताना माझी वाट लागली होती तू कशाला ते वापरतोस तू कशाला ते वापरतोस तुझ्या आवाजाला ते झेपणार नाही.’’ तो म्हणाला, ‘‘ये आडा चौताल वगैरे मैं कुछ जानता नहीं तुझ्या आवाजाला ते झेपणार नाही.’’ तो म्हणाला, ‘‘ये आडा चौताल वगैरे मैं कुछ जानता नहीं आप हाँ कहते हो या नहीं, वो बोलो.’’ त्याच्या आवाजाला व त्याच्या एकूण आवाक्याला मी तोवर नीट समजू शकलो नव्हतो. किशोरनं माझ्या खनपटीला लागून शेवटी परवानगी घेतलीच. मजरूह सुलतानपुरीकडून त्यानं ते नव्यानं लिहून घेतलं आणि ते त्याचंच गाणं झालं. त्यानंतर मात्र मी त्याला विरोध करायचं सोडून दिलं. माझा धाकटा भाऊ कर्तृत्वानं माझ्यापेक्षा मोठा झाला होता.’’\nकिशोरकडे एक सुंदर कार होती- मॉरिस मायनॉर त्या कारवर त्याचं मनस्वी प्रेम होतं. तिची तो खूप देखभाल करायचा. जीवापलीकडे जपायचा. त्यानं ती कार असताना दुसरी नवी मोठी कार घेतली. नंतर ती मॉरिस कुठे दिसेना. मलाही कारचा षौक आहे. मी मॉरिसविषयी किशोरला विचारलं तर तो काहीच बोलेना. दोन-तीनदा मी त्याला छेडलं, पण पठ्ठय़ा गप्प त्या कारवर त्याचं मनस्वी प्रेम होतं. तिची तो खूप देखभाल करायचा. जीवापलीकडे जपायचा. त्यानं ती कार असताना दुसरी नवी मोठी कार घेतली. नंतर ती मॉरिस कुठे दिसेना. मलाही कारचा षौक आहे. मी मॉरिसविषयी किशोरला विचारलं तर तो काहीच बोलेना. दोन-तीनदा मी त्याला छेडलं, पण पठ्ठय़ा गप्प शेवटी मी दादामुनींना विचारलं तेव्हा ते म्हणाले, ‘‘कुलवंत, हा किशोर म्हणजे एकदम भारी आहे. त्यानं ‘ती कार मी कोणालाही देणार नाही,’ असं सांगून त्याच्या बंगल्याच्या मागच्या अंगणात एक खड्डा खणला आणि त्यात ती कार पुरून ठेवलीय.’’ मी मनातल्या मनात कपाळावर हात मारून घेतला\nकारवरून आठवलं- ‘चलती का नाम गाडी’मध्ये त्यांच्या वाडवडिलांपासून चालत आलेली कार त्यानं वापरली होती. ती कार, अशोकजी, अनुपकुमार, किशोर यांच्याबरोबर त्यात मधुबालाही होती. ती एकाच वेळी ‘मुघल-ए-आझम’ आणि ‘चलती का नाम गाडी’ करत होती. एक अतिभव्य ऐतिहासिक महाकाव्य, तर दुसरा आधुनिक जीवनातील खेळकर, रहस्यपूर्ण विनोदपट. आणि त्यासोबत वाढत चाललेला तिचा आजार. मधुबाला हे सगळं कसं निभावत होती, तिचं तिलाच ठाऊक. इथेच किशोरच्या मनात मधुबालाविषयी कोमल भावना फुलू लागल्या. खरं म्हणजे किशोरची पहिली बायको रुमादेवी व मधुबाला या मैत्रिणी होत्या. त्या दोघी किशोरबद्दल चर्चाही करत असत. रुमादेवी तिच्याजवळ किशोरच्या तक्रारी करत असे आणि मधुबाला तिची समजूत काढत असे. परंतु त्यांचा संसार विस्कटला आणि किशोरनं मधुबालाशी लग्न केलं. त्यासाठी त्यानं धर्मही बदलला व ‘अब्दुल करीम’ हे नाव घेतलं. लग्नानंतर मधुबालाला वाटलं की तिचा संसार आनंदाचा होईल. पण किशोरचे आई-वडील त्याच्याकडे राहत असत, ते दादामुनींकडे गेले. दादामुनींनीही किशोरशी संबंध संपवले. लग्नानंतर ते हनिमूनसाठी यूरोपात गेले. मधुबालाच्या आजारावर उपाय करण्यासाठी त्यांनी तिथं प्रयत्नही केले. परंतु ते यशस्वी ठरणार नव्हते.\nमधुबालाशी लग्न झाल्यावर किशोर त्याच्या कामात गुंतत गेला. मधूनं काम कमी केलं. पण एकटेपणा तिला घरात छळू लागला. ती परत आई-वडिलांकडे जाऊ लागली. त्यांच्या संसाराची घडी विस्कटत गेली. मधू अनेकदा किशोरच्या कार्यालयात येई. ‘रूपतारा स्टुडिओ’त त्याचं कार्यालय होतं. ती सहसा बाहेरचं खात नसे. परंतु माझ्याकडून जेवण मागवलं की ती हमखास थोडंसं तरी खात असे. किशोरची जेवण मागवण्याची पद्धत खास किशोरकुमारी होती. त्याला चमचमीत, चटकदार जेवण आवडे. तो त्याच्या ऑफिस बॉयजवळ चिठ्ठी पाठवत असे- ‘आधा फिश करी, आधा खीमा, आधा चावल, तीन रोटी, आधा बाटली पाणी (त्याला ‘प्रीतम’मधलंच पाणी प्यायला लागे.) और एक पुरा सरदारजी’ अशी ऑर्डर जगात फक्त एकच माणूस देऊ शकतो.. किशोरकुमार’ अशी ऑर्डर जगात फक्त एकच माणूस देऊ शकतो.. किशोरकुमार हे सगळं मी त्याच्याकडे घेऊन जाणं त्याला अपेक्षित असे. मीही जायचो. मधू आलेली असायची. तिला पाहून मी विचारायचो, ‘‘वीर, यार ये सब आधा आधा क्यूं मंगवाते हो हे सगळं मी त्याच्याकडे घेऊन जाणं त्याला अपेक्षित असे. मीही जायचो. मधू आलेली असायची. तिला पाहून मी विचारायचो, ‘‘वीर, यार ये सब आधा आधा क्यूं मंगवाते हो मधू भी है ना मधू भी है ना’’ तो उत्तर द्यायचा, ‘‘अरे, ती कुठं बाहेरचं खाते’’ तो उत्तर द्यायचा, ‘‘अरे, ती कुठं बाहेरचं खाते माझ्यातलंच थोडंसं खाईल. मी तरी कुठे फारसं खातो माझ्यातलंच थोडंसं खाईल. मी तरी कुठे फारसं खातो’’ मधू हसून साजरं करायची. अर्थात तीही तोंडी लावल्यासारखीच जेवायची. त्यानंतर त्याचं लगेचचं वाक्य असायचं- ‘‘कुलवंत, यार तुम तो सरदार लगते हो’’ मधू हसून साजरं करायची. अर्थात तीही तोंडी लावल्यासारखीच जेवायची. त्यानंतर त्याचं लगेचचं वाक्य असायचं- ‘‘कुलवंत, यार तुम तो सरदार लगते हो’’ त्यावर मी लगेच उत्तर देई- ‘‘हां, किशोर, मैं तो सरदारही हूँ’’ त्यावर मी लगेच उत्तर देई- ‘‘हां, किशोर, मैं तो सरदारही हूँ’’ मग तो ते वाक्य दर पाच मिनिटांनी उच्चारत बसायचा. मधुबाला त्यावर तिचं शेकडो घुंघरू कानात किणकिणत राहावेत तसं हसत राही. तो मधूला त्याच्या चित्रपटाच्या उद्योगात फारसा सामील करून घेत नसे. किंबहुना, तिला बाजूलाच ठेवी. कधीतरी ती माझ्याकडे तक्रारीचा सूर लावी. पण मी तरी काय करणार त्याच्यापुढे’’ मग तो ते वाक्य दर पाच मिनिटांनी उच्चारत बसायचा. मधुबाला त्यावर तिचं शेकडो घुंघरू कानात किणकिणत राहावेत तसं हसत राही. तो मधूला त्याच्या चित्रपटाच्या उद्योगात फारसा सामील करून घेत नसे. किंबहुना, तिला बाजूलाच ठेवी. कधीतरी ती माझ्याकडे तक्रारीचा सूर लावी. पण मी तरी काय करणार त्याच्यापुढे तो स्वत:चंही ऐकत नसे. तो फक्त स्वत:च्या त्या- त्या क्षणाच्या मूडचं ऐकायचा.\nहळूहळू त्यांच्यात अंतर पडत गेलं. ती त्याच्यासोबत खूश असायची. पण हा तिच्याबरोबर असेल तेव्हा ना इतर वेळी त्याच्या ‘गौरीकुंज’मध्ये ती त्याची वाट पाहत बसे. पण हा दिवसचे दिवस घरात उगवायचाच नाही. पण मधूनं तिचा एकाकीपणा दूर करायला तिची लाडकी मैत्रीण मीनाकुमारी हिच्याप्रमाणे मदिरेचा आश्रय मात्र घेतला नाही. ती वाचत बसायची किंवा दिलीपकुमारचे चित्रपट घरात बघत बसायची. किशोरला ते आवडायचं नाही. त्यानं तिला घरात दिलीपसाबचे सिनेमे लावलेले बघितलं की त्यांच्यात भांडणं होत. मग तिनं एक युक्ती काढली. त्याच्या कारचा आवाज ऐकला की ती पटकन् आधीच्या चित्रपटाची रिळं काढून किशोरच्या चित्रपटाची रिळं लावत असे. मग तो खूश. पण अशी संधी क्वचित मिळे.\nते दोघं मनानं एकमेकांपासून दूर होत गेले. मधुबालावर तिच्या कुटुंबाची जबाबदारी होती. त्या जबाबदारीतून काही र्कज निर्माण झाली होती. मधुबालाच्या आयुष्याच्या समईतलं तेल संपत आलं होतं, त्यावेळी देणेकऱ्यांनी तिच्याकडे तगादा लावला होता. एकदा एक देणेकरी सव्वा लाख रुपयांसाठी येऊन बसला होता. मधू त्याची समजूत घालत होती, पण तो ऐकत नव्हता. तेवढय़ात किशोर तिथं आला. ती सारी कटकट तो ऐकत होता. त्याने आपला काही संबंधच नाही असा चेहरा करून ते ऐकलं आणि थोडय़ा वेळानं काहीही न बोलता तो तिथून निघून गेला. आयुष्याला कंटाळलेल्या मधूला याचा धक्काच बसला. किशोर त्याच्या ‘रूपतारा’च्या कार्यालयात गेला. नेहमीसारखं ‘आधा खीमा, आधा चावल व एक पूरा सरदारजी..’ असं जेवण मागवलं. मी जेवण घेऊन गेलो. किशोर नेहमीसारखा दिसत नव्हता. गप्प गप्प होता. त्यानं एक फोन फिरवला. आम्ही चूप होतो. अर्ध्या तासानं एक माणूस आला. त्याच्या हातावर त्यानं सव्वा लाख रुपये मोजून ठेवले व खेकसून म्हणाला, ‘‘परत तिला त्रास द्यायला जाऊ नकोस.’’ तो माणूस खाली मान घालून निघून गेला. थोडय़ा वेळानं त्याला मधूचा फोन आला- ‘‘शुक्रिया किशोर. मैं गलत थी’’ किशोर म्हणाला, ‘‘नहीं मधू, ऐसा ना बोलो..’’ नेहमी हसत राहणाऱ्या आणि हसवणाऱ्या किशोरचं हे विकल रूप मला विलोभनीय वाटलं. त्या दोघांच्या अंत:करणात परस्परांबद्दल असणारी माया त्याच्या डोळ्यांतून पाझरताना दिसत होती. परंतु तरी त्यांच्या संसाराचा डाव जमला नाहीच.\nपत्त्यांमध्ये इस्पिक एक्का, किलवर राजा, बदाम राणी असा क्रम जमत असेलही; पण आयुष्यात तसा तो चालत नाही. तिथं एकाच रंगाची आणि एकाच प्रकारची पानं एकत्र आली तरच डाव जमतो. मधुबाला आणि किशोरच्या आयुष्यात तसा डाव जमला नाही. इथं पृथ्वीवर जो डाव जमला नाही तो आता स्वर्गात कसा जमावा अशा वेळी वाटतं, देवानं पुन्हा पानं पिसावीत व नवा डाव जमवावा अन् त्या दोघांना एकाच रंगाची, एकाच प्रकारची पानं यावीत अशा वेळी वाटतं, देवानं पुन्हा पानं पिसावीत व नवा डाव जमवावा अन् त्या दोघांना एकाच रंगाची, एकाच प्रकारची पानं यावीत\nशब्दांकन : नीतिन आरेकर\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'महाराष्ट्रात येताना भीती नसते, कारण इथं मोदी-शाहंसारखे गुंड नाहीत'\n#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\nराज ठाकरे अमरावती एक्सप्रेसने विदर्भाकडे रवाना\nमायलेकींच्या सुरक्षेसाठी तो उबर चालक मध्यरात्रीनंतरही दीड तास थांबून राहिला\n#MeToo : आरोपांनंतर 'यशराज फिल्म्स'मधून आशिष पाटील यांची हकालपट्टी\n#MeToo : अकबरांच्या अडचणीत वाढ, १९ महिला पत्रकार कोर्टात\n#MeToo : आरोप सिद्ध होणाऱ्यांसोबत काम न करण्याचा फरहान अख्तरचा निर्णय\n#MeToo : आरोपांनंतर 'यशराज फिल्म्स'मधून आशिष पाटील यांची हकालपट्टी\n'राधिका मसाले'च्या मीम्सवर अनिता दाते म्हणते..\n#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्यांकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\n‘लोहपुरुष’ पोलीस आयुक्त, जरा इकडेही लक्ष द्या\nमित्राच्या अपघाती मृत्यूच्या तणावामुळे अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची आत्महत्या\n२८ नवे कुष्ठरुग्ण आढळले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-kitchen-tips/lemon-in-refrigerator-117091300010_1.html", "date_download": "2018-10-16T20:55:22Z", "digest": "sha1:IKP6T3QFKHF5LJMNHWIYF22DBQ22UIDU", "length": 11852, "nlines": 140, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "फ्रीजमधील वास शोषतो लिंबू | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 17 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nफ्रीजमधील वास शोषतो लिंबू\nडोसा किंवा इडली हलकी होण्यासाठी डाळीबरोबर थोडे पोहे भिजवावेत.\nडोसा किंवा इडलीचे पीठ शिल्लक राहिल्यास ते आंबट होऊ नये म्हणून २/३ हिरव्या मिरच्या टाकून ठेवाव्यात.\nइडलीचे पीठ भिजवताना सोडा किंवा बेकिंग पावडर न टाकता कांद्यावरचा पापुद्रा काढून धुऊन तो या पिठात बुडवून ठेवा. पीठ छान आंबते व इडली चांगली हलकी होते.\nपकोडे, भजी करताना पिठात कॉर्नफ्लोर टाकावे. तेल कमी वापरले जाते आणि भजी कुरकुरीत होतात.\nकांदा भजी करताना बेसनाच्या पिठात पाव प्रमाणात रवा मिसळावा त्याचप्रमाणे थोडा कोबी घालावा. त्यामुळे भजी कुरकुरीत तर होतातच पण कोबीमुळे जीवनसत्त्वेही मिळतात.\nलिंबाचे दोन भाग करून फ्रीजमध्ये ठेवून द्यावे. फ्रीजमधील सर्व नकोसे वास शोषले जातात.\nकापसाच्या बोळ्यावर थोडा व्हॅनिला इसेन्स टाकून फ्रीजमध्ये ठेवावे. फ्रीजमध्ये मंद सुगंध दरवळत राहतो.\nमहिन्यातून एकदा थोडे मीठ मिक्सरमध्ये घेऊन बारीक वाटावे. त्यामुळे मिक्सरच्या ब्लेडची धार कायम राहते आणि मीठ पण बारीक मिळते.\nसायीचे ताक मिक्सरमधून काढल्यास लोणी जास्त निघते व ताक पातळ होते व सायीचा चोथा लागत नाही.\nदहीवड्यासाठी दही लावताना दुधात साखर विरघळून विरजण लावावे.\nदुधाच्या पावडरची पेस्ट करून कुकरमध्ये २ शिट्ट्या करून घ्याव्यात म्हणजे गार झाल्यावर खवा तयार होतो.\nतूप कढवून झाले की तुपाच्या भांड्यात पाणी घालून गरम करून गाळून घ्यावे व या पाण्यात भात शिजवावा किंवा आमटीत, कणीक भिजवताना घालावे. तुपाचा वास चांगला येतो. जास्त पाणी उकळून घेऊ नये. बेरीचा आंबटपणा उतरेल.\nदालचिनी किंवा वेलचीची पूड करता त्यात थोडी साखर टाकावी पूड पटकन होते.\nपावसाळ्यात काडेपेट्या कोरड्या राहण्यासाठी काडेपेटीत तांदळाचे ७ ते ८ दाणे टाकून ठेवावेत. काडेपेट्या दमट होत नाही.\nMakeup tips : सौंदर्यप्रसाधनं ठेवा फ्रीजमध्ये\nकिचन स्वच्छ ठेवण्यासाठी 7 सोपे टिप्स\nउन्हाळ्यात अन्न नीट साठवा\nयाने पुरण घट्ट शिजेल\nयावर अधिक वाचा :\nस्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...\nया जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...\nइम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख\nपाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...\nलिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...\nमराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...\nकाय आपल्याला माहीत आहे हात धुण्याची योग्य पद्धत\nलहानपणापासून स्वच्छ हात धुऊन मग जेवायला बस असे ऐकले आहे. दिवसभर कित्येक वस्तूंना हात लागत ...\nफेशियल करताना घेण्यात येणारी काळजी\nव्यवस्थित देखरेख नाही केली तर पुरळ (पिंपल) उठू शकतात. नॉर्मल त्वचा असल्यास सॉफ्ट साबणाने ...\n१६ ऑक्टोबर वर्ल्ड स्पाइन डे - निरोगी पाठीसाठी आठ सोपे मार्ग\nअनारोग्यदायी जीवनशैली, दगदगीची दिनचर्या आणि चुकीची शारीरिक ढब यामुळे पाठीच्या कण्याशी ...\nबाहेर जाताना घ्या डोळ्यांकी काळजी\nआजकाल ऑफिसमज्ञध्ये वा घरी सरार्स कॉम्प्युटरचा वापर अपरिहार्य असला तरी सलग दोन-तीन तास ...\nसफरचंदचे सेवन करा आणि दृष्टीदोष दूर करा\nआजारी व्यक्तीला प्रतिदिन एक सफारचंद खायला दिल्याने त्याची रोगप्रतिकारक शक्ती वाढून त्याला ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://krushikranti.com/organic/%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A4%96%E0%A4%A4%20%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%A3%E0%A5%87%20%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87.html", "date_download": "2018-10-16T21:53:24Z", "digest": "sha1:3ANOAOWUX45QDQUOGUN6WRRJE3LCWROA", "length": 5121, "nlines": 82, "source_domain": "krushikranti.com", "title": "शेणखत विकणे आहे - organic (नैसर्गिक खाद) - Maharashtra - krushi kranti", "raw_content": "\nकोंबड्यानी भुगा केलेले गायी व म्हशींचे 25/30 ट्रॅक्टर शेणखत विकणे आहे मोबाईल 8007205117\nहेल्लो सर मैं माहि ओमे साई आर्गेनिक ट्रेडर्स से हमारे पास ऑर्गेनि किंग ह्यूमस प्लस हैं जो की पूरी तरह से ऑर्गेनि हैं. इसका उपयोग सभी तरह के पौधों एवम् सभी प्रकार की खेती (फसल) मे होता हैं यह आपकी ज़मीन को और भी जादा ऊपजाऊ बनता हैँ इसके परिणाम बहुत हि… Maharashtra\nनमस्कार, जे शेतकरी ठिबक सिंचन द्वारे ऊस पिकाला नियमित खते देतात त्यांच्यासाठी सुवर्णसंधी आली आहे. आपल्या कारखान्याच्या ऊस विकास विभागाकडे व्ही. एस. आय. चे मायक्रोसोल हे सुक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खत 5 किलो च्या पॅकेज मध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. एकरी 10… Pune Division\nकुजलेले मासळी खत व प्युअर फिश ऑइल\nकुजलेले मासळी खत देणारी एकमेव कंपनी. सेंद्रिय शेतीसाठी स्वस्त व योग्य. १००% कुजलेले मासळी+फिश ऑइल चे मिश्रण. द्राक्ष चे उत्पादन एकरी २५० ते ७०० पेट्या वाढल्याचे तासगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे २ वर्षांपासूनचे अनुभव. डाळिंबाच्याफुगवण,शायनिंग,वजन… Maharashtra\n45ऎकर शेत जमीन विकणे आहे.मनमाड शहरापासून 14km वर आहे.शेत तळे,बोर,विहीर,गेस्ट हाऊस,शेड इ. 8लाख रू ऎकर. Maharashtra\nनमस्कार शेतकरी बंधूनो मी आपल्यासाठी घेऊन येत आहे ind connect company चे काही जैविक प्रोडक्ट्स जे तुमच्या शेतीसाठी ठरतील उपयुक्त.... सध्याचा बेसुमार रासायनिक खतांचा वापर केल्यामुळे शेतकऱ्यांना हवा तसा परिणाम दिसून येत नसून आमच्या प्रोडक्ट वापरामुळे… Maharashtra\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/sport/cricket-on-asking-about-rest-skipper-virat-kohli-said-i-am-not-a-robot-you-rip-my-skin-and-check-274379.html", "date_download": "2018-10-16T21:09:25Z", "digest": "sha1:BBCGWOCLWVZLIKNUNZ6ECB25R4NYXWSL", "length": 14243, "nlines": 121, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मी काही रोबोट नाही, वाटलं तर माझी कातडी काढून बघा-विराट कोहली", "raw_content": "\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nराज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर, कार्यकर्त्यांमधली मरगळ झटकणार\nसराफ व्यावसायिक करणार दसऱ्याचा मुहूर्त 'कॅश'\nदारूच्या कंपनीतील ५ हजार टन मक्क्याने भरलेल्या टाकीत पडून मुलाचा मृत्यू\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\n#Metoo मोहिमे संदर्भात हायकोर्टात याचिका दाखल\nमॉडेलला घरी बोलवून मित्रानेच केला खून\nजलयुक्त 'शिव्या'र, राज ठाकरेंच्या कुंचल्यातून फडणवीस सरकारवर घणाघात\nअकबर यांनी चुंबन घेण्याचा प्रयत्न केला, आणखी एका महिला पत्रकाराचा आरोप\nकर्ज देण्यासाठी शरीरसंबंधाची मागणी करणाऱ्या बँक मॅनेजरला महिलेनं धु-धु धुतलं\nगोव्यात काँग्रेसच्या सत्ता स्थापनेच्या मनसुब्यावर पाणी, २ आमदार भाजपात दाखल\n#Metoo : महिला खेळाडूंनी केलेल्या आरोपानंतर राष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षकाची आत्महत्या\nकरिनाची 'ही' फॅशन स्टाईल तुम्हीही फॉलो करू शकता\nदबंग गर्ल सोनाक्षी सांगतेय बॉर्डरवरच्या जवानांबरोबरचे अविस्मरणीय अनुभव\nअशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापुरेनं सुरू केलाय 'प्रवास'\n#Metoo: स्त्रीनं संधीसाठी हात पुढे करताना आपली चूक नाही ते तपासून पहावं - निशिगंधा वाड\nPHOTO सबरीमाला मंदिर प्रवेशापासून राहुल गांधींच्या गुरुद्वारा भेटीपर्यंत देशभरातल्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी\nकरिनाची 'ही' फॅशन स्टाईल तुम्हीही फॉलो करू शकता\nहे आहेत देशातले 10 वादग्रस्त बाबा, कुणावर बलात्कार तर कुणावर खुनाचा आरोप\nसततच्या पोट दुखीवर करा हे ५ घरगुती रामबाण उपाय\nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\nएका पावाच्या तुकड्यासाठी भिवंडीत तुफान मारामारी\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nमी काही रोबोट नाही, वाटलं तर माझी कातडी काढून बघा-विराट कोहली\nभारतीय टीमचा कर्णधार विराट कोहलीला विश्रांतीचा सल्ला दिला जात आहे.\n15 नोव्हेंबर : भारतीय टीमचा कर्णधार विराट कोहलीला विश्रांतीचा सल्ला दिला जात आहे. मात्र, मी काही रोबोट नाहीये, वाटलं तर माझी कातडी काढून बघा अशा शब्दात विराट कोहलीने फटकारलं.\nश्रीलंकेविरुद्ध गुरुवारपासून कसोटी सिरीज सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर झालेल्या पत्रकार परिषदेत भारत आणि श्रीलंकेदरम्यान गेल्या काही वर्षांमध्ये मर्यादेपेक्षा जास्त सामने खेळवण्यात आले. याबद्दल पत्रकार परिषदेत विराट कोहलीला विचारले असता, याचा निर्णय प्रेक्षकच घेतील ते बरं ठरेल असं उत्तर दिलं. तसंच जास्त क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंना विश्रांतीची गरज आहे. विशेष म्हणजे विराटचं हे उत्तर हार्दिक पंड्याला या कसोटी सिरीजमध्ये दिलेल्या विश्रांतीवर आहे.\nतसंच प्रत्येक खेळाडूंना विश्रांतीची गरज असते. मलाही विश्रांतीची गरज असते. माझ्या शरीराला जेव्हा विश्रांतीची गरज असेल, तेव्हा विश्रांती घ्यावीच लागेल. मी काही रोबोट नाही. माझं कातडं कापून तुम्ही बघू शकता असं म्हणत आपल्याला विश्रांतीचा सल्ला देणाऱ्यांना विराटने सुनावलं.\nया पत्रकार परिषदेत विराट कोहलीला श्रीलंका आणि भारतात खेळवण्यात येणाऱ्या सामन्यांचा खुलासा केला. लोकांनी क्रिकेट पाहणे सोडून देणे हे कुणालाही पचणार नाही. खेळाडूंना कायम खेळात गुंतवणे आणि प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे. प्रत्येक खेळाडूला समोर असलेल्या टीमविरोधात खेळावं लागतंय. पण प्रेक्षकांसमोर अनेक पर्याय आहेत असंही विराट म्हणाला.\nविशेष म्हणजे, भारताने श्रीलंकेविरुद्ध 2015 मध्ये कसोटी सीरीज खेळली त्यानंतर 2016 मध्येही आपल्या होमग्राऊंडवर सामने खेळवण्यात आले. आता पुन्हा श्रीलंकेविरुद्ध कसोटी सामने खेळवण्यात येणार आहे. भारतीय टीम 2018 मध्ये इंडिपेंडेंस कप टी 20 खेळण्यासाठी लंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nराज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर, कार्यकर्त्यांमधली मरगळ झटकणार\n#Metoo मोहिमे संदर्भात हायकोर्टात याचिका दाखल\nसराफ व्यावसायिक करणार दसऱ्याचा मुहूर्त 'कॅश'\nक्रिकेटपटू मोहम्मद शमीच्या पत्नीने केला काँग्रेसमध्ये प्रवेश\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/sattechya-padchayet-news/author-ram-khandekar-article-on-narasimha-rao-2-1751361/", "date_download": "2018-10-16T20:52:36Z", "digest": "sha1:WQWZUTDY3FOQADBARDNKH4ZO74RRUBDR", "length": 37883, "nlines": 218, "source_domain": "www.loksatta.com", "title": "author ram khandekar article on narasimha rao | विद्वान व अभ्यासू नेते | Loksatta", "raw_content": "\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\nविद्वान व अभ्यासू नेते\nविद्वान व अभ्यासू नेते\nनरसिंह राव कायद्याच्या पदवीसाठी (एलएल. बी.) नागपूरला आले. इथे येताच त्यांना नागपूर आणि पुण्यातील फरक ध्यानात आला.\n१९६७ सालानंतर- याउप्पर आपण राजकारणात आणि सत्तेत राहायचे की नाही, असा विचार नरसिंह राव यांच्या मनात घोळू लागला. कारण राज्या-राज्यांतून संधीसाधू आघाडय़ा निर्माण होऊ लागल्या होत्या. त्यातून देशात अस्थैर्य व गोंधळ माजण्याचा धोका निर्माण झाला होता. राजकारणात सत्तेची भूक वाढत गेली होती. त्यामुळे ध्येय आणि आदर्शवाद यांत दरी निर्माण होत चालली आहे असे त्यांना दिसून आले.\nनरसिंह राव कायद्याच्या पदवीसाठी (एलएल. बी.) नागपूरला आले. इथे येताच त्यांना नागपूर आणि पुण्यातील फरक ध्यानात आला. नागपूर तेव्हा मध्य प्रदेशची राजधानी होते. मात्र, तरीही नागपुरात वाखाणण्याजोगी एकही गोष्ट नव्हती. पश्चिम महाराष्ट्रातून येणाऱ्या आपल्या नातेवाईकास नागपुरात काय दाखवावे, हा तेव्हा प्रश्नच असे. येऊन-जाऊन सिव्हिल लाइन्समधील विधानसभागृह, मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान, उच्च न्यायालय, म्युझियम तसेच प्राण्यांची संख्या अल्पच असलेले, परंतु अवाढव्य पसरलेले प्राणिसंग्रहालय.. इतकेच सांस्कृतिकदृष्टय़ाही इथे म्हणावे असे काही नव्हते. एक गोष्ट मात्र प्रशंसनीय होती, ती म्हणजे इथे हिंदी आणि मराठी भाषा आणि उभयभाषिक गुण्यागोविंदाने नांदत होते. मध्य प्रदेशात १४ जिल्हे हिंदी- भाषिक, तर आठ मराठीभाषिक होते. त्यामुळे नागपुरात हिंदी मराठीमिश्रित, तर कुठे मराठी हिंदीमिश्रित बोलली जाई. नाही म्हणायला इथे वि. भि. कोलते, ग. त्र्यं. माडखोलकर यांच्यासारखे नावाजलेले काही लेखक होते. या सगळ्या वातावरणामुळे नागपूरच्या वास्तव्यात आपल्या ज्ञानात फारशी भर पडेल असे नरसिंह रावांना वाटले नाही. तरीही इथे वास्तव्य करून असलेल्या तीन-चार संस्कृत विद्वानांशी त्यांचा चांगला परिचय होऊन पुढे त्यांच्याशी गाढ मैत्री झाली होती. पंतप्रधान झाल्यानंतर राव यांनी त्यांचा उपयोगही करून घेतला होता. नरसिंह रावांनी एकदा बोलताना मला सांगितले, की त्याकाळी आठवडय़ातून एकदा तरी ते काही मित्रांसोबत नागपुरातील संत्रा मार्केटमध्ये जात. तेव्हा वाहतुकीची साधने मर्यादित असली तरी बाजारात संत्री खूप येत. प्रत्येकाच्या दुकानात जाऊन नमुना म्हणून संत्र्यांच्या तीन-चार फोडी घेऊन ते खात. असे करत करत प्रत्येक जण सहजपणे सहा-सात संत्री तरी खात असे\nशिक्षण आटोपून हैदराबाद संस्थानात परतल्यानंतर आणि संस्थान भारतात विलीन झाल्यानंतर राव यांनी राजकारणात न जाता फक्त समाजसेवा करण्याचे व्रत स्वीकारले होते. परंतु त्यांच्या विधिलिखितात काही वेगळेच होते. १९५२ च्या स्वतंत्र भारतातील पहिल्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी पंतप्रधान पंडित नेहरू आंध्रमध्ये गेले होते. तिथे एका जाहीर सभेत पंडितजींच्या भाषणाचे तेलुगुमध्ये भाषांतर करण्याचे काम नरसिंह रावांवर सोपवण्यात आले होते. पंडितजींच्या मूळ भाषणापेक्षा भाषांतर इतके अप्रतिम झाले, की जनतेने त्यास भरपूर प्रतिसाद दिला. त्यामुळे पंडितजी प्रसन्न झाले. १९५२ च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या वेळी पंडितजींनी नरसिंह रावांची आठवण ठेवून त्यांना आमदारकीची उमेदवारी देण्यास सांगितले. मात्र, तिकिटासाठी उत्सुक असणाऱ्यांची गर्दी पाहून नरसिंह राव त्यापासून दूरच राहिले होते.\nपक्षाच्या तिकीटवाटपात नेमकेकाय घडते याची माहिती वाचकांना देणे इथे अप्रस्तुत ठरणार नाही. निवडणुका जाहीर होताच इच्छुक व्यक्ती धाव घेतात ते पक्षाच्या जिल्हा अध्यक्षांकडे आणि तिथून पक्षाच्या प्रदेश कार्यालयात निवड समितीच्या सदस्यांना भेटून बायोडेटा देण्यासाठी आणि आपणच एकमेव निवडून येण्याची शक्यता व खात्री कशी आहे, हे समजावून सांगण्यासाठी इथेही यश आले नाही तर ते सरळ दिल्ली गाठतात.. केंद्रीय निवड समितीच्या सदस्यांना भेटण्यासाठी इथेही यश आले नाही तर ते सरळ दिल्ली गाठतात.. केंद्रीय निवड समितीच्या सदस्यांना भेटण्यासाठी मुंबईतील परिस्थिती मला माहीत नाही, परंतु दिल्लीत मात्र हे इच्छुक बेवारशासारखे इकडे तिकडे फिरताना दिसतात. प्रत्येक जण आपला बायोडेटा (कधी कधी तर तो ३०-४० पानांचा असतो मुंबईतील परिस्थिती मला माहीत नाही, परंतु दिल्लीत मात्र हे इच्छुक बेवारशासारखे इकडे तिकडे फिरताना दिसतात. प्रत्येक जण आपला बायोडेटा (कधी कधी तर तो ३०-४० पानांचा असतो) समितीतील सदस्यांच्या बंगल्यावर जाऊन, तर कधी त्यांच्या कार्यालयात नेऊन देतात. बहुतेक इच्छुक हे सर्वसाधारण परिस्थितीतील असल्यामुळे दिल्लीतील पक्षकार्यालयाच्या आवारात, तर कधी बाहेरच्या हिरवळीवर मुक्काम ठोकून असतात. दिवसभर शेंगदाणे, फुटाणे वगैरे काहीतरी खाऊन ते राहत असतात. त्यांना कुणीही वाली नसतो.\nदुसरे इच्छुक असे असतात, की ज्यांचा कुणीतरी वाली असतो. ते त्याला घेऊन प्रत्येक ठिकाणी जातात. संबंधित व्यक्ती असा काही देखावा निर्माण करते, की बऱ्याच नेत्यांशी तिचे चांगले संबंध आहेत. परंतु बहुतेकदा तसे काही नसते. हा वरवरचा देखावा आहे हे गुपित इच्छुक उमेदवारास मात्र कळत नसावे. परंतु हे प्रकरण खर्चिक असते. कारण या स्वयंभू नेत्याचा सर्व खर्च त्या इच्छुक उमेदवारालाच करावा लागतो. तिसऱ्या प्रकारातील इच्छुक एखाद्या मंत्र्याला वा तत्सम व्यक्तीस पकडतात. जिल्ह्य़ाच्या ठिकाणी वा प्रदेश निवड समितीत यश मिळाले नाही तर त्याच्यासोबत सरळ दिल्ली गाठून तिकिटासाठी प्रयत्न करतात. यशवंतराव, नरसिंह राव निवड या निवड समितीत असायचे. आणि मी त्यांच्याकडे काम करत असल्यामुळे हा सर्व प्रकार पाहून मन खरोखरच कष्टी व्हायचे. मनात यायचे, की ही लोकशाहीची थट्टा तर नाही ना\nतर.. अपेक्षा व इच्छुक नसतानाही १९५२ च्या निवडणुकीत आमदारकीची उमेदवारी नरसिंह राव यांना मिळाली. त्यांनी केलेल्या लोकोपयोगी कामांमुळे व समाजसेवेमुळे मतदारसंघात त्यांना भरघोस पाठिंबाही होता. पण निवडणुकीच्या राजकारणात नरसिंह राव तेव्हा नवीनच होते. मुख्य म्हणजे ते सरळ स्वभावाचे होते. विरोधी उमेदवार मात्र याउलट होता. शिवाय तो धनवान होता. प्रत्यक्ष मतदानाच्या दोन दिवस आधी या धनवान उमेदवाराने प्रत्येक मतदाराला एक गाय व शेतीसाठी जमीन देण्याचे आमिष दाखवून पारडे फिरवले. परंतु निवडून आल्यानंतर कोण कुणाचा असतो त्या उमेदवाराने नंतर मतदारांना चांगलाच ठेंगा दाखवला. तेव्हा मतदार नरसिंह रावांकडे क्षमायाचनेसाठी येऊ लागले. पण उपयोग काय त्या उमेदवाराने नंतर मतदारांना चांगलाच ठेंगा दाखवला. तेव्हा मतदार नरसिंह रावांकडे क्षमायाचनेसाठी येऊ लागले. पण उपयोग काय तेव्हा वेळ निघून गेली होती. तथापि नरसिंह राव यांचे कार्यच असे होते, की १९५७ साली त्यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली गेली आणि यावेळी त्यांनी पूर्वीचा अनुभव लक्षात घेऊन योग्य ती व्यूहरचना केली आणि ते निवडून आले. निवडून आल्यानंतर आमदार म्हणून त्यांनी आपल्या मतदारसंघावर पूर्णपणे लक्ष केंद्रित केले. त्यामुळे १९६२ सालीही ते पुन्हा आमदार म्हणून निवडून आले. त्याच वर्षी मुख्यमंत्री बदलण्यात आले. नव्या मुख्यमंत्र्यांनी नरसिंह रावांची विद्वत्ता, सरळ आणि प्रामाणिक स्वभाव पाहून आपला एक हितचिंतक सहकारी म्हणून त्यांना मंत्रीपद दिले. नरसिंह राव यांनीही आपल्यावरील मुख्यमंत्र्यांचा विश्वास सार्थ ठरवला. त्यांच्या खात्याच्या बैठका दिल्लीत होत तेव्हा त्यांचे प्रगल्भ विचार ऐकून संबंधित खात्याचे वरिष्ठ अधिकारी अचंबित होत. त्यामुळे पुढे दिल्लीत केंद्र सरकारतर्फे होणारी बैठक ही जणू काही नरसिंह राव यांनीच बोलावली आहे असे वातावरण बैठकीच्या वेळी निर्माण होत असे. या बैठकांच्या निमित्ताने नरसिंह राव दिल्लीतील राजकीय वातावरणाचाही अभ्यास करीत होते. कोणत्याही कामासाठी मुख्यमंत्री जेव्हा दिल्लीला जात तेव्हा ते नरसिंह रावांना हमखास बरोबर घेऊन जात. ही प्रथा केवळ नरसिंह रावांच्या विद्वत्तेमुळेच आणि अपवादात्मक अशीच होती. नरसिंह राव सर्वसामान्यांत सहजी मिसळत असल्यामुळे मुख्यमंत्र्यांनाही त्यांचा फायदा होत होता. राज्यात पक्षाचे काम करत असताना अनेकदा ते दिल्लीला येऊन गेलेले असले तरी त्यावेळी त्यांची शीर्षस्थ नेत्यांशी भेट होण्याची शक्यता फारशी नसे. मात्र, आता मंत्री झालेल्या नरसिंह रावांच्या दिल्लीभेटीला महत्त्व आले होते.\nदिल्लीतील राजकारण असे जवळून न्याहाळायला मिळाले तेव्हा ते कष्टी झाले. स्वातंत्र्यलढय़ातील उत्साह अजूनही जनतेमध्ये कायम होता. परंतु त्याचा उपयोग मूलगामी बदल घडविण्यासाठी न करता पंडितजी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी राजकीय स्थैर्याला अधिक प्राध्यान्य दिले होते. देशाचे दुर्दैव असे की, हीच परंपरा आज कोणत्याही पक्षाचे सरकार सत्तेत असले तरी अद्यापि चालू असल्याचे दिसून येते आणि त्याचे दुष्परिणामही पाहावयास मिळतात. पक्षावर व नेहरूंसारख्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वावर निष्ठा असण्याशी नरसिंह राव सहमत होते. परंतु ही निष्ठा समस्त नेहरू कुटुंबाबद्दल असावी, हे त्यांना पटत नव्हते. दुसरी महत्त्वाची गोष्ट त्यांच्या नजरेस आली, ती म्हणजे दिल्लीतले बेजबाबदार पुढारी प्रश्न सोडविण्याऐवजी नेहरूंवरच त्या प्रश्नांचे ओझे टाकत होते. कारण नेहरूंची ध्येयधोरणे त्यांना कधी समजलीच नव्हती. नरसिंह राव पंतप्रधान झाले तेव्हाही हीच परिस्थिती होती. देश कोणत्या आर्थिक संकटातून जात आहे याची कल्पना नसल्याने देशाला संकटातून बाहेर काढण्याची जबाबदारी नरसिंह राव यांच्यावर टाकली गेली होती. आज स्वातंत्र्य मिळून सत्तरी उलटली तरी दिल्लीत हीच परंपरा चालू असल्याचे दिसते.\nतर.. तेव्हा एका राज्याचे मंत्री असलेले नरसिंह राव सरकारी कामांसाठी दिल्लीत गेल्यानंतर परिस्थितीचे इतक्या बारकाईने अवलोकन करत होते, हे त्यांच्या प्रखर बुद्धिमत्तेचे लक्षण नव्हे का\n१९६१-६२ पासून प्रादेशिक, भाषिक, जातीय प्रश्न सोडवण्यासाठी जनता रस्त्यावर येऊ लागली होती. काही ठिकाणी हिंसक दंगलीही सुरू झाल्या होत्या. नरसिंह रावांना एका गोष्टीचे वाईट वाटायचे, की हा केवळ विरोधासाठी विरोध होता. उदा. हिंदीला विरोध करणाऱ्या दक्षिणेतील खासदारांची मुले दिल्लीत शिकत होती. भ्रष्टाचार, औदासीन्य, मतदारांवर दबाव वगैरे अपप्रवृत्तींचा जन्म यादरम्यान होऊन तो पुढे कर्करोगासारखा वाढतच गेला. याकरता कुणी एक व्यक्ती वा पक्ष जबाबदार नव्हता, तर सगळ्यांचीच ही मानसिक प्रवृत्ती होत गेली. या अपप्रवृत्तीपायी पुढे नरसिंह राव पंतप्रधान झाले तेही काहीशा कष्टी अंत:करणानेच\nदिल्लीतील पक्षश्रेष्ठींना नरसिंह रावांसारख्या तरुण कार्यकर्त्यांच्या विद्वत्तेची नोंद घेणे भाग पडले आणि त्यांना १९६२ च्या निवडणुकीसाठी निवडणूक जाहीरनामा तयार करण्याच्या कामात सहभागी करून घेण्यात आले. त्यानंतर १९९१ पर्यंतच्या प्रत्येक सार्वत्रिक निवडणुकीत जाहीरनाम्याची सगळी जबाबदारी नरसिंह रावांवरच टाकण्यात येत होती. १९९६ च्या सार्वत्रिक निवडणुकीचा जाहीरनामा मात्र वेळेअभावी ते तयार करू शकले नव्हते. ‘नरसिंह राव हटाव’ हा त्यांच्या पक्षातील काही हितशत्रूंच्या कारस्थानाचा एक भाग होता. कारण यामुळे नरसिंह रावांचे प्रस्थ वाढू नये म्हणून सरकारने पाच वर्षांत केलेल्या अनेक कामांचा उल्लेखही करण्यात आला नव्हता.\nसरळ स्वभावाच्या नरसिंह रावांना राजकारण्यांच्या विविध रूपांपैकी काही रूपांची ओळख हळूहळू होऊ लागली होती. राजकारणात प्रत्येक गोष्ट आपणास आधीच दिल्लीतून कळली होती असे भासवणारे नेते बरेच होते. हे लोक अशा देखाव्यातून स्वत:चा भरपूर फायदा करून घेत. असे राजकारणी राज्यातच नाही तर दिल्लीतही होते आणि आजही आहेत. तर काही राजकारणी सत्ताधाऱ्यांवर- अर्थात मंत्र्यांवर दबाव आणून चुकीची कामे करून घेत. हे खरं तर त्यांच्या उत्पन्नाचं एक साधन असे. ‘तुम्ही हे काम केले नाही तर तुमच्या पदाला धोका पोहोचवू’ अशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष धमकीच त्यांच्याकडून दिली जात असे. नरसिंह राव मात्र या दबावाला कधी बळी पडले नाहीत. त्यामुळे राज्यात त्यांना अनेक विरोधक निर्माण झाले. परंतु नरसिंह रावांना जनतेची साथ होती आणि मुख्य म्हणजे त्यांना सत्तेचा मोह कधीच नव्हता. त्यामुळे नरसिंह रावांनी अशा विरोधकांची कधी पर्वा केली नाही.\n१९६७ सालानंतर मात्र याउप्पर आपण राजकारणात व सत्तेत राहायचे की नाही, असा विचार त्यांच्या मनात घोळू लागला. कारण राज्या-राज्यांतून संधीसाधू आघाडय़ा निर्माण होऊ लागल्या होत्या. त्यातून देशात अस्थैर्य व गोंधळ माजण्याचा धोका निर्माण झाला होता. राजकारणात सत्तेची भूक वाढत गेली होती. त्यामुळे ध्येय आणि आदर्शवाद यांत दरी निर्माण होत चालली आहे असे त्यांना दिसून आले. सरकारने काय कार्य केले वा करण्याचा सरकारचा इरादा आहे, हे जाणून घेण्यात कोणालाच रुची नव्हती. एकूणात परिस्थिती चिंताजनक होती. आणि ती सुधारण्याची शक्यताही दिसत नव्हती. कारण या प्रवृत्तींची मुळे खोलवर गेली होती.\nदिल्लीत इंदिरा गांधींचे वर्तन लहरी आणि एकाधिकारशाहीकडे झुकू लागल्याचे दिसत होते. आणि याची जाणीव बहुतेक काँग्रेसजनांना होत होती. १९७१ साली काँग्रेस दुभंगल्यामुळे दोन्ही गटांत निष्क्रियता आली होती. अशा वेळी निवडणुका घेऊन स्थिर सरकार देण्याची नितांत गरज होती. मात्र, जनतेसमोर कोणत्या आधारावर जायचे हेच दोन्ही काँग्रेसना समजत नव्हते. परंतु सर्व रोगांवर एकच गुणकारी औषध असल्याप्रमाणे त्यावेळी देशात उद्भवलेल्या अनेक प्रश्नांवर इंदिरा काँग्रेसने रामबाण उपाय शोधून काढला. तो म्हणजे ‘गरिबी हटाव’ इंदिरा काँग्रेसच्या या घोषणेमुळे दुसरी काँग्रेस अचंबित झाली. ही घोषणा प्रत्येक भाषेत भाषांतरित करून घोषवाक्य म्हणून प्रचारात वापरली गेली आणि इंदिरा काँग्रेस बहुमताने निवडून आली. जनतेत, संसदेत, शासनात नवचैतन्य पसरले. अनेक राज्यांतील मुख्यमंत्री बदलण्यात आले. इंदिराजींनी या परिस्थितीचा फायदा घेतला नसता तरच नवल इंदिरा काँग्रेसच्या या घोषणेमुळे दुसरी काँग्रेस अचंबित झाली. ही घोषणा प्रत्येक भाषेत भाषांतरित करून घोषवाक्य म्हणून प्रचारात वापरली गेली आणि इंदिरा काँग्रेस बहुमताने निवडून आली. जनतेत, संसदेत, शासनात नवचैतन्य पसरले. अनेक राज्यांतील मुख्यमंत्री बदलण्यात आले. इंदिराजींनी या परिस्थितीचा फायदा घेतला नसता तरच नवल आपले आसन, सत्ता व नेतृत्व बळकट करण्यासाठी त्यांनी अनेक राज्यांत आपले विश्वासू मुख्यमंत्री नेमण्याचे ठरवले. आणि..\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nभाजपाध्यक्ष अमित शाह यांचा अचानक मुंबई दौरा\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'महाराष्ट्रात येताना भीती नसते, कारण इथं मोदी-शाहंसारखे गुंड नाहीत'\n#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\nराज ठाकरे अमरावती एक्सप्रेसने विदर्भाकडे रवाना\nमायलेकींच्या सुरक्षेसाठी तो उबर चालक मध्यरात्रीनंतरही दीड तास थांबून राहिला\n#MeToo : आरोपांनंतर 'यशराज फिल्म्स'मधून आशिष पाटील यांची हकालपट्टी\n#MeToo: 'त्याने माझ्या पँटमध्ये हात टाकण्याचा प्रयत्न केला'\n#MeToo : आरोप सिद्ध होणाऱ्यांसोबत काम न करण्याचा फरहान अख्तरचा निर्णय\n#MeToo : आरोपांनंतर 'यशराज फिल्म्स'मधून आशिष पाटील यांची हकालपट्टी\n'राधिका मसाले'च्या मीम्सवर अनिता दाते म्हणते..\n#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्यांकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\n‘लोहपुरुष’ पोलीस आयुक्त, जरा इकडेही लक्ष द्या\nमित्राच्या अपघाती मृत्यूच्या तणावामुळे अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची आत्महत्या\n२८ नवे कुष्ठरुग्ण आढळले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.snpnews.in/2018/09/21/skill-tarining-center-in-konkan/", "date_download": "2018-10-16T21:53:33Z", "digest": "sha1:NM4GG7P6NXY7NSFBQUNRRGZN7NV3LVBQ", "length": 9138, "nlines": 77, "source_domain": "www.snpnews.in", "title": "मा. सुरेशजी प्रभू यांच्या मार्गदर्शनाने व सीआयआय तर्फे कोकणामध्ये सुरु होणार कौशल्य प्रशिक्षण केंद्र व मॉडेल करिअर सेंटर - SNP News | News Articles | Blogs | Technology | Social | Political | Education |Cultural", "raw_content": "\nमा. सुरेशजी प्रभू यांच्या मार्गदर्शनाने व सीआयआय तर्फे कोकणामध्ये सुरु होणार कौशल्य प्रशिक्षण केंद्र व मॉडेल करिअर सेंटर\n21/09/2018 21/09/2018 SNP ReporterLeave a Comment on मा. सुरेशजी प्रभू यांच्या मार्गदर्शनाने व सीआयआय तर्फे कोकणामध्ये सुरु होणार कौशल्य प्रशिक्षण केंद्र व मॉडेल करिअर सेंटर\nमा. ना. श्री. सुरेशजी प्रभू यांचे कोकणाच्या कृषी पर्यटन व कौशल्य प्रशिक्षण क्षेत्रात युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी अजून एक ठोस पाऊल\nकोकणातील कृषी पर्यटन कौशल्य प्रशिक्षण क्षेत्रात भारतातील नामांकित CII (Confederation of Indian Industry) या सर्व उद्योग समूहांची शिखर संघटनेच्या सहकार्याने कोकणात कौशल्य प्रशिक्षण व रोजगार मार्गदर्शन केंद्र स्थापन होणार आहे. मा. श्री. सुरेशजी प्रभू यांच्या मार्गदर्शनाने नुकतेच दिल्ली येथे CII संस्थेच्या कार्यालयात प्राथमिक नियोजनासंदर्भात बैठक संपन्न झाली. CII कार्यालयात झालेल्या या बैठकीत हिरवळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. किशोर धारिया, शिक्षण तज्ञ सौ. स्नेहल दोंदे, श्री. सुधीरजी राठोड (अर्थ व वनमंत्री यांचे स्वियसहाय्यक) व श्री. सी. एम. शर्मा (श्री. सुरेशजी प्रभू यांचे स्वियसहाय्यक) हे देखील उपस्थित होते. मा. श्री. सुरेशजी प्रभू यांना अभिप्रेत असणारे कृषी क्षेत्रात तसेच पर्यटन क्षेत्रातील होमस्टे व ग्रामपर्यटनाला CII तर्फे प्रशिक्षण तसेच सर्वोतपरी सहकार्य करण्यात येणार आहे, याची निश्चिती झाली.\nउद्योगामध्ये आवश्यक असणाऱ्या क्षेत्रामध्ये उद्योजकांना कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी CII तर्फे कायमस्वरूपी कौशल्य प्रशिक्षण केंद्र तसेच बेरोजगार युवकांना विविध क्षेत्रात रोजगाराच्या संधींची माहिती देण्यासाठी व रोजगारासाठी कायमस्वरूपी मॉडेल करियर सेंटर सुरु होणार आहे. कोकणातील सर्व कॉलेजस मध्ये विद्यार्थ्यांना करिअर गायडन्स यात्रेचे देखील नियोजन केले जाणार आहे.\nप्रत्यक्षात उद्योग समूहांच्या शिखर संघटनेने कोकणातील कायमस्वरूपी केंद्रासाठी मान्यता दिल्याने मा. श्री. सुरेशजी प्रभू यांच्या माध्यमातुन कोकणातील युवकांना स्वयंरोजगाराच्या व रोजगाराच्या संधी व त्याकरिता कायमस्वरूपी केंद्र सुरु होणार असल्याने कोकणातील तरुणांमध्ये उत्सवाचे वातावरण आहे. या संदर्भात लवकरच केंद्राचे ठिकाण व पुढील कार्यवाहीची दिशा ठरवण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात CII व वरिष्ठांच्या बैठकीचे नियोजन केले आहे. अशी माहिती श्री. किशोर धारिया व श्री. संजय यादवराव यांनी दिली.\nTagged CII किशोर-धारिया संजय यादवराव सुरेश प्रभू\nपेट्रोल डिझेलच्या दरात आज पुन्हा वाढ\nकोकणचा कॅलिफोर्निया नको तर इक्वाडोर मध्ये कोकण-इंडिया करूया.- किशोर धारिया\nमिऱ्यावासीयांचा जेटी प्रश्न सोडवणार – निलेश राणे\nसाताऱ्यातील कोयना धरण परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के\nपारंपारिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा,पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांचे नागरिकांना आवाहन\nमहाराष्ट्र स्वाभिमान युवक उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी वैभव वीरकर यांची निवड\nकृषी उत्पादनांच्या निर्यातीस प्रोत्साहन देण्यासाठी सुरेश प्रभु यांचा पुढाकार\nदादरच्या फूल मार्केटमध्ये गोळीबार, एकाची हत्या\nप्रस्तावित नवीन औद्योगिक धोरण लवकरच मंजूर होईल – सुरेश प्रभु\nफुटवेअर आणि लेदर सेक्टरसाठी केंद्र सरकारचे खास पॅकेज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%85%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B0", "date_download": "2018-10-16T21:07:41Z", "digest": "sha1:I37VQQ6TJO6QMUZZN6ZQZ6DXZ2OSHGYY", "length": 22097, "nlines": 179, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ट्रॅक्टर - विकिपीडिया", "raw_content": "\nट्रॅक्टर हे कोणतीही गोष्ट सहजतेने ओढून नेता यावी या साठी बनवले गेलेले वाहन आहे. याचा उपयोग शेती साठी होतो.(कर्षित्र, कर्षक). गाड्यावर घातलेली वा त्यालाच सरळ जोडलेली शेतकामाची व अन्य प्रकारची यंत्रे; तेल, पाणी किंवा अन्य पदार्थ असलेल्या गाड्यांवरील टाक्या; सामान लादलेले चालीत डबे (अनुवाहन, ट्रेलर) वगैरे ओढण्यासाठी वापरावयाचे स्वयंचलित शक्तिसाधन. अचल यंत्रेही ट्रॅक्टर (त्यावरील कप्पी-पट्ट्याच्या मदतीने) चालवू शकतो. ट्रॅक्टर हे केवळ चाके लावलेले एंजिन असते आणि त्यामुळे स्वतः ट्रॅक्टरावर सामान वगैरे काही लादता येत नाही. तरी पण हे विविध प्रकारची कामे करणारे बहुगुणी यंत्र आहे.\nट्रॅक्टर जनावरांऐवजी नुसते ओढण्याचे कामच करीत नाही; तर तो मालसामान भरण्याचे, कणसे-लोंब्या खुडण्याचे, कापण्याचे, फवारा मारण्याचे, झोडण्याचे, थप्प्या लावण्याचे वगैरे माणसांनी करावयाची कामेही करू शकतो. त्याचा सर्वांत जास्त उपयोग शेतीसाठी, पड जमीन नांगराखाली आणण्यासाठी आणि मोठाल्या बांधकामात होतो. भारतात त्याचा प्रसार मुख्यत्वे शेतीसाठी होत आहे.\nयुरोप खंडातील एक आधुनिक ट्रॅक्टर\nकिले नावाच्या ब्रिटिश तंत्रज्ञांनी १८७५ मध्ये शेतीची अवजारे (मोठी यंत्रे) ओढण्यासाठी जनावरांऐवजी वाफेच्या एंजिनावर चालणाऱ्या ट्रॅक्टराचा उपयोग केली. त्या वेळी नांगर वगैरे अवजारे ट्रॅक्टराला तारदोरांनी जोडीत असत. ट्रॅक्टराचा जन्म जरी अशा तऱ्हेने इंग्लंडात झाला असला, तरी त्याचा खरा विकास अमेरिकेतच झाला. तेथे विपुल जमीन असल्यामुळे शेती उद्योगाच्या यांत्रिकीकरणाला खुपच वाव होता. अमेरिकेत शेतकामाची यंत्रे, उदा., झोडणी, मळणी, कोळपणी, लाकूड कापणी (शेती उद्योगातील उपांग) करणारी यंत्रे सु. १८५० पासून वापरात येऊ लागली. ती एकाच जागी मालकाच्या शेतात असत. वर उल्लेखिलेला वाफ एंजिनाचा ट्रॅक्टर आल्यावर तो मग घोडे लावून यंत्र असलेल्या ठिकाणी नेण्यात येत असे व ट्रॅक्टराची कप्पी यंत्राच्या कप्पीला पट्ट्याने फिरवी. या पद्धतीचा गव्हाच्या शेतीला अमेरिकेत त्या वेळी फार उपयोग झाला. काही दिवासांनी या ट्रॅक्टराला गाड्यावर बसवण्यात आले व तो ओढून नेण्यासाठी घोडे अनावश्यक झाले. बांधलेले रस्ते किंवा रूळ न लागणाऱ्या ट्रॅक्टरांनी जेव्हा जमीन नांगरण्यात येऊन लागली तेव्हा ‘ट्रॅक्टर’ शब्दाचा जन्म झाला. त्या वेळी ट्रॅक्टराची चाके पोलादाची असत आणि जमिनीत पकड मिळवण्यासाठी त्यांच्या प्रधींवर (कडांवर) कंगोरे ठेवलेले असत (आ. १).\nहा ट्रॅक्टर इंधन व पाणी भरण्यासाठी अधून-मधून थांबवावा लागे. नांगराच्या तेरा फाळांपैकी सहा फाळ वापरून हा ट्रॅक्टर ७२ मिनिटांत २.६३ एकर ( १ हेक्टरांपेक्षा किंचित जास्त) जमीन नांगरीत असे. या कामात गुंतलेली माणसे म्हणजे ट्रॅक्टराचा परिचालक, लाकडे आणि पाणी यांच्या पुरवठ्यासाठी एक माणूस व घोडे, एक आगवाला, दोन नांगर परिचालक आणि संशोधकातर्फे एक माणूस (ट्रॅक्टराच्या देखरेखीसाठी) अशी सहा माणसे व काही घोडे असत.\nआ. १. पोलादी चाकांचा वाफ एंजिन ट्रॅक्टर (१९११) : ट्रॅक्टर १२ फाळांचा नांगर ओढत आहे.आ. १. पोलादी चाकांचा वाफ एंजिन ट्रॅक्टर (१९११) : ट्रॅक्टर १२ फाळांचा नांगर ओढत आहे.\nट्रॅक्टर हा अंतर्ज्वलन (सिलिंडरातच इंधनाचे ज्वलन होणाऱ्या) एंजिनाचाच असला पाहिजे अशी नंतरच्या काळात श्रद्धा बनली आहे. वाफ ट्रॅक्टर ही एक केवळ सुरुवातीची अल्पकालिक अवस्था होती. १८८९ मध्ये एका वाफ ट्रॅक्टराच्या गाड्यावर द. डकोटा राज्यात, जेव्हा एक एकसिलिंडरी ‘चार्टर’ वायू एंजिन, चार्टर गॅस एंजिन कंपनीने बसवून नव्या तऱ्हेचा ट्रॅक्टर तयार केला तेव्हाच खऱ्या अर्थाने ट्रॅक्टर पर्वाला सुरुवात झाली असे मानतात. या कंपनीने असले आणखी सहा ट्रॅक्टर बनिवले. पहिला पेट्रोल एंजिन ट्रॅक्टर जे. आय्. केस थ्रेशिंग मशीन कंपनीने १८९२ मध्ये बनविला. पुढील ७–८ वर्षांत जॉन फ्रोएलिक व जॉन डीअर यांनी अमेरिकेत, नीकोलाउस ओटो यांनी जर्मनीत व तसेच काही तंत्रज्ञांनी इंग्लंडात अंतर्ज्वलन एंजिनाचे ट्रॅक्टर बनविले. ओटो यांनी तर आपले १५ ट्रॅक्टर अमेरिकेत विकले. १९०१ मध्ये सी. डब्ल्यू. हार्ट व सी. एच्. पार यांनी एक मोठ्या तेल-शीतन मंद गती, दोन फेरी आवर्तन एंजिनाचा ट्रॅक्टर बनविला. तसलेच आणखी १५ ट्रॅक्टर त्यांनी १९०३ पर्यंत विकले. ते इतके चांगले होते की, त्यातील निम्मे तरी १९२० पर्यंत चांगले काम देऊ शकले. १९०४ मध्ये बेंजामिन होल्ट यांनी पहिला पेट्रोल एंजिनी साखळीपट्ट्याचा ट्रॅक्टर बनिवला. पट्ट्याला लाकाडाचे ठोकळे बसविलेले होते. यात प्रत्येक पट्ट्याला स्वतंत्र क्लच बसविला होता व त्यामुळे तो वळविणे सोपे झाले. हे तत्त्व साखळीपट्ट्याच्या सर्व वाहनास अजूनही वापरले जाते. अशा तऱ्हेने ट्रॅक्टराचा विकास होत असता १९०६ मध्ये एकदम ११ ट्रॅक्टर उत्पादक कंपन्यांच्या स्थापनेने ट्रॅक्टर उद्योगाला सुरुवात झाली.\nहेन्‍री फोर्ड यांनी १९०६ साली २४ अश्वशक्तीचे (अश.चे) चार सिलिंडरी अभे मोटारगाड्यांचे पेट्रोल एंजिन व ग्रहमाली प्रेषण व्यवस्था वापरून एक प्रयोगिक ट्रॅक्टर बनविला. या रचनेने पूर्वीच्या भारी वजनाच्या ट्रॅक्टरांचे पर्व संपून नव्या हलक्या ट्रॅक्टरांचे पर्व सुरू झाले. यानंतर ट्रॅक्टरांच्या बांधणीत सुधारणा करण्याचे प्रयत्न चालूच होते. फोर्ड कंपनीने १९१७ मध्ये एंजिन, प्रेषण चक्रमाला, अंतिम मळसूत्री (वर्म) चालक ही सर्व बिडाच्या एकाच पेटीत बसविली. दंतचक्रे तेलात बुडविलेली होती. तसेच एंजिनाला लागणारी हवा एका मोठ्या ओल्या कपडाच्या गाळणीतून पुरविलेली होती. त्याला खालची चौकट अशी नव्हतीच. या ट्रॅक्टरला ‘फोर्डसन’ असे नाव देण्यात आले होते. हा ट्रॅक्टर लोकांना एकदम पसंत पडून त्याचा मोठा खप झाला व पुढील दशकात ट्रॅक्टरबांधणीसाठी तो प्रमाण मानला गेला. १९१८ हे साल अमेरिकेचे पहिल्या महायुद्धात असल्याचे दुसरे वर्ष होते आणि त्यावर्षी तेथे शेतमजुरांचा भयंकर तुटवडा जाणवू लागला. यामुळे ट्रॅक्टर उत्पदनाला जोर आला. उत्पादनाच्या नव्या सोप्या पद्धती, बांधणीत सुधारणा यांच्या संशोधनाला चालनाही मिळाली. मोटारगाडी उद्योगातील जोडणी-साखळी पद्धत ट्रॅक्टरांसाठी वापरण्यास सुरुवात झाली. तसेच अभिकल्पात आणि बांधणीत सुधारणा होऊन ट्रॅक्टराच्या मागच्या बाजूने स्वतंत्र्य रीत्या एंजिनचलित्र फिरत्या दंडाच्या रूपाने शक्तिग्रहणाची प्रथमच सोय करण्यात आली. यामुळे मागे जोडलेली अवजारे, उदा., गवत कापणीची, बांधणीची, ट्रॅक्टराच्या पुढे जाण्याच्या कमी-जास्त वेगावर परिणाम न होता एका कायम वेगाने एंजिनानेच चालवणे शक्य झाले. ही व्यवस्था इतकी महत्त्वाची होती की, ती त्यानंतर सर्व ट्रॅक्टरांत आवश्यक गोष्ट ठरून गेली. या अगोदर या यंत्रांचे चालन त्यांच्या चक्रांनी म्हणजे ट्रॅक्टराच्या गतीने होत असे व ते अर्थातच ट्रॅक्टराच्या वेगांवर अवलंबून असे. यानंतरची मोठी महत्त्वाची घटना म्हणजे १९३१–३२ साली ट्रॅक्टरांकरिता पोलादी धावांच्या लोखंडी चाकांच्या जागी रबरी हवेचे टायर वापरण्यास सुरुवात झाली. प्रथम हे टायर गोल छेदाचे होते पण पुढे त्यांची उंची कमी करून रुंदी वाढविण्यात आली. तसेच त्यातील हवेचा दाब ०.८ ते १.४ किग्रॅ./सेंमी.२ इतका कमी ठेवण्यात येऊ लागला. टायरवर पावले (ट्रेडिंग) व मोठ्या पण दूरदूर असलेल्या सोंगट्या ठेवण्याची पद्धत आली. या गोष्टींमुळे या धावांचा परिघर्षण रोध कमी झाला. जमिनीवरील पकड वाढली व त्यामुळे कार्योपयोगी शक्तीत व परिणामतः ट्रॅक्टराच्या कार्यक्षमतेत वाढ झाली. एंजिनाच्या बाबतीत वाफ एंजिन, वायू (कोळशाचा वा नैसर्गिक म्हणजे खनिज) एंजिन, केरोसीन एंजिन, पेट्रोल एंजिन आणि शेवटी आपले स्थान अजूनही टिकवून असलेले डीझेल एंजिन असे त्याच्या विकासातील टप्पे पडतात. सुरुवातीच्या वाफ एंजिनाच्या व लोखंडी चाकांच्या ट्रॅक्टराचे वजन सु. ९ टन असे ते सध्याच्या चार चाकी रबरी हवाई टायरांच्या प्रमाणित ट्रॅक्टराचे सु. १.५ टन किंवा कमीही इतके कमी झाले आहे. ट्रॅक्टराची अश्वशक्ती ३०–४० वरून आता (मोठ्यांची) १२०–१५० पर्यंत गेली आहे.\nहे डीझेल या इंधनावर चालते. यासाठी डीझेल इंजिन वापरले जाते.\nवापराचा दांडा जोडलेला आहे\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २५ फेब्रुवारी २०१८ रोजी १६:२३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.veenaworld.com/blog/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%B5%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%82-%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%A3%E0%A4%9C%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B5", "date_download": "2018-10-16T20:33:41Z", "digest": "sha1:MMQNZ4IFL4Q5EMMKF6RWTDP22ZNT44FB", "length": 23524, "nlines": 202, "source_domain": "www.veenaworld.com", "title": "नातवंडं म्हणजे काय...दुधावरची साय!", "raw_content": "\nHome › Blog › नातवंडं म्हणजे काय…दुधावरची साय\nनातवंडं म्हणजे काय…दुधावरची साय\nमी एक फोटो पाहिला होता, ज्यात आजीला बघायला सगळी नातवंडं आलीयत, एका सोफ्यावर आजी बसलीय आणि समोर आठ दहा नातवंडं. मोबाईलमध्ये डोकं खुपसून बसलेल्या आणि एकाग्रतेने त्या व्हर्च्युअल वर्ल्डमध्ये गुंगून गेलेल्या नातवंडांकडे आजी हतबल होऊन बघतेय. या फोटोतलं हे चित्र बदलायची जादू ह्या सहलीमध्ये आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.\n“कुणाला फोन करताय ताई मघापासून बघतेय तुम्ही फोनशी झगडताय, फोन लागत नाही म्हणून कासावीस झालाय मघापासून बघतेय तुम्ही फोनशी झगडताय, फोन लागत नाही म्हणून कासावीस झालाय काही प्रॉब्लेम तर नाही नं काही प्रॉब्लेम तर नाही नं” अमेरिका सहलीवर लॉस एंजिलिसला सीनियर स्पेशल टूरचा इव्हेंट सुरू व्हायच्या आधी एका ताईंची धावपळ बघून मी प्रश्‍न केला. ‘अगं नाही ग, अमेरिका आणि भारताचं हे दिवसरात्रीचं चक्र जरा गोंधळवतंय, नातवाशी बोलायचं होतं, आम्हा दोघांशिवाय त्याचं पान हलत नाही. आता कसं सांभाळत असतील त्याला मुलगा सून देवजाणे. दोघही नोकरीला, तरी मी सांगत होते एवढ्या मोठ्या सहलीला आम्ही नाही जात म्हणून. तसं रोज फोन करतो आम्ही नातवाला मग बरं वाटतं, पण आज लागलाच नाही फोन.’ ओहो” अमेरिका सहलीवर लॉस एंजिलिसला सीनियर स्पेशल टूरचा इव्हेंट सुरू व्हायच्या आधी एका ताईंची धावपळ बघून मी प्रश्‍न केला. ‘अगं नाही ग, अमेरिका आणि भारताचं हे दिवसरात्रीचं चक्र जरा गोंधळवतंय, नातवाशी बोलायचं होतं, आम्हा दोघांशिवाय त्याचं पान हलत नाही. आता कसं सांभाळत असतील त्याला मुलगा सून देवजाणे. दोघही नोकरीला, तरी मी सांगत होते एवढ्या मोठ्या सहलीला आम्ही नाही जात म्हणून. तसं रोज फोन करतो आम्ही नातवाला मग बरं वाटतं, पण आज लागलाच नाही फोन.’ ओहो हा आजीआजोबा-नातवाच्या प्रेमाचा मामला होता तर. ‘नातू म्हणजे काय, दुधावरची साय’ हे कै. श्री. मोहन वाघ यांच्या ‘प्रेमाच्या गावा जावे’ ह्या नाटकातलं वाक्य. तीसेक वर्ष झाली असतील पण अजूनही ते वाक्य तसंच्या तसं आठवतंय. आता ह्या आजींची नातवाबद्दलची कासावीस किंवा काळजी त्या प्रेमाचे हळूवार पदर उलगडून दाखवित होती. मागे एकदा थायलंडला आजोबा-आजी आणि नातवंडं अशा सहलीला आलेल्या आजी आजोबांसोबत ब्रेकफास्टच्या वेळी गप्पा मारीत होते. एका ताईंना विचारलं, “काय कसं काय चाललंय हा आजीआजोबा-नातवाच्या प्रेमाचा मामला होता तर. ‘नातू म्हणजे काय, दुधावरची साय’ हे कै. श्री. मोहन वाघ यांच्या ‘प्रेमाच्या गावा जावे’ ह्या नाटकातलं वाक्य. तीसेक वर्ष झाली असतील पण अजूनही ते वाक्य तसंच्या तसं आठवतंय. आता ह्या आजींची नातवाबद्दलची कासावीस किंवा काळजी त्या प्रेमाचे हळूवार पदर उलगडून दाखवित होती. मागे एकदा थायलंडला आजोबा-आजी आणि नातवंडं अशा सहलीला आलेल्या आजी आजोबांसोबत ब्रेकफास्टच्या वेळी गप्पा मारीत होते. एका ताईंना विचारलं, “काय कसं काय चाललंय नातवंडांना आईबाबांची आठवण तर येत नाहीये न नातवंडांना आईबाबांची आठवण तर येत नाहीये न” ताईंची प्रतिक्रिया, ‘हँ, वेळ कुठे आहे त्यांच्या आईबाबांना, आमच्याशिवाय पान हलत नाही ह्या दोघांचं. सारखी चिकटलेली आम्हाला, एवढं की आई रात्री आली तरी तिच्याकडे ढुंकूनही बघत नाहीत.’ नातवंडं आईकडे न बघता आम्हाला जास्त चिकटतात ह्याचा नुसता आनंदच नव्हे तर अभिमान त्यांच्या चेहर्‍यावर दिसत होता. आजी आजोबांचं घरातलं महत्व वाढविणारी नातवंडं म्हणजे घराघरातले लिटल एंजल्स जणू. पण होतं काय की प्रत्येक तरुण आईबापाना वाटतं की आजोबा-आजी नातवंडांना उगाचच लाडावतात, नको त्या सवयी लावतात. थोडक्यात हे तरुण आईबाप लहान असताना आजीआजोबांच्या प्रेमाचे आणि लाडाचे किती भुकेले होते, त्या लाडांची आणि प्र्रेमाची किती पाठराखण करायचे हे विसरून जातात. पिढ्यानपिढ्या हे चक्र सुरूच आहे. आताच्या जमान्यात तर घरंच वेगवेगळी झालीयेत. प्रत्येकाची प्रायव्हसी ही काळाची गरज आहे. त्यामुळे सकाळच्या वेळी नातवंडांना सांभाळणारे, दिवसभर नातवंडांना सांभाळणारे, संध्याकाळी नातवंडांना सांभाळणारे, वीकेंड्सना नातवंडांना सांभाळणारे, शाळेतून घरी घेऊन येणारे असे आजी-आजोबांचे अनेक प्रकार बघायला मिळतात. काळाचा महिमा म्हणूया, पण तरीही आपल्या भारतात बर्‍यापैकी एकत्र कुटुंबपद्धती टिकून आहे. खरंतर आपल्या भारतात मुलीला करियर करायचं असेल तर तिला साथ देणारी एकत्र कुटुंबपद्धती हे वरदान आहे. मध्ये छोट्या कुटुंबांची खूप वाढ झाली पण आता थोडा बदल होताना दिसतोय आणि बरीच कुटुंबं ‘आजी आजोबा नातवंडं’ अशी सुखाने नांदताना दिसतायत. एकमेकांची अडचण होण्याऐवजी एकमेकांची एकमेकांना गरज भासू लागलीय ही चांगली गोष्ट झालीय. पण जी मुलं-सुना, लेक-जावई कामानिमित्त दुसर्‍या शहरात राहताहेत, दुसर्‍या देशात स्थायिक झालीयेत तिथे काही इलाजच नाहीये. अशा परिस्थितीत पोळले जातात आजी आजोबाच. नातवंडांची भेट सहा महिन्याने, वर्षाने किंवा दोन वर्षांनी किंवा कधी कधी त्याहूनही जास्त. तोंड उघडून सांगितलं नाही तरी आपल्याला सर्वांना ते जाणवतंय. ‘नाइलाजको क्या इलाज” ताईंची प्रतिक्रिया, ‘हँ, वेळ कुठे आहे त्यांच्या आईबाबांना, आमच्याशिवाय पान हलत नाही ह्या दोघांचं. सारखी चिकटलेली आम्हाला, एवढं की आई रात्री आली तरी तिच्याकडे ढुंकूनही बघत नाहीत.’ नातवंडं आईकडे न बघता आम्हाला जास्त चिकटतात ह्याचा नुसता आनंदच नव्हे तर अभिमान त्यांच्या चेहर्‍यावर दिसत होता. आजी आजोबांचं घरातलं महत्व वाढविणारी नातवंडं म्हणजे घराघरातले लिटल एंजल्स जणू. पण होतं काय की प्रत्येक तरुण आईबापाना वाटतं की आजोबा-आजी नातवंडांना उगाचच लाडावतात, नको त्या सवयी लावतात. थोडक्यात हे तरुण आईबाप लहान असताना आजीआजोबांच्या प्रेमाचे आणि लाडाचे किती भुकेले होते, त्या लाडांची आणि प्र्रेमाची किती पाठराखण करायचे हे विसरून जातात. पिढ्यानपिढ्या हे चक्र सुरूच आहे. आताच्या जमान्यात तर घरंच वेगवेगळी झालीयेत. प्रत्येकाची प्रायव्हसी ही काळाची गरज आहे. त्यामुळे सकाळच्या वेळी नातवंडांना सांभाळणारे, दिवसभर नातवंडांना सांभाळणारे, संध्याकाळी नातवंडांना सांभाळणारे, वीकेंड्सना नातवंडांना सांभाळणारे, शाळेतून घरी घेऊन येणारे असे आजी-आजोबांचे अनेक प्रकार बघायला मिळतात. काळाचा महिमा म्हणूया, पण तरीही आपल्या भारतात बर्‍यापैकी एकत्र कुटुंबपद्धती टिकून आहे. खरंतर आपल्या भारतात मुलीला करियर करायचं असेल तर तिला साथ देणारी एकत्र कुटुंबपद्धती हे वरदान आहे. मध्ये छोट्या कुटुंबांची खूप वाढ झाली पण आता थोडा बदल होताना दिसतोय आणि बरीच कुटुंबं ‘आजी आजोबा नातवंडं’ अशी सुखाने नांदताना दिसतायत. एकमेकांची अडचण होण्याऐवजी एकमेकांची एकमेकांना गरज भासू लागलीय ही चांगली गोष्ट झालीय. पण जी मुलं-सुना, लेक-जावई कामानिमित्त दुसर्‍या शहरात राहताहेत, दुसर्‍या देशात स्थायिक झालीयेत तिथे काही इलाजच नाहीये. अशा परिस्थितीत पोळले जातात आजी आजोबाच. नातवंडांची भेट सहा महिन्याने, वर्षाने किंवा दोन वर्षांनी किंवा कधी कधी त्याहूनही जास्त. तोंड उघडून सांगितलं नाही तरी आपल्याला सर्वांना ते जाणवतंय. ‘नाइलाजको क्या इलाज\nआता ही झाली एक सामाजिक समस्या. प्रत्येक व्यावसायिक त्याच्याशी या ना त्या कारणाने जोडलेला असतो. आम्ही ह्याला ‘व्हॉट्स फॉर मी’ म्हणतो. कोणतीही समस्या थोड्याफार प्रमाणात सोडविण्यासाठी व्यवसायाची मदत झाली पाहिजे. आजोबा-आजी आणि नातवंडं फक्त ह्यांचीच सहल करायची. आईबाबाना पूर्ण मज्जाव. ‘अहो हे करू नका, ते करू नका, असं कशाला करताय त्यांना चॉकलेट का खायला दिलंत त्यांना चॉकलेट का खायला दिलंत’ ये झंझट मंगताच नही. काय करायचं ते आजी-आजोबा आणि नातवंडं ठरवतील. सबकुछ लाड-प्यारवाला मामला. आजी-आजोबा आणि नातवंडांची भेट आम्ही घडवून आणतोय ती अशी सहलीच्या निमित्ताने.\nदिवाळी हॉलिडेज्मध्ये ही सहल म्हणजे ‘ग्रँड पॅरेंट्स-ग्रँड चिल्ड्रन स्पेशल’ जाणार आहे दुबईला, ख्रिसमसमध्ये सिंगापूरला आणि ईस्टर हॉलिडेज्मध्ये स्वित्झर्लंडला. नव्वद टक्के आजी-आजोबा भारतात राहताहेत त्यामुळे आजी-आजोबा भारतातून, खासकरून मुंबईतून सहलीला निघतील आणि नातवंडं जिथे आहेत तिथून म्हणजे मग ती दिल्लीला असोत की डेन्मार्कला, सिडनीला किंवा सॅन फ्रान्सिस्कोला, जपानला किंवा जर्मनीला…ती तिथून आपल्या ठरलेल्या दिवशी ठरलेल्या वेळी सहलीला जॉईन होतील, त्याच्यासाठी स्पेशल जॉइनिंग लिव्हिंग टूर प्राइस असते. जस्ट इमॅजिन करा तो क्षण, जेव्हा एखादी नात किंवा नातू परदेशातून आजी-आजोबांसोबत सहल करायला आलेयत आणि एअरपोर्टला त्यांची भेट होतेय. पाच-सात दिवस फक्त ही मंडळी एकत्र राहणार आहेत, त्यांच्यासारख्याच अनेकांसोबत. एकमेकांना जाणून घेणार आहेत, धम्माल करणार आहेत. नातवंडं तर घरी परत गेल्यावर आपापल्या विश्‍वात रमून जातील पण आजी आजोबांना किती गोड आठवणी मिळतील, पुढचे किती महिने त्यांचे आनंदात जातील, ही आठवणींची साठवण करणं आणि जेव्हा वेळ मिळेल तेव्हा त्यात रममाण होणं हेच तर आयुष्य आहे. चांगल्या आठवणी निर्माण करणं आपल्या हातात आहे, आणि आपण ते सतत करीत राहिलं पाहिजे. आणि जी आजीआजोबा आणि नातवंडं मंडळी भारतात वेगवेगळ्या शहरात राहतायत ती इथूनच एकत्र एकमेकांच्या सोबतीने निघतील. डेस्टिनेशन्सही आम्ही अशी निवडलीयत की दोन्ही वयोगटांना ती आवडतील. दुसरं म्हणजे ती इन्स्पायरिंग डेस्टिनेशन्स आहेत,\nदुबई – मिडल ईस्टमधील हॉट स्पॉट ठरलेल्या दुबईमध्ये १०५३ फूट उंचीच्या, जहाजाच्या शिडाचा आकार असलेल्या ‘बुर्ज अल अरब’ ह्या अनोख्या हॉटेलसमोर उभं राहून काढलेला सेल्फी, प्रसिद्ध शेख झायेद रोडवरून घेतलेली ड्राइव्ह आणि जुमेराह बीचवरचा फेरफटका, दुबईतील सर्वात जुनी वास्तु असलेल्या दुबई म्युझियमची भेट, ‘द पाम’ह्या मानवनिर्मित बेटावरील पहिले रिसॉर्ट ‘द अ‍ॅटलांटिस’ ह्या आलिशान रिसॉर्टसमोर उभे राहून मिळालेली फोटो अपॉर्च्युनिटी, दुबईच्या डेझर्टमध्ये लँड क्रुझर्समधून रोमांचक डेझर्ट सफारी, विशाल दुबई मॉलला भेट देऊन जगप्रसिध्द ब्रँडची शॉपिंग, ३३००० हून अधिक सागरी प्राणी पाहायला मिळणारं भलं मोठं अ‍ॅक्वेरियम, २७२२ फूट उंचीच्या बुर्ज खलिफा टॉवरच्या १२४ व्या मजल्यावरून दिसणारा दुबईचा हवाई नजारा…अद्भुत आश्‍चर्यांच्या दुबईची सहल म्हणजे फुल्ल टू धम्मालच.\nसिंगापूर- स्ट्रेस बस्टर ब्लॉक बस्टर सिंगापूरमध्ये आपण थक्कं होतो जगातल्या पहिल्या नॉक्टर्नल झू मधली नाइट सफारी आणि गार्डन्स बाय द बे मध्ये फुलवलेल्या फुलांचा आविष्कार पाहून,मरिना बे ऑब्झर्व्हेटरी डेकवरून दिसणारं सिंगापूरचं विहंगम दृश्य पाहून आपल्या डोळ्यांचं पारणं फिटलं नाही तर नवलंच.याच सहलीत मडॅम तुस्सॉड्ज वॅक्स म्युझियममध्ये सेलब्रिटींच्या स्टॅच्यूसोबत काढलेले सेल्फी तुमच्या मोबाईलची मेमरी फुल्ल करेल यात शंकाच नाही तर युनिव्हर्सल स्टुडिओजमधील अ‍ॅडव्हेंचर्रस राइड तुमच्या सिंगापूर सहलीत थ्रील आणेल ह्याची गॅरंटी. सिंगापूर सिटी टूर आणि ज्युराँग बर्ड पार्कमधील बर्ड शोजही पाहताना आपण सहलीची वेगळीच रंगत अनुभवतो.\nस्वित्झर्लंड – बर्फाच्छादित पर्वतांचे अलौकिक सौंदर्य लाभलेल्या स्वित्झर्लंडमध्ये पहिल्या वहिल्या रिव्हॉल्विंग गोंडोलामधून ‘रोटेअर टिटलीस’ मधून आपण चढाई करतो १०,६२३ फूट उंचीच्या माउंट टिटलीसवर. या बर्फाच्या राज्यात मज्जा केल्यानंतर आपण ल्युसर्न शहरातील लायन मॉन्युमेंट आणि काप्पेलब्रुक ब्रिज पहातो. लेक ल्युसर्न डिनर क्रुझमध्ये आपल्याला स्विस लोकसंगीताचा आस्वाद घेता येतो. चीजसाठी प्रसिद्ध असणार्‍या स्वीसमध्ये एंगेलबर्गमधल्या चीज फॅक्ट्रीची भेटही स्मरणात राहण्यासारखी. ह्या निसर्गनिर्मित आणि मानवनिर्मित आश्‍चर्यांनी खचाखच भरलेली ही डेस्टिनेशन्स जाणार्‍या प्रत्येकाला आवडतातच. पण ह्या सहलीत त्याची गोडी अधिक वाढणार आहे कारण आजोबांच्या सोबतीला नातू असेल किंवा आजीच्या सोबतीला नात. माहोलच वेगळा होऊन जाणार आहे.\nअच्छा आणि एक लक्षात ठेवायचं ते म्हणजे आता ३१ जुलै आणि ११ ऑगस्टपर्यंत भरपूर डिस्काउंट सुरू आहे ह्या सहलीवर, त्याचा फायदा घ्या आणि पैसे वाचवा. सो चलो, बॅग भरो, निकल पडो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://mahaenews.com/%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%AE-%E0%A4%86%E0%A4%A6%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B6%E0%A4%BE/", "date_download": "2018-10-16T22:02:26Z", "digest": "sha1:MUDDMKBSD4ULZBIGAHYAWS277IUBO6FI", "length": 8907, "nlines": 118, "source_domain": "mahaenews.com", "title": "होंडाने आणली 'आम आदमी'ची शानदार बाइक! | PCMC NEWS", "raw_content": "\nमहापालिका अधिकारी, कर्मचा-यांची दिवाळी गोड; बोनस व सानुग्रह अनुदान मिळणार\nमहिला नगरसेविकेशी उध्दट बोलणा-या उद्यान अधिक्षकांची केली कानउघडणी\nवल्लभनगरमध्ये चालक-वाहकांसाठी ‘ग्रंथालय आपल्या दारी’\n‘महागाई वाढली’ असे वाटत नाही – सोमाभाई मोदी\nपाणी प्रश्नावर नगरसेवक हंडा-कळशीसह सभागृहात\nभाजपाने धनगर समाजाला फसविले, सरकार वेळकाढू पणा करतेय\nअाता पुण्यातले वकील म्हणतायेत #FeeToo\nती प्रसुतिकरिता आली अन लिफ्टमध्ये अडकली\nदेशात जास्तकाळ भाजप सत्तेवर राहिल्यास भविष्यात बोलण्यावर बंदी – हर्दिक पटेल\nचिंचवडमध्ये रविवारी ‘डॉग शो’चे आयोजन\nHome Uncategorized होंडाने आणली ‘आम आदमी’ची शानदार बाइक\nहोंडाने आणली ‘आम आदमी’ची शानदार बाइक\n होंडाने आपली बजेट बाइक ‘ड्रीम डीएक्स’, बीएस-४ मध्ये सुधारणा करून ‘CD 110 Dream DX’ या नावाने बाजारात आणली आहे. या बाइकची एक्स शोरूम किंमत असेल ४५,००२ रूपये ( किक-स्टार्ट व्हॅरिअंट). सेल्फ स्टार्ट व्हॅरिअंटसाठी मात्र थोडेस जास्त म्हणजेच ४७,२०२ रुपये मोजावे लागणार आहेत.\nकंपनीच्या या सर्वात स्वस्त बाइकमध्ये बीएस-४ मध्ये करण्यात आलेल्या सुधारणेसोबतच ऑटो हेडप्लँप्स आणि ऑन फीचर देखील देण्यात आले आहेत.\nनव्या ‘होंडा सीडी ११० ड्रीम डीएक्स बाइक’मध्ये टेलिस्कोपिक सस्पेंशन आणि ट्विन हायड्रॉलिक शॉक्स देण्यात आले आहेत. यासोबतच मेंटेनन्स फ्री बॅटरी, इलेक्ट्रिक स्टार्ट, ट्यूबलेस टायर्ससारख्या इतर सुविधाही पुरवण्यात आल्या आहेत.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारविरोधात विरोधक राष्ट्रपतींकडे\nमहापालिका अधिकारी, कर्मचा-यांची दिवाळी गोड; बोनस व सानुग्रह अनुदान मिळणार\nसहशहर अभियंता मकरंद निकम यांना पदोन्नती\nसांगोल्यात दुष्काळ जाहीर करा, शेतक-याची मागणी\nमहापालिका अधिकारी, कर्मचा-यांची दिवाळी गोड; बोनस व सानुग्रह अनुदान मिळणार\nमहिला नगरसेविकेशी उध्दट बोलणा-या उद्यान अधिक्षकांची केली कानउघडणी\nवल्लभनगरमध्ये चालक-वाहकांसाठी ‘ग्रंथालय आपल्या दारी’\n‘महागाई वाढली’ असे वाटत नाही – सोमाभाई मोदी\nपाणी प्रश्नावर नगरसेवक हंडा-कळशीसह सभागृहात\nहोंडाने आणली ‘आम आदमी’ची शानदार बाइक\nपंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारविरोधात विरोधक राष्ट्रपतींकडे\nआता, दररोज बदलणार पेट्रोल-डिझेलच्या किंमती\n…तर पिंपरी चिंचवडमधल्या सोसायटींची नोंदणी रद्द होणार\nनागरिकहो….’आधार’नं लिंक नसलेली बँक खाती बंद होणार\nmahaenews.com हे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nमुख्य कार्यालय : डी.एस.एस. मीडिया प्रा. लि.\nपत्ता : विश्वकर्मा बिल्डींग, जे. के. सावंत मार्ग, दादर, मुंबई, २८.\nपुणे विभागीय कार्यालय : गोल मार्केट, वायसीएम हॉस्पिटलसमोर, संत तुकारामनगर, पिंपरी.\nउस्मानाबाद विभागीय कार्यालय : तांबरी, कलेक्टर निवासस्थानाच्या पाठीमागे, उस्मानाबाद.\nसोलापूर विभागीय कार्यालय: होडगी रोड, चेतन फौंड्रीसमोर, सोलापूर.\nकोल्हापूर विभागीय कार्यालय: जय गणेश बिल्डींग, सायबर चौक, विद्यापीठ रोड, कोल्हापूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/entertainment/cbfc-sent-notice-to-iifa-265803.html", "date_download": "2018-10-16T20:28:42Z", "digest": "sha1:6EUXYGJ56QDMH7GIXLSMHIE7FHKRA3Z2", "length": 13094, "nlines": 121, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "आयफाला सेन्सॉर बॉर्डाची नोटीस", "raw_content": "\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nराज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर, कार्यकर्त्यांमधली मरगळ झटकणार\nसराफ व्यावसायिक करणार दसऱ्याचा मुहूर्त 'कॅश'\nदारूच्या कंपनीतील ५ हजार टन मक्क्याने भरलेल्या टाकीत पडून मुलाचा मृत्यू\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\n#Metoo मोहिमे संदर्भात हायकोर्टात याचिका दाखल\nमॉडेलला घरी बोलवून मित्रानेच केला खून\nजलयुक्त 'शिव्या'र, राज ठाकरेंच्या कुंचल्यातून फडणवीस सरकारवर घणाघात\nअकबर यांनी चुंबन घेण्याचा प्रयत्न केला, आणखी एका महिला पत्रकाराचा आरोप\nकर्ज देण्यासाठी शरीरसंबंधाची मागणी करणाऱ्या बँक मॅनेजरला महिलेनं धु-धु धुतलं\nगोव्यात काँग्रेसच्या सत्ता स्थापनेच्या मनसुब्यावर पाणी, २ आमदार भाजपात दाखल\n#Metoo : महिला खेळाडूंनी केलेल्या आरोपानंतर राष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षकाची आत्महत्या\nकरिनाची 'ही' फॅशन स्टाईल तुम्हीही फॉलो करू शकता\nदबंग गर्ल सोनाक्षी सांगतेय बॉर्डरवरच्या जवानांबरोबरचे अविस्मरणीय अनुभव\nअशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापुरेनं सुरू केलाय 'प्रवास'\n#Metoo: स्त्रीनं संधीसाठी हात पुढे करताना आपली चूक नाही ते तपासून पहावं - निशिगंधा वाड\nPHOTO सबरीमाला मंदिर प्रवेशापासून राहुल गांधींच्या गुरुद्वारा भेटीपर्यंत देशभरातल्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी\nकरिनाची 'ही' फॅशन स्टाईल तुम्हीही फॉलो करू शकता\nहे आहेत देशातले 10 वादग्रस्त बाबा, कुणावर बलात्कार तर कुणावर खुनाचा आरोप\nसततच्या पोट दुखीवर करा हे ५ घरगुती रामबाण उपाय\nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\nएका पावाच्या तुकड्यासाठी भिवंडीत तुफान मारामारी\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nआयफाला सेन्सॉर बॉर्डाची नोटीस\nसूत्रांनुसार आयफा अवार्डसच्या सोहळ्यात यावर्षी पहलाज निहलानी यांना 'चौकीदार' म्हटलं गेलं होतं. तसंच त्यांचे फोटो चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आले\n24जुलै: यंदाचा आयफा अवार्डसचा पुरस्कार सोहळा चांगलाच वादग्रस्त ठरलाय. आधी कंगनाची थट्टा केल्यामुळे या सोहळ्यावर टीका झाली होती आणि आता सेन्सॉर बोर्डाचे चीफ पहलाज निहलानी यांचा अपमान केल्याप्रकरणी सेन्सॉर बोर्डाने आयफाच्या निर्मात्यांना नोटीस पाठवली आहे.\nसूत्रांनुसार आयफा अवार्डसच्या सोहळ्यात यावर्षी पहलाज निहलानी यांना 'चौकीदार' म्हटलं गेलं होतं. तसंच त्यांचे फोटो चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आले. मागच्या वर्षीही अशाच प्रकारे निहलानी यांची थट्टा उडवण्यात आली होती.\nसी.बी.एफ.सीने पाठवलेल्या नोटीसमध्ये आयफाच्या निर्मात्यांना निहलानी यांची माफी मागायला सांगितली आहे. तसंच यापुढे आयफाच्या सोहळ्यात कुठल्याही सी.बी.एफ.सी चीफची बद्नामी करणार नाही अशी शपथही घ्यायला सांगितली आहे.\nनिहलानी यांना या नोटीसबद्दल विचारणा केली असता ते एवढंच म्हणाले ,'हे प्रकरण आता कायद्यानेच हाताळलं जाईल. आता कुणाला कधी हसवायचं आणि कुणाला कधी रडवायचं हे मला माहीत आहे'.\nआयफाच्या निर्मात्यांनी मात्र नोटीसची काही गरज नसल्याचं म्हटलंय. तसंच निहलानी साहेबांचा काही तरी गैरसमज झाल्याचं त्यांचं म्हणणं आहे. तसंच त्यांनी सोहळा टी.व्हीवर पाहिला तर त्यांचा गैरसमज दूर होईल असं निर्मात्यांचं म्हणणं आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nकरिनाची 'ही' फॅशन स्टाईल तुम्हीही फॉलो करू शकता\nदबंग गर्ल सोनाक्षी सांगतेय बॉर्डरवरच्या जवानांबरोबरचे अविस्मरणीय अनुभव\nअशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापुरेनं सुरू केलाय 'प्रवास'\n#Metoo: स्त्रीनं संधीसाठी हात पुढे करताना आपली चूक नाही ते तपासून पहावं - निशिगंधा वाड\nPHOTOS सनी लिओनीनं मुलीचा तिसरा वाढदिवस असा केला साजरा\nसस्पेन्स संपला, फरहान अख्तर या मराठी हाॅट मुलीच्या प्रेमात\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%87", "date_download": "2018-10-16T21:40:35Z", "digest": "sha1:ZFDLWGVNOKFJBN5AQ44CAEILKS4UYNQ3", "length": 7187, "nlines": 109, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अकोले - विकिपीडिया", "raw_content": "\nवाहन संकेतांक महा १७\nनिर्वाचित प्रमुख श्री किसन दगडु धुमाळ\nप्रशासकीय प्रमुख श्री. द्वासे\nअकोले शहरातील कोल्हार-घोटी रस्त्यावरील दृष्य\nहा लेख अकोले शहराविषयी आहे. अकोले तालुक्याच्या माहितीसाठी पहा, अकोले तालुका\nअकोले हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यातील एक शहर आहे.\nअकोले शहर चोहीबाजूने डोंगरांनी वेढलेले आहे. सभोवताली सातारा, गर्दनी, ढग्या असे डोंगर आहेत. शहराच्या एका बाजूला साखरकारखाना आहे.\nशहराच्या शेजारी नवलेवाडी, धुमाळवाडी, माळीझाप, शेकइवाडी ही गावे आहेत.\nअकोले शहराच्या इतिहासप्रमाणे या गावात स्वातंत्रपूर्व काळात एका छळ करणारा मामलेदाराला जिवंत जाळल्याची घटना झाली होती असे सांगतात.\nअकोले शहरात इ.स. २०१५ मध्ये नगरपंचायत स्थापन होऊन पहिले नगराध्यक्ष म्हणुन किसन दगडु धुमाळ यांची निवड झाली.\nअकोले तालुका • संगमनेर तालुका\nनगर तालुका • नेवासा तालुका\nकर्जत तालुका • जामखेड तालुका\nश्रीरामपूर तालुका • राहुरी तालुका\nकोपरगाव तालुका • राहाता तालुका\nश्रीगोंदा तालुका • पारनेर तालुका\nपाथर्डी तालुका • शेवगांव तालुका\nअहमदनगर • अकोले • कर्जत • कोपरगाव • जामखेड • नेवासा • पाथर्डी • पारनेर • राहाता • राहुरी • शेवगांव • शिर्डी • श्रीगोंदा • श्रीरामपूर • संगमनेर\nमुळा नदी • प्रवरा नदी • सीना नदी • गोदावरी नदी • घोड नदी • भीमा नदी\nमुळा धरण • भंडारदरा धरण • निळवंडे धरण • मांडओहळ धरण • आढळा प्रकल्प • सीना धरण • विसापूर तलाव • पिंपळगाव खांड धरण\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ डिसेंबर २०१७ रोजी १३:२९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/me-too-twinkle-khanna-wants-housefull-4-team-to-take-a-firm-stance-1770058/", "date_download": "2018-10-16T20:51:28Z", "digest": "sha1:ZA6YVRMSPANOZEC3VCDT2GA6J27LGIHM", "length": 14010, "nlines": 215, "source_domain": "www.loksatta.com", "title": "me too Twinkle Khanna wants Housefull 4 team to take a firm stance | ‘हाऊसफुल ४’ मधल्या इतरही कलाकारांनी ठोस भूमिका घ्या, ट्विकलंच आवाहन | Loksatta", "raw_content": "\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\n‘हाऊसफुल ४’ मधल्या इतरही कलाकारांनी ठोस भूमिका घ्या, ट्विकलंच आवाहन\n‘हाऊसफुल ४’ मधल्या इतरही कलाकारांनी ठोस भूमिका घ्या, ट्विकलंच आवाहन\nअक्षयनं साजिदसोबत काम न करण्याचा निर्णय घेतला आहे इतर कलाकारांनीही ठोस भूमिका घ्यावी असं आवाहान ट्विंकल खन्नानं केले आहे.\nअक्षयच्या निर्णयानंतर साजिद स्वत: दिग्दर्शन पदावरून पायउतार झाला.\n#MeToo मोहीम आता बॉलिवूडमध्येही जोर धरू लागली आहे. या मोहिमेअंतर्गत बॉलिवूडमधल्या अनेक दिग्दर्शक आणि कलाकारांवर लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप झाले आहेत. याव्यक्तींविरोधात बॉलिवूडमधल्या अनेक कलाकारांनी ठोस अशी भूमिका घेतली आहे. लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप झालेल्या साजिद खानच्या ‘हाऊसफुल ४’ चित्रपटाचं चित्रीकरण अक्षयनं थांबवलं आहे. आता या चित्रपटातील अन्य कलाकारांनीदेखील अक्षयसारखीच ठोस भूमिका घ्यावी असं आवाहान अक्षयची पत्नी अभिनेत्री ट्विंकल खन्नानं केले आहे.\n‘काही दिवसांपासून मी लैंगिक गैरवर्तणुकीच्या अनेक घटना वाचल्या. पीडित महिलांना कोणत्या मानसिक धक्क्यातून जावं लागतंय याची कल्पनाही मला करवत नाहीये. हाऊसफुल ४ मध्ये काम करणाऱ्या प्रत्येक कलाकारानं आता या प्रकरणावर काहीतरी ठोस भूमिका घ्यालाच हवी. या प्रकरणाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.’ असं ट्विट ट्विंकल खन्नानं आहे.\nआपल्या ट्विटमधून तिनं इतर कलाकारांना यावर व्यक्त होण्याचं आवाहन केलं आहे. साजिद खान आणि नाना पाटेकर यांच्यावर असलेल्या लैंगिक वर्तणुकीच्या आरोपानंतर अक्षयनं निर्मात्यांना हाऊसफुल ४ चं चित्रीकरण थांबवण्याची विनंती केली आहे. लैंगिक गैरवर्तणुक करणं ही अत्यंत गंभीर बाब आहे, त्यामुळे अशा प्रकरणात कडक कारवाई होणं गरजेचं आहे. ज्यांच्यावर लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप आहेत त्यांच्यासोबत मी काम करणार नाही. या प्रकरणात ज्या पीडित महिला आहेत त्यांना न्याय मिळालाच पाहिजे’ असं अक्षय कुमारनं ट्विट केलं होतं.\nअक्षयच्या निर्णयानंतर साजिद स्वत: दिग्दर्शन पदावरून पायउतार झाला. तसेच माझ्यावर करण्यात आलेले आरोप चुकीचे आहेत असंही तो ट्विट करून म्हणाला होता.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n#MeToo : आलोक नाथ यांच्या पत्नीने केला १ रुपयाचा मानहानीचा दावा\n#MeToo च्या दणक्यानंतर BCCIच्या राहुल जोहरींना आणखी एक धक्का\n#MeToo : आरोपांनंतर ‘यशराज फिल्म्स’मधून आशिष पाटील यांची हकालपट्टी\n#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\n#MeToo : आदमी पहाडसे गिरकर खडा हो सकता है, अपनी नजरोंसे नहीं- सलीम खान\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'महाराष्ट्रात येताना भीती नसते, कारण इथं मोदी-शाहंसारखे गुंड नाहीत'\n#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\nराज ठाकरे अमरावती एक्सप्रेसने विदर्भाकडे रवाना\nमायलेकींच्या सुरक्षेसाठी तो उबर चालक मध्यरात्रीनंतरही दीड तास थांबून राहिला\n#MeToo : आरोपांनंतर 'यशराज फिल्म्स'मधून आशिष पाटील यांची हकालपट्टी\n#MeToo: 'त्याने माझ्या पँटमध्ये हात टाकण्याचा प्रयत्न केला'\n#MeToo : आरोप सिद्ध होणाऱ्यांसोबत काम न करण्याचा फरहान अख्तरचा निर्णय\n#MeToo : आरोपांनंतर 'यशराज फिल्म्स'मधून आशिष पाटील यांची हकालपट्टी\n'राधिका मसाले'च्या मीम्सवर अनिता दाते म्हणते..\n#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्यांकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\n‘लोहपुरुष’ पोलीस आयुक्त, जरा इकडेही लक्ष द्या\nमित्राच्या अपघाती मृत्यूच्या तणावामुळे अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची आत्महत्या\n२८ नवे कुष्ठरुग्ण आढळले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/pune-news/cartoon-exhibition-2-1095790/", "date_download": "2018-10-16T20:49:41Z", "digest": "sha1:WGUFVJA3QJIOZIJ22AH7RRG2DLWVMGOF", "length": 13047, "nlines": 211, "source_domain": "www.loksatta.com", "title": "मंगेश तेंडुलकर यांच्या व्यंगचित्रांचे पंचाहत्तरावे प्रदर्शन २ ते ४ मे दरम्यान | Loksatta", "raw_content": "\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\nमंगेश तेंडुलकर यांच्या व्यंगचित्रांचे पंचाहत्तरावे प्रदर्शन २ ते ४ मे दरम्यान\nमंगेश तेंडुलकर यांच्या व्यंगचित्रांचे पंचाहत्तरावे प्रदर्शन २ ते ४ मे दरम्यान\nज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांनी रेखाटलेल्या विविध व्यंगचित्रांचे ७५ वे (अमृत महोत्सवी) प्रदर्शन येत्या २ ते ४ मे या काळात भरवण्यात येणार आहे.\nविविध समस्या, समाजातील व्यंग, व्यक्ती, प्रसंग यांच्यावर आपल्या कुंचल्याच्या माध्यमातून भाष्य करणारे ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांनी रेखाटलेल्या विविध व्यंगचित्रांचे ७५ वे (अमृत महोत्सवी) प्रदर्शन येत्या २ ते ४ मे या काळात भरवण्यात येणार आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन २ मे रोजी सकाळी १० वाजता ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल यांच्या हस्ते होणार आहे. बालगंधर्व कलादालनात भरणारे हे प्रदर्शन सकाळी ९ ते रात्री ८ या वेळेत सर्वासाठी खुले असणार आहे.\nव्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. तेंडुलकर म्हणाले, की आपण १९९६ पासून व्यंगचित्रांचे प्रदर्शन भरवत आहोत. अशा प्रकारचे हे पंच्याहत्तरावे प्रदर्शन असेल. प्रत्येक प्रदर्शनात ३० नवीन व्यंगचित्रांचा समावेश करत असतो. त्याप्रमाणे यंदाच्या प्रदर्शनात दोनशेहून अधिक व्यंगचित्रं असणार आहेत. त्यातील तीन-चतुर्थाश व्यंगचित्रं नवीन आहेत. यामध्ये आपले आवडते चित्रकार, लेखक यांची आपण स्वत: काढलेली कॅरिकेचर्स यांचाही समावेश असणार आहे. पॉकेट कार्टून, कॅप्शनलेस चित्रं या व्यंगचित्रांची मालिकाही प्रदर्शनात पाहायला मिळणार आहे.\nया प्रदर्शनाचे आणखीएक वैशिष्टय़ म्हणजे, व्यंगचित्राच्या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या नवीन चित्रकारांना या प्रदर्शनात स्वत: मंगेश तेंडुलकर हे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करणार आहेत. त्यासाठी ४ मे रोजी सकाळी ११ ते दुपारी १.३० या दरम्यानचा वेळ राखून ठेवण्यात आला आहे, असेही त्यांनी सांगितले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nव्यंगचित्रांच्या रसिकांसाठी प्रदर्शनाची मेजवानी\nशहरातील पुतळ्यांचे संग्रहालय करावे – मंगेश तेंडुलकर\nशोषणाला आळा न घातल्यास विनाश नक्की; ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भीती\nविविध विषयांवरील व्यंगचित्रांचा खजिना खुला\nपुण्यात नाटकांसाठी तारीख न मिळणे दुर्देवी\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'महाराष्ट्रात येताना भीती नसते, कारण इथं मोदी-शाहंसारखे गुंड नाहीत'\n#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\nराज ठाकरे अमरावती एक्सप्रेसने विदर्भाकडे रवाना\nमायलेकींच्या सुरक्षेसाठी तो उबर चालक मध्यरात्रीनंतरही दीड तास थांबून राहिला\n#MeToo : आरोपांनंतर 'यशराज फिल्म्स'मधून आशिष पाटील यांची हकालपट्टी\n#MeToo: 'त्याने माझ्या पँटमध्ये हात टाकण्याचा प्रयत्न केला'\n#MeToo : आरोप सिद्ध होणाऱ्यांसोबत काम न करण्याचा फरहान अख्तरचा निर्णय\n#MeToo : आरोपांनंतर 'यशराज फिल्म्स'मधून आशिष पाटील यांची हकालपट्टी\n'राधिका मसाले'च्या मीम्सवर अनिता दाते म्हणते..\n#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्यांकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\n‘लोहपुरुष’ पोलीस आयुक्त, जरा इकडेही लक्ष द्या\nमित्राच्या अपघाती मृत्यूच्या तणावामुळे अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची आत्महत्या\n२८ नवे कुष्ठरुग्ण आढळले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://mahaenews.com/%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%86%E0%A4%AF-%E0%A4%AC%E0%A5%85%E0%A4%82%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%AB%E0%A5%8D/", "date_download": "2018-10-16T22:05:01Z", "digest": "sha1:7LLC6LGB3CSHY57WJ6PKU7YMFLI2DTMC", "length": 8901, "nlines": 118, "source_domain": "mahaenews.com", "title": "आयसीआयसीआय बॅंकेच्या नफ्यात मोठी घट | PCMC NEWS", "raw_content": "\nमहापालिका अधिकारी, कर्मचा-यांची दिवाळी गोड; बोनस व सानुग्रह अनुदान मिळणार\nमहिला नगरसेविकेशी उध्दट बोलणा-या उद्यान अधिक्षकांची केली कानउघडणी\nवल्लभनगरमध्ये चालक-वाहकांसाठी ‘ग्रंथालय आपल्या दारी’\n‘महागाई वाढली’ असे वाटत नाही – सोमाभाई मोदी\nपाणी प्रश्नावर नगरसेवक हंडा-कळशीसह सभागृहात\nभाजपाने धनगर समाजाला फसविले, सरकार वेळकाढू पणा करतेय\nअाता पुण्यातले वकील म्हणतायेत #FeeToo\nती प्रसुतिकरिता आली अन लिफ्टमध्ये अडकली\nदेशात जास्तकाळ भाजप सत्तेवर राहिल्यास भविष्यात बोलण्यावर बंदी – हर्दिक पटेल\nचिंचवडमध्ये रविवारी ‘डॉग शो’चे आयोजन\nHome breaking-news आयसीआयसीआय बॅंकेच्या नफ्यात मोठी घट\nआयसीआयसीआय बॅंकेच्या नफ्यात मोठी घट\nमुंबई – चौथ्या तिमाहीत आयसीआयसीआय बॅंकेला एकत्रित 1142 कोटी रुपयांचा नफा झाला आहे. गेल्या वर्षी या तिमाहीत झालेल्या नफ्यापेक्षा हा नफा 45 टक्‍क्‍यांनी कमी आहे. गेल्या वर्षी या तिमाहीत बॅंकेला 2083 कोटी रुपयांचा नफा झाला होता. त्याचबरोबर बॅंकेला स्टॅड अलोन नफा 1020 कोटी रुपये झाला असून तो गेल्या वर्षापेक्षा 59 टक्‍क्‍यांनी कमी आहे. बॅंकेला थकीत कर्जापोठी मोठी तरतूद करावी लागल्यामुळे बॅंकेच्या नफ्यावर परिणाम झाल्याचे बॅंकेने सूचित केले आहे. बॅंकेने कर्ज वाटप करताना कार्पोरेट गव्हर्नन्सकडे दुर्लक्ष केले असल्याचे आरोप होत असतानाच हा ताळेबंद आला आहे.\nमहाराष्ट्र बॅंकेकडून व्याजदराचे सुसूत्रीकरण\nउत्तम सिबिल स्कोअर असलेल्यांसाठी खुशखबर…\nमहापालिका अधिकारी, कर्मचा-यांची दिवाळी गोड; बोनस व सानुग्रह अनुदान मिळणार\nमहिला नगरसेविकेशी उध्दट बोलणा-या उद्यान अधिक्षकांची केली कानउघडणी\nवल्लभनगरमध्ये चालक-वाहकांसाठी ‘ग्रंथालय आपल्या दारी’\nमहापालिका अधिकारी, कर्मचा-यांची दिवाळी गोड; बोनस व सानुग्रह अनुदान मिळणार\nमहिला नगरसेविकेशी उध्दट बोलणा-या उद्यान अधिक्षकांची केली कानउघडणी\nवल्लभनगरमध्ये चालक-वाहकांसाठी ‘ग्रंथालय आपल्या दारी’\n‘महागाई वाढली’ असे वाटत नाही – सोमाभाई मोदी\nपाणी प्रश्नावर नगरसेवक हंडा-कळशीसह सभागृहात\nहोंडाने आणली ‘आम आदमी’ची शानदार बाइक\nपंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारविरोधात विरोधक राष्ट्रपतींकडे\nआता, दररोज बदलणार पेट्रोल-डिझेलच्या किंमती\n…तर पिंपरी चिंचवडमधल्या सोसायटींची नोंदणी रद्द होणार\nनागरिकहो….’आधार’नं लिंक नसलेली बँक खाती बंद होणार\nmahaenews.com हे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nमुख्य कार्यालय : डी.एस.एस. मीडिया प्रा. लि.\nपत्ता : विश्वकर्मा बिल्डींग, जे. के. सावंत मार्ग, दादर, मुंबई, २८.\nपुणे विभागीय कार्यालय : गोल मार्केट, वायसीएम हॉस्पिटलसमोर, संत तुकारामनगर, पिंपरी.\nउस्मानाबाद विभागीय कार्यालय : तांबरी, कलेक्टर निवासस्थानाच्या पाठीमागे, उस्मानाबाद.\nसोलापूर विभागीय कार्यालय: होडगी रोड, चेतन फौंड्रीसमोर, सोलापूर.\nकोल्हापूर विभागीय कार्यालय: जय गणेश बिल्डींग, सायबर चौक, विद्यापीठ रोड, कोल्हापूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://marathmolyagappa.blogspot.com/2018/01/blog-post_5.html", "date_download": "2018-10-16T20:55:20Z", "digest": "sha1:PJRMBGSCWIJLKOE56NZ4PVSF4L7TUREG", "length": 12486, "nlines": 139, "source_domain": "marathmolyagappa.blogspot.com", "title": "मराठमोळ्या गप्पा: मुक्री ,५ जानेवारी, जन्मदिवस", "raw_content": "\nएका सर्वसाधारण पुणेरी माणसाचे सर्वसाधारण बिनकामाचे निरीक्षण,संकलन,संपादन क्वचित प्रसंगी तिरकस,तिरसट.कोणीही न मागता व्यक्त केलेले,दिलेले मत,क्वचित प्रसंगी दिलेलें अनाहूत सल्ले ... हिंदी मराठी सिनेमा,इंग्रजी लघुकथांचा स्वैरानुवाद हा त्यातल्या त्यात आवडीचा विषय त्या मुळे त्यावरच बऱ्याचदा स्वैर, परंतु साधार लेखन... इन्टरनेटच्या सहकार्याने...\nशुक्रवार, ५ जानेवारी, २०१८\nमुक्री ,५ जानेवारी, जन्मदिवस\nकोकणातल्या अलिबागला काझी म्हणून उदरनिर्वाह करणारा मुक्री वयाच्या २२व्या वर्षी हिंदी सिनेमात आला. तो आणि दिलीपकुमार यांचे हिंदी सिनेमातील पदार्पण एकाच वर्षीचे आणि एकाच सिनेमातले. आपल्या अंगभूत वैशिष्ट्यपूर्ण अभिनय कौशल्यावर त्याने तब्बल ६०० हून अधिक सिनेमात काम केले.\nजेमतेम ५ फूट उंची लाभलेल्या या अभिनेत्याने त्याला मिळालेल्या उंचीचा आपल्या अभिनयात दिग्दर्शकाच्या सहाय्याने भरपूर उपयोग करत हिंदी सिनेमात अगदी छोट्यातल्या छोट्या रोल मधे सुद्धा स्वतःचा ठसा नेहमीच उमटवला. समोरचा अभिनेता किती ही मोठे नाव असणारा असला तरी त्या-त्या सीनमध्ये त्याने आपले अस्तित्व नेहमीच टिकवले. कमी असलेल्या उंची मुळे खरतरं याला फ्रेममध्ये बसवताना कॅमेरामनची नेहमीच तारांबळ उडायची आणि त्याची त्याला सदैव जाणीव असायची त्या मुळे फक्त चेहऱ्या मधून अभिनय करत याने तब्बल ६ दशके हिंदी चित्रपट सृष्टीच्या गळेकापू स्पर्धेत स्वतःचे अस्तित्व टिकविले हा जणू एक विक्रमच असावा. प्रेक्षकांना सुद्धा हा इतका आपल्यातला वाटायचा कि ,त्याचं वय झाल्यावर सुद्धा त्याला कदाचित त्याच्या घरातली ५-२५ लोकं आणि त्याच्या सेटवरील लोकं वगळता ,त्याच्या माघारी कुणी कधी अहोजाहो करत संबोधलं नसेल असं मला उगीचच राहून-राहून वाटतंय.. तमाम प्रेक्षकांनी याच्यावर भरभरून प्रेम केले.\nत्या मुळेच या छोट्या उंचीच्या मोठ्या अभिनेत्याचे स्मरण आज त्याच्या जन्मदिनी १९७० च्या दशकातील गाजलेल्या त्याच्या १ प्रसंगांच्या आणि गाण्याच्या व्हिडीओ मधून आपण पाहू ... ↓\nआजच्या लेखासाठी इन्टरनेट मायाजालाचे सहकार्य घेतले आहे.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nह्या \"मराठमोळ्या गप्पा\" म्हणजे,दुसरे तिसरे काही नाही तर,ठिकठिकाणी बघितलेल्या,वाचलेल्या गोष्टींचे संकलन,वेळप्रसंगी मराठी सादरीकरण किंवा व्यक्तिगत दृष्टीकोन.\nतीव्र घसरण - बाजाराची व रुपयाची \nआज बाळासाहेबांची उणीव प्रकर्षाने जाणवतेय\nब्लॉग - मोगरा फुलला\nमुंबई (1) \"आपलं\"...काही तरी.... (7) आठवणीतला रफ़ी (1) आठवणीतील \"गीतादत्त\" (1) आठवणीतील लता (1) आहे की नाही कमाल (3) काही अफलातून (11) केवळ माहितीसाठी (3) खेळ खंडोबा (6) गम्मत जम्मत (5) न उमललेल्या कळ्या (1) नातीगोती (1) पुणे (18) बिग बॉस (2) भारत (7) मनाला भावलेले काही (10) मराठी चित्रपट (4) महाराष्ट्र (2) मैत्री (1) राज(अ)कारण (3) रामभाऊ (1) शेयरबाजार (2) स्वैरानुवाद (1) हिंदी सिनेमा (36) pentax k1000 (1) Photographs By Sayali (2)\nगेल्या 30 दिवसातील बघितलेल्या पोस्ट्स\nगौतम बुद्धांचा आरसा आणि नरेंद्र मोदी\nरतन खत्री आणि \"कुंकू\"\nआयुष्याशी झुंज घ्यावी तर अशी : ए.के. हंगल\nअफलातून जादुगार डेव्हिड कॉपरफिल्ड\nतुमची झोपण्याची पद्धत आणि तुमचे व्यक्तिमत्व\nतर मग हे वाचाच...\n\"रिमझिम गिरे सावन\" वाली मौसमी चॅटर्जी\nवरील पोस्ट व्यतिरिक्त, पाहुण्यांच्या पसंतीच्या पोस्ट\nपाकिस्तान {फोटो} दर्शन (भाग १ )\n\"कोई चुपके से आ के, सपने सुला के,...चा \"अनुभव\"\nएका रिकाम्या सोपकेसची गोष्ट\nग्लास खाली ठेवायला शिका..\nत्या \"चपट्या\" नाकवाल्याची गोष्ट\nबायको ही बायकोच असते\nलता मंगेशकर अन कॅबेरे साँग\nरमेश देव ,नाबाद ९० 💐🙏\nअभिनयातील कोहीनूर : दिलीपकुमार\nबेफाम ,बेलगाम परवीन बाबी\nमा.विनायक : मराठी सिनेमाचे ऐकेकाळचे आशास्थान\nदुलारी : विस्मृतीतील चरित्र अभिनेत्री\nबिंदू : सत्तरच्या दशकातील फटाका\nओ.पी.नय्यर : वादग्रस्त संगीतकार\nफक्त एक चुकीचा निर्णय = मीना शौरी\nहिंदी सिनेमाच्या स्मृती जागवताना\nछोटीसी बात : “बासू चटर्जी” के बारे में\nआईएँ मेहेरबान .. कमर जलालाबादी\nरामेश्वरी , ६ जानेवारी , जन्मदिवस\nमुक्री ,५ जानेवारी, जन्मदिवस\nआज ४ डिसेंबर आर डी बर्मनची ची १३ वी पुण्यतिथी.\n२ जानेवारी ,सदाशिव अमरापूरकर ,यांचा जन्मदिवस\nअशोक सराफ , नाना पाटेकर , १ जानेवारी ,जन्मदिवस\n७७ देशांतील सन्माननीय वाचक/प्रेक्षक ज्यांनी आपला बहुमूल्य वेळ मला दिला.धन्यवाद.\nऑसम इंक. थीम. molotovcoketail द्वारे थीम इमेज. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/node/6343", "date_download": "2018-10-16T21:33:31Z", "digest": "sha1:4MT4BT7QETGEKRJMXDQG3V7DU6UKMZHR", "length": 18097, "nlines": 188, "source_domain": "aisiakshare.com", "title": " Making of photo and status : ७. गोलुमोलु | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nप्रस्तावना : ज्यांची प्रस्तावना वाचायची राहून गेली असेल, त्यांनी ती वाचण्याकरिता कृपया खाली दिलेल्या लिंकवर हळुवारपणे टिचकी मारावी.\n जाऊ आपलं सावकाश रांगत रांगत जोडीने नाक्यापर्यंत, दुध आणायला. टाकू हो एखादी चक्कर, टकाटक \nकार्टून चित्रांमध्ये मला सर्वात जास्त आवडलेल्या चित्रांपैकी हे एक आहे. पहाताक्षणीच ह्या रांगणाऱ्या बाळाच्या मी प्रेमात पडलो होतो. बघा ना, आपल्याकडे पाहून कित्ती गोड हसतंय ते. त्याचं स्माईल बघा कसं ह्या कानापासून त्या कानापर्यंत पसरलंय. त्याच्या वाटोळ्या टकलावर उभा असलेला एकुलता एक कुरळा केस पाहिलात का cute ना अगदी जवळ जवळ आलेले इवलेसे त्याचे दोन डोळे आणि भुवया किती खट्याळपणाचा भाव दर्शविताहेत. आणि छोटुकले कान तर त्याच्या गोलमटोल चेहऱ्यावर अगदी शोभून दिसताहेत. चित्रात अगदी त्याच्या कंबरेला बांधलेल्या लंगोटीची गाठसुद्धा दिसून येतेय. त्याचा गोल चेहरा आणि गुबगुबीत हातपाय पाहून मी त्याचे नांव काय ठेवलंय माहितेय का गोलुमोलू\nहा खट्याळ आणि गुबगुबीत गोलुमोलू मला एवढा आवडला की मला त्याच्यावर काहीतरी स्टेटस लिहावेसे वाटू लागले. गोलुमोलुकडे पाहिल्यावर असं वाटतंय की तो आपल्याशी काहीतरी बोलू पहातोय. हो की नाही आणि म्हणून मी त्याने आपल्याशी साधलेल्या संवादाचेच स्टेटस लिहायचे ठरवले.\nमाझ्या मनात विचार आला की आपण गोलुमोलुच्या तोंडी मोठ्याव्यक्तींच्या बोलण्याचा टच देऊन पाहिला तर किती मज्जा येईल आता पहा गोलुमोलु आपल्याकडे पहातोय, आपण सुद्धा त्याच्याकडे पहातोय, त्याबरोबर आपले आपसात पहिले बोलणे काय असेल बरोबर आपण एकमेकांना अभिवादन करू. होय ना इथे तर गोलुमोलुच पुढाकार घेऊन विचारतो, \"काय इथे तर गोलुमोलुच पुढाकार घेऊन विचारतो, \"काय कसं काय \nआता गोलुमोलू पुढे काय म्हणतोय पहा \"येता का सोबतीला\" गोलुमोलु आपल्याला सोबत चलण्याचं आमंत्रण देतोय. आणि ते पण कसं तर \"जाऊ आपलं सावकाश रांगत रांगत जोडीने नाक्यापर्यंत\" आपल्या गोलुमोलुला चालता येत नाही, म्हणून तो म्हणतोय, जाऊ सावकाश रांगत रांगत.\" आणि ते पण कसं तर \"जाऊ आपलं सावकाश रांगत रांगत जोडीने नाक्यापर्यंत\" आपल्या गोलुमोलुला चालता येत नाही, म्हणून तो म्हणतोय, जाऊ सावकाश रांगत रांगत.\" आणि ते पण कसं तर जोडीनं म्हणजे तो आपल्यालाही जोडीनं नाक्यापर्यंत रांगत रांगत सोबत चलण्याचं आमंत्रण देतोय. आणि नाक्यावर जाऊन आणायचं काय तर दूध वर आपल्यालाच तो सांगतोय, \"टाकू हो एखादी चक्कर, टकाटक \" बघा ना आपला गोलुमोलु कसा मोठ्या माणसांसारखा 'टकाटक' म्हणतोय.\nतर असा आहे आपला लब्बाsssड गोलुमोलु. आवडला ना तुम्हाला मग.... जाताय ना गोलुमोलुच्या सोबतीने रांगत रांगत जोडीनं नाक्यापर्यंत दूध आणायला हो\nलहान मुलांसमोर घराबाहेर पडणं म्हणजे धर्मसंकटच असते कधीकधी. नेमकं गडबडीच्या वेळी ह्यांना चॉकलेट, चक्कर इ इ. पाहिजे असतं. मी खुपदा शर्ट पार्किंगमध्ये जाउन घातलेला\nबदनाम हुये तो क्या, नाम नही होगा \n-महान संत जॅक स्पॅरो\nमी खुपदा शर्ट पार्किंगमध्ये जाउन घातलेला >>> बापरे\nमी चपला गुपचूप घराबाहेर जाऊन घातल्याचं आठवतंय.\nगोलुमोलु कसा मोठ्या माणसांसारखा 'टकाटक' म्हणतोय.\nआजतागायत एकाही मोठ्या माणसाला (किंवा फॉर्दॅट्मॅटर एखाद्या लहान मुलालासुद्धा) 'टकाटक' म्हणताना ऐकलेले नाही.\nपहिल्यांदाच ऐकला हा शब्द.\nमग काय काटा म्हणावं\nबदनाम हुये तो क्या, नाम नही होगा \n-महान संत जॅक स्पॅरो\n@ 'न'वी बाजू, पहिल्यांदाच\n@ 'न'वी बाजू, पहिल्यांदाच ऐकला हा शब्द. >>> काय म्हणता आमच्याकडे तर नेहमीच म्हणतात बुवा\n'टकाटक' हा बहुउपयोगी शब्द आहे. त्याला आपण कसाही आणि कुठेही वापरू शकतो. कसा वापरायचा त्याची एकदोन उदाहरणे मी तुम्हाला सांगतो.\n१) त्या गवंड्याचं काम एकदम 'टकाटक' असतं बरं (तो गवंडी उत्कृष्ट काम करतो)\n२) आज काय दिसत होती रे ती, एकदम 'टकाटक' (ती आज फार सुंदर दिसत होती.)\n३) गाडी काय मेंटेन केली आहे बाप एकदम 'टकाटक' (गाडी एकदम कंडिशनमध्ये ठेवलीय)\n तुम्हीही 'टकाटक' हा शब्द वापरत जा बरं फार मज्जा वाटेल बघा बोलताना. आणि आपल्याला काय सांगायचंय ना ते समोरच्याला ह्या एका शब्दात बरोब्बर समजतं. त्याला जास्त काही सांगायची गरजच पडत नाही.\nमी दर रविवारी या लेखांची\nमी दर रविवारी या लेखांची आतुरतेने वाट पाहात असतो.\n@ राजेश घासकडवी, मी आजपर्यंत\n@ राजेश घासकडवी, मी आजपर्यंत तीन संकेतस्थळांवर प्रत्येकी सहा भाग याप्रमाणे एकूण अठरा भाग टाकलेत. सर्व मिळून प्रत्येक भागात सरासरी दहा प्रमाणे एकूण अंदाजे एकशेऐंशी प्रतिसाद आले असतील. त्यापैकी तुमचाच पहिला प्रतिसाद आलाय, जो माझ्या मनाला सुखावून गेला. आजपर्यंत मी घेतलेल्या मेहनतीचे फळ मिळाल्याचे मला वाटले. मी कायम तुमचा ऋणी राहीन.\nजिल्ब्यांची रेसिपी माहितीय का इथे कुणाला\nकोई हमे सताये क्यूँ\n@ राव पाटील, धन्यवाद\nहेमा मालिनी (जन्म : १६ ऑक्टोबर १९४८)\nजन्मदिवस : कोशकार नोह वेबस्टर (१७५८), लेखक ऑस्कर वाइल्ड (१८५४), नाटककार यूजीन ओनील (१८८८), समाजसुधारक अनंत हरी गद्रे (१८९०), छायाचित्रकार पॉल स्ट्रॅन्ड (१८९०), हिंदी साहित्यिक, संसदपटू सेठ गोविंददास (१८९६), कवी सोपानदेव चौधरी (१९०७), तत्त्वज्ञ लुई अल्थ्यूसर (१९१८), नोबेलविजेता लेखक ग्युंटर ग्रास (१९२७), तबलावादक पं. लच्छू महाराज (१९४४), ग्रेटफुल डेड गिटारिस्ट बॉब वेअर (१९४७), नर्तकी व अभिनेत्री हेमामालिनी (१९४८)\nमृत्युदिवस : चित्रकार ल्यूकास क्रॅनाक थोरला (१५५३), तत्त्वज्ञ गास्ताँ बाशलार (१९६२), कर्नाटक शैलीतील गायक चेंबई (१९७४), कादंबरीकार ना. सं. इनामदार (२००२), विचारवंत, लेखक गो. पु. देशपांडे (२०१३)\n१५/१६ ऑक्टोबर : एडा लव्हलेस दिन (विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित क्षेत्रांत कार्यरत महिलांच्या सन्मानार्थ)\nवर्धापनदिन : वॉल्ट डिजनी कंपनी (१९२३)\n१७९३ : फ्रेंच राज्यक्रांती - फ्रान्सची सम्राज्ञी मारी आंत्वानेतला गिलोटिनद्वारे देहदंड.\n१९०५ : लॉर्ड कर्झनने बंगालच्या फाळणीचा हुकुम दिला.\n१९५१ : पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान लियाकत अली खान यांची रावळपिंडीत हत्या.\n१९७५ : देवीरोगाचा नैसर्गिक संसर्ग झाल्याचा जगातला अखेरचा दाखला (बांगलादेश).\n१९८६ : राईनहोल्ड मेसनर ८००० मीटरहून अधिक उंचीची जगातली सर्व (१४) शिखरे सर करणारे पहिले गिर्यारोहक ठरले.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%B7%E0%A4%A3-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AF/", "date_download": "2018-10-16T21:04:08Z", "digest": "sha1:DSV36K5CGPRMI3LCT3N37DBDW6IOU4EA", "length": 8388, "nlines": 140, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "शांतीभूषण यांच्या ‘त्या’ याचिकेवर निकाल लवकरच | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nशांतीभूषण यांच्या ‘त्या’ याचिकेवर निकाल लवकरच\nनवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयातील कार्यपद्धती बदलण्याची मागणी करणाऱ्या ज्येष्ठ विधीज्ञ शांतीभूषण यांच्या याचिकेवरील निकाल सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला आहे. या याचिकेवर नुकतीच सुनावणी पूर्ण झाली. यावेळी केंद्र सरकारची बाजू महाधिवक्ता वेणुगोपाल यांनी मांडली.\nसर्वोच्च न्यायालयातील प्रकरणांचे वितरण विविध न्यायाधीश आणि पीठांना करण्याचा सर्वाधिकार सरन्यायाधीशांना असू नये. या कामासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सर्वात ज्येष्ठ न्यायाधीशांची समिती स्थापन करण्यात यावी. या समितीने निर्णय घ्यावा, अशी सूचना या याचिकेत करण्यात आली आहे. तथापि, केंद्र सरकारच्या वतीने या सूचनेला विरोध करण्यात आला. वितरणाचे कार्य समितीकडे सोपविल्यास प्रचंड गोंधळ निर्माण होणार आहे. समितीत एकमत न झाल्यास अंतिम निर्णय कोण घेणार हा प्रश्नही महत्वाचा आहे. समितीने बहुमताच्या आधारावर निर्णय घेण्याचा पायंडा पाडल्यास गटतट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे समिती स्थापन करून समस्या सुटण्याऐवजी अधिकच जटील होईल, असे अनेक मुद्दे वेणुगोपाल यांनी मांडले.\nही याचिका प्रथम न्या. चलमेश्वर यांच्या पीठापुढे आली होती. तथापि, चलमेश्वर यांनी सुनावणी करण्यास नकार दिला. आता ही सुनावणी न्या. सिक्री आणि न्या. अशोक भूषण यांच्या पीठासमोर होत आहे. आता हे पीठ कोणता निकाल देते याकडे न्यायालयीन वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे. सरन्यायाधीशच सर्वोच्च असतात असा निकाल यापूर्वीच्या एका याचिकेवर दिला गेला आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleसातारा : प्रांताधिकारी, तहसीलदारांनी दिले माणवासियांना बळ\nNext articleनाफेडने शेतकऱ्यांसाठी पारदर्शक कार्यक्रम आखावेत\nगोव्यात ‘काँग्रेस’ला धक्का, दोन आमदार करणार भाजपात प्रवेश\nहत्या प्रकरणातील दोषी स्वयंघोषित ‘संत रामपाल’ला जन्मठेप\nतितली चक्रीवादळ : मृतांची संख्या 27, सरकार मृतांची संख्या लपवत असल्याचा विरोधाकांचा दावा\nदरकपातीनंतरही दिलासा नाहीच, ‘इंधनदरवाढी’चे सत्र आजही कायम\nशत्रुघ्न सिन्हांचा भाजपवर जोरदार हल्ला\nलडाख आणि अरुणाचल प्रदेशात चिनी सैनिकांची घूसखोरी : आयटीबीपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/rampal-found-guilty-for-murder-of-two/", "date_download": "2018-10-16T20:14:28Z", "digest": "sha1:BARHQEC4KVQ6PABAOB2KLIN2ELEA2EOG", "length": 9539, "nlines": 133, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "स्वयंघोषित संत रामपाल दोन हत्या प्रकरणात दोषी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nस्वयंघोषित संत रामपाल दोन हत्या प्रकरणात दोषी\nपुढील आठवड्यात होणार शिक्षेची सुनावणी\nगुरुग्राम: हरियाणातील सतलोक आश्रमाचा प्रमुख आणि स्वयंघोषित संत रामपाल याला दोन हत्या प्रकरणांमध्ये दोषी ठरविण्यात आले आहे. हिसार जिल्हा सत्र न्यायालयाने या प्रकरणी निकाल दिला आहे. संत रामपालला फाशी किंवा जन्मठेपेची शिक्षा सुनावली जाऊ शकते. सतलोक आश्रमात उफाळलेल्या हिंसाचारात सहा महिला आणि एका चिमुरड्याचा मृत्यू झाला होता.\nविशेष न्यायालयाने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संत रामपाल प्रकरणी सुनावणी केली. रामपाल जेल क्रमांक दोनमध्ये असून जेल क्रमांक एकमध्ये कोर्ट स्थापन करण्यात आले होते. पुढील आठवड्यात शिक्षेची सुनावणी होणार आहे.\nनिकालाच्या पार्श्वभूमीवर हरियाणा पोलिसांनी हिसारमध्ये मोठा बंदोबस्त ठेवला होता. बाबा राम रहीमच्या निकालानंतर पंचकुलात जो प्रकार घडला, त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली. हिस्सार न्यायालयाने रामपालची सरकारी कार्यात अडथळा आणणे आणि आश्रमात महिलांना जबरदस्तीने डांबून ठेवणे या दोन खटल्यातून मुक्तता केली होती. मात्र, देशद्रोह आणि हत्येचा खटला कायम होता.\nहिस्सारमध्ये रामपालच्या सतलोक आश्रमात नरबळी गेल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने रामपालच्या अटकेचे आदेश दिले होते. मात्र आश्रमात घुसून रामपालला अटक करण्यास नोव्हेंबर 2014 मध्ये समर्थकांनी पोलिसांना जोरदार विरोध केला. त्यानंतर पोलीस आणि समर्थकांमध्येही धुमश्‍चक्री उडाली. यामध्ये अनेक निष्पापांचे बळी गेले. अखेर पोलिसांनी जीवाचं रान करून तीन दिवसांनी बाबा रामपालला अटक केली होती. आश्रमाच्या दारावर ऍम्ब्युलन्स नेऊन पोलिसांनी रामपालला थेट ऍम्ब्युलन्समधूनच नेले. यावेळी बाबा रामपालच्या समर्थकांनी थेट पोलिसांवरच गोळीबार केला होता.\nरामपालच्या समर्थकांनी ऑगस्ट 2014 मध्ये हिस्सार जिल्हा न्यायालयात हुल्लडबाजी केली होती. त्यामुळे पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने रामपालला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. इतकंच नाही तर जामीन रद्द का करु नये, अशी विचारणाही केली होती.\nदरम्यान, रामपाल यापूर्वी अनेक वादांमुळे चर्चेत होता. इस्लाम धर्माचे प्रचारक डॉ. झाकिर नाईक आणि अन्य धर्म गुरुंवर केलेल्या टीकांमुळे रामपाल चर्चेत होता. रामपालने 2006मध्ये स्वामी दयानंद यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. त्यामुळे रामपाल आणि आर्य समाजाच्या समर्थकांमध्ये सतलोक आश्रमाबाहेरच राडेबाजी झाली होती. यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला होता.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article#MeToo: तक्रारींची सुनावणी ४ सेवानिवृत्त न्यायाधीश करणार : मनेका गांधी\nNext articleदुष्काळी परिस्थितीचा कॉंग्रेसही घेणार आढावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/vishesh-news/kumaribai-jamkatan-loksatta-durga-2018-amhi-amicha-arogyasathi-1768743/", "date_download": "2018-10-16T21:21:47Z", "digest": "sha1:MP2UH3OP2MCVLUXFVPUOJS7GKH7L7ZF5", "length": 23186, "nlines": 215, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Kumaribai Jamkatan loksatta durga 2018 Amhi Amicha Arogyasathi | लढा आदिवासी स्त्रीच्या आत्मसन्मानाचा! | Loksatta", "raw_content": "\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\nलढा आदिवासी स्त्रीच्या आत्मसन्मानाचा\nलढा आदिवासी स्त्रीच्या आत्मसन्मानाचा\nछत्तीसगडमधील राजनादगाव जिल्ह्य़ातील जंतर गावातला कुमारीबाईंचा जन्म.\nडोईवरचा पदर थेट हनुवटीपर्यंत असण्याची सवय असणाऱ्या गडचिरोली जिल्ह्य़ातील क वर आदिवासी समाजात कुमारीबाई जमकातन यांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतले आणि लढाई सुरू केली ती अन्याय्य प्रथांविरोधात. ग्रामसभेत स्त्रियांचा सहभाग असावा, जातपंचायतीत स्त्रीचे म्हणणे ऐकून घेतले जावे यासाठी त्यांना ठामपणे भूमिका घ्यावी लागली. २००५ला कोरची ग्रामपंचायतीतील कागदपत्रात घरमालक म्हणून पत्नीचेही नाव पतीबरोबर नोंदवण्यात आले, ही त्यांची महत्त्वाची कामगिरी. गेली १९ वर्षे येथील आदिवासी स्त्रियांच्या आत्मसन्मानासाठी लढणाऱ्या आमच्या दुर्गा आहेत कुमारीबाई जमकातन.\n‘ती’ कँवर आदिवासी समाजातील एक स्त्री जिथे स्त्रियांच्या चेहऱ्यावर हनुवटीपर्यंत कायम पदर आणि घरातील पुरुषांच्या परवानगीशिवाय दाराबाहेर पाऊल टाकण्याचीसुद्धा परवानगी नाही अशा समाजातील ही स्त्री पुरुषप्रधान संस्कृतीविरुद्ध बंड करून उठते. त्यासाठी पदवीधर होते आणि समाजातील इतर स्त्रियांना न्याय हक्क मिळवून देते, ती गडचिरोली जिल्ह्य़ातील कोरची गावची कुमारीबाई जमकातन, स्त्री सक्षमीकरणासाठी आज भारतभर फिरून व्यासपीठ गाजवत आहे.\nछत्तीसगडमधील राजनादगाव जिल्ह्य़ातील जंतर गावातला कुमारीबाईंचा जन्म. आईचा लवकर मृत्यू झाला. वडिलांनी दुसरे लग्न केल्यामुळे यांची वाताहतच झाली. कधी आत्याकडे तर कधी दुसऱ्या नातेवाईकांकडे असे करत आठवीपर्यंत शिकल्या आणि मग समाजातील प्रथेप्रमाणे वयाच्या पंधराव्या वर्षी लग्नाच्या बंधनात अडकल्या. लग्न करून त्या गडचिरोली जिल्ह्य़ातील कोरची गावात आल्या. नवरा चौथी शिकलेला आणि मजुरी करून घर चालवणारा. आधीच समाज मागासलेला आणि त्यातही पुरुषप्रधान संस्कृती, गावातील स्त्रियांची होत असलेली कुचंबणा, त्यांच्यावर सतत होणारा अन्याय यावर काय करता येईल हा विचार चालू असतानाच ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ या संस्थेच्या माध्यमातून त्यांना काम करण्याची संधी मिळाली.\nस्त्रियांच्या बचत गटांपासून महिला सक्षमीकरणाच्या कामाची सुरुवात झाली. दिवसभर मजुरी करायला जावं लागत असल्याने बचत गटाच्या बैठका रात्रीच होतात. जिथे दिवसाच घराबाहेर पडताना परवानगी मिळताना मारामार तिथे रात्री बैठकांसाठी जाणे म्हणजे अशक्य कोटीतली गोष्ट. मात्र कुमारीबाईंनी घरचा विरोध पत्करून ते धाडस केले आणि इतरांना करायला लावलं. पण त्याचमुळे आज अनेक जणी स्वत:च्या पायावर उभ्या राहिलेल्या आहेत. मात्र हे काम करत असताना शिक्षणाशिवाय पर्याय नाही हेही त्यांना तीव्रतेने जाणवले. त्यासाठी आधी बारावी, नंतर मुक्त विद्यापीठातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. दरम्यान, स्त्रियांसाठी असणाऱ्या कायद्याचा अभ्यास सुरू केला आणि मग गावातील स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध कायदेशीर बिगूल फुंकले.\nत्यांचा पहिला लढा होता तो प्रत्येक संपत्तीवर स्त्रियांचं नाव असण्यासंदर्भातला. ग्रामसभेत जेव्हा अशा काही मुद्दय़ांवरून निर्णय व्हायचे तेव्हा स्त्रियांना त्यात प्रवेश दिला जात नव्हता. त्यामुळे जे काही निर्णय लागायचे ते पुरुषांच्या बाजूनेच असायचे. कुमारीबाईंनी मग स्त्रियांना प्रवेश नसलेल्या ग्रामसभेत काही स्त्रियांना सोबत घेऊन पाऊल ठेवले तेव्हा ग्रामसेवकांनी त्यांना त्यांच्या कृतीचा जाब विचारला. येथे फक्त पुरुषच येऊ शकतात, स्त्रिया नाही, असे त्या ग्रामसेवकाने ठणकावून सांगितले. तेव्हा कायद्याचा अभ्यास करणाऱ्या कुमारीबाईंनी स्त्रियांना मतदानाचा हक्क आहे तर ग्रामसभेत येण्याचासुद्धा, असे म्हणून ग्रामसभेत जबरदस्तीने पाऊल ठेवण्यास सुरुवात केली. हाच प्रश्न जातपंचायतीच्या वेळी देखील उभा राहिला. आदिवासी कंवर जातपंचायत व्यवस्थेत सर्व प्रकारच्या घटनांना सोबत घेऊन पंचायत बोलावली जाते. त्यात दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून निकाल दिला जातो, पण हे फक्त म्हणण्यापुरतेच असते. कारण स्त्रियांना वेगळे बसवून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले जाते आणि निकाल मात्र पुरुषांच्या बाजूनेच दिले जातात. त्यामुळे आदिवासी स्वशासन कायद्यांतर्गत कुमारीबाईंनी स्त्रियांचा जातपंचायतीतील सहभाग वाढवण्यासाठी कार्यनियोजन तयार केले. आणि अखेर कोरची गावातील घराच्या पावतीवर पती-पत्नीचे नाव घालण्यास तसेच मुलाच्या नावामागे आईचे नाव हवे, असा विषय त्यांनी ग्रामसभेत मांडला. मात्र ग्रामसेवकांनी त्याला विरोध केला. त्यावर कुमारीबाईंसोबतच्या स्त्रियांनी ठामपणे सांगितले, ‘‘आम्ही घराकरिता कष्ट करतो, मग संपत्तीतला वाटा नावावर का नको मागणी मान्य झाली नाही तर जिल्हा पातळीवर तक्रार करू,’’ त्यांनी थेट धमकीच त्या ग्रामसेवकाला दिली आणि त्याचा योग्य तो परिणाम झालाच. ८ डिसेंबर २००५ला कोरची ग्रामपंचायतीतील कागदपत्रात घरमालक म्हणून पत्नीचेही नाव पतीबरोबर नोंदवण्यात आले. कुमारीबाई जमकातन या यादीतील पहिल्या स्त्री होत्या. त्यानंतर हे काम पूर्ण व्हावे म्हणून ग्रामसेवकाला पूर्ण स्त्रियांची यादी त्यांनी तयार करून दिली आहे. महत्त्वाचे म्हणजे ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाच्या दहा टक्के निधी महिला व बालकल्याणासाठी मिळवला. हा लढा कुमारीबाईंसाठी सोपा नव्हता, पण आज ग्रामपंचायतीत स्त्रियांना आवर्जून बोलावले जाते, हे मिळालेले यश मोलाचे आहे.\n‘स्त्रियांचे संघटन मजबूत झाले की प्रश्नही आपल्यासमोर गुडघे टेकतात म्हणून संघटन मजबूत करा,’ असा सल्ला त्या नेहमी देत असतात. कामाची सुरुवात करताना गावातील स्त्रियांच्या काय समस्या आहेत, स्त्रियांना कोणत्या ठिकाणी कमी दर्जा दिला जातो, कोणत्या ठिकाणी अन्याय- अत्याचार होतो, या सर्वाचा अभ्यास करून काम सुरू केले. ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ या संस्थेसोबत बचतगटाच्या कामापासून सुरुवात करणाऱ्या कुमारीबाई महिला सक्षमीकरणाचे काम आज समर्थपणे करत आहेत. त्यांचे ‘सामूहिक महिला बचत गट परिसर संघ कोरची,’ फेडरेशन आहे. वयाच्या १८व्या वर्षांच्या आधी मुलींचे लग्न करायचे नाही, ही गोष्ट त्यांनी समाजात ठसवली. त्याची फळे समाजात दिसू लागली आहेत. तसेच समाजातल्या मुली आज शिक्षण घेताना दिसू लागल्या आहेत.\nआत्तापर्यंत फेडरेशनच्या माध्यमातून हिमाचलप्रदेश, कोलकाता, दिल्ली, हैदराबाद, मुंबई, पुणे येथे स्त्री सक्षमीकरणासंदर्भात प्रशिक्षण द्यायला तसेच माहिती द्यायलाही त्या जात असतात.\nकंवर समाजात आज त्यांना चांगला मान दिला जातो. कुमारीबाईंचा सर्व विषयांचा, कायद्यांचा चांगला अभ्यास आहे. समाजातील प्रथा, परंपरांशी लढा देत पुरुषप्रधान संस्कृतीचा पगडा दूर सारून स्त्रियांना सक्षम करणाऱ्या कुमारीबाई जमकातन आदिवासी समाजातच नव्हे तर इतरांसाठीही आदर्श ठरत आहेत.\nमु. पो.तालुका कोरची, जिल्हा गडचिरोली – ४४१२०९\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'महाराष्ट्रात येताना भीती नसते, कारण इथं मोदी-शाहंसारखे गुंड नाहीत'\nराज ठाकरे अमरावती एक्सप्रेसने विदर्भाकडे रवाना\n#MeToo : अकबरांच्या अडचणीत वाढ, १९ महिला पत्रकार कोर्टात\n#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\n#MeToo : आरोपांनंतर 'यशराज फिल्म्स'मधून आशिष पाटील यांची हकालपट्टी\nमायलेकींच्या सुरक्षेसाठी तो उबर चालक मध्यरात्रीनंतरही दीड तास थांबून राहिला\n#MeToo : आरोप सिद्ध होणाऱ्यांसोबत काम न करण्याचा फरहान अख्तरचा निर्णय\n#MeToo : आरोपांनंतर 'यशराज फिल्म्स'मधून आशिष पाटील यांची हकालपट्टी\n'राधिका मसाले'च्या मीम्सवर अनिता दाते म्हणते..\n#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्यांकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\n‘लोहपुरुष’ पोलीस आयुक्त, जरा इकडेही लक्ष द्या\nमित्राच्या अपघाती मृत्यूच्या तणावामुळे अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची आत्महत्या\n२८ नवे कुष्ठरुग्ण आढळले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/62856?page=1", "date_download": "2018-10-16T21:19:50Z", "digest": "sha1:S6XE3HSEQMYFPFDKNKH76W4PH6YPWCAL", "length": 35207, "nlines": 282, "source_domain": "www.maayboli.com", "title": "कथुकल्या १२ अद्भुतिका ( फॅण्टसी ) विशेष | Page 2 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /कथुकल्या १२ अद्भुतिका ( फॅण्टसी ) विशेष\nकथुकल्या १२ अद्भुतिका ( फॅण्टसी ) विशेष\nमहानगरपालिकेने चौकाचं सुशोभिकरण केलं अन तिचं आगमन झालं. निळाशार जलाशय अन त्यात नृत्यमुद्रेत उभी असलेली ती लोहपरी. पहिल्यांदा त्याने तिला पाहिलं तेव्हा सूर्य मावळतीला आला होता, सोनेरी किरणांमधे ती नखशिखांत न्हाऊन निघाली होती. तिच्या पावलांशेजारी रंगीबेरंगी कमळ फुलले होते, चेहऱ्यावर प्रेमळ हास्य विलसत होतं. त्याने पाहिलं अन तो पाहतंच राहिला. क्षणभर विसरलाच तो स्वतःला. त्या रस्त्याने त्याची रोज एक चक्कर व्हायची, लांबची ट्रीप असली की दोन दिवसांतून एक. खांद्यांवर कितीही ओझं असलं, ट्राफिकचा कितीही कंटाळा आला तरी ती दिसताच त्याचा शिणवटा दूर पळून जायचा, त्या चौकात ट्राफिक जाम असावा असं त्याला नेहमी वाटायचं. तेवढाच जास्त वेळ तिला बघता यायचं.\nएखाद्या दिवशी मालक त्याला चकाचक करायचा, मस्त सजवायचा. त्यादिवशी त्याची चाल वेगळीच असायची. तो ऐटीत धावायचा, तिच्यासमोर आल्यावर मुद्दाम बंद पडायचा.\nपण तिचं त्याच्याकडे लक्ष जाणं शक्य नव्हतं कारण त्याच्यासारखे शेकडो ट्रक जायचे रोज त्या रस्त्यावरून. मग त्याने एक युक्ती केली. तिच्यासमोर आला की तो हॉर्न वाजवायला लागला; ट्राफिक असो किंवा नसो. फार काही अपेक्षा नव्हती त्याची. आपल्या मनातलं प्रेम तिला कळावं, रोज दोन क्षण एकमेकांकडे बघावं बस एवढंच.\n“च्यायला या ट्रकला काय झालंय. इथे आल्यावर आपोआप हॉर्न वाजतो.”\n“मेकॅनिक को बताया पर कोई फायदा नही l”\n“या पुतळ्याला पाहून तर शीट्टी नाही वाजवत न. ख्या : ख्या : ख्या :”\nनेहमीच अशा चर्चा व्हायच्या अन हास्यतुषारांत उधळून जायच्या. नंतरनंतर लोकांनाही याची सवय झाली.\nदिवस सरत गेले पण त्याचा नियम कधी चुकला नाही.\nहळूहळू बराच काळ मागे लोटला.\nआता त्याचं वय झालं होतं. पोलादी शरीराला तडे गेले होते, थोडं अंतर चाललं तरी इंजिनाला धाप लागायची, काळा धूर उचंबळायचा. त्याची ड्यूटी जवळच्याच एका कारखान्यावर लागली. रस्ता बदलल्यामुळे ती आता भेटत नव्हती. तिची आठवण यायची पण तो बरंच झालं म्हणायचा. तिने आपल्याला जर्जरावस्थेत बघावं हे त्याला कधीच आवडलं नसतं.\nपुढे चालून त्याचं तेही काम बंद झालं अन तो भंगारखान्यात येऊन पडला. त्याच्या सोबतीला आता होता काळोख अन तिच्या आठवणी. दिवस उलटत गेले अन एक दिवस निराळीच गोष्ट घडली. कारखान्याच्या दुसऱ्या कोपऱ्यात चक्क ती येऊन पडली तिचा रंग फिकट झाला होता, जंगाच्या बीमारीने शरीराला ठिकठिकाणी छिद्र पडले होते. पण त्याला याची पर्वा नव्हती. दुरुन का होईना, शेवटापर्यंत तो तिला रोज बघू शकत होता. आपल्याला ही ओळखेल की नाही ही भिती त्याला होती. पण त्याला बघताच तिच्या चेहऱ्यावरचं हास्य रूंदावलं, नजरेत प्रेमभाव उमटले. त्याच्या आनंदाला पारावार उरला नाही. एकमेकांच्या सहवासात त्यांनी उरलासुरला प्रत्येक क्षण जगून घेतला.\nएक दिवस त्यांना एका भल्यामोठ्या भट्टीजवळ नेण्यात आलं. पोलादी जबड्यांमध्ये निखाऱ्यांचं तांडव सुरू होतं. हळूहळू त्यांना भल्यामोठ्या यंत्रांच्या सहाय्याने लोटलं जाऊ लागलं. उष्णता वाढू लागली तसा तिच्या चेहऱ्याचा रंग उतरू लागला, हिंमत हरली तिची. तिला हिंमत द्यायला त्याने तिचा हात घट्ट पकडला. तो सोबत आहे हे पाहून तिचा धीर वाढला. त्याचं मालवाहू ह्रुदय तर कणखर होतंच. दोघांना आता कसलीच चिंता नव्हती. त्या भगभगणाऱ्या विशाल भट्टीत त्यांनी बिनधास्तपणे झेप घेतली.\nवितळून आता ते एकजीव होणार होते.\nऑफिसला जाण्याआधी कश मारावा या हेतूपोटी नागेशने सिगारेट बाहेर काढली. पण लायटर पेटवताच त्यातून हिरवट रंगाचा चमकदार धूर बाहेर पडला. थोड्याच वेळात धुराचा छोटासा ढग तरंगू लागला अन ढगातून जिन प्रकट झाला.\n“हॅपी न्यू इयर मेरे आका. बोलीये क्या हुक्म है “\nनागेश आश्चर्याने पाहू लागला\nनागेशने स्वतःला एक चिमटा घेतला.\n“हे स्वप्न नाहीये मालिक.”\n“पण तू लायटरमधे कसाकाय जिन तर जादूच्या दिव्यात सापडतो ना”\n“बरोबर. तो मोठा जिन… बड़े भाईजान. मी छोटा जिन.”\n“आयला असंही असतं का \n“तू माझ्या इच्छा पूर्ण करशील न पण \n“बेशक. पण एक नियम आहे.”\n“ मी फक्त तुमच्या तीनच इच्छा पूर्ण करू शकतो. प्रत्येक वर्षी एक याप्रमाणे तीन वर्षांत तीन इच्छा. एक जानेवारीला आम्ही प्रगट होतो. चालेल का \n“चालेल. नॉट अ बॅड डील.”\n“बहोत ख़ूब… तुमची तिसरी इच्छा सांगा.”\n“हुजूर, इथे येण्याचं माझं हे तिसरं वर्ष आहे. तुमच्या दोन इच्छा मी याआधीच पूर्ण केल्या आहेत.”\n मग मला कसं आठवत नाही \n“कारण तुमची दूसरी इच्छा होती की सगळ्या गोष्टी पहिल्या इच्छेच्या आधी जशा होत्या तशा परत कराव्यात.\"\nनागेश डोकं खाजवू लागला.\n“लवकर सांगा, माझी रूक्सत घ्यायची वेळ जवळ आलीये.”\nनागेशने विचार केला की काय मागावं. तो खानदानी श्रीमंत असल्याने पैशांची ददात नव्हती. कमी होती ती एका गर्लफ्रेंडची. त्याला मेघना तूफान आवडायची पण ती त्याला अजिबात भाव द्यायची नाही. यस्स तिलाच मिळवायचं.\n” जिनने आपली नुडल्ससारखी दाढी ओढत विचारलं.\n“वस्तू नाही रे बाबा. मेघना देशपांडे… माझ्याच ऑफिसमधे काम करते. She is my long time crush. Crush म्हणजे…“\nनागेश त्याच्या पुरातन तोंडाकडे थोडावेळ पाहतच राहिला.\n“ती हवीये का तुम्हाला \n“हो हो. तिचं आणि माझं सूत जुळवून दे ना. प्लीSSज.”\n“चिंता नसावी. ग्राहकांचा संतोष हेच आमचे समाधान.”\nत्याने ’झुईSS’ करत स्वतःभोवती तीन फेऱ्या मारल्या.\n“आका तुमचं काम झालंय.” तो हसत म्हणाला.\n“म्हणजे ती माझ्या प्रेमात…”\n“पडलीच म्हणून समजा “\nजिनला आता हसू कंट्रोल होत नव्हतं.\n“थँक यू व्हेरी मच. पण तू हसत का आहेस \n“कारण तुमची पहिली इच्छापण हीच होती.”\nसन्या म्हणजे माझा सुपर शेजारी अन जानी दोस्त. कधीकधी तो खूपच हट्ट धरून बसतो. आज ठाम निश्चय करूनच मी त्याच्या घरात पाऊल ठेवलं. काहीही करून त्याला तयार करायचंच.\nआत गेलो अन हॉलमधला टीव्ही सुरू दिसला. टीव्हीसमोरच्या सोफ्यावर सन्या गध्यासारखा लोळत पडला होता. त्याने नाड्यावाली हाफ पॅंड घातली होती, जोडीला बाय डिफॉल्ट शान्डो बनीयेन होतं. अर्धा फूट उंच केस अन रानटी बोकडासारखी दाढी असा विपुल केशसांभार.\n“सन्या S” मी आवाज दिला. पण माझा आवाज टीव्हीने गिळून टाकला. मी अजून जवळ गेलो. टीपॉयवर तीन चतुर्थांश पिझ्झा होता. त्यावर केचपच्या सगळ्या पुड्या पिळवटलेल्या होत्या.\n“सन्या S” मी परत आवाज दिला\n“बॉल म्योत्रा.” तोंडातल्या पिझ्झामुळे तो बंगाली स्टाइल बोलू लागला.\n“मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय.”\n“तू मराठीत बोल आधी.”\nत्याने कोल्ड्रिंकचा एक घोट मारला अन तोंड वेडंवाकडं करत पिझ्झा स्वाहा केला.\n“अंS बंS… हा बोल आता.”\n“ शहरात काय चाललंय याची खबर आहे की नाही तुला.”\n” त्याने टीव्हीवरची नजर न हटवता विचारलं.\n“या महिन्यातला तिसरा दरोडा पडला. आधीचे दोन बँकांवर होते काल आमच्या संशोधन संस्थेवर पडला.”\n तुमच्या भुक्कड संस्थेतपण चोरण्यालायक काहीतरी आहे म्हणायचं.”\n“पीजे मारू नको. त्या चोरांना जाऊन पकड.”\n“पोलीस स्टेशन मागच्या आळीत आहे... आता थँक्यु म्हणू नकोस प्लीज.”\n“सन्या, अरे तुझ्याकडे एवढ्या पॉवर्स आहेत. त्यांचा कधी फायदा होणार. शहरात क्राइम किती वाढलाय अन तू इथे रुकरुक खानचे मुव्हीज पाहत बसलाय. तुझ्याकडे…”\n“एक मिनीट थांब.” त्याने मला गप्प केलं अन टीव्हीचा आवाज वाढवला. नाईलाजाने मीही तिकडे मान वळवली.\n\"तू है ना\" चित्रपट रोमांचक वळणावर आला होता. अनिल शेट्टीचे गुंड भरधाव वेगाने स्कॉर्पियो पळवत होते अन रुकरुक सायकल रिक्षावरून त्यांचा पाठलाग करत होता सोबत चारचार गुंडांच्या गोळ्या हुकवत, स्वतः आडवातिडवा होत गोळ्या मारत होता. दरम्यान एक ट्रक आला, त्यातले लाकडं कोसळले. रुकरुक सर्कशीतले स्टंट करत त्यातून बाहेर पडला. मधेच त्याने हँडल सोडलं अन दोन्ही हात पसरवले. मी घाबरलो की हा इथेच क क क क किरती म्हणतो की काय. पण सुदैवाने त्याने तसं केलं नाही. स्कॉर्पियोचं स्पिडोमीटर इकडे तुटायला आलं तरी हा गाडीच्या धुरांड्याजवळच. मी मात्र वाकून वाकून त्या रिक्षाला असं कोणतं रॉकेट लावलय हे बघत होतो. बिचाऱ्या अनिल शेट्टीचं नशीब की तो कसाबसा सुटला. रुकरुक पासून काहीतरी शिक असं मी सन्याला बोलणार होतो पण मग तो फक्त बायकांच्याच मदतीला गेला असता.\n“जाहिराती लागल्या. बोल काय म्हणत होतास.”\n“माझं असं मत आहे, किंबहुना मानवतेची हाक आहे की तू तुझ्या शक्तींचा वापर घ्यावास. मला सतत असं जाणवतं की काहीतरी महान कार्यासाठी तुझा जन्म झालाय.”\nसन्याने मान तिरपी केली अन डाव्या डोळ्यातून लेझर सोडला. त्याच्या कानाजवळचा डास चर्रकन जळून गेला.\n“तुझ्या भावनांचा मी आदर करतो रे पण सुपरहीरो न बनण्याचे माझेही काही कारणं आहेत.”\nतो लोटांगणावस्था त्यागून बैठ्या स्थितीत आला. चॉकलेट अन वेफर्सचे रिकामे पॅकेट्स कुरकुरले.\n“पहिलं कारण हे की मला फुलपॅंडच्या वर अंडरपॅंड घालायला आवडत नाही.”\n“मुळात मला फिट्ट कपडेच घालायला आवडत नाहीत. यू नो मी ओपन माइंडेड पर्सन आहे.”\n“तू फक्त मास्क घाल अन आहे तशा अवतारावर पळ. फार फार तर काय होईल… लोक तुला बनीयेन मॅन म्हणतील.”\nसन्या यावर फक्त मोनालीसा सारखा गूढ हसला.\n“दुसरं कारण हे आहे की सध्याचे क्रिमिनल्स एवढे डेंजर नाहीत. साध्या चोराचिलटांना तर पोलीसही पकडू शकतात. त्यांची वाढलेली ढेरी बघता तेवढा व्यायाम गरजेचा आहे नाही का. ख्या : ख्या : शिवाय कसंय की मी जर बाहेर पडलो तर हे व्हीलन लोक जास्त हुशार बनतील. अजून भारीभारी ट्रिक्स शोधतील, जास्त मोठे गुन्हे करतील. म्हणतात ना चोर पोलिसांच्या दोन पावलं पुढं असतो.”\n“धन्य आहे बाबा. पण माझ्या म्हणण्यावर सिरीयसली विचार कर.”\n“तशीच गरज पडली तर बघू. “ तो दोन्ही हात ताणून जांभई देत म्हणाला. त्याने आंघोळ केलेली नाहीये हे स्पष्ट झालं.\n“जाऊदे रे. पिझ्झा खा अन मुव्ही पहा. अपना फेवरेट है “\n“सनी S “ वहिनींचा आवाज कानांवर पडला.\n“पावसामुळे कपडे ओलेच आहेत, सूकवतोस का \nसन्या उठला, कमरेखाली घसरणारी हाफपॅंड वर ओढली अन… एका झेपेत डुप्लेक्सच्या गॅलरीत. तिथे दोरीवर कपडे टांगले होते. सन्या फुंकर मारून कपडे सुकवू लागला. मी त्याला कोपरापासून हात जोडले अन बाहेर पडलो.\nआजचा प्रयत्नही वाया गेला होता पण सन्याला तर मी घराबाहेर काढणारच. शहराला त्याची गरज आहे.\nत्यासाठी माझा जुना रिसर्च पुन्हा सुरू करावा लागणार.\nकाही महीने मेहनत करावी लागणार. मग मला कुणालाही डिमटेरीयलाईज करून गायब करणं अशक्य नसणार. कुणालाही.\nअगदी रुकरुक खानला सुद्धा.\nगुलमोहर - विनोदी लेखन\nआता किमान तार्किक विसंगती\nआता किमान तार्किक विसंगती नाहीये.\nएकदम भारी. तीनही कथा खुप\nएकदम भारी. तीनही कथा खुप आवडल्या. एकदम मस्त जमल्या आहेत.\nपहिली क्युटशी लव्ह स्टोरी, दुसरी गंमतीदार आणि तिसरी तर हिलेरिअस ..... माझं वर्किग टेबलवरचं लंच आज मस्त झालं.\nशेवटचा पर्याय म्हणून शास्त्रज्ञ विचार करतो की आपण रुकरुक खानलाच गायब करू. सन्या त्याचा फॅन असल्याने त्याला वाचवायला कदाचित पॉवर्स वापरेल. >>>>>> धन्यवाद\nपहिल्यांदा नागेशने जी इच्छा\nपहिल्यांदा नागेशने जी इच्छा मागितली ती जिनने पूर्ण केली होती. नागेश आणि मेघनाचं सूत जूळलं असेल, ब्रेकअप झाला असेल. परंतू नंतर त्याला ही इच्छा का मागितली याचा पश्चाताप झाला. म्हणून तो जिनला म्हणाला की ही इच्छा विसरवून टाक.\nहे खरं तर पर्फेक्ट आहे ... मेरा बस चले और मुझे पॉवर मिले तर मी माझं पहिलं अफेअर (ज्या दिवशी मी त्याला प्रपोज केलं तो दिवस) एइरेज करेन कारण मी त्याला प्रपोज केलं नसतं त्याने कधीच केलं नसतं आणि आमचं अफेअर सोडता बाकी मज्जा तशीच राहिली असती (एक कथा लिहायला घ्यायला हवी). त्यामुळे फक्त एकदिवस ऑर एक क्षण आयुष्यातून वजा करणं पुरेसं आणि इम्पॉर्टंट असतं\nखरंय. कथा लिहायचं मनावर घ्या.\nखरंय. कथा लिहायचं मनावर घ्या. तो क्षण पुसून टाकला असता तर... या थीमवर\nमस्त. आवडल्या तीनही कथा.\nप्रतिसादांबद्दल सर्वांचे आभार _/\\_\nरीये लि ही की एक कथुकली तुही.\nरीये लि ही की एक कथुकली तुही.\nखरंय. कथा लिहायचं मनावर घ्या.\nखरंय. कथा लिहायचं मनावर घ्या. तो क्षण पुसून टाकला असता तर... या थीमवर\n विचार करूनच कसलं भारी वाटतंय पण ती नॉर्मल कॉलेज लाईफ आणि फन वाली गोष्ट होईल\nस्मितु, थोड्या श्ब्दात भरपूर\nस्मितु, थोड्या श्ब्दात भरपूर बसवणं माझ्यासाठी इंपॉसिबल आहे\nकथुकली नाही जमणार पण काही तरी लिहीन आता\nपहिलीच जबरी आवडली.. त्यासाठी\nपहिलीच जबरी आवडली.. त्यासाठी पुढच्या वाचायच्या आधीच प्रतिसाद देतोय.. मला खरोखरच वाईट वाटले त्या निर्जीव वस्तूंच्या प्रेमकथेबद्दल.. आणि अखेरीस एकजीव होणार हे वाचताच सुखावलोही... कमाल\n“कारण तुमची पहिली इच्छापण हीच\n“कारण तुमची पहिली इच्छापण हीच होती.”\nतिसरी कथा मात्र कायच्या काय..\nतिसरी कथा मात्र कायच्या काय... शाहरूखला गायब कराच .. नाही मी अक्खे शहर जाळून टाकले तर नाव रुनम्या लावणार नाही \nया कथेतील सगळे पात्र आणि घटना\nया कथेतील सगळे पात्र आणि घटना काल्पनिक आहेत. कुठल्याही जिवंत वा मृत व्यक्तीशी साधर्म्य\nआढळल्यास निव्वळ योगायोग समजावा\nसन्यात सुपर पॉवर आहेत पण तो घराबाहेर पडत नाही. आपल्या शक्ती पानचट कामं करायला खर्च करतो. त्याचा शास्त्रज्ञ मित्र जिद्दिलाच पेटलाय की तू या शक्तींचा मोठ्या कामासाठी वापर कर. पण तो ऐकत नाही.\nशेवटचा पर्याय म्हणून शास्त्रज्ञ विचार करतो की आपण रुकरुक खानलाच गायब करू. सन्या त्याचा फॅन असल्याने त्याला वाचवायला कदाचित पॉवर्स वापरेल.>>>धन्स\nमला खरंच कळलं नव्हती.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/67035", "date_download": "2018-10-16T21:52:57Z", "digest": "sha1:4LZAG6GMPMKU6T7VBQTOTZYL647C7OFG", "length": 47164, "nlines": 285, "source_domain": "www.maayboli.com", "title": "भावाला कसे समजावून सांगावे ? | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /भावाला कसे समजावून सांगावे \nभावाला कसे समजावून सांगावे \nमाझ्या भावची समस्य आहे. आई वडील आणि आम्ही दोघ भाउबहिन असेच चार आहोत. आमचे घर खाउनपिऊन ठीक आहे.\nआम्हि पहिल्यांदा ज्या ठिकानी राहत होतो ती लो मिडल क्लास वस्ती होती. तिथेच शाळेत गेलो. माझ्या भावात आनि माझ्यात एक वर्शाचं अंतर आहे.\nदिसण्यात तो आईवर आनि मी बाबावर गेली आहे. मी पुरुशी दिसते तर भाऊ बायकी चेह-याचा आहे. लहानपनी फार प्रॉब्लेम नाही झाला. मला तरी अजून नाही. पन दहाविनंतर त्याचे मित्र त्याला चिडवायचे. त्या वेळि त्याला त्रास नाहि झाला. पन नंतर आजुबाजुच्या वस्तितले मुल पन त्रास देऊ लागले. भाऊ अगदि नॉर्मल आहे. पन सारखेच चिडवन्याने तो अस्वस्थ रहायचा.\nमला असा त्रास कधि नाही झाला. उलट मि मामेभावाला जो पोलिस आहे त्याला घेऊन त्या मुलाना दम दिला. त्यानंतर बरे चालले. आम्हि विसरुन गेलो.\nतो नोकरिला लागला. पन लग्नासाठि मुली नकार देत होत्या. त्याची काय चुक आहे यात \nत्यामुळे पुन्हा तो गप रहायला लागला. दरम्यान आम्हि माझ्या क्वार्टर मधे रहायला आलो. इथे भावाला मित्र मिळाले. लग्न होत नसल्याने तो बाहेर जास्त रमायचा.\nपन इथेही काहितरी झाले. कुनीतरी काहीतरी कमेन्ट केल्याने तो घराबाहेर पडेना झाला. फक्त ऑफिसला जाताना आनि येताना.\nइकडेहि पुर्वीसारखा एक ग्रुप आमच्या घरावरुन जाता येताना भंकस करतो. त्याला आवाज देतात, मोठ्याने चिडवतात. मामेभावाला पोलिस तक्रार करु म्हटले तर तो म्हनाला पोलिसांना एव्हढा सेन्स नसतो. उलट एखादे वेळि तेच काहितरी असे बोलतिल कि..\nइथे सिक्युरीटी आहे. पण ते मुलाना रोखत नाहित. कॉलनी कमिटीत तक्रार दिलि तर यात आम्हि काय करनार म्हनतात \nत्यात वडिल संतापि आनि लवकर टेन्शन घेनारे आहेत. याच्या बाबतित काहि झाले की धिर द्यायचा सोडुन त्यालाच बोल लावत बसतात. आई फक्त कावरि बावरि होऊन बघत राहते. पूर्वि माझं ऐकत असायचा. अलिकडे तो माझ्याशिही बोलत नाहि.\nया समस्येवर काय उत्तर आहे समजत नाहि. तो जिवाचे काहि बरे वाईट तर करनार नाहि या भीतिने आई आणि मि पन काळ्जित आहेत. वडिलांना शांतिने घ्या म्हटलं तर गेला तर ब्रं होईल असा त्रागा करतात. त्यांच्या मानात तसे काहि नसते. पन हताश मानसाचे बोलने असते ते. त्याने भावाला कसे वाटेल याचा पाचपोच त्यांना नाहि.\nडॉक्टरकडे नेऊन काहि फरक पडेल का कुठल्या प्रकारचे डॉक्टर असतात कुठल्या प्रकारचे डॉक्टर असतात माझी एक मैत्रिन म्हनते प्लास्टीक सर्जरीने रूप बदलते. पन त्याला खुप पैसे लागतात ना माझी एक मैत्रिन म्हनते प्लास्टीक सर्जरीने रूप बदलते. पन त्याला खुप पैसे लागतात ना किंवा जरा पैसे खर्च करुन हाय सोसायटित घर घेतले तर तिकडे चिडवने तरी बंद होईल. मग कदाचित काहि काळ गेल्यावर त्याला बरे वाटेल असे वाटते.\nमला काहि समजत नाहि. मी काय करु \nसेम कंडीशन माझ्या एका\nसेम कंडीशन माझ्या एका मित्राची आहे. त्याला ९ वी मधे असताना एका जिम मधे बोलावुन त्याला व्यायाम करायला लावलेला त्रास देण्यासाठी. पण त्याने थोडे धाडस केले आणि जिमचा आरसा फोडुन पलायन केले. त्यानंतर त्रास दिला नाही.\nभाऊ बहुदा सतत होणाऱ्या\nभाऊ बहुदा सतत होणाऱ्या बुलीइंग मुळे नैराश्यात गेला असावा.\nतुम्हाला 2 स्तरावर काम करावे लागेल,\nभावाला मानसिक आधार देणे आणि टवाळ मुलांचा बंदोबस्त करणे.\nपैकी, समुपदेशकाशी बोलून पहिला प्रॉब्लेम सुटू शकतो, मानसोपचारतज्ञांकडे जाण्याची गरज असेल तर समुपदेशक सुचवेल.\nजर समुपदेशनाने त्याची सेल्फ वर्थ वाढली, कॉन्फिडन्स आला तर कदाचित दुसरा प्रॉब्लेम आपोआप सुटेल, किंवा तीव्रता तरी कमी होईल.\nमुंबईत असाल तर IPH ठाणे इकडे समुपदेशनासाठी मदत मिळू शकेल.\nसमूपदेशकांचा उपयोग होईल असे\nसमूपदेशकांचा उपयोग होईल असे वाटते. आपण जसे आहोत तसे आत्मविश्वासपूर्वक स्वीकारणे हे आपल्याला जमतेच असे नाही. तेथे ते मार्गदर्शक म्हणून उपयोगी ठरतील.\nदोन चार जणांना तुमच्या भावाने\nदोन चार जणांना तुमच्या भावाने धरुन मरेस्तोवर बदडायला हवे. तेही भर चौकात शेकडो लोकांसमोर.. एकदाची चिडवणूक बंद होइल. चार सहा महिने जेल होइल पोलिस केस होइल. पन भावाला भारी कॉन्फिडन्स येईल.\nसगळा मामला कॉन्फिडन्सचा आहे. तुमचा भाऊ स्वतःच आतून खचलाय, त्याला आधी उभारी द्यावी.\n---- (प्लिज डोन्ट टेक इट अदरवाईज > तृतीयपंथी लोकांचा भयंकर कॉन्फिडन्स मला खूप आवडतो. शिकण्यासारखे आहे)\nकाही दिवसांसाठी घर बदलून बघा.\nकाही दिवसांसाठी घर बदलून बघा. आणि शक्य तितक्या लवकर समुपदेशकाला भेटा. तुमच्या प्रयत्नांना शुभेच्छा.\nफक्त चेहरा बायकी आहे का\nकाही गोष्टी नीट कळल्या नाहीत.\nफक्त चेहरा बायकी आहे का शरीरयष्टी आणि देहबोली पण\nStraight आहे का गे आहे\nफक्त चेहरा असेल तर दाढी मिशा वाढवा. जिम लावा, बॉडी बनवा.\n>>फक्त चेहरा बायकी आहे का\n>>फक्त चेहरा बायकी आहे का शरीरयष्टी आणि देहबोली पण>> मलाही हा प्रश्न पडला. सगळीजणं जर इतका त्रास देत आहेत तर नुसता चेहराच नसावा असा अंदाज.\n• भावाला चांगल्या मानसोपचारतज्ञकडे घेऊ जा.\n• आईवडील जुन्या पिढीतले आहेत पण तुम्ही स्वतः त्याला यासाठी मदत करू शकता, पाठबळ देऊ शकता.\n• त्यानंतर त्याला मोठ्या शहरात, हुच्चभ्रू वस्तीत राहायला जाऊदे. तिथे कमी त्रास होईल असे वाटते.\n• शक्य असेल तर भारताबाहेरच जाऊंदेत.\nफक्त चेहरा बायकी आहे का\nफक्त चेहरा बायकी आहे का शरीरयष्टी आणि देहबोली पण>> मलाही हा प्रश्न पडला. सगळीजणं जर इतका त्रास देत आहेत तर नुसता चेहराच नसावा असा अंदाज. >>>>>\nतो नॉर्मल आहे हे मी यासाठीच लिहीले आहे. शरिरयष्टी म्हणजे ठेवण असेल तर बारीक चनिचा आहे. देहबोली = Body Language आमच्याशि तरी नॉर्मलच आहे. ऑफीसमधे काहि प्रॉब्लेम नाही म्हणजे नॉर्मलच आहे याचि मला खात्रि आहे.\nदिसण्यावरून कुनि काही बोलले तर त्याचा इगो हर्ट होतो. ते समजावून झालेले आहे.\nमारामारीचा सल्ला पसंत नाही, ते वडलांना आवडनार नाही. जिमचा विचार करता येईल. पन योगा रोज आहे. दाढि मिशि अजुन नाही आली. काहिंना उशिरा येते, काहिंना नाही. तो प्रॉब्लेम नसावा.\nसमुपदेशक म्हनजे समजले नाहि. मानसोपचार तदन्याकडे जाऊ.\nत्यानंतर त्याला मोठ्या शहरात, हुच्चभ्रू वस्तीत राहायला जाऊदे. तिथे कमी त्रास होईल असे वाटते.\n• शक्य असेल तर भारताबाहेरच जाऊंदेत. >>> हे जास्त आवडले.\nवस्तिप्रमाने वागनुक बदलते. या मुलाना आपल्या वागनुकीचे परिनाम समजावुन सांगनारे कुनी नाहित.\nतो नॉर्मल आहे हे मी यासाठीच\nतो नॉर्मल आहे हे मी यासाठीच लिहीले आहे. शरिरयष्टी म्हणजे ठेवण असेल तर बारीक चनिचा आहे. देहबोली = Body Language आमच्याशि तरी नॉर्मलच आहे. ऑफीसमधे काहि प्रॉब्लेम नाही म्हणजे नॉर्मलच आहे याचि मला खात्रि आहे.\nदिसण्यावरून कुनि काही बोलले तर त्याचा इगो हर्ट होतो. ते समजावून झालेले आहे.\n>>> लोकांना फाट्यावर मारायला शिकायला पाहिजे त्याने.\nदाढि मिशि अजुन नाही आली. काहिंना उशिरा येते, काहिंना नाही. तो प्रॉब्लेम नसावा.\n>>> काय वय आहे\n>>ऑफीसमधे काहि प्रॉब्लेम नाही\n>>ऑफीसमधे काहि प्रॉब्लेम नाही म्हणजे नॉर्मलच आहे याचि मला खात्रि आहे.>> च्रप्स, ऑफिसमध्ये जातो म्हणजे लहान नक्कीच नाही.\nसायो काही जण लवकर जॉब सुरू\nसायो काही जण लवकर जॉब सुरू करतात, म्हणून विचारले मी. कारण वय जास्त असेल तर हार्मोनल प्रॉब्लेम असू शकतो दाढी मिशी नाही आली तर, त्यांना डॉक्टर कडे जायला हवे.\nअसं बुलिंग होत असेल तर वाईट\nअसं बुलिंग होत असेल तर वाईट आहे. १२वीत असताना एका मुलाला अश्या प्रकारचं बुलिंग व्हायचं असं आठवलं. पण त्याला एरवी चिडवलं तरी सर्व उपक्रमात, मौज मजेत नीट सामावून घ्यायचे.\nमुंबई च्या चांगल्या एरियात, कोरेगाव पार्क मध्ये किंवा बंगलोर सारख्या शहरात आयटी सिटी च्या जवळ राहता आले तर हे सर्व इश्यूज येणार नाहीत असे वाटते.मुळात कोणाला कधी दाढी मिशी आली किंवा कोण कसा चालतो हे समाजाचे प्रश्न नाहीत. नन ऑफ देअर बिझीनेस. शिवाय दाढी मिशी येत असूनही बाय चॉइस गुळगुळीत राहणारे लोक असतातच.(शेल्डनचे पात्र आठवले.)\nमस्त स्पाइक्स वगैरे केले, चांगले फिट असलेले योग्य रंगांचे फॉर्मल्स घातले तर कोणाला जाणवूही नये.\n\"लग्नासाठी मुली नकार देतात...\n\"लग्नासाठी मुली नकार देतात....... . पुर्वीसारखा एक ग्रुप आमच्या घरावरुन जाता येताना भंकस करतो. त्याला आवाज देतात, मोठ्याने चिडवतात\"\nएक तर तुम्ही सगळी माहिती लिहिली नाही (लिहायची की नाही हा तुमचा प्रश्न. किंवा सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत नाहीत असं दिसतंय.\nयात भावाचा काही दोष आहे, असं अजिबात सुचवत नाहीए.\nअ‍ॅमींचा सल्ला योग्य वाटतो आहे. तुम्ही फक्त त्यांच्या तिसर्‍या सल्ल्याचा विचार करताय. पहिलाही तितकाच महत्त्वाचा आहे. मोठ्या शहरातल्या क्लिनिकल सायकॉलॉजिस्टला भेटा. सेक्क्स्युअलिटी बाबत आणंइ सेक्स्युअल कौन्सेलिंग करणार्‍या.\nसर्वात प्रथम तुम्ही स्वतःची\nसर्वात प्रथम तुम्ही स्वतःची काहीही अनुमाने काढू नका. आमच्याशी निट वागतो किंवा ऑफीसमध्ये काही प्रॉब्लेम नाही म्हणजे सगळे ठिकच असणार वगैरे. तुम्हा भावा बहिणीचे नाते कसे आहे त्या नुसार त्याला विश्वासात घेवून सगळे विचारा. दोन सख्खी नाती आयुष्यभर समांतर वाहू शकतात आतली खळबळ घेवून. त्याच्या मनात चाललेली खळबळ तो तुम्हाला सांगत असेलच असं नाही. ते कौशल्याने विचारुन घ्या. नक्की काय प्रॉब्लेम आहे ते समजुन घ्या. समुपदेशाकडे जाणे मला तरी योग्य वाटते पण त्या अगोदर तुम्ही त्याचे समुपदेशन करा. तुम्ही वर जे लिहिलं आहे त्यावरुन मला तरी समस्या बाहेर नसुन ती घरातच आहे असे वाटते. तुमच्या भावापेक्षा तुमच्या वडिलांना खरी समुपदेशकाची गरज आहे. जे आहे ते काहीही चुकीचे नाही हे त्यांना पटवून द्या. स्विकारायला सांगा.\n'याच्या बाबतित काहि झाले की धिर द्यायचा सोडुन त्यालाच बोल लावत बसतात.'\n'आई फक्त कावरि बावरि होऊन बघत राहते.’\n'गेला तर ब्रं होईल असा त्रागा करतात.'\nही वाक्ये खुप काही सांगुन जातात. यामुळे ऊभारी घ्यायची बाजुलाच, तो जास्तच खचत असेल. त्याचा कुटूंबावरचा विश्वासच उडून जाईल. बहुतेक त्याला आता घरच्यांचा फारसा विश्वास वाटत नसावाही. कारण वर तुम्हीच म्हणालात 'अलिकडे तो माझ्याशिही बोलत नाहि.' हे फारसे चांगले नाही. गुंता अजुन वाढतच जाईल. वर काही जणांनी सल्ला दिला आहे की उच्चभ्रु सोसायटीत रहायला जा. जमलं तर परदेशात जा. ऐकायला बरे वाटते पण ही पळवाट आहे. तुमची आर्थीक परिस्थितीही बेताची आहे असं लिहिलय तुम्ही. आणि त्यामुळे काय होईल सुरवातीला त्रास थोडा कमी झाल्यासारखा वाटेल किंवा पुर्ण थांबल्यासारखा वाटेल. पण मग तुमच्या लक्षात येईल की त्रास बंद झाला नसुन त्याचा प्रकार बदलला आहे फक्त. वर प्रतिसादात लिहिले आहे की ही तुमची समस्या आहे समाजाची नाही. त्यांनी त्यात का लक्ष घालावे सुरवातीला त्रास थोडा कमी झाल्यासारखा वाटेल किंवा पुर्ण थांबल्यासारखा वाटेल. पण मग तुमच्या लक्षात येईल की त्रास बंद झाला नसुन त्याचा प्रकार बदलला आहे फक्त. वर प्रतिसादात लिहिले आहे की ही तुमची समस्या आहे समाजाची नाही. त्यांनी त्यात का लक्ष घालावे पण समाज मग तो मध्यमवर्गातला असो वा ऊच्चभ्रू, हा प्रकार होणारच. तो समाजाचा स्वभाव आहे. त्यामुळे आहे तेथे राहून या समस्येवर योग्य व्यक्तींची मदत घेवून मात करता आली तर पहा.\nपरत महत्वाचे, आपण आयुष्यातल्या प्रत्येक समस्येशी आपल्या कुटूंबाच्या भरवशावर लढत असतो. काही झाले तरी माझी माणसे आहेत सावरायला हा फार मोठा आधार असतो. तुमच्या भावाला हे परत परत सांगा, नुसतं बोलून नाही तर कृतीतुनही की आम्ही आहोत. या साठी अगोदर आई-बाबांना व्यवस्थीत समजुन सांगा. बाहेर येणाऱ्या समस्येला त्यालाच तोंड देवूद्या, फक्त त्याला तेवढे सशक्त करा मनाने. मला व्यवस्थित नाही सांगता आले नक्की पण बरेचसे पोहचावे तुमच्यापर्यंत.\nआपण आयुष्यातल्या प्रत्येक समस्येशी आपल्या कुटूंबाच्या भरवशावर लढत असतो. काही झाले तरी माझी माणसे आहेत सावरायला हा फार मोठा आधार असतो. तुमच्या भावाला हे परत परत सांगा, नुसतं बोलून नाही तर कृतीतुनही की आम्ही आहोत >>>> +११११११११११११११११\nमी काही सल्ला वगैरे देणार नाहीये पण ह्या वरच्या दोन ओळींकडे खरेच लक्ष द्या. परीस्थिती कितीही कठीण असो, आपल्या माणसांची साथ खुप खुप खुप महत्वाची असते. अन ती आपल्या क्रुतीतुन दिसणे खुप गरजेचे असते नाहीतर नकळत गैरसमज निर्माण होतात दुरावा येतो. अन जर कोणी दुब़ळ्या मनाचा असेल तर नैराश्य देखिल येवु शकते.\nअ‍ॅमींचे पहिले ३ सल्ले चांगले\nअ‍ॅमींचे पहिले ३ सल्ले चांगले आहेत.शालींचा प्रतिसाद मस्त आहे.\nमाफ करा,इथे विचारण्यापेक्षा डॉक्टरांचा सल्ला घ्या.भावाच्या आत्मविश्वासासाठी कौन्सिलरकडे त्याल घेऊन जा.\nभावाला समजवण्याची/समुपदेशनाची गरज आहे त्याचबरोबर तुमच्या आईवडिलांना देखील आहे.\nआधी घरच्यांना समजवा मग बाहेर मस्करी करणार्‍या मुलांना.\nशालींचा प्रतिसाद उत्तम आहे.\nहुच्च्भ्रु समजात बुलिंग होत\nहुच्च्भ्रु समजात बुलिंग होत नाही अस का वाटतय लोक्सांना लोक्स सगळिकडे सारखेच असतात. परदेशातही त्रास होणार नाही ह्याची काय गॅरंटी, भलेही प्रमाण खुप कमी होइल. इथे जर महिन्यात ४ प्रसंग होत असतिल तर मे बी परदेशात सहा महिन्यात एकदा होइल. तिथे अवेरनेस आणि थोडी प्रगल्भता जास्त आहे पण तिथेही रेसिस्ट आणि टवाळ लोक्स असतातच..\nकाही प्रॉब्लेम नसेल तर\nकाही प्रॉब्लेम नसेल तर चांगलाच आहे. पण मला तरी अस वाटत आहे की लग्नाच्या वयात दाढी मिशा ना येन हा प्रॉब्लेम च आहे..\nमला यातील खरंच फारस माहिती नाही.. पण तुम्ही सगळं ठीक आहे त्याला काहीच प्रॉब्लेम नाहीये म्हणून स्वत:ची समजूत करून घेत आहात असे वाटत आहे..\nदेव करो आणि तुमच्या भावाला काही प्रॉब्लेम डिटेक्त न होवो .. पण तुम्ही डॉक्टर कडे जाऊन शहानिशा करणे गरजेचे आहे... प्रॉब्लेम असेल तर त्यापासून पळू नका.. स्वीकारा\nएक प्राध्यापक होते. त्यांना\nएक प्राध्यापक होते. त्यांना तोतरेपणा होता. वर्गात आणि कॉलेजमध्ये जाता येता तोतरेपणामुळे हुल्लडबाज मुले टर उडवत. पण प्राध्यापकांनी त्याची फिकीर केली नाही. आपले शिकवण्याचे काम ते इमानेइतबारे करत राहिले. पण त्यांच्या तोतरेपणामुळे वर्गात नीट बोलता येत नाही या कारणास्तव लवकरच त्यांना कोलेज सोडावे लागले. पण माणूस डगमगला नाही. खाजगी क्लासेस सुरु केले. सुरवातीला कमी मुले जाऊ लागली. पण जी जात होती त्यांना कळत होते कि तोतरेपणापेक्षा या माणसाकडून शिकण्यासारखे खूप आहे. अभ्यास काय व कसा करायला हवा, अभ्यासात आवड कशी निर्माण होईल, नेमके कशावर फोकस करायला हवे, कसे लिहिले तर परीक्षेत मार्क्स मिळतात इत्यादींची या माणसाला प्रचंड जाण होती. या मुलांना त्यांच्या क्लासेसचा परीक्षेत खूप फायदा झाला. त्या मुलांनी मग अजून काही मुलांना क्लासेस बाबत सांगितले. पुढच्या वर्षी अजून जास्त मुले आली. अशा रीतीने काही वर्षातच यांचे क्लास खूप लोकप्रिय होऊ लागले. प्राध्यापकांमुळे ज्यांना चांगले मार्क मिळाले व ज्यांचे भले झाले त्यांनी आयुष्यात खूप मजल मारली. ते प्राध्यापकांना विसरले नाहीत. पुढे अनेक वर्षांनी याच क्लासेसचे कॉलेजमध्ये रुपांतर झाले. तिथे प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी धडपडू लागले. प्राध्यापक अजूनही तोतरेच होते. पण ती गोष्ट आता लोकांच्या दृष्टीने फार दुय्यम झाली होती. एकेकाळी वर्गात शिकवताना नीट बोलता येत नाही म्हणून कॉलेजने हाकलून दिलेला माणूस आज स्वत:चे कॉलेज चालवत होता.\nतात्पर्य: प्रत्येकाकडे काही गोष्टी बलवान असतात तर काही दुबळ्या/वेगळ्या असतात. आपली शक्ती कशात आहे हे ओळखणे महत्वाचे. कोणाला चांगले शिकवणे जमते, कोणी चांगले नृत्य करू शकतो, कोणाला चांगले गाता येते, कोणाला चांगले पोहता येते, कोणी चांगली वाद्ये वाजवू शकतो. कोणाला बॉडी बिल्डींग चांगले जमते. कम ऑन. अनेक कौशल्ये आहेत. जे आपल्याला चांगले जमते ते ओळखून त्यावर फोकस करणे आणि त्या गुणांना खतपाणी घालून त्यांची जोपासना करणे हे महत्वाचे. कारण याच गोष्टी तुम्हाला आयुष्यात तारू शकतात. केवळ चार भुक्कड टवाळकी नावे ठेवतात म्हणून ज्या गोष्टी आपल्यात दुबळ्या/वेगळ्या आहेत तिथे सुधारणा करण्यात उर्जा घालवणे व्यर्थ आहे.\nइतरही अनेक प्रसिद्ध उदाहरणे आहेतच जे इतरांपेक्षा वेगळे असूनही प्रचंड यशस्वी झाले आहेत:\nप्रख्यात संगीतकार रवींद्र जैन अंध होते.\nजगप्रसिद्ध संशोधक स्टीफन हॉकिंगना वयाच्या विसाव्या वर्षापासून मज्जासंस्थेच्या दुर्धर रोगाने ग्रस्त होते.\nअॅपलचा सीइओ टीम कूक समलिंगी आहे.\nहि फक्त मला आता आठवलेली. अजूनही खूप सांगता येतील.\nत्यामुळे माझ्या मते तुमच्या समस्येची व्याख्या बदला. तुमच्या भावाची समस्या \"तो जिथे इतरांपेक्षा वेगळा आहे तिथे दुरुस्ती कशी करता येईल\" हि नसून \"तो कशात प्रवीण आहे हे ओळखून त्या गुणांची जोपासना कशी करता येईल व ते त्याला पुढे कसे नेतील\" हि नसून \"तो कशात प्रवीण आहे हे ओळखून त्या गुणांची जोपासना कशी करता येईल व ते त्याला पुढे कसे नेतील\" ही आहे. बाकी फडतूस टवाळखोरांकडे दुर्लक्ष करायला शिकणे हि पहिली पायरी.\nपण अबोलीने स्वतः त्याचे समुपदेशन करावे कि नाही याबद्दल शंका आहे.\nभावापेक्षा वडलांनाच समुपदेशनाची जास्त गरज आहे हे अगदी मान्य. पण ६०+ वयाच्या, इतकी वर्ष घराचा कर्ता,decision maker राहिलेल्याला बदलणे कितपत शक्य आहे माहित नाही.\nदोघे भाऊ-बहीण व्यवस्थित शिकले आहेत, कमावणारे आहेत, लेखातच \"किंवा जरा पैसे खर्च करुन हाय सोसायटित घर घेतले तर तिकडे चिडवने तरी बंद होईल. मग कदाचित काहि काळ गेल्यावर त्याला बरे वाटेल असे वाटते.\" असे लिहिले आहे. म्हणून मोठ्या शहरात, उच्चभ्रू वस्तीत किंवा 'शक्य असेल तर' परदेशात रहायला जा म्हणले. जर तुमच्या (आणि इतर काहीजणांच्या) मते तिथे जाऊनही काहीच फरक पडणार नसेल... तर मग काय उपाय आहे हे मला माहित नाही.\n> आपण आयुष्यातल्या प्रत्येक समस्येशी आपल्या कुटूंबाच्या भरवशावर लढत असतो. काही झाले तरी माझी माणसे आहेत सावरायला हा फार मोठा आधार असतो. > फारच असहमत एवढेच इथे नोंदवून थांबते.\nअबोली तुला आणि भावाला शुभेच्छा\nयेथे लिहिणार्यानी आपण काय\nयेथे लिहिणार्यानी आपण काय लिहितो ते पहावे ही विनन्ती. उच्चभ्रु असा शब्द आहे हुच्च्भ्रु नव्हे. तसेच लोक्स असा शब्दही मराठीत नाही. लोक हा शब्द अनेक वचनी आहे.\nGenetic condition असावी त्याला. नोकरी करतो म्हणजे आतापर्यंत दाढीमीशी यायला हवी. स्त्रैण चेहर्याचा /देहबोलीचा पुरुष असणे हा जनुकीय आजार आहे बहुधा. Endocrinologist म्हणजेच संप्रेरक तज्ञांना दाखावा. ते पुर्ण hormonal profiling केल्यानंतर तुम्हाला योग्य सल्ला देऊ शकतील.\nEndocrinologist असा सर्च गुगल सर्च देऊन बघा.\nआपल्याच कुटुंबाशी झगडण्यात आयुष्य खर्ची पडल्याची उदाहरणं आहेत.\nभावाला समजावून सांगायच्या आधी तुम्ही त्याला समजून घ्यायची गरज आहे का हे तपासा.\nभावाला समजावून सांगायच्या आधी\nभावाला समजावून सांगायच्या आधी तुम्ही त्याला समजून घ्यायची गरज आहे का हे तपासा.>>>> +१००\nअंगकाठी, बोलणंचालणं, इ. आणि\nअंगकाठी, बोलणंचालणं, इ. आणि लैंगिकता यांची समीकरणं इतकी पक्की नसतात.\nएखादा macho man समलैंगिक असू शकतो.\nमाझ्या आधीच्या प्रतिसादात मी हे नोंदवायला हवं होतं.\nयेथे लिहिणार्यानी आपण काय\nयेथे लिहिणार्यानी आपण काय लिहितो ते पहावे ही विनन्ती. उच्चभ्रु असा शब्द आहे हुच्च्भ्रु नव्हे. तसेच लोक्स असा शब्दही मराठीत नाही. लोक हा शब्द अनेक वचनी आहे.>>>\nमाहिती आहे, मी पुणेकर आहे. (अवांतराबद्द्ल क्षमस्व)\nअबोलिशी कृपया ईमेल चेक करा.\nअबोलिशी कृपया ईमेल चेक करा.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/node/6344", "date_download": "2018-10-16T20:35:09Z", "digest": "sha1:X2OZ74VOLNMMGBGUYWGOGMRYO53KWIYE", "length": 41534, "nlines": 169, "source_domain": "aisiakshare.com", "title": " कालिदासाने मनावर न घेतलेल्या काही भारतीय प्रेमकहाण्या. | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nकालिदासाने मनावर न घेतलेल्या काही भारतीय प्रेमकहाण्या.\nजेहेत्तेकाळाच्या ठायी, बृहदाकार वनखंडाच्या गर्भागारात एक जनपद. नांव मंडुक जनपद. नाना आकारांच्या नाना रूपांच्या जलाशयानी चितारलेल्या वनस्थलीत ते वसले आहे. मंडुक हे त्यांचे दैवत. एक महाकाय मंडुक, मानवसदृश व्यवहार, मंडुकरूप असे या दैवताचे ध्यान आहे. कधीकाळी अशाच महाकाय मंडुकापासून आपली उत्पत्ती झाली असे जनपदवासी मानतात. जळी स्थळी सारख्याच चपळतेने वावरणा-या या मानवांचा मुळपुरूष एक मंडुक असेल यावर कोणाचाही विश्वास बसतो. कारण यांचा जनवेश मंडुकासारखा, आणि गणवेशही मंडुकाचा आहे. अनायास प्राप्त झालेल्या विस्तीर्ण जलशेतीवर ते आपली उपजीविका करतात. मंडुकासारखे विहरतात.\nया गणराज्याचा गणपती राजा आहे आयु. वनस्थलीच्या मध्यभागी विशाल जलाशयाच्या एका तटावर त्याचा पाषाणी प्रासाद आहे. दुस-या तटावर त्याच्या कन्येचे उपवन. लताकुंज, तलावाटिका आणि स्फटीकसुंदर सरोवरांनी नटलेले उपवन. राजकन्या सुशोभना आपल्या सख्यांसह तेथे अखंड विहार करीत असते. लावण्यसपंन्न, कला-विद्या-निपुण, आनंदाउल्हासाची मूर्ती, नाचरी, हसरी, खटयाळ, खोडकर, राजकन्येची नाना रूपे. पण प्रत्येक रूप पुरूषालाच काय पण सख्यांनाही मोहवणारे.\nवैशाखाची रणरणती दुपार. तांब्याचा पत्रा तापावा तसे आकाश तापलेय. त्यातून लसलसते सूर्यकिरण वनस्थलीवर बरसताहेत. आकाशातील नित्याच्या बगळयांच्या माळा, नयनरम्य रचना करून दिगंतराला जाणारे पक्षी लुप्त आहेत. शिकारीसाठी रिंगणे घेत फिरणारे श्वेत पक्षी, फार काय गिधाडांनीही आपली तोंडे दिवाभीताप्रमाणे कोटरांतून लपविली आहेत.\nत्या विशालकाय सरोवराच्या नानाविध हंसानी, बदकांनी, अन्य नानाविध पाणपक्षांनी पंख समेटून कमलपुष्पांच्या जाळीत आसरा घेतला आहे. नेहमी नेत्रसुखद वाटणारा जलाशयाचा निळसर पृष्ठभाग, बिलोरी आरशासारखा सूर्यकिरण पीत, पहाणा-याच्या नजरेवर भक्कम आग बरसत आहे.\nया तटावरील शेवाळाने लिंपलेला आयुमहाराजांचा पाषाणी प्रासाद तेवढा नजरेला बोथटपणे भिडत आहे, शांतवीत आहे. पैलतटावरील वनलतांनी वेढिलेल्या वाटिका, कुंज, शीतल सौम्य वायुच्या पंख्याने आपल्या आश्रयाला असलेल्या, फुला पाखरांना, भ्रमर पतंगाना, वसंतपालवीला आश्वस्त करीत आहे.\nशांत निद्रिस्त दिसणा-या राजप्रासादात मंडुकराज आयु अशांत आहे. कित्येक दिवस मंडुकराज आयुने आपल्या कन्येच्या विवाहाची स्वप्ने पाहिली. मातृविहीन, लावण्यमयी, कलावती, सुकुमार कन्या, तिचे स्वयंवर रचावे. वरसंशोधनास देशोदेशी दूत पाठवावेत, असे नाना बेत त्याने आखले. राजकन्येने ते नेहमीच उधळून लावलेत, कधी लाडीकपणे, कधी रूसून रागावून, तर कधी फुत्कारूनही.\n सुशोभना अशी का वागते उलगडा झाला तेव्हा मंडुकराज हादरून गेला. आपल्या कन्येचे मुलखावेगळे चरित्र जगभर होईल, सारा मंडुकवंश बदनाम, नामशेष होईल. या भीतीने राजा काळवंडला आहे. आयुच्या महालात आताशा दीप प्रज्वलितच होत नाही. मळकट, भयग्रस्त महाल. विझलेला राजा.\nइकडे सुशोभनातील कक्षातील मणीदीप वेळोवेळी विशेष प्रखरतेने पेटतात. शत्रूला नामोहरम करून, कोमेजलेल्या पुष्पमालांसह, सुशोभना जेव्हा प्रासादात परतते; तेव्हा तिच्या महालात जणू विजयोत्सव सुरू होतो. दासी सारसी तिचा वेश उतरवून अंगमर्दन सुरू करते. आणि हसत खिदळत सुशोभनाची विजयकथा सुरू होते. मी मी म्हणणा-या पुरूषसिंहाच्या पराभवाच्या कथा.\nआकाशातून चंद्रकोर खाली उतरावी, मेघमालेतील विद्युतरेखा कामिनी बनून यावी. अशी ती अयाचीत प्रिया एखाद्या नरसिंहापुढे प्रकट होते. शालीन तरी प्रणयचतुर नायिका, बघता बघता सारा सुखावेग घेऊन त्याच्या अंगावर झेपावते. त्याला फुलवते, सुखवते, अखेर उन्मत करते. आणि तत्क्षणी आली तशीच अंतर्धान पावते. प्रेमभंगाच्या आघाताने गोंधळलेले, हताश झालेले, फजित पावलेले ते नरसिंह. त्यांच्या कथा राजकन्येच्या कानावर येतात. ती सुखावते माधवीरसाचे घुटके घेत मत्तपणे नृत्य करते. नृत्यावेश संपल्यावर थकून राजकन्या मंचावर विश्रांतीसाठी पहुडते, तेव्हा तिच्या कपाळावरील धर्मबिंदू टिपताना, दासी सारसीच्या अंगावर काटा उभा राहिलेला असतो.\nदासी सारसीच्या हातात प्रसाधनाचे अतुल कौशल्य आहे. मस्तकात शहाणपण आहे, हृदयात ओतप्रोत स्नेह आहे - राजकन्येसाठी, कष्टी राजा आयुसाठी. मंडुकराज आयुप्रमाणे राजकन्येच्या बदनामीची, मंडुक वंशाच्या क्षयाची भीती मात्र तिचे मन कुरतडत नाही. कारण राजकन्येची सारी रहस्ये तिला माहीत आहेत.\nसुशोभनाची बदनामी होत नाही, होणारही नाही. अभिनयकुशला सुशोभना आपल्या आकर्षणाने पागल झालेल्या पुरूषाला आपला जरासुध्दा थांगपत्ता कधी लागू देत नाही. देणार नाही. याची सारसीला खात्री आहे. आपल्याला भेटलेली, अतूलनीय सुखाचा वर्षाव करणारी, प्रणयाच्या नाना रंगात धुंद करणारी कोणी जीतीजिवंत स्त्री होती, की आपल्याला झालेला भ्रम, इथवर संभ्रमात हे प्रेमिक पडतात हे सारसीला गुप्तचराकरवी कळले आहे.\nतरीपण सारसी सुशोभनेवर नाराज आहे ’मायविनी, नको खेळू हे खेळ.’ असा इशाराही सुशोभनेला ती वारंवार देते.\nमंडुक जनपदाला, मंडुक वनस्थलीला वेढून असणा-या निबीड अरण्यात इक्ष्वाकु परिक्षित आला आहे. प्रजावत्सल राजा वनांतील ऋषीमुनींचे कुशल विचारायला आला आहे. हिंस्त्र पशुंपासून हरणे गायींचा फार मोठा संहार तर होत नाही ना याची खात्री करून घ्यायला आला आहे.\nजवळच त्याची छावणी पडली आहे. हिंस्त्र पशुंची शिकार करायला, वनविहाराला तो नित्य हिंडत आहे.\nवार्ता ऐकताच खटयाळ सुशोभना हरखून गेलीय. ती आज वनमार्गावर अभिसाराला जाणार. सारसीच्या मनातही आशा पालवलीय. इक्ष्वाकु वंशाचा गौरव परिक्षित, अयोध्यापति, प्रजावत्सल इंद्रासारखा पराक्रमी इ.इ. पुरूष याच्या मोहात सुशोभना नक्की पडेल. प्रेमळ सारसीला आनंद झालाय.\nसुशोभनाचे लावण्य अनेकपटीने लखलखून काढणारे प्रसाधन तिने मोठया तन्मयतेने करून दिले. यौवन अंगोपांगी लगडलेल्या त्या तनूला फुल्लकुसुमिता अधीरकामिनीचे वेधक रूपडे चढवले. प्रसन्नतेने निरोप दिला. सुशोभना अभिसाराला निघाली. जलीस्थली सारख्याच चपळ हालचाली करण्याचे मंडुक कौशल्य सुशोभनेकडे अंगभूत होते. परिक्षिताला अरण्यात जाताना हेरून त्याच्याआधीच ती अरण्यात पोचणार होती.\nऋतु वसंत. प्राचीन, जणू कालातील, भासणारे अरण्य. डेरेदार जुनाट वृक्षांना आणि त्यांना वेढणा-या अक्राळविक्राळ लतांनाही वसंताने नाजूक पुष्पित गंधीत रूप दिलेय. फळभारांनी कृतार्थ बनवलेय. कीर्र रानात, वैशाख उन्हे हिरवट शीतल होऊन झिरपताहेत. नानारंगी प्रकाश फाकलाय. पक्षांचे प्रणयी कुंजन चालले आहे. रंगीत पिसारे मिरवीत प्रणयाराधन चालले आहे. रंग गंध रसांची एक मायावी दुनिया उभी राहिलीय. त्यामुळे सारेच कसे मधुरमधूर वाटतेय. सा-यांचा सुखेनैव आस्वाद घेत, शीळ घालीत अश्वारूढ परिक्षित वनविहार करतोय. घोडा डौलात पण संथ गतीने चाललाय. पाण्याच्या शोधात, जलाशयाच्या दिशेने.\nविशाल अरण्याला जल पयोपान करविणारे तेवढेच विशाल सरोवर. नानाप्रकारच्या कमललतांनी आच्छादलेले, नाना पाणपक्षांना आश्रय देणारे सरोवर. भोवताली थंडगार सावलीत तृणे तृणपुष्पे रसरसून डोलताहेत. सुवर्णरंगी चानगवताचे विस्तीर्ण पट्टे झळकताहेत. परिक्षित मोहरला. त्याचा अणू रेणू उत्तेजित झाला. आणि अशावेळी वा-यावरून सुरेल संगीतलहरी येताहेत याचे भान त्याला आले. वीणेचा झंकार, त्याच्या जोडीला मानवी कंठातील सुरेल सूर. चंचल वाराही जणू त्या स्वरमाधुरीने भारावला आहे. कुठून येताहेत सूर\nजरा दूर खडकावर प्रफुल्ल चंद्रकमळे माळलेली एक कन्या. वीणेच्या तारांवरून सुकुमार बोटे फिरताहेत. कंठातून निघतेय स्वर्गीय आलापी. आणि खाली अळिता रचलेल्या पायांनी ताल धरलाय. सरोवराच्या पाण्यावर त्या आघाताने तरंग उठताहेत. सुबक चक्राकार.\nइश्वाकू परिक्षित मुग्ध होऊन जागच्या जागी थबकला.\nआलापीची उत्कटता वाढत होती. शिगेला पोचली, तेव्हा आतापर्यंत हळूवार ताल धरणारी पावले नाचू लागली. जणू आनंद दुथडी भरून वहातोय. निखळ आनंदाचे कारंजे थुईथुई करतेय. राजाच्या सर्वागात आनंदाचे भरते आले. अद्भुत अनुभव, केवळ स्वर्गीय.\nचुंबकाने आकर्षाचे तसा परिक्षित नर्तकीला सन्मुख झाला. गीत थांबले. नर्तन थांबले. राजनंदिनीने नाना गूढ भाव मिश्रित नजरेने राजाकडे पाहिले. आपल्या उदंड यौवनाचा, अलौकिक लावण्याचा आणि स्वर्गीय कलागुणांचा अभिमान तिच्या गात्रागात्रातून झिरपत होता. पण नजरेत होते एक गूढ आमंत्रण, एक स्वागत.\n“यावेळी, या स्थळी, निवांत विहरणारी तू, कन्यके कोण आहेस” राजाने नितांत कौतुकाने विचाराले.\nशालीन सौम्य स्वरात सुशोभना म्हणाली, ’हे शस्त्रसज्जित वीरबाहू, तुला देण्यासारखी ओळख, परिचय माझ्याकडे नाही. या वनप्रदेशात तुला भेटलेल्या अनेकांपैकी मी एक. तशीच अनाम, परिचयहीना.’\n’तुझे माता पिता, तुझा वंश, तुझा देश\nसुशोभनेने दीर्घ निश्वास सोडला. उदास स्वरात ती म्हणाली ’मला यातले काहीच नाही.’\nहा कलापूर्ण शृंगार, ही अव्दितीय वीणा. दैवी संगीत आणि निर्भर नृत्य. वन्यजीवाची ही लक्षणे नव्हेत; परिक्षित मनाशी म्हणाला. आणि एकटक राजकन्येला न्यायाळीत राहिला.\n’मी इक्ष्वाकु परिक्षित, पहातोय समोर जगातील कोणते आश्चर्य आहे ते,’ राजा स्मितपूर्वक म्हणाला.\n’काय आपण महाराज परिक्षित महाप्रतापी प्रजावत्सल नृपवरा, माझ्यासारखीच्या परिचयाचा आपणास उपयोग नाही. आपण याक्षणीच पुढे जावे ते बरे’. सुशोभना.\n नसेल, उपयोग नसेल; पण कर्तव्य तर आहे\nसुशोभनेच्या मुखावर तेज चमकू लागले. किंचित कठोर स्वरात ती म्हणाली.\n’ओहो, सम्राट परिक्षित आपले राजकर्तव्य पार पाडू इच्छितात तर पण मी सम्राटांची प्रजानन नव्हे, राजांच्या कृपादृष्टिची मला आवश्यकता नाही नृपती.’\nगर्वोव्दत सुशोभनेने परिक्षितीला क्षणभर निरूत्तर केले. हे मृगशवक नव्हे, सिंहाची बछडी आहे, त्याच्या मनात आले; आणि तिच्याबद्दलचे आकर्षण अनिवार झाले. आर्जवून तो म्हणाला, ’लावण्यलतिके, कृपादृष्टीची आवश्यकता मला आहे. ललने, तू माझे स्वप्न आहेस, तुझ्या मनप्रासादात मला जागा दे. मला धन्य कर.’\nसुशोभनाचा अविर्भाव क्षणात बदलला. करूण कातर स्वरात ती म्हणाली, मलाही खूप आवडेल नृपती, तुझी संगती. पण मी तुझ्यासाठी खरोखरीचे स्वप्न ठरू शकेन. सुशोभना किंचित थांबली राजाच्या नजरेतील प्रश्न उमजून पुढे म्हणाली, मी अभिशप्त आहे. बहुधा फार काळ जगणार नाही, माझे प्रतिबिंब मी पाहीन, त्याक्षणी माझ्या जीवनाची इतिश्री होणार आहे.’ सुशोभनेचा आर्त विव्हळ स्वर, चेह-यावरील भय आणि उदासी. राजाचे मन द्रवले. तिला आपल्या जवळ घेत तो म्हणाला, ’ कोणी दिला तुला हा शाप राजसे हा तुझा भ्रम तर नव्हे हा तुझा भ्रम तर नव्हे ये, माझ्या बाहुपाशात असताना कोणी तुला अपाय करील ते मी पहातो. प्रिये निःशंक रहा.’ मृगाच्या पावसाने कोळपलेली गवते तरारून उठावी, तशी परिक्षिताच्या चुंबनवर्षावाने सुशोभनाची तनु हर्षनिर्भर होऊन उठली. वसंतऋतु भरात होताच. सुशोभना परिक्षिताचे प्रणयाराधनही ऋतुच्या जोडीने भरात येत राहिले.\nवैशाखातील कित्येक संध्या परिक्षिताने सुशोभनेबरोबर घालविल्या आहेत. आजही काननगर्भातील संकेतस्थळी निश्चितच तो येईल. सुशोभना व सारसी दोघींनाही याची खात्री आहे.\nउपवनातील आपल्या आवडत्या लताकुंजात राजनंदिनी प्रसाधन करून घेत आहे. अभ्यंग नुकतेच आटोपले आहे आता नाना अंगरंगाच्या द्रोणातून रंग पारखून घेत सारसी सखीला सजवीत आहे. पण सखीची, सुशोभनाची नजर लागलेय उपवनाला वळसा घालून बृहदारण्याकडे जाणा-या वाटेकडे\nराजकुमारीचा विपुल केशसंभार एका विलोभनीय चक्राकारात रचून, सारसीने तो तिच्या मस्तकावर बांधला. राजकुमारीची हनुवटी हातात घेऊन, किंचित दूर सरून, सारसी सुशोभनेचे रूप न्यहाळू लागली. कौतुकाचे प्रसन्न भाव उमटून बहरून हळुहळु ओसरले. राजकन्येच्या हनुवटीखालून आपला हात काढून घेत, सारसीने दिर्घ निश्वास सोडलो.\n’ सुशोभनाने कुतुहलाने विचारले.\n’रूपराशी तू. तुला गं काय उणे\n अनेक दिवस माझ्या मनात एक इच्छा पालवलीय. तुला नाना रूपात मी सजवले, कधी वनदेवता, कधी परी, कधी अप्सरा, कधी देवकन्या तर कधी वनकन्या. मनांत आहे तुला वधूवेशात सजवावे. तुझ्या विपुल केशसंभारावरून पुष्पमंडले मस्तकावर चढावीत, अन् तेथून अवखळपणे कपाळावर झेपावीत. संुदर सुगंधित पुंडलिकांची वरमाला तुझ्या हाती द्यावी. आळत्याने रंगवलेल्या सुबक पावलांनी तालबध्द सरकत तू तूझ्या नटवराला संमुख व्हावेस..........\n’पुरे, पुरे’ हसत सुशोभना म्हणाली. ’ते होण्यासारखी नाही’.\n तुला भेटलेल्या एकाहून एक सरस प्रेमिकांच्या प्रेमाचा सन्मान करावा असे तुला कधी वाटले नाही तुझ्या पे्रमाच्या अधीन अनेक झाले, तुला कोणाच्याही अधीन व्हावेसे वाटले नाही\n’नेमकं बोललीस सखे तू. मी कोणाच्याही आधीन होत नाही. कधी होइनसे वाटत नाही. प्रणयाराधनेचा हा खेळ मात्र मला खूप आवडतो. मला अंगोपांगी हरखून टाकतो तो’ सुशोभना.\n तुझे हृदय गुंतत नाही त्यात’ सारसीने अधीरपणे विचारले.\n आदिमायेच्या गाभा-यात सुरक्षित आहे ते. अभिसाराच्या वेळी ते घेऊन हिंडत नाही मी. या कनकलतेसारख्या तनुनेच मी बलदंड पुरूषांना नाचवते, खेळवते. त्यांच्याजवळ तरी कुठे हृदय असते त्यांना असते फक्त अंग. तारूण्याने रसरसलेला लिंगदेह. तेच त्यांचे पौरूष. या पौरूषाला सामोरे जाते माझे स्त्रीत्व. माझ्या देहाचे अनेक भाग-विभाग. त्याच्या जोडीला पुरूषांना वेडावून टाकणारा भावभंगिमा. तोही या नाना भागांचा.’\nसुशोभना आता क्षुब्ध झाली होती. आपल्या अधरांवरून तिने हलकेच जीभ फिरवली आणि पुन्हा उसळून म्हणाली, ’माझ्या कटाक्षाने घायाळ होते ते पुरूषाचे हृदय ती तर असते त्याची कामेच्छा. त्यातून जन्मते ती कामपिपासा - प्रेम नव्हे. पुरूष प्रणयी तर खराच पण प्रेमिक मात्र त्याला म्हणू नकोस. पुरूष स्त्रीवर प्रेम करीत नाही, तिचे रक्षण करायला कटीबध्द असत नाही, तिने सुखी व्हावे म्हणून बेचैन होत नाही तो असतो हपापलेला. तिला भोगायला, आणि तेही स्वताःचे काही न त्यागता.’\nसुशोभनेने परत एकदा क्षणभर विसावा घेतला. मग शांत स्वरात म्हणाली, ’त्या एका भोगासाठी त्याला त्याचे सर्वस्व त्यागायला लावते मी. सांग सखे, स्त्रीच्या जीवनात यापरता सार्थक आनंद, गौरव आणखी काही असतो’ याहून अन्य काही हवे असते नारीला’ याहून अन्य काही हवे असते नारीला\n’होय, हवे असते, हवे असते पवित्र विवाहबंधन, हवा असतो लहानग्यांचा कमरेभोवती पाश, हवे असते कुटूंबिनी बनून राज्य करणे.’ सारसी ठासून म्हणाली.\n’याचा अर्थ पुरूषाची दासी होणे. स्वतः दासी असूनही त्या क्षुद्र जीवनातील दुःखाची कल्पना तु कशी करू शकत नाहीस, सारसी चल, मला अंधःपाताची वाट दाखवू नकोस.’\nबोलता बोल ता सुशोभना पुन्हा क्षुब्ध झाली. सारसी मौनपणे सुशोभनेच्या मस्तकी चवरी ढाळू लागली.\nअसेच काही क्षण गेले. उपवनाच्या वाटेवर अश्वाच्या टापा वाजू लागल्या. सुशोभना अंगोपांगी चंचल होऊन उठली. सारसीचा खांदा प्रेमाने दाबीत म्हणाली, सखे मला आनंदाने निरोप दे. तुला प्रतिदेव वाटणारा इक्ष्वाकु परिक्षित संकेत स्थळी माझी वाट पाहील.\n’राजनंदिनी, म्हणूनच मला हे बोलायला हवेय. आज चैत्र पोर्णिमा. प्रेमिकांची रात्र. हृदय दानांचा मुहूर्त. सखये, आज तूही हृदयदान कर.’ सारसी.\nराजकुमारी मिस्किलपणे हसली; “सांगितले ना ही हृदय नावाची भानगड मला माहीत नाही म्हणून ही हृदय नावाची भानगड मला माहीत नाही म्हणून माझ्याकडे आहेत प्रणयरंग, एकाहून एक रमणीय प्रणयरंग. सा-या प्रेमिकांवर ते मी मुक्त मनाने उधळलेत. यापेक्षा अधिक माझ्याकडे नाही. ते मी कसे कोणाला द्यायचे गं माझ्याकडे आहेत प्रणयरंग, एकाहून एक रमणीय प्रणयरंग. सा-या प्रेमिकांवर ते मी मुक्त मनाने उधळलेत. यापेक्षा अधिक माझ्याकडे नाही. ते मी कसे कोणाला द्यायचे गं बोलता बोलता सुशोभनेने एक चंद्रकमळ उचलून आपल्या केशमुकुटात खोचले. मंडुकचापल्याने सुशोभना संकेतस्थळी रवाना झाली.\nसारसी कष्टी मनाने जागीच बसून राहिली. ’माझ्या या प्रिय सखीच्या जीवनात हृदयाचा प्रादुर्भाव होवो.’ सारसीने मनोमन इष्टदेवतेची प्रार्थना केली.\n शेवाळ्यात लडबडलेल्या पामराला बाहेर काढण्याची कृपा करावी.\nउपनिषदे ललित लेखन मानावीत का\nउपनिषदे ललित लेखन मानावीत का\nकालिदासाने मनावर न घेतलेल्या काही भारतीय प्रेमकहाण्या. 2\nहेमा मालिनी (जन्म : १६ ऑक्टोबर १९४८)\nजन्मदिवस : कोशकार नोह वेबस्टर (१७५८), लेखक ऑस्कर वाइल्ड (१८५४), नाटककार यूजीन ओनील (१८८८), समाजसुधारक अनंत हरी गद्रे (१८९०), छायाचित्रकार पॉल स्ट्रॅन्ड (१८९०), हिंदी साहित्यिक, संसदपटू सेठ गोविंददास (१८९६), कवी सोपानदेव चौधरी (१९०७), तत्त्वज्ञ लुई अल्थ्यूसर (१९१८), नोबेलविजेता लेखक ग्युंटर ग्रास (१९२७), तबलावादक पं. लच्छू महाराज (१९४४), ग्रेटफुल डेड गिटारिस्ट बॉब वेअर (१९४७), नर्तकी व अभिनेत्री हेमामालिनी (१९४८)\nमृत्युदिवस : चित्रकार ल्यूकास क्रॅनाक थोरला (१५५३), तत्त्वज्ञ गास्ताँ बाशलार (१९६२), कर्नाटक शैलीतील गायक चेंबई (१९७४), कादंबरीकार ना. सं. इनामदार (२००२), विचारवंत, लेखक गो. पु. देशपांडे (२०१३)\n१५/१६ ऑक्टोबर : एडा लव्हलेस दिन (विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित क्षेत्रांत कार्यरत महिलांच्या सन्मानार्थ)\nवर्धापनदिन : वॉल्ट डिजनी कंपनी (१९२३)\n१७९३ : फ्रेंच राज्यक्रांती - फ्रान्सची सम्राज्ञी मारी आंत्वानेतला गिलोटिनद्वारे देहदंड.\n१९०५ : लॉर्ड कर्झनने बंगालच्या फाळणीचा हुकुम दिला.\n१९५१ : पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान लियाकत अली खान यांची रावळपिंडीत हत्या.\n१९७५ : देवीरोगाचा नैसर्गिक संसर्ग झाल्याचा जगातला अखेरचा दाखला (बांगलादेश).\n१९८६ : राईनहोल्ड मेसनर ८००० मीटरहून अधिक उंचीची जगातली सर्व (१४) शिखरे सर करणारे पहिले गिर्यारोहक ठरले.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 3 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mahaenews.com/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4/", "date_download": "2018-10-16T22:04:23Z", "digest": "sha1:4RHL2GQ3DQ2UVQH6DED32BKQZISWCAN5", "length": 10583, "nlines": 120, "source_domain": "mahaenews.com", "title": "महाराष्ट्र बंदला पुण्यात हिंसक वळण, जिल्हाधिकारी कार्यालयाची तोडफोड | PCMC NEWS", "raw_content": "\nमहापालिका अधिकारी, कर्मचा-यांची दिवाळी गोड; बोनस व सानुग्रह अनुदान मिळणार\nमहिला नगरसेविकेशी उध्दट बोलणा-या उद्यान अधिक्षकांची केली कानउघडणी\nवल्लभनगरमध्ये चालक-वाहकांसाठी ‘ग्रंथालय आपल्या दारी’\n‘महागाई वाढली’ असे वाटत नाही – सोमाभाई मोदी\nपाणी प्रश्नावर नगरसेवक हंडा-कळशीसह सभागृहात\nभाजपाने धनगर समाजाला फसविले, सरकार वेळकाढू पणा करतेय\nअाता पुण्यातले वकील म्हणतायेत #FeeToo\nती प्रसुतिकरिता आली अन लिफ्टमध्ये अडकली\nदेशात जास्तकाळ भाजप सत्तेवर राहिल्यास भविष्यात बोलण्यावर बंदी – हर्दिक पटेल\nचिंचवडमध्ये रविवारी ‘डॉग शो’चे आयोजन\nHome breaking-news महाराष्ट्र बंदला पुण्यात हिंसक वळण, जिल्हाधिकारी कार्यालयाची तोडफोड\nमहाराष्ट्र बंदला पुण्यात हिंसक वळण, जिल्हाधिकारी कार्यालयाची तोडफोड\nपुणे – मराठा आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी सकल मराठा समाजाने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला गुरुवारी पुण्यात हिंसक वळण लागले. दुपारी पुणे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी गेलेल्या आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात तोडफोड केली. जिल्हाधिकाऱ्यांनी खाली येऊन निवेदन स्वीकारावं अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात येत होती. या तोडफोडीमुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात तणाव निर्माण झाला आहे.\nपुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर चढून आंदोलकांनी आतमध्ये प्रवेश केला. गेटची तोडफोड केली तसेच वॉचमन केबीनचीही तोडफोड केली. ही सगळी मुले १८ ते २० वर्षांची होती असे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी म्हटले आहे. मराठा आरक्षणासाठी पुकारण्यात आलेल्या या महाराष्ट्र बंदचे पुण्यात तीव्र पडसाद उमटले. सकाळपासून पुण्यात कडकडीत बंद पाळण्यात आला.\nआंदोलकांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या निषेधाच्या घोषणा देतानाच जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत दुचाकी रॅलीही काढली होती. पुण्यात हयात हॉटेलमध्ये घुसूनही आंदोलकांनी तोडफोड केली. चांदणी चौकात पोलिसांवर दगडफेक झाल्यानंतर पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. यानंतर आंदोलकांनी पुणे बंगळुरू महामार्ग रोखला.\nपाकिस्तानी अभिनेत्रीची पतीकडून गोळ्या घालून हत्या\nआंदोलनाचा भडका, औरंगाबादमध्ये पोलिसांचा हवेत गोळीबार\nमहापालिका अधिकारी, कर्मचा-यांची दिवाळी गोड; बोनस व सानुग्रह अनुदान मिळणार\nमहिला नगरसेविकेशी उध्दट बोलणा-या उद्यान अधिक्षकांची केली कानउघडणी\nवल्लभनगरमध्ये चालक-वाहकांसाठी ‘ग्रंथालय आपल्या दारी’\nमहापालिका अधिकारी, कर्मचा-यांची दिवाळी गोड; बोनस व सानुग्रह अनुदान मिळणार\nमहिला नगरसेविकेशी उध्दट बोलणा-या उद्यान अधिक्षकांची केली कानउघडणी\nवल्लभनगरमध्ये चालक-वाहकांसाठी ‘ग्रंथालय आपल्या दारी’\n‘महागाई वाढली’ असे वाटत नाही – सोमाभाई मोदी\nपाणी प्रश्नावर नगरसेवक हंडा-कळशीसह सभागृहात\nहोंडाने आणली ‘आम आदमी’ची शानदार बाइक\nपंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारविरोधात विरोधक राष्ट्रपतींकडे\nआता, दररोज बदलणार पेट्रोल-डिझेलच्या किंमती\n…तर पिंपरी चिंचवडमधल्या सोसायटींची नोंदणी रद्द होणार\nनागरिकहो….’आधार’नं लिंक नसलेली बँक खाती बंद होणार\nmahaenews.com हे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nमुख्य कार्यालय : डी.एस.एस. मीडिया प्रा. लि.\nपत्ता : विश्वकर्मा बिल्डींग, जे. के. सावंत मार्ग, दादर, मुंबई, २८.\nपुणे विभागीय कार्यालय : गोल मार्केट, वायसीएम हॉस्पिटलसमोर, संत तुकारामनगर, पिंपरी.\nउस्मानाबाद विभागीय कार्यालय : तांबरी, कलेक्टर निवासस्थानाच्या पाठीमागे, उस्मानाबाद.\nसोलापूर विभागीय कार्यालय: होडगी रोड, चेतन फौंड्रीसमोर, सोलापूर.\nकोल्हापूर विभागीय कार्यालय: जय गणेश बिल्डींग, सायबर चौक, विद्यापीठ रोड, कोल्हापूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/marathwada/marathi-news-hingoli-news-pushyamitra-joshi-excellent-scientific-awards-100446", "date_download": "2018-10-16T20:56:21Z", "digest": "sha1:AVBGNL36NBYHJR22OLEZEJWLLW3SCX6Y", "length": 16077, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news hingoli news pushyamitra joshi Excellent scientific awards हिंगोलीच्या पुष्यमित्रला उत्कृष्ट वैज्ञानिक पुरस्कार | eSakal", "raw_content": "\nहिंगोलीच्या पुष्यमित्रला उत्कृष्ट वैज्ञानिक पुरस्कार\nबुधवार, 28 फेब्रुवारी 2018\nहिंगोली - संगमनेर (जि. नगर) येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदेमध्ये देशभरातील पन्नास ख्यातनाम प्राध्यापकांसमोर येथील आदर्श महाविद्यालयाचा विद्यार्थी पुष्यमित्र जोशी याने बायोमेडिकल वेस्टेजची विल्हेवाट लावण्यासाठी तयार केलेले इन्सीनरेटरचे पायलट मॉडेल कौतुकाचा विषय ठरले. त्याने सादर केलेला शोधनिबंध व पोस्टर सादरीकरणालाही जोरदार दाद मिळाली. या परिषदेत त्याने प्रथम क्रमांक िमळविला.\nहिंगोली - संगमनेर (जि. नगर) येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदेमध्ये देशभरातील पन्नास ख्यातनाम प्राध्यापकांसमोर येथील आदर्श महाविद्यालयाचा विद्यार्थी पुष्यमित्र जोशी याने बायोमेडिकल वेस्टेजची विल्हेवाट लावण्यासाठी तयार केलेले इन्सीनरेटरचे पायलट मॉडेल कौतुकाचा विषय ठरले. त्याने सादर केलेला शोधनिबंध व पोस्टर सादरीकरणालाही जोरदार दाद मिळाली. या परिषदेत त्याने प्रथम क्रमांक िमळविला.\nपुष्यमित्र राजेश जोशी हा आदर्श महाविद्यालयात बी.एस्सी.च्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत आहे. अकरा टक्के मृत्यू हे बायोमेडिकल वेस्टेजची योग्य विल्हेवाट न लागल्याने होतात, असे युनायटेड नेशनच्या अहवालामध्ये नमूद आहे. ते पुष्यमित्रच्या वाचनात आले. त्यावर त्याने विचार सुरू केला. या समस्येवर उपाय म्हणून त्यासाठी लागणारे इन्सीनरेटर तयार करण्याचे त्याने ठरविले. ‘आदर्श’चे प्रा. डॉ. पी. पी. जोशी, प्रा. एस. ए. कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने आधी पोस्टर तयार केले. याच वेळी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातर्फे परभणी येथे २९ व ३० डिसेंबर २०१७ मधे झालेल्या ‘आविष्कार रिसर्च’ कार्यक्रमात त्याने बायोमेडिकल वेस्ट पोस्टर तयार करून त्याची माहिती दिली. या वेळी त्याची चुणूक दिसून आली.\nत्यानंतर त्याने बायोमेडिकल वेस्टची विल्हेवाट लावण्यासाठी उपकरण (यंत्र) तयार करण्यास सुरवात केली. विशेष म्हणजे सध्या बाजारात उपलब्ध असलेली इन्सीनरेटर यंत्राची किंमत किमान पन्नास लाखांच्या आसपास आहे. विजेवर चालणाऱ्या या यंत्रामुळे हवेचे प्रदूषण होत असल्याचे दिसून आले. त्यामुळे पुष्यमित्रने अवघ्या पाच लाख रुपयांमधे इकोफ्रेंडली मशीन तयार केले. त्यातून कार्बन डाय ऑक्‍साईडचे कन्व्हर्जन करून पाणीही तयार होते. नांदेड येथे २२ व २३ जानेवारी २०१८ ला झालेल्या ‘अन्वेशन रिसर्च कन्व्हेशन’मध्ये त्याने या संदर्भात पायलट मॉडेल तयार करून उपस्थितांची मने जिंकली.\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे ९ व १० फेब्रुवारीला झालेल्या आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदेत त्याने सहभाग घेतला. या परिषदेत विविध देशांतील शास्त्रज्ञांचा सहभाग होता. पुष्यमित्रने या परिषदेत ‘मॅनेजमेंट ॲण्ड डिस्पोजल इन हिंगोली महाराष्ट्रा’ या विषयावर शोधनिबंध आणि पोस्टरचे सादरीकरण केले. त्याच्या या पेपरची उपस्थितांनी दखल घेत या परिषदेत त्याला उत्कृष्ट वैज्ञानिक म्हणून गौरविले. या यशाबद्दल आदर्श शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कमलकिशोर काबरा यांच्यासह सदस्यांनी त्याचे कौतुक केले.\nबायोमेडिकल वेस्टेजची विल्हेवाट लावणारे पायलट मॉडेल पाहून शास्त्रज्ञांनी कौतुक केले. विशेष म्हणजे या यंत्राद्वारे पाण्याची निर्मितीही करता येत असून त्याचे पेटंट मिळविण्यासाठी प्रस्ताव दाखल करणार आहे. त्यासाठी आवश्‍यक कागदपत्रांची पूर्तता करीत असल्याची माहिती पुष्यमित्रने दिली.\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ\nपुणे - नागरिकांच्या प्रश्‍नांना काय उत्तर द्यायचे, नागरिकांच्या घरांतून आणि आमच्या तोंडचे पाणी पळाले आहे... सणासुदीला पाणीटंचाई निर्माण झाली......\nबाललैंगिक अत्याचारांत घट व्हावी - बापट\nपुणे - पुणे शहरासह ग्रामीण भागात बाललैंगिक अत्याचाराचे गुन्हे घडत आहेत. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य कारवाई होणे अपेक्षित आहे. तसेच बाल...\nरद्दीच्या बदल्यात विद्यार्थ्यांना वह्या\nमुंबई - विद्यार्थ्यांना रद्दीच्या बदल्यात नव्या कोऱ्या वह्या मिळणार आहेत. याबाबत शालेय शिक्षण विभाग आणि \"नमोआनंद अपसायकलर्स' यांच्यात...\nपुणे-लोणावळादरम्यान दररोज तीन तास ब्लॉक\nपुणे - पुणे रेल्वे स्थानक ते लोणावळा स्थानकादरम्यान १८ ते ३१ ऑक्‍टोबर या कालावधीत दररोज तीन तास ब्लॉक घेण्यात येणार आहे. दरम्यानच्या वेळेतील चार...\n#MeToo वरुण ग्रोव्हरचा \"सत्या'चा आग्रह\nनवी दिल्ली : \"मी-टू' प्रकरणावरून बॉलिवूडची अनेक मंडळी अडचणीत आलेली असताना सुपरहिट वेब सीरिज सेक्रेड गेम्सचे लेखक वरुण ग्रोवर यांच्यावरही लैगिंक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/1331", "date_download": "2018-10-16T20:19:07Z", "digest": "sha1:PL6FUJKAFM3HLNSZE7BXTV3553ITTSDW", "length": 30898, "nlines": 144, "source_domain": "mr.upakram.org", "title": "प्रभाव चित्रपटांचा | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nसमाजाचा चित्रपटांवर आणि चित्रपटांचा समाजावर परिणाम होत असतो असे म्हणतात. व्यक्तिशः आपल्यावरही बर्‍याच चित्रपटांचा परिणाम होत असतो, प्रभाव पडत असतो. जसे जॅकी चेनचा हाणामारीचा चित्रपट पाहिल्यावर काही वेळ तरी एखाद्या गुंडाला 'फाइट मारून' लोळवावे, एखाद्या उंच कुंपणावरून सहज पलीकडे जावे, एखाद्या भिंतीवर सरसर चढावे किंवा दुचाकीवरून जाताना एखादा 'स्टंट' करावा असे वाटू लागते. एखादा सामरिक चित्रपट पाहिल्यावर आपल्यालाही सैन्यात असावे, आपल्याकडे एक बंदूक असावी, बाँबगोळ्यांचे आवाज कानी पडावेत असे वाटू लागते. एखादा रहस्यमय चित्रपट पाहिल्यावर आपल्याला पोलिस/गुप्तहेर व्हावे, ऐटीत आपले ओळखपत्र काढून \"अमुकअमुक, एसीपी\" किंवा \"अमुकअमुक, एफबीआय ()\" म्हणावे असे वाटू लागते. लगान, लिजंड ऑफ भगतसिंग, दामिनी, हल्ला बोल सारखे चित्रपट पाहून पेटून उठल्यासारखे वाटते. ही यादी केवळ प्रातिनिधिक आहे. वेगवेगळ्या विषयांवरचे चित्रपट आपल्या मनावर वेगवेगळे परिणाम करत असतात.\nकाही चित्रपटांचा प्रभाव काही काळापुरता असतो तर काहींचा दीर्घकाळ टिकणारा असतो. या चर्चेत तुमच्यावर क्षणिक/दीर्घकाळ प्रभाव टाकणारे चित्रपट कोणते आणि त्यांनी नेमका कसा प्रभाव टाकला याविषयी कृपया लिहावे.\nकिशोर कुमारचा हाफ टिकट हा मला आवडायचा\nचित्रपट मस्त आहेच. किशोरकुमारची दोन रूपे, स्त्री-पुरुष दोन्ही आवाजात गाणे, मधुबाला() आणि प्राणची भूमिका इ. पण या चित्रपटाचा तुमच्यावर काय प्रभाव पडला\nपण या चित्रपटाचा तुमच्यावर काय प्रभाव पडला\nगुंडोपंतांना अर्ध्या तिकिटात प्रवास करण्याची सवय लागली (तत्पूर्वी ते विदाउट तिकिट प्रवास करीत) \nमला सुरुवातीपासून जवळच्या लोकांनी 'आय्.ए.एस्. होण्यासाठी प्रयत्न कर' असे सल्ले दिले होते, पण मी ते 'मला त्यात रस नाही' असं सांगून धुडकावून लावले होते. परंतू 'रंग दे बसंती' हा चित्रपट पाहिल्यावर 'आपणही आपल्या देशासाठी काहीतरी केलं पाहिजे, आपण आय्.ए.एस्. झालं पाहिजे' असा ध्यास घेतला होता. पण हा प्रभाव फार काळ टिकला नाही.\nअनेक हिंदी चित्रपट पाहिले की मनावर फारच प्रभाव पडतो.\nअमिताभ समाजवादी बच्चन यांचा नि:शब्द हा चित्रपट पाहिल्यावर हिंदी चित्रपट निदान खिशातले घामकमाईचे पैशे खर्च करून पुन्हा बघायचा नाही हा निर्णय घेण्याची तयारी होण्याइतपत मनावर मोठाच प्रभाव पडला.\nबोलो जाता बरळ, करिसी ते नीट नेली लाज धीट, केलो देवा॥\nलगान हा माझा ऑल टाईम फेवरिट चित्रपट आहे. सशक्त पटकथा व सादरीकरणाचा एक उत्तम नमूना आहे. यातील प्रत्येक प्रसंग म्हणजे कुशल नेतृत्वाचे धडेच आहेत. परिणामाच्या बाबतीत म्हणाल तर प्रत्येक वेळी पाहिल्यावर शिकण्याचा प्रयत्न करतो इतकेच :-)\nप्रकाश घाटपांडे [03 Jul 2008 रोजी 11:41 वा.]\nगावाकड असताना टुरिंग टाकी त सतीच वाण, संपुर्ण रामायण, संथवाहते कृष्णामाई असे पिक्चर लागायचे. तेव्हा त्याचा प्रभाव टिकायचा. हिंदी पिक्चर् (खर तर पिक्चर् व तमाशे) पाहुन माणुस् बिघडतो असे वडिलांचे मत असल्याने बघायला मिळायचे नाही.\nपुन्यात आल्यावर राजेश खन्ना शम्मि कपुर अमिताभ बच्चन यांचे पिक्चर बघायला लागलो. हाटेलात जायला लागलो. अन बिघाडलो. विंग्रजी पिच्चर पाह्य्ले कि आपल्ल्याल बी फाड फाड विंग्रजी यायला लागन् अशा भ्रमात काही दिवस काढले.\nबापरे.. मोठी यादीच आहे..\nबापरे.. मोठी यादीच आहे.. माझं कसंय.. एक चित्रपट पाहिल्यावर दुसरा चित्रपट बघण्यादरम्यानच्या काळात पहिल्या चित्रपटाचा प्रचंड प्रभाव असतो.. दुसरा चित्रपट बघताच तो त्याची जागा घेतो.. :) (आणि माझ्या बाबतीत दोन चित्रपटांतील सरासरी अंतर ३-४ दिवस आहे :) )\nमात्र काहि काहि चित्रपट असे असतात की खोलवर भिडतात त्यांची ही चिमुकली यादी:\n१. प्राईड ऍन्ड प्रेज्युडिस (बी बी सी चित्र, पाच तासाचा भव्य पट): केवळ प्रेम आणि मानवी भावना यांनी तयार झालेली ही कादंबरी श्रेष्ठ आहे यात वादच नाही. पण हा चित्रपट ज्या ताकदिने तो काळ उलगडतो त्याला तोड नाही (अजुनही दर महिन्यातून एकदा हा चित्रपटा मी पाहतो\n२. सेविंग प्रायवेट रायन: असामान्य वीरकथा\n३. मेट्रिक्स (१) : वेड लावतो हा चित्रपट आणि ही कंसेप्ट बस्स्\n४. रंग दे बसंती: बराच परिणामकारक\n५. कोणताही करण जोहरचा चित्रपटः याचा फार वाईट परिणाम होतो.. इतका की मी पुढचे २-३ आठवडे चित्रपट बघत देखील नाही\nबाकी खरच लिस्ट मोठी आहे .. वेगवेगळ्या भाषांतील आहे तेव्हा पुन्हा कधीतरी ;)\nजगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणारे आणि न समजणारे\nसंपूर्ण पिक्चरचा प्रभाव वगैरे म्हटलं तर माझ्याबाबतीत अवघड आहे मला पिक्चर्स पाहायला खरंतर खूप आवडत नाही, परंतू आधी मैत्रिणींमुळे आणि आता नवर्‍यामुळे खूप चित्रपट पाहते.. पण मुळात आवड खूप नसल्याने चित्रपट छान, पकड घेणारा असेल तरच मी तो मन लावून पाहू शकते..\nमला संपूर्ण चित्रपटभर डोळे जराही न हलवता, एकटक पाहायला लावणारा पिक्चर म्हणजे, फ्लाईट प्लॅन.. नावं विसरले आता कलाकारांची, पण त्या बाईची मुलगी विमानात्( नावं विसरले आता कलाकारांची, पण त्या बाईची मुलगी विमानात्() हरवली असताना, आणि सगळे पुरावे तिच्या विरोधात जाऊन,सगळे तिलाच मानसिक रुग्ण ठरवत असताना देखील तिची मुलीला शोधण्याची धडपड अशक्य आहे) हरवली असताना, आणि सगळे पुरावे तिच्या विरोधात जाऊन,सगळे तिलाच मानसिक रुग्ण ठरवत असताना देखील तिची मुलीला शोधण्याची धडपड अशक्य आहे मला तर ती बाई सुरवातीला व्हीमझिकलच वाटली होती.. पण शेवट पाहीला आणि एक डोक्यात बसलं, कितीही काहीही झालं तरी, शेवटपर्यंत हार मानायची नाही मला तर ती बाई सुरवातीला व्हीमझिकलच वाटली होती.. पण शेवट पाहीला आणि एक डोक्यात बसलं, कितीही काहीही झालं तरी, शेवटपर्यंत हार मानायची नाही.. जसं नमस्ते लंडनमधे अक्षयकुमार म्हणतो, जो पर्यंत 'हरत' नाही तोपर्यंत हार कशी मानू.. तो पर्यंत मला जिंकायची संधी असणारच.. हा प्रभाव खूप आहे माझ्यावर..\nअजुन एक म्हणजे, चिल्ड्रेन् ऑफ हेवन पाहून, गरीबीतही इतकी समजुतदार असणारी, जे मिळेल त्यावर खुष् असणारी, इनोसंट मुलं पाहून माणसाने आहे त्यात समाधानी असले पाहीजे , अर्थात जे पाहीजे आहे, ते मिळण्यासाठी(चित्रपटातः शूज) अथक परिश्रम केले पाहीजेत हे देखील पटते..\nअसे प्रभाव पडणारे अनेक चित्रपट आहेत.. हिंदी ( आणि त्यातही नवीन) पाहून काहीही चांगलं मिळत नाही हे केव्हाच कळून चुकलंय.. पूर्वी कधीमधी करमणूक होत असे.. आजकाल ती ही होत नाही. त्यामुळे, फक्त (काही)मराठी आणि (काही) इंग्लिश असेच ऑप्शन्स आहेत\nद्वारकानाथ [04 Jul 2008 रोजी 10:05 वा.]\nमला मनापासून अतिशय आवडलेला चित्रपट म्हणजे दुश्मन हा होय. यात राजेश खन्नाची भूमिका मला फार आवडली. अगदी मनापासून भुमिका साकारलेली आहे असे मला वाटते आणि अजूनही हा चित्रपट आवडतो.\nत्यानंतर परिचय आणि अभिमान याचा क्रमांक लावावा लागेल.\nमेरा गाव और मेरा देश हा चित्रपटही आवडतो.\nअवांतर : मला काही चित्रपट मनापासून आवडतात आणि दोन /तीन दिवस मनावर एक नशा आलेली असते.\nबाकी मी भारतीय चित्रपटसृष्टी आणि राजकिय नेत्यांचा मनापासून चाहता आहे.\nलहानपणी चित्रपटात रडणे हाही माझा आवडता उद्योग होता. उदा. राजा हरिश्चंद्र, संताची चित्रपटे.\nविषयांचे वैविध्य, तंत्रज्ञान आणि हाताळणीमध्ये हॉलिवूडपटांचा हात कोणी धरू शकत नाही. जेसन बोर्न च्या बोर्न मालिकेतील सर्व चित्रपटांचा प्रभाव बरेच दिवस राहिला होता. मुख्यत्वे अतिशय वास्तववादी वाटणार्‍या पण तरीही अविश्वसनीय अश्या घटनाक्रमांची ही मालिका आहे. तसेच मेट्रिक्स मालिकेतील चित्रपटांचाही वैचारिक पातळीवर कायमस्वरूपी परिणाम झाला आहे असे वाटते.\nनव्या मराठी चित्रपटांपैकी श्वास आणि नुकताच टिव्हीवर पाहिलेला 'दोघी' हे चित्रपट कायमस्वरूपी स्मरणात राहतील असे वाटते.\nटिंग्यासारखे चित्रपट नेहमीच अंतर्मुख करतात..\nफार बघावासा वाटल्याशिवाय कोणताही शिनेमा बघत नाही. इन्फ्लेशन वाढल्याने परवडत नाही. ;-)\nमाम्माजी...कुर्ते मे रहना सिखो|\n- इति इंदरजित चढ्ढा\nचित्रपट पाहून तिथल्या तिथेच सोडून द्यायचे असे धोरण ठेवल्याने प्रभाव वगैरे तसा काही नाही पण काही चित्रपट पुन्हा बघायला आवडतात. अर्थातच त्यात इंडियाना जोन्स, लारा क्रॉफ्ट, नॅशनल ट्रेजर अशा धारमाड पण इतिहासाशी संबंधीत चित्रपटांचा भरणा असतो. तद्दन फिल्मी असले तरी टेन कमांडमेंट्स्, एलिझाबेथ टेलरचा क्लिओपात्रा, बेन-हर, ट्रॉय, अलेक्झांडर असे चित्रपट पाहायला आवडतात. एखाद्या संवादातून बरीच माहिती कळून जाते किंवा शोधता येते.\nकालच कॅप्शन्स ऑन करून, काही चुकू नये म्हणून मध्ये मध्ये थांबवत अतिशय सुमार असला तरी अलेक्झांडर पाहिला.\nहिंदी चित्रपटात अभिनय वगैरे न बघता हिरोइनीची दुर्दशा बघून रडून घेण्याचा माझाही छंद होता. पण त्यामुळे आयुष्यावर फरक झालेला नाही.\nआयुष्यावर फरक केलेला एक चित्रपट म्हणजे अकिरो कुरोसावाचा \"राशोमोन\". सत्य म्हणजे काय वगैरे प्रकारचे विचार तेव्हापासून आवडू लागले.\nत्या चित्रपटातली कथा मध्ययुगीन जपानात घडलेली दाखवली आहे - म्हणजे शूर सामुराई शिलेदार, त्यांचा शालीन बायकांच्या मानाबाबत मध्ययुगीन विचार,कांगात येणारे मांत्रिक वगैरे कथावस्तू म्हणूनच आहेत - पण सत्यासत्याचा गोंधळ तो नव्हे.\nएका न्यायालयातल्या खटल्यामध्ये होणार्‍या साक्षीपुराव्यापैकी काही साक्षी आपण ऐकतो. पै़की काही तथ्ये वादातीत आहेत. एक सामुराई शिलेदार आपल्या पत्नीसह एका निर्जन अरण्यातून प्रवास करत असतो. तिथे एका दरोडेखोराशी त्याची गाठ पडते. त्याच्या पुढच्या घटनाक्रमात शिलेदाराचा मृत्यू होतो - तो कसा याबाबत वाद आहे. शिवाय दरोडेखोर बाईचा भोग घेतो - पण तो तिच्या संमतीने की बळजबरीने, याविषयी वाद आहे. ठाणेदाराला मृतदेहापर्यंत पोचवणारा एक लाकूडतोड्याची साक्ष आहे की आपल्याला काही माहीत नाही.\nघटनांची साक्ष देणारे तीन : दरोडेखोर, स्त्री, आणि शिलेदाराचे भूत (कोणाच्यातरी अंगात येऊन). प्रत्येकाची साक्ष इतक्या तपशिलांबाबत, कोणाची काय चूक होती, कोणाच्या मनात काय होते, इतकेच काय शिलेदाराचा मृत्यू खून होता की अपघात की आत्महत्या याबाबत फारकत घेणारी असते, की काय झाले हे मोठे कोडेच असते. (दरोडेखोर म्हणतो, आपण शूर लढतीत शिलेदाराला मारले, स्त्री म्हणते आपण अपघाताने नवर्‍याला मारले, शिलेदाराचे भूत म्हणते की आपण आत्महत्या केली\nया खटल्याची चर्चा नंतर काही लोक करतात, त्याचे चित्रण आहे. खटल्यात प्रेक्षक असलेला एक बौद्ध भिक्षू, एक वाटसरू, आणि भिक्षूबरोबरच गावी परत चाललेला तो लाकूडतोड्या (देह सापडलेला). लाकूडतोड्या सांगतो, की त्याने आडून लपून पूर्ण घटनाक्रम बघितला आहे, पण फौजदारी मामल्यात का पडा, असे वाटून आपण \"काही माहीत नाही\" अशी साक्ष दिली. तो तिथे आपल्या बाजूने कथा सांगतो. त्याच्या कथेतले तपशी तीन्ही साक्षींपेक्षा वेगळे असतात.\nचारही कथांमध्ये काही प्रमाणात सत्य मुरडून सांगायचे कथा सांगणार्‍याला कारण आहे, असे आपल्या लक्षात येते. तर मग घडले काय हा प्रश्न आहे. चित्रपटाचा शेवट वेगळाच आहे. मला नाही पटत आणि पटतोसुद्धा.\nहा गूढ चित्रपट वर्षा-दोन वर्षांनी मी पुन्हा पुन्हा बघतो.\nराशोमोन अद्भुत चित्रपट आहे. वर दिलेली वैशिष्ट्ये आहेतच, शिवाय यातील छायाचित्रणही सुरेख आहे. (सुरूवातीला येणारा पाऊस अफाट.) असे काही बघितल्यावर हॉलीवूडचे करोडो डॉलर्स खर्चून केलेले स्पेशल इफेक्ट्स फिके वाटायला लागतात. यातील लहान बाळाचा शेवटही भावतो.\nयाशिवाय बरेच, बरेच चित्रपट आहेत. गॉडफादर, शॉशॅंक रिडम्शन, मॅट्रीक्स १, ऑल द प्रेसिडँट्स मेन इ.\n हा चित्रपट बघीतलाच पाहीजे. कथानक कळू नये म्हणून पूर्ण प्रतिसाद वाचला नाही :-)\nआता चित्रपट पाहिल्यावर पुन्हा प्रतिसाद वाचतो.\nलिल्ल्या फोर एव्हर हा चित्रपट खुपच अस्वस्थ करून गेला होता.\nतसाच स्टोरी अनडन हा इराणे चित्रपटही.\nलिल्ल्या फोर एव्हर विषयी येथे लिहिले होते.\nइंगमार बर्गमनचा पर्सोना पण काहीसा विचारात पाडणारा...\nद्वारकानाथ [09 Jul 2008 रोजी 08:26 वा.]\nपूर्वी रसरंग नावाचे चित्रपट परिक्षण करणारे सुंदर मासिक अथवा पाक्षिक प्रसिद्ध होत असे.\nआता लोकसत्तामधे प्रत्येक रवीवारी सुंदर असे सदर प्रसिद्ध होत असते. ( हिच़कॉक, रे वर चे लेख छानच होते.)\nपुण्यात फिल्म सोसायटी नावाची संस्था चांगले चित्रपट दाखवित असते / चर्चा करीत असते असे ऐकतो.\nआयुष्यावर प्रभाव असे म्हणता येईल का हे सांगता येणार नाही, पण आजवरच्या आयुष्यात चित्रपटांचे जबरदस्त असे स्थान आहे हे नक्की. गुरुशर्ट - पॅंटमधल्या राजेश खन्नाचा हाथी मेरे साथी ही आवडत्या सिनेमाची पहिली आठवण. आनंद, बावर्चीपर्यंत राजेश खन्नाचा प्रभाव होताच. 'ओ मेरे दिल के चैन' अजूनही बघायला आवडते. कॉलेजमध्ये असताना एक ते दहा क्रमांकावर असणारा अमिताभ आणि त्याचे सिनेमे आवडण्याला पर्यायच नव्हता. बेमिसाल, मैं आजाद हूं आणि ब्लॅक हे ऑल टाईम फेवरिटस. बाकी गुलजार, हृषीकेश मुखर्जी वगैरे ( आता अतिपरिचयाने कंटाळवाणी झालेली) यादी देत नाही.\nथोडेसे वेगळे सांगायचे तर 'एक रुका हुआ फैसला' आणि 'एक डॉक्टर की मौत' हे चित्रपट. 'एक डॉक्टर की मौत' माझ्या विषयाशी संबंधित असल्याने अत्यंत आवडला होता. युवा, मुंबई एक्सप्रेस, इक्बाल, नितळ, देवराई, डोंबिवली फास्ट, कुछ मीठा हो जाये, सेहर, भेजा फ्राय, हनिमून ट्रॅव्हल्स प्रा. लि.... पण हा काही 'आवडते चित्रपट' असा चर्चाविषय नाही. यातल्या सगळ्याच चित्रपटांनी आयुष्यावर थोडाफार बरावाईट परिणाम केला असे म्हणता येईल फार तर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/taxonomy/term/49?page=6", "date_download": "2018-10-16T20:23:29Z", "digest": "sha1:S2C5ESZFOCDGH5DWPVEHSYCHOKTZG4VN", "length": 7797, "nlines": 157, "source_domain": "mr.upakram.org", "title": "आस्वाद | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nमाझ्या संग्रहातील पुस्तके ११ 'समुद्र'\n' स्त्रीला नेमके हवे तरी काय असते' 'व्हॉट डझ अ वुमन वॉन्ट' 'व्हॉट डझ अ वुमन वॉन्ट' हा प्रत्येक पुरुषाला पडलेला सनातन प्रश्न आहे. स्त्रीपुरुषामधील कोणतेही नाते घ्या, त्या नात्याकडे बघण्याचा पुरुषाचा आणि स्त्रीचा दृष्टीकोन भिन्न असतो.\nगेल्या शतकातील अमेरिकन घरे - ५\nमागे एक उत्तर अमेरिकेत आढळणार्‍या घरांविषयी लेखमाला सुरू केली होती. त्याचे पुढचे भाग मधल्या काही वर्षांत इच्छा असूनही जमले नव्हते. ते या वर्षात पूर्ण करेन असा विचार आहे.\nमानव रानटी अवस्थेत असतानाही त्याला एक गोष्ट नेमकी आणि लवकरच कळून आली असावी ती म्हणजे एक एकटे राहण्यापेक्षा टोळी बनवून राहणे फायद्याचे आहे.\nघरः एक स्टुडिओ, सुधीर पटवर्धन यांच्या चित्रांचे प्रदर्शन\nचित्रकार सुधीर पटवर्धन यांच्या चित्रांचे प्रदर्शन नुकतेच मुंबईतील साक्षी आर्ट गॅलरीला होऊन गेले. हेच प्रदर्शन नंतर दिल्लीत ललित कला ऍकडमीत ५ मार्च ते ११ मार्च ला होणार आहे.\nपुस्तक परिचय: पर्यटन सम्राट\nलहानपणी कुत्रा पाळण्याचा हट्ट पालकांकडे करणारे अनेक असतात. अशा हौशीपायी कुत्र्यांबद्द्ल अनेक गमतीजमती माहीती झाल्यात, त्याच येथे मांडल्या आहेत.\nपुस्तकपरीक्षण: नॉट ओन्ली पोटेल्स\nपुस्तकपरीक्षण: नॉट ओन्ली पोटेल्स (चार सत्यकथा)\nहॉम राँग हा चित्रपट एका थाई 'रनत एक' (उच्चार योग्य आहे का ते कळवणे, रनाड् असाही उच्चार ऐकल्या सारखे वाटले) संगीतकाराच्या आयुष्याचा प्रवास उलगडतो. चित्रपटाचा काळ सुमारे १८८० ते १९४०.\nशालीवाहनाचा राजवंश नावाचे डॉ पु. नी. फडके यांनी लिहिलेले पुस्तक नुकतेच वाचून झाले. (मंगेश प्रकाशन नागपूर, किं. ६० रु.) डॉ. फडके हे नागपुरात राहतात. नुकताच त्यांचा परिचय झाला.\nचित्रपट कथा वय सुचवणी १५ + साठी\nऍबल कॉन एला Hable con ella इंग्रजी मध्ये टॉक टू हर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://mahaenews.com/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%B9%E0%A5%8B-%E0%A4%86%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A8%E0%A4%82-%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%95-%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%B2/", "date_download": "2018-10-16T22:02:12Z", "digest": "sha1:27WCMEF3TBUYMSRDVXOGGGQCHAFKBMZR", "length": 9273, "nlines": 119, "source_domain": "mahaenews.com", "title": "नागरिकहो….'आधार'नं लिंक नसलेली बँक खाती बंद होणार! | PCMC NEWS", "raw_content": "\nमहापालिका अधिकारी, कर्मचा-यांची दिवाळी गोड; बोनस व सानुग्रह अनुदान मिळणार\nमहिला नगरसेविकेशी उध्दट बोलणा-या उद्यान अधिक्षकांची केली कानउघडणी\nवल्लभनगरमध्ये चालक-वाहकांसाठी ‘ग्रंथालय आपल्या दारी’\n‘महागाई वाढली’ असे वाटत नाही – सोमाभाई मोदी\nपाणी प्रश्नावर नगरसेवक हंडा-कळशीसह सभागृहात\nभाजपाने धनगर समाजाला फसविले, सरकार वेळकाढू पणा करतेय\nअाता पुण्यातले वकील म्हणतायेत #FeeToo\nती प्रसुतिकरिता आली अन लिफ्टमध्ये अडकली\nदेशात जास्तकाळ भाजप सत्तेवर राहिल्यास भविष्यात बोलण्यावर बंदी – हर्दिक पटेल\nचिंचवडमध्ये रविवारी ‘डॉग शो’चे आयोजन\nHome महाराष्ट्र नागरिकहो….’आधार’नं लिंक नसलेली बँक खाती बंद होणार\nनागरिकहो….’आधार’नं लिंक नसलेली बँक खाती बंद होणार\nनवी दिल्ली : तुमचं बँक किंवा इतर वित्तीय खातं आधार कार्डाला लिंक नसेल तर ते खातं बंद करण्याच्या तयारीत केंद्र सरकार आहे. ३० एप्रिलपर्यंत अशी खाती आधार कार्डला लिंक केली नाहीत तर तुमचं आर्थिक नुकसान व्हायची शक्यता आहे. बँक, विमा आणि शेअरच्या खात्यांचा यामध्ये समावेश आहे. जुलै २०१४ ते ऑगस्ट २०१५ मध्ये बँक खाती उघडलेल्यांना आधारनं लिंक करावं लागणार आहे.\nफॉरेन टॅक्स कॉम्प्लायन्स अॅक्ट म्हणजेच एफएटीसीएमधल्या नियमांनुसार आधार कार्ड हे खात्याशी लिंक करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. आधार कार्ड लिंक केली नाहीत तर बँक खाती गोठवण्याचा अधिकार बँकांना देण्यात आला आहे. तसंच ही खाती पुन्हा सुरु करायची असल्यास खातेदारकांना आधार कार्ड आणि इतर संबंधित कागदपत्र बँकेमध्ये द्यावी लागणार आहेत.\n…तर पिंपरी चिंचवडमधल्या सोसायटींची नोंदणी रद्द होणार\nरिझर्व्ह बँकेचे नियम मोडल्याचा बँकांना फटका…राज्यातल्या १२ बँकांवर टाच\nपाणी प्रश्नावर नगरसेवक हंडा-कळशीसह सभागृहात\nअाता पुण्यातले वकील म्हणतायेत #FeeToo\nती प्रसुतिकरिता आली अन लिफ्टमध्ये अडकली\nमहापालिका अधिकारी, कर्मचा-यांची दिवाळी गोड; बोनस व सानुग्रह अनुदान मिळणार\nमहिला नगरसेविकेशी उध्दट बोलणा-या उद्यान अधिक्षकांची केली कानउघडणी\nवल्लभनगरमध्ये चालक-वाहकांसाठी ‘ग्रंथालय आपल्या दारी’\n‘महागाई वाढली’ असे वाटत नाही – सोमाभाई मोदी\nपाणी प्रश्नावर नगरसेवक हंडा-कळशीसह सभागृहात\nहोंडाने आणली ‘आम आदमी’ची शानदार बाइक\nपंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारविरोधात विरोधक राष्ट्रपतींकडे\nआता, दररोज बदलणार पेट्रोल-डिझेलच्या किंमती\n…तर पिंपरी चिंचवडमधल्या सोसायटींची नोंदणी रद्द होणार\nनागरिकहो….’आधार’नं लिंक नसलेली बँक खाती बंद होणार\nmahaenews.com हे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nमुख्य कार्यालय : डी.एस.एस. मीडिया प्रा. लि.\nपत्ता : विश्वकर्मा बिल्डींग, जे. के. सावंत मार्ग, दादर, मुंबई, २८.\nपुणे विभागीय कार्यालय : गोल मार्केट, वायसीएम हॉस्पिटलसमोर, संत तुकारामनगर, पिंपरी.\nउस्मानाबाद विभागीय कार्यालय : तांबरी, कलेक्टर निवासस्थानाच्या पाठीमागे, उस्मानाबाद.\nसोलापूर विभागीय कार्यालय: होडगी रोड, चेतन फौंड्रीसमोर, सोलापूर.\nकोल्हापूर विभागीय कार्यालय: जय गणेश बिल्डींग, सायबर चौक, विद्यापीठ रोड, कोल्हापूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A7%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2018-10-16T20:47:30Z", "digest": "sha1:A3O2SBBMQPZGE3NJO5Y45NZF4HHVBZ7V", "length": 7886, "nlines": 136, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "धोनी आणि निकच्या टीममध्ये चॅरिटीसाठी फुटबॉल मॅच | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nधोनी आणि निकच्या टीममध्ये चॅरिटीसाठी फुटबॉल मॅच\nबॉलिवूड आणि क्रिकेटचे कनेक्‍शन तसे जुने आहे. मात्र हे दोन्ही फुटबॉलच्या मैदानात एकत्र आल्याचे दृश्‍य रविवारी बघायला मिळाले. महेंद्र सिंह धोनी आणि प्रियांका चोप्राचा मित्र निक जोनास यांच्या टीममध्ये नुकताच एक चॅरिटी फुटबॉल सामना खेळला गेला. बांद्राच्या फुटबॉल कॉम्प्लेक्‍सच्या ग्राऊंडवर झालेल्या या सामन्यामध्ये निक जोनासला प्रोत्साहन देण्यासाठी प्रियांका चोप्राही आली होती. या प्रेक्षणीय मॅचमध्ये ईशान खट्टर आणि आदित्य रॉय कपूर देखील सहभागी झाले होते. फुटबॉल खेळता खेळता निक धडपडला आणि थोडा जखमीही झाला.\nमात्र तरिही त्याने खेळणे सुरूच ठेवले आणि त्याने एक गोल देखील केला. या प्रेक्षणीय सामन्यामध्ये धोनीच्या टीमने 5 विरुद्ध 4 असा विजय मिळवला. धोनी क्रिकेट खेळण्यापूर्वी आपल्या स्कूलकडून फुटबॉलचा गोलकीपर म्हणूनच खेळत असायचा. त्या अनुभवाचा फायदा त्याला झाला. प्रियांकाच्या मित्राला सपोर्ट करण्यासाठी बॉलिवूडमधील अनेक स्टार यावेळी उपस्थित होते. त्यात ईशान खट्टर सर्वात युवा कलाकार होता. “धडक’ रिलीज झाल्यापासून तो अन्य कोणत्याही प्रोजेक्‍टमध्ये सध्या तरी काम करत नाही आहे. तर धोनीला सपोर्ट करायला त्याची पत्नी साक्षीही आली होती.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleफिनआयक्यू ने जिंकली पुणेरी पलटणची ‘बोलकब्बडी कॉर्पोरेट चॅलेंज’ स्पर्धा\nNext article“एसबीआय’च्या एटीएमची मर्यादा आता केवळ 20 हजार\nयुवा ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा: भारताच्या पुरुष आणि महिला संघाला रौप्यपदक\nकोहली, शास्त्री यांच्याकडून पृथ्वी शॉवर कौतुकाचा वर्षाव\nपी.व्ही.सिंधू आणि सायना नेहवालकडून भारताला पदकाची आशा\nचेन्नईच्या अश्‍विन, विष्णूकडे आघाडी जोसेफचे गिक्‍सर कप जेतेपद निश्‍चित\nरिलायन्स फाउंडेशन युथ स्पोर्टस फुटबॉल स्पर्धा: बिशप्स स्कूल, नेस वाडिया संघांचे विजय\nदृष्टीहीन खेळाडूंच्या भारत विरूध्द श्रीलंका मालिकेला आजपासून सुरुवात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/central-government-ban-red-light-s-vip-culture-258538.html", "date_download": "2018-10-16T20:29:15Z", "digest": "sha1:UXJ3JEYQONC2XEOWD4DK6DWV2OSEWNO7", "length": 11749, "nlines": 119, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मंत्र्यांच्या आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या गाड्यांवरील 'लाल दिवा' हटवणार", "raw_content": "\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nराज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर, कार्यकर्त्यांमधली मरगळ झटकणार\nसराफ व्यावसायिक करणार दसऱ्याचा मुहूर्त 'कॅश'\nदारूच्या कंपनीतील ५ हजार टन मक्क्याने भरलेल्या टाकीत पडून मुलाचा मृत्यू\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\n#Metoo मोहिमे संदर्भात हायकोर्टात याचिका दाखल\nमॉडेलला घरी बोलवून मित्रानेच केला खून\nजलयुक्त 'शिव्या'र, राज ठाकरेंच्या कुंचल्यातून फडणवीस सरकारवर घणाघात\nअकबर यांनी चुंबन घेण्याचा प्रयत्न केला, आणखी एका महिला पत्रकाराचा आरोप\nकर्ज देण्यासाठी शरीरसंबंधाची मागणी करणाऱ्या बँक मॅनेजरला महिलेनं धु-धु धुतलं\nगोव्यात काँग्रेसच्या सत्ता स्थापनेच्या मनसुब्यावर पाणी, २ आमदार भाजपात दाखल\n#Metoo : महिला खेळाडूंनी केलेल्या आरोपानंतर राष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षकाची आत्महत्या\nकरिनाची 'ही' फॅशन स्टाईल तुम्हीही फॉलो करू शकता\nदबंग गर्ल सोनाक्षी सांगतेय बॉर्डरवरच्या जवानांबरोबरचे अविस्मरणीय अनुभव\nअशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापुरेनं सुरू केलाय 'प्रवास'\n#Metoo: स्त्रीनं संधीसाठी हात पुढे करताना आपली चूक नाही ते तपासून पहावं - निशिगंधा वाड\nPHOTO सबरीमाला मंदिर प्रवेशापासून राहुल गांधींच्या गुरुद्वारा भेटीपर्यंत देशभरातल्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी\nकरिनाची 'ही' फॅशन स्टाईल तुम्हीही फॉलो करू शकता\nहे आहेत देशातले 10 वादग्रस्त बाबा, कुणावर बलात्कार तर कुणावर खुनाचा आरोप\nसततच्या पोट दुखीवर करा हे ५ घरगुती रामबाण उपाय\nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\nएका पावाच्या तुकड्यासाठी भिवंडीत तुफान मारामारी\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nमंत्र्यांच्या आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या गाड्यांवरील 'लाल दिवा' हटवणार\n19 एप्रिल : मंत्र्यांच्या आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वाहनांवर लाल दिवा वापरण्यावर निर्बंध घालणाऱ्या निर्णयाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. व्हीआयपी संस्कृतीला चाप लावण्यासाठी केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे.\n1 मेपासून हा निर्णय लागू होणार आहे. आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.\nयापुढे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, सरन्यायाधीश आणि लोकसभा अध्यक्ष यांनाच लाल दिव्याची गाडी वापरता येणार आहे.\nदरम्यान, हा निर्णयामुळे केंद्रासह इतर राज्यातही हा नियम लवकरच लागू होण्याची शक्यता आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nअकबर यांनी चुंबन घेण्याचा प्रयत्न केला, आणखी एका महिला पत्रकाराचा आरोप\nकर्ज देण्यासाठी शरीरसंबंधाची मागणी करणाऱ्या बँक मॅनेजरला महिलेनं धु-धु धुतलं\nगोव्यात काँग्रेसच्या सत्ता स्थापनेच्या मनसुब्यावर पाणी, २ आमदार भाजपात दाखल\n#Metoo : महिला खेळाडूंनी केलेल्या आरोपानंतर राष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षकाची आत्महत्या\nगोव्याला उद्या मिळू शकतो नवा मुख्यमंत्री, ‘या’ नावाची चर्चा\n४ महिलांच्या मृत्यू प्रकरणी स्वयंघोषित संत बाबा रामपालला अखेर जन्मठेपेची शिक्षा\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/node/6347", "date_download": "2018-10-16T21:49:53Z", "digest": "sha1:AEIPTH5UUY7NCKB6PZTHES3GLMNN457V", "length": 15138, "nlines": 113, "source_domain": "aisiakshare.com", "title": " संख्याजगताच्या अद्भुत कथा...6 | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nअनंतता (∞): गणिताला तारक व मारक अशी संकल्पना\nलक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी, शतकोटी, परार्ध, शत परार्ध.. शत परार्ध + 1 .... अशा प्रकारच्या मोठ मोठ्या संख्यांची लहानपणी खेळलेली स्पर्धा आपल्याला नक्कीच आठवत असेल. परंतु मोठेपणी संसाराच्या रहाटगाडग्यात अडकून पडल्यामुळे अशा मोठ मोठ्या संख्यांचे कौतुक करणे आपण विसरून गेलो. व त्यातही इन्फिनिटी (∞) ही संख्या पुसटशी होत गेली. परंतु ∞ मुळात अस्तित्वात होती वा आहे का\nउदाहरणार्थ, आइन्स्टाइनच्या सापेक्षता सिद्धांतात काळ व अवकाश (space & time) अनंतापर्यंत विस्तार होत होत, कृष्ण विवरात विरून जातात अशी संकल्पना मांडलेली आहे. त्याच प्रमाणे कॅल्क्युलसमध्ये कुठलीही प्रक्रिया सातत्याने बदलत गेल्यास अवकाश व काळ यांची अनंतामध्ये विभागणी करणे शक्य होईल.\nयाचा अर्थ भौतशास्त्रज्ञांना इन्फिनिटीचे महत्व कळले व इतरांना नाही असा अर्थ होत नाही. जेव्हा खगोल शास्त्रातील समीकरणांची उत्तरं इन्फिनिटीच्या जवळ पास असतात तेव्हा हे खगोलशास्त्रज्ञ सिद्धांतांचीच पुनर्लेखन करतात\nजरी या गृहितकांना बाजूला सारले तरी गणितातील सेट सिद्धांत मात्र इन्फिनिटीला चिकटून आहे. संख्यासंबंधी कठोरपणे विश्लेषण करत गेल्यास गणितातील हे अमूर्त भांडं कुठल्याही संख्याबद्दल जास्त विस्ताराने सांगू शकेल. शून्य सेटबद्दलचा आपला अनुभव ताजा आहे. सर्व संख्यांचे एक सेट आहे असे कल्पना करता येईल. मग हा सेट किती मोठा असू शकेल तुम्ही कितीही मोजत गेला तरी त्या संख्या संपणार नाहीत व शेवटी आपण कंटाळून अनंतापर्यंत असे म्हणत त्याचा नाद सोडणार\nपरंतु 1924 साली मांडलेल्या हिल्बर्टचे काल्पनिक हॉटेल याला छेद देणारा ठरू शकेल. कारण हिल्बर्टने त्या हॉटेलमध्ये इन्फायनेट खोल्या आहेत अशी मांडणी केली आहे. जेव्हा या सर्व खोल्या पूर्ण भरल्या तेव्हा कुठून तरी कित्येक बसलोड भरून प्रवासी आले व खोल्यांची मागणी करू लागले.\nहॉटेलच्या मॅनेजरने ही समस्या कशी हाताळली असेल\nआपली अंतःप्रेरणा हे शक्य नाही असे म्हणेल. परंतु गणिताला व विशेष करून इन्फिनिटीला हे मान्य असणार नाही. मॅनेजरच्या मते ही समस्या सोडवणे शक्य आहे. त्यासाठी खोली नं 1 मधल्या प्रवाश्याला खोली नं 2 मध्ये, 2 मधल्याला 4 मध्ये, 3 मधल्याला 6 मध्ये असे हलवल्यास सर्व विषम संख्यांच्या खोल्या रिकामे होतील व आगंतुक प्रवाश्यांची रहायची व्यवस्था करता येईल.\nकाही अनंत संख्या इतर अनंत संख्यापेक्षा मोठ्या असू शकतात. यावरून सेटमधील संख्या कितीही वेगवेगळ्या प्रकारच्या असल्या तरीही त्या अनंतापर्यंत पोचतात. सेट सिद्धांताला अशा विसंगत गोष्टींची चांगलीच सवय जडली आहे. गंमत म्हणजे पूर्ण संख्यांची यादी अनंतापर्यंत जाते, एवढेच नव्हे तर त्या संख्यांचे दशांशसुद्धा अनंतापर्यंत जाऊ शकतात\nतर लहानपणच्या मोठ्या संख्येच्या स्पर्धेप्रमाणे लहानातील लहान संख्येची स्पर्धा ठेवायची का\nया पूर्वीचे लेख 1, लेख 2, लेख 3, लेख 4, लेख 5\nधाग्याचा प्रकार निवडा: :\nअनंत या संकल्पनेबद्दल जितकं\nअनंत या संकल्पनेबद्दल जितकं लिहिता आलं असतं तितकं पुरेसं आलेलं नाही या लेखात. हिल्बर्ट होटेलचा उल्लेख चांगला आहे. मात्र त्यातून जी सत्यं उभी राहातात ती डोक्याला गरगरवून टाकणारी आहेत. ती गरगर आली नाही.\nसम संख्या अधिक की विषम संख्या असं विचारलं तर कोणीही सांगू शकेल की जितक्या सम संख्या तितक्याच विषमही. कारण प्रत्येक सम संख्येनंतर एक विषम संख्या येते. हे कितीही मोठ्या संख्येबद्दल लागू पडतं. मग आता पुढचा प्रश्न. सम संख्या अधिक की सम + विषम संख्या किंवा सगळ्याच नैसर्गिक संख्या असं विचारलं तर कोणीही सांगू शकेल की जितक्या सम संख्या तितक्याच विषमही. कारण प्रत्येक सम संख्येनंतर एक विषम संख्या येते. हे कितीही मोठ्या संख्येबद्दल लागू पडतं. मग आता पुढचा प्रश्न. सम संख्या अधिक की सम + विषम संख्या किंवा सगळ्याच नैसर्गिक संख्या आता कोणीही म्हणेल की सम संख्या कमी, एकूण नैसर्गिक संख्या अधिक. कारण नैसर्गिक संख्यांमध्ये सम संख्या असतात शिवाय तितक्याच विषम संख्याही असतात. पण इथेच गंमत सुरू होते. प्रत्येक नैसर्गिक संख्येसाठी तिच्या बरोब्बर दुप्पट अशी एक सम संख्या मांडता येते. त्यामुळे नैसर्गिक संख्या अनंत आहेत, सम संख्या अनंत आहेत, पण ही दोन्ही अनंतं सारख्याच आकाराची आहेत. हे चक्रावून टाकणारं आहे.\nपूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते..या विसंगतीची आठवण आली\nहेमा मालिनी (जन्म : १६ ऑक्टोबर १९४८)\nजन्मदिवस : कोशकार नोह वेबस्टर (१७५८), लेखक ऑस्कर वाइल्ड (१८५४), नाटककार यूजीन ओनील (१८८८), समाजसुधारक अनंत हरी गद्रे (१८९०), छायाचित्रकार पॉल स्ट्रॅन्ड (१८९०), हिंदी साहित्यिक, संसदपटू सेठ गोविंददास (१८९६), कवी सोपानदेव चौधरी (१९०७), तत्त्वज्ञ लुई अल्थ्यूसर (१९१८), नोबेलविजेता लेखक ग्युंटर ग्रास (१९२७), तबलावादक पं. लच्छू महाराज (१९४४), ग्रेटफुल डेड गिटारिस्ट बॉब वेअर (१९४७), नर्तकी व अभिनेत्री हेमामालिनी (१९४८)\nमृत्युदिवस : चित्रकार ल्यूकास क्रॅनाक थोरला (१५५३), तत्त्वज्ञ गास्ताँ बाशलार (१९६२), कर्नाटक शैलीतील गायक चेंबई (१९७४), कादंबरीकार ना. सं. इनामदार (२००२), विचारवंत, लेखक गो. पु. देशपांडे (२०१३)\n१५/१६ ऑक्टोबर : एडा लव्हलेस दिन (विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित क्षेत्रांत कार्यरत महिलांच्या सन्मानार्थ)\nवर्धापनदिन : वॉल्ट डिजनी कंपनी (१९२३)\n१७९३ : फ्रेंच राज्यक्रांती - फ्रान्सची सम्राज्ञी मारी आंत्वानेतला गिलोटिनद्वारे देहदंड.\n१९०५ : लॉर्ड कर्झनने बंगालच्या फाळणीचा हुकुम दिला.\n१९५१ : पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान लियाकत अली खान यांची रावळपिंडीत हत्या.\n१९७५ : देवीरोगाचा नैसर्गिक संसर्ग झाल्याचा जगातला अखेरचा दाखला (बांगलादेश).\n१९८६ : राईनहोल्ड मेसनर ८००० मीटरहून अधिक उंचीची जगातली सर्व (१४) शिखरे सर करणारे पहिले गिर्यारोहक ठरले.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 5 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/mumbai/ac-local-to-start-soon-in-mumbai-277473.html", "date_download": "2018-10-16T20:31:01Z", "digest": "sha1:TD2BWXNJDU7F5LKH7BIPLZIL5Q4K2XOU", "length": 12484, "nlines": 119, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मुंबईत लवकरच धावणार एसी लोकल", "raw_content": "\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nराज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर, कार्यकर्त्यांमधली मरगळ झटकणार\nसराफ व्यावसायिक करणार दसऱ्याचा मुहूर्त 'कॅश'\nदारूच्या कंपनीतील ५ हजार टन मक्क्याने भरलेल्या टाकीत पडून मुलाचा मृत्यू\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\n#Metoo मोहिमे संदर्भात हायकोर्टात याचिका दाखल\nमॉडेलला घरी बोलवून मित्रानेच केला खून\nजलयुक्त 'शिव्या'र, राज ठाकरेंच्या कुंचल्यातून फडणवीस सरकारवर घणाघात\nअकबर यांनी चुंबन घेण्याचा प्रयत्न केला, आणखी एका महिला पत्रकाराचा आरोप\nकर्ज देण्यासाठी शरीरसंबंधाची मागणी करणाऱ्या बँक मॅनेजरला महिलेनं धु-धु धुतलं\nगोव्यात काँग्रेसच्या सत्ता स्थापनेच्या मनसुब्यावर पाणी, २ आमदार भाजपात दाखल\n#Metoo : महिला खेळाडूंनी केलेल्या आरोपानंतर राष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षकाची आत्महत्या\nकरिनाची 'ही' फॅशन स्टाईल तुम्हीही फॉलो करू शकता\nदबंग गर्ल सोनाक्षी सांगतेय बॉर्डरवरच्या जवानांबरोबरचे अविस्मरणीय अनुभव\nअशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापुरेनं सुरू केलाय 'प्रवास'\n#Metoo: स्त्रीनं संधीसाठी हात पुढे करताना आपली चूक नाही ते तपासून पहावं - निशिगंधा वाड\nPHOTO सबरीमाला मंदिर प्रवेशापासून राहुल गांधींच्या गुरुद्वारा भेटीपर्यंत देशभरातल्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी\nकरिनाची 'ही' फॅशन स्टाईल तुम्हीही फॉलो करू शकता\nहे आहेत देशातले 10 वादग्रस्त बाबा, कुणावर बलात्कार तर कुणावर खुनाचा आरोप\nसततच्या पोट दुखीवर करा हे ५ घरगुती रामबाण उपाय\nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\nएका पावाच्या तुकड्यासाठी भिवंडीत तुफान मारामारी\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nमुंबईत लवकरच धावणार एसी लोकल\nया एसी लोकलचा प्रवास २५ डिसेंबर किंवा १ जानेवारीपासून करता येणार आहे.\n20 डिसेंबर: मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. रेल्वेचा आशादायी प्रकल्प असलेली एसी लोकल लवकरच मुंबईत रूळांवर धावणार आहे. यामुळे मुंबईच्या दमट वातावरणातही प्रवाशांना सुसह्य तापमानात प्रवास करता येणार आहे.\nया एसी लोकलचा प्रवास २५ डिसेंबर किंवा १ जानेवारीपासून करता येणार आहे. एसी लोकलला लागणाऱ्या सर्व परवानग्या मिळाल्या आहेत, आणि येत्या काही दिवसात पश्चिम रेल्वेवर गारेगार प्रवास करता येणार आहे. कोणतीही नवी रेल्वे सेवा करायची असली की रेल्वेच्या सेफ्टी बोर्डकडून परवानगी घ्यावी लागते. गेले अनेक महिने एसी लोकलच्या चाचण्या सुरू होत्या. ही लोकल सुरूवातीला पश्चिम रेल्वे मार्गावर धावणार आहे. ही लोकल सर्व स्थानकांवर थांबणार नाही. बोरिवली, अंधेरी, वांद्रे, दादर, मुंबई सेंट्रल, आणि मुंबई सेंट्रल ते चर्चगेट दरम्यान सर्व स्थानकांवर थांबेल, असं समजतंय. या पट्ट्यामधल्या व्यापारी वर्गाला आकर्षित करण्यासाठी हे सलग थांबे दिले गेले आहेत.\nत्यामुळे आता या नव्या प्रकल्पाचा मुंबईकरांना काही फायदा होतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\n#Metoo मोहिमे संदर्भात हायकोर्टात याचिका दाखल\nमॉडेलला घरी बोलवून मित्रानेच केला खून\nजलयुक्त 'शिव्या'र, राज ठाकरेंच्या कुंचल्यातून फडणवीस सरकारवर घणाघात\n'शूटआऊट ऍट दादर' दिल्लीतून आले होते हल्लेखोर, जुन्या मालकानेच दिली होती सुपारी \nगुजराती माणसं फार हुशार, राज ठाकरेंचा मोदींना टोला\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.snpnews.in/2018/07/05/reliance-jio-2/", "date_download": "2018-10-16T21:54:20Z", "digest": "sha1:CDBQ3XM2J5UXTXSLWULEPQGTN563QVUJ", "length": 5647, "nlines": 75, "source_domain": "www.snpnews.in", "title": "रिलायन्स जिओचा नवा फोन ग्राहकांच्या भेटीला,जिओफोन २ जी घोषणा - SNP News | News Articles | Blogs | Technology | Social | Political | Education |Cultural", "raw_content": "\nरिलायन्स जिओचा नवा फोन ग्राहकांच्या भेटीला,जिओफोन २ जी घोषणा\n05/07/2018 SNP ReporterLeave a Comment on रिलायन्स जिओचा नवा फोन ग्राहकांच्या भेटीला,जिओफोन २ जी घोषणा\nरिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या वार्षिक बैठकीला मुंबईतील बिर्ला मातोश्री सभागृहात रिलायन्सची सुरुवात झाली आहे. यामध्ये रिलायन्स जिओच्या दुसऱ्या फोनची घोषणा करण्यात आली. जिओ फोन-२ हा फोन जिओ वनचं पुढील व्हर्जन आहे. यामध्ये पहिल्या जिओ फोनमध्ये नसलेल्या अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत.\nरिलायन्स समूहाच्या वार्षिक बैठकील आज सकाळी ११ वाजता सुरुवात झाली. या बैठकीत जिओ-२ ची घोषणा करण्यात आली. यामध्ये व्हॉट्सअॅप वापरता येणार आहे. याआधी लॉन्च करण्यात आलेल्या जिओच्या फोनमध्ये व्हॉट्सअॅपची सुविधा नव्हती. जिओ फोन-२ मध्ये आडवी स्क्रिन असेल. मात्र जिओ फोन-२ लॉन्च केल्यावरही पहिल्या जिओ फोनचं उत्पादन बंद केलं जाणार नाही. मात्र हे दोन्ही फोन बाजारात उपलब्ध असतील.\nआता अफवा रोखणार व्हॉट्सअॅपचे नवे फिचर\nएका शेतकऱ्याची स्वप्नपूर्ती : पहा किती वर्षांनी झाले मर्सिडिज विकत घेण्याचं स्वप्न\nजागतिक व्यापार वाढविण्यासाठी सेवांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी सुरेश प्रभु यांनी जी – २० च्या सदस्यांना केली विनंती\n‘अॅपल’ कंपनी बनली जगातील १७७ देशांपेक्षाही श्रीमंत\nबजाजने आपल्या ग्राहकांसाठी नवी बाइक Pulser NS 200 केली लॉन्च\nमहाराष्ट्र स्वाभिमान युवक उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी वैभव वीरकर यांची निवड\nकृषी उत्पादनांच्या निर्यातीस प्रोत्साहन देण्यासाठी सुरेश प्रभु यांचा पुढाकार\nदादरच्या फूल मार्केटमध्ये गोळीबार, एकाची हत्या\nप्रस्तावित नवीन औद्योगिक धोरण लवकरच मंजूर होईल – सुरेश प्रभु\nफुटवेअर आणि लेदर सेक्टरसाठी केंद्र सरकारचे खास पॅकेज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/vegetables-rate-high-washi-145930", "date_download": "2018-10-16T21:01:34Z", "digest": "sha1:T43H3IQGIWN4LLORTM2A723A65ZLVWP3", "length": 14285, "nlines": 192, "source_domain": "www.esakal.com", "title": "vegetables rate high in washi कवडीमोल भाजी चढ्या भावात | eSakal", "raw_content": "\nकवडीमोल भाजी चढ्या भावात\nबुधवार, 26 सप्टेंबर 2018\nवाशी - सणासुदीमुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील (एपीएमसी) खरेदी-विक्री मंदावली आहे. दुसरीकडे आवक वाढल्याने घाऊक बाजारात भाजीपाल्याचे भावही कोसळले आहेत. त्यानंतरही बाजार समितीपासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या शहरातील अनेक मंडया, किरकोळ बाजारांत भाजीपाला अव्वाच्या सव्वा भावाने विकण्यात येत आहे. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दराच्या झळा सहन करणाऱ्या सर्वसामान्यांची भाज्यांच्या अशाप्रकारे वाढलेल्या भावामुळे होरपळ झाली आहे.\nवाशी - सणासुदीमुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील (एपीएमसी) खरेदी-विक्री मंदावली आहे. दुसरीकडे आवक वाढल्याने घाऊक बाजारात भाजीपाल्याचे भावही कोसळले आहेत. त्यानंतरही बाजार समितीपासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या शहरातील अनेक मंडया, किरकोळ बाजारांत भाजीपाला अव्वाच्या सव्वा भावाने विकण्यात येत आहे. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दराच्या झळा सहन करणाऱ्या सर्वसामान्यांची भाज्यांच्या अशाप्रकारे वाढलेल्या भावामुळे होरपळ झाली आहे.\nदिघ्यापासून बेलापूरपर्यंत विस्तारलेल्या नवी मुंबईच्या मध्यभागी वाशीत बाजार समिती आहे. या ठिकाणाहून सर्वांत जवळ असणाऱ्या वाशी, तुर्भे, सानपाडा, जुईनगर आणि कोपरखैरणेतील किरकोळ बाजारांतही भाजीपाल्याचे भाव चढेच आहेत. बाजार समितीत सध्या टोमॅटो प्रतिकिलो आठ ते ११ रुपये भाव आहे; मात्र वाशीच्या सेक्‍टर नऊ येथील किरकोळ बाजारात त्याचा भाव ३० ते ४० रुपये आहे. घाऊक बाजारात १० ते १५ रुपये भाव असलेला कांदा व बटाटा सीवूड्‌स सेक्‍टर ४८च्या बाजारात २५ ते ३५ रुपये प्रतिकिलोने विकण्यात येत आहे.\nएपीएमसी मार्केटमध्ये आलेल्या शेतमालाच्या प्रमाणानुसार बाजारभाव कृषी पणन विभागामार्फत निश्‍चित करण्यात येतो; मात्र किरकोळ बाजारात त्यावर कोणाचाही अंकुश नसतो. फेरीवाल्यांच्या मनाप्रमाणे भाव आकारले जातात. ते ठरवताना फेरीवाल्याला भाजीपाला आणताना झालेला वाहतूक खर्च, फुटपाथवर बसण्यासाठीची हप्तेखोरी, खराब माल असा सर्व हिशेब जोडण्यात येतो; मात्र त्याचे प्रमाण हे फेरीवाल्यांच्या मर्जीप्रमाणे ठरवले जात असल्याने किरकोळ भाजारातील भाजीपाला हा नेहमी महागलेला आहे.\nकांदा- ८ ते १०\nबटाटा- १० ते १२\nभेंडी- १० ते १५\nवांगी- १० ते १८\nमटार- २० ते २५\nकोबी- ८ ते १०\nफ्लॉवर- १० ते १२\nनेरूळ येथील किरकोळ बाजारात भाव (प्रतिकिलो)\nकांदा- २० ते २५\nबटाटा- २५ ते ३०\nटोमॅटो- १५ ते २०\nभेंडी- ५० ते ६०,\nवांगी- ३० ते ३५\nमटार- ६० ते ७०\nकोबी- ४० ते ५०\nफ्लॉवर- ५० ते ६०\nघाऊक बाजारातून गृहिणी भाजीपाला आणत नाहीत. किरकोळ बाजारावर त्या अवलंबून असतात; मात्र किरकोळ बाजारात खूप महाग भाजीपाला खरेदी करावा लागतो. त्यामुळे घरातील महिन्याचे बजट कोसळते.\n- शीतल तांबे, गृहिणी\nआमदार काते हल्लाप्रकरणी चार जणांना अटक\nमुंबई - अणुशक्तीनगर विधानसभेचे आमदार तुकाराम काते यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी चार जणांना पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली. सचिन खंडागळे,...\nमोखाड्यात 'विद्यार्थ्यांचे शोषण अन् मुख्याध्यापकांचे पोषण'\nमोखाडा : मोखाड्यातील पोशेरा येथील आदिवासी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना कमी पोषण आहार देऊन उर्वरित धान्य हडपण्याचा डाव येथील...\n#NavDurga दर्जेदार अभिनय, मनोभावे समाजसेवा\nअँग्री इंडियन गॉडेसेस, मंटो आणि सॅक्रीड गेम्समधल्या भूमिकांमधून प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारी आणि दोन खेड्यांच्या स्वयंपूर्ण विकासासाठी झटणारी आजची...\nपाण्याअभावी जनावरांचे हाल, शेतकरी हवालदिल\nसलगर बुद्रुक - यंदाच्या पावसाळ्यातील आतापर्यंतची सर्व नक्षत्रे ओळीने कोरडी गेली असल्याने मंगळवेढयाच्या दक्षिण भागातील कायम दुष्काळी गावामध्ये मोठी...\nमहाबळेश्वरमध्ये शेती शाळेचे आयोजन\nमहाबळेश्वर - महाबळेश्वर येथील मेटगुताड येथे आज १७ रोजी सकाळी १० वा. शेती शाळेचे आयोजन पंचायत समितीच्या वतीने करण्यात आले आहे. या शेती शाळेला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/3568", "date_download": "2018-10-16T21:47:23Z", "digest": "sha1:IZPFQAWQWBJGK6CJG36FKCQFKILJM5N3", "length": 15929, "nlines": 96, "source_domain": "mr.upakram.org", "title": "जरबेरा | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nएका पुष्प-प्रदर्शनात काढलेले हे जरबेराच्या फुलाचे छायाचित्र. प्रतिक्रिया कळवा.\nकॅमेरा - कोडॅक इझीशेअर झेड ६५०\nएक्स्पोजर - (ऑटो) - १/१२५\nमॅक्रो फोटोग्राफीच्या छंदाकरिता ही सुरुवात छान आहे. ठळक रंग, पाकळ्या आणि मधल्या भागाची गुंतागुंत, योग्य डेप्थ ऑफ फोकस सगळेच चांगले.\nकाही सुचवण्या : चित्र कलात्मक हवे तर त्याच्यात एक कथा हवी. दृष्टी चित्रात गुंतून राहावी, अशा प्रकारचे काही घटकांचे \"मार्ग\" असावे. चित्रांच्या मांडणीबाबत काही ढोबळ नियम आहेत. नियम हे मोडण्याकरिताच असतात, वगैरे गोष्टी अगदी-अगदी खर्‍या आहेत. \"चित्रांतील डोळ्यांना खेचणारे बिंदू १/३ रुंदी *१/३ लांबी या ठिकाणी असतात, मांडणीतील केंद्रबिंदू हा थोडा कंटाळवाणा असतो\" हा ढोबळ नियम जरूर मोडता येतो. परंतु \"माझे हे चित्र ढोबळ नियमासाठी अपवाद ठरते असे विलक्षण आहे\" याबाबत चित्रकाराला खात्री हवी... या चित्राच्या बाबतीत प्रेक्षक म्हणून तरी मला वाटते, की मांडणीतला केंद्रबिंदू कंटाळवाणा आहे : या चित्रात फुलाचा सुंदर गाभा त्या ठिकाणी योजून चित्राचे नुकसान झाले आहे.\nफोटो छानच आहे, पण -\nचित्रांतील डोळ्यांना खेचणारे बिंदू १/३ रुंदी *१/३ लांबी या ठिकाणी असतात, मांडणीतील केंद्रबिंदू हा थोडा कंटाळवाणा असतो\nह्या धनंजयच्या वाक्याशी सहमत, २/३ चा सुवर्ण-नियम मानला जातो, अर्थात त्याला अपवाद असु शकतो.\nतसेच, फुलाचा आणि पार्श्वभुमिचा कॉन्ट्रास्ट थोडा गंडलाय, त्यामुळे फुलावरुन नजर पानावर गेल्यावर फोटोची मजा जाते.\nउपक्रमावर स्वागत. जरबेरा हे नाव पहिल्यांदा ऐकले. अधिक माहिती मिळेल का\nजर्बर किंवा गर्बर डेझी\nडँडेलायन आणि गर्बर डेझी \"ऍस्टरेसी\" या \"फॅमिली\"मधलील फुले आहे. पण अगदी सख्खे-चुलते इतके जवळ नाही.\nमी मध्यंतरी असे फूल वीड म्हणून उगवलेले पाहिले होते पण वरील फूल कुंडीत उगवलेले पाहिल्याने प्रतिसाद संपादित केला. :प्\nहा फोटो मी अगदी सुरूवातीला...\nहा फोटो मी अगदी सुरूवातीला फोटोग्राफीची विशेष माहिती नसतांना काढला होता. अर्थात तेव्हा मला १/३ चा नियम माहित नव्हता.\nकॉन्ट्रास्ट उठावदार करण्यासाठी काय करायला हवे होते\nहे जरबेराचे फूल आहे. हे फ्लॉवर ऍरेंजमेंटमध्ये वापरले जाते आणि याचे झाड ग्रीनहाऊसमध्ये वाढवले जाते. हे एक फुलशेतीमध्ये वापरले जाणारे झाड आहे, जे कुंडीतही लावता येते.\nबहुधा तुम्ही इथे फ्लॅश मारला. किंवा जो प्रकाशाचा स्त्रोत आहे तो जास्त प्रखर आहे त्याने खुपच भडक सावल्या निर्माण केल्यात. जर दिवसा उजेडी लख्ख प्रकाशात (उन्हात नव्हे) हेच छायाचित्र घेतले तर जास्त उठावदार होईल आणि कॉन्ट्रास्ट बदलताना सावल्याही फार त्रास देणार नाहीत. बाकी वरच्या सर्व प्रतिक्रियांशी सहमत. आणि हो, ते कॉपीराईटचे दोन-दोन ठसे उमटवल्याने चित्राच्या सौंदर्याला खूपच हानी पोहोचते आहे. शक्यतो एकच ठसा, बारिक आणि डोळ्याला खुपणार नाही असा द्या. पारदर्शक दिला तर अधिक उत्तम.\nत्या पुष्प प्रदर्शनात रात्रीच्या वेळी खूपच प्रखर फ्लड लाईट्स लावलेले होते.\nत्या फोटोवर कॉपी राईटचा ठसा उमटवण्याव्यतिरिक्त त्यावर दुसरे कोणतेही प्रोसेसिंग केलेले नाही. पावणेदोन वर्षांपूर्वी मी जेव्हा हा फोटो इंटरनेटवर टाकला, तेव्हा माझ्या काँम्प्युटरवर फक्त कोडॅकचे सॉफ्टवेअर उपलब्ध होते आणि त्यात फक्त ठळक ठसा देण्याचाच पर्याय उपलब्ध आहे त्यामुळे नाईलाजाने मला तसेच ठसे द्यावे लागले.\nकॉन्ट्रास्ट उठावदार करण्यासाठी काय करायला हवे होते\nरात्रीच्या वेळी हे थोडे कठीण होते, ज्या गोष्टींवर प्रकाश जास्त आहे त्या जास्त भडक दिसतात व उर्वरित गोष्टी फेडेड वाटतात, त्यासाठी पोस्ट-प्रोसेसिंग करता येइल, फोटो क्रॉप करुन अनावश्यक भाग काढुन टाकणे अथवा अनावश्यक भाग जास्त गडद करणे (काळ्या रंगाकडे झुकणारा), त्यामुळे सब्जेक्ट अधिक उठुन दिसेल असे वाटते, तसेच शक्यतो कमी प्रकाशातिल फोटो बहुदा आयत-आकारापेक्षा चौकोन-आकारात असु द्यावेत जेणेकरुन इतर फेडेड गोष्टी जास्त दिसणार नाहीत, पण सब्जेक्ट-मागिल भाग गडद काळ्या रंगाकडे झुकणारा असेल तर फोटो जास्त प्रभावी ठरु शकेल.\nत्या पुष्प प्रदर्शनात रात्रीच्या वेळी खूपच प्रखर फ्लड लाईट्स लावलेले होते. आणि त्या फोटोवर कॉपी राईटचा ठसा उमटवण्याव्यतिरिक्त त्यावर दुसरे कोणतेही प्रोसेसिंग केलेले नाही.\nपण आता तुमच्या सूचनेप्रमाणे फोटोशॉपमध्ये प्रोसेसिंग करून बघेन.\nनीलपक्षी, वेगळ्या विषयावर आधारित तुमचा ब्लॉग फार आवडला. विशेषतः तुमच्या ब्लॉगवर जो गुलाबांवर लेख आहे तो तुम्हाला उपक्रमावर प्रकाशित करायला आवडेल का मला आणि इतरांनाही प्रश्न असल्यास ते येथे विचारायला आवडतील.\nमाझा गुलाबांवरचा लेख आधीच एका साप्ताहिकात प्रकाशित झालेला असल्याने संपादकांच्या पूर्वपरवानगीनंतरच तो इथे प्रकाशित करता येईल. पण कोणाला प्रश्न विचारायचे असतील, तर तोपर्यंत माझ्या ब्लॉगवर येऊन प्रश्न विचारले, तरी चालतील. मला जी माहिती आहे, तितकी मी देऊ शकेन. कारण जरी मी हा लेख लिहिला असला, तरी मी हॉर्टीकल्चरिस्ट नाही. हॉर्टीकल्चरचा कोर्स केवळ हौस म्हणून केल्यानंतर लगेच काही दिवसांत मी तो लेख लिहिला होता. त्यामुळे त्या विषयातील तज्द्न्य व्यक्तीइतकी माहिती मी देऊ शकेनच असे नाही.\nमाझा गुलाबांवरचा लेख आधीच एका साप्ताहिकात प्रकाशित झालेला असल्याने संपादकांच्या पूर्वपरवानगीनंतरच तो इथे प्रकाशित करता येईल. पण कोणाला प्रश्न विचारायचे असतील, तर तोपर्यंत माझ्या ब्लॉगवर येऊन प्रश्न विचारले, तरी चालतील.\nहरकत नाही. ब्लॉग्जवर चर्चा करण्यापेक्षा एक समांतर चर्चा येथे टाकून तुमच्या ब्लॉगचा संदर्भ देता येईल. तुम्ही हॉर्टीकल्चरिस्ट नसाल तरी बहुधा माझ्यापेक्षा (आणि इतर अनेकांपेक्षा) तुम्हाला खचितच अधिक माहिती असावी.\nमला शक्य झाल्यास मीच एक स्वतंत्र चर्चा टाकेन आणि प्रश्न विचारेन. तुम्ही जमेल तशी उत्तरे द्या.\nतांत्रिक ज्ञान नसल्याने विश्लेषणात रस नाही, पण मला हे छायाचित्र आवडले.\nदर्द मिन्नत-कशे-दवा न हुवा\nमैं न अच्छा हुवा, बुरा न हुवा\nज्यांनी वरती चर्चेत भाग घेऊन मला विविध सूचना दिल्या आहेत, त्या सगळ्यांचे आभार\nकृपया अजून काही वेगळ्या सूचना द्यायच्या असतील, तर जरूर द्याव्यात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.marathi.aarogya.com/%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B7%E0%A4%95-%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A8/%E0%A4%8F%E0%A4%A1%E0%A4%B8%E0%A5%8D%E2%80%8C-%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE.html", "date_download": "2018-10-16T21:19:29Z", "digest": "sha1:IGMLN5ZQ7UAO6MBG43F44NL5FOQ7B4I3", "length": 20521, "nlines": 156, "source_domain": "www.marathi.aarogya.com", "title": "एडस्‌ ग्रस्तांचा आहार कसा असावा! - आरोग्य.कॉम - मराठी", "raw_content": "\nपोषक पदार्थ आणि अन्न\nकोड - पांढरे डाग\nपोषक पदार्थ आणि अन्न\nएडस्‌ ग्रस्तांचा आहार कसा असावा\nएडस्‌ ग्रस्तांचा आहार कसा असावा\nएडस्‌ झालेल्या रूग्णाचे उर्वरीत आयुष्य जास्तीत जास्त चांगल्या तर्‍हेने , जावे, याबाबतीत रूग्णाचा ‘पोषण दर्जा’ सुयोग्य अन्नाचे शक्य तितका चांगला राखता येईल कां या प्रश्नाचे उत्तर होकारार्थी आहे. रूग्णाला आवडीचा पण सुखकारक आहा र देऊन विरंगुळा देता येईल अन्‌ ‘पोषक तत्वे\" पण. त्याच्या व्यथा पण कमी करता येतील. एडस्‌ ग्रस्तांच्या बाबतीत ‘ आहार ’ हा एक संजीवक- उपचार ठरेल.\nअन्नपदार्थातूल पोषक तत्वाच्या अधिक्यानुसार. अन्नपदार्थ पाच मूलभूत गटात वर्गीकृत केले आहेत. रोजच्या आपल्या आहारात आपण घेत असलेल्या आन्न पदार्थाचा सुयोग्य समावेश हवा. तसेच प्रत्येक गटातील अन्नपदार्थ समाविष्ट केले पाहिजेत आणि तेही योग्य प्रमाणात तरच आहार समतोल होईल. त्यासाठी दर्शक म्हणून पाच मुलभूत गटाचा उपयोग करून आहार ‘समतोल ’ करता येतो. शरीरस्वास्थ्य राखता येईल.\n१. एकदल धान्ये व त्याचे पदार्थ - तांदूळ, गहू, नाचणी, बाजरी, ज्वारी, पोहे, रवा, गव्हाचे वा काष्ठीर वा तंतू इतर पीठे कार्यशक्ती, प्रथिने ‘ ब’ जीवनसत्व, लोह.\n२. डाळी आणि कडधान्ये - हरबरा, तूर , उदीड, मूग, राजमा, सोयाबीन, चौधारी, घेवडा, डाळी, शेंगदाणे, अक्रोड, बदाम, तीळ कार्यशक्ती, प्रथिने, ‘ ब’ जीवनसत्व, लोह, काष्ठीर वा तंतू.\n३. दूध व दूधाचे पदार्थ - दही, दुधाची भुकटी, खवा, पनीर, चीझ्‌, मांस, मासे कोंबडी, अंडी , इतर प्राणी प्रथिने , स्निग्धे, कॅलशियम\n४. फळे व भाज्या - फळे- आंबा, पेरू, पपई, संत्री, टरबुज, सीताफळ, सफरचंद भाज्या- पालेभाज्या -चाकवत , पालक, अंबाडी, अळू, शेवग्या ची पाने, मेथी, इ. इतर भाज्या- गाजर, वांगी , भोपळी मिरची, बटाटे, रताळे, भेंडी, शेवग्याच्या शेंगा गार्जरेय (जीवनसत्व ‘अ’) जीवनसत्व ‘क’ कॅलशियम, लोह, ‘ब’ जीवनसत्व, काष्ठीर वा तंतू\n५. स्निग्धे व शर्करा - तेल, तूप, लोणी, मोहरीचे तेल, साखर, गुळ, काकवी, मध कार्यशक्ती, आवश्यक स्निग्धाम्ले, जीवसत्वे, अ, ड, इ, के.\nहेच गट खालील प्रमाणे ओळखले जातात- १ गट- कार्यशक्ती गट, गट २ व ३ - प्रथिने गट, गट ३ व गट ४ - संरक्षक गट, संपृक्त कार्यशक्ती गट\nआहारातून पाच पोषक तत्वे पुरविली जातात. कार्बोदके, प्रथिने, स्निग्धे, जीववसत्वे आणि खनिजे ही ती ‘ पाच पोषकतत्वे’ होत. कार्बोदके, स्निग्धे व गरज पडल्यास प्रथिनापासून कार्यशक्ती मिळणे. या पाच पोषक तत्वाच्या. त्याच्या घटकाच्या सुयोग्य ताळमेळ जमवून,व्यक्तीच्या गरजेनुसार समतोल वा संतुलित आहार बनविता येतो. त्यामुळे सुपोषित होऊन सक्षम होते. रूग्णाची प्रतिकारक्षमता वाढते.\nअन्नस्वच्छता व अन्न आरोग्य\n‘अन्न तारी अन्न मारी’ यातील उतरार्ध अन्न स्वच्छता व अन्न आरोग्य याची काळजी घेतली नाही तर प्रत्ययास येते एडस्‌ ग्रस्तामध्ये आणि प्रतिकारक्षमता कमकुवत झालेली असते. त्यात पुन्हा संसर्ग झाला तर बघायलाच नको म्हणून उत्तम दर्जाचे अन्न निवडायला हवे. अन्न आणि पाणी निर्जंतुक हवे अन्नाच संपर्कात येणारी सर्व साधने, भांडी निर्जंतुक हवीत, कीटक, कृमी, जंतू, सूक्ष्म जंतू यापासून अन्न पाणी सुरक्षित ठेवले पाहीजे. रूग्णाला संसर्ग होणार नाही. अन्‌ त्याच्या ही द्वारा इतरांना संसर्ग होणार नाही याची खास दक्षता घ्यायला हवी.\nएच्‌. आय. व्ही. व आहार प्रबंध\nआहार प्रबंध करताना रूग्णांच्या शारीरीक, मानसिक, आर्थिक व सामाजिक पार्श्वभूमीचा साकल्याने विचार करावयास हवा. रूग्णाचा पोषणदर्जा वा स्थिती, रोगाचा टप्पा, रूग्णामध्ये दिसून येणारी लक्षणे, त्याचे स्वरूप व गंभीरता, औषध - योजना त्याचा होणारा एकत्रित परीणाम ध्यानात घ्यायला हवा. विशेषत: अन्नग्रहण व व्यक्तीच्या पोषकतत्वाच्या गरजेवर होणारा परिणाम, या बाबी महत्वाच्या आहेत.\nरूग्णाला दिला जाणारा आहार हा संवर्धनात्मक, प्रतिबंधात्मक व उपचारात्मक असा त्रिगुणी- त्रिमितीय हवा. सुयोग्य पोषकतत्वे पुरवून शरीराचे घटलेले वजन वाढविता येते. प्रतिजैविके वा ऍण्टीबायोटिक्स दिल्यास शरीरात ‘ ब’ जीवनसत्व तयार करणारे सुक्ष्मजंतू नष्ट पावतात. म्हणून ‘ब’ कॉम्प्लेक्स युक्त आहार दिल्यास त्याआभावी उद्‌भवणार्‍या लक्षणांनी प्रतिबंध करता येईल. बाह्य लक्षणे दृश्यमान असतील तर ती दूर करण्यासाठी योग्य पोषकतत्वेयुक्त आहार द्यायला हवा. रक्तक्षय असेल तर प्रथिने, लोह, जीवनसत्व‘ क’ अधिक प्रमाणात पुरवून रक्तक्षयावर उपचार करता येईल.\nआहार पथ्यामध्ये रूग्णाच्या आहार ग्रहणाच्या सवयी महत्वाच्या.आपल्या सवयीचा आहार रूग्णास मानसिक समाधान देणे. अन्न पौष्टिक हवेच. पण स्वादिष्ट, स्वीकारणीय अन्न ओठातून पोटात सुलभतेने जाते. थोड्या थोड्या वेळाने छोटे खानी भोजन, रूग्णाच्या पचनी पडेल. रूग्णाच्या लक्षणानुसार भावेल, पचेल, रूचेल असा आहार हवा. रूग्णाच्या शरीरात पाण्याचा असमतोल होण्याची शक्यता असते. पाण्यामुळे अन्नाची पचनीयता वाढते. पोषणक्षम पोषकतत्वे पेयाच्या माध्यमातूम पुरविता येतात रूग्ण मोसंबी-संत्रे खाताना कंटाळू कंटाळू शकतो, पण त्याचा रस चटकन घशाखाली उतरवू शकतो. रूग्णाची पचन संस्था कमकुवत झालेली असते.\nयाचा योग्य ताळमेळ घातला पाहिजे. सकाळी रूग्ण ताजातवाना असतो. त्यावेळी भरपूर न्याहारीचे आयोजन करावे. रात्री रूग्णास शांत झोप लागावी म्हणून संध्याकाळी व रात्री हलके जेवण द्यावे. दोन अडीच तासांनी छोटेखानी जेवण वा पेय पदार्थ द्यावेत. कृत्रीम अन्नपदार्थापेक्षा, नैसर्गिक अन्न प्रकार रूग्णाच्या लवकर अंगी लागतो. उपजत जाणीवेने तो अंगीकारला जातो.आत्मसात केला जातो.\nपोषक पदार्थ आणि अन्न\nमानसिक ताणतणावात आहार - पोषणाचं स्थान\nएडस्‌ ग्रस्तांचा आहार कसा असावा\nआहार सुधारणे / वजन कमी करणे\nजीवनसत्वे (व्हिटामीन्स) आणि खनिज पदार्थ(मिनरल्स)\nस्थूलमानाने आहाराची व्याख्या करायची झाली तर जगण्यासाठी बाहेरून आपण आत ज्या वस्तू घेतो त्याला आहार म्हणतात. आहाराबद्दलच्या शास्त्रीय महितीचा बहुतांशी अभावच आढळतो, पुढे वाचा…\nआरोग्य म्हणजे सुदृढता असणे किंवा सुरळीतता असणे. सुदृढता, सुरळीतता आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी मार्गदर्शन करणे हा या वेबसाईटचा प्रयत्न आहे. आरोग्य.कॉम ही भारतातील आरोग्य विषयक माहिती पुरवण्यात सर्वात अग्रेसर असणा-या वेबसाईट्सपैकी एक आहे. या आरोग्यविषयक माहिती पुरवणा-या साईट्स म्हणजे डॉक्टर नव्हेत. पण आरोग्याविषयी पुरक माहिती व उपचारांचे वेगवेगळे माध्यम उपलब्ध करुन देणारी प्रगत यंत्रणा आहे. या साईटच्या गुणधर्मांमुळे इंटरनेटचा वापर करणा-यांमधे आरोग्य.\n» आमच्या सर्व समर्थन गट पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nआमच्या बातमीपत्राचे सदस्यत्व घ्या\nआरोग्य संबंधित नवीन माहिती मिळवा.\nआरोग्य.कॉम ही भारतातील एक आरोग्याविषयीची आघाडीची वेबसाईट आहे. ह्या वेबसाईटवर तुम्हाला आरोग्याविषयी जवळ जवळ सर्व वैद्यकीय आणि सर्वसामान्य माहिती मिळण्यास मदत होईल असे विभाग आहेत.\nहे आपले संकेतस्थळ आहे, यात सुधारण्याकरिता आपले काही प्रस्ताव किंवा प्रतिक्रीया असतील तर आम्हाला जरुर कळवा, आम्ही आमचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करू\n“माझे नाव पुंडलिक बोरसे आहे, मला आपल्या साइट मुळे फार उपयुक्त माहिती मिळाली म्हाणून आपले आभार व्यक्त करण्यासाठी ईमेल पाठवीत आहे.\nकॉपीराईट © २०१६ आरोग्य.कॉम सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/lifestyle-news/loksatta-durga-2018-dr-sucheti-dhamne-mauli-seva-pratishthan-1768249/", "date_download": "2018-10-16T20:52:14Z", "digest": "sha1:2GWDJVYLSKPSV2TUXV6YR7OTFAFQHAXH", "length": 25647, "nlines": 220, "source_domain": "www.loksatta.com", "title": "आजची दुर्गा २०१८: पाशवी जगातली तेजोमय किनार | Loksatta Durga 2018 Dr Sucheti Dhamne Mauli Seva Pratishthan | Loksatta", "raw_content": "\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\nआजची दुर्गा २०१८: पाशवी जगातली तेजोमय किनार\nआजची दुर्गा २०१८: पाशवी जगातली तेजोमय किनार\nकुटुंबीयांनी सोडून दिलेल्या ३०० मनोरुग्ण स्त्रियांची माय डॉ. सुचेता धामणे\nजग क्रूर आहे, बाईच्या बाबतीत तर जास्तच. बहुतांशी आपल्याच कुटुंबीयांनी सोडून दिलेल्या मनोरुग्ण स्त्रिया, रस्त्यावर भटकू लागल्यावर तर उपभोगल्या जातातच. अशा ३०० जणींचं घर असलेली नगर येथील ‘माऊली सेवा प्रतिष्ठान’.. यंदाच्या पहिल्या दुर्गा आहेत, या स्त्रियांची माय झालेल्या डॉ. सुचेता धामणे.\nअशीच एक सकाळ. नगरमध्ये राहाणाऱ्या डॉ. सुचेतांना नेहमीप्रमाणेच एक फोनकॉल आला, ‘पंढरपूरमध्ये एक बाई फिरतेय, नग्नावस्थेत. पोटुशीही आहे. येऊन घेऊन जा.’ सुचेता आपल्या पतीसह, राजेंद्र धामणे यांच्यासह निघाल्या. तिला शोधून काढलं, दयाच दाटून आली तिच्याविषयी. काळाचंही भान हरवलेली, होऊ घातलेली माऊली होती ती. अवस्था फारच भयानक. अंगावर कपडेही नाहीत, अस्वच्छता आणि दरुगधीमुळे जवळही जावत नव्हतं. उपाशीच असावी. पण पोट मात्र चांगलच वर आलेलं. सुचेतांनी तिला जवळ घेतलं. आधी एका ठिकाणी नेऊन अंघोळ घातली, आणलेले कपडे घातले आणि थेट आणलं ते ‘माऊली’मध्ये आज ती बाई भानावर आलेली आहे. स्वत:च्या पायावर उभी राहिली आहे. आणि तिच्या सहा वर्षांच्या मुलाचं नाव आहे, पांडुरंग राजेंद्र धामणे.\nअसे २० पांडुरंग, श्रद्धा, पूजा, साई, गौतम, पूजा, मेरी, प्रज्ञा ‘माऊली’मध्ये आहेत. बलात्कारित मनोरुग्ण स्त्रियांची ही मुलं आज ‘माऊली’मध्ये आपल्या मातांसह सुखाने नांदत आहेत, शिक्षण घेत आयुष्याला आकार देत आहेत. आणि यामागे आहेत ते सुचेता आणि राजेंद्र धामणे या पतीपत्नींचे कष्ट आणि आपल्या हातून सतत चांगलं घडत राहावं ही मनोइच्छा\nअहमदनगर- शिर्डी महामार्गावरील ‘माऊली सेवा प्रतिष्ठान’ ही संस्था आज निराधार मनोरुग्ण स्त्रियांचं घर झालं असलं तरी त्याची सुरुवात झाली ती शरीरावर काटा आणणाऱ्या घटनेने. चौदा वर्ष झाली असतील. सुचेता कॉलेजमध्ये लेक्चरर होत्या. आणि राजेंद्र यांचा होमियोपथीचा दवाखाना. दोघंही बी.एच.एम.एस.(बॅचलर ऑफ होमियोपॅथी मेडिसीन अ‍ॅंड सर्जरी) दोघांचा प्रेमविवाह. आनंदात संसार चाललेला. एके दिवशी स्कुटरवरून जात असताना एक वेडी बाई रस्त्यावर स्वत:चीच विष्ठा खाताना दिसली. ही घटना या दोघांचं आयुष्य आमूलाग्र बदलून गेली. खायला न मिळणाऱ्या या बाईची ती अवस्था त्यांच्यातल्या माणुसकीला पार हादरवून गेली. सुचेतांनी निर्धार केला कोणताही मनोरुग्ण उपाशी राहाता कामा नये. दुसऱ्या दिवसापासून सकाळी उठून सुचेता यांनी डबे तयार करायला सुरुवात केली. एकवेळच्या जेवणाचा डबा. मग दोघंही नवरा-बायको स्कुटरवरून निघत आणि रस्त्यावर जे जे मनोरुग्ण दिसत त्यांना खाऊ घालत. दोन र्वष त्यांचा हा ‘अन्नपूर्णा उपक्रम’ सुरू राहिला. हळूहळू डब्यांची संख्या पन्नासच्यावर गेली. पण नंतर लक्षात आलं की असं नुसते डबे देऊन चालणार नाही. कारण निराधार मनोरुग्ण स्त्रियांचा या पाशवी जगात निभाव लागणं कठीण आहे. पुरुषी वासना ना ती बाई मनोरुग्ण आहे हे बघत, ना तिच्या अंगावरच्या दरुगधीचा, अस्वच्छतेचा त्यांना त्रास होत. त्यांच्यासाठी असते ती फक्त एक उपभोग्य बाई या मनोरुग्ण स्त्रियांना कायमस्वरूपी घर देणं हाच त्यावर उपाय होता.. त्यातूनच साकारली, ‘माऊली सेवा प्रतिष्ठान’ ही संस्था.\nआपल्या मुलाच्या आणि सुनेच्या या सत्कृत्याचा अभिमान वाटून शिक्षक असलेल्या राजेंद्र यांच्या बाबांनी त्यांची ६ गुंठे जागा या कामासाठी दिली. आणि त्या जागेवर पहिलं घर बांधलं गेलं. हळूहळू त्यांच्या या कामाची चर्चा होऊ लागली. टीकाकार जसे आजूबाजूला होते तसे दानशूरही. पुण्याचे शरद बापट काका पाठीशी उभे राहिले. त्यांच्या ओळखीने वाय.एस. साने यांनी पहिल्यांदा ६ लाख रुपये दिले आणि मग या ६ गुंठय़ावरच इमारत बांधणं सुरू झालं आणि एकेक मनोरुग्ण स्त्री येऊ लागली.. कुणी आणून सोडलेली, कुणाला जाऊन आणलेलं.\nया सगळ्या कामांत सुचेता यांची खरी कसोटी लागली. सुरुवातीच्या काळात त्यांचा मुलगाही लहानच होता. त्याला सांभाळणं, कॉलेजमध्ये जाणं आणि या स्त्रियांची देखभाल, कठीण होतं सारं. एक तर या सगळ्या मनोरुग्ण. कसलंही भान नसलेल्या. अनेकदा लघवी, संडासही जागेवरच. इतकंच नाही तर मासिक पाळी सुरू झालेलीही कळायची नाही. ना तिला ना इतरांना. सुचेतांना ही सारी साफसफाई स्वत: करायला लागायची. शिवाय तिला न्हाऊ घालायचं, सॅनेटरी पॅड लावायचं. अनेकींना तर भरवायलाही लागायचं. कधी कुणाचा मानसिक तोल जाईल कळायचं नाही. त्यातच अनेक जणी एड्सची लागण झालेल्या. त्यांच्यावर वेगळे, वेळच्या वेळी औषधोपचार करायला लागायचे. पण सुचेतांना चटका तेव्हा लागायचा जेव्हा हे सगळं करूनही अनेक जणी जगायच्या नाहीतच. या माऊलीने १५० स्त्रियांचे मृत्यू पाहिलेत.\n‘माऊली’ने आयुष्य जवळून पाहिलंय. गेल्या १२ वर्षांत एक एक करत सुमारे ३०० मनोरुग्ण स्त्रियांचं ते घर झालं. आज १४६ स्त्रिया आणि त्यांची २० मुलं इथे आहेत. सुरुवातीला भयाण अवस्थेत प्रवेश केलेली प्रत्येक स्त्री सुचेता माऊलीच्या प्रेमामुळे स्थिरावली, शांतावली. आज अनेक जणी बऱ्या झाल्या आहेत. मात्र त्यांच्या रिकाम्या हातांना काम देणं आवश्यक होतं, कारण बहुतेक स्किझोफ्रेनियाच्या शिकार असल्याने डोकं रिकामं ठेवून चालणार नव्हतं. सध्या सुचेतांच्या देखरेखीखाली ‘माऊली’त रेशमी धाग्यांच्या सुबक बांगडय़ा बनवण्याचं काम जोरात सुरू आहे. त्याला मागणीही खूप आहे, याशिवाय उदबत्ती तयार केल्या जात आहेत. अधिक गाई आणून दूधप्रकल्प उभारायचा विचार आहे. शिवाय भाजीपालाही पिकवला जातोय.\nखरं तर सुचेता यांची कौटुंबिक आर्थिक स्थिती तशी साधारणच आहे, पण म्हणून त्या आपल्या ध्येयापासून कधी विचलित नाही झाल्या. त्यांच्या कामाविषयी जसजसं समजत गेलं तसं तशी आर्थिक मदत मिळत गेली. हळूहळू गॅस आला, कुकर आला, वस्तू वाढत गेल्या. नगर येथील ख्यातनाम रंगकर्मी बलभीम आणि मेघमाला पाठारे यांनी ‘माऊली’ला भेट दिली तेव्हा गरज लक्षात घेऊन काही कोटी रुपयांची जागा दान केली.\nया कामाची दखल घेऊन हाँगकाँग येथील ‘रोटरी इंटरनॅशनल’च्या वतीने दरवर्षी दिला जाणारा जागतिक पातळीवरील ‘द वन इंटरनॅशनल ुमॅनिटेरिअन’ पुरस्कार २०१६ मध्ये डॉ. राजेंद्र व डॉ. सुचेता धामणे यांना देण्यात आला. त्यातून मिळालेल्या १ लाख अमेरिकन डॉलर व इतर मदतीवर १ कोटीच्या निधीने ‘माऊली’च्या मनगाव या मोठय़ा प्रकल्पाची सुरुवात झाली. हा ६०० खाटांचा प्रकल्प असून सहाशे स्त्रियांना व साठ मुलांना कायमस्वरूपाचे हक्काचे घर मिळणार आहे. हे सारे पैसे या प्रकल्पाला लागलेत. शिवाय मधून मधून कोणी पैसे देतं तर कुणी गव्हाचं, तांदळाचं पोतं आणून टाकतं. अर्थात इथल्या स्त्रियांच्या औषधोपचारांवरच दरमहा ५ लाख रुपये खर्च होत आहेत. सुचेता म्हणतात, ‘‘अनेकदा असं होतं, हातातले पैसे संपत आले आहेत. कुठून आणायचे, असा विचार मनात येतो आणि कोणी तरी पैसे पाठवतोच. अजूनतरी काम अडून राहिलंय असं झालेलं नाही.’’\nहे काम थांबायला नकोच आहे, कारण फक्त नगर वा महाराष्ट्रातल्याच नाही तर गोवा, तामिळनाडू, कर्नाटक, बंगालमधल्या एकाकी मनोरुग्ण स्त्रिया इथे आणून सोडल्या जाऊ लागल्या आहेत. हे काम न संपणारं आहे.\nसुचेता यांच्या संस्कारात वाढलेला त्यांचा मुलगा किरण, जो आज ‘माऊली’तल्या मुलांचा भैय्या आहे, तोही याच कामाला पुढे नेण्याच्या उद्देशाने एमबीबीएस करतो आहे. या कामासाठी पुढची पिढी तयार होते आहे. पण स्त्रिया मनोरुग्ण होऊ नये म्हणून समाजातली पुढची पिढी काय करणार आहे, आपल्यातलं पशुत्व काहींनी जरी सोडलं तरी अनेक जणींना असं वाऱ्यावर फेकून दिलं जाणार नाही, पण तसं होत नाही ही समाजाची शोकांतिका आहे, पण म्हणूनच अशा स्वार्थी, पाशवी काळ्याकुट्ट जगाला सुचेतांसारखी तेजोमय किनार लाभते आणि ती मनोरुग्ण स्त्रियांची माऊली होते.\nशिंगवे नाईक, ता. जिल्हा- अहमदनगर : ४१४ १११\nमोबाइल क्रमांक : ९८६०८ ४७९५४, ९३२६१ ०७१४१\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nभाजपाध्यक्ष अमित शाह यांचा अचानक मुंबई दौरा\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'महाराष्ट्रात येताना भीती नसते, कारण इथं मोदी-शाहंसारखे गुंड नाहीत'\n#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\nराज ठाकरे अमरावती एक्सप्रेसने विदर्भाकडे रवाना\nमायलेकींच्या सुरक्षेसाठी तो उबर चालक मध्यरात्रीनंतरही दीड तास थांबून राहिला\n#MeToo : आरोपांनंतर 'यशराज फिल्म्स'मधून आशिष पाटील यांची हकालपट्टी\n#MeToo: 'त्याने माझ्या पँटमध्ये हात टाकण्याचा प्रयत्न केला'\n#MeToo : आरोप सिद्ध होणाऱ्यांसोबत काम न करण्याचा फरहान अख्तरचा निर्णय\n#MeToo : आरोपांनंतर 'यशराज फिल्म्स'मधून आशिष पाटील यांची हकालपट्टी\n'राधिका मसाले'च्या मीम्सवर अनिता दाते म्हणते..\n#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्यांकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\n‘लोहपुरुष’ पोलीस आयुक्त, जरा इकडेही लक्ष द्या\nमित्राच्या अपघाती मृत्यूच्या तणावामुळे अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची आत्महत्या\n२८ नवे कुष्ठरुग्ण आढळले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://enavakal.com/category/%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%A3/", "date_download": "2018-10-16T20:38:53Z", "digest": "sha1:FIOGPC3HRXQ3TUYDBRJRJ7ZLLBPD277M", "length": 10086, "nlines": 120, "source_domain": "enavakal.com", "title": "", "raw_content": "\n»1:00 pm: गोंदिया – सर्पदंशाने मृत्यू झालेल्या मुलाला जिवंत करण्याचा दावा करणाऱ्या दोन आयुर्वेदिक डॉक्टरांना पोलिसांनी ताब्यात घेतले\n»9:21 am: मुंबई – मालाडमध्ये सुटकेसमध्ये आढळला महिलेचा मृतदेह. हैदराबादच्या १९ वर्षीय तरुणाला पोलिसांनी केली अटक\n»9:17 am: उत्तराखंड – उत्तरकाशीमध्ये पहाटे ४:०६ वाजता जाणवले; ३.२ रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के\n»8:17 am: पंढरपूर – शारदीय नवरात्रीनिमित्त विठुराया आणि रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात गुलाबाच्या फुलांची आकर्षक सजावट\n»7:15 am: मुंबई – मुंबईत पेट्रोलच्या दरात 11 पैशांनी वाढ; डिझेल 24 पैशांनी महागले\nआघाडीच्या बातम्या आरोग्य पर्यावरण महत्वाच्या बातम्या\nनाशिक शहरात डेंगूचा आणखीन एक बळी\nनाशिक – नाशिक शहरात डेंगूचा आजार पुन्हा भेडसावत आहे. आज नाशिक शहरामधील साडे चार वर्षाच्या अनुश्री धामणे हिचा डेंगूच्या आजाराने मृत्यू झाला आहे. नाशिक...\nआघाडीच्या बातम्या उपक्रम पर्यावरण\nआशीर्वाद घेण्यास गेले आणि कारवाई करुन आले\nनाशिक – नाशिकमधील कालिका मंदिरात आजपासुन नवरात्र उत्सव सुरू झाला आहे. आशीर्वादसाठी तेथे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे आणि महापालिका प्रशासन दर्शणासाठी गेले असता तेथील...\nआघाडीच्या बातम्या गुन्हे पर्यावरण महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र\nमित्रांसोबत मयत सर्पमित्र विक्रमसिंग मल्होतवरही गुन्हा दाखल\nनाशिक – विख्यात सर्पमित्र विक्रमसिंग मल्होत यांच्या आठ मित्रांना आज पोलिसांनी अटक केली आहे. विक्रमसिंग यांचा नाशिकमध्ये ४ ऑक्टोबर रोजी सापाने चावा घेतल्याने मृत्यु झाला...\nआंदोलन आरोग्य पर्यावरण महाराष्ट्र हवामान\nकोल्हापूर महानगरपालिकेत पाणीप्रश्न पेटला\nकोल्हापूर – कोल्हापूर महानगरपालिकेच्या सर्व साधारण सभेत पाणी प्रश्नावरून चांगलाच गोंधळ पहायला मिळाला. शिवसेनेचे नगरसेवक नियाज खान यांनी थेट सभेतच अधिकाऱ्यांना पाण्याने अंघोळ घातली, नंतर...\nएमएमआरसीएल विरोधात ‘आप’ने दाखल केली याचिका\nमुंबई – ‘आरे’मध्ये मेट्रो कारशेडसाठी वृक्षतोड प्रकरणी आपने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. एमएमआरसीएल विरोधात आप पक्षाने ही रिट याचिका दाखल केली...\nरायगडातील पर्यटनस्थळांवर जुलै ते सप्टेंबरपर्यंत बंदी\nमुंबई- रायगड जिल्ह्यातील कर्जत आणि खोपोलीदरम्यान असलेल्या पर्यटनस्थळांवर पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. 5 जुलै ते 4 सप्टेंबरपर्यंत ही बंदी घालण्याचे लेखी आदेश कर्जतच्या...\nभिवंडीच्या नदी व वर्‍हाळाच्या साफसफाईकडे महापालिकेचे दुर्लक्ष\nभिवंडी – शहरालगत वाहत असलेल्या कामवारी नदीच्या पात्रात गौरी, गणपती तसेच दुर्गामाता विसर्जनाचा कार्यक्रम दरवर्षी होत आहे. मात्र या नदी पात्रात मोठ्या प्रमाणात कचरा...\nNews उपक्रम पर्यावरण महाराष्ट्र\nतळवडे ताम्हाणे फाटा परिसरात चंदनाची रोपे लावून वृक्षारोपण\nपाचल – सुगंधी व समृध्द कोकण विकास मंच संस्थेच्यावतीने तळवडे ताम्हाणे फाटा येथे नुकतेच वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पितांबरी उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय...\nNews उपक्रम पर्यावरण महाराष्ट्र\n1 लाख सीताफळांची झाडे लावण्याचा विक्रम\nसातारा – कोरेगाव तालुक्याच्या पूर्वेला असलेल्या जायगाव या दुष्काळी गावाची पाणीदार गाव म्हणून ओळख झालीच आहे. आता एक नवीन ओळख होत असून ते आता...\nवनहक्क दावे दाखल करताना शेतकर्‍यांची दमछाक\nमुरबाड – मुरबाड तालुक्यातील सन 2008 साली ग्रामसभेमार्फत प्रांताधिकारी कार्यालयाकडे दाखल करण्यात आलेले वनहक्क जमिनीवरील बिगर आदिवासी शेतकर्‍यांचे दावे अमान्य करण्यात आले होते. या...\nसामना रात्री ०८ वाजता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80-234/", "date_download": "2018-10-16T20:14:15Z", "digest": "sha1:JRJLZE37DYSJDPO743WOHLCXWOTOMRA4", "length": 5038, "nlines": 136, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अर्थवाणी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nकल्याण ज्वेलर्सचे सध्या 100 स्टोअर्स असून यातील 32 परदेशात आहेत. पुढील पाच वर्षांत या स्टोअरची संख्या 250 करण्यात येणार आहे. त्याचबरोबर कंपनीची उलाढाल 10500 कोटींवरून 25 हजार कोटींवर नेण्याचा आमचा संकल्प आहे.\n-रमेश कल्याणरामनन्‌ कार्यकारी संचालक, कल्याण ज्वेलर्स\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleराफेल स्वस्तात मिळाली म्हणता मग ती कमी का खरेदी केली- पी चिदंबरम\nNext articleभरधाव ट्रकने सहा जणांना ठार केले\nलघु उद्योगांकडे सरकार आणि बॅंकांचे दुर्लक्ष\nविमानाच्या इंधनदरात झाली कपात\nसौर ऊर्जेचा वापर वाढत जाणार\nई-कॉमर्स कंपन्या जास्त सूट देत असल्याचा आरोप\nछोट्या उद्योगांना भांडवल उभारता येणार\nकंपन्यांना आयपीओ उभारणीत अडथळे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "https://marathmolyagappa.blogspot.com/2018/10/blog-post.html", "date_download": "2018-10-16T20:54:53Z", "digest": "sha1:VUWZMITZL76OAVWTQG3ZC4VSWC7H5WI4", "length": 19339, "nlines": 143, "source_domain": "marathmolyagappa.blogspot.com", "title": "मराठमोळ्या गप्पा: गौतम बुद्धांचा आरसा आणि नरेंद्र मोदी", "raw_content": "\nएका सर्वसाधारण पुणेरी माणसाचे सर्वसाधारण बिनकामाचे निरीक्षण,संकलन,संपादन क्वचित प्रसंगी तिरकस,तिरसट.कोणीही न मागता व्यक्त केलेले,दिलेले मत,क्वचित प्रसंगी दिलेलें अनाहूत सल्ले ... हिंदी मराठी सिनेमा,इंग्रजी लघुकथांचा स्वैरानुवाद हा त्यातल्या त्यात आवडीचा विषय त्या मुळे त्यावरच बऱ्याचदा स्वैर, परंतु साधार लेखन... इन्टरनेटच्या सहकार्याने...\nशनिवार, ६ ऑक्टोबर, २०१८\nगौतम बुद्धांचा आरसा आणि नरेंद्र मोदी\nमला कोणाच्या हाताखाली काम करायचे नाहीये. मला माझा स्वतःचा व्यवसाय करायचा आहे आणि त्या मुळे भांडवल जमा करण्यासाठी म्हणून मी एका कंपनीत सेल्स रिप्रेझेन्टटेटिव्ह म्हणून काम करतो. पण त्या साठी मला लोकांच्या दारोदार जावे लागते. कंपन्यांतून भेटी द्याव्या लागतात लोकांच्या सोईनुसार वेळा पाळाव्या लागतात .बऱ्याचदा तासनतास त्यांची वाट पहात ताटकळत थांबावे लागते. बऱ्याचदा पुन्हापुन्हा एकाच जागी जावे लागते ..काही ठिकाणी मला लोक ब्याद असल्यासारखी वागणूक देतात आणि तेव्हा मला स्वतःचा फार राग येतो आणि वाटते कि,हे मी काय करतोय मी स्वतंत्र व्यवसाय कधी नि कसा सुरु करणार मी स्वतंत्र व्यवसाय कधी नि कसा सुरु करणार भांडवल कधी गोळा करणार भांडवल कधी गोळा करणार त्या पेक्षा मला एखाद्या चांगल्या कंपनीत क्लार्कची नोकरी मिळाली तर फार बरे होईल ...\nतामिळनाडूतल्या देवळांचे शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या तंजावर मधून एकाने मला पत्र पाठवून आपली ही वरील व्यथा माझ्या कडे मांडली होती,आणि तो मला त्यावर सल्ला मागत होता.\nत्याच्या या प्रश्नाचे उत्तर देण्याअगोदर आपण गौतम बुद्धांच्या आयुष्यातील एक प्रसंग पाहू.\nएकदा एक तरुण बुद्धांच्या कडे आला पण त्याला आपण आत्मसाक्षात्कारी महापुरुषाला भेटत आहोत हे माहित नव्हते.त्यामुळे त्याने जेव्हा बुद्धांचे तेजस्वी, प्रसन्न व्यक्तीमत्व बघितले तेव्हा तो अतिशय भारावून गेला व त्याने बुद्धांना पहिला प्रश्न विचारला कि,\nतुम्ही परमेश्वराचे अवतार आहात काय \nआपण स्वर्गातून अवतरले आहात काय \nमग आपण ह्या पृथ्वी वरीलच अवतारी पुरुष आहात काय \nतरुणाच्या सर्व प्रश्नांची उत्तरे बुद्धां कडून नाही म्हणून आल्यावर मात्र त्याचा तोल काहीसा ढळला आणि त्याने बुद्धांना विचारले कि,\nमग आपण कोण आहात \nयावर मंद स्मित करत बुद्ध त्याला म्हणाले\nखरेतर या प्रश्नाने तू संभाषणास सुरुवात करणे अपेक्षित होते ... पण असो..\nमी एक स्वच्छ आरसा आहे .माझ्या समोर जे आहे त्याचे फक्त प्रतिबिंब मी समोरच्याला दाखवतो..समोरचे दृश्य जरी दूषित असेल तरी त्याने आरशावर काही परिणाम होत नाही ..तो दूषित होत नाही . आरसा फक्त जे समोर आहे तेच दाखवतो.\nIf our consciousness can be like a mirror, then the life will have a different flavour. This is a famous saying of Buddha.\" (तुमचे आचार,विचार,व्यवहार,नियत जर स्वच्छ असेल तर ते तुमच्या आयष्याला एक सुंदर अर्थ प्राप्त करून देतात..) या वाक्याला खूप गूढ अर्थ आहे..\nएखाद्याने तुमची स्तुती केली,तुम्हाला हुशार संबोधले तुमचे कौतुक केले किंवा तुमची तुलना थेट चाणक्या बरोबर केली किंवा तुम्हांला नवे ठेवली,तुमची निंदा नालस्ती केली आणि जर बुद्ध म्हणाले त्या प्रमाणे तुमचे मन आरशा सारखे स्वच्छ असेल तर समोरच्याला ते जो बोलत आहे फक्त ते त्याला प्रतिबिंबित होईल.\nआता त्या तंजावरच्या तरुणाच्या प्रशांकडे वळू .त्याच्या अडचणीवर त्याने काय करावे किंवा न करावे हे मी त्याला आत्ता थेट सांगणार नाहीये तर त्यासाठी मदन मोहन मालवीय यांच्या आयुष्यातील एका प्रसंगाची त्याला आठवण करून देणार आहे..\nबनारस विश्व हिंदू युनिव्हर्सिटीच्या उभारणी साठी मदन मोहन मालवीय यांनी अथक आणि पराकोटीचे प्रयत्न केले त्यात कुठेही कसूर ठेवली नाही. त्यासाठी ते हैद्राबादच्या प्रचंड श्रीमंत निजामाकडे युनिव्हर्सिटीला पैशाच्या रूपात मदत मागण्यासाठी गेले.निजामास भयंकर राग आला. एका हिंदू विश्व विद्यालयासाठी हा माणूस माझ्या सारख्या सच्च्या मुसलमाना समोर हा हे धाडस करूच कसा शकतो असा विचार करत निजामाने त्यांना हाकलून देण्याचा खूप प्रयत्न केला पण ,काहीतरी मदत घेतल्याशिवाय मालवीय तेथून जायला तयार होईनात.. शेवटी निजाम संतापला व त्याने त्याच्या एका पायातील रत्नजडित जोडा मदन मोहन मालवीय यांना रागाने फेकून मारला.\nमालवीयांनी शांतपणे तो निजामाचा मौल्यवान जोडा उचलला व ते बाहेर पडले ते थेट हैद्राबादच्या बाजारपेठेत जाऊन उभे राहिले. तेथे त्यांनी त्या निजामाच्या मौल्यवान जोडायचा लिलाव मांडला.. खुद्द निजामाचा मौल्यवान जोडा म्हणल्यावर हा-हा म्हणता बाजारपेठेत गर्दी झाली व बघता बघता बोली चढत गेली.. कुठूनशी ती गोष्ट निजामाच्या कानावर गेली.\nआता निजाम बेचैन झाला. त्याच्या जिवंतपणी त्याच्या वापरत्या वस्तूचा लिलाव खुद्द त्याच्या हैद्राबाद मध्ये होतोय व ते घ्यायला लोक भलीमोठी बोली लावत आहेत म्हणल्यावर,निजामाने त्याच्या दरबारातील एक विश्वासू सेवकांस त्वरित घटनास्थळी पाठविले व भल्यामोठ्या चढ्या रकमेला तो स्वतःचाच जोडा पुन्हा ताब्यात घेतला.मदन मोहन मालवीय यांनी अशाप्रकारे प्रतिकूल परिस्थिती अनुकूल करवून घेतली.\nसध्याच्या नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकार बाबत सुद्धा जनतेचे तेच झालेय.. काही जण निजामाच्या भूमिकेत आहेत ज्यांना मोदींची प्रत्येक कृती १००% फक्त आणि फक्त चुकीचीच वाटते जे त्यांना वारेमाप नावे ठेवतात तर काही जण मदनमोहन मालवीयांच्या भूमिकेत आहेत...जे मोदींच्या प्रत्येक कृतीचा अर्थ काढत निराश न होता त्यातून संधी शोधत त्यांचे गुणगान व स्तुती करतात.\nतात्पर्य काय तर पुरेसा अभ्यास किंवा माहिती न घेता पूर्वग्रहदूषित नजरेने किंवा बुद्धीने एखाद्या गोष्टी,घटनेकडे,व्यक्तीकडे न पहाता तुमचे मत बनविताना प्रथम तुम्ही आरशासारखे स्वच्छ आहात कां याचा प्रथम विचार करा कारण आरसा कधी खोटे प्रतिबिंब दाखवत नाही.तुम्ही जसे आहात तेच तुम्हांला आरशात दिसते.\nसंदर्भ : वरील स्वैरानुवादा साठी स्वामी सुखबोधानंद यांच्या Oh ,Life relax please चा आधार घेतला आहे.धन्यवाद स्वामीजी \nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nथोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nह्या \"मराठमोळ्या गप्पा\" म्हणजे,दुसरे तिसरे काही नाही तर,ठिकठिकाणी बघितलेल्या,वाचलेल्या गोष्टींचे संकलन,वेळप्रसंगी मराठी सादरीकरण किंवा व्यक्तिगत दृष्टीकोन.\nतीव्र घसरण - बाजाराची व रुपयाची \nआज बाळासाहेबांची उणीव प्रकर्षाने जाणवतेय\nब्लॉग - मोगरा फुलला\nमुंबई (1) \"आपलं\"...काही तरी.... (7) आठवणीतला रफ़ी (1) आठवणीतील \"गीतादत्त\" (1) आठवणीतील लता (1) आहे की नाही कमाल (3) काही अफलातून (11) केवळ माहितीसाठी (3) खेळ खंडोबा (6) गम्मत जम्मत (5) न उमललेल्या कळ्या (1) नातीगोती (1) पुणे (18) बिग बॉस (2) भारत (7) मनाला भावलेले काही (10) मराठी चित्रपट (4) महाराष्ट्र (2) मैत्री (1) राज(अ)कारण (3) रामभाऊ (1) शेयरबाजार (2) स्वैरानुवाद (1) हिंदी सिनेमा (36) pentax k1000 (1) Photographs By Sayali (2)\nगेल्या 30 दिवसातील बघितलेल्या पोस्ट्स\nगौतम बुद्धांचा आरसा आणि नरेंद्र मोदी\nरतन खत्री आणि \"कुंकू\"\nआयुष्याशी झुंज घ्यावी तर अशी : ए.के. हंगल\nअफलातून जादुगार डेव्हिड कॉपरफिल्ड\nतुमची झोपण्याची पद्धत आणि तुमचे व्यक्तिमत्व\nतर मग हे वाचाच...\n\"रिमझिम गिरे सावन\" वाली मौसमी चॅटर्जी\nवरील पोस्ट व्यतिरिक्त, पाहुण्यांच्या पसंतीच्या पोस्ट\nपाकिस्तान {फोटो} दर्शन (भाग १ )\n\"कोई चुपके से आ के, सपने सुला के,...चा \"अनुभव\"\nएका रिकाम्या सोपकेसची गोष्ट\nग्लास खाली ठेवायला शिका..\nत्या \"चपट्या\" नाकवाल्याची गोष्ट\nबायको ही बायकोच असते\nलता मंगेशकर अन कॅबेरे साँग\nगौतम बुद्धांचा आरसा आणि नरेंद्र मोदी\n७७ देशांतील सन्माननीय वाचक/प्रेक्षक ज्यांनी आपला बहुमूल्य वेळ मला दिला.धन्यवाद.\nऑसम इंक. थीम. molotovcoketail द्वारे थीम इमेज. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%B2%E0%A4%B5%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%9A-%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%95-%E0%A4%9F/", "date_download": "2018-10-16T21:35:39Z", "digest": "sha1:ZICUQWC3ZVGQ2ANGDWE7HRHKTW7OQ5TW", "length": 10818, "nlines": 140, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सातारमध्ये लवकरच ब्रेक टेस्ट ट्रॅक | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nसातारमध्ये लवकरच ब्रेक टेस्ट ट्रॅक\nकराड येण्या जाण्याचा आर्थिक भुर्दंड वाचणार\nसातारा : सातारा जिल्हयाचे ठिकाण असून सातारा उपप्रादेशिक कार्यालयाला स्वत:चा ब्रेक टेस्ट ट्रॅक नसल्याने ऑटो रिक्षा,तसेच जड वाहनांची गैरसोय होत होती. या बाबत लवकरच सातारा मध्ये स्वत:चा ब्रेक टेस्ट ट्रॅक लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन आधिकारी संजय धायगुडे यांनी प्रभातशी बोलताना दिली आहे. सातारा जिल्ह्यामध्ये सुरूवातीला उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात सर्व व्यावसायिक वाहनांचे पासिंग करून मिळत होते. मात्र शासन परिपत्रक नियमानुसार ब्रेक टेस्ट ट्रॅंकचा अवलंब करूनच पासिंग करणे बंधनकारक केल्यामुळे कराड येथे जावुनच पासिंग लागत होते. सातारा जिल्हयातील वाहन चालक, मालकांना सातारा ते कराड येण्या जाण्याचा आर्थीक भुर्दंड सोसावा लागत होता.\nसातारा हे जिल्हयाचे ठिकाण असुन या कार्यालयात स्वतंत्र ब्रेक टेस्ट ट्रॅक नसल्याबाबत मुंबई खंडपीठ यांच्याकडे जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. जनहित याचिका क्रमांक 28/2013 मधील सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयाच्या मुंबई खंडपीठाने वाहनांच्या ब्रेक टेस्ट ट्रॅकसाठी प्रत्येक परिवहन कार्यालयाकडे स्वत:ची किमान 250 x 6 मीटर लांबी-रूंदीची जागा असलीच पाहिजे असा आदेश जारी करून सदर जागेच्या उपलब्धते विषयी दिनांक 20-10-2016 रोजी होणार्या सुनावणीच्या वेळी शासनाला शपथपत्र दाखल करण्याच्या सुचना जारी केल्या. याबाबत सातारा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकरता जागा उपलब्ध करणेसाठी दिनांक 2-2-2018 रोजी सातारा जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्या दालनात झालेल्या चर्चेप्रमाणे मौजे वर्ये, तालुका जि.सातारा येथील गट क्रमांक 486, हिस्सा, क्रमांक 2 मधील गावचे गायरान मोफत जागेचा 7/12 मधील 6 हेक्‍टर 53 आर एवढी जागा उपलब्ध असल्याचे निदर्शनास आले आहे. सदरची जागा जनहित याचिका क्र 28/2013 मधील निर्देशानुसार 250 x 6 मीटर लांबीचा ब्रेक टेस्ट ट्रॅक तयार करण्याकरता योग्य असुन 6 हेक्‍टर 53 आर एवढया जागेपैकी 3 हेक्‍टर इतकी जागा परिवहन वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणासाठी ब्रेक टेस्ट ट्रॅक तयार करण्यासाठी या कार्यालयाच्या नावे वर्ग करण्यात यावी अशा मागणीचे पत्र जिल्हाधिकारी यांना दिले असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन आधिकारी संजय धायगुडे यांनी प्रभातशी बोलताना दिली.\nखा. श्री . छ. उयनराजे भोसले यांनी सातारा जिल्हयातील वाहन चालक मालक यांच्या या नित्याच्या होणाऱ्या त्रासाबदृल जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्या दालनात बैठक घेवुन तातडीनं याबाबत सकारात्मक पावले उचलण्याबाबत सांगितले असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन आधिकारी संजय धायगुडे यांनी दिली आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleकलर्स वाहिनीवरील मराठी “बिग बॉस’वर बंदी आणावी\nNext articleकामशेतमध्ये रस्ता सुरक्षा सप्ताह मार्गदर्शक फलकाद्वारे वाहनचालकांमध्ये जनजागृती\nदुष्काळाचे संकट दूर होण्यासाठी उदयनराजेंचे आई भवानी मातेला साकडे\n18 ऑक्‍टोंबरला धम्म दीक्षाचे आयोजन\nखटाव तालुक्‍यात दुष्काळ जाहीर करा : आ. शशिकांत शिंदे\nआमदारांनी ठेकेदारांवर आत्महत्येची वेळ आणली..\nकर्मवीरांनी त्यागातून शैक्षणिक वाटचाल सुकर केली : इंद्रजित देशमुख\n…अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयाला टाळे ठोकणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/mehbooba-mufti-meets-narendra-modi-over-kashmir-unrest-calls-dialogue-41826", "date_download": "2018-10-16T21:23:03Z", "digest": "sha1:3IZL63BTYMLBIEQIYDWYP7XIW46B6565", "length": 15656, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "Mehbooba Mufti meets Narendra Modi over Kashmir unrest, calls for dialogue काश्‍मीरप्रश्‍नी मोदींची सर्वांशी चर्चेची तयारी | eSakal", "raw_content": "\nकाश्‍मीरप्रश्‍नी मोदींची सर्वांशी चर्चेची तयारी\nमंगळवार, 25 एप्रिल 2017\n\"दोन-तीन महिन्यांत परिस्थिती सुधारेल'\nमुफ्ती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबरच केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांचीही भेट घेऊन काश्‍मीरमधील स्थितीविषयी चर्चा केली. त्यानंतर बोलताना मेहबूबा म्हणाल्या, की राज्यातील परिस्थितीत येत्या दोन-तीन महिन्यांत सुधारणा होईल आणि त्यानंतर सर्व फुटीरतावाद्यांशी चर्चेला सुरवात होईल.\nनवी दिल्ली - काश्‍मीर खोऱ्यातील तणाव निवळल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फुटीरतावाद्यांसह सर्वांशी चर्चेची तयारी दर्शविल्याची माहिती जम्मू-काश्‍मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी आज येथे दिली. चर्चेसाठी वातावरणनिर्मिती करण्याची गरज असल्यावर मेहबूबा यांनी भर दिला.\nदगडफेक आणि गोळीबारादरम्यान चर्चा होऊ शकत नाही, असे मेहबूबा यांनी नरेंद्र मोदी यांच्याशी सुमारे 20 मिनिटे चर्चा झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.\nबैठकीत त्यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या काश्‍मीर धोरणाचा मुद्दा उपस्थित केला आणि सांगितले, की फुटीरतावाद्यांशी चर्चेसाठी वाजपेयी यांनी ज्या ठिकाणी चर्चेचा धागा आणून ठेवला होता, तेथून तो उचलला पाहिजे. पंतप्रधानांनीही परिस्थितीत सुधारणा झाल्यानंतर चर्चेचा हेतू स्पष्ट केला आहे.\nश्रीनगर लोकसभा मतदारसंघासाठी 9 एप्रिलला झालेल्या पोटनिवडणुकीपासून काश्‍मीरमधील हिंसाचारात वाढ झाली आहे. सुरक्षा दलांना दररोज निदर्शने आणि दगडफेकीच्या घटनांना सामोरे जावे लागत असल्याने ते दबावाखाली आहेत.\nआणखी किती काळ तुम्ही संघर्षाचा सामना करू शकता. चर्चा हा एकमेव पर्याय आहे, असे सांगत मेहबूबा म्हणाल्या, की वाजपेयी पंतप्रधान आणि लालकृष्ण अडवानी उपपंतप्रधान असताना हुरियत कॉन्फरन्सशी चर्चा सुरू झाली होती. वाजपेयी यांनी ज्या ठिकाणी चर्चा आणून सोडली, तेथून पुन्हा सुरू करण्याची आम्हाला गरज आहे. चर्चा हा एकमेव मार्ग आहे.\nखोऱ्यातील दगडफेकीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचा संदर्भ देत त्या म्हणाल्या, की काही युवकांचा भ्रमनिराश झाला आहे, तर फेसबुक आणि व्हॉट्‌सऍप यांसारख्या सोशल मीडियाचा वापर करून काही जणांना चिथावणी दिली जात आहे.\nकाश्‍मीरमधील सुरक्षा व्यवस्था हाताळण्यात अपयश येत असल्यावरून पीपल्स डेमोक्रॅटिक फ्रंट आणि भाजप आघाडीमधील वाढत्या तणावासंबंधी मेहबूबा म्हणाल्या, की दोन्ही पक्षांदरम्यान आतापर्यंत जे काही घडले ते घडायला नको होते; मात्र हा अंतर्गत मुद्दा आहे आणि भाजपबरोबर आम्ही तो सोडवू.\nसिंधु पाणीवाटपाचा मुद्दाही उपस्थित करत राज्याचे 20 हजार कोटी रुपयांचे मोठे नुकसान झाल्याचे नमूद केले. पंतप्रधानांनी राज्याला नुकसानभरपाई देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्‍वासन दिले असल्याचेही त्यांनी सांगितले.\n\"दोन-तीन महिन्यांत परिस्थिती सुधारेल'\nमुफ्ती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबरच केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांचीही भेट घेऊन काश्‍मीरमधील स्थितीविषयी चर्चा केली. त्यानंतर बोलताना मेहबूबा म्हणाल्या, की राज्यातील परिस्थितीत येत्या दोन-तीन महिन्यांत सुधारणा होईल आणि त्यानंतर सर्व फुटीरतावाद्यांशी चर्चेला सुरवात होईल.\nमहिला कार्यकर्तीचा आत्महत्येचा प्रयत्न ; शबरीमला मंदिर परिसरात तणाव\nतिरुअनंतपुरम : शबरीमला मंदिर सर्व महिलांसाठी खुले करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालापासून केरळमधील वातावरण तापले आहे. मासिक पूजाविधीसाठी...\nनवी दिल्ली : #MeToo प्रकरणात मंत्री एम. जे. अकबर यांच्यावरील आरोपांच्या निमित्ताने कॉंग्रेसने सत्ताधारी भाजपला लक्ष्य करणे चालविले असताना लैंगिक...\nआघाडीत जनता दलाला गृहीत धरू नका - श्रीपतराव शिंदे\nगडहिंग्लज - आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत भाजपचा पाडाव करण्यासाठी देश व राज्य पातळीवर विरोधकांचे गठबंधन करण्यात येत आहे. कॉंग्रेस-...\nबीड : संत भगवानबाबा स्मारक उभारणीचे काम अंतिम टप्प्यात\nबीड : पाण्यावर बसून ज्ञानेश्‍वरी वाचत असलेल्या संत भगवानबाबा यांची मुर्ती असलेल्या सावरगाव (ता. पाटोदा) येथील स्मारकाचे लोकार्पण गुरुवारी (ता. 18)...\nशरीरसुखाची मागणी करणाऱया व्यवस्थापकाला महिलेने धुतले\nनवी दिल्लीः कर्ज मंजूर करण्यासाठी शरीरसुखाची मागणी करणाऱया बॅंकेच्या व्यवस्थापकाला महिलेने झो़डपल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यानंतर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/sci-tech/sushil-sonar-writes-about-how-create-your-linkedin-profile-40489", "date_download": "2018-10-16T20:56:00Z", "digest": "sha1:5PZT7IDUCXXKYY4ZI3DYOWSOACRTHVZZ", "length": 17025, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "sushil sonar writes about how to create your linkedin profile लिंक्‍डइन- तुमची ऑनलाईन ओळख | eSakal", "raw_content": "\nलिंक्‍डइन- तुमची ऑनलाईन ओळख\nसोमवार, 17 एप्रिल 2017\nअसं म्हटलं जातं की, कष्ट, मेहनत आणि ज्ञानाच्या बळावर माणसाला यशस्वी होता येतं; पण माहिती युगात या मूल्यांच्या पलीकडे जाऊन आणखी एक गोष्ट हवी असते आणि ती म्हणजे योग्य वेळी योग्य ठिकाणची तुमची उपस्थिती आणि योग्य ओळखी; तर\nअसं म्हटलं जातं की, कष्ट, मेहनत आणि ज्ञानाच्या बळावर माणसाला यशस्वी होता येतं; पण माहिती युगात या मूल्यांच्या पलीकडे जाऊन आणखी एक गोष्ट हवी असते आणि ती म्हणजे योग्य वेळी योग्य ठिकाणची तुमची उपस्थिती आणि योग्य ओळखी; तर या ओळखी म्हणजे फक्त कौटुंबिक, सामाजिक ओळखी नाहीत तर तुमच्या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती, यशस्वी व्यक्ती यांच्या ओळखी. तुमचं ऑनलाईन अस्तित्व योग्य लोकांना दिसावं आणि त्याचा तुम्हाला प्रोफेशनली फायदा व्हावा, असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही \"लिंक्‍डइन'वर असायलाच हवं. जरी आजकाल रिक्रुटर्स सर्व उमेदवारांचे प्रोफाईल आणि ऑनलाईन अस्तित्व तपासून पाहत असले तरीही फक्त दुसरा जॉब मिळवणे हे लिंक्‍डइन वापरण्याचं एकमेव कारण असू नये. तुमच्याबद्दल आणि तुमच्या अनुभवाबद्दल, कौशल्यांबद्दल जगाला माहिती मिळावी यासाठी खरं म्हणजे लिंक्‍डइन वापरावं.\nऑनलाईन रिझ्युम अशी एका शब्दातील ओळख या टूलसाठी खूपच तोकडी आहे. साधारणपणे 33 कोटी लोक जगभरातून या संकेतस्थळावर आपला संपर्क वाढवण्यासाठी येत असतात. आपल्यासारख्या किंवा समविचारी लोकांची गाठभेट घडणे हा उद्देश डोळ्यांसमोर ठेवल्यास लिंक्‍डइनची शक्ती तुम्ही अनुभवू शकाल.\nलिंक्‍डइन प्रोफाईल कसं असावं\nप्रोफाईल समरी : तुमची एका वाक्‍यात ओळख करून देणारा भाग म्हणजे समरी. यात तुमचे नाव यायला हवे आणि तुम्ही कुठल्या क्षेत्रातील तज्ज्ञ आहात ते इथे लिहायला हवे. सध्या कार्यरत असलेल्या प्रोजेक्‍ट किंवा कामाचा उल्लेख असणे उत्तम. हा भाग तुमच्या नावासह गुगल सर्चमध्ये येतो; त्यामुळे लिंक्‍डइन न वापरणाऱ्यांनासुद्धा तुम्ही सापडू शकता.\nएक्‍सपिरियन्स : एक्‍सपिरियन्स लिहिताना प्रत्येक रोलसमोर त्या कंपनीसोबत असताना तुम्ही पार पाडलेली महत्त्वाची कामे, प्रोजेक्‍ट्‌स याची लिस्ट लिहावी. परिच्छेद लिहिणे टाळावे.\nरेकमेंडेशन : हा भाग अत्यंत महत्त्वाचा असतो. ज्यांनी तुमच्यासोबत काम केलेले आहे किंवा तुमच्या कंपनी/संस्थेतर्फे तुम्ही त्यांच्याशी व्यवहार केलेले आहेत, अशांनी तुमच्याविषयी लिहिलेले कौतुकाचे शब्द म्हणजे रेकमेंडेशन; तर या रेकमेंडेशनची गंमत अशी आहे की ज्यांनी ते लिहिलेलं आहे त्यांचं सध्याचं डेसिग्नेशन (पद) त्या रेकमेंडेशनखाली दिसतात. उदा. असोसिएट असताना तुमच्या एखाद्या मित्राने तुमच्यासाठी रेकमेंडेशन लिहिलं आणि आजच्या घडीला तो मित्र डायरेक्‍टर पदावर पोचलेला असेल तर त्याने लिहिलेल्या रेकमेंडेशनखाली त्या मित्राचं आजचं पद डायरेक्‍टर लिहिलेलं असेल. ज्यामुळे त्या रेकमेंडेशनची विश्‍वासार्हता वाढते आणि तुमचीही.\nस्किल्स : तुमची कौशल्ये लिहा. जी कौशल्ये तुम्ही इथे लिहाल ती तुमच्या सर्व लिंक्‍डईन कनेक्‍शनला दिसतील आणि त्यांना तुमच्यातील कौशल्यांना एन्डॉर्स (पाठिंबा) करता येईल.\nव्हॉलेंटिअर एक्‍स्पिरिअन्स आणि कॉज : तुम्ही तुमच्या प्रोफेशनल जीवनाव्यतिरिक्त इतर कुठल्या गोष्टींमध्ये रस घेता किंवा स्वयंसेवक आहात किंवा कुठले उपक्रम चालवता हे इथे लिहा. जरी खूप जास्त महत्त्व दिलं जात नसलं तरीही यातून तुम्हाला समविचारी मंडळींशी पटकन जुळवून घेता येतं. लिंक्‍डइन पल्स या ठिकाणी तुम्ही लेख लिहू शकता आणि ते तुमच्या प्रोफाईलवर सदैव दिसतात. त्याने तुमचा अनुभव आणि अभ्यास तुम्ही प्रदर्शित करू शकता.\nस्लाईड शेअर हे लिंक्‍डइनचं एक वैशिष्ट्य आहे जिथे तुम्ही तुमची प्रेझेंटेशन साठवू शकता आणि सर्वांना उपलब्ध करून देऊ शकता. आठवड्यातून 15 ते 20 मिनिटे लिंक्‍डइनसाठी ठेवलीत तर तुम्हाला तुमच्या क्षेत्रातील चालू घडामोडी आणि अपेक्षित बदल नक्कीच कळतील. इथे स्वतःला अपडेट ठेवणारी मंडळी यशस्वी होण्याचे प्रमाण आणि शक्‍यता नेहमीच जास्त असते. मग... चला भेटूयात लिंक्‍डइनवर.\nम्हाळुंगे ‘टीपी स्कीम’चे प्रश्‍न सोडविण्यासाठी लवाद\nपुणे - राज्य सरकारच्या नगररचना विभागाने त्रुटी काढल्यामुळे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) तयार केलेल्या म्हाळुंगे ‘टीपी स्कीम’...\nमुंबई - कौशल्य विकास योजनांच्या माध्यमातून राज्यात आतापर्यंत सुमारे २९ लाख प्रशिक्षणार्थींना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्यात आले; परंतु जितक्‍या...\nअसे होते आपले अब्दुल कलाम..\nए.पी.जे. अब्दुल कलाम पूर्ण नाव - अबुल पाकीर ज़ैनुलाब्दीन अब्दुल कलाम जन्म- ऑक्‍टोबर , रामेश्वर नागरिकत्व - भारतीय राष्ट्रीयत्व - भारतीय...\n'फ्रेशर्स'ना संधी देण्यासाठी वरिष्ठांची हकालपट्टी\nमुंबई: कॉग्निझंटने या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनीने डायरेक्टर पदाच्या आणि उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना घरचा रस्ता दाखविला आहे. नवीन मनुष्यबळाला...\nशेअर बाजारात पाच आठवड्यात 40 लाख कोटींचे नुकसान\nजागतिक बाजारात अस्थिरतेचे वातावरण, डॉलरच्या तुलनेत रुपयाची होत असलेली घसरण, इंधनाचे वाढते दर, अमेरिका आणि चीन दरम्यान टोकाला पोहचलेले व्यापार युद्ध,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.rasik.com/marathi/best_books/AvaDatI_pustake.html", "date_download": "2018-10-16T21:32:58Z", "digest": "sha1:4THKXXFCUE3GZBUKMZLJK4SNF5CHEKY7", "length": 9649, "nlines": 81, "source_domain": "www.rasik.com", "title": " Rasik.com - वाचकांची आवडती पुस्तके", "raw_content": "\nरसिक.कॉम सुरू झाल्यापासून बरीच वर्षे इथे भेट देणारे रसिक वाचक त्यांना आवडलेल्या पुस्तकाची नोंद आम्हाला करून देत आहेत. चुकीच्या नावाची किंवा परभाषी निर्देशित पुस्तकांची मते आम्ही बाद करत असतो. काही वाचकांनी ह्या सुविधेचा उपयोग त्यांना आवडलेल्या पण आमच्या पुस्तकालयात समावेशित नसलेल्या पुस्तकांचं निर्देशन करण्यासाठी केला. अशी मते पण आम्ही आमच्या यादीत समाविष्ट केली आहेत. आतापावेतो हजारो वाचकांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे आणि २-३ हजार आवडत्या पुस्तकांचा निर्देश केला गेला आहे. वाचकांच्या अशा आवडत्या पुस्तकांच्या यादीतल्या सर्वोच्च १०० पुस्तकांची नावे इथे आम्ही देत आहोत. जसजशी अधिक मते मिळत जातील तसतशी या यादीतल्या पुस्तकांचा क्रम खाली-वरती होत जातो तो आम्ही प्रत्येक काही महिन्यांनंतर दाखवत जाऊ.\nपुस्तकाचे नाव लेखक पुस्तकाचे नाव लेखक\n1 मृत्युंजय शिवाजी सावंत 51 हसवणूक पु. ल. देशपांडे\n2 ययाती वि. स. खांडेकर 52 नॉट विदाऊट माय डॉटर बेट्टी महमूदी\n3 छावा शिवाजी सावंत 53 माझ्या बापाची पेंड द. मा. मिरासदार\n4 बटाट्याची चाळ पु. ल. देशपांडे 54 रारंग ढांग प्रभाकर पेंढारकर\n5 श्रीमान योगी रणजित देसाई 55 वीरधवल नाथमाधव\n6 स्वामी रणजित देसाई 56 खेकडा रत्नाकर मतकरी\n7 पार्टनर व. पु. काळे 57 भक्तीसागर शरद उपाध्ये\n8 दुनियादारी सुहास शिरवळकर 58 रक्तरेखा शशी भागवत\n9 पानीपत विश्वास पाटील 59 तरंग संतोष कुलकर्णी\n10 वपुर्झा व. पु. काळे 60 तुंबाडचे खोत श्री. ना. पेंडसे\n11 श्यामची आई सानेगुरुजी 61 नटसम्राट शिरवाडकर, वि. वा.\n12 युगंधर शिवाजी सावंत 62 पडघवली गो. नि. दांडेकर\n13 राधेय रणजित देसाई 63 बलुतं दया पवार\n14 राजा शिवछत्रपती बाबासाहेब पुरंदरे 64 युगांत इरावती कर्वे\n15 अमृतवेल वि. स. खांडेकर 65 एका कोळीयाने पु. ल. देशपांडे\n16 संभाजी विश्वास पाटील 66 गांधीहत्या आणि मी गोपाळ गोडसे\n17 व्यक्ति आणि वल्ली पु. ल. देशपांडे 67 गीतारहस्य लोकमान्य टिळक\n18 असा मी असामी पु. ल. देशपांडे 68 पॅपिलॉन रविंद्र गुर्जर\n19 एक होता कार्व्हर वीणा गवाणकर 69 यश तुमच्या हातात शिव खेरा\n20 गुरुचरित्र गंगाधर सरस्वती 70 वाईज ऍण्ड अदरवाईज सुधा मूर्ती\n21 अग्निपंख ए.पी.जे.अब्दुल कलम 71 आनंदी गोपाळ श्री. ज. जोशी\n22 झोंबी आनंद यादव 72 आहे मनोहर तरी ... सुनिता देशपांडे\n23 आमचा बाप आन आम्ही नरेंद्र जाधव 73 चिमणरावांचे चर्‍हाट चिं. वि. जोशी\n24 कोसला भालचंद्र नेमाडे 74 ज्याचा त्याचा प्रश्न प्रिया तेंडुलकर\n25 अपूर्वाई पु. ल. देशपांडे 75 झेंडूची फुले प्र. के. अत्रे\n26 शाळा मिलिंद बोकिल 76 झुंज ना. सं. इनामदार\n27 महानायक विश्वास पाटील 77 तिरीप रामचंद्र जोरवर\n28 हॅरी पॉटर (अनुवाद) जे. के. रोलिंग 78 मॅनइटर्स ऑफ कुमाउ जिम कॉर्बेट\n29 प्रश्नोत्तरी कामजीवन विठ्ठल प्रभू 79 मिरासदारी द. मा. मिरासदार\n30 फकिरा अण्णाभाऊ साठे 80 यक्षांची देणगी जयंत नारळीकर\n31 मी माझा चंद्रशेखर गोखले 81 शेलार खिंड बाबासाहेब पुरंदरे\n32 मर्मभेद शशी भागवत 82 एकच प्याला रा. ग. गडकरी\n33 फास्टर फेणे भा. रा. भागवत 83 किमयागार अच्युत गोडबोले\n34 सखी व. पु. काळे 84 कोल्हाट्याचं पोर किशोर शांताबाई काळे\n35 झाडाझडती विश्वास पाटील 85 कौंतेय शिरवाडकर, वि. वा.\n36 राशी चक्र शरद उपाध्ये 86 गणगोत पु. ल. देशपांडे\n37 गहिरे पाणी रत्नाकर मतकरी 87 गंधाली रणजित देसाई\n38 चौघीजणी शांता शेळके 88 गारंबीचा बापू श्री. ना. पेंडसे\n39 बनगरवाडी व्यंकटेश माडगूळकर 89 गोष्टी माणसांच्या सुधा मूर्ती\n40 ज्ञानेश्वरी संत ज्ञानेश्वर 90 जिप्सी मंगेश पाडगावकर\n41 माझी जन्मठेप वि. दा. सावरकर 91 ती फुलराणी पु. ल. देशपांडे\n42 आयुर्वेदीय गर्भसंस्कार बालाजी तांबे 92 तू भ्रमत आहासी वाया व. पु. काळे\n43 काजळ माया जी. ए. कुलकर्णी 93 दासबोध संत रामदास\n44 पूर्वरंग पु. ल. देशपांडे 94 नाच ग घुमा माधवी देसाई\n45 राऊ ना. सं. इनामदार 95 निळावंती मारुती चित्तमपल्ली\n46 इडली, ऑर्किड आणि मी विठ्ठल कामत 96 पंख प्रकाश नारायण संत\n47 बरम्युडा ट्रॅंगल विजय देवधर 97 पहिले प्रेम वि. स. खांडेकर\n48 बोलगाणी मंगेश पाडगावकर 98 पालावरचं जग लक्ष्मण माने\n49 शाबास, शेरलॉक होम्स भा. रा. भागवत 99 पावनखिंड रणजित देसाई\n50 संपूर्ण स्मृतिचित्रे लक्ष्मीबाई टिळक 100 प्रकाशवाटा प्रकाश आमटे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%8F.%E0%A4%B8%E0%A5%80._%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%BE", "date_download": "2018-10-16T20:37:25Z", "digest": "sha1:RMB6RRI6RI3ICN47TMYP22RWLVDCINR3", "length": 5451, "nlines": 133, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ए.सी. सियेना - विकिपीडिया", "raw_content": "\nए.सी. सियेना (इटालियन: Associazione Calcio Siena) हा इटली देशाच्या सियेना शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. इ.स. १९०४ साली स्थापन झालेला हा क्लब इटलीमधील सेरी आ ह्या सर्वोच्च फुटबॉल श्रेणीच्या लीगमधून खेळतो.\n(इटालियन) अधिकृत चाहते पान\nअतालांता बी.सी. • बोलोन्या एफ.सी. १९०९ • काग्लियारी काल्सियो • काल्सियो कातानिया • ए.सी. क्येव्होव्हेरोना • ए.सी.एफ. फियोरेंतिना • जेनोवा सी.एफ.सी. • इंटर मिलान • युव्हेन्तुस एफ.सी. • एस.एस. लाझियो • ए.सी. मिलान • एस.एस.सी. नापोली • यू.एस. पालेर्मो • पार्मा एफ.सी. • देल्फिनो पेस्कारा • ए.एस. रोमा • यू.सी. संपदोरिया • ए.सी. सियेना • तोरिनो एफ.सी. • उदिनेस काल्सियो\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २५ मे २०१६ रोजी १३:०३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AC%E0%A5%A9%E0%A5%AA", "date_download": "2018-10-16T21:25:34Z", "digest": "sha1:3TNBAL22PO2ZPR45UZCVARDM2CHBB25A", "length": 4068, "nlines": 141, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. ६३४ - विकिपीडिया", "raw_content": "\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► इ.स. ६३४ मधील मृत्यू‎ (१ प)\n\"इ.स. ६३४\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी ०७:४८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2018-10-16T21:16:01Z", "digest": "sha1:D2DDANVSN37L3RM46YWIZ5675XETXFYR", "length": 7852, "nlines": 136, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सर्वत्र अनागोंदी कारभार – खासदार सुळे | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nसर्वत्र अनागोंदी कारभार – खासदार सुळे\nगराडे- शेतकऱ्यांच्या मालाला हमी बाजारभाव नाही. दुधाचे बाजारभाव कोसळले आहेत, त्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत, महिलांवर होणारे अत्याचार, स्त्रिभ्रुण हत्या असे अनेक प्रश्‍न आहेत. सर्वत्र अनागोंदी कारभार आहे, असे प्रतिपादन बारामती मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.\nझेंडेवाडी (ता. पुरंदर) येथे झालेल्या सभेत खासदार सुळे बोलत होत्या. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे, प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे, सुदामआप्पा इंगळे, शामकांत भिंताडे, राहुल शेवाळे, विठ्ठलआप्पा झेंडे, विराज काकडे, शिवाजी साळुंके, पप्पु भोंगळे, नवनाथ बोरावके, सरपंच सोनाली झेंडे, उपसरपंच समीर झेंडे, माजी सरपंच फुलाबाई झेंडे, पोलिस पाटील सारीका झेंडे, अविनाश झेंडे, तात्यासाहेब काळे, प्रमोद टिळेकर, निलेश काळे, तुषार काळे, बबन खटाटे, अजित गोळे, बाळासाहेब झेंडे आदी उपस्थित होते. पुरंदर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शिवाजी पोमण, महिला अध्यक्षा गौरी कुंजीर, युवक अध्यक्ष पुष्कराज जाधव, विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष चेतन जाधवराव, युवती अध्यक्षा हेमलता भामे यांनी दौऱ्याचे नियोजन केले. प्रास्तविक शरद झेंडे यांनी केले. भाऊसाहेब झेंडे यांनी सुत्रसंचालन केले. अमर झेंडे यांनी आभार मानले.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleशिक्रापूर-चाकण रस्त्यावर अपघातात एकाचा मृत्य\nNext articleसायना नेहवाल, प्रणय उपान्त्य फेरीत पराभूत\nपुणे जिल्ह्यातील 10 तालुक्‍यांत दुष्काळ\nशिक्षक हा समाजात आदराचा माणूस, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी व्यक्त केले मत\nबारामतीत सुप्रिया सुळे, शरद पवार यांना निवडणूक अवघड\nनागरिकांचा राजकारण्यांबरोबर पोलिसांवरील विश्‍वास उडाला- पालकमंत्री गिरीश बापट\nशाळा व्यवस्थापन निधी “पासबुक’ मधेच सन 2009 पासून खर्च नाही : लाखोंची रक्‍कम वापराविनाच\nहर्षवर्धन पाटलांचा खोटे बोलण्याचा धंदा आमदार भरणे यांची टीका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://www.pankajz.com/2009/12/blog-post_7.html", "date_download": "2018-10-16T21:45:31Z", "digest": "sha1:YDPN2NQSD5HFQNU7KAT2DY6ZV37E7URQ", "length": 25304, "nlines": 397, "source_domain": "www.pankajz.com", "title": "पक्षाच्या पलीकडले राजकारणी - Pankaj भटकंती Unlimited™", "raw_content": "\nपरवाच निवडणुका झाल्या. सामान्य लोकांची प्रतिक्रिया होती... ते काय... सगळे राजकारणी सारखेच... असो. मी पण राजकारणापासून चार हात दूरच राहतो. पण मतदान मात्र डोळे उघडे ठेवूनच करतो. पण याच राजकाणातली काही व्यक्तिमत्त्वं अशी आहेत की मला कायमच भावली आहेत. अशाच काही पक्षाच्या पलीकडल्या व्यक्तिमत्त्वांसाठी ही पोस्ट.\nअतिशय उमदे आणि आकर्षक व्यक्तिमत्त्व. पाहताच क्षणी वेड लागावे असे रुपडे. जेट पायलट असणारा हा तरुण मातृशोकानंतर देशाच्या हाकेला प्रतिसाद देऊन राजकारणात उतरला. माहिती आणि दूरसंचार क्रांतीचे जनक, तरुण भारताचा चेहरा उपग्रह या आणि अशा अनेक उपाधी यशस्वीरीत्या मिरवणारा आणि तेवढेच\nयशस्वीपणे काम करणार नेता. इंदिराजींच्यानंतर पंजाबात फोफावलेल्या खलिस्तानवादी फुटीर चळवळीचा ज्युलिओ रिबेरोंच्या साथीने यशस्वीपणे बीमोड केला. उद्योगजगतातीम ’परमिट राज’ आणि बाबूगिरीचे वर्चस्व संपवून आधुनिक भारताची मुहुर्तमेढ राजीवजींनीच रोवली. भारतीय दूरसंचार, अणूकार्यक्रम त्यांच्याच कारकिर्दीत भराला आले. भारताला एक होऊ घातलेला महासत्ता म्हणून ओळख मिळवून देण्यात सिंहाचा वाटा. विजय भटकर, सॅम पित्रोडा असे हिरे शोधून त्यांच्या मदतीने भारताला एक नवा दृष्टिकोन मिळवून दिला. एक नवे स्वप्न दिले. आज आपण जे मोबाईल वापरतो ते त्याचेच फलित आहे. संगणक, दूरसंचार, खुली अर्थव्यवस्था, उच्चशिक्षणाच्या सुविधा ही आधुनिक भारताला राजीवजींमुळे दिसलेली स्वप्नं आहेत. आंतरराष्ट्रीय राजकारणात एक यशस्वी मुत्सद्दी म्हणून त्यांना जग ओळखते. रशिया, अमेरिका यांसारख्या देशांबरोबर तांत्रिक आणि आणि आर्थिक सहयोगातून त्यांनी एक उद्याचा भारत घडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. भारत एक महासता होण्याच्या पात्रतेचा आहे हा विश्वास त्यांनीच आपल्यात जागवला आणि त्या दिशेने पावलेही टाकायला शिकवले.\nमहाराष्ट्राचा खरा जनमान्य लोकनेता. जबर अभ्यास, विविध विषयांवर वाचन, सलग १८-१८ तास काम करण्याची क्षमता, गावागावातल्या काऱ्यकर्त्यांना नावानिशी ओळखणार नेता अही त्यांची ओळख. अगदी हेलिकॉप्टरने जाताना सुद्धा खाली दिसणाऱ्या गावात कुठला कार्यकर्ता राहतो, काय काम करतो, त्याच्या घरी कोणकोण असते, त्याचा किती ’वट’ आहे सगळी माहिती ’साहेबां’ना पाठ. तेवढीच जवळिकीने प्रत्येकाची विचारपूसपण करणार. शेतकरी कुटुंबातून येऊन विक्रमी वेळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले ते याच\nकार्यक्षमतेवर. वस्तुनिष्ठ विकासाचे ’बारामती मॉडेल’ जगात प्रसिद्ध झाले ते शरद पवारांमुळेच. कॉंग्रेस, जनता पार्टी, पुलोद, पुन्हा कॉंग्रेस आणि आत सवतासुभा राष्ट्रवादी कॉंग्रेस असा भक्कम अनुभव गाठीशी असणारा नेता एके काळी पंतप्रधानपदाचा प्रबल दावेदार होता. पण उत्तर भारतीय नेत्यांच्या राजकारणामुळे ती संधी निसटली. मुख्यमंत्रीपदाचा सर्वात कठीण काळ होता तो मुंबई बॉंबस्फोटांचा. पण एवढा हादरा बसून, शेअर बाजारात स्फोट होऊनही पुढच्या दोनचार दिवसांत बाजाराच्या दारात स्वतः उभे राहून बाजार उघडणारा मुख्यमंत्री जगाने पाहिला. सर्व पक्षांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध ठेवणारा, शेतकऱ्यांच्या प्रश्नांची अचूक जाण असणारा, कट्टर विरोधी पक्ष असूनही शिवसेनेच्या बाळासाहेबांना मित्र म्हणणारा हा नेता विरळाच.\nशिक्षकाच्या पित्याच्या पोटी जन्माला आलेले हे भाग्यरत्न. जाणता नाट्यप्रेमी ही अजून एक ओळख. स्वत: इंग्रजीचे प्राध्यापक होते. आणीबाणीच्या काळात तुरुंगवास भोगलेला. संघाचा कट्टर कार्यकर्ता. याचबरोबर प्रमोदजी लॅपटॉप आणि मोबाईल वापरनारे एक 'टेक्नो सॅव्ही' नेते म्हणून पण प्रसिद्ध होते. राजीवजींनी रचलेल्या दूरसंचार क्रांतीच्या पायावर कुणी कळस चढवला असेल तर तो प्रमोद महाजनांनीच. आजची\nभारताची जी सॉफ्टवेअरमधली झेप आहे त्याची ऊर्जा प्रमोदजी माहिती तंत्रज्ञान मंत्री असतानाच मिळाली होती. स्वस्त मोबाईल दरयुद्ध सुरु करुन सामान्य नागरिकांचा फायदा करुन देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. एक अतिकुशल वक्ता. मी त्यांची भाषणं कित्येक तास ऐकत बसायचो, कारण उद्याच्या भारताचे चित्र त्यात रंगवलेले असायचे. भारताचा पंतप्रधान होण्याच्या योग्यतेचा हा एक मराठी माणूस. स्वच्छ हिंदी, मराठी आणि तितकेच अस्खलित इंग्लिश वाणी घेऊन साक्षात सरस्वतीच त्या मुखात नांदत होती. महाराष्ट्रात भाजप-सेना युतीचे शिल्पकार म्हणून त्यांचा आब होता. चर्चेला बाळासाहेबांबरोबर बसले की युती तुतनार नाही याचीच खात्री असायची. युद्धनौका बुडेपर्यंत पराभव स्वीकारायचा नसतो हे त्यांचे लोकसभा निवडणूक गमावल्यानंतरचे उद़्गार साक्षात मृत्युशी तेरा दिवस झुंज देऊन खरे करुन दाखवले.\nभारताचे सध्याचे पंतप्रधान. जगातील सर्वांत उच्चविद्याविभूषित पंतप्रधान. काळे किंवा ग्रे कलरचे जाकीट आणि निळी पगडी हीच ओळख. जन्मतःच कष्टपूर्वक हुशारीमुळे उच्च शैक्षणिक पात्रता धारण करुन, विविध विद्यापीठांची राजमान्यता मिळवून रिझर्व बँकेचे गव्हर्नरपद, योजना आयोगाचे उपाध्यक्ष आणि नरसिंह रावांच्या पंतप्रधान काळात अर्थमंत्रीपद. अर्थमंत्रीपदाच्या कारकिर्दीत १९९१ मध्ये भारताला आर्थिक मंदीच्या\nखाईतून वर काढून विकासाचा ८-९% जादुई दर गाठून दिला. यांच्याच साथीने नरसिंह रावांनी खुली अर्थव्यवस्था अंगीकारली. उद्योगांसाठी लायसन्स राज संपवून विदेशी भागीदाराची बीजे तेव्हाच रोवली गेली होती. आजची सुदृढ अर्थव्यवस्था हे त्याचेच फलित आहे. आजच्या त्यांचा पंतप्रधान कारकिर्दीतही त्यांची विदेश नीती, आर्थिक नीती झळाळून उठली आहे. अमेरिकेबरोबरचा अणुकरार, शेतकऱ्यांची कर्जमाफी, रशियाबरोबरचे पूर्वापार संबंध, चीनबरोबर सामरिक भागीदारी अशी अनेक त्यांच्या यशस्वी विदेश नीतीची उदाहरणे आहेत.\nखरंच जोपर्यंत अशे व्यक्तिमत्त्व राजकारनाच्या पटलावर चमकत राह्तील आपल्या राष्ट्राचे भवितव्या उज्ज्वल आहे याबद्दल तिळमात्र शंका नाही. कधीकधी राजीव-प्रमोदजींची उणीव जरूर जाणवते. आज ते असते तर भारत एक सुपरपॉवर असता का पण असो... जोपर्यंत पवार आणि मनमोहन यांच्यासारखी माणसे राज्यशकट हाकत आहेत उत्तरोत्तर प्रगती होतच राहणार. अशी खूप मणसे आमच्या राष्ट्राला लाभोत.\nआणखी काही करंट अफेअर्स:\n या राजकारण्यांचा आदर वाटतो\nनोटः कदाचित संजय गांधी असते तरीही परिस्थितीत बदल जाणवला असता.\nसहमत आहे भुंगा शी.. संजय गांधी हा माझा पण आवडता नेता आहे. शरद पवारांच्या बाबतित मत वेगळी आहेत माझी..:)\nभुंगा, संजय गांधींबद्दलही बरेच लिहू शकतो. तो एक प्रस्थापितांपेक्षा वेगळ्या विचारसरणीचा नेता होता. प्रतिक्रियेबद्द्ल आभार.\nमहेंद्रजी, प्रत्येकाची मतं वेगळी असु शकतात. या पोस्टमध्ये या लोकांचे मला भावणारे सद़्गुण शब्दबद्ध केले आहेत. याचा अर्थ असा नाही की तेवढेच ’गुण’ आहेत. अशी \"Listed as, but not limited to\" साईडनोट मनातल्या मनात वाचणे :-)\nशरद पवारांच्या बाबतित मत वेगळी आहेत माझी..:)\nएकदा एका माणसाने वाघ पाळला होता. मी तो वाघ पहायला गेलो. त्याची परवानगी घेऊन त्या वाघाला बाहेर फिरायला घेऊन गेलो. बाहेर म्हणजे एकदम बाहेरगा...\n:-) “रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा\nआजची तरुण पिढी ना… काही धरबंधच राहिला नाही. वारेमाप उधळपट्टी करतात. जुन्या परंपरा, संस्कृती काही काही पाळत नाहीत. रोज ऑफिसात जायचं आणि घर...\nलहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा...\nआपले वय काय हो असे कुणी विचारले की आपली प्रतिक्रिया काय असते असे कुणी विचारले की आपली प्रतिक्रिया काय असते मुलींना हा प्रश्न सहसा आवडत नाही. काहींना सरळ उत्तर द्यावेसे वाटेलही. जेष्ठ...\nऐन हिवाळ्यातला ऑफबीट लडाख\nलडाखचे स्वप्न २०१२च्या ऑगस्टमध्ये खरं तर पूर्णत्वास गेले होते. ऐन पर्यटन हंगामातले सगळ्या प्रकारचे अनुभव घेऊन झाले होते. लेह मार्केट, खरेदी,...\nकुठे भैरवनाथाचे देऊळ, कुठे वाघजाईचं ठाणं. कुठं क्षेत्रपाल खंडोबाचं राऊळ तर कुठे पिराचं स्थान. कधी शिवाचं लिंग तर कुठे मरीआईची घुमटी. शि...\nगेल्या काही महिन्यांचे थोडेफार जमलेले धुकट प्रयत्न... खूप वेगळी लोकेशन्स. बहुतेक लोकांना माहित नसलेली... घ्या गोड मानून \nमी खाल्लेल्या पाणीपुरीची गोष्ट.\nदिवाळी नुकतीच संपली ना... गोडधोड खाऊन सगळे तोंड पाणचट झाले होते. गेला काजू, बदाम, पिस्ते अशा फुकट मिळालेल्या ड्रायफ्रुट्सपासून सुरु झालेली ...\nएसीत बसे, पीसीत घुसे, दिस काढी कसेबसे, हापिसात अशी अवस्था झाली असताना शहरात घुसमटलेल्या जीवाला काहीतरी वेगळे हवे असते. म्हणूनच दिला का...\nपाऊस रानारानांत, पानापानांत आणि मनामनांत रुणझुणू लागला की सह्यभ्रमरांना साद घालतात ते सह्याद्रीचे कडे.राकट कडे, उन्हाळ्यात वणव्यांनी उजाड...\nये रे ये रे पावसा\nलहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा...\nDesigned by - भटकंती अनलिमिटेड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://marathmolyagappa.blogspot.com/2011/04/blog-post_08.html", "date_download": "2018-10-16T20:55:51Z", "digest": "sha1:7PLRNJOLXJZRRHVQ7KWGQIXRXUETOK7R", "length": 24781, "nlines": 153, "source_domain": "marathmolyagappa.blogspot.com", "title": "मराठमोळ्या गप्पा: पैसा भले तुमचा असेल पण त्याच्या उगमस्रोताची मालकी समाजाकडेच आहे", "raw_content": "\nएका सर्वसाधारण पुणेरी माणसाचे सर्वसाधारण बिनकामाचे निरीक्षण,संकलन,संपादन क्वचित प्रसंगी तिरकस,तिरसट.कोणीही न मागता व्यक्त केलेले,दिलेले मत,क्वचित प्रसंगी दिलेलें अनाहूत सल्ले ... हिंदी मराठी सिनेमा,इंग्रजी लघुकथांचा स्वैरानुवाद हा त्यातल्या त्यात आवडीचा विषय त्या मुळे त्यावरच बऱ्याचदा स्वैर, परंतु साधार लेखन... इन्टरनेटच्या सहकार्याने...\nशुक्रवार, ८ एप्रिल, २०११\nपैसा भले तुमचा असेल पण त्याच्या उगमस्रोताची मालकी समाजाकडेच आहे\nजर्मनी हा देश औद्योगिकदृष्ट्या प्रचंड प्रगत देश आहे. बेन्झ,बी एम डब्लू ,सिमेन्स हे जगप्रसिद्ध ब्रान्ड सुद्धा इथलेच. अगदी अणुभट्टी साठी लागणारे पंप सुद्धा इथे एखाद्या छोट्या शहरामध्ये सुद्धा बनतो अन त्यांच्या प्रचंड प्रगतीची साक्ष देतो.\nइथे यायच्या अगोदर वरील सगळ्या पार्श्वभूमीमुळे,इथले लोक हे अतिशय चैनीचे अन छानछोकीचे जीवन जगत असणार हा माझा स्वाभाविक समज होता,अन त्यात काही गैर सुद्धा नव्हते\nमी जेव्हा जर्मनीतील दुसऱ्या अन युरोपमधील आठव्या क्रमांकाच्या मोठ्या शहराला म्हणजेच हॅम्बर्गला जेव्हा पोहोचलो ,तेव्हा तेथे माझ्या मित्रांनी माझ्या स्वागताच्या जय्यत तयारीचा एक भाग म्हणून एका रेस्टॉरंटमध्ये भोजन समारंभाचे आयोजन केले होते.\nआम्ही जेव्हा हॉटेल मध्ये पोहोचलो तेव्हा फारशी गर्दी अशी नव्हतीच.बरीच टेबले अजून रिकामीच होती.कोपऱ्यातल्या एका टेबलावर एक तरुण जोडपे जेवत बसले होते.समोर फक्त दोन बियरचे कॅन अन दोन डिशेस,...बसं... इतक्या मस्त अशा ह्या तरुण जोडप्याचे हे असे एवढेसे जेवण, 'हे' रोमँटिक जेवण इथे ह्यांच्या देशात असूच कसे शकते ह्या कल्पनेनेच मी चकित झालो.हे सगळ बघून \"सालं ह्या चिक्कू प्रियकराला हे सगळ पाहून हि पोरगी सोडून तर जाणार नाही ना\" असा हि विचार क्षणभर माझ्या डोक्यात उगीचच येऊन गेला.\nएक म्हाताऱ्या बायकांचा कंपू ,दुसऱ्या एका टेबलावर ,जेवणावर ताव मारत बसला होता.वेटर डिश घेऊन आला कि त्याचे प्रत्येकाला व्यवस्थित वाटप करून तो, ते, त्यांच्या डिश मध्ये वाढत होता नि त्या सुद्धा अगदी मन लाऊन चवीने त्याचा आस्वाद घेत त्याचा अगदी चाटून पुसून फन्ना उडवीत होत्या.\nअर्थात ह्या गोष्टींकडे आम्ही फार लक्ष हि दिल नाही नि त्याची आम्हाला काही गरज हि नव्हती म्हणा,नि आमच्या पोटात कावळे कोकलत असल्याने,आमच्या तेथल्या तात्पुरत्या स्थानिक अशा भारतीय मित्राने आमच्या जेवणाची ऑर्डर, ती सुद्धा जरा जास्तीचीच अशी, आधीच देऊन ठेवली होती नि खरे तर आम्ही त्याची आतुरतेने वाट पाहत होतो.हॉटेलात फारशी गर्दी नसल्याने वेटरने आमचे जेवण सुद्धा तसे बऱ्यापैकी लौकरच आणले नि आमचेसुद्धा जेवणानंतरचे पुढचे कार्यक्रम आधीच ठरलेले असल्याने आम्ही तेथे फार वेळ दवडू हि इच्छित नव्हतो.अन त्या मुळे आम्ही घाईघाईत जेवण जेऊन,काही तसंच टाकून, तेथून पटकन निघायच्या गडबडीत होतो.\nजेवणाचे बिल देऊन जेव्हा आम्ही हॉटेलच्या बाहेर पडलो तेव्हा,थोडे पुढे गेल्यावर आम्हाला मागून कोणी तरी आवाज दिल्या सारखे वाटले म्हणून आम्ही मागे वळून बघितले तर हॉटेल मॅनेजर आम्हालाच परत बोलावत होता.\" आता ह्याचं अजून काय रहायलय\"असं मनातल्या मनात म्हणत आम्ही परत हॉटेलमधे गेलो तर मघाशी बघितलेल्या त्या म्हाताऱ्या बायका बिलिंगकौंटरपाशी मॅनेजरशी आमच्या बद्दलच काहीतरी बोलत होत्या.आम्ही विचारणा केल्यावर आम्हाला कळले कि,आम्ही आमच्या ताटात अन टेबलावर बरेच पदार्थ तसेच ठेऊन दिल्याने,टाकल्याने त्या नाराज झाल्या होत्या......ह्या बायका निरुद्योगी असल्याने बहुदा त्यांची हि फुकटची लुडबुड असावी असे आम्हाला क्षणभर वाटून गेले.\n\"अहो आम्ही त्याचे पैसे तर दिलेय ना\" आमच्या मित्राने त्यांना समजावणीच्या सुरात सांगण्याचा प्रयत्न केला.\nमात्र हे ऐकल्यावर,अनपेक्षितपणे त्यातील एकीचा पारा असा काही चढला म्हणता कि तिने पटकन पर्स मधून फोन काढला नि कोणालातरी नंबर घुमवला.पुढच्या काही क्षणात दोन गणवेशधारी इसम आमच्या पुढ्यात येऊन उभे ठाकले.चौकशीअंती कळले कि ते तेथील \"सामाजिक सुरक्षा संस्थेचे\" अधिकारी आहेत.आमच्या वादाचे कारण शांतपणे ऐकून घेत त्यांनी आम्हास ५० मार्कचा दंड जागेवरच ठोठावला.आम्ही तर पुरते गपगार पडलो.\nफार काही न बोलता आमच्या मित्राने पाकिटातून ५० मार्कची नोट काढून देत,झाल्या प्रकारा बद्दल त्याची क्षमा मागितली.\nदंडाची पावती बनवून देत त्याने आम्हाला कडक शब्दात सुनावले \"मिस्टर,ह्या पुढे कुठेही गेल्यावर तेवढेच मागवा जेवढे तुम्ही खाणार आहात,अन पैसा भले तुमचा असेल पण त्याच्या उगमस्रोताची मालकी समाजा कडेच आहे(हे लक्षात ठेवा).जगात असे बरेच लोक आहेत ज्यांना धड एक वेळ सुद्धा पोटाला काही मिळत नाही,त्या मुळे अन्नाची अशा प्रकारे नासधूस करण्याचा तुम्हाला कोणताही अधिकार नाही,भले तुम्ही त्याचे पैसे का दिले असेनात.\"\nह्या इतक्या प्रगत देशातील सर्वसामान्य नागरिकांची ही विचारसरणी नि मानसिकता बघून आमच्या माना तर झाल्या प्रकाराने शरमेने पार खाली गेल्या.लहानपणी सांगितलेले \"खाऊन माजा पण टाकून माजू नका\"हे आम्ही पुरते विसरलो होतो.त्या अधिकाऱ्यांशी सहमत न होण्याचा कुठे प्रश्नच नव्हता.त्यांचे बोलणे आम्हाला मनापासून पटले होते.\nखरे तर आपण अशा देशात राहतो कि,जिथे मुळात उगमस्रोताचीच कमतरता आहे,पण आपण मात्र आपल्या डोळ्यांवर पट्टी बांधलीय नि कानात बोळे घातलेत.आपण आपल्या वाईट सवयी बदलण्याचा विचार करून,त्या साठी प्रामाणिक प्रयत्न केला पाहिजे हा धडा मात्र आम्हाला ह्या झाल्या प्रसंगातून मिळाला.\nआमच्या त्या मित्राने तर नंतर त्या दंडाच्या पावतीची फोटोकॉपी काढून ती आम्हा सर्व मित्रांना\"स्मरण भेट\" म्हणून पाठवून दिली,कि ह्याच्या साठी कि \"अशी चूक पुन्हा आयुष्यात कधी न होण्यासाठी\"\n\"अशी चूक नकोच नाही का\nह्या पोस्टचा मराठी स्वैरानुवाद सौ.जय ईलँगो ह्यांचे सौजन्याने\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nLabels: मनाला भावलेले काही\nखरे तर म्यानेजर ,रोम्यांटिक,ऱ्या, हे किंवा बरेच असे काही शब्द जे मराठीत असे लिहित नाहीत, पण गुगलच्या मराठी टायपिंगला मला अजून योग्य पर्याय न मिळाल्याने इथे मराठीची \"ही\" अशी दुर्दशा उघड्या डोळ्यांनी पहावी लागत आहे.त्या बद्दल क्षमस्व.भारतीय इतर भाषां मध्ये सुद्धा अशीच परिस्तिथी असेल कि नाही ह्या बाबत माझ्या मनात शंका आहे. खास करून दाक्षिणात्य भाषां मध्ये.ते लोक तर त्यांना अशा चुकांसाठी फाडून खातील.बहुदा देवनागरी म्हणजे फक्त हिंदी असा गुगलवाल्यांचा गैरसमज असावा असे वाटते. त्या मुळे कित्येक मराठी जोडाक्षरे लिहिताना अक्षरशः फे फे उडते नि प्रचंड वेळ वाया जातो. असो.आपल्या येथील भेटी बद्दल आभारी आहे. धन्यवाद.\nअगदी सर्व साधारण दिसणारी मुलगी किंवा बाई,तिला बाहेर जातांना नीटनेटक नटून थटून झाल्यावर सुद्धा ३-३ दा परत आरशात पहातेच,आणि कुठं काय कमी राहील का किंवा हे करून बघितलं तर अजून बरं दिसेल का किंवा हे करून बघितलं तर अजून बरं दिसेल का जरा अजून बरं वाटेल का जरा अजून बरं वाटेल का ह्याचा स्वाभाविक विचार करतेच.तद्वत ह्या म्यानेजरने,क्यानने,ह्याम्बर्गने,काऊनटरने माझे डोके खाल्ले.सालं खटकतच राहिलं.शेवटी ईकडन तिकडनं युनिकोड मध्ये जाऊन शेवटी त्याचा महंमदचा महादेव केला नि जीवाला थोडी शांतता मिळाली.मॅनेजर,कॅन,हँबर्ग,काऊंटर हे नि अशा पद्धतीचे जोडशब्द लिहिते वेळी गुगलच्या युनिकोडचा नक्कीच उपयोग होतो हे मान्य करावेच लागेल.तरी रेस्टोरंटने अजून पालथे पडले आहे ते आहेच. ऑ काही केल्या अजून जमला नाहिए. नशीब फ्रेंच रेस्तोरो पेक्षा हा बरां.असो. तरं सांगायचा मूळ मुद्दा काय कि आपल्या पैकी बऱ्याचजणांची मराठीतून लिहितांना किंवा कॉमेंट देतांना,अगदी मनातून ईच्छा असून सुद्धा, लिहायची पंचाईत होते अशांनी http://www.google.com/transliterate/marathi हि लिंक त्यांच्या कडे आवर्जून सेव्ह करून ठेवावी.चांगली आहे.उपयोगी पडते/पडेल. एकदम मस्त बिस्त ह्या साठीच म्हणले नाही कारण काही मोजक्या शब्दांशी अजून आट्या-पाट्या चालूच आहे. पण निदान \"समथिंग ईज बेटर दॅन अजिबात नथिंग\".तुका म्हणे त्यातल्या त्यात.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nह्या \"मराठमोळ्या गप्पा\" म्हणजे,दुसरे तिसरे काही नाही तर,ठिकठिकाणी बघितलेल्या,वाचलेल्या गोष्टींचे संकलन,वेळप्रसंगी मराठी सादरीकरण किंवा व्यक्तिगत दृष्टीकोन.\nतीव्र घसरण - बाजाराची व रुपयाची \nआज बाळासाहेबांची उणीव प्रकर्षाने जाणवतेय\nब्लॉग - मोगरा फुलला\nमुंबई (1) \"आपलं\"...काही तरी.... (7) आठवणीतला रफ़ी (1) आठवणीतील \"गीतादत्त\" (1) आठवणीतील लता (1) आहे की नाही कमाल (3) काही अफलातून (11) केवळ माहितीसाठी (3) खेळ खंडोबा (6) गम्मत जम्मत (5) न उमललेल्या कळ्या (1) नातीगोती (1) पुणे (18) बिग बॉस (2) भारत (7) मनाला भावलेले काही (10) मराठी चित्रपट (4) महाराष्ट्र (2) मैत्री (1) राज(अ)कारण (3) रामभाऊ (1) शेयरबाजार (2) स्वैरानुवाद (1) हिंदी सिनेमा (36) pentax k1000 (1) Photographs By Sayali (2)\nगेल्या 30 दिवसातील बघितलेल्या पोस्ट्स\nगौतम बुद्धांचा आरसा आणि नरेंद्र मोदी\nरतन खत्री आणि \"कुंकू\"\nआयुष्याशी झुंज घ्यावी तर अशी : ए.के. हंगल\nअफलातून जादुगार डेव्हिड कॉपरफिल्ड\nतुमची झोपण्याची पद्धत आणि तुमचे व्यक्तिमत्व\nतर मग हे वाचाच...\n\"रिमझिम गिरे सावन\" वाली मौसमी चॅटर्जी\nवरील पोस्ट व्यतिरिक्त, पाहुण्यांच्या पसंतीच्या पोस्ट\nपाकिस्तान {फोटो} दर्शन (भाग १ )\n\"कोई चुपके से आ के, सपने सुला के,...चा \"अनुभव\"\nएका रिकाम्या सोपकेसची गोष्ट\nग्लास खाली ठेवायला शिका..\nत्या \"चपट्या\" नाकवाल्याची गोष्ट\nबायको ही बायकोच असते\nलता मंगेशकर अन कॅबेरे साँग\nएका रिकाम्या सोपकेसची गोष्ट\nआयुष्या वर पाहू काही..\nही मराठी ब्लॉगर्सची मानसिकता \n\"एका लग्नाची गोष्ट\" पण चित्ररूप\nबायको ही बायकोच असते\nचांगल्या नोकरीच्या शोधात आहात\nपैसा भले तुमचा असेल पण त्याच्या उगमस्रोताची मालकी ...\nपोस्टकार्डच्या रूपात एक खतरनाक व्हायरस येऊ घातलाय ...\nकॉम्प्युटरने माझ्या आज्जीला गायब केलय\nशिक्षणाच्या आय SS च्चा घो..००००००\n७७ देशांतील सन्माननीय वाचक/प्रेक्षक ज्यांनी आपला बहुमूल्य वेळ मला दिला.धन्यवाद.\nऑसम इंक. थीम. molotovcoketail द्वारे थीम इमेज. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/formation-of-an-independent-state-dr-babasaheb-ambedkar-1231009/lite/", "date_download": "2018-10-16T20:51:44Z", "digest": "sha1:J3A5ZAHST6BEXV5OGHJHGPALTYFTWXMY", "length": 9017, "nlines": 122, "source_domain": "www.loksatta.com", "title": "स्वतंत्र राज्य निर्मिती हा घटनात्मक अधिकार – Loksatta", "raw_content": "\nस्वतंत्र राज्य निर्मिती हा घटनात्मक अधिकार\nस्वतंत्र राज्य निर्मिती हा घटनात्मक अधिकार\nस्वतंत्र राज्याची निर्मिती करणे हा घटनादत्त अधिकार आहे.\nलोकसत्ता टीम |वार्ताहर, सावंतवाडी |\nडॉ. आंबेडकर यांच्या ‘माऊली’चे स्मारक रखडलेलेच\nडॉ. आंबेडकरांचे समग्र विचार कृतीत उतरविण्याची गरज\nस्वतंत्र राज्याची निर्मिती करणे हा घटनादत्त अधिकार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दृष्टिकोनातून मराठीची चार राज्ये निर्माण करावीत असे प्रा. महेंद्र नाटेकर यांनी म्हटले आहे. स्वतंत्र कोकण राज्य निर्मिती संघर्ष समितीची सभा कणकवलीत आयोजित केली होती, त्यावेळी प्रा. नाटेकर बोलत होते. मातीराम गोठीवरेकर, प्रा. प्रकाश अधिकारी, संजय हंडोरे, विश्वनाथ केरकर, कृष्णा दळवी आदी उपस्थित होते. यावेळी प्रा. नाटेकर म्हणाले की, राज्य घटनेत राज्यनिर्मितीचे दोनच प्रमुख निकष देण्यात आले आहेत. कोणत्याही प्रदेशाला स्वतंत्र राज्य मागायचे असेल तर त्या प्रदेशातील बहुसंख्य लोकांचा या स्वतंत्र राज्याला पाठिंबा पाहिजे आणि दुसरे म्हणजे हे राज्य चालविण्यासाठी पूर्ण आर्थिक क्षमता त्या प्रदेशाची पाहिजे. याचा सरळ अर्थ असा की, त्या प्रदेशाबाहेरच्या लोकांनी कितीही नवीन राज्य निर्मितीला विरोध केला तरी काहीही उपयोग होणार नाही, असे प्रा. नाटेकर म्हणाले. महाराष्ट्रातून सध्या कोकण, विदर्भ व मराठवाडा हे प्रदेश स्वतंत्र राज्याची मागणी करीत आहेत. लोकसभेने मंजुरी दिली तर या नवीन राज्याची निर्मिती होऊ शकते. काही अपवाद वगळता तमाम कोकणी माणसांचा स्वतंत्र कोकण राज्य निर्मितीला एकमुखी पाठिंबा आहे. एकूण महसुलापैकी ६० टक्के महसूल कोकणातून गोळा केला जातो. त्यामुळे मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग ७२० किलोमीटर लांब व ६५० किलोमीटर रुंद असलेल्या कोकणचे स्वतंत्र राज्य निर्माण होऊ शकते, असे प्रा. महेंद्र नाटेकर म्हणाले. आम्ही राज्य होऊ देणार नाही. महाराष्ट्राचे तुकडे करू देणार नाही अशी घटनाबाह्य़ असंसदीय भाषणे संतापजनक आहेत असे प्रा. नाटेकर यांनी म्हटले आहे. स्वतंत्र राज्य निर्माण झाल्यास कोकणचे हित होईल. विदर्भाप्रमाणेच कोकणालाही स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळायला हवा असे प्रा. नाटेकर म्हणाले. स्वतंत्र कोकण राज्य निर्मितीसाठी कोकणात संघर्ष समिती काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.\nडॉ. आंबेडकर यांच्या ‘माऊली’चे स्मारक रखडलेलेच\nडॉ. आंबेडकरांचे समग्र विचार कृतीत उतरविण्याची गरज\n‘डॉ. आंबेडकरांकडून पाणी, वीज व शेतीचा सूक्ष्म विचार’\nरंगीत माशांच्या मत्स्यशेतीतून रोजगारनिर्मिती\nतटकरे कुटुंबातील वाद पुन्हा उफाळला\n‘आयएलएफएस’मुळे महामार्ग चौपदरीकरणाला खीळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/11-killed-19-injured-bus-falls-gorge-mizoram-121671", "date_download": "2018-10-16T21:09:23Z", "digest": "sha1:PHMEU6OSUOAQLNM7LBFB3X6U5YKPEL5R", "length": 10917, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "11 killed 19 injured as bus falls into gorge in Mizoram मिझोराममध्ये बस दरीत कोसळल्याने 11 ठार | eSakal", "raw_content": "\nमिझोराममध्ये बस दरीत कोसळल्याने 11 ठार\nमंगळवार, 5 जून 2018\nऐंजॉल (मिझोराम): राष्ट्रीय महामार्गावरून बस दरीत कोसळल्याने 11 जणांचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये 6 महिलांचा सामावेश आहे. तर अन्य 19 जण या अपघातात जखमी झाले आहेत. लंगेली जिल्ह्यातील पंगज्वॉल गावाजवळ आज (मंगळवार) पहाटेच्या सुमारास ही घटना घडली, अशी माहिती पोलिसांनी दिली.\nऐंजॉल (मिझोराम): राष्ट्रीय महामार्गावरून बस दरीत कोसळल्याने 11 जणांचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये 6 महिलांचा सामावेश आहे. तर अन्य 19 जण या अपघातात जखमी झाले आहेत. लंगेली जिल्ह्यातील पंगज्वॉल गावाजवळ आज (मंगळवार) पहाटेच्या सुमारास ही घटना घडली, अशी माहिती पोलिसांनी दिली.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'एका खासगी बसला अपघात झाला. अपघात झाला त्यावेळी बसचा चालक झोपला होता तर क्लिनर बस चालवत होता. ही बस राष्ट्रीय महामार्ग-54 वरून सुमारे 500 फुट कोसळली. बस अपघातात 9 जणांचा जागीच तर दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अन्य जखमींवर पंगज्वॉलच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात व हाथीलाल सामाजिक आरोग्य केंद्रात उपचार होत आहेत. प्रवाशांपैकी बहुतांश प्रवासी हे सीहा जिल्हातील रहिवासी आहेत. सर्वांना दरीबाहेर काढण्यात यश आले आहे.'\nपाककृती स्पर्धेत प्रियांका पेणकर प्रथम\nपुणे - ‘सकाळ’ व त्वष्टा कासार समाज संस्था गणेशोत्सवतर्फे महिलांसाठी पाककृती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कसबा पेठेतील श्री...\nमहिला कार्यकर्तीचा आत्महत्येचा प्रयत्न ; शबरीमला मंदिर परिसरात तणाव\nतिरुअनंतपुरम : शबरीमला मंदिर सर्व महिलांसाठी खुले करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालापासून केरळमधील वातावरण तापले आहे. मासिक पूजाविधीसाठी...\nअवजड वाहतूक बंदी कागदावरच\nपुणे : मांजरी बुद्रुक येथील रेल्वे स्टेशनवर उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. त्यामुऴे अवजड वाहनांना बंदी केली आहे. तसेच त्यांना पर्यायी मार्गची व्यवस्था...\nअपघात करून पळालेल्या वाहन चालकास कराडमध्ये अटक\nचिपळूण - शिरगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक संजय सुर्वे यांच्या दुचाकीला धडक देवून पळालेल्या वाहन चालकाला कराड येथून ताब्यात घेतले....\nमहिलांच्या शौचालयात जाणाऱया माजी खासदाराच्या मुलाची गुंडगिरी\nनवी दिल्ली: महिलांच्या शौचालयामध्ये जाणाऱया माजी खासदाराच्या मुलाला एका युवतीने रोखल्यामुळे चिडलेल्या खासदार मुलाने थेट मुलीवर पिस्तूल रोखले. संबंधित...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://enavakal.com/%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%B2-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A4%BE/", "date_download": "2018-10-16T21:52:57Z", "digest": "sha1:OCKKXPTGNKUPJISG7R3MBHN3QPVDMM7L", "length": 12331, "nlines": 136, "source_domain": "enavakal.com", "title": "", "raw_content": "हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर मन्नान वाणीचा चकमकीत खात्मा – eNavakal\n»1:00 pm: गोंदिया – सर्पदंशाने मृत्यू झालेल्या मुलाला जिवंत करण्याचा दावा करणाऱ्या दोन आयुर्वेदिक डॉक्टरांना पोलिसांनी ताब्यात घेतले\n»9:21 am: मुंबई – मालाडमध्ये सुटकेसमध्ये आढळला महिलेचा मृतदेह. हैदराबादच्या १९ वर्षीय तरुणाला पोलिसांनी केली अटक\n»9:17 am: उत्तराखंड – उत्तरकाशीमध्ये पहाटे ४:०६ वाजता जाणवले; ३.२ रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के\n»8:17 am: पंढरपूर – शारदीय नवरात्रीनिमित्त विठुराया आणि रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात गुलाबाच्या फुलांची आकर्षक सजावट\n»7:15 am: मुंबई – मुंबईत पेट्रोलच्या दरात 11 पैशांनी वाढ; डिझेल 24 पैशांनी महागले\nहिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर मन्नान वाणीचा चकमकीत खात्मा\nश्रीनगर – भारत पाकीस्तान सीमारेषेवर पाकिस्तानकडून कुरापती सुरु आहे. कुपवाडा जिल्ह्यात जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली आणि या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. या दोन दहशतवाद्यांमध्ये एक हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर मन्नान वाणीचा या चकमकीत खात्मा करण्यात आला आहे.\nअलिगढ मुस्लिम विद्यापीठातून मन्नान वाणीने पीएचडीपर्यंत शिक्षण घेतले होते. त्यानंतर काही दिवसांनी त्याने हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेत सहभाग घेतला. आम्हाला भारतीय असोत किंवा काश्मिरी नागरिक असोत कोणालाही ठार करण्यात काहीही स्वारस्य नाही, जे आम्हाला दहशतवादी म्हणतात त्यांनी एक तर त्यांची पाठ्यपुस्तके बदलावीत किंवा आमच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलावा म्हणजे लढणे हे आमचे काम नसून ती आमची गरज आहे हे आमच्या विरोधात बोलणाऱ्यांच्या लक्षात येईल असेही मन्नान वाणीने त्याच्या पत्रात म्हटले होते.\nमाजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या मुलाची मालमत्ता जप्त\nतनुश्री नाना वादावर प्रत्यक्षदर्शीच्या जबाबानंतरच पुढील कारवाई\nराबडीदेवींची रेल्वे टेंडर घोटाळा प्रकरणी ईडीने केली चौकशी\nपाटणा – बिहारच्या माजी मुख्यमंत्री आणि राजदचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्या पत्नी राबडीदेवी यांची अंमलबजावणी ईडीने आज चौकशी केली. लालू प्रसाद यादव हे...\nमहिंद्राची जीप फियाटच्या आयकॉनिक सारखीच\nमुंबई – महिंद्रा अंड महिंद्राची महिंद्रा रॉक्झोर ही जीप फियाटच्या आयकॉनिक जीपसारखीच असल्याचा दावा फियाटने केला आहे. यासंदर्भात फियाटने महिंद्रा समूहाविरोधात तक्रार दाखल केली...\nआघाडीच्या बातम्या आंदोलन मुंबई\nमराठा आरक्षण आंदोलनाविरोधात याचिका दाखल\nमुंबई – मराठा आरक्षण आंदोलना विरोधात मुंबई न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. द्वारकानाथ पाटील यांनी ही याचिका दाखल केली असून मराठा आरक्षणासाठी होत असलेल्या हिंसक...\nNews आघाडीच्या बातम्या मुंबई\nकॉंग्रेसचा बंद मागे, व्यवहार पुर्वपदावर\nमुंबई – कॉंग्रेसने आज पुकारलेला बंद सायंकाळी ५ वाजता मागे घेतला. या आंदोलनाला २१ पक्षांनी साथ दिल्याने चांगला प्रतिसाद मिळाल्याचा दावा कॉंग्रेसच्यावतीने करण्यात आला....\nइलेक्ट्रिक बस करार रद्द\nमुंबई- प्रदुषणावर आळा घालण्यासाठी 40 इलेक्ट्रिक बस पुरविण्याचा एका कंपनीशी केलेला करार एकतर्फी रद्द करण्यार्‍या बेस्ट प्रशासनाला उच्च न्यायालयाने आज चांगलाच दणका दिला. कायद्याचे उल्लंघन...\n‘मीटू’ मोहिमेबाबत हायकोर्टात याचिका\nमुंबई- संपूर्ण देशभरात सुरू असलेल्या ‘मीटू’ या मोहिमेबाबत आज हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. वकील सन्नी पुनामिया यांनी ही याचिका दाखल केली आहे....\nएम. जे. अकबरांवर आणखीन एक आरोप महिला पत्रकाराने लेखाच्या माध्यमातून केले उघड\nनवी दिल्ली- लैंगिक शोषणाच्या आरोपांमुळे अडचणीत आलेले परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांच्याविरोधात आणखीन एका महिला पत्रकाराने आरोप केला आहे. अकबर यांनी आपल्याला अनेकवेळा...\nनरेंद्र मोदींच्या शिर्डीतील कार्यक्रमाला गर्दी जमविण्यासाठी 2 कोटींची उधळण\nमुंबई- राज्यात एकीकडे तिजोरीत खडखडाट असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिर्डीतील कार्यक्रमाला गर्दी जमविण्यासाठी राज्य सरकार तब्बल दोन कोटी रुपयांची उधळण करणार असल्याची धक्कादायक माहिती...\nराहुल गांधी दोन दिवस मध्य प्रदेश दौर्‍यावर\nग्वाल्हेर- राहुल गांधी दोन दिवसांच्या मध्य प्रदेश दौर्‍यावर आहेत. आज, ग्वाल्हेर येथील किला भागात असलेल्या गुरुद्वाराला भेट देऊन त्यांनी माथा टेकला. यावेळी राहुलबरोबर ज्योतिरादित्य सिंधिया,...\nसामना रात्री ०८ वाजता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%B0-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BE-%E0%A4%8F%E0%A4%B8%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%B0/", "date_download": "2018-10-16T20:41:31Z", "digest": "sha1:CPAGBHAYJIB63PZEMLMKAONDJHBBDABE", "length": 12351, "nlines": 143, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "#कलंदर: बाप्पा एसटीला पाव रे ! | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n#कलंदर: बाप्पा एसटीला पाव रे \nकोकणी माणसाला गणेशोत्सव आणि होळी या दोन सणांचे प्रमुख महत्त्व. चाकरमानी मुंबई व विविध ठिकाणाहून या दोन सणांच्या वेळी आपल्या गावी जाणारच. नेहमीप्रमाणे एसटी प्रशासनाने या वेळी 1750 जादा विशेष गाडया ठेवल्या व त्या फुल्लही झाल्या. कोकणातील विशिष्ट अशा भौगोलिक परिस्थितीमुळे चाकरमान्यांना आजही एसटीच आपली वाटत असते. यावेळी विशेष सोडल्या जाणाऱ्या गाड्या या मागणीप्रमाणे जनतेच्या गावापर्यंत थेट जातात.\nरेल्वे जरी स्वस्त असली तरी आपले सर्व सामानसुमान घेऊन रेल्वे स्टेशनवर उतरून पुढे आपल्या गावापर्यंत जाणे हे खूप अवघड, कष्टाचे व खर्चिक असते. म्हणूनच चाकरमान्यांना एसटीचाच आधार वाटत असतो. बरे यातून काही एसटीचा विशेष फायदा होत असेल असे वाटत असेल तर ते चुकीचे आहे. कारण येताना या गाड्या सगळ्या रिकाम्याच परत येतात. नंतर परतीसाठी गाड्या पाठवाव्या लागतात म्हणजे एकूणच एकावेळी जाऊन येऊन येण्याच्या ट्रिपला एसटीला दोन वेळा जावे लागते. अर्थात प्रवाशांच्या सेवेसाठी म्हटल्यावर एसटी तो भार नेहमीच उचलत असते.\nआता एसटीकडे पाहता जवळजवळ तीन हजार कोटींच्या आसपास संचित तोटा आहे व तो दर वर्षी वाढत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे प्रशासकीय खर्च, इंधन खर्च व दुरुस्तीचा खर्च. यामध्ये सुधारणा केली असता एसटीचा तोटा निश्‍चित कमी होऊ शकतो. अर्थात यासाठी योग्य असे नेतृत्व एसटीला हवे तसेच केवळ टाइमटेबलप्रमाणे गाड्या सोडणे व अंदाज पाहून गाड्या सोडणे हेही महत्त्वाचे आहे. कामगारांचे वेतन वाढलेले आहे, इंधनवाढ प्रचंड झाली आहे तसेच खराब रस्त्यांमुळे दुरुस्तीचे कामही वाढत आहे. त्याचप्रमाणे कोणताही संप बंद वा रास्ता रोको म्हणला की सर्वात प्रथम एसटीवर दगडफेक, तोडफोड व जाळपोळ होत असते त्यातही प्रचंड नुकसान होत असते. हायवेवरील टोल वसुली यामुळे एसटीचा तोटा वाढत आहे.\nदूरगामी विचार करून योग्य अशा व्यावसायिक दृष्टिकोन घेतला असता सर्वांच्या उपयोगी पडणारी एसटी हे ब्रीद वाक्‍य कायम ठेवूनही विकास होणे शक्‍य आहे. सरकारने योग्य पावले उचलणे आवश्‍यक असून नाहीतर हा केवळ पांढरा हत्ती अधिक अवजड होत जाईल. सध्याच्या सोयी सवलतींना कात्री न लावता एसटीचा योग्य असा विकास होऊ शकतो. यासाठी एसटी प्रशासनाने त्यांच्या सध्याच्या जागा स्वतः विकसित करण्याची गरज आहे.\nसर्वसाधारण पणे सध्याची एसटी स्थानके ही बहुतेक त्या त्या शहराच्या किंवा गावाच्या मोक्‍याच्या ठिकाणी आहेत. या सर्व स्थानकांचा आधुनिकपणे विकास करणे सहज शक्‍य आहे. यासाठी उत्तम पार्श्वभूमी असलेल्या सल्लागार व त्यांच्या सह उत्कृष्ट बांधकाम करणाऱ्या कंपन्या जसे टाटा, गोदरेज यांचे सहकार्य घेऊन ही सर्व स्थानके आधुनिक बनवणे. आजकाल बांधकाम क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञान सहजपणे उपलब्ध आहे. अशावेळी सध्याचे स्थानक एकदम सुटसुटीत बनवून त्याच्या वरती बांधकाम करून त्यावर हॉटेल्स, मॉल, वेगवेगळी व्यावसायिक कार्यालये व मोठी दुकाने, थिएटर, बॅंका, विमा कंपन्या यांना भाडेतत्त्वावर देणे सहज शक्‍य आहे.\nएसटीने यासाठी सुरुवातीला काही मोजकी स्थानके पायलट प्रोजेक्‍ट म्हणून करून पाहावी. प्रवाशांवर कोणताही बोजा न टाकता ही स्थानके आधुनिक करणे शक्‍य आहे. बहुतेक जागा मोक्‍याच्या असल्याने त्यांना नक्‍कीच डिमांड आहे. एसटीने स्वतःच यासाठी एक उपकंपनी काढून केवळ याच प्रोजेक्‍टवर लक्ष द्यावे. अशी कंपनी देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारातून कमीत कमी व्याजाने कर्ज उभारू शकेल. टाईम बाऊंड असा प्रोजेक्‍ट करून हळूहळू सर्व स्थानके अशा पद्धतीने आधुनिक केल्यास एसटी निश्‍तितपणे तोट्यातून बाहेर येऊ शकेल. आपणास काय वाटते\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleअकरावीचे 95 टक्‍के प्रवेश पूर्ण\nविविधा: बंदा सिंग बहादूर\nप्रश्‍न: सॉरी डॉ. कृपाली, आम्हाला क्षमा कर…\nसाद-पडसाद: कर सुधारणांनी भागत नाही, मग आमूलाग्र बदल का नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0/", "date_download": "2018-10-16T20:45:30Z", "digest": "sha1:R77DZRA7NFBCKALALLSNXOR3SBKSRJZW", "length": 8367, "nlines": 132, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सोसायटींमधील समस्यांसाठी आमदार सरसावले! | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nसोसायटींमधील समस्यांसाठी आमदार सरसावले\nपिंपरी – भोसरी विधानसभा मतदार संघातील विविध सोयट्यांमधील नागरिकांना बांधकाम व्यावसायिकांकडून अपेक्षीत किंवा निर्धारित केलेल्या सुविधा मिळत नाहीत. सोसायटीचा प्लॅन, सॅंक्‍शन ते बिल्डिंग कम्पिशन, सोसायटी हॅन्ड ओव्हर करण्याबाबत अनेक नागरिकांच्या तक्रारी आहेत. विकसकांच्या मनमानीमुळे सोसायटीमध्ये राहणाऱ्या सर्वसामान्य सदनिकाधारकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. याबाबत भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी पुढाकार घेतला आहे.\nआमदार लांडगे यांनी मतदार संघातील नागरिकांना आवाहन केले आहे की, गेल्या 4 ते 5 वर्षामधील बिल्डर तथा विकसक यांच्यासोबत आपल्या प्रस्तावित किंवा कार्यरत असलेल्या सोसायटीचा प्लॅन, सॅंक्‍शन ते बिल्डिंग कम्प्लिशन, सोसायटी हॅन्ड ओव्हर संदर्भात कोणत्याही समस्येसाठी किंवा तक्रारीबाबत सर्व फ्लॅटधारकांची यादी व संपर्क क्रमांक, बिल्डर तथा विकसक यांचे नाव व संपर्क क्रमांक तसेच सोसायटीची संपूर्ण माहिती या सर्वांची संबंधित सर्व माहिती सोसायटी पदाधिकाऱ्यांनी सोसायटी लेटर हेडवर माझ्या जनसंपर्क कार्यालयात द्यावी. तसेच, ई-मेल अथवा व्हाट्‌सअपद्वारे माझ्याकडे पाठवावी.\nसमतोल विकासासाठी सामोपचाराने मार्ग…\nभोसरी मतदारसंघाचा समतोल विकास साधायचा असेल तर आपला व बिल्डर तथा विकसक यांचेमधील वाद सामोपचाराने सोडवण्यासाठी मी पुढाकार घेत आहे. याबाबत संबंधित बिल्डर तथा विकसकांनी तशी तयारी न दर्शवल्यास संबंधित शासकीय कार्यालयाद्वारे त्यांचेवर कडक कारवाई करण्यास मी कटिबद्ध आहे. भोसरी मतदारसंघातील पिं. चिं. महानगरपालिका व पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण यांच्या हद्दीतील तयार झालेल्या गेल्या 4 ते 5 वर्षापासून किंवा त्यापूर्वीही जर काही सोसायटी व बिल्डर तथा विकसक यांचेशी जे काही वाद असतील ते सोडवण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन, असेही आमदार लांडगे यांनी भोसरीकरांना केलेल्या जाहीर आवाहनात म्हटले आहे.\nसमस्यांबाबत संपर्क क्रमांक :\nआमदार महेश लांडगे : 9922609666\nपरिवर्तन हेल्पलाईन : 9379909090\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleनवी दिल्लीत रेशनदुकानदारांचे “जेल भरो’ आंदोलन\nNext articleनिरव मोदी घोटाळा इतिहासजमा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.snpnews.in/2018/05/08/four-girls-came-for-police-recruitment-hit-by-car/", "date_download": "2018-10-16T21:53:05Z", "digest": "sha1:I5HUM6QQIJAHITAHKYLDDMN6IBAJTXB3", "length": 6454, "nlines": 75, "source_domain": "www.snpnews.in", "title": "पोलीस भरतीसाठी आलेल्या चार तरुणींना कारने उडवलं - SNP News | News Articles | Blogs | Technology | Social | Political | Education |Cultural", "raw_content": "\nपोलीस भरतीसाठी आलेल्या चार तरुणींना कारने उडवलं\n08/05/2018 SNP ReporterLeave a Comment on पोलीस भरतीसाठी आलेल्या चार तरुणींना कारने उडवलं\nसध्या महाराष्ट्र पोलिसांची भरती प्रक्रिया सुरु असून पोलीस भरतीसाठी आलेल्या चार तरुणींना कारने उडवलं आहे. विक्रोळीत ही घटना घडली आहे. काजल करडे, दीपाली काळे, चित्राली पांगे, चैताली दोर्गे अशी या तरुणींची नावं आहेत.पोलीस भरती सुरु असल्याने मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी शारिरीक चाचणी सुरु आहे. विक्रोळीतही आज तरुणींची भरती प्रक्रिया सुरु होती. द्रुतगती मार्गावर सर्व्हिस रोडवर शारिरीक चाचणी सुरु होती. भरती प्रक्रिया संपल्यानंतर तरुणी विक्रोली स्थानकाच्या दिशेने जात असताना टाटा झेन कारने त्यांना उडवलं. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातात तरुणी गंभीर जखमी झाल्या असून त्यांना महात्मा फुले रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.यातील दीपाली काळेला जास्त दुखापत असल्याने तिला सायनच्या टिळक रुग्णालयात हलवण्यात आले आहे. तर वाहन चालकाला विक्रोळी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.\nपोलिस भरतीदरम्यान सकाळी याच ठिकाणी हिटस्ट्रोकमुळे दोन महिला उमेदवार देखील चक्कर येऊन पडल्या होत्या. त्यांना देखील महात्मा फुले रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार करुन त्यांना घरी सोडण्यात आले आहे.\nमनाविरुद्ध लग्न लावल्याच्या नाराजीतून घर सोडून पळालेल्या तरुणीला सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा\nश्रेयस तळपदेच्या घरी चिमुकलीचं आगमन\nमुंबई पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल वाहतूक विस्कळीत\nमुंबईत कारमध्ये आढळला प्रेमी युगुलाचा मृतदेह\nमुंबई विद्यापीठाचा गोंधळ, परीक्षा सुरु असतानाही विद्यार्थ्यांना अद्याप हॉलतिकीटच नाही\nमहाराष्ट्र स्वाभिमान युवक उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी वैभव वीरकर यांची निवड\nकृषी उत्पादनांच्या निर्यातीस प्रोत्साहन देण्यासाठी सुरेश प्रभु यांचा पुढाकार\nदादरच्या फूल मार्केटमध्ये गोळीबार, एकाची हत्या\nप्रस्तावित नवीन औद्योगिक धोरण लवकरच मंजूर होईल – सुरेश प्रभु\nफुटवेअर आणि लेदर सेक्टरसाठी केंद्र सरकारचे खास पॅकेज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/43052", "date_download": "2018-10-16T21:50:12Z", "digest": "sha1:AIMSLN3DMBOJXVSRGSTO5P24SGNYD4UT", "length": 3208, "nlines": 82, "source_domain": "www.maayboli.com", "title": "नात | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /नात\nचारकोल पेन्सीलने केलेले स्केच,\nचाऊ तुमच्या नातीचा फोटोपण इथे\nचाऊ तुमच्या नातीचा फोटोपण इथे टाकला तर कम्पेअर करता येईल.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://krushikranti.com/other-6/kumbhar-sugarcane-nursary.html", "date_download": "2018-10-16T21:35:41Z", "digest": "sha1:UBQUTXCQRIVS6ULYZDLZDNB2YPHVSEC5", "length": 4600, "nlines": 95, "source_domain": "krushikranti.com", "title": "कुंभार ऊस रोपवाटिका - Other (अन्य ) - Kolhapur (Maharashtra) - krushi", "raw_content": "\nPrice : ₹2 Kolhapur श्री. सचिन बाळू कुंभार\nअनुभव व विश्वासातून शेतकऱ्यांचा पसंतीस उतरलेले नाव\nकुंभार ऊस रोपवाटिका शिरदवाड\nया व अन्य सुधारित जातीची उसाची रोपे तयार व ओर्डरीप्रमाणे तयार करून मिळतील\nमु पो शिरदवाड ता शिरोळ जि कोल्हापूर\nन्यू किसान ऊस रोपवाटीका रेंदाळ (कोल्हापूर ) आमच्याकडे co86032, 0265, 9057, 671, ms10001 vsi8005 snk9293 व अन्य सुधारित जातीची ऊस रोपे तयार व अॉर्डरी प्रमाणे मिळतील ( जाग्यावर पोच ची उत्तम सोय ) न्यु किसान ऊस रोपवाटिका 9960604702 9960942223 Kolhapur\nनमस्कार मित्रांनो आमच्याकडे जनावरांच्या गोठ्यामध्ये लागणारे रबरी शिट्स उपलब्ध आहेत . COW MAT Saze :- 4फूट x 6.5फूट x 17MM जाडी वजन - 40 kg ( एका मॅट चे ) ISO certified आहेत 1 वर्षाची गॅरंटी आहे संपर्क - विजय कडगावे मो. 9130321333 ,7972902836 पत्ता :-… Kolhapur\nउन्हाळी भुईमूग शेंगा विकत घेतल्या जातील\nऊन्हाळी भुईमुग शेंगा विकत घेतल्या जातिल. संपर्क 9850168559, 9404073244. राजराजेश्वरि ॲग्रो इंडस्ट्रीज, डी/32, एमआयडीसी मुंबई आग्रारोड ,धुळे ४२४00६ मो.नं.9404073244 आम्ही चांगल्या प्रतीच्या भुईमुग शेंगा विकत घेतो.शेंगा मध्ये दगड ,माती,खडे ,काडी कचरा… Dhule\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/marathi-news-karad-heavy-vehicle-100154", "date_download": "2018-10-16T21:24:47Z", "digest": "sha1:M55YGSOUVMSKFL2ISLAVXFDGR6J2I5H7", "length": 14428, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news karad heavy vehicle अवजड वाहनांची \"नो एन्ट्री' कागदावरच! | eSakal", "raw_content": "\nअवजड वाहनांची \"नो एन्ट्री' कागदावरच\nमंगळवार, 27 फेब्रुवारी 2018\nकऱ्हाड - शहरातील मुख्य बाजारपेठेत येण्यास अवजड वाहनांना बंदी आहे. तरीही अवजड वाहने बिनधास्त फिरताना दिसतात. या वाहनांवर कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे अवजड वाहनांना \"नो एन्ट्री' केवळ कागदावरच \"स्ट्रॉंग' आहे. अवजड वाहनांमुळे बाजारपेठेला वाहतुकीच्या कोंडीला सामोरे जावे लागत आहे. कारवाईत होणारी कुचराई वाहतूक कोंडीचा प्रश्न जटिल करत आहे.\nकऱ्हाड - शहरातील मुख्य बाजारपेठेत येण्यास अवजड वाहनांना बंदी आहे. तरीही अवजड वाहने बिनधास्त फिरताना दिसतात. या वाहनांवर कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे अवजड वाहनांना \"नो एन्ट्री' केवळ कागदावरच \"स्ट्रॉंग' आहे. अवजड वाहनांमुळे बाजारपेठेला वाहतुकीच्या कोंडीला सामोरे जावे लागत आहे. कारवाईत होणारी कुचराई वाहतूक कोंडीचा प्रश्न जटिल करत आहे.\nकऱ्हाड शहरात मोठे व्यापारी, त्यांचे शोरूम व अनेक मोठ्या कंपन्यांची गोदामे आहेत. त्यात सगळ्यात महत्त्वाची बाजारपेठ दत्त चौकातून सुरू होते. दत्त चौक ते आझाद चौकातील व्यापाऱ्यांच्या मालाची नेहमीच ने-आण करणारी अनेक अवजड वाहने शहरात येतात. त्यातून होणारी वाहतुक कोंडी लक्षात घेऊन अशा वाहनांना शहरातील काही काळ मुख्य बाजारपेठेत वाहन आणण्यास बंदी आहे. पोलिसांनी दुपारी एक ते सायंकाळी चार यावेळेत व्यापाऱ्यांना अशी वाहने शहरात आणण्यास परवानगी दिली आहे. त्याशिवाय रात्री नऊनंतरही वाहने आणता येतील, असा पर्याय पोलिसांनी सुचवला होता. त्याच्या लेखी सूचना सर्वच व्यापाऱ्यांना दिल्या होत्या. किमान पाच ते सहा वर्षांपासून तो नियम लागू आहे. मात्र, अलीकडच्या काळात त्या नियमाला धाब्यावर बसवून व्यापाऱ्यांची अवजड वाहने बंदी असलेल्या वेळेत बाजारपेठेत दिसतात.\nशहराच्या मुख्य बाजारपेठेशिवाय पोळ गल्ली, मुळूक गल्ली, मुख्य पोस्टापासून आत जाणारा मार्ग व पुन्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याकडे जाणाऱ्या मार्गावरही बाजारपेठ विकसित होत आहे. मुख्य पोस्टापासून आत जाणाऱ्या मार्गावर होलसेल व्यापारी आहेत. त्या सगळ्या व्यापाऱ्यांची माल घेऊन येणारी अवजड वाहने नेमकी गर्दीच्या वेळी येतात. त्यामुळे त्या भागातही आता अवजड वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी होते. पोलिसांनी सम-विषयमसह पार्किंगचा प्रश्न सोडवण्याबरोबरच अवजड वाहनांवर बंदीसाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.\nअवजड वाहनांच्या वेळा ठरवण्याची गरज\nकऱ्हाड शहरात दुपारी एकपर्यंत व त्यानंतर सायंकाळी चारनंतर अनेक वाहने रस्त्यावर असतात. कामावरून घरी जाणाऱ्या नोकरदारांसह शाळा सुटण्याच्या वेळी, तर शहरात वाहतुकीची मोठी कोंडी होते. शहरातील मुख्य बाजारपेठेत अनेक ठिकाणी ती कोंडी किमान पाऊणतास असल्याचे अनेकदा दिसून येते. त्याच भागात याच कालावधीत एखादे अवजड वाहन आल्यास मोठी कठीण स्थिती निर्माण होते. त्यामुळे अवजड वाहनांवर योग्य वेळ ठरवून देण्याची गरज आहे.\nकेडगावात संघाचे दसऱ्यानिमित्त प्रथमच पथसंचलन\nकेडगाव (जि.पुणे) : केडगाव (ता.दौंड ) येथील बाजारपेठेतून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दसऱ्यानिमित्त पथसंचलन झाले. संघाने येथे प्रथमच संचालनाचे...\nव्यापारी संकुलांमधील स्वच्छतागृहे आहेत कुठे\nऔरंगाबाद - पंधरा लाख लोकसंख्येसाठी शहरात केवळ ५५ सार्वजनिक स्वच्छतागृहे असल्याचे समोर आल्यानंतर मुख्य बाजारपेठेतील अनेक व्यापारी संकुलांतील...\nमहासभेतील ठरावानुसार समिती गठित होणारच\nजळगाव ः लोकशाहीत निर्णय घेताना अडचणी येतच असतात. महासभेत गाळेधारकांबाबत 40 क्रमांकाच्या ठरावाबाबत समिती गठित करण्याचा प्रस्ताव मंजूर झाला. विरोधकांचा...\nप्रदूषण नियंत्रणासाठी ई-वाहने उपयुक्त\nपुणे - ‘‘शहरी अन्‌ ग्रामीण भागाची सांगड घातली, तर ‘मोबिलिटी’ खऱ्या अर्थाने स्मार्ट होईल आणि त्यातून विकासाचे उद्दिष्ट साध्य होईल,’’ असे प्रतिपादन...\nमुळा-मुठा सुधारचे काम लवकरच\nपिंपरी - मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी जिल्ह्याच्या विविध भागांतून मागणी येत असून, बस खरेदी व अन्य मार्गांनी शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mahaenews.com/%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A2%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%A8-%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4/", "date_download": "2018-10-16T22:01:41Z", "digest": "sha1:DGITRPJYXHWFDB4NLNI2FEY44UVWXX6G", "length": 10592, "nlines": 120, "source_domain": "mahaenews.com", "title": "यापुढे मराठा आंदोलन रस्त्यावर नाही; समन्वयकांची घोषणा | PCMC NEWS", "raw_content": "\nमहापालिका अधिकारी, कर्मचा-यांची दिवाळी गोड; बोनस व सानुग्रह अनुदान मिळणार\nमहिला नगरसेविकेशी उध्दट बोलणा-या उद्यान अधिक्षकांची केली कानउघडणी\nवल्लभनगरमध्ये चालक-वाहकांसाठी ‘ग्रंथालय आपल्या दारी’\n‘महागाई वाढली’ असे वाटत नाही – सोमाभाई मोदी\nपाणी प्रश्नावर नगरसेवक हंडा-कळशीसह सभागृहात\nभाजपाने धनगर समाजाला फसविले, सरकार वेळकाढू पणा करतेय\nअाता पुण्यातले वकील म्हणतायेत #FeeToo\nती प्रसुतिकरिता आली अन लिफ्टमध्ये अडकली\nदेशात जास्तकाळ भाजप सत्तेवर राहिल्यास भविष्यात बोलण्यावर बंदी – हर्दिक पटेल\nचिंचवडमध्ये रविवारी ‘डॉग शो’चे आयोजन\nHome breaking-news यापुढे मराठा आंदोलन रस्त्यावर नाही; समन्वयकांची घोषणा\nयापुढे मराठा आंदोलन रस्त्यावर नाही; समन्वयकांची घोषणा\nपुणे – मराठा आरक्षण आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी यापुढे रस्त्यावर कोणतेही आंदोलन न करण्याचा निर्णय मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा मोर्चाच्या वतीने घेण्यात आला आहे. रस्त्यावरच्या आंदोलनांमधून महाराष्ट्राचे होणारे अपरिमित नुकसान टाळण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे मोर्चाचे समन्वयकांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत जाहीर केले.\nमोर्चाच्या वतीने गुरुवारी (9 ऑगस्ट) क्रांतिदिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या ठिय्या आंदोलनानंतर झालेल्या प्रकाराने गालबोट लागले. त्यातून समाजाची बदनामी होत आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याचे समन्वयक राजेंद्र कोंढरे, शांताराम कुंजीर, विकास पासलकर, बाळासाहेब अमराळे आणि सचिन आडेकर यांनी ही माहिती दिली.\n”पंधरा ऑगस्टपर्यंत आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत. त्या दिवशी आत्मक्‍लेष आंदोलन करण्यात येणार आहे. मराठ्यांच्या घरोघरी चूल बंद आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच यापुढे रास्ता रोको, रेल रोको यासारखी समाजाला वेठीला धरणारी व सार्वजनिक संपत्तीचे नुकसान करणाऱ्या आंदोलनाऐवजी जिल्हा-तालुका स्तरावर साखळी उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला”, अशी घोषणा त्यांनी यावेळी केली. राज्य समन्वय समितीच्या बैठकीत हीच भूमिका मांडण्यात येणार आहे.\nआजीच्या हरविलेल्या पाटल्या, पोलिसांनी वर्गणीतून बनवून दिल्या\nसांगवी परिसरात गणेशमुर्ती बनविण्याची लगबग\nमहापालिका अधिकारी, कर्मचा-यांची दिवाळी गोड; बोनस व सानुग्रह अनुदान मिळणार\nमहिला नगरसेविकेशी उध्दट बोलणा-या उद्यान अधिक्षकांची केली कानउघडणी\nवल्लभनगरमध्ये चालक-वाहकांसाठी ‘ग्रंथालय आपल्या दारी’\nमहापालिका अधिकारी, कर्मचा-यांची दिवाळी गोड; बोनस व सानुग्रह अनुदान मिळणार\nमहिला नगरसेविकेशी उध्दट बोलणा-या उद्यान अधिक्षकांची केली कानउघडणी\nवल्लभनगरमध्ये चालक-वाहकांसाठी ‘ग्रंथालय आपल्या दारी’\n‘महागाई वाढली’ असे वाटत नाही – सोमाभाई मोदी\nपाणी प्रश्नावर नगरसेवक हंडा-कळशीसह सभागृहात\nहोंडाने आणली ‘आम आदमी’ची शानदार बाइक\nपंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारविरोधात विरोधक राष्ट्रपतींकडे\nआता, दररोज बदलणार पेट्रोल-डिझेलच्या किंमती\n…तर पिंपरी चिंचवडमधल्या सोसायटींची नोंदणी रद्द होणार\nनागरिकहो….’आधार’नं लिंक नसलेली बँक खाती बंद होणार\nmahaenews.com हे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nमुख्य कार्यालय : डी.एस.एस. मीडिया प्रा. लि.\nपत्ता : विश्वकर्मा बिल्डींग, जे. के. सावंत मार्ग, दादर, मुंबई, २८.\nपुणे विभागीय कार्यालय : गोल मार्केट, वायसीएम हॉस्पिटलसमोर, संत तुकारामनगर, पिंपरी.\nउस्मानाबाद विभागीय कार्यालय : तांबरी, कलेक्टर निवासस्थानाच्या पाठीमागे, उस्मानाबाद.\nसोलापूर विभागीय कार्यालय: होडगी रोड, चेतन फौंड्रीसमोर, सोलापूर.\nकोल्हापूर विभागीय कार्यालय: जय गणेश बिल्डींग, सायबर चौक, विद्यापीठ रोड, कोल्हापूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A1_%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0_%E0%A4%95%E0%A4%B3%E0%A4%97%E0%A4%AE_%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%80", "date_download": "2018-10-16T20:33:55Z", "digest": "sha1:A4Q6DVYOXZU5NDHZKDA2RU57YCYMUPXE", "length": 3837, "nlines": 86, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:द्रविड मुन्नेट्र कळगम पक्षातील राजकारणी - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:द्रविड मुन्नेट्र कळगम पक्षातील राजकारणी\n\"द्रविड मुन्नेट्र कळगम पक्षातील राजकारणी\" वर्गातील लेख\nएकूण १३ पैकी खालील १३ पाने या वर्गात आहेत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी २०:२२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=112&Itemid=305", "date_download": "2018-10-16T20:22:26Z", "digest": "sha1:7LDVLRD7UK77YVA3D5IRSJOFL3R4D3TK", "length": 4264, "nlines": 26, "source_domain": "saneguruji.net", "title": "प्रामाणिक नोकर", "raw_content": "मंगळवार, ऑक्टोबंर 16, 2018\nएका कापडाच्या व्यापा-याने आपल्या दुकानात एक नवीन मुलगा नोकरीस ठेवला. त्या मुलाचा बाप गरीब होता. बापाने मुलाला शाळेतील शिक्षण दिले नव्हते. परंतु घरगुती शिक्षण त्याने दिले होते. प्रामाणिकपणाने वागावे, कोणाला फसवू नये. कोणाला हसू नये. कष्टाने मिळेल ते खावे. चोरी-चहाडी करून श्रीमंत होण्यापेक्षा खरेपणाने वागून गरिबीत राहवे लागले तरी आनंदाने राहवे, असे त्याचा बाप त्याला शिकवीत असे. निरनिराळ्या बोधपर गोष्टी सांगून मुलाला चांगले वळण त्याने लावलेले होते. मुलगा चुणचुणीत होता; चपळ होता; परंतु त्याहीपेक्षा खरेपणाने वागणारा, गोड बोलणारा व प्रामाणिक होता. दुकानात तो सर्वांना आवडे. गि-हाईक त्याच्याकडे जास्त यावयाचे; दुस-या नोकराकडे कमी जावयाचे. बोलायला गोड, दिसायला गोड, मनाने गोड, हृदयाने गोड, अशी मुले म्हणजे देवाघरची फुले.\nएके दिवशी एक श्रीमंत बाई काही रेशमी कापड खरेदी करावयास आली होती. एक रेशमी साडी तिने पसंत केली. तिला पोत आवडले, रंग आवडला. पदरही सुंदर होता. तो मुलगा ती साडी बांधून देत होता परंतु इतक्यात ती साडी एके ठिकाणी थोडी फाटली आहे असे त्याला दिसले. त्या बाईने ते पाहिले नव्हते. परंतु तो मुलगा प्रामाणिक होता. तो तिला गोड शब्दांत ही साडी येथे जरा फाटली आहे. ही नका घेऊ. दुसरी पसंत करा; येथे पुष्कळ नग आहेत.”\nपरंतु त्या बाईला तसलीच साडी पाहिजे होती. तशी साडी त्या दुकानात नव्हती. ती बाई निघून गेली. दुकानदार गादीवर बसलेला होता. नोकराचे ते वर्तन पाहून त्याला राग आला. असला नोकर काय कामाचा त्याच्यामुळे दिवाळे काढण्याची पाळी यावयाची, असे तो मनात म्हणाला.\nआई व तिची मुले\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/artwork?page=3", "date_download": "2018-10-16T20:48:17Z", "digest": "sha1:7IQEXMTRMIOWYAYJC3WBFW7KIHERH5LU", "length": 9595, "nlines": 94, "source_domain": "aisiakshare.com", "title": " कलादालन | Page 4 | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nदर्शनी पानावर झळकलेली सर्व चित्रे इथे पहाता येतील.\nकलादालन महाराष्ट्रातल्या शहरांमधले तुकडे ३_१४ विक्षिप्त अदिती 19 बुधवार, 15/04/2015 - 18:59\nकलादालन पावसामध्ये वसन्तसेना अरविंद कोल्हटकर 7 रविवार, 12/04/2015 - 06:42\nकलादालन रंगीत पेन्सिल्स माध्यमातील काही चित्रे वर्षा०७१४ 25 गुरुवार, 09/04/2015 - 18:54\nकलादालन माझी काही डिजिटल पेंटिंग्स हर्शरन्ग 7 सोमवार, 06/04/2015 - 19:17\nकलादालन गीतरामायण ६० वर्षांचे झाले. अरविंद कोल्हटकर 6 बुधवार, 01/04/2015 - 21:08\nकलादालन भित्तिचित्रे - दिएगो रिवेरा - भाग १ अरविंद कोल्हटकर 3 मंगळवार, 17/03/2015 - 23:06\nकलादालन होळीच्या शुभेच्छा सायली 11 शुक्रवार, 06/03/2015 - 11:13\nकलादालन छायाचित्रण आव्हान पर्व दुसरे - भाग ८: अल्पावधानी (Minimalistic) छायाचित्रे मुळापासून 33 मंगळवार, 17/02/2015 - 23:51\nकलादालन दिल्लीतला निवडणूक निकाल प्रभाकर भाटलेकर 7 शुक्रवार, 13/02/2015 - 15:25\nकलादालन डीजिट्ल पेन्टीग प्रक्रिया सायली 3 गुरुवार, 12/02/2015 - 08:53\nकलादालन काही डीजीट्ल पेंटिन्ग्स. ही फोटोज वर computer वर काम करुन केलेलि चित्रे आहेत. सायली 17 गुरुवार, 12/02/2015 - 04:58\nकलादालन छायाचित्रण आव्हान पर्व दुसरे - भाग ७ : धर्म स्पा 46 शुक्रवार, 30/01/2015 - 05:39\nकलादालन छायाचित्रण आव्हान पर्व दुसरे - भाग ६ : मर्त्य असण्याबद्दल धनंजय 25 गुरुवार, 08/01/2015 - 21:14\nकलादालन रिम झिम गिरे सावन ... इरसाल म्हमईकर 16 सोमवार, 22/12/2014 - 11:32\nकलादालन गुडमॉर्निंग फ्लॉवर्स जागू 23 शनिवार, 20/12/2014 - 07:52\nकलादालन सुख म्हणजे दुसरे काय असते इरसाल म्हमईकर 8 गुरुवार, 04/12/2014 - 10:12\nकलादालन पक्षी.... जयंत कुलकर्णी 5 मंगळवार, 02/12/2014 - 18:47\nकलादालन छायाचित्रण आव्हान पर्व दुसरे - भाग ५ : 'सात सक्कं त्रेचाळीस' मधील परिच्छेद ऋषिकेश 41 सोमवार, 10/11/2014 - 15:40\nकलादालन छायाचित्रण आव्हान पर्व दुसरे - भाग ४ : 'सुखकर्ता दु:खहर्ता' ऋषिकेश 49 गुरुवार, 02/10/2014 - 22:01\nकलादालन छायाचित्रण आव्हान पर्व दुसरे - भाग ३ : 'पाहणार्‍याची रोजनिशी' आणि त्या रोजनिशीतला एक क्षण मी 119 मंगळवार, 26/08/2014 - 13:06\nकलादालन सारेगम स्पर्धा BMM2015 बुधवार, 13/08/2014 - 01:08\nकलादालन छायाचित्रण आव्हान पर्व दुसरे - भाग २ : राग रोचना 53 सोमवार, 28/07/2014 - 15:14\nहेमा मालिनी (जन्म : १६ ऑक्टोबर १९४८)\nजन्मदिवस : कोशकार नोह वेबस्टर (१७५८), लेखक ऑस्कर वाइल्ड (१८५४), नाटककार यूजीन ओनील (१८८८), समाजसुधारक अनंत हरी गद्रे (१८९०), छायाचित्रकार पॉल स्ट्रॅन्ड (१८९०), हिंदी साहित्यिक, संसदपटू सेठ गोविंददास (१८९६), कवी सोपानदेव चौधरी (१९०७), तत्त्वज्ञ लुई अल्थ्यूसर (१९१८), नोबेलविजेता लेखक ग्युंटर ग्रास (१९२७), तबलावादक पं. लच्छू महाराज (१९४४), ग्रेटफुल डेड गिटारिस्ट बॉब वेअर (१९४७), नर्तकी व अभिनेत्री हेमामालिनी (१९४८)\nमृत्युदिवस : चित्रकार ल्यूकास क्रॅनाक थोरला (१५५३), तत्त्वज्ञ गास्ताँ बाशलार (१९६२), कर्नाटक शैलीतील गायक चेंबई (१९७४), कादंबरीकार ना. सं. इनामदार (२००२), विचारवंत, लेखक गो. पु. देशपांडे (२०१३)\n१५/१६ ऑक्टोबर : एडा लव्हलेस दिन (विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित क्षेत्रांत कार्यरत महिलांच्या सन्मानार्थ)\nवर्धापनदिन : वॉल्ट डिजनी कंपनी (१९२३)\n१७९३ : फ्रेंच राज्यक्रांती - फ्रान्सची सम्राज्ञी मारी आंत्वानेतला गिलोटिनद्वारे देहदंड.\n१९०५ : लॉर्ड कर्झनने बंगालच्या फाळणीचा हुकुम दिला.\n१९५१ : पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान लियाकत अली खान यांची रावळपिंडीत हत्या.\n१९७५ : देवीरोगाचा नैसर्गिक संसर्ग झाल्याचा जगातला अखेरचा दाखला (बांगलादेश).\n१९८६ : राईनहोल्ड मेसनर ८००० मीटरहून अधिक उंचीची जगातली सर्व (१४) शिखरे सर करणारे पहिले गिर्यारोहक ठरले.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 2 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://www.snpnews.in/2017/12/29/%E0%A4%8F%E0%A4%B8%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%86%E0%A4%AF-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%98%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B5/", "date_download": "2018-10-16T21:55:28Z", "digest": "sha1:FJFBYUOGJUW7KHHZSGWWZLZXFYRPHL5M", "length": 6120, "nlines": 75, "source_domain": "www.snpnews.in", "title": "एसबीआय कर्मचाऱ्यांना घरातील व्यक्तिंचे निधन झाल्यास मिळणार सात दिवसांची रजा - SNP News | News Articles | Blogs | Technology | Social | Political | Education |Cultural", "raw_content": "\nएसबीआय कर्मचाऱ्यांना घरातील व्यक्तिंचे निधन झाल्यास मिळणार सात दिवसांची रजा\n29/12/2017 SNP ReporterLeave a Comment on एसबीआय कर्मचाऱ्यांना घरातील व्यक्तिंचे निधन झाल्यास मिळणार सात दिवसांची रजा\nभारतात पहिल्यांदाच सरकारी बँक आपल्या कर्मचाऱ्यांना अशी रजा मंजूर करणार आहे. एसबीआयने लागू केलेल्या या नियमामुळे जर एखाद्या कर्मचाऱ्याच्या घरातील सदस्याचे निधन झाले तर त्या कर्मचाऱ्याला सुट्टी घेता येणार आहे. या नियमांतर्गत ७ दिवसांची रजा घेता येणार असून ही सुट्टी भरपगारी असणार आहे.यामुळे कर्मचाऱ्यांना दुःखाच्या वेळी आपल्या घरातील सदस्यांसोबत वेळ घालवता येईल. घरातील सदस्यांमध्ये पत्नी, आई-वडिल, सासु-सासरे आणि मुलांचा समावेश होईल. अशा दुःखाच्या क्षणी या सुट्ट्यांचा लाभ बँकेतील कर्मचारी घेऊ शकतील.\nयाव्यतिरिक्त एसबीआय आपल्या कर्मचाऱ्यांना अजून काही सुविधा देणार आहे. एसबीआयचे व्यवस्थापकीय संचालक प्रशांत कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, बँक २०००० रुपयापर्यंतच्या मासिक निवृत्तीवेतन मिळणाऱ्या निवृत्त कर्मचाऱ्यांना मेडिक्लेमच्या प्रीमियममध्ये ७५ टक्क्यांची सब्सीडी देणार आहे.\nTagged एसबीआय कर्मचारी घरातील निधन रजा व्यक्तिं सात दिवस\n१ जानेवारी जन्मलेल्यांना मुलींना मिळणार ५ लाख रुपये\nअभियांत्रिकी प्रवेशासाठी सीईटी 19 मे रोजी\nजगभरात सायबर हल्ल्याची भिती , सुरक्षा यंत्रणांनी दिला सावधानतेचा इशारा\n भारतात २० टक्के गर्भवती महिलांना मधुमेह\nगुजरात विधानसभा निवडणुक, तारीख जाहीर,९ आणि १४ डिसेंबररोजी मतदान\nमहाराष्ट्र स्वाभिमान युवक उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी वैभव वीरकर यांची निवड\nकृषी उत्पादनांच्या निर्यातीस प्रोत्साहन देण्यासाठी सुरेश प्रभु यांचा पुढाकार\nदादरच्या फूल मार्केटमध्ये गोळीबार, एकाची हत्या\nप्रस्तावित नवीन औद्योगिक धोरण लवकरच मंजूर होईल – सुरेश प्रभु\nफुटवेअर आणि लेदर सेक्टरसाठी केंद्र सरकारचे खास पॅकेज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://marathmolyagappa.blogspot.com/2018/01/blog-post_16.html", "date_download": "2018-10-16T21:28:42Z", "digest": "sha1:NRA67AM5S2DFYSRFPBTX37MRKRLFNZF3", "length": 16970, "nlines": 141, "source_domain": "marathmolyagappa.blogspot.com", "title": "मराठमोळ्या गप्पा: ओ.पी.नय्यर : वादग्रस्त संगीतकार", "raw_content": "\nएका सर्वसाधारण पुणेरी माणसाचे सर्वसाधारण बिनकामाचे निरीक्षण,संकलन,संपादन क्वचित प्रसंगी तिरकस,तिरसट.कोणीही न मागता व्यक्त केलेले,दिलेले मत,क्वचित प्रसंगी दिलेलें अनाहूत सल्ले ... हिंदी मराठी सिनेमा,इंग्रजी लघुकथांचा स्वैरानुवाद हा त्यातल्या त्यात आवडीचा विषय त्या मुळे त्यावरच बऱ्याचदा स्वैर, परंतु साधार लेखन... इन्टरनेटच्या सहकार्याने...\nमंगळवार, १६ जानेवारी, २०१८\nओ.पी.नय्यर : वादग्रस्त संगीतकार\n१९७५च्या मार्च महिन्यात हाजी अली पाशी गाडी येताच त्यानं हातातील “ती” मानाची फिल्म फेअर ट्रॉफी समुद्राच्या दिशेने भिरकावली ,एकवार समुद्राकडे कटाक्ष टाकत त्याने “ते” गाणे इतिहासजमा करून टाकले आणि त्याच्या पुढच्या प्रवासास सुरुवात केली.\nफिल्म इंडस्ट्रीत हा किस्सा ओ.पी.ऊर्फ ओमकार प्रसाद नय्यर यांच्या नावावर सांगितला जातो.ज्यांचा १६ जानेवारी हा आज जन्मदिवस आहे.वरील गाण्याचा किस्सा हा फिल्म इंडस्ट्रीतील अशा एकमेव गाण्यासाठी आहे ,जे ओ.पी.नय्यर यांच्या करिता गीतकार एच.एस.बिहारी यांनी लिहिले ,१९७२ च्या ऑगस्ट महिन्यात अवघ्या एका तासांत रेकॉर्ड केले गेले , १९७३ च्या नोव्हेंबर महिन्यात प्रथम रेडीओ सिलोनवर वाजवले गेले आणि १९७५ ला त्याला फिल्मफेयरचे अवार्ड मिळाले ....ज्या सिनेमासाठी ते तयार केले गेले तो सिनेमा होता सुनीलदत्त ,रेखाचा “ प्राण जाये पर वचन न जाये “ आणि हा सिनेमा रिलीज झाला १८ जानेवारी १९७४ ला.\nपण आश्चर्याची बाब म्हणजे हे गाणे सुपर हिट होऊन देखील या गाण्याचे चित्रीकरण कधीच होऊ शकले नाही आणि हे गाणे सिनेमात सुद्धा कुठे ऐकू येत नाही. विशेष म्हणजे या गाण्याला मार्च १९७५ ला झालेल्या फिल्मफेयर अवार्ड नाईट मध्ये १९७५चे बेस्ट फिमेल सिंगर अवार्ड मिळाले.पण न जाणो हे गाणे अशा कोणत्या कुमुहूर्तावर बनले होते ,कारण केवळ आशा भोसले यांच्या मुलीला त्या १९७२च्या ऑगस्ट महिन्यात ओ.पी.नय्यर यांनी मारले ,एवढे किरकोळ कारण आशा आणि ओ .पी.चा १५ वर्षांचा सांगीतिक प्रवास थांबवायला कारणीभूत ठरले होते.गाण्याचे रेकॉर्डिंग तर झालेले होते पण ओ.पी.बरोबरच्या भांडणामुळे आशाने या गाण्याचे पैसे घेतले नाहीत आणि पैसे न घेतल्याने तिने हे गाणे सिनेमात वापरू दिले नाही.पण गाणे रेकॉर्ड केले गेल्यामुळे मात्र हे गाणे प्राण जायेच्या एल पी,ई.पी.रेकॉर्डवर कायम स्वरूपी जतन झाले.\nया गाण्यानंतर ओ.पी. आणि आशा मधील दुरावा इतका टोकाला गेला कि,१९७५ फिल्म फेयर अवार्ड नाईट मध्ये या गाण्याला उत्कृष्ठ स्त्री पार्श्वगायिकेचा मान मिळतोय आणि आशा तो पुरस्कार स्वीकारायला जाणार नाहीये हे जेव्हा ओ.पी.ला कुठूनतरी बाहेरून समजले तेव्हां ओ.पी.ने स्वतः फिल्मफेयरवाल्यांना फोन करून “ माझ्या एका उत्कृष्ट पार्श्व गायिकेच्या वतीने , गाण्याचा जन्मदाता या नात्याने मी तो पुरस्कार स्टेजवर स्वीकारेन \" असे काहीशा कुत्सितपणे कळवले होते .हे गाणे आशा –ओ.पी.नय्यर कॉम्बिनेशन मधील शेवटचे गाणे ठरले.\nया प्रसंगा नंतरच्या आपल्या पुढील ३५ वर्षांच्या सांगीतिक प्रवासात नंतर ओ.पी.ने अलका याद्निक ,कविता कृष्णमूर्ती,कृष्णा कल्ले ,शारदा यांना घेऊन काही गाणी केली खरी पण ओ.पी.-आशाचा टच पुन्हा कोणत्याच गाण्यात अनुभवायला मिळाला नाही व ओ.पी.मागे पडला तो पडलाच . तसे बघितले तर ओ.पी. आणि वाद हे समीकरण त्या काळी चित्रपट सृष्टीला नवीन नव्हते.आशा बरोबरच्या भांडणा अगोदर केवळ त्याच्या संगीत शैलीला लताचा आवाज सूट नाही या त्याच्या आग्रही भुमिके मुळे त्याने त्याच्या संपूर्ण फिल्मी करियर मध्ये लताला घेऊन एकही गाणे केले नाही आणि रफी बरोबरच्या कुरबुरी मुळे महेंद्र्कपूर,मुकेश,किशोरकुमार यांना घेऊन त्याने नंतरच्या काळात वेळ मारून नेली होती. पण एवढे असूनदेखील १९६०च्या दशकात एका सिनेमाच्या संगीता साठी निर्मात्या कडून वाजवून १ लाख रुपये मोबदला घेणारा असा तो दुर्मिळ संगीतकार होता.विशेष म्हणजे संगीताचे कोणतेही प्राथमिक शिक्षण न घेता अतिशय मोजक्या वाद्यवृंदाच्या सहाय्याने ओ.पी.ने अप्रतिम संगीत देत ,रसिकांचे कान तृप्त करत त्यांच्या मनात स्वतःची जागा केली हे त्याच्या सांगितिक प्रवासातील विशेष.\nचला तर मग ऐकूयात ते वादग्रस्त गाणे...\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nह्या \"मराठमोळ्या गप्पा\" म्हणजे,दुसरे तिसरे काही नाही तर,ठिकठिकाणी बघितलेल्या,वाचलेल्या गोष्टींचे संकलन,वेळप्रसंगी मराठी सादरीकरण किंवा व्यक्तिगत दृष्टीकोन.\nतीव्र घसरण - बाजाराची व रुपयाची \nआज बाळासाहेबांची उणीव प्रकर्षाने जाणवतेय\nब्लॉग - मोगरा फुलला\nमुंबई (1) \"आपलं\"...काही तरी.... (7) आठवणीतला रफ़ी (1) आठवणीतील \"गीतादत्त\" (1) आठवणीतील लता (1) आहे की नाही कमाल (3) काही अफलातून (11) केवळ माहितीसाठी (3) खेळ खंडोबा (6) गम्मत जम्मत (5) न उमललेल्या कळ्या (1) नातीगोती (1) पुणे (18) बिग बॉस (2) भारत (7) मनाला भावलेले काही (10) मराठी चित्रपट (4) महाराष्ट्र (2) मैत्री (1) राज(अ)कारण (3) रामभाऊ (1) शेयरबाजार (2) स्वैरानुवाद (1) हिंदी सिनेमा (36) pentax k1000 (1) Photographs By Sayali (2)\nगेल्या 30 दिवसातील बघितलेल्या पोस्ट्स\nगौतम बुद्धांचा आरसा आणि नरेंद्र मोदी\nरतन खत्री आणि \"कुंकू\"\nआयुष्याशी झुंज घ्यावी तर अशी : ए.के. हंगल\nअफलातून जादुगार डेव्हिड कॉपरफिल्ड\nतुमची झोपण्याची पद्धत आणि तुमचे व्यक्तिमत्व\nतर मग हे वाचाच...\n\"रिमझिम गिरे सावन\" वाली मौसमी चॅटर्जी\nवरील पोस्ट व्यतिरिक्त, पाहुण्यांच्या पसंतीच्या पोस्ट\nपाकिस्तान {फोटो} दर्शन (भाग १ )\n\"कोई चुपके से आ के, सपने सुला के,...चा \"अनुभव\"\nएका रिकाम्या सोपकेसची गोष्ट\nग्लास खाली ठेवायला शिका..\nत्या \"चपट्या\" नाकवाल्याची गोष्ट\nबायको ही बायकोच असते\nलता मंगेशकर अन कॅबेरे साँग\nरमेश देव ,नाबाद ९० 💐🙏\nअभिनयातील कोहीनूर : दिलीपकुमार\nबेफाम ,बेलगाम परवीन बाबी\nमा.विनायक : मराठी सिनेमाचे ऐकेकाळचे आशास्थान\nदुलारी : विस्मृतीतील चरित्र अभिनेत्री\nबिंदू : सत्तरच्या दशकातील फटाका\nओ.पी.नय्यर : वादग्रस्त संगीतकार\nफक्त एक चुकीचा निर्णय = मीना शौरी\nहिंदी सिनेमाच्या स्मृती जागवताना\nछोटीसी बात : “बासू चटर्जी” के बारे में\nआईएँ मेहेरबान .. कमर जलालाबादी\nरामेश्वरी , ६ जानेवारी , जन्मदिवस\nमुक्री ,५ जानेवारी, जन्मदिवस\nआज ४ डिसेंबर आर डी बर्मनची ची १३ वी पुण्यतिथी.\n२ जानेवारी ,सदाशिव अमरापूरकर ,यांचा जन्मदिवस\nअशोक सराफ , नाना पाटेकर , १ जानेवारी ,जन्मदिवस\n७७ देशांतील सन्माननीय वाचक/प्रेक्षक ज्यांनी आपला बहुमूल्य वेळ मला दिला.धन्यवाद.\nऑसम इंक. थीम. molotovcoketail द्वारे थीम इमेज. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/artwork?page=4", "date_download": "2018-10-16T20:57:54Z", "digest": "sha1:TG5ATXPHN3B4V257GBH57HH2IAOHK67O", "length": 9847, "nlines": 96, "source_domain": "aisiakshare.com", "title": " कलादालन | Page 5 | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nदर्शनी पानावर झळकलेली सर्व चित्रे इथे पहाता येतील.\nकलादालन पुण्यातील नव्या भूषणांची माहिती - नव्याने शशिकांत ओक 3 शुक्रवार, 25/07/2014 - 23:55\nकलादालन छायाचित्रण आव्हान पर्व दुसरे - भाग १ : आये कुछ अब्र नंदन 51 शुक्रवार, 11/07/2014 - 14:41\nकलादालन राहुल देव बर्मन चिंतातुर जंतू 22 शुक्रवार, 11/07/2014 - 02:18\nकलादालन गुलाम महम्मद शेख यांचे चित्रमय व्याख्यान ऋषिकेश 9 मंगळवार, 08/07/2014 - 12:06\nकलादालन छायाचित्रण पाक्षिक आव्हान ३५ : पर्यटन उपाशी बोका 55 शुक्रवार, 13/06/2014 - 11:36\nकलादालन बोलके बटाटे ऋता 39 मंगळवार, 10/06/2014 - 17:59\nकलादालन छायाचित्रण पाक्षिक आव्हान ३४ : सूर्यास्त बाबा बर्वे 45 मंगळवार, 20/05/2014 - 21:44\nकलादालन छायाचित्रण पाक्षिक-आव्हान ३३ : आभूषणे बाबा बर्वे 13 शनिवार, 03/05/2014 - 20:04\nकलादालन छायाचित्रण पाक्षिक-आव्हान ३२ : फळे वाचक 49 गुरुवार, 17/04/2014 - 23:01\nकलादालन चित्रातून निघणारा अर्थ नितिन थत्ते 41 शनिवार, 12/04/2014 - 21:53\nकलादालन अनैतिकता , संगीत दिग्दर्शक आणि Nostalgia चे उमाळे विषारी वडापाव 58 बुधवार, 15/01/2014 - 09:23\nकलादालन बीएमएम२०१५: निबंध स्पर्धा BMM2015 3 गुरुवार, 09/01/2014 - 08:27\nकलादालन बीएमएम२०१५:बोधचिन्ह आणि घोषवाक्य स्पर्धा (logo and slogan competition) BMM2015 30 शुक्रवार, 27/12/2013 - 14:47\nकलादालन अफ़लातुन चित्रकार Salvador Dali आणि त्याची विलक्षण Paintings भाग २ मुग्धमयुर 7 शनिवार, 21/12/2013 - 11:38\nकलादालन अफ़लातुन चित्रकार Salvador Dali आणि त्याची विलक्षण Paintings भाग १ मुग्धमयुर 8 शुक्रवार, 20/12/2013 - 00:48\nकलादालन इनव्हिक्टस Invictus: खेळातून राष्ट्रीय एकात्मता - एक आगळावेगळा प्रयत्न चायवाला 8 शुक्रवार, 06/12/2013 - 20:13\nकलादालन उत्तर-पूर्व भारतः निसर्गप्रेमींसाठी पर्वणी तिरशिंगराव 10 बुधवार, 20/11/2013 - 12:19\nकलादालन काही अलिकडे काढलेली व्यक्तीचित्रे तर्कतीर्थ 11 बुधवार, 18/09/2013 - 18:41\nकलादालन मद्रास कॅफे: भारताच्या विएतनामची अस्वस्थ करणारी कहाणी विषारी वडापाव 17 शुक्रवार, 06/09/2013 - 16:32\nकलादालन छायाचित्रण पाक्षिक-आव्हान २४: प्रकाश ऋषिकेश 46 सोमवार, 26/08/2013 - 11:22\nकलादालन छायाचित्रण पाक्षिक-आव्हान ९ : रंग सर्वसाक्षी 56 सोमवार, 26/08/2013 - 09:52\nकलादालन डिजिटल कॅमेरा व छायाचित्रण तंत्र ऋषिकेश 3 सोमवार, 19/08/2013 - 19:55\nकलादालन छायाचित्रण पाक्षिक-आव्हान २३: एकाकी पांथस्थ 60 सोमवार, 12/08/2013 - 11:18\nकलादालन छायाचित्रण पाक्षिक-आव्हान २२: यंत्र धनंजय 55 मंगळवार, 06/08/2013 - 00:08\nकलादालन बारीक लोकरीची \"सॅम्प्लर\" शाल रोचना 25 मंगळवार, 06/08/2013 - 00:00\nहेमा मालिनी (जन्म : १६ ऑक्टोबर १९४८)\nजन्मदिवस : कोशकार नोह वेबस्टर (१७५८), लेखक ऑस्कर वाइल्ड (१८५४), नाटककार यूजीन ओनील (१८८८), समाजसुधारक अनंत हरी गद्रे (१८९०), छायाचित्रकार पॉल स्ट्रॅन्ड (१८९०), हिंदी साहित्यिक, संसदपटू सेठ गोविंददास (१८९६), कवी सोपानदेव चौधरी (१९०७), तत्त्वज्ञ लुई अल्थ्यूसर (१९१८), नोबेलविजेता लेखक ग्युंटर ग्रास (१९२७), तबलावादक पं. लच्छू महाराज (१९४४), ग्रेटफुल डेड गिटारिस्ट बॉब वेअर (१९४७), नर्तकी व अभिनेत्री हेमामालिनी (१९४८)\nमृत्युदिवस : चित्रकार ल्यूकास क्रॅनाक थोरला (१५५३), तत्त्वज्ञ गास्ताँ बाशलार (१९६२), कर्नाटक शैलीतील गायक चेंबई (१९७४), कादंबरीकार ना. सं. इनामदार (२००२), विचारवंत, लेखक गो. पु. देशपांडे (२०१३)\n१५/१६ ऑक्टोबर : एडा लव्हलेस दिन (विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित क्षेत्रांत कार्यरत महिलांच्या सन्मानार्थ)\nवर्धापनदिन : वॉल्ट डिजनी कंपनी (१९२३)\n१७९३ : फ्रेंच राज्यक्रांती - फ्रान्सची सम्राज्ञी मारी आंत्वानेतला गिलोटिनद्वारे देहदंड.\n१९०५ : लॉर्ड कर्झनने बंगालच्या फाळणीचा हुकुम दिला.\n१९५१ : पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान लियाकत अली खान यांची रावळपिंडीत हत्या.\n१९७५ : देवीरोगाचा नैसर्गिक संसर्ग झाल्याचा जगातला अखेरचा दाखला (बांगलादेश).\n१९८६ : राईनहोल्ड मेसनर ८००० मीटरहून अधिक उंचीची जगातली सर्व (१४) शिखरे सर करणारे पहिले गिर्यारोहक ठरले.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 4 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%A8_%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B8", "date_download": "2018-10-16T20:21:43Z", "digest": "sha1:MYCU44HZH4VFWNQ56YTVMV45XWOVISBZ", "length": 4235, "nlines": 101, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चित्तरंजन दास - विकिपीडिया", "raw_content": "\nचित्तरंजन दास (बंगाली: চিত্তরঞ্জন দাস; उच्चार: चित्तोरोंजोन दाश) (नोव्हेंबर ५, १८७० - जून १६, १९२५) हे एक बंगाली वकील व भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील अग्रणी पुढारी होते.\nइ.स. १८७० मधील जन्म\nइ.स. १९२५ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nगोंयची कोंकणी / Gõychi Konknni\nया पानातील शेवटचा बदल २० जानेवारी २०१६ रोजी १५:२० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://nooshwinds.blogspot.com/2018/05/blog-post_71.html", "date_download": "2018-10-16T21:15:09Z", "digest": "sha1:H6T5HF5Q4NL6NANFTB7OANPR6ZW4NTUQ", "length": 13060, "nlines": 172, "source_domain": "nooshwinds.blogspot.com", "title": "कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरातील आजचा दिवस ! - Noshwind", "raw_content": "\nकलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरातील आजचा दिवस \nबिग बॉस मराठीच्या घरामध्ये रंगणार “थेंबे थेंबे तळे साचे” हे साप्ताहिक कार्य\nआज कोण कोण होणार नॉमिनेट \nजुई, रेशम, राजेश, सई आणि ऋतुजा झाले नॉमिनेट ...\nमुंबई १५ मे, २०१८ : कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामधून अनिल थत्ते बाहेर पडल्यानंतर घरातील काही सदस्यांना त्यांची आठवण येत आहे, असे दिसून आले. काल रेशम, जुई, सुशांत, आस्ताद, स्मिता आणि बाकीच्या सदस्यांना बिग बॉस यांनी सरप्राईझ दिले. राजेश घरी परतला. रेशम राजेशला घरी परतल्याचे बघून खूपच खुश झाली. राजेशने त्याचा सहा दिवसांचा अनुभव घरातील सदस्यांसोबत शेअर केला. तसेच राजेश सिक्रेट रूम मध्ये असताना घरातील सदस्य कोणाबद्दल काय बोलत आहेत हे सगळं ऐकू आणि बघू शकत होता. त्याने ते रेशम आणि स्मिता बरोबर शेअर केले. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल नॉमिनेशन प्रक्रिया पार पाडली ज्यामध्ये जुई, राजेश, सई, ऋतुजा आणि रेशम घरातून घराबाहेर जाण्याच्या प्रक्रीयेमध्ये नॉमिनेट झाले. आता आज कोण कोणाला नॉमिनेट करेल हे बघणे रंजक असणार आहे. तसेच बिग बॉस आज घरातील सदस्यांना टास्क देणार आहेत. तेंव्हा आज घरातील सदस्य हा टास्क कसा पूर्ण करतील हे सगळं ऐकू आणि बघू शकत होता. त्याने ते रेशम आणि स्मिता बरोबर शेअर केले. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल नॉमिनेशन प्रक्रिया पार पाडली ज्यामध्ये जुई, राजेश, सई, ऋतुजा आणि रेशम घरातून घराबाहेर जाण्याच्या प्रक्रीयेमध्ये नॉमिनेट झाले. आता आज कोण कोणाला नॉमिनेट करेल हे बघणे रंजक असणार आहे. तसेच बिग बॉस आज घरातील सदस्यांना टास्क देणार आहेत. तेंव्हा आज घरातील सदस्य हा टास्क कसा पूर्ण करतील कोणाची भांडण होतील कोण संयम राखून खेळेल हे बघणे रंजक असणार आहे. तेंव्हा बघायला विसरु नका बिग बॉस मराठी आज रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.\nआज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये रंगणार आहे “थेंबे थेंबे तळे साचे” हे साप्ताहिक कार्य. पाण्याचे महत्व अधोरेखित व्हावे यासाठी घरातील सगळ्या नळांचे पाणी बंद करण्यात येणार आहे. या कार्या अंतर्गत घरातील सदस्यांची दोन गटामध्ये विभागणी करण्यात येणार आहे. या टीम्सना दोन रिकाम्या टाक्या देण्यात येणार आहेत. घरातील कुठल्याही कार्यास पाणी हवे असल्यास सदस्यांना या टाकीत पाणी भरायचे आहे, आणि दैनंदिन कार्यासाठी पाणी लागल्यास याच टाकीतील पाणी वापरणे अनिवार्य असणार आहे. जेंव्हा पाणी सोडण्यात येईल तेंव्हा टीमच्या टाकीत पाणी भरायचे आहे, आणि त्यासाठी टीम्सना बादल्या देण्यात येणार आहेत. नळाला पाणी थोड्याच वेळासाठी सोडण्यात येणार असून टीमने त्या कालावधीतच जास्ती जास्त पाणी भरणे अपेक्षित आहे.\nतेंव्हा या टास्क मध्ये कोणीती टीम बाजी मारणार हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे. तेंव्हा बघायला विसरु नका बिग बॉस मराठी आज रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.\nबिग बॉस मराठीच्या घरामध्ये सई होणार बिग बॉस समोर व...\nकलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरातील आजचा दिवस...\nतृषार्त ८ जूनला चित्रपटगृहात\nदुहेरी फेम संकेत पाठक करतोय ‘दोस्तीगिरी’ सिनेमातून...\nकलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरातील आजचा दिवस...\nमराठी सिनेसृष्टीत पाऊल ठेवतोय, सिक्स पॅक एब्ज असले...\nकलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरातील आजचा दिवस...\n‘राजी’व्दारे 100 कोटी क्लबमध्ये पोहोचणारी पहिली मर...\nलक्ष्मी सदैव मंगलम् मालिकेच्या सेटवर लक्ष्मी आणि ब...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%A8_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%B0_%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%97", "date_download": "2018-10-16T21:30:28Z", "digest": "sha1:VRYHPZAYTDUT5NUSSOWJ4FBLYTIIWXLH", "length": 8969, "nlines": 176, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "रशियन प्रीमियर लीग - विकिपीडिया", "raw_content": "\nएफ.सी. स्पार्ताक मॉस्को (९ विजेतेपदे)\nरशियन फुटबॉल प्रीमियर लीग (रशियन: Чемпионат России по футболу) ही रशियामधील एक व्यावसायिक फुटबॉल साखळी स्पर्धा आहे. रशियामधील सर्वोच्च पातळीवरील ह्या लीगमध्ये दरवर्षी रशियामधील १६ सर्वोत्तम क्लब भाग घेतात. हंगाम संपल्यानंतर क्रमवारीमधील सर्वात खालच्या २ क्लबांची हकालपट्टी नॅशनल फुटबॉल लीग ह्या दुय्यम पातळीवरील लीगमध्ये होते तर नॅशनल फुटबॉल लीगमधील सर्वोत्तम २ संघांना प्रीमियर लीगमध्ये बढती मिळते.\n२००१ सालापासून खेळवल्या जात असलेल्या ला लीगामध्ये आजवर ५९ स्पॅनिश क्लबांनी भाग घेतला असून रेआल माद्रिदने आजवर ३२ तर एफ.सी. बार्सेलोनाने २२ वेळा ही स्पर्धा जिंकली आहे.\nएफ.सी. अम्कार पर्म पर्म\nएफ.सी. आन्झी मखच्कला मखच्कला\nपी.एफ.सी. सी.एस.के.ए. मॉस्को मॉस्को\nएफ.सी. डायनॅमो मॉस्को मॉस्को\nएफ.सी. क्रायलिया सोवेतोव समारा समारा\nएफ.सी. कुबान क्रास्नोदर क्रास्नोदर\nएफ.सी. लोकोमोटिव मॉस्को मॉस्को\nएफ.सी. रोस्तोव रोस्तोव दॉन\nएफ.सी. रुबिन कझान कझान\nएफ.सी. स्पार्ताक मॉस्को मॉस्को\nएफ.सी. तेरेक ग्रोझनी ग्रोझनी\nएफ.सी. तोम तोम्स्क तोम्स्क\nएफ.सी. उरल स्वेर्दलोव्स्क ओब्लास्त येकातेरिनबुर्ग\nएफ.सी. वोल्गा निज्नी नॉवगोरोद निज्नी नॉवगोरोद\nएफ.सी. झेनित सेंट पीटर्सबर्ग सेंट पीटर्सबर्ग\nएफ.सी. अम्कार पर्म • एफ.सी. आन्झी मखच्कला • एफ.सी. उरल स्वेर्दलोव्स्क ओब्लास्त • एफ.सी. कुबान क्रास्नोदर • एफ.सी. क्रायलिया सोवेतोव समारा • एफ.सी. क्रास्नोदर • एफ.सी. झेनित सेंट पीटर्सबर्ग • एफ.सी. डायनॅमो मॉस्को • एफ.सी. तेरेक ग्रोझनी • एफ.सी. तोम तोम्स्क • एफ.सी. रुबिन कझान • एफ.सी. रोस्तोव • एफ.सी. लोकोमोटिव मॉस्को • एफ.सी. वोल्गा निज्नी नॉवगोरोद • एफ.सी. स्पार्ताक मॉस्को • पी.एफ.सी. सी.एस.के.ए. मॉस्को\nयुरोपीय देशांमधील सर्वोत्तम फुटबॉल लीग (युएफा)\nइंग्लंड • फ्रान्स • जर्मनी • इटली • नेदरलॅंड्स • पोर्तुगाल • रशिया • स्पेन • स्कॉटलंड\nराष्ट्रीय फुटबॉल प्रिमियर लीग\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १० मार्च २०१४ रोजी १६:३७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-avayavdan-100057", "date_download": "2018-10-16T20:57:14Z", "digest": "sha1:6VK2H5MHQYKUTRPL7NCQRTJDETXNTH2F", "length": 13868, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "MARATHI NEWS AVAYAVDAN अवयवदानामुळे सहा रुग्णांना जगण्याची नवी उमेद | eSakal", "raw_content": "\nअवयवदानामुळे सहा रुग्णांना जगण्याची नवी उमेद\nसोमवार, 26 फेब्रुवारी 2018\nनाशिक : गेल्या रविवारी (ता. 18) \"हिट ऍन्ड रन'चे बळी ठरल्यानंतर उपचारादरम्यान मेंदू मृत झालेल्या अरुण गणपत तांबोळी (कोठूरकर) यांच्या मृत्यू पश्‍चात अवयवदानामुळे सहा रुग्णांना जगण्याची नवी उमेद निर्माण झाली आहे. अवयवदानाच्या माध्यमातून ते कुणाच्या तरी शरीरात जिवंत राहील, या भावनेतून नातेवाइकांनी मोठे हृदय दाखवत अवयवदानाचा निर्णय घेतला. \"ग्रीन कॉरिडॉर'द्वारे यकृत व मूत्रपिंड पुण्यातील रुग्णास, तर एक मूत्रपिंड, डोळे व त्वचा नाशिकच्या रुग्णांसाठी दान केले. चेन्नईतील रुग्णाला हृदय दिले जाणार होते. मात्र उदासीन शासकीय यंत्रणेमुळे एचएएल-एटीसीकडून एअर ऍम्ब्युलन्स उतरविण्यास परवानगी न मिळाल्याने शक्‍य असूनही रुग्णापर्यंत हृदय पोचविता आले नाही.\nअत्यंत सामान्य परिस्थिती असलेले अरुण गणपत तांबोळी (कोठूरकर) वयाच्या 52 व्या वर्षीदेखील अंबड येथील आर्टरबर कंपनीत नोकरी करत होते. त्यांच्या पत्नीदेखील खासगी कंपनीत नोकरीस होत्या. दोन मुलींचे लग्न झाले होते, तर एकुलता मुलगा कंपनीत नोकरीला होता. रविवारी भाजी घेण्यासाठी नेहमीप्रमाणे सायकलवर निघाले होते. त्यातच अज्ञात वाहनाने त्यांना धडक देऊन पळ काढला. या \"हिट ऍन्ड रन' प्रकरणात त्यांना प्रारंभी ईएसआयसी, जिल्हा रुग्णालय व नंतर खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. सुरवातीला उपचाराला ते प्रतिसाद देत असताना डोळेदेखील उघडले होते; उपचार सुरू असतानाच शुक्रवारी (ता. 23) ते मृत झाल्याचे डॉक्‍टरांच्या निदर्शनास आले. या प्रकरणात अवयवदानाने काही रुग्णांना जीवदान मिळू शकते, हे कळल्यावर नातेवाइकांनी उत्स्फूर्तपणे अवयवदानाचा निर्णय घेतला. त्यानुसार हृषीकेश हॉस्पिटल येथे तज्ज्ञ डॉक्‍टरांनी वैद्यकीय तपासणी करत अवयवदानाचा निर्णय घेतला.\nनाशिक-पुणे ग्रीन कॉरिडॉर यशस्वी, चेन्नईला हृदय पोहचविण्यात अपयश\nअवयवदानानंतर यकृत पुण्यातील बाणेर येथील ज्यूपिटर रुग्णालय, तर मूत्रपिंड नगर रोडवरील सह्याद्री रुग्णालयात ग्रीन कॉरिडॉरद्वारे पाठविण्यात आले. दुपारी उशिरानंतर नाशिक-पुणेदरम्यान ग्रीन कॉरिडॉर यशस्वीदेखील झाला. मात्र चेन्नईतील रुग्णास हृदयाची आवश्‍यकता असताना व नातेवाइकांची प्रत्यारोपणाची तयारी असताना केवळ व्यवस्थेच्या उदासीनतेमुळे हृदयाचा उपयोग करून घेता आला नाही. हृदयासाठी चेन्नईतील रुग्णालयाच्या नातेवाइकांशी संपर्क साधला होता. एअर ऍम्ब्युलन्सद्वारे हृदय चेन्नईला नेण्याची त्यांची तयारी असताना एचएएल-एटीसी यांच्याकडून विमान उतरविण्याची परवानगी न मिळाल्याने हृदय प्रत्यारोपण होऊ शकले नाही.\nबाललैंगिक अत्याचारांत घट व्हावी - बापट\nपुणे - पुणे शहरासह ग्रामीण भागात बाललैंगिक अत्याचाराचे गुन्हे घडत आहेत. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य कारवाई होणे अपेक्षित आहे. तसेच बाल...\nपुणे-लोणावळादरम्यान दररोज तीन तास ब्लॉक\nपुणे - पुणे रेल्वे स्थानक ते लोणावळा स्थानकादरम्यान १८ ते ३१ ऑक्‍टोबर या कालावधीत दररोज तीन तास ब्लॉक घेण्यात येणार आहे. दरम्यानच्या वेळेतील चार...\nसौदी अरेबियातील परंपरानिष्ठ समाजाला आधुनिक विचार देण्याचा आव आणतानाच दुसरीकडे आपल्या विरोधकांना संपवण्याचा एककलमी कार्यक्रम मोहम्मद बिन सलमान राबवीत...\n#Watercrisis पीएमआरडीएला पाण्याची प्रतीक्षा\nपुणे - जलसंपदा विभागाने पुण्याच्या पाणीपुरवठ्यात कपात करण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी घेतला आहे. या पार्श्‍वभूमीवर आता पीएमआरडीएच्या...\n18 तोळे सोन्याची बॅग लंपास ; दसऱ्यापूर्वीच चोरट्यांची दिवाळी\nनांदेड : दसरा सणाच्या पुजेसाठी बँक लॉकरमधून काढलेल्या १८ तोळे सोन्याच्या दागिन्यांची बॅग अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. ही घटना मंगळवार (ता. १६)...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/dakhal-news/book-review-sangrahalay-maharshi-by-author-dr-dinkar-gangadhar-kelkar-urf-kavi-adnyatvasi-1757027/", "date_download": "2018-10-16T20:52:07Z", "digest": "sha1:L32K22GMKYN2KB2NWBEFP7KODCMEBKMH", "length": 16764, "nlines": 214, "source_domain": "www.loksatta.com", "title": "book review Sangrahalay Maharshi by Author Dr Dinkar Gangadhar Kelkar Urf Kavi Adnyatvasi | वस्तुसंग्राहक केळकरांची कहाणी | Loksatta", "raw_content": "\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\nदिनकररावांचा जन्म १८९६ सालातला. कामशेतजवळील करंजगावचा. वडील गंगाधरपंत रेल्वेत नोकरीला.\n‘संग्रहालय-महर्षी : डॉ. दिनकर गंगाधर केळकर ऊर्फ कवी अज्ञातवासी’\nकाका केळकर हे ‘महात्मा सदन’ या घरात आमच्या शेजारी, म्हणजे राष्ट्रीय कीर्तनकार कोल्हटकर बुवा यांच्या ‘धर्म चैतन्य’च्या बाजूला राहतात. काका केळकरांच्या आणि आमच्या घरामध्ये फक्त कुंपण. माझी आई (राधाबाई) आणि काकू केळकर या दोघी जवळच्या मैत्रिणी. एकमेकींना साथ देणाऱ्या, आपापल्या घरातील विक्षिप्तांना सांभाळणाऱ्या. काकांचे वेड जुन्या वस्तू जमविण्याचं आणि माझ्या वडिलांचं (वा. शि. कोल्हटकर) कीर्तन करणं. ‘महाभारत’, ‘योगवसिष्ठ’, ‘रामायण’, इ. ग्रंथांचा कीर्तनातून प्रचार करणं आणि त्याबरोबर औषधनिर्मितीचा प्रयत्न करणं. दोघेही तसे हुन्नरी, पण आपल्याच दुनियेत रमणारे\nशाळेत असताना ‘अज्ञातवासीं’ची कविता वाचताना ते आपल्या शेजारील काका केळकर हे मला काय, आमच्या घरातील कुणालाच माहीत नसावेत. ते फक्त निरनिराळ्या वस्तू गोळा करतात आणि त्यांच्या घराला खूप कलाकुसर केलेली असते.. त्यात त्यांची मुलगी प्रभाला त्यांनी एक छान किल्ला कायमचा करून दिला आहे याचेच आम्हाला कौतुक होते त्यांच्या घरी जाणं-येणं व्हायचंच. त्यांचं घर अजबखाना आहे ते जाणवायचं. त्यामुळेच बहुधा काका केळकर हे ‘अज्ञातवासी’ होते\nमृदुला प्रभुराम जोशी यांचे महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ प्रकाशित ‘महाराष्ट्राचे शिल्पकार’ मालिकेमधलं ‘डॉ. दिनकर गंगाधर केळकर ऊर्फ कवी अज्ञातवासी’ हे पुस्तक वाचताना या स्मृती जाग्या होणं अपरिहार्य होतं. या पुस्तकातील माहिती वाचताना आपण काकांच्या चिकाटीचं आणि मोठेपणाचं कौतुक करतोच, पण थक्कही व्हायला होतं. वेडात दौडल्याशिवाय असं यश प्राप्त होत नाही हेही जाणवतं.\nदिनकररावांचा जन्म १८९६ सालातला. कामशेतजवळील करंजगावचा. वडील गंगाधरपंत रेल्वेत नोकरीला. आई उमाबाई खंबीर गृहिणी. सुशिक्षित. स्त्रीशिक्षण चतुर. तीन मुलांची आई. नरहर, भास्कर आणि दिनकर. शेंडेफळ दिनकर खोडय़ा काढणारा आणि सर्वाचा लाडकाही. शाळा बेळगाव-शहापुरात झाली. कवितेचं आणि मनसोक्त हिंडण्याचं प्रेमही इथलंच.\nशहापूर छान गाव. सांगली संस्थानच्या अधिपत्याखालचं. तिथून कुटुंब जवळच्या बेळगावात गेले. मुंजीत दिनकरला कृष्णाचे चित्र असलेली त्या काळातली प्रसिद्ध टोपी मिळाली आणि छायाचित्रही पुण्यात बदली झाली आणि नाना वाडय़ात (शाळेत) दिनकरचा प्रवेश झाला. तिथेच दगडी इमारती, शनिवारवाडा, गणेश दरवाजा, लाल महाल, बेलबाग, कसबा गणपती शाळेत जाता-येता आणि फिरता फिरता या ऐतिहासिक वास्तू याला दिसू लागल्या. त्यामुळे इतिहासाविषयी प्रेम निर्माण होत गेलं असणार. मृदुला जोशी यांनी वर्णन केलेलं त्या काळचं दिनकरचं संस्कारित मन वाचता वाचता आपण शाळेतून ‘अज्ञातवासीं’च्या कवितेत आणि गडकरी, श्री. म. माटे, डॉ. पां. दा. गुणे, राजवाडे मास्तर यांच्याबरोबर पुढे जात जात आजच्या ‘राजा दिनकर केळकर संग्रहालया’त केव्हा येतो, हे कळतही नाही\nसंग्रहालय वृद्धीसाठी काकांनी सगळा भारत पालथा घातला. मद्रासमधील रुक्मिणी देवी अरुंडेलपासून पंतप्रधान इंदिरा गांधींपर्यंत अनेकांना भेटले, त्यांना संग्रहालयात आणले. वस्तुसंग्रहाचा त्यांचा ध्यास हा जगातील एक मोठा विक्रम होता. वयाच्या चौदाव्या वर्षांपासून जुन्या वस्तू, चित्रं, शिल्पं, मूर्ती, दागदागिने, वाद्यं गोळा करण्याचा घेतलेला ध्यास त्यांनी वयाच्या ९५ व्या वर्षी निधन होईपर्यंत एकांडय़ा शिलेदाराच्या वृत्तीने जपला. त्या साऱ्याची माहिती ओघवत्या भाषेत मृदुला जोशींनी दिली आहे.\n‘संग्रहालय-महर्षी : डॉ. दिनकर गंगाधर केळकर ऊर्फ कवी अज्ञातवासी’ – मृदुला प्रभुराम जोशी,\nमहाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ,\nपृष्ठे – १०७, मूल्य- ११८ रुपये.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nभाजपाध्यक्ष अमित शाह यांचा अचानक मुंबई दौरा\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'महाराष्ट्रात येताना भीती नसते, कारण इथं मोदी-शाहंसारखे गुंड नाहीत'\n#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\nराज ठाकरे अमरावती एक्सप्रेसने विदर्भाकडे रवाना\nमायलेकींच्या सुरक्षेसाठी तो उबर चालक मध्यरात्रीनंतरही दीड तास थांबून राहिला\n#MeToo : आरोपांनंतर 'यशराज फिल्म्स'मधून आशिष पाटील यांची हकालपट्टी\n#MeToo: 'त्याने माझ्या पँटमध्ये हात टाकण्याचा प्रयत्न केला'\n#MeToo : आरोप सिद्ध होणाऱ्यांसोबत काम न करण्याचा फरहान अख्तरचा निर्णय\n#MeToo : आरोपांनंतर 'यशराज फिल्म्स'मधून आशिष पाटील यांची हकालपट्टी\n'राधिका मसाले'च्या मीम्सवर अनिता दाते म्हणते..\n#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्यांकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\n‘लोहपुरुष’ पोलीस आयुक्त, जरा इकडेही लक्ष द्या\nमित्राच्या अपघाती मृत्यूच्या तणावामुळे अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची आत्महत्या\n२८ नवे कुष्ठरुग्ण आढळले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://sadha-sopa.com/node/214", "date_download": "2018-10-16T20:34:54Z", "digest": "sha1:QSWENPH765NT35L2EVKJJ7PVLQHXOPUA", "length": 4694, "nlines": 61, "source_domain": "sadha-sopa.com", "title": "लंडनच्या कार्यक्रमाची झलक! | साधं... सोपं...", "raw_content": "\nसाधं सोपं आयुष्य... साधं सोपं जगण्यासाठी...\nमहाराष्ट्र मंडळ लंडनच्या अमृतमहोत्सवात झालेल्या आनंदाचं गांव च्या प्रयोगाची एक छोटिशी झलक\nइथे व्हिडियो बघण्यात अडचण येत असल्यास आपल्याला तो या ठिकाणी बघता येईल.\nआनंदाचं गांव या कार्यक्रमाची माहिती आपल्याला येथे मिळू शकेल\nSelect ratingGive लंडनच्या कार्यक्रमाची झलक 1/10Give लंडनच्या कार्यक्रमाची झलक 1/10Give लंडनच्या कार्यक्रमाची झलक 2/10Give लंडनच्या कार्यक्रमाची झलक 2/10Give लंडनच्या कार्यक्रमाची झलक 3/10Give लंडनच्या कार्यक्रमाची झलक 3/10Give लंडनच्या कार्यक्रमाची झलक 4/10Give लंडनच्या कार्यक्रमाची झलक 4/10Give लंडनच्या कार्यक्रमाची झलक 5/10Give लंडनच्या कार्यक्रमाची झलक 5/10Give लंडनच्या कार्यक्रमाची झलक 6/10Give लंडनच्या कार्यक्रमाची झलक 6/10Give लंडनच्या कार्यक्रमाची झलक 7/10Give लंडनच्या कार्यक्रमाची झलक 7/10Give लंडनच्या कार्यक्रमाची झलक 8/10Give लंडनच्या कार्यक्रमाची झलक 8/10Give लंडनच्या कार्यक्रमाची झलक 9/10Give लंडनच्या कार्यक्रमाची झलक 9/10Give लंडनच्या कार्यक्रमाची झलक\nया सारख्या इतर कविता\nकोण म्हणतं आमच्या घरात\nज्या ज्या वयात जे जे करायचं\nजेवणात ही कढी अशीच राहुदे\nया साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy-paste करून इतरांना ईमेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाही याची जाणीव असू द्या.\nतुमचा ईमेल पत्ता द्या\nनवे लेखन प्रकाशित झाले की गूगल फीडबर्नर च्या कृपेने आपोआप आपल्या ईमेलवर येईल\nखरं तर माझ्याविषयी काहीही माहिती जाणून घ्यायची इच्छा तुम्हाला व्हावी असं या माहितीत काहीही नाही तरीही आपण इथे, या पानावर, आलाच आहात तर आपल्याला पिडण्याचं थोडं स्वातंत्र्य मी घेतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/saptarang/prakash-pawars-article-saptarang-32427", "date_download": "2018-10-16T20:55:28Z", "digest": "sha1:27HJGY2HGR7KLD7HQVQO36NJD7HIRG5M", "length": 32032, "nlines": 219, "source_domain": "www.esakal.com", "title": "prakash pawar's article in saptarang राज्यं आणि दलितांचे सत्तासंबंध (प्रा. प्रकाश पवार) | eSakal", "raw_content": "\nराज्यं आणि दलितांचे सत्तासंबंध (प्रा. प्रकाश पवार)\nरविवार, 26 फेब्रुवारी 2017\nसध्या पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांची प्रक्रिया सुरू आहे. त्यापैकी पंजाब आणि उत्तर प्रदेश या दोन राज्यांमध्ये दलित समाजाचं संख्याबळ विलक्षण प्रभावी ठरणार आहे. वेगवेगळ्या राज्यांमधलं दलित समाजाचं संख्याबळ केंद्रीय सत्तेच्या पातळीवर निर्णायक ठरतं. राज्यं आणि दलित समाजाच्या सत्तासंबंधांचं नातं गेली सहा दशकं वेगवेगळी वळणं घेताना दिसतं. या सत्तासंबंधांचे उलगडून दाखवलेले बंध.\nसध्या पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांची प्रक्रिया सुरू आहे. त्यापैकी पंजाब आणि उत्तर प्रदेश या दोन राज्यांमध्ये दलित समाजाचं संख्याबळ विलक्षण प्रभावी ठरणार आहे. वेगवेगळ्या राज्यांमधलं दलित समाजाचं संख्याबळ केंद्रीय सत्तेच्या पातळीवर निर्णायक ठरतं. राज्यं आणि दलित समाजाच्या सत्तासंबंधांचं नातं गेली सहा दशकं वेगवेगळी वळणं घेताना दिसतं. या सत्तासंबंधांचे उलगडून दाखवलेले बंध.\nसध्या पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांची प्रक्रिया सुरू आहे. त्या पाच राज्यांपैकी दोन राज्यांत दलित समाजांचं संख्याबळ विलक्षण प्रभावी ठरणारं आहे. पंजाब आणि उत्तर प्रदेश या दोन राज्यांमध्ये दलित समाजाचं बळ वीस टक्‍क्‍यांपेक्षा जास्त आहे. म्हणजे संपूर्ण भारतात दलित समाजाचं लोकसंख्येतलं जे सरासरी प्रमाण आहे, त्याच्यापेक्षा चार टक्के जास्त लोकसंख्याबळ या दोन राज्यांत दिसतं. विशेष म्हणजे केंद्रीय सत्ता आणि राज्यं यांचे संबंध प्रतीकीकरणासाठी फार जवळचे आहेत. देशात दलित समाजाची सर्वांत जास्त लोकसंख्या पंजाबमध्ये (२८.८५ टक्के) आहे. केंद्राच्या सत्तेचा रस्ता ज्या उत्तर प्रदेशमधून जातो, तिथंदेखील दलितांची सत्तेसाठी स्पर्धा दिसते. संपूर्ण भारताचा दलित संख्याबळाच्या दृष्टीनं विचार करायचा झाला, तर चार प्रकार दिसतात. अ) पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश आणि पश्‍चिम बंगाल या चार राज्यांमध्ये दलित समाजाचं लोकसंख्याबळ वीस टक्‍क्‍यांपेक्षा जास्त आहे. ब) तमिळनाडू, उत्तराखंड, त्रिपुरा, राज्यस्थान, ओडिशा, हरियाना या सहा राज्यांमध्ये आणि दिल्ली आणि चंडीगड या दोन केंद्रशासित प्रदेशांत राष्ट्रीय पातळीपेक्षा जास्त लोकसंख्याबळ आहे. क) अरुणाचल प्रदेश, मेघालय, मिझोराम, अंदमान-निकोबार, लक्षद्वीप या राज्यांत किंवा केंद्रशासित प्रदेशांत एक टक्‍क्‍यापेक्षा कमी लोकसंख्याबळ आहे. ड) नागालॅंडमध्ये दलित लोकसंख्याबळ नाही.\nइथं नोंदवलेल्या ‘अ’ आणि ‘ब’ प्रकारांतल्या राज्यांमध्ये दलित राजकारण घडतं. ‘क’ आणि ‘ड’ राज्यं किंवा केंद्रशासित प्रदेशांत दलित राजकारण तेवढ्या प्रमाणावर दिसत नाही. दलित राजकारण घडणारी राज्यं आणि दलित यांचे सत्तासंबंध गेली साडेसहा दशकं वेगवेगळी वळणं घेत गेलेले दिसतात. त्यांच्या तीन स्वतंत्र कथा दिसतात.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दलित समाजानं सत्ताधारी होण्याची संकल्पना मांडली होती. स्वातंत्र्योत्तर काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आरंभीच्या नेहरू मंत्रिमंडळात सहभागी होते. नेहरू यांचा हा प्रयत्न वर्गसमन्वयाचा होता. दुसऱ्या शब्दांत सांगायचं झालं, तर ‘वर्गीय तडजोड’ नेहरू यांनी केली होती. या प्रारूपात बाबू जगजीवन राम यांची सहमती होती; परंतु, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हे ‘वर्गीय तडजोडी’चं प्रारूप नाकारलं. ते मंत्रिमंडळातून बाहेर पडले. अर्थात, डॉ. आंबेडकर स्वतंत्र आणि स्वाभिमानी पद्धतीनं सत्तेशी वाटाघाटी करत होते. त्यांनी दलितांच्या हितासाठी तडजोड करण्यास सुस्पष्ट नकार दिला. हे डॉ. आंबेडकर यांचं दलितांच्या सत्तेतल्या भागीदारीचं प्रारूप आहे. अर्थात, हे प्रारूप त्यांच्यानंतर त्यांच्या पद्धतीनं जुळणी करण्यात फार यशस्वी झालं नाही. नव्वदीच्या दशकात प्रकाश आंबेडकर आणि कांशीराम यांच्या व्यूहरचनेत आणि धोरणांमध्ये डॉ. आंबेडकर यांचं प्रारूप केंद्रस्थानी होतं. त्यामुळं उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र अशा दोन राज्यांमध्ये या प्रारूपाचे प्रयोग काही काळ दिसले; परंतु सध्या या दोन्ही राज्यांमध्ये स्वाभिमानी दलित सत्तासंबंधांची जुळणी परिघाकडं वळलेली दिसते.\nदलितांना सत्तेतली भागीदारी काँग्रेस पक्षानं आरंभी दिली. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी बिहारमधले बाबू जगजीवन राम यांना मंत्रिमंडळामध्ये सामील केलं होतं. बिहार राज्यात दलित लोकसंख्याबळ प्रभावी ठरणारं आहे. बिहारमधले बाबू जगजीवन राम हे भारतीय दलितांचे प्रतीक झाले होते. बाबू जगजीवन राम हे काँग्रेसच्या परंपरेमध्ये घडलेले नेते होते. त्यांना सुरवातीपासूनच चांगली खाती मिळाली. सुरवातीला कामगार खातं, नंतर रेल्वे खातं देण्यात आलं. पंडित नेहरू यांनी दलितांशी ‘वर्गीय तडजोडी’चे सत्तासंबंध घडवले होते. विशेष म्हणजे नेहरू यांनी तत्कालीन मद्रासमधील चंद्रशेखर यांनादेखील राज्यमंत्री म्हणून मंत्रिमंडळात सामील केलं होतं. नेहरू यांनी मंत्रिमंडळामध्ये दलितांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणाएवढं सत्तेत स्थान दिलं होतं. ही वस्तुस्थिती नेहरू यांच्या तिसऱ्या मंत्रिमंडळापर्यंत टिकून होती. नेहरू यांच्यानंतर लालबहादूर शास्त्री आणि इंदिरा गांधी युग सुरू झालं. इंदिरा गांधी यांच्या काळातही बाबू जगजीवन राम यांना रेल्वेमंत्री म्हणून स्थान मिळालं होतं; परंतु लालबहादूर शास्त्री यांच्या मंत्रिमंडळामध्ये बाबू जगजीवन राम यांचा समावेश नव्हता. इंदिरा गांधी यांच्या काळात बाबू जगजीवन राम यांचं स्थान ‘दलित आयकॉन’ असं होतं. काँग्रेस पक्ष फुटल्यानंतर बाबू जगजीवन राम यांनी स्वतःचा वेगळा पक्ष स्थापन केला. त्यांनी आपल्या पक्षाची आघाडी तत्कालीन जनता पक्षाबरोबर केली आणि पंतप्रधानपदाचा दावा केला; परंतु त्यांना मोरारजी देसाई यांच्या मंत्रिमंडळात उपपंतप्रधान म्हणून स्थान मिळालं. जनता पक्षाचं सरकार पराभूत झाल्यानंतर बाबू जगजीवन राम यांच्या नेतृत्वाचा ऱ्हास झाला. इंदिरा गांधी यांनी ‘गरिबी हटाव’ धोरणामधून दलितांचं संघटन केलं होतं. वेगळ्या दलित नेतृत्वामार्फत दलित काँग्रेस पक्षाशी जोडण्याऐवजी त्यांनी थेटपणे दलितांना पक्षाशी जोडून घेतलं. यानंतर सुशीलकुमार शिंदे, मुकुल वासनिक, बुटासिंग, मीराकुमारी असं नवीन नेतृत्व उदयास आलं. ‘वर्ग तडजोडी’पेक्षा सत्तेमधली भागीदारी आणि निष्ठावंत अशा दोन वेगळ्या वैशिष्ट्यांचा उदय झाला. त्या पद्धतीनं काँग्रेस आणि दलितांची सत्तेतली भागीदारी यांचे संबंध राजीव गांधी, पी. व्ही. नरसिंहराव, डॉ. मनमोहनसिंग या तीन राजवटींमध्ये राहिली होती. विशेष म्हणजे मनमोहनसिंग यांच्या राजवटीमध्ये सुशीलकुमार शिंदे, मुकुल वासनिक (महाराष्ट्र), मल्लिकार्जुन खर्गे (कर्नाटक), मीराकुमारी (बिहार) यांची केंद्रीय सत्तेमधली भागीदारी पुरेशी आणि सुस्पष्ट स्वरूपाची होती. मनमोहनसिंग यांच्या मंत्रिमंडळात काँग्रेसशिवाय ए. राजासुद्धा मंत्रिमंडळात होते. मनमोहनसिंग यांच्या दुसऱ्या मंत्रिमंडळात ३३ पैकी ५ कॅबिनेट मंत्री दलित समाजातले होते. म्हणजेच या समाजाला कॅबिनेट पातळीवरच्या सत्तेत जवळजवळ पंधरा टक्के भागीदारी मिळाली होती. तसेच प्रभावी आणि महत्त्वाची खाती (रसायन, पर्यावरण आणि वन, पर्यावरण, गृह इत्यादी) त्यांच्याकडं होती. राजीव गांधी आणि पी. व्ही. नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळापेक्षा मनमोहनसिंग मंत्रिमंडळात दलितांचं स्थान उच्च पातळीवर होते. त्यांना निर्णय घेण्याचा अधिकार होता.\nभारतीय जनता पक्षानंसुद्धा राज्यं आणि दलित यांच्या सत्ताभानाची सांगड घातली आहे. १९९९मध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात रामविलास पासवान आणि बंगारू लक्ष्मण यांना स्थान मिळालं होतं. बिहार आणि आंध्र प्रदेशमधील हे नेते आहेत. नरेंद्र मोदी सरकारमध्ये एकूण सात दलित मंत्री आहेत. महाराष्ट्र, राजस्थान, बिहार, कर्नाटक, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश अशा सहा राज्यांना मोदींनी प्रतिनिधित्व दिलं आहे. या राज्यांमधलं दलित लोकसंख्याबळ प्रभावी ठरणारं आहे. दलित समाजाची लोकसंख्या महाराष्ट्रात ०.९९, राजस्थानमध्ये ०.९७, बिहार, कर्नाटकामध्ये ०.८६ आणि उत्तर प्रदेशात ३.३२ कोटी इतकी आहे. काँग्रेसप्रमाणं भाजपनंदेखील राज्यं आणि दलित यांचे संबंध जोडलेले दिसतात; परंतु मनमोहनसिंग यांच्याशी तुलना करता कॅबिनेट पातळीवरची सत्ता दलितांकडं कमी दिसते. थोडक्‍यात, राजकीय पक्ष आणि दलित यांच्यामध्ये राज्य हा एक महत्त्वाचा घटक आहे. राज्यांच्या अनुषंगानं दलितांकडं सत्ता वळलेली दिसते. काँग्रेस पक्षानं मनमोहनसिंग मंत्रिमंडळात दलिताकडं पुरेशी सत्ता दिली होती; परंतु, त्याचदरम्यान काँग्रेस पक्षाचा दलित समाजातला सामाजिक आधार ठिसूळ झाला होता. समकालीन दशकात उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये काँग्रेसकडं प्रभावी ठरणारा दलित चेहरासुद्धा नाही. त्यामुळं काँग्रेसपेक्षा भाजपचं दलित समाजातलं स्थान नेतृत्वाच्या आणि राज्यांच्या पातळीवर उठावदार दिसतं. मिस चंद्रशेखर आणि मीराकुमारी यांच्या तुलनेत दलित पुरुषांकडं सत्ता राहिली आहे.\nदलित समाजाच्या सत्तासहभागाची डॉ. बाबासाहेब आंबेडकर, काँग्रेस आणि भाजप अशी तीन प्रारूपं दिसतात. या तीन प्रारूपांवर राज्यांचा विलक्षण प्रभाव दिसतो. काँग्रेस आणि भाजप या दोन प्रारूपांमध्ये दलित संघटनांची स्पर्धा सुरू आहे. समकालीन दशकामध्ये दलित उद्योजकांचा प्रभाव वाढला आहे. दलित उद्योजक सत्तेतल्या थेट भागीदारीसाठी काँग्रेस आणि भाजपशी वाटाघाटी करत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं सत्ता भागीदारीचं प्रारूप महाराष्ट्रातल्या अकोला जिल्ह्यापुरतं सीमित झालं आहे; परंतु पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, पश्‍चिम बंगाल, तमिळनाडू, उत्तराखंड, त्रिपुरा, राजस्थान, ओडिशा, हरियाना या राज्यांमध्ये आणि दिल्ली आणि चंडीगड या केंद्रशासित प्रदेशांमधल्या संख्याबळाच्या आधारे दलित समाज केंद्रातल्या सत्तेचा दावा करत आहे. अशा या दलित समाजासाठीच्या कळीच्या राज्यांपैकी पंजाब आणि उत्तर प्रदेश या दोन राज्यांमध्ये समकालीन दशकामध्ये दलित मतदारांमध्ये विलक्षण बदल घडून आला आहे. त्यामुळं पंजाबमध्ये काँग्रेस आणि आम आदमी पक्ष आणि उत्तर प्रदेशात काँग्रेस व बहुजन समाज पक्ष या दोन पक्षांमध्ये दलित मतदारांचं ध्रुवीकरण घडत आहे. एकूण पक्षांनी राज्यांच्या आधारे दलितांकडच्या सत्तेचं प्रतीकीकरण केलेलं दिसतं.\nपरवाना आरायंत्राचा वापर \"स्लायसर'चा\nपरवाना आरायंत्राचा वापर \"स्लायसर'चा नागपूर : महालगाव, कापसी परिसरात आरायंत्राचा परवाना घेऊन अनेक व्यावसायिक सर्रासपणे स्लाईसर आणि व्हिनिअर पिलर...\nबाललैंगिक अत्याचारांत घट व्हावी - बापट\nपुणे - पुणे शहरासह ग्रामीण भागात बाललैंगिक अत्याचाराचे गुन्हे घडत आहेत. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य कारवाई होणे अपेक्षित आहे. तसेच बाल...\nरद्दीच्या बदल्यात विद्यार्थ्यांना वह्या\nमुंबई - विद्यार्थ्यांना रद्दीच्या बदल्यात नव्या कोऱ्या वह्या मिळणार आहेत. याबाबत शालेय शिक्षण विभाग आणि \"नमोआनंद अपसायकलर्स' यांच्यात...\nपुणे-लोणावळादरम्यान दररोज तीन तास ब्लॉक\nपुणे - पुणे रेल्वे स्थानक ते लोणावळा स्थानकादरम्यान १८ ते ३१ ऑक्‍टोबर या कालावधीत दररोज तीन तास ब्लॉक घेण्यात येणार आहे. दरम्यानच्या वेळेतील चार...\nमहिला कार्यकर्तीचा आत्महत्येचा प्रयत्न ; शबरीमला मंदिर परिसरात तणाव\nतिरुअनंतपुरम : शबरीमला मंदिर सर्व महिलांसाठी खुले करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालापासून केरळमधील वातावरण तापले आहे. मासिक पूजाविधीसाठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AC%E0%A5%88%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A5%80-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%95/", "date_download": "2018-10-16T20:21:39Z", "digest": "sha1:POQXLZPEP7YI62L7HC73LH6IKJC3LIKM", "length": 9006, "nlines": 138, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "बैसाखी यात्रेनिमित्त पाकिस्तानात गेलेल्या पंजाबी महिलेचे धर्मांतर | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nबैसाखी यात्रेनिमित्त पाकिस्तानात गेलेल्या पंजाबी महिलेचे धर्मांतर\nइस्लामाबाद – बैसाखी उत्सवानिमित्त पाकिस्तानात यात्रेला गेलेल्या पंजाबी महिलेने तेथे धर्मांतर करून इस्लाम धर्म स्वीकारला आहे. तिथे लाहोरमध्ये एका व्यक्‍तीबरोबर विवाहदेखील केला असून पाकिस्तानात अधिक काळ राहण्यासाठी व्हिसाला मुदतवाढ मिळण्याची मागणीही केली असल्याचे वृत्त प्रसार माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले आहे.\nकिरण बाला असे या महिलेचे नाव असून ती पंजाबमधील होशियारपूर जिल्ह्यातील मनोहर लाल यांची कन्या आहे. तिने पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाला पत्र पाठवून व्हिसाला मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे. लाहोरमधील मोहम्मद आझम नावाच्या व्यक्‍तीबरोबर 16 एप्रिलला आपला विवाह झाला असल्याचे किरणने म्हटले आहे. लाहोरमध्ये जामिया नईमिया सेमिनरीमधील समारंभात आपला विवाह झाला असल्याचे तिने म्हटले आहे.\nकिरण बालाने आपले नावही अमना बिबी असे बदलले आहे. सध्याच्या परिस्थितीतीत आपण भारतात परत जाऊ शकत नाही. आपल्याला जीवे मारण्याच्या धमक्‍या मिळत आहेत. म्हणून पाकिस्तानात अधिक मुक्काम करण्यासाठी व्हिसाला मुदतवाढ मिळावी असे तिने लिहीलेल्या पत्रात म्हटले आहे. किरण बालाच्या या पत्राबाबत विदेश मंत्रालय किंवा पाकिस्तानातील भारतीय उच्चायुक्‍तालयाकडून काहीही वक्‍तव्य करण्यात आलेले नाही.\nकिरण 12 एप्रिल रोजी अन्य शिख यात्रेकरूंबरोबर पाकिस्तानात आली होती. हसन अब्दाल येथील गुरुद्वारा पंजा साहिब येथे बैसाखी उत्सवालाही ती उपस्थित राहिली. तिच्या व्हिसाला 21 एप्रिलपर्यंतची मुदत आहे.यंदाच्या बैसाखी उत्सवादरम्यान भारत आणि पाकिस्तानमध्ये वेगवेगळ्या मुद्दयांवरून तणाव निर्माण झाला आहे. पंजाबी यात्रेकरूंना खलिस्तानच्या मुद्दयावरून चिथावण्याचा प्रयत्न पाकिस्तानने केल्याचा आरोप भारताने केला आहे. तसेच भारतीय उच्चायुक्‍तांना या यात्रेकरूंना भेटू न दिल्याचाही आरोप केला आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleतरुणाच्या छळास कंटाळून तरुणीची आत्महत्या\nNext articleनागरिकांचा विचार करावा\nचीनच्या बाबतीत डोनाल्ड ट्रम्प निवळले \nवातावरण बदलाच्या समस्येशी लढताना त्याचा अमेरिकेला तोटा होऊ नये: ट्रम्प\nदुबईत जाऊन मुशर्रफ यांचा जबाब नोंदवणार\nसौदी शिखर परिषदेवर अमेरिका-ब्रिटनच्या बहिष्काराने किंग सलमानना टेन्शन\nमुशर्रफ यांचा जबाब दुबईत नोंदवणार\nहिंदू नाव नसलेल्या तरुणाला गरबामधून हाकलले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/arthavishwa/sensex-bse-index-mumbai-stock-exchange-40852", "date_download": "2018-10-16T20:58:55Z", "digest": "sha1:IIKM4JEXXOJI4QDVCGAVYXYV6MZ32Q3J", "length": 11734, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sensex BSE index on Mumbai Stock exchange सेन्सेक्‍समधील घसरगुंडी सुरूच | eSakal", "raw_content": "\nबुधवार, 19 एप्रिल 2017\nअमेरिकेने \"एच-1बी' व्हिसावर आणलेले निर्बंध आणि ऑस्ट्रेलियाने विदेशी कामगारांना देण्यात येणारा व्हिसा रद्द केल्याने माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांना फटका बसला.\nमुंबई : मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍समध्ये मंगळवारी सलग चौथ्या सत्रात नफेखोरीमुळे घसरण झाली. सेन्सेक्‍स 94 अंशांची घसरण होऊन 29 हजार 319 अंशांवर बंद झाला. दरम्यान, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक 34 अंश म्हणजेच 0.37 टक्‍क्‍यांनी घसरण होऊन 9 हजार 105 अंशांवर बंद झाला.\nशेअर बाजारात आज सकाळी सकारात्मक वातावरण होते. त्यामुळे सेन्सेक्‍स सकाळी 267 अंशांनी वधारला होता. तो 29 हजार 701 या दिवसभरातील उच्चांकी पातळीवर पोचला. त्यानंतर ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी मुदतपूर्व निवडणुकांची केलेली घोषणा आणि उत्तर कोरियामुळे निर्माण झालेले तणावाचे वातावरण याचा परिणाम शेअर बाजारावर झाला.\nयामुळे नफेखोरी सुरू होऊन सेन्सेक्‍समध्ये घसरण झाली. निर्देशांक 94 अंश म्हणजेच 0.32 टक्के घसरण होऊन 29 हजार 319 अंशांवर बंद झाला. मागील चार सत्रांत निर्देशांकात 469 अंश म्हणजेच 1.58 टक्‍क्‍यांची घसरण झाली आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक 34 अंश म्हणजेच 0.37 टक्‍क्‍यांनी घसरण होऊन 9 हजार 105 अंशांवर बंद झाला.\nअमेरिकेने \"एच-1बी' व्हिसावर आणलेले निर्बंध आणि ऑस्ट्रेलियाने विदेशी कामगारांना देण्यात येणारा व्हिसा रद्द केल्याने माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांना फटका बसला. मात्र, भारतीय हवामान खात्याने समाधानकारक मॉन्सूनचा अंदाज वर्तविल्याने शेअर बाजारातील पडझड रोखण्यास काही प्रमाणात मदत झाली.\nपाककृती स्पर्धेत प्रियांका पेणकर प्रथम\nपुणे - ‘सकाळ’ व त्वष्टा कासार समाज संस्था गणेशोत्सवतर्फे महिलांसाठी पाककृती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कसबा पेठेतील श्री...\n#MeToo वरुण ग्रोव्हरचा \"सत्या'चा आग्रह\nनवी दिल्ली : \"मी-टू' प्रकरणावरून बॉलिवूडची अनेक मंडळी अडचणीत आलेली असताना सुपरहिट वेब सीरिज सेक्रेड गेम्सचे लेखक वरुण ग्रोवर यांच्यावरही लैगिंक...\nलोक एखाद्याला मदत करण्याऐवजी त्याच्या हतबलतेचा फायदा घेत लुबाडायच्याच मागे का असतात, हे कळत नाही. चाकणला एका छोट्या कारखान्यामध्ये काम करत होतो....\nआमदार काते हल्लाप्रकरणी चार जणांना अटक\nमुंबई - अणुशक्तीनगर विधानसभेचे आमदार तुकाराम काते यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी चार जणांना पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली. सचिन खंडागळे,...\nलोणीव्यंकनाथ येथे दरोडेखोरांनी केला गोळीबार\nश्रीगोंदे (नगर) : नगर-दौंड रस्त्याच्या कडेला असणाऱ्या लोणीव्यंकनाथ येथे सोमवारी रात्री अज्ञात सहा आरोपींनी पाठलाग करणाऱ्या तरुणांच्या दिशेने गावठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/marathi-news-kalyan-news-kalyan-thakurli-signal-100101", "date_download": "2018-10-16T20:54:21Z", "digest": "sha1:B5NEXCSPGYW7RBMOEC2NM6YNQS5RQXUV", "length": 15275, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi news kalyan news kalyan to thakurli signal off कल्याण ते ठाकुर्ली दरम्यान रेल्वेच्या सिंग्नल यंत्रणेत बिघाड | eSakal", "raw_content": "\nकल्याण ते ठाकुर्ली दरम्यान रेल्वेच्या सिंग्नल यंत्रणेत बिघाड\nसोमवार, 26 फेब्रुवारी 2018\nकल्याण : कल्याण आणि ठाकुर्ली रेल्वे स्थानका दरम्यान दुपारी दिडच्या सुमारास सिंग्नल यंत्रणेमध्ये बिघाड झाल्याने तब्बल एक तासाहून अधिक काळ रेल्वे सेवा विस्कळीत झाली, कुठलीही सूचना किंवा माहिती मिळत नसल्याने प्रवाशांनी कल्याण ते ठाकुर्ली दरम्यान रेल्वे रुळावरून चालत पायपीट करावी लागली. यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. दुपारी 2 वाजून 55 मिनिटाला धिम्या गतीने लोकल सुरू झाल्याने प्रवाशांनी सुटकेचा श्वास सोडला.\nकल्याण : कल्याण आणि ठाकुर्ली रेल्वे स्थानका दरम्यान दुपारी दिडच्या सुमारास सिंग्नल यंत्रणेमध्ये बिघाड झाल्याने तब्बल एक तासाहून अधिक काळ रेल्वे सेवा विस्कळीत झाली, कुठलीही सूचना किंवा माहिती मिळत नसल्याने प्रवाशांनी कल्याण ते ठाकुर्ली दरम्यान रेल्वे रुळावरून चालत पायपीट करावी लागली. यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. दुपारी 2 वाजून 55 मिनिटाला धिम्या गतीने लोकल सुरू झाल्याने प्रवाशांनी सुटकेचा श्वास सोडला.\nरेल्वे प्रवाशांनी दिलेल्या माहिती नुसार कल्याण रेल्वे स्थानकातील फलाट ए वन वरून आज (ता. 26) दुपारी 1 वाजून 28 मिनिटाला लोकल मुंबईच्या दिशेने सुटली मात्र ती पत्रीपुलाजवळ येताच बंद पडली, बघता बघता लागोपाठ लोकलच्या रांगा लागल्या, नेमके काय घडले ते न समजल्याने अनेकांनी आपला जीव धोक्यात घालून रेल्वे रुळावरून पायपीट करत कल्याण ते ठाकुर्ली रेल्वे स्थानक गाठले.\nसध्या उन्हाचे चांगलेच वातावरण तापले असून वारंवार लोकल सेवा विस्कळीत होण्याचे प्रकार वाढल्याने प्रवासी वर्गाला मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. अनेकांनी मोटारमॅन यांच्याशी संपर्क साधला असता सिग्नल खराब असल्याने लोकल पुढे जाणार नसल्याचे स्पष्ट केले. मात्र प्रवास करायचा असल्याने लोकलमध्ये राहण्याशिवाय पर्याय नसल्याने लोकलच्या डब्यात बसल्याशिवाय पर्याय नव्हता. या घटनेमुळे कल्याण ते ठाकुर्ली, कल्याण ते कर्जत आणि कल्याण ते कसारा रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे सेवा ठप्प झाली होती. 1 वाजून 30 मिनिटाला बंद पडलेल्या लोकल गाड्या 2 वाजून 55 मिनिटाला धिम्या गतीने लोकल सुरू झाल्याने प्रवाशांनी सुटकेचा श्वास सोडला.\nसव्वा एक तासाहून अधिक काळ लोकलमध्ये आहे, लोकल बंद का आहे, कुठलीही सूचना नसल्याने प्रवासी आपला जीव धोक्यात घालून रुळावर चालत आहेत, त्यांचा अपघात होऊ शकतो, याबाबत रेल्वेने उपाय योजना करायला हव्या होत्या अशी प्रतिक्रिया कुडंलिक बंडगर या लोकल मधील प्रवाश्याने दिली.\nलोकल मधील प्रवासी दिलीपसिंग साळुंखे यांनी सांगितले की 23 तारखेला ही तानशेत रेल्वे स्थानक दरम्यान सिंगनल यंत्रणा बिघाड झाल्याने सेवा विस्कळीत झाली होती, आज ही तेच घडले, रोज मरे त्याला कोण रडे अशी अवस्था आमची झाली असून मागील चार दिवसात तीन वेळा मध्य रेल्वे च्या प्रवाशांना रेल्वेचा शारिरीक व मानसिक त्रास सहन करावा लागला.\nकल्याण ते ठाकुर्ली रेल्वे स्थानक दरम्यान दुपारी एक वाजून 33 मिनिटाला सिंगनल यंत्रणामध्ये बिघाड झाला होता तो 2 वाजून 55 मिनिटाला सुरू करण्यास प्रशासनाला यश आले असून आता लोकल सेवा सुरळीत सुरू असल्याची माहिती कल्याण स्टेशन मास्तर प्रदीपकुमार दास यांनी दिली.\nपुणे - नागरिकांच्या प्रश्‍नांना काय उत्तर द्यायचे, नागरिकांच्या घरांतून आणि आमच्या तोंडचे पाणी पळाले आहे... सणासुदीला पाणीटंचाई निर्माण झाली......\nपुणे-लोणावळादरम्यान दररोज तीन तास ब्लॉक\nपुणे - पुणे रेल्वे स्थानक ते लोणावळा स्थानकादरम्यान १८ ते ३१ ऑक्‍टोबर या कालावधीत दररोज तीन तास ब्लॉक घेण्यात येणार आहे. दरम्यानच्या वेळेतील चार...\nमनपा कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात\nमनपा कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात नागपूर : महापालिकेतील अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांना अद्याप सप्टेंबरचे वेतन मिळाले नाही. त्यामुळे पुढील महिन्यात...\n७ महिन्यांत ७४ हजार विनातिकीट प्रवासी \nपुणे - मध्य रेल्वेच्या पुणे विभागात सात महिन्यांत तब्बल ७४ हजार ४७० प्रवाशांना पकडले असून, त्यांच्याकडून चार कोटी पाच लाख रुपयांचा दंड वसूल...\nअवजड वाहतूक बंदी कागदावरच\nपुणे : मांजरी बुद्रुक येथील रेल्वे स्टेशनवर उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. त्यामुऴे अवजड वाहनांना बंदी केली आहे. तसेच त्यांना पर्यायी मार्गची व्यवस्था...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.wysluxury.com/florida/private-jet-charter-tampa/?lang=mr", "date_download": "2018-10-16T20:28:26Z", "digest": "sha1:QGI354PRUFTHKDPCTSQ4KF3OTVUHDZ5K", "length": 19619, "nlines": 87, "source_domain": "www.wysluxury.com", "title": "पासून किंवा मला जवळ टांपा प्लेन भाड्याने खाजगी जेट सनद उड्डाणाचा", "raw_content": "कार्यकारी व्यवसाय किंवा माझ्या जवळ वैयक्तिक रिक्त लेग विमान हवाई वाहतूक उतारा\nरिक्त लेग जेट सनद\nजेट कंपनी सामील व्हा\nपासून किंवा मला जवळ टांपा प्लेन भाड्याने खाजगी जेट सनद उड्डाणाचा\nWysLuxury खासगी जेट एअर सनद उड्डाणाचा सेवा माझ्या जवळ\nपासून किंवा फ्लोरिडा विमानाचा प्लेन भाड्याने देण्याची सेवा करण्यासाठी खाजगी जेट सनद उड्डाणाचा\nपासून किंवा मला जवळ टांपा प्लेन भाड्याने खाजगी जेट सनद उड्डाणाचा\nसर्वोत्तम कार्यकारी खाजगी जेट सनद टांपा, सेंट पीट, स्वछ पाणी, फ्लोरिडा प्लेन भाड्याने कंपनी मला कॉल जवळ 877-941-1044 रिक्त पाय हवाई उड्डाणाचा सेवा खर्च. टांपा बोईंग किंवा Gulfstream विमान विमान भाड्याने कंपनी, व्यवसाय बैठक फ्लोरिडा, वैयक्तिक सुट्टीतील आम्हाला कॉल 877-941-1044 रिक्त पाय सौदा विनामूल्य त्वरित कोट.\nआपण व्यवसाय बैठक किंवा कुटुंब सुट्टीतील प्रवास करत असाल तर काही फरक पडत नाही, विमानाच्या उड्डाणासाठी किंवा उतरण्यासाठी धावपट्टी संरक्षण संतप्त जात आणि व्यावसायिक विमान रद्द केली जाऊ शकत लांब सुरक्षा ओळ किंवा उड्डाण आढळतात एक त्रासदायक अनुभव असू शकते. आपण कदाचित विमानतळावर रांगेत प्रतीक्षा आहेत. काय वेळ लागत होता पाहण्यासाठी आपण पाहिले, आणि आपण baffled आहेत विलंब असल्यासारखे दिसते कारण.\nसेवा आम्ही ऑफर यादी\nकार्यकारी खाजगी जेट सनद\nचेंडू आकार खाजगी जेट सनद\nजड खाजगी जेट सनद उड्डाणाचे\nझोतयंत्राच्या साहाय्याने ज्याचा पंखा फिरवला जातो असे विमान खाजगी जेट सनद\nरिक्त पाय खाजगी जेट सनद\nखाजगी जेट सनद खर्च\nआपण विमानतळावर पोहचता तेव्हा,, आपण सामान चेक येथे लांब ओळी म्हणून प्रक्रिया सुरू, तिकीट, सुरक्षा आणि आपली विमान मंडळाला प्रतीक्षा. या downside आहे, मात्र, सर्वात की खरं आहे, सर्व नाही तर, विमान overbook. जाणारी विमान कंपनी ते सर्व प्रवासी नाही मंडळाला की आशेने बुक करू शकता पेक्षा अधिक तिकीट विक्री. आपण व्यवस्थापित तर, विमान करण्यासाठी, तुम्हांला माहीत नाही लोक बरोबर बसून आणि अपुरा पाय खोली अस्वस्थ जागा स्वत: ला मळणे सक्ती जाईल पासून आपल्या प्रवास अप्रिय असेल.\nया सर्व आवृत्तीवर परत एक खाजगी चार्टर उड्डाण वापरून टाळले जाऊ शकते. आपण पासून किंवा टांपा आमच्या खासगी जेट सनद उड्डाणाचा वापरू शकता, फ्लोरिडा सोयीस्कर वेळी आपल्या ज्या गंतव्य मिळविण्यासाठी. फक्त एक कॉल 877-941-1044, आणि ते तुम्हांला एक उड्डाण तयार आहे. आपण भाग्यवान असलो तर, आपण अगदी स्वस्त रिक्त पाय करार शोधू शकता.\nखासगी विमान सनद भाड्याने\nका हेवी जेट सनद उड्डाणाचा सेवा वापरा एक व्यावसायिक उड्डाणे घेणारे हवाई परिवहन विपरीत, एक चार्टर उड्डाण एक त्यांच्या विशिष्ट गरजा आणि गरज भागविण्यासाठी असे विमान प्रकारची निवडण्याकरीता सहमती देतो. फक्त पाच खाजगी जेट्स देशांत एक आणि मुख्य विमानतळ येथून. थोडे रहदारी विमानतळ पेक्षा अधिक हाताळू 50% खाजगी जेट्स. 30% या विमाने दुय्यम विमानतळ सोडून.\nएक चार्टर्ड विमानात खूपच लहान विमानतळ वर चढले असल्यामुळे, आपण सीमाशुल्क ओळी टाळू शकतो, TSA, सार्वजनिक उडणाऱ्या आणि इतर आवृत्तीवर परत. बोइंग आणि आखाती प्रवाह विमान विमान, व्यावसायिक हवाई विमाने विपरीत, ते जगातील सर्व स्थित योग्य विमानतळ हजारो ऑपरेट करू शकता.\nखरं तर, खाजगी जेट सनदी मोठ्या प्रमाणात नियमित व्यवसाय वापरासाठी आहेत. ते जगातील सुपर श्रीमंत लोक वापर आणि राजपद नाहीत. एक लक्झरी चार्टर विमान उड्डाण नोंदणी करून, आपण स्वत: ला संधी देत ​​आहोत आपण हरकत नाही जाणे आवश्यक आहे कुठे आणि कृपा आणि शैली मध्ये प्रवास करण्यास सक्षम असेल.\nकिलोलिटर नवीनतम तंत्रज्ञान आणि कमी धन्यवाद, खाजगी जेट सनदी आपल्या पाकिटात एक छिद्र बर्न नाही. कमी खर्च सर्व फायदे आनंद एक मार्ग आहे हे प्रशिक्षक खर्च किंवा त्याहूनही कमी विमान सेवा भाडेपट्टी शक्य आहे एक काही युक्त्या माहीत तर. रिक्त किंवा ओपन पाय उड्डाणे जागा कसे बुक गुप्त शिकत आहे. Chartering उड्डाण कंपन्या विशेष लक्ष्य मूळ प्रवासी यास सोडत नंतर रिक्त किंवा ओपन पाय उड्डाण शोषण करण्याचा एक मार्ग काम आहे\nचार्टर कंपन्या वाढ आता भाडेपट्टीने देण्याची असंख्य पर्याय क्लाएंट प्रदान करताना, तो उद्योग आत स्पर्धा एक असण्याचा स्तर तयार केला आहे.\nटांपा, आंबा, गिब्स्नटन, Brandon, Riverview, Seffner, लुट्झ, सेंट पीटर्सबर्ग, Thonotosassa, अपोलो बीच, Valrico, मलम, Oldsmar, स्वछ पाणी, सुरक्षितता हार्बर, दोव्हेर, ओडेसा, सिडनी, प्रती, Ruskin, सन सिटी सेंटर, Pinellas पार्क, पाम हार्बर, सून सिटी, Zephyrhills, लांब, वनस्पती सिटी, जमीन हे तलाव, Wimauma, Seminole, ड्युनेडिन, क्रिस्टल बीच, बे पाइंन्स, नवीन पोर्ट Richey, लिथिआ, Tarpon स्प्रिंग्स, क्लीअर वॉटर बीच, सुट्टी, ओझोन, Belleair बीच, क्रिस्टल स्प्रिंग्स, अल्फेर्स, इंडियन रॉक बीच, सेंट लिओ, Parrish, पोर्ट Richey, टेरा Ceia, लेकलँड, सण आंटोनीयो, palmetto, हडसन, Ellenton, तुतीची, स्प्रिंग हिल, दादे सिटी, Kathleen, ब्रेडनटोन, अण्णा मारिया, मा या ईटन पार्क, होम्स बीच, Aripeka, ब्रेडनटोन बीच, ब्रॅडली, डोंगराळ प्रदेश शहर, होनोलुलु, बारटॉ, सारासोता, कोकरा, Oneco, Lacoochee, बॉलिंग ग्रीन, जन्मभुमी, लाँगबोट की, निकोल्स, ब्रूक्सविले, औबर्नडेल, Trilby, Myakka सिटी, Polk सिटी, गरुड लेक, फोर्ट मिडे, वेबस्टर, ती, Wauchula, Groveland\nएअर चार्टर सेवा ऑर्लॅंडो\nआम्ही आपला अभिप्राय आवडेल संबंधित आमच्या सेवा\nरेटिंग अजून कुणीही बाकी. प्रथम व्हा\nआपले रेटिंग जोडा एक तारा क्लिक करा\n5.0 पासून रेटिंग 4 पुनरावलोकने.\nमी अटलांटा खासगी जेट चार्टर ग्राहक सेवा प्रभावित करणे सुरू धन्यवाद सर्वकाही इतका - मी पुन्हा काम करण्यासाठी उत्सुक\nही ट्रिप तरल रोजी सेट केले होते आणि उत्तम प्रकारे साधले होते. अप्रतिम काम आणि एक उत्कृष्ट उड्डाण\nसर्व काही परिपूर्ण होते - सुधारण्यासाठी काहीही. खुप आभार\nअनुभव सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रथम वर्ग होता.\nखासगी सनद जेट बुक\nफ 55 विक्रीसाठी खाजगी जेट\nWysLuxury खासगी जेट एअर सनद उड्डाणाचा सेवा माझ्या जवळ\nवॉरन बफे खासगी जेट विमानाचा\nखाजगी जेट सनद खर्च\nमंजूर Cardone खासगी जेट सनद उड्डाणाचा वि खरेदी विमानाचा प्लेन एव्हिएशन\nएरबस ACJ320neo एरोस्पेस प्रायव्हेट जेट विमानाचा प्लेन पुनरावलोकन\nखासगी जेट एअर सनद उड्डाणाचा न्यू ऑर्लीयन्स, बेटॉन रूज, LA प्लेन भाड्याने\nमाझ्या जवळचे खासगी जेट विमानाचा सनद उड्डाणाचा सेवा झटपट कोट\nसर्वोत्तम खाजगी जेट भाड्याने कंपनी\nप्रकाश खाजगी जेट सनद\nआर्कान्सा खासगी जेट चार्टर उड्डाण खर्च गोलंदाज जागतिक एक्सप्रेस XRS लक्झरी चार्टर विमान उड्डाण गोलंदाज जागतिक एक्सप्रेस XRS विमान चार्टर भाड्याने देण्याची सेवा सनद एक खाजगी जेट ट्यूसॉन सनद एक खाजगी जेट विस्कॉन्सिन Chartering खाजगी जेट वायोमिंग सनद खाजगी जेट विस्कॉन्सिन कॉर्पोरेट जेट मेम्फिस सनदी कुत्रा फक्त उड्डाणे घेणारे हवाई परिवहन फोर्ट माइस खासगी जेट चार्टर उड्डाण खर्च आखात प्रवाह 5 विमान चार्टर आखात प्रवाह 5 खाजगी विमानाचा सनदी आखात प्रवाह 5 खासगी विमान चार्टर आखात प्रवाह 5 खाजगी विमान चार्टर Gulfstream G550 Gulfstream G550 अंतर्गत Gulfstream व्ही रिक्त पाय जेट चार्टर वैयक्तिक जेट चार्टर ट्यूसॉन पाळीव प्राणी जेट्स खर्च खाजगी जेट्स वर पाळीव प्राणी खाजगी विमानाचा मेम्फिस सनदी खाजगी विमानाचा चार्टर ट्यूसॉन खासगी विमान भाड्याने मेम्फिस खासगी विमान भाड्याने ट्यूसॉन खाजगी जेट चार्टर आर्कान्सा खाजगी जेट चार्टर कंपनी डेलावेर खाजगी जेट चार्टर कंपनी सॅन दिएगो खाजगी जेट चार्टर कंपनी वायोमिंग खाजगी जेट चार्टर उड्डाण डेलावेर खाजगी जेट चार्टर उड्डाण सॅन दिएगो खाजगी जेट चार्टर फोर्ट माइस खाजगी जेट चार्टर पाळीव प्राणी अनुकूल खाजगी जेट चार्टर डेलावेर दर खाजगी जेट चार्टर फ्लोरिडा दर खाजगी जेट चार्टर किंमत सॅन दिएगो खाजगी जेट चार्टर टेनेसी दर खाजगी जेट चार्टर दर फ्लोरिडा खाजगी जेट चार्टर दर टेनेसी खाजगी जेट चार्टर सेवा डेलावेर खाजगी जेट चार्टर सेवा सॅन दिएगो भाडे वायोमिंग खाजगी जेट्स खासगी विमान चार्टर विस्कॉन्सिन भाडे मेम्फिस खाजगी विमान एक खाजगी जेट वायोमिंग भाड्याने विस्कॉन्सिन खासगी जेट चार्टर उड्डाण खर्च\nकॉपीराइट © 2018 https://www.wysluxury.com- या वेबसाइट वर माहिती फक्त सामान्य माहिती उद्देशांसाठी आहे. सर्व ठिकाणी वैयक्तिकरित्या मालकीच्या व कायर्रत आहेत. - सामान्य दायित्व आणि कामगार नुकसान भरपाई. आपल्या क्षेत्रातील आपल्या स्थानिक व्यावसायिक लोकप्रतिनिधी सेवा संपर्कात मिळवा ****WysLuxury.com नाही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष आहे \"हवा वाहक\" आणि स्वत: च्या किंवा कोणत्याही विमान काम करत नाही,.\nएक मित्र या पाठवा\nआपला ई - मेल प्राप्तकर्ता ईमेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://mahaenews.com/category/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3/page/3/", "date_download": "2018-10-16T22:02:15Z", "digest": "sha1:W5B54RYIR2KPCIBSY7LIVRAQGWPPL2UN", "length": 15259, "nlines": 178, "source_domain": "mahaenews.com", "title": "राजकारण | Maha E News Pimpri Chinchwad News Portal - Part 3", "raw_content": "\nमहापालिका अधिकारी, कर्मचा-यांची दिवाळी गोड; बोनस व सानुग्रह अनुदान मिळणार\nमहिला नगरसेविकेशी उध्दट बोलणा-या उद्यान अधिक्षकांची केली कानउघडणी\nवल्लभनगरमध्ये चालक-वाहकांसाठी ‘ग्रंथालय आपल्या दारी’\n‘महागाई वाढली’ असे वाटत नाही – सोमाभाई मोदी\nपाणी प्रश्नावर नगरसेवक हंडा-कळशीसह सभागृहात\nभाजपाने धनगर समाजाला फसविले, सरकार वेळकाढू पणा करतेय\nअाता पुण्यातले वकील म्हणतायेत #FeeToo\nती प्रसुतिकरिता आली अन लिफ्टमध्ये अडकली\nदेशात जास्तकाळ भाजप सत्तेवर राहिल्यास भविष्यात बोलण्यावर बंदी – हर्दिक पटेल\nचिंचवडमध्ये रविवारी ‘डॉग शो’चे आयोजन\nबापू, इन्हें माफ़ करना, सौ चुहे खाकर भी बिल्ली उपवास करने जा रही है \nबापू, इन्हें माफ़ करना कुछ आदतें जानवरों से आयी है सौ चुहे खाकर भी बिल्ली उपवास करने जा रही है राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल यात्रेदरम्यान सासवड पुणे येथे झालेल्या आजच्या सभेत धनंजय मु... Read more\nभाजपचा स्थापना दिवस एक एप्रिल; धनजंय मूंडेची उपरोधिक टीका\nसांगोला – भाजपने स्थापना दिवस 1 एप्रिल रोजी साजरा करायला हवा होता चुकन ते आज साजरा करतायत, आधी खायला भाकर आणि रोजगार द्या मग देशात 60 लाख स्वच्छता गृहे बांधा, अशा शब्दांत सरकारवर विरो... Read more\nभय्यू महाराजांसह पाच गुरूंना राज्यमंत्रिपदाचा दर्जा\non: April 04, 2018 In: breaking-news, ताज्या घडामोडी, महाराष्ट्र, राजकारण, राष्ट्रीय / अंतर-राष्ट्रीयNo Comments\nभोपाळ : मध्य प्रदेश सरकारने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भय्यू महाराजांसह अन्य चौघा आध्यात्मिक गुरूंना राज्यमंत्रिपदाचा दर्जा दिला आहे. काँग्रेसने या निर्णयावरून सरकारला टार्गेट केले... Read more\n‘अच्छे दिन’च्या स्वप्नामागे लागल्याची किंमत जनतेला मोजावी लागतेय का, उद्धव ठाकरेंचा भाजपाला सवाल\non: April 03, 2018 In: breaking-news, ताज्या घडामोडी, पुणे, महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, राष्ट्रियNo Comments\nमुंबई – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी इंधनदरवाढीवरुन भाजपा सरकारवर सामना संपादकीयमधून निशाणा साधला आहे. इंधन दरवाढीमुळे महागाई वाढण्याची भीती निर्माण झाली असून, पंतप्रधान नरेंद्... Read more\n‘कट्टापाने बाहुबली को क्‍यो मारा ’ : जयंत पाटील\nमुंबई : ‘कट्टापाने बाहुबली को क्‍यो मारा राज्यासमोर सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा आहे. की कट्टाप्पाने बाहूबलीला का मारले. त्याबाबत खडसें बोलले तर कटप्पा कोण आणि बाहुबली कोण ते समजेल... Read more\nचेतन भगत म्हणतो, हे तर माझंच ‘MeToo’\nऐनवेळी बदलली ‘नमस्ते इंग्लंड’च्या प्रदर्शनाची तारीख\nसनीनं मेक्सिकोत साजरा केला मुलीचा तिसरा वाढदिवस \n#MeToo : २५ वर्षांपूर्वी माझंही शोषण झालं होतं; सैफचा धक्कादायक खुलासा\n#MeToo : आलोक नाथ यांच्या पत्नीने केला १ रुपयाचा मानहानीचा दावा\nमहापालिका अधिकारी, कर्मचा-यांची दिवाळी गोड; बोनस व सानुग्रह अनुदान मिळणार\nमहिला नगरसेविकेशी उध्दट बोलणा-या उद्यान अधिक्षकांची केली कानउघडणी\nवल्लभनगरमध्ये चालक-वाहकांसाठी ‘ग्रंथालय आपल्या दारी’\n‘महागाई वाढली’ असे वाटत नाही – सोमाभाई मोदी\nपाणी प्रश्नावर नगरसेवक हंडा-कळशीसह सभागृहात\nभाजपाने धनगर समाजाला फसविले, सरकार वेळकाढू पणा करतेय\nअाता पुण्यातले वकील म्हणतायेत #FeeToo\nती प्रसुतिकरिता आली अन लिफ्टमध्ये अडकली\nदेशात जास्तकाळ भाजप सत्तेवर राहिल्यास भविष्यात बोलण्यावर बंदी – हर्दिक पटेल\nचिंचवडमध्ये रविवारी ‘डॉग शो’चे आयोजन\nसहशहर अभियंता मकरंद निकम यांना पदोन्नती\nमहापालिका अधिकारी, कर्मचा-यांची दिवाळी गोड; बोनस व सानुग्रह अनुदान मिळणार\nमहिला नगरसेविकेशी उध्दट बोलणा-या उद्यान अधिक्षकांची केली कानउघडणी\nवल्लभनगरमध्ये चालक-वाहकांसाठी ‘ग्रंथालय आपल्या दारी’\n‘महागाई वाढली’ असे वाटत नाही – सोमाभाई मोदी\nपाणी प्रश्नावर नगरसेवक हंडा-कळशीसह सभागृहात\nपिंपरी-चिंचवडमध्ये ‘विरोधी पक्षनेता आपल्या दारी’ उपक्रम\nराजस्थान मुख्यमंत्र्यांच्या बॅनरखाली मंत्र्याची लघुशंका\nभामा आसखेड धरण शंभर टक्के भरले\nकेंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात दोन टक्‍क्‍यांनी वाढ\nनाशिकमध्ये एकाच कुटुंबातील चार महिलांचा मृत्यू\nडेंग्यू, हिवताप रुग्णांमध्ये घट\nमरणासन्न रुग्णांच्या बाह्योपचार थांबवण्यास मंजूरी\nमहाविद्यालय, सरकारी कार्यालये डेंग्यूच्या विळख्यात\nस्वाईन फ्लूबाबत रोज दोन ते अडीच हजार रुग्णांची तपासणी\n शालेय विध्यर्थ्यांनी नाटकाद्वारे सादर केले.\nआला उन्हाळा आता पाणी वाचवा \n‘महागाई वाढली’ असे वाटत नाही – सोमाभाई मोदी\nपाणी प्रश्नावर नगरसेवक हंडा-कळशीसह सभागृहात\nअाता पुण्यातले वकील म्हणतायेत #FeeToo\nती प्रसुतिकरिता आली अन लिफ्टमध्ये अडकली\nशिक्षण संस्थांतील ‘मीटू’बाबत केंद्रीय मनुष्यबळ मंत्र्यांचे मौन\nमहापालिका अधिकारी, कर्मचा-यांची दिवाळी गोड; बोनस व सानुग्रह अनुदान मिळणार\nमहिला नगरसेविकेशी उध्दट बोलणा-या उद्यान अधिक्षकांची केली कानउघडणी\nवल्लभनगरमध्ये चालक-वाहकांसाठी ‘ग्रंथालय आपल्या दारी’\nचिंचवडमध्ये रविवारी ‘डॉग शो’चे आयोजन\nसहशहर अभियंता मकरंद निकम यांना पदोन्नती\nmahaenews.com हे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nमुख्य कार्यालय : डी.एस.एस. मीडिया प्रा. लि.\nपत्ता : विश्वकर्मा बिल्डींग, जे. के. सावंत मार्ग, दादर, मुंबई, २८.\nपुणे विभागीय कार्यालय : गोल मार्केट, वायसीएम हॉस्पिटलसमोर, संत तुकारामनगर, पिंपरी.\nउस्मानाबाद विभागीय कार्यालय : तांबरी, कलेक्टर निवासस्थानाच्या पाठीमागे, उस्मानाबाद.\nसोलापूर विभागीय कार्यालय: होडगी रोड, चेतन फौंड्रीसमोर, सोलापूर.\nकोल्हापूर विभागीय कार्यालय: जय गणेश बिल्डींग, सायबर चौक, विद्यापीठ रोड, कोल्हापूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B0_%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88_(%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE_%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98)", "date_download": "2018-10-16T21:12:23Z", "digest": "sha1:WN4G5AY7CDV7B7JNW5O6FZ5QQDPPZYWU", "length": 12941, "nlines": 179, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "उत्तर मुंबई (लोकसभा मतदारसंघ) - विकिपीडिया", "raw_content": "उत्तर मुंबई (लोकसभा मतदारसंघ)\nउत्तर मुंबई हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये मुंबईमधील ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत.\n३.१ २००४ लोकसभा निवडणुका\n३.२ २००९ लोकसभा निवडणुका\n३.३ २०१४ लोकसभा निवडणुका\nकांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघ\nमालाड पश्चिम विधानसभा मतदारसंघ\nपहिली लोकसभा १९५२-५७ - -\nदुसरी लोकसभा १९५७-६२ - -\nतिसरी लोकसभा १९६२-६७ - -\nचौथी लोकसभा १९६७-७१ - -\nपाचवी लोकसभा १९७१-७७ - -\nसहावी लोकसभा १९७७-८० मृणाल गोरे भारतीय लोक दल\nसातवी लोकसभा १९८०-८४ रविंद्र वर्मा जनता पक्ष\nआठवी लोकसभा १९८४-८९ अनुपचंद शाह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस\nनववी लोकसभा १९८९-९१ राम नाईक भारतीय जनता पक्ष\nदहावी लोकसभा १९९१-९६ राम नाईक भारतीय जनता पक्ष\nअकरावी लोकसभा १९९६-९८ राम नाईक भारतीय जनता पक्ष\nबारावी लोकसभा १९९८-९९ राम नाईक भारतीय जनता पक्ष\nतेरावी लोकसभा १९९९-२००४ राम नाईक भारतीय जनता पक्ष\nचौदावी लोकसभा २००४-२००९ गोविंदा आहूजा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस\nपंधरावी लोकसभा २००९-२०१४ संजय निरुपम भारतीय राष्ट्रीय काँग्रेस\nसोळावी लोकसभा २०१४- गोपाल शेट्टी भारतीय जनता पक्ष\nसामान्य मतदान २००४: उत्तर मुंबई\nकाँग्रेस गोविंदा आहूजा ५५९ ५०.०१ +१.४\nभाजप राम नाईक ५११ ४५.७ -१०.६९\nस्वतंत्र विद्या चव्हाण १४ १.२६\nबसपा अखिलेश्वर चौबे ९ ०.८३\nस्वतंत्र श्याम टीपन्ना कुरहडे ७ ०.६४\nनारी शक्ती पक्ष अनिता नाईक ४ ०.४२\nसपा बी.आर.कुमार अग्रवाल ३ ०.३५\nस्वतंत्र फतेह मोहम्मद शेख २ ०.२४\nस्वतंत्र राजेश बी. धारीया १ ०.१२\nक्रांतीकारी जयहिंद सेना रामसारे (बच्चन) यादव १ ०.११\nअभाहिंम महंत श्रीरामस्वरुप दास महाराज अयोध्यावाले १ ०.११\nस्वतंत्र बाबुभाई गाला १ ०.११\nस्वतंत्र मोहम्मद पटेल ९४२ ०.०८\nमतदान १ ४७.०७ +.१३\nकाँग्रेस विजयी भाजप पासुन बदलाव +१.४\nसामान्य मतदान २००९: उत्तर मुंबई\nकाँग्रेस संजय निरुपम २,५५,१५७ ३७.२५ .\nभाजप राम नाईक २,४९,३७८ ३६.४\nमनसे शिरीश लक्ष्मण पारकर १,४७,५०२ २१.५३\nबसपा लखमेंद्र खुराना ७,२०३ १.०५\nसपा उस्मान थीम ५,३१५ ०.७८\nअपक्ष रमेश सुकुर भंडारी ३,६०१ ०.५३\nअपक्ष अरुण केज्रीवाल २,४८० ०.३६\nअपक्ष महेंद्र तुकाराम अहिरे १,५३६ ०.२२\nभारिप बहुजन महासंघ लीओ रेबॅलो १,५३२ ०.२२\nपी.पी.आय. राजेंद्र थाकर १,४५८ ०.२१\nअपक्ष वशरामभाई पटेल १,३५८ ०.२\nएस.बी.एस.पी. रमेशकुमार सिंह १,१२४ ०.१६\nअपक्ष सुरेंद्र अंबालाल पटेल १,११४ ०.१६\nप्रबुद्ध रिपब्लिकन पक्ष कैलाश कथाजी चव्हाण १,०४७ ०.१५\nकाँग्रेस पक्षाने विजय राखला बदलाव\nभाजप गोपाल शेट्टी ६,६४,००४ ७०.२\nकाँग्रेस संजय निरुपम २,१७,४२२ २२.९\nआप सतिश जैन ३२,३६४ ३.४\nभाजप विजयी काँग्रेस पासुन बदलाव\nभारतीय लोकसभा मतदारसंघ सूची\n↑ भारतीय निवडणुक आयुक्त निवडणुक निकाल संकेतस्थळ\nभारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर उत्तर मुंबई (लोकसभा मतदारसंघ) निवडणुकांतील इ.स. १९७७ पासूनच्या निवडणुकांचे पक्षनिहाय मतदानाच्या टक्केवारीचे तुलनात्मक विश्लेषण (इंग्रजी मजकूर)\nनंदुरबार (ST) • धुळे • जळगाव • रावेर • बुलढाणा • अकोला • अमरावती (SC) • वर्धा • रामटेक (SC) • नागपूर • भंडारा-गोंदिया • गडचिरोली-चिमूर (ST) • चंद्रपूर • यवतमाळ-वाशिम • हिंगोली • नांदेड • परभणी • जालना • औरंगाबाद • दिंडोरी (ST) • नाशिक • पालघर (ST) • भिवंडी • कल्याण • ठाणे • उत्तर मुंबई • उत्तर पश्चिम मुंबई • उत्तर पूर्व मुंबई • उत्तर मध्य मुंबई • दक्षिण मध्य मुंबई • दक्षिण मुंबई • रायगड • मावळ • पुणे • बारामती • शिरुर • अहमदनगर • शिर्डी (SC) • बीड • उस्मानाबाद • लातूर (SC) • सोलापूर (SC) • माढा • सांगली • सातारा • रत्नागिरी-सिंधुदुर्ग • कोल्हापूर • हातकणंगले\nभंडारा • चिमूर • डहाणू • एरंडोल • इचलकरंजी • कराड • खेड • कुलाबा • कोपरगाव • मालेगाव • पंढरपूर • राजापूर • रत्नागिरी • वाशिम • यवतमाळ\nउत्तर मुंबई (लोकसभा मतदारसंघ)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ मे २०१६ रोजी ०६:२० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/41523", "date_download": "2018-10-16T21:27:00Z", "digest": "sha1:L7BBGFGQ5TVI3VS62WOPZSZWPWPAJJXJ", "length": 8423, "nlines": 180, "source_domain": "www.maayboli.com", "title": "बोल बच्चन बोलः सिंडरेला | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /बोल बच्चन बोलः सिंडरेला\nबोल बच्चन बोलः सिंडरेला\nमराठी भाषा दिवस २०१३\nमी कुठे म्हणालो लाड करा\nमी कुठे म्हणालो लाड करा तुम्हीच करतायेत. असा ठसका आहे गाण्यात. मस्त.\nगाडी सुसाट सुटली आहे.....\nक्यूट. खूप लाड करायचेत\nक्यूट. खूप लाड करायचेत\nमावशा दोsssन ,हे भारी आवडलं\nमावशा दोsssन ,हे भारी आवडलं\nगाण एकदम जोरात, झोकात\nगाण एकदम जोरात, झोकात म्हटलय.. आवडल\nकिती गोड आवाज आहे ईशानचा आणि\nकिती गोड आवाज आहे ईशानचा आणि ते 'मावश्या दोऽऽन' तर भारीच आवडलं\n हा बदल पण भारि आहे.आवाज खणखणीत आहे.\nह्या वर्षी सगळ्या बच्चम् जीं चे हे फेव्हरेट गाण आहे.\n अगदी खणखणीत म्हट्लं आहे\nईशान किती ठसक्यात म्हटलं आहेस\nईशान किती ठसक्यात म्हटलं आहेस आणि मावश्या दोन्..खूप आवडलं. शाब्बास.\nइशान मस्त म्हंटलयस गाण. <<<\nइशान मस्त म्हंटलयस गाण.\n<<< मावश्या दोsssन>>> भारीये.:)\nमस्तच. 'मावश्या दोsssन' एकदमच\nमस्तच. 'मावश्या दोsssन' एकदमच जोरात\nआत्ता ऐकलं. मस्त आहे\nआत्ता ऐकलं. मस्त आहे\nमस्त म्हटलयं , शाब्बास इशान \nमस्त म्हटलयं , शाब्बास इशान \nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nमराठी भाषा दिवस २०१३\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "http://uday.net/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%82-%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A5%82-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-%E0%A5%A7", "date_download": "2018-10-16T21:15:56Z", "digest": "sha1:S7647YZ562OXMDEYFEE5CPDT5ESFMVAF", "length": 8303, "nlines": 63, "source_domain": "uday.net", "title": "माचू पिक्चू - भाग १ | Uday's website", "raw_content": "\nमाचू पिक्चू - भाग ६\nमाचू पिक्चू - भाग ५\nमाचू पिक्चू - भाग ४\nमाचू पिक्चू - भाग १\nमाचू पिक्चू - भाग १\nगेल्या अनेक वर्षांपासून मला माचू पिक्चूला जायची इच्छा होती आणि ते पण कसे तर पूर्वीच्या काळी इंका लोक जसे पायीपायी तिथे जायचे तसे. हा ४ दिवसाचा प्रवास \"क्लासिक इंका ट्रेल\" म्हणून ओळखला जातो आणि तो बर्यापैकी कठीण समजला जातो.\nमाचू पिक्चू हे जगातील ७ आश्चर्यापैकी १ आहे आणि युनेस्को हेरिटेज साईट आहे. माचू पिक्चूला बरेच जण माचू पिचू असे म्हणतात, पण आमच्या गाईडने सांगितले की त्यांच्या केचुआ भाषेत \"माचू पिचू\" चा अर्थ असभ्य (म्हणजे न सांगण्यासारखा) आहे आणि पिक्चू हाच उच्चार बरोबर आहे. तर माचू म्हणजे old or ancient आणि पिक्चू म्हणजे पर्वत. तिथे इंका राजाची वसाहत (estate) होती आणि मंदिरे होती. अगदी वर मंदिर बांधण्याचे कारण म्हणजे इंका लोकांचा समज होता की जितक्या वर आपण राहू तितक्या जवळ आपण देवाच्या जवळ आपल्याला राहता येईल.\nमाचू पिक्चूला खूप पर्यटक जातात आणि १४ व्या शतकातील या वास्तूची नासाडी होऊ शकते या भीतीने आता तिथे परमिट पद्धत सुरू केली आहे. इंका ट्रेलसाठी इथे रोज फक्त ५०० परमिट देतात, ज्यात साधारण ३०० पोर्टर असतात आणि उरलेले २०० ट्रेल करणारे. साहाजिकच परमिटसाठी साधारण ६ महिने आधी बुकिंग करावे लागते. प्रत्येक परमिट हे पासपोर्टशी संलग्न असते आणि ते दुसर्या कुणालाही ट्रान्स्फर करता येत नाही. जर पासपोर्ट विसरला किंवा पासपोर्ट बदलला तर इंका ट्रेलवर जाता येत नाही. प्रत्येक चेकपोस्टवर माझा पासपोर्ट तपासला गेला. इथे ऑकटोबर ते एप्रिल पाऊस असतो. फेब्रुवारीत तर हा ट्रेल पावसामुळे बंदच असतो. जून-जुलै-ऑगस्ट हा पीक सिझन असतो, त्यामुळे मी शोल्डर सिझन बघून जायचे ठरवले आणि ३ ते ६ नोव्हेंबर २०१७ असे परमिट काढायचे ठरवले. आता आयुष्यात एकदाच जातोय तर मग माचू पिक्चूच्या समोरच हुआना पिक्चू (young mountain) आहे, तिथे पण हायकिंग करायचे ठरवले. हुआना पिक्चू साठी वेगळे परमिट लागते आणि तिथे फक्त ४०० लोकांना जायची परवानगी देतात. इंटरनेटवर बराच रिसर्च करून कुठल्या कंपनीबरोबर जायचे ते ठरवले आणि ऍडव्हान्स पैसे भरले.\nमाचू पिक्चू साधारण ८,००० फूट उंचीवर आहे, म्हणजे फार विशेष नाही. पण इंका ट्रेलवरचा सर्वोच्च पॉईंट Dead Woman's Pass आहे जो १३,८०० फूट आहे आणि अल्टीट्यूड सिकनेसचा त्रास होऊ शकतो. शिवाय ट्रेलमध्ये झपाट्याने ८८०० फूट ते १०,८०० फूट, मग १३,८०० फूट मग ११,८०० फूट असा फार बदल होतो. म्हणून किमान २ दिवस तरी कुस्को शहरात acclimatization करावे लागते जिथे उंची १०,५०० फूट आहे आणि ते माचू पिक्चूपेक्षा जास्त उंचीवर आहे. अल्टीट्यूड सिकनेसचा त्रास होतो का हे बघण्यासाठी मी गेल्या वर्षी लेह-लडाखला जाऊन आलो. लेह साधारण ११,५०० फूटांवर आहे. तिथे ऑक्सिजनची कमतरता जाणवली होती, पण मी मॅनेज केले होते, त्यामुळे इंका ट्रेल जमू शकेल असे वाटले होते. शेवटी एकदाचे कुस्कोमध्ये हजर झालो, परमिट पदरात पडले आणि माचू पिक्चू चढाईला सज्ज झालो.\nफोटो: माचू पिक्चू आणि हुआना पिक्चूचे परमिट\nSelect ratingGive माचू पिक्चू - भाग १ 1/5Give माचू पिक्चू - भाग १ 2/5Give माचू पिक्चू - भाग १ 3/5Give माचू पिक्चू - भाग १ 4/5Give माचू पिक्चू - भाग १ 5/5\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%95/", "date_download": "2018-10-16T20:38:35Z", "digest": "sha1:A3WER24PDISG27CEGO4BIPKT5QR7KQFU", "length": 9216, "nlines": 137, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "“केटी’च्या पाण्यामुळे पिकांनी संजीवनी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n“केटी’च्या पाण्यामुळे पिकांनी संजीवनी\nकुरवली- येथील नीरा नदीवर असणाऱ्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याच्या पाण्यामुळे ऐन उन्हाळ्यात पिकांना जीवदान मिळाले आहे.\nइंदापूर तालुक्‍यातील पाण्यावाचून पिके जळून जात असताना कुरवलीसह परिसरातील पिकांना मात्र, बंधाऱ्याच्या पाण्यामुळे संजीवनी मिळाली आहे. या पाण्याबाबत शेतकऱ्यांनी योग्य व्यवस्थापन केल्यामुळेच एप्रिल अखेर नदीत पाणीसाठा उपलब्ध असल्यामुळे किमान मे अखेरपर्यंत शेतीसाठीची पाण्याची चिंता मिटली आहे. या भागातील पिकांच्या पाण्यासाठी नीरा डाव्या कालव्यातून आवर्तनासाठी अनेकदा रस्त्यावर उतरवून आंदोलन व निवेदन देऊन देखील प्रशासनाने वेळेत उपाययोजना न केल्याने काही उपयोग झाला नाही. नदीत उपलब्ध असलेल्या पाण्यामुळे कडक उन्हाळ्यात देखील जनावरांसह या भागातील पिकांना व महिलांना वापरासाठी पाणी उपलब्ध असल्याने दिलासा मिळाला आहे. या बंधाऱ्याच्या पाणी नियोजनासाठी गावातील शेतकऱ्यांनी पुढाकार घेऊन वर्गणी गोळा करून पाणी गळती व बंधाऱ्याचे ढापे फोडले जाऊ नये म्हणून रोंजदारी वरती कामगाराची नियुक्‍ती करण्यात आली आहे. त्यामुळे बंधाऱ्यात किमान चार ढापे शिल्लक असल्याने पाणीसाठा उपलब्ध आहे.\nशेतकऱ्यांच्या योग्य नियोजनामुळे पाण्यावाचून होणारी फरफट थांबणार आहे. इंदापूर तालुक्‍यातील पश्‍चिम भागातील अनेक बंधारे कोरडे पडले असताना नीरा नदीत पाणी सोडण्यासाठी शेतकऱ्यांनी नदीत उपोषण केले होते. या उपोषणादरम्यान काही शेतकऱ्यांची प्रकृती देखील खालावली होती; परंतु प्रशासनाने याची कोणतेही दखल घेतली नाही. तसेच नीरा डाव्या कालव्यातून पाण्याच्या आवर्तन बाबतीत योग्य नियोजन न झाल्याने या परिसरातील नुकत्याच एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. अशा घटना परिसरात घडत असताना कुरवलीतील शेतकऱ्यांनी पाण्याचे योग्य व्यस्थापन केल्यामुळे या भागातील पिकांना संजीवनी मिळाली आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleश्रमदानात “काटी’ कमी पडता कामा नये\nNext articleपाकिस्तानच्या अर्थसंकल्पात संरक्षणासाठी २० टक्क्यांची वाढ\nपुणे जिल्ह्यातील 10 तालुक्‍यांत दुष्काळ\nशिक्षक हा समाजात आदराचा माणूस, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी व्यक्त केले मत\nबारामतीत सुप्रिया सुळे, शरद पवार यांना निवडणूक अवघड\nनागरिकांचा राजकारण्यांबरोबर पोलिसांवरील विश्‍वास उडाला- पालकमंत्री गिरीश बापट\nशाळा व्यवस्थापन निधी “पासबुक’ मधेच सन 2009 पासून खर्च नाही : लाखोंची रक्‍कम वापराविनाच\nहर्षवर्धन पाटलांचा खोटे बोलण्याचा धंदा आमदार भरणे यांची टीका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/ahamadnagar-nimobili-school-accident-case-file-against-5-people-268832.html", "date_download": "2018-10-16T21:43:59Z", "digest": "sha1:K7ABSXWGR7M72KU32AKL2YJC732MQCGY", "length": 13035, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "नगरमधील निंबोडी शाळा दुर्घटनेप्रकरणी 5 जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा", "raw_content": "\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nराज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर, कार्यकर्त्यांमधली मरगळ झटकणार\nसराफ व्यावसायिक करणार दसऱ्याचा मुहूर्त 'कॅश'\nदारूच्या कंपनीतील ५ हजार टन मक्क्याने भरलेल्या टाकीत पडून मुलाचा मृत्यू\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\n#Metoo मोहिमे संदर्भात हायकोर्टात याचिका दाखल\nमॉडेलला घरी बोलवून मित्रानेच केला खून\nजलयुक्त 'शिव्या'र, राज ठाकरेंच्या कुंचल्यातून फडणवीस सरकारवर घणाघात\nअकबर यांनी चुंबन घेण्याचा प्रयत्न केला, आणखी एका महिला पत्रकाराचा आरोप\nकर्ज देण्यासाठी शरीरसंबंधाची मागणी करणाऱ्या बँक मॅनेजरला महिलेनं धु-धु धुतलं\nगोव्यात काँग्रेसच्या सत्ता स्थापनेच्या मनसुब्यावर पाणी, २ आमदार भाजपात दाखल\n#Metoo : महिला खेळाडूंनी केलेल्या आरोपानंतर राष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षकाची आत्महत्या\nकरिनाची 'ही' फॅशन स्टाईल तुम्हीही फॉलो करू शकता\nदबंग गर्ल सोनाक्षी सांगतेय बॉर्डरवरच्या जवानांबरोबरचे अविस्मरणीय अनुभव\nअशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापुरेनं सुरू केलाय 'प्रवास'\n#Metoo: स्त्रीनं संधीसाठी हात पुढे करताना आपली चूक नाही ते तपासून पहावं - निशिगंधा वाड\nPHOTO सबरीमाला मंदिर प्रवेशापासून राहुल गांधींच्या गुरुद्वारा भेटीपर्यंत देशभरातल्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी\nकरिनाची 'ही' फॅशन स्टाईल तुम्हीही फॉलो करू शकता\nहे आहेत देशातले 10 वादग्रस्त बाबा, कुणावर बलात्कार तर कुणावर खुनाचा आरोप\nसततच्या पोट दुखीवर करा हे ५ घरगुती रामबाण उपाय\nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\nएका पावाच्या तुकड्यासाठी भिवंडीत तुफान मारामारी\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nनगरमधील निंबोडी शाळा दुर्घटनेप्रकरणी 5 जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा\nअहमदनगर जिल्ह्यातील निंबोडी दुर्घटनेत दगावलेल्या वैष्णवी पोटे हीचे वडील प्रकाश पोटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.\n01 सप्टेंबर : अहमदनगर जिल्ह्यातील निंबोडी दुर्घटनेत दगावलेल्या वैष्णवी पोटे हीचे वडील प्रकाश पोटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.\nकेंद्रप्रमुख भोर, गटशिक्षण अधिकारी रामदास हराळ, गटविकास अधिकारी वसंत गारुडकर, मुख्याध्यापिका निर्मला वसंत दातीर, बांधकाम करणारे तत्कालीन ठेकेदार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलाय.\nनिंबोडी दुर्घटनेत त्यांच्या मुलीसह तीन बालकांचा मृत्यू झाला तर १८ बालके जखमी झाले होते. शाळेचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होते.\nमुळात जो वर्ग पडला, तो आधी स्टोअर रुम म्हणून वापरला जात होता. स्वातंत्र्यदिनानंतर तेथे वर्ग भरवायला सुरूवात झाली. खोल्यांची परिस्थिती पाहण्याची जबाबदारी केंद्रप्रमुख भोर, गटशिक्षणाधिकारी हराळ, गटविकास अधिकारी गारुडकर मुख्याध्यापिका दातीर यांच्यावर होती. या अधिकाऱ्यांनी कोणतीच दखल घेतली नाही. केव्हाही पडेल अशा अवस्थेत असलेल्या वर्गात मुलांना बसवले. त्यामुळे मुलांच्या बळी जाण्याला अधिकाऱ्यांनाच जबाबदार धरुन सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केलाय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nराज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर, कार्यकर्त्यांमधली मरगळ झटकणार\n#Metoo मोहिमे संदर्भात हायकोर्टात याचिका दाखल\nसराफ व्यावसायिक करणार दसऱ्याचा मुहूर्त 'कॅश'\nक्रिकेटपटू मोहम्मद शमीच्या पत्नीने केला काँग्रेसमध्ये प्रवेश\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96%E0%A4%A8", "date_download": "2018-10-16T20:20:36Z", "digest": "sha1:7NC7MW673Y6NS25MBZD633BAUS44TCZL", "length": 6700, "nlines": 72, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "लेखन पद्धती - विकिपीडिया", "raw_content": "\n(लेखन या पानावरून पुनर्निर्देशित)\nलेखन पद्धती चा उल्लेख लिपी असासुद्धा केला जातो. भाषा/भाषेने व्यक्त होणाऱ्या घटकास आणि बोलण्यास संकेतचिन्ह द्वारे अभिव्यक्त/निर्देशित करण्यास लेखन पद्धतीअसे म्हणतात.लेखन पद्धती विवीध लिपी चां भाषा , भाषा शास्त्र, व्याकरण यांचा साकल्याने विचार करते.\nछापलेला उतारा वहीत पाहून लिहिणे याला अनुलेखन म्हणतात\nश्रुत लेखन ऐकलेला मजकूर जश्याच तसा सुवाच्य अक्षरात बिनचूक लिहिणे याला श्रुत लेखन असे म्हणतात\nयशस्वी पणे वाचण्याकरिता अथवा समजण्याकरिता लेखन पद्धतीस संबंधित भाषां/भाषे चा आधार असावा लागतो या अर्थाने लेखन पद्धती इतर संकेतचिन्हपेक्षा वेगळी असते. जसे गणिती संकेतचिन्हास,माहिती संकेतचिन्ह,नकाशे संकेतचिन्ह भाषां/भाषे चा आधार आवश्यक नाही.\nभाषा हा मानवी समुदायाचा अंगभुत घटक आहे.परंतु सबंध मानवी इतिहासात लेखन पद्धतीचा विकास आणि वापर ही तुरळक प्रमाणातच झाला.\nलेखन पद्धतीचा एकदा वापर सुरू झाला कि मात्र संबधीत भाषेतील बदला पेक्षा लेखन पद्धती सावकाश बदलते. त्यामूळे लेखनपद्धती कालांतराने भाषेच्या वापरातुन गेलेल्या पद्धती व नियमांचा, चिन्हांना बाळगुन ठेवते. लेखन पद्धतीचा मोठा फायदा माहितीचे जतन होते.\nसर्व लेखन पद्धती खालील घटकांचा आधार लागतो.:\nसुसंबद्ध मूळ घटक चिन्हे जसे कि अक्षर आणि आकारविल्हे\nसुसंबद्ध मूळ घटक चिन्हांचे क्रमास,त्यांच्या परस्परातील संबधास, अर्थ देणारे नियम व परंपरांचा भाषा समुदायाचा वापर ,\nसुसंबद्ध मूळ घटक चिन्हांचे क्रमास,त्यांच्या परस्परातील संबधास नियम ना अर्थ देउन भाषा (साधारणता बोलली जाणारी/गेलेली) अभिव्यक्त होणे\nस्थायी अथवा तात्पुरत्या प्रत्यक्ष (मुख्यत्वे दृष्य) माध्यमांचा वापर(कागद,वृक्षपाने,पाटी इ.).[ब्रेल हे दृष्य माध्यम नाही]\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २५ जानेवारी २०१८ रोजी १२:१५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://sadha-sopa.com/node/217", "date_download": "2018-10-16T20:42:53Z", "digest": "sha1:JMQVSL77YH2IB2VJXIEBJ375ZVSBRNLU", "length": 6571, "nlines": 77, "source_domain": "sadha-sopa.com", "title": "नोकरांना जात कुठली, धर्म कुठला शेटजी | साधं... सोपं...", "raw_content": "\nसाधं सोपं आयुष्य... साधं सोपं जगण्यासाठी...\nनोकरांना जात कुठली, धर्म कुठला शेटजी\nनोकरांना जात कुठली, धर्म कुठला शेटजी\nजो तुम्हाला भेटला तो देव म्हटला शेटजी\nएक वाटी शेंदराची सांडली रस्त्यावरी\nअन तिथे तुमच्यामुळे बाजार भरला शेटजी...\nका जुन्या मालाप्रमाणे वापरोनी फेकता\nएवढा का माणसांचा भाव पडला शेटजी\nका उभारू पाहता हे कारखाने, मॉलही\nवेष्टने कोरी जरी ही, माल सडला शेटजी...\nपाहुनी उसन्या सुखांच्या जाहिराती रोजच्या\nनेत्र थकले, कान किटले, जीव विटला शेटजी\nभाविकांच्या रोख रांगा अन लिलावी दर्शने\nमंदिरी येऊन तुमच्या देव फसला शेटजी\nभाकऱ्या लाखो कशाला, चार नोटा वाटल्या\nतृप्त झाले सर्व नेते, संप मिटला शेटजी\nमुक्त आहे या जगी सर्वत्र पाणी अन हवा\nत्यातही करता कशाला रोज गफला शेटजी\nएवढ्या स्वस्तात कोणी जीव विकला शेटजी\nSelect ratingGive नोकरांना जात कुठली, धर्म कुठला शेटजी 1/10Give नोकरांना जात कुठली, धर्म कुठला शेटजी 2/10Give नोकरांना जात कुठली, धर्म कुठला शेटजी 3/10Give नोकरांना जात कुठली, धर्म कुठला शेटजी 4/10Give नोकरांना जात कुठली, धर्म कुठला शेटजी 5/10Give नोकरांना जात कुठली, धर्म कुठला शेटजी 6/10Give नोकरांना जात कुठली, धर्म कुठला शेटजी 7/10Give नोकरांना जात कुठली, धर्म कुठला शेटजी 8/10Give नोकरांना जात कुठली, धर्म कुठला शेटजी 9/10Give नोकरांना जात कुठली, धर्म कुठला शेटजी 10/10\n‹ दुष्मनी त्यांची अशी हळुवार आहे अनुक्रमणिका प्रत्येक पापणीच्या पडद्यात वेदनांचे आभाळ दाटले ›\nया सारख्या इतर कविता\nपंधरा ऑगस्ट हा एक उत्सवच असतो\nहल्ली आम्ही साठवून ठेवतो\nदगडांनी सतत दगडच रहायला हवं\nमागच्या पानावरून पुढे सुरु\nसाऱ्याच भांडणांचा बदलेल टोन आता\nमी अण्णांचा ढापुन फोन, फोन केले एकशे दोन\nहळूहळू घरोघरी अमेरिका घुसेल...\nया साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy-paste करून इतरांना ईमेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाही याची जाणीव असू द्या.\nतुमचा ईमेल पत्ता द्या\nनवे लेखन प्रकाशित झाले की गूगल फीडबर्नर च्या कृपेने आपोआप आपल्या ईमेलवर येईल\nखरं तर माझ्याविषयी काहीही माहिती जाणून घ्यायची इच्छा तुम्हाला व्हावी असं या माहितीत काहीही नाही तरीही आपण इथे, या पानावर, आलाच आहात तर आपल्याला पिडण्याचं थोडं स्वातंत्र्य मी घेतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/navimumbai-news/another-125-employees-in-transfer-round-1768663/", "date_download": "2018-10-16T21:12:42Z", "digest": "sha1:U2WOQTJCZZGLZ2Z2LGIJUNNJ5QXPALPY", "length": 14730, "nlines": 208, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Another 125 employees in Transfer round | आणखी १२५ कर्मचारी बदलीच्या फेऱ्यात | Loksatta", "raw_content": "\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\nआणखी १२५ कर्मचारी बदलीच्या फेऱ्यात\nआणखी १२५ कर्मचारी बदलीच्या फेऱ्यात\nनवी मुंबई पालिकेत एकूण २३०० कायम स्वरूपी कर्मचारी सेवेत आहेत. याशिवाय दहा हजार कंत्राटी कामगार पालिकेचा गाढा हाकत आहेत.\nवर्षांनुवर्षे एकाच विभागात असलेल्यांची अन्य विभागात उचलबांगडी\nवर्षांनुवर्षे एकाच विभागात ठाण मांडून बसलेल्या १०५ कर्मचाऱ्यांच्या ४८ तासात बदल्या केल्यानंतर पालिका आयुक्त डॉ. रामास्वामी यांनी आणखी १२५ कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या बदलीची यादी तयार केली आहे. यात एका विभागात सात ते आठ वर्षे राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना तो विभाग पुन्हा मिळणार नाही याची तरतूद करण्यात आली आहे. पालिका प्रशासनातील अधिकारी कर्मचाऱ्यांनाही पोलिसांप्रमाणे एकाच विभागात तीन वर्षांपेक्षा जास्त काळ मुसाफिरी करता येऊ नये यासाठी आयुक्तांनी ‘रामास्वामी फॉम्युला’ तयार केला आहे.\nनवी मुंबई पालिकेत एकूण २३०० कायम स्वरूपी कर्मचारी सेवेत आहेत. याशिवाय दहा हजार कंत्राटी कामगार पालिकेचा गाढा हाकत आहेत. कायम सेवेतील २० टक्के कर्मचारी गेली अनेक वर्षे एकाच विभागात ठाण मांडून बसल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. या विभागात कायम राहता यावे यासाठी ते साम दाम दंड भेद या सर्व नीतीचा उपयोग करीत असल्याचे अनेक वेळा दिसून आले आहे. यात नगरसेवक किंवा पदाधिकाऱ्यांची मध्यस्थी महत्त्वाची मानली जाते.\nगेली दीड वर्षे कर्मचाऱ्यांच्या या संस्थानांकडे कानाडोळा करणाऱ्या प्रशासनाला गेले अनेक दिवस कामावर उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांचा बायोमेट्रिक मशीनमुळे पर्दाफाश झाला. त्यामुळे आयुक्तांनी प्रथम १०५ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस देऊन दुसऱ्या दिवशी त्यांची बदली केली. पहिल्या टप्प्यात ३५ कर्मचाऱ्यांची बदली केल्यानंतर बुधवारी ७० कर्मचाऱ्यांना बदलीचे आदेश देण्यात आले. पालिकेच्या १८ ते २० विभागात पाच वर्षांपेक्षा जास्त काळ ठाण मांडणाऱ्या १२५ कर्मचाऱ्यांची दुसऱ्या टप्प्यातील बदलीसाठी यादी तयार करण्यात आलेली आहे. त्यांची पुढील आठवडय़ात बदलीची शक्यता आहे. त्यानंतर ही प्रक्रिया कायम सुरू राहणार असून कर्मचारी अधिकाऱ्यांच्या एका विभागातील सेवेचा फॉम्युला निश्चित करण्यात आलेला आहे. सध्या कारवाई करताना पाच वर्षांचा निकष वापरण्यात आला आहे, पण पुढील वर्षी हा कालावधी एप्रिलपासून तीन वर्षे निश्चित केला जाणार आहे.\nपालिकेचा अडगळीतील विभाग म्हणजे नगरसचिव विभाग मानला जातो. या विभागात विषयपत्रिका तयार करणे आणि त्या नगरसेवकांना वाटप करणे इतके काम आहे. पालिकेच्या विविध बैठका आयोजित करण्याची जबाबदारी या विभागावर आहे. एका विभागात १२ वर्षांपेक्षा जास्त काळ सेवा करणाऱ्यांना शिक्षा म्हणून बदली या विभागात केली जाणार आहे.\nबदली झाल्यानंतरही पूर्वीच्या विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पगार थांबविले जाणार आहेत. परवानगी घेतल्याशिवाय कोणत्याही कर्मचारी, अधिकाऱ्यांना मूळ विभागात सेवा देता येणार नाही. पालिकेचा कारभार अधिक पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी एका विभागात तीन वर्षांपेक्षा जास्त काळ यानंतर काम करता येणार नाही.\n-डॉ. रामास्वामी एन., आयुक्त\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'महाराष्ट्रात येताना भीती नसते, कारण इथं मोदी-शाहंसारखे गुंड नाहीत'\n#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\nराज ठाकरे अमरावती एक्सप्रेसने विदर्भाकडे रवाना\n#MeToo : अकबरांच्या अडचणीत वाढ, १९ महिला पत्रकार कोर्टात\n#MeToo : आरोपांनंतर 'यशराज फिल्म्स'मधून आशिष पाटील यांची हकालपट्टी\n#MeToo : आरोप सिद्ध होणाऱ्यांसोबत काम न करण्याचा फरहान अख्तरचा निर्णय\n#MeToo : आरोपांनंतर 'यशराज फिल्म्स'मधून आशिष पाटील यांची हकालपट्टी\n'राधिका मसाले'च्या मीम्सवर अनिता दाते म्हणते..\n#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्यांकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\n‘लोहपुरुष’ पोलीस आयुक्त, जरा इकडेही लक्ष द्या\nमित्राच्या अपघाती मृत्यूच्या तणावामुळे अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची आत्महत्या\n२८ नवे कुष्ठरुग्ण आढळले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A4%97%E0%A4%A1-%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%B2/", "date_download": "2018-10-16T21:06:24Z", "digest": "sha1:GQBDYCVW7TQEOEKWIXO5XAWVHLAWXU4Z", "length": 7286, "nlines": 136, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "छत्तीसगड मध्ये कॉंग्रेसला धक्का ‘या’ ज्येष्ठ नेत्याने केला भाजपमध्ये प्रवेश | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nछत्तीसगड मध्ये कॉंग्रेसला धक्का ‘या’ ज्येष्ठ नेत्याने केला भाजपमध्ये प्रवेश\nरायपुर: छत्तीसगड मधील प्रदेश कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष रामदयाल उईके यांनी आज पक्षाला रामराम करून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. बिलासपुर येथे झालेल्या कार्यक्रमात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री रमणसिंह यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजप मध्ये प्रवेश केला. उईके हे पाली मतदार संघातून चार वेळा विधानसभेवर निवडून गेले आहेत. दरम्यान त्यांच्या या पक्षांतराला कॉंग्रेसने फार महत्व देण्याचे टाळले आहे.\nनिवडणुकीच्या काळात राजकीय नेत्यांचा असा दलबदलूपणा सुरूच असतो त्यात नवीन काहीं नाही असे प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष भुपेश बाघेल यांनी म्हटले आहे. दरम्यान कालच पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी पक्षाच्या छत्तीसगड मधील उमेदवार यादीला मान्यता दिली आहे. या यादीची घोषणा येत्या एक दोन दिवसातच केली जाणार आहे. त्या यादीत उईके यांचे नाव होते की नाही याविषयी उलट सुलट चर्चा सुरू आहे. छत्तीसगड मध्ये येत्या 12 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article“चाणक्‍य’ अहवालाची खासदार, आमदारांना धास्ती\nNext articleसत्यजीत तांबेंवर कारवाई करा\nगोव्यात ‘काँग्रेस’ला धक्का, दोन आमदार करणार भाजपात प्रवेश\nहत्या प्रकरणातील दोषी स्वयंघोषित ‘संत रामपाल’ला जन्मठेप\nतितली चक्रीवादळ : मृतांची संख्या 27, सरकार मृतांची संख्या लपवत असल्याचा विरोधाकांचा दावा\nदरकपातीनंतरही दिलासा नाहीच, ‘इंधनदरवाढी’चे सत्र आजही कायम\nशत्रुघ्न सिन्हांचा भाजपवर जोरदार हल्ला\nलडाख आणि अरुणाचल प्रदेशात चिनी सैनिकांची घूसखोरी : आयटीबीपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AA%E0%A5%AD%E0%A5%A6_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82", "date_download": "2018-10-16T20:47:32Z", "digest": "sha1:W2BNVXYVWI3K3KPMLZZZN66C3JVSSMBM", "length": 4040, "nlines": 136, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १४७० मधील मृत्यू - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १४७० मधील मृत्यू\n\"इ.स. १४७० मधील मृत्यू\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी १३:१४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://sadha-sopa.com/node/218", "date_download": "2018-10-16T20:36:01Z", "digest": "sha1:DKBBSLLG7QUG7REFVASTY2WGRRTMAL5L", "length": 5970, "nlines": 74, "source_domain": "sadha-sopa.com", "title": "मेघ नसता, वीज नसता, रोड बिघडू लागले | साधं... सोपं...", "raw_content": "\nसाधं सोपं आयुष्य... साधं सोपं जगण्यासाठी...\nमेघ नसता, वीज नसता, रोड बिघडू लागले\nमूळ कविता : मेघ नसता वीज नसता\nमूळ कवी : संदीप खरे\nमेघ नसता, वीज नसता, रोड बिघडू लागले\nजाहले रस्ते नवे तेथे उकरणे चालले\nजाडसर चाकावरी का काळसरसा लेप हा\nतू मला ’रोलून’ बघताना तुला मी पाहिले\nएवढे नाजूक आहे वय तुझे का डांबरा\nमुंगळेही डांबरावर भार वाटू लागले\nलाख रस्ते मारण्याचे, यम तरीही हळहळे\nसापळे सारे कसे एकाच शहरी लावले\nचालताना रंग उडुनी होई चेहरा पांढरा\nतेच ते ड्रेनेज उघडे बघ सुगंधू लागले...\nभर पहाटे मी खडीनी दृष्ट काढुन टाकली\nखोदती रात्री तुला जे, भय तयांचे वाटले\nSelect ratingGive मेघ नसता, वीज नसता, रोड बिघडू लागले 1/10Give मेघ नसता, वीज नसता, रोड बिघडू लागले 2/10Give मेघ नसता, वीज नसता, रोड बिघडू लागले 3/10Give मेघ नसता, वीज नसता, रोड बिघडू लागले 4/10Give मेघ नसता, वीज नसता, रोड बिघडू लागले 5/10Give मेघ नसता, वीज नसता, रोड बिघडू लागले 6/10Give मेघ नसता, वीज नसता, रोड बिघडू लागले 7/10Give मेघ नसता, वीज नसता, रोड बिघडू लागले 8/10Give मेघ नसता, वीज नसता, रोड बिघडू लागले 9/10Give मेघ नसता, वीज नसता, रोड बिघडू लागले 10/10\n‹ माधुरीचा राम अनुक्रमणिका वरण इतके गार असुनी ›\nया सारख्या इतर कविता\nपंधरा ऑगस्ट हा एक उत्सवच असतो\nहल्ली आम्ही साठवून ठेवतो\nदगडांनी सतत दगडच रहायला हवं\nमागच्या पानावरून पुढे सुरु\nसाऱ्याच भांडणांचा बदलेल टोन आता\nमी अण्णांचा ढापुन फोन, फोन केले एकशे दोन\nहळूहळू घरोघरी अमेरिका घुसेल...\nनोकरांना जात कुठली, धर्म कुठला शेटजी\nया साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy-paste करून इतरांना ईमेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाही याची जाणीव असू द्या.\nतुमचा ईमेल पत्ता द्या\nनवे लेखन प्रकाशित झाले की गूगल फीडबर्नर च्या कृपेने आपोआप आपल्या ईमेलवर येईल\nखरं तर माझ्याविषयी काहीही माहिती जाणून घ्यायची इच्छा तुम्हाला व्हावी असं या माहितीत काहीही नाही तरीही आपण इथे, या पानावर, आलाच आहात तर आपल्याला पिडण्याचं थोडं स्वातंत्र्य मी घेतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-action-gulmohar-fitness-center-103632", "date_download": "2018-10-16T21:23:29Z", "digest": "sha1:Z2IIQ6EBIWMIHA5ZYJYN4IABLUFDTGMM", "length": 11162, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kolhapur News action on Gulmohar Fitness center मसाज सेंटरच्या नावाखाली कुंटणखाना | eSakal", "raw_content": "\nमसाज सेंटरच्या नावाखाली कुंटणखाना\nरविवार, 18 मार्च 2018\nकोल्हापूर - शाहूपुरीतील पाच बंगला परिसरातील मंजुळा इमारतीतील ‘गुलमोहर फिटनेस सेंटर’ या मसाज सेंटरमध्ये कुंटणखाना चालवणाऱ्या महिलेस पोलिसांनी काल रात्री अटक केली. प्रिया विनायक यादव (वय २७ रा. पुईखडी, शिव-पार्वती हौसिंग सोसायटी, कोल्हापूर) असे मालकिणीचे नाव आहे. तिच्या ताब्यातील दोन पीडित महिलांची सुटका केली.\nकोल्हापूर - शाहूपुरीतील पाच बंगला परिसरातील मंजुळा इमारतीतील ‘गुलमोहर फिटनेस सेंटर’ या मसाज सेंटरमध्ये कुंटणखाना चालवणाऱ्या महिलेस पोलिसांनी काल रात्री अटक केली. प्रिया विनायक यादव (वय २७ रा. पुईखडी, शिव-पार्वती हौसिंग सोसायटी, कोल्हापूर) असे मालकिणीचे नाव आहे. तिच्या ताब्यातील दोन पीडित महिलांची सुटका केली.\nपोलिसांनी सांगितले, ‘गुलमोहर फिटनेस सेंटर’ आहे. या मसाज सेंटरमध्ये मसाजच्या नावाखाली कुंटणखाना सुरू असल्याची माहिती विशेष पोलिस महानिरीक्षक कार्यालयाला मिळाली. उपअधीक्षक भारतकुमार राणे यांनी काल सायंकाळी तेथे बनावट ग्राहक पाठविला. तेथे मसाज पार्लरच्या नावाखाली कुंटणखाना सुरू असल्याचे समजताच त्यांनी सहायक पोलिस निरीक्षक आरती नांद्रेकर यांच्यासह तेथे छापा टाकला. सेंटरची मालकीण प्रिया यादव हिला अटक केली. तिच्याकडे असलेल्या दोन महिलांना पोलिसांनी ताब्यात घेऊन महिला सुधारगृहात त्यांची रवानगी केली.\nजागेची किंमत बोला... मोजायला तयार आहोत\nजागेची किंमत बोला... मोजायला तयार आहोत नागपूर : \"दीक्षाभूमी म्हणजे बौद्धांचे धार्मिक स्थान. यामुळे ऐतिहासिक अशा धम्मदीक्षेची भूमी आम्हाला मिळावीच....\nपाककृती स्पर्धेत प्रियांका पेणकर प्रथम\nपुणे - ‘सकाळ’ व त्वष्टा कासार समाज संस्था गणेशोत्सवतर्फे महिलांसाठी पाककृती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कसबा पेठेतील श्री...\nबाललैंगिक अत्याचारांत घट व्हावी - बापट\nपुणे - पुणे शहरासह ग्रामीण भागात बाललैंगिक अत्याचाराचे गुन्हे घडत आहेत. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य कारवाई होणे अपेक्षित आहे. तसेच बाल...\nमहिला कार्यकर्तीचा आत्महत्येचा प्रयत्न ; शबरीमला मंदिर परिसरात तणाव\nतिरुअनंतपुरम : शबरीमला मंदिर सर्व महिलांसाठी खुले करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालापासून केरळमधील वातावरण तापले आहे. मासिक पूजाविधीसाठी...\nबांधकाम व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा दाखल\nपुणे - बांधकाम विकसन करारातील अटी व शर्थीचा भंग आणि आर्थिक फसवणूकप्रकरणी एका बांधकाम व्यावसायिकाविरुद्ध कोंढवा पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/search?search_api_views_fulltext=---%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE", "date_download": "2018-10-16T20:57:10Z", "digest": "sha1:OYKO4PWDQ2CRDOILEGFV5LEKPNNTJ33S", "length": 28418, "nlines": 284, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nसर्व बातम्या (106) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (2) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nमहाराष्ट्र (132) Apply महाराष्ट्र filter\nसंपादकिय (131) Apply संपादकिय filter\nसप्तरंग (109) Apply सप्तरंग filter\nकाही सुखद (32) Apply काही सुखद filter\nमनोरंजन (27) Apply मनोरंजन filter\nमुक्तपीठ (26) Apply मुक्तपीठ filter\nफॅमिली डॉक्टर (14) Apply फॅमिली डॉक्टर filter\nअर्थविश्व (5) Apply अर्थविश्व filter\nसिटिझन जर्नालिझम (5) Apply सिटिझन जर्नालिझम filter\nगणेश फेस्टिवल (4) Apply गणेश फेस्टिवल filter\nपैलतीर (4) Apply पैलतीर filter\nमहाराष्ट्र (316) Apply महाराष्ट्र filter\nप्रशासन (196) Apply प्रशासन filter\nनिवडणूक (121) Apply निवडणूक filter\nमहापालिका (118) Apply महापालिका filter\nजिल्हा परिषद (117) Apply जिल्हा परिषद filter\nमुख्यमंत्री (109) Apply मुख्यमंत्री filter\nव्यवसाय (107) Apply व्यवसाय filter\nपुढाकार (97) Apply पुढाकार filter\nपर्यावरण (93) Apply पर्यावरण filter\nसाहित्य (88) Apply साहित्य filter\nकोल्हापूर (82) Apply कोल्हापूर filter\nराजकारण (81) Apply राजकारण filter\nपुरस्कार (73) Apply पुरस्कार filter\nउच्च न्यायालय (72) Apply उच्च न्यायालय filter\nनगरसेवक (72) Apply नगरसेवक filter\nदेवेंद्र फडणवीस (68) Apply देवेंद्र फडणवीस filter\nऔरंगाबाद (66) Apply औरंगाबाद filter\n#metoo वरुण ग्रोव्हरचा \"सत्या'चा आग्रह\nनवी दिल्ली : \"मी-टू' प्रकरणावरून बॉलिवूडची अनेक मंडळी अडचणीत आलेली असताना सुपरहिट वेब सीरिज सेक्रेड गेम्सचे लेखक वरुण ग्रोवर यांच्यावरही लैगिंक शोषणाचे आरोप झाले आहेत. यावर वरुण ग्रोव्हर यांनी ब्लॉगमध्ये काही स्क्रीनशॉट शेअर केले असून, प्रकरण लवकरात लवकर मिटवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. बनारस...\nइंदापूर : विद्युत उपकेंद्राचे बापट यांच्या हस्ते उद्घाटन\nइंदापूर : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या शिरसोडी (ता. इंदापूर) येथील ३३/११ केव्ही विद्युत उपकेंद्राची क्षमतावाढ प्रकल्पाचे उदघाटन राज्याचे अन्न व नागरी पुरवठा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष बापट यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी आमदार दत्तात्रय भरणे होते. जिल्हा परिषदेचे आरोग्य व...\n#abdulkalam : असे होते आपले भारतरत्न डॉ. अब्दुल कलाम...\nभारताचे माजी राष्ट्रपती व 'मिसाईल मॅन' अशी ओळख असलेले शास्त्रज्ञ एपीजे अब्दुल कलाम यांचा आज 87वा जन्मदिन भारताचे अकरावे राष्ट्रपती म्हणून कलाम यांनी पद भूषविले. भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्त्रो) क्षेपणास्त्र विकासातील संशोधनासंबंधित महत्त्वाची भूमिका त्यांनी पार पाडली. तर डीआरडीओमध्ये...\nमा. ना. नानासाहेब फडणवीस यांच्या चरणारविंदी शतप्रतिशत प्रणाम. अत्यंत जड अंत:करणाने सदर पत्र लिहीत आहे. पत्राखाली (किंवा वर) नाव लिहिण्याचे माझे धार्ष्ट्य नाही. पत्र निनावी असले तरी ते कृपया प्रातिनिधिक मानावे. कारण तब्बल ४५ आमदार आणि अर्धा डझन खासदारांच्या भावनाच मी येथे शब्दबद्ध करीत आहे. ‘...\nडॉ. अब्दुल कलाम... सर, प्लीज रिटर्न..\nप्रिय, डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम, आपण म्हणालात \"As a Child of God, I am grater than anything that can happen to me.' या वाक्‍याने आम्हाला इतकी शक्ती दिलीत, की कोणत्याही संकटांची भीती वाटतच नव्हती. त्यामुळे कधीतरी आम्हाला तुमच्याशिवाय जगावं लागेल, असा विचारही मनात आला नव्हता; पण आपण आम्हाला सोडून...\nअसे होते आपले अब्दुल कलाम..\nए.पी.जे. अब्दुल कलाम पूर्ण नाव - अबुल पाकीर ज़ैनुलाब्दीन अब्दुल कलाम जन्म- ऑक्‍टोबर , रामेश्वर नागरिकत्व - भारतीय राष्ट्रीयत्व - भारतीय पुरस्कारपद्मभूषण', 'पद्मविभूषण', 'भारतरत्न वडील - जैनुलाबदिन अब्दुल अबुल पाकीर ज़ैनुलाब्दीन अब्दुल कलाम (जन्म ऑक्‍टोबर , तमिळनाडू, भारत) यांना डॉ. ए. पी. जे. अब्दुल...\nपन्हाळा येथे आरक्षित जागेवर कुंपन प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल\nआपटी - पन्हाळा येथील शिवस्मारक व उद्यानासाठी आरक्षित केलेल्या सिटी सर्व्हे नंबर ६३५ च्या रिकाम्या जागेवर अनाधिकृतपणे जागा सपाटीकरण करून तारेचे कुंपण घातल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकाराबाबत नगर परिषदेने कुंपण घालणाऱ्या खासगी मालकास नोटीसा देऊनही काहीही कार्यवाही न केल्याने याबाबत पन्हाळा...\nना. सुमुसाहेब, वनमंत्री, महाराष्ट्र अत्यंत नाजूक समस्येबाबत हे गोपनीय पत्र पाठवत आहे. वाचून झाल्यावर फाडून टाकावे. सदर बाब तुमच्या वनखात्याच्या अखत्यारीत येते, म्हणून लिहीत आहे. आपल्याला हे बहुधा माहीत असेलच, की यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवड्याच्या नरभक्षक वाघिणीने (नाव : टी-१) आजवर अनेक बळी घेतले...\nउड्डाण कृत्रिम पावसासाठी; वर्षाव पालिकेच्या तिजोरीत\nसोलापूर - गेल्या दीड महिनाभरात दिवसातून दोन वेळेला आकाशात भिरभीरणाऱ्या विमानांना पाहून सोलापूरचे विमानतळ सुरु झाले की काय, असा भ्रम शहरवासियांचा झाला होता. मात्र ही उड्डाणे होती कृत्रिम पावसाच्या अभ्यासासाठी, कृत्रिम पाऊस पडला की नाही याबाबत खात्रीशीर माहिती नाही. मात्र पालिकेच्या तिजोरीत मात्र...\nस्वस्त धान्य दुकान पुन्हा सुरू करण्यात आल्याने नागरिकांमध्ये समाधान\nटाकळी हाजी - शिरूर तालुक्यातील चांडोह गावात स्वस्त धान्य दुकानाबाबत अनेक तक्रारी महसूल विभागाला करण्यात आली होती. त्यातून धान्य दुकानदारावर कारवाई करून दुकान बंद करण्यात आले होते. अखेर या महिन्यापासून हे दुकान सुरू करण्यात आले. नियमीत धान्य मिळू लागल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे....\nजाणिवेचा जागर (मनीषा कोरडे)\nनवरात्र म्हणजे स्त्रीला स्वतःची जाणीव होण्याचाही जागरच. त्यासाठी खेळू हे नऊ खेळ. स्वतःलाच स्वतःची ओळख करून देऊ आणि आपल्यामधल्या शक्तींचीही ओळख करून घेऊ... आदिशक्ती असलीच, तर ती स्त्री असेल, पुरुष असेल, की इतर कुठली, याबद्दल मला शंका आहे. मात्र, जे सर्वत्र आहे, ते स्त्रीत असणारच- आहेच, याविषयी मला...\nकर्मवीर भाऊराव पाटील ग्रामीण भागांमध्ये शैक्षणिक क्रांती घडविली - दराडे\nभिगवण - कर्मवीर भाऊराव पाटील यांनी प्रतिकुल परिस्थितीमध्ये झुंजत असलेल्या सर्वसामान्य कुटुंबातील विदयार्थ्यांच्या शिक्षणाची व्यवस्था केली. दारिद्रयाशी झुंजत असलेल्या ग्रामीण भागामध्ये शिक्षणाच्या माध्यमातून त्यांनी क्रांती घडवुन आणली. रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागांमध्ये सामाजिक,...\nदोनशे वर्षेही बासरी वाजवेन \nसांगली -ऐंशी वर्षेच का; मी दोनशे वर्षे बासरी का नाही वाजवू शकत. नक्की वाजवेन. अशा शब्दात नाट्यपंढरी सांगलीतील हृद्य सत्कारानंतर पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरासिया यांनी कृतज्ञता व्यक्त केली. नेहमी बासरीच्या सुरांनी रसिकांची हृदये जिंकणाऱ्या पंडितजीनी आपल्या नम्र प्रेमळ शब्दातून संवाद साधत...\nसापूतारा-पिंपळगांव बसवंत राष्ट्रीय महामार्गाचे काम स्वाभीमानी शेतकरी संघटनेने केले बंद\nवणी(नाशिक) : सराड ते वणी या दरम्यान सुरु झालेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 953 चे रस्त्यासाठी शेतकरी बांधवाना कुठलीही पूर्व लेखी सूचना न देता शेतकऱ्यांवर दडपशाही करुन उभ्या असलेल्या पीकाची नासाडी करीत रस्त्याचे सुरु करण्यात आलेल्या राष्ट्रीय महामार्गाचे काम संतप्त शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा बंद...\ngandhi jayanti : महात्म्याबद्दल मोदी...\nआज जगासमोर असलेल्या समस्या सोडविण्याची क्षमता गांधीविचारांमध्ये आहे. भारत ही महात्मा गांधींची म्हणजेच अंहिसेची भूमी आहे. स्वातंत्र्यलढ्यापेक्षा गांधीजींनी स्वच्छतेला महत्त्व दिले. स्वच्छता ही त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग होता. गांधीजींचा सत्याग्रहाचा उद्देश स्वातंत्र्यप्राप्तीसाठी होता, तर...\nडिअरम डिअर होम्मिनिष्टर मा. ना. नानानासाहेब, (यक \"ना' जादा पडला हाहे. सॉरी) ह्यांसी म. पो. कॉ. बबन फुलपगार (भक्‍कल नं 1212) पेशल ब्रांच, उमर अडतीस, वजन अडतीस, कदकाठी अदमासे पाच फू. पाच इंच ह्याचा साल्युट आनि दंडवत) ह्यांसी म. पो. कॉ. बबन फुलपगार (भक्‍कल नं 1212) पेशल ब्रांच, उमर अडतीस, वजन अडतीस, कदकाठी अदमासे पाच फू. पाच इंच ह्याचा साल्युट आनि दंडवत लेटर लिहिन्याचे कारन कां की रोजी 27 माहे सप्टेंबर 2018 ला (पुन्यात) मुठा कालवा...\nस्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत पांचगणीत कार्यशाळा\nभिलार : पांचगणी गिरीस्थान नगरपरिषदेने स्वच्छते मध्ये देशात प्रथम येऊन एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे याचे सर्व श्रेय हे शहरातील प्रत्येक घटकांचे आहे. आगामी काळात केंद्र शासनाच्या आदेशानुसार घेण्यात येणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षण २०१९ साठी स्वच्छता अभियान एक जनआंदोलन असल्याने या अभियानाची उद्धिष्ट साध्य...\n\"शेतकऱ्यांनो या आणि कर्ज घ्या'जळगाव जिल्हा बॅंकेची दारे खुली : खडसे\nजळगाव : जळगाव जिल्हा मध्यवर्ती बॅंक आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि मजबूत झाली असून बॅंकेकडे तब्बल तीन हजार कोटीच्या ठेवी आहेत. राज्य सहकारी बॅंकेच्या मदतीशिवाय बॅंक स्वत;च्या भांडवालातून शेतकऱ्यांना कर्ज देण्यात येत आहे. \"शेतकऱ्यांनो या आणि कर्ज घ्या'असे अवाहन माजी मंत्री व जिल्हा बॅंकेचे संचालक एकनाथराव...\nदेशाला अस्थिर करण्याचा प्रयत्न होताः मुख्यमंत्री\nमुंबई: कोरेगाव भीमा प्रकरणी पुणे पोलिसांनी घेतलेली भूमिका योग्यच होती. पोलिसांनी न्यायालयात सर्व पुरावे मांडले आहेत. पोलिसांनी सादर केलेले पुरावे नक्षलवाद्यांशी संबंधित आहेत. देशाला अस्थिर करण्याचा प्रयत्न आहे. ज्याचे पुरावे पुणे पोलिसांनी सादर केले आहेत. अशा लोकांना राजकीयदृष्या समर्थन दिले जात...\nकोरेगाव भीमा प्रकरणातील पाच जणांची नजरकैद वाढवली\nनवी दिल्ली: कोरेगाव भीमा येथे झालेल्या हिंसाचार प्रकरणी अटक करण्यात आलेल्या पाच जणांची नजरकैद अजून चार आठवड्यांसाठी वाढवण्यात आली आहे. शिवाय, या पाच जणांना जामिनासाठी कनिष्ठ न्यायालयात जाण्याचा मार्ग मोकळा असेल, असे सर्वोच्च न्यायालयाने आज (शुक्रवार) नमूद केले. सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायाधीश ए...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9A%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%B6%E0%A5%83%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%A1/", "date_download": "2018-10-16T20:42:18Z", "digest": "sha1:OCWNGRAFREK7OEVWND72L32YOMETPODO", "length": 10236, "nlines": 146, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "चतु:शृंगी देवीला यंदा दीड किलो सोन्याचा मुकुट | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nचतु:शृंगी देवीला यंदा दीड किलो सोन्याचा मुकुट\nट्रस्टचे अध्यक्ष अनगळ यांची माहिती : नवरात्रौत्सवाची जय्यत तयारी\nपुणे – चतु:श्रुंगी देवस्थान ट्रस्टची नवरात्र महोत्सवाची तयारी पूर्ण झाली असून, यंदा देवीच्या शृंगारात दीड किलो वजनाचा सोन्याचा मुकुट परिधान करण्यात येणार आहे. चतु:श्रुंगी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सुहास अनगळ आणि कार्यकारी विश्वस्त दिलीप अनगळ यांनी माहिती दिली.\nदि. 10 ऑक्‍टोबर ते 18 ऑक्‍टोबर या कालावधीत नवरात्रौत्सव सुरू राहणार असून, दि. 10 ऑक्‍टोबरला सकाळी आठ वाजता घटस्थापना करण्यात येणार आहे. सकाळी सहा ते नऊ अभिषेक, रुद्राभिषेक, महापूजा, महावस्त्र अर्पण करण्यात येणार असून, सकाळी दहा आणि रात्री नऊ वाजता महाआरती होईल. गणपती मंदिरात भजनांचा कार्यक्रमही होणार आहे. यावर्षीही देवीवर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. गुरूवारी दि. 18 ऑक्‍टोबर रोजी दुपारी पाचपासून सिमोल्लंघनाची पालखी मंदिरापासून निघणार आहे.\nयंदाचे सालकरी हे किरण मधुसूदन अनगळ असणार असून, पौरोहित्य नारायण कानडे गुरूजी यांच्याकडे आहे. देवीसाठी दीड किलो वजनाचा सोन्याचा मुकुट बनवण्यात आले आहे. याशिवाय पोलीस, होमगार्ड, खासगी सुरक्षा रक्षक, मंदिरात बंदुकधारी सुरक्षारक्षक असणार आहे. 20 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. किटकनाशकांची फवारणी, कचरा उचलण्यासाठी जादा कंटेनर, पाण्यात जंतुनाशके टाकणे आदी व्यवस्था करण्यात येणार आहे. निर्माल्यापासून खत निर्माण करण्याचा प्रकल्पही करण्यात येणार आहे.\nअग्निशमन दलाच्या वाहनांबरोबरच रुग्णवाहिकेची व्यवस्थाही घटस्थापनेपासून दसऱ्यापर्यंत करण्यात येणार आहे. पॉलिटेक्‍निक महाविद्यालयाच्या मैदानावर विनामूल्य पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. दर्शन रांगेत उभ्या राहणाऱ्या भक्‍तांसाठी पिण्याचे पाणी देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय स्तनदा मातांसाठी स्तनपान कक्षाचीही स्थापना करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.\nअपंग, वृद्धांसाठी सरकता जिना\nअपंग आणि वृद्धांना मंदिरात जाण्यासाठी रोपवेचा प्रकल्प आखण्यात आला होता. मात्र, टेकडीची उंची केवळ 95 मीटर असल्याने दोन स्टेशन निर्मितीत अडचणी निर्माण होत असल्याने तो आराखडा रद्द करून तेथे सरकता जिना करण्यात येणार असल्याचे अनगळ यांनी सांगितले. मंदिराच्या जिर्णोद्धाराचे काम सुरू करणार आहे. महापालिकेने आराखड्याला मान्यता दिली होती. काही बदल करून पुनर्मान्यतेला देण्यात आला आहे. मान्यता मिळताच नवरात्रीनंतर काम सुरू होईल, असेही त्यांनी नमूद केले.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपरतीचा मुसळधार बरसणार\nNext articleबॅंक ऑफ महाराष्ट्रच्या 51 शाखा होणार बंद\n#फोटो : तुळजा भवानी देवीच्या आजच्या पूजेची छायाचित्रं….\nसंमेलनाध्यक्षाची नवी निवडप्रक्रीया सदोष : डॉ.लक्ष्मीकांत देशमुख\nफुकट्यांकडून पावणेआठ कोटी वसूल\nनदी सुधारचे हजार कोटींचे कर्ज केंद्र शासन फेडणार\nहडपसर सहायक आयुक्‍त कार्यालयाला टाळे ठोकले\nपुणे-लोणावळादरम्यान चार लोकल रद्द\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2018-10-16T20:14:38Z", "digest": "sha1:WWCP2OLKTG6FQ7AATDLULUCG4V457P3O", "length": 8726, "nlines": 130, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मुलाच्या मदतीने सुरक्षारक्षकाचा खून करणाऱ्यास अटक | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमुलाच्या मदतीने सुरक्षारक्षकाचा खून करणाऱ्यास अटक\nपुणे, दि.31 – भंगार चोरी करताना कोणताही अडथळा येऊ नये म्हणून अल्पवयीन मुलाच्या मदतीने वडिलांनी सुरक्षारक्षकाचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले असून, त्याच्या वडिलांना धानोरी येथून अटक करण्यात आली आहे, अशी माहिती परिमंडळ दोनचे उपायुक्त प्रविण मुंडे यांनी दिली.\nशकील बाबु तांबोळी (35, सध्या रा. धानोरी. मुळ रा. शिवापुरवाडा, कोंढणपुर फाटा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे; तर त्याच्या अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरिफ पठाण असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. आरोपी शकील तांबोळी आणि मयत आरिफ पठाण हे दोघे पूर्वी रतन मोटर्स याठिकाणी सुरक्षारक्षक म्हणून काम करीत होते. दरम्यान, शनिवारी (दि.27) आरिफ पठाण यांचा खून झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर भारती विद्यापीठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गुन्ह्यातील संशयित आरोपींचा तपास सुरू असताना पोलीस कर्मचारी अमोल पवार आणि कुंदन शिंदे यांना एका लहान मुलाची माहिती मिळाली. त्याच्या वर्णनानुसार कात्रज परिसरात पाहणी केली असता अल्पवयीन मुलगा आणि शकील तांबोळी याच्याबाबत पोलिसांना ठोस पुरावे मिळाले. मात्र, गुन्हा घडल्यानंतर दोघे आरोपी त्यांची राहण्याची ठिकाणे सतत बदलत होती.\nअखेर आरोपी धानोरी परिसरात असल्याची खात्रीशीर माहिती उपनिरीक्षक दत्ताजीराव मोहिते यांच्या तपास पथकातील पोलीस हवालदार फडतरे यांना मिळाली. त्यानुसार लागलीच वरिष्ठ निरीक्षक कमलाकर ताकवले, वाघचवरे, उपनिरीक्षक दत्ताजीराव मोहिते, शिवदास गायकवाड, कर्मचारी चंद्रकांत फडतरे, कृष्णा निढाळकर, सचिन ढवळे, अमोल पवार, कुंदन शिंदे, प्रणव संकपाळ यांनी सापळा रचून शकील तांबोळी आणि त्याच्या मुलाला ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक तपास केला असता धक्कादायक प्रकार समोर आला. तांबोळी याने रतन टाटा येथील नोकरी सोडल्यानंतर भंगार चोरण्याचे काम करत होता. मात्र, भंगार चोरी करताना सुरक्षारक्षक असलेल्या पठाण याचा अडथळा येऊ नये यासाठी मुलाच्या मदतीने पठाण याचा खून केल्याची कबुली दिली.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleक्रेझ वाढवण्यासाठी पिस्तूल बाळगणाऱ्यास अटक\nNext articleसायक्‍लोथॉन स्पर्धेचे येत्या रविवारी आयोजन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://enavakal.com/%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%88%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AE/", "date_download": "2018-10-16T21:39:45Z", "digest": "sha1:D72GMW7HWJTM3JTCSZ474HNP4EIJFYFG", "length": 12747, "nlines": 134, "source_domain": "enavakal.com", "title": "", "raw_content": "वसईत पाण्याच्या टाक्यांमध्ये शिरले गटाराचे पाणी – eNavakal\n»1:00 pm: गोंदिया – सर्पदंशाने मृत्यू झालेल्या मुलाला जिवंत करण्याचा दावा करणाऱ्या दोन आयुर्वेदिक डॉक्टरांना पोलिसांनी ताब्यात घेतले\n»9:21 am: मुंबई – मालाडमध्ये सुटकेसमध्ये आढळला महिलेचा मृतदेह. हैदराबादच्या १९ वर्षीय तरुणाला पोलिसांनी केली अटक\n»9:17 am: उत्तराखंड – उत्तरकाशीमध्ये पहाटे ४:०६ वाजता जाणवले; ३.२ रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के\n»8:17 am: पंढरपूर – शारदीय नवरात्रीनिमित्त विठुराया आणि रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात गुलाबाच्या फुलांची आकर्षक सजावट\n»7:15 am: मुंबई – मुंबईत पेट्रोलच्या दरात 11 पैशांनी वाढ; डिझेल 24 पैशांनी महागले\nवसईत पाण्याच्या टाक्यांमध्ये शिरले गटाराचे पाणी\nवसई – मागील आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे वसई शहराला पाण्याचा वेढा पडला होता. यामुळे शहरातील बहुतांश घरे पाण्याखाली गेली होती. अनेक इमारतींमधील तळमजल्यावरील घरांमध्ये चार ते पाच फूट पाणी साचले होते. आता पाऊस थांबून सहा दिवस झाल्यामुळे परिस्थिती पूर्ववत होईल, अशी वाटत असताना . सहा दिवसानंतरही अनेक घरांमध्ये साचलेले पाणी कमी झालेले नाही. या पाण्यासोबत वाहून आलेल्या कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी सुटली आहे. अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांमध्येच गटाराचे पाणी शिरले आहे.\nवसईतील जवळपास शेकडो सोसायटयांमध्ये ही परिस्थिती आहे. त्यामुळे नागरिक पाणी आणि वीज या सुविधांअभावी पूर्णपणे बेहाल झाले आहेत. एकूणच वसई विरार पालिकेने मान्सून पूर्व भागातील पाहणी न करता कुठल्याही प्रकारचे नियोजन न केल्याने व नालेसफाई न केल्याने आज वसईत ही करुण आणि बिकट परिस्थिती निर्माण झाली हे कोणीही नाकारणार नाही,याबाबत राज्य शासनाने वसईतील यंत्रणेला पंचनामे करण्याचे आदेश दिले असून शनिवार आणि रविवार ही हे काम सुरू आहे, आतापर्यंत साडेतीन हजार हून अधिक लोकांना स्थलांतर करून त्यांना सर्वतोपरी मदत करण्यात येत आहे,\nसरकार दूध उत्पादकांच्या पाठीशी - महादेव जानकर\n 3 रूपये दरवाढ फेटाळून आंदोलनाचा निर्धार\nशिवसेना नगरसेवक नामदेव भगत जमीन मंजूर\nनवी मुंबई -उरण येथे नेरूळ मधील शिवसेना नगरसेवक नामदेव भगत यांच्या विरोधात विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.यासाठी त्यांनी जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली होती.न्यायालयाने...\nखग्रास चंद्रग्रहणामुळे उद्या साई मंदिर राहणार बंद\nशिर्डी – खग्राह चंद्रग्रहणामुळे उद्या मंदिर बंद राहणार आहे. संध्याकाळी पाच ते रात्री 9 या कालावधीत साई मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे....\nआघाडीच्या बातम्या आंदोलन महाराष्ट्र\nसंपकरी ११४८ एसटी कामगार बडतर्फ; कामगार संघटना आक्रमक\nमुंबई – राज्यात अघोषित एसटी कामगारांच्या संपात सहभागी झालेल्या नवीन भरतीत सहभागी झालेल्या कर्मचार्‍यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आलेला आहे. राज्यातील 1148 एसटी कामागारांना सेवेतून...\nविकास आराखडा मराठीतच हवा – उद्धव ठाकरे\nमुंबई – आज शिवसेना भवन येथे मुंबई महानगरपालिकेतील नगरसेवकांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नगरसेवकांना ‘मुंबईचा विकास आराखडा मराठीतच हवा अशी सूचना दिली....\nइलेक्ट्रिक बस करार रद्द\nमुंबई- प्रदुषणावर आळा घालण्यासाठी 40 इलेक्ट्रिक बस पुरविण्याचा एका कंपनीशी केलेला करार एकतर्फी रद्द करण्यार्‍या बेस्ट प्रशासनाला उच्च न्यायालयाने आज चांगलाच दणका दिला. कायद्याचे उल्लंघन...\n‘मीटू’ मोहिमेबाबत हायकोर्टात याचिका\nमुंबई- संपूर्ण देशभरात सुरू असलेल्या ‘मीटू’ या मोहिमेबाबत आज हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. वकील सन्नी पुनामिया यांनी ही याचिका दाखल केली आहे....\nएम. जे. अकबरांवर आणखीन एक आरोप महिला पत्रकाराने लेखाच्या माध्यमातून केले उघड\nनवी दिल्ली- लैंगिक शोषणाच्या आरोपांमुळे अडचणीत आलेले परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांच्याविरोधात आणखीन एका महिला पत्रकाराने आरोप केला आहे. अकबर यांनी आपल्याला अनेकवेळा...\nनरेंद्र मोदींच्या शिर्डीतील कार्यक्रमाला गर्दी जमविण्यासाठी 2 कोटींची उधळण\nमुंबई- राज्यात एकीकडे तिजोरीत खडखडाट असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिर्डीतील कार्यक्रमाला गर्दी जमविण्यासाठी राज्य सरकार तब्बल दोन कोटी रुपयांची उधळण करणार असल्याची धक्कादायक माहिती...\nराहुल गांधी दोन दिवस मध्य प्रदेश दौर्‍यावर\nग्वाल्हेर- राहुल गांधी दोन दिवसांच्या मध्य प्रदेश दौर्‍यावर आहेत. आज, ग्वाल्हेर येथील किला भागात असलेल्या गुरुद्वाराला भेट देऊन त्यांनी माथा टेकला. यावेळी राहुलबरोबर ज्योतिरादित्य सिंधिया,...\nसामना रात्री ०८ वाजता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/taxonomy/term/4?page=6", "date_download": "2018-10-16T20:23:26Z", "digest": "sha1:MRT5BQME3USUATBS5WQ5XNEZIQAEUADT", "length": 8055, "nlines": 163, "source_domain": "mr.upakram.org", "title": "संगणक | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nमराठीतून संगणन - एक पुढचे पाऊल\nइंग्रजी सॉफ्टवेअरचा मराठी अवतार हा अनेकदा क्लिष्ट आणि बोजड वाटतो. काही ठिकाणी तर तो हास्यास्पद वाटावा अशी पातळी गाठतो. फायरफॉक्सच्या मराठी अवतारातील न आवडलेल्या गोष्टी मी मागे मनोगतावरील एका चर्चेत मांडल्या होत्या.\nकाही दिवसांपूर्वी मी ओपन आयडी बद्दल वाचले. कल्पना छान आहे. माझाही एक ओपन आयडी बनवला.\nजालावर मराठी भाषेसाठी काही साधने आहेत का\nसरकारी स्तरावर भारतीय भाषांसाठी काय प्रयत्न होत आहेत का\nअसा मी मागे शोध घेत होतो.\nहा शोध घेतांना खालील सरकारी स्थळ हाती लागले.\nनोव्हेंबर २००८ मधे महाराष्ट्र टाइम्स् मधे ऑनलाईन उपक्रम, मायबोली दिवाळी अंका बद्दल वाचले अणि त्या दिवशी मला इंटरनेट वरील मराठी जगाची ओळख झाली. मराठी वाचनाची आवड असल्याने विवीध मराठी संकेतस्थळे शोधणे हा एक छंदच झाला.\nओपन ऑफिसमधील टंकन साहाय्य - भाग २ (स्वयंसुधारणा)\nमायक्रोसॉफ्ट वर्ड वापरणार्‍या ऑटो करेक्ट म्हणजे काय हे नव्याने सांगायला नको. त्यात adn असे टंकित केले की आपोआप and असे होते. अशीच सुविधा ओपन ऑफिसमध्ये इंग्रजीसाठी देखील उपलब्ध आहे.\nओपन ऑफिसमधील टंकन साहाय्य (स्मरण सुविधा)\nसृष्टीलावण्या यांच्या या प्रतिसादातील एका मुद्द्याचा विस्तूत (\nनुकत्याच ओंकार जोशी यांच्याकडून हाती आलेल्या बातमीनुसार गमभन या लोकप्रिय टंकलेखन प्रणालीसाठीचे फायरफॉक्स एक्स्टेंशन आता उपलब्ध आहे.\nअर्ध्या र चे काय करायचे\nअधिकार्‍याचे हा शब्द बहुधा चुकीचा असून तो अधिकाऱ्याचे असा लिहिला पाहिजे.\nया चर्चेतील प्रतिसादाचे स्वतंत्र लेखात रूपांतर केले आहे.\nटर्बो सी ते लायनक्क्स\nमी जुन्या 'टर्बो सी' एडिटर / पॅकेज / कंपायलिंग एन्व्हिरॉन्मेंटमधे सी भाषेचे प्राथमिक धडे गिरवले होते. 'टर्बो सी' वर 'सी' किंवा 'सी प्लस प्लस' मधला कोड कंपाइल करताना सगळ्या हेडर फाईल्स सतत हाताशी असल्याने कोड लगेच कंपाइल होत असे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/kokan/uday-samant-comment-145624", "date_download": "2018-10-16T21:00:40Z", "digest": "sha1:J62QFQRAOB6T7DOOBHROGDZEGUAGQMOD", "length": 13634, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "Uday Samant comment आमदार सदानंद चव्हाण हॅट्ट्रिक करणार - उदय सामंत | eSakal", "raw_content": "\nआमदार सदानंद चव्हाण हॅट्ट्रिक करणार - उदय सामंत\nसोमवार, 24 सप्टेंबर 2018\nचिपळूण - आमदार सदानंद चव्हाण यांचा जनसंपर्क आणि कामाचा आवाका जिल्ह्यातील पाचही आमदारांमध्ये सर्वाधिक असल्याने ते विजयाची हॅट्ट्रिक साधतील. चिपळूणचा पुढचा आमदार शिवसेनेचाच असेल, असा विश्‍वास शिवसेना उपनेते व म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी येथे व्यक्त केला.\nआमदार चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त बहादूरशेखनाका येथील स्वामी मंगल सभागृहात संगमेश्‍वरसह चिपळूण तालुक्‍यातील कार्यकर्त्यांचा जाहीर मेळावा आयोजित करण्यात आला होता.\nचिपळूण - आमदार सदानंद चव्हाण यांचा जनसंपर्क आणि कामाचा आवाका जिल्ह्यातील पाचही आमदारांमध्ये सर्वाधिक असल्याने ते विजयाची हॅट्ट्रिक साधतील. चिपळूणचा पुढचा आमदार शिवसेनेचाच असेल, असा विश्‍वास शिवसेना उपनेते व म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी येथे व्यक्त केला.\nआमदार चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त बहादूरशेखनाका येथील स्वामी मंगल सभागृहात संगमेश्‍वरसह चिपळूण तालुक्‍यातील कार्यकर्त्यांचा जाहीर मेळावा आयोजित करण्यात आला होता.\nयावेळी ते म्हणाले की, चव्हाण यांचा मतदारसंघातील जनसंपर्क हा वाखाणण्याजोगा असल्याने त्यांना निवडणुकीची चिंता नाही. त्यांना नेहमी जिंकायची सवय आहे, तर त्यांच्यासमोर येणाऱ्या मातब्बरांना नेहमी हरण्याची सवय आहे. रत्नागिरीतूनही कुणीतरी येथे येण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र तेही अवघ्या 19 मतांच्या निवडणुकीतही हरतात. त्यांनाही नेहमी हरण्याची सवय असल्याने चिंता करण्याचे कारण नाही. मात्र कार्यकर्त्यांनी गाफील राहता कामा नये. वाढदिवस कार्यक्रम हा संकल्प दिन म्हणून साजरा करा.\nआमदार चव्हाण यांचे काम आपण गेली अनेक वर्षे पाहत असल्याने ते तीस हजारांच्या मताधिक्‍क्‍याने निवडून येतील यात शंकाच नाही. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्यासाठी आगामी निवडणुकीत शिवसेनेचे आमदार जास्तीत जास्त निवडून जाणे गरजेचे असल्याचे सांगत सामंत यांनी आमदार चव्हाण यांना शुभेच्छा दिल्या.\nयावेळी माजी पालकमंत्री रवींद्र माने, माजी आमदार सुभाष बने, सहसंपर्क प्रमुख राजेंद्र महाडिक, जिल्हाप्रमुख सचिन कदम, विलास चाळके, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संतोष थेराडे यांनी आमदार चव्हाण यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करतानाच त्यांच्या विजयाच्या हॅट्ट्रिकसाठी सर्वांनी कामाला लागा असे आवाहन केले.\nमहिला कार्यकर्तीचा आत्महत्येचा प्रयत्न ; शबरीमला मंदिर परिसरात तणाव\nतिरुअनंतपुरम : शबरीमला मंदिर सर्व महिलांसाठी खुले करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालापासून केरळमधील वातावरण तापले आहे. मासिक पूजाविधीसाठी...\nआमदार काते हल्लाप्रकरणी चार जणांना अटक\nमुंबई - अणुशक्तीनगर विधानसभेचे आमदार तुकाराम काते यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी चार जणांना पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली. सचिन खंडागळे,...\nआघाडीत जनता दलाला गृहीत धरू नका - श्रीपतराव शिंदे\nगडहिंग्लज - आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत भाजपचा पाडाव करण्यासाठी देश व राज्य पातळीवर विरोधकांचे गठबंधन करण्यात येत आहे. कॉंग्रेस-...\nअपघात करून पळालेल्या वाहन चालकास कराडमध्ये अटक\nचिपळूण - शिरगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक संजय सुर्वे यांच्या दुचाकीला धडक देवून पळालेल्या वाहन चालकाला कराड येथून ताब्यात घेतले....\nमहिलांच्या शौचालयात जाणाऱया माजी खासदाराच्या मुलाची गुंडगिरी\nनवी दिल्ली: महिलांच्या शौचालयामध्ये जाणाऱया माजी खासदाराच्या मुलाला एका युवतीने रोखल्यामुळे चिडलेल्या खासदार मुलाने थेट मुलीवर पिस्तूल रोखले. संबंधित...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/lokmanas-news/loksatta-readers-letter-part-250-3-1769612/", "date_download": "2018-10-16T21:12:47Z", "digest": "sha1:GEECKLAAJP3KJK3HLJIZFHHW2XZ5RCJJ", "length": 41133, "nlines": 241, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta readers letter part 250 | नराच्या भूमिकेतून बाहेर येऊन पुरुषही कबुली देतील का? | Loksatta", "raw_content": "\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\nनराच्या भूमिकेतून बाहेर येऊन पुरुषही कबुली देतील का\nनराच्या भूमिकेतून बाहेर येऊन पुरुषही कबुली देतील का\nयामागचे कारण म्हणजे आपली पितृसत्ताक, जात, धर्म, वर्चस्ववादी मानसिकता.\nमहिलांचा लैंगिक छळ चित्रपट क्षेत्रापुरता मर्यादित नसल्याचे प्रसिद्ध गीतकार व दिग्दर्शक गुलजार यांचे मत (लोकसत्ता, ११ ऑक्टोबर) वाचले. गुलजार यांचे म्हणणे खरे आहे. स्त्री ही घरात, कुटुंबातदेखील सुरक्षित नाही. एकीकडे स्त्रीला देवी मानायचे, तिचा उत्सव साजरा करायचा नि दुसरीकडे तिच्याकडे केवळ मादी आणि उपभोगाची वस्तू म्हणून पाहायचे, ही आपली उदात्त भारतीय संस्कृती आहे. कलाकार नाना पाटेकर, आलोकनाथ, पत्रकार एम. जे. अकबर, तमिळ सिने गीतकार वैरामुथु, गायक कैलाश खेर, लेखक सुहेल सेठ यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप झालेत. हे हिमनगाचे एक टोक आहे. अशा प्रकारच्या छळाला भारतात अगणित स्त्रियांना सामोरे जावे लागते. मग कधी जातीमुळे, धर्मामुळे, तर कधी परिस्थितीमुळे जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात स्त्रियांना याचा जाच सहन करावा लागतो, हे वास्तव नाकारण्यात अर्थ नाही.\nयामागचे कारण म्हणजे आपली पितृसत्ताक, जात, धर्म, वर्चस्ववादी मानसिकता. ही मानसिकता स्त्रीला माणूस म्हणून पाहायला नकार देते. स्त्री ही केवळ उपभोगाची एक वस्तू आहे नि आपण पुरुष आहोत म्हणून तिला उपभोगण्याचा जन्मसिद्ध अधिकार आपल्याला प्राप्त झाला आहे, असा ठाम समज पुरुषांच्या मनात ठाण मांडून बसला आहे. तो कसा नि कधी जाईल याचे उत्तर देणे कठीण आहे.\nकाही शहाजोग म्हणतात की, इतक्या वर्षांनंतर आरोप केले जात आहेत म्हणजे त्यात तथ्य नाही; पण या ठिकाणी हे लक्षात घ्यायला हवे की, आपल्या समाजात पवित्रतेच्या नि शुद्ध-अशुद्धच्या धारणा-कल्पना योनिशुचितेशी जोडल्या गेल्या आहेत. अशा प्रकाराबद्दल जाहीरपणे बोलणे एखाद्या स्त्री अथवा मुलीला किती क्लेशदायक नि दु:खद असते याची कल्पना पुरुषांना करता येणार नाही. ‘जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे..’ कारण आपल्याकडे लैंगिक अत्याचाराबाबत स्त्रीलाच आरोपीच्या िपजऱ्यात उभे केले जाते नि पुरुष मात्र पुरुषार्थ गाजवल्याच्या आविर्भावात वावरत असतो.\nपरिणामी बहुतांशी मुली आणि स्त्रियांना या विरोधात आवाज उठवण्यासाठी कमालीच्या मानसिक बळाची गरज असते. हे बळ अलीकडे अमेरिकेत आणि नंतर जगभर सुरू झालेल्या ‘मी टू’ मोहिमेने दिले आहे. त्यामुळे अशा मोहिमेचे समाजाने स्वागत करण्याची गरज आहे.\nआता पुरुषांनी थोडा प्रामाणिकपणा दाखवायला हवा. म्हणजे ज्या पुरुषांनी आपल्या पदाचा, सत्तेचा, संपत्तीचा, परिस्थितीचा फायदा घेऊन स्त्रीचे लैंगिक शोषण केले असेल त्यांनी स्वत:हून पुढे येत कबुली देऊन जाहीर माफी मागायला हवी असे धाडस किती पुरुष करतील असे धाडस किती पुरुष करतील सदासर्वदा नराच्या भूमिकेत वावरणाऱ्या पुरुषांनी त्यातून बाहेर पडत माणूस होण्याची नितांत गरज आहे\n-प्रा. प्रवीण घोडेस्वार, नाशिक\n‘मी टू’ऐवजी न्यायप्रक्रियेवर विश्वास हवा\n‘‘मी टू’चे वादळ कायम’ आणि ‘एम जे अकबर यांच्या कृत्यावर सरकारचे मौन’ हे (१० ऑक्टो. लोकसत्ता) वाचले. आरोप आणि प्रत्यारोपांच्या फैरी झाडून न्यायव्यवस्थेच्या अगोदर फक्त ‘आरोप झाला’ म्हणून पुरुषांना गुन्हेगार ठरवले जात आहे. हा या मोहिमेचा दुरुपयोग वाटतो. भारतीय राज्यघटनेच्या कलम २० व २२ नुसार जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत व्यक्ती गुन्हेगार नाही, अशी तरतूद आहे. या मोहिमेमुळे तरतुदीचे उल्लंघन होत आहे. यातील आरोप करणाऱ्या काही अभिनेत्रींचा असा दावा आहे, की आमच्या तक्रारीची दखल घेतली जात नाही, तो तथ्यहीन वाटतो. कारण देशात सामान्यांच्या तक्रारींची दखल घेतली जात नसेल, पण प्रसिद्ध व्यक्तींच्या तक्रारी लगेच नोंदविल्या जातात. तसेच ‘भारतीय दंड संहिते’तील कलम ३५४ (अ,इ,उ,ऊ ), ३७०, ३७५, ५०९ इ. कलमांमध्ये महिलांचे लैंगिक शोषण आणि इतर गुन्हे याविषयी कठोर तरतुदी आहेत. यातून गुन्हेगार सुटू शकत नाही. ‘रूपन देओल बजाज वि. केपीएस गिल (१९९६-१९९८)’ या खटल्यात प्रसिद्ध पोलीस महासंचालक केपीएस गिल यांना लैंगिक गरवर्तनामुळे दोन लाख रु. दंड आणि तुरुंगवासही झाला. यातून सिद्ध होते की, भारतीय न्यायव्यवस्था कितीही मोठय़ा व्यक्तीला गुन्हा केल्यास शिक्षा देते. त्यामुळे महिलांनी समाजमाध्यमांतील ‘मी टू’ऐवजी न्यायालयीन प्रकियेचा अवलंब करून न्याय मिळवावा.\n– अशोक वाघमारे, भूम (जि. उस्मानाबाद)\n‘सेक्युलर मीडिया’चा ‘मी टू’ पक्षपात\nवेळ, काळ आणि डावपेच, षड्यंत्रे बदलले आहेत; परंतु महिला भ्रष्ट करण्याची मानसिकता नष्ट झालेली नाही. आजही इराणमध्ये कधी जेहादी अतिरेक्यांकडून जागतिक शांततेचे नोबल परितोषिक विजेत्या नादिया भ्रष्ट केली जाते, तर कधी लव्ह जिहाद, फसवणूक स्वरूपाने मानसिकता समोर येत असते. आता मुंबईतील मीरा रोड येथून रेहान कुरेशी या नराधमाला अटक करण्यात आली असून त्याच्यावर १५ अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्याचे गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच केरळमध्ये आर्चबिशप फ्रँको या ख्रिस्ती धर्मगुरूवर बलात्काराचे आरोप होऊन कोठडीत रवानगी झाली आहे; पण दुर्दैवाने आज तनुश्री दत्ता-नाना पाटेकर, ‘मी टू’वरच चर्चा होत आहे. इतर वेळा िहदू समाजाच्या विरोधात व तनुश्री दत्ता, नाना पाटेकर तसेच ‘मी टू’वर चर्चा करणारा पक्षपाती सेक्युलर मीडिया केरळमधील ख्रिश्चन धर्मगुरू बिशप फ्रँको ते रेहान कुरेशीच्या बलात्काराविषयी गप्प का आहे दोन्ही घटनांची मीडियावर सखोल खुली चर्चा का केली जात नाही याचा विचार करणे आवश्यक आहे.\n– अशोक राणे, अकोला\nकायद्यांचा गरफायदा घेतला गेला, तर \n‘‘मी टू’चे वादळ कायम’ ही बातमी (लोकसत्ता, १० ऑक्टोबर) वाचली. महिलांशी कामाच्या ठिकाणी होणाऱ्या गरवर्तनाविरोधात आवाज उठवणे हे योग्यच आहे; पण.. ‘फक्त स्त्री निरपराध आणि पुरुष अपराधी’ असा ठोकळ निष्कर्ष न काढता, थोडक्यात स्त्री विरुद्ध पुरुष असा लढा न पुकारता समानतेची मागणी करणे योग्य. स्त्रियांना न्याय मिळावा म्हणून केलेल्या कायद्यांचा गरफायदा घेतला गेला, तर पुरुषांचे निरपराधपण कसे सिद्ध करणार\nकधी कधी काळ, वेळ, संमती, विचार ‘पालटले’, की जबरदस्ती/ बलात्कार/ विनयभंग असे आरोप करत पुरुषाला अडकवल्यास तो ‘न्यायावर अन्याय’ होऊ शकतो. केवळ पुरुष अन्यायी आणि स्त्री सोसणारी असा काळ आजच्या आधुनिक, चंगळवादी जगात मागे पडला आहे.\n– श्रीनिवास स. डोंगरे, दादर (मुंबई)\nसुक्यासोबत ओलेही जळू शकते\nया मोहिमेचा अपलाभ उठवून काहींकडून पूर्ववैमनस्य बाहेर काढले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. वर्तमानात तरी सदर महिलांनी केलेले आरोप सत्यच मानून सारा समाज त्यांनी निर्देशिलेल्या खलनायकांना तुच्छ नजरेने पाहू लागला आहे. परिणामी सदर खलनायकांच्या बदनामीखेरीज ‘मी टू’ मोहिमेचे अन्य काही साध्य दिसून येत नाही. वणवा पेटतो, तेव्हा सुक्या लाकडांसोबत ओली लाकडेही जळतात. त्याप्रमाणे ‘मी टू’च्या पेटलेल्या वणव्यात एखाद्या नायकावर खलनायकाचा बट्टा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. ‘मी टू’ मोहिमेत हिरिरीने पुढे येणाऱ्या महिलांनी त्यांच्यावर झालेल्या लैंगिक शोषणाला त्याच वेळी वाचा का फोडली नाही, हाही प्रश्न शेवटी निरुत्तर राहतोच.\n– मोक्षदा घाणेकर, काळाचौकी (मुंबई)\nमहिलांनो, उघडपणे आणि विनाविलंब बोला..\nपत्रकारिता, अभिनय आदी क्षेत्रांतील कर्तबगार महिलांनी ज्या वेळेस त्यांच्यासोबत गैरवर्तन झाले त्याच वेळी थेट तक्रार दाखल करायला पाहिजे होती. म्हणजे त्या आरोपींची चौकशी होऊन कारवाई झाली असती आणि महिलांचा लैंगिक छळ हा काही विशिष्ट क्षेत्रांपुरता मर्यादित नाही, तर सगळ्या समाजात होत आहे. त्यामुळे समाजातील इतर सामान्य महिलांनीही नि:संकोचपणे या ‘मी टू’ मोहिमेतून आपल्या कामाच्या ठिकाणी झालेल्या अत्याचारावर उघडपणे बोलावे, ही अपेक्षा.\n– राहुल भाऊसाहेब पवार, भेंडा बु. (जि. अहमदनगर)\nयाला माध्यमे जबाबदार नाहीत का\n‘शहरी नक्षलवाद्यांपेक्षा आदिवासींच्या पाठीशी उभे राहण्याची गरज’ हे पत्र (लोकमानस, ५ ऑक्टो.) वाचले. त्यांनी पत्रात लिहिल्याप्रमाणे, निर्दोष आदिवासी मुलांना डांबणे हा प्रामुख्याने मोठा गुन्हाच. महाराष्ट्र राज्याच्या माजी मंत्री असलेल्या पत्रलेखिकेने तो प्रस्तुत केल्याने तो अधोरेखित नक्कीच झाला आहे. मात्र या पत्रात ‘शहरी नक्षल’ असा आरोप करण्यात आलेले सामाजिक कार्यकत्रे (ज्यांच्यावरील केलेले आरोप सिद्ध झाले नाहीत आणि सादर केलेले पुरावे हे मा. न्यायालयाला मान्य नाहीत. जे पत्र सापडले आहे ते न्यायालयाकडून अपुरा पुरावा मानण्यात आले आहे) हेच अटक केलेले पाचजण आदिवासी आणि मागासलेल्या बांधवांसाठी आपले सुखसोयीचे आयुष्य त्यागून अनेक वर्षांपासून कामे करीत आहेत. किमान आरोपांमुळे तरी त्यांचे कार्य प्रसिद्धीस आले, असे म्हणता येईल.\nयातल्या सुधा भारद्वाज यांचे सामाजिक कार्य २९ वर्षांपासून सुरू आहे. अमेरिकेत जन्मलेल्या सुधा भारद्वाज, ११व्या वर्षी भारतात आल्या आणि १८व्या वर्षी त्यांनी अमेरिकी नागरिकत्व नाकारले. आयआयटी कानपूरला गणित या विषयातील शिक्षण घेऊन त्यांनी पुन्हा २००० साली वकिली शिक्षण पूर्ण केले. ही माहिती आपण विकिपीडियासारख्या साध्या ठिकाणीसुद्धा वाचू शकतो, जी बहुतेक माध्यमांनी, पत्रकारांनी तसेच निराधारपणे मते बनवणाऱ्यांनी आणि मांडणाऱ्यांनी दुर्लक्षित केली आहे.\nअशी आणखी उदाहरणे आहेत. शिवाय, यापैकी काही लोकांवर नेमके आरोपही न करता फक्त त्यांच्या घरांमध्ये झडत्या घेण्यात आल्या आहेत. याउलट, काही तपासांमधून हस्तलिखित चिठ्ठय़ा, ज्यात अशा सामाजिक कार्यकर्त्यांची नावे आहेत, सापडल्या आहेत. त्यात मंगलोर येथील, अंधश्रद्धा निर्मूलन आणि विज्ञान प्रसारवादी ज्येष्ठ कार्यकर्तेप्रा. नरेंद्र नायक यांचे नावसुद्धा नोंदलेले आहे.\nदुसरीकडे, गौरी लंकेश, कलबुर्गी, गोिवद पानसरे आणि नरेंद्र दाभोलकर यांच्या खुन्यांचा तपास आजही लागलेला नाही. पुणे पोलिसांनी नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घृण हत्येच्या तपासादरम्यान ‘प्लँचेट’चा आधार कसा घेतला होता, हे विसरता येणार नाही. या हत्येला ऑगस्ट २०१८ मध्ये पाच वष्रे पूर्ण झाली, तेव्हा तपासाबद्दल थोडी तरी आशा निर्माण झाली ती कर्नाटक पोलिसांमुळे.\nनिर्दोष आदिवासी मुलांवर आणि सामाजिक कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल होणे हे परस्परविरोधी मुद्दे नसून एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. नरेंद्र दाभोलकर यांच्याही कार्याचा मुख्य उपयोग हा मागासलेल्या आणि आदिवासी बांधवांनाच झालेला आहे. अंनिसने मुंबईत वैदू समाजाची जात पंचायत बरखास्त केली आणि या समाजातील एका मुलीने पहिले आंतरजातीय लग्न केले. हे सामाजिक परिवर्तन सरकार, न्यायालय किंवा राजकारण्यांना कायद्याने आणणे शक्य झाले नसते, आणि त्या ‘बाह्य़’ निर्णयाचा अंतर्गतपणे स्वीकार होण्यात अडचणीच आल्या असत्या. सामाजिक बदल घडवून आणण्यासाठी सामाजिक कार्यासारखा दुसरा ठोस आणि भरीव मार्ग नाही.\nशहरांपासून दुरावलेल्या ग्रामीण भागात अशा (आदिवासींना केवळ ‘मदत केल्या’च्या आरोपाखाली डांबण्यासारख्या) बेजबाबदार प्रकारांनंतर पत्रकारिता पोहोचते आणि तिलाही, मिळायला हवे तेवढे उत्तेजन आणि प्रसिद्धी बहुतेक माध्यमांवर मिळतच नाही. याला शहरी नागरिक, जे चित्रवाणीच्या विविध वाहिन्या वा छापील माध्यमांतून ‘शहरी नक्षल्यांवर कारवाई’च्या बातम्या पाहून-वाचून रातोरात पािठबा देण्यास कमी पडले नाहीत, त्यांना आदिवासी मुलांवर होणाऱ्या अत्याचारांबद्दल जाब न विचारण्यासाठी जबाबदार कसे ठरविता यावे ग्रामीण विषय हे माध्यमांवर झळकत नसणे याला माध्यमे जबाबदार नाहीत का\n– अनुजा मंगल दत्ता, गिरगाव (मुंबई)\nपुत्रप्राप्तीच्या हव्यासाचे खूळ आणि मूळ..\n‘स्त्रीभ्रूणहत्येचे वास्तव’ हा महेश झगडे यांचा लेख (११ ऑक्टोबर) वाचला. २०११ च्या जनगणनेची आकडेवारी पाहिली तर एक हजार मुलांच्या मागे मुलींची आकडेवारी ही केरळमध्ये १०८४, पुडुचेरीमध्ये १०३७, तामिळनाडूमध्ये ९९६, आंध्र प्रदेशमध्ये ९९३, छत्तीसगढमध्ये ९९१, मेघालयात ९८९, मणिपूरमध्ये ९८५, ओरिसात ९७९ आणि मिझोराममध्ये ती ९७६ होती. महाराष्ट्र याबाबतीत २८ राज्यांपैकी बाविसाव्या क्रमांकावर आहे. अगदी ढोबळमानाने पाहिले तर मुलींचे प्रमाण अत्यंत चांगले असलेली जी राज्ये आहेत, त्यांत दक्षिण भारतातील राज्ये आघाडीवर आहेत. त्याखालोखाल ईशान्येकडील राज्ये दिसतात. त्याच जनगणनेनुसार साक्षरतेचे प्रमाण केरळात सर्वात जास्त ९४ टक्के आहे हा योगायोग नसावा.\nयाचे समाजावर काय परिणाम होतात हे मागील काही वर्षांत दिसून येत आहे. हरियाणात अशा प्रकारच्या स्त्रीभ्रूणहत्येचे काय परिणाम झाले आहेत त्यावर ‘बीबीसी’ने २३ मे २०११ रोजी ‘इंडियाज् इंपोर्टेड ब्राइड्स (भारतातील आयात वधू)’ या शीर्षकाखाली एक बातमी प्रसिद्ध केली होती. त्यात त्यांनी लोकसंख्येतील मुलींचे प्रमाण अत्यंत कमी झाल्याने, हरियाणासारख्या राज्यात, साधारण एक लाख रुपये हुंडा देऊन, मुली केरळ, पश्चिम बंगाल, झारखंड, मध्य प्रदेश या राज्यांतून आणल्या जातात, आणि त्या मुलींना त्या ठिकाणच्या पुरुषप्रधान संस्कृतीत सामावून जाण्यास किती त्रास होतो, त्याचे वर्णन त्या मुलींच्या मुलाखती घेऊन केले होते. याच विषयावर ‘ब्राइड बायिंग (वधू खरेदी)’ या शीर्षकाखाली भारतातील या प्रथेचे वर्णन विकिपीडियावर आढळते आणि त्यातही त्यांनी त्याचे प्रमुख कारण स्त्रीभ्रूणहत्या हेच दिले आहे. एकंदरीत एकेकाळी सतीसारख्या प्रथेमुळे भारताची जगभर बदनामी व्हायची, ती आता स्त्रीभ्रूणहत्येमुळे होते आहे.\nया पुत्रप्राप्तीच्या हव्यासाने मूळ शोधायला गेले तर फार मागे जावे लागते. २००० वर्ष जुन्या मनुस्मृतीसारख्या धर्मग्रंथात याबाबत अनेक श्लोक आढळतात. उदाहरणार्थ, पहिला पुत्र झाल्याने माणूस पितरांच्या ऋणातून मुक्त होतो आणि मोक्षाला पावतो, पुत्र उत्पन्न झाला म्हणजे उत्तम लोकांची प्राप्ती होते. नातू झाल्यामुळे स्वर्गात चिरकाल राहता येते आणि पुत्राला नातू म्हणजे पणतू झाल्यामुळे सूर्यलोकाची प्राप्ती होते, इत्यादी. एवढी धार्मिक मान्यता असताना सर्वसामान्य लोक पुत्रप्राप्तीसाठी कोणत्याही थराला जाणार यात काय आश्चर्य\n– सुनील सांगळे, जुहू (मुंबई)\nव्यवस्था चोख असेल तर माणसे कशी का वागेनात, त्रास होत नाही, कायद्याने नियंत्रण ठेवता येते. भाषेचा एवढा अट्टहास असेल तर ज्या राज्यात जायचे तेथील भाषा शिकावी, असा केंद्राने कायदा करावा. नाही तरी विलायतेस जाताना टोफेलादी परीक्षा द्याव्या लागतात. परराज्यात जाताना संबंधित भाषिक पात्रता परीक्षाही देतील समस्या याहून जटिल आहे. बिहारींना हुसका, अमेरिका फर्स्ट वगरे संकुचित विचार करून केवळ द्वेष वाढेल. समोरच्याकडून मिळणारे फायदे- स्वस्त मनुष्यबळ, बाजारपेठ वगरे हवे, पण स्वत:कडून काही देण्याची वेळ आली की हात आखडते घ्यायचे, याला काय अर्थ\n– हर्षद फडके, पुणे\nजवळपास ५० हजार लोक गुजरात सोडताहेत हे खरोखरच धक्कादायक आहे. त्यातच गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानींनी ८० टक्के जागा स्थानिकांसाठी राखीव ठेवल्या हे भारतीय संघराज्याच्या तत्त्वांविरुद्धच आहे. हिंसाचारामागे कुठले गट आहेत हे गुजरातच्या जनतेला माहीत असूनही सवंगपणा दाखवत रुपानींनी काँग्रेसला जबाबदार धरले. उ.प्र., बिहारमध्ये १२० लोकसभा जागा आणि गुजरातमध्ये फक्त २६. त्यामुळेच भाजपची पंचाईत झालेली दिसते.\n– सुहास शिवलकर, पुणे\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'महाराष्ट्रात येताना भीती नसते, कारण इथं मोदी-शाहंसारखे गुंड नाहीत'\n#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\nराज ठाकरे अमरावती एक्सप्रेसने विदर्भाकडे रवाना\n#MeToo : अकबरांच्या अडचणीत वाढ, १९ महिला पत्रकार कोर्टात\n#MeToo : आरोपांनंतर 'यशराज फिल्म्स'मधून आशिष पाटील यांची हकालपट्टी\n#MeToo : आरोप सिद्ध होणाऱ्यांसोबत काम न करण्याचा फरहान अख्तरचा निर्णय\n#MeToo : आरोपांनंतर 'यशराज फिल्म्स'मधून आशिष पाटील यांची हकालपट्टी\n'राधिका मसाले'च्या मीम्सवर अनिता दाते म्हणते..\n#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्यांकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\n‘लोहपुरुष’ पोलीस आयुक्त, जरा इकडेही लक्ष द्या\nमित्राच्या अपघाती मृत्यूच्या तणावामुळे अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची आत्महत्या\n२८ नवे कुष्ठरुग्ण आढळले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/sony-cyber-shot-rx10-digital-camera-black-price-p3KMJj.html", "date_download": "2018-10-16T21:45:07Z", "digest": "sha1:BV6KBNHNRMQYZPUJ6FSV5ORAFIDUMK5F", "length": 20398, "nlines": 480, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "सोनी सायबर शॉट र्क्स१० डिजिटल कॅमेरा ब्लॅक सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nसोनी सायबर शॉट र्क्स१० डिजिटल कॅमेरा\nसोनी सायबर शॉट र्क्स१० डिजिटल कॅमेरा ब्लॅक\nसोनी सायबर शॉट र्क्स१० डिजिटल कॅमेरा ब्लॅक\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nसोनी सायबर शॉट र्क्स१० डिजिटल कॅमेरा ब्लॅक\nसोनी सायबर शॉट र्क्स१० डिजिटल कॅमेरा ब्लॅक किंमतIndiaयादी\nकूपन शेंग ईएमआय मोफत शिपिंग शेअरपैकी वगळा\nनिवडा उच्च किंमतकमी कमी किंमतकरण्यासाठीउच्च\nवरील टेबल मध्ये सोनी सायबर शॉट र्क्स१० डिजिटल कॅमेरा ब्लॅक किंमत ## आहे.\nसोनी सायबर शॉट र्क्स१० डिजिटल कॅमेरा ब्लॅक नवीनतम किंमत Jun 02, 2018वर प्राप्त होते\nसोनी सायबर शॉट र्क्स१० डिजिटल कॅमेरा ब्लॅकशोषकलुईस, ऍमेझॉन, फ्लिपकार्ट, होमेशोप१८ उपलब्ध आहे.\nसोनी सायबर शॉट र्क्स१० डिजिटल कॅमेरा ब्लॅक सर्वात कमी किंमत आहे, , जे होमेशोप१८ ( 87,499)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nसोनी सायबर शॉट र्क्स१० डिजिटल कॅमेरा ब्लॅक दर नियमितपणे बदलते. कृपया सोनी सायबर शॉट र्क्स१० डिजिटल कॅमेरा ब्लॅक नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nसोनी सायबर शॉट र्क्स१० डिजिटल कॅमेरा ब्लॅक - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 10 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nसोनी सायबर शॉट र्क्स१० डिजिटल कॅमेरा ब्लॅक - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nसोनी सायबर शॉट र्क्स१० डिजिटल कॅमेरा ब्लॅक वैशिष्ट्य\nफोकल लेंग्थ 8.8 - 73.3 mm\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 20.2 MP\nसेन्सर तुपे CMOS Sensor\nमॅक्सिमम शटर स्पीड 30 s\nमिनिमम शटर स्पीड 1/3200 s\nएक्सपोसुरे कॉम्पेनसशन 1/3 EV, +/- 3.0 EV Steps\nडिस्प्ले तुपे LCD (TFT)\nस्क्रीन सिझे 3 Inches\nईमागे डिस्प्ले रेसोलुशन 1,228,800 dots\nबिल्ट इन फ्लॅश Yes\nसोनी सायबर शॉट र्क्स१० डिजिटल कॅमेरा ब्लॅक\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/regional-marathi-news/raj-thackeray-and-mumbai-bjp-president-ashish-shelar-meeting-118041400014_1.html", "date_download": "2018-10-16T21:03:04Z", "digest": "sha1:45L3USWEJJBG3CEQVYLVBIX4UXJ75U3E", "length": 11514, "nlines": 136, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "राज ठाकरे आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांची भेट | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 17 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nराज ठाकरे आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांची भेट\nमुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. शेलार आज सकाळीच राज ठाकरेंचे निवासस्थान असलेल्या ‘कृष्णकुंज’वर गेले होते.\nराज ठाकरे आणि आशिष शेलार यांच्यात नेमकी काय चर्चा झाली, याबाबतची माहिती अजूनही समोर आलेली नाही. मनसे किंवा भाजपच्या कोणत्याही नेत्याने यासंदर्भात माहिती दिली नाही.\nराज ठाकरे आणि आशिष शेलार यांच्यात अचानक व गुप्तपणे झालेल्या या भेटीमागे नक्की काय कारण असेल, याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. याबाबतचे वृत्त एका खासगी वृत्त वाहिनीने दिले आहे.\nराज यांनी दिली ‘मोदीमुक्त’ भारत हाक\nमनसैनिकांचे मुंबई-अहमदाबाद मार्गावर आंदोलन\nराज ठाकरे पाडव्याला मेळाव्यात साधणार संवाद\nमी ती मुलाखत चोरूनसुद्धा पाहिली नाही - उध्वव ठाकरे\nअशी रंगली राज ठाकरे यांनी घेतलेली शरद पवारांची मुलाखत\nयावर अधिक वाचा :\nस्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...\nया जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...\nइम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख\nपाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...\nलिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...\nमराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...\nतुमच्या 'चांदणी'ला भेट द्या खराखुरा चंद्र; लिलाव लवकरच\nअनेक प्रियकर हे आपल्या प्रेयसीला चंद्र तारे आणून देण्याबाबत बोलत असतात. अशांसाठी एक ...\nवेबदुनिया #LocWorld38 सिऍटलचा भागीदार बनेल\nवेबदुनिया #LocWorld38 सिऍटलचा भागीदार बनेल. 17 ते 19 ऑक्टोबर, 2018 रोजी होणार्‍या या ...\n#MeToo चा परिणाम, आता नो ऑब्जेक्शन पत्रक लिहून घेणार\nआता #MeToo चळवळीला मिळालेलं गंभीर वळण पाहता बलात्काराचं दृश्य असो किंवा मग छेडछाडीचं; ...\nस्‍वयंघोषित बाबा रामपालसह १५ जणांना जन्मठेपेची शिक्षा\nहरियाणातील सतलोक आश्रमातील हत्‍याकांडप्रकरणी स्‍वयंघोषित बाबा रामपालसह १५ जणांना ...\nआत्मा बोलवत आहे असे सांगत मुलाची आत्महत्या\nनागपूरमध्ये सौरभ नागपूरकर १९ वर्षीय इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याने राहत्या घरात गळफास ...\n#MeToo चा परिणाम, आता नो ऑब्जेक्शन पत्रक लिहून घेणार\nआता #MeToo चळवळीला मिळालेलं गंभीर वळण पाहता बलात्काराचं दृश्य असो किंवा मग छेडछाडीचं; ...\nस्‍वयंघोषित बाबा रामपालसह १५ जणांना जन्मठेपेची शिक्षा\nहरियाणातील सतलोक आश्रमातील हत्‍याकांडप्रकरणी स्‍वयंघोषित बाबा रामपालसह १५ जणांना ...\nआत्मा बोलवत आहे असे सांगत मुलाची आत्महत्या\nनागपूरमध्ये सौरभ नागपूरकर १९ वर्षीय इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याने राहत्या घरात गळफास ...\n100 रुपयांच्या नवीन नोटांचा लिलाव सुरू\nभारतीय रिझर्व्ह बँककडून ग्राहकांसाठी 100 रुपयांची नवीन नोट जारी करण्यात आली आहे. या 100 ...\nतर काय चंद्रात दिसले होते शिरडीचे साईबाबा\nसरकारद्वारे सुरु असलेल्या प्रयत्नांनंतर देखील लोकं सोशल मीडियावर फर्जी पोस्ट पाठवणे ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%9C-56-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82/", "date_download": "2018-10-16T21:32:26Z", "digest": "sha1:2UAYN2FEE6V37IJU2VFK2WN3A2Y2JABB", "length": 8625, "nlines": 138, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "भारतात दररोज 56 पादचाऱ्यांचा रस्ता ओलांडताना मृत्यू | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nभारतात दररोज 56 पादचाऱ्यांचा रस्ता ओलांडताना मृत्यू\nनवी दिल्ली: नुकत्याच प्रकाशित झालेल्या आकडेवारीनुसार भारतात दररोज 56 पादचाऱ्यांचा रस्ता ओलांडताना मृत्यू होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून भारतात रस्ता ओलांडताना होणाऱ्या अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण चिंताजनक पातळीवर पोहोचले आहे. भारत सरकारकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार 2014 साली रस्ते अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 12 हजार 330 होती. 2017 साली हा आकडा वाढून 20 हजार 457 पर्यंत पोहोचला आहे. याची सरासरी काढल्याच दररोज रस्ता ओलांडताना 56 जणांचा मृत्यू होत असल्याचे समोर येते.\nभारतात पादचारी हे रस्ता ओलांडत असताना सर्वाधिक असुरक्षित असतात. दुचाकी आणि सायकलस्वारांचाही याच श्रेणीत समावेश होते. अधिकृत आकडेवारीनुसार 2017 मध्ये रस्ते अपघातात दररोज 133 दुचाकीस्वार आणि 10 सायकलस्वार मृत्युमुखी पडले. राज्यवार आकडेवारी पाहिल्यास गतवर्षी रस्ते अपघातामध्ये पादचाऱ्यांचे सर्वाधिक मृत्यू तामिळनाडूमध्ये झाले. तामिळनाडूमध्ये गतवर्षी रस्ते अपघातात 3 हजार 507 जण मृत्युमुखी पडले. त्याखालोखाल महाराष्ट्रामध्ये 1831 जणांचा मृत्यू झाला. तर तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या आंध्र प्रदेशमध्ये 1331 पादचाऱ्यांना रस्ता ओलांडताना प्राण गमवावे लागले होते.\nत्याबरोबरच रस्ते अपघातातील दुचाकीस्वारांच्या मृत्युमध्येही तामिळानाडू पहिल्या स्थानावर आहे. तामिळनाडूमध्ये गतवर्षी झालेल्या रस्ते अपघातात सहा हजार 329 दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला. तर उत्तर प्रदेशमध्ये पाच हजार 699 आणि महाराष्ट्रात चार हजार 569 दुचाकीस्वारांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleवॉटर कप स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे ः शिंदे\nNext articleनीरव मोदीच्या देश-विदेशातील 637 कोटींच्या संपत्तींवर टाच\nगोव्यात ‘काँग्रेस’ला धक्का, दोन आमदार करणार भाजपात प्रवेश\nहत्या प्रकरणातील दोषी स्वयंघोषित ‘संत रामपाल’ला जन्मठेप\nतितली चक्रीवादळ : मृतांची संख्या 27, सरकार मृतांची संख्या लपवत असल्याचा विरोधाकांचा दावा\nदरकपातीनंतरही दिलासा नाहीच, ‘इंधनदरवाढी’चे सत्र आजही कायम\nशत्रुघ्न सिन्हांचा भाजपवर जोरदार हल्ला\nलडाख आणि अरुणाचल प्रदेशात चिनी सैनिकांची घूसखोरी : आयटीबीपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/visarjan-of-dagdusheth-done-269263.html", "date_download": "2018-10-16T21:24:44Z", "digest": "sha1:F3Q7PUXGZKGDOBLFEVJX5GFRZSI55CD4", "length": 12301, "nlines": 119, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पुण्यात दगडूशेठ हलवाई मंडळाच्या गणपतीचं विसर्जन; मिरवणूक अजून सुरूच", "raw_content": "\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nराज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर, कार्यकर्त्यांमधली मरगळ झटकणार\nसराफ व्यावसायिक करणार दसऱ्याचा मुहूर्त 'कॅश'\nदारूच्या कंपनीतील ५ हजार टन मक्क्याने भरलेल्या टाकीत पडून मुलाचा मृत्यू\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\n#Metoo मोहिमे संदर्भात हायकोर्टात याचिका दाखल\nमॉडेलला घरी बोलवून मित्रानेच केला खून\nजलयुक्त 'शिव्या'र, राज ठाकरेंच्या कुंचल्यातून फडणवीस सरकारवर घणाघात\nअकबर यांनी चुंबन घेण्याचा प्रयत्न केला, आणखी एका महिला पत्रकाराचा आरोप\nकर्ज देण्यासाठी शरीरसंबंधाची मागणी करणाऱ्या बँक मॅनेजरला महिलेनं धु-धु धुतलं\nगोव्यात काँग्रेसच्या सत्ता स्थापनेच्या मनसुब्यावर पाणी, २ आमदार भाजपात दाखल\n#Metoo : महिला खेळाडूंनी केलेल्या आरोपानंतर राष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षकाची आत्महत्या\nकरिनाची 'ही' फॅशन स्टाईल तुम्हीही फॉलो करू शकता\nदबंग गर्ल सोनाक्षी सांगतेय बॉर्डरवरच्या जवानांबरोबरचे अविस्मरणीय अनुभव\nअशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापुरेनं सुरू केलाय 'प्रवास'\n#Metoo: स्त्रीनं संधीसाठी हात पुढे करताना आपली चूक नाही ते तपासून पहावं - निशिगंधा वाड\nPHOTO सबरीमाला मंदिर प्रवेशापासून राहुल गांधींच्या गुरुद्वारा भेटीपर्यंत देशभरातल्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी\nकरिनाची 'ही' फॅशन स्टाईल तुम्हीही फॉलो करू शकता\nहे आहेत देशातले 10 वादग्रस्त बाबा, कुणावर बलात्कार तर कुणावर खुनाचा आरोप\nसततच्या पोट दुखीवर करा हे ५ घरगुती रामबाण उपाय\nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\nएका पावाच्या तुकड्यासाठी भिवंडीत तुफान मारामारी\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nपुण्यात दगडूशेठ हलवाई मंडळाच्या गणपतीचं विसर्जन; मिरवणूक अजून सुरूच\nसकाळी 7.50 मिनिटांनी दगडूशेठ हलवाई गणपतीचं विसर्जन करण्यात आलं.\nपुणे,06 सप्टेंबर:पुण्यात काल सकाळी सुरू झालेली विसर्जन मिरवणूक अजूनही सुरूच आहे. पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपतीचं विसर्जन मात्र झालं आहे.\nपुण्यात सगळ्या मानाच्या गणपतींच अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने विसर्जन करण्यात आलं. रात्री 12 वाजता डी.जे. बंद करण्यात आले पण ढोल ताशा पथकांचं वादन रात्रभर सुरूच होतं. मध्यरात्री दगडूशेठची विसर्जन मिरवणूक निघाली. पहाटे तीनच्या सुमारास मिरवणूक लक्ष्मी रोडवर होती. रात्रभर चाललेली ही विसर्जन मिरवणूक सकाळी लवकर टिळक चौकात पोचली. त्यानंतर सकाळी 7.50 मिनिटांनी दगडूशेठ हलवाई गणपतीचं विसर्जन करण्यात आलं.\nयावेळी ढोल ताशा सोबत डी.जे. डॉल्बी चा दणदणाट टिपेला पोचला होता. दरवर्षी 24 तासांपेक्षा जास्त काळ पुण्याची विसर्जन मिरवणूक चालते.यंदाही त्याच दिशेने वाटचाल सुरु आहे. पावसांच्या गैरहजेरीमुळे बघ्यांची मिरवणुकीला प्रचंड गर्दी झाली होती.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nराज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर, कार्यकर्त्यांमधली मरगळ झटकणार\nसराफ व्यावसायिक करणार दसऱ्याचा मुहूर्त 'कॅश'\nदारूच्या कंपनीतील ५ हजार टन मक्क्याने भरलेल्या टाकीत पडून मुलाचा मृत्यू\nक्रिकेटपटू मोहम्मद शमीच्या पत्नीने केला काँग्रेसमध्ये प्रवेश\nमहाराष्ट्राच्या या उपमुख्यमंत्र्यांवरही झाले होते लैंगिक गैरवर्तनाचे आरोप\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/whatsapp-and-facebook-will-be-regulated-centre-tells-sc-257688.html", "date_download": "2018-10-16T20:56:54Z", "digest": "sha1:BOURQL5KBDWDFYMPSBDMZXGDBDSG2VL3", "length": 13181, "nlines": 119, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "फेसबुक, व्हॉटस्अॅप स्काईप सारख्या अॅप्सवर निर्बंध येणार?", "raw_content": "\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nराज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर, कार्यकर्त्यांमधली मरगळ झटकणार\nसराफ व्यावसायिक करणार दसऱ्याचा मुहूर्त 'कॅश'\nदारूच्या कंपनीतील ५ हजार टन मक्क्याने भरलेल्या टाकीत पडून मुलाचा मृत्यू\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\n#Metoo मोहिमे संदर्भात हायकोर्टात याचिका दाखल\nमॉडेलला घरी बोलवून मित्रानेच केला खून\nजलयुक्त 'शिव्या'र, राज ठाकरेंच्या कुंचल्यातून फडणवीस सरकारवर घणाघात\nअकबर यांनी चुंबन घेण्याचा प्रयत्न केला, आणखी एका महिला पत्रकाराचा आरोप\nकर्ज देण्यासाठी शरीरसंबंधाची मागणी करणाऱ्या बँक मॅनेजरला महिलेनं धु-धु धुतलं\nगोव्यात काँग्रेसच्या सत्ता स्थापनेच्या मनसुब्यावर पाणी, २ आमदार भाजपात दाखल\n#Metoo : महिला खेळाडूंनी केलेल्या आरोपानंतर राष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षकाची आत्महत्या\nकरिनाची 'ही' फॅशन स्टाईल तुम्हीही फॉलो करू शकता\nदबंग गर्ल सोनाक्षी सांगतेय बॉर्डरवरच्या जवानांबरोबरचे अविस्मरणीय अनुभव\nअशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापुरेनं सुरू केलाय 'प्रवास'\n#Metoo: स्त्रीनं संधीसाठी हात पुढे करताना आपली चूक नाही ते तपासून पहावं - निशिगंधा वाड\nPHOTO सबरीमाला मंदिर प्रवेशापासून राहुल गांधींच्या गुरुद्वारा भेटीपर्यंत देशभरातल्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी\nकरिनाची 'ही' फॅशन स्टाईल तुम्हीही फॉलो करू शकता\nहे आहेत देशातले 10 वादग्रस्त बाबा, कुणावर बलात्कार तर कुणावर खुनाचा आरोप\nसततच्या पोट दुखीवर करा हे ५ घरगुती रामबाण उपाय\nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\nएका पावाच्या तुकड्यासाठी भिवंडीत तुफान मारामारी\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nफेसबुक, व्हॉटस्अॅप स्काईप सारख्या अॅप्सवर निर्बंध येणार\nतुमच्या रोजच्या वापरात असलेल्या व्हॉटस्अॅप, फेसबुक, स्काईप या सारख्या अॅप्सवर आता केंद्र सरकार लवरकरच निर्बंध घालण्याची शक्यता आहे.\n06 एप्रिल : तुमच्या रोजच्या वापरात असलेल्या व्हॉटस्अॅप, फेसबुक, स्काईप या सारख्या अॅप्सवर आता केंद्र सरकार लवरकरच निर्बंध घालण्याची शक्यता आहे. लवकरच आता यावर केंद्र सरकारचे नियमलागू होणार आहेत. तसं आश्वासनच सरकारनं सुप्रीम कोर्टाला दिलं आहे.\nदेशभरातल्या टेलिकॉम कंपन्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी असलेल्या ट्राय या संस्थेप्रमाणेच सोशल मीडियाची सेवा देणाऱ्या कंपन्यांच्या व्यवहारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ही एक यंत्रणा असावी, असा काल केंद्र सरकारचा आहे. यामध्ये व्हॉट्स ऍप, फेसबुक, स्काईप, वी चॅट आणि गुगल टॉकसारख्या अॅप्सचा समावेश आहे. त्यानं या कॉल्सवर कसा परिणाम होईल, ते अजून कळू शकलेलं नाही. पण कॉल्स करण्याची प्रक्रिया थोडी बदलू शकते.\nया सगळ्या सेवा वापरताना ग्राहकांची प्रायव्हसी राहत नाही, असा दावा करणाऱ्या अनेक याचिका सुप्रीम कोर्टात करण्यात आली आहे. त्याच्या सुनावणी दरम्यान आम्ही लवकरच या सेवांचं नियमन करू, असं सरकारनं कोर्टाला सांगितलं. याचा अर्थ एवढाच की व्होडाफोन किंवा बीएसएनएलला जे नियम आणि कायदे लागू आहेत, तेच आता व्हॉटस्अॅप कॉल्स, स्काईप आणि फेसबुक व्हिडिओलाही लागू होतील.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: #CentreFacebooksupreme courtwhatsappwill be regulatedकेंद्र सरकारफेसबुकव्हॉटस्अॅपसुप्रीम कोर्टस्काईप\nतुमच्या मोबाईलमध्ये गुगलचे अॅप खरे आहे ना\nAlert : पुढचे २ दिवस इंटरनेट होऊ शकतं बंद; बँकेचे व्यवहार अडकण्याची शक्यता\nचार्जिंग करताना एमआयच्या मोबाईलचा स्फोट, तुम्हीही घ्या ही खबरदारी\n या १२ कारणांमुळे तुमचं फेसबुक अकाउंट होऊ शकतं हॅक\nफक्त 60 रुपयांमध्ये मिळतोय फ्रिज,वाशिंग मशीन ;15 नोव्हेंबरपर्यंत आहे स्कीम\nदोन दिवस चालणार बॅटरी, मोटोरोलाचा वन पाॅवर लाँच, किंमत...\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.snpnews.in/2017/12/29/%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B3%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A6/", "date_download": "2018-10-16T21:53:17Z", "digest": "sha1:RGXBH3NDQLJZZUNTGLRTDI4T7G5G47GO", "length": 6057, "nlines": 74, "source_domain": "www.snpnews.in", "title": "लोणावळा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने केले १६ हॉटेल्सचा वीज व पाणी पुरवठा खंडीत - SNP News | News Articles | Blogs | Technology | Social | Political | Education |Cultural", "raw_content": "\nलोणावळा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने केले १६ हॉटेल्सचा वीज व पाणी पुरवठा खंडीत\n29/12/2017 SNP ReporterLeave a Comment on लोणावळा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने केले १६ हॉटेल्सचा वीज व पाणी पुरवठा खंडीत\nमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलेल्या या कारवाईचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने लोणावळ्यातील सर्व हॉटेल्समध्ये सांडपाणी प्रक्रिया यंत्र बसवण्याच्या सूचना दीड वर्षापूर्वीच दिल्या होत्या. तसेच याबाबत जागृती करुन बैठका घेऊन कारवाईचा इशारा दिला. त्यानंतरही हॉटेल प्रशासनाची कोणतीही हालचाल नसल्याने प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोटिसाही बजावल्या होत्या. मात्र या नोटिसा हॉटेल्स प्रशासनाने फारशा गांभीर्याने घेतल्या नाहीत. त्यामुळेच नववर्षाचे स्वागत करण्यासाठी लोणावळ्यात पर्यटक दाखल झालेले असतानाच १६ हॉटेल्सचा वीज आणि पाणी पुरवठा खंडीत करण्यात आला आहे.लोणावळा आणि खंडाळा परिसरात १२५ हॉटेल्स आहेत. पैकी ६५ हॉटेल्सना गेल्या काही महिन्यात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोटीस बजावल्या आहेत.\nTagged १६ हॉटेल्स पुरवठा खंडीत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ लोणावळा वीज व पाणी\nस्वारगेट पोलिसांना यश, घरफोडीच्या गुन्ह्यामध्ये दोन सराईत गुन्हेगारांना अटक\n१ जानेवारी जन्मलेल्यांना मुलींना मिळणार ५ लाख रुपये\nराज्यात अतिवृष्टीचा इशारा- हवामान विभाग\nपुण्यात एटीएम सेंटर जळून खाक\n​​​​​​​प्रेमी युगुलाची झाडाला गळफास घेऊन आत्महत्या\nमहाराष्ट्र स्वाभिमान युवक उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी वैभव वीरकर यांची निवड\nकृषी उत्पादनांच्या निर्यातीस प्रोत्साहन देण्यासाठी सुरेश प्रभु यांचा पुढाकार\nदादरच्या फूल मार्केटमध्ये गोळीबार, एकाची हत्या\nप्रस्तावित नवीन औद्योगिक धोरण लवकरच मंजूर होईल – सुरेश प्रभु\nफुटवेअर आणि लेदर सेक्टरसाठी केंद्र सरकारचे खास पॅकेज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=155&Itemid=347", "date_download": "2018-10-16T21:37:28Z", "digest": "sha1:Z5PIZHMMJZBFHQ4IGYJN4NNHKGY53OUL", "length": 5228, "nlines": 41, "source_domain": "saneguruji.net", "title": "महंमदसाहेबांची बदली", "raw_content": "मंगळवार, ऑक्टोबंर 16, 2018\nबळवंतराव निर्मळपूरला आले, परंतु त्यांचे मित्र बनलेले महंमदसाहेब फौजदार यांचीच आता बदली झाली. बळवंतराव व महंमदसाहेब यांचा थोड्या दिवसांत खूप परिचय झाला होता. विशेषत: फातमा व चित्रा यांची मैत्री फारच जडली होती. फातमा चित्राकडे नेहमी यावयाची. दोघींच्या गप्पागोष्टी चालायच्या. दोघी झोपाळ्यावर बसत. झोके घेत. चित्रा पेटी वाजवी, फातमा गाणी म्हणे. चित्रा आईजवळून खायला आणी व दोघी मैत्रिणी खोलीत बसून खात. ‘चित्रा, आजोबांची येथून बदली होणार. मी येथून जाणार. आपण एकमेकींपासून दूर जाणार. पुन्हा कधी, कोठे भेटू, काय सांगावे\n‘फातमा तुझे लग्नही होईल. पुढे काय काय होईल कोणी सांगावे तू तुझ्या सासरी गेलीस म्हणजे कदाचित पडद्यात अडकशील. हे आजोळचे प्रेमळ मोकळे स्वातंत्र्य तुला पुन्हा मिळेल की नाही तू तुझ्या सासरी गेलीस म्हणजे कदाचित पडद्यात अडकशील. हे आजोळचे प्रेमळ मोकळे स्वातंत्र्य तुला पुन्हा मिळेल की नाही तू मला कशी पत्रे पाठवणार\nसारे मनोरथ मनातच राहातील. आपली कदाचित पुन्हा भेटही होणार नाही. मला वाईट वाटते. खरेच वाईट वाटते. फातमा, तु इतकी कशी ग चांगली मी तुझी मैत्री जोडली, म्हणून इतर मुली माझ्याकडे येत नाहीत. न येऊ देत. तू मला एकटी पुरेशी आहेस. ’\n‘चित्रा तुझी आई फार मायाळू आहे. ती मला तुझ्याकडे येऊ देते म्हणून.\nती न येऊ देती तर \n‘माझी आई माझ्यावर जीव की प्राण करते.’\n‘परंतु तुझे आजोबा आईची आठवण नाही ना येऊ देत\n‘होय चित्रा, पैगंबरांचे आईबापही लहानपणीच वारले. ते पोरके होते. पोरक्या मुलांविषयी पैगंबरांना फार प्रेम वाटे. कुराणात पुन्हा पुन्हा सांगितले की, पोरक्या मुलांना फसवू नका. त्यांची इस्टेट लुबाडू नका. त्यांना प्रेम द्या.’\nआजोबा मला प्रेम देत आहेत.’\n‘तुझ्या वडिलांचे तुझ्यावर प्रेम नाही का\n‘आहे, परंतु ते दूर असतात. मला कपडे पाठवितात. खाऊ, पुस्तके पाठवितात. आता मी त्यांच्याकडेच जाणार आहे. सावत्र आईजवळ. चित्रा, लवकरच माझे लग्न होईल. बाबा लग्न करणारच माझे यंदा.’\n‘तुझे वडील खरेच का निवडणुकीस उभे राहाणार आहेत\nचित्रेच्या वडिलांना वेड लागते\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://krushikranti.com/agricultural/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A4%E0%A5%80%20%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%80%20%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%A3%E0%A5%87%20%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87.html", "date_download": "2018-10-16T21:08:34Z", "digest": "sha1:QM4BJPIGOKWV3QSOY2RDFBG64GT4W7KO", "length": 4712, "nlines": 92, "source_domain": "krushikranti.com", "title": "Land - Agricultural - Solapur (Maharashtra) - krushi kranti", "raw_content": "\nविकणे विकणे शेत जमिन विकणे\nसोलापूर शहरापासून आगदी १५ कि मी अंतर, सोलापूर - पूणे मेन रोड पासून अगदी ५०० मी अंतरावरील ३ एकर ५ गूंठे शेती विकणे आहे...\n२० गुंठ्यामध्ये मोठे शेड, गोडाऊन, ३ रूम, अॉफिस....\nबांधकाम केलेली विहीर, विहरीला भरपूर पाणी...\nशेताला तुळजापूर बायपास डांबरी रोडवर....\nसध्या २ एकर ऊस....\nपाहण्याचे map वरील ठिकाण www.Goatbazzar.com\nशेतजमीन विकणे आहे Agriculture Land For Sell चिकुंदा ता तुळजापुर जिल्हा उस्मानाबाद Osmanabad District\nगांडुळ खत उपलब्ध आहे\nगांडूळ खत विकणे आहे..... गांडूळ खत शेती साठी वर्धान १०० % शेंद्रीय शेतीसाठी अतिशय उपयुक्त .शेणखत आणि लेंडी खतां पासून बनवलेले गांडूळ खत अतिशय माफक दारात उपलब्ध शेतकरी मित्रांनी एकदा तरी वापरून पाहावे गांडुळखताचे फायदे 1 जमिनीचा पोत सुधारतो 2 मातीच्या… Solapur\nविकणे विकणे शेत जमिन विकणे सोलापूर शहरापासून आगदी १५ कि मी अंतर, सोलापूर - पूणे मेन रोड पासून अगदी ५०० मी अंतरावरील ३ एकर ५ गूंठे शेती विकणे आहे... 1.5 km आंतरावर MIDC, २० गुंठ्यामध्ये मोठे शेड, गोडाऊन, ३ रूम, अॉफिस.... बांधकाम केलेली विहीर, विहरीला… Solapur\nआमच्याकडे शेवग्याचे बियाणे मिळेल, संपर्क:अर्जुन गायकवाड पाटील मो:-9075644055,9921300923 Solapur\n11 एकर शेत जमीन विकणे आहे. बुलढाणा नांदूरा रोड वरती नांदू्रया पासून 17 किलोमीटर डांबरी रोड ला लागून (रोड टच). सुपीक जमीन सोबतच भरपूर पाण्याची विहीर आहे. Buldana\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=4612315047951089034&title=Story%20of%20the%20Man%20who%20gifts%20books&SectionId=1002&SectionName=Be%20Positive", "date_download": "2018-10-16T21:23:29Z", "digest": "sha1:RH7NAQZLOYVZ42M7IN257YCJ4FT7YNFR", "length": 19061, "nlines": 137, "source_domain": "bytesofindia.com", "title": "साडेतीन हजार पुस्तके भेट देणारा माणूस", "raw_content": "\nसाडेतीन हजार पुस्तके भेट देणारा माणूस\nपंढरपूर : सावळ्या विठूरायाच्या पंढरीत विठूरायाच्या भक्तीने वेडी झालेली अनेक माणसे येत असतात. असाच एक वेडा माणूस पंढरपुरात आहे; पण त्याचे वेड जरा वेगळे आहे. ते वेड आहे लोकांना पुस्तके भेट देण्याचे. आजपर्यंत विविध प्रसंगांच्या निमित्ताने या माणसाने जवळपास साडेतीन ते चार हजार पुस्तके लोकांना भेट दिली आहेत. त्या माणसाचे नाव आहे रवी वसंत सोनार. ते स्वतःही कवी आणि लेखक आहेत. वाचनसंस्कृती वाढविण्यासाठी हे वेड जोपासत असल्याचे सोनार आवर्जून सांगतात.\n२३ एप्रिल या जागतिक पुस्तक दिनाच्या औचित्याने रवी सोनार यांची भेट घेऊन संवाद साधल्यावर त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या पुस्तकभेटीच्या उपक्रमाबद्दल सविस्तर माहिती मिळाली. पंढरपुरातील एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या रवी सोनार यांचे प्राथमिक शिक्षण सोलापूर येथील बसवेश्वर प्रशालेत झाले. माध्यमिक शिक्षण दौंड (जि. पुणे) येथील शेठ ज्योतिप्रसाद विद्यालयात, तर दहावीचे शिक्षण त्यांनी पंढरपूर येथील द. ह. कवठेकर प्रशालेत झाले. तंत्रशिक्षण विभागातील मोटार मेकॅनिक व्हेइकल कोर्स त्यांनी पंढरपूर येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून पूर्ण केला. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण रयत शिक्षण संस्थेच्या पंढरपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात झाले. केवळ मराठीच नव्हे, तर एकूणच भाषा या विषयावर त्यांचे विशेष प्रेम. म्हणून त्यांनी ‘बीए’ला हिंदी हा विषय निवडला.\nशिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी रोजीरोटीसाठी छोटेखानी मोटार गॅरेज सुरू केले. अजूनही ते गॅरेज चालवतात. लेखनाची आवड महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच त्यांना लागली होती; मात्र कुटुंबाची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नसल्यामुळे त्यांना लेखनाकडे फारसे लक्ष देता आले नाही. मोटार गॅरेजवर लक्ष केंद्रित केल्याने लेखनाचा छंद काही काळ थांबवावा लागला. आर्थिक परिस्थिती सुधारल्यावर त्यांनी लेखनाचे काम उत्साहाने सुरू केले. २०१२ साली त्यांनी ‘रंगमहाल’ नावाचा लावणीसंग्रह लिहिला. तो पंढरपूर येथील वसंतपुष्प प्रकाशनाने प्रकाशित केला. २०१३ साली त्यांचा ‘विषयसुखाचा सुवर्णक्षण’ हा दुसरा लावणीसंग्रह प्रकाशित झाला. त्याच साली ‘भोवरा अन् भिंगरी’ हा त्यांचा ललित लेखसंग्रह कोल्हापूर येथील रश्मी बुक एजन्सीने प्रकाशित केला. याच वर्षात त्यांचा ‘सौंदर्यलेणं’ हा लावणीसंग्रह कोल्हापुरातील रावा प्रकाशनाने प्रकाशित केला. २०१४मध्ये कोल्हापूर येथील निखिल प्रकाशनाने ‘आम्ही गोकुळच्या गोपिका’ हे त्यांनी लिहिलेल्या गवळणींच्या संग्रहाचे पुस्तक प्रकाशित केले. याच साली पुणे येथील अक्षरमानव प्रकाशनाने ‘पुष्पांश मातृऋण गाथा’ नावाचा त्यांचा कवितासंग्रह प्रकाशित केला. कोल्हापूर येथील नारायणी प्रकाशनने ‘मातृवियोग’ नावाचा प्रसिद्ध केलेला त्यांचा कवितासंग्रह हे त्या वर्षातील त्यांचे तिसरे पुस्तक ठरले. २०१५मध्ये ‘इश्काचा दरबार’ हे पुस्तक कोल्हापूर येथील निखिल प्रकाशनाने, तर सांजफूल नावाची कादंबरी कोल्हापूर येथीलच रश्मी बुक एजन्सीने प्रकाशित केली. २०१६मध्ये सोलापूर येथील शिवप्रज्ञा प्रकाशनने ‘बाप आणि पितृत्व’ हा त्यांचा कवितासंग्रह प्रकाशित केला. सन २०१७मध्ये ‘वसंतपुष्प’ नावाचा त्यांनी लिहिलेला हायकूसंग्रह पुणे येथील अक्षरवाङ्मय प्रकाशनाने प्रकाशित केला. तसेच सोलापूर येथील शिवप्रज्ञा प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या ‘सखी सोबती ...क्षण वैविध्यांची गुंफण’ या त्यांच्या संमिश्र काव्यसंग्रहाची नोंद गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली. सर्वांत दीर्घ शीर्षकाचा काव्यसंग्रह ठरल्याने त्यांना हा मान मिळाला. (त्या संदर्भातील सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.) मराठी भाषेवरील प्रेमामुळेच त्यांनी अल्पावधीत मराठी साहित्य क्षेत्रात नाव कमावले आहे.\nगॅरेजचे काम करता करताच त्यांनी पुस्तके व वर्तमानपत्रे वाचण्याची आवड जोपासली. त्याचाच उपयोग त्यांना लेखनासाठीही झाला. त्यांची पुस्तके जशी प्रकाशित होऊ लागली, तशी ती पुस्तके अनेक लोकांनी वाचावीत असे त्यांना वाटू लागले. लोकांनी आपली पुस्तके वाचण्याबरोबरच सर्वच लेखकांची पुस्तके वाचली पाहिजेत, असे त्यांना वाटत होते. त्यातूनच वाचनसंस्कृती वाढवण्याच्या उद्देशाने त्यांनी पुस्तके भेट देण्याचा विधायक उपक्रम सुरू केला. स्वतःच्या पुस्तकांबरोबरच अनेक नामवंत लेखकांची पुस्तके विकत घेऊन त्यांनी लोकांना भेट दिली. आध्यात्मिक, सामाजिक पुस्तकांसोबतच काव्यसंग्रह, कथासंग्रह, व्यक्तिचित्रे, आत्मचरित्रे, ललित, गझल, समीक्षा ग्रंथ आणि बालसाहित्य अशी वैविध्यपूर्ण पुस्तके त्यांनी लोकांना भेट म्हणून दिली.\nएखाद्याच्या सत्काराचा कार्यक्रम असो वा लग्न समारंभ असो, कोणाचा वाढदिवस असो वा कोणाच्या दुकानाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम असो..... एवढेच काय अगदी कोणाच्या सांत्वनाची वेळ असो.... अशा प्रत्येक प्रसंगी त्यांनी लोकांना पुस्तके भेट दिली आहेत. अंधांनाही आपली पुस्तके वाचता यावीत, म्हणून त्यांनी आपली दोन पुस्तके ब्रेल लिपीत छापून घेऊन ती पंढरपूरच्या अंधशाळेला भेट दिली. आजवर त्यांनी लोकांना भेट दिलेल्या पुस्तकांची संख्या सुमारे साडेतीन ते चार हजारांच्या आसपास आहे.\n‘तुम्ही भेट म्हणून दिलेली पुस्तके लोक वाचतात का,’ या प्रश्नावर ते म्हणाले, ‘मी कोणाला दिलेले पुस्तक त्यांनीच वाचावे, असे काही नाही. मी दिलेले पुस्तक शेवटी कोणाच्याही हातात पडले, तर त्यातील दोन तरी ओळी कोणी तरी निश्चितच वाचत असतो. याबाबत मला अनेकांनी फोन करून आपल्या प्रतिक्रिया कळवल्या आहेत.’\n‘ज्यांना मी थेट पुस्तक भेट दिले नव्हते, अशा वाचकांच्याही प्रतिक्रिया मला आल्या आहेत. ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक उत्तम कांबळे यांनीही मला आवर्जून पुस्तक वाचून ते आवडल्याची प्रतिक्रिया कळवली होती. लोकांच्या थेट प्रतिक्रिया येत असल्यामुळे हल्ली लोकांचे पुस्तके वाचनाचे प्रमाण कमी झाले आहे, यावर माझा अजिबात विश्वास नाही. पुस्तक वाचणे, लिहिणे व पुस्तक भेट योजना सुरू केल्यामुळे माझ्यातील साहित्यिक बाहेर पडला,’ अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.\n(रवी सोनार यांच्या मनोगताचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)\nTags: SolapurRopale Budrukसोलापूररोपळे बुद्रुकPandharpurपंढरपूररवी वसंत सोनारRavi Vasant SonarWorld Book Day 2018जागतिक पुस्तक दिनपुस्तकांची भेटBooksGiftमोहन काळेBOI\nसुधाकर भामरे,वडोदरा, गुजरात About 140 Days ago\nरवि सोनार यांना फार फार शुभेछ्या, त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व वंदन,मि देखील एक सोनार आहे त्यासाठी माला खुप आनंद वाटला,\nश्री . शिवाजी तोडकरी About 176 Days ago\nअशी माणसे फारच दुर्मिळ असतात . छान बातमी आहे .\nसर्वांत दीर्घ शीर्षकाचा मान मराठी पुस्तकाला; काव्यसंग्रहाची ‘गिनेस बुक’मध्ये नोंद गांधी विचार परीक्षेचा निकाल जाहीर रोपळे येथे साखरेचे अल्प दरात वाटप मूकबधिर शाळेला सामूहिक श्रवण यंत्र भेट ‘पाऊस न्हाय म्हणून शेतीची कामे थांबवायची का\n‘अनुलोममुळे सर्वसामान्य लाभार्थींना योजनांचा लाभ’\nजिंदगी धूप तुम घना साया...\nकर्तव्यदक्ष गृहिणी ते जबाबदार समाजसेविका\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nकोकणातील कलाशिक्षकांची निसर्गचित्रे मुंबईच्या प्रदर्शनात\nसमतानगरमध्ये ६२वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा\nजिंदगी धूप तुम घना साया...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/tejpratap-tejasvi-corruption-charges-40738", "date_download": "2018-10-16T21:02:10Z", "digest": "sha1:DBEYDDKQXQMGHV6ASCCNSQPA5PNXJ5EE", "length": 12855, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "Tejpratap, tejasvi on corruption charges तेजप्रताप, तेजस्वींवर भ्रष्टाचाराचे आरोप | eSakal", "raw_content": "\nतेजप्रताप, तेजस्वींवर भ्रष्टाचाराचे आरोप\nउज्ज्वलकुमार - सकाळ न्यूज नेटवर्क\nमंगळवार, 18 एप्रिल 2017\nसुशील मोदी ः यादव कुटुंबाकडे अवैध जमीन\nपाटणा: बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव आणि त्यांचे बंधू व आरोग्यमंत्री तेजप्रताप यादव यांच्यावर आता भ्रष्टाचाराचे आरोप होऊ लागले आहेत. हे दोघेही राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांचे पुत्र आहेत.\nसुशील मोदी ः यादव कुटुंबाकडे अवैध जमीन\nपाटणा: बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव आणि त्यांचे बंधू व आरोग्यमंत्री तेजप्रताप यादव यांच्यावर आता भ्रष्टाचाराचे आरोप होऊ लागले आहेत. हे दोघेही राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांचे पुत्र आहेत.\nलालूप्रसाद यांच्या कुटुंबीयांनी 750 कोटी रुपयांची अवैध संपत्ती गोळा केल्याचा आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते सुशील मोदी यांनी केला आहे. जनता दरबारात लोकांची गाऱ्हाणी ऐकल्यावर ते पत्रकारांबरोबर बोलत होते. ते म्हणाले की, लालूप्रसाद रेल्वेमंत्री असताना त्यांच्यासाठी बेनामी जमीन खरेदी करण्यासाठी एक बनावट कंपनी स्थापन करण्यात आली. ओमप्रकाश कत्याल कुटुंबीयांनी 2006 मध्ये \"ए. के. इन्फोसिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड' नावाची कंपनी स्थापन केली. ओमप्रकाश कत्याल यांनी 80 लाख, तर अमित कत्याल यांनी 35 लाख रुपयांचे कर्ज \"ए. के. इन्फोसिस्टीम'ला दिले. तेजप्रताप आणि तेजस्वी यांना जमीन खरेदी करता यावी म्हणून हे कर्ज दिले गेले. 2014 मध्ये कत्याल कुटुंबीय या कंपनीतून बाहेर पडले आणि ही सगळी कंपनी लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबीयांची झाली.\nमोदी पुढे म्हणाले, की सध्या या कंपनीचे 85 टक्के शेअर्स राबडीदेवींकडे आणि 15 टक्के शेअर्स तेजस्वी यादव यांच्याकडे आहेत. रागिणी, लालूप्रसाद आणि चंदा यादव हे संचालक आहेत. कत्याल कुटुंबीयांचा बिहटमध्ये मद्याचा कारखाना आहे. लालूप्रसाद यांच्या मंत्रिपदाच्या काळातच त्यांनी ही कंपनी का स्थापन केली, या कंपनीने जमीन खरेदीव्यतिरिक्त दुसरा व्यवसाय का नाही केला, भूमिहीन असलेल्या प्रभूनाथ यादव यांनी आपले घर आणि जमीन तेजप्रताप यांना भेट कशी दिली, असे प्रश्‍न मोदींनी उपस्थित केले.\nपरवाना आरायंत्राचा वापर \"स्लायसर'चा\nपरवाना आरायंत्राचा वापर \"स्लायसर'चा नागपूर : महालगाव, कापसी परिसरात आरायंत्राचा परवाना घेऊन अनेक व्यावसायिक सर्रासपणे स्लाईसर आणि व्हिनिअर पिलर...\nपाककृती स्पर्धेत प्रियांका पेणकर प्रथम\nपुणे - ‘सकाळ’ व त्वष्टा कासार समाज संस्था गणेशोत्सवतर्फे महिलांसाठी पाककृती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कसबा पेठेतील श्री...\nपुणे-लोणावळादरम्यान दररोज तीन तास ब्लॉक\nपुणे - पुणे रेल्वे स्थानक ते लोणावळा स्थानकादरम्यान १८ ते ३१ ऑक्‍टोबर या कालावधीत दररोज तीन तास ब्लॉक घेण्यात येणार आहे. दरम्यानच्या वेळेतील चार...\nलोक एखाद्याला मदत करण्याऐवजी त्याच्या हतबलतेचा फायदा घेत लुबाडायच्याच मागे का असतात, हे कळत नाही. चाकणला एका छोट्या कारखान्यामध्ये काम करत होतो....\nमहिला कार्यकर्तीचा आत्महत्येचा प्रयत्न ; शबरीमला मंदिर परिसरात तणाव\nतिरुअनंतपुरम : शबरीमला मंदिर सर्व महिलांसाठी खुले करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालापासून केरळमधील वातावरण तापले आहे. मासिक पूजाविधीसाठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/gold-medalist-rohit-chavan-felicitates-145371", "date_download": "2018-10-16T21:36:40Z", "digest": "sha1:DWOKU3MS3FUOTIHBZGCNJIKOHFWHPBWN", "length": 14911, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "Gold medalist Rohit Chavan felicitates सुवर्णपदक विजेता रोहित चव्हाणचा सत्कार... | eSakal", "raw_content": "\nसुवर्णपदक विजेता रोहित चव्हाणचा सत्कार...\nशनिवार, 22 सप्टेंबर 2018\nवालचंदनगर : दक्षिण कोरियामध्ये झालेल्या जागतिक फायर फायटर्स स्पर्धेतील भाला फेक मध्ये सुवर्णपदक पटकावलेल्या रोहित भारत चव्हाणचे कळंब (ता. इंदापूर) येथे तोफांच्या सलामी स्वागत करण्यात आले. दक्षिण कोरियामध्ये नुकतीच 13 वी जागतिक पातळीवर फायर फायटर्स स्पर्धा पार पडली. यामध्ये देशातील जगातील 63 देशातीलखेळाडूंनी सहभाग घेतला होता. यामध्ये रोहित चव्हाण याने भालाफेक स्पर्धेमध्ये 68 मीटर लांब भाला फेकुन सुवर्णदपदक पटकावले.\nवालचंदनगर : दक्षिण कोरियामध्ये झालेल्या जागतिक फायर फायटर्स स्पर्धेतील भाला फेक मध्ये सुवर्णपदक पटकावलेल्या रोहित भारत चव्हाणचे कळंब (ता. इंदापूर) येथे तोफांच्या सलामी स्वागत करण्यात आले. दक्षिण कोरियामध्ये नुकतीच 13 वी जागतिक पातळीवर फायर फायटर्स स्पर्धा पार पडली. यामध्ये देशातील जगातील 63 देशातीलखेळाडूंनी सहभाग घेतला होता. यामध्ये रोहित चव्हाण याने भालाफेक स्पर्धेमध्ये 68 मीटर लांब भाला फेकुन सुवर्णदपदक पटकावले.\nशुक्रवारी (ता.22) रोजी रोहित याचे कळंब गावामध्ये आगमन झाले. आगमन होताच गावकऱ्यांनी तोफांच्या सलामीने स्वागत करुन गावामधून भव्य मिरवणुक काढण्यात आली. अंथुर्णे मधील नागेश्‍वर तरुण मंडळाच्या वतीने आमदार दत्तात्रेय भरणे यांच्या हस्ते भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी भरणे यांनी सांगितले की, रोहित ने अत्यंत गरीब परिस्थितीमधून मिळवले यश प्रेरणादायी असल्याचे सांगून युवकांसाठी जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर ध्येय गाठण्याचे आवाहन केले.\nयावेळी माजी सरपंच तानाजी शिंदे, नाना पाटील, माजी उपसरपंच राघू गायकवाड उपस्थित होते. रोहित चव्हाण हा कळंब मधील विश्‍वासराव रणसिंग महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी आहे. आज (शनिवार) रोजी महाविद्यालयामध्ये रोहितचा सत्कार जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी माने यांनी सांगितले की, रोहितने इंदापूरचे नाव जगामध्ये चमकवले आहे. आत्मविश्‍वास हा विजयाचा शिल्पकार असतो.\nयशस्वी होण्यासाठी मनावरती नियंत्रण असणे गरजेचे असते. युवकांनी कोणत्याही गोष्टीला आत्मविश्‍वासाने सामोरे जावून यशस्वी होण्याची गरज असल्याचे सांगितले. यावेळी महाविद्यालयाचे अध्यक्षीय प्रतिनिधी व राष्ट्रवादीचे युवकचे जिल्हाचे उपाध्यक्ष वीरसिंह रणसिंग, योगेश डोंबाळे, विश्‍वस्त प्रकाश कदम, प्राचार्य डॉ. अंकुश आहेर, शिवाजी कदम उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रशांत शिंदे यांनी केले.\nसुवर्णपदक विजेता रोहित चव्हाण याची घरची परस्थिती अतिशय नाजुक आहे. वडील गवंडी काम व आई मजूरी करते. रोहितला चांगल्या भाल्याची गरज असल्याने विश्‍वासराव रणसिंग महाविद्यालयातर्फे चांगल्या दर्जाचा भाला भेट देणार असल्याचे वीरसिंह रणसिंग यांनी सांगितले. रोहितला भालाफेक मध्ये करिअर करण्यासाठी अनेक हातांच्या मदतीचे गरज आहे.\nआमदार काते हल्लाप्रकरणी चार जणांना अटक\nमुंबई - अणुशक्तीनगर विधानसभेचे आमदार तुकाराम काते यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी चार जणांना पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली. सचिन खंडागळे,...\nआघाडीत जनता दलाला गृहीत धरू नका - श्रीपतराव शिंदे\nगडहिंग्लज - आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत भाजपचा पाडाव करण्यासाठी देश व राज्य पातळीवर विरोधकांचे गठबंधन करण्यात येत आहे. कॉंग्रेस-...\nमहिलांच्या शौचालयात जाणाऱया माजी खासदाराच्या मुलाची गुंडगिरी\nनवी दिल्ली: महिलांच्या शौचालयामध्ये जाणाऱया माजी खासदाराच्या मुलाला एका युवतीने रोखल्यामुळे चिडलेल्या खासदार मुलाने थेट मुलीवर पिस्तूल रोखले. संबंधित...\nशिक्षकभरतीवरील बंदी उठवावी : सुप्रिया सुळे\nइंदापूर : रयत शिक्षण संस्थेच्या महत्वपूर्ण शैक्षणिक योगदानामुळे समतेवर आधारित हजारो पिढ्या घडल्या. त्याचे संपूर्ण श्रेय कर्मवीर भाऊराव पाटील आणि...\nइंदापूर तालुक्यातील वाघाळे तलावात पाणी सोडण्याची मागणी...\nवालचंदनगर - इंदापूर तालुक्यातील निरवांगी, दगडवाडी, सराफवाडी या तीन गावातील पिण्याच्या व जनावरांच्या पाण्याच्या प्रश्‍न गंभीर झाला. पाटबंधारे विभागाने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/pimpri-pune-news-police-tobacco-care-ganesh-shinde-104526", "date_download": "2018-10-16T21:35:30Z", "digest": "sha1:LTAIVKCEILGX4QSMHANYHQZEPIKMVWZE", "length": 13533, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "pimpri pune news police tobacco care ganesh shinde पोलिसांनी तंबाखूचे सेवन टाळावे - शिंदे | eSakal", "raw_content": "\nपोलिसांनी तंबाखूचे सेवन टाळावे - शिंदे\nगुरुवार, 22 मार्च 2018\nपिंपरी - ‘‘देशात दरवर्षी आठ लाखांहून अधिक व्यक्‍तींचा तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन केल्यामुळे मृत्यू होत आहे. पोलिस दलात धावपळ अधिक आहे. त्यामुळे पोलिस तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करतात, यातून पुढे अनेक आजाराची शक्‍यता असते. पोलिसांनी आरोग्याची काळजी घ्यावी,’’ असे मत परिमंडळ तीनचे पोलिस उपायुक्‍त गणेश शिंदे यांनी येथे व्यक्‍त केले.\nपिंपरी - ‘‘देशात दरवर्षी आठ लाखांहून अधिक व्यक्‍तींचा तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन केल्यामुळे मृत्यू होत आहे. पोलिस दलात धावपळ अधिक आहे. त्यामुळे पोलिस तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करतात, यातून पुढे अनेक आजाराची शक्‍यता असते. पोलिसांनी आरोग्याची काळजी घ्यावी,’’ असे मत परिमंडळ तीनचे पोलिस उपायुक्‍त गणेश शिंदे यांनी येथे व्यक्‍त केले.\nइंडियन डेन्टल असोसिएशनच्या पिंपरी-चिंचवड शाखेच्या वतीने जागतिक मौखिक आरोग्य दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मौखिक आरोग्य तपासणी, पोलिस, शिक्षक, अंध व विशेष विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, उत्कृष्ट कार्य केलेल्या दंत वैद्यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्‌घाटन पोलिस उपायुक्‍त शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी वायसीएम रुग्णालय दंत विभागाचे प्रमुख डॉ. यशवंत इंगळे, आयडीए महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. राकेश प्रसाद, डॉ. विकास बेंदगुडे, डॉ. मनीषा गरुड, डॉ. कौस्तुभ पाटील आदी उपस्थित होते. या वेळी ‘वुमन्स अवॉर्ड-२०१८’ चे वितरण करण्यात आले. बेस्ट महिला दंतरोगतज्ज्ञ डॉ. मंजूषा इंगळे यांचा विशेष पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. या वेळी डॉ. माया दलाया, डॉ. माधवी म्हापुसकर, डॉ. सुप्रिया खेऊर, डॉ. विता काबरा, डॉ. दीपाली पाटेकर, डॉ. सुहासिनी घाणेकर, डॉ. मोना दिवाण, डॉ. मीनल सपाटे, डॉ. प्रतिभा भोसले, डॉ. श्रुती कुलकर्णी, डॉ. जुबी अब्राहम, डॉ. अनुजा कृष्णा, डॉ. सुजाता पिंगळे, डॉ. मनीषा सुकाळे, डॉ. मनीषा गरुड, डॉ. सपना अगरवाल, डॉ. मरियुम, डॉ. ख्याती गिडवानी, डॉ. सुज्ञा कुलकर्णी, डॉ. प्रांजल वाघ, डॉ. समज्ञा ढवळेश्वर, डॉ. ऐश्वर्या लोहकरे, डॉ. मीनाक्षी घोळकर, डॉ. संयुक्‍ता खैरनार-रॉय, डॉ. सोनिया रोहरा, डॉ. स्वप्ना निकाजू यांचा गौरव करण्यात आला डॉ. यशवंत इंगळे यांचे कर्करोगविषयी जनजागृती करणारे व्याख्यान झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मनीषा गांगुर्डे आणि डॉ. संयुक्‍ता खैरनार यांनी केले.\n#NavDurga सोशिक सीता नाही; झाशीच्या राणी व्हा\nपुरुषप्रधान संस्कृतीत एकीकडे स्त्रीला आपण दुर्गा, चंडिका अन्‌ अंबा अशी रूपे देतो... तिला आदर-सन्मान देतो; तर दुसरीकडे तिच्यावर अत्याचारही करतो....\nजागेची किंमत बोला... मोजायला तयार आहोत\nजागेची किंमत बोला... मोजायला तयार आहोत नागपूर : \"दीक्षाभूमी म्हणजे बौद्धांचे धार्मिक स्थान. यामुळे ऐतिहासिक अशा धम्मदीक्षेची भूमी आम्हाला मिळावीच....\nबाललैंगिक अत्याचारांत घट व्हावी - बापट\nपुणे - पुणे शहरासह ग्रामीण भागात बाललैंगिक अत्याचाराचे गुन्हे घडत आहेत. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य कारवाई होणे अपेक्षित आहे. तसेच बाल...\nमहिला कार्यकर्तीचा आत्महत्येचा प्रयत्न ; शबरीमला मंदिर परिसरात तणाव\nतिरुअनंतपुरम : शबरीमला मंदिर सर्व महिलांसाठी खुले करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालापासून केरळमधील वातावरण तापले आहे. मासिक पूजाविधीसाठी...\nबांधकाम व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा दाखल\nपुणे - बांधकाम विकसन करारातील अटी व शर्थीचा भंग आणि आर्थिक फसवणूकप्रकरणी एका बांधकाम व्यावसायिकाविरुद्ध कोंढवा पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/krida-news/ind-vs-wi-indian-team-announced-for-first-2-one-day-int-1769272/", "date_download": "2018-10-16T20:49:22Z", "digest": "sha1:FOL5N55G3MQWNYNT5V7PRBWNLDZR2VR5", "length": 13048, "nlines": 209, "source_domain": "www.loksatta.com", "title": "IND vs WI Indian team announced for first 2 One Day Int | IND vs WI : एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर; ऋषभ पंतला संधी | Loksatta", "raw_content": "\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\nIND vs WI : एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर; ऋषभ पंतला संधी\nIND vs WI : एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर; ऋषभ पंतला संधी\nमालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी भारतीय संघ जाहीर\nभारत विरुद्ध विंडीज या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे. या संघात महेंद्रसिंग धोनी याच्यासह ऋषभ पंत यालाही संधी देण्यात आली आहे. आशिया चषक स्पर्धेत महेंद्रसिंग धोनी याच्या खेळावर प्रश्चचिन्ह उपस्थित झाले होते. त्यामुळे धोनीऐवजी ऋषभ पंत याला संघात स्थान देण्यात येईल, अशा चर्चा रंगल्या होत्या. पण आज जाहीर करण्यात आलेल्या संघात धोनीला संघात कायम ठेवून ऋषभलाही संघात समाविष्ट करण्यात आले आहे.\nयाशिवाय, कर्णधार विराट कोहली यालादेखील या मालिकेसाठी विश्रांती देण्यात येऊ शकते अशी चर्चा क्रीडावर्तुळात रंगली होती. परंतु या चर्चा फोल ठरल्या. विराट कोहली याला या मालिकेसाठी आपल्या कर्णधारपदावर कायम ठेवण्यात आले आहे. आशिया चषक स्पर्धेत कोहलीला विश्रांती देण्यात आली होती. तर रोहित शर्माला कर्णधारपद देण्यात आले होते. पण या मालिकेसाठी आता तो उपकर्णधारपदी कायम आहे. याशिवाय, आशिया चषक स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खलील अहमद या वेगवान नवोदित गोलंदाजालाही संघात कायम ठेवण्यात आले आहे.\nसंघात रवींद्र जाडेजा, युझवेन्द्र चहल, कुलदीप यादव या तीन फिरकीपटुंचा समावेश करण्यात आला आहे. तर मोहम्मद शमी, खलील अहमद, शार्दूल ठाकूर या तीन वेगवान गोलंदाजांचा समावेश आहे. धोनीबरोबरच ऋषभ पंतचा समावेश या संघात करण्यात आला आहे. त्यामुळे अंतिम ११ च्या संघात ऋषभ पंत आणि महेंद्रसिंग धोनी यापैकी कोणाला संधी मिळते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.\nपहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांसाठी भारताचा संघ – विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, अंबाती रायुडू, मनीष पांडे, महेंद्रसिंग धोनी, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, युझवेन्द्र चहल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, खलील अहमद, शार्दूल ठाकूर, लोकेश राहुल.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nभाजपाध्यक्ष अमित शाह यांचा अचानक मुंबई दौरा\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'महाराष्ट्रात येताना भीती नसते, कारण इथं मोदी-शाहंसारखे गुंड नाहीत'\n#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\nराज ठाकरे अमरावती एक्सप्रेसने विदर्भाकडे रवाना\nमायलेकींच्या सुरक्षेसाठी तो उबर चालक मध्यरात्रीनंतरही दीड तास थांबून राहिला\n#MeToo : आरोपांनंतर 'यशराज फिल्म्स'मधून आशिष पाटील यांची हकालपट्टी\n#MeToo: 'त्याने माझ्या पँटमध्ये हात टाकण्याचा प्रयत्न केला'\n#MeToo : आरोप सिद्ध होणाऱ्यांसोबत काम न करण्याचा फरहान अख्तरचा निर्णय\n#MeToo : आरोपांनंतर 'यशराज फिल्म्स'मधून आशिष पाटील यांची हकालपट्टी\n'राधिका मसाले'च्या मीम्सवर अनिता दाते म्हणते..\n#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्यांकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\n‘लोहपुरुष’ पोलीस आयुक्त, जरा इकडेही लक्ष द्या\nमित्राच्या अपघाती मृत्यूच्या तणावामुळे अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची आत्महत्या\n२८ नवे कुष्ठरुग्ण आढळले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/trending-news/video-man-burns-his-royal-enfield-thunderbird-in-goa-know-the-reason-1769077/", "date_download": "2018-10-16T20:52:21Z", "digest": "sha1:2G5ZEELOKDPD66PK5SAXS57PIKSQUKZJ", "length": 13222, "nlines": 207, "source_domain": "www.loksatta.com", "title": "video man burns his royal enfield thunderbird in goa know the reason | Video : …म्हणून तरुणाने भर रस्त्यात आपल्या रॉयल एनफील्डला लावली आग | Loksatta", "raw_content": "\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\nVideo : …म्हणून तरुणाने भर रस्त्यात आपल्या रॉयल एनफील्डला लावली आग\nVideo : …म्हणून तरुणाने भर रस्त्यात आपल्या रॉयल एनफील्डला लावली आग\nबाईक मिळाल्य़ाचा आनंद होण्यापेक्षा मनस्तापच जास्त झाल्याने त्याची खूप चिडचिड होत होती. मग जेव्हाही तो आपली बाईक पाहायचा तेव्हा त्याला राग अनावर व्हायचा.\nरागाच्या भरात व्यक्ती काय करेल सांगता येत नाही. त्यातही कोणी चुकीचे आरोप केले आणि ते पटले नाहीत तर व्यक्तीच्या डोक्यात गेलेला राग किती उग्र रुप धारण करु शकतो याचे उदाहरण पाहायला मिळाले. अशीच एक घटना नुकतीच घडल्याचे पाहायला मिळाले. गोव्यात अन्वर राजगुरु नावाच्या व्यक्तीने आपली नवी कोरी आणि ड्रीम बाईक असलेली रॉयल एनफील्ड थंडरबर्ड पेट्रोल टाकून जाळून टाकली. ड्रीम बाईक असल्याने त्याने मार्च २००९ मध्ये खरेदी केली होती. नव्या बाईकच्या आनंदात असतानाच एका गोष्टीचा राग आल्याने त्याने ती थेट भर रस्त्यात पेटवून दिली. आता अशा कोणत्या गोष्टीचा राग आला की त्याने ही कृती केली\nतर त्याने ही बाईक खरेदी करण्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर केला असा आरोप त्याच्यावर करण्यात आला होता. या आरोपांमुळे त्याने घेतलेली नवीन बाईक कोर्टाने जप्त केली. त्याचे आयडीकार्ड बनावट असल्याचा आरोप त्याच्यावर लावण्यात आला होता. ही केस ७ वर्षे सुरु राहील्याने त्याला आपली बाईक ७ वर्षांनी परत मिळाली. गोवा पोलिस आणि परिवहन विभागाने उशीर केल्याने ही बाईक मिळायला वेळ लागल्याचे त्याने म्हटले. ही बाईक त्याला परत मिळाली तेव्हा त्याला ५ वर्षांची विमा पॉलिसी आणि आरटीओची पेनल्टी भरावी लागली. मात्र इतक्या वर्षांनी ही बाईक मिळाल्य़ाचा आनंद होण्यापेक्षा मनस्तापच जास्त झाल्याने त्याची खूप चिडचिड होत होती. मग जेव्हाही तो आपली बाईक पाहायचा तेव्हा त्याला राग अनावर व्हायचा. याच रागातून त्याने आपल्या बाईकवर पेट्रोल टाकून ती जाळली. कोर्टाच्या समोर त्याने ही आग लावली. आपल्या पार्क केलेल्या बाईकपाशी तो स्कूटीवरुन आला आणि त्याने आग लावली. मग ही आग भडकल्याने अग्निशामक दलाने ती विझवली. आपण अजून कोणाला त्रास देऊ इच्छित नसल्याने आपण बाईक पेटवण्याचा निर्णय घेतल्याचे तो म्हणाला.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n#MeToo : आरोपांनंतर 'यशराज फिल्म्स'मधून आशिष पाटील यांची हकालपट्टी\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nराज ठाकरे अमरावती एक्सप्रेसने विदर्भाकडे रवाना\n'महाराष्ट्रात येताना भीती नसते, कारण इथं मोदी-शाहंसारखे गुंड नाहीत'\nमायलेकींच्या सुरक्षेसाठी तो उबर चालक मध्यरात्रीनंतरही दीड तास थांबून राहिला\n#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nभाजपाध्यक्ष अमित शाह यांचा अचानक मुंबई दौरा\n#MeToo : आरोप सिद्ध होणाऱ्यांसोबत काम न करण्याचा फरहान अख्तरचा निर्णय\n#MeToo : आरोपांनंतर 'यशराज फिल्म्स'मधून आशिष पाटील यांची हकालपट्टी\n'राधिका मसाले'च्या मीम्सवर अनिता दाते म्हणते..\n#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्यांकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\n‘लोहपुरुष’ पोलीस आयुक्त, जरा इकडेही लक्ष द्या\nमित्राच्या अपघाती मृत्यूच्या तणावामुळे अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची आत्महत्या\n२८ नवे कुष्ठरुग्ण आढळले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/entertainment/big-b-in-nagraj-manjules-film-266758.html", "date_download": "2018-10-16T20:31:37Z", "digest": "sha1:PBKQVUBMMJLFHTLK3RK4UCPHGRS4DN65", "length": 12168, "nlines": 119, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "नागराज मंजुळेंच्या सिनेमात अमिताभ बच्चन", "raw_content": "\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nराज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर, कार्यकर्त्यांमधली मरगळ झटकणार\nसराफ व्यावसायिक करणार दसऱ्याचा मुहूर्त 'कॅश'\nदारूच्या कंपनीतील ५ हजार टन मक्क्याने भरलेल्या टाकीत पडून मुलाचा मृत्यू\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\n#Metoo मोहिमे संदर्भात हायकोर्टात याचिका दाखल\nमॉडेलला घरी बोलवून मित्रानेच केला खून\nजलयुक्त 'शिव्या'र, राज ठाकरेंच्या कुंचल्यातून फडणवीस सरकारवर घणाघात\nअकबर यांनी चुंबन घेण्याचा प्रयत्न केला, आणखी एका महिला पत्रकाराचा आरोप\nकर्ज देण्यासाठी शरीरसंबंधाची मागणी करणाऱ्या बँक मॅनेजरला महिलेनं धु-धु धुतलं\nगोव्यात काँग्रेसच्या सत्ता स्थापनेच्या मनसुब्यावर पाणी, २ आमदार भाजपात दाखल\n#Metoo : महिला खेळाडूंनी केलेल्या आरोपानंतर राष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षकाची आत्महत्या\nकरिनाची 'ही' फॅशन स्टाईल तुम्हीही फॉलो करू शकता\nदबंग गर्ल सोनाक्षी सांगतेय बॉर्डरवरच्या जवानांबरोबरचे अविस्मरणीय अनुभव\nअशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापुरेनं सुरू केलाय 'प्रवास'\n#Metoo: स्त्रीनं संधीसाठी हात पुढे करताना आपली चूक नाही ते तपासून पहावं - निशिगंधा वाड\nPHOTO सबरीमाला मंदिर प्रवेशापासून राहुल गांधींच्या गुरुद्वारा भेटीपर्यंत देशभरातल्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी\nकरिनाची 'ही' फॅशन स्टाईल तुम्हीही फॉलो करू शकता\nहे आहेत देशातले 10 वादग्रस्त बाबा, कुणावर बलात्कार तर कुणावर खुनाचा आरोप\nसततच्या पोट दुखीवर करा हे ५ घरगुती रामबाण उपाय\nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\nएका पावाच्या तुकड्यासाठी भिवंडीत तुफान मारामारी\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nनागराज मंजुळेंच्या सिनेमात अमिताभ बच्चन\nनागराज मंजुळेच्या आगामी हिंदी सिनेमात अमिताभ बच्चन प्रमुख भूमिकेत दिसतील या चर्चेला उधाण आलंय.\n07 आॅगस्ट : सैराट या मराठी सिनेमाच्या दैदिप्यमान यशानंतर दिग्दर्शक नागराज मंजुळे आता बॉलिवूडच्या दिशेने पाऊल टाकत आहे. हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण करताना त्याने थेट बिग बी अमिताभ बच्चन यांनाच पाचारण केल्याची चर्चा आहे.\nनागराज मंजुळेंच्या आगामी हिंदी सिनेमात अमिताभ बच्चन प्रमुख भूमिकेत दिसतील या चर्चेला उधाण आलंय. सैराट हा सिनेमा मराठी प्रेक्षकांसह अमराठी प्रेक्षकांनीही पाहिला होता.सैराटच्या वादळानंतर आता नागराज मंजुळे कोणत्या विषयाकडे वळतात याकडे सर्वांचं लक्ष आहे.\nसैराट या मराठी सिनेमानं चित्रपट जगतात इतिहास निर्माण केला. आर्ची-परशा या व्यक्तिरेखा अजरामर झाल्या. नागराजचे प्रत्येक सिनेमे हे हटके असतात. त्यामुळे अमिताभ नागराजच्या सिनेमात दिसण्याची शक्यता मोठी आहे. शिवाय बिग बी निगेटिव्ह भूमिकेत असतील,असंही म्हटलं जातंय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nकरिनाची 'ही' फॅशन स्टाईल तुम्हीही फॉलो करू शकता\nदबंग गर्ल सोनाक्षी सांगतेय बॉर्डरवरच्या जवानांबरोबरचे अविस्मरणीय अनुभव\nअशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापुरेनं सुरू केलाय 'प्रवास'\n#Metoo: स्त्रीनं संधीसाठी हात पुढे करताना आपली चूक नाही ते तपासून पहावं - निशिगंधा वाड\nPHOTOS सनी लिओनीनं मुलीचा तिसरा वाढदिवस असा केला साजरा\nसस्पेन्स संपला, फरहान अख्तर या मराठी हाॅट मुलीच्या प्रेमात\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%A8_%E0%A4%B9%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE", "date_download": "2018-10-16T21:15:19Z", "digest": "sha1:G5GEIVQ3EWXOWWB3BJKVDGDGJL6B4B5Y", "length": 16577, "nlines": 162, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "भूपेन हजारिका - विकिपीडिया", "raw_content": "\n८ सप्टेंबर, इ.स. १९२६\n५ नोव्हेंबर, इ.स. २०११\nकोकिळाबेन अंबाणी रुग्णालय, मुंबई, महाराष्ट्र\nबनारस हिंदू विद्यापीठ, वाराणसी, कोलंबिया विद्यापीठ\nइ.स. १९३९ - इ.स. २०११\nपद्मविभूषण(२०१२), पद्मभूषण (इ.स. २००१), संगीत नाटक अकादमी पुरस्कार (इ.स. २००९), दादासाहेब फाळके पुरस्कार (इ.स. १९९२)\nडॉ. भूपेन हजारिका (आसामी: ভূপেন হাজৰিকা ; रोमन लिपी: Bhupen Hazôrika) (सप्टेंबर ८, इ.स. १९२६; सादिया, आसाम - नोव्हेंबर ५ इ.स. २०११; मुंबई, महाराष्ट्र) हे पद्मभूषण, पद्मविभूषण या भारतातील सन्मानाने गौरविले गेलेले लोकप्रिय गायक, गीतकार, संगीतकार, वादक होते.\nब्रह्मपुत्रा नदीवरील धोला-सदिया पुलाला भूपेन हजारिका यांचे नाव दिले आहे.\nईशान्य भारतातील लोकांना भारताच्या मुख्य प्रवाहाशी जोडण्याचे कार्य करणार्‍या व्यक्तीला पुण्यातील सरहद संस्थेतर्फे इ.स. २०१३पासून ‘भूपेन हजारिका राष्ट्रीय पुरस्कार’ दिला जातो.\n\"अधिकृत संकेतस्थळ\" (इंग्लिश मजकूर).\nआग्रा घराणे · इंदूर घराणे · ग्वाल्हेर घराणे · किराणा घराणे · जयपूर घराणे · बनारस घराणे · मेवाती घराणे\nअजित कडकडे · अब्दुल करीम खाँ · अमानत अली खाँ (भेंडीबाजारवाले) · उस्ताद अमीर खान · कुमार गंधर्व · के.जी.गिंडे · गजाननबुवा जोशी · दिनकर कैकिणी · जगन्नाथबुवा पुरोहित · पंडित जसराज · पंडित त्र्यंबकराव जानोरीकर · जितेंद्र अभिषेकी · डागर बंधू · निवृत्तीबुवा सरनाईक · दत्तात्रेय विष्णू पलुस्कर · विष्णू दिगंबर पलुसकर · फिरोज दस्तूर · बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर · विष्णू नारायण भातखंडे · भास्करबुवा बखले · भीमसेन जोशी · भूपेन हजारिका · मल्लिकार्जुन मन्सूर · माधव गुडी · यशवंतबुवा जोशी · वसंतराव राजूरकर · श्रीकृष्ण नारायण रातंजनकर · रामकृष्णबुवा वझे · रामचंद्र गणेश कुंदगोळकर · राम मराठे · राहुल देशपांडे · वसंतराव देशपांडे · विनायकराव पटवर्धन · विजय सरदेशमुख · शरद साठे · शिवानंद पाटील · शौनक अभिषेकी · श्रीकांत देशपांडे · संजीव अभ्यंकर · सवाई गंधर्व · सुरिंदर सिंग · सुरेशबाबू माने\nआशा खाडिलकर · इंदिराबाई खाडिलकर · किशोरी आमोणकर · केसरबाई केरकर · गंगूबाई हानगल · गिरिजा देवी‎ · पद्मावती शाळिग्राम · परवीन सुलताना · प्रभा अत्रे · मंजिरी केळकर · माणिक वर्मा · मालिनी राजूरकर · सरस्वतीबाई राणे · सिद्धेश्वरी देवी · सुमती मुटाटकर · हिराबाई बडोदेकर · रोशन आरा बेगम · मोगूबाई कुर्डीकर\nराग अंजनी कल्याण · राग अडाणा · राग अडाणाबहार · राग अभोगी कानडा · राग आसावरी · राग ओडव आसावरी · राग काफी · राग कामोद · राग केदार · राग केसरी कल्याण · राग खट · राग खमाज · राग खंबावती · राग गांधारी · राग गावती · गुजरी तोडी · राग गोरख कल्याण · राग गोवर्धनी तोडी · राग गौड मल्हार · राग गौरी · राग चंद्रकांत कल्याण · राग चंद्रनंदन · राग चांदनी केदार · राग चांदनी बिहाग · राग छाया बिहाग · राग जलधर केदार · राग जैत कल्याण · जोड राग · राग जोग · राग जोगकंस · राग जौनपुरी · राग झिंझोटी · थाट · रागाचे थाट · राग तिलंग · राग तिलक कामोद · राग दिनकी पूरिया · राग दीपक · राग दुर्गा · राग देवकंस · राग देशकार · राग देस · राग देसी · राग धानी · राग नंदकंस · राग नट · राग नटभैरव · राग नारायणी · राग पंचम ललत · राग पटदीप · राग परज · राग पहाडी · राग पूरिया · राग पूरिया कल्याण · राग पूरिया धनाश्री · राग पूर्वी · राग बरवा · राग बसंत · राग बसंतबहार · राग बसंतीकेदार · राग बहार · राग बागेश्री · राग बिभास · बिहाग · राग भटियार · राग भीमपलासी · राग भूप · राग भूपेश्वरी · राग भैरव · राग भैरवबहार · राग भैरवभटियार · राग मधुकंस · राग मधुवंती · राग मलुहा केदार · राग मल्हार · राग मारुबिहाग · राग मालकंस · राग मालगुंजी · राग मियाँ मल्हार · राग मुलतानी · राग यमन · राग राजेश्वरी · राग रामदासी मल्हार · राग ललत · राग ललितागौरी · राग शंकरा · राग शुद्ध कल्याण · राग शुद्ध गुणकली · राग शुद्ध नट · राग श्याम कल्याण · रागेश्री · श्री (राग) · राग सावनी कल्याण · राग सावनी नट · राग सोरठ · राग सोहनी · रागातील स्वर · राग हरिकंस · राग हेम बिहाग · राग हेमंत · राग हेमावती · · ·\nहिंदुस्तानी संगीतातील ताल व तालवादक\nत्रिताल · रूपक · केरवा · झपताल · चौताल · एकताल · भजनी · आदिताल · फ़रदोस्ता · दीपचंदी · रूपकडा · आडाचौताल · गणेशताल · लक्ष्मीताल · मत्तताल · रुद्रताल · शिखरताल · ब्रह्मताल ·\nउस्ताद अहमदजान तिरखवा · चंद्रकांत कामत · भरत कामत · अल्लारखा · विजय घाटे · सुरेश तळवलकर · प्रशांत पांडव · अविनाश पाटील · निखिल फाटक · भाई गायतोंडे · लक्ष्मण पर्वतकर · रिंपा शिवा · झाकिर हुसेन · शिवानंद पाटील · जगन्नाथबुवा पुरोहीत\nहिंदुस्तानी संगीतातील प्रचलित वाद्ये\n· अलगुज · ऑर्गन · एकतारी · कोंगा · क्लॅरिनेट · खंजिरी · घटम · चर्मवाद्य · चिपळी · जलतरंग · झांज · टाळ · डग्गा · डफ · डमरू · ड्रम · ढोल · ढोलकी · तबला · तंतुवाद्य · तंबोरा · तार शहनाई · ताशा · तुतारी · नगारा · नादस्वरम · पखवाज · पावा · पिपाणी · पियानो · पुंगी · फिडिल · बाजा · बाजाची पेटी · बासरी · बोंगो · मॅन्डोलिन · मंजिरी (वाद्य) · मृदंग · रुद्र वीणा · लाऊ · विचित्र वीणा · वीणा · व्हायोलिन · शंख · संतूर · संबळ · संवादिनी · सनई · सरोद · सारंगी · सूरबहार · स्वरमंडळ · हार्मोनियम ·\nहिंदुस्तानी संगीतातील अप्रचलित लुप्तप्राय वाद्ये\n· घांगळी · झर्झर · झींगा · झेंगट (वाद्य) · पायपेटी · पिनाकी · भांगसर सारंगी · चिकारा · · ·\nइ.स. १९२६ मधील जन्म\nइ.स. २०११ मधील मृत्यू\nसंगीत नाटक अकादमी पुरस्कारविजेते\nपोस्टाचे तिकीट असलेल्या व्यक्ती\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ नोव्हेंबर २०१७ रोजी १२:४७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/search?search_api_views_fulltext=%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE", "date_download": "2018-10-16T21:02:40Z", "digest": "sha1:TI6VAPAK6IC6GKYNUUFJERDKA64DBC25", "length": 27608, "nlines": 276, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nसर्व बातम्या (50) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (15) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसप्तरंग (9) Apply सप्तरंग filter\nग्लोबल (7) Apply ग्लोबल filter\nअॅग्रो (3) Apply अॅग्रो filter\nसंपादकिय (3) Apply संपादकिय filter\nअर्थविश्व (2) Apply अर्थविश्व filter\nमहाराष्ट्र (1) Apply महाराष्ट्र filter\nमुक्तपीठ (1) Apply मुक्तपीठ filter\nअर्जेंटिना (67) Apply अर्जेंटिना filter\nविश्‍वकरंडक (38) Apply विश्‍वकरंडक filter\nब्राझील (19) Apply ब्राझील filter\nस्पर्धा (18) Apply स्पर्धा filter\nलिओनेल मेस्सी (16) Apply लिओनेल मेस्सी filter\nअमेरिका (14) Apply अमेरिका filter\nफ्रान्स (14) Apply फ्रान्स filter\nइंग्लंड (13) Apply इंग्लंड filter\nक्रोएशिया (13) Apply क्रोएशिया filter\nकर्णधार (12) Apply कर्णधार filter\nऑस्ट्रेलिया (10) Apply ऑस्ट्रेलिया filter\nनायजेरिया (9) Apply नायजेरिया filter\nव्यापार (9) Apply व्यापार filter\nउरुग्वे (8) Apply उरुग्वे filter\nबेल्जियम (8) Apply बेल्जियम filter\nसप्तरंग (7) Apply सप्तरंग filter\nपाकिस्तान (6) Apply पाकिस्तान filter\nऑलिंपिक (5) Apply ऑलिंपिक filter\nगुंतवणूक (5) Apply गुंतवणूक filter\nदिल्ली (5) Apply दिल्ली filter\nपोर्तुगाल (5) Apply पोर्तुगाल filter\nबार्सिलोना (5) Apply बार्सिलोना filter\nमहाराष्ट्र (5) Apply महाराष्ट्र filter\nसोशल मीडिया (5) Apply सोशल मीडिया filter\nस्वित्झर्लंड (5) Apply स्वित्झर्लंड filter\nख्रिस्तियानो रोनाल्डो (4) Apply ख्रिस्तियानो रोनाल्डो filter\nहॉकीतील सुवर्ण अपेक्षांना पुन्हा मलेशियाचा हादरा\nमुंबई : सुमारे एका महिन्यापूर्वी मलेशियाच्या वरिष्ठ हॉकी संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरुष हॉकी संघाचे स्वप्न धुळीस मिळवले होते. आता युवा ऑलिंपिकच्या हॉकी फाइव्हमध्येही भारतीय युवकांना सुवर्ण लक्ष्यापासून मलेशियाविरुद्धच्या पराभवाने दुरावले. अर्जेंटिनात सुरू असलेल्या या स्पर्धेत भारतास...\nइंधनाचं 'गणित' (भरत फाटक)\nगेल्या महिनाभरात डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाचे दर घसरलेले एकदम नजरेत भरू लागले आहेत. 67-68 च्या पातळीत असणारा अमेरिकी डॉलर आता 72 रुपयांच्या पुढं गेला आहे. याचबरोबर कच्च्या तेलाचे भाव एका पिंपाला 77 डॉलर्सना भिडले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात या किंमती वाढल्यामुळं भारतात पेट्रोल आणि डिझेलचे भावही...\nरुपयाची डॉलरच्या तुलनेत ऐतिहासिक घसरण\nमुंबई: अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयातील घसरण आणखी वाढली आहे. सलग सातव्या सत्रात रुपया डॉलरच्या तुलनेत ऐतिहासिक 72.10 अशा आतापर्यंतच्या नीचांकी पातळीवर पोचला आहे. रुपया घसरणीचा परिणाम शेअर बाजारावर देखील झाला. करन्सी बास्केटमध्ये डॉलर जवळपास सर्वच आशियाई चलनांच्या तुलनेत वधारतो आहे. आंतरराष्ट्रीय...\nअमेरिकेत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या 6 भारतीयांना अटक\nवॉशिंग्टन : अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या आणि काही गुन्ह्यांत सहभागी असलेल्या लोकांविरोधात इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी कडक पावले उचलली आहेत. यादरम्यान सुमारे 300 हून अधिक जणांना अटक करण्यात आली असून, यामध्ये 6 भारतीयांचा समावेश आहे. 'अमेरिकन इमिग्रेशन अँड कस्टम्स एन्फोर्समेंट'मार्फत (आयसीई) '...\nपरकी चलनांच्या; विशेषतः अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण वेगानं होत आहे. त्यानं नीचांकी पातळी गाठली असून, अनेक क्षेत्रांवर त्याचे परिणाम होत आहेत आणि दूरगामी परिणामही होऊ घातले आहेत. रुपयाची ही घसरण होते म्हणजे नेमकं काय होतं, त्याची कारणं काय, या घसरणीची झळ कोणत्या गोष्टींना बसेल, ती...\nभारतीय कुमारांची ऐतिहासिक कामगिरी\nमुंबई/व्हॅलेन्सिया - भारताच्या नवोदित फुटबॉलपटूंना प्रेरणा देणारा विजय मिळविताना युवा संघाने अर्जेंटिनास पराजित केले. विश्‍वकरंडक खेळण्याचा अनुभव असलेल्या मार्गदर्शकांच्या अर्जेंटिनाला हरवल्याने भारतीय फुटबॉलची नक्कीच जागतिक स्तरावर दखल घेतली जाईल. भारताने स्पेनमधील कॉर्टिफ स्पर्धेत अर्जेंटिनाला २-...\nआयर्लंडविरुद्धचा वचपा काढण्याचेच लक्ष्य\nलंडन, मुंबई : सलग दोन सामन्यांतील प्रभावी कामगिरीने आत्मविश्‍वास उंचावलेल्या भारतीय महिला हॉकी संघाला सर्वोत्तम कामगिरीच्या बरोबरीचे वेध लागले आहेत. इटलीला पराजित करून भारताने विश्‍वकरंडक हॉकीतील आशियाचे आव्हान कायम राखले. आता साखळीतील आयर्लंडविरुद्धच्या पराभवाचे उट्टे काढण्याचे लक्ष्य साध्य...\nव्यापार अडवणुकीबाबत 'जी-20'मध्ये चिंता व्यक्त\nब्युनोस आयरेस (अर्जेंटिना) : जागतिक व्यापार संघटनेच्या (डब्लूटीओ) नियमांशी असुसंगत असलेल्या आणि केवळ स्वहित जपण्यासाठी व्यापार अडवणूक करण्याचे प्रमाण वाढल्याबद्दल \"जी-20' परिषदेतील सदस्य देशांनी आज चिंता व्यक्त केली. अर्जेंटिनाच्या राजधानीत सुरू असलेल्या या परिषदेमध्ये \"जी-20'देशांचे...\nक्रोएशिया यंदाच्या स्पर्धेचे ‘फाइंड’\nयंदाच्या विश्‍वकरंडकाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे, युरोपियन देशांचे वर्चस्व. फुटबॉल म्हटल्यावर दक्षिण अमेरिकन देशांची अर्थात ब्राझील, अर्जेंटिना, उरुग्वे यांची नावे समोर येतात. पण, या वेळी ते बाद फेरीपर्यंत पोचूनही आपला ठसा उमटवू शकले नाहीत. त्यांच्यावर युरोपियन देशातील फ्रान्स, बेल्जियम...\nविश्वकरंडकातील हिरो अन्‌ झिरो\nविश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेचा थरार आणि जल्लोष आज संपेल. मुळात फुटबॉल हा भूतलावरचा सर्वांत लोकप्रिय खेळ, त्यातच विश्‍वकरंडक म्हणजे तमाम फुटबॉल प्रेमींसाठी सुवर्ण पर्वणी हा रोमांच आज संपल्यावर महिन्याभरात फुटबॉल लीगचे नगारे वाजतील आणि पुन्हा एकदा रोनाल्डो, मेस्सी, नेमार, सुवारेझ, महंमद सलाह यांचा गजर...\nअशक्‍य ते शक्‍य (सुनंदन लेले)\nसध्या सुरू असलेल्या विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेनं डोके चक्रावून टाकणारे रंग दाखवले आहेत. अनेकांची स्वप्नं, अंदाज धुळीस मिळवत क्रोएशियाच्या संघानं अंतिम फेरी गाठली. एकीकडं देशात अस्थिरता माजलेली असताना या देशाच्या फुटबॉल संघानं मात्र स्पर्धेत जबरदस्त कामगिरी करून दाखवली. क्रोएशियाच्या हा स्वप्नांचा...\nमॅंड्झुकीचच्या गोलने क्रोएशिया प्रथमच फायनलमध्ये (मंदार ताम्हाणे)\nमारिओ मॅंड्झुकीच याने अतिरिक्त वेळेत केलेल्या निर्णायक गोलाच्या जोरावर क्रोएशियाने इंग्लंडचा 2-1 असा पराभव केला. या विजयासह क्रोएशियाने अंतिम फेरीत स्थान मिळविले. आता त्यांची लढत फ्रान्सविरुद्ध होणार आहे. इंग्लंडने या सामन्याची सुरवात आक्रमकपणे करत पाचव्या मिनिटालाच गोल करत आघाडी घेतली. इंग्लंडच्या...\nसंयमाला राहणार आक्रमणाचे आव्हान\nसेंट पीटर्सबर्ग (रशिया)- विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीला उद्यापासून सुरवात होत आहे. यंदा युरोपातील चारही संघांनी उपांत्य लढत गाठली आहे. त्यामुळे साहजिकच या वेळी युरो शैलीचा पगडा विश्‍वकरंडकाच्या अखेरच्या वळणावर निर्णायक ठरणार यात शंकाच नाही. पहिल्या उपांत्य लढतीत युरोपियन फुटबॉलमधील...\nसंघाला महत्त्व देणारे खेळाडूच आता विश्‍वकरंडक स्पर्धेत\nमॉस्को : विश्‍वकरंडक स्पर्धेतील तथाकथित संभाव्य विजेते स्पर्धेबाहेर गेले आहेत. जे कठोर मेहनत करतात, जे सांघिक खेळास महत्त्व देतात ते विजेतेपदासाठी लढणार आहेत. क्रोएशिया मार्गदर्शक झॅल्ताको दॅलिच यांच्या मताशी फुटबॉल जगताला सध्या तरी सहमत व्हावेच लागेल. हमखास विजय देणारे जर्मन कार्ड या स्पर्धेत...\nफिफा वर्ल्ड कप रशियात, ईर्षा मात्र कोल्हापुरात\nकोल्हापूर : फिफा वर्ल्ड कप फुटबॉल स्पर्धा रशियात आणि ईर्षा कोल्हापुरात असेच चित्र पाहायला मिळत आहे. बेल्जियमविरूद्ध ब्राझील पराभूत झाल्याने कट्टर ब्राझील विरोधकांच्या विजयाला काल रात्री उधाण आले. संगीताच्या ठेक्‍यावर बेधुंद नृत्य करत विरोधकांनी आनंदोत्सव साजरा केला. ब्राझील समर्थकांनी लगोलग सोशल...\nदक्षिण अमेरिकन संघांसाठी आव्हानात्मक दिवस\nउपांत्यपूर्व फेरीचे पहिले सामने होतील, तेव्हा दक्षिण अमेरिकन संघाचे आव्हान कायम राहील अशीच अपेक्षा आहे. त्यांच्यासाठी हा दिवस महत्त्वाचा आणि आव्हानात्मक असणार यात शंका नाही. ब्राझील आणि उरुग्वे यांच्यासमोर अनुक्रमे बेल्जियम आणि फ्रान्सचे कठिण आव्हान असेल. उपांत्यपूर्व फेरीत जेव्हा सामने येतात...\nयुरोप-दक्षिण अमेरिका संघर्षास नवे वळण\nसामारा - विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धा विजेतेपदासाठी कायम युरोप आणि दक्षिण अमेरिकन संघातच अंतिम चुरस होते. रशियातील स्पर्धाही यास अपवाद नाही. आता उपांत्यपूर्व फेरीपूर्वीच आशिया, आफ्रिका तसेच उत्तर अमेरिकेचे आव्हान संपुष्टात आले आहे, पण आता स्पर्धेचा ड्रॉ पाहता गेल्या पन्नास वर्षांत विजेतेपद न जिंकलेला...\nकोलकात्यात मेस्सीच्या चाहत्याची आत्महत्या\nकोलकाता - पश्‍चिम बंगालमधील हबिबपूरमध्ये लिओनेल मेस्सीच्या 20 वर्षीय मोनोतोष हल्दर या चाहत्याने आत्महत्या केली. विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेत मेस्सीच्या अर्जेंटिना संघाचा फ्रान्सकडून उपउपांत्यपूर्व फेरीत झालेला पराभव त्याला सहन झाला नाही. शनिवारी अर्जेंटिना आणि फ्रान्स...\nअर्जेंटिनाला मोफत प्रशिक्षण देण्याची मॅराडोनाची तयारी\nसोची - दिएगो मॅराडोना आठ वर्षांपूर्वी प्रशिक्षक असताना विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेत अर्जेंटिनाला अपयश आले होते. तरीही आता पुन्हा आपल्या संघाला प्रशिक्षण देण्यास आपण तयार आहोत आणि तेही मोफत, अशी घोषणा मॅराडोना यांनी केली आहे. रशियात सुरू असलेल्या यंदाच्या स्पर्धेत अर्जेंटिनाच्या प्रत्येक सामन्यात...\nक्रोएशियाकडून डेन्मार्क 'शूटआऊट' (मंदार ताम्हाणे)\nनाट्यमय पेनल्टी शुटआऊटमध्ये क्रोएशियाने डेन्मार्कचा पराभव करत उपउपांत्य फेरीत प्रवेश केला. सामना अतिरिक्त वेळेत 1-1 असा बरोबरीत सुटल्यानंतर क्रोएशियाने डेन्मार्कचा पेनल्टी शूटआऊटमध्ये 3-2 असा पराभव केला. या सामन्याच्या पहिल्या मिनिटातच म्हणजे 57 व्या सेकंदाला डेन्मार्कने पहिला गोल नोंदविला....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://priyambhashini.blogspot.com/2012/12/blog-post.html", "date_download": "2018-10-16T20:58:12Z", "digest": "sha1:LA44F6KVDJ7HYMI3OUGATAEVXWATCLZT", "length": 7980, "nlines": 97, "source_domain": "priyambhashini.blogspot.com", "title": "मनात आलं ... लिहिलं: आठच्या आत घरात...", "raw_content": "\nमनात आलं ... लिहिलं\nमनातल्या अनेक वादळांना करुन दिलेली ही एक वाट आहे. कोणी वाचेल नाही वाचेल यापेक्षा माझ्या मनात कधीतरी हा विचार येऊन गेला आणि मी तो लिहून काढला हे अधिक महत्वाचे.\n\"मुलींनी रात्री आठनंतर घराबाहेर पडू नये.\"\n\"बरोबर आहे. ही सावधगिरीची सूचना आहे. मुंबई किंवा शिकागो-न्यूयॉर्कच्या वाईट भागांत पुरुषांनीही रात्री बेरात्री एकटे दुकटे फिरू नये. जर कायदा रक्षण करू शकत नसेल तर आपण सुरक्षेचे सर्व उपाय अवलंबवायला हवेत.\"\n“हो पण एखाद्या कुप्रसिद्ध एरियात न जाणे आणि राजरोस सर्वत्रच आठनंतर बाहेर न पडण्याची सक्ती येणे यांत काहीतरी फरक आहे ना.”\n“असला तरी सावधगिरी बाळगण्यात काही चूक आहे का\n\"खरंय पण मला कॉल सेंटरमध्ये नाइट ड्यूटी असते.\"\n\"मग दुसरा जॉब बघ.\"\n\"पण माझी मैत्रिण डॉक्टर आहे. तिलाही नाइट शिफ्ट्स असतात.\"\n\"हॉस्पिटलने त्यांची रात्री राहण्याची सोय करावी. ते शक्य नसल्यास तिनेही हा जॉब करू नये. सुरक्षितता नाही ना तिथे.\"\n\"पण माझी तिसरी मैत्रिण पत्रकार आहे. तिलाही रात्री बेरात्री न्यूज कवर कराव्या लागतात.\"\n\"मला वाटतं या परिस्थितीत तिने या जॉबला तिलांजली द्यावी किंवा रात्रीबेरात्री ज्या न्यूज कवर कराव्या लागतात त्यांची जबाबदारी घेऊ नये.\"\n“पाककृती, फ्याशन, मुलांचे संगोपन, मुलाखती, अनाथाश्रम-वृद्धाश्रमांना भेटी असे विषय तिला कवर करता येतीलच की.”\n\"पण माझ्या आणखीही मैत्रिणी आहेत. काही आयटीत आहेत. त्याही रात्री बेरात्री प्रोजेक्ट्ची डेडलाईन पूर्ण करतात, एक सिरिअल्समध्ये कामं करते. तिचीही शूटींग्ज दिवसात उशीरा असतात आणि एक तर आयपीएस आहे.\"\n\"हो हो पण मी म्हणालो ना आधी की या परिस्थितीत रात्री आठनंतर घराबाहेर पडणे योग्य नाही. मध्यंतरी महिला कॉन्स्टेबल्स सोबत काय झाले होते ते विसरलीस का स्त्रिया या देशात सुरक्षित नाहीत ही सत्य परिस्थिती आहे. आपण परिस्थिती बदलू शकत नाही तेव्हा काळजी घेतलेली बरी एवढेच मला म्हणायचे आहे.\"\n\"म्हणजे रात्री आठनंतर लांडगे रस्त्यांवर फिरतात असे समजायचे\n\" दुर्दैवाने तशी परिस्थिती निर्माण झालीये खरी.\"\n\"पण मग आता रात्री आठनंतर बायका दिसत नाही म्हटल्यावर लांडगे संध्याकाळी सहालाच सावज शोधायला बाहेर पडले तर जंगली श्वापदे नाही का... त्यांचे नैसर्गिक अन्न कमी झाले की रानाबाहेर पडून इतरांवर हल्ले करत... तसेच.\"\n माहित नाही बुवा. मध्ययुगीन पडदापद्धती कशी वाटते नाही सुरक्षिततेसाठी अशा पर्यायांचाही विचार करून ठेवू सध्या.\"\n“असे असेल तर स्त्रीभ्रूणहत्येचा मार्गच काय वाईट आहे सशा आणि लांडग्यांच्या दुनियेत बायांनी जन्मच तरी का घ्यावा सशा आणि लांडग्यांच्या दुनियेत बायांनी जन्मच तरी का घ्यावा\nजरासी सावधानी जिंदगी भर आसानी अशी सरकारी घोषणा आहे ,\nजरी वेगळ्या संधर्भात असली तरी त्यातील आशय त्यांच्या जनतेच्या प्रती असलेल्या सुरक्षिततेच्या दायित्वाच्या प्रती असलेल्या मानसिकते वरुन सिद्ध होतो.\nआयुष्य खरंच सोपं असतं, आपणच त्याला कठीण करून ठेवतो, स्वत:साठी आणि इतरांसाठी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/coimbatore-doctors-remove-33-5-kg-ovarian-tumor-eye-world-record-1769974/", "date_download": "2018-10-16T21:02:05Z", "digest": "sha1:WMS4RZTIEVLQZKHL5CHPKBJSLJ2SHB7U", "length": 14100, "nlines": 205, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Coimbatore Doctors remove 33.5 kg ovarian tumor, eye world record | बापरे! महिलेच्या पोटातून काढण्यात आला ३३.५ किलोंचा ट्युमर | Loksatta", "raw_content": "\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\n महिलेच्या पोटातून काढण्यात आला ३३.५ किलोंचा ट्युमर\n महिलेच्या पोटातून काढण्यात आला ३३.५ किलोंचा ट्युमर\nमहिलेवर तीन तास शस्त्रक्रिया सुरु होती, कमीत कमी रक्तस्त्राव कसा होईल यावर डॉक्टरांनी भर दिला होता असेही समजते आहे\nतामिळनाडूतील कोईम्बतूर या ठिकाणी असलेल्या एका रुग्णालयात महिलेच्या पोटातून ३३.५ किलोंचा ट्युमर काढण्यात आला आहे. या महिलेचे नाव वसंता असून ती उटी येथील शेतमजूर आहे. तिने ट्युमरमुळे वाढणाऱ्या पोटाकडे दुर्लक्ष केले आणि हा ट्युमर चक्क ३३.५ किलो इतका भला मोठा झाला. तिला वेदना झाल्या की ती तात्पुरता इलाज करत असे. तिला जास्तच वेदना होऊ लागल्याने तिच्या विविध चाचण्या करण्यात आल्या आणि त्यानंतर उटी येथील डॉक्टरांनी तिला मोठ्या रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला.\nज्यानंतर ही महिला कोइम्बतूर येथील रुग्णालयात दाखल झाली. तिथे तिच्यावर शस्त्रक्रिया करून तिच्या पोटातून ३३.५ किलोंचा ट्युमर बाहेर काढण्यात आला. मला असह्य वेदना होऊ लागल्या होत्या. पोटाचा आकार इतका वाढला होता की मला चालताही येणे कठीण झाले होते. त्यानंतर मी रूग्णालयात दाखल झाले आणि मग माझ्यावर ही शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉ. सेनथील कुमार, डॉ. पियुष, डॉ. अनिता आणि डॉ. सतीश कुमार या सगळ्यांनी तिच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया केली.\nआम्ही तिला होणाऱ्या वेदना पाहिल्या. तिच्या चाचण्या केल्यावर आम्हाला ट्युमर मोठा आहे हे लक्षात आले. या महिलेला ट्युमरमुळे चालणे आणि श्वास घेणेही कठीण होऊन बसले होते. शस्त्रक्रिया केली तर मला काही होणार नाही ना अशी भीती तिला वाटत होती. मात्र आम्ही तिच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करून तिच्या पोटातून ट्युमर बाहेर काढला असे डॉ. सेनथील कुमार यांनी सांगितले. या ट्युमरने तिच्या पोटाचा बराचसा भाग व्यापला होता. त्यामुळे तिला प्रचंड वेदना होत होत्या आणि तिच्या रक्तवाहिन्यांवरही याचा परिणाम झाला होता असेही डॉक्टरांनी स्पष्ट केले.\nआम्हाला शस्त्रक्रिया करताना एक महत्त्वाची काळजी घ्यायची होती की वसंताचा कमीत कमी रक्तस्त्राव होईल. जी आम्ही आमच्या परिने पूर्णपणे घेतली. आम्हाला हा ट्युमर बाहेर काढण्यासाठी तीन तासांचा अवधी लागला असेही डॉक्टर कुमार यांनी सांगितले. एएनआय या वृत्तसंस्थेने या संदर्भातले वृत्त दिले आहे.\n३३.५ किलोचा ट्युमर एखाद्या रूग्णाच्या पोटातून काढण्याची ही पहिलीच वेळ आहे. ३३.५ किलोच्या ट्युमरमुळे महिलेचे वजन ७५ किलोंच्या घरात गेले होते. याआधी दिल्ली आणि पुद्दुचेरी येथील एम्स रूग्णालयात ट्युमरच्या ज्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या त्यामध्ये २० किलोंचा ट्युमर काढण्यात आला आहे. मात्र ३३.५ किलोंचा ट्युमर काढण्याची ही पहिलीच वेळ आहे असेही डॉक्टरांनी सांगितले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'महाराष्ट्रात येताना भीती नसते, कारण इथं मोदी-शाहंसारखे गुंड नाहीत'\n#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\nराज ठाकरे अमरावती एक्सप्रेसने विदर्भाकडे रवाना\n#MeToo : आरोपांनंतर 'यशराज फिल्म्स'मधून आशिष पाटील यांची हकालपट्टी\nमायलेकींच्या सुरक्षेसाठी तो उबर चालक मध्यरात्रीनंतरही दीड तास थांबून राहिला\n#MeToo : अकबरांच्या अडचणीत वाढ, १९ महिला पत्रकार कोर्टात\n#MeToo : आरोप सिद्ध होणाऱ्यांसोबत काम न करण्याचा फरहान अख्तरचा निर्णय\n#MeToo : आरोपांनंतर 'यशराज फिल्म्स'मधून आशिष पाटील यांची हकालपट्टी\n'राधिका मसाले'च्या मीम्सवर अनिता दाते म्हणते..\n#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्यांकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\n‘लोहपुरुष’ पोलीस आयुक्त, जरा इकडेही लक्ष द्या\nमित्राच्या अपघाती मृत्यूच्या तणावामुळे अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची आत्महत्या\n२८ नवे कुष्ठरुग्ण आढळले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/51652", "date_download": "2018-10-16T22:07:15Z", "digest": "sha1:LIASDSLCJMPOBTLEMNYLMOKCXAMJA5CE", "length": 39755, "nlines": 284, "source_domain": "www.maayboli.com", "title": "ड्रॅगनच्या देशात ०१ - हिमालयावरून बायजींगच्या दिशेने भरारी | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /ड्रॅगनच्या देशात ०१ - हिमालयावरून बायजींगच्या दिशेने भरारी\nड्रॅगनच्या देशात ०१ - हिमालयावरून बायजींगच्या दिशेने भरारी\nड्रॅगनच्या देशात: ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११... १२... १३... १४... १५...\n१६... १७... १८... १९... २०... २१ (समाप्त)...\nखूप दिवसांपासून चीन बघण्याची इच्छा होती. गेल्या ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये हा योग जुळून आला. एकदा जायचे नक्की झाले आणि मग आंतरजलावर अभ्यास सुरू केला. चारपाच टुर एजन्सीच्या ईटिनेररीज बऱ्या वाटल्या पण एकही मला पाहिजे असलेली सर्व ठिकाणे असलेली नव्हती. पण आता टूर कस्टमायझेशन ही काही फार नावीन्यपूर्ण गोष्ट राहिली नाही त्यामुळे चिंता नव्हती. सगळ्यांना ईमेल पाठवल्या. त्यातल्या एका, China Highlights चा, प्रतिसाद चांगला होता. टूर व्यवस्थापिकेने चीनवरून फोन करून अगदी अगत्याने सर्व माहिती विचारली... केवळ भेट देण्याची ठिकाणेच नाही तर पर्यटनांसंबंधीच्या आवडी, खाण्याच्या आवडी (नुसते शाकाहारी-मांसाहारी नव्हे तर कुठल्यावारी शाकाहारी आहात हे सुद्धा नोंदवून घेतले), अगदी allergies सुद्धा ), अगदी allergies सुद्धा असो, आतापर्यंत तुमच्या ध्यानात आलेच असेल मी कोणती टूर कंपनी निवडली आणि का ते.\nनंतरचाही अनुभव चांगला होता. मूळ ईटिनेररीमध्ये मी बरेच फेरफार केले, अर्थात त्यामुळे खिशावर दडपण आले. पण विचार असा की आपण काय परतपरत चीनला थोडेच जाणार, एकदा काय करायचे ते करून घ्या. तरीसुद्धा तिबेट राहिलेच. तेथील राजकीय परिस्थितीमुळे परदेशी प्रवाश्यांकरीता भेटीचे नियम कडक आहेत. कमीतकमी ५ जण, तेही एकाच देशाचे, एकाच ग्रुपने, एकाच वेळी आगमन-निर्गमन करणारे असल्याशिवाय तिबेटचे स्पेशल परमिट मिळत नाही. त्यामुळे थोडा नाराज झालो. पण इतर सर्व मनासारखे (अगदी गुरुवार,शनीवारला शाकाहारी जेवण, व्हेजिटेबल तेलातले, फिश ऑइल न वापरण्याची जबाबदारी गाईड घेईल, वगैरे ) ठरल्याने बरे वाटले.\nशेवटी अशी ठरली ईटिनेररी:\nबायजींग - शियान - लिजीयांग - शांग्रीला -गुइलीन - यांगशुओ - चेंगदु - चोंगचिंग - यांगत्से नदीवर क्रूझ -यिचांग - शांघाई.\nकाय गंमत असते पहा. हा काही माझा पहिला परदेश प्रवास नव्हता, पण चीन म्हटल्यावर जरा धाकधूकच वाटली शिवाय चाललो आहोत पण कम्युनिस्टांनी काही गैरसमजुतीने अडकवले तर काय असा एक विचारही मनाला चाटून गेला शिवाय चाललो आहोत पण कम्युनिस्टांनी काही गैरसमजुतीने अडकवले तर काय असा एक विचारही मनाला चाटून गेला पण मुळातच मर्द मराठा असल्याने असल्या विचारांना फारसा थारा न देता पुढील तयारीला लागलो. चिनी लोकानांही याची कुणकुण लागली असावी कारण सर्व काम फारच सहजपणे होऊन आठवड्याभरात व्हिसा हाती आला. नंतर मात्र प्रवासाचा दिवस कधी येईल असे झाले.\nशेवटी तो दिवस उजाडला आणि दम्माम, सौदि अरेबिया - दुबई - बायजींग असा प्रवास Emiratesने सुरू झाला. दम्माम ते दुबई प्रवास ठीक झाला, झाला परंतु खरा दणका दिला दुबई विमानतळाने. साधारणपणे दुबई विमानतळ आंतरराष्टीय दर्जाची सेवा देतो असा माझा सर्वसाधारण अनुभव आहे. पण तेथे check-in करायला गेल्यावर हवाईसुंदरीने गोड हसून सांगितले की तुमची window seatबदलून तुम्हाला aisle seat देण्यात आली आहे. दरवेळेस, दर रूटच्या किमान पहिल्या प्रवासाला मला खिडकीजवळची सीट हवी असते म्हणून मी जवळजवळ तीन आठवडे अगोदर ती बुक केली होती. आणि ही बया मला हसत सांगतेय की माझी सीट बदलली ते सुद्धा साडेसहा तासांच्या long haul प्रवासाला ते सुद्धा साडेसहा तासांच्या long haul प्रवासाला माझ्यातला मर्द मराठा परत जागा झाला. जरा (नाही बरीच)हुज्जत घातली. मी ऐकतच नाही हे बघितल्यावर तिने \"सुपरवायझरला बोलवते मग बघा\" अशी धमकी दिली. मी म्हणलो, \"बोलवच\". मग सुपरवायझरने मला असंख्य कारणे सांगितली आणि मीही त्याला एमिरेटसच्या फ्लाईट मगॅझीनमधली त्याच्याच CEO ची quality, customer care, etc. वरची वचने ऐकवली. काही वेळाने त्याच्या ध्यानात आले की हा काही ऐकणार्‍यातला नाही. शिवाय विमानाला दोन अडीच तास होते, दम्मामहूनच माझे लगेज थ्रू-चेकइन झाले होते आणि माझ्या online seat reservation चे एमेरिटसने केलेले confirmation माझ्या मोबाइलवर होते, त्यामुळे आपला गड पक्का होता. शेवटी त्याने कुठेतरी एक फोन करून माझी मूळ सीट मला देऊ केली. हे प्रकरण दुबईला झाल्याने इतका बाणेदारपणा जमला. दम्मामला हे जमणे कठीण होते. असो, याचा मला प्रवासात किती फायदा झाला ह्याची थोडीबहुत कल्पना विमानातून काढलेल्या फोटोंवरून येईलच. A-380 मधून १० किमी वरून उडताना डोळ्यांना जे हिमालय, तिबेट आणि चीनचे दर्शन झाले ते वर्णनातीत होते. A-380 मधून उडण्याची ही माझी पाहिलीच वेळ आणि तीही बहुदा विमानबदलामुळे, ही आणखी एक अनपेक्षित आनंदाची बाजू.\nआणि येथून पुढे बलवन्त हिमगिरीचे अचाट रुपडे असे काही सुरू झाले की डोळा मावेनासे झाले आणि केवळ नशिबात होते म्हणून कधी नाही ते दुबईला घातलेल्या हुज्जतीचे चीज झाल्याचे वाटले.\nइथून पुढे तिबेटचे रखरखीत पठार सुरू झाले. जगातले सर्वात उंच पठार. जणू जगाची पाठच.\nमेनलँड चीन सुरू... बहुतेक झिन्जियान्गचा वाळवन्टी भाग असावा.\nविमान वेळेवर पोहोचले. विमानतळावर चोख व्यवस्था होती. सर्व कामे शिस्तीत झाली. इमिग्रेशन ऑफिसर हसून वेलकमपण म्हणाला. चला मनावरची चीनची उरलीसुरली भीती पळून गेली. मार्गदर्शक नावाची पाटी घेऊन उभा होता. चिनी ढबीचे पण सहज समजेल असे इंग्लिश बोलत होता. टुरचा पूर्णं मूड जमला. इंग्लिश बोलणारा मार्गदर्शक ही चीनमध्ये luxury नसून अत्यंत आवश्यक गोष्ट आहे हे नंतर सततच्या अनुभवाने समजत गेले. अगदी बायजींग व शान्घाईसारख्या शहरांतही स्टार्ड हॉटेलच्या स्टाफमध्ये एखादाच / एखादीच कामचलाऊ इंग्लिश बोलू शकतो/ते. अन्यथा sign language वर भागवावे लागते. कधी कधी ते ही कसे तोकडे पडते आणि कशी मजा होते(आता मजा वाटते, त्या वेळी तसे वाटले नाही ) ते पुढे कधितरी येईलच.\nबायजींग मध्ये दूषित वातावरणामुळे सर्व वर्षभर केव्हाही धुके असू शकते. बायजींग ऑलिंपिकच्या वेळेस याचा फार गाजावाजा झाला होता हे आठवत असेलच. विमानतळावरून हॉटेलवर जाताना याचा प्रत्यय आला. शिवाय आंतरजाल माझ्या बायजींगमधील ४ दिवसांत सतत ढग व पाऊस दाखवत होते. परंतू वरूणराजाशी आमचा थोडाबहुत वशिला आहे. आजपर्यन्त त्यांनी आमची सहल कधीच खराब होऊ दिली नाही. तेव्हा त्यांची आठवण काढून बाकी सर्व नशिबावर सोपवले.\nहॉटेलवर आल्यावर प्रथम शॉवर घेतला आणि ChaoYang Acrobatic Show बघायला बाहेर पडलो. तिकिटे आंतरजालावरून बुक केली होती. The China Guide (www.thechinaguide.com)नावाची एक एजन्सी हे काम करते, शिवाय तिकिटे छापील किंमतीच्या १५-२०% स्वस्त देते. थिएटरवर एजन्सीचा/ची गाईड तुम्हाला भेटतो/ते, तेथेच पैसे द्यायचे आणि तिकीट घ्यायचे... आंतरजालावर फक्त बुकिंग करायचे. फारच सोयीचा व्यवहार. मी तीन रात्रींच्या वेगवेगळ्या तीन शोंची तिकिटे अशीच बुक केली होती. चीनमध्ये जिथे जाल तिथे छान शोज आहेत. पर्यटन व्यवसाय उत्तम रीतीने डेव्हलप केला आहे हे वारंवार जाणवते.\nशो इतका छान होता आणि त्याची CD पण विकत मिळते म्हटल्यावर फोटोकडे दुर्लक्ष झाले नाही तरच नवल. त्यामुळे हे फक्त नमुन्यादाखलचे फोटो. मात्र पुढील भागांतील outdoor फोटो ही कसर पुरेपूर भरून काढतील अशी अपेक्षा आहे. या शोमधील सर्वच कलाकार नावाजलेले असून अनेक जागतिक स्तरावरची बक्षिसे त्यांनी पटकावलेली आहेत.\nड्रॅगनच्या देशात: ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११... १२... १३... १४... १५...\n१६... १७... १८... १९... २०... २१ (समाप्त)...\nमाबोवर स्वागत. ही मालिका इथे\nही मालिका इथे टाकल्याबद्दल धन्यवाद.\nमाबोवर सक्रीय असणार्या अल्पसंख्यांक अश्या डॉक्टरांच्या लीगमध्येही स्वागत.\nदुसर्या धाग्याविषयी अ‍ॅडमिनच्या विपूत लिहून ठेवलेत तर तो एक्स्ट्रा धागा रद्दं करतील.\nही अ‍ॅडमिनच्या विपूची लिंक आहे.\nहिमालयाचे वरुन घेतलेले फोटो मस्त आहेत.\nत्या शो बद्दल थोडक्यात माहिती आली असती फोटोसोबत तर बरं झालं असतं.\nलिखाण फोटो नेहमीसारखेच कम्प्लीट पॅकेज\nविमानातुन घेतलेले फोटोज अफलातुन आले आहेत. दुबईत हुज्जत घातलीत ते खरंच बरं झाले. लेख सुध्दा मस्त.\nत्या शो बद्दल थोडक्यात माहिती आली असती फोटोसोबत तर बरं झालं असतं.>>>> +१\nरच्याकने, तुम्ही चीनच्या राजधानीचा उल्लेख बायजिंग असा केला आहे, पण बहुतेक ते बिजींग असावे असे मला वाटत आहे.\n फारच छोटा भाग वाटला.\nथोड्यावेळानी कळले की बायजींग म्हणजेच बिजिंग हे चीनी उच्चार का तिथेपण आता नामांतर झाले\nउत्तम लेखमालेचे साक्षीदार होणार आम्ही.\nबिजींग बायजिंग ईंटरेस्टींग, पण ते तिथे फिरून आलेत म्हणजे त्यांना आतली पक्की खबर असणार\nजगप्रसिद्ध बायजींग धुके >> दाट म्हणून प्रसिद्ध आहे का पण फोटो मस्त आलाय..\nछान सुरुवात, पुढील आऊटडोअर भागाच्या प्रतीक्षेत\nसुंदर सुरवात. पुढच्या भागांच्या प्रतीक्षेत. हिमालयाचे दर्शन खासच. चीनच्या भेटीची आखणी करायची आहे मला पण ( नजीकच्या भविष्यात )\n..पहिल्या फोटोत थोडा डार्कनेस आणता येईल पिकासा वापरून.\nसर्व प्रतिसादकांसाठी अनेक धन्यवाद \n* चीनच्या राजधानीच्या नावाचा उच्चार: हा तेथे बायजिंग अथवा बैजिंग अथवा त्यामधला काहीसा असाच केला जात होता.\n* चाओ यांग थिएटर: हे तेथिल कसरतींच्या कार्यक्रमांसाठी जगप्रसिद्ध आहे. जवळजवळ सर्वच कलाकार केवळ जागतिक स्तराचे कसरतपटूच नाहित तर सुवर्णपदकांने गौरवले गेलेले आहेत. त्यामुळे त्यांच्या कसरतींचे वर्णन करणे माझ्या शाब्दीक कुवतीबाहेरचे होते. तो कार्यक्रम प्रत्यक्ष अथवा कमीत कमी चलत्चित्राव्दारे पाहिल्याशिवाय कसरत किती कौशल्यपूर्ण आणि सौंदर्यपूर्ण असू शकते याची कल्पना येऊ शकणार नाही. चीनच्या भेटीत अजिबात न चुकवावा असा हा सोहळा आहे \nया कार्यक्रमाबद्दल अधिक माहिती (तिकीट विक्रीसह) त्याच्या या संस्थळावर मिळू शकेल.\n* जगप्रसिद्ध बायजींग धुके: जलदगतीने झालेल्या प्रगतीचा दुष्परिणाम म्हणून वाढलेल्या वायूप्रदूषणाचा हा परिणाम आहे. ह्या कुप्रसिद्ध धुक्याने बायजींग ऑलिंपिक्सवरही घोक्याचे सावट आणले होते हे आठवत असेलच \n* फोटो: सर्व फोटो कोणतीही प्रक्रिया न करता त्यांच्या मूळ स्वरूपातच (रॉ) धाग्यात टाकलेले आहेत. याची मुख्य कारणे 'माझे प्रोसेसिंगबद्दलचे अज्ञान' आणि 'ते शिकण्याबद्दलचा आळस' ही आहेत \n@दिनेशः तुमच्या चीनच्या सहलीसाठी शुभेच्छा \nसर्व प्रतिसादकांचा आणि वाचकांचा सहलीतला सहभाग असाच पुढे चालू रहावा हीच इच्छा आहे. कारण त्यामुळे सहलीचा आनंद नि:संशयपणे व्दिगुणित होईल \n लेख आवडला. पुढील भागाच्या प्रतिक्षेत..\nते धुकं वायुप्रदुषणामुळे आहे हे वाचून वाईट वाटले आणि भीतीदायकही\nझकास फोटोज... आणि पुढील\nझकास फोटोज... आणि पुढील भागाच्या प्रतिक्षेत...\nबायजिंग मधले धुके खरंच प्रसिद्ध आहे.. ऑलिंपिक्सच्या वेळेस त्याचा चांगलाच गवगवा झाला होता...\nहिमालया चे फोटो बघून तुम्ही\nहिमालया चे फोटो बघून तुम्ही घातलेल्या हुज्जतीबद्दल धन्यवाद\nआपली इतर उत्तमोत्तम प्रवासवर्णने माबो वर देखील येवुद्यात \nमस्त आहेत फोटो.. पुढचे भाग\nमस्त आहेत फोटो.. पुढचे भाग लवकर येउ देत\nकिती दिवस लागले एकुण \nसर्व तयारी स्वतः करून कुठल्याही ग्रूप-टूरच्या फंदात न पडता गेलात हे वाचून मस्त वाटलं.\nपरदेश पर्यटन म्हणजे सर्वसाधारण युरोप आणि अमेरिका प्रामुख्याने नजरेसमोर येते....पूर्वेकडील म्हटल्यास जपान कोरीया आदी. पण चीनचा प्रवास आपण करायचा अशी तुमच्या मनी ज्या क्षणी भावना आली ती कशी आली त्याबद्दल वाचायला मला खूप आवडेल. खूप सुंदर लिहिले आहे तुम्ही...असे वाटावे की शेजारील सीटवर आपण बसलो आहोत आणि तुम्हीच चीनच्या पर्यटन विशेषाचे कौतुक करीत आहात.\nनकाशात बिजिंग (किंवा बायजिंग) चा उल्लेख येणे स्वाभाविक आहे.....तुमच्या प्रवासपट्ट्यात नसलेले तिथे एक गाव दिसत्ये....बिजिंगच्या खाली....\"शानडोंग\" Shandong.... या गावातील एका हायस्कूलमधील शिक्षक पतीपत्नी माझ्या परिचयाचे झाले होते.....रेडिफमाध्यमातून. भारत आणि विशेषतः येथील विविध प्रांतात बोलल्या जाणार्‍या भाषा संदर्भात त्याना जाणून घेण्यात फार औत्सुक्य होते. चीनमध्येही आपल्यासारखीच प्रांताप्रांतात बदलत जाणारी भाषा आहे हे देखील त्यानी सांगितले.\nतुम्हालाही चीनी भाषेच्या विविधतेचा असा काही अनुभव आला का सामाजिक पातळीवर फुलबागांचे वेड फार जपले जाते असे या जोडप्याने सांगितले होते. त्याबाबतीत चीन आघाडीवर असल्याचे तुम्हाला दिसले असेलच.\nबेजिंग हा उच्चार जास्त\nबेजिंग हा उच्चार जास्त प्रचलित आहे पण बायजिंग असे तिथले स्थानिक लोक म्हणतात.\nइ.ए. - खूप सुंदर सुरवात. तुमचा मर्द मराठेपणा आवडला. दुबई ऐवजी तुम्ही सिंगापुराहून चिन का नाही गाठले मग हिमायल दिसला नसता म्हणून का\nपुढील वेळी तिबेट सफर घडो.\nदुबई ऐवजी तुम्ही सिंगापुराहून\nदुबई ऐवजी तुम्ही सिंगापुराहून चिन का नाही गाठले मग हिमायल दिसला नसता म्हणून का\nमंदार, मला वाटले ते पुण्याहून\nमंदार, मला वाटले ते पुण्याहून मुंबई आणि नंतर चीन असा प्रवास करीत होते. दम्मम दिसले नाही कुठे वाचताना. धन्स.\nआमच्यासाठी तुम्ही जी बरीच\nआमच्यासाठी तुम्ही जी बरीच हुज्जत घातली आणि आम्हाला हिमालयाची विलोभनीय दृष्य दाखवली त्याबद्दल मनापासून आभार .........\nपुढच्या भागाची वाट पहातोय.\nभाषाशास्त्राच्या दृष्टीने सर्व चीनमध्ये बोलली जाणारी भाषा ही एकच भाषा नसून तेथे बोलल्या जाणार्‍या सायनो-तिबेटन भाषाकुलातील शेकडो भाषाचा समुह आहे. त्यापैकी अनेक अश्या आहेत की त्या भाषीक दृष्ट्या एकमेकीपासून इतक्या वेगळ्या आहेत आणि एका भाषकाला दुसर्‍याची भाषा समजत नाही अर्थात चीनसारख्या जवळजवळ ९६ लाख किमी क्षेत्रफळावर पसरलेल्या खंड्प्राय देशातील १३५ कोटीपेक्षा जास्त जनता एकच एक भाषा वापरेल असे शक्यच नाही.\nमात्र त्यातल्या सर्वात जास्त वापरल्या जाणार्‍या मांदारीन या चिनी भाषेच्या प्रमाणित आवृत्तीला सरकारमान्य भाषेचा दर्जा आहे आणि शिक्षणात व सरकारी व्यवहारात तीच वापरली जाते.\nचिनी भाषा न येणार्‍या परदेशी माणसाला चीनमध्ये भाषा ही खुप मोठी समस्या आहे. कारण अगदी मोठ्या शहरांतील तारांकित हॉटेल्समध्ये आणि पर्यटक स्थळांवरही मोजकेच इंग्लिश बोलणारे कर्मचारी असतात. रस्त्यावर भेटणार्‍या सर्वसामान्य माणसांत तर इंग्लिश बोलणारा माणूस भेटणे खूपच दुर्मिळ आहे. तेव्हा चीनमध्ये फिरताना आपली आणि चीनी भाषा जाणणारा मार्गदर्शक सतत बरोबर असणे ही चैन नसून आवश्यकता आहे \nवाह्,सुंदर फोटोज आणी माहिती..\nवाह्,सुंदर फोटोज आणी माहिती..\nबी, Beijing चा स्थानिक उच्चार ,'पै चिंग' असा आहे.. मँडरिन मधे .. याचा अर्थ आहे नॉर्दन कॅपिटल\nदिनेश , तुझ्या चीन च्या सफरीत ट्रांसलेटर हवीये का\nलेख सुंदर. आणि हिमालय दर्शन\nलेख सुंदर. आणि हिमालय दर्शन अप्रतीमच\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nसुरुवात : मे 30 2008\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/sports-marathi-news/saina-nehwal-118033000013_1.html", "date_download": "2018-10-16T20:54:47Z", "digest": "sha1:P2MCQH2SS6L7KZBCMLEE4UWWKGGBA6A2", "length": 10710, "nlines": 127, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "राष्ट्रकुल संस्मरणीय करणार : सायना | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 17 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nराष्ट्रकुल संस्मरणीय करणार : सायना\nभारताच्या सायना नेहवालला मागील काही स्पर्धांत चमकदार कामगिरी करता आलेली नाही; पण गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेत तिला 2010च्या स्पर्धेतील कामगिरीची पुनरावृत्ती करायची आहे.\nसायना म्हणाली, नवी दिल्लीत झालेल्या 2010 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत पदकतक्त्यात भारत दुसर्‍या स्थानावर राहिला. या स्पर्धेचा शेवटचा दिवस शिल्लक होता आणि भारताने 99 पदके जिंकली होती. शेवटच्या दिवशी भारतीय पुरुषसंघाची अंतिम लढत आणि बॅडमिंटन महिला एकेरीची अंतिम लढत होती.\nमी सुवर्णपदक जिंकले आणि हॉकी संघाने रौप्यपदक. सुवर्णपदक जिंकून शंभरावे पदक भारताच्या खात्यात जमा करू शकले, याचा आनंद आहे.' त्या वेळी सायना अवघ्या 20 वर्षांची होती. त्या वेळी ती राष्ट्रकुल स्पर्धेत महिला एकेरीत सुवर्णपदक जिंकणारी पहिलीच भारतीय बॅडमिंटनपटू ठरली होती.\nत्याचबरोबर तिच्या सुवर्णपदकाने भारताने (38 सुवर्ण) पदकतक्त्यात इग्लंडला (37 सुवर्ण) मागे टाकून दुसरा क्रमांक मिळवला. त्यामुळे 2010च्या स्पर्धेच्या आठवणी कधीही विसरणार नाही, असे सायना म्हणाली.\nगोपीचंद अॅकॅडमीत सायना नेहवालचे प्रशिक्षण सुरु\nजागतिक बॅडमिंटन स्पर्धा : सिंधू, साई प्रणीथ यांची विजयी सलामी\nआजपासून सुरू जागतिक बॅडमिंटन स्पर्धा\nनक्षलवाद्यांकडून अक्षयकुमार आणि सायनाला धमकी\nसर्वोत्तम खेळापासून मी दूर नाही - सायना नेहवाल\nयावर अधिक वाचा :\nस्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...\nया जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...\nइम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख\nपाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...\nलिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...\nमराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...\n#MeToo चा परिणाम, आता नो ऑब्जेक्शन पत्रक लिहून घेणार\nआता #MeToo चळवळीला मिळालेलं गंभीर वळण पाहता बलात्काराचं दृश्य असो किंवा मग छेडछाडीचं; ...\nस्‍वयंघोषित बाबा रामपालसह १५ जणांना जन्मठेपेची शिक्षा\nहरियाणातील सतलोक आश्रमातील हत्‍याकांडप्रकरणी स्‍वयंघोषित बाबा रामपालसह १५ जणांना ...\nआत्मा बोलवत आहे असे सांगत मुलाची आत्महत्या\nनागपूरमध्ये सौरभ नागपूरकर १९ वर्षीय इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याने राहत्या घरात गळफास ...\n100 रुपयांच्या नवीन नोटांचा लिलाव सुरू\nभारतीय रिझर्व्ह बँककडून ग्राहकांसाठी 100 रुपयांची नवीन नोट जारी करण्यात आली आहे. या 100 ...\nतर काय चंद्रात दिसले होते शिरडीचे साईबाबा\nसरकारद्वारे सुरु असलेल्या प्रयत्नांनंतर देखील लोकं सोशल मीडियावर फर्जी पोस्ट पाठवणे ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/metro-work-started-in-front-of-pune-corporation/", "date_download": "2018-10-16T20:15:57Z", "digest": "sha1:5OMFT5Y4HHFMU6R7ZKUAMLWLB72NJMUQ", "length": 7469, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "महापालिकेसमोर मेट्रो स्थानकाचे काम सुरू | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमहापालिकेसमोर मेट्रो स्थानकाचे काम सुरू\nपुणे – महापालिकेच्या नवीन विस्तारीत इमारतीसमोरील मेट्रो स्थानकाचे काम महामेट्रोने सुरू केले आहे. यासाठी वाहतूक पोलीस आणि पीएमपीएमएलने परवानगी दिल्याची माहिती महामेट्रोने दिली. महापालिकेसमोर होणारे हे स्थानक जमिनीपासून वर 14 मीटरवर हे स्थानक असणार असून सुमारे 140 मीटर लांबीचे हे स्थानक असणार आहे. यासाठी या ठिकाणचे पाच बसथांबेही हलविण्यात येणार आहे. या स्थानकाच्या परिसरात पार्किंगसाठी मुबलक जागा, आवश्‍यक माहितीसाठी स्थानकावर मोठे स्क्रीन, वाय-फाय, कॅफेटेरिया या सुविधांसाठी महिला आणि अंध व्यक्तींसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.\nमहामेट्रोने वनाज ते धान्य गोदाम या मार्गाचे काम वेगात सुरू असून आयडिएल कॉलनी, वनाज तसेच आनंद नगर स्थानकाचे काम या पूर्वीच सुरू करण्यात आले आहे. त्या पाठोपाठ आता महापालिका भवनासमोरील काम हाती घेण्यात आले आहे. त्या अंतर्गत या ठिकाणी दहा खांब येणार आहेत. येथील वाहतुकीचाही अभ्यास महामेट्रोने केला असून त्यानुसार काम सुरू झाल्यानंतर या भागातील वाहतूक टप्प्या-टप्प्याने वळविण्यात येणार आहे. याशिवाय, या ठिकाणी महावितरणसह इतरही सेवावाहिन्या आहेत. त्या हटविण्यासाठी काम सुरू करण्यात आले आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleसंयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्क परिषदेवर भारताची निवड\nNext articleबहुचर्चित ‘मुळशी पॅटर्न’ची मोशन पोस्टरद्वारे बंपर घोषणा\nसंमेलनाध्यक्षाची नवी निवडप्रक्रीया सदोष : डॉ.लक्ष्मीकांत देशमुख\nफुकट्यांकडून पावणेआठ कोटी वसूल\nनदी सुधारचे हजार कोटींचे कर्ज केंद्र शासन फेडणार\nहडपसर सहायक आयुक्‍त कार्यालयाला टाळे ठोकले\nपुणे-लोणावळादरम्यान चार लोकल रद्द\n“लिव्हेबल’ नव्हे, “डेडली’ सिटी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.lovphonegoogle.com/mr/contact-us/", "date_download": "2018-10-16T21:07:12Z", "digest": "sha1:SNMUGIZSGY7JQHYTMVOKYWP45IYKXODV", "length": 4543, "nlines": 164, "source_domain": "www.lovphonegoogle.com", "title": "आमच्याशी संपर्क साधा - डाँगुआन Lovphone इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञान कंपनी, लिमिटेड", "raw_content": "\nफोन आणि पीसी अॅक्सेसरीज\nफोन आणि पॅड केस\nवॉल / प्रवास चार्जर\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nडोंगगुअन सिटी Lovphone इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञान कंपनी, लिमिटेड\nHumen टाउन, डाँगुआन सिटी, Guangdong प्रांत, Pujiang रोड\nसोमवार-शनिवार: 6 रविवार 9: बंद\nअमेरिका कार्य करू इच्छिता\nआम्हाला आपला संदेश पाठवा:\n* आव्हान: कृपया निवडा ध्वजांकित करा\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nआमच्या बातमीपत्रासाठी नोंदणी करा\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\nपत्ता: डोंगगुअन, Guangdong प्रांत, Humen शहर\nई - मेल पाठवा\n* आव्हान: कृपया निवडा स्टार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%97_%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%AA", "date_download": "2018-10-16T20:25:06Z", "digest": "sha1:5KQYT5VJPCGWCJMNILW3JKTKEEHQZAC6", "length": 15837, "nlines": 117, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "राग भूप - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nराग भूप हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे.\nस्वर मध्यम व निषाद वर्ज्य\nआरोह सा रे ग प ध सा\nअवरोह सा ध प ग रे सा\nपकड साऽऽ, ध़ऽ ध़ऽ सा, ध़सारेग सारेगऽऽ पऽ ग, धऽऽ पऽ ग, रे ग सा रे, ग धऽ धऽ सा\nगायन समय रात्रीचा पहिला प्रहर\nसमप्रकृतिक राग राग देसकार\nहा राग कल्याण थाटाचा राग आहे. या रागामध्ये ‘मध्यम‘ व ‘निषाद‘ हे दोन स्वर वर्ज्य असल्यामुळे या रागाची जाती औडव- औडव अशी होते. या रागाचा वादी स्वर ‘गंधार‘ असून संवादी स्वर ‘धैवत‘ आहे. हा राग रात्रीच्या पहिल्या प्रहरात गातात. या रागाला समप्रकृती असा देसकार हा राग आहे. हा भक्तिरसप्रधान राग आहे.\nआरोहः- सा रे ग प ध सा अवरोहः- सा ध प ग रे सा \nपकड- साऽऽ, ध़ऽ ध़ऽ सा, धसारेग सारेगऽऽ पऽ ग, धऽऽ पऽ ग, रे ग सा रे, ग धऽ धऽ सा \nभूप/भूपाळी रागात बांधलेली गीते :-\nघन:श्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला (चित्रपट - अमर भूपाळी)\nदेहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा (चित्रपट - आम्ही जातो आमुच्या गांवा)\nपंछी बनूँ उड़ती फिरूँ मस्त गगन में (चित्रपट - चोरी चोरी)\nमाझे जीवन गाणे (भावगीत)\nये हवा ये फ़ि़ज़ा आ भी जा (चित्रपट- गुमराह)\nशरयू तीरावरी अयोध्या (गीतरामायण)\nसंसार की हर शै का ((चित्रपट- धुंद)\nसायोनारा सायोनारा ((चित्रपट- लव्ह इन टोकियो)\nसुजन कसा मन चोरी (नाटक - स्वयंवर)\nआग्रा घराणे · इंदूर घराणे · ग्वाल्हेर घराणे · किराणा घराणे · जयपूर घराणे · बनारस घराणे · मेवाती घराणे\nअजित कडकडे · अब्दुल करीम खाँ · अमानत अली खाँ (भेंडीबाजारवाले) · उस्ताद अमीर खान · कुमार गंधर्व · के.जी.गिंडे · गजाननबुवा जोशी · दिनकर कैकिणी · जगन्नाथबुवा पुरोहित · पंडित जसराज · पंडित त्र्यंबकराव जानोरीकर · जितेंद्र अभिषेकी · डागर बंधू · निवृत्तीबुवा सरनाईक · दत्तात्रेय विष्णू पलुस्कर · विष्णू दिगंबर पलुसकर · फिरोज दस्तूर · बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर · विष्णू नारायण भातखंडे · भास्करबुवा बखले · भीमसेन जोशी · भूपेन हजारिका · मल्लिकार्जुन मन्सूर · माधव गुडी · यशवंतबुवा जोशी · वसंतराव राजूरकर · श्रीकृष्ण नारायण रातंजनकर · रामकृष्णबुवा वझे · रामचंद्र गणेश कुंदगोळकर · राम मराठे · राहुल देशपांडे · वसंतराव देशपांडे · विनायकराव पटवर्धन · विजय सरदेशमुख · शरद साठे · शिवानंद पाटील · शौनक अभिषेकी · श्रीकांत देशपांडे · संजीव अभ्यंकर · सवाई गंधर्व · सुरिंदर सिंग · सुरेशबाबू माने\nआशा खाडिलकर · इंदिराबाई खाडिलकर · किशोरी आमोणकर · केसरबाई केरकर · गंगूबाई हानगल · गिरिजा देवी‎ · पद्मावती शाळिग्राम · परवीन सुलताना · प्रभा अत्रे · मंजिरी केळकर · माणिक वर्मा · मालिनी राजूरकर · सरस्वतीबाई राणे · सिद्धेश्वरी देवी · सुमती मुटाटकर · हिराबाई बडोदेकर · रोशन आरा बेगम · मोगूबाई कुर्डीकर\nराग अंजनी कल्याण · राग अडाणा · राग अडाणाबहार · राग अभोगी कानडा · राग आसावरी · राग ओडव आसावरी · राग काफी · राग कामोद · राग केदार · राग केसरी कल्याण · राग खट · राग खमाज · राग खंबावती · राग गांधारी · राग गावती · गुजरी तोडी · राग गोरख कल्याण · राग गोवर्धनी तोडी · राग गौड मल्हार · राग गौरी · राग चंद्रकांत कल्याण · राग चंद्रनंदन · राग चांदनी केदार · राग चांदनी बिहाग · राग छाया बिहाग · राग जलधर केदार · राग जैत कल्याण · जोड राग · राग जोग · राग जोगकंस · राग जौनपुरी · राग झिंझोटी · थाट · रागाचे थाट · राग तिलंग · राग तिलक कामोद · राग दिनकी पूरिया · राग दीपक · राग दुर्गा · राग देवकंस · राग देशकार · राग देस · राग देसी · राग धानी · राग नंदकंस · राग नट · राग नटभैरव · राग नारायणी · राग पंचम ललत · राग पटदीप · राग परज · राग पहाडी · राग पूरिया · राग पूरिया कल्याण · राग पूरिया धनाश्री · राग पूर्वी · राग बरवा · राग बसंत · राग बसंतबहार · राग बसंतीकेदार · राग बहार · राग बागेश्री · राग बिभास · बिहाग · राग भटियार · राग भीमपलासी · राग भूप · राग भूपेश्वरी · राग भैरव · राग भैरवबहार · राग भैरवभटियार · राग मधुकंस · राग मधुवंती · राग मलुहा केदार · राग मल्हार · राग मारुबिहाग · राग मालकंस · राग मालगुंजी · राग मियाँ मल्हार · राग मुलतानी · राग यमन · राग राजेश्वरी · राग रामदासी मल्हार · राग ललत · राग ललितागौरी · राग शंकरा · राग शुद्ध कल्याण · राग शुद्ध गुणकली · राग शुद्ध नट · राग श्याम कल्याण · रागेश्री · श्री (राग) · राग सावनी कल्याण · राग सावनी नट · राग सोरठ · राग सोहनी · रागातील स्वर · राग हरिकंस · राग हेम बिहाग · राग हेमंत · राग हेमावती · · ·\nहिंदुस्तानी संगीतातील ताल व तालवादक\nत्रिताल · रूपक · केरवा · झपताल · चौताल · एकताल · भजनी · आदिताल · फ़रदोस्ता · दीपचंदी · रूपकडा · आडाचौताल · गणेशताल · लक्ष्मीताल · मत्तताल · रुद्रताल · शिखरताल · ब्रह्मताल ·\nउस्ताद अहमदजान तिरखवा · चंद्रकांत कामत · भरत कामत · अल्लारखा · विजय घाटे · सुरेश तळवलकर · प्रशांत पांडव · अविनाश पाटील · निखिल फाटक · भाई गायतोंडे · लक्ष्मण पर्वतकर · रिंपा शिवा · झाकिर हुसेन · शिवानंद पाटील · जगन्नाथबुवा पुरोहीत\nहिंदुस्तानी संगीतातील प्रचलित वाद्ये\n· अलगुज · ऑर्गन · एकतारी · कोंगा · क्लॅरिनेट · खंजिरी · घटम · चर्मवाद्य · चिपळी · जलतरंग · झांज · टाळ · डग्गा · डफ · डमरू · ड्रम · ढोल · ढोलकी · तबला · तंतुवाद्य · तंबोरा · तार शहनाई · ताशा · तुतारी · नगारा · नादस्वरम · पखवाज · पावा · पिपाणी · पियानो · पुंगी · फिडिल · बाजा · बाजाची पेटी · बासरी · बोंगो · मॅन्डोलिन · मंजिरी (वाद्य) · मृदंग · रुद्र वीणा · लाऊ · विचित्र वीणा · वीणा · व्हायोलिन · शंख · संतूर · संबळ · संवादिनी · सनई · सरोद · सारंगी · सूरबहार · स्वरमंडळ · हार्मोनियम ·\nहिंदुस्तानी संगीतातील अप्रचलित लुप्तप्राय वाद्ये\n· घांगळी · झर्झर · झींगा · झेंगट (वाद्य) · पायपेटी · पिनाकी · भांगसर सारंगी · चिकारा · · ·\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ५ डिसेंबर २०१५ रोजी १४:४३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/search?search_api_views_fulltext=%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A5%85%E0%A4%82%E0%A4%95", "date_download": "2018-10-16T21:30:03Z", "digest": "sha1:5D4XGDTFD4IRUR5BS4V4IPLQPSX4VTEO", "length": 28187, "nlines": 275, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nसर्व बातम्या (50) Apply सर्व बातम्या filter\nअर्थविश्व (9) Apply अर्थविश्व filter\nसप्तरंग (8) Apply सप्तरंग filter\nमहाराष्ट्र (7) Apply महाराष्ट्र filter\nसंपादकिय (7) Apply संपादकिय filter\nग्लोबल (6) Apply ग्लोबल filter\nअॅग्रो (1) Apply अॅग्रो filter\nकाही सुखद (1) Apply काही सुखद filter\nसिटिझन जर्नालिझम (1) Apply सिटिझन जर्नालिझम filter\nजागतिक बॅंक (65) Apply जागतिक बॅंक filter\nप्रशासन (15) Apply प्रशासन filter\nमहाराष्ट्र (14) Apply महाराष्ट्र filter\nरिझर्व्ह बॅंक (13) Apply रिझर्व्ह बॅंक filter\nगुंतवणूक (12) Apply गुंतवणूक filter\nपाकिस्तान (12) Apply पाकिस्तान filter\nअर्थशास्त्र (10) Apply अर्थशास्त्र filter\nराजकारण (10) Apply राजकारण filter\nनरेंद्र मोदी (9) Apply नरेंद्र मोदी filter\nस्टेट बॅंक ऑफ इंडिया (9) Apply स्टेट बॅंक ऑफ इंडिया filter\nदेवेंद्र फडणवीस (8) Apply देवेंद्र फडणवीस filter\nमुख्यमंत्री (8) Apply मुख्यमंत्री filter\nअर्थसंकल्प (7) Apply अर्थसंकल्प filter\nपुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंक (7) Apply पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंक filter\nमहापालिका (7) Apply महापालिका filter\nअजित सहकारी बॅंक (6) Apply अजित सहकारी बॅंक filter\nउत्पन्न (6) Apply उत्पन्न filter\nयुनायटेड बॅंक ऑफ इंडिया (6) Apply युनायटेड बॅंक ऑफ इंडिया filter\nशिक्षण (6) Apply शिक्षण filter\nअमेरिका (5) Apply अमेरिका filter\nठिकाणे (5) Apply ठिकाणे filter\nदहशतवाद (5) Apply दहशतवाद filter\nनोटाबंदी (5) Apply नोटाबंदी filter\nव्यवसाय (5) Apply व्यवसाय filter\nसंस्था/कंपनी (5) Apply संस्था/कंपनी filter\nअरुण जेटली (4) Apply अरुण जेटली filter\nअर्थव्यवस्था (4) Apply अर्थव्यवस्था filter\nआरोग्य (4) Apply आरोग्य filter\nजलयुक्त शिवार (4) Apply जलयुक्त शिवार filter\nजिल्हा परिषद (4) Apply जिल्हा परिषद filter\nजीएसटी (4) Apply जीएसटी filter\nमेट्रो (4) Apply मेट्रो filter\nव्यापार (4) Apply व्यापार filter\nशेतकरी (4) Apply शेतकरी filter\n...ती जगाते उद्धारी - गीता गोपीनाथ (नाममुद्रा)\nहार्वर्ड विद्यापीठातील प्राध्यापक असलेल्या गीता गोपीनाथ यांनी 2015 मध्ये चलनाच्या विनिमय दरातील चढ-उतारामुळे विविध देशांमध्ये महागाईचा भडका कशा प्रकारे उडतो, याबाबत विस्तृत विवेचन केले होते. त्या वेळी गीता यांनी केलेली मांडणी भारतातील सध्याच्या परिस्थितीत पतधोरण ठरविताना भारतीय रिझर्व्ह बॅंकेला...\nकॉसमॉस बॅंकेची कार्डसेवा पूर्ववत\nपुणे - ऑनलाइन सायबर हल्ल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून बंद ठेवण्यात आलेली एटीएम कार्डसेवा पूर्ववत झाली आहे. बॅंकेच्या सर्व शाखांमधील व्यवहार सुरळीत सुरू असल्याची माहिती बॅंकेचे अध्यक्ष मिलिंद काळे यांनी \"सकाळ'ला दिली. ऑगस्टमध्ये कॉसमॉस बॅंकेच्या एटीएम पेमेंट स्विचिंग सिस्टीमवर सायबर हल्ला झाला होता...\n'सहकारी बॅंकांनी खासगीकरणाच्या मोहात पडू नये'\nपुणे - भारतीय रिझर्व्ह बॅंकेकडून (आरबीआय) सहकारी बॅंकांचे खासगीकरण करून अल्प वित्तीय बॅंकांमध्ये रूपांतर करण्याचा विचार सुरू आहे. परंतु, सहकारी तत्त्वावरील बॅंकांनी खासगीकरणाच्या मोहात पडू नये. त्या बॅंका त्यांच्या हातात राहू शकणार नाही, अशा शब्दांत भारतीय रिझर्व्ह बॅंकेच्या मध्यवर्ती मंडळाचे...\nपुणे-नाशिक रेल्वे प्रकल्प दृष्टिपथात - आढळराव पाटील\nशिक्रापूर - पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र व राज्य सरकार मिळून नुकतीच महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्‍चर डेव्हलपमेंट कंपनी स्थापन करण्यात आली आहे. या कामासाठी राज्य सरकारने नुकतेच ४० कोटी या कंपनीकडे वर्ग केले आहेत. प्रकल्प प्रारंभाचा कालावधी हा सर्वे व मंत्रिमंडळ मंजुरीवर असला तरी...\nस्विस बॅंकेत भारतीयांचे सात हजार कोटी\nवर्षभरात खात्यात ५० टक्‍क्‍यांनी वाढ; बॅंकांनाही चांगला नफा झुरिच - मोदी सरकारच्या काळा पैसा रोखण्याच्या प्रयत्नांना धक्का देणारा स्विस बॅंकेचा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. भारतीयांच्या खात्यातील पैसा २०१७ या वर्षात ५०.२ टक्‍क्‍यांनी वाढला आहे. २०१७ मध्ये भारतीयांनी आपल्या खात्यात एकूण ७ हजार कोटी...\nचरखा, चप्पल आणि चेंजमेकर\nआईसलंडच्या भारतातल्या दूतावासात काही वस्तू अभिमानानं ठेवलेल्या आहेत. त्यापैकी एक आहे कोलंबीच्या कवचापासून केलेलं मलम. ते लावल्यानं जखम लवकर बरी होते. जॉर्डनमध्ये दहशतवादापासून आंतरराष्ट्रीय आर्थिक संबंधांपर्यंत कोणत्याही विषयावर परिषद असेल तर पाहुण्यांना मात्र भेट म्हणून ‘डेड सी’ इथलं विविध...\nबॅंक खात्याची 49 हजार विद्यार्थ्यांना प्रतीक्षा\nपुणे - नवे शैक्षणिक वर्ष सुरू होण्यास जेमतेम दोन दिवस राहिले असतानाही महापालिकेच्या शाळांमधील सुमारे 49 हजार विद्यार्थ्यांचे \"डायरेक्‍ट बेनिफिट ट्रान्सफर' (डीबीटी) योजनेंतर्गत बॅंक खाते काढण्यात आले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे गणवेशासह अन्य शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी विद्यार्थ्यांच्या...\nपुणे - दोन टक्के वेतनवाढ मिळावी, या मागणीसह केंद्र सरकारच्या आर्थिक सुधार आणि इंद्रधनुष्य योजनांमुळे बॅंकिंग क्षेत्रावर होणाऱ्या संभाव्य दुष्परिणामांकडे लक्ष वेधण्यासाठी सार्वजनिक, खासगी आणि सरकारी बॅंकांतील कर्मचारी व अधिकाऱ्यांनी गेल्या दोन दिवसांपासून संप पुकारला होता. परिणामी शहर परिसरातील...\nराष्ट्रीयीकृत बॅंका ३१ मार्चला दिवसभर राहणार सुरू\nपुणे - येत्या शनिवारी ३१ मार्चला महिन्याचा पाचवा शनिवार असून, ग्राहकांच्या सोयीकरिता दिवसभर राष्ट्रीयीकृत बॅंका सुरू राहणार आहेत. महावीर जयंती (ता. २९) आणि गुड फ्रायडे (ता. ३०) आहे. या दिवशी सुटी आहे तर शनिवारी (ता. ३१) हनुमान जयंती असून, २०१७-१८ या आर्थिक वर्षाचा अखेरचा दिवस आहे. या दिवशी...\nपालिकेच्या बॅंकांमध्ये हजार कोटींच्या ठेवी\nमुंबई - पालिकेकडून विविध बॅंकांमध्ये कंत्राटदारांच्या परताव्याच्या, कर्मचाऱ्यांच्या पीएफच्या रकमा, वार्षिक अर्थसंकल्पात न वापरलेला निधी विविध बॅंकांमध्ये मुदत ठेव म्हणून ठेवला जातो. महापालिकेकडून विविध बॅंकांमध्ये या ठेवण्यात आलेल्या ठेवींचा आकडा दरमहा वाढत असून, ही रक्कम 67 हजार 741 कोटी...\nशेअर बाजारातील घसरणीचे वारे कायम\nमुंबई - शेअर बाजारातील पडझड सलग तिसऱ्या दिवशी गुरुवारी सुरूच राहिली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स १५० अंशांच्या घसरणीसह ३३ हजार ६८५ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ५० अंशांची घट होऊन १० हजार ३६० अंशांवर बंद झाला. पंजाब नॅशनल बॅंकेने (पीएनबी) चंद्री पेपर्स ॲ...\nबॅंक खात्यातील 27 कोटी काढण्याचा प्रयत्न\nमुंबई - चेंबूर येथील एका कंपनीच्या बॅंक खात्यातील 27 कोटींची रक्कम काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या समरसिंग भगवानसिंग रेवारी (वय 37) याला सायबर पोलिसांनी शुक्रवारी जयपूरहून अटक केली. तो राजस्थानातील गोविंदनगर येथील रहिवासी आहे. साफ ईस्ट कंपनीचे एका खासगी बॅंकेच्या चेंबूर येथील शाखेत बॅंक खाते आहे. त्यात...\nस्मार्ट सिटीच्या उपाययोजनांसाठी आरटीओ कार्यालयाला माहिती मिळेना\nऔरंगाबाद - स्मार्ट सिटीत स्मार्ट वाहतूक असावी, प्रदूषण मुक्तीसाठी प्रयत्न व्हावेत, या प्रमुख उद्देशाने सविस्तर अहवाल तयार करण्यासाठी आरटीओ कार्यालयाने विविध विभागांकडून माहिती मागविली; मात्र महिना उलटूनही शासकीय कार्यालयांनी आरटीओला माहितीच दिली नाही. या उदासीनतेने स्मार्ट सिटीवर प्रश्‍नचिन्ह...\nसंरक्षण उत्पादनात बीएईची गुंतवणूक - मुख्यमंत्री\nमुंबई - संरक्षणविषयक उत्पादनांची महाराष्ट्रात निर्मिती करण्यास बीएई सिस्टीम्स ही ब्रिटिश कंपनी उत्सुक असून, त्यासाठी आवश्‍यक असणाऱ्या प्रशिक्षणासाठी ट्रेनर हॉकची निर्मिती करण्यात येणार आहे. बीएई सिस्टीम्सचे अध्यक्ष रॉजर कार यांच्यासोबत दावोस येथे झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र...\nचीनच्या लष्करी तळाचे आव्हान\nनवे शीतयुद्ध प्रशांत महासागर-हिंद महासागर टापूत आकार घेत असून, अमेरिकेच्या आधी जपान, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलियासह भारताची लष्करी कोंडी करून चीन आपले सामर्थ्य अजमावीत आहे. पा किस्तानला दहशतवादाच्या मुद्‌द्‌यावर संयुक्त राष्ट्रसंघ व अन्य जागतिक मंचांवर राजनैतिक कवच देणारा चीन आता बलुचिस्तानात ग्वादार...\nविवेकानंद हे सांस्कृतिक चैतन्याचा स्रोत\nराष्ट्र उभारणीच्या कार्यात स्वामी विवेकानंदांचे योगदान मोलाचे आहे. अनेक विघातक शक्ती विकासामध्ये बाधा आणण्याच्या प्रयत्नात असतानाच्या आजच्या काळात त्यांची शिकवण अधिक उपयुक्त ठरते. स्वामी विवेकानंदांच्या आजच्या जयंतीनिमित्त... उपनिषदांमधील ‘उठा, जागे व्हा. ध्येय साध्य होत नाही, तोपर्यंत थांबू नका’,...\nभारतीय अर्थव्यवस्था आता \"टेक ऑफ'च्या स्थितीत\nवॉशिंग्टन - \"\"भारतामधील महत्त्वाकांक्षी सरकार राबवित असलेल्या पायाभूत सुधारणा आणि इतर विकसनशील अर्थव्यवस्थांच्या तुलनेमध्ये भारतामध्ये असलेल्या प्रचंड विकास क्षमतेच्या पार्श्‍वभूमीवर या देशाचा विकासदर हा 2018 मध्ये 7.3% आणि त्यापुढील दोन वर्षांत 7.5% इतका असेल,'' असा अंदाज जागतिक बॅंकेकडून...\nविद्यापीठ अनुदान आयोगाच्या ताज्या आकडेवारीनुसार भारतामध्ये एकूण ८२२ विद्यापीठे, ३४ हजार महाविद्यालये व ९१ राष्ट्रीय मानांकित संस्था आहेत. यामध्ये ३७० राज्यशासीत, १२३ अभिमत व २८२ खासगी विद्यापीठांचा समावेश आहे. भारत स्वतंत्र झाला, त्यावेळेस फक्त २० विद्यापीठे व ५०० महाविद्यालये अस्तित्वात होती....\nसर्वांगीण विकासासाठी निश्‍चित धोरण हवे\nनिसर्गसंपन्न आणि छोट्या मोठ्या धरण प्रकल्पांतून ५० टीएमसी पाण्याची साठवणूक करून कोल्हापूरसह कर्नाटकातील जनतेची तहान भागविणारा, पर्यटनाची पर्वणी असणारा राधानगरी तालुका. राजकारण, समाजकारण आणि चळवळींच्या क्षेत्रात अनेक लोकोत्तर नररत्नांना जन्माला घालणारा, साहित्य, संगीत आणि कलेच्या क्षेत्रात...\nकेंद्र सरकार संसदेच्या हिवाळी अधिवेशनात फायनान्शिअल रिझॉल्युशन अँड डिपॉझिट इन्शुरन्स बिल २०१७ सादर करून ते मंजूर करून घेण्याच्या तयारीत आहे. ऑगस्ट २०१७ मध्ये संसदेत हे विधेयक मांडलं गेलं. तत्पूर्वी केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळात चर्चा झाली. मागील अधिवेशनात हे विधेयक संसदेच्या समितीमध्ये चर्चेमध्ये...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://enavakal.com/%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%B0-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%96%E0%A4%BE-%E0%A4%B5/", "date_download": "2018-10-16T21:02:00Z", "digest": "sha1:33NZZE42ASE5I3SMPVJ3SJVWZQGTKNUW", "length": 12281, "nlines": 133, "source_domain": "enavakal.com", "title": "", "raw_content": "सलामीवीर राहुलचा अनोखा विक्रम – eNavakal\n»1:00 pm: गोंदिया – सर्पदंशाने मृत्यू झालेल्या मुलाला जिवंत करण्याचा दावा करणाऱ्या दोन आयुर्वेदिक डॉक्टरांना पोलिसांनी ताब्यात घेतले\n»9:21 am: मुंबई – मालाडमध्ये सुटकेसमध्ये आढळला महिलेचा मृतदेह. हैदराबादच्या १९ वर्षीय तरुणाला पोलिसांनी केली अटक\n»9:17 am: उत्तराखंड – उत्तरकाशीमध्ये पहाटे ४:०६ वाजता जाणवले; ३.२ रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के\n»8:17 am: पंढरपूर – शारदीय नवरात्रीनिमित्त विठुराया आणि रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात गुलाबाच्या फुलांची आकर्षक सजावट\n»7:15 am: मुंबई – मुंबईत पेट्रोलच्या दरात 11 पैशांनी वाढ; डिझेल 24 पैशांनी महागले\nसलामीवीर राहुलचा अनोखा विक्रम\nजयपूर – यंदाच्या आयपीएल स्पर्धेत आतापर्यंत सर्वाधिक धावा करणार्‍या पंजाबचा सलामीचा शैलीदार फलंदाज के.एल. राहुलच्या नावावर येथे झालेल्या राजस्थानविरूद्धच्या आयपीएल सामन्यात अनोख्या विक्रमाची नोंद झाली. यंदाच्या स्पर्धेत दिल्लीविरूद्धच्या पहिल्या सामन्यात राहुलने अवघ्या 14 चेंडूत अर्धशतक फटकावून स्पर्धेतील वेगवान अर्धशतक काढण्याचा मान मिळविला होता. राजस्थानविरूद्धच्या लढतीत त्याने 70 चेंडू खेळताना नाबाद 95 धावा केल्या. त्याने आपले अर्धशतक 48 चेंडूत पूर्ण केले. आयपीएलच्या या सत्रातील हे सर्वात संथ अर्धशतक होते. यंदाच्या या स्पर्धेत त्याने 10 सामन्यात दोनवेळा नाबाद राहताना 471 धावा केल्या आहेत. 53.75च्या सरासरीने धावांची बरसात करताना त्याने 4 अर्धशतके फटकाविली. मोठी खेळी करून संघाला विजय मिळवून न देणार्‍या फलंदाजांमध्ये आता राहुलचा तिसरा क्रमांक लागतो. या आगोदर नमन ओझा 94 धावा आणि विराट कोहली 92 धावा यांनी मोठी खेळी करूनदेखील आपल्या संघाला विजय मिळवू देण्यात ते अपयशी ठरले होते.\nघनकचरा विभागाची श्वेत्रपत्रिका काढा : भाजपाची मागणी\nदुधाला किमान आधारभूत दर देण्यासाठी कायदा करण्याचा विचार\nआयुर्विमा उतरवणे इस्लाममध्ये हराम, देवबंद उलेमांचा नवा फतवा\nनवी दिल्ली – उत्तर प्रदेशमधील सहारनपूर येथील दारूल उलूम देवबंदच्या उलेमांनी एक फतवा जारी केला आहे. आयुर्विमा पॉलिसी काढणे किंवा संपत्तीचा विमा करणे गैर...\nगुजरातमधील सरकारी रुग्णालयात 24 तासांत 9 चिमुकल्यांचा मृत्यू\nअहमदाबाद- अहमदाबादमधील सरकारी रुग्णालयात गेल्या 24 तासांत 9 बालकांचा मृत्यू झाला असून ही सर्व बालके आयसीयूमध्ये दाखल करण्यात आली होती. पाच बालकांना बाहेरच्या रुग्णालयातून...\nफ्रेंच स्पर्धेतून जोकोव्हिचचे ‘पॅकअप’\nपॅरिस – तब्बल 12 ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धा जिंकणार्‍या सर्बिेयाचा स्टार टेनिसपटू नोवाक जोकोव्हिचचे फ्रेंच ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेतील आव्हान उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आले. ‘क्ले...\nआंदोलन आरोग्य देश मुंबई\n२ एप्रिलला देशव्यापी डॉक्टरांचा संप\nमुंबई – २ एप्रिलला डॉक्टरांनी देशव्यापी संप पुकारला असून या संपाला इंडियन मेडिकल असोसिएशनने देखील पाठींबा दिला आहे. नॅशनल मेडिकल कमिशनमधील डॉक्टरविरोधी मुद्दे हटविण्यासाठी...\nइलेक्ट्रिक बस करार रद्द\nमुंबई- प्रदुषणावर आळा घालण्यासाठी 40 इलेक्ट्रिक बस पुरविण्याचा एका कंपनीशी केलेला करार एकतर्फी रद्द करण्यार्‍या बेस्ट प्रशासनाला उच्च न्यायालयाने आज चांगलाच दणका दिला. कायद्याचे उल्लंघन...\n‘मीटू’ मोहिमेबाबत हायकोर्टात याचिका\nमुंबई- संपूर्ण देशभरात सुरू असलेल्या ‘मीटू’ या मोहिमेबाबत आज हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. वकील सन्नी पुनामिया यांनी ही याचिका दाखल केली आहे....\nएम. जे. अकबरांवर आणखीन एक आरोप महिला पत्रकाराने लेखाच्या माध्यमातून केले उघड\nनवी दिल्ली- लैंगिक शोषणाच्या आरोपांमुळे अडचणीत आलेले परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांच्याविरोधात आणखीन एका महिला पत्रकाराने आरोप केला आहे. अकबर यांनी आपल्याला अनेकवेळा...\nनरेंद्र मोदींच्या शिर्डीतील कार्यक्रमाला गर्दी जमविण्यासाठी 2 कोटींची उधळण\nमुंबई- राज्यात एकीकडे तिजोरीत खडखडाट असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिर्डीतील कार्यक्रमाला गर्दी जमविण्यासाठी राज्य सरकार तब्बल दोन कोटी रुपयांची उधळण करणार असल्याची धक्कादायक माहिती...\nराहुल गांधी दोन दिवस मध्य प्रदेश दौर्‍यावर\nग्वाल्हेर- राहुल गांधी दोन दिवसांच्या मध्य प्रदेश दौर्‍यावर आहेत. आज, ग्वाल्हेर येथील किला भागात असलेल्या गुरुद्वाराला भेट देऊन त्यांनी माथा टेकला. यावेळी राहुलबरोबर ज्योतिरादित्य सिंधिया,...\nसामना रात्री ०८ वाजता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.snpnews.in/category/education/", "date_download": "2018-10-16T21:52:50Z", "digest": "sha1:KDPTMT3GU3HCNZJPPJEWZVBZCLYXIPQQ", "length": 16475, "nlines": 94, "source_domain": "www.snpnews.in", "title": "शिक्षण Archives - SNP News | News Articles | Blogs | Technology | Social | Political | Education |Cultural", "raw_content": "\nमा. सुरेशजी प्रभू यांच्या मार्गदर्शनाने व सीआयआय तर्फे कोकणामध्ये सुरु होणार कौशल्य प्रशिक्षण केंद्र व मॉडेल करिअर सेंटर\n21/09/2018 21/09/2018 SNP ReporterLeave a Comment on मा. सुरेशजी प्रभू यांच्या मार्गदर्शनाने व सीआयआय तर्फे कोकणामध्ये सुरु होणार कौशल्य प्रशिक्षण केंद्र व मॉडेल करिअर सेंटर\nमा. ना. श्री. सुरेशजी प्रभू यांचे कोकणाच्या कृषी पर्यटन व कौशल्य प्रशिक्षण क्षेत्रात युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी अजून एक ठोस पाऊल कोकणातील कृषी पर्यटन कौशल्य प्रशिक्षण क्षेत्रात भारतातील नामांकित CII (Confederation of Indian Industry) या सर्व उद्योग समूहांची शिखर संघटनेच्या सहकार्याने कोकणात कौशल्य प्रशिक्षण व रोजगार मार्गदर्शन केंद्र स्थापन होणार आहे. मा. श्री. सुरेशजी प्रभू यांच्या […]\nसिंधुदुर्ग येथे आयआयटीटीएमची शाखा\n06/09/2018 SNP ReporterLeave a Comment on सिंधुदुर्ग येथे आयआयटीटीएमची शाखा\nनवी दिल्ली, 6 : केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्यावतीने सिंधुदुर्ग-मालवण येथे पर्यटन व्यवस्थापनाचे शिक्षण देणा-या इंडियन इन्स्टिटयूट ऑफ टूरीझम ॲण्ड ट्रॅव्हल मॅनेजमेंट(आयआयटीटीएम) ची शाखा उघडण्यात येणार आहे. यासंदर्भात केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री(स्वतंत्र प्रभार) के. अल्फॉन्स यांनी केंद्रीय वाणिज्य व उद्योग तथा नागरी विमान वाहतूक मंत्री सुरेश प्रभु यांना पत्राद्वारे कळविले आहे. या निर्णयाबाबत श्री. प्रभु यांनी श्री. अल्फॉन्स यांचे पत्राद्वारे आभार […]\nयूपीएससी गुणवंत सत्कार सोहळ्याला माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे प्रमुख पाहुणे\n09/08/2018 SNP ReporterLeave a Comment on यूपीएससी गुणवंत सत्कार सोहळ्याला माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे प्रमुख पाहुणे\nमुंबई – युवा उत्थान फाऊंडेशन या सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेने गतवर्षी प्रमाणे याही वर्षी केंद्रीय नागरी सेवा परीक्षेत उत्तुंग यश मिळवलेल्या उमेदवारांचा सत्कार सोहळा आयोजित केला आहे. या सत्कार सोहळा आणि मार्गदर्शन कार्यक्रमाला महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक – अध्यक्ष, खासदार श्री. नारायण राणे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार […]\nयुवा उत्थान फाऊंडेशन मार्फत यूपीएससी गुणवंत सत्कार सोहळ्याचे आयोजन\n01/08/2018 SNP ReporterLeave a Comment on युवा उत्थान फाऊंडेशन मार्फत यूपीएससी गुणवंत सत्कार सोहळ्याचे आयोजन\nमुंबई – गतवर्षी प्रमाणे याही वर्षी युवा उत्थान फाऊंडेशन या सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेमार्फत केंद्रीय नागरी सेवा परीक्षेत उत्तुंग यश मिळवलेल्या उमेदवारांचा सत्कार सोहळा आयोजित केला आहे. सदर सत्कार सोहळ्याचे आयोजन गुरुवार दिनांक १६ ऑगस्ट २०१८ रोजी सायं.४. ३० वाजता मुंबई – प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिर येथे होणार आहे. युवा उत्थान […]\n‘जेईई’, ‘नीट’ची परीक्षा वर्षातून दोनदा\n‘नीट’ आणि ‘जेईई’ची परीक्षा वर्षातून दोनदा घेण्याची महत्त्वपूर्ण घोषणा मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली. या परीक्षा आता कॉम्प्यूटरवर घेतल्या जाणार असून जेईईची परीक्षा जानेवारी आणि मार्च तर ‘नीट’ची परीक्षा फेब्रुवारी आणि मे महिन्यात घेतली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. Share on: WhatsApp\nलोणारेच्या वृषांत पाटीलचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश\n25/06/2018 25/06/2018 SNP ReporterLeave a Comment on लोणारेच्या वृषांत पाटीलचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश\nअलिबाग तालुक्यातील लोणारे येथील रहिवाशी श्री. विश्वजित पाटील यांचा चिरंजीव कु. वृषांत पाटील याने इयत्ता दहावीच्या परीक्षेत ९४.६० टक्के मिळवून घवघवीत यश प्राप्त केले आहे. अलिबाग येथील कोकण एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत वृषांत दहावीचे शिक्षण घेत होता. इयत्ता पहिली पासून अव्वल क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या वृषांतला आपण दहावीच्या परीक्षेतही नव्वदीचा आकडा पार करू असा दृढ आत्मविश्वास होता. […]\nकेंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या दहावीच्या परिक्षेच्या निकालाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आज दुपारी 4 वाजता सीबीएसईच्या 10 वी च्या परीक्षेचा निकाल वेबसाईटवर जाहीर करण्यात येणार आहे. cbse.nic.in, cbseresults.nic.in आणि results.nic.in. या संकेतस्थळांवर विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल पाहता येणार आहे. यंदा सीबीएसईच्या दहावीच्या परीक्षेला 10 लाखांहून अधिक विद्यार्थी बसले होते. त्यांचा आज निकाल […]\nCBSE बोर्डाच्या दहावीच्या निकालाची तारीख जाहीर\n28/05/2018 SNP ReporterLeave a Comment on CBSE बोर्डाच्या दहावीच्या निकालाची तारीख जाहीर\nकेंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या दहावीच्या परिक्षेच्या निकालाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. उद्या दुपारी ४ वाजता सीबीएसईच्या १० वी च्या परिक्षेचा निकाल जाहीर होणार आहे. दोनच दिवसांपूर्वी सीबीएसईच्या १२ वीच्या परिक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. cbseresults.nic.in, cbse.nic.in and results.nic.in. या संकेतस्थळांवरही विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल पाहता येणार आहे. Share on: WhatsApp\nआगरी विद्यानिधी समुह ,कातळपाडा-कुसुंबळे यांच्यावतीने विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा\n03/05/2018 03/05/2018 SNP ReporterLeave a Comment on आगरी विद्यानिधी समुह ,कातळपाडा-कुसुंबळे यांच्यावतीने विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा\nअलिबाग – महाराष्ट्र दिनानिमीत्त ‘आगरी विद्यानिधी समुह , कातळपाडा-कुसुंबळे’ यांच्यावतीने कुसुंबळे ग्रामपंचायत क्षेञातिल इयत्ता १०वी व १२वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे गुणगौरव करण्यात आले. तसेच १ली ते ४थी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या उजळणी (पाढे) पाठांतराच्या स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला . यावेळी आगरी विद्यानीधी समुहाचे अध्यक्ष श्री विष्णू नामदेव पाटील , श्री रविंद्र नामदेव पाटील […]\nअखेर मुंबई विद्यापीठाला नवे कुलगुरु मिळाले\nरुईया महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुहास पेडणेकर यांची मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु म्हणून निवड झाली आहे.राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी डॉ.सुहास पेडणेकर यांची मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नेमणूक केली. राज्यपालांनी आज (२७ एप्रिल) राजभवनात डॉ. सुहास पेडणेकर यांना नियुक्त पत्र सोपवलं. डॉ. पेडणेकर यांची नियुक्ती कुलगुरुपदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी किंवा ते वयाची ६५ वर्षे पूर्ण करेपर्यंत […]\nमहाराष्ट्र स्वाभिमान युवक उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी वैभव वीरकर यांची निवड\nकृषी उत्पादनांच्या निर्यातीस प्रोत्साहन देण्यासाठी सुरेश प्रभु यांचा पुढाकार\nदादरच्या फूल मार्केटमध्ये गोळीबार, एकाची हत्या\nप्रस्तावित नवीन औद्योगिक धोरण लवकरच मंजूर होईल – सुरेश प्रभु\nफुटवेअर आणि लेदर सेक्टरसाठी केंद्र सरकारचे खास पॅकेज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0-%E0%A4%AC%E0%A4%B8%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%9F/", "date_download": "2018-10-16T20:15:16Z", "digest": "sha1:ZX23H6GL24LDI3X6ILTUFXH5NITDULQX", "length": 6920, "nlines": 127, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "शिक्रापूर बसस्थानकातील ट्रक पेटला | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nशिक्रापूर बसस्थानकातील ट्रक पेटला\nशिक्रापूर- येथील एसटी स्थानकात अनेक दिवसांपासून बेवारस स्थितीत उभ्या असलेल्या बंद ट्रकला बुधवारी (दि.10) सायंकाळच्या सुमारास आग लागली. परंतु स्थानिक नागरिकांच्या दक्षतेमुळे ही आग आटोक्‍यात आणण्यात यश आले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.\nशिक्रापूर (ता. शिरूर) येथील एसटी बसस्थानकाच्या आवारामध्ये गेली अनेक दिवसांपासून (एमएच 04 सीयू 8005) ट्रक उभा आहे. अनेकदा एसटी आगर व्यवस्थापकांना माहिती देऊन सुद्धा हा ट्रक हलविण्यात आलेला नाही. बुधवारी (दि.11) सायंकाळी या ट्रकला आग लागल्याचे काही नागरिकांच्या लक्षात आले. त्यानंतर शिक्रापूर पोलिसांना माहिती मिळताच पोलीस त्या ठिकाणी दाखल झाले. यावेळी शिरूर तालुका वाहतूक सेनेचे तालुकाध्यक्ष कानिफ सासवडे यांनी पाण्याचा टॅंकर उपलब्ध केला. येथील स्थानिक ऍड. राजेश धुमाळ, पप्पू सासवडे, आमीर शेख यांसह आदींनी ही आग आटोक्‍यात आणण्यासाठी प्रयत्न केले. यावेळी कोणीतरी अज्ञाताने हा ट्रक पेटविल्याचा अंदाज अनेकांनी वर्तविला आहे. तर यावेळी या ट्रकला दुपारच्या सुमारास देखील आग लागली होती, ती आग आम्ही येऊन विझवून गेलो असल्याचे शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी सांगितले. परंतु स्थानिकांनी वेळीच दक्षता घेतल्याने ही आग आटोक्‍यात आणता आली. शेजारी कुठेही आगीचे लोळ पोहचू शकले नाही. त्यामुळे सुदैवाने अनर्थ टळला गेला आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपतीनेच काढला पत्नीचा काटा\nNext articleकृषी विभागाच्या परवानगीनंतरच अवजारे खरेदी करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/chakan-no-1-investment-40979", "date_download": "2018-10-16T21:37:26Z", "digest": "sha1:LABAOJPN46QDR524ZTR5S7ACMVFHUSAH", "length": 13301, "nlines": 187, "source_domain": "www.esakal.com", "title": "chakan no. 1 for investment गुंतवणुकीसाठी चाकण नंबर १ | eSakal", "raw_content": "\nगुंतवणुकीसाठी चाकण नंबर १\nगुरुवार, 20 एप्रिल 2017\n४०७ कोटींची जिल्ह्यात गुंतवणूक\n२२६ उद्योजकांकडून सामंजस्य करार\nपिंपरी - पुणे जिल्ह्यात २०१६-१७ या आर्थिक वर्षात सूक्ष्म, लघू आणि मध्यम क्षेत्रातील उद्योजकांनी ४०७ कोटी रुपयांची गुंतवणूक केली असून, सुमारे सहा हजार ८०० कोटी रुपयांची गुंतवणूक प्रस्तावित आहे.\nउद्योजकांनी चाकण औद्योगिक क्षेत्राला सर्वाधिक प्राधान्य दिले असल्याचे उद्योग विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘सकाळ’ला सांगितले.\nपुणे जिल्ह्यात उद्योग सुरू करण्यासाठी सूक्ष्म, लघू आणि मध्यम क्षेत्रातील २२६ उद्योजकांनी उद्योग विभागाशी सामंजस्य करार केलेले आहेत.\n४०७ कोटींची जिल्ह्यात गुंतवणूक\n२२६ उद्योजकांकडून सामंजस्य करार\nपिंपरी - पुणे जिल्ह्यात २०१६-१७ या आर्थिक वर्षात सूक्ष्म, लघू आणि मध्यम क्षेत्रातील उद्योजकांनी ४०७ कोटी रुपयांची गुंतवणूक केली असून, सुमारे सहा हजार ८०० कोटी रुपयांची गुंतवणूक प्रस्तावित आहे.\nउद्योजकांनी चाकण औद्योगिक क्षेत्राला सर्वाधिक प्राधान्य दिले असल्याचे उद्योग विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘सकाळ’ला सांगितले.\nपुणे जिल्ह्यात उद्योग सुरू करण्यासाठी सूक्ष्म, लघू आणि मध्यम क्षेत्रातील २२६ उद्योजकांनी उद्योग विभागाशी सामंजस्य करार केलेले आहेत.\nत्यातील ४० उद्योग सुरू झाले असून, उर्वरित लवकरच सुरू होणार आहेत. यात इंजिनिअरिंग, ॲल्युमिनिअम कास्टिंग, फॅब्रिकेशन, मल्टिकास्टिंग, प्लॅस्टिक उत्पादने आदी उद्योगांचा समावेश आहे. या उद्योगांमुळे परिसरातील आर्थिक विकासाला चालना मिळणार असून, रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.\nतसेच, शहर परिसरातही अनेक मोठ्या कंपन्या येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.\nगारमेंट क्षेत्रातील कंपन्यांच्या सोयीसाठी उद्योग विभागाने आंबेगाव तालुक्‍यातील पारगाव येथे गारमेंट क्‍लस्टर उभारण्याचे निश्‍चित केलेले आहे. या क्‍लस्टरमध्ये कपड्यांवर एम्ब्रॉयडरी आणि रबर प्रिंटिंग करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या संपूर्ण प्रकल्पासाठी सहा कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या क्‍लस्टरसंदर्भात गारमेंट उद्योगातील कंपन्यांशी चर्चा करण्याचे काम सुरू आहे.\nजुन्नरमध्ये राइस मिल क्‍लस्टर\nजुन्नरमध्ये राइस मिल क्‍लस्टर उभारण्याचे नियोजनही उद्योग विभागाने केले आहे, असे उद्योग विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.\nमोदी सरकारचा कारभार हाच आगामी जनमत कौलाचा मुख्य विषय व्हायला हवा; परंतु तो विषय निवडणुकीच्या मैदानात अडचणीचा ठरू शकतो. अशावेळी थरूर यांच्यासारख्यांची...\n#NavDurga सोशिक सीता नाही; झाशीच्या राणी व्हा\nपुरुषप्रधान संस्कृतीत एकीकडे स्त्रीला आपण दुर्गा, चंडिका अन्‌ अंबा अशी रूपे देतो... तिला आदर-सन्मान देतो; तर दुसरीकडे तिच्यावर अत्याचारही करतो....\nपाककृती स्पर्धेत प्रियांका पेणकर प्रथम\nपुणे - ‘सकाळ’ व त्वष्टा कासार समाज संस्था गणेशोत्सवतर्फे महिलांसाठी पाककृती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कसबा पेठेतील श्री...\nपुणे - नागरिकांच्या प्रश्‍नांना काय उत्तर द्यायचे, नागरिकांच्या घरांतून आणि आमच्या तोंडचे पाणी पळाले आहे... सणासुदीला पाणीटंचाई निर्माण झाली......\nबाललैंगिक अत्याचारांत घट व्हावी - बापट\nपुणे - पुणे शहरासह ग्रामीण भागात बाललैंगिक अत्याचाराचे गुन्हे घडत आहेत. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य कारवाई होणे अपेक्षित आहे. तसेच बाल...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/increase-ground-water-level-water-works-rohit-pawar-122742", "date_download": "2018-10-16T21:00:45Z", "digest": "sha1:OBIALFWPOG5WJVCQYBHOJICR5M3GFYTS", "length": 12868, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "Increase in ground water level for water works - rohit pawar जलसंधारण कामांमुऴे भूजल पातळीत वाढ - रोहित पवार | eSakal", "raw_content": "\nजलसंधारण कामांमुऴे भूजल पातळीत वाढ - रोहित पवार\nरविवार, 10 जून 2018\nशिर्सुफळ : ओढा खोलीकरण, सिमेंट बंधारे, सीसीटी, माती बांध यासारख्या जलसंधारणांच्या कामांमुळे आगामी काळात भूजल पातळीमध्ये वाढ होईल व याचा फायदा उन्हाळ्यात भेडसावणारी पाणी टंचाईची समस्या कायमची दुरु होईल असा विश्वास जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार यांनी व्यक्त केला.\nशिर्सुफळ : ओढा खोलीकरण, सिमेंट बंधारे, सीसीटी, माती बांध यासारख्या जलसंधारणांच्या कामांमुळे आगामी काळात भूजल पातळीमध्ये वाढ होईल व याचा फायदा उन्हाळ्यात भेडसावणारी पाणी टंचाईची समस्या कायमची दुरु होईल असा विश्वास जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार यांनी व्यक्त केला.\nसिध्देश्वर निंबोडी ( ता.बारामती) येथे खासदार शरद पवार यांच्या निधीतुन बांधण्यात येणाऱ्या सिमेंट बंधारा, दलितवस्ती निधीतुन गावातील अंर्तगत रस्ते, व्यायाम शाळा या कामांच्या शुभारंभ पवार यांच्या हस्ते झाला. यावेळी बारामती पंचायत समितीचे सभापती संजय भोसले, उपसभापती शारदा खराडे, पंचायत समिती सदस्य लिलाबाई गावडे, सरपंच मनिषा फडतरे, उपसरपंच नितीन विधाते, माजी सरपंच किशोर फडतरे, सुनिल उदावंत,छोटे पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता नामदेव ढवळे, ग्रामसेविका रंजना आघाव यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.\nयावेळी बोलताना पवार पुढे म्हणाले, ज्यांनी दुष्काळाच्या झळा सोसल्या त्यांना दुष्काळाची दाहकता माहित आहे. सुदैवाने आपल्या भागामध्ये शासकिय योजनांसह विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमातुन मोठ्या प्रमाणावर जलसंधारणांची कामे झाली आहेत याचे फायदे भविष्यात दिसतील.सभापती संजय भोसले म्हणाले, शिर्सुफळ गुणवडी जिल्हा परिषद गटामध्ये सदस्य रोहित पवार यांच्या माध्यमातुन मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरु आहेत. यामध्ये ग्रामस्थांनीही राजकारण न आणता सर्व कामांवर देखरेख ठेवत कामे दर्जैदार करुन घ्यावीत चुकीची कामे होत असतील तर तात्काळ अधिकारी, पदाधिकारी यांच्या निर्दशनास आणुन देण्याचे आवाहन केले.\nपुणे - नागरिकांच्या प्रश्‍नांना काय उत्तर द्यायचे, नागरिकांच्या घरांतून आणि आमच्या तोंडचे पाणी पळाले आहे... सणासुदीला पाणीटंचाई निर्माण झाली......\nरद्दीच्या बदल्यात विद्यार्थ्यांना वह्या\nमुंबई - विद्यार्थ्यांना रद्दीच्या बदल्यात नव्या कोऱ्या वह्या मिळणार आहेत. याबाबत शालेय शिक्षण विभाग आणि \"नमोआनंद अपसायकलर्स' यांच्यात...\nपाणीकपात करू दिली जाणार नाही - सौरभ राव\nपुणे - शहराची वाढती लोकसंख्या आणि पाण्याची गरज लक्षात घेऊन जलसंपदा विभागाकडे पाण्याचा कोटा वाढवून घेण्यात येईल. पाणीकपात करू दिली जाणार नाही,...\nमहिला कार्यकर्तीचा आत्महत्येचा प्रयत्न ; शबरीमला मंदिर परिसरात तणाव\nतिरुअनंतपुरम : शबरीमला मंदिर सर्व महिलांसाठी खुले करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालापासून केरळमधील वातावरण तापले आहे. मासिक पूजाविधीसाठी...\nसौदी अरेबियातील परंपरानिष्ठ समाजाला आधुनिक विचार देण्याचा आव आणतानाच दुसरीकडे आपल्या विरोधकांना संपवण्याचा एककलमी कार्यक्रम मोहम्मद बिन सलमान राबवीत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/marathi-news-pune-news-pimpri-boy-suicides-100082", "date_download": "2018-10-16T21:01:47Z", "digest": "sha1:WZGK7L3RWPV6YXDXZJEKPYT4W7Y4TOPN", "length": 11058, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi news pune news pimpri boy suicides पुणे - पिंपरीत युवकाची आत्महत्या | eSakal", "raw_content": "\nपुणे - पिंपरीत युवकाची आत्महत्या\nसोमवार, 26 फेब्रुवारी 2018\nपिंपरी (पुणे) : राहत्या घरात गळफास घेऊन युवकाने आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (ता. २६) दुपारी एकच्या सुमारास पिंपरी येथे घडली. फैजान अनिस पठाण (वय १७, रा. लालटोपी नगर,, मोरवाडी, पिंपरी) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.\nपोलिस उपनिरीक्षक मधूसुदन घुगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फैजान याने राहत्या घरात कापडाच्या सहाय्याने लोखंडी अँगलला गळफास घेतला. कापड फाटल्याने तो खाली पडला. गळफास घेतल्याने त्याच्या तोंडातून रक्त आले होते. त्यामुळे त्याच्या नातेवाईकांनी चौकशीची मागणी केली. फैजान हा गॅरेजमध्ये कामाला होता. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.\nपिंपरी (पुणे) : राहत्या घरात गळफास घेऊन युवकाने आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (ता. २६) दुपारी एकच्या सुमारास पिंपरी येथे घडली. फैजान अनिस पठाण (वय १७, रा. लालटोपी नगर,, मोरवाडी, पिंपरी) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.\nपोलिस उपनिरीक्षक मधूसुदन घुगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फैजान याने राहत्या घरात कापडाच्या सहाय्याने लोखंडी अँगलला गळफास घेतला. कापड फाटल्याने तो खाली पडला. गळफास घेतल्याने त्याच्या तोंडातून रक्त आले होते. त्यामुळे त्याच्या नातेवाईकांनी चौकशीची मागणी केली. फैजान हा गॅरेजमध्ये कामाला होता. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.\nबाललैंगिक अत्याचारांत घट व्हावी - बापट\nपुणे - पुणे शहरासह ग्रामीण भागात बाललैंगिक अत्याचाराचे गुन्हे घडत आहेत. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य कारवाई होणे अपेक्षित आहे. तसेच बाल...\nमहिला कार्यकर्तीचा आत्महत्येचा प्रयत्न ; शबरीमला मंदिर परिसरात तणाव\nतिरुअनंतपुरम : शबरीमला मंदिर सर्व महिलांसाठी खुले करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालापासून केरळमधील वातावरण तापले आहे. मासिक पूजाविधीसाठी...\nबांधकाम व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा दाखल\nपुणे - बांधकाम विकसन करारातील अटी व शर्थीचा भंग आणि आर्थिक फसवणूकप्रकरणी एका बांधकाम व्यावसायिकाविरुद्ध कोंढवा पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल...\n#Watercrisis पीएमआरडीएला पाण्याची प्रतीक्षा\nपुणे - जलसंपदा विभागाने पुण्याच्या पाणीपुरवठ्यात कपात करण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी घेतला आहे. या पार्श्‍वभूमीवर आता पीएमआरडीएच्या...\nसाताऱ्यात महिलेचा भरदिवसा खून\nसातारा - येथील माची पेठेत किरकोळ घरगुती वादातून गिरण चालवणाऱ्या महिलेचा पतीने भरदिवसा खून केल्याने खळबळ उडाली आहे. संबंधित महिलेचा पती पसार असून,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mahaenews.com/%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%B2%E0%A4%A4/", "date_download": "2018-10-16T22:05:18Z", "digest": "sha1:GLVWR7YNAT2EXGKMZKHK5SHL5QZDXX7Z", "length": 11233, "nlines": 121, "source_domain": "mahaenews.com", "title": "ज्या मुलीने केला होता बलत्काराचा आरोप, तिच्याशीच केलं भारताच्या ' या ' खेळाडूने लग्न | PCMC NEWS", "raw_content": "\nमहापालिका अधिकारी, कर्मचा-यांची दिवाळी गोड; बोनस व सानुग्रह अनुदान मिळणार\nमहिला नगरसेविकेशी उध्दट बोलणा-या उद्यान अधिक्षकांची केली कानउघडणी\nवल्लभनगरमध्ये चालक-वाहकांसाठी ‘ग्रंथालय आपल्या दारी’\n‘महागाई वाढली’ असे वाटत नाही – सोमाभाई मोदी\nपाणी प्रश्नावर नगरसेवक हंडा-कळशीसह सभागृहात\nभाजपाने धनगर समाजाला फसविले, सरकार वेळकाढू पणा करतेय\nअाता पुण्यातले वकील म्हणतायेत #FeeToo\nती प्रसुतिकरिता आली अन लिफ्टमध्ये अडकली\nदेशात जास्तकाळ भाजप सत्तेवर राहिल्यास भविष्यात बोलण्यावर बंदी – हर्दिक पटेल\nचिंचवडमध्ये रविवारी ‘डॉग शो’चे आयोजन\nHome breaking-news ज्या मुलीने केला होता बलत्काराचा आरोप, तिच्याशीच केलं भारताच्या ‘ या ‘ खेळाडूने लग्न\nज्या मुलीने केला होता बलत्काराचा आरोप, तिच्याशीच केलं भारताच्या ‘ या ‘ खेळाडूने लग्न\nठळक मुद्देया खेळाडूला आता ऑलिम्पिकचे वेध लागले आहेत. पण हे प्रकरण सुरु झाल्यापासून त्या खेळाडूला सराव करता आलेला नाही.\nनवी दिल्ली : चार महिन्यांपूर्वी ‘ तिने ‘ एका भारतीय खेळाडूवर बलात्काराचा आरोप केला होता. हा आरोप अशा वेळी करण्यात आला की त्यावेळी ‘ तो ‘ खेळाडू ऑस्ट्रेलियामध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेला जायच्या तयारीत होता. पण ‘ त्या ‘ मुलीने आरोप केल्यामुळे त्याचे संघटनेने निलंबन केले आणि त्याला स्पर्धेला मुकावे लागले. पण आता ‘ त्या ‘ मुलीबरोबर भारताच्या ‘ या ‘ खेळाडूने लग्न केल्याची बाब समोर आली आहे.\nराष्ट्रकुल स्पर्धेसाठी तयारी करत असताना त्याच्यावर ‘ त्या ‘ खेळाडूने बलात्काराचा आरोप केला. त्यानंतर त्याच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. हे प्रकरण न्यायालयात गेले. हे सर्व पाहिल्यावर क्रीडा संघटनेने त्या खेळाडूचे निलंबन केले. पण या खेळाडूला आता ऑलिम्पिकचे वेध लागले आहेत. पण हे प्रकरण सुरु झाल्यापासून त्या खेळाडूला सराव करता आलेला नाही. हे सारे पाहता ‘ या ‘ खेळाडूने बलात्काराचा आरोप करणाऱ्या मुलीशीच लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.\nबलात्काराचा आरोप करणाऱ्या मुलीशी लग्न केल्यावर ती याचिका मागे घेईल. त्यानंतर क्रीडा संघटनाही खेळण्यास परवानगी देईल आणि ऑलिम्पिकच्या तयारीला सुरुवात करू शकू, असे या खेळाडूने विचार केला. आता तुम्ही विचार करत असाल हा भारताचा खेळाडू नेमका कोण, तर तो खेळाडू आहे भारता टेबल टेनिसपटू सौम्यजित घोष.\nसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन\nतळेगाव दाभाडेत मराठा क्रांती मोर्चाचा कडकडीत बंद\nमहापालिका अधिकारी, कर्मचा-यांची दिवाळी गोड; बोनस व सानुग्रह अनुदान मिळणार\nमहिला नगरसेविकेशी उध्दट बोलणा-या उद्यान अधिक्षकांची केली कानउघडणी\nवल्लभनगरमध्ये चालक-वाहकांसाठी ‘ग्रंथालय आपल्या दारी’\nमहापालिका अधिकारी, कर्मचा-यांची दिवाळी गोड; बोनस व सानुग्रह अनुदान मिळणार\nमहिला नगरसेविकेशी उध्दट बोलणा-या उद्यान अधिक्षकांची केली कानउघडणी\nवल्लभनगरमध्ये चालक-वाहकांसाठी ‘ग्रंथालय आपल्या दारी’\n‘महागाई वाढली’ असे वाटत नाही – सोमाभाई मोदी\nपाणी प्रश्नावर नगरसेवक हंडा-कळशीसह सभागृहात\nहोंडाने आणली ‘आम आदमी’ची शानदार बाइक\nपंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारविरोधात विरोधक राष्ट्रपतींकडे\nआता, दररोज बदलणार पेट्रोल-डिझेलच्या किंमती\n…तर पिंपरी चिंचवडमधल्या सोसायटींची नोंदणी रद्द होणार\nनागरिकहो….’आधार’नं लिंक नसलेली बँक खाती बंद होणार\nmahaenews.com हे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nमुख्य कार्यालय : डी.एस.एस. मीडिया प्रा. लि.\nपत्ता : विश्वकर्मा बिल्डींग, जे. के. सावंत मार्ग, दादर, मुंबई, २८.\nपुणे विभागीय कार्यालय : गोल मार्केट, वायसीएम हॉस्पिटलसमोर, संत तुकारामनगर, पिंपरी.\nउस्मानाबाद विभागीय कार्यालय : तांबरी, कलेक्टर निवासस्थानाच्या पाठीमागे, उस्मानाबाद.\nसोलापूर विभागीय कार्यालय: होडगी रोड, चेतन फौंड्रीसमोर, सोलापूर.\nकोल्हापूर विभागीय कार्यालय: जय गणेश बिल्डींग, सायबर चौक, विद्यापीठ रोड, कोल्हापूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.rasik.com/marathi/best_books/sarvottam_aMtarnAd_pustake.html", "date_download": "2018-10-16T21:19:41Z", "digest": "sha1:CO74PEYJBTSAFWJW2SPFVMS3RUMUB4VW", "length": 4831, "nlines": 64, "source_domain": "www.rasik.com", "title": "Rasik.com - सर्वोत्तम अंतर्नाद पुस्तके", "raw_content": "\n'अंतर्नाद' मासिकाच्या सौजन्याने ...\nवीस श्रेष्ठ पुस्तकांची यादी करण्याचा उपक्रम 'अंतर्नाद' मासिकाने दिवाळी २००५ ते दिवाळी २००६ मध्ये केला. साहित्य अकादेमी पुरस्कारप्राप्त प्रत्येक वर्षांची सर्वश्रेष्ठ पुस्तके, महाराष्ट्र टाईम्सने १९८६मध्ये प्रकाशित केलेली १०० सर्वोत्कृष्ट पुस्तके व नंतर मुंबई 'आकाशवाणी'ने १९९७ मध्ये निवडलेली १८ पुस्तके अशा यादीतून १०० निवडक पुस्तकांची यादी अंतर्नाद दिवाळी २००५ च्या अंकात प्रसिद्ध केली गेली. त्यातून २० पुस्तके निवडण्याचे आवाहन वाचकांना केले होते. पहिला टप्पा म्हणून ५० पुस्तकांची यादी जानेवारी २००६ मध्ये प्रकाशित झाली व शेवटच्या टप्प्यात सर्वश्रेष्ठ २० पुस्तकांची यादी 'अंतर्नाद' दिवाळी २००६ अंकात प्रसिद्ध झाली.\nअंतर्नाद २००६ दिवाळी वार्षिक अंकात प्रसिद्ध झालेली सर्वश्रेष्ठ पुस्तकांची अंतिम यादी\n१. श्यामची आई - साने गुरुजी\n२. रणांगण - विश्राम बेडेकर\n३. बनगरवाडी - व्यंकटेश माडगूळकर\n४. ययाती - वि. स. खांडेकर\n५. कोसला - भालचंद्र नेमाडे\n६. चिमणरावांचे चर्‍हाट - चिं. वि. जोशी\n७. कळ्यांचे नि:श्वास - विभावरी शिरूरकर\n८. तलावातले चांदणे - गंगाधर गाडगीळ\n९. काजळमाया - जी. ए. कुलकर्णी\n१०. सखाराम बाईंडर - विजय तेंडुलकर\n११. संपूर्ण केशवसुत - केशवसुत\n१२. विशाखा - कुसुमाग्रज\n१३. मर्ढेकरांची कविता - बा. सी. मर्ढेकर\n१४. मृद्गंध - विंदा करंदीकर\n१५. युगांत - इरावती कर्वे\n१६. स्मृति-चित्रे - अक्ष्मीबाई टिळक\n१७. बलुतं - दया पवार\n१८. आहे मनोहर तरी - सुनीता देशपांडे\n१९. व्यक्ती आणि वल्ली - पु. ल. देशपांडे\n२०. मणसं - अनिल अवचट\nदूरध्वनी संपर्कः +९१ (२०६) ५२२-७२३३\nकार्यालयः सी-२ गार्डन इस्टेट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://enavakal.com/%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%A8-%E0%A4%9C%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3/", "date_download": "2018-10-16T20:35:36Z", "digest": "sha1:W5XBRDJZUJV2RG7HS6V62EYSRTW3JOB4", "length": 13105, "nlines": 140, "source_domain": "enavakal.com", "title": "", "raw_content": "दोन जणांच्या हत्याप्रकरणी संत रामपाल दोषी – eNavakal\n»1:00 pm: गोंदिया – सर्पदंशाने मृत्यू झालेल्या मुलाला जिवंत करण्याचा दावा करणाऱ्या दोन आयुर्वेदिक डॉक्टरांना पोलिसांनी ताब्यात घेतले\n»9:21 am: मुंबई – मालाडमध्ये सुटकेसमध्ये आढळला महिलेचा मृतदेह. हैदराबादच्या १९ वर्षीय तरुणाला पोलिसांनी केली अटक\n»9:17 am: उत्तराखंड – उत्तरकाशीमध्ये पहाटे ४:०६ वाजता जाणवले; ३.२ रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के\n»8:17 am: पंढरपूर – शारदीय नवरात्रीनिमित्त विठुराया आणि रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात गुलाबाच्या फुलांची आकर्षक सजावट\n»7:15 am: मुंबई – मुंबईत पेट्रोलच्या दरात 11 पैशांनी वाढ; डिझेल 24 पैशांनी महागले\nआघाडीच्या बातम्या देश न्यायालय\nदोन जणांच्या हत्याप्रकरणी संत रामपाल दोषी\nनवी दिल्ली – हरियाणातील हिसार येथील सतलोक आश्रमात दोन खून झाल्याची घटना घडली होती. यासंदर्भात सुनावणी देताना आज हिसार सत्र न्यायालयाने आश्रमाचे संत रामपाल यांना दोन्ही खूनांसाठी दोषी ठरवले आहे. १६ ते 17 ऑक्टोबर दरम्यान शिक्षा सुनावण्यात येणार आहे. प्रकरणाची गंभीरता लक्षात घेत सुनावणीच्या आधी हिसार आणि आसपासच्या परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. सुनावणी सुरु असताना न्यायालयाच्या तीन किलोमीटर परिसरात सुरक्षाबंदोबस्त करण्यात आला होता. खरे तर रामपाल यांच्यावर २४ ऑगस्टला सुनावणी होणार होती परंतु राम रहीम यांच्या प्रकरणाकडे पाहता सुरक्षा कारणाने सुनावणी पुढे ढकलण्यात आली.\nनोव्हेंबर २०१४ मध्ये बरवालाच्या सतलोक आश्रमात संत रामपाल यांचे समर्थक आणि पोलीस यांच्यात झालेल्या झाडाझडतीत संत रामपाल आणि त्यांच्या दोन समर्थकांवर एक महिला आणि एका लहान मुलाची हत्या केल्याचा आरोप होता.\nन्या. लोया मृत्यू प्रकरणात पुनर्विचार याचिका फेटाळली\nनवाज शरीफ यांना इस्लामाबाद उच्च न्यायालयाचा दिलासा\nराफेल कराराचा तपशील सादर करा; सर्वोच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश\nबांगलादेशच्या माजी पंतप्रधानांच्या मुलाला जन्मठेप\nनांदेडमधील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्यास १० वर्षाची सक्तमजुरी\nमांगीतुंगी येथे २२ ऑक्टोबरपासून जागतिक अंहिसा संमेलन; राष्ट्रपती, राज्यपाल यांची उपस्थिती\nआघाडीच्या बातम्या देश मनोरंजन\nसेलिब्रिटींकडून बाप्पाचं उत्साहात स्वागत\nबाप्पाच्या आगमनाने देशभरात आज उत्साहवर्धक वातावरण पसरले आहे. सेलिब्रिटींनीही बाप्पाचे स्वागत मोठ्या उत्साहात केले. Sharing is caring\nप. बंगालमध्ये पंचायत निवडणुकांत भाजपकडून स्वामी असीमानंद करणार प्रचार\nकोलकाता – पश्चिम बंगालमध्ये तृणमल काँग्रेस आणि कॉग्रेसला टक्कर देण्यासाठी आता भाजप मशीद बाँबस्फोट प्रकरणात सुटका झालेले स्वामी असीमानंद यांना प्रचाराच्या मैदानात उतरणार आहे....\nयुपीएच्या काळात जवानच अधिक मारले गेले\nअंबाला – यूपीए सरकारच्या काळात नक्षलवाद्यांपेक्षा अधिक सुरक्षा दलाच्या जवानांचाच मृत्यू झाला. मात्र, आम्हाला अभिमान आहे, की आम्ही ही परिस्थिती पूर्णपणे बदलून टाकली, असे...\nकार्ती चिदंबरम यांची ईडीने केली ११ तास चौकशी\nनवी दिल्ली – माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांचा मुलगा कार्ती चिदंबरम हे आयएनएक्स मीडिया आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात चौकशीसाठी ईडीसमोर हजर राहिले आणि कार्ती...\n‘मीटू’ मोहिमेबाबत हायकोर्टात याचिका\nमुंबई- संपूर्ण देशभरात सुरू असलेल्या ‘मीटू’ या मोहिमेबाबत आज हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. वकील सन्नी पुनामिया यांनी ही याचिका दाखल केली आहे....\nएम. जे. अकबरांवर आणखीन एक आरोप महिला पत्रकाराने लेखाच्या माध्यमातून केले उघड\nनवी दिल्ली- लैंगिक शोषणाच्या आरोपांमुळे अडचणीत आलेले परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांच्याविरोधात आणखीन एका महिला पत्रकाराने आरोप केला आहे. अकबर यांनी आपल्याला अनेकवेळा...\nनरेंद्र मोदींच्या शिर्डीतील कार्यक्रमाला गर्दी जमविण्यासाठी 2 कोटींची उधळण\nमुंबई- राज्यात एकीकडे तिजोरीत खडखडाट असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिर्डीतील कार्यक्रमाला गर्दी जमविण्यासाठी राज्य सरकार तब्बल दोन कोटी रुपयांची उधळण करणार असल्याची धक्कादायक माहिती...\nराहुल गांधी दोन दिवस मध्य प्रदेश दौर्‍यावर\nग्वाल्हेर- राहुल गांधी दोन दिवसांच्या मध्य प्रदेश दौर्‍यावर आहेत. आज, ग्वाल्हेर येथील किला भागात असलेल्या गुरुद्वाराला भेट देऊन त्यांनी माथा टेकला. यावेळी राहुलबरोबर ज्योतिरादित्य सिंधिया,...\n सर्व यंत्रणांना प्रतिवादी करण्याचे कोर्टाचे आदेश\nमुंबई- पुण्यात शनिवार वाड्याजवळील जुनाबाजार परिसरात होर्डिंगचा खांब कोसळून झालेल्या दुर्घटनेची उच्च न्यायालयाने आज गंभीर दखल घेतली. न्यायमूर्ती ओक आणि न्यायमूर्ती एम.एस सोनक यांच्या खंडपीठाने...\nसामना रात्री ०८ वाजता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.snpnews.in/category/uncategorized/", "date_download": "2018-10-16T21:55:05Z", "digest": "sha1:7GC44KUBU3ZHE2SOUKPPRZ3WTUBG4WAL", "length": 17142, "nlines": 94, "source_domain": "www.snpnews.in", "title": "Uncategorized Archives - SNP News | News Articles | Blogs | Technology | Social | Political | Education |Cultural", "raw_content": "\nकोलकातामध्ये मोठी दुर्घटना,माजेरहाट पूल कोसळून एकाचा मृत्यू\n04/09/2018 SNP ReporterLeave a Comment on कोलकातामध्ये मोठी दुर्घटना,माजेरहाट पूल कोसळून एकाचा मृत्यू\nकोलकातामधील माजेरहाट पूल कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. कोलकाता दक्षिणकडील माझेरहाट पुलाचा एक भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी आहेत. जखमींमधील काही जणांची प्रकृति चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. तसेच पुलाच्या ढिगाऱ्याखाली काही जण अडकल्याची शक्यता वर्तवण्यात आली असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. मंगळवारी दुपारच्या सुमारास ही दुर्घटना […]\nसफाई कामासाठी सेवा सोसायट्यांना आवाहन\nकौशल्य विकास रोजगार व उद्योजक विभागातर्फे सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी वस्तू व सेवा कर कार्यालय ठाणे पश्चिम या कार्यालयाला एक वर्षाकरता साफसफाईचे काम द्यायचे आहे.इच्छुकांनी आपले अर्ज सेवा सोसायट्यांकडून सादर करावेत .तसेच अपूर्ण किंवा अटीची पूर्तता केली नसल्यास सेवा सोसायटीचा विचार केला जाणार नाही .याबाबतची संपूर्ण माहिती जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र […]\nलोकलचे दरवाजे अडविणाऱ्या प्रवाशांवर करण्याची कारवाई खासदार कपिल पाटील यांची मागणी\n18/04/2018 SNP ReporterLeave a Comment on लोकलचे दरवाजे अडविणाऱ्या प्रवाशांवर करण्याची कारवाई खासदार कपिल पाटील यांची मागणी\nपश्चिम रेल्वेप्रमाणेच मध्य रेल्वेवरील कर्जत, कसारा आणि आसनगाव लोकलचे दरवाजे अडविणाऱ्या प्रवाशांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी भाजपचे खासदार कपिल पाटील यांनी रेल्वे मंत्री पियूष गोयल यांच्याकडे केली आहे. गेल्या काही वर्षांपासून कर्जत व कसारा मार्गावरील रेल्वे प्रवाशांमध्ये वाढ झाली. मात्र, या मार्गावर लोकलची संख्या कमी आहे. लोकलच्या फेऱ्या वाढविण्याची गरज आहे. मात्र, सद्यस्थितीत काही […]\nनवभारताची निर्मिती करुन तंत्रज्ञानाचा वापर करत विकास साधायचा आहे – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी\n06/04/2018 SNP ReporterLeave a Comment on नवभारताची निर्मिती करुन तंत्रज्ञानाचा वापर करत विकास साधायचा आहे – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी\nआम्हाला नवभारताची निर्मिती करायची आहे. तंत्रज्ञानाचा वापर करुन विकास साधायचा आहे. 4 कोटी लोकांच्या घरात वीज नव्हती. आज आम्ही 50 टक्के काम पूर्ण केलं आहे. 2019 पर्यंत 8 कोटी लोकांच्या घरी सिलेंडर पोहचेल असा दावा त्यांनी केला. 31 कोटी लोकांनी जन धन योजनेत खाती उघडली. काही लोक महाराष्ट्रावर राज्य करणे आपला अधिकार समजत होते. ते […]\nपिंपरी-चिंचवडमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत\n27/03/2018 SNP ReporterLeave a Comment on पिंपरी-चिंचवडमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत\nमहापालिकेच्या राेजच्या अहवालानुसार जानेवारी अाणि फेब्रुवारी या केवळ दाेन महिन्यात पुण्यातील तब्बल दाेन हजार पासष्ट नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याचे समाेर अाले अाहे. यात लहान मुलांचे प्रमाण अधिक असून यामुळे पालकांच्या चिंतेत वाढ झाली अाहे. लहान मुलांना भटकी कुत्री चावल्याची अनेक प्रकरणे गेल्या काही महिन्यांपासून घडली अाहेत. त्याचबराेबर दुचाकींच्या मागे ही भटकी कुत्री लागल्यामुळे अनेकांचे अपघातही […]\nतामिळनाडूत जंगलाला लागलेल्या वणव्यात विद्यार्थी अडकले\n12/03/2018 SNP ReporterLeave a Comment on तामिळनाडूत जंगलाला लागलेल्या वणव्यात विद्यार्थी अडकले\nतामिळनाडूतील थेनी जिल्ह्य़ातील कुरंगनी हिल्स येथील जंगलात लागलेल्या वणव्यात रविवारी ३६ विद्यार्थी अडकले. थेनी जिल्ह्यातील कुरंगनी येथील जंगलात कोईमतूर आणि इरोडे येथून सुमारे ३६ विद्यार्थी गिर्यारोहणाचे प्रशिक्षण घेण्यासाठी गेले होते. तेथून परतत असताना जंगलात अचानक लागलेल्या आगीमुळे हे विद्यार्थी अडकून पडले. स्थानिक आदिवासी, पोलीस आणि बचाव पथकांच्या मदतीने त्यांना वाचवण्यात यश आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. ट्रेकिंग […]\nबारावी परीक्षेच्या पेपर तपासणीवर शिक्षकांनी टाकलेला बहिष्कार मागे\n05/03/2018 05/03/2018 SNP ReporterLeave a Comment on बारावी परीक्षेच्या पेपर तपासणीवर शिक्षकांनी टाकलेला बहिष्कार मागे\nबारावीच्या परीक्षेला बसलेल्या लाखो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.राज्यातील बारावी परीक्षेच्या पेपर तपासणीवर शिक्षकांनी टाकलेला बहिष्कार अखेर मागे घेण्यात आला आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडेंच्या आश्वासनानंतर बहिष्कार मागे घेण्यात आला. महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने पेपर तपासणीवर बहिष्कार टाकला होता. मागण्यांबाबत शासकीय आदेश दिल्यामुळे या क्षणापासून आंदोलन मागे घेत असल्याचे शिक्षक महासंघाने जाहीर केले. मुख्यमंत्र्यांनी […]\nनागपूर महापालिकेच्या बस कर्मचाऱ्यांचा संपाचं हत्यार, सर्वाधिक फटका बारावीच्या विद्यार्थ्यांना\n21/02/2018 SNP ReporterLeave a Comment on नागपूर महापालिकेच्या बस कर्मचाऱ्यांचा संपाचं हत्यार, सर्वाधिक फटका बारावीच्या विद्यार्थ्यांना\nनागपूर महापालिकेच्या बस कर्मचाऱ्यांनी संपाचं हत्यार उपसलं आहे. याचा सर्वाधिक फटका बारावीच्या विद्यार्थ्यांना बसत आहे. कारण आजपासून राज्यभरात बारावीच्या परीक्षा सुरु होत आहेत.बारावीच्या विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये, म्हणून दहा टक्के बस सुरु ठेवण्यात आल्याची माहिती कामगार संघटनेने दिली आहे. मात्र संपूर्ण शहराचा विचार करता विद्यार्थ्यांची यामुळे प्रचंड गैरसोय होत आहे.बस कर्मचारी संपावर गेल्यामुळे रिक्षाचालकांकडून नागरिकांची […]\n२० वर्षाच्या मैत्रीनंतर हनीसिंहने केलं लग्न\n20/02/2018 SNP ReporterLeave a Comment on २० वर्षाच्या मैत्रीनंतर हनीसिंहने केलं लग्न\n२० वर्षाच्या मैत्रीनंतर हनीसिंहने आता आपल्या मैत्रीणीशी लग्न केलं आहे.हनी सिंह आणि शालिनी हे वर्गमित्र होते, हनी सिंह आणि शालिनी यांच्यात बालपणापासून प्रेम होतं, मात्र ते कधीही प्रकर्षाने समोर आलं नाही, अनेकांना याबाबतीत माहिती नव्हती. दिल्लीतील गुरूनानक पब्लिक स्कूलमध्ये ही लव्ह स्टोरी सुरू झाली. हनी सिंह लोकप्रिय झाल्यानंतर अनेकवेळा त्याची नावं इतरांशी जोडली गेली पण […]\nअभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्याचा 13 व्या मजल्यावरून पडून दुर्दैवी मृत्यू\n20/02/2018 SNP ReporterLeave a Comment on अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्याचा 13 व्या मजल्यावरून पडून दुर्दैवी मृत्यू\nअनुपम विलास पाटील (वय 20, रा़ एलाइट एम्पायर सोसायटी, बालेवाडी) असे मृत्यू पावलेल्या तरुणाचे नाव आहे.याबाबत पोलिसांनी सांगितले, की अनुपम एका खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयात शेवटच्या वर्षाला शिकत होता. रविवारी रात्री मित्राकडे जातो, असे सांगून अनुपम घरातून बाहेर पडला. त्याच्या मित्राच्या नातेवाईकाचा फ्लॅट बालेवाडीतील 43 प्रायव्हेट सोसायटीत 13 व्या मजल्यावर आहे. ते कोल्हापूरला राहायला आहेत. अनुपम […]\nमहाराष्ट्र स्वाभिमान युवक उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी वैभव वीरकर यांची निवड\nकृषी उत्पादनांच्या निर्यातीस प्रोत्साहन देण्यासाठी सुरेश प्रभु यांचा पुढाकार\nदादरच्या फूल मार्केटमध्ये गोळीबार, एकाची हत्या\nप्रस्तावित नवीन औद्योगिक धोरण लवकरच मंजूर होईल – सुरेश प्रभु\nफुटवेअर आणि लेदर सेक्टरसाठी केंद्र सरकारचे खास पॅकेज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/panasonic-lumix-dmc-fh3-point-shoot-digital-camera-silver-price-phUUJ1.html", "date_download": "2018-10-16T21:40:28Z", "digest": "sha1:YLVYL37RBUBUFFFVFGKM2DFLOQA7QQET", "length": 16251, "nlines": 401, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "पॅनासॉनिक लुमिक्स दमच फह३ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nपॅनासॉनिक लुमिक्स दमच फह३ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर\nपॅनासॉनिक लुमिक्स दमच फह३ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nपॅनासॉनिक लुमिक्स दमच फह३ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर\nपॅनासॉनिक लुमिक्स दमच फह३ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये पॅनासॉनिक लुमिक्स दमच फह३ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर किंमत ## आहे.\nपॅनासॉनिक लुमिक्स दमच फह३ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर नवीनतम किंमत May 28, 2018वर प्राप्त होते\nपॅनासॉनिक लुमिक्स दमच फह३ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वरएबाय उपलब्ध आहे.\nपॅनासॉनिक लुमिक्स दमच फह३ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर सर्वात कमी किंमत आहे, , जे एबाय ( 4,990)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nपॅनासॉनिक लुमिक्स दमच फह३ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर दर नियमितपणे बदलते. कृपया पॅनासॉनिक लुमिक्स दमच फह३ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nपॅनासॉनिक लुमिक्स दमच फह३ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nपॅनासॉनिक लुमिक्स दमच फह३ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर वैशिष्ट्य\nअपेरतुरे रंगे F2.8 - F6.9\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 14.1 MP\nमॅक्सिमम शटर स्पीड 1/1600 sec\nकाँटिनूपूस शॉट्स Yes, 4.6 fps\nरेड इये रेडुकशन Yes\nस्क्रीन सिझे 2.7 inches\nईमागे डिस्प्ले रेसोलुशन 230,000 Dots\nसुपपोर्टेड आस्पेक्ट श 4:3, 3:2, 16:9\nबिल्ट इन फ्लॅश Yes\nफ्लॅश रंगे 0.6 - 6.8 m\nपॅनासॉनिक लुमिक्स दमच फह३ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर\n3/5 (1 रेटिंग )\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "http://enavakal.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%B2-%E0%A4%98%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A5%81/", "date_download": "2018-10-16T21:08:57Z", "digest": "sha1:67G23UW72UKLK2OQV7NOI2PPBEI7CT2B", "length": 12054, "nlines": 139, "source_domain": "enavakal.com", "title": "", "raw_content": "राफेल घोटाळ्याविरोधात मुंबईत कॉंग्रेसचा ‘प्रचंड’ मोर्चा – eNavakal\n»1:00 pm: गोंदिया – सर्पदंशाने मृत्यू झालेल्या मुलाला जिवंत करण्याचा दावा करणाऱ्या दोन आयुर्वेदिक डॉक्टरांना पोलिसांनी ताब्यात घेतले\n»9:21 am: मुंबई – मालाडमध्ये सुटकेसमध्ये आढळला महिलेचा मृतदेह. हैदराबादच्या १९ वर्षीय तरुणाला पोलिसांनी केली अटक\n»9:17 am: उत्तराखंड – उत्तरकाशीमध्ये पहाटे ४:०६ वाजता जाणवले; ३.२ रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के\n»8:17 am: पंढरपूर – शारदीय नवरात्रीनिमित्त विठुराया आणि रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात गुलाबाच्या फुलांची आकर्षक सजावट\n»7:15 am: मुंबई – मुंबईत पेट्रोलच्या दरात 11 पैशांनी वाढ; डिझेल 24 पैशांनी महागले\nआघाडीच्या बातम्या आंदोलन मुंबई\nराफेल घोटाळ्याविरोधात मुंबईत कॉंग्रेसचा ‘प्रचंड’ मोर्चा\nमुंबई – राफेल करारामध्ये झालेल्या घोटाळ्याप्रकरणी भाजपा सरकारच्या निषेधार्थ आज गुरुवार 27 सप्टेंबर रोजी कॉंग्रेसच्या वतीने मुंबईत मोर्चा काढण्यात आला. दुपारी १२ वाजता महालक्ष्मी रेसकोर्स ते ऑगस्ट क्रांती मैदानापर्यंत मोर्चा काढण्यात आला. मोर्चामध्ये प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, देशाचे माजी गृहमंत्री, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्यासह कॉंग्रेसचे नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nनाणार – एकता मंचकडून रिफायनरीविरोधात जोरदार आंदोलन\n…तर आंदोलन करणारच; राज ठाकरेंचा सरकारला इशारा\nदूध दरवाढ आंदोलनाला मनसेचा सक्रीय पाठींबा जाहीर\n#MarathaMorcha सांगलीत ‘एसटी’ पेटवली\n'लालबाग राजा'च्या चरणी भरघोस दान\nआजीने शाळेसाठी दिली जमीन\nशासकिय रुग्णालयाच्या खाजगीकरण विरोधी शनिवारी मोर्चा\nमुंबई – जागतिक आरोग्य दिना’च्या निमित्ताने शनिवार, 7 एप्रिल 2018 रोजी शासकिय रुग्णालयाचे खाजगीकरण होत असल्याच्या विरोधात ठाण्यातील शासकिय विश्रामगृह, सिव्हिल हॉस्पिटल आणि जिल्हाधिकारी...\nआदिवासी विकास परिषदेचा महापालिकेवर मोर्चा;महिलांना मासेविक्रीची परवानगी देण्याची मागणी\nरायगड – महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ आदिवासी विकास परिषदेने महापालिकेवर धडक मोर्चा काढला होता. मासेविक्री करणाऱ्या महिलांना विक्रीचे व्यावसायिक परवाने देण्याची तसेच अनेक...\nबिग बॉस मराठी – सुकन्या कुलकर्णी यांची ‘एंट्री’\nमुंबई – बिग बॉस घरातील सदस्यांना नेहेमीच एका पेक्षा एक जबरदस्त सरप्राईझ देत असतात. तसेच एक सरप्राईझ आज घरातील सदस्यांना मिळणार आहे. आज बिग बॉस...\nआजपासून पाकिस्तान – ऑस्ट्रेलिया पहिली कसोटी\nदुबई – आजपासून येथे ऑस्ट्रेलिया-पाकिस्तान संघातील पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात होत आहे. 6 महिन्यांपूर्वी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत बॉल टेंपरिंग प्रकरण्यामुळे ऑस्ट्रेलियाचा संघ...\nइलेक्ट्रिक बस करार रद्द\nमुंबई- प्रदुषणावर आळा घालण्यासाठी 40 इलेक्ट्रिक बस पुरविण्याचा एका कंपनीशी केलेला करार एकतर्फी रद्द करण्यार्‍या बेस्ट प्रशासनाला उच्च न्यायालयाने आज चांगलाच दणका दिला. कायद्याचे उल्लंघन...\n‘मीटू’ मोहिमेबाबत हायकोर्टात याचिका\nमुंबई- संपूर्ण देशभरात सुरू असलेल्या ‘मीटू’ या मोहिमेबाबत आज हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. वकील सन्नी पुनामिया यांनी ही याचिका दाखल केली आहे....\nएम. जे. अकबरांवर आणखीन एक आरोप महिला पत्रकाराने लेखाच्या माध्यमातून केले उघड\nनवी दिल्ली- लैंगिक शोषणाच्या आरोपांमुळे अडचणीत आलेले परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांच्याविरोधात आणखीन एका महिला पत्रकाराने आरोप केला आहे. अकबर यांनी आपल्याला अनेकवेळा...\nनरेंद्र मोदींच्या शिर्डीतील कार्यक्रमाला गर्दी जमविण्यासाठी 2 कोटींची उधळण\nमुंबई- राज्यात एकीकडे तिजोरीत खडखडाट असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिर्डीतील कार्यक्रमाला गर्दी जमविण्यासाठी राज्य सरकार तब्बल दोन कोटी रुपयांची उधळण करणार असल्याची धक्कादायक माहिती...\nराहुल गांधी दोन दिवस मध्य प्रदेश दौर्‍यावर\nग्वाल्हेर- राहुल गांधी दोन दिवसांच्या मध्य प्रदेश दौर्‍यावर आहेत. आज, ग्वाल्हेर येथील किला भागात असलेल्या गुरुद्वाराला भेट देऊन त्यांनी माथा टेकला. यावेळी राहुलबरोबर ज्योतिरादित्य सिंधिया,...\nसामना रात्री ०८ वाजता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/it-marathi-news/biometric-ticketing-system-118011500004_1.html", "date_download": "2018-10-16T20:25:30Z", "digest": "sha1:R4GJY7FX5RMMLGPLQRMNUX7TFSRGGHLU", "length": 11747, "nlines": 128, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "अनोखे डिवाईस, थम्ब करुन तिकिट मिळेल | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 17 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nअनोखे डिवाईस, थम्ब करुन तिकिट मिळेल\nरोजच बसमधून प्रवास करणार्‍या प्रवाशांना सुटे पैसे बाळगणे गरजेचे ठरते. अन्यथा गैरसोय होते. त्यामुळे आता पिंपरीतील प्रवाशांच्या सोयीसाठी थम्ब करुन तिकिट मिळेल असे अनोखे डिवाईस काही अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या प्राध्यपकाने तयार केले आहे.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडियाला सपोर्ट करण्यासाठी आकुर्डी येथे राहणारे प्रा. आशिष पवार, किरण गिरासे (अमोदे), प्रथमेश भोसले, अनिकेत हडके यांनी मिळून ‘बायोमेट्रीक ई - सिस्टिम फॉर कॅशलेस टिकिटिंग मेन्टेनेन्स ऑफ ट्रान्सिट रेकॉर्ड इन बस ट्रान्सपोर्टेशन’ हे डिवाईस तयार केले आहे. विद्यार्थ्यांनी बनविलेल्या या सिस्टिममध्ये कंडक्टरकडे एक डिवाईस असणार आहे. ते शहरातील मेन डेपोंशी कनेक्टेड असणार आहे. बसमध्ये चढल्यानंतर कंडक्टर कुठे जायचे हे विचारेल आणि डिवाईसवर थम्ब करण्यास सांगेल. थम्ब केल्यानंतर प्रवाशाला तिकिटाचा एक मेसेज येईल आणि हाच मेसेज कंडक्टर आणि मेन डेपोच्या सर्व्हरला सेव्ह होईल.\nयामध्ये पैशाची देवाण -घेवाण कशी असेल याविषयी प्रत्येकाच्या मनात प्रश्‍न निर्माण होईल. केंद्र सरकारच्या आदेशानुसार आता प्रत्येक आधारकार्डला अकाऊंट नंबर आणि मोबाईल नंबर लिंक आहे. त्यामुळे जेव्हा प्रवासी थम्ब करेल तेव्हा जेवढ्या रकमेचे तिकिट असेल तेवढी रक्कम डायरेक्ट कंटक्टरच्या डिवायसमध्ये किंवा सर्व्हरला जमा होईल. हा मेसेज प्रवासी व कंटक्टरकडे असणार्‍या डिवाईसमध्ये आणि मेन डेपोच्या सर्व्हरला सेव्ह होणार आहे.\nजावयाने सासरच्या छळाला कंटाळून केली आत्महत्या\n‘तीन मूर्ती हैफा’चौक झाले तीन मूर्ती चौकाचे नाव\nएका आठवड्याने चिनी सागरात जळणारा टॅंकर बुडाला\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे 2018 मधील परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर\nविधिमंडळातर्फे स्व. वसंतराव डावखरे यांचा स्मृतिग्रंथ बनवावा - रामराजे नाईक निंबाळकर\nयावर अधिक वाचा :\nस्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...\nया जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...\nइम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख\nपाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...\nलिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...\nमराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...\n#MeToo चा परिणाम, आता नो ऑब्जेक्शन पत्रक लिहून घेणार\nआता #MeToo चळवळीला मिळालेलं गंभीर वळण पाहता बलात्काराचं दृश्य असो किंवा मग छेडछाडीचं; ...\nस्‍वयंघोषित बाबा रामपालसह १५ जणांना जन्मठेपेची शिक्षा\nहरियाणातील सतलोक आश्रमातील हत्‍याकांडप्रकरणी स्‍वयंघोषित बाबा रामपालसह १५ जणांना ...\nआत्मा बोलवत आहे असे सांगत मुलाची आत्महत्या\nनागपूरमध्ये सौरभ नागपूरकर १९ वर्षीय इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याने राहत्या घरात गळफास ...\n100 रुपयांच्या नवीन नोटांचा लिलाव सुरू\nभारतीय रिझर्व्ह बँककडून ग्राहकांसाठी 100 रुपयांची नवीन नोट जारी करण्यात आली आहे. या 100 ...\nतर काय चंद्रात दिसले होते शिरडीचे साईबाबा\nसरकारद्वारे सुरु असलेल्या प्रयत्नांनंतर देखील लोकं सोशल मीडियावर फर्जी पोस्ट पाठवणे ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.idainik.com/2018/08/blog-post_360.html", "date_download": "2018-10-16T20:15:20Z", "digest": "sha1:OWDLT7IENF6ACINGME3O6RVQ3O4CRRML", "length": 16048, "nlines": 81, "source_domain": "www.idainik.com", "title": "आरक्षणासाठी मराठ्यांची वज्रमूठ - iDainik.com", "raw_content": "\nHome > Karad > Satara Dist > आरक्षणासाठी मराठ्यांची वज्रमूठ\nकराड : मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे या मागणीसाठी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्यावतीने येथील दत्त चौकात महिलांचे ठिय्या आंदोलन सुरू आहे. आंदोलनाचा आज सातवा दिवस असून आंदोलन अधिकच तीव्र करण्यात आले. ठिय्या आंदोलनात सहभागी मराठ्यांनी 9 ऑगस्ट क्रांतीदिनी होणार्‍या आंदोलनासाठी वज्रमुठ आवळली. तसेच आक्रमक झालेल्या मराठा युवकांनी मुंडण आंदोलन करून शासनाचे श्राध्द घातले. तर महिलांनी प्रांताधिकार्‍यांसह नागरिकांना ‘गाजर’ देऊन मराठ्यांना गाजर दाखविणार्‍या शासनाचा निषेध केला.\nयावेळी दिलेल्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. मराठ्यांना आरक्षण मिळालेच, मराठा आंदोलकांवर दाखल झालेले सरसकट गुन्हे मागे घ्यावेत यासह विविध मागण्यांसाठी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्यावतीने राज्यभर आंदोलन सुरु आहे. काही ठिकाणी ठिय्या आंदोलन तर काही ठिकाणी आक्रमक आंदोलन करून जाळपोळ केली जात आहे. कराडमध्ये महिलांचे राज्यातील पहिले ठिय्या आंदोलन सुरु असून मंगळवारी या आंदोलनाचा सातवा दिवस होता. दररोज तालुक्याच्या विविध भागातील मराठा बंधू-भगिनी आंदोलनात सहभागी होत आहेत. मंगळवारी मसूर, उंब्रज, कोपर्डे हवेली विभागातील मराठा बांधव व भागिनी ठिय्या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.\nमसूर, उंब्रज, कोपर्डे हवेली परिसरातून आलेल्या मराठा समाजाने सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास येथील विजय दिवस चौकातून आंदोलनस्थळापर्यंत रॅली काढली. यामध्ये महिलांचा सहभाग लक्षणिय होता. आंदोलनस्थळी दत्त चौकात आल्यानंतर येथे महिलांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन केले. त्यानंतर ठिय्या आंदोलनस्थळावरील महाराजांच्या पुतळ्यास वंदन करून महिलांनी 9 ऑगस्ट रोजी आंदोलन अधिक तीव्र करण्यासाठी वज्रमुठ आवळत दिलेल्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. यावेळी मसूर, उंब्रजसह कोपर्डे हवेली भागातून आलेल्या युवकांसह मराठा बांधवांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर रस्त्यावरच ठिय्या मांडला. याप्रकरणी उपस्थितांसमोर कॉलेज युवतीसह अनेकांनी आपल्या भावना तीव्र शब्दात मांडल्या.\nमराठ्यांना आंदोलन देण्यास शासन टाळाटाळ करत असल्याच्या निषेधार्थ आंदोलनकर्त्या युवकांनी मुंडण आंदोलन करून शासनाचे श्राध्द घातले. याप्रसंगी मराठा युवकांनी मुंडण करत शासनाच्या वेळकाढूपणाचा निषेध केला. याचवेळी आंदोलन स्थळी आलेल्या प्रांताधिकार्‍यांसमोरच मराठा युवकांनी शासनाचे श्राध्द घातले. त्यानंतर आक्रमक झालेल्या महिलांसह युवकांनी रस्त्यावर धाव घेत नागरिकांना गाजर वाटप केले. शासन मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी टाळाटाळ करत असल्याच्या निषेधार्थ गाजराचे वाटप केल्याचे मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.काही आक्रमक झालेल्या महिलांनी प्रांताधिकारी हिम्मत खराडे यांनाच गाजर देऊन शासनाचा निषेध केला.\nदत्त चौकामध्ये मराठा युवकांचे मुंडण आंदोलन तर महिलांचे गाजर वाटप सुरु असल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. येथे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये म्हणून डीवायएसपी नवनाथ ढवळे हे स्वत: पोलिस फौजफाटा घेऊन आंदोलनस्थळावर ठाण मांडून होते.\nमराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे यासह विविध मागण्यासाठी येथील दत्त चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर महिलांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. मंगळवार आंदोलनाचा सातवा दिवस असून दररोज तालुक्याच्या विविध भागातील मराठा बंधू-भगिनी आंदोलनात सहभागी होत आहेत. या आंदोलनकर्त्यांना गेली सात दिवसांपासून दत्त चौकातील गजानन रेस्टॉरंटच्यावतीने मोफत चहा व नाष्टा दिला जात आहे. तर शिवराज ढाब्याच्यावतीने मोफत पाण्याची सोय करण्यात आली आहे. आंदोलनाला सहकार्य केल्याबद्दत आज गजानन रेस्टॉरंट व शिवराज ढाब्याच्या मालकांचा मराठा बांधवांच्या वतीने सत्कार करण्यात आला.\nआपले लक्ष्य, साध्य विसरू नका. अन्यथा जे काही मिळाले तेवढय़ावरच संतुष्ट राहण्याची सवय\nबातम्या तुमच्या inbox मध्ये...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} {"url": "http://www.snpnews.in/2018/04/04/monsoonskymet-weather/", "date_download": "2018-10-16T21:55:23Z", "digest": "sha1:N32NXUVDZQDXLEMYJ6AASTAHWMMVK7NB", "length": 5688, "nlines": 76, "source_domain": "www.snpnews.in", "title": "यंदा देशभरात समाधानकारक मान्सून - स्कायमेटचा अंदाज - SNP News | News Articles | Blogs | Technology | Social | Political | Education |Cultural", "raw_content": "\nयंदा देशभरात समाधानकारक मान्सून – स्कायमेटचा अंदाज\n04/04/2018 SNP ReporterLeave a Comment on यंदा देशभरात समाधानकारक मान्सून – स्कायमेटचा अंदाज\nयंदा देशभरात समाधानकारक पाऊस पडणार असल्याचा अंदाज स्कायमेट या संस्थेने वर्तवला आहे. ‘स्कायमेट’ने दिलेल्या माहितीनुसार, २०१८ मध्ये नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सूनची दीर्घकाळातील सरासरी ही समाधानकारक राहील. यामध्ये थोडेफार बदल होऊ शकतात. मात्र, या गोष्टी वगळता जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या काळात सरासरी ८८७ मिमी पाऊस पडेल, असे ‘स्कायमेट’ने म्हटले आहे.\nहवामान खात्याच्या पावसाविषयीच्या अंदाजाकडे सगळ्यांचेच लक्ष लागलेले असते. या अंदांजावर बाजारपेठेत अनेक चढउतारही पाहायला मिळतात. साहजिकच स्कायमेटने आज जाहीर केलेल्या अंदाजामुळे शेतकरी आणि उद्योजकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, भोपाळ, इंदौर, जबलपूर आणि रायपूर या शहरांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल, असे स्कायमेटने म्हटले आहे.\nजून ते सप्टेंबर या कालावधीत सर्वाधिक पाऊस जून आणि सप्टेंबरमध्ये पडणार, असा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे.\nफेक न्यूज संदर्भातील पत्रकारांवरील कारवाईचा निर्णय मागे\nवृद्धेकडून ७५ वर्षीय पतीची हत्या\n नदीत जीप कोसळून ६ भारतीय ठार\nप्रस्तावित नवीन औद्योगिक धोरण लवकरच मंजूर होईल – सुरेश प्रभु\nमहाराष्ट्र स्वाभिमान युवक उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी वैभव वीरकर यांची निवड\nकृषी उत्पादनांच्या निर्यातीस प्रोत्साहन देण्यासाठी सुरेश प्रभु यांचा पुढाकार\nदादरच्या फूल मार्केटमध्ये गोळीबार, एकाची हत्या\nप्रस्तावित नवीन औद्योगिक धोरण लवकरच मंजूर होईल – सुरेश प्रभु\nफुटवेअर आणि लेदर सेक्टरसाठी केंद्र सरकारचे खास पॅकेज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://mahaenews.com/%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%B8/", "date_download": "2018-10-16T22:03:30Z", "digest": "sha1:VJ4Y2NLQMNGXL4ESVII7XBLRVCPFJPGD", "length": 11782, "nlines": 118, "source_domain": "mahaenews.com", "title": "पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारविरोधात विरोधक राष्ट्रपतींकडे! | PCMC NEWS", "raw_content": "\nमहापालिका अधिकारी, कर्मचा-यांची दिवाळी गोड; बोनस व सानुग्रह अनुदान मिळणार\nमहिला नगरसेविकेशी उध्दट बोलणा-या उद्यान अधिक्षकांची केली कानउघडणी\nवल्लभनगरमध्ये चालक-वाहकांसाठी ‘ग्रंथालय आपल्या दारी’\n‘महागाई वाढली’ असे वाटत नाही – सोमाभाई मोदी\nपाणी प्रश्नावर नगरसेवक हंडा-कळशीसह सभागृहात\nभाजपाने धनगर समाजाला फसविले, सरकार वेळकाढू पणा करतेय\nअाता पुण्यातले वकील म्हणतायेत #FeeToo\nती प्रसुतिकरिता आली अन लिफ्टमध्ये अडकली\nदेशात जास्तकाळ भाजप सत्तेवर राहिल्यास भविष्यात बोलण्यावर बंदी – हर्दिक पटेल\nचिंचवडमध्ये रविवारी ‘डॉग शो’चे आयोजन\nHome राष्ट्रीय / अंतर-राष्ट्रीय पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारविरोधात विरोधक राष्ट्रपतींकडे\nपंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारविरोधात विरोधक राष्ट्रपतींकडे\n काँग्रेसच्या नेतृत्वाखाली आज १३ विरोधी पक्षांच्या नेत्यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेऊन सध्या देशात भीती आणि असुरक्षिततेचं वातावरण निर्माण झाल्याचं त्यांना सांगितलं. ईव्हीएम, अलवर घटना आणि तपास संस्थांचा गैरवापर याबाबतही विरोधी पक्षांनी राष्ट्रपतींकडे तक्रार केली. केंद्रातील मोदी सरकार स्वत:ला हवं तेच करत आहे. त्यामुळे राष्ट्रपतींनी तातडीने हस्तक्षेप करून ही मनमानी रोखावी. हे कायद्याचं राज्य आहे, असा विश्वास लोकांना द्यावा, अशी विनंती यावेळी करण्यात आली. दरम्यान, केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी विरोधी पक्षांचे आरोप फेटाळून लावले. हाती कोणताही मुद्दा नसल्यानेच विरोधक अपप्रचार करत आहेत, असे नायडू म्हणाले.माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी, गुलाम नबी आझाद, मल्लिकार्जुन खर्गे, डी. राजा, सतीश मिश्रा, अहमद पटेल, ए. के. अँटनी अशा प्रमुख नेत्यांचा शिष्टमंडळात समावेश होता. राष्ट्रपतींच्या भेटीनंतर गुलाम नबी आझाद यांनी पत्रकारांना माहिती दिली. देशात आज भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. राजस्थान, गुजरात आणि जम्मू-काश्मीरमध्ये सामान्य नागरिकांना नाहक त्रास दिला जात आहे. याकडे राष्ट्रपतींचं लक्ष्य वेधण्यात आलं आहे, असे आझाद म्हणाले.ईव्हीएममध्ये फेरफार केला जात असल्याच्या ताज्या आरोपांनी देशातील निवडणूक प्रक्रियेवरच प्रश्नचिन्हं उभं राहिलं आहे. राज्यसभेचे घटनात्मक अधिकार ‘बायपास’ करण्याचा प्रयत्न केला जात आहे, ही बाबही राष्ट्रपतींच्या निदर्शनास आणून देण्यात आल्याचे आझाद यांनी नमूद केले.देशातील लोकशाही संपली आहे. गोवा आणि मणिपूरमध्ये ज्याप्रकारे सत्तास्थापन करण्यात आली ते याचे ताजे उदाहरण आहे, असेही आझाद म्हणाले.\nहोंडाने आणली ‘आम आदमी’ची शानदार बाइक\nआता, दररोज बदलणार पेट्रोल-डिझेलच्या किंमती\nशबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशाविरोधात भाजपाचा मोर्चा\n 4 कोटी रोकड आणि 4 किलो सोन्यानं देवीच्या मंदिराची अनोखी सजावट\nगुंडांचा पाठलाग करताना बंदूकच बंद ; पोलिसांकडून चक्क तोंडानेच ‘ढिश्शक्याव ढिश्शक्याव’\nमहापालिका अधिकारी, कर्मचा-यांची दिवाळी गोड; बोनस व सानुग्रह अनुदान मिळणार\nमहिला नगरसेविकेशी उध्दट बोलणा-या उद्यान अधिक्षकांची केली कानउघडणी\nवल्लभनगरमध्ये चालक-वाहकांसाठी ‘ग्रंथालय आपल्या दारी’\n‘महागाई वाढली’ असे वाटत नाही – सोमाभाई मोदी\nपाणी प्रश्नावर नगरसेवक हंडा-कळशीसह सभागृहात\nहोंडाने आणली ‘आम आदमी’ची शानदार बाइक\nपंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारविरोधात विरोधक राष्ट्रपतींकडे\nआता, दररोज बदलणार पेट्रोल-डिझेलच्या किंमती\n…तर पिंपरी चिंचवडमधल्या सोसायटींची नोंदणी रद्द होणार\nनागरिकहो….’आधार’नं लिंक नसलेली बँक खाती बंद होणार\nmahaenews.com हे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nमुख्य कार्यालय : डी.एस.एस. मीडिया प्रा. लि.\nपत्ता : विश्वकर्मा बिल्डींग, जे. के. सावंत मार्ग, दादर, मुंबई, २८.\nपुणे विभागीय कार्यालय : गोल मार्केट, वायसीएम हॉस्पिटलसमोर, संत तुकारामनगर, पिंपरी.\nउस्मानाबाद विभागीय कार्यालय : तांबरी, कलेक्टर निवासस्थानाच्या पाठीमागे, उस्मानाबाद.\nसोलापूर विभागीय कार्यालय: होडगी रोड, चेतन फौंड्रीसमोर, सोलापूर.\nकोल्हापूर विभागीय कार्यालय: जय गणेश बिल्डींग, सायबर चौक, विद्यापीठ रोड, कोल्हापूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.akshardhara.com/en/lalit-lekh/25406-Pashchatya-Nitishastracha-Itihas-Meghashyam-Pundalik-Rege-Pradnya-Pathashala-Mandal-buy-marathi-books-online-at-akshardhara.html", "date_download": "2018-10-16T20:38:32Z", "digest": "sha1:AE5B56VZQRV2JQRLYQCZY77R5NMQXMU4", "length": 22509, "nlines": 581, "source_domain": "www.akshardhara.com", "title": "Pashchatya Nitishastracha Itihas by Meghashyam Pundalik Rege - Book Buy online at Akshardhara", "raw_content": "\nव्यक्तिमत्त्व विकास (सेल्फ हेल्प)\nHome > ललित>ललित-लेख>Pashchatya Nitishastracha Itihas (पाश्चात्य नीतिशास्त्राचा इतिहास)\nPashchatya Nitishastracha Itihas (पाश्चात्य नीतिशास्त्राचा इतिहास)\nरेगेसरांनी लेखमालेमधुन ज्या विषयाची मांडणी केली होती तिचे महत्त्व जाणुन समाज प्रबोधन संस्थेने पुढे १९७४ साली पाश्चात्य नीतिशास्त्राचा इतिहास हे पुस्तक प्रसिध्द केले.\nPashchatya Nitishastracha Itihas (पाश्चात्य नीतिशास्त्राचा इतिहास)\nरेगेसरांनी लेखमालेमधुन ज्या विषयाची मांडणी केली होती तिचे महत्त्व जाणुन समाज प्रबोधन संस्थेने पुढे १९७४ साली पाश्चात्य नीतिशास्त्राचा इतिहास हे पुस्तक प्रसिध्द केले.\nPashchatya Nitishastracha Itihas (पाश्चात्य नीतिशास्त्राचा इतिहास)\nरेगेसरांनी लेखमालेमधुन ज्या विषयाची मांडणी केली होती तिचे महत्त्व जाणुन समाज प्रबोधन संस्थेने पुढे १९७४ साली पाश्चात्य नीतिशास्त्राचा इतिहास हे पुस्तक प्रसिध्द केले.\nSarvottam Ravindra Pinge (सर्वोत्तम रवींद्र पिंगे)\nPannashichya Bhojya (पन्नाशीच्या भोज्या)\nMukkam Shantiniketan (मुक्काम शांतिनिकेतन)\nShahanya Manasanchi Factory (शहाण्या माणसांची फॅक्टरी)\nKavitepasun Kavitekade (कवितेपासून कवितेकडे)\nVatevarachya Savalya (वाटॆवरच्या सावल्या)\nस्मृतिदिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन\nम. टा. प्रतिनिधी, पुणे\nकेवळ संशयामुळे पत्नीची हत्या केल्यामुळे शतकानुशतके पापमुक्त होण्यासाठी झुरणारा राजकुमार, जगातली सर्व पापे केल्याशिवाय मुक्ती न मिळू शकणारा उच्चभ्रू व्यक्ती आणि ज्याच्या पापांचे घडे भरूनही स्वतःला परमेश्वर म्हणून मिरवणारा अहंकारी धर्मगुरू या पात्रांभोवती गुंफलेली जी. ए .कुलकर्णी यांची ‘पातक’ ही लघुकथा सादर झाली आणि सभागृहात भयाण शांतता पसरली. जखमेतून रक्त वाहते तशा प्रवाही असणाऱ्या ‘जीएं’च्या एकापेक्षा एक शब्दालंकारांनी रसिक अंतर्मुख झाले.\nनिमित्त होते अक्षरधारा बुक गॅलरी व जी.ए. कुलकर्णी यांच्या कुटुंबीयांतर्फे जीएंच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमाचे. या कार्यक्रमात ‘जीएं’च्या साहित्यकृतींचा वेगवेगळ्या सादरीकरणांच्या माध्यमातून वेध घेण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये अनुराधा जोशी, अक्षय वाटवे आणि हर्षद राजपाठक या कलाकारांनी अभिवाचनाद्वारे सादर केलेली ‘पातक’ ही कथा विशेष लक्ष वेधून गेली. राजघराण्यातील एक राजकुमार संशयामुळे त्याच्या पत्नीची हत्या करतो आणि क्षणात त्याचा चेहरा विद्रुप होतो. त्याच्या पापापेक्षा अधिक मोठे पाप केलेल्या व्यक्तीचा स्पर्श होत नाही तोपर्यंत त्याला मुक्ती नाही. एका प्रार्थनामंदिरात शतकानुशतके तो झुरतोय. अनेक शतकांनी एक दरोडेखोर त्या प्रार्थनामंदिरात येतो आणि विद्रुप राजकुमाराशी बोलायला लागतो. हा दरोडेखोरही मूळचा सधन घराणातल्या तोही मुक्तीसाठी धडपडणारा. जगातले सर्वात भीषण पाप करत नाही तोवर त्यालाही मुक्ती नाही. अशातच कथेत गर्विष्ठ पापी पण समाजासाठी देवता असलेल्या एका धर्मगुरूचे पात्र येते आणि एका अर्थाने समाजाचे डोळे उघडतात. ही कथा ऐकताना सभागृहात उपस्थित प्रेक्षकांमध्ये भयाण शांतता पसरली होती. जी. ए. कुलकर्णी यांचे शब्द रसिकांच्या काळजाला भिडत होते. ही कथा संपली आणि उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात कलाकारांना दाद दिली.\nयाच कार्यक्रमात ‘कथाकार जी. ए.’ या विषयावर डॉ. वंदना बोकील. कुलकर्णी यांनी विचार मांडले ‘लघुकथेच्या रूढ साच्याच्या पलीकडे जाणारी ‘जीएं’ची कथा अनेक पदरी, प्रशस्त्र आवाक्याची आहे. दु:ख हे मूल्य मानणाऱ्या ‘जीएं’नी आपल्या कथांमधून मानवी दु:खाच्या असंख्य परी सहानुभूतीने रंगवल्या. समाजाने ओवाळून टाकलेल्या, उपेक्षित, पंगु, गांजेकस, स्वप्नांचे तुकडे हाती आलेल्या निराश माणसांची अंतर्विश्वे त्यांनी दाखवली. एकाचवेळी आदिम भावनांपासून ते एकाकीपणाच्या, परात्मतेच्या आधुनिक जाणिवेपर्यंत ‘जीएं’ची प्रतिभा झेप घेते, याकडे त्यांनी लक्ष वेधले. ‘हंस’ च्या संपादिका हेमलता अंतरकर यांनी त्यांना आलेल्या ‘जीएं’च्या पत्रांमधून दिसणारे जी.एं. उलगडून दाखवले ‘जीएं’चे निसर्गप्रेम, जगभरातील साहित्यकृतींचा त्यांचा अफाट व्यासंग, त्यांची प्रतिमायुक्त लेखनशैली इत्यादी वैशिष्टे त्यांनी सोदाहरण स्पष्ट केली. शरद आढाव यांनी स्वत: निर्मिती केलेले ‘जीएं’च्या ‘अस्तिस्रोत’ व ‘कांचनमृग’ या कथांचे दृकश्राव्य (व्हिडिओ) सादरीकरण केले. अक्षरधाराच्या रसिका राठिवडेकर यांनी स्वागत केले व चित्रा नातू-वझे यांनी सूत्रसंचालन केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} {"url": "https://sadha-sopa.com/node/221", "date_download": "2018-10-16T20:52:19Z", "digest": "sha1:ROQ3XFJH7R54X6JD6TGMHITC5B4MXOVS", "length": 5073, "nlines": 79, "source_domain": "sadha-sopa.com", "title": "तुझी नजर... | साधं... सोपं...", "raw_content": "\nसाधं सोपं आयुष्य... साधं सोपं जगण्यासाठी...\nअसे जहालसे जहर तुझी नजर\nमनात निर्मिते कहर तुझी नजर\nकितीक टाळलेस शब्द तू तरी\nहळूच देतसे खबर तुझी नजर\nमिठीतुनी हवे तसे दिलेच ना\nअजून मागतेय कर तुझी नजर\nकरायची मनात घर तुझी नजर...\nसखे तुझ्या मिठीमध्ये अनंतता\nकशास पाहते प्रहर तुझी नजर\nखुशाल जा तुला जिथे हवे तिथे\nमला पुरेल जन्मभर तुझी नजर\nदिसायचे कसे मिटून पापण्या\nकरायची कुठे सफर तुझी नजर\nफिरायचो जरी भणंग एकटा\nदिसायचीच रानभर तुझी नजर\nअजूनही तुझ्या मनी उन्हे कशी\nअजून शिंपतेच सर तुझी नजर\nजगात पाहतो तिथे मला दिसे\nजिथे तिथे तुझी नजर... तुझी नजर...\n‹ ती जाताना 'येते' म्हणून गेली अनुक्रमणिका तुला मी सांगतो राणी ›\nया सारख्या इतर कविता\nनाते तुझे नि माझे यावे कसे जुळून\nमिठीतही का सखे दुरावे\nती जाताना 'येते' म्हणून गेली\nया साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy-paste करून इतरांना ईमेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाही याची जाणीव असू द्या.\nतुमचा ईमेल पत्ता द्या\nनवे लेखन प्रकाशित झाले की गूगल फीडबर्नर च्या कृपेने आपोआप आपल्या ईमेलवर येईल\nखरं तर माझ्याविषयी काहीही माहिती जाणून घ्यायची इच्छा तुम्हाला व्हावी असं या माहितीत काहीही नाही तरीही आपण इथे, या पानावर, आलाच आहात तर आपल्याला पिडण्याचं थोडं स्वातंत्र्य मी घेतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/this-legendary-footballer-follows-virat-kohali-432084-2/", "date_download": "2018-10-16T20:42:08Z", "digest": "sha1:DZFB23M453QOEOZ5ZEG2VN3FALMQIRMA", "length": 7295, "nlines": 142, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "‘हा’ मोठा फुटबॉलपटू करतो विराटला फॅलो ! | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n‘हा’ मोठा फुटबॉलपटू करतो विराटला फॅलो \nइंडियन सुपर लीग (आईएसएल)च्या नाविन मोसमाची सुरुवात २७ सप्टेंबर पासून होत आहे. या नाविन मोसमासाठी अनेक विदेशी खेळाडूंना करारबद्ध केले आहे. त्यात ऑस्ट्रेलियाचाआणि इंग्लिश प्रीमियर लीगमधील एवरटन एफसीसाठी यशस्वी खेळाडू ठरलेला टिम काहिलचा देखील समावेश आहे.\nटिम काहिल याला जमशेदपूर एफसीने करारबद्ध केले आहे. या खेळाडूचे मोठ्या जल्लोषात जमशेदपूर एफसीच्या प्रशंसकांनी स्वागत केला. टिम काहिल हा भारतीय राष्ट्रे क्रिकेट संघाचा नियमित कर्णधार विराटचा मोठा चाहता आहे. विराट कोहली साठी त्याच्या मानत खूप आदर आहे.\nटिम काहिलने ‘मीडिया डे’ साठी आल्यानंतर सांगितले की, ऑस्ट्रेलियामध्ये ज्या काही महान भारतीय खेळाडूंची चर्चा होते. त्यामध्ये सचिन तेंडुलकर याचे नाव सर्वप्रथम घेतले जाते. परंतु, मला विराट देखील खूप आवडतो. कराण तो या यादीत जाण्यास इच्छुक दिसतो. त्याने आपली कारकिर्द ज्याप्रमाणे घडवली ते कौतुकास्पद आहे. मी त्याला सोशल मीडियावर देखील फॉलो करतो.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleमानाच्या पाचही गणपतीला भक्तिमय वातावरणात निरोप…\nNext article#Video : राजगुरूनगरमध्ये गणेश विसर्जन मिरवणूकीला उत्साहात सुरूवात\nPak vs Aus Test : पाक सर्वबाद 282; पहिल्या दिवसअखेर अाॅस्ट्रेलिया 2 बाद 20\nIND vs WI : वेस्टइंडिज प्रशिक्षक ‘स्टुअर्ट लाॅ’ दोन सामन्यासाठी निलंबित, जाणून घ्या कारण…\nडेन्मार्क ओपन बॅडमिंटन स्पर्धा : पी.व्ही.सिंधूला पहिल्या फेरीतच पराभवाचा धक्का\nउसेन बोल्टला करारबद्ध करून आम्हाला इतिहास लिहायचा आहे..\nसचिन ‘असा’ बोलला तेव्हा मी खूप रडलो\n#प्रो कबड्डी: आजचा ‘हा’ सामना झोन बी सर्वात आकर्षक सामना होण्याची शक्यता..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://sadha-sopa.com/node/222", "date_download": "2018-10-16T20:52:36Z", "digest": "sha1:3CL6HSG5OGYDOTTCH52N6QDOYOAAL7Z6", "length": 5994, "nlines": 92, "source_domain": "sadha-sopa.com", "title": "गणपतीचे बडबड गीत | साधं... सोपं...", "raw_content": "\nसाधं सोपं आयुष्य... साधं सोपं जगण्यासाठी...\n(चाल: आओ बच्चो तुम्हे दिखाये झांकी हिंदुस्तानकी\nएवढं तरी करशील का\nअंगात माझ्या शक्ती देउन\nडोक्यात बुध्दी भरशील का\nबाप्पा मोरया... बाप्पा मोरया...\nमनिमाउचे मौ मौ शेपुट\nमला सांग तू या मित्रांशी\nदोस्ती माझी करशील का\nअंगात माझ्या शक्ती देउन\nडोक्यात बुध्दी भरशील का\nबाप्पा मोरया... बाप्पा मोरया...\nबाबा गेले ऑफिसात अन\nआई गेली भूर कुठे\nएकटाच मी घरात आणि\nसगळे गेले दूर कुठे\nउशीर त्यांना झाला तर तू\nधम्मक लाडू देशील का\nअंगात माझ्या शक्ती देउन\nडोक्यात बुध्दी भरशील का\nबाप्पा मोरया... बाप्पा मोरया...\nमला वाटते तेंव्हा होवो\nअभ्यास सारा पटपट संपुन\nकितीही खेळलो तरी मला तू\nपहिला नंबर देशील का\nअंगात माझ्या शक्ती देउन\nडोक्यात बुध्दी भरशील का\nबाप्पा मोरया... बाप्पा मोरया...\nSelect ratingGive गणपतीचे बडबड गीत 1/10Give गणपतीचे बडबड गीत 2/10Give गणपतीचे बडबड गीत 3/10Give गणपतीचे बडबड गीत 4/10Give गणपतीचे बडबड गीत 5/10Give गणपतीचे बडबड गीत 6/10Give गणपतीचे बडबड गीत 7/10Give गणपतीचे बडबड गीत 8/10Give गणपतीचे बडबड गीत 9/10Give गणपतीचे बडबड गीत 10/10\n‹ काही काही गोष्टी मला अजूनही कळत नाहीत अनुक्रमणिका तिचे नि माझे नाते अभंग होते\nया सारख्या इतर कविता\nकोण म्हणतं आमच्या घरात\nज्या ज्या वयात जे जे करायचं\nजेवणात ही कढी अशीच राहुदे\nया साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy-paste करून इतरांना ईमेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाही याची जाणीव असू द्या.\nतुमचा ईमेल पत्ता द्या\nनवे लेखन प्रकाशित झाले की गूगल फीडबर्नर च्या कृपेने आपोआप आपल्या ईमेलवर येईल\nखरं तर माझ्याविषयी काहीही माहिती जाणून घ्यायची इच्छा तुम्हाला व्हावी असं या माहितीत काहीही नाही तरीही आपण इथे, या पानावर, आलाच आहात तर आपल्याला पिडण्याचं थोडं स्वातंत्र्य मी घेतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://sadha-sopa.com/node/223", "date_download": "2018-10-16T20:52:51Z", "digest": "sha1:2QM6T3OKORKIGYCIVLGWKLDQIBAC2T4P", "length": 5251, "nlines": 76, "source_domain": "sadha-sopa.com", "title": "हे शिवनंदन, करितो वंदन | साधं... सोपं...", "raw_content": "\nसाधं सोपं आयुष्य... साधं सोपं जगण्यासाठी...\nहे शिवनंदन, करितो वंदन\nहे शिवनंदन, करितो वंदन\nसुख शांती दे अम्हा चिरंतन\nतव रूपाचे होते दर्शन\nहे शिवनंदन, करितो वंदन\nतव सूरांचे होते गुंजन\nहे शिवनंदन, करितो वंदन\nदेहाचे या फूल अर्पितो\nहे शिवनंदन, करितो वंदन\nसुख शांती दे अम्हा चिरंतन\nSelect ratingGive हे शिवनंदन, करितो वंदन 1/10Give हे शिवनंदन, करितो वंदन 2/10Give हे शिवनंदन, करितो वंदन 3/10Give हे शिवनंदन, करितो वंदन 4/10Give हे शिवनंदन, करितो वंदन 5/10Give हे शिवनंदन, करितो वंदन 6/10Give हे शिवनंदन, करितो वंदन 7/10Give हे शिवनंदन, करितो वंदन 8/10Give हे शिवनंदन, करितो वंदन 9/10Give हे शिवनंदन, करितो वंदन 10/10\n‹ हे गजवदना अनुक्रमणिका पाऊस फिरकला नाही, नुसतेच ढगाळून गेले ›\nया सारख्या इतर कविता\nआपल्याला आवडत असलेलं काम करण्यासाठी\nमालक, मुकादम आणि मजूर\nपहिला पाऊस पडतो तेंव्हा\nमी जसा आहे, तसा आहे\nया साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy-paste करून इतरांना ईमेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाही याची जाणीव असू द्या.\nतुमचा ईमेल पत्ता द्या\nनवे लेखन प्रकाशित झाले की गूगल फीडबर्नर च्या कृपेने आपोआप आपल्या ईमेलवर येईल\nखरं तर माझ्याविषयी काहीही माहिती जाणून घ्यायची इच्छा तुम्हाला व्हावी असं या माहितीत काहीही नाही तरीही आपण इथे, या पानावर, आलाच आहात तर आपल्याला पिडण्याचं थोडं स्वातंत्र्य मी घेतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/search?search_api_views_fulltext=--%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97", "date_download": "2018-10-16T21:47:13Z", "digest": "sha1:P42FHVJE63SX3BF2KQUDCHX26SPE7ZWO", "length": 27609, "nlines": 270, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nसर्व बातम्या (52) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (4) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nमहाराष्ट्र (63) Apply महाराष्ट्र filter\nसंपादकिय (10) Apply संपादकिय filter\nसप्तरंग (3) Apply सप्तरंग filter\nअॅग्रो (1) Apply अॅग्रो filter\nसमृद्धी महामार्ग (174) Apply समृद्धी महामार्ग filter\nमहामार्ग (167) Apply महामार्ग filter\nमहाराष्ट्र (63) Apply महाराष्ट्र filter\nमुख्यमंत्री (63) Apply मुख्यमंत्री filter\nदेवेंद्र फडणवीस (61) Apply देवेंद्र फडणवीस filter\nऔरंगाबाद (33) Apply औरंगाबाद filter\nराज्य रस्ते विकास महामंडळ (31) Apply राज्य रस्ते विकास महामंडळ filter\nप्रशासन (30) Apply प्रशासन filter\nगुंतवणूक (20) Apply गुंतवणूक filter\nकर्जमाफी (18) Apply कर्जमाफी filter\nराष्ट्रवाद (16) Apply राष्ट्रवाद filter\nउद्धव ठाकरे (15) Apply उद्धव ठाकरे filter\nशरद पवार (14) Apply शरद पवार filter\nनरेंद्र मोदी (12) Apply नरेंद्र मोदी filter\nपत्रकार (12) Apply पत्रकार filter\nअर्थसंकल्प (11) Apply अर्थसंकल्प filter\nएकनाथ शिंदे (11) Apply एकनाथ शिंदे filter\nगैरव्यवहार (11) Apply गैरव्यवहार filter\nनवी मुंबई (11) Apply नवी मुंबई filter\nअमरावती (10) Apply अमरावती filter\nबुलेट ट्रेन (10) Apply बुलेट ट्रेन filter\nसुधीर मुनगंटीवार (10) Apply सुधीर मुनगंटीवार filter\nउत्पन्न (9) Apply उत्पन्न filter\nसमृद्धी महामार्गाच्या वर्क ऑर्डर महिनाभरात\nऔरंगाबाद - राज्याच्या दहा जिल्ह्यांमधून जाणाऱ्या मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या निविदा अंतिम झाल्या आहेत. आगामी महिनाभरात या कंपन्यांना वर्क ऑर्डर देण्यात येऊन कामाला प्रत्यक्षात आरंभ होणार आहे. 706 किलोमीटर लांबीच्या समृद्धी महामार्गाच्या एकूण लांबीपैकी 153 किलोमीटर लांबीचा रस्ता औरंगाबाद...\n'समृद्धी' महामार्गासाठी सक्तीच्या भूसंपादनाला गती\nनाशिक - नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी अजूनपर्यंत संपादित न झालेल्या जागेच्या संपादनासाठी पुन्हा एकदा प्रशासन कामाला लागले. सक्तीच्या भूसंपादन प्रक्रियेसाठी राहिलेल्या गटातील भूधारकांना नोटिसा देण्याचे काम सुरू झाले. इगतपुरीत पेसा गावामुळे दिरंगाई होत असल्याने येत्या 6 तारखेपर्यंत हे काम...\nमुख्यमंत्री घेणार उद्या दत्तक नाशिकचा आढावा\nनाशिक - येत्या शुक्रवारी (ता. 5) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकच्या दौऱ्यावर येणार असून, शुक्रवारी ते नाशिक जिल्ह्यातील कामाचा आढावा घेणार आहेत. महापालिका निवडणुकीच्या प्रचार सभेत नाशिक दत्तक घेतल्याचे जाहीर केल्यानंतर प्रथमच मुख्यमंत्री नाशिक जिल्ह्याच्या कामाचा आढावा घेणार आहेत. मुख्यमंत्री...\n'समृद्धी' उभारणीसाठी खर्चाची वाढती उड्डाणे\nमुंबई - राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी समृद्धी महामार्गाची किंमत 46 हजार कोटींवरून आता 55 हजार कोटी रुपये झाली आहे. या सुधारित किंमतीस सरकारने मान्यता दिल्याचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. मुंबई ते नागपूर या नव्या महामार्गाची सुरवातीला 24 हजार कोटी रुपये किंमत ग्राह्य धरण्यात आली होती....\nसमृद्धी महामार्गालगत ‘हायटेक’ सुविधांची चाचपणी\nऔरंगाबाद - समृद्धी महामार्गालगत तयार करण्यात येत असलेल्या ‘युटिलिटी कॉरिडॉर’मधून सुविधांची चाचपणी करण्यासाठी एमएसआरडीसीने ‘रिक्वेस्ट फॉर प्रपोझल’ (प्रस्ताव) मागविले आहेत. या रस्त्यालगत गॅस, ऊर्जा पोचविण्यासाठीचे जाळे, इंधन वाहिनी, ऑप्टिकल फायबर नेटवर्क आदींच्या चाचपणीसाठी सुमारे तीन महिने अभ्यास...\nमोठमोठे थाळ वाजल्याचा ध्वनी चिनी सम्राटांच्या प्रासादात घुमला. सम्राट काय टाय मिंग उठले. पायघोळ झग्यातून बाहेर कसे यायचे, ह्याचा त्यांनी काही काळ विचार केला. उठल्याउठल्या चिनी सम्राटाला परंपरेनुसार शाही चहा प्यावा लागतो. सम्राट चहा पीत असताना प्रासादातले वादक टांग टुंग रागात काही धुन छेडतात. गंभीर...\nमुंबई - जगाच्या सात आश्‍चर्यांपैकी असलेल्या ‘ग्रेट चायना वॉल’नंतर राज्य सरकार जगातल्या दुसऱ्या क्रमांकाची सर्वांत लांब संरक्षक भिंत बांधणार आहे. नागपूर ते मुंबई या महत्त्वाकांक्षी समृद्धी महामार्गालगत दोन्ही बाजूने राज्य सरकार तब्बल ७०५ कि.मी.ची भिंत उभारणार आहे, अशी माहिती अर्थमंत्री सुधीर...\nमुंबई - महाराष्ट्र समृद्धी महामार्गाची उभारणी करताना होणारी वृक्षतोड व त्यामुळे निसर्गाचे होणारे संभाव्य नुकसान भरून काढण्यासाठी नागपूर-मुंबई द्रुतगती महामार्ग प्रकल्पाची कार्यान्वयन यंत्रणा असलेल्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) निश्‍चित असे धोरण आखले आहे. प्रस्तावित...\nसमृद्धी महामार्गालगत आठ लाख झाडांची लागवड\nमुंबई : महाराष्ट्र समृद्धी महामार्गाची उभारणी करताना होणारी वृक्षतोड व त्यामुळे निसर्गाचे होणारे संभाव्य नुकसान भरून काढण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे महामार्गालगत आठ लाख झाडांची लागवड करण्यात येईल. त्यासाठी लखनऊमधील राष्ट्रीय वनसंपत्ती संशोधन संस्थेचे मार्गदर्शन घेतले जाणार...\n‘बीडीपी’च्या जमिनींचे दर घसरले\nपुणे - नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने बीडीपी (जैव वैविध्य पार्क) आरक्षण जमिनींचा रेडी-रेकनरमधील दर नव्याने निश्‍चित केला आहे. रेडी-रेकनरमध्ये ‘ना विकास झोन’मधील जमिनींचा दर विचारात घेऊन त्याच्या ४० टक्के दर बीडीपी जमिनींचा ग्राह्य धरून त्यावर सहा टक्के मुद्रांक शुल्क आकारले जात होते. त्यामध्ये...\nकेंद्र व राज्यात संकुचित भांडवलशाही सुरू - पृथ्वीराज चव्हाण\nपुणे - लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी असलेल्या वैधानिक संस्थांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित लोकांना घुसविणे, संस्थांचे अवमूल्यन करून निष्प्रभ करणे, देशाचे संविधान धर्म असल्याचे सांगून पद्धतशीर संविधान बाजूला सारून कारभार सुरू आहे. सध्या केंद्र व राज्य सरकार केवळ मूठभर उद्योजकांच्या हिताचे...\nमुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या नागपूर- मुंबई या समृद्धी महामार्गावर वाहनांच्या वेगाची कमाल मर्यादा ताशी १२० किलोमीटर राखण्याचे निश्‍चित होत आहे. हा वेग भारतीय वाहनांना सुरक्षिततेच्या दृष्टीने झेपणार का असा सवाल परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी...\nगनिमीकाव्यामुळे आंदोलन यशस्वी - राजू शेट्टी\nभवानीनगर - ‘‘मला माहिती होते, फक्त गुजरातमधूनच दूध येऊ शकते. मग मी रेल्वे स्थानकावरच बसून राहिलो. संसदेचे अधिवेशन असल्याने मला अटक करायला सभापतींचीच परवानगी लागणार होती. त्यामुळे बिनधास्त होतो. सरकार आंदोलन चिरडणार होते, हे माहिती होते. म्हणूनच आम्हीदेखील शिवाजीराजांच्या गनिमीकाव्यानेच लढलो आणि...\nराज्यात 'मेक इन महाराष्ट्र'चा फुसका बार\nसोलापूर : देशाला उद्योग क्षेत्रात आत्मनिर्भर करण्यासाठी 'मेक इन इंडिया' आणि राज्यात 'मेक इन महाराष्ट्र' असे अभियान सुरू करण्यात आले. त्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बहुतांश देशाचे तर दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वीडनसह अन्य काही देशांचे दौरे केले. परंतु, रोजगार...\nनाणार प्रकल्प लादणार नाही, सर्वांशी चर्चा करून निर्णय घेऊ - मुख्यमंत्री\nनागपूर : नाणारचा प्रकल्प हा महत्त्वाकांक्षी व पर्यावरणपूरक असला, तरी नागरिकांचा विरोध डावलून हा प्रकल्प लादणार नाही, असे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (ता.13) विधान परिषदेत दिले. स्थानिकांच्या विरोधासह शिवसेना, तसेच विरोधी पक्षांनीही या प्रकल्पास विरोध दर्शवला होता. गेले काही दिवस...\nसमृद्धी महामार्गासाठी 87 टक्के भूसंपादन\nऔरंगाबाद : राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या \"समृद्धी महामार्गा'साठी लागणाऱ्या जमिनीपैकी 87 टक्के जमीन ताब्यात घेण्यात आली आहे. एकूण जागेच्या 98 टक्के जमीनमालकांची संमती प्राप्त झाली असल्याची माहिती प्रकल्पाचे मुख्य अधिकारी राधेशाम मोपलवार यांनी \"सकाळ'ला दिली. सातशे किलोमीटर लांब आणि...\nनागपूर - राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच नागपूरला पावसाळी अधिवेशन होत असताना सरकारला वेठीस धरणाऱ्या अनेक मुद्‌द्‌यांवर विरोधक आक्रमक झाले आहेत. त्यामुळे या पावसाळी अधिवेशनात सरकार विरोधी शेकडो वादग्रस्त व अडचणीत आणणारे आरोप बरसणार असल्याचे संकेत विरोधकांनी दिले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...\nऔरंगाबाद - दहा जिल्ह्यांतून जाणारा, सातशे किलोमीटर लांबीचा समृद्धी महामार्ग कुठेही विमान उतरविण्यासाठी वापरला जाऊ शकणार आहे. सलग पाच किलोमीटरचा सरळ पट्टा असलेल्या रस्त्यावर विमान उतरविणे शक्‍य होईल. या महामार्गाचे रेखांकन केंद्रीय संरक्षण मंत्रालयाकडे सुपूर्द करण्यात आल्याची माहिती समृद्धी महामार्ग...\n'राज्यातील 30 जिल्ह्यांमध्ये नॅचरल गॅस पोचविणार'\nमुंबई - येत्या चार ते पाच वर्षांत 30 जिल्ह्यांत गॅस डिस्ट्रिब्युशन केंद्र (सीजीडी) उभारून नॅचरल गॅस पोचविण्यात येईल, अशी माहिती पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी गुरुवारी दिली. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू नियामक मंडळाकडून मुंबईत आयोजित 9 व्या \"गॅस डिस्ट्रिब्युशन केंद्र' निविदा प्रक्रिया आणि...\nपर्यावरणपूरक इंधनाने प्रदूषण रोखता येईल\nमुंबई - राज्यातील सार्वजनिक वाहतुकीसाठी पर्यावरणपूरक इंधन (क्‍लीन फ्युएल) वापरले जाईल. यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण रोखता येणार आहे. विकासासह पर्यावरण संवर्धनही शक्‍य होणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस रेग्युलेटरी बोर्डाच्या 9 व्या सिटी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/10346", "date_download": "2018-10-16T21:26:39Z", "digest": "sha1:TOWKX6U2C4RQCB6JNRAK3GALDTUXIGW3", "length": 14839, "nlines": 209, "source_domain": "www.maayboli.com", "title": "\"एका पेक्षा एक\" अर्थातच छायाचित्रांचा झब्बू - क्रमांक ७ | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /\"एका पेक्षा एक\" अर्थातच छायाचित्रांचा झब्बू - क्रमांक ७\n\"एका पेक्षा एक\" अर्थातच छायाचित्रांचा झब्बू - क्रमांक ७\n१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.\n२. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.\n३. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकायचे आहे.\n४. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.\n४. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.\n५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.\nचला, तर सुरू करूया मायबोलीवरचा सध्याचा आवडता खेळ\nझब्बू म्हणून कुठल्याही प्रकारच्या दिव्याचे छायाचित्र देऊ शकता. उदा : निरांजन, समई, पणती, टेबल लॅम्प, स्ट्रीट लॅम्प.\nहा माझा पहिला झब्बु\nहा माझा पहिला झब्बु\nह्म्म्म आज देवाच्या पुजेनंतर\nह्म्म्म आज देवाच्या पुजेनंतर फोटो काढले पाहीजेत दिव्यांचे.\nश्वासच्या शूटच्या वेळेला वालावलचं लक्ष्मीनारायण मंदीर आहे ना तिथल्या दोन्ही दिपमाळी आम्ही दिव्यांनी सजवल्या होत्या. अक्षरशः दिपमाळेवर चढून पणत्या लावल्या होत्या मी. काय दिसत होतं ते. फोटो आहे त्याचा पण तो मी काढलेला नाही त्यामुळे टाकू शकत नाही.\nकालच झकोबाच्या क्यामेर्‍यातुन काढलेला हा फोटो - माझा झब्बू\n(क्यामेरा वापरु दिल्याबद्दल झकोबाला धन्यवाद)\nया विषयावर असन्ख्य फोटो माझ्याकडे आहेत, पण ते सगळे हार्डकॉपी या स्वरुपात, तेव्हा इथे भारम्भार झब्बू देणे मला शक्य नाही\nSJ, छान आहे फोटो.\nSJ, छान आहे फोटो.\nवाह एस्जे आणि नलिनी.\nवाह एस्जे आणि नलिनी.\nशाम-ए-ताज... \"कहानी रौशनी की\n\"कहानी रौशनी की कभी खत्म नहीं होती, अंधेरा कितना भी गहरा क्यों न हो\nझब्बूमध्ये स्ट्रीट लँप्स असलेला फोटो चालेल की माहित नाही. तुका म्हणे त्यातल्या त्यात....:-)\n>झब्बू म्हणून कुठल्याही प्रकारच्या दिव्याचे छायाचित्र देऊ शकता. उदा : निरांजन, समई, पणती, टेबल लॅम्प, स्ट्रीट लॅम्प.\nहा अजुन एक साठी शान्त की\nहा अजुन एक साठी शान्त की पन्च्याहत्तरीच्या वेळेस ओवाळतानचे दिवे\nसहीरे... माझ्याकडे भरपुर आहेत\nमूळ छायाचित्र चांगले आहे.\nअभिजा - तुझेही सुरेख\nसॅम, मस्त रे फोटो\nसॅम, मस्त रे फोटो\nसॅम, मस्तच. मघा पाहिलंच गेलं\nसॅम, मस्तच. मघा पाहिलंच गेलं नव्हतं.\nलावले रत्नदीप नगरात- २००६\nलावले रत्नदीप नगरात- २००६ तोक्यो फॉल कलर्स.\nमी काढलेला नाही, नव-यानी काढलाय, मी हमाली केली ट्रायपॉड वगैरे लावायची.\nवरचे सर्व झब्बू लै भारी.\nमग मी पण श्वास मधला दिपमाळीचा\nमग मी पण श्वास मधला दिपमाळीचा टाकते. कारण सगळे दिवे तर मीच लावले होते. क्लिकणारं कोणी नव्हतंच. फिल्लमच्या ३५ मिमि फिल्लममधून एक फ्रेम आहे निवडलेली.\nकारण सगळे दिवे तर मीच लावले\nकारण सगळे दिवे तर मीच लावले होते.>>>>\nउजळु द्या कि इथे काही:)\nसही आहेत सगळ्यांचे दिवे\nसही आहेत सगळ्यांचे दिवे\nनी, ती दीपमाळ प्रत्यक्ष काय सुरेख दिसत असेल, नाही\nहा माझा गेल्या वर्षीच्या दिवळीचा...\nसखीप्रिया, हो अगं आणि तरी हा\nसखीप्रिया, हो अगं आणि तरी हा थोडा उजेड असतानाचा आहे. पूर्ण अंधार पडला तोवर आमचं शूट संपलं होतं आणि आम्ही पणत्या काढत होतो तिथून पण तेव्हा सुद्धा असं मस्त दिसत होतं सगळं. आमच्याबरोबरचा स्टिल फोटोग्राफर होता तो इतका माठ होता आणि तो केवळ नटांचे फोटो तेही फिल्मशी काहीही संबंधित नसलेल्या पोजमधे काढायचा. (उदाहरणार्थ अमृताचा लाजताना फोटो काढला होता तिला पोज द्यायला लावून..) नंतर पब्लिसिटीच्या वेळेला त्यामुळे अ‍ॅक्च्युअल फिल्ममधून एकेक फ्रेम निवडून फोटो जमवले.\nअरे तुम्ही लोक ज्योतींचे फोटो इतके मस्त कसे काढू शकता काय सेटिंग वापरता\nमी हा फोटो सोनीचा कुठलातरी\nमी हा फोटो सोनीचा कुठलातरी साधा पॉईंट अँड शूट कॅमेरा वापरून काढलाय. नक्की सेटिंग आठवत नाही... पण बहुधा फ्लॅश ऑफ करून ऑटो मोडमध्ये, खोलीत पूर्ण अंधार करून काढला होता. नाईट मोड मला फार झेपत नाही. तो कॅमेरा फार दिवस टिकला नाही, पण इतर साध्या कॅमेर्‍यांच्या तुलनेत त्याचे फोटो खूप शार्प यायचे. गेला बिचारा\n पुढच्या वर्षी लवकर या\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.tinystep.in/blog/ashyprkare-pani-pya", "date_download": "2018-10-16T21:47:03Z", "digest": "sha1:JI3SYP6CMBZADUOQR3H6WE2O3LXB2NW5", "length": 9774, "nlines": 242, "source_domain": "www.tinystep.in", "title": "निरोगी राहण्यासाठी अश्याप्रकारे पाणी प्या.. - Tinystep", "raw_content": "\nनिरोगी राहण्यासाठी अश्याप्रकारे पाणी प्या..\nनिरोगी आरोग्यासाठी जेवणाबरोबर पाणी पिण्याची वेळ,प्रमाण आणि प्रकार योग्य असणे गरजेचे असते. दिवसभरातून कमीत-कमी ७-८ ग्लास पाणी पिणे आवश्यक असते. पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती, याबाबतीतही बरेच गैरसमज आहेत. जेवताना थोडं थोडं पाणी प्यायलं तर ते पचनक्रियेमध्ये उपयुक्त आणि आरोग्यदायक ठरते. तसेच जेवणानंतर लगेच पाणी पिणे हे पचनक्रियेमध्ये अडथळा आणते जे आरोग्यास हानिकारक असते. पुढील प्रकारे आणि प्रमाणात पाणी पिण्याने आरोग्यविषयक फायदे होतात.\n१. सकाळी झोपेतून उठल्यावर किमान एक ग्लास कोमट पाणी प्यावे. त्यामुळे शरीर चांगल्या पद्धतीने आतून स्वच्छ, डिटॉक्स होते. आणि फॅटस कमी होण्यास मदत होते. हे पाणी तुम्ही सुर्योदयापूर्वी प्यायलास उत्तम\n२. बऱ्याचदा आंघोळ झाल्यावर थकल्यासारखे वाटते. विशेषतः महिलांना असे होते. त्यामुळे अंघोळीनंतर दररोज १ ग्लास पाणी प्यावे. यामुळे रक्तदाबाची समस्या निर्माण होत नाही.\n३. जेवताना थोडे-थोडे पाणी प्यावे. जेवण झाल्यावर लगेच पाणी पिऊ नये. कमीत-कमी ३०,४० मिनिटाने प्यावे.\n४. एकाचवेळी खूप पाणी पिऊ नये. दर थोडा वेळाने थोडे-थोडे पाणी प्यावे.\n५. घाई-घाईत, उभ्या-उभ्या पाणी पिऊ नये, त्याने नळ फुगतात आणि पोट दुखते.\n६. झोपण्यापूर्वी पाणी प्यायल्याने हृदयरोगापासून सुटका मिळू शकते. त्यामुळे दररोज झोपण्यापूर्वी अर्धा-तास आधी एक ग्लास पाणी प्यावे. (जास्त पिऊ नये)\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\nगरोदरपणात असताना ह्या लसी घ्या. . .\nलहान बाळाचे दात कधी यायला सुरवात होते..आणि लहान मुलांचा दाताविषयक सर्व प्रश्नांची उत्तरे\nअशी करा कांद्याची कुरकुरीत खेकडा भजी\nबाळाला सहा महिने झाल्यावर....\nहे सहा काही मजेदार प्रश्न लहान मुले नक्की विचारातात ...जाणून घ्या त्यांची उत्तरे कशी द्यायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/sampadakiya/dr-vasant-kalpande-write-zp-school-and-digitgal-article-editorial-143860", "date_download": "2018-10-16T20:58:11Z", "digest": "sha1:366RPQMLHI7IRRCZALY74YPNO6E265HI", "length": 19852, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "dr vasant kalpande write zp school and digitgal article in editorial डिजिटल शाळांना हवे भक्कम पाठबळ | eSakal", "raw_content": "\nडिजिटल शाळांना हवे भक्कम पाठबळ\nशनिवार, 15 सप्टेंबर 2018\nसध्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये डिजिटल शिक्षणाची चळवळच सुरू झाल्याचे दिसते आहे. आज डिजिटल शाळांची संख्या कित्येक हजारांच्या घरात, तर तंत्रस्नेही शिक्षकांची संख्या लाखाच्या घरात गेली आहे. शिक्षकांचे सुमारे पंधरा हजार ‘व्हॉट्‌सॲप’ समूह, शिक्षकांनी तयार केलेले साडेतीन हजार शैक्षणिक ब्लॉग आणि वेबसाईट, हजारो शैक्षणिक ॲप्स, शिक्षक आणि पालक यांचे ‘फेसबुक’ समूह हे सर्व आकडे छाती दडपून टाकणारे आहेत.\nसध्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये डिजिटल शिक्षणाची चळवळच सुरू झाल्याचे दिसते आहे. आज डिजिटल शाळांची संख्या कित्येक हजारांच्या घरात, तर तंत्रस्नेही शिक्षकांची संख्या लाखाच्या घरात गेली आहे. शिक्षकांचे सुमारे पंधरा हजार ‘व्हॉट्‌सॲप’ समूह, शिक्षकांनी तयार केलेले साडेतीन हजार शैक्षणिक ब्लॉग आणि वेबसाईट, हजारो शैक्षणिक ॲप्स, शिक्षक आणि पालक यांचे ‘फेसबुक’ समूह हे सर्व आकडे छाती दडपून टाकणारे आहेत. इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडून मराठी शाळांकडे विद्यार्थी परत येण्यामागे जी कारणे आहेत, त्यात इंग्रजी शाळांमध्ये प्रगतीत येणारे अडथळे आणि जिल्हा परिषद शाळांची उंचावलेली कामगिरी यांबरोबरच या शाळांचे डिजिटलायझेशन हेसुद्धा हे एक कारण आहे.\nसंगणक आणि स्मार्ट फोन या दोन्ही गोष्टी आता शिक्षक आणि विद्यार्थी यांना टाळता येणार नाहीत. या पार्श्वभूमीवर शाळांनी डिजिटल शिक्षणाकडे वळणे स्वागतार्हच आहे. परंतु, हे बदल घडत असताना ते ‘शालेय शिक्षणातील माहिती आणि दूरसंचार तंत्रज्ञान (आयसीटी) वापराबाबतचे राष्ट्रीय धोरण’ या राष्ट्रीय धोरणाच्या तरतुदींशी सुसंगत आहेत की नाही याचासुद्धा वेळोवेळी आढावा घेणे आवश्‍यक आहे. महाराष्ट्राच्या शालेय शिक्षणात या बाबतीत उत्साह असला, तरी त्याची योग्य दिशा नाही. एक स्मार्ट फोन आणि मॅग्निफाइंग डिजिटल अशी जुजबी साधने असलेल्या बहुसंख्य शाळांचा डिजिटल शाळांमध्ये समावेश आहे. विद्यार्थ्यांसाठी कोणते शैक्षणिक साहित्य वापरायचे याची या शाळांच्या बहुसंख्य शिक्षकांना माहिती नाही. इंटरनेटवर मराठीत उपलब्ध असलेली तुटपुंजी आणि अनेकदा चुकीची माहिती, मराठी डिजिटल शैक्षणिक साहित्याचा अपुरेपणा आणि निकृष्ट दर्जा यांमुळे अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत खूप अडचणी येतात. तंत्रज्ञानाचे उत्तम अंग असलेले काही उत्साही शिक्षक शैक्षणिक ॲप्स, ब्लॉग, वेबसाइट स्वत: तयार करतात. परंतु, आर्थिक मदत नसलेल्या अशा एकाकी प्रयत्नांना मर्यादा पडतात. या शिक्षकांतही काही शिक्षक शाळांकडे आणि विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष करून स्वप्रतिमा कशी उंचवायची या प्रयत्नांत असतात, अशी अनेकांची साधार तक्रार असते. शिक्षणासाठी मराठीत सध्या तरी शिक्षक जे साहित्य वापरतात, ते विद्यार्थ्यांपेक्षा शिक्षकांच्याच उपयोगाचे जास्त दिसते. त्यातसुद्धा एकूण उपयोगाची व्याप्ती आणि दर्जा यांचा विचार करता परिस्थितीत सुधारणा करायला खूपच वाव आहे. गेल्या तीन वर्षांपासून मराठी ज्ञानभाषा म्हणून अधिकाधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने ‘ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान’ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणावर माहिती टाकत आहे. जोमदारपणाने कार्य करणाऱ्या या संस्थेला शिक्षकांसाठी नक्कीच उपयुक्त माहिती टाकता येईल.\nविद्यार्थ्यांसाठी अनेक खासगी संस्थांनी डिजिटल साहित्य तयार केले आहे. परंतु, ते सुमार दर्जाचे आहे. बहुतेकांत पाठ्यपुस्तकांतील मजकूर जसाच्या तसा वापरलेला असतो. काही साहित्य फार तर बोलकी पुस्तके किंवा मजकुराला दिलेली ॲनिमेशनची जोड असे असते. त्यांच्या अफाट किमतींबद्दल तर बोलायलाच नको. तज्ज्ञांच्या मदतीने महाराष्ट्र सरकारनेच या साहित्याची निर्मिती करायला पाहिजे. ‘बालचित्रवाणी’ यासाठी उत्कृष्ट संस्था होऊ शकली असती. केंद्र सरकारच्या धोरणातही तसा उल्लेख आहे. परंतु, राज्य सरकारने दुर्बुद्धी होऊन ही संस्थाच बंद करून टाकली.\nडिजिटल शिक्षणात विद्यार्थ्याला त्याच्या सोयीनुसार, पाहिजे तिथे, त्याच्या वेगाने, स्वत:चे स्वत: शिकता येणे अपेक्षित आहे. त्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याकडे स्मार्ट फोन आणि इंटरनेटची सुविधा आवश्‍यक आहे. सरकारच्या भक्कम आर्थिक तरतुदीशिवाय हे शक्‍य नाही. व्हिडिओ गेम आणि सोशल मीडिया यांचे अनिष्ट व्यसन विद्यार्थ्यांना (आणि शिक्षकांनासुद्धा) लागणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. कोणत्या गोष्टी डिजिटल माध्यमातून शिकवाव्यात आणि कोणत्या शिकवू नयेत याबाबत शिक्षक आणि पालक या दोघांनाही जुजबी प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. केंद्र सरकारच्या धोरणात म्हटल्यानुसार मध्यम आणि प्रगत स्तरावरील शिक्षण सर्वच शिक्षकांना द्यावे लागेल. अधिकाऱ्यांना वगळून अर्थातच चालणार नाही. डिजिटल शिक्षणाला सरकारचा कागदावरचा पाठिंबा भरपूर आहे; परंतु आर्थिक आणि प्रशासकीय मदतीची वानवाच आहे. काही शिक्षक प्रयत्न करत आहेत. परंतु, त्यांचे हे प्रयत्न म्हणजे चाचपडणे आहे. सुरवातीच्या काळात हे कदाचित ठीक असेल. परंतु, चाचपडणे कायमच सुरू राहणे सर्वांनाच क्‍लेशदायक असते. आता गरज आहे ती केंद्र सरकारच्या धोरणानुसार निश्‍चित दिशेने खंबीर पावले टाकण्याची. हे केवळ सरकारच सर्वांच्या सहकार्याने करू शकते आणि सरकारने हे आता वेळ न दवडता केले पाहिजे.\nरद्दीच्या बदल्यात विद्यार्थ्यांना वह्या\nमुंबई - विद्यार्थ्यांना रद्दीच्या बदल्यात नव्या कोऱ्या वह्या मिळणार आहेत. याबाबत शालेय शिक्षण विभाग आणि \"नमोआनंद अपसायकलर्स' यांच्यात...\n#MeToo वरुण ग्रोव्हरचा \"सत्या'चा आग्रह\nनवी दिल्ली : \"मी-टू' प्रकरणावरून बॉलिवूडची अनेक मंडळी अडचणीत आलेली असताना सुपरहिट वेब सीरिज सेक्रेड गेम्सचे लेखक वरुण ग्रोवर यांच्यावरही लैगिंक...\nसाताऱ्यात महिलेचा भरदिवसा खून\nसातारा - येथील माची पेठेत किरकोळ घरगुती वादातून गिरण चालवणाऱ्या महिलेचा पतीने भरदिवसा खून केल्याने खळबळ उडाली आहे. संबंधित महिलेचा पती पसार असून,...\nतीक्ष्ण हत्याराने वार करून तरुणीची हत्या\nलातूर : येथील विशालनगर भागात घरात घुसून एका मुलीचा तीक्ष्ण हत्याराने वार करून खून करण्यात आला. गजबजलेल्या भागात भरदुपारी खून करून मारेकरी ...\nबीडमध्ये ‘आयटी'कडून मंत्री बँक, 'आदित्य'ची झाडाझडती\nबीड : नोटाबंदीनंतर केलेल्या व्यवहारांची व कर भरल्याबाबतची पडताळणी करण्यासाठी मंगळवारी (ता. १६) आयकर विभागाच्या पथकांनी येथील द्वारकादास मंत्री...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pankajz.com/2014/05/blog-post.html", "date_download": "2018-10-16T21:45:22Z", "digest": "sha1:36GHYKOIXN76LNCPJWG2XRRMOGGYETMV", "length": 34872, "nlines": 378, "source_domain": "www.pankajz.com", "title": "पाऊसवेडा ! - Pankaj भटकंती Unlimited™", "raw_content": "\n/ in 2013 Blog पाऊसवेडा भटकंती\nपाऊस रानारानांत, पानापानांत आणि मनामनांत रुणझुणू लागला की सह्यभ्रमरांना साद घालतात ते सह्याद्रीचे कडे.राकट कडे, उन्हाळ्यात वणव्यांनी उजाड झालेल्या दर्‍याखोर्‍यांत अमिट जीवनाची साक्ष देणारा सोहळा सुरु झालेला असतो. धरित्रीच्या उदरात लुप्त झालेले गवताच्या, रानफुलांच्या बिया पहिल्या पावसांचे पानी पिऊन टरारुन फुगतात. कधी तरी एखादा इवलासा कोंब हळुवार त्या बीचे कवच फाडून धरतीची शिवण उसवून वर निघतो आणि आकाशाच्या दिशेने दोहो हात घेऊन झेपावतो. पुढे कधी त्या तुर्‍याच्या डोक्यावर कळी धरते आणि ती उमलून सारे रान रंगीत सुगंधाने हरखून जाते. सृष्टीचा अजोड सोहळा साजरा करायला घरी बसून टीव्ही पाहण्याचा करंटेपणा करणारा सह्यभ्रमरकधीच नसतो.\nवळवाच्या पहिल्या सरी कोसळल्या की एकदा तरी अमृतेश्वराचे दर्शन घडावे अशी आस त्याच्या मनी असते. सांधणच्या घळीत जाऊन निसर्गाचा अजोड चमत्कार भर उन्हाळ्यातही आपली आब राखून असतो. वळवाच्या पावसाच्या सरींसरशी रतनगडाच्या पायथ्याशी दाट रानांत काजव्यांची झाडं उठतात. एखाद्या झाडाला लक्ष लक्ष काजवे लागलेले. अशी रानात शेजारी शेजारी दहावीस झाडं. रात्रीच्या वेळी जरा वरच्या बाजूने पाहिले की एका लयीत काजवे चमकत असतात. काळोखाच्या समिंदरातून प्रकाशाची लाट उसळावी तशी, या टोकापासून त्या टोकापर्यंत. पुन्हा मागोमाग दुसरी. निरभ्र आकाशाच्या तारकामंडळाच्या धरतीवर भूमीवरचे हे तारे. जणू ब्रम्हांडात दिवट्या घेऊन फिरणारे लक्ष लक्ष यक्षगणच दुसरे कुठलेच भान उरत नाही. अगदी अगदी… याचसाठी तर हा भटक्या इथवर येतो \nपावसाची चाहूल लागताच तो निघतो तो सरळ राजगडाचा बालेकिल्ला गाठतो. पद्मावतीच्या चोर दरवाजाने पोचतो. देवीचे दर्शन घेऊन पद्मावतीच्या पाण्यात आपले बिंब न्याहाळणार्‍या आकाशाकडे मोठ्या आशेने पाहतो. त्या घुमटीत श्यामल मेघांचे झुंबर हळूहळू जमा होऊ घातलेले असतात. गडराज्ञी पद्मावतीचे दर्शन घेऊन इतिहासाची जाग सांगणार्‍या सदरेवरुन सरळ कड्याच्या खालून बालेकिल्ल्याकडे निघतो. शेजारची डावीकडली वाट डुब्यावरुन सुवेळेकडे धावत असते. ती तशीच सोडून आपला गडी बालेकिल्ल्याच्या पायट्या चढू लागतो. कुठल्याही महाद्वाराशी पोचल्यावर जसे प्रत्येक भटक्याला जसे कृतकृत्य वाटते तसेच त्यालाही वाटत असते. कितीदा आला असेल तो या द्वाराशी, एका अनामिक सुखाचा जोगवा मागत… कधी त्याला या बालेकिल्ल्याने रिकाम्या हाती परत पाठवले नाही. उलट प्रत्येक वेळी नवनव्या अनुभवांचे दान पदरात पाडून त्याला समृद्ध केले आहे. अफजुल्याचे शिर इथेच कुठे पुरले असेल का राजे आग्र्याहून सुखरुप परतले येव्हा त्यांचे औक्षण इथेच घडले असेल का राजे आग्र्याहून सुखरुप परतले येव्हा त्यांचे औक्षण इथेच घडले असेल कासंभूच्या निधनाची वावडी इथूनच उठवली असेल कासंभूच्या निधनाची वावडी इथूनच उठवली असेल का एक ना अनेक प्रश्न आणि इतिहासाचे सांगावे पुन्हा आठवतील. बालेकिल्ला चढून वर पोचतो तसा मघा पद्मावतीवर पाहिलेले मेघांचे झुंबर आता चंद्रतळ्यावर डोकावू लागलेले असतात.बुरुजाशी उभा राहून आपला गडी दूरवर नजर टाकतो. खाली पद्मावती तलाव-मंदिर,माची, त्यावर रेखलेली वाट, चोरदिंडी, बुरुज, पलीकडे धरणाचे पाणी, अर्ध्या गुंजणमावळावर धरलेले मेघांचे छत्र, अर्ध्यावर सोवळे ऊन, त्यामुळे नारायणाने श्यामल मेघांना घातलेला रुपेरी जरीचा काठ. शालीन स्त्रीच्या लुगड्याच्या घोळावर तिच्या हालचालीसरशी वेलबुट्ट्या चमकतात तशी लक्ककन चमकणारी एखादी वीज. थंड हवेने त्या मेघांशी थोडी लगट करण्याचा अवकाश की तो अगदी तिच्या स्पर्शाला वेडापिसा होऊन तिच्यामागे धावून बरसू लागतो. वर ढगांचा एक मोठ्ठा गोळा, त्यातून चमकणारी वीज, बरसणार्‍या जलधारा, अर्ध्या भागात सोनसळी ऊन,खाली तळाशी रेखलेली नदी, हिरवे सभोवताल… अगदी अगदी… याचसाठी तर हा भटक्या इथवर येतो \nमळवली स्टेशनला उतरला की पहिला दिसतो तो धुकटातला विसापूर आणि आडरस्त्याने पुढे जाऊन सामोरा येतो तो लोहगड. दूरच्या डोंगरात भाज्याची लेणी आपल्या चौकटी पावसात भिजवीत अंग चोरुन उभ्या दिसतात. कोसभराचे अंतर चालून गेलो की लोहगड-विसापूरच्या खिंडीत पोचतो.रस्त्याने असंख्य धबधबे बोलू लागलेले असतात. माथ्यावर पडणार्‍या पावसाचा अंदाज पाण्याच्या गढूळपणाबरोबर दर अर्ध्या तासाने बदलत असतो. खिंडीतली एक वाट विसापूराला वळसा घालून पुढे जाते. पहिल्यांदाच वाटाड्याशिवाय विसापूर करणारे भटके हमखास चुकून पुढे जातात आणि मग पाठी येऊन पाण्याच्या वाटेने गड चढतात. एखादा भटका इकडे लोहगडाच्या दिशेने जाऊन हिरव्या पार्श्वभूमीवर पडणारी तटबंदी आणि दरवाजाची वळणदार नक्षी डोळ्यांत साठवत माथ्यावर पोचतो.एका टेकाडाला वळसा घालून धुक्यातून चालत पावसाची रिपरिप अंगावर नाचवत विंचूकाट्याकडे सुटतो. विंचूकाट्याच्या टोकावरुन धुक्याच्या पडद्याआड धुवट नवा पुणे-मुंबई हमरस्ता आणि पलीकडे त्या हिरवट-पांढर्‍या पडद्यावर रेघा ओढत गेलेली रेल्वेलाईन. भर पावसात एखादी आगीनगाडी तिच्यावर स्वार प्रवाशांच्या स्वप्नांची भाग्यरेषा हवेत उमटवीत धावत असते. चहूवार पवनमावळाचा भावना चिंब करणारा परिसर, अंगावर कोसळ्णार्‍या धुवांधार सरी, अंगावरुन गुदगुल्या करत जाणारे पांढुरके ढग, धबधब्यांसवे त्यांवर स्वार होऊन कड्यांवरुन झेप घेणारे ओलेते वेडे मन… अगदी अगदी… याचसाठी तर हा भटक्या इथवर येतो \nलोणावळ्याला उतरुन हा पायीच राजमाचीकडे निघातो. लोणावळ्याचा पाऊस म्हणजे अगदी कहर. एकदा लागला की झोडून काढणार.मैलोनमैल चालत जांभळी फाट्यावरुन वळून राजमाचीला पोचणार. वाटेत ओढ्याला जरासे पाणी असते. राजमाचीच्या पायथ्याकडून समोरच्या दरीतले ढग हटले की पलीकडून हळूच तो धबधबा डोकावतो. राजमाचीची वार्षिक वारी आटोपली की उधेवाडीत पिठलं-भाकरी चापून हा परत जायला निघतो तेव्हा हमखास ओढ्याला पाणी वाढलेले असते. सोबत्यांच्या मेळाने एकमेकांना आधार देत ओढा पार करुन पुन्हा लोणावळ्यात पोचतो. गरम-गरम भजी खाऊन घरच्यांसाठी चिक्कीचे पार्सल घेऊन अर्धवट पेंग डोळ्यांवर घेऊन भिजट कपड्यांनिशी शेवटच्या लोकलने पुण्यात पोचतो. त्या रात्री जी काही सुखझोप लागते… तिला कशाचीच सर नाही. याचसाठी तर हा भटक्या इथवर येतो \nधो धो पावसात लोणावळ्याची गर्दी टाळून हा जीपने शहापूरला येतो. कधी त्यासाठी कधी मुळशीकडून निघतो. वाटेत मुळशीचे गढुळलेले पाणी निवळत असते. वीसेक किलोमीटरचा धरणाच्या पाण्याच्या कडेचा रस्ता त्याला जगात सर्वात सुंदर रस्ता दिसतो. पल्याड कैलासगडावर ढग टेकलेले. पिंप्रीच्या घळीसमोरुन जाताना मुद्दाम वाट वाकडी करुन थांबावे वाटते. समोर अंधारबनातून आपण कधी तरी भर उन्हाळ्यातही शीतल जंगलरान तुडवत गेलेलो असतो. त्यावेळी पाहिलेली रानडुकरांची उकर आठवते. कोकणच्या बाजूने ढग उठत असतात, कधी त्यातून खिडकी उघडली तर अगदी समोर असलेला घळीतला प्रचंड जलप्रपात दर्शन देतो. कधी त्याच्या पायथ्याशी जाण्याचे भाग्य नशिबी लाभेल का घनगडाला राम राम घालत आणि तेलबेलच्या जुळ्या भिंतींना पावसापाण्याचे हाल पुसत सालतर खिंड ओलांडली जाते. शहापूरला गाडी लावून समोर दिसणार्‍या कोराईगडाच्या चढणीला लागायचे. समोरच्या रांगेत कित्येक उफराटे धबधबे वार्‍यासवे मस्ती घालीत असतात. सहारा लेक सिटीच्या खुणा डोळ्यांत बोचर्‍या,पण घासातला एखादा खडा काढून टाकावा तशा त्या वगळल्या जातात. एक आडवण पार केल्यावर समोर येतात त्या दगडी पायर्‍या. अगदी रुपेरी पायघड्या घातल्यागत त्यावरुन पाणी कोसळत असते. घोटा-गुडघा पाण्यातून त्या चढून गेलो की दरवाजातून आत. एक विस्तीर्ण पठार, त्यात ठिकठिकाणी साठलेले पाण्याचे तलाव,त्यात वाकून-डोकावून आपले रुपडे न्याहाळणारी झाडं, दाटलेले ढग, कुंद हवा सारे सारे कायम लक्षात राहणारे. याचसाठी तर हा भटक्या इथवर येतो \nखंडाळ्याचा घाट उतरुन धुक्यात हरवलेला श्रीवर्धन-मनरंजन न्याहाळीत प्रबळाच्या पायथ्याची ठाकुरवाडी गाठतो. गाडीतून बाहेर येताच कोकणचा पाऊस अंगावर येऊन आदळतो. नागमोडी पायवाटेने दमछाक करत प्रबळमाची गाठायची. जरा विसावून पाठच्या रानातून चिंब पावसातून कलावंतिणीच्या सुळक्याच्या खिंडीत पोचायचे. जीव मुठीत घेऊन त्याच्या निरुंद कमरेएवढ्या उंच पायर्‍या चढायच्या आणि नंतर निसरड्या मातीच्या पायवाटेवरुन माथा गाठायचा. पावसाने कधीच उसंत घेतलेली नसते. तो आपला बरसतच असतो.समोरचा प्रबळगड आपले प्रचंड धूड घेऊन सामोरा दिसतो. मुसळधार पावसात तेवढीच दिसणारी पुसटशी आकृती, बाकी त्या धुक्यात आणि कोकणी पावसात कुठले आलंय स्वच्छ दृश्य इथवर पोचून रग जिरली, अतिशय जिगरबाजीचा कस लावणारा कलावंतिणीचा सुळका. चित्रातून धडकी भरवणारा, पण इथे आल्यावर आपली तेवढीच आपुलकीने काळजी घेणारा… अगदी अगदी… याचसाठी तर हा भटक्या इथवर येतो \nभर पावसात रतनगड चढून जायला निघतो.पायथ्याची नदी दोनतीनदा सवंगड्यांच्या हाताची साखळी करुन ओलांडायची. दाट रानांतून वाट काढून कात्राबाईच्या वाटेवरुन उजवीकडे वळून शिड्या चढून थेट गणेश दरवाजाशी उभे राहतो. पाऊस मी म्हणत असतो. हा नखशिखांत भिजलेला. निथळती वस्त्रे गुहेच्या कोपर्‍यात टांगून कपडे बदलून चार काटक्यांवर चहा उकळायचा. तोवर बुटांत भिजट झालेले पाय शेकत बसायचे. वाफाळला कप दोहों हाती घेऊन फक्त बनियन-चड्डीवर उभा राहतो. समोर सगळा मुलुख पावसात निथळत असतो.डावीकडे खुट्ट्याकडे फक्त त्याची शेंडी ढगांतून वर आलेली. भंडारदर्‍याचे पाणी फक्त इतर भेटींत पाहिलंय म्हणून माहित असते. कड्यावरले पाणी उड्या टाकून ओढ्या नद्यांनी धरणाच्या पाण्यात मिसळत असते. पण ते सारे मेघांच्या पटलाआड असूनही त्याला ते सारेच जाणवते. रात्री मुक्कामाला शिजवलेली खिचडी आणि सोबत आणलेल्या लोणच्याची भिजलेले पुडी… अगदी अगदी… याचसाठी तर हा भटक्या इथवर येतो \nपाऊस जरा उताराला लागला की पठारं धुंडाळतो. सगळीकडे एक रंग सोहळालागलेला. रानफुलांचा बहर आलेला. हा रायरेश्वराला नमन घालून नुसतेच वेड्यासारखे सगळे पठार पालथे घालायला निघतो. घोटा-घोटा पाण्यातून ओहळ तुडवत वाटेच्या दुतर्फा फुलांचे गालिचे न्याहाळत हुडकतो. तेरडा, सोनकी, चिरायत,कवळा अशी ओळखीची काही, रानहळद-गौरीहार-भंडिरा अशी नवलाची काही.ऑर्किड-कळलावी अशी देवाच्या कौलाची (दुर्मिळ) काही. त्यावर साचलेले पावसाचे थेंब पायांना मऊशार गुदगुल्या करतात, रंग डोळ्यांना सुखावतात, मन फुलपाखरु होते. या फुलावरुन त्या फुलावर बागडते. नितळ पाण्याच्या डोहांत डुंबते.कापूसढगांसवे रानभर उंडारु पाहते. रिमझिम पावसात झिम्माडते. अगदी अगदी…याचसाठी तर हा भटक्या इथवर येतो \nएखादा मोठा बेत करुन बागलाणात जायला निघतो. मुल्हेरच्या इवल्याशा गुहेत कशीबशी रात्र काढतो. दुसर्‍या रात्रीला निवार्‍याला साल्हेरच्या कुशीत पोचतो. कड्याच्या पोटातून खोदलेल्या आडवणाने सगळा कडा पालथा घालून दरवाजाशी जातो. वाटेत कित्येक धबधब्यांनी, धारांनी चिंब केलेले असते. अगदी दक्षिण कड्यावर बसून निवांत ढगांआड होणारा सुर्यास्त पाहतो.तलावाशी येऊन फ्रेश होतो आणि साल्हेरच्या ऐसपैस गुहेतजाऊन मीठभाकर खाऊन निवांत आडवा होतो. बाहेर रात्री पावसाला जोर चढला की पुन्हा पागोळ्यांचा आवाज, पावसाचा नाद आणि पांघरुणाची खुसफूस. याचसाठी तर हा भटक्या इथवर येतो \nअशा एक ना अनेक आठवणी. मन पाऊस होऊन जातं.पहिल्या पावसात मातीचा सुगंध लेतं, रानारानांत निनादतं, पानापानांतून ओघळतं, कड्यावरुन स्वच्छंदपणे स्वतःला झोकून देतं, ढगांसवे तरंगतं, फुलांचे रंग घेतं… पाऊसवेडं मन याचसाठी तर हा भटक्या इथवर येतो \nछायाचित्रांची गरजच भासू नये इतकं सुरेख उतरलय लेखणीतून सारं \nएकदा एका माणसाने वाघ पाळला होता. मी तो वाघ पहायला गेलो. त्याची परवानगी घेऊन त्या वाघाला बाहेर फिरायला घेऊन गेलो. बाहेर म्हणजे एकदम बाहेरगा...\n:-) “रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा\nआजची तरुण पिढी ना… काही धरबंधच राहिला नाही. वारेमाप उधळपट्टी करतात. जुन्या परंपरा, संस्कृती काही काही पाळत नाहीत. रोज ऑफिसात जायचं आणि घर...\nलहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा...\nआपले वय काय हो असे कुणी विचारले की आपली प्रतिक्रिया काय असते असे कुणी विचारले की आपली प्रतिक्रिया काय असते मुलींना हा प्रश्न सहसा आवडत नाही. काहींना सरळ उत्तर द्यावेसे वाटेलही. जेष्ठ...\nऐन हिवाळ्यातला ऑफबीट लडाख\nलडाखचे स्वप्न २०१२च्या ऑगस्टमध्ये खरं तर पूर्णत्वास गेले होते. ऐन पर्यटन हंगामातले सगळ्या प्रकारचे अनुभव घेऊन झाले होते. लेह मार्केट, खरेदी,...\nकुठे भैरवनाथाचे देऊळ, कुठे वाघजाईचं ठाणं. कुठं क्षेत्रपाल खंडोबाचं राऊळ तर कुठे पिराचं स्थान. कधी शिवाचं लिंग तर कुठे मरीआईची घुमटी. शि...\nगेल्या काही महिन्यांचे थोडेफार जमलेले धुकट प्रयत्न... खूप वेगळी लोकेशन्स. बहुतेक लोकांना माहित नसलेली... घ्या गोड मानून \nमी खाल्लेल्या पाणीपुरीची गोष्ट.\nदिवाळी नुकतीच संपली ना... गोडधोड खाऊन सगळे तोंड पाणचट झाले होते. गेला काजू, बदाम, पिस्ते अशा फुकट मिळालेल्या ड्रायफ्रुट्सपासून सुरु झालेली ...\nएसीत बसे, पीसीत घुसे, दिस काढी कसेबसे, हापिसात अशी अवस्था झाली असताना शहरात घुसमटलेल्या जीवाला काहीतरी वेगळे हवे असते. म्हणूनच दिला का...\nपाऊस रानारानांत, पानापानांत आणि मनामनांत रुणझुणू लागला की सह्यभ्रमरांना साद घालतात ते सह्याद्रीचे कडे.राकट कडे, उन्हाळ्यात वणव्यांनी उजाड...\nये रे ये रे पावसा\nलहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा...\nDesigned by - भटकंती अनलिमिटेड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://marathmolyagappa.blogspot.com/2018/03/blog-post_24.html", "date_download": "2018-10-16T20:55:05Z", "digest": "sha1:3NVEFBPAVOLLEZZOBGCZLBADTUE5FK56", "length": 16520, "nlines": 134, "source_domain": "marathmolyagappa.blogspot.com", "title": "मराठमोळ्या गप्पा: एकदा कां कानफाट्या नाव पडले कि, पडले : अर्थात इम्रान हाश्मी", "raw_content": "\nएका सर्वसाधारण पुणेरी माणसाचे सर्वसाधारण बिनकामाचे निरीक्षण,संकलन,संपादन क्वचित प्रसंगी तिरकस,तिरसट.कोणीही न मागता व्यक्त केलेले,दिलेले मत,क्वचित प्रसंगी दिलेलें अनाहूत सल्ले ... हिंदी मराठी सिनेमा,इंग्रजी लघुकथांचा स्वैरानुवाद हा त्यातल्या त्यात आवडीचा विषय त्या मुळे त्यावरच बऱ्याचदा स्वैर, परंतु साधार लेखन... इन्टरनेटच्या सहकार्याने...\nशनिवार, २४ मार्च, २०१८\nएकदा कां कानफाट्या नाव पडले कि, पडले : अर्थात इम्रान हाश्मी\nकोणाच्या कपाळावर कधी केस उगवतील काही सांगता येत नाही. म्हणजेच एखाद्याचं नशीब कुणामुळे,कशामुळे आणि कधी फळफळेल ते काही सांगता येत नाही... थोडक्यात काय तर नशिबाची सुद्धा एक गंमतच असते,.... आता हेच बघा नां ,याच्या काकानं त्याला त्या मल्लिका शेरावतच्या समोर मर्डर मधे उभा तो काय केला, ते ४-६ किसिंग सीन ते काय टाकले नि पिक्चर तुफान चाललं ते काय नि पिक्चर तुफान चाललं ते काय सगळंच अवघड .... आता लक्षात आलं सगळंच अवघड .... आता लक्षात आलं मी कोणाबद्दल बोलतोय ते मी कोणाबद्दल बोलतोय ते बरोब्बर मी त्या इम्रान हाश्मी बद्दलच बोलतोय.ज्याचा आज २४ मार्च हा जन्मदिवस आहे.त्या मुळे त्याला सर्वप्रथम शुभेच्छा ... हो बरोब्बर मी त्या इम्रान हाश्मी बद्दलच बोलतोय.ज्याचा आज २४ मार्च हा जन्मदिवस आहे.त्या मुळे त्याला सर्वप्रथम शुभेच्छा ... हो आधीच देतो.... कारण नंतर-नंतर म्हणत परत राहून जायला नको.\nयाची बॅकग्राउंड शोधायचा एक अपयशी प्रयत्न केला पण तो सोडून दिला ... कारण याची आई ख्रिश्चन ,वडील मुस्लिम नि काका हिंदू ... सगळंच कोड्यात टाकणारं ...डोक्याचा गुंता करणारं ,त्या मुळे तो नाद सोडला पण हा महेश भटचा पुतण्या , फक्त एवढं इथे महत्वाचे.\n२००२ च्या राज सिनेमाचा असिस्टंट डायरेक्टर ते फुटपाथ नावाच्या एका पडेल चित्रपटाचा हिरो म्हणून याची हिंदी सिनेमात कारकीर्द सुरु झाली पण फेल गेली ... त्या नंतर मात्र महेश भटने याला घेऊन २००३-४ ला भिगे होठ तेरे फेम \"मर्डर\" काढला नि याचं नशीब फळफळलं.\n२००९च्या मोहित सुरीच्या राझ पर्यंत सगळं आलबेल होतं पण २००९ला हा एका भलत्याच प्रकरणामुळे चर्चेत आला.....झालं असं कि, यानं तेव्हा बांद्रयात एका उच्च्भ्रू सोसायटीत एक फ्लॅट घेतला नि त्याची एन ओ सी मिळायला त्याला वेळ लागला......झालं याने थेट अल्पसंख्यांक आयोगाकडे धाव घेत \"मी मुस्लिम असल्याने मला नाकारले जात असल्याची\" ओरड करत मीडियामध्ये जाऊन गोंधळ माजवला.\nनेहमीप्रमाणे .... याचा काका महेश भट लगेच त्याच्या बाजूनं उभा राहिला.... पण सिनेसृष्टीतल्या शाहरुख खानने मात्र \"मला कधी असा अनुभव आला नाही,हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत अनुभव असू शकतो\" असे सांगत व सलमान खानने \"लोक आपल्याशी असे कां वागताहेत याचा प्रथम स्वतःच्या वर्तणुकी कडे लक्ष देत विचार करावा. विनाकारण धर्म -जात वगैरे मधे आणून लोंकांची फुकटची सहानुभूती मिळवायचा प्रयत्न करू नये\". असे सुनावले.\nत्याला अर्थातच हे सुनवायला पडद्या मागचं अजून हे ही एक कारण असावं कि,२००९ पर्यंत , तसाही हा ऍग्रेसिव्ह लव्हर बॉयच्या इमेज मधे सिनेमातून फिट होत चालला होता नि सलमान -शाहरुखला सुद्धा हा थ्रेटच होत होता,त्या मुळे त्या दोघांनी सुद्धा या आल्या संधीचा फायदा उठवत पाहुण्याच्या काठीने साप मारायची संधी साधली.शाहरुख-सलमान याच्या सोबत नाही म्हणल्यावर विषयच संपला... बांद्र्यातला त्याचा फ्लॅट झाला पण इंडस्ट्रीत मात्र त्याच्या करियरला ब्रेक लागला. असो...\nनेहमी मी अशी कथा संपल्यावर त्या दिवसाच्या त्या उत्सवमूर्तीच्या गाण्याचा -एखाद्या सीनचा व्हिडीओ वगैरे टाकतो पण आज त्याला फाटा देणार कारण आज मोबाईल साथ देत नाहीये. त्या मुळे त्या ऐवजी आज या कहाणीतून बोध देणार आहे.\nबोध : आयुष्यात तुम्ही यशस्वी व्हायला सुरवात झाली कि,प्रथम ते यश पचवायला शिका . लगेच उडायला लागू नका कारण तुमचे पंख कापायला ल *य* जणं टपलेले असतात,कारण *त्यांच्या* आकाशातील एक जागा बळकावत तुम्ही त्यांना अडचण होत असता...\nदुर्बोध : वास्तवते मधे फक्त वय-वर्षे ३ ते ५ पर्यंतच छान दिसणारी पण ते लक्षात न घेता मुलीं मधे व स्वतःला अजून मुलीच समजणाऱ्या महिलां मधे प्रचंड लोकप्रिय असणारी पाऊट ची नेहमीच विचित्र आणि ओंगळवाणी दिसणारी फोटो-पोज म्हणजेच चंबू पोझ इम्रान हाश्मीच्या पडद्यावरच्या येडचाळ्यां मुळे रूढ झाली अशी जाणकारांची माहिती आहे.... त्या मुळे ती शक्यतो टाळा ... ती सरसकट सगळ्यांना जमत पण नाही आणि शोभत पण नाही.... बऱ्याच जणींच्या हे लक्षात येत नाही पण त्यांचा तो फोटो लोकं बारकाईनं,छान आला म्हणून न बघता ही म्हातारपणी कशी दिसेल याचा अंदाज बांधत वेळ घेत असतात .....\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nह्या \"मराठमोळ्या गप्पा\" म्हणजे,दुसरे तिसरे काही नाही तर,ठिकठिकाणी बघितलेल्या,वाचलेल्या गोष्टींचे संकलन,वेळप्रसंगी मराठी सादरीकरण किंवा व्यक्तिगत दृष्टीकोन.\nतीव्र घसरण - बाजाराची व रुपयाची \nआज बाळासाहेबांची उणीव प्रकर्षाने जाणवतेय\nब्लॉग - मोगरा फुलला\nमुंबई (1) \"आपलं\"...काही तरी.... (7) आठवणीतला रफ़ी (1) आठवणीतील \"गीतादत्त\" (1) आठवणीतील लता (1) आहे की नाही कमाल (3) काही अफलातून (11) केवळ माहितीसाठी (3) खेळ खंडोबा (6) गम्मत जम्मत (5) न उमललेल्या कळ्या (1) नातीगोती (1) पुणे (18) बिग बॉस (2) भारत (7) मनाला भावलेले काही (10) मराठी चित्रपट (4) महाराष्ट्र (2) मैत्री (1) राज(अ)कारण (3) रामभाऊ (1) शेयरबाजार (2) स्वैरानुवाद (1) हिंदी सिनेमा (36) pentax k1000 (1) Photographs By Sayali (2)\nगेल्या 30 दिवसातील बघितलेल्या पोस्ट्स\nगौतम बुद्धांचा आरसा आणि नरेंद्र मोदी\nरतन खत्री आणि \"कुंकू\"\nआयुष्याशी झुंज घ्यावी तर अशी : ए.के. हंगल\nअफलातून जादुगार डेव्हिड कॉपरफिल्ड\nतुमची झोपण्याची पद्धत आणि तुमचे व्यक्तिमत्व\nतर मग हे वाचाच...\n\"रिमझिम गिरे सावन\" वाली मौसमी चॅटर्जी\nवरील पोस्ट व्यतिरिक्त, पाहुण्यांच्या पसंतीच्या पोस्ट\nपाकिस्तान {फोटो} दर्शन (भाग १ )\n\"कोई चुपके से आ के, सपने सुला के,...चा \"अनुभव\"\nएका रिकाम्या सोपकेसची गोष्ट\nग्लास खाली ठेवायला शिका..\nत्या \"चपट्या\" नाकवाल्याची गोष्ट\nबायको ही बायकोच असते\nलता मंगेशकर अन कॅबेरे साँग\nएकदा कां कानफाट्या नाव पडले कि, पडले : अर्थात इम्र...\nसंगीताचा गुलाम आणि गुलामचं संगीत\n अल्लाह आपको सलामत रखे \nसंगीतकार कल्याणजीं मधील आनंदजी\nटिनू आनंद : अर्थात खुद्द अमिताभचा शहेनशहा\nR.K .मधली एकेकाळची होळी\n७७ देशांतील सन्माननीय वाचक/प्रेक्षक ज्यांनी आपला बहुमूल्य वेळ मला दिला.धन्यवाद.\nऑसम इंक. थीम. molotovcoketail द्वारे थीम इमेज. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/modi-mynmar-tour-269328.html", "date_download": "2018-10-16T21:05:01Z", "digest": "sha1:BIGWWXQ3YNTQWGJMYXBB3VZLF7GIP2MF", "length": 12961, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'म्यानमार'वासीयांना मोफत व्हिसा देणार - मोदी", "raw_content": "\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nराज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर, कार्यकर्त्यांमधली मरगळ झटकणार\nसराफ व्यावसायिक करणार दसऱ्याचा मुहूर्त 'कॅश'\nदारूच्या कंपनीतील ५ हजार टन मक्क्याने भरलेल्या टाकीत पडून मुलाचा मृत्यू\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\n#Metoo मोहिमे संदर्भात हायकोर्टात याचिका दाखल\nमॉडेलला घरी बोलवून मित्रानेच केला खून\nजलयुक्त 'शिव्या'र, राज ठाकरेंच्या कुंचल्यातून फडणवीस सरकारवर घणाघात\nअकबर यांनी चुंबन घेण्याचा प्रयत्न केला, आणखी एका महिला पत्रकाराचा आरोप\nकर्ज देण्यासाठी शरीरसंबंधाची मागणी करणाऱ्या बँक मॅनेजरला महिलेनं धु-धु धुतलं\nगोव्यात काँग्रेसच्या सत्ता स्थापनेच्या मनसुब्यावर पाणी, २ आमदार भाजपात दाखल\n#Metoo : महिला खेळाडूंनी केलेल्या आरोपानंतर राष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षकाची आत्महत्या\nकरिनाची 'ही' फॅशन स्टाईल तुम्हीही फॉलो करू शकता\nदबंग गर्ल सोनाक्षी सांगतेय बॉर्डरवरच्या जवानांबरोबरचे अविस्मरणीय अनुभव\nअशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापुरेनं सुरू केलाय 'प्रवास'\n#Metoo: स्त्रीनं संधीसाठी हात पुढे करताना आपली चूक नाही ते तपासून पहावं - निशिगंधा वाड\nPHOTO सबरीमाला मंदिर प्रवेशापासून राहुल गांधींच्या गुरुद्वारा भेटीपर्यंत देशभरातल्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी\nकरिनाची 'ही' फॅशन स्टाईल तुम्हीही फॉलो करू शकता\nहे आहेत देशातले 10 वादग्रस्त बाबा, कुणावर बलात्कार तर कुणावर खुनाचा आरोप\nसततच्या पोट दुखीवर करा हे ५ घरगुती रामबाण उपाय\nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\nएका पावाच्या तुकड्यासाठी भिवंडीत तुफान मारामारी\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\n'म्यानमार'वासीयांना मोफत व्हिसा देणार - मोदी\nभारताची सफर करू इच्छिणाऱ्या म्यानमार वासियांसाठी मोफत व्हिसा उपलब्ध करून देणार असल्याची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केलीय. ते सध्या मान्यमार देशाच्या दौऱ्यावर आहेत.\nयांगून (म्यानमार), 6 सप्टेंबर : भारताची सफर करू इच्छिणाऱ्या म्यानमार वासियांसाठी मोफत व्हिसा उपलब्ध करून देणार असल्याची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केलीय. ते सध्या मान्यमार देशाच्या दौऱ्यावर आहेत. मोदींनी यावेळी भारताच्या ताब्यात असलेल्या 40 म्यानमारी मच्छिमारांची तात्काळ सुटका करणार असल्याचं जाहीर केलंय. 'आम्ही ‘न्यू इंडिया’ घडवत असून देशहितासाठी कठोर निर्णय घ्यायला घाबरत नाही. भ्रष्टाचार, दहशतवाद आणि गरिबीतून देशाला मुक्त करायचे आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले आहे.\nम्यानमारच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राजधानी यांगूनमध्ये अनिवासी भारतीयांशीही संवाद साधला. म्यानमार आणि भारत हे दोन्ही देश फक्त सीमांनीच नाही तर भावनांनीही एकत्र जोडलेले आहेत असंही मोदींनी म्हटलंय. म्यानमारच्या भूमीवरूनच सुभाष चंद्र बोस यांनी भारतीय स्वातंत्र्याचा नारा दिला होता. म्यानमारला वंदन केल्याशिवाय स्वातंत्र्याची चळवळ पूर्णच होऊ शकत नाही असंही ते म्हणाले.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: modimyanmarपंतप्रधानमोदीमोदींचा म्यानमार दौराम्यानमार\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nराज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर, कार्यकर्त्यांमधली मरगळ झटकणार\n#Metoo मोहिमे संदर्भात हायकोर्टात याचिका दाखल\nसराफ व्यावसायिक करणार दसऱ्याचा मुहूर्त 'कॅश'\nक्रिकेटपटू मोहम्मद शमीच्या पत्नीने केला काँग्रेसमध्ये प्रवेश\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/cyber-fraud-in-state-bank-of-mauritius-loses-143-crore-1769762/", "date_download": "2018-10-16T20:49:17Z", "digest": "sha1:HUMAHDH7E5HDEHSSGWTMO25A27SOIXAJ", "length": 14905, "nlines": 208, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Cyber fraud in State Bank of Mauritius loses 143 crore | स्टेट बँक ऑफ मॉरिशसच्या सर्व्हरवर सायबर हल्ला, 143 कोटी गहाळ | Loksatta", "raw_content": "\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\nस्टेट बँक ऑफ मॉरिशसच्या सर्व्हरवर सायबर हल्ला, 143 कोटी गहाळ\nस्टेट बँक ऑफ मॉरिशसच्या सर्व्हरवर सायबर हल्ला, 143 कोटी गहाळ\nस्टेट बँक ऑफ मॉरिशसच्या नरिमन पॉईंट येथील शाखेने यासंबंधी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार नोंदवली आहे\nस्टेट बँक ऑफ मॉरिशसच्या मुंबई शाखेतील सर्व्हरवर सायबर हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सर्व्हरवर हल्ला करत तब्बल 143 कोटींवर डल्ला टाकण्यात आल्याचा दावा बँकेने केला आहे. स्टेट बँक ऑफ मॉरिशसच्या नरिमन पॉईंट येथील शाखेने यासंबंधी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार नोंदवली आहे.\n5 ऑक्टोबरला यासंबंधी तक्रार नोंदवण्यात आली आहे. तक्रारीत देण्यात आलेल्या माहितीनुसार, बँकेचा सर्व्हर हॅक करत वेगवेगळ्या खात्यांमध्ये शिरकाव करण्यात आला. यानंतर त्यांच्या खात्यातून अनेक खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर करण्यात आले. ही सर्व बँक खाती देशाबाहेरची आहेत. सध्या पोलीस तपास करत असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नाही.\nदरम्यान बँकेने यासंबंधी कोणतीही माहिती देण्यास नकार दिला आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, एफआयआर दाखल करण्यात आला असून, सायबर एक्स्पर्टच्या सहाय्याने तपास केला जात आहे. ‘सध्याच्या घडीला हा सायबर हल्ला आहे की नाही हे सांगू शकत नाही. बँकेतील अंतर्गत तपास सुरु असून आतमधील कोणी मदत केली आहे का यादृष्टीनेही तपास सुरु आहे’, असं अधिकाऱ्याने सांगितलं आहे.\nबँकेला गंडा घालण्यात आल्याची गेल्या नऊ महिन्यातील ही तिसरी घटना आहे. चेन्नईतील सिटी युनिअन बँकेतून 34 कोटींची रक्कम गहाळ झाली होती. तसंच ऑगस्ट महिन्यात कॉसमॉस बँकेच्या पुणे मुख्यालयातील 94 कोटींची रक्कम लूटण्यात आली होती. कॉसमॉस प्रकरणात ७८ कोटींची रक्कम २८ देशातील एटीएम केंद्रातून काढण्यात आली होती. कॉसमॉस बँक चोरी प्रकरणी सात जणांना अटक करण्यात आली होती. तपास केला असताना चेन्नईतील बँक दरोड्यातही त्यांचा सहभाग असल्याचं निष्पन्न झालं.\nगेल्या वर्षी डिसेंबर २०१७ मध्ये चेन्नईतील सिटी युनियन बँकेचा सर्व्हर हॅक करून चोरट्यांनी ३३ कोटी रूपयांपेक्षा जास्त रोकड लुटल्याची घटना घडली होती. कॉसमॉस बँकेवरील सायबर हल्ल्यात सर्व्हर हॅक करून ९४ कोटी रूपयांची रोकड लुटल्याप्रकरणी पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने विशेष तपास पथकाची स्थापना केली. पोलिसांनी औरंगाबाद, नांदेड, मुंबई परिसरातून सात आरोपींना अटक केली होती. सात आरोपींनी बनावट डेबिट कार्डच्या माध्यमातून विविध बँकांच्या एटीएम केंद्रातून रोकड काढून घेतली. या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराने त्यांना बनावट डेबिट कार्ड देऊन रोकड काढण्याच्या बदल्यात काही मोबदला दिल्याचा संशय होता. दरम्यान, या प्रकरणात अटक करण्यात आलेले शेख महंमद, फहीम खान, ऑगस्टीन वाझ उर्फ अँथोनी आणि नरेश महाराणा यांचा चेन्नईतील सिटी युनियन बँकेतील रोकड लूट प्रकरणात सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nभाजपाध्यक्ष अमित शाह यांचा अचानक मुंबई दौरा\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'महाराष्ट्रात येताना भीती नसते, कारण इथं मोदी-शाहंसारखे गुंड नाहीत'\n#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\nराज ठाकरे अमरावती एक्सप्रेसने विदर्भाकडे रवाना\nमायलेकींच्या सुरक्षेसाठी तो उबर चालक मध्यरात्रीनंतरही दीड तास थांबून राहिला\n#MeToo : आरोपांनंतर 'यशराज फिल्म्स'मधून आशिष पाटील यांची हकालपट्टी\n#MeToo: 'त्याने माझ्या पँटमध्ये हात टाकण्याचा प्रयत्न केला'\n#MeToo : आरोप सिद्ध होणाऱ्यांसोबत काम न करण्याचा फरहान अख्तरचा निर्णय\n#MeToo : आरोपांनंतर 'यशराज फिल्म्स'मधून आशिष पाटील यांची हकालपट्टी\n'राधिका मसाले'च्या मीम्सवर अनिता दाते म्हणते..\n#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्यांकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\n‘लोहपुरुष’ पोलीस आयुक्त, जरा इकडेही लक्ष द्या\nमित्राच्या अपघाती मृत्यूच्या तणावामुळे अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची आत्महत्या\n२८ नवे कुष्ठरुग्ण आढळले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=151&Itemid=344&limitstart=2", "date_download": "2018-10-16T20:49:20Z", "digest": "sha1:K7ES46HGZHYRAUJP6P6YXWJMTSVQ3GVR", "length": 4782, "nlines": 35, "source_domain": "saneguruji.net", "title": "यज्ञ", "raw_content": "मंगळवार, ऑक्टोबंर 16, 2018\n“अरे, माझ्यासमोर जरा सौम्य रूर धर. तुझे जीवनकार्य करताना तुला पाहिजे असेल ते रूप घे.” प्रभू म्हणाला.\n“वत्सा, तुझे काम या सर्व प्राणीमात्रांची परीक्षा घेण्याचे. या जगाला मी जी शिकवण दिली आहे, तिची त्यांना स्मृती आहे की नाही, हे पाहा. लोक यज्ञनिष्ठ आहेत की नाहीत ते पाहा. एकाही व्यक्तीच्या ठिकाणी हे यज्ञतत्त्व उत्कृष्टपणे बिंबले असले तरी पुरे ती एक व्यक्तीही विश्वाला तारील. जा ती एक व्यक्तीही विश्वाला तारील. जा \n“तात, मी परीक्षा कशी घेऊ मी माझे काम कसे करू मी माझे काम कसे करू कोणती माझी साधने आधी माझे नाव काय, ते मला सांगा. त्या नावावरून माझ्या कर्माचा मला नीट बोध होईल. नावावरून कर्म सुचते, जीवनाची दिशा समजते. सांगा, मला कोणत्या नावाने संबोधणार \n“तुझे नाव वृत्र. समजलास ना त्या नावात सारे आहे. जा आता. आपल्या कार्याला लाग. तुझ्या हृदयात तुझ्या कर्माची प्रेरणा मी ठेविली आहे. ती अंतःप्रेरणा ओळख. मी आता आणखी काही सांगणार नाही. मी थोडी सूचना देत असतो. तीवरून सारे समजून घ्यावे.”\nवृत्राला निरोप देऊन प्रभू पुन्हा मायेचा पीतांबर घेऊन चिन्मयाच्या पलंगावर पहुडला. वृत्र विचार करीत निघून गेला. तो एका डोंगराच्या शिखरावर बसला. तेथून तो सारे पाहात होता. पाहून विचार करीत होता. प्रभूने माझे नाव वृत्र ठेविले आहे. वृत्र म्हणजे आच्छादणारा, पांघरूण घालणारा. मी कोणाला आच्छादू. कोणाला पाघरूण घालू कोणाला पोटात घेऊ जगाची परीक्षा घ्यायची, कशी घेऊ माझा स्वधर्म कसा पार पाडू माझा स्वधर्म कसा पार पाडू जगाची कसोटी कशी घेऊ \nवृत्र विचार करीत करीत वर वर चालला. विश्वाला तो प्रदक्षिणा घालू लागला. सर्व चराचरीचे तो निरिक्षण करू लागला. या चराचरांची मुख्य नाडी कशात आहे, ते शोधू लागला. आजूबाजूच्या सृष्टीचे स्वरूप नीट समजून घेतल्याशिवाय आपले जीवितकार्य आपणांस नीट पार पाडता येत नसते, यासाठी वृत्र सारे न्याहाळीत होता.\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/mahajalache-muktayan-news/what-is-open-source-software-3-1766769/", "date_download": "2018-10-16T20:49:34Z", "digest": "sha1:36VC5UU6L2WWPZJIRAMOMZFPKXRUH5YT", "length": 27820, "nlines": 217, "source_domain": "www.loksatta.com", "title": "What is Open source software | ओपन सोर्स व देवाणघेवाणीचं तर्कशास्त्र | Loksatta", "raw_content": "\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\nओपन सोर्स व देवाणघेवाणीचं तर्कशास्त्र\nओपन सोर्स व देवाणघेवाणीचं तर्कशास्त्र\nओपन सोर्स सॉफ्टवेअर ही एक सार्वजनिक मालमत्ता (पब्लिक गुड) आहे.\nएखाद्याने ओपन सोर्स प्रकल्पात काडीचंही योगदान दिलं नसलं तरी त्याला त्या प्रकल्पात निर्मिलेले ओपन सोर्स सॉफ्टवेअर वापरण्यापासून व त्याचा सोर्स कोड मिळवण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. तसेच त्याच्या वापरण्यामुळे त्या सॉफ्टवेअरच्या दुसऱ्यांसाठीच्या उपलब्धतेत जराही फरक पडत नाही.\nओपन सोर्स सॉफ्टवेअर ही एक सार्वजनिक मालमत्ता (पब्लिक गुड) आहे. ओपन सोर्स प्रकल्पात निर्मिलेल्या कोणत्याही गोष्टीपासून (मग तो सॉफ्टवेअरचा सोर्स कोड असो किंवा प्रकल्पासंदर्भातला कोणताही दस्तऐवज असो) कोणालाच कोणत्याही कारणासाठी वगळता येत नाही. तसेच यातले दस्तऐवज मिळवण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क वापरकर्त्यांला भरावे लागत नाही. म्हणूनच ओपन सोर्स सॉफ्टवेअरला इतर सार्वजनिक मालमत्तेप्रमाणे ‘नॉन-एक्सक्लूडेबल’ असं संबोधलं जातं.\nमात्र डिजिटल स्वरूपात उपलब्ध असल्याने ओपन सोर्स सॉफ्टवेअर आणि इतर प्रकारच्या सार्वजनिक मालमत्तेत एक मूलभूत फरक आहे. साधारणपणे, सार्वजनिक मालमत्ता जसजशी अधिकाधिक लोकांकडून वापरली किंवा उपभोगली जाते तसा तिची उपलब्धता, मूल्य किंवा दर्जाचा क्षय होत जातो. उदाहरणार्थ, एखादा सार्वजनिक रस्ता वा उद्यानाची जर नीट देखभाल घेतली गेली नाही तर त्यांच्या अधिकाधिक वापराने त्यांचा मूळ दर्जा खालावण्याचीच शक्यता अधिक असते. याउलट ओपन सोर्स सॉफ्टवेअरचे कितीही वेळा वितरण केले, तसेच त्याला कितीही वेळा डाउनलोड केले तरीही त्याची उरलेल्या वापरकर्त्यांसाठीची उपलब्धता अथवा दर्जा अजिबात कमी होत नाही. ओपन सोर्स सॉफ्टवेअरला म्हणूनच ‘नॉन-रायव्हल’ असंही संबोधलं जातं.\nओपन सोर्स सॉफ्टवेअरची ही दोन महत्त्वपूर्ण वैशिष्टय़ं (नॉन-एक्सक्लूडेबिलिटी आणि नॉन-रायव्हलनेस) देवाणघेवाणीसंदर्भातल्या एका मूलभूत अर्थशास्त्रीय प्रश्नाला जन्म देतात. जरी एखाद्याने ओपन सोर्स प्रकल्पात काडीचंही योगदान दिलं नसलं तरी त्याला त्या प्रकल्पात निर्मिलेले ओपन सोर्स सॉफ्टवेअर वापरण्यापासून व त्याचा सोर्स कोड मिळवण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. तसेच त्याच्या वापरण्यामुळे त्या सॉफ्टवेअरच्या दुसऱ्यांसाठीच्या उपलब्धतेत जराही फरक पडत नाही. आता जर प्रत्येकाने असा स्वत:पुरता स्वार्थी विचार केला (ज्याला अर्थशास्त्रीय भाषेत ‘फ्री-रायडिंग’ असं म्हणतात) तर या प्रकल्पात कोणी योगदानच देणार नाही आणि मुळात तो प्रकल्पच कधी उभा राहू शकणार नाही. प्रोप्रायटरी सॉफ्टवेअरची निर्मिती करणाऱ्या कंपन्या याच कारणांसाठी बौद्धिक संपदा हक्कांची गरज विशद करत असतात. मग असं असताना ओपन सोर्स प्रकल्पात भरीव पद्धतीचं योगदान का होत राहतं तसंच सोर्स कोड व अन्य दस्तऐवजांची मुक्तपणे देवाणघेवाण का होत राहते\nओपन सोर्स व्यवस्थेचा भाष्यकार एरिक रेमंडने त्याच्या ‘द कॅथ्रेडल अ‍ॅण्ड द बझार’ या जगप्रसिद्ध पुस्तकात याची कारणमीमांसा करण्याचा प्रयत्न केलाय. त्याच्या मताप्रमाणे सॉफ्टवेअर निर्मिती ही एक सर्जनशील प्रक्रिया आहे आणि कोणत्याही सर्जनशील गोष्टीची निर्मिती तिचा रचनाकार स्वानंदासाठी करत असतो. रेमंड इथे मॅस्लाव्हच्या थिअरीचा आधार घेतो. मॅस्लाव्हनं माणसं कोणतंही काम का आणि कशा पद्धतीने करतात हे स्पष्ट करण्यासाठी माणसांच्या मूलभूत गरजांचा अभ्यास केला, त्यांना पाच स्तरांमध्ये विभागलं व या पाच स्तरांचा एक पिरॅमिड तयार केला. या पिरॅमिडमधली सगळ्यात खालच्या स्तरावरची पहिली गरज म्हणजे शारीरिक (अन्न, वस्त्र, निवारा वगैरे) गोष्टींची, दुसरी सुरक्षिततेची, तिसरी प्रेमाची तर चौथी स्वत:चा आदर करून सेल्फ एस्टीम वाढवण्याची पिरॅमिडमधली सर्वात वरच्या स्तरावरची गरज म्हणजे आपल्या कामातून उच्च कोटीचा आनंद मिळण्याची, ज्याला ‘सेल्फ अ‍ॅक्च्युअलायजेशन’ असंही म्हटलं जातं.\nरेमंडच्या मताप्रमाणे ओपन सोर्स प्रकल्पांत योगदान देणारे तंत्रज्ञ, हे काम स्वानंदासाठी करीत असल्यामुळे, सेल्फ अ‍ॅक्च्युअलायजेशनच्या अवस्थेला पोचलेले असतात. त्यामुळे आपण लिहिलेल्या प्रोग्राम्सचं इतर तंत्रज्ञांमध्ये वितरण केल्यामुळे मिळणारा आत्मिक आनंद व प्रकल्प व्यवस्थापनात मिळणारा मान त्यांच्यासाठी ओपन सोर्स प्रकल्पांत योगदान देण्याचं मुख्य कारण असतं. रेमंडने अशा प्रकारे सोर्स कोडच्या खुल्या पद्धतीने आदानप्रदान करण्याच्या व्यवस्थेला ‘गिफ्ट इकॉनॉमी’ असं संबोधलंय. रेमंडच्या तर्कानुसार जिथं संसाधनांची मुबलकता असते तिथं अशा गिफ्ट इकॉनॉमीज फोफावतात.\nवरवर पाहता रेमंडचा तर्क बिनतोड वाटत असला तरी त्यात एक महत्त्वाचे गृहीतक आहे. रेमंडने ज्या सर्व साधनांची मुबलकता गृहीत धरली आहे ती खरीच तशी उपलब्ध आहेत का संगणकाची काम करण्याची व माहिती साठवण्याची क्षमता, तसेच इंटरनेटचा वेग खरोखरच मुबलकपणे उपलब्ध होत होते. पण ओपन सोर्स प्रकल्पांच्या यशासाठी तेवढंच पुरेसं नाही. तंत्रज्ञांचा वेळ, बौद्धिक तसेच शारीरिक ऊर्जा या गोष्टीदेखील अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि ही संसाधनं मुबलकपणे उपलब्ध नाहीत. त्यामुळे आपला मौल्यवान वेळ व ऊर्जा देऊन केलेलं काम फुकटात सर्वामध्ये वाटण्यामागे काय कारण असेल\nभारतीय वंशाचा संगणक तंत्रज्ञ व संशोधक रिषभ घोषने या संदर्भात बरंच काम करून ठेवलंय. भारतीय मूळ असल्यामुळे कदाचित पण त्याने ओपन सोर्स सॉफ्टवेअर निर्मितीच्या प्रक्रियेला आदिवासींच्या जेवण बनविण्याच्या प्रक्रियेची उपमा दिलीय. आदिवासी लोक हे समूहात राहतात, सामूहिक जेवण बनवतात आणि समूहामध्येच एकत्र जेवतात. त्यांच्याकडे जेवण बनविण्यासाठी एक मोठं पातेलं असतं जे चुलीवर ठेवलं जातं. मग प्रत्येक जण स्वत:कडचा जिन्नस एक एक करून त्या पातेल्यात घालतात. अशा तऱ्हेने विविध जिन्नस एकजीव होऊन बनलेल्या कालवणाचा सर्व जण एकत्रितपणे आस्वाद घेतात.\nओपन सोर्स सॉफ्टवेअर प्रकल्पातदेखील विविध सहभागी तंत्रज्ञ आपापल्या कौशल्यानुसार स्वत: निवडलेली पण वेगवेगळी कामं करतात. अशा विविध ओपन सोर्स सॉफ्टवेअरची जर रिपॉजिटरी तयार झाली तर प्रत्येकाला त्याच्या प्रकल्पातल्या योगदानाच्या तुलनेत कैक पट मोबदला मिळेल. कारण स्वत: काम केलेल्या सॉफ्टवेअरव्यतिरिक्त इतर अनेक सॉफ्टवेअरदेखील प्रत्येकाला मुक्तपणाने वापरता येतील. मीच निर्माण करीत असलेल्या सॉफ्टवेअरच्या अतिरिक्त प्रती माझ्यासाठी फारशा उपयोगी नसल्या तरीही इतर सॉफ्टवेअरची एखादी प्रतही माझ्यासाठी प्रचंड मौल्यवान असेल. रिषभ घोषच्या मताप्रमाणे एखादा संगणक तंत्रज्ञ स्वत: निर्मिलेल्या सॉफ्टवेअरचा सोर्स कोड इतरांमध्ये मुक्तपणाने वितरित करण्यास का तयार होतो हे समजण्यासाठी वरील तर्क वापरता येईल.\nकॅलिफोर्निया बर्कले विद्यापीठातल्या प्राध्यापक स्टिव्हन वेबर यांच्या मते रिषभ घोषचा युक्तिवाद पटण्यासारखा असला तरीही तो फ्री रायडिंगच्या प्रश्नाचं ठोस उत्तर देत नाही. वेबर रिषभ घोषच्या तर्काला एक पाऊल पुढे नेऊन ओपन सोर्स सॉफ्टवेअरला ‘अँटी-रायव्हल’ (‘नॉन-रायव्हल’च्या पुढची पायरी) म्हणतात. ज्याप्रमाणे कोणत्याही वापरकर्त्यांसाठी एखाद्या मोबाइल नेटवर्कचं किंवा फेसबुकसारख्या सोशल मीडिया संकेतस्थळाचं मूल्य त्यात अधिकाधिक वापरकर्ते येण्याने वाढतं, त्याचप्रमाणे कोणत्याही लिनक्स वापरकर्त्यांसाठी लिनक्सचं मूल्य ती अधिकाधिक वापरकर्त्यांनी उपयोगात आणल्यावर वाढतं. कारण लिनक्सचं जितकं प्रमाणीकरण होईल तेवढं त्या वापरकर्त्यांला त्याच्या संगणकावरून इतरांबरोबर संभाषण करणं, माहितीची देवाणघेवाण करणं सोपं जाईल.\nअशा या ‘फ्री-रायडिंग’ वापरकर्त्यांचा (असे वापरकर्ते जे सॉफ्टवेअरचा केवळ वापर करतात, त्याच्या निर्मितीत जराही योगदान देत नाहीत) ओपन सोर्स सॉफ्टवेअरमधल्या उणिवा काढणं, चुका दर्शवणं, सुधारणा सुचवणं यासाठीसुद्धा पुष्कळ उपयोग होतो. रेमंडने म्हटल्याप्रमाणे “Given enough eyeballs, all bugs are shallow”. जेवढे जास्त वापरकर्ते विभिन्न परिस्थितीत सॉफ्टवेअरचा वापर करतील तेवढे त्यातले दोष, चुका वा उणीव सामोऱ्या येतील व लगेचच दुरुस्त करता येतील. यामुळे ते सॉफ्टवेअर अधिक स्थिर व मजबूत होण्यात मदतच होईल.\nथोडक्यात, ओपन सोर्स सॉफ्टवेअर व्यवस्था अधिक परिपक्व होण्यास फ्री रायडर्सचा हातभारच लागतो. वेबरच्या मताप्रमाणे तर ओपन सोर्स प्रकल्पांमध्ये जितके जास्त फ्री रायडर्स असतील तितका तो प्रकल्प लोकप्रिय होण्यात मदत होते. मागील लेखात चर्चिलेल्या ओपन सोर्स प्रकल्पांत योगदान देणाऱ्या तंत्रज्ञांच्या निर्मितीक्षम अंत:प्रेरणांना जेव्हा अशा ‘फ्री-रायडिंग’ वापरकर्त्यांची साथ लाभते, तेव्हा दोघांच्या संयुक्त सहकार्याने एक यशस्वी ओपन सोर्स प्रकल्प उभा राहतो. कोणत्याही ओपन सोर्स प्रकल्पाच्या यशामागे त्यातल्या सहयोगी तंत्रज्ञ व वापरकर्त्यांबरोबरच प्रकल्पाच्या नेतृत्वाचासुद्धा सिंहाचा वाटा असतो.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nभाजपाध्यक्ष अमित शाह यांचा अचानक मुंबई दौरा\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'महाराष्ट्रात येताना भीती नसते, कारण इथं मोदी-शाहंसारखे गुंड नाहीत'\n#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\nराज ठाकरे अमरावती एक्सप्रेसने विदर्भाकडे रवाना\nमायलेकींच्या सुरक्षेसाठी तो उबर चालक मध्यरात्रीनंतरही दीड तास थांबून राहिला\n#MeToo : आरोपांनंतर 'यशराज फिल्म्स'मधून आशिष पाटील यांची हकालपट्टी\n#MeToo: 'त्याने माझ्या पँटमध्ये हात टाकण्याचा प्रयत्न केला'\n#MeToo : आरोप सिद्ध होणाऱ्यांसोबत काम न करण्याचा फरहान अख्तरचा निर्णय\n#MeToo : आरोपांनंतर 'यशराज फिल्म्स'मधून आशिष पाटील यांची हकालपट्टी\n'राधिका मसाले'च्या मीम्सवर अनिता दाते म्हणते..\n#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्यांकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\n‘लोहपुरुष’ पोलीस आयुक्त, जरा इकडेही लक्ष द्या\nमित्राच्या अपघाती मृत्यूच्या तणावामुळे अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची आत्महत्या\n२८ नवे कुष्ठरुग्ण आढळले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/2193", "date_download": "2018-10-16T21:48:56Z", "digest": "sha1:OUC72MWGDVVQP5WIOTMIZXVTWEMRW3PB", "length": 34395, "nlines": 67, "source_domain": "mr.upakram.org", "title": "मृत्युंजय! | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nशारदा विद्वांस हिचे वय निदान दोनशे वर्ष तरी असावे. तिच्या बोलण्यावरून तिने शनिवारवाड्यावरील पेशव्यांचा झेंडा उतरवून युनियन जॅक फडफडताना पाहिला होता. पुण्यात त्या दिवशी घरोघरी पुरणपोळीचे जेवण केल्याचे तिला स्मरत होते. 1857 च्या स्वातंत्र्य युद्धाच्या वेळी गोऱ्या सोजिरांच्या तुकड्या उत्तरेकडे रवाना होताना तिने पाहिल्या होत्या म्हणे. सावित्रीबाई फुलेच्या अंगावर सनातन्यांनी केलेल्या शेणाचा मारा ती विसरू शकत नव्हती. होळीच्या दिवशी 'सुधारक'कार आगरकरांची जिवंत असतानाच काढलेल्या प्रेतयात्रेची इत्थंभूत माहिती तिला होती. लोकमान्य टिळक मंडालेच्या जेलहून सुटून आल्यानंतरचा जल्लोष तिला अजूनही आठवत होता. शिरडी साईबाबांच्या मृत्यूनंतर पुन्हा उगवलेल्या प्रती साईबाबांचे अवतार व त्यांच्या दर्शनासाठी पुण्याहून मोटर गाडी (सिल्व्हर जुबिली मोटर्स) करून निघत असलेल्या झुंडीच्या झुंडी ती विसरू शकत नव्हती. डॉ. आनंदीबाई जोशींच्या आजारपणाची हकीकत तिला माहित होती. पुण्यातील प्लेगचा आजार, चतु:श्रृंगी परिसरातील त्यावेळच्या छावण्या, गोऱ्या पोलीसांनी शहरभर घातलेला धुमाकूळ, या आठवणी ताज्या वाटत होत्या. चाफेकर बंधूंच्या आरोळ्याची हकिकत ऐकून माहित होती. ती राहत असलेल्या वाड्यातील व गल्लीतील प्रायश्चित्ताच्या प्रकारांनी तिला वीट आणला होता. गांधीजी - आंबेडकरांच्या पुणे कराराची सविस्तर बातमी तिने दुसऱ्याच दिवशी पेपरात वाचली होती. 42 च्या चळवळीतील ते रोमांचकारी दिवस ती कधीच विसरू शकत नव्हती. 15 ऑगस्ट 1947 च्या स्वातंत्र्योत्सवाच्या दिवशी वेड्यासारखी शहरभर ती फिरत होती. 30 जानेवारी 1948 च्या नंतरच्या जाळपोळीच्या घटना, ब्राम्हण कुटुंबियांचे ते भेदरलेले डोळे ती विसरू शकत नव्हती. 1956-60 च्या दरम्यानचे संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे मंतरलेले दिवस अजूनही तिच्या आठवणीत आहेत. इंदिरा गांधीच्या आणीबाणीचा तो काळाकुट्ट काळ, चीन व पाकिस्तान बरोबरच्या त्या लढाया, अण्वस्त्र चाचणी, भिंद्रनवालेचा धुडगोस, इंदिरा गांधीची हत्या, लातूरचा भूकंप, भोपाळचा हजारोंनी बळी घेणारा अपघात, 1972 चा दुष्काळ, राजीव गांधीची हत्या, बाबरी मशीद प्रकरण, खैरलांजीतील दलितावरील अमानुष अत्याचार, गोध्रा हत्याकांड, 9/11च्या दहशतवाद्यांचा धसका, इ.इ. हजारो घटना तिच्या डोक्याचा भुगा करून ठेवत होत्या.\nतिला बालपणापासूनच वाचणे, नाटक बघणे, शास्त्रीय व नाट्य संगीत ऐकणे या सवयी जडलेल्या होत्या. या छंदामुळे तिला तिचे जीवन थोडे फार तरी सुसह्य वाटत होते. मालाकार चिपळूणकर, साने गुरुजी, ह. ना. आपटे, राम गणेश गडकरी, देवल, बालगंधर्व, वीर वामनराव, भालचंद्र पेंढारकर, नाथमाधव, ना. सी. फडके, आचार्य अत्रे, वि. स. खांडेकर, रणजित देसाई, विजय तेंडूलकर, श्री. ना. पेंडसे, विजया मेहता, श्रीराम लागू, इत्यादीनी तिचे आयुष्य सुखावह केले. पुलंच्या नाटकांने, त्यांच्या पुस्तकांने तिला वेडे केले. शनिवारवाड्याच्या पटांगणावरील पुणे नगरपालिकेच्या भोंगळ कारभारावर सडकून टीका- टिप्पणी करणारे प्र.बा.जोग यांचे व्याख्यान ऐकण्यासाठी ती जातीने हजर राहायची. बडे गुलाम अलीखाँ, मोगूबाई कुर्डीकर, बखलेबुवा, सवाई गंधर्व, कुमार गंधर्व, भीमसेन जोशी, वसंतराव देशपांडे, गिरिजादेवी, गंगूबाई हानगल, अंमीरखाँ, हीराबाई बडोदेकर, माणिक वर्मा, पं जसराज, किशोरी आमोणकर, परवीन सुल्ताना, जितेंद्र अभिशेकी, इत्यादींच्या गाण्याच्या मैफलीमुळे काही काळ तरी स्वत:चे दु:ख विसरून ती जीवन जगत होती. सवाई गंधर्व संगीत महोत्सव हा तिचा जीव की प्राण होता. जुने - नवे असे कुठलाही भेद न करता जे चांगले, जे आवडले त्याचा रसास्वाद घेत ती आयुष्य ढकलत होती.\nतिच्या या सुदीर्घ आयुष्याचे रहस्य तिच्या व्यतिरिक्त इतर कुणालाही माहित असण्याची शक्यता नव्हती. कदाचित मृत्यूवर मात करू शकणाऱ्या एखाद्या संजीवनीचा सुगावा तिला लागलेला असावा. दोनेकशे वर्षापूर्वी नेमके काय घडले असावे याची कल्पना येणार नाही. परंतु तिचे वडील एक नामांकित आयुर्वेद पारंगत विद्वान होते. शारदा ही त्यांची एकुलती एक मुलगी. तिच्यावर त्यांचे अतिशय प्रेम होते. शारदेला लहानपणापासूनच ते शिकवित होते. शारदा हुशार होती. परंतु त्या काळच्या पुरुषप्रधान समाजामध्ये तिच्या विद्येचा काही उपयोग झाला नाही.\nएके दिवशी आजारी असलेल्या शारदेच्या वडिलांनी तिला जवळ बोलावून घेतले. माणसाला अमरत्व बहाल करू शकणाऱ्या संजीवनी औषधीची कृती लिहिलेला एक कागद तिच्या हातात देत या संजीवनीचा स्वत:वर प्रयोग करून घेऊ नको असे कळकळीने सांगतच त्यानी शेवटचा श्वास सोडला. परंतु तारुण्याच्या उत्साहाच्या भरात व कुतूहलापोटी वडिलांना दिलेला शब्द न पाळता कागदावर लिहिलेल्या कृतीप्रमाणे औषधाचे मिश्रण करून तिने तोंडात घातले. त्या वेळी तिला विशेष असा कुठलाही फरक जाणवला नाही. इतराप्रमाणे ती स्वत:च अशा आयुर्वेदीय चमत्कारावर विश्वास ठेवायला तयार नव्हती. कारण त्याकाळी देव व दैव यांच्या भरवश्यावरच सर्व व्यवहार चालत होते. परंतु जसजसा काळ पुढे सरकू लागला तसतसे तिला आपल्यातील संजीवनीचा परिणाम जाणवू लागला. ती अस्वस्थ होऊ लागली. ती स्वत:ला दोष देऊ लागली. वडिलांचे आपण ऐकायला हवे होते, आपल्या हातून घोडचूक झाली असे दिवसातून किमान शंभर वेळा तरी ती म्हणत असेल. एकेक करत तिच्या मैत्रिणी, नातलग, परिचित मरू लागले. ती मात्र तब्बेतीने ठणठणीत होती. म्हातारपणाचा मागमूसही नव्हता. मृत्यूचे भय नव्हते. प्रत्येक नवीन पिढीशी जुळवून घेणे जड वाटू लागले. नवीन पिढीची भाषा कळेनासे झाले. ती एकाकी पडू लागली. एकाकीपणामुळे तिला जगावेसे वाटत नव्हते. आत्महत्या केल्यानंरसुद्धा मृत्यू येईलच याची शाश्वती नव्हती. मृत्यूचे भय नसल्यामुळे तिला कुठल्याही प्रकारची घाई नव्हती. आयुष्याला उद्देश नव्हता. नवीन काही तरी करावे, बघावे, जावे, असे काहीही वाटेनासे झाले होते. जे काही ती करू पाहत होती ते सर्व निरर्थक असे वाटू लागले. आता मात्र तिला मृत्युची घाई लागली होती. परंतु मृत्यू मात्र तिच्यापासून शेकडो कोस दूर होता. व आणखी दूर दूर जात होता. तिला मृत्यूची आस लागली होती.\nएक शेवटचा प्रयत्न म्हणून ती आपल्या वडिलानी लिहून ठेवलेले हस्तलिखितं वाचू लागली. त्यांचा अभ्यास करू लागली. संदर्भांची जुळवाजुळव करू लागली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे कागदपत्रांची जुळवाजुळव करताना अचानकजणे मृत्यूवर विजय मिळवणाऱ्या संजीवनीला प्रतीकार करू शकणाऱ्या औषधाच्या कृतीचा शोध लागला. तिच्या आनंदाला उधाण आले. आपण आता मरणार हा विचारच तिला उत्साहवर्धक वाटत होता. तिने ताबडतोब ग्रंथात लिहिल्याप्रमाणे प्रतीसंजीवनीच्या औषधाला लागणारे पाला-पाचोळा गोळा करू लागली. लिहिलेल्या कृती प्रमाणे औषध तयार करून पिऊन टाकली. काही दिवसातच त्या औषधाचे दृष्य परिणाम दिसू लागले. तिला आता थकवा जाणवू लागला. अवयव गलित गात्र होऊ लागले. मृत्युच्या चोरपावलांची चाहूल लागली. त्याच वेळी आपल्या वाटेला आलेल्या दीर्घायुष्याचे भोग इतर कुणाच्याही वाटेला येवू नये यासाठी संजीवन औषधीच्या कृतीचा नामो-निशाण राहणार नाही, असे तिला वाटू लागले. मृत्यूवर मात हे वरदान नसून शाप आहे याची तिला खात्री पटली. म्हणूनच संजीवऩी औषधीच्या कृतीचा कागद हातात घेऊन त्याचे तुकडे करून त्यांना जाळ लाऊन त्याची राख केली व राखेकडे बघतच बसली. आता तिला हायसे वाटू लागले. कित्येक वर्षानी तिच्या चेहऱ्यावर स्मित हास्य उमटले असेल.\nजन्माला आलेल्या प्रत्येक माणसाच्या आयुष्यातील सर्वात निश्चित व अटळ अशी घटना कोणती असे विचारल्यास मृत्यू असेच उत्तर येईल. कदाचित मृत्युच्या जाणिवेमुळेच प्रत्येकाला आपले आयुष्य फारच दु:खमय आहे असे वाटत आले आहे. परंतु शारदा विद्वांसाची कथा या मर्त्य आयुष्याच्या कल्पनेला छेद देणारी ठरत आहे. तिच्या आयुष्यात जिवंत राहणे हेच शाप असून मृत्यू वरदान ठरत आहे. अमरत्वाच्या फोलपणाला अधोरेखित करण्याचा प्रयत्न ही गोष्ट करत आहे. मृत्यूमुळेच आपल्या आयुष्याला आकार येतो, त्यातूनच अर्थपूर्ण जगणे शक्य होते, मरणाची जाणीव (वा भीती) नसल्यास जीवन हे नीरस, निरर्थक व कंटाळवाणे झाले असते. हाच दृष्टीकोन बाळगून आयुष्याकडे बघू लागल्यास कित्येक धार्मिकांना अभिप्रेत असलेला मृत्यू नंतरचा तथाकथित नरकवास हा अजरामर आयुष्यापेक्षा कित्येक पटीने बरा असे वाटू लागेल.\nतरीसुद्धा आपल्यातील बहुतेकांना मृत्यू नको असे वाटण्याची शक्यता आहे. मृत्युला जितके टाळता येणे शक्य आहे तेवढे सर्व प्रयत्न केले जात असतात. वैद्यकीय उपचारातील विलक्षण वेगाने होत असलेली प्रगती माणसांना मृत्यूपासून आणखी लांब लांब नेत आहे. ज्यांना शक्य आहे ते स्वत:ला मरणापासून वाचवण्याच्याच खटपटीत असतात. कारण त्यांना आताचे हे मर्यादित आयुष्य जीवनातील आनंदाचा पुरेपूर उपभोग करू देत नाही. जास्तीत जास्त जगणे शक्य झाल्यास त्यांच्या आनंदात, सुख-समाधानात अनेक पटीत वाढ होण्याची शक्यता त्यांना खुणावत असते. म्हणूनच सुदीर्घ काळ जगण्याची आकांक्षा मनात बाळगूनच ते जीवन जगतात. हे आयुष्य किती वर्षाचे असावे याला जास्त महत्व नाही. आताचे सत्तर वर्षाचे आयुष्य अगदीच अपुरे वाटत आहे. आयुष्यभरात कित्येक गोष्टी करायच्या असतात. ठिकठिकाणी जायचे, हिंडायचे असते. अनेक चित्र - विचित्र गोष्टींचा अनुभव घ्यायचा असतो. नॅशनल जिऑग्राफ्रिक, डिस्कव्हरी, ट्रॅवल अँड लिविंग, इत्यादी टीव्ही चॅनलवर दाखवत असलेल्या ऐषारामी, साहसपूर्ण आयुष्याचा रोमांचकारी अनुभव घ्यायचा असतो. परंतु सत्तर-ऐंशी वर्षाच्या काळात हे सर्व जमत नाही. आपल्याजवळ तेवढा वेळ नसतो. दीर्घ काळचे बालपण, मधला उमेदीचा (व कौटुबिक जवाबदारीचा) काळ, व नंतरचा वार्धक्याचा कंटाळवाणा काळ यामध्ये आयुष्य विभागल्यामुळे खऱ्या - खुऱ्या जीवनानंदाचा आस्वादच आपण घेवू शकत नाही, असेच अनेकांना वाटत आले आहे. आपल्या आयुष्यातील वर्षे भराभर निघून जातात. केव्हा, कुठल्या क्षणी आजारपण येईल व मृत्यूत त्याचे पर्यावसान होईल, वा अचानकपणे मृत्यू झडप घालेल, हे सांगता येत नाही. म्हणूनच मृत्यू नको असे अनेकांना वाटत असावे.\nआपण नेहमीच आपल्या आयुष्याची विभागणी आपापल्या गरजेनुसार करत असतो.बालपण इतकी वर्षे, तारुण्याचा काळ अमुक वर्षे, प्रौढत्व व कौटुंबिक जवाबदारीसाठी इतकी वर्षे अशा समजुतीने आपण आपल्या संसाराचा गाडा ओढत असतो. आयुष्यातील प्रत्येक टप्प्यासाठी कितीही काळ दिला तरी ते पुरेसे नसते. बालपण दीर्घकाळ टिकावेसे वाटते. तारुण्यात अनेक गोष्टी करायच्या राहून गेल्या याची हळहळ वाटू लागते. प्रौढपणा जाचक ठरतो. कुठलीही जवाबदारी नसलेला वार्धक्यसुद्धा (रुग्णशय्येवर आडवे पडले तरी) दीर्घकाळ असावा असे अनेकांच्या मनात असते.\nयापैकी तारुण्याचेच उदाहरण म्हणून घेता येईल. काही पिढ्यांपूर्वी बहुतेक सर्व जण वयाच्या विशीच्या आतच लग्न करून मुला-बाळांच्या संसाराचा गाडा चालवत होते. आजकाल मात्र तरुण-तरुणींच्या हातात बऱ्यापैकी पैसा खुळखुळत असल्यामुळे व आपण दीर्घ काळ जिवंत राहणार आहोत याची (पूर्ण) खात्री असल्यामुळे आपल्या तारूण्याच्या कालावधीत आणखी वाढ करून तिशीच्या नंतरच लग्न-संसार यांचा विचार केला जात आहे. प्रत्येक तरुण पिढी आपल्या मागच्या तरूण पिढीपेक्षा जास्त प्रवास करत आहे. जास्त अनुभवी होत आहे. त्याचप्रमाणे जास्त सुखलोलुपही होत आहे. परंतु या विस्तारित तारुण्यामुळे ते सर्व सुखी व समाधानी आहेत का, हा प्रश्न मात्र निरुत्तरितच राहतो. अजूनही काही काळ तारुण्य टिकून रहावे असे अधाशासारखे ते इच्छा बाळगून असतात. माणसाची जित्याची खोड अशी आहे की जे आपल्याकडे नाही तेच नेमके व जास्त हवीहवीशी वाटत असते. व त्याबद्दल जास्त विचार करत ते जास्त दुखी होतात व समोर असलेले सुख नीटजणे उपभोगू शकत नाहीत.\nआपल्याला कितीही दीर्घकाळाचे आयुष्य लाभू दे ते कधीच पुरेसे ठरणार नाही. याचा अर्थ असा नव्हे की आपण आपल्याला मिळालेल्या आयुष्याचा पुरेपूर उपयोग करत आहोत. परंतु जेव्हा आपण अमर्त्य होऊ तेव्हा वेळेचा सदुपयोग ही कत्पनाच निरर्थक व कालबाह्य ठरेल. कारण अजरामर आयुष्यात वेळेचा हिशोब करण्याची गरजच नसणार. उलट मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेल्या वेळेत करायचे काय हाच प्रश्न सतत भेडसावत राहणार. आयुष्य वाया घालवत आहोत असे म्हणण्याचीही सोय अमरत्वात नसणार. परंतु कुठलाही उद्देश नसलेल्या अशा आयुष्यात जगणेही निरुयोगी ठरू शकेल. या दीर्घायुष्याच्या ओझ्याचे करायचे काय\nकदाचित आपण आपल्या अल्प आयुष्याकडे विनाकारण समस्या म्हणून बघत आहोत. आपण आपला जीवन काळ बदलू शकत नाही म्हणून या अल्पायुष्याला दोष देण्यात अर्थ नाही. या अल्पकाळातील भोगास दूषण देत राहिल्यास हाती काहीच लागणार नाही. आपण आपले आयुष्य कसे जगावे (उधळावे) हे सर्वस्वी आपल्या हातात आहे. त्यामुळे मला अजून थोडीशी कालावधी मिळाली असती तर असे म्हणण्याऐवजी मी मला मिळालेल्या कालावधीचा योग्य वापर करू शकलो तर.... असे म्हणणेच रास्त व शहाणपणाचे ठरेल.\nलेख आवडला व बरीचशी मते पटली. 'किती जगलात यापेक्षा कसे जगलात हे महत्वाचे' हे तर आहेच. आयुष्य कितीही दीर्घ असले तरी जगात करावीशी वाटणारी प्रत्येक गोष्ट करणे शक्य नाही. आयुष्याला मर्यादा आहे, मानवी लालसेला, वासनेला नाही, हे बरोबरच आहे.\nहोगा कोई ऐसा भी, कि 'गालिब' को न जाने\nशाइर तो वो अच्छा है, प' बदनाम बहोत है\nलेख आवडला, बरीचशी मते पटण्यासारखी. ह्यावरुन 'द मॅन फ्रॉम द अर्थ' ह्या सुंदर सिनेमाची आठवण आली.\nमुक्तसुनीत [27 Nov 2009 रोजी 02:37 वा.]\nहेच म्हणतो. लेखातली बोधकथा व विवेचन आवडले. नाईल् यांनी उल्लेखिलेला चित्रपट पाहिला आहे. चित्रपटाची पटकथा व संवाद प्रभावी होते; मात्र एकंदर हाताळणी व अभिनय तितकासा आवडलेला नव्हता.\nजी ए कुलकर्णींच्या रूपककथांमधे अशा प्रकारचे मृत्यूबद्दलचे चिंतन आल्याचे आठवते ( ऑर्फियस व अश्वत्थाम्याच्या कथा पटकन आठवतात. इतरही आहेत. ) \"पिक्चर ऑफ डोरियन ग्रे\" , \"ययाति\" या इतर काही आठवलेल्या कृतींमधेही चिरयौवनादि संकल्पनांना चितारलेले आठवते.\nबोधकथा आणि विवेचन आवडले.\nनाईल यांनी उल्लेखलेला चित्रपट बघितलेला नाही, पण मुक्तसुनीत यांनी उल्लेखलेला \"डोरियन ग्रे\" हा चित्रपट बघितलेला आहे. शिवाय पौराणिक संदर्भही आहेतच.\nजॉनथन स्विफ्ट याने \"चिरयौवनाशिवाय अमरत्व\" यांच्याबद्दल \"स्ट्रुल्डब्रुग\" ही कल्पना चितारली आहे, आणि त्यातूनही अमरत्व हा मोठा शाप असू शकेल, असे विवेचन केले आहे. आणि गलितगात्रता हा एकच शाप नव्हे. प्रियजनांचे मरण बघणे, आपल्या स्मृतींमुळे नव्या पिढीच्या स्मृतिदारिद्र्याशी कदापि पटून न घेता येणे, त्यामुळे येणारा एकाकीपणा - हेसुद्धा शाप होत.\nप्रा.डॉ.दिलीप बिरुटे [28 Nov 2009 रोजी 06:46 वा.]\nबोधकथा व विवेचन आवडले.\nअवांतर : होळीच्या दिवशी 'सुधारक'कार आगरकरांची जिवंत असतानाच काढलेल्या प्रेतयात्रेची इत्थंभूत माहिती तिला होती.\nयोगायोगानं दोनेक दिवसापूर्वी य.दी.फडके यांचे 'व्यक्ती आणि विचार' पुस्तक चाळतांना वरील वाक्यासंबंधी दीर्घ लेख चाळायला मिळाला. त्यात असे म्हटले आहे की, प्रतिकात्मक प्रेतयात्रा सर्वच सुधारकांच्या घरासमोर टेकवून पुढे जात होती. ती एकट्या आगरकरांची प्रेतयात्रा नव्हती. सर्वच सुधारकांची प्रतिकात्मक प्रेतयात्रा होती.\n[जमेल तिथे पो टाकणारा]\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=151&Itemid=344&limitstart=3", "date_download": "2018-10-16T20:28:35Z", "digest": "sha1:ADQDCEACD76SX4YNQWYF3TTSFQHHVTJJ", "length": 6768, "nlines": 32, "source_domain": "saneguruji.net", "title": "यज्ञ", "raw_content": "मंगळवार, ऑक्टोबंर 16, 2018\nवृत्राच्या दृष्टीत एक गोष्ट विशेषकरून भरली. प्रत्यही प्रभातवेळी पूर्व दिशेला तो एक सुंदर चमत्कार बघे. ते दृश्य मोठे नयनमनोहर असे. किती पाहिले तरी वृत्राला समाधान नसे. त्या पूर्व दिशेला सूर्य़ नावाचा एक तेजस्वी गोपाल उभा राही. चराचराचा जणू तो मित्र होता. त्या गोपालाजवळ सहस्त्रावधी गाई होत्या. नाना रंगांच्या गाई. सात रंगांच्या त्या गाई होत्या. त्या गाईंच्या कासेतून प्रकाशाच्या धारा बाहेर पडत. दुधासारख्या धारा. त्या धारांचा पृथ्वीवर वर्षाव होई. तो सूर्य़ सारखे त्या गाईंचे दोहन करी. आरंभ आस्ते आस्ते होई. परंतु दुपारची वेळ होत आली म्हणजे हे काम रंगात येई. भराभरा धारा सुटत. सूर्य सायंकाळी दमे व थके. गाईंच्या कासाही रिकाम्या होत. मग त्या गाईंना नंदनवनातील कुरणात सूर्य घेऊन जाई. तेथील मधूर व तेजोमय चारा त्या खात, तेथील अमृत पोटभर पीत. पुन्हा प्रभात होताच सूर्य त्या सहस्त्रावधी धेनूंचे दोहन करू लागे. चराचराला धारोष्ण दूध मिळे. प्रकाशमय, जीवनदायी अशा दुधाचा तो वर्षाव करी.\nत्या गाईंच्या कासेतील धारा नाचत नाचत झरकन पृथ्वीवर येत. त्या धारा म्हणजे जणू त्या गाईंच्या जिभा होत्या. त्या प्रकाशमय जिभा चराचराचे अंग चाटीत. चराचराला तेज चढे. कळा चढे. झाडे टवटवीत दिसू लागत. फुले फुलत. धान्य वाढत, फळांना रंग येई. पाखरे नाचू लागत. माणसांना उत्साह मिळे. त्या प्रकाशमय धारा खिडकीतून, झरोक्यातून घरात शिरत, सर्वांना आनंदवीत व हसवीत. त्या धारा म्हणजे जणू आरोग्याचे रसायन, जीवनाचे पुष्टीप्रदान. त्या धारा म्हणजे जणू प्रभूचा मंगल आशीर्वाद \nअशा प्रकारचे काम तो तेजोमय सूर्य प्रत्यही करीत असे त्याला कधी कंटाळा माहीत नव्हता. त्या स्वकर्मात तो सूर्य रमे. सारे चराचर त्याचे आभार मानीत. सूर्य दिसताच फुले वर माना करून त्याचे स्वागत करीत. आपल्या सुगंधाची आरती त्याला ओवाळीत. तळ्यातून झोपलेली कमळे हळूच डोळे उघडून प्रेमभक्तीने सूर्याकडे बघत. झाडे आपली हिरवी अंगे प्रेमाने नाचवीत. गिरीशिखरे त्या सूर्यनारायणाला आपल्या ड़ोक्यावर घेऊन नाचवू बघत, पाखरे त्याची गाणी गात. घारी, गरुड, चंडोल यांना तर सूर्याला मिठी मारावी असे वाटे. उंच उडत ती जात. चंडोल तर फारच उंच जाई. परंतु प्रणाम करून पुन्हा खाली येई.\nमनुष्यप्राणीही सूर्याचे उपकार जाणी. ‘सूर्य आत्मा जगतस्तस्थुषश्च’ सूर्य हा चराचराचा आत्मा आहे, अशा अर्थाची स्तुतिपर गीते मानव रचू लागला. कोणी म्हणत, ‘हा ईश्वराचा डोळा आहे.’ कोणी म्हणत, ‘हा ईश्वाराचा मुकुट आहे.’ कोणी म्हणत, ‘ईश्वराच्या भव्य मंदिरातील ही दीप आहे.’ कोणी म्हणत, ‘ईश्वराच्या कानातील कुंडल आहे.’ कोणी म्हणत, ‘त्याच्या वक्षःस्थलावर रुळणा-या हारातील हे दिव्य पदक आहे.’ अशा प्रकारे प्रतिभावान कवी कल्पनाविलास करीत होते. त्या सूर्य़ाचे वर्णन करून, स्वतःची वाणी पावन करून घेत होते.\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A8%E0%A5%AA%E0%A5%AD", "date_download": "2018-10-16T20:44:02Z", "digest": "sha1:FYCGO3FK3NULHW667XJSRIB5LOYIHZWJ", "length": 4431, "nlines": 149, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १२४७ - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण २ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २ उपवर्ग आहेत.\n► इ.स. १२४७ मधील जन्म‎ (रिकामे)\n► इ.स. १२४७ मधील मृत्यू‎ (रिकामे)\n\"इ.स. १२४७\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइ.स.चे १२४० चे दशक\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ जून २०१३ रोजी २३:५२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/arthavishwa/arthavishwa-news-pacl-investor-sebi-office-100190", "date_download": "2018-10-16T21:01:25Z", "digest": "sha1:NXFZEYY6MGXN573G6HBLM4VYALKSWCES", "length": 10627, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "arthavishwa news pacl investor sebi office ‘पीएसीएल’ गुंतवणूकदारांची सेबी कार्यालयावर धडक | eSakal", "raw_content": "\n‘पीएसीएल’ गुंतवणूकदारांची सेबी कार्यालयावर धडक\nमंगळवार, 27 फेब्रुवारी 2018\nमुंबई - ‘पीएसीएल’ कंपन्यांच्या मालमत्ता विक्रीतील निधीचा व्याजासह परतावा करण्यास टाळाटाळ करणाऱ्या भांडवली बाजार नियंत्रक सेबीवर सोमवारी हजारो गुंतवणूकदारांनी धडक दिली.\nपीएसीएलच्या ऑस्ट्रेलियातील ‘हॉटेल शेरेटॉन मिराज’ या मालमत्तेच्या विक्रीतून ४०० कोटी कोर्टच्या एस्क्रो खात्यात जमा असल्याचा दावा ‘जनलोक प्रतिष्ठान’ संघटनेने केला आहे; मात्र हा निधी भारतामध्ये आणण्यास सेबी चालढकल करत असल्याचा आरोपही करण्यात आला.\nमुंबई - ‘पीएसीएल’ कंपन्यांच्या मालमत्ता विक्रीतील निधीचा व्याजासह परतावा करण्यास टाळाटाळ करणाऱ्या भांडवली बाजार नियंत्रक सेबीवर सोमवारी हजारो गुंतवणूकदारांनी धडक दिली.\nपीएसीएलच्या ऑस्ट्रेलियातील ‘हॉटेल शेरेटॉन मिराज’ या मालमत्तेच्या विक्रीतून ४०० कोटी कोर्टच्या एस्क्रो खात्यात जमा असल्याचा दावा ‘जनलोक प्रतिष्ठान’ संघटनेने केला आहे; मात्र हा निधी भारतामध्ये आणण्यास सेबी चालढकल करत असल्याचा आरोपही करण्यात आला.\nमहिलांच्या शौचालयात जाणाऱया माजी खासदाराच्या मुलाची गुंडगिरी\nनवी दिल्ली: महिलांच्या शौचालयामध्ये जाणाऱया माजी खासदाराच्या मुलाला एका युवतीने रोखल्यामुळे चिडलेल्या खासदार मुलाने थेट मुलीवर पिस्तूल रोखले. संबंधित...\nजोरदार खरेदीमुळे सेन्सेक्‍स वधारला\nमुंबई - सलग दुसऱ्या सत्रात गुंतवणूकदारांनी खरेदीचा पवित्रा कायम ठेवल्याने सोमवारी सेन्सेक्‍स आणि निफ्टीमध्ये तेजी दिसून आली. दिवसअखेर सेन्सेक्‍स...\nगुंतवणुकीच्या बहाण्याने तीन कोटींवर गंडा\nकोल्हापूर - शेअर मार्केटमधील विविध कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने पैसे गोळा करून ३३ जणांना तीन कोटी, ६६ लाख, ५० हजार रुपयांना गंडा...\nजोरदार खरेदीमुळे सेन्सेक्‍स वधारला\nमुंबई- सलग दुसऱ्या सत्रात गुंतवणूकदारांनी खरेदीचा पवित्रा कायम ठेवल्याने सोमवारी सेन्सेक्‍स आणि निफ्टीमध्ये तेजी दिसून आली. दिवसअखेर सेन्सेक्‍स 131....\nवाघोलीत कचरा प्रश्नावर आज बैठक संपन्न\nवाघोली - कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी अजून एक प्रकल्प भाडेतत्वावर घेण्यात येणार असून तो जागा मिळाल्यानंतर आठवडेभरात कार्यान्वित होईल. दरम्यान दोन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/regional-marathi-news/raj-thackeray-opposes-nanar-oil-refinery-project-118041600003_1.html", "date_download": "2018-10-16T20:37:05Z", "digest": "sha1:K2M226QB2VSMTMQG5TADESSEKKQVRMJ3", "length": 12082, "nlines": 136, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "नाणारमध्ये प्रकल्प होऊ देणार नाही म्हणजे नाहीच : राज ठाकरे | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 17 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nनाणारमध्ये प्रकल्प होऊ देणार नाही म्हणजे नाहीच : राज ठाकरे\nनाणारमध्ये तेल शुद्धीकरण प्रकल्प होऊ देणार नाही म्हणजे नाहीच, अशा स्पष्ट शब्दांमध्ये मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी सरकारला इशारा दिला. ‘नाणारमधील प्रकल्पामुळे कोकणाचं नुकसान होईल. त्यामुळेच कोकणवासी या प्रकल्पाविरोधात आहेत. मात्र फक्त पैशांसाठी या भागात जमिनी खरेदी करणाऱ्या लोकांना हा प्रकल्प हवा आहे. प्रकल्पासाठी जमिनी विकून पैसा कमावता यावा, यासाठी नाणारमध्ये भाजप नेत्यांच्या नातेवाईकांनी जमिनी खरेदी केल्या आहेत,’ असा थेट आरोप राज यांनी केला.\nमुलुंडमधील सभेत राज यांनी भाजपावर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार शब्दांत हल्ला चढवला. भारतीय जनता पक्ष बलात्काऱ्यांच्या पाठीशी उभी राहत आहे’, असे सांगत मनसे अध्यक्ष यांनी काश्मीरमधील कठुआ आणि उत्तर प्रदेशातील उन्नाव येथे झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणांवरून भाजपावर टीका केली.\nराज ठाकरे आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांची भेट\nदोन आमदारांसह ३० जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल\nदहा जिल्हामध्ये पूर्णपणे मोफत केमोथेरपीची सुविधा\nपत्नीच्या जाचास कंटाळून पतीची पोलिसांत तक्रार\nराज्य सरकारकडून अलर्ट जारी\nयावर अधिक वाचा :\nस्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...\nया जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...\nइम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख\nपाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...\nलिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...\nमराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...\nतुमच्या 'चांदणी'ला भेट द्या खराखुरा चंद्र; लिलाव लवकरच\nअनेक प्रियकर हे आपल्या प्रेयसीला चंद्र तारे आणून देण्याबाबत बोलत असतात. अशांसाठी एक ...\nवेबदुनिया #LocWorld38 सिऍटलचा भागीदार बनेल\nवेबदुनिया #LocWorld38 सिऍटलचा भागीदार बनेल. 17 ते 19 ऑक्टोबर, 2018 रोजी होणार्‍या या ...\n#MeToo चा परिणाम, आता नो ऑब्जेक्शन पत्रक लिहून घेणार\nआता #MeToo चळवळीला मिळालेलं गंभीर वळण पाहता बलात्काराचं दृश्य असो किंवा मग छेडछाडीचं; ...\nस्‍वयंघोषित बाबा रामपालसह १५ जणांना जन्मठेपेची शिक्षा\nहरियाणातील सतलोक आश्रमातील हत्‍याकांडप्रकरणी स्‍वयंघोषित बाबा रामपालसह १५ जणांना ...\nआत्मा बोलवत आहे असे सांगत मुलाची आत्महत्या\nनागपूरमध्ये सौरभ नागपूरकर १९ वर्षीय इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याने राहत्या घरात गळफास ...\n#MeToo चा परिणाम, आता नो ऑब्जेक्शन पत्रक लिहून घेणार\nआता #MeToo चळवळीला मिळालेलं गंभीर वळण पाहता बलात्काराचं दृश्य असो किंवा मग छेडछाडीचं; ...\nस्‍वयंघोषित बाबा रामपालसह १५ जणांना जन्मठेपेची शिक्षा\nहरियाणातील सतलोक आश्रमातील हत्‍याकांडप्रकरणी स्‍वयंघोषित बाबा रामपालसह १५ जणांना ...\nआत्मा बोलवत आहे असे सांगत मुलाची आत्महत्या\nनागपूरमध्ये सौरभ नागपूरकर १९ वर्षीय इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याने राहत्या घरात गळफास ...\n100 रुपयांच्या नवीन नोटांचा लिलाव सुरू\nभारतीय रिझर्व्ह बँककडून ग्राहकांसाठी 100 रुपयांची नवीन नोट जारी करण्यात आली आहे. या 100 ...\nतर काय चंद्रात दिसले होते शिरडीचे साईबाबा\nसरकारद्वारे सुरु असलेल्या प्रयत्नांनंतर देखील लोकं सोशल मीडियावर फर्जी पोस्ट पाठवणे ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.marathi.aarogya.com/%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A5%80-%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%A4%E0%A5%80/%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%A8%E0%A4%BE.html", "date_download": "2018-10-16T21:28:37Z", "digest": "sha1:4B2XQ7VQRUWPADBKQ5OW6CGZ2B7JDFZF", "length": 10417, "nlines": 144, "source_domain": "www.marathi.aarogya.com", "title": "प्रार्थना - आरोग्य.कॉम - मराठी", "raw_content": "\nपोषक पदार्थ आणि अन्न\nकोड - पांढरे डाग\nप्रार्थना हे योगाचे अनिवार्य अंग नाही मात्र योगात प्रार्थनेला महत्व आहे. प्रार्थनेत माणसाचे चित्त एकाग्र होते. श्रध्दा भाव उत्पन्न झाल्यामुळे ग्रहण शक्तीही वाढते. आत्मबल वाढण्यास मदत होते.\nओम सहनाववतू साहनोभुनक्तू सहवीर्य करवाहै\nओम शांती: शांती: शांती:\nगुरूब्रम्हा गुरूर्विष्णु गुरूदैवो महेश्वरा\nगुरू: साक्षात्‌ परब्रम्ह:तस्मै श्री गुरूवैनम:\nमा सदगमय तमसो मा ज्योर्तिगमय\nओम सर्वेषां स्वस्तीर्भवनु सर्वेषां शांतिर्भवतु\nसर्वेषां पूर्ण भवतू सर्वेषां मंगल भवतू\nसर्वे भवन्तु सुखिन: सर्वे सन्तूनिरामया:\nसर्वे भद्राणी पश्‍चन्तु मा वृश्‍चिद्‌ दु:ख भाग्‌ भवेत्‌\nओम भू:र्भुव स्व: ओम तत्सवितुर्वण्य़ं भर्गोदेवस्य धीमही\nओम शांती: शांती: शांती:\nओम चा उच्चार करणे अत्यंत आवश्यक आहे. यात कोणतेही धार्मिक अवंडबर नाही तर शास्त्रशुध्द विज्ञान आहे. ओम चा उच्चार करताना खालील गोष्टी कराव्या म्हणजे लाभ वाढतील.\nओम चे उच्चारण ४ प्रकारे करता येते.\nप्रकार १ - ओ ची मात्रा दीर्घ म्‌ ची मात्रा लहान\nप्रकार २ - ओ ची मात्रा लहान म्‌ ची मात्रा दीर्घ\nप्रकार ३ - ओ ची व म्‌ ची मात्रा समान व दीर्घ\nप्रकार ४ - ओ ची व म्‌ ची मात्रा समान व लहान\nयातील पहिल्या प्रकारे ओम चे उच्चारण हे दमा व्याधीग्रस्त माणसासाठी प्रमाणित आहे. यासाठी कोणत्याही ध्यानाच्या आसनात बसावे.\nयोगशिक्षक दत्त्त कोहिनकर पाटील यांना ‘कल्याणमित्र’ पुरस्कार प्रदान\nरेकी: तुम्हांला माहीत आहे का\nरेकीच्या रोज सरावाने शरीर, मन, भावना, अध्यात्मिक पातळीवर चांगला परीणाम होतो. पुढे वाचा…\nआरोग्य म्हणजे सुदृढता असणे किंवा सुरळीतता असणे. सुदृढता, सुरळीतता आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी मार्गदर्शन करणे हा या वेबसाईटचा प्रयत्न आहे. आरोग्य.कॉम ही भारतातील आरोग्य विषयक माहिती पुरवण्यात सर्वात अग्रेसर असणा-या वेबसाईट्सपैकी एक आहे. या आरोग्यविषयक माहिती पुरवणा-या साईट्स म्हणजे डॉक्टर नव्हेत. पण आरोग्याविषयी पुरक माहिती व उपचारांचे वेगवेगळे माध्यम उपलब्ध करुन देणारी प्रगत यंत्रणा आहे. या साईटच्या गुणधर्मांमुळे इंटरनेटचा वापर करणा-यांमधे आरोग्य.\n» आमच्या सर्व समर्थन गट पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nआमच्या बातमीपत्राचे सदस्यत्व घ्या\nआरोग्य संबंधित नवीन माहिती मिळवा.\nआरोग्य.कॉम ही भारतातील एक आरोग्याविषयीची आघाडीची वेबसाईट आहे. ह्या वेबसाईटवर तुम्हाला आरोग्याविषयी जवळ जवळ सर्व वैद्यकीय आणि सर्वसामान्य माहिती मिळण्यास मदत होईल असे विभाग आहेत.\nहे आपले संकेतस्थळ आहे, यात सुधारण्याकरिता आपले काही प्रस्ताव किंवा प्रतिक्रीया असतील तर आम्हाला जरुर कळवा, आम्ही आमचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करू\n“माझे नाव पुंडलिक बोरसे आहे, मला आपल्या साइट मुळे फार उपयुक्त माहिती मिळाली म्हाणून आपले आभार व्यक्त करण्यासाठी ईमेल पाठवीत आहे.\nकॉपीराईट © २०१६ आरोग्य.कॉम सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.marathi.aarogya.com/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%98%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%80/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A6%E0%A5%AF/%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A5%82%E0%A4%9C-%E0%A4%A1%E0%A5%89%E0%A4%95%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A4%B5%E0%A5%80.html", "date_download": "2018-10-16T20:59:06Z", "digest": "sha1:7RLIEZQVHD2PFXURFZH5LZDOJLSKVV2L", "length": 12526, "nlines": 123, "source_domain": "www.marathi.aarogya.com", "title": "रुग्णांच्या हक्कांची बूज डॉक्‍टरांनी राखायला हवी - आरोग्य.कॉम - मराठी", "raw_content": "\nपोषक पदार्थ आणि अन्न\nकोड - पांढरे डाग\nरुग्णांच्या हक्कांची बूज डॉक्‍टरांनी राखायला हवी\nरुग्णांच्या हक्कांची बूज डॉक्‍टरांनी राखायला हवी\nश्रमिक भवनः रुग्ण हक्क समितीतर्फे आयोजित रुग्ण हक्क परिषदेमध्ये डॉ. अमर जेसानी यांनी रविवारी विचार व्यक्त केले. त्या वेळी व्यासपीठावर (डावीकडून) अलका जोशी, डॉ. अनिल अवचट.\n“रुग्ण डॉक्‍टरांपुढे हतबल असल्याने त्यांच्या हक्कांची बूज डॉक्‍टरांनी राखायला हवी. पण डॉक्‍टरांच्या संघटना त्याबाबत उदासीन राहिल्याने रुग्ण हक्क सनदेचा कायद्यात समावेश करण्याची गरज निर्माण झाली आहे,” असे मत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी रविवारी येथे व्यक्त केले.\nरुग्ण हक्क समितीतर्फे रुग्ण हक्क परिषद आयोजित करण्यात आली होती. तिच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. डॉ. अमर जेसानी, डॉ. अनिल अवचट, ऍड. जया सागडे, सिझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशनचे प्रा. अनिल वर्तक या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते.\nडॉ. दाभोलकर म्हणाले, “डॉक्‍टरांच्या संघटनांचा रुग्णांच्या हक्कांना शाब्दिक पाठिंबा आहे. पण व्यवहारात तसे दिसत नाही. डॉक्‍टरांची सामाजिक जाणीव व समाज जागृतीही आवश्‍यक आहे. पण हे पुरेसे नाही, हे वास्तव लक्षात घ्यायला हवे.”\nजन आरोग्य अभियानाचे राज्य समन्वयक डॉ. अनंत फडके म्हणाले, “तीन वर्षे सातत्याने पाठपुरावा करूनही रुग्णांच्या मानवी हक्कांना अंतिम मंजुरी मिळालेली नाही. ही मंजुरी तातडीने मिळावी, ही परिषदेची मागणी आहे.”\nडॉ. जेसानी म्हणाले, खासगी रुग्णालयांमधून रुग्ण हक्कांचे उल्लंघन होत असल्याचे सेहत'ने केलेल्या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. खासगी रुग्णालयांचा दर्जा आणि रुग्ण हक्कांचे पालन यांना कायद्याच्या चौकटीत आणण्याचे काम रखडले आहे.\nडॉ. अवचट म्हणाले, “वैद्यकीय व्यवसायात दुष्टचक्र निर्माण झाल्याने डॉक्‍टरांना रुग्णांबाबत नातेवाइकांना माहिती देण्यासाठी वेळ नसतो. समाजातील चांगल्या डॉक्‍टरांच्या मदतीने ही पद्धत बदलली पाहिजे.” ऍड. सागडे म्हणाल्या, “रुग्ण हतबल असतात म्हणून त्यांना कायद्याचा आधार मिळाला पाहिजे.” इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पुणे शाखेचे अध्यक्ष डॉ. दिलीप सारडा म्हणाले, “रुग्ण हक्कांना आमचा पाठिंबा आहे. पण त्याचे कायद्यात रूपांतर केले, की “इन्पेक्‍टर राज' येऊन डॉक्‍टरांची अडवणूक होते, हा आतापर्यंतचा अनुभव आहे.”\nप्रा. वर्तक, डॉ. अभय शुक्‍ला यांनी आपले विचार व्यक्त केले. अलका जोशी यांनी सूत्रसंचालन केले. अनुपमा पाठक यांनी आभार मानले.\nआरोग्य म्हणजे सुदृढता असणे किंवा सुरळीतता असणे. सुदृढता, सुरळीतता आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी मार्गदर्शन करणे हा या वेबसाईटचा प्रयत्न आहे. आरोग्य.कॉम ही भारतातील आरोग्य विषयक माहिती पुरवण्यात सर्वात अग्रेसर असणा-या वेबसाईट्सपैकी एक आहे. या आरोग्यविषयक माहिती पुरवणा-या साईट्स म्हणजे डॉक्टर नव्हेत. पण आरोग्याविषयी पुरक माहिती व उपचारांचे वेगवेगळे माध्यम उपलब्ध करुन देणारी प्रगत यंत्रणा आहे. या साईटच्या गुणधर्मांमुळे इंटरनेटचा वापर करणा-यांमधे आरोग्य.\n» आमच्या सर्व समर्थन गट पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nआमच्या बातमीपत्राचे सदस्यत्व घ्या\nआरोग्य संबंधित नवीन माहिती मिळवा.\nआरोग्य.कॉम ही भारतातील एक आरोग्याविषयीची आघाडीची वेबसाईट आहे. ह्या वेबसाईटवर तुम्हाला आरोग्याविषयी जवळ जवळ सर्व वैद्यकीय आणि सर्वसामान्य माहिती मिळण्यास मदत होईल असे विभाग आहेत.\nहे आपले संकेतस्थळ आहे, यात सुधारण्याकरिता आपले काही प्रस्ताव किंवा प्रतिक्रीया असतील तर आम्हाला जरुर कळवा, आम्ही आमचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करू\n“माझे नाव पुंडलिक बोरसे आहे, मला आपल्या साइट मुळे फार उपयुक्त माहिती मिळाली म्हाणून आपले आभार व्यक्त करण्यासाठी ईमेल पाठवीत आहे.\nकॉपीराईट © २०१६ आरोग्य.कॉम सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/coverstory-news/navratri-festival-2018-article-five-1764976/", "date_download": "2018-10-16T21:16:20Z", "digest": "sha1:G3WOVJWQISEQABZXCDGSBESHDC3K5H7L", "length": 86367, "nlines": 289, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Navratri festival 2018 article five | देवी विशेष : विदर्भातील देवीची मंदिरे | Loksatta", "raw_content": "\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\nदेवी विशेष : विदर्भातील देवीची मंदिरे\nदेवी विशेष : विदर्भातील देवीची मंदिरे\n‘सेटलमेंट रेकॉर्ड’मध्येही हे मंदिर एक हजार ते १५०० वर्षांपूर्वीचे पुरातन असल्याचा पुरावा आढळतो.\nमहाराष्ट्रात असलेली देवीची साडेतीन पीठे सगळ्यांना परिचित आहेत. पण त्यापलीकडेही देवीची विविध स्थाने असून लोकमानसात त्यांना महत्त्व आहे. विदर्भातील अशा काही स्थानांची माहिती-\nआताच्या अमरावती शहराच्या नावाचा उच्चार एकेकाळी ‘उमरावती’ असा होता. अमरावती येथील भाजीबाजार विभागात श्री सोमेश्वर मंदिराशेजारी रुखबदेव (ऋषभदेव) संस्थानातील म्हणजेच आजच्या आदिनाथ दिगंबर मंदिरातील तळघरात श्री आदिनाथ रुखबदेव यांच्या संगमरवरी मूर्ती आहेत. त्या मूर्तीच्या बठकीवर लेख कोरलेला आहे. त्यावरून त्यांची स्थापना संवत ११५३ साली म्हणजेच इ. सनाच्या ११व्या शतकाच्या अखेरच्या दशकात सुमारे इ.स. १०९७ साली झाली. यावरून त्यांचे प्राचीनत्व लक्षात येते. या मूर्ती स्थापन होण्यापूर्वी २५ ते ३० वर्षे अमरावतीजवळील एलिचपूरला (अचलपूर) ‘ईल’ नावाचा जैन धर्मीय राजा राज्य करीत होता. त्याने इ.स. १०५८ मध्ये एलिचपूर येथे आपले राज्य स्थापन केले. या पुराव्यावरून हे लक्षात येते की, ११ व्या शतकापासून अमरावती शहर अस्तित्वात होते. श्री गोिवदप्रभूंच्या (महानुभाव पंथाचे प्रवर्तक) चरित्रात १३ व्या शतकात ते उंबरावतीस आले होते असा उल्लेख आढळतो.\nअमरावतीपासून ४० किलोमीटर अंतरावर असलेले आजचे कौंडिण्यपूर म्हणजे पुरातन कुंडीनपूर ही भीष्मक राजाची राजधानी होती. वर्धा नदीच्या काठावर असलेले विदर्भा नगरी ऊर्फ कुंडिनपूर येथे ‘विदर्भ’ राजाने आपले राज्य स्थापन केले. भोज शाखेतील यदुवंशातील विदर्भ नावाच्या राजाने कुंडिनपूर येथे आपली राजधानी व राज्य स्थापन केले. कुंडिनपूर या पुरातन राजधानीचा घेर २६ कोसांचा (सुमारे ६५ मल) होता. याच कुंडिनपूरच्या वेशीवर नगराच्या बाहेर श्री अंबादेवीचे मंदिर असून येथूनच राजा भीष्मकाची मुलगी राजकन्या रुक्मिणीचे हरण श्रीकृष्णाने केले अशी आख्यायिका आहे. त्यावेळी झालेल्या युद्धात रुक्मिणीचा भाऊ रुक्मि याचा श्रीकृष्णाने पराजय केला. त्यानंतर तो म्हणजेच रुक्मि कुंडिनपूरला परत गेला नाही. तर त्याने अमरावतीच्या पश्चिमेला १५-१६ मलावर भोजकट नावाचे नवीन नगर बसवून तेथे आपली राजधानी उभी केली. त्यामुळे त्यानंतर तो भाग भोजकट राष्ट्रक म्हणून ओळखला जाऊ लागला. हेच आजचे भातकुली गाव होय.\nअमरावती शहराच्या मध्यभागी, अंबागेटपासून एक किलोमीटर अंतरावर श्री अंबादेवीचे मंदिर आहे. या मंदिराच्या जवळ अंबानाला असून नाल्याच्या पलीकडच्या तीरावर श्री एकवीरा देवीचे मंदिर आहे. एकवीरा देवीच्या मंदिरास लागूनच जगप्रसिद्ध अशा ‘हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ’ या संस्थेचा बराच मोठा शैक्षणिक परिसर आहे. श्री अंबादेवीचे मंदिर अती प्राचीन असून स्वयंभू मानले जाते. ही मूर्ती वालुकामय पाषाणाची असून पद्मासनात स्थित आहे. एक हजार ते १५०० वर्षांपूर्वी या मंदिराची स्थापना झाली असावी असे संदर्भ आढळतात. रुक्मिणी हरणाशीही याचा संबंध जोडण्यात येतो. त्यावरून याचे प्राचीनत्व लक्षात येते. छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची पत्रिका श्री अंबादेवीला आली होती याचे ऐतिहासिक पुरावे आहेत. इ.स. १८७० चे ‘गॅझेटियर फॉर दी हैद्राबाद असाईन्ड डिस्टिक्क्ट’ तसेच इ.स. १९११ व १९६८ च्या अमरावती जिल्हा गॅझिटियरमध्ये याच्या पुरातनत्वाचा उल्लेख आहे. ‘सेटलमेंट रेकॉर्ड’मध्येही हे मंदिर एक हजार ते १५०० वर्षांपूर्वीचे पुरातन असल्याचा पुरावा आढळतो. इ.स. १८६३-१८६४ सालापर्यंत श्री अंबादेवीची मूर्ती केवळ एका चबुतऱ्यावर होती. मंदिर नव्हते. मात्र कालांतराने तेथे छोटे हेमाडपंती मंदिर बांधण्यात आले. त्या काळी वस्ती अमरावतीच्या परकोटाच्या आतच होती. त्यामुळे हे मंदिर जुन्या अमरावतीच्या वेशीवर जंगलात होते. मंदिराच्या शिखराचे बांधकाम इ.स. १८९६ मध्ये करण्यात आले.\nश्री अंबादेवीची मूर्ती आसनावर विराजमान असून पद्मासनात आहे. तिचे दोन्ही हात दोन्ही पायांवर ठेवलेले आहेत. दोन्ही नेत्र अर्धोन्मिलित असून शांत आणि गंभीर अशी ध्यानस्थ मुद्रा धारण केलेली आहे. नानाविध षोड्शोपचार पूजा झाल्यावर सुवर्णादि अलंकार, सोन्याचा मुलामा चढविलेला मुखवटा आणि सर्व प्रकारचे अलंकार चढवून विविध पुष्पांची आरास करून देवीला सजविल्यानंतर तिचे देखणे व प्रसन्न रूप भक्तांना आनंदित करते. सोन्याचा मुलामा चढविलेला चांदीचा मुखवटा ९० तोळ्यांचा असून तो १९०५ मध्ये बनविला आहे. महापूजेनंतर आरती व दुपारी १२ वाजता महानवेद्य होतो. पुरणपोळी व खीर यांचा नवेद्य रोज असतो तसेच तांबूलाचा महानवेद्यही होतो. भक्तांना प्रसाद वाटण्यात येतो.\nश्री अंबादेवी मंदिरात जाण्यासाठी पूर्वेकडून मुख्य द्वार असून सुमारे दहा दगडी पायऱ्या चढून वर जावे लागते. आत गेल्यावर पुन्हा सहा-सात पायऱ्या उतरून खाली गेल्यावर गर्भगृहाच्या समोरील सभामंडपात जाता येते. मंदिराला दोन घुमट असून ते दुरून दिसतात. त्यांच्यावर सोन्याचा मुलामा चढविलेले चांदीचे दोन कलश दिसतात, त्यांचे नूतनीकरण इ.स. १९०६ साली करण्यात आले. मंदिराच्या भोवती प्रदक्षिणा करण्यासाठी प्रशस्त जागा आहे. मंदिर परिसराच्या उत्तरेकडे श्री हनुमानाचे छोटे मंदिर आहे. मागे महादेवाचे छोटे मंदिर आहे.\nश्री अंबादेवीच्या गर्भगृहाला लागूनच डाव्या बाजूला भरवनाथाची मूर्ती आहे. उजव्या बाजूला िभतीवरच्या कोनाडय़ात संगमरवरी श्री गणेशाची मूर्ती आहे. तिच्या उजवीकडे आणखी एक गर्भगृह असून त्यात श्री महादेवाची मोठी िपड आहे. मंदिरात शिरल्यावर उजव्या बाजूला मंदिराचे कार्यालय व देणगी इत्यादी देण्यासाठी काऊंटर आहेत. पलीकडे भोजनगृह वगैरे आहे. कार्यालयाला लागून हनुमानाचे मंदिर असून तेथे प्रवचनासाठी हॉल आहे. मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा या दिवसांना भक्तांची गर्दी असते. मंगळवारी लहानशी यात्राच भरते. नवरात्र महोत्सव मोठय़ा प्रमाणावर साजरा होतो. अश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापना होते आणि सप्तशतीच्या पाठाने अष्टमीला यज्ञ होतो, हवन करतात. हा उत्सव नऊ दिवस चालतो. या काळात श्री एकवीरा देवी प्रतिनिधिक स्वरूपात या मंदिरात उपस्थित असते असे मानतात. त्यामुळे हवनासाठी दोन स्थंडिले तयार करतात. दोन स्थंडिलांपैकी एके ठिकाणी श्री अंबादेवी संस्थानाचे मानकरी व दुसरे ठिकाणी एकवीरा देवीचे मानकरी हवन करतात. दशमीला म्हणजे विजयादशमीचे दिवशी श्री अंबादेवीची पालखी सीमोल्लंघनासाठी दसरा आसनाजवळ जाते. ही पालखी संपूर्ण चांदीची असून आठही बाजूला चांदीचे खांब आहेत. वर सुवर्णाचा कळस असतो. पालखीसोबत दोन्ही मंदिराचे मानकरी व विश्वस्त असतात. समोर वाद्यवृंद असतो. फार मोठय़ा संख्येने लोक असतात. ही पालखी दुपारी चार वाजता सीमोल्लंघनाला निघते. मंगलवाद्य्ो आणि चौघडा आणि तुतारीही असते. रस्त्यात अनेक भक्त पालखीचे स्वागत सुवासिनींच्या हस्ते ओवाळून करतात. सीमोल्लंघनाच्या रात्री आरती होऊन पालखी परत निघते. मंदिरात आल्यावर दोन्ही देवींची पूजा व आरती होते. अश्विन वद्य दोन ते कार्तिक वद्य दोन या काळात मंदिरात काकड आरती होते. दरवर्षी चत्र महिन्यात शतचंडीचे पाठ रामनवमी महोत्सवात करतात. अष्टमीला हवन होऊन पूर्णाहुती देण्यात येते.\nश्री एकवीरा देवी, अमरावती\nश्री अंबादेवी मंदिराचे दक्षिण बाजूला, अंबा नाल्यावरील पूल ओलांडल्यावर श्री एकवीरा देवीचे मंदिर आहे. एकवीरा देवीला मोठी देवी (मोठी बहीण) आणि अंबादेवीला लहान देवी (लहान बहीण) म्हणण्याचा प्रघात आहे. या मंदिराचा संबंध श्री जानर्दनस्वामी नावाच्या सत्पुरुषाशी लावण्यात येतो. १७ व्या शतकात इ.स. १६४० च्या सुमारास देवीचे भक्त श्री जनार्दनस्वामी अमरावतील आले. अंबा नाल्याचे जागी त्यावेळी एक ओढा होता. त्याचे काठी निसर्गरम्य वातावरणात त्यांचा मुक्काम होता. तीरावर त्यांची पर्णकुटी होती. ते रोज जगदंबेचे दर्शन घेतल्याशिवाय अन्न ग्रहण करीत नसत. एकदा पावसाळ्यात अंबा नाल्याला पूर आला, त्यामुळे त्यांना जगदंबेचे दर्शन घेणे अशक्य झाले. स्वामींनी तीन दिवस अन्न-पाणीही घेतले नाही. तेव्हा श्री जगदंबेने त्यांना दृष्टांत दिला व अशी आकाशवाणी झाली की, ‘ज्या विहिरीचे पाणी तुम्ही स्नानसंध्येसाठी घेता तिच्या काठावर जो बाण आहे-तो बाण म्हणजे मीच होय. त्याची प्राणप्रतिष्ठा करून दर्शन घ्यावे,’ असे सांगतात. स्वामींनी त्याप्रमाणेच केले. तीच आजची एकवीरा देवी होय. या आख्यायिकेनुसार एकवीरा देवीची ही स्थापना इ.स. १६६० मध्ये झाली. पुढे मोठे मंदिर बांधण्यात आले. या एकवीरा देवीच्या मंदिरात एक भुयार आहे. मंदिराच्या दक्षिण बाजूस असलेल्या मंदिराच्या वाटेवरच्या विहिरीपर्यंत ते आहे. एक व्यक्ती सहज बसू शकेल असा एक मोठा कोनाडाही विहिरीत आहे. याच मार्गाने जनार्दनस्वामी स्नानसंध्येसाठी तेथे जात असावेत असे लोक सांगतात. जनार्दन स्वामी हे मूळचे अमरावतीजवळील नांदगावपेठ गावाचे राहाणारे होते. पेठकर या कुटुंबात त्यांचा जन्म झाला होता.\nमंदिरात वर्षभर धार्मिक कार्यक्रम चालतात. अश्विन नवरात्र, मंगळवार, शुक्रवार या काळात भक्तांची गर्दी असते. एकवीरा देवीच्या नावाचा यज्ञ अंबादेवीच्या देवळातच होतो. दसऱ्याच्या सीमोल्लंघनाला एकवीरा देवीची मूर्तीही अंबादेवीच्या पालखीतच सीमोल्लंघनास निघते. मंगळवार, शुक्रवार व सणांच्या दिवशी देवीस साजशृंगार केला जातो. या दोन्ही मंदिराच्या परिसरात दुकानांची मोठी बाजारपेठ आहे. पूजा साहित्याबरोबरच धार्मिक पुस्तके, लाकडी वस्तू, संसारोपयोगी वस्तू, बांगडय़ा इत्यादींची दुकाने आहेत. याच बाजारपेठेत श्री बालाजीचेही मंदिर आहे.\nश्री महालक्ष्मी जगदंबा, कोराडी\nनागपूर जिल्ह्य़ातील कामठी तहसीलीत नागपूर-जबलपूर महामार्गावर नागपूरपासून सुमारे १५ कि.मी. अंतरावर कोराडी हे गाव आहे. कोराडीजवळ असलेले औष्णिक विद्युत केंद्र प्रसिद्ध आहे. महामार्गापासून सुमारे एक कि.मी. आत गेल्यावर श्री महालक्ष्मी जगदंबेचे मंदिर आहे. एकेकाळी येथे घनदाट जंगल होते. जुने मंदिर लहानसे असून हेमाडपंती धाटणीचे बांधले होते. परंतु आता त्याचे नूतनीकरण झाले आहे व होत आहे. मंदिर परिसरात शिविपड असून नंदी आहे. शिवपार्वती, गणेश आणि दक्षिणामुखी हनुमान यांच्याही मूर्ती आहेत, मंदिर प्रांगणात औदुंबराचा वृक्ष असून एक जलाशय पण आहे. त्यात कमळाची फुले फुलतात. श्री महालक्ष्मी जगदंबेची मूर्ती दगडी असून सुमारे तीन फूट उंचीची असावी. ती अतिप्राचीन असून स्वयंभू असावी असे मानण्यात येते. मूर्ती चतुर्भुज असून तिच्या उजवीकडील दोन हातांमधे त्रिशूळ आणि खड्ग आहेत, व डावीकडील हातांमधे डमरू आणि धनुष्य आहे. या मूर्तीचे वैशिष्टय़ म्हणजे तिच्या मूळ रूपाकडे पाहता सकाळी कन्या (बालरूप), दुपारी तरुण (युवारूप), सायंकाळी प्रौढ (वृद्धरूप) असे दर्शन होते असे भक्त मानतात. परंतु सामान्यत: मूर्तीला सोन्याचा मुलामा दिलेला चांदीचा मुखवटा स्नानादि उपचारानंतर चढविलेला असतो. सोन्याच्या अलंकारांनी आणि पुष्पांची आरास करून मूर्ती सजवितात तेव्हा मूर्तीचे स्वरूप विलोभनीय दिसते. प्राचीन काळी ही देवी भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्य़ांतील झाडीपट्टीच्या भागातून आली अशी लोकभावना आहे. सध्याच्या मंदिरापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर टेकडी असून तिच्यावर जगदंबेचा भाऊ दत्तासून याचे मंदिर आहे. या मंदिरात चत्र नवरात्रात झाडीपट्टीतून हजारोंच्या संख्येने भक्त येत असत. त्यात पाटोडे आणि गायधने हे लोक मोठय़ा प्रमाणावर बलगाडीने येत असत. जवळच असलेल्या सुरादेवी नावाच्या तलावावर स्नान करीत. जवळच्या गावांमधील घरांमध्ये जोगवा मागीत आणि रोडगा बनवून देवीला अर्पण करून दर्शन घेत. त्या काळी कोंबडा व बकरा यांचा बळी देण्यात येत असे. दारू प्राशन करीत असत. आता मात्र ही प्रथा बंद झाली असून बळीऐवजी काशी कोहळे किंवा खिचडीचा प्रतीकात्मक बळीरूपाने नवेद्य अर्पण करतात. हल्ली या मंदिरात रोजचा प्रसाद म्हणून हलवा (शिरा), रव्याची खीर देतात. चिरंजीचे साखर दाणे व शेंगदाणे यांचाही प्रसाद देण्यात येतो. अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून देवीची नवरात्र असते. सुमारे १५ ते २० लाख लोक या नवरात्रीच्या काळात दर्शनाला येतात. घटावर नारळ ठेवून अखंड दीपज्योती नवरात्र काळात लावण्यात येतात. यांची संख्या साडेसहा हजारांच्या जवळपास असते. चत्र शुद्ध प्रतिपदेपासून चत्रातील नवरात्रही असते. पूर्वीच्या काळी याच नवरात्रात झाडीपट्टीतून हजारोंच्या संख्येने भक्त येत आणि सव्वा महिन्यांपर्यंत हा उत्सव चालत असे. परंतु हल्लीच्या काळी भक्तांची संख्या कमी झाली असून आश्विन नवरात्रीलाच जास्त लोक येतात. या नवरात्रांत केवळ महाराष्ट्रच नव्हे तर छत्तीसगढ, मध्य प्रदेशपासून भक्त येतात. वर्षांतून आठ वेळा महापूजा होते. ही देवी नवसाला पावते अशी भक्तांची श्रद्धा आहे.\nमंदिर परिसर फार मोठा व प्रशस्त असून जलाशयाजवळ हरिसिंग बाबांचा आश्रम आहे. एक धर्मशाळाही आहे. मंदिरात शिरण्यापूर्वी पूजा साहित्य, फुले, प्रसाद, बांगडय़ा इत्यादींची दुकाने आहेत. तसेच रांगोळी आणि नित्योपयोगी वस्तूंची तसेच तांब्यापितळेच्या वस्तू, देवदेवतांच्या मूर्ती यांचीही दुकाने आहेत. मंदिरात पूजा-अर्चा करण्यासाठी गुरव असून ते कार्य गेल्या सात पिढय़ांपासून परंपरेने श्री फुलझेले कुटुंबाकडेच आहे. त्यांच्यातीलच एक विश्वस्त मंडळावरही आहेत. हे मंदिर नागपूरकर भोसल्यांच्या मालगुजारीत येत असल्याने त्याची व्यवस्था भोसल्यांकडे होती. मात्र आता पंजीकृत विश्वस्त मंडळाकडे व्यवस्था सोपविलेली आहे.\nश्री महाकाली देवी, चंद्रपूर\nकृतयुगात, हल्लीच्या चंद्रपूर शहराच्या जागी ‘लोकपूर’ या नावाचे मोठे शहर होते व तेथे कृतध्वज नावाचा राजा राज्य करीत होते. त्याच्यानंतर त्याचा पुत्र सुनंद हा राज्य करू लागला. त्याच काळात तेथे महाकाली देवी प्रगट झाली अशी आख्यायिका आहे. पुढे परशुरामाने पृथ्वी नि:क्षत्रीय करण्यासाठी अनेक राज्ये नष्ट केली. त्यातच लोकपूरचे राज्यही नष्ट झाले. त्याच युगात श्रीरामचंद्र हे दक्षिणेस वनवासास निघाले असता लोकपुरातून पुढे गेले व त्याच वेळी त्यांनी हल्लीच्या चंद्रपूरच्या ईशान्येस ५० मलांवर असलेल्या चिमूर जवळच्या ‘चिमूर’ टेकडय़ातील एका टेकडीवर निवास केला असे मानतात, ती जागा आज रामदेगी (रामदिघी) म्हणून प्रसिद्ध आहे. तिथेच ‘सीताकुंड’ आहे. या टेकडीच्या पायथ्याशी राममंदिरही आहे. कलीयुगाच्या सुरुवातीस चंद्रहास्य नावाच्या राजाने महाकाली आणि अंचलेश्वर (महादेव) ही ठिकाणे पाहून तेथे राजधानी वसविली व त्याच्या नावावरून त्या नगरीस इंदूपूर किंवा चंद्रपूर असे नाव पाडले अशीही आख्यायिका आहे. (चांदा सेटलमेंट रिपोर्ट १८६९ मध्ये देण्यात आलेल्या व नंतर चांदा गॅझिटिअर १९०७ मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या एका आख्यायिकेनुसार.) पुढे त्याचे राज्य नष्ट झाले व त्यानंतर भद्रावती ही नवीन राजधानी निर्माण झाली.\nया भद्रावतीचा विस्तार उत्तरेस भटाळ्यापासून तो दक्षिणेस चंद्रपूपर्यंत होता. म्हणजे सुमारे ३५ मल लांब व १६ मल रुंद पसरलेली ही भद्रावती किंवा भांदक ही राजधानी होती. ‘भटाळा’ हे गाव वरोरा ते चिमूर या रस्त्यावर सध्या एक लहानसे गाव आहे. परंतु त्या गावात अनेक ठिकाणी खणले असता पुराणकालीन नाणी सापडतात असे तेथील लोक सांगतात. प्राचीन संदर्भाचे विश्लेषण केल्यास तत्कालीन शहर हे भद्रावती नसून भांदक आहे व पुराणातले भद्रावती हे हस्तिनापूरपासून जवळ होते. एका विस्तृत पठारावर पसरलेल्या भांदक या गावाच्या पश्चिमेला विजासन टेकडय़ा आहेत. त्यांच्यात गुहा असून त्या इसवी सन दुसऱ्या किंवा तिसऱ्या शतकातल्या असाव्यात. त्यांच्यातल्या काही शिलालेखांचा काळ हा गुप्तांचा किंवा सातव्या किंवा आठव्या शतकातला असावा असे किनगहॅम यांनी म्हटले आहे. म्हणजेच भांदक ही प्राचीनकाळी विस्तृत पसरलेली नगरी होती, असे दिसते. मात्र आज त्याच नगराचा उल्लेख भांदक तसेच भद्रावती या दोन्ही नावांनी होतो. गणेशपुराणात त्याचा उल्लेख पुष्पकपूर या नावाने आला आहे. पुढे त्रेतायुगात मणिपूर, द्वापारयुगात भांदक आणि कलीयुगातही भांदक म्हणूनच ओळखले जाते. गुत्समद ऋषीने ज्या पुष्पक वनात तपश्चर्या करून श्रीगणेशाची आराधना केली व वरप्राप्तीनंतर तिथेच श्री वरदविनायक गणेशाची स्थापना केली त्या स्थानाचा उल्लेख भृगु ऋषीने लिहिलेल्या गणेशपुरात खालीलप्रमाणे आढळतो.\nइदं नगरं देवयुगे पुष्पक संजितम्\nत्रेतायां मणिपुरंच, भानकं द्वापारेपिच\nकलौ तु भद्रकं नामख्यातं भविष्यति॥\nभानक, भद्रक या नामांचा अपभ्रंश भांदक असा होतो. भांदक हे मोठे शहर होते आणि त्यात विजासन, गवराळा, सुमठाणा इत्यादी भाग येत होते. भांदकपासून सोळा मलांवर चांदा/चंद्रपूर नावाचे खेडे आहे असे उल्लेख जुन्या साहित्यात आढळतात. भांदकच्या पश्चिमेला दोन मलांवर गौराळा हे गाव असून तिथे एक तलाव आहे. त्याला लागून असलेल्या टेकडीवर श्री वरदविनायकाचे मंदिर आहे. याच जागी गृत्समद ऋषीने तपश्चर्या केल्यानंतर श्री वरदविनायकाची स्थापना केल्याचे वरील आख्यायिकेत म्हटले आहे. याच ठिकाणी पूर्वी योवनोशाचा महाल होता असे सांगितले जाते. पुढे तो पडला व जुने देऊळ राहिले. म्हणूनच काही लोक यालाच यौवनोशाचे देऊळ किंवा महाल असे संबोधतात. याच मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूच्या (मंदिरात प्रवेश करताना डाव्या हाताच्या िभतीत) एक शिलालेख होता. त्यात संवत ११६० असा उल्लेख आहे.\nत्यावरून इ.स. ११०४ मध्ये चालुक्य राजा विक्रमादित्य (सहावा) याच्या काळात हे मंदिर बांधले गेले असावे. या राजाच्या दंडनायक नावाच्या अधिकाऱ्याने इ.स. १०८७ मध्ये विजारण टेकडीजवळची काही जमीन चराईसाठी दान दिली होती.\nचंद्रपूर येथील महाकाली मंदिर विदर्भ तसेच मराठवाडय़ातील लोकांचे श्रद्धास्थान आहे. तसेच ते गोंड जमातीच्या लोकांचेही श्रद्धास्थान आहे. या देवीच्या संबंधातील उल्लेख स्कंध पुराणातील सह्य़ाद्री खंडात आढळतो. त्यानुसार असे सांगतात की, त्रेतायुगातील राजा कृतध्वज यास सुनंद नावाचा मुलगा होता. त्याला देवीने दृष्टांत दिला आणि एका विशिष्ट जागी उत्खनन करण्यास सांगितले. तेव्हा त्याला भुयारातील शिळेवर एक भव्य अशी मूर्ती दृष्टीस पडली. ती त्याने पाषाणात एक गुहा करून त्याच जागी स्थापित केली. तीच ही महाकाली देवी होय. आणखी एक आख्यायिका अशी की, खांडक्या बल्लाळ या गोंड राजाच्या राज्याची राजधानी बल्लारपूर येथे होती. ती पुढे त्याने चंद्रपूर येथे हलविली. झरपट नदीच्या कोरडय़ा पात्रात त्याला एक कुंड दिसले. त्यातील पाण्याने त्याने तोंड धुतले आणि तो ते पाणी प्यायला. त्याबरोबर त्याच्या चेहऱ्यावरील खांडके नष्ट झाली. दुसऱ्या दिवशी त्याने तेथे जाऊन कुंडातील पाण्याने स्नान केले तेव्हा त्याच्या सर्व अंगावरील खांडके नाहीशी झाली व त्याचे शरीर तेजस्वी दिसू लागले. राजाला स्वप्नात महादेवाने दर्शन दिले. त्यामुळे राजाने ते प्राचीन कुंड महादेवाच्या पिंडीच्या आकाराचे बनविले आणि तेथे अंचलेशर महादेवाचे मंदिर बांधले. याच मंदिराच्या दक्षिण बाजूला थोडय़ा अंतरावर राजाला एक भुयार दिसले आणि त्या भुयारात खडकात कोरलेली भव्य अशी देवीची मूर्ती आढळली. तीच ही महाकाली होय. राजाने ते भुयार स्वच्छ करून तेथे देवीचे मंदिर बांधले. या तपशीलांकडे पाहता इ.स. १४९५ ते १४९७ या काळात ही मंदिरे बांधण्यात आली असावीत. नंतरच्या काळात गोंड हिराई हिने मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि महाकालीच्या जवळ एकवीरा देवीचेही मंदिर बांधले. त्यामुळे हल्लीचे मंदिर इ.स. १७०४ ते १७१९ ते या काळात बांधले गेले असावे. हल्लीच्या देवीच्या मूर्तीच्या मागच्या बाजूला छोटय़ा भुयारात देवीचा पलंग असून निद्रा घेत असलेल्या स्वरूपात महाकाली देवीच्या मूर्तीचे दर्शन होते. याच ठिकाणी ही मूर्ती सापडली असावी. या दोन्ही कथा लक्षात घेता कृतध्वजाचा पुत्र सुनंद याने भुयारात आढळलेली देवीची जी मूर्ती गुहेत स्थापन केली तीच खांडक्या बल्लाळ राजाला सापडली असावी.\nश्री महाकाली देवीची मूर्ती पाच फूट उंचीची असून उंच पाषाणात कोरलेली आहे. मूर्तीला शेंदूर अर्चन करण्यात आलेले आहे. मुखवटासुद्धा बसविण्यात आला आहे. तिच्या एका हातात खड्ग व दुसऱ्या हातात ढाल आहे. मंदिरात गेल्यावर सुमारे आठ-दहा पायऱ्या उतरून गेल्यानंतर गुहेसारखे दगडी गर्भगृह आहे. त्याच्या मध्यभागी श्री महाकालीची मूर्ती विराजमान आहे. गर्भगृहाचा दरवाजा आणि मूर्ती याच्यामध्ये फार थोडे म्हणजे दोन-तीन फुटांचेच अंतर आहे. गर्भगृह हे एखाद्या गुहेसारखेच वाटते. देवीचे मंदिर चौरस बांधणीचे व दगडी आहे. मंदिर ६० बाय ६० फुटांचे असून उंची ५० फूट आहे. त्यावर मुगल स्थापत्य शैलीची छाप आहे असे तज्ज्ञांचे मत आहे. देवीचे गर्भगृह हे दहा फूट खोल असून १८ बाय १८ फुटांचे आहे. महाकालीची मूर्ती ही एका ३.१५ मीटर बाय १.६० मीटर बाय १.८५ मीटर आकाराच्या गुहेत स्थापित आहे. मूर्तीसमोरच्या गर्भगृहाच्या मोकळ्या जागेत महादेवाची मोठी पिंड/शिविलग स्थापित केले आहे. मंदिराच्या वर चार कोपऱ्यांवर चार घुमट आणि मध्यभागी एक मोठय़ा आकाराचा घुमट आहे. या महाकाली मंदिराभोवती मोठा परकोट असून तो इंग्रजांच्या राजवटीत सुपरिटेंडेंट कॅप्टन पिट यांनी बांधल्याचे उल्लेख आढळतात.\nगोंड राजा वीरशहा (इ.स. १६९६-१७०४ ) याची पत्नी राणी हिराई हिने हे भव्य मंदिर बांधले असून वीरशहाच्या पराक्रमी विजयाचे प्रतीक म्हणून चत्र पौर्णिमेला महाकाली देवीच्या उत्सवाची प्रथाही सुरूकेली. तेव्हापासून चत्र शुद्ध प्रतिपदेला नवरात्राची सुरुवात होते व उत्सव आणि यात्रा सुरू होते. या यात्रा काळात महाकाली मंदिरात भक्त लाखोंच्या संख्येने येतात. अश्विन महिन्यातील नऊ दिवस नवरात्र उत्सव साजरा करतात. विजयादशमीलाही भक्तांची गर्दी असते. या यात्रेला विदर्भातून लोक येतातच परंतु मराठवाडय़ातूनही हजारोंच्या संख्येने लोक येतात. याची सुरुवात नांदेड जिल्ह्य़ातल्या तळेगाव उमरी या गाव्या राजाबाई देवकरीण हिच्यापासून झाली. असे सांगतात की, तिला देवीने दृष्टांत दिला आणि सांगितले की, ‘‘मी चंद्रपूर परगण्यात आले, तू माझ्या भक्तीचा प्रचार कर.’’ राजाबाई तिच्यासोबत मोठय़ा संख्येने देवी भक्तांना घेऊन देवीच्या दर्शनास आली. तेव्हापासून नांदेड, परभणी, बेदर इत्यादी भागांतून फार मोठय़ा संख्येने लोक येतात. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, छत्तिसगड इ. भागातील गोंड आदिवासी तसेच इतरही जाती-जमातींचे लोक मोठय़ा प्रमाणावर येतात. आंध्र प्रदेश, तेलंगणा इथून पोतराज या यात्रेला येतात. पोतराज म्हणजे देवीचे गावोगाव हिंडणारे भक्त. ते इथे दर्शनाला मोठय़ा प्रमाणात येतात. देवीच्या पुरुष भक्तांना पोतराज आणि स्त्री भक्तांना देवकरीण असे म्हणतात. पुरुष पोतराज स्त्रियांप्रमाणे केस वाढवून अंबाडा बांधतात आणि कपाळावर कुंकवाचा मळवट भरतात. कमरेभोवती हिरव्या रंगाचा घागरा व त्यावर घुंगराची माळ व पायात मोठे पितळी वाळे असतात. कमरेवरचे अंग उघडे असते. त्यांच्या हातात शेवटी निमुळता होत गेलेला चार ते पाच फूट लांबीचा व तीन ते चार इंच व्यासाचा ‘साठ’ (आसूड) असतो. कौल मिळाल्यावर तो सोट ते गरगर फिरवून स्वत:च्या अंगावर मारतात. त्याच्यासोबत एक स्त्री असून तिच्या डोक्यावर एका परातीत किंवा टोपलीत देवीचा मुखवटा ठेवलेला असतो. त्याची मळवट भरून पूजा केलेली असते. तिच्या हातात एक डफ असून ती दोन काडय़ांनी त्यातून आवाज काढत असते. यात्रेला दूरदूरून आलेले लोक रात्री मंदिर परिसरात पडाव टाकून विसावतात व रात्रभर डफरे वाजवून स्तवनगीते म्हणतात. देवीच्या मंदिर परिसरात आणि बाहेरील बाजूलाही प्रसाद, पूजा साहित्य, इतर संसारोपयोगी लहान वस्तू, प्लास्टिकची भांडी इत्यादींची पक्की दुकाने आहेत. चत्र महिन्यात फिरते दुकानदारही दुकाने लावतात.\nश्री क्षेत्र महाकाली देवस्थान, काचनूर.\nहे देवस्थान वर्धा शहरापासून ३६ कि.मी. अंतरावर आहे. तर वर्धा-कोंढाळी मार्गाने फक्त एक कि.मी. दूर आहे. हे पुरातन स्थान आहे असे सांगण्यात येते. या महाकाली देवस्थानात श्री महाकाली, श्री महालक्ष्मी आणि महासरस्वती तीन शिलारूपी बाणांच्या स्वरूपात आहेत. त्रेतायुगात धौम्य ऋषींनी आपला आश्रम इथे स्थापन केला, असा लोकांचा समज आहे. हे स्थान चारही बाजूंनी पर्वतरांगांनी वेढलेले असून जवळच ढगा हे महादेवाचे प्रसिद्ध स्थान, घोडदेव आणि वानरकुंड आहे. श्रीरामाच्या राज्यभिषेकानंतर परत जाताना वानरराज सुग्रीव तहान लागली म्हणून या आश्रमाजवळ आले तेव्हा ऋषी पत्नीने पाण्याने जे कुंड निर्माण केले, असे मानतात. ते आजही वानरकुंड म्हणून प्रसिद्ध असून त्यांचे पाणी कधीही कमी होत नाही अशी लोकभावना आहे. इ.स. १९९२ साली या कुंडाजवळ शिवमंदिर निर्माण करण्यात येऊन तेथे धौम्य ऋषींची प्रतिमा बसविण्यात आली. सुमारे १०० ते १२५ वर्षांपूर्वी वर्धा नदीच्या तीरावर जमिनीत गावकऱ्यांना दृष्टांत होऊन या तीन देवतांच्या मूर्ती सापडल्या, असे सांगितले जाते. त्यानंतर त्या जागी खणून गावकऱ्यांनी त्या मूर्ती बाहेर काढल्या व त्यांची विधिवत प्रतिष्ठापना केली. येथील श्री महाकाली, श्री महालक्ष्मी व श्री महासरस्वती या देवींच्या श्रद्धाळू भक्तांना इच्छापूर्तीचे समाधान मिळू लागले व भक्तांची संख्या वाढू लागली. सध्या हे देवस्थान दक्षिणचे वैष्णदेवी संस्थान या नावाने प्रसिद्ध झाले आहे. या मंदिराच्या समोर १४० बाय ३० अशी सर्व सोयींनी संपन्न अशी धर्मशाळा निर्माण केली आहे. एक विशाल सभागृहदेखील आहे. धर्मशाळेला लागूनच स्वयंपाकघर असून भक्तांना भोजन तयार करण्याची व्यवस्था आहे. प्रांगणात एक दीपस्तंभ स्थापिला आहे.\nया मंदिरात नववर्ष दिन म्हणजे गुढीपाडवा, गुरुपोर्णिमा, रक्षाबंधन, पोळा, नवरात्री-उत्सव मोठय़ा प्रमाणावर साजरे केले जातात. नवरात्रात पहिल्या दिवशी भगवतीला स्नानांतर सिंदूर अर्पण, नवे वस्त्र, आभूषण तसेच पूजन केले जाते. नंतर कलशांची स्थापना करतात. नवमीला मोठय़ा प्रमाणावर कलश विसर्जन करतात. या वेळेला दहा ते १५ हजार लोक असतात. सायंकाळी होम हवन होऊन महोत्सवाचा समापन विधी होतो. कोजागिरी पोर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी अखंड ज्योती उत्सवाचा प्रारंभ होतो. हा ४० दिवस चालतो. या काळात फक्त ओल्या वस्त्रानेच मंदिरात प्रवेश करता येतो. बाकी कार्यक्रम नवरात्रासारखेच असतात. ४१व्या दिवशी याचे समापन होते. या स्थानाला ‘पंचतीर्थ’ असेही म्हणतात. कारण या परिसरात पाच पावन क्षेत्रं आहेत ते म्हणजे श्री महाकाली देवस्थान, घोडदेव, वानरकुंड, ढगा आणि घानाड.\nगडचिरोली जिल्ह्य़ातील आरमोरी तहसिलीत वैरागड हे ऐतिहासिक महत्त्वाचे स्थान असून त्याला पर्यटनस्थळ म्हणूनही महाराष्ट्र शासनाने दर्जा दिलेला आहे. हे ठिकाण गडचिरोलीपासून ४३ किलोमीटर अंतरावर आहे. या गावाजवळ खोब्रागडी आणि वैलोचना या दोन नद्यांचा संगम आहे. येथे पुरातन किल्ला आणि अनेक हेमाडपंती पद्धतीने बांधलेली मंदिरे आहेत. या भागात खोदकाम करताना दगडी मूर्ती आणि पुरून ठेवलेले धन अनेकांना सापडले आहे. वैरागडचा किल्ला ऐतिहासिक महत्त्वाचा व पुरातन आहे. या किल्ल्याचे क्षेत्रफळ साडेतेरा हेक्टर आहे. याची तटबंदी २५ ते ३० फूट असून पक्की दगडांची आहे. किल्ल्याला पूर्वाभिमुख असे भव्य प्रवेशद्वार आहे. आत गेल्यास दोन्ही बाजूला पडकी घरे आढळतात. विहिरींची संख्या पूर्वी १०० च्या वर होती. या किल्ल्याभोवती खंदक आहेत. वैरागडचे पुरातन नाव ‘वजरागर’ असे आहे. (वज्र-हिरा) येथे एकेकाळी हिऱ्यांची बाजारपेठ होती. इसवी सनाच्या नवव्या शतकात नागवंशीय माना लोकांचे राज्य होते. करुमप्रदोह हा त्यांचा पहिला राजा होता. १२ व्या शतकापावेतो त्यांचे राज्य होते. पुढे हैहयवंशीय राजांचे मांडलिकत्व मानांनी स्वीकारले. पुढे हा किल्ला इ.स. १४५० नंतर बल्लापूरच्या गोंड राजाच्या ताब्यात गेला. आज मात्र परकोटाच्या आत आणि बाहेरही पडझड झालेली असून झाडे वाढलेली आहेत.\nगोंड राजाचा सेनापती आणि किल्ल्याचा किल्लेदार हरिश्चंद्र याने जेव्हा किल्ल्याची सुधारणा केली तेव्हा त्याने आपल्या राज्यामध्ये सप्त धामांची निर्मिती केली. त्यातील एक धाम म्हणजे गोरजाईचे मंदिर आहे. सुमारे एक किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे. माना समाजाचे लोक या देवीला आपली कुलदेवता मानतात. मोठमोठय़ा दगडांनी हेमाडपंती पद्धतीने हे मंदिर बांधले आहे. याच्या जवळूनच नदी वाहते. देवळाच्या गर्भगृहाला एक सभामंडप लागूनच आहे. या पुरातन मंदिराची किरकोळ पडझड झाली असून ते अजूनही चांगल्या स्थितीत आहे. आजही माना लोक गोरजाई मंदिराला भेट देतात.\nश्री रेणुकामाता मंदिर, चिखली\nचिखली हे गाव बुलढाणा जिल्ह्य़ाचे तालुक्याचे ठिकाण असून ते थंड हवेचे ठिकाण आहे. या गावात असलेले प्राचीन रेणुकामाता मंदिर प्रसिद्ध आहे. या मंदिराची अशी आख्यायिका सांगण्यात येते की, बच्चानंद महाराज बलगाडीने पेरकुंड घेऊन जात असता त्यांच्या गाडीवर रेणुकामाता आली. त्यांनीच तिची स्थापना केली. तर दुसऱ्या आख्यायिकेनुसार जवळजवळ १५० वर्षांपूर्वी चिखलीपासून दोन कि.मी. अंतरावर घनदाट जंगलात योगी शिवानंद आणि योगी बच्चानंद यांना रेणुकामातेचे दर्शन झाले. त्यांनी तेथेच तिची पूजा-अर्चना केली. एक छोटे मंदिर बांधले. पुढे हीच रेणुकामाता चिखली गावाची ग्राम देवता म्हणून प्रसिद्ध पावली. रेणुकामाता मंदिराच्या गाभाऱ्यात जाताच समोर शेंदूरचर्चित, उत्तराभिमुख असलेली, प्रसन्न वदना रेणुकामाता मन मोहून टाकते. तिचे तेजस्वी रूप बघून भक्तगण आनंदित होतो; भक्तिभावाने तिच्यासमोर विनम्र होतात. देवीच्या कपाळावर मोठे कुंकू असून तिच्या भांगात खडय़ामोत्याची िबदी आहे, गळ्यात मंगळसूत्र आणि इतर दागिने आहेत. कानात मासोळीच्या आकाराचे कुंडल आहेत. हिरवे वस्त्र परिधान केलेली देवी अत्यंत सुंदर दिसते. देवीच्या गाभाऱ्यातील घुमटावर अनेक देवीदेवतांच्या मूर्ती चित्रित केल्या आहेत. मंदिराबाहेरच बच्चानंद महाराजांची समाधी आहे. अश्विन महिन्यात देवीचा नवरात्रोत्सव मोठय़ा भक्तिभावाने साजरा केला जातो. नवरात्रीच्या नऊ दिवसांत शहरातील आणि आसपासच्या गावांतील भक्तगण मोठय़ा संख्येने दर्शनाला येतात. स्त्रिया खणा-नारळाने तिची ओटी भरतात. देवीला तांबूल आवडत असल्याने तिला विडय़ाच्या पानांचा तांबूल अर्पण केला जातो; तोच प्रसाद म्हणून वाटला जातो. नवरात्रीच्या काळात या परिसरात नवचतन्य बघावयास मिळते. सनई, चौघडय़ांच्या गजरात, भाविकांच्या उपस्थितीत देवीची पूजा होते; अंबेचा जयजयकार होतो. नवरात्रात येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. अंबेचा जोगवा, कीर्तन, प्रवचन, नवमीला होम- हवननंतर गावातील लहान-थोर सर्वच मंडळी देवीला सोने द्यायला जातात आणि दर्शन घेतात. चत्र महिन्यातील पौर्णिमेला येथे मोठी यात्रा भरते. देवीची पूजा-अर्चना झाल्यावर येथे ‘वगदी’ खेळण्याची परंपरा आहे. ‘वगदी’ म्हणजे बलगाडीवर सपाट पाटामध्ये लाकडी बल्लीच्या दांडय़ावर दुसऱ्या बल्लीचा दांडा आडवा ठेवून त्या आडव्या दांडय़ाच्या मधोमध वर एक किंवा दोन माणसं मावतील एवढी राहटीसारखी बसण्याची जागा असते. त्याला दोन्ही बाजूला लोंबकळणारे दोन झुले असतात. या झुल्यावर बसवून फेऱ्या मारायला लावले जाते. असे सांगतात की हा ‘बगाड’सारखाच एक प्रकार असतो. चत्री पौर्णिमेला देवीची मिरवणूक गावातून ढोल-ताशांच्या गजरात काढली जाते. यावेळी भक्तगण विविध खेळ खेळतात. पहाटेपर्यंत ही शोभायात्रा चालते. देवीची प्रतिकृती प्रतिमा सजविलेल्या बलगाडीत विराजमान असते.\nयेथील मूर्ती केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील मूर्तीमध्ये विशेष गणली जाईल अशी आहे. नागपूरपासून ४४ कि.मी. वर रामटेक-मनसर रस्त्यावर पारशिवनी फाटा लागतो. त्या गावात साधारण ४० वर्षांपूर्वी इलेक्ट्रिक पोलसाठी खड्डा खणताना व्यंकटराव सावरकर यांच्या घराच्या परसात महालक्ष्मीची दगडी प्रतिमा आढळली. दीर्घकाळ जमिनीत गाडलेली असूनही ग्रेनाइट दगडाची झळाळी कायम होती. शिरोभागी त्रिकोणी होणारी तिची पाठशिळा सुमारे ९० सेंमी. उंच आहे. त्रिकोणी शिरोभागात लहान लहान सव्यललितासनात बसलेल्या चार चार देवी प्रतिमा आहेत. तसेच दोन्ही हातांच्या पाठीमागे आणि मुकुटामागे पाठशिळेवर तीन छोटी छोटी कोष्टके आहेत. त्यातही देवी प्रतिमा आहेत. पाठशिळेवर पीठापासून वपर्यंत दोन्ही बाजूला सर्वात खाली हत्ती आणि नंतर क्रमाने घोडा, नर्तकी आणि व्याल अशा सममितिय प्रतिमा आहेत. चतुर्भुज मूर्ती समभंगात उभी असून प्रदक्षिणा क्रमाने पाहता मातुिलग, भंगलेली गदा, खेटक(ढाल) आणि पानपात्र ही आयुधे तिच्या हातात आहेत. पायापाशी डाव्या बाजूला तिचे वाहन सिंह आहे. देवीच्या आजूबाजूला चामर धारिणी, कुंभ-वाहिनी सेविका असून खाली दोन स्त्रिया हात जोडून बसलेल्या आहेत. महालक्ष्मी नखशिखान्त नटलेली आहे. मुकुट रत्नजडित असून त्याच्या दर्शनी भागावर नागयुगुल चित्रित आहे. विशेष म्हणजे मुगुटावर सयोनि लिंग आहे. शिवाय कुचबंध, उदरबंध, रत्नजडीत मेखला, कर्णकुंडले, बाजुबंद, मुद्रिका, कंकणे आणि सल नूपुर आहेत. देवी भागवतात एक वर्णन आहे-\n‘‘मातुिलग गदाखेटं पानपात्रंच बिभ्रती\nनागं लिंगं च योिनच बिभ्रती नृपमूद्र्धीने॥’’\nहे वर्णन या मूर्तीला तंतोतंत लागू पडते. कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे रूपही बहुंशी असेच आहे. पानपात्राच्या ऐवजी तिच्या हातात कमंडलू आहे एवढाच फरक. ही त्रिमितीय प्रतिमा घडविण्यासाठी कलाकाराने अक्षरश: प्राण ओतले आहेत. ही सुंदर दगडी प्रतिमा बघण्यासाठी, अभ्यासासाठी, जगभरातून चिकित्सक मूर्तीशास्त्रीय मंडळी येथे येतात. देवी नवरात्राच्या काळात हजारो भक्त येतात. अभ्यासावरून ही प्रतिमा साधारण १० व्या ११ व्या शतकातील ठरते.\nसतीच्या ५२ शक्तिपीठांपकी नेरिपगळाई हे एक पीठ आहे. अमरावती-मोर्शी रस्त्यावर ३० कि.मी. अंतरावर एक गोराळा नावाची वस्ती आहे. तेथून दीड कि.मी. अंतरावर उंच टेकडीवर जगन्माता नेरिपगळाई देवीचे ठाणे आहे. मंदिर यादवकालीन म्हणजे १२ वे १३ व्या शतकातले असावे. मंदिराच्या प्राचीन बांधकामापकी गर्भगृह शिल्लक असून सभामंडप, तटबंदी महाद्वार हे नंतरचे आहे. स्वयंभू मानल्या गेलेल्या या स्थानावर असलेली तांदळा स्वरूपातील प्रतिमा विदर्भातील अनेकांची कुलदेवता आहे. सभामंडपाची व तटबंदीची बांधणी भक्कम काळ्या दगडांची आहे. मंदिर साधे असून गर्भगृह व सभामंडप हीच देवालयाची वैशिष्टय़े. पण तटबंदी मजबूत बांधणीची आहे. मंदिराचा सभामंडप व तटबंदीच्या बांधणीसाठी एलीचपूरच्या (सध्याचे अचलपूर) मुसलमान सरदाराने व भागानगरच्या नवाबाने आíथक मदत दिली अशी लोकश्रुती आहे. देवालयाच्या समोर नागपूरकर भोसल्यांनी बांधलेला जलाशय असून त्यास कर्पूर जलाशय असे म्हणतात. जलाशयाच्या पाण्यात औषधी गुणधर्म आहेत असे मानले जाते. चर्मरोगांच्या विविध तक्रारींवर हे पाणी वापरले जाते. जलाशयात बाराही महिने पाणी असते. पिंगळमातेचे दर्शन अत्यंत विलोभनीय असून माता दिवसातून तीन वेळा रूप बदलते अशी भक्तांची श्रद्धा आहे. नवरात्रात येथे प्रचंड गर्दी असते. दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागतात. अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमीपर्यंत यात्रा असते. याच दरम्यान येथे जनावरांचा बाजारही भरतो. पंचक्रोशीतून हजारो भक्तगण दर्शनासाठी पायी येतात. नऊ दिवस सतत कीर्तन, प्रवचन, करमणुकीचे कार्यक्रम सुरू असतात. शिवाय प्रत्येक मंगळवारी देवीची खणा-नारळाने ओटी भरणाऱ्यांची गर्दी असते. विश्वस्त मंडळाने भक्तांच्या देणगीतून विविध पायाभूत सोयी उभारल्या आहेत. पेयजल, वीज, रस्ते, भोजन, निवास याची उत्तम व्यवस्था आहे\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'महाराष्ट्रात येताना भीती नसते, कारण इथं मोदी-शाहंसारखे गुंड नाहीत'\n#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\nराज ठाकरे अमरावती एक्सप्रेसने विदर्भाकडे रवाना\n#MeToo : अकबरांच्या अडचणीत वाढ, १९ महिला पत्रकार कोर्टात\n#MeToo : आरोपांनंतर 'यशराज फिल्म्स'मधून आशिष पाटील यांची हकालपट्टी\n#MeToo : आरोप सिद्ध होणाऱ्यांसोबत काम न करण्याचा फरहान अख्तरचा निर्णय\n#MeToo : आरोपांनंतर 'यशराज फिल्म्स'मधून आशिष पाटील यांची हकालपट्टी\n'राधिका मसाले'च्या मीम्सवर अनिता दाते म्हणते..\n#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्यांकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\n‘लोहपुरुष’ पोलीस आयुक्त, जरा इकडेही लक्ष द्या\nमित्राच्या अपघाती मृत्यूच्या तणावामुळे अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची आत्महत्या\n२८ नवे कुष्ठरुग्ण आढळले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%A1%E0%A5%89-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AC-116041400010_1.html", "date_download": "2018-10-16T20:26:15Z", "digest": "sha1:P5MRPF7CUFLLZSSFYBHRABXYZFEHSQAN", "length": 13702, "nlines": 128, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "ध्येयवादी डॉ. बाबासाहेब | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 17 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nशिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, असे आपल्या\nसमाजबांधवाना सांगणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे सवर्णाच्या जुलमांविरुध उगारलेली वज्राची मूठ होय. आंबेडकर म्हणजे जातीभेदावर, विषमतेवर, धर्ममार्तडांच्या वर्चस्वावर, समाजातील वतनदार सत्ताधार्‍यांवर सदैव पुकारलेले युद्धच होय.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते. त्यांना प्रत्येक क्षेत्राचे परिपूर्ण ज्ञान होते. सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, धार्मिक, पत्रकारिता, कायदे अशा विविध क्षेत्रात आपल्या अमोघ वक्तृत्वाने व कुशल नेतृत्वाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दीन-दलितांच्या, श्रमिकांच्या, विस्थापितांच्या, शोषितांच्या अंधकारमय जीवनाला प्रज्ञेचा संदेश दिला . गलितगात्र झालेल्या मनामनातून समाजक्रांतीचे स्फुलिंग चेतवून डॉ. आंबेडकर यांनी मुर्दाड झालेल्या समाजाला आपल्या हक्काप्रती जागृत केले. समतेवर आधारित समाजरचना घडावी असे त्यांचे ध्येय होते .\nशिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी शस्त्र आहे. शिक्षणाने माणसाला आपले कर्तव्य व हक्कांची जाणीव होते. समाजातील अस्पृश समाजाला सत्त्वाची जाणीव व्हावी यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाचे महत्व समाजात विशद केले. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, ते जो पिला तो माणूस गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. असे ते समाजबांधवाना सांगत. प्राथमिक शिक्षण हे सर्व शिक्षणाचा पाया आहे, म्हणून हे शिक्षण अतिशय दर्जेदार व गुणवत्तेचे असावे असे ते सांगत. प्राथमिक शिक्षणाचे ध्येय असे असले पाहिजे की मुलगी किंवा मुलगा एकदा शाळेत दाखल झाले की ते परिपूर्ण सुशिक्षित, माहितीपूर्ण व गुणवत्ता प्राप्त करूनच बाहेर पडावेत. शासनाने यासाठी लक्ष दय़ायला हवे. डॉ. बाबासाहेबांचे म्हणणे होते की, समाजाच्या सर्व थरापर्यंत शिक्षण गेले पाहिजे. शिक्षण प्राप्त झाल्याने व्यक्ती बौद्धिकदृष्टय़ा सशक्त होतो . व्यक्तीला चांगले आणि वाईट यातील ङ्खरक समजायला लागतो . प्रज्ञा, शील आणि करुणा हे गुण प्रत्येकाच्या अंगी आणण्यासाठी शिक्षणाची गरज आहे. शाळेत मुलांना केवळ बाराखडी शिकवू नये, तर मुलांची मने सुसंकृत व गुणवत्तामय बनवावीत.\nसमाजहितार्थ या ज्ञानप्राप्त मुलांनी आपली सामाजिक बांधिलकीची कर्तव्ये योग्य व समर्थपणे पार पाडावीत, असे शिक्षण असावे. शला म्हणजे उत्तम नागरिक बनविणारे आहेत याचे भान या प्रक्रियेत भाग घेणार्‍यांनी ध्यानी घ्यावे. 1946 साली पिपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून त्यांनी मुंबईला सिद्धार्थ कॉलेज आणि औरंगाबादला मिलिंद महाविद्यालय सुरु केले.\nअस्मितेचा सूर्य : डॉ. आंबेडकर\nबाबासाहेब म्हणजे अंधारातला एक दीपस्तंभ\nप्रत्येक पीडित व्यक्तींचा आवाज होते बाबासाहेब आंबेडकर (मोदी लाइव्ह)\n'अरोमा थेरपी' एक आकर्षक करिअर\nयावर अधिक वाचा :\nस्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...\nया जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...\nइम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख\nपाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...\nलिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...\nमराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...\n#MeToo चा परिणाम, आता नो ऑब्जेक्शन पत्रक लिहून घेणार\nआता #MeToo चळवळीला मिळालेलं गंभीर वळण पाहता बलात्काराचं दृश्य असो किंवा मग छेडछाडीचं; ...\nस्‍वयंघोषित बाबा रामपालसह १५ जणांना जन्मठेपेची शिक्षा\nहरियाणातील सतलोक आश्रमातील हत्‍याकांडप्रकरणी स्‍वयंघोषित बाबा रामपालसह १५ जणांना ...\nआत्मा बोलवत आहे असे सांगत मुलाची आत्महत्या\nनागपूरमध्ये सौरभ नागपूरकर १९ वर्षीय इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याने राहत्या घरात गळफास ...\n100 रुपयांच्या नवीन नोटांचा लिलाव सुरू\nभारतीय रिझर्व्ह बँककडून ग्राहकांसाठी 100 रुपयांची नवीन नोट जारी करण्यात आली आहे. या 100 ...\nतर काय चंद्रात दिसले होते शिरडीचे साईबाबा\nसरकारद्वारे सुरु असलेल्या प्रयत्नांनंतर देखील लोकं सोशल मीडियावर फर्जी पोस्ट पाठवणे ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=151&Itemid=344&limitstart=5", "date_download": "2018-10-16T21:37:50Z", "digest": "sha1:4WLTRXV4D6KEAKLG34HREW3XLUS3232G", "length": 5542, "nlines": 35, "source_domain": "saneguruji.net", "title": "यज्ञ", "raw_content": "मंगळवार, ऑक्टोबंर 16, 2018\nपरंतु वृत्राला आंतरिक सौंदर्य बघावयाचे होते. या सुजला, सुफला, सस्यश्यामला, मलयजशीतल भरतभूमीच्या लेकरांचे अंतःकरण त्याला पाहावयाचे होते. त्याला ब्रह्मर्षीं, राजर्षी दिसू लागले. त्याला जपीतपी दिसू लागले. परंतु वृत्र आणखी आत जाऊ लागला. त्याला पुष्कळशी नकली नाणी दिसून आली. बाहेर संयम, परंतु हृदयात वासनांचा नाच. बाहेर दिसायला साळसूद, पोटात कामक्रोधांचे गराळे. कोणाचे जप राज्यासाठी, कोणाचे यज्ञ पुत्रासाठी, कोणाची तपश्चर्या आयुष्य वाढावे म्हणून, कोणाची तपश्चर्य़ा त्रिभुवनाचे भस्म करता यावे म्हणून. त्या जपतपाच्या मुळाशी नाना प्रकारच्या वासना होत्या.\nआणि काही काही ठिकाणी तर त्याने विचित्र प्रकार पाहिले. वर्षानुवर्षे चाललेले यज्ञ त्याच्या दृष्टीस पडले. त्या यज्ञातून सहस्त्रावधी पशूंचे हसत हसत हवन केले जाई. मांस खावयास मिळावे म्हणून यज्ञ जिभेचे चोचले पुरविण्यासाठी यज्ञ जिभेचे चोचले पुरविण्यासाठी यज्ञ धर्माच्या नावाने अधर्म चालला होता. सारा जणू स्वैराचार चालला होता. मांस खावे, सोम प्यावा, खाणेपिणे यापलीकडे काही आहे, याची स्मृतीच नाहीशी झाली. पशूंना खाऊन मानव पशू होऊ लागला.\nपरंतु यज्ञाच्या या विकृत स्वरूपाविरुद्ध बंड उभारणारे लोकही वृत्ताला दिसले. मांसाशनासाठी वृक्व्याघ्रांप्रमाणे ओठ चाटणारे व मिटक्या मारणारे लोक एकीकडे होते, परंतु दुसरीकडे-\n“आत्मा यजमानः श्रद्धा पत्नी, मन्युः पशुः तपो अग्नि\nअशा प्रकारचा दिव्य यज्ञधर्म समाजाला देऊ पाहणारे महर्षींही उभे होते.\nपरंतु एकंदरीत पृथ्वीची स्थिती भयाण होती. खरा त्याग, खरा धर्म कोठेच जवळजवळ नव्हता. भरतखंडीतही तो फारच थो़डा आढळला. वृत्र तपोवनातून गेला. तेथे त्याला पुष्कळच काथ्याकूट आढळला. वृत्र तपोवनातून गेला. शब्दांचा कीस काढणारे शब्दच्छल करणारे. पृथ्वीत राम उरला नव्हता. सृष्टीची, चराचराची ना़डी वृत्राने पाहिली. माझ्या परीक्षेत हे विश्व टिकणार नाही, असे त्याला वाटले रोगी मरणार, असे त्याला वाटले.\nपरंतु ईश्वराने नेमलेले कार्य कठोर असले, तरी वृत्राला करणे भाग होते. सूर्याला धेनूसहवर्तमान गिळून टाकण्याचे त्याने निश्चित केले. सूर्याला सहस्त्रावधी गाईंसह एकदम गिळण्याची त्याची शक्ती होती. परंतु खेळत खेळत, हळूहळू सर्वांना गिळावे, असे त्याने योजिले.\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.marathi.aarogya.com/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%98%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%80/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%A8/%E0%A4%9B%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3-%E0%A4%B6%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%AF.html", "date_download": "2018-10-16T21:34:47Z", "digest": "sha1:HI3DSGP4JBJQWW42AKQYHUJP5VGXXATC", "length": 10627, "nlines": 118, "source_domain": "www.marathi.aarogya.com", "title": "छोट्या आतड्यांचे परीक्षण शक्य - आरोग्य.कॉम - मराठी", "raw_content": "\nपोषक पदार्थ आणि अन्न\nकोड - पांढरे डाग\nछोट्या आतड्यांचे परीक्षण शक्य\nछोट्या आतड्यांचे परीक्षण शक्य\nशहराच्या मध्यवर्ती भागात घोले रस्त्यावर उभारण्यात आलेल्या डॉ . मनोहर जोशी मेमोरियल ( एमजेएम ) हॉस्पिटलमध्ये आता पचनसंस्थांच्या विकारांवर अद्ययावत तंत्रज्ञानाद्वारे उपचार करण्यात येणार असून , छोट्या आतड्यांचेही सूक्ष्म परीक्षण करणे शक्य होणार आहे .\nज्येष्ठ चिकित्सक डॉ . मनोहर जोशी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हे हॉस्पिटल सुरू करण्यात आले आहे . पहिल्या टप्प्यात पन्नास तर , दुसऱ्या टप्प्यात शंभर खाटांची व्यवस्था करण्यात येणार आहे . अकरा हजार चौरस फूट क्षेत्रावर उभारण्यात आलेल्या या हॉस्पिटलमध्ये ' गॅस्ट्रोन्टरॉलॉजी ' म्हणजे पचनसंस्थेच्या आजारांवर विशेष भर देण्यात आला आहे , अशी माहिती व्यवस्थापकीय संचालक डॉ . मुकुंद जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली . पचनसंस्थेच्या आजारावर उपचारासाठी जपानी तंत्रज्ञानावर आधारित अद्ययावत उपकरणे हे या हॉस्पिटलचे वैशिष्ट्य आहे . या शिवाय पुण्यात प्रथमच छोट्या आतड्यांच्या परीक्षणासाठी ' एन्टरोस्कोपी ' सुरू केली आहे .\nपचनसंस्थेच्या आजाराच्या ऑपरेशनसाठी अत्याधुनिक ' लॅप्रोस्कोपी ' ची प्रगत तंत्रज्ञान प्रणाली बसविण्यात आली आहे , असेही डॉ . जोशी यांनी सांगितले . चार मजल्यांच्या या हॉस्पिटलमध्ये अपघात विभाग , मल्टी स्लाइस सीटी स्कॅन , विकृती विज्ञान , औषधनिर्माण असे विभाग आहेत . हृदयरोग , बालरोग चिकित्साक , स्त्री रोग , कर्करोग , मूत्ररोग , बॅरिएट्रीक , कॉस्मेटिक ऑपरेशन , वेदना व्यवस्थापन , कान , नाक , घसा , यासारखे अनेक विभागदेखील हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत .\nआरोग्य म्हणजे सुदृढता असणे किंवा सुरळीतता असणे. सुदृढता, सुरळीतता आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी मार्गदर्शन करणे हा या वेबसाईटचा प्रयत्न आहे. आरोग्य.कॉम ही भारतातील आरोग्य विषयक माहिती पुरवण्यात सर्वात अग्रेसर असणा-या वेबसाईट्सपैकी एक आहे. या आरोग्यविषयक माहिती पुरवणा-या साईट्स म्हणजे डॉक्टर नव्हेत. पण आरोग्याविषयी पुरक माहिती व उपचारांचे वेगवेगळे माध्यम उपलब्ध करुन देणारी प्रगत यंत्रणा आहे. या साईटच्या गुणधर्मांमुळे इंटरनेटचा वापर करणा-यांमधे आरोग्य.\n» आमच्या सर्व समर्थन गट पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nआमच्या बातमीपत्राचे सदस्यत्व घ्या\nआरोग्य संबंधित नवीन माहिती मिळवा.\nआरोग्य.कॉम ही भारतातील एक आरोग्याविषयीची आघाडीची वेबसाईट आहे. ह्या वेबसाईटवर तुम्हाला आरोग्याविषयी जवळ जवळ सर्व वैद्यकीय आणि सर्वसामान्य माहिती मिळण्यास मदत होईल असे विभाग आहेत.\nहे आपले संकेतस्थळ आहे, यात सुधारण्याकरिता आपले काही प्रस्ताव किंवा प्रतिक्रीया असतील तर आम्हाला जरुर कळवा, आम्ही आमचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करू\n“माझे नाव पुंडलिक बोरसे आहे, मला आपल्या साइट मुळे फार उपयुक्त माहिती मिळाली म्हाणून आपले आभार व्यक्त करण्यासाठी ईमेल पाठवीत आहे.\nकॉपीराईट © २०१६ आरोग्य.कॉम सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://marathmolyagappa.blogspot.com/2012/01/blog-post_12.html", "date_download": "2018-10-16T20:56:01Z", "digest": "sha1:IMCAQQQGHI6NCZAEUJ3FFWYQW77AZONK", "length": 21694, "nlines": 184, "source_domain": "marathmolyagappa.blogspot.com", "title": "मराठमोळ्या गप्पा: \"फेसबुक\" वापरतांय ? तर मग हे बघायलाच हवे !", "raw_content": "\nएका सर्वसाधारण पुणेरी माणसाचे सर्वसाधारण बिनकामाचे निरीक्षण,संकलन,संपादन क्वचित प्रसंगी तिरकस,तिरसट.कोणीही न मागता व्यक्त केलेले,दिलेले मत,क्वचित प्रसंगी दिलेलें अनाहूत सल्ले ... हिंदी मराठी सिनेमा,इंग्रजी लघुकथांचा स्वैरानुवाद हा त्यातल्या त्यात आवडीचा विषय त्या मुळे त्यावरच बऱ्याचदा स्वैर, परंतु साधार लेखन... इन्टरनेटच्या सहकार्याने...\nगुरुवार, १२ जानेवारी, २०१२\n तर मग हे बघायलाच हवे \n\"फेसबुक\" हे \"हत्यार\" दुधारी सुरी आहे.वेळप्रसंगी शिवीगाळ अथवा समोरच्याची दिशाभूल करून त्याचा गैरवापर करणे हे तेथे नवीन नाही. त्या मुळे ते वापरताना खूप जपूनच वापरले पाहिजे.येथे मी फक्त मला आलेल्या एका मेसेजचा नमुना वानगी दाखल देत आहे.फेसबुकवर जे लोक खास करून महिला,मुली आपला खरा खुरा चेहरा घेऊन उतरतात व त्यांच्या मित्रमंडळींना() त्यांच्या खाजगी जीवनात प्रवेश करण्याची आयती संधी उपलब्ध करून देतात त्यांच्या साठी ही पहा एक धोक्याची सूचना.\nप्रस्तुत मेसेज मधील ह्या मुलीला ...नव्हे..... खरे तर ह्या फोटो खालच्या प्रोफाईलवर एके ठिकाणी १७,१५८ subscribers ()आहेत असे दिसते तर दुसऱ्या एका ह्याच फोटोचा वापर केलेल्या प्रोफाईल मध्ये तिला थोडे थोडके नव्हे तर तब्बल ४८९४ मित्रमंडळी असल्याचे दिसून येते.हा एकच फोटो वापरून तयार केलेल्या काही प्रोफाईल मध्ये हि मुलगी डॉक्टर ,अकौंटंट,शिक्षिका असल्याचे दिसते तर काही ठिकाणी तिचा फोटो चक्क विवाह विषयक साईट्स मध्ये दिसून येतो आणि काही मर्यादे पलीकडील अवैध साईट्स मध्ये तर ह्या फोटोचा वापर, ती अगदी विक्री साठी सुद्धा उपलब्ध आहे असे दर्शविते.हा पहा त्या फोटोचा धुमाकूळ....\nथोडक्यात, महिलांनी,विशेषतः मुलींनी फेसबुकचा किंवा अगदी कोणत्याही सामाजिक संकेतस्थळाचा (सोशल नेटवर्किंग साईट्सचा) वापर करताना,खास करून त्यावर मित्रमंडळी जोडताना विशेष सावध रहाणे हे ह्या पुढील काळात अजून गरजेचे असणार आहे आणि ह्या पोस्टचे वाचक हा निरोप त्यांच्या आया-बहिणी, मित्रमैत्रिणींच्या पर्यंत पोहचवून तसे सहकार्य करतील असा विश्वास आहे.धन्यवाद.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nखरे तर आजच्या तरुण पिढीला हा किंवा ह्या प्रकारचे अनुभव हे फारसे नवीन नाहीत ह्याची मला कल्पना आहे तथापि हा प्रकार किंवा हे असले उद्योग कोणत्या थरा पर्यंत गेले आहेत किंवा जाऊ शकतात ह्याची कदाचित सरसकट सगळ्यांनाच माहिती नसायची शक्यता गृहीत धरून,ती थोडीफार माहिती व्हावी व त्यांनी \"अजून\" सावध रहावे फक्त ह्या साठी येथे ह्या पोस्टचे खास मराठी वाचकांसाठी आयोजन केले आहे.वाचक/प्रेक्षक त्याचा योग्य तो विचार करतील अशी खात्री आहे.धन्यवाद.\nफार ज्वलंत विषय मांडला ...त्या बद्दल धन्यवाद.......\nआपण म्हणता त्या प्रमाणे हा विषय ज्वलंत आहे,होता नि राहील... खरे तर मी सुद्धा तो येथे सर्वांसमोर अगदी पहिल्यांदा-बिहील्यांदा वगैरे सुद्धा काही मांडला नाहीये.ह्या विषयावर चर्चा तर आजची तरुण पिढी फेसबुक वर करतच असते/होती.फरक जर कुठे असेल तर \"ह्या\" विषयाच्या साठी केवळ हे माहिती वजा उदाहरण म्हणून हि एक मराठी लिंक आपल्या सगळ्यांना,मला आलेल्या मेल मुळे मला उपलब्ध करून देता आली.\nमुळात अजून अगदी शहरी सुशिक्षित भागातील सायबर कॅफे मध्ये सुद्धा \"सेशन \" संपताना जिथे बऱ्याच जणांना त्यांनी त्यांच्या वेळात ब्राउज केलेली हिस्टरी डिलीट करायची माहिती नसते. तेथे फार काही अपेक्षा करणे /ठेवणे चुकीचे ठरते.अन केवळ त्या मुळेच ह्या पोस्टचे प्रयोजन.बऱ्याचदा फेसबुक सारख्या सोशल नेट वर्किंग साईट वर एक करतो म्हणून दुसरा त्याची री ओढतो असे चित्र आहे किंवा असते किंवा खास करून तरुणांमध्ये झटपट अक्सेस साठी मेल अकौंट आता पारंपारिक होत चालले आहे,त्या मुळे ह्याचे गांभीर्य अजून वाढते.\nकिती हि खबरदारी घेतली तरी चोऱ्या ह्या होतंच राहणार/राहतात असे अगदी म्हटले तरी कुणी बाहेर जाताना आपल्या घराला कुलूप लावायचे बंद केल्याचे माहित नाही.त्याच प्रमाणे किमान पक्षी खबरदारी बाळगलेली चांगली,हा मुख्य हेतू.\nआपल्या प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद.\nलोक बोलत असतात पण असे उदाहरणासह पोस्ट केल्यामुळे लोकांमध्ये लवकर जनजागृती होईल. परत एकदा धन्यवाद आणि अशाच प्रकारच्या पुढच्या पोस्ट करता शुभेच्छा....\nबापरे.. आम्ही या विषयावर चर्चा करायचो. पण उदाहरण पाहून जरा जास्तच आश्चर्य वाटले.. असो विषय खूप चांगला आणि मोठ्ठा आहे. यावर चर्चा होतच राहणार..\nब्लॉग चांगला झाला आहे\nखरे तर हे एवढे मोठे धडधडीत उदाहरण माझ्या हि कधी पाहण्यात नव्हते.त्यातून ह्या मुलीचा फोटो सुद्धा असा आहे कि तो ह्या सर्व प्रोफाईल मध्ये त्या-त्या व्यक्तीचा म्हणून बघायला गेले तर अगदी \"फिट्ट\" असा बसलाय.आमच्या एका मित्राच्या भाषेत सांगायचे तर तो अंगाला चिकटून बसणाऱ्या नायलॉन स्पोर्ट्स स्लॅक्स सारखा आहे. त्याच्या म्हणण्या नुसार ती पँट ज्या पद्धतीने ताणली जाते त्या मुळे जशी ताईला,आईला,दादाला अगदी सगळ्या-सगळ्यांना होते,अगदी एवढेच काय पण वेळप्रसंगी ती बाबा हि घालू शकतात.तसेच काहीसे येथे झाले आहे.ह्यातील अतिशयोक्तीचा नि विनोदाचा भाग जरी सोडलं तरी एकूण प्रकार विचार करायला नक्कीच भाग पाडतो.प्रसिद्ध व्यक्तींचा फोटो एखाद्याच्या प्रोफाईलचा \"अवतार\"(ओळख) म्हणून एकवेळ आपण समजू शकतो, पण येथे ज्या पद्धतीने त्या फोटोचा त्या सर्व लोकांनी वापर केला आहे ते पाहता,खरे तर त्याचा वापर ज्यांनी-ज्यांनी आपल्या प्रोफाईल मध्ये केला आहे त्यांची चौकशी होणे गरजेचे आहे.सायबर क्राईमने जर मनावर घेतले तर त्यांना हे काम बिलकुल अवघड नाही,असे वाटते.पण कदाचित हे फक्त हिमनगाचे १/३ एवेढेच दिसत असणारे टोक असेल तर आपल्या सारख्यांना काय माहित त्या मुळे केवळ सावधगिरी बाळगणे एवढेच आपल्या हातात उरते.\nआपल्या प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद.\nमराठी कट्टा ८:४८ म.पू. IST\nहो हि खरी स्थिती आहे , माझ्याही मित्रांच्या यादीत अशा काही मुली आहेत ज्यांना मी ओळखतो पण त्यांनी दुसऱ्याच नावाने खाते उघडले आहे आणि त्याची कारणे तर अफलातून आहेत.\nपण असा उपद्व्याप पहिल्यांदाच पाहतोय .\nम्हणून मी आपल्या ब्लोग चे हे पान शेअर करतोय फेसबुक वर\nआपले स्वागत आणि प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nह्या \"मराठमोळ्या गप्पा\" म्हणजे,दुसरे तिसरे काही नाही तर,ठिकठिकाणी बघितलेल्या,वाचलेल्या गोष्टींचे संकलन,वेळप्रसंगी मराठी सादरीकरण किंवा व्यक्तिगत दृष्टीकोन.\nतीव्र घसरण - बाजाराची व रुपयाची \nआज बाळासाहेबांची उणीव प्रकर्षाने जाणवतेय\nब्लॉग - मोगरा फुलला\nमुंबई (1) \"आपलं\"...काही तरी.... (7) आठवणीतला रफ़ी (1) आठवणीतील \"गीतादत्त\" (1) आठवणीतील लता (1) आहे की नाही कमाल (3) काही अफलातून (11) केवळ माहितीसाठी (3) खेळ खंडोबा (6) गम्मत जम्मत (5) न उमललेल्या कळ्या (1) नातीगोती (1) पुणे (18) बिग बॉस (2) भारत (7) मनाला भावलेले काही (10) मराठी चित्रपट (4) महाराष्ट्र (2) मैत्री (1) राज(अ)कारण (3) रामभाऊ (1) शेयरबाजार (2) स्वैरानुवाद (1) हिंदी सिनेमा (36) pentax k1000 (1) Photographs By Sayali (2)\nगेल्या 30 दिवसातील बघितलेल्या पोस्ट्स\nगौतम बुद्धांचा आरसा आणि नरेंद्र मोदी\nरतन खत्री आणि \"कुंकू\"\nआयुष्याशी झुंज घ्यावी तर अशी : ए.के. हंगल\nअफलातून जादुगार डेव्हिड कॉपरफिल्ड\nतुमची झोपण्याची पद्धत आणि तुमचे व्यक्तिमत्व\nतर मग हे वाचाच...\n\"रिमझिम गिरे सावन\" वाली मौसमी चॅटर्जी\nवरील पोस्ट व्यतिरिक्त, पाहुण्यांच्या पसंतीच्या पोस्ट\nपाकिस्तान {फोटो} दर्शन (भाग १ )\n\"कोई चुपके से आ के, सपने सुला के,...चा \"अनुभव\"\nएका रिकाम्या सोपकेसची गोष्ट\nग्लास खाली ठेवायला शिका..\nत्या \"चपट्या\" नाकवाल्याची गोष्ट\nबायको ही बायकोच असते\nलता मंगेशकर अन कॅबेरे साँग\n तर मग हे बघायलाच हवे \n\"पुण्याचे निरक्षर नगरसेवक \"\n७७ देशांतील सन्माननीय वाचक/प्रेक्षक ज्यांनी आपला बहुमूल्य वेळ मला दिला.धन्यवाद.\nऑसम इंक. थीम. molotovcoketail द्वारे थीम इमेज. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A6%E0%A5%87", "date_download": "2018-10-16T20:52:30Z", "digest": "sha1:H4PKVEYKXRX4HQJHGBXXQU2JTX455IVO", "length": 7014, "nlines": 128, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "न्युर्नबर्ग कायदे - विकिपीडिया", "raw_content": "\nहा लेख नाझी जर्मनीने मंजूर केलेले काही ज्यूविरोधी कायदे याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, न्युर्नबर्ग (नि:संदिग्धीकरण).\nRGB I No. 100 ह्या कायद्याचे पहिले पान\nन्युर्नबर्ग कायदे (जर्मन: Nürnberger Gesetze) हे इ.स. १९३५ साली नाझी पक्षाच्या राजवटीखाली नाझी जर्मनीने मंजूर केलेले काही ज्यूविरोधी कायदे होते. हे कायदे नाझी पक्षाच्या न्युर्नबर्ग ह्या शहरामधील मोठ्या वार्षिक मेळाव्यादरम्यान जाहीर करण्यात आले. नाझी पक्षाच्या उघड ज्यूविरोधी धोरणांवर ह्या कायद्यांमुळे अधिकृत शिक्कामोर्तब झाले.\nह्या कायद्यानुसार सर्व आजी-आजोबा जर्मन वंशाचे असलेली व्यक्ती जर्मन तर तीन किंवा चार आजी-आजोबा ज्यू असलेली व्यक्ती ज्यू धर्मीय मानली जात असे. जर्मनेतर सर्व लोकांना सरकारी नोकऱ्यांपासून वंचित करण्यात आले. तसेच ह्या कायद्यातून सर्व ज्यू लोकांचे जर्मन नागरिकत्व रद्द करण्यात आले.\nज्यू व जर्मन व्यक्तींचा विवाह बेकायदेशीर.\nसरकारी वकीलातर्फे हे विवाह रद्द करण्याची तरतूद\nज्यू व जर्मन व्यक्तींना लैंगिक संबंध ठेवण्यास मज्जाव\nजर्मन वंशाच्या ४५ पेक्षा कमी वय असलेल्या व्यक्तींना नोकर म्हणून ठेवण्यास ज्यूंना मज्जाव\nनाझी जर्मनी किंवा राईशचा ध्वज अथवा कोणतेही सरकारी चिन्ह बाळगण्यास/दाखवण्यास ज्यूंना बंदी\nज्युईश रंग बाळगण्यास ज्यूंना परवानगी\nभाग १ मधील कायदा मोडणाऱ्यास सक्तमजूरीची शिक्षा.\nभाग २ मधील कायदा मोडणाऱ्यास तुरुंगवास अथवा सक्तमजूरीची शिक्षा.\nभाग ३ व ४ मधील कायदा मोडणाऱ्यास एक वर्षाचा तुरुंगवास व दंड.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २५ सप्टेंबर २०१३ रोजी १८:४४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/film-review-lokmanya-ek-yugpurush-1057528/", "date_download": "2018-10-16T20:52:19Z", "digest": "sha1:UPK2FES6FPVHNW5BHRY3ZGL4MTUHL5T7", "length": 20253, "nlines": 230, "source_domain": "www.loksatta.com", "title": "रिव्ह्यू : ‘लोकमान्य एक युगपुरुष’ | Loksatta", "raw_content": "\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\nरिव्ह्यू : ‘लोकमान्य एक युगपुरुष’\nरिव्ह्यू : ‘लोकमान्य एक युगपुरुष’\n‘लोकमान्य एक युगपुरुष’ या चित्रपटामार्फत दिग्दर्शकाने शालेय पुस्तकांमधून आपण लहानपणी शिकलेल्या लोकमान्य टिळकांचे स्वातंत्र्यलढय़ातील योगदान आणि त्यांच्या लहानपणातल्या गोष्टी यापलिकडे जाण्याचा चांगला प्रयत्न केला\nबायोपिक चित्रपटांची लाट हिंदीबरोबरच मराठीतही रूजली असून वास्तवातील तसेच इतिहासातील उत्तुंग व्यक्तिमत्वांचे जीवन आणि कार्य आजच्या प्रेक्षकांच्या मनावर ठसविण्याचे आव्हान पेलून दिग्दर्शक चित्रपट निर्मिती करीत आहेत. ‘लोकमान्य एक युगपुरुष’ या चित्रपटामार्फत दिग्दर्शकाने शालेय पुस्तकांमधून आपण लहानपणी शिकलेल्या लोकमान्य टिळकांचे स्वातंत्र्यलढय़ातील योगदान आणि त्यांच्या लहानपणातल्या गोष्टी यापलिकडे जाण्याचा चांगला प्रयत्न केला आहे.\nचरित्रात्मक चित्रपट म्हटला की अपेक्षित असलेले व्यक्तिमत्वाला ‘हिरो’ बनविण्याचा प्रयत्न स्वाभाविक असला तरी लोकमान्य टिळकांचा निव्वळ चरित्रात्मक जीवनपट न उलगडता त्यांचे विचार आजच्या तरुणाईला पटवून देण्याचाही मर्यादित पण यशस्वी प्रयत्न चित्रपट करतो.\n‘मी शेंगा खाल्ल्या नाहीत मी टरफलं उचलणार नाही’ हे टिळकांचे बालपणीचे उद्गार आणि ‘स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच’ उद्गार सर्वच मराठी भाषकांना चांगलेच माहीत आहेत. परंतु, टिळक-आगरकर यांच्यातील वैचारिक वाद तसेच टिळक-गांधीजी भेट याविषयी आजच्या प्रेक्षकांना खूप खोलवर फारसे काही माहिती नाही. दिग्दर्शकाने हे दोन्ही पैलू चित्रपटात सोप्या पद्धतीने उलगडून दाखविले आहेत. ‘केसरी’ आणि ‘मराठा’ या वृत्तपत्रांच्या माध्यमातून स्वातंत्र्यलढय़ातील सहभाग, न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना तसेच सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ टिळकांनी केली असे महत्त्वाचे पैलू अतिशय प्रभावी पद्धतीने या चित्रपटात दाखविण्यात आले आहेत.\nपरंतु, टिळक-आगरकर यांची मैत्री, नंतर झालेले त्यांचे मतभेद या प्रसंगांचे सविस्तर चित्रण केल्यानंतर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक ‘भारतीय असंतोषाचे जनक’ म्हणून देशभरात ओळखले जाऊ लागले ते ठसविण्यात चित्रपट यशस्वी ठरत नाही. मंडालेच्या तुरुंगात त्यांनी लिहिलेला ‘गीतारहस्य’ हा महत्त्वाचा ग्रंथ असेल किंवा रॅण्डच्या खुनामागील कटातील सहभाग असेल हे सारे प्रसंग दाखवूनही टिळक देशपातळीवर भारतीय स्वातंत्र्यलढय़ाचे नेतृत्व करणारे प्रमुख नेते कसे बनले ते दाखविणेही आवश्यक होते. केवळ स्वामी विवेकानंद, लाला लजपतराय, बिपीनचंद्र पाल आणि टिळक यांच्यातील भेटींच्या प्रसंगाचे चित्रण अगदी सर्रकन निघून जातात. तरीसुद्धा टिळकांचे गणिताचे प्रेम, त्यांना विविध विषयांची आवड होती हे पैलु मात्र दाखविण्यात दिग्दर्शक यशस्वी ठरला आहे.\nटिळक-आगरकर यांच्यातील वैचारिक वादाचे प्रसंग दाखविल्यानंतर अखंड चित्रपटात आगरकरांची व्यक्तिरेखा कुठेच दिसत नाही. त्याचबरोबर दाजी म्हणून टिळक ज्यांना नेहमी पुकारत आणि हे दाजी टिळकांच्या कायम बरोबर असत ते नेमके कोण हे चित्रपट पाहताना प्रेक्षकाला उलगडत नाही.\nआजच्या काळातील मकरंद या पत्रकाराला टिळकांचा मूळ आवाज ऐकण्याची संधी मिळते आणि नंतर टिळकांविषयीचे वाचन, मनन तो करतो आणि टिळकांच्या विचारांशी आजच्या काळातील शेतकरी आत्महत्या व तत्सम प्रश्नांशी तुलना मकरंद करतो आणि आजच्या काळातही टिळकांचे विचार महत्त्वाचे ठरतात हे त्याला पटते. मकरंद या व्यक्तिरेखेच्या माध्यमातून पटकथा लेखकांनी चित्रपट उलगडत नेला असून मकरंदच्या दृष्टिकोनातून प्रेक्षकासमोर टिळकांचे विचार, व्यक्तिमत्व आणि स्वातंत्र्यलढय़ातील त्यांचे योगदान याचे महत्त्व सांगण्याचा प्रयत्न करताना अर्थातच फ्लॅशबॅक तंत्राचा वापर चपखलपणे केला आहे.\nलोकमान्यांचे व्यक्तिमत्व किती उत्तुंग होते हे ठसविण्यात चित्रपट मर्यादित अर्थाने नक्कीच यशस्वी झाला आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे सुबोध भावे आणि चिन्मय मांडलेकर यांचा अभिनय हेच आहे.\nबालगंधर्व यांची भूमिका पडद्यावर जिवंत करण्यात यशस्वी ठरल्यानंतर लोकमान्य टिळकांची व्यक्तिरेखा पडद्यावर साकारण्याचे आव्हान सुबोध भावेने उत्तम रितीने पेलले आहे. त्याचबरोबर आजच्या काळात टिळकांचे विचार किती आवश्यक आहेत, आज स्वातंत्र्य मिळून ६६ वर्षे उलटली असली तरी शेतकरी आत्महत्येचा प्रश्न असो वा अन्य अनेक प्रश्न असोत मकरंद कसा गोंधळून गेला आहे हे दाखविणारी अवघड भूमिका चिन्मय मांडलेकरने उत्तम साकारली आहे.\nवेशभूषा, संगीत, पाश्र्वसंगीत, अभिनय या विभागांची उत्तम साथ दिग्दर्शकाला मिळाली आहे.\nएस्सेल व्हिजन प्रस्तुत लोकमान्य एक युगपुरुष\nनिर्माती – नीना राऊत\nदिग्दर्शक – ओम राऊत\nछायालेखक – प्रसाद भेंडे\nपटकथा – आम राऊत, कौस्तुभ सावरकर\nसंवाद – कौस्तुभ सावरकर, ओम राऊत\nपाश्र्वसंगीत – समीर म्हात्रे\nसंकलन – आशीष म्हात्रे, अपूर्वा मोतीवाले\nवेशभूषा – महेश शेरला\nकला दिग्दर्शक – संतोष फुटाणे\nरंगभूषा – विक्रम गायकवाड\nकलावंत – सुबोध भावे, चिन्मय मांडलेकर, समीर विद्वांस, अंगद म्हसकर, प्रिया बापट, श्वेता भेंडे, दीपेश शहा, प्रशांत उथळे, विक्रम गायकवाड व अन्य.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nस्वप्निल जोशी-सुबोध भावे, अभिनेता की लेखक\nपाहाः प्रशांत दामले, सुबोध भावे यांच्या भो भो चित्रपटाचा मोशन पोस्टर\nगणेशोत्सवाचे जनक भाऊसाहेब रंगारी नव्हे, पुणे महापालिकेने हटवला उल्लेख\nटिळकांनी राजकीय दृष्टिकोनातून मराठी घडविली-डॉ. सदानंद मोरे\nक्रांती रेडकर आणि सुबोध भावे म्हणतात, ‘होऊ दे खर्च’\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'महाराष्ट्रात येताना भीती नसते, कारण इथं मोदी-शाहंसारखे गुंड नाहीत'\n#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\nराज ठाकरे अमरावती एक्सप्रेसने विदर्भाकडे रवाना\nमायलेकींच्या सुरक्षेसाठी तो उबर चालक मध्यरात्रीनंतरही दीड तास थांबून राहिला\n#MeToo : आरोपांनंतर 'यशराज फिल्म्स'मधून आशिष पाटील यांची हकालपट्टी\n#MeToo: 'त्याने माझ्या पँटमध्ये हात टाकण्याचा प्रयत्न केला'\n#MeToo : आरोप सिद्ध होणाऱ्यांसोबत काम न करण्याचा फरहान अख्तरचा निर्णय\n#MeToo : आरोपांनंतर 'यशराज फिल्म्स'मधून आशिष पाटील यांची हकालपट्टी\n'राधिका मसाले'च्या मीम्सवर अनिता दाते म्हणते..\n#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्यांकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\n‘लोहपुरुष’ पोलीस आयुक्त, जरा इकडेही लक्ष द्या\nमित्राच्या अपघाती मृत्यूच्या तणावामुळे अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची आत्महत्या\n२८ नवे कुष्ठरुग्ण आढळले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%86", "date_download": "2018-10-16T20:39:49Z", "digest": "sha1:5HREXHTUXDXDLDD4XIMQILAOYJ2EC3W2", "length": 9953, "nlines": 232, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सेरी आ - विकिपीडिया", "raw_content": "\nसेरी आ (इटालियन: Serie A) ही इटली देशामधील सर्वोत्तम श्रेणीची फुटबॉल लीग आहे. ह्यामध्ये इटलीमधील २० व्यावसायिक फुटबॉल क्लब भाग घेतात. क्लबांच्या प्रदर्शनावरून त्यांची सेरी बे ह्या दुय्यम श्रेणीच्या लीगमध्ये हकालपट्टी होऊ शकते तसेच सेरी बे मधील संघांना ह्या लीगमध्ये बढती मिळू शकते.\nइ.स. १९२९ मध्ये स्थापन झालेल्या सेरी आ मध्ये आजवर ५० संघ खेळले असून युव्हेन्तुस ह्या संघाने ३० वेळा अजिंक्यपदाचा चषक उचलला आहे. युएफाच्या क्रमवारीपद्धतीनुसार युरोपामधील राष्ट्रीय फुटबॉल लीगमध्ये सेरी आ चा चौथा क्रमांक लागतो (प्रीमियर लीग, ला लीगा व फुसबॉल-बुंडेसलीगा खालोखाल). युव्हेन्तुस, इंटर मिलान व ए.सी. मिलान हे जगामधील सर्वात प्रसिद्ध तीन फुटबॉल क्लब सेरी आ मध्ये खेळतात.\nसेरी आ संघांचे स्थान\nसेरी आ च्या २०१३-१४ हंगामामध्ये खालील २० संघांनी भाग घेतला.\nबोलोन्या एफ.सी. १९०९ ९वा\nपेस्कारा सेरी बे विजेते\nयू.सी. संपदोरिया सेरी बे ६वा\nतोरिनो एफ.सी. सेरी बे उपविजेते\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nअतालांता बी.सी. • बोलोन्या एफ.सी. १९०९ • काग्लियारी काल्सियो • काल्सियो कातानिया • ए.सी. क्येव्होव्हेरोना • ए.सी.एफ. फियोरेंतिना • जेनोवा सी.एफ.सी. • इंटर मिलान • युव्हेन्तुस एफ.सी. • एस.एस. लाझियो • ए.सी. मिलान • एस.एस.सी. नापोली • यू.एस. पालेर्मो • पार्मा एफ.सी. • देल्फिनो पेस्कारा • ए.एस. रोमा • यू.सी. संपदोरिया • ए.सी. सियेना • तोरिनो एफ.सी. • उदिनेस काल्सियो\nयुरोपीय देशांमधील सर्वोत्तम फुटबॉल लीग (युएफा)\nइंग्लंड • फ्रान्स • जर्मनी • इटली • नेदरलॅंड्स • पोर्तुगाल • रशिया • स्पेन • स्कॉटलंड\nराष्ट्रीय फुटबॉल प्रिमियर लीग\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ मे २०१४ रोजी १६:५४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://sadha-sopa.com/", "date_download": "2018-10-16T20:14:45Z", "digest": "sha1:7O5QK7UBOEYNF7J4JQO3ZIEIWTWJQZYV", "length": 9617, "nlines": 95, "source_domain": "sadha-sopa.com", "title": "साधं... सोपं... | साधं सोपं आयुष्य... साधं सोपं जगण्यासाठी...", "raw_content": "\nसाधं सोपं आयुष्य... साधं सोपं जगण्यासाठी...\nहसावंसं वाटलं तर हसायचं\nरडावंसं वाटलं तर रडायचं\nझेलावयास माझी छाती तयार आता\nघाला नव्या दमाने तुमचे प्रहार आता\nशब्द माझा अर्जुनाचा बाण आहे\nकेशवाच्या बासरीचा प्राण आहे\nझोकतो आहे जरी प्याले विषाचे\nकाव्य माझे अमृताची खाण आहे\nओठांस लाव राणी प्याला रिता कराया\nओतीन जीव माझा प्याला पुन्हा भराया\nस्पंदनांचा आज माझ्या आसरा हो\nतू सखे बागेत माझ्या मोगरा हो\nशोधतो मी माझिया रूपास राणी\nदर्पणी जो पाहतो तो चेहरा हो\nबेभान नाचणारे बेहोष घुंगरू मी\nबेताल पावसाची का आर्जवे करू मी\nमाझ्याच बासरीचे रानात सूर सार्‍या\nसांगा कुणाकुणाचे वनवास मंतरू मी\nबायको जेंव्हा बोलत असते\nतेंव्हा ऐकून घ्यायचं असतं\nनाहीतरी... दुसरं आपल्या हातात काय असतं\nडोंबिवलीच्या चाळीमधली राजा आणिक राणी\nडोक्यावरती पंखा नाही नळास नाही पाणी\nप्राण थोडासा जळावा लागतो...\nताल का नुसतेच सांभाळायचे\nसूरही राणी जुळावा लागतो...\nही काय भानगड आहे\nतुमच्या माझ्या आयुष्यातल्या साध्या सोप्या घटनांवरच्या साध्या सोप्या कवितांची ही एक ऑनलाईन मैफील... इथे जेंव्हा यावंसं वाटेल तेंव्हा या... जे वाचावंसं वाटेल ते वाचा... आणि घटकाभर मन रमवून आपल्या कामाला लागा\nआजही पोहे सॉलिड टेस्टी झाले होते\nSelect ratingGive आजही पोहे सॉलिड टेस्टी झाले होते 1/10Give आजही पोहे सॉलिड टेस्टी झाले होते 1/10Give आजही पोहे सॉलिड टेस्टी झाले होते 2/10Give आजही पोहे सॉलिड टेस्टी झाले होते 2/10Give आजही पोहे सॉलिड टेस्टी झाले होते 3/10Give आजही पोहे सॉलिड टेस्टी झाले होते 3/10Give आजही पोहे सॉलिड टेस्टी झाले होते 4/10Give आजही पोहे सॉलिड टेस्टी झाले होते 4/10Give आजही पोहे सॉलिड टेस्टी झाले होते 5/10Give आजही पोहे सॉलिड टेस्टी झाले होते 5/10Give आजही पोहे सॉलिड टेस्टी झाले होते 6/10Give आजही पोहे सॉलिड टेस्टी झाले होते 6/10Give आजही पोहे सॉलिड टेस्टी झाले होते 7/10Give आजही पोहे सॉलिड टेस्टी झाले होते 7/10Give आजही पोहे सॉलिड टेस्टी झाले होते 8/10Give आजही पोहे सॉलिड टेस्टी झाले होते 8/10Give आजही पोहे सॉलिड टेस्टी झाले होते 9/10Give आजही पोहे सॉलिड टेस्टी झाले होते 9/10Give आजही पोहे सॉलिड टेस्टी झाले होते\nआपल्याला आवडत असलेलं काम करण्यासाठी\nSelect ratingGive आपल्याला आवडत असलेलं काम करण्यासाठी 1/10Give आपल्याला आवडत असलेलं काम करण्यासाठी 2/10Give आपल्याला आवडत असलेलं काम करण्यासाठी 3/10Give आपल्याला आवडत असलेलं काम करण्यासाठी 4/10Give आपल्याला आवडत असलेलं काम करण्यासाठी 5/10Give आपल्याला आवडत असलेलं काम करण्यासाठी 6/10Give आपल्याला आवडत असलेलं काम करण्यासाठी 7/10Give आपल्याला आवडत असलेलं काम करण्यासाठी 8/10Give आपल्याला आवडत असलेलं काम करण्यासाठी 9/10Give आपल्याला आवडत असलेलं काम करण्यासाठी 10/10\nSelect ratingGive एकटा मी चालतो 1/10Give एकटा मी चालतो 2/10Give एकटा मी चालतो 3/10Give एकटा मी चालतो 4/10Give एकटा मी चालतो 5/10Give एकटा मी चालतो 6/10Give एकटा मी चालतो 7/10Give एकटा मी चालतो 8/10Give एकटा मी चालतो 9/10Give एकटा मी चालतो 10/10\nमालक, मुकादम आणि मजूर\nSelect ratingGive मालक, मुकादम आणि मजूर 1/10Give मालक, मुकादम आणि मजूर 1/10Give मालक, मुकादम आणि मजूर 2/10Give मालक, मुकादम आणि मजूर 2/10Give मालक, मुकादम आणि मजूर 3/10Give मालक, मुकादम आणि मजूर 3/10Give मालक, मुकादम आणि मजूर 4/10Give मालक, मुकादम आणि मजूर 4/10Give मालक, मुकादम आणि मजूर 5/10Give मालक, मुकादम आणि मजूर 5/10Give मालक, मुकादम आणि मजूर 6/10Give मालक, मुकादम आणि मजूर 6/10Give मालक, मुकादम आणि मजूर 7/10Give मालक, मुकादम आणि मजूर 7/10Give मालक, मुकादम आणि मजूर 8/10Give मालक, मुकादम आणि मजूर 8/10Give मालक, मुकादम आणि मजूर 9/10Give मालक, मुकादम आणि मजूर 9/10Give मालक, मुकादम आणि मजूर\nकोण म्हणतं आमच्या घरात\nSelect ratingGive कोण म्हणतं आमच्या घरात 1/10Give कोण म्हणतं आमच्या घरात 2/10Give कोण म्हणतं आमच्या घरात 3/10Give कोण म्हणतं आमच्या घरात 4/10Give कोण म्हणतं आमच्या घरात 5/10Give कोण म्हणतं आमच्या घरात 6/10Give कोण म्हणतं आमच्या घरात 7/10Give कोण म्हणतं आमच्या घरात 8/10Give कोण म्हणतं आमच्या घरात 9/10Give कोण म्हणतं आमच्या घरात 10/10\nतू खुले आकाश माझे, तू नवा विश्वास माझा (हजल)\nसाऱ्याच भांडणांचा बदलेल टोन आता\nआयुष्यात पुन्हा रंग भरण्यासाठी (Video)\nखरं तर माझ्याविषयी काहीही माहिती जाणून घ्यायची इच्छा तुम्हाला व्हावी असं या माहितीत काहीही नाही तरीही आपण इथे, या पानावर, आलाच आहात तर आपल्याला पिडण्याचं थोडं स्वातंत्र्य मी घेतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://jawhardarshan.blogspot.com/2012/10/ayush-picnic-cum-get-together-bhim.html", "date_download": "2018-10-16T20:36:08Z", "digest": "sha1:6FNLR5CE36VJP5KMQ3VRABFB3OUMC3RO", "length": 4296, "nlines": 77, "source_domain": "jawhardarshan.blogspot.com", "title": "Jawhar Darshan: AYUSH picnic cum get together @ Bhim Bandh, Waghadi", "raw_content": "\nआयुश पिकनिक कम गेट टुगेदर, भीम बांध, वाघाडी\nवेळ : सकाळी ९.३० ते सायंकाळी ५.००\nठिकाण : भीम बांध, सुर्या नदी, वाघाडी, तालुका डहाणू, जिल्हा ठाणे\nएकत्र येण्याचे ठिकाण : वाघाडी थांबा, १० वाजे नंतर ५ पर्यंत कधीही भीम बंध येथे यावे\nसहभागी होण्या साठी अर्ज जमा करा : www.picnic.adiyuva.in\nवनभोजन कार्यक्रमाचा नकाशा : http://goo.gl/maps/J73VT\nअ) वाट सुर्या नदीची : (\"पाऊले आदिवासी एकात्मतेकडे\")\n• वाघाडी स्थानका पासून भीम बांधाची पायी वाट, आणि भटकंती (अंदाजे 0.५ किमी)\n• पर्याय २ - भटकंती इच्छुकांसाठी कासा वरोती पूल ते नदी लगत पायी (अंदाजे २ किमी )\nब) चर्चा आणि अनुभव देवाण घेवाण : (तंत्रज्ञानाचा उपयोग समाजुपयोगी बनविण्याचे संस्कार करूयात)\n१) वैयक्तिक ओळख आणि परिचय\n२) सामाजिक कार्याबद्दल अनुभव कथन\n३) आदिवासी समाजा पुढील समस्या\n४) आदिवासी विकासाची दिशा\n५) आयुश रूप रेषा आणि विचार\nक) आयेचा चुल्हा, वनभोजन : (पदार्थ बनवताना असलेली मायेची तुलना चव किवा विटामिन सोबत करू नये)\nसहभागींनी स्वतः नदीकाठी बनवलेले जेवण नदीच्या काठावर सहभोजन व शतपावली\nजेवण : सर्वांनी सहभागी होवून स्वयंपाक बनवणे\nफराळ : किवा तत्सम पदार्थ आणणे उत्तम (जवळ दुकाने नाहीत, कासा २ किमी)\nड) निरोप : अभिप्राय, भविष्यातील कार्यक्रम, निरोप\nवर्गणी : निशुल्क (स्वेछेने आयुश संचय मध्ये जमा करू शकता, ऑनलाईन ट्रान्स्फर )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/marathi-actor-ashok-saraf-918137/", "date_download": "2018-10-16T20:51:17Z", "digest": "sha1:A4NVMCIXYRVIKKOH7ZHVSMOIOAKNLHAQ", "length": 11675, "nlines": 209, "source_domain": "www.loksatta.com", "title": "अशोक सराफ कसदार भूमिकेच्या प्रतिक्षेत | Loksatta", "raw_content": "\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\nअशोक सराफ कसदार भूमिकेच्या प्रतिक्षेत\nअशोक सराफ कसदार भूमिकेच्या प्रतिक्षेत\n'दोन्ही घरचा पाहुणा' (१९७२) या पहिल्या चित्रपटापासूनची अशोक सराफची अभिनयाची वाटचाल बहुरुपी आहे.\n‘दोन्ही घरचा पाहुणा’ (१९७२) या पहिल्या चित्रपटापासूनची अशोक सराफची अभिनयाची वाटचाल बहुरुपी आहे. हे पुन्हा वेगळे सांगायची काहीही गरज नाही. कारकिर्दीच्या तब्बल बेचाळीस वर्षाच्या अष्टपैलू वाटचालीनंतरही या संवेदनशील कलाकाराची आव्हानात्मक भूमिका साकारायची, त्यासाठी मेहनत घेण्याची भूक अद्याप संपलेली नाही. नुकत्याच एका भेटीत अशेक सराफ सांगत होता, अरे, आज मराठीतील वर्षभरात शे-सवावाशे चित्रपट निर्माण होत असले, तरी माझ्याकडे मात्र एकही मराठी चित्रपट नाही. याचा अर्थ मझ्याकडे ऑफर्स येत नाहीत असा नव्हे, तर काही वेगळे करावे, आव्हानात्मक ठरावे असे त्यात काहीही नाही. पैशासाठी म्हणून कधी तरी एखादा चित्रपट सगळेच करतात. पण आता मला कामाचे समाधान हवे आहे. त्यासाठी मी आता नवे नाटक स्वीकारले आहे. त्याबाबतचे तपशील इतक्यातच देणे योग्य वाटत नाही. पण नाटकातून भूमिका साकारल्याचे समाधान खूपच मोठे असते, अशोक सराफ याने सांगितले. अशोक सराफची अभिनय क्षमता आणि सामर्थ्य पाहता त्याच्याकडे बरेच मराठी चित्रपट हवेत ना\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nसेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षपदावरून पहलाज निहलानींची उचलबांगडी; प्रसून जोशी नवे अध्यक्ष\nमी कोणालाही उत्तर द्यायला बांधील नाही-श्रुती हसन\nहेमा मालिनी म्हणतात एका मिनिटात मुख्यमंत्री बनेन पण….\nDhadak Movie Trailer Launch: हिंदी ‘झिंगाट’सह ‘धडक’ले जान्हवी- इशान\nब्राव्होला आवडते बॉलिवूडची ‘ही’ अभिनेत्री; भेटण्याचीही व्यक्त केली इच्छा…\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'महाराष्ट्रात येताना भीती नसते, कारण इथं मोदी-शाहंसारखे गुंड नाहीत'\n#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\nराज ठाकरे अमरावती एक्सप्रेसने विदर्भाकडे रवाना\nमायलेकींच्या सुरक्षेसाठी तो उबर चालक मध्यरात्रीनंतरही दीड तास थांबून राहिला\n#MeToo : आरोपांनंतर 'यशराज फिल्म्स'मधून आशिष पाटील यांची हकालपट्टी\n#MeToo: 'त्याने माझ्या पँटमध्ये हात टाकण्याचा प्रयत्न केला'\n#MeToo : आरोप सिद्ध होणाऱ्यांसोबत काम न करण्याचा फरहान अख्तरचा निर्णय\n#MeToo : आरोपांनंतर 'यशराज फिल्म्स'मधून आशिष पाटील यांची हकालपट्टी\n'राधिका मसाले'च्या मीम्सवर अनिता दाते म्हणते..\n#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्यांकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\n‘लोहपुरुष’ पोलीस आयुक्त, जरा इकडेही लक्ष द्या\nमित्राच्या अपघाती मृत्यूच्या तणावामुळे अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची आत्महत्या\n२८ नवे कुष्ठरुग्ण आढळले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=4830296613883336596&title=Women's%20Day%20in%20Agriculture%20Science%20Center&SectionId=5162929498940942343&SectionName=%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B2", "date_download": "2018-10-16T20:15:56Z", "digest": "sha1:AVIN2NGWCML73T5QNXD5Y6TEHCEZW4WF", "length": 9957, "nlines": 128, "source_domain": "bytesofindia.com", "title": "कृषी विज्ञान केंद्रात महिला दिन", "raw_content": "\nकृषी विज्ञान केंद्रात महिला दिन\nसोलापूर : राहुरी (जि. अहमदनगर) येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाअंतर्गत मोहोळ येथील कृषी विज्ञान केंद्र आणि येथील महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान समन्वयक डॉ. दिनेश नांद्रे यांनी भूषवले.\nया वेळी ‘माविम’चे कुंदन शिनगारे, कृषी संशोधन केंद्राचे प्रा. दगडू कदम, मोहोळ ग्रामीण रुग्णालयाच्या वैयकिय अधिकारी डॉ. प्रीती कोन्हे, स्वयंम शिक्षण प्रयोग संस्थेचे प्रकल्प संचालक किरन माने उपस्थित होते.\nअन्नशास्त्र व तंत्रज्ञानचे विषय विशेषज्ञ दिनेश क्षीरसागर यांनी प्रास्ताविकात महिला दिनाचे महत्त्व विषद करून कृषी विज्ञान केंद्रामार्फत महिला बचत गटांसाठी आयोजित केल्या जाणाऱ्या कृषीविषयक उपक्रमांची माहिती दिली.\nडॉ. दिनेश नांद्रे यांनी ‘केंद्राने केलेल्या कृषी तंत्रज्ञान प्रसाराच्या माध्यमातून महिलांनी उद्योजक म्हणून पुढे यावे,’ अशी अपेक्षा व्यक्त करून ‘कृषीपूरक उद्योग व मूल्यवर्धनाच्या संकल्पनेतून आर्थिक स्तर उंचावता येईल’, असे नमूद केले. कुंदन शिनगारे यांनी ‘बचत गट चळवळीच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण झाले पाहिजे,’ असे सांगून त्या अनुषंगाने आयोजित उपक्रमांची माहिती दिली.\nडॉ. प्रीती कोन्ही यांनी महिलांचे आरोग्य व त्या बाबत घ्यावयाची काळजी यावर सविस्तर माहिती दिली. या प्रसंगी महिला आरोग्य तपसणी शिबीर व कृषी उद्योजकांमार्फत निर्मित अन्नप्रक्रिया व शोभनीय उत्पादनांचे प्रदर्शन आयोजित केले.\nक्षीरसागर यांनी पोषक परसबाग संकल्पना व स्वयं सहायता गटासाठी अन्न प्रक्रिया उद्योगातील संधींबाबत, तर विषय विशेषज्ञ डॉ. तानाजी वळकुंडे यांनी शेळीपालन व परसातील कुक्कुटपालनाबाबत सविस्तर माहिती दिली.\nविषय विशेषज्ञ काजल जाधव यांनी सूत्रसंचालन केले. क्षीरसागर यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी ‘माविम’ आणि स्वयं शिक्षण प्रयोग यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नरेंद्र जाधव, ज्ञानेश्वर तांदळे, नितीन बागल व अरूण गांगोडे यांनी विशेष प्रयत्न केले.\nदत्तात्रय भोसले About 214 Days ago\nअशा कार्यक्रमांमुळे शेती क्षेत्रात मोठ्या संख्येने महिला येतील . त्यामुळे शेती अधिक समृद्ध होण्यास मदत होईल . ही बातमी फक्त बाईट्स ऑफ इंडियावरच वाचायला मिळाली हेही विशेषच .\nदगडे यांना कृतिशील शिक्षक पुरस्कार जाहीर साडेतीन हजार पुस्तके भेट देणारा माणूस गांधी विचार परीक्षेचा निकाल जाहीर रोपळे येथे साखरेचे अल्प दरात वाटप मूकबधिर शाळेला सामूहिक श्रवण यंत्र भेट\n‘अनुलोममुळे सर्वसामान्य लाभार्थींना योजनांचा लाभ’\nजिंदगी धूप तुम घना साया...\nकर्तव्यदक्ष गृहिणी ते जबाबदार समाजसेविका\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nकोकणातील कलाशिक्षकांची निसर्गचित्रे मुंबईच्या प्रदर्शनात\nसमतानगरमध्ये ६२वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा\nजिंदगी धूप तुम घना साया...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://enavakal.com/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%93%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%B5-%E0%A5%A8%E0%A5%A6/", "date_download": "2018-10-16T20:54:05Z", "digest": "sha1:GAVAHLB6FF24XQUETLSIXIHAKHXU3OZP", "length": 10440, "nlines": 134, "source_domain": "enavakal.com", "title": "", "raw_content": "(व्हिडिओ)नवरात्रोत्सव २०१८ : गिरगावातील ‘ओवळवाडी सार्वजनिक उत्सव समिती’ – eNavakal\n»1:00 pm: गोंदिया – सर्पदंशाने मृत्यू झालेल्या मुलाला जिवंत करण्याचा दावा करणाऱ्या दोन आयुर्वेदिक डॉक्टरांना पोलिसांनी ताब्यात घेतले\n»9:21 am: मुंबई – मालाडमध्ये सुटकेसमध्ये आढळला महिलेचा मृतदेह. हैदराबादच्या १९ वर्षीय तरुणाला पोलिसांनी केली अटक\n»9:17 am: उत्तराखंड – उत्तरकाशीमध्ये पहाटे ४:०६ वाजता जाणवले; ३.२ रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के\n»8:17 am: पंढरपूर – शारदीय नवरात्रीनिमित्त विठुराया आणि रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात गुलाबाच्या फुलांची आकर्षक सजावट\n»7:15 am: मुंबई – मुंबईत पेट्रोलच्या दरात 11 पैशांनी वाढ; डिझेल 24 पैशांनी महागले\n(व्हिडिओ)नवरात्रोत्सव २०१८ : गिरगावातील ‘ओवळवाडी सार्वजनिक उत्सव समिती’\n#metoo अलोकनाथांच हे रूप काही वर्षांपूर्वीच मला समजल होतं\n(व्हिडीओ) जगातील सर्वात लांब पल्ल्याची विमानसेवा\nआघाडीच्या बातम्या गुन्हे देश\n बिहारमध्ये महिलेला मारहाणीनंतर केले निर्वस्त्र\nपाटणा – बिहारमधील भोजपूर जिल्ह्यात एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. भोजपूर जिल्ह्यातील बिहियामध्ये एका तरुणाच्या हत्या प्रकरणात सहभागी असल्याच्या संशयावरून जमावाने महिलेला बेदम...\nमध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत\nमुंबई – मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. कुर्ला ते विद्या विहारदरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने लोकल वाहतूक काही काळासाठी बंद झाली आहे. धीम्या मार्गावरील वाहतूकही...\nइन्स्टाग्राम बंद झाले अन्…\nमुंबई – फोटो शेअर करण्यासाठी प्रसिद्ध असलेले अॅप इन्स्टाग्राम आज थोड्या वेळासाठी जगभरात बंद पडले होते. तांत्रिक कारणामुळे ही समस्या निर्माण झाली होती. मोबाईल अॅपवर अनेकांना इन्स्टाग्राम...\nआघाडीच्या बातम्या आंदोलन महाराष्ट्र\nनाणार परिसरात सरकार विरोधात धरणे आंदोलन\nरत्नागिरी – राजापूर तालुक्यातील नाणार परिसरात प्रस्तावित असलेल्या रिफायनरी प्रकल्पासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात केलेल्या वक्तव्याच्या निषेधासाठी आज नाणार परिसरात निदर्शने करत धरणे आंदोलन...\nइलेक्ट्रिक बस करार रद्द\nमुंबई- प्रदुषणावर आळा घालण्यासाठी 40 इलेक्ट्रिक बस पुरविण्याचा एका कंपनीशी केलेला करार एकतर्फी रद्द करण्यार्‍या बेस्ट प्रशासनाला उच्च न्यायालयाने आज चांगलाच दणका दिला. कायद्याचे उल्लंघन...\n‘मीटू’ मोहिमेबाबत हायकोर्टात याचिका\nमुंबई- संपूर्ण देशभरात सुरू असलेल्या ‘मीटू’ या मोहिमेबाबत आज हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. वकील सन्नी पुनामिया यांनी ही याचिका दाखल केली आहे....\nएम. जे. अकबरांवर आणखीन एक आरोप महिला पत्रकाराने लेखाच्या माध्यमातून केले उघड\nनवी दिल्ली- लैंगिक शोषणाच्या आरोपांमुळे अडचणीत आलेले परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांच्याविरोधात आणखीन एका महिला पत्रकाराने आरोप केला आहे. अकबर यांनी आपल्याला अनेकवेळा...\nनरेंद्र मोदींच्या शिर्डीतील कार्यक्रमाला गर्दी जमविण्यासाठी 2 कोटींची उधळण\nमुंबई- राज्यात एकीकडे तिजोरीत खडखडाट असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिर्डीतील कार्यक्रमाला गर्दी जमविण्यासाठी राज्य सरकार तब्बल दोन कोटी रुपयांची उधळण करणार असल्याची धक्कादायक माहिती...\nराहुल गांधी दोन दिवस मध्य प्रदेश दौर्‍यावर\nग्वाल्हेर- राहुल गांधी दोन दिवसांच्या मध्य प्रदेश दौर्‍यावर आहेत. आज, ग्वाल्हेर येथील किला भागात असलेल्या गुरुद्वाराला भेट देऊन त्यांनी माथा टेकला. यावेळी राहुलबरोबर ज्योतिरादित्य सिंधिया,...\nसामना रात्री ०८ वाजता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.marathi.aarogya.com/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%98%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%80/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%A8/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A5%AC-%E0%A4%B9%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A5%AF%E0%A5%A7%E0%A5%AA-%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%A4.html", "date_download": "2018-10-16T21:12:36Z", "digest": "sha1:SZG34DEZWPXFIRNCMPOT2BXZNW4RGM2C", "length": 11552, "nlines": 119, "source_domain": "www.marathi.aarogya.com", "title": "राज्यात ६ हजार ९१४ नेत्र संकलित - आरोग्य.कॉम - मराठी", "raw_content": "\nपोषक पदार्थ आणि अन्न\nकोड - पांढरे डाग\nराज्यात ६ हजार ९१४ नेत्र संकलित\nराज्यात ६ हजार ९१४ नेत्र संकलित\nनेत्र संकलनात मुंबई आघाडीवर, पुणे दुसऱ्या क्रमांकावर\n२७४५ जणांना राज्यात 'दृष्टी' राज्यातील नेत्रपेढ्यांतून सहा हजार ९१४ एवढे डोळे संकलित करण्यात आल्याने उद्दिष्टापेक्षा अधिक डोळे या वर्षी संकलित झाल्याचे स्पष्ट झाले आहे. संकलित डोळ्यांपैकी राज्यातील सुमारे दोन हजार ७४५ अंधांना 'दृष्टी' प्राप्त करून देण्यात यश आल्याची माहिती समोर आली आहे.\nराज्यातील ३५ जिल्ह्यांतून ५२ खासगी आणि सरकारी नेत्रपेढ्या कार्यरत आहेत. त्या नेत्रपेढ्यांमधून दरवषीर् नेत्र संकलन केले जाते. संकलित केलेल्या डोळ्यांचा अंधांना 'दृष्टी' देण्यासाठी वापर केला जातो. या वषीर् सहा हजार सातशे एवढे 'टागेर्ट' ठेवण्यात आले होते. हे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. त्याचप्रमाणे सुमारे दोन हजार ७४५ लोकांना नेत्ररोपणाद्वारे दृष्टी प्राप्त झाली आहे, अशी माहिती राज्य अंधत्व नियंत्रण समितीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी 'मटा'ला दिली.\nनेत्र संकलनासाठी राज्यातील विविध नेत्रपेढ्यांना ७५० रुपये अनुदान दिले जाते. त्या अनुदानात डोळे संकलन आणि त्याचे जतन यांच्यासाठी समावेश आहे. एकूण संकलित डोळ्यांपैकी दोन हजार ७४५ व्यक्तींना नेत्ररोपण करण्यात आले, म्हणजेच अवघे चाळीस टक्के अंधांना 'दृष्टी' देण्यात यश आले आहे. आतापर्यंत एकूण संकलित केलेल्या डोळ्यांपैकी केवळ ३० ते ३२ टक्के जणांना 'डोळे' प्राप्त होतात. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत दृष्टी प्राप्त होणाऱ्यांच्या संख्येतही वाढ झालेली आहे. एकूणच डोळे संकलित होण्याची संख्या अधिक असली, तरी नेत्रदान करणाऱ्यांपैकी अनेकजण वृद्ध, विविध आजाराने बाधित असल्याने त्यांच्या डोळ्यांची दृष्टी चांगली असतेच असे नाही. त्यामुळे ते डोळे नेत्ररोपणासाठी उपयुक्त ठरत नाहीत. या वषीर् संकलित झालेल्या डोळ्यांपैकी चार हजार १६९ डोळे हे वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांच्या अभ्यास, संशोधनासाठी देण्यात आले आहे, असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.\nआरोग्य म्हणजे सुदृढता असणे किंवा सुरळीतता असणे. सुदृढता, सुरळीतता आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी मार्गदर्शन करणे हा या वेबसाईटचा प्रयत्न आहे. आरोग्य.कॉम ही भारतातील आरोग्य विषयक माहिती पुरवण्यात सर्वात अग्रेसर असणा-या वेबसाईट्सपैकी एक आहे. या आरोग्यविषयक माहिती पुरवणा-या साईट्स म्हणजे डॉक्टर नव्हेत. पण आरोग्याविषयी पुरक माहिती व उपचारांचे वेगवेगळे माध्यम उपलब्ध करुन देणारी प्रगत यंत्रणा आहे. या साईटच्या गुणधर्मांमुळे इंटरनेटचा वापर करणा-यांमधे आरोग्य.\n» आमच्या सर्व समर्थन गट पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nआमच्या बातमीपत्राचे सदस्यत्व घ्या\nआरोग्य संबंधित नवीन माहिती मिळवा.\nआरोग्य.कॉम ही भारतातील एक आरोग्याविषयीची आघाडीची वेबसाईट आहे. ह्या वेबसाईटवर तुम्हाला आरोग्याविषयी जवळ जवळ सर्व वैद्यकीय आणि सर्वसामान्य माहिती मिळण्यास मदत होईल असे विभाग आहेत.\nहे आपले संकेतस्थळ आहे, यात सुधारण्याकरिता आपले काही प्रस्ताव किंवा प्रतिक्रीया असतील तर आम्हाला जरुर कळवा, आम्ही आमचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करू\n“माझे नाव पुंडलिक बोरसे आहे, मला आपल्या साइट मुळे फार उपयुक्त माहिती मिळाली म्हाणून आपले आभार व्यक्त करण्यासाठी ईमेल पाठवीत आहे.\nकॉपीराईट © २०१६ आरोग्य.कॉम सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.snpnews.in/2018/04/24/the-unique-academy/", "date_download": "2018-10-16T21:54:23Z", "digest": "sha1:G4CDKIQYGBOMWSWFTPYV5YR37MRXTGXG", "length": 9532, "nlines": 78, "source_domain": "www.snpnews.in", "title": "द युनिक अॅकॅडमीच्या युट्युब चॅनेलने एक लाख सब्सक्राइबरचा टप्पा ओलांडला. एक कोटीहुन जास्त हिट्स. - SNP News | News Articles | Blogs | Technology | Social | Political | Education |Cultural", "raw_content": "\nद युनिक अॅकॅडमीच्या युट्युब चॅनेलने एक लाख सब्सक्राइबरचा टप्पा ओलांडला. एक कोटीहुन जास्त हिट्स.\n24/04/2018 24/04/2018 SNP ReporterLeave a Comment on द युनिक अॅकॅडमीच्या युट्युब चॅनेलने एक लाख सब्सक्राइबरचा टप्पा ओलांडला. एक कोटीहुन जास्त हिट्स.\nद युनिक अॅकॅडमी ही स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन क्षेत्रातील एक अग्रगण्य संस्था आहे. ज्ञानातून सक्षमीकरण हे ब्रीद स्वीकारून युनिक अॅकॅडमीने स्थापनेपासूनच यूपीएससी आणि एमपीएससी परीक्षा मार्गदर्शन क्षेत्रात आपला नवा ठसा उमटविला आहे. स्पर्धा परीक्षांच्या सर्वांगीण तयारीसाठी अभ्यासवर्ग हा युनिकचा महत्वाचा उपक्रम असून सविस्तर मार्गदर्शन, व्यक्तीगत लक्ष, परीक्षाभिमुख दृष्टीकोन, दर्जेदार व अद्ययावत नोट्स आणि भरपूर सराव चाचण्या हे या अभ्यासवर्गाचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळेच संस्थेतून मार्गदर्शन घेतलेले बाराशेपेक्षा जास्त यशस्वी विद्यार्थी आज प्रशासनात कार्यरत आहेत.\nहल्लीचे विद्यार्थी सोशल आणि ऑनलाईन मीडियाचा मोठ्या प्रमाणावर उपयोग करतात. या माध्यमांतूनदेखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळावे म्हणून युनिकचे युट्यूब चॅनेल (www.youtube.com/TheUniqueAcademyPune) सुरु करण्यात आले होते ,हल्लीच या चॅनेल ने एक लाख subscribers टप्पा ओलांडला आहे, युट्यूबच्य माध्यमातून एक लाखापेक्षा जास्त विद्यार्थी युनिकशी जोडल्या गेले आहेत. द युनिक अॅकॅडमी या YouTube चॅनेल वर स्पर्धा परीक्षांसंबंधीचे ५०० हुन अधिक विडिओ मोफत उपलब्ध आहेत.\nजाहिरात क्षेत्रात कार्यरत असलेले अंकुश गावडे हे यूनिकच्या चॅनेलचे काम पाहतात.\nअंकुश गावडे आणि यूनिकचे संस्थापक मल्हार पाटील यांच्या संकल्पनेतून या चॅनेल सुरुवात २०१४ मध्ये करण्यात आली. आठवड्याला २-३ विडीओ अपलोड करणायचा त्यांचा प्रयत्न असतो, यूनिकचे प्राध्यापक तुकाराम जाधव, मनोहर भोळे, देवा जाधवर यांचे इनपुट्स घेऊन नवीन उपक्रम करण्याचा त्यांचा प्रयास आहे.\nयुनिकच्या युट्युब चॅनेलवरील स्पर्धा परीक्षांसंबंधी मार्गदर्शनपर व्हिडीओ, मुलाखती तसेच यशस्वी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शनपर मनोगतांच्या माध्यमातून विद्यार्थी मार्गदर्शन व प्रेरणा घेत असतात. या चॅनेलवरील व्हिडीओजना आजवर एक कोटी हुन जास्त हिट्स मिळालेले आहेत. द युनिक अॅकॅडमीचा महत्वाचा उपक्रम फ्रायडे फ्रंटलाईन तसेच महाराष्ट्र calling चे सर्व लेक्चर्स यूट्यूब चॅनेलवर उपलब्ध असतात. या सर्व व्हिडिओजचा महाराष्ट्रातील तसेच देशाच्या कानाकोपऱ्यातील विद्यार्थीत लाभ घेत असतात. स्पर्धापरीक्षा देऊ इच्छिणाऱ्या सर्वांनी या चॅनेलला भेट देऊन subscribe करावे.एक लाख subscribers झाल्याबद्दल टीम युनिकचे हार्दिक अभिनंदन.\nमहाराष्ट्र समुद्रकिनारपट्टीवर माशांचे प्रमाण कमी होण्याच्या मार्गावर\nपंढरपुरात लवकरच टोकन व्यवस्था,वारकऱ्यांना घेता येणार रांगेशिवाय विठ्ठलाचं दर्शन\nताडदेव येथील सहमित्र सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या महिला कार्यकर्त्या ‘किसीसे कम नही’\n‘लिटल चॅम्प’ मुग्धा वैशंपायन बारावीच्या परीक्षेत 63 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण\nबिबट्याशी झुंज देऊन स्वत:चे आणि आईचे प्राण वाचवले\nमहाराष्ट्र स्वाभिमान युवक उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी वैभव वीरकर यांची निवड\nकृषी उत्पादनांच्या निर्यातीस प्रोत्साहन देण्यासाठी सुरेश प्रभु यांचा पुढाकार\nदादरच्या फूल मार्केटमध्ये गोळीबार, एकाची हत्या\nप्रस्तावित नवीन औद्योगिक धोरण लवकरच मंजूर होईल – सुरेश प्रभु\nफुटवेअर आणि लेदर सेक्टरसाठी केंद्र सरकारचे खास पॅकेज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.snpnews.in/2018/10/10/%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A8/", "date_download": "2018-10-16T21:53:24Z", "digest": "sha1:PMXMMP6S3I5V4GVWXYWECKTNVTQCOQEE", "length": 7403, "nlines": 75, "source_domain": "www.snpnews.in", "title": "शासकीय धान्य वाहतुकदारांचा प्रश्न निलेश राणे यांच्या कोर्टात - SNP News | News Articles | Blogs | Technology | Social | Political | Education |Cultural", "raw_content": "\nशासकीय धान्य वाहतुकदारांचा प्रश्न निलेश राणे यांच्या कोर्टात\n10/10/2018 SNP ReporterLeave a Comment on शासकीय धान्य वाहतुकदारांचा प्रश्न निलेश राणे यांच्या कोर्टात\nरत्नागिरी: शासकिय धान्य वाहतूकदारांचा विषय आता माजी खासदार निलेश राणे यांच्या कोर्टात गेला आहे. रविवारी धान्य वाहतूकीचा ठेका घेतलेल्या श्री.शहा यांच्याशी श्री.राणे यांनी चर्चा केली असून आज अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना.गिरिष बापट यांच्या समवेत होणार्या बैठकित स्वाभिमान पक्षाचा विरोध असल्याचा माझा निरोप मंत्र्यांना सांगा, अशा शब्दात श्री.राणे यांनी ठेकेदाराला खडसावले. बैठकीत निर्णय न झाल्यास स्थानिक वाहतूकदारांसाठी स्वाभिमान पक्ष आक्रमक भूमिका घेईल, असा इशारा श्री.निलेश राणे यांनी दिला आहे.\nशासकीय धान्य वहातूक यापूर्वी थेट स्थानिक ट्रक मालकांमार्फत सुरू होती. राज्य सरकारने धान्य वहातुकीचा ठेका देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर शहा नामक व्यक्तीने जिल्ह्यातील सर्व धान्य वहातुकीचा ठेका घेतला आहे. प्रशासनाकडून ट्रक मालकांना देण्यात येणाऱ्या दरापेक्षा कमी दर ठेकेदार देत असल्याने ट्रक चालकांनी त्याला विरोध दर्शवीला. स्थानिक पातळीवर कोणताच निर्णय न झाल्याने अखेर ट्रक चालकांनी माजी खासदार निलेश राणे यांच्याकडे धाव घेतली होती. रविवारी श्री.राणे यांनी ठेकेदाराला आपल्या शैलीत सुनावले. स्थानिकांना रोजगार मिळण्यासाठी मी आग्रही आहे. माझ्या मतदार संघात दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. तुमचे १५ लाख रू.देण्याची जबाबदारी माझी आहे. परंतु माझ्या ट्रक चालकांना व्यवसाय करताना तुम्ही सहकार्य करा. माझे तुम्हाला सहकार्य राहील, असे सांगितले. आजच्या बैठकीसाठी स्वाभिमानमार्फत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे शहर उपाध्यक्ष व रत्नसिंधु युनियनचे अध्यक्ष संकेत चवंडे यांना पाठविण्यात येणार आहे.\nTagged निलेश राणे वाहतुकदार शासकीय धान्य\nमिऱ्यावासीयांचा जेटी प्रश्न सोडवणार – निलेश राणे\nरत्नागिरीत गाडीला भीषण अपघात, 2 ठार\nजेष्ठ अभिनेत्री रिमा लागू यांचं निधन\nरत्नागिरीत काम करणे हेच माझ्यासाठी पद – निलेश राणे\nदेहूतून आज संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान\nमहाराष्ट्र स्वाभिमान युवक उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी वैभव वीरकर यांची निवड\nकृषी उत्पादनांच्या निर्यातीस प्रोत्साहन देण्यासाठी सुरेश प्रभु यांचा पुढाकार\nदादरच्या फूल मार्केटमध्ये गोळीबार, एकाची हत्या\nप्रस्तावित नवीन औद्योगिक धोरण लवकरच मंजूर होईल – सुरेश प्रभु\nफुटवेअर आणि लेदर सेक्टरसाठी केंद्र सरकारचे खास पॅकेज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%88%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE_%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%80", "date_download": "2018-10-16T21:13:16Z", "digest": "sha1:YC3YX3HTND7MI64CGZQPULY5YEBAZJOY", "length": 6606, "nlines": 74, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ईंद्रा देवी - विकिपीडिया", "raw_content": "\nईंद्रा देवी तथा युजेनी व्ही. पीटरसन (रशियन:Евгения Петерсон; १२ मे, इ.स. १८८९:रिगा, लात्व्हिया - २५ एप्रिल, इ.स. २००२:बोयनोस आइरेस, आर्जेन्टिना) या रशियन योगशिक्षिका होत्या.\nयांचे वडील व्हासिली पीटरसन हे स्वीडिश बँक चालक होते तर आई अलेहांद्रा लाबुनस्कैया या रशियन जहागिरदार घराण्यातील होत्या १९१७मधील बोल्शेविक क्रांती दरम्यान ईंद्रा देवी आपल्या कुटुंबासह बर्लिनला पळून आल्या. तेथे त्यांनी नृत्य आणि अभिनयाचे शिक्षण घेतले.\nया रवींद्रनाथ टागोर आणि योगी रामचरक यांच्या पुस्तकांनी प्रभावित झालेल्या होत्या. १९२७ साली या भारतात आल्या व भारतीय टोपणनाव धारण करुन येथील चित्रपटांत त्यांनी कामे केली. १९३०मध्ये त्यांनी भारतातील चेकोस्लोव्हाकियाच्या राजदूत यान स्ट्राकाटी यांच्याशी लग्न केले.\nमैसूरच्या महाराजांनी भलावण केल्याने योगगुरू तिरुमलै कृष्णमाचार्य यांनी ईंद्रा देवी यांना शिष्य मानले.\n१९३९ साली या आपल्या पतीबरोबर चीन येथे गेल्या. तेथे त्यांनी च्यांग कै शेक यांच्या घरी योगासने शिकविण्याचा वर्ग सुरू केला. १९४९ साली स्ट्राकाटी यांचे निधन झाल्यावर ईंद्रा देवी अमेरिकेस गेल्या व तेथेही त्यांना योगासनाचे वर्ग सुरू केले. त्यांच्या शिष्यांमध्ये ग्रेटा गार्बो, यहूदी मेनुहिन, ग्लोरिया स्वान्सन यांसह हॉलिवूडमधील अनेक व्यक्तींचा समावेश होता.\n१९५३मध्ये त्यांनी सिगफ्रीड कनौअर यांच्याशी लग्न केले. त्यानंतर अमेरिकेचे नागरिकत्व स्वीकारताना त्यांनी ईंद्रा देवी हे नाव लावले.\nईंद्रा देवी पुट्टपार्थीच्या सत्य साई बाबा यांच्या कार्याशी संलग्न होत्या.\n१९८२ साली ईंद्रा देवी आर्जेन्टिनाला स्थलांतरित झाल्या. तेथे २००२ साली त्यांचा मृत्यू झाला.\nइ.स. १८९९ मधील जन्म\nइ.स. २००१ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १२ मे २०१७ रोजी ०६:०६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://cooldeepak.blogspot.com/2010/12/blog-post.html", "date_download": "2018-10-16T20:55:46Z", "digest": "sha1:TAR765SFDQX34YNNWPDBCVBBKDZDDIIC", "length": 31479, "nlines": 283, "source_domain": "cooldeepak.blogspot.com", "title": "पु.ल.प्रेम: 'पुल'कित!", "raw_content": "\nपु.लंची छायाचित्रे पाहण्यासाठी इथे क्लिक करा\nअंत:करणातील वीणेचा अखंड झणकार\nबोलावे आणि बोलू द्यावे \nनवं वर्ष आणि सुखाचा चेहरा\nमराठी मुलखात मराठीला दासीचा दर्जा\nएक होते कुसुमाग्रज : विशाखाचे दिवस --पु.ल.\nतुम्हाला नागपूरकर व्हायचं का\nतुम्हाला मुंबईकर व्हायचंय का\nतुम्हाला पुणेकर व्हायचं का\nधर्म, अंधश्रध्दा नि तुम्ही आम्ही\nभारतीय अशी रंगभूमी आहे काय\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\n॥ श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे यांसी..॥\nआयुष्यमान व्हा, यशस्वी व्हा\nदेवगडचो हापूस सगळ्या आब्यांचो बापूस.. - पु.ल.\n'पुलं'नी केलेला गंधर्वगौरव : गंधर्वनाम संवत्सरे...\nएक जानेवारी : एक संकल्प दिन\nसंवाद : एका राजा लेखकाशी (पु. ल. आणि विद्याधर पुंडलिक यांचा संवाद)\nपुलंचे एक प्रेरणादायी पत्र\nपु.ल.देशपांडे यांनी सुधीर बेडेकर यांना दिलेली मुलाखत\nपं. सी. आर. व्यास यांच्या षष्ठ्यब्दपूर्ती समारंभात पुलंनी केलेलं भाषण\nदेवधर संगीत विद्यालयातील समारंभात पुलंनी केलेलं भाषण\nअभ्यास : एक छंद\nमी भारतीय म्हणूनच जगेन\nसमजा, कुणी तुमच्या मुस्काटीत मारली तर..\nबाबा आमटे एक विज्ञानयोगी\n...तर मराठीची चिंता बाळगण्याचे कारण नाही\nदलित शब्दाची व्याप्ती कळणार कधी\nहे जग मी सुंदर करुन जाईन....\nभाईकाकाज लेटर टू मीरा ...\nकाय वाट्टेल ते होईल\nमी एक नापास आजोबा\nपुल - काही सहित्यिक भोग\nआपण सारे भारतीय आहोत\nरंग माझा वेगळा (प्रास्ताविक -पु. ल. देशपांडे)\nपु.लं. चे मजेदार किस्से\nकाही साहित्यिक भोग (भोग २)\nजो जे वांछील तो ते लिहो\nतिळगूळ घ्या गोड बोला\nव्यक्ति आणि वल्ली (1965) - पु. ल. देशपांडे\nविशीतल्या पोराचं पु.ल. आजोबांना पत्र\nपु.ल. म्हणजे परमेश्‍वराने दिलेले वरदान..\nसाहित्यातील हृदयस्थपु ल देशपांडे\nमुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रातील पुलंचे योगदान\nपु. ल. 'वस्त्रहरण' नाटकासाठी टर्नींग पॉइंट\nविनोदाने पुलकित करणारे पु. ल.\nखरंच.. शिवी कधी देऊ नये\nपु. ल. एक आठवण, किती सारी साठवण\nजगण्यापलीकडची प्रेरणा देणारा लेखक\nपु.ल. इतिहासजमा होणे शक्य नाही..\nबहोत अच्छे - वसंतराव देशपांडे\nपुरुषोत्तम लक्ष्मण आगे बढो - आचार्य अत्रे\nव्यक्ती आणि वल्ली - अतुल परचुरे\nपुलंच्या आठवणी - राम कोल्हटकर\nपु.ल. आंनदाचा निर्मळ झरा\nआठवणींचं पिपंळपान- पु.ल. आणि सुनीताबाई\nजे रम्य ते बघुनिया...\nआमचा हसवणारा मित्र पी. एल.\nपु.लं. च्या आठवणींना उजाळा\nनवलकरांच्या 'झपाटलेल्या लेखणी'तले भाई\nपु. ल. नावाचे गारुड\nपु. लं. - अखेरचा अध्याय\nपुलकित संध्याकाळ - - स्मिता मनोहर.\nपुन्हा भेटले मराठी मनामनांत जपलेले \"पु. ल.'\n'पुल'कित आठवणींत दंग झाले श्रोते...\nया महान अष्टपैलू अवलियाला माझा मानाचा मुजरा\nभाई, आज तुमचा वाढदिवस\nमाझ्या आयुष्यातील तो सुवर्ण क्षण\nबरं झालं पु.ल. तुम्ही लवकर गेलात\nपु, ल. नावाचं मोरपीस\nपुलं चं लिखाण 'पाहिलं' तेव्हा\nपुल देशपांडे यांची विनोदबुद्धी\nपु.लंच्या त्या दोन संस्मरणीय भेटी\nमला भावलेले 'पु.ल. '\nपु.ल.. तुम्ही स्वतःला कोण समजता\nअजि म्या पु.ल. पाहिले\nअमरत्व काय फक्त देवालाच आहे काय\nएक पत्र माझ्या दैवताला ..... त्याच्याच एका रसिकाकडून\n\"व्यक्ती आणि वल्ली\" .....एक प्रसंग......\nबटाट्याच्या चाळीतील काही आठवणी..\nखिल्ली पुस्तकातील काही उतारे..\nकेसरबाई :एका तेजः पुंज स्वराचा अस्त\nजीवन त्यांना कळलें हो\nसखे सोबती गेले पुढती\nमाझा एक अकारण वैरी\nझपताल - काही (बे)ताल चित्रे (अघळपघळ)\nमी पु. ल. दे.\nपु.लं. .... काही (च्या काही) कविता\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना मिळालेले आणि काही पु.ल. प्रेमी मित्रांनी दिले आहेत. चित्र (jpg,gif),(pdf) पिडिफ स्वरुपात मिळालेले लेख देवनागरीत टंकुन एका ठिकाणी आणण्याचे काम फक्त मी केले.\nमुंबईला गोरेगाव येथे पूर्वेला आरे रस्त्याला लागून असलेला संत पायस कॉलेजचा परिसर म्हणजे हिरव्या वनराजीने विनटलेले एक उपवनच. या ठिकाणी कॅथॉलिक ख्रिस्ती धर्मगुरूंना प्रशिक्षण देणारे केंद्र आहे. अभ्यासाचा एक भाग म्हणून दर वर्षी इंग्लिश नाटक सादर केले जात असे. मराठी भाषक प्रशिक्षणार्थींच्या प्रयत्नांमुळे मराठी नाटकही सादर होऊ लागले. एके वर्षी आम्ही विद्यार्थ्यांनी \"डॉ. कैलास' हे नाटक बसविले होते. या नाटकाच्या प्रयोगासाठी प्रसिद्ध साहित्यिक पु. ल. देशपांडे यांना निमंत्रित करावे, असे ठरले. भाईंना मी अधूनमधून पत्रे लिहीत असे. त्यांच्याकडून न चुकता उत्तर येत असे. त्यांना बोलावण्याची जबाबदारी माझ्यावर सोपविण्यात आली होती.\nतेव्हा भाई सांताक्रुझला राहत असत. आम्ही त्यांना भेटण्यासाठी गेलो. भाई आणि सुनीताबाई यांनी आमचे आनंदाने स्वागत केले. आमच्या अभ्यासक्रमाबद्दल आणि जीवनाबद्दल त्यांनी जिव्हाळ्याने माहिती विचारली. मराठी भाषेवरील आमच्या प्रेमामुळे ते भारावून गेले व त्यांनी आमचे आमंत्रण स्वीकारले. आम्हा साऱ्यांना आनंद झाला.\nनाटकाला दोन दिवस असताना भाईंना फ्लूचा संसर्ग झाला. त्यांनी दूरध्वनीवरून तसे कळविले. आमच्या आवाजातील नाराजी त्यांना जाणवली.\n\"\"मी वसंत सबनीस यांना पाठवतो. तुम्ही चिंता करू नका,'' ते म्हणाले.\n\"\"तुमचा संदेश मिळाला तर रसिकांचे समाधान होईल,'' मी त्यांना सांगितले.\n\"\"तुम्ही उद्या सकाळी या. मी संदेश तयार ठेवतो. भाईंनी पानभर मराठी संदेश लिहून दिला. त्याची सुरवात त्यांनी इंग्लिशमधून केली. सलमीाचे वाक्‍य होते ः मॅन प्रपोजेस अँड गॉड इनडिसपोजेस\n\"\"मराठी भाषेवर प्रभुत्व मिळविण्यासाठी काय करावे'' असा प्रश्‍न आम्ही त्यांना एकदा विचारला होता. तेव्हा ते मला म्हणाले होते, \"\"तुकोबांच्या अभंगगाथेची तुम्ही पारायणे करा. संतसाहित्यातील आध्यात्मिक परिभाषेचा तुम्ही परिचय करून घ्या.''\nभाईंबरोबर माझा पत्रव्यवहार सुरू होता. त्यांनी एका लेखात तुकोबांचा एक अभंग उद्‌धृत केला होता. त्याच आठवड्यात तुकोबांच्या निवडक अभंगांचे पुस्तक मी वाचीत होतो. पुलंनी दिलेल्या अवतरणात शब्दांची रचना निराळी होती. मी धीर करून, भाईंना पत्राद्वारे तसे कळविले. त्यांनी तुकोबांच्या अभंगांच्या शासकीय प्रतीतून शहानिशा केली आणि मला पत्र पाठवून मनःपूर्वक आभार मानले. भाईंच्या मनाचा मोठेपणा पाहून मी संकोचून गेलो.\n1972 च्या डिसेंबरमध्ये मी गुरुदीक्षा स्वीकारणार होतो. मी भाईंना त्यासाठी निमंत्रित केले होते. त्यांनी त्या विधीसाठी येण्याचे मान्यही केले होते; मात्र, त्यांना अचानक परदेशी जावे लागले. अमेरिकेतून त्यांनी मला, प्रार्थना करण्यासाठी जोडलेल्या हाताचे चित्र असलेले त्रिमिती कार्ड पाठविले व संदेश दिला ः \"तुष्टिरस्तु, पुष्टिरस्तु. शांतिरस्तु\n\"तेजाची पाउले' या माझ्या, \"अक्षर प्रकाशना'ने प्रसिद्ध केलेल्या पुस्तकाची एक प्रत मी भाईंना भेट म्हणून पाठवली. भाईंचे सविस्तर उत्तर आले. भाईंच्या विचारसौंदर्याची एक झलक म्हणून त्यातील काही भाग उद्‌धृत करावासा वाटतो.\n\"\"तेजाची पाउले हा तुमचा लेखसंग्रह वाचून संपवला आणि \"अन्नदाता सुखी भव' या चालीवर \"ग्रंथदाता सुखी भव' म्हणत तुमचा ग्रंथ मिटला आणि हे पत्र लिहायला घेतले. वास्तविक गेली दोन-अडीच वर्षे मी कंपवाताच्या विकाराने, माटेमास्तरांच्या भाषेत सांगायचे म्हणजे, रकमेचा झालो आहे. हाता-पायांचीच नव्हे, तर सर्व शरीराची थरथर चालू असते. लेखन-वाचन, हिंडणे-फिरणे जवळजवळ बंद असल्यापैकी. मे महिन्यातल्या उकाड्यापेक्षा मनाचा उकाडा अधिक तापदायक वाटतो. मर्ढेकरांच्या कवितेतील \"कितीतरी दिवसांत नाही चांदण्यात गेलो कितीतरी दिवसात नाही नदीत डुंबलो कितीतरी दिवसात नाही नदीत डुंबलो' या ओळी सतत मनात घोळत असतात. देहाच्या आणि मनाच्या या असल्या अवस्थेत रखरखल्यासारख्या वातावरणात यात्रा चालू असताना तुमची \"तेजाची पाउले' हे पुस्तक हाती आले आणि बोरकरांच्या कवितेतल्या सरींवर सरींमध्ये सचैल न्हाऊन निघाल्यासारखे वाटले...''\nप्रकृती साथ देत नसतानाही थरथरत्या हातांनी लिहिलेल्या त्या अभिप्रायामुळे मी भारावून गेलो. तसल्या पत्राची अपेक्षा न केल्यामुळे आनंद शतपटींनी वाढला.\nसन 1962 नंतर कॅथॉलिक चर्चमध्ये नवविचारांचे वारे वाहू लागले. चर्चचा दृष्टिकोन अधिक उदार झाला. चर्चला भक्तिगीतांची प्राचीन परंपरा आहे. मदर जी. एम. धाला या मुंबईतील संगीतप्रेमी विदुषीने चर्चमधील प्रार्थनेच्या वेळी वापरासाठी \"वंदना' नावाचा भारतीय रागदारीतील भक्तिगीतांचा आगळा संग्रह तयार केला. त्यात बृहद्‌उपनिषदातील \"असतो मा सद्‌गमय' या ऋचेपासून भा. रा. तांबे यांच्या अनंतस्तोत्रापर्यंतच्या अनेक रचनांचा समावेश आहे. त्याला भाईंनी सविस्तर प्रस्तावना लिहिली आहे. तीत ते म्हणतात, \"\"...निरनिराळ्या धर्मांची किंवा प्रांतांतील किंवा देशांतील माणसे एकत्र येऊन प्रभू येशूची वाणी आणि ज्ञानोबा-तुकोबांची वाणी भारतीय संगीताच्या सुरांत गाऊ लागतील, तेव्हा त्यांना नवे जिव्हाळे लाभतील, नवे नातलग मिळतील. आपले हे माणसांचे कुटुंब फार मोठे आहे, याचा साक्षात्कार होईल. पूजेचा आनंद पूजा करीत राहण्यात असतो आणि पूजेचे फळ पूजाबुद्धी टिकून राहावी, यातच असते...''\n\"सुंदरतेच्या सुमनावरचे दंव चुंबुनि घ्यावे' हा भाईंच्या जीवनाचा ध्यास होता. जिथे जिथे त्यांना सौंदर्याचा साक्षात्कार झाला, तिथे तिथे त्यांनी त्याला मनमुराद दाद दिली. 1960 नंतर मराठी दलित साहित्याचा धगधगता आविष्कार होऊ लागला. हे सृजनाचे नवनवे कोंभ पाहून अनेक प्रस्थापितांना धक्के बसले. \"अश्रूंचा आणि वेदनेचा व्यापार' अशी मुक्ताफळे काहींनी उधळली. भाईंनी मात्र \"जो जे वांछील, तो ते लिहो' असे नवे पसायदान गाऊन मराठीला फुटणाऱ्या रसरशीत कोंभांचे मनःपूर्वक स्वागत केले.\nभाई माणसांचे लोभी; परंतु, प्रकृतिअस्वास्थ्यामुळे भाईंच्या जनसंपर्काला मर्यादा आली. त्यांची भेट घेऊन आपली भक्ती व्यक्त करण्याची अनेक चाहत्यांची इच्छा होती; परंतु सुनीताताईंना कठोरतेने पाहुण्यांच्या वर्दळीला आवर घालावा लागला.\nजून 2000 मध्ये कामानिमित्ताने पुण्याला गेलो होतो. भाईंना भेटण्याची अनिवार इच्छा मनात होती. भाईंना त्रास देण्याची इच्छा नव्हती. सुनीताताईंच्या संमतीने त्यांना फक्त दुरून नमस्कार करायचा होता. शिवाजीनगरमधील \"777, रुपाली'च्या दरवाजावर आम्ही टक्‌ टक्‌ केली. गानू घरात होते. त्यांनी आमचे स्वागत केले आणि आम्हाला ते सरळ भाईंकडे घेऊन गेले. वळवाच्या पावसामुळे सर्वत्र सुखद गारवा पसरलेला होता. मृद्‌गंधामुळे आसमंत मंतरलेला होता. त्यापेक्षा भाईंचा सहवास अधिक सुखद वाटला.\nभाई आरामखुर्चीत बसले होते. आम्ही त्यांना सविनय नमस्कार केला. भाईंनी प्रेमाने आमच्या अभिवादनाचा स्वीकार केला. त्यांचा चेहरा खुलला, फुलला. डोळे नक्षत्रांसारखे चमकले. त्यांची स्मित करण्याची ती आगळी ढब, ओठांचं विलग होणं आणि वृत्तीतील निर्व्याज खेळकरपणा यांचे मनमोकळे दर्शन झाले.\nनेहमीच्या सरावाप्रमाणे भाईंना खूप खूप बोलावंसं वाटत होतं. आम्ही स्मृती जागवीत होतो. भाई हातवारे करून दाद देत होते. जवळजवळ अर्धा तास भाईंचा सहवास लाभला. पुष्कळसा वेळ मौनात; परंतु परमानंदात गेला...\nसोळा कला ज्यांच्यावर प्रसन्न होत्या, ज्यांच्या परीसस्पर्शाने कलेची दालने पुलकित झाली, आपल्या विनोदाने ज्यांनी लाखोंना रिझविले आणि चिंतनशीलतेने विचारमग्न केले, अशा महाराष्ट्राच्या लाडक्‍या व्यक्तिमत्त्वाचा लाभलेला सहवास अविस्मरणीय होता. त्यांच्या मौनाची अवीट गोडी चाखण्याचे भाग्य आम्हाला लाभले होते. ता. 12 जून 2000 रोजी है मौन परमशांतीमध्ये कायमचे विलीन झाले\nपु.लंची पुस्तके खरेदी करून ‘पु.ल. देशपांडे फ़ॉउंडेशन’ला मदत करा खाली काही ऑनलाईन दुवे\nमहाराष्ट्रातील काही पुस्तक भाडांराचे पत्ते\nपु.ल. देशपांडे गुगल प्लस\nपु.ल. प्रेम ब्लॉगचे अपडेट्स तुमच्या ईमेलवर आपोआप येण्यासाठी इथे तुमचा मेल आयडी टाका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.snpnews.in/2018/09/28/%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%82-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AE%E0%A4%A4/", "date_download": "2018-10-16T21:56:31Z", "digest": "sha1:F3ZZ2K6BUWAZ72J5IBPJ7V2SARYHCH3O", "length": 4977, "nlines": 75, "source_domain": "www.snpnews.in", "title": "आता घरगुती वापराच्या वस्तूंच्या किंमतीत वाढ - SNP News | News Articles | Blogs | Technology | Social | Political | Education |Cultural", "raw_content": "\nआता घरगुती वापराच्या वस्तूंच्या किंमतीत वाढ\nटीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन यासारख्या घरगुती वापराच्या आयात होणाऱ्य़ा वस्तूवरील आयात शुल्क दुपट्टीने वाढवण्यात आले आहे.\nयापूर्वी परदेशातून येणाऱ्या या इलेक्ट्रॉनिक वस्तूवरील आयत शुल्क १० टक्के होते. आता हे शुल्क वीस टक्के करण्यात आले. गेल्या काही दिवसात डॉलरच्या तुलनेत रुपयाची मोठी घसरण झाली. त्यामुळे देशाच्या वित्तीय तूटीमध्ये कमालाची वाढ होत आहे. त्यामुळे अनावश्यक गोष्टींच्या आयातीवर निर्बंध आणण्याचा निर्णय पंतप्रधानांनी दोन आठवड्यांपूर्वी घेतलेल्या वित्तमंत्रालयाच्या बड्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला होता.\nशबरीमला मंदिरात महिलांना प्रवेश नाकारता येणार नाही – सर्वोच्च न्यायालय\nनिवडणुका नसताना ‘या’ राज्यात आचारसंहिता\nमुंबईत रिक्षा आणि टॅक्सी भाडेवाढीचे संकेत\nपश्चिम रेल्वेमार्गावर २३ नव्या बम्बार्डियर लोकल\nमुंबईत मध्य रेल्वे मार्गावर अवघ्या एका रुपयात उपचार\nमहाराष्ट्र स्वाभिमान युवक उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी वैभव वीरकर यांची निवड\nकृषी उत्पादनांच्या निर्यातीस प्रोत्साहन देण्यासाठी सुरेश प्रभु यांचा पुढाकार\nदादरच्या फूल मार्केटमध्ये गोळीबार, एकाची हत्या\nप्रस्तावित नवीन औद्योगिक धोरण लवकरच मंजूर होईल – सुरेश प्रभु\nफुटवेअर आणि लेदर सेक्टरसाठी केंद्र सरकारचे खास पॅकेज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%9F%E0%A4%95", "date_download": "2018-10-16T21:05:42Z", "digest": "sha1:WTAM3ZWYOBZKBI35XBLUOZADFM2OYUJN", "length": 3902, "nlines": 120, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कटक - विकिपीडिया", "raw_content": "\nकटक भारताच्या ओडिशा राज्यातील एक शहर आहे. हे शहर कटक जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.\nकटक शहरात नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म झाला.\nयेथे काय जोडले आहे\nगोंयची कोंकणी / Gõychi Konknni\nया पानातील शेवटचा बदल २९ जून २०१६ रोजी ०८:२३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/search?search_api_views_fulltext=%E0%A4%96%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A4%BE-", "date_download": "2018-10-16T21:00:50Z", "digest": "sha1:IZKBMCVYORGDVXLYP47FLWDRVTKWDVCT", "length": 27200, "nlines": 274, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nसर्व बातम्या (52) Apply सर्व बातम्या filter\nमहाराष्ट्र (14) Apply महाराष्ट्र filter\nसिटिझन जर्नालिझम (6) Apply सिटिझन जर्नालिझम filter\nअॅग्रो (5) Apply अॅग्रो filter\nमुक्तपीठ (3) Apply मुक्तपीठ filter\nसप्तरंग (3) Apply सप्तरंग filter\nक्रीडा (1) Apply क्रीडा filter\nगणेश फेस्टिवल (1) Apply गणेश फेस्टिवल filter\nसंपादकिय (1) Apply संपादकिय filter\nखडकवासला (255) Apply खडकवासला filter\nमहापालिका (51) Apply महापालिका filter\nइंदापूर (48) Apply इंदापूर filter\nजलसंपदा विभाग (40) Apply जलसंपदा विभाग filter\nमहाराष्ट्र (39) Apply महाराष्ट्र filter\nप्रशासन (31) Apply प्रशासन filter\nबारामती (31) Apply बारामती filter\nगिरीश बापट (26) Apply गिरीश बापट filter\nसुप्रिया सुळे (22) Apply सुप्रिया सुळे filter\nमुख्यमंत्री (21) Apply मुख्यमंत्री filter\nसोलापूर (21) Apply सोलापूर filter\nनगरसेवक (20) Apply नगरसेवक filter\nराष्ट्रवाद (19) Apply राष्ट्रवाद filter\nअजित पवार (18) Apply अजित पवार filter\nग्रामपंचायत (17) Apply ग्रामपंचायत filter\nजिल्हा परिषद (17) Apply जिल्हा परिषद filter\nमहामार्ग (15) Apply महामार्ग filter\nपुणे - नागरिकांच्या प्रश्‍नांना काय उत्तर द्यायचे, नागरिकांच्या घरांतून आणि आमच्या तोंडचे पाणी पळाले आहे... सणासुदीला पाणीटंचाई निर्माण झाली... जलसंपदा विभागाची दादागिरी का सहन करायची, पाण्याची गळती, चोरी नेमकी कुठे होते, असे प्रश्‍न उपस्थित करीत पाणीप्रश्‍नावर सत्ताधारी पक्षासह सर्व नगरसेवकांनी...\nपाणीकपात करू दिली जाणार नाही - सौरभ राव\nपुणे - शहराची वाढती लोकसंख्या आणि पाण्याची गरज लक्षात घेऊन जलसंपदा विभागाकडे पाण्याचा कोटा वाढवून घेण्यात येईल. पाणीकपात करू दिली जाणार नाही, अशी ग्वाही आयुक्त सौरभ राव यांनी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत दिली. सर्वपक्षीय नगरसेवकांकडून पाणीटंचाईच्या मुद्यावर जोरदार टीका झाल्यानंतर आयुक्त राव यांनी...\n#watercrisis पीएमआरडीएला पाण्याची प्रतीक्षा\nपुणे - जलसंपदा विभागाने पुण्याच्या पाणीपुरवठ्यात कपात करण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी घेतला आहे. या पार्श्‍वभूमीवर आता पीएमआरडीएच्या क्षेत्रात पाणीपुरवठा कोठून करणार, असा प्रश्‍न उभा राहिला आहे. या क्षेत्रातील पाणीपुरवठ्यासंदर्भात मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली असून,...\nब्रिटिशकालीन शिर्सुफळ तलावाच्या संर्वधनाची गरज\nशिर्सुफळ - बारामती तालुक्यातील शिर्सुफळ व दौंड तालुक्यातील रावणगाव या दोन्ही गावांच्या सीमेवर असलेल्या व सुमारे 834 एकर क्षेत्रावर पसरलेल्या ब्रिटीशकालीन शिर्सुफळ तलावाच्या भराववर सध्या काटेरी झाडे झुडपांची वाढ झाली आहे. तलावाची जबाबदारी असणाऱ्या पाटबंधारे विभागाने याबाबत तात्काळ उपाययोजना...\nखडकवासला ते हडपसरपर्यंत बोगद्याने पाणी हाच पर्याय\nपुणे शहराच्या मध्यवस्तीतून मोठ्या मातीच्या कालव्याद्वारे पाणी वाहने सद्यःस्थितीत एक भीषण आणि भयाण प्रयोग झाला आहे. कालवा फुटीनंतर आता काही तरी पर्याय काढणे ही काळाची गरज झाली आहे १९६२ सालापासून आजतागायत, कार्यकारी अभियंता ते सचिव या पदावर काम करीत असताना जवळ जवळ अकराशे लहान, मध्यम व मोठी धरणे...\nजिल्हास्तरीय ज्युदो स्पर्धेत सलोनीला कांस्यपदक\nभिगवण : भादलवाडी (ता.इंदापुर) येथील विद्या प्रतिष्ठाणच्या बिल्ट इंग्लिश मेडियम स्कुलची विद्यार्थिंनी सलोनी संतोष जाधव हिने जिल्हास्तरीय ज्युदो स्पर्धेमध्ये कांस्यपदक पटकावले आहे. पुणे जिल्हा क्रिडा परिषद व क्रिडाधिकारी कार्यालय पुणे यांचे संयुक्त विद्यमाने खडकवासला येथील ज्युदो हॉल येथे...\nशहरी विरुद्ध ग्रामीण असा वाद नको\nपुणे : पुण्यासाठी पाण्याचा जेवढा कोटा मंजूर आहे, तेवढाच पुरवठा केला जाईल, अशी ठाम भूमिका जलसंपदा खात्याने घेतल्यामुळे शहरात त्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. महापालिका सध्या रोज 1350 दशलक्ष लिटर पाणी खडकवासला धरण प्रकल्पातून घेत आहे. कालवा सल्लागार समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत प्रतिदिन 1150...\nकचरा गाडीचे टायर, बॅटरी चोरले\nपुणे : खडकवासला गावातील कचरा गाडीचे चारही टायर व बॅटरी रात्रीत चोरी करण्यात आले. कचरा गाडी गावामधील कालव्यांच्या बाजुला उभी केली जाते. त्यांचाच फायदा चोरांनी घेतला. या चोरीच्या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. अशा घटना पुढे होऊ नये यासाठी चोरांना पोलिसांनी चांगला धडा शिकवला पाहिजे...\nपुणे - जलसंपदा विभाग पुणे शहराला दररोज ११५० एमएलडी पाणी देण्यावर ठाम आहे. या पाणीकपातीनंतर जलसंपदाकडून आता येत्या सोमवारपासून (ता. १५) रब्बी पिकांच्या आवर्तनासाठी उजव्या मुठा कालव्यातून साडेचार टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जलसंपदा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहराच्या...\nपाणीकपातीमुळे नागरिकांचे हाल (व्हिडिओ)\nपुणे - शहराच्या पाणीपुरवठ्यात कपात करण्याचा निर्णय कालवा समितीने घेतल्यानंतरही पुणेकरांना पाणी कमी पडू देणार नसल्याची घोषणा पालकमंत्री गिरीश बापट यांनी केली खरी; मात्र कोणतीही सूचना न देता पाणीकपातीच्या निर्णयाची बेधडकपणे अंमलबजावणी करीत, जलसंपदा खात्याने पालकमंत्र्यांची घोषणाच उडवून दिली. त्यामुळे...\nनवीन धरण बांधणे शक्य नाही : शिवतारे\nपुणे : ''नवीन धरणे बांधणे आता शक्य नाही, यापूर्वी बांधलेल्या धरणांतील पाणीसाठ्याचा वापर योग्य पध्दतीने करण्याची गरज आहे. ठिबक सिंचनाला महत्त्व देण्याची आवश्यकता आहे, ''असे प्रतिपादन जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी केले. भारती विद्यापीठाचे कार्याध्यक्ष आनंदरावदादा पाटील यांच्या 90 व्या...\nआईला वाचविताना भावंडांचा मृत्यू\nखडकवासला - पानशेत धरण परिसरात कपडे धुण्यासाठी आईसमवेत गेलेल्या बहीण-भावाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी दीडच्या सुमारास घडली. प्रथम ऊर्फ कुणाल दत्तात्रेय भगत (वय १७) आणि वैष्णवी दत्तात्रेय भगत (वय १४) अशी त्यांची नावे आहेत. आई सविता दत्तात्रेय भगत, मावसभाऊ व काका यांच्यासह ही भावंडे...\nपानशेत येथे बहीण भावाचा नदीत बुडून मृत्यू\nखडकवासला : वरसगाव धरण परिसरात कपडे धुण्यासाठी आई समवेत गेलेल्या दोन भावंडांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी एक दीड वाजण्याच्या सुमारास घडली आहे. कुणाल दत्तात्रेय भगत (वय 17 ) आणि वैष्णवी दत्तात्रय भगत (वय 14) असे त्या दोन बहीण-भावंडांची नाव आहे. ही घटना दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास...\nपुणे : जुन्या बाजाराजवळील अत्यंत रहदारीच्या चौकात सिग्नलला थांबलेल्या चौघा जणांवर होर्डिंगने घाला घातला. त्यामुळे पुन्हा एकदा धोकादायक आणि अनधिकृत होर्डिंगचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. या पार्श्‍वभूमीवर ‘सकाळ’च्या टीमने केलेल्या पाहणीत काही धक्कादायक प्रकार उघड झाले आहेत. एकट्या वाघाेलीत २०० पेक्षा...\nमुठा कालवा फुटलाच कसा\nमुंबई - पुण्यातील खडकवासला धरणाचा मुठा कालवा अचानक कसा काय फुटला, याचा कारणांसह खुलासा करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी पुणे महापालिकेला दिले. २७ सप्टेंबरला मुठा कालवा फुटल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले होते. तसेच, सिंहगड रोड परिसरात पाणी शिरल्यामुळे शेकडो घरे बाधित झाली. या...\nरब्बीसाठी खडकवासलातून दोन आवर्तने\nमुंबई - रब्बी हंगाम 2018-19 साठी शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन खडकवासला प्रकल्पांतर्गत होणाऱ्या पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्याबरोबरच पुणे जिल्ह्यातील हवेली, दौड, इंदापूर आणि बारामती या चार तालुक्‍यांसाठी रब्बी हंगामासाठी दोन आवर्तने सोडण्याचा निर्णय कालवे सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. आज...\nकालवा समितीच्या निर्णयानुसार पुण्यात पाणी कपात होणार : महापौर मुक्ता टिळक\nपुणे : कालवा समितीच्या निर्णयानुसार पुण्यात पाणी कपात होणार असल्याचे महापौर मुक्ता टिळक यांनी स्पष्ट केले. पुणे शहर व परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील चार धरणांमध्ये मिळून 26 टीएमसी पाणीसाठा असून, शहराला करण्यात येणाऱ्या पाणीसाठ्यात तूर्तास कोणातीही कपात असा अंदाज व्यक्त केला जात...\nपुणेकरांचा पाणीसाठा राहणार कायम\nपुणे : पुणे शहर व परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील चार धरणांमध्ये मिळून 26 टीएमसी पाणीसाठा असून, शहराला करण्यात येणाऱ्या पाणीसाठ्यात तूर्तास कोणातीही कपात करण्याची शक्‍यता नाही. यासंदर्भात मुंबईत कालवा समितीची बैठक सुरु झाली असून, बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब होईल. खडकवासला...\n#garbagedumping पुण्यात कचऱ्याचे साम्राज्य..\nपुणे शहरासह उपनगरांत कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. अनेक ठिकाणी कचरा व्यवस्थापनाचे तीनतेरा वाजले आहेत. यावर टाकलेला प्रकाशझोत... एरंडवणे किष्किंधानगर, सुतारदरा परिसरात कचऱ्याचे ढिसाळ व्यवस्थापन बावधनमधील बायोगॅस प्रकल्पाचा हवा तसा वापर नाही कचरा वर्गीकरणाचाही प्रश्न गंभीर...\nबेबी कालव्यातील अडथळे काढण्यास सुरवात\nउरुळी कांचन - बेबी कालव्यातील जलपर्णी, गवत व इतर अडथळे जेसीबी यंत्राच्या साह्याने काढण्यास सुरवात करून खडकवासला पाटबंधारे विभागाने शेतकऱ्यांना बुधवारी (ता. ३) सकाळी सुखद धक्का दिला. खडकवासला पाटबंधारे खात्याचे कार्यकारी अभियंता पांडुरंग शेलार यांनी मंगळवारी (ता. २) पुढील दोन दिवसांत यंत्राच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.tinystep.in/blog/garodarpanat-sex-chee-bhavana", "date_download": "2018-10-16T21:49:13Z", "digest": "sha1:WH7VGHTEX4YOYO6XRASBPALWUDOVHWZW", "length": 13135, "nlines": 250, "source_domain": "www.tinystep.in", "title": "गरोदर असताना सेक्स करण्याने येणारी भावनोत्कटता लाभदायक असते का? - Tinystep", "raw_content": "\nगरोदर असताना सेक्स करण्याने येणारी भावनोत्कटता लाभदायक असते का\nजी स्त्री आई होणार आहे. त्यांच्यासाठी एक आनंदाची गोष्ट आहे की, गरोदर असताना सेक्स करणे हे त्यांच्या शरीरासाठी लाभदायक असणार आहे. (पण ह्यात गरोदर असताना केव्हा सेक्स करू नये ह्याबाबत लेख लिहला आहे तो वाचून घ्यावा. कारण काही विशिष्ट वेळी सेक्स करणे हे धोकादायक असते.) ह्यामुळे तुमचे नाते खूप घट्ट होते जोडीदाराला तुमच्या विषयी आदर तयार होतो. आणि तुमच्या शरीरालासुद्धा शेप मध्ये ठेवत असतो. आणि ह्यावेळी काही स्त्रिया समागम करायला घाबरत असतात कारण त्या ह्यावेळी होणाऱ्या ओर्गास्म(समागमाच्या वेळी शिगेस पोहचलेली उत्कटता) ह्या स्थितीला ती घाबरते. पण ही अवस्था तुम्हाला तुमच्या गर्भाला हानी पोहोचवत नसते.\n१) मानसिक टेन्शनला दूर करतो\nही भावनोत्कटता तुम्हाला एका आनंदाच्या स्तरावर घेऊन जाते त्यामुळे तुम्ही कोणत्याही चिंता किंवा काळजीला दूर करत असते. ह्यामुळे तुम्हाला हलके आणि ऍक्टिव्ह वाटायला लागते. आणि झोपही खूप गाढ लागते. म्हणून ह्यामुळे तुम्हाला एक वेगळाच आनंदाची अनुभूती होती.\n२) पोटाचा आकार काही प्रमाणात बदलतो\nकधी कधी ज्यावेळी तुम्ही भावनोत्कटता स्थितीला पोहोचत असता त्यावेळी पोटातील मांसपेशी आणि गर्भाशय आकुंचन पावत असते. आणि त्यामुळे काही क्षणापर्यंत पोटाचा आकार हा थोडा तिरकस होऊन जातो पण ह्या सगळ्या गोष्टी नॉर्मल असतात. आणि हे खूप दुर्मिळ असते. ह्याविषयी आणखी ब्लॉग वाचू शकता.\n३) बाळाला ऍक्टिव्ह ठेवत असतो\nबऱ्याचदा ज्यावेळी तुम्ही गरोदरपणात सेक्स करत असतात तेव्हा गर्भातल्या बाळाला जाग येऊन जाते आणि तो इकडे - तिकडे गर्भात इकडे - तिकडे होतो. म्हणजे तो सजग असतो.\n४) तुमचे नाते आणखी घट्ट होते\nसेक्स किंवा समागम ही गोष्ट दोन्हींना मनाने आणि शरीराने एकत्र बांधून ठेवत असते. त्यावेळी नवा सुगंध, आकर्षित करणारे शरीर, आणि नवऱ्याला ह्यावेळी पत्नीच्या सर्वच गोष्टी आवडायला लागतात. आणि ओर्गास्म च्या वेळी ऑक्सीटोसिन नावाचा हार्मोन रिलीज होत असतो. जो स्त्राव तुम्हाला व पतीच्या नात्याला अतूट बनवत असतो. ह्यामुळे दोन्हीत अतूट विश्वास, ओली सहानुभूती, आणि नेहमी काळजी घ्यायची भावना नवऱ्यात विकसित होत असते.\nकाही स्त्रियांचे ह्यावर असे म्हणणे आहे की, जे ओर्गास्म निघत असते त्यावेळी कधी कधी पेल्विक रिजन मधून रक्त निघायला लागते किंवा योनीतुन रक्तही निघते( ह्यासाठी गरोदरपणात सेक्स करावा का ) हा लेख वाचून घ्यावा.\nआणि जर गरोदरपणात सेक्स करताना त्रास होत असेल किंवा काही दुखत असेल तर समागम करू नये. आणि जर काही समस्या आलीच तर डॉक्टरांना भेटून घ्या. पण खूप रिस्क घेऊ नये.\nआमचा लेख वाचल्याबद्दल धन्यवाद आमच्या वाचकांसाठी आम्ही एक सवलत ऑफर देत आहोत त्यासाठी इथे क्लिक करा.\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\nगरोदरपणात असताना ह्या लसी घ्या. . .\nलहान बाळाचे दात कधी यायला सुरवात होते..आणि लहान मुलांचा दाताविषयक सर्व प्रश्नांची उत्तरे\nअशी करा कांद्याची कुरकुरीत खेकडा भजी\nबाळाला सहा महिने झाल्यावर....\nहे सहा काही मजेदार प्रश्न लहान मुले नक्की विचारातात ...जाणून घ्या त्यांची उत्तरे कशी द्यायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/hinduism-marathi/hindu-dharma-115070300019_2.html", "date_download": "2018-10-16T21:40:14Z", "digest": "sha1:N6CK3WLDB4HMZI2UT6QEX4UOCJ5YUGGH", "length": 12753, "nlines": 148, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "hindu dharma : का होत नाही एकाच गोत्रा‍त विवाह? | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 17 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nhindu dharma : का होत नाही एकाच गोत्रा‍त विवाह\nया मागील वैज्ञानिक कारण\nअमेरिकी संशोधकांप्रमाणे आनुवंशिक रोगांवर एकच उपाय आहे आणि ते आहे \"सेपरेशन ऑफ जीन\" म्हणजे नातेवाइकांमध्ये विवाह संबंध नको. कारण एकाच कुळात लग्न केल्याने जीन विभाजित होत नाही आणि पुढील पिढीला हिमोफिलिया, कलर ब्लाइंडनेस, आणि एल्बोनिज्म सारखे रोग होण्याची शक्यता असते. पण आजच्या काळात लग्नाआधी वर आणि वधूची ब्लड टेस्ट होणे जास्त गरजेचं आहे. ज्याने पुढची पिढी संसर्गजन्य रोग आणी आनुवंशिक आजारांना बळी पडणार नाही.> >\nसेक्स नाही तर विवाह रद्द\nमिलिंद सोमण आणि अंकिता विवाहबद्ध\nअक्षय तृतीयेला विवाह असल्यास राशीनुसार पूजा करावी\nकाश्मीरमध्ये विवाह बंधनात अडकले IAS टॉपर टीना आणि अतहर आमिर\nधार्मिक संस्थांच्या निधीतून सामूहिक विवाह\nयावर अधिक वाचा :\n5 मिनिटात देवीला प्रसन्न करण्यासाठी करावा कुंजिका स्तोत्र ...\nअशी मान्यता आहे की नवरात्रीत नऊ दिवसात विधी-विधान पूर्वक दुर्गा सप्तशती पाठ केल्याने ...\nभुलाबाई ही महाराष्ट्रातील एक देवी असून भिल्लीणीचा वेश घेऊन भिल्लरुपी शंकराला भुलवायला ...\n'कालरात्री' दुर्गेचे सातवे रूप\nदुर्गेचे सातवे रूप 'कालरात्री' या नावाने प्रसिद्ध आहे. नवरात्रीच्या सातव्या दिवशी ...\nशिरडीच्या साईबाबांच्या कुटुंबाबद्दल जाणून घ्या\nसाईबाबा जन्म स्थळ महाराष्ट्राच्या परभणी जिल्ह्यातील पाथरी गावात साईबाबांचा जन्म 27 ...\nनवरात्रीत या 4 सोप्या उपयांमुळे पैशाची चणचण दूर होईल\nनवरात्रीत नऊ देवींची आराधना केली जाते. देवी लक्ष्मीही दुर्गांचे रूप आहे. नवरात्रीत देवी ...\n\"आजचा दिवस छान जाईल. मैत्रिण किंवा प्रेयसी भेटेल. मनोरंजनासाठी वेळ काढाल. एखाद्या कल्पक, सर्जनशील कार्यात गुंतलेले राहू शकता. प्रणयातही समस्या...Read More\n\"योजनाबद्धरीत्याने आपले काम करण्याचा प्रयत्न करा. छोट्या-छोट्या अडचणी येतील. पण त्याकडे दुर्लक्ष करा. काळजीपूर्वक कार्य करा. कोणतेही कार्य एखाद्यावर...Read More\n\"मनोरंजनावर खर्च होईल. पत्नीपासून उत्तम सुख मिळेल. प्रेमसंबंधात यश मिळेल. अपत्यांपासून आनंदप्राप्ती होईल. वाहनसुख मिळेल. उत्तम भोजनाचे सुख मिळेल....Read More\n\"काळजीपूर्वक कार्य करा. पळापळ अधिक राहील. आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक विषयांमध्ये देवाण-घेवाण टाळा. भागीदारीच्या विषयांमध्ये सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. कार्यक्षेत्रात...Read More\n\"संवाद कायम ठेवण्याचा प्रयत्न करा. पत्नी व मुले यांचा आनंददायी सहवास लाभेल. व्यावसायिक संबंधांमध्ये ताण पडू शकतो. आपण आपल्या इच्छेनुसार...Read More\n\"आपण अशा लोकांपेक्षा निराळ्या मार्गावर चालण्याची इच्छा ठेवता ज्यावर आपले सहकर्मी आपल्याबरोबर असतील. परस्पर सहकार्याचे महत्त्व ओळखणे आपल्यासाठी उत्तम राहील....Read More\n\"थंड आणि शांत राहाण्याचा प्रयत्न करा. आर्थिक स्थितीमध्ये हळू-हळू सुधारणा येईल. आपल्या कौटुंबिक सभासदांच्या आरोग्याची काळजी घ्या. आपल्या कार्यस्थानावर सहकार्‍यांबरोबर...Read More\nआपण नव्या ग्राहकांना व प्रख्यात लोकांना भेटाल. शेवटी नव्या योजना आणि प्रोजेक्ट्स कार्यान्वित करणे आपल्यासाठी श्रेयस्कर ठरेल. जास्त कार्यभार आपल्या...Read More\n\"पैसे मिळवण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. आपण इतर लोकांना देखील यासाठी तयार करू शकता. एखादी चांगली संधी मिळाल्यामुळे आपली मनस्थिती...Read More\n\"मित्रांबरोबर आणि इतर लोकांबरोबर काळ व्यतीत करण्याची आज आकस्मिक संधी मिळेल. गंभीरपणे विचार केलात तर एखादी बौद्धिक योजना आरंभ करू...Read More\nआनंदाची बातमी मिळेल. राजकीय विषयांमध्ये यश मिळेल. मित्रांचा आधार मिळेल. अधिकारी वर्गाच्या हातात अडकलेले कामे पूर्ण होतील. आवडीचे काम झाल्याने...Read More\n\"चाकरमान्यांना लाभ मिळेल. आजचा दिवस कालपेक्षा चांगला असेल. तरीही आर्थिक मुद्द्यांच्या प्रश्नांबद्दल वाद होणे शक्य आहे. आपणास आकस्मिकरीत्या इतर लोकांबरोबर...Read More\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.snpnews.in/category/village-news/", "date_download": "2018-10-16T21:53:27Z", "digest": "sha1:AFMSTAP55JNUNAE3YHYMDCGD5GTAN3T7", "length": 5161, "nlines": 60, "source_domain": "www.snpnews.in", "title": "गावाकडच्या बातम्या Archives - SNP News | News Articles | Blogs | Technology | Social | Political | Education |Cultural", "raw_content": "\nसारसोली ग्रामस्थ मंडळाकडून श्री सत्यनारायण पूजेचे आयोजन\n14/08/2018 SNP ReporterLeave a Comment on सारसोली ग्रामस्थ मंडळाकडून श्री सत्यनारायण पूजेचे आयोजन\nखेतवाडी येथे श्री सोमनाथ ग्रामस्थ मंडळ सारसोली यांच्या वतीने श्री सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा दिनांक १५/०८ /२०१८ रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त श्री सत्यनारायणाची पूजा आयोजित केली आहे. पूजेची वेळ दुपारी ठीक १ वाजता असून पूजेचे ठिकाण खेतवाडी ५ वी गल्ली, अंबिका निवास, रूम न. ५, तळ मजला गिरगांव पूर्व […]\nअलिबागच्या किनाऱ्यालगत अवैध बंगल्यांवर कारवाई करा – उच्च न्यायालय\n01/08/2018 SNP ReporterLeave a Comment on अलिबागच्या किनाऱ्यालगत अवैध बंगल्यांवर कारवाई करा – उच्च न्यायालय\nअलिबागच्या किनाऱ्यालगत बॉलिवूडमधील सिनेस्टार तसेच मुंबईतील बड्या व्यापाऱ्यांनी बांधलेल्या बेकायदा बंगल्यांबाबत उच्च न्यायालयाने सरकारची खरडपट्टी काढली. या बंगल्यांना अभय का दिले जाते असा सवाल उच्च न्यायालयाने केला. अलिबाग किनाऱ्यावरील अनधिकृत बंगल्यांविरोधात दाखल केलेल्या जनहित याचिकेची सुनावणी न्या.अभय ओक आणि न्या. रियाझ छागला यांच्या खंडपीठासमोर आज झाली. गेल्या अनेक वर्षापासुन सीआरझेड कायद्याचे उल्लंघन करुन बांधण्यात आलेल्या […]\nमहाराष्ट्र स्वाभिमान युवक उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी वैभव वीरकर यांची निवड\nकृषी उत्पादनांच्या निर्यातीस प्रोत्साहन देण्यासाठी सुरेश प्रभु यांचा पुढाकार\nदादरच्या फूल मार्केटमध्ये गोळीबार, एकाची हत्या\nप्रस्तावित नवीन औद्योगिक धोरण लवकरच मंजूर होईल – सुरेश प्रभु\nफुटवेअर आणि लेदर सेक्टरसाठी केंद्र सरकारचे खास पॅकेज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.marathi.aarogya.com/%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A5%80-%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%A4%E0%A5%80/%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A6/%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%96%E0%A4%82%E0%A4%A1.html", "date_download": "2018-10-16T20:42:18Z", "digest": "sha1:XMVJHBAX4BPJZHDMC75ZNVP2LGMPJRDT", "length": 15651, "nlines": 171, "source_domain": "www.marathi.aarogya.com", "title": "सदाफुली - वेखंड - आरोग्य.कॉम - मराठी", "raw_content": "\nपोषक पदार्थ आणि अन्न\nकोड - पांढरे डाग\nएक मीटर सरळ वाढणारी औषधी, पाने अंडाकृती संमुख, फुले अक्षकोनात दोन किंवा तीनच्या समूहात, दलपुंज पांढरी किंवा गुलाबी असलेले, एक जातीत दलपुंज पांढरे किंवा खालच्या भागावर गुलाबी छटा असलेले फळे पुष्कळ बिया असलेली पुटक प्रकारची.\nमूलत: हे झाड मादागास्करचे आहे, पण दोन्ही गोलार्धात, उष्णकटिंबंधात नैसर्गिक अवस्थेत सापडते. ते लावले जाते व तेथूनच नैसर्गिक अवस्थेत उगवायला सुरवात होते.\nया झाडाची मुळे औषधी असतात. आधी या औषधात पोटदुखी निर्माण करणारे आणि विषारी गुणधर्म असल्याचे समजण्यात येत असे, परंतु यात अलीकडे मौल्यवान ऍल्कलॉईडचे प्रमाण दिसून आले आहे. या ऍल्कलॉईडचे साम्य सर्पगंधा जातीच्या झाडाशी दाखवण्यात येते.\nसदाफुलीच्या मुळांत ऍजमॅलिसिसन आणि सेरपेंटाइन सर्पगंधाच्या मुळापेक्षाही जास्त प्रमाणात आहे. यात रेसरपाइनपण आहे. त्यात दुखण्याचा त्रास कमी करण्याचा, रक्तदाब कमी करण्याचे गुणधर्म आहेत. प्राण्यांवर केलेल्या प्रयोगांनी असे दाखवून दिले आहे की सदाफुलीच्या ठराविक प्रकारच्या अर्काचा रक्तांच्या कर्करोगावर उपयोग होतो.\n(Cathrantahus pusilus, Locnera pusila) हे एक तण म्हणून उगवते व कमरेतील उसण किंवा कटिवातात उपयोगी असल्याचे सांगण्यात येते.\nझाड लहान व लांब सुगंधी बहुशास्त्रीय जमिनीत वाढणाऱ्या खोडांनी युक्त (मूलस्तंभे); कणिसाचा अक्ष पानासारख्या महाछदाने झाकलेला; फुले लहान हिरवट, ५ ते १० से. मी. लांब, गोल कणिसात कणिशकास छदकणिश म्हणतात, फळे पिवळसर रंगाची.\nहे झाड भारतात समुद्रसपाटीपासून २०० मीटर उंचीच्या, मुख्यत: ओलसर व दलदलीच्या जागी सापडते किंवा हिमालयाच्या आग्नेय, ओलसर भागात सापडते. कर्नाटकात व भारताच्या इतर भागात याची लागवड करतात. ३ औषधी गुणधर्म असणाऱ्या या झाडाचे वाळवलेले मूलस्तंभ म्हणजे वेखंड होय आणि हे औषधात वापरतात.\nवेखंडात बाष्पनशील तेल असल्याने ते वायूनाशी म्हणजे पोटांचे फुगणे आणि तत्सम वाटणे यावर गुणकारी आहे. वेखंडामुळे पचनशक्ति वाढ होते. वेखंड हे पोटदुखीवर घरगुती उपाय म्हणून प्रसिध्द आहे. यात असलेल्या बाष्पनशील तैलद्रव्यामुळे हे कफ पडण्यास मदत करते. वेखंडामुळे घशातील ग्रंथी वाहतात तसेच ते दम्यावर गुणकारी आहे. यात असलेल्या टॉनिक या द्रव्यामुळे तेसंग्रहणी, रक्ताचा अतिसार यावर उपयोगी आहे. वेखंड मोठया प्रमाणात घेतल्यास ते वांतीकारक म्हणून काम करते आणि मोठ्या प्रमाणावर वांत्या होतात. पाने आणि मूलस्तंभ सुगंधी पदार्थात, पेयात आणि कीटकनाशके तयार करण्यात वापरतात. मूलस्तंभातील तेल मज्जासंस्थेस उत्तेजित करणारे आहे.\nअल्कोहोलमध्ये काढलेले तेलविरहित अर्क गुंगी आणणारे तसेच वेदनाशमन करणारे आहे. हे गुणधर्म वेखंडाची मानसिक रोगामध्ये उपयुक्तता सिध्द करतात. वेखंडाच्या मुळांची भुकटी कृमीउत्सर्जक असते.\nमूलस्तंभाची जीवाणू विरोधी क्षमता सप्रयोग सिध्द झाली आहे. जवळ जवळ १.३ लाख रूपयाची २.८० क्विंटल्स मूलस्तंभ १९७५-७६ साली निर्यात करण्यात आले.\nएच आय व्ही शोध प्रबंध\nएच. आय. व्ही. व आयुर्वेद\nस्वस्थ जीवन जगण्याचा मार्ग\nआयुर्वेदिक तत्वांवर आधारलेल्या कस्टर्डचे मूल्यांकन\nदी ऑर्गन क्लोमा - अ फ्रेश ऍथर\nवैद्य विलास नानल आयुर्वेद प्रतिष्ठान\nआयुर्वेदाच्या मदतीने शरिराची काळजी\nआयुर्वेदाद्वारे केसांची निगा राखणे\nसौंदर्यासाठी काही आयुर्वेदिक उपचारपध्दती\nवृध्दांचे स्वास्थ्य व आयुर्वेद\nरेकी: तुम्हांला माहीत आहे का\nरेकीच्या रोज सरावाने शरीर, मन, भावना, अध्यात्मिक पातळीवर चांगला परीणाम होतो. पुढे वाचा…\nआरोग्य म्हणजे सुदृढता असणे किंवा सुरळीतता असणे. सुदृढता, सुरळीतता आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी मार्गदर्शन करणे हा या वेबसाईटचा प्रयत्न आहे. आरोग्य.कॉम ही भारतातील आरोग्य विषयक माहिती पुरवण्यात सर्वात अग्रेसर असणा-या वेबसाईट्सपैकी एक आहे. या आरोग्यविषयक माहिती पुरवणा-या साईट्स म्हणजे डॉक्टर नव्हेत. पण आरोग्याविषयी पुरक माहिती व उपचारांचे वेगवेगळे माध्यम उपलब्ध करुन देणारी प्रगत यंत्रणा आहे. या साईटच्या गुणधर्मांमुळे इंटरनेटचा वापर करणा-यांमधे आरोग्य.\n» आमच्या सर्व समर्थन गट पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nआमच्या बातमीपत्राचे सदस्यत्व घ्या\nआरोग्य संबंधित नवीन माहिती मिळवा.\nआरोग्य.कॉम ही भारतातील एक आरोग्याविषयीची आघाडीची वेबसाईट आहे. ह्या वेबसाईटवर तुम्हाला आरोग्याविषयी जवळ जवळ सर्व वैद्यकीय आणि सर्वसामान्य माहिती मिळण्यास मदत होईल असे विभाग आहेत.\nहे आपले संकेतस्थळ आहे, यात सुधारण्याकरिता आपले काही प्रस्ताव किंवा प्रतिक्रीया असतील तर आम्हाला जरुर कळवा, आम्ही आमचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करू\n“माझे नाव पुंडलिक बोरसे आहे, मला आपल्या साइट मुळे फार उपयुक्त माहिती मिळाली म्हाणून आपले आभार व्यक्त करण्यासाठी ईमेल पाठवीत आहे.\nकॉपीराईट © २०१६ आरोग्य.कॉम सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/pm-modi-launches-mega-health-scheme-aimed-50-crore-indians-145503", "date_download": "2018-10-16T21:38:51Z", "digest": "sha1:YXVWIFYWTVUAGDTE7VHE4YUQFZDAIAHE", "length": 16145, "nlines": 195, "source_domain": "www.esakal.com", "title": "PM Modi Launches Mega Health Scheme Aimed At 50 Crore Indians मोदींनी सर्वात मोठी आरोग्य योजना 'आयुष्मान भारत' केली लाँच | eSakal", "raw_content": "\nमोदींनी सर्वात मोठी आरोग्य योजना 'आयुष्मान भारत' केली लाँच\nरविवार, 23 सप्टेंबर 2018\n​महाराष्ट्रतील 83 लाख कुटुंबाची निवड करण्यात आली आहे. यामध्ये, राज्यातील सर्वच जिल्ह्य़ांमध्ये आयुष्मान भारत योजना राबविण्यात येणार असून ग्रामीण भागातून सुमारे 58 लाख आणि शहरी भागातून सुमारे 24 लाख कुटुंबांची निवड केली आहे. ग्रामीण भागामध्ये जळगाव, नाशिक, यवतमाळ या जिल्ह्य़ांमधील सर्वाधिक कुटुंबाची निवड केली आहे. तसेच, शहरी भागामध्ये सर्वाधिक कुटुंबांची निवड मुंबई उपनगर, पुणे आणि ठाणे भागांमधून केली आहे.\nरांची- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडची राजधानी रांची येथे आज (ता.23) दुपारी आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा शुभारंभ केला. ही जगातील सर्वात मोठी सरकारी आरोग्य योजना आहे. या योजनेचा फायदा जवळपास 50 कोटी पेक्षा जास्त लोकांना होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.\nया योजनेअंतर्गत गरीबांनाही उपचार मिळणार आहे, असे मोदींनी सांगितले आहे. अमेरिका, कॅनडा आणि मॅक्सिको या तिन्ही देशांच्या एकत्रित लोकसंख्येपेक्षा जास्त लोकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. जगातील अनेक संघटना या योजनेचा अभ्यास करतील. 14555 या हेल्पलाईन क्रमांकावर फोन करुन तुम्ही आयुष्मान भारत योजनेसंबंधी माहिती घेऊ शकता असे यावेळी मोदींनी स्पष्ट केले आहे. यावेळी, आरोग्य मंत्री जे.पी.नड्डा आणि झारखंडचे मुख्यमंत्री रघुबर दास हेही उपस्थित होते.\nआयुष्मान भारत योजना काय आहे \n1) या योजनेअंतर्गत देशातील 10 कोटींपेक्षा जास्त कुटुंबांना म्हणजे जवळपास 50 कोटींपेक्षा जास्त लोकांना मोफत आरोग्य विमा मिळणार आहे.\n2) यामध्ये महाराष्ट्राचाही सहभाग आहे. 2011 च्या जनगणनेमधील सामाजिक आणि आर्थिक उत्पन्नांच्या नोंदीवरून सुमारे 84 लाख कुटुंबांची निवड केली आहे. या योजनेसाठी केंद्राकडून 60 टक्के तर 40 टक्के राज्याकडून आर्थिक तरतूद केली जाणार आहे.\n3) लाभार्थ्यांना पाच लाखापर्यंत विमा संरक्षण मिळणार आहे.\n4) दीड लाख गावांमध्ये आरोग्य केंद्र सुरु होणार आहे.\n5) 25 सप्टेंबरपासून आयुष्यमान योजनेची अंमलबजावणी होणार आहे.\n5) तब्बल, 1300 आजारांचा या योजनेमध्ये समावेश करण्यात आला आहे.\n6) जे राज्य या योजनेशी जोडली आहेत त्या राज्यातील लोक दुसऱ्या राज्यात गेले तरी त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.\n7) 13 हजार रुग्णालये या योजनेमध्ये सहभागी झाली आहेत.\n8) आयुष्मान भारत योजनेसाठी शहरी भागातील 11 वर्गातील कुटुंबाचा समावेश केला आहे. ग्रामीण भागामध्ये घराची भौगोलिक स्थिती, कुटुंबातील कमावत्या व्यक्ती, अनुसूचित जाती व जमाती, भूमिहीन शेतकरी आदी वर्गातील कुटुंबांची निवड केली आहे.\n9) सरकारी रुग्णालयांमध्ये वर्षभरात पाच लाखांपर्यंतचे उपचार मोफत मिळतील. जनआरोग्य योजनेमध्ये समाविष्ट असलेल्या 971 सेवांव्यतिरिक्त सुमारे 400 आरोग्यसेवा या योजनेंतर्गत कुटुंबांना मोफत मिळणार आहेत.\n10) विमा कंपन्यांसोबत संपूर्ण पाच लाखांचा विमा करार केल्यास हप्त्याची रक्कमही वाढेल. त्यामुळे मधला मार्ग निवडून सुमारे एक ते दीड लाखापर्यंतचा कुटुंबांचा विमा उतरविण्यात येईल.\nमहाराष्ट्रतील 83 लाख कुटुंबाची निवड करण्यात आली आहे. यामध्ये, राज्यातील सर्वच जिल्ह्य़ांमध्ये आयुष्मान भारत योजना राबविण्यात येणार असून ग्रामीण भागातून सुमारे 58 लाख आणि शहरी भागातून सुमारे 24 लाख कुटुंबांची निवड केली आहे. ग्रामीण भागामध्ये जळगाव, नाशिक, यवतमाळ या जिल्ह्य़ांमधील सर्वाधिक कुटुंबाची निवड केली आहे. तसेच, शहरी भागामध्ये सर्वाधिक कुटुंबांची निवड मुंबई उपनगर, पुणे आणि ठाणे भागांमधून केली आहे.\nमोदी सरकारचा कारभार हाच आगामी जनमत कौलाचा मुख्य विषय व्हायला हवा; परंतु तो विषय निवडणुकीच्या मैदानात अडचणीचा ठरू शकतो. अशावेळी थरूर यांच्यासारख्यांची...\nसरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ\nमुंबई - ऐन दुष्काळात वाढत्या महागाईचे चटके सामान्य जनतेला बसत असताना सरकारी कर्मचाऱ्यांची मात्र दिवाळी झाली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई...\nबाललैंगिक अत्याचारांत घट व्हावी - बापट\nपुणे - पुणे शहरासह ग्रामीण भागात बाललैंगिक अत्याचाराचे गुन्हे घडत आहेत. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य कारवाई होणे अपेक्षित आहे. तसेच बाल...\nरद्दीच्या बदल्यात विद्यार्थ्यांना वह्या\nमुंबई - विद्यार्थ्यांना रद्दीच्या बदल्यात नव्या कोऱ्या वह्या मिळणार आहेत. याबाबत शालेय शिक्षण विभाग आणि \"नमोआनंद अपसायकलर्स' यांच्यात...\nपुणे-लोणावळादरम्यान दररोज तीन तास ब्लॉक\nपुणे - पुणे रेल्वे स्थानक ते लोणावळा स्थानकादरम्यान १८ ते ३१ ऑक्‍टोबर या कालावधीत दररोज तीन तास ब्लॉक घेण्यात येणार आहे. दरम्यानच्या वेळेतील चार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=5041093449471010088&title=Programme%20Arrenged%20By%20'Maharashtra%20Sahitya%20Parishad'&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-10-16T20:15:55Z", "digest": "sha1:JOTSN2KUY2ARAM4X42VLQEAPR4OSHBDL", "length": 7371, "nlines": 121, "source_domain": "bytesofindia.com", "title": "‘मसाप’तर्फे विनोद-साहित्य-आनंद मेळा", "raw_content": "\nपुणे : ‘महाराष्ट्र साहित्य परिषद आणि लायन्स क्लब औंध-पाषाण यांच्या सयुंक्त विद्यमाने जागतिक हास्यदिनाच्या निमित्ताने विनोद-साहित्य-आनंद मेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सहा मे रोजी सायंकाळी ५.३० ते आठ या वेळेत एस. एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशनच्या सभागृहात होणार आहे,’ अशी माहिती परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी आणि लायन्स क्लब औंध-पाषाणचे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई यांनी दिली.\n‘कार्यक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ हास्यचित्रकार शि. द. फडणीस यांच्या हस्ते होणार आहे. प्रसिद्ध लेखिका मंगला गोडबोले यांचे ‘विनोदाची गंभीर वाट’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. प्रसिद्ध कथाकथनकार रवींद्र कोकरे यांच्या विनोदी कथाकथनाने या कार्यक्रमाची सांगता होणार आहे. या कार्यक्रमाला लायन्सचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रमेश शहा, ‘मसाप’चे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार उपस्थित राहणार आहेत,’ असे प्रा. जोशी आणि डॉ. सतीश देसाई यांनी सांगितले.\nदिवस : रविवार, सहा मे २०१८\nवेळ : सायंकाळी ५.३० ते आठ\nस्थळ : एस. एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशनचे सभागृह, पुणे.\nTags: मसापपुणेविनोद-साहित्य-आनंद मेळामहाराष्ट्र साहित्य परिषदप्रा. मिलिंद जोशीडॉ. सतीश देसाईMarathi Sahity ParishadPuneVinod Sahity Anand MelaMilind JoshiDr. Satish Desaiप्रेस रिलीज\n‘मसाप’तर्फे ३० जुलै रोजी ‘लेखक तुमच्या भेटीला’ मांडे, शिरगुप्पे यांना ‘मसाप’चे पुरस्कार ‘हरिभाऊंनी मराठी वाङ्मयात आपटे पर्व निर्माण केले’ ‘गदिमा...बाबूजी अन् बेरजेचे राजकारण’ रसिक प्रेक्षकांवर बरसले कवितांचे घन\n‘अनुलोममुळे सर्वसामान्य लाभार्थींना योजनांचा लाभ’\nजिंदगी धूप तुम घना साया...\nकर्तव्यदक्ष गृहिणी ते जबाबदार समाजसेविका\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nकोकणातील कलाशिक्षकांची निसर्गचित्रे मुंबईच्या प्रदर्शनात\nसमतानगरमध्ये ६२वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा\nजिंदगी धूप तुम घना साया...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://uday.net/%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AB%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%80", "date_download": "2018-10-16T21:20:23Z", "digest": "sha1:AFSGOZG7B3PNF733F6X4EOYNSD4GK2BT", "length": 11508, "nlines": 80, "source_domain": "uday.net", "title": "फोटोग्राफी कशी करावी | Uday's website", "raw_content": "\nमाचू पिक्चू - भाग ६\nमाचू पिक्चू - भाग ५\nमाचू पिक्चू - भाग ४\nमिपावर फोटोग्राफीच्या थियरीबद्दल स्वॅप्स यांनी खूप छान मालिका लिहिली आहे, ती नक्की वाचा. आपण DSLR कॅमेरा उत्साहाने घेऊन येतो, खूप छानछान फोटो काढावेसे वाटतात. थोडीफार थियरी पण माहीत असते, पण बर्‍याचदा होते काय की आपण ऑटो मोडमध्येच अडकून पडतो. अशा लोकांसाठी थोडी तोंडओळख म्हणून हा लेख लिहित आहे. मी काही फार दिग्गज फोटोग्राफर नाही, पण प्रत्यक्ष उदाहरण देऊन फोटोग्राफी शिकवणारे लेख मराठीत तरी मी पाहिले नाहीत, म्हणून घाबरत घाबरत हा एक प्रयत्न करत आहे, कृपया गोड मानून घ्यावा. नवशिका/नवशिकी फोटोग्राफर साधारणतः असा फोटो काढतात.\nहा छान फोटो आहे, मस्त हिरवळ आणि झाडी आहे, असे मित्र-मैत्रिणी म्हणतात. पण फोटोत ऑब्जेक्ट काय आहे, तेच कळत नाही. फोटोमध्ये कुठेतरी नजर खिळली पाहिजे, असा आपला उद्देश हवा. मग तो फोटो उत्तम होतो असं मला वाटतं. आता पुढील फोटोमध्ये रंगीत भोपळे आहेत, पण सोबत १ मूलपण आहे. त्यामुळे फोटोमध्ये सेंटर ऑफ अ‍ॅट्रॅक्शन येते.\nप्राइम फोटो काढताना काँपोसिशनकडे नेहमी लक्ष द्यावे. त्यामुळे कुठल्याही कॅमेरावर चांगले फोटो येऊ शकतात.\nथियरीतला महत्वाचा भाग असतो म्हणजे \"डेप्थ ऑफ फिल्ड\". कॅमेराचा डोळा जास्त उघडला की \"डेप्थ ऑफ फिल्ड\" कमी होते, म्हणजे मुख्य ऑब्जेक्ट शार्प राहाते आणि बाकीचा भाग धूसर राहातो. अ‍ॅपरचर कंट्रोल करून \"डेप्थ ऑफ फिल्ड\" बदलता येते. याच्यासाठी \"अ‍ॅपरचर प्रायोरिटी\" हा मोड वापरा. याच्यात आपण स्वतः अ‍ॅपरचर निवडायचे असते आणि कॅमेरा आपोआप योग्य तो शटर इंटरव्हल निवडतो.\n\"डेप्थ ऑफ फिल्ड\" चे उदाहरण बघुया.\nयात f/1.8 म्हणजे कॅमेराचा डोळा भरपूर उघडा ठेवला आहे. त्यामुळे \"डेप्थ ऑफ फिल्ड\" कमी आहे. त्यामुळे मागचा भाग धुसर दिसत आहे. पहिल्या ३ फोटोत त्या मानाने कॅमेराचा डोळा कमी उघडा (f/7.1) आहे म्हणून पूर्ण फोटो इन-फोकस आणि शार्प वाटतो. f स्टॉप नंबर जितका कमी असेल, तितका कॅमेराचा डोळा जास्त उघडा असतो. f स्टॉप नंबर मोठा म्हणजे डोळा मिटलेला, असे हे व्यस्त प्रमाण आहे. कधी-कधी काय होतं की कॅमेराचा डोळा जास्त उघडला जातो, त्यामुळे फोटो \"ओव्हर-एक्स्पोज\" होतो आणि पांढरट दिसतो. म्हणजे खाली डावीकडे दिसतोय तसा. मग अशा वेळी काय करायचं शटर स्पीड आधी इतकाच ठेऊन कॅमेराचा डोळा थोडा मिटायचा (म्हणजे f स्टॉप नंबर वाढवायचा).\n1/200 at f/5.6 लेन्स 35 mm प्राइम (f/5.6 म्हणजे f/2.2 पेक्षा कमी उघडलेला डोळा)\nजर फोटो \"अंडर-एक्स्पोज\" झाला आणि अंधारा दिसला, तर उलट करायचं. शटर स्पीड आधी इतकाच ठेऊन कॅमेराचा डोळा जास्त उघडायचा (म्हणजे f स्टॉप नंबर कमी करायचा).\n1/200 at f/10 लेन्स 35 mm प्राइम (f/10 म्हणजे f/14 पेक्षा जास्त उघडलेला डोळा)\nफोटो \"ओव्हर-एक्स्पोज\" झालाय की \"अंडर-एक्स्पोज\" झालाय ते कसं ओळखायचं ते हिस्टोग्राम बघून ओळखता येते. त्यामुळे फोटो काढला की हिस्टोग्राम बघायची सवय करा. आता तुम्ही विचार कराल मी जर \"अ‍ॅपरचर प्रायोरिटी\" हा मोड वापरतोय, म्हणजे मी फक्त \"अ‍ॅपरचर\" कंट्रोल करतोय आणि शटर स्पीड तर कॅमेरा निवडतोय, मग मी शटर स्पीड कसा काय तोच ठेऊ ते हिस्टोग्राम बघून ओळखता येते. त्यामुळे फोटो काढला की हिस्टोग्राम बघायची सवय करा. आता तुम्ही विचार कराल मी जर \"अ‍ॅपरचर प्रायोरिटी\" हा मोड वापरतोय, म्हणजे मी फक्त \"अ‍ॅपरचर\" कंट्रोल करतोय आणि शटर स्पीड तर कॅमेरा निवडतोय, मग मी शटर स्पीड कसा काय तोच ठेऊ ही शंका बरोबर आहे. मग अशा वेळी तुम्ही \"शटर प्रायोरिटी\" किंवा \"मॅन्युअल\" मोड वापरला पाहिजे. \"शटर प्रायोरिटी\" मध्ये आपण शटर स्पीड निवडतो आणि कॅमेरा अ‍ॅपरचर निवडतो. \"मॅन्युअल\" मोडमध्ये आपण दोन्ही, म्हणजे अ‍ॅपरचर (f स्टॉप) आणि शटर स्पीड निवडतो. साधारणतः \"डेप्थ ऑफ फिल्ड\" कंट्रोल करायचे असेल तर \"अ‍ॅपरचर प्रायोरिटी\" हा मोड वापरायचा आणि स्पीड कंट्रोल करायचा असेल तर \"शटर प्रायोरिटी\" हा मोड वापरायचा.\nखालील उदाहरण \"शटर प्रायोरिटी\"चं आहे.\nमाझ्या अनुभवानुसार कॅमेरा हातात धरलेला असताना शटर इंटरव्हल फार तर 1/15 सेकंद करता येतो, नाही तर फोटो हललेला दिसतो. जर 1/15 सेकंदापेक्षा जास्त वेळ शटर उघडे ठेवायचे असेल, तर ट्रायपॉड वापरावा. सूर्यप्रकाश कुठून येत आहे, ते पण लक्षात घ्यावे. म्हणजे कधी कधी इंटरेस्टिंग इफेक्ट मिळवता येतात. उदा: खाली डावीकडचा फोटो ऑटो मोडमध्ये घेतला, जो मला खूपच फ्लॅट (मिळमिळीत) वाटला, म्हणून मी उजवीकडील फोटो, थोडासा उजवीकडे सरकून (प्रकाशाची तिरीप पडेल असा) प्रोग्राम मोड मध्ये घेतला आहे. यात सूर्यप्रकाश डावीकडून येत आहे, त्यामुळे प्रकाश-सावली असा इफेक्ट आल्याने फोटो जरा त्रिमितिय (3D) वाटतो. असे प्रयोग करायला मजा येते.\n1/500 at f/5.6 लेन्स 35 mm प्राइम (प्रोग्राम मोड)\nतुम्हाला हा लेख आवडेल अशी आशा आहे.\nSelect ratingGive फोटोग्राफी कशी करावी 1/5Give फोटोग्राफी कशी करावी 2/5Give फोटोग्राफी कशी करावी 3/5Give फोटोग्राफी कशी करावी 4/5Give फोटोग्राफी कशी करावी 5/5\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/ganesh-festival-2018-huminity-ganesh-visarjan-145681", "date_download": "2018-10-16T20:56:40Z", "digest": "sha1:Y4X4U73LHWPLSSFLP4D4MUXILYA3QSWV", "length": 17090, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "ganesh festival 2018 Huminity in ganesh visarjan मिरवणुकीत आपलेपणाचे दर्शन | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, 25 सप्टेंबर 2018\nपुणे - एकीकडे हजारो नागरिक आपल्या लाडक्‍या बाप्पाला निरोप देत होते; पण दुसरीकडे कोणी मिरवणूक पाहायला येणाऱ्या भक्तांना अन्नवाटप करत होते, तर कोणी वैद्यकीय सेवा पुरवीत होते. यंदाही संस्था- संघटनांनी सामाजिक बांधिलकी जोपासली. पोलिस मित्र म्हणून तरुणाईने केलेली मदत असो, वा निर्माल्य गोळा करण्यासाठी विसर्जन घाटांवर केलेली मदत... बाप्पाला निरोप देण्यासाठी आणि लोकांच्या मदतीसाठी हजारो हात रविवारी राबत होते.\nपुणे - एकीकडे हजारो नागरिक आपल्या लाडक्‍या बाप्पाला निरोप देत होते; पण दुसरीकडे कोणी मिरवणूक पाहायला येणाऱ्या भक्तांना अन्नवाटप करत होते, तर कोणी वैद्यकीय सेवा पुरवीत होते. यंदाही संस्था- संघटनांनी सामाजिक बांधिलकी जोपासली. पोलिस मित्र म्हणून तरुणाईने केलेली मदत असो, वा निर्माल्य गोळा करण्यासाठी विसर्जन घाटांवर केलेली मदत... बाप्पाला निरोप देण्यासाठी आणि लोकांच्या मदतीसाठी हजारो हात रविवारी राबत होते.\nआपत्कालीन वैद्यकीय सुविधा असो वा अन्नवाटप... पोलिसांकरिता उभारलेला विश्रांती कक्ष आणि ज्वलंत विषयावर केलेली जनजागृती प्रत्येक उपक्रमातून संस्था- संघटनांनी सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला. सकाळपासूनच सामाजिक संस्था- संघटनांनी उपक्रम राबवायला सुरवात केली. मिरवणूक मार्गावरील स्थानिक नागरिकांनी चहा, अल्पोपाहार आणि पिण्याच्या पाण्याची सोय नागरिकांसाठी केली होती. तरुणाईने पोलिस मित्र बनून पोलिसांना सहकार्य केले, तर वैद्यकीय सुविधा पुरविण्यातही त्यांचा सहभाग दिसला.\nसंघर्ष सोशल फाउंडेशनतर्फे ‘तंदुरुस्त बंदोबस्त’ उपक्रमांतर्गत पोलिसांना चिक्कीवाटप करण्यात आले. फरासखाना व विश्रामबाग पोलिस ठाण्यातील सुमारे दोनशे पोलिस कर्मचाऱ्यांना चिक्कीवाटप केले. विद्या सहकारी बॅंकेतर्फे पोलिस, होमगार्ड, राष्ट्रीय छात्र सेनेचे स्वयंसेवक, पोलिस मित्र, अग्निशामक दलातील कर्मचारी आदींसाठी पोलिस श्रमपरिहार केंद्र उभारण्यात आले होते. टिळक चौकात उभारलेल्या या केंद्रात सर्वांसाठी नाश्‍ता, दोनवेळचे जेवण आणि चहाची सोय केली होती.\nश्री वीर सावरकर प्रतिष्ठानच्या वतीने दत्तवाडी आणि सिंहगड रस्ता येथील पोलिस ठाण्यातील बंदोबस्तावरील पोलिस कर्मचाऱ्यांची जेवणाची सुविधा करण्यात आली, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेंद्र धावडे यांनी दिली. सुभाष लोढा फाउंडेशनतर्फे पाच हजार पोलिसांसाठी दुपारच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली.\nनिरंजन सेवाभावी संस्थेतर्फे विश्रामबाग-फरासखाना पोलिस स्टेशनच्या आवारात मिनी हॉस्पिटल उभारण्यात आले. डॉ. सुजाता बरगाले, डॉ. यू. के. आंबेगावकर, डॉ. मनीषा दणाणे, डॉ. अनिल शर्मा, संजीवन हॉस्पिटलचे डॉक्‍टर्स आणि संस्थेचे आनंद भट्टड, स्वप्नील देवळे, व जयेश कासट यांनी हा उपक्रम राबवला.\nशहरातील विविध संस्था, संघटनांतर्फे पोलिस कर्मचारी आणि गणेशभक्तांना वैद्यकीय सेवा पुरविण्यात आली. पुणे पोलिस विघ्नहर्ता न्यासतर्फे आपत्कालीन वैद्यकीय सेवा पुरविण्यात आली. याचा लाभ ४९७ नागरिकांनी घेतला. डॉ. मिलिंद भोई, डॉ. शंतनू जगदाळे, डॉ. नितीन बोरा, डॉ. नंदकिशोर बोरसे यांच्यासह १४२ डॉक्‍टर्स आणि सहकारी वैद्यकीय सेवा पुरवीत होते. शेठ ताराचंद रुग्णालय, टिळक आयुर्वेदिक महाविद्यालय, रोटरी क्‍लब ऑफ पुणे मिडटाऊन आदींनी उपक्रमाला सहकार्य केले. ज्ञानयोग सेवा ट्रस्टच्यावतीने विजय थिएटर आणि नळस्टॉप चौकात मिनी हॉस्पिटल उभारण्यात आले होते. डॉ. राजेंद्र खेडेकर, डॉ. ज्योती पवार, डॉ. ज्ञानेश्‍वर शेळके यांच्यासह चमूने सुमारे १३० रुग्णांवर उपचार केले. तसेच, अवयवदानाबाबत जनजागृती केली. मॉडर्न विकास मंडळाने ७३ गणेशभक्तांना वैद्यकीय मदत केली. त्यात डोक्‍यात काच पडलेल्या दोन महिलांचा समावेश होता, अशी माहिती संस्थेचे संस्थापक डॉ. संदीप बुटाला यांनी दिली. नामदार फिरत्या दवाखान्यामध्ये २५० लोकांवर वैद्यकीय उपचार करण्यात आले. त्यामध्ये पोलिस, होमगार्ड यांच्यासह गणेशभक्तांचा समावेश होता, अशी माहिती अनिल बेलकर यांनी दिली.\nबाललैंगिक अत्याचारांत घट व्हावी - बापट\nपुणे - पुणे शहरासह ग्रामीण भागात बाललैंगिक अत्याचाराचे गुन्हे घडत आहेत. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य कारवाई होणे अपेक्षित आहे. तसेच बाल...\nपुणे-लोणावळादरम्यान दररोज तीन तास ब्लॉक\nपुणे - पुणे रेल्वे स्थानक ते लोणावळा स्थानकादरम्यान १८ ते ३१ ऑक्‍टोबर या कालावधीत दररोज तीन तास ब्लॉक घेण्यात येणार आहे. दरम्यानच्या वेळेतील चार...\nमहिला कार्यकर्तीचा आत्महत्येचा प्रयत्न ; शबरीमला मंदिर परिसरात तणाव\nतिरुअनंतपुरम : शबरीमला मंदिर सर्व महिलांसाठी खुले करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालापासून केरळमधील वातावरण तापले आहे. मासिक पूजाविधीसाठी...\nबांधकाम व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा दाखल\nपुणे - बांधकाम विकसन करारातील अटी व शर्थीचा भंग आणि आर्थिक फसवणूकप्रकरणी एका बांधकाम व्यावसायिकाविरुद्ध कोंढवा पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल...\n#Watercrisis पीएमआरडीएला पाण्याची प्रतीक्षा\nपुणे - जलसंपदा विभागाने पुण्याच्या पाणीपुरवठ्यात कपात करण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी घेतला आहे. या पार्श्‍वभूमीवर आता पीएमआरडीएच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.marathi.aarogya.com/%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B7%E0%A4%95-%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A8/%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%96%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%9C-%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B8.html", "date_download": "2018-10-16T21:24:48Z", "digest": "sha1:AB5IKCZKMZ2QKBQBXSG2FGBORDB7YU6K", "length": 17037, "nlines": 176, "source_domain": "www.marathi.aarogya.com", "title": "जीवनसत्वे (व्हिटामीन्स) आणि खनिज पदार्थ(मिनरल्स) - आरोग्य.कॉम - मराठी", "raw_content": "\nपोषक पदार्थ आणि अन्न\nकोड - पांढरे डाग\nपोषक पदार्थ आणि अन्न\nजीवनसत्वे (व्हिटामीन्स) आणि खनिज पदार्थ(मिनरल्स)\nजीवनसत्वे (व्हिटामीन्स) आणि खनिज पदार्थ(मिनरल्स)\nप्रतिकारशक्ती वाढवते, त्वचेचे तसेच दातांचे आरोग्य सुधारते, उत्तम आरोग्याची भावना उत्पन्न करते पालक, गाजर, रताळे, कोबी, अंड्यातील पिवळा बलक, लोणी–यातून मिळते\nपचन आणि शरीराचे चलनवलन सुधारते, चेतासंस्थेचे काम सुरळीत चालण्यासाठी आवश्यक हिरव्या पालेभाज्या, अंड्यातील पिवळा बलक, दाणे, ताजा अननस–यातून मिळते\nमनावरील ताण कमी करते, पिष्टमय पदार्थांच्या पचनासाठी मदत करते, पेशींना प्राणवायू पुरवते यीस्ट, अंड्यातील पिवळा बलक, हिरव्या पालेभाज्या, दूध–यातून मिळते\nब ३ (B 3) कोलेस्टरॉल कमी करते, रक्ताभिसरणातील दोष दूर करते, रक्तातील साखरेच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवते हिरव्या पालेभाज्या, दाणे, यीस्ट–यातून मिळते\nशरीरातील शक्ती वाढवते धान्ये, सोयाबीन, अंड्यातील पिवळा बलक–यातून मिळते\nप्रथिनांच्या पचनासाठी उपयुक्त, मनावरील ताण कमी करते, हार्मोन्स तयार करते सोयबीन, यीस्ट, हिरव्या पालेभाज्या, सूर्यफुलाच्या बीया–यातून मिळते\nपेशी निर्मिती साठी आवश्यक, लाल रक्तपेशी तयार करण्यात महत्वाचा सहभाग यीस्ट, दुग्धजन्य पदार्थ–यातून मिळते\nलोह पचण्यास मदत करते, शरीरातील रक्ताची पातळी कायम राखते (गर्भवती स्त्रीला याची दुप्पट गरज असते) गडद हिरव्या पालेभाज्या, यीस्ट, कंदभाज्या, दूध, खजूर, संत्र्याचा रस–यातून मिळते\nप्रतिकारशक्ती वाढवते, अल्सर निर्मितीस विरोध करते, दातांचे व हिरड्यांचे आरोग्य सुधारते, लोह पचविण्यास मदत करते लिंबूवर्गातील फळे (संत्रे, मोसंबी...) कांदा, लसुण, मिरची, हिरव्या पालेभाज्या, स्ट्रॉबेरी, कलिंगड, बटाटे, द्राक्षे–यातून मिळते\nकॅल्शियम पचविण्यास मदत करते, हाडांच्या वाढीसाठी उपयुक्त, चेतासंस्थेचे काम सुरळीत चालण्यासाठी आवश्यक. (स्त्रीयांना दूध पाजताना अत्यंत आवश्यक) सुर्यप्रकाश, लोणी, दूध, अंड्यातील पिवळा बलक–यातून मिळते\nरक्तात गुठळ्या होण्यास प्रतिबंध करते, रक्तप्रवाह सुरळीत ठेवते, पेशींना प्राणवायू पुरविण्यात मदत करते लोणी, अंडी, लेट्युस, पुर्ण धान्ये, दूध, पालक, सोयबीन, सुर्यफूल, भोपळा–यातून मिळते\nकोलेस्टेरॉल कमी करते, हृदयरोगांचा प्रतिकार करते दाणे, काजू–यातून मिळते\nरक्ताभिसरणासाठी उपयुक्त. (गर्भवतीला शेवटच्या महिन्यात अतिशय उपयुक्त) यीस्ट, गडद हिरव्या पालेभाज्या, सोयाबीन, सुर्यफूलाचे तेल, अंड्यातील पिवळा बलक–यातून मिळते\nसर्व शरीराला प्राणवायूचा पुरवठा करते, पेशींमधील महत्वाच्या कार्यांना चालना देते (गर्भवतीस अतिशय आवश्यक) चेरीचा रस, यीस्ट, हिरव्या पालेभाज्या, पुर्ण धान्य, सुकामेवा, कलिंगड, अंड्यातील पिवळा बलक, बीट\nहाडांच्या व दातांच्या जडणघडणीसाठी आवश्यक, मज्जातंतू तसेच स्नायूंचे कार्य सुरळीत ठेवते दूध, गडद हिरव्या पालेभाज्या, अंड्यातील पिवळा बलक, संत्री, पपई, कलिंगड, गाजर–यातून मिळते\nकॅल्शियम, तसेच ड जीवनसत्वाच्या कार्यात मदत करते, उत्तम हाडांसाठी आवश्यक, शरीरातील ग्रंथींच्या कार्यासाठी आवश्यक दुग्धजन्य पदार्थ, पूर्णं धांन्ये, धान्याचे मोड, अंड्यातील पिवळा बलक, दाणे, काजू, बदाम–यातून मिळते\nस्नायुंचे आकुंचन होण्यासाठी आवश्यक, शरिरात सोडीयम ची आवश्यक पातळी कायम ठेवते केळी, खजूर, पपई, धान्याचे मोड, पालेभाज्या–यातून मिळते\nप्रथिनांच्या पचनास, तसेच चरबीच्या वापरात मदत करते, कॅल्शियमची आवश्यक पातळी कायम ठेवते, तणावापासून मुक्ती देते हिरव्या पालेभाज्या, काजू, बदाम, दुग्धजन्य पदार्थ–यातून मिळते\nउत्तम वाढीसाठी, मेंदू आणि चेतासंस्था निर्मितीस सहाय्यक, आजार लवकर बरे करते. (स्त्रीयांना दूध पाजताना अत्यंत आवश्यक) केळी, पुर्ण धान्ये, काजू, बदाम, धान्याचे मोड, दुग्धजन्य पदार्थ–यातून मिळते\nपोषक पदार्थ आणि अन्न\nमानसिक ताणतणावात आहार - पोषणाचं स्थान\nएडस्‌ ग्रस्तांचा आहार कसा असावा\nआहार सुधारणे / वजन कमी करणे\nजीवनसत्वे (व्हिटामीन्स) आणि खनिज पदार्थ(मिनरल्स)\nस्थूलमानाने आहाराची व्याख्या करायची झाली तर जगण्यासाठी बाहेरून आपण आत ज्या वस्तू घेतो त्याला आहार म्हणतात. आहाराबद्दलच्या शास्त्रीय महितीचा बहुतांशी अभावच आढळतो, पुढे वाचा…\nआरोग्य म्हणजे सुदृढता असणे किंवा सुरळीतता असणे. सुदृढता, सुरळीतता आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी मार्गदर्शन करणे हा या वेबसाईटचा प्रयत्न आहे. आरोग्य.कॉम ही भारतातील आरोग्य विषयक माहिती पुरवण्यात सर्वात अग्रेसर असणा-या वेबसाईट्सपैकी एक आहे. या आरोग्यविषयक माहिती पुरवणा-या साईट्स म्हणजे डॉक्टर नव्हेत. पण आरोग्याविषयी पुरक माहिती व उपचारांचे वेगवेगळे माध्यम उपलब्ध करुन देणारी प्रगत यंत्रणा आहे. या साईटच्या गुणधर्मांमुळे इंटरनेटचा वापर करणा-यांमधे आरोग्य.\n» आमच्या सर्व समर्थन गट पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nआमच्या बातमीपत्राचे सदस्यत्व घ्या\nआरोग्य संबंधित नवीन माहिती मिळवा.\nआरोग्य.कॉम ही भारतातील एक आरोग्याविषयीची आघाडीची वेबसाईट आहे. ह्या वेबसाईटवर तुम्हाला आरोग्याविषयी जवळ जवळ सर्व वैद्यकीय आणि सर्वसामान्य माहिती मिळण्यास मदत होईल असे विभाग आहेत.\nहे आपले संकेतस्थळ आहे, यात सुधारण्याकरिता आपले काही प्रस्ताव किंवा प्रतिक्रीया असतील तर आम्हाला जरुर कळवा, आम्ही आमचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करू\n“माझे नाव पुंडलिक बोरसे आहे, मला आपल्या साइट मुळे फार उपयुक्त माहिती मिळाली म्हाणून आपले आभार व्यक्त करण्यासाठी ईमेल पाठवीत आहे.\nकॉपीराईट © २०१६ आरोग्य.कॉम सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/search?search_api_views_fulltext=%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A8-%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%B0", "date_download": "2018-10-16T20:56:05Z", "digest": "sha1:PK3XSYV4EQ2YDEJLQYJLGKSWZY2EVWSD", "length": 27817, "nlines": 276, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nसर्व बातम्या (52) Apply सर्व बातम्या filter\nसप्तरंग (21) Apply सप्तरंग filter\nमनोरंजन (8) Apply मनोरंजन filter\nसंपादकिय (7) Apply संपादकिय filter\nमहाराष्ट्र (4) Apply महाराष्ट्र filter\nपैलतीर (2) Apply पैलतीर filter\nकाही सुखद (1) Apply काही सुखद filter\nगणेश फेस्टिवल (1) Apply गणेश फेस्टिवल filter\nफॅमिली डॉक्टर (1) Apply फॅमिली डॉक्टर filter\nमुक्तपीठ (1) Apply मुक्तपीठ filter\nसचिन तेंडुलकर (104) Apply सचिन तेंडुलकर filter\nक्रिकेट (74) Apply क्रिकेट filter\nकर्णधार (36) Apply कर्णधार filter\nएकदिवसीय (25) Apply एकदिवसीय filter\nऑस्ट्रेलिया (24) Apply ऑस्ट्रेलिया filter\nविराट कोहली (22) Apply विराट कोहली filter\nफलंदाजी (18) Apply फलंदाजी filter\nबीसीसीआय (18) Apply बीसीसीआय filter\nइंग्लंड (16) Apply इंग्लंड filter\nमहाराष्ट्र (16) Apply महाराष्ट्र filter\nअनिल कुंबळे (14) Apply अनिल कुंबळे filter\nराहुल द्रविड (14) Apply राहुल द्रविड filter\nभारतरत्न (13) Apply भारतरत्न filter\nसुनंदन लेले (13) Apply सुनंदन लेले filter\nमहेंद्रसिंह धोनी (12) Apply महेंद्रसिंह धोनी filter\nवीरेंद्र सेहवाग (12) Apply वीरेंद्र सेहवाग filter\nगोलंदाजी (11) Apply गोलंदाजी filter\nदक्षिण आफ्रिका (11) Apply दक्षिण आफ्रिका filter\nपाकिस्तान (11) Apply पाकिस्तान filter\nसप्तरंग (11) Apply सप्तरंग filter\nविश्‍वकरंडक (10) Apply विश्‍वकरंडक filter\nस्पर्धा (10) Apply स्पर्धा filter\nउपक्रम (9) Apply उपक्रम filter\nरवी शास्त्री (9) Apply रवी शास्त्री filter\n'वृत्तपत्र विकणारा विद्यार्थी भारताचा राष्ट्रपती होऊ शकतो'\nकल्याण : पंधरा ऑक्टोबर भारताचे माजी राष्ट्रपती थोर शास्त्रज्ञ डॉ. अब्दुल कलाम यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून कल्याण पूर्वेतील सम्राट अशोक विद्यालयाने शाळेच्या आवारातच डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या नावे वृत्तपत्र वाचन कट्टा निर्माण केला आहे. या कट्ट्याचे लोकार्पण भन्ते आनंद महाथेरो यांनी फीत...\nअंधांना डोळस बनवतयं कऱ्हाडचे प्रेरणा दिव्यांग केंद्र\nकऱ्हाड : ज्यांच्या आयुष्यात जन्मताच अंधार आहे, ज्यांनी जन्मल्यापासून उगवता सुर्यच कधीच पाहिलेला नाही त्यांच्या आयुष्यातील अंधार दूर करुन त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्याबरोबरच त्यांचे जीवन प्रकाशमय करण्यासाठी कऱ्हाड (जि.सातारा) येथे प्रेरणा असोशिएशन फॉर ब्लाईंड या संस्थेच्या माध्यमातून प्रेरणा...\nकऱ्हाडचे ‘प्रेरणा’ बनवतेय अंधांना डोळस\nकऱ्हाड - ज्यांच्या आयुष्यात जन्मत:च अंधार आहे, ज्यांनी जन्मल्यापासून उगवता सूर्यच पाहिला नाही, त्यांच्या आयुष्यातील अंधार दूर करून त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्याबरोबर त्यांचे जीवन प्रकाशमय करण्यासाठी येथील प्रेरणा असोसिएशन फॉर ब्लाईंड या संस्थेच्या प्रेरणा दिव्यांग केंद्रातर्फे प्रयत्न सुरू...\nपाया भक्कम झाल्यानंतरच साकारली कल्पना : सचिन तेंडुलकर\nपुणे : भारताचा मास्टर ब्लास्टर क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर निवृत्तीनंतर प्रत्यक्ष क्रिकेटपासून दूर राहिला होता. मात्र, आता त्याने कुमार खेळाडूंना दिशा देण्याच्या एका वेगळ्या उपक्रमाद्वारे पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर पाऊल ठेवले आहे. \"एसआरटी' स्पोर्टस मॅनेजमेंट आणि मिडलसेक्‍स यांची जोडी जमली असून,...\nश्रीकांतचा येवल्याच्या फेटा मास्टर ब्लास्टरच्या डोक्यात बसतो तेव्हा\nयेवला - क्रिकेटच्या देवाचा अकस्मातपणे फोन यावा अन त्यांनं म्हणावं की, श्रीकांत मला तुला भेटायचं आहे, मुंबईला बंगल्यावर ये... हे वाक्यच जणू काही आयुष्याचं सोनं झाल्याचा साक्षात्कार देणार आहे. याचा अनुभव येथील फेटा कलाकार श्रीकांत खंदारे यांनी घेतला अन् मास्टर ब्लास्टरची तासापेक्षा अधिक वेळेच्या...\nक्रीडा निकेतन शाळांना लवकरच प्रशिक्षक\nपुणे - महापालिकेच्या क्रीडा निकेतन शाळांतील विद्यार्थ्यांना चालू शैक्षणिक वर्षांत क्रीडा प्रशिक्षक मिळणार आहे. एकवट मानधन या पद्धतीवर १८ क्रीडा प्रशिक्षक नियुक्त करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. भरती प्रक्रिया सुरू केली आहे. महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांच्या क्रीडा गुणांना वाव...\nसाहेबाच्या देशात जाऊन त्यास पंचांग दाखवण्याचे भारतीय स्वप्न विराट कोहलीच्या संघाने पुरे करून दाखवले असते, तर आज गणेशोत्सवात उत्साहाने वाजणारे ढोल-ताशे निश्‍चितच या विजयीवीरांच्या स्वागतासाठी बडवले गेले असते; पण ते घडले नाही. पाचपैकी चार कसोटी सामन्यांत दारुण हार खाऊन भारतीय संघ उरल्यासुरल्या...\nशास्त्रीजी, चॅपेल होऊ नका\nमायदेशात आणि उपखंडात एकामागून एक विजय मिळविणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाला आपली पात्रता काय आहे, हे दक्षिण आफ्रिका आणि आता इंग्लंड दौऱ्यात फार जवळून पाहायला मिळाली. कागदी वाघ असे बिरूद मिरवणारे भारतीय क्रिकेटपटू प्रत्यक्षात मैदानावर कशी नांगी टाकतात याचा प्रत्यय इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत...\nयशामागच्या सकारात्मकतेचा नेमका आलेख\nप्रेरणादायी पुस्तकांच्या लेखन मालिकेतलं \"सकारात्मकतेतून यशाकडे' हे जयप्रकाश झेंडे यांचं अलीकडंच प्रकाशित झालेलं पुस्तक. एकूण अकरा लेखांतून त्यांनी विविध क्षेत्रांत यशस्वी झालेल्या व्यक्तींच्या गोष्टी कथन केल्या आहेत. भारतातल्या; तसंच जागतिक कीर्तीच्या व्यक्तींच्या यशस्वीतेमागील सकारात्मकता झेंडे...\nप्रशिक्षणासाठी ऑस्ट्रेलियाला गेलो आणि ध्यानीमनी नसता ब्रॅडमन भेटले. त्यांची भेट केवळ अविस्मरणीय. मी कोलकोता येथे सामाजिक संस्थेत कार्यरत होतो. संस्थेच्या विशेष अभ्यासक्रमासाठी ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथे जाण्याकरिता माझी निवड झाली. त्यासाठी मेलबर्न येथे चार महिन्यांचे वास्तव्य होते. या काळात आम्ही...\n#pmcschool आम्ही खेळ शिकावा कसा\nपुणे - महापालिकेच्या क्रीडा निकेतन शाळांत केवळ नावापुरताच क्रीडा शब्द राहिला आहे. सलग दुसऱ्या वर्षी या शाळांत क्रीडा प्रशिक्षकच उपलब्ध करून दिले गेले नाहीत. शिक्षण मंडळाने सुरू केलेल्या या उपक्रमाला आठव्या वर्षीच ग्रहण लागले आहे. आकृतिबंधात या पदाची तरतूद नसल्याचे कारण देत प्रशासनाकडून प्रशिक्षक...\nकोल्हापुरात एक नवी ‘डावी’ चळवळ\nकोल्हापूर - कोल्हापुरात डावी चळवळ सक्रिय आहेच; पण आणखी एक नवी डावी चळवळ कोल्हापुरात उभी रहात आहे. आणि ही चळवळ फक्त डावखुऱ्या (कोल्हापुरी भाषेत डावऱ्या, चपण्या) मंडळींसाठी आहे. दैनंदिन कामात डाव्या हाताचा प्राधान्याने वापर करणारी ही मंडळी आहेत. व्यवहारात उजव्या हाताचा वापर करणाऱ्यांचे प्रमाण ९०...\nनवी दिल्लीः भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुढाकारामुळेच भारताचा पाकिस्तान दौरा ऐतिहासिक ठरला. पाकिस्तानच्या हद्दीत टीम इंडियाने 2004 साली मिळवलेला विजय कोणीही विसरू शकणार नाही. पाकिस्तान दौऱ्यापूर्वी वाजपेयींनी टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीला 'हम होंगे कामयाब' हे गाणं...\nभारतीय क्रिकेट प्रकाशमान करणारा तारा\nअजित वाडेकरविषयी कर्णधार, फलंदाज, पदाधिकारी आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे व्यक्ती म्हणून खूप काही बोलावेसे वाटते. त्याच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडिजमध्ये आपल्या संघाने कसोटी मालिका जिंकून पराक्रम केला. विजयी संघाचे मुंबईत जंगी स्वागत करण्यात आले. विमानतळापासून \"सीसीआय'पर्यंत उघड्या मोटारीतून मिरवणूक...\nमेलबर्न : 'सध्याच्या क्रिकेटपटूंमध्ये सर्वोत्तम कौशल्य विराट कोहलीकडेच आहे', अशा शब्दांत ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार स्टीव्ह वॉ यांनी भारतीय कर्णधाराचे तोंडभरून कौतुक केले. 'खडूस' या विशेषणाने परिचित असलेल्या वॉ यांनी सहसा कुणाचेही कौतुक केलेले नाही. पण कोहलीचा उल्लेख मात्र त्यांनी 'बिग ऑकेजन प्लेअर...\nकसोटी क्रमवारीत विराट प्रथमच अव्वल\nमुंबई - इंग्लंडविरुद्धचा पहिला कसोटी सामना चौथ्याच दिवशी गमावला असला तरी भारतीय कर्णधार विराट कोहलीसाठी समाधान देणारी घटना घडली. कसोटी क्रमवारीत तो प्रथमच अव्वल आला असून, २०११ मध्ये सचिन तेंडुलकरनंतर अव्वल स्थानी येणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा...\nपंतप्रधानांच्या जीवनावर आधारित 'चलो जीते है' शॉर्ट फिल्म\nमुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बालपणावर तयार करण्यात आलेल्या शॉर्ट फिल्मचा विशेष शो शनिवारी मुंबईत आयोजित करण्यात आला होता. या विशेष शोसाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा मुंबईत आले होते. सचिन तेंडुलकर, अभिनेता अक्षय कुमार, अभिनेत्री कंगना राणावत यांच्यासह इतर अनेक सेलेब्रिटीज यावेळी...\nविराटची सत्त्वपरीक्षा (सुनंदन लेले)\nइंग्लंडमध्ये कसोटी सामना खेळणं म्हणजे काय दिव्य असतं हे विराट कोहलीला २०१४च्या दौऱ्यात लगेच समजलं. पाच कसोटी सामन्यांत त्याला फलंदाज म्हणून मोठं अपयश आलं होते. त्याच जखमा उरात घेऊन विराट इंग्लंड दौऱ्यात सहभागी झाला आहे. कर्णधार म्हणून कोहलीला आणि प्रशिक्षक म्हणून रवी शास्त्रीला इंग्लंड दौऱ्यातल्या...\nसचिन तेंडुलकर करणार रेल्वे प्रवाशांत जागृती\nमुंबई - पश्‍चिम रेल्वेने रूळ ओलांडण्यातील धोके, महिला प्रवासी सुरक्षा व स्वच्छता या गंभीर मुद्द्यांवर विशेष जागरूकता अभियान राबवले आहे. याचा प्रचार व प्रसार करण्यासाठी सचिन तेंडुलकर पश्‍चिम रेल्वेच्या मदतीला धावला आहे. पश्‍चिम रेल्वेने अधिकृत ट्विटरच्या माध्यमातून नुकतेच सेलिब्रिटींच्या मदतीने...\nइमाम आणि फखरने मोडला सर्वोच्च भागीदारीचा विक्रम\nबुलावायो : पाकिस्तानचा इमाम उल हक आणि फखर झमान यांनी आज झालेल्या झिंबाब्वेविरुद्ध झालेल्या सामन्यात 304 धावांची भागीदारी रचत एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोच्च भागीदारीचा विक्रम मोडला. यापूर्वी 2006मध्ये श्रीलंकेच्या उपुल थरांगा आणि सनथ जयसुर्या यांनी इंग्लंडविरुद्ध 286 धावांची सर्वोच्च भागीदारी रचली...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%A6%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2018-10-16T20:14:52Z", "digest": "sha1:PLLC767FP4X7Z2KABQVWFSXM7FOM2I65", "length": 9670, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "ज्येष्ठांमध्ये दडलेल्या कलागुणांच्या सादरीकरणाने ज्येष्ठ नागरिक दिन साजरा | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nज्येष्ठांमध्ये दडलेल्या कलागुणांच्या सादरीकरणाने ज्येष्ठ नागरिक दिन साजरा\nजागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त खराडी येथील अण्णासाहेब बेहरे वृद्धाश्रम व सिनिअर एक्सप्रेस यांच्या संयुक्त विद्यामाने कार्यक्रमाचे आयोजन\nपुणे : आजी-आजोबांसाठी विद्यार्थिनींनी सादर केलेली गीते, नृत्य, पोवाडे, नाटक यांचे कौतुक करीत ज्येष्ठ नागरिकांच्या चेह-यावर हास्य फुलले. बंगाली ग्रुपने सादर केलेले नृत्य, अंताक्षरी, जादुचे प्रयोग अशा वेगळ्या कार्यक्रमांचा मनमुराद आनंद ज्येष्ठांनी लुटला. नाट्यवाचन, भारुडाद्वारे आपली कला सादर करण्यात ज्येष्ठ नागरिक दंग झाले. ज्येष्ठांमध्ये दडलेल्या कलागुणांच्या सादरीकरणाने ज्येष्ठ नागरिक दिन साजरा करण्यात आला.\nजागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त खराडी येथील अण्णासाहेब बेहरे वृद्धाश्रम व सिनिअर एक्सप्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वृद्धाश्रमाचे संस्थापक प्र. न. गोळे, कुंदा वर्तक, दिलीप काळे, राहुल भाटे, निवृत्त कर्नल गौरव सिंग, सिनिअर एक्सप्रेसच्या संस्थापिका डॉ. निधी मिश्रा, उदीप कुलश्रेष्ठ, संदीप गव्हाणे आदी उपस्थित होते.\nकार्यक्रमामध्ये विविध शाळांमधील तसेच संस्थेतील कर्मचा-यांच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आपल्या लाडक्या आजी-आजोबांसाठी गीते, नृत्य, कविता, पोवाडे यांचे सादरीकरण केले. बंगाली ग्रुपने सादर केलेल्या बंगाली नृत्याला उपस्थितांनी भरभरून दाद दिली. देशभक्तीपर गीते, कोळीगीते अशा विविध गीतांवर आजी-आजोबांनी ठेका धरला. विद्यार्थिनींनी लोकमान्य टिळकांवर सादर केलेल्या पोवाड्याच्या सादरीकरणाला उपस्थितांनी विशेष दाद दिली.\nवृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांनीच सादर केलेल्या नाट्यवाचनाने उपस्थितांची मने जिंकली. वृद्धाश्रमातील आजींनी नणंद-भावजय यांच्यातील गमतीशीर भांडण दाखवित सादर केलेल्या भारुडाच्या सादरीकरणाने सर्वजण खळखळून हसले. जादुच्या प्रयोगांमधून जेष्ठ नागरिकांनी आपल्या लहानपणच्या आठवणींना उजाळा दिला. ज्येष्ठ नागरिकांच्या ग्रुपने सादर केलेल्या संगीताच्या कार्यक्रमाने उपस्थित मंत्रमुग्ध झाले.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleसंस्थानचा पैसा खर्च करण्याचा अधिकार हावरेंना कोणी दिला\nNext articleआखेगावला अवैध धंद्याचा विळखा; युवकाचा मृत्यू\nVideo: राष्ट्रवादीचे सरकारला ‘सदबुद्धी दे\nआजच्या लोकशाहीत संसदीय कामकाजाची अधोगती- नारायण राणे\nव्यवस्थे विरोधात बोलणाऱ्यांना गुन्हेगार ठरविण्यात येतय : शोमा सेन बचाव पक्षाचा युक्तीवाद\nव्हिडीओ: असे पडले पुण्यात होर्डिंग\nVIDEO: मदतीसाठी नुसत्याच बैठका, कालावग्रस्तांचे हाल सुरूच\nपुण्यात होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर आता आरोप-प्रत्यारोप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.hindusthansamachar.in/news/126789.html", "date_download": "2018-10-16T21:25:06Z", "digest": "sha1:N4CVZVRLT6LVI7SFGS4ZZZ6PCKAPPN6O", "length": 6651, "nlines": 27, "source_domain": "www.hindusthansamachar.in", "title": "पालकमंत्र्यांकडून बीदर-कोल्हापूर एक्सप्रेस रेल्वेचे स्वागत", "raw_content": "\nभाषाएँ उर्दू नेपाली बंगाली गुजराती कन्नड़ अंग्रेज़ी पंजाबी उड़िया असमिया मराठी\nपालकमंत्र्यांकडून बीदर-कोल्हापूर एक्सप्रेस रेल्वेचे स्वागत\nमुंबई, लातूर, १४ जून, (हिं.स) रेल्वे विभागाने बीदर-कोल्हापूर एक्सप्रेस ही नवीन प्रवासी रेल्वे गाडी लातूर मार्गे दिनांक 14 जून 2018 पासून सुरु केलेली आहे. ही रेल्वे गाडी आज दुपारी 4.10 वाजता लातूर रेल्वे स्थानकावर आली असता पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी स्वागत करुन आनंद व्यक्त केला. तसेच निलंगेकर व खासदार सुनील गायकवाड यांनी रेल्वेस हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ केला. पालकमंत्री निलंगेकर म्हणाले की, बीदर-लातूर एक्सप्रेस रेल्वे गाडी लातूर मार्गे सुरु झाल्याने लातूर जिल्ह्यातील नागरिकांना पंढरपूर व कोल्हापूरच्या धार्मिक स्थळांना भेटी देणे सोयीचे झाले असून यामुळे अनेक प्रवाशांची सोय झालेली आहे. ही रेल्वे आठवड्यातून एकदाच (प्रत्येक गुरुवारी) आहे. परंतू पुढील काळात ही रेल्वे नियमित येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या रेल्वेमुळे लातूर दक्षिण भारताशी जोडले जाऊन दोन्ही भागातील लोकांना या रेल्वेचा फायदा होणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी बीदर- कोल्हापूर एक्सप्रेस ही 20 बोगीची नवीन रेल्वेगाडी लातूर मार्गे सुरू केल्याने आनंद झाला असून या रेल्वे सेवेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन निलंगेकर यांनी केले. तसेच भविष्यात लातूर रेल्वे स्टेशन डबल ट्रॅकचे करुन येथे मोठे जंक्शन निर्माण करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले. खासदार गायकवाड म्हणाले की, बीदर- कोल्हापूर एक्सप्रेस सुरु झाल्याने लातूर रेल्वे स्थानकातून 20 वी ट्रेन सुरू झाली आहे. यामध्ये 5 माल वाहतूक रेल्वे असून 15 प्रवाशी रेल्वे जातात असे सांगून येथील रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 1 व 2 चे लवकरच विस्तारीकरण करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच गायकवाड यांनी रेल्वेने उदगीर ते लातूर असा प्रवासही केला. बीदर- कोल्हापूर एक्सप्रेस ही रेल्वे लातूर मार्गे आज पासून सुरू झाली असून प्रत्येक आठवड्यातील गुरुवारी ही रेल्वे दुपारी 12.30 वाजता बीदर येथून सुटणार आहे.तर दुपारी 2.40 वाजता लातूर रेल्वे स्थानकावर येणार असून कोल्हापूर येथे रात्री 10.30 वाजता पोहोचेल असे स्टेशन प्रबंधक तिवारी यांनी सांगितले. हिंदुस्थान समाचार\nश्रीपद नाइक ने नरेला में राष्ट्रीय होम्योपैथी संस्थान की आधारशिला रखी\nभाजपा ने कर्नाटक उपचुनाव के लिए उम्मीदवारों की सूची जारी की\nगुजरात में उत्तर भारतीयों पर हमले के पीछे कांग्रेस की साजिश: विजय रुपाणी\nगुवाहाटी स्टेशन पर 31 बांग्लादेशी नागरिक गिरफ्तार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.snpnews.in/2018/10/02/%E0%A4%A6%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BF%E0%A4%A3-%E0%A4%86%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BF/", "date_download": "2018-10-16T21:56:19Z", "digest": "sha1:FQILLEFXBAJO32LT3LWPDLKLTDSBWCLE", "length": 6909, "nlines": 75, "source_domain": "www.snpnews.in", "title": "दक्षिण आशियातील प्रादेशिक व्यापारावरील जागतिक बँकेच्या अहवालाचा सुरेश प्रभू यांनी शुभारंभ केला - SNP News | News Articles | Blogs | Technology | Social | Political | Education |Cultural", "raw_content": "\nदक्षिण आशियातील प्रादेशिक व्यापारावरील जागतिक बँकेच्या अहवालाचा सुरेश प्रभू यांनी शुभारंभ केला\n02/10/2018 SNP ReporterLeave a Comment on दक्षिण आशियातील प्रादेशिक व्यापारावरील जागतिक बँकेच्या अहवालाचा सुरेश प्रभू यांनी शुभारंभ केला\nकेंद्रीय वाणिज्य व उद्योग आणि नागरी उड्डयन सुरेश प्रभु यांनी नवी दिल्ली येथे आयोजित केलेल्या एका सेमीनारमध्ये जागतिक बॅंक ग्रुपचे क्षेत्रीय व्यापार अहवाल “ए ग्लास हाफ फुल-द रीजनल ट्रेड ऑफ प्रॉमिज ऑफ साउथ एशिया” या प्रक्षेपणाचा शुभारंभ केला.\nया प्रसंगी बोलताना सुरेश प्रभु म्हणाले की, दक्षिण आशियातील अंतर्गत व्यापाराच्या विकासाची क्षमता अद्याप पूर्णपणे संपली नाही. श्री.प्रभु पुढे म्हणाले की त्यांच्या दोन्ही देशांमधील व्यापाराला चालना देण्याच्या बांगलादेशच्या नुकत्याच झालेल्या भेटीदरम्यान चर्चा झाली आणि बांगलादेश व्यापार मंत्रालयासोबत भारत आणि बांगलादेश या दोन्ही देशांच्या दरम्यान व्यापार आणि गुंतवणूकीची क्षमता विचारात घेण्यास आमंत्रित केले गेले. एक व्यापक आर्थिक भागीदारी करार (सीईपीए) वर कार्यरत आहे. मंत्र्यांच्या नुकत्याच झालेल्या बांगलादेश दौर्यात सात सीमेच्या हाऊटची स्थापना करण्याचा निर्णय घेतला गेला आहे, ज्यापैकी काही त्वरित सुरू होतील. मंत्री पुढे म्हणाले की या क्षेत्रामध्ये सेवा क्षेत्राची क्षमता अद्याप शोधली जाणार नाही.\nभारताची अर्थव्यवस्था मजबूत बनविण्याच्या क्षमतेच्या मार्गावर येत असलेल्या अनावश्यक नियमांना वगळण्याची गरज – सुरेश प्रभु\nसुरेश प्रभु यांच्या उपस्थितीत मुंबई येथे एनएएमसी राष्ट्रीय पुरस्कार समारंभ संपन्न\nआता व्हॉटसअॅपचे व्यावसायिकांसाठी एक वेगळे व्हॉटस अॅप सुरु\nदेशभरातील ८०० जिल्ह्यातील मुख्य पोस्ट ऑफिसमध्ये पासपोर्ट कार्यालय सुरु\nइन्फोसिस दोन वर्षांमध्ये ६००० कर्मचाऱ्यांची भरती करणार\nमहाराष्ट्र स्वाभिमान युवक उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी वैभव वीरकर यांची निवड\nकृषी उत्पादनांच्या निर्यातीस प्रोत्साहन देण्यासाठी सुरेश प्रभु यांचा पुढाकार\nदादरच्या फूल मार्केटमध्ये गोळीबार, एकाची हत्या\nप्रस्तावित नवीन औद्योगिक धोरण लवकरच मंजूर होईल – सुरेश प्रभु\nफुटवेअर आणि लेदर सेक्टरसाठी केंद्र सरकारचे खास पॅकेज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://marathmolyagappa.blogspot.com/2018/01/blog-post_10.html", "date_download": "2018-10-16T20:56:14Z", "digest": "sha1:PZ2TFBAZMC45JWGFE7JSE5I5WYJA6CLJ", "length": 15761, "nlines": 141, "source_domain": "marathmolyagappa.blogspot.com", "title": "मराठमोळ्या गप्पा: छोटीसी बात : “बासू चटर्जी” के बारे में", "raw_content": "\nएका सर्वसाधारण पुणेरी माणसाचे सर्वसाधारण बिनकामाचे निरीक्षण,संकलन,संपादन क्वचित प्रसंगी तिरकस,तिरसट.कोणीही न मागता व्यक्त केलेले,दिलेले मत,क्वचित प्रसंगी दिलेलें अनाहूत सल्ले ... हिंदी मराठी सिनेमा,इंग्रजी लघुकथांचा स्वैरानुवाद हा त्यातल्या त्यात आवडीचा विषय त्या मुळे त्यावरच बऱ्याचदा स्वैर, परंतु साधार लेखन... इन्टरनेटच्या सहकार्याने...\nबुधवार, १० जानेवारी, २०१८\nछोटीसी बात : “बासू चटर्जी” के बारे में\n१९७५ ला आलेल्या शोलेचे बजेट होते ३ कोटी आणि १९७४ चा हिट पिक्चर “रजनीगंधा” बासूने बनवला होता अवघ्या २ लाखांत. विद्या सिन्हाला दिले होते तेव्हा त्यानं ५ हजार रुपये आणि अमोल पालेकरला बुक केला होता १० हजारांत. या दोघांचेही हे पहिलेच हिंदी सिनेमे.\nविशेष म्हणजे विद्याचे पहिले लग्न होऊन तेव्हां त्याला ही ६ वर्ष झाली होती.पण याच्या सिनेमाची मात्र ती नायिका होती ... कमाल म्हणायची कि नाही याची हा होताच मुळी अफलातून.... अतिशय लो बजेटमध्ये आशयघन ,चांगले सिनेमे बनवणं हा याचा डाव्या हातचा मळ होता.....मध्यमवर्गीय प्रेक्षकांची नेमकी नाडी समजलेला हा हिंदी चित्रपट सृष्टीतील एक दुर्मिळ निर्माता ,दिग्दर्शक होता.\nमघा पासून मी बासूला होता-होता म्हणतोय त्याचं कारण फक्त एवढंच आहे कि आज १० जानेवारीला बासू ८८ वर्षांचा झाला पण त्यानं सिनेमा करणं फार पूर्वीच थांबवलय.. आयुष्यातील तब्बल १८ वर्षे ब्लिट्झ या इंग्रजी साप्ताहिकासाठी चित्रकार व व्यंगचित्रकार म्हणून काम केल्यावर त्यानं चित्रपट शिकायचा निर्णय घेतला.१९६८ च्या शैलेन्द्रच्या “तीसरी कसमचा” ३ रा असिस्टंट डायरेक्टर म्हणून त्यानं उमेदवारी सुरु केली व १९७२ च्या जया भादुरी –अनिल धवनच्या “पिया का घर”च्या निमित्ताने हा स्वतंत्र दिग्दर्शक बनला.पिया का घर मराठीतील गाजलेल्या “मुंबईचा जावई “ चा रिमेक होता.\nबासूचं वैशिष्ट्य असं कि, त्यानं १९७५ ते ८३ पर्यंत अवघ्या ९ वर्षात पार अमिताभ ,राजेश,जितेंद्र,धर्मेंद्र ,अनिल कपूर,ते अशोककुमार अशा नावाजलेल्या स्टार्स सोबत काम केले पण त्यातील एकालाही त्यांच्या त्या वेळच्या बाजारभावा प्रमाणे मोबदला दिला नाही.छोटीसी बातच्या वेळी तर यानं प्रत्येक सिनेमाला अडीच लाख रुपये घेणाऱ्या अशोककुमारला अवघ्या पन्नास हजार रुपयात काम करायला लावल होतं.याच्या सिनेमा बनवण्याच्या पद्धतीवर फिदा होत यातील मंडळीनी सुद्धा याच्या कडे काम करतांना कधी कुरकुर केली नाही. जितेंद्र,राजेश,धर्मेंद्र,हेमामालिनी यांनी तर त्याच्यावर पदरचे पैसे लावून सिनेमे काढले. ९० टक्के आउट डोअर व जेमतेम १०% ते सुद्धा अगदी नाईलाज झाला तरच इनडोअर शूटिंग करत सिनेमा झटपट पूर्ण करणे हि याची खासियत होती.\nआजचा त्याच्या सिनेमातील घेतलेला सीन “छोटीसी बात” मधला गाजलेला सीन आहे ,जो त्यानं अशोककुमारचे ५०,००० धरून अवघ्या ३ लाखात बनवला होता. मात्र त्याचा निर्माता बी आर चोप्राने (महाभारत फेम) त्या साठी बँकेकडून १२ लाख रुपये काढले होते नि आजच्या काळात ज्याला “टाकणे “ म्हणतात तसं बासूला चोप्रानं “टाकून” ,नफ्यातील ५० टक्के हिस्सा द्यायचं कबूल केले असूनही त्याची अवघ्या २ लाखांवर बोळवण केली होती.बासूही बिचारा साधा होता कारण त्यानं ही ते २ लाख घेत त्याचा म्हाडाचा फ्लॅट तेव्हा निल करून टाकला होता नि तो पुढच्या सिनेमाच्या तयारीला लागला होता ..\nरजनीगंधा ने त्या काळी किमान कोटभर रुपयाचा गल्ला जमवला होता .. म्हणजे लक्षात घ्या ... चोप्राने या “छोट्याश्या बातीत” कसली छपाई केली होती ... असो. बासूला आजच्या दिवशी शतायुषी भव हि मनस्वी शुभेच्छा ... छोटीसी बात मधला \"तो\" सीन इथे पहा ..👴\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nह्या \"मराठमोळ्या गप्पा\" म्हणजे,दुसरे तिसरे काही नाही तर,ठिकठिकाणी बघितलेल्या,वाचलेल्या गोष्टींचे संकलन,वेळप्रसंगी मराठी सादरीकरण किंवा व्यक्तिगत दृष्टीकोन.\nतीव्र घसरण - बाजाराची व रुपयाची \nआज बाळासाहेबांची उणीव प्रकर्षाने जाणवतेय\nब्लॉग - मोगरा फुलला\nमुंबई (1) \"आपलं\"...काही तरी.... (7) आठवणीतला रफ़ी (1) आठवणीतील \"गीतादत्त\" (1) आठवणीतील लता (1) आहे की नाही कमाल (3) काही अफलातून (11) केवळ माहितीसाठी (3) खेळ खंडोबा (6) गम्मत जम्मत (5) न उमललेल्या कळ्या (1) नातीगोती (1) पुणे (18) बिग बॉस (2) भारत (7) मनाला भावलेले काही (10) मराठी चित्रपट (4) महाराष्ट्र (2) मैत्री (1) राज(अ)कारण (3) रामभाऊ (1) शेयरबाजार (2) स्वैरानुवाद (1) हिंदी सिनेमा (36) pentax k1000 (1) Photographs By Sayali (2)\nगेल्या 30 दिवसातील बघितलेल्या पोस्ट्स\nगौतम बुद्धांचा आरसा आणि नरेंद्र मोदी\nरतन खत्री आणि \"कुंकू\"\nआयुष्याशी झुंज घ्यावी तर अशी : ए.के. हंगल\nअफलातून जादुगार डेव्हिड कॉपरफिल्ड\nतुमची झोपण्याची पद्धत आणि तुमचे व्यक्तिमत्व\nतर मग हे वाचाच...\n\"रिमझिम गिरे सावन\" वाली मौसमी चॅटर्जी\nवरील पोस्ट व्यतिरिक्त, पाहुण्यांच्या पसंतीच्या पोस्ट\nपाकिस्तान {फोटो} दर्शन (भाग १ )\n\"कोई चुपके से आ के, सपने सुला के,...चा \"अनुभव\"\nएका रिकाम्या सोपकेसची गोष्ट\nग्लास खाली ठेवायला शिका..\nत्या \"चपट्या\" नाकवाल्याची गोष्ट\nबायको ही बायकोच असते\nलता मंगेशकर अन कॅबेरे साँग\nरमेश देव ,नाबाद ९० 💐🙏\nअभिनयातील कोहीनूर : दिलीपकुमार\nबेफाम ,बेलगाम परवीन बाबी\nमा.विनायक : मराठी सिनेमाचे ऐकेकाळचे आशास्थान\nदुलारी : विस्मृतीतील चरित्र अभिनेत्री\nबिंदू : सत्तरच्या दशकातील फटाका\nओ.पी.नय्यर : वादग्रस्त संगीतकार\nफक्त एक चुकीचा निर्णय = मीना शौरी\nहिंदी सिनेमाच्या स्मृती जागवताना\nछोटीसी बात : “बासू चटर्जी” के बारे में\nआईएँ मेहेरबान .. कमर जलालाबादी\nरामेश्वरी , ६ जानेवारी , जन्मदिवस\nमुक्री ,५ जानेवारी, जन्मदिवस\nआज ४ डिसेंबर आर डी बर्मनची ची १३ वी पुण्यतिथी.\n२ जानेवारी ,सदाशिव अमरापूरकर ,यांचा जन्मदिवस\nअशोक सराफ , नाना पाटेकर , १ जानेवारी ,जन्मदिवस\n७७ देशांतील सन्माननीय वाचक/प्रेक्षक ज्यांनी आपला बहुमूल्य वेळ मला दिला.धन्यवाद.\nऑसम इंक. थीम. molotovcoketail द्वारे थीम इमेज. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/lifestyle-news/bsnl-new-offer-80-gb-data-and-unlimited-calling-in-rs-525-know-full-offer-1769177/", "date_download": "2018-10-16T20:53:38Z", "digest": "sha1:S3LHN5UMKNT7UMFP44LX6QIHDKZQKWQ4", "length": 13380, "nlines": 205, "source_domain": "www.loksatta.com", "title": "bsnl new offer 80 gb data and unlimited calling in rs 525 know full offer | | Loksatta", "raw_content": "\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\n५२५ रुपयात BSNL देणार ८० जीबी डेटा\n५२५ रुपयात BSNL देणार ८० जीबी डेटा\nविशेष म्हणजे या प्लॅनबरोबरच कंपनी अॅमेझॉन प्राईमचे सबस्क्रीप्शन मोफत देणार आहे.\nसरकारी कंपनी असलेल्या बीएसएनएलने खासगी कंपन्यांना टक्कर देण्यासाठी अनोखा प्लॅन जाहीर केला आहे. सणवार आले किंवा आणखी काही विशेष असेल की कंपन्या ग्राहकांना वेगवेगळ्या ऑफर्स देऊन आकर्षित करतात. BSNL ने नुकताच आपला एक खास प्लॅन जाहीर केला असून सणाच्या काळात ग्राहकांना खुश करण्याचे कंपनीने ठरवले आहे. रिलायन्स जिओने बाजारात प्रवेश केल्यापासून अनेक कंपन्यांचे धाबे दणाणले आहे. त्यामुळेच मागच्या काही काळापासून कंपन्या आपले नवनवीन प्लॅन्स बाजारात दाखल करत आहेत. नवरात्री आणि दिवाळीच्या मुहूर्तावर कंपनीने आपला एक खास प्लॅन जाहीर केला आहे. ५२५ रुपयात कंपनी आपल्या ग्राहकांना ८० जीबी डेटा देणार आहे. हा पोस्टपेड प्लॅन असला तरीही शिल्लक राहीलेला इंटरनेट डेटा पुढच्या महिन्यातही वापरता येणार आहे. एकूण २०० जीबीपर्यंतचा डेटा पुढील महिन्यात वापरण्याची सुविधा यामध्ये देण्यात आली आहे.\nया प्लॅनमध्ये मोफत कॉलिंगबरोबरच रोज १०० मेसेज मोफत दिले जाणार आहेत. याबरोबरच १०० नॅशनल मेसेजही मोफत मिळणार आहेत. तसेच २ जी आणि ३ जी युजर्ससाठी हा प्लॅन देण्यात आला असल्याचेही कंपनीने सांगितले आहे. विशेष म्हणजे या प्लॅनबरोबरच कंपनी अॅमेझॉन प्राईमचे सबस्क्रीप्शन मोफत देणार आहे. हा प्लॅन दिल्ली आणि मुंबईसह देशातील सर्वठिकाणी लागू असेल असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता ग्राहकांना जास्त इंटरनेटची आवश्यकता असल्यास या प्लॅनचा विचार करता येणार आहे. आयडीया, एअरटेल यांसारख्या कंपन्यांच्या पोस्टपेड प्लॅनला BSNL चा हा प्लॅन नक्कीच टक्कर देईल.\nकाही दिवसांपूर्वीच कंपनीने १८ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने खास ऑफर जाहीर केली होती. याअंतर्गत कंपनीने चार नवे प्लॅन्स जाहीर केले. STV 18, STV 601, STV 1201, STV 1801 अशी या प्लॅन्सची नावे होती. १ ऑक्टोबरपासून लागू झालेले हे प्लॅन्स १८ ऑक्टोबरपर्यंत लागू असतील असे सांगण्यात आले होते. १८ रुपयांच्या प्लॅनची व्हॅलिडीटी २ दिवसांची आहे. यामध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग, व्हिडियो कॉलिंग, इंटरनेट डेटा मिळणार आहे. त्याशिवाय ६०१, १२०१, १८०१ रुपयांच्या प्लॅनमध्ये १८ टक्के जास्त डेटा दिला जाणार आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nभाजपाध्यक्ष अमित शाह यांचा अचानक मुंबई दौरा\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'महाराष्ट्रात येताना भीती नसते, कारण इथं मोदी-शाहंसारखे गुंड नाहीत'\n#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\nराज ठाकरे अमरावती एक्सप्रेसने विदर्भाकडे रवाना\nमायलेकींच्या सुरक्षेसाठी तो उबर चालक मध्यरात्रीनंतरही दीड तास थांबून राहिला\n#MeToo : आरोपांनंतर 'यशराज फिल्म्स'मधून आशिष पाटील यांची हकालपट्टी\n#MeToo: 'त्याने माझ्या पँटमध्ये हात टाकण्याचा प्रयत्न केला'\n#MeToo : आरोप सिद्ध होणाऱ्यांसोबत काम न करण्याचा फरहान अख्तरचा निर्णय\n#MeToo : आरोपांनंतर 'यशराज फिल्म्स'मधून आशिष पाटील यांची हकालपट्टी\n'राधिका मसाले'च्या मीम्सवर अनिता दाते म्हणते..\n#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्यांकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\n‘लोहपुरुष’ पोलीस आयुक्त, जरा इकडेही लक्ष द्या\nमित्राच्या अपघाती मृत्यूच्या तणावामुळे अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची आत्महत्या\n२८ नवे कुष्ठरुग्ण आढळले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.snpnews.in/2018/07/06/nagpurheavy-rain/", "date_download": "2018-10-16T21:56:08Z", "digest": "sha1:MTKBTBIGTY5QD6DGB6HG4CPOBIMQS754", "length": 5534, "nlines": 75, "source_domain": "www.snpnews.in", "title": "नागपूरमध्य़े मुसळधार पावसाचा इशारा - SNP News | News Articles | Blogs | Technology | Social | Political | Education |Cultural", "raw_content": "\nनागपूरमध्य़े मुसळधार पावसाचा इशारा\n06/07/2018 SNP ReporterLeave a Comment on नागपूरमध्य़े मुसळधार पावसाचा इशारा\nविदर्भात सध्या मुसळधार पाऊस सुरु असून येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. नागपूर शहरात जोरदार पाऊस सुरु असून त्यामुळे अनेक भागात गुडघाभर पाणी साचले आहे. रस्यांवर वाहने तरंगताना दिसत आहेत. पुढील ४८ तासांत शहर परिसरात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवल्याने खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाकडून सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.\nमुसळधार पावसामुळे विधान भवन भागातील पॉवर स्टेशनमध्ये पाणी भरले आहे. त्यामुळे विधानभवनाची वीजही गायब झाली आहे. त्यामुळे पावसाळी अधिवेशनही आज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले. जिल्हा प्रशासनाने अलर्ट जारी केला असून गरज नसल्यास घराबाहेर पडू नये असा इशारा सर्वसामान्यांना देण्यात आला आहे.\nउत्तर प्रदेश मध्ये प्लास्टीक बंदीचा आदेश जारी\nसिंधुदुर्गात ४ वर्षात एकही विकास प्रकल्प आणला नाही खासदार नारायण राणे यांचा घणाघात\n दहावीतील विद्यार्थ्यांनी कोयत्यानं वार करुन केली आपल्याच मित्राची हत्या\nनारायण राणे यांच्या सिंधुदुर्गातील सभेने संपूर्ण महाराष्ट्र दणाणला. सर्वांचे लक्ष २१ तारखेच्या ऐतिहासिक घोषणेकडे.\nकर्जाला कंटाळून दोन मुली व पत्नीसह व्यावसायिकाची आत्महत्या\nमहाराष्ट्र स्वाभिमान युवक उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी वैभव वीरकर यांची निवड\nकृषी उत्पादनांच्या निर्यातीस प्रोत्साहन देण्यासाठी सुरेश प्रभु यांचा पुढाकार\nदादरच्या फूल मार्केटमध्ये गोळीबार, एकाची हत्या\nप्रस्तावित नवीन औद्योगिक धोरण लवकरच मंजूर होईल – सुरेश प्रभु\nफुटवेअर आणि लेदर सेक्टरसाठी केंद्र सरकारचे खास पॅकेज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-vastu-shastra/why-are-the-worshipers-of-snake-worshiping-the-land-117062100018_1.html", "date_download": "2018-10-16T20:26:10Z", "digest": "sha1:2MCM7ZV53BI4HRYXH2WCP6H3SQCC25C7", "length": 15363, "nlines": 152, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Vastu Tips : भूमी पूजन करताना का केली जाते सापाची पूजा | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 17 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nVastu Tips : भूमी पूजन करताना का केली जाते सापाची पूजा\nनेहमी आपण बघतो की जेव्हा कधी घर, पुल किंवा इमारतीचे निर्माण करण्यात येते तेव्हा सर्वात आधी त्या जागेची पूजा केली जाते. हिंदू धर्मात भूमीपूजनाचे विशेष महत्त्व आहे आणि अशी मान्यता आहे की भूमी पूजन केल्याने भवन निर्माणात कुठल्याही प्रकारची समस्या येत नाही. पण याच्या मागचे कारण काय आहे, ते जाणून घ्या.\nवास्तुशास्त्रानुसार जमिनीच्या खाली पाताललोक आहे ज्याचे स्वामी शेषनाग आहे. त्यांनीच आपल्या फणावर संपूर्ण पृथ्वीचा भार सांभाळला आहे. यामुळेच भूमी पूजनाची परंपरा आहे.\nभूमी पूजनात चांदीचा साप आणि कलशाची पूजा केली जाते कारण आम्हाला शेषनागच्या कृपेची गरज आहे.\nभूमी पूजन करताना कलशात दूध, दही आणि तूप घालून शेषनागाची मंत्रांद्वारे पूजा केली पाहिजे. असे केल्याने शेषनागाचा\nएक नाणे आणि सुपारी घालून लक्ष्मी आणि गणपतीची पूजा करायला पाहिजे, असे केल्याने आमच्यावर लक्ष्मीची कृपा सतत राहते आणि घरात देखील सुख शांतीचे वातावरण राहतात.\nVastu Tips : भाड्याचे घर आणि वास्तू\nखर्च कमी करतील हे 4 वास्तू टिप्स\nमुलींनी रात्री करू नये हे 5 काम\nपूजा करताना आपण तर नाही करत या चुका\nVastu Tips : घरात गंगा जल असेल तर करू नये हे काम\nयावर अधिक वाचा :\n\"आजचा दिवस छान जाईल. मैत्रिण किंवा प्रेयसी भेटेल. मनोरंजनासाठी वेळ काढाल. एखाद्या कल्पक, सर्जनशील कार्यात गुंतलेले राहू शकता. प्रणयातही समस्या...Read More\n\"योजनाबद्धरीत्याने आपले काम करण्याचा प्रयत्न करा. छोट्या-छोट्या अडचणी येतील. पण त्याकडे दुर्लक्ष करा. काळजीपूर्वक कार्य करा. कोणतेही कार्य एखाद्यावर...Read More\n\"मनोरंजनावर खर्च होईल. पत्नीपासून उत्तम सुख मिळेल. प्रेमसंबंधात यश मिळेल. अपत्यांपासून आनंदप्राप्ती होईल. वाहनसुख मिळेल. उत्तम भोजनाचे सुख मिळेल....Read More\n\"काळजीपूर्वक कार्य करा. पळापळ अधिक राहील. आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक विषयांमध्ये देवाण-घेवाण टाळा. भागीदारीच्या विषयांमध्ये सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. कार्यक्षेत्रात...Read More\n\"संवाद कायम ठेवण्याचा प्रयत्न करा. पत्नी व मुले यांचा आनंददायी सहवास लाभेल. व्यावसायिक संबंधांमध्ये ताण पडू शकतो. आपण आपल्या इच्छेनुसार...Read More\n\"आपण अशा लोकांपेक्षा निराळ्या मार्गावर चालण्याची इच्छा ठेवता ज्यावर आपले सहकर्मी आपल्याबरोबर असतील. परस्पर सहकार्याचे महत्त्व ओळखणे आपल्यासाठी उत्तम राहील....Read More\n\"थंड आणि शांत राहाण्याचा प्रयत्न करा. आर्थिक स्थितीमध्ये हळू-हळू सुधारणा येईल. आपल्या कौटुंबिक सभासदांच्या आरोग्याची काळजी घ्या. आपल्या कार्यस्थानावर सहकार्‍यांबरोबर...Read More\nआपण नव्या ग्राहकांना व प्रख्यात लोकांना भेटाल. शेवटी नव्या योजना आणि प्रोजेक्ट्स कार्यान्वित करणे आपल्यासाठी श्रेयस्कर ठरेल. जास्त कार्यभार आपल्या...Read More\n\"पैसे मिळवण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. आपण इतर लोकांना देखील यासाठी तयार करू शकता. एखादी चांगली संधी मिळाल्यामुळे आपली मनस्थिती...Read More\n\"मित्रांबरोबर आणि इतर लोकांबरोबर काळ व्यतीत करण्याची आज आकस्मिक संधी मिळेल. गंभीरपणे विचार केलात तर एखादी बौद्धिक योजना आरंभ करू...Read More\nआनंदाची बातमी मिळेल. राजकीय विषयांमध्ये यश मिळेल. मित्रांचा आधार मिळेल. अधिकारी वर्गाच्या हातात अडकलेले कामे पूर्ण होतील. आवडीचे काम झाल्याने...Read More\n\"चाकरमान्यांना लाभ मिळेल. आजचा दिवस कालपेक्षा चांगला असेल. तरीही आर्थिक मुद्द्यांच्या प्रश्नांबद्दल वाद होणे शक्य आहे. आपणास आकस्मिकरीत्या इतर लोकांबरोबर...Read More\n5 मिनिटात देवीला प्रसन्न करण्यासाठी करावा कुंजिका स्तोत्र ...\nअशी मान्यता आहे की नवरात्रीत नऊ दिवसात विधी-विधान पूर्वक दुर्गा सप्तशती पाठ केल्याने ...\nभुलाबाई ही महाराष्ट्रातील एक देवी असून भिल्लीणीचा वेश घेऊन भिल्लरुपी शंकराला भुलवायला ...\n'कालरात्री' दुर्गेचे सातवे रूप\nदुर्गेचे सातवे रूप 'कालरात्री' या नावाने प्रसिद्ध आहे. नवरात्रीच्या सातव्या दिवशी ...\nशिरडीच्या साईबाबांच्या कुटुंबाबद्दल जाणून घ्या\nसाईबाबा जन्म स्थळ महाराष्ट्राच्या परभणी जिल्ह्यातील पाथरी गावात साईबाबांचा जन्म 27 ...\nनवरात्रीत या 4 सोप्या उपयांमुळे पैशाची चणचण दूर होईल\nनवरात्रीत नऊ देवींची आराधना केली जाते. देवी लक्ष्मीही दुर्गांचे रूप आहे. नवरात्रीत देवी ...\nस्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...\nया जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...\nइम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख\nपाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...\nलिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...\nमराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.idainik.com/2018/06/blog-post_742.html", "date_download": "2018-10-16T21:50:19Z", "digest": "sha1:YPF2TTAHWAEYIAJLBYAAR3D74NZR7OEG", "length": 18767, "nlines": 81, "source_domain": "www.idainik.com", "title": "सातार्‍यातील बागांच्या ठेक्यात गोलमाल - iDainik.com", "raw_content": "\nHome > Satara > Satara Dist > सातार्‍यातील बागांच्या ठेक्यात गोलमाल\nसातार्‍यातील बागांच्या ठेक्यात गोलमाल\nसातारा : सातारा नगरपालिकेकडून अमृत योजनेतून शहरातील बागांची सुमारे 5 कोटींची कामे सुरु आहेत. पुण्याच्या निसर्ग ठेकेदाराला गेंडामाळ गार्डन 6 लाख, पुण्यशील राजमाता सुमित्राराजे भोसले उद्यान सदरबझार 63 लाख, जरंडेश्‍वर नाक्यावरील करिआप्पा चौकातील गार्डन 32 लाख, आयुर्वेदिक गार्डन गोडोली 65 लाख, अशी कामे दिली आहेत. बागांचे क्षेत्रफळ, लागवड केली जाणारी झाडे आणि त्यासाठी कारावे लागणारे काम यांचा मेळ घातला तर या कामात कोट्यवधींचा गोलमाल झाल्याचे उघड आहे.\nसातारा नगरपालिकेने केवळ पर्यावरण कर वसूल करण्यापुरतेच पर्यावरणाशी नाते ठेवले आहे. शहरातील नागरिकांना स्वच्छ हवा मिळावी यासाठी फारसे काहीही न करणार्‍या नगरपालिकेची वृक्ष विभागाची बैठक कित्येक महिने तुंबली आहे. कामांचे विषय आलेले आहेत मात्र, ही बैठक घेण्यामध्ये कुठल्याच पदाधिकार्‍याला रस नाही. केंद्र सरकारच्या अमृत योजनेतून सातार्‍याला सुमारे कोट्यवधींचा निधी जाहीर झाला आणि त्यानंतर लगेचच त्यासाठी आवश्यक असणार्‍या वृक्ष प्राधिकरण समिती स्थापन करुन बागांमध्येच बैठका घेण्याचा धडाका नगरसेवकांनी सुरु केला. या मीटिंगनंतर झाडांच्या गार सावलीत मस्त चमचमीत रश्यावर ताव मारत या बैठका पूर्वेकडील बागांमध्ये पार पडल्या. नगरसेवकांच्या या ‘नियोजना’ची त्यावेळी प्रचंड चर्चा झाली. मनोमीलनात विरोधकांना विचारात घेतले की सर्व काही आलबेल होत होतं. त्या दहा वर्षात बर्‍याच गडबडी आणि लडबडी झाल्या. तक्रारी, टीका झाली तरी त्यावेळी पर्याय नव्हता. आता नगरपालिकेची सूत्रे एकाच आघाडीच्या हाती आल्यानंतर शहरातील बागा पुन्हा चर्चेत आल्या आहेत.\nसातारा नगरपालिकेला अमृत योजनेतून 3 कोटी 37 लाखांचा निधी मिळाला असला तरी संपूर्ण प्रस्ताव 4 कोटी 50 लाखांचा आहे. जसे काम होईल त्यानुसार टप्प्याटप्प्याने हा निधी मिळत जाणार आहे. संपूर्ण शहर हिरवेगार व्हावे, स्वच्छ व ताजी हवा शहरातील नागरिकांना मिळावी, त्यांना स्वास्थ्य लाभावे, पर्यावरणाचे संतुलन रहावे, या उदात्‍त हेतूने केंद्र सरकारने अमृत योजनेतून हा निधी सातारा नगरपालिकेला दिला. तत्कालीन मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी या योजनेचाच भाग असलेला वृक्ष लागवडीचा आराखडा तयार करुन शासनाला सादर केला. या आराखड्यानुसार शहराच्या कुठल्या भागात कोणते वृक्ष लावण्यात येणार, याची नियोजनबद्ध आखणी आहे. आता बांधकाम विभाग मात्र सावली देणारे वृक्ष लावण्यात येणार असल्याचे सांगत असून या आराखड्याची माहिती दिली जात नाही. अमृत योजनेेच्या मंजूर झालेल्या निधीतून आराखड्यानुसार शहरातील रस्त्यांवर बीव्हीजी कंपनीच्या माध्यमातून वृक्षारोपण करण्यात येत आहे. या कंपनीला 9 हजार झाडे लावण्यासाठी 1 कोटींचा ठेका देण्यात आला आहे. या कंपनीने 4 हजार 600 झाडे लावली आहेत. गेल्यावर्षी पावसाळा संपत आल्यावर वृक्ष लागवडीला सुरुवात केली.\nपाणी न मिळाल्यामुळे त्याचा झाडांवर परिणाम झाला. काही झाडे मेली. झाडांभोवतील कुंपन घालायचे असतानाही तसा बंदोबस्त न केल्याने मोकाट जनावरांनी बरीच झाडे फस्त केली. आता पावसाळा सुरु होवूनही या ठेकेदार कंपनीकडून खड्डे काढायचेही काम सुरु नाही. अद्यापही निम्मे काम बाकी आहे. असे असताना ठेकेदारांची बिले मात्र वेळेवर निघाली. अशा परिस्थितीत कुठलाच पदाधिकारी पाठपुरावा करत नाही. स्वत:चीच कामे करण्यावर त्यांचा भर आहे. त्यासाठी त्यांनी स्वतंत्र यंत्रणा उभारली आहे.\nशहरातील बागांच्या कामासाठी टेंडर प्रक्रिया राबवण्यात आली आणि नेहमीप्रमाणे एकाच ठेकेदाराला सर्व बागांची कामे मिळणे हा नेहमीसारखा योगायोग पालिकेत पुन्हा घडला. पुण्याच्या ‘निसर्ग’ एजन्सीला तीन बागांची कामे मिळाली. या ठेकेदाराकडून सदरबझारमधील पुण्यशील राजमाता सुमित्राराजे भोसले उद्यानाचे 63 लाखाचे काम सुरु आहे. त्याचबरोबर याच भागातील करिआप्पा चौक (जरंडेश्‍वर नाका) परिसरात 32 लाखांची बाग विकसित करण्यात येत आहे. गोडोलीतील आयुर्वेदिक गार्डनमध्ये 65 लाखाची झाडे लावण्यात येणार आहेत. या गार्डनवर पूर्वीही लाखो रुपये खर्च करण्यात आले आहेत.\nगेंडामाळ गार्डनवर वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून मागील पाच वर्षात 68 लाख खर्च करण्यात आले आहेत. त्यावेळी बागेत 12 लाखांचा फूटपाथ, 50 लाखांचा सिंथेटिक ट्रॅक, 3 लाखांचा लॉन, 3 लाखांची झाडे लावण्यात आली. पुन्हा या बागेत अमृत योजनेतून 6 लाखांची झाडे लावण्यात येणार आहेत. संबंधित बागेचे क्षेत्रफळ, लागवड करण्यात येत असलेल्या झाडांमधील अंतर, या एकूण कामावर ठेकेदाराला येणारा खर्च आणि नगरपालिकेने मंजूर केलेला खर्च यांचा मेळ घातला तर यामध्ये गोलमाल असल्याचे स्पष्ट होते. बागेतील कामांची अजितबात माहिती दिली जात नाही. प्रचंड टोलवाटोलवी केली जाते. एकमेकांकडे बोटे दाखवली जात आहेत. कुणी नागरिकांनी विचारणा केल्यास काही नगरसेवकांचा तीळपापड का होत आहे निसर्ग ठेकेदाराच्या मागे नेमके कोण आहे निसर्ग ठेकेदाराच्या मागे नेमके कोण आहे कोट्यवधींच्या योजनेचे अमृत कोण चाखत आहे कोट्यवधींच्या योजनेचे अमृत कोण चाखत आहे बागांच्या कामावर केलेल्या खर्चाची संपूर्ण चौकशी करावी, अशी मागणी नागरिक तसेच वृक्षप्रेमींतून होत आहे.\nआपले लक्ष्य, साध्य विसरू नका. अन्यथा जे काही मिळाले तेवढय़ावरच संतुष्ट राहण्याची सवय\nबातम्या तुमच्या inbox मध्ये...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%A3", "date_download": "2018-10-16T20:47:45Z", "digest": "sha1:CDUSAP45OXW4JDLYWAJXZ4TGKL7YUHM5", "length": 5103, "nlines": 122, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कोनीय त्वरण - विकिपीडिया", "raw_content": "\nकोनीय त्वरण हे कोनीय वेगाचा बदलाचा दर किंवा कोनीय वेगाचे कालसापेक्ष भैदिज होय. एसआय एककांमध्ये हे त्रिज्यी प्रत्येकी वर्ग सेकंद मध्ये मोजले जाते. (rad/s२, त्रि/से२). हे परिमाण ग्रीक अक्षर अल्फा (α) ने दर्शविले जाते.[१]\nकोनीय त्वरण पुढीलप्रमाणे व्याख्यित केली जाते::\nयेथे ω {\\displaystyle {\\omega }} हे कोनीय वेग, a T {\\displaystyle a_{T}} हे रेषीय स्पर्शी त्वरण, आणि r हे सहनिर्देशक व्यवस्थातील मूलबिंदूपासून पदार्थापर्यंतचे अंतर.\nशुद्धगतिकी: कोनीय विस्थापन | कोनीय वेग | कोनीय त्वरण | कोनीय हिसका | कोनीय धक्का\nचलनगतिकी: कोनीय संवेग, आघूर्ण वलन, पीळ\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ डिसेंबर २०१७ रोजी १३:५९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/jammu-kashmir-handwara-encounter-hizbul-mujahideen-terrorist-killed-security-forces-civilian-killed-1769123/", "date_download": "2018-10-16T21:14:15Z", "digest": "sha1:ITCKT3J36HY452VPY7NRDQM7FF3ZAKFA", "length": 12812, "nlines": 204, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Jammu Kashmir Handwara encounter hizbul mujahideen terrorist killed security forces civilian killed | काश्मीरमध्ये चकमकीत ‘हिज्बुल’च्या कमांडरला कंठस्नान, हल्ल्यात नागरिकाचा मृत्यू | Loksatta", "raw_content": "\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\nपीएचडी सोडून ‘हिज्बुल’मध्ये भरती झालेल्या मन्नान वानीचा चकमकीत खात्मा\nपीएचडी सोडून ‘हिज्बुल’मध्ये भरती झालेल्या मन्नान वानीचा चकमकीत खात्मा\nमृत्यू झालेल्या दहशतवाद्यांमध्ये 'हिज्बुल मुजाहिद्दीन' या दहशतवादी संघटनेचा कमांडर डॉ. मन्नान बशीर वानी याचा समावेश असल्याचे एका स्थानिक वृत्तवाहिनीने म्हटले आहे.\nजम्मू- काश्मीरमधील हंदवाडा येथे दहशतवादी – सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली असून या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. मृत्यू झालेल्या दहशतवाद्यांमध्ये ‘हिज्बुल मुजाहिद्दीन’ या दहशतवादी संघटनेचा कमांडर मन्नान बशीर वानी याचा देखील समावेश आहे. मन्नान हा अलीगढ मुस्लीम विद्यापीठातील (एएमयू) पीएचडीचा विद्यार्थी होता. पीएचडी सोडून तो दहशतवादी संघटनेत सामील झाला होता.\nहंदवाडामधील शाहगूंड या गावात दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. सकाळी सुरक्षा दलांनी परिसरात शोधमोहीम राबवली असता चकमक झाली. या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. घटनास्थळावरुन मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. मृत्यू झालेल्या दहशतवाद्यांमध्ये ‘हिज्बुल मुजाहिद्दीन’ या दहशतवादी संघटनेचा कमांडर मन्नान बशीर वानी याचा समावेश आहे. वानी (वय २७) आणि त्याच्या साथीदाराला पोलिसांनी शरण येण्याचे आवाहन केले. मात्र, त्यांनी गोळीबार केला आणि यानंतर झालेल्या चकमकीत दोघांचाही खात्मा करण्यात आला.\nवानीच्या मृत्यूनंतर पीडीपीच्या नेत्या मेहबूबा मुफ्ती यांनी प्रतिक्रिया दिली. ‘पीएचडीचा विद्यार्थी असलेल्या वानीचा मृत्यू झाल्याने शेवटी आपलेच नुकसान झाले आहे. सुशिक्षित तरुणांनी दहशतवादी संघटनेत सामील होऊन दहशतवादी मार्ग स्वीकारणे दुर्दैवी आहे. सर्व राजकीय पक्षांनी याचे गांभीर्य ओळखण्याची गरज आहे. शांततेसाठी पाकिस्तान व अन्य घटकांशी चर्चा झालीच पाहिजे’, अशी मागणी त्यांनी केली.\nदरम्यान, ही चकमक ताजी असतानाच शोपियाँ जिल्ह्यात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात एका नागरिकाचा मृत्यू झाला. हल्ल्याची माहिती मिळताच सुरक्षा दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'महाराष्ट्रात येताना भीती नसते, कारण इथं मोदी-शाहंसारखे गुंड नाहीत'\n#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\nराज ठाकरे अमरावती एक्सप्रेसने विदर्भाकडे रवाना\n#MeToo : अकबरांच्या अडचणीत वाढ, १९ महिला पत्रकार कोर्टात\n#MeToo : आरोपांनंतर 'यशराज फिल्म्स'मधून आशिष पाटील यांची हकालपट्टी\n#MeToo : आरोप सिद्ध होणाऱ्यांसोबत काम न करण्याचा फरहान अख्तरचा निर्णय\n#MeToo : आरोपांनंतर 'यशराज फिल्म्स'मधून आशिष पाटील यांची हकालपट्टी\n'राधिका मसाले'च्या मीम्सवर अनिता दाते म्हणते..\n#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्यांकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\n‘लोहपुरुष’ पोलीस आयुक्त, जरा इकडेही लक्ष द्या\nमित्राच्या अपघाती मृत्यूच्या तणावामुळे अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची आत्महत्या\n२८ नवे कुष्ठरुग्ण आढळले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.akshardhara.com/en/858_shreeram-book-agency", "date_download": "2018-10-16T20:36:48Z", "digest": "sha1:VGVGWTJQIKSRBYVJJSYJTQUFCF5SKTGI", "length": 18904, "nlines": 478, "source_domain": "www.akshardhara.com", "title": "Shreeram Book Agency - Akshardhara", "raw_content": "\nव्यक्तिमत्त्व विकास (सेल्फ हेल्प)\nBermuda Triangle (बर्म्युडा ट्रॅंगल)\nThe Great Dictators (दि ग्रेट डिक्टेटर्स)\nस्मृतिदिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन\nम. टा. प्रतिनिधी, पुणे\nकेवळ संशयामुळे पत्नीची हत्या केल्यामुळे शतकानुशतके पापमुक्त होण्यासाठी झुरणारा राजकुमार, जगातली सर्व पापे केल्याशिवाय मुक्ती न मिळू शकणारा उच्चभ्रू व्यक्ती आणि ज्याच्या पापांचे घडे भरूनही स्वतःला परमेश्वर म्हणून मिरवणारा अहंकारी धर्मगुरू या पात्रांभोवती गुंफलेली जी. ए .कुलकर्णी यांची ‘पातक’ ही लघुकथा सादर झाली आणि सभागृहात भयाण शांतता पसरली. जखमेतून रक्त वाहते तशा प्रवाही असणाऱ्या ‘जीएं’च्या एकापेक्षा एक शब्दालंकारांनी रसिक अंतर्मुख झाले.\nनिमित्त होते अक्षरधारा बुक गॅलरी व जी.ए. कुलकर्णी यांच्या कुटुंबीयांतर्फे जीएंच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमाचे. या कार्यक्रमात ‘जीएं’च्या साहित्यकृतींचा वेगवेगळ्या सादरीकरणांच्या माध्यमातून वेध घेण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये अनुराधा जोशी, अक्षय वाटवे आणि हर्षद राजपाठक या कलाकारांनी अभिवाचनाद्वारे सादर केलेली ‘पातक’ ही कथा विशेष लक्ष वेधून गेली. राजघराण्यातील एक राजकुमार संशयामुळे त्याच्या पत्नीची हत्या करतो आणि क्षणात त्याचा चेहरा विद्रुप होतो. त्याच्या पापापेक्षा अधिक मोठे पाप केलेल्या व्यक्तीचा स्पर्श होत नाही तोपर्यंत त्याला मुक्ती नाही. एका प्रार्थनामंदिरात शतकानुशतके तो झुरतोय. अनेक शतकांनी एक दरोडेखोर त्या प्रार्थनामंदिरात येतो आणि विद्रुप राजकुमाराशी बोलायला लागतो. हा दरोडेखोरही मूळचा सधन घराणातल्या तोही मुक्तीसाठी धडपडणारा. जगातले सर्वात भीषण पाप करत नाही तोवर त्यालाही मुक्ती नाही. अशातच कथेत गर्विष्ठ पापी पण समाजासाठी देवता असलेल्या एका धर्मगुरूचे पात्र येते आणि एका अर्थाने समाजाचे डोळे उघडतात. ही कथा ऐकताना सभागृहात उपस्थित प्रेक्षकांमध्ये भयाण शांतता पसरली होती. जी. ए. कुलकर्णी यांचे शब्द रसिकांच्या काळजाला भिडत होते. ही कथा संपली आणि उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात कलाकारांना दाद दिली.\nयाच कार्यक्रमात ‘कथाकार जी. ए.’ या विषयावर डॉ. वंदना बोकील. कुलकर्णी यांनी विचार मांडले ‘लघुकथेच्या रूढ साच्याच्या पलीकडे जाणारी ‘जीएं’ची कथा अनेक पदरी, प्रशस्त्र आवाक्याची आहे. दु:ख हे मूल्य मानणाऱ्या ‘जीएं’नी आपल्या कथांमधून मानवी दु:खाच्या असंख्य परी सहानुभूतीने रंगवल्या. समाजाने ओवाळून टाकलेल्या, उपेक्षित, पंगु, गांजेकस, स्वप्नांचे तुकडे हाती आलेल्या निराश माणसांची अंतर्विश्वे त्यांनी दाखवली. एकाचवेळी आदिम भावनांपासून ते एकाकीपणाच्या, परात्मतेच्या आधुनिक जाणिवेपर्यंत ‘जीएं’ची प्रतिभा झेप घेते, याकडे त्यांनी लक्ष वेधले. ‘हंस’ च्या संपादिका हेमलता अंतरकर यांनी त्यांना आलेल्या ‘जीएं’च्या पत्रांमधून दिसणारे जी.एं. उलगडून दाखवले ‘जीएं’चे निसर्गप्रेम, जगभरातील साहित्यकृतींचा त्यांचा अफाट व्यासंग, त्यांची प्रतिमायुक्त लेखनशैली इत्यादी वैशिष्टे त्यांनी सोदाहरण स्पष्ट केली. शरद आढाव यांनी स्वत: निर्मिती केलेले ‘जीएं’च्या ‘अस्तिस्रोत’ व ‘कांचनमृग’ या कथांचे दृकश्राव्य (व्हिडिओ) सादरीकरण केले. अक्षरधाराच्या रसिका राठिवडेकर यांनी स्वागत केले व चित्रा नातू-वझे यांनी सूत्रसंचालन केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} {"url": "https://sadha-sopa.com/node/25", "date_download": "2018-10-16T21:23:17Z", "digest": "sha1:JRULG3DO4ZBDNAZ5CRBZYZH66KW6YXQ3", "length": 4439, "nlines": 69, "source_domain": "sadha-sopa.com", "title": "अमृताची खाण | साधं... सोपं...", "raw_content": "\nसाधं सोपं आयुष्य... साधं सोपं जगण्यासाठी...\nशब्द माझा अर्जुनाचा बाण आहे\nकेशवाच्या बासरीचा प्राण आहे\nझोकतो आहे जरी प्याले विषाचे\nकाव्य माझे अमृताची खाण आहे\nसोडुनी जाउ कुठे काव्यास आता\nघेतलेले हे सतीचे वाण आहे\nछेडतो मी सूर आकांताप्रमाणे\nतानपुर्‍याचा असा मी ताण आहे\nभेटण्यासाठी तुला माझ्या कविते\nसोडले मी काय याची जाण आहे\nSelect ratingGive अमृताची खाण 1/10Give अमृताची खाण 2/10Give अमृताची खाण 3/10Give अमृताची खाण 4/10Give अमृताची खाण 5/10Give अमृताची खाण 6/10Give अमृताची खाण 7/10Give अमृताची खाण 8/10Give अमृताची खाण 9/10Give अमृताची खाण 10/10\n‹ अंतरा अनुक्रमणिका आजही... ›\nया सारख्या इतर कविता\nआपल्याला आवडत असलेलं काम करण्यासाठी\nमालक, मुकादम आणि मजूर\nपहिला पाऊस पडतो तेंव्हा\nमी जसा आहे, तसा आहे\nया साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy-paste करून इतरांना ईमेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाही याची जाणीव असू द्या.\nतुमचा ईमेल पत्ता द्या\nनवे लेखन प्रकाशित झाले की गूगल फीडबर्नर च्या कृपेने आपोआप आपल्या ईमेलवर येईल\nखरं तर माझ्याविषयी काहीही माहिती जाणून घ्यायची इच्छा तुम्हाला व्हावी असं या माहितीत काहीही नाही तरीही आपण इथे, या पानावर, आलाच आहात तर आपल्याला पिडण्याचं थोडं स्वातंत्र्य मी घेतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/sampadakiya/red-lamps-car-41188", "date_download": "2018-10-16T21:49:11Z", "digest": "sha1:KDJ3KW457TIQBVQSRVDOMURZUQ54R2XF", "length": 19016, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "Red lamps car सरंजामी वृत्तीला ‘ रेड सिग्नल’ (अग्रलेख) | eSakal", "raw_content": "\nसरंजामी वृत्तीला ‘ रेड सिग्नल’ (अग्रलेख)\nशुक्रवार, 21 एप्रिल 2017\nलाल दिव्याची गाडी हे सरंजामी वृत्तीचे प्रतीक होते. अर्थात एक लाल दिवा काढून टाकल्याने सारे काही समान झाले, असे नाही. त्यासाठी आपण रयतेचेच प्रतिनिधी आहोत, ही भावना राज्यकर्त्यांमध्ये रुजण्याची गरज आहे.\nलाल दिव्याची मिजास दाखवत, खोळंबलेल्या वाहतुकीला वाकुल्या दाखवत भरधाव जाणारे मंत्र्यांच्या गाड्यांचे ताफे आपण गेली कित्येक वर्षे निमूटपणे पाहत आलो आहोत. पुढे-मागे पायलट मोटार, पोलिसांच्या शिट्यांच्या दणदणाटात लाल दिवा चमकवत प्रवीष्ट होणारी मंत्रिमहोदयांची मोटार, तिचे दरवाजे उघडायला धावणारे अधिकारी, ती सरकारी अदब हे आपल्या लोकशाहीतले एक परिचित असे चित्र. आपल्या गाडीवरचा तो लाल दिवा पेटला की नव्यानवेल्या मंत्र्यांनाही ‘याचसाठी केला होता अट्टहास’ असे वाटत असणार. पण ज्या लाल दिव्यासाठी पुढाऱ्यांच्या अनेक पिढ्या झुरल्या, झटल्या, तो लाल दिवाच मुळासकट उखडून टाकण्याचा निर्णय मोदी सरकारने अखेर घेतला. देशात बोकाळलेल्या ‘व्हीआयपी’ संस्कृतीला हा मोठाच झटका आहे, यात शंका नाही. ‘देर आए, लेकिन दुरुस्त आए’ अशीच जनतेची या संदर्भातील भावना असणार. दिल्लीतील अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी सरकारने हा लाल दिवा गेल्या वर्षीच काढून फेकून दिला होता. पंजाबचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांनीही लाल दिवा संस्कृती नुकतीच हद्दपार केली होती. नव्वदीचे दशक सुरू होताना आर्थिक खुलेकरणाचे वारे भारतात वाहू लागले, तेव्हा १९९३ मध्येही ‘व्हीआयपी’ संस्कृतीला हटविण्याचा मुद्दा चर्चेत आला होता.\nलोकशाही जसजशी स्थिर होत जाते, देशाची घडी बसत जाते, तसतसे नियमात काही बदल करणे प्रगल्भपणाचे ठरते. त्याप्रमाणे मोदी सरकारने हा निर्णय घेऊन सरसकट लाल दिवा हद्दपार करून टाकला आहे. त्याला कोणीही अपवाद नाही. कारण मोटार वाहन कायद्यातील लाल दिव्याच्या वापराविषयक असलेले कलमच आता रद्द करण्यात आले आहे. जॉर्ज ऑर्वेल यांच्या ‘ॲनिमल फार्म’ या कादंबरिकेतील ‘ऑल ॲनिमल्स आर इक्‍वल, बट सम आर मोअर इक्‍वल’ या उक्‍तीचे उदाहरण नेहमीच दिले जाते. लाल दिवा हा त्या ‘मोअर इक्‍वल’ महाभागांसाठी होता. त्याच धर्तीवर ‘प्रत्येक भारतीय हा व्हीआयपी आहे,’ असे ‘प्रधानसेवक’ नरेंद्र मोदी यांनी ट्विट केले आहे, तेही पुरेसे बोलके ठरावे. त्या निमित्ताने लाल दिव्याच्या गाडीबद्दल जनसामान्यांमध्ये बऱ्याच प्रमाणात नाराजीच होती, हे सरकारने मान्य केले, हे बरे झाले. लाल दिव्याच्या गाडीला सलाम ठोकला जाई; पण तो जुलमाचा रामराम आहे, याचे भान सत्ताधाऱ्यांना एकदाचे आले. मंत्र्यांच्या या फुकाच्या पोलिटिकल थाटामाटाचे यथेच्छ दर्शन जनतेला गेल्या सत्तर वर्षांत झाले आहे. हा सारा रुबाब आपल्याच कररूपी पैशांवर चाललेला असतो, हे जनताही विसरली आणि लाल दिव्याचे मानकरीही विसरले याला कुठेतरी पूर्णविराम देण्याची आवश्‍यकता होतीच. मंत्र्यांच्या या असल्या पोलिटिकल शोबाजीमुळे खरे तर लोकप्रतिनिधी आणि लोक यांच्यातच अंतर पडत जाते. ज्याच्याकडे आपली गाऱ्हाणी हक्‍काने मांडावीत, तोच देव्हाऱ्यात जाऊन बसला, तर रयतेने जायचे कुणाकडे याला कुठेतरी पूर्णविराम देण्याची आवश्‍यकता होतीच. मंत्र्यांच्या या असल्या पोलिटिकल शोबाजीमुळे खरे तर लोकप्रतिनिधी आणि लोक यांच्यातच अंतर पडत जाते. ज्याच्याकडे आपली गाऱ्हाणी हक्‍काने मांडावीत, तोच देव्हाऱ्यात जाऊन बसला, तर रयतेने जायचे कुणाकडे लाल दिवा हे एका पुरातन सरंजामी वृत्तीचेच प्रतीक होते. अर्थात एक लाल दिवा काढून टाकल्याने सारे काही समान झाले, असे मानणे दुधखुळेपणाचे ठरेल. लक्षणे नष्ट झाली, म्हणून रोग आटोक्‍यात आला, असे होत नाही. आपण रयतेचे सेवक नसूही कदाचित, पण त्यांचेच प्रतिनिधी आहोत, ही भावना राज्यकर्त्यांमध्ये येणे ही खरी गरज आहे. तसेच, समर्थकांच्या गराड्यात, हारतुऱ्यांच्या राशीत बुडालेला प्रतिनिधी, हा ‘आपला’ प्रतिनिधी आहे, याची जाणीव जनसामान्यांत रुजणे तितकेच महत्त्वाचे. निवडणुकीच्या काळात रयतेला ‘जनताजनार्दन’ संबोधायचे आणि लाल दिवा प्राप्त झाला की विसरायचे, हा परिपाठ आता इतिहासजमा व्हायला हवा. ‘देशातील प्रत्येक नागरिक व्हीआयपीच आहे’, असे नुसते म्हणून चालणार नाही, प्रत्येकाला तसा अनुभव यावा, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करायला हवेत.\nवास्तविक हे लाल दिव्याचे प्रकरण आणले कुणी हा विचार करण्याजोगा मुद्दा आहे. संस्थानिकांच्या काळात अनेक छोट्या-मोठ्या राज्यकर्त्यांना पलित्या-दिवटीचा मान असे. हा एक प्रकारे त्या काळातील ‘लाल दिवा’च होता. आजही परदेशात अतिमहत्त्वाच्या व्यक्‍तींचे ताफे जाताना दिसतात. सत्तेचे वलय तिथेही दिसून येते. पण लाल दिव्याचा मुकुट मात्र अमेरिकेच्या अध्यक्षांच्या सुसज्ज मोटारीवरही नसतो. ब्रिटनचे पंतप्रधान तर अधूनमधून भुयारी रेल्वेने प्रवास करताना दिसले आहेत. स्वीडनचे दिवंगत पंतप्रधान ओलॉफ पामे यांनी सर्वोच्च पद मिळाल्यानंतरही साधी राहाणी आणि सायकलीवरून येणेजाणे सोडले नव्हते. ब्रिटिशांविरुद्धच्या उठावासाठी अवघ्या देशाला साद घालणारा, जनताजनार्दनाच्या हृदयात चिरंतन स्थान मिळवणारा एक महात्मा कधीही लाल दिव्याच्या गाडीतून फिरला नव्हता, एवढे ध्यानी ठेवले तरी पुरेसे आहे. पालखीची मातब्बरी मानकऱ्याला आणि खांदेकऱ्याला असते. सेवेकऱ्याला त्याचे काय होय\nमोदी सरकारचा कारभार हाच आगामी जनमत कौलाचा मुख्य विषय व्हायला हवा; परंतु तो विषय निवडणुकीच्या मैदानात अडचणीचा ठरू शकतो. अशावेळी थरूर यांच्यासारख्यांची...\nसरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ\nमुंबई - ऐन दुष्काळात वाढत्या महागाईचे चटके सामान्य जनतेला बसत असताना सरकारी कर्मचाऱ्यांची मात्र दिवाळी झाली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई...\nपुणेकरांसाठी मराठी रॉक कॉन्सर्ट\nपुणे - उत्तमोत्तम नाट्यप्रयोग, लाइव्ह कॉन्सर्ट अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांद्वारे ‘सकाळ’ने नेहमीच कलाप्रेमी पुणेकरांची मने जिंकली आहेत. मराठी...\nबाललैंगिक अत्याचारांत घट व्हावी - बापट\nपुणे - पुणे शहरासह ग्रामीण भागात बाललैंगिक अत्याचाराचे गुन्हे घडत आहेत. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य कारवाई होणे अपेक्षित आहे. तसेच बाल...\nरद्दीच्या बदल्यात विद्यार्थ्यांना वह्या\nमुंबई - विद्यार्थ्यांना रद्दीच्या बदल्यात नव्या कोऱ्या वह्या मिळणार आहेत. याबाबत शालेय शिक्षण विभाग आणि \"नमोआनंद अपसायकलर्स' यांच्यात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/literary?page=9", "date_download": "2018-10-16T20:21:45Z", "digest": "sha1:MQK6TBIMWTBOEBJQGSEITA5NYWUBJZEM", "length": 8370, "nlines": 97, "source_domain": "aisiakshare.com", "title": " ललित | Page 10 | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nललित हेल्मेट आणि आणिबाणी... MindsRiot 3 गुरुवार, 01/06/2017 - 19:50\nललित आगमन, निर्गमन आणि पुनरागमन (भाग ६) Anand More 3 बुधवार, 31/05/2017 - 14:39\nललित आगमन, निर्गमन पुनरागमन (भाग ४) Anand More 18 बुधवार, 31/05/2017 - 14:22\nललित आगमन, निर्गमन आणि पुनरागमन (भाग ७) Anand More बुधवार, 31/05/2017 - 13:04\nललित भयंकर सुंदर सीएसके 4 सोमवार, 29/05/2017 - 11:51\nललित लग्न - एक नसतं लचांड ... आणि मंडळी 7 सोमवार, 29/05/2017 - 11:25\nललित साधूने केला वर्षाव 'अमृतधारां'चा\nललित तीनशेचौदा लग्नांची पकाऊ गोष्ट ... आणि मंडळी 25 सोमवार, 29/05/2017 - 08:53\nललित उर्दू शेरांम‌धील मील‌न् वेळ‌ आणि विर‌ह‌ ..शुचि 19 रविवार, 28/05/2017 - 11:00\nललित कांदेपोहे अवंती 92 रविवार, 28/05/2017 - 10:31\nललित सद्गुणाचा पुतळा बनतो विनाशाचा सापळा\nललित बुंगाट रपेट (विनोदी कथा) विनय खंडागळे 15 मंगळवार, 23/05/2017 - 15:30\nललित माझ्या आठवणीतील रीमा लागू सचिन काळे 2 मंगळवार, 23/05/2017 - 04:50\nललित बर्गर आणि वडापाव. सचिन काळे 3 शुक्रवार, 19/05/2017 - 15:46\nललित 'द केस फॉर क्राईस्ट' आणि 'नमस्ते लंडन' ३_१४ विक्षिप्त अदिती 45 सोमवार, 15/05/2017 - 21:07\nललित आगमन, निर्गमन आणि पुनरागमन (भाग १) Anand More 4 मंगळवार, 09/05/2017 - 12:25\nललित लोकलट्रेन प्रवाशाच्या रोजनिशीतील एक पान. सचिन काळे शनिवार, 06/05/2017 - 22:32\nहेमा मालिनी (जन्म : १६ ऑक्टोबर १९४८)\nजन्मदिवस : कोशकार नोह वेबस्टर (१७५८), लेखक ऑस्कर वाइल्ड (१८५४), नाटककार यूजीन ओनील (१८८८), समाजसुधारक अनंत हरी गद्रे (१८९०), छायाचित्रकार पॉल स्ट्रॅन्ड (१८९०), हिंदी साहित्यिक, संसदपटू सेठ गोविंददास (१८९६), कवी सोपानदेव चौधरी (१९०७), तत्त्वज्ञ लुई अल्थ्यूसर (१९१८), नोबेलविजेता लेखक ग्युंटर ग्रास (१९२७), तबलावादक पं. लच्छू महाराज (१९४४), ग्रेटफुल डेड गिटारिस्ट बॉब वेअर (१९४७), नर्तकी व अभिनेत्री हेमामालिनी (१९४८)\nमृत्युदिवस : चित्रकार ल्यूकास क्रॅनाक थोरला (१५५३), तत्त्वज्ञ गास्ताँ बाशलार (१९६२), कर्नाटक शैलीतील गायक चेंबई (१९७४), कादंबरीकार ना. सं. इनामदार (२००२), विचारवंत, लेखक गो. पु. देशपांडे (२०१३)\n१५/१६ ऑक्टोबर : एडा लव्हलेस दिन (विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित क्षेत्रांत कार्यरत महिलांच्या सन्मानार्थ)\nवर्धापनदिन : वॉल्ट डिजनी कंपनी (१९२३)\n१७९३ : फ्रेंच राज्यक्रांती - फ्रान्सची सम्राज्ञी मारी आंत्वानेतला गिलोटिनद्वारे देहदंड.\n१९०५ : लॉर्ड कर्झनने बंगालच्या फाळणीचा हुकुम दिला.\n१९५१ : पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान लियाकत अली खान यांची रावळपिंडीत हत्या.\n१९७५ : देवीरोगाचा नैसर्गिक संसर्ग झाल्याचा जगातला अखेरचा दाखला (बांगलादेश).\n१९८६ : राईनहोल्ड मेसनर ८००० मीटरहून अधिक उंचीची जगातली सर्व (१४) शिखरे सर करणारे पहिले गिर्यारोहक ठरले.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 3 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://www.snpnews.in/category/readers-articles/", "date_download": "2018-10-16T21:55:50Z", "digest": "sha1:ETXD7BC6UPELXSOGABPTTRHLUEHLJHNB", "length": 3461, "nlines": 56, "source_domain": "www.snpnews.in", "title": "वाचकांचे लेख Archives - SNP News | News Articles | Blogs | Technology | Social | Political | Education |Cultural", "raw_content": "\nसमाजकार्य करील त्याला कोण मारील \nवार सोमवार ०९/०७/२०१८ ची ती सकाळ. मुंबईत पाऊस धो-धो पडत होता. रुळावरून पाण्यातून रेल्वे, मार्ग काढीत होत्या. त्या पावसातून कुणबी समाजोन्नती संघ मुंबईचे खजिनदार तसेच श्रीकाँम क्रीयेशन ट्रस्ट चे अध्यक्ष मा. श्री तुकारामजी लाड साहेब ,सचिव हर्षल गुरव व खजिनदार त्यांचे मोठे भाऊ राजाराम लाड साहेब तिघे दादरवरून चणेऱ्याला पुस्तके वाटपाच्या कार्यक्रमासाठी दिव्याला ९:१० ची […]\nमहाराष्ट्र स्वाभिमान युवक उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी वैभव वीरकर यांची निवड\nकृषी उत्पादनांच्या निर्यातीस प्रोत्साहन देण्यासाठी सुरेश प्रभु यांचा पुढाकार\nदादरच्या फूल मार्केटमध्ये गोळीबार, एकाची हत्या\nप्रस्तावित नवीन औद्योगिक धोरण लवकरच मंजूर होईल – सुरेश प्रभु\nफुटवेअर आणि लेदर सेक्टरसाठी केंद्र सरकारचे खास पॅकेज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://zeenews.india.com/marathi/other-sports", "date_download": "2018-10-16T21:56:21Z", "digest": "sha1:KDFYN6JWZ7O7OWVQDHANDMYVBZMJUBQ6", "length": 10688, "nlines": 141, "source_domain": "zeenews.india.com", "title": "इतर खेळ News in Marathi, इतर खेळ Breaking News, Latest News & News Headlines in Marathi: 24taas.com", "raw_content": "\nबेबी शॉवरमधील ड्रेसवरुन सानिया मिर्झा ट्रोल\nसोशल मीडियातून सानियाचे फोटो समोर आल्यानंतर युजर्सनी ट्रोल करायला सुरूवात केली.\nमीदेखील #METOOची शिकार, कारकिर्द संपवल्याचा ज्वालाचा आरोप\nबॅडमिंटन खेळाडू ज्वाला गुट्टा हिनंही आपल्याबरोबर घडलेल्या वाईट गोष्टींबद्दल ME TOO या मोहिमेअंतर्गत खुलासा केलाय.\nसुवर्णपदक विजेतीच्या घरची परिस्थिती हलाखाची\nघरात अठरा विश्वं दारिद्र्य असलेली नागपूरची प्राजक्ता गोडबोले अखिल भारतीय आंतरविद्यापीठ क्रॉस कंट्री स्पर्धेत तिनं सुवर्णपदक पटकावलं.\nनोकरीची चिंता करता करता त्याचे डोळे 'ऑलिम्पिक'कडे\nचिंतेसोबतच त्याची नजर लागलीय ती येत्या ऑलिम्पिककडे...\nघरोघरी सिलिंडर पोहोचवणारा रितेशकुमार आता नॅशनल अॅथलेटिक्स खेळणार\nउत्तर प्रदेशचा राहणारा रितेश कुमार सिनिअर नॅशनल अथलेटिक्स स्पर्धेतील स्पर्धक आहे. पण त्याचा इथपर्यंत पोहचण्याचा मार्ग फारच खडतर होता.\nपी. वी. सिंधुचा 'हा' फेव्हरेट बॉलिवूड सुपरस्टार\nकोण आहे तो सुपरस्टार\nभारताची फुलराणी सायना लवकरच अडकतेय विवाहबंधनात\n२१ डिसेंबर रोजी भव्य रिसेप्शनचं आयोजन\n'खेलरत्ना'साठी न्यायालयात जाण्याच्या निर्णयावर पुनियाचा 'यू टर्न'\n...नंतर बजरंगनं आपला निर्णय बदलला\nभारताचा दिग्गज हॉकीपटू सरदार सिंगची निवृत्ती\nभारतीय हॉकी टीमचा दिग्गज खेळाडू सरदार सिंगनं संन्यास घेतला आहे.\nभरलेल्या मैफिलीत आफ्रिदी हे करताना दिसला, व्हिडिओ व्हायरल\nफॅन्सही यावरून त्याची खिल्ली उडवत आहेत.\nसेरेना विलियम्सनं पंचाना म्हणाली चोर\nसेरेनाने पंचाना चोर म्हणतं पंचांनाच माफी मागायला सांगितलं.\nएशियन गेम्समध्ये देशाला मेडल जिंकून देणारा खेळाडू विकतोय चहा\nजगभरात ओळख मिळाली पण कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी त्याला चहा विकावा लागतोय.\nआशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची सर्वोच्च कामगिरी, ६९ पदकांची कमाई\nइंडोनेशियात गेल्या १४ दिवसांपासून सुरु असलेला आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने आतापर्यंतच्या इतिहासात चांगली कामगिरी केली आहे.\nAsian Games 2018 : भारताकडून पाकिस्तानचा धुव्वा, कांस्यपदकावर नाव कोरले\nभारताच्या पुरुष हॉकी संघाने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा २-१ ने पराभव केला.\nAsian Games 2018 : ३६ वर्षानंतर भारतीय महिला टीमला हॉकीत पदक\nभारतीय महिलांना ३६ वर्षानंतर हॉकीमध्ये पदक मिळाले. भारताला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले आहे.\nआशियाई स्पर्धा २०१८: भारताच्या महिला रिले टीमला सुवर्ण पदक\nभारतानं १८व्या आशियाई स्पर्धेमध्ये आणखी एक सुवर्ण पदक पटकावलं आहे.\nआशियाई स्पर्धा २०१८: भारताच्या जॉनसनला सुवर्ण पदक\nभारताचा धावपटू जिनसन जॉनसनला १८व्या आशियाई स्पर्धा २०१८मध्ये सुवर्ण पदक मिळालं आहे.\nसुवर्ण पदक विजेती स्वप्ना बर्मनच्या मदतीसाठी आनंद महिंद्रा आले पुढे\nसुवर्ण कन्येच्या मदतीसाठी आनंद महिंद्रा आले धावून\nदोन्ही पायांना सहा बोटं... स्वप्नाला गरज खास बुटांची\n'प्रॅक्टीस दरम्यान या बुटांचा त्रास होत होता'\nआशियाई स्पर्धा २०१८: स्वप्ना बर्मनला हेप्टाथलॉनमध्ये सुवर्ण पदक\nआशियाई स्पर्धा २०१८ मध्ये भारताला ११वं सुवर्ण पदक मिळालं आहे.\nमी प्रचार केला तर काँग्रेसला एकदेखील मत मिळणार नाही; 'या' नेत्याची खंत\n'आम आदमी पार्टी' कंगाल; केजरीवाल कुटुंबीयांनी उचलले 'हे' पाऊल\nऑस्ट्रेलियाच्या नॅथन लायनचं रेकॉर्ड, ६ बॉलमध्ये घेतल्या ४ विकेट\nकौमार्य चाचणीला विरोध करणाऱ्या महिलेला गरबा खेळण्यापासून रोखले\nराज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर...\nनिवडणुकीत शिवसेनेला सोबत घ्याच; फडणवीसांचा पक्षश्रेष्ठींकडे आग्रह\nसनीने असा साजरा केला निशाचा वाढदिवस\n'या' मॉडेलला डेट करतेय सुष्मिता \n...म्हणून कोहिनूर हिरा ब्रिटिशांना द्यावा लागला\nमाझे वडील दोषी असतील तर.... #MeToo विषयी 'या' अभिनेत्रीचं लक्षवेधी वक्तव्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%80", "date_download": "2018-10-16T20:20:08Z", "digest": "sha1:TEAIWINDPCUOUTOSNHJCJZL5DK6PYJ2W", "length": 10939, "nlines": 63, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "गोसावी - विकिपीडिया", "raw_content": "\nभारतात सर्वत्र आढळणारा हिंदू यतींचा एक वर्ग. ‘गोसाई’, ‘गुसाई’, ‘गोस्वामी’ अशाही नावांनी हा वर्ग ओळखला जातो. ही नावे ‘गोस्वामिन्’ ह्या संस्कृत शब्दापासून आली आहेत. गोस्वामिन् शब्दाचे दोन अर्थ होतात : (१) गोधनाचा मालक व (२) इंद्रियांवर ज्याचे स्वामित्व आहे असा म्हणजे जितेंद्रिय. यांतील दुसऱ्या अर्थी गोसावी ही शब्द येथे आला आहे. गोसावी हे मूळ ब्राम्हण किंवा भिक्षूकी मागणाऱ्या ब्राह्मणास दिलेली उपाधी आहे भारतात गोसाव्यांची संख्या बरीच आहे. विशेषतः मध्य प्रदेश, आसाम, प. बंगाल, महाराष्ट्र, राजस्थान ह्या प्रदेशांत ती अधिक आहे. बैरागी (सं. वैराग) हा शब्द व्यवहारात सर्वसामान्यपणे गोसावी ह्या अर्थी वापरला जातो. वास्तविक बैरागी हा गोसाव्यातील एक पोटभाग आहे.\nवैदिक साहित्यात ‘गोस्वामी’ असे उल्लेख आढळतात. मात्र तेथे गोस्वामी म्हणजे ‘पुष्कळ गायींचा धनी’ ह्या अर्थी हा शब्द आलेला आहे. गोसावी हा एक यतींचा वर्ग आहे तसेच ती एक जात म्हणूनही महाराष्ट्र व मध्य प्रदेश ह्या विभागांत ओळखली जाते. प्राचीन काळी यती व संन्यासी या संज्ञांत आजच्याप्रमाणे आवश्यक संबंध मानला जात नव्हता. काही यती गृहस्थाश्रमीही होते. भरद्वाज, पराशर, व्यास, गौतम, शुक, भृगू, वसिष्ठ इ. नावे गोसाव्यांच्या पूर्वपरंपरेत आढळतात. यांपैकी बहुतेक संन्यासी नसून गृहस्थ होते. दक्षप्रजापती व शंकर हे गृहस्थच होते. दक्षाचे उपनाम पर्वत होते. त्याचे पुत्र तपाच्या वेळी ‘ॐ नमो नारायणाय पुरुषाय महात्मने विशुद्धसत्त्वधीष्णाय महाहंसाय धीमही ’ हा मंत्र जपत. आजही गोसावी समाज नारायणाची पूजा करून याच मंत्राचा जप करतो असे दिसते. महाभारतातील योगिराज दत्तात्रेयही गृहस्थाश्रम आचरणारा होता. यावरून गृहस्थ साधूंची परंपरा फार प्राचीन असावी असे दिसते. महाभारतकाळात विरक्त साधूंमध्येही गृहस्थ व संन्यासी असे दोन वर्ग होते. त्यांतील संन्याशांचे कुटिचक, बहूदक, हंस व परमहंस असे चार भेद होते. रामायणातही गृहस्थी व संन्यासी तपस्व्यांचे उल्लेख आढळतात. त्यांच्यात मुंडी, दंडी व परिव्राजक असे भेद होते. बौद्ध साहित्यात यतींचे जटीलक, मुंडशावक, त्रिदंडी (तेदंडिक) व देवधार्मिक असे भेद सांगितले आहेत. जैन संघातही श्रावक व श्राविका हे घटक गृहस्थ, तर मुनि-आर्यीका किंवा श्रमण-श्रमणी हे घटक गृहत्यागी आहेत.\nअलेक्झांडरच्या स्वारीच्या वेळी पंजाबात गोसाव्यांचे एक लहानसे स्वतंत्र राज्यच होते. तसेच तक्षशिलेजवळ काही नग्न साधू राहत होते. मीगॅस्थीनीझनेही भारतीय संन्याशांविषयी माहिती दिली आहे. त्यांना समाजात फार मान होता, असे तो म्हणतो. नग्न, जटाधारी, गृहस्थ यतींची तो माहिती देतो व ते पौरोहित्य, भविष्यकथन व औषधोपचार करतात असे म्हणतो. स्ट्रेबो हा ग्रीक इतिहासकारही भारतातील संन्याशांचे वर्णन करतो आणि त्यांच्या जितेंद्रियत्वाचा गौरव करतो. काही गोसावी आद्य शंकराचार्यांचे अनुयायी झाले. त्यांत बहुतांश गृहस्थ होते आणि त्यांचा स्त्रीपुत्रादी परिवार वाढता होता, असे राजतरंगिणीत सांगितले आहे. मठाम्नाय ह्या ग्रंथात गोसाव्यांच्या तीर्थ, आश्रम, वन, अरण्य, गिरी, पर्वत, सागर, सरस्वती, भारती व पुरी ह्या दहा उपनामांची माहिती दिलेली आहे. ह्या दहा उपनामांवरून पृथ्वीगीर हरिगीर गोस्वामी यांनी ‘दशनामी’ वा ‘दसनामी’ गोसाव्यांची परंपरा वेदकाळापर्यंत नेऊन पोहोचविली आहे व त्यांची गोत्रप्रवरादी माहितीही दिली आहे. गोसाव्यांतील ‘घरबारी’ वा ‘गहनबारी’ ह्या भेदाचा अर्थ ते ‘यज्ञ करणारा गृहस्थ असा देतात आणि गोसाव्यांना त्या काळी यज्ञ करण्याचा अधिकार होता, असे मत मांडतात. ही दहा उपनावे शंकराचार्यांपूर्वीपासून रूढ आहेत. वैदिक धर्मप्रसारासाठी गोसाव्यांनी अपार परिश्रम घेतले.\nहिंदू धर्मामधील पंथ आणि संप्रदाय\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ मे २०१८ रोजी १३:४८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A5%80_%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE", "date_download": "2018-10-16T20:32:51Z", "digest": "sha1:C44PACDXLXPOTDQPYRP3T5WPPHLBOO3B", "length": 8053, "nlines": 136, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पाथर्डी तालुका - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nहा लेख पाथर्डी तालुका विषयी आहे. पाथर्डी शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या\nपाथर्डीचे अहमदनगर जिल्ह्याच्या नकाशावरील स्थान\nमा. आ. मोनिकाताई राजळे\nपाथर्डी तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्याचा एक तालुका आहे. पाथर्डी शहर त्याचे मुख्यालय आहे.\nपाथर्डी शहर १९.१७ उत्तर व ७५.१८ पूर्व अक्षांश-रेखांशांवर असून समुद्रसपाटीपासून ५३३ मीटर उंचीवर आहे.\n२००१ च्या जनगणनेनुसार पाथर्डी शहराची लोकसंख्या २२,८२७ आहे. त्यांमधे ५२% पुरुष तर ४८% स्रियांचा समावेश आहे साक्षरता ७२% आहे\n\"पाथर्डी तालुक्याचा नकाशा\" (मराठी मजकूर). ८ मार्च २०१८ रोजी पाहिले.\nअकोले तालुका • संगमनेर तालुका\nनगर तालुका • नेवासा तालुका\nकर्जत तालुका • जामखेड तालुका\nश्रीरामपूर तालुका • राहुरी तालुका\nकोपरगाव तालुका • राहाता तालुका\nश्रीगोंदा तालुका • पारनेर तालुका\nपाथर्डी तालुका • शेवगांव तालुका\nअहमदनगर • अकोले • कर्जत • कोपरगाव • जामखेड • नेवासा • पाथर्डी • पारनेर • राहाता • राहुरी • शेवगांव • शिर्डी • श्रीगोंदा • श्रीरामपूर • संगमनेर\nमुळा नदी • प्रवरा नदी • सीना नदी • गोदावरी नदी • घोड नदी • भीमा नदी\nमुळा धरण • भंडारदरा धरण • निळवंडे धरण • मांडओहळ धरण • आढळा प्रकल्प • सीना धरण • विसापूर तलाव • पिंपळगाव खांड धरण\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ९ मार्च २०१८ रोजी १६:३४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/vidarbha/be-iit-holder-excited-mathadi-12874", "date_download": "2018-10-16T21:45:23Z", "digest": "sha1:2GM5OGIS5JMD27BB33M7CDPDIPJW4KZ5", "length": 14080, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "BE, IIT holder excited to Mathadi बीई, एमटेकधारक माथाडी होण्यास उत्सुक | eSakal", "raw_content": "\nबीई, एमटेकधारक माथाडी होण्यास उत्सुक\nशुक्रवार, 30 सप्टेंबर 2016\nनागपूर - दिवसागणिक नव्हे, तर प्रत्येक नऊ मिनिटांसाठी मिळणारे १५ हजार २२२ रुपये इतके वेतन पाहता बीई, एमटेक, सीए झालेले माथाडी कामगार होण्यास उत्सुक असल्याची आश्‍चर्यकारक माहिती गुरुवारी (ता. २९) मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमोर मांडण्यात आली.\nनागपूर - दिवसागणिक नव्हे, तर प्रत्येक नऊ मिनिटांसाठी मिळणारे १५ हजार २२२ रुपये इतके वेतन पाहता बीई, एमटेक, सीए झालेले माथाडी कामगार होण्यास उत्सुक असल्याची आश्‍चर्यकारक माहिती गुरुवारी (ता. २९) मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमोर मांडण्यात आली.\nस्थानिक पोलाद प्रकल्पातील माथाडी कामगारांच्या अवाढव्य वेतनाचे वृत्त काही दिवसांपूर्वी इंग्रजी वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झाले. त्याची गंभीर दखल घेत उच्च न्यायालयाने स्वत: जनहित याचिका दाखल करून घेतली. या प्रकरणी ॲड. श्रीरंग भांडारकर यांना न्यायालय मित्र नियुक्त करण्यात आले आहे. या प्रकरणी न्यायमूर्तिद्वय भूषण गवई आणि विनय देशपांडे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. या वेळी याचिकेतील एका प्रतिवादीतर्फे ॲड. फिरदोस मिर्झा यांनी उच्चविद्याविभूषित उमेदवारदेखील माथाडी कामगार होण्यासाठी उत्सुक असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. यामध्ये सीएंचादेखील समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.\nया वेळी ॲड. श्रीरंग भांडारकर यांनी शपथपत्र दाखल केले. यानुसार माथाडी कामगारांना दरमहा चार लाखांपर्यंत वेतन मिळते. माल चढविणे आणि रिकामा करण्याच्या प्रक्रियेत हे कामगार नसतात. केवळ कंटेनरमध्ये आकोडा ठेवतात. भांडारकर यांनी जेएसडब्ल्यू स्टील कंपनीसारख्या अनेक कंपन्यातील कटू सत्य न्यायालयात सांगितले. माहितीच्या अधिकाराअंतर्गत मिळालेल्या आकडेवारीनुसार एका पोलाद प्रकल्पात लोडिंग आणि अनलोडिंगसाठी १७८ कामगार कार्यरत असतात. तंत्रज्ञानाच्या साहायाने लोडिंग आणि अनलोडिंगचे कार्य काही सेकंदांचे आहे. मात्र, यासाठी माथाडी बोर्ड पोलाद प्रकल्पाकडून तब्बल ११.३० कोटी रुपये वसूल करते. माथाडी कामगाराचे मासिक उत्पन्न ५२ हजार ९०२ रुपये, तर वार्षिक उत्पन्न ६ लाख ३४ हजार ८३१ रुपये आहे. याचा फटका स्थानिक उद्योगांना पडत असल्याचे याचिकेत म्हटले आहे.\nकाही सेकंदांच्या कामाचे लाखो रुपये घेणारे माथाडी बोर्ड प्रकल्पानुसार दर ठरविते. एकाच प्रकारच्या कार्यासाठी वेगवेगळे दर आकारण्यात येतात. माथाडी बोर्ड मर्जीने दर निश्‍चित करीत असल्याचेही ॲड. भांडारकर यांनी सांगितले. अनेक ठिकाणी मनुष्यबळाचा तुटवडा असल्याचे आभासी चित्र निर्माण करून मनमर्जी पैसे उकळण्यात येत असल्याचा आरोप यामध्ये करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील आठवड्यांत सुनावणी ठेवली आहे.\nआमदार काते हल्लाप्रकरणी चार जणांना अटक\nमुंबई - अणुशक्तीनगर विधानसभेचे आमदार तुकाराम काते यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी चार जणांना पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली. सचिन खंडागळे,...\nशार्पशूटरची नियुक्ती टार्गेटवर नागपूर, ता. 16 ः पांढरकवडा भागातील नरभक्षक वाघिणीला मारण्यासाठी \"शार्पशूटर' नवाब शाफत अली खान याच्या नियुक्तीला...\nपाण्याअभावी जनावरांचे हाल, शेतकरी हवालदिल\nसलगर बुद्रुक - यंदाच्या पावसाळ्यातील आतापर्यंतची सर्व नक्षत्रे ओळीने कोरडी गेली असल्याने मंगळवेढयाच्या दक्षिण भागातील कायम दुष्काळी गावामध्ये मोठी...\nपानगाव सोसायटीच्या निवडणूकीत आरोप प्रत्यारोपाच्या फैरी\nरेणापूर : पानगाव (ता. रेणापूर) विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या संचालक मंडळ निवडणूकीत आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत....\nजळगाव : केंद्राच्या रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या कामाचे व पर्यायाने मंत्री नितीन गडकरींचे सर्वत्र कौतुक होत असताना गडकरींच्याच आवडत्या जळगाव जिल्ह्यात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9A%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%89%E0%A4%AA/", "date_download": "2018-10-16T20:32:33Z", "digest": "sha1:7C7CGXS6OQSUAITH2MTSLZVAGNKLKUVC", "length": 10520, "nlines": 150, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "चक्कर आल्याने महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nचक्कर आल्याने महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू\nप्रवासी महिलेला रुग्णालयात दाखल न करता पळून गेल्याचा आरोप\nपुणे – मित्रमंडळ चौकात रिक्षाचालक आणि दुचाकीस्वाराचा किरकोळ अपघात झाला. रिक्षा प्रवासी ज्येष्ठ महिलेला चक्कर आल्याने ती रिक्षातून उतरली. त्यानंतर नागरिकांनी तिला रुग्णालयात दाखल केले आणि उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. किरकोळ अपघातानंतर भर चौकात भांडणे करून प्रवासी महिलेला रुग्णालयात दाखल न करणाऱ्या बेजबाबदार रिक्षाचालक आणि दुचाकीस्वाराविरुद्ध दत्तवाडी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nयाप्रकरणी पोलिसांकडून अज्ञात रिक्षाचालक आणि दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिक्षातील प्रवासी महिला वत्सला केरबा डोईफोडे (वय 68, रा. नेरळ, नवी मुंबई) असे मृत्यूमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. पोलीस उपनिरीक्षक विकास जाधव यांनी यासंदर्भात दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डोईफोडे या एका कार्यक्रमानिमित्त पुण्यात आल्या होत्या. त्यांचे नातेवाईक स्वारगेटनजीक असलेल्या मुकुंदनगर भागातील शैलेंद्र अपार्टमेंटमध्ये रहायला आहेत. शुक्रवारी (27 एप्रिल) डोईफोडे दुपारी बाराच्या सुमारास रिक्षातून निघाल्या होत्या. मित्र मंडळ चौकात रिक्षाचालक आणि समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराचा किरकोळ अपघात झाला. त्यानंतर रिक्षाचालक आणि दुचाकीस्वार यांनी रस्त्यात वाद घालण्यास सुरुवात केली. दरम्यान, रिक्षाप्रवासी डोईफोडे यांना रिक्षात चक्कर आली. त्या रिक्षातून बाहेर उतरल्या आणि बेशुद्ध पडल्या. नागरिकांनी तातडीने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, रिक्षाचालक आणि दुचाकीस्वार तेथून पसार झाले.\nपोलीस उपनिरीक्षक विकास जाधव यांना या घटनेची माहिती मिळाली. त्यांनी रुग्णालयात भेट दिली आणि डोईफोडे यांच्या पुण्यातील नातेवाईकांशी संपर्क साधला. अपघात किरकोळ स्वरुपाचा होता. मात्र, रिक्षातील प्रवासी महिला डोईफोडे यांना रुग्णालयात दाखल न करता पसार झालेला रिक्षाचालक आणि दुचाकीस्वाराविरुद्ध डोईफोडे यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मित्रमंडळ चौकातील सीसीटीव्हीचे चित्रीकरण तपासण्यात येत आहे. त्याआधारे रिक्षाचालक आणि दुचाकीस्वाराचा शोध सुरू आहे. शवविच्छेदन अहवाल मिळाल्यानंतर डोईफोडे यांच्या मृत्यूमागचे कारण समजू शकेल. पोलीस उपनिरीक्षक विकास जाधव तपास करत आहेत.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleराहुल गांधींच्या ‘रामलीला’वरील सभेसाठी ४० हजार ओळखपत्रे\nNext article‘त्या’ पाच पोलिसांचे निलंबन मागे घ्यावे – संभाजी भिडे\nगुवाहाटी येथील पान बाजार परिसरात ब्लास्ट, 4 लोक गंभीर जखमी\nपंतप्रधान मोदींना मेलद्वारे जीवे मारण्याची धमकी\nउमेदवारांना गुन्हेगारी पार्श्‍वभूमीची माहिती तीनवेळा प्रसिद्ध करणे अनिवार्य\nपुणे शहरात गुन्हेगारीचे 310 “हॉटस्पॉट’\nसंभाजी भिडेंवर सरकारची मेहेरनजर : दंगलीचे गुन्हे घेतले मागे\nपोलिओ डोसामध्ये पोलिओ जंतूंचा प्रादुर्भाव झाल्याचे निष्पन्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.durgbharari.com/------10.html", "date_download": "2018-10-16T21:38:33Z", "digest": "sha1:4HDOYFOAF26ZKDUY25YMEM2VYYP5QUWD", "length": 11486, "nlines": 199, "source_domain": "www.durgbharari.com", "title": "गायमुख", "raw_content": "\nप्राचीन काळी कल्याण हे महत्वाचे बंदर होते.अरबी समुद्रातून उल्हासखाडी मार्गे जहाजांची ये-जा चालत असे. ह्या जलमार्गावर घोडबंदर, नागलाबंदर ही प्राचीन बंदरे होती. ह्या बंदरांचे व जलमार्गाचे रक्षण करण्यासाठी घोडबंदर, नागलाबंदर, गोमुख व ओवले कोट हे चार किल्ले बांधले गेले. श्री.सदाशिव टेटविलकर ह्यांच्या \"दुर्गसंपदा ठाण्याची\"ह्या पुस्तकात गायमुख किल्ला हा \" गायमुख गढी \" ह्या नावाने नोंद केला आहे. ठाणे किनारी लगत असणाऱ्या १२ किल्ल्यामध्ये ह्या किल्ल्याचा समावेश आहे. नागला बंदर किल्ल्यापासून ४ किमी अंतरावर उल्हासखाडी एक झोकदार वळण घेते. ह्याच ठिकाणी सह्याद्रीची एक सोंड खाडीजवळ उतरते. ह्याच सोंडेवर गढीवजा गोमुख किल्ला उभा होता. ठाणे - बोरीवली रस्त्यावर गोमुख गावात उतरुन ह्या ठिकाणी जाता येते. गायमुख गावाजवळच खाडीला लागून असणाऱ्या या गायमुख किल्ल्याचे ठिकाण हे गावातील लोकांना माहित नसल्याने येथे शोधयात्रा करावी लागते. बऱ्याच ठिकाणी गायमुख किल्ला पुर्णपणे नष्ट झाल्याचे सांगितले जाते पण गायमुख किल्ल्याचा एक अवशेष आजही काळाशी झुंजत उभा आहे तो म्हणजे कोटाच्या आतील एका वास्तुच्या तीन भिंती. याचा कचराकुंडी आणि मुतारी असा वापर केल्यामुळे आत दुर्गंधी आणि घाणीचे साम्राज्य आहे. किल्ल्याच्या भिंतींवर झाडे वाढीस लागली आहेत ज्यांची मुळे किल्ल्यांच्या भिंतींमध्ये खोलवर रुतत चालली आहेत. या कोटाच्या बांधणीत अघडीव दगड, चुना, चिकटमाती, यांचा वापर केला गेलेला दिसतो. हि वास्तू दुमजली होती हे कोटाच्या भिंतीवर लाकडी वाशाकरिता असलेल्या खोबण्यावरून लक्षात येते. हा मुळ अवशेष कशाचा आहे हे ओळखता येत नाही. उपलब्ध अवशेष पाहता सदर कोट केवळ जकातीचे अथवा टेहळणीचे एक ठाणे असावे. याच्या सभोवतालच्या संरक्षक भिंती पडून गेल्याने याचे स्वरूप बदललेले आहे. किल्ला छोटेखानी असून दहा मिनिटात पाहून होतो. घोडबंदर रस्ता रुंदीकरण करताना किल्ल्याचा बराचसा भाग नष्ट केला गेला. आज जरी किल्ला अस्तित्वात नसला तरी त्याचे नेमके भौगोलिक स्थान व उल्हास खाडीवर पहारा देण्याची मोक्याची जागा पाहाता येते. लहान आकाराचे कोट, टेहळणी बुरूज व लांब पल्ल्याच्या तोफा यांचा वापर करत पोर्तुगीजांनी उत्तर कोकणातील समुद्री मार्गावर आपले साम्राज्य वसवले. साधारणतः १६व्या शतकात पोर्तुगीजानी उभारलेल्या या टेहळणीवजा कोटांचा मुख्य उपयोग जलमार्गाचे रक्षण करणे व प्रांतातील लहान मोठया कोटाना आवश्यक रसद पुरविणे हा होता. इ.स.१७३७ मध्ये मराठयांच्या वसई मोहिमेच्या पुर्वार्धात गायमुख किल्ला व परिसर मराठ्यांच्या ताब्यात आला आणि पोर्तुगीजाचे या भागातून उच्चाटन झाले. किल्ला पाहण्याच्या हेतुने येणाऱ्याचा येथे हिरमोड होण्याची शक्यता आहे पण सागरी व्यापारी मार्गावरील पोर्तुगीजांची टेहळणी चौकी व तिचे भौगोलिक महत्व पाहायचे असेल त्याने या स्थानास अवश्य भेट द्यावी. ----------------------सुरेश निंबाळकर\nदुर्गप्रकार - सागरी किल्ला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%8F%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97", "date_download": "2018-10-16T21:20:34Z", "digest": "sha1:ZNGEUB5VIT7Q7PG5H32HGKHR23FAWABE", "length": 3618, "nlines": 56, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "एर्ना सोल्बर्गला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nएर्ना सोल्बर्गला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख एर्ना सोल्बर्ग या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nनॉर्वे ‎ (← दुवे | संपादन)\nग्रो हार्लेम ब्रुंड्टलँड ‎ (← दुवे | संपादन)\nआयनार गेर्हार्डसन ‎ (← दुवे | संपादन)\nयेन्स स्टोल्टेनबर्ग ‎ (← दुवे | संपादन)\nथोरब्योर्न यागलांड ‎ (← दुवे | संपादन)\nपेर बॉर्टेन ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:नॉर्वेचे पंतप्रधान ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/natak-24-x-seven-news/article-on-marathi-play-gandhi-virudh-gandhi-1762149/", "date_download": "2018-10-16T20:54:06Z", "digest": "sha1:GNQZS5P7T54YBXSA3TYK3ZFHQA7LAS63", "length": 35092, "nlines": 222, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Article on marathi play Gandhi Virudh Gandhi | रंगमंचीय अवकाशात प्रकाशाची सावली! | Loksatta", "raw_content": "\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\nनाटक २४ x ७ »\nरंगमंचीय अवकाशात प्रकाशाची सावली\nरंगमंचीय अवकाशात प्रकाशाची सावली\nआमचा नाटकवाल्यांचा मित्र आणि छायाचित्रकार उदय मिटबावकरनं ‘ही कादंबरी आवर्जून वाच,’ असं मला सांगितलं.\n‘गांधी विरुद्ध गांधी’मध्ये अतुल कुलकर्णी (गांधीजी) आणि किशोर कदम (हरिलाल)\n‘ध्यानीमनी’सारखंच मराठी, हिंदी आणि गुजराती अशा तिन्ही भाषांमध्ये मी दिग्दर्शित केलेलं आणखी एक नाटक म्हणजे ‘गांधी विरुद्ध गांधी’ ‘प्रकाशनो पडछाया’ ही दिनकर जोशींची मूळ कादंबरी. ‘प्रकाशाची सावली’ हा स्मिता भागवतांनी तिचा केलेला मराठी अनुवाद. या कादंबरीच्या निमित्तानं इतिहासातील एका अंधाऱ्या भागावर प्रकाश पडला. आमचा नाटकवाल्यांचा मित्र आणि छायाचित्रकार उदय मिटबावकरनं ‘ही कादंबरी आवर्जून वाच,’ असं मला सांगितलं. ती वाचल्यावर मी याबाबत अजित दळवींशी बोललो. तोपर्यंत त्यांच्याही ती वाचनात आलीच होती. मात्र, नाटय़रूपांतरासाठी कादंबरीच्याही पलीकडे जाण्याची गरज होती. त्यासाठी इतर संशोधन, वाचन केलं पाहिजे असं त्यांना मनापासून वाटत होतं.. जे अत्यंत खरं होतं. बराच काळ गांधीजींविषयीची लुई फिशर, निर्मलकुमार बोस, नलिनी पंडित यांची पुस्तकं, बापूंचा उपलब्ध असलेला पत्रव्यवहार असं समग्र वाचन अजितदादानं नेटानं केलं. तो राज्यशास्त्राचा प्राध्यापक आणि नाटककार असल्यामुळे या संदर्भाचा अतिशय योग्य वापर पुढे त्यानं नाटकाच्या रचनेत केला.\nदरम्यान, मी दिनकर जोशींना भेटून त्यांच्याशी नाटकाविषयी बोललो. गंमत म्हणजे तोपर्यंत हे नाटक कधी लिहिलं जाणार, निर्माता कोण, हे काहीही प्रतलावर नव्हतं. मग सुरू झाला नाटकाच्या लेखन-पुनल्रेखनाचा दौर. किती ड्राफ्ट्स झाले, किती वेगवेगळ्या पद्धतीनं आकृतिबंधाची रचना झाली, हे आता आठवलं तरी दमणूक होते. हरिलाल आणि त्याचं मन अशीही एक अनवट रचना अजितदादानं लिहून पाहिल्याचं आठवतं. सरकारी कार्यालयातल्या फायलींच्या गठ्ठय़ासारखा कागदांचा अक्षरश: ढीग जमा झाला. अजितदादा अथक परिश्रमानं त्याच्या वळणदार हस्ताक्षरातल्या प्रती कुरियरनं पाठवायचा आणि त्या अधाश्यासारख्या वाचून आमचं फोनवर प्रदीर्घ संभाषण बरं, तेव्हा स्मार्टफोनही नव्हते- की हस्तलिखिताचे फोटो काढून धडाधड ‘व्हॉट्सअ‍ॅप’ करून झालं मोकळं बरं, तेव्हा स्मार्टफोनही नव्हते- की हस्तलिखिताचे फोटो काढून धडाधड ‘व्हॉट्सअ‍ॅप’ करून झालं मोकळं अंतिमत: जी संहिता तयार झाली ती मात्र अतिशय बांधेसूद होती. प्रवाही संवाद, नितळ भाषा, पारदर्शक भावना-विचारांचे कंगोरे असलेली अशी ती होती. तीन भाषांमध्ये भाषांतर होतानाही त्यातला भावार्थ हरवत नाही, ही या लेखनाची खासियत अंतिमत: जी संहिता तयार झाली ती मात्र अतिशय बांधेसूद होती. प्रवाही संवाद, नितळ भाषा, पारदर्शक भावना-विचारांचे कंगोरे असलेली अशी ती होती. तीन भाषांमध्ये भाषांतर होतानाही त्यातला भावार्थ हरवत नाही, ही या लेखनाची खासियत नाटकात महात्मा गांधी बोलताना ते ‘असंच’ बोलतील आणि प्रतिवाद करताना ‘हरिलाल’चं म्हणणं अगदी योग्य आहे असं त्या क्षणी वाटायला लावण्याची ताकद, सच्चेपणा आणि ऑथेंटिसिटी या संवादांमध्ये आहे. या लेखनप्रक्रियेविषयी अजित दळवींनी ‘लोकसत्ता’मध्येच सविस्तर लिहिलंय. तेव्हा ती पुनरावृत्ती टाळून तिन्ही भाषांमध्ये हे नाटक सादर करतानाचे काही अनुभव, निरीक्षणं मी इथे नोंदवणार आहे.\nअनेक चुका करणाऱ्या एखाद्या सामान्य व्यक्तीपासून ‘महात्मा’, ‘राष्ट्रपिता’ असा सन्मान, संबोधन प्राप्त होईपर्यंतचा अतिशय उत्कट आलेख ‘मोहनदास करमचंद गांधी’ या माणसाच्या आयुष्याला आहे. जगाच्या पातळीवरचं गेल्या शतकातलं हे एक अत्यंत महत्त्वाचं राजकीय, सामाजिक नेतृत्व आधी स्वत:वर आणि मग इतरांवर ‘सत्याचे प्रयोग’ करत आयुष्य जगण्याची एक विशिष्ट, निरलस, आदर्श ‘पद्धत’ शोधून काढण्याची त्यांना ओढ होती. शिवाय जगताना तीच तत्त्वं आचरणात आणण्याचं व्रत आयुष्यभर पाळणारा हा महान माणूस. दिनचर्या, आरोग्य, धर्म, संस्कार, राजकारण, समाजकारण.. प्रत्येक बाबतीत चिंतन, मनन करून ‘सत्य, अिहसा, शांतता’ या तिहेरी सूत्राची पाठराखण करताना त्यांच्या आयुष्यात सतत वादळं येत गेली. आज त्यांच्या मृत्यूनंतरही ७० वर्षे जगभर गांधीवादाचा विचार पदोपदी केला जातोय, एवढं हे थोर व्यक्तिमत्त्व. त्यांच्या आचार-विचारांचं तेज इतकं प्रखर होतं, की अत्यंत जवळ असणाऱ्यांना अनेकदा त्याची झळ लागणं क्रमप्राप्तच होतं. मात्र, अशी परवड झालेल्या अनेकांचा एकच प्रतिनिधी शोभावा अशी दारुण शोकांतिका ‘हरिलाल’ या त्यांच्या थोरल्या मुलाच्या वाटय़ाला आली. इतकी करुण, की बापूंच्या अंत्ययात्रेला लाखोंचा जनसमुदाय व्यथित मनानं उपस्थित होता, त्यात देशोदेशींचे प्रतिनिधीही होते, पण भणंगावस्थेत याच गर्दीत कुठंतरी मागं उभा असलेला हरिलाल आपल्या पित्याच्या पार्थिवाला अग्नीही देऊ शकला नाही. या उपेक्षेचा कळस म्हणजे त्यानंतर सहाच महिन्यांनी सायन हॉस्पिटलमध्ये बेवारस मृतदेहातला ‘हरी’ कुणीतरी येऊन ताब्यात घेईल म्हणून तिथंही अखेपर्यंत ताटकळतच होता\nआयुष्यभर पिता-पुत्रातला हा संघर्ष धगधगतच राहिला. अध:पतन, ऱ्हासाच्या या ‘हरिपर्वा’ला अन्याय, विद्रोह, बंडखोरीचा शाप होता. स्वभावातली चंचलता, मनाचा दुबळेपणा, असंख्य चुकीच्या निर्णयांची जंत्री असे अनेक ‘शोकात्म प्रमाद’ हा शोकांतिकेचा नायक आयुष्यभर करीतच राहिला. पिता-पुत्राच्या या संघर्षांला मानसिक, वैचारिक पाया होता. सार्वजनिक आयुष्यात स्वत:ला देशाच्या हवाली केलेल्या पित्याविरुद्ध वैयक्तिक हक्कासाठी, शिक्षणाच्या अधिकारासाठी झगडणाऱ्या हरिलालचीही स्वत:ची म्हणून एक बाजू होतीच. बापू आणि कस्तुरबांच्या एका छोटय़ाशा संवादखंडात नाटकातल्या या संघर्षांचं नेमकं सूत्र सूचित होतं-\nबापू : मी काय करावं हरीसाठी असं वाटतं तुला\nबा : शक्य असेल ते सारं..\nबापू : तो कसाही वागला तरीही\nबा : हो. तरीही.\nबापू : कुणी दिला त्याला हा अधिकार\nबा : त्याच्या जन्मानं. तो मुलगा आहे तुमचा. तुम्हाला इतर अनेक मुलं आहेत; पण त्याला एकच पिता आहे\n‘सुयोग’चे सुधीर भट यांनी या नाटकाच्या निर्मितीचं धाडसी पाऊल उचललं. गोपाळ अलगेरी, मंगेश कांबळी हेही त्यांच्या मदतीला होते. दर्जेदार निर्मितीमूल्यं असलेल्या या प्रयोगाचं त्यांनी उत्तम नियोजन केलं. नाटकाचा निर्मितीखर्चही मोठा; पण सुधीर भटांनी त्यात कोणतीही कमतरता ठेवली नाही. सुमारे चाळीस वर्षांचा काळ असलेलं कथानक लाभलेल्या या तीन अंकी रचनेत दिग्दर्शक, नट आणि तंत्रज्ञांसाठी मोठं आव्हान पेरलेलं होतं. दक्षिण आफ्रिका ते राजघाट अशा असंख्य स्थळांवर यातली दृश्यं घडतात. एखाद्या चित्रपटाच्या पटकथेसारखी ही मांडणी असल्यामुळे या नाटकाचं ‘प्री-प्रॉडक्शन’ तसंच हाताळलं गेलं. दिग्दर्शन साहाय्य करणाऱ्या शिल्पा नवलकर आणि आशुतोष भालेरावसह आम्ही अनेक तक्ते, वेळापत्रकं, याद्या केल्या. वेशभूषाकार असिता जोशीनंही खूप तपशिलात जाऊन काम केलं. असंख्य पात्रं, स्थळ-काळ-वयानुसार गांधीजींच्या वेशभूषेत, रंगभूषेत, गेटअपस्मध्ये होणारे असंख्य बदल.. यांतली अस्सलता जपण्यासाठी असिता तर थेट ‘गांधी’ सिनेमाच्या वेशभूषाकार भानू अथय्यांनाही भेटून आली. रंगभूषाकार विक्रम गायकवाड यांनी विशेष साहाय्य केलं. आणि प्रत्यक्ष नाटकाच्या वेळी हा व्याप सांभाळला सुरेश ओटवणेकरांनी.\nअशोक पत्कींनीही पार्श्वसंगीतासाठी अतोनात परिश्रम घेतले. संगीताची संकल्पना ठरवण्यापूर्वी त्यांनी सगळी तालीम दोनदा पाहिली. तालीम संपल्यावर त्यांनी नाटकाला दिलेली पहिली दाद मला आजही आठवते. चाळीस वर्षांचा हा अवकाश त्यांनी संगीताच्या मदतीनं अक्षरश: भारून टाकला. सलग दोन-तीन दिवस झालेल्या रेकॉर्डिगला जवळपास सर्व टीम प्रत्यक्ष उपस्थित होती. या नाटकाचं ध्वनिसंयोजन करणं खूप किचकट आणि जिकिरीचं होतं. काळ उभा करण्यासाठी ध्वनींचे अनेक तुकडे, प्रार्थना, जहाज, आगगाडी, घोषणांचे आवाज वापरले होते. पण नवनीत नवलकर आणि हृदयनाथ राणे यांनी स्पूल रेकॉर्डवर ते अप्रतिम वाजवले. तीच गोष्ट प्रकाशयोजनेविषयी. शशिकांत भावे, उमेश मुळीक यांनी अंधार-प्रकाशाचा हा खेळ नजाकतीनं केला. हे लिहिताना अचानक आठवलं- की नाटकात ध्वनिमुद्रित केलेलं नेहरूंचं भाषणही चक्क अतुल कुलकर्णीच्याच आवाजातलं आहे. संपूर्ण नाटकभर तो स्वत:च गांधींच्या आवाजात बोलत होता. पण ऐकणाऱ्याला एकदाही तो नेहरूंचा आवाज अतुलचाच होता अशी शंकाही आली नाही. स्थळ-काळ-कृतीच्या सूत्रात हे सगळं रचण्याची कठीण कामगिरी नेपथ्यकार अजित दांडेकरवर होती. प्रत्यक्ष नेपथ्यबदलाच्या वेळी मात्र अनेक वस्तूंची, फर्निचरची अडचण होतेय, रंगमंचावरील काळोखाची वेळही त्यामुळे वाढतेय असं जाणवलं. दिग्दर्शक म्हणून तपशिलापेक्षा मोजकेपणा आणि सूचकतेवर मी अधिक भर द्यायला हवा होता हे मला उमगलं. हा गोंधळ पुढे हिंदी आणि गुजराती नाटकांच्या वेळी डिझाईन करतानाच ठरवून दुरुस्त केला. नेपथ्यकार छेल-परेशभाईंनी ‘बुकसेट’ संकल्पनेची शक्कल लढवली आणि काम सुटसुटीत झालं.\nनाटक उभारताना रंगमंचीय अवकाशातील वेगवेगळ्या घटकांचा वापर कसा करता येतो याचा दिग्दर्शक म्हणून खूप चांगला विचार या नाटकाच्या वेळी करता आला. विशेषत: हालचाली, कंपोझिशन्समध्ये दरवेळी काहीतरी नवीन करून पाहता आलं. एक ठळक आठवण आहे ती हरिलालनं गांधीजींना लिहिलेल्या लांबलचक अनावृत पत्राच्या दृश्याची. दिग्दर्शक म्हणून या प्रसंगानं मला खूप झुंजवलं. किशोर कदमसारखा तगडा नट सोबत होताच; पण हे पत्र एकाच जागी किंवा फार तर दोन एरियांत विभागलं गेलं तरीही त्यात एक साचलेपणा येण्याची शक्यता होतीच. पुन:पुन्हा ते दृश्य वाचताना अचानक लक्षात आलं की कुणाचंही पत्र आपण जेव्हा वाचतो तेव्हा कानात त्याच व्यक्तीचा आवाज घुमत असतो. पत्रातल्या भावनांच्या तीव्रतेनुसार कधी कधी तर ती व्यक्ती जवळ बसून आपल्याशी बोलतेय असाही भास होतो. मग याच भावनेचा प्रत्यक्ष वापर मी हालचालींमध्ये करून पाहिला. आणि काय आश्चर्य तो सगळा आशय, त्याची तीव्रता याचं रूपांतर एका उत्तम रंगमंचीय दृश्यभाषेत समोर उभं राहिलं. मग भारतातून पत्र लिहिणारा हरिलाल रंगमंचावर क्षणार्धात दक्षिण आफ्रिकेत पोहोचला आणि बापूंच्या अगदी जवळ बसून बोलू लागला. रागाच्या भरात तो त्यांच्या भोवतीही फिरला आणि दमून पुन्हा भारतातही परत आला. उत्तम अभिव्यक्तीसाठी नटाला तर या डिव्हाइसचा चांगला उपयोग झालाच; पण प्रेक्षकांसाठीही ते दृश्य परिणामकारक आणि नावीन्याचा अनुभव देणारं ठरलं. नाटकाच्या सुरुवातीचं आणि शेवटचं दृश्यही असंच महत्त्वाचं होतं. आयुष्यभर एकमेकांशी नीट संवाद न झालेले हे पिता-पुत्र आयुष्याच्या अखेर यमुनेच्या किनाऱ्यावर राजघाटाच्या परिसरात जणू एकमेकांशी हितगुज करत बसलेत- अशी ही अर्थपूर्ण रचना तो सगळा आशय, त्याची तीव्रता याचं रूपांतर एका उत्तम रंगमंचीय दृश्यभाषेत समोर उभं राहिलं. मग भारतातून पत्र लिहिणारा हरिलाल रंगमंचावर क्षणार्धात दक्षिण आफ्रिकेत पोहोचला आणि बापूंच्या अगदी जवळ बसून बोलू लागला. रागाच्या भरात तो त्यांच्या भोवतीही फिरला आणि दमून पुन्हा भारतातही परत आला. उत्तम अभिव्यक्तीसाठी नटाला तर या डिव्हाइसचा चांगला उपयोग झालाच; पण प्रेक्षकांसाठीही ते दृश्य परिणामकारक आणि नावीन्याचा अनुभव देणारं ठरलं. नाटकाच्या सुरुवातीचं आणि शेवटचं दृश्यही असंच महत्त्वाचं होतं. आयुष्यभर एकमेकांशी नीट संवाद न झालेले हे पिता-पुत्र आयुष्याच्या अखेर यमुनेच्या किनाऱ्यावर राजघाटाच्या परिसरात जणू एकमेकांशी हितगुज करत बसलेत- अशी ही अर्थपूर्ण रचना त्याचं लिखाणही अत्यंत मार्मिक, आशयघन असं आहे. आयुष्यभराच्या संघर्षांचा सूर आता खूप शांत, समजूतदार असा झालाय. ही दृश्यं बसवतानाही सगळ्या शक्यतांचा वापर करून पाहिला. ‘गांधीजींची काठी धरून पुढे चालणारा छोटा मुलगा’ ही एक सगळ्यांच्या मनात ठसलेली प्रतिमा आहे. शेवटच्या दृश्याच्या अखेरीस या चित्रचौकटीपर्यंत पोहोचल्यावर एक वेगळंच दिग्दर्शकीय समाधान मिळालं आणि नाटक अगदी अचूक बिंदूवर येऊन संपलं\nया नाटकाची पात्रयोजना ही अक्षरश: परीक्षा पाहणारी होती. भक्तीताई सोडून जवळजवळ इतर सर्वच जण पहिल्यांदाच व्यावसायिक रंगभूमीवर काम करणार होते. हरिलालसाठी पहिल्या दिवसापासूनच किशोर कदमच हवा हे मनात पक्कं होतं. ‘यळकोट’, ‘मग्न तळ्याकाठी’ आणि ‘युगान्त’ अशा तीन महत्त्वाच्या नाटकांमध्ये त्याच्याबरोबर प्रत्यक्ष काम केलेलं असल्यामुळे नट म्हणून त्याची समज व ताकद माहीत होती; आणि तो हरिलाल उत्तम साकारेल याविषयी खात्रीही कसोटी होती ती गांधीजींच्या भूमिकेसाठी कलावंतनिवडीची. काही प्रस्थापित, नावाजलेल्या नटांचीही नावं तेव्हा विचाराधीन होती. आधीच हा विषय म्हणजे व्यावसायिकदृष्टय़ा धाडस. अशावेळी ‘नाव’ असलेल्या नटांमुळे नाटकाला मदत होईल, हा निर्मात्याचा दृष्टिकोन व्यवहार्य होता. परंतु हळूहळू एक विचार माझ्या मनात पक्का रुजत होता, की एखादा ‘अपरिचित’ चेहराच ‘गांधीं’ची भूमिका जास्त योग्यरीत्या साकारू शकेल. कदाचित परिचित कलावंताची ‘इमेज’ हा अडथळाही ठरू शकेल.\n..आणि मग एक दिवस एनएसडीहून नुकताच मुंबईत आलेला अतुल कुलकर्णी माझ्या वांद्रय़ाच्या घरी भेटायला आला. समोरच्या मॅटवर मांडी घालून तो शांतपणे बोलत बसला होता. त्याचा ‘चाफा’ नाटकातला अभिनय तर मला फारच भावला होता. त्याचा चेहरा, त्याचे कान, मंद हसत बोलण्याची त्याची खास शैली.. मला ‘गांधी’ दिसू लागले होते मी वरवर त्याच्याशी बोलत होतो खरा; पण आतला आवाज मला सांगत होता : हाच तो\nआणि मग पुढचा इतिहास घडला.. (पूर्वार्ध)\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nभाजपाध्यक्ष अमित शाह यांचा अचानक मुंबई दौरा\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'महाराष्ट्रात येताना भीती नसते, कारण इथं मोदी-शाहंसारखे गुंड नाहीत'\n#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\nराज ठाकरे अमरावती एक्सप्रेसने विदर्भाकडे रवाना\nमायलेकींच्या सुरक्षेसाठी तो उबर चालक मध्यरात्रीनंतरही दीड तास थांबून राहिला\n#MeToo : आरोपांनंतर 'यशराज फिल्म्स'मधून आशिष पाटील यांची हकालपट्टी\n#MeToo: 'त्याने माझ्या पँटमध्ये हात टाकण्याचा प्रयत्न केला'\n#MeToo : आरोप सिद्ध होणाऱ्यांसोबत काम न करण्याचा फरहान अख्तरचा निर्णय\n#MeToo : आरोपांनंतर 'यशराज फिल्म्स'मधून आशिष पाटील यांची हकालपट्टी\n'राधिका मसाले'च्या मीम्सवर अनिता दाते म्हणते..\n#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्यांकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\n‘लोहपुरुष’ पोलीस आयुक्त, जरा इकडेही लक्ष द्या\nमित्राच्या अपघाती मृत्यूच्या तणावामुळे अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची आत्महत्या\n२८ नवे कुष्ठरुग्ण आढळले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://enavakal.com/%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%AD/", "date_download": "2018-10-16T20:53:01Z", "digest": "sha1:5654B3WHTYELOHY72WTXGTEMN2QK3S3A", "length": 12672, "nlines": 137, "source_domain": "enavakal.com", "title": "", "raw_content": "पंतप्रधान नरेंद्र मोदी भ्रष्ट नेते – राहुल गांधी – eNavakal\n»1:00 pm: गोंदिया – सर्पदंशाने मृत्यू झालेल्या मुलाला जिवंत करण्याचा दावा करणाऱ्या दोन आयुर्वेदिक डॉक्टरांना पोलिसांनी ताब्यात घेतले\n»9:21 am: मुंबई – मालाडमध्ये सुटकेसमध्ये आढळला महिलेचा मृतदेह. हैदराबादच्या १९ वर्षीय तरुणाला पोलिसांनी केली अटक\n»9:17 am: उत्तराखंड – उत्तरकाशीमध्ये पहाटे ४:०६ वाजता जाणवले; ३.२ रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के\n»8:17 am: पंढरपूर – शारदीय नवरात्रीनिमित्त विठुराया आणि रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात गुलाबाच्या फुलांची आकर्षक सजावट\n»7:15 am: मुंबई – मुंबईत पेट्रोलच्या दरात 11 पैशांनी वाढ; डिझेल 24 पैशांनी महागले\nपंतप्रधान नरेंद्र मोदी भ्रष्ट नेते – राहुल गांधी\nनवी दिल्ली – राफेल प्रकरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी एक शब्दही बोलत नाहीत, पंतप्रधानांना प्रश्नांची उत्तरे देता येत नाहीत तर राजीनामा द्यावा अशी मागणी राहुल गांधी यांनी केली आहे. हवाई दलाचे ३० हजार कोटी रूपये अनिल अंबानींच्या खिशात टाकले असल्याचा आरोप राहुल गांधींनी मोदींवर केला आहे. मोदींनी लोकांचे पैसे अनिल अंबानींना दिले असून पंतप्रधान मोदी भ्रष्ट नेते असल्याचा आरोप राहुल गांधींनी केला आहे.\nराहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत राफेल करारवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. यावेळी संरक्षण मंत्री निर्मला सितारामण यांच्या फ्रान्स दौऱ्याबाबत बोलताना राहुल गांधी यांनी संरक्षण मंत्र्यांना अचानक फ्रान्सला का जावे लागत आहे असा सवालही केला. राफेल प्रकरण मिटवण्यासाठीच फ्रान्सला रवाना झाल्या असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येते तर मोदींवरही कारवाई करावी असेही राहुल गांधींनी म्हटले आहे.\n#MeToo मॉडेल पूजा मिश्राचा सलमान खानवर मानसिक छळाचा आरोप\nनांदेडमधील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्यास १० वर्षाची सक्तमजुरी\nमुकेश अंबानी दिवसाला कमावतात इतके कोटी\nनवी दिल्ली – ब्रिटनमधील वित्तीय क्षेत्रातील कंपनी बाल्केज आणि हूरुन इंडिया या दोघांच्या संयुक्त विद्यमानाने जारी केलेल्या 2018 मधील सर्वात श्रीमंत भारतीयांच्या यादीत मुकेश...\nमहाराष्ट्राचे वीरपुत्र कौस्तुभ राणेंचे पार्थिव मुंबईत दाखल\nमुंबई – काश्मिरच्या बांदीपोरा जिल्ह्यातील गुरेज सेक्टरमध्ये भारतीय लष्कराने दहशतवाद्याविरोधात केलेल्या मोठ्या कारवाईत काल महाराष्ट्राचे सुपुत्र मेजर कौस्तुभ राणे यांना वीरमरण आले. कौस्तुभ राणे...\nआधार लिंक करण्याची मुदत 31 मार्च पर्यंत अर्थमंत्र्यांनी केले ट्विट\nनवी दिल्ली- केंद्र सरकारने बँक खात्याला आधार लिंक करण्याची डेडलाइन ३१ मार्च २०१८ पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला असून सरकारच्या या निर्णयामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला...\nआघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय\nचंद्रकांत पाटील, चष्म्याचा नंबर बदला म्हणजे खड्डे दिसतील\nमुंबई – आज सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांना अखेर जाग आली. मुंबई-गोवा महामार्गावर रस्त्यात खड्डे नसून खड्ड्यात अधूनमधून रस्ता लागतो अशी गेले एक...\nइलेक्ट्रिक बस करार रद्द\nमुंबई- प्रदुषणावर आळा घालण्यासाठी 40 इलेक्ट्रिक बस पुरविण्याचा एका कंपनीशी केलेला करार एकतर्फी रद्द करण्यार्‍या बेस्ट प्रशासनाला उच्च न्यायालयाने आज चांगलाच दणका दिला. कायद्याचे उल्लंघन...\n‘मीटू’ मोहिमेबाबत हायकोर्टात याचिका\nमुंबई- संपूर्ण देशभरात सुरू असलेल्या ‘मीटू’ या मोहिमेबाबत आज हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. वकील सन्नी पुनामिया यांनी ही याचिका दाखल केली आहे....\nएम. जे. अकबरांवर आणखीन एक आरोप महिला पत्रकाराने लेखाच्या माध्यमातून केले उघड\nनवी दिल्ली- लैंगिक शोषणाच्या आरोपांमुळे अडचणीत आलेले परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांच्याविरोधात आणखीन एका महिला पत्रकाराने आरोप केला आहे. अकबर यांनी आपल्याला अनेकवेळा...\nनरेंद्र मोदींच्या शिर्डीतील कार्यक्रमाला गर्दी जमविण्यासाठी 2 कोटींची उधळण\nमुंबई- राज्यात एकीकडे तिजोरीत खडखडाट असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिर्डीतील कार्यक्रमाला गर्दी जमविण्यासाठी राज्य सरकार तब्बल दोन कोटी रुपयांची उधळण करणार असल्याची धक्कादायक माहिती...\nराहुल गांधी दोन दिवस मध्य प्रदेश दौर्‍यावर\nग्वाल्हेर- राहुल गांधी दोन दिवसांच्या मध्य प्रदेश दौर्‍यावर आहेत. आज, ग्वाल्हेर येथील किला भागात असलेल्या गुरुद्वाराला भेट देऊन त्यांनी माथा टेकला. यावेळी राहुलबरोबर ज्योतिरादित्य सिंधिया,...\nसामना रात्री ०८ वाजता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://enavakal.com/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A5%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%B8/", "date_download": "2018-10-16T20:40:23Z", "digest": "sha1:XB5RDGCHSM7OKBUNCYXDAIKEZM42I3WR", "length": 12327, "nlines": 136, "source_domain": "enavakal.com", "title": "", "raw_content": "‘संजू’च्या रिलीजनंतरही संजय दत्तचे प्रमोशन – eNavakal\n»1:00 pm: गोंदिया – सर्पदंशाने मृत्यू झालेल्या मुलाला जिवंत करण्याचा दावा करणाऱ्या दोन आयुर्वेदिक डॉक्टरांना पोलिसांनी ताब्यात घेतले\n»9:21 am: मुंबई – मालाडमध्ये सुटकेसमध्ये आढळला महिलेचा मृतदेह. हैदराबादच्या १९ वर्षीय तरुणाला पोलिसांनी केली अटक\n»9:17 am: उत्तराखंड – उत्तरकाशीमध्ये पहाटे ४:०६ वाजता जाणवले; ३.२ रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के\n»8:17 am: पंढरपूर – शारदीय नवरात्रीनिमित्त विठुराया आणि रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात गुलाबाच्या फुलांची आकर्षक सजावट\n»7:15 am: मुंबई – मुंबईत पेट्रोलच्या दरात 11 पैशांनी वाढ; डिझेल 24 पैशांनी महागले\n‘संजू’च्या रिलीजनंतरही संजय दत्तचे प्रमोशन\nमुुंबई – साधारणपणे सिनेमा प्रदर्शित होईपर्यंत कलाकार त्या सिनेमाचं प्रमोशन करतात. त्यांच्या करारामध्येही तोपर्यंतच त्यांचा सहभाग नमूद केलेला असतो. पण मित्रासाठी काय पण करणारा अभिनेता संजय दत्त याला अपवाद ठरला. रणबीर कपूरची प्रमुख भूमिका असलेला ‘संजू’ हा सिनेमा संजूबाबाच्या जीवनावरच बेतलेला आहे. भारतात तो सर्वाधिक कमाई करणारा तो तिसरा चित्रपट ठरला आहे.\nहा सिनेमा येत्या 14 ऑक्टोबरला रविवारी स्टार प्लस वाहिनीवर दाखवला जाणार आहे. या वाहिनीवरील या सिनेमाच्या विशेष प्रोमोमध्ये तो स्वत:हून सहभागी झाला. राजकुमार हिरानी निर्मित या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रम मोडीत काढले आहेत. याबाबत बोलताना संजूबाबाच्या निकटच्या सूत्राने सांगितले, “या प्रोमोचं चित्रीकरण मुंबईतच पार पडले असून त्यात संजय दत्त आपल्या जीवनातील काही अनुभव सांगणार आहे. आता ज्याच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे, त्याच्याच तोंडून त्याची कथा ऐकण्यापेक्षा दुसरं काय चांगलं असू शकतं.\nनवरात्रोत्सवानिमित्त शिवसेना भवनात हळदी-कुंकू समारंभ\nसंस्कृती-समाजकार्याचा वसा जपणारे भायखळ्याचे 'प्रफुल्ल क्रीडा मंडळ'\nनसिरुद्दीन शहा यांना ‘देवबाभळी’ची भुरळ\nमुंबई – रंगभूमीवरील कलाकारांना बड्या कलाकाराकडून मिळणारी दाद नेहमीच हवीहवीशी वाटते. असंच काहीसं झालं आहे रंगभूमीवर गाजत असलेल्या संगीत ‘देवबाभळी’ या नाटकातील कलाकारांबाबत. या कलाकारांच्या...\nमेघना गुलजार बनवणार माणेकशॉ यांचा बायोपिक\nमुंबई – दिग्दर्शिका मेघना गुलजार यांचा ‘राजी’ हा सिनेमा चांगला चालतोय. समीक्षकांसोबतच प्रेक्षकही त्याला दमदार प्रतिसाद देत आहेत. यामुळे मेघना गुलजार उत्साहित झाल्या आहेत....\nमुंबई – हिंदी टेलिव्हिजनवरील कॉमेडी किंग कपिल शर्मा सहकलाकारांसोबत वाद आणि आरोग्याच्या काही समस्या यामुळे छोट्या पडद्यापासून दूर गेला होता. पण आता कपिल शर्मा...\nनीना गुप्ताच्या मुलीचे पतीसोबत ‘ट्रायल सेपरेशन’\nमुंबई – बॉलीवुड अभिनेत्री नीना गुप्ता यांची मुलगी फॅशन डिझायनर मसाबा गुप्ता हीने पतीपासून वेगळेहोण्याचा निर्णय घेतला असून तिने याबाबत नुकतीच सोशल साईटवर एक पोस्ट टाकली आहे....\n‘मीटू’ मोहिमेबाबत हायकोर्टात याचिका\nमुंबई- संपूर्ण देशभरात सुरू असलेल्या ‘मीटू’ या मोहिमेबाबत आज हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. वकील सन्नी पुनामिया यांनी ही याचिका दाखल केली आहे....\nएम. जे. अकबरांवर आणखीन एक आरोप महिला पत्रकाराने लेखाच्या माध्यमातून केले उघड\nनवी दिल्ली- लैंगिक शोषणाच्या आरोपांमुळे अडचणीत आलेले परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांच्याविरोधात आणखीन एका महिला पत्रकाराने आरोप केला आहे. अकबर यांनी आपल्याला अनेकवेळा...\nनरेंद्र मोदींच्या शिर्डीतील कार्यक्रमाला गर्दी जमविण्यासाठी 2 कोटींची उधळण\nमुंबई- राज्यात एकीकडे तिजोरीत खडखडाट असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिर्डीतील कार्यक्रमाला गर्दी जमविण्यासाठी राज्य सरकार तब्बल दोन कोटी रुपयांची उधळण करणार असल्याची धक्कादायक माहिती...\nराहुल गांधी दोन दिवस मध्य प्रदेश दौर्‍यावर\nग्वाल्हेर- राहुल गांधी दोन दिवसांच्या मध्य प्रदेश दौर्‍यावर आहेत. आज, ग्वाल्हेर येथील किला भागात असलेल्या गुरुद्वाराला भेट देऊन त्यांनी माथा टेकला. यावेळी राहुलबरोबर ज्योतिरादित्य सिंधिया,...\n सर्व यंत्रणांना प्रतिवादी करण्याचे कोर्टाचे आदेश\nमुंबई- पुण्यात शनिवार वाड्याजवळील जुनाबाजार परिसरात होर्डिंगचा खांब कोसळून झालेल्या दुर्घटनेची उच्च न्यायालयाने आज गंभीर दखल घेतली. न्यायमूर्ती ओक आणि न्यायमूर्ती एम.एस सोनक यांच्या खंडपीठाने...\nसामना रात्री ०८ वाजता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.idainik.com/2018/06/blog-post_463.html", "date_download": "2018-10-16T20:46:29Z", "digest": "sha1:K4NDZHWDUCVC7MKZ2CFNK5TEPMVXZ563", "length": 15462, "nlines": 83, "source_domain": "www.idainik.com", "title": "विध्यार्थ्यांच्या निकलामध्ये नक्की यश कुणाचं ? - iDainik.com", "raw_content": "\nHome > Man > Satara Dist > विध्यार्थ्यांच्या निकलामध्ये नक्की यश कुणाचं \nविध्यार्थ्यांच्या निकलामध्ये नक्की यश कुणाचं \nम्हसवड :नुकत्याच लागलेल्या १० वी १२ वी च्या परिक्षेच्या निकालात सर्वत्र गुणांचा महापुर आलेला दिसुन आला असला तरी या परिक्षेत यशस्वी झालेले विद्यार्थी हे आमच्याच शाळेचे व आमच्याच क्लासचे असल्याचा दावा केला जावु लागला असुन यासाठी शाळेकडुन व क्लास कडुनही मोठी बँनरबाजी सुरु असल्याचे चित्र माण तालुक्यासह संपुर्ण जिल्ह्यात दिसत असले तरी यामध्ये शाळा अव्वल की खाजगी क्लास अव्वल असा प्रश्न नवा पेच पालकांसह विद्यार्थ्यांसमोर निर्माण झाला आहे.\nनवीन शैक्षणीक वर्ष सुरु होताच आमचीच शाळा कशी आदर्श व दर्जेदार असुन आम्ही विद्यार्थ्यांसाठी वर्षभरात किती व कसे विविध उपक्रम राबवतो यामुळे विद्यार्थ्यांची कलात्मक व गुणात्मक गुणवत्ता कशी वाढते हे सांगण्याची जणु शाळांची एकप्रकारे स्पर्धाच सुरु होते, अनेकदा अशा जाहीरातबाजीमुळे अनेक पालक व विद्यार्थी याकडे आकर्षित होतात काही वेळा त्यांची फसगतही होते तर अनेकदा आमच्या शाळेचे विद्यार्थी मोठे अधिकारी बनले आहेत हे सुद्धा पालकांसमोर मांडले जाते एकुणच काय तर त्या पालकाने आपला पाल्य आमच्या शाळेत पाठवावा हाच मुख्य हेतु असे असले तरी शाळेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शाला बाह्य खाजगी क्लासची गरज असते का हा आणखी एक नवा प्रश्न पालकांसमोर उभा राहिला आहे, अगोदरच भरमसाठ रक्कम भरुन आपल्या पाल्याला पालक शाळेत पाठवतात त्यात जर तो विद्यार्थी १० वी किंवा १२ वी ला असेल तर विद्यार्थ्यांपेक्षा पालकवर्गच अधिक काळजी करतात, १० वी १२ वी च्या विद्यार्थ्यांनी दिवसभर शाळा करावयाची आणी नंतर घरी आल्यावर होमवर्क करायचा असाच काहीसा पुर्वी चा ट्रेंड असायचा सध्या मात्र यात बदल झाला असुन आता खाजगी क्लासचा नवा ट्रेंड निर्माण झालाय हा ट्रेंड सध्या सर्वांनाच हवा हवासा वाटत असल्याने खाजगी क्लास मध्येही प्रवेश घेण्यासाठी पालकांना व विद्यार्थ्यांना हेलपाटे मारावे लागत आहेत आमचाच क्लास कसा सर्वोत्तम आहे हे दाखवण्यासाठी खाजगी क्लास घेणाऱ्यांची मोठी स्पर्धा सुरु असुन या स्पर्धेतुनच मग मोठ मोठ्या जाहीराती केल्या जातात जेवढ्या मोठ्या पेपरला जाहीराती तेवढी मोठी फी हे एक समीकरणच खाजगी क्लासचे बनले आहे.\nअगोदरच भली मोठी रक्कम शाळेत भरुन पालकवर्ग बेजार झालेला असुनही तो आपल्या पाल्याचा भवितव्यासाठी व अधिक काळजीपोटी तो या खाजगी क्लासच्या जाहिरातींना भुलुन पालक वेळप्रसंगी कर्ज काढुन आपल्या पाल्याला खाजगी क्लास मध्ये पाठवतात मात्र प्रत्यक्षात जेव्हा त्या विद्यार्थ्याचा निकाल हाती येतो त्यावेळी तो आमच्याच क्लासचा आहे हे दाखवण्यासाठी तशी बँनरबाजी केली जाते तर शाळेकडुनही अशा प्रकारची बँनरबाजी केली जाते, नुकत्याच लागलेल्या १० वी १२ वी च्या परिक्षेच्या निकालामुळे तर अशा प्रकारच्या बँनरबाजी ला सर्वत्र ऊत आलेला दिसत असला तरी विद्यार्थ्यांचे नक्की यश कोणामुळे हा प्रश्न मात्र सर्वसामान्य पालकवर्गाला पडु लागला आहे.\nशाळा जर दर्जेदार असतील तर विद्यार्थ्यांना खाजगी क्लासची गरज का वाटते \nजर खाजगी क्लास चे विद्यार्थी १० वी १२ वी च्या परिक्षेत टॉपर ठरत असतील तर मग शाळेत त्याला नेमके काय शिकवले जाते \nअसे विविध प्रश्न सध्या पालकवर्गाला पडल्याचे दिसुन येत आहे.\nयंदापासुन लागणार विद्यार्थ्यांचा कस\nयंदाच्या नवीन शैक्षणीक वर्षापासुन १० वी १२ वी च्या विद्यार्थ्यांना शाळेतर्फे दिली जाणारी बोनस मार्क कमी करण्यात आली असल्याने या परिक्षेत आता पास होण्यासाठी विद्यार्थ्यांचा खरा कस लागणार आहे.\nआपले लक्ष्य, साध्य विसरू नका. अन्यथा जे काही मिळाले तेवढय़ावरच संतुष्ट राहण्याची सवय\nबातम्या तुमच्या inbox मध्ये...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} {"url": "https://sadha-sopa.com/node/29", "date_download": "2018-10-16T20:43:21Z", "digest": "sha1:ZIXEJXKFTF6S4UW3E4ZZKG4M2DMKJNLH", "length": 4803, "nlines": 69, "source_domain": "sadha-sopa.com", "title": "स्वप्नास पांघराया... | साधं... सोपं...", "raw_content": "\nसाधं सोपं आयुष्य... साधं सोपं जगण्यासाठी...\nओठांस लाव राणी प्याला रिता कराया\nओतीन जीव माझा प्याला पुन्हा भराया\nहे मद्य संपण्याची भीती तुला कशाला\nओठांस स्पर्शुनी ते लागेल मोहराया\nनाकारशील माझे सारे उधाण राणी\n(पण) लागेल वेळ थोडा काहूर ओसराया\nथंडीत एकट्याने तू झोपशील तेंव्हा\nमाझेच चांदणे घे स्पप्नांस पांघराया\nडोळ्यांत आठवांचा दाटेल मेघ माझ्या\nधावून ये सखे त्या मेघास सावराया\nSelect ratingGive स्वप्नास पांघराया... 1/10Give स्वप्नास पांघराया... 2/10Give स्वप्नास पांघराया... 3/10Give स्वप्नास पांघराया... 4/10Give स्वप्नास पांघराया... 5/10Give स्वप्नास पांघराया... 6/10Give स्वप्नास पांघराया... 7/10Give स्वप्नास पांघराया... 8/10Give स्वप्नास पांघराया... 9/10Give स्वप्नास पांघराया... 10/10\nया सारख्या इतर कविता\nनाते तुझे नि माझे यावे कसे जुळून\nमिठीतही का सखे दुरावे\nती जाताना 'येते' म्हणून गेली\nया साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy-paste करून इतरांना ईमेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाही याची जाणीव असू द्या.\nतुमचा ईमेल पत्ता द्या\nनवे लेखन प्रकाशित झाले की गूगल फीडबर्नर च्या कृपेने आपोआप आपल्या ईमेलवर येईल\nखरं तर माझ्याविषयी काहीही माहिती जाणून घ्यायची इच्छा तुम्हाला व्हावी असं या माहितीत काहीही नाही तरीही आपण इथे, या पानावर, आलाच आहात तर आपल्याला पिडण्याचं थोडं स्वातंत्र्य मी घेतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/46542", "date_download": "2018-10-16T21:09:41Z", "digest": "sha1:WX7IJCKHD5UD2BFDPVOKXN2UPWB3HCRW", "length": 34168, "nlines": 279, "source_domain": "www.maayboli.com", "title": "विन्डोज फोन - माहिती | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /विन्डोज फोन - माहिती\nविन्डोज फोन - माहिती\nविन्डोज फोन चे अजून तितकेसे वापर कर्ते नसल्याने नवीन घेणार्‍यांना याबद्दल फार्शी माहिती नसते, सर्वांना माहित व्हावे म्हणून दुसर्‍या धाग्यावर दिलेया प्रतिसादाचा वेगळा धागा करत आहे.\nमी नोकिया ल्युमिया ७२० वापरतेय गेले सहा महिने.\nकाही छान वाटलेल्या गोष्टी:\n- २जी आणि नेहमीचा फोन म्हणून वापर करून सुद्धा बॅटरी २ दिवस चालते.\n-मेट्रो लु़क - मला व्यक्तिशः फार आवडला.\n-टच आणि एकूण बिल्ड क्वालिटी - अतिशय उत्तम\n-कॅमेरा सुद्धा अतिशय छान आहे.\n-पुर्वी एफ.एम रेडिओ सुद्धा नव्हता, पण आता अँबर अप्डेटनंतर रेडिओ आहे.\n-अ‍ॅप्स सुद्धा मला हवी असलेली जवळ जवळ सर्व मिळाली. (व्हॉट्सॅप, फेस्बूक, डिक्शनरी, बॅटरी,\nस्पीड डायल, स्काइप, एक्स्पेन्स मॅनेजर, फिटनेस संबंधी, एडोबे रिडर,कंपास आणि अशी बरीच\nछोटी छोटी उपयोगी पडणारी, ऑनलाईन बँकिंग या घडिला तरी फक्त HDFC आहे)\n-५१२ रॅम असून सुद्धा टेम्पल रन उत्तम चालते\n-किड्स कॉर्नर आहे - ज्यामुळे मुलांसाठीचे फक्त एक वेगळे दालन करता येते. मुलांच्या हातात फोन देताना\nतो मोड चालू केला की त्यांनी चुकून कोणाला फोन लावणे, महत्वाच्या गोष्टी डिलिट होणे वगैरे चिंता राहात नाही.\nमला फारशा वापराव्या लागत नाही त्यामुळे.त्रास नाही पण बाकी काही लोकांना त्रास दायम ठरतील असे काही मुद्दे:\n१. फाईल एक्स्प्लोरर नाही\n२. पीसी ला कनेक्ट केल्यावर सुद्धा तो स्वःतःची अक्कल लाऊन एक वेगळे अ‍ॅप देतो फाईल एक्स्प्लोर्/मॅनेज करायला, ज्याचा या घडीला तरी दर्जा \"झ\" आहे. मी एक रजिस्ट्री हॅक वापरून त्याला मेमरी डिव्हाइस म्हणून उघडायचा मार्ग शोधला आहे पण तरी हे राजरोस पणे करायचा मार्ग त्यांनी द्यायलाच हवा.\nयुजर ला बुद्दू समजणारे आणि गोष्टी करायला अडवणारे मला आवडत नाहीत.\n३. इ मेल पाठवताना सध्या तरी इमेज सोडता दुसर्‍या कोणत्याही प्रकारच्या फाइल सध्या तरी अ‍ॅटॅच करता येत नाहीत ( मला परवाच हा शोध लागला - सहा महिन्यांनी)\n४. म्युझिक प्लेयर मध्ये हवी ती गाणी काढून सुरू करणे त्रासाचे आहे (पटकन एखाद्या फोल्डर मधून - क्र. १ शीच संबंधित)\nऑफिस साठी वापरणार असाल - विशेषतः ऑफिस जर आउट्लूक वापरत असेल तर - अवश्य घ्या - कॅलेंडर आणि बाकी गोष्टी अतिशय मस्त सिंक होतात. हे मला अँड्रॉइड मध्ये तितकेसे छान वाटले नाही\nकॉन्टक्ट्स सुद्धा आउट्लूक ला ठेवता येतात जे मला बेहद्द आवडले.\nमजा/ करमणूक साठी वापरणार असाल -\nफाईल एक्स्प्लोरर जोवर येत नाही तोवर वाटेला जाऊ नका. चिडचिड होईल.\nमोबाईलचे तंत्र आणि मंत्र\nरजिस्ट्री हॅक वापरून त्याला\nरजिस्ट्री हॅक वापरून त्याला मेमरी डिव्हाइस म्हणून उघडायचा मार्ग शोधला आहे पण तरी हे राजरोस पणे करायचा मार्ग त्यांनी द्यायलाच हवा. >> सह्मत आहे. कसे केले कळेल का मी लुमिया ६२० वापरतो. ६२० मध्ये अम्बर अपडेट करुन पण एफ.एम रेडिओ नाही. कारण कळले नाही.\nबाकी फोन मस्त आहे.\nआता नक्की आठवत नाही पण बहुदा\nआता नक्की आठवत नाही पण बहुदा हेच\nमीही वापरतेय लुमिया (५२०).\nमीही वापरतेय लुमिया (५२०). मस्त आहे. म्युझिक सिस्टीम एकदम झकास \nफाईल एक्स्प्लोरर नाहीये पण मी देखील काही युक्त्या शोधतेय.\nआता तर SBI चे अ‍ॅप पण आलेय.\nअर्थात लुमिया आत्ताच आलाय आणि त्यात बरेचसे अपडेट्स होणार आहेत.\nएकएक करून आता अ‍ॅप्स येत आहेत . काही अ‍ॅप्स जे अँड्रॉइड मध्ये पैसे टाकून घ्यावे लागत होते ते इथे फ्री आहेत. पण काही अ‍ॅप्स विशेषतः गेम्स फ्री नहियेत.\nम्युझिक प्लेयर मध्ये हवी ती गाणी काढून सुरू करणे त्रासाचे आहे\na, b,c ने सेअर्च नाही करत का आपण कटकट आहे खर पण मग मी तरी गाणी सेव करताना नावाने सेव करते.\nमी ही लुमीया ५२० वापरतोय जुलै\nमी ही लुमीया ५२० वापरतोय जुलै पासून. तुम्ही उल्लेख केलेल्या त्रासांव्यतिरीक्त आणखी एक त्रास मला जाणवला तो म्हणजे फाईल्स ची मिरर ईमेज रहाणे. उदा. एखादी म्युझीक किंवा व्हिडीओ फाईल मी डिलीट केल्यानंतर सुद्धा लिस्ट मधे दाखवली जाते. अर्थात ती चालू होत नाही. पण लिस्ट मधे उगाचच गर्दी वाढते. मी ऑनलाईन हेल्प मधे ही गोष्ट नोकीयाला सांगीतली. तर त्यांनीही हा बग मान्य केला. आधी मला वाटलं होतं की व्हायरस आहे म्हणून पण क्लोज्ड अ‍ॅप्लीकेशन्स असल्याने सध्या तरी हा त्रास नाहीये (व्हायरसचा). बाकी तुम्ही दिलेली माहिती उत्तम. धन्यवाद \n२. पीसी ला कनेक्ट केल्यावर\n२. पीसी ला कनेक्ट केल्यावर सुद्धा तो स्वःतःची अक्कल लाऊन एक वेगळे अ‍ॅप देतो फाईल एक्स्प्लोर्/मॅनेज करायला, ज्याचा या घडीला तरी दर्जा \"झ\" आहे. मी एक रजिस्ट्री हॅक वापरून त्याला मेमरी डिव्हाइस म्हणून उघडायचा मार्ग शोधला आहे पण तरी हे राजरोस पणे करायचा मार्ग त्यांनी द्यायलाच हवा.\nयुजर ला बुद्दू समजणारे आणि गोष्टी करायला अडवणारे मला आवडत नाहीत >> हे विचित्र आहे. मी दिड वर्ष ९२० वापरतो आहे जो windows 7 बरोबर external HDD म्हणून दाखवला जातो. बहुधा हे regression आहे.\n>>>>>. तुम्ही उल्लेख केलेल्या\n>>>>>. तुम्ही उल्लेख केलेल्या त्रासांव्यतिरीक्त आणखी एक त्रास मला जाणवला तो म्हणजे फाईल्स ची मिरर ईमेज रहाणे\nहो, समजा मी एक नवीन रिंगटोन पीसी वरून तिकडे टाकला किंवा तिकडची एखादी फाईल डिलिट केली तर ती गोष्ट रिफ्लेक्ट व्हायला वेळ लागतो. मला वाटते तो ठराविक अंतराने इंडेक्सिंइ/ क्रोलिंग करतो ते झाल्या नंतरच\nलिस्ट मध्ये नवीन गोष्ट दिसणे, जुने नाहिसे होणे हे होते.\nअर्थात मला त्याचा तितकासा त्रास होत नाही,\nमी ICICI च्या अ‍ॅप ची वाट पाहतेय\nमी ल्युमिआ ९२० गेले ११ महिने\nसगळ्यात महत्वाचए म्हणजे Windows Android पेक्षा जास्त सुरक्षीत आहे.\nएक बेसिक शंका: अँड्रॉइडवर\nअँड्रॉइडवर व्हायरसचा त्रास मला तरी जाणवलेला नाही. अ‍ॅप्स आपला पर्सनल डेटा अ‍ॅक्सेस करू शकतात पण अ‍ॅप टाकण्याआधी आपली त्याकरता परवानगी घेतली जाते. काही फ्री अ‍ॅप्समध्ये जाहीराती येत रहातात. पण याव्यतिरीक्त काही त्रास जाणवलेला नाही.\nविंडोज मोबाइलमध्ये OS च विंडोज असल्याने त्यात संगणकावर येणारे सगळे व्हायरस येऊ शकतात ना का काही जास्तीची खबरदारी घेतली आहे OS मध्ये\nमी ही लुमीया ५२०\nमी ही लुमीया ५२० वापरतेय.\nप्लिज मला पुढिल माहिती द्या.\n२. रिंगटोन म्हणुन गाण कसा ठेवायच.\n३. आलेला मेल र्फरर्वड करताना, पाठवलेल्या व्यक्तिची मेल मधील डाटा डिलिट/एडीट नाहि करता येत.\n४. अंबर चे अपडेट कसे घ्यायचे \nमला ५२० घ्यायचा आहे .मला काही\nमला ५२० घ्यायचा आहे .मला काही शंका आहेत .\n१.याचा ब्राउजर किती डेटा खातो वेबसाईट फुल बैंडविड्थ लोड होतात का वेबसाईट फुल बैंडविड्थ लोड होतात का ओपेरा मिनि अथवा डॉल्फिन टाकता येतात का \n२)सिम कार्ड कापावेच लागते का कापलेले दुसऱ्या फोनमध्ये (X2 00)कधीकधी वापरायचे आहे .\n३)५२० मध्ये एफेएम रेडिओ आहे का \n४)मला फोन हा स्वतंत्र वापरायला आवडतो त्यामुळे PC ला जोडता येणे महत्वाचे नाही .जेवढा फोन पिसिपासून दूर तेवढा तो सुरक्षित राहातो .फोन मेमरी करप्ट होत नाही .\n५)ऑडिओ रेकार्डींगची AMR फाईल मेल अटैचमंट म्हणून जाते का \n६)माझे fastmail dot fm चे email फ्री अकाउंट आहे .त्यात नोटपैड आहे .ऑफलाईन नोटस तिथे टाकल्यावर मला कुठूनही त्या मिळतात .गुगल ड्राईव असेच असावे .\n७)मराठी टायपिंग करता येते का \nआताचे स्माटफोन स्मार्टपध्दतीने वापरावे अशी त्यांची अपेक्षा आहे := मेमरीसाठी SKYDRIVE वापरणे .\nइमेलची अटैचमंटने jpg , amr फाईल जाईल पण बाकिच्या बहुतेक कॉपिराईटमुळे गाळतात .यासाठीच एफेएम रेकॉर्डींग गाळलेले असते .\n९)#वर्षा देसाई ,इमेल फॉवर्डशी विन्डोजचा संबंध नाही .\n@ एसआरडी - प्रश्न : याचा\nप्रश्न : याचा ब्राउजर किती डेटा खातो वेबसाईट फुल बैंडविड्थ लोड होतात का वेबसाईट फुल बैंडविड्थ लोड होतात का ओपेरा मिनि अथवा डॉल्फिन टाकता येतात का \nउत्तर : याचा ईनबिल्ट ब्राउजर आयई ९ आहे. पण तो कमालाची स्लो आहे. वेबसाईटची मोबाईल व्हर्जन लोड होतात. फुल वेबसाईटचा पण ऑप्शन आहे. पण मोबाईल व्हर्जन लोड होतानाच ३जी मधेही खुप वेळ लागतो. त्यामुळे फुलचा ऑप्शन टाळलेलाच बरा. ऑपेरा मिनी अथवा डॉल्फीन अजून टाकता येत नाही. पण युसी ब्राउजर चा ऑप्शन आहे. जो बर्‍यापैकी फास्ट आहे.\nप्रश्न : सिम कार्ड कापावेच लागते का कापलेले दुसऱ्या फोनमध्ये (X2 00)कधीकधी वापरायचे आहे .\nउत्तर : हो. कापावेच लागते. पण कापलेल्या सिमकार्डाची फ्रेम तशीच ठेवून त्यात परत ते बसवता येते. याव्यतिरीक्त एक फ्रेम विकतही मिळते. जी वेळप्रसंगी दुसर्‍या मोबाईलमधे कार्ड वापरण्यासाठी उपयोगी पडते.\nप्रश्न :५२० मध्ये एफेएम रेडिओ आहे का \nउत्तर : अँबर अपडेट मधे रेडीओ आणि स्मार्टकॅम ही दोन नविन अ‍ॅप्लीकेशन्स आहेत.\n४)मला फोन हा स्वतंत्र वापरायला आवडतो त्यामुळे PC ला जोडता येणे महत्वाचे नाही .जेवढा फोन पिसिपासून दूर तेवढा तो सुरक्षित राहातो .फोन मेमरी करप्ट होत नाही .\nउत्तर : यावर वापरता येणारी अ‍ॅप्लीकेशन्स ची स्पेशल विंडोज व्हर्जनच आहेत. त्यामुळे सध्यातरी व्हायरस चा धोका फोन मेमरीला नाही. पण मेमरी कार्ड मधे व्हायरस असेल तर कदाचित धोका संभावतो.\nप्रश्न : ऑडिओ रेकार्डींगची AMR फाईल मेल अटैचमंट म्हणून जाते का \nउत्तर : हो. पण ते ऑडीओ रेकॉर्डीग फोन मधे केलेले असले पाहीजे. बाहेरील एम्पी थ्री फाईल्स शेअर होतात. व्हिडीओ फाईल्स शेअर होत नाहीत.\nप्रश्न : मराठी टायपिंग करता येते का \nउत्तर : हो. पण देवनागरी कीबोर्ड डाउनलोड करून घ्यावा लागतो.\nमला माहिती असलेली, मी वापरलेली उत्तरे दिली आहेत. मला हा फोन घेऊन अजून सहा महिनेपण झालेले नाहीत. बर्‍याचशा गोष्टी मी स्वतः वापरल्यानंतरच मला कळल्या.\nरिंगटोन साठी ते mp3 मधून m4r\nरिंगटोन साठी ते mp3 मधून m4r की काहीतरी कन्वर्ट करावे लागते शिवाएक्रिंगटोन्स साठीच्या फोल्डर मध्ये टाकावे लागते.\n>>>आताचे स्माटफोन स्मार्टपध्दतीने वापरावे अशी त्यांची अपेक्षा आहे := मेमरीसाठी SKYDRIVE वापरणे .\nइमेलची अटैचमंटने jpg , amr फाईल जाईल पण बाकिच्या बहुतेक कॉपिराईटमुळे गाळतात .यासाठीच एफेएम रेकॉर्डींग गाळलेले असते .\nहे पटले नाही. SKYDRIVE फक्त पहिले वर्ष फ्री आहे शिवाय मला हव्या तितक्या साइझ चे मेमरी कार्ड जर टाकततेयेत असेल शिवाय ते इंटर्नेट कनेक्शन शिवाय उपल्ब्ध असेत तर का नाहि मला वाटते सद्यपरिस्थिर्ती मध्ये सुरक्शिततेसाठी ते\nयुजर ला पुर्ण ताबा न देणे यावर बरेच अवलंबून आहेत - पण अँड्रॉइड ला टक्कर द्यायची असेल तर त्यांना ह्यावर उपाय शोधावा लागेल.\nकॉपिराईट मुद्दा पण पटलेला नाही, मी असलेली फाईल - वर्ड / पीडीएफ पाठवतेय, जे कॉपिराईट भंग करत नाहीआणि इ मेल साठी आवश्यक आहे.\n#sherloc ,धन्यवाद . इतक्या\nइतक्या सविस्तर उत्तरांबद्दल धन्यवाद .\nलुमिआची माहिती पटली पण ब्राउजरची गोची आहे हे जालावर वाचून इथे विचारले . नेहमीच्या नेटसर्फींगसाठी कमी डेटा खाणारा फास्ट वेब ब्राउजरच हवा .\n#निनिकु , वड आणि पिडिएफ पण\nवड आणि पिडिएफ पण अटैच करता येत नाही का तुम्ही म्हटता तसा युजरला ताबा द्यायचा नसेल .बरोबर .\nमेमरी कार्डचे ठीक आहे .मला असे म्हणायचे आहे की 'क्लाउड' स्टॉरिज ची सवय लावणार आणि नंतर फी घेणार .\nपुढे जिमेल ,आउटलुक वार्षिक फी चालू करतील असे वाटते . 'फास्टमेल'ने फ्री अकाउंट एक वर्षापूर्वीच बंद केले .\nरिंगटोन म्हणुन गाण कसा\nरिंगटोन म्हणुन गाण कसा ठेवायच.\nवड आणि पिडिएफ पण अटैच करता येत नाही\nमला माहिती असलेली, मी वापरलेली उत्तरे दिली आहेत. मला हा फोन घेऊन अजून सहा महिनेपण झालेले नाहीत. बर्‍याचशा गोष्टी मी स्वतः वापरल्यानंतरच मला कळल्या +१.\nकृपया....................सिमकार्ड कापण्यापेक्षा......मायक्रोसिम् मधे आपला नंबर कन्वर्ट करुन घ्यावे........\nसिमकार्ड कापलेले वापरल्यास वायफाय आणि नेटवर्क चा सिग्नल कमी मिळतो......\nएवढ्या चांगल्या गोष्टी म्हणजे\nएवढ्या चांगल्या गोष्टी म्हणजे चरे न पडणारी स्क्रिन ,दहा सेंमीपर्यँत फोकसचा कैमरा ,क्वॉलकॉम प्रसेसर ,मैपस नोकिआ ने दिले पण मायक्रो सिम ठेवले\nसिम रिप्लेस ला १५मिंट लागतात.\nसिम रिप्लेस ला १५मिंट लागतात. वोडाफोनचा स्वानुभव...\nउदयन नेटवर्क समजलं. वायफ़ाय तर\nउदयन नेटवर्क समजलं. वायफ़ाय तर फोन मधे रिसीवर असतो ना\nपण युसी ब्राउजर चा ऑप्शन आहे.\nपण युसी ब्राउजर चा ऑप्शन आहे. जो बर्‍यापैकी फास्ट आहे. >> मी बरेच दिवस वापरतो आहे नि माझा अनुभव तरी चांगला आहे पण अर्थात मला data plan issue नाही नि बर्‍यापैकी 4G coverage आहे तेंव्हा YMMV.\nमला पण हे दुसर्यांनी सांगितले\nजेव्हा खरच मायक्रोसिम वापरले तेव्हा वायफाय चा सिग्नल वाढला\nकृपया.. सिमकार्ड कापण्यापेक्षा मायक्रोसिम् मधे आपला नंबर कन्वर्ट करुन घ्यावे.\nसिमकार्ड कापलेले वापरल्यास वायफाय आणि नेटवर्क चा सिग्नल कमी मिळतो.\nतसेच कहि दिवसन्नि ते बन्द देखिल पडु शकते. माझ्या मैत्रिनीच अनुभव\nसिम रिप्लेस ला १५मिंट लागतात. वोडाफोनचा स्वानुभव...\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nमोबाईलचे तंत्र आणि मंत्र\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/760", "date_download": "2018-10-16T21:25:47Z", "digest": "sha1:UOGG7VXHNWIFOPEAI7IWIZTNALH5AF5Y", "length": 15774, "nlines": 88, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मध्ये गावाला... | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /रंगीबेरंगी /गजानन यांचे रंगीबेरंगी पान /मध्ये गावाला...\nमध्ये गावाला जाऊन आलो. यावेळी काही कारणाने एप्रिलमध्ये गावच्या यात्रेला जाता आले नाही. त्यामुळे मे अखेरीस सुटी काढून काहीशा आडनिड्या वेळी गेलो. गेल्यावर पाणी-बिनी घेतघेतच माझी सगळी विचारपूस करायला सुरूवात होते. सगळ्यांची, एकूणच गावाची ख्यालखुशाली मिळाल्याशिवाय गावात आल्यासारखे वाटत नाही. घरात पोहोचण्यापूर्वीच वाटेत दोन आत्यांची गावं लागतात आणि तिथूनच ख्यालखुशाली सुरू होते. तर बोलता बोलता आत्या म्हणाली की, \"अरे, परटाची वनुबाई दोन महिने इस्लामपुरात हॉस्पीटलात होती. आता घरी आणून दीड महिना झाला. सगळं अंथरुणावरच चाललंय. लकवा झालाय तिला. डावी बाजू पार लुळी पडलीय.. शश्या आता परत गेलाय. सतीश काम सोडून तीनचार महिने तिची औषधपाणी बघतोय.. दैवानं तरी किती अंत बघायचा असल्या गरीबांचा मागच्या आठवड्यात आप्पा खुर्चीत बसता बसता कसे घसरले आणि त्यांचे माकड हाड मोडले.. त्यांना दुसर्‍याच्या मदतीशिवाय ना उठबस करता येत, ना चालता येत.. गुणाची पोरं तेवढी पोटाला आलीत.. \"\nफार वाईट वाटलं ऐकून. अर्थात मी जाऊन भेटून यावं हे या बोलण्यामागे ओघाने आलेच.\nपिकणार्‍या जमिनीची दोन तीन तुकडी आणि वंशपरंपरागत चालत आलेला व्यवसाय यावर गुजराण करणारं हे कुटुंब. वनुबाई कुणाच्यात तरी रोजगारावर काम करायची आणि आप्पा लोकांचे कपडे इस्त्री करून द्यायचे. त्यासाठी शेजारच्या गावात पायपीट करायचे. एवढे करून पण एवढ्या लहान लहान खेड्यांतून असे कितीशे कपडे मिळणार पैशाची चणचण कायमच.. यातूनच आलेले दारूचे व्यसन.. गावातल्या मिळतील त्या वाकळा, गोधड्या धुवून त्यातून बदल्यात काही धान्य त्यांना मिळायचे. दोन मोठ्या मुलींसह सहा मुले. त्यातल्या एका मुलीचं नाव पमो. त्यामुळं आम्ही लहान मुले वनुबाईला पमूची आई म्हणायचो. संसाराची ओढाताण विचारायला नको. अपार कष्ट पाचवीलाच पुजलेले. तरीही आहे त्यात समाधान मानून ते जगायचे. कुणाच्या अध्यात ना मध्यात. सुरूवातीपासूनच या कुटुंबाबद्दल सगळ्यांना आपुकली वाटत आलेली. मुलं शिकून काहीतरी करतील म्हणून सगळ्यांनाच शाळेत घातलेले. ती फारशी शिकली नाहीतच. पुढे दोन्ही मुलींची लग्नं झाली. आणि मुलं काम करण्याजोगी झाल्यावर एकेकाने धडपडत कुठेतरी काम शोधलेले. पुढे ती चारही मुलं इचलकरंजीला आली आणि तिथे एकत्र राहू लागली. पुढे आईबापांना पण तिकडेच घेऊन गेली आणि तेव्हापासून आतापर्यंत ते सगळे तिथेच राहत होते. मोठ्या दोन मुलांची लग्न झाली. त्यानंतर ते कधीतरीच गावाला यायचे, दोन तीन वर्षातून एकदा. माझी गाठ तर कितीतरी वर्षांतून कधीतरी पडायची. भेटल्यावर ती दोघंही भरभरून बोलायची. पमूच्या आईचा आणि आप्पांचाही आमच्यावर खूप जीव आणि कौतुक. आणि म्हणून मोठे झाल्यावर शक्य होईल तेव्हा आठवणीने भेटल्यावर त्यांना फार आनंद व्हायचा. आतेकडून आता हे ऐकल्यावर खूपच वाईट वाटलं. आमच्या घराच्या पुढच्या रस्त्यापलीकडे त्यांच घर. आमच्या घराकडे पाठ असलेले.\nभेटायला गेलो तेव्हा सतीश आण्णा आणि त्याची बायको घरात होते. माझा आवाज ऐकल्याबरोबर आत जमिनीवर अंथरूणात पडून असलेल्या पमूच्या आईंनी \"अगं हा कधी आला\" असं जवळजवळ ओरडूनच विचारलं. उठायची धडपड करू लागल्या. पण लगेचच त्यांच्या लक्षात आले, ही नुसतीच धडपड.. मी झपाट्याने आत गेलो आणि त्यांच्या उशाशी बसलो. त्यांनी पुन्हा उठायची धडपड केली आणि शेवटी असहायतेनं ढसाढसा रडू लागल्या. मला काय करावे तेच सुचेना. बोलायचे पण. डोळे बोट बोट खोल गेलेले. आपला दुसर्‍याला कमीत कमी ताप व्हावा म्हणून अन्न जवळ जवळ वर्ज्यच केलेलं. त्यातून आलेला अशक्तपणा आणि क्षीण झालेली प्रतिकारशक्ती याने अधूनमधून अंगात ताप यायचा. खूप रडल्या. मी गप्प बसून राहिलो. काय बोलायचे\" असं जवळजवळ ओरडूनच विचारलं. उठायची धडपड करू लागल्या. पण लगेचच त्यांच्या लक्षात आले, ही नुसतीच धडपड.. मी झपाट्याने आत गेलो आणि त्यांच्या उशाशी बसलो. त्यांनी पुन्हा उठायची धडपड केली आणि शेवटी असहायतेनं ढसाढसा रडू लागल्या. मला काय करावे तेच सुचेना. बोलायचे पण. डोळे बोट बोट खोल गेलेले. आपला दुसर्‍याला कमीत कमी ताप व्हावा म्हणून अन्न जवळ जवळ वर्ज्यच केलेलं. त्यातून आलेला अशक्तपणा आणि क्षीण झालेली प्रतिकारशक्ती याने अधूनमधून अंगात ताप यायचा. खूप रडल्या. मी गप्प बसून राहिलो. काय बोलायचे मला आतून भडभडून आलं होतं. जरा मोकळ्या झाल्यावर बोलायला लागल्या. मी उगीच इकडची तिकडची विचारपूस करायला सुरूवात केली. तुझं कसं चाललंय मला आतून भडभडून आलं होतं. जरा मोकळ्या झाल्यावर बोलायला लागल्या. मी उगीच इकडची तिकडची विचारपूस करायला सुरूवात केली. तुझं कसं चाललंय शिक्षण झालं का चांगली नोकरी मिळाली का आई-बाबा आणि घरातले सगळे कसे आहेत आई-बाबा आणि घरातले सगळे कसे आहेत अजूनही भांडता का रे आप-आपसात अजूनही भांडता का रे आप-आपसात असं खूप बोलल्या त्या. आणि अचानक पुन्हा गाडी त्याच रुळावर आली. \"माझ्या मुलांनी खूप केलं बघ माझ्यासाठी... अजिबात हयगय केली नाही, औषधपाण्याची, दवाखान्याची, की शुश्रुषा करण्याची. त्यांनी किती करायचं असं खूप बोलल्या त्या. आणि अचानक पुन्हा गाडी त्याच रुळावर आली. \"माझ्या मुलांनी खूप केलं बघ माझ्यासाठी... अजिबात हयगय केली नाही, औषधपाण्याची, दवाखान्याची, की शुश्रुषा करण्याची. त्यांनी किती करायचं आता मी काही यातून उठणार नाही... मग देवानं आणखी कसला विचार करायचा ठेवला आहे आता मी काही यातून उठणार नाही... मग देवानं आणखी कसला विचार करायचा ठेवला आहे...\" म्हणून पुन्हा हुंदके देऊन रडू लागल्या. शेवटच्या वाक्यानं एवढा वेळ दुसर्‍या कोपर्‍यात शांत बसलेले आप्पा पण रडायला लागले. ही गेली तर माझं कसं व्हायचं...\" म्हणून पुन्हा हुंदके देऊन रडू लागल्या. शेवटच्या वाक्यानं एवढा वेळ दुसर्‍या कोपर्‍यात शांत बसलेले आप्पा पण रडायला लागले. ही गेली तर माझं कसं व्हायचं\n\"हा सतीश चार महिने झाले काम सोडून माझ्यासाठी इथे बसला आहे. आज इकडचे औषध आण, उद्या तो काढा कढवून पाज, परवा कुठले आयुर्वेदीक औषध आण. काय उपयोग या सार्‍या धडपडीचा आणखी किती दिवस तो असा राहणार आणखी किती दिवस तो असा राहणार किती ताप ह्यांना त्यातच आप्पांचं असं झालं.... किती करायचं पोरांनी...\" ...या एकाही प्रश्नाचे उत्तर माझ्याकडे नव्हते. \"पमूच्या आई असं काय बोलता...\" ...या एकाही प्रश्नाचे उत्तर माझ्याकडे नव्हते. \"पमूच्या आई असं काय बोलता सारखं अजिबात रडायचं नाही. आईवडिलांची सेवा करण्यात कसला आलाय ताप सारखं अजिबात रडायचं नाही. आईवडिलांची सेवा करण्यात कसला आलाय ताप ती न करून असं काय मिळवणार आहेत ते ती न करून असं काय मिळवणार आहेत ते तुम्हाला वाटतंय ना, ह्यांना ताप कमी व्हावा, तर त्यासाठी तुम्ही व्यवस्थित जेवण, औषध वगैरे घ्यायला नको का तुम्हाला वाटतंय ना, ह्यांना ताप कमी व्हावा, तर त्यासाठी तुम्ही व्यवस्थित जेवण, औषध वगैरे घ्यायला नको का येईल त्याच्याजवळ असे रडून त्रास कशाला करून घ्यायचा येईल त्याच्याजवळ असे रडून त्रास कशाला करून घ्यायचा\" असं काहीतरी बोलत राहिलो. खूपवेळ बसलो. शेवटी \"निघू मग आता मी\" असं काहीतरी बोलत राहिलो. खूपवेळ बसलो. शेवटी \"निघू मग आता मी\" असं विचारलं. त्या गप्प झाल्या. आलेलं रडू आवरत त्या कशाबशा म्हणाल्या \"आता परत कधी भेटणार\" असं विचारलं. त्या गप्प झाल्या. आलेलं रडू आवरत त्या कशाबशा म्हणाल्या \"आता परत कधी भेटणार माहित नाही.. पुन्हा गाठ पडेल की नाही..\" चुळबूळ करत हळूच म्हणाल्या \"मला जरा उठवून बसव.\" मी आणि आण्णाने त्यांना उठवून बसवले.\nमला जवळ बोलावून उजव्या हाताने माझा चेहरा कुरवाळला आणि म्हणाल्या \"खूप मोठा हो\" ...माझ्या गालावर - त्या जन्मभर कष्ट आणि कष्टच करून खरबुडीत झालेल्या - त्यांच्या हाताचा स्पर्श झाला तेव्हा मला गलबलून आलं. डोळे केव्हा वाहायला लागले ते कळलं नाही.\nएवढं निर्व्याज प्रेम करणार्‍या माणसांना, कसलीच अपेक्षा न ठेवता आतून आलेल्या या सदिच्छांच्या बदल्यात द्यायला माझ्याकडे काय आहे\nगजानन यांचे रंगीबेरंगी पान\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://mahaenews.com/%E0%A4%AD%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A4%B2/", "date_download": "2018-10-16T22:01:49Z", "digest": "sha1:MMU6G2VNCVNSDFPYV72CNK75XBFQQDLB", "length": 10751, "nlines": 119, "source_domain": "mahaenews.com", "title": "भोसरीत नवऱ्याने तिला धरले चाकूच्या धारेवर, बघ्यांच्या गर्दीने केली सुटका | PCMC NEWS", "raw_content": "\nमहापालिका अधिकारी, कर्मचा-यांची दिवाळी गोड; बोनस व सानुग्रह अनुदान मिळणार\nमहिला नगरसेविकेशी उध्दट बोलणा-या उद्यान अधिक्षकांची केली कानउघडणी\nवल्लभनगरमध्ये चालक-वाहकांसाठी ‘ग्रंथालय आपल्या दारी’\n‘महागाई वाढली’ असे वाटत नाही – सोमाभाई मोदी\nपाणी प्रश्नावर नगरसेवक हंडा-कळशीसह सभागृहात\nभाजपाने धनगर समाजाला फसविले, सरकार वेळकाढू पणा करतेय\nअाता पुण्यातले वकील म्हणतायेत #FeeToo\nती प्रसुतिकरिता आली अन लिफ्टमध्ये अडकली\nदेशात जास्तकाळ भाजप सत्तेवर राहिल्यास भविष्यात बोलण्यावर बंदी – हर्दिक पटेल\nचिंचवडमध्ये रविवारी ‘डॉग शो’चे आयोजन\nHome breaking-news भोसरीत नवऱ्याने तिला धरले चाकूच्या धारेवर, बघ्यांच्या गर्दीने केली सुटका\nभोसरीत नवऱ्याने तिला धरले चाकूच्या धारेवर, बघ्यांच्या गर्दीने केली सुटका\nपिंपरी: मोशी, प्राधिकरण येथील आरटीओ कार्यालयाच्या मागील मोकळ्या जागेत महिलेच्या केसाला धरून एकजण तिला फरफरटत नेत होता. शिवीगाळ करीत तिला मारहाण करू लागला. चाकूने तिच्यावर वार करू लागला. त्या ठिकाणी असलेल्या लोकांना शनिवारी भरदिवसा दुपारी साडेचारच्या सुमारास हा थरार पहावयास मिळाला. हातातील धारदार चाकुने तो तिच्यावर वार करू लागताच, जमाव पुढे आला, त्यांनी त्या गृहस्थास पकडले. पोलिसही त्या ठिकाणी वेळीच दाखल झाले. त्यांनी हल्लेखोरास ताब्यात घेतले. तो हल्लेखोर दुसरा, तिसरा कोणी नसून तिचा पती असल्याचे महिलेने दाखल केलेल्या तक्रारीवरून स्पष्ट झाले. कायद्याचा, पोलिसांचा धाक उरला नसल्याने भरदिवसा असे हल्याचे प्रकार घडू लागल्याच्या संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी नोंदविल्या.\nपुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत आहे. खुलेआम शस्त्र घेऊन वावरण्यापर्यंतची आरोपी मजल मारतात, हे पोलिसांचा वचक नसल्याचे जवलंत उदाहरण असल्याचे नागरिक बोलू लागले आहेत. ज्या महिलेवर चाकू हल्ला झाला. त्या महिलेचे नाव फरहाना फिरोज शेख (वय २६,रा.वास्तुउद्योग कॉलनी, पिंपरी) असे आहे. तर हल्ला करणाºया आरोपीचे नाव फिरोज अली शेख (वय ३०) असे आहे. या हल्यात तिच्या चेहºयावर आणि पोटावर जखमा झाल्या आहेत.\nपत्नीचे होते २ जणांशी अनैतिक संबंध, तिला रोखण्यासाठी त्याने उचलले हे पाऊल\nआरएसएस कार्यकर्त्याच्या जखमा पाहून दहशतवादीही लाजले असते – जेटली\nमहापालिका अधिकारी, कर्मचा-यांची दिवाळी गोड; बोनस व सानुग्रह अनुदान मिळणार\nमहिला नगरसेविकेशी उध्दट बोलणा-या उद्यान अधिक्षकांची केली कानउघडणी\nवल्लभनगरमध्ये चालक-वाहकांसाठी ‘ग्रंथालय आपल्या दारी’\nमहापालिका अधिकारी, कर्मचा-यांची दिवाळी गोड; बोनस व सानुग्रह अनुदान मिळणार\nमहिला नगरसेविकेशी उध्दट बोलणा-या उद्यान अधिक्षकांची केली कानउघडणी\nवल्लभनगरमध्ये चालक-वाहकांसाठी ‘ग्रंथालय आपल्या दारी’\n‘महागाई वाढली’ असे वाटत नाही – सोमाभाई मोदी\nपाणी प्रश्नावर नगरसेवक हंडा-कळशीसह सभागृहात\nहोंडाने आणली ‘आम आदमी’ची शानदार बाइक\nपंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारविरोधात विरोधक राष्ट्रपतींकडे\nआता, दररोज बदलणार पेट्रोल-डिझेलच्या किंमती\n…तर पिंपरी चिंचवडमधल्या सोसायटींची नोंदणी रद्द होणार\nनागरिकहो….’आधार’नं लिंक नसलेली बँक खाती बंद होणार\nmahaenews.com हे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nमुख्य कार्यालय : डी.एस.एस. मीडिया प्रा. लि.\nपत्ता : विश्वकर्मा बिल्डींग, जे. के. सावंत मार्ग, दादर, मुंबई, २८.\nपुणे विभागीय कार्यालय : गोल मार्केट, वायसीएम हॉस्पिटलसमोर, संत तुकारामनगर, पिंपरी.\nउस्मानाबाद विभागीय कार्यालय : तांबरी, कलेक्टर निवासस्थानाच्या पाठीमागे, उस्मानाबाद.\nसोलापूर विभागीय कार्यालय: होडगी रोड, चेतन फौंड्रीसमोर, सोलापूर.\nकोल्हापूर विभागीय कार्यालय: जय गणेश बिल्डींग, सायबर चौक, विद्यापीठ रोड, कोल्हापूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2", "date_download": "2018-10-16T20:38:43Z", "digest": "sha1:3FI3XWQNV5BFUS44DK5HZ6CV5GDX7RZ6", "length": 11707, "nlines": 366, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इंटरपोल - विकिपीडिया", "raw_content": "\nइंटरपोलच्या सदस्य देशांचा नकाशा\nअरबी, इंग्लिश, फ्रेंच, स्पॅनिश\n५.९ कोटी अमेरिकन डॉलर\nइंटरपोल (इंग्लिश: International Criminal Police Organization – INTERPOL; आंतराष्ट्रीय गुन्हेगारी पोलिस संघटना) ही एक आंतरराष्ट्रीय पोलिस सहयोग संघटना आहे. जगभरातील १८८ देश इंटरपोलचे सदस्य आहेत व आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांना पकडण्याचे कार्य इंटरपोल करते. इंटरपोलचे मुख्यालय फ्रान्समधील ल्योन शहरात असून इतर १८७ कार्यालये जगभरात आहेत.\nहि संगठना प्रामुख्याने लोक सुरक्षा, दहशतवाद, संगठीत गुन्हेगारी, मानवता विरोधी गुन्हे, पर्यावरणीय गुन्हे, युद्ध गुन्हे, शस्त्रास्त्र तस्करी, मानवी तस्करी, अमली पदार्थ तस्करी, संगणक गुन्हे यावर काम करते.\nसदस्य देश व उपशाखा[संपादन]\n[[चित्र:|22x20px|border|केमन द्वीपसमूह ध्वज]] केमन द्वीपसमूह\nसेंट किट्स आणि नेव्हिस\nसेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स\nसाओ टोमे व प्रिन्सिप\nटर्क्स आणि कैकास द्वीपसमूह\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ नोव्हेंबर २०१३ रोजी १५:३० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=82&Itemid=275", "date_download": "2018-10-16T21:31:35Z", "digest": "sha1:6WKG2YPPAE3C7H64VROK5HFI5JUMNVSJ", "length": 3466, "nlines": 33, "source_domain": "saneguruji.net", "title": "मुले म्हणजे देवाची ठेव", "raw_content": "मंगळवार, ऑक्टोबंर 16, 2018\nमुले म्हणजे देवाची ठेव\nएक होता राजा. तो रस्त्याने जात असता वाटेत जर लहान मुले भेटली तर त्यांना नमस्कार करी. राजा म्हाता-यांना नमस्कार करीत नसे. परंतु मुलांसमोर मात्र लवे. लोकांना याचे आश्चर्य़ वाटे. हळूहळू लोक राजाला वेड लागले असे म्हणू लागले.\nगोष्ट प्रधानाच्या कानावर गेली. त्याच्या मनात आले की, राजाला आपण सारे सांगावे. एके दिवशी तो मुद्दाम उजाडताच राजाला भेटावयास गेला. राजाने विचारले, “आज इतक्या लवकर काय काम आहे \nप्रधान म्हणाला, “महाराज मला तुम्हाला काही विचारावयाचे आहे.”\nराजा म्हणाला, “विचारा. संकोच करु नका.”\nप्रधान म्हणाला, “महाराज, तुम्ही वेडे झाले आहात असे सारे लोक म्हणतात.”\nराजा म्हणाला, “का बरे मी कुणाच्या घरांना आगी लावित नाही. कोणाचे नुकसान करीत नाही. दुसरे देश लुटित नाही. प्रजेवर वाटेल तसे कर लादित नाही. मग मला वेडा का म्हणतात मी कुणाच्या घरांना आगी लावित नाही. कोणाचे नुकसान करीत नाही. दुसरे देश लुटित नाही. प्रजेवर वाटेल तसे कर लादित नाही. मग मला वेडा का म्हणतात \nप्रधान म्हणाला, “महाराज आपण दयाळू आहात, न्यायी आहात, सारे खरे. आपल्या कारकीर्दीत खेडोपाडी रस्ते झाले, विहिरी झाल्या, पाट झाले, उद्योगधंदे आहेत, सारे शिकलेले आहेत. न्याय आहे, नीती आहे. ते सारे खरे पण”\nराजा म्हणाला, “पण काय कोणती माझी चूक झाली, कोणते अविचाराचे कृत्य झाले कोणती माझी चूक झाली, कोणते अविचाराचे कृत्य झाले \nमुले म्हणजे देवाची ठेव\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B0_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8", "date_download": "2018-10-16T21:14:09Z", "digest": "sha1:L6BPKI5SSWS3JH5N24VW2MTOLPHWC3PP", "length": 11499, "nlines": 110, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ग्वाल्हेर संस्थान - विकिपीडिया", "raw_content": "\nविकिपीडियातील इतिहासविषयक लेखात पाळावयाचे लेखनसंकेत\nहा ऐतिहासिक विषयाशी संदर्भातील लेख असून,विकिपीडियावरील लेखन विश्वकोशिय आणि मराठी विकिपीडिया लेखनाचे मानदंडास अनुसरून असणे अभिप्रेत आहे.*कथाकथन अथवा ललित साहित्य लेखनशैली टाळावी,ऐतिहासिक कथा कादंबर्‍यातील संदर्भ टाळावेत अथवा विशीष्टपणे नमुद करून ललित साहित्यातील उल्लेखांबद्दल वेगळा परिच्छेद बनवावा. *विकिपीडियावर इतिहास-विषयक संदर्भ देताना इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधनांचा उपयोग करून केलेल्या समसमिक्षीत संशोधनाचेच संदर्भांना प्राधान्य देण्याबद्दल सजग रहावे.\nऐतिहासिक परिपेक्षात एकाच (कुटूंबा/घराण्या)तील दोन पिढ्यात एकाच नावाच्या व्यक्ती असु शकतात.कृ.[[अंतर्गत विकिदुवा]] देताना, तो नेमका कोणत्या लेखात उघडतो ते तपासा;घाई आणि गल्लत टाळा.\nविकिपीडियात संदर्भ कसे जोडावेत लेखाकडे चला\nमूळ एतिहासिक दस्तएवज कुठे चढवावेत ते\nआपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल. विकिस्रोतावर काय चालेल \nऐतिहासिक ललितेतर दस्तऐवज - तह/करारनामे, जाहीरनामे, आज्ञापत्रे, फतवे, वैयक्तिक दप्तरे/पत्रे, बखरी, न्यायनिवाड्याची निकालपत्रे, सैनिकी मोहिमांचे अहवाल/जमाखर्च इत्यादी.\nऐतिहासिक ललित साहित्य - संतसाहित्य, अन्य भक्तिपर साहित्य, स्तुतिपर कवने.\nऐतिहासिक कलाकॄती - समसमीक्षित (पीअर-रिव्ह्यूड) किंवा संपादित माध्यमांतून प्रकाशित झालेली चित्रे/फोटो; मात्र खास त्यांच्यासाठी आयोजलेल्या प्रदर्शनांतून प्रसिद्ध झालेली नसावीत.\n← इ.स. १७३१ – इ.स. १९४८ →\nसर्वात मोठे शहर ग्वाल्हेर\nराष्ट्रप्रमुख पहिला राजा: राणोजी राव सिंधिया(शिंदे) (इ.स. १७२७-१७४५)\nअंतिम राजा: जॉर्ज जिवाजी राव सिंधिया (इ.स. १९१६-१९४८)\nअधिकृत भाषा मराठी, हिंदी\n–घनता 51.6 प्रती चौरस किमी\nग्वाल्हेरचे संस्थान हे मराठा साम्राज्यातील शिंदे या वतनदार घराण्याचे वतनी संस्थान होते. पहिल्या बाजीराव पेशव्याचा निष्ठावंत सेवक राणोजी शिंदे हा या संस्थानाचा संस्थापक पुरुष होता. या संस्थानाची राजधानी पूर्वी उज्जैन होती, पण नंतर ग्वाल्हेर हेच राजधानीचे ठिकाण झाले.\nग्वाल्हेरच्या शिंदे घराण्याचे संस्थापक राणोजी शिंदे यांच्यापेक्षाही महादजी शिंदे प्रसिद्ध पावले. ते राणोजींचे सर्वात छोटे चिरंजीव होते. राणोजी इ.स १७५० मध्ये मृत्यू पावले, तर महादजी शिंदे इ.स. १७६१ मध्ये सत्तेवर आले. या घराण्यातील शासक खालीलप्रमाणे :\nमहादजी शिंदे (इ.स. १७६१-१७९४)\nबायजाबाई (दौलतरावांची विधवा पत्‍नी, इ.स. १८२७-१८३३)\nमाधवराव शिंदे व ज्योतिरादित्य शिंदे हे भारतीय प्रजासत्ताकातील राजकारणी याच घराण्यातील आहेत. ग्वाल्हेर संस्थानाचे अखेरचे संस्थानिक जिवाजीराव हे माधवराव शिंद्यांचे वडील होते.\nइ.स. १८०३मध्ये दौलतरावाच्या नेतृत्वाखालील शिंद्यांचे सैन्य ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्याशी लढताना पराभूत झाले. कालांतराने त्यांनी ब्रिटिशांशी समेट घडवून आपले संस्थान इ.स. १९४७ पर्यंत टिकवून ठेवले.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nसेन्ट्रल इंडिया एजन्सीच्या आधिपत्याखालील संस्थाने\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ जून २०१५ रोजी १२:१५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/uttar-pradesh-civic-polls-congress-contest-alone-confirms-state-party-chief-raj-babbar-42931", "date_download": "2018-10-16T21:42:33Z", "digest": "sha1:VDRGBVIFL5HXILMBYGM3GPSTBGM666AT", "length": 10995, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "Uttar Pradesh civic polls: Congress to contest alone, confirms state party chief Raj Babbar 'यूपी'त काँग्रेस लढणार स्वबळावर | eSakal", "raw_content": "\n'यूपी'त काँग्रेस लढणार स्वबळावर\nसोमवार, 1 मे 2017\nकेंद्रीय नेते आणि पक्ष कार्यकर्त्यांशी चर्चा करून स्वबळावर लढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उत्तर प्रदेशातील यापुढील निवडणूक काँग्रेस युतीशिवाय लढेल.\nलखनौ - काँग्रेस पक्ष उत्तर प्रदेशातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष राज बब्बर यांनी सांगितले.\nउत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने (सप) एकत्र निवडणूक लढविली होती. त्यामुळे भविष्यातही हे दोन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढण्याची शक्यता होती. मात्र, काँग्रेसने आताच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे.\nराज बब्बर यांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय नेते आणि पक्ष कार्यकर्त्यांशी चर्चा करून स्वबळावर लढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उत्तर प्रदेशातील यापुढील निवडणूक काँग्रेस युतीशिवाय लढेल.\nविधानसभा निवडणुकीत काँग्रेस व समाजवादी पक्षाला मोठा पराभव स्वीकारावा लागला होता. भाजपने 403 पैकी 324 जागा जिंकत एकहाती विजय मिळविला होता. सत्ताधारी समाजवादी पक्ष आणि काँग्रेस यांची युती कमाल दाखवू शकली नव्हती.\nमोदी सरकारचा कारभार हाच आगामी जनमत कौलाचा मुख्य विषय व्हायला हवा; परंतु तो विषय निवडणुकीच्या मैदानात अडचणीचा ठरू शकतो. अशावेळी थरूर यांच्यासारख्यांची...\nमहिला कार्यकर्तीचा आत्महत्येचा प्रयत्न ; शबरीमला मंदिर परिसरात तणाव\nतिरुअनंतपुरम : शबरीमला मंदिर सर्व महिलांसाठी खुले करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालापासून केरळमधील वातावरण तापले आहे. मासिक पूजाविधीसाठी...\nआघाडीत जनता दलाला गृहीत धरू नका - श्रीपतराव शिंदे\nगडहिंग्लज - आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत भाजपचा पाडाव करण्यासाठी देश व राज्य पातळीवर विरोधकांचे गठबंधन करण्यात येत आहे. कॉंग्रेस-...\nपुणे : लक्ष्मी रस्त्यावर विजय टॉकिजच्या बाहेरील चौकात अत्यंत रहदारी आहे. येथे स्मार्ट सिटीचे काम चालू आहे. अशा ठिकाणी हा उपक्रम करावं.ऐकून पण अंगावर...\nबीड : संत भगवानबाबा स्मारक उभारणीचे काम अंतिम टप्प्यात\nबीड : पाण्यावर बसून ज्ञानेश्‍वरी वाचत असलेल्या संत भगवानबाबा यांची मुर्ती असलेल्या सावरगाव (ता. पाटोदा) येथील स्मारकाचे लोकार्पण गुरुवारी (ता. 18)...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://sadha-sopa.com/katha", "date_download": "2018-10-16T21:42:18Z", "digest": "sha1:MBZWAMD5XYXS6E6OWEQE43LYRIG5K6FB", "length": 3373, "nlines": 47, "source_domain": "sadha-sopa.com", "title": "कथा | साधं... सोपं...", "raw_content": "\nसाधं सोपं आयुष्य... साधं सोपं जगण्यासाठी...\n'आमचे येथे सर्व प्रकारची भुतं, पिशाच्च इ ठोक तसेच किरकोळ भावात कॉम्प्युटराईज्ड पद्धतीने उतरवून मिळतील' स्वामी चंद्रकुमार जोशी (BE Comp, US Returned)\n(सूचना: वाड्यात चौकशी करत बसू नये, अपमान होईल. कुठेही काहीही चौकशी न करता डाव्या हाताच्या जिन्याने दुस या मजल्यावर येणे.\nSelect ratingGive उगाच आपलं काहीतरी... 1/10Give उगाच आपलं काहीतरी... 2/10Give उगाच आपलं काहीतरी... 3/10Give उगाच आपलं काहीतरी... 4/10Give उगाच आपलं काहीतरी... 5/10Give उगाच आपलं काहीतरी... 6/10Give उगाच आपलं काहीतरी... 7/10Give उगाच आपलं काहीतरी... 8/10Give उगाच आपलं काहीतरी... 9/10Give उगाच आपलं काहीतरी... 10/10\nउगाच आपलं काहीतरी... विषयीपुढे वाचा\nतुमचा ईमेल पत्ता द्या\nनवे लेखन प्रकाशित झाले की गूगल फीडबर्नर च्या कृपेने आपोआप आपल्या ईमेलवर येईल\nखरं तर माझ्याविषयी काहीही माहिती जाणून घ्यायची इच्छा तुम्हाला व्हावी असं या माहितीत काहीही नाही तरीही आपण इथे, या पानावर, आलाच आहात तर आपल्याला पिडण्याचं थोडं स्वातंत्र्य मी घेतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://enavakal.com/%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B9%E0%A4%B0-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE-%E0%A4%A7%E0%A4%AC%E0%A4%A7%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5/", "date_download": "2018-10-16T21:39:00Z", "digest": "sha1:K5DESMCE3M76Q6NARGMHMKZIZJCMTOYD", "length": 12789, "nlines": 136, "source_domain": "enavakal.com", "title": "", "raw_content": "सेहर बाबा धबधब्यात अंगावर दरड कोसळली; 7 जण ठार – eNavakal\n»1:00 pm: गोंदिया – सर्पदंशाने मृत्यू झालेल्या मुलाला जिवंत करण्याचा दावा करणाऱ्या दोन आयुर्वेदिक डॉक्टरांना पोलिसांनी ताब्यात घेतले\n»9:21 am: मुंबई – मालाडमध्ये सुटकेसमध्ये आढळला महिलेचा मृतदेह. हैदराबादच्या १९ वर्षीय तरुणाला पोलिसांनी केली अटक\n»9:17 am: उत्तराखंड – उत्तरकाशीमध्ये पहाटे ४:०६ वाजता जाणवले; ३.२ रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के\n»8:17 am: पंढरपूर – शारदीय नवरात्रीनिमित्त विठुराया आणि रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात गुलाबाच्या फुलांची आकर्षक सजावट\n»7:15 am: मुंबई – मुंबईत पेट्रोलच्या दरात 11 पैशांनी वाढ; डिझेल 24 पैशांनी महागले\nसेहर बाबा धबधब्यात अंगावर दरड कोसळली; 7 जण ठार\nजम्मू-काश्मीर – जम्मूच्या चिनाब नदीवर सेहर बाबा हा सौंदर्यासाठी प्रसिद्ध असा धबधबा आहे. या धबधब्यात अंघोळ करणार्‍यांच्या अंगावर दरड कोसळून 7 जण ठार झाले असून 25 जण जखमी झाले आहेत. रियासी शहरापासून 10 किमी अंतरावर हा धबधबा आहे. उत्तर भारतातील हा सर्वांत मोठा धबधबा समजला जातो. एसपी ताहीर सजाद भट्ट यांनी सांगितले की, दुपारी काही लोक धबधब्याखाली अंघोळ करत होते. त्याचवेळी पावसामुळे एक दरड त्यांच्या अंगावर कोसळली. त्यानंतर लष्कर आणि पोलिसांनी एकत्रितपणे मदतकार्य केले. अपघातातील पीडित वैष्णोदेवीच्या दर्शनाला जात होते.\nसद्या देशात सर्वत्र मोसमी पाऊस सक्रिय झाला आहे. नदीनाले दुथडी भरुन वाहत आहेत. सृष्टी सौदर्यांत भर पडली आहे. पर्यटक धबधब्यांकडे आकर्षित होत आहेत. परंतु पुरशी काळजी न घेतल्याने अशा दुर्घना सातत्याने घडत असतात. दुपारी काही जण सेहर बाबा धबधब्याखाली अंघोळ करत होते. त्याचवेळी पावसामुळे एक दरड त्यांच्या अंगावर कोसळली. त्यानंतर लष्कर आणि पोलिसांनी एकत्रितपणे मदतकार्य केले. अपघातातील काही लोक वैष्णोदेवीच्या दर्शनाला जात होते.\n... तर अधिकाऱ्यांना घरी जाता येता मारू - संदीप देशपांडे\nट्रम्प प्रशासनाने अधिकार्‍यांना दिला व्हिसा नाकारण्याचा अधिकार\nजम्मू काश्मीर मध्ये प्रथम दगडफेक करणार्यांवरील ४५०० केसेस रद्द\nनवी दिल्ली : जम्मू काश्मीर येथे प्रथम दगडफेक करणाऱ्या तरुणांवरील केसेस रद्द केल्या आहेत. त्याचबरोबर ह्या केसेस रद्द व्हाव्यात यासाठी अनेक समाज सेवी...\nतीव्र उष्णतेमुळे प.बंगाल मध्ये शाळांना ३० जून पर्यंत सुट्टी\nकोलकत्ता – पश्चिम बंगालच्या शिक्षण विभागाने राज्यातील उष्णतेची तीव्रता लक्षात घेऊन शाळेची उन्हाळी सुट्टी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. बोर्डानुसार जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पश्चिम बंगालमध्ये...\nकेंद्राकडून पॉक्सो कायद्यात बदलण्याच्या प्रक्रियेला सुरुवात\nनवी दिल्ली – देशात अल्पवयीन मुलींवर बलात्काराच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत आहे. या घटना रोखण्यासाठी केंद्र सरकारने पॉक्सो कायद्यात बदल करण्यास सुरुवात केली आहे. 12...\nकुमारस्वामी सरकारच्या मंत्रिमंडळाचा आज होणार विस्तार\nबंगळुरू – कर्नाटकातील काँग्रेस व जनता दल आघाडीचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. कर्नाटकचे राज्यपाल वजुभाई वाला राजभवनात आज दुपारी 2 वाजून...\nइलेक्ट्रिक बस करार रद्द\nमुंबई- प्रदुषणावर आळा घालण्यासाठी 40 इलेक्ट्रिक बस पुरविण्याचा एका कंपनीशी केलेला करार एकतर्फी रद्द करण्यार्‍या बेस्ट प्रशासनाला उच्च न्यायालयाने आज चांगलाच दणका दिला. कायद्याचे उल्लंघन...\n‘मीटू’ मोहिमेबाबत हायकोर्टात याचिका\nमुंबई- संपूर्ण देशभरात सुरू असलेल्या ‘मीटू’ या मोहिमेबाबत आज हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. वकील सन्नी पुनामिया यांनी ही याचिका दाखल केली आहे....\nएम. जे. अकबरांवर आणखीन एक आरोप महिला पत्रकाराने लेखाच्या माध्यमातून केले उघड\nनवी दिल्ली- लैंगिक शोषणाच्या आरोपांमुळे अडचणीत आलेले परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांच्याविरोधात आणखीन एका महिला पत्रकाराने आरोप केला आहे. अकबर यांनी आपल्याला अनेकवेळा...\nनरेंद्र मोदींच्या शिर्डीतील कार्यक्रमाला गर्दी जमविण्यासाठी 2 कोटींची उधळण\nमुंबई- राज्यात एकीकडे तिजोरीत खडखडाट असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिर्डीतील कार्यक्रमाला गर्दी जमविण्यासाठी राज्य सरकार तब्बल दोन कोटी रुपयांची उधळण करणार असल्याची धक्कादायक माहिती...\nराहुल गांधी दोन दिवस मध्य प्रदेश दौर्‍यावर\nग्वाल्हेर- राहुल गांधी दोन दिवसांच्या मध्य प्रदेश दौर्‍यावर आहेत. आज, ग्वाल्हेर येथील किला भागात असलेल्या गुरुद्वाराला भेट देऊन त्यांनी माथा टेकला. यावेळी राहुलबरोबर ज्योतिरादित्य सिंधिया,...\nसामना रात्री ०८ वाजता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://enavakal.com/%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%82%E0%A4%A4-%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%A0%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A5%80/", "date_download": "2018-10-16T21:46:17Z", "digest": "sha1:PRWFEIMDNWTWJN5HAPJKEBFIJWLBNRGN", "length": 13696, "nlines": 137, "source_domain": "enavakal.com", "title": "", "raw_content": "सेलूत नगरपालिकेने आठवडी बाजारातील दोन दुकानाचे अतिक्रमण हटवले – eNavakal\n»1:00 pm: गोंदिया – सर्पदंशाने मृत्यू झालेल्या मुलाला जिवंत करण्याचा दावा करणाऱ्या दोन आयुर्वेदिक डॉक्टरांना पोलिसांनी ताब्यात घेतले\n»9:21 am: मुंबई – मालाडमध्ये सुटकेसमध्ये आढळला महिलेचा मृतदेह. हैदराबादच्या १९ वर्षीय तरुणाला पोलिसांनी केली अटक\n»9:17 am: उत्तराखंड – उत्तरकाशीमध्ये पहाटे ४:०६ वाजता जाणवले; ३.२ रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के\n»8:17 am: पंढरपूर – शारदीय नवरात्रीनिमित्त विठुराया आणि रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात गुलाबाच्या फुलांची आकर्षक सजावट\n»7:15 am: मुंबई – मुंबईत पेट्रोलच्या दरात 11 पैशांनी वाढ; डिझेल 24 पैशांनी महागले\nसेलूत नगरपालिकेने आठवडी बाजारातील दोन दुकानाचे अतिक्रमण हटवले\nपरभणी- सेलू शहरातील वाढते अतिक्रमण नगर परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी वेळीच दखल न घेतल्यामुळे दिवसेंदिवस वाढत असेचं बेकायदेशीर ठरलेले आठवडी बाजार येथील अतिक्रमण गुरुवार 11 ऑक्टोंबर रोजी सकाळी 11-30 वाजता नगर पालिकेच्या पथकाने पोलीस संरक्षणात काढले आहे.\nयापूर्वी नगरपालिकेच्या पथकाने बाजार समितीच्या एका संचालकाने मोंढ्यात केलेले अतिक्रमण काढले होते. शहरात जवाहररोड, श्रीकेशवराज बाबासाहेब रोड, स्टेशन ते रायगड कॉर्नर नुतन विद्यालय रोड या मुख्य वर्दळीच्या ठिकाणी असलेले अतिक्रमण मात्र राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी केल्यामुळे ते हटविण्यास नगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभाग सतत चालढकल करत आहे.यामुळेच शहरातील अतिक्रमणात दिवसेंदिवस वाढ होत आहे.\nआठवडी बाजार मध्ये विष्णू चव्हाण व राजू चव्हाण यांचे लोखंडी अंगल चे अतिक्रमण रस्त्यावर येत असल्यामुळे त्यांना वेळोवेळी सूचना देऊनही त्यांनी अतिक्रमण काढले नाही. तेव्हा नगरपालिकेच्या मुख्याधिकारी देविदास जाधव यांनी पोलीस बंदोबस्तात हे अतिक्रमण काढले अशी माहिती स्वच्छता विभाग प्रमुख सुदाम राठोड यांनी यावेळी दिली. नगरपालिकेने अतिक्रमण हटवून रस्ता मोकळा करून दिला. इतर ठिकाणी असलेल्या अतिक्रमणाला अशीच सवड काढून अतिक्रमण हटविले तर शहरातील सर्वच रस्ते मोकळा स्वास घेतील आणि पादचारी व वाहन धारकांना धड चालता फिरता येईल.\nहत्येचा प्रयत्न प्रकरणातील तिघांची निर्दोष मुक्तता\nदेशातील मिलेटरी फार्म बंद करून एक हजारात गाई विकण्याचा संरक्षण मंत्रालयाचा घाट\nराज्यातील बेकायदेशीर प्रवेशद्वार, कमानी शासन काढणार\nमुंबई – राज्यभरात धार्मिक स्थळे, सार्वजनिक रस्ते, आणि इतर ठिकाणी उभारण्यात आलेल्या अनधिकृत कमानी, प्रवेशद्वार तसेच स्तंभ काढून टाकण्याबाबत राज्य शासनाने परिपत्रक काढले आहे. सार्वजनिक ठिकाणी...\nNews आंदोलन महाराष्ट्र राजकीय\nभाजप-शिवसेना सरकारविरोधात जिल्ह्यात उद्यापासून २ दिवस राष्ट्रवादीचे हल्लाबोल आंदोलन\nकोल्हापूर – राज्यातील भाजप-शिवसेना सरकारविरोधात जिल्ह्यात उद्यापासून दोन दिवस राष्ट्रवादी काँग्रेसचे हल्लाबोल आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. उद्या दसरा चौकात सायंकाळी सहा वाजता यासंदर्भात...\nमाथेरानमध्ये विक्रमी पावसाची नोंद\nमुंबई – गेल्या 24 तासांत रायगड जिल्ह्यातील माथेरानमध्ये देशातील सर्वाधिक पाऊस झाल्याचा दावा स्कायमेटने केला आहे. माथेरानमध्ये गेल्या 24 तासांत 170 मिमी पावासाची नोंद...\nएसटी बसमध्ये बेकादेशीर जाहिराती लावणाऱ्यांवर कारवाई\nसातारा – एसटी बसमध्ये भोंदूबाबांच्या इलाजाच्या बोगस व बेकायदा जाहिरातींच्या अनुषंगाने सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण केल्याप्रकरणी थेट कारवाई करण्याच्या सूचना राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे जिल्हा...\nइलेक्ट्रिक बस करार रद्द\nमुंबई- प्रदुषणावर आळा घालण्यासाठी 40 इलेक्ट्रिक बस पुरविण्याचा एका कंपनीशी केलेला करार एकतर्फी रद्द करण्यार्‍या बेस्ट प्रशासनाला उच्च न्यायालयाने आज चांगलाच दणका दिला. कायद्याचे उल्लंघन...\n‘मीटू’ मोहिमेबाबत हायकोर्टात याचिका\nमुंबई- संपूर्ण देशभरात सुरू असलेल्या ‘मीटू’ या मोहिमेबाबत आज हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. वकील सन्नी पुनामिया यांनी ही याचिका दाखल केली आहे....\nएम. जे. अकबरांवर आणखीन एक आरोप महिला पत्रकाराने लेखाच्या माध्यमातून केले उघड\nनवी दिल्ली- लैंगिक शोषणाच्या आरोपांमुळे अडचणीत आलेले परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांच्याविरोधात आणखीन एका महिला पत्रकाराने आरोप केला आहे. अकबर यांनी आपल्याला अनेकवेळा...\nनरेंद्र मोदींच्या शिर्डीतील कार्यक्रमाला गर्दी जमविण्यासाठी 2 कोटींची उधळण\nमुंबई- राज्यात एकीकडे तिजोरीत खडखडाट असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिर्डीतील कार्यक्रमाला गर्दी जमविण्यासाठी राज्य सरकार तब्बल दोन कोटी रुपयांची उधळण करणार असल्याची धक्कादायक माहिती...\nराहुल गांधी दोन दिवस मध्य प्रदेश दौर्‍यावर\nग्वाल्हेर- राहुल गांधी दोन दिवसांच्या मध्य प्रदेश दौर्‍यावर आहेत. आज, ग्वाल्हेर येथील किला भागात असलेल्या गुरुद्वाराला भेट देऊन त्यांनी माथा टेकला. यावेळी राहुलबरोबर ज्योतिरादित्य सिंधिया,...\nसामना रात्री ०८ वाजता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/shradh-paksha/shradha-115100700018_1.html", "date_download": "2018-10-16T20:25:59Z", "digest": "sha1:C5WSGXLYXMS5UCQKBXU3CNNCKBZ3XN2P", "length": 13114, "nlines": 175, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "पितृदोष शांतीसाठी सोपे उपाय | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 17 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nपितृदोष शांतीसाठी सोपे उपाय\nप्राचीन ज्योतिष ग्रंथाप्रमाणे पितृदोष सर्वात मोठा दोष मानला गेला आहे. यापासून पीडित व्यक्तीचं जीवन कष्टदायक असतं. ज्याच्या कुंडलीत हा दोष असतो त्याला पेश्याचा अभाव असतो आणि त्याला मानसिक ताणाला सामोरे जावं लागतं.\nसाधारणात: पितृदोष दूर करण्यासाठी महागडे उपाय सांगण्यात येतात पण कोणी एवढं खर्च करण्यात सक्षम नसेल तर काही सोपे आणि स्वस्त उपाय करून याचा प्रभाव कमी केला जाऊ शकतो.\n1. कुंडलीत पितृ दोष असल्यास त्या व्यक्तीने घरातील दक्षिण दिशाच्या भिंतीवर आपल्या स्वर्गीय नातेवाइकांचा फोटो लावून त्यावर हार चढवावा आणि प्रार्थना करावी.\nगुरुवारी हे काम बिलकुल करू नये ...\nबुधवारी कर्ज देण्यास टाळावे\nनीलम रत्न : शनीचे मौल्यवान रत्न\nमंगळ ग्रहाशी निगडित 10 गोष्टी\nयावर अधिक वाचा :\n5 मिनिटात देवीला प्रसन्न करण्यासाठी करावा कुंजिका स्तोत्र ...\nअशी मान्यता आहे की नवरात्रीत नऊ दिवसात विधी-विधान पूर्वक दुर्गा सप्तशती पाठ केल्याने ...\nभुलाबाई ही महाराष्ट्रातील एक देवी असून भिल्लीणीचा वेश घेऊन भिल्लरुपी शंकराला भुलवायला ...\n'कालरात्री' दुर्गेचे सातवे रूप\nदुर्गेचे सातवे रूप 'कालरात्री' या नावाने प्रसिद्ध आहे. नवरात्रीच्या सातव्या दिवशी ...\nशिरडीच्या साईबाबांच्या कुटुंबाबद्दल जाणून घ्या\nसाईबाबा जन्म स्थळ महाराष्ट्राच्या परभणी जिल्ह्यातील पाथरी गावात साईबाबांचा जन्म 27 ...\nनवरात्रीत या 4 सोप्या उपयांमुळे पैशाची चणचण दूर होईल\nनवरात्रीत नऊ देवींची आराधना केली जाते. देवी लक्ष्मीही दुर्गांचे रूप आहे. नवरात्रीत देवी ...\n\"आजचा दिवस छान जाईल. मैत्रिण किंवा प्रेयसी भेटेल. मनोरंजनासाठी वेळ काढाल. एखाद्या कल्पक, सर्जनशील कार्यात गुंतलेले राहू शकता. प्रणयातही समस्या...Read More\n\"योजनाबद्धरीत्याने आपले काम करण्याचा प्रयत्न करा. छोट्या-छोट्या अडचणी येतील. पण त्याकडे दुर्लक्ष करा. काळजीपूर्वक कार्य करा. कोणतेही कार्य एखाद्यावर...Read More\n\"मनोरंजनावर खर्च होईल. पत्नीपासून उत्तम सुख मिळेल. प्रेमसंबंधात यश मिळेल. अपत्यांपासून आनंदप्राप्ती होईल. वाहनसुख मिळेल. उत्तम भोजनाचे सुख मिळेल....Read More\n\"काळजीपूर्वक कार्य करा. पळापळ अधिक राहील. आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक विषयांमध्ये देवाण-घेवाण टाळा. भागीदारीच्या विषयांमध्ये सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. कार्यक्षेत्रात...Read More\n\"संवाद कायम ठेवण्याचा प्रयत्न करा. पत्नी व मुले यांचा आनंददायी सहवास लाभेल. व्यावसायिक संबंधांमध्ये ताण पडू शकतो. आपण आपल्या इच्छेनुसार...Read More\n\"आपण अशा लोकांपेक्षा निराळ्या मार्गावर चालण्याची इच्छा ठेवता ज्यावर आपले सहकर्मी आपल्याबरोबर असतील. परस्पर सहकार्याचे महत्त्व ओळखणे आपल्यासाठी उत्तम राहील....Read More\n\"थंड आणि शांत राहाण्याचा प्रयत्न करा. आर्थिक स्थितीमध्ये हळू-हळू सुधारणा येईल. आपल्या कौटुंबिक सभासदांच्या आरोग्याची काळजी घ्या. आपल्या कार्यस्थानावर सहकार्‍यांबरोबर...Read More\nआपण नव्या ग्राहकांना व प्रख्यात लोकांना भेटाल. शेवटी नव्या योजना आणि प्रोजेक्ट्स कार्यान्वित करणे आपल्यासाठी श्रेयस्कर ठरेल. जास्त कार्यभार आपल्या...Read More\n\"पैसे मिळवण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. आपण इतर लोकांना देखील यासाठी तयार करू शकता. एखादी चांगली संधी मिळाल्यामुळे आपली मनस्थिती...Read More\n\"मित्रांबरोबर आणि इतर लोकांबरोबर काळ व्यतीत करण्याची आज आकस्मिक संधी मिळेल. गंभीरपणे विचार केलात तर एखादी बौद्धिक योजना आरंभ करू...Read More\nआनंदाची बातमी मिळेल. राजकीय विषयांमध्ये यश मिळेल. मित्रांचा आधार मिळेल. अधिकारी वर्गाच्या हातात अडकलेले कामे पूर्ण होतील. आवडीचे काम झाल्याने...Read More\n\"चाकरमान्यांना लाभ मिळेल. आजचा दिवस कालपेक्षा चांगला असेल. तरीही आर्थिक मुद्द्यांच्या प्रश्नांबद्दल वाद होणे शक्य आहे. आपणास आकस्मिकरीत्या इतर लोकांबरोबर...Read More\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.rasik.com/cgi_bin/display_author.cgi?authorId=a34096&lang=marathi", "date_download": "2018-10-16T21:02:15Z", "digest": "sha1:OZLTCPYSYHJLZXAROVAACDCM4ZII4YN6", "length": 11502, "nlines": 147, "source_domain": "www.rasik.com", "title": "Marathi Books by रणजित देसाई raNajita desAI", "raw_content": "\nBooks by रणजित देसाई\nश्रीमान योगी by रणजित देसाई Add to Cart\n\"श्रीपायाशी जडलेली नजर सुटू नये याचसाठी राजांचे जोडे उराशी कव ...\nस्वामी by रणजित देसाई Add to Cart\n\"या तरुण पेशव्याचा अकाली मृत्यू म्हणजे मराठी साम्राज्याच्या जिव्हारी ब ...\nराधेय by रणजित देसाई Add to Cart\nऐतिहासिक चरित्र लिहण्यात हातखंडा असलेले रणजित देसाई यांची कर्ण ...\nलक्ष्यवेध by रणजित देसाई Add to Cart\nशिवचरित्रातील प्रत्येक प्रसंग म्हणजे स्वतंत्र कादंबरीचा विषय. ...\nपावनखिंड by रणजित देसाई Add to Cart\nहेलकावे घेणार्‍या पालखीचा गोंडा धरून राजे पालखीत बसले होते. पाल ...\nगंधाली by रणजित देसाई Add to Cart\nऐतिहासिक व्यक्तींवर लेखन करताना देसाईंच्या लेखणीला विशेष बहर ...\nलोकनायक by रणजित देसाई Add to Cart\nस्वातंत्र्योत्तर भारतातील राजकारणाची परखड समीक्षा करणारं नाटक ...\nमेख मोगरी by रणजित देसाई Add to Cart\n'रणजित देसाई यांची लघुकथा सर्वसामान्य मराठी लघुकथेपेक्षा निर ...\nराजा रविवर्मा by रणजित देसाई Add to Cart\nआजवर भारतीय साहित्यात चित्रकाराच्या जीवनावर कोणीही काहीही लिहिलेल ...\nअभोगी by रणजित देसाई Add to Cart\n'अभोगी'चा अभ्यास करताना कथानक, व्यक्तिचित्रण, वातावरणनिर्मिती, ...\nहे बंध रेशमाचे by रणजित देसाई Add to Cart\nफाळणीच्या पार्श्वभूमीवर दोन मित्रांच्या अतूट मैत्रीवर साकारलेलं नाटक ...\nसमिधा by रणजित देसाई Add to Cart\n१९६० च्या सुमारास दलित साहित्याचा उगम झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडक ...\nरुपमहाल by रणजित देसाई Add to Cart\nअणजित देसाईंच्या अगदी सुरुवातीच्या काळातील काही कथा या संग्रहात सं ...\nप्रतीक्षा by रणजित देसाई Add to Cart\nलहानपणापासूनच आई-वडिलांच्या मायेला पारखा झालेला, पोरका मिलिंद प ...\nगरुडझेप by रणजित देसाई Add to Cart\nवसंत कानेटकर व रणजित देसाई यांनी लिहिलेलं हे नाटक. तीसेक वरS ...\nसंचित by रणजित देसाई Add to Cart\nसाहित्याला जेव्हा रणजित देसाईंसारख्या लेखकाचा परिसस्पर्श लाभतो, तेव ...\nकमोदिनी by रणजित देसाई Add to Cart\nकमोदिनी हा रणजित देसाई यांच्या दहा कथांचा संग्रह आहे. मानवी जीव ...\nमधुमती by रणजित देसाई Add to Cart\n'रणजित देसाई' यांची लघुकथा सर्वसामान्य मराठी लघुकथेपेक्षा नि ...\nबाबुलमोरा by रणजित देसाई Add to Cart\nऐतिहासिक व सरंजामशाही वातावरणाला साजेशी खानदानी डौलदार ललित ...\nबारी by रणजित देसाई Add to Cart\n'स्वामी' 'राधेय' सारख्या विशिष्ट व्यक्तिमत्त्वाभोवतीच्या कादंबर्‍या लि ...\nमेघ by रणजित देसाई Add to Cart\nरणजित देसाई यांच्या प्रभावी लेखणीतून उतरलेला हा संग्रह माणसांच ...\nकातळ by रणजित देसाई Add to Cart\n१९४८ साली आलेल्या कूळ कायद्यानं शेकडो वर्षं अबाधित असणार्‍या ग्रामीण ...\nशेकरा by रणजित देसाई Add to Cart\nरणजित देसाईंची अखेरची लघुकादंबरी जंगलातील जीवन हा लघुकाद ...\nआषाढ by रणजित देसाई Add to Cart\nनिसर्ग आणि माणूस यांच्यात एक अनोखे नाते आहे. निसर्गाच्या ऋतूंप्रमाणे ...\nआलेख by रणजित देसाई Add to Cart\n'आलेख' हा रणजित देसाईंचा ग्रामीण जीवनावर आधारित कथांचा संग्र ...\nसावली उन्हाची by रणजित देसाई Add to Cart\nलग्नगाठ ही पोलादी पट्ट्यांना केलेल्या वेल्डिंगसारखी असते. संसारातले सा ...\nमाझा गाव by रणजित देसाई Add to Cart\nत्याकाळातील ग्रामीण भागात राहणारा माणूस कसा होता, कसा जगत होता, त्य ...\nपांगुळगाडा by रणजित देसाई Add to Cart\n\"हे सैन्यात होते. घरापासून दूर. पण माझ्या मनात नाही कधी आलं, की ...\nतुझी वाट वेगळी by रणजित देसाई Add to Cart\nतीन अंकी नाटक ...\nप्रपात by रणजित देसाई Add to Cart\nदेसाईंच्या कथा खर्‍या अर्थानं फुलल्या त्या ऐतिहासिक वातावरणात व अ ...\nमोरपंखी सावल्या by रणजित देसाई Add to Cart\nरणजित देसाई हे एक बहुआयामी साहित्यिक आहेत. कादंबरी-लेखनामुळं त्य ...\nकांचनमृग by रणजित देसाई Add to Cart\nसंगीत तानसेन by रणजित देसाई Add to Cart\nस्नेहधारा by रणजित देसाई Add to Cart\nपंख जाहले वैरी by रणजित देसाई Add to Cart\nधन अपुरे by रणजीत देसाई Add to Cart\nसंकेत by रणजित देसाई Add to Cart\nवैशाख by रणजित देसाई Add to Cart\nवारसा by रणजित देसाई Add to Cart\nरामशास्त्री by रणजित देसाई Add to Cart\nस्वामी (नाटक) by रणजित देसाई Add to Cart\nप्रस्तावनामाझ्या स्वामी या कादंबरीवर आधारित स्वामी हे नाटक आज पुस्त ...\nश्रीमान योगी (तीन अंकी नाटक) by रणजित देसाई Add to Cart\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "http://www.snpnews.in/2017/12/29/%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%A4-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%97%E0%A4%A1-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2018-10-16T21:54:47Z", "digest": "sha1:KJ5E436XFOGFLTWEVS7VQYKQQDFGCPRJ", "length": 6353, "nlines": 75, "source_domain": "www.snpnews.in", "title": "नववर्षांच्या स्वागतासाठी रायगडमध्ये मोठय़ा संख्येने पर्यटक दाखल - SNP News | News Articles | Blogs | Technology | Social | Political | Education |Cultural", "raw_content": "\nनववर्षांच्या स्वागतासाठी रायगडमध्ये मोठय़ा संख्येने पर्यटक दाखल\n29/12/2017 SNP ReporterLeave a Comment on नववर्षांच्या स्वागतासाठी रायगडमध्ये मोठय़ा संख्येने पर्यटक दाखल\nनववर्षांच्या स्वागतासाठी रायगडमध्ये मोठय़ा संख्येने पर्यटक दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. अलिबाग, मुरुड, दिवेआगर, किहीम, मांडवा, नागाव, आक्षी, रेवदंडा हरिहरेश्वर आणि श्रीवर्धन समुद्र किनारे पर्यटकांनी गजबजून गेले आहेत. या पाश्र्वभुमीवर रायगड पोलीस दलाने विशेष खबरदारी घेतली आहे. पोलीस बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आली आहे. तळीराम वाहन चालकांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत पोलीस प्रशासनाने दिले आहेत. सागरी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलिसांच्या तीन स्पीड बोटी रात्र-दिवस गस्ती ठेवण्यात येणार आहेत.\nअलिबाग आणि मुरुड परिसर येथे मुंबईकरांची मोठी गर्दी होण्यास सुरुवात झाली आहे. ३० आणि ३१ डिसेंबर या दोन तारखांसाठी जिल्ह्य़ातील बहुतांश हॉटेल्स, लॉजेस आणि रिसॉर्ट्सवर शंभर टक्के बुकिंग झाले आहे.पर्यटकांना आकर्षति करण्यासाठी ठिकठिकाणी न्यू ईअर सेलिब्रेशन पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे. हॉटेल व्यावसायिकांनी ऑर्केस्ट्रा, डीजे नाइट्स, गाला डान्स, सेलिब्रिटी नाइट्सची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.\nTagged नववर्ष पर्यटक रायगड स्वागत\nमुंबईत कमला मिल्स कम्पाऊंडमध्ये अग्नी तांडव,१४ जणांचा मृत्यू\nकमला मिल कंपाऊंड अग्नितांडवा पंतप्रधान मोदी,राष्ट्रपती आणि मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले दु:ख\nनारळी पौर्णिमा, नारळ फोडीचा रंगतदार खेळ\nआलिबागच्या रिक्षाचालकाने वाचवले चौघांचे प्राण\nनिलेश राणे यांनी नवरात्र उत्सवानिमित्त घेतले चिपळूणच्या श्री महालक्ष्मी साळूबाई देवीचे दर्शन\nमहाराष्ट्र स्वाभिमान युवक उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी वैभव वीरकर यांची निवड\nकृषी उत्पादनांच्या निर्यातीस प्रोत्साहन देण्यासाठी सुरेश प्रभु यांचा पुढाकार\nदादरच्या फूल मार्केटमध्ये गोळीबार, एकाची हत्या\nप्रस्तावित नवीन औद्योगिक धोरण लवकरच मंजूर होईल – सुरेश प्रभु\nफुटवेअर आणि लेदर सेक्टरसाठी केंद्र सरकारचे खास पॅकेज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AB%E0%A5%A8_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3", "date_download": "2018-10-16T20:47:38Z", "digest": "sha1:PET44LHWXEMKAVVUC3KDMAOA6H3NVRNJ", "length": 4138, "nlines": 125, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १९५२ मधील खेळ - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १९५२ मधील खेळ\nइ.स. १९५२ मधील खेळ\n\"इ.स. १९५२ मधील खेळ\" वर्गातील लेख\nएकूण ४ पैकी खालील ४ पाने या वर्गात आहेत.\nभारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९५२\n१९५२ फॉर्म्युला वन हंगाम\nइ.स.च्या २० व्या शतकामधील खेळ\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी २१:२९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/vidarbha/students-samartha-public-school-celebrates-eco-friendly-ganesh-festival-akola-145320", "date_download": "2018-10-16T20:59:00Z", "digest": "sha1:RO3NU3S6JLUJKDOLEFBKJC7J67BDYB4W", "length": 13456, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "students of samartha public school celebrates eco friendly ganesh festival in akola श्री समर्थ पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांचा पर्यावरणपूरक गणेशोत्सव | eSakal", "raw_content": "\nश्री समर्थ पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांचा पर्यावरणपूरक गणेशोत्सव\nशनिवार, 22 सप्टेंबर 2018\nअकोला : जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या ‘स्वच्छ मोर्णा’ मिशनची आठवण ठेवीत श्री समर्थ पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांन्यांनी आपला गणेशोत्सव ‘बाप्पा फॉरएव्हर’ यंदा पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा केला.\nअकोला : जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या ‘स्वच्छ मोर्णा’ मिशनची आठवण ठेवीत श्री समर्थ पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांन्यांनी आपला गणेशोत्सव ‘बाप्पा फॉरएव्हर’ यंदा पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा केला.\nगणेशाेत्सवापुर्वी शाडूमातीच्या गणेशमूर्ती बनविण्यासाठी कर्याशाळा घेण्यात अाली. गणेशोत्सवादरम्यान बाप्पांच्या पूजेसाठी आणि सजावटीसाठी फुले आणणे, सजावट करणे या जबाबदाऱ्या विद्यार्थ्यांनी स्वतःहून वाटून घेतल्या. शाळेचे अध्यक्ष प्रा. नितीन बाठे, व संचालक मंडळाचा पाठिंबा विद्यार्थ्यांना होता. विद्यार्थ्यांनी वाजतगाजत बाप्पांची मिरवणूक काढली. शाळेतील लेझीम पथकाने मिरवणुकीत विशेष रंगत आणली. श्री समर्थ शिक्षण व क्रीडा प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रा. नितीन बाठे, संचालक जयश्री बाठे, राजेश बाठे यांच्यासह इतर संचालक व मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत बाप्पांची स्थापना करण्यात आली. रोज सकाळी विद्यार्थ्यांच्या हस्ते बाप्पांची आरती करण्याता अाली. उत्सवानिमित्त विद्यार्थी आणि शिक्षकांच्या विविध क्रीडा स्पर्धाही घेण्यात आल्या.\nया उत्सवादरम्यान खासदार संजय धोत्रे, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर, उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी शाळेतील गणेशोत्सवाला भेट देऊन विद्यार्थ्यांच्या उत्साहाचे कौतुक केले.\nगणेशोत्सवाच्या शेवटच्या दिवशी श्रीगणेशाला वाजतगाजत निरोप देण्यात आला. शाळेच्या आवारातच पर्यावरणाला हानी होणार नाही, अशा रीतीने गणेशाचे विसर्जन शाळेच्या आवारातच एका टाक्यात करण्यात आले. उत्सवादरम्यान जमा झालेले निर्माल्यही त्यातच टाकण्यात आले. आणि बाप्पांची स्थापना झाली त्या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.\nप्रा, नितीन बाठे यांच्या संकल्पनेतून अभिनव गणेशोत्सव या विषयावर शाळेच्या विद्यार्थ्यांनी डॉ. प्रदीप अवचार आणि सहकाऱ्यांच्या मार्गदर्शनात एक लघुपटही बनविला आहे. ‘बाप्पा फॉरएव्हर’ या नावाने हा लघूपट यू-ट्यूबवर अाहे.\nपरवाना आरायंत्राचा वापर \"स्लायसर'चा\nपरवाना आरायंत्राचा वापर \"स्लायसर'चा नागपूर : महालगाव, कापसी परिसरात आरायंत्राचा परवाना घेऊन अनेक व्यावसायिक सर्रासपणे स्लाईसर आणि व्हिनिअर पिलर...\nपाककृती स्पर्धेत प्रियांका पेणकर प्रथम\nपुणे - ‘सकाळ’ व त्वष्टा कासार समाज संस्था गणेशोत्सवतर्फे महिलांसाठी पाककृती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कसबा पेठेतील श्री...\nपुणे - नागरिकांच्या प्रश्‍नांना काय उत्तर द्यायचे, नागरिकांच्या घरांतून आणि आमच्या तोंडचे पाणी पळाले आहे... सणासुदीला पाणीटंचाई निर्माण झाली......\nरद्दीच्या बदल्यात विद्यार्थ्यांना वह्या\nमुंबई - विद्यार्थ्यांना रद्दीच्या बदल्यात नव्या कोऱ्या वह्या मिळणार आहेत. याबाबत शालेय शिक्षण विभाग आणि \"नमोआनंद अपसायकलर्स' यांच्यात...\n#MeToo वरुण ग्रोव्हरचा \"सत्या'चा आग्रह\nनवी दिल्ली : \"मी-टू' प्रकरणावरून बॉलिवूडची अनेक मंडळी अडचणीत आलेली असताना सुपरहिट वेब सीरिज सेक्रेड गेम्सचे लेखक वरुण ग्रोवर यांच्यावरही लैगिंक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/lal-killa-news/vijay-mallya-arun-jaitley-rahul-gandhi-1752613/lite/", "date_download": "2018-10-16T21:11:46Z", "digest": "sha1:PYTCIJG7W2VXGDDMQWU3CYIJIYH2UCMS", "length": 22043, "nlines": 129, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Vijay Mallya Arun Jaitley Rahul Gandhi | भाजपचा स्पष्टीकरण सप्ताह | Loksatta", "raw_content": "\nआठवडाभर भाजपवर स्पष्टीकरण देण्याची वेळ आली.\n'महाराष्ट्रात येताना भीती नसते, कारण इथं मोदी-शाहंसारखे गुंड नाहीत'\n#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\nराज ठाकरे अमरावती एक्सप्रेसने विदर्भाकडे रवाना\nआठवडाभर भाजपवर स्पष्टीकरण देण्याची वेळ आली. त्यावरून एक गोष्ट स्पष्ट झाली, या पक्षाकडे नेमका आणि ठोस प्रतिवाद करणाऱ्या मनुष्यबळाचीच वानवा आहे. आपत्कालीन स्थिती उद्भवते तेव्हा भाजपसाठी युक्तिवाद करून पक्षाला गर्तेतून बाहेर काढू शकेल असा एकही नेता पक्षाकडे उपलब्ध नाही..\nसंपूर्ण आठवडाभर काँग्रेस आणि भाजपमध्ये शह-काटशहचा खेळ रंगलेला होता. सुरुवात काँग्रेसच्या ‘भारत बंद’ने झाली. इंधन दरवाढीच्या निधेषार्थ केलेल्या आंदोलनाला खूप मोठा प्रतिसाद मिळाला असे नव्हे, पण त्यानिमित्ताने काँग्रेसने उत्तरेकडील राज्यांतील आगामी विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराला धार जरूर आणली. सातत्याने इंधन दरवाढ होत असताना मोदी सरकार कोणतीही पावले उचलत नाही, हा आंदोलनासाठी काँग्रेसला सापडलेला सहजसोपा मुद्दा होता. कुठल्याही विरोधी पक्षाने हा मुद्दा उचलून आंदोलन केले असते. त्यामुळे काँग्रेसच्या आंदोलनाकडे अपेक्षित गांभीर्याने पाहिले गेले नाही. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मानसरोवरहून आणलेले पाणी राजघाटावर महात्मा गांधींच्या समाधीवर अर्पण करणे अशा कृती निव्वळ फोटो काढण्यासाठी उपयुक्त ठरल्या. त्यानंतर राहुल रामलीला मैदानावर गेले. तिथे डावे आणि ममता वगळता अन्य विरोधी पक्षांचे नेते वा त्यांच्या प्रतिनिधींनी विरोधकांमधील एकी दाखवली. रामलीलावर राहुल गांधी, शरद पवार, शरद यादव वगैरे अनेक नेत्यांची भाषणे झाली. पण, नेमक्या मुद्दय़ांसहित केलेले भाषण माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचेच होते. ते म्हणाले की, प्रत्येक विरोधी पक्षाने स्वत:चा अहं आणि मतभेद बाजूला ठेवून एकत्र येण्याची आता वेळ आली आहे निव्वळ काँग्रेस नव्हे तर, डावे पक्ष, तृणमूल काँग्रेस, आप, बसप अशा तमाम विरोधकांना उद्देशून मनमोहन यांनी हे वक्तव्य केलेले होते.\nभारत बंदच्या विरोधकांच्या आक्रमकतेला भाजपकडून खरे तर ताकदीने आव्हानच दिले गेले नाही. त्यामुळे भाजप आठवडय़ाच्या सुरुवातीलाच बचावात्मक पवित्र्यात असल्याचे दिसले. मोदी सरकारच्या काळातील इंधन दरवाढीचे प्रमाण यूपीएच्या काळातील प्रमाणापेक्षा कमी असल्याचे तथ्यांची मोडतोड करणारे आलेख प्रसिद्ध करून भाजपने स्वत:वरच विनोद करून घेतला. वास्तविक, यूपीएच्या काळात आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर आभाळाला भिडले असताना देशांतर्गत इंधनाचे दर काही प्रमाणात आटोक्यात ठेवण्यासाठी मनमोहन सिंग सरकारने तेल रोखे विक्रीस काढलेले होते. त्याद्वारे उभारलेला १.४४ लाख कोटींचा निधी व्याजासहित परत करावा लागत आहे. मोदी सरकारच्या डोक्यावर कोटय़वधींच्या कर्जरोख्यांचे ओझे आहे. हे इंधनाचे दर कमी करणे मोदी सरकारला कठीण होत असल्याचे महत्त्वाचे कारण आहे. पण, हा मुद्दाच भाजपला लोकांच्या मनात ठसवता आला नाही. त्यामुळे ‘भारत बंद’ला लोकांचा प्रतिसाद नसतानाही भाजप दबावाखाली आल्याचे दिसत होते.\nही बाब ‘नॅशनल हेरॉल्ड’ प्रकरणातही अधोरेखित झाली. राहुल यांच्या ‘यंग इंडिया’ संस्थेकडून ‘नॅशनल हेरॉल्ड’ या काँग्रेसच्या मुखपत्राची मूळ कंपनी असलेल्या ‘असोसिएटेड जरनल्स’ची खरेदी केली गेली. या संदर्भातील प्रकरणात राहुल यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिला नाही. त्यामुळे राहुल यांची आठ वर्षांपूर्वीच्या प्राप्तिकराची फाइल तपासली जाणार आहे. हे प्रकरण पहिल्यांदा प्रसारमाध्यमात आले तेव्हाच त्याची माहिती येऊन गेली होती. भाजपने राहुल यांच्या अमेठी मतदारसंघातील प्रतिस्पर्धी स्मृती इराणी यांना पत्रकार परिषद घ्यायला लावली. राहुल गांधींच्या विरोधात स्मृती इराणींना मैदानात उतरवून भाजपला कोणताही फायदा उठवता आला नाही. पत्रकार परिषदेत इराणी यांनी जुनीच माहिती नव्याने सांगितली. राहुल यांनी यासंबंधातील खटल्याच्या वृत्तांकनावर बंदी घालावी हा नवा मुद्दा होता. त्याचा उल्लेख केला पण, त्या मुद्दय़ावर राहुल यांना कोंडीत पकडण्याची संधी गमावली.\nया दरम्यान, राफेल खरेदीवरून प्रशांत भूषण, यशंवत सिन्हा आणि अरुण शौरी यांचा भाजपवरील हल्लाबोल कायम होता. काँग्रेसने गेले दोन आठवडे हा मुद्दा सातत्याने लावून धरलेला आहे. या हल्ल्याचा रोख थेट संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर असल्यामुळे त्यांना राफेलवर स्पष्टीकरण देण्यावाचून पर्याय उरला नाही. त्यांनी इंग्रजी वृत्तपत्र आणि वृत्तसंस्थांना मुलाखती देऊन स्वत:ची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. हे करत असताना ‘हिंदुस्थान एरोनॉटिक्स’च्या लढाऊ विमान बनवण्याच्या क्षमतेवर त्यांनी शंका घेतली. हे करताना सीतारामन यांच्याकडून राफेल खरेदीतील अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कंपनीच्या सहभागाचे एक प्रकारे समर्थनच झाले. त्यामुळे त्यांच्यावर पुन्हा चहूबाजूंनी हल्ला झेलण्याची वेळ आली. या प्रकरणात आता सीतारामन यांना एकटय़ालाच दोन हात करावे लागत असल्याचे दिसू लागले आहे.\nहे सगळे होईपर्यंत, काँग्रेसला खिंडीत गाठायला निघालेल्या भाजपची विजय मल्यानेच कोंडी केली. इंग्लंडला जात असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना भेट घेऊन सांगितल्याचा गौप्यस्फोट करून या आर्थिक गुन्हेगाराने केंद्रीय मंत्र्यालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. अचानक झालेल्या आरोपामुळे स्वत:चा बचाव करणे जेटलींसाठी गरजेचे होते. त्यांनी लगेचच वृत्तसंस्थांकडे स्पष्टीकरण देऊन आरोप खोडून काढण्याचा प्रयत्न केला. पण, त्यातून सीतारामन यांच्याप्रमाणे जेटलीही एकटे पडल्याचे चित्र उभे राहिले. काँग्रेसने दुसऱ्या दिवशी प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांची दुपारी बारा वाजता पत्रकार परिषद बोलावली होती. पण, ती एक वाजेपर्यंत पुढे ढकलण्यात आली. ही पत्रकार परिषद खुद्द राहुल गांधींनी घेतली. त्यांच्याबरोबर पक्षाचे नेते पन्नालाल पुनिया हेही होते. त्यांनी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये जेटली आणि मल्या कसे आणि किती वेळ भेटले यांचे सविस्तर वर्णन केले. राहुल यांनी भाजपवर घणाघाती हल्ला केला. त्याच दरम्यान भाजपनेही प्रवक्ता संबित पात्रांना बचावासाठी पाठवले. पण, पात्रा हे निव्वळ प्रवक्ता आहेत. त्यांना भाजपचा जबाबदार नेता मानले जात नाही. मल्यांच्या किंगफिशरमध्ये गांधी कुटुंबाची गुंतवणूक आहे आणि मल्यांना अभय देण्याचे काम आधी काँग्रेसनेच केल्याचा आरोप पात्रांनी पत्रकार परिषद घेऊन केला. पण त्यातून जेटलींचा बचाव झालाच नाही. राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेपुढे पात्रांचा आरोप कुचकामी ठरला. भाजपला हे लक्षात येईपर्यंत वेळ निघून गेलेली होती. त्याच दिवशी अखेर भाजपने केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांना पाचारण केले. त्यांनी भाजपच्या वतीने या प्रकरणाचा कसाबसा प्रतिवाद केला. पण, मल्याला भारताबाहेर जाण्यात ‘सीबीआय’च्या बोथट केलेल्या नोटिशीचा कसा हात आहे याची माहिती आता बाहेर येऊ लागल्याने मल्या प्रकरणात भाजपला स्वत:चा बचाव करताच आला नाही\nआठवडाभर भाजपने जी तारेवरची कसरत केली त्यावरून एक गोष्ट मात्र स्पष्ट झाली, या पक्षाकडे नेमका आणि ठोस प्रतिवाद करण्यासाठी मनुष्यबळच नाही. संबित पात्रांसारखे प्रवक्ते वृत्तवाहिन्यांच्या चर्चेत अधिक गाजतात पण, त्यांना नेहमीच्या पत्रकार परिषदांमध्ये विश्वासार्हतेने मांडणी करता येत नाही. आपत्कालीन स्थिती उद्भवते तेव्हा भाजपसाठी युक्तिवाद करून पक्षाला गर्तेतून बाहेर काढणारा एकही नेता पक्षाकडे उपलब्ध नाही. गेल्या चार वर्षांत हे काम अरुण जेटलीच करत होते. पण, आता तेच वादाच्या भोवऱ्यात अडकल्याने त्यांच्यासाठी कोण लढणार हाच प्रश्न निर्माण झाला. काही प्रमाणात रविशंकर प्रसाद हे काम करतात पण, या वेळी त्यांचाही उपयोग भाजपने करून घेतला नाही. पूर्वी काँग्रेसच्या वतीने कपिल सिबल आणि भाजपच्या वतीने अरुण जेटली आपापल्या पक्षाची बाजू मुद्देसूद मांडायचे. काँग्रेसकडे युक्तिवादासाठी नेत्यांची फळी उपलब्ध आहे. पण, भाजपला युक्तिवादासाठीदेखील मोदींनाच उभे करावे लागते. मोदींनी आठवडाभरातील कोणत्याच मुद्दय़ावर कोणतीच प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. या आठवडय़ात मोदी मुस्लीम समाजाच्या व्यासपीठावर गेल्याचे दिसले. देशातील राजकीय वळण पाहता हाही भाजपचा एक प्रकारे बचावात्मक पवित्राच मानला जात आहे.\n२०१. दुख आणि सुख : १\nकुतूहल : वैशिष्टय़पूर्ण बिस्मथ\nजे आले ते रमले.. : अभिषिक्तानंद : हेन्री ल सॉ (२)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/aamdar-part-three-439479-2/", "date_download": "2018-10-16T21:47:47Z", "digest": "sha1:3HKZGV2EH35SQSEAGIHO3XXGVQY2GQUE", "length": 12314, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "#कानोसा : मला आमदार व्हावंसं वाटतंय (भाग 3) | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n#कानोसा : मला आमदार व्हावंसं वाटतंय (भाग 3)\nदेशभरातील आमदारांच्या वार्षिक उत्पन्नाबाबत दोन अभ्यास अहवाल आले आहेत. या अहवालांनी राजकारणाची काळी बाजू उघड केली असून, राजकारण्यांच्या आमदनीत कशी झपाट्याने वाढ होते, हे दाखवून दिले आहे. विशेष म्हणजे, अधिक शिकलेल्या आमदारांपेक्षा कमी शिक्षण असलेल्या आमदारांचे उत्पन्न अधिक आहे, हा या अभ्यासाचा धक्‍कादायक निष्कर्ष आहे. ही माहिती पाहता “जवा बघतो मी तुमचं उत्पन्न, मला आमदार व्हावंसं वाटतंय’ असं सुधारित गाणं सर्वसामान्य गुणगुणत असल्यास नवल नाही \nहे कोडे सोडविण्याचा सर्वांत जवळचा मार्ग म्हणजे राजकारण्यांच्या एकंदर संपत्तीचा आणि उत्पन्नाचा अभ्यास.लोकप्रतिनिधी हे गोरगरीब जनतेचे प्रतिनिधित्व करीत असले तरी ते स्वतः मात्र श्रीमंत असणारच, हे आजकाल उघडपणे गृहित धरले जाते. जेव्हा-जेव्हा असे उघडपणे मान्य केले जाते तेव्हा-तेव्हा त्याचा संबंध सार्वजनिक जीवनात सातत्याने वाढत असलेल्या भ्रष्टाचाराशीच असतो. अर्थात, सर्वच लोकप्रतिनिधींना भ्रष्टाचारी ठरविणे चुकीचे आहे, हे मान्य. परंतु भ्रष्टाचाराचा नेत्यांच्या कमाईशी संबंध नाहीच, असेही खात्रीने सांगता येत नाही.\nकाही वर्षांपूर्वी ज्या मोजक्‍या चांगल्या गोष्टी भारतीय लोकशाहीत घडल्या, त्यातली एक म्हणजे नेत्यांना त्यांच्या मिळकतीचा तपशील जाहीर करण्याची झालेली सक्ती. त्यामुळे कमीत कमी नेतेमंडळींचे (दाखविण्याजोगे) उत्पन्न तरी जनतेला दिसू शकते. मुद्दा असा की, दिसले तरी ते “पाहिले’ जाते का एडीआरने केलेल्या सर्वेक्षणात देशभरातील 941 आमदारांचा समावेश करता आला नाही, याचे कारण म्हणजे या महाभागांनी अद्याप आपल्या उत्पन्नाबाबतचा तपशील सादरच केलेला नाही. दुसरी गोष्ट अशी की, हे “सरासरी’ उत्पन्न असल्यामुळे हे चित्र प्रातिनिधिक असले तरी ते स्पष्ट आहे असे म्हणता येणार नाही.\nआमदारांचे जे सरासरी वार्षिक उत्पन्न दिले आहे, त्यापेक्षा कमी कमाई असणारे आमदारही असतीलच. परंतु त्याचाच दुसरा पैलू असा की, या सरासरीपेक्षा कितीतरी अधिक कमाई करणारे आमदारही आहेतच. आमदारकी मिळाल्यानंतर माणसाची “किंमत’ वाढते असे म्हटले जाते. सभागृहात बहुमत सिद्ध करण्याच्या अनेक प्रसंगांवेळी आमदारांना अज्ञात ठिकाणी न्यावे लागते, हेही आपण उघडपणे पाहतो. आमदारांची खरेदी-विक्री केली जाते, हे त्यावरून स्पष्ट होते. नेत्यांच्या उत्पन्नाविषयीचा हा अभ्यास आणखी एका बाबतीत प्रातिनिधिक मानता येतो. या अभ्यासानुसार, दक्षिणेकडील आमदारांचे सरासरी वार्षिक उत्पन्न उत्तरेकडील राज्यांमधल्या आमदारांच्या सरासरी वार्षिक उत्पन्नापेक्षा कितीतरी अधिक असल्याचे दिसून आले आहे.\nदेशाच्या संपन्नतेचा भौगोलिकदृष्ट्या आढावा घेतल्यास हेच चित्र दिसून येते. याचा अर्थ, सर्वसामान्य माणसांचे उत्पन्नदेखील दक्षिणेत अधिक आणि उत्तरेत कमी असल्याचे दिसते. राजकारण्यांच्या उत्पन्नांची ही आकडेवारी महत्त्वपूर्ण असली, तरी दुर्दैवाने ती राजकारणाच्या क्षेत्रातील भ्रष्टाचाराचे चित्र दाखवून देण्यास उपयुक्त ठरत नाही. कारण हे असे उत्पन्न आहे, जे नेत्यांनी हिशेबपुस्तकात नोंदविलेले आहे. भ्रष्टाचाराच्या माध्यमातून आलेल्या पैशांची नोंद करता येत नाही. त्यालाच आपण काळा पैसा म्हणतो. त्यामुळे ही आकडेवारी आपल्याला राजकारणाचे चित्र दाखविण्यास पुरेशी ठरत असली, तरी कोणत्याही ठोस निष्कर्षाप्रत घेऊन जाऊ शकत नाही. अंदाज मात्र बऱ्याच प्रमाणात येतो, हे मान्य करायला हवे.\nमला आमदार व्हावंसं वाटतंय (भाग 1) मला आमदार व्हावंसं वाटतंय (भाग 2)\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleबालाजी स्कूलच्या विद्यार्थ्यांचे जिल्हास्तरीय नृत्य स्पर्धेत यश\nNext article#कानोसा : मला आमदार व्हावंसं वाटतंय (भाग 2)\n#अर्थकारण: निर्देशांकातील चढउतार आणि आपण\n#चित्रपट : दिग्दर्शकांची धडपडणारी मुले (भाग-2)\n#विशेष – विघातक मधुजाल (भाग 3)\n#चित्रपट : दिग्दर्शकांची धडपडणारी मुले (भाग-1)\n#विशेष – विघातक मधुजाल (भाग 2)\n#विशेष – विघातक मधुजाल (भाग 1)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/63027", "date_download": "2018-10-16T21:47:07Z", "digest": "sha1:5T572PEAMOAYHQXZIFC27G53YX4QBP3Y", "length": 24803, "nlines": 154, "source_domain": "www.maayboli.com", "title": "\" सिंडिकेट \" | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /\" सिंडिकेट \"\nव्हाट्स अँप वर श्री हर्षवर्धन निमखेडकर म्हणून माझे वरिष्ठ स्नेही आहेत. त्यांनी पाठवलेला लेख. अत्यंत उद्बोधक आणि रंजक ....\n(हा लेख श्री किरण चव्हाण ह्यांनी लिहिलेला आहे. श्री निमखेडकर ह्यांच्या व्हाट्स अँप पोस्ट वर त्यांचे नाव नसल्याने लेखक म्हणून किरण चव्हाण ह्यांचे नाव लिहायचे राहून गेले पण लेख उत्तमच आहे हे नि:संशय ... )\nनक्की वाचा आणि विचार करा ....\nधंद्यामधे सिंडीकेटस असतात, रॅकेट्स असतात तसेच जातीय ग्रुप्ससुद्धा असतात फक्त त्याला चेंबर ऑफ कॉमर्स असे नाव नसते. ते पृष्ठभागावर देखील नसते. ही सिस्टीम इतकी स्मूथ बसली आहे कि आपल्याला रोज पाहून सुद्धा त्यातला जातीय कोन लक्षात येत नाही. ते वाईटच आहे असे म्हणता येईल का याबद्दल वेगवेगळी मतं येतील.\nयांचे काम कसे चालते \nमाझे अनेक पटेल मित्र आहेत. गुजरातेत तर त्यांचे वर्चस्व आहेच. मी काही दिवस इन्श्युरन्स एजंट म्हणून काम केलं. इन्शुरन्स एजंटला अनेक गोष्टी माहीत होतात. मी फर्ग्युसन रस्त्यावरच्या एका पटेलाकडून नियमित स्टेशनरी विकत घ्यायचो. माझ्या व्यवसायासाठी लागणारी काही रजिस्टर्स मी डिझाईन केली होती. ती हा बनवून द्यायचा. पुण्यात सर्वात पहिल्यांदा त्याच्याकडे जंबो कलर झेरॉक्स मशीन आले होते. छोट्या जागेतून त्याने व्यवसाय वाढवला. त्या कष्टाचे कौतुक आणि अभिमान दोन्ही आहेच. माझ्या ब्रॅंचचा धंदा सुद्धा त्याला दिल्याने मला तो चांगला मानायचा. या विश्वासावर त्याला माझ्याकडून पॉलिसी घेण्याबद्दल विचारले. ही पॉलिसी घेतली तर भांडवलवृद्धी होणार होती आणि ती हिट जाणार याबद्दल तज्ञांना विश्वास होता. एलआयसीच्या निवडक चांगल्या पॉलिसीमधली एक होती ती. त्यालाही ते मान्य होते. मैत्रीसुद्धा मान्य होती. पण त्याने जे सांगितले ते चक्रावून टाकणारे होते.\nया पटेलांचे एक मासिक (काय म्हणायचं त्याला ) निघते. त्या मासिकात कुठला पटेल काय धंदा करतो याची माहिती, फोन नंबर वगैरे तपशील दिलेला असतो. एक पटेल औरंगाबादला आहे. त्याच्याकडे कसल्या तरी स्टील प्लेट्स बनतात. तर मग ठाण्यातल्या पटेलाला त्या प्लेट्स त्याच्याकडून घ्याव्या लागतात. मुंबईतल्या पटेलाकडे जर त्या प्लेट्स मिळत असतील तर मग तो घेऊ शकतो. पण पटेलाव्यतिरिक्त दुस-याकडून चुकूनही घ्यायचे नाही असा दंडक आहे.\nइन्श्युरन्स साठी राजस्थानातून तीन पटेल पुण्यात येतात. पॉलिसी त्यांच्याकडून काढून घ्यायची हा नियम आहे. शेजारी इन्श्युरन्स एजंट राहत असेल आणि तो पटेल नसेल तर त्याच्याकडून पॉलिसी घेता येत नाही. मुंबईत सुद्धा बरेच पटेल इन्श्युरन्स एजंट्स आहेत. त्यांचे ग्राहक ठरले आहेत. थोडक्यात पटेल व्यावसायिकांनी आपसातच स्पर्धा करायची. एकाचा ग्राहक दुस-याने पळवायचा नाही. जर तो ग्राहक स्वत:हून वळाला तरच.\nहे अलिखित नियम जर तोडले गेले तर समुदायाकडून त्या पटेलाला अगदी छोटासा दंड लावला जातो. त्या काळी २१ रू होता. आताचे माहीत नाही. पण अमक्या तमक्या पटेलाने २१ रू. दंडापोटी भरले हे त्यांच्या त्या पुस्तिकेत प्रकाशित झाले रे झाले की तो पटेल आयुष्यातून उठतो. त्याच्याशी सर्व प्रकारचा धंदा समुदायाकडून बंद केला जातो. त्याला समाजाच्या ब्यांका देखील कर्ज देत नाहीत. भिशीतून त्याला बाहेर काढले जाते.\nदुसरे उदाहरण सोमवंशीय क्षत्रिय समाजाचं. अनेकदा लिहीले आहे त्याबद्दल.\nपूर्वी या समाजाचं ऑफीस स्वारगेटला होतं. आता नारायण पेठेत आहे. मिठाईची, हार्डवेअरची, सायकल्सची, मेडीकलची, गिफ्ट आर्टिकलची दुकाने चालवणारे राजस्थानी लोक ही त्यांची ओळख आहे. पुण्यात, मुंबईत सर्वत्रच यांची दुकाने लक्षणीय आहेत. गुजराथी समाज पूर्वी जो किरकोळीचा व्यवसाय करायचा तो आता यांच्याकडे आहे. गुजराथी समाज होलसेल मधे गेला आहे.\nराजस्थानी दुकानदार गावाकडून एक मुलगा आणतो. त्याला राबवून घेतो. त्याचा पगार समाजाच्या ऑफीसकडे जमा करतो. मुलगा मोठा झाल्यावर जेव्हढे पैसे पगाराचे जमा झाले असतील तेव्हढेच दुकानदार भर घालून देतो. या मुलाला मग समाज दोन लाख रूपये उचल देतो (आकडे जुने आहेत). त्यातून त्याचा मालक त्याने हेरून ठेवलेले दुकान भाड्याने मिळवून देतो. दोन लाखात पागडी आणि दोन वर्षाचे भाडे असते. पगार जमा झालेला असतो. त्यातून तो वस्तू आणतो. कमी पडलेले पैसे समाजाकडून कर्ज म्हणून मिळतात. मग त्याचं दुकान चालू लागते. (दुकान चालेल का हा प्रश्नच नसतो). मग तो गावाकडून एक मुलगा आणतो. पुढे हे सायकल रिपीट होते. अशा पद्धतीने एकाची दोन, दोनाची तीन दुकाने होत जातात. हळू हळू सगळीकडे राजस्थानीच दिसू लागले आहेत. आता या दुकानांना लागणारा माल सुद्धा राजस्थानीच पुरवणार. यांचेही विमे त्यांचा समाजातला प्रतिनिधीच उतरवणार.\nआजपर्यंत समाजाकडून मिळालेल्या उचल आणि कर्जाला कुणी बुडवलेले नाही. धंदा चालला नाही असे झालेले नाही. यांना ब्यांकेची आवश्यकता नाही. कायदेशीर बाबींसाठी एखादे अकाउंट असते फक्त. यांच्यातही दंड लागतो.\nतिसरे उदाहरण अग्रवाल समाजाचे. हा वेगळा समाज आहे. यांचे जैन, शहांशी सख्य असते. यांची किराणा मालाची दुकाने असतात. मार्केट यार्डातल्या अग्रवालाकडे ते माल भरतात. अग्रवाल नसेल तर मग शहा, जैन. साधारण २०, २१ तारखेला हे महिन्याचा माल भरायला येतात. त्या वेळी त्यांना पैसे द्यायचे नसतात. पैसे कधी हे शेठ विचारत नाहीत. हेच सांगतात ३ तारखेला हिसाब चुकता करेंगे. बाजूचा मराठी दुकानदारही त्य़ाच शेठकडे माल भरायला आलेला असतो. पण त्याच्या आणि अग्रवालच्या दुकानात हटकून पाच पैशाचा फरक असतो. कारण हे शेठकडे रडतात. बाजूमे पाटील का दुकान है. साब मराठी माणूस उधरच जायेंगे. मग तो याला वेगळा दर लावतो. शिवाय खरेदी रोख नाही.\nयाच्याकडे एखाद रूपयाचा फरक असला की सगळी गर्दी त्याच्याकडे लोटते. एक तारखेला जास्तीत जास्त जोर असतो. जवळपास सगळा माल संपलेला असतो. दोन तारखेला माणूस पाठवला जातो. शेठचा हिशेब क्लोज.\nअजून बरीच उदाहरणे आहेत. विस्तारभयास्तव इथे तीनच नमुने दिले आहेत.\nभारतातली बाजारपेठ अशीही चालते आणि खुलीही चालते. पण ही बारीक कलाकुसर माहीत नसलेले जेव्हां वाद घालायला येतात तेव्हां त्यांच्याशी काय बोलायचे \nहल्ली बिल्डरांच्या पण संघटना आहेत. त्यांच्यातही सिंडीकेट्स निर्माण झालेत. जातीच्याच बिल्डराला जमिनी द्यायचे करार होताहेत. कुठल्याही रिअल इस्टेट एजंटला नवे ट्रेण्ड्स विचारा. गुजरातमधे तर मुस्लीमांना व्यापारातून हाकलण्य़ासाठी दंगल घडवली गेली असेही म्हटले जाते. दंगलीत त्यांचे खूप नुकसान झाले.\nखाण्यापिंयाच्या बाबतीत आजही अंधश्रद्धा, रुढी आहेत. त्या नाहीतच असे म्हणणा-यांना कोपरापासून नमस्कार. असे महानुभाव मला देवासमान आहेत. त्यामुळे त्यांचेच मत प्रमाण.\nमग आपण कुठे आहोत\nबहुजन समाज कधी असा विचार करणार.\nव्यवसायात एकमेकांना मदत कधी करणार.\nआता तरी आपल्यासारख्या सुशिक्षित तरुणांनी यावर विचार मंथन करावे.\nBusiness Help Group करून तालुकावर मदत केंद्रे स्थापन करावीत.\nआपला समाज मागास राहिला याला दुसरे कोणीही जबाबदार नाही तर आपणच जबाबदार आहोत.\nसमाजाला मदत होईल असे उपक्रम न राबविता आपण फक्त राजकारण करीत राहिलो.\nराजकारण कराच पण राजकारणाचा फायदा समाजाला होईल असे उपक्रम सर्वांनी सुरु करावेत.\nखेकड्यासारखे पाय ओढणे हा आमचा रक्ताचा गुण आहे.आम्ही जर सुधरलो तर ... राजकारणाच्या कुटाळक्या कोण करणार..नेत्यांच्या मागे कोण हिंडणार.... फ्लैक्सवर मुंडकी कोणाची लावणार.. मित्रांच्या वरातीत कोण नाचणार.. गावच्या चौकात टवाळक्या कोण करणार....\nवाचला होता कस्काय वर हा लेख \nवाचला होता कस्काय वर हा लेख \nह्या लेखाच्या मूळ लेखकाचे नाव\nह्या लेखाच्या मूळ लेखकाचे नाव देणे गरजेचे आहे. किरण चव्हाण यांनी हा लेख स्वतःच्या अनुभवातून लिहिलेला आहे.\nमग आपण कुठे आहोत\nमग आपण कुठे आहोत\nबहुजन समाज कधी असा विचार करणार.\nव्यवसायात एकमेकांना मदत कधी करणार.>>> हा प्रश्न तर कायम डोक्यात असतो माझ्या \nवास्तव आहे हा लेख.\nव्हाट्स अँप वर श्री हर्षवर्धन निमखेडकर >>>अच्छा,, ह्यांनी लेख पाठवला आहे आनि मुळ लेखक चव्हाण आहेत.\nमूळ लेखकाचे नाव टाकल्याबद्दल\nमूळ लेखकाचे नाव टाकल्याबद्दल धन्यवाद\nसहज भोचकपणासाठी क्षमस्व: निमखेडकरांचा लेख लिहिण्यात वगैरे कुठे काही संबंध नाही, तरी उगाच दोन वेळा त्यांच्या उल्लेखाचे कारण नाही कळले. असे दुसर्‍याच कुणीतरी लिहिलेले छान छान लेख, कविता लाखो लोकांना लाखो लोक रोजच पाठवतच असतात, त्यात काय मोठंसं असा भोचक प्रश्न पडला.\nकाय लिहीले यापेक्षा कुणि\nकाय लिहीले यापेक्षा कुणि लिहीले, स्वतः की इतरांनी कुणि हे प्रश्न मायबोलीवर महत्वाचे. नि कुणाचे नाव इथे का, हा एक महत्वाचा मुद्दा आहे.\nहे असे प्रश्न विचारण्यापलीकडे इथे मायबोलीवर काही होईल अशी अपेक्षा नाही.\nइथे काहीहि लिहा, अणूशास्त्र, वैद्यकशास्त्र, समाजशास्त्र, राजकारण काहीहि, आमचे प्रश्न हेच.\nनन्द्या४३, हा लेख फेसबुक\nनन्द्या४३, हा लेख फेसबुक व्हॉट्सपवर फिरुन फिरुनच आता जमाना झालाय,\nफेसबुकवर लिहिलेले, व्हॉट्सपवर फिरलेले लेखच आता माबोवर वाचावेत का हा प्रश्न यानिमित्ताने पडलाय.\nपूर्वी मायबोलीकर स्वतंत्र प्रतिभा असणारे लोक असे कुठलेतरी इकडून तिकडून चोरून आणलेले लिहित नसत. मी वाचले तसे अनेकांनी वाचले असणार असे समजून स्वतःची मते लिहीत.\nआता काय, तसे लोक गेले मायबोलीवरून. उरले ते असे. आणि माझ्यासारखे रिकामटेकडे, स्वतःची प्रतिभा नसणारे नि कुठून चोरून आणलेले लिहीण्याचे न जमणारे. मग आपले उगीचच काही बाही खरडायचे.\nतशी सिंडीकेट्स निरनिराळ्या कारणांनी सर्वत्र असतात. इथे जातीवरून असे घडते म्हणून जास्त वाईट वाटत असेल.\nहजाराहून अधिक काळ जातपात अस्तित्वात आहे. अजून निदान पाचशे वर्षे तरी जाणार नाही.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.veenaworld.com/blog/%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%A8-%E0%A4%9C%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%B7-%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%A0%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B5", "date_download": "2018-10-16T20:44:01Z", "digest": "sha1:W5JZNDPKSIJAHNGV3XE5ZZR4ZF3ZCURV", "length": 26604, "nlines": 204, "source_domain": "www.veenaworld.com", "title": "युरोपियन जल्लोष कुठे? केव्हा? कसा?", "raw_content": "\nHome › Blog › युरोपियन जल्लोष कुठे केव्हा\nभारतीयांचं पर्यटनप्रेम वाढतंय हे जगजाहीर आहे. गेल्या दहा वर्षांत दोन वा तीन वर्षांतून एकदा पर्यटनाला बाहेर पडणारा पर्यटक वर्षाला किमान दोन सहली करू लागला. सहलींची विभागणी सर्वसाधारणपणे समर आणि दिवाळी किंवा समर आणि ख्रिसमस ह्या दोन सुट्ट्यांमध्ये झाली तसेच वर्षातून एक भारतातली आणि एक परदेशातली अशी भटकंती होऊ लागली. लेटेस्ट ट्रेंडमध्ये ह्या पर्यटनात युरोपने बाजी मारली आणि भारतीय पर्यटकाला देशविदेशातील पर्यटनात दोन वा तीन वर्षांतून एकदा युरोप खुणावू लागला.\nतसं बघायला गेलं तर युरोपमध्ये दर काही मैलांवर भाषा बदलते, भोजन बदलतं आणि भुगोलही. अनेक देशांना इंग्लिशचा गंधही नाही किंवा त्यांना इंग्लिश आवडत नाही. तरीही हा खंड वर्षाला जर पन्नास कोटी पर्यटक आपल्याकडे खेचून घेत असेल तर त्यांच्याकडून आपल्यासारख्या अनेक देशांनी शिकायला हवं. टूरिझम ही किती मोठी इंडस्ट्री आहे आणि देशाच्या अर्थकारणात तिचा किती महत्वाचा वाटा आहे हे युरोपमधल्या प्रत्येक देशाने दाखवून दिलंय. ऐतिहासिक वारसा, भौगोलिक अनुकूलता, अप्रतिम निसर्गसौंदर्य, मानवनिर्मित आश्‍चर्य आणि पर्यटनसदृश दृष्टीकोन युरोपच्या पर्यटन प्रगतीमध्ये महत्वाचे भाग ठरले आणि म्हणूनच युरोप बघणं हे जगातल्या प्रत्येकाचं स्वप्न बनून गेलं. एक पर्यटक सरासरी आठ स्थानिक लोकांना रोजगार पुरवतं ह्या अर्थकारणानुसार युरोपमध्ये चारशे कोटी स्थानिक त्या कारणाने टूरिझमशी जोडले गेलेत असं म्हणायला हवं पण युरोपची लोकसंख्याच साधारण ऐंशी कोटींच्या घरात आहे. त्यातले वीस कोटी लोकं जरी टूरिझमध्ये आहेत असं म्हटलं तर त्यांची श्रीमंती आपल्या ध्यानात येईल.\nवीस वर्षांपूर्वी भारतीय पर्यटकाला खासकरून वेस्टर्न आणि सदर्न इंडियातल्या पर्यटकांना युरोप दाखवायला आम्ही युरोपच्या सहली सुरू केल्या आणि आजतागायत त्याची लोकप्रियता वाढतेच आहे. त्यावेळी युरोपमध्ये भारतीय भोजन हे खूप कमी ठिकाणी मिळायचं. अक्षरश: दही भात, दुपारी आलू मटर आणि रात्री मटर आलूवर आमच्या त्यावेळच्या पर्यटकांनी दिवस काढलेत. ऑस्ट्रियातल्या एका हॉटेलला आलू मटर कसं करायचं हे सुधीरने शिकवलं होतं. थोडक्यात खाण्याच्या बाबतीत हाल होण्याचा काळ होता तो. त्यावेळी भारतीय पर्यटक तसा खिसगणतीत नव्हता युरोपियन्सच्या. फॉरिन एक्सचेंज फारच मर्यादित स्वरूपात असल्याने भारतीय पर्यटक हा विंडो शॉपिंगवाला पर्यटक गणला जायचा त्यामुळे तिथल्या दुकानदारांकडूनही ग्राहकाला मिळणार्‍या रीस्पेक्टमध्ये उपेक्षाच दिसायची. नजरेमध्येच कधीतरी अनादर जाणवायचा. पूर्वी युरोपल्या गेलेल्या पर्यटकांना ह्या गोष्टी जाणवल्या असतील. पण आता जमाना बदललाय. भारताची लोकसंख्या वरदान ठरलीय. भारतीयांच्या हातात खेळणारा अधिक पैसा पर्यटनाकडे आणि त्यातला बराचसा हिस्सा युरोपकडे वळू लागला. चायनानंतर भारतीय पर्यटकांचं मोठं घबाड युरोपला दिसायला लागलं आणि भारतीय पर्यटकाचं युरोपमध्ये चांगल्या तर्‍हेने स्वागत होऊ लागलं. भारतीय भोजन बहुतेक सर्वत्र मिळू लागलंय, अगदी वडापावपासून. म्हणजे आता पर्यटकांची मागणी आहे की, ‘रोज भारतीय भोजन नको. कधीतरी एखाद्या लोकल डीशचाही आस्वाद द्या.’ ‘पर्यटक देवो भव:’ असल्याने मधूनच कधीतरी तो स्थानिक स्वाद देण्याचा आम्ही प्रयत्न करतो.\nजगातला प्रत्येक माणूस आयुष्यात एकदातरी युरोप बघण्याचं स्वप्न उराशी बाळगतो कारण युरोप आहेच अतिशय सुंदर, अप्रतिम आणि अफलातून. आयुष्यात अतिमहत्वाच्या म्हणजे ‘मस्ट’अशा गोष्टींमध्ये युरोपचा समावेश होतो. एक पर्यटन व्यावसायिक आणि मार्गदर्शक ह्या, दोन्ही नात्यांनी आग्रहाने सांगीन की, ‘आज बजेट असो वा नसो पण युरोप बघण्याचं स्वप्न मनापासून बघितलं तर ते सत्यात उतरेलंच.’ वुमन्स स्पेशल युरोप किंवा सीनियर्स स्पेशल युरोपच्या पर्यटकांना जेव्हा मी भेटते स्वित्झर्लंडला किंवा कुठेही युरोपमध्ये तेव्हा ‘युरोप बघण्याचं माझं स्वप्न मी कसं पूर्ण केलं किंवा ते कसं पूर्ण झालं’ ह्याविषयीचे अनेक अनुभव ऐकते. पर्यटकांच्या चेहर्‍यावरचा युरोप यशस्वीपणे बघितल्याचा आनंद बघते तेव्हा त्यांच्यासोबत मलाही कृतकृत्य झाल्यासारखं वाटतं. शेवटी आनंद वाटण्याच्या व्यवसायातच आम्ही आहोत नाही का. आता परवा मी निघतेय युरोप अमेरिकेला, वुमन्स आणि सीनियर्स स्पेशलच्या सहलीवर गेलेल्या आमच्या पर्यटकांना भेटायला, त्यांच्याशी संवाद साधायला. प्रत्येक सहलीवर एवढ्या इनसाईट्स मिळतात की, आय रीअल्ली लूक फॉरवर्ड टू इट.\nजनरली ऑगस्टच्या अखेरीस आम्ही युरोप अमेरिकेचं बुकिंग सुरू करतो. वीणा वर्ल्ड सुरू झाल्यानंतर पहिल्या वर्षी फक्त 450 पर्यटकांनी वीणा वर्ल्डसोबत युरोपवारी केली, आणि आज पाच वर्षांनी, ह्यावर्षी आम्ही 14,000 पर्यटकांना युरोपला घेऊन गेलो, यशस्वीपणे आणि आनंदात त्यांचं युरोपचं स्वप्न पूर्ण केलं ही आमच्यासाठीसुद्धा प्रेरणादायी गोष्ट आहे कारण आमच्या टीमने पर्यटकांचा हा विश्‍वास संपादन केलाय, ह्या विश्‍वासाला आमच्याकडून कुठेही तडा जाणार नाही ह्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि अखंड मेहनत घेतोय. त्यामुळे वीणा वर्ल्डचे अकराशे टीम मेंबर्स, हजारच्या घरात पोहोचलेली प्रीफर्ड सेल्स पार्टनर्सची टीम, भारतातील व जगभरातील आमचे असोसिएट्स-सप्लायर्स-हॉटेलियर्स आम्ही सारे सज्ज आहोत 2019 च्या युरोप अमेरिका सहलींसाठी. सतत उत्कृष्ट परफॉर्मन्स दिल्यामुळे, वीणा वर्ल्डला सगळ्या एअरलाईन्स किंवा टूरिझम बोर्ड्सचं सहाय्य प्रचंड कामी येतं, खासकरून अडी-अडचणीच्या वेळी.\nयुरोपला जायचं म्हणजे व्हिसा ही एक अपरिहार्य गोष्ट ठरते. म्हणजे पासपोर्ट असल्याशिवाय आणि त्यावर युरोपियन देशाचा व्हिसाचा शिक्का मिळाल्याशिवाय युरोपला जाता येत नाही. त्यामुळे पर्यटकांना व्हिसा प्रोसेसिंगला संपूर्णपणे सहाय्य करून त्यांची व्हिसा मिळविण्याची प्रक्रिया जेवढी सोपी करून देता येईल तेवढी करून देण्यामध्ये वीणा वर्ल्डची नव्वद जणांची व्हिसा टीम सदैव तैनात असते. व्हिसा देणं हे संपूर्णपणे त्या-त्या देशाच्या अखत्यारित असलं तरी त्यासाठीचं मार्गदर्शन आणि डॉक्युमेंटेशन हा महत्वाचा भाग असतो आणि त्यासाठी ही व्हिसा टीम महत्वाची असते. अभिमानाची गोष्ट आहे की ह्यावर्षी ह्या टीमने आमच्या परदेश सहलींच्या पर्यटकांसाठी सव्वा लाखांहून अधिक व्हिसा मिळविण्याच्या कार्यात पर्यटकांना सर्वतोपरी सहाय्य केलं जेणेकरून इतक्या मोठ्या संख्येने पर्यटकांनी परदेशवारी सफल केली.\nआणखी एक महत्वाचा भाग युरोप टूरच्या बाबतीत असतो तो म्हणजे युरोप सहलीसोबत येणारा, तुमच्या दिमतीला असणारा टूर मॅनेजर. यावर्षी आमच्या पंच्याऐंशी एक्स्पर्ट युरोप टूर मॅनेजर्सनी ही जबाबदारी लिलया पेलली. युरोप टूर करणं तशी सोपी गोष्ट नाही, पण आमचे हे खंद्दे वीर (ह्यापैकी अनेकांनी पन्नास देशांमध्ये सहली करण्याचा रेकॉर्ड केलाय तो त्यांचा अनुभव कारणी लागतोय) एकमेकांच्या उत्कृष्ट नेटवर्कद्वारे आणि ‘एकमेका साह्य करू, …’ ह्या न्यायाने पर्यटकांची युरोप सहल यशस्वी करण्यात यशस्वी होताहेत. महत्वाचं म्हणजे आमच्यापैकी कुणीच पिढीजात चालत आलेल्या मिळकतीवर नाही आहोत, तर ‘माझा आज-माझा उद्या आणि माझं भविष्य’ हे आज मी घेत असलेल्या मेहनतीवर आहे. मी मनापासून काम केलं तर माझं भविष्य उज्वल आहे अन्यथा नाही ह्याची जाणीव वीणा वर्ल्डमधल्या प्रत्येकाला आहे. त्यामुळे सर्व्हिस किती चांगल्या तर्‍हेने देता येईल ह्याकडेच प्रत्येकाच्या भावना एकवटलेल्या आहेत.\nटेक्नॉलॉजिनेही महत्वाची जबाबदारी बजावलीय ती तत्पर सेवा देण्यात आणि त्याचा पुरेपूर फायदा आमची मुंबईत असलेली सपोर्ट टीम घेत असते. कुठच्याही सहलीवर काहीही अडचण उद्भवली तर ती तात्काळ कळते आणि तिच्यावर फास्टेस्ट सोल्युशन देण्यामध्ये ते एक्सपर्ट झालेयत, त्याचा अनुभव आमच्या पर्यटकांनी कुठे ना कुठे घेतला आहेच. अडचणी येऊ शकतात पण त्या आपण कशा सोडवतो, किती वेळात सोडवतो हे फार महत्वाचं. आणखी एक गोष्ट आम्ही करतो ती म्हणजे प्री-डीपार्चर गेट-टुगेदर्सची. ऑक्टोबर ते मार्चमध्ये मुंबई कॉर्पोरेट ऑफिसमध्ये दर शुक्रवार शनिवार आणि ऑक्टोबर व एप्रिल महिन्यात असं दोनवेळा पुण्याला त्या-त्या सीझनमध्ये परदेशसहलींना जाणार्‍या पर्यटकांचं गेट-टुगेदर एकूणच सहलीच्या पूर्वतयारीसाठी आणि सहलीच्या निखळ आनंदासाठी उपयोगी पडतं.\nआता युरोप कसं बघावं त्याकडे आपण येऊया. युरोपमध्ये फिरताना आपल्याला जाणवतं ते म्हणजे युरोप बघण्यासाठी चायना अमेरिका ऑस्ट्रेलिया आफ्रिका जपान कुठूनही येणार्‍या पर्यटकांमध्ये भाषा भुगोल भोजन भटकंती ह्यात विविधता आणि एकटं फिरण्यातल्या अडचणी यामुळे ‘ग्रुप टूर्स’ हा सर्वांना आवडणारा असा पर्याय ठरलाय. तरुणाई किंवा फ्रीक्वेंट ट्रॅव्हलर्स हे आमच्याकडून त्यांना हवा तसा कस्टमाईज्ड हॉलिडे बनवून घेतात किंवा सीझन्ड अ‍ॅडव्हेंचर लव्हर्स बॅकपॅकर्स बनून युरोपचा आनंद घेतात. इन्सेन्टिव्ह टूर्स किंवा कॉर्पोरेट टूर्स किंवा डीलर्स मीट करण्यासाठीही अनेक कंपन्या युरोपमधल्या देशांना पहिली पसंती देतात त्यामुळे आमच्या माईस टूर्सही वाढल्यात. महिलांचं आणि सीनियर सिटिझन्सचंही युरोप बघण्याचं स्वप्न आम्ही स्पेशालिटी टूर्सद्वारे पूर्ण करीत असतो. हनिमूनर्ससाठी तर युरोपमधला प्रत्येक देश ‘एक परफेक्ट डेस्टिनेशन’ ठरतो. अर्थात फक्त दोघांनी आणि तेही नवविवाहितांनी जायचं म्हटलं तर खर्च खूप वाढतो म्हणून आम्ही हनिमूनर्सना स्वित्झर्लंडसारख्या देशामध्ये ग्रुप टूर्समध्ये काही जागा राखीव ठेवतो, जेणेकरून कमी पैशात त्यांचा ‘युरोपियन हनिमून’ साकार होऊ शकतो.\nपर्यटकांचे एवढे प्रकार आणि युरोपचे एवढे देश, त्यामुळे प्रत्येक पर्यटकाने आता, मला एक्झॅक्टली काय हवंय मी कुठे जाणार ह्या सहा प्रश्‍नांची उत्तरं शोधायची. एकदा का आपण ह्या गोष्टी आपल्यासाठी क्लीअर केल्या की, नेमकं पुढे काय करायचं वीणा वर्ल्डकडे कोणते पर्याय आहेत वीणा वर्ल्डकडे कोणते पर्याय आहेत आता बुकिंग केलं तर फायदा काय आता बुकिंग केलं तर फायदा काय… ह्याविषयी पुढच्या रविवारी जाणून घेवूया.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://mahaenews.com/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88%E0%A4%A4-%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A5%87/", "date_download": "2018-10-16T22:03:43Z", "digest": "sha1:JHPN5TBI2J6QVXWHI5YDSF3V53TVQES5", "length": 8839, "nlines": 119, "source_domain": "mahaenews.com", "title": "मुंबईत शाळेमध्ये विषबाधेमुळे विद्यार्थिनीचा मृत्यू | PCMC NEWS", "raw_content": "\nमहापालिका अधिकारी, कर्मचा-यांची दिवाळी गोड; बोनस व सानुग्रह अनुदान मिळणार\nमहिला नगरसेविकेशी उध्दट बोलणा-या उद्यान अधिक्षकांची केली कानउघडणी\nवल्लभनगरमध्ये चालक-वाहकांसाठी ‘ग्रंथालय आपल्या दारी’\n‘महागाई वाढली’ असे वाटत नाही – सोमाभाई मोदी\nपाणी प्रश्नावर नगरसेवक हंडा-कळशीसह सभागृहात\nभाजपाने धनगर समाजाला फसविले, सरकार वेळकाढू पणा करतेय\nअाता पुण्यातले वकील म्हणतायेत #FeeToo\nती प्रसुतिकरिता आली अन लिफ्टमध्ये अडकली\nदेशात जास्तकाळ भाजप सत्तेवर राहिल्यास भविष्यात बोलण्यावर बंदी – हर्दिक पटेल\nचिंचवडमध्ये रविवारी ‘डॉग शो’चे आयोजन\nHome breaking-news मुंबईत शाळेमध्ये विषबाधेमुळे विद्यार्थिनीचा मृत्यू\nमुंबईत शाळेमध्ये विषबाधेमुळे विद्यार्थिनीचा मृत्यू\nगोवंडीत महापालिका शाळेत औषधातून विषबाधा झाल्यामुळे एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे. चांदनी साहिल शेख असे या मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. एबीपी माझा वृत्तवाहिनीने हे वृत्त दिले आहे.\nगोवंडीतील महापालिकेच्या उर्दू माध्यमाच्या शाळेत शुक्रवारी सकाळी ही दुर्देवी घटना घडली. शाळेत दिल्या जाणाऱ्या औषधामुळे आणखी काही विद्यार्थ्यांनाही विषबाधा झाली असून त्यांना जवळच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.\n‘खतरों के खिलाडी ९’ मधून डच्चु मिळाल्यानंतर विकास गुप्ता भावुक\nशौचालयाच्या टाकीत गुदमरून एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू\nमहापालिका अधिकारी, कर्मचा-यांची दिवाळी गोड; बोनस व सानुग्रह अनुदान मिळणार\nमहिला नगरसेविकेशी उध्दट बोलणा-या उद्यान अधिक्षकांची केली कानउघडणी\nवल्लभनगरमध्ये चालक-वाहकांसाठी ‘ग्रंथालय आपल्या दारी’\nमहापालिका अधिकारी, कर्मचा-यांची दिवाळी गोड; बोनस व सानुग्रह अनुदान मिळणार\nमहिला नगरसेविकेशी उध्दट बोलणा-या उद्यान अधिक्षकांची केली कानउघडणी\nवल्लभनगरमध्ये चालक-वाहकांसाठी ‘ग्रंथालय आपल्या दारी’\n‘महागाई वाढली’ असे वाटत नाही – सोमाभाई मोदी\nपाणी प्रश्नावर नगरसेवक हंडा-कळशीसह सभागृहात\nहोंडाने आणली ‘आम आदमी’ची शानदार बाइक\nपंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारविरोधात विरोधक राष्ट्रपतींकडे\nआता, दररोज बदलणार पेट्रोल-डिझेलच्या किंमती\n…तर पिंपरी चिंचवडमधल्या सोसायटींची नोंदणी रद्द होणार\nनागरिकहो….’आधार’नं लिंक नसलेली बँक खाती बंद होणार\nmahaenews.com हे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nमुख्य कार्यालय : डी.एस.एस. मीडिया प्रा. लि.\nपत्ता : विश्वकर्मा बिल्डींग, जे. के. सावंत मार्ग, दादर, मुंबई, २८.\nपुणे विभागीय कार्यालय : गोल मार्केट, वायसीएम हॉस्पिटलसमोर, संत तुकारामनगर, पिंपरी.\nउस्मानाबाद विभागीय कार्यालय : तांबरी, कलेक्टर निवासस्थानाच्या पाठीमागे, उस्मानाबाद.\nसोलापूर विभागीय कार्यालय: होडगी रोड, चेतन फौंड्रीसमोर, सोलापूर.\nकोल्हापूर विभागीय कार्यालय: जय गणेश बिल्डींग, सायबर चौक, विद्यापीठ रोड, कोल्हापूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=309&Itemid=502&limitstart=5", "date_download": "2018-10-16T21:36:04Z", "digest": "sha1:ZYXI36GHMC3M7VRUT3HJITF3RQ25FC34", "length": 4310, "nlines": 42, "source_domain": "saneguruji.net", "title": "*कलिंगडाच्या साली", "raw_content": "मंगळवार, ऑक्टोबंर 16, 2018\n“ठीक. पोलिस आ जाय तो अच्छा होगा. मैं जल्द जाऊं और पोलिस लेकर आऊं. आप सो जाईये. फिकीर नहीं करना शेटजी. लाला जिन्दा है तो सब ठीक है.”\nशेटजी पलंगावर पडले. लाला तंबूबाहेरच्या खाटेवर पडला. मोठ्या पहांटे उठून तो जवळच्या पोलिसठाण्याकडे जायला निघाला. आतां उजाडलें. आदिवासी उठले. परंतु कामाला जायचें लक्षण दिसेना. आठ वाजले तरी तेथेंच होते. धनजीशेट आले. ते म्हणाले,\n“शेट, शिवी देऊं नका. कबूल केल्याप्रमाणें आमची मजुरी आधीं चुकती करा. मग कामाचे बघूं.”\n“कामांत कसूर नि ठरलेली मजुरी मागते \n“आधीं मजुरी. तेवढी मजुरी तुम्हांला परवडत नसेल, तर आम्हीं येथून जातों. परंतु झालेल्या कामाची मजुरी चुकती करा. नाहींतर सार्‍या जिल्ह्यांत संप पसरेल. तुमचेंच नाहीं, तर कोणाचेंच गवत कापलें जाणार नाहीं. बसा बोंबा मारीत.”\n“आणि साले तुम्हीं खाल काय \n“त्याची तुम्हांला नको काळजी.”\nतिकडे शुक्री उभी होती. रानांतील फुलें तिनें केंसांत घातली होतीं. काळीसांवळी तेजस्वी शुक्री. धनजीशेट तिच्याकडे पाहात होता.\n“ती शुक्री तुझी बायको ना रे ती बघ जणुं मुंबईवाली झाली आहे गवत कापणारी ; परंतु ऐट बघा तिची. केंसांत फुलें –” धनजीशेट बोलले.\n“मग का तुमच्या बायकांनींच फुलांनीं सजावें \n“साला आमच्या बायकांचें नांव काढतो याद राख दांत पाडीन. मस्ती लई आली तुला होय याद राख दांत पाडीन. मस्ती लई आली तुला होय तुरुंगात घालीन. तूंच म्होरक्या आहेस. ताडी पितोस, शुक्रीला मारतोस म्हणे. अधिक मजुरी हवी. तुझ्यासारख्या कुत्र्याला शुक्रीची काय किंमत तुरुंगात घालीन. तूंच म्होरक्या आहेस. ताडी पितोस, शुक्रीला मारतोस म्हणे. अधिक मजुरी हवी. तुझ्यासारख्या कुत्र्याला शुक्रीची काय किंमत ती बंगल्यांत हवी. तिला गुलाब मिळतील. मस्त राहील.”\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%9D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%96/", "date_download": "2018-10-16T20:49:05Z", "digest": "sha1:ZJHPNBFSEXZMY7CM2VJGTR72ENK2ORSX", "length": 5487, "nlines": 127, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "ट्रेझरी कार्यालयातील लाखचोर लिपीकाला पकडले | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nट्रेझरी कार्यालयातील लाखचोर लिपीकाला पकडले\nट्रेझरी कार्यालयातील लाखचोर लिपीकाला पकडले\nपुणे, दि. 9 – एक हजाराची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या लेखा लिपीकास रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने मंगळवारी केली. सुमेध पुरुषोत्तम डोईफोडे ( 31), असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी एका 31 वर्षाच्या व्यक्‍तीने फिर्याद दिली आहे. फिर्यादीचा प्रवासभत्ता देयक मंजुरीसाठी आरोपीने दोन हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती एक हजाराची रक्‍कम देण्याचे ठरले. लाचलुचपत प्रतिबंधक पथकाकडे तक्रार दाखल झाल्यावर शहानिशा करून सापळा रचण्यात आला. उप अधीक्षक दत्तात्रय भापकर, निरीक्षक सुरेखा घार्गे यांच्या पथकाने केली.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleतेलुगुचा तमिल थालाईवाजवर सलग चौथा विजय\nNext articleविचित्र अपघातामुळे एक्‍सप्रेस वे वर वाहतुकीचा खोळंबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A5%85%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A5%85%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%A8-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97/", "date_download": "2018-10-16T21:45:05Z", "digest": "sha1:V4OIFN7TS5HR5FPJUUXLXGZZPFJHEWAI", "length": 6076, "nlines": 127, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीनची भेट | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nसॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीनची भेट\nनिगडी – रुपीनगर येथील रुपीनगर शिक्षण प्रसारक मंडळाचे ज्ञानदीप विद्यालय व सौ. अनुसया वाढोकर उच्च माध्यमिक विद्यालयाला इनरव्हील क्‍लब ऑफ निगडी प्राईडच्या वतीने सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीन आणि इन्सिनरेटर बसविण्यात आले.\nशाळेतील विद्यार्थिनी, शिक्षिका आणि विविध कामांसाठी शाळेला भेट देणाऱ्या परिसरातील महिलांना याचा लाभ होणार आहे. इनरव्हील क्‍लब ऑफ निगडी प्राईडच्या अध्यक्षा सविता राजापूरकर, माजी अध्यक्षा रेणू मित्रा, उपमुख्याध्यापिका हेमलता सरोदे आदी उपस्थित होते.\nया उपक्रमाचा शाळेतील 1500 विद्यार्थिनींना लाभ होणार आहे. सॅनिटरी नॅपकिन मशीनमुळे परिसरात स्वच्छता राखली जाणार आहे. सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीनमधून नवीन सॅनिटरी नॅपकिन मिळणार आहे. तर इन्सिनरेटर या मशीनमध्ये वापरलेले नॅपकिन जमा करता येणार आहेत. इन्सिनरेटरद्वारे वापरलेल्या सॅनिटरी नॅपकिनची विल्हेवाट लावण्यात येते, अशी माहिती सविता राजापूरकर यांनी दिली.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleकंपन्यांना महिला संचालक नियुक्‍त करावे लागणार\nNext articleबचत गटाच्या माध्यमातून महिलांनी साधली आर्थिक प्रगती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%A8_%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%96%E0%A4%B0", "date_download": "2018-10-16T20:19:29Z", "digest": "sha1:AMWHHX5GPBZNI72UQ2ME27CC455DOEOI", "length": 17301, "nlines": 198, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सुब्रह्मण्यन चंद्रशेखर - विकिपीडिया", "raw_content": "\nपूर्ण नाव सुब्रह्मण्यन चंद्रशेखर\nजन्म ऑक्टोबर १९ १९१०\nमृत्यू ऑगस्ट २१ १९९५\nसुब्रह्मण्यम् चन्द्रशेखर (१९१०–१९९५) हे एक भारतीय व अमेरिकन शास्त्रज्ञ होते. आधुनिक खगोलशास्त्रात त्यांचे काम मुलभूत आणि महत्त्वाचे मानले जाते. ताऱ्यांच्या उत्पत्ती कशी होते ते चंद्रशेखरांनी शोधून काढले. या कामासाठी त्यांना १९८३ चे नोबेल पारितोषिक मिळाले. शिवाय त्यांना पद्मविभूषण, ब्रूस पदक, व इतर अनेक पारितोषिके मिळाली.\nडॉ. चन्द्रशेखर यांचा जन्म ऑक्टोबर १९ १९१० रोजी लाहोर येथे झाला. त्यांचे वडील सुब्रह्मण्यन् हे तेव्हा लाहोर येथे भारतीय रेल्वेच्या ऑडीट खात्यात होते. लाहोरला त्यांचा जन्म झाला त्याआधी काही महिने त्यांच्या आजोबांचे,रामनाथ चंद्रशेखरांचे निधन झाले होते.दाक्षिणात्य ब्राम्हण कुटुंबात आजोबांच्या मृत्युनंतर जन्माला आलेल्या अर्भकाला ,तीच व्यक्ती जन्माला आली,असे समजून तिचे नाव दिले जाते. तसे चंद्रशेखरांना त्यांच्या आजोबांचे नाव ठेवण्यात आले.लाहोरच्या लॉरेन्स गार्डन या भागात होते. वडील सुब्रह्मण्यन् हे कर्नाटक संगीताचे उत्तम जाणकार आणि स्व‌तः वायोलीन वादकही होते आणि संगीतशास्त्र वरील काही पुस्तकांचे लेखनही त्यांनी केले तर चन्द्रशेखर यांच्या आई सीता बालकृष्णन याही अतिशय हुशार होत्या, त्यांनी इंग्रजीतील पुस्तकांचे तमिळ भाषेत अनुवाद केले. तर त्यांचे काका, विश्व प्रसिद्ध वैज्ञानिक सर सी. व्ही. रामन होते. अशा हुशार घराण्यातील असलेले डॉ. चन्द्रशेखर स्वतःही लहानपणापासून प्रतिभावान होते.\nडॉ. चन्द्रशेखर यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घरीच झाले, तर उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण मद्रास येथे झाले. १९३० साली डॉ. चन्द्रशेखर बी. एस. सी. झाल्यानंतर केंब्रीज विद्यापीठातील ट्रिनीटी कॉलेज मध्ये उच्च शिक्षणासाठी दाखल झाले. तेथून पी. एच. डी. झाल्यानंतर डॉ. चन्द्रशेखर शिकागो विद्यापीठ येथे १९३९ साली सहाय्यक प्राध्यापक म्हणून रूजू झाले.\nडॉ. चन्द्रशेखर यांची खरी ओळख म्हणजे \"चन्द्रशेखर मर्यादा\". ११ जानेवारी १९३५ या दिवशी डॉ. चन्द्रशेखर यांनी एक सिद्धांत मांडला. पुंजवाद आणि सापेक्षतावाद यांची सांगड घालून चन्द्रशेखर यांनी श्वेत बटूंची कमाल वस्तुमानमर्यादा सूर्यापेक्षा ४४ टक्के इतकी असू शकते असे आपल्या सिद्धांताद्वारे मांडले. यात सूर्यापेक्षा लहान असलेले तारे म्हणजे बटू तारे यांचे अस्तीत्त्व कशामुळे टिकून आहे हे गणीताद्वारे डॉ. चन्द्रशेखर यांनी मांडले. या सिद्धांतासाठी डॉ. चन्द्रशेखर यांचा विरोध करणारे डॉ. आर्थर एडिंगटन हेही याच समस्येवर विचार करीत होते, पण त्यांना यावर उत्तर सापडले नाही. एडिंटन यांनी चन्द्रशेखर यांच्या सिद्धांताला विरोध केल्याने तो सिद्धांत मागे पडला.\nडॉ. चन्द्रशेखर यांनी १९३९ साली आपला सिद्धांत An Introduction to the Study of Stellar Structure नावाच्या पुस्तकात विस्तृत रुपात मांडला. १९५० च्या दशकात शास्त्रज्ञांना या सिद्धांतील मते पटू लागली. त्या दिशेने संशोधन सतत सुरूच होते. अखेर जगभरातील शास्त्रज्ञांना डॉ. चन्द्रशेखर यांचे म्हणणे पटले. १९८३ साली त्यांच्या संशोधनाची मान्यता म्हणून डॉ. चन्द्रशेखर यांना जगातील सर्वोच्च समजले जाणारे नोबेल पारितोषिक देण्यात आले.\nअखेरपर्यंत अमेरिकेतच स्थाईक राहणारे आणि संशोधन कार्यात कार्यरत राहणार्‍या डॉ. चन्द्रशेखर यांचा मृत्यु ऑगस्ट २१ १९९५ रोजी झाला.\nहेन्री नॉरिस रसेल व्याख्याता (इ.स. १९४९)\nब्रुस पदक (इ.स. १९५२)\nरॉयल ऍस्ट्रोनॉमिकल सोसायटीचे सुवर्णपदक (इ.स. १९५३)\nपद्मविभूषण (१९६८) - भारत सरकार\nहेन्री ड्रेपर पदक (इ.स. १९७१)\nनोबेल पारितोषिक भौतिकशास्त्र (इ.स. १९८३)\nरॉयल सोसायटीचे कोप्ली पदक (इ.स. १९८४)\nनोबेल प्रतिष्ठानाच्या संकेतस्थळावरील सुब्रह्मण्यन चंद्रशेखर यांचे संक्षिप्त चरित्र (इंग्रजी मजकूर)\nविकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे.\nउपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा.\nलेख शीर्षकात वर्णनात्मकता टाळा, लेखन दोन परिच्छेदांपेक्षा कमी असेल तर दुसऱ्या आधीपासूनच्या लेखात विलीन करणे शक्य आहे का तपासा.\nलेखन ससंदर्भ; तटस्थ, वस्तुनिष्ठ, अधिकतम नि:संदिग्ध, तर्कसुसंगत, समतोल, साक्षेपी- समिक्षीत ससंदर्भ टिकेसह, अद्ययावत ठेवा.\nप्रथम (मी/आम्ही/आपण) अथवा द्वितीय (तू/तुम्ही) पुरुषी लेखन, वाचकाला संबोधन, विशेषणे, आलंकारीकता, कथाकथन वर्णनात्मकता, स्वत:ची व्यक्तिगत मते, भलावण, प्रबोधन, व्यक्ति अथवा समुहलक्ष्य तर्कदोष, प्रताधिकार भंग टाळा.\nलेखात सुयोग्य विभाग बनवा, इतर विकिपीडिया लेखांना अंतर्गत दुवे जोडा, वर्गीकरण करा\nया लेखाचे शुद्धलेखन किंवा/आणि मराठी व्याकरण मराठी विकिपीडियासाठी अनुकूल नाही. कृपया लेख तपासून शुद्धलेखन करावे. हा साचा अशुद्धलेखन किंवा/आणि मराठी व्याकरणविषयक चुका आढळल्यास वापरला जातो. नेहमी होणाऱ्या चुकांबद्दल या पानावर माहिती आहे. या संबंधी अधिक चर्चा करायची असल्यास अथवा काही शंका/ प्रश्न असल्यास कृपया चर्चापान वापरावे.\nइ.स. १९१० मधील जन्म\nइ.स. १९९५ मधील मृत्यू\nभारतीय वंशाच्या अमेरिकन व्यक्ती\nव्हीआयएएफ ओळखण असणारे विकिपीडिया लेख\nएलसीसीएन ओळखण असणारे विकिपीडिया लेख\nआयएसएनआय ओळखण असणारे विकिपीडिया लेख\nजीएनडी ओळखण असणारे विकिपीडिया लेख\nएसईएलआयबीआर ओळखण असणारे विकिपीडिया लेख\nबीएनएफ ओळखण असणारे विकिपीडिया लेख\nबीआयबीएसआयएस ओळखण असणारे विकिपीडिया लेख\nआयएटीएच ओळखण असणारे विकिपीडिया लेख\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ ऑक्टोबर २०१८ रोजी १७:०० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/fancy?page=2%2C7%2C1", "date_download": "2018-10-16T21:11:37Z", "digest": "sha1:XKUDCPQ5UKILHMODGTCIJP4WF3Y3HK3E", "length": 5922, "nlines": 100, "source_domain": "aisiakshare.com", "title": " | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसी अक्षरेचे सदस्य जे जे उत्तम त्याचा आस्वाद घेत असतात आणि त्या माहितीची देवाण-घेवाण ते इथे करत असतातः\nही बातमी समजली का\nराग मेघ - दख्खनी लघुचित्र, १९वे शतक\nत्या वर्षी या महिन्यात\nनिवडक नरहर कुरुंदकर - खंड १ : व्यक्तिवेध (भाग ३)\nभाग १ | भाग २\nह्यापुढचा लेख म्हणजे सावरकरांवरचा मृत्युलेख असावा. पुस्तकात त्याच्या प्रथम प्रकाशनाची तारीख १९६३ दिली आहे, पण त्यात सावरकरांच्या मृत्यूचा (१९६६) उल्लेख आहे. सावरकरांना अभिप्रेत असलेलं समाजाचं आधुनिकीकरण किंवा प्रत्येकाला पोटभर अन्नाची आणि अंगभर वस्त्राची हमी देणारा समाजवाद कुरुंदकरांना आवडतो, हे साहजिक आहे. त्याशिवाय, कुरुंदकर सावरकरांना 'सशस्त्र क्रांतीचे महान योजक' म्हणतात. 'सशस्त्र क्रांती भारतात शक्य होती का, हा प्रश्न बाजूला ठेवला तर क्रांतीची पहिली व्यवहार्य, सुसूत्र व अखिल भारतीय पातळीची योजना सावरकरांनी प्रगल्भपणे रचली', असं ते म्हणतात. 'देशावरील प्रेमामुळे सावरकर अधिक उत्कट, भाबडे व आततायी झाले नाहीत; ते अधिक शांत, व्यवहारी व व्यापक झाले' असंही ते म्हणतात.\nRead more about निवडक नरहर कुरुंदकर - खंड १ : व्यक्तिवेध (भाग ३)\nदिवाळी अंक - साक्षात पश्चात\nसाक्षात पश्चात : श्रोडिंजरची मांजर बॉक्सात\nटेस्ला आणि इलॉन मस्क - भाग 1.\nएक यशस्वी उद्योजिनी - आभा करंदीकर\nनवीन देश कसा बनवायचा\nतुळपुळे-फेल्डहाऊस शब्दकोश (अ डिक्शनरी ऑफ ओल्ड मराठी)\nइ-शब्दकोश - प्रतिशब्द शोधा\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 2 सदस्य आलेले आहेत.\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AE%E0%A5%AB%E0%A5%A7", "date_download": "2018-10-16T20:49:16Z", "digest": "sha1:NZ5ZYCPIV57RAPFWEP3Q7MBYMF7ZFA2P", "length": 3437, "nlines": 57, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. ८५१ला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nइ.स. ८५१ला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख इ.स. ८५१ या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nई.स. ८५१ (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स.चे ८५० चे दशक ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. ८४८ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. ८४९ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. ८५० ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. ८५२ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. ८५४ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. ८५३ ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A/", "date_download": "2018-10-16T21:32:34Z", "digest": "sha1:THPBOMJFTM5SSZDJU25WVTRDVLCDRRH3", "length": 9584, "nlines": 131, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आमदार, खासदार शेतकऱ्यांचे शत्रू | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nआमदार, खासदार शेतकऱ्यांचे शत्रू\nरघुनाथदादांची टीका; शेतकऱ्यांच्या परिषदेत आंदोलनाचा सूर\nराहाता –देशातील खासदार आणि आमदार तुमचे आमचे दुश्‍मन आहेत. कॉंग्रेस पक्ष शेतकऱ्यांचा नंबर एकचा शत्रू आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना खासदार आणि आमदार जबाबदार आहेत. त्यांच्या विरोधात रान उठविण्याची वेळ आता आली असल्याचे प्रतिपादन शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी केले.\nराहाता येथे आयोजित केलेल्या शेतकरी परिषदेत पाटील अध्यक्षपदावरुन बोलत होते. ज्येष्ठ नेते लक्षमणराव वडले, कार्याध्यक्ष कालिदास आपेट, शिवाजीराव नांदखिले, स्वागताध्यक्ष ऍड. अजित काळे, बाळासाहेब पटारे, शंकरराव गायकवाड, ऍड. बन्सी सातपुते, कॉ. राजेंद्र बावके आदी उपस्थित होते.\nते म्हणाले, की कॉंग्रेस आणि मोदी दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आयातीला कर लावून निर्यातीला प्रोत्साहन दिल्यास शेतीमालाला उत्पादन खर्च अधिक पन्नास टक्के भाव देणे शक्‍य आहे; परंतु उद्योगपत्तींना कच्चा माल व मजूर स्वस्तात द्यायचे सरकारचे धोरण आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्याच पाहिजेत. त्यासाठी सरकारला भूमिका बदलण्यास भाग पाडावे लागेल, हे शक्‍य न झाल्यास निवडणुकांच्या माध्यमातून या सरकारला घरी पाठवावे लागेल. 1935 पासून पेट्रोलमध्ये इथेनॉल वापराची चर्चा चालू आहे; पण त्याची अंमलबजावणी आजपर्यंत झाली नाही. मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर इथेनॉल वापराचा निर्णय घेतला असता तर आज उसाला पाच हजार रुपये भाव मिळाला असता. सरकारने शेतकरी संघटनेला फोडण्याचे काम केले. राजू शेट्टी, सदाभाऊ खोत, पाशा पटेल, रवींद्र तुपकर यांनी लबाडीने सत्ता मिळविली. लबाडी हे त्यांचे धेय्य असून हे सर्व सत्तेचे मिंधे आहेत. राज्यकर्त्यांचे मीठ खाल्ले, म्हणून ही मंडळी बोलत नाहीत.\nवडले म्हणाले, “” आपली लढाई आपल्यालाच लढावी लागेल. केलेला कायदा बलताही येतो; पण ते तुमच्या उग्रतेवर अवलंबून असते. गुजरातमध्ये उसाला 4700 रुपये, कोल्हापूरमध्ये 3200 रुपये भाव दिला जातो, मग आशिया खंडात पहिला साखर कारखाना असलेला विखे पाटील कारखाना 2000 रुपये भाव कसा काय देतो सर्व कारखान्याचे दारू, बॅगेसचे भाव सारखेच असतात. मग उसाचे भाव भिन्न कसे सर्व कारखान्याचे दारू, बॅगेसचे भाव सारखेच असतात. मग उसाचे भाव भिन्न कसे या पुढाऱ्यांना उसाने बडवल्याशिवाय भाव देणार नाही.”\nबाळासाहेब पठारे, शंकरराव गायकवाड, नांदखिले, ऍड. सातपुते, कॉ. बावके, ऍड. अजित काळे यांची भाषणे झाली. प्रारंभी राजेंद्र पठारे यांनी स्वागत केले. रुपेंद्र काले यांनी प्रास्ताविक केले. या वेळी ऍड. काळे यांनी शेतकरी संघटना युवा आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपोलिसांच्या समर्थनार्थ भांगरेचा मूकमोर्चा\nNext articleभारतीय उत्पादनांवर अमेरिकेने जास्त शूल्क लावू नये, ही भारताची इच्छा – डोनाल्ड ट्रम्प\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.snpnews.in/2017/12/29/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88-%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B8-%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%82/", "date_download": "2018-10-16T21:54:12Z", "digest": "sha1:IPHRKN7AWHITYJBCHS3V2UHAPES5DO2M", "length": 5420, "nlines": 76, "source_domain": "www.snpnews.in", "title": "मुंबईत कमला मिल्स कम्पाऊंडमध्ये अग्नी तांडव,१४ जणांचा मृत्यू - SNP News | News Articles | Blogs | Technology | Social | Political | Education |Cultural", "raw_content": "\nमुंबईत कमला मिल्स कम्पाऊंडमध्ये अग्नी तांडव,१४ जणांचा मृत्यू\n29/12/2017 SNP ReporterLeave a Comment on मुंबईत कमला मिल्स कम्पाऊंडमध्ये अग्नी तांडव,१४ जणांचा मृत्यू\nमुंबईच्या लोअर परळ येथील कमला मिल्स कम्पाऊंडमधील हॉटेलला लागलेल्या भीषण आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू झाला.आगीत जखमी झालेल्यावर परेलच्या केईएम व सायन रुग्णालयात उपचार सुरु आहेत.\nहॉटेल मोजो बिस्त्रो रेस्टॉरंट अॅण्ड पबला गुरुवारी रात्री १२.३० च्या सुमारास भीषण आग लागली.\nआगीचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही, मात्र शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. आठ अग्निशमन दलाच्या गाड्या आणि सहा पाण्याच्या टँकर्सच्या मदतीने, तीन तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवलं. मात्र आगीत हॉटेलसह शेजारी असलेल्या बँका, कार्यालयांचं मोठं नुकसान झालं आहे.\nTagged १४ अग्नी तांडव कमला मिल्स कम्पाऊंड मुंबई मृत्यू\n३१ डिसेंबर, नववर्ष स्वागतासाठी मुंबईतील समुद्र किनाऱ्यावर बेस्टच्या जादा बसगाड्या सोडण्याचा निर्णय\nनववर्षांच्या स्वागतासाठी रायगडमध्ये मोठय़ा संख्येने पर्यटक दाखल\nएलफिन्स्टन दुर्घटना:मृतांचे कुटुंबीय, जखमींना रेल्वेची मदत\nमुंबईत नवीन बांधकामांवर बंदी कायम- हायकोर्ट\nमहाराष्ट्र स्वाभिमान युवक उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी वैभव वीरकर यांची निवड\nकृषी उत्पादनांच्या निर्यातीस प्रोत्साहन देण्यासाठी सुरेश प्रभु यांचा पुढाकार\nदादरच्या फूल मार्केटमध्ये गोळीबार, एकाची हत्या\nप्रस्तावित नवीन औद्योगिक धोरण लवकरच मंजूर होईल – सुरेश प्रभु\nफुटवेअर आणि लेदर सेक्टरसाठी केंद्र सरकारचे खास पॅकेज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://enavakal.com/metoo-%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%82%E0%A4%A1%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5-%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A5%80/", "date_download": "2018-10-16T21:24:01Z", "digest": "sha1:W5BYNI7JRDBBFBVMBXG4O2HIRBOMYV4N", "length": 11734, "nlines": 139, "source_domain": "enavakal.com", "title": "", "raw_content": "#MeToo बॉलिवूडमध्ये सर्व सहमतीने होतं – शिल्पा शिंदे – eNavakal\n»1:00 pm: गोंदिया – सर्पदंशाने मृत्यू झालेल्या मुलाला जिवंत करण्याचा दावा करणाऱ्या दोन आयुर्वेदिक डॉक्टरांना पोलिसांनी ताब्यात घेतले\n»9:21 am: मुंबई – मालाडमध्ये सुटकेसमध्ये आढळला महिलेचा मृतदेह. हैदराबादच्या १९ वर्षीय तरुणाला पोलिसांनी केली अटक\n»9:17 am: उत्तराखंड – उत्तरकाशीमध्ये पहाटे ४:०६ वाजता जाणवले; ३.२ रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के\n»8:17 am: पंढरपूर – शारदीय नवरात्रीनिमित्त विठुराया आणि रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात गुलाबाच्या फुलांची आकर्षक सजावट\n»7:15 am: मुंबई – मुंबईत पेट्रोलच्या दरात 11 पैशांनी वाढ; डिझेल 24 पैशांनी महागले\nआघाडीच्या बातम्या मनोरंजन मुंबई\n#MeToo बॉलिवूडमध्ये सर्व सहमतीने होतं – शिल्पा शिंदे\nमुंबई – भारतात #MeToo मोहिमेमुळे अनेक लैंगिक शोषणा प्रकरणांना वाचा फुटली आहे. अनेकांनी या #MeToo मोहिमेचे समर्थन केले असताना स्वत: लैंगिक शोषणाची बळी बिग बॉस ११ ची विजेती अभिनेत्री शिल्पा शिंदेने केलेल्या वक्तव्याने खळबळ उडाली आहे. लैंगिक शोषणाची घटना जेव्हा घडते त्याचवेळी त्याविरोधात आवाज उठवा, नंतर बोलून काही उपयोग नाही. सिनेमा इंडस्ट्रीत रेप होत नाहीत, बळजबरी होत नाही. ज्या गोष्टी होतात त्या परस्पर सहमतीने होतात, असे शिल्पा शिंदेने म्हटले आहे.\nईशा अंबानीच्या साखरपुड्यात प्रियंका-निकचा देसी अवतार\n#MeToo अभिनेते आलोकनाथ यांच्यावर बलात्कारचा आरोप\n#MeToo नाना पाटेकर यांना महिला आयोगाची नोटीस\n‘राणादा’च्या मित्राची मालिकेतून एक्झिट; पोलिसांत दाखल\nशबरीमला मंदिरातील महिला प्रवेश विरोधात वाशीमध्ये निदर्शने\nवाड्यात दोन लाखांचा गुटखा जप्त दोघांवर कारवाई\nसोमय्या महाविद्यालयात परकीय भाषांच्या वेदीवर मराठीचा बळी\nमुंबई- गेली दोन वर्षे चर्चेत असलेल्या के. जे. सोमय्या कला-वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयातील मराठी विषयाच्या अस्तित्वाचा प्रश्न आता अधिकच चिघळला आहे. कनिष्ठ महाविद्यालयात मराठीच्या पूर्ण वेळ...\nNews आघाडीच्या बातम्या मुंबई\n#MaharashtraBandh दादरमध्ये फूल, मच्छी, भाजी मार्केट बंद\nमुंबई – मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. आज ऑगस्ट क्रांती दिनी 9 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे,...\nभिवंडीत महिलेने दिला एकाच वेळी चार मुलांना जन्म\nभिवंडी – भिवंडीतील शासकीय रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या एका 26 वर्षीय महिलेने एकाच वेळी चार बाळांना जन्म दिल्याची घटना सायंकाळी घडली आहे.ही घटना शहरातील स्व.इंदिरा...\nअक्षयबरोबर काम करताना मजा आली\nमुंबई- अभिनेत्री राधिका आपटे हिची प्रमुख भूमिका असलेला ‘पॅडमॅन’ हा सिनेमा रिलीजसाठी सज्ज आहे. पुढच्या वर्षात जानेवारीतच तो दाखल होतोय. त्यात अक्षयकुमार आणि सोनम कपूर...\nइलेक्ट्रिक बस करार रद्द\nमुंबई- प्रदुषणावर आळा घालण्यासाठी 40 इलेक्ट्रिक बस पुरविण्याचा एका कंपनीशी केलेला करार एकतर्फी रद्द करण्यार्‍या बेस्ट प्रशासनाला उच्च न्यायालयाने आज चांगलाच दणका दिला. कायद्याचे उल्लंघन...\n‘मीटू’ मोहिमेबाबत हायकोर्टात याचिका\nमुंबई- संपूर्ण देशभरात सुरू असलेल्या ‘मीटू’ या मोहिमेबाबत आज हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. वकील सन्नी पुनामिया यांनी ही याचिका दाखल केली आहे....\nएम. जे. अकबरांवर आणखीन एक आरोप महिला पत्रकाराने लेखाच्या माध्यमातून केले उघड\nनवी दिल्ली- लैंगिक शोषणाच्या आरोपांमुळे अडचणीत आलेले परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांच्याविरोधात आणखीन एका महिला पत्रकाराने आरोप केला आहे. अकबर यांनी आपल्याला अनेकवेळा...\nनरेंद्र मोदींच्या शिर्डीतील कार्यक्रमाला गर्दी जमविण्यासाठी 2 कोटींची उधळण\nमुंबई- राज्यात एकीकडे तिजोरीत खडखडाट असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिर्डीतील कार्यक्रमाला गर्दी जमविण्यासाठी राज्य सरकार तब्बल दोन कोटी रुपयांची उधळण करणार असल्याची धक्कादायक माहिती...\nराहुल गांधी दोन दिवस मध्य प्रदेश दौर्‍यावर\nग्वाल्हेर- राहुल गांधी दोन दिवसांच्या मध्य प्रदेश दौर्‍यावर आहेत. आज, ग्वाल्हेर येथील किला भागात असलेल्या गुरुद्वाराला भेट देऊन त्यांनी माथा टेकला. यावेळी राहुलबरोबर ज्योतिरादित्य सिंधिया,...\nसामना रात्री ०८ वाजता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=309&Itemid=502&limitstart=8", "date_download": "2018-10-16T20:31:13Z", "digest": "sha1:FT2JIRKDSILKDIHE45JK255HDYHQ4BXP", "length": 5698, "nlines": 38, "source_domain": "saneguruji.net", "title": "*कलिंगडाच्या साली", "raw_content": "मंगळवार, ऑक्टोबंर 16, 2018\n“अहो, दंड एक रुपया कीं हजार हा प्रश्न नाहीं. पुष्कळ वेळां श्रीमंतांना एक पै दंड केल्याची उदाहरणे आहेत. त्या पैनेंहीं त्यांची प्रतिष्ठा जाते. त्यांच्या कृत्यावर कांही पांघरून घालीत नाहीं आपण, काय धनजीशेट” अधिकार्‍यांनी एटींत विचारलें.\n“मी तो बिलकुल निरपराधी. पाप नाहीं केला. सो रुपये द्या म्हणतां देते. परंतु ती शुक्रीच चावट. जंगलांत मला म्हणायची, नवरा ठोकतो, ताडी पितो. तुम्ही सांभाळा. मी पीडा नको म्हटलें. तरी आली. तिला नेऊन सोडून दिलें. या लोकांना खरेंखोटें काहीं नाहीं. रानटी जात. \n“जपून बोला.” बुधा म्हणाला.\n” धनजीशेट उसळून म्हणाला.\n“रानटी आम्हीं नाहीं; तुम्ही आहांत. गरीबांच्या रक्तावर जगणारेंस, बायामाणसांची अब्रू घेणारे. तुम्हांला न्यायनीत नाहीं, दिल्या शब्दाची किंमत नाहीं, केलेल्या वायद्याची, कराराची कदर नाहीं. तुम्हीं रानटी. बंगल्यात राहाणारे, ब्रँडी पिणारे तुम्ही रानटी. आम्ही नाही रानटी. आम्ही देवाला भिऊन वागतो.” बुध्या बोलला.\n“जाऊं द्या. झालें गेलें विसरा. मग मजुरीचा नवा दर ठरला ना धनजीशेट, तुम्ही शंभर रुपये शुक्री किंवा मंगळ्या यांच्याकडे पाठवा. मंगळ्या वगैरे सारे सोडून देण्यांत येतील. संप थांबवा. शान्ति राखा.” अधिकारी म्हणाले.\nआदिवासी गेले. बडी मंडळी बसली होती. खादीचा कार्यक्रम होता. चहा, फळफळावळ, बिस्किटें, चिवडा, सारें होते.\n“न्याय शेवटीं वर्गदूषितच असतो,” आदिवासी सेवक म्हणाले.\n“तुम्हीसुद्धा वर्गयुद्धाची भाषां बोलू लागलांत \n“धनजीशेटनीं स्त्रीवर अत्याचार केला. तुम्ही त्यांना शंभर रुपये दंड करतां. गरिबांच्या बायकांची तुमच्या न्यायदेवतेसमोर हीच का किंमत सर्वत्र हाच प्रकार. अमेरिकेंत एखाद्या नीग्रोनें गोर्‍या स्त्रीला हात लावला तर त्याला जिवंत जाळतात. परंतु नीग्रो स्त्रियांवर गोर्‍यांनीं अत्याचार केलें तर सर्वत्र हाच प्रकार. अमेरिकेंत एखाद्या नीग्रोनें गोर्‍या स्त्रीला हात लावला तर त्याला जिवंत जाळतात. परंतु नीग्रो स्त्रियांवर गोर्‍यांनीं अत्याचार केलें तर त्यांना होईल का फाशीची शिक्षा त्यांना होईल का फाशीची शिक्षा निदान तुरुंगात ५१० वर्षें तरी पाठवतील का ज्यांच्या हातांत पैसा, त्याच्यासाठी न्याय असतो. कायद्यासमोर सारें समान, हें झूट आहे. श्रीमंत पुन्हा वकीलबॅरिस्टर देईल. वाटेल ते सिद्ध करील. गरिबाला कायद्याचा सल्ला द्यायलाही कोणी नसतें. हें सारें फोल आहे.” ते सेवक म्हणाले.\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=441&Itemid=631&limitstart=121", "date_download": "2018-10-16T20:44:39Z", "digest": "sha1:LJZRT34Z5TETU3UQ7TJT5FAIXGZ22X3Z", "length": 3519, "nlines": 22, "source_domain": "saneguruji.net", "title": "सोन्यामारुति", "raw_content": "मंगळवार, ऑक्टोबंर 16, 2018\n तुला वाचण्याची जरूरी नाही. जे येथे सांगितलेंस तें सर्वत्र सांग. हीं सोन्यामारुतींची मंदिरे सर्वाना दाखव. एका प्रखरमय भावनेनें मनुष्य एका क्षणांत सारे शिकतो, जें भावनाहीनास तपेंच्या तपें अध्ययन करुन पूर्णपणें समजत नाही जा तुझा आमचा झेंडा एक. तूं आमच्या झेंड्याच्या खाली आलास. आम्हांला किती आनंद होईल किती उत्साह चढेल आतां किती उत्साह चढेल आतां आम्हीही नाचूं, कूंदूं, गांवोगाव जाऊं. पेटवूं खेडीपाडी. पेटवू महाराष्ट्र पेटवूं विशाल भारत आम्हीही नाचूं, कूंदूं, गांवोगाव जाऊं. पेटवूं खेडीपाडी. पेटवू महाराष्ट्र पेटवूं विशाल भारत पेटणार्‍या जगात पेट घेणारा भारतहि शोभूं दे पेटणार्‍या जगात पेट घेणारा भारतहि शोभूं दे कोट्यावधि सोन्यामारुति जागे होऊं देत. या प्रंचड घंटा घणणणणण वाजूं देत. चला, आपण या घंटा वाजवू कोट्यावधि सोन्यामारुति जागे होऊं देत. या प्रंचड घंटा घणणणणण वाजूं देत. चला, आपण या घंटा वाजवू अनंत सोन्यामारुतींच्या मंदिरांतील प्रचंड घंटा.'' भाऊ भराभरा भावना शब्दांत ओतीत होता.\nतेथें तो लाल झेंडा होता. धाकट्या भावानें तो हातांत धरला, मोठा भाऊ तेथें उभा राहिला. सारी मुलें उभीं राहिली. ''खर्‍या सोन्यामारुतीचा जयजयकार असो अनंत सोन्यामारुतींचा जयजयकार असो अनंत सोन्यामारुतींचा जयजयकार असो '' असे जयध्वनि झाले व त्या नदीतीरावर, त्या ओंकारेश्वराच्या भोंवतीं, त्या स्मशानांत, त्या रस्त्यांत, त्या गल्लीत, सर्वत्र ते दुमदुमु लागले. जयध्वनीचे प्रतिध्वनि आपटत आपटत सार्‍या महाराष्ट्रभर गेले, हिदुंस्थानभर गेले, सर्वत्र गेले.\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/prasad-oak-ravi-jadhav-sachin-khedekar-sonali-kulkarni-upcoming-movie-kaccha-limbu-poster-released-1490964/", "date_download": "2018-10-16T21:00:16Z", "digest": "sha1:BD5JYQH5KMDNUDT3ZDBXKBIUO5J4WQ4U", "length": 13685, "nlines": 214, "source_domain": "www.loksatta.com", "title": "prasad oak ravi jadhav sachin khedekar sonali kulkarni upcoming movie kaccha limbu poster released | रवी जाधव, सोनालीच्या ‘कच्चा लिंबू’ सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित | Loksatta", "raw_content": "\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\nरवी जाधव, सोनालीच्या ‘कच्चा लिंबू’ सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित\nरवी जाधव, सोनालीच्या ‘कच्चा लिंबू’ सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित\nएका महत्त्वपूर्ण विषयावर हा सिनेमा भाष्य करतोय\n'कच्चा लिंबू' सिनेमाचे पोस्टर\nअभिनेता प्रसाद ओक दिग्दर्शित ‘कच्चा लिंबू’ या आगामी सिनेमाचे पहिले पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले. सोनाली कुलकर्णी, सचिन खेडेकर, रवी जाधव यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या सिनेमात मनमीत पेम याचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे. गेल्यावर्षी गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली होता. प्रसादने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून या सिनेमाचे पहिले पोस्टर प्रदर्शित केले.\nVIDEO: श्रीदेवी, शिल्पाने मिळून उडवली करणची खिल्ली\nब्लॅक अॅण्ड व्हाइटमध्ये असणाऱ्या या पोस्टरमध्ये सोनाली आणि रवीच्या चेहऱ्यावर गंभीर भाव दिसत आहेत. तर मागे उभे असलेले सचिन मात्र थोडेसे हसताना दिसतायेत. मनमीतचीही या पोस्टरमध्ये झलक पाहावयास मिळते. एका महत्त्वपूर्ण विषयावर हा सिनेमा भाष्य करतोय असं प्रथमदर्शनी या सिनेमाच्या पोस्टरकडे पाहून दिसतं. पण सिनेमाची कथा अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे. पोस्टरवरील मनमीतची झलक पाहतात तो यात गतीमंद मुलाच्या भूमिकेत असण्याची शक्यता आहे.\n\"कच्चा लिंबू\" चं पहिलं वहिलं पोस्टर… आपल्या शुभेच्छा आणि आशीर्वाद कायम राहू द्या… आपल्या शुभेच्छा आणि आशीर्वाद कायम राहू द्या…\nप्रसादने याआधी कच्चा लिंबू सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरूवात करणार असल्याचे म्हटले होते. तेव्हाही इन्स्टाग्रामवरुन सिनेमाच्या नावाचा एक फोटो शेअर केला होता. या सिनेमात फक्त कलाकारच दिग्गज आहेत असं नाही तर निर्माते आणि लेखकांची फौजही भन्नाट आहे.\n‘होणार सून मी ह्या घरची’ फेम मंदार देवस्थळी हे या सिनेमाची निर्मिती करत आहेत. ‘टिपी’ आणि ‘बीपी’ फेम दिग्दर्शक रवी जाधव या सिनेमातून अभिनयात पदार्पण करत आहे.\nअक्षय कुमारच्या ‘टॉयलेट : एक प्रेम कथा’चा ट्रेलर प्रदर्शित\nप्रसादने याआधी पुष्कर श्रोतीसोबत ‘हाय काय नाय काय’ या सिनेमाचे दिग्दर्शन केले होते. पण आता त्याच्या एकट्याच्या दिग्दर्शनाखाली बनलेला हा त्याचा पहिला सिनेमा आहे. स्वरूप रिक्रिएशन अॅण्ड मीडिया प्रा.लि. प्रस्तुत, टीमवर्क अल्ट्रा क्रिएशन्स निर्मित आणि प्रसाद ओक दिग्दर्शित ‘कच्चा लिंबू’ हा सिनेमा येत्या ११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'महाराष्ट्रात येताना भीती नसते, कारण इथं मोदी-शाहंसारखे गुंड नाहीत'\n#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\nराज ठाकरे अमरावती एक्सप्रेसने विदर्भाकडे रवाना\n#MeToo : आरोपांनंतर 'यशराज फिल्म्स'मधून आशिष पाटील यांची हकालपट्टी\nमायलेकींच्या सुरक्षेसाठी तो उबर चालक मध्यरात्रीनंतरही दीड तास थांबून राहिला\n#MeToo : अकबरांच्या अडचणीत वाढ, १९ महिला पत्रकार कोर्टात\n#MeToo : आरोप सिद्ध होणाऱ्यांसोबत काम न करण्याचा फरहान अख्तरचा निर्णय\n#MeToo : आरोपांनंतर 'यशराज फिल्म्स'मधून आशिष पाटील यांची हकालपट्टी\n'राधिका मसाले'च्या मीम्सवर अनिता दाते म्हणते..\n#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्यांकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\n‘लोहपुरुष’ पोलीस आयुक्त, जरा इकडेही लक्ष द्या\nमित्राच्या अपघाती मृत्यूच्या तणावामुळे अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची आत्महत्या\n२८ नवे कुष्ठरुग्ण आढळले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-beauty-tips/home-remedies-to-clean-dark-underarm-118041000015_1.html", "date_download": "2018-10-16T20:42:36Z", "digest": "sha1:3RENREYC6L46NJ7TRYNWRFG2GJH5IFG5", "length": 12415, "nlines": 142, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "काळपट अंडरआर्म्स पासून मुक्तीसाठी 6 घरगुती उपाय | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 16 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nकाळपट अंडरआर्म्स पासून मुक्तीसाठी 6 घरगुती उपाय\nया सहा नैसर्गिक उपाय अमलात आणून आपण नेचरली काळपट अंडरआर्म्सचा रंग हलका करू शकतात.\nबटाटा एक नैसर्गिक ब्लीचिंग एजंट आहे. याने इतर ब्लीचिंग एजंटप्रमाणे त्वचेत इरिटेशन होत नाही. बटाट्याचा पातळ तुकडा कापून अंडरआर्म्सवर चोळावा. वाटल्यास याचे रस काढून काळ्या भागेवर लावून 15 ते 20 मिनिट राहू द्या. नंतर कोमट पाण्याने धुऊन घ्या.\nबटाट्याप्रमाणे काकडीही नैसर्गिक ब्लीचिंग एजंट आहे. याने त्वचेचा रंग हलका होण्यात मदत मिळते. काकडीची स्लाइस किंवा रस अंडरआर्म्सवर लावा. चांगल्या परिणामासाठी हा उपाय दिवसातून दोनदा अमलात आणू शकता.\nलिंबू एक नैसर्गिक ब्लीचिंग, अँटीबॅक्टिरियल आणि अँटीसेप्टिक एजंट आहे. अनेक त्वचासंबंधित आजारासाठी लिंबाचा रस वापरण्यात येतो. लिंबू कापून अंडरआर्म्सवर चोळा किंवा लिंबाचा रस प्रभावित भागेवर लावून 15 मिनिट राहून द्या. आपण लिंबाच्या रसात जरा साखरही मिसळू शकता. असे आठवड्यातून 2-3 वेळा करा. लिंबाने त्वचा कोरडी पडते म्हणून नंतर लगेच मॉइस्चराइजर लावा.\nडेड स्कीन हटवण्यासाठी बेकिंग सोडा पाण्यात मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट अंडरआर्म्सवर लावा. वाळल्यावर अंडरआर्म्स चोळून स्वच्छ करा. असे आठवड्यातून दोन ते तीन वेळा करू शकता.\nसंत्र्याची साल त्वचेचे रंग हलके करण्यात फायदेशीर ठरते. साल काही दिवस उन्हाळ्यात वाळवून घ्या. नंतर मिक्सरमध्ये बारीक करून पावडर तयार करा. आता दोन ते तीन चमचे पावडर गुलाब पाण्यात किंवा दुधात मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट अंडरआर्म्सवर 10 ते 15 मिनिट लावून ठेवा नंतर धुऊन टाका. आठवड्यातून दोन ते तीन वेळा करा.\nनारळाच्या तेलात व्हिटॅमिन इ आढळतं. हे रंग स्वच्छ करण्यात तसेच नैसर्गिक डिओडरेंटचे काम करतं. कोकोनट ऑयलने अंडरआर्म्सची मालीश करून 10 ते 15 मिनिट तसेच राहू द्या. नंतर हलक्या साबण वापरून धुऊन टाका. हा उपाय आठवड्यातून 2 ते 3 वेळा अमलात आणू शकतो.\nघरी तयार करा नेलपेंट रिमुव्हर\nउन्हाळ्यात चमकदार त्वचेसाठी काकडीचे फेस पॅक\nअवेळी होणार्‍या केस गळतीवर घरगुती उपाय\nसौंदर्यासाठी टूथपेस्ट, जाणून घ्या फायदे\nयावर अधिक वाचा :\nस्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...\nया जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...\nइम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख\nपाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...\nलिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...\nमराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...\nफेशियल करताना घेण्यात येणारी काळजी\nव्यवस्थित देखरेख नाही केली तर पुरळ (पिंपल) उठू शकतात. नॉर्मल त्वचा असल्यास सॉफ्ट साबणाने ...\n१६ ऑक्टोबर वर्ल्ड स्पाइन डे - निरोगी पाठीसाठी आठ सोपे मार्ग\nअनारोग्यदायी जीवनशैली, दगदगीची दिनचर्या आणि चुकीची शारीरिक ढब यामुळे पाठीच्या कण्याशी ...\nबाहेर जाताना घ्या डोळ्यांकी काळजी\nआजकाल ऑफिसमज्ञध्ये वा घरी सरार्स कॉम्प्युटरचा वापर अपरिहार्य असला तरी सलग दोन-तीन तास ...\nसफरचंदचे सेवन करा आणि दृष्टीदोष दूर करा\nआजारी व्यक्तीला प्रतिदिन एक सफारचंद खायला दिल्याने त्याची रोगप्रतिकारक शक्ती वाढून त्याला ...\nसर्वप्रथम भेंड्या धुऊन स्वच्छ फडक्याने कोरड्या पुसून घ्याव्या, नंतर त्या चिराव्यात. नंतर ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://marathicineyug.com/videos/trailers-teasers?limit=6&start=12", "date_download": "2018-10-16T21:10:10Z", "digest": "sha1:6TJ3G3UQ73OCIFRT3NKBUAS2XJFDMZZK", "length": 8684, "nlines": 220, "source_domain": "marathicineyug.com", "title": "Trailers/Teasers - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\n‘ट्रकभर स्वप्नं’ २४ ऑगस्टला चित्रपटगृहात - पहा ट्रेलर\nमुंबईत आपल्या हक्काचे घर घेण्याचे स्वप्न उराशी बाळगून अनेक जण त्यासाठी दिवसरात्र झटत असतात. 'एक घर हो सपनों का’ पण स्वप्न प्रत्यक्षात आणणे हे महाकठीण काम... प्रत्येकाच्या मनात लपलेली ही इच्छा कधी पूर्ण होते तर कधी स्वप्नांच्या हिंदोळ्यावरून परतून जाते. घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी एका मध्यमवर्गीय कुटुंबाने केलेली धडपड दाखविणारा ‘ट्रकभर स्वप्नं’ हा चित्रपट २४ ऑगस्टला आपल्या भेटीला येणार आहे. आयकॉनिक चंद्रकांत प्रॅाडक्शन्स प्रा. लि व आदित्य चित्र प्रा.लि यांची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रमोद पवार यांचे आहे.\n'शुभ लग्न सावधान' मधला सुबोध बायकोला घाबरतो - पहा टीझर\nलग्न म्हणजे दोन जीवांचे मिलन असते. आयुष्यभर एकमेकांना एकत्र बांधून ठेवणारी ती अमुल्य गाठ असते. मात्र, काहीजणांना ही गाठ बंधनात अडकवल्यागत वाटत असते. त्यामुळेच तर कित्येकजण मंगलाष्टकामधील 'सावधान' या शब्दाचा सूचित अर्थ लावत लग्नापासून दूर पळतात. पल्लवी विनय जोशी निर्मित आणि समीर रमेश सुर्वे दिग्दर्शित 'शुभ लग्न सावधान' या सिनेमात अश्याच एका तरुणाची गोष्ट मांडण्यात आली असून, नुकताच या सिनेमाचा मजेशीर टीझर लाँँच करण्यात आला. श्री राम आगाशे (कल्पनाकांत) यांच्या 'मी बायकोला घाबरतो' या धम्माल काव्यपंक्तीवर, प्रमुख भूमिकेत असलेल्या सुबोध भावेची उडालेली भंबेरी या टीझरमध्ये आपल्याला बघायला मिळते.\nरहस्याचा खजिना असलेल्या ‘Once मोअर’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित\nचित्रपटाची उत्सुकता वाढवणारे ‘Once मोअर’ या आगामी चित्रपटाचे पोस्टर आणि त्याची पहिली झलक प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटात नेमकं काय असणार याविषयी तर्क-वितर्क लढवले जात होते. चित्रपटाचे पोस्टर आणि पहिल्या प्रोमोवरून रहस्यावर आधारित हा चित्रपट असल्याचे लक्षात आले होते, मात्र चित्रपटातील पात्रांचा खुलासा यातून झाला नव्हता. ‘Once मोअर’ चित्रपटाच्या टीझर मधून हा खुलासा होणार असून यातून वेगवेगळी पात्र आपल्या भेटीला आली आहेत.\nअनेक पुरस्कारप्राप्त निर्माता 'अमोल कागणे' चं \"मान्सून फुटबॉल\" द्वारे अभिनयात पदार्पण\nसचिन पिळगांवकर दिग्दर्शित ‘अशी ही आशिकी’ च्या निमित्ताने नवीन वर्षात ‘व्हॅलेन्टाईन डे’ ऐवजी साजरा होणार ‘AHA’ डे\n‘मी शिवाजी पार्क’ १८ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला\nए. आर.रेहमान आणि अगडबम नाजुकाची 'ग्रेटभेट'\nबहुचर्चित ‘मुळशी पॅटर्न’ ची मोशन पोस्टरद्वारे प्रदर्शनाची तारीख जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=309&Itemid=502&limitstart=9", "date_download": "2018-10-16T20:22:05Z", "digest": "sha1:KXUK34TW2G3TJVNPSHZGZS2C5XTNROCV", "length": 6114, "nlines": 37, "source_domain": "saneguruji.net", "title": "*कलिंगडाच्या साली", "raw_content": "मंगळवार, ऑक्टोबंर 16, 2018\n“तुम अजून खरे गांधीवादी नाहीं झाले.” एक शेटजी म्हणाले.\n“युद्धाच्या काळांत ऑस्ट्रेलियन लोजिरांनीं मुंबईत चावटपणा सुरू केला तेव्हा महात्माजींनीं लिहिलें कीं हिंसाअहिंसेचा सवाल नाहीं. सतित्वाच रक्षण झालच पाहिजे मला गांधीवाद तुम्ही नको शिकवायला.” ते आदिवासी सेवक म्हणाले.\n“जाऊं द्या. ते आदिवासी गेले ना त्यांना शंभर रुपये पांच हजारांच्या जागी आहेत. उगीच आपला वाद कशाला त्यांना शंभर रुपये पांच हजारांच्या जागी आहेत. उगीच आपला वाद कशाला आतां आपण निघू सारे.” अधिकारी म्हणाले.\nनमस्कार झाले. सलाम झाले. साहेबजी, प्रकार झाले.\nशुक्री संचित असे. तिच्या तोंडावर अलिकडे कधीं हसूं दिसत नसे. गरीब लोक दु:खे उगाळीत कधीं बसत नाहीत. एकप्रकारें संपूर्ण जीवन ते जगत असतात. दु:खीचा बाऊ करण्याची शिष्ट लोकांची पद्धत असते. गरीब दु:खांना महत्त्व देतील तर त्यांना जगताच येणार नाहीं. साधें फूल पाहून, एखादा सुन्दर पक्षी पाहून, एखादा मासा मिळाला, एखादा ताडीचा द्रोण मिळाला तर लगेच दु:खें विसरून तें हसतील, आनंदतील. मग शुक्री अशी कां बरें वास्तविक तिचा स्वभाव आनंदी. ती अजून झाडांवर चढे. फांद्यांवर झोंके घेई. ती रानफुलें आणी आणि केंसांत गुंफी. परंतु अलिकडे हा सारा खेळकरपणा पार लोपला. काय झालें वास्तविक तिचा स्वभाव आनंदी. ती अजून झाडांवर चढे. फांद्यांवर झोंके घेई. ती रानफुलें आणी आणि केंसांत गुंफी. परंतु अलिकडे हा सारा खेळकरपणा पार लोपला. काय झालें तिच्या जीवनचंद्राला कोणतें ग्रहण लागलें होतें\nत्या दिवशी तिचा नवरा खुचींत होता. मंगळ्या शुक्रीकडे पाहून हंसे. त्याला आनंद झाला होता. परंतु शुक्रीचें मुख खिन्न नि उदासच होतें. त्याच्या आनंदाचें प्रतिबिंब तिच्या तोंडावर उठेना, उमटेना, कां बरें असें\n“अग, हंस कीं जरा मी हंसतो आहे आणि तुझं तोंड कां कोणी मेल्यावाणी मी हंसतो आहे आणि तुझं तोंड कां कोणी मेल्यावाणी तुला किती दिवसांत मारलें नाहीं म्हणून का राग तुला किती दिवसांत मारलें नाहीं म्हणून का राग दोन तडाके देउं म्हणजे हंसशील दोन तडाके देउं म्हणजे हंसशील बायकांचे सारे न्यारे. त्यांना हंसवायला जावं तर त्या रडतात. त्यांना रडवायला जावं तर त्या हंसतात. माझ्या हातच्या थपडा तुला गोड वाटतात. होयना बायकांचे सारे न्यारे. त्यांना हंसवायला जावं तर त्या रडतात. त्यांना रडवायला जावं तर त्या हंसतात. माझ्या हातच्या थपडा तुला गोड वाटतात. होयना बोल की सटवे\nशुक्री कांही बोलली नाहीं. ती झोपडींतून उठून बाहेर गेली. शून्य मनानें ती कोठे तरी पाहात होती. मंगळ्या पाठोपाठ आला. एका झाडाखाली ती पाठमोरी बसली होती. त्यानें हळूच जाऊन तिचे डोळे धरले.\n अग, तुझं पोट मोठं पाहून मला मघांसारखं हसूं येत होतं. माझा आनंद मनांत मावत नव्हता शुक्रीला बाळ होणार म्हणून मी खुशींत होतों. अशी रडतेस कां शुक्रीला बाळ होणार म्हणून मी खुशींत होतों. अशी रडतेस कां तुला कां चिंता वाटते तुला कां चिंता वाटते त्या पाद्याच्या इस्पितळांत तुला नेऊन ठेवूं कां त्या पाद्याच्या इस्पितळांत तुला नेऊन ठेवूं कां शुक्री, काळजी नको करूं या झाडाला बाळासाठी झोंका बांधू. त्याला आपण गाणीं गाऊं, नको रडूं.”\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.marathi.aarogya.com/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%98%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%80/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%A6/%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%93%E0%A4%AA%E0%A5%85%E0%A4%A5%E0%A5%80-%E0%A4%A1%E0%A5%89%E0%A4%95%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%9F%E0%A4%B0-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%A4-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A6.html", "date_download": "2018-10-16T20:42:34Z", "digest": "sha1:VRNHGKQKVCBRW7KQBZSDWIQ4QMWM3EYI", "length": 12997, "nlines": 120, "source_domain": "www.marathi.aarogya.com", "title": "होमिओपॅथी डॉक्‍टर देत आहेत प्रतिसाद! - आरोग्य.कॉम - मराठी", "raw_content": "\nपोषक पदार्थ आणि अन्न\nकोड - पांढरे डाग\nहोमिओपॅथी डॉक्‍टर देत आहेत प्रतिसाद\nहोमिओपॅथी डॉक्‍टर देत आहेत प्रतिसाद\nहोमिओपॅथीवर आधारलेला पहिला मराठी चित्रपट अमर आदित्य प्रॉडक्‍शन निर्मिती आणि योगेश गोसावी दिग्दर्शित प्रतिसाद.. द रिस्पॉंन्स हा पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात पुढील शुक्रवारी (ता. 28) प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट रुग्ण डॉक्‍टर यांच्या नातेसंबंधावर व होमिओपॅथी या व्यवसायावर भाष्य करतो. हा चित्रपट जागतिक ख्यातीचे होमिओपॅथी डॉक्‍टर अमरसिंह निकम यांच्या अनुभवांवर बेतलेला असून, संकल्पना व पटकथा त्यांनी स्वतःच लिहिलेली आहे.\nलोकप्रिय अभिनेते संदीप कुलकर्णी यांनी या चित्रपटात डॉ. आदित्य यांची भूमिका साकारली असून, ती डॉ. निकम यांच्याशी साधर्म्य साधणारी आहे. श्‍वास' चित्रपटात साकारलेल्या डॉक्‍टरच्या भूमिकेनंतर मला, डॉक्‍टरच्या भूमिका असलेल्या 5 6 चित्रपटांचे प्रस्ताव आले, पण त्या भूमिका इतक्‍या प्रभावी न वाटल्याने त्या मी स्वीकारल्या नाही. शिवाय मला टाइप कास्ट व्हायचे नव्हते. रुग्ण व डॉक्‍टर यांच्यातील रिलेशन जपणाऱ्या डॉ. आदित्यची भूमिका मला वेगळी व आव्हानात्मक वाटली; म्हणूनच \"प्रतिसाद.. द रिस्पॉंन्स' मी स्वीकारला, असे संदीप कुलकर्णी यांनी डॉक्‍टरांच्या कार्यक्रमात बोलताना सांगितले.\nया चित्रपटात संदीप कुलकर्णी यांच्यासोबत महत्त्वाच्या भूमिकेत वावरणारे कलावंत किशोर कदम या कार्यक्रमात बोलताना म्हणाले, ही माझी भूमिका अतिशय वेगळी असून, संदीप कुलकर्णी, नीलम शिर्के यांच्यासोबत काम करताना वेगळा अनुभव देऊन गेला. ही भूमिका साकारण्यासाठी डॉ. निकम यांची विशेष मदत झाली.\nहोमिओपॅथीवर आधारित असलेल्या या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पुण्यातील डॉक्‍टर उत्स्फूर्त मदत करीत असून, या चित्रपटाच्या प्रचारासाठी ते विविध कार्यक्रमांचे आयोजन करीत आहेत. नुकताच पुण्यातील भारतीय विद्यापीठात एक भव्य कार्यक्रम आयोजित करून त्याची मुहूर्तमेढ रोवण्यात आली असल्याचे पीसीडीएमपीए'चे अध्यक्ष डॉ. राजेंद्र जगताप व सेक्रेटरी डॉ. विजय वरदे यांनी घोषित केले. या चित्रपटाचे प्रमोशन आपल्या क्‍लिनिक, हॉस्पिटल व मेडिकल कॉलेजमध्येही करावे, असे जाहीर आवाहन त्यांनी या प्रसंगी बोलताना उपस्थित डॉक्‍टरांना केले. या चित्रपटाच्या निर्मितीमुळे डॉक्‍टरांनी रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांच्याशी संवाद कसा साधावा, याची उकल होत असल्याने हा चित्रपट रुग्ण व डॉक्‍टर यांच्यामधला दुवा असेल, असेही ते पुढे बोलताना म्हणाले.\n28 मे रोजी महाराष्ट्रात प्रदर्शित होणाऱ्या प्रतिसाद.. द रिस्पॉंन्स या चित्रपटाचा आस्वाद रसिकांनी चित्रपटगृहातच घ्यावा, असे मनोगत निर्माते डॉ. विजयसिंह अमरसिंह निकम यांनी व्यक्त केले.\nआरोग्य म्हणजे सुदृढता असणे किंवा सुरळीतता असणे. सुदृढता, सुरळीतता आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी मार्गदर्शन करणे हा या वेबसाईटचा प्रयत्न आहे. आरोग्य.कॉम ही भारतातील आरोग्य विषयक माहिती पुरवण्यात सर्वात अग्रेसर असणा-या वेबसाईट्सपैकी एक आहे. या आरोग्यविषयक माहिती पुरवणा-या साईट्स म्हणजे डॉक्टर नव्हेत. पण आरोग्याविषयी पुरक माहिती व उपचारांचे वेगवेगळे माध्यम उपलब्ध करुन देणारी प्रगत यंत्रणा आहे. या साईटच्या गुणधर्मांमुळे इंटरनेटचा वापर करणा-यांमधे आरोग्य.\n» आमच्या सर्व समर्थन गट पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nआमच्या बातमीपत्राचे सदस्यत्व घ्या\nआरोग्य संबंधित नवीन माहिती मिळवा.\nआरोग्य.कॉम ही भारतातील एक आरोग्याविषयीची आघाडीची वेबसाईट आहे. ह्या वेबसाईटवर तुम्हाला आरोग्याविषयी जवळ जवळ सर्व वैद्यकीय आणि सर्वसामान्य माहिती मिळण्यास मदत होईल असे विभाग आहेत.\nहे आपले संकेतस्थळ आहे, यात सुधारण्याकरिता आपले काही प्रस्ताव किंवा प्रतिक्रीया असतील तर आम्हाला जरुर कळवा, आम्ही आमचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करू\n“माझे नाव पुंडलिक बोरसे आहे, मला आपल्या साइट मुळे फार उपयुक्त माहिती मिळाली म्हाणून आपले आभार व्यक्त करण्यासाठी ईमेल पाठवीत आहे.\nकॉपीराईट © २०१६ आरोग्य.कॉम सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.snpnews.in/2018/10/09/local-train-mumbai/", "date_download": "2018-10-16T21:57:15Z", "digest": "sha1:VMJ4MAICA6EGWDYCE22BK5QMSCPU2HDH", "length": 5352, "nlines": 76, "source_domain": "www.snpnews.in", "title": "लोकलचा दरवाजा अडवणाऱ्यांना आता पोलिसांचा दणका - SNP News | News Articles | Blogs | Technology | Social | Political | Education |Cultural", "raw_content": "\nलोकलचा दरवाजा अडवणाऱ्यांना आता पोलिसांचा दणका\n09/10/2018 SNP ReporterLeave a Comment on लोकलचा दरवाजा अडवणाऱ्यांना आता पोलिसांचा दणका\nलोकलचा दरवाजा अडवणाऱ्यांना आता पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. बोरिवली ते विरार दरम्यान रेल्वे सुरक्षा दलाने डोअर ब्लॉकिंग ड्राईव्ह चालवला आहे. त्यासाठी तीन टीम स्थापन करण्यात आल्या आहेत.\nलोकलच्या डब्यात साध्या वेषातील पोलीस जवान दादागिरी करणाऱ्यांचे चित्रीकरण करतील. हे चित्रीकरण तातडीने पुढच्या स्थानकातल्या आपल्या सहकाऱ्याला हे जवान पाठवतील. त्यानंतर पुढील स्थानकावरील पोलीस लगेच दारात उभे राहून दादागिरी करणाऱ्यांना तिथेच पकडतील.\nयापुढे गाडीत चढताना उतरताना कोणी धक्का मारला किंवा वाद घातला तर लगेच मुसक्या आवळल्या जातील त्यामुळे उद्दाम प्रवाशांच्या दादागिरीला चाप बसेल.\nभोके ग्रामस्थांनी केला महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात जाहीर प्रवेश\nपालिकेच्या शाळा,मैदाने,रुग्णालयात ‘संविधान उद्धेशिका’ शिलालेख बसवा – नगरसेविका सोनम जामसुतकर\nजलवाहिनींवर नवीन झडपा बसविण्यासाठी दक्षिण मुंबईत उद्या पाणीपुरवठा बंद\nअखेर जे.जे.रुग्णालयातील डॉक्टरांचा संप मागे\nमुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी ताहिर मर्चंटचा मृत्यू\nमहाराष्ट्र स्वाभिमान युवक उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी वैभव वीरकर यांची निवड\nकृषी उत्पादनांच्या निर्यातीस प्रोत्साहन देण्यासाठी सुरेश प्रभु यांचा पुढाकार\nदादरच्या फूल मार्केटमध्ये गोळीबार, एकाची हत्या\nप्रस्तावित नवीन औद्योगिक धोरण लवकरच मंजूर होईल – सुरेश प्रभु\nफुटवेअर आणि लेदर सेक्टरसाठी केंद्र सरकारचे खास पॅकेज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://sadha-sopa.com/widambane?page=1", "date_download": "2018-10-16T20:18:40Z", "digest": "sha1:YOJSEUQNNY5IKZH3FRXAD7IKRDLQ5D6N", "length": 12178, "nlines": 155, "source_domain": "sadha-sopa.com", "title": "विडंबन | साधं... सोपं...", "raw_content": "\nसाधं सोपं आयुष्य... साधं सोपं जगण्यासाठी...\nचाल: गं साजणी, कुण्या गावाची तू गं राणी\nआहे कशाची तू गं राणी\nथोडी लाजुन माझ्या पानी\nSelect ratingGive गंऽऽऽ भाजणी 1/10Give गंऽऽऽ भाजणी 2/10Give गंऽऽऽ भाजणी 3/10Give गंऽऽऽ भाजणी 4/10Give गंऽऽऽ भाजणी 5/10Give गंऽऽऽ भाजणी 6/10Give गंऽऽऽ भाजणी 7/10Give गंऽऽऽ भाजणी 8/10Give गंऽऽऽ भाजणी 9/10Give गंऽऽऽ भाजणी 10/10\nगंऽऽऽ भाजणी विषयीपुढे वाचा\nझाली बेभान ही तारा\nचाल : असा बेभान हा वारा\nझाली बेभान ही तारा, कुठे रे धाव मी घेऊ\nताराला राग आलेला, कुठे जाऊ, कुठे जाऊ\nSelect ratingGive झाली बेभान ही तारा 1/10Give झाली बेभान ही तारा 2/10Give झाली बेभान ही तारा 3/10Give झाली बेभान ही तारा 4/10Give झाली बेभान ही तारा 5/10Give झाली बेभान ही तारा 6/10Give झाली बेभान ही तारा 7/10Give झाली बेभान ही तारा 8/10Give झाली बेभान ही तारा 9/10Give झाली बेभान ही तारा 10/10\nझाली बेभान ही तारा विषयीपुढे वाचा\nचाल : आला आला वारा\nSelect ratingGive आली आली तारा 1/10Give आली आली तारा 2/10Give आली आली तारा 3/10Give आली आली तारा 4/10Give आली आली तारा 5/10Give आली आली तारा 6/10Give आली आली तारा 7/10Give आली आली तारा 8/10Give आली आली तारा 9/10Give आली आली तारा 10/10\nआली आली तारा विषयीपुढे वाचा\nचाल : घर आजा परदेसी तेरा देस बुलाये रे\nकुठून आली कळले नाही\nकुठे निघाली कळले नाही\nकाहीच कळण्या आधी माशी उडून गेली रे\nउडून आली माशी आणि उडून गेली रे\nSelect ratingGive उडून आली माशी 1/10Give उडून आली माशी 2/10Give उडून आली माशी 3/10Give उडून आली माशी 4/10Give उडून आली माशी 5/10Give उडून आली माशी 6/10Give उडून आली माशी 7/10Give उडून आली माशी 8/10Give उडून आली माशी 9/10Give उडून आली माशी 10/10\nउडून आली माशी विषयीपुढे वाचा\nवरण इतके गार असुनी\nचाल: तरुण आहे रात्र अजुनी\nवरण इतके गार असुनी\nभात तू खाल्लास का रे\nहात तू धुतलास का रे\nभात तू खाल्लास का रे\nSelect ratingGive वरण इतके गार असुनी 1/10Give वरण इतके गार असुनी 2/10Give वरण इतके गार असुनी 3/10Give वरण इतके गार असुनी 4/10Give वरण इतके गार असुनी 5/10Give वरण इतके गार असुनी 6/10Give वरण इतके गार असुनी 7/10Give वरण इतके गार असुनी 8/10Give वरण इतके गार असुनी 9/10Give वरण इतके गार असुनी 10/10\nवरण इतके गार असुनी विषयीपुढे वाचा\nचाल: माझे माहेर पंढरी...\nमज छळती ठाई ठाई\nमज छळती ठाई ठाई\nSelect ratingGive गेलो सासूच्या माहेरी 1/10Give गेलो सासूच्या माहेरी 2/10Give गेलो सासूच्या माहेरी 3/10Give गेलो सासूच्या माहेरी 4/10Give गेलो सासूच्या माहेरी 5/10Give गेलो सासूच्या माहेरी 6/10Give गेलो सासूच्या माहेरी 7/10Give गेलो सासूच्या माहेरी 8/10Give गेलो सासूच्या माहेरी 9/10Give गेलो सासूच्या माहेरी 10/10\nगेलो सासूच्या माहेरी विषयीपुढे वाचा\nचाल: दिवस असे की कोणी माझा नाही\nअन अंघोळ केली नाही\nSelect ratingGive दिवस असे की 1/10Give दिवस असे की 2/10Give दिवस असे की 3/10Give दिवस असे की 4/10Give दिवस असे की 5/10Give दिवस असे की 6/10Give दिवस असे की 7/10Give दिवस असे की 8/10Give दिवस असे की 9/10Give दिवस असे की 10/10\nदिवस असे की विषयीपुढे वाचा\nचाल: चांदण्यात फिरताना माझा धरलास हात\nचांदण्यात घोरताना मोठा येतो आवाज\nतरी आहे सावरतो, आवरतो मी आवाज\nSelect ratingGive चांदण्यात घोरताना 1/10Give चांदण्यात घोरताना 2/10Give चांदण्यात घोरताना 3/10Give चांदण्यात घोरताना 4/10Give चांदण्यात घोरताना 5/10Give चांदण्यात घोरताना 6/10Give चांदण्यात घोरताना 7/10Give चांदण्यात घोरताना 8/10Give चांदण्यात घोरताना 9/10Give चांदण्यात घोरताना 10/10\nचांदण्यात घोरताना विषयीपुढे वाचा\nचाल : इंद्रायणी काठी\nतुझ्या आजीसाठी, आणली ही काठी\nआता तरी मिठी, मार मला\nSelect ratingGive तुझ्या आजीसाठी 1/10Give तुझ्या आजीसाठी 2/10Give तुझ्या आजीसाठी 3/10Give तुझ्या आजीसाठी 4/10Give तुझ्या आजीसाठी 5/10Give तुझ्या आजीसाठी 6/10Give तुझ्या आजीसाठी 7/10Give तुझ्या आजीसाठी 8/10Give तुझ्या आजीसाठी 9/10Give तुझ्या आजीसाठी 10/10\nतुझ्या आजीसाठी विषयीपुढे वाचा\nजेवणात ही कढी अशीच राहुदे\nचाल : जीवनात ही घडी अशीच राहुदे\nजेवणात ही कढी अशीच राहूदे\nभाजीच्या वाटीतही कढीच वाढू दे\nSelect ratingGive जेवणात ही कढी अशीच राहुदे 1/10Give जेवणात ही कढी अशीच राहुदे 2/10Give जेवणात ही कढी अशीच राहुदे 3/10Give जेवणात ही कढी अशीच राहुदे 4/10Give जेवणात ही कढी अशीच राहुदे 5/10Give जेवणात ही कढी अशीच राहुदे 6/10Give जेवणात ही कढी अशीच राहुदे 7/10Give जेवणात ही कढी अशीच राहुदे 8/10Give जेवणात ही कढी अशीच राहुदे 9/10Give जेवणात ही कढी अशीच राहुदे 10/10\nजेवणात ही कढी अशीच राहुदे विषयीपुढे वाचा\nतुमचा ईमेल पत्ता द्या\nनवे लेखन प्रकाशित झाले की गूगल फीडबर्नर च्या कृपेने आपोआप आपल्या ईमेलवर येईल\nखरं तर माझ्याविषयी काहीही माहिती जाणून घ्यायची इच्छा तुम्हाला व्हावी असं या माहितीत काहीही नाही तरीही आपण इथे, या पानावर, आलाच आहात तर आपल्याला पिडण्याचं थोडं स्वातंत्र्य मी घेतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/62339", "date_download": "2018-10-16T21:09:20Z", "digest": "sha1:ESXNAYA7BLYSBQ6MMFJ43BFIYQMRXT2D", "length": 16839, "nlines": 220, "source_domain": "www.maayboli.com", "title": "बाबाची चप्पल | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /रंगीबेरंगी /केदार१२३ यांचे रंगीबेरंगी पान /बाबाची चप्पल\nफार तर पन्धरा सोळा वर्षान्चा असेन नसेन. बाबाची चप्पल माझ्या पायाला यायला लागली. मग कधी तरी बाबा घरी असताना बाबाची नजर चुकवून त्यान्ची चप्पल मुद्दाम घालून जाण हा स्वभाव बनला. बाबा चिडायचा म्हणायचे तुझी चप्पल घालून जा म्हणून. पण त्या चिडण्यात ही गम्मत वाटायची. का कोण जाणे पण त्या चपलेच्या स्पर्शात खुप खुप आपले पणा वाटायचा. बाबा सदोदित बरोबर असल्याचा भास व्ह्यायचा. बाबाने रागावून मग स्वताच्या चपले सारखी चप्पल आणून दिली. पण तरीही बाबान्ची चप्पल घालून घेण्यात जी गम्मत होती ती ह्या नव्या चपलेत नव्हती. बाबाला आवडायचे नाही आणि तेच मला आवडायच. परीक्षेला जाताना त्याची चप्पल घालून गेलो की खुप छान वाटायच. अगदी पेपर सोप्पा जायचा.\nपाय मोठा झाल्यावर मग ती चप्पल पायाला येइनाशी झाली. तरीही कोम्बून पाय त्यात भरायचो. मग पुढे शिक्षण झाल्यावर नोकरी निमीत्त बाहेर गावी गेल्यावर चपलेचा सन्बध तुटला. अगदीच तुटल्या तुटल्या सारख झाल. बाबा आजारी पडल्यावर मग घरी बाबाच्या चपले जवळ आलो पण मात्र पुन्हा चपलेच्या खेळाची गम्मत येइनाशी झाली. ईस्पीतळाच्या वार्‍या सुरू झाल्या. अनेकदा अतिदक्षता कक्षाच्या बाहेर बाबाची चप्पल असायची. ती परत बाबाच्या पायात यावी म्हणून देवा जवळ प्रार्थना करायचा. काही वेळा देवाने माझी प्रार्थना ऐकलीही. पण पुढे कदाचित देवाला हा चपलेचा खेळ पुढे चालवायचा नसावा. तो पटकन बाबाला घेऊन गेला. खल्लस. पटदिशी खेळ सम्पला. बाबाच्या अन्त्यविधीला देवाला चिडवायला मुद्दाम बाबाची चप्पल घालून गेलो. कदाचित मुद्दाम कदाचित चुकून असेल. बाबा जळताना चप्पल माझ्या पायाशी होती. ती हृदया जवळ यावी म्हणून कवटाळून छातीशी घेतली. तीही लगेच मला बिलगली माझे स्वान्त्वन करायला. काही अश्रु चपलेवर ओघळले काही मनातच राहीले. ते असे कधी कधी बाहेर पडतात. आत्ता सारखे. बाबा गेला पण जाताना आपली चप्पल देउन गेला. वारसा हक्काने ती माझ्या कडे आली.\nपुढे चपलेने मला धीर दिला. बाबाची वाचनाची आवड मी लिखाणातून भागवली. चालण्याची आवड मैलोनमैल प्रवास करून भागवली. बडबडण्याची आवड बडबडून भागवली. खाण्याची आवड खाद्य पदार्थान्चे दुकान सुरू करून भागवली. परोपकाराची आवड अनेकाना मदत करून भागवली. आता खर्‍या अर्थाने चप्पल माझ्या पायाला यायला लागली होती.\nअनेकदा मी बाबाची चप्पल पायात घालून बाहेर जातो. घरचे ओरडतात पण मी ऐकत नाही. त्याना माझे आणि चपलेचे नाते त्याना माहीत नाही त्याला ते तरी काय करणार कधी कधी मी कुण्या स्नेह्याकडे जातो. चप्पल त्याच्या घराबाहेर काढतो. स्नेही मग विनोद करतात. म्हणतात. तुझ काय बर आहे. तुझी चप्पल कधीच चोरीली जाणार नाही (मनात: इतकी जुनी पुराणी चप्पल कोण नेणार कधी कधी मी कुण्या स्नेह्याकडे जातो. चप्पल त्याच्या घराबाहेर काढतो. स्नेही मग विनोद करतात. म्हणतात. तुझ काय बर आहे. तुझी चप्पल कधीच चोरीली जाणार नाही (मनात: इतकी जुनी पुराणी चप्पल कोण नेणार) सर्व जण हसतात मी सर्वात मोठ्याने हसतो आणि हळुच म्हणतो ही चप्पल माझ्या बाबाची आहे आणि \" In real sense, I stepped into my father's shoes\"\nकेदार१२३ यांचे रंगीबेरंगी पान\nकेदार, खूप छान लिहीलसं.\nकेदार, खूप छान लिहीलसं. हृदयस्पर्शी. रडवलस.\nहे असले उद्योग मी ही करायचो... (भूतकाळ)\n एकदम हृदयस्पर्शी.. >> +१\n अतिदक्षता विभागाच्या वाऱ्या , चप्पल बाबाच्या पायात जावी हि प्रार्थना ....\nसुंदर लिहिलंय . मनाला भिडलं\nसुंदर लिहिलंय . मनाला भिडलं अगदी\nसुंदर लिहिलंय . मनाला भिडलं\nसुंदर लिहिलंय . मनाला भिडलं अगदी <<++११\nमनातले अश्रु शब्दावाटे उमटले इतकेच\nप्रत्येकाच्या मनात असे हळवे\nप्रत्येकाच्या मनात असे हळवे कोपरे असतात आपल्या आई वडिलांविषयी.\nछान लिहिलंय ....खूप रिलेट\nछान लिहिलंय ....खूप रिलेट झालं.\nमस्तं. >>प्रत्येकाच्या मनात असे हळवे कोपरे असतात आपल्या आई वडिलांविषयी.--- +१\nमी कधी काही माझ्या बाबांचा\nमी कधी काही माझ्या बाबांचा शर्ट घालतो ... मस्त वाटते\n माझा भाऊ लहान असताना वडीलान्च बनीयन घालायचा ते आठवले (वय ८-१० वर्षे असेल त्याचे)...एकदा आम्हाला एका लग्नाला जायचे होते, आणि भावाने चूप्-चाप बनीयन घातले त्यान्चे...त्यावेळेस \"एक दाण्डीवर आणि एक ***\" \" अशीच पद्धत असल्याने त्याना काही केल्या बनीयन सापडेना...\nखूप शोधा-शोध, चीड-चीड झाली...मलाच शन्का आली आणि मग मी भावाच्या शर्टाच्या आत डोकावून पाहीले, तेव्हा बनीयनचा गळा खूप खाली गेलेला दिसला आणि वडीलन्च्या हरवलेल्या बनीयन चा शोध लागला \nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.marathi.aarogya.com/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%98%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%80/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A6%E0%A5%AF/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%87%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%9F-%E0%A4%A0%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A5%80.html", "date_download": "2018-10-16T20:42:47Z", "digest": "sha1:TMKPOFGJOPW5QYLNHCAGKHUGC7LN7WEJ", "length": 16471, "nlines": 121, "source_domain": "www.marathi.aarogya.com", "title": "साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट ठरणार 'जीवनदायी' - आरोग्य.कॉम - मराठी", "raw_content": "\nपोषक पदार्थ आणि अन्न\nकोड - पांढरे डाग\nसाईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट ठरणार 'जीवनदायी'\nसाईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट ठरणार 'जीवनदायी'\nसर्वसामान्यांना परवडेल अशा दरात उच्चतम आणि 'स्टेट ऑफ आर्ट' दर्जाच्या आरोग्यसुविधा उपलब्ध करून देणाऱ्या 'श्री साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट अँड रिसर्च सेंटर'मध्ये सरकारची जीवनदायी योजना लागू करणार असल्याचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मान्य केले आहे.\nया हॉस्पिटलचे उद्घाटन बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री छगन भुजबळ तसेच आरोग्य राज्यमंत्री डॉ. शोभा बच्छाव यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. अत्याधुनिक सुविधांमुळे तर हे हॉस्पिटल हृदयरुग्णांसाठी जीवनदायी ठरणार आहेच. पण, जीवनदायी योजनेमुळे गरिबांनाही इथे उपचार घेता येणार आहेत. वाषिर्क उत्पन्न २० हजार रुपये असलेल्यांना हृदय शस्त्रक्रिया आणि अन्य गंभीर आजारांवरील उपचारांसाठी सरकारतर्फे दीड ते अडीच लाख रुपयांची मदत जीवनदायी योजनेअंतर्गत केली जाते.\nडॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी आणि डॉ. पल्लवी धर्माधिकारी यांच्या अथक परिश्रमांतून साकारलेल्या श्री साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट अँड रिसर्च सेंटरच्या रुपाने केवळ नाशिकच नव्हे तर अवघ्या उत्तर महाराष्ट्राला उच्च वैद्यकिय कौशल्य आणि अत्याधुनिक यंत्रसामुग्रीने सज्ज असलेले आंतरराष्ट्रीय दर्जाचे हॉस्पिटल उपलब्ध होणार आहे. श्री साईबाबा संस्थानच्या शिडीर् येथील सुपर स्पेशॅलिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून हजारो हृदयरुग्णांवर सेवाभावी वृत्तीने उपचार करणाऱ्या डॉ. धर्माधिकारी यांनी इथेही तिच भूमिका ठेवण्याचा मनोदय व्यक्त केला आहे.\nस्वत: सत्यसाईबाबांचे भक्त असल्याचे सांगत मुख्यमंत्री म्हणाले, 'याबाबत काही मंडळी टिंगल करतात. मात्र, आशिर्वादांचे मूल्य मोठे असते. आशिर्वादाशिवाय मोठे काम उभे राहत नाही. या हॉस्पिटललाही साईबाबांचे आशिर्वाद लाभले आहेत. याठिकाणी गरिबांना विनामूल्य उपचार मिळावेत.' तर उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी 'नाशिकचा सर्वच क्षेत्रात विस्तार होतो आहे. मात्र. त्याजोडीने प्रदूषण आणि आरोग्याच्या समस्याही वाढत आहेत. अशावेळी डॉ. धर्माधिकारी दांपत्याने अत्यंत चांगली अशी सोय उपलब्ध करून दिली आहे. आता नाशिककरांना हृदयोपचारांसाठी मुंबई-पुण्याला जावं लागण्याची गरज भासू नये.' डॉ. शोभा बच्छाव यांनाही डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी यांच्या सामाजिक बांधिलकीचा गौरव यावेळी केला. डॉ. धर्माधिकारी यांनी आकाशवाणीवर दिलेल्या भाषणांचे संकलन असलेल्या सीडीचं प्रकाशनाही या समारंभात करण्यात आलं.\nहृदयरोगाशी संबंधित लहानसहान तक्रारींपासून अत्यंत गुंतागुंतीच्या केसेसपर्यंत सर्वच रुग्णांवर प्रभावीपणे उपचार करता यावेत, या उद्देश्याने हे हॉस्पिटल उभारण्यात आलेले आहे. अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी आणि तऱ्हतऱ्हेच्या हृदयशस्त्रक्रियांसाठी आवश्यक असलेली अत्याधुनिक कॅथ लॅब या हॉस्पिटलमध्ये तयार करण्यात आली आहे. केवळ औषधोपचारच नव्हे तर त्यापलिकडे जाऊन हृदयरुग्णांच्या आरोग्याची काळजी इथे घेतली जाणार आहे. नाशिक शहराच्या अत्यंत मध्यवतीर् पण शांत अशा परिसरात कालिदास कलामंदिराशेजारी हे ५० बेडचे अद्ययावत हॉस्पिटल वास्तुविशारद रोहित फेगडे आणि प्रसन्ना भोरे यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आले आहे. श्री साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट अँड रिसर्च सेंटरतर्फे हृदयरुग्णांसाठी खास सज्जता असलेली काडिर्याक रुग्णवाहिका, मेडीकल स्टोअर आणि रेडीओलॉजी तसेच पॅथॉलॉजी लॅब या सुविधा २४ तास उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.\nएक खास काडिर्याक पुनर्वसन केंद हीदेखील या हॉस्पिटलची खासियत आहे. ज्याद्वारे हृदयरुग्णांना त्यांचे आयुष्य पुवीर्इतक्याच सक्षमतेने जगता यावे, म्हणून मार्गदर्शन केले जाईल. हृदयशस्त्रक्रिया झाल्यावर घ्यावयाची काळजी, आहार नियंत्रण, फिजीओथेरेपी, योगाभ्यास आणि व्यायाम याबाबत रुग्णांना शिक्षित करण्यासाठी जबाबदारी डॉ. विजय गवळी यांच्यावर सोपवण्यात आली आहे. डॉ. गवळी यांनी हृदयरुग्णांसाठी उपकारक ठरेल अशा योगाभ्यासाची विशेष रचना संशोधित केलेली असून तिला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळालेली आहे. या हॉस्पिटलतर्फे सगळ्यांनाच लाभदायी ठरतील अशा विशेष आरोग्य तपासणी योजना अर्थात हेल्थ चेक-अप प्लॅनही तयार करण्यात आले आहेत.\nआरोग्य म्हणजे सुदृढता असणे किंवा सुरळीतता असणे. सुदृढता, सुरळीतता आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी मार्गदर्शन करणे हा या वेबसाईटचा प्रयत्न आहे. आरोग्य.कॉम ही भारतातील आरोग्य विषयक माहिती पुरवण्यात सर्वात अग्रेसर असणा-या वेबसाईट्सपैकी एक आहे. या आरोग्यविषयक माहिती पुरवणा-या साईट्स म्हणजे डॉक्टर नव्हेत. पण आरोग्याविषयी पुरक माहिती व उपचारांचे वेगवेगळे माध्यम उपलब्ध करुन देणारी प्रगत यंत्रणा आहे. या साईटच्या गुणधर्मांमुळे इंटरनेटचा वापर करणा-यांमधे आरोग्य.\n» आमच्या सर्व समर्थन गट पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nआमच्या बातमीपत्राचे सदस्यत्व घ्या\nआरोग्य संबंधित नवीन माहिती मिळवा.\nआरोग्य.कॉम ही भारतातील एक आरोग्याविषयीची आघाडीची वेबसाईट आहे. ह्या वेबसाईटवर तुम्हाला आरोग्याविषयी जवळ जवळ सर्व वैद्यकीय आणि सर्वसामान्य माहिती मिळण्यास मदत होईल असे विभाग आहेत.\nहे आपले संकेतस्थळ आहे, यात सुधारण्याकरिता आपले काही प्रस्ताव किंवा प्रतिक्रीया असतील तर आम्हाला जरुर कळवा, आम्ही आमचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करू\n“माझे नाव पुंडलिक बोरसे आहे, मला आपल्या साइट मुळे फार उपयुक्त माहिती मिळाली म्हाणून आपले आभार व्यक्त करण्यासाठी ईमेल पाठवीत आहे.\nकॉपीराईट © २०१६ आरोग्य.कॉम सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/mumbai/marathas-to-hold-biggest-silent-march-in-mumbai-on-9-august-261381.html", "date_download": "2018-10-16T20:41:37Z", "digest": "sha1:FHEB5G4FPRQCRQV7GFTCKN4VXAXKBGU7", "length": 13208, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मराठा मोर्चाचं भगवं वादळ पुन्हा घोंघावणार, 9 आॅगस्टला मुंबईत धडकणार", "raw_content": "\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nराज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर, कार्यकर्त्यांमधली मरगळ झटकणार\nसराफ व्यावसायिक करणार दसऱ्याचा मुहूर्त 'कॅश'\nदारूच्या कंपनीतील ५ हजार टन मक्क्याने भरलेल्या टाकीत पडून मुलाचा मृत्यू\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\n#Metoo मोहिमे संदर्भात हायकोर्टात याचिका दाखल\nमॉडेलला घरी बोलवून मित्रानेच केला खून\nजलयुक्त 'शिव्या'र, राज ठाकरेंच्या कुंचल्यातून फडणवीस सरकारवर घणाघात\nअकबर यांनी चुंबन घेण्याचा प्रयत्न केला, आणखी एका महिला पत्रकाराचा आरोप\nकर्ज देण्यासाठी शरीरसंबंधाची मागणी करणाऱ्या बँक मॅनेजरला महिलेनं धु-धु धुतलं\nगोव्यात काँग्रेसच्या सत्ता स्थापनेच्या मनसुब्यावर पाणी, २ आमदार भाजपात दाखल\n#Metoo : महिला खेळाडूंनी केलेल्या आरोपानंतर राष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षकाची आत्महत्या\nकरिनाची 'ही' फॅशन स्टाईल तुम्हीही फॉलो करू शकता\nदबंग गर्ल सोनाक्षी सांगतेय बॉर्डरवरच्या जवानांबरोबरचे अविस्मरणीय अनुभव\nअशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापुरेनं सुरू केलाय 'प्रवास'\n#Metoo: स्त्रीनं संधीसाठी हात पुढे करताना आपली चूक नाही ते तपासून पहावं - निशिगंधा वाड\nPHOTO सबरीमाला मंदिर प्रवेशापासून राहुल गांधींच्या गुरुद्वारा भेटीपर्यंत देशभरातल्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी\nकरिनाची 'ही' फॅशन स्टाईल तुम्हीही फॉलो करू शकता\nहे आहेत देशातले 10 वादग्रस्त बाबा, कुणावर बलात्कार तर कुणावर खुनाचा आरोप\nसततच्या पोट दुखीवर करा हे ५ घरगुती रामबाण उपाय\nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\nएका पावाच्या तुकड्यासाठी भिवंडीत तुफान मारामारी\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nमराठा मोर्चाचं भगवं वादळ पुन्हा घोंघावणार, 9 आॅगस्टला मुंबईत धडकणार\nमराठा क्रांती मूक मोर्चाचं भगवं वादळ पुन्हा महाराष्ट्रात घोंघावणार आहे. यावेळी ते राज्याच्या राजधानीत येणार आहे. मुंबईत 9 ऑगस्टला क्रांतीदिनी मराठा मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाची सध्या जोरदार तयारी सुरू आहे.\n24 मे : गेल्या काही दिवसांपासून थंड असलेल्या मराठा क्रांती मोर्चाची पुन्हा एकदा राज्यात चर्चा सुरू झाली आहे. मराठा क्रांती मूक मोर्चाचं भगवं वादळ पुन्हा महाराष्ट्रात घोंघावणार आहे. यावेळी ते राज्याच्या राजधानीत येणार आहे. मुंबईत 9 ऑगस्टला क्रांतीदिनी मराठा मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाची सध्या जोरदार तयारी सुरू आहे.\nमोर्चापूर्वी किल्ले रायगडावर सहा जूनला कटीबद्धतेची शपथ घेतली जाणार आहे. 13 जुलैला कोपर्डीत मराठा कार्यकर्ते गोळा होणार. आणि त्यानंतर 9 ऑगस्टला मुंबईत धडकणार आहेत.\nमुंबईतल्या मोर्चाला देशभरातून मराठा समाज आणण्याचं नियोजन आहे. शिवाय मराठी क्रांती मोर्चाच्या आयोजकांनी समन्वय समितीची स्थापना केलीये. ही समन्वय समिती बोलणार तोच मराठा समाजाचा शब्द असणार असं आयोजकांनी सांगितलंय.\nगेल्या काही दिवसांत मराठा समाजाचं आंदोलन थंड पडलं होतं. या आंदोलनाला पुन्हा उभारी देण्याचा प्रयत्न समितीचा आहे. आता तो परिणाम मोर्चेकरी पुन्हा साधू शकतील का आणि सरकार पुन्हा मोर्चामुळे दबावात येईल का याबाबत मात्र थोडीशी शंका आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: #एकमराठालाखमराठाmaratha kranti morchamaratha morchaमराठा क्रांती मूक मोर्चामराठा मोर्चा\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\n#Metoo मोहिमे संदर्भात हायकोर्टात याचिका दाखल\nमॉडेलला घरी बोलवून मित्रानेच केला खून\nजलयुक्त 'शिव्या'र, राज ठाकरेंच्या कुंचल्यातून फडणवीस सरकारवर घणाघात\n'शूटआऊट ऍट दादर' दिल्लीतून आले होते हल्लेखोर, जुन्या मालकानेच दिली होती सुपारी \nगुजराती माणसं फार हुशार, राज ठाकरेंचा मोदींना टोला\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AA%E0%A5%A8%E0%A5%A9_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE", "date_download": "2018-10-16T20:26:14Z", "digest": "sha1:PWINJ2GQLKO433RDNR4NFQSAGZWNWUUR", "length": 4016, "nlines": 134, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १४२३ मधील जन्म - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १४२३ मधील जन्म\n\"इ.स. १४२३ मधील जन्म\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ एप्रिल २०१३ रोजी १४:३८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://sadha-sopa.com/widambane?page=2", "date_download": "2018-10-16T21:00:42Z", "digest": "sha1:YGY2IB6NLJFB3CN4TQR7X7R7VX3PEW3P", "length": 10604, "nlines": 126, "source_domain": "sadha-sopa.com", "title": "विडंबन | साधं... सोपं...", "raw_content": "\nसाधं सोपं आयुष्य... साधं सोपं जगण्यासाठी...\nचाल: फिरत्या चाकावरती देशी मातीला आकार\nगळक्या नाकावरती आहे चष्मा तो नाठाळ\nगाढवा तू चष्मा सांभाळ\nहाती तुझीया स्र्माल नाही\nपदर कुणाचा जवळही नाही\nनाक सारखे गळतच राही\nघे स्र्माल अन नाक तुझे रे पूस आता तू बाळ\nतू चष्मा सांभाळ, गाढवा तू चष्मा सांभाळ\nSelect ratingGive तू चष्मा सांभाळ 1/10Give तू चष्मा सांभाळ 2/10Give तू चष्मा सांभाळ 3/10Give तू चष्मा सांभाळ 4/10Give तू चष्मा सांभाळ 5/10Give तू चष्मा सांभाळ 6/10Give तू चष्मा सांभाळ 7/10Give तू चष्मा सांभाळ 8/10Give तू चष्मा सांभाळ 9/10Give तू चष्मा सांभाळ 10/10\nतू चष्मा सांभाळ विषयीपुढे वाचा\nचाल: तू तेंव्हा तशी\nतू खरी आहेस जोशांची\nतू पक्की आहेस पुण्याची\nसाडी तुझी जुनी चोळी तुझी जुनी\nतुला नाही ओढ नव्याची\nSelect ratingGive तू तेंव्हा जोशी 1/10Give तू तेंव्हा जोशी 2/10Give तू तेंव्हा जोशी 3/10Give तू तेंव्हा जोशी 4/10Give तू तेंव्हा जोशी 5/10Give तू तेंव्हा जोशी 6/10Give तू तेंव्हा जोशी 7/10Give तू तेंव्हा जोशी 8/10Give तू तेंव्हा जोशी 9/10Give तू तेंव्हा जोशी 10/10\nतू तेंव्हा जोशी विषयीपुढे वाचा\nचाल: या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे\nया चिवड्यावर, या भेळीवर\nरगडा पुरी, पाणी पुरी\nपुरी टम्मशी बघुन कुणाचे\nSelect ratingGive शतदा प्रेम करावे 1/10Give शतदा प्रेम करावे 2/10Give शतदा प्रेम करावे 3/10Give शतदा प्रेम करावे 4/10Give शतदा प्रेम करावे 5/10Give शतदा प्रेम करावे 6/10Give शतदा प्रेम करावे 7/10Give शतदा प्रेम करावे 8/10Give शतदा प्रेम करावे 9/10Give शतदा प्रेम करावे 10/10\nशतदा प्रेम करावे विषयीपुढे वाचा\nचाल: नाच रे मोरा अंब्याच्या वनात\nनाच रे चोरा तांब्यांच्या घरात\nनाच रे चोरा नाच\nSelect ratingGive नाच रे चोरा 1/10Give नाच रे चोरा 2/10Give नाच रे चोरा 3/10Give नाच रे चोरा 4/10Give नाच रे चोरा 5/10Give नाच रे चोरा 6/10Give नाच रे चोरा 7/10Give नाच रे चोरा 8/10Give नाच रे चोरा 9/10Give नाच रे चोरा 10/10\nनाच रे चोरा विषयीपुढे वाचा\nसखी बैल आला मारका\nचाल: सखी मंद झाल्या तारका\nसखी बैल आला मारका\nआता तरी पळशील का\nती गाय तेथे देखणी\nआली तशी गेली गुणी\nतो बैल बघतच राहिला\nत्या गवत तू देशील का\nहे गवत आहे चांगले\nम्हणुनी उरे काही उणे\nतू पूर्तता करशील का\nSelect ratingGive सखी बैल आला मारका 1/10Give सखी बैल आला मारका 2/10Give सखी बैल आला मारका 3/10Give सखी बैल आला मारका 4/10Give सखी बैल आला मारका 5/10Give सखी बैल आला मारका 6/10Give सखी बैल आला मारका 7/10Give सखी बैल आला मारका 8/10Give सखी बैल आला मारका 9/10Give सखी बैल आला मारका 10/10\nसखी बैल आला मारका विषयीपुढे वाचा\nनाच रे चोरा - विडंबन संग्रह 1\nनाच रे चोरा हा माझा ऑनलाईन विडंबन संग्रह. या संग्रहामधे काही प्रस्थापित लोकप्रिय गाण्यांची मी केलेली विडंबनं संग्रहित केली आहेत. यातील बहुतांशी विडंबनं ही 2002 ते 2004 या दरम्यान लिहिलेली आणि मायबोली.कॉम वर प्रकाशित झालेली आहेत. शिवय यातली काही विडंबनं ही लोकांनी कॉपी-पेस्ट करून ईमेलद्वारे मुक्‍तपणे वाटलेलीही आहेत. अशी वाटली गेलेली विडंबनं काही जणांनी काही ठिकाणी गाऊन, वाचून सादरही केलेली आहेत खरंतर विडंबन गीताला आणि विडंबनकारालाही आपल्या समाजात फारशी प्रतिष्ठा मिळालेली दिसत नाही. अशा स्थितीत या विडंबनांचा झालेला प्रसार मला नेहमीच आश्चर्यकारक वाटत आला आहे.\nSelect ratingGive नाच रे चोरा - विडंबन संग्रह 1 1/10Give नाच रे चोरा - विडंबन संग्रह 1 2/10Give नाच रे चोरा - विडंबन संग्रह 1 3/10Give नाच रे चोरा - विडंबन संग्रह 1 4/10Give नाच रे चोरा - विडंबन संग्रह 1 5/10Give नाच रे चोरा - विडंबन संग्रह 1 6/10Give नाच रे चोरा - विडंबन संग्रह 1 7/10Give नाच रे चोरा - विडंबन संग्रह 1 8/10Give नाच रे चोरा - विडंबन संग्रह 1 9/10Give नाच रे चोरा - विडंबन संग्रह 1 10/10\nनाच रे चोरा - विडंबन संग्रह 1 विषयीपुढे वाचा\nतुमचा ईमेल पत्ता द्या\nनवे लेखन प्रकाशित झाले की गूगल फीडबर्नर च्या कृपेने आपोआप आपल्या ईमेलवर येईल\nखरं तर माझ्याविषयी काहीही माहिती जाणून घ्यायची इच्छा तुम्हाला व्हावी असं या माहितीत काहीही नाही तरीही आपण इथे, या पानावर, आलाच आहात तर आपल्याला पिडण्याचं थोडं स्वातंत्र्य मी घेतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/search?search_api_views_fulltext=---%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3", "date_download": "2018-10-16T21:02:19Z", "digest": "sha1:O7NM72FZNFPISGJD34QXX52NX5KRJHPA", "length": 28662, "nlines": 285, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nसर्व बातम्या (183) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (9) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nमहाराष्ट्र (791) Apply महाराष्ट्र filter\nसप्तरंग (499) Apply सप्तरंग filter\nसंपादकिय (357) Apply संपादकिय filter\nकाही सुखद (336) Apply काही सुखद filter\nमुक्तपीठ (140) Apply मुक्तपीठ filter\nमनोरंजन (139) Apply मनोरंजन filter\nअर्थविश्व (57) Apply अर्थविश्व filter\nसिटिझन जर्नालिझम (31) Apply सिटिझन जर्नालिझम filter\nगणेश फेस्टिवल (21) Apply गणेश फेस्टिवल filter\nफॅमिली डॉक्टर (18) Apply फॅमिली डॉक्टर filter\nमहाराष्ट्र (1886) Apply महाराष्ट्र filter\nप्रशासन (925) Apply प्रशासन filter\nजिल्हा परिषद (874) Apply जिल्हा परिषद filter\nव्यवसाय (766) Apply व्यवसाय filter\nसाहित्य (598) Apply साहित्य filter\nमुख्यमंत्री (583) Apply मुख्यमंत्री filter\nसोलापूर (477) Apply सोलापूर filter\nपुरस्कार (476) Apply पुरस्कार filter\nराजकारण (455) Apply राजकारण filter\nमहापालिका (450) Apply महापालिका filter\nस्पर्धा (407) Apply स्पर्धा filter\nपुढाकार (389) Apply पुढाकार filter\nकोल्हापूर (384) Apply कोल्हापूर filter\nदेवेंद्र फडणवीस (329) Apply देवेंद्र फडणवीस filter\nरद्दीच्या बदल्यात विद्यार्थ्यांना वह्या\nमुंबई - विद्यार्थ्यांना रद्दीच्या बदल्यात नव्या कोऱ्या वह्या मिळणार आहेत. याबाबत शालेय शिक्षण विभाग आणि \"नमोआनंद अपसायकलर्स' यांच्यात शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत नुकताच सामंजस्य करार झाला. ही योजना राज्यातील सर्व जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका, महापालिका, सरकारी अनुदानित शाळा,...\n#metoo वरुण ग्रोव्हरचा \"सत्या'चा आग्रह\nनवी दिल्ली : \"मी-टू' प्रकरणावरून बॉलिवूडची अनेक मंडळी अडचणीत आलेली असताना सुपरहिट वेब सीरिज सेक्रेड गेम्सचे लेखक वरुण ग्रोवर यांच्यावरही लैगिंक शोषणाचे आरोप झाले आहेत. यावर वरुण ग्रोव्हर यांनी ब्लॉगमध्ये काही स्क्रीनशॉट शेअर केले असून, प्रकरण लवकरात लवकर मिटवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. बनारस...\nतीक्ष्ण हत्याराने वार करून तरुणीची हत्या\nलातूर : येथील विशालनगर भागात घरात घुसून एका मुलीचा तीक्ष्ण हत्याराने वार करून खून करण्यात आला. गजबजलेल्या भागात भरदुपारी खून करून मारेकरी फरार झाला. ही घटना मंगळवारी (ता.१६) येथे घडली. मारेकऱयांचा तपास करण्यासाठी पोलिसांची पथके नियुक्त करण्यात आली आहे. खुनाचे कारण रात्री उशिरापर्यंत कळू शकले नाही....\nबीडमध्ये ‘आयटी'कडून मंत्री बँक, 'आदित्य'ची झाडाझडती\nबीड : नोटाबंदीनंतर केलेल्या व्यवहारांची व कर भरल्याबाबतची पडताळणी करण्यासाठी मंगळवारी (ता. १६) आयकर विभागाच्या पथकांनी येथील द्वारकादास मंत्री बँक व आदित्य शिक्षण संस्थेची झाडाझडती घेतली. नाशिक, औरंगाबाद व जालना येथील अधिकाऱ्यांचा या पथकात समावेश होता. आज (मंगळवार) सकाळी साडेदहाच्या सुमारास आयकर...\nविद्यार्थ्यांनी जाणून घेतल्या हात धुण्याच्या सवयी\nनाशिक : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत आज जिल्ह्यातील अंगणवाडी, प्राथमिक शाळांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करत \"आंतरराष्ट्रीय हात धुवा दिन साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांकडून स्वच्छतेची प्रतिज्ञा आणि हात धुण्याची प्रात्यक्षिके करून या सवयीचे महत्व त्यांना पटवून देण्यात आले. हात धुणे...\nचुकीची शिक्षण पद्धती देशासाठी आपत्ती ठरेल : सी. विद्यासागर राव\nलातूर : भारताने जगाला शून्य, योग, आयुर्वेद या सारखे ज्ञान दिले. त्या देशाची शिक्षण पद्धती ही ब्रिटीशांनी निर्माण केलेल्या नोकरशहापुरती मर्यादित राहिली आहे. ती पद्धत मोडीत काढून जुन्या व नवीन शिक्षण पद्धतीचे सांग़ड घालत कौशल्याभिमुख उच्च शिक्षण देणे ही काळाची गरज बनली आहे. चुकीची शैक्षणिक पद्धती...\nमोखाड्यात 'विद्यार्थ्यांचे शोषण अन् मुख्याध्यापकांचे पोषण'\nमोखाडा : मोखाड्यातील पोशेरा येथील आदिवासी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना कमी पोषण आहार देऊन उर्वरित धान्य हडपण्याचा डाव येथील मुख्याध्यापक एम. सी . नेमाडे यांनी आखला होता. मात्र, येथील ग्रामस्थांनी आपल्या मुलांच्या तक्रारीवरून थेट शाळा गाठत तेथे 200 किलो तांदूळ आणि 24 लिटर गोडे तेलाचा अतिरिक्त साठा...\nमोदींचे बंधू म्हणतात, ''महागाई वाढली, असे वाटत नाही''\nपुणे : ''पेट्रोल व डिझेल सोडले तर नागरिकांना आवश्यक असलेल्या वस्तू महाग झालेल्या नाहीत. त्यामुळे मोदी सरकारच्या राज्यात महागाई वाढली, असे वाटत नाही.'', असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे थोरले बंधू सोमाभाई मोदी यांनी सांगितले. श्री शिर्डी साईबाबा देवस्थान वडमुखवाडी चर्होली आळंदी रस्ता येथे मंगळवारी (...\nशिक्षकभरतीवरील बंदी उठवावी : सुप्रिया सुळे\nइंदापूर : रयत शिक्षण संस्थेच्या महत्वपूर्ण शैक्षणिक योगदानामुळे समतेवर आधारित हजारो पिढ्या घडल्या. त्याचे संपूर्ण श्रेय कर्मवीर भाऊराव पाटील आणि त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांच्या दुरदृष्टीला मिळते. त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत सर्वांना शिक्षण दिले. मात्र सध्याच्या सरकारकडे दूरदृष्टीचा अभाव आहे....\n\"सकाळ'मधील बोधकथांवर आधारित \"ई-बुक'चे बाळदला प्रकाशन\nपाचोरा ः बाळद बुद्रुक (ता. पाचोरा) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक अरुण पाटील यांनी \"सकाळ'मधील बोधकथा व सुविचार संग्रहित करून त्याची \"ऑनलाइन' पुस्तिका तयार केली आहे. त्याचे प्रकाशन व लोकार्पण आज वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून करण्यात आले. अलीकडच्या काळात शाळा डिजिटल करण्याचे विचार आणि...\n#jaganelive काजू प्रक्रिया उद्योगात काम करणाऱ्या महिलांची यशोगाथा\nपांढरं सोनं अर्थात काजू हे तसं श्रीमंतांचं खाद्य. दिवाळी, तसेच इतरवेळीही सुक्या मेव्‍याच्‍या तबकात काजूगराला हक्‍काचं स्‍थान. जरी हे सोनं सुखवस्‍तू कुटुंबांतून मिरवत असलं, तरी त्‍याच्‍या निर्मितीपाठीमागं अनेक कष्‍टकरी महिलांचे हात गुंतलेले आहेत. या महिला चंदगड, आजरा तालुक्‍यांतील अनेक...\nआत्म्यासोबत जायचे असल्याने जीवन संपविले\nनागपूर - डोळ्यासमोर अपघात बघितल्याने मनावर परिणाम झालेल्या एका अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली. त्याचा आत्मा आपल्याला बोलवत होता, त्याच्यासोबत जायचे असल्याने आपण जीवन संपविण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्याने आत्महत्येपूर्वी चिठ्ठीत लिहून ठेवले आहे. सौरव यशवंत नागपूरकर (वय १९, रा....\n#navdurga एकमेकींना मदत केल्यासच स्त्री सक्षम : शौमिका महाडिक\n‘‘स्त्रीनेच स्त्रीच्या पाठीशी खंबीरपणे राहिले पाहिजे. एका स्त्रीने सक्षम झाल्यानंतर दुसऱ्या स्त्रीला सक्षम करण्यासाठी मदतीचा हात द्यायला हवा. स्पर्धा न करता एकमेकींचा हात धरून प्रगती केली तरच महिला पूर्णतः सक्षम होऊ शकतात, असे स्पष्ट मत जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी ‘सकाळ’शी बोलताना...\nदुष्काळातही विस्तारला देशी गोपालन व्यवसाय\nकायम दुष्काळी खानापूर तालुक्यातील अडसरवाडी (जि. सांगली) येथील निचळ कुटुंबाने बाजारपेठ व ग्राहकांची गरज अोळखून पारंपरिक देशी गोपालन व्यवसायाची वृद्धी केली. हिरानंदिनी गो शाळा उभारली. दुधाबरोबर तूप, ताक, गोमूत्र, अर्क, धूपकांडी, दंतमंजन आदींचे उत्पादन घेत बाजारपेठही मिळवली. नैसर्गिक शेती, ऊस व...\nविनोद तावडे यांनी राजीनामा द्यावा - संभाजी ब्रिगेड\nपुणे - छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, संत तुकाराम यांच्याविषयी बदनामीकारक लेखन करणारे लेखक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीचे आहेत. ‘त्या’ विकृत लेखकांचे ‘मास्टर माइंड’ शिक्षणमंत्री विनोद तावडे आहेत, अशी टीका संभाजी ब्रिगेडने केली आहे. अशा पद्धतीचे लेखन करणारे लेखक, प्रकाशक, वितरकांना...\n#innovativeminds हॅकेथॉन : उत्तरे शोधणाऱ्यांची जननी\nभारतामध्ये तंत्रज्ञानविषयक अभ्यासक्रमांना एकाच वेळी ५० लाख विद्यार्थी प्रवेश घेत असतात. या तीन ते चार वर्षांच्या अभ्यासक्रमांदरम्यान प्रत्येक विद्यार्थ्याने सहा महिने एखाद्या प्रकल्पावर किंवा कंपनीत प्रशिक्षणार्थी म्हणून काम करणे अनिवार्य असते. या विद्यार्थ्यांनी प्रकल्पासाठी घालवलेला वेळ व ऊर्जा...\n\"साहेब काय पण करा, मात्र गोळ्या द्या'\nमुंबई - \" साहेब काय पण करा, मात्र स्वाइन फ्लूच्या पाच हजार गोळ्या पुणे महानगरपालिकेला पाठवायला सांगा... सरकारच्या गोळ्या उपलब्ध होईपर्यंत तात्पुरत्या उसनवारी तरी गोळ्या द्यायला सांगा. सरकारकडे गोळ्या तीन आठवड्यांनी उपलब्ध होतील. तोपर्यंत स्वाइन फ्लूने त्रस्त असलेल्या रुग्णांचे अतोनात हाल होतील...\n#mynewspapervendor : पैशाच्या योग्य नियोजनातून जगता येते आनंदी आयुष्य\nसोलापूर : गरिबी आहे म्हणून रडत बसण्यापेक्षा कष्टातून मिळणाऱ्या पैशांचे योग्य नियोजन केल्यास आनंदी आणि समाधानी जीवन जगता येते, हे आपल्याला गेल्या 40 वर्षांपासून वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय करणारे राचप्पा आळंगे यांच्याकडे पाहिल्यावर लक्षात येतं. आळंगे यांनी वृत्तपत्र विक्रीच्या व्यवसायातून मिळणाऱ्या...\nmy newspaper vendor : गजाननन कांबळे यांना मिळाली वृत्तपत्र वितरणातून रोजगारांची संधी\nसंघर्ष की राहों मे कठिनाइयां तो आऐंगी जीवन का सच यही हमें बतायेंगी, बढाते रहना कदम सब कुछ सहते हुए एक दिन ये जिंदगी खुशियों से सज जाएगी वरील काव्य पंगती जीवनाचे सार सांगण्यासाठी पुरेशा आहे. आयुष्यात जो कष्ट करतो, संघर्षाला सामोरे जातो त्यालाच जीवनाचा खरा अर्थ उमगतो... जीवनाकडे आपण किती सकारात्मक...\nडॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना किलबिल कट्ट्याने आदरांजली\nवडगाव शेरी - डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांनी देशाला दिलेल्या प्रेरणादायी विचारांचे स्मरण करण्यासोबतच विविध पुस्तकांचे वाचन करून वाचन प्रेरणा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त नव्याने साकारलेल्या किलबिल कट्याचे उदघाटन करण्यात आले. विमाननगर येथे संत गोरोबा बाल विद्यानिकेतन शाळेत या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=164&Itemid=356&limitstart=5", "date_download": "2018-10-16T20:22:22Z", "digest": "sha1:UIYOGVTGPJIDMM2U56ZSWW5C2QT6JLEZ", "length": 4693, "nlines": 36, "source_domain": "saneguruji.net", "title": "भगवान श्रीकृष्ण", "raw_content": "मंगळवार, ऑक्टोबंर 16, 2018\nआपले सर्व विचार या गीतेत श्रीकृष्णाने सांगितले आहेत. एक नवधर्मच जणू त्याने दिला. या धर्माचा अधिकार यच्चयावत् सर्वांला आहे. या धर्माचे आचरण करून सर्व मुक्त होतील. वेदाचा रस्ता, ज्ञानाचा रस्ता 'स्त्री-वेश्य-शूद्रहिं' (९३२) यांना बंद केला गेला होता, तो श्रीकृष्णांनी मोकळा केला. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीत शेवटी म्हटले आहे की, ''वेद श्रीमंत आहे, परंतु तो कंजूष आहे. तो त्रैवर्णिकांसाठी आहे. त्याचे दार इतरांना खुले नाही. परंतु गीता ही सर्वांसाठी उभी आहे. हे पाहून वेद लाजला, भ्याला व तो चोरून गीतेत येऊन बसला व आपली अब्रू सांभाळता झाला.'' बाळपणीच्या यज्ञाच्या कल्पना या गीतेत श्रीकृष्णांनी अधिक स्पष्ट केल्या. वेदात सांगितलेले यज्ञ, ते हविर्भाग, त्या आहुती यांना अर्थ नाही; स्वर्गभोगाच्या आसक्तीने केलेली ही कर्मे ३२) यांना बंद केला गेला होता, तो श्रीकृष्णांनी मोकळा केला. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीत शेवटी म्हटले आहे की, ''वेद श्रीमंत आहे, परंतु तो कंजूष आहे. तो त्रैवर्णिकांसाठी आहे. त्याचे दार इतरांना खुले नाही. परंतु गीता ही सर्वांसाठी उभी आहे. हे पाहून वेद लाजला, भ्याला व तो चोरून गीतेत येऊन बसला व आपली अब्रू सांभाळता झाला.'' बाळपणीच्या यज्ञाच्या कल्पना या गीतेत श्रीकृष्णांनी अधिक स्पष्ट केल्या. वेदात सांगितलेले यज्ञ, ते हविर्भाग, त्या आहुती यांना अर्थ नाही; स्वर्गभोगाच्या आसक्तीने केलेली ही कर्मे \nअविवेकी वृथा वाणी बोलती फुलवूनिया \nवेदाचे घालिती वाद म्हणती दुसरे नसे ॥ २\nजन्मूनिया करा कर्मे मिळवा भोग वैभव \nभोगा कर्म-फळे गोड सांगती स्वर्गकामुक ॥ २\nअशा प्रकारचे जे यज्ञ, त्यांचा श्रीकृष्णाने धुव्वा उडवला. ''तिन्ही गुण वेद वेद त्यात राहे अलिप्त तू '' (२४५) ''क्षीणे पुण्ये मृत्यु लोकास येती'' (९२१) वगैरे वचनांनी या कर्मांची हीनता व विफलता दाखवली आहे. ''द्रव्ययज्ञाहुनी थोर ज्ञानयज्ञचि होय तो २१) वगैरे वचनांनी या कर्मांची हीनता व विफलता दाखवली आहे. ''द्रव्ययज्ञाहुनी थोर ज्ञानयज्ञचि होय तो '' (४३३) असे त्याने स्वच्छ सांगितले. आणि हा ज्ञानयज्ञ काय,-याचे अनेक ठिकाणी गीतेत वर्णन केले.\nगीता कर्म करायला सांगत आहे. ''नेमिले तू करी कर्म, करणे हेचि चांगले '' (३८) असे गीता पुकारीत आहे. परंतु गीता जे कर्म करायला सांगते, ते योगमुक्त कर्म होय. त्यात भक्ती व ज्ञान ही ओतली आहेत. भक्तिज्ञान ज्याच्यात ओतलेली आहेत, असे कर्म म्हणजे ज्ञानयज्ञच तो. अशा कर्माने शांती मिळते, श्रेय मिळते, मोक्ष मिळतो.\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.marathi.aarogya.com/%E0%A4%86%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%86%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0/%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0/%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE.html", "date_download": "2018-10-16T21:12:53Z", "digest": "sha1:TOJ7PXMZIU3RB7F2VT55CMNCYETC2CMK", "length": 11773, "nlines": 132, "source_domain": "www.marathi.aarogya.com", "title": "मेलेस्मा - आरोग्य.कॉम - मराठी", "raw_content": "\nपोषक पदार्थ आणि अन्न\nकोड - पांढरे डाग\nमेलेस्मा हा क्लोएस्मा नवानेही ओळखला जातो. मेलेस्मा या शब्दाचा खरा अर्थ गर्भधारणेच्या खुणा असा आहे. अशाप्रकारच्या वर्णाच्या खुणा पुरुष व स्त्री दोघांमधेही चेह-यावर किंवा शरिराच्या इतर भगावर अढळतात. मेलेस्मा ह्या विकारामुळे चेह-यावरील त्वचेचा तोंडाजवळील भाग गडद होत जातो. त्वचेच वर्ण बनवणा-या पेशींना मेलेनोसईट्स असे म्हणतात. ही उत्पादकता गर्भनिरोधक गोळ्यांमुळे, गर्भावस्थेत व त्यासंबंधीत अवस्थेमधे वाढत असते.\nउपचारांमधे सुर्याच्या प्रखरतेपासून बचाव करण्यासाठी ब्लिचिंग आणि लाईटनिंग पद्धतीचा समावेश असतो. त्वचेवर वापरल्या जाणा-या ब्लिचला सामान्य त्वचा व बाधित त्वचा यात फरक करता येते नाही. म्हणुनच हा ब्लिच बाधित त्वचेवरच लावणे गरजेचे आहे. दिवसातून दोनदा याचा वापर करावा. ही प्रक्रिया परस्पर वर्णभेदावर अवलंबून आहे. तसेच या प्रक्रियेमुळे पुर्ण इलाज होण्यासाठी एक वर्ष किंवा त्याहूनही जास्त काळ लागू शकतो. जर वारंवार याचा वापर केल्यानेही त्वचेवर त्याचा फायदा होत नसेल तर डरमॅटॉलॉजिस्ट कडून सल्ला घेणे आवश्यक आहे.\nग्लायकोलिक ऍसिड चा ब्लिचिंग करताना वापर करणे हिताचे आहे. त्यामुळे त्यचेच्या मुळापर्यंत उपचार करणे शक्य होते. ग्लायकोलिक ऍसिड पिल्स ही फार उपयोगी असते. काही रुग्ण उपचारासाठी लेझर पद्धतीकडे वळतात. जेव्हा तुम्हाला हवे तसे उपचार झाले असतील त पुन्हा ब्लिचिंग पद्धती थांबवून सुर्याच्या प्रखरतेपासून बचाव करणारे उपाय आमलात आणावे. जर तुम्हाला ग्लायकोलिक ऍसिड किंवा जिवनसत्व ए चा वापर क्रमशः करायचा असेल तर तो करु शकता. सुर्यापासून बचाव करण्यासाठी सन्स्क्रिनचा, ३० ते ४५ युव्हीए आणि युव्हीबी असलेल्या सनस्क्रिनचा वापर करावा. टोपी वापरावी तसेच सुर्यासमोर जाणे शक्यतो टाळावे.\nकोड येणे/चट्ट्यांवर उपचार (व्हिटीलीगो)\nऔषधांचा प्रादुर्भाव (ऍलर्जी/साईड इफेक्टस)\nत्वचा रोग किंवा त्वचेचे विकार\nत्वचेची काळजी - लहान मुलांसाठी\nहृदयविकार: तुम्हांला माहीत आहे का\nजगभरात एकूण मृत्यूंपैकी जास्तीत जास्त मृत्यू हे हृदयविकारानं होतात आणि हे प्रमाण दरवर्षी वाढतं आहे. पुढे वाचा…\nआरोग्य म्हणजे सुदृढता असणे किंवा सुरळीतता असणे. सुदृढता, सुरळीतता आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी मार्गदर्शन करणे हा या वेबसाईटचा प्रयत्न आहे. आरोग्य.कॉम ही भारतातील आरोग्य विषयक माहिती पुरवण्यात सर्वात अग्रेसर असणा-या वेबसाईट्सपैकी एक आहे. या आरोग्यविषयक माहिती पुरवणा-या साईट्स म्हणजे डॉक्टर नव्हेत. पण आरोग्याविषयी पुरक माहिती व उपचारांचे वेगवेगळे माध्यम उपलब्ध करुन देणारी प्रगत यंत्रणा आहे. या साईटच्या गुणधर्मांमुळे इंटरनेटचा वापर करणा-यांमधे आरोग्य.\n» आमच्या सर्व समर्थन गट पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nआमच्या बातमीपत्राचे सदस्यत्व घ्या\nआरोग्य संबंधित नवीन माहिती मिळवा.\nआरोग्य.कॉम ही भारतातील एक आरोग्याविषयीची आघाडीची वेबसाईट आहे. ह्या वेबसाईटवर तुम्हाला आरोग्याविषयी जवळ जवळ सर्व वैद्यकीय आणि सर्वसामान्य माहिती मिळण्यास मदत होईल असे विभाग आहेत.\nहे आपले संकेतस्थळ आहे, यात सुधारण्याकरिता आपले काही प्रस्ताव किंवा प्रतिक्रीया असतील तर आम्हाला जरुर कळवा, आम्ही आमचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करू\n“माझे नाव पुंडलिक बोरसे आहे, मला आपल्या साइट मुळे फार उपयुक्त माहिती मिळाली म्हाणून आपले आभार व्यक्त करण्यासाठी ईमेल पाठवीत आहे.\nकॉपीराईट © २०१६ आरोग्य.कॉम सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.snpnews.in/2018/04/04/ssc-syllabus-vinod-tawde/", "date_download": "2018-10-16T21:54:53Z", "digest": "sha1:KYO35UYFEPGCSCYMNBYQWPVWYXIZA2AJ", "length": 8424, "nlines": 77, "source_domain": "www.snpnews.in", "title": "दहावीच्या नव्या अभ्यासक्रमाचा फायदा विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी होणार - शिक्षणमंत्री विनोद तावडे - SNP News | News Articles | Blogs | Technology | Social | Political | Education |Cultural", "raw_content": "\nदहावीच्या नव्या अभ्यासक्रमाचा फायदा विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी होणार – शिक्षणमंत्री विनोद तावडे\n04/04/2018 SNP ReporterLeave a Comment on दहावीच्या नव्या अभ्यासक्रमाचा फायदा विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी होणार – शिक्षणमंत्री विनोद तावडे\nदहावीच्या नव्या अभ्यासक्रमाचा फायदा विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी होणार आहे, असा विश्वास शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी बुधवारी व्यक्त केला.बालभारतीच्या दहावीच्या अभ्यासक्रमाच्या नवीन पाठयुपस्तकांसोबत उपलब्ध होणा-या भाषा आणि भाषेतर विषयाच्या स्वतंत्र मूल्यमापन पुस्तिकेमुळे विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कसे करावे याचा तपशील समजणार आहे.\nदहावीच्या नव्या अभ्यासक्रमात नेमकं काय-काय नवीन आहे, याची उत्स्कुता विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षक आणि पालकांनाही आहे. नव्या अभ्यासक्रमाची ओळख व्हावी, त्याचं स्वरुप विद्यार्थ्याना समजावं यासाठी बालभारतीनं चर्चासत्राचं आयोजन केलं आहे.दादरमधल्या शिवाजी मंदिरात होणाऱ्या या चर्चासत्राला शिक्षणमंत्री विनोद तावडे हजेरी लावणार आहेत.\n२०१८-१९ या शैक्षणिक वर्षापासून दहावीच्या नवीन अभ्यासक्रमाची पुस्तके बाजारात उपलब्ध झाली आहेत. राज्यातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने अभ्यासमंडळातील विशेष तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली ही पाठ्यपुस्तके तयार करण्यात आली आहेत.\nएसएससी आणि सीबीएसई या दोन्ही मंडळांच्या अभ्यासक्रमांमध्ये जास्त फरक नसतो. सीबीएसई मंडळाच्या तुलनेत एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेमध्येही अधिक वाढ व्हावी यादृष्टीने बालभारतीच्या नवीन अभ्यासक्रमामध्ये बदल करण्यात आला असून त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होणार आहे. त्यामुळे सीबीएससी आणि आयसीएससीच्या विदयार्थ्यांना एसएससी बोर्डाचे विद्यार्थी सामना करु शकतील असा विश्वासही असेही तावडे यांनी व्यक्त केला. नवीन अभ्यासक्रमाच्या प्रत्येक पुस्तकातील धडयांमध्ये क्यूआर कोडचा समावेश करण्यात आला असून या डिजिटल पध्दतीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अधिक व सविस्तर माहिती इंटरनेटच्या माध्यमातून उपलब्ध होऊ शकेल, असेही तावडे यांनी स्पष्ट केले.\nभारतातील सर्वच नोटांवर जीवघेणे जिवाणू\nभरतीच्या पाण्यात अडकले तरुण-तरुणींचे पोलिसांनी वाचवले प्राण\nअवघ्या २१व्या वर्षी सीए, सीएस आणि सीएमए परीक्षेत उत्तीर्ण होऊन विक्रम नोंदविला.\nअखेर मुंबई विद्यापीठाला नवे कुलगुरु मिळाले\nयुवा उत्थान फाऊंडेशन मार्फत यूपीएससी गुणवंत सत्कार सोहळ्याचे आयोजन\nमहाराष्ट्र स्वाभिमान युवक उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी वैभव वीरकर यांची निवड\nकृषी उत्पादनांच्या निर्यातीस प्रोत्साहन देण्यासाठी सुरेश प्रभु यांचा पुढाकार\nदादरच्या फूल मार्केटमध्ये गोळीबार, एकाची हत्या\nप्रस्तावित नवीन औद्योगिक धोरण लवकरच मंजूर होईल – सुरेश प्रभु\nफुटवेअर आणि लेदर सेक्टरसाठी केंद्र सरकारचे खास पॅकेज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.mymandir.com/tag/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE", "date_download": "2018-10-16T21:30:56Z", "digest": "sha1:ZBXPGE4COKOODMMTVVYDPSUUWOGH77KM", "length": 2342, "nlines": 38, "source_domain": "www.mymandir.com", "title": "राम के 30+ बेस्ट फ़ोटो और वीडियो - mymandir", "raw_content": "mymandir धार्मिक सोशल नेटवर्क\n+19 प्रतिक्रिया 1 कॉमेंट्स • 1 शेयर\n(एक सत्यकथा) मला आता नेमकं आठवत नाही की मी ही कथा कुठे वाचली ते, पण अगदी लहानपणी किंवा शाळेत असताना कल्याण किंवा तत्सम कुणा मासिकात ही कथा वाचलेली मला व्यवस्थित आठवते आहे....\n१९८२ ते १९८५ या काळात भारतातील एक मुल...\n+34 प्रतिक्रिया 6 कॉमेंट्स • 87 शेयर\nश्री.शिरीष नारायण महामिने Oct 1, 2018\n+18 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 32 शेयर\nआशिष इंगळे पाटील Sep 30, 2018\n+11 प्रतिक्रिया 1 कॉमेंट्स • 22 शेयर\nआशिष इंगळे पाटील Sep 26, 2018\nप्रभू श्रीरामचंद्रांच्या बदनामीची केंद्रे I (मराठी) I By Sachin Patil\nराम विष्‍णू राम हरी विठ्ठल\n+11 प्रतिक्रिया 3 कॉमेंट्स • 11 शेयर\nभारत का #1 धार्मिक ऐप्प • तुरंत डाउनलोड करें •", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/national-marathi-news/fairness-cream-118041100012_1.html", "date_download": "2018-10-16T21:33:54Z", "digest": "sha1:BURGOX2YDIB3P6KFD5XNQKACPONDGQ3B", "length": 11372, "nlines": 137, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "फेअरनेस क्रीम्स घेतांना विकत प्रिस्क्रिप्शन लागणार | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 17 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nफेअरनेस क्रीम्स घेतांना विकत प्रिस्क्रिप्शन लागणार\nफेअरनेस क्रीम्स डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनविना विकत घेता येणार नाहीत. राज्य सरकारने स्टेरॉईड आणि अँटीबायोटीकचा समावेश असेलेल्या फेअरनेस क्रीमच्या सरसरकट विक्रीवर बंदी घातली आहे.\nफेअरनेस क्रीम तयार करणाऱ्या कंपन्यांनी या नियमांचं पालन केलं नाही तर कंपनीला एफडीएच्या कारवाईला सामोरं जावं लागेल. डेसोनाईड, बेक्लोमेथासोनसह अन्य 14 घटकांचा समावेश असेलेली क्रीम्स डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय चेहऱ्याला फासणं धोकादायक आहे.सरकारच्या या निर्णयाचं डॉक्टरांनी मात्र स्वागतच केलं आहे.\nभावाबहिणींनी सगळे मतभेद विसरून घेतली गळाभेट\nपंतप्रधान मोदी आणि भाजपाध्यक्ष शहा उपवास करणार\nभयंकर : पित्याकडून अल्पवयीन मुलींवर बलात्कार\nएआय तंत्रज्ञान करू शकते एलियनचा शोध घेण्यास मदत\nखंडाळा बोगद्याजवळ अपघात, 17 मजुरांचा मृत्यू , 15 जखमी\nयावर अधिक वाचा :\nस्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...\nया जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...\nइम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख\nपाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...\nलिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...\nमराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...\nतुमच्या 'चांदणी'ला भेट द्या खराखुरा चंद्र; लिलाव लवकरच\nअनेक प्रियकर हे आपल्या प्रेयसीला चंद्र तारे आणून देण्याबाबत बोलत असतात. अशांसाठी एक ...\nवेबदुनिया #LocWorld38 सिऍटलचा भागीदार बनेल\nवेबदुनिया #LocWorld38 सिऍटलचा भागीदार बनेल. 17 ते 19 ऑक्टोबर, 2018 रोजी होणार्‍या या ...\n#MeToo चा परिणाम, आता नो ऑब्जेक्शन पत्रक लिहून घेणार\nआता #MeToo चळवळीला मिळालेलं गंभीर वळण पाहता बलात्काराचं दृश्य असो किंवा मग छेडछाडीचं; ...\nस्‍वयंघोषित बाबा रामपालसह १५ जणांना जन्मठेपेची शिक्षा\nहरियाणातील सतलोक आश्रमातील हत्‍याकांडप्रकरणी स्‍वयंघोषित बाबा रामपालसह १५ जणांना ...\nआत्मा बोलवत आहे असे सांगत मुलाची आत्महत्या\nनागपूरमध्ये सौरभ नागपूरकर १९ वर्षीय इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याने राहत्या घरात गळफास ...\n#MeToo चा परिणाम, आता नो ऑब्जेक्शन पत्रक लिहून घेणार\nआता #MeToo चळवळीला मिळालेलं गंभीर वळण पाहता बलात्काराचं दृश्य असो किंवा मग छेडछाडीचं; ...\nस्‍वयंघोषित बाबा रामपालसह १५ जणांना जन्मठेपेची शिक्षा\nहरियाणातील सतलोक आश्रमातील हत्‍याकांडप्रकरणी स्‍वयंघोषित बाबा रामपालसह १५ जणांना ...\nआत्मा बोलवत आहे असे सांगत मुलाची आत्महत्या\nनागपूरमध्ये सौरभ नागपूरकर १९ वर्षीय इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याने राहत्या घरात गळफास ...\n100 रुपयांच्या नवीन नोटांचा लिलाव सुरू\nभारतीय रिझर्व्ह बँककडून ग्राहकांसाठी 100 रुपयांची नवीन नोट जारी करण्यात आली आहे. या 100 ...\nतर काय चंद्रात दिसले होते शिरडीचे साईबाबा\nसरकारद्वारे सुरु असलेल्या प्रयत्नांनंतर देखील लोकं सोशल मीडियावर फर्जी पोस्ट पाठवणे ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/pune-childrens-died-car-accident-baner-40554", "date_download": "2018-10-16T20:54:39Z", "digest": "sha1:4WBSE2AYS263M5TX4B4K34V7JZIPY357", "length": 12021, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Pune: childrens died in car accident in baner पुण्यात रस्ता ओलांडताना मोटारीने उडवले; मुलगा ठार | eSakal", "raw_content": "\nपुण्यात रस्ता ओलांडताना मोटारीने उडवले; मुलगा ठार\nसोमवार, 17 एप्रिल 2017\nपुणे : बाणेर येथे रस्ता ओलांडणाऱ्या तिघांना मोटारीने उडविल्याची घटना आज (सोमवार) दुपारी अडीचच्या सुमारास घडली. यामध्ये एका मुलाचा मृत्यू झाला असून, त्यांची आई गंभीर जखमी आहे.\nमिळालेल्या माहितीनुसार, येथील डी मार्टमधील खरेदी झाल्यानंतर इशिता व साजिद ही आपल्या आईसोबत घरी निघाले होते. रस्ता ओलंडताना ते दुभाजकावर उभे होते. यावेळी वेगात आलेल्या मोटारीने तिघांनाही जोरात धडक दिली. या घटनेत एक मुलगाचा मृत्यू झाला असून आई आणि आणखी एक मुलगा गंभीर जखमी आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याचे पोलिसांनी सांगितले.\nपुणे : बाणेर येथे रस्ता ओलांडणाऱ्या तिघांना मोटारीने उडविल्याची घटना आज (सोमवार) दुपारी अडीचच्या सुमारास घडली. यामध्ये एका मुलाचा मृत्यू झाला असून, त्यांची आई गंभीर जखमी आहे.\nमिळालेल्या माहितीनुसार, येथील डी मार्टमधील खरेदी झाल्यानंतर इशिता व साजिद ही आपल्या आईसोबत घरी निघाले होते. रस्ता ओलंडताना ते दुभाजकावर उभे होते. यावेळी वेगात आलेल्या मोटारीने तिघांनाही जोरात धडक दिली. या घटनेत एक मुलगाचा मृत्यू झाला असून आई आणि आणखी एक मुलगा गंभीर जखमी आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याचे पोलिसांनी सांगितले.\nमहिला पुण्याहून बालेवाडीच्या दिशेने निघाली होती. बाणेरमध्ये आल्यावर मोटारीवरील नियंत्रण सुटल्यामुळे तिने तिघांना जोरदार धडक दिली. ही मोटार एका बांधकाम व्यावसायिकाची पत्नी चालवत असल्याचे समजते. या अपघातामध्ये चालक महिलाही जखमी झाली आहे. अपघातानंतर चालक महिला मोटारीमधून उतरत जवळच्याच रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाली आहे.\nबाललैंगिक अत्याचारांत घट व्हावी - बापट\nपुणे - पुणे शहरासह ग्रामीण भागात बाललैंगिक अत्याचाराचे गुन्हे घडत आहेत. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य कारवाई होणे अपेक्षित आहे. तसेच बाल...\nपुणे-लोणावळादरम्यान दररोज तीन तास ब्लॉक\nपुणे - पुणे रेल्वे स्थानक ते लोणावळा स्थानकादरम्यान १८ ते ३१ ऑक्‍टोबर या कालावधीत दररोज तीन तास ब्लॉक घेण्यात येणार आहे. दरम्यानच्या वेळेतील चार...\nसौदी अरेबियातील परंपरानिष्ठ समाजाला आधुनिक विचार देण्याचा आव आणतानाच दुसरीकडे आपल्या विरोधकांना संपवण्याचा एककलमी कार्यक्रम मोहम्मद बिन सलमान राबवीत...\n#Watercrisis पीएमआरडीएला पाण्याची प्रतीक्षा\nपुणे - जलसंपदा विभागाने पुण्याच्या पाणीपुरवठ्यात कपात करण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी घेतला आहे. या पार्श्‍वभूमीवर आता पीएमआरडीएच्या...\nशार्पशूटरची नियुक्ती टार्गेटवर नागपूर, ता. 16 ः पांढरकवडा भागातील नरभक्षक वाघिणीला मारण्यासाठी \"शार्पशूटर' नवाब शाफत अली खान याच्या नियुक्तीला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/bharat-darshan-marathi/top-10-waterfalls-111122300002_1.html", "date_download": "2018-10-16T21:41:22Z", "digest": "sha1:4GZQXMBOKHPJF6N55GYSK354U2PHEDEJ", "length": 8104, "nlines": 125, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "जगातील टॉप 10 सर्वात मोठे धबधबे! | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 17 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nजगातील टॉप 10 सर्वात मोठे धबधबे\nउंच पर्वतशिखरावरून वेगाने खाली कोसळणारा जलप्रपात पाहणे हा एक अविस्मरणीय अनुभव असतो. जगात अनेक ठिकाणी सुंदर धबधबे आहेत. त्यापैकी सर्वात मोठ्या दहा धबधब्यांची ही माहिती. या धबधब्यांमधून कोसळणार्‍या पाण्याच्या प्रमाणावरून त्यांचा हा क्रम ठरवण्यात आला आहे. इंगा >\nडेमॉक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कांगोमध्ये हा भव्य धबधबा आहे. त्यातून सेकंदाला 42,476 क्युबिक मीटर इतके पाणी खाली कोसळते. हा जगातील सर्वात मोठा धबधबा आहे.\nहा धबधबाही कांगोमध्येच आहे. त्यातून सेकंदाला 35,113 क्युबिक मीटर इतके पाणी खाली कोसळते.\nकांगोमधीलच या धबधब्याचा जगातील सर्वात मोठ्या धबधब्यांमध्ये तिसर्‍या क्रमांकावर वर्णी लागली आहे. म्हणजे जगातील सर्वात मोठे असे पहिले तीन धबधबे कांगोमधीलच आहेत. या धबधब्यामधून सेकंदाला 16,990 क्युबिक मीटर पाणी खाली कोसळले.\nएकही रस्ता नसलेले अनोखे शहर\nया मंदिरात तेवतो आहे जलदीप\nयावर अधिक वाचा :\nजगातील टॉप 10 सर्वात मोठे धबधबे\nअंकिता लोखंडेच्या हॉट अदांनी केली धूम, फोटो झाले वायरल\nअंकिता लोखंडेने नुकतेच आपल्या हॉट अंदाजाचे फोटो इंस्टाग्राम अकाउंट वर पोस्ट केले आहे. ती ...\nए. आर.रेहमान आणि अगडबम नाजुकाची 'ग्रेटभेट'\nटॉलिवूड आणि बॉलीवूडमध्ये संगीत दिग्दर्शनाचा बादशहा मानले जाणारे ऑस्करविजेते ए आर रेहमान ...\nमी टू चे वादळ काही थांबेना, आता या बोल्ड अभिनेत्री ने केला ...\nमी टू वादळ काही थांबताना दिसत नाही, वाढणारे पेट्रोल चे भाव राहिले बाजूला यावरचा जास्त ...\n2800 वर्षे जुने अतिशय सुंदर शहर\nजगात साधारण दोन हजार वर्षांपेक्षा जास्त काळ वस्ती असलेल्या शहरांना प्राचीन शहरे म्हटले ...\n'सेक्रेड गेम्स' चा दुसरा सीझन संकटात\n'सेक्रेड गेम्स'चा लेखक वरुण ग्रोवरवर लैंगिक शोषणाचा आरोप केल्‍यानंतर आता सेक्रेड ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=340&Itemid=519&limitstart=1", "date_download": "2018-10-16T20:50:32Z", "digest": "sha1:MKDSVJLEBASCJCDNP53WR4VDHJ7KDWPV", "length": 7206, "nlines": 37, "source_domain": "saneguruji.net", "title": "स्वातंत्र्य व स्वराज्य", "raw_content": "मंगळवार, ऑक्टोबंर 16, 2018\nनंतर बुध्ददेव त्या माणसाला म्हणाले, ''मित्रा, आता झोप; विश्रान्ती घे.'' तो मनुष्य झोपला. ''भगवान् तुम्ही त्याला धर्म शिकविण्याऐवजी खायला दिलेत, झोपायला सांगितलेत हे कसे'' शिष्यांनी विचारले. बुध्ददेव म्हणाले, ''या माणसाजवळ अन्नाच्या भाषेत बोलले पाहिजे; तरच त्याला समजेल. उपाशी पोटी माणसाजवळ अन्नाच्या भाषेत बोला. त्याला अन्नदेव नेऊन प्रथम भेटवा.'' पोटभर लोक जेवू देत. नीट झोप घेऊ देत. मग त्यांच्याजवळ इतर गोष्टी बोलू. हिंदुस्थानातील कोटयवधी लोकांस भाकर आधी देऊ द्या. त्यांना आधी कोठला धर्म, कोठली संस्कृती'' शिष्यांनी विचारले. बुध्ददेव म्हणाले, ''या माणसाजवळ अन्नाच्या भाषेत बोलले पाहिजे; तरच त्याला समजेल. उपाशी पोटी माणसाजवळ अन्नाच्या भाषेत बोला. त्याला अन्नदेव नेऊन प्रथम भेटवा.'' पोटभर लोक जेवू देत. नीट झोप घेऊ देत. मग त्यांच्याजवळ इतर गोष्टी बोलू. हिंदुस्थानातील कोटयवधी लोकांस भाकर आधी देऊ द्या. त्यांना आधी कोठला धर्म, कोठली संस्कृती ते सारे-, 'आधी कळस मग पाया-,' असे होईल. कोटयवधी उपाशी लोकांच्या पोटापाण्याचा प्रश्न सोडवावयास जो उभा राहील, तो खरा धार्मिक, तो खरा हिंदू धर्माचा. तो खरा उपासक, जगन्मातेचा उपासक, परंतु स्वतंत्र झाल्याखेरीज व स्वराज्य आल्याखेरीज हे कसे जमणार\nस्वातंत्र्य म्हणजे सर्वांच्या विकासाला संधी. स्वातंत्र्य म्हणजे मुखसंपन्न होण्याचे साधन. अतःपर या देशात कोणी दुःखीकष्टी नको. सर्वांना स्वाभिमानाने जगता येवू दे. विकासाच्या आड दारिद्य येता कामा नये. ज्ञानविज्ञानाचा प्रकाश सर्वत्र जाऊ दे. स्वच्छता, आरोग्य येऊ दे. अन्याय जावू दे. उपासमार जाऊ दे. नको लाचलुचपत, नको वशिले, नको कोणी उन्मत्त. सर्वांची सरळ मान होऊ दे. सर्वांना वाव असूदे. सर्वांना अन्नवस्त्र मिळो, राहायला साधे-सुधे घरदार असो. मिरासदारी कोणाचीच नको. जमीन नसेल त्याला जमीन द्या. ते स्वतःच कसायला तयार असले म्हणजे झाले. कामगारांचे हितसंबंध आधी संरक्षले जावोत. अहिंसक रीतीने सर्वांना संघटना करण्याची मोकळीक असो. सरकारी सत्तेने कोणावर दडपण आणू नये. श्रमणार्‍यांनी आपली प्रतिष्ठा ओळखावी. मालकांनी नम्रता शिकावी. वरच्यांनी खाली यावे; खालच्यांनी वर चढावे. दोघांनी एकमेकांस भेटून रामराज्य निर्माण करावे.\nस्वातंत्र्यात असें हे सारे आपणास निर्मावयाचे आहे. एक नवे युग अजमावयाचे आहे. एक नवी द्दष्टी अजमावयाची आहे. हे महान कार्य आहे. त्यासाठी सर्वांना संयम पाळायला शिकले पाहिजे. स्वातंत्र्य म्हणजे उच्छृंखलपणा नव्हे. स्वातंत्र्य म्हणजे जबाबदारी. आपण एकमेकांच्या भावना ओळखावयास शिकले पाहिजे. सर्वांना सांभाळले पाहिजे. सर्वांना सन्मानिले पाहिजे. माझी जात, माझा प्रश्न, माझा प्रान्त, माझी भाषा, माझा धर्म असे सारखे म्हणणें बरे नव्हे, अखिल भारतीय द्दष्टी कधी विसरून चालणार नाही. एवढेच नव्हे तर आज भारती असूनही अतिभारती झाले पाहिजे. आपण जगाचे नागरिक एका अर्थाने झाले पाहिजे. म्हणून क्षुद्र कुंपने घालू नका. क्षुद्र घरकूल नका बांधू. विशाल द्दष्टी, व्यापक सहानुभूती याची अत्यंत आवश्यकता आहे. तरच संस्कृती फुटेल.\nजातिधर्मनिरपेक्ष राष्ट्र व सामाजिक समता\nसर्वोद्य व अनाग्रही निष्ठा\nसंयुक्त महाराष्ट्र, आंतरभारती व एकात्म भारत\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.idainik.com/2018/06/blog-post_461.html", "date_download": "2018-10-16T21:43:00Z", "digest": "sha1:DJ3HOYTDPS6I3ET47WNUXCZEWCSB6HOW", "length": 17695, "nlines": 84, "source_domain": "www.idainik.com", "title": "खाजगी शाळेकडुन गणवेश, वह्या पुस्तके घेण्याची पालकांना सक्ती - iDainik.com", "raw_content": "\nHome > Man > Satara Dist > खाजगी शाळेकडुन गणवेश, वह्या पुस्तके घेण्याची पालकांना सक्ती\nखाजगी शाळेकडुन गणवेश, वह्या पुस्तके घेण्याची पालकांना सक्ती\nम्हसवड :पुढील अठवड्यापासुन नवीन शैक्षणीक वर्ष सुरु होत असल्याने आपल्या पाल्याला चांगले शिक्षण मिळावे यासाठी पालकांची धावपळ सुरु असुन पालकांच्या याच धावपळीचा फायदा घेण्यासाठी शहरातील एका नामांकित खाजगी शाळेने नवा उद्योग सुरु केला असुन आपल्या पाल्याला जर आमच्या शाळेत प्रवेश घ्यायचा असेल तर त्याला लागणारे सर्व शैक्षणीक साहित्य गणवेश हा आमच्याच शाळेतुन खरेदी करावा लागेल असा फतवाच संबधीत खाजगी शाळेने काढुन पालकांची अर्थिक लुट सुरु केली आहे, यावरुन म्हसवड सह परिसरातील पालकवर्गातुन संबधीत शाळेबाबत संतप्त प्रतिक्रिया उमटु लागल्या आहेत.\nआपला पाल्य शिकावा त्याला चांगले शिक्षण मिळावे यासाठी पालकांची नेहमीच धावपळ सुरु असते सध्याचे दिवस हे महागाईचे दिवस असल्याचे सर्वच स्तरातुन बोलले जाते तरीही प्रसंगी आपल्या पोटाला चिमटा घेवुन कित्येक पालक आपल्या पाल्याच्या शिक्षणासाठी धडपडत असतात, पुढील अठवड्यापासुन नवीन शैक्षणीक वर्ष सुरु होत असल्याने आपल्या पाल्याला चांगले शिक्षण मिळावे त्यासाठी त्याला चांगल्या शाळेत शिक्षणासाठी प्रवेश मिळावा यासाठी सर्वच पालक प्रयत्न करीत असतात, शासनाच्या लवचिक शैक्षणीक धोरणांमुळे सध्या सर्वच ठिकाणी खाजगी शाळेचे पेव फुटले आहेत, या खाजगी शाळांनी नवीन शैक्षणीक धोरणांचा फायदा उठवत गुणवत्तेचा नुसता भपका निर्माण केला असुन आमचीच शाळा कशी इतर शाळेपेक्षा आदर्श व गुणवत्तेत अव्वल आहे हे भासविण्याचा नसता उद्योग सुरु केला आहे, शाळांच्या या भपकेबाजीमुळे खरेतर शिक्षणाचा दर्जा खालावत चालला आहे याचा विसर संबधीत शाळांना व पालकांनाही पडला आहे, आतातर आमचीच शाळा सर्वात नं. १ असल्याचे भासवण्यासाठी शहरातील एका खाजगी शाळेने विद्यार्थ्यांना लागणारे संपुर्ण शैक्षणीक साहित्य बेकायदेशीर रित्या शाळेतच विक्रीस ठेवले असुन ते खरेदी करण्यासाठी पालकांना सक्ती केली आहे, जर तुमचा पाल्य आमच्या शाळेत शिकणार असेल तर आमच्याच शाळेतुन त्याला लागणारे साहित्य खरेदी करावे लागेल असा एकप्रकारे फतवाच संबधीत खाजगी शाळेने काढल्याने शिक्षणाचा अक्षरशा बाजार झाल्याचे मत अनेक तन्यांकडुन व्यक्त होत आहे.\nसंबधीत शाळेने विक्रीस ठेवलेल्या वस्तु ह्या बाजारपेठ निम्या दराने मिळत असताना त्या केवळ शाळेच्या सक्ती मुळे दुप्पट किमतीने पालकांना नाईलाजाने खरेदी कराव्या लागत असुन शाळेने सुरु केलेली ही दुकानदारी बंद करावी अशी मागणी आता पालक वर्गातुन व्यक्त होवु लागली आहे.\nकोणतेही शाळा ही विद्येचे मंदिर मानली जाते त्याठिकाणी विद्यार्थ्यांना न्यानदानाचे शिक्षण देण्याचे पवित्र काम चालते अशा या पवित्र मानल्या जाणार्या मंदिरात पाल्याच्या आडुन पालकांची सुरु असलेली अर्थिक लुट ही विद्या मातेच्या नावाला काळीमा फासणारी असुन ही लुट थांबणे गरजेचे आहे तरच आजच्या महागाईच्या जमान्यात सामान्य पालक आपल्या पाल्याला चांगले \nएकीकडे कोणतेही मुल हे शाळेबाहेर राहु नये यासाठी शासन लाखो रुपये खर्च करुन शालाबाह्य मुलांना शिक्षण प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करीत आहे, तर याच शासनाने बनवलेल्या शैक्षणीक नियमावली पायदळी तुडवुन काही खाजगी शाळा आपल्या अर्थिक तुंबड्या भरत आहेत याला कोठेतरी चाप लागावा यासाठी शासनानेच कृती करावी व अशा शाळांची मान्यताच रद्द करावी अशी मागणी पालकवर्गातुन होत आहे.\nगत वर्षी म्हसवड मधील याच खाजगी शाळेने दाखल्यांसाठी पालकांची अर्थिक लुट केल्याची तक्रार आमच्याकडे आल्यावर आम्ही संबधीत शाळेला भेट देवुन संबधीत प्राचार्यांना याविषयी जाब विचारत असे प्रकार पुन्हा घडल्यास शाळाविरोधात मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा देताच संबधीत शाळेने दाखल्यांसाठी घेतलेले पैसे पालकांना परत केले होते. आताही शाळेने सुरु केलेल्या दुकानदारी संदर्भात पालकांच्या तक्रारी आल्यास संबधीत शाळेला मनसेचा हिसका दाखवुन देवु.\n-धैर्यशील पाटील - जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, सातारा.\nआपल्या देशाची ज्याप्रमाणे खुली अर्थव्यवस्था आहे त्याप्रमाणेच खुली बाजारपेठ आहे त्यामुळे कोणी कोठेही खरेदी करु शकतो त्यासाठी आपण कोणालाही सक्ती करु शकत नाही, संबधीत शाळेने विद्या दानाचे काम करावे त्याठिकाणी वस्तुंची विक्री करुन शाळेचे दुकान करु नये तर सक्ती तर अजिबातच करु नये अन्यथा पालकांना सोबत घेवुन आम्हाला संबधीत शाळाविरोधात रस्त्यावर उतरावे लागेल.\n-नितीन दोशी - माजी नगराध्यक्ष म्हसवड नगरपरिषद म्हसवड.\nआपले लक्ष्य, साध्य विसरू नका. अन्यथा जे काही मिळाले तेवढय़ावरच संतुष्ट राहण्याची सवय\nबातम्या तुमच्या inbox मध्ये...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} {"url": "https://krushikranti.com/alfalfa/shri-dhan-shri-agro-tech.html", "date_download": "2018-10-16T20:15:13Z", "digest": "sha1:Y3FE6GGMNBVEOSIL4YMITAL4ULIGXI5E", "length": 5730, "nlines": 111, "source_domain": "krushikranti.com", "title": "Shri Dhan Shri Agro Tech - Alfalafa(चारा ) - Pune Division", "raw_content": "\n*शेतकऱ्यांसाठी आता चाऱ्या चे मशीन*\n-जनावरांना 12 महीने हिरवा चारा मिळवणे अगदी सोपे झाले आहे.\n-कमी जागेत, कमी पाण्यावर ते ही माती शिवाय म्हणजे शेत जमीनीवर दुसऱ्या पिकांचे उतपन्न घेऊ शकता.\n-तर आता चाऱ्याची चिंता करण्याची आवश्यकता नाही.\nचे हायड्रोपोनिक फुडर मशीन चा वापर करा आणि प्रत्येक मोसमात हिरवा चारा मिळवा.\nश्री धन श्री एग्रो टेक\n*वारजे माळवाडी, पुणे, महाराष्ट्र*\nटीप:- संपूर्ण भारतात सुविधा उपलब्ध.\n*गणेशा अॅग्रो फार्म बिजवडी* आमच्याकडे बॅग पॅकिंग मधील ओरीजिनल *कोंबडी खत* मिळेल... सर्व पिकांसाठी उपयोगि. 15 ते 20% उत्पादनात वाढीची हमी. भेसळ मुक्त ओरीजिनल खत. 35 किलो बॅग पॅकिंग. शेतामध्ये पोच करून देण्याची सुविधा. रासायनिक मुक्त शेती. जमिनीवर… Pune Division\nनमस्कार .. स्मार्ट खेती मोबाइल मोटर पंप स्टार्टर आता झोप मोडीला करा राम राम मोटार चालू बंद करणे , पाण्यावर व इलेकट्रिक सप्लाय वर लक्ष या कंटाळवाण्या व वेळकाढू गोष्टींची काळजी आता स्मार्ट खेती घेणार असल्याने तुम्ही निवांतपणे… Pune Division\nपड माळरान जमिन पाहिजे १०-१२एकर पुण्याच्या जवळपास पाहिजे कृषी आणि उद्यानविषयक वापरासाठी जमीन पाहिजे Pune Division\nभुक्रांती एक दर्जेदार सेंद्रिय खत\nआमच्याकडे जिवाणू प्रक्रिया केलेले तयार सेंद्रिय बायो कंपोस्ट विक्रीसाठी उपलब्ध आहे. Pune Division\nSell a 855 swaraj ट्रैक्टर 855 swaraj विकणे आहे औजारे पुढची फळी नांग फण पाण्याचा पंप किंमत सहा लाख Pune Division\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} {"url": "http://enavakal.com/%E0%A4%AB%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B2-%E0%A4%AB%E0%A5%85%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8-%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87/", "date_download": "2018-10-16T20:34:07Z", "digest": "sha1:SK4XELNDA2I5DQOIIQZSYJ3TDIMSRPQQ", "length": 12339, "nlines": 134, "source_domain": "enavakal.com", "title": "", "raw_content": "फीमेल फॅन्स कमी झाल्याने मनोज वाजपेयी दु:खी – eNavakal\n»1:00 pm: गोंदिया – सर्पदंशाने मृत्यू झालेल्या मुलाला जिवंत करण्याचा दावा करणाऱ्या दोन आयुर्वेदिक डॉक्टरांना पोलिसांनी ताब्यात घेतले\n»9:21 am: मुंबई – मालाडमध्ये सुटकेसमध्ये आढळला महिलेचा मृतदेह. हैदराबादच्या १९ वर्षीय तरुणाला पोलिसांनी केली अटक\n»9:17 am: उत्तराखंड – उत्तरकाशीमध्ये पहाटे ४:०६ वाजता जाणवले; ३.२ रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के\n»8:17 am: पंढरपूर – शारदीय नवरात्रीनिमित्त विठुराया आणि रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात गुलाबाच्या फुलांची आकर्षक सजावट\n»7:15 am: मुंबई – मुंबईत पेट्रोलच्या दरात 11 पैशांनी वाढ; डिझेल 24 पैशांनी महागले\nफीमेल फॅन्स कमी झाल्याने मनोज वाजपेयी दु:खी\nमनोज वाजपेयी आणि सिद्धार्थ मल्होत्रा शुक्रवारी एका वृत्तवाहिनीच्या चॅट शोमध्ये सहभागी झाले होते. त्याआधी काही वेळ ते फेसबुकवर लाइवही आले. या शोमध्ये त्यांनी मोकळेपणाने गप्पागोष्टी केल्या. त्यात आपली फिनेल फॅन फॉलोइंग कमी झाल्याचं दु:ख मनोज वाजपयीने व्यक्त केेलं. महिला चाहत्यांबद्दल त्याला विचारण्यात आलं तेव्हा तो म्हणाला, आता मला कुणी तरूणी मनोजऐवजी मनू म्हणेल असं माझं वय राहिलेलं नाही. आतीया मी मनोज जी, मनोज सर, मनोज भाई झालोय… सर, सर ऐकून कधीकधी तर मनात येतं आता फळा घ्यावा आणि शिकवायला सुरूवात करावी.\nअय्यारी सिनेमातील सरदार खान या व्यक्तिरेखेबद्दल मनोज म्हणतो, ही भूमिका अशी आहे जी पाहून माझं उरलंसुरलं फिमेव फॅन फॉलोइंगही कमी होईल की राय असं वाटतंय… मनोज वाजपयी आणि सिद्धार्थ मल्होत्रा लवकरच अय्यारी या सिनेमात एकत्र दिसणार आहेत. वाहिनीवर चर्चेत त्यांनी या सिनेमाबद्दल खूप माहिती दिली. या चर्चेतील मनोज आणि सिद्धार्थ यांचं ट्यूनिंग पाहून सिनेमातही हे दोघे धमाल करणार हे मनोमन पटते.\nस्वप्नील जोशीच्या घरी आला नवा पाहूणा\nअवैध संबंधाबाबतच्या कायद्यात पुरुषांशी भेदभाव झाल्याचे सर्वोच्च न्यायालयाने मान्य केले\nप्रसाद बनला हिंदवी स्वराज्याचा गुप्तहेर बहिर्जी नाईक\nमुंबई – विविधांगी भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या अभिनेता प्रसाद ओकने आजवरच्या आपल्या कारकिर्दीत ऐतिहासिक भूमिकाही साकारल्या आहेत. वाचिक अभिनयाला यथोचित देहबोलीची जोड देत एखादी...\nमुंबई – सलमान खान याच्या आगामी ‘दबंग-3’चे अजून शूटींगही सुरू झालेले नाही अन् चाहते या सिनेमाची आतुरतेने वाट पाहायला लागले आहेत. या सिनेमात सोनाक्षी...\nद स्क्वेअर – कल्पनेतील संदेशवाहक\nहर्षदा वेदपाठक – माणुसकीत प्रवेश करण्याआधी किती अमानुष होता येईल, याबद्दल तुम्ही कधी विचार केला आहे काय. रूबल ओस्ट्लंड यांच्या स्क्वेअर या नवीनतम चित्रपटाला यावर्षी...\nप्रियंकाने लाँच केले मॉनसून शूटआऊटचे ट्रेलर\nअभिनेत्री प्रियंका चोप्रा हिने सोशल मिडीयावर सोमवारी मॉनसून शूटआउट या सिनेमाचे ट्रेलर लाँच केले. अमितकुमार यांचं दिग्दर्शन असलेल्या या सिनेमाची निर्मिती गुनीत मोगा यांनी...\n‘मीटू’ मोहिमेबाबत हायकोर्टात याचिका\nमुंबई- संपूर्ण देशभरात सुरू असलेल्या ‘मीटू’ या मोहिमेबाबत आज हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. वकील सन्नी पुनामिया यांनी ही याचिका दाखल केली आहे....\nएम. जे. अकबरांवर आणखीन एक आरोप महिला पत्रकाराने लेखाच्या माध्यमातून केले उघड\nनवी दिल्ली- लैंगिक शोषणाच्या आरोपांमुळे अडचणीत आलेले परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांच्याविरोधात आणखीन एका महिला पत्रकाराने आरोप केला आहे. अकबर यांनी आपल्याला अनेकवेळा...\nनरेंद्र मोदींच्या शिर्डीतील कार्यक्रमाला गर्दी जमविण्यासाठी 2 कोटींची उधळण\nमुंबई- राज्यात एकीकडे तिजोरीत खडखडाट असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिर्डीतील कार्यक्रमाला गर्दी जमविण्यासाठी राज्य सरकार तब्बल दोन कोटी रुपयांची उधळण करणार असल्याची धक्कादायक माहिती...\nराहुल गांधी दोन दिवस मध्य प्रदेश दौर्‍यावर\nग्वाल्हेर- राहुल गांधी दोन दिवसांच्या मध्य प्रदेश दौर्‍यावर आहेत. आज, ग्वाल्हेर येथील किला भागात असलेल्या गुरुद्वाराला भेट देऊन त्यांनी माथा टेकला. यावेळी राहुलबरोबर ज्योतिरादित्य सिंधिया,...\n सर्व यंत्रणांना प्रतिवादी करण्याचे कोर्टाचे आदेश\nमुंबई- पुण्यात शनिवार वाड्याजवळील जुनाबाजार परिसरात होर्डिंगचा खांब कोसळून झालेल्या दुर्घटनेची उच्च न्यायालयाने आज गंभीर दखल घेतली. न्यायमूर्ती ओक आणि न्यायमूर्ती एम.एस सोनक यांच्या खंडपीठाने...\nसामना रात्री ०८ वाजता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://marathicineyug.com/videos/trailers-teasers?limit=6&start=18", "date_download": "2018-10-16T20:41:36Z", "digest": "sha1:AYBWIBKACMGES5KODIC5DSSRBXQQSM7F", "length": 9460, "nlines": 220, "source_domain": "marathicineyug.com", "title": "Trailers/Teasers - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\n‘टेक केअर गुड नाइट’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित\nएव्हरेस्ट एंटरटेन्मेंट आणि एस पी एंटरटेन्मेंट यांची प्रस्तुती असलेला नवीन मराठी चित्रपट ‘टेक केअर गुड नाईट’ चा ट्रेलर अभिनेता सचिन खेडेकर, इरावती हर्षे, आदिनाथ कोठारे आणि पर्णा पेठे या चित्रपटातील कलाकारांच्या प्रमुख उपस्थित मुंबईत नुकताच प्रदर्शित करण्यात आला. यावेळी या चित्रपटाचे दिग्दर्शक गिरीश जयंत जोशी हे सुद्धा उपस्थित होते. या चित्रपटाची निर्मिती हिमांशू केसरी पाटील आणि महेश मांजरेकर यांनी केली असून नरेंद्र भिडे यांचे त्याला संगीत दिले आहे. ‘टेक केअर गुड नाईट’ चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात ३१ ऑगस्ट २०१८ रोजी प्रदर्शित होणार आहे.\nआशययुक्त 'बोगदा' सिनेमाचा टीझर लाँच\nमराठी चित्रपटसृष्टीत बौद्धिक आणि सकस आशयाच्या चित्रपटांची नांदी पाहायला मिळते. त्यास जर सर्जन दिग्दर्शकाचा हातभार लाभला तर, हे सिनेमे प्रसिद्धीचे उच्चांक गाठतात. नितीन केणी प्रस्तुत आणि निशिता केणी लिखित व दिग्दर्शित बोगदा हा सिनेमादेखील याच धाटणीचा आहे. येत्या ७ सप्टेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होत असलेल्या या सिनेमाचा नुकताच सोशल नेट्वर्किंग साईटवर टीझर लाँच करण्यात आला. मृण्मयी देशपांडे आणि ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांची मध्यवर्ती भूमिका असलेल्या या सिनेमाचा आशय आई आणि मुलीच्या नातेसंबधावर आधारित आहे. माय-लेकीचे ऋणानुबंध मांडणाऱ्या या सिनेमाच्या टीझर देखील त्यांचे नाते आपणास दिसून येते. शिवाय, कमी शब्दात खूप काही सांगून जाणारा हा टीझर पाहणाऱ्यांच्या मनाचा ठाव घेतो.\nएव्हरेस्ट एंटरटेन्मेंटचा नवीन चित्रपट ‘टेक केअर गुड नाइट’ चा टीझर प्रकाशित\nएव्हरेस्ट एंटरटेन्मेंट आणि एस पी एंटरटेन्मेंट यांची प्रस्तुती असलेला नवीन मराठी चित्रपट ‘टेक केअर गुड नाईट’ या चित्रपटाचा टीझर प्रकाशित करण्यात आला. ‘टेक केअर गुड नाईट’ संपूर्ण महाराष्ट्रात ३१ ऑगस्ट २०१८ रोजी प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे. गिरीश जयंत जोशी यांचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाची निर्मिती हिमांशू पाटील आणि महेश मांजरेकर यांनी केली असून नरेंद्र भिडे यांचे त्याला संगीत आहे. चित्रपटात सचिन खेडेकर, महेश मांजरेकर, इरावती हर्षे, आदिनाथ कोठारे आणि पर्णा पेठे यांच्या भूमिका आहेत.\n'दोस्तीगिरी' सिनेमाचा टिझर झाला लाँच\nकॉलेजविश्वातल्या ‘अनकन्डिशनल’ मैत्रीला सेलिब्रेट करणारा ‘दोस्तीगिरी’ सिनेमा २४ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये येणा-या अंतरराष्ट्रीय मैत्री दिनाला साजरा करणा-या ह्या सिनेमाचा टिझर नुकताच लाँच झाला आहे.\nअनेक पुरस्कारप्राप्त निर्माता 'अमोल कागणे' चं \"मान्सून फुटबॉल\" द्वारे अभिनयात पदार्पण\nसचिन पिळगांवकर दिग्दर्शित ‘अशी ही आशिकी’ च्या निमित्ताने नवीन वर्षात ‘व्हॅलेन्टाईन डे’ ऐवजी साजरा होणार ‘AHA’ डे\n‘मी शिवाजी पार्क’ १८ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला\nए. आर.रेहमान आणि अगडबम नाजुकाची 'ग्रेटभेट'\nबहुचर्चित ‘मुळशी पॅटर्न’ ची मोशन पोस्टरद्वारे प्रदर्शनाची तारीख जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/1364", "date_download": "2018-10-16T20:42:56Z", "digest": "sha1:MSJMFSZCDGBR5K5UGSK4Z73PIW2OYPXJ", "length": 26101, "nlines": 233, "source_domain": "mr.upakram.org", "title": "गूढलेखन | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nइंग्रजीतील क्रिप्टोग्रॅम नावाचा प्रकार आपण कदाचित्‍ जाणत असाल.गूगलवर शोध घेतल्यास याचा सादप्रतिसादात्मक(इंटर ऍक्टिव्ह) खेळही आढळेल.एखादे सुवचन,म्हण,कविता, इ.परिचित लेखन घेऊन त्यातील प्रत्येक अक्षरासाठी अन्य अक्षर योजून जे लेखन होते त्याला मूळलेखनाचा गूढावतार म्हणतात. या गूढलेखनावरून मूळ लेखन शोधून काढणे ही समस्या असते.\nमराठी गूढलेखनासाठी खालील नियम आहेत:\n** मूळलेखनातील स्वर तसेच ठेवावे.म्हणजे त्यातील काने,मात्रा,ऋकार गूढलेखनात तसेच राहातील.\n** प्रत्येक व्यंजनाच्या जागी अन्य व्यंजन योजावे. (एकास एक संगती)क्ष,ज्ञ ही साधी व्यंजने मानावी. त्यांच्या जागी कोणतेही व्यंजन योजता येईल.\n** मूळलेखनातील अनुस्वार तसेच ठेवावे. मात्र परसवर्ण (न, म, इ.) असल्यास त्या व्यंजनाच्या स्थानी अन्य व्यंजन घालावे.\n** मूळलेखनातील रफ़ार म्हणजे र हे व्यंजन होय. ते बदलावे म्हणजे गूढावतारात तिथे रफ़ार दिसणार नाही.\nव्यंजनबदल: क-->ब; र-->ल, य-->प, म-->द\nवरील नियमांनुसार पुढील गूढलेखन आहे.त्यावरून मूळलेखन शोधावे.प्रत्येक लेखनासाठी एकास एक संगती भिन्न असू शकेल.मूळलेखनाच्या स्रोताचा संदर्भ दिला आहे. तसेच सुलभतेसाठी एक शोधसूत्र (क्ल्यू) आहे.(क्रिप्टोग्रॅम खेळात मूळ लेखनात कोणते अक्षर किती वेळा आले आहे ते देतात.ते इथे टाळले आहे.)\n**(१) पाटमा सेईपा अंजब रादले. ( म्हण. टारी= किल्ली या अर्थाचा शब्द)\n**(२) मुन्दाबीणा पांबा लोयाव माढ. (म्हण. शो्धसूत्र : बोमे=मस्तक,शीर )\n**(३) रटा भल्प ले भल्प धाहे धकाधे. (मनाचे श्लोक. धारट= पाचवा अवतार)\n**(४) नुनंचणि नया फबो नुळख हाम्प माखी भबो.(मराठी श्लोक...नबम=रस्ता)\n**(५) मोन्दा मामपीना बाळी. (म्हण. शोधसूत्र: ळदन =विष )\nकृपया उत्तर व्य.नि. ने\nबाकी मना बिनाचे श्लोक, मराठी श्लोक कधी येतच नव्हते त्यामुळे तिथे मारामार आहे. :(\nमराठी श्लोक येत नाहीत म्हणता म्हणता चौथे सुटले. ;-)\n'सत्यं वद' आचरा, म्हणजे मनाचे श्लोकही सुटतील. ;)\nबोलो जाता बरळ, करिसी ते नीट नेली लाज धीट, केलो देवा॥\nअसा पेपर फोडू नये. ;-) ह. घेणे\nतिसरे सुटले. म्हणजे मला श्लोक माहित आहेत पण म्हणी नाही असे सिद्ध झाले. :((\nअसं म्हणता म्हणता आता फक्त पाचवी म्हण राहिली आहे. चार सुटले....\nआणि आता सगळे सुटले. व्य. नि. पाठवला आहे.\n( टारी= किल्ली या अर्थाचा शब्द ) असे क्लू नसते तरी चालले असते.\nपाचव्या क्लूमध्ये गोंधळ झाला आहे असे वाटले. उत्तर समजले पण क्लू मधूनही नवी माहिती मिळाली. :)\nबोलो जाता बरळ, करिसी ते नीट नेली लाज धीट, केलो देवा॥\nद.पां.खांबेटे यांच्या हेरगिरीवरील काही पुस्तकांमध्ये अशी गूढवाक्ये वाचल्याचे पुसटसे आठवते. अशा गूढलेखनाचा/क्लूचा सुरेख वापर 'द विन्ची कोड'मध्येही केला होता. मराठीत अजून कोणत्या पुस्तकांमध्ये असे गूढलेखन आहे का\nगूढ लेखन म्हणता येईल रामदासांचे शिवाजीमहाराजांना पत्रही काहीजणांच्या मते मिथक प्रसिद्ध आहे.\nबोलो जाता बरळ, करिसी ते नीट नेली लाज धीट, केलो देवा॥\nमुक्तसुनीत [29 Jul 2008 रोजी 21:16 वा.]\nओळखायच्या गोष्टी चिरपरिचित असल्याने असेल कदाचित, पण नुसते ट-टा-टा-ट्-टा-टा करून सुद्धा सहज उत्तरे मिळाली. दिलेल्या क्लूवरून केवळ ती पडताळून पाहणे शिल्ल्क राहिले.\nअसेच म्हणतो, पण खेळ आवडला.\nमराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |\nचाईब मस मुदाकी बाथीमस उदाकी.\nहा कोणत्या म्हणीचा गूढावतार आहे\nतूप कढवलं. ;-) घरातल्यांना त्याशिवाय जेवण जात नाही. :-)\n आता कुणी उपाशी राहणार नाही.--वाचक्‍नवी\nवैद्यकाप्रमाणे ही म्हण 'बाथीमस'ऐवजी 'बंमस' शब्द घालून लागू पडते. ;)\nमराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |\n\"खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी\" या म्हणीत श्री. विसुनाना किंचित् बदल करतातः\n\"खाईन तर तुपाशी नंतर उपाशी\"\nवैद्यकाच्या दृष्टीने हा बदल योग्यच आहे.\nत्यांनी ''उत्तर प्रतिसादात \" चे गूढरूप लिहिले आहे\nयात थोडी चूक आहे.ती कोणती\nसर्व व्यंजने बदलायची ठरवल्यावर उम्मस मधला स=र\nद्रमिडागाम मधील द्र मधला र =र च राहिला आहे :)\nर=न हे चांगले समीकरण आहे\nउम्मन द्नमिडागाम बरोबर वाटले असते.\nमराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |\nप्रियाली यांनी उत्तर उघड न करता मोठ्या खुबीने दिले.\nश्री. वाचक्नवी यांनी सुद्धा प्रियाली यांच्या उत्तराचा कौशल्याने उपयोग केला.\nमराठी असे आमुची मायबोली\nक्र. (५) मधे ळदन= विष च्या जागी ळदब= विष असे हवे.\nश्री. आजानुकर्ण,श्री.धनंजय, राधिका आणि प्रियाली यांनी ही चूक निदर्शनाला आणून दिली. धन्यवाद\nमराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |\nइंग्रजीतील क्रिप्टोग्रॅमच्या धर्तीवर मराठीत गूढलेखन करण्याचा हा प्रयत्न आहे.याचे नियम मीच लिहिले आहेत.मराठी गूढलेखन माझ्या वाचनात आलेले नाही.\nपुढील सात सदस्यांनी सर्व मूळलेखन अचूक ओळखले आहे.:\nसर्वश्री. आजानुकर्ण, वाचक्नवी, धनंजय,नवीन,नंदन.\nतसेच राधिका आणि प्रियाली.\nमराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |\nश्री.मुक्तसुनीत, श्री.विसुनाना आणि श्री.अमित कुलकर्णी यांनी गूढलेखनावरून मूळ लेखन अचूक ओळखले आहे.\nमराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |\nश्री नंदन यांनी गूढलेखनाचे अचूक उत्तर पाठविले आहे. त्या निरोपात ते लिहितातः\nचौथ्या उत्तरावरून आठवले. या आर्येतील संदघ्रि ह्या शब्दाचा अर्थ सांगू शकाल का संदघ्रि कमळी दडो, मुरडिता हटाने अडो, वियोग घडता रडो ह्या भागाचा काही संदर्भ लागत नाही त्यामुळे.\nमूळ श्लोक असा :\nसुसंगति सदा घडो सुजनवाक्य कानी पडो\nकलंक मतिचा झडो विषय सर्वथा नावडो\nसदंघ्रिकमळीं दडो मुरडिता हटाने अडो\nवियोग घडता रडो मन भवच्चरित्रीं जडो|\nअंघ्‍रि या शब्दाचा अर्थ पाय.म्ह.सदंघ्रिकमळी= सज्जनांच्या पदकमलाच्या ठायीं.\nही ईश्वराला उद्देशून केलेली प्रार्थना आहे.\n(हे ईश्वरा मला) चांगली संगती मिळो.(माझ्या) कानावर सज्जनांचे बोलणे पडूं दे.(माझ्या) बुद्धीतील दोष झडून जाऊ दे.(मला) विषयसुख कधी प्रिय वाटू नये.\n(हे ईश्वरा माझे) मन सज्जनांच्या पदकमलांपाशीं दडून राहो. (मी) ते (दुसरीकडे) वळविण्याचा प्रयत्न केला तरी हट्टाने ते तिथेच अडून राहूं दे.(तुझी) ताटातूट झाली तर ते दु:खी होवो.(माझे) मन तुझ्या लीलाचरित्राशी जडून राहो.\nपृथ्वी वृत्तात असलेली ही रचना मोरोपंतांची आहे.\nकोडे आणि वरील पंक्ती दोन्ही उत्तम.\nबोलो जाता बरळ, करिसी ते नीट नेली लाज धीट, केलो देवा॥\nतपशीलवार स्पष्टीकरणाबद्दल मनःपूर्वक आभार.\nप्रकाश घाटपांडे [31 Jul 2008 रोजी 12:59 वा.]\nगुढलेखन च्या ऐवजी कूटलेखन हा शब्द अधिक योग्य वाटतो. बिनतारी विभागात सायफर हा एक उपविभाग आहे. त्यात मोर्स कोड चे सायफरिंग ( एन्क्रिप्शन) केले जाते. पाठवणार्‍या बिनतारी यंत्रचालकाला काय पाठवतो आहे हे समजत नाही. ते घेणार्‍या यंत्रचालकाला ही ते समजत नाही. जेव्हा त्याचे डिसायफरिंग केले जाते त्यावेळीच ते समजते. सायफर कोड हे नेहमी बदलले जातात. त्याचे डिसायफरिंग हे फक्त विशिष्ट अधिकार्‍याला माहित असते.\nमुळात मोर्स हाच एक कोड असल्याने तो मर्यादित वर्तुळातच समजतो. आमचे कडे ज्याकाळात दळवळवण यंत्रणा ही सुलभ नव्हती त्याकाळात टेलीफोन वरुन् ट्रंक कॉल्स बुक करावे लागायचे व लाईन मिळेपर्यंत तासंतास जायचे. मुंबई मटका हा मुंबईत फुटल्यानंतर सुद्धा तो नागपुर पुणे कोल्हापुर इ . ठिकाणी जायला वेळ लागायचा . त्यामुळे तेथील बुकी हे बुकिंग चालुच ठेवायचे. त्याकाळात् आमचे यंत्र चालक आकडा फुटल्यावर तो आकडा बिनतारि यंत्रावर वाजवुन इतर यंत्रचालक सहकार्‍यांना कळवायचे. ते लगेच बाहेर जाउन तो आकडा लावायचे. काही काळाने बुकी लोकांना संशय आल्यामुळे त्यांनी बुकिंग बंद केले.\nमराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |\nश्री. प्रकश घाटपांडे यांनी सुचवलेला कूटलेखन हा शब्दही तसा समर्पक आहे.कोड(मोर्सचे) चा अर्थ सांकेतिक लेखन असा होतो.क्रिप्टोगॅम या इंग्रजी शब्दाचा अर्थ गूढलेखन असा होतो.\nमराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |\nखाली पाच त्रिकुटे(उदा.:तन,मन,धन. ब्रह्मा, विष्णू,महेश इ.) गूढरूपात लिहिली आहेत.सर्वांसाठी व्यंजनबदल पद्धती एकच आहे.त्यावरून मूळ त्रिकुटे ओळखावी. तसेच या पद्धतीत :\"मरावे परी कीर्तिरूपे उरावे'' या सूक्तीचा गूढावतार लिहावा.\nयेथे भस्ब्श हा शब्द भच्ब्श असा हवा.\n(श्री.धनंजय यांनी ही चूक निदर्शनाला आणून दिली.)\nब्शिटुके आमि चूट्बी गिजिगी\nमराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |\nश्री. धनंजय यांनी सर्व त्रिकुटे अचूक ओळखली.तसेच दिलेल्या सूक्तीचे त्यांनी केलेले गूढलेखनही अचूक आहे.माझ्या एका शब्दातील चूक त्यांनी दाखवून दिली. तदनुसार संपादन केले आहे.\nव्यनि उत्तरः२, व्यनि उत्तरः३\nमराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |\nश्री.विसुनाना यांना गूढलेखनाचे नेमके मर्म उमगले आहे.त्यांनी पाठविलेली सर्व त्रिकुटे तसेच सूक्तीचे गूढलेखन अचूक आहे.\nमराठी असे आमुची मायबोली |\nसर्व पाचही त्रिकुटे शोधण्यात तसेच दिलेल्या सूक्ताचे गूढस्वरूप लिहिण्यात श्री. वाचक्नवी यशस्वी झाले आहेत.\nप्रियाली यांनी सर्व त्रिकुटे अचूक शोधली आहेत.तसेच \"मरावे परी कीर्तिरूपे उरावे\" चे गूढलेखनही योग्यप्रकारे केले आहे.\nमराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |\nश्री. मुक्तसुनीत यांनी त्रिकुटांचे अचूक उत्तर पाठविले आहे ते पुढील प्रमाणे:\nच्भश्ल,णृब्दू,धाबाथ. : स्वर्ग, मृत्यू, पाताळ\n**चब्ब्भ,शह,बण : सत्त्व, रज , तम\n**भाब,धिब्ब,टष : वात , पित्त, कफ\n** लंला,दणुडा,चशच्भबी : गंगा, यमुना, सरस्वती\n**अड्ड,भच्ब्श,डिभाशा : अन्न, वस्त्र, निवारा\nमरावे परी कीर्तिरूपे उरावे : णशाभे धशी टीश्बीशूधे उशाभे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=164&Itemid=356&limitstart=9", "date_download": "2018-10-16T20:45:29Z", "digest": "sha1:3XLWNHSLXMBX5NUT4LAJ2OGJZRPFF72Q", "length": 9202, "nlines": 33, "source_domain": "saneguruji.net", "title": "भगवान श्रीकृष्ण", "raw_content": "मंगळवार, ऑक्टोबंर 16, 2018\nसमाजहिताचे प्रत्येक कर्म पवित्रच\nसमाजाच्या हिताचे प्रत्येक कर्म पवित्र आहे. त्या त्या परिस्थितीत जे जे करता येईल तेच कर्म उत्कृष्टपणे करणे, त्या वेळेस इतर वासना-विकार-मनोरथ शांत ठेवणे व सर्व जीवन त्या कर्मात ओतणे म्हणजेच धर्म होय. 'स्वकर्मणा तमभ्यर्च सिध्दिं विंदति मानवः' आपल्या कर्मरूप पुष्पाने त्याची पूजा करून मनुष्य सिध्दी मिळवतो. माझे कर्म परमेश्वराच्या पायांवर पुष्प म्हणून घालण्याला मला लाज वाटली न पाहिजे, असे ते कर्म व्हावे . मग माझे चटई विणण्याचे काम असो, झाडण्याचे काम असो व महान् ग्रंथ लिहिण्याचे काम असो. कबीर शेला विणी. तो कोणत्या दृष्टीने विणी गिऱ्हाईकाला फसवण्याच्या दृष्टीने नाही. माझा हा शेला भगवंताच्या पायांवर, त्याच्या अंगावर घालावयचा आहे, या दृष्टीने कबीर शेले विणी. त्याचे ते शेला विणण्याचे कर्म, भगवंताची पूजा करण्याचे पुष्प होते. त्या कर्मात जीवनाचा सारा सुगंध, सारे सौंदर्य व रस त्याने ओतलेला होता. 'झिनि झिनी झिनी झिनी बिनी चदरिया' असे म्हणत तो विणीत होता. यामुळे कबीराच्या शेल्यात दिव्यता झळके. गिऱ्हाइकाची दृष्टी त्यावर ठरत नसे बिनी चदरिया' असे म्हणत तो विणीत होता. यामुळे कबीराच्या शेल्यात दिव्यता झळके. गिऱ्हाइकाची दृष्टी त्यावर ठरत नसे तो शेला अमोल आहो, असे सर्वांना वाटे. ज्या कर्मात जीवन ओतलेले आहे, हृदयाने जे रंगवलेले आहे त्याचे मोल कोण करणार\nवेरूळचे मुख्य जे कैलास लेणे ते ज्या प्रमुख शिल्पकाराने खोदून तयार केले, त्याला ते तयार झाल्यावर स्वतःलाच आश्चर्य वाटले तो त्या लेण्याकडे पाहात विस्मयाने म्हणाला, ''काय तो त्या लेण्याकडे पाहात विस्मयाने म्हणाला, ''काय हे माझ्या या पार्थिव हातांनी मी लेणे निर्माण केले हे माझ्या या पार्थिव हातांनी मी लेणे निर्माण केले हे शक्य आहे'' तेव्हा आकाशवाणी झाली,''नाही, हे देवांनी निर्माण केले.'' ही जी दंतकथा आहे, त्यात काय भावार्थ आहे ती हृदयकाशातील वाणी म्हणाली,''तू स्वतःला विसरला होतास, परमेश्वरच जणू तुझ्या हातांत येऊन बसला होता. विश्वंभराच्या पायांवर अर्पण करण्यासाठी, त्याच्या अंगावर घालण्यासाठी तू ही लेणी निर्माण करीत होतास. त्यात तू इतका दंग झालास की, स्वतः विश्वंभरच जणू तुझ्या हातात, तुझ्या दृष्टीत येऊन बसला ती हृदयकाशातील वाणी म्हणाली,''तू स्वतःला विसरला होतास, परमेश्वरच जणू तुझ्या हातांत येऊन बसला होता. विश्वंभराच्या पायांवर अर्पण करण्यासाठी, त्याच्या अंगावर घालण्यासाठी तू ही लेणी निर्माण करीत होतास. त्यात तू इतका दंग झालास की, स्वतः विश्वंभरच जणू तुझ्या हातात, तुझ्या दृष्टीत येऊन बसला '' ''देवो भूत्वा देवं यजेत'' - ईश्वराची पूजा या कर्माने मला करावयाची आहे, या भावनेच्या उत्कटत्वाने जणू माझा देवच येऊन ते कर्म करतो व ती दिव्यता त्या कर्मात प्रगट होते.\nमाझे कर्म हे ईश्वराला द्यावयाचे आहे. या भावनेने जर होईल तर ते किती उत्कट होईल साधा कोणी जेलर, सुपरिटेंडेंट रागावेल, तो खूष होणार नाही म्हणून आपण किती जपून काम करतो साधा कोणी जेलर, सुपरिटेंडेंट रागावेल, तो खूष होणार नाही म्हणून आपण किती जपून काम करतो जेलरला आनंद व्हावा म्हणून मी जपतो. त्याच्यापेक्षा किती पटींनी परमेश्वराला आनंद व्हावा म्हणून मी जपेन जेलरला आनंद व्हावा म्हणून मी जपतो. त्याच्यापेक्षा किती पटींनी परमेश्वराला आनंद व्हावा म्हणून मी जपेन मग जेलमध्ये जी मी सतरंजी तयार करीत असेन, ती किती काळजीपूर्वक मी करीन मग जेलमध्ये जी मी सतरंजी तयार करीत असेन, ती किती काळजीपूर्वक मी करीन ही सतरंजी कोणी तरी बाहेरचा मनुष्य विकत घेणार आहे. तो बाहेरचा मनुष्य म्हणजे ईश्वरच आहे, तो नारायण आहे. तो परमेश्वर, नारायण माझ्या या सतरंजीवर बसणार आहे, ही भावना, हा विचार माझ्या सतरंजी विणण्याच्या कर्मात केवढी दिव्यता ओतील\nभिशीमधील स्वयंपाक करणा-यांनी भाकर नीट भाजली नाही तर आपण रागावतो, भाकरीला पापुद्रा सुटला नाही म्हणून संतापतो. पंधराशे लोकांचा त्यांना स्वयंपाक करावयाचा असतो. ते कठीण काम आहे. जर त्या स्वयंपाक करणा-यांची अशी वृत्ती झालेली असेल की, ही भाकर माझे देव खाणार आहेत, माझे नारायण खाणार आहेत, तर किती सुंदर भाकरी ते भाजतील भिशीमधील कैद्यांची अशी वृत्ती व्हावी ही आपण स्वराज्यवाले अपेक्षा करतो. त्या कैद्यांनी संत नामदेवाच्या दर्जाचे व्हावे अशी आपण अपेक्षा करतो, परंतु अशी अपेक्षा करण्याचा माझा अधिकार आहे का भिशीमधील कैद्यांची अशी वृत्ती व्हावी ही आपण स्वराज्यवाले अपेक्षा करतो. त्या कैद्यांनी संत नामदेवाच्या दर्जाचे व्हावे अशी आपण अपेक्षा करतो, परंतु अशी अपेक्षा करण्याचा माझा अधिकार आहे का मी जे काम करीत आहे ते त्याच दृष्टीने मी करीत आहे का मी जे काम करीत आहे ते त्याच दृष्टीने मी करीत आहे का रस्सी तयार करण्याचे, सतरंजी विणण्याचे, गालिचा तयार करण्याचे-कोणतेही कर्म जे आपण करतो ते याच भावनेने. हे कर्म ईश्वरासाठी आहे या भावनेने करतो का रस्सी तयार करण्याचे, सतरंजी विणण्याचे, गालिचा तयार करण्याचे-कोणतेही कर्म जे आपण करतो ते याच भावनेने. हे कर्म ईश्वरासाठी आहे या भावनेने करतो का ही भावना होणे म्हणजेच योग. म्हणजेच ते कर्मपुष्प देवाच्या पायांवर वाहावयाच्या लायकीचे झाले. मग ते कर्म कोणतेही असो. ते प्रभूला प्रिय आहे.\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/hitguj/canada", "date_download": "2018-10-16T21:44:00Z", "digest": "sha1:DUST55LOJLDLT524IH7G6WVUDC7XD3YT", "length": 3215, "nlines": 79, "source_domain": "www.maayboli.com", "title": "हितगुज ग्रूप: कॅनडा | Marathi people in Canada |Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /कॅनडा\nटोरांटो येथिल माहिति हवि आहे प्रश्न\nव्हँकूव्हर, कॅनडा बद्दल माहिती हवी आहे प्रश्न\nकॅनडाबद्दलच्या गप्पा वाहते पान\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://mahaenews.com/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2018-10-16T22:02:29Z", "digest": "sha1:KQ7WXWJKVJIUEE5EDJA6U5D2UAUUJTOZ", "length": 13873, "nlines": 143, "source_domain": "mahaenews.com", "title": "मराठा आंदोलन, पुण्यासह पिंपरी चिंचवड शहरात कडकडीत बंद ; जनजीवन विस्कळीत | PCMC NEWS", "raw_content": "\nमहापालिका अधिकारी, कर्मचा-यांची दिवाळी गोड; बोनस व सानुग्रह अनुदान मिळणार\nमहिला नगरसेविकेशी उध्दट बोलणा-या उद्यान अधिक्षकांची केली कानउघडणी\nवल्लभनगरमध्ये चालक-वाहकांसाठी ‘ग्रंथालय आपल्या दारी’\n‘महागाई वाढली’ असे वाटत नाही – सोमाभाई मोदी\nपाणी प्रश्नावर नगरसेवक हंडा-कळशीसह सभागृहात\nभाजपाने धनगर समाजाला फसविले, सरकार वेळकाढू पणा करतेय\nअाता पुण्यातले वकील म्हणतायेत #FeeToo\nती प्रसुतिकरिता आली अन लिफ्टमध्ये अडकली\nदेशात जास्तकाळ भाजप सत्तेवर राहिल्यास भविष्यात बोलण्यावर बंदी – हर्दिक पटेल\nचिंचवडमध्ये रविवारी ‘डॉग शो’चे आयोजन\nHome breaking-news मराठा आंदोलन, पुण्यासह पिंपरी चिंचवड शहरात कडकडीत बंद ; जनजीवन विस्कळीत\nमराठा आंदोलन, पुण्यासह पिंपरी चिंचवड शहरात कडकडीत बंद ; जनजीवन विस्कळीत\nपुणे – मराठा आरक्षणासाठी सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली. यामुळे पुण्यासह पिंपरी चिंचवड शहर, जिल्ह्यामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. काही किरकोळ तोडफोडीच्या घटना वगळता बंद शांततेत पार पडला.\nमराठा क्रांती मोर्चाच्यावतीने आरक्षणासह विविध मागण्यांसाठी गुरूवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. त्यानुसार आज सकाळपासुन शहरासह उपनगरात कडकडीत बंद होता. मोठ्या प्रमाणावर जागोजागी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सकाळी दहा वाजता एसएसपीएमएस येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. त्यानंतर ‘ जय भवानी, जय शिवाजी, एक मराठा, लाख मराठा’ जय जिजाऊ, जय शिवराय, आरक्षण आमच्या हक्काचे नाही, नाही कोणाच्या बापाचे’ अशा घोषणा देत केंद्र व राज्यसरकारविरोधात तिव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.\nमराठा क्रांती मोर्चाच्या मागण्या\n– मराठा समाजाला घटनात्मक वैध आरक्षण द्या\n– राजर्षी छत्रपती शाहु महाराज फी प्रतिपुर्ती योजना काटेकोर अंमलबजावणी\n– डॉ.पंजाबराव देशमुख वसतीगृह निर्वाह भत्ता द्या\n– प्रत्येक जिल्ह्यात मराठा भवन वसतीगृहासाठी शासकीय जमिन द्या\n– मराठा कुणबी ओबीसी जात प्रमाणपत्र योजना राबवा\n– छत्रपती शाहु महाराज संशोधन, प्रशिक्षण मानव विकास संस्था अर्थात सारथी कार्यान्वित करा\n– आंदोलकावरी गुन्हे मागे घ्यावेत\n– अॅट्रोसिटी कायद्याचा गैरवापर थांबवावा\n– स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागु करा\n– मराठ्यांच्या इतिहासाचे विकृतीकरण रोखा\n– मराठा समाजाला पदोन्नतीतील अन्याय दुर करा\nशहराच्या मध्यवर्ती पेठांसह उपनगरांमधील रस्त्यांवर सार्वजनिक वाहतुकसेवा, पेट्रोलपंप, भाजी मंडई, बसस्थानके, दुकाने, शॉपिंग मॉल, बाजारपेठा पुर्णत: बंद होत्या. काही ठिकाणी दगडफेक, तोडफोड, दुकाने व भाजी मंडई बंद ठेवण्यावरुन झालेला वाद वगळता कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. सर्व मुख्य रस्ते, चौकांमध्ये प्रचंड पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आल्यामुळे पोलिस प्रशासनावरील ताण वाढला होता.\n– प्रमुख चौकांसह रस्त्यांवर पोलिस बंदोबस्त\n– भगवे झेंडे, उपरणे, फेटे घालुन दुचाकीवरुन रॅली\n– पेट्रोलपंप, सिनेमागृहे, शॉपिंग माॅल, शाळा, महाविद्यालये, बँका पुर्णत: बंद\n– एसटी व पीएमपी बसस्थानकांमध्ये शांतता\n– पुरुष, महिलांसह युवक, युवतींचा उत्स्फुर्त सहभाग\n– शहरातील मुख्य रस्त्यांसह उपनगरातील रस्त्यांवर शुकशुकाट\n– दुकाने बंद करण्यावरुन आंदोलनकर्त्यांमध्ये वाद\n– काही ठिकाणी दगडफेक, तोडफोडीच्या घटना\n– जिल्हाधिकारी कार्यालय परिसराला छावणीचे स्वरुप\n मृत पिल्लाला घेऊन देवमासा दोन आठवडे फिरतोच आहे\nपाकिस्तानी अभिनेत्रीची पतीकडून गोळ्या घालून हत्या\nमहापालिका अधिकारी, कर्मचा-यांची दिवाळी गोड; बोनस व सानुग्रह अनुदान मिळणार\nमहिला नगरसेविकेशी उध्दट बोलणा-या उद्यान अधिक्षकांची केली कानउघडणी\nवल्लभनगरमध्ये चालक-वाहकांसाठी ‘ग्रंथालय आपल्या दारी’\nमहापालिका अधिकारी, कर्मचा-यांची दिवाळी गोड; बोनस व सानुग्रह अनुदान मिळणार\nमहिला नगरसेविकेशी उध्दट बोलणा-या उद्यान अधिक्षकांची केली कानउघडणी\nवल्लभनगरमध्ये चालक-वाहकांसाठी ‘ग्रंथालय आपल्या दारी’\n‘महागाई वाढली’ असे वाटत नाही – सोमाभाई मोदी\nपाणी प्रश्नावर नगरसेवक हंडा-कळशीसह सभागृहात\nहोंडाने आणली ‘आम आदमी’ची शानदार बाइक\nपंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारविरोधात विरोधक राष्ट्रपतींकडे\nआता, दररोज बदलणार पेट्रोल-डिझेलच्या किंमती\n…तर पिंपरी चिंचवडमधल्या सोसायटींची नोंदणी रद्द होणार\nनागरिकहो….’आधार’नं लिंक नसलेली बँक खाती बंद होणार\nmahaenews.com हे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nमुख्य कार्यालय : डी.एस.एस. मीडिया प्रा. लि.\nपत्ता : विश्वकर्मा बिल्डींग, जे. के. सावंत मार्ग, दादर, मुंबई, २८.\nपुणे विभागीय कार्यालय : गोल मार्केट, वायसीएम हॉस्पिटलसमोर, संत तुकारामनगर, पिंपरी.\nउस्मानाबाद विभागीय कार्यालय : तांबरी, कलेक्टर निवासस्थानाच्या पाठीमागे, उस्मानाबाद.\nसोलापूर विभागीय कार्यालय: होडगी रोड, चेतन फौंड्रीसमोर, सोलापूर.\nकोल्हापूर विभागीय कार्यालय: जय गणेश बिल्डींग, सायबर चौक, विद्यापीठ रोड, कोल्हापूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.veenaworld.com/blog/%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE", "date_download": "2018-10-16T20:22:59Z", "digest": "sha1:ROIR7D3ZZFZMTO45XI6UO7RODMWYJJKG", "length": 28335, "nlines": 203, "source_domain": "www.veenaworld.com", "title": "अमेरिका अंटाक्टिर्र्का", "raw_content": "\nHome › Blog › अमेरिका अंटाक्टिर्र्का\nमानवनिर्मित आश्‍चर्ये आणि नैसर्गिक आकर्षणे यांचा खजिना म्हणजेच ‘दि अमेरिकाज आणि अंटार्क्टिका.नॉर्थ अमेरिकेतील युनायटेड स्टेट्स असो किंवा साउथ अमेरिकेतील अर्जेंटिना, सेंट्रल अमेरिकेतील पनामा असो किंवा जगाच्या तळाशी असलेला अंटार्क्टिका, पर्यटकांना साद घालणारी अमेरिका आहे तरी कशी कोणता काळ अमेरिका भेटीसाठी उत्तम आहे कोणता काळ अमेरिका भेटीसाठी उत्तम आहेकाय काळजी घ्यावी या प्रश्‍नांची नेमकी उत्तरे देणारा आणि अमेरिका सहलीची रंगत वाढवणारा पर्यटकांचा मार्गदर्शक मित्र म्हणजे वीणा वर्ल्डचे ‘अमेरिका आणि अंटार्क्टिका\nवीणा वर्ल्डच्या डेस्टिनेशन गाइड मालिकेतील दुसरा भाग ‘अमेरिका अंटार्क्टिका’ हा पाचशे नव्वद पानांचा, दोन खंड, एकोणिस देश, एकशे पंचवीस शहरे, पंधरा वंश आणि बारा भाषांना स्पर्श करणारा आणि सदतीस वर्ल्ड हेरिटेज साइट्सना एकाच ठिकाणी संकलित करणारा पर्यटन मार्गदर्शक आता वाचकांना उपलब्ध झाला आहे. या आधी याच प्रकारचा ‘युरोप’ हा पर्यटक मार्गदर्शक प्रकाशित झाला आणि असंख्य पर्यटकांनी युरोप बघताना त्याचा खूप उपयोग झाला याची पोचपावती आवर्जून दिली ह्याचं समाधान वाटलं. पर्यटनासाठी जाणार्‍या कोणत्याही प्रकारच्या पर्यटकाला मग तो ग्रुप टूरवर गेलेला असो, वैयक्तिकरित्या कस्टमाईज्ड पॅकेज घेऊन गेलेला असो, बॅकपॅकर असो किंवा अ‍ॅडव्हेंचरिस्ट प्रत्येकाला जिथे जाणार तिथली माहिती मराठीमध्ये एकत्रितपणे संकलित केलेली मिळावी आणि त्याच्या सहलीचा आनंद आणखी वाढावा ह्यासाठीच हा डेस्टिनेशन गाइड सिरीजचा प्रपंच. तुमच्या आमच्यासारख्या पर्यटकाला हवी तेव्हढी माहिती मिळावी हा साधा विचार मुळाशी असल्याने, ‘थोडक्यात पण महत्वाचे’ हा नियम पाळूनच या गाइड सिरीजची आखणी केली आहे. त्यामुळे आधीच्या ‘युरोप’ प्रमाणेच हे ‘अमेरिका अंटार्क्टिका’ देखील वाचकांचा आणि पर्यटकांचा मार्गदर्शक मित्र बनून त्यांच्या पर्यटनाचा आनंद द्विगुणित करेल याची मला खात्री आहे.\nपंधराव्या शतकाच्या अखेरीला युरोपमधून भारताकडे जाण्यासाठी निघालेला कोलंबस अमेरिकेला पोहोचला आणि युरोपला ‘न्यू वर्ल्ड’ सापडले. कोलंबसने अमेरिका शोधली असे आपण म्हणतो खरे, पण आपण आता ज्याला अमेरिका म्हणतो त्या युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेच्या भूमीवर कोलंबस कधी गेलाच नाही. त्याने आपल्या सगळ्या मोहिमांमध्ये भेट दिली ती सेंट्रल अमेरिकेतील बेटे आणि देशांना. गेल्या काही दशकांपर्यंत आपल्या पर्यटकांची अवस्थाही अशीच काहीशी होती. ते अमेरिकेला जाऊन आलो, अमेरिका पाहून आलो म्हणायचे तेंव्हा त्यांनी फक्त युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका या देशाला भेट दिलेली असायची. हा देश ज्या नॉर्थ अमेरिका खंडात येतो त्यातील कॅनडा किंवा मेक्सिको हे देश जणू भारतीय पर्यटकांसाठी अस्तित्वातच नसायचे. मग साउथ अमेरिकेचे नाव ही घ्यायला नको. पण पर्यटन व्यवसायातील माझ्या पस्तीस वर्षांच्या कारकिर्दीत मी हे चित्र बदलताना पाहिले. एकतर प्रसारमाध्यमांतील क्रांतीने जग अधिक जवळ आलं आणि नोकरी व्यवसायासाठी देशापार जाणार्‍या आपल्या मराठी लोकांनी खरोखरच क्षितिजे ओलांडायला सुरुवात केली, त्यामुळे अमेरिका म्हणजे फक्त यु.एस.ए. नाही याची जाणीव होऊ लागली. ही जाणीव अधिक स्पष्ट व्हावी आणि ‘दि अमेरिकाज’ या महाखंडातील महत्वाच्या, पर्यटनाला अनुकूल अशा देशांची ओळख व्हावी म्हणूनच हे मार्गदर्शक पुस्तक. गेल्या दशकभरात तर साउथ अमेरिका ओलांडून आपली मंडळी थेट अंटार्क्टिकाकडे कूच करू लागली आहेत, त्यामुळे यामध्ये अंटार्क्टिकाचाही आवर्जून समावेश करण्यात आला आहे.\n‘दि अमेरिकाज’ या महाखंडातील देशांचे वर्णन करायला ‘भव्य दिव्य’हा एकच शब्द मला योग्य वाटतो. यु.एस.ए. मधील मानवनिर्मित ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’ असो किंवा डिस्ने वर्ल्डमधील मायानगरी, ‘ग्रँड कॅन्यॉन’चे निसर्गशिल्प असो किंवा अलास्कातील ग्लेशियर्सची बर्फाची दुनिया, कॅनडातील यलोहेड हायवे असो किंवा मेक्सिकोमधील ‘चिचेन इत्झा’ असो किंवा ग्रीन लँडमधील ‘इंडिपेंडस फियोर्ड’असो, नॉर्थ अमेरिकेत पर्यटकांसाठी जणू खजिनाच ठेवलाय. आता नॉर्थ अमेरिकेत खजिना आहे म्हटलं तर साउथ अमेरिकेत कुबेराचं भांडारच आहे म्हणावं लागेल. शब्दांत किंवा नजरेत कशातच न मावणारा ‘इग्वाझू धबधबा’, आधुनिक जगातील सात आश्‍चर्यांमधील दोन – ‘माचू पिचू’ आणि ‘ख्राइस्ट द रिडीमर’, अ‍ॅमेझॉनचा भलामोठा प्रवाह आणि त्याकाठचं घनदाट जंगल, जगातले सर्वात उंचावरचे टिटिकाका सरोवर, जगातील सर्वात मोठे मिठागर ‘सालार डि युयुनी’, ‘गॅलोपॅगस’ बेटावरील वन्यजीवन, चिलीमधील ‘इस्टर आयलंड’, साउथ अमेरिकेच्या आकर्षणांची यादी न संपणारीच आहे. बरं, नॉर्थ आणि साउथ अमेरिका पाहून झाल्यावर जगाच्या तळाशी असलेल्या अंटार्क्टिकाचे वेध लागणारच. आता या खंडाची गंमत म्हणजे इथे मानवनिर्मित काहीच नाही, भव्य वास्तू नाहीत की शॉपिंग मॉल्स नाहीत, रेस्टॉरंट्स नाहीत की म्युझियम्स नाहीत. पण निसर्गाने उभारलेली इथली बर्फाची दुनिया आणि या दुनियेतील पेंग्विन आणि व्हेल्स सारखे मानकरी पाहायचे असतील तर इथेच यायला हवे. माझ्या सुदैवाने एक सहल संयोजक म्हणून नॉर्थ, साउथ अमेरिका आणि अंटार्क्टिका पाहायचे भाग्य मला लाभले. साहजिकच मी जे पाहिले ते अनेकांनी पाहावे म्हणून तर ही डेस्टिनेशन गाइड बुक सिरीज. ‘अमेरिका अंटार्क्टिका’या पुस्तकाच्या आधारे जरा या खंडांची एक झलक तर पाहूया.\nसंपूर्णतः पृथ्वीच्या पश्‍चिम गोलार्धातच पसरलेला खंड म्हणजे अमेरिका. आपण अनेकदा ‘यूनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका’ अर्थात ‘यू.एस.ए.’ या देशालाच ढोबळपणे अमेरिका म्हणतो. प्रत्यक्षात ‘नॉर्थ अमेरिका’ आणि ‘साउथ अमेरिका’ असे दोन खंड मिळून अमेरिका हा महाखंड तयार होतो. या महाखंडाला ‘अमेरिकाज’ म्हणायची पध्दत आहे. मात्र यू.एस.ए. मधील बहुसंख्य लोक आपल्या देशाला अमेरिका आणि स्वतःला अमेरिकन म्हणवणे पसंत करतात. तर अमेरिका खंडातील इतर देशांतील लोकांना हे ‘अतिक्रमण’ मान्य नाही. कॅनडासारखे नॉर्थ अमेरिकन देशातले लोक कटाक्षाने मात्र या देशाचा ‘यूनायटेड स्टेट्स’ किंवा फक्त ‘स्टेट्स्’ म्हणूनच उल्लेख करतात.\nअमेरिकेचा शोध कोलंबसने लावला असं आपण इतिहासाच्या पुस्तकात शिकलो, पण नव्याने झालेल्या संशोधनानुसार या भूमीवर कोलंबसच्याही आधी काही अन्य दर्यावर्दी संशोधकांनी पाऊल ठेवले होते आणि इसवी सन पूर्व एक हजार या काळात व्हायकिंग, इन्यूइट लोकांनी नॉर्थ अमेरिकेच्या विविध भागात वसाहती बनवल्या होत्या. बरं कोलंबस तर भारत समजून या भूमीवर उतरला होता, त्यामुळे तो या भूमीला अमेरिका म्हणणे शक्यच नव्हते, त्याने आपल्या एका पत्रात या भूमीचा उल्लेख ‘न्यू वर्ल्ड’ असा केला आहे. मग ‘अमेरिका’ हे नाव कुठून आलं तर एका सर्वमान्य सिध्दांतानुसार कोलंबसच्या आधी या खंडाला ‘अमेरिगो वेस्पुस्सी’ या इटालियन व्यापार्‍याने भेट दिली होती. त्याच्या नावाचे लॅटिन रुप होते ‘अमेरिकस वेस्पुसीयस’. इतर खंडांची नावे लॅटिन भाषेतील स्त्री लिंगी शब्द आहेत म्हणून या खंडाचे नाव पडले ‘अमेरिका’. हे नाव जर्मन नकाशातज्ञ मार्टिन वाल्डसिम्युलर याने 1750 साली बनवलेल्या नकाशावर आणि पृथ्वीच्या गोलावर पहिल्यांदा उमटले.\nअमेरिकाज म्हणजे नॉर्थ आणि साउथ अमेरिका या दोन्ही खंडांनी मिळून पृथ्वीच्या एकूण पृष्ठभागाच्या 8.3% भूभाग व्यापलेला आहे. या भूभागावर पृथ्वीच्या एकूण लोकसंख्येच्या 14% लोक राहातात. संपूर्ण अमेरिका खंडाची विभागणी भाषेच्या आधारावर ‘लॅटिन अमेरिका’ आणि ‘ग्लो अमेरिका’ अशी करता येते. ढोबळमानाने नॉर्थ अमेरिका ग्लो अमेरिका म्हणजे जिथे इंग्लिश भाषा प्रामुख्याने वापरली जाते असा भाग ठरते, कारण या खंडातील यू.एस.ए. आणि कॅनडा या देशांची पाळंमुळं ब्रिटनमध्ये रुजलेली आहेत. मात्र कॅनडात फ्रेंचसुध्दा अधिकृत भाषा आहे. तर यू.एस.ए. मध्ये तीनशेहून अधिक वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात. लॅटिन अमेरिका हे संबोधन प्रामुख्याने साउथ अमेरिकेसाठी वापरले जाते, कारण लॅटिनमधून निर्माण झालेल्या स्पॅनिश आणि पोर्तुगिज या भाषा साउथ अमेरिकेतील देशात प्रचारात, वापरात आहेत. याच लॅटिन अमेरिकेच्या भूमीवर झटेक, टॉलटेक्स, कॅरिब्स, तुपी, माया, इंका अशा स्थानिक जमाती बहरल्या, वाढल्या. निसर्गपुत्र असलेल्या या जमाती अनेक बाबतीत प्रगत होत्या. कोलंबसच्या शोधयात्रेनंतर म्हणजे सोळाव्या शतकात या भूभागाकडे युरोपियन साम्राज्यांची वक्र दृष्टी वळली आणि इथल्या स्थानिकांची साम्राज्ये लयाला गेली. विविध वंशियांमुळे लॅटिन अमेरिकेचा सांस्कृतिक पट बहुरंगी, उठावदार झालेला आहे. या भूमीच्या मूळ रहिवाशांची प्राचीन संस्कृती, युरोपियन सत्ताधिशांनी आणलेली त्यांची संस्कृती, आफ्रिकेतून गुलाम म्हणून आणलेल्यांची संस्कृती या सगळ्यातून लॅटिन अमेरिकेची संस्कृती विणली गेली आहे.\nतर मंडळी साउथ अमेरिकेतील ब्राझील असो, सेंट्रल अमेरिकेतील कोस्टा रिका असो, नॉर्थ अमेरिकेतील ग्रीन लँड असो, आता सगळी अमेरिका आणि अंटार्क्टिका आम्ही तुमच्यासाठी एकाच पुस्तकात आणली आहे. सगळ्या प्रकारच्या पर्यटकांना मार्गदर्शक असल्याने या पुस्तकात अमेरिकेची तयारी असे प्रकरण तर आहेच. या प्रकरणात यु.एस.ए. चा व्हिसा किती प्रकारचा असतो, त्यासाठी काय करावे लागते, साउथ अमेरिकेतील देशांचा व्हिसा वेगवेगळा काढावा लागतो का या माहिती बरोबरच कॅनडाला कोणत्या काळात भेट द्यावी, सेंट्रल अमेरिकेसाठी कोणता काळ योग्य आहे, साउथ अमेरिकेतील पर्यटन करण्यासाठी कोणते महिने योग्य आहेत याचे मार्गदर्शनही केले आहे. अमेरिकेला पर्यटक म्हणून भेट देताना सोबत काय काय न्यावे, खाण्या पिण्याची सोय काय करावी याच्या टिप्सही दिल्या आहेत. अलिकडच्या काळात स्वतंत्रपणे पर्यटन करणार्‍यांची संख्या वाढत आहे. अशा पर्यटकांसाठी आमच्या कस्टमाईज्ड हॉलिडेज्ची टीम सज्ज असतेच, याच टीमकडून अशा पर्यटकांनी आपल्या मनासारखी अमेरिका कशी अनुभवावी याचेही एक प्रकरण या पुस्तकात आहे. मग मेक्सिकोच्या भेटीत तिथले ‘अंडर वॉटर म्युझियम’, कोस्टारिकामध्ये गेल्यावर जायलाच हवा असा ‘अरेनल ज्वालामुखी’, पेरूला गेल्यावर चुकवू नये असं ‘माचू पीचू’, कॅनडातील ‘रॉकी माउंटेनियर’ रेल्वेचा प्रवास अशा अमेरिकेतील प्रत्येक देशांतील खासम खास अनुभवांची माहिती एकत्रितपणे या प्रकरणात मिळेल.\nआता इतकी सगळी माहिती एकत्र करुन तिचे संकलन आणि संपादन करुन ती वाचनिय पध्दतीने मांडायची म्हणजे जरा वेळखाऊच काम पण आमच्या मकरंद जोशीने ही जबाबदारी वाटून घेतली आणि हे पुस्तक आकाराला आलं. मॅजेस्टिक प्रकाशनाच्या अशोकराव कोठावळेंनी मॅजेस्टिकतर्फे ही सगळी मालिकाच प्रकाशित करायची जबाबदारी घेतली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सगळ्या बुक डेपोंमध्ये युरोप आणि अमेरिका अंटार्क्टिका ही दोन्ही पुस्तके उपलब्ध आहेत. आमचे पुढच्या भागावरचे म्हणजे ‘आशिया’ वरचे काम सुरू आहेच. लवकरच आशियाचे पर्यटन मार्गदर्शक पुस्तकही आपल्याला उपलब्ध होईल, तोपर्यंत शुभ यात्रा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://sadha-sopa.com/taxonomy/term/15?page=1", "date_download": "2018-10-16T20:51:11Z", "digest": "sha1:CTK2EUT2J5A3JKPBDJFVRHMSSUW6F6MZ", "length": 15672, "nlines": 181, "source_domain": "sadha-sopa.com", "title": "वैयक्‍तिक | साधं... सोपं...", "raw_content": "\nसाधं सोपं आयुष्य... साधं सोपं जगण्यासाठी...\nमालक, मुकादम आणि मजूर\nकारखाना म्हणा, बांधकाम म्हणा किंवा सॉफ्टवेअर कंपनी\nकाम करणाऱ्या माणसांचे प्रकार तीनच\nमालक, मुकादम आणि मजूर\nSelect ratingGive मालक, मुकादम आणि मजूर 1/10Give मालक, मुकादम आणि मजूर 1/10Give मालक, मुकादम आणि मजूर 2/10Give मालक, मुकादम आणि मजूर 2/10Give मालक, मुकादम आणि मजूर 3/10Give मालक, मुकादम आणि मजूर 3/10Give मालक, मुकादम आणि मजूर 4/10Give मालक, मुकादम आणि मजूर 4/10Give मालक, मुकादम आणि मजूर 5/10Give मालक, मुकादम आणि मजूर 5/10Give मालक, मुकादम आणि मजूर 6/10Give मालक, मुकादम आणि मजूर 6/10Give मालक, मुकादम आणि मजूर 7/10Give मालक, मुकादम आणि मजूर 7/10Give मालक, मुकादम आणि मजूर 8/10Give मालक, मुकादम आणि मजूर 8/10Give मालक, मुकादम आणि मजूर 9/10Give मालक, मुकादम आणि मजूर 9/10Give मालक, मुकादम आणि मजूर\nमालक, मुकादम आणि मजूर\nआपल्याला आवडत असलेलं काम करण्यासाठी\nआपल्याला आवडत असलेलं काम करण्यासाठी\nआपल्या सर्व गरजा भागवण्या इतका मोबदला\nआपल्यातल्या प्रत्येकालाच, आयुष्यभर मिळत राहिला\nतर या पृथ्वीचा स्वर्ग होईल\nनिदान आपल्यातल्या प्रत्येका पुरता....\nSelect ratingGive आपल्याला आवडत असलेलं काम करण्यासाठी 1/10Give आपल्याला आवडत असलेलं काम करण्यासाठी 2/10Give आपल्याला आवडत असलेलं काम करण्यासाठी 3/10Give आपल्याला आवडत असलेलं काम करण्यासाठी 4/10Give आपल्याला आवडत असलेलं काम करण्यासाठी 5/10Give आपल्याला आवडत असलेलं काम करण्यासाठी 6/10Give आपल्याला आवडत असलेलं काम करण्यासाठी 7/10Give आपल्याला आवडत असलेलं काम करण्यासाठी 8/10Give आपल्याला आवडत असलेलं काम करण्यासाठी 9/10Give आपल्याला आवडत असलेलं काम करण्यासाठी 10/10\nआपल्याला आवडत असलेलं काम करण्यासाठी विषयीपुढे वाचा\nआई गरमा गरम चकल्या तळत असताना\nतिचं लक्ष नाहिये असं बघून\nदोन चार चकल्या लंपास करणं\nबेसनाच्या घमघमाटानं अस्वस्थ होऊन\nवाटीमध्ये घेऊन ‘लाडू’ फस्त करणं\nSelect ratingGive रुचकर दिवाळी 1/10Give रुचकर दिवाळी 2/10Give रुचकर दिवाळी 3/10Give रुचकर दिवाळी 4/10Give रुचकर दिवाळी 5/10Give रुचकर दिवाळी 6/10Give रुचकर दिवाळी 7/10Give रुचकर दिवाळी 8/10Give रुचकर दिवाळी 9/10Give रुचकर दिवाळी 10/10\nरुचकर दिवाळी विषयीपुढे वाचा\nकेवळ दाढी-मिशा-जिरेटोपामुळे ओळखू येणारे\nनाकांवर, मुंडशांवर टवके उडाले असूनही\nजागोजाग पहारा देणारे मावळे\nSelect ratingGive लहानपणीची दिवाळी 1/10Give लहानपणीची दिवाळी 2/10Give लहानपणीची दिवाळी 3/10Give लहानपणीची दिवाळी 4/10Give लहानपणीची दिवाळी 5/10Give लहानपणीची दिवाळी 6/10Give लहानपणीची दिवाळी 7/10Give लहानपणीची दिवाळी 8/10Give लहानपणीची दिवाळी 9/10Give लहानपणीची दिवाळी 10/10\nलहानपणीची दिवाळी विषयीपुढे वाचा\nलवंगीच्या सरींचा एक आख्खा गठ्ठा\nत्यातला एक एक लवंगी\nत्यातही शक्यतो प्रत्येक लवंगी\nSelect ratingGive बापाचं हृदय 1/10Give बापाचं हृदय 2/10Give बापाचं हृदय 3/10Give बापाचं हृदय 4/10Give बापाचं हृदय 5/10Give बापाचं हृदय 6/10Give बापाचं हृदय 7/10Give बापाचं हृदय 8/10Give बापाचं हृदय 9/10Give बापाचं हृदय 10/10\nबापाचं हृदय विषयीपुढे वाचा\nतरुणपणीची मित्रांच्या कल्ल्याची दिवाळी\nSelect ratingGive एक साधी दिवाळी 1/10Give एक साधी दिवाळी 2/10Give एक साधी दिवाळी 3/10Give एक साधी दिवाळी 4/10Give एक साधी दिवाळी 5/10Give एक साधी दिवाळी 6/10Give एक साधी दिवाळी 7/10Give एक साधी दिवाळी 8/10Give एक साधी दिवाळी 9/10Give एक साधी दिवाळी 10/10\nएक साधी दिवाळी विषयीपुढे वाचा\nदहा बाय वीसचं माझं छोटंसं टेरेस\nओपन टू स्काय वगैरे\nत्यात आम्ही हाैसेनं फुलवलेली\nगुलाब, मोगरा, जाई, प्राजक्तापासून\nशेवंती, झेंडू, सदाफुली आणि चाफाही\nSelect ratingGive टेरेसचं दार 1/10Give टेरेसचं दार 2/10Give टेरेसचं दार 3/10Give टेरेसचं दार 4/10Give टेरेसचं दार 5/10Give टेरेसचं दार 6/10Give टेरेसचं दार 7/10Give टेरेसचं दार 8/10Give टेरेसचं दार 9/10Give टेरेसचं दार 10/10\nटेरेसचं दार विषयीपुढे वाचा\nटपोरं पिवळटसर केशरी फूल आणि त्यावरले दवबिंदू बघून\n'पाकळ्यांवरी अवघडलेले दवबिंदूंचे मोती' वगैरे\nएवढ्यात माझा मुलगा तिथे येतो,\nतो ही ते फूल बघतो\n'वॉव बाबा, कालच शाळेत सांगितलं\nसरफेस टेन्शनमुळे पाण्याचे ड्रॉप्स बनतात\nबघा त्या फुलावर आहेत...\nती ही ते फूल बघते\n तुला सांगत होते ना\nतो हाच केशरी रंग\nअशीच साडी बघितली परवा मी\nकाय मस्त आहे ना\n 1/10Give एकच अंतिम सत्य... 2/10Give एकच अंतिम सत्य... 2/10Give एकच अंतिम सत्य... 3/10Give एकच अंतिम सत्य... 3/10Give एकच अंतिम सत्य... 4/10Give एकच अंतिम सत्य... 4/10Give एकच अंतिम सत्य... 5/10Give एकच अंतिम सत्य... 5/10Give एकच अंतिम सत्य... 6/10Give एकच अंतिम सत्य... 6/10Give एकच अंतिम सत्य... 7/10Give एकच अंतिम सत्य... 7/10Give एकच अंतिम सत्य... 8/10Give एकच अंतिम सत्य... 8/10Give एकच अंतिम सत्य... 9/10Give एकच अंतिम सत्य... 9/10Give एकच अंतिम सत्य...\nउंच उंच वृक्षांनी भरलेल्या विस्तीर्ण जंगलात\nनिवांत पहुडलेला भला मोठा अोंडका\nजगण्याचा भार असह्य होऊन\nउन्मळून पडलेल्या एखाद्या महाकाय वृक्षाचा\nSelect ratingGive ओंडक्यावरलं फुलपाखरू 1/10Give ओंडक्यावरलं फुलपाखरू 2/10Give ओंडक्यावरलं फुलपाखरू 3/10Give ओंडक्यावरलं फुलपाखरू 4/10Give ओंडक्यावरलं फुलपाखरू 5/10Give ओंडक्यावरलं फुलपाखरू 6/10Give ओंडक्यावरलं फुलपाखरू 7/10Give ओंडक्यावरलं फुलपाखरू 8/10Give ओंडक्यावरलं फुलपाखरू 9/10Give ओंडक्यावरलं फुलपाखरू 10/10\nओंडक्यावरलं फुलपाखरू विषयीपुढे वाचा\nखऱ्या आणि खोट्याच्या व्याख्या\nआजवर जे वाटलं ते लिहिलं\nजसं वाटलं तसं लिहिलं\nजे लिहिलं ते आॅनलाईनच पोस्ट केलं\nSelect ratingGive खऱ्या आणि खोट्याच्या व्याख्या 1/10Give खऱ्या आणि खोट्याच्या व्याख्या 2/10Give खऱ्या आणि खोट्याच्या व्याख्या 3/10Give खऱ्या आणि खोट्याच्या व्याख्या 4/10Give खऱ्या आणि खोट्याच्या व्याख्या 5/10Give खऱ्या आणि खोट्याच्या व्याख्या 6/10Give खऱ्या आणि खोट्याच्या व्याख्या 7/10Give खऱ्या आणि खोट्याच्या व्याख्या 8/10Give खऱ्या आणि खोट्याच्या व्याख्या 9/10Give खऱ्या आणि खोट्याच्या व्याख्या 10/10\nखऱ्या आणि खोट्याच्या व्याख्या विषयीपुढे वाचा\nतुमचा ईमेल पत्ता द्या\nनवे लेखन प्रकाशित झाले की गूगल फीडबर्नर च्या कृपेने आपोआप आपल्या ईमेलवर येईल\nखरं तर माझ्याविषयी काहीही माहिती जाणून घ्यायची इच्छा तुम्हाला व्हावी असं या माहितीत काहीही नाही तरीही आपण इथे, या पानावर, आलाच आहात तर आपल्याला पिडण्याचं थोडं स्वातंत्र्य मी घेतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://enavakal.com/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80/", "date_download": "2018-10-16T20:51:17Z", "digest": "sha1:J2LBYAOFQY3KWI23EKIAG4PXHO4BOMBV", "length": 13609, "nlines": 136, "source_domain": "enavakal.com", "title": "", "raw_content": "प्रेमप्रकरणातून तरुणाची चाकूने भोसकून हत्या – eNavakal\n»1:00 pm: गोंदिया – सर्पदंशाने मृत्यू झालेल्या मुलाला जिवंत करण्याचा दावा करणाऱ्या दोन आयुर्वेदिक डॉक्टरांना पोलिसांनी ताब्यात घेतले\n»9:21 am: मुंबई – मालाडमध्ये सुटकेसमध्ये आढळला महिलेचा मृतदेह. हैदराबादच्या १९ वर्षीय तरुणाला पोलिसांनी केली अटक\n»9:17 am: उत्तराखंड – उत्तरकाशीमध्ये पहाटे ४:०६ वाजता जाणवले; ३.२ रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के\n»8:17 am: पंढरपूर – शारदीय नवरात्रीनिमित्त विठुराया आणि रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात गुलाबाच्या फुलांची आकर्षक सजावट\n»7:15 am: मुंबई – मुंबईत पेट्रोलच्या दरात 11 पैशांनी वाढ; डिझेल 24 पैशांनी महागले\nप्रेमप्रकरणातून तरुणाची चाकूने भोसकून हत्या\nसंगमनेर – संगमनेर ( जि. नगर ) येथील श्रमिक कनिष्ठ महाविद्यालयात बारावीत शिकणाऱ्या एका युवकाची प्रेमप्रकरणातून चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. प्रमोद संजय वाघ ( वय १७, रा. तिगाव ) असे या दुर्दैवी युवकाचे नाव आहे.\nसंगमनेर येथील श्रमिक कनिष्ठ महाविद्यालयात प्रमोद संजय वाघ हा युवक बारावीत शिकत होता. शनिवारी ( ता. ६ ) कॉलेजला जातो असे सांगून घरातून बाहेर पडला. मात्र घरी परतला नाही. यानंतर घरातल्यांनी त्याचा शोध घेतला. मात्र, तो न सापडल्याने त्याचे आजोबा भिकाजी कारभारी सांगळे यांनी पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार संगमनेर पोलीस ठाण्यात त्याचे अज्ञाताकडून अपहरण झाल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला होता. पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अश्विनी टिळे, हे. कॉ. परमेश्वर गायकवाड, पो. नाईक बाबा खेडकर, लुमा भांगरे यांच्या पथकाने मोबाईल कॉल डिटेल्सच्या आधारे शोध घेत त्याच्या एका अल्पवयीन मित्रास ताब्यात घेत कसून चौकशी केली. शनिवारी ( ता. संगमनेर ) दुपारी फिरण्यासाठी कपालेश्वर डोंगरावर गेले असता प्रेमप्रकरणातून वादावादी झाल्यानंतर चाकूने भोकसून प्रमोद वाघचा खुन केल्याची कबुली आरोपी मित्राने दिली. आरोपीस घटनास्थळी नेले असता त्याठिकाणी मृतदेह आढळून आला. पोलिसांनी पंचनामा करीत गुन्ह्यात वापरलेला चाकू हस्तगत केला. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपी अल्पवयीन असल्याने त्यास बाल न्यायालयासमोर हजर करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी सांगितले. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.\n#INDvsWI भारत मालिका विजयासाठी सज्ज\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (११-१०-२०१८)\nअलिबागमध्ये आघाडीला यश, प्रस्थापितांची पिछेहाट\nअलिबाग – रायगड जिल्ह्यात 121 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर 22 ग्रामपंचायती बिनविरोध ठरल्या. 96 ग्रामपंचायतींवर प्रत्यक्षात मतदान घेण्यात आले. यामध्ये अलिबाग तालुक्यात कुरूळ,...\nशिक्षण हक्क समितीच्या आरोपांना उद्या शिक्षणमंत्री उत्तर देणार\nकोल्हापूर – राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शिक्षण हक्क नागरी समिती कृती समितीचे खुल्या चर्चेचे आव्हान स्वीकारले आहे. उद्या शनिवार 9 जून रोजी विनोद तावडे...\nविराट कोहलीने दमदार द्विशतक\nनागपूर – श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने दमदार द्विशतक ठोकलं आहे. विराटचे हे कसोटी कारकिर्दीतील पाचवे द्विशतक आहे. 15 चौकार...\nआघाडीच्या बातम्या गुन्हे महाराष्ट्र\nपुण्यातील नामांकित हॉटेल-पबवर पोलिसांचे छापे\nपुणे – पुण्यातील नामांकीत हॉटेल, पब आणि हुक्का पार्लरवर पोलिसांनी काल रात्रभर छापे मारले. तब्बल 12 ठिकाणी हे छापे मारून पोलिसांनी 6 ते 7...\nइलेक्ट्रिक बस करार रद्द\nमुंबई- प्रदुषणावर आळा घालण्यासाठी 40 इलेक्ट्रिक बस पुरविण्याचा एका कंपनीशी केलेला करार एकतर्फी रद्द करण्यार्‍या बेस्ट प्रशासनाला उच्च न्यायालयाने आज चांगलाच दणका दिला. कायद्याचे उल्लंघन...\n‘मीटू’ मोहिमेबाबत हायकोर्टात याचिका\nमुंबई- संपूर्ण देशभरात सुरू असलेल्या ‘मीटू’ या मोहिमेबाबत आज हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. वकील सन्नी पुनामिया यांनी ही याचिका दाखल केली आहे....\nएम. जे. अकबरांवर आणखीन एक आरोप महिला पत्रकाराने लेखाच्या माध्यमातून केले उघड\nनवी दिल्ली- लैंगिक शोषणाच्या आरोपांमुळे अडचणीत आलेले परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांच्याविरोधात आणखीन एका महिला पत्रकाराने आरोप केला आहे. अकबर यांनी आपल्याला अनेकवेळा...\nनरेंद्र मोदींच्या शिर्डीतील कार्यक्रमाला गर्दी जमविण्यासाठी 2 कोटींची उधळण\nमुंबई- राज्यात एकीकडे तिजोरीत खडखडाट असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिर्डीतील कार्यक्रमाला गर्दी जमविण्यासाठी राज्य सरकार तब्बल दोन कोटी रुपयांची उधळण करणार असल्याची धक्कादायक माहिती...\nराहुल गांधी दोन दिवस मध्य प्रदेश दौर्‍यावर\nग्वाल्हेर- राहुल गांधी दोन दिवसांच्या मध्य प्रदेश दौर्‍यावर आहेत. आज, ग्वाल्हेर येथील किला भागात असलेल्या गुरुद्वाराला भेट देऊन त्यांनी माथा टेकला. यावेळी राहुलबरोबर ज्योतिरादित्य सिंधिया,...\nसामना रात्री ०८ वाजता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/new-pulups-record-in-ginij-book-by-adarsh-bhosale-in-pandharpur-277543.html", "date_download": "2018-10-16T21:25:03Z", "digest": "sha1:B7VCYQLNAM3IBZ2XPF7DMA55H3KC5JU2", "length": 12615, "nlines": 118, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "अबब !!! 1 मिनिटात 62 पुलअप्स, पंढरपूरच्या आदर्श भोसलेचा नवा विक्रम", "raw_content": "\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nराज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर, कार्यकर्त्यांमधली मरगळ झटकणार\nसराफ व्यावसायिक करणार दसऱ्याचा मुहूर्त 'कॅश'\nदारूच्या कंपनीतील ५ हजार टन मक्क्याने भरलेल्या टाकीत पडून मुलाचा मृत्यू\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\n#Metoo मोहिमे संदर्भात हायकोर्टात याचिका दाखल\nमॉडेलला घरी बोलवून मित्रानेच केला खून\nजलयुक्त 'शिव्या'र, राज ठाकरेंच्या कुंचल्यातून फडणवीस सरकारवर घणाघात\nअकबर यांनी चुंबन घेण्याचा प्रयत्न केला, आणखी एका महिला पत्रकाराचा आरोप\nकर्ज देण्यासाठी शरीरसंबंधाची मागणी करणाऱ्या बँक मॅनेजरला महिलेनं धु-धु धुतलं\nगोव्यात काँग्रेसच्या सत्ता स्थापनेच्या मनसुब्यावर पाणी, २ आमदार भाजपात दाखल\n#Metoo : महिला खेळाडूंनी केलेल्या आरोपानंतर राष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षकाची आत्महत्या\nकरिनाची 'ही' फॅशन स्टाईल तुम्हीही फॉलो करू शकता\nदबंग गर्ल सोनाक्षी सांगतेय बॉर्डरवरच्या जवानांबरोबरचे अविस्मरणीय अनुभव\nअशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापुरेनं सुरू केलाय 'प्रवास'\n#Metoo: स्त्रीनं संधीसाठी हात पुढे करताना आपली चूक नाही ते तपासून पहावं - निशिगंधा वाड\nPHOTO सबरीमाला मंदिर प्रवेशापासून राहुल गांधींच्या गुरुद्वारा भेटीपर्यंत देशभरातल्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी\nकरिनाची 'ही' फॅशन स्टाईल तुम्हीही फॉलो करू शकता\nहे आहेत देशातले 10 वादग्रस्त बाबा, कुणावर बलात्कार तर कुणावर खुनाचा आरोप\nसततच्या पोट दुखीवर करा हे ५ घरगुती रामबाण उपाय\nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\nएका पावाच्या तुकड्यासाठी भिवंडीत तुफान मारामारी\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\n 1 मिनिटात 62 पुलअप्स, पंढरपूरच्या आदर्श भोसलेचा नवा विक्रम\nपंढरपूरच्या आदर्श भोसले या युवकाने अवघ्या 1 मिनिटात तब्बल 62 पुलअप्स काढण्याचा नवा जागतिक विक्रम प्रस्थापित केलाय. त्याच्या या विक्रमाची आता गिनीज बुकात नोंद होणार आहे.\n20 डिसेंबर, पंढरपूर : पंढरपूरच्या आदर्श भोसले या युवकाने अवघ्या 1 मिनिटात तब्बल 62 पुलअप्स काढण्याचा नवा जागतिक विक्रम प्रस्थापित केलाय. त्याच्या या विक्रमाची आता गिनीज बुकात नोंद होणार आहे. याआधी हा रेकॉर्ड एका बल्गेरियन युवकाच्या नावावर होता त्याने एका मिनिटात 54 पुलअप्स काढले होते. पण आज पंढरपूरच्या आदर्श भोसलेने हा विक्रम मोडीत काढलाय.\nया विक्रमाची नोंद गिनीज बुकात होण्यासाठी लवकरच अधिकृतपणे प्रवेशिका पाठवणार आहे. हा विक्रम करतेवेळी सोलापूरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले आणि अप्पर जिल्हा पोलीस प्रमुख निखिल पिंगळे देखील आवर्जून उपस्थित होते. आदर्शने एका मिनिटात 62 पुलअप्स काढल्यानंतर उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्याचं स्वागत केलं. या जागतिक पुलअप्स विक्रमानंतर आदर्श भोसलेचा जिल्हाधिकाऱ्यांच्या जाहीर सत्कारही करण्यात आला.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: 1 मिनिटात 62 पुलअप्स62 pulups in 1 minadarsh bhosalenew pulups recordpulups ginij recordआदर्श भोसलेगिजीज बूक रेकॉर्डपंढरपूरपुलअप्स रेकॉर्ड\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nराज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर, कार्यकर्त्यांमधली मरगळ झटकणार\n#Metoo मोहिमे संदर्भात हायकोर्टात याचिका दाखल\nसराफ व्यावसायिक करणार दसऱ्याचा मुहूर्त 'कॅश'\nक्रिकेटपटू मोहम्मद शमीच्या पत्नीने केला काँग्रेसमध्ये प्रवेश\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/11085", "date_download": "2018-10-16T20:56:39Z", "digest": "sha1:6XU2OWBEDVPWWQPSDTWZMDM6QGZNEFT2", "length": 7869, "nlines": 119, "source_domain": "www.maayboli.com", "title": "डिझेल : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /डिझेल\nपेट्रोल,डिझेल,सोन्यावरील कर आणि तस्करी.\nआपला देश खनिज तेलाच्याबाबतीत स्वयंपुर्ण नसल्यामुळे ८०% कच्चे तेल आयात करून व २०% देशांतर्गत उत्पादनातून देशातील ह्या इंधनाची गरज भागवली जाते. पेट्रोल व डिझेलचे दर बाजार निगडित ठेवल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर वाढले/कमी झाले रुपया-डॉलर विनिमय दरात वाढ्/घसरण झाली तर आपल्याकडेही पेट्रोल व डिझेलचे दर वाढवले/कमी केले जातात. परंतू ह्या पेट्रोल व डिझेलवर सरकार (कोणत्याही पक्षाचे) अनेक प्रकारचे कर लावून महागात विकते व त्याचे समर्थन करताना अनेक कारणे पुढे करते. जसे,\n१) चालू खात्यातील तूट नियंत्रित करणे\n२) इंधनाची उधळपट्टी रो़खणे.\nRead more about पेट्रोल,डिझेल,सोन्यावरील कर आणि तस्करी.\nकॅन मध्ये पेट्रोल /डिझेल मिळण्यासाठी\nपेट्रोल / डिझेल कॅन मधे मिळणार नाही अश्या आशयाच्या नोटीस पेट्रोल पंपावर लिहलेल्या असतात. जे उद्योजक असा व्यवसाय करतात जेथे पेट्रोल अथवा डिझेल वहाना व्यतिरिक्त अन्य कारणासाठी हवे असते.\nउदा. जनरेटर चालवण्यासाठी डिझेल किंवा लॉड्री चालकांना हवे असलेले पेट्रोल.\nपेट्रोल पंप मालक जा पोलीसांकडुन अश्या आशयाचे पत्र घेऊन या असे सांगतात.\nखरे असे आवश्यक आहे का \nकायदा नेमके काय सांगतो की हे सर्व डिस्क्रियेशन ऑफ पावर आहे \nRead more about कॅन मध्ये पेट्रोल /डिझेल मिळण्यासाठी\nकार ट्युनिंग - परफॉरमन्स\nतुम्हाला कधी आपली गाडी रेस कार सारखी चालवावी असे वाटते का\nतुम्ही कधी फास्ट मुव्हींग कार्सचा थ्रिल घेतला आहे का\nस्टॉक कार रेस मध्ये आपली कार चालवावी असे वाटले का\nउत्तर हो असेल पण तश्या कार्स तुम्ही विकत घेऊ शकत नसाल आणि तुमच्या कडे कार असेल तर मात्र इंजीन ट्यूनिंग किट एकदा वापरून बघाच. पेट्रोल व डिझेल दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत.\nकारचे स्टॉक इंजिन (म्हणजे गाडीत लावून आलेले) हे आपल्याला हवे आणखी ट्युन करता येते जेणे करून त्याचा शक्ती आणि प्रति लिटर क्षमता अजून वाढेल. (परफॉर्मन्स आणि मायलेज)\nट्युनिंग हे दोन प्रकारे करता येते.\nRead more about कार ट्युनिंग - परफॉरमन्स\nकेदार यांचे रंगीबेरंगी पान\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/11904", "date_download": "2018-10-16T21:59:12Z", "digest": "sha1:CBC4JJHNGSDFKOZX4CMLCY7ZJIAD5QQ4", "length": 5913, "nlines": 82, "source_domain": "www.maayboli.com", "title": "अनुभूती : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /अनुभूती\nपहिल्या दिवशी शिवथरघळीत राहून मग पहाटे निघालो ते रायगडाकडे तसा हा नेहमीचा रूट आहे असं घळीत समजलं होतं. आणि मी २० वर्षांपूर्वी अगदी असाच प्रवास केला होता. घळीतल्या शिबिरानंतर २ रात्री गडावर आम्ही सगळ्यांनी मुक्काम केला होता. गडाचा कानाकोपरा पाहिला होता. त्यामुळे तिथे जाऊच हा माझा आग्रह माझ्या बेटर हाफ ने ऐकला आणि घळीतून निघून सकाळी ९:१५ ला गडाच्या पायथ्याशी आलो. रोप वे ने जाऊन येऊ असं ठरवलं नि त्या बेताला पायथ्याशीच सुरूंग लागला.. साडेचार तास वेटिंग आहे म्हणाले. मग परत उलट फिरलो आणि जमेल तेवढं जाऊ चढत, कंटाळा आला, फारच दमलो तर असू तिथून उलटपावली येऊ असा बेत करून पायी निघालो.\nगेल्या आठवड्यात ३ दिवस सलग मिळालेली सुट्टी अनपेक्षित धनलाभासारखी 'लाभली' मला आधीपासून ठरत होतं, कुठेतरी फिरून येऊ.. अगदी टिपिकल टुरिस्ट ठिकाणं धुंडाळून झाली, नि काही कारणाने बेतच रद्द झाला. पण शुक्रवारी, सुटीच्या पहिल्या दिवशी जरी घरीच होतो, तरी काहीतरी ठरवलं, त्या दिवशी बाकीची बाहेरची कामं उरकली, थोडी विश्रांती घेतली नि दुसर्‍या दिवशी चक्क शिवथरघळीत जायला निघालो आधीपासून ठरत होतं, कुठेतरी फिरून येऊ.. अगदी टिपिकल टुरिस्ट ठिकाणं धुंडाळून झाली, नि काही कारणाने बेतच रद्द झाला. पण शुक्रवारी, सुटीच्या पहिल्या दिवशी जरी घरीच होतो, तरी काहीतरी ठरवलं, त्या दिवशी बाकीची बाहेरची कामं उरकली, थोडी विश्रांती घेतली नि दुसर्‍या दिवशी चक्क शिवथरघळीत जायला निघालो सासुबाईंनी सुचवलं ठिकाण, आणि बरेच दिवस मनात घोळत होतंच जायचंय म्हणून... मग तयारी केली नि निघालो. घळीतच जास्त वेळ राहून थोडी साधना करावी असा विचार पक्का झाला.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/1436?page=2", "date_download": "2018-10-16T21:54:32Z", "digest": "sha1:BFGZC6QBPURTUPV4CU7EBJ4RHYJQPSXS", "length": 9988, "nlines": 221, "source_domain": "www.maayboli.com", "title": "कला : शब्दखूण | Page 3 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /कला\nपरीने केलेल्या चॉकलेट बॅग.\nसाहित्यः उरलेले पेपर कप, सॅटीन रीबीनचे तुकडे, ड्रेसचे बटन्स, रंग\nमाझे mother & child सीरीज मधले पहिले पेंटिंग आहे.\nहे चित्र एका वीरपत्नीचे आहे. मागे वापरलेला लाल रंग तिच्या पतीचे बलिदान सुचित करतो. ती आई दु:खी आहे पण अजुनही संकटाशी सामना करन्याची तिची तयारी आहे. हेच मला या चित्रातून सांगायचे\nआहे. हे पेंटिंग Canvas वर acrylic color ने केले आहे.\n२४ इंच बाय १८ इंचाचे हे पेंटिंग आहे.\nरंग माध्यम, ऑईलपेंट कलर\nवॄंदावनला आधी प्रायमर मारुन पांढरा कलर ऑईलपेंट दिला.\nनंतर लाल, नारंगी,पिवळानारंगी, पिवळा,पिवळा हिरवा, निळाहिरवा, गुलाबी रंग दिला.\nRead more about आमचे तुळशी वॄंदावन\nआज हॅलोवीन. दरवर्षी ३१ ऑक्टोबरला हा भुताटकीचा आगळावेगळा आनंदी आणि कलात्मक सण अनेक देशांमधे साजरा होतो. सर्वच सणांप्रमाणे आता त्याची धार्मिक पाळंमुळं फारशी उरली नाहीयेत. आणि ती जाणून घेण्यात फार इंटरेस्ट पण नाही. पण हिंदू धर्मात जसं पक्ष-पंधरवडा केला जातो त्याच धर्तीवर इथे पितरांसाठी हॅलोवीन साजरा करण्याची प्रथा सुरु झाली (एका अमेरिकन मैत्रिणीच्या सांगण्यावरून :))\nहे चित्र मी canvas वर acrylic color ने काढले आहे.\nया चित्राचे नाव night lily आहे.\nमी Paint केलेले कुर्ते ... २\nफोटोशॉप मधील हे माझे फक्त हँडवर्क आहे.\nलोकरी कपडे व गणवेश व्यावसायिका संगीता गोडबोले : एक परिचय : संयुक्ता मुलाखत\nआयुष्यात एक गरज म्हणून नोकरी-व्यवसाय करणारे अनेकजण असतात. परंतु स्वतःची वैयक्तिक आवड जोपासत डोळ्यांसमोर निश्चित उद्दिष्ट ठरवून व्यवसायाच्या दृष्टीने शिक्षण घेणे, त्यानुसार मार्ग आखत योजनाबद्ध सुरुवात करणे, व्यवसायाचा नियोजनपूर्वक टप्प्या-टप्प्यांत विस्तार, नवनवीन आव्हानांच्या शोधात स्वतःतील कौशल्यगुणांना वाव देत राहणे हे सर्वांनाच जमते असे नाही\nRead more about लोकरी कपडे व गणवेश व्यावसायिका संगीता गोडबोले : एक परिचय : संयुक्ता मुलाखत\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://acsakole.corecampus.in/", "date_download": "2018-10-16T21:14:32Z", "digest": "sha1:P4V53FOB7ULTM6O3STFTLAKA2U5YP5XN", "length": 2426, "nlines": 48, "source_domain": "acsakole.corecampus.in", "title": "Core Campus - Powered by Agasti Technologies Pvt Ltd", "raw_content": "\nअॅडमिशन फॉर्म कसा भरावा \nStep1 : नवीन अॅडमिशन घेण्याकरीता विद्यार्थ्यांने रजिस्टर या बटणावर क्लिक करावे.\nStep2 : आपला इमेल, मोबाइल नंबर, पासवर्ड टाकुन सबमिट बटणवर क्लिक करा.\nStep3 : आपला अॅडमिशन चा फॉर्म पूर्णतः भरा व माहिती अपलोड करा.\nStep4 : कॉलेज मध्ये जावून अॅडमिशन निश्चित करा.\nगुणवत्ता यादीबाबत हरकती स्विकारणे\nसंवर्ग निहाय निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी\nसंवर्ग निहाय प्रतिक्षा यादी\nUse Google Chrome (गुगल क्रोम चा वापर करावा)\nप्रवेश अर्ज भरण्यासाठी केवळ Google Chrome ह्या Browser चा वापर करावा\nआपल्याकडे गुगल क्रोम Install नसेल तर डाउनलोड करण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "http://www.snpnews.in/2018/07/06/hope-foundation/", "date_download": "2018-10-16T21:56:45Z", "digest": "sha1:IZIVVLOGJJJXS6FQIBPV5Z6XAY4R2YBF", "length": 9013, "nlines": 77, "source_domain": "www.snpnews.in", "title": "होप फाउंडेशनच्या सुकन्या दत्तक पालक योजनेतून ५०० गरजू विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप - SNP News | News Articles | Blogs | Technology | Social | Political | Education |Cultural", "raw_content": "\nहोप फाउंडेशनच्या सुकन्या दत्तक पालक योजनेतून ५०० गरजू विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप\n06/07/2018 SNP ReporterLeave a Comment on होप फाउंडेशनच्या सुकन्या दत्तक पालक योजनेतून ५०० गरजू विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप\nमहाड – महाडसह रायगडमधील सामाजिक,शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रात अग्रेसर असलेल्या होप फाउंडेशनच्या सुकन्या विद्यार्थिनी दत्तक पालक योजनेच्या माध्यमातून ५०० गरजू विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप मान्यवरांच्या हस्ते शनिवार दि. ७ जुलै २०१८ रोजी करण्यात येणार आहे अशी माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. नरेंद्र महाडीक यांनी दिली.\nशनिवार दि. ७ जुलै २०१८ रोजी सकाळी १०.३० वा. विरेश्वर मंदिर सभागृह, महाड येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला दि अण्णा साहेब सावंत अर्बन बँकेच्या चेअरमन श्रीमती शोभाताई सावंत, महाडचे प्रांताधिकारी श्री. विठ्ठल इनामदार, डी.वाय.एस.पी. श्रीमती प्रांजली सोनावणे,महाड उत्पादक संघटनेचे अध्यक्ष संभाजी पठारे, महाड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. भास्कर जगताप, पूजा असोसिएट्सचे सुमित जैन, एल.आय.सी.महाड शाखेचे व्यवस्थापक श्री. किरण बागुल तसेच अनेक संस्थांचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित राहणार आहेत.\nसहयोग पुस्तकपेढीच्या माध्यमातून गतवर्षी शालेय,महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या सुमारे तीनशे पन्नास विद्यार्थ्यांना क्रमिक पाठ्यपुस्तके आणि वह्या देण्यात आले होते. तसेच उमेद दत्तक पालक योजनेच्या माध्यमातून महाड नगरपालिका शाळांतील तीस विद्यार्थिनींना शिक्षणासाठी दत्तक घेण्यात आले असून दिशा शिष्यवृत्ती योजनेतून एका विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती देण्यात आली असल्याची माहिती नरेंद्र महाडीक यांनी दिली.\nग्रामीण भागातील अनेक निराधार,होतकरू,गरजू व शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या मुलींच्या शैक्षणिक व गुणवत्ता वाढीकरीता विशेष योगदान देण्यात यावे म्हणून मा. श्रीमती शोभाताई सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सुकन्या विद्यार्थिनी दत्तक – पालक योजना या वर्षापासून सुरु करण्यात आलेले असून त्यास अनेक संवेदनशील पालकांनी मोलाचे सहकार्य करून हि योजना यशस्वी करण्याकरीता हातभार लावलेला आहे. यामधूनच महाड तालुक्यातील ३२ माध्यमिक शाळा व ५ महाविद्यालयातील सुमारे ५०० विद्यार्थिनींना २०१८-१९ या शैक्षणिक वर्षात या योजनेचा लाभ देण्याचा मानस असल्याचे श्री. महाडीक यांनी सांगितले.\nजुगार,सट्टेबाजीला कायदेशीर मान्यता द्या – विधी आयोग\nजगन्नाथ पुरी मंदिरात सर्वधर्मीयांना प्रवेश द्यावा : सर्वोच्च न्यायालय\nभोके ग्रामस्थांनी केला महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात जाहीर प्रवेश\nन्यायाधीशांना कोर्टाच्या दालनातच चावला साप\nतनुश्री – नाना वादावर बोलायला केसरकारांकडे वेळ आहे,सिंधुदुर्गातील पीडित मुलीला भेटायला वेळ नाही – निलेश राणे\nमहाराष्ट्र स्वाभिमान युवक उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी वैभव वीरकर यांची निवड\nकृषी उत्पादनांच्या निर्यातीस प्रोत्साहन देण्यासाठी सुरेश प्रभु यांचा पुढाकार\nदादरच्या फूल मार्केटमध्ये गोळीबार, एकाची हत्या\nप्रस्तावित नवीन औद्योगिक धोरण लवकरच मंजूर होईल – सुरेश प्रभु\nफुटवेअर आणि लेदर सेक्टरसाठी केंद्र सरकारचे खास पॅकेज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AC%E0%A5%A9", "date_download": "2018-10-16T20:54:50Z", "digest": "sha1:BMUBS4CKQNHYQNMVWA4FRA2C6ZP3ZPBY", "length": 5534, "nlines": 199, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. १६३ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: १ ले शतक - २ रे शतक - ३ रे शतक\nदशके: १४० चे - १५० चे - १६० चे - १७० चे - १८० चे\nवर्षे: १६० - १६१ - १६२ - १६३ - १६४ - १६५ - १६६\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nइ.स.च्या १६० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या २ र्‍या शतकातील वर्षे\nइ.स.च्या १ ल्या सहस्रकातील वर्षे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ एप्रिल २०१३ रोजी १३:१९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/kahi-sukhad/bajrangi-bhaijaan-pune-41391", "date_download": "2018-10-16T20:57:20Z", "digest": "sha1:XPFN27SD5AE74EJ2UITPZEMJZMQLDJV5", "length": 16696, "nlines": 189, "source_domain": "www.esakal.com", "title": "bajrangi bhaijaan in pune पुण्यातही ‘बजरंगी भाईजान’ | eSakal", "raw_content": "\nशनिवार, 22 एप्रिल 2017\nइंटरनेट, फेसबुकच्या माध्यमातून नेपाळमध्ये संपर्क; दीपक कटुवालची १७ वर्षांनंतर कुटुंबीयांशी भेट\nपुणे - एखाद्या व्यक्तीने इच्छाशक्ती, जिद्द आणि चिकाटी ठेवली तर काय शक्‍य होऊ शकते, याचे जिवंत उदाहरण म्हणजे मुजाहिद हुसैन. बहिरटवाडी येथील ‘जमशेद फूड्‌स’ हॉटेलचे चालक हुसैन यांनी फेसबुक आणि इंटरनेटच्या माध्यमातून नेपाळमधील मोहतारी जिल्ह्यातील बडदिवस गावात संपर्क साधला आणि १७ वर्षांपासून घरापासून दुरावलेल्या दीपक कटुवालची त्याच्या कुटुंबीयांशी भेट घालून नेपाळला रवाना केले. पुण्यातील या ‘हुसैन भाईजान’च्या कामगिरीमुळे नेपाळ आणि भारताचे नाते अधिक दृढ होण्यास मदत झाली आहे.\nइंटरनेट, फेसबुकच्या माध्यमातून नेपाळमध्ये संपर्क; दीपक कटुवालची १७ वर्षांनंतर कुटुंबीयांशी भेट\nपुणे - एखाद्या व्यक्तीने इच्छाशक्ती, जिद्द आणि चिकाटी ठेवली तर काय शक्‍य होऊ शकते, याचे जिवंत उदाहरण म्हणजे मुजाहिद हुसैन. बहिरटवाडी येथील ‘जमशेद फूड्‌स’ हॉटेलचे चालक हुसैन यांनी फेसबुक आणि इंटरनेटच्या माध्यमातून नेपाळमधील मोहतारी जिल्ह्यातील बडदिवस गावात संपर्क साधला आणि १७ वर्षांपासून घरापासून दुरावलेल्या दीपक कटुवालची त्याच्या कुटुंबीयांशी भेट घालून नेपाळला रवाना केले. पुण्यातील या ‘हुसैन भाईजान’च्या कामगिरीमुळे नेपाळ आणि भारताचे नाते अधिक दृढ होण्यास मदत झाली आहे.\nवयाच्या १४ व्या वर्षी दीपक नेपाळमधील काही तरुणांसमवेत नोकरीसाठी दिल्ली, राजस्थान आणि गुजरातमधील भूज येथे २००१ पर्यंत राहत होता. भूजमध्ये झालेल्या भूकंपानंतर रेल्वेमधून दीपक पुण्यात आला. टिळक चौक, जंगली महाराज रस्ता येथे चहा विकण्याचे काम तो करत होता. काही वर्षांपूर्वी हुसैन यांच्या हॉटेलमध्ये दीपकची ओळख झाली. त्यानंतर दीपकने जनकपूर, मोहतारी आणि बडदिवस अशी गावांची नावे हुसैन यांना सांगितली. त्यावरून मोबाईल इंटरनेटच्या माध्यमातून शोध सुरू केला. अखेर दीड वर्षानंतर हुसैन यांच्या प्रयत्नांना यश आले.\nरेल्वे प्रवासात असलेल्या शेरबहादूर यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘‘हुसैन आमच्यासाठी भगवान आहेत. त्यांच्यामुळे १७ वर्षांपासून दुरावलेला आमचा भाऊ आम्हाला सापडला. गुजरातमधील भूकंपामध्ये भावाचा मृत्यू झाला, अशी समजूत करून आम्ही गावी राहत होतो. सध्या आमच्या घरी आणि गावात दिवाळी साजरी केली जात आहे.’’\nया शोधकार्याबद्दल मुजाहिद हुसैन म्हणाले, ‘‘दीड वर्षापासून दीपकच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होतो. डिसेंबर २०१५ मध्ये इंटरनेटवरून नेपाळमधील जनकपूरच्या एका अधिकाऱ्याशी संपर्क साधला. त्यांनी मोहतारी जिल्ह्यातील बडदिवस गावातील एका अधिकाऱ्याचा मोबाईल क्रमांक दिला. मग त्यांच्याशी संपर्क साधून दीपकबाबत त्यांना माहिती दिली. तीन दिवसांनी दीपकचा मोठा भाऊ शेरबहादूरने माझ्याशी संपर्क साधत, ‘दीपक खरच जिवंत आहे का आम्ही त्याला घ्यायला येतो’, अशी विचारणा केली.’’ त्यानंतर दोघा भावंडांचे मोबाईलवर बोलणे झाले.\nफेसबुकवर दीपकसोबत माझे फोटो टाकून शेरबहादूर यांचा मुलगा राजीव कटुवाल याला ‘फ्रेन्ड रिक्वेस्ट’ पाठविली. मग फेसबुकवरील फोटोवरून एकमेकांची ओळख झाली, जिवंत असल्याची शहानिशा झाली. त्यानंतर दिल्लीवरून पंजाबमार्गे शनिवारी (ता. १५) पुण्याला पोचल्यानंतर शेरबहादूर आणि त्याची पत्नी बहिरटवाडी येथे माझ्या घरी आले अन्‌ त्यांचा पाहुणचार केल्याचे मुजाहिद हुसैन यांनी सांगितले. गेल्या सोमवारी (ता. १७) झेलम एक्‍स्प्रेसमधून दीपक हा मोठा भाऊ शेरबहादूर आणि वहिनींसोबत दिल्लीकडे रवाना झाला. सध्या तो लखनौ येथे रेल्वे प्रवासात आहे.\nदीपकच्या कुटुंबीयांशी कसा संपर्क साधला जाईल, अशी शंका होती; परंतु माझ्या पतीने जिद्द सोडली नाही. अखेर त्याची कुटुंबीयांशी भेट घडवून आणली.\n- मल्लिका, हुसैन यांची पत्नी\nबाललैंगिक अत्याचारांत घट व्हावी - बापट\nपुणे - पुणे शहरासह ग्रामीण भागात बाललैंगिक अत्याचाराचे गुन्हे घडत आहेत. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य कारवाई होणे अपेक्षित आहे. तसेच बाल...\nपुणे-लोणावळादरम्यान दररोज तीन तास ब्लॉक\nपुणे - पुणे रेल्वे स्थानक ते लोणावळा स्थानकादरम्यान १८ ते ३१ ऑक्‍टोबर या कालावधीत दररोज तीन तास ब्लॉक घेण्यात येणार आहे. दरम्यानच्या वेळेतील चार...\nमनपा कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात\nमनपा कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात नागपूर : महापालिकेतील अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांना अद्याप सप्टेंबरचे वेतन मिळाले नाही. त्यामुळे पुढील महिन्यात...\n#Watercrisis पीएमआरडीएला पाण्याची प्रतीक्षा\nपुणे - जलसंपदा विभागाने पुण्याच्या पाणीपुरवठ्यात कपात करण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी घेतला आहे. या पार्श्‍वभूमीवर आता पीएमआरडीएच्या...\n७ महिन्यांत ७४ हजार विनातिकीट प्रवासी \nपुणे - मध्य रेल्वेच्या पुणे विभागात सात महिन्यांत तब्बल ७४ हजार ४७० प्रवाशांना पकडले असून, त्यांच्याकडून चार कोटी पाच लाख रुपयांचा दंड वसूल...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/manoranjan/bollywood-actress-sagarika-ghatge-engages-cricketer-zaheer-khan-41975", "date_download": "2018-10-16T20:57:40Z", "digest": "sha1:ZEKXC4TYZULCEF3CU4QR25EV7JNMSYQP", "length": 17861, "nlines": 195, "source_domain": "www.esakal.com", "title": "Bollywood actress Sagarika Ghatge engages with cricketer Zaheer Khan सागरिका घाटगे-झहीर खानच्या प्रेमाची गोष्ट... | eSakal", "raw_content": "\nसागरिका घाटगे-झहीर खानच्या प्रेमाची गोष्ट...\nमंगळवार, 25 एप्रिल 2017\nझहीर खानने सागरिकासोबतचे छायाचित्र सोशल नेटवर्किंगवर अपलोड केले आणि चर्चेला उधाण आले. क्रिकेटसह बॉलिवडूमधील अनेकांनी दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव सुरू केला. झहीरला सर्वात अगोदर शुभेच्छा देण्यासाठी अनेकांची धावपळ उडाल्याचे दिसते. झहीरचा सागरिका सोबत साखरपुडा झाल्याचे समजले आणि क्रिकेटपटू अनिल कुंबळेने गडबडीत चुक केली. कुंबळेने ट्विटरवरून झहीर-सागरिकाला शुभेच्छा देताना सागरिका घोषला ट्विट केले अन् गंमत उडाली. अर्थात, काही वेळामध्ये आपली चूक कुंबळेच्या लक्षात आली अन् आपले ट्विट डिलिट करून नव्याने शुभेच्छा दिल्या.\nक्रिकेटपटू आणि बॉलिवूडमधील अभिनेत्री यांचं नातं अनोखं. क्रिकेटपटू आणि अभिनेत्रींचे नावे अनेकांसोबत जोडली जातात, हे काही नवे नाही. एकमेकांसोबत नावे जोडली जाण्याची विविध कारणेही आहेत. एकतर चर्चेत येण्यासाठी किंवा गॉसिपींग. परंतु, जोपर्यंत अधिकृत साखरपुडा किंवा विवाह होत नाही, तोपर्यंत हे गॉसिपींगच समजले जाते. भारतीय क्रिकेटपटू झहीर खान याचेही नाव विविध अभिनेत्रींसोबत जोडले गेले होते. या सर्व प्रकरणावर पडदा पाडत झहीर खानने 'चक दे फेम' अभिनेत्री सागरिका घाटगेसोबत साखरपुडा झाल्याचे जाहिर केले.\nझहीर खानने सागरिकासोबतचे छायाचित्र सोशल नेटवर्किंगवर अपलोड केले आणि चर्चेला उधाण आले. क्रिकेटसह बॉलिवडूमधील अनेकांनी दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव सुरू केला. झहीरला सर्वात अगोदर शुभेच्छा देण्यासाठी अनेकांची धावपळ उडाल्याचे दिसते. झहीरचा सागरिका सोबत साखरपुडा झाल्याचे समजले आणि क्रिकेटपटू अनिल कुंबळेने गडबडीत चुक केली. कुंबळेने ट्विटरवरून झहीर-सागरिकाला शुभेच्छा देताना सागरिका घोषला ट्विट केले अन् गंमत उडाली. अर्थात, काही वेळामध्ये आपली चूक कुंबळेच्या लक्षात आली अन् आपले ट्विट डिलिट करून नव्याने शुभेच्छा दिल्या.\nसोशल नेटवर्किंगवरची माहिती क्षणात जगभर पोहोचते. सागरिका घोषनेही मोठ्या गंमतीने ट्विटला रिप्लाय केला. सागरिका घोष म्हणाली की...'मी तर दोन मुलांची आई आहे.'\nट्विट-रिट्विट असे सुरू झाले आणि नेटिझन्सचे चांगलेच मनोरंजन झाले. झहीर खान याने सागरिका घाटगेसोबतच साखरपुडा केल्याची माहिती पोहोचते न पोहोचते तोच ट्विटिंगसाठी प्रसिद्ध असलेला क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने हटके ट्विट केले आणि पुन्हा चर्चेला उधाण आले.\nअभिनंदन झहीर, हॉकीवर तू क्लीन बोल्ड झालास, आता घरात हॉकी स्टिक ठेवू नकोस, तुम्हा दोघांना यशस्वी आयुष्यासाठी शुभेच्छा.\nक्रिकेटपटू युवराज सिंग आणि हेझल किचच्या विवाहात पहिल्यांदा सागरिका आणि झहीरचे एकत्र छायाचित्र प्रसिद्ध आले होते. दोघांच्या प्रेमसंबंधांची चर्चा तेव्हापासून सुरु झाली होती. अखेर झहीरने प्रेमाची कबुली दिली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून झहीरने निवृत्ती स्वीकारली असून सध्या तो दिल्ली डेअरडेव्हिल्सचा कर्णधार आहे. एकीकडे संघ आणि दुसरीकडे साखरपुडा झाल्याने जहीरचा क्लिन बोल्ड झाला आहे. पाहुया...दोन्ही पातळ्यांवर विजयी होण्यासाठी त्याला शुभेच्छा\nझहीर खान व सागरिका घाटगे दोघेही वेगवेगळ्या धर्मातील आहेत, यावरही सोशल नेटवर्किंगवर चर्चा सुरू आहे. परंतु, या दोघांच्या अगोदरही विविध क्रिकेटपटूंनी विवाह केले आहेत.\nनवाब मंसूर अली खान पतौडी- शर्मिला टैगोर\nक्रिकेटपटू मंसूर अली खान पतौडी व अभिनेत्री शर्मिला टागोर सन 1969 मध्ये विवाहबद्ध.\nमोहम्मद अझहरुद्दीन- संगीता बिजलानी\nभारतीय क्रिकेटसंघाचा माजी कर्णधार मोहम्मद अझहरुद्दीन व अभिनेत्री संगिता बिजलानी 1996 मध्ये विवाहबद्ध झाले होते. सन 2010 पर्यंत दोघे एकत्र होते, पुढे वेगळे झाले.\nभारतीय क्रिकेट संघातील माजी जलदगती गोलंदाज अजित आगरकर व त्याची मैत्रिण फातिमा 2007 मध्ये विवाहबद्ध झाले\nभारतीय क्रिकेट संघातील खेळाडू दिनेश कार्तिक व स्क्वॉश खेळाडू दीपिका पल्लीकल यांचा गेल्या वर्षी विवाह झाला आहे.\nनवी दिल्ली : #MeToo प्रकरणात मंत्री एम. जे. अकबर यांच्यावरील आरोपांच्या निमित्ताने कॉंग्रेसने सत्ताधारी भाजपला लक्ष्य करणे चालविले असताना लैंगिक...\nमुलांना विहिरीत ढकलून महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न\nअहमदाबाद: दारिद्रयाने हतबल झालेल्या मातेने पोटच्या पाच मुलांना विहिरीत ढकलून आत्महत्येचा प्रयत्न केला. यात चार मुलांचा मृत्यू झाला असून, एक मूल व...\nआघाडीत जनता दलाला गृहीत धरू नका - श्रीपतराव शिंदे\nगडहिंग्लज - आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत भाजपचा पाडाव करण्यासाठी देश व राज्य पातळीवर विरोधकांचे गठबंधन करण्यात येत आहे. कॉंग्रेस-...\nमहिलांच्या शौचालयात जाणाऱया माजी खासदाराच्या मुलाची गुंडगिरी\nनवी दिल्ली: महिलांच्या शौचालयामध्ये जाणाऱया माजी खासदाराच्या मुलाला एका युवतीने रोखल्यामुळे चिडलेल्या खासदार मुलाने थेट मुलीवर पिस्तूल रोखले. संबंधित...\nगोवा काँग्रेसच्या 'हाता'तून निसटले; 2 आमदार भाजपकडे\nपणजी : विधानसभेत ४० पैकी १६ आमदार असल्याने सरकार स्थापन करण्याची संधी मिळावी म्हणून पाचवेळा राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा यांची भेट घेणाऱ्या, राष्ट्रपती...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.snpnews.in/2017/12/01/%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6-%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2018-10-16T21:57:03Z", "digest": "sha1:WP6YBYVCVHIQXHRJFMRM3VISL3SO4I3N", "length": 5851, "nlines": 77, "source_domain": "www.snpnews.in", "title": "गुन्हेगारीत देशात उत्तर प्रदेश अव्वल ! - SNP News | News Articles | Blogs | Technology | Social | Political | Education |Cultural", "raw_content": "\nगुन्हेगारीत देशात उत्तर प्रदेश अव्वल \n01/12/2017 SNP ReporterLeave a Comment on गुन्हेगारीत देशात उत्तर प्रदेश अव्वल \nराष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या अहवालामध्ये देशातील सर्वाधिक जास्त गुन्ह्य़ांची नोंद उत्तर प्रदेशात झाली. 2016 मध्ये उत्तर प्रदेशात सर्वाधिक (9.5 टक्के) गुन्हे नोंदवण्यात आले. त्यानंतर मध्य प्रदेश (8.9 टक्के), महाराष्ट्र (8.8 टक्के) आणि केरळ (8.7 टक्के) या राज्यांचा क्रमांक लागतो.\nदेशातील सर्वाधिक जास्त गुन्ह्य़ांची नोंदही उत्तर प्रदेशात झाली आहे. 2016 मधील एकूण गुन्ह्य़ांची संख्या 48 लाख 31 हजार 515 इतकी आहे. 2015 मध्ये हीच संख्या 47 लाख 10 हजार 676 इतकी होती. म्हणजे गुन्ह्य़ांमध्ये 2.6 टक्क्यांनी वाढ झाली. त्यापैकी उत्तर प्रदेशात 2 लाख 82 हजार गुन्ह्य़ांची नोंद आहे. त्यापाठोपाठ मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि केरळचा नंबर आहे.\nराष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या अहवालामध्ये महाराष्ट्राचा क्रमांक तिसरा-\nमहाराष्ट्रात गुन्ह्य़ांची संख्या 2015 मधील 4 लाख 23 हजारांवरून 2016 मध्ये 4 लाख 30 हजारांवर गेली. पण तरीसुद्धा महाराष्ट्रातील प्रमाण देशाच्या सरासरीपेक्षा कमी म्हणजे 217 इतके आहे.\nTagged अव्वल उत्तर प्रदेश गुन्हेगारी देश\nभारताच्या दक्षिण किनारपट्टीला ओखी चक्रीवादळाचा तडाखा\nराज्यात आजपासून मौखिक आरोग्य तपासणी मोहीम – आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत\nरेल्वेचं तिकीट बूक करा नंतर पैसे द्या IRCTC चा प्रवाशांसाठी नवा पर्याय\nआता रेल्वे तिकीट आरक्षणासाठी आधार कार्ड गरजेचं\n१० रुपयांची सर्व नाणी वैध – रिझर्व बँक\nमहाराष्ट्र स्वाभिमान युवक उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी वैभव वीरकर यांची निवड\nकृषी उत्पादनांच्या निर्यातीस प्रोत्साहन देण्यासाठी सुरेश प्रभु यांचा पुढाकार\nदादरच्या फूल मार्केटमध्ये गोळीबार, एकाची हत्या\nप्रस्तावित नवीन औद्योगिक धोरण लवकरच मंजूर होईल – सुरेश प्रभु\nफुटवेअर आणि लेदर सेक्टरसाठी केंद्र सरकारचे खास पॅकेज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%A8%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%AE%E0%A4%AA%E0%A5%80-%E0%A4%97/", "date_download": "2018-10-16T20:36:16Z", "digest": "sha1:IQ5S674V2WVGKTEKKRP3IOQGYOY64YMQ", "length": 7838, "nlines": 155, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "“सीएनजी’ दरवाढीने पीएमपी गॅसवर | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n“सीएनजी’ दरवाढीने पीएमपी गॅसवर\nदररोज पावणेदोन लाख रुपयांचा वाढीव फटका : डीझेल दरवाढीनंतर आर्थिक गाडा पुन्हा खोलात\nपुणे – इंधनाच्या किंमतीत सातत्याने होणाऱ्या वाढीमुळे अगोदरच मेटाकुटीला आलेल्या पीएमपीला आता “सीएनजी’ दरवाढीचा मोठा फटका बसला आहे. गुरूवारी मध्यरात्रीपासून पीएमपीला पुरवठा करण्यात येणाऱ्या “सीएनजी’चा दर 3 रुपये प्रतिकिलोने वाढणार आहे. यामुळे सीएनजी आता 55 रुपये किलो झाले असून दररोज तब्बल 1 लाख 86 हजार रुपयांचा अतिरिक्त भार सोसावा लागणार आहे.\nअसे वाढले सीएनजी दर (2018)\n2 एप्रिल – 49 रु.किलो\n16 जून – 52 रु.किलो\n4 ऑक्‍टोबर – 55रु/किलो\nपीएमपीला इंधनदरवाढीचा मोठा फटका बसत आहे. मे ते ऑगस्ट या चार महिन्यांत पीएमपीला मिळणाऱ्या डीझेल दरांत 4 रुपये 15 पैसे, तर एकट्या ऑगस्टमध्ये तब्बल 6 रुपये 25 पैसे वाढ झाली आहे. यामुळे तोट्यातील पीएमपीचे आर्थिक गणित पूर्णतः कोलमडले आहे. यातच “सीएनजी’ दर गुरूवारपासून 3 रुपयांनी वाढ झाल्याचे पत्र महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने पीएमपीला दिले आहे. आजवर 52 रुपये किलोने पीएमपीला रोज 32 लाख 24 हजार यावर खर्च करावे लागत होते. मात्र, आता ही किंमत 34 लाख 10 हजार रुपये झाली आहे. यामुळे पीएमपी “गॅस’वर आली असून लवकरच मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्‍यता आहे.\nएकूण सीएनजी बसेस- 1,224\n34 लाख 10 हजार रु.\nनव्या दरानुसार रोज लागणार खर्च\n1 लाख 86 हजार रुपये\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleकिसन वीर’च्या सभासदांपुढे व्यवस्थापनाची शरणागती\nNext articleब्रिटनमध्ये खलिस्तानी टेरर नेटवर्क उघड-भारत दुष्मन, पाक मित्र\nसंमेलनाध्यक्षाची नवी निवडप्रक्रीया सदोष : डॉ.लक्ष्मीकांत देशमुख\nफुकट्यांकडून पावणेआठ कोटी वसूल\nनदी सुधारचे हजार कोटींचे कर्ज केंद्र शासन फेडणार\nहडपसर सहायक आयुक्‍त कार्यालयाला टाळे ठोकले\nपुणे-लोणावळादरम्यान चार लोकल रद्द\n“लिव्हेबल’ नव्हे, “डेडली’ सिटी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://enavakal.com/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%80-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87-%E0%A5%A8%E0%A5%A8-%E0%A4%91%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8B/", "date_download": "2018-10-16T20:57:30Z", "digest": "sha1:SSFF76NPWJCNZRVGFEFHKL7J56XSXPP5", "length": 13460, "nlines": 136, "source_domain": "enavakal.com", "title": "", "raw_content": "मांगीतुंगी येथे २२ ऑक्टोबरपासून जागतिक अंहिसा संमेलन; राष्ट्रपती, राज्यपाल यांची उपस्थिती – eNavakal\n»1:00 pm: गोंदिया – सर्पदंशाने मृत्यू झालेल्या मुलाला जिवंत करण्याचा दावा करणाऱ्या दोन आयुर्वेदिक डॉक्टरांना पोलिसांनी ताब्यात घेतले\n»9:21 am: मुंबई – मालाडमध्ये सुटकेसमध्ये आढळला महिलेचा मृतदेह. हैदराबादच्या १९ वर्षीय तरुणाला पोलिसांनी केली अटक\n»9:17 am: उत्तराखंड – उत्तरकाशीमध्ये पहाटे ४:०६ वाजता जाणवले; ३.२ रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के\n»8:17 am: पंढरपूर – शारदीय नवरात्रीनिमित्त विठुराया आणि रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात गुलाबाच्या फुलांची आकर्षक सजावट\n»7:15 am: मुंबई – मुंबईत पेट्रोलच्या दरात 11 पैशांनी वाढ; डिझेल 24 पैशांनी महागले\nमांगीतुंगी येथे २२ ऑक्टोबरपासून जागतिक अंहिसा संमेलन; राष्ट्रपती, राज्यपाल यांची उपस्थिती\nनाशिक – विश्वात शांतता नांदावी यासाठी जैन समाजाचे तिर्थक्षेत्र असलेल्या मांगीतुंगी येथे तिन दिवस जागतिक अहिंसा संमेलन आयोजित करण्यात आले आहे. येत्या २२ ऑक्टोबरपासून संमेलनाला प्रारंभ होणार असून संमेलनाचे उदघाटन राष्ट्रपती रामनाथ कोंविद यांच्या हस्ते होणार आहे. राष्ट्रपती कोंविद प्रथमच जिल्हा दौऱ्यावर येणार असल्याने प्रशासनाची धावपळ उडाली आहे. प्रशासनाने राष्ट्रपतीच्या हेलिकॉप्टरसाठी मांगीतुंगी परिसरात बारा एकर जागा अधिग्रहित केली आहे. या संमेलनासाठी देशातूनच नव्हे तर जगातून भाविक येणार असल्याने अवघे प्रशासन सतर्क झाले आहे.\nमांगीतुंगी हे जैन समाजाचे प्रख्यात धार्मिक क्षेत्र असून या ठिकाणी भगवान ऋषभदेव यांची तब्बल १०८ फुट उंचीची भव्य मुर्ती आहे. ऋषभदेवांच्या चरणी लिन होण्यासाठी देशभरातून रोज हजारो भाविक मांगीतुंगी येथे येत असतात. या धार्मिक क्षेत्रातून भाविकांना अंहिसेचे धडे दिले जातात. यातूनच विश्वास शांतता नांदावी यासाठी आता येथील जैन समाज समितीने तिन दिवंसासाठी जागतिक अंहिसा संमेलनाचे आयोजन केले आहे. या संमेलनास राष्ट्रपती रामनाथ कोंविद, राज्यपाल पी.विद्यासागर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरिष महाजन उपस्थित राहणार आहेत.\nदोन जणांच्या हत्याप्रकरणी संत रामपाल दोषी\nहा प्रे. डोनाल्ड ट्रम्प यांचा बालपणीचा फोटो आहे\nकणकवली निवडणुकीचे उद्या निकाल लागणार\nमुंबई – कणकवली नगरपंचायत निवडणुकीचा निकाल उद्या, गुरूवारी जाहीर होणार आहेत. नारायण राणे यांची नवनिर्मिती असलेला ‘महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष’ या निवडणुकीत पहिल्यांदाच सामोरा गेला आहे....\nतलाक दिलेल्या पतीने मित्रांसह महिलेवर केला सामुदायिक बलात्कार\nनाशिक – रस्त्यातून अपहरण करत वर्षभरापूर्वी तलाक दिलेल्या पतीने मित्रांसह महिलेवर सामुदायिक बलात्कार केला. ही धक्कादायक घटना मंगळवारी रात्री उशिरा मालेगाव येथील रमजानपुऱ्या लगतच्या...\n‘साई संस्थान’ विरोधात शिर्डी ग्रामस्थांचा निषेध मोर्चा\nशिर्डी – साईबाबांच्या चरणी भक्तमंडळी कोट्यवधीचे दान अर्पण करतात. मात्र याच साई संस्थानच्या साईबाबा रुग्णालयात सोई-सुविधा पुरविण्यास साई संस्थान टाळाटाळ करीत आहे. तर दुसरीकडे...\nत्र्यंबकेश्वरात महाशिवरात्रीनिमित्त भविकांची अलोट गर्दी\nनाशिक – हिंदू धर्मात महाशिवरात्रीला खूप मोठं महत्त्व आहे. महाशिवरात्रीनिमित्त देशभर शिव मंदिरात जाऊन भाविक शिवलिंगावर अभिषेक करतात. महाशिवरात्री निमित्ताने १२ ज्योतिर्लींगापैकी एक असणा-या त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी मध्यरात्रीपासूनच हजारो...\nइलेक्ट्रिक बस करार रद्द\nमुंबई- प्रदुषणावर आळा घालण्यासाठी 40 इलेक्ट्रिक बस पुरविण्याचा एका कंपनीशी केलेला करार एकतर्फी रद्द करण्यार्‍या बेस्ट प्रशासनाला उच्च न्यायालयाने आज चांगलाच दणका दिला. कायद्याचे उल्लंघन...\n‘मीटू’ मोहिमेबाबत हायकोर्टात याचिका\nमुंबई- संपूर्ण देशभरात सुरू असलेल्या ‘मीटू’ या मोहिमेबाबत आज हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. वकील सन्नी पुनामिया यांनी ही याचिका दाखल केली आहे....\nएम. जे. अकबरांवर आणखीन एक आरोप महिला पत्रकाराने लेखाच्या माध्यमातून केले उघड\nनवी दिल्ली- लैंगिक शोषणाच्या आरोपांमुळे अडचणीत आलेले परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांच्याविरोधात आणखीन एका महिला पत्रकाराने आरोप केला आहे. अकबर यांनी आपल्याला अनेकवेळा...\nनरेंद्र मोदींच्या शिर्डीतील कार्यक्रमाला गर्दी जमविण्यासाठी 2 कोटींची उधळण\nमुंबई- राज्यात एकीकडे तिजोरीत खडखडाट असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिर्डीतील कार्यक्रमाला गर्दी जमविण्यासाठी राज्य सरकार तब्बल दोन कोटी रुपयांची उधळण करणार असल्याची धक्कादायक माहिती...\nराहुल गांधी दोन दिवस मध्य प्रदेश दौर्‍यावर\nग्वाल्हेर- राहुल गांधी दोन दिवसांच्या मध्य प्रदेश दौर्‍यावर आहेत. आज, ग्वाल्हेर येथील किला भागात असलेल्या गुरुद्वाराला भेट देऊन त्यांनी माथा टेकला. यावेळी राहुलबरोबर ज्योतिरादित्य सिंधिया,...\nसामना रात्री ०८ वाजता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/pune-news/hospitals-forced-action-purchase-medicine-abhijit-vaidya-1187705/lite/", "date_download": "2018-10-16T20:49:26Z", "digest": "sha1:SKO2R5754JYEAIKIILDML7DVLEXODEFV", "length": 8120, "nlines": 123, "source_domain": "www.loksatta.com", "title": "औषध खरेदीची सक्ती करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करा – डॉ. अभिजित वैद्य – Loksatta", "raw_content": "\nऔषध खरेदीची सक्ती करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करा – डॉ. अभिजित वैद्य\nऔषध खरेदीची सक्ती करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करा – डॉ. अभिजित वैद्य\nरुग्णालये औषधांच्या दर्जासाठी त्यांच्याच दुकानातून औषधे खरेदी करण्याची सक्ती करतात, हा दावा खोटा आहे.\nलोकसत्ता टीम |प्रतिनिधी, पुणे |\nअंमलबजावणी संचलनालयाचा धडाका; १५ महिन्यांमध्ये विक्रमी संपत्ती जप्त\nनालेसफाईच्या कामात दिरंगाई केलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणारच-मुक्ता टिळक\n‘रुग्णालये औषधांच्या दर्जासाठी त्यांच्याच दुकानातून औषधे खरेदी करण्याची सक्ती करतात, हा दावा खोटा आहे. रुग्णालयातील औषध दुकानांची उलाढाल मोठी असून रुग्णालय व्यवस्थापन त्यातून लाखो रुपये मिळवते, त्यामुळे रुग्णालयातूनच औषध खरेदी करण्याची केली जाणारी सक्ती ही अर्थकारणासाठी असते व अशा रुग्णालयांवर कारवाई व्हायला हवी,’ असे मत ‘आरोग्य सेने’चे प्रमुख डॉ. अभिजित वैद्य यांनी व्यक्त केले. औषधखरेदी सक्तीच्या विषयावर संघटनेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य अदालतीमध्ये ते रविवारी बोलत होते.\nडॉ. नितीन केतकर, लक्ष्मीकांत मुंदडा, आशिष आजगावकर, प्रा. प्रमोद दळवी, वर्षां गुप्ते, डॉ. पंडित बोबडे या वेळी उपस्थित होते. डॉ. वैद्य म्हणाले, ‘गंभीर रुग्णाच्या उपचारांमधील खर्चापैकी मोठा भाग औषधांच्या खर्चाचा असतो. रुग्णालयांनी त्यांच्याच औषध दुकानातून औषध खरेदीची सक्ती केल्यास त्यांना ती परवडत नसतानाही चढय़ा दरात घ्यावी लागतात व या ताणामुळे अनेक कुटुंबे कर्जबाजारीही होतात. प्रत्येक रुग्णाला जिथे औषधे दर्जेदार व स्वस्त मिळतील अशा ठिकाणाहून खरेदी करण्याचे स्वातंत्र्य मिळायला हवे व या स्वातंत्र्यावर गदा आणणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई केली गेली पाहिजे. दर्जेदार व मान्यताप्राप्त कंपन्यांची जेनेरिक औषधे घेण्याचीही परवानगी रुग्णांना असायला हवी.’\nअंमलबजावणी संचलनालयाचा धडाका; १५ महिन्यांमध्ये विक्रमी संपत्ती जप्त\nनालेसफाईच्या कामात दिरंगाई केलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणारच-मुक्ता टिळक\nअडथळ्यांनंतरही अमेरिकेला औषधी निर्यातीत ३३ टक्के वाढ\nतटकरे कुटुंबातील वाद पुन्हा उफाळला\n‘आयएलएफएस’मुळे महामार्ग चौपदरीकरणाला खीळ\nसिंचन प्रकल्पांच्या निधीवाटपात विलंब टळणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/50138", "date_download": "2018-10-16T20:43:51Z", "digest": "sha1:TNV6NPLCADD3IGFMZJFBI6OMNR6FBM7T", "length": 3851, "nlines": 98, "source_domain": "www.maayboli.com", "title": "साडी मनातली ३ | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /साडी मनातली ३\nमी घरीच design केलेली सिल्क साडी.\nगुलमोहर - इतर कला\nवॉव खुपच छान ; डिझायनर साडी\nवॉव खुपच छान ; डिझायनर साडी\nचांगली आहे. नीट नेसली तर अजून\nचांगली आहे. नीट नेसली तर अजून छान दिसेल.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nगुलमोहर - इतर कला\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "http://enavakal.com/%E0%A4%97%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B7%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE/", "date_download": "2018-10-16T20:57:56Z", "digest": "sha1:UITWNZPD6BUQXAGCHRS5ZWZNPXQ23Z5N", "length": 13961, "nlines": 138, "source_domain": "enavakal.com", "title": "", "raw_content": "गंगा बचावासाठी उपोषणाला बसलेल्या स्वामी सानंद यांचे निधन – eNavakal\n»1:00 pm: गोंदिया – सर्पदंशाने मृत्यू झालेल्या मुलाला जिवंत करण्याचा दावा करणाऱ्या दोन आयुर्वेदिक डॉक्टरांना पोलिसांनी ताब्यात घेतले\n»9:21 am: मुंबई – मालाडमध्ये सुटकेसमध्ये आढळला महिलेचा मृतदेह. हैदराबादच्या १९ वर्षीय तरुणाला पोलिसांनी केली अटक\n»9:17 am: उत्तराखंड – उत्तरकाशीमध्ये पहाटे ४:०६ वाजता जाणवले; ३.२ रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के\n»8:17 am: पंढरपूर – शारदीय नवरात्रीनिमित्त विठुराया आणि रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात गुलाबाच्या फुलांची आकर्षक सजावट\n»7:15 am: मुंबई – मुंबईत पेट्रोलच्या दरात 11 पैशांनी वाढ; डिझेल 24 पैशांनी महागले\nगंगा बचावासाठी उपोषणाला बसलेल्या स्वामी सानंद यांचे निधन\nऋषिकेश – पवित्र गंगा प्रदूषणमुक्त व्हावी, या मागणीसाठी गेल्या १११ दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या पर्यावरणवादी प्रा. जी. डी. अग्रवाल उर्फ स्वामी ज्ञान स्वरूप सानंद यांचे आज हृदयविकाराच्या झटक्याने एम्स रुग्णालयात निधन झाले.\nस्वामी सानंद कानपूर आयआयटीमध्ये प्राध्यापक होते. त्यानंतर केंद्रिय पर्यावरण नियंत्रण मंडळाचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले. बुधवारी रात्री त्यांची तब्येत जास्त बिघडल्याने त्यांना बुधवारी रात्री हरिद्वार येथून एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. तिथेच आज त्यांची प्राणज्योत मालवली. स्वामी सानंद यांनी १११ दिवस उपोषण केले. यादरम्यान पाण्यात मध मिसळून केवळ त्याचे सेवत ते करत होते. गेले दोन दिवस त्यांनी पाणीही त्यागले होते.\nह्या होत्या मागण्या –\nअवैध रेती उपसा, बंधारे, बेसुमार प्रदूषण या जोखाडातून गंगेला मुक्त करावे, या मागणीसाठी स्वामी सानंद उपोषणाला बसले होते. ‘गंगा बचाव’साठी विविध मुद्द्यांवर स्वामी सानंद यांनी सातत्याने सरकारकडे पाठपुरावा केला. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून त्यांनी गंगा नदीसाठी स्वतंत्र कायदा बनवण्याची मागणी केली होती. त्या पत्रावर कोणतंही उत्तर न मिळाल्याने स्वामी सानंद २२ जूनपासून उपोषणाला बसले होते. दरम्यान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उमा भारती यांनी स्वामी सानंद यांना उपोषण मागे घेण्यासाठी विनंती केली होती मात्र त्यांनी ती विनंती धुडकावली होती.\nनेत्यांच्या घरात कर्मचाऱ्यांना बादलीने पाणी भरण्याची वेळ\nमनसेच्या पत्रकार परिषदेला शिवसेना घाबरली - संदिप देशपांडे\nNews उपक्रम देश शिक्षण\nभारतीय परराष्ट्र मंत्रालयातर्फे समीप नावाच्या योजनेची घोषणा\nनवी दिल्ली – भारतीय परराष्ट्र मंत्रालयामार्फत समीप ह्या नव्या योजनेची घोषणा केली आहे. यात जगातील प्रत्येक विद्यार्थ्याला भारतीय परराष्ट्र धोरणाविषयी माहिती मिळण्याची सोय करण्यात...\nसम विषम योजनेत महिला आणि दुचाक्यांना सूट देण्याची आपची याचिका राष्ट्रीय हरित लवादाने फेटाळली\nनवी दिल्ली: देशाची राजधानी प्रदूषणामुळे तयार झालेल्या धुरक्यामुळे हैराण झालेली आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी दिल्ली सरकारचे वेगवेगळे प्रयोग चालू आहेत.दरम्यान राष्ट्रीय हरित लवादाने आप पक्षाची...\nअपघात आघाडीच्या बातम्या मुंबई\nवरळीमध्ये नेरोलॅक पेंटच्या गोडाऊनला भीषण आग\nमुंबई – मुंबईत वरळीमध्ये श्रीराम मिल जवळ नेरोलॅक पेंटच्या गोडाऊनला भीषण आग लागल्याची माहिती समोर येत आहे. आगीची माहिती समजताच अग्निशामक दलाच्या 12 गाड्या...\nआघाडीच्या बातम्या क्रीडा विदेश\n#USOpen जोकोविचला ‘यूएस ओपन’चे विजेतेपद\nन्यूयॉर्क – सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिचने सोमवारी अंतिम लढतीत अर्जेंटिनाच्या जुआन मार्टिन डेल पोत्रोला पराभूत करत अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेचे जेतेपद पटकावले. नोव्हाक जोकोव्हीचने अमेरिकन खुली टेनिस स्पर्धेच्या अंतिम...\nइलेक्ट्रिक बस करार रद्द\nमुंबई- प्रदुषणावर आळा घालण्यासाठी 40 इलेक्ट्रिक बस पुरविण्याचा एका कंपनीशी केलेला करार एकतर्फी रद्द करण्यार्‍या बेस्ट प्रशासनाला उच्च न्यायालयाने आज चांगलाच दणका दिला. कायद्याचे उल्लंघन...\n‘मीटू’ मोहिमेबाबत हायकोर्टात याचिका\nमुंबई- संपूर्ण देशभरात सुरू असलेल्या ‘मीटू’ या मोहिमेबाबत आज हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. वकील सन्नी पुनामिया यांनी ही याचिका दाखल केली आहे....\nएम. जे. अकबरांवर आणखीन एक आरोप महिला पत्रकाराने लेखाच्या माध्यमातून केले उघड\nनवी दिल्ली- लैंगिक शोषणाच्या आरोपांमुळे अडचणीत आलेले परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांच्याविरोधात आणखीन एका महिला पत्रकाराने आरोप केला आहे. अकबर यांनी आपल्याला अनेकवेळा...\nनरेंद्र मोदींच्या शिर्डीतील कार्यक्रमाला गर्दी जमविण्यासाठी 2 कोटींची उधळण\nमुंबई- राज्यात एकीकडे तिजोरीत खडखडाट असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिर्डीतील कार्यक्रमाला गर्दी जमविण्यासाठी राज्य सरकार तब्बल दोन कोटी रुपयांची उधळण करणार असल्याची धक्कादायक माहिती...\nराहुल गांधी दोन दिवस मध्य प्रदेश दौर्‍यावर\nग्वाल्हेर- राहुल गांधी दोन दिवसांच्या मध्य प्रदेश दौर्‍यावर आहेत. आज, ग्वाल्हेर येथील किला भागात असलेल्या गुरुद्वाराला भेट देऊन त्यांनी माथा टेकला. यावेळी राहुलबरोबर ज्योतिरादित्य सिंधिया,...\nसामना रात्री ०८ वाजता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/national-marathi-news/suprime-court-tajmahal-118041200007_1.html", "date_download": "2018-10-16T20:25:54Z", "digest": "sha1:R3LRB3VAKR7RPXTK2CQNNVGXXUDVZXTR", "length": 12816, "nlines": 138, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "तर मग आधी शहाजहांच्या सहीची कागदपत्रे आणा | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 17 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nतर मग आधी शहाजहांच्या सहीची कागदपत्रे आणा\nआग्रा येथील जगप्रसिद्ध ताजमहल ही वक्फ बोर्डाची संपत्ती आहे, असा दावा करणाऱया उत्तर प्रदेश सुन्नी वक्फ बोर्डाला सर्वोच्च न्यायालयाने चांगलेच फटकारले. या दाव्यावर कोण विश्वास ठेवेल अशा प्रकारच्या प्रकरणांत न्यायालयाचा वेळ वाया घालवू नका, अशी ताकीद देत ताजमहलवर हक्क सांगताय तर आधी शहाजहांच्या सहीची कागदपत्रे आणा, असे स्पष्ट निर्देशच सर्वोच्च न्यायालयाने वक्फ बोर्डाला दिले.\nउत्तर प्रदेशातील सुन्नी वक्फ बोर्डाने ताजमहल वक्फ बोर्डाची संपत्ती असल्याचे घोषित केले होते. त्यानंतर पुरातत्व खात्याने २०१० साली वक्फ बोर्डाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावरील सुनावणीत आज न्यायालयाने वक्फ बोर्डाला खडे बोल सुनावले. ताजमहल हे वक्फ बोर्डाच्या मालकीचे आहे, यावर हिंदुस्थानात कोण विश्वास ठेवेल, असा सवाल मुख्य न्यायाधीश दीपक मिश्रा आणि न्या. ए. के. खानविलकर, न्या. डी. वाय. चंद्रचूड यांच्या खंडपीठाने केला. शहाजहांने स्व: तच ताजमहल ही\nवक्फची मालमत्ता असल्याचे जाहीर केले होते, असा युक्तिवाद वक्फच्या वकिलांनी केला. त्यावर न्यायालयाने शहाजहांच्या सहीचे पत्रच बोर्डाकडे मागितले.\nया प्रकरणी पुढील सुनावणी १७ एप्रिल रोजी होणार आहे.\nअल्जेरिया :सैन्याचे विमानाला अपघात, १०० सैनिकांचा मृत्यू\nजिओच्या रिचार्जवर गिफ्ट व्हाऊचर\nमोदी लंडनमध्ये साजरी करणार आंबेडकर जयंती\nफेअरनेस क्रीम्स घेतांना विकत प्रिस्क्रिप्शन लागणार\nभावाबहिणींनी सगळे मतभेद विसरून घेतली गळाभेट\nयावर अधिक वाचा :\nस्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...\nया जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...\nइम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख\nपाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...\nलिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...\nमराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...\nतुमच्या 'चांदणी'ला भेट द्या खराखुरा चंद्र; लिलाव लवकरच\nअनेक प्रियकर हे आपल्या प्रेयसीला चंद्र तारे आणून देण्याबाबत बोलत असतात. अशांसाठी एक ...\nवेबदुनिया #LocWorld38 सिऍटलचा भागीदार बनेल\nवेबदुनिया #LocWorld38 सिऍटलचा भागीदार बनेल. 17 ते 19 ऑक्टोबर, 2018 रोजी होणार्‍या या ...\n#MeToo चा परिणाम, आता नो ऑब्जेक्शन पत्रक लिहून घेणार\nआता #MeToo चळवळीला मिळालेलं गंभीर वळण पाहता बलात्काराचं दृश्य असो किंवा मग छेडछाडीचं; ...\nस्‍वयंघोषित बाबा रामपालसह १५ जणांना जन्मठेपेची शिक्षा\nहरियाणातील सतलोक आश्रमातील हत्‍याकांडप्रकरणी स्‍वयंघोषित बाबा रामपालसह १५ जणांना ...\nआत्मा बोलवत आहे असे सांगत मुलाची आत्महत्या\nनागपूरमध्ये सौरभ नागपूरकर १९ वर्षीय इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याने राहत्या घरात गळफास ...\n#MeToo चा परिणाम, आता नो ऑब्जेक्शन पत्रक लिहून घेणार\nआता #MeToo चळवळीला मिळालेलं गंभीर वळण पाहता बलात्काराचं दृश्य असो किंवा मग छेडछाडीचं; ...\nस्‍वयंघोषित बाबा रामपालसह १५ जणांना जन्मठेपेची शिक्षा\nहरियाणातील सतलोक आश्रमातील हत्‍याकांडप्रकरणी स्‍वयंघोषित बाबा रामपालसह १५ जणांना ...\nआत्मा बोलवत आहे असे सांगत मुलाची आत्महत्या\nनागपूरमध्ये सौरभ नागपूरकर १९ वर्षीय इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याने राहत्या घरात गळफास ...\n100 रुपयांच्या नवीन नोटांचा लिलाव सुरू\nभारतीय रिझर्व्ह बँककडून ग्राहकांसाठी 100 रुपयांची नवीन नोट जारी करण्यात आली आहे. या 100 ...\nतर काय चंद्रात दिसले होते शिरडीचे साईबाबा\nसरकारद्वारे सुरु असलेल्या प्रयत्नांनंतर देखील लोकं सोशल मीडियावर फर्जी पोस्ट पाठवणे ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.akshardhara.com/en/samajik-bharat/26893-Bharatatil-Rajye-Ramchandra-Kulkarni-Amit-Prakashan-buy-marathi-books-online-at-akshardhara-9788193517857.html", "date_download": "2018-10-16T20:53:47Z", "digest": "sha1:44R57JBC3OWZIIA2TLUOPPBKSY4WK65Q", "length": 23477, "nlines": 581, "source_domain": "www.akshardhara.com", "title": "Bharatatil Rajye by Ramchandra Kulkarni - Book Buy online at Akshardhara", "raw_content": "\nव्यक्तिमत्त्व विकास (सेल्फ हेल्प)\nHome > सामाजिक>सामाजिक-भारत>Bharatatil Rajye (भारतातील राज्ये)\nBharatatil Rajye (भारतातील राज्ये)\nभारतातील प्रत्येक राज्याचा इतिहास,स्थापना दिवस, राजधानी, राज्याचे क्षेत्रफळ, नवीन राजधानी, क्षेत्रफळ, जिल्हे, भाषा, साक्षरता, लोकसंख्या, प्रमुख नद्या, प्रमुख वैशिष्ट्ये, पर्यटनस्थळे, राज्यनृत्य, भौगोलिक रचना, प्रमुख पिके, हवामान, तेथील प्रमुख उद्योगधंदे याविषयी माहिती देणारे पुस्तक.\nBharatatil Rajye (भारतातील राज्ये)\nभारतातील प्रत्येक राज्याचा इतिहास,स्थापना दिवस, राजधानी, राज्याचे क्षेत्रफळ, नवीन राजधानी, क्षेत्रफळ, जिल्हे, भाषा, साक्षरता, लोकसंख्या, प्रमुख नद्या, प्रमुख वैशिष्ट्ये, पर्यटनस्थळे, राज्यनृत्य, भौगोलिक रचना, प्रमुख पिके, हवामान, तेथील प्रमुख उद्योगधंदे याविषयी माहिती देणारे पुस्तक.\nBharatatil Rajye (भारतातील राज्ये)\nभारतातील प्रत्येक राज्याचा इतिहास,स्थापना दिवस, राजधानी, राज्याचे क्षेत्रफळ, नवीन राजधानी, क्षेत्रफळ, जिल्हे, भाषा, साक्षरता, लोकसंख्या, प्रमुख नद्या, प्रमुख वैशिष्ट्ये, पर्यटनस्थळे, राज्यनृत्य, भौगोलिक रचना, प्रमुख पिके, हवामान, तेथील प्रमुख उद्योगधंदे याविषयी माहिती देणारे पुस्तक.\nAnna Hajare (अण्णा हजारे)\nAn Uncertain Glory (अॅन अनसर्टन ग्लोरी)\nAmhi Hindusthani (आम्ही हिंदुस्थानी)\nTurungatalya Sawalya (तुरूंगातील सावल्या)\nImagining India (इमॅजिनिंग इंडिया)\nAnna Hajare (आण्णा हजारे)\nSarvansathi Anganwadi (सर्वांसाठी अंगणवाडी)\nBharatachi Rashtriya Sanskruti (भारताची राष्ट्रीय संस्कृती)\nBhartiya Asmitechi Pratike (भारतीय अस्मितेची प्रतीके)\nParivartanacha Jahirnama (परिवर्तनाचा जाहीरनामा)\nस्मृतिदिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन\nम. टा. प्रतिनिधी, पुणे\nकेवळ संशयामुळे पत्नीची हत्या केल्यामुळे शतकानुशतके पापमुक्त होण्यासाठी झुरणारा राजकुमार, जगातली सर्व पापे केल्याशिवाय मुक्ती न मिळू शकणारा उच्चभ्रू व्यक्ती आणि ज्याच्या पापांचे घडे भरूनही स्वतःला परमेश्वर म्हणून मिरवणारा अहंकारी धर्मगुरू या पात्रांभोवती गुंफलेली जी. ए .कुलकर्णी यांची ‘पातक’ ही लघुकथा सादर झाली आणि सभागृहात भयाण शांतता पसरली. जखमेतून रक्त वाहते तशा प्रवाही असणाऱ्या ‘जीएं’च्या एकापेक्षा एक शब्दालंकारांनी रसिक अंतर्मुख झाले.\nनिमित्त होते अक्षरधारा बुक गॅलरी व जी.ए. कुलकर्णी यांच्या कुटुंबीयांतर्फे जीएंच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमाचे. या कार्यक्रमात ‘जीएं’च्या साहित्यकृतींचा वेगवेगळ्या सादरीकरणांच्या माध्यमातून वेध घेण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये अनुराधा जोशी, अक्षय वाटवे आणि हर्षद राजपाठक या कलाकारांनी अभिवाचनाद्वारे सादर केलेली ‘पातक’ ही कथा विशेष लक्ष वेधून गेली. राजघराण्यातील एक राजकुमार संशयामुळे त्याच्या पत्नीची हत्या करतो आणि क्षणात त्याचा चेहरा विद्रुप होतो. त्याच्या पापापेक्षा अधिक मोठे पाप केलेल्या व्यक्तीचा स्पर्श होत नाही तोपर्यंत त्याला मुक्ती नाही. एका प्रार्थनामंदिरात शतकानुशतके तो झुरतोय. अनेक शतकांनी एक दरोडेखोर त्या प्रार्थनामंदिरात येतो आणि विद्रुप राजकुमाराशी बोलायला लागतो. हा दरोडेखोरही मूळचा सधन घराणातल्या तोही मुक्तीसाठी धडपडणारा. जगातले सर्वात भीषण पाप करत नाही तोवर त्यालाही मुक्ती नाही. अशातच कथेत गर्विष्ठ पापी पण समाजासाठी देवता असलेल्या एका धर्मगुरूचे पात्र येते आणि एका अर्थाने समाजाचे डोळे उघडतात. ही कथा ऐकताना सभागृहात उपस्थित प्रेक्षकांमध्ये भयाण शांतता पसरली होती. जी. ए. कुलकर्णी यांचे शब्द रसिकांच्या काळजाला भिडत होते. ही कथा संपली आणि उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात कलाकारांना दाद दिली.\nयाच कार्यक्रमात ‘कथाकार जी. ए.’ या विषयावर डॉ. वंदना बोकील. कुलकर्णी यांनी विचार मांडले ‘लघुकथेच्या रूढ साच्याच्या पलीकडे जाणारी ‘जीएं’ची कथा अनेक पदरी, प्रशस्त्र आवाक्याची आहे. दु:ख हे मूल्य मानणाऱ्या ‘जीएं’नी आपल्या कथांमधून मानवी दु:खाच्या असंख्य परी सहानुभूतीने रंगवल्या. समाजाने ओवाळून टाकलेल्या, उपेक्षित, पंगु, गांजेकस, स्वप्नांचे तुकडे हाती आलेल्या निराश माणसांची अंतर्विश्वे त्यांनी दाखवली. एकाचवेळी आदिम भावनांपासून ते एकाकीपणाच्या, परात्मतेच्या आधुनिक जाणिवेपर्यंत ‘जीएं’ची प्रतिभा झेप घेते, याकडे त्यांनी लक्ष वेधले. ‘हंस’ च्या संपादिका हेमलता अंतरकर यांनी त्यांना आलेल्या ‘जीएं’च्या पत्रांमधून दिसणारे जी.एं. उलगडून दाखवले ‘जीएं’चे निसर्गप्रेम, जगभरातील साहित्यकृतींचा त्यांचा अफाट व्यासंग, त्यांची प्रतिमायुक्त लेखनशैली इत्यादी वैशिष्टे त्यांनी सोदाहरण स्पष्ट केली. शरद आढाव यांनी स्वत: निर्मिती केलेले ‘जीएं’च्या ‘अस्तिस्रोत’ व ‘कांचनमृग’ या कथांचे दृकश्राव्य (व्हिडिओ) सादरीकरण केले. अक्षरधाराच्या रसिका राठिवडेकर यांनी स्वागत केले व चित्रा नातू-वझे यांनी सूत्रसंचालन केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AC%E0%A5%AE%E0%A5%AE_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE", "date_download": "2018-10-16T21:33:25Z", "digest": "sha1:H6SELBINU7GGDIFN6MVCYPPDEJQDJ5W7", "length": 4220, "nlines": 148, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १६८८ मधील जन्म - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १६८८ मधील जन्म\n\"इ.स. १६८८ मधील जन्म\" वर्गातील लेख\nएकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी २२:०२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://sadha-sopa.com/node/38", "date_download": "2018-10-16T20:19:32Z", "digest": "sha1:JF26XBF64W7EN63BLVKZIEINXWLARZUO", "length": 4264, "nlines": 69, "source_domain": "sadha-sopa.com", "title": "अंतरा | साधं... सोपं...", "raw_content": "\nसाधं सोपं आयुष्य... साधं सोपं जगण्यासाठी...\nस्पंदनांचा आज माझ्या आसरा हो\nतू सखे बागेत माझ्या मोगरा हो\nशोधतो मी माझिया रूपास राणी\nदर्पणी जो पाहतो तो चेहरा हो\nधृपदाला आळवू आता किती मी\nये सखे तू जीवनाचा अंतरा हो\nवाहुनी जाती जरी सारीच स्वप्ने\nभंगला नाही कधी तू तो चिरा हो\nपाकळ्या माझ्या तुझ्यासाठीच सार्‍या\nगंध माझा चाखणारा भोवरा हो\n‹ अंकूर अनुक्रमणिका अमृताची खाण ›\nया सारख्या इतर कविता\nनाते तुझे नि माझे यावे कसे जुळून\nमिठीतही का सखे दुरावे\nती जाताना 'येते' म्हणून गेली\nया साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy-paste करून इतरांना ईमेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाही याची जाणीव असू द्या.\nतुमचा ईमेल पत्ता द्या\nनवे लेखन प्रकाशित झाले की गूगल फीडबर्नर च्या कृपेने आपोआप आपल्या ईमेलवर येईल\nखरं तर माझ्याविषयी काहीही माहिती जाणून घ्यायची इच्छा तुम्हाला व्हावी असं या माहितीत काहीही नाही तरीही आपण इथे, या पानावर, आलाच आहात तर आपल्याला पिडण्याचं थोडं स्वातंत्र्य मी घेतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/search?search_api_views_fulltext=----%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A5%80", "date_download": "2018-10-16T21:00:59Z", "digest": "sha1:SCW5FPX6ZAIMEUVUEY7BAQKPCRL32EIG", "length": 28728, "nlines": 283, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nसर्व बातम्या (177) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (47) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nमहाराष्ट्र (335) Apply महाराष्ट्र filter\nकाही सुखद (34) Apply काही सुखद filter\nसप्तरंग (34) Apply सप्तरंग filter\nसंपादकिय (20) Apply संपादकिय filter\nगणेश फेस्टिवल (14) Apply गणेश फेस्टिवल filter\nमनोरंजन (9) Apply मनोरंजन filter\nसिटिझन जर्नालिझम (8) Apply सिटिझन जर्नालिझम filter\nमुक्तपीठ (5) Apply मुक्तपीठ filter\nपैलतीर (3) Apply पैलतीर filter\nफॅमिली डॉक्टर (2) Apply फॅमिली डॉक्टर filter\nअर्थविश्व (1) Apply अर्थविश्व filter\nमहाराष्ट्र (703) Apply महाराष्ट्र filter\nकोल्हापूर (565) Apply कोल्हापूर filter\nसोलापूर (491) Apply सोलापूर filter\nप्रशासन (376) Apply प्रशासन filter\nमहापालिका (345) Apply महापालिका filter\nजिल्हा परिषद (295) Apply जिल्हा परिषद filter\nनिवडणूक (280) Apply निवडणूक filter\nमुख्यमंत्री (272) Apply मुख्यमंत्री filter\nदेवेंद्र फडणवीस (191) Apply देवेंद्र फडणवीस filter\nव्यवसाय (184) Apply व्यवसाय filter\nराजकारण (179) Apply राजकारण filter\nनगरसेवक (174) Apply नगरसेवक filter\nकाँग्रेस (169) Apply काँग्रेस filter\nकर्नाटक (168) Apply कर्नाटक filter\nपत्रकार (163) Apply पत्रकार filter\nराष्ट्रवाद (161) Apply राष्ट्रवाद filter\nजयंत पाटील (153) Apply जयंत पाटील filter\nलेखक प्रा. काशीनाथ वाडेकर यांचे निधन\nसांगली - येथील लेखक प्रा. काशीनाथ वाडेकर (वय 85) यांचे आज निधन झाले. 1996 मध्ये सेवानिवृत्तीनंतर ते सांगलीत आले. विश्रामबाग परिसरातील सहयोगनगर येथे अलीकडे ते स्थायीक झाले होते. गुरुवारी (ता. 18) रक्षाविसर्जन आहे. प्रा. वाडेकर यांनी सुरवातीस कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयात मानसशास्त्राचे...\nधनगर समाजाचा अंत पाहू नये - डॉ. विकास महात्मे\nसांगली - टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसचा (टिस) अहवाल कसाही असो, भाजपने विधानसभा निवडणुकीवेळी जाहीरनाम्यात दिलेले धनगर समाजाच्या आरक्षणाचे आश्‍वासन तातडीने पुर्ण करावे. समाजाचा अंत पाहू नये. अन्यथा धनगर समाज संघर्ष समिती तीव्र आंदोलन छेडणार असा इशारा खासदार विकास महात्मे यांनी आज पत्रकारांशी...\nएसटी वेळेत येत नसल्याने इस्लामपूरमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे आंदोलन\nसांगली - वेळेत एसटी पोहचत नसल्याने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याच्या निषेधार्थ आज इस्लामपूरमध्ये विद्यार्थ्यांना आंदोलन केले आहे. इस्लामपूर बस स्थानकात विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन करत बस वाहतूक ठप्प केली. इस्लामपूर शहरापासून अवघ्या आठ किलोमीटर असणाऱ्या नेर्ले या राष्ट्रीय...\nगुजरातमध्ये हिंदी भाषिकांवरील हल्ल्याचा मिडियाने बाऊ केला : हार्दिक पटेल\nकऱ्हाड : गुजरातमध्ये हिंदी भाषिकांवर होत असलेल्या हल्ल्याचा मिडियाने बाऊ केला असल्याचा आरोप गुजरातच्या पटेल समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी केला. सांगली जिल्ह्यातील आरेवाडी येथे कार्यक्रमास ते जाणार आहेत. काल रात्री ते कऱ्हाडमध्ये आले. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. कऱ्हाडात पटेल यांचे...\n#specialtyofvillage पुजाऱ्यांचे गाव जोतिबा डोंगर\nमहाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरातमधील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान म्हणजे दख्खनचा राजा श्री जोतिबा देव. निसर्गाच्या कुशीत वसलेल्या या गावाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे ९० टक्के लोक पुजारी (गुरव) समाजाचे आहेत. ते डोंगरावर येणाऱ्या भाविकांचा कुलाचार विधी करतात. वावर जत्रा, घुग्गुळ, देवदर्शन, अभिषेक...\nदुष्काळातही विस्तारला देशी गोपालन व्यवसाय\nकायम दुष्काळी खानापूर तालुक्यातील अडसरवाडी (जि. सांगली) येथील निचळ कुटुंबाने बाजारपेठ व ग्राहकांची गरज अोळखून पारंपरिक देशी गोपालन व्यवसायाची वृद्धी केली. हिरानंदिनी गो शाळा उभारली. दुधाबरोबर तूप, ताक, गोमूत्र, अर्क, धूपकांडी, दंतमंजन आदींचे उत्पादन घेत बाजारपेठही मिळवली. नैसर्गिक शेती, ऊस व...\nफुले जनआरोग्य योजना: कोल्हापुरातील चार रुग्णालये बडतर्फ\nकोल्हापूर - सर्वसामान्यांसाठी वरदान ठरणाऱ्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेत रुग्णांकडून पैसे व योजनेतूनही पैसे घेण्याचा दुहेरी लाभ उठविला गेला, अशा तक्रारी असलेल्या राज्यभरातील तीनशेवर रुग्णालयांवर पंधरा दिवसांत योजनेच्या राज्यस्तरीय अधिकाऱ्यांनी छापे टाकले होते. यातील २२४ रुग्णालयांवर कारवाई होणार...\nहिवरे तिहेरी खून सुनावणी : दहा वर्षीय साक्षीदाराने ओळखले हल्लेखोर\nसांगली - हिवरे येथील तीन महिलांच्या खून खटल्यातील महत्वाच्या दोघांची साक्ष आज झाली. त्यातील दहा वर्षीय सूरज पाटील याच्या साक्षी दरम्यान, त्याने थेट हल्लेखोर ओळखले. दोघांचीही सरतपासणी आणि उलटतपासणी पूर्ण झाली. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम आणि बचाव पक्षाचे वकील प्रमोद सुतार यांच्यात जोरदार...\nकोथळे खून प्रकरण: आरोप निश्‍चितीचा मसुदा उद्या न्यायालयासमोर\nसांगली - अनिकेत कोथळे खून प्रकरणीतील आरोपींवर आरोप निश्‍चितीचा सरकार पक्षाचा मसुदा उद्या (ता.16) न्यायालयासमोर ठेवणार असल्याची माहिती विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितली. दरम्यान, न्यायालयासमोर दाखल करण्यात आलेल्या पुरवणी कागदपत्रांची प्रत आज बचाव पक्षाच्या वकिलांना...\nमूलभूत अधिकारांसाठी धनगर समाजाचा संघर्ष सुरूच\nएस. टी. आरक्षण नसल्यामुळे धनगर समाजाचा शैक्षणिक, आर्थिक आणि राजकीय विकास खुंटला हे वास्तव आहे; परंतु पूर्वजांनी दऱ्याखोऱ्यांत राहण्याचा घेतलेला निर्णय, समाजातील असंघटितपणा आणि शासनाने या समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कधीही न केलेले प्रयत्न, यामुळे अन्य समाजाच्या तुलनेत हा समाज...\nआधीच्या घोटाळ्यांनी सांगली मनपा डबघाईला - महापौर संगीता खोत\nसांगली - महापौरपदी विराजमान झाल्यानंतर प्रथमच ‘सकाळ’ कार्यालयास संगीता खोत यांनी भेट दिली. त्यांनी विविध विषयांवर मनमोकळी मते मांडली. ‘सकाळ’चे सहयोगी संपादक शेखर जोशी यांनी स्वागत केले. नगरसेवक म्हणून चौथ्यांदा निवडून आलेल्या सौ. खोत यांना भाजपने महापौर म्हणून संधी दिली. एका प्रभागातून बाहेर पडून...\n#specialtyofvillage लाखो रुपयांचे माठ विकणारे वारनूळ\n‘वारनूळ’ माठ आता महाराष्ट्रासह कर्नाटकातही प्रसिद्ध आहे. त्यामागे इथल्या कुंभार बांधवांचे कसब आहे. गावात कुंभार समाजाचा चाळीसभर उंबरा. त्यातील जवळपास २०० प्रौढ स्त्री-पुरुष माठ निर्मितीत आहेत. डिसेंबर ते मे या सहा महिन्यांत सुमारे ८० लाखांची उलाढाल होते. येत्या दोन वर्षांत माठ कोटीचे उड्डाण घेईल....\n#specialtyofvillage वैशिष्ट्यपूर्ण खुरप्यांची पाचाकटेवाडी\nशेतीकामांसाठी प्रामुख्याने मजूर, बैल जोडी, ट्रॅक्‍टर, अवजारे याबरोबरच खुरपे महत्त्वाचा घटक आहे. विळा-खुरप्यांमध्ये म्हणाल तर पाचाकटेवाडीचा ब्रॅंड महाराष्ट्रासह कर्नाटकात फेमस आहे. येथील सुतार भावकी गेल्या चार पिढ्यांपासून याच्या निर्मितीचे काम करीत आहे. यंत्रयुगातही खुरप्याचे महत्त्व टिकून आहे....\n#specialtyofvillage पेरीड गाव तब्‍बल ६६ वर्षे निवडणुकीविना\nगावोगावच्या ग्रामपंचायती, विकास सेवा संस्था, दूध संस्था यांच्या निवडणुका म्हटलं की गटबाजी, टोकाची ईर्षा, पैशाची उधळण आणि त्यातून ह्याची अडवा अन्‌ त्याची जिरवा, हेच चित्र सध्या सर्वत्र पाहावयास मिळते आहे; पण शाहूवाडी तालुक्‍यातील पेरीड गाव मात्र याला अपवाद आहे. ग्रामपंचायत, विकास सेवा संस्था, सहकारी...\nफुले जनआरोग्य योजना: दहा रुग्णालयांत गंभीर त्रुटी\nकोल्हापूर - महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या अंमलबजावणीतील तक्रारींची दखल घेत राज्यस्तरीय अधिकारी पथकाने गेल्या दोन दिवसांत जिल्ह्यातील ३३ रुग्णालयांवर छापे घातले. यात दहा रुग्णालयांत गंभीर स्वरूपाच्या त्रुटी आढळल्या आहेत. त्याचे विश्‍लेषण करून संबंधित रुग्णालयांवर निलंबन किंवा तत्सम कारवाई केली...\nसांगलीवाडीतील एकाची कृष्णा नदीत आत्महत्या\nसांगली : सांगलीवाडीतील राजू तुकाराम पवार (45, रा. सुतार प्लॅट, ज्योतीबा मंदिराजव) यांनी कृष्णा नदीत उडी घेवून आत्महत्या केली. सकाळी अकराच्या सुमारास मृतदेह सांगलीवाडीजवळ नदीत आढळून आला. शहर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवला. आत्महत्येचे कारण अद्याप...\nशिवसेना नेत्याचा सांगली जिल्ह्यातील सलगरेत खून\nसलगरे - येथील सिद्धेश्‍वर मंदिराजवळील कपड्याच्या दुकानासमोर चौघा हल्लेखोरांनी शिवसेनेचे मिरज तालुका उपप्रमुख चंद्रकांत ऊर्फ पिंटू जाधव यांचा डोक्‍यात फरशी घालून खून केला. आज रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. हल्ल्यानंतर चौघेही हल्लेखोर पसार झाले. दरम्यान, खुनाचे कारण अस्पष्ट आहे. मिरज ग्रामीण...\n#specialtyofvillage नेत्रदान चळवळीचा अत्याळ वाटाड्या\nअत्याळने नेत्रदानाच्या माध्यमातून अंधांच्या जीवनात प्रकाश आणण्याचे काम अव्याहत सुरू ठेवले आहे. हे वेगळेपण त्यांनी स्वत:पुरते मर्यादित न ठेवता शेजारील गावांनाही या वाटेवरून चालण्याइतपत सक्षम केले आहे. गेल्या सहा वर्षांत अत्याळमध्ये २४ आणि शेजारच्या आठ गावांतील १९ ग्रामस्थांचे नेत्रदान याचेच द्योतक...\nआता मंत्री दुष्काळी गावांच्या दौऱ्यावर\nमुंबई - राज्यातील दुष्काळी गावांची पाहणी करण्यासाठी राज्यातील मंत्र्यांवर जबाबदारी निश्‍चित करण्यात आली आहे. सदर पाहणी दौऱ्याचा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देण्याचे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी संबंधित मंत्र्यांना दिले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...\nनवरात्रामुळे यल्लम्मा डोंगरावर भाविकांची गर्दी\nबेळगाव - उदो ग आई उदोचा गजर करीत सौदत्ती यल्लमा देवीच्या (रेणुका देवीच्या) दर्शनासाठी नवरात्रामुळे भक्तांनी डोंगरावर गर्दी केली आहे. कोल्हापूर , सांगली, बेळगाव, धारवाड आदी जिल्हातील हजारो भक्त देवीच्या दर्शनासाठी व तेल वाहण्यासाठी येत आहे. मंदिर परिसरात भंडाऱ्याची उधळण करीत भाविक दर्शन घेत आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://enavakal.com/%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B2/", "date_download": "2018-10-16T21:45:57Z", "digest": "sha1:HOWQPTMHTDY4OQCYIDJRR3DHMJIMN5VB", "length": 13913, "nlines": 142, "source_domain": "enavakal.com", "title": "", "raw_content": "मनसेच्या पत्रकार परिषदेला शिवसेना घाबरली – संदिप देशपांडे – eNavakal\n»1:00 pm: गोंदिया – सर्पदंशाने मृत्यू झालेल्या मुलाला जिवंत करण्याचा दावा करणाऱ्या दोन आयुर्वेदिक डॉक्टरांना पोलिसांनी ताब्यात घेतले\n»9:21 am: मुंबई – मालाडमध्ये सुटकेसमध्ये आढळला महिलेचा मृतदेह. हैदराबादच्या १९ वर्षीय तरुणाला पोलिसांनी केली अटक\n»9:17 am: उत्तराखंड – उत्तरकाशीमध्ये पहाटे ४:०६ वाजता जाणवले; ३.२ रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के\n»8:17 am: पंढरपूर – शारदीय नवरात्रीनिमित्त विठुराया आणि रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात गुलाबाच्या फुलांची आकर्षक सजावट\n»7:15 am: मुंबई – मुंबईत पेट्रोलच्या दरात 11 पैशांनी वाढ; डिझेल 24 पैशांनी महागले\nआघाडीच्या बातम्या आंदोलन मुंबई राजकीय\nमनसेच्या पत्रकार परिषदेला शिवसेना घाबरली – संदिप देशपांडे\nमुंबई- मुंबई महापालिकेतील पत्रकार भवनात मनसेचे सरचिटणीस संदिप देशपांडे आज पत्रकार परिषद घेणार होते. पण या परिषदेला परवानगी नाकारल्याने वाद तयार झाला आहे. जनसंपर्क अधिकारी विजय खबाळे यांच्या कक्षात संदिप देशपांडे यांनी धडक मारत जाब विचाला आणि यासर्व प्रकारामागे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव असल्याचा आरोप संदिप देशपांडे यांनी केला आहे.\nमनसे सरचिटणीस संदिप देशपांडे एका आरक्षित भुखंडाबद्दल पत्रकार परिषद घेणार होते. मात्र इथे पत्रकार परिषदेला परवानगी नसल्याचे कारण देत जनसंपर्क विभागाने या कक्षाला कुलप लावले आहे. तसेच महापालिकेच्या प्रवेशद्वारावर बंदोबस्तही वाढवला आहे.\nआज पहिल्यांदा शिवसेनेला कुणाच्यातरी पत्रकार परिषदेला घाबरलेलं पाहिलं आहे. पत्रकार परिषद आहे हे माहित असुनही जनसंपर्क कार्यालयाने मुद्दाम पत्रकार कक्षाला कुलूप लावला आहे. शिवसेना आम्हाला घाबरली कारण त्यांच्या मनातच काळंबेरं आहे. स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या सांगण्यावरुन जनसंपर्क कार्यालयाने ही पत्रकार रोखली आणि पत्रकार कक्षाला टाळे लावले आहेत, असा आरोप संदिप देशपांडे यांनी व्यक्त केला आहे.\n…तर आंदोलन करणारच; राज ठाकरेंचा सरकारला इशारा\nदूध दरवाढ आंदोलनाला मनसेचा सक्रीय पाठींबा जाहीर\nचेंगराचेंगरी घडवू असे आरोप का मराठा समाज मुख्यमंत्र्यांवर भडकला\nमनोहर पर्रीकरांनी राजीनामा द्यावा अन्यथा आमरण उपोषण करू – राष्ट्रवादी\nगंगा बचावासाठी उपोषणाला बसलेल्या स्वामी सानंद यांचे निधन\nशाळेकडून फी भरण्याचा तगाद्याला कंटाळून विद्यार्थ्यांची आत्महत्या\nमुख्यमंत्र्यांच्या माफिनाम्यानंतर नाभिक समाजाचे आंदोलन मागे\nइंदापूर : मुख्यमंत्र्यांच्या माफिनाम्यानंतर नाभिक समाजाचे नियोजित आंदोलन मागे घेतले आहे. आज पुण्यातील इंदापूर तालुक्यात महाराष्ट्र नाभिक महामंडळ संघटनेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला....\nभाजपची निकालाआधीच मुंबई, पुण्यात विजयाची जोरदार तयारी, तर काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर शुकशुकाट\nमुंबई – गुजरात आणि हिमाचल प्रदेश ह्या दोन्हीही राज्यांच्या सत्तेच्या धुरा कोणाकडे जाणार हे जरी अजून स्पष्ट झाले नसले तरी मुंबई पुणे सह सर्व...\nभाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणी बैठकीला सुरुवात\nनवी दिल्ली – नवी दिल्ली येथे भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणी बैठकीला सुरुवात झाली आहे. २०१९ मध्ये होणाऱ्या निवडूकीपूर्वीची चिंतन बैठक असल्याची माहिती समोर येत आहे....\nआघाडीच्या बातम्या क्रीडा विदेश\nजुवेंट्ससोबत खेळण्याचे लहानपणापासूनचे स्वप्न – रोनाल्डो\nफिफा विश्वचषकानंतर पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने सलग ९ वर्षे खेळल्यावर ‘रियल माद्रिद’ क्लबला ‘अलविदा’ केला. रोनाल्डोने आता जुवेंटस फुटबॉल क्लबमध्ये सहभाग घेतला आहे. रोनाल्डो याने काही...\nइलेक्ट्रिक बस करार रद्द\nमुंबई- प्रदुषणावर आळा घालण्यासाठी 40 इलेक्ट्रिक बस पुरविण्याचा एका कंपनीशी केलेला करार एकतर्फी रद्द करण्यार्‍या बेस्ट प्रशासनाला उच्च न्यायालयाने आज चांगलाच दणका दिला. कायद्याचे उल्लंघन...\n‘मीटू’ मोहिमेबाबत हायकोर्टात याचिका\nमुंबई- संपूर्ण देशभरात सुरू असलेल्या ‘मीटू’ या मोहिमेबाबत आज हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. वकील सन्नी पुनामिया यांनी ही याचिका दाखल केली आहे....\nएम. जे. अकबरांवर आणखीन एक आरोप महिला पत्रकाराने लेखाच्या माध्यमातून केले उघड\nनवी दिल्ली- लैंगिक शोषणाच्या आरोपांमुळे अडचणीत आलेले परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांच्याविरोधात आणखीन एका महिला पत्रकाराने आरोप केला आहे. अकबर यांनी आपल्याला अनेकवेळा...\nनरेंद्र मोदींच्या शिर्डीतील कार्यक्रमाला गर्दी जमविण्यासाठी 2 कोटींची उधळण\nमुंबई- राज्यात एकीकडे तिजोरीत खडखडाट असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिर्डीतील कार्यक्रमाला गर्दी जमविण्यासाठी राज्य सरकार तब्बल दोन कोटी रुपयांची उधळण करणार असल्याची धक्कादायक माहिती...\nराहुल गांधी दोन दिवस मध्य प्रदेश दौर्‍यावर\nग्वाल्हेर- राहुल गांधी दोन दिवसांच्या मध्य प्रदेश दौर्‍यावर आहेत. आज, ग्वाल्हेर येथील किला भागात असलेल्या गुरुद्वाराला भेट देऊन त्यांनी माथा टेकला. यावेळी राहुलबरोबर ज्योतिरादित्य सिंधिया,...\nसामना रात्री ०८ वाजता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://krushikranti.com/other-machines/sadguru-agro-industries.html", "date_download": "2018-10-16T20:42:18Z", "digest": "sha1:QT3RFWF4FBRN5IEV5MJEPRGVMSAH6T6R", "length": 4395, "nlines": 100, "source_domain": "krushikranti.com", "title": "Sadguru Agro industries - Other Machines (इतर मशीन) - Pune Division", "raw_content": "\nआमच्या कडे सर्व प्रकारचे रोपवाटिका साठी लागणारे सिड्लींग ट्रे ,\nकोकोपीट, यांचे उत्पादन करत आहेत.\nआमच्या कडे योग्य दर्जा सिड्लींग ट्रे\n104 चे भाजीपाला व ऊस यासाठी लागणारे सिड्लींग ट्रे होलसेल दरात मिळतील.\nसंपर्क: सद्गुरू ॲग्रो इंडस्ट्रीज\nचांगल्या प्रतिच्या कालवडी पाहीजेत\nचांगल्या प्रतिच्या १ ते २ वर्ष वयाच्या कालवडी पाहीजेत Pune Division\nगावरान कोंबड्या विक्री साठी उपलब्ध आहेत\n1000 गावरान कोंबड्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत. संपर्क विश्वनाथ वाल्हेकर 7276149511 Pune Division\nहिरवी मका विकणे आहे\nहिरवी मका विकणे आहे Pune Division\n*गणेशा अॅग्रो फार्म बिजवडी* आमच्याकडे बॅग पॅकिंग मधील ओरीजिनल *कोंबडी खत* मिळेल... सर्व पिकांसाठी उपयोगि. 15 ते 20% उत्पादनात वाढीची हमी. भेसळ मुक्त ओरीजिनल खत. 35 किलो बॅग पॅकिंग. शेतामध्ये पोच करून देण्याची सुविधा. रासायनिक मुक्त शेती. जमिनीवर… Pune Division\nदेशी गाय विकणे आहे\nसाहिवाल जातीची हरियाणावरून आणलेली दुसऱ्या वेताची 7 महिन्याची गाब गाय विकणे आहे किंमत 70000रु Pune Division\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/vidarbha/homeguard-salary-work-government-144903", "date_download": "2018-10-16T21:02:29Z", "digest": "sha1:WNJJE2SLMX6TRAKLBT4JJ4XZUMSRXZZM", "length": 14096, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Homeguard salary work government समान वेतन, समान कामासाठी सरकार सकारात्मक | eSakal", "raw_content": "\nसमान वेतन, समान कामासाठी सरकार सकारात्मक\nगुरुवार, 20 सप्टेंबर 2018\nनागपूर - होमगार्ड जवानांना मानधनाऐवजी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे समान काम समान वेतन देण्यासाठी तातडीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक घेतली जाईल, असे तोंडी आश्‍वासन आज गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी मुंबई येथे झालेल्या होमगार्डच्या शिष्टमंडळाच्या बैठकीत दिली. परंतु, बंदोबस्तावरील बहिष्कार मागणी मान्य होणार नाही तोपर्यंत मागे घेणार नसल्याची भूमिका होमगार्ड जवानांनी घेतली आहे. होमगार्डना न्याय मिळावा म्हणून ‘सकाळ’ ने वृत्त मालिका प्रकाशित केली. हे विशेष.\nनागपूर - होमगार्ड जवानांना मानधनाऐवजी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे समान काम समान वेतन देण्यासाठी तातडीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक घेतली जाईल, असे तोंडी आश्‍वासन आज गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी मुंबई येथे झालेल्या होमगार्डच्या शिष्टमंडळाच्या बैठकीत दिली. परंतु, बंदोबस्तावरील बहिष्कार मागणी मान्य होणार नाही तोपर्यंत मागे घेणार नसल्याची भूमिका होमगार्ड जवानांनी घेतली आहे. होमगार्डना न्याय मिळावा म्हणून ‘सकाळ’ ने वृत्त मालिका प्रकाशित केली. हे विशेष.\nराज्य सरकारच्या वेळकाढू धोरणाविरुद्ध निषेध म्हणून गणेशोत्सव, दुर्गोत्सव बंदोबस्तावर मागण्या मान्य होईपर्यंत १२ सप्टेंबरपासून बहिष्कार घातला आहे. परिणामी, राज्यातील पोलिस यंत्रणेवरील ताण वाढल्याने अनेक शहरांतील कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे. कायदा व सुव्यवस्था अधिक बिघडू नये यासाठी होमगार्डच्या शिष्टमंडळासोबत गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी तातडीने बैठक घेतली. बैठकीत गृहराज्यमंत्र्यांनी होमगार्डच्या प्रतिनिधीसोबत त्यांच्या मागण्यांवर सविस्तर चर्चा केली. या वेळी होमगार्डचे महासमादेशक संजय पांडे उपस्थित होते. बैठकीत राज्यमंत्र्यांनी ४० टक्के कवायत व ४० टक्के बंदोबस्त अटीनुसार सेवा समाप्त करण्यात आलेल्या राज्यातील होमगार्डना पूर्ववत सेवेत रुजू करून घेण्यात यावे यावर विचार करण्यात येईल, असे आश्‍वासन दिले. ऑनलाइन बंदोबस्त वाटप प्रणालीत आमूलाग्र सुधारणा तातडीने करण्यात यावी, असे निर्देश महासमादेशकाला दिले. होमगार्ड सेवेत असताना दगावल्यास त्याला पंतप्रधान योजनेतील निधी देण्याबाबतही चर्चा करण्यात आली. यासह होमगार्ड जवानांना मानधनाऐवजी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे समान काम समान वेतनाचा मुद्दा मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक तातडीने घेतली जाईल, असे तोंडी आश्‍वासन दिले आहे. बैठकीला होमगार्डचे प्रतिनिधी म्हणून सुरेश दुधे, एन. डी. खानझोडे, गोपाल शर्मा, प्रतीश वाटकर यांचा समावेश होता.\nपाककृती स्पर्धेत प्रियांका पेणकर प्रथम\nपुणे - ‘सकाळ’ व त्वष्टा कासार समाज संस्था गणेशोत्सवतर्फे महिलांसाठी पाककृती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कसबा पेठेतील श्री...\nलोक एखाद्याला मदत करण्याऐवजी त्याच्या हतबलतेचा फायदा घेत लुबाडायच्याच मागे का असतात, हे कळत नाही. चाकणला एका छोट्या कारखान्यामध्ये काम करत होतो....\nमनपा कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात\nमनपा कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात नागपूर : महापालिकेतील अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांना अद्याप सप्टेंबरचे वेतन मिळाले नाही. त्यामुळे पुढील महिन्यात...\nमहिला कार्यकर्तीचा आत्महत्येचा प्रयत्न ; शबरीमला मंदिर परिसरात तणाव\nतिरुअनंतपुरम : शबरीमला मंदिर सर्व महिलांसाठी खुले करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालापासून केरळमधील वातावरण तापले आहे. मासिक पूजाविधीसाठी...\nशार्पशूटरची नियुक्ती टार्गेटवर नागपूर, ता. 16 ः पांढरकवडा भागातील नरभक्षक वाघिणीला मारण्यासाठी \"शार्पशूटर' नवाब शाफत अली खान याच्या नियुक्तीला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/dr-babasaheb-ambedkar-116041300007_1.html", "date_download": "2018-10-16T21:16:53Z", "digest": "sha1:HVRUNCPGBA2CZALT7FM5OUK77K7QJ5F5", "length": 17155, "nlines": 130, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "बाबासाहेब म्हणजे अंधारातला एक दीपस्तंभ | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 17 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nबाबासाहेब म्हणजे अंधारातला एक दीपस्तंभ\nडॉ. आंबेडकर म्हणजे महाप्रलयातला एक निवारा, अंधारातला एक दीपस्तंभ, महाराष्ट्राचेच नव्हे तर अखंड भारताचे भूषण, नवभारताची घटना बनविणारे ते कायदे पंडित आहेत. हिंदुधर्माची नवस्मृती देणारे, स्त्रियांची मान उंच करणारे ते नवस्मृतिकार ठरले. ज्या समाजाला आजवर आम्ही दूर ठेवले त्या समाजाला नवा धर्म देणारे ते धर्मदीप होते.\nअति दारुण परिस्थितीत ते वाढले. भयानक अडचणीत सयाजीराव महाराजांची मदत मिळाली. ते बॅरिस्टर झाले. त्यांनी महाडचा सत्याग्रह, पुण्याचा सत्याग्रह, नाशिकचा सत्याग्रह करून दलित समाज संघटित केला, त्यांच्यात चैतन्य आणले. हे आंबेडकरांचे सर्वात महान कार्य होय. डॉ. आंबेडकरांच्या घरी मोठे फर्निचर कधीच दिसणार नाही. परंतु ग्रंथांनी भरलेली कपाटे दिसतील. महर्षी सेनापती बापट म्हणत, ‘ डॉ. आंबेडकर खरे ब्राह्मण आहेत. ज्ञानाची उपासना करणारे आहेत. आंबेडकर म्हणजे एक प्रचंड महाप्रलय होय.’\nआंबेडकरांनी राष्ट्रीय चळवळीपासून अलिप्त राहून आपला वेगळा पक्ष स्थापला व अस्पृशंच संरक्षणासाठी राजकीय तरतुदीचा आग्रह धरला. त्यामुळे त्यांना राष्ट्रद्रोही म्हणू लागले. पण त्याला\nकोणता आधार नाही. विरोधकांना बदनाम करण्यासाठी बहुसंख्य समाजाचे प्रवक्ते पुष्कळदा राष्ट्रैक्य निष्ठेचे हुकमी हत्यार उपसतात. आंबेडकरांचा राष्ट्राभिमान जाज्वल्य होता. याचे पुरावे त्यांच्या लिखाणात आढळतात. अस्पृश्य समाज भारतीय समाजाचा एक अविभाज्य घटक असला तरी अल्पसंख्य म्हणून सवर्ण हिंदू समाजाहून त्याचे वेगळे असे स्वतंत्र अस्तित्व आहे. एवढेच त्यांचे\nसांगणे होते. राष्ट्रातील फुटीर प्रवृत्तींना आळा बसून राष्ट्र बळकट व्हावे म्हणून केंद्रसत्ता नेहमी खंबीर ठेवली पाहिजे. अशीच तंची भूमिका होती. पुढे हिंदू धर्मातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला तेव्हा राष्ट्रीय ऐक्याला बाधा येऊ नये म्हणून भारतीय परंपरेशी सुसंगत असा बौद्ध धर्म स्वीकारला. राष्ट्रप्रेमाबरोबर लोकशाहीवरही त्यांची अपार श्रद्धा होती. देशातील संस्कृतीत रुजलेला बौद्ध धर्म स्वीकारणारे आंबेडकर धर्मद्रोही कसे हे वादळ सडेतोड, निर्भीड, कर्तव्यकठोर होते. स्त्रिांना ताठ मानेने जगावयास लावणारे आंबेडकर, दलितांच्या सर्वागीण व्यक्तिमत्त्वाचा विकास घडविणारे आंबेडकर हे या भारताच्या इतिहासाचे एक सोनेरी पान आहे. कार्ल मार्क्सचा ‘वर्गकलह’ हा शब्द जगात जसा गाजला तसा आंबेडकरांचा ‘जातिकलह’ हा शब्द सर्व जगात निनादला. आंबेडकरांची चळवळ, दलितांच संघटना, चळवळीचे यश व अपयश सध्या महाराष्ट्रात एका वादळात तशाच घिरटय़ा घेत आहेत. याचे कारण म्हणजे आंबेडकरांना योग्य शिष्य मिळाले नाहीत. राजकीय डावपेच, उणे-दुणे, थोडासा स्वार्थ, स्वत्वाची तहान या गोष्टींमुळे ही चळवळ थांबली आहे. सध्याचे नेतृत्व लंगडे आहे. अनेक गट, पक्ष यामुळे समाज चक्रात सापडला आहे. विशिष्ट दलित वर्ग हाच चळवळीसाठी धडपडतो आहे. पुढे धावतो आहे, संघर्ष करतो. बाकीचे दलित आपल्याच गटात, प्रभागात संघटना करून स्तब्ध आहेत. काही सत्ताधारी पक्षाकडे स्वप्रगतीसाठी लाळ घोटत आहेत. तर काही स्वाभिमानाने सत्ताधार्‍यांना चुकीचा मार्ग दाखवून मार्ग काढत आहेत. सर्व दलितांनी आंबेडकरांच्या विचारांचे मंथन पाहून एकत्र येण्याची गरज आहे. संघशक्तीशिवाय विकास नाही हे ओळखले पाहिजे. सच्चा अनुयायांनी दलित समाजातील विस्कळीतपणा नाहीसा होण्यासाठी चळवळीला हातभार लावावा. दलित समाजाची एकजूटच आंबेडकरांची चळवळ नेटाने पुढे घेऊन जाईल.\nलेखनक्रीडा आंबेडकरांना मुळीच मान्य नव्हती. जीवनसंबंध संघर्ष विचार करणाराच त्यांचा लेखनधर्म होता. माणसाच्या मुक्तीचा विचार हाच त्यांच्या लेखणीचा ध्येवाद होता. धर्मपरिवर्तनाच्या क्षेत्रात ‘बुद्ध अँन्ड हिज धम्म’ हा तंचा ग्रंथ नवीन संहिता झाला. बहिष्कृत भारत जनता साप्ताहिकातून समाजव्यवस्थेतील हीन परंपरेवर आगपाखड करून दलितांच्या जीवनात त्यांनी दीप लावला. अनेक महान ग्रंथ लिहून आंबेडकरांनी देशाला ज्ञान देण्याचा चंग बांधला होता. या समाजाला उजळून काढले पाहिजे. समाजाची नवनिर्मिती केली पाहिजे, ही काळाची गरज आहे.\nसगळ्यांनी एकत्र येऊन साजरा केला सुमित्रा महाजन यांचा वाढदिवस\nतळहात खाजवत असल्यास होतो धन लाभ\nनिबंध : डॉ. बाबासाहेब आंबेडकर\nजीवनाचे चढ-उतार सांगणारी ‘द हिट गर्ल’ लॉच\nधोनीने केला जोरदार डांस (वीडियो)\nयावर अधिक वाचा :\nस्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...\nया जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...\nइम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख\nपाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...\nलिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...\nमराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...\n#MeToo चा परिणाम, आता नो ऑब्जेक्शन पत्रक लिहून घेणार\nआता #MeToo चळवळीला मिळालेलं गंभीर वळण पाहता बलात्काराचं दृश्य असो किंवा मग छेडछाडीचं; ...\nस्‍वयंघोषित बाबा रामपालसह १५ जणांना जन्मठेपेची शिक्षा\nहरियाणातील सतलोक आश्रमातील हत्‍याकांडप्रकरणी स्‍वयंघोषित बाबा रामपालसह १५ जणांना ...\nआत्मा बोलवत आहे असे सांगत मुलाची आत्महत्या\nनागपूरमध्ये सौरभ नागपूरकर १९ वर्षीय इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याने राहत्या घरात गळफास ...\n100 रुपयांच्या नवीन नोटांचा लिलाव सुरू\nभारतीय रिझर्व्ह बँककडून ग्राहकांसाठी 100 रुपयांची नवीन नोट जारी करण्यात आली आहे. या 100 ...\nतर काय चंद्रात दिसले होते शिरडीचे साईबाबा\nसरकारद्वारे सुरु असलेल्या प्रयत्नांनंतर देखील लोकं सोशल मीडियावर फर्जी पोस्ट पाठवणे ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/panasonic-hx-a500h-wearable-action-camera-grey-price-pkFXyA.html", "date_download": "2018-10-16T21:28:02Z", "digest": "sha1:HR77D3CCRZWHFPPUZEP2PSSDM24K6K3H", "length": 14572, "nlines": 367, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "पॅनासॉनिक हुक्स अ५००ह वेअरबळे ऍक्टिव कॅमेरा ग्रे सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nपॅनासॉनिक हुक्स अ५००ह वेअरबळे ऍक्टिव कॅमेरा ग्रे\nपॅनासॉनिक हुक्स अ५००ह वेअरबळे ऍक्टिव कॅमेरा ग्रे\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nपॅनासॉनिक हुक्स अ५००ह वेअरबळे ऍक्टिव कॅमेरा ग्रे\nपॅनासॉनिक हुक्स अ५००ह वेअरबळे ऍक्टिव कॅमेरा ग्रे किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये पॅनासॉनिक हुक्स अ५००ह वेअरबळे ऍक्टिव कॅमेरा ग्रे किंमत ## आहे.\nपॅनासॉनिक हुक्स अ५००ह वेअरबळे ऍक्टिव कॅमेरा ग्रे नवीनतम किंमत Aug 15, 2018वर प्राप्त होते\nपॅनासॉनिक हुक्स अ५००ह वेअरबळे ऍक्टिव कॅमेरा ग्रेऍमेझॉन उपलब्ध आहे.\nपॅनासॉनिक हुक्स अ५००ह वेअरबळे ऍक्टिव कॅमेरा ग्रे सर्वात कमी किंमत आहे, , जे ऍमेझॉन ( 65,323)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nपॅनासॉनिक हुक्स अ५००ह वेअरबळे ऍक्टिव कॅमेरा ग्रे दर नियमितपणे बदलते. कृपया पॅनासॉनिक हुक्स अ५००ह वेअरबळे ऍक्टिव कॅमेरा ग्रे नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nपॅनासॉनिक हुक्स अ५००ह वेअरबळे ऍक्टिव कॅमेरा ग्रे - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nपॅनासॉनिक हुक्स अ५००ह वेअरबळे ऍक्टिव कॅमेरा ग्रे - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nपॅनासॉनिक हुक्स अ५००ह वेअरबळे ऍक्टिव कॅमेरा ग्रे वैशिष्ट्य\nऑप्टिकल झूम 1 X\nस्क्रीन सिझे 3 Inches\nइन थे बॉक्स Camera\nपॅनासॉनिक हुक्स अ५००ह वेअरबळे ऍक्टिव कॅमेरा ग्रे\n3/5 (1 रेटिंग )\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "http://www.marathi.aarogya.com/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%98%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%80/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%A8/%E0%A4%A6%E0%A4%B0-%E0%A4%A6%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4-%E0%A4%97%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A5%8B-%E0%A4%86%E0%A4%88.html", "date_download": "2018-10-16T21:22:30Z", "digest": "sha1:JQK4A7MBSWQTBIEHGA5DUCVD3UWM3SQ6", "length": 11426, "nlines": 117, "source_domain": "www.marathi.aarogya.com", "title": "दर दहा मिनिटांनी भारत गमावतो आई... - आरोग्य.कॉम - मराठी", "raw_content": "\nपोषक पदार्थ आणि अन्न\nकोड - पांढरे डाग\nदर दहा मिनिटांनी भारत गमावतो आई...\nदर दहा मिनिटांनी भारत गमावतो आई...\nनवी दिल्ली – माता मृत्युदर कमी करण्याचे सहस्रक विकास उद्दिष्ट (एमडीजी) गाठण्यासाठीची भारताची वाटचाल कूर्मगतीने सुरू आहे. 2015 पर्यंत भारत हे लक्ष्य साध्य करू शकणार नसल्याचे मत संयुक्त राष्ट्र संघाच्या \"मिलेनियम डेव्हलपमेंट गोल अहवाल 2012' या अहवालात मांडण्यात आले आहे. भारतात दर दहा मिनिटाला प्रसूतीदरम्यान एका महिलेला प्राण गमवावा लागतो, अशी आकडेवारी अहवालातून पुढे आली आहे.\nप्राथमिक शिक्षण, दारिद्य्रनिर्मूलन, माता मृत्युदर, शिशू मृत्युदर आदी आठ \"एमडीजी'बाबत जगभरातील देशांच्या कामगिरीचा आढावा या अहवालाद्वारे घेण्यात आला आहे. यात मागास, विकसनशील देशांत गरोदर महिलांच्या आरोग्यात सुधारणा झाली असली, तरी प्रसूतीदरम्यान होणारे मृत्यू रोखण्याचे मोठे आव्हान समोर आहे. भारतात माता मृत्युदर प्रतिलाख प्रसूतीमागे 212 एवढे आहे. प्रत्यक्षात 2015 पर्यंत हे प्रमाण प्रतिलाख 109 इतके कमी करण्याचे उद्दिष्ट \"एमडीजी'अंतर्गत ठरविले आहे. परंतु, 2010 मध्ये तब्बल 57 हजार महिलांचा प्रसूतीदरम्यान प्राण गेला. हे प्रमाण दर दहा मिनिटाला एक मृत्यू असे होते. त्यामुळे माता मृत्युदर कमी करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी भारताला बराच मोठा पल्ला गाठावा लागणार आहे.\nसंयुक्त राष्ट्र संघाच्या लोकसंख्या निधी विभागाच्या प्रतिनिधी फ्रेड्रिका मेयर म्हणाल्या, की प्रसूतीच्या वेळी तज्ज्ञ दाई, परिचारिका संबंधित महिलेजवळ उपस्थित असाव्यात, यासाठी सरकारने आणखी प्रयत्न करण्याची गरज आहे. प्रसूतीदरम्यान किंवा गर्भपातानंतरच्या 42 तासांत महिला दगावण्याचे प्रमाण अधिक आहे. 2010ची आकडेवारी पाहता भारतात दरदिवशी दीडशे महिला दगावल्या आहेत. या क्षेत्रात भारताच्या कामगिरीत लक्षणीय सुधारणा झाल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. भारतातदेखील या क्षेत्रात चांगले काम झाले असून, 1999 ते 2009 या दहा वर्षांत माता मृत्युदरात 38 टक्‍क्‍यांनी घट झाल्याचे मेयर यांनी सांगितले.\nआरोग्य म्हणजे सुदृढता असणे किंवा सुरळीतता असणे. सुदृढता, सुरळीतता आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी मार्गदर्शन करणे हा या वेबसाईटचा प्रयत्न आहे. आरोग्य.कॉम ही भारतातील आरोग्य विषयक माहिती पुरवण्यात सर्वात अग्रेसर असणा-या वेबसाईट्सपैकी एक आहे. या आरोग्यविषयक माहिती पुरवणा-या साईट्स म्हणजे डॉक्टर नव्हेत. पण आरोग्याविषयी पुरक माहिती व उपचारांचे वेगवेगळे माध्यम उपलब्ध करुन देणारी प्रगत यंत्रणा आहे. या साईटच्या गुणधर्मांमुळे इंटरनेटचा वापर करणा-यांमधे आरोग्य.\n» आमच्या सर्व समर्थन गट पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nआमच्या बातमीपत्राचे सदस्यत्व घ्या\nआरोग्य संबंधित नवीन माहिती मिळवा.\nआरोग्य.कॉम ही भारतातील एक आरोग्याविषयीची आघाडीची वेबसाईट आहे. ह्या वेबसाईटवर तुम्हाला आरोग्याविषयी जवळ जवळ सर्व वैद्यकीय आणि सर्वसामान्य माहिती मिळण्यास मदत होईल असे विभाग आहेत.\nहे आपले संकेतस्थळ आहे, यात सुधारण्याकरिता आपले काही प्रस्ताव किंवा प्रतिक्रीया असतील तर आम्हाला जरुर कळवा, आम्ही आमचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करू\n“माझे नाव पुंडलिक बोरसे आहे, मला आपल्या साइट मुळे फार उपयुक्त माहिती मिळाली म्हाणून आपले आभार व्यक्त करण्यासाठी ईमेल पाठवीत आहे.\nकॉपीराईट © २०१६ आरोग्य.कॉम सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/article-255681.html", "date_download": "2018-10-16T21:36:48Z", "digest": "sha1:4OHZWQDCTK26KLDBS3XUMCEDNMKIBVCS", "length": 12666, "nlines": 119, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कर्जमाफीबाबत केंद्र सरकार सकारात्मक - मुख्यमंत्री", "raw_content": "\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nराज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर, कार्यकर्त्यांमधली मरगळ झटकणार\nसराफ व्यावसायिक करणार दसऱ्याचा मुहूर्त 'कॅश'\nदारूच्या कंपनीतील ५ हजार टन मक्क्याने भरलेल्या टाकीत पडून मुलाचा मृत्यू\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\n#Metoo मोहिमे संदर्भात हायकोर्टात याचिका दाखल\nमॉडेलला घरी बोलवून मित्रानेच केला खून\nजलयुक्त 'शिव्या'र, राज ठाकरेंच्या कुंचल्यातून फडणवीस सरकारवर घणाघात\nअकबर यांनी चुंबन घेण्याचा प्रयत्न केला, आणखी एका महिला पत्रकाराचा आरोप\nकर्ज देण्यासाठी शरीरसंबंधाची मागणी करणाऱ्या बँक मॅनेजरला महिलेनं धु-धु धुतलं\nगोव्यात काँग्रेसच्या सत्ता स्थापनेच्या मनसुब्यावर पाणी, २ आमदार भाजपात दाखल\n#Metoo : महिला खेळाडूंनी केलेल्या आरोपानंतर राष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षकाची आत्महत्या\nकरिनाची 'ही' फॅशन स्टाईल तुम्हीही फॉलो करू शकता\nदबंग गर्ल सोनाक्षी सांगतेय बॉर्डरवरच्या जवानांबरोबरचे अविस्मरणीय अनुभव\nअशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापुरेनं सुरू केलाय 'प्रवास'\n#Metoo: स्त्रीनं संधीसाठी हात पुढे करताना आपली चूक नाही ते तपासून पहावं - निशिगंधा वाड\nPHOTO सबरीमाला मंदिर प्रवेशापासून राहुल गांधींच्या गुरुद्वारा भेटीपर्यंत देशभरातल्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी\nकरिनाची 'ही' फॅशन स्टाईल तुम्हीही फॉलो करू शकता\nहे आहेत देशातले 10 वादग्रस्त बाबा, कुणावर बलात्कार तर कुणावर खुनाचा आरोप\nसततच्या पोट दुखीवर करा हे ५ घरगुती रामबाण उपाय\nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\nएका पावाच्या तुकड्यासाठी भिवंडीत तुफान मारामारी\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nकर्जमाफीबाबत केंद्र सरकार सकारात्मक - मुख्यमंत्री\n18 मार्च :शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे राहण्याची सरकारची तयारी आहे, केंद्र सरकार कर्जमाफीच्या मुद्यावर सकारात्मक दृष्टीने विचार करत असून याबाबत केंद्रीय अर्थमंत्री आणि केंद्रीय कृषिमंत्री यांच्याशी सकारात्क चर्चाही झाली आहे. त्यामुळे विरोधकांनी सध्या सहकार्य करावं, असे निर्णय एका दिवसात होत नाहीत, जरा सबुरीने घ्या, असा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना दिला.\nराज्यात 1 कोटी 35 लाख शेतकरी आहेत, यांपैकी 31 लाख शेतकऱ्यांचे कर्ज थकीत आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांचे थकीत कर्ज जोपर्यंत पूर्ण होत नाही, तोपर्यंत त्यांना नवीन कर्ज देता येणार नाही. शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होणार नाही, यासाठी राज्य सरकार प्रयत्न करणार आहे. केवळ घोषणा देऊन शेतकऱयांचे कैवारी होता येत नाही, त्यामुळे विरोधकांनी कर्जमाफीच्या मुद्यावरुन राजकारण करु नये, असंही मुख्यमंत्री म्हणाले.\nदरम्यान, राज्याच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी आवश्यक तरतूदी करण्यात येतील, अशी ग्वाहीदेखील मुख्यमंत्र्यांनी दिली.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nराज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर, कार्यकर्त्यांमधली मरगळ झटकणार\n#Metoo मोहिमे संदर्भात हायकोर्टात याचिका दाखल\nसराफ व्यावसायिक करणार दसऱ्याचा मुहूर्त 'कॅश'\nक्रिकेटपटू मोहम्मद शमीच्या पत्नीने केला काँग्रेसमध्ये प्रवेश\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://enavakal.com/%E0%A4%B2%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A5%89%E0%A4%AA-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5%E0%A4%AE/", "date_download": "2018-10-16T21:06:05Z", "digest": "sha1:SUXYKOY275OMCDDKILGHRQOVNEWIG5OI", "length": 14029, "nlines": 136, "source_domain": "enavakal.com", "title": "", "raw_content": "‘लॉलीपॉप’ वाटून अंबरनाथमध्ये इंधन दरवाढीचा युवक काँग्रेसतर्फे निषेध – eNavakal\n»1:00 pm: गोंदिया – सर्पदंशाने मृत्यू झालेल्या मुलाला जिवंत करण्याचा दावा करणाऱ्या दोन आयुर्वेदिक डॉक्टरांना पोलिसांनी ताब्यात घेतले\n»9:21 am: मुंबई – मालाडमध्ये सुटकेसमध्ये आढळला महिलेचा मृतदेह. हैदराबादच्या १९ वर्षीय तरुणाला पोलिसांनी केली अटक\n»9:17 am: उत्तराखंड – उत्तरकाशीमध्ये पहाटे ४:०६ वाजता जाणवले; ३.२ रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के\n»8:17 am: पंढरपूर – शारदीय नवरात्रीनिमित्त विठुराया आणि रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात गुलाबाच्या फुलांची आकर्षक सजावट\n»7:15 am: मुंबई – मुंबईत पेट्रोलच्या दरात 11 पैशांनी वाढ; डिझेल 24 पैशांनी महागले\n‘लॉलीपॉप’ वाटून अंबरनाथमध्ये इंधन दरवाढीचा युवक काँग्रेसतर्फे निषेध\nअंबरनाथ- पेट्रोलपंपावर पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या ग्राहकांना लॉलीपॉपचे वाटप करून इंधन दरवाढीचा अंबरनाथ तालुका युवक काँग्रेसच्या वतीने आज अनोख्या पद्धतीने अंबरनाथमध्ये निषेध करण्यात आला. तब्बल नव्वद रुपयांच्या पुढे गेलेल्या इंधन दरवाढीने सामान्यांचे कंबरडे मोडले होते, त्यात नाममात्र कपात करून राज्य सरकारने केंद्र सरकार पाठोपाठ पेट्रोल दरवाढ कमी करून नागरिकांना दिलासा दिला होता, मात्र असे असतानाही दररोज पेट्रोलच्या दरात कधी 20 तर कधी पंधरा पैसे दरवाढ केली जात आहे, दरवाढ नसेल त्यादिवशी आज इंधनामध्ये कोणतीही दरवाढ झाली नाही अशी घोषणा होते. याबद्दल युवक काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी सत्ताधार्‍यांची खिल्ली उडवली. दरवाढ कमी करण्याचे गाजर दाखवत येत असल्याच्या निषेधार्थ उल्हासनगर तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष विनोद ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आज अंबरनाथला पश्चिमेच्या पेट्रोल पंपावर पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी आलेल्या प्रत्येकाला यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी लॉलीपॉप देत इंधन दरवाढीची आठवण करून दिली.\nयावेळी विविध पोस्टरच्या माध्यमातून इंधन दरवाढीसंबंधी लक्षवेधीत सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी करण्यात आल्यानंतर पुन्हा दुसर्‍या दिवसापासून दरवाढ सुरू झाल्याने नागिरकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. भाजप सरकारने नागरिकांना चार वर्षांत फक्त आश्वासने देत विकासाचे लॉलीपॉप दाखवले, असा आरोप युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष ठाकूर यांनी केला आहे.\nनेरूळ-उरण रेल्वे मार्ग दिवाळीनंतरच सुरू होणार\nआज म्हाडाच्या घरांची लॉटरीची तारीख जाहीर होणार\nपोटनिवडणुकीसाठीच्या भाजप उमेदवाराला शिवसेनेचा पाठिंबा\nमुंबई- कांदिवली पश्चिम येथील डहाणूकरवाडी परिसरातील प्रभाग क्रमांक 21 मधील पोटनिवडणुकीकरता भाजपकडून दिवंगत नगरसेविका शैलेजा गिरकर यांच्या सून प्रतिभा गिरकर यांना उमेदवारी देण्यात आली...\nप्रस्तावित पाणीपट्टी, मिळकत करवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी, शिवसेना, मनसेचे आंदोलन\nपिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेने प्रस्तावित केलेली पाच टक्के पाणीपट्टी वाढ, पाणीपुरवठा लाभकर आणि मिळकत कर वाढीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि मनसेने आज (मंगळवारी)...\nNews मनोरंजन महाराष्ट्र मुंबई\nअशोक सराफ यांची ‘प्रियतमा सीमा’ यांना मिळणार ‘अ’ श्रेणीनुसार पेन्शन\nमुंबई – अभिनेत्री ऐश्वर्या राणे अशोक सराफ यांची ‘प्रियतमा सीमा’ यांना मिळणार ‘अ’ श्रेणीनुसार पेन्शन. ऐश्वर्या राणे त्यांना ‘अ’ दर्जातील श्रेणी प्रमाणे मानधन मिळावे...\nबंद काळात सेवा पुरविणाऱ्यांचे रविना टंडनचा ‘सॅल्यूट’\nमुंबई-भीमा कोरेगाव हिंसाचाराच्या घटनेनंतर महाराष्ट्रात बंद पाळण्यात आला आहे. या बंदचे परिणाम राज्यातील विविध भागांसह आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतही पाहायला मिळाले.अनेक ठिकाणी तोडफोडीच्या घटना...\nइलेक्ट्रिक बस करार रद्द\nमुंबई- प्रदुषणावर आळा घालण्यासाठी 40 इलेक्ट्रिक बस पुरविण्याचा एका कंपनीशी केलेला करार एकतर्फी रद्द करण्यार्‍या बेस्ट प्रशासनाला उच्च न्यायालयाने आज चांगलाच दणका दिला. कायद्याचे उल्लंघन...\n‘मीटू’ मोहिमेबाबत हायकोर्टात याचिका\nमुंबई- संपूर्ण देशभरात सुरू असलेल्या ‘मीटू’ या मोहिमेबाबत आज हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. वकील सन्नी पुनामिया यांनी ही याचिका दाखल केली आहे....\nएम. जे. अकबरांवर आणखीन एक आरोप महिला पत्रकाराने लेखाच्या माध्यमातून केले उघड\nनवी दिल्ली- लैंगिक शोषणाच्या आरोपांमुळे अडचणीत आलेले परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांच्याविरोधात आणखीन एका महिला पत्रकाराने आरोप केला आहे. अकबर यांनी आपल्याला अनेकवेळा...\nनरेंद्र मोदींच्या शिर्डीतील कार्यक्रमाला गर्दी जमविण्यासाठी 2 कोटींची उधळण\nमुंबई- राज्यात एकीकडे तिजोरीत खडखडाट असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिर्डीतील कार्यक्रमाला गर्दी जमविण्यासाठी राज्य सरकार तब्बल दोन कोटी रुपयांची उधळण करणार असल्याची धक्कादायक माहिती...\nराहुल गांधी दोन दिवस मध्य प्रदेश दौर्‍यावर\nग्वाल्हेर- राहुल गांधी दोन दिवसांच्या मध्य प्रदेश दौर्‍यावर आहेत. आज, ग्वाल्हेर येथील किला भागात असलेल्या गुरुद्वाराला भेट देऊन त्यांनी माथा टेकला. यावेळी राहुलबरोबर ज्योतिरादित्य सिंधिया,...\nसामना रात्री ०८ वाजता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-fashion/karishma-in-kool-summer-look-118040900015_1.html", "date_download": "2018-10-16T21:04:35Z", "digest": "sha1:GWKJ5JFI2WLOWFAZAAIGXT7UQFAZA2OC", "length": 9939, "nlines": 124, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "करीश्माचा \"कुल समर लुक\" | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 17 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nकरीश्माचा \"कुल समर लुक\"\nउन्हाळ्यात आपल्याला सर्वात जास्त भीती एकाच गोष्टीची असते की उन्हामुळे आपल्या त्वचेचे नुकसान न व्हावे, आणि त्याप्रमाणे आपण आपल्या शरीराची विशेष काळजी घेतो. उन्हाळ्यात वापरण्यासाठी खास कपडे आपल्यासाठी उपलब्ध आहेत. \"समर फॅशन\" आता सगळीच तरुणाई फॉलो करताना दिसते, यंगस्टर्स खासकरून सेलिब्रिटीजला फॉलो करताना दिसतात.\nआपला फेव्हरेट स्टार आपल्या सोशल मीडियावर काय अपडेट करतो याकडे सर्वांचेच लक्ष असते. बॉलिवूडमध्ये सर्वांची फेव्हरेट करिश्मा सध्या तिच्या समर लूकमुळे जास्तच चर्चेमध्ये आहे. आपल्या फ्रेंड्स सोबत बाहेर जात असताना सफेद आणि पॉकेट स्कर्ट मॅक्सि अशा हटके कॉम्बिनेशन असलेला लूक केला आहे. डिझायनर इशा अमीन यांनी डिझाईन केलेला \"लिवा\" च्या स्पेशल समर लूकमध्ये करिश्मा एकदम कुल दिसत होती. या लूक ला नेटिझन्सने चांगली पसंती दिलेली आहे.\nघरी तयार करा नेलपेंट रिमुव्हर\nतरुणांमध्ये हिट होतेय 60's फ्लोरल प्रिंटची फॅशन\nउन्हाळ्यात चमकदार त्वचेसाठी काकडीचे फेस पॅक\nअवेळी होणार्‍या केस गळतीवर घरगुती उपाय\nयावर अधिक वाचा :\nस्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...\nया जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...\nइम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख\nपाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...\nलिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...\nमराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...\nकाय आपल्याला माहीत आहे हात धुण्याची योग्य पद्धत\nलहानपणापासून स्वच्छ हात धुऊन मग जेवायला बस असे ऐकले आहे. दिवसभर कित्येक वस्तूंना हात लागत ...\nफेशियल करताना घेण्यात येणारी काळजी\nव्यवस्थित देखरेख नाही केली तर पुरळ (पिंपल) उठू शकतात. नॉर्मल त्वचा असल्यास सॉफ्ट साबणाने ...\n१६ ऑक्टोबर वर्ल्ड स्पाइन डे - निरोगी पाठीसाठी आठ सोपे मार्ग\nअनारोग्यदायी जीवनशैली, दगदगीची दिनचर्या आणि चुकीची शारीरिक ढब यामुळे पाठीच्या कण्याशी ...\nबाहेर जाताना घ्या डोळ्यांकी काळजी\nआजकाल ऑफिसमज्ञध्ये वा घरी सरार्स कॉम्प्युटरचा वापर अपरिहार्य असला तरी सलग दोन-तीन तास ...\nसफरचंदचे सेवन करा आणि दृष्टीदोष दूर करा\nआजारी व्यक्तीला प्रतिदिन एक सफारचंद खायला दिल्याने त्याची रोगप्रतिकारक शक्ती वाढून त्याला ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://enavakal.com/%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%85/", "date_download": "2018-10-16T20:45:55Z", "digest": "sha1:TQZ4V2TZ6SE3MX3YOUODUWMKACGBBAHE", "length": 12848, "nlines": 136, "source_domain": "enavakal.com", "title": "", "raw_content": "सर्वाधिक चार चाकी वाहने असणारे नवी मुंबई राज्यात तिसऱ्या क्रमांकावर – eNavakal\n»1:00 pm: गोंदिया – सर्पदंशाने मृत्यू झालेल्या मुलाला जिवंत करण्याचा दावा करणाऱ्या दोन आयुर्वेदिक डॉक्टरांना पोलिसांनी ताब्यात घेतले\n»9:21 am: मुंबई – मालाडमध्ये सुटकेसमध्ये आढळला महिलेचा मृतदेह. हैदराबादच्या १९ वर्षीय तरुणाला पोलिसांनी केली अटक\n»9:17 am: उत्तराखंड – उत्तरकाशीमध्ये पहाटे ४:०६ वाजता जाणवले; ३.२ रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के\n»8:17 am: पंढरपूर – शारदीय नवरात्रीनिमित्त विठुराया आणि रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात गुलाबाच्या फुलांची आकर्षक सजावट\n»7:15 am: मुंबई – मुंबईत पेट्रोलच्या दरात 11 पैशांनी वाढ; डिझेल 24 पैशांनी महागले\nसर्वाधिक चार चाकी वाहने असणारे नवी मुंबई राज्यात तिसऱ्या क्रमांकावर\nनवी मुंबई – नियोजनबद्ध आधुनिक शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबईत वाहनांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. या आधुनिक शहरात वाहतुकीचे प्रश्न दिवसेंदिवस जटिल होत चालले आहेत. या वाहतूक समस्येचं योग्य नियोजन करता यावे यासाठी नवी मुंबई महानगरपालिके तर्फे शहरात आयआयटी मार्फत सर्वे करण्यात आला. आयआयटी ने केलेल्या सर्वेत नवी मुंबई शहरातील 67 टक्के नागरिकांकडे चारचाकी वाहन आहे तर 82 टक्के नागरिकांकडे दुचाकी असल्याची माहिती समोर आली आहे.\nनवी मुंबई मध्ये असलेला एमआयडीसी पट्टा व आयटी क्षेत्राच जाळ यामुळे शहरात चारचाकी वाहन असलेल्या नागरिकांची संख्या मोठी आहे. या आकडेवारीवरून चारचाकी गाड्यांच्या संख्येत मुंबई, पुणे नंतर नवी मुंबई हे तिसऱ्या क्रमांकाचे शहर बनले आहे. या सर्वे मध्ये वाशी ,घणसोली व ऐरोली मध्ये सर्वाधिक वाहन असल्याचे समोर आले आहे. आता या सर्वे नंतर शहरातील वाहतूक समस्येवर तोडगा काढण्यासाठी नवीन वाहतूक धोरण शहरात राबविण्यात येईल अशी प्रतिक्रिया मनपा आयुक्त रामास्वामी एन यांनी व्यक्त केली आहे.\n#INDvsWI वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या दोन वन डेसाठी भारतीय संघ जाहीर\nम्हाडाच्या घरांच्या किंमतीत घट - उदय सामंत\nकिनारी भाग प्रभावित, ओखी चक्रीवादळाचा वीज महावितरणला तडाखा\nसिंधुदुर्ग – मागील दोन दिवसांपासून कोकण किनारपट्टीतील गावांना ओखी चक्रीवादळाचा फटका बसला असून त्यातून महावितरणही सुटलेले नाही. सिंधुदूर्ग जिल्ह्यातील तिर्लोट खाडी येथे विजेचे दोन...\nमुजोर अधिकार्‍यांना आम्ही ठोकणारच- बच्चू कडू\nअहमदनगर- आजही काही अधिकारी मुजोरीने वागतात. हरामखोर हेच कायदे मोडतात. सामान्यांच्या प्रश्नासाठी आम्ही हात उगारल्यावर गुन्हा दाखल होतो. पण ते जोपर्यंत सुधारत नाहीत तोपर्यंत...\nपुण्यातून अपहरण केलेल्या विवाहित तरुणाची नगरमध्ये हत्या\nपुणे – पुण्यातील कोथरुड परिसरातून अपहरण करण्यात आलेल्या 25 वर्षीय विवाहित तरुणाची अहमदनगरला नेऊन हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना...\nओंकार शिंदे, सैफ खान, मोक्ष सुगंधी यांची घोडदौड – राष्ट्रीय मानांकन टेनिस स्पर्धा\nपुणे – ओंकार शिंदे, सैफ खान, आदित्य यादव, मोक्ष सुगंधी या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून 31 व्या प्रवीण करंडक राष्ट्रीय मानांकन टेनिस स्पर्धेत...\n‘मीटू’ मोहिमेबाबत हायकोर्टात याचिका\nमुंबई- संपूर्ण देशभरात सुरू असलेल्या ‘मीटू’ या मोहिमेबाबत आज हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. वकील सन्नी पुनामिया यांनी ही याचिका दाखल केली आहे....\nएम. जे. अकबरांवर आणखीन एक आरोप महिला पत्रकाराने लेखाच्या माध्यमातून केले उघड\nनवी दिल्ली- लैंगिक शोषणाच्या आरोपांमुळे अडचणीत आलेले परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांच्याविरोधात आणखीन एका महिला पत्रकाराने आरोप केला आहे. अकबर यांनी आपल्याला अनेकवेळा...\nनरेंद्र मोदींच्या शिर्डीतील कार्यक्रमाला गर्दी जमविण्यासाठी 2 कोटींची उधळण\nमुंबई- राज्यात एकीकडे तिजोरीत खडखडाट असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिर्डीतील कार्यक्रमाला गर्दी जमविण्यासाठी राज्य सरकार तब्बल दोन कोटी रुपयांची उधळण करणार असल्याची धक्कादायक माहिती...\nराहुल गांधी दोन दिवस मध्य प्रदेश दौर्‍यावर\nग्वाल्हेर- राहुल गांधी दोन दिवसांच्या मध्य प्रदेश दौर्‍यावर आहेत. आज, ग्वाल्हेर येथील किला भागात असलेल्या गुरुद्वाराला भेट देऊन त्यांनी माथा टेकला. यावेळी राहुलबरोबर ज्योतिरादित्य सिंधिया,...\n सर्व यंत्रणांना प्रतिवादी करण्याचे कोर्टाचे आदेश\nमुंबई- पुण्यात शनिवार वाड्याजवळील जुनाबाजार परिसरात होर्डिंगचा खांब कोसळून झालेल्या दुर्घटनेची उच्च न्यायालयाने आज गंभीर दखल घेतली. न्यायमूर्ती ओक आणि न्यायमूर्ती एम.एस सोनक यांच्या खंडपीठाने...\nसामना रात्री ०८ वाजता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/comment/154651", "date_download": "2018-10-16T20:24:07Z", "digest": "sha1:W7B4WPK3J6YABWLWQ2CWUGM5K2APSTPM", "length": 49469, "nlines": 369, "source_domain": "aisiakshare.com", "title": " नक्षलवादी-माओवादींना 'कम्युनिस्ट दहशतवादी' म्हणावे का? | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nनक्षलवादी-माओवादींना 'कम्युनिस्ट दहशतवादी' म्हणावे का\nसध्या नक्षलवाद- माओवाद्यांनी पुन्हा डोके वर काढले आहे. त्यासंदर्भात माध्यमांमध्ये येणार्‍या बातम्यात/ विवेचनात एक विशेष जाणवतो. तो म्हणजे इतर दहशतवादाबद्दल उल्लेख असेल तर थेटपणे इस्लामी दहशतवाद, तमीळ दहशतवाद, गोरक्षकांचा दहशतवाद, नव-नाझीवाद, फॅसिस्ट इ. असा उल्लेख केला जातो. परंतु नक्षलवाद्यांबाबत तसे करणे जाणीवपूर्वक म्हणा वा आजवरच्या माध्यमांवरच्या डाव्या-पुरोगामी वर्चस्वामुळे लागलेल्या सवयीचा भाग म्हणून म्हणा, टाळले जाते. सरकारी पातळीवर मात्र गेल्या काही काळापासून 'कडवे डावे' असा उल्लेख करणे सुरू झाले आहे हेही नमूद करण्यासारखे.\nविकीपिडीयावरील ०१/०६/२०१७ च्या माहितीनुसार भारतातील सुमारे ४१ नक्षलवादी टोळ्यांपैकी ३८ टोळ्यांच्या नावात थेटपणे 'कम्युनिस्ट' हा शब्द आहे. २६ टोळ्यांच्या नावात 'मार्क्स' शब्द आहे. २५ टोळ्यांच्या नावात 'लेनिन' हा शब्द आहे. इ. ( हे वर्गीकरण 'म्युच्युअली एक्स्लुसिव्ह' नाही)\nम्हणजेच नक्षलवाद्यांच्या बहुतांश संघटनांच्या नावात कम्युनिस्ट, लेनिनिस्ट , माओइस्ट, मार्क्सिस्ट असे सरळसरळ कम्युनिस्ट विचारसारणी दर्शवणारे संदर्भ आहेत. असे असताना देखील त्यांचा उल्लेख 'कम्युनिस्ट दहशतवादी' असा करण्यास माध्यमे का कचरतात , ते कळत नाही.\nगेला काही काळ प्रचलित झालेला माओवाद हा शब्दसुद्धा त्यामानाने मवाळच. आजच्या सर्वसामान्य वाचकाला नक्षलबारी किंवा माओ यांच्याबद्दल कितपत माहिती असते\nकम्युनिस्ट दहशतवादी असा थेट उल्लेख होत नसल्याने नक्षलवाद- माओवाद्यांची डावी विचारसारणी ही मुळात किती हिंसाचारी,घातक व अराजकतावादी आहे ही बाब लपून राहते व डाव्या विचारवंत - पत्रकारांनी जाणीवपूर्वक जोपासलेली डाव्या विचारांची 'होलिअर दॅन काऊ' प्रतिमा उजळच राहते. किंबहुना राजकीय व बुद्धीवादी कम्युनिस्टांना वेळ आली की नक्षलवादी-माओवाद्यांचा हिंसाचार 'डिसओन' करता यावा व डाव्या विचारांची प्रतिमा तशीच शुद्ध, पवित्र राहावी असा डाव्यांचा व नक्षलवादाच्या पाठीराख्यांचा प्रोपगंडा आहे अशी शंका घेण्यास वाव आहे.\nइतर वेळी गांधींची कॉन्ग्रेस खरी की नेहरूंची की इंदिरा गांधींची खरी, सावरकरांचं हिंदुत्व खरं की संघांचं खरं अशा गोष्टींवर वाद घालणारे आपले बुद्धीमंत आणि पत्रकार येचुरींचा कम्युनिझम खरा की नक्षलवाद्यांचा खरा, दुसर्‍या महायुद्धात आधी हिटलरच्या बाजूने असणार्‍या व नंतर विरुद्ध गेलेल्या रशियाचा कुठला कम्युनिझम खरा असे थेट प्रश्न राजकीय व बुद्धीजीवी कम्युनिस्टांना विचारताना दिसत नाहीत. याला कर्मदरिद्रिपणा म्हणावं की डाव्या विचारमशागतीचं यश म्हणावं नक्षलवाद (आणि आजकाल शहरी नक्षलवाद) यांच्या यशामागे (वाचा: हिंसाचारामागे) नक्षलवादाच्या 'अ‍ॅकेडमिक बॅकबोन'वर वैचारिक कुठाराघात करून तो कमजोर पाडण्यात दुसर्‍या बाजूचे अपयश हे महत्वाचे कारण आहे. आज डावे बुद्धीजीवी लोक आपल्या पाठींब्यासाठी उभे आहेत हे पाहून दलित विद्यार्थी संघटना, मुस्लिम मूलतत्त्ववादी, कश्मिरी फुटीरतावदी आदी लोक आनंदी दिसत आहेत, पण हे लोक उद्या पस्तावणार हे नक्की. असो.\nतर मूळ मुद्दा हा की नक्षलवादी-माओवादींना 'कम्युनिस्ट दहशतवादी' म्हणावे का\nअवांतर: गमतीचा भाग म्हणजे स्वत:ला 'साम्यवादी' म्हणवून घेणार्‍या नक्षल्यांचा धंदा चालतो तो भांडवलदार उद्योगपती आणि ठेकेदारांकडून वसूल केलेल्या खंडणीरूपी भांडवलावरच. उद्योजक काय आणि नक्षली काय, दोन्हीही भांडवलदारच. एकाचं भांडवल श्रम व बुद्धी तर दुसर्‍याचं माणसाचं दु:ख.\nभांडवलदार उद्योगपती आणि ठेकेदारांकडून वसूल केलेल्या खंडणीरूपी भांडवलावरच. उद्योजक काय आणि नक्षली काय,\nत्याला स‌ंप‌त्तीचे वित‌र‌ण म्ह‌ण‌तात्. हा प्र‌कार क‌म्युनिस्ट च‌ आहे. फ‌क्त ते संप‌त्तीचे वित‌र‌ण फार‌च थोड्या लोकांच्यात होते ही बाब दुर्ल‌क्षीत क‌रावी.\nआप‌ल्या माग‌ण्या मान्य व्हाव्या म्ह‌णून ज‌न‌तेला वेठीस‌ ध‌र‌णारे कोण्\nर‌स्त्यांत भ‌ले मोठे मोर्चे काढून, श‌क्तिप्र‌द‌र्श‌न‌ क‌र‌णारे, ट्रॅफिक‌ची ऐसी तैसी क‌र‌णारे कोण \nजाहीर‌ स‌भांम‌धे, 'आम‌च्या स्टाईल‌ने उत्त‌र दिले जाईल‌, म्ह‌ण‌णारे कोण \nसीबीआय, इन्क‌म‌ टॅक्स इत्यादि क‌राल दाढांच्या म‌धे फ‌क्त, आप‌ल्याला न‌कोशा अस‌णाऱ्या लोकांना ढ‌क‌ल‌णारे कोण \nसामान्य माणूस‌ सोडून, या देशांत वाव‌र‌णारे स‌र्व‌च‌ इत‌र‌ कोण \nधागा लेखकाला खूप मर्यादित\nधागा लेखकाला खूप मर्यादित चर्चा अपेक्षित असली तरी हा हि खरेच महत्वाचा मुद्दा आहे.\nमात्र स्वत: चे आणि दुसऱ्याचे प्रत्यक्ष रक्त सांडल्या शिवाय CV वर \"दहशतवादी\" लिहिण्याला समाज मान्यता नाही.\nनक्षलवादी-माओवादींना 'कम्युनिस्ट दहशतवादी' म्हणायला काही हरकत दिसत नाही, आणि इन्क‌म‌ टॅक्स खात्याला 'टॅक्स-दहशतवादी\" म्हणायला सुद्धा (आठवा त्यांच्या बटबटीत धमक्यांच्या जाहिराती) .\nइतर वेळी गांधींची कॉन्ग्रेस खरी की नेहरूंची की इंदिरा गांधींची खरी, सावरकरांचं हिंदुत्व खरं की संघांचं खरं अशा गोष्टींवर वाद घालणारे आपले बुद्धीमंत आणि पत्रकार येचुरींचा कम्युनिझम खरा की नक्षलवाद्यांचा खरा, दुसर्‍या महायुद्धात आधी हिटलरच्या बाजूने असणार्‍या व नंतर विरुद्ध गेलेल्या रशियाचा कुठला कम्युनिझम खरा असे थेट प्रश्न राजकीय व बुद्धीजीवी कम्युनिस्टांना विचारताना दिसत नाहीत. याला कर्मदरिद्रिपणा म्हणावं की डाव्या विचारमशागतीचं यश म्हणावं\n(१) ये भी तो हो स‌क‌ता है के .... र‌शिया आप‌ले मित्र राष्ट्र अस‌ल्यामुळे क‌म्युनिस्टांची पापं उजाग‌र क‌र‌णं अनिष्ट मान‌लं जातं.\n(२) दुस‌रं म्ह‌ंजे ब‌हुतांश ज‌न‌ता ग‌रीब, मज‌दूर, बेचारी अस‌ल्यामुळे त्यांना क‌म्युनिस्टांच्या विरुद्ध अस‌लेलं काहीही क‌ंटेंट वाचाव‌ंसं/ऐकावंसंच वाट‌त न‌सेल्. आणि ट्यार्पी न‌सेल त‌र प्रोग्राम चाल‌णार क‌सा म‌ग प्रोग्राम चाल‌णार न‌सेल त‌र क‌ंटेंट पुर‌व‌णार कोण म‌ग प्रोग्राम चाल‌णार न‌सेल त‌र क‌ंटेंट पुर‌व‌णार कोण वृत्त‌प‌त्रे म्ह‌णा किंवा टीव्ही च्यानल्स म्ह‌णा - ती वाच‌कांना न‌कोसं अस‌लेलं क‌ंटेंट पुर‌व‌ण्याच्या बिझ‌नेस म‌धे क‌शाला प‌ड‌तील \nनाही ग‌ब्ब‌र‌भौ २ रे कार्ण‌\nनाही ग‌ब्ब‌र‌भौ २ रे कार्ण‌ चुकीचे आहे.\nम‌ला वाट‌तं, स्वातंत्र्यानंत‌र‌च्या प‌हिल्या व दुस‌ऱ्या पिढीत स‌माज‌वाद, साम्य‌वाद पोप्युल‌र होता नेह‌रू आदी प्र‌भुतींमुळे. त्या पिढीतील ब‌हुतेक विचार‌वंत‌, इतिहास‌कार, प‌त्र‌कार, सामाजिक कार्य‌क‌र्ते, एकुण‌च स‌माज‌म‌नाव‌र जी जी मंड‌ळी प्र‌भाव पाडू श‌क‌तील अशी होती ती याच विचार‌धारांतून आलेली होती. इत‌र विचार‌धारांतील माण‌सांना तिथे स्थान मिळाले नाही किंब‌हुना, या क्षेत्रांत ग‌ब्ब‌र झालेल्या लोकांनी आपाप‌ले कंपू त‌यार केले आणि नंत‌र जिक‌डे तिक‌डे स‌र‌कारी मेवा खाय‌ला मिळू लाग‌ल्यामुळे कंपु वाढ‌त‌च गेला. आता ही एकांगी विचार क‌र‌णारी मंड‌ळी स‌ग‌ळी वैचारिक प्र‌भाव‌क्षेत्रे आप‌ल्या क‌ब्जात घेऊन ब‌स‌ल्याने लोकांनी काय ऐकाय‌चं हे ठ‌र‌व‌णे लोकांच्या हातात मुळी ठेव‌लेच गेले नाही. जे जे विचार‌स‌र‌णीच्या सोयीचे ते ते प‌स‌र‌व‌ले गेले माध्य‌मांच्या माध्य‌मातून‌.\nमेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌\nस्वातंत्र्यानंत‌र‌च्या प‌हिल्या व दुस‌ऱ्या पिढीत स‌माज‌वाद, साम्य‌वाद पोप्युल‌र होता नेह‌रू आदी प्र‌भुतींमुळे. त्या पिढीतील ब‌हुतेक विचार‌वंत‌, इतिहास‌कार, प‌त्र‌कार, सामाजिक कार्य‌क‌र्ते, एकुण‌च स‌माज‌म‌नाव‌र जी जी मंड‌ळी प्र‌भाव पाडू श‌क‌तील अशी होती ती याच विचार‌धारांतून आलेली होती. इत‌र विचार‌धारांतील माण‌सांना तिथे स्थान मिळाले नाही किंब‌हुना, या क्षेत्रांत ग‌ब्ब‌र झालेल्या लोकांनी आपाप‌ले कंपू त‌यार केले आणि नंत‌र जिक‌डे तिक‌डे स‌र‌कारी मेवा खाय‌ला मिळू लाग‌ल्यामुळे कंपु वाढ‌त‌च गेला. आता ही एकांगी विचार क‌र‌णारी मंड‌ळी स‌ग‌ळी वैचारिक प्र‌भाव‌क्षेत्रे आप‌ल्या क‌ब्जात घेऊन ब‌स‌ल्याने लोकांनी काय ऐकाय‌चं हे ठ‌र‌व‌णे लोकांच्या हातात मुळी ठेव‌लेच गेले नाही. जे जे विचार‌स‌र‌णीच्या सोयीचे ते ते प‌स‌र‌व‌ले गेले माध्य‌मांच्या माध्य‌मातून‌.\nआचार्य पोफ‌ळे गुरुजी स्टाईल प्र‌कार असावा. (आचार्य विनोबा भावे व साने गुरुजी यांचे कॉंबिनेश‌न्).\nसाने गुरुजींनी लिहिलेले \"भार‌तीय स‌ंस्कृती\" हे पुस्त‌क उत्त‌म न‌मूना आहे. त्यात त्यांनी \"क‌म्युनिझ‌म साम्य‌वाद् हा आच‌र‌णात आण‌लेला वेदांत आहे\" व‌गैरे म‌स्त म‌स्त विधाने केलेली आहेत.\nया लोकांचे स्वातंत्र्योत्त‌र कालात प्राब‌ल्य होते. आख्खी पिढी (पिढ्या ) या भ‌ंप‌क विचारांनी प्रेरित झाल्या होत्या. आज त्याच स‌ंस्कार‌वादी पिढ्या (स‌ग‌ळे स‌ंस्कार क‌रून झाल्यान‌ंत‌र्) आज‌काल‌च्या त‌रूण् पिढीला शिव्या दे.....\nसमाजवाद जगभर पापिळवार होता.\nसमाजवाद जगभर पापिळवार होता. त्याच्याशी नेहरू आणि साने गुरुजींचा संबंध नाही.\nऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.\nप्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.\nनक्षलवादी-माओवादींना 'कम्युनिस्ट दहशतवादी' म्हणावे का\nउल्लेखाच्या अभावाचे कारण कचरणे आहे ह्या निष्कर्षापर्यंत लेखक कसा आला हे जाणून घ्यायला आवडेल. नक्षलवादाच्या व्याख्येतच माओवादी कम्युनिस्ट येतात. तस्माता एफ सी कॉलेज रोड न म्हणता आम्ही एफ सी रोड म्हणालो तर आम्ही कॉलेज म्हणायला कचरतो असे आहे का\nसमांतर उदाहरण: तालीबानी असा वाकप्रचार वापरला जातो. तालीबानी लोक हे 'इस्लामीस्ट' दहशतवादी आहेत हे आपल्याला माहीत आहे. तर तालीबानी मुस्लिम दहशतवादी न म्हणता तालीबानी म्हणणारे मुस्लिम म्हणायला कचरतात असा अर्थ घेणं जरा हास्यास्पद होईल असं तुम्हाला वाटत नाही का\nतर वेळी गांधींची कॉन्ग्रेस खरी की नेहरूंची की इंदिरा गांधींची खरी, सावरकरांचं हिंदुत्व खरं की संघांचं खरं अशा गोष्टींवर वाद घालणारे आपले बुद्धीमंत आणि पत्रकार येचुरींचा कम्युनिझम खरा की नक्षलवाद्यांचा खरा, दुसर्‍या महायुद्धात आधी हिटलरच्या बाजूने असणार्‍या व नंतर विरुद्ध गेलेल्या रशियाचा कुठला कम्युनिझम खरा असे थेट प्रश्न राजकीय व बुद्धीजीवी कम्युनिस्टांना विचारताना दिसत नाहीत.\nविचारताना दिसत नाहीत म्हणजे त्यांना फरक मान्य नाही असा निष्कर्ष तुम्ही काढल्याच दिसत आहे. मुळात, हिटलरच्या बाजूने रशिया होता यात तुम्ही जे सिम्प्लिफिकेशन केलेलं आहे ते साधारण त्याच प्रकारचं आहे. जर्मनी आणि रशियाने नो अग्रेशन करार केला होता. जर्मनी आणि रशियाने कोणता भाग घ्यायच्या यावर त्यांनी वाटाघाटी केल्या होत्या आणि त्यावर त्यांचे मदभेदही होते. (त्यावरून हीटलरने स्टॅलीनविषयी) काढलेले उद्गार प्रसिद्ध आहेतच.) पुढे ह्या मतभेदांवरूनच किंवा ज्या कारणाने मतभेद निर्माण झाले होते त्यामुळेच म्हणा, जर्मनीने रशियावर हल्ला केला. वगैरे.\nपण, त्याशिवाय, सोव्हीएत रशियाचा साम्राज्यवाद म्हणजेच कम्युनिझम असा ही निष्कर्ष जो तुम्ही काढला आहे ते ही सिम्प्लीफिकेशनच आहे.\nतर वेळी गांधींची कॉन्ग्रेस खरी की नेहरूंची की इंदिरा गांधींची खरी, सावरकरांचं हिंदुत्व खरं की संघांचं खरं अशा गोष्टींवर वाद घालणारे आपले बुद्धीमंत आणि पत्रकार येचुरींचा कम्युनिझम खरा की नक्षलवाद्यांचा खरा, दुसर्‍या महायुद्धात आधी हिटलरच्या बाजूने असणार्‍या व नंतर विरुद्ध गेलेल्या रशियाचा कुठला कम्युनिझम खरा असे थेट प्रश्न राजकीय व बुद्धीजीवी कम्युनिस्टांना विचारताना दिसत नाहीत.\n(सांस्कृतिक) हिंदूंना (हिंदुत्ववादी नाही बरं) असा प्रश्न का बरं पडावा शैव हिंदू आणि वैष्णवही हिंदूच. फारतर 'मला येचुरींचं म्हणणं अधिक जवळचं वाटतं' किंवा 'स्वातंत्र्यानंतर काँग्रेसचं स्वरूप बदललं' अशा छापाची मतं मांडावीत.\nआम्ही लिनक्स वापरणारे अशी मारामारी नाही करत. मिंट, कुबुंटू, फेडोरा सगळे स्वाद आपलेच.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nआपला आक्षेप नक्की कशाला आहे\n१. नक्षलवाद्यांना 'कम्युनिस्ट दहशतवादी' म्हणायला की\n२. तसं म्हटल्याने द्विरुक्ती होऊन उर्जेचा अपव्यय होतो याला\nएफ सी कॉलेज रोड न म्हणता आम्ही एफ सी रोड म्हणालो तर आम्ही कॉलेज म्हणायला कचरतो असे आहे का\nहा युक्तिवाद मान्य केला तर जसं 'पिवळं पीतांबर' वा नुसतंच 'पीतांबर' म्हटल्याने काही विशेष फरक पडत नाही, म्हणजेच दोन्हीतून अर्थ पोचतो; त्याचप्रमाणे 'कम्युनिस्ट दहशतवादी' असा मुद्दाम उल्लेख केल्यानेही काही विशेष फरक पडणार नाही असं वाटतं.\nविचारताना दिसत नाहीत म्हणजे त्यांना फरक मान्य नाही असा निष्कर्ष तुम्ही काढल्याच दिसत आहे\nअसं नव्हे. विचारताना दिसत नाहीत याची इतर अनेक कारणे असू शकतात\n१. अज्ञान अर्थात माहीतच नसणे\n२. असा प्रश्न विचारावा असं न सुचणं (या परिस्थितीचीही पुन्हा अनेक कारणे संभवतात)\n३. वैचारिक बांधिलकीमुळे जाणूनबुजून असे प्रश्न न विचारणं\n५. जीवाची भीती इत्यादी\nउदा. अलीकडील काळातील मुलाखतींमध्ये शरद पवारांना ,\"काहो, तुम्ही या विदेशी मुळाच्या मुद्द्यावर कॉंग्रेस फोडली होती, आता त्याची काय परिस्थिती आहे\" असा प्रश्न जाहीररित्या कोणी विचारताना दिसत नाही. याचीही अनेक कारणे संभवतात. (हे उदाहरण अन्य कुठल्याही नेत्याला लागू करता येईल.) असो.\nसोव्हीएत रशियाचा साम्राज्यवाद म्हणजेच कम्युनिझम असा ही निष्कर्ष जो तुम्ही काढला आहे ते ही सिम्प्लीफिकेशनच आहे.\nबरं मग कम्युनिझमची सिप्लिफाईड व्याख्या काय अधिक त्याचं सध्या अस्तित्वात असलेलं किंवा होऊन गेलेलं एखादं वास्तवातील उदाहरण काय\nयेथे समस्त बहिरे बसतात लोक\nका भाषणे मधुर तू करिशी अनेक\nमाझा आक्षेप आहे असे का वाटले माहीत नाही.\nतुम्ही असा कयास केलेला दिसतो की वर्तमानपत्रे नक्षलवाद्यांना 'कम्युनिस्ट' म्हणत नाहीत याला कारण ते (कशालातरी) कचरतात. असे तुम्हाला का वाटले असावे या अनुशंगाने तुम्हाला प्रश्न केलेले आहेत. (तुमच्या कयासाची मजबूत करण्यास तुम्ही (प्रमुख) वर्तमानपत्रांतील उदाहरणं दिलीत, जिथे मुद्दाम नक्षलवादी कम्युनिस्ट नाहीत वगैरे प्रोपागॅँडा चालवलेला आहे तर तुमच्या दाव्यात काहीतरी तथ्य आहे आणि मग त्यावर चर्चा करता येईल. तुर्तास, माझ्या वाचनानूसार मला असा कोणताही प्रोपागॅँडा आढळलेला नाही. तस्मात, कम्युनिस्ट शब्दाच्या पुनरुक्ती-अभावाची संभाव्य कारणं दिली, इतकंच.)\nत्याचप्रमाणे 'कम्युनिस्ट दहशतवादी' असा मुद्दाम उल्लेख केल्यानेही काही विशेष फरक पडणार नाही असं वाटतं.\nया बरोबरच तालिबानचं उदाहरण दिलं होतं.\nअसं नव्हे. विचारताना दिसत नाहीत याची इतर अनेक कारणे असू शकतात\n१. अज्ञान अर्थात माहीतच नसणे\n२. असा प्रश्न विचारावा असं न सुचणं (या परिस्थितीचीही पुन्हा अनेक कारणे संभवतात)\n३. वैचारिक बांधिलकीमुळे जाणूनबुजून असे प्रश्न न विचारणं\n५. जीवाची भीती इत्यादी\nकारणे 1 ते 4 (एक, किंवा अनेक) सरसकट सर्व माध्यमांना लागू होतात असे तुम्हाला म्हणायचे आहे का असल्यास त्याच्या पुष्टीखातर तुम्ही काहीतरी दिल्याशिवाय ही चर्चा मला काय वाटतं अन तुला काय वाटतं यावरच अडकून राहीलं. माझे भारतीय माध्यमांचे ज्ञान तुमच्यापेक्षा कमी असण्याची दाट शक्यता आहे, पण त्या तोकड्या ज्ञानानुसार, ही कारणं असण्याची ठळक शक्यता मला तरी कधी जाणवलेली नाही.\nवेळेअभावी, रशियाबद्दल चर्चा पुन्हा केव्हातरी. तशीही ती या चर्चेत थोडीशी अवांतरच आहे.\nतर मूळ मुद्दा हा की नक्षलवादी\nतर मूळ मुद्दा हा की नक्षलवादी-माओवादींना 'कम्युनिस्ट दहशतवादी' म्हणावे का\nऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.\nप्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.\nलेख‌काने एक चिंत‌नीय मुद्दा\nलेख‌काने एक चिंत‌नीय मुद्दा मांड‌ला आहे. डावे जास्त ब‌द‌नाम होऊ न‌येत अशि खिच‌डि प‌क‌व‌लेली आहे.\nसही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.\nलेखकाच्या मुद्दा बिनतोड आहे. नक्षलवादी चळवळ ही डाव्यांची चळवळ आहे. चारू मुजुमदार आणि केनु सन्याल हे प्रमुख नक्षलवादी कामुनिस्त होते. असो.\nकॉंग्रेस चा विशेषत: पंडित नेहरूंचा डाव्या विचारसरणीला सुप्त असा पाठींबा होता.( ते रशियाच्या प्रगतीने प्रभावित होते ). इंदिरा गांधीना डाव्यांच्या पाठिंब्याची कारणपरत्वे गरज भासत होती आणि म्हणूनच 'कामुनिस्ट दशहतवादी' असा शब्द प्रयोग रूढ झाला नसावा.\nमुळात दहशतवादी हा शब्दच\nमुळात दहशतवादी हा शब्दच इंदिरागांधींच्या अस्तानंतर उदयास आला. इंग्रजीत टेररिझम असा शब्द होताच. तो सावरकर, भगतसिंग, अरविंद घोष आदि लोकांसाठी इंग्रज वापरत होते. पैकी भगतसिंग हा कम्युनिस्ट होता. त्याला टेररिस्ट म्हणत होते पण कम्युनिस्ट टेररिस्ट म्हटल्याचे ऐकलेले नाही.\nऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.\nप्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.\nमुळात दहशतवादी हा शब्दच\nमुळात दहशतवादी हा शब्दच इंदिरागांधींच्या अस्तानंतर उदयास आला बरोबर आहे. त्यापूर्वी त्यांना आतंकवादी म्हणण्यात येत असे. हा शब्द खलिस्तानी लोकांशी सदैव वापरला जाई.\nइंग्रजीत टेररिझम असा शब्द होताच. तो सावरकर, भगतसिंग, अरविंद घोष आदि लोकांसाठी इंग्रज वापरत होते. ते इंग्रज होते. आपण त्यांना देशभक्त म्हणूया का \nकॉंग्रेस चा 'सत्ता प्राप्ती साठी ' कम्युनीस्ट , मुस्लीम लीग ह्यासारख्या परस्पर विरोधी पक्षांचा पाठींबा चालत असे आणि कॉंग्रेस नेहमीच ' काणाडोळा' करत होती.\n>> ते इंग्रज होते. आपण त्यांना देशभक्त म्हणूया का \nऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.\nप्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.\nहेमा मालिनी (जन्म : १६ ऑक्टोबर १९४८)\nजन्मदिवस : कोशकार नोह वेबस्टर (१७५८), लेखक ऑस्कर वाइल्ड (१८५४), नाटककार यूजीन ओनील (१८८८), समाजसुधारक अनंत हरी गद्रे (१८९०), छायाचित्रकार पॉल स्ट्रॅन्ड (१८९०), हिंदी साहित्यिक, संसदपटू सेठ गोविंददास (१८९६), कवी सोपानदेव चौधरी (१९०७), तत्त्वज्ञ लुई अल्थ्यूसर (१९१८), नोबेलविजेता लेखक ग्युंटर ग्रास (१९२७), तबलावादक पं. लच्छू महाराज (१९४४), ग्रेटफुल डेड गिटारिस्ट बॉब वेअर (१९४७), नर्तकी व अभिनेत्री हेमामालिनी (१९४८)\nमृत्युदिवस : चित्रकार ल्यूकास क्रॅनाक थोरला (१५५३), तत्त्वज्ञ गास्ताँ बाशलार (१९६२), कर्नाटक शैलीतील गायक चेंबई (१९७४), कादंबरीकार ना. सं. इनामदार (२००२), विचारवंत, लेखक गो. पु. देशपांडे (२०१३)\n१५/१६ ऑक्टोबर : एडा लव्हलेस दिन (विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित क्षेत्रांत कार्यरत महिलांच्या सन्मानार्थ)\nवर्धापनदिन : वॉल्ट डिजनी कंपनी (१९२३)\n१७९३ : फ्रेंच राज्यक्रांती - फ्रान्सची सम्राज्ञी मारी आंत्वानेतला गिलोटिनद्वारे देहदंड.\n१९०५ : लॉर्ड कर्झनने बंगालच्या फाळणीचा हुकुम दिला.\n१९५१ : पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान लियाकत अली खान यांची रावळपिंडीत हत्या.\n१९७५ : देवीरोगाचा नैसर्गिक संसर्ग झाल्याचा जगातला अखेरचा दाखला (बांगलादेश).\n१९८६ : राईनहोल्ड मेसनर ८००० मीटरहून अधिक उंचीची जगातली सर्व (१४) शिखरे सर करणारे पहिले गिर्यारोहक ठरले.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 3 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mahaenews.com/%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%9C%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B8/", "date_download": "2018-10-16T22:03:20Z", "digest": "sha1:X3EFW24H5AL7VWA2NSTDRDAQZSV6KMVN", "length": 10827, "nlines": 119, "source_domain": "mahaenews.com", "title": "'पंकजा मुंडेंना एका तासासाठी मुख्यमंत्री करा…' | PCMC NEWS", "raw_content": "\nमहापालिका अधिकारी, कर्मचा-यांची दिवाळी गोड; बोनस व सानुग्रह अनुदान मिळणार\nमहिला नगरसेविकेशी उध्दट बोलणा-या उद्यान अधिक्षकांची केली कानउघडणी\nवल्लभनगरमध्ये चालक-वाहकांसाठी ‘ग्रंथालय आपल्या दारी’\n‘महागाई वाढली’ असे वाटत नाही – सोमाभाई मोदी\nपाणी प्रश्नावर नगरसेवक हंडा-कळशीसह सभागृहात\nभाजपाने धनगर समाजाला फसविले, सरकार वेळकाढू पणा करतेय\nअाता पुण्यातले वकील म्हणतायेत #FeeToo\nती प्रसुतिकरिता आली अन लिफ्टमध्ये अडकली\nदेशात जास्तकाळ भाजप सत्तेवर राहिल्यास भविष्यात बोलण्यावर बंदी – हर्दिक पटेल\nचिंचवडमध्ये रविवारी ‘डॉग शो’चे आयोजन\nHome breaking-news ‘पंकजा मुंडेंना एका तासासाठी मुख्यमंत्री करा…’\n‘पंकजा मुंडेंना एका तासासाठी मुख्यमंत्री करा…’\nमुंबई – पंकजा यांना एक तासासाठी का होईना, पण सर्वानुमते मुख्यमंत्रीपद बहाल केले पाहिजे आणि आरक्षणाची फाईल मोकळी केली पाहिजे, असे सामनाच्या अग्रलेखातून उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. मराठा आरक्षणावरुन उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्यातील जुगलबंदीवर प्रकाश टाकला आहे. तसेच मराठा आरक्षणामुळे मुख्यमंत्र्यांची झोप उडाल्याचेही उद्धव यांनी म्हटले.\nमराठा क्रांती मोर्चाने मुख्यमंत्र्यांची झोप उडविल्याचा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे. मुख्यमंत्री पहाटे तीन वाजेपर्यंत जागून काम करतात, असे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील सांगतात. कदाचित ते खरे असेलही, कारण मराठा क्रांती मोर्चाने मुख्यमंत्र्यांची झोप उडवली आहे, असे टीकास्त्र सामनाच्या अग्रलेखातून मुख्यमंत्र्यांवर सोडण्यात आले आहे. ‘मराठा आरक्षणाच्या संदर्भातील फाईल माझ्याकडे असती तर मी क्षणाचाही विलंब न लावता आरक्षण दिले असते.’ असे ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी शिवरायांची शपथ घेऊन म्हटले आहे. याचा दुसरा अर्थ असा घेता येईल की, मराठा आरक्षणासंदर्भात फाईल मोकळी करायला सरकारकडून चालढकल केली जात आहे. जे पंकजा मुंडे यांना जमू शकते ते फडणवीस यांना का जमू नये. त्यामुळेच मुख्यमंत्री फडणवीस या प्रश्नी एकाकी पडले आहेत काय. त्यामुळेच मुख्यमंत्री फडणवीस या प्रश्नी एकाकी पडले आहेत काय असा प्रश्न पडतो, असेही या अग्रलेखात म्हटले आहे.\nराज्यघटनेत बदल करुन मराठ्यांना आरक्षण द्या – शरद पवार\nमहावितरणाच्या कनिष्ठ कार्यालयीन सहायकास लाच घेताना रंगेहाथ पकडले\nमहापालिका अधिकारी, कर्मचा-यांची दिवाळी गोड; बोनस व सानुग्रह अनुदान मिळणार\nमहिला नगरसेविकेशी उध्दट बोलणा-या उद्यान अधिक्षकांची केली कानउघडणी\nवल्लभनगरमध्ये चालक-वाहकांसाठी ‘ग्रंथालय आपल्या दारी’\nमहापालिका अधिकारी, कर्मचा-यांची दिवाळी गोड; बोनस व सानुग्रह अनुदान मिळणार\nमहिला नगरसेविकेशी उध्दट बोलणा-या उद्यान अधिक्षकांची केली कानउघडणी\nवल्लभनगरमध्ये चालक-वाहकांसाठी ‘ग्रंथालय आपल्या दारी’\n‘महागाई वाढली’ असे वाटत नाही – सोमाभाई मोदी\nपाणी प्रश्नावर नगरसेवक हंडा-कळशीसह सभागृहात\nहोंडाने आणली ‘आम आदमी’ची शानदार बाइक\nपंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारविरोधात विरोधक राष्ट्रपतींकडे\nआता, दररोज बदलणार पेट्रोल-डिझेलच्या किंमती\n…तर पिंपरी चिंचवडमधल्या सोसायटींची नोंदणी रद्द होणार\nनागरिकहो….’आधार’नं लिंक नसलेली बँक खाती बंद होणार\nmahaenews.com हे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nमुख्य कार्यालय : डी.एस.एस. मीडिया प्रा. लि.\nपत्ता : विश्वकर्मा बिल्डींग, जे. के. सावंत मार्ग, दादर, मुंबई, २८.\nपुणे विभागीय कार्यालय : गोल मार्केट, वायसीएम हॉस्पिटलसमोर, संत तुकारामनगर, पिंपरी.\nउस्मानाबाद विभागीय कार्यालय : तांबरी, कलेक्टर निवासस्थानाच्या पाठीमागे, उस्मानाबाद.\nसोलापूर विभागीय कार्यालय: होडगी रोड, चेतन फौंड्रीसमोर, सोलापूर.\nकोल्हापूर विभागीय कार्यालय: जय गणेश बिल्डींग, सायबर चौक, विद्यापीठ रोड, कोल्हापूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/dolby-free-shivjayanti-rally-41890", "date_download": "2018-10-16T20:53:35Z", "digest": "sha1:SJXO3OWXNI36PSTQIGP3W5DVSMKDYKYO", "length": 14507, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "dolby free shivjayanti rally ‘उत्तरेश्‍वर’ची डॉल्बीमुक्त शिवजयंती मिरवणूक | eSakal", "raw_content": "\n‘उत्तरेश्‍वर’ची डॉल्बीमुक्त शिवजयंती मिरवणूक\nमंगळवार, 25 एप्रिल 2017\nकोल्हापूर - येथील उत्तरेश्‍वर पेठेतील ८०हून अधिक तरुण मंडळे, तालीम संस्था आणि महिला बचत गटांच्या वतीने यंदाही संयुक्त उत्तरेश्‍वर पेठ शिवजयंती सोहळा साजरा होणार आहे. डॉल्बीमुक्त शिवजयंती मिरवणुकीची परंपरा यंदाही कायम ठेवत विविध सामाजिक उपक्रमावर भर दिला जाणार असल्याची माहिती आज उत्सव समितीचे अध्यक्ष स्वप्नील सावंत, किशोर घाटगे, दीपक घोडके यांनी पत्रकार परिषदेत दिली.\nदरम्यान, उद्या (मंगळवारी) दुपारी साडेबारा वाजता ‘चिमण्या वाचवा - पक्षी वाचवा’ या उपक्रमाने उत्सवाला प्रारंभ होईल. चिमण्यांसाठी जलपात्र, घरटी आणि खाद्य वितरण या वेळी होईल.\nकोल्हापूर - येथील उत्तरेश्‍वर पेठेतील ८०हून अधिक तरुण मंडळे, तालीम संस्था आणि महिला बचत गटांच्या वतीने यंदाही संयुक्त उत्तरेश्‍वर पेठ शिवजयंती सोहळा साजरा होणार आहे. डॉल्बीमुक्त शिवजयंती मिरवणुकीची परंपरा यंदाही कायम ठेवत विविध सामाजिक उपक्रमावर भर दिला जाणार असल्याची माहिती आज उत्सव समितीचे अध्यक्ष स्वप्नील सावंत, किशोर घाटगे, दीपक घोडके यांनी पत्रकार परिषदेत दिली.\nदरम्यान, उद्या (मंगळवारी) दुपारी साडेबारा वाजता ‘चिमण्या वाचवा - पक्षी वाचवा’ या उपक्रमाने उत्सवाला प्रारंभ होईल. चिमण्यांसाठी जलपात्र, घरटी आणि खाद्य वितरण या वेळी होईल.\nकिशोर घाटगे म्हणाले, ‘‘शिवजयंती उत्सव समितीने घटनेतच डॉल्बीमुक्त शिवजयंतीचा ठराव केला आहे. त्यामुळे यंदाही पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक निघेल. छत्रपती शिवाजी महाराजांचे शेतकऱ्यांसाठीचे निर्णय या मध्यवर्ती संकल्पनेवर फलक उभारले जाणार असून ते मिरवणुकीतही असतील. धनगरी ढोल, झांजपथक, बेंजो अशा पारंपरिक वाद्यांसह लवाजमा आणि मर्दानी खेळ, टाळ-मृदंगासह वारकऱ्यांचा सहभाग यंदाच्या मिरवणुकीचे वैशिष्ट्य असेल.’’ बुधवारी (ता. २६) सकाळी प्रबोधनात्मक फलकांचे उद्‌घाटन, सायंकाळी साडेसात वाजता परिसरातील महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी खाद्य महोत्सव आणि रात्री आठ वाजता शिवकालीन राजमहालाचे उद्‌घाटन होईल. गुरुवारी (ता. २७) बालमित्रांसाठी शिवकालीन वेशभूषा स्पर्धा होतील. त्यानंतर शिवजयंती उत्सव मंडळांसह विविध तालीम संस्था, तरुण मंडळांसाठी पान-सुपारी कार्यक्रम होईल. रात्री साडेआठ वाजता परिसरातून भव्य मशाल फेरी होईल. शुक्रवारी (ता. २८) सकाळी शिव जन्मकाळ सोहळा आणि सायंकाळी पाच वाजता भव्य मिरवणूक होईल, असेही ते म्हणाले. पत्रकार परिषदेला प्रशांत संकपाळ, सुरेश कदम, जयदीप भोसले, संदीप सुतार, किशोर माने, रमाकांत आयरेकर, अजिंक्‍य चित्रुक, जलराज कदम, युवराज जाधव, अनिकेत भोसले आदी उपस्थित होते.\nशिवजयंती सोहळ्यानंतर परिसरातून पाचशेहून अधिक तरुण पन्हाळगडावर जाऊन गडाची स्वच्छता करणार आहेत. त्याशिवाय मिरवणुकीची परंपरेप्रमाणे रात्री दहापर्यंत सांगता केली जाणार आहे.\nपाककृती स्पर्धेत प्रियांका पेणकर प्रथम\nपुणे - ‘सकाळ’ व त्वष्टा कासार समाज संस्था गणेशोत्सवतर्फे महिलांसाठी पाककृती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कसबा पेठेतील श्री...\nलोक एखाद्याला मदत करण्याऐवजी त्याच्या हतबलतेचा फायदा घेत लुबाडायच्याच मागे का असतात, हे कळत नाही. चाकणला एका छोट्या कारखान्यामध्ये काम करत होतो....\nसौदी अरेबियातील परंपरानिष्ठ समाजाला आधुनिक विचार देण्याचा आव आणतानाच दुसरीकडे आपल्या विरोधकांना संपवण्याचा एककलमी कार्यक्रम मोहम्मद बिन सलमान राबवीत...\nलोणीव्यंकनाथ येथे दरोडेखोरांनी केला गोळीबार\nश्रीगोंदे (नगर) : नगर-दौंड रस्त्याच्या कडेला असणाऱ्या लोणीव्यंकनाथ येथे सोमवारी रात्री अज्ञात सहा आरोपींनी पाठलाग करणाऱ्या तरुणांच्या दिशेने गावठी...\nअवजड वाहतूक बंदी कागदावरच\nपुणे : मांजरी बुद्रुक येथील रेल्वे स्टेशनवर उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. त्यामुऴे अवजड वाहनांना बंदी केली आहे. तसेच त्यांना पर्यायी मार्गची व्यवस्था...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/149?page=109", "date_download": "2018-10-16T21:50:33Z", "digest": "sha1:EVXUMYNRKR4SC4WLFVCOUQQHKHKUKVHI", "length": 16853, "nlines": 202, "source_domain": "www.maayboli.com", "title": "चित्रपट : शब्दखूण | Page 110 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मनोरंजन /चित्रपट\nआपण एखादी गोष्ट शोधण्यास जेंव्हा निघतो तेंव्हा आपणाला काय शोधायचय ते माहिती असत पण ते हातात येत तेंव्हा त्याचे संदर्भ इतके बदललेले असतात की आपण नक्की काय शोधत होतो असा प्रश्न पडतो.या वर थोडासा प्रकाश टाकणारा भन्नाट चित्रपट म्हणजे Everything Is Illuminated.\nएखाद्या मराठी निर्मात्याला \"शिवाजीराजे\" सारख्या चित्रपटातून बक्कळ पैसा वसूल करता आला, तर मग पुढचा त्याचा मराठी चित्रपट तो तितकाच दर्जेदार काढून मराठी प्रेक्षकांचे पांग फेडेल...... बरोब्बर\nएखाद्या दिवशी आपण उंदियो करायचा बेत केला..... आपण नावाजलेली सुगरण म्हणून सगळ्या बाजारातल्या भाज्या \"मला घ्या मला घ्या\" असे करणार्‍या...... मग मिळतायत सगळ्या भाज्या तर घेऊनच टाकू आणि करुया उंदियो असे जर आपण ठरवले तर त्या सगळ्या भाज्या मिक्स करून तो उंदियो कित्ती कित्ती रुचकर होईल...... बरोबर\nअसच काहीसे \"शहाणपण देगा देवा\" या चित्रपटाचे झालय.....\nमेडीकल कॉलेजच एक वर्ष off घेउन दोन मित्र latin america explore करण्यास निघालेत.अर्जेंटीनातुन त्याना चिली, पेरु आणी शेवटी अमेझॉन च्या तिरावरिल लेपर कॉलनीत जायचय.शेवटचा स्टॉप थोडासा medical experience गोळा करण्यासाठी, बाकी सगळ्या प्रवासाचा उद्देश thrill आणी fun हेच.साडेचार/पाच महिन्यांचा हा प्रवास यातिल एकाच आयुष्य पुर्ण बदलण्यास कारणिभुत ठरला.\nधोबी घाट- हिंदी चित्रपट सृष्टीची नवी पहाट...\nमुन्ना:- बिहारमधून वयाच्या ८व्या वर्षी या मायानगरीत आलेला, दिवसा धोबी आणि रात्री उंदीर मारायचा काम करणारा.. bollywood मध्ये स्टार व्हायची स्वप्न बघणारा..एक धोबी म्हणूनच शायला भेटलेला आणि मग तिच्या फोटोग्राफीसाठी तिला मदत करणारा आणि त्याबदल्यात स्वत:चा पोर्ट-फ़ोलिओ बनवून घेणारा.. A character full of life, hope, sensitivity...\nशाय:- investment banker from Newyork .. हौशी फोटोग्राफर..एका प्रदर्शनात अरुण ला भेटलेली... अरुणकडे आकर्षित झालेली..\nअरुण:- मनस्वी, चाळीशीतला चित्रकार.. divorced ... नवीन घरात shift झाल्यावर तिथे त्याला काही video tapes सापडतात.. यास्मिन नूर च्या...\nRead more about धोबी घाट- हिंदी चित्रपट सृष्टीची नवी पहाट...\nमला आवडलेले चित्रपट : घटश्राद्ध\nजवळपास ८/९ वीत असताना हा चित्रपट पहिलेंदा पाहिला होता, कानडी येत असल तरी अतिशय गंभीर विषया मुळे फारसा कळलाच नाही.घरी दर्जेदार चित्रपट पाहण्याचा नेहमीच आग्रह असायचा.कॉलेज मधे असताना पुन्हा नेटाने पाहीला आणी \"घटश्राद्ध\" ने मनावर जबरदस्त पकड घेतली.पहिली काही वर्ष तो मला bold आणी वेगळ्या कथे मुळे आवडायचा.नंतर याच पार्श्वसंगीत, अभिनय, cinematography सगळच आवडत गेल.\nRead more about मला आवडलेले चित्रपट : घटश्राद्ध\nमला आवडलेले चित्रपट : The Syrian Bride\n\"The Syrian Bride\" हा चित्रपट अरब/इस्त्राइली वादावर थोदासा बेतला असला तरी तो political movie मुळिच नाहिये.राजकिय घडामोडींचे परिणाम सामान्य माणसाच्या आयुष्यावर कसे होतात याच हे मजेशीर उदाहारण.\nहर फिक्र को धुएं मे उडाता चला गया - रंगीत\nदेव आनंद, साधना, नंदा चा हम दोनो हा सिनेमा आता रंगीत दिसणार. मुघल ए आझम आणि नया दौर नंतरचा हा तिसरा सिनेमा असेल जो ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईटमधून रंगीत होऊन येतोय. या सिनेमातली गाणी आजच्या तरूणाईला भुरळ घालू शकतील का तरूणपणीचा हॅण्डसम देव आनंद आज स्विकारला जाईल का तरूणपणीचा हॅण्डसम देव आनंद आज स्विकारला जाईल का एकेकाळी गाजलेल्या साधना ला (साधना कट फेम ) पहायला मुलं जातील का \nया सिनेमाच्या निमित्ताने असे खूप प्रश्न उपस्थित होतील आणि जुन्या गोष्टींना उजाळा मिळणार आहे.\nRead more about हर फिक्र को धुएं मे उडाता चला गया - रंगीत\n'अशोकजी परांजपे' यांच्याबद्दल माहिती हवी आहे.\nएका उपक्रमाअंतर्गत गीतकार, नाटककार, लेखक, लोककलांना प्रोत्साहन देणारे 'अशोकजी परांजपे' यांच्याबद्दल माहिती हवी आहे.\n\"केतकीच्या बनी तिथे नाचला गं मोर\", \"अवघे गरजे पंढरपूर\", \"कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर\" अशी अजरामर गीते लिहीणारे अशोकजी परांजपे यांच्याबद्दल इंटरनेटवर शोध घेतला असता फारशी माहिती मिळू शकली नाही.\nईटीव्ही वरील, 'अशोकजी परांजपे' यांच्या गीतांवर आधारित 'कैवल्याच्या चांदण्याला' ह्या कार्यक्रमात लोकशाहिर विठ्ठल उमप यांनी त्यांच्या परदेशातील कारकिर्दीची सुरुवात अशोकजी परांजपेंमुळेच झाली असे बोलून दाखवले होते\nRead more about 'अशोकजी परांजपे' यांच्याबद्दल माहिती हवी आहे.\nब्लॉगमधील चित्रपटांच्या गुणांची उलथापालथ\nपुस्तकं वाचण्यापेक्षा कमी वेळ लागतो म्हणुन कधिकधी चित्रपट पाहतो. बरेचसे चित्रपट सुमार असतात म्हणुन विचारुन, गुण तपासुन मगच पाहतो. तरीही काहीकाही आवडत नाहीत. इतका वेळ घालवलाच आहे तर आपणही वाईट चित्रपटांबद्दल लोकांना सावध करावे म्हणुन व चांगल्यांची थोडी तारीफ करावी म्हणुन चित्रपटांना गुण देऊन माझ्या संकेतस्थळावर काही पाने भरतो. पण तुमच्याशी मी खोटे नाही बोलणार - अजुन एक अंतस्थ हेतु आहे. मी कोणते चित्रपट पाहिले हे विसरून जातो म्हणुन खरेतर हा लिहुन ठेवायचा खटाटोप - पुन्हा चुकुन तोच चित्रपट पाहु नये म्हणुन. त्यामुळे अनेकदा अगदी थोडक्यात लिहितो. आणि पुन्हा कथानकही तर reveal करायचे नसते.\nRead more about ब्लॉगमधील चित्रपटांच्या गुणांची उलथापालथ\naschig यांचे रंगीबेरंगी पान\nवरचा फोटो कुणाचा ते तुम्हाला वेगळं सांगण्याची गरजंच नाही. पण तिचा असा फोटो म्हणजे दुर्मिळ छबीच... आपण सर्वांनी बहुतेक वेळेला तिला कॅब्रे किंवा नाईटक्लबमध्ये डान्स करताना पाहिलय.\nदक्षिणा यांचे रंगीबेरंगी पान\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AB%E0%A5%A6%E0%A5%AA", "date_download": "2018-10-16T20:31:24Z", "digest": "sha1:2KK7F7AQ4YXCEMXYNXHZXDAKCV7TGSVN", "length": 5408, "nlines": 195, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. ५०४ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: ५ वे शतक - ६ वे शतक - ७ वे शतक\nदशके: ४८० चे - ४९० चे - ५०० चे - ५१० चे - ५२० चे\nवर्षे: ५०१ - ५०२ - ५०३ - ५०४ - ५०५ - ५०६ - ५०७\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nइ.स.च्या ५०० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या ६ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या १ ल्या सहस्रकातील वर्षे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ मार्च २०१३ रोजी ०१:३८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/vidarbha/electricity-cheapest-rates-laundry-professionals-145270", "date_download": "2018-10-16T20:58:48Z", "digest": "sha1:KHFTAKNACZ2XNM42AIHSINOKR4BEEOVF", "length": 15207, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "Electricity at cheapest rates to the laundry professionals लॉंड्री व्यावसायिकांना स्वस्त दरात वीज | eSakal", "raw_content": "\nलॉंड्री व्यावसायिकांना स्वस्त दरात वीज\nशनिवार, 22 सप्टेंबर 2018\nनागपूर - वीजबिलाच्या वाढीव दरामुळे मेटाकुटीस आलेल्या राज्यातील लॉंड्री व्यावसायिकांना राज्य सरकारने दिलासा दिला आहे. सरकार त्यांना औद्योगिक श्रेणीत आणून सवलतीत वीजपुरवठा करणार आहे. त्यामुळे प्रतियुनिट चार ते पाच रुपयांपर्यंत दिलासा मिळणार आहे. लॉंड्री व्यावसायिकांना कमी दराने वीजपुरवठा करावा म्हणून परिट (धोबी) समाजाने मागणी केली होती. त्यावर सरकारने नुकताच हा निर्णय घेतला आहे. यामुळे राज्यातील दहा लाख व्यावसायिकांना लाभ मिळणार आहे.\nनागपूर - वीजबिलाच्या वाढीव दरामुळे मेटाकुटीस आलेल्या राज्यातील लॉंड्री व्यावसायिकांना राज्य सरकारने दिलासा दिला आहे. सरकार त्यांना औद्योगिक श्रेणीत आणून सवलतीत वीजपुरवठा करणार आहे. त्यामुळे प्रतियुनिट चार ते पाच रुपयांपर्यंत दिलासा मिळणार आहे. लॉंड्री व्यावसायिकांना कमी दराने वीजपुरवठा करावा म्हणून परिट (धोबी) समाजाने मागणी केली होती. त्यावर सरकारने नुकताच हा निर्णय घेतला आहे. यामुळे राज्यातील दहा लाख व्यावसायिकांना लाभ मिळणार आहे.\nलॉंड्री, तसेच कपड्यांना प्रेस करणारे व्यावसायिक संघटित नसल्यामुळे त्यांच्या व्यवसायाला औद्योगिक व्यवसाय म्हणून गणले जात नव्हते. त्यांच्या व्यवसायाचा वीजदर हा व्यावसायिक दरानुसार लागू होता. यामुळे घरगुती व्यवसाय करणारे लॉंड्री व प्रेस व्यावसायिक वीजबिल भरता-भरता त्रस्त झाले होते. त्यांना प्रतियुनिट दहा रुपयांपेक्षा अधिक दराने वीजबिल भरावे लागत होते. तसेच, 300 पेक्षा अधिक युनिट झाले, तर त्याचे वाढीव दर अधिक असायचे. त्यामुळे उत्पन्न कमी आणि वीजबिलच अधिक भरावे लागत असल्याने संसाराचा गाडा चालविताना व्यावसायिकांना प्रचंड त्रास होत होता.\nयासंदर्भात महाराष्ट्र धोबी समाज महासंघाचे (सर्व भाषक) संस्थापक अध्यक्ष डी. डी. सोनटक्‍के यांनी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची शिष्टमंडळासह भेट घेतली होती. तसेच, लॉंड्री व्यवसाय मोडकळीस येईल, अशी भीतीही त्यांच्याजवळ व्यक्‍त केली होती. परिट समाजासह इतर समाजही लॉंड्री व्यवसायात उतरले आहेत. याची जाणीवही सोनटक्‍के यांनी ऊर्जामंत्र्यांना करून दिली होती. बावनकुळे यांनी यावर मंत्रालयात चर्चा करून औद्योगिक श्रेणीत या व्यवसायाला समाविष्ट केले, तसेच वीजदरात सवलत देण्याचे परिपत्रक नुकतेच काढले आहे. आता लॉंड्री व्यावसायिकांना फक्‍त सहा रुपये युनिटप्रमाणे वीजबिल येणार आहे. तसेच त्याला मर्यादा ठेवली नाही. राज्यातील लॉंड्री व्यावसायिकांनी बावनकुळे यांच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.\nसरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील दहा लाख लॉंड्री व्यावसायिकांना लाभ मिळणार आहे. तसेच, या व्यवसायाला औद्योगिक श्रेणीत समाविष्ट केल्यामुळे या क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्यांची भर पडणार आहे. तसेच कौशल्य विकाससारख्या योजनांचाही लाभ होणार आहे. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्‍य झाले आहे.\n- डी. डी. सोनटक्‍के, अध्यक्ष, महाराष्ट्र धोबी समाज महासंघ (सर्व भाषक)\n10 लाख - राज्यातील लॉंड्री व्यावसायिक\n10 रुपये प्रतियुनिट - सध्याचा वीजबिलाचा दर\nपरवाना आरायंत्राचा वापर \"स्लायसर'चा\nपरवाना आरायंत्राचा वापर \"स्लायसर'चा नागपूर : महालगाव, कापसी परिसरात आरायंत्राचा परवाना घेऊन अनेक व्यावसायिक सर्रासपणे स्लाईसर आणि व्हिनिअर पिलर...\nबाललैंगिक अत्याचारांत घट व्हावी - बापट\nपुणे - पुणे शहरासह ग्रामीण भागात बाललैंगिक अत्याचाराचे गुन्हे घडत आहेत. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य कारवाई होणे अपेक्षित आहे. तसेच बाल...\nरद्दीच्या बदल्यात विद्यार्थ्यांना वह्या\nमुंबई - विद्यार्थ्यांना रद्दीच्या बदल्यात नव्या कोऱ्या वह्या मिळणार आहेत. याबाबत शालेय शिक्षण विभाग आणि \"नमोआनंद अपसायकलर्स' यांच्यात...\nमहिला कार्यकर्तीचा आत्महत्येचा प्रयत्न ; शबरीमला मंदिर परिसरात तणाव\nतिरुअनंतपुरम : शबरीमला मंदिर सर्व महिलांसाठी खुले करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालापासून केरळमधील वातावरण तापले आहे. मासिक पूजाविधीसाठी...\n७ महिन्यांत ७४ हजार विनातिकीट प्रवासी \nपुणे - मध्य रेल्वेच्या पुणे विभागात सात महिन्यांत तब्बल ७४ हजार ४७० प्रवाशांना पकडले असून, त्यांच्याकडून चार कोटी पाच लाख रुपयांचा दंड वसूल...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mahaenews.com/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A5%82-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82/", "date_download": "2018-10-16T22:05:11Z", "digest": "sha1:OQVKWF5QQGPNPQ7AK535GSETD4VK4IND", "length": 10821, "nlines": 123, "source_domain": "mahaenews.com", "title": "महासाधू मोरया गोसावी यांच्या द्वारयात्रेला रविवारपासून प्रारंभ | PCMC NEWS", "raw_content": "\nमहापालिका अधिकारी, कर्मचा-यांची दिवाळी गोड; बोनस व सानुग्रह अनुदान मिळणार\nमहिला नगरसेविकेशी उध्दट बोलणा-या उद्यान अधिक्षकांची केली कानउघडणी\nवल्लभनगरमध्ये चालक-वाहकांसाठी ‘ग्रंथालय आपल्या दारी’\n‘महागाई वाढली’ असे वाटत नाही – सोमाभाई मोदी\nपाणी प्रश्नावर नगरसेवक हंडा-कळशीसह सभागृहात\nभाजपाने धनगर समाजाला फसविले, सरकार वेळकाढू पणा करतेय\nअाता पुण्यातले वकील म्हणतायेत #FeeToo\nती प्रसुतिकरिता आली अन लिफ्टमध्ये अडकली\nदेशात जास्तकाळ भाजप सत्तेवर राहिल्यास भविष्यात बोलण्यावर बंदी – हर्दिक पटेल\nचिंचवडमध्ये रविवारी ‘डॉग शो’चे आयोजन\nHome breaking-news महासाधू मोरया गोसावी यांच्या द्वारयात्रेला रविवारपासून प्रारंभ\nमहासाधू मोरया गोसावी यांच्या द्वारयात्रेला रविवारपासून प्रारंभ\nसालाबादप्रमाणे श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवसापासून म्हणजे श्रावण शु. प्रतिपदेपासून म्हणजे रविवार (दि. 12) पासून महासाधू मोरया गोसावी यांच्या द्वारयात्रेला प्रारंभ होणार आहे. यंदा तिथीक्षय असल्यामुळे ही द्वारयात्रा तीन दिवस चालणार आहे.\nश्रावण महिन्याच्या पहिल्या दिवसापासून म्हणजे श्रावण शु. प्रतिपदा ते चतुर्थी असे चार दिवस महासाधू मोरया गोसावी यांची द्वारयात्रा काढली जाते. या चार दिवसात मोरया गोसावी देवस्थानाच्या चार द्वाराला असणाऱ्या देवींच्या स्थानाला तसेच श्री भैरोबाच्या स्थानाला द्वारयात्रा काढली जाते.\nयंदा काढण्यात येणाऱ्या द्वारयात्रा कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे –\nदि. 12 ऑगस्ट – (पूर्वद्वार) श्री मांजराई देवी, पिंपरी\nदि. 13 ऑगस्ट – (दक्षिणद्वार) श्री आसराई देवी, वाकड\nदि. 14 ऑगस्ट – सकाळी (पश्चिमद्वार) श्री ओझराई देवी, रावेत आणि दुपारी श्री मुक्ताई देवी आकुर्डी या ठिकाणी हे द्वारयात्रा काढण्यात येणार आहे. प्रत्येक दिवशी रोज सकाळी 9 वाजता द्वारयात्रेचे मंगलमूर्ती वाड्यातून प्रस्थान होणार असून घाटावर दर्शन, द्वारदेवतेची पूजा, गोंधळ, जोगवा, परत येताना घाटावर पदांची समाप्ती त्यानंतर मंगलमूर्ती वाड्यात सर्वांना प्रसाद असा द्वारयात्रेचा कार्यक्रम असणार आहे अशी माहिती देवस्थान ट्रस्टच्या वतीने देण्यात आली आहे.\nपवना धरणातून 1500 क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरु\nभामा-आंद्रा धरणातून पाणी त्वरित आणणे गरजेचे – नितीन काळजे\nमहापालिका अधिकारी, कर्मचा-यांची दिवाळी गोड; बोनस व सानुग्रह अनुदान मिळणार\nमहिला नगरसेविकेशी उध्दट बोलणा-या उद्यान अधिक्षकांची केली कानउघडणी\nवल्लभनगरमध्ये चालक-वाहकांसाठी ‘ग्रंथालय आपल्या दारी’\nमहापालिका अधिकारी, कर्मचा-यांची दिवाळी गोड; बोनस व सानुग्रह अनुदान मिळणार\nमहिला नगरसेविकेशी उध्दट बोलणा-या उद्यान अधिक्षकांची केली कानउघडणी\nवल्लभनगरमध्ये चालक-वाहकांसाठी ‘ग्रंथालय आपल्या दारी’\n‘महागाई वाढली’ असे वाटत नाही – सोमाभाई मोदी\nपाणी प्रश्नावर नगरसेवक हंडा-कळशीसह सभागृहात\nहोंडाने आणली ‘आम आदमी’ची शानदार बाइक\nपंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारविरोधात विरोधक राष्ट्रपतींकडे\nआता, दररोज बदलणार पेट्रोल-डिझेलच्या किंमती\n…तर पिंपरी चिंचवडमधल्या सोसायटींची नोंदणी रद्द होणार\nनागरिकहो….’आधार’नं लिंक नसलेली बँक खाती बंद होणार\nmahaenews.com हे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nमुख्य कार्यालय : डी.एस.एस. मीडिया प्रा. लि.\nपत्ता : विश्वकर्मा बिल्डींग, जे. के. सावंत मार्ग, दादर, मुंबई, २८.\nपुणे विभागीय कार्यालय : गोल मार्केट, वायसीएम हॉस्पिटलसमोर, संत तुकारामनगर, पिंपरी.\nउस्मानाबाद विभागीय कार्यालय : तांबरी, कलेक्टर निवासस्थानाच्या पाठीमागे, उस्मानाबाद.\nसोलापूर विभागीय कार्यालय: होडगी रोड, चेतन फौंड्रीसमोर, सोलापूर.\nकोल्हापूर विभागीय कार्यालय: जय गणेश बिल्डींग, सायबर चौक, विद्यापीठ रोड, कोल्हापूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%BE_%E0%A4%86%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%8B,_%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B2", "date_download": "2018-10-16T20:36:06Z", "digest": "sha1:QGVRQGQWACCUT34DMKE43RB5LY7HNKNE", "length": 4273, "nlines": 104, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "तिसरा आफोन्सो, पोर्तुगाल - विकिपीडिया", "raw_content": "\nतिसरा आफोन्सो (पोर्तुगीज: Afonso III) (मे ५, इ.स. १२१० - फेब्रुवारी १६, इ.स. १२७९) हा पोर्तुगालाचा पाचवा राजा होता. तो पोर्तुगालाचा राजा दुसऱ्या आफोन्सोचा राणी उराकापासून झालेला मुलगा होता. जानेवारी ४, इ.स. १२४८ रोजी तिसऱ्या आफोन्सोचा भाऊ दुसऱ्या सांचोला गादीवरून हटवल्यावर तिसरा आफोन्सो राज्यारूढ झाला.\nइ.स. १२१० मधील जन्म\nइ.स. १२७९ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २७ जानेवारी २०१४ रोजी १२:२४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/going-supreme-court-against-recovery-raju-shetty-145407", "date_download": "2018-10-16T21:05:40Z", "digest": "sha1:7KZFS4WOT5STRM3OLVYKPKXYQ6R4N74Z", "length": 12938, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "Going to the Supreme Court against the recovery : Raju Shetty रिकर्व्ही बेसविरोधात सुप्रिम कोर्टात जाणार : राजू शेट्टी | eSakal", "raw_content": "\nरिकर्व्ही बेसविरोधात सुप्रिम कोर्टात जाणार : राजू शेट्टी\nशनिवार, 22 सप्टेंबर 2018\nकऱ्हाड : एफआरपी वाढवली असे सांगितले जात असले तरी शेतकऱ्यांच्या खिशातुन 144 रुपये 50 पैसे काढुन घेतले जाणार आहेत. एफआरपीचा बेस साडेनऊवरुन दहा टक्के केला आहे, असे सरकारकडुन सांगितले जात आहे. एफआरपीची छेडछाड करायला संसदेत विधेयक मांडायला लागते. मात्र तसे न करता थेट बेस दहाटक्के केला आहे. त्यामुळे हे बेकायदेशीर असुन त्याविरोधात मी सुप्रिम कोर्टात जाणार आहे, अशी घोषणा खासदार राजू शेट्टी यांनी आज येथे केली.\nकऱ्हाड : एफआरपी वाढवली असे सांगितले जात असले तरी शेतकऱ्यांच्या खिशातुन 144 रुपये 50 पैसे काढुन घेतले जाणार आहेत. एफआरपीचा बेस साडेनऊवरुन दहा टक्के केला आहे, असे सरकारकडुन सांगितले जात आहे. एफआरपीची छेडछाड करायला संसदेत विधेयक मांडायला लागते. मात्र तसे न करता थेट बेस दहाटक्के केला आहे. त्यामुळे हे बेकायदेशीर असुन त्याविरोधात मी सुप्रिम कोर्टात जाणार आहे, अशी घोषणा खासदार राजू शेट्टी यांनी आज येथे केली.\nकऱ्हाड (जि.सातारा) येथील दौऱ्यावर आल्यावर ते बोलत होते. ते म्हणाले, सरकारकडुन एफआरपी वाढवली असे सांगितले जात आहे. मात्र एफआरपी वाढ ही शेतऱ्यांची फसवणुकच आहे. एफआरपीच्या बेसध्ये बदल करण्यास संसदेची परवानी घेणे आवश्यक आहे. मात्र तसे झालेले नाही. त्याविरोधात मी सुप्रिम कोर्टात जाणार आहे. 2750 एफआरपी असेल तर साडेनऊटक्के रिकव्हरीला 144 रुपये 50 पैसे आमच्या खिशातुन काढुन घेतले जाणार आहेत. ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची 1400 कोटी रुपयांची फसवणुकच आहे.\nतर सदाभाऊंना स्वाभिमानीत घेवु\nमंत्री सदाभाऊ खोत यांनी 3575 रुपये एफआरपी देण्यासाठी सरकारची तिजोरी खाली करु असे वस्तव्य केले आहे. ते मुख्यमंत्री असल्याच्या थाटात सध्या बोलत आहे, असे टिका करुन खासदार शेट्टी यांनी मंत्री खोत यांनी शेतकऱ्यांना 3575 रुपये मिळवुन दिल्यास सदाभाऊंना परत स्वाभिमानी शेतकरी संघटनेत घेवु, असे आमच्या जेष्ठ पदाधिकाऱ्यांनी जाहीर केले असल्याचेही त्यांनी सांगितले.\nमहिला कार्यकर्तीचा आत्महत्येचा प्रयत्न ; शबरीमला मंदिर परिसरात तणाव\nतिरुअनंतपुरम : शबरीमला मंदिर सर्व महिलांसाठी खुले करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालापासून केरळमधील वातावरण तापले आहे. मासिक पूजाविधीसाठी...\nचुकीची शिक्षण पद्धती देशासाठी आपत्ती ठरेल : सी. विद्यासागर राव\nलातूर : भारताने जगाला शून्य, योग, आयुर्वेद या सारखे ज्ञान दिले. त्या देशाची शिक्षण पद्धती ही ब्रिटीशांनी निर्माण केलेल्या नोकरशहापुरती मर्यादित...\nअवजड वाहतूक बंदी कागदावरच\nपुणे : मांजरी बुद्रुक येथील रेल्वे स्टेशनवर उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. त्यामुऴे अवजड वाहनांना बंदी केली आहे. तसेच त्यांना पर्यायी मार्गची व्यवस्था...\nआघाडीत जनता दलाला गृहीत धरू नका - श्रीपतराव शिंदे\nगडहिंग्लज - आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत भाजपचा पाडाव करण्यासाठी देश व राज्य पातळीवर विरोधकांचे गठबंधन करण्यात येत आहे. कॉंग्रेस-...\nबीड : संत भगवानबाबा स्मारक उभारणीचे काम अंतिम टप्प्यात\nबीड : पाण्यावर बसून ज्ञानेश्‍वरी वाचत असलेल्या संत भगवानबाबा यांची मुर्ती असलेल्या सावरगाव (ता. पाटोदा) येथील स्मारकाचे लोकार्पण गुरुवारी (ता. 18)...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/bmc-elections-2017/bmc-election-2017-yashwant-jadhav-elected-shivsena-group-leader-mumbai-1420849/", "date_download": "2018-10-16T21:34:48Z", "digest": "sha1:QCLRUSYQMNU45CWTMC3XSQF2IKNGX3V2", "length": 13489, "nlines": 204, "source_domain": "www.loksatta.com", "title": "BMC election 2017 yashwant jadhav elected shivsena group leader Mumbai | मुंबई महापालिकेमध्ये यशवंत जाधव यांची शिवसेनेच्या गटनेतेपदी निवड | Loksatta", "raw_content": "\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\nमुंबई महापालिका निवडणूक २०१७ »\nमुंबई महापालिकेत शिवसेनेच्या गटनेतेपदी यशवंत जाधव यांची निवड\nमुंबई महापालिकेत शिवसेनेच्या गटनेतेपदी यशवंत जाधव यांची निवड\nशिवसेनेत ३८ वर्षांपासून कार्यरत\nमुंबई महापालिकेमध्ये यशवंत जाधव यांची शिवसेनेच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे.\nमुंबई महापालिकेच्या निवडणुकीत माझगावमधून तिसऱ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या यशवंत जाधव यांची पालिकेतील शिवसेनेच्या गटनेतेपदी निवड़ करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाधव यांची निवड करण्यात आल्याचे जाहीर केले. महापालिका निवडणुकीत शिवसेनेला घवघवीत यश मिळाले आहे. मुंबईच्या विकासासाठी शिवसेनेचे नगरसेवक कटिबद्ध राहणार आहेत. सभागृहात शिवसेनेची भूमिका खंबीरपणे मांडण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे उपनेते नगरसेवक यशवंत जाधव यांची गटनेतेपदी निवड केली आहे, असे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे.\nयशवंत जाधव हे गेल्या ३८ वर्षांपासून शिवसेनेत आहेत. महापालिका निवडणुकीत माझगावमधून ते तिसऱ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. १९९७ मध्ये जाधव हे पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. यंदा ते वॉर्ड क्रमांक २०९ मधून विजयी झाले आहेत. यापूर्वी त्यांनी महापालिकेत सात वर्षे स्थायी समितीचे सदस्यपद तसेच स्थापत्य समिती शहर, प्रभाग समिती अध्यक्षपद तसेच बाजार व उद्यान समिती अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे.\nदरम्यान, शिवसेनेचे ८४ नगरसेवक निवडून आले असून, पालिकेतील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजपनेही ८२ जागा जिंकून दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष ठरला आहे. दोन अपक्षांनी शिवसेनेला समर्थन दिले आहे. तसेच इतर अपक्षांसोबत चर्चा सुरू आहे. आता शिवसेनेचा महापौर झाल्यास कुणाला खुर्ची मिळणार याविषयी जोरदार चर्चा सुरू होती. त्यात यशवंत जाधव यांचेही नाव आघाडीवर होते. याशिवाय मिलिंद वैद्य आणि मंगेश सातमकर यांचीही नावे चर्चेत असल्याचे सांगण्यात येते. मिलिंद सातमकर यांनी याआधी महापौरपद भूषवले आहे. ते उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय असल्याचे मानले जाते. तर ज्येष्ठ नगरसेवक राजुल पटेल, किशोरी पेडणेकर, विश्वनाथ महाडेश्वर यांचीही नावे चर्चेत आहेत. मात्र, आता यशवंत जाधव यांची गटनेतेपदी निवड झाल्याने ते या शर्यतीतून बाद झाल्याचे मानले जाते. महापालिकेत शिवसेनेचा महापौर बसल्यास आता यशवंत जाधव यांना सभागृह नेतेपदाची धुरा सांभाळावी लागणार आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'महाराष्ट्रात येताना भीती नसते, कारण इथं मोदी-शाहंसारखे गुंड नाहीत'\n#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\n#MeToo : आरोपांनंतर 'यशराज फिल्म्स'मधून आशिष पाटील यांची हकालपट्टी\nमायलेकींच्या सुरक्षेसाठी तो उबर चालक मध्यरात्रीनंतरही दीड तास थांबून राहिला\n#MeToo : अकबरांच्या अडचणीत वाढ, १९ महिला पत्रकार कोर्टात\nराज ठाकरे अमरावती एक्सप्रेसने विदर्भाकडे रवाना\n#MeToo : आरोप सिद्ध होणाऱ्यांसोबत काम न करण्याचा फरहान अख्तरचा निर्णय\n#MeToo : आरोपांनंतर 'यशराज फिल्म्स'मधून आशिष पाटील यांची हकालपट्टी\n'राधिका मसाले'च्या मीम्सवर अनिता दाते म्हणते..\n#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्यांकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\n‘लोहपुरुष’ पोलीस आयुक्त, जरा इकडेही लक्ष द्या\nमित्राच्या अपघाती मृत्यूच्या तणावामुळे अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची आत्महत्या\n२८ नवे कुष्ठरुग्ण आढळले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://mahaenews.com/category/%E0%A4%AA%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%AE-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2018-10-16T22:01:12Z", "digest": "sha1:N6NAR5R7AG7EB63O47427PMZR7N75MK5", "length": 19458, "nlines": 208, "source_domain": "mahaenews.com", "title": "पश्चिम महाराष्ट्र | Maha E News Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nमहापालिका अधिकारी, कर्मचा-यांची दिवाळी गोड; बोनस व सानुग्रह अनुदान मिळणार\nमहिला नगरसेविकेशी उध्दट बोलणा-या उद्यान अधिक्षकांची केली कानउघडणी\nवल्लभनगरमध्ये चालक-वाहकांसाठी ‘ग्रंथालय आपल्या दारी’\n‘महागाई वाढली’ असे वाटत नाही – सोमाभाई मोदी\nपाणी प्रश्नावर नगरसेवक हंडा-कळशीसह सभागृहात\nभाजपाने धनगर समाजाला फसविले, सरकार वेळकाढू पणा करतेय\nअाता पुण्यातले वकील म्हणतायेत #FeeToo\nती प्रसुतिकरिता आली अन लिफ्टमध्ये अडकली\nदेशात जास्तकाळ भाजप सत्तेवर राहिल्यास भविष्यात बोलण्यावर बंदी – हर्दिक पटेल\nचिंचवडमध्ये रविवारी ‘डॉग शो’चे आयोजन\nइस्‍लामपूरात एटीएम अज्ञातांनी फोडले\nइस्लामपूर – इस्‍लामपूर येथील कोल्हापूर रोडवरील बँक ऑफ इंडीयाचे एटीएम अज्ञातांनी शनिवारी पहाटे फोडले. गँस कटरने मशीन तोडून एटीममधील ११ लाख ४५ हजार ६००रुपयांची रोकड लंपास केली आहे. त... Read more\nउदयनराजे लोकसभा लढविण्यास इच्छुक पण….\nमुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून सर्व मतदारसंघांतील इच्छुकांची चाचपणी सुरु झाली आहे. मुंबईत आज मतदारसंघनिहाय बैठक सुरु असून साताऱ्यातून उमेदवारी मिळविण्यासाठी खासदार उदयनराजे इच्छ... Read more\nअजित पवार यांचे सुपुत्र पार्थ यांना मावळची उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी\nमुंबई : अजित पवार यांचे पुत्र पार्थ यांना मावळ लोकसभा मतदार संघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी आहे. पार्थ यांच्या उमेदवारीला थेट विरोध न करता,पवार घराण्यातील सगळ्यांनी निवडणूक लढवली तर सर... Read more\nखासदार राजू शेट्टी आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात आघाडीसंदर्भात चर्चा\nमुंबई : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खा. राजू शेट्टी आणि भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यात आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत महत्वाची बैठक सुरू आहे. लो... Read more\nकोल्हापूरात ‘गोकुळ’च्या सभेत हाणामारी\nकोल्हापूर – गोकुळ दूध संघ बहुराज्य संस्था नोंद करण्याच्या विषयावरून बुधवारी येथे झालेल्या करवीर तालुक्यातील संस्था प्रतिनिधींच्या संपर्क सभेत सत्तारूढ आणि विरोधी गटात हाणामारी झाली. व... Read more\nखासदार राजू शेट्टी विरोधात हातकणंगलेतून लोकसभा लढणार – कृषीमंत्री सदाभाऊनी फुंकले रणशिंग\nकृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची घोषणा देवर्डे ग्रामपंचायतीच्या विविध विकास कामांचे उद्घाटन वाळवा ( महा ई न्यूज ) – हातकणंगले लोकसभा मतदार संघात राष्ट्रीय पेयजल योजनेतून सुमारे 250... Read more\nकोल्हापुरातील मराठा आंदोलन स्थगित : मंत्री उपसमितीची शिष्टाई यशस्वी\nकोल्हापूर – मराठा आरक्षणाबाबतची वैधानिक कार्यवाही नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे २२ मागण्यांचे लेखी आश्वासन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिगटाच्या उपसमितीने आंद... Read more\nउजनी धरणाची सत्तरीकडे वाटचाल ; जिल्ह्यातही समाधानकारक पाऊस\non: August 21, 2018 In: breaking-news, ताज्या घडामोडी, पश्चिम महाराष्ट्र, महाराष्ट्रNo Comments\nसोलापूर – जिल्ह्यात अजूनही समाधानकारक पाऊस पडलेला नाही. मात्र, निरा खोऱ्यातील सर्व धरणे शंभर टक्के भरली आहेत. उजनी धरण सत्तर टक्क्याकडे वेगाने वाटचाल करीत आहे. त्यामुळे, जिल्ह्यातील शे... Read more\n“सदाभाऊ खोत चले जाव”, मराठा आंदोलकांनी त्यांच्या गाडीवर फेकल्या “बांगड्या”\non: August 05, 2018 In: पश्चिम महाराष्ट्र, महाराष्ट्रNo Comments\nशाहूवाडी – मराठा आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर बांगड्या फेकण्याचा प्रयत्न रविवारी सायंकाळी शाहूवाडी तालुक्यात घडला. आंदोलक मंत्र्यांपर्यंत पोहचू नय... Read more\nमराठा आरक्षण, सोलापूरात पोलीस उपायुक्तांची गाडी फोडली, पोलिसांचा लाठीचार्ज\non: July 30, 2018 In: breaking-news, ताज्या घडामोडी, पश्चिम महाराष्ट्र, महाराष्ट्रNo Comments\nसोलापूर – मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आज मराठा क्रांती मोर्चाने सोलापुरात प्रचंड मोर्चा काढला. मराठा क्रांती मोर्चाने पुकारलेल्या ‘बंद’ला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. शहराती... Read more\nचेतन भगत म्हणतो, हे तर माझंच ‘MeToo’\nऐनवेळी बदलली ‘नमस्ते इंग्लंड’च्या प्रदर्शनाची तारीख\nसनीनं मेक्सिकोत साजरा केला मुलीचा तिसरा वाढदिवस \n#MeToo : २५ वर्षांपूर्वी माझंही शोषण झालं होतं; सैफचा धक्कादायक खुलासा\n#MeToo : आलोक नाथ यांच्या पत्नीने केला १ रुपयाचा मानहानीचा दावा\nमहापालिका अधिकारी, कर्मचा-यांची दिवाळी गोड; बोनस व सानुग्रह अनुदान मिळणार\nमहिला नगरसेविकेशी उध्दट बोलणा-या उद्यान अधिक्षकांची केली कानउघडणी\nवल्लभनगरमध्ये चालक-वाहकांसाठी ‘ग्रंथालय आपल्या दारी’\n‘महागाई वाढली’ असे वाटत नाही – सोमाभाई मोदी\nपाणी प्रश्नावर नगरसेवक हंडा-कळशीसह सभागृहात\nभाजपाने धनगर समाजाला फसविले, सरकार वेळकाढू पणा करतेय\nअाता पुण्यातले वकील म्हणतायेत #FeeToo\nती प्रसुतिकरिता आली अन लिफ्टमध्ये अडकली\nदेशात जास्तकाळ भाजप सत्तेवर राहिल्यास भविष्यात बोलण्यावर बंदी – हर्दिक पटेल\nचिंचवडमध्ये रविवारी ‘डॉग शो’चे आयोजन\nसहशहर अभियंता मकरंद निकम यांना पदोन्नती\nमहापालिका अधिकारी, कर्मचा-यांची दिवाळी गोड; बोनस व सानुग्रह अनुदान मिळणार\nमहिला नगरसेविकेशी उध्दट बोलणा-या उद्यान अधिक्षकांची केली कानउघडणी\nवल्लभनगरमध्ये चालक-वाहकांसाठी ‘ग्रंथालय आपल्या दारी’\n‘महागाई वाढली’ असे वाटत नाही – सोमाभाई मोदी\nपाणी प्रश्नावर नगरसेवक हंडा-कळशीसह सभागृहात\nमराठा आरक्षण ; आंदोलनात जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू\nहिंजवडीत गळा चिरुन तरुणाचा खून\nनिवडणुकीत पैसे वाटप ; राष्ट्रवादीच्या माजी महापाैरांसह चाैघांवर गुन्हा दाखल\n२०११पर्यंतच्या झोपड्यांच्या मान्यतेसाठी कायदा\nशेतकरी संपाचा दुसरा दिवस, भाजीपाल्याचे दर दुप्पट\nडेंग्यू, हिवताप रुग्णांमध्ये घट\nमरणासन्न रुग्णांच्या बाह्योपचार थांबवण्यास मंजूरी\nमहाविद्यालय, सरकारी कार्यालये डेंग्यूच्या विळख्यात\nस्वाईन फ्लूबाबत रोज दोन ते अडीच हजार रुग्णांची तपासणी\n शालेय विध्यर्थ्यांनी नाटकाद्वारे सादर केले.\nआला उन्हाळा आता पाणी वाचवा \n‘महागाई वाढली’ असे वाटत नाही – सोमाभाई मोदी\nपाणी प्रश्नावर नगरसेवक हंडा-कळशीसह सभागृहात\nअाता पुण्यातले वकील म्हणतायेत #FeeToo\nती प्रसुतिकरिता आली अन लिफ्टमध्ये अडकली\nशिक्षण संस्थांतील ‘मीटू’बाबत केंद्रीय मनुष्यबळ मंत्र्यांचे मौन\nमहापालिका अधिकारी, कर्मचा-यांची दिवाळी गोड; बोनस व सानुग्रह अनुदान मिळणार\nमहिला नगरसेविकेशी उध्दट बोलणा-या उद्यान अधिक्षकांची केली कानउघडणी\nवल्लभनगरमध्ये चालक-वाहकांसाठी ‘ग्रंथालय आपल्या दारी’\nचिंचवडमध्ये रविवारी ‘डॉग शो’चे आयोजन\nसहशहर अभियंता मकरंद निकम यांना पदोन्नती\nmahaenews.com हे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nमुख्य कार्यालय : डी.एस.एस. मीडिया प्रा. लि.\nपत्ता : विश्वकर्मा बिल्डींग, जे. के. सावंत मार्ग, दादर, मुंबई, २८.\nपुणे विभागीय कार्यालय : गोल मार्केट, वायसीएम हॉस्पिटलसमोर, संत तुकारामनगर, पिंपरी.\nउस्मानाबाद विभागीय कार्यालय : तांबरी, कलेक्टर निवासस्थानाच्या पाठीमागे, उस्मानाबाद.\nसोलापूर विभागीय कार्यालय: होडगी रोड, चेतन फौंड्रीसमोर, सोलापूर.\nकोल्हापूर विभागीय कार्यालय: जय गणेश बिल्डींग, सायबर चौक, विद्यापीठ रोड, कोल्हापूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.snpnews.in/2018/07/05/whatsapp/", "date_download": "2018-10-16T21:55:32Z", "digest": "sha1:EYQL4IIEL3DGDDO4PPTWU5WHHCEFISN6", "length": 6129, "nlines": 76, "source_domain": "www.snpnews.in", "title": "आता अफवा रोखणार व्हॉट्सअॅपचे नवे फिचर - SNP News | News Articles | Blogs | Technology | Social | Political | Education |Cultural", "raw_content": "\nआता अफवा रोखणार व्हॉट्सअॅपचे नवे फिचर\n05/07/2018 SNP ReporterLeave a Comment on आता अफवा रोखणार व्हॉट्सअॅपचे नवे फिचर\nकेंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी नोटीस पाठवल्यानंतर आता व्हॉट्सअॅपने अफवा रोखण्यासाठी नवे फीचर आणण्याचे आश्वासन दिले आहे. सोशल मीडियावर पसरणाऱ्या अफवांमुळे देशभरात अनेक ठिकाणी हिंसा झाली आहे.\nमंगळवारी व्हॉट्सअॅपला माहिती व प्रसारण मंत्रालयाने इशारा दिला होता, की हिंसेचे कारण बनणाऱ्या संदेशांना रोखण्यासाठी तात्काळ उपाय करा. कंपनीला सरकारने सांगितले होते, की जबाबदारीपासून तुम्ही दूर नाही जाऊ शकत. दरम्यान सर्वोच्च न्यायालयानेही म्हटले होते, की हिंसक घटना गुन्हा असून कायदा हातात घेण्याचा कोणालाही अधिकार नाही. न्यायालयाने हे सुद्धा म्हटले होते, की अशा प्रकारच्या घटनांना रोखण्याची जबाबदारी राज्या सरकारांची आहे.\nदरम्यान कंपनीने म्हटले, की लोकांची चिंता आम्हाला असून आम्ही ही गोष्ट लक्षात घेऊनच अॅप डिझाईन केले होते. त्याची माहिती लोकांना दिली जेणेकरून ते सुरक्षित राहू शकतील. व्हॉट्सअॅपचा गैरवापर रोखण्यासंबंधीही आम्ही आमच्यापरीने काम केले. आम्ही प्रॉडक्ट कंट्रोल, डिजिटल लिट्रेसी, फॅक्ट चेकिंग अॅडव्होकेसी आणि गैरप्रकार रोखण्यासाठी सुरक्षात्मक उपाय केले.\nआठवडाभर पावसाचा जोर कायम राहणार: हवामान विभाग\nरिलायन्स जिओचा नवा फोन ग्राहकांच्या भेटीला,जिओफोन २ जी घोषणा\nमहिंद्रा स्कॉर्पिओ एसयूवीचे फेसलिफ्ट मॉडेल भारतात लाँच\nबीएसएनएलचा प्रीपेड युजर्ससाठी नवा आणि स्वस्त प्लान लॉन्च\nआयकॉल के १ फिचर फोन २४९ फक्त रुपयात\nमहाराष्ट्र स्वाभिमान युवक उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी वैभव वीरकर यांची निवड\nकृषी उत्पादनांच्या निर्यातीस प्रोत्साहन देण्यासाठी सुरेश प्रभु यांचा पुढाकार\nदादरच्या फूल मार्केटमध्ये गोळीबार, एकाची हत्या\nप्रस्तावित नवीन औद्योगिक धोरण लवकरच मंजूर होईल – सुरेश प्रभु\nफुटवेअर आणि लेदर सेक्टरसाठी केंद्र सरकारचे खास पॅकेज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://sadha-sopa.com/top-rated-percent?page=1", "date_download": "2018-10-16T20:34:55Z", "digest": "sha1:TJTWSGH66JGQPQGUKJVLY4WOEIKNEBH2", "length": 13234, "nlines": 163, "source_domain": "sadha-sopa.com", "title": "इतरांना काय आवडलंय? | साधं... सोपं...", "raw_content": "\nसाधं सोपं आयुष्य... साधं सोपं जगण्यासाठी...\nचांद होता, रात होती, रातराणी सोबती\nआसमंती प्रीत होती, धुंद गाणी सोबती\nसूर होता, नूर होता, पूर होता जीवनी\nहाय आता आठवांच्या रिक्त खाणी सोबती\nसदैव माझा पाठलाग का करीत असतो झब्बू\nखेळ कुठेही, खेळ कसाही मलाच मिळतो झब्बू\nफुले घेऊनी जातो जेंव्हा कुठल्या राणीसाठी\nराणी तेंव्हा थांबुन असते भलत्या राजासाठी\n'लग्न-पत्रिका' घेऊन येते, देऊन जाते झब्बू\nखेळ कुठेही, खेळ कसाही मलाच मिळतो झब्बू\nपहिला पाऊस पडतो तेंव्हा\nपहिला पाऊस पडतो तेंव्हा\nहातातली कामं टाकुन देउन\nSelect ratingGive पहिला पाऊस पडतो तेंव्हा 1/10Give पहिला पाऊस पडतो तेंव्हा 2/10Give पहिला पाऊस पडतो तेंव्हा 3/10Give पहिला पाऊस पडतो तेंव्हा 4/10Give पहिला पाऊस पडतो तेंव्हा 5/10Give पहिला पाऊस पडतो तेंव्हा 6/10Give पहिला पाऊस पडतो तेंव्हा 7/10Give पहिला पाऊस पडतो तेंव्हा 8/10Give पहिला पाऊस पडतो तेंव्हा 9/10Give पहिला पाऊस पडतो तेंव्हा 10/10\nपहिला पाऊस पडतो तेंव्हा विषयीपुढे वाचा\nमी जसा आहे, तसा आहे\nमी जसा आहे, तसा आहे\nसिंह भासे मी कुणा केंव्हा\nश्वानही बोले कुणी केंव्हा\nबोलती कोणी ससा आहे\nमी जसा आहे, तसा आहे\nSelect ratingGive मी जसा आहे, तसा आहे 1/10Give मी जसा आहे, तसा आहे 2/10Give मी जसा आहे, तसा आहे 3/10Give मी जसा आहे, तसा आहे 4/10Give मी जसा आहे, तसा आहे 5/10Give मी जसा आहे, तसा आहे 6/10Give मी जसा आहे, तसा आहे 7/10Give मी जसा आहे, तसा आहे 8/10Give मी जसा आहे, तसा आहे 9/10Give मी जसा आहे, तसा आहे 10/10\nमी जसा आहे, तसा आहे विषयीपुढे वाचा\nतुम्ही घरात शिरता तेंव्हा\nसारं शांत शांत असतं\nचपला जागेवर, पेपर टिपॉयवर\nसारं जागच्या जागी असतं\nतुमची वाट बघत बसलं असतं\nSelect ratingGive बायको नावाचं वादळ 1/10Give बायको नावाचं वादळ 2/10Give बायको नावाचं वादळ 3/10Give बायको नावाचं वादळ 4/10Give बायको नावाचं वादळ 5/10Give बायको नावाचं वादळ 6/10Give बायको नावाचं वादळ 7/10Give बायको नावाचं वादळ 8/10Give बायको नावाचं वादळ 9/10Give बायको नावाचं वादळ 10/10\nबायको नावाचं वादळ विषयीपुढे वाचा\nआले किती गेले किती\nनाही कधीही पाहिले, आले किती गेले किती\nहे काय हाती राहिले, आले किती गेले किती\nआहे कधीचा थांबलो राणी तुझ्या साठीतरी\nमी श्वास नाही मोजले, आले किती गेले किती\nSelect ratingGive आले किती गेले किती 1/10Give आले किती गेले किती 2/10Give आले किती गेले किती 3/10Give आले किती गेले किती 4/10Give आले किती गेले किती 5/10Give आले किती गेले किती 6/10Give आले किती गेले किती 7/10Give आले किती गेले किती 8/10Give आले किती गेले किती 9/10Give आले किती गेले किती 10/10\nआले किती गेले किती विषयीपुढे वाचा\nमला वाटते जगण्या बद्दल\nSelect ratingGive मी लिहितो कारण... 1/10Give मी लिहितो कारण... 2/10Give मी लिहितो कारण... 3/10Give मी लिहितो कारण... 4/10Give मी लिहितो कारण... 5/10Give मी लिहितो कारण... 6/10Give मी लिहितो कारण... 7/10Give मी लिहितो कारण... 8/10Give मी लिहितो कारण... 9/10Give मी लिहितो कारण... 10/10\nमी लिहितो कारण... विषयीपुढे वाचा\nओळखलंत का परवेझ मला\nSelect ratingGive कणा (अतिरेक्याचा) 1/10Give कणा (अतिरेक्याचा) 2/10Give कणा (अतिरेक्याचा) 3/10Give कणा (अतिरेक्याचा) 4/10Give कणा (अतिरेक्याचा) 5/10Give कणा (अतिरेक्याचा) 6/10Give कणा (अतिरेक्याचा) 7/10Give कणा (अतिरेक्याचा) 8/10Give कणा (अतिरेक्याचा) 9/10Give कणा (अतिरेक्याचा) 10/10\nकणा (अतिरेक्याचा) विषयीपुढे वाचा\nहे निव्वळ आकर्षण असतं\nSelect ratingGive प्रेमाची जोड 1/10Give प्रेमाची जोड 2/10Give प्रेमाची जोड 3/10Give प्रेमाची जोड 4/10Give प्रेमाची जोड 5/10Give प्रेमाची जोड 6/10Give प्रेमाची जोड 7/10Give प्रेमाची जोड 8/10Give प्रेमाची जोड 9/10Give प्रेमाची जोड 10/10\nप्रेमाची जोड विषयीपुढे वाचा\nज्या ज्या वयात जे जे करायचं\nज्या ज्या वयात जे जे करायचं\nत्या त्या वयात ते ते करायचं\nलहानपणी... फुलपाखरांच्या मागे धावायचं\nतरुण वयात 'पाखरां'च्या मागे धावायचं\nप्रौढ वयात कुटुंबासाठी धाव धाव धावायचं\nम्हातारपणी देवाचं नाव घेत गप पडून रहायचं...\nज्या ज्या वयात जे जे करायचं\nत्या त्या वयात ते ते करायचं\nSelect ratingGive ज्या ज्या वयात जे जे करायचं 1/10Give ज्या ज्या वयात जे जे करायचं 2/10Give ज्या ज्या वयात जे जे करायचं 3/10Give ज्या ज्या वयात जे जे करायचं 4/10Give ज्या ज्या वयात जे जे करायचं 5/10Give ज्या ज्या वयात जे जे करायचं 6/10Give ज्या ज्या वयात जे जे करायचं 7/10Give ज्या ज्या वयात जे जे करायचं 8/10Give ज्या ज्या वयात जे जे करायचं 9/10Give ज्या ज्या वयात जे जे करायचं 10/10\nज्या ज्या वयात जे जे करायचं विषयीपुढे वाचा\nतुमचा ईमेल पत्ता द्या\nनवे लेखन प्रकाशित झाले की गूगल फीडबर्नर च्या कृपेने आपोआप आपल्या ईमेलवर येईल\nखरं तर माझ्याविषयी काहीही माहिती जाणून घ्यायची इच्छा तुम्हाला व्हावी असं या माहितीत काहीही नाही तरीही आपण इथे, या पानावर, आलाच आहात तर आपल्याला पिडण्याचं थोडं स्वातंत्र्य मी घेतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.marathi.aarogya.com/%E0%A4%86%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%86%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0/%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%93%E0%A4%B2%E0%A5%89%E0%A4%9C%E0%A5%80/%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87.html", "date_download": "2018-10-16T21:02:47Z", "digest": "sha1:EE23NZQUYC77CWBPAOW6EQBFWPBHJTCC", "length": 9769, "nlines": 155, "source_domain": "www.marathi.aarogya.com", "title": "तपासणी केंद्रे - आरोग्य.कॉम - मराठी", "raw_content": "\nपोषक पदार्थ आणि अन्न\nकोड - पांढरे डाग\nपुण्यातील काही तपासणी केंद्रे\n१३१९, जंगली महाराज रस्ता,\nशिवाजीनगर. पुणे ४११ ००५\nफोन. +९१२० ५५३४८०१, ५५३४१८६, ५५३४९८७ श्री. हॉस्पिटल\nसिध्दार्थ कॉप्लेक्स, पुणे-नगर रस्ता,\nसंपर्क व्यक्ती: डॉ. श्रीहरी ढोरे - पाटील.\nफ्लॉट नं ४०२, भक्ती अपार्ट,\nशंकर शेट रस्ता, पुणे ४११ ०४२\nफोन. +९१२० ६५४५२७ लायन स्कॅन सेंटर\nजहांगिर हॉस्पिटल, ३२ ससून रस्ता,\nजहांगिर हॉस्पिटल डिपार्टमेंट ऑफ अल्ट्रासाऊंड\nफोन. +९१२० ६१२८००० जहांगिर हॉस्पिटल डिपार्टमेंट ऑफ अल्ट्रासाऊंड\n१३१७ कसबा पेठ, पुणे ४११ ०११\nफोन: +९१२० ४५४२३२, ४५००५०\nदीनदयाल कॅन्सर रिसर्च सेंटर\n९२६ फर्गसन कॉलेज रस्ता,\nफोन. +९१२० ५६५२४९७, ५६५५६५१, ५६५१६१३, मेडीव्हीजन\nफ्लॉट नं ४९३, पाटील प्लाझा, मित्रमंडल समोर,\nपर्वती, पुणे ४११ ००९.\nडिजिटल सबट्रॅक्शन अँजिओग्राफी (डि. एस. ए.)\nहृदयविकार: तुम्हांला माहीत आहे का\nजगभरात एकूण मृत्यूंपैकी जास्तीत जास्त मृत्यू हे हृदयविकारानं होतात आणि हे प्रमाण दरवर्षी वाढतं आहे. पुढे वाचा…\nआरोग्य म्हणजे सुदृढता असणे किंवा सुरळीतता असणे. सुदृढता, सुरळीतता आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी मार्गदर्शन करणे हा या वेबसाईटचा प्रयत्न आहे. आरोग्य.कॉम ही भारतातील आरोग्य विषयक माहिती पुरवण्यात सर्वात अग्रेसर असणा-या वेबसाईट्सपैकी एक आहे. या आरोग्यविषयक माहिती पुरवणा-या साईट्स म्हणजे डॉक्टर नव्हेत. पण आरोग्याविषयी पुरक माहिती व उपचारांचे वेगवेगळे माध्यम उपलब्ध करुन देणारी प्रगत यंत्रणा आहे. या साईटच्या गुणधर्मांमुळे इंटरनेटचा वापर करणा-यांमधे आरोग्य.\n» आमच्या सर्व समर्थन गट पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nआमच्या बातमीपत्राचे सदस्यत्व घ्या\nआरोग्य संबंधित नवीन माहिती मिळवा.\nआरोग्य.कॉम ही भारतातील एक आरोग्याविषयीची आघाडीची वेबसाईट आहे. ह्या वेबसाईटवर तुम्हाला आरोग्याविषयी जवळ जवळ सर्व वैद्यकीय आणि सर्वसामान्य माहिती मिळण्यास मदत होईल असे विभाग आहेत.\nहे आपले संकेतस्थळ आहे, यात सुधारण्याकरिता आपले काही प्रस्ताव किंवा प्रतिक्रीया असतील तर आम्हाला जरुर कळवा, आम्ही आमचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करू\n“माझे नाव पुंडलिक बोरसे आहे, मला आपल्या साइट मुळे फार उपयुक्त माहिती मिळाली म्हाणून आपले आभार व्यक्त करण्यासाठी ईमेल पाठवीत आहे.\nकॉपीराईट © २०१६ आरोग्य.कॉम सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.pankajz.com/2014/06/blog-post_4162.html", "date_download": "2018-10-16T21:45:29Z", "digest": "sha1:UBKFOST74OWWHDXUFPG3JLQ7D4YGRMY4", "length": 19315, "nlines": 376, "source_domain": "www.pankajz.com", "title": "आजवरचा (मराठी) ब्लॉग प्रवास - Pankaj भटकंती Unlimited™", "raw_content": "\nआजवरचा (मराठी) ब्लॉग प्रवास\n/ in मराठी ब्लॉगर्स\nमराठीत ब्लॉग्ज वाचता यायला लागले आणि त्यानंतर काही काळाने लिहिताही यायला लागले. साधारण जून २००९ मध्ये पहिली मराठी पोस्ट लिहिली होती. मी फिदा आहे नावाची. त्याचा पुढचा भागही लागोपाठ प्रकाशित केला. त्यापूर्वी फक्त उसन्या इंग्रजीत ब्लॉग लिहायचो, काही बरे वाईट फोटो काढायचो आणि ते ब्लॉगवर लावायचो. पण मराठी टायपिंग जमायला लागले आणि नंतर हळुहळू शब्दांनाही धुमारे फुटले. पुढे बर्‍याचशा पोस्ट मराठीत लिहायचा चंग बांधला. त्यात आपल्या भुंग्याने मदत केली. रोज येऊन त्याचा ब्लॉग वाचायचो. हळूहळू ओळख वाढली आणि चॅट करायला लागलो. मग त्याच्या ब्लॉगच्या ट्रिक्स, टेंप्लेट्स समजायला लागले. विजेट कसे लावायचे हेही कळले. त्याच्याकडून महेंद्र कुलकर्णींची ‘काय वाट्टेल ते’ ओळख झाली. सुंदर हस्ताक्षरवाल्या सोमेशचा ब्लॉग सापडला. आदितीचा मोगरा फुलला. मिपा, उपक्रम, मनोगत कडे जाऊन वाचायचो. एखाद दोन लेख लिहिलेही. पण तिथे सकस चर्चेबरोबर एकमेकांची खेचण्यातच जास्त इंटरेस्ट. लवकरच तो उत्साह मावळला. मराठीब्लॉग्ज.नेटवर जाऊन यादी काढली. माझ्या आवडीच्या विषयांवर लिहिणार्‍या ब्लॉग्जची. एक एकापाठोपाठ एकेक रीडरमध्ये ऍड केले. प्रत्येक ब्लॉगरशी पर्सनली ओळख होत गेली.\nअनिकेतच्या ब्लॉगवर मराठी रहस्यकथा वाचल्या. तशी कधी आपल्याला बापजन्मात जमणार नाही म्हणून प्रत्येक कथेसरशी त्याच्यावर जळत होतो. विशाल तेलंग्रे औरंगाबादेहून किल्ला लढवत होता. कॉलेजच्या फर्स्ट इयरला असूनही त्याला ब्लॉगचं सगळं येतं म्हणून त्याचा हेवा. सगळ्यांशी एकदा भेटावे असे वाटून गेले. हे स्वप्न पहिल्या मराठी ब्लॉग मेळाव्याने प्रत्यक्षात आणले. स्टार माझा, सकाळ आणि इतर मिडियाशी जवळून ओळख झाली. मेळाव्याच्या निमित्ताने भुंगा, अनिकेत, विक्रांत यांच्या ओळखी आणि प्रत्यक्ष भेटी झाल्या. ब्लॉगर्सबद्दल first impression असे काहीसे होते.\nभुंगा: अरे… केवढा मोठा (वयाने आणि शरीराने) आहेस तू… मी आपला माझ्या साईझचा अझ्युम करत होतो. पण नंतर माझा चांगला मित्र झाला. खूप गप्पा मारल्या आणि बर्‍याच आयुष्याच्या गोष्टी शेअर केल्या.\nअनिकेत: कसली तरी भारीतली सायकल घेऊन आला होता. उगाच पुणेरी शब्द फेकत बोलायचा. फोटोग्राफीबद्दल विशेष प्रेम होते.\nविक्रांत: एकदम सेलेब्रिटी व्यक्तिमत्त्व दिसतंय. खूप सारं प्रासादिक बोलतो. माझ्या डोक्यावरुन जाणारं.\nएका मीटिंगमध्ये गौरीही भेटली. अनिकेतमधल्या साहित्यिकाचा खून पाडून त्याला कॅमेराचे वेड लावले. “बास्स रे बास्स असंच हवंय मला” हा त्याचा डायलॉग प्रसिद्ध झाला. काही खवचट लोकांनी कॅमेरा घेऊन दिला की डीलरकडून किती कमिशन मिळते हेही विचारुन झाले. आपल्यासारखाच ट्रेकर म्हणून रोहन सापडला. त्याचे दोन-तीन ब्लॉग होते. खादाडीपासून भटकंतीपर्यंत सगळेच विषय माझ्या जिव्हाळ्याचे. मग त्याच्याशी मैत्री झाली.\nपुढे सुहास (अण्णा), दीपक, विद्याधर (बाबा), योमुं, सागर, सिद्ध्या, आपा, आका, सचिन असे बझ्झवर जमा झाले. चॅट होत राहिले. प्रत्येकाचे काही पैलू समजले. अनघाशी मैत्री झाली. तिचा ब्लॉग वाचायला त्या काळी दहा दिवस लागले होते. प्रत्यक्ष भेटायचा योग रोहन, शमिका, अनुजा, आका, सुहास, योमु, साबा, आकाश, दिप्या यांच्यासोबत आलाही. स्नेहलसोबत एक मस्तपैकी नळीच्या वाटेचा ट्रेक केला. फक्त ऑनलाईन ओळखीवर ती या मुक्कामी ट्रेकला माझ्यावर विश्वास टाकून आली होती. पण एवढी भटकंती करुनही सगळ्या ग्रुपसोबत ट्रेकचं अजून काही समीकरण जुळेना. माचाफुकोच्या मस्त कलंदर भटकंतीचा हेवा वाटू लागला. एकदा नक्की जाणार आहे मी त्याच्यासोबत. मग हळूहळू ज्याला हवं त्याला फोटोचं ग्यान पाज, कॅमेरा घ्यायला सजेशन्स दे, बळेच पकडून फोटो दाखव, ब्लॉग पोस्ट वाचायला लाव असं करता करता सगळ्यांशी जिव्हाळा वाढला. फोनवर जरी अनेकांशी बोलणं झालं असलं तरी प्रत्यक्ष भेटीत काही वेगळीच मजा असते. मुंबईकर ब्लॉगर्स एकमेकांना नेहमी भेटत असतात, पण पुण्याच्या नशिबी हे भाग्य कधी\nतरी न भेटलेल्या ब्लॉगर मित्रांनो, विभि, आपा, सचिन, सिद्ध्या, अनघा, सौरभ… कधी भेटताय मस्त खूप गप्पा मारु, चहा ढोसू, खादाडी करु बास्स… बाकी काहीच अपेक्षा नाही.\nमाहितीच नाही तू हे लिहिलेलं मला ह्या ब्लॉग प्रकरणात आपण सगळे एकमेकांना भेटलो हेच भारी वाटतंय मला ह्या ब्लॉग प्रकरणात आपण सगळे एकमेकांना भेटलो हेच भारी वाटतंय :D :D :D पाऊस सुरू झाला :D :D :D पाऊस सुरू झाला \nहे लिहिल्यावर मी आणि योमु मुंबईला येऊन भेटलो होतो.\nएकदा एका माणसाने वाघ पाळला होता. मी तो वाघ पहायला गेलो. त्याची परवानगी घेऊन त्या वाघाला बाहेर फिरायला घेऊन गेलो. बाहेर म्हणजे एकदम बाहेरगा...\n:-) “रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा\nआजची तरुण पिढी ना… काही धरबंधच राहिला नाही. वारेमाप उधळपट्टी करतात. जुन्या परंपरा, संस्कृती काही काही पाळत नाहीत. रोज ऑफिसात जायचं आणि घर...\nलहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा...\nआपले वय काय हो असे कुणी विचारले की आपली प्रतिक्रिया काय असते असे कुणी विचारले की आपली प्रतिक्रिया काय असते मुलींना हा प्रश्न सहसा आवडत नाही. काहींना सरळ उत्तर द्यावेसे वाटेलही. जेष्ठ...\nऐन हिवाळ्यातला ऑफबीट लडाख\nलडाखचे स्वप्न २०१२च्या ऑगस्टमध्ये खरं तर पूर्णत्वास गेले होते. ऐन पर्यटन हंगामातले सगळ्या प्रकारचे अनुभव घेऊन झाले होते. लेह मार्केट, खरेदी,...\nकुठे भैरवनाथाचे देऊळ, कुठे वाघजाईचं ठाणं. कुठं क्षेत्रपाल खंडोबाचं राऊळ तर कुठे पिराचं स्थान. कधी शिवाचं लिंग तर कुठे मरीआईची घुमटी. शि...\nगेल्या काही महिन्यांचे थोडेफार जमलेले धुकट प्रयत्न... खूप वेगळी लोकेशन्स. बहुतेक लोकांना माहित नसलेली... घ्या गोड मानून \nमी खाल्लेल्या पाणीपुरीची गोष्ट.\nदिवाळी नुकतीच संपली ना... गोडधोड खाऊन सगळे तोंड पाणचट झाले होते. गेला काजू, बदाम, पिस्ते अशा फुकट मिळालेल्या ड्रायफ्रुट्सपासून सुरु झालेली ...\nएसीत बसे, पीसीत घुसे, दिस काढी कसेबसे, हापिसात अशी अवस्था झाली असताना शहरात घुसमटलेल्या जीवाला काहीतरी वेगळे हवे असते. म्हणूनच दिला का...\nपाऊस रानारानांत, पानापानांत आणि मनामनांत रुणझुणू लागला की सह्यभ्रमरांना साद घालतात ते सह्याद्रीचे कडे.राकट कडे, उन्हाळ्यात वणव्यांनी उजाड...\nये रे ये रे पावसा\nलहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा...\nDesigned by - भटकंती अनलिमिटेड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/node/6385", "date_download": "2018-10-16T20:22:59Z", "digest": "sha1:YZFGXBOYQL745XSNLHDJGW5YVE4Y52Z4", "length": 22981, "nlines": 184, "source_domain": "aisiakshare.com", "title": " Making of photo and status : १०. अंतिम भाग (समारोप) | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nप्रस्तावना : ज्यांची प्रस्तावना वाचायची राहून गेली असेल, त्यांनी ती वाचण्याकरिता कृपया खाली दिलेल्या लिंकवर हळुवारपणे टिचकी मारावी.\nकाही अपरिहार्य कारणास्तव (कोणतेही कारण न सांगण्याकरिता हे एक चांगले कारण असते, नाही हा) माझी ही मालिका मी थांबवत आहे. तरी मी असे करण्याचे कारण सांगतो. गेले दहा आठवडे म्हणजे अडीच महिने मी ही मालिका चालवत असताना एक गोष्ट माझ्या निदर्शनास आली, की दर रविवारी मी मालिकेचा नवीन भाग प्रसिद्ध करतो. रविवार ते मंगळवार, बुधवार प्रतिक्रियांना उत्तरे देण्यात जातात. गुरुवार ते शनिवार पुन्हा नवीन भाग लिहितो. आणि रविवारी तो प्रसिद्ध करतो. गेले अडीच महिने हे असेच चक्र चालू आहे. त्यामुळे होतंय काय, की एकाच प्रकारच्या लिखाणात मी अडकून पडलोय. माझे इतर लिखाण आणि वैयक्तिक वाचन बंद झालेय. जरका मी अजून पुढील दहा भाग लिहिले तर पुन्हा पुढील अडीच महिने त्या चक्रात अडकून पडण्याची निश्चिंती झाली. आणि हे लेखक म्हणून मला नक्कीच परवडणारे नाही. लेखकाने नेहमी चौफेर लिखाण करावे या गोष्टीला माझ्या स्वतःकडूनच बाधा येत आहे.\nआणि म्हणूनच खालील ११ फोटो आणि त्यांचे स्टेटस एकत्रच प्रसिद्ध करून माझ्या ह्या मालिकेला मी आज पूर्णविराम देत आहे. खालील फोटो आणि स्टेट्सना मी मेकिंग लिहिले नाही, याकरिता आपण नाराज व्हाल याची मला कल्पना आहे. त्याबद्दल मी आपली माफी मागतो. नऊ मेकिंगसहित वीस फोटो आणि त्यांचे स्टेटस अशा या मालिकेला आपण भरभरून प्रतिसाद दिलात, माझ्या कार्याचे कौतुक केलेत, एका नवीन प्रयोगाला पाठिंबा दिलात, याकरिता मी आपणां सर्वांचा आभारी आहे.\nमाझ्या एका वैयक्तिक ग्रुपवर चर्चा करताना मला making of photo and status ची कल्पना सुचली. आणि आपण ती उचलून धरली याचा मला फार आनंद आहे. दर आठवड्याला एक मेकिंग लिहिणे आणि रविवार सकाळची बरोबर नऊची वेळ पाळून ते प्रसिद्ध करणे हे कार्य माझ्याकरीता खरोखरच आव्हानात्मक होते, जे पूर्ण करताना मला फार आनंद मिळाला. पुष्कळ काही शिकायला मिळाले. वैयक्तिक अडचणींवर मात करून, Dead line पाळून आणि लेखाची गुणवत्ता सांभाळून लिखाण कसे करावे, याचा मला चांगलाच सराव झाला. याचे संपूर्ण श्रेय मी आपणां सर्वांना देतो. महिन्यातून एखादा लेख लिहिणाऱ्या मला, लागोपाठ नऊ रविवार लेख लिहिता येण्यामागे आपण दिलेल्या प्रोत्साहनाचाच मोठा सहभाग आहे. त्याकरिता आपले पुन्हा एकदा आभार\nयापुढील माझ्या लिखाणालाही आपले असेच प्रेम, आशीर्वाद आणि आश्रय मिळेल याची मला खात्री आहे.\nकळावे, लोभ असावा ही विनंती.\nमहत्वाची सूचना : खालील फोटो हे फेसबुकवरून दिलेल्या लिंक आहेत. त्यामुळे ज्यांच्या नोडवर फेसबुक चालत नाही त्यांना खालील फोटो दिसणार नाहीत.\nहियां तो हम बहुत खुस हैं ऐसन लागत है के हम अपन के खेत मांही बैठें है ऐसन लागत है के हम अपन के खेत मांही बैठें है हां तरकारी के खेत मां और बतावा, गईयान को कोई बछडा वछडा होई के नाही\nफुलपाखरु म्हणे, सोडवेना मज साथ ह्या सुंदर हातांची, स्पर्शुनी येतसे आठवण माझ्या प्रियतमेची \nपपई नांव आहे माझं. पण मला पालक भारी आवडतो. I am a sailor man. माझ्या हाताची बेंडकुळी पाहिलीत का एक ठोसा लगावला ना तर समोरचा थेट ढगात जातो.\nछान झालं, माझ्या मालकाचं तंगडं मोडलं ते ढोल्या कुठचा जणू गव्हाचं पोतंच कि हो आता काही दिवस फुकटच्या रपेटीतून माझी सुटका आता काही दिवस फुकटच्या रपेटीतून माझी सुटका हिं हिं हिं हिं \nखालील स्टेटस मी सहज गंमत म्हणून लिहिलं होतं. whatsapp करिता नव्हतं. त्यामुळे ते जरासं मोठं झालेलं दिसेल.\n हो बाजुला, नाहीतर मला स्वाईन फ्लूचा प्रसाद देशील.\n फक्त एका फोटोकरता, नाही त्या गोष्टीचा मला मुका घ्यावा लागतोय.\n पडून रहा की गुमान. कशापायी वळवळतेय, गुदगुल्या होतायत् ना मला.\n4- कधीचा XXणाला चावतोय मेला \n का म्हून माझ्या डोळ्यात बघतायसा लई आवडल्याले दिसत्यात. हाइतच झ्याक लई आवडल्याले दिसत्यात. हाइतच झ्याक आमची मिशेस तर लई जीव टाकते बघा माझ्या डोळ्यांवर.\nमटकीच्या ऊसळीचा रस्सा, नुकत्याच तव्यावरुन काढलेल्या चपात्या, पापड आणि कैरीचं लोणचं असा जेवणाचा खासा बेत. वाह् स्वर्ग\nबघा बाईजी, सक्काळच्या वखताला तुमची खिटपिट नाय पायजेल. म्या सांगतो, जमतंय तर ठेवा, नायतर आत्ताच्याला माझा हिसाब चुकता करून टाका. बात फिनीस्\n नको ना काढू माझा फोटो माझा अवतार काही बरोबर नाहिए.\"..... मी आपला प्रेमाने फोटो काढायला गेलो तर सौ.ने माझा असा पोपट केला.\nअसं करायचं नाही बाळा. स्टाईल मारायची होती तर दुसरं कोणतंही झाड पकडायचं. बिचार्या जोडप्यांना त्रास दिलास. त्यांचं आपलं चाललं होतं, गुलुगुलु.\nकाहो सचिनदादा, संपवताय का\nकाहो सचिनदादा, संपवताय का\n@ अनु राव, आपण एवढया मायेने विचारलेले वाचून बरं वाटलं.\nलेखकाने नेहमी चौफेर लिखाण करावे या गोष्टीला माझ्या स्वतःकडूनच बाधा येत आहे.\n@ anant_yaatree, माझ्या मताशी आपण सहमती दर्शविल्याबद्दल आपले आभार.\nमटकीच्या ऊसळीचा रस्सा, नुकत्याच तव्यावरुन काढलेल्या चपात्या, पापड आणि कैरीचं लोणचं असा जेवणाचा खासा बेत. वाह् स्वर्ग\nतो फोटो, सेटेरिस पारिबस, मटकीच्या उसळीच्या रश्श्याऐवजी मटणाचा रस्सा म्हणूनदेखील सहज खपून जाईल.\nह्म्म्म्म्... आजीबाई खरोखरच सेक्सी आहेत.\n नको ना काढू माझा फोटो माझा अवतार काही बरोबर नाहिए.\".....\nवहिनी प्रामाणिक आहेत. की त्यांना आत्मभान की काय म्हणतात ते आहे.\nअसं करायचं नाही बाळा. स्टाईल मारायची होती तर दुसरं कोणतंही झाड पकडायचं. बिचार्या जोडप्यांना त्रास दिलास. त्यांचं आपलं चाललं होतं, गुलुगुलु.\nआणि तुम्ही तिथे फोटो काढून वाहत्या गंगेत१ हात धुवून घेतलेत, त्याचे काय तुम्हाला नाही मिळाले दुसरे झाड, झपाटायलाफोटो काढायला\nआणि तो जोडप्याला त्रास देणारा हीरो (फोटोचा सब्जेक्ट) तुमचाच प्लांट नाही कशावरून\nपिंक चड्डी ब्रिगेडवाले काय तुम्ही\n१ 'गळत्यात' म्हणणार होतो, पण म्हटले जाऊ दे.\n@ 'न'वी बाजू, १) मी जेवायला बसलो होतो. कडकडून भूक लागली होती. आणि सौ.ने माझ्या पुढ्यात मटकीच्या ऊसळीचा रस्सा, नुकत्याच तव्यावरुन काढलेल्या चपात्या, पापड आणि कैरीचं लोणचं असं वाढलेलं ताट माझ्या पुढ्यात आणून ठेवलं. ते पाहून माझ्या तोंडाला एवढं पाणी सुटलं, की असं भरलेलं ताट माझ्या नशिबात असणं हे मला स्वर्गाहूनही सुंदर वाटलं. तो क्षण मला बंदिस्त करावासा वाटला. आणि म्हणून पहिला घास घेण्यापूर्वी मी ताटाचा फोटो काढून घेतला.\n२) आजीबाई खरोखरच सेक्सी आहेत.\n>>> तुमचं आमचं मत सेम असतं की हो. हा\n३) वहिनी प्रामाणिक आहेत. की त्यांना आत्मभान की काय म्हणतात ते आहे. >>> दोन्हीही\n४) तो जोडप्याला त्रास देणारा हीरो (फोटोचा सब्जेक्ट) तुमचाच प्लांट नाही कशावरून >>> अहो, तो फोटोतील हिरो म्हणजे मीच आहे. माझाच फोटो आहे तो >>> अहो, तो फोटोतील हिरो म्हणजे मीच आहे. माझाच फोटो आहे तो मी झाडाजवळ फोटो काढायला उभा राहिलो तेव्हा मला माहीतच नव्हतं की पलीकडे जोडपं बसलंय. जेव्हा घरी आल्यावर मी सहलीचे फोटो पाहिले, तेव्हा मला फोटोत ते जोडपं दिसलं. आपल्या हातून काहीतरी चुकल्याची मला जाणीव झाली म्हणून मी स्वतःवरच तसं स्टेटस लिहिलंय.\nआपण सर्व फोटो आणि स्टेटस मन लावून वाचले, त्याकरिता मी आपला फार आभारी आहे. मी केलेल्या श्रमाचे फळ मला मिळाले.\nहेमा मालिनी (जन्म : १६ ऑक्टोबर १९४८)\nजन्मदिवस : कोशकार नोह वेबस्टर (१७५८), लेखक ऑस्कर वाइल्ड (१८५४), नाटककार यूजीन ओनील (१८८८), समाजसुधारक अनंत हरी गद्रे (१८९०), छायाचित्रकार पॉल स्ट्रॅन्ड (१८९०), हिंदी साहित्यिक, संसदपटू सेठ गोविंददास (१८९६), कवी सोपानदेव चौधरी (१९०७), तत्त्वज्ञ लुई अल्थ्यूसर (१९१८), नोबेलविजेता लेखक ग्युंटर ग्रास (१९२७), तबलावादक पं. लच्छू महाराज (१९४४), ग्रेटफुल डेड गिटारिस्ट बॉब वेअर (१९४७), नर्तकी व अभिनेत्री हेमामालिनी (१९४८)\nमृत्युदिवस : चित्रकार ल्यूकास क्रॅनाक थोरला (१५५३), तत्त्वज्ञ गास्ताँ बाशलार (१९६२), कर्नाटक शैलीतील गायक चेंबई (१९७४), कादंबरीकार ना. सं. इनामदार (२००२), विचारवंत, लेखक गो. पु. देशपांडे (२०१३)\n१५/१६ ऑक्टोबर : एडा लव्हलेस दिन (विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित क्षेत्रांत कार्यरत महिलांच्या सन्मानार्थ)\nवर्धापनदिन : वॉल्ट डिजनी कंपनी (१९२३)\n१७९३ : फ्रेंच राज्यक्रांती - फ्रान्सची सम्राज्ञी मारी आंत्वानेतला गिलोटिनद्वारे देहदंड.\n१९०५ : लॉर्ड कर्झनने बंगालच्या फाळणीचा हुकुम दिला.\n१९५१ : पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान लियाकत अली खान यांची रावळपिंडीत हत्या.\n१९७५ : देवीरोगाचा नैसर्गिक संसर्ग झाल्याचा जगातला अखेरचा दाखला (बांगलादेश).\n१९८६ : राईनहोल्ड मेसनर ८००० मीटरहून अधिक उंचीची जगातली सर्व (१४) शिखरे सर करणारे पहिले गिर्यारोहक ठरले.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 3 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.snpnews.in/2018/09/28/%E0%A4%85%E0%A5%85%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%81%E0%A4%9A/", "date_download": "2018-10-16T21:56:49Z", "digest": "sha1:ZP6I4BP35YZLVW3CWDCMN2FAD2KCJ6KB", "length": 5658, "nlines": 85, "source_domain": "www.snpnews.in", "title": "अॅपलचे 3 नवे फोन भारतीय बाजारपेठेत लाँच - SNP News | News Articles | Blogs | Technology | Social | Political | Education |Cultural", "raw_content": "\nअॅपलचे 3 नवे फोन भारतीय बाजारपेठेत लाँच\nअॅपलचे 3 नवे फोन आज भारतीय बाजारपेठेत लाँच होत आहेत. आयफोन 10 आर, आयफोन 10 एस आणि आयफोन 10 एस मॅक्स आजपासून विक्रीसाठी खुले होत आहेत. 76 हजार 900 रुपयांपासून ते 1 लाख 44 हजार 900 पर्यंत आयफोनच्या किंमतीत हे फोन उपलब्ध होत आहेत.\nआयफोन 10 आर – 64 जीबी पासून 256 जीबी पर्यंत,आयफोन 10एस – 64 जीबी पासून 512 जीबी पर्यंत,आयफोन 10एस मॅक्स – 64 जीबी पासून 512 जीबी पर्यंत\nआयफोन 10 आर – 12 मेगापिक्सल सिंगल वाइड अॅंगल कॅमेरा, आयफोन 10 एस- 12 मेगापिक्स वाइड अॅंगल आणि टेलीफोटो ड्युअल कॅमेरा\nआयफोन 10 एस मॅक्स – 12 मेगापिक्स वाइड अॅंगल आणि टेलीफोटो ड्युअल कॅमेरा\nआयफोन 10 आर -6.1 इंच एलसीडी डिस्प्ले,आयफोन 10एस -5.8 इंच ओएलईडी डिस्प्ले,आयफोन 10एस मॅक्स – 6.5 इंच ओएलईडी डिस्प्ले\nआयफोन 10 आर – 76 हजार 900 रु. पासून 91 हजार 900 रु. पर्यंत, आयफोन 10एस – 99 हजार 900 रु. पासून 1 लाख 14 हजार 900 रु. पर्यंत\nआयफोन 10एस मॅक्स – 1 लाख 09 हजार 900 रु. पासून 1 लाख 44 हजार 900 रु. पर्यंत\nTagged अॅपल फोन लाँच\nइंडोनेशियात भूकंप, त्सुनामीचा धोका\nव्यापारासाठी उच्चस्तरीय सल्लागार समिती\nमहिंद्रा स्कॉर्पिओ एसयूवीचे फेसलिफ्ट मॉडेल भारतात लाँच\n ट्विटरने नवं आणलं हे फिचर\nकृषी उत्पादनांच्या निर्यातीस प्रोत्साहन देण्यासाठी सुरेश प्रभु यांचा पुढाकार\nमहाराष्ट्र स्वाभिमान युवक उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी वैभव वीरकर यांची निवड\nकृषी उत्पादनांच्या निर्यातीस प्रोत्साहन देण्यासाठी सुरेश प्रभु यांचा पुढाकार\nदादरच्या फूल मार्केटमध्ये गोळीबार, एकाची हत्या\nप्रस्तावित नवीन औद्योगिक धोरण लवकरच मंजूर होईल – सुरेश प्रभु\nफुटवेअर आणि लेदर सेक्टरसाठी केंद्र सरकारचे खास पॅकेज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.snpnews.in/2018/10/05/%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%B3-%E0%A4%8F%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%A8-%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%AE/", "date_download": "2018-10-16T21:56:16Z", "digest": "sha1:ETEXSNII6FMJL5D5WNCXDVMXPOZ6K3WG", "length": 6789, "nlines": 75, "source_domain": "www.snpnews.in", "title": "हिरवळ एज्युकेशन ट्रस्ट नियोजित मुंबई विद्यापीठा अंतर्गत आंतर महाविद्यालयीन भव्य कबड्डी स्पर्धांची दमदार सुरुवात... - SNP News | News Articles | Blogs | Technology | Social | Political | Education |Cultural", "raw_content": "\nहिरवळ एज्युकेशन ट्रस्ट नियोजित मुंबई विद्यापीठा अंतर्गत आंतर महाविद्यालयीन भव्य कबड्डी स्पर्धांची दमदार सुरुवात…\n05/10/2018 05/10/2018 SNP ReporterLeave a Comment on हिरवळ एज्युकेशन ट्रस्ट नियोजित मुंबई विद्यापीठा अंतर्गत आंतर महाविद्यालयीन भव्य कबड्डी स्पर्धांची दमदार सुरुवात…\nमा. जे. जे. पाटील सर (सहकार्य अध्यक्ष रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन), श्री. मोरे (महाड शहर पोलीस निरीक्षक), श्री प्रवीण कुलकर्णी (महाड पत्रकार संघ अध्यक्ष), श्री. किशोर धारिया (अध्यक्ष, हिरवळ प्रतिष्ठान), श्री. मोकल (मुंबई विद्यापीठ प्रतिनिधी), सौ. सोनाली धारिया तसेच अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत उदघाट्न समारंभ संपन्न. तसेच स्पर्धेत ४० पेक्षा जास्त संघांची हजेरी.\nपावसामुळे नैसर्गिक अडचणी असताना देखील हिरवळ एज्युकेशन ट्रस्टने उत्तम आयोजन केल्याचे सर जे. जे. पाटील यांनी संस्थेचे व मुंबई विद्यापीठाचे अभिनंदन केले. पत्रकार संघामार्फत मा. श्री. श्रीकृष्ण बाळ यांनी कबड्डी स्पर्धेतील सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या व हिरवळ एज्युकेशन ट्रस्ट अभ्यासाबरोबर व्यक्तिगत विकासाची परंपरा सुरु ठेवल्या बद्दल समाधान व्यक्त केले. कबड्डी सारखा खेळ बघताना जिंकणारा संघ बघितला तर प्रत्येक विद्याथ्यामध्ये जिंकण्याची जिद्द निर्माण व्हावी याकरिता स्पर्धेचे आयोजन केले असल्याचे श्री. किशोर धारिया यांनी सांगितले.\nTagged आंतर महाविद्यालय कबड्डी मुंबई विद्यापीठ स्पर्धा हिरवळ एज्युकेशन ट्रस्ट\nमहाड तालुक्यातील नवउद्योग सुरु करू इच्छिणाऱ्या विद्यार्थी व उद्योजकांना सुवर्ण संधी\nStart Up यात्रा कोकणात होणार दाखल…\nमहाराष्ट्र बंदचा नागपूर एसटी महामंडळ विभागात ३० लाखाचा फटका\nजिल्हा परिषदेच्या पटसंख्या कमी असलेल्या शाळा बंद करण्यास सुरुवात\nज्येष्ठ संतूरवादक पंडित उल्हास बापट निधन\nमहाराष्ट्र स्वाभिमान युवक उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी वैभव वीरकर यांची निवड\nकृषी उत्पादनांच्या निर्यातीस प्रोत्साहन देण्यासाठी सुरेश प्रभु यांचा पुढाकार\nदादरच्या फूल मार्केटमध्ये गोळीबार, एकाची हत्या\nप्रस्तावित नवीन औद्योगिक धोरण लवकरच मंजूर होईल – सुरेश प्रभु\nफुटवेअर आणि लेदर सेक्टरसाठी केंद्र सरकारचे खास पॅकेज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://mahaenews.com/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2018-10-16T22:04:11Z", "digest": "sha1:UHNTQMSVTTKMBDORVQOII24LMFTGF3CU", "length": 12771, "nlines": 128, "source_domain": "mahaenews.com", "title": "माझी नक्कल करतेवेळी मर्यादा न ओलांडण्याची ताकीद सोनाक्षीने कपिलला दिली होती- शत्रुघ्न सिन्हा | PCMC NEWS", "raw_content": "\nमहापालिका अधिकारी, कर्मचा-यांची दिवाळी गोड; बोनस व सानुग्रह अनुदान मिळणार\nमहिला नगरसेविकेशी उध्दट बोलणा-या उद्यान अधिक्षकांची केली कानउघडणी\nवल्लभनगरमध्ये चालक-वाहकांसाठी ‘ग्रंथालय आपल्या दारी’\n‘महागाई वाढली’ असे वाटत नाही – सोमाभाई मोदी\nपाणी प्रश्नावर नगरसेवक हंडा-कळशीसह सभागृहात\nभाजपाने धनगर समाजाला फसविले, सरकार वेळकाढू पणा करतेय\nअाता पुण्यातले वकील म्हणतायेत #FeeToo\nती प्रसुतिकरिता आली अन लिफ्टमध्ये अडकली\nदेशात जास्तकाळ भाजप सत्तेवर राहिल्यास भविष्यात बोलण्यावर बंदी – हर्दिक पटेल\nचिंचवडमध्ये रविवारी ‘डॉग शो’चे आयोजन\nHome breaking-news माझी नक्कल करतेवेळी मर्यादा न ओलांडण्याची ताकीद सोनाक्षीने कपिलला दिली होती- शत्रुघ्न सिन्हा\nमाझी नक्कल करतेवेळी मर्यादा न ओलांडण्याची ताकीद सोनाक्षीने कपिलला दिली होती- शत्रुघ्न सिन्हा\nआपल्या विनोदबुद्धीच्या बळावर या कलाविश्वात प्रसिद्धीझोतात आलेला कपिल शर्मा सध्या मात्र कुठेच दिसत नाहीये. सहकलाकारांसोबतचा वाद, खासगी आयुष्यात आलेलं वादळ या सर्व गोष्टींचा सामना करणाऱ्या कपिलला अति मद्यसेवन आणि नैराश्यामुळे बऱ्याच अडचणींचाही सामना करावा लागला. एकेकाळी सर्वच कलाकारांच्या पसंतीचा त्याचा कार्यक्रम पाहता पाहता इतक्या मागे पडला की सध्या कपिल शर्मा या नावाचा प्रेक्षकांना हळूहळू विसर पडू लागल्याचं दिसत आहे. कपिलच्या वागण्यामुळेही अनेक कलाकारांनी त्याच्याविषयीची तक्रार केली होती. यातच ज्येष्ठ अभिनेते श्त्रुघ्न सिन्हा यांच्या नावाचाही समावेश झाला आहे.\nकपिलने आपली नक्कल करतेवेळी अनेकदा मर्यादा ओलांडल्या ज्यामुळे माझ्या मुलीने म्हणजेच अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिनेही त्याला ताकीद दिली होती, असं त्यांनी म्हटल्याचं वृत्त ‘इंडिया टुडे’ने प्रसिद्ध केलं आहे. ‘मी या सर्व गोष्टी फारश्या मनावर घेत नाही. लता मंगेशकर, आशा भोसले, अमिताभ बच्चन या सर्वच महान कलाकारांची नक्कल केली जाते. पण, जोपर्यंत या सर्व गोष्टी मर्याचा ओलांडत नाहीत तोपर्यंत हे सारंकाही ठीक असतं. या साऱ्याचा अंदाज मला तेव्हा आला जेव्हा कपिलने त्याच्या कार्यक्रमात माझी खिल्ली उडवली होती. त्याचवेळी सोनाक्षीने त्याला असं न करण्याची ताकीद दिली होती. कारण कोणत्याच बाबतीच आपल्या मर्यादा ओलांडल्या गेल्या नाही पाहिजेत’, असं ते मुलाखतीत म्हणाले.\n८:०५ म.उ. – ५ जुलै, २०१८\n३५ लोक याविषयी बोलत आहेत\nTwitter वरील जाहिराती विषयक माहिती आणि गोपनीयता\nवाचा : त्याची चोरी मी पकडली होती, एक्स बॉयफ्रेंडविषयी दीपिकाने केला खुलासा\nशत्रुघ्न सिन्हा यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा कपिल चर्चेत आला आहे. पण, या चर्चा त्याच्या कारकिर्दीच्या दृष्टीने पूरक नाहीत हेसुद्धा तितकच खरं आहे. त्यामुळे निदान आतातरी पुनर्पदार्पणाचा मानस बाळगणारा कपिल या सर्व गोष्टींवर लक्ष देत काही गोष्टींध्ये सुधारणा करतो का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.\nकारगीलमधल्या ‘त्या’ शूरवीराची व्यक्तीरेखा साकारणं माझ्यासाठी आव्हानात्मक\n‘तख्त’च्या स्टारकास्टमध्ये तैमूर कुठंय, नेटकऱ्यांचा करणला खोचक सवाल\nमहापालिका अधिकारी, कर्मचा-यांची दिवाळी गोड; बोनस व सानुग्रह अनुदान मिळणार\nमहिला नगरसेविकेशी उध्दट बोलणा-या उद्यान अधिक्षकांची केली कानउघडणी\nवल्लभनगरमध्ये चालक-वाहकांसाठी ‘ग्रंथालय आपल्या दारी’\nमहापालिका अधिकारी, कर्मचा-यांची दिवाळी गोड; बोनस व सानुग्रह अनुदान मिळणार\nमहिला नगरसेविकेशी उध्दट बोलणा-या उद्यान अधिक्षकांची केली कानउघडणी\nवल्लभनगरमध्ये चालक-वाहकांसाठी ‘ग्रंथालय आपल्या दारी’\n‘महागाई वाढली’ असे वाटत नाही – सोमाभाई मोदी\nपाणी प्रश्नावर नगरसेवक हंडा-कळशीसह सभागृहात\nहोंडाने आणली ‘आम आदमी’ची शानदार बाइक\nपंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारविरोधात विरोधक राष्ट्रपतींकडे\nआता, दररोज बदलणार पेट्रोल-डिझेलच्या किंमती\n…तर पिंपरी चिंचवडमधल्या सोसायटींची नोंदणी रद्द होणार\nनागरिकहो….’आधार’नं लिंक नसलेली बँक खाती बंद होणार\nmahaenews.com हे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nमुख्य कार्यालय : डी.एस.एस. मीडिया प्रा. लि.\nपत्ता : विश्वकर्मा बिल्डींग, जे. के. सावंत मार्ग, दादर, मुंबई, २८.\nपुणे विभागीय कार्यालय : गोल मार्केट, वायसीएम हॉस्पिटलसमोर, संत तुकारामनगर, पिंपरी.\nउस्मानाबाद विभागीय कार्यालय : तांबरी, कलेक्टर निवासस्थानाच्या पाठीमागे, उस्मानाबाद.\nसोलापूर विभागीय कार्यालय: होडगी रोड, चेतन फौंड्रीसमोर, सोलापूर.\nकोल्हापूर विभागीय कार्यालय: जय गणेश बिल्डींग, सायबर चौक, विद्यापीठ रोड, कोल्हापूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.snpnews.in/2018/07/06/uttar-pradesh-government-plasticban/", "date_download": "2018-10-16T21:57:06Z", "digest": "sha1:RZA2OPTIRCPC7KPDYENLMQBOXQUDPSAP", "length": 5504, "nlines": 75, "source_domain": "www.snpnews.in", "title": "उत्तर प्रदेश मध्ये प्लास्टीक बंदीचा आदेश जारी - SNP News | News Articles | Blogs | Technology | Social | Political | Education |Cultural", "raw_content": "\nउत्तर प्रदेश मध्ये प्लास्टीक बंदीचा आदेश जारी\n06/07/2018 SNP ReporterLeave a Comment on उत्तर प्रदेश मध्ये प्लास्टीक बंदीचा आदेश जारी\nमहाराष्ट्रात प्लास्टिकबंदीचा निर्णय घेण्यात आला. प्रदूषण रोखण्यासाठी प्लास्टिक बंदी घालण्यात आली. या पाठोपाठ आता उत्तर प्रदेशातही प्लास्टिकबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे.\nउत्तर प्रदेशमध्ये 15 जुलैनंतर प्लास्टीक बंदीचा आदेश जारी करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात 15 जुलैनंतर प्लास्टीक कप, ग्लास आणि प्लास्टीक पिशव्यांचा वापर करु नये, असे आवाहन योगींनी उत्तर प्रदेशच्या जनतेला केले. त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. आपले शरीर स्वास्थ आणि धरणीमातेला प्रदुषणापासून वाचविण्यासाठी प्लास्टीकचा वापर बंद करणे आवश्यक असल्याचेही योगींनी म्हटले. मात्र, यापूर्वीही अनेकवेळा उत्तर प्रदेशमध्ये प्लास्टीक बंदी करण्यात आली होती. दरम्यान, महाराष्ट्र सरकारने नुकताच प्लास्टीक बंदीचा आदेश जारी केला आहे.\nजगन्नाथ पुरी मंदिरात सर्वधर्मीयांना प्रवेश द्यावा : सर्वोच्च न्यायालय\nनागपूरमध्य़े मुसळधार पावसाचा इशारा\nसार्वजनिक बॅंकांसाठी केंद्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय, करणार मोठी गुंतवणूक\nचारधाम यात्रेकरुना मिळणार थेट रेल्वेसेवा\nनारायण राणे यांचा राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल\nमहाराष्ट्र स्वाभिमान युवक उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी वैभव वीरकर यांची निवड\nकृषी उत्पादनांच्या निर्यातीस प्रोत्साहन देण्यासाठी सुरेश प्रभु यांचा पुढाकार\nदादरच्या फूल मार्केटमध्ये गोळीबार, एकाची हत्या\nप्रस्तावित नवीन औद्योगिक धोरण लवकरच मंजूर होईल – सुरेश प्रभु\nफुटवेअर आणि लेदर सेक्टरसाठी केंद्र सरकारचे खास पॅकेज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/madhya-pradesh-congress-100161", "date_download": "2018-10-16T21:22:07Z", "digest": "sha1:F2K5QJC3A7QAPEF7CFKVZH7HUXFBFZ6Z", "length": 12392, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "madhya pradesh congress \"एमपी'च्या अर्थसंकल्पी अधिवेशनाला सुरवात | eSakal", "raw_content": "\n\"एमपी'च्या अर्थसंकल्पी अधिवेशनाला सुरवात\nमंगळवार, 27 फेब्रुवारी 2018\nकॉंग्रेसच्या मुकेश नायक, सुंदरलाल तिवारी, डॉ. गोविंद सिंह, बाला बच्चन आणि जितू पटवाणी या नेत्यांनी इंधनावरील मूल्यवर्धित कराच्या मुद्द्यावरून निदर्शने केली. राज्य सरकारने डिझेलवरील मूल्यवर्धित करामध्ये 27 टक्‍क्‍यांवरून 22 टक्के, तर पेट्रोलवरील करात 31 वरून 28 टक्‍क्‍यांपर्यंत कपात केल्याची माहिती पटेल यांनी आपल्या भाषणात दिली\nभोपाळ - मध्य प्रदेश विधानसभेच्या अर्थसंकल्पी अधिवेशनास आज राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्या भाषणाने सुरवात झाली. विरोधी पक्ष कॉंग्रेसने शेतकऱ्यांना कर्जमाफीची मागणी करत पेट्रोलवरील मूल्यवर्धित कराबद्दलही जोरदार टीका केली.\nकॉंग्रेसच्या मुकेश नायक, सुंदरलाल तिवारी, डॉ. गोविंद सिंह, बाला बच्चन आणि जितू पटवाणी या नेत्यांनी इंधनावरील मूल्यवर्धित कराच्या मुद्द्यावरून निदर्शने केली. राज्य सरकारने डिझेलवरील मूल्यवर्धित करामध्ये 27 टक्‍क्‍यांवरून 22 टक्के, तर पेट्रोलवरील करात 31 वरून 28 टक्‍क्‍यांपर्यंत कपात केल्याची माहिती पटेल यांनी आपल्या भाषणात दिली. पटेल यांनी सरकारने विविध क्षेत्रांत मिळविलेल्या यशाचा लेखाजोखा आपल्या भाषणात मांडला. कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी राज्याने यंदाही केंद्र सरकारचा \"कृषी कर्मण' पुरस्कार प्राप्त केल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. राज्यपालांचे भाषण निष्प्रभ असून, सरकार यशाच्या केवळ गप्पा मारत असल्याची टीका विरोधी पक्ष नेते अजय सिंह यांनी केली.\nकपात करूनही इंधनावरील कर इतर राज्यांच्या तुलनेत जास्तच असल्याचा आरोप कॉंग्रेसने केला असून, सरकारने पेट्रोल उत्पादनांवरील सेस वाढविल्याचे बच्चन यांनी निदर्शनास आणून दिले. ही उत्पादने वस्तू सेवा कराअंतर्गत आणावीत, अशी कॉंग्रेसची मागणी असल्याचेही त्यांनी नमूद केले.\nबाललैंगिक अत्याचारांत घट व्हावी - बापट\nपुणे - पुणे शहरासह ग्रामीण भागात बाललैंगिक अत्याचाराचे गुन्हे घडत आहेत. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य कारवाई होणे अपेक्षित आहे. तसेच बाल...\nरद्दीच्या बदल्यात विद्यार्थ्यांना वह्या\nमुंबई - विद्यार्थ्यांना रद्दीच्या बदल्यात नव्या कोऱ्या वह्या मिळणार आहेत. याबाबत शालेय शिक्षण विभाग आणि \"नमोआनंद अपसायकलर्स' यांच्यात...\nमहिला कार्यकर्तीचा आत्महत्येचा प्रयत्न ; शबरीमला मंदिर परिसरात तणाव\nतिरुअनंतपुरम : शबरीमला मंदिर सर्व महिलांसाठी खुले करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालापासून केरळमधील वातावरण तापले आहे. मासिक पूजाविधीसाठी...\n७ महिन्यांत ७४ हजार विनातिकीट प्रवासी \nपुणे - मध्य रेल्वेच्या पुणे विभागात सात महिन्यांत तब्बल ७४ हजार ४७० प्रवाशांना पकडले असून, त्यांच्याकडून चार कोटी पाच लाख रुपयांचा दंड वसूल...\nब्रिटिशकालीन शिर्सुफळ तलावाच्या संर्वधनाची गरज\nशिर्सुफळ - बारामती तालुक्यातील शिर्सुफळ व दौंड तालुक्यातील रावणगाव या दोन्ही गावांच्या सीमेवर असलेल्या व सुमारे 834 एकर क्षेत्रावर पसरलेल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/node/6387", "date_download": "2018-10-16T20:25:43Z", "digest": "sha1:U6HJUSMO5VXEKDWND6WDRNLBJJTTGC7V", "length": 5687, "nlines": 79, "source_domain": "aisiakshare.com", "title": " चारोळी | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nकुछ मजा नही आया.\nकुछ मजा नही आया.\nहेमा मालिनी (जन्म : १६ ऑक्टोबर १९४८)\nजन्मदिवस : कोशकार नोह वेबस्टर (१७५८), लेखक ऑस्कर वाइल्ड (१८५४), नाटककार यूजीन ओनील (१८८८), समाजसुधारक अनंत हरी गद्रे (१८९०), छायाचित्रकार पॉल स्ट्रॅन्ड (१८९०), हिंदी साहित्यिक, संसदपटू सेठ गोविंददास (१८९६), कवी सोपानदेव चौधरी (१९०७), तत्त्वज्ञ लुई अल्थ्यूसर (१९१८), नोबेलविजेता लेखक ग्युंटर ग्रास (१९२७), तबलावादक पं. लच्छू महाराज (१९४४), ग्रेटफुल डेड गिटारिस्ट बॉब वेअर (१९४७), नर्तकी व अभिनेत्री हेमामालिनी (१९४८)\nमृत्युदिवस : चित्रकार ल्यूकास क्रॅनाक थोरला (१५५३), तत्त्वज्ञ गास्ताँ बाशलार (१९६२), कर्नाटक शैलीतील गायक चेंबई (१९७४), कादंबरीकार ना. सं. इनामदार (२००२), विचारवंत, लेखक गो. पु. देशपांडे (२०१३)\n१५/१६ ऑक्टोबर : एडा लव्हलेस दिन (विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित क्षेत्रांत कार्यरत महिलांच्या सन्मानार्थ)\nवर्धापनदिन : वॉल्ट डिजनी कंपनी (१९२३)\n१७९३ : फ्रेंच राज्यक्रांती - फ्रान्सची सम्राज्ञी मारी आंत्वानेतला गिलोटिनद्वारे देहदंड.\n१९०५ : लॉर्ड कर्झनने बंगालच्या फाळणीचा हुकुम दिला.\n१९५१ : पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान लियाकत अली खान यांची रावळपिंडीत हत्या.\n१९७५ : देवीरोगाचा नैसर्गिक संसर्ग झाल्याचा जगातला अखेरचा दाखला (बांगलादेश).\n१९८६ : राईनहोल्ड मेसनर ८००० मीटरहून अधिक उंचीची जगातली सर्व (१४) शिखरे सर करणारे पहिले गिर्यारोहक ठरले.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 4 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/search?search_api_views_fulltext=%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%85%E0%A4%B2-%E0%A4%AB%E0%A4%82%E0%A4%A1", "date_download": "2018-10-16T20:58:32Z", "digest": "sha1:5DSJJRCUTC5JJ4SIFNKTQEVQMVW3GIEA", "length": 27259, "nlines": 272, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nसर्व बातम्या (75) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (45) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nअर्थविश्व (136) Apply अर्थविश्व filter\nसप्तरंग (18) Apply सप्तरंग filter\nसंपादकिय (9) Apply संपादकिय filter\nमहाराष्ट्र (2) Apply महाराष्ट्र filter\nम्युच्युअल फंड (182) Apply म्युच्युअल फंड filter\nगुंतवणूक (148) Apply गुंतवणूक filter\nगुंतवणूकदार (126) Apply गुंतवणूकदार filter\nशेअर बाजार (89) Apply शेअर बाजार filter\nव्याजदर (37) Apply व्याजदर filter\nउत्पन्न (30) Apply उत्पन्न filter\nनिर्देशांक (30) Apply निर्देशांक filter\nआयसीआयसीआय (23) Apply आयसीआयसीआय filter\nअर्थसंकल्प (22) Apply अर्थसंकल्प filter\nरिलायन्स (20) Apply रिलायन्स filter\nव्यवसाय (20) Apply व्यवसाय filter\nरिअल इस्टेट (16) Apply रिअल इस्टेट filter\nअल्पबचत (15) Apply अल्पबचत filter\nइक्विटी (15) Apply इक्विटी filter\nसप्तरंग (15) Apply सप्तरंग filter\nइन्शुरन्स (12) Apply इन्शुरन्स filter\nमहाराष्ट्र (11) Apply महाराष्ट्र filter\nप्राप्तिकर (10) Apply प्राप्तिकर filter\nसेन्सेक्‍स (10) Apply सेन्सेक्‍स filter\nआरोग्य (9) Apply आरोग्य filter\nइन्फोसिस (8) Apply इन्फोसिस filter\nव्यापार (8) Apply व्यापार filter\nअनिवासी भारतीयांनाही म्युच्युअल फंडांत संधी\nसर्वसामान्य गुंतवणूकदारांचा वाढता कल आता म्युच्युअल फंडांकडे आहे. दीर्घ कालावधीसाठी म्युच्युअल फंडांच्या योजनांचे फायदे गुंतवणूकदारांना पटू लागले आहेत. अनिवासी भारतीयांना (एनआरआय) पण आता म्युच्युअल फंडांच्या योजनांमध्ये गुंतवणूक करून भारतीय अर्थव्यवस्थेच्या सुवर्णपर्वाचा भागीदार होणे सहजशक्‍य आहे....\nमंदीत संधीचा शोध... खास तुमच्यासाठी\nगेल्या महिन्याभरात शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक जवळजवळ ३९ हजारांवरून आता ३४ हजारांवर आला आहे. वाढलेले व्याजदर, घसरणारा रुपया आणि पेट्रोल- डिझेलच्या वाढत्या किमती; याबरोबरच काही राज्ये आणि लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका या सर्वांच्याच बातम्यांमुळे साशंकता आणि काळजी...\nपायाभूत सुविधा पुरविणाऱ्या ‘आयएल अँड एफएस’ कंपनीच्या आर्थिक दिवाळखोरीच्या प्रकरणाने देशातील खासगी कंपन्यांच्या आर्थिक व्यवहारांविषयी काही मूल्याधिष्ठित आणि नैतिकतेचे प्रश्‍न निर्माण केले आहेत. या गंभीर संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग खडतर आहे. पण कंपनी त्यातून बाहेर पडावी, अशी सर्वांचीच अपेक्षा आहे....\nधीर धरा, हडबडू, गडबडू नका..\nअरविंद शं. परांजपे मुंबई शेअर बाजाराचा ऑगस्ट महिन्यात ३८,८९० अंशांच्या शिखरावर असलेला ‘सेन्सेक्‍स’ सध्या ३५,००० अंशांच्या खाली (सुमारे ११ टक्के) आल्यामुळे काही गुंतवणूकदारांच्या मनात चलबिचल होत आहे, यात आश्‍चर्य नाही. अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाच्या मूल्यात झपाट्याने घट झाली आहे आणि...\nघबराट 'मनी' का होते\nशेअर बाजारात नुकत्याच झालेल्या पडझडीमुळं अनेक गुंतवणूकदारांचं नुकसान झालंय. विशेषत: एकाच प्रकारच्या पर्यायात गुंतवणूक करणाऱ्यांचं तर धाबं दणाणलं आहे; पण तुमच्या एकूण गुंतवणुकीचं \"परिपूर्ण ऍसेट ऍलोकेशन' झालेलं असेल, तर अशी घबराट होण्याचं कारण नाही. एखाद्या ऍसेट क्‍लासनं गटांगळी खाल्ली, तरी इतर ऍसेट...\nदेशातील बॅंका; तसेच बिगरबॅंकिंग संस्थांच्या ठेवींचे व्याजदर अलीकडच्या काळात वाढले होते. परंतु, दुसरीकडे, सर्वसामान्यांमध्ये लोकप्रिय असलेल्या अल्पबचत योजनांचे व्याजदर वाढताना दिसत नव्हते. सुरक्षिततेच्या निकषाचा विचार केला, तर अल्पबचत योजना नेहमीच आघाडीवर राहिलेल्या आहेत. विशेषतः सेवानिवृत्त किंवा...\nसायबर गुन्हेगारांचे ज्येष्ठ नागरिक लक्ष्य\nमुंबई - सायबर गुन्हेगारांकडून ज्येष्ठ नागरिकांना मोबाईल कॉलद्वारे अधिकाधिक लक्ष्य केले जात आहे. जन्मभराची मिळकत गमावल्यामुळे त्यांच्यापुढे मोठ्या समस्या उभ्या राहत आहेत. असे दूरध्वनी आल्यास ज्येष्ठ नागरिकांनी बॅंक खात्यातील अथवा एटीएमची माहिती मोबाईलवर देऊ नये. मुले अथवा देखभाल करणाऱ्या...\nप्राप्तिकराचा परतावा (डॉ. दिलीप सातभाई)\nप्राप्तिकराचा परतावा (रिफंड) मिळवणं हे अनेकदा कष्टाचं काम असतं. हा परतावा कधी मिळतो, त्यासाठी काय करायचं, किती परतावा मिळतो, त्याबाबत कोणते नियम पाळावे लागतात आदी गोष्टींबाबत माहिती. \"इन्कमटॅक्‍स रिफंड' म्हणजे प्राप्तिकराचा परतावा. ही रक्कम म्हणजे व्यक्तीच्या करपात्र उत्पन्नावर द्याव्या लागणाऱ्या...\nपायाभूत क्षेत्राला हवा नियमनाचा पाया\nपायाभूत प्रकल्प गुंतागुंतीचे असतात आणि त्यात अनेक संस्था गुंतलेल्या असतात. पायाभूत सोयी नसल्या तर देशाच्या अर्थगतीचा गाडाच रुतेल. पण या सुविधा देण्यासाठी पतपुरवठा करणाऱ्या कंपन्याच डगमगू लागल्या तर अर्थव्यवस्थेला वाचवणार कोण भारतातील वित्तीय क्षेत्रातील काही प्रतिकूल घटनांमुळे गेल्या आठवड्यात शेअर...\nतब्बल 5.66 लाख कोटी रुपयांचा चुराडा\nमुंबई - बिगर बॅंकिंग वित्त कंपन्यांच्या (एनबीएफसी) शेअर्समध्ये तुफान विक्रीमुळे शुक्रवारी (ता.21) दुपारच्या सत्रात सेन्सेक्‍स 1 हजार 127.58 अंशांनी कोसळला. सेन्सेक्‍सचे हजार अंशांच्या आपटीने गुंतवणूकदारांची अक्षरश: गाळण उडाली. अवघ्या काही मिनिटांत एकाएकी घडलेल्या या घसरण नाट्याने ब्रोकर्स,...\nसिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन अर्थात ‘एसआयपी’ हा शेअर बाजारात प्रवेश करण्याचा अत्यंत सोपा, कमी जोखीम असलेला आणि दीर्घकाळामध्ये चांगले फायदे देणारा पर्याय आहे, हे अनेक वेळा सिद्ध झालेले आहे. मात्र, दुर्दैवाने गुंतवणुकीचा हा उत्तम पर्याय आपल्याकडील सर्वसामान्य गुंतवणूकदारांपर्यंत अजूनही पुरेशा...\nबरोबर दहा वर्षांपूर्वी अमेरिकेतील ‘सब-प्राइम’च्या संकटाने शेअर बाजारात भूकंप घडविला होता. त्यातून सावरत सावरत बाजार आज नव्या उच्चांकावर पोचला आहे. यानिमित्ताने २००८ ते २०१८ या दशकातील शेअर बाजाराच्या चढ-उतारांपासून गुंतवणूकदारांनी काय धडा घेतला पाहिजे, यावर टाकलेला एक दृष्टिक्षेप. सन २००७ च्या...\nम्युच्युअल फंडाने गाठला २५ लाख कोटींचा टप्पा\nम्युच्युअल फंडातील गुंतवणुकीने २५ लाख कोटी रुपयांचा ऐतिहासिक टप्पा नुकताच पार केला. एकरकमी तसेच ‘एसआयपी’द्वारे म्युच्युअल फंडात केल्या जाणाऱ्या गुंतवणुकीत वाढ होताना दिसत आहे. त्यातही इक्विटी प्रकाराला गुंतवणूकदारांची विशेष पसंती दिसून येत आहे. ऑगस्ट २०१८ अखेर म्युच्युअल फंडातील गुंतवणूक २५ लाख...\nम्युच्युअल फंड - किती स्वस्त, किती महाग \nम्युच्युअल फंडांच्या खर्चांवर आता ‘सेबी’ची करडी नजर वळली आहे. हे खर्च कमी कसे करता येतील, यासाठी ‘सेबी’ने एक समिती स्थापन केली आहे. ‘सेबी’चे हे पाऊल योग्य असले तरी खरोखरच म्युच्युअल फंडांचे खर्च अवास्तव आहेत का या प्रश्‍नाचे उत्तर ‘नाही’, असेच मिळते. फाउंडेशन ऑफ इंडिपेडंट फायनान्शिअल ॲ...\nनोटाबंदीचं उत्तरायण... (श्रीराम पवार)\nकाहीतरी नाट्यमय करणं आणि त्यातून असं काही करण्याचं धाडस फक्त आपल्यातच आहे, अशा प्रतिमेचा आधार विरोधकांना वळचणीला टाकताना घेणं हे सध्याच्या राज्यकर्त्यांचं वैशिष्ट्य आहे. प्रतिमेचं व्यवस्थापन हा राजकारणाचा आधार बनला, की हे घडणं नवलाचं उरत नाही. मात्र, राजकारणापलीकडं अशी नाट्यमयता आर्थिक-प्रशासकीय...\n'म्युचुअल फंडात चक्रवाढीची ताकद'\n\"म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याकडं सर्वसामान्य नागरिकांचा कल मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मागील दीड ते दोन वर्षांच्या काळात गुंतवणूक पद्धतीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल होताना दिसत आहे. क्रिकेटमध्ये तुम्ही जर पीचवर जास्त काळ टिकून राहिलात, तर जास्त धावा निघू शकतात. त्याचप्रमाणं म्युच्युअल फंडात...\nआर्थिक उन्नती करण्यासाठी ‘सकाळ मनी’ची साथ हवीय\nप्रत्येकाच्या गरजेनुरूप गुंतवणुकीचे नियोजन करून प्रत्यक्ष म्युच्युअल फंडात गुंतवणुकीची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या ‘सकाळ मनी’च्या उपक्रमाची आता राज्यभर चर्चा सुरू झाली असून, वाचक, गुंतवणूकदार आणि स्वतंत्र आर्थिक सल्लागारांकडून (इंडिपेंडंट फायनान्शियल ॲडव्हायझर्स) मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे...\n‘म्युच्युअल फंडात चक्रवाढीची ताकद’\n‘म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याकडं सर्वसामान्य नागरिकांचा कल मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मागील दीड ते दोन वर्षांच्या काळात गुंतवणूक पद्धतीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल होताना दिसत आहे. क्रिकेटमध्ये तुम्ही जर पीचवर जास्त काळ टिकून राहिलात, तर जास्त धावा निघू शकतात. त्याचप्रमाणं म्युच्युअल फंडात...\nजयने नुकतेच त्याचे शिक्षण पूर्ण केले होते आणि तो एका खासगी कंपनीत कामाला रुजू झाला होता. एक दिवस त्याच्या कंपनीत एका सेमिनारचे आयोजन केले होते. हे सेमिनार होते आर्थिक साक्षरतेविषयी. जयला याची पूर्ण कल्पना होती, की निवृत्तीनंतर त्याला पेन्शन वगैरे काहीही मिळणार नव्हते. त्यामुळे आपला ‘रिटायरमेंट फंड...\nतुम्हाला नियमितपणे रक्कम हवीय \nनिवृत्त झाल्यावर खर्चासाठी नियमितपणे रक्कम मिळणे आवश्‍यक असते, कारण समाजातील थोड्याच लोकांना पेन्शन मिळते. त्यामुळे अशी नियमितपणे रक्कम मिळण्याची सोय म्युच्युअल फंडातील ‘एसडब्ल्यूपी’ म्हणजे ‘सिस्टीमॅटिक विथड्रॉवल प्लॅन’मध्ये असते. कष्ट करून मिळविलेल्या पैशाविषयी सर्वांनाच जास्त काळजी वाटत असते. ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/node/6388", "date_download": "2018-10-16T21:31:53Z", "digest": "sha1:7ZN4PHIFGM3EB745G43RIXUNF4GM2RIQ", "length": 8972, "nlines": 140, "source_domain": "aisiakshare.com", "title": " आकाश, सागर आणि धरती | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nआकाश, सागर आणि धरती\nआकाश, सागर आणि धरती\nबॅटोबा, हे कुठले वृत्त आहे\nबॅटोबा, हे कुठले वृत्त आहे\nह्या वृत्ताचे लक्षणगीत नाही. एखादे काव्य वाचल्यावर/ऐकल्यावर 'जळ्ळं मेलं लक्षण' असे मनात आले की ते रलाटवृत्त होय. दर एका ओळीनंतर (कपाळावर हात मारून) यती असते.\nएका सिद्धहस्त लेखकांनी सुरु केलेल्या 'दवणरचना' ह्या साहित्यप्रकारात, पद्यामध्ये हे वारंवार दिसते. यमक ह्या अलंकाराचा त्यात बराच अंतर्भाव असतो.\n- श्री टॅनोबा चौदावे\nसगळे समाजवादी अपराधी नसतील, पण प्रत्येक अपराध्याच्या मनात थोडासा समाजवाद असतोच.\nएका सिद्धहस्त लेखकांनी सुरु केलेल्या 'दवणरचना' ह्या साहित्यप्रकारात, पद्यामध्ये हे वारंवार दिसते. यमक ह्या अलंकाराचा त्यात बराच अंतर्भाव असतो.\nया साहित्यप्रकारास 'रलाटलिखित' अशाही नावाने ओळखले जाते.\nया साहित्यप्रकारास 'रलाटलिखित' अशाही नावाने ओळखले जाते.\nथालेपारट अगदी नेमका आहे\nहेमा मालिनी (जन्म : १६ ऑक्टोबर १९४८)\nजन्मदिवस : कोशकार नोह वेबस्टर (१७५८), लेखक ऑस्कर वाइल्ड (१८५४), नाटककार यूजीन ओनील (१८८८), समाजसुधारक अनंत हरी गद्रे (१८९०), छायाचित्रकार पॉल स्ट्रॅन्ड (१८९०), हिंदी साहित्यिक, संसदपटू सेठ गोविंददास (१८९६), कवी सोपानदेव चौधरी (१९०७), तत्त्वज्ञ लुई अल्थ्यूसर (१९१८), नोबेलविजेता लेखक ग्युंटर ग्रास (१९२७), तबलावादक पं. लच्छू महाराज (१९४४), ग्रेटफुल डेड गिटारिस्ट बॉब वेअर (१९४७), नर्तकी व अभिनेत्री हेमामालिनी (१९४८)\nमृत्युदिवस : चित्रकार ल्यूकास क्रॅनाक थोरला (१५५३), तत्त्वज्ञ गास्ताँ बाशलार (१९६२), कर्नाटक शैलीतील गायक चेंबई (१९७४), कादंबरीकार ना. सं. इनामदार (२००२), विचारवंत, लेखक गो. पु. देशपांडे (२०१३)\n१५/१६ ऑक्टोबर : एडा लव्हलेस दिन (विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित क्षेत्रांत कार्यरत महिलांच्या सन्मानार्थ)\nवर्धापनदिन : वॉल्ट डिजनी कंपनी (१९२३)\n१७९३ : फ्रेंच राज्यक्रांती - फ्रान्सची सम्राज्ञी मारी आंत्वानेतला गिलोटिनद्वारे देहदंड.\n१९०५ : लॉर्ड कर्झनने बंगालच्या फाळणीचा हुकुम दिला.\n१९५१ : पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान लियाकत अली खान यांची रावळपिंडीत हत्या.\n१९७५ : देवीरोगाचा नैसर्गिक संसर्ग झाल्याचा जगातला अखेरचा दाखला (बांगलादेश).\n१९८६ : राईनहोल्ड मेसनर ८००० मीटरहून अधिक उंचीची जगातली सर्व (१४) शिखरे सर करणारे पहिले गिर्यारोहक ठरले.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 2 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://priyambhashini.blogspot.com/2010/04/blog-post.html", "date_download": "2018-10-16T20:57:55Z", "digest": "sha1:IQYCEZLRBQXKPSV223H4BNYSQ3I6BGU2", "length": 26212, "nlines": 152, "source_domain": "priyambhashini.blogspot.com", "title": "मनात आलं ... लिहिलं: निरागस", "raw_content": "\nमनात आलं ... लिहिलं\nमनातल्या अनेक वादळांना करुन दिलेली ही एक वाट आहे. कोणी वाचेल नाही वाचेल यापेक्षा माझ्या मनात कधीतरी हा विचार येऊन गेला आणि मी तो लिहून काढला हे अधिक महत्वाचे.\nझाली असतील या गोष्टीला आता १२-१३ वर्षे. गल्फचा कंटाळा आल्याने आम्ही मुंबई किंवा इतरत्र स्थायिक होण्याचे ठरवले तेव्हाची. सॉफ्टवेअर व्यवसायाची तेव्हा चलती असल्याने आम्हाला दोघांनाही सहज नव्या नोकर्‍या मिळून गेल्या. माझ्या ऑफिसात मराठी माणसे तशी कमीच, त्यामुळे आम्हा ४-५ जणांचा चांगलाच कंपू बनला होता. मी, माझ्या टीममध्ये असणारा संदेश, नेटवर्किंगमधला सुनील, लायब्ररीयन आणि ऍडमिनिस्ट्रेशन पाहणारी वैशाली, एच.आर.मध्ये माझ्यानंतर लागलेली माधवी आणि दुसर्‍या एका प्रोजेक्टवरचा सिनिअर डेवलपर राहुल. केवळ सहकारी न राहता एकमेकांच्या घरी-दारी येण्यापर्यंत आमची मैत्री घट्ट झाली होती. वेगवेगळ्या डिपार्टमेंटसमधली डोकी एकत्र आल्याने फावल्यावेळातला आमच्या डिटेक्टिवगिरीचा व्यवसायही झोकात होता. एक मात्र होतं की आमच्यातल्या गप्पा कधी बाहेर गेल्या नाहीत.\nअसाच एके दिवशी सकाळी राहुल एका मुलीला घेऊन पहिल्या मजल्यावर माझ्या क्यूबपाशी आला. काही माणसे आपल्याला पाहताक्षणीच आवडतात. सावळा तजेलदार रंग, पाणीदार डोळे, नाजूक जिवणी, ओठांच्या वरचा रेखासारखा एक गोंडस तीळ, शिडशीडीत, फॅशनेबल मुलगी चटकन डोळ्यांत भरणारी होती. लहानशीच दिसत होती. नुकतीच कॉलेजातून बाहेर पडली असावी. ऑफिसच्या वातावरणाला दबल्यासारखी वाटत होती.\n\"मीट माय फ्रेंड उर्मी, उर्मीला पटेल. शी'ज जॉईन्ड अस टूडे अँड उर्मीला मीट प्रियाली. उर्मी, सायरसबरोबर काम करणार आहे. माझ्या एका जवळच्या मित्राची मावसबहीण आहे. प्रियालीची वट आहे हं इथे तुला काही हवं असल्यास बिनधास्त तिला गाठ. ही देखील माझी चांगली मैत्रिण आहे.\"\n\" वगैरे झाल्यावर मी तिला हसत म्हटलं, \"याचं काही ऐकू नकोस. माझी काही वट वगैरे नाहीये, उगीच लोक माझ्याबद्दल गैरसमज पसरवत असतात पण सायरसवर कधी फायरिंग करायचं असेल तर सांग. आपलाच बंदा आहे.\"\nउर्मीलाने असिस्टंट प्रोग्रॅम को-ऑर्डिनेटर म्हणून नोकरी पत्करली होती. सायरसला, आमच्या प्रोग्रॅम को-ऑर्डिनेटरला गेल्या काही दिवसांपासून व्याप वाढल्यामुळे एका असिस्टंटची गरज होती. सायरस खरास हा एक मस्त मनुष्य. मनमिळाऊ आणि हाडाचा गरीब. झुरळ पाहिलं तरी घाबरून पळत सुटेल असा. आम्ही त्याला मागून \"वेडा बावा\" म्हणायचो.\nदुपारी सुनिल माझ्या डेस्कपाशी थबकला. \"ए तू त्या उर्मीला भेटलीस का\n\"ऑफिसात तरी तोंड सांभाळून बोलत जा रे.\" सुनिलच्या शर्टाची सर्व बटणे आज लावलेली आहेत हे लक्षात येत होते.\n\"राहुलच्या मित्राची मामेबहीण आहे असं कळलं.\"\n\"मला वाटतं तो मगाशी म्हणाला मावसबहीण.\" मी लगेच चूक सुधारून दिली.\nसंध्याकाळी ऑफिसातून बाहेर पडले आणि रेल्वे स्टेशनकडे जाणारी बस पकडली. सराईतांना बसमध्ये चढल्याचढल्या कोणत्या जागा रिकाम्या होणार आहेत हे चटकन कळतं. मला बूड टेकवायला जागा मिळाली आणि तेव्हाच मागून बसमध्ये चढणारी उर्मीही दिसली. गर्दीत स्वतःला सावरत कशीबशी उभी होती. तिच्या बाजूचा मळकट कपड्यांतला मनुष्य तिच्या अंगचटीला येत होता असं वाटलं. आमची नजरानजर झाली तशी ती ओशाळवाणं हसली.\n मोठ्यानं बोल की गधडे त्याला की बाजूला सरक म्हणून.' मी मनात म्हटलं पण मग लक्षात आलं की बहुधा असल्या प्रसंगांची तिला सवय नसावी.\n\"इथे ये. माझ्याजागेवर बस.\" मी तिला ओरडून सांगितलं. \"हिम्मत है तो इधर आके कुछ करके दिखा उसको\" त्या माणसाकडे पाहून मी ओरडले. आता बसमधली माणसं त्यांच्याकडे वळून बघू लागली तशी त्या माणसाने चालत्या बसमधून उतरून पोबारा केला.\n मला काय करावं हेच सुचत नव्हतं. किती किळसवाणी माणसं असतात नै.\"\n\"अगं असे महाभाग रोजच भेटतात. त्यांचा फाजीलपणा तेवढ्यापुरताच असतो. अंगात काही धमक नसते. आपण आवाज चढवला की काम होतं. पाहिलंस ना कसा पळून गेला ते. यांचा फाजीलपणा असाच बाहेर काढायचा असतो.\"\n\"मला अनुभव नव्हता पण आता लक्षात ठेवेन.\"\n येशील हळूहळू अंड्यातून बाहेर येशील. रेल्वेचा ब्रिज चढताना मी तिला विचारले \"तू कुठे राहतेस सेंट्रल का वेस्टर्न\n मीही मालाडलाच. लिबर्टी गार्डनजवळ.\"\n\"मीही लिबर्टी गार्डनजवळच राहते.\" मी तिला माझ्या इमारतीचे नाव सांगितले. ती माझ्यापासून दोन चार इमारती सोडून राहत होती.\n\"पण मी आधी कधी पाहिले नाही तुला.\" तिने विचारले.\n\"अगं आम्ही आताच आलो. हा फ्लॅट माझ्या बहिणीचा आहे. तात्पुरते राहतो आहोत. माझं घर बनतं आहे. बांधकाम झालं की आम्ही शिफ्ट होऊ. हा तुझा पहिलाच जॉब का गं\n मी याच वर्षी बी. कॉम. झाले मग एके ठिकाणी दोन महिने काम केलं पण मला ना मल्टीनॅशनलमध्ये जॉब हवा होता. काहीही करून खूप मोठं व्हायचं आहे मला.\" तिच्या पाणीदार डोळ्यांत बरीच स्वप्नं तरळून गेल्यासारखी वाटली.\n'निरागस आहे.' मी मनात म्हटलं.\nदोन-चार दिवसांनंतरची गोष्ट. उर्मीचा सकाळीच फोन आला.\n\"राहुल है क्या वहां\n\"अजून कसा नाही आला १० वाजत आले. तुझा मित्र आहे ना तो १० वाजत आले. तुझा मित्र आहे ना तो तुला माहित आहे का तुला माहित आहे का\n राहुल आणि वैशाली पहाटे ४ वाजल्यापासून सिद्धीविनायकाच्या रांगेत उभे असतात. आज उशीर झाला असावा.\"\nदुपारी राहुल तणतणत आला. \"तुला कोणी सांगितलं होतं त्या उर्मीला सांगायला की मी आणि वैशाली सिद्धिविनायकाच्या लायनीत उभे राहतो ते.\"\n क्लासिफाईड इन्फो आहे का ती\n\"नाही पण तिला माझ्याबद्दल जास्त काही सांगत जाऊ नकोस.\"\n\"अरे पण तुझी मैत्रिण आहे ना ती. बरं अरे तुला माहित्ये का अरे तुला माहित्ये का ती माझ्या घराशेजारीच राहते.\"\n\"मला माहित्ये पण तू तिच्यापासून चार हात लांब रहा.\"\n\"सांगेन मग कधीतरी.\" म्हणून राहुलने काढता पाय घेतला. राहुलचा हा विचित्रपणा पास-ऑन करणे आवश्यक होते. मी वेळ झाल्यावर वैशालीला त्याच्याबद्दल सांगितले.\n गंमतच आहे.\" वैशाली उत्साहाने म्हणाली. \"मलाही त्या उर्मीने दोन-चारदा फोन करून राहुलबद्दल विचारलं. मलाही विचारत होती - तुझा मित्र आहे ना तो. किती चांगला मित्र आहे वगैरे. मला वाटतं ती राहुलवर लाईन मारत असावी. गीतूला सांगायला हवं हं\nगीतांजली ही राहुलची कॉलेजपासूनची गर्लफ्रेंड. दोघांचेही प्रकरण घरांत पसंत होते. दोघांना थोडे सेटल व्हायचे होते म्हणून लग्न झाले नव्हते इतकेच. पुढच्या महिन्यात साखरपुडा उरकून घ्यायचे ठरले होते. \"फिरुन फिरुन थकले आणि लग्नाला लागले.\" असं संदेश म्हणायचा त्यांना.\n\"ती उर्मी लाईन मारते का रे तुझ्यावर\" संधी मिळाल्यावर आम्ही राहुलची थोडी खेचली.\n\"माहित नाही. तिला थोडं लांबच ठेवायला हवं. उगीच गळ्यात पडते आहे.\" राहुल रुक्षपणे म्हणाला.\n\"तूच आणलीस तिला. मी सांगू का रे गीतूला\" संदेशने आणखी थोडी खेचली.\n\"प्लीज. माझ्या आयांनो आणि बापांनो, तुम्ही त्या उर्मीपासून लांब रहा आणि कृपा करून गीतूला काही सांगू नका.\"\n उर्मी तुझ्या गळ्यात पडत असेल तर तू तिला स्पष्ट सांग की तुझं लग्न ठरलं आहे. ती आताच कॉलेजातून बाहेर पडली आहे. लहान आहे. तिला अद्याप पोच नसावी. मला तर ती अगदी निरागस वाटते.\"\n तिचा विषय नको आता. तिला माझ्यापासून कटवायचं हे मात्र नक्की. तिला कसलीही माहिती देऊ नका आणि तुम्हीही लांब रहा. माझ्या मित्राची बहीण आहे ती. तिच्यामुळे माझे संबंध खराब होता कामा नयेत.\"\n\"ठीक आहे.\" आमचा करार वगैरे झाला.\nकाही दिवसांनी उर्मीचे चौकशीचे फोन बंद झाले. त्यावर आमचे चर्वितचर्वणही झाले. 'ऑल वेल ब्याद टळली आहे असे दिसते.' असं संदेश म्हणाला. राहुलही निर्धास्त दिसला. उर्मीला ऑफिसात लागून आता तीन-चार महिने उलटले होते. ऑफिसातल्या अनेकांना तिचं आकर्षण वाटतंय हे सर्वांच्या लक्षात आले होते. तिच्या डेस्कपाशी घुटमळणारे, तिला लंचला बाहेर घेऊन जाणारे अनेक होते. राहुलच्या तंबीमुळे संदेश आणि सुनील सांभाळून होते. शिवाय राहुलच्या मित्राची बहीण असल्याचेही कारण असावे.\n\"सायरस माझ्याशी फटकून वागतो. अजिबात मदत करत नाही.\" उर्मी एक दिवस ट्रेनमध्ये बोलता बोलता म्हणाली. तशा तिच्या आणि माझ्या वेळा वेगळ्या होत्या पण कधीतरी गाठ पडतच असे.\n आणि फटकून वागतो. काहीतरीच काय त्याच्यासारखा गरीब मनुष्य ऑफिसमध्ये नाही.\"\n\"बरं मला वेळ झाला की मी विचारेन त्याला सहज म्हणून.\"\nमी आणि सायरस हॉलवेमध्ये काहीतरी बोलत होतो आणि समोरून राहुल येताना दिसला.\n\" राहुलने त्याला खास पारशी हेल काढत विचारले.\n\"शाला तूने फसाया है मेरेको कैसा सॅम्पल लाया है यार\" राहुल ऐकून फिसकन हसला. हे वाक्य उर्मीसाठी आहे हे लक्षात येत होतं.\n\"अरे ती उर्मी सांगत होती मागे की तू तिला हेल्प करत नाहीस म्हणून.\" मी संधी मिळताच विचारलं.\n\"अरे येडी, हेल्प मेरेको चाहिये उसको क्या हेल्प ये राहुलने बुरा फसाया है\" काय झाले ते कळत नव्हते. सायरस घुश्श्यात दिसत होता आणि राहुल मजेत. ही ब्याद सायरसच्या गळ्यात पडू पाहते आहे का काय ये राहुलने बुरा फसाया है\" काय झाले ते कळत नव्हते. सायरस घुश्श्यात दिसत होता आणि राहुल मजेत. ही ब्याद सायरसच्या गळ्यात पडू पाहते आहे का काय मला उर्मी आवडत होती. तिच्यासारख्या मुलीने थोडं सांभाळून वागायला हवं असं वाटत होतं. तिच्याशी एकदा बोलून बघायला हवं.\nत्या दिवशी सकाळीच डेस्कवरचा फोन खणखणला. माधवी होती. लंचला सर्वांनी बाहेर जाऊया असं सांगत होती. काहीतरी जबरदस्त खबर होती तिच्याकडे. तशाही माधवीकडे बातम्या असायच्याच. कोणत्या डायरेक्टरने रिझाईन केले कोणाला किती दिवसांची सुट्टी हवी आहे कोणाला किती दिवसांची सुट्टी हवी आहे कोणी कोणाची एच आर मध्ये तक्रार केली वगैरे वगैरे. चायनीज रेस्टॉरंटमध्ये जायचा बेत ठरला होता.\n\"एक सॉलिड खबर द्यायची आहे. तुमचा विश्वासही बसणार नाही. काल तो राकेश भाटिया उर्मीची चौकशी करत होता.\" माधवी उत्साहाने सांगत होती.\n\"राहुल, सायरस आणि आता राकेश. सही जा रही है बाप\" सुनिलने तोंड उघडलं.\n तुझा चान्स लागला नाही म्हणून जळतोस काय\" संदेशने नाक खुपसलं.\n\"तिला प्रेमात पडण्याची घाई असावी. राहुल वटलेला चेक, सायरस वेडा बावा तेव्हा आता राकेशची पाळी.\" वैशालीने आपली बोली लावली. माणसं गॉसिप करायला लागली की एक एक तर्क कुतर्क लढवू लागतात.\n\"ही काय सॉलिड खबर आहे का\" मी खट्टू होऊन विचारले.\n\"मला बोलू द्याल तर खबर कळेल ना. तुमची मुस्काटं आवळा मग सांगते.\" माधवी सरसावून म्हणाली, \"राकेश बराच गोंधळलेला होता. उर्मीची चौकशी करत होता. थोडीशी पर्सनल.\"\n\"गटलेला दिसतो.\" इति संदेश.\n उर्मीने म्हणे त्याला शुक्रवारी संध्याकाळी कुठेतरी बीचवर भेटायला बोलावलं आहे.\"\n\"कुठेतरी नाही. गोराईला असणार संध्याकाळी साडे सहाला.\" राहुलने पहिल्यांदाच तोंड उघडले.\n\"हो गोराईच म्हणत होता बहुतेक. तिथे म्हणे तिने बंगला बुक केला आहे दोन-तीन तासांसाठी. राकेश म्हणत होता की या आधीही ऑफिसातल्या एक दोन जणांना तिने अशी आमंत्रणे दिलेली आहेत. तो थोडासा टरकला होता. तक्रार अशी करत नव्हता पण एच आरच्या कानावर जावं असं त्याला वाटत होतं.\"\nसायरस काय म्हणत होता, राहुल तिला का चुकवत होता त्याचा पत्ता आता लागत होता. बोंबला\n\"तुला कसं कळलं गोराई म्हणजे तू ही..... तुझ्या मित्राची बहीण आहे ना ती.\" माझी ट्यूबलाईट लख्ख पेटली होती.\n माझ्या मित्राची कसली आली आहे बहीण. याहू चॅटवर भेटली होती.\"\n आणि ती आम्हाला विचारत असे की तुम्ही राहुलच्या मैत्रिणी ना\n(मूळ अनुभवातील पात्रे, स्थळ, प्रसंग बदलले आहेत.)\nमस्त लिहीलंय... वाचताना वाटत होतं की जणू काही आपल्याच फ्रेंड सर्कलमध्ये घडलंय हे सारं इतकं छान जमलंय...\nआयुष्य खरंच सोपं असतं, आपणच त्याला कठीण करून ठेवतो, स्वत:साठी आणि इतरांसाठी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.marathi.aarogya.com/%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A5%8C%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0.html", "date_download": "2018-10-16T21:35:56Z", "digest": "sha1:UYTZBBN3K7727PNKYWGQUEFPPOL2PGFZ", "length": 25201, "nlines": 152, "source_domain": "www.marathi.aarogya.com", "title": "स्त्रियांचे सौंदर्यशास्त्र - आरोग्य.कॉम - मराठी", "raw_content": "\nपोषक पदार्थ आणि अन्न\nकोड - पांढरे डाग\nप्रत्येक स्त्री आपल्या सौंदर्याबाबत जागरूक असते. किंबहूना तिने तसे असावेच. प्रत्येकीस केवळ चेहऱ्याचे सौंदर्य वाढवून अथवा त्याच्याबाबत विचार करून चालत नसते किंवा महाग आणि अद्ययावत सौंदर्य-प्रसाधनांचा वापरही तिने केला, की ती सुंदर दिसू लागते, असे नव्हे. त्यासाठी तिचा देहही आंतरिक आणि बाह्य पातळीवर सुंदर हवा.\nदेहाची सुंदरता व स्त्रीचे सु-आरोग्य या दोन्ही बाबी परस्पर-निगडीत व परस्पर पुरक असतात. सुंदर देहात तेवढाच सुंदर आत्मा वा मन वास करत असणे आवश्यक ठरते, अन्यथा स्त्री-सौंदर्यास उठाव येत नसतो. स्त्रीच्या सौंदर्याचे वर्धन करण्यासाठी तिने आपल्या दैनंदिन जीवनात संतुलीत आहार व नियमित व्यायाम ही द्वीसूत्री विसरू नये.\nमानवी जीवन सुखी, समाधानी असेल, तर आपोआपच त्याची आभा तिच्या चेहर्‍यावर पडते. स्त्रीचा निंयत्रीत व पौष्टीक आहार आणि व्यायाम यांची जोडही यास हवी. निसर्गाने आपल्याला केवळ उर्जा, वातावरण, पाऊस, हवा, इ. दिले आहे, असे नाही, तर त्यात उपलब्ध असणारी वनस्पती, फळे भाजीपाला केवळ सु-आरोग्य बनविण्यास नव्हे, तर आपल्याला प्राकृतिक सौंदर्य-प्रसाधने देण्यासही जबाबदार असतात. म्हणूनच आपण आरोग्य, आहार, व्यायाम, व सौंदर्य या महत्वपूर्ण बाबींची सांगड यशस्वीपणे घालून जीवनात समाधान, स्थैर्य आणण्याचे प्रयत्‍न करणे. ही त्याबाबत उपयुक्त माहिती व या सर्वांचा विचारच आहे.\nनैसर्गिक सौंदर्य व निसर्ग\nनिसर्गाजवळ नैसर्गिक सौंदर्याचे भांडार भरलेले आढळते. आपण जी कृत्रिम सौंदर्य-प्रसाधने वापरतो, त्यांच्यातील बरेच गुणधर्म यांच्यातही आढळतात. यांच्यामुळे आपल्या शरीरास केवळ सौंदर्य प्राप्त होते असे नव्हे, तर सु-आरोग्यही प्राप्त होत असते.\nविशेषत: स्त्री- सौंदर्य हे तिच्या त्वचेच्या कांती आणि पोत यावर निर्भर असते. आपल्या दैनंदिन आहारातूनच स्त्रीला आपल्या सौंदर्य व आरोग्यात भर घालण्यास मदत होते. कारण आपल्या सौंदर्यवर्धनास उपकारक अशी प्रथिने, खनिजे, जीवनसत्व इ. आपल्याला स्वयंपाकघरात असणारी फळे, भाज्या, मसाले, डाळी, फूल, पाने, सुके मेवे इ. सर्वांतून या उपकारक घटकांचा मसाला भरलेला असतो आणि जर त्यांचा योग्यवेळी, योग्यप्रकारे वापर केला गेला, तर त्वचेच्या आरोग्य व सौंदर्य- वर्धनास पुष्टी मिळते. आणि मग स्त्रीला कृत्रिम प्रसाधानांची आवश्यकता भासत नाही तिचे रूधिराभिसरण योग्य प्रकारे होऊ लागते व त्यामुळे तिची कांती सुधारत जाते.\nजन्मत: आपली त्वचा कोमल, मुलायम असते. परंतु वाढत्या वयात प्रथिने, नैसर्गिक तत्वे यांची जी त्रुटी तिच्यात निर्माण होत जाते, त्यामुळे त्या सौंदर्यास बाधा येत जाते, सतत फास्ट फूड, कृत्रिम प्रसाधने यांच्या नादी लागल्याने व त्यांचा वापर केल्याने शरीरांतर्गत संतुलन बिघडते आणि त्वचेतील उपजत असणारी स्निग्धता व कोमलता संपुष्टात येते.\nयाखेरीज चिंता, तणाव, क्रोध, निराशा, उच्च रक्तदाब यापैकी कशाचीही शिकार जर ती स्त्री असेल, तर त्याचे विपरीत परिणाम तिच्या त्वचेवर झाल्याखेरीज राहत नाहीत.\nजेव्हा देह आहाराने संतुष्ट होईल, तेव्हाच प्रत्येकीस आत्मिक समाधानाचे सौंदर्य प्राप्त होईल व त्यामुळेच तिची त्वचा, डोळे, दात, नखे, केस, इ. चे सौंदर्य वाढेल.\nआपला कोठा साफ राहणे महत्वाचे असते. जर कोठा साफ राहिला नाही, तर त्या स्त्रीचे शरीर-स्वास्थ्य व सौंदर्य य दोहोंवर विपरीत परिणाम होत राहतो. आपण आपला दैनंदिन आहार असा ठेवावा की, ज्याचे सहजतेने पचन करता येईल. आपल्या चेहऱ्याच्याच नव्हे, तर सर्व बाह्य त्वचेच्या सौंदर्यांत भर पडण्यासाठी व ते वाढण्यासाठी पोटात सत्वे आपल्या पोटात जातात व त्वचेस मुलायमपणा, नाजूकपणा मिळतो.\nसौंदर्य व स्वच्छता यांचाही निकटचा संबंध आहे. विशेषत: तारूण्य उलटू लागलेल्या स्त्रीच्या बाबतीत तर याला आगळेच महत्व प्राप्त होत असते. त्वचा-विशेषत: चेहऱ्याची आणि हात, पाय यांची त्वचा- जर वेळच्या वेळी स्वच्छ केली गेली नाही, तर त्यामुळे अनेक त्रास उद्‌भवतात. उदा. प्रत्येकीने आपला चेहरा रोज स्वच्छ पाणी व साबण वापरून धुणे जरूर असते, म्हणजे यावर चढलेला मळ, तेलकटपणा निघून येतो. अन्यथा तिच्या त्वचेच्या छिद्रांत हे अडकून बसतात आणि त्वचेचे आरोग्य व पर्यायाने सौंदर्य बिघडवणाऱ्या पुटकुळ्या, तारूण्य पिटिकाही तिच्या चेहऱ्यावर येतात.\nत्वचेच्या सफाई एवढेच, केसाच्या स्वच्छतेस आणि आरोग्यास देखील तेवढेच महत्व असते. केसांना वेळीच तेल लावणे, योग्य साहित्य वापरून ते धुतून स्वच्छ करणे, मान, गळा हे देखील चोळून धुणे इ. गोष्टी महत्वाच्या असतात. केस, मान, गळा इ. भाग जर स्वच्छ व आरोग्ययुक्त राहतील तर स्त्रीचे सौंदर्य देखील वाढेल. याखेरीज आपल्या झोपण्याच्या वेळा, आपण रोज किती वाजता झोपून किती वाजता उठतो, या सर्व बाबी महत्वाच्या असतात. आपले आरोग्य आणि सौंदर्य या दोहोचे जतन करण्यास त्यांचा उपयोग होतो.\nआजच्या धकाधकीच्या जीवनात आपण नैसर्गिक सौंदर्य व आरोग्यवर्धन याकडे पूर्णत: दुर्लक्ष करतो. कृत्रिम साधने, प्रसाधने यांचा अधिक वापर करतो. यामुळेच आरोग्य ढासळून स्त्रीचे सौंदर्यही धोक्यात येते. म्हणूनच या सवयींचे दुष्परिणाम टाळण्यासाठी व निसर्गाच्या अधिकाधिक जवळ जाण्यासाठी प्रत्येकीने पुढील काही बाबी विचारात घेऊन त्यांचे कटाक्षाने पालन करणे आवश्यक ठरते.\nरोज सकाळी उठल्यावर अनुशापोटी ३-४ पेले पाणी प्यावे. एकदम न जमलास थोडे-थोडे, पण पर्याप्त प्यावे. त्यामुळे पोट, कोठा साफ राहतो, आपल्या शरीरात जमलेले विषजन्य घटक पाण्यावाटे बाहेर टाकण्यास मदत होते. त्यामुळे त्वचाही निरोगी राहते.\nरोज थोडावेळ मोकळ्या हवेत वावरणे, लांब श्वास घेऊन तो सोडणे, याला महत्व असते. त्यामुळेदेखील शरीर निरोगी राहते. चालताना काही वेळ अनवाणी चालणे जरूरी असते.\nऋतुमानानुसार थंड अथवा कोमट पाण्याने स्नान करावे. खूप कडक तापलेल्या पाण्याने त्वचेस हानी पोहोचू शकते. अंग चोळून स्नान केल्याने त्वचा टवटवीत राहते व चित्तही प्रसन्न राहते, आपले जेवण, नाश्ता, झोप इ. च्या वेळा निश्चित करा व शक्यतो त्या पाळण्याचे प्रयत्‍न करा.\nएकाच वेळेस खूप खाऊ नये. ताजे, आरोग्यदायी पदार्थ थोडी भूक ठेवून व थोड्या थोड्या वेळाने खावेत. दोन खाण्यात निदान २-३ तासांचे अंतर ठेवावे. यामुळे आरोग्य सुधारते.\nडाएटिंगमध्येच जाडी वाढविण्याचा धोकाही दडलेला असतो. असे भयही काहींना वाटत असते व ते काही प्रमाणात खरेही असते. कारण कमी झालेला आहार वाढवला, की त्यातून जाणाऱ्या कॅलरीजचे प्रमाणही वाढत जाते व या कॅलरी शरीरास तशा अनावश्यकच असतात. म्हणूनच डाएटिंग संपले तरीही नियमित व्यायामामध्ये मात्र खंड पडू देऊ नये.\nयामुळे आपल्या शरीराचा मेटॅबोलिक रेट कमी न होताच आपले वजन कमी होईल व सौंदर्यही वाढेल. डाएटिंगमध्ये चालू असताना आपल्याला व्हिटॅमिनच्या गोळ्या आवश्यक असतात का, असा संदेह काही जणींच्या मनात असतो. जर आहारांद्वारे कॅलरी नियंत्रित केल्या आणि तुमची प्रकृती, आरोग्य, संतुलित असेल, कोणत्याही पदार्थातून जीवनावश्यक प्रथिने, जीवनसत्वे इ. जात असतील, तर मग कृत्रिमरीत्या यांचा पुरवठा करणे आवश्यक ठरत नाही. उदा. दैनंदिन आहार पुढील असावा\nसुमारे अर्धाकिलो भाज्या, चार ते सहा फळे, फुलके, एक प्लेट भात, तीन पेले दूध, दही दोन अंडी, मासळी वा पुरेशी दाट अशी आमटी, छोले अथवा राजमायुक्त आहार.\nया खाद्यपदार्थात दडलेली जीवनसत्वे नष्ट होऊ नयेत म्हणून भाज्या जरूरीहून अधिक उकडू वा भाजू, परतू नयेत. जेवढे शक्य असेल, तेवढ्या प्रमाणात फळे व भाज्या ताज्या आणि सालांसह खाव्यात.\nप्रत्येक स्त्रीच्या शरीराचा मेटाबोलिक रेट हा भिन्न असतो. ज्यांच्यात हा रेट अधिक असतो. त्या स्त्रियांनी जास्त प्रमाणात आहार ठेवला, तरी त्यांचे वजन तेवढ्या जास्त प्रमाणात अजिबातच वाढत नसते.\nम्हणूनच कमी कॅलरीचे पदार्थ खावेत. दिवसाकाठी तीन वेळा नियंत्रीत, संतुलीत आणि अत्यावश्यक एवढ्याच कॅलरींचा आहार ठेवावा.\nमहिलांचे सबलीकरण ही काळाची गरज : कोहीनकर\nतीन महिन्यांत वजन घटविण्यासाठी\nकिती (प्रमाणात) व काय गोड खाल\nनोकरी करणारी स्त्री व आरोग्य\nतुम्ही व तुमचे मूल\nसुडौल बांधा व सुंदरता\nतुमची त्वचा निरोगी व सुंदर कशी ठेवाल\nस्थूलमानाने आहाराची व्याख्या करायची झाली तर जगण्यासाठी बाहेरून आपण आत ज्या वस्तू घेतो त्याला आहार म्हणतात. आहाराबद्दलच्या शास्त्रीय महितीचा बहुतांशी अभावच आढळतो, पुढे वाचा…\nआरोग्य म्हणजे सुदृढता असणे किंवा सुरळीतता असणे. सुदृढता, सुरळीतता आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी मार्गदर्शन करणे हा या वेबसाईटचा प्रयत्न आहे. आरोग्य.कॉम ही भारतातील आरोग्य विषयक माहिती पुरवण्यात सर्वात अग्रेसर असणा-या वेबसाईट्सपैकी एक आहे. या आरोग्यविषयक माहिती पुरवणा-या साईट्स म्हणजे डॉक्टर नव्हेत. पण आरोग्याविषयी पुरक माहिती व उपचारांचे वेगवेगळे माध्यम उपलब्ध करुन देणारी प्रगत यंत्रणा आहे. या साईटच्या गुणधर्मांमुळे इंटरनेटचा वापर करणा-यांमधे आरोग्य.\n» आमच्या सर्व समर्थन गट पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nआमच्या बातमीपत्राचे सदस्यत्व घ्या\nआरोग्य संबंधित नवीन माहिती मिळवा.\nआरोग्य.कॉम ही भारतातील एक आरोग्याविषयीची आघाडीची वेबसाईट आहे. ह्या वेबसाईटवर तुम्हाला आरोग्याविषयी जवळ जवळ सर्व वैद्यकीय आणि सर्वसामान्य माहिती मिळण्यास मदत होईल असे विभाग आहेत.\nहे आपले संकेतस्थळ आहे, यात सुधारण्याकरिता आपले काही प्रस्ताव किंवा प्रतिक्रीया असतील तर आम्हाला जरुर कळवा, आम्ही आमचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करू\n“माझे नाव पुंडलिक बोरसे आहे, मला आपल्या साइट मुळे फार उपयुक्त माहिती मिळाली म्हाणून आपले आभार व्यक्त करण्यासाठी ईमेल पाठवीत आहे.\nकॉपीराईट © २०१६ आरोग्य.कॉम सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.snpnews.in/2017/12/29/%E0%A5%A7-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%82-%E0%A5%AB-%E0%A4%B2%E0%A4%BE/", "date_download": "2018-10-16T21:53:11Z", "digest": "sha1:CBH2WTHL6TG34UJFQCXV6X5IXD3RGX2E", "length": 5557, "nlines": 75, "source_domain": "www.snpnews.in", "title": "१ जानेवारी जन्मलेल्यांना मुलींना मिळणार ५ लाख रुपये - SNP News | News Articles | Blogs | Technology | Social | Political | Education |Cultural", "raw_content": "\n१ जानेवारी जन्मलेल्यांना मुलींना मिळणार ५ लाख रुपये\n29/12/2017 SNP ReporterLeave a Comment on १ जानेवारी जन्मलेल्यांना मुलींना मिळणार ५ लाख रुपये\nमुलींची संख्या वाढवण्यासाठी कर्नाटकातील बंगळुरूत १ जानेवारी रोजी जन्माला येणारी मुलगी ‘लक्ष्मी’च्या पावलानं घरी येणार आहे. कर्नाटकातील बंगळुरू महापालिका रुग्णालयात १ जानेवारी रोजी जन्माला येणाऱ्या मुलीला तिच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन म्हणून तब्बल पाच लाख रुपये देण्यात येणार आहेत. नववर्षाच्या १ तारखेला बंगळुरू महापालिकेच्या रुग्णालयांत मुलगी जन्माला आल्यास तिच्या भविष्यासाठी प्रशासनातर्फे पाच लाख रुपये देण्यात येणार आहेत.\nमुलींच्या जन्मास प्रोत्साहन मिळावे, त्यांच्या शिक्षणाचा महत्त्व लक्षात घेता बंगळूरू सरकारने हा निर्णय घेतला आहे. बंगळूर महापालिकेच्या रुग्णालयात जन्माला येणाऱ्या मुलीस ही रक्कम मिळणार आहे.\nTagged १ जानेवारी ५ लाख जन्म मुलीं रुपये\nलोणावळा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने केले १६ हॉटेल्सचा वीज व पाणी पुरवठा खंडीत\nएसबीआय कर्मचाऱ्यांना घरातील व्यक्तिंचे निधन झाल्यास मिळणार सात दिवसांची रजा\n ८५ वर्षीय आईचा मृतदेह ठेवला तीन वर्ष फ्रीजमध्ये\nकडकनाथ कोंबडीवरुन दोन राज्यांमध्ये वाद\n१४ पिकांच्या हमीभावात भरघोस वाढ,मोदी सरकारचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा\nमहाराष्ट्र स्वाभिमान युवक उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी वैभव वीरकर यांची निवड\nकृषी उत्पादनांच्या निर्यातीस प्रोत्साहन देण्यासाठी सुरेश प्रभु यांचा पुढाकार\nदादरच्या फूल मार्केटमध्ये गोळीबार, एकाची हत्या\nप्रस्तावित नवीन औद्योगिक धोरण लवकरच मंजूर होईल – सुरेश प्रभु\nफुटवेअर आणि लेदर सेक्टरसाठी केंद्र सरकारचे खास पॅकेज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/krida-news/ind-vs-wi-3-players-making-debut-in-3-matches-after-5-years-1770008/", "date_download": "2018-10-16T21:37:13Z", "digest": "sha1:A2ZQ2DCHOI6RJXLLJQ7AMQFVRJZJXBCZ", "length": 12544, "nlines": 211, "source_domain": "www.loksatta.com", "title": "IND vs WI 3 players making debut in 3 matches after 5 years | IND vs WI : …आणि पाच वर्षांनी जुळून आला ‘हा’ हॅटट्रिकचा योगायोग | Loksatta", "raw_content": "\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\nIND vs WI : …आणि पाच वर्षांनी जुळून आला ‘हा’ हॅटट्रिकचा योगायोग\nIND vs WI : …आणि पाच वर्षांनी जुळून आला ‘हा’ हॅटट्रिकचा योगायोग\n२०१८ मध्ये कसोटी पदार्पण करणारा शार्दूल पाचवा खेळाडू ठरला.\nIND vs WI : हैदराबाद येथे सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटीला आजपासून सुरूवात झाली असून पहिल्या दिवसाचा खेळ सुरु आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून विंडिजने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला पण या सामन्यातही भारताच्या गोलंदाजांनी त्यांना फारसे डोके वर काढू दिले नाही. या सामन्यात दोनही संघांत बदल करण्यात आले. भारतीय संघात शार्दूल ठाकूरचे कसोटी पदार्पण झाले. तो २९४ वा भारतीय कसोटीपटू ठरला. त्याच्या पदार्पणाबरोबरच एक अनोखा योगायोग टीम इंडियात पाहायला मिळाला.\n२०१८ मध्ये कसोटी पदार्पण करणारा शार्दूल पाचवा खेळाडू ठरला. मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या हस्ते त्याला कसोटी कॅप प्रदान करण्यात आली. या वर्षी कसोटीत जसप्रीत बुमराह याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध, ऋषभ पंत आणि हनुमा विहारी यांनी इंग्लंडविरुद्ध तर पृथ्वी शॉ आणि शार्दूल ठाकूर यांनी विंडीजविरुद्ध पदार्पण केले. यातील हनुमा विहारी याने इंग्लंडविरुद्ध शेवटच्या सामन्यात पदार्पण केले. तर पृथ्वी शॉ याने विंडीजविरुद्ध पहिल्या कसोटीत आणि शार्दूल ठाकूरने दुसऱ्या कसोटीतून पदार्पण केले. भारताने सलग तीन कसोटीत नव्या चेहऱ्याला संधी दिली.\nसलग तीन कसोटीत तीन खेळाडू पदार्पण करण्याची ही २०१३ नंतरची पहिलीच वेळ आहे. या आधी २०१३ मध्ये शिखर धवन व अजिंक्य रहाणेने ऑस्ट्रेलियाविरूद्ध तर मोहम्मद शमीने विंडिजविरूद्ध सलग तीन सामन्यांत पदार्पण केले होते.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nIND vs WI : भारताची विंडीजवर १० गडी राखून मात; मालिकेवर निर्विवाद वर्चस्व\nIND vs WI : उमेश यादव-जाडेजाचा भेदक मारा; भारतापुढे अवघ्या ७२ धावांचे आव्हान\nInd vs WI : शार्दुल ठाकूर ऐवजी उमेश यादवला वन-डे संघात स्थान\nIND vs WI : विंडीजचे प्रशिक्षक स्टुअर्ट लॉ यांचे निलंबन\nकसोटी क्रमवारीत उमेश यादवची ‘पंचवीशी’; ऋषभ पंत-पृथ्वी शॉलाही फायदा\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'महाराष्ट्रात येताना भीती नसते, कारण इथं मोदी-शाहंसारखे गुंड नाहीत'\n#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\n#MeToo : आरोपांनंतर 'यशराज फिल्म्स'मधून आशिष पाटील यांची हकालपट्टी\nमायलेकींच्या सुरक्षेसाठी तो उबर चालक मध्यरात्रीनंतरही दीड तास थांबून राहिला\n#MeToo : अकबरांच्या अडचणीत वाढ, १९ महिला पत्रकार कोर्टात\nराज ठाकरे अमरावती एक्सप्रेसने विदर्भाकडे रवाना\n#MeToo : आरोप सिद्ध होणाऱ्यांसोबत काम न करण्याचा फरहान अख्तरचा निर्णय\n#MeToo : आरोपांनंतर 'यशराज फिल्म्स'मधून आशिष पाटील यांची हकालपट्टी\n'राधिका मसाले'च्या मीम्सवर अनिता दाते म्हणते..\n#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्यांकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\n‘लोहपुरुष’ पोलीस आयुक्त, जरा इकडेही लक्ष द्या\nमित्राच्या अपघाती मृत्यूच्या तणावामुळे अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची आत्महत्या\n२८ नवे कुष्ठरुग्ण आढळले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/mobiles/nokia-n80-price-mp.html", "date_download": "2018-10-16T21:15:23Z", "digest": "sha1:3XU5M2WM3B6GTPRKHAXG4MRKKOFXK6UG", "length": 13756, "nlines": 404, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "नोकिया ह्न८० India मध्ये ऑफर , Pictures & पूर्ण वैशिष्ट्यमध्येकिंमत | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nनोकिया ह्न८० वरIndian बाजारात सुरू 2007-05-21 आणि खरेदी करण्यासाठी उपलब्धआहे..\nनोकिया ह्न८० - चल यादी\nसर्वोत्तम 17,075 तपशील पहा\nनोकिया ह्न८० - किंमत अस्वीकार\nवर उल्लेख केलेल्या सर्व दर ## आहे.\nनवीनतम किंमत नोकिया ह्न८० वर 07 2017 डिसेंबर प्राप्त होते.\nकिंमत आहे _SEO_CITIES_ समावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना तपासा.\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nनोकिया ह्न८० - वैशिष्ट्य\nडिस्प्ले सिझे 2.1 Inches\nडिस्प्ले तुपे TFT Display\nरिअर कॅमेरा 3.2 MP\nफ्रंट कॅमेरा Yes, VGA\nइंटर्नल मेमरी 40 MB\nऑपरेटिंग सिस्टिम Symbian OS\nबॅटरी कॅपॅसिटी 820 mAh\nटाळकं तिने Up to 3 hrs\nमॅक्स स्टॅन्ड बी तिने Up to 8 days\nडिमेंसिओन्स 95 x 50 x 26 mm\nसिम सिझे Mini SIM\nसिम ओप्टिव Single SIM\n3/5 (1 रेटिंग )\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nतेव्हामला इशारा उपलब्ध आहे\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} {"url": "http://enavakal.com/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%A4/", "date_download": "2018-10-16T20:35:18Z", "digest": "sha1:3BO6KILOOHG4PJ4VLJLEIRYWYD6BYBTB", "length": 12862, "nlines": 139, "source_domain": "enavakal.com", "title": "", "raw_content": "कोल्हापूर महानगरपालिकेत पाणीप्रश्न पेटला – eNavakal\n»1:00 pm: गोंदिया – सर्पदंशाने मृत्यू झालेल्या मुलाला जिवंत करण्याचा दावा करणाऱ्या दोन आयुर्वेदिक डॉक्टरांना पोलिसांनी ताब्यात घेतले\n»9:21 am: मुंबई – मालाडमध्ये सुटकेसमध्ये आढळला महिलेचा मृतदेह. हैदराबादच्या १९ वर्षीय तरुणाला पोलिसांनी केली अटक\n»9:17 am: उत्तराखंड – उत्तरकाशीमध्ये पहाटे ४:०६ वाजता जाणवले; ३.२ रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के\n»8:17 am: पंढरपूर – शारदीय नवरात्रीनिमित्त विठुराया आणि रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात गुलाबाच्या फुलांची आकर्षक सजावट\n»7:15 am: मुंबई – मुंबईत पेट्रोलच्या दरात 11 पैशांनी वाढ; डिझेल 24 पैशांनी महागले\nआंदोलन आरोग्य पर्यावरण महाराष्ट्र हवामान\nकोल्हापूर महानगरपालिकेत पाणीप्रश्न पेटला\nकोल्हापूर – कोल्हापूर महानगरपालिकेच्या सर्व साधारण सभेत पाणी प्रश्नावरून चांगलाच गोंधळ पहायला मिळाला. शिवसेनेचे नगरसेवक नियाज खान यांनी थेट सभेतच अधिकाऱ्यांना पाण्याने अंघोळ घातली, नंतर कमलाकर भोपळे यांनी प्रेक्षक गॅलरीतुन घागर घेऊन जाताना प्रशासनाचे लक्ष वेधले.\nया सर्व प्रकारांमुळे संतप्त झालेल्या आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी सभा सोडून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र काही नगरसेवकांनी त्यांच्या दिशेने फाईल्स भीरकावल्या आणि त्यामुळे सभेत मोठा गोंधळ झाला.\nअनेक ठिकाणी पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे, याची तक्रार देऊनसुध्दा प्रश्न सुटला नाही, याचा संताप सभेत पहायला मिळाला. आता दिवाळी, दसरा यांसारखे मोठे सण येत आहेत आणि त्यातच भर म्हणजे ऑक्टोबरच्या ऊष्णतेचा प्रश्नसुध्दा भेडसावत आहे. इतकं असुनसुध्दा महानगरपालिका याकडे लक्ष देत नाही आहे, याप्रकारचा संताप नगरसेवकांनी व्यक्त केला.\nअमेरिकेत कडाक्याचे ‘बॉम्ब वादळ’; नायगरा धबधबा गोठला\nखारघर येथे कचरा वर्गीकरण आणि विघटन करण्याचा उपक्रम\nदिवाळीत एसटीचे प्रवास महागणार\nकोल्हापूरच्या अंबाबाई परिसरात तणावाचे वातावरण\nकुलाबा किल्ल्यामागे बॉम्ब लॉचरसारखी वस्तू दिसल्याने खळबळ\nअलिबाग – अलिबाग येथील कुलाबा किल्ल्यामागे बॉम्ब सदृश्य वस्तू दिसली असल्याची माहिती एका पर्यटकाने अलिबाग पोलीस ठाण्यात दिली. ही माहिती मिळताच पोलीस यंत्रणा बॉम्ब शोधक...\nकोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंचा तडकाफडकी राजीनामा\nरत्नागिरी – कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू तपस भट्टाचार्य यांनी आज सकाळी तडकाफडकी राजीनामा दिल्याने चर्चेला उधाण आले आहे. त्यांनी आपला राजीनामा राज्यपालांकडे पाठविला. तपस...\nरुग्णालयामध्ये सुसज्य पार्कींग व्यवस्था करावी जिल्हाधिकारी यांचे निर्देश\nरत्नागिरी- आस्थाव्यस्थ पार्कींगमुळे रुग्णांना रुग्णालयात वेळेवर पोहचा येत नाही, त्यामुळे रुग्णालयाच्या आवारातील विविध वाहनांसाठी सुसज्य पार्कींग व्यवस्थेची सोय रुग्णालय प्रशासनाने लवकरात लवकर करावी, असे...\nग्रंथालयास वाढीव अनुदान न दिल्यास वाचन संस्कृती नष्ट होईल- सतिश चव्हाण\nपरभणी- वाचनालयाच्या माध्ययातून ग्रंथालये उभी राहिली व ती सातत्याने टिकवून वाचकांची भूख भागविण्यासाठी ग्रंथपाल रात्रीचा दिवस करुन चालवित आहे. मात्र शासनाकडून मिळणा-या अनुदान रोजगार...\n‘मीटू’ मोहिमेबाबत हायकोर्टात याचिका\nमुंबई- संपूर्ण देशभरात सुरू असलेल्या ‘मीटू’ या मोहिमेबाबत आज हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. वकील सन्नी पुनामिया यांनी ही याचिका दाखल केली आहे....\nएम. जे. अकबरांवर आणखीन एक आरोप महिला पत्रकाराने लेखाच्या माध्यमातून केले उघड\nनवी दिल्ली- लैंगिक शोषणाच्या आरोपांमुळे अडचणीत आलेले परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांच्याविरोधात आणखीन एका महिला पत्रकाराने आरोप केला आहे. अकबर यांनी आपल्याला अनेकवेळा...\nनरेंद्र मोदींच्या शिर्डीतील कार्यक्रमाला गर्दी जमविण्यासाठी 2 कोटींची उधळण\nमुंबई- राज्यात एकीकडे तिजोरीत खडखडाट असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिर्डीतील कार्यक्रमाला गर्दी जमविण्यासाठी राज्य सरकार तब्बल दोन कोटी रुपयांची उधळण करणार असल्याची धक्कादायक माहिती...\nराहुल गांधी दोन दिवस मध्य प्रदेश दौर्‍यावर\nग्वाल्हेर- राहुल गांधी दोन दिवसांच्या मध्य प्रदेश दौर्‍यावर आहेत. आज, ग्वाल्हेर येथील किला भागात असलेल्या गुरुद्वाराला भेट देऊन त्यांनी माथा टेकला. यावेळी राहुलबरोबर ज्योतिरादित्य सिंधिया,...\n सर्व यंत्रणांना प्रतिवादी करण्याचे कोर्टाचे आदेश\nमुंबई- पुण्यात शनिवार वाड्याजवळील जुनाबाजार परिसरात होर्डिंगचा खांब कोसळून झालेल्या दुर्घटनेची उच्च न्यायालयाने आज गंभीर दखल घेतली. न्यायमूर्ती ओक आणि न्यायमूर्ती एम.एस सोनक यांच्या खंडपीठाने...\nसामना रात्री ०८ वाजता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://mahaenews.com/%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A6-%E0%A4%9C%E0%A4%B2%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%A4-%E0%A4%A6/", "date_download": "2018-10-16T22:00:28Z", "digest": "sha1:TQYK4SEUWRR3NYDJ3FUWYS4JPM5TVB3X", "length": 11856, "nlines": 120, "source_domain": "mahaenews.com", "title": "'पवना बंद जलवाहिनीबाबत दुटप्पी वागणाऱ्या भाजपने भूमिका स्पष्ट करावी | PCMC NEWS", "raw_content": "\nमहापालिका अधिकारी, कर्मचा-यांची दिवाळी गोड; बोनस व सानुग्रह अनुदान मिळणार\nमहिला नगरसेविकेशी उध्दट बोलणा-या उद्यान अधिक्षकांची केली कानउघडणी\nवल्लभनगरमध्ये चालक-वाहकांसाठी ‘ग्रंथालय आपल्या दारी’\n‘महागाई वाढली’ असे वाटत नाही – सोमाभाई मोदी\nपाणी प्रश्नावर नगरसेवक हंडा-कळशीसह सभागृहात\nभाजपाने धनगर समाजाला फसविले, सरकार वेळकाढू पणा करतेय\nअाता पुण्यातले वकील म्हणतायेत #FeeToo\nती प्रसुतिकरिता आली अन लिफ्टमध्ये अडकली\nदेशात जास्तकाळ भाजप सत्तेवर राहिल्यास भविष्यात बोलण्यावर बंदी – हर्दिक पटेल\nचिंचवडमध्ये रविवारी ‘डॉग शो’चे आयोजन\nHome breaking-news ‘पवना बंद जलवाहिनीबाबत दुटप्पी वागणाऱ्या भाजपने भूमिका स्पष्ट करावी\n‘पवना बंद जलवाहिनीबाबत दुटप्पी वागणाऱ्या भाजपने भूमिका स्पष्ट करावी\nपवना बंद जलवाहिनी प्रकल्पाबाबत सत्ताधारी भाजप दुटप्पी वागत आहे. पिंपरी- चिंचवड शहर व मावळात भाजपची परस्परविरोधी भूमिका असून राजकारण करून पवना बंद जलवाहिनी प्रकल्प बंद पाडणारे आता तो प्रकल्प पूर्ण करण्याचे निव्वळ आश्‍वासन देत आहेत. भाजपला राज्यात सत्तेवर येऊन चार वर्षे आणि पालिकेत दीड वर्षे झाले, तरीही हा प्रकल्प प्रलंबित आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केली. पाण्यासारख्या महत्वाच्या प्रकल्पावरून जनतेची दिशाभूल न करता, पालकमंत्र्यांसह भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, मावळचे बाळा भेगडे यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, असेही त्यांनी म्हटले आहे.\nसाने म्हणाले, “पालिकेत राष्ट्रवादीची सत्ता असताना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दूरदृष्टी ठेवून शहरासाठी पवना बंद जलवाहिनी प्रकल्प सुरू केला. याचबरोबर आंद्रा व भामा-आसखेड धरणातून पाणी प्रकल्प सुरू केला. परंतु, सत्ता परिवर्तन झाल्याने या प्रकल्पांना खिळ बसली. भाजप सरकारला 4 वर्षे उलटूनही प्रकल्प अद्याप ‘जैसे थे’ आहे” असे असतानाही पालिकेचे सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार हे अजित पवार यांच्याविरोधात आपली उंची न पाहता बरळत आहेत”\n“भाजपकडे कोणतेही ‘व्हीजन’ नाही. प्रकल्पांमधील मलिदा खाण्यावर त्याचा डोळा आहे. कोणत्याच प्रकल्पावर शहरातील दोन्ही भाजप आमदारांचे एकमत होत नाही. त्यात पालकमंत्र्यांची वेगळीच भूमिका आहे. तर, मावळातील आमदार भेगडे प्रकल्पाच्या विरोधात आहेत. शहर व मावळ भाजपची भूमिका परस्पर विरोधी असून, त्यातून सत्ताधार्‍यांचा दुप्पटीपणा जनतेसमोर आला आहे” अशी टीकाही साने यांनी केली. तसेच पवना बंद जलवाहिनी प्रकल्प पूर्ण होणार किंवा नाही, हे भाजपने जाहीर करावे, असेही ते म्हणाले.\nभामा-आंद्रा धरणातून पाणी त्वरित आणणे गरजेचे – नितीन काळजे\n अडीच लाखांचा दंड ठोठावत करण्यात आली बलात्कार आरोपीची सुटका\nमहापालिका अधिकारी, कर्मचा-यांची दिवाळी गोड; बोनस व सानुग्रह अनुदान मिळणार\nमहिला नगरसेविकेशी उध्दट बोलणा-या उद्यान अधिक्षकांची केली कानउघडणी\nवल्लभनगरमध्ये चालक-वाहकांसाठी ‘ग्रंथालय आपल्या दारी’\nमहापालिका अधिकारी, कर्मचा-यांची दिवाळी गोड; बोनस व सानुग्रह अनुदान मिळणार\nमहिला नगरसेविकेशी उध्दट बोलणा-या उद्यान अधिक्षकांची केली कानउघडणी\nवल्लभनगरमध्ये चालक-वाहकांसाठी ‘ग्रंथालय आपल्या दारी’\n‘महागाई वाढली’ असे वाटत नाही – सोमाभाई मोदी\nपाणी प्रश्नावर नगरसेवक हंडा-कळशीसह सभागृहात\nहोंडाने आणली ‘आम आदमी’ची शानदार बाइक\nपंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारविरोधात विरोधक राष्ट्रपतींकडे\nआता, दररोज बदलणार पेट्रोल-डिझेलच्या किंमती\n…तर पिंपरी चिंचवडमधल्या सोसायटींची नोंदणी रद्द होणार\nनागरिकहो….’आधार’नं लिंक नसलेली बँक खाती बंद होणार\nmahaenews.com हे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nमुख्य कार्यालय : डी.एस.एस. मीडिया प्रा. लि.\nपत्ता : विश्वकर्मा बिल्डींग, जे. के. सावंत मार्ग, दादर, मुंबई, २८.\nपुणे विभागीय कार्यालय : गोल मार्केट, वायसीएम हॉस्पिटलसमोर, संत तुकारामनगर, पिंपरी.\nउस्मानाबाद विभागीय कार्यालय : तांबरी, कलेक्टर निवासस्थानाच्या पाठीमागे, उस्मानाबाद.\nसोलापूर विभागीय कार्यालय: होडगी रोड, चेतन फौंड्रीसमोर, सोलापूर.\nकोल्हापूर विभागीय कार्यालय: जय गणेश बिल्डींग, सायबर चौक, विद्यापीठ रोड, कोल्हापूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/marathi-news-suicide-preventory-pune-collector-office-102128", "date_download": "2018-10-16T20:59:29Z", "digest": "sha1:ZQAZX2ALH2JKUS3EEHFQCMJGPYWRYYTQ", "length": 12979, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news Suicide Preventory pune collector office आत्महत्या रोखण्यासाठी संरक्षक जाळी | eSakal", "raw_content": "\nआत्महत्या रोखण्यासाठी संरक्षक जाळी\nशनिवार, 10 मार्च 2018\nपुणे - जिल्हाधिकारी कार्यालयात नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी जाळी बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंत्रालयापाठोपाठ नव्याने उभारलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयातही खबरदारीचा उपाय म्हणून संरक्षक जाळी बसविण्यात येणार आहे.\nपुणे - जिल्हाधिकारी कार्यालयात नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी जाळी बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंत्रालयापाठोपाठ नव्याने उभारलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयातही खबरदारीचा उपाय म्हणून संरक्षक जाळी बसविण्यात येणार आहे.\nजिल्हाधिकारी कार्यालयाची पाच मजली सुसज्ज इमारत उभारण्यात आली आहे. ‘ए’ आणि ‘बी’ विंग यात आहेत. तसेच, मध्य भागी आकर्षक अशी अजून एक विंग साकारण्यात आली आहे. या इमारतीच्या लोखंडी कठड्यावरून तोल जाऊन नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण होऊ नये, यासाठी संरक्षक जाळी बसविण्यात येणार आहे. मंत्रालयाच्या इमारतीवरून काही दिवसांपूर्वी एका नागरिकाने आत्महत्या केली होती. त्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. जिल्हा प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वास्तुविशारद यांच्या संयुक्त बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाबाबत गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात चर्चा सुरू होती.\nया जाळ्यांमुळे इमारतीच्या सौंदर्याला धक्का बसेल, असे मत वास्तुविशारदांनी व्यक्त केले होते. मात्र, इमारतीच्या सौंदर्यापेक्षा नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊन जाळी बसविण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पुढे आली.\nयाबाबत निवासी जिल्हाधिकारी राजेंद्र मुठे म्हणाले, ‘‘नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावर जाळी बसविण्यात येणार आहे. त्यासाठी मापे घेण्यात आली आहेत. इमारतीच्या कठड्यावरून पडून नागरिकांना इजा होऊ नये, यासाठी हा खबरदारीचा उपाय करण्यात येत आहे.’’\nया कामाच्या खर्चाचे अंदाजपत्रक तयार करण्यात येणार आहे. त्यास मान्यता मिळाल्यावर कामाला सुरवात केली जाणार आहे. मंत्रालयात बसविलेल्या जाळ्यांप्रमाणे या इमारतीला जाळ्या बसविण्यात येणार आहेत, असे सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे सांगण्यात आले.\nपुणे - नागरिकांच्या प्रश्‍नांना काय उत्तर द्यायचे, नागरिकांच्या घरांतून आणि आमच्या तोंडचे पाणी पळाले आहे... सणासुदीला पाणीटंचाई निर्माण झाली......\nपुणे-लोणावळादरम्यान दररोज तीन तास ब्लॉक\nपुणे - पुणे रेल्वे स्थानक ते लोणावळा स्थानकादरम्यान १८ ते ३१ ऑक्‍टोबर या कालावधीत दररोज तीन तास ब्लॉक घेण्यात येणार आहे. दरम्यानच्या वेळेतील चार...\nपाणीकपात करू दिली जाणार नाही - सौरभ राव\nपुणे - शहराची वाढती लोकसंख्या आणि पाण्याची गरज लक्षात घेऊन जलसंपदा विभागाकडे पाण्याचा कोटा वाढवून घेण्यात येईल. पाणीकपात करू दिली जाणार नाही,...\nमनपा कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात\nमनपा कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात नागपूर : महापालिकेतील अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांना अद्याप सप्टेंबरचे वेतन मिळाले नाही. त्यामुळे पुढील महिन्यात...\n#Watercrisis पीएमआरडीएला पाण्याची प्रतीक्षा\nपुणे - जलसंपदा विभागाने पुण्याच्या पाणीपुरवठ्यात कपात करण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी घेतला आहे. या पार्श्‍वभूमीवर आता पीएमआरडीएच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mahaenews.com/%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2/", "date_download": "2018-10-16T22:03:03Z", "digest": "sha1:BKLJBUF2FTHZH4WSQLLVUKQCNOW7ZBUR", "length": 12066, "nlines": 122, "source_domain": "mahaenews.com", "title": "\"मिश्री' वापरणाऱ्या महिलांना अॅॅनिमियाचा अधिक धोका | PCMC NEWS", "raw_content": "\nमहापालिका अधिकारी, कर्मचा-यांची दिवाळी गोड; बोनस व सानुग्रह अनुदान मिळणार\nमहिला नगरसेविकेशी उध्दट बोलणा-या उद्यान अधिक्षकांची केली कानउघडणी\nवल्लभनगरमध्ये चालक-वाहकांसाठी ‘ग्रंथालय आपल्या दारी’\n‘महागाई वाढली’ असे वाटत नाही – सोमाभाई मोदी\nपाणी प्रश्नावर नगरसेवक हंडा-कळशीसह सभागृहात\nभाजपाने धनगर समाजाला फसविले, सरकार वेळकाढू पणा करतेय\nअाता पुण्यातले वकील म्हणतायेत #FeeToo\nती प्रसुतिकरिता आली अन लिफ्टमध्ये अडकली\nदेशात जास्तकाळ भाजप सत्तेवर राहिल्यास भविष्यात बोलण्यावर बंदी – हर्दिक पटेल\nचिंचवडमध्ये रविवारी ‘डॉग शो’चे आयोजन\nHome breaking-news “मिश्री’ वापरणाऱ्या महिलांना अॅॅनिमियाचा अधिक धोका\n“मिश्री’ वापरणाऱ्या महिलांना अॅॅनिमियाचा अधिक धोका\nपुणे विद्यापीठामध्ये संशोधन : पुरुषांच्या तुलनेमध्ये महिलांकडून जास्त वापर\nपुणे – महाराष्ट्रातील महिलांमध्ये अॅॅनिमियाचे (रक्ताल्पता) प्रमाण जास्त आहे. विशेषत: ज्या महिला तंबाखूचा वापर करतात. त्यांच्यामध्ये हे प्रमाण चौपट जास्त असल्याचे महत्त्वपूर्ण संशोधन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मानवशास्त्र विभागामधील स्नातक डॉ. हेमलता शेडगे यांनी केले आहे. या महिलांकडून होत असलेला मिश्री किंवा मशेरीचा वापर हे यामागील प्रमुख कारण आहे.\nमिश्री हा प्रकार महाराष्ट्रामध्ये जास्त प्रमाणात आढळून येते. पुरुषांच्या तुलनेमध्ये महिलांकडून मिश्रीचा वापर जास्त केला जातो, असे जागतिक तंबाखू सर्वेक्षणामध्ये नोंदविण्यात आले आहे. या पार्श्‍वभूमीवर मानवशास्त्र विभागामधील प्रा. शौनक कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या अभ्यासात शेडगे यांनी तंबाखूचा वापर न करणाऱ्या महिलांच्या तुलनेत तंबाखूचा वापर करणाऱ्या महिलांचे वजन कमी असल्याचे दाखवून दिले आहे. याचबरोबर, या अभ्यासामध्ये तंबाखूचा वापर करणाऱ्या महिलांच्या नवजात शिशूंचे वजनही तुलनात्मकदृष्ट्या कमी आढळले. अशा महिलांच्या भुकेवर, त्यांच्या गर्भवती असताना वजनवाढीवर तंबाखूचा परिणाम होत असावा, अशी ठळक शक्‍यता या अभ्यासांती व्यक्त करण्यात आली आहे.\nअभ्यासासाठी 591 महिलांची निवड\nया अभ्यासासाठी पुण्यामधील दोन शासकीय व दोन खासगी रुग्णालयांमधील 591 महिलांची निवड करण्यात आली होती. या महिलांपैकी 140 अर्थात 23 टक्‍के महिलांच्या नवजात शिशुंचे वजन कमी आढळले. याचबरोबर, उच्चशिक्षित महिलांच्या तुलनेमध्ये अशिक्षित महिलांना रक्ताल्पता होण्याची शक्‍यता 9 पटीने अधिक आढळली. तंबाखू हा एक विषजन्य घटक आहे. जगभरात मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या दहा मुख्य आजारांपैकी आठ आजारांमागे तंबाखूचे सेवन हे एक मुख्य कारण असू शकते, असे सर्वेक्षणामधून स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर, शेडगे यांनी पूर्ण केलेला हा अभ्यास अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.\nडीएसकेंच्या दोन कंपन्यांनी 52 कोटींचा व्हॅट बुडविला\nमहापालिकेचे खड्डे महामेट्रोच्या गळयात\nमहापालिका अधिकारी, कर्मचा-यांची दिवाळी गोड; बोनस व सानुग्रह अनुदान मिळणार\nमहिला नगरसेविकेशी उध्दट बोलणा-या उद्यान अधिक्षकांची केली कानउघडणी\nवल्लभनगरमध्ये चालक-वाहकांसाठी ‘ग्रंथालय आपल्या दारी’\nमहापालिका अधिकारी, कर्मचा-यांची दिवाळी गोड; बोनस व सानुग्रह अनुदान मिळणार\nमहिला नगरसेविकेशी उध्दट बोलणा-या उद्यान अधिक्षकांची केली कानउघडणी\nवल्लभनगरमध्ये चालक-वाहकांसाठी ‘ग्रंथालय आपल्या दारी’\n‘महागाई वाढली’ असे वाटत नाही – सोमाभाई मोदी\nपाणी प्रश्नावर नगरसेवक हंडा-कळशीसह सभागृहात\nहोंडाने आणली ‘आम आदमी’ची शानदार बाइक\nपंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारविरोधात विरोधक राष्ट्रपतींकडे\nआता, दररोज बदलणार पेट्रोल-डिझेलच्या किंमती\n…तर पिंपरी चिंचवडमधल्या सोसायटींची नोंदणी रद्द होणार\nनागरिकहो….’आधार’नं लिंक नसलेली बँक खाती बंद होणार\nmahaenews.com हे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nमुख्य कार्यालय : डी.एस.एस. मीडिया प्रा. लि.\nपत्ता : विश्वकर्मा बिल्डींग, जे. के. सावंत मार्ग, दादर, मुंबई, २८.\nपुणे विभागीय कार्यालय : गोल मार्केट, वायसीएम हॉस्पिटलसमोर, संत तुकारामनगर, पिंपरी.\nउस्मानाबाद विभागीय कार्यालय : तांबरी, कलेक्टर निवासस्थानाच्या पाठीमागे, उस्मानाबाद.\nसोलापूर विभागीय कार्यालय: होडगी रोड, चेतन फौंड्रीसमोर, सोलापूर.\nकोल्हापूर विभागीय कार्यालय: जय गणेश बिल्डींग, सायबर चौक, विद्यापीठ रोड, कोल्हापूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/dr-babasaheb-ambedkar-110041200041_1.html", "date_download": "2018-10-16T20:44:03Z", "digest": "sha1:5HWMFWYZBWCNAGZOWMCYYWWMIZQBJP5D", "length": 14805, "nlines": 144, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Babasaheb ambedkarin marathi, bharat ratna, shilpakar | पददलितांचा कैवारी | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 17 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nभारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशात सामाजिक न्याय प्रस्थापित व्हावा, यादृष्टीने 'स्वातंत्र्य, समता व बंधुता' या त्रिसूत्रीचा पुरस्कार केला. गरीब-श्रीमंत, सवर्ण-मागसवर्गींय, कामगार-मालक हे भेदाभेद मिटवून सर्वधर्मीय लोक हे कायद्यापुढे समान आहेत, ही संकल्पना त्यांनी जनमानसात दृढ करुन देशातल्या प्रत्येक नागरिकाला राज्यघटनेच्या माध्यमातून मतदानाचा हक्क बहाल केला. आज (ता.14) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. ‍त्यानिमित्त त्यांच्या गौरवपूर्ण व महान कार्यावर टाकलेल्या हा दृष्टीक्षेप ....\nसामाजिक न्यायचे प्रणेते भीमराव रामजी आंबेडकर ऊर्फ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू गावी झाला आणि जणू काय, एका सामाजिक क्रांतीचा उदय झाला. खरं तर, शालेय जीवनात बाबासाहेबांना अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांचे वडील रामजी सुभेदारांनी शिकवलं. बाबासाहेब अवघे 5 वर्षांचे असताना त्यांच्या मातोश्रींचे आकस्मिक निधन झालं आणि बाबासाहेबांच्या शिरावरची जणू मायेची सावलीच विरुन गेली. एकूण आर्थिक स्थिती बेताची असल्याचे बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांच्याकडे नोकरी करुन पुढे त्यांच्या मदतीने डॉ. बाबासाहेबांनी उच्च शिक्षण घेतले आणि पुढे समाजातील जातीभेदाचे उच्चाटन करुन, सामाजिक न्याय प्रस्थापित केला.\nडॉ.आंबेडकर हे तळागाळातील लोकांना बौद्धिक व सामाजिक गुलामगिरीतून मुक्त करुन समानतेचा मंत्र देणारे दीपस्तंभ होते. गरीबी व निरक्षरता ही गुलामगिरीची मूळ कारणे असल्याने त्यांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मंत्र रयतेला दिला. शिकल्याशिवाय आपल्यावर अन्याय होतोय हे कळत नाही आणि आपले हक्क मिळत नाहीत, हा विचार पददलितांना देऊन बाबासाहेबांनी सामाजिक क्रांतीचे रणशिंग फुंकले आणि पाच हजार वर्षांपासून अमानुष व लाचारीचे जीवन जगणार्‍या जनमानसात आत्मसन्मानाची व अस्मितेची ज्योत पेटवली.\nशिक्षण हे समाज परिवर्तनाचे आयुध असून, त्यातूनच खर्‍या अर्थाने माणसाला आपल्या घटनादत्त अधिकार व कर्तव्याची जाणीव होऊन तो विवेकी व विचारी होतो. स्त्रियांना शिक्षण दिले तर त्या मुलांवर चांगले संस्कार घडवू शकतील, असा मोलाचा उपदेश बाबासाहेबांनी पददलितांना दिला. वंचित-उपेक्षित वर्गाच्या पाल्यांसाठी त्यांनी सोलापूर, पनवेल, ठाणे, पुणे, नाशिक, बेळगाव आदी ठिकाणी वसतिगृहे सुरु करुन विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी शिष्यवृत्तीचीही व्यवस्था केली. इतकेच नव्हे तर डॉ. बाबासाहेबांनी औरंगाबाद येथे मिलिंद कॉलेज, मुंबईत सिद्धार्थ कॉलेज व लॉ कॉलेज स्थापन केले. याशिवाय मुंबई, औरंगाबाद, पंढरपूर, दापोली, नांदेड आदी ठिकाणी शैक्षणिक संस्थांचं जाळंही निर्माण केलं.\n2 थेंब युरीन विकून 25 डॉलर कमावणारी मुलगी\nनिबंध : डॉ. बाबासाहेब आंबेडकर\nडॉन-3 मधून प्रियांकाचा पत्ता कट\nकेईएम रुग्णालयाला डॉ. आनंदीबाई जोशी असे नाव द्या: मनसे\nभारताच्या पहिल्या महिला डॉक्टरचे अनोखे गुगल दुडल\nयावर अधिक वाचा :\nडॉ. भीमराव रामजी आंबेडकर\nमहापुरुष सेवेचा वारसा आदर्श\nनिबंध : डॉ. बाबासाहेब आंबेडकर\nभारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर\nस्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...\nया जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...\nइम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख\nपाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...\nलिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...\nमराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...\n#MeToo चा परिणाम, आता नो ऑब्जेक्शन पत्रक लिहून घेणार\nआता #MeToo चळवळीला मिळालेलं गंभीर वळण पाहता बलात्काराचं दृश्य असो किंवा मग छेडछाडीचं; ...\nस्‍वयंघोषित बाबा रामपालसह १५ जणांना जन्मठेपेची शिक्षा\nहरियाणातील सतलोक आश्रमातील हत्‍याकांडप्रकरणी स्‍वयंघोषित बाबा रामपालसह १५ जणांना ...\nआत्मा बोलवत आहे असे सांगत मुलाची आत्महत्या\nनागपूरमध्ये सौरभ नागपूरकर १९ वर्षीय इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याने राहत्या घरात गळफास ...\n100 रुपयांच्या नवीन नोटांचा लिलाव सुरू\nभारतीय रिझर्व्ह बँककडून ग्राहकांसाठी 100 रुपयांची नवीन नोट जारी करण्यात आली आहे. या 100 ...\nतर काय चंद्रात दिसले होते शिरडीचे साईबाबा\nसरकारद्वारे सुरु असलेल्या प्रयत्नांनंतर देखील लोकं सोशल मीडियावर फर्जी पोस्ट पाठवणे ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/vidarbha/marathi-news-nagpur-news-municipal-toilet-women-100005", "date_download": "2018-10-16T21:03:37Z", "digest": "sha1:TP47ZVSU3OXRMU2WJOUXBQ43NX7ZGMQE", "length": 20396, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news nagpur news municipal toilet women बारा लाखांवर महिला, प्रसाधनगृहे केवळ पावणेदोनशे! | eSakal", "raw_content": "\nबारा लाखांवर महिला, प्रसाधनगृहे केवळ पावणेदोनशे\nसोमवार, 26 फेब्रुवारी 2018\nनागपूर - शहराची लोकसंख्या २४ लाखांवर असून यातील निम्म्या महिला आहेत. यातील अनेक महिला कामानिमित्त, बाजारासाठी बाहेर पडतात. मात्र, त्यांच्यासाठी शहरात केवळ १७३ ठिकाणी सहाशे प्रसाधनगृहे आहेत. विशेष म्हणजे प्रसाधनगृहे तयार करण्यासाठी अनेक सामाजिक संघटना तयार असताना नागरिकच नव्हे तर लोकांनी निवडून दिलेले नगरसेवकही दुर्गंधीचे कारण पुढे करून विरोध करीत असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. त्यामुळे बाजार किंवा इतर कामांसाठी बाहेर पडणाऱ्या महिलांची कुचंबणा होत आहे.\nनागपूर - शहराची लोकसंख्या २४ लाखांवर असून यातील निम्म्या महिला आहेत. यातील अनेक महिला कामानिमित्त, बाजारासाठी बाहेर पडतात. मात्र, त्यांच्यासाठी शहरात केवळ १७३ ठिकाणी सहाशे प्रसाधनगृहे आहेत. विशेष म्हणजे प्रसाधनगृहे तयार करण्यासाठी अनेक सामाजिक संघटना तयार असताना नागरिकच नव्हे तर लोकांनी निवडून दिलेले नगरसेवकही दुर्गंधीचे कारण पुढे करून विरोध करीत असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. त्यामुळे बाजार किंवा इतर कामांसाठी बाहेर पडणाऱ्या महिलांची कुचंबणा होत आहे.\nशहरात महापालिकेचे १०२ ठिकाणी सार्वजनिक शौचालये आहेत. यात पुरुषांसाठी ४८८ सिट्‌स असून महिलांसाठी केवळ २८५ सिट्‌स आहेत. यात सुलभ इंटरनॅशनलने तयार केलेल्या ५४ प्रसाधनगृहांचा समावेश आहे.\nझोपडपट्टी आदी वस्त्यांसाठी ७१ ठिकाणी सामुदायिक शौचालये तयार करण्यात आली. यात पुरुषांसाठी ३०१ तर महिलांसाठी ३२१ सिट्‌स आहे. ही प्रसाधनगृहे केवळ वस्त्यांसाठी आहे. त्यामुळे याचा अपवाद वगळता शहरात कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या महिलांसाठी केवळ २८५ सिट्‌स आहे. २०११ च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या २४ लाख ५ हजार ९११ आहे. त्यात महिलांची लोकसंख्या १२ लाखांवर असूनही केवळ २८५ सिट्‌समुळे महिलांबाबत भेदभाव अधोरेखित होत आहे. यातही पुरुष बाहेर कुठेही निर्जन ठिकाणी सुविधा उपलब्ध करून घेत असतानाही त्यांच्यासाठी जास्त सिट्‌स आहेत. महापालिका अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता त्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर प्रसाधनगृहे तयार करण्यासाठी जागा निश्‍चित करण्यास गेले असता अनेकदा नागरिक आणि नगरसेवकही त्याला विरोध करीत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे घरात महिलांनी सर्व कामे करावी, अशी अपेक्षा बाळगणारे पुरुषच महिलांच्या आरोग्याबाबत उदासीन असल्याचे दिसून येत आहे.\nरस्त्यावर बाजार, प्रसाधनगृहांची बोंब\nशहरात अनेक ठिकाणी रस्त्यांवर बाजार भरतो. या बाजारात अनेक महिला भाजी विक्रेत्या दिवसभर राहतात. त्याचप्रमाणे खरेदीसाठी येणाऱ्या महिलाही तास-दोन तास बाजारात असतात. अशा रस्त्यांवरील बाजाराच्या ठिकाणी महिलांसाठी प्रसाधनगृहाची बोंब आहे. त्यामुळे महिलांची कुचंबणा होत असून त्यांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. इतवारी, महाल, बर्डीसारख्या बाजारपेठ असलेल्या ठिकाणी प्रसाधनगृहे आहेत, परंतु ते तोकडे असल्यानेही याठिकाणी असलेल्या दुकानात काम करणाऱ्या तसेच खरेदीसाठी येणाऱ्या महिलांना मनस्ताप सहन करावा लागतो.\nरोटरी इशान्यने महापालिकेला महिलांसाठी प्रसाधनगृहे तयार करण्याचा प्रस्ताव दिला होता. स्थायी समितीने मंजुरीही दिली. रोटरी विविध कंपन्यांशी संपर्क साधून त्यांच्या सीएसआर फंडातून ५० प्रसाधनगृहे तयार करून देणार आहे. शहरातील विविध भागात यातील १५ अत्याधुनिक दुर्गंधीमुक्त प्रसाधनगृहे तयार करण्यात आली. परंतु, नागरिकांच्या विरोधामुळे अद्याप ३५ प्रसाधनगृहे उभारण्याचे काम रखडले आहे. रोटरीने तयार केलेल्या प्रसाधनगृहात दिवे, वाशबेसिन, फॅन आदी असून पुरुषांसाठीही बाजूला युरीनल लावण्यात आले आहे.\nयासंदर्भात एक याचिका दाखल होती, त्यावेळी महापालिकेने शपथपत्र दाखल करून प्रसाधनगृहाची पूर्तता करण्याचे म्हटले होते. परंतु, प्रसाधनगृहे दिसत नाही. अनेक ठिकाणी स्वच्छतागृहांची देखभाल केली जात नाही. अस्वच्छतेमुळे महिला जाण्याचे टाळतात. काही स्वच्छतागृहे केवळ मनपाच्या रेकॉर्डवर आहे, मात्र प्रत्यक्षात नाही. नाल्याच्या बाजूला असलेल्या प्रसाधनगृहात जीवजंतूचीही भीती आहे.\n- ॲड. स्मिता सरोदे सिंगलकर.\nमहापालिका जिथे जागा उपलब्ध करून देणार, तेथे प्रसाधनगृहे उभारण्याची तयारी आहे. त्यामुळे भविष्यात नक्कीच प्रसाधनगृहाची वाढ करण्याचे लक्ष्य आहे. यासाठी मनपाचे अतिरिक्त उपायुक्त जयंत दांडेगावकर यांचे सहकार्य लाभले. परंतु, अनेक ठिकाणी नागरिक विरोध करतात. शिवाय नगरसेवकांकडूनही प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे ५० प्रसाधनगृहे लावण्यासाठीही विलंब होत आहे.\n- राहुल लद्धड, चेअरमन, लेडीज टॉयलेट प्रोजेक्‍ट, रोटरी इशान्य.\nप्रसाधनगृहे तयार करण्यात नागरिक किंवा नगरसेवक विरोध करीत असतील तर नगरसेविकांनीच आपल्या प्रभागात ते उभारण्यास पुढाकार घेणे आवश्‍यक आहे. नागरिक, नगरसेवकांनी जागेबाबत तोडगा काढावा. आता तयार करण्यात येत असलेले प्रसाधनगृहे अत्याधुनिक असून दुर्गंधीचा कुठेही लवलेश नाही. त्यामुळे नागरिकांचा दुर्गंधीचा मुद्दाच निकाली निघतो.\n- वर्षा ठाकरे, महिला, बालकल्याण सभापती, महापालिका.\nशहरात सध्या असलेल्या अनेक प्रसाधनगृहांमध्ये विशेषतः महिलांसाठी असलेल्या प्रसाधनगृहांत जुगाराचे प्रकार चालतात. काही दिवसांपूर्वी शांतीनगर घाटाजवळील स्वच्छतागृहात हा प्रकार पुढे आला होता. याशिवाय स्वच्छतागृहांची स्वच्छतेकडेही प्राधान्याने लक्ष दिले जात नाही. त्यामुळे नागरिक दुर्गंधीमुळे विरोध करतात. महिला महापौर असून त्यांनी यात लक्ष घालणे अपेक्षित आहे.\n- आभा पांडे, नगरसेविका.\nपाककृती स्पर्धेत प्रियांका पेणकर प्रथम\nपुणे - ‘सकाळ’ व त्वष्टा कासार समाज संस्था गणेशोत्सवतर्फे महिलांसाठी पाककृती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कसबा पेठेतील श्री...\nपुणे - नागरिकांच्या प्रश्‍नांना काय उत्तर द्यायचे, नागरिकांच्या घरांतून आणि आमच्या तोंडचे पाणी पळाले आहे... सणासुदीला पाणीटंचाई निर्माण झाली......\nरद्दीच्या बदल्यात विद्यार्थ्यांना वह्या\nमुंबई - विद्यार्थ्यांना रद्दीच्या बदल्यात नव्या कोऱ्या वह्या मिळणार आहेत. याबाबत शालेय शिक्षण विभाग आणि \"नमोआनंद अपसायकलर्स' यांच्यात...\nपाणीकपात करू दिली जाणार नाही - सौरभ राव\nपुणे - शहराची वाढती लोकसंख्या आणि पाण्याची गरज लक्षात घेऊन जलसंपदा विभागाकडे पाण्याचा कोटा वाढवून घेण्यात येईल. पाणीकपात करू दिली जाणार नाही,...\nमनपा कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात\nमनपा कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात नागपूर : महापालिकेतील अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांना अद्याप सप्टेंबरचे वेतन मिळाले नाही. त्यामुळे पुढील महिन्यात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mahaenews.com/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AA/", "date_download": "2018-10-16T22:05:41Z", "digest": "sha1:YQRT4YYG346TNPSVTJREQN5YXSJ3OVKD", "length": 10452, "nlines": 128, "source_domain": "mahaenews.com", "title": "पाकिस्तानी अभिनेत्रीची पतीकडून गोळ्या घालून हत्या | PCMC NEWS", "raw_content": "\nमहापालिका अधिकारी, कर्मचा-यांची दिवाळी गोड; बोनस व सानुग्रह अनुदान मिळणार\nमहिला नगरसेविकेशी उध्दट बोलणा-या उद्यान अधिक्षकांची केली कानउघडणी\nवल्लभनगरमध्ये चालक-वाहकांसाठी ‘ग्रंथालय आपल्या दारी’\n‘महागाई वाढली’ असे वाटत नाही – सोमाभाई मोदी\nपाणी प्रश्नावर नगरसेवक हंडा-कळशीसह सभागृहात\nभाजपाने धनगर समाजाला फसविले, सरकार वेळकाढू पणा करतेय\nअाता पुण्यातले वकील म्हणतायेत #FeeToo\nती प्रसुतिकरिता आली अन लिफ्टमध्ये अडकली\nदेशात जास्तकाळ भाजप सत्तेवर राहिल्यास भविष्यात बोलण्यावर बंदी – हर्दिक पटेल\nचिंचवडमध्ये रविवारी ‘डॉग शो’चे आयोजन\nHome breaking-news पाकिस्तानी अभिनेत्रीची पतीकडून गोळ्या घालून हत्या\nपाकिस्तानी अभिनेत्रीची पतीकडून गोळ्या घालून हत्या\nपाकिस्तानात महिलांवर होणारे अत्याचार वाढतच चालले आहेत. अशात पाकिस्तानी अभिनेत्रीची तिच्या नवऱ्यानेच गोळ्या घालून हत्या केल्याची माहिती आता समोर आली आहे. अभिनेत्री आणि गायिका रेश्माची हत्या तिच्या नवऱ्यानेच गोळी घालून केली आहे. जिओ टीव्हीने या संदर्भातले वृत्त दिले आहे. या दोघांमध्ये खटके उडत होते. गृहकलहातूनच नवऱ्याने त्याच्या पत्नीला ठार केल्याची शक्यता आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेश्माच्या घरात तिचा नवरा आला त्या दोघांणमध्ये भांडण सुरू झाले. ज्यानंतर त्याने पत्नीवर म्हणजेच अभिनेत्री रेश्मावर गोळ्या झाडल्या. त्यानंतर तिथून तो पळून गेला. पोलिसांनी याप्रकरणी रेश्माच्या पतीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. गाणी आणि अभिनय या साठी रेश्मा ओळखली जात होती. झोबल गोलुना या नाटकातली तिची भूमिका चांगलीच गाजली होती. गेल्या काही दिवसांमध्ये पाकिस्तानात महिला कलाकारांवरचे हल्ले वाढले आहेत. महिला कलाकारावर हल्ला होण्याची ही १५ वी घटना आहे असेही समजते आहे.\nमराठा आंदोलन, पुण्यासह पिंपरी चिंचवड शहरात कडकडीत बंद ; जनजीवन विस्कळीत\nमहाराष्ट्र बंदला पुण्यात हिंसक वळण, जिल्हाधिकारी कार्यालयाची तोडफोड\nमहापालिका अधिकारी, कर्मचा-यांची दिवाळी गोड; बोनस व सानुग्रह अनुदान मिळणार\nमहिला नगरसेविकेशी उध्दट बोलणा-या उद्यान अधिक्षकांची केली कानउघडणी\nवल्लभनगरमध्ये चालक-वाहकांसाठी ‘ग्रंथालय आपल्या दारी’\nमहापालिका अधिकारी, कर्मचा-यांची दिवाळी गोड; बोनस व सानुग्रह अनुदान मिळणार\nमहिला नगरसेविकेशी उध्दट बोलणा-या उद्यान अधिक्षकांची केली कानउघडणी\nवल्लभनगरमध्ये चालक-वाहकांसाठी ‘ग्रंथालय आपल्या दारी’\n‘महागाई वाढली’ असे वाटत नाही – सोमाभाई मोदी\nपाणी प्रश्नावर नगरसेवक हंडा-कळशीसह सभागृहात\nहोंडाने आणली ‘आम आदमी’ची शानदार बाइक\nपंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारविरोधात विरोधक राष्ट्रपतींकडे\nआता, दररोज बदलणार पेट्रोल-डिझेलच्या किंमती\n…तर पिंपरी चिंचवडमधल्या सोसायटींची नोंदणी रद्द होणार\nनागरिकहो….’आधार’नं लिंक नसलेली बँक खाती बंद होणार\nmahaenews.com हे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nमुख्य कार्यालय : डी.एस.एस. मीडिया प्रा. लि.\nपत्ता : विश्वकर्मा बिल्डींग, जे. के. सावंत मार्ग, दादर, मुंबई, २८.\nपुणे विभागीय कार्यालय : गोल मार्केट, वायसीएम हॉस्पिटलसमोर, संत तुकारामनगर, पिंपरी.\nउस्मानाबाद विभागीय कार्यालय : तांबरी, कलेक्टर निवासस्थानाच्या पाठीमागे, उस्मानाबाद.\nसोलापूर विभागीय कार्यालय: होडगी रोड, चेतन फौंड्रीसमोर, सोलापूर.\nकोल्हापूर विभागीय कार्यालय: जय गणेश बिल्डींग, सायबर चौक, विद्यापीठ रोड, कोल्हापूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/1378", "date_download": "2018-10-16T21:21:55Z", "digest": "sha1:YRRAR2SC7BMJ2Z72RGCP66P7ZEXXIKYH", "length": 8602, "nlines": 80, "source_domain": "mr.upakram.org", "title": "छायाचित्रकला | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nवरील विषयावर एक लेखमालिका लिहावयाचा विचार आहे. अर्थात नवागतांकरिता.पुढील बाजू थोडक्यात सांगावयाचा प्रयत्न करणार आहे.\n१] कॅमेऱ्याचे मुख्य घटक, २] लेन्सेस, ३] शटर, ४] ऍपर्चर,५] मोड्स,६] प्रकाश योजना,७] कलात्मक रचना,८] कॅमेऱ्याची निवड ९] मासिके व पुस्तके.\nयात आणखी कशाची भर पाहिजे असेल तर कृपया कळवावे म्हणजे योग्य ठिकाणी त्यांना जागा करता येईल.\nबहुतेक सर्वच गोष्टी यात आलेल्या आहेत. आणखी काही आठवल्या तर कळवेन.\nतुमच्या लेखमालेला शुभेच्छा. काही मदत हवी असल्यास, नक्की सांगा यथाशक्य करेन.\nबहुतेक सर्वच गोष्टी यात आलेल्या आहेत. या ध्रुवच्या मताशी सहमत.\nहे सुद्धा सांगावे अशी विनंती-\n१. रोलचा साधा कॅमेरा - डिजीटल साधा कॅमेरा - रोल/डिजीटल एस.एल्.आर. यांचे सामन्य स्वरुप आणि त्यांतला फरक.\nअ. छायाचित्रणासाठी आपली गरज कशी ओळखावी यावर सुद्धा आपण काही लिहिलेत तर बरे. उदा. पक्षीचित्रणासाठी, लँडस्केपिंगसाठी, फक्त पोर्टेट्स साठी, सहली-घरगुती कार्यक्रम यांसाठी असलेल्या गरजा इत्यादी. म्हणजे आपल्याला कोणत्या प्रकारचे चित्रण करायचे आहे आणि त्यासाठी कोणती सामुग्री असणे गरजेचे आहे ते समजेल.\n२. सध्या अनेकांकडे डिजीटल कॅमेराच असतो, तर त्यामध्ये सि.सि.डी.चिप का काय जो प्रकार असतो त्याबद्दल थोडी माहिती द्यावी.\nअ. त्याच्या तंत्रबद्दल फार उहापोह नसेल तरी चालेल पण कॅमेरा विकत घेताना त्यातला दिजीटल इमेजचा रेशो आपल्या चित्राच्या प्रतीवर कसा परिणाम करतो,\nब. रिझोल्युशन म्हणजे नक्की काय, ते कसे टिकते, पिक्सलेट होणे, ग्रेन येणे हे काय असते इत्यादी. सांगावे. अनेकदा भारी कॅमेरा खिशात असताना आणि तो नेहमी वापरत असतानासुद्धा या गोष्टी नक्की काय आहेत आणि आपण काय करावे हे माहित नसते.\n लेखमालेबद्दल वाचून आनंद झाला. अनेक आभार.. भाग वाचायला प्रचंड उत्सुक आहे\nयात पुढील भाग टाकता येतील का\n१] फोटो काढतेवेळी आवर्जून पाळायची (व टाळायची)पथ्ये\n२] रात्री फोटोग्राफी करतेवेळी....\nजगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणारे आणि न समजणारे\nहा समुदाय बनवायचा हेतु या लेखमालेमुळे १००% साध्य होईल असे वाटते. छायाचित्रण क्षेत्रातले उपक्रमावरचे तज्ञ माहितीत नक्कीच भर घालतील. ध्रुव म्हटल्या प्रमाणे, काही मदत लागली तर नक्की सांगा. तसेच हे लेख लोकमित्र मंडळासाठी सुद्धा वापरले जाण्यासाठी धनंजय यांची मदत घेता येईल.\nलेख वाचण्यासाठी प्रचंड उत्सुक\nमीही सध्या एस. त्यागराजन यांचे प्रॅक्टिकल फोटोग्राफी पुस्तक वाचत आहे. त्यातले काही महत्त्वाचे मुद्दे एकत्रित करून लेख टाकण्याचा विचार करत होतो.\nतांत्रिक माहिती अभावी फोटोग्राफीत प्रगती करता येत नाही. त्यामुळे तुमचे लेख प्रचंड उपयोगी पडतील.\nलेन्स सदरामध्ये लेन्सवर दिलेली माहिती कशी वाचायची आणि त्याचा अर्थ काय हेही येऊ द्या. उदा: १८-५५ एमेम, ७.०-२४, २.८-५.६ वगैरे.\nता. कर्‍हाड जि. सातारा.\nशरदराव, फोटो काढून झाल्यावर फोटोशॉपवरून करायच्या पोस्टप्रोसेसिंग बद्दलही बेसिक माहिती देता येईल.\n जमेल तसे मीही माझे दोन पैशे घालेन :)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/904", "date_download": "2018-10-16T21:23:02Z", "digest": "sha1:PWSTKMZZRX5FQEZTSSVIYMBHEH7IPWOX", "length": 5040, "nlines": 56, "source_domain": "mr.upakram.org", "title": "कोडी - विचार करा वेगळ्या द्रुष्टीकोनातून : भाग १ - मद्यालय | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nकोडी - विचार करा वेगळ्या द्रुष्टीकोनातून : भाग १ - मद्यालय\n\"अ\" आणि \"ब\" हे जिवलग दोस्त. दर शुक्रवारी कचेरी सुटल्यावर नजिकच्याच मद्यालयात जाऊन भरपूर ढोसणे हा त्यांचा आठवडी कार्यक्रम.\nआजही ते कामावरून सुटल्यावर मद्यालयात गेले. दोघांनी एकाच प्रकारच्या मद्याची एकेका पेगची मागणी केली. वेटरने एकसारख्याच आकाराच्या दोन् ग्लासमध्ये त्यांची पेये आणली आणि प्रत्येक ग्लासात बर्फाचे दोन-दोन खडे टाकले.\nआता \"अ\" आणि \"ब\" यांच्या समोर प्रत्येकी एक ग्लास आहे. त्याचा आकार एकसारखा आहे. त्यातील मद्य एकाच प्रकारचे आहे. त्या मद्याची quantity देखील एकसारखीच आहे. दोहोंमध्ये बर्फाचे दोन-दोन खडे आहेत.\nतरीही, मद्य प्राशन करताच क्षणी \"अ\" खाली कोसळून मृत्यूमुखी पडतो तर \"ब\" मात्र जिवंत राहतो. हे कसे\nटीप : मृत्यूचे कारण ग्लासातील पेय हेच आहे. हृदयविकाराचा झटका वगैरे नाही.\nउत्तरे कृपया व्य नि ने पाठवावीत.\n आप्ण तर याच्या बरोबर आजाबात प्यायला बसणार नाय\nबर्फाच्या खड्यात काही गडबड आहे का \nप्रा.डॉ.दिलीप बिरुटे [10 Dec 2007 रोजी 08:50 वा.]\n'अ' च्या ग्लासात, एका बर्फाच्या खड्यात काही गडबड आहे, का \n(मृत्यूमुखी पडला या ऐवजी नशा जास्त होऊन तो लोळु लागला असे पाहिजे होते, असे वाटते.)\n'ब' बरोबर बसायला टरकलेला.\nमृत्यूमुखी पडला या ऐवजी नशा जास्त होऊन तो लोळु लागला असे पाहिजे होते, असे वाटते\nनाही. \"अ\" मृत्युमुखीच पडतो.\n'ब' बरोबर बसायला टरकलेला\nकाही हरकत नाही. तुम्ही \"स\" बरोबर बसा\nमद्यप्राशन \"ब\" ने देखील केले.\nमाझा एक गेस (प्रतिशब्द) - अंदाज / अदमास हा प्रतिशब्द कसा वाटतो\nउत्तर लवकरच टाकीन. अद्याप एकही उत्तर बरोबर नाही. मी एका तरी बरोबर उत्तराची वाट पाहत होतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.idainik.com/2018/06/blog-post_946.html", "date_download": "2018-10-16T20:14:53Z", "digest": "sha1:73FB45W6LXYH43JWTCIOQWH5DZDVOCBJ", "length": 16116, "nlines": 82, "source_domain": "www.idainik.com", "title": "लग्नाच्या वाढदिनीच काळाने त्यांना हिरावले - iDainik.com", "raw_content": "\nHome > Satara > Satara Dist > लग्नाच्या वाढदिनीच काळाने त्यांना हिरावले\nलग्नाच्या वाढदिनीच काळाने त्यांना हिरावले\nवेणेगाव :विजेच्या धक्क्याने एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्यानंतर हडबडून गेलेले वर्णे गाव अद्यापही सुन्नच आहे. लग्नाच्या वाढदिनीच पती-पत्नींना त्यांच्या लेकरासह नियतीने हिरावून नेले असून, या घटनेने सारेच हेलावून गेले आहेत. लग्नाचा वाढदिवस शुभेच्छा देण्यासाठी केलेले असंख्य फोन जेव्हा उचलले गेले नाहीत तेव्हाच लेकीच्या काळजात धस्स झालं अन् घडलंही तसंच विपरीत. हा आनंदाचा दिवसच या कुटुंबासाठी काळा दिवस ठरला. दरम्यान, तिघांनाही एकाच चितेवर भडाग्नी देण्यात आला.\nवर्णे, ता. सातारा येथे शनिवारी शॉक लागून काळंगे कुटुंबातील सुरेश पांडुरंग काळंगे (वय 48), पत्नी सौ. संगीता सुरेश काळंगे (वय 40) व मुलगा सर्वेश सुरेश काळंगे (वय 16) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या ह्रदयद्रावक घटनेने कुटुंबासह आख्खा गाव शोकसागरात बुडाला आहे. रविवारी या तिघांवरही अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. एकाच चितेवर या तिघांनाही जेव्हा भडाग्नी देण्यात आला तेव्हा उपस्थित सार्‍यांचेच डोळे पाणावले. सुरेश यांचा पुतण्या व भाचा यांनी त्यांना भडाग्नी दिला. यावेळचे वातावरण मन हेलावणारे होते. सुरेश यांची मुलगी व आई-वडिलांचा आक्रोश काळीज पिळवटून टाकत होता.\nया घटनेने काळंगे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. काळाने या कुटुंबाची केलेली क्रूर थट्टा मनाला डागण्या देत आहे. सुरेश व संगीता यांच्या लग्नाचाही शनिवारी वाढदिवस होता. 22 वर्षांपूर्वी या दिवशी सनई चौघड्याचे सूर कानी आले असतील; मात्र हाच दिवस काल मात्र या कुटुंबासाठी काळा दिवस ठरला.\nसुरेश काळंगे हे गेली 19 वर्षे मुंबई येथे सुरक्षा रक्षक सुपरवायझर म्हणून सेवा बजावत होते. सद्यस्थितीत ॠ4ड सिक्युअर अ‍ॅन्ड सोल्युशन इंडिया प्रा.लि.या कंपनीत साऊथ ब्रँच माटुंगा येथे सुपरवायझर म्हणून काम पाहत होते. मुलगा सर्वेश, मुलगी सुजाता यांना शिकवून मोठे करायचे त्यांचे ध्येय होते. आई-वडिलांची सेवेतही ते काहीही कमी पडून देत नव्हते. मुलगा सर्वेश याने जीवन कल्याण माध्यमिक विद्यालय, कसबा बावडा, कोल्हापूर येथे दहावीची परीक्षा देऊन 85 टक्के गुण मिळवले होते. तर मुलगी सुजाता हिने पहिली ते दहावी पर्यंतचे शिक्षण वर्णेत तर डिप्लोमाचे शेंद्रे येथे घेतल्यानंतर नुकतीच तिला शिरवळ येथे कंपनीत नोकरी मिळाली होती.\nकाही दिवसांपूर्वीच सुरेश आपल्या वडिलांना दवाखान्यात घेवून जाण्यासाठी गावी आले होते. शनिवारी सुरेश हे पत्नी व मुलासमवेत डोंगर शिवारातील शेतात गेले होते. सकाळी गेलेले हे कुटुंब सायंकाळपर्यंत घरी तर आले नाहीच शिवाय दिवसभर एक फोनही न झाल्याने सुरेश यांचे आई - वडील चिंतेत होते. सुरेश यांचा मावसभाऊ श्रीमंत काळंगे संध्याकाळी घरी आल्यानंतर आपल्याला वाटलेली काळजी आई - वडिलांनी त्यांच्याजवळ व्यक्त केली. याचदरम्यान शिरवळहून मुलगी सुजाता लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी दिवसभर फोन करत होती. मात्र, सकाळपासून आई- वडील फोन घेत नसल्याने सुजाता पुरती घाबरून गेली होती. त्यामुळे श्रीमंत काळंगे हे स्वत: शेतात गेले. त्यावेळी पाहिलेले दृश्य त्यांच्या काळजाचा ठोका चुकवून गेले. बांधावर या तिघांचेही मृतदेह पाहून ते हडबडून गेले. ओक्सा बोक्सी रडतच त्यांनी याबाबतची माहिती सुरेशचे चुलत भाऊ अशोक काळंगे यांना दिली. या ह्रदयद्रावक घटनेने अवघे समाजमन हेलावून गेले आहे.\nनेमके काय घडले त्यावेळी...\nसुरेश हे पत्नी संगीता व मुलगा सर्वेशसमवेत शेतात तार कंपाऊंडचे काम करत होते. या तिघांनी मिळून त्यासाठी दोन डांबही उभे केले. तिसरा डांब उभा केला जाणार होता. त्यासाठी या तिघांच्याही हातामध्ये लांबलचक तार होती. नेमक्या याचवेळी जवळच असलेल्या वीज पुरवठा करणार्‍या विद्युत वायरीला तारेचा स्पर्श झाला अन् सारेच विपरीत घडले. या तिघांचाही विजेचा शॉक बसून जागीच मृत्यू झाला होता.\nआपले लक्ष्य, साध्य विसरू नका. अन्यथा जे काही मिळाले तेवढय़ावरच संतुष्ट राहण्याची सवय\nबातम्या तुमच्या inbox मध्ये...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} {"url": "http://enavakal.com/metoo-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%B2%E0%A5%88%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%95/", "date_download": "2018-10-16T20:38:47Z", "digest": "sha1:PBHGTMSBGYK46X3EYIAYAEWML65A54LE", "length": 13404, "nlines": 138, "source_domain": "enavakal.com", "title": "", "raw_content": "#Metoo क्रिकेटर मलिंगावर लैगिक शोषणाचा आरोप – eNavakal\n»1:00 pm: गोंदिया – सर्पदंशाने मृत्यू झालेल्या मुलाला जिवंत करण्याचा दावा करणाऱ्या दोन आयुर्वेदिक डॉक्टरांना पोलिसांनी ताब्यात घेतले\n»9:21 am: मुंबई – मालाडमध्ये सुटकेसमध्ये आढळला महिलेचा मृतदेह. हैदराबादच्या १९ वर्षीय तरुणाला पोलिसांनी केली अटक\n»9:17 am: उत्तराखंड – उत्तरकाशीमध्ये पहाटे ४:०६ वाजता जाणवले; ३.२ रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के\n»8:17 am: पंढरपूर – शारदीय नवरात्रीनिमित्त विठुराया आणि रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात गुलाबाच्या फुलांची आकर्षक सजावट\n»7:15 am: मुंबई – मुंबईत पेट्रोलच्या दरात 11 पैशांनी वाढ; डिझेल 24 पैशांनी महागले\n#Metoo क्रिकेटर मलिंगावर लैगिक शोषणाचा आरोप\nमुंबई – श्रीलंका क्रिकेट संघाचा माजी कर्णधार अर्जुन रणतुंगापाठोपाठ क्रिकेटपटू लसिथ मलिंगावरही लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात आले आहेत. पार्श्वगायिका चिन्मयी श्रीपदा यांनी एका निनावी महिलेची पोस्ट शेअर करत या निनावी महिलेशी मलिंगाने अतिप्रसंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे.\nचिन्मयी श्रीपदा यांनी ट्विटरवरून या महिलेची पोस्ट शेअर करत तिच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडली आहे. या पोस्टमध्ये ही महिला म्हणते की, मी माझी ओळख सांगू इच्छित नाही. काही वर्षांपूर्वी आयपीएलच्या सामन्याच्यावेळी मी माझ्या एका मैत्रिणीला मुंबईतील एका हॉटेलात शोधत होते. तिथे मलिंगा उतरला होता. मलिंगाने मला माझी मैत्रिण त्याच्या रुममध्ये असल्याचं सांगितलं. त्याचं मला आश्चर्य वाटलं. मी त्याच्या रुममध्ये माझ्या मैत्रिणीला शोधण्याचा प्रयत्न केला. तिथे माझी मैत्रिण सापडली नाही. त्याचवेळी मलिंगाने मला जबरदस्ती बेडवर ढकलले आणि माझ्याशी अतिप्रसंग करण्यास सुरुवात केली. मी त्याच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न केला. पण त्यात अयशस्वी ठरले. माझ्यासोबत जबरदस्ती केली जात असतानाच अचानक रुमची बेल वाजली. हॉटेलचा स्टाफ काही कामानिमित्त आत आला. त्या संधीचा फायदा घेत मी तात्काळ वॉशरुममध्ये जाऊन तोंड धुतले आणि तिथून पळ काढला. लोक या पोस्टवर विश्वास ठेवणार नाहीत. कारण मलिंगा प्रसिद्ध क्रिकेटपटू आहे आणि मीच त्याच्याकडे जाणूनबुजून गेली असेल असं लोकांना वाटेल. हे मला माहीत आहे.\nवृत्तविहार : दुष्काळ घोषणेसाठीही मुहूर्त\nबीडीडी चाळ पुनर्विकासाबाबत म्हाडात दोन तास प्रदीर्घ बैठक\nलवकरच फेसबूकद्वारे पाठवता येणार पैसे\nनवी दिल्ली – फेसबुक आपल्या युजर्ससाठी आणखीन दोन नवे फिचर्स सादर करण्याच्या तयारीत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, फेसबुक लवकरच दोन नव्या फिचर्सवर काम सुरु करु शकतं....\nजीएसटी म्हणजे ‘ग्रेट सेल्फिश टॅक्स’ ममता बॅनर्जी यांची सरकारवर टीका\nकोलकाता – वस्तू सेवा कर (जीएसटी) म्हणजे ‘गब्बर सिंग टॅक्स’ असल्याची टीका काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी केली होती. आता याच जीएसटीवरुन पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता...\nअमली पदार्थ प्रकरणातील आंतरराष्ट्रीय टोळी गजाआड\nपणजी – गोव्यामधून केंद्रीय महसूल गुप्तचर विभागाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत तब्बल ५३ किलो केटामाईन जप्त करण्यात आले आहे. केटामाईन प्रकरणातील...\nNews आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र\nनागपुरमध्ये मुलं पळविण्याच्या अफवेवरून महिलेला बेदम मारहाण\nनागपूर – धुळ्यात मुलं पळवून नेणारी टोळी हि अफवा पसरल्यामुळे जमावाकडून ५ जणांचा मृत्यू झाला होता या अफवेचे लोन पसरत असून आज नागपूर मध्ये...\n‘मीटू’ मोहिमेबाबत हायकोर्टात याचिका\nमुंबई- संपूर्ण देशभरात सुरू असलेल्या ‘मीटू’ या मोहिमेबाबत आज हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. वकील सन्नी पुनामिया यांनी ही याचिका दाखल केली आहे....\nएम. जे. अकबरांवर आणखीन एक आरोप महिला पत्रकाराने लेखाच्या माध्यमातून केले उघड\nनवी दिल्ली- लैंगिक शोषणाच्या आरोपांमुळे अडचणीत आलेले परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांच्याविरोधात आणखीन एका महिला पत्रकाराने आरोप केला आहे. अकबर यांनी आपल्याला अनेकवेळा...\nनरेंद्र मोदींच्या शिर्डीतील कार्यक्रमाला गर्दी जमविण्यासाठी 2 कोटींची उधळण\nमुंबई- राज्यात एकीकडे तिजोरीत खडखडाट असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिर्डीतील कार्यक्रमाला गर्दी जमविण्यासाठी राज्य सरकार तब्बल दोन कोटी रुपयांची उधळण करणार असल्याची धक्कादायक माहिती...\nराहुल गांधी दोन दिवस मध्य प्रदेश दौर्‍यावर\nग्वाल्हेर- राहुल गांधी दोन दिवसांच्या मध्य प्रदेश दौर्‍यावर आहेत. आज, ग्वाल्हेर येथील किला भागात असलेल्या गुरुद्वाराला भेट देऊन त्यांनी माथा टेकला. यावेळी राहुलबरोबर ज्योतिरादित्य सिंधिया,...\n सर्व यंत्रणांना प्रतिवादी करण्याचे कोर्टाचे आदेश\nमुंबई- पुण्यात शनिवार वाड्याजवळील जुनाबाजार परिसरात होर्डिंगचा खांब कोसळून झालेल्या दुर्घटनेची उच्च न्यायालयाने आज गंभीर दखल घेतली. न्यायमूर्ती ओक आणि न्यायमूर्ती एम.एस सोनक यांच्या खंडपीठाने...\nसामना रात्री ०८ वाजता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/ambedkarjayanti-117041400006_1.html", "date_download": "2018-10-16T21:34:09Z", "digest": "sha1:MT57KHOAQBWJZXSJHFSYRXUF7UILQGEB", "length": 9277, "nlines": 130, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "ट्विटरकडून बाबासाहेबांना विशेष हॅशटॅगने अभिवादन | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 17 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nट्विटरकडून बाबासाहेबांना विशेष हॅशटॅगने अभिवादन\nभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125व्या जयंतीला ट्विटर बाबासाहेबांना विशेष हॅशटॅगने अभिवादन करणार आहे. #ambedkarjayanti हॅशटॅग केल्यानंतर बाबासाहेबांची प्रतिकृती असलेलं इमोजी येईल.\nट्विटर इंडियानं आपल्या अधिकृत अकाउंटवरुन एक व्हिडिओ ट्वीट करुन याविषयी माहिती दिली आहे. ट्विटरनं पाच हॅशटॅग तयार केले असून या पाचही हॅशटॅगनंतर ही इमोजी येणार आहे.\nया संपू्र्ण आठवड्यात हे हॅशटॅग वापरावे असं आवाहन ट्विटर इंडियानं केलं आहे. हे आहेत पाच\nअस्मितेचा सूर्य : डॉ. आंबेडकर\nबाबासाहेब म्हणजे अंधारातला एक दीपस्तंभ\nनिबंध : डॉ. बाबासाहेब आंबेडकर\nयावर अधिक वाचा :\nस्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...\nया जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...\nइम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख\nपाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...\nलिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...\nमराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...\n#MeToo चा परिणाम, आता नो ऑब्जेक्शन पत्रक लिहून घेणार\nआता #MeToo चळवळीला मिळालेलं गंभीर वळण पाहता बलात्काराचं दृश्य असो किंवा मग छेडछाडीचं; ...\nस्‍वयंघोषित बाबा रामपालसह १५ जणांना जन्मठेपेची शिक्षा\nहरियाणातील सतलोक आश्रमातील हत्‍याकांडप्रकरणी स्‍वयंघोषित बाबा रामपालसह १५ जणांना ...\nआत्मा बोलवत आहे असे सांगत मुलाची आत्महत्या\nनागपूरमध्ये सौरभ नागपूरकर १९ वर्षीय इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याने राहत्या घरात गळफास ...\n100 रुपयांच्या नवीन नोटांचा लिलाव सुरू\nभारतीय रिझर्व्ह बँककडून ग्राहकांसाठी 100 रुपयांची नवीन नोट जारी करण्यात आली आहे. या 100 ...\nतर काय चंद्रात दिसले होते शिरडीचे साईबाबा\nसरकारद्वारे सुरु असलेल्या प्रयत्नांनंतर देखील लोकं सोशल मीडियावर फर्जी पोस्ट पाठवणे ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/lekha-news/astrophysicist-jayant-narlikar-birthday-ceremony-celebration-1766309/", "date_download": "2018-10-16T20:51:53Z", "digest": "sha1:GHAP4NK2EQDFQMRNN7J5WRGRYOV5R64F", "length": 12906, "nlines": 224, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Astrophysicist Jayant Narlikar birthday ceremony celebration | आभाळाला गवसणी.. | Loksatta", "raw_content": "\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\nअनेक कलाकारांसह ‘आयुका’तील विद्यार्थ्यांनीही भूमिका केलेल्या या लोकनाटय़ातून डॉ. नारळीकरांचे अभिष्टचिंतन करण्यात आले.\nज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांनी नुकतीच वयाची ८० वर्षे पूर्ण केली. त्यानिमित्त पुणे येथील ‘आयुका’ (इंटर-युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अ‍ॅस्ट्रोनॉमी अ‍ॅण्ड अ‍ॅस्ट्रोफिजिक्स) या संस्थेमार्फत २८ सप्टेंबर रोजी तेथील चंद्रशेखर सभागृहात डॉ. नारळीकर यांचा अभिष्टचिंतन सोहळा अनोख्या पद्धतीने साजरा झाला.\nयावेळी ज्येष्ठ लेखिका-दिग्दर्शिका सई परांजपे यांनी डॉ. नारळीकरांच्या कथा आणि ‘आयुका’ची विज्ञान प्रसाराची उद्दिष्टे यांच्या आधारे लिहिलेले आणि दिग्दर्शित केलेले ‘आभाळाला गवसणी’ हे लोकनाटय़ सादर करण्यात आले. अनेक कलाकारांसह ‘आयुका’तील विद्यार्थ्यांनीही भूमिका केलेल्या या लोकनाटय़ातून डॉ. नारळीकरांचे अभिष्टचिंतन करण्यात आले. त्यातील हा गण..\nएका सुपुत्राचा इथे जन्म झाला, जो बुद्धीच्या तेजाने दिपवी जगाला\nविज्ञानाची सीमा भिडवी नभाला, दाही दिशांमधि हो बोलबाला\nअशा गुणवंताला थोर मानावा, मुक्तकंठे त्याचा पोवाडा गावा\nहक्काने मंग त्येचा आशीर्वाद घ्यावा, ज्ञानाचा तेजोमय दीप जळावा\nकाय सांगू राव याची अफाट करणी आभाळाला थेट घाली गवसणी\nअश्विनी, रोहिणी, कृतिका, भरणी, याच्या घरी समद्या भरती पाणी\nचंद्र-सूर्य-तारे याचे सोबती, राहू-केतू दोघे याला घाबरती (चळचळा कापती)\nयाच्या भोवताली ग्रहांचे रिंगण, अवघे विश्वची याचे आंगण\nगोष्ट मोलाची, मन लावून ऐका- याने स्थापली संस्था ‘आयुका’\nखगोलाचा जणू ज्ञानकोष बाका, उभारती शास्त्रज्ञ गुढय़ापताका\nविज्ञानाच्या कथा लिहिल्या अनेक, सुरस आणिक चमत्कारिक\nसात्विक मनोरंजनाचा आहार, बाळांसाठी केले खुले भांडार\nजयदेव जयदेव, जय जय जयंता, भक्तांना सांगशी मंत्र गुणवंता\nशिक्षणाचा धर्म देशाचा त्राता, अंधश्रद्धेला टाळा द्या आता\n(छाछूगिरी आता बंद, हाकलून लावा भोंदू संत)\nजयदेव जयदेव, जय जय जयंता, प्रेमाभिनंदन स्वीकारी आता\nस्फूर्तीदायक तुझी जीवनगाथा, आदरे तुजपुढती झुकलासे माथा\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nभाजपाध्यक्ष अमित शाह यांचा अचानक मुंबई दौरा\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'महाराष्ट्रात येताना भीती नसते, कारण इथं मोदी-शाहंसारखे गुंड नाहीत'\n#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\nराज ठाकरे अमरावती एक्सप्रेसने विदर्भाकडे रवाना\nमायलेकींच्या सुरक्षेसाठी तो उबर चालक मध्यरात्रीनंतरही दीड तास थांबून राहिला\n#MeToo : आरोपांनंतर 'यशराज फिल्म्स'मधून आशिष पाटील यांची हकालपट्टी\n#MeToo: 'त्याने माझ्या पँटमध्ये हात टाकण्याचा प्रयत्न केला'\n#MeToo : आरोप सिद्ध होणाऱ्यांसोबत काम न करण्याचा फरहान अख्तरचा निर्णय\n#MeToo : आरोपांनंतर 'यशराज फिल्म्स'मधून आशिष पाटील यांची हकालपट्टी\n'राधिका मसाले'च्या मीम्सवर अनिता दाते म्हणते..\n#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्यांकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\n‘लोहपुरुष’ पोलीस आयुक्त, जरा इकडेही लक्ष द्या\nमित्राच्या अपघाती मृत्यूच्या तणावामुळे अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची आत्महत्या\n२८ नवे कुष्ठरुग्ण आढळले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/vishesh-news/sarva-karyeshu-sarvada-2018-borderless-world-foundation-1757691/lite/", "date_download": "2018-10-16T20:54:14Z", "digest": "sha1:3ET6W6OQWS3NYJPB5MLFX4G4Z7KMFUE3", "length": 23161, "nlines": 138, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Sarva karyeshu sarvada 2018 Borderless World Foundation | आनंदाचे घर! | Loksatta", "raw_content": "\nमुलींचे आयुष्य उजळविण्यासाठी अधिक कदम हा मराठी तरुण ‘बॉर्डरलेस वर्ल्ड फाऊंडेशन’च्या माध्यमातून काम करतो आहे.\nजम्मू-काश्मीरमधील धुमश्चक्रीमुळे फरपट झालेल्या मुलींचे आयुष्य उजळविण्यासाठी अधिक कदम हा मराठी तरुण ‘बॉर्डरलेस वर्ल्ड फाऊंडेशन’च्या माध्यमातून काम करतो आहे. या संस्थेचे बालिकाश्रम म्हणजे या मुलींसाठी आनंदाचे घरच. शांततेने जगण्याची आस असलेली नवी पिढी ही संस्था घडवत आहे. याच मुली काश्मीर आणि उर्वरित भारत यांच्यातील घनिष्ठतेचा दुवा ठरतील, असा विश्वास अधिकला वाटतो.\nबॉर्डरलेस वर्ल्ड फाऊंडेशनची नोंदणी पुण्यातली. संस्था जम्मूबरोबरच काश्मीर भागात अनंतनाग, श्रीनगर, बिरवा आणि कुपवाडा अशा पाच ठिकाणी बालिकाश्रम चालवते. प्रत्येक केंद्रात सुमारे ५०, अशा पाच केंद्रांत २५० हून अधिक मुलींच्या राहण्याची, शिक्षणाची व्यवस्था ‘बोर्डरलेस’ करते. इथे आलेल्या प्रत्येक मुलीला जम्मू-काश्मीरमधील धुमश्चक्रीचा फटका बसला आहे. कोणाला आई नाही, कोणाला वडील नाहीत. कोणा मुलीचे आई-वडील दोघेही मारले गेले आहेत. वडील गेल्यानंतर आईने दुसरे लग्न केल्यामुळे मुलगी बेघर झाली आहे. या मुलींना ‘बॉर्डरलेस वर्ल्ड फाऊंडेशन’च्या रूपात आधार सापडला आहे.\nमूळचा अहमदनगरचा असलेल्या अधिक कदमने २००२ मध्ये जम्मू-काश्मीरच्या आपत्तीग्रस्त भागांमधील मुलींना चांगले आयुष्य जगण्याची संधी देणारी ‘बॉर्डरलेस’ ही संस्था सुरू केली. त्याआधीपासून म्हणजे १९९७ पासून तो या सगळ्या परिसराशी जोडला गेला होता. दहशतीच्या सावटाखालील मुस्लीमबहुल भागात एक काश्मीरेतर तरुण स्थानिक मुलींच्या विकासासाठी २२ वर्षे अखंड काम करतो आणि स्थानिक लोकांचा विश्वास मिळवतो, या काश्मिरी मुलींना नव्याने जगण्याची उमेद देतो , हे अचंबित करणारे आहे.\nराज्यशास्त्राचा विद्यार्थी असलेला अधिक १९९६ मध्ये जम्मूमध्ये आला. तिथून तो काश्मीर खोऱ्यात फिरला. त्याचा १५ दिवसांचा दौरा सहा महिने लांबला. मग तो दरवर्षी काश्मीरला येत गेला. कारगील युद्धाच्या काळात तिथे राहिला, तिथल्या लोकांना त्याने मदतीचा हात दिला. ‘शस्त्रसंघर्षांत होरपळलेल्या मुलां’संबंधीचे ‘युनिसेफ’बरोबरचे सर्वेक्षण करण्यासाठी अधिक अख्खा काश्मीर फिरला. त्यानंतर मात्र त्याला वाटू लागले की काश्मीरमध्ये राहूनच काम केले पाहिजे. हा मराठी गडी जम्मू-काश्मीरमध्ये राहून सामाजिक कार्य करतोय, त्याला आता २२ वर्षे झाली आहेत. काश्मीरमधील शस्त्रसंघर्षांत लहान मुले आणि मुली होरपळलेली आहेत, पण अधिकने मुलींसाठीच बालिकाश्रम काढण्याचा निर्णय घेतला. या मुली मोठय़ा होतील, लग्न करतील तेव्हा त्यांच्या मुलांना त्या संघर्षांच्या मार्गापासून दूर नेतील हा अधिकचा दृष्टिकोन आहे. त्याला हळूहळू यशही येऊ लागले आहे.\nकेंद्रात आलेल्या प्रत्येक मुलीची एक करुण कहाणी आहे. म्हणूनच त्यांच्यासाठी ‘बॉर्डरलेस’चे केंद्र ‘बसेरा ए-तबस्सुम’ म्हणजे ‘आनंदाचे घर’ आहे\nअधिक कदमसारखा हिंदू तरुण जम्मू-काश्मीरमध्ये जाऊन तिथल्या मुस्लीमबहुल भागात बालिकाश्रम उभे करतो यामागे कोणता हेतू असेल, अशी शंका सुरुवातीच्या काळात स्थानिक लोकांच्या मनात होती. अधिकची संस्था मुलींचे धर्मातर करायला आलेली आहे, असे लोकांना सुरुवातीच्या काळात वाटत होते. मौलवींनी बालिकाश्रम बंद करण्याचा फतवा काढला होता. पण तोपर्यंत अधिकने आपल्या कामातून लोकांच्या मनात विश्वास निर्माण केला होता. त्यामुळे मौलवींच्या फतव्याकडे लोकांनी दुर्लक्ष केले. प्रत्येक मुलीच्या राहण्याचा, कपडय़ालत्त्यांचा, वह्य़ा-पुस्तकांचा, शाळेच्या शुल्काचा खर्च संस्थेकडूनच केला जातो. त्यासाठी प्रत्येक मुलीवर वर्षांकाठी ६० हजार रुपये म्हणजे सर्व मुलींवर मिळून किमान दीड कोटी रुपयांचा खर्च होतो. हा सगळा खर्च संस्था उचलते. दोन वर्षांच्या चिमुकलीपासून अठरा वर्षांपर्यंतच्या मुली या केंद्रात राहतात. काही मुली बारावीनंतर पुढील शिक्षणासाठी पुणे, कोल्हापूर, नाशिक, बंगळूरु, हैदराबाद, कन्याकुमारी अशा शहरांमध्ये गेल्या आहेत. त्यांचाही खर्च संस्थेने उचललेला आहे. या मुलींपैकी ज्यांना इच्छा असेल त्या मुलींनी मुंबईत ‘टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्स’सारख्या प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थेतून शिक्षण घ्यावे, यासाठी प्रयत्न केले जातात. किमान ५० मुलींनी तरी पत्रकार व्हावे असे अधिक कदमला वाटते. पत्रकारितेचे शिक्षण घेतलेल्या संवेदनशील- सजग आणि तेही महिला पत्रकार जम्मू-काश्मीरमध्ये नवी आशा घेऊन येतील, असा विश्वास अधिकला आहे.\nकुपवाडय़ाच्या केंद्रात छोटेखानी उद्योग केंद्रही चालवले जाते. सॅनिटरी नॅपकिन्स तयार करणे, कपडय़ांवर एम्ब्रॉयडरी करणे यांसारखे प्रकल्पही चालवले जातात. त्यातून खूप पैसा उभा राहत नाही, पण ते मुलींमध्ये स्वतच्या पायावर उभे राहण्याची मानसिकता जरूर निर्माण करतात. सध्या ‘बॉर्डरलेस’कडे स्वत:ची जागा नाही. त्यांचे प्रत्येक केंद्र भाडय़ाने घेतलेल्या जागेमध्ये कार्यरत आहे. ही केंद्रे सुरूच राहणार आहेत, पण संस्थेला स्थिरस्थावर व्हायचे असेल तर हक्काच्या घराची नितांत गरज आहे. जम्मू शहरात ‘बॉर्डरलेस’चे हक्काचे घर हळूहळू आकार घेऊ लागले आहे. एका वेळी किमान अडीचशे मुली राहू शकतील असे निवासस्थान बनवण्याचे काम संस्थेने हाती घेतले आहे. त्यासाठी पाच कोटी रुपयांची गरज आहे. आत्तापर्यंत दीड कोटी रुपये संस्थेला जमवता आले आहेत. हे घर झाल्यावर शेजारीच शाळाही बांधण्याचा संस्थेचा इरादा आहे.\nबरीच वर्षे जम्मू-काश्मीरमध्ये काम करताना अधिकच्या लक्षात आले की, सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) निव्वळ सीमेवर तैनात नाही, हे दल सीमेलगतच्या गावांमध्ये मोठय़ा प्रमाणावर समाजसेवा करते. सीमेपलीकडून पाकिस्तानी सैनिक गोळीबार करतात. बॉम्बगोळे फेकतात. त्यात गावकरी जखमी होतात. त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यासाठी ‘बीएसएफ’कडे डॉक्टर वगैरे वैद्यकीय यंत्रणा असली तरी ‘तातडीची वैद्यकीय सेवा’ पुरवणाऱ्या अ‍ॅम्ब्युलन्स नव्हत्या. ‘बॉर्डरलेस’ने जम्मू भागात चार आणि काश्मीर भागात सहा अशा दहा अ‍ॅम्ब्युलन्स पुरवल्या आहेत. जम्मू भागात ‘बीएसएफ’ला अ‍ॅम्ब्युलन्स दिल्यानंतर वर्षभरात एका अ‍ॅम्ब्युलन्सने ४६८ लोकांचे प्राण वाचवले. २०१६ मध्ये काश्मीर खोऱ्यात संचारबंदीच्या काळात पाच महिन्यांत तीन अ‍ॅम्ब्युलन्सने ४७०० लोकांना मदत पुरवण्यात आली. ‘बॉर्डरलेस’ला आणखी अ‍ॅम्ब्युलन्सासाठी निधी उभा करायचा आहे.\nपॅलेट गनच्या रुग्णांना दिलासा\n२०१६ मध्ये श्रीनगरमध्ये काश्मिरी तरुणांनी रस्त्यावर येऊन मोठय़ा प्रमाणावर दगडफेक केली होती. त्यांना रोखण्यासाठी पॅलेट गनचा वापर करण्यात आला होता. त्यात शेकडो तरुणांच्या डोळ्यांना गंभीर दुखापत झाली होती. यातील अनेक तरुण निव्वळ घरातून बाहेर पडले आणि जखमी झाले होते. श्रीनगरमध्ये या तरुणांवर उपचार करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरच उपलब्ध नव्हते. या तरुणांवर वेळीच उपचार केले नाहीत तर ते कायमचे अंध होतील आणि असे तरुण अधिक धोकादायक ठरू शकतील हे चाणाक्षपणे टिपून अधिकने देशभर तज्ज्ञ डॉक्टरांची शोधाशोध केली. मुंबईतील विख्यात नेत्रतज्ज्ञ डॉक्टर नटराजन आणि त्यांची १३ जणांची टीम अधिकच्या मदतीला धावून गेली. जवळजवळ १२०० तरुणांवर शस्त्रक्रिया करून त्यांचे डोळे वाचवले गेले. त्यापैकी ४५० शस्त्रक्रिया खुद्द डॉ. नटराजन यांनी सहा महिन्यांत केल्या. डॉक्टरांच्या टीमने श्रीनगरमधील डॉक्टरांनाही प्रशिक्षण दिले. त्यामुळे आता काश्मीरमध्ये रुग्णालयात पॅलेट गनने जखमी झालेल्या रुग्णांवर उपचार होऊ शकतात. अधिकचे म्हणणे असे की, हे तरुण अतिरेकी नाहीत. पण अंध झालेले तरुण अतिरेक्यांच्या जाळ्यात अडकण्याची आणि देशासाठी अधिक घातक ठरण्याची शक्यता असते. ‘बॉर्डरलेस’ ही संस्था उद्ध्वस्त झालेल्या मुलींना केवळ आश्रय देत नाही, ती शांततेने जगण्याची आस असलेली नवी पिढी घडवते. ही संस्था ‘बीएसएफ’ला अ‍ॅम्ब्युलन्स पुरवण्यासाठी प्रयत्न करते, त्यामागे देशाची सीमा सुरक्षित राखण्याचाच प्रामुख्याने विचार आहे. हिंसाचारग्रस्त काश्मिरी मुलींना सावरत एक मराठी तरुण हिमालयाच्या मदतीला सह्याद्रीने जाण्याची परंपरा पुढे नेतो आहे. आपणही आर्थिक मदत करून त्याला हातभार लावायला हवा.\nपुण्यातील टिळक रोडवरील अभिनव कला महाविद्यालयाच्या शेजारी असलेल्या निखिल प्राइड फेज- २ या इमारतीतील ब्लॉक एफमध्ये संस्थेचे कार्यालय आहे.\nधनादेश – ‘बॉर्डरलेस वर्ल्ड फाऊंडेशन’(Borderless World Foundation)\nया नावाने काढावा. : धनादेशामागे अथवा सोबत देणगीदाराने त्याचे संपूर्ण नाव, पत्ता, दूरध्वनी तसेच मोबाइल क्रमांक लिहावा. त्यावरून संस्थेला पावती पाठविता येईल. संस्थेकडे धनादेश ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस सुपूर्द केले जातील.\nTags: सर्वकार्येषु सर्वदा २०१८,\nरंगीत माशांच्या मत्स्यशेतीतून रोजगारनिर्मिती\nगाथा शस्त्रांची : जर्मन व्ही-१, व्ही-२ : जगातील पहिली क्षेपणास्त्रे\nतटकरे कुटुंबातील वाद पुन्हा उफाळला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/1227", "date_download": "2018-10-16T20:51:23Z", "digest": "sha1:SF5JP2EV3MKAMVK2XFSAPJLIP2M5AYID", "length": 23224, "nlines": 134, "source_domain": "mr.upakram.org", "title": "व्यक्तीला \"इच्छा \"का होते? | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nव्यक्तीला \"इच्छा \"का होते\nआपल्याला कळत -नकळत बर्‍याच इच्छा होतात.त्यातील कित्येकांची आपण पुर्तिही करतो.\nम्हणजे, मला तहान लागली असेल, तर मी पाणी(अथवा द्रव) प्राप्त करुन इच्छातृप्ती करण्याचा प्रयत्न करतो.\nतर ही \"ईच्छा\" म्हणजे नेमके काय\nईच्छा म्हणजे केवळ \"गरज \" असते का\nमला भुक लागली आहे.\"खाणे\" ही माझी \"गरज\" आहे.मग मी खातो पोटभर.\nतरीही कुणी मस्त लस्सी,आम रस घेउन जात असेल, तर\nते चाखुन पाहण्याची \"ईच्छा\" मला होतेच ना\nम्हणजे ,ईच्छा = गरज. असे नेहमीच म्हणता येणार नाही.\nबरं काही गोष्टी \"प्राप्त \" करण्याची भावना म्हणजे इच्छा असे मानु.\nपण मग समजा माझ्याकडे पाणी आहे, आणी एखाद्या मरणासन्न व्यक्तिला ते हवे आहे, आणी मी ते देतो.\nमग ह्यातुन मला कुठे काय् \"प्राप्त\" होतय\nमी पाणी त्याला देतो आणि रस्त्यानी मुकाट चालु लागतो.\nम्हणजे \"काही गोष्टी \"प्राप्त \" करण्याची भावना म्हणजे इच्छा \" हे तरी कसं पुर्ण म्हणता येइल.\nबरं जर् असं म्हटलं की \"ईच्छा म्हणजे (नकळत का असेना)वर्तमानात किंवा भविष्यात उपयोग होइल असे\nवर्तन करण्याची भावना\"थोडक्यात, \"शारीरिक किंवा मानसिक आनंद मिळवण्यासाठी वर्तन करण्याची भावना\"\nअसं म्हटलं ,तर् मग माणसं आत्महत्या का करतात\nम्हणजे आत्महत्या करायची त्यांना \"ईच्छा\" तरी कशी होते.\nमला हा लेख लिहिण्याची \"ईच्छा \" होती. ती का झाली.त्यातुन जर् माझा काहिच आर्थिक,शारिरिक लाभ होणार नसेल,\nतर हे लिहिण्याची सहज बुद्धी मला कशी झाली\nईच्छा म्हणजे मग शेवटी आहे तरी काय\nप्रकाश घाटपांडे [07 May 2008 रोजी 15:29 वा.]\nमेंदू आहे ; त्यात जैवरासायनिक प्रक्रिया होत असतात. काम क्रोध मद मत्सर आनंद दु़:ख वगैरे या भावना म्हणुन जगण आहे. जगण्यातली ही प्रेरणा संपली की जगण थांबल; फार तर तुम्ही जिवंत रहाल. मनुष्य हा जैवरासायनिक यंत्रमानव नव्हे. त्याला बुद्धी व भावना दोन्ही आहेत.\nइच्छा म्हणजे ज्ञात प्रेरणा\nगरज आणि इच्छेचा काहीतरी संबंध आहे. पण तो थेट नाही.\nमला श्वासोत्छ्वासाची गरज आहे - पण बहुतेक वेळेला त्याची इच्छा मला जाणवत नाही. श्वास घ्यायची प्रेरणा होतेच, पण ती प्रकट विचारांत नसल्यामुळे तिला मी इच्छा म्हणत नाही.\nअधिक सुख अनुभवायची, किंवा दु:ख कमी करण्याची प्रेरणा प्रकट विचारांत येते. त्या इच्छा. त्या प्रेरणेने केलेल्या कामाने सुख मिळेच असे नाही, दु:ख कमी होईलच असे नाही. म्हणजे भविष्यात उपयोग होईल न होईल याचा काही संबंध नाही. प्रेरणा होणे = इच्छा, ती पुरी होवो न होवो. इच्छापूर्तीने सुख मिळत नाही, उलट इच्छेने दु:ख मिळते हे तर गौतम बुद्धाचे एक आर्यसत्य आहे.\nआता तुम्हाला भरल्या पोटी लस्सी किंवा आमरस का खावासा वाटतो, ते तुम्हीच सांगा. पोट भरले असणे आणि जिभेला चव असणे यात मला तरी अवश्य-संबंध दिसत नाही. तुम्हाला लेख लिहिण्याची इच्छा का झाली, हेसुद्धा तुमच्याशिवाय कोणालाच सांगता येणार नाही. फारतर मी हा प्रतिसाद का लिहावयास घेतला, ते सांगू शकेन - पण तो तुमचा प्रश्न नाही. तुम्ही प्रश्न विचारला, आणि संवाद साधला, म्हणून मी प्रतिसाद देत आहे.\nमरणासन्न माणसाला तुम्ही का पाणी देता हे जर तुम्हाला ठाऊक नसेल तर कोणाला सांगता येणार आहे मी फारतर असे सांगू शकेन, की मला पाणी द्यायची प्रेरणा का होते. पण तो तुमचा प्रश्न नाही. दुसरी व्यक्ती खूप तळमळत असली, तर मलाही थोडीशी तळमळ जाणवते. त्या व्यक्तील काही दिलासा मिळालेला दिसला, तर मलाही थोडे हायसे वाटते. म्हणून मला त्या व्यक्तीला पाणी द्यायची प्रेरणा होते.\nइच्छापूर्तीने सुख मिळत नाही, उलट इच्छेने दु:ख मिळते हे तर गौतम बुद्धाचे एक आर्यसत्य आहे.\nमाझ्या माहिती प्रमाणे बुद्धांचे मत आहे ते असे:-\n\"ईच्छा पुर्तीने शाश्वत समाधान होत नाही.होणारी तृप्ती क्षणिक असते.\"(क्षणिक का असेना, पण समाधान मिळते.)\nपण मूळ चर्चेत \"मी\" ऐवजी \"एखादी व्यक्ती\" वापरले असल्यास,\nमी फारतर असे सांगू शकेन, की मला पाणी द्यायची प्रेरणा का होते. पण तो तुमचा प्रश्न नाही.\nहे जाणुन घ्यायला आवडेल.\nबाकी \"इच्छा म्हणजे ज्ञात प्रेरणा\" हे पटलं.\nश्वास ही आदिम गरज् आहे. श्वास घेण्याची सुप्त इच्छा असतेच.\nसमजा कुणी आपले नाक एखाद्या मिनिटासाठी जरी दाबुन ठेवले,किंवा आपला चेहरा पाण्यात बुडवला,\nतेव्हा श्वास घेण्याची हीच सुप्त् इच्छा मूर्त रूप घेते.जी आपल्याला जाणवते.\n(पाण्यात तोंड बुडवल्याने \"नवीन\" ईच्छा निर्माण होत नाही.)\nआणि आपण तिला तगमग होणे असे म्हणतो.\nतस्मात्, म्हणायचे एवढेच की, \"श्वास् घेण्याची ईच्छा अमूर्त/सुप्त् रुपात असतेच.(कारण ती गरज आहे.)\" नाही का\nइच्छा ही वेळ, काळ, स्थळाप्रमाणे बदलत असते असे वाटते. कधी गरज इच्छा असते. कधी हाव इच्छा असते, वासनाही इच्छा असते, ओढ इच्छा असते. धनंजयांनी म्हटल्याप्रमाणे प्रकटपणे जाणवणारी प्रेरणा ही इच्छा आहेच.\nप्रत्येक इच्छेमागे काहीतरी सुप्त किंवा प्रकट कारण असावेच लागते असे वाटते पण ते कारण ज्याला इच्छा होते तोच सांगू शकतो. हा लेख लिहिण्याची इच्छा तुम्हाला का झाली हे तुम्हीच सांगू शकता.\nहा प्रतिसाद लिहिण्याची इच्छा मला का झाली त्याची कारणे पुढीलप्रमाणे -\nकाहीतरी खरडायची गरज, जेणे करून उपक्रमावर मी जिवंत असल्याचा दाखला देणे.\nया विषयात मला काहीतरी समजतं आहे हे इतरांना दाखवून देणे ;-) - ह. घ्या\nथोडासा मोकळा वेळ मिळाला तो येथे लावावासा वाटला. इ. इ.\nआणि बरं का रे मना, तुला वेळ झाला तर ही इच्छा वाच. (याला प्रसिद्धीची हाव म्हणा खुश्शाल ;-) )\nप्रत्येक इच्छेमागे काहीतरी सुप्त किंवा प्रकट कारण असावेच लागते असे वाटते पण ते कारण ज्याला इच्छा होते तोच सांगू शकतो. असे नसावे असे वाटते.\nकित्येकदा ईच्छा का होते ते आपल्याला स्वतः लाही सांगता येत् नाही.\nआपलं बरचसं(बहुदा सर्वच) लिखाण वाचुन झालय.(आणि आवडलही आहे.)\nआपल्या विकिपेडिया वरील पुढील लेखनाची(इतिहासाबद्दलच्या) फार दिवसापासुन वाट पाहतोय.\nप्रा.डॉ.दिलीप बिरुटे [08 May 2008 रोजी 03:28 वा.]\nइच्छे चे मुळ जिज्ञासेत दडलेले असावे. खरे तर डोळे उघडले की याची सुरुवात होत असावी. अध्यात्मात एक शब्द यासाठी वापरला आहे, तो नेटका आता आठवत नाही. पण सर्वच आपल्याजवळ असल्यावर कोणतीच इच्छाच होणार नाही. बहुतेक ती आत्मानंदाची अनुभुती अशी ती अवस्था असावी. इच्छेची प्रेरणा का होते तर अपुर्णता मग ती कोणत्याही विषयाची त्याची पुर्तता करण्याचे प्रयत्न म्हणजे इच्छा असावी असे वाटते.\nआता हा प्रतिसाद मला लिहिण्याची इच्छा का झाली- :)\n१) वीजभारनियमनामुळे पुढे चार-पाच तास उपक्रमवर काहीही लिहिता येणार नाही. म्हणुन उपक्रमचा रंगमंच आपण हलता ठेवण्याची इच्छा झाली.\n२) आम्हीही हुशार आहोत दाखवायचा हा एक प्रयत्न.\n३)मराठी संस्थळावर वावरणा-या मित्रांनी प्रा.डॉ. ला विसरु नये म्हणुन काहीतरी खरडावे वाटले.\nमूलभूत असतात त्या गरजा, त्यानंतर सुरु होतो तो इच्छांचा प्रांत. अन्न, वस्त्र, निवारा ह्या गरजा आहेत आणि गाडी, बंगला ह्या इच्छा.\nशरीर चालू रहाण्यासाठी हृदयाची धडधड चालू रहाणे ही 'गरज' आहे, तुमची 'इच्छा' असो वा नसो - म्हणूनच हृदयाच्या स्नायूंना अनैच्छिक स्नायू असे जीवशास्त्रात संबोधतात.\nएका बेडरुमच्या निवासातून दोन किंवा अधिक बेडरुम्स च्या निवासात रहायला जाणे ही इच्छा असू शकते कारण त्यात जीवनमान उंचावण्याची एक शक्यता जमेत धरलेली असते. ती गरज असतेच असे नाही. पण कुटुंबातील सदस्य संख्या फारच जास्ती असेल तर गैरसोय दूर करण्यासाठी हीच इच्छा गरजेत बदलू शकते.\nसध्याच्या 'खरेदी करत रहा - गरज असो वा नसो' ह्या मास प्रॉडक्शनच्या संकल्पनेत ह्याचाच विवेक हळूहळू नष्ट होत गेलेला दिसतो. आपण घेणार असलेली वस्तू आपल्याला खरेच 'गरजे'ची आहे का का फक्त शेजार्‍याकडे आहे म्हणून किंवा जाहिरातीत दाखवली आहे म्हणून आपल्याकडे हवी ह्या 'इच्छे'पोटी घेतलेली आहे का फक्त शेजार्‍याकडे आहे म्हणून किंवा जाहिरातीत दाखवली आहे म्हणून आपल्याकडे हवी ह्या 'इच्छे'पोटी घेतलेली आहे (इथे पैसा असणे नसणे हा मुद्दा नाही - कारण बर्‍याच वेळा त्याची गल्लत होते -\"आहेत पैसे म्हणूनच तर घेतोय ना (इथे पैसा असणे नसणे हा मुद्दा नाही - कारण बर्‍याच वेळा त्याची गल्लत होते -\"आहेत पैसे म्हणूनच तर घेतोय ना का दुसर्‍याच्या पैशाने घेतलेय का दुसर्‍याच्या पैशाने घेतलेय\" अर्थात क्रेडिट कार्डाच्या जमान्यात बर्‍याच वस्तू दुसर्‍याच्याच पैशाने आधी येतात हा भाग अलाहिदा\" अर्थात क्रेडिट कार्डाच्या जमान्यात बर्‍याच वस्तू दुसर्‍याच्याच पैशाने आधी येतात हा भाग अलाहिदा\nमग इच्छा का होते तर योग्य त्या इच्छा नसल्या तर आपल्या जगण्याला व्यवहारात काही उद्दिष्ट रहाणार नाही. पण इच्छा आणि गरज ह्यात फार जास्त अंतर असू नये नाहीतर जगण्याचा तोल हरवतो. उदा. पाय आणि रस्ता ह्यात फार घर्षण असले तर चालता येणे अवघड होते जसे वाळूवर चालणे पण अजिबात घर्षण नसेल तरी पडायला होते, जसे बर्फावरुन चालणे\nआधी इच्छा निर्माण होते कारण जिज्ञासा असते त्यातून गरज निर्माण होऊ शकते आणी मगच शोध लागतात. म्हणजे प्रवास असा - जिज्ञासा --> इच्छा --> गरज --> शोध\nमाणसाला भूक लागते,म्हण्जेच खाण्याची ईच्छा होते कारण त्याला तेव्हा अन्नाची गरज असते.\nआधी इच्छा निर्माण होते कारण जिज्ञासा असते त्यातून गरज निर्माण होऊ शकते आणी मगच शोध लागतात. म्हणजे प्रवास असा - जिज्ञासा --> इच्छा --> गरज --> शोध\nह्यामधील् \"ईच्छा\" आणि \"गरज\" ह्यातील क्रमांची अदला बदल् ही होउ शकते.\nमोबाइल् आणि एकुणच अत्या धुनिक तंत्रज्ञानाबद्दल माझा क्रम् तुम्ही दाखवल्याच्या अगदि उलट आहे.\nम्हणजेच, मला कशाचीच् गरज् वाटत् नसताना शिंची कंपनी नवीनच प्रॉडक्ट बाजारात् आणते,\nमग मला त्याची गरज वाटु लागते.(मी वाटुन् घेतो.)मग ते घेण्याची इच्चा होते.\nआनी सर्वात शेवटी ती वस्तु मिळाल्यावर्, आपण घेतलय् तरीए काय्,\nह्या जिज्ञासेनी मी तीची माहिती वाचतो.\nअर्थात् हे थोडफार् सत्य असलं तरी विनोद म्हणुन घ्या,चर्चेशी संबंध नसावा.\nम्हटल्याप्रमाणे अन्न ही मूलभूत गरज आहे त्यामुळे तिथे इच्छेपेक्षा गरजेला प्राधान्य आहे.\nत्यामुळे इच्छा = गरज --> अन्नाचा शोध ह्याच पायर्‍या घेतल्या जातील.\n(मोबाईल किंवा आधुनिक उपकरणात सुध्दा समस्येवरचा उपाय शोधण्याच्या इच्छेतून संशोधन झालेले असते. त्यामुळे\nजिज्ञासेतून जाणवलेली समस्या --> उपाय शोधण्याची इच्छा --> समस्यापूर्तीची गरज भागवण्याची निकड --> शोध हाच क्रम योग्य वाटतो.)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%95%E0%A4%9F_%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80", "date_download": "2018-10-16T20:34:51Z", "digest": "sha1:TMLYUPKDBZWRFF7TN4KTFONDW5XSSE33", "length": 30240, "nlines": 497, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:माहितीचौकट पदाधिकारी - विकिपीडिया", "raw_content": "\nसाचा दस्तावेजीकरण[बघा] [संपादन] [इतिहास] [पर्ज करा]\nया साच्यात काही कठीण किंवा अवघड भाग आहेत.\nयात कोणताही बदल करण्यापूर्वी, याची माहिती काळजीपूर्वक वाचा. हा साचा बर्‍याच लेखात वापरला जात आहे. तुम्ही केलेल्या बदलांमुळे अनपेक्षित समस्या उद्भवल्यास, कृपया, आपले बदल त्वरीत काढून टाकावेत.\nतुम्ही या साच्यावर प्रयोग करून पाहू शकता परंतु, तुमचे प्रयोग जतन करण्याआधी ते जरुर तपासावेत. ते प्रयोग , local /धूळपाटी या पानांवर किंवा, तुमच्या सदस्य पानावर करून बघितल्यास विकिपीडियामधील पानांवर उत्पात होणार नाही.\n{{{माहितीचौकट पदाधिकारी}} खालील साचे स्थापीत करतो. (म्हणजेच, सर्व साचे जे इथे आहेत). कृपया कोंणत्याही लेखात वापरताना अनुकूल असे साचा नाव वापरणे.\n२.७ संसद सदस्य/एम पी\nपाहिजे असलेल्या पदासाठी ओळी वापरुन त्या पुढे व्यक्तिगत माहिती लावा. कोंणतेही फिल्ड आवश्यक नाही, काही फिल्ड वापरल्यास इतर फिल्ड दिसु लागतील.\nया साच्याच्या वापरत असलेल्या उदा. याकरिता पाहा साचा:माहितीचौकट पदाधिकारी/उदा#सर्वसाधारण पदाधिकारी.\n| सन्मानवाचक पूर्वप्रत्यय =\n| सन्मानवाचक प्रत्यय =\n| चित्र आकारमान =\n| चित्र शीर्षक =\n-- अंक बद्दलुन आठ वेळा वापरु शकतो -->\n-- अंक बद्दलुन आठ वेळा वापरु शकतो -->\n| कार्यकाळ_आरंभ2 = <-- अंक बद्दलुन आठ वेळा वापरु शकतो -->\n| कार्यकाळ_समाप्ती2 = <-- अंक बद्दलुन आठ वेळा वापरु शकतो -->\n| उपराष्ट्रपती2 = <-- अंक बद्दलुन आठ वेळा वापरु शकतो -->\n| उपपंतप्रधान2 = <-- अंक बद्दलुन आठ वेळा वापरु शकतो -->\n-- अंक बद्दलुन आठ वेळा वापरु शकतो -->\n-- अंक बद्दलुन आठ वेळा वापरु शकतो -->\n-- अंक बद्दलुन आठ वेळा वापरु शकतो -->\n-- अंक बद्दलुन आठ वेळा वापरु शकतो -->\n| पंतप्रधान2 = <-- अंक बद्दलुन आठ वेळा वापरु शकतो -->\n-- अंक बद्दलुन आठ वेळा वापरु शकतो -->\n-- अंक बद्दलुन आठ वेळा वापरु शकतो -->\n-- अंक बद्दलुन आठ वेळा वापरु शकतो -->\n-- अंक बद्दलुन आठ वेळा वापरु शकतो -->\n-- अंक बद्दलुन आठ वेळा वापरु शकतो -->\nया साच्याच्या वापरत असलेल्या उदा. याकरिता पाहा साचा:माहितीचौकट पदाधिकारी/उदा#पंतप्रधान.\nया साच्याच्या वापरत असलेल्या उदा. याकरिता पाहा साचा:माहितीचौकट पदाधिकारी/उदा#मुख्यमंत्री.\n| चित्र आकारमान =\n| चित्र शीर्षक =\nया साच्याच्या वापरत असलेल्या उदा. याकरिता पाहा साचा:माहितीचौकट पदाधिकारी/उदा#विधानसभा सदस्य.\n| सन्मानवाचक पूर्वप्रत्यय =\n| चित्र शीर्षक =\n-- अंक बद्दलुन आठ वेळा वापरु शकतो -->\n| संसद = <-- अंक बद्दलुन आठ वेळा वापरु शकतो -->\n| बहुमत = <-- अंक बद्दलुन आठ वेळा वापरु शकतो -->\n| कार्यकाळ_आरंभ = <-- अंक बद्दलुन आठ वेळा वापरु शकतो -->\n| कार्यकाळ_समाप्ती = <-- अंक बद्दलुन आठ वेळा वापरु शकतो -->\n| मागील = <-- अंक बद्दलुन आठ वेळा वापरु शकतो -->\n| पुढील = <-- अंक बद्दलुन आठ वेळा वापरु शकतो -->\nया साच्याच्या वापरत असलेल्या उदा. याकरिता पाहा साचा:माहितीचौकट पदाधिकारी/उदा#राज्यपाल.\n| सन्मानवाचक पूर्वप्रत्यय =\n| सन्मानवाचक प्रत्यय =\n| क्रम = <-- अंक बद्दलुन आठ वेळा वापरु शकतो -->\n-- अंक बद्दलुन आठ वेळा वापरु शकतो -->\n| कार्यकाळ_आरंभ = <-- अंक बद्दलुन आठ वेळा वापरु शकतो -->\n| कार्यकाळ_समाप्ती = <-- अंक बद्दलुन आठ वेळा वापरु शकतो -->\n| लेफ्टनंट = <-- अंक बद्दलुन आठ वेळा वापरु शकतो -->\n| मागील = <-- अंक बद्दलुन आठ वेळा वापरु शकतो -->\n| पुढील = <-- अंक बद्दलुन आठ वेळा वापरु शकतो -->\nव्यक्तिगत माहिती जोडा जर राज्यपालला राष्ट्रपतीने नेमले असेल\n-- राष्ट्रपती चे नाव-->\nइतर कोणी तर जोडा\n-- नेमले ज्यांनी त्यांचे नाव -->\nया साच्याच्या वापरत असलेल्या उदा. याकरिता पाहा साचा:माहितीचौकट पदाधिकारी/उदा#न्यायाधीश.\n| सन्मानवाचक पूर्वप्रत्यय =\n| सन्मानवाचक प्रत्यय =\n| चित्र आकारमान =\n| चित्र शीर्षक =\n-- अंक बद्दलुन आठ वेळा वापरु शकतो -->\n| कार्यकाळ_आरंभ = <-- अंक बद्दलुन आठ वेळा वापरु शकतो -->\n| कार्यकाळ_समाप्ती = <-- अंक बद्दलुन आठ वेळा वापरु शकतो -->\n| सुचवणारे = <-- अंक बद्दलुन आठ वेळा वापरु शकतो -->\n| नेमणारे = <-- अंक बद्दलुन आठ वेळा वापरु शकतो -->\n| मागील = <-- अंक बद्दलुन आठ वेळा वापरु शकतो -->\n| पुढील = <-- अंक बद्दलुन आठ वेळा वापरु शकतो -->\nया साच्याच्या वापरत असलेल्या उदा. याकरिता पाहा साचा:माहितीचौकट पदाधिकारी/उदा#संसद सदस्य/एम पी.\n| सन्मानवाचक पूर्वप्रत्यय =\n| सन्मानवाचक प्रत्यय =\n| चित्र शीर्षक =\n| मतदारसंघ_एमपी = <-- अंक बद्दलुन आठ वेळा वापरु शकतो -->\n| संसद = <-- अंक बद्दलुन आठ वेळा वापरु शकतो -->\n| बहुमत = <-- अंक बद्दलुन आठ वेळा वापरु शकतो -->\n| कार्यकाळ_आरंभ = <-- अंक बद्दलुन आठ वेळा वापरु शकतो -->\n| कार्यकाळ_समाप्ती = <-- अंक बद्दलुन आठ वेळा वापरु शकतो -->\n| मागील = <-- अंक बद्दलुन आठ वेळा वापरु शकतो -->\n| पुढील = <-- अंक बद्दलुन आठ वेळा वापरु शकतो -->\nया साच्याच्या वापरत असलेल्या उदा. याकरिता पाहा साचा:माहितीचौकट पदाधिकारी/उदा#अमेरिकन काँग्रेसकर्ता.\n| सन्मानवाचक पूर्वप्रत्यय =\n| सन्मानवाचक प्रत्यय =\n| राज्य = <-- अंक बद्दलुन आठ वेळा वापरु शकतो -->\n| जिल्हा = <-- अंक बद्दलुन आठ वेळा वापरु शकतो -->\n| कार्यकाळ_आरंभ = <-- अंक बद्दलुन आठ वेळा वापरु शकतो -->\n| कार्यकाळ_समाप्ती = <-- अंक बद्दलुन आठ वेळा वापरु शकतो -->\n| मागील = <-- अंक बद्दलुन आठ वेळा वापरु शकतो -->\n| पुढील = <-- अंक बद्दलुन आठ वेळा वापरु शकतो -->\nजर काँग्रेसकर्ता हे सभापती राहीले असतील तर\n| सभापती = <\nया साच्याच्या वापरत असलेल्या उदा. याकरिता पाहा साचा:माहितीचौकट पदाधिकारी/उदा#सेनेटर.\n| सन्मानवाचक पूर्वप्रत्यय =\n| सन्मानवाचक प्रत्यय =\n| चित्र आकारमान =\n-- अंक बद्दलुन आठ वेळा वापरु शकतो -->\n| राज्य = <-- अंक बद्दलुन आठ वेळा वापरु शकतो -->\n| कार्यकाळ_आरंभ = <-- अंक बद्दलुन आठ वेळा वापरु शकतो -->\n| कार्यकाळ_समाप्ती = <-- अंक बद्दलुन आठ वेळा वापरु शकतो -->\n| मागील = <-- अंक बद्दलुन आठ वेळा वापरु शकतो -->\n| पुढील = <-- अंक बद्दलुन आठ वेळा वापरु शकतो -->\n-- सह ससेनेटर चे नाव -->\nजर सेनेटर सेनेट बहुमत नेता असेल तर:\n| कार्यकाळ_आरंभ3 = <-- अंक बद्दलुन सात वेळा वापरु शकतो स्रुरुवात तीने होते. -->\n| कार्यकाळ_समाप्ती3 = <-- अंक बद्दलुन सात वेळा वापरु शकतो स्रुरुवात तीने होते. -->\n| मागील3 = <-- अंक बद्दलुन सात वेळा वापरु शकतो स्रुरुवात तीने होते. -->\n| पुढील3 = <-- अंक बद्दलुन सात वेळा वापरु शकतो स्रुरुवात तीने होते. -->\nजर सेनेटर ने काँग्रेसकर्ता म्हणुन काम केले असेल तर:\n| राज्य3 = <-- अंक बद्दलुन सात वेळा वापरु शकतो स्रुरुवात तीने होते. -->\n| जिल्हा3 = <-- अंक बद्दलुन सात वेळा वापरु शकतो स्रुरुवात तीने होते. -->\n| कार्यकाळ_आरंभ3 = <-- अंक बद्दलुन सात वेळा वापरु शकतो स्रुरुवात तीने होते. -->\n| कार्यकाळ_समाप्ती3 = <-- अंक बद्दलुन सात वेळा वापरु शकतो स्रुरुवात तीने होते. -->\n| मागील3 = <-- अंक बद्दलुन सात वेळा वापरु शकतो स्रुरुवात तीने होते. -->\n| पुढील3 = <-- अंक बद्दलुन सात वेळा वापरु शकतो स्रुरुवात तीने होते. -->\nया साच्याच्या वापरत असलेल्या उदा. याकरिता पाहा साचा:माहितीचौकट पदाधिकारी/उदा#राज्य सेनेटर.\n| सन्मानवाचक पूर्वप्रत्यय =\n| सन्मानवाचक प्रत्यय =\n| राज्य सेनेट = <-- अंक बद्दलुन आठ वेळा वापरु शकतो -->\n| जिल्हा = <-- अंक बद्दलुन आठ वेळा वापरु शकतो -->\n| कार्यकाळ_आरंभ = <-- अंक बद्दलुन आठ वेळा वापरु शकतो -->\n| कार्यकाळ_समाप्ती = <-- अंक बद्दलुन आठ वेळा वापरु शकतो -->\n| मागील = <-- अंक बद्दलुन आठ वेळा वापरु शकतो -->\n| पुढील = <-- अंक बद्दलुन आठ वेळा वापरु शकतो -->\nजर राज्य सेनेटर सेनेट बहुमत नेता असेल तर:\n| बहुमत_नेता3 = <\n| कार्यकाळ_आरंभ3 = <-- अंक बद्दलुन सात वेळा वापरु शकतो स्रुरुवात तीने होते. -->\n| कार्यकाळ_समाप्ती3 = <-- अंक बद्दलुन सात वेळा वापरु शकतो स्रुरुवात तीने होते. -->\n| मागील3 = <-- अंक बद्दलुन सात वेळा वापरु शकतो स्रुरुवात तीने होते. -->\n| पुढील3 = <-- अंक बद्दलुन सात वेळा वापरु शकतो स्रुरुवात तीने होते. -->\nजर राज्य सेनेटर गौणपक्ष नेता असेल तर:\n| गौंण्पक्ष_नेता3 = <\n| कार्यकाळ_आरंभ3 = <-- अंक बद्दलुन सात वेळा वापरु शकतो स्रुरुवात तीने होते. -->\n| कार्यकाळ_समाप्ती3 = <-- अंक बद्दलुन सात वेळा वापरु शकतो स्रुरुवात तीने होते. -->\n| मागील3 = <-- अंक बद्दलुन सात वेळा वापरु शकतो स्रुरुवात तीने होते. -->\n| पुढील3 = <-- अंक बद्दलुन सात वेळा वापरु शकतो स्रुरुवात तीने होते. -->\nप्रत्येक साच्या खाली या ओळी वापरणे\nवरील दस्तावेजीकरण हे साचा:माहितीचौकट पदाधिकारी/doc पासून आंतरविन्यासित आहेत. (संपादन | इतिहास)\nसंपादक हे या साच्याच्या धूळपाटी (तयार करा | प्रतिबिंब) व चाचणी (तयार करा) पानात प्रयोग करुन बघु शकतात.\nकृपया वर्ग हे /doc उपपानावर टाकावेत. या साच्याची उपपाने बघा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ ऑगस्ट २०१८ रोजी १६:१२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/old/daily/20090215/lokkal.htm", "date_download": "2018-10-16T21:45:45Z", "digest": "sha1:MAM6WTSES4KGMR6ZKMGSGKVY7I4P6UFO", "length": 21767, "nlines": 31, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Loksatta.com", "raw_content": "\nरविवार, १५ फेब्रुवारी २००९\nही नवी सुरुवात आहे...\nबोलाचे साहित्य बोलाचेच विश्व रंकाचे धन आणि रावांचे कवित्व\nदोन फुल एक हाफ\nउरे घोटभर गोड हिवाळा\nअमेरिकेत सॅन होजे येथे भरणाऱ्या पहिल्यावहिल्या मराठी विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून डॉ. गंगाधर पानतावणे यांचे नाव जाहीर झाले आणि मराठी संमेलनक्षेत्रातील एक रेंगाळत राहिलेला वादग्रस्त प्रश्न झटकन सुटला. खरे तर, आपण सगळेच साहित्यप्रेमी मराठीजनही सुटलो. डॉ. पानतावणे यांना मराठी साहित्यविश्वात मोठीच प्रतिष्ठा आहे, विश्वसनीयता आहे, याचेच ते निदर्शक मानले पाहिजे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी बराक ओबामा यांची निवड व्हावी आणि जवळपास त्याच सुमारास मराठी विश्व साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी पानतावणे यावेत, हा मोठाच अर्थपूर्ण योगायोग म्हणावा लागेल.\nडॉ. पानतावणे व माझे स्नेहसंबंध गेल्या सुमारे ४५ वर्षांचे आहेत. त्यामुळे एक निकटचा मित्र या नात्याने मला त्यांच्या या अध्यक्षपदाबद्दल खूप आनंदही वाटतो आणि अभिमानही अमेरिका तथा जगातील इतर काही प्रगत देश आणि त्यातील साहित्याचे, विशेषत: मराठी साहित्याचे अभ्यासक व विद्यार्थी या बाबी डॉ. पानतावणे यांना नवीन नाहीत. गेली अनेक वर्षे त्यांचा परदेशी मराठी अभ्यासक, संशोधक इत्यादींशी वरचेवर संबंध आला आहे. आपण जाणतोच, की डॉ. पानतावणे हे डॉ. आंबेडकर, धम्म, दलित समाज व समस्या आणि विसाव्या शतकातील आंबेडकरवादी चळवळी यांचे निष्ठावंत अभ्यासक व मीमांसक आहेत. त्यांच्या पंचवीसएक स्वतंत्र व संपादित पुस्तकांतील बहुतेक सर्वाचे आशयविषय हेच आहेत आणि आपण हेही जाणतो, की आजकाल आपल्या देशाची व संस्कृतीची ओळख जगभरच्या समाजाला आहे, ती म. गांधी व डॉ. आंबेडकर या महापुरुषांच्या रूपाने अमेरिका तथा जगातील इतर काही प्रगत देश आणि त्यातील साहित्याचे, विशेषत: मराठी साहित्याचे अभ्यासक व विद्यार्थी या बाबी डॉ. पानतावणे यांना नवीन नाहीत. गेली अनेक वर्षे त्यांचा परदेशी मराठी अभ्यासक, संशोधक इत्यादींशी वरचेवर संबंध आला आहे. आपण जाणतोच, की डॉ. पानतावणे हे डॉ. आंबेडकर, धम्म, दलित समाज व समस्या आणि विसाव्या शतकातील आंबेडकरवादी चळवळी यांचे निष्ठावंत अभ्यासक व मीमांसक आहेत. त्यांच्या पंचवीसएक स्वतंत्र व संपादित पुस्तकांतील बहुतेक सर्वाचे आशयविषय हेच आहेत आणि आपण हेही जाणतो, की आजकाल आपल्या देशाची व संस्कृतीची ओळख जगभरच्या समाजाला आहे, ती म. गांधी व डॉ. आंबेडकर या महापुरुषांच्या रूपाने डॉ. पानतावणे यांना हे नक्कीच माहीत आहे. मराठी विश्व साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाला म्हणूनच या संदर्भात न्याय देण्याची अध्यक्षीय क्षमता त्यांच्यात आहे, असे मला वाटते.\nडॉ. पानतावणे यांनी वयाची सत्तरी ओलांडली आहे. (त्यांची जन्मतारीख- २८ जून १९३७). मुळात ते नागपूरचे\nमहाविद्यालयातील विद्यार्थी. पुढे औरंगाबादच्या मिलिंद कॉलेजात ते मराठीचे प्राध्यापक होते. इथेच माझा त्यांच्याशी १९६४च्या सुमारास परिचय झाला. मिलिंद कॉलेजचा नागसेन वनाचा परिसर हा त्या काळात तरी एक मंतरलेला आसमंत होता. डॉ. आंबेडकर, म. भि. चिटणीस, भालचंद्र फडके हे तिथे होते. नंतर म. ना. वानखेडे होते. मे. पुं. रेगेही तिथे असल्याचे कळते. या नागसेन वनाने पानतावणे घडले, मी घडलो, ल. बा. रायमाने घडले. प्र. ई. सोनकांबळे, योगिराज वाघमारे, वामन निंबाळकर, यशवंत मनोहर यांसारखे साहित्यिक घडले. खूप व्यक्ती खूप प्रकारे घडल्या. विद्यापीठ अनुदान आयोगाचे प्रमुख डॉ. सुखदेव थोरात हेही नागसेन वनाचे असल्याचे परवा समजले. या तत्कालीन नागसेन वनाचे सुंदर वर्णन पानतावणे यांनीच एका लेखात केले आहे : ‘औरंगाबादच्या नागसेन वनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पदचिन्हे पाहिली, त्यांची बुलंद वाणी ऐकली, त्यांचे क्रांतिकारी विचार ऐकले आणि सारा आसमंत भारावून गेला.. खेडय़ापाडय़ांतून शिकण्याच्या जिद्दीने आलेली मुले जीवनाचा नवा अर्थ शोधू लागली. चार भिंतींतले शिक्षण त्यांना अपुरे वाटत होते.. ज्यांच्या पूर्वजांनी कधी लेखणी पाहिली नाही, ज्यांनी कधी अक्षरे गिरवली नाहीत, अशा घरांतून आलेल्या मुलांना आता अक्षरांचा सुगंध येऊ लागला होता.. कोणी कविता लिहिली, कुणी कथा, कुणी नाटक, कुणी कादंबरी आंबेडकरी मनोविश्व आकारू लागले..’\nत्या सर्जनशील उत्थानपर्वाच्या मनोविश्वाला म. ना. वानखेडे यांच्याप्रमाणेच पानतावणे तथा काही सहकारी प्राध्यापक यांनी तेव्हाच अचूकपणे ओळखले आणि त्या दलित सर्जनाच्या उधाणाला वाव देण्यासाठी, उत्तेजन व मार्गदर्शन करण्यासाठी ‘अस्मितादर्श’ या नियतकालिकाची अवघड धुरा आपल्या खांद्यावर घेतली. लो. टिळक-आगरकरांच्या काळापासून पुण्यातील फर्गसन कॉलेजचा परिसर हा जसा स्वातंत्र्यवेडय़ा मुला-मुलींना प्रेरणा देणारा, घडवणारा होता, तद्वतच मिलिंद कॉलेजचा १९६०च्या दशकातील नागसेन वनाचा परिसर हा आंबेडकरवादी दलितमुक्तीचा सर्वागीण ध्यास मुला-मुलींमध्ये निर्माण करणारा होता.\nगेली चाळीस वर्षे ‘अस्मितादर्श’, डॉ. पानतावणे आणि दलित साहित्य, संस्कृती व समाज यांचे ऐतिहासिक महत्त्वाचे समीकरण सिद्ध होत गेले आहे. नवसाहित्याच्या संगोपन-संवर्धनात ‘सत्यकथे’चे जे स्थान आहे, तेच आधुनिक दलित साहित्याच्या संगोपन-संवर्धनात इतरही काही नियतकालिकांबरोबरच, पण मुख्यत: ‘अस्मितादर्श’चे आहे. या प्रकारची नियतकालिके चालवणे फक्त काही एका ध्येयवादी भूमिकेलाच शक्य असते. डॉ. पानतावणे यांच्यापाशी स्वच्छपणे समजलेला आंबेडकरी ध्येयवाद आहे व साहित्य म्हणजे काय याची त्यांना तेवढीच स्वच्छ जाणीवही आहे.\nआंबेडकरी ध्येयवादाने एक नियतकालिक विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात सातत्याने चालविणे, त्याच ध्येयवादाने संशोधन करणे, वैचारिक व ललित साहित्यनिर्मिती करणे, साहित्यसमीक्षा करणे, साहित्यसंपादन करणे आणि विलक्षण उलटसुलट कल्पनांनी, विचारांनी अहोरात्र आंदोलत राहिलेल्या साहित्यक्षेत्रात तथा सामाजिक-सांस्कृतिक क्षेत्रांत स्थिरपणे उभे राहणे या सर्व गोष्टी आपण आज समजतो तेवढय़ा सरळ, सोप्या नव्हत्या. या सर्व चाचण्यांत पानतावणे उत्तीर्ण झाले आहेत. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील दलित व दलितेतर सर्जनशील क्षेत्रे तशी एकमेकांपासून अलग करता येणार नाहीत, हे उघडच आहे. पण तरीही कधी कधी वाटते, त्या काळातील व आजही दलित सर्जनशील परिसरातील ताणतणावांची रंगरूपे तुलनेने दलितेतर क्षेत्रातील तशा ताणतणावांपेक्षा अधिक बोचरी होती. डॉ. पानतावणे आणि त्यांच्यासारख्याच इतरही अनेक आंबेडकरी ध्येयवादी लोकांना या वस्तुस्थितीला तोंड देतच काम करावे लागले यात शंका नाही.\nतथापि, मला नेहमीच जाणवत राहिले, की डॉ. पानतावणे हे मुख्यत: हाडाचे साहित्यप्रेमी आहेत, सारस्वत आहेत. कथा-कविता-कादंबरी-नाटक अशा साहित्याचे जग हेच त्यांचे खरेखुरे जग आहे. त्यांचे वाचनही चौफेर आहे. धर्म-जाती-देश-निरपेक्ष अशा ‘साहित्यिक’ या भूमिकेवरच ते प्रेम करीत आले आहेत. त्यांचे ‘स्मृतिशेष’ हे पुस्तक पहा. या स्मृतिकोशात अनेक वृत्तिप्रवृत्तींचे, विचारप्रणालींचे साहित्यिक आहेत. विचारवंत आहेत. ‘दुसऱ्या पिढीचे मनोगत’ या ग्रंथातील लेखावरून पानतावणे यांच्या खुल्या स्वागतशील संस्कारग्रहणाची व जडणघडणीची कल्पना येते. या जन्मजात शब्दवेडाने, वागर्थाच्या रसिकतेने आणि वाङ्मयीन अभिरुचीने डॉ. पानतावणे यांचे एका उदार, स्वागतशील, सुजाण अशा सुसंस्कृत माणसात रूपांतर केले आहे. डॉ. पानतावणे यांचा हा सुसंस्कृतपणा मला त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा, साहित्याचा व वैचारिकतेचा एक अंगभूत घटक वाटतो. त्यांचे वक्तृत्व ऐकताना एका बाजूने त्यांच्या अभिजात भाषाशैलीचा प्रत्यय येत राहतो व दुसऱ्या बाजूने संयत समंजस विवेकशीलतेची जाणीव होत राहते. साहित्याचे वेड हे माणसाला, पुष्कळदा त्याने स्वत:च स्वीकारलेल्या इतर काही वेडाच्या वेडय़ावाकडय़ा वळणांना आळा घालून त्याला एका सुसंस्कृतपणाच्या कक्षेत आणून सोडते. विशुद्ध साहित्यसृष्टी, साहित्यप्रेम हे माणसाला धर्म, विचारप्रणाली इत्यादींच्या महत्त्वांची मर्यादा कळत-नकळतपणे सूचित करून जाते, जाणवून देते. माणसाला माणसांचा लळा लावते.\nडॉ. पानतावणे यांचा मला जाणवलेला सुसंस्कृतपणा यासारख्या प्रकारचा असावा खरे तर, हा सुसंस्कृतपणा, ही वैचारिक-भावनिक-भाषिक प्रगल्भता एक स्वतंत्र अभ्यासविषय ठरावा, कारण असा सुसंस्कृतपणा विविध क्षेत्रांत विविध प्रकारच्या ध्येयवादाने जगणाऱ्या व लढणाऱ्या काही व्यक्तींत आढळून येतो. स्वत:ची भूमिका न सोडता इतरांच्या भूमिकांशी समरस होऊ शकणारी व त्यांना न नाकारणारी ही ‘सविकल्प’ समाधी म्हणजेच मी म्हणतो तो सुसंस्कृतपणा खरे तर, हा सुसंस्कृतपणा, ही वैचारिक-भावनिक-भाषिक प्रगल्भता एक स्वतंत्र अभ्यासविषय ठरावा, कारण असा सुसंस्कृतपणा विविध क्षेत्रांत विविध प्रकारच्या ध्येयवादाने जगणाऱ्या व लढणाऱ्या काही व्यक्तींत आढळून येतो. स्वत:ची भूमिका न सोडता इतरांच्या भूमिकांशी समरस होऊ शकणारी व त्यांना न नाकारणारी ही ‘सविकल्प’ समाधी म्हणजेच मी म्हणतो तो सुसंस्कृतपणा अशा सर्वच व्यक्ती साहित्यप्रेमी असतात असे नाही. मग हा सुसंस्कृतपणा येतो कुठून अशा सर्वच व्यक्ती साहित्यप्रेमी असतात असे नाही. मग हा सुसंस्कृतपणा येतो कुठून कसा कदाचित महाराष्ट्राच्या मध्ययुगीन संतपरंपरेतून सहिष्णू उदारमतवाद झिरपत आला आहे, मात्र आजकाल तो आटलासे वाटते.\nआंबेडकरी ध्येयवाद, अस्मितादर्श व पानतावणे ही युती अतूट आहे, असे वाटते. ‘अस्मितादर्श’सारखी नियतकालिके ही विशिष्ट ऐतिहासिक परिस्थितीची, आव्हानांची गरज म्हणून निर्माण होतात. समाजशील व संवेदनशील अशा तरल व्यक्तींना इतिहासाची अशी आव्हाने कधी स्पष्टपणे, तर कधी अंधूकपणे जाणवतात व मग त्या व्यक्ती कार्यप्रवृत्त होतात. इतिहास बदलला, की नियतकालिकांसारखी त्याची विशिष्ट अपत्ये आपली प्रस्तुतता हरवू लागतात. या सर्व गोष्टी डॉ. पानतावणे जाणतातच.\nआता डॉ. पानतावणे एका मोक्याच्या टप्प्यावर उभे आहेत. अमेरिकेतील मराठी विश्व साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ते आता आहेत. त्यांनी आजवर निष्ठेने जपलेले साहित्यप्रेम, आंबेडकरी ध्येयवाद आणि र्सवकष सामाजिक-सांस्कृतिक परिवर्तनाची आकांक्षा या सर्व आंतरिक मूल्यप्रेरणांना तसेच एकूण आधुनिक मराठी साहित्याला कदाचित एका नव्या वैश्विक परिप्रेक्ष्यात पाहण्याची किंवा त्या मूल्यप्रेरणा व आधुनिक मराठी साहित्य यांना तशा नव्या वैश्विक परिप्रेक्ष्यात दिसण्याची संधी त्यांना लाभेल, लाभण्याची शक्यता आहे.\nत्यांचा एक मित्र म्हणून, म्हणूनच मला डॉ. पानतावणे अधिक मोठे मोठे होत गेल्याचे पाहण्याची इच्छा आहे. महाराष्ट्राने मराठी विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद देऊन त्यांचा रास्त सन्मान केला आहे. त्यांचे अध्यक्षीय विचार व कारकीर्द आपणा सर्वाना उद्बोधक व मार्गदर्शक ठरून त्यांनी सर्वथा यशस्वी व्हावे, अशी सदिच्छा मी व्यक्त करतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://enavakal.com/%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B3-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE/", "date_download": "2018-10-16T20:24:26Z", "digest": "sha1:O4GKPWV6HOZB3FEZR4ANRMUYIWMMFVQU", "length": 21230, "nlines": 145, "source_domain": "enavakal.com", "title": "", "raw_content": "बीडीडी चाळ पुनर्विकासाबाबत म्हाडात दोन तास प्रदीर्घ बैठक – eNavakal\n»1:00 pm: गोंदिया – सर्पदंशाने मृत्यू झालेल्या मुलाला जिवंत करण्याचा दावा करणाऱ्या दोन आयुर्वेदिक डॉक्टरांना पोलिसांनी ताब्यात घेतले\n»9:21 am: मुंबई – मालाडमध्ये सुटकेसमध्ये आढळला महिलेचा मृतदेह. हैदराबादच्या १९ वर्षीय तरुणाला पोलिसांनी केली अटक\n»9:17 am: उत्तराखंड – उत्तरकाशीमध्ये पहाटे ४:०६ वाजता जाणवले; ३.२ रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के\n»8:17 am: पंढरपूर – शारदीय नवरात्रीनिमित्त विठुराया आणि रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात गुलाबाच्या फुलांची आकर्षक सजावट\n»7:15 am: मुंबई – मुंबईत पेट्रोलच्या दरात 11 पैशांनी वाढ; डिझेल 24 पैशांनी महागले\nबीडीडी चाळ पुनर्विकासाबाबत म्हाडात दोन तास प्रदीर्घ बैठक\nमुंबई -मुंबईतील वरळी, नायगाव, ना.म. जोशी मार्ग आणि शिवडी येथील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाबाबत आज म्हाडाचे सभापती मधू चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली दोन तासांची प्रदीर्घ बैठक झाली. या बैठकीस बीडीडी चाळ पुनर्विकासाशी संबंधित भाडेकरू, गाळे धारक, स्टॉलधारक, झोपडपट्टीवासीय, पोलीस आदींचे प्रतिनिधित्व करणार्‍या बीडीडी चाळ पुनर्विकास कृती समितीचे सर्व घटक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याचबरोबर आमदार सुनील राणे, आमदार कालिदास कोळंबकर, ‘नवाकाळ’चे संपादक जयश्री खाडिलकर-पांडे यांची विशेष उपस्थिती होती.\nबीडीडी चाळीच्या प्रश्नांमध्ये म्हाडाचे उपेंद्र कुशवाह यांनी समाधानकारक उत्तरे दिली. या बैठकीमुळे बीडीडीवासीयांच्या मनातील अनेक प्रश्नांना उत्तरे मिळाली आणि अत्यंत सकारात्मक वातावरणात बैठक संपन्न झाली. महत्त्वाचे म्हणजे बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाला आडकाठी घालणार्‍यांवर कारवाई करा, अशी मागणी उपस्थित असलेल्या सर्वांनीच एकमताने केली. तिन्ही बीडीडी चाळी विकासाचे मातीचे मॉडेल ठेवण्यात येणार असून प्रत्येक घटकाला माहिती पुस्तिका करारासोबत देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर म्हाडाने बीडीडी चाळीसाठी विशेष अ‍ॅप तयार केले आहे. हे अ‍ॅप येत्या 15 ते 20 दिवसांत कार्यान्वित होईल. या अ‍ॅपमधून बीडीडीच्या पुनर्विकासाबाबत सर्व आवश्यक माहिती मिळू शकेल. शिवडी येथील बीडीडी चाळीची जमीन बीपीटीची असल्याने या चाळीच्या विकासाबाबत अद्याप कोणतीही हालचाल झालेली नव्हती. आजच्या बैठकीत आमदार सुनील राणे यांनी माहिती दिली की, बीपीटीच्या जमिनींच्या विकासाबाबत सप्टेंबर महिन्यात धोरणात्मक निर्णय घेण्यात आलेला आहे. याची घोषणा काही दिवसांतच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी करणार आहेत. या धोरणाची माहिती म्हाडाला कळविल्यानंतर त्या धोरणानुसार शिवडीच्या विकासाचा मार्ग मोकळा होईल.\nना.म. जोशी मार्ग –\nना.म. जोशी मार्गावर असलेल्या बीडीडी चाळींच्या सात इमारतींचा पुनर्विकासाचा नारळ लवकरच वाढवला जाणार असून रहिवासी ट्रान्झिट कॅम्पमध्ये जाण्यास सुरुवात झाली आहे. ज्या 83 भाडेकरूंची पात्रता अद्याप निश्चित झालेली नाही त्यांना कोणत्याही परिस्थितीत डावलले जाणार नाही आणि एकास एक घर दिले जाणारच आहे, असे आश्वासन देत पात्रतेची प्रक्रिया एका महिन्यात पूर्ण करू, असे कुशवाह यांनी सांगितले. त्याचबरोबर या जागेवर असलेले ललित कला भवन आणि कामगार कल्याण मंडळ यांची जागा सरकारने म्हाडाच्या ताब्यात दिली असून आवश्यकतेनुसार ही बांधकामे पाडण्याचा पूर्ण अधिकार म्हाडाकडे आलेला आहे. या चाळीतील जे भाडेकरू विरोधासाठी विरोध करीत आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे.\nवरळी बीडीडी विकास आराखड्याचा प्रारूप आणि सॅम्पल फ्लॅट महिनाभरात बीडीडी चाळ परिसरात मांडण्यात येईल. हस्तांतरण आणि खरेदी-विक्रीची प्रकरणे एका महिन्यात निकालात काढण्याचाही निर्णय झाला.\nनायगाव येथे असलेल्या 140 झोपड्यांतील रहिवाशांना वरळी येथील इमारतींत घरे दिली जाणार आहेत. एसआरएच्या नियमानुसार या घरांचा आकार असणार आहे. मात्र आम्हाला नायगावलाच घरे द्यावेत, अशी या रहिवाशांची मागणी असून आराखड्यात शक्य झाले तर त्यांना नायगावलाच घर देण्याचा प्रयत्न करू, असे कुशवाह यांनी सांगितले.\nबीडीडी चाळीच्या बाहेर असलेल्या स्टॉलधारकांचाही महत्त्वाचा प्रश्न होता. काही स्टॉलधारकांकडे पात्रतेसाठी आवश्यक कागदपत्रे नसली तरी सर्व्हेक्षण यादीत त्यांची नोंद असल्यास हा पुरावा ग्राह्य धरावा, अशी विनंती केल्यावर कुणावरही अन्याय होणार नाही, अशी ग्वाही मधू चव्हाण यांनी दिली. त्याचबरोबर ज्या विभागात स्टॉल असेल तेथेच तळमजल्यावर त्यांना जागा मिळणार आहे. स्टॉलधारकांची स्वतंत्र बैठक घेण्याचेही यावेळी ठरविण्यात आले. बीडीडी चाळीतील व्यापारी गाळ्यांना त्यांची आता जेवढी जागा आहे तेवढीच जागा देणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. मात्र भाडेकरूंप्रमाणे आम्हालाही 10 टक्के जागा वाढवून द्या, या विनंतीवर विचार करण्याचा निर्णय झाला.\nबीडीडी चाळीत राहणार्‍या पोलिसांना मालकी हक्काची घरे देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. या चाळीत 30 वर्षे वास्तव्य करीत असलेल्या पोलिसाला त्याच्या नावावर घर करून देण्यासाठी पात्रता निकष जारी करा, अशी मागणी आमदार सुनील राणे यांनी केली. मात्र, पोलिसांना मालकी हक्काची घरे देण्याबाबतचा शासन निर्णय अजून जारी झाला नसल्याने पात्रता निकष ठरविता येणार नाही, असा खुलासा करण्यात आला. मात्र हा शासन निर्णय लवकरच निघेल, अशी ग्वाही मधू चव्हाण यांनी दिली. कॉर्पस फंड 10 वर्षांसाठी देण्यात येणार असून 20 वर्षांकरिता तो देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. मात्र खासगी बिल्डरही 10 वर्षांचा कॉर्पस फंड देत नाहीत याकडे लक्ष वेधून आम्ही शक्य तितके प्रयत्न करू, असे मधू चव्हाण यांनी सांगितले.\n#Metoo क्रिकेटर मलिंगावर लैगिक शोषणाचा आरोप\nइंधन दरवाढीनंतर भाज्या कडाडल्या\n(अपडेट) गोरेगावमधील इमारतीच्या आगीत ३ जणांचा मृत्यू\nमुंबई – गोरेगावमधील टेक्निक प्लस वन’ या ईमारतीला रविवारी दुपारच्या सुमारास आग लागली होती. या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं असून आगीत तिघांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती...\nआघाडीच्या बातम्या मुंबई वाहतूक\nलोकल अपडेट : बोरिवली-विरार लोकल सेवा ठप्प\nमुंबई – मुंबईत पावसाची संततधार कायम आजही कायम आहे. नालासोपारा–विरार दरम्यान रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने पश्चिम रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. वसई रोड –...\nNews आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र\nमुंढे यांच्या अविश्वास ठरावावर शनिवारी फैसला\nनाशिक – आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात सत्ताधारी भाजपाने दाखल केलेल्या अविश्वास ठरावाचा फैसला शनिवारी १ सप्टेबर रोजी होणार आहे. अविश्वास ठराव मंजूर होतो...\nसीडीआरप्रकरणी पोलिसांकडून खासगी गुप्तहेर पंकज तिवारींना अटक\nठाणे – बेकायदेशीर सीडीआर (कॉल्सचा तपशील) प्रकरणी ठाणे पोलिसांनी बुधवारी दिल्लीतील पंकज तिवारी या खासगी गुप्तहेरास अटक केली. तिवारी याच्यावर यापूर्वी केंद्रीय मंत्री अरुण...\nएम. जे. अकबरांवर आणखीन एक आरोप महिला पत्रकाराने लेखाच्या माध्यमातून केले उघड\nनवी दिल्ली- लैंगिक शोषणाच्या आरोपांमुळे अडचणीत आलेले परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांच्याविरोधात आणखीन एका महिला पत्रकाराने आरोप केला आहे. अकबर यांनी आपल्याला अनेकवेळा...\nनरेंद्र मोदींच्या शिर्डीतील कार्यक्रमाला गर्दी जमविण्यासाठी 2 कोटींची उधळण\nमुंबई- राज्यात एकीकडे तिजोरीत खडखडाट असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिर्डीतील कार्यक्रमाला गर्दी जमविण्यासाठी राज्य सरकार तब्बल दोन कोटी रुपयांची उधळण करणार असल्याची धक्कादायक माहिती...\nराहुल गांधी दोन दिवस मध्य प्रदेश दौर्‍यावर\nग्वाल्हेर- राहुल गांधी दोन दिवसांच्या मध्य प्रदेश दौर्‍यावर आहेत. आज, ग्वाल्हेर येथील किला भागात असलेल्या गुरुद्वाराला भेट देऊन त्यांनी माथा टेकला. यावेळी राहुलबरोबर ज्योतिरादित्य सिंधिया,...\n सर्व यंत्रणांना प्रतिवादी करण्याचे कोर्टाचे आदेश\nमुंबई- पुण्यात शनिवार वाड्याजवळील जुनाबाजार परिसरात होर्डिंगचा खांब कोसळून झालेल्या दुर्घटनेची उच्च न्यायालयाने आज गंभीर दखल घेतली. न्यायमूर्ती ओक आणि न्यायमूर्ती एम.एस सोनक यांच्या खंडपीठाने...\n पाणी सोडण्यावरून नगरचे शेतकरी आक्रमक\nऔरंगाबाद- पावसाळा सरताच मराठवाड्याला दुष्काळाच्या झळा बसू लागल्या आहेत. मराठवाड्यासाठी जायकवाडी धरणात अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील धरणांतून 172 दलघमी म्हणजे 7 टीएमसी पाणी सोडण्यावर...\nसामना रात्री ०८ वाजता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/pimpri-chinchwad-smart-city-scheme-263508.html", "date_download": "2018-10-16T21:14:59Z", "digest": "sha1:JPPMSSORVLTWFPG24UORUHNVIJTKQC23", "length": 12185, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "अखेर पिंपरी-चिंचवडची स्मार्ट सिटी योजनेत निवड", "raw_content": "\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nराज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर, कार्यकर्त्यांमधली मरगळ झटकणार\nसराफ व्यावसायिक करणार दसऱ्याचा मुहूर्त 'कॅश'\nदारूच्या कंपनीतील ५ हजार टन मक्क्याने भरलेल्या टाकीत पडून मुलाचा मृत्यू\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\n#Metoo मोहिमे संदर्भात हायकोर्टात याचिका दाखल\nमॉडेलला घरी बोलवून मित्रानेच केला खून\nजलयुक्त 'शिव्या'र, राज ठाकरेंच्या कुंचल्यातून फडणवीस सरकारवर घणाघात\nअकबर यांनी चुंबन घेण्याचा प्रयत्न केला, आणखी एका महिला पत्रकाराचा आरोप\nकर्ज देण्यासाठी शरीरसंबंधाची मागणी करणाऱ्या बँक मॅनेजरला महिलेनं धु-धु धुतलं\nगोव्यात काँग्रेसच्या सत्ता स्थापनेच्या मनसुब्यावर पाणी, २ आमदार भाजपात दाखल\n#Metoo : महिला खेळाडूंनी केलेल्या आरोपानंतर राष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षकाची आत्महत्या\nकरिनाची 'ही' फॅशन स्टाईल तुम्हीही फॉलो करू शकता\nदबंग गर्ल सोनाक्षी सांगतेय बॉर्डरवरच्या जवानांबरोबरचे अविस्मरणीय अनुभव\nअशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापुरेनं सुरू केलाय 'प्रवास'\n#Metoo: स्त्रीनं संधीसाठी हात पुढे करताना आपली चूक नाही ते तपासून पहावं - निशिगंधा वाड\nPHOTO सबरीमाला मंदिर प्रवेशापासून राहुल गांधींच्या गुरुद्वारा भेटीपर्यंत देशभरातल्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी\nकरिनाची 'ही' फॅशन स्टाईल तुम्हीही फॉलो करू शकता\nहे आहेत देशातले 10 वादग्रस्त बाबा, कुणावर बलात्कार तर कुणावर खुनाचा आरोप\nसततच्या पोट दुखीवर करा हे ५ घरगुती रामबाण उपाय\nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\nएका पावाच्या तुकड्यासाठी भिवंडीत तुफान मारामारी\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nअखेर पिंपरी-चिंचवडची स्मार्ट सिटी योजनेत निवड\nमागील तीन वर्षा पासून या योजनेत समावेश होण्यासाठी पिंपरी चिंचवड़करांची धडपड सुरू होती.\n23 जून : अखेर केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी स्मार्ट सिटी योजनेंतर्गत पिंपरी-चिंचवड शहाराची आज निवड झाली. मागील तीन वर्षा पासून या योजनेत समावेश होण्यासाठी पिंपरी चिंचवड़करांची धडपड सुरू होती.\nया आधीच्या दोन टप्प्यांमध्ये जी शहर निवडली गेली. त्यात शहरांच्या स्पर्धेत आपण सहभागी झालोच नव्हतो असा खळबळजनक खुलासा पिंपरी चिंचवड़चे आयुक्त श्रवण हार्डिकर यांनी केलाय.\nपिपरी चिंचवडच्या स्मार्ट सिटी योजनेत समावेश होण्यावरुन मोठे राजकारण पेटल होतं. ह्याच मुद्द्याचं भांडवल करत भाजप सत्तेवरही आली.\nमात्र, याआधी भाजप आणि राष्ट्रवादीनं स्मार्ट सिटी योजनेमध्ये शहराचा समावेश का होऊ शकला नाही यासाठी दिलेली कारणं खोटी ठरली आहेत. आता या योजनेअंतर्गत पुढील तीन वर्षात तब्बल आकराशे कोटी रुपये खर्च करून शहराचा नियोजनबद्ध विकास करण्यात येणार असल्याचं आयुक्तांनी स्पष्ट केलंय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nराज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर, कार्यकर्त्यांमधली मरगळ झटकणार\n#Metoo मोहिमे संदर्भात हायकोर्टात याचिका दाखल\nसराफ व्यावसायिक करणार दसऱ्याचा मुहूर्त 'कॅश'\nक्रिकेटपटू मोहम्मद शमीच्या पत्नीने केला काँग्रेसमध्ये प्रवेश\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://marathmolyagappa.blogspot.com/2018/08/kai-bar-yun-hi-dekha-hai.html", "date_download": "2018-10-16T20:55:34Z", "digest": "sha1:WIN7S4ASUPKYUG3HRVMQVUWNIQ2UXPYC", "length": 16447, "nlines": 129, "source_domain": "marathmolyagappa.blogspot.com", "title": "मराठमोळ्या गप्पा: Kai Bar Yun Hi Dekha Hai", "raw_content": "\nएका सर्वसाधारण पुणेरी माणसाचे सर्वसाधारण बिनकामाचे निरीक्षण,संकलन,संपादन क्वचित प्रसंगी तिरकस,तिरसट.कोणीही न मागता व्यक्त केलेले,दिलेले मत,क्वचित प्रसंगी दिलेलें अनाहूत सल्ले ... हिंदी मराठी सिनेमा,इंग्रजी लघुकथांचा स्वैरानुवाद हा त्यातल्या त्यात आवडीचा विषय त्या मुळे त्यावरच बऱ्याचदा स्वैर, परंतु साधार लेखन... इन्टरनेटच्या सहकार्याने...\nबुधवार, ८ ऑगस्ट, २०१८\nपालकांना नको असलेलं मूल जन्माला यावं ,त्यांनी जग रहाटी म्हणत त्याचं संगोपन करावं आणि एक दिवस त्यानं ध्यानीमनी नसतांना दैदिप्यमान यश मिळवत बोर्डात प्रथम यावं आणि हे यश केवळ मला पालकांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे मिळालं आणि मी त्यांचा सदैव ऋणी राहीन,हे यश त्यांचं आहे अशी मीडियाला सर्वप्रथम प्रतिक्रिया द्यावी... आता अशावेळी त्या पालकांचे चेहरे त्यानंतर एकमेकांच्याकडे बघतांना काय होत असतील याची फक्त कल्पना करा.\nवास्तव जीवनात या सदृश प्रसंग १९७२ साली घडला आहे .\nदिग्दर्शक बासू चॅटर्जी *रजनीगंधा* सिनेमा बनवत होते.. केवळ २-३ लाखात हा माणूस चांगला सिनेमा बनवतो व त्यावर पैसे मिळू शकतात म्हणून अमेरिकेतील २ तरुणांनी भागीदारीत निर्माता म्हणून याच प्रॉडक्शन सुरु केलं.बासूदांनी स्वतःचे बंगाली वजन वापरत सलील चौधरींना त्या साठी संगीतकार नेमलं आणि लताच्या आवाजात प्रथम \"रजनीगंधा फूल तुम्हारे \" हे गाणे रेकॉर्ड केले.. त्याचे शूट पूर्ण झाले .. सिनेमाचे इतर शूट सुद्धा दरम्यानच्या काळात वेगात सुरूच होते कारण सर्व अभिनेते नवीन असल्याने तारखांचा प्रश्नच नव्हता. चित्रपट संपत आला व आता केवळ एक गाणे लताच्या आवाजात रेकॉर्ड करावयाचे बाकी होते...जे पडद्यावरनायिकेवर बॅकग्राउंडवर दिसणार असल्याने ज्याचे शूट गाण्या आधीच संपले होते.\nगाणे करण्यासाठी बासुदांनी निर्मात्याद्वयाला लताजींचे त्या वेळच्या एका गाण्याचा त्या घेत असलेल्या मोबदल्याचे ३ हजार रुपये पाठवायला सांगितले. ३००० हि रक्कम त्या काळी खूप मोठी होती ... निर्माते नाराज झाले. त्यांना वाटले ,हे पैसे म्हणजे वेस्ट ऑफ मनी होतोय...कारण गाणं तसं ही बॅकग्राउंडलाच आहे आणि त्यातून जर अगदी करायचेच असेल तर कमी पैशात गाणारी दुसरी गायिका घ्या किंवा दोन हजारात जे कोणी गाईल त्याच्याकडून ते गाऊन घ्या असे त्यांनी कळवले. पण हे गाणे लताजींनी गाणेच गरजेचे आहे कारण ते नायिकेच्या मनाची उलघाल दाखवणारे आहे असे चित्रित होणार हे बासुदांनी त्यांना पटवून सांगायचा प्रयत्न केला पण व्यर्थ.निर्मात्यांनी दोन हजार रुपये पाठवून दिले व यांतच काय ते भागवून घ्या सांगितले..बासुदांची आता मात्र पंचाईत झाली..\nआता नवीन गायिका शोधून ऐन वेळेला प्रयोग कुठला करायचा म्हणून बासुदांनी सलील चौधरींना त्यांची झालेली गोची कानावर घातली.. ते सुद्धा सर्व कहाणी ऐकून थक्क झाले.कारण लता हे गाणं करतीये असं ते जवळ-जवळ शेवट पर्यंत समजत होते... शेवटी केवळ नाईलाज म्हणून त्या काळी २००० रुपये प्रति गाणे मोबदला घेणारे मुकेश यांना रेकॉर्डिंगला पाचारण केले व त्यांच्या आवाजात ते रेकॉर्ड झाले.त्या काळी दोन हजाराचे मोल सुद्धा किती मोठे होते ते सांगतो म्हणजे समजेल. या चित्रपटाची नायिका विद्या सिन्हा हिला या सिनेमाचा एकूण मोबदला म्हणून रुपये ५०००/- देण्यात आला होता.\nपण या गाण्याचे नशीब बघा या गाण्याला १९७३ साली सर्वोत्कृष्ट पार्शवगायनासाठी म्हणूनचा मुकेश यांना त्यांच्या आयुष्यातील पहिला-वहिला राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला.मुकेशजींनी त्यासाठी सलिलदा आणि बासूदा यांचे त्यावेळी त्यांना इतके सुंदर गाणे गायची संधी दिल्याबद्दल जाहीर आभार मानले...आता नुसती कल्पना करा बासूदा आणि सलिलदा यांची त्या क्षणी एकमेकांच्या कडे पाहतांना काय गोची झाली असेल...पण जी होती ती सत्य परिस्थिती त्यां दोघांनी मुकेश यांना शेवट पर्यंत कानावर घातली नाही.किंबहुना त्यांचे मुकेश जिवंत असे पर्यंत उभ्या आयुष्यात ते धाडसच झाले नाही.\nआज हे सगळं रामायण सांगायचं कारण म्हणजे या गाण्यांत पडद्यावर विद्या बरोबर दिसणारा नट दिनेश ठाकूर याचा ८ ऑगस्ट हा जन्मस्मृतिदिन आहे. राजस्थान मधे जन्मलेल्या दिनेशने दिल्लीतून अभिनयाचे प्रशिक्षण घेत हिंदी सिनेमांत चरित्र भूमिका केल्या व मुंबईतील पृथ्वी थिएटर्सच्या एकूणच जडणघडणीत याचे निर्माता,अभिनेता,दिग्दर्शक म्हणून फार मोठे योगदान होते... वयाच्या ६५व्या वर्षी हा गेला सुद्धा... असो.. आता *ते* गाणे बघू...\nआजच्या लेखासाठी अनिता पाध्ये यांच्या \"यही है जिंदगी\" या पुस्तकाचा संदर्भ घेतला आहे. धन्यवाद अनिताजी.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nह्या \"मराठमोळ्या गप्पा\" म्हणजे,दुसरे तिसरे काही नाही तर,ठिकठिकाणी बघितलेल्या,वाचलेल्या गोष्टींचे संकलन,वेळप्रसंगी मराठी सादरीकरण किंवा व्यक्तिगत दृष्टीकोन.\nतीव्र घसरण - बाजाराची व रुपयाची \nआज बाळासाहेबांची उणीव प्रकर्षाने जाणवतेय\nब्लॉग - मोगरा फुलला\nमुंबई (1) \"आपलं\"...काही तरी.... (7) आठवणीतला रफ़ी (1) आठवणीतील \"गीतादत्त\" (1) आठवणीतील लता (1) आहे की नाही कमाल (3) काही अफलातून (11) केवळ माहितीसाठी (3) खेळ खंडोबा (6) गम्मत जम्मत (5) न उमललेल्या कळ्या (1) नातीगोती (1) पुणे (18) बिग बॉस (2) भारत (7) मनाला भावलेले काही (10) मराठी चित्रपट (4) महाराष्ट्र (2) मैत्री (1) राज(अ)कारण (3) रामभाऊ (1) शेयरबाजार (2) स्वैरानुवाद (1) हिंदी सिनेमा (36) pentax k1000 (1) Photographs By Sayali (2)\nगेल्या 30 दिवसातील बघितलेल्या पोस्ट्स\nगौतम बुद्धांचा आरसा आणि नरेंद्र मोदी\nरतन खत्री आणि \"कुंकू\"\nआयुष्याशी झुंज घ्यावी तर अशी : ए.के. हंगल\nअफलातून जादुगार डेव्हिड कॉपरफिल्ड\nतुमची झोपण्याची पद्धत आणि तुमचे व्यक्तिमत्व\nतर मग हे वाचाच...\n\"रिमझिम गिरे सावन\" वाली मौसमी चॅटर्जी\nवरील पोस्ट व्यतिरिक्त, पाहुण्यांच्या पसंतीच्या पोस्ट\nपाकिस्तान {फोटो} दर्शन (भाग १ )\n\"कोई चुपके से आ के, सपने सुला के,...चा \"अनुभव\"\nएका रिकाम्या सोपकेसची गोष्ट\nग्लास खाली ठेवायला शिका..\nत्या \"चपट्या\" नाकवाल्याची गोष्ट\nबायको ही बायकोच असते\nलता मंगेशकर अन कॅबेरे साँग\nआयुष्याशी झुंज घ्यावी तर अशी : ए.के. हंगल\nबेक़रार करकें हमें यूँ न जाइए \n७७ देशांतील सन्माननीय वाचक/प्रेक्षक ज्यांनी आपला बहुमूल्य वेळ मला दिला.धन्यवाद.\nऑसम इंक. थीम. molotovcoketail द्वारे थीम इमेज. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://traynews.com/mr/news/blockchain-news-11-09-2018/", "date_download": "2018-10-16T20:31:39Z", "digest": "sha1:RWMIQME5WXYTKH3YHVCBBYYQF2F5NVG2", "length": 14252, "nlines": 131, "source_domain": "traynews.com", "title": "Blockchain बातम्या 11.09.2018 - Blockchain बातम्या", "raw_content": "\nसप्टेंबर 11, 2018 प्रशासन\nकॅनडा पहिल्या & फक्त विकिपीडिया फंड लाँच नियमन\nकॅनडा च्या नियमित विकिपीडिया फंड म्युच्युअल फंड हा दर्जा बहाल करण्यात आला आहे. अमेरिकन आयोगाचे अजूनही विकिपीडिया फंड काम करीत असताना, कॅनडा आधीच विकिपीडिया विश्वास निधी मंजूर करून केले आहे, त्यांच्या निवृत्ती बचत योजना आणि कर-मुक्त बचत माध्यमातून विकिपीडिया मध्ये गुंतवणूक करण्यासाठी अधिकृत गुंतवणूकदारांना सक्षम इतर खाती.\nपात्र गुंतवणूकदार FBC विकिपीडिया ट्रस्टच्या माध्यमातून BTC प्रदर्शनासह प्राप्त, पण न करता प्रत्यक्षात घेणे, स्टोअर, आणि मूलभूत विकिपीडिया व्यवस्थापित. मार्क व्हॅन डर Chijs, सह-संस्थापक आणि CIO प्रथम ब्लॉक च्या ठराविक \"या सिद्धी सह, आम्ही नियमित blockchain आणि cryptocurrency गुंतवणूक वाहने, एक जागतिक नेते म्हणून पुढे कॅनडा ढकलणे सुरू. आमचे ध्येय अधिक प्रवेशजोगी डिजिटल चलन मालमत्ता वर्ग मध्ये गुंतवणूक करण्यासाठी आहे…\"विकिपीडिया नफ्यावर कर-मुक्त प्रदर्शनासह क्रिप्टो खरोखर बाब आहे एकमत आहे.\nनॅस्डॅकच्या चाचण्या क्रिप्टो किंमत चळवळ अंदाज नवीन साधन\nनॅस्डॅकच्या क्रिप्टो मालमत्ता शेकडो ट्रेडिंग संस्थात्मक गुंतवणूकदारांनी एक विश्लेषणात्मक धार देत च्या अणकुचीदार टोक वर असू शकते. कंपनीच्या योजना परिचित व्यक्ती नुसार, अमेरिकन स्टॉक एक्स्चेंज त्याच्या विश्लेषण हब वर क्रिप्टो मालमत्ता किंमत हालचाली भाकीत साधने जोडण्यासाठी तयारी आहे. केंद्र, गेल्या वर्षी सुरू, मशीन शिक्षण आणि नैसर्गिक भाषा प्रक्रिया आकर्षित करतो (NLP) क्षमता गुंतवणूकदार बाजार चळवळ मूल्यांकन करण्याचा एक चांगला मार्ग देणे सामाजिक मीडिया आणि इतर पर्यायी डेटा स्रोत माध्यमातून विश्लेषित करण्यात.\nतारीख करण्यासाठी, Analytics हब पारंपारिक मालमत्ता लक्ष केंद्रित केले आहे, पण क्रिप्टो व्यतिरिक्त नुकताच अस्तित्वात आलेला क्षेत्रातील वॉल स्ट्रीट च्या वाढत्या व्याज आणखी सिग्नल असल्याचे दिसते. बिल Dague, पर्यायी डेटा नॅस्डॅकच्या डोक्यावर, म्हणाला, “व्याज भरपूर प्रमाणात असणे दिले, आम्ही cryptocurrency संबंधित डेटाबेस शोधत आहोत.” स्रोत, कोण प्रयत्न नॅस्डॅकच्या काम आहे, दृढनिश्चयी होते, नवीन क्रिप्टो कार्यक्षमता सध्या जात बीटा नोव्हेंबर पुढे एक लाँच चाचणी लक्ष्य आहे, असे म्हटले होते. सेवा काही भावना प्रदान होईल 500 गुप्त मालमत्ता, आणि तो त्याच्या विश्लेषण करण्यासाठी तीन-कलमी पध्दत लागतात, फंड बघत wallets द्वारे प्रवाह, बाजार आणि सामाजिक मीडिया डेटा. “सामाजिक मीडिया भावना भाग आहे, त्यामुळे मशीन शिक्षण आणि NLP अर्ज, जे अखेरीस कदाचित पंचकर्म नंतर ट्विटर सुरू होईल आणि StockTwits समाविष्ट करावा आणि,” सूत्रांनी सांगितले.\nआंतरराष्ट्रीय नाणेनिधी मार्शल बेटे कायदेशीर चलन म्हणून गुप्त विरुद्ध सल्ला\nआंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मार्शल द्वीपसमूह प्रजासत्ताक विरुद्ध सल्ला दिला आहे’ अमेरिकन डॉलर हळूच एक दुसरा कायदेशीर चलन म्हणून एक डिजिटल चलन परिचय योजना. मार्शल आयलॅंन्ड - केंद्रीय पॅसिफिक बेटे दुर्गम साखळी - फेब्रुवारी मध्ये विषयावर एक कायदा, नियोजित उद्दिष्ट “माझा” स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना राष्ट्र वाढत जोखीम विरूद्ध cryptocurrency जागतिक आर्थिक प्रणाली डिस्कनेक्ट होत.\nमात्र, बेटे अधिकारी सल्लामसलत कालावधीत खालील, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी हलवा विरुद्ध सल्ला देणे सोमवारी एक कागद प्रकाशित. कागद मते, मार्शल बेटे अर्थव्यवस्था आता आहे “अत्यंत अवलंबून” बाह्य मदत, देशातील सतत हवामान बदल आणि नैसर्गिक संकटे चेहरे म्हणून. देशात फक्त घरगुती, व्यापारी बँक आता आहे “गेल्या अमेरिकन यूएस-आधारित बँकेत डॉलर बातमीदार बँकिंग संबंध गमावली धोका,” मुळे अमेरिकन आर्थिक संस्था ओलांडून घट्ट योग्य ती काळजी ते.\nसाठी क्रॅकेन दैनिक बाजार अहवाल 10.09.2018\nजुन्या व्हेनीस व जिनोआ शहरांतील मुख्य न्यायधिकारी\nक्रॅकेन डिजिटल मालमत्ता EXCHANGE\n$99.7एम आज सर्व बाजारपेठा दरम्यान व्यापार\nविकिपीडिया banknotes वर्षाच्या अखेरीस सिंगापूर मध्ये उपलब्ध असेल अशी अपेक्षा आहेत\nTngem, एक गुप्त हर ...\nस्क्वेअर प्राप्त नवीन ...\nमागील पोस्ट:Blockchain बातम्या 10.09.2018\nपुढील पोस्ट:Blockchain बातम्या 12.09.2018\nप्रतिक्रिया द्या उत्तर रद्द करा\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित *\nऑगस्ट 21, 2018 प्रशासन\nTradeFred एक जागतिक ऑनलाइन विदेशी मुद्रा आणि CFD व्यापार व्यासपीठ आहे. आमचे तज्ञ\nवाचन सुरू ठेवा »\nजुलै 17, 2018 प्रशासन\nUnboxed नेटवर्क काय आहे Unboxed – एक मोठ्या प्रमाणात मार्केट ब्रांड खर्च करत आहेत,\nवाचन सुरू ठेवा »\naltcoins विकिपीडिया ब्लॉक साखळी BTC मेघ खाण काय विचार नाणे Coinbase गुप्त cryptocurrencies cryptocurrency ethereum विनिमय hardfork ICO litecoin आई खाण कामगार खाण नेटवर्क नवीन बातम्या प्लॅटफॉर्म प्रोटोकॉल उमटवणे त्यानंतर तार टोकन टोकन ट्रेडिंग पाकीट\nद्वारा समर्थित वर्डप्रेस आणि वेलिंग्टन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/array-metro-3-carshade-case-149033", "date_download": "2018-10-16T20:56:51Z", "digest": "sha1:APQ7SVGMF7ZVFX2QGHBD6HTXA2TN4N4Z", "length": 14249, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "Array Metro 3 Carshade Case आरेतील वृक्षतोडीप्रकरणी वृक्ष प्राधिकरणाकडे दाद | eSakal", "raw_content": "\nआरेतील वृक्षतोडीप्रकरणी वृक्ष प्राधिकरणाकडे दाद\nगुरुवार, 11 ऑक्टोबर 2018\nमुंबई - आरेत मेट्रो 3 कारशेडप्रकरणी सुरु झालेल्या झाडांच्या कत्तलीबाबत आज (गुरुवारी) भायखळा येथील वृक्ष प्राधिकरणात जनसुनावणी घेण्यात आली. या जनसुनावणीत हजारांहून अधिक पर्यावरणप्रेमींनी सहभाग नोंदवला. आरेतील आदिवासी आणि राजकीय पक्षांचे प्रतिनिधीहीकाही सदस्य या सुनावणीत उपस्थित होते.\nमुंबई - आरेत मेट्रो 3 कारशेडप्रकरणी सुरु झालेल्या झाडांच्या कत्तलीबाबत आज (गुरुवारी) भायखळा येथील वृक्ष प्राधिकरणात जनसुनावणी घेण्यात आली. या जनसुनावणीत हजारांहून अधिक पर्यावरणप्रेमींनी सहभाग नोंदवला. आरेतील आदिवासी आणि राजकीय पक्षांचे प्रतिनिधीहीकाही सदस्य या सुनावणीत उपस्थित होते.\nया सुनावणीला सर्वांची उपस्थिती न पाहताच वृक्ष प्राधिकरणाने दोन तासांत आटोपते घेतल्याने सेव्ह आरे कॉन्झर्वेशन ग्रुपने आक्षेप नोंदवला आहे. ही सुनावणी पुन्हा घेतली जावी, अशी मागणी उपस्थितांनी यांनी केली. अनेकांना कडक सुरक्षा व्यवस्थेमुळे मुख्य प्रवेशद्वारावरच ताटकळत उभे राहावे लागले. या सर्व सदस्यांच्या उपस्थितीतच सुनावणी घेतली जावी, अशी मागणी करण्यात आली. आम्हांला आजच वृक्षतोडीबाबत निर्णय हवा, या घोषणांनीच सभागृह दणाणून गेले. आरेचे पर्यावरणातील महत्त्व, येथील वन्यजीवांचा सहवास पाहता आरेतील कोणताही प्रकल्प नको, अशी मागणी आदिवासी प्रकाश भोईर यांनी मांडली. आदिवासींसाठी आरेचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे कारशेडप्रकरणी होणारी वृक्षतोड थांबवली जावी, असा मुद्दाही त्यांनी मांडला. यावेळी आरे कॉन्झर्वेशन ग्रुपचे सदस्य झोरु बाथेना यांनीही एमएमआरसीएलच्या चुकीच्या धोरणांविषयीही वृक्ष प्राधिकरणात माहिती दिली. दोन हजारांहून अधिक झाडे कापली गेल्यास आरेचा मोठा हरितपट्टा गमावला जाईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. आरेतील मेट्रो कारशेडप्रकरणी प्राथमिक पातळीवर केवळ 103 झाडे कापण्याचा प्रस्ताव वृक्ष प्राधिकरणाने मंजूर केला आहे. परंतु एमएमआरसीएलने कापलेल्या अतिरिक्त वृक्ष कत्तलींची चौकशी केली जाईल, असे वृक्ष प्राधिकरणाच्यावतीने सांगण्यात आले. या सुनावणीतील हरकतीच्या मुद्‌द्‌यांवर एमएमआरसीएलकडून स्पष्टीकरण मागितले जाईल, त्यांचे स्पष्टीकरण योग्य नसल्यास आम्ही भूमिका मांडू, अशी माहिती वृक्ष प्राधिकरणाचे उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली.\nसुनावणीतील हरकतीचे मुद्दे -\n- एमएमआरसीच्या दाव्यानुसार आदिवासी प्रजापूर या आरे मेट्रो कारशेड परिसरात राहत नाही\n- मेट्रो कारशेड हा बिबट्याचा अधिवास आहे.\n- न्यायालयात आरेतील बांधकामांबाबत खटले आहेत\n- आरेतील मेट्रोकारशेडला इतर सात ठिकाणांचे पर्याय असताना आरेचा हट्ट कशाला\n- आरे हे जंगल असल्याने वृक्ष कत्तलीसाठी वनविभागाचीही परवानगी आवश्‍यक\nपरवाना आरायंत्राचा वापर \"स्लायसर'चा\nपरवाना आरायंत्राचा वापर \"स्लायसर'चा नागपूर : महालगाव, कापसी परिसरात आरायंत्राचा परवाना घेऊन अनेक व्यावसायिक सर्रासपणे स्लाईसर आणि व्हिनिअर पिलर...\nसुशोभीकरणानंतर मिळेल पर्यटनाला चालना\nसोलापूर : संभाजी तलाव सुशोभीकरणासाठी शासनाने मंजूर केला आहे. लवकर त्या कामाला सुरवात होईल. सुशोभीकरणासोबत संभाजी तलाव, स्मृती उद्यान आणि पर्यटन...\nपाण्याचा वापर न करता कार होईल चकाचक\nअमरावती - प्रत्येकालाच आपली कार चकाचक असलेली हवी असते. चिखलात वा धुळीने माखलेली कार चकाचक करण्यासाठी वॉशिंग सेंटरमध्ये जवळपास ५० लिटरहून अधिक...\nप्रदूषण नियंत्रणासाठी ई-वाहने उपयुक्त\nपुणे - ‘‘शहरी अन्‌ ग्रामीण भागाची सांगड घातली, तर ‘मोबिलिटी’ खऱ्या अर्थाने स्मार्ट होईल आणि त्यातून विकासाचे उद्दिष्ट साध्य होईल,’’ असे प्रतिपादन...\nमुळा-मुठा सुधारचे काम लवकरच\nपिंपरी - मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी जिल्ह्याच्या विविध भागांतून मागणी येत असून, बस खरेदी व अन्य मार्गांनी शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/34084", "date_download": "2018-10-16T21:44:42Z", "digest": "sha1:J4G7D7TN7APNL2PUJTUVOT2IACB2IECK", "length": 18623, "nlines": 267, "source_domain": "www.maayboli.com", "title": "भीमरूपी महारुद्रा... | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /भीमरूपी महारुद्रा...\nमनोजवम् मारुततुल्यवेगम्, जितेन्द्रियम् बुदि्धमताम् वरिष्ठम् \nवातात्मजम् वानरयूथमुख्यम्, श्रीरामदूतम् शरणम् प्रपद्ये \nसमर्थ रामदासांनी शक्तीबरोबर बुद्धिचीही देवता म्हणून गौरवले असले तरी भूतप्रेतसमंधादी शक्तींना दूर ठेवण्यासाठीच जास्त करून मारूतीरायांची स्थापना होत असे. यामुळेच अनेक ठिकाणी गावाच्या वेशीपाशी हनुमानाचे मंदिर आढळून येते. किल्ले विशेषत तट, बुरुज येथे अनेकदा युद्धादी प्रसंग घडलेले. अनेकांनी तिथे प्राण गमावलेले. त्यामुळे अशा ठिकाणी, मूळ किल्ल्यापासून दूरवर पहारा करणार्या सैनिकांचे मनोधैर्य टिकून रहावे यासाठी हटकून मारूतीरायांची शिल्पे कोरलेली आढळतात. ही शक्तीची देवता शत्रुबरोबरच अमंगळापासून संरक्षण देत असल्याने या देवतेला आगळेच महत्व प्राप्त आहे. अर्थात, अशा अनघड ठिकाणी सुबक मंदिर वगैरे बांधणे शक्यच नसल्याने बरेचदा कातळात कोरलेल्या मूर्तीला शेंदूर फासून भीमरूपाची स्थापना करण्यात येत असे.\nदुर्ग गणेश (http://www.maayboli.com/node/28677) दुर्गे दुर्घट भारी (http://www.maayboli.com/node/29506) आणि शिवदुर्ग (http://www.maayboli.com/node/32819) या मालिकेतील पुढचा भाग आजच्या हनुमान जयंतीच्या मुहुर्तावर सादर करण्यात खूप समाधान वाटत आहे. नेहमीप्रमाणेच मायबोलीकर याचेही स्वागत करतील अशी अपेक्षा आहे.\nपहिले मारूतीराय राजगडावरील...सुवेळा माचीकडे जाताना\nतुंग किल्ल्याच्या पायथ्याशी एका मंदिरात स्थापन झालेले मारुतीराय...गंमत म्हणजे यांना छानपैकी भरघोस मिश्या आहेत..असे मिश्या कोरलेले मारूतीराय पहिल्यांदाच पाहिले\nकावनई किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या कपीलधारातीर्थ मंदिरातील भव्य मूर्ती\nरामशेज किल्ल्यावर तर मारूतीराय असणारच असणार..दासहनुमान मुद्रेतील मारूतीराय\nअरे किती उशीर धागा टाकायला...\nअरे किती उशीर धागा टाकायला...\nॐ पंचमुखी प्राणेश्वर श्री वीर हनुमंताय नम:\nवसई किल्ल्यात समुद्र दरवाज्याजवळ चिमाजी आप्पा यांनी बांधलेले मारुतीचे सुंदर मंदिर आहे. त्याचा फोटो आहे का कोणाकडे त्या मारुतीला सुद्धा सुंदर मिश्या कोरलेल्या आहेत..\nसीता शोक विनाशचंद्रा, जय बल\nसीता शोक विनाशचंद्रा, जय बल भीमा महारुद्रा|\nराम, लक्ष्मण, जानकी, जय बोलो हनुमान की|\nमारुतीराया बलभीमा, शरण आलो तुझिया पाया|\nमस्त रे भटक्या आणि\nमस्त रे भटक्या आणि इंद्रा....\nसही झब्बू देता राव तुम्ही लोक्स...\nइंद्रा - सिंहगडावर कुठे आहे रे हा मारूती...मला काही लक्षात येईना झाले आहे...\nमारुतीरायाच्या विविध मूर्तिंच काय सुंदर कलेक्शन जय बजरंग बली--तोड दे दुश्मन की नली\nछान, ११ मारुतींचे दर्शन\nछान, ११ मारुतींचे दर्शन घरबसल्या घडले.\nबोल बजरंगा.. हुप्पा हैय्या..\nबोल बजरंगा.. हुप्पा हैय्या..\nमुल्हेरमाचीच्या टाकीत कोरलेले मारुतीराय.. (दिसताहेत का )\nमुल्हेरगडाच्या दरवाज्यापाशी असलेले मारुतीराय\nतुंग किल्ल्याच्या मुख्य दरवाज्यापाशी\nब्रम्हागिरी डोंगरावर चढताना सुरवातीलाच आशिर्वाद देणारे..\nछान आहेत सगळे फोटु\nछान आहेत सगळे फोटु\nवा वा - स्तुत्य उपक्रम -\nवा वा - स्तुत्य उपक्रम - सर्वांचे आभार......\nभिमरुपी महारुद्रा वज्रहनुमान मारुती.........\nउत्तम संकल्पना. वरचे फोटोहि उत्तम.\nहा लोहगडच्या दरवाज्यावरील रक्षक हनुमान\nमस्त रे.. चँपा, ही\nचँपा, ही गडकोटांवरील देवांचे फोटोची ही थीम मस्त रंगात यायला लागली आहे.\nमी शोधतो माझ्याकडे आहेत का...\nसध्या गडबडीत आहे. पुढच्या आठवड्यात देतो.\nआशुचँप खूप सुंदर आहेत\nआशुचँप खूप सुंदर आहेत फोटो...\nरोहन्,इंद्रा,यो,झकासराव.. सर्वांनी शेअर केलेले फोटोज ही छानैत..\nआहाच ... मनोजवं मारुततुल्य\nमनोजवं मारुततुल्य वेगम ..........\nघर बसल्या आज अनेक मारुतिच्या रुपान्च दर्शन झाल.\nवर दिलेल्या आणि सध्या\nवर दिलेल्या आणि सध्या जगदीश्वर मंदिराच्या आत असलेल्या रायगडावरील मारुती मूर्तीचे गडावर मूळ स्थान कोठे होते कोणी सांगू शकेल का\nवर्सोवा किल्ल्याशेजारील राम मंदिर\nमस्त मस्त... सगळ्यांचे झब्बू\nमस्त मस्त... सगळ्यांचे झब्बू छानच..\nसगळ्यांचे झब्बू छानच + 100\nसगळ्यांचे झब्बू छानच + 100\nइथे नावात जरी महारुद्र असले\nइथे नावात जरी महारुद्र असले तरी महाराष्ट्रात आपण साधारणपणे हनुमान किंवा मारुती असाच शब्द वापरतो. गोव्यात म्हापश्याला महारुद्र संस्थान असे देवालय आहे.\nअगदी रस्त्यावरच आहे, बसमधून पण दिसते. तिथली मूर्ती धातूची असून खुपच सुंदर\nआहे. देवालयही सुंदर आहे. (गोव्याला जाताना म्हापसा बस स्टॅंडच्या आधी जी गोलाकार बाग दिसते, तिच्या उजव्या बाजूला आहे.)\nआशू आणि मंडळी, धन्यवाद. \nआशू आणि मंडळी, धन्यवाद. \nआज शनीवारी, ऑफिसमध्ये बसून दर्शन घेतल.\nगोव्यात म्हापश्याला महारुद्र संस्थान असे देवालय आहे.\nअगदी रस्त्यावरच आहे, बसमधून पण दिसते. तिथली मूर्ती धातूची असून खुपच सुंदर\nआहे. देवालयही सुंदर आहे.\n>>> ज्योती ताईना विनंती आहे की शक्य असल्यास त्यांनी ह्या मूर्तीचे दर्शन आम्हाला घडवावे...\nआशूचँप आणि मंडळी, खूप खूप\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/complaints-of-sexual-harassment-emerge-at-symbiosis-1768753/", "date_download": "2018-10-16T20:52:58Z", "digest": "sha1:Q4RUR7SPZ3MMPCIO2WDQTNFGFL7AEFUC", "length": 12363, "nlines": 206, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Complaints of sexual harassment emerge at Symbiosis | सिम्बायोसिसमध्येही लैंगिक छळाचे प्रकार | Loksatta", "raw_content": "\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\nसिम्बायोसिसमध्येही लैंगिक छळाचे प्रकार\nसिम्बायोसिसमध्येही लैंगिक छळाचे प्रकार\nआजी आणि माजी विद्यार्थिनींनी विद्यार्थी आणि प्राध्यापकांविरोधात समाजमाध्यमांवर लिहिले आहे.\nपुणे : लैंगिक शोषणाविरोधात सुरू झालेल्या ‘मी टू’ चळवळीने देशभर खळबळ माजवली असतानाच सिम्बायोसिस सेंटर फॉर मीडिया अँड कम्युनिकेशनमध्येही (एससीएमसी) लैंगिक शोषण झाल्याचे प्रकार उजेडात आले आहेत. या महाविद्यालयांतील काही आजी आणि माजी विद्यार्थिनींनी विद्यार्थी आणि प्राध्यापकांविरोधात समाजमाध्यमांवर लिहिले आहे. या प्रकारांबाबत तक्रारी करूनही कारवाई झाली नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.\nविमाननगर येथील या महाविद्यालयातील १० पेक्षा अधिक विद्यार्थिनींनी, विशेषत माजी विद्यार्थिनींनी ६ ऑक्टोबरपासून समाजमाध्यमांद्वारे त्यांच्या बाबतीत घडलेल्या लैंगिक शोषणाच्या प्रकारांविषयी व्यक्त होण्यास सुरुवात केली. एका माजी विद्यार्थिनीने तिच्या इंटर्नशिपदरम्यान झालेल्या लैंगिक शोषणाविरोधात महाविद्यालयातील इंटर्नशिप समन्वयकाकडे तक्रार केली असता, तिची इंटर्नशिप थांबवण्यात आल्याचा आरोप केला आहे. तसेच लैंगिक शोषणाबाबत प्रशासनाचे लक्ष वेधूनही काहीच कारवाई झाली नसल्याचा आरोपही विद्यार्थिनींनी केला आहे.\nदरम्यान, विनिता नंदा आणि संध्या मृदुल यांच्यापाठोपाठ बुधवारी आणखी एका महिलेने ज्येष्ठ अभिनेते आलोकनाथ यांच्यावर लैंगिक गैरवर्तणुकीचा आरोप केला, तर तमिळ गीतकार वैरामुथु यांच्यावर गायिका चिन्मयी श्रीपदा यांनी लैंगिक छळाचा आरोप केला. लेखक सुहेल सेठ यांनाही एका महिलेने ‘लाळघोटय़ा’ (क्रीप) असे म्हणत लैंगिक छळाचा आरोप केला आहे. चंदेरी दुनियेतील निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेत्यांनी लैंगिक छळ किंवा लैंगिक गैरवर्तवणूक केल्याच्या तक्रारी करण्यासाठी मनोरंजन क्षेत्रातील अनेक महिला पुढे आल्या आहेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nभाजपाध्यक्ष अमित शाह यांचा अचानक मुंबई दौरा\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'महाराष्ट्रात येताना भीती नसते, कारण इथं मोदी-शाहंसारखे गुंड नाहीत'\n#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\nराज ठाकरे अमरावती एक्सप्रेसने विदर्भाकडे रवाना\nमायलेकींच्या सुरक्षेसाठी तो उबर चालक मध्यरात्रीनंतरही दीड तास थांबून राहिला\n#MeToo : आरोपांनंतर 'यशराज फिल्म्स'मधून आशिष पाटील यांची हकालपट्टी\n#MeToo: 'त्याने माझ्या पँटमध्ये हात टाकण्याचा प्रयत्न केला'\n#MeToo : आरोप सिद्ध होणाऱ्यांसोबत काम न करण्याचा फरहान अख्तरचा निर्णय\n#MeToo : आरोपांनंतर 'यशराज फिल्म्स'मधून आशिष पाटील यांची हकालपट्टी\n'राधिका मसाले'च्या मीम्सवर अनिता दाते म्हणते..\n#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्यांकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\n‘लोहपुरुष’ पोलीस आयुक्त, जरा इकडेही लक्ष द्या\nमित्राच्या अपघाती मृत्यूच्या तणावामुळे अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची आत्महत्या\n२८ नवे कुष्ठरुग्ण आढळले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/2492", "date_download": "2018-10-16T20:36:55Z", "digest": "sha1:STYSOIPGEEIZ44JEPRAWXYHPATXEJJOM", "length": 16108, "nlines": 71, "source_domain": "mr.upakram.org", "title": "व्ययक्तिक रोग पेक्षा सामाजिक रोगांची यांना नेहमी काळजी असते. | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nव्ययक्तिक रोग पेक्षा सामाजिक रोगांची यांना नेहमी काळजी असते.\nआमचे ब्लॉगर स्नेही डॉक्टर चंद्रशेखर दाभाडकर बालरोग तज्ञ महाड हे डॉक्टर कमी समाजसेवक जास्त असे आहेत . आजच्या कट प्रक्टीसच्या च्या जमान्यात असे लष्कराच्या भाकऱ्या भाजणे हा या अवलिया डॉक्टरांचा शालेय शिक्षणा पासून छंद. ब्लोग्स च्या निमित्ताने यांची ओळख झाली.आणि हा माणूस आजच्या डॉक्टरकीच्या व्यवसायात चुकून आला असे वाटते.व्ययक्तिक रोग पेक्षा सामाजिक रोगांची यांना नेहमी काळजी असते. आणि नुसती काळजी करून थांबत नाही तर या रोगावर विलाज करण्या साठी गेली २५ वर्षे ते महाड सारख्या चवदार तळ्याच्या सामाजिक कार्याची परंपरा असलेल्या गावात कार्य करत आहेत. हा एक योग योगच म्हणावा लागेल.\nपु.ल च्या सामाजिक कार्या मागे ज्या प्रमाणे कडक दुर्गा सुनीताबाई यांचे पाठबळ होते तसेच पाठबळ डॉक्टरांच्या नेत्ररोग तज्ञ पत्नी सुजाता वहिनींचे पाठबळ या बालरोग तज्ञ बालकास लाभले असे म्हंटले तर ते योग्य ठरेल. व्यासायिक आणि कोटुंबिक या दोन्ही आघाड्यावर या वाहिनिंचाच मोठा सहभाग आहे. हे स्वत: डॉक्टर देखील मोठ्या मनाने मान्य करतात. असो अश्या या डॉक्टरने रायगड जिल्ह्यात आपल्या मित्रांच्या मदतीने \" चला मुलांना घडवू या\" याचा आदर्श वस्तुपाठ ‘रायगड पोलीस’ आणि ‘अभिव्यक्ती समर्थन पत्रकार संघटना’ घालून दिला त्या निमित्ताने हा प्रपंच आपणा समोर मांडत आहे.\nआणि महत्वाचे डॉक.स्वतः Drkids.blogspot.com या BLOG द्वारे बालक आणि त्यांचे प्रश्न त्याही पेक्षा पालकांचे प्रश्न यावर मार्गदर्शन सोप्या मराठी इंग्रजी हिंदी अश्या जमेल त्या भाषेत करणार आहेत.\nघडामोडी – रायगड “ चला मुलांना घडवू या” महाड येथील बालरोग तज्ज्ञ डॉ़ चंद्रशेखर दाभाडकर उपक्रमाचा यशस्वी रायगड पॅटर्न\nजयंत jayantdhulap@gmail.com सामाजिक समस्येच्या सोडवणुकीकरीता, समाजास अपेक्षित नसलेले समाज घटक जर एकत्र आले आणि प्रामाणिक प्रयत्न झाले तर गंभीर आणि चिंताजनक सामाजिक समस्या सोडविण्याकरिता कोणती आणि कशी प्रभावी व यशस्वी कार्यपद्धती निर्माण होवु शकते याचा आदर्श वस्तुपाठ ‘रायगड पोलीस’ आणि ‘अभिव्यक्ती समर्थन पत्रकार संघटना’ यांनी संयुक्तरित्या राज्याचा ‘पायलट प्रोजेक्ट’ म्हणून राबविलेल्या विद्यार्थी आत्महत्या समस्येबाबतच्या ‘चला मुलांना घडवू या’ या उप्रकमातून राज्यास घालून दिला आहे. सामाजिक समस्या सोडवणूकीच्या देशातील एकमेव अशा ‘पोलीस’ आणि ‘पत्रकारांच्या’ संयुक्त उपक्रमाच्या यशस्वीततेची दखल घेवून शाबासकी देवून राजमान्यता देण्याचे महत्त्वपूर्ण काम राज्याचे गृहमंत्री आऱ आऱ पाटील यांनी करुन ‘चला मुलांना घडवू या’ या उप्रकमातून राज्यास घालून दिला आहे. सामाजिक समस्या सोडवणूकीच्या देशातील एकमेव अशा ‘पोलीस’ आणि ‘पत्रकारांच्या’ संयुक्त उपक्रमाच्या यशस्वीततेची दखल घेवून शाबासकी देवून राजमान्यता देण्याचे महत्त्वपूर्ण काम राज्याचे गृहमंत्री आऱ आऱ पाटील यांनी करुन ‘चला मुलांना घडवू या’ हा उपक्रम ‘रायगड पॅटर्न’ म्हणून राज्यभर अमलात आणण्याची घोषणा केल्याने आता खऱ्या अर्थाने पोलीस व पत्रकारांच्या सहयोगातून रायगडात जन्मलेली सामाजिक चळवळ राज्यभर पोहोचणार आहे.\nअभिव्यक्ती समर्थन पत्रकार संघटनेने राज्यातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी आत्महत्या या समस्येचा अभ्यास करुन या समस्येच्या मागे ‘पालक’ हा मोठा घटक असल्याचा प्राथमिक निष्कर्श मिळविला होता. दरम्यान अभिव्यक्ती समर्थनच्या एका पत्रकार सदस्याने रायगड जिल्'ाात गेल्या पाच वर्षांत झालेल्या विद्यार्थ्यांच्या ५८ आत्महत्यांची माहिती रायगड पोलीस यंत्रणेच्या माध्यमातूनच संकलीत करुन, या ५८ पैकी ३२ आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या पालक आणि कुटुंबियांशी संपर्क साधून विद्यार्थी आत्महत्येमागील कारणमिमांसा जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. या साऱ्या पाश्र्वभूमीवर ‘अभिव्यक्ती समर्थन’ने विद्यार्थी आत्महत्या समस्येबाबत पोलीसांच्या सहयोगातून पालक प्रबोधनाचा हा उपक्रम तयार करुन त्याच्या संयुक्त अंमलबजावणीचा प्रस्ताव तयार केला. सामाजिक बांधिलकीची तीव्र जाणीव असलेले राष्ट्रपती पारितोषिक प्राप्त रायगडचे जिल्हा पोलीस अधिक्षक रावसाहेब शिंदे यांनी क्षणाचाही विलंब न लावता प्रस्तावास मान्यता दिली आणि मोठे बळ ‘अभिव्यक्ती समर्थन’ला लाभले. पाल्य व पालक प्रबोधनाकरीता कार्यरत महाड येथील बालरोग तज्ञ डॉ़ चंद्रशेखर दाभाडकर ‘अभिव्यक्ती समर्थन’चे एक सक्रीय स्नेही असून त्यांच्या व्याख्यानांच्या माध्यमातून हा उपक्रम रायगड जिल्'ाात अमलात आणण्याचा निर्णय घेण्यात आला, त्यास त्यांनी मान्यताही दिली. आपले रुग्णालय आणि व्यवसाय बंद ठेवून ते या उपक्रमात सहभागी होणार होते, सामाजिक बांधिलकीपोटी कोणाचेही व्यक्तीगत नुकसान होणे योग्य नाही, या मुद्याचा रायगड पोलीस आणि अभिव्यक्ती समर्थनने जाणीवपूर्वक विचार करुन उपक्रमांतर्गत डॉक्टरांच्या मानधनाचे नियोजन केले. नाजूक सामाजिक समस्येच्या उपाय योजनात्मक या उपक्रमाच्या आयोजनात कोणत्या स्वरुपाची त्रृटी राहू नये या करीता रायगड जिल्हा पोलीस अधिक्षक रावसाहेब शिंदे यांनी रायगड जिल्'ाातील पोलीस अधिकाऱ्यांची तातडीने बैठक बोलावून, त्यांच्या समोर उपक्रमाचा हेतू व आयोजन पद्धती या विषयी ‘अभिव्यक्ती समर्थन’ ला मांडणी करण्यासा सांगितले तर व्याख्यानात नेमका काय विषय असणार याची मांडणी डॉ़ दाभाडकर यांनी केली. आणि याच बैठकीत ‘पद’, ‘पैसा’ आणि ‘प्रतिष्ठा’ या ‘प’च्या बाराखडीत अडकलेल्या पालकांच्या प्रबोधनात्मक ‘चला मुलांना घडवू या’ या उपक्रमाच्या आयोजनाकरीता पोलीस, प्रेस (पत्रकार) आणि पेडीएट्रीशियन (बालरोग तज्ज्ञ) या इंग्रजीतील तिन ‘पी’ च्या एका विचाराचा पर्याय जन्मास आला.\nडॉक्टरांचे अभिनंदन आणि शुभेच्छा\nफारच चांगले काम करत आहेत. माहिती येथे दिल्याबद्दल धन्यवाद.\nनितिन थत्ते [15 May 2010 रोजी 15:06 वा.]\nउत्तम लेख आणि ओळख.\n(आय ओवरकम \"१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे\" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)\nतेथे कर माझे जुळती\nशैलेश वासुदेव पाठक [15 May 2010 रोजी 15:31 वा.]\nमहाराष्ट्र हे असे राज्य आहे\nजेथे खेड्यात दर १२ तासांत\nतर गावांत ३ तासांत\nलाईट आली लाईट आली.\nदिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती.उत्तम लेख आणि ओळख.\nसुरेख, नवीन आणि रोचक\n माहिती सुरेख, नवीन आणि रोचक आहे\n अश्या व्यक्तींची माहिती अजून येऊ दे\nभ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा() उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे\nठणठणपाळ, चांगल्या डॉक्टरमाणसाची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद. डॉक्टरांना व त्यांच्या कार्याला आमच्या शुभेच्छा \n\"सामाजिक रोगांची यांना नेहमी काळजी असते\" हा तुकडा वाचून क्षणभर क्षीणसा हसलो. कारण अर्थातच अवांतर.\nDrkids.blogspot.com वर भारतीय भाषेत नाही का का माझी काही चूक होते आहे\nबाकी माहिती आणि प्रकल्प आवडला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://krushikranti.com/other-9/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A5%80%20%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%A4%20%E0%A4%98%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A5%87%20%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87.html", "date_download": "2018-10-16T20:15:18Z", "digest": "sha1:6GTEZX3OU5QE3IAQXQTLVML6EW72XDJV", "length": 4389, "nlines": 88, "source_domain": "krushikranti.com", "title": "20 टन निंबोळी विकत घेणे आहे - Other(अन्य ) - Aurangabad Division", "raw_content": "\n20 टन निंबोळी विकत घेणे आहे\n20 टन निंबोळी विकत घेणे आहे\n2 टन निंबोळी विकत घेणे आहे\nसेंद्रिय शेती कार्यक्रम 22 एप्रिल 2018 रोजी संगमनेर मध्ये सकाळी 10.30 ते 3 .00 संध्याकाळी 1)फारमर प्रोड्युसर कंपनी व त्याचे फायदे 2) सेंद्रिय शे व प्रमाणीकरण 3) सेंद्रिय शेती ला हामी भाव 4) सेंद्रिय शेतीत प्रयोग करावयाचे खते व औषदांची माहिती. 5)सेंद्रिय… Ahmadnagar\nमाझा भूमिरक्षक जैविक खत\nमाझा भूमिरक्षक चे जैविक खत आता बारामती मधे उपलब्ध आहे संपर्क 7715961988 एक पाऊल सेंद्रिय शेती कडे जैविक शेती काळाची गरज आहे तर आजच खरेदी करा आपले जीवन वाढवा आपली शेती रसायन मुक्त करा Pune Division\nफ्रेश फुल गोबी विक्रीसाठी उपलब्ध\nउत्तम quality फुलगोबी विक्री साठी उपलब्ध Aurangabad Division\nजैविक खत विनर्स सुपर फास्ट- (उत्पादनामधे 35ते40%वाढीसाठी) घरपोहच सेवा होनारे फायदे= मातीमधिल जीवानु टीकवून ठेवन्याचे काम करते. उगवन क्षमतेसाठी चं|गला फायदा. प्रकाश संश्लेषनामध्ये वाढ करते. फुलकलिची संख्या वाढते. … Ahmadnagar\nAyurveda plants (आयुर्वेदिक वनस्पतीया )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/self-styled-godman-rampal-held-guilty-by-hisar-court-in-both-cases-of-murder-filed-against-him-1769051/", "date_download": "2018-10-16T20:52:31Z", "digest": "sha1:X5W6EHYIZXK6X5OLZHTQIFC6AK5MANUM", "length": 13801, "nlines": 207, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Self-styled godman Rampal held guilty by Hisar Court in both cases of murder filed against him | देशद्रोह आणि हत्येचा आरोप असलेले स्वयंघोषित गुरु रामपाल दोषी | Loksatta", "raw_content": "\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\nदेशद्रोह आणि हत्येचा आरोप असलेला स्वयंघोषित गुरु रामपाल दोषी\nदेशद्रोह आणि हत्येचा आरोप असलेला स्वयंघोषित गुरु रामपाल दोषी\nरामपालला दोषी ठरवण्यात आले आहे, आता त्याला कायशिक्षा सुनावली जाणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे\nदेशद्रोह आणि हत्येचा आरोप असलेले स्वयंघोषित गुरु रामपाल याला हिस्सार कोर्टाने दोन्ही गुन्ह्यात दोषी ठरवले आहे. आता त्याला काय शिक्षा सुनावली जाणार हे पाहणे महत्त्वाचे आहे. दरम्यान हिस्सार कोर्टाच्या तीन किलोमीटर परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला. सुनावणीच्या दरम्यान २० हजार समर्थक कोर्ट परिसर, तुरूंग, टाऊन पार्क आणि रेल्वे स्टेशनच्या परिसरामध्ये येण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. समर्थकांनी हिसंक वळण घेऊ नये त्यासाठी प्रशासनाने आधीच सर्व उपाययोजना केली.\n१९५१मध्ये सोनपत येथील एका शेतकरी कुटुंबात जन्मलेला रामपाल हरयाणा सरकारच्या पाटबंधारे खात्यात कनिष्ठ अभियंता होता. सेवेतील कुचराईवरून त्याला काढले गेल्याचे बोलले जाते, १८ वर्षांच्या सेवेनंतर ते स्वत:हून निवृत्त झाले, असे त्यांचे समर्थक सांगतात. सेवेत असतानाच १९९९मध्ये त्याने आपला पहिला आश्रम काढला. नंतर आपण संत कबीरांचा अवतार आहोत, असे त्याने जाहीर केले व हरयाणात अनेक भागांत आश्रम काढले. २००६ पासून देशद्रोह आणि हत्येचा खटला सुरु झाला. त्यानंतर चर्चेत आला. हत्येप्रकरणी २०१४ मध्ये स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू रामपालला पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या.\nकाय आहे प्रकरण आणि कशी केली अटक\n२००६ मध्ये रामपाल यांनी ‘सत्यार्थ प्रकाश’ या धार्मिक पुस्तकातील काही भागावर आक्षेप घेतला होता. यामुळे रामपाल आणि आर्य समाजाच्या लोकांमध्ये वाद निर्माण झाला होता. यावेळी लोकांनी रोहतकमधील रामपाल यांचा आश्रम बंद करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर रामपाल यांच्या समर्थकांनी त्यांच्यावर गोळीबारही केला होता. यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला होता. तर १६० जण जखमी झाले होते. यानंतर न्यायालयाने रामपाल यांना ४३ वेळा न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र, तरीही रामपाल न्यायालयात हजेरी लावत नव्हते. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशाने पोलिस रामपाल यांना ताब्यात घेण्यासाठी त्यांच्या रोहतक येथील आश्रमात पोहोचले होते. मात्र, याठिकाणी रामपाल यांचे १५ हजार समर्थक आधीच हजर होते. यावेळी त्यांनी पोलिसांवरच दगडफेक, गोळीबार, पेट्रोल बॉम्ब आणि अॅसिड बॉम्बचा हल्ला चढवला होता\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nभाजपाध्यक्ष अमित शाह यांचा अचानक मुंबई दौरा\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'महाराष्ट्रात येताना भीती नसते, कारण इथं मोदी-शाहंसारखे गुंड नाहीत'\n#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\nराज ठाकरे अमरावती एक्सप्रेसने विदर्भाकडे रवाना\nमायलेकींच्या सुरक्षेसाठी तो उबर चालक मध्यरात्रीनंतरही दीड तास थांबून राहिला\n#MeToo : आरोपांनंतर 'यशराज फिल्म्स'मधून आशिष पाटील यांची हकालपट्टी\n#MeToo: 'त्याने माझ्या पँटमध्ये हात टाकण्याचा प्रयत्न केला'\n#MeToo : आरोप सिद्ध होणाऱ्यांसोबत काम न करण्याचा फरहान अख्तरचा निर्णय\n#MeToo : आरोपांनंतर 'यशराज फिल्म्स'मधून आशिष पाटील यांची हकालपट्टी\n'राधिका मसाले'च्या मीम्सवर अनिता दाते म्हणते..\n#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्यांकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\n‘लोहपुरुष’ पोलीस आयुक्त, जरा इकडेही लक्ष द्या\nमित्राच्या अपघाती मृत्यूच्या तणावामुळे अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची आत्महत्या\n२८ नवे कुष्ठरुग्ण आढळले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://mahaenews.com/category/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87/page/2/", "date_download": "2018-10-16T22:03:13Z", "digest": "sha1:HVUJCEORVZ26QDASP6CQFAUYFAZFFVOG", "length": 18634, "nlines": 208, "source_domain": "mahaenews.com", "title": "पुणे | Maha E News Pimpri Chinchwad News Portal - Part 2", "raw_content": "\nमहापालिका अधिकारी, कर्मचा-यांची दिवाळी गोड; बोनस व सानुग्रह अनुदान मिळणार\nमहिला नगरसेविकेशी उध्दट बोलणा-या उद्यान अधिक्षकांची केली कानउघडणी\nवल्लभनगरमध्ये चालक-वाहकांसाठी ‘ग्रंथालय आपल्या दारी’\n‘महागाई वाढली’ असे वाटत नाही – सोमाभाई मोदी\nपाणी प्रश्नावर नगरसेवक हंडा-कळशीसह सभागृहात\nभाजपाने धनगर समाजाला फसविले, सरकार वेळकाढू पणा करतेय\nअाता पुण्यातले वकील म्हणतायेत #FeeToo\nती प्रसुतिकरिता आली अन लिफ्टमध्ये अडकली\nदेशात जास्तकाळ भाजप सत्तेवर राहिल्यास भविष्यात बोलण्यावर बंदी – हर्दिक पटेल\nचिंचवडमध्ये रविवारी ‘डॉग शो’चे आयोजन\nयंत्रणांच्या वादात नागरिक वेठीस\nधरणातून महापालिका किती पाणी उचलते, सुधारित देयकांची कोटय़वधी रुपयांची थकबाकी, पाण्याची चोरी आणि गळतीची जबाबदारी नक्की कोणाची अशा विविध मुद्दय़ांवरून महापालिका आणि जलसंपदा विभागात गेल्या अनेक म... Read more\nमौन सोडून पंतप्रधानांनी ‘जन की बात’ करावी\nमाजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मा यांचे प्रतिपादन ‘मी-टू’ आणि राफेल विमानांच्या खरेदी प्रकरणी पंतप्रधानांनी मौन सोडावे. या दोन्ही बाबत स्पष्ट भूमिका मांडणे ही त्यांची नैतिक जबाबदारी आहे, असे प... Read more\n#MeToo ची भिती दाखवून युवतीने पुरुषाला लुटले\nपुणे : मी टू मुळे अगोदरच पुरुष मंडळी धास्तावलेली असतानाच अनेकांनी अजुनही माणूसकी सोडलेली नाही. स्त्री दाक्षिण्य म्हणून अडचणीतील स्त्रियांना मदत करण्याचा स्वभाव अनेकांचा असतो. पण हाच स्वभाव... Read more\n‘भगवानबाबां’च्या जन्मभूमीत पंकजा मुंडेचा ‘दसरा मेळावा’\nपुणे, पिंपरी-चिंचवड शहरातून कार्यकर्ते जाणार पिंपरी ( महा ई न्यूज ) – स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी बहूजन, वंचित व ऊसतोड कामगारांसाठी सुरु केलेला दसरा मेळावा यंदाही राष्ट्रसंत भगवानबाब... Read more\nराज्यातील १४ जिल्ह्यांना दुष्काळाच्या झळा, परिस्थिती आणखी भयावह होण्याची शक्यता\nसरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्यामुळे राज्यातील १४ जिल्ह्यामध्ये दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे. सप्टेबर महिन्याखेर राज्यात सरासरीच्या ७७ टक्के पाऊस झाला असून २०० तालुक्यांत ७५ टक्के पेक्षा क... Read more\nजनसंघर्ष यात्रेच्या निमित्ताने शहर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी संपुष्टात आल्याचे सांगणाऱ्या काँग्रेसमधील गटबाजी थांबण्याची चिन्हे नाहीत. उलट दिवसेंदिवस तिला उधाणच येत असल्याचे चित्र आहे. याच... Read more\nपुतळ्याच्या उंचीवरून भांडण्यातच आम्हाला समाधान\nशिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची खंत दैनंदिन जीवनातील प्रश्नांनी हताश झालेल्यांसाठी गड-किल्ले प्रेरणास्त्रोत ठरू शकतात. मात्र पुतळे उभारण्याची स्पर्धा आणि पुतळ्याच्या उंचीवरून भांडणे करण्यात... Read more\nसणासुदीच्या काळात पाणीपुरवठय़ाचा बट्टय़ाबोळ\nपोलीस वसाहतीतील पाणीपुरवठा बंद; महिलांनी रस्ता रोखला; पालकमंत्र्यांच्या घरावर मोर्चा ऐन नवरात्रोत्सवात शिवाजीनगर पोलीस वसाहतीत पाणीपुरवठय़ाचा बट्टय़ाबोळ झाला. मागील तीन दिवस पाणी बंद असल्याने... Read more\nतापमानात आणखी वाढ होण्याचा अंदाज अरबी समुद्रातील लुबन चक्रीवादळाची तीव्रता कमी झाली असून, राज्यात उन्हाचा कडाका वाढला आहे. त्यामुळे दुपारी घराबाहेर पडायचे असल्यास उन्हाच्या झळा सहन कराव्या ल... Read more\nवाहनांची तोडफोड, घरावर दगडफेक करणाऱ्या गुंडाचा जमावाकडून खून\nगुंडाच्या त्रासाला कंटाळून कायदा हातात घेतला दाम्पत्यासह तिघांवर गुन्हा दाखल नशा करून देण्यात येणारा त्रास, वाहनांची तोडफोड, घरावर दगडफेक अशा प्रकारच्या कृत्यांमुळे हडपसर भागातील राजीव गांधी... Read more\nचेतन भगत म्हणतो, हे तर माझंच ‘MeToo’\nऐनवेळी बदलली ‘नमस्ते इंग्लंड’च्या प्रदर्शनाची तारीख\nसनीनं मेक्सिकोत साजरा केला मुलीचा तिसरा वाढदिवस \n#MeToo : २५ वर्षांपूर्वी माझंही शोषण झालं होतं; सैफचा धक्कादायक खुलासा\n#MeToo : आलोक नाथ यांच्या पत्नीने केला १ रुपयाचा मानहानीचा दावा\nमहापालिका अधिकारी, कर्मचा-यांची दिवाळी गोड; बोनस व सानुग्रह अनुदान मिळणार\nमहिला नगरसेविकेशी उध्दट बोलणा-या उद्यान अधिक्षकांची केली कानउघडणी\nवल्लभनगरमध्ये चालक-वाहकांसाठी ‘ग्रंथालय आपल्या दारी’\n‘महागाई वाढली’ असे वाटत नाही – सोमाभाई मोदी\nपाणी प्रश्नावर नगरसेवक हंडा-कळशीसह सभागृहात\nभाजपाने धनगर समाजाला फसविले, सरकार वेळकाढू पणा करतेय\nअाता पुण्यातले वकील म्हणतायेत #FeeToo\nती प्रसुतिकरिता आली अन लिफ्टमध्ये अडकली\nदेशात जास्तकाळ भाजप सत्तेवर राहिल्यास भविष्यात बोलण्यावर बंदी – हर्दिक पटेल\nचिंचवडमध्ये रविवारी ‘डॉग शो’चे आयोजन\nसहशहर अभियंता मकरंद निकम यांना पदोन्नती\nमहापालिका अधिकारी, कर्मचा-यांची दिवाळी गोड; बोनस व सानुग्रह अनुदान मिळणार\nमहिला नगरसेविकेशी उध्दट बोलणा-या उद्यान अधिक्षकांची केली कानउघडणी\nवल्लभनगरमध्ये चालक-वाहकांसाठी ‘ग्रंथालय आपल्या दारी’\n‘महागाई वाढली’ असे वाटत नाही – सोमाभाई मोदी\nपाणी प्रश्नावर नगरसेवक हंडा-कळशीसह सभागृहात\nराईस मिलचा क्लार्क ते भाजपचा दक्षिणेतील पहिला मुख्यमंत्री\nधुळीच्या वादळामुळे दिल्लीतील जनजीवन विस्कळीत\nकर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी 70 टक्के मतदान\nकन्हैया कुमार बिहारमधून लढणार लोकसभा\nएमिरेट्स एअरलाईन्सचा ‘हिंदू मील’ बंद करण्याचा निर्णय\nडेंग्यू, हिवताप रुग्णांमध्ये घट\nमरणासन्न रुग्णांच्या बाह्योपचार थांबवण्यास मंजूरी\nमहाविद्यालय, सरकारी कार्यालये डेंग्यूच्या विळख्यात\nस्वाईन फ्लूबाबत रोज दोन ते अडीच हजार रुग्णांची तपासणी\n शालेय विध्यर्थ्यांनी नाटकाद्वारे सादर केले.\nआला उन्हाळा आता पाणी वाचवा \n‘महागाई वाढली’ असे वाटत नाही – सोमाभाई मोदी\nपाणी प्रश्नावर नगरसेवक हंडा-कळशीसह सभागृहात\nअाता पुण्यातले वकील म्हणतायेत #FeeToo\nती प्रसुतिकरिता आली अन लिफ्टमध्ये अडकली\nशिक्षण संस्थांतील ‘मीटू’बाबत केंद्रीय मनुष्यबळ मंत्र्यांचे मौन\nमहापालिका अधिकारी, कर्मचा-यांची दिवाळी गोड; बोनस व सानुग्रह अनुदान मिळणार\nमहिला नगरसेविकेशी उध्दट बोलणा-या उद्यान अधिक्षकांची केली कानउघडणी\nवल्लभनगरमध्ये चालक-वाहकांसाठी ‘ग्रंथालय आपल्या दारी’\nचिंचवडमध्ये रविवारी ‘डॉग शो’चे आयोजन\nसहशहर अभियंता मकरंद निकम यांना पदोन्नती\nmahaenews.com हे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nमुख्य कार्यालय : डी.एस.एस. मीडिया प्रा. लि.\nपत्ता : विश्वकर्मा बिल्डींग, जे. के. सावंत मार्ग, दादर, मुंबई, २८.\nपुणे विभागीय कार्यालय : गोल मार्केट, वायसीएम हॉस्पिटलसमोर, संत तुकारामनगर, पिंपरी.\nउस्मानाबाद विभागीय कार्यालय : तांबरी, कलेक्टर निवासस्थानाच्या पाठीमागे, उस्मानाबाद.\nसोलापूर विभागीय कार्यालय: होडगी रोड, चेतन फौंड्रीसमोर, सोलापूर.\nकोल्हापूर विभागीय कार्यालय: जय गणेश बिल्डींग, सायबर चौक, विद्यापीठ रोड, कोल्हापूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://ruralindiaonline.org/articles/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%B2%E0%A4%A2%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%A3%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%9A-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%B2%E0%A4%A2%E0%A4%BE", "date_download": "2018-10-16T22:01:53Z", "digest": "sha1:VCQID4ILKCUE6VDA4FSIENKG5BCHL45P", "length": 24181, "nlines": 189, "source_domain": "ruralindiaonline.org", "title": "पाण्यासाठी लढा म्हणजेच समतेसाठी लढा", "raw_content": "\nपाण्यासाठी लढा म्हणजेच समतेसाठी लढा\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करण्यासाठी जात्यावरच्या ओव्या हा प्रकल्प सादर करत आहे नांदगावच्या कुसुम सोनवणे आणि इतर मैत्रिणींनी गायलेल्या महाड सत्याग्रहाबाबतच्या १४ ओव्यांची एक चित्रफीत\nअशी चवदार तळ्यावरी हाक पाण्याच्या घोटासाठी\nजमली ती मैफिल इथं बाया पोरासाठी\n२० मार्च, १९२७ – तत्कालीन मुंबई प्रांताच्या कुलाबा जिल्ह्यातल्या चवदार तळ्याचं पाणी बाबासाहेबांनी प्यायलं – आणि त्यांच्यापाठोपाठ त्यांच्या ३,००० सत्याग्रहींनीदेखील तेच केलं. या एका कृतीने सार्वजनिक पाणवठ्यावरचं पाणी पिऊ न देण्याच्या दलितांवर लादलेल्या नियमाला आव्हान दिलं आणि तो नियमच झुगारून दिला.\n२० मार्च, २०१८ – जस्टिस आदर्श कुमार गोएल आणि जस्टिस उदय उमेश लळित यांचा निकालः जर एखाद्या शासकीय कर्मचाऱ्याविरोधात अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचारास प्रतिबंध) कायदा, १९८९ खाली तक्रार दाखल केली गेली तर वरिष्ठ अधिकाऱ्याने चौकशी केल्यानंतर आणि तक्रार नोंदवून घेण्याची परवानगी दिल्यानंतरच अशा कर्मचाऱ्याला अटक केली जाऊ शकते. या निकालानंतर त्याच्या विरोधात देशभर दलित आणि आदिवासी संघटनांनी निदर्शनं केली कारण या निकालामुळे या दोन्ही समूहांना संरक्षण देणाऱ्या अत्याचार विरोधी कायद्याच्या तरतुदीच शिथिल करण्यात आल्या आहेत.\n२० मार्च, २०१८ – जात्यावरच्या ओव्या गाणाऱ्या कुसुम सोनवणे आणि त्यांचे सोबती पुणे जिल्ह्याच्या मुळशी तालुक्यातल्या आपल्या नांदगाव या गावी परतले आहेत. “आम्ही यंदा चवदार तळ्याला पोहचूच शकलो नाही,” कुसुमताई सांगतात. “आमची गाडी अर्ध्यात महाडलाच बंद पडली, आणि मग बराच उशीर झाला होता, त्यामुळे मग आम्ही एसटीने घरी परतलो.”\nदर वर्षी २० मार्चला नांदगावचे काही लोक दलितांच्या दृष्टीने ऐतिहासिक अशा या घटनेची स्मृती जागी करण्यासाठी महाडला जातात. सर्वप्रथम ते डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याला हार घालतात आणि मग १९२७ मध्ये बाबासाहेबांनी जसं केलं तसंच चवदार तळ्याचं पाणी पितात.\nमहाड नगरपालिकेने (आता रायगड जिल्ह्यात) ५ जानेवारी १९२४ रोजी एक ठराव मंजूर केला आणि ‘अस्पृश्यांसह’ सर्व जातीच्या लोकांसाठी सर्व सार्वजनिक सुविधा खुल्या केल्या. पण हे सगळं फक्त कागदावरच राहिलं. आंबेडकरांनी गावात पाय ठेवेपर्यंत.\n‘असा खाईला मार हात पाण्याच्या हक्कासाठी गं,’ नांदगावच्या आपल्या घरी कुसुमताई गातायत\nअस्पृश्य आणि अस्पृश्यता या आपल्या निबंधांमध्ये आंबेडकर लिहितातः\n“हिंदू समाजव्यवस्थेने केलेल्या अन्यायाच्या विरोधात अस्पृश्यांनी उभ्या केलेल्या चळवळीला मोठा इतिहास आहे, खास करून महाराष्ट्रात. या इतिहासाचे दोन टप्पे पाहता येतील. पहिल्या टप्प्यात यासंबंधीची निवेदनं, याचिका आणि निदर्शनं दिसतात. आणि दुसऱ्या टप्प्यात प्रस्थापित हिंदू व्यवस्थेच्या विरोधात थेट कृतीद्वारे केलेलं उघडउघड बंड दिसतं.\n“विचारधारेतला हा बदल दोन गोष्टींमुळे घडून आला. एक तर हे लक्षात येऊ लागलं होतं की याचिका आणि निदर्शनांचा हिंदूंवर काहीच परिणाम झालेला नव्हता. दुसरं म्हणजे, शासनाने असं जाहीर केलं होतं की सर्व सार्वजनिक सुविधा आणि सार्वजनिक संस्था या सर्व नागरिकांसाठी, अस्पृश्यांसह, खुल्या आहेत...\n“सार्वजनिक पाणवठ्यांवरून पाणी घेण्याचा हक्क बजावण्यासाठी जे-जे प्रयत्न झाले त्यामध्ये चवदार तळ्याचा निव्वळ उल्लेख पुरेसा आहे.”\nव्हिडिओ पहाः ‘भीमरायाच्या जोरावरी आमचा मिळविला हाक (हक्क\nया २५ मार्चला जात्यावरच्या ओव्या प्रकल्पाचा गट ओव्या कॅमेऱ्यात टिपण्यासाठी नांदगावला गेला. आताशा जात्याचा वापर खूपच कमी झाला आहे, सगळे जण विजेवरच्या चक्कीचाच वापर करू लागलेत. बहुतेक वेळा लग्नाची हळद फोडण्यासाठीच जाती बाहेर येतात.\nपण जात्याचं महत्त्व हे की आजही स्त्रियांना त्यांच्या आयुष्याविषयी, आजूबाजूला घडत असणाऱ्या गोष्टींविषयी त्यांच्या मनातलं व्यक्त करण्याची हक्काची जागा म्हणजे हे जातं. मन मोकळं करण्याची त्यांची ही खास जागा. अनेक जाती-समाजांमध्ये जात्यावरच्या ओव्या गाण्याची परंपरा आहे, मात्र दलित समाजाचं वैशिष्ट्य हे की यातले गायक-कलावंत एकत्र जमले की त्यांच्या लाडक्या भीमबाबांनी जे काही साध्य केलं त्याविषयी आणि त्यांना न्याय्य आणि समानतेवर आधारित समाजाच्या वाटेवर नेलं त्या डॉ. भीमराव आंबेडकरांची गाणी ते गातात.\nया देशाने संविधान स्वीकारलं त्याला ६८ वर्षं उलटली तरी त्यांचा लढा अजूनही चालूच आहे. जातीवर आधारित भेदभाव थांबलेले नाहीत. आजही अनेक गावांमध्ये दलित घरातल्या मुलांना सरकारी शाळांमध्ये पोषण आहार देताना वरच्या जातीच्या मुलांपासून वेगळं बसवलं जातंय.\nआम्ही २५ मार्चला नांदगावला पोचलो तेव्हा बाया सकाळी ९ च्या सुमारास नळकोंडाळ्यावर पाणी भरत होत्या. आपापली घरातली कामं उरकून त्या ११.३० पर्यंत कुसुम सोनवणेंच्या घरी जमा झाल्या. पुढचे तीन तास थांबत-थांबत त्यांची गाणी सुरू होती. कुसुमताईंच्या २ ते १० वर्षांच्या तीन नाती आणि त्यांच्या मैत्रिणीदेखील आल्या होत्या. त्यांच्यातल्या सगळ्यात मोठ्या नम्रताने थोडा वेळ गाण्यातही भाग घेतला. महाड सत्याग्रहावरच्या त्यांच्या ओव्या सुरू असताना भिंतीवरचा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा मोठा फोटो जणू ते तिथेच असल्याचं सांगत होता.\nडावीकडेः कुसुमताईंचं घर आंबेडकर, सावित्रीबाई, जोतिबा फुले आणि गौतम बुद्धाच्या प्रतिमांनी भरलं आहे. संविधानाच्या प्रस्तावनेच्या प्रतीने भिंत सजलीये. उजवीकडेः कुसुमताईंच्या नाती – अनन्या, नम्रता आणि प्रांजल\nपहिल्या ओवीमध्ये, आगगाडीच्या इंजिनाची शिटी आसमंतात दुमदुमतीये आणि चवदार तळ्यापाशी रामजीचा पुत्र भीम आलाय याची सूचना देतेय. दुसऱ्या ओवीमध्ये त्या गातात की गाडीच्या डब्यांमध्ये मेणबत्त्या दिसतायत, त्यांच्या सगळ्या बहिणीच सोबत तळ्याला (महाडला) चालल्यायत. गाणारी दुसरीला सांगते की चल, तळ्याला जाऊ आणि भीमरायाला साथ देऊ. चवदार तळ्याच्या पाण्यात चार बोटं बुडवली, आणि जणू परिवर्तन झाल्यासारखं वाटतंय. आतापर्यंत ज्या पाण्याला हात लावायला मनाई होती त्या पाण्याला स्पर्श केल्याने आता आपण अस्पृश्य नाही असं वाटू लागलंय.\nगाणारी गाते की रामजीचा मुलगा भीमराव आंबेडकरांचं धैर्य किती तरी मोठं आहे. पाचव्या ओवीत त्या गातात की पाण्याचा आपला हक्क बजावण्यासाठी सगळे जण तळ्यापाशी जमा झालेत. पुढच्या ओवीत गायिका गाते की तिथेच फुलांची एक बाग आहे आणि बाबासाहेबांनी सत्याग्रहासाठी मोठा त्याग केलाय. चवदार तळ्याचं पाणी पिण्याची ही कृती म्हणजे दलितांच्या मनात जी समानतेची भावना निर्माण झाली त्याचं प्रतीक आहे. आणि हेच पुढच्या ओवीमध्ये गायलंय. भीमरायाने तिथे “बंगला बांधलाय.”\nपुढच्या सहा, आठव्या ते तेराव्या ओवीत महाडच्या सत्याग्रहाच्या वेळी बाबासाहेब आणि सोबतच्या इतरांनी काय अपेष्टा सोसल्या त्याबद्दल गायलं आहे. कर्मठ ब्राह्मण जातीने तळ्याचं पाणी पिण्याचं धारिष्ट्य करणाऱ्या दलितांना मारहाण केली. ते त्यांच्या हक्कांसाठी लढत होते तेव्हा त्यांना दगड गोट्यांचा मार सहन करावा लागत होता. त्यांच्या हक्कांसाठी भांडायला ते घाबरले नाहीत, खरं तर त्यांच्या सोबत शिळ्या भाकरीदेखील नव्हत्या. त्यांनी गावोगावी जाऊन लोकांसोबत मिटिंगा घेतल्या आणि असं वाटत होतं जणू भीमरायाच त्यांच्या सोबत होता.\nशेवटच्या ओवीत असं गायलंय की भीमरायाने दिल्लीमध्ये बहुजनांचा निळा झेंडा फडकवला आणि सगळ्या नेत्यांमध्ये भीमरायाच उठून दिसला.\nया १४ ओव्या नक्की ऐका – आधीच्या चित्रफितीत त्या प्रत्यक्षात गायलेल्या पहा आणि ध्वनीफितीमध्ये त्या ऐकण्याचा आनंद घ्याः\nआली आली आगीन गाडी ओरडली जंगलात\nरामजीचं भीम बाळ उभं चवदार तळ्यात\nआली आली आगीन गाडी डब्या डब्याने मेणबत्त्या\nया बहिणी आमच्या साऱ्या चवदार तळ्याला गेल्या होत्या\nबाई चवदार तळं, तळं जाऊया पाहायला गं\nअशी भिमाई रायाला याला पाठिंबा द्यायला\nअशी चवदार तळ्यावरी रंग देती चार बोटं गं\nबाई रामजी च्या पुताचं याचं दीर्व्य (धैर्य) किती मोठं\nअशी चवदार तळ्यावरी हाक पाण्याच्या घोटासाठी\nजमली ती मैफिलं इथं बाया पोरा साठी\nअशी चवदार तळ्यावरी आहे फुलांचा तो बाग गं\nअशी भिमाई रायानी केला सत्याग्रहाचा त्याग गं\nअशी महाडच्या तळ्यावरी पाण्याचा घोट तो रंगला गं\nबाई भिमाई रायानी वर बांधला बंगला गं\nअसा खाईला मार हात पाण्याचा हक्का साठी गं\nबाई कर्मठ जात इथं बामनाची मोठी\nबाई झाला ना सत्याग्रह दगड गोटा चं खाऊनी\nअशी आमच्या हक्का साठी पोरं पोटाशी घेउनी गं\nअशी आमच्या जीवनाची आम्ही आशाचं नाही केली\nआमच्या भीम रायाला याला साथ चं आम्ही दिली\nअशी महाडच्या तळ्यासाठी आम्ही कदर नाही केली\nबाया पोरना संगतीला, संग भाकर नव्हती ओली\nगावा गावात जाऊइनी आम्ही मीटिंगा कश्या केल्या\nपण आमचा भीमराया आमच्या संगतीला आला\nयात कर्मठ जातीनी यांनी केलाना दगड फेक\nभीमरायाच्या जोरावरी आमचा मिळविला हाक\nबाई दिल्लीच्या तख्तावरी निळा झेंडा फडकला\nबाई नेत्यामधी नेता भीमराया झळकला\nमुलं – दोन मुलगे, दोन मुली\nदिनांकः या ओव्या, छायाचित्रं आणि ध्वनीफित २५ मार्च २०१८ रोजी संकलित करण्यात आली.\nMedha Kale मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.\nपारी ग्राइंडमिल साँग्ज प्रोजेक्ट टीम: आशा ओगले, जितेंद्र मैड, बर्नार्ड बेल, नमिता वाईकर\nनमिता वाईकर या लेखक, अनुवादक आणि पारीच्या (पीपल्स आर्काइव ऑफ रुरल इंडिया) व्यवस्थापकीय संपादक आहेत. शिवाय त्या एका रसायनशास्त्र विषयक डेटाबेस फर्ममध्ये भागीदार आहेत. त्यांनी बायोकेमिस्ट आणि सॉफ्टवेअर प्रोजेक्ट मॅनेजर म्हणूनही काम केलं आहे.\nतिच्या सात दशकांची जीवनकथा\nअत्याचारी पुरुषांसाठी ओव्यांची लाखोली\nविस्मृतीतली गाणी आली ओठावर...\nअशी बहीण भावंडं – एका झाडाची संतरं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://enavakal.com/%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A5%AD-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%A4-166/", "date_download": "2018-10-16T20:45:17Z", "digest": "sha1:2HEWNK5TMXXQ6WA3VZUFDLD7URO3GIKM", "length": 10595, "nlines": 138, "source_domain": "enavakal.com", "title": "", "raw_content": "नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (०७-१०-२०१८) – eNavakal\n»1:00 pm: गोंदिया – सर्पदंशाने मृत्यू झालेल्या मुलाला जिवंत करण्याचा दावा करणाऱ्या दोन आयुर्वेदिक डॉक्टरांना पोलिसांनी ताब्यात घेतले\n»9:21 am: मुंबई – मालाडमध्ये सुटकेसमध्ये आढळला महिलेचा मृतदेह. हैदराबादच्या १९ वर्षीय तरुणाला पोलिसांनी केली अटक\n»9:17 am: उत्तराखंड – उत्तरकाशीमध्ये पहाटे ४:०६ वाजता जाणवले; ३.२ रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के\n»8:17 am: पंढरपूर – शारदीय नवरात्रीनिमित्त विठुराया आणि रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात गुलाबाच्या फुलांची आकर्षक सजावट\n»7:15 am: मुंबई – मुंबईत पेट्रोलच्या दरात 11 पैशांनी वाढ; डिझेल 24 पैशांनी महागले\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (०७-१०-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटीन \nई नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (१२-०८-२०१८)\nवाशीमध्ये पादचारी पूल कोसळला; जीवितहानी नाही\nभारताच्या युवा खेळाडूंनीही जिंकला ‘आशिया’\n कसा आहे तुमचा आजचा दिवस कसा आहे तुमचा आजचा दिवस कसा आहे तुमचा आजचा दिवस \nपृथ्वीचे कसोटी पदार्पणात ‘शतक’…\nमुंबईच्या पृथ्वी शॉने वयाच्या अवघ्या एकोणिसाव्या वर्षी आपल्या कसोटी पदार्पणात शानदार शतकी खेळी केली. कसोटी पदार्पणात शतक करणारा तो पंधरावा भारतीय खेळाडू ठरला आहे....\nईनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन\nFacebookPinterestTwitterGoogle+ Related posts: नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन ‘स्ट्रॅण्ड बुक स्टॉल’ आज बंद होणार ई नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन...\nनवाकाळ आणि ई – नवाकाळच्या वाचकांना गायक रोहित राऊतकडून ‘व्हॅलेंटाईन डे’च्या शुभेच्छा\nFacebookPinterestTwitterGoogle+ Related posts: भारताच्या नंदनवनात बर्फामुळे शुभ्रचादर उंचीचा रेकॉर्ड मोडलेले टॉप ५ हॉटेल्स आणि इमारती….. महाशिवरात्रीच्या नवाकाळच्या वाचकांना शुभेच्छा एका व्हायरल व्हीडीओने...\n‘मीटू’ मोहिमेबाबत हायकोर्टात याचिका\nमुंबई- संपूर्ण देशभरात सुरू असलेल्या ‘मीटू’ या मोहिमेबाबत आज हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. वकील सन्नी पुनामिया यांनी ही याचिका दाखल केली आहे....\nएम. जे. अकबरांवर आणखीन एक आरोप महिला पत्रकाराने लेखाच्या माध्यमातून केले उघड\nनवी दिल्ली- लैंगिक शोषणाच्या आरोपांमुळे अडचणीत आलेले परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांच्याविरोधात आणखीन एका महिला पत्रकाराने आरोप केला आहे. अकबर यांनी आपल्याला अनेकवेळा...\nनरेंद्र मोदींच्या शिर्डीतील कार्यक्रमाला गर्दी जमविण्यासाठी 2 कोटींची उधळण\nमुंबई- राज्यात एकीकडे तिजोरीत खडखडाट असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिर्डीतील कार्यक्रमाला गर्दी जमविण्यासाठी राज्य सरकार तब्बल दोन कोटी रुपयांची उधळण करणार असल्याची धक्कादायक माहिती...\nराहुल गांधी दोन दिवस मध्य प्रदेश दौर्‍यावर\nग्वाल्हेर- राहुल गांधी दोन दिवसांच्या मध्य प्रदेश दौर्‍यावर आहेत. आज, ग्वाल्हेर येथील किला भागात असलेल्या गुरुद्वाराला भेट देऊन त्यांनी माथा टेकला. यावेळी राहुलबरोबर ज्योतिरादित्य सिंधिया,...\n सर्व यंत्रणांना प्रतिवादी करण्याचे कोर्टाचे आदेश\nमुंबई- पुण्यात शनिवार वाड्याजवळील जुनाबाजार परिसरात होर्डिंगचा खांब कोसळून झालेल्या दुर्घटनेची उच्च न्यायालयाने आज गंभीर दखल घेतली. न्यायमूर्ती ओक आणि न्यायमूर्ती एम.एस सोनक यांच्या खंडपीठाने...\nसामना रात्री ०८ वाजता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9B%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE", "date_download": "2018-10-16T21:16:13Z", "digest": "sha1:DZHEGUI4KU6P532WCRBFKEPS4635O6UO", "length": 3475, "nlines": 95, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "छप्रा - विकिपीडिया", "raw_content": "\nछपारा याच्याशी गल्लत करू नका.\nछप्रा भारताच्या बिहार राज्यातील एक शहर आहे.\nहे शहर सरन जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ फेब्रुवारी २०१४ रोजी १३:३० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.akshardhool.com/2011/12/crash-of-rupee.html", "date_download": "2018-10-16T21:54:14Z", "digest": "sha1:37NMOBKTKZVGENLRK7TNSYN5TJMMZ6KZ", "length": 18690, "nlines": 122, "source_domain": "www.akshardhool.com", "title": "Aksharadhool: Crash of the Rupee", "raw_content": "\nगेले काही दिवस भारतीय रुपयाची अमेरिकन डॉलर्सच्या तुलनेत सारखी घसरण होते आहे. गेल्या एक दोन दिवसात तर एका अमेरिकन डॉलरला 53 रुपयांपेक्षा जास्त रक्कम मोजावी लागते आहे. अनेक अर्थ शास्त्रज्ञ या बाबतीत हिरीरीने आपली मते मांडताना दिसत आहेत. रुपया का घसरतो आहे तो असाच घसरत राहिला तर त्याचा सर्व साधारण माणसाच्या आयुष्यावर काय परिणाम होऊ शकतो तो असाच घसरत राहिला तर त्याचा सर्व साधारण माणसाच्या आयुष्यावर काय परिणाम होऊ शकतोयावर काही मार्ग आहे कायावर काही मार्ग आहे का या गोष्टी बर्‍याच ठिकाणी वाचायला मिळाल्या. परंतु असे होण्याचे अचूक कारण लक्षात येत नव्हते. ते शोधून काढता येते का या गोष्टी बर्‍याच ठिकाणी वाचायला मिळाल्या. परंतु असे होण्याचे अचूक कारण लक्षात येत नव्हते. ते शोधून काढता येते का याचा एक प्रयत्न मी या लेखात करून पहाणार आहे.\nकोणत्याही घटकाची मग तो घटक व्यक्ती असो किंवा कुटुंब असो , कंपनी असो किंवा देश असो, त्याची अर्थव्यवस्था त्या घटकाचे उत्पन्न व तो करत असलेला खर्च यावर साहजिकपणे अवलंबून असते. चार्ल्स डिकन्सच्या, डेव्हिड कॉपरफील्ड या कादंबरीमधील मिस्टर मिकॉबर हा डेव्हिडला अर्थव्यवस्थेचे हे मूलभूत गमक समजावून सांगताना म्हणतो की वार्षिक उत्पन्न 20 पाउन्ड्स व खर्च 19 पाउन्ड 19 शिलिंग 6 पेन्स म्हणजे आनंद व खर्च 20 पाउन्ड शून्य शिलिंग आणि 6 पेन्स असेल तर आयुष्यभराचे दुख: अर्थात हे मिकॉबरचे तत्वज्ञान, रोजच्या खर्चापुरते ठीक असले तरी जेंव्हा आपल्याला नवीन सदनिका घ्यायची असते, वाहन खरेदी करायचे असते तेंव्हा ते लागू पडत नाही. अशा वेळी उत्पन्नपेक्षा बराच जास्त खर्च करावा लागतो. अशा वेळी कर्ज घेण्यावाचून पर्याय नसतो. धंद्याचा विचार केला तर धंद्यात जेंव्हा वाढ होत असते तेंव्हा भांडवली व इतर खर्च उत्पन्नापेक्षा बराच जास्त येतो. अशा वेळी ही कर्ज काढण्याशिवाय इलाज नसतो.\nव्यक्ती किंवा कंपन्या यांची बाजारात पत काय आहे याच्यावर त्यांना किती कर्ज मिळू शकेल हे ठरत असते. कंपन्यांना ही पत वाढवण्यासाठी भाग भांडवल (Equity) ही एक मोठी सुविधा असते जी एखाद्या व्यक्तीला उपलब्ध होऊ शकत नाही. भाग भांडवल म्हणजे दुसर्‍या व्यक्ती किंवा कंपन्या यांना कंपनीच्या मालकी हक्कातील थोडा भाग विकत देणे. या पद्धतीने जमा केलेल्या भांडवलाला परत करणे किंवा त्याच्यावर व्याज दिले पाहिजे अशी अपेक्षा नसल्याने, कंपनीची पत चांगली असली तर ती कंपनी मोठे भांडवल उभारू शकते. व्यक्ती किंवा कंपन्या यांच्या बाबतीतले हे विश्लेषण देशालाही बर्‍यापैकी लागू पडते.\nभारतीय अर्थव्यवस्थेचे 2005 या आर्थिक वर्षातले काही आकडे आपण पाहूया.\n81,000 मिलियन अमेरिकन डॉलर्स\n1,19000 मिलियन अमेरिकन डॉलर्स\n-38000 मिलियन अमेरिकन डॉलर्स\n32000 मिलियन अमेरिकन डॉलर्स\n-6000 मिलियन अमेरिकन डॉलर्स\n(वर उल्लेख केलेल्या अदृष्य उत्पन्नात पर्यटक, परदेशातील भारतीयांनी देशात पाठवलेले डॉलर्स, सॉफ्टवेअर निर्यात वगैरे सारख्या गोष्टींचा समावेश आहे.)\nयाच वर्षात बाहेरील देशांतील गुंतवणूकदारांकडून 32600 मिलियन अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक थेट प्रकल्पांत व भारतीय भांडवल बाजारांत झाली. म्हणजेच तेवढेच डॉलर्स भारतात आले. यामुळे प्रत्यक्षात जरी 6000 मिलियन डॉलर्सची तूट असली तरी देशात आलेल्या अमेरिकन डॉलर्समुळे देशाची परकीय चलनाची गंगाजळी वाढत गेली. गेली काही वर्षे ती 300 बिलियन अमेरिकन डॉलर्स एवढी सातत्याने राखण्यात भारतीय रिझर्व्ह बॅंकेला यश मिळाले आहे.\n2005 सालच्या आकड्यांवरून हे स्पष्टपणे लक्षात येते की जमा खर्चात असलेली तूट भरून काढण्यासाठी देशाला बाहेरून येणार्‍या गुंतवणूकीची नितांत गरज आहे. ही गुंतवणूक जर कमी झाली तर तूट भरून काढण्याचा कोणताच मार्ग भारतीय अर्थ व्यवस्थेकडे नाही. चीनशी तुलना केली तर चिनी निर्यत ही आयातीपेक्षा बरीच जास्त असल्याने त्यांच्या अर्थव्यवस्थेला प्रत्यक्ष तूट ही नाही.\nया वर्षी युरोप मधे आर्थिक संकट निर्माण झाल्याने भारतात होणार्‍या गुंतवणुकीवर साहजिकच परिणाम होतो आहे व त्यामुळे भारतीय अर्थ व्यवस्थेच्या जमा खर्चातील तूट मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. या संभाव्य शक्यतेमुळे रुपयातील गुंतवणूक कमी करण्याकडे गुंतवणूकदारांचा कल स्वाभाविकपणे असणार आहे. व यामुळे डॉलरला असलेली मागणी व पुरवठा यातील तफावत वाढून डॉलर घसरत चालला आहे.\nभारतात बाहेरून जी गुंतवणूक होते आहे ती दोन प्रमुख प्रकारची आहे. पहिल्या प्रकारात निरनिराळ्या प्रकल्पात होणारी थेट गुंतवणूक (FDI). ही गुंतवणूक स्थायी स्वरूपाची असते व त्यामुळेच ती निर्धोक असते. दुसर्‍या प्रकारची गुंतवणूक ही शेअर बाजारातील गुंतवणूक असते. ही गुंतवणूक अतिशय चंचल असते व आर्थिक परिस्थिती बिकट असण्याचा जरा जरी वास आला तरी ही गुंतवणूक नाहीशी होण्याची भरपूर शक्यता असते. वर उल्लेख केलेल्या वर्षात थेट परकीय गुंतवणूक ही फक्त 3000 मिलियन अमेरिकन डॉलर्सची होती तर बाकी अस्थायी स्वरूपाची गुंतवणूक तब्बल 29000 मिलियन अमेरिकन डॉलर्सची होती. गेली 5 ते 6 वर्षे भारतीय अर्थव्यवस्थेचे जमा खर्चाचे आकडे व परकीय गुंतवणूकीचे आकडे साधारण याच धर्तीवर आहेत.\nवरील विश्लेषणावरून हे लक्षात येईल की युरोप मधील आर्थिक संकट जर अधिक तीव्र झाले तर भारतात येणारा अस्थायी गुंतवणूकीचा ओघ आटणार आहे व या परिस्थितीत भारतीय अर्थव्यवस्थेला परकीय चलनाची मोठ्या प्रमाणात तूट जाणवणार आहे. या परिस्थितीत, अर्थशास्त्रातील तत्वांप्रमाणे डॉलर महाग होत जाणारच असे दिसते. डॉलर महाग झाला की तेलाच्या किंमती, पर्यायाने इंधन व त्यामुळे एकूण माल वाहण्याचा व उत्पादन खर्च यात सतत वाढ होत जाणार आहे. या वाढीमुळे ज्या पद्धतीने गेले वर्षभर महागाई वाढतच जाते आहे तशीच, किंबहुना त्याहूनही जास्त गतीने ती वाढेल अशी स्पष्ट लक्षणे आहेत.\nहे आर्थिक संकट लक्षात घेऊन त्यावर एक उपाय म्हणून मध्यवर्ती सरकारने किरकोळ विक्री मध्ये (FDI in organized retailing) बड्या परकीय कंपन्यांनी गुंतवणूक करावी म्हणून त्यांना भारतीय कंपन्यात 51% गुंतवणूक करण्यास परवानगी देण्याचे जाहीर केले होते. परंतु विरोधी पक्षांच्या विरोधानंतर ही गुंतवणूक जवळच्या काळात तरी होण्याची शक्यता नाही. हा प्रश्न सोडवण्यासाठी सरकारपुढे असलेले मार्ग अशा रितीने बंद होत चाललेले असल्याने, रुपया घसरत जाऊन महागाई मोठ्या प्रमाणात वाढत जाणार हे चित्र स्पष्ट होत चालले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%AA%E0%A5%82._%E0%A5%A8%E0%A5%A9%E0%A5%AD", "date_download": "2018-10-16T21:33:49Z", "digest": "sha1:MZSWUUMOYT7PXL27ZCXPMMTDCCFI7MRD", "length": 4913, "nlines": 154, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स.पू. २३७ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.पू.चे १ ले सहस्रक\nशतके: पू. ४ थे शतक - पू. ३ रे शतक - पू. २ रे शतक\nदशके: पू. २५० चे - पू. २४० चे - पू. २३० चे - पू. २२० चे - पू. २१० चे\nवर्षे: पू. २४० - पू. २३९ - पू. २३८ - पू. २३७ - पू. २३६ - पू. २३५ - पू. २३४\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nइ.स.पू.चे २३० चे दशक\nइ.स.पू.चे ३ रे शतक\nइ.स.पू.चे १ ले सहस्रक\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १०:३५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://enavakal.com/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%93-%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B2%E0%A4%BE/", "date_download": "2018-10-16T21:39:16Z", "digest": "sha1:MCXT2GJGXJ3FZVWRRSWGWH2UNFQUQWLU", "length": 10419, "nlines": 138, "source_domain": "enavakal.com", "title": "", "raw_content": "(व्हिडीओ) जगातील सर्वात लांब पल्ल्याची विमानसेवा – eNavakal\n»1:00 pm: गोंदिया – सर्पदंशाने मृत्यू झालेल्या मुलाला जिवंत करण्याचा दावा करणाऱ्या दोन आयुर्वेदिक डॉक्टरांना पोलिसांनी ताब्यात घेतले\n»9:21 am: मुंबई – मालाडमध्ये सुटकेसमध्ये आढळला महिलेचा मृतदेह. हैदराबादच्या १९ वर्षीय तरुणाला पोलिसांनी केली अटक\n»9:17 am: उत्तराखंड – उत्तरकाशीमध्ये पहाटे ४:०६ वाजता जाणवले; ३.२ रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के\n»8:17 am: पंढरपूर – शारदीय नवरात्रीनिमित्त विठुराया आणि रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात गुलाबाच्या फुलांची आकर्षक सजावट\n»7:15 am: मुंबई – मुंबईत पेट्रोलच्या दरात 11 पैशांनी वाढ; डिझेल 24 पैशांनी महागले\n(व्हिडीओ) जगातील सर्वात लांब पल्ल्याची विमानसेवा\nडोनाल्ड ट्रम्प ज्युनियर भारत दौऱ्यावर\nमुंबईकरांच्या खिशाला न परवडणारा बुलेट प्रवास.\nकसा आहे तुमचा आजचा दिवस\nकसा आहे तुमचा आजचा दिवस \n(व्हिडिओ)नवरात्रोत्सव २०१८ : गिरगावातील 'ओवळवाडी सार्वजनिक उत्सव समिती'\nवृत्तविहार : दुष्काळ घोषणेसाठीही मुहूर्त\nआनंदीबाई जोशी भारतातील पहिल्या महिला डॉक्टर\nFacebookPinterestTwitterGoogle+ Related posts: श्रीदेवींच्या मुंबई येथील घरी दिग्गजांची लागली रीघ ‘रंगीबेरंगी रसगुल्ले’ ई नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन कसा आहे तुमचा...\nकसा आहे तुमचा आजचा दिवस\nFacebookPinterestTwitterGoogle+ Related posts: अॅमेझाॅनचा अॅपल फेस्ट सेल, ग्राहकांना मिळणार भारी सुट एसी लोकल खरच सर्वसामान्यांच्या गरजेची का राष्ट्रकुल स्पर्धेचे आज बिगुल वाजणार...\nअसे मिळवा डिलीट झालेले कॉन्टॅक्स\nFacebookPinterestTwitterGoogle+ Related posts: व्हेनेझुएलात आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती झाली बिकट तर महागाईने गरीबांचा कणा मोडलाय भारताच्या नंदनवनात बर्फामुळे शुभ्रचादर महाशिवरात्रीच्या नवाकाळच्या...\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (०२-०८-२०१८)\nFacebookPinterestTwitterGoogle+ Related posts: नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटीन ई नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन ई नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे...\nइलेक्ट्रिक बस करार रद्द\nमुंबई- प्रदुषणावर आळा घालण्यासाठी 40 इलेक्ट्रिक बस पुरविण्याचा एका कंपनीशी केलेला करार एकतर्फी रद्द करण्यार्‍या बेस्ट प्रशासनाला उच्च न्यायालयाने आज चांगलाच दणका दिला. कायद्याचे उल्लंघन...\n‘मीटू’ मोहिमेबाबत हायकोर्टात याचिका\nमुंबई- संपूर्ण देशभरात सुरू असलेल्या ‘मीटू’ या मोहिमेबाबत आज हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. वकील सन्नी पुनामिया यांनी ही याचिका दाखल केली आहे....\nएम. जे. अकबरांवर आणखीन एक आरोप महिला पत्रकाराने लेखाच्या माध्यमातून केले उघड\nनवी दिल्ली- लैंगिक शोषणाच्या आरोपांमुळे अडचणीत आलेले परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांच्याविरोधात आणखीन एका महिला पत्रकाराने आरोप केला आहे. अकबर यांनी आपल्याला अनेकवेळा...\nनरेंद्र मोदींच्या शिर्डीतील कार्यक्रमाला गर्दी जमविण्यासाठी 2 कोटींची उधळण\nमुंबई- राज्यात एकीकडे तिजोरीत खडखडाट असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिर्डीतील कार्यक्रमाला गर्दी जमविण्यासाठी राज्य सरकार तब्बल दोन कोटी रुपयांची उधळण करणार असल्याची धक्कादायक माहिती...\nराहुल गांधी दोन दिवस मध्य प्रदेश दौर्‍यावर\nग्वाल्हेर- राहुल गांधी दोन दिवसांच्या मध्य प्रदेश दौर्‍यावर आहेत. आज, ग्वाल्हेर येथील किला भागात असलेल्या गुरुद्वाराला भेट देऊन त्यांनी माथा टेकला. यावेळी राहुलबरोबर ज्योतिरादित्य सिंधिया,...\nसामना रात्री ०८ वाजता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.50languages.com/phrasebook/mr/eo/", "date_download": "2018-10-16T21:05:50Z", "digest": "sha1:UXYYRL22J4OISVWZUCOGITKTGVLV3XXX", "length": 14385, "nlines": 359, "source_domain": "www.50languages.com", "title": "###भाषा1### - ###भाषा2### नवशिक्यांसाठी - मजकूराचा तक्ता", "raw_content": "\n3 - परिचय, ओळख\n5 - देश आणि भाषा\n6 - वाचणे आणि लिहिणे\n7 - संख्या / आकडे\n9 - आठवड्याचे दिवस\n10 - काल – आज – उद्या\n15 - फळे आणि खाद्यपदार्थ\n16 - ऋतू आणि हवामान\n18 - घराची स्वच्छता\n20 - गप्पा १\n21 - गप्पा २\n22 - गप्पा ३\n23 - विदेशी भाषा शिकणे\n27 - हाटेलमध्ये – आगमन\n28 - हाटेलमध्ये – तक्रारी\n29 - उपाहारगृहात १\n30 - उपाहारगृहात २\n31 - उपाहारगृहात ३\n32 - उपाहारगृहात ४\n33 - रेल्वे स्टेशनवर\n36 - सार्वजनिक परिवहन\n39 - गाडी बिघडली तर\n40 - दिशा विचारणे\n41 - एखादा पत्ता शोधणे, मार्ग विचारणे\n42 - शहरातील फेरफटका\n44 - संध्याकाळी बाहेर जाणे\n47 - प्रवासाची तयारी\n48 - सुट्टीतील उपक्रम\n50 - जलतरण तलावात\n51 - रोजची कामे, खरेदी इत्यादी\n52 - डिपार्टमेंट स्टोअरमध्ये\n58 - शरीराचे अवयव\n61 - क्रमवाचक संख्या\n62 - प्रश्न विचारणे १\n63 - प्रश्न विचारणे २\n64 - नकारात्मक वाक्य १\n65 - नकारात्मक वाक्य २\n66 - संबंधवाचक सर्वनाम १\n67 - संबंधवाचक सर्वनाम २\n68 - मोठा – लहान\n69 - गरज असणे – इच्छा करणे\n70 - काही आवडणे\n71 - काही इच्छा करणे\n72 - एखादी गोष्ट अनिवार्यपणे करण्यास भाग पडणे\n73 - परवानगी असणे\n74 - विनंती करणे\n75 - कारण देणे १\n76 - कारण देणे २\n77 - कारण देणे ३\n78 - विशेषणे १\n79 - विशेषणे २\n80 - विशेषण ३\n81 - भूतकाळ १\n82 - भूतकाळ २\n83 - भूतकाळ ३\n84 - भूतकाळ ४\n85 - प्रश्न – भूतकाळ १\n86 - प्रश्न – भूतकाळ २\n87 - क्रियापदांच्या रूपप्रकारांचा भूतकाळ १\n88 - क्रियापदांच्या रूपप्रकारांचा भूतकाळ २\n89 - आज्ञार्थक १\n90 - आज्ञार्थक २\n91 - दुय्यम पोटवाक्य की १\n92 - दुय्यम पोटवाक्य की २\n93 - दुय्यम पोटवाक्य तर\n94 - उभयान्वयी अव्यय १\n95 - उभयान्वयी अव्यय २\n96 - उभयान्वयी अव्यय ३\n97 - उभयान्वयी अव्यय ४\n98 - उभयान्वयी अव्यय\n99 - षष्टी विभक्ती\n100 - क्रियाविशेषण अव्यय\nएस्पेरांतो for beginners (मराठी)\n005 देश आणि भाषा\n006 वाचणे आणि लिहिणे\n007 संख्या / आकडे\n010 काल – आज – उद्या\n015 फळे आणि खाद्यपदार्थ\n016 ऋतू आणि हवामान\n023 विदेशी भाषा शिकणे\n027 हाटेलमध्ये – आगमन\n028 हाटेलमध्ये – तक्रारी\n039 गाडी बिघडली तर\n041 एखादा पत्ता शोधणे, मार्ग विचारणे\n044 संध्याकाळी बाहेर जाणे\n051 रोजची कामे, खरेदी इत्यादी\n062 प्रश्न विचारणे १\n063 प्रश्न विचारणे २\n064 नकारात्मक वाक्य १\n065 नकारात्मक वाक्य २\n066 संबंधवाचक सर्वनाम १\n067 संबंधवाचक सर्वनाम २\n068 मोठा – लहान\n069 गरज असणे – इच्छा करणे\n071 काही इच्छा करणे\n072 एखादी गोष्ट अनिवार्यपणे करण्यास भाग पडणे\n075 कारण देणे १\n076 कारण देणे २\n077 कारण देणे ३\n085 प्रश्न – भूतकाळ १\n086 प्रश्न – भूतकाळ २\n087 क्रियापदांच्या रूपप्रकारांचा भूतकाळ १\n088 क्रियापदांच्या रूपप्रकारांचा भूतकाळ २\n091 दुय्यम पोटवाक्य की १\n092 दुय्यम पोटवाक्य की २\n093 दुय्यम पोटवाक्य तर\n094 उभयान्वयी अव्यय १\n095 उभयान्वयी अव्यय २\n096 उभयान्वयी अव्यय ३\n097 उभयान्वयी अव्यय ४\nMP3 (.झिप फाइल्स) डाउनलोड करा\nMP3 मराठी + एस्पेरांतो (1-100)\n50लँग्वेजेस सह तुम्ही 50पेक्षा जास्त भाषा तुमच्या देशी भाषेतून शिकू शकता जसे आफ्रिकन, अरेबिक, चीनी, डच, इंग्लिश, फ्रेंच, जर्मन, हिंदी, इटालियन, जपानी, पर्शियन, पोर्तुगीज, रशियन, स्पॅनिश किंवा टर्किश भाषा\nआम्हाला येथे फॉलो करा\nसर्व हक्क सुरक्षित परवाना तपासा\nसार्वजनिक शाळा आणि व्यक्तिगत अ-व्यावसायिक वापरासाठी मोफत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=5173498282363573841&title=Pandharpur%20Housefull&SectionId=4981685121170806106&SectionName=%E0%A4%A6%E0%A5%88%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A4%82/%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%B5/%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE", "date_download": "2018-10-16T21:45:14Z", "digest": "sha1:VE2VZKMQYKTO47SAEMT424MOXKW43I4Y", "length": 8252, "nlines": 126, "source_domain": "bytesofindia.com", "title": "अधिक मासामुळे पंढरपुरात भाविकांची गर्दी", "raw_content": "\nअधिक मासामुळे पंढरपुरात भाविकांची गर्दी\nसोलापूर : चालू अधिक मास, उन्हाळी सुट्ट्या आणि त्यातच आलेल्या धोंडा वारीमुळे सावळ्या विठूरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरात मोठी गर्दी झाली आहे. भाविकांच्या वाढत्या गर्दीमुळे पंढरपूर हाउसफुल्ल झाले आहे.\nसध्या सुट्ट्यांचा हंगाम सुरू असून, त्यातच अधिक महिन्याचा पर्वकाळ आला आहे. चालू अधिक मास व धोंडा वारी यामुळे पंढरपुरात भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. भाविकांच्या वाढत्या गर्दीमुळे राज्य परिवाहन महामंडळाच्या एसटी बसेस व रेल्वे गाड्या भाविकांनी पूर्ण भरून येत आहेत. बहुतांश भाविक खासगी वाहने करून येत असल्यामुळे पंढरपुरात आता गाडी लावण्यासाठी जागेचा प्रश्न निर्माण झाला आहे.\nवाढलेल्या गर्दीमुळे पंढरपुरातील लॉज व मठ फुल्ल झाले आहेत. येथे आलेले भाविक चंद्रभागेचे पवित्र स्नान करून परिसर देवतांचेही दर्शन घेत असल्यामुळे ते पंढरपुरात एक-दोन दिवस मुक्कामाला राहात आहेत. त्यामुळे या भाविकांना विविध मठातील भजन व कीर्तन श्रवणाचा लाभ मिळत आहे. अधिक महिन्यालाच पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. त्यामुळे अनेक मठांमध्ये भागवताचे पारायण व कथा श्रवण चालू आहे. त्यामुळे पंढरपुरातील गर्दीत वाढ झाली आहे.\nएकादशीच्या दिवशी भाविकांनी चंद्रभागेच्या पाण्यात पवित्र स्नान करण्यासाठी मोठी गर्दी केली होती. चंद्रभागेचे स्नान करून भाविकांनी भक्त पुंडलिकाचे दर्शन घेऊन विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतले. या वेळी महिला भाविकांनी चंद्रभागेचे पूजन करून दिवे अर्पण केले.\n((अधिक महिन्यानिमित्त पंढरपुरात होत असलेल्या भाविकांच्या गर्दीचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)\nछान बातमी आहे .\nसाडेतीन हजार पुस्तके भेट देणारा माणूस ‘गाळ्यांच्या ई-लिलावाची प्रक्रिया लवकरच सुरू’ पंढरपुरात झाली छायाचित्रकारांसाठी कार्यशाळा पंढरपूरच्या विकासासाठी कॅनडाचे दोन हजार कोटी गांधी विचार परीक्षेचा निकाल जाहीर\n‘अनुलोममुळे सर्वसामान्य लाभार्थींना योजनांचा लाभ’\nजिंदगी धूप तुम घना साया...\nकर्तव्यदक्ष गृहिणी ते जबाबदार समाजसेविका\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nकोकणातील कलाशिक्षकांची निसर्गचित्रे मुंबईच्या प्रदर्शनात\nसमतानगरमध्ये ६२वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा\nजिंदगी धूप तुम घना साया...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://marathmolyagappa.blogspot.com/2018/03/blog-post.html", "date_download": "2018-10-16T20:55:12Z", "digest": "sha1:2UWKSCEH4X3VUDESF3HWTKXG3JGLROLU", "length": 17034, "nlines": 137, "source_domain": "marathmolyagappa.blogspot.com", "title": "मराठमोळ्या गप्पा: संगीतकार कल्याणजीं मधील आनंदजी", "raw_content": "\nएका सर्वसाधारण पुणेरी माणसाचे सर्वसाधारण बिनकामाचे निरीक्षण,संकलन,संपादन क्वचित प्रसंगी तिरकस,तिरसट.कोणीही न मागता व्यक्त केलेले,दिलेले मत,क्वचित प्रसंगी दिलेलें अनाहूत सल्ले ... हिंदी मराठी सिनेमा,इंग्रजी लघुकथांचा स्वैरानुवाद हा त्यातल्या त्यात आवडीचा विषय त्या मुळे त्यावरच बऱ्याचदा स्वैर, परंतु साधार लेखन... इन्टरनेटच्या सहकार्याने...\nबुधवार, ७ मार्च, २०१८\nसंगीतकार कल्याणजीं मधील आनंदजी\nमध्यंतरीची २ फेब्रुवारी म्हणजे होळी आणि त्या बरोबरच संगीतकार कल्याणजी-आनंदजी जोडगोळीतील आनंदजी यांचा तेव्हां वाढदिवस होता.ते त्या दिवशी ८४ वर्षांचे झाले.तरुण पिढीला ते माहित आहेत ते त्यांच्या डॉन मधल्या “ ये मेरा दिल,प्यार का दिवाना\" आणि मै हूं मै हूं मैं हूं डॉन मुळे.पण वास्तवता अशी आहे कि,त्यांनी डॉनच्या अगोदर आणि नंतर सुध्दा असंख्य सुश्राव्य गाणी आज वर केलेली आहेत.\nकच्छ गुजरातमधल्या एका ग्रोसरी,किराणामाल दुकानदाराचा कल्याणजी हा मोठा मुलगा आणि धाकटा मुलगा आनंदजी हि गुजराथी मुले.त्यांचे वडील कच्छ मधून धंद्यात नशीब काढायला मुंबईत आले आणि थेट गिरगाव मधल्या मराठी वस्तीत रमले.दोन्ही भावांचे बालपण नि तारुण्य गिरगाव मध्ये गेल्याने गुजराथी कुटुंबात जन्म घेऊन देखील आनंदजी अतिशय उत्तम मराठी बोलतात.... कदाचित कित्येकांना हे माहित देखील नाही.\nहिंदी सिनेमा क्षेत्राची नि संगीताची कोणतीही पार्श्वभूमी नसतांना गिरगावातील त्या काळीचे उच्चप्रतीचे सामाजिक,बौद्धिक आणि सांगितीक वातावरण त्यांना संगीताची गोडी लावायला कारणीभूत ठरले.संगीतकार म्हणून १९५४ ते १९९६ या त्यांच्या प्रदीर्घ कारकीर्दीत त्यांनी सर्वप्रकारचे फिल्मी,राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवले आहेत.आणि आजच्या तारखेला एक यशस्वी निवृत्ती जीवन ते अतिशय आनंदाने जगत आहेत.\nआपल्या ४२ वर्षाच्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी दिलीपकुमार,अमिताभ,अनिल कपूर,विनोद खन्ना, रेखा ,श्रीदेवी या सारख्या बिनीच्या कलाकारांना घेऊन देशात आणि परदेशात असंख्य सांगीतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून देशातील आणि परदेशातील असंख्य समाजसेवी संस्थांना शब्दशः करोडो रुपयांची रुपयांची देणगी मिळवून दिली आहे.\nसंगीताप्रती त्यांच्या असलेल्या निष्ठेने त्यांना फक्त येथेच थांबवले नाही तर त्यांनी नवोदित गायक-गायिकांच्या साठी स्वतःची सांगीतिक अकादमी सुरु करून तरुण पिढीस त्यांचा संगीतातील प्रवास सुकर होण्यास प्रचंड मदत केली आहे.मार्गदर्शन केले आहे.त्यांनी हिंदी सिनेमात प्रथम ब्रेक दिलेले गायक गायिकांची यादी तर इतकी भली मोठी आहे कि ती वाचतांना आपण थकतो.\nकुमार शानू,अलका याद्निक, साधना सरगम,मनहर उदास,सपना मुखर्जी, उदित नारायण ,सुनिधी चौहान यांचे संगीतातील प्राथमिक शिक्षण आणि गायक-गायिका म्हणून ब्रेक कल्याणजी-आनंदजी यांच्या माध्यमातूनच झाला आहे.भारतीय सिने संगीताच्या सुवर्णयुगातील सर्वच्या सर्व प्रमुख गायकांच्या सोबत त्यांनी २५० हून अधिक सिनेमात असंख्य कर्णमधुर गाणी दिली आहेत.\nआजचे त्यांचे कर्णमधुर गाणे शशी कपूर –शर्मिला टागोरच्या “आमने सामने” मधून घेतले आहे.आता या आमने सामने मुळे थोडे विषयांतर होतेय पण तरी सांगतोच ज्याचा कल्याणजी-आनंद्जीं सोबत शून्य संबंध आहे\n.. पण या गाण्यात सुद्धा शशी कपूर त्याच्या कपूर खानदानाच्या “तब्येतीच्या खासियतीला “ जागलाय.ही कपूर मंडळी म्हणजे हिंदी सिनेमातली एक गम्मतच आहेत. त्यांना यश मिळायला सुरुवात झाली कि ,त्यांची कमरेखाली वाढ व्हायला सुरवात होते.हे या मंडळींचे वैशिष्टय....या गाण्यात सुद्धा पहा , शशी कपूरच्या खांद्या पेक्षा त्याचं सीटच जास्त बाहेर आलंय ... आत्ताच्या पिढीतला रणबीर कपूर हे सर्व जाणून आहे कारण त्याला हे माहित आहे कि,आपल्या बापजाद्यांना प्रेक्षकांनी असं सहन केले पण आत्ताची तरुण पिढी मात्र ते खपवून न घेता त्याच्या , त्याच ढुंगणावर लाथ घालेल. 😜\nरणबीर कपूरचं सोडा पण या गाण्यात मात्र त्या “ वाढता-वाढता वाढे ,भेदिले शून्य मंडळा” अशा शशी कपूरला सहन कराच...प्लीज....\nत्या सोबत दुसरे असे सांगणे कि,शशीकपूर गाण्याच्या काही कडव्यात बूट घातलेला दिसतो तर काहीत अनवाणी हे कसे तर त्याचे उत्तर अतिशय सोप्पे आहे ,सिनेमाची नायिका शर्मिला ही सुद्धा संपूर्ण गाण्यात पूर्ण अनवाणी आहे...बहुदा त्या वेळी ती तिच्या चित्रपटातील आई-बापाला फसवून,त्यांचा डोळा चुकवून आलेच जाऊन इथे असं सांगून घरातून बाहेर पडली असावी व इकडे दऱ्या खोऱ्यात येऊन गाणी गात बसली असावी... असो...\n...... आता कल्याणजी- आनंद्जींचे ते अप्रतिम गाणे पहा.👇\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nह्या \"मराठमोळ्या गप्पा\" म्हणजे,दुसरे तिसरे काही नाही तर,ठिकठिकाणी बघितलेल्या,वाचलेल्या गोष्टींचे संकलन,वेळप्रसंगी मराठी सादरीकरण किंवा व्यक्तिगत दृष्टीकोन.\nतीव्र घसरण - बाजाराची व रुपयाची \nआज बाळासाहेबांची उणीव प्रकर्षाने जाणवतेय\nब्लॉग - मोगरा फुलला\nमुंबई (1) \"आपलं\"...काही तरी.... (7) आठवणीतला रफ़ी (1) आठवणीतील \"गीतादत्त\" (1) आठवणीतील लता (1) आहे की नाही कमाल (3) काही अफलातून (11) केवळ माहितीसाठी (3) खेळ खंडोबा (6) गम्मत जम्मत (5) न उमललेल्या कळ्या (1) नातीगोती (1) पुणे (18) बिग बॉस (2) भारत (7) मनाला भावलेले काही (10) मराठी चित्रपट (4) महाराष्ट्र (2) मैत्री (1) राज(अ)कारण (3) रामभाऊ (1) शेयरबाजार (2) स्वैरानुवाद (1) हिंदी सिनेमा (36) pentax k1000 (1) Photographs By Sayali (2)\nगेल्या 30 दिवसातील बघितलेल्या पोस्ट्स\nगौतम बुद्धांचा आरसा आणि नरेंद्र मोदी\nरतन खत्री आणि \"कुंकू\"\nआयुष्याशी झुंज घ्यावी तर अशी : ए.के. हंगल\nअफलातून जादुगार डेव्हिड कॉपरफिल्ड\nतुमची झोपण्याची पद्धत आणि तुमचे व्यक्तिमत्व\nतर मग हे वाचाच...\n\"रिमझिम गिरे सावन\" वाली मौसमी चॅटर्जी\nवरील पोस्ट व्यतिरिक्त, पाहुण्यांच्या पसंतीच्या पोस्ट\nपाकिस्तान {फोटो} दर्शन (भाग १ )\n\"कोई चुपके से आ के, सपने सुला के,...चा \"अनुभव\"\nएका रिकाम्या सोपकेसची गोष्ट\nग्लास खाली ठेवायला शिका..\nत्या \"चपट्या\" नाकवाल्याची गोष्ट\nबायको ही बायकोच असते\nलता मंगेशकर अन कॅबेरे साँग\nएकदा कां कानफाट्या नाव पडले कि, पडले : अर्थात इम्र...\nसंगीताचा गुलाम आणि गुलामचं संगीत\n अल्लाह आपको सलामत रखे \nसंगीतकार कल्याणजीं मधील आनंदजी\nटिनू आनंद : अर्थात खुद्द अमिताभचा शहेनशहा\nR.K .मधली एकेकाळची होळी\n७७ देशांतील सन्माननीय वाचक/प्रेक्षक ज्यांनी आपला बहुमूल्य वेळ मला दिला.धन्यवाद.\nऑसम इंक. थीम. molotovcoketail द्वारे थीम इमेज. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://sadha-sopa.com/node/101", "date_download": "2018-10-16T20:23:05Z", "digest": "sha1:KP2WAPQYNXF3R7476ANBUHJ5PBZTTWU3", "length": 5172, "nlines": 78, "source_domain": "sadha-sopa.com", "title": "अखंड मैफल - कविता संग्रह 1 | साधं... सोपं...", "raw_content": "\nसाधं सोपं आयुष्य... साधं सोपं जगण्यासाठी...\nअखंड मैफल - कविता संग्रह 1\nपहिला ऑनलाईन कविता संग्रह.\nSelect ratingGive अखंड मैफल - कविता संग्रह 1 1/10Give अखंड मैफल - कविता संग्रह 1 2/10Give अखंड मैफल - कविता संग्रह 1 3/10Give अखंड मैफल - कविता संग्रह 1 4/10Give अखंड मैफल - कविता संग्रह 1 5/10Give अखंड मैफल - कविता संग्रह 1 6/10Give अखंड मैफल - कविता संग्रह 1 7/10Give अखंड मैफल - कविता संग्रह 1 8/10Give अखंड मैफल - कविता संग्रह 1 9/10Give अखंड मैफल - कविता संग्रह 1 10/10\nकाही काही गोष्टी मला अजूनही कळत नाहीत\nतिचे नि माझे नाते अभंग होते\nदगडांनी सतत दगडच रहायला हवं\nनाते तुझे नि माझे यावे कसे जुळून\nपंधरा ऑगस्ट हा एक उत्सवच असतो\nपहिला पाऊस पडतो तेंव्हा\nमागच्या पानावरून पुढे सुरु\nमी जसा आहे, तसा आहे\nमी पेपर वाचत असतो\nवादळाचे गीत आता आणुया ओ\nसोबत असले... नसले कोणी...\nहे शिवनंदन, करितो वंदन\nपाऊस फिरकला नाही, नुसतेच ढगाळून गेले\nया साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy-paste करून इतरांना ईमेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाही याची जाणीव असू द्या.\nतुमचा ईमेल पत्ता द्या\nनवे लेखन प्रकाशित झाले की गूगल फीडबर्नर च्या कृपेने आपोआप आपल्या ईमेलवर येईल\nखरं तर माझ्याविषयी काहीही माहिती जाणून घ्यायची इच्छा तुम्हाला व्हावी असं या माहितीत काहीही नाही तरीही आपण इथे, या पानावर, आलाच आहात तर आपल्याला पिडण्याचं थोडं स्वातंत्र्य मी घेतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/ready-fly-citrus-air-service-41032", "date_download": "2018-10-16T21:12:36Z", "digest": "sha1:ATS7FU4VXM5PT7FAH3RH6LIEGEIHXU7O", "length": 12774, "nlines": 192, "source_domain": "www.esakal.com", "title": "Ready to fly citrus air service फ्लाय सायट्रस हवाईसेवा देण्यास तयार | eSakal", "raw_content": "\nफ्लाय सायट्रस हवाईसेवा देण्यास तयार\nगुरुवार, 20 एप्रिल 2017\nनाशिक - नाशिकपासून जास्तीत जास्त आठशे व कमीत कमी साडेसहाशे किलोमीटरच्या टप्प्यातील महत्त्वाच्या शहरांना फ्लाय सायट्रस कंपनी सेवा देण्यास तयार आहे. त्यासाठी कंपनीने दर व पोचण्याचा कालावधी जाहीर केला आहे. सेवा सुरू करण्यापूर्वी कंपनीला नाशिक ते मुंबई हवाईसेवेसाठी प्रवाशांची हमी द्यावी लागणार आहे.\nनाशिक - नाशिकपासून जास्तीत जास्त आठशे व कमीत कमी साडेसहाशे किलोमीटरच्या टप्प्यातील महत्त्वाच्या शहरांना फ्लाय सायट्रस कंपनी सेवा देण्यास तयार आहे. त्यासाठी कंपनीने दर व पोचण्याचा कालावधी जाहीर केला आहे. सेवा सुरू करण्यापूर्वी कंपनीला नाशिक ते मुंबई हवाईसेवेसाठी प्रवाशांची हमी द्यावी लागणार आहे.\nनाशिकहून हवाईसेवा सुरू करण्यासाठी उद्योजकांकडून सर्वेक्षण सुरू असताना \"फ्लाय सायट्रस' कंपनीने सेवा देण्यास होकार दिला आहे. त्यासाठी अडीचशे प्रवाशांची हमी व महिनाभर नियमित सेवा सुरू ठेवण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. या संदर्भात उद्योजकांनी कंपनीशी संपर्क साधला आहे. 15 जूनपासून कंपनीतर्फे ऑनलाइन बुकिंग सुरू होणार असून, नंतर मेक माय ट्रिप, यात्रा डॉट कॉमद्वारे बुकिंग होईल. दोन इंजिन असलेले चार प्रवासी वाहून नेण्याची क्षमता असलेले हे विमान आहे. सुरवातीला नाशिक ते जुहू एअरपोर्टपर्यंत दर तासाला सेवा देण्याचे नियोजन आहे. यानिमित्त मुंबईशी कनेक्‍टिव्हिटी वाढणार असल्याचे ईएसडीएस कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक पीयूष सोमाणी यांनी सांगितले. एअर टॅक्‍सीप्रमाणे सेवा राहील.\nदरपत्रक व पोचण्याचा कालावधी (ओझरपासून)\nटप्प्यातील शहर प्रवासाचा दर (रुपयांत) पोचण्याचा कालावधी (मिनिटे)\nआमरेली (गुजरात) 5,833 75\nनाशिकपासून नियमित हवाईसेवा सुरू होणे गरजेचे आहे. नवीन सुरू होणाऱ्या सेवेला नागरिकांनी पाठिंबा दिल्यास सेवा नियमित सुरू राहील.\n- पीयूष सोमाणी, व्यवस्थापकीय संचालक, ईएसडीएस\nबाललैंगिक अत्याचारांत घट व्हावी - बापट\nपुणे - पुणे शहरासह ग्रामीण भागात बाललैंगिक अत्याचाराचे गुन्हे घडत आहेत. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य कारवाई होणे अपेक्षित आहे. तसेच बाल...\nपुणे-लोणावळादरम्यान दररोज तीन तास ब्लॉक\nपुणे - पुणे रेल्वे स्थानक ते लोणावळा स्थानकादरम्यान १८ ते ३१ ऑक्‍टोबर या कालावधीत दररोज तीन तास ब्लॉक घेण्यात येणार आहे. दरम्यानच्या वेळेतील चार...\n#Watercrisis पीएमआरडीएला पाण्याची प्रतीक्षा\nपुणे - जलसंपदा विभागाने पुण्याच्या पाणीपुरवठ्यात कपात करण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी घेतला आहे. या पार्श्‍वभूमीवर आता पीएमआरडीएच्या...\nआमदार काते हल्लाप्रकरणी चार जणांना अटक\nमुंबई - अणुशक्तीनगर विधानसभेचे आमदार तुकाराम काते यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी चार जणांना पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली. सचिन खंडागळे,...\nमुलांना विहिरीत ढकलून महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न\nअहमदाबाद: दारिद्रयाने हतबल झालेल्या मातेने पोटच्या पाच मुलांना विहिरीत ढकलून आत्महत्येचा प्रयत्न केला. यात चार मुलांचा मृत्यू झाला असून, एक मूल व...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/lokpriya/tajmahal-118041200014_1.html", "date_download": "2018-10-16T20:25:49Z", "digest": "sha1:XNWZSH3XLWOILWV67K7PRXFEEC5KFZGX", "length": 11539, "nlines": 139, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "ताजमहालाच्या प्रवेशद्वारावरअसलेला खांब कोसळला | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 17 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nताजमहालाच्या प्रवेशद्वारावरअसलेला खांब कोसळला\nमुसळधार पावसाचा फटका जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेल्या ताजमहालालाही बसला असून प्रवेशद्वारावर असलेला खांब कोसळला आहे. खांब कोसळला तेव्हा तिथे कोणीही उपस्थित नसल्याने सुदैवानी कोणालाही इजा झाली नाही.\nताजमहालाच्या दक्षिण दिशेला असणा-या प्रवेशद्वारावरील खांब मुसळधार पावसामुळे बुधवारी मध्यरात्री कोसळला.\nपावसाशी संबंधित अजून एका घटनेत आग्र्यापासून ५० किमी अंतरावर मथुरा जिल्ह्यात छत कोसळल्याने तीन मुलांचा मृत्यू झाला. मुसळधार पावसाचा फटका शेतीलाही बसला असून मथुरा जिल्ह्यात नांदगाव, वृंदावन आणि कोसी कालन परिसरात पिकं अक्षरक्ष: उद्ध्वस्त झाली आहेत.\nमहादेवाच्या रूपात इमरान खान, गोंगाट\nतर मग आधी शहाजहांच्या सहीची कागदपत्रे आणा\nअल्जेरिया :सैन्याचे विमानाला अपघात, १०० सैनिकांचा मृत्यू\nजिओच्या रिचार्जवर गिफ्ट व्हाऊचर\nमोदी लंडनमध्ये साजरी करणार आंबेडकर जयंती\nयावर अधिक वाचा :\nस्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...\nया जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...\nइम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख\nपाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...\nलिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...\nमराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...\nतुमच्या 'चांदणी'ला भेट द्या खराखुरा चंद्र; लिलाव लवकरच\nअनेक प्रियकर हे आपल्या प्रेयसीला चंद्र तारे आणून देण्याबाबत बोलत असतात. अशांसाठी एक ...\nवेबदुनिया #LocWorld38 सिऍटलचा भागीदार बनेल\nवेबदुनिया #LocWorld38 सिऍटलचा भागीदार बनेल. 17 ते 19 ऑक्टोबर, 2018 रोजी होणार्‍या या ...\n#MeToo चा परिणाम, आता नो ऑब्जेक्शन पत्रक लिहून घेणार\nआता #MeToo चळवळीला मिळालेलं गंभीर वळण पाहता बलात्काराचं दृश्य असो किंवा मग छेडछाडीचं; ...\nस्‍वयंघोषित बाबा रामपालसह १५ जणांना जन्मठेपेची शिक्षा\nहरियाणातील सतलोक आश्रमातील हत्‍याकांडप्रकरणी स्‍वयंघोषित बाबा रामपालसह १५ जणांना ...\nआत्मा बोलवत आहे असे सांगत मुलाची आत्महत्या\nनागपूरमध्ये सौरभ नागपूरकर १९ वर्षीय इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याने राहत्या घरात गळफास ...\n#MeToo चा परिणाम, आता नो ऑब्जेक्शन पत्रक लिहून घेणार\nआता #MeToo चळवळीला मिळालेलं गंभीर वळण पाहता बलात्काराचं दृश्य असो किंवा मग छेडछाडीचं; ...\nस्‍वयंघोषित बाबा रामपालसह १५ जणांना जन्मठेपेची शिक्षा\nहरियाणातील सतलोक आश्रमातील हत्‍याकांडप्रकरणी स्‍वयंघोषित बाबा रामपालसह १५ जणांना ...\nआत्मा बोलवत आहे असे सांगत मुलाची आत्महत्या\nनागपूरमध्ये सौरभ नागपूरकर १९ वर्षीय इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याने राहत्या घरात गळफास ...\n100 रुपयांच्या नवीन नोटांचा लिलाव सुरू\nभारतीय रिझर्व्ह बँककडून ग्राहकांसाठी 100 रुपयांची नवीन नोट जारी करण्यात आली आहे. या 100 ...\nतर काय चंद्रात दिसले होते शिरडीचे साईबाबा\nसरकारद्वारे सुरु असलेल्या प्रयत्नांनंतर देखील लोकं सोशल मीडियावर फर्जी पोस्ट पाठवणे ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.pankajz.com/2009/10/blog-post.html", "date_download": "2018-10-16T21:45:35Z", "digest": "sha1:ZXQOE7UZOK3EZF4ZOZ3EA2V4ZY3DGFXL", "length": 18987, "nlines": 469, "source_domain": "www.pankajz.com", "title": "फोटोगॅलरी: मुळशी-ताम्हिणीत लपलेला स्वर्गीय तलाव - Pankaj भटकंती Unlimited™", "raw_content": "\nफोटोगॅलरी: मुळशी-ताम्हिणीत लपलेला स्वर्गीय तलाव\nपुण्यात राहण्याचा अजून एक फायदा म्हणजे मुळशी धरण आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर. कितीही वेळा या परिसरात फिरलो असलो तरी प्रत्येक वेळी गेल्यावर काही तरी नवीन गवसल्याचा आनंद मिळाला आहे. म्हणूनच कुठेच ट्रेकचा प्लॅन नसतो तेव्हा मी वीकेंडला मुळशीमध्ये सापडतो.\nमुळशीमध्येच ताम्हिणी घाटाच्या आधी (प्लस व्हॅलीच्या आधी) एक सुंदर, अनटच्ड तलाव आहे, जो बऱ्याच तथाकथित भटक्यांना माहीत नाही.\nतिकडे आपण पिरंगुट, माले, मुळशी, वारक, चाचवली अशी गावे मागे टाकत, मुळशी धरणाच्या पाण्याला वळसा घालून गेलो की एक रस्ता पुलावरुन उजव्या हाताला लोणावळ्याकडे जातो. त्या रस्त्याने पुढे गेले की\nएक देवराई लागते. मग एक श्रीमंत लोकांचा योगा आश्रम आणि एक लहानसे पठार लागते. तिथे एक मोठी दरी (घळ) आहे जिथून खाली कोकणाचा नजारा दिसतो. थोडे अजुन पुढे गेलात की डाव्या हाताला एक-दोन तलाव आहेत. पहाटे सुर्योदयापूर्वी पोचले तर तलावाचे पाणी अगदी काच लावल्यासारखे संथ असते. माग हळूहळू जसा जसा सूर्य वर येतो तसातसा निसर्गाचा एक पट आपल्यसमोर उलगडतो.\nतो तलाव, दरी, असंख्य पक्षी, डोंगर, लहानसे खेडेगाव, शाळेत जाणारी मुले, बकऱ्या-गुरे चारणारे लोक असे काही भन्नाट फोटो मिळतात की विचारूच नका. या संधीसाठी मी गेल्या १५ दिवसांत तीन वेळा गेलो आहे. सकाळी ३:०० वाजता उठायचे, चांदणी चौकमार्गे ८०-९० किमी जाऊन सुर्योदयापूर्वी त्या स्वर्गात पोचायचे असाच अगदी शेम-टू-शेम प्लॅन असायचा.\nतुम्ही पण नक्की भेट द्या... पण एकच विनंती आहे.... येताना फक्त आठवणी घ्या आणि पाऊलखुणा मागे ठेवा...\n© या पोस्टमधील सर्व फोटोग्राफ्सचे हक्क अबाधित आहेत. pankajzarekar@gmail.com\nपुन्हादा सांगतोय... तुझा तिसरा डोळा लय भारी हाये लेका. मस्तच आहेत फोटो. तुझ्याबरोबर कधी कुठे ट्रेकला जायला मिळालं तर खरचं खूप मज्जा येईल.\nकोणत्या फोटोला जास्त छान म्हणू\nनिसर्गाच्या कुशीत लपलेल्या सौंदर्याचा आस्वाद घेण्याचा तुझा छंद अप्रतिम आहे....\nअप्रतिम फोटोग्राफस आले आहेत....\nफ्रेम करून देणार अशशील तर घेण्यास उत्सुक....\nपहिल्या क्रमांकाचा फोटो A1\n\"फोटोगॅलरी: मुळशी-ताम्हिणीत लपलेला स्वर्गीय तलाव\"वर आपली कमेंट वाचली. कुठले फोटो हवेत आणि काय साईझचे हवेत ते सांगणे.\nअधिक फोटोज इथे पाहता येतील.\nआपल्या उत्तराची वाट पाहत आहे.\nपंकज खरच अप्रतिम फोटो, निसर्गाच इतकं सुंदर रूप तुझ्यामुळे पाहायला मिळाल. धन्यवाद \nफोटो अप्रतिम आले आहेत....\n वेगळे काहीतरी पाहायला मिळाले . अन वाचण्यासही .\n वेगळे काहीतरी पाहायला मिळाले . अन वाचण्यासही .\n वेगळे काहीतरी पाहायला मिळाले . अन वाचण्यासही .\nया आगळ्यावेगळ्या दुनियेबद्दल कधीच ऐकिवात नव्हतो. आवर्जून भेट द्यावी अशी जागा. खूप धन्यवाद.\nतुमच्या ब्लॉगचं पान मोबाईल ब्राऊजर मधे उघडून ठेवलेलं आहे. तुमच्यासारखी नाही पण थोड्या भटकंतीतून मला वेळ मिळाला की एखादी भटकंती तुमच्यासोबत नक्की करतो. म्हणजे एखादा ब्लॉग वाचून. शतशः धन्यवाद.\nएकदा एका माणसाने वाघ पाळला होता. मी तो वाघ पहायला गेलो. त्याची परवानगी घेऊन त्या वाघाला बाहेर फिरायला घेऊन गेलो. बाहेर म्हणजे एकदम बाहेरगा...\n:-) “रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा\nआजची तरुण पिढी ना… काही धरबंधच राहिला नाही. वारेमाप उधळपट्टी करतात. जुन्या परंपरा, संस्कृती काही काही पाळत नाहीत. रोज ऑफिसात जायचं आणि घर...\nलहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा...\nआपले वय काय हो असे कुणी विचारले की आपली प्रतिक्रिया काय असते असे कुणी विचारले की आपली प्रतिक्रिया काय असते मुलींना हा प्रश्न सहसा आवडत नाही. काहींना सरळ उत्तर द्यावेसे वाटेलही. जेष्ठ...\nऐन हिवाळ्यातला ऑफबीट लडाख\nलडाखचे स्वप्न २०१२च्या ऑगस्टमध्ये खरं तर पूर्णत्वास गेले होते. ऐन पर्यटन हंगामातले सगळ्या प्रकारचे अनुभव घेऊन झाले होते. लेह मार्केट, खरेदी,...\nकुठे भैरवनाथाचे देऊळ, कुठे वाघजाईचं ठाणं. कुठं क्षेत्रपाल खंडोबाचं राऊळ तर कुठे पिराचं स्थान. कधी शिवाचं लिंग तर कुठे मरीआईची घुमटी. शि...\nगेल्या काही महिन्यांचे थोडेफार जमलेले धुकट प्रयत्न... खूप वेगळी लोकेशन्स. बहुतेक लोकांना माहित नसलेली... घ्या गोड मानून \nमी खाल्लेल्या पाणीपुरीची गोष्ट.\nदिवाळी नुकतीच संपली ना... गोडधोड खाऊन सगळे तोंड पाणचट झाले होते. गेला काजू, बदाम, पिस्ते अशा फुकट मिळालेल्या ड्रायफ्रुट्सपासून सुरु झालेली ...\nएसीत बसे, पीसीत घुसे, दिस काढी कसेबसे, हापिसात अशी अवस्था झाली असताना शहरात घुसमटलेल्या जीवाला काहीतरी वेगळे हवे असते. म्हणूनच दिला का...\nपाऊस रानारानांत, पानापानांत आणि मनामनांत रुणझुणू लागला की सह्यभ्रमरांना साद घालतात ते सह्याद्रीचे कडे.राकट कडे, उन्हाळ्यात वणव्यांनी उजाड...\nये रे ये रे पावसा\nलहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा...\nDesigned by - भटकंती अनलिमिटेड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://www.snpnews.in/2018/04/05/commonwealth-game-bharatmirabai-chanugold/", "date_download": "2018-10-16T21:57:09Z", "digest": "sha1:DDWUK6QAHX7AKU5FGRBVL6RHKYTW2PSQ", "length": 4624, "nlines": 76, "source_domain": "www.snpnews.in", "title": "भारताची मीराबाई चानू ठरली सुवर्णकन्या ! - SNP News | News Articles | Blogs | Technology | Social | Political | Education |Cultural", "raw_content": "\nभारताची मीराबाई चानू ठरली सुवर्णकन्या \n05/04/2018 SNP ReporterLeave a Comment on भारताची मीराबाई चानू ठरली सुवर्णकन्या \nऑस्ट्रेलियाच्या गोल्ड कोस्टमध्ये 21 व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेला सुरुवात झाली आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताने पहिल्या सुवर्णपदकाची कमाई केली आहे. वेटलिफ्टिंगमध्ये 48 किलो वजनी गटात मीराबाई चानूला सुवर्ण मिळालं.\nवेटलिफ्टर मीराबाई चानू हिने महिलांच्या 48 किलो वजनी गटात 196 किलो वजन उचललं.\nभारताने पहिल्या दिवशी आतापर्यंत दोन पदके मिळवलीत. सुवर्णपदक जिंकणाऱ्या मीराबाई चानूवर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.\nकाळवीट शिकार प्रकरणी सलमान खान दोषी\n ८५ वर्षीय आईचा मृतदेह ठेवला तीन वर्ष फ्रीजमध्ये\nभारताचा ऑस्ट्रेलियावर शानदार तिसरा विजय \nकेपटाऊन भारतीय संघ उन्हाने हैराण, दोनच मिनिटांत आंघोळ उरकरण्याचा आदेश\nयंदाच्या आयपीएल मोसमाचं वेळापत्रक जाहीर\nमहाराष्ट्र स्वाभिमान युवक उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी वैभव वीरकर यांची निवड\nकृषी उत्पादनांच्या निर्यातीस प्रोत्साहन देण्यासाठी सुरेश प्रभु यांचा पुढाकार\nदादरच्या फूल मार्केटमध्ये गोळीबार, एकाची हत्या\nप्रस्तावित नवीन औद्योगिक धोरण लवकरच मंजूर होईल – सुरेश प्रभु\nफुटवेअर आणि लेदर सेक्टरसाठी केंद्र सरकारचे खास पॅकेज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/search?search_api_views_fulltext=----%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AC", "date_download": "2018-10-16T21:00:05Z", "digest": "sha1:N2IVD5CZ6GTU423OXJURKUEN4BMVTSYL", "length": 27677, "nlines": 274, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nसर्व बातम्या (57) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (6) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nफॅमिली डॉक्टर (23) Apply फॅमिली डॉक्टर filter\nमहाराष्ट्र (19) Apply महाराष्ट्र filter\nसप्तरंग (10) Apply सप्तरंग filter\nसंपादकिय (8) Apply संपादकिय filter\nकाही सुखद (7) Apply काही सुखद filter\nगणेश फेस्टिवल (2) Apply गणेश फेस्टिवल filter\nमुक्तपीठ (1) Apply मुक्तपीठ filter\nद्राक्ष (79) Apply द्राक्ष filter\nउत्पन्न (69) Apply उत्पन्न filter\nमहाराष्ट्र (54) Apply महाराष्ट्र filter\nसोलापूर (54) Apply सोलापूर filter\nव्यवसाय (38) Apply व्यवसाय filter\nव्यापार (38) Apply व्यापार filter\nठिबक सिंचन (34) Apply ठिबक सिंचन filter\nकृषी विभाग (27) Apply कृषी विभाग filter\nसोयाबीन (27) Apply सोयाबीन filter\nकोरडवाहू (25) Apply कोरडवाहू filter\nऔरंगाबाद (20) Apply औरंगाबाद filter\nखुपसंगी गावचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय\nआंधळगाव : मंगळवेढा तालुक्यातील निव्वळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या खुपसंगी गावातील शेतकऱ्यांनी बैठक घेऊन फक्त पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या गावांचा विचार करून वेगळा खास निधी द्यावा. सरसकट गावापेक्षा कोरडवाहू गावांना वेगळा दर्जा देऊन एक महिन्यात प्रत्यक्ष शेतकऱ्यांना मदत द्यावी. अन्यथा...\nपंढरपुरातील व्यापाऱ्यांना तीन कोटींचा गंडा\nपंढरपूर - पश्‍चिम बंगालच्या एका बड्या डाळिंब व्यापाऱ्याने पंढरपूर येथील जवळपास 30 अन्य व्यापाऱ्यांना सुमारे तीन कोटी रुपयांचा गंडा घातल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. तीन महिन्यांपासून हा बंगाली बाबू येथील व्यापाऱ्यांच्या हातवर तुरी ठेवून पसार झाला आहे. जाकीर नामक व्यापाऱ्याकडून आपली फसवणूक...\nनवरात्रीमुळे बाजारपेठेत फळांची रेलचेल\nसातारा - नवरात्रातील उपवासामुळे बाजारपेठेत फळांची रेलचेल वाढली आहे. मात्र, दरात फारशी वाढ झालेली नाही. त्यामुळे उपवास करणाऱ्या महिलांसह सर्वांनाच दिलासा मिळाला आहे. देशी फळांबरोबर परदेशातील फळेही बाजारपेठेत दाखल झाली आहे. नवरात्राच्या कालावधीत महिला नऊ दिवस कडक उपवास करतात. अनेक महिला नऊ दिवस भोजन...\nफळे-भाजीपाला वाहतुकीसाठी आता अनुदान\nसोलापूर- परराज्यातील बाजारपेठ लांब असल्याने त्याठिकाणचा वाहतूक खर्च शेतकऱ्यांना परवडत नाही. त्यामुळे इच्छा असूनही त्यांना आपला माल पाठविता येत नाही. त्यासाठीच आता महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्यावतीने परराज्यात फळे-भाजीपाला पाठविण्यासाठी अनुदान दिले जाणार आहे. 750 किलोमीटरपेक्षा जास्त...\nशेतीपंपासाठी दहा तास वीजपुरवठा देणार : सोनंदकर\nपंढरपूर : शेतीपंपाच्या वीज पुरवठयात अचनाक कपात केल्यामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. शेतीपंपाला दिवसा सलग आठ तास वीजपुरठा द्यावा या मागणीसाठी जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष नितीन नागणे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी आज वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर धडक...\n - पैलू पाडणारे माणदेशी ‘हिरे’\nखाणीतून हाती येतो तेव्हा तो काचेचा तुकडाच असतो... त्याला पैलू पाडले की मग तो हिरा होतो हा हिरा जितका मूल्यवान असतो, तितकं मूल्य त्याला पैलू पाडणाऱ्याला मिळत नाही. या कामात माणदेशी माणसाचा हात धरणारं कुणी नाही. नवी पिढी माणदेशी मातीतून डाळिंब, कापूसरूपी हिरे पिकवण्याची स्वप्न पाहू लागल्यानं ती...\nशेतकरी जोपर्यंत एकत्र येणार नाही तोपर्यंत विकास साध्य होणार नाही : फिरके\nआर्वी (वर्धा) : शेतकरी जोपर्यंत एकत्र येणार नाही विकसनशील बनणार नाही तोपर्यंत स्वतःचा विकास तो साध्य करू शकणार नाही. शासनाच्या सर्व योजना आता शेतकरी गटासाठी असल्याने एकापेक्षा अनेक शेतकऱ्यांनी गटा गटाने एकत्र येऊन फार्मर प्रोड्यूसर कंपनी स्थापन करणे अगत्याचे झाले आहे. शासन व्यवस्था निर्माण करू शकते...\nदुष्काळप्रवण बळपुडी झाले पाणीदार\nइंदापूर - इंदापूर तालुक्‍यातील बळपुडी या गावात ६० टक्के क्षेत्र वनीकरणाचे आहे. हे गाव दुष्काळप्रवण क्षेत्रात येते. गावातील जुना मातीनाल बांध गाळाने भरला होता. जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत तो काढून बांधाचे पुनर्भरण करण्यात आले. त्यामुळे ६० बाय ३० मीटर लांबी रुंदीचे तळे निर्माण झाले. यंदा पावसाळ्यात या...\nइंदापूरला सावकार जोमात शेतकरी कोमात\nवालचंदनगर - खासगी सावकारांच्या जाचामुळे इंदापूर तालुक्‍यातील शेतकरी व छोटे व्यावसायिक अडचणीत आले अाहेत. सावकार जोमात व शेतकरी कोमात अशी तालुक्यात परिस्थिती आहे. गोतोंडी येथील युवकाचा सावकारीच्या पैशातून खून झाल्याची घटना नुकतीच घडली. तालुक्‍याच्या पश्‍चिम भागातील लासुर्णे, जंक्‍शन, बोरी, बेलवाडी...\nदुष्काळी भाग असलेल्या पारनेर तालुक्‍यातील राळेगण थेरपाळ (जि. नगर) भागात पाण्याची बऱ्यापैकी उपलब्धता आहे. येथील कारखिले परिवाराची पूर्वी एकत्रित शेती होती. त्यांनी १९८८ साली तीन एकरांवर डाळिंबाची लागवड केली. टप्प्याटप्प्याने वाढ करत ती ३५ एकरापर्यंत नेली. कुटुंबातील बाळासाहेब कोंडीबा कारखिले...\nउरुळी कांचन - पूर्व हवेलीत बेबी कालवा फुटण्याचा धोका निर्माण झाला असल्याबाबत ‘टोलवाटोलवीने फुटणार कालवा’ असे वृत्त आज ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झाले. त्याची तातडीने दखल घेत खडकवासला पाटबंधारे व पुणे महापालिकेच्या पाणी विभागाने मुंढवा जॅकवेलमधून जुन्या मुळा-मुठा अर्थात बेबी कालव्यात सोडण्यात येणाऱ्या...\nगटशेतीतून 80 एकरवर कांदा लागवड\nसोलापूर- शासनाच्या गटशेतीचा फायदा घेत मार्डी (ता. उत्तर सोलापूर) येथील लोकमंगल शेतकरी गटाने 80 एकरवर कांद्याची लागवड केली आहे. कांदा लागवडीसाठी आवश्‍यक रोपांची निर्मितीही त्यांनी स्वतःच्या रोपवाटिकेच्या माध्यमातून केली. अशाप्रकारे कांद्याच्या लागवडीचा सोलापूर जिल्ह्यातील गटशेतीचा हा पहिलाच प्रयोग...\nपितृ पंधरवड्यातही भाज्यांना ग्राहकांची प्रतीक्षा\nपुणे - पितृ पंधरवडा असूनही सध्या भाजीपाल्याला मागणी कमी आहे. उत्पादन आणि आवक चांगली असल्याने भावही गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी आहे. पितृ पंधरवड्यात मेथी, देठ, कारली, भेंडी, गवार, लाल भोपळा, आळूची पाने व हिरवी काकडी या भाज्यांना मागणी वाढते. फळांमध्ये डाळिंब आणि पेरू यांना मागणी असते. बाजारात सध्या...\nमूल्य साखळीचे \"सह्याद्री' मॉडेल राज्यभर नेणार :मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nमूल्य साखळीचे \"सह्याद्री' मॉडेल राज्यभर नेणार नाशिक : सह्याद्री फार्मचे मूल्यसाखळी मॉडेल राज्यभरात प्रत्येक पिकात उभे केले जाईल. शेतकऱ्यांच्या कंपन्या उभारण्यासाठी सर्वंकष धोरण अंमलात आणले जाईल आणि त्या माध्यमातून पुढील पाच ते सात वर्षांत महाराष्ट्राच्या शेतीचे संपूर्ण चित्र पालटलेले असेल, अशी...\nनवी मुंबई - राज्यभर चांगला पाऊस झाल्यामुळे शेतमालाचे उत्पन्न वाढले आहे. त्यामुळे वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीममध्ये फळे आणि भाज्यांची सरासरीपेक्षा अधिक आवक वाढली असून त्यांचे भाव घसरले आहेत. गेल्या आठवड्यात प्रति किलोला 150 ते 200 रुपयांना मिळणारे सफरचंद आता 60 ते 100 रुपयांत विकण्यात येत...\nशेतकऱ्यांची बाजार समितीबद्दलची विश्वासार्हता वाढली : समाधान आवताडे\nमंगळवेढा : दुष्काळसदृष्य तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अडचणी ओळखून कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकर्‍यांसाठी अनेक हिताच्या योजना राहिल्याने शेतकऱ्यांची बाजार समितीबद्दलची विश्वासार्हता वाढली असल्याचे प्रतिपादन दामाजी कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे यांनी व्यक्त केले. याप्रसंगी सभापती प्रदीप खांडेकर...\nअंगणवाडीच्या मुलांना पोषण आहार वाटप; पिंपळगावच्या ग्रामपंचायतीचा उपक्रम\nफुलंब्री : पिंपळगाव वळण (ता. फुलंब्री) येथील ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील अंगणवाडीच्या मुलांना पोषण आहार वाटप करण्यात आला. सरपंच कांताबाई अरुण वाहटूळे यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अंगणवाडीच्या मुलांना केळी, सफरचंद, बिस्कीट, डाळिंब, संत्रा, खारीक- खोबरे आदी...\nडाळिंब उत्पादकांच्या हाती पैसा\nशिरूर तालुक्‍यात आवक कमी झाल्याने मागणीत वाढ टाकळी हाजी (शिरूर): डाळिंब बागेचे व्यवस्थापन करत असताना मोठ्या प्रमाणात भांडवल गुंतवावे लागते. त्यातून बाजारभाव मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी डाळिंबाच्या बागा उखडून टाकल्या. मात्र सध्या डाळिंबाच्या बाजारभावात वाढ झाल्याने उत्पादकांच्या हाती पैसा खेळू...\nभाव वाढल्याने डाळिंब उत्पादकांच्या हाती पैसा\nटाकळी हाजी - डाळिंब बागेचे व्यवस्थापन करत असताना मोठ्या प्रमाणात भांडवल गुंतवावे लागते. त्यातून बाजारभाव मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी डाळिंबाच्या बागा उखडून टाकल्या. मात्र सध्या डाळिंबाच्या बाजारभावात वाढ झाल्याने उत्पादकांच्या हाती पैसा खेळू लागला आहे. आवक कमी व मागणीत वाढ झाली आहे. बोटावर...\nस्वेच्छानिवृत्तीनंतरही प्रयोगशील शेतीचाच ध्यास\nसांगली जिल्ह्यातील दुष्काळी आटपाडी शहरातील गुलाबराव आत्माराम पाटील यांनी सुमारे २२ वर्षे बाएफ या स्वयंसेवी संस्थेत देशभर विविध ठिकाणी नोकरी केली. स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर त्यांनी आपल्या घरच्या शेतीचा विकास सुरू केला. अत्यंत उत्साही, तांत्रिक ज्ञानाचा अनुभव व प्रत्येक गोष्टीत झोकून देण्याची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mahaenews.com/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%B0%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2018-10-16T22:04:39Z", "digest": "sha1:EUGP72BFMJF57QAW6RXXKQWFA4LM4AMX", "length": 15616, "nlines": 126, "source_domain": "mahaenews.com", "title": "सांभाळून रहा ब्रेन स्ट्रोकपासून | PCMC NEWS", "raw_content": "\nमहापालिका अधिकारी, कर्मचा-यांची दिवाळी गोड; बोनस व सानुग्रह अनुदान मिळणार\nमहिला नगरसेविकेशी उध्दट बोलणा-या उद्यान अधिक्षकांची केली कानउघडणी\nवल्लभनगरमध्ये चालक-वाहकांसाठी ‘ग्रंथालय आपल्या दारी’\n‘महागाई वाढली’ असे वाटत नाही – सोमाभाई मोदी\nपाणी प्रश्नावर नगरसेवक हंडा-कळशीसह सभागृहात\nभाजपाने धनगर समाजाला फसविले, सरकार वेळकाढू पणा करतेय\nअाता पुण्यातले वकील म्हणतायेत #FeeToo\nती प्रसुतिकरिता आली अन लिफ्टमध्ये अडकली\nदेशात जास्तकाळ भाजप सत्तेवर राहिल्यास भविष्यात बोलण्यावर बंदी – हर्दिक पटेल\nचिंचवडमध्ये रविवारी ‘डॉग शो’चे आयोजन\nHome breaking-news सांभाळून रहा ब्रेन स्ट्रोकपासून\nसांभाळून रहा ब्रेन स्ट्रोकपासून\nब्रेन स्ट्रोक म्हणजे काय\nमेंदूला पुरेशा ऑक्‍सिजनचा पुरवठा न मिळाल्यामुळे मेंदूच्या पेशी मृत होतात. परिणामी मेंदूच्या कार्यप्रणालीत अडथळा निर्माण होतो. रक्तामध्ये अडथळा निर्माण झाल्यास अथवा मेंदूला रक्तपुरवठा करणारी धमनी फाटली असता हा त्रास उद्भवू शकतो. यामुळे कायमस्वरूपी मज्जातंतूची हानी होऊन रुग्णाचा मृत्यूही होऊ शकतो. स्ट्रोक हा कोणत्याही वेदना न होता होऊ शकतो. त्यामुळे त्यापासून बचाव करण्यासाठी चार ते पाच तासांच्या आत उपचार करणं आवश्‍यक आहे. याबाबत बहुसंख्य लोकांना माहिती नसते. चार तासांच्या आत विशिष्ट गुठळी कमी करण्याकरिता उपाय केले गेले नाहीत तर मृत्यू ओढवू शकतो.\nछातीत धडधडणं ही गोष्ट वरकरणी साधी वाटली तरीही प्रत्येकवेळी याकडे दुर्लक्ष करून चालत नाही. त्याचबरोबर धाप किंवा अस्वस्थता वाटत असेल तर ही कदाचित ब्रेन स्ट्रोकच्या ऍटॅकची लक्षणंही असू शकतात. आर. आर. या 49 वर्षीय गृहिणीला जाणवले की, त्यांच्या छातीत वारंवार धडधड होत आहे. त्यामुळे त्यांना कधीकधी धापही लागते आणि अस्वस्थ वाटू लागते. या संदर्भात विचारणा करण्यासाठी त्या त्यांच्या पतीसोबत त्यांच्या फॅमिली डॉक्‍टरकडे गेल्या. डॉक्‍टरने त्यांना ईसीजी काढायला सांगितला.\nईसीजीमध्ये त्यांच्या हृदयाचे ठोके अनियमित असल्याचे दिसून आले. त्याला वैद्यकीय भाषेत एट्रिअल फिब्रिलेशन म्हणतात. त्यांना त्यांच्या डॉक्‍टरांनी लगेचच रुग्णालयात दाखल होण्यास सांगितले, जेणेकरून याचे निदान करता येईल. त्याचप्रमाणे रक्ताच्या गुठळ्या होऊ नयेत यासाठी त्यांना रक्त पातळ करणा-या गोळ्या सुरू करण्यास सांगण्यात आले. दुर्दैवाने त्यांनी त्यावेळी सल्ला ऐकला नाही आणि त्या घरी गेल्या.\nपाच दिवसांनंतर जेव्हा दुपारी त्या चहा करत होत्या तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, त्यांना उजवा हात उचलता येत नाहीये आणि त्या चहाचा कपही नीट धरू शकत नाहीयेत आणि त्यांनी मदतीसाठी कॉल करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या बोलूही शकत नव्हत्या. त्यांच्या पतीने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या मेंदूचे स्कॅनिंग केल्यावर समजले की, त्यांच्या मेंदूमध्ये गुठळ्या झाल्या आहेत.\nया गुठळ्या त्यांच्या हृदयाकडून मेंदूपर्यंत पोहोचल्या आहेत. ही गुठळी विरघळवण्यासाठी त्यांना अत्यंत पॉवरफूल इंजक्‍शन (टीपीए) घेण्यास सांगण्यात आले, जे स्ट्रोक आल्यावर पहिल्या साडेचार तासांमध्ये द्यायचे असते. त्यांना ते इंजेक्‍शन देण्यात आले आणि तासाभरात त्यांना थोडे थोडे बोलता येऊ लागले आणि 24 तासांनी त्यांना हातापायाची हालचाल करता येऊ लागली.\nहृदयाचे ठोके अनियमित असतील आणि त्यावर वेळीच उपचार केले नाहीत तर गुठळ्या तयार होऊ शकतात. या गुठळ्या त्यानंतर मेंदूपर्यंत पोहोचू शकतात. त्यामुळे ब्रेन स्ट्रोक येऊ शकतो आणि हृदय बंद पडू शकते. ही समस्या जगभरात आढळून येते आणि दिवसेंदिवस याचे प्रमाण वाढतच चालले आहे. या संदर्भात 2010 साली लोकसंख्येवर आधारित करण्यात आलेल्या पाहणीत तीन कोटी 35 लाख व्यक्तींमध्ये हृदयाचे ठोके अनियमित असल्याचे आढळून आले आणि यात दरवर्षी सुमारे 50 लाख व्यक्तींची भर पडत आहे. ही काळजी करण्यासारखी बाब आहे. कारण यामुळे हृदयात गुठळ्या तयार होऊन त्या शरीरातील इतर अवयवांपर्यंत, विशेषत: मेंदूपर्यंत पोहोचतात आणि त्यामुळे ब्रेन स्ट्रोक होण्याचा धोका असतो.\nउपचारांनंतर आरआर यांना घरी पाठविण्यात आले. त्यांना एट्रिअल फिब्रिलेशनची समस्या असलेल्या व्यक्तींना देण्यात येणा-या रक्त पातळ करणा-या खास गोळ्या घेण्यास सांगण्यात आले. आज आरआर सामान्य आयुष्य जगत आहेत आणि त्यांच्या आवडीनुसार त्या घर सांभाळत आहेत.\nमहापालिकेच्या पदोन्नती समितीचे घेणार जबाब – सहाय्यक पोलिस आयुक्त सतीश पाटील\nबंजी जम्पिंग करताना इन्स्ट्रक्टरने दोरी न लावताच तरुणीला ढकलले\nमहापालिका अधिकारी, कर्मचा-यांची दिवाळी गोड; बोनस व सानुग्रह अनुदान मिळणार\nमहिला नगरसेविकेशी उध्दट बोलणा-या उद्यान अधिक्षकांची केली कानउघडणी\nवल्लभनगरमध्ये चालक-वाहकांसाठी ‘ग्रंथालय आपल्या दारी’\nमहापालिका अधिकारी, कर्मचा-यांची दिवाळी गोड; बोनस व सानुग्रह अनुदान मिळणार\nमहिला नगरसेविकेशी उध्दट बोलणा-या उद्यान अधिक्षकांची केली कानउघडणी\nवल्लभनगरमध्ये चालक-वाहकांसाठी ‘ग्रंथालय आपल्या दारी’\n‘महागाई वाढली’ असे वाटत नाही – सोमाभाई मोदी\nपाणी प्रश्नावर नगरसेवक हंडा-कळशीसह सभागृहात\nहोंडाने आणली ‘आम आदमी’ची शानदार बाइक\nपंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारविरोधात विरोधक राष्ट्रपतींकडे\nआता, दररोज बदलणार पेट्रोल-डिझेलच्या किंमती\n…तर पिंपरी चिंचवडमधल्या सोसायटींची नोंदणी रद्द होणार\nनागरिकहो….’आधार’नं लिंक नसलेली बँक खाती बंद होणार\nmahaenews.com हे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nमुख्य कार्यालय : डी.एस.एस. मीडिया प्रा. लि.\nपत्ता : विश्वकर्मा बिल्डींग, जे. के. सावंत मार्ग, दादर, मुंबई, २८.\nपुणे विभागीय कार्यालय : गोल मार्केट, वायसीएम हॉस्पिटलसमोर, संत तुकारामनगर, पिंपरी.\nउस्मानाबाद विभागीय कार्यालय : तांबरी, कलेक्टर निवासस्थानाच्या पाठीमागे, उस्मानाबाद.\nसोलापूर विभागीय कार्यालय: होडगी रोड, चेतन फौंड्रीसमोर, सोलापूर.\nकोल्हापूर विभागीय कार्यालय: जय गणेश बिल्डींग, सायबर चौक, विद्यापीठ रोड, कोल्हापूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/crowd-killing-leopards-in-nagpur-259305.html", "date_download": "2018-10-16T20:28:57Z", "digest": "sha1:NLPNZQCXYCJ6FLHLTLKH3ZN22R6EKSCN", "length": 13200, "nlines": 121, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "गर्दी बेतली जीवावर,जमावाने लाठ्या-काठ्याने बिबट्याला ठार मारलं", "raw_content": "\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nराज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर, कार्यकर्त्यांमधली मरगळ झटकणार\nसराफ व्यावसायिक करणार दसऱ्याचा मुहूर्त 'कॅश'\nदारूच्या कंपनीतील ५ हजार टन मक्क्याने भरलेल्या टाकीत पडून मुलाचा मृत्यू\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\n#Metoo मोहिमे संदर्भात हायकोर्टात याचिका दाखल\nमॉडेलला घरी बोलवून मित्रानेच केला खून\nजलयुक्त 'शिव्या'र, राज ठाकरेंच्या कुंचल्यातून फडणवीस सरकारवर घणाघात\nअकबर यांनी चुंबन घेण्याचा प्रयत्न केला, आणखी एका महिला पत्रकाराचा आरोप\nकर्ज देण्यासाठी शरीरसंबंधाची मागणी करणाऱ्या बँक मॅनेजरला महिलेनं धु-धु धुतलं\nगोव्यात काँग्रेसच्या सत्ता स्थापनेच्या मनसुब्यावर पाणी, २ आमदार भाजपात दाखल\n#Metoo : महिला खेळाडूंनी केलेल्या आरोपानंतर राष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षकाची आत्महत्या\nकरिनाची 'ही' फॅशन स्टाईल तुम्हीही फॉलो करू शकता\nदबंग गर्ल सोनाक्षी सांगतेय बॉर्डरवरच्या जवानांबरोबरचे अविस्मरणीय अनुभव\nअशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापुरेनं सुरू केलाय 'प्रवास'\n#Metoo: स्त्रीनं संधीसाठी हात पुढे करताना आपली चूक नाही ते तपासून पहावं - निशिगंधा वाड\nPHOTO सबरीमाला मंदिर प्रवेशापासून राहुल गांधींच्या गुरुद्वारा भेटीपर्यंत देशभरातल्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी\nकरिनाची 'ही' फॅशन स्टाईल तुम्हीही फॉलो करू शकता\nहे आहेत देशातले 10 वादग्रस्त बाबा, कुणावर बलात्कार तर कुणावर खुनाचा आरोप\nसततच्या पोट दुखीवर करा हे ५ घरगुती रामबाण उपाय\nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\nएका पावाच्या तुकड्यासाठी भिवंडीत तुफान मारामारी\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nगर्दी बेतली जीवावर,जमावाने लाठ्या-काठ्याने बिबट्याला ठार मारलं\nनागपूरमध्ये गर्दी चक्क बिबट्याच्या जीवावर उठली आणि या सगळ्यात त्या बिबट्याचा जीव गेला.\n27 एप्रिल : गर्दी जेव्हा एखाद्याच्या जीवावर उठते तेव्हा काय होतं याचा प्रत्यय आलाय नागपूरमध्ये...नागपूरमध्ये गर्दी चक्क बिबट्याच्या जीवावर उठली आणि या सगळ्यात त्या बिबट्याचा जीव गेला.\nनागपूरच्या लाखनी तालुक्यात रेंगेपार गावाजवळच्या शेतात बिबट्यानं एका वासरावर हल्ला केला. काही क्षणांमध्येच परिसरातल्या लोकांनी आरडाओरडा केला. आणि मोठी गर्दी जमा झाली या गर्दीच्या भीतीने तो बिबट्या जीवाच्या आकांतानं एका नाल्यात शिरला. कधी कधी जमाव किती असंवेदनशील होऊ शकतो याचा प्रत्यय या ठिकाणी आला. या जमावानं नाल्याच्या चारही बाजूंनी आग लावून दिली. चारही बाजूनी आग लावल्याने धुरामुळे बिबट्या नाल्यामध्ये धुसमटला आणि अर्धमेला झाला.\nतेवढ्यात वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी अर्धमेल्या बिबट्याला बाहेर काढलं आणि त्याच्या तोंडावर पाणी शिंपडलं. आणि तेवढ्यात भेदरलेल्या बिबट्याने वनविभागाच्या अधिकाऱ्यावर हल्ला केला आणि जमावाचा तोल सुटला.\nजमावाने बिबट्याला जिवानिशी मारण्याचा जणू बेत केला होता. आणि झालंही तसंच...जमावाने बिबट्याचे पाय बांधून मारहाण केली..आणि क्रुर मारहाणीत अखेत बिबट्य़ाचा जीव गेला. या तोल सुटलेल्या जमावापुढे वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी मात्र हतबल होऊन बघत राहिले.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nराज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर, कार्यकर्त्यांमधली मरगळ झटकणार\n#Metoo मोहिमे संदर्भात हायकोर्टात याचिका दाखल\nसराफ व्यावसायिक करणार दसऱ्याचा मुहूर्त 'कॅश'\nक्रिकेटपटू मोहम्मद शमीच्या पत्नीने केला काँग्रेसमध्ये प्रवेश\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/experienced-activist-also-have-opportunity-young-people-well-opportunities-ncp-145276", "date_download": "2018-10-16T20:54:02Z", "digest": "sha1:RWWB573KJ4PNUUQ5G4GUGV2AMMHKM4UC", "length": 12338, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "Experienced activist also have the opportunity of young people as well as opportunities NCP अनुभवी कार्यकर्त्यांनाही तरुणांबरोबरच संधी | eSakal", "raw_content": "\nअनुभवी कार्यकर्त्यांनाही तरुणांबरोबरच संधी\nशनिवार, 22 सप्टेंबर 2018\nपुणे - राष्ट्रवादी काँग्रेसने नवी शहर कार्यकारिणी शुक्रवारी जाहीर केली. नव्या पदाधिकाऱ्यांची निवड करताना काही तरुण चेहऱ्यांना सामावून घेत, अनुभवी कार्यकर्त्यांना संधी दिली आहे. विशेषत: महापालिकेच्या कामकाजाचा अभ्यास असलेल्यांना कार्यकारिणीत स्थान दिले आहे.\nपुणे - राष्ट्रवादी काँग्रेसने नवी शहर कार्यकारिणी शुक्रवारी जाहीर केली. नव्या पदाधिकाऱ्यांची निवड करताना काही तरुण चेहऱ्यांना सामावून घेत, अनुभवी कार्यकर्त्यांना संधी दिली आहे. विशेषत: महापालिकेच्या कामकाजाचा अभ्यास असलेल्यांना कार्यकारिणीत स्थान दिले आहे.\nपक्षाचे शहराध्यक्ष चेतन तुपे यांनी ही कार्यकारिणी जाहीर केली. तीन शहर उपाध्यक्षांसह, विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष, कार्याध्यांच्या नावांची घोषणा केली. उपाध्यक्षपदावर नारायण गलांडे, शशिकांत तापकीर, आनंद तांबे यांना संधी मिळाली आहे. पर्वती मतदारसंघाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी नितीन कदम आणि कार्याध्यक्ष म्हणून दिलीप कांबळे यांच्याकडे दिली आहे. कसब्यासाठी विनायक हणमघर, गणेश नलावडे, तर कोथरूडमध्ये स्वप्नील दुधाणे, नितीन कळमकर यांची निवड केली आहे. शिवाजीनगरची जबाबदारी नीलेश निकम, राजेश सानेंकडे असेल. हडपसर मतदारसंघाच्या अध्यक्षपदी नारायण लोणकर आणि कार्याध्यक्षपदी आबा कापरे यांना निवड झाली आहे. खडकवासल्यात काका चव्हाण आणि संतोष फरांदे यांना संधी मिळाली आहे. वडगाव शेरीत राजेंद्र खांदवे, रमेश आढाव यांची नेमणूक केली आहे. पुणे कॅंटोन्मेंट मतदारसंघात भोलासिंग अरोरा, फहीम शेख यांच्या नावांची घोषणा झाली आहे. सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्षपद विजय डाकले, तर, ‘ओबीसी’ विभागाची जबाबदारी संतोष नांगरेंकडे दिली आहे.\nपुणे - नागरिकांच्या प्रश्‍नांना काय उत्तर द्यायचे, नागरिकांच्या घरांतून आणि आमच्या तोंडचे पाणी पळाले आहे... सणासुदीला पाणीटंचाई निर्माण झाली......\nबाललैंगिक अत्याचारांत घट व्हावी - बापट\nपुणे - पुणे शहरासह ग्रामीण भागात बाललैंगिक अत्याचाराचे गुन्हे घडत आहेत. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य कारवाई होणे अपेक्षित आहे. तसेच बाल...\nपुणे-लोणावळादरम्यान दररोज तीन तास ब्लॉक\nपुणे - पुणे रेल्वे स्थानक ते लोणावळा स्थानकादरम्यान १८ ते ३१ ऑक्‍टोबर या कालावधीत दररोज तीन तास ब्लॉक घेण्यात येणार आहे. दरम्यानच्या वेळेतील चार...\nपाणीकपात करू दिली जाणार नाही - सौरभ राव\nपुणे - शहराची वाढती लोकसंख्या आणि पाण्याची गरज लक्षात घेऊन जलसंपदा विभागाकडे पाण्याचा कोटा वाढवून घेण्यात येईल. पाणीकपात करू दिली जाणार नाही,...\nमहिला कार्यकर्तीचा आत्महत्येचा प्रयत्न ; शबरीमला मंदिर परिसरात तणाव\nतिरुअनंतपुरम : शबरीमला मंदिर सर्व महिलांसाठी खुले करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालापासून केरळमधील वातावरण तापले आहे. मासिक पूजाविधीसाठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/bipasha-basu-allegations-on-sajid-khan-me-too-movement-1770194/", "date_download": "2018-10-16T20:51:48Z", "digest": "sha1:YQNP4LCLWKTQNV24USBJAAAOM3WUU6FO", "length": 15104, "nlines": 211, "source_domain": "www.loksatta.com", "title": "bipasha basu allegations on sajid khan me too movement | # MeToo : चित्रपटाच्या सेटवर साजिदचे महिलांशी वागणे खटकणारे – बिपाशा बासू | Loksatta", "raw_content": "\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\n# MeToo : चित्रपटाच्या सेटवर साजिदचे महिलांशी वागणे खटकणारे – बिपाशा बासू\n# MeToo : चित्रपटाच्या सेटवर साजिदचे महिलांशी वागणे खटकणारे – बिपाशा बासू\nसाजिद दिग्दर्शन करत असलेल्या 'हमशकल' चित्रपटाच्या सेटवर महिलांसाठी अपमानजनक वातावरण असायचे असे तिने म्हटले आहे. त्याच्या या वागण्यामुळे मी २०१४ मध्ये चित्रपटाच्या प्रमोशनपासून दूर राहीले.\nMeToo प्रकरणात दररोज एकाहून एक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. त्यामध्ये भर पडत असून दिग्दर्शक साजिद खान याच्यावर आरोप करणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत असल्याचे चित्र आहे. महिला पत्रकार करिश्मा उपाध्याय, अभिनेत्री सलोनी चोप्रा या दोघींनंतर आता अभिनेत्री बिपाशा बासू हीने साजिदवर आरोप केले आहेत. साजिद दिग्दर्शन करत असलेल्या ‘हमशकल’ चित्रपटाच्या सेटवर महिलांसाठी अपमानजनक वातावरण असायचे असे तिने म्हटले आहे. त्याच्या या वागण्यामुळे मी २०१४ मध्ये चित्रपटाच्या प्रमोशनपासून दूर राहीले. परंतु मी चित्रपटातील माझ्या भूमिकेबाबत आनंदी नसल्याची चुकीची चर्चा त्यावेळी केली गेली असेही ती म्हणाली.\nबिपाशा म्हणते, साजिदच्या वागण्यामुळेच आपण चित्रपटाशी निगडित गोष्टींपासून दूर राहण्याचे ठरवले. यानिमित्ताने महिला अशाप्रकारच्या पुरुषांविरोधात आवाज उठवत आहेत ही अतिशय चांगली बाब आहे. तो सेटवर कायमच महिलांविषयी अतिशय वाईट विनोद करतो. तसेच तो सर्वच मुलींबाबत उद्धट वागतो असा आरोपही तिने केला. पण आपल्याला त्याच्याकडून थेट अशाप्रकारचा त्रास कधीही देण्यात आला नाही असेही तिने स्पष्ट केले. त्याच्या अशा चुकीच्या वागण्यानेच मी चित्रपटाशी निगडित गोष्टींपासून दूर राहील्याचे सेटवरील अनेकांना माहित होते.\nदिग्दर्शक साजिद खानवर झालेल्या गंभीर आरोपानंतर अभिनेता अक्षय कुमारनं साजिद खानसोबत काम करण्यास नकार दिला आहे. साजिदच्या ‘हाऊसफुल ४’ चित्रपटाचं चित्रीकरण तातडीनं रद्द करण्यात यावं अशी मागणी अक्षयनं ट्विट करून चित्रपटाच्या निर्मात्यांकडे केली आहे. हाऊसफुल्ल’, ‘हिंमतवाला’सारख्या फ्लॉप चित्रपटाचं दिग्दर्शन साजिदने केले आहे. अभिनेत्री सलोनी चोप्रानं केलेल्या आरोपांनंतर आता मनोरंजन विश्वात काम करणाऱ्या महिला पत्रकार करिश्मा उपाध्याय यांनीही साजिद खानवर गंभीर आरोप केले आहेत. आपल्या ट्विटर पोस्टद्वारे त्यानं साजिद खानची विकृती आणि महिलांप्रती असलेलं त्याचं असभ्य वर्तन जगासमोर आणलं होतं. त्यानंतर साजिदची बहिण असलेल्या फराह खाननं ट्विट करत साजिदच्या वर्तनावर जाहीर टीका केली आहे. मी साजिदच्या वागण्याचं कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही, मी त्या प्रत्येक महिलेच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे असं फराह खाननं म्हटलं आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n#MeToo : आलोक नाथ यांच्या पत्नीने केला १ रुपयाचा मानहानीचा दावा\n#MeToo च्या दणक्यानंतर BCCIच्या राहुल जोहरींना आणखी एक धक्का\n#MeToo : आरोपांनंतर ‘यशराज फिल्म्स’मधून आशिष पाटील यांची हकालपट्टी\n#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\n#MeToo : आदमी पहाडसे गिरकर खडा हो सकता है, अपनी नजरोंसे नहीं- सलीम खान\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'महाराष्ट्रात येताना भीती नसते, कारण इथं मोदी-शाहंसारखे गुंड नाहीत'\n#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\nराज ठाकरे अमरावती एक्सप्रेसने विदर्भाकडे रवाना\nमायलेकींच्या सुरक्षेसाठी तो उबर चालक मध्यरात्रीनंतरही दीड तास थांबून राहिला\n#MeToo : आरोपांनंतर 'यशराज फिल्म्स'मधून आशिष पाटील यांची हकालपट्टी\n#MeToo: 'त्याने माझ्या पँटमध्ये हात टाकण्याचा प्रयत्न केला'\n#MeToo : आरोप सिद्ध होणाऱ्यांसोबत काम न करण्याचा फरहान अख्तरचा निर्णय\n#MeToo : आरोपांनंतर 'यशराज फिल्म्स'मधून आशिष पाटील यांची हकालपट्टी\n'राधिका मसाले'च्या मीम्सवर अनिता दाते म्हणते..\n#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्यांकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\n‘लोहपुरुष’ पोलीस आयुक्त, जरा इकडेही लक्ष द्या\nमित्राच्या अपघाती मृत्यूच्या तणावामुळे अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची आत्महत्या\n२८ नवे कुष्ठरुग्ण आढळले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.rasik.com/cgi_bin/display_with_synopsis.cgi?lang=marathi", "date_download": "2018-10-16T21:01:59Z", "digest": "sha1:KHPPGB27XO2FLSWDKX52FSNVXPG2C7FB", "length": 6985, "nlines": 92, "source_domain": "www.rasik.com", "title": "Read synopsis of books", "raw_content": "\nमाहेरवाशिणीचे घराघरांत जपले जाणारे माहेरपण साहित्यविश्वातून म ...\nबटाट्याची चाळ by पु. ल. देशपांडे Add to Cart\nबटाट्याची चाळ अजून उभीच आहे. ऊन खात, पाऊस पचवीत, समोरच्या नवीन ...\nमेनका म्हणजे मराठी मासिकविश्वाला वेगळे वळण देणारे मासिक. मोकळेप ...\nतार्‍यांचे बेट by अनिता नागले Add to Cart\nकथेचा उत्थान बिंदू म्हणजे कथा कुठून सुरु होते. तिचा विकास व सम ...\nश्रीमान योगी by रणजित देसाई Add to Cart\n\"श्रीपायाशी जडलेली नजर सुटू नये याचसाठी राजांचे जोडे उराशी कव ...\nअसा मी असामी by पु. ल. देशपांडे Add to Cart\n\"... प्राविडंट फंडाकडे डोळे लावून दिवसादिवसाने म्हातारे होत जायचे ...\n२००९ - यंदाचा दिवाळी अंक जाहिरात आणि व्यापारीकरण विशेषांक म्हणून ...\nदिवाळी अंकांमध्ये मानाचं स्थान असलेले ज्येष्ठ चित्रकार दीनानाथ द ...\nस्वामी by रणजित देसाई Add to Cart\n\"या तरुण पेशव्याचा अकाली मृत्यू म्हणजे मराठी साम्राज्याच्या जिव्हारी ब ...\nअपूर्वाई by पु. ल. देशपांडे Add to Cart\n'मी स्वत: प्रवासवर्णन ह्या गोष्टीची प्रत्यक्ष प्रवासापेक्षाही अधिक धा ...\nव्यक्ती आणि वल्ली by पु. ल. देशपांडे Add to Cart\nजीवनातल्या विसंगत अनुभवांना विनोदी शैलीनं गहिरेपणा प्राप्त करून ...\nसंपादक - आनंद अंतरकर२०१३ - अनंत अंतरकर यांनी सुरू केलेल्या म ...\n२००९ - डॉ. यशवंत रायकर यांचा जाणता मुघल हा विशेष लेख आहे ...\nपार्टनर by व. पु. काळे Add to Cart\n\"पोरगी म्हणजे एक झुळुक. अंगावरून जाते, अमाप सुख देऊन जाते. पण ...\nराधेय by रणजित देसाई Add to Cart\nऐतिहासिक चरित्र लिहण्यात हातखंडा असलेले रणजित देसाई यांची कर्ण ...\nचिमणरावांचे चर्‍हाट by चिं. वि. जोशी Add to Cart\nचिमणराव हा कोणी बुद्धीमान किंवा तर्‍हेवाईक माणूस नाही. तो सामान्य मराठी ...\n२०१३ - महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील दिग्गजांचे या वर्षी निधन झ ...\nययाति by वि. स. खांडेकर Add to Cart\nभारतीय ज्ञानपीठाचा \"वाग्देवी\" पुरस्कार १९७४ साली मिळालेली खांडेकराc ...\nअघळ पघळ by पु. ल. देशपांडे Add to Cart\n१. मी आणि माझे पत्रकार२. काही साहित्यिक भोग३. ललित आत्मपरिचय कसे ल ...\nमिरासदारी - द. मा. मिरासदारांच्या निवडक कथा by द. मा. मिरासदार Add to Cart\nद. मा. मिरासदार यांच्या निवडक कथा. मराठीतले प्रसिद्ध विनोदी लेक ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "https://www.rasik.com/marathi/best_books/overview.html", "date_download": "2018-10-16T21:00:15Z", "digest": "sha1:EWRE54WHIY53DTDMMNKTTL46M4MJAI3X", "length": 4593, "nlines": 35, "source_domain": "www.rasik.com", "title": "Rasik.com ... Best Marathi Books", "raw_content": "\nRasik.com सुरू झाल्यापासून इथे भेट देणारे रसिक वाचक त्यांना आवडलेल्या पुस्तकांची नोंद आम्हाला बरीच वर्षे करून देत आहेत. आतापावेतो सुमारे २०००+ वाचकांनी आपापल्या ७००-८०० आवडत्या पुस्तकांचा निर्देश केलेला आहे. वाचकांच्या अशा आवडत्या पुस्तकांच्या यादीतल्या सर्वोच्च्म ५० पुस्तकांची नावे आम्ही या विभागात देत आहोत. जसजश्या नव्या नोंदी आम्हाला मिळतात, तसतश्या या यादीतल्या पुस्तकांचा क्रम खाली-वरती होत जातो तो आम्ही प्रत्येक काही महिन्यांनंतर दाखवत जाऊ.\nयाबरोबरच, इतर काही सर्वोत्कॄष्ट पुस्तकांच्या याद्या पण या विभागात आहेत.\nसाहित्य अकादमी, १९५४ मध्ये स्थापन झाल्यापासून ते आजपावेतो दरवर्षी, मराठीत प्रसिद्ध झालेल्या त्या-त्या वर्षांच्या पुस्तकांपैकी एका सर्वोत्कॄष्ट पुस्तकाला पारितोषक देत आहे .... त्याची यादी.\nमराठीतील वीस श्रेष्ठ पुस्तकांची (All Time Best) यादी करण्याचा उपक्रम 'अंतर्नाद' मासिकाने २००५ आणि २००६ मध्ये केला. निवड एकूण तीन टप्प्यांत केली गेली व सर्वात शेवटच्या टप्प्यात सर्वश्रेष्ठ २० पुस्तकांची यादी २००६ च्या दिवाळी अंकात प्रसिद्ध केली.\nभारतीय स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून 'आकाशवाणी'च्या मुंबई केंद्राने १९४७ ते १९९७ या पन्नास वर्षांतल्या 'सर्वोत्कॄष्ट १०' पुस्तके निवडण्याचे आवाहन श्रोत्यांना केले होते. आकाशवाणीवर सातत्याने निवेदन देऊन, तसेच नियतकालिकांतून निवेदन प्रसिद्ध करून, वाचकांच्या शिफारशी मागवल्या होत्या ... त्या दहा पुस्तकांची यादी.\n'महाराष्ट्र टाइम्स'ने आपल्या २९ जून १९८६च्या अंकात १५० निवडक मराठी पुस्तकांची यादी 'सर्वोत्कॄष्ट/नावाजलेली' म्हणून प्रसिद्ध केली. या पुस्तकांची निवड 'महाराष्ट्र टाइम्स'ने स्वतःच केली होती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/node/6390", "date_download": "2018-10-16T21:10:16Z", "digest": "sha1:N4ZHIBM56CEQZNYF5QUCFSE2HXC3VSQN", "length": 25930, "nlines": 254, "source_domain": "aisiakshare.com", "title": " एक कागद | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nएक कागद कस्पटासम, रद्दीमध्ये फरपटला\nजसा जीव हा आप्तांमधुनी, गर्दीमध्ये भरकटला\nएक बालक हाती घेई,\nमायेने मग आकार देई,\nबनता त्याचे जहाज हवाई, उंच तया उडविला \nउंच विहरता मन स्वच्छंदी,\nहीन भासली भुतल रद्दी,\nवाटे मनासी खाशी शक्ती, दैवचि अर्पि मजला \nवाटे त्यासी उंच उडावे\nवादळ वारे यांसी भिडावे\nकांबीटाचा कणा देउनी, पतंग सुंदर केला \nइतकी उंची तये गाठली\nसाद मनीची नभी आटली\nढील देण्या जाता बालक, मांजा संपून गेला \nगगन ठेंगणे खुणवी तारे\nमांजा परी तो रोखुनी धरे\nदृढनिश्चय तो मनी करुनी, तोडी त्या नाळेला \nउंच उंच तो जातच राही\nस्वानंदी मग तल्लीन होई\nकासावीस ते बालक धावे, कैसे कळणे त्याला \nकधीच मुकला परी आधारा\nभरकटलेला गोंधळलेला, लटके बाभळीला \nधावत धावत बालक येई\nअलगद त्यासी कवेत घेई\nघाव पुसुनि तया मनीचे, सज्ज करी उडण्याला \nउंची कितीही गाठो कोणी\nबाहुबली वा अगाध ज्ञानी\nमातीशी या नाळ तोडुनी, सफल न कोणी झाला \nएक कागद कस्पटासम, रद्दीमध्ये फरपटला...\nबदनाम हुये तो क्या, नाम नही होगा \n-महान संत जॅक स्पॅरो\nकागद हे एक रूपक आहे.\nअर्थात शेवटच्या कडव्यावरून हे तुमच्या लक्षात आले असेलच. माणसाला कागदाचे रूपक दिले आहे. खाली थोडे विस्तारित रसग्रहण देत आहे. ( कवी ला स्वतःची कविता स्वतःच रसग्रहित करून दुसऱ्यांसमोर आणायची वेळ येते यावरून कवी काय लायकीचा आहे हे लक्षात येईल - कस्पट , त्यामुळे हे रूपक जर तुमच्या लक्षात आले नसेल तर त्यात तुमची काही चूक नाही, तो माझ्या कवितेचा कमीपणा आहे. )\nएक कागद कस्पटासम, रद्दीमध्ये फरपटला\nजसा जीव हा आप्तांमधुनी, गर्दीमध्ये भरकटला\n(रूपक => कागद: माणूस , बालक: आप्त - मुख्यत्वे आई वडील आणि काही प्रमाणात गुरुजन, भाऊ-बहीण, मित्र-मैत्रीणी )\nएक बालक हाती घेई,\nमायेने मग आकार देई,\nबनता त्याचे जहाज हवाई, उंच तया उडविला \n( माणूस हा जन्मतःच ओबडधोबड असतो. बाकी प्राण्यांप्रमाणेच तोही एक प्राणी असतो. परंतु आईवडील, गुरुजन, भाऊ-बहीण, मित्र-मैत्रीणी, समाज, संस्कृती या सगळ्या गोष्टी त्याला आकार देऊन घडवत असतात. एका कस्पटाचे विमानात रूपांतर करतात. )\nउंच विहरता मन स्वच्छंदी,\nहीन भासली भुतल रद्दी,\nवाटे मनासी खाशी शक्ती, दैवचि अर्पि मजला \n( माणसाने जरा कोणती गोष्ट साध्य केली कि त्याला वाटायला लागते कि आपण कोणीतरी खास आहोत, बाकीच्यांपेक्षा वेगळे आहोत. आपण ज्या ठिकाणहून आलो आहोत, ज्या लोकांमधून आलो आहोत ते खालच्या दर्जाचे आणि आपण दैवी देणगी लाभलेले असा समज व्हायला लागतो. फक्त आपल्यालाच हे पंख, उडण्याची शक्ती आणि कला लाभली आहे असे वाटायला लागते)\nवाटे त्यासी उंच उडावे\nवादळ वारे यांसी भिडावे\nकांबीटाचा कणा देउनी, पतंग सुंदर केला \n( थोडी प्रगती केल्यावर आणि आपण कोणीतरी खास आहोत असा समाज झाल्यावर, मग माणसाला अजून जास्त प्रगती करावीशी वाटते. वेगवेगळी शिखरे पादाक्रांत करावीशी वाटतात. प्रत्येक आईवडिलांनाही आपल्या मुलाने अजून मोठे व्हावे असे वाटत असते. त्यांनाही वाटत असते कि आपले मूल खूप बुद्धिमान आहे. त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे संस्कार करून ते त्याला जीवनात सफल होण्यासाठी तयार करतात. विद्या, आत्मविश्वास, जिद्ध अशा विविध संस्कारांचा कणा देऊन आणखी उंच उडू शकणाऱ्या सुंदर पतंगामध्ये त्याचे रूपांतर करतात. )\nइतकी उंची तये गाठली\nसाद मनीची नभी आटली\nढील देण्या जाता बालक, मांजा संपून गेला \n( बऱ्याचदा प्रगती करता करता माणूस इतकी उंची गाठतो कि नकळत दोघांमध्ये खूप अंतर तयार होतं. वेगवेगळ्या परिस्थिमधून गेल्यामुळे विचार करण्याच्या पद्धती वेगळ्या होतात, आयुष्यातली प्राधान्ये बदलतात, इच्छा/अपेक्षा यामध्ये तफावत निर्माण होते. आणि मग असं वाटायला लागतं कि आपण कितीही प्रयत्न केला तरी आपला आवाज समोरच्या व्यक्ती पर्येंत पोहचतच नाहीये. आपल्याला नेमकं काय म्हणायचंय ते त्याला कळतच नाहीये. आईवडील मात्र आपल्या मुलाने आणखी प्रगती करावी म्हणून शक्य तेवढे बळ देण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु परिस्थितीमुळे, किंवा त्या-त्या क्षेत्राची माहिती नसल्यामुळे किंवा संबंधित अनुभवांची कमतरता असल्यामुळे किंवा इतर काही कारणास्तव त्यांच्या प्रयत्नांना एक सीमा असते. त्यांचा मांजा अपुरा पडतो, संपून जातो. )\nगगन ठेंगणे खुणवी तारे\nमांजा परी तो रोखुनी धरे\nदृढनिश्चय तो मनी करुनी, तोडी त्या नाळेला \n( कितीही प्रगती केली तरी नेहमी त्याच्याहि पुढची गोष्ट खुणावत असते. बऱ्याचदा असे वाटायला लागते कि आपली माणसे, त्यांचे विचार, आपल्या श्रद्धा, संस्कृती किंवा संस्कार हे आपल्या प्रगतीच्या आड येतायत. पुढे जायचे असेल तर ते सोडणे आवश्यक आहे असे वाटायला लागते आणि त्यातूनच या सगळ्या गोष्टींची नाळ तुटते. )\nउंच उंच तो जातच राही\nस्वानंदी मग तल्लीन होई\nकासावीस ते बालक धावे, कैसे कळणे त्याला \n( सगळे पाश तोडल्यानंतर प्रगतीचे मार्ग सुकर झाल्यासारखे वाटतात. एका पाठोपाठ शिखरे पादाक्रांत होतायत असे वाटायला लागते. पण या सगळ्या अनाकलनीय गोष्टी आप्तांना कशा कळणार त्यांचा जीव कासावीस होतो, तळमळून जातो. परंतु आपल्याच विश्वात रममाण होणाऱ्या, आपली सुखे आणि स्वत्वामध्ये मश्गुल होणाऱ्या त्या उंचीवरच्या माणसाला जमीनवरची ही घालमेल कशी दिसावी आणि कशी समजावी त्यांचा जीव कासावीस होतो, तळमळून जातो. परंतु आपल्याच विश्वात रममाण होणाऱ्या, आपली सुखे आणि स्वत्वामध्ये मश्गुल होणाऱ्या त्या उंचीवरच्या माणसाला जमीनवरची ही घालमेल कशी दिसावी आणि कशी समजावी\nकधीच मुकला परी आधारा\nभरकटलेला गोंधळलेला, लटके बाभळीला \n( प्रत्येकाच्या आयुष्यात असे कठीण प्रसंग येतात, अपयश येतं. सगळे फासे उलटे पडताहेत असे वाटायला लागते. अशा वेळी गरज असते ती आपल्या माणसांच्या आधाराची. त्यांनी मायने पाठीवरून हात फिरवण्याची. पण असा आधार जर आधीच तोडला असेल तर माणूस कोलमडून जातो, मोडून जातो. बाभळीचे काटे टोचून पतंग ठिकठिकाणी फाटल्यावर जसा उडायची क्षमता गमावतो, अगदी तसे होऊन जाते.)\nधावत धावत बालक येई\nअलगद त्यासी कवेत घेई\nघाव पुसुनि तया मनीचे, सज्ज करी उडण्याला \n( अशा कठीण प्रसंगी आपले लोक, जे आपल्यावर निःस्पृह प्रेम करतात ते न बोलावता मदतीला धावून येतात. आपल्या मनावरच्या जखमा पुसून नवी उमेद आणतात. गमावलेला आत्मविश्वास जागा करून पुन्हा नव्याने डाव मांडायला सज्ज करतात)\nउंची कितीही गाठो कोणी\nबाहुबली वा अगाध ज्ञानी\nमातीशी या नाळ तोडुनी, सफल न कोणी झाला \nकविनी कविता अशी विस्कटुन\nकविनी कविता अशी विस्कटुन समजावुन सांगणे फार्फार आवडले. नाहीतर बऱ्याच कविता खुद्द कविला तरी समजल्या आहेत का अशी शंका येते, ह्या केस मधे कमीतकमी असे तरी म्हणता येणार नाही.\nचिंजं, ऐसीवर असा नियमच केला पाहिजे ना की कविता धाग्यावर टाकायची असेल तर विवेचना सकटच टाकायची.\nविस्तारित अनुवाद तुम्हाला आवडला हे वाचून बरे वाटले. खरे तर कावीला कविता समजावून सांगावी लागते हे कवीचे अपयश आहे असे माझे (वैयक्तिक) मत आहे.\nखरे तर कावीला कविता समजावून सांगावी लागते हे कवीचे अपयश आहे असे माझे (वैयक्तिक) मत आहे.\nसैराट भाऊ, प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. तुमचे आणखी काही प्रतिसाद पाहून, एकंदरीतच तुम्हाला कवितांची आवड आहे असे दिसते.\nकवीच समजाऊन सांगत असल्यास\nबदनाम हुये तो क्या, नाम नही होगा \n-महान संत जॅक स्पॅरो\nवाचणारे हे त्यांच्या जागी योग्यच असतात. कवी स्वतःचे विचार, कल्पना, भावना कवीता रूपे दुसऱ्यांसमोर आणू इच्छित असतो त्यामुळे साध्या, सरळ आणि सहजपणे आकलन होणाऱ्या कविता वाचकांपुढे आणणे ही कवीची जबाबदारी ठरते. अर्थात हे माझे वैयक्तिक मत आहे. प्रत्येक कवीचे मत आणि कविता करण्यामागचे कारण वेगळे असू शकेल. अवघड, बोजड आणि सर्वसामान्यांना अगम्य वाटणारे शब्द वापरण्यात धन्यता मानणारे कवी सुद्धा आहेत आणि तशाच प्रकारच्या कविता आवडणारे रसिक सुद्धा आहेत. (अर्थात म्हणून ते श्रेष्ठ किंवा कनिष्ठ ठरत नाहीत. हा बऱ्याच अंशी वैयक्तिक आवडीचा आणि प्राधान्याचा प्रश्न आहे.)\nएकूण काय कि माझ्या मते कवीला कविता समजावून सांगत लागावी असेल तर ती फक्त कवीची हार आहे. त्यात वाचकाचा काही दोष नाही. रसिक श्रेष्ठच आहे. (रसिका शिवाय कवितेला काय अर्थ उरतो अशी कविता मग फक्त कवीच्या वैयक्तिक पातळीवरच राहते.)\nमिलिंदराव, प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे.\nहेमा मालिनी (जन्म : १६ ऑक्टोबर १९४८)\nजन्मदिवस : कोशकार नोह वेबस्टर (१७५८), लेखक ऑस्कर वाइल्ड (१८५४), नाटककार यूजीन ओनील (१८८८), समाजसुधारक अनंत हरी गद्रे (१८९०), छायाचित्रकार पॉल स्ट्रॅन्ड (१८९०), हिंदी साहित्यिक, संसदपटू सेठ गोविंददास (१८९६), कवी सोपानदेव चौधरी (१९०७), तत्त्वज्ञ लुई अल्थ्यूसर (१९१८), नोबेलविजेता लेखक ग्युंटर ग्रास (१९२७), तबलावादक पं. लच्छू महाराज (१९४४), ग्रेटफुल डेड गिटारिस्ट बॉब वेअर (१९४७), नर्तकी व अभिनेत्री हेमामालिनी (१९४८)\nमृत्युदिवस : चित्रकार ल्यूकास क्रॅनाक थोरला (१५५३), तत्त्वज्ञ गास्ताँ बाशलार (१९६२), कर्नाटक शैलीतील गायक चेंबई (१९७४), कादंबरीकार ना. सं. इनामदार (२००२), विचारवंत, लेखक गो. पु. देशपांडे (२०१३)\n१५/१६ ऑक्टोबर : एडा लव्हलेस दिन (विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित क्षेत्रांत कार्यरत महिलांच्या सन्मानार्थ)\nवर्धापनदिन : वॉल्ट डिजनी कंपनी (१९२३)\n१७९३ : फ्रेंच राज्यक्रांती - फ्रान्सची सम्राज्ञी मारी आंत्वानेतला गिलोटिनद्वारे देहदंड.\n१९०५ : लॉर्ड कर्झनने बंगालच्या फाळणीचा हुकुम दिला.\n१९५१ : पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान लियाकत अली खान यांची रावळपिंडीत हत्या.\n१९७५ : देवीरोगाचा नैसर्गिक संसर्ग झाल्याचा जगातला अखेरचा दाखला (बांगलादेश).\n१९८६ : राईनहोल्ड मेसनर ८००० मीटरहून अधिक उंचीची जगातली सर्व (१४) शिखरे सर करणारे पहिले गिर्यारोहक ठरले.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 2 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/search?search_api_views_fulltext=%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B7%E0%A4%A3", "date_download": "2018-10-16T20:55:47Z", "digest": "sha1:FFILJ5SAQ2B2QKTL25QPPC4RACMGECCU", "length": 27629, "nlines": 273, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nसर्व बातम्या (50) Apply सर्व बातम्या filter\nमहाराष्ट्र (36) Apply महाराष्ट्र filter\nसप्तरंग (19) Apply सप्तरंग filter\nसंपादकिय (15) Apply संपादकिय filter\nअॅग्रो (9) Apply अॅग्रो filter\nफॅमिली डॉक्टर (5) Apply फॅमिली डॉक्टर filter\nकाही सुखद (4) Apply काही सुखद filter\nमुक्तपीठ (1) Apply मुक्तपीठ filter\nमहाराष्ट्र (39) Apply महाराष्ट्र filter\nप्रशासन (25) Apply प्रशासन filter\nजिल्हा परिषद (24) Apply जिल्हा परिषद filter\nदेवेंद्र फडणवीस (18) Apply देवेंद्र फडणवीस filter\nमुख्यमंत्री (18) Apply मुख्यमंत्री filter\nबेरोजगार (15) Apply बेरोजगार filter\nव्यवसाय (13) Apply व्यवसाय filter\nउत्पन्न (11) Apply उत्पन्न filter\nपंकजा मुंडे (11) Apply पंकजा मुंडे filter\nपंचायत समिती (11) Apply पंचायत समिती filter\nराजकारण (11) Apply राजकारण filter\nअब्दुल कलाम (9) Apply अब्दुल कलाम filter\nउच्च न्यायालय (9) Apply उच्च न्यायालय filter\nकर्करोग (9) Apply कर्करोग filter\nगुंतवणूक (9) Apply गुंतवणूक filter\nजीवनसत्त्व (9) Apply जीवनसत्त्व filter\nस्वातंत्र्याच्या सत्तरीनंतरही आम्ही उपरेच...\nदेश महासत्ता होण्याची स्वप्न पाहत आहे आणि स्वप्न पाहण्यात काही गैर नाही. पण महासत्ता होणार म्हणजे काय हे मात्र नीट समजेनासे झाले आहे. एकीकडे विकासाचा बागुलबुवा केला जात असताना दुसरीकडे अनेक समाजघटक विकासापासून कोसोदूर फेकले जात आहेत. राना-वनात भटकंती करत, नदी-ओढ्याच्या काठाने फिरत आपली उपजीविका...\nविधीमंडळ समिती समोर आदिवासी मजुरांनी मांडली व्यथा\nमोखाडा - विधिमंडळाच्या रोजगार हमी योजना समितीने मोखाडा तालुक्यातील मोरचुंडी येथील सामाजिक वनीकरण विभागाच्या नर्सरी ला भेट दिली. त्यावेळी रोजगार हमी योजनेच्या कामांवर, काम करूनही वेळेवर मजुरी मिळत नसल्याची व्यथा येथील आदिवासींनी त्यांच्या समोर मांडली आहे. परिणामी रोजगारासाठी शहराकडे स्थलांतर करावे...\nपौष्टिक वनभाज्या, देशी पीकवाणांना मिळतेय मोठी चालना\nनंदूरबार जिल्ह्यात कंजाला (ता.अक्कलकुवा) हे सातपुडा पर्वतातील सहाव्या पर्वतरांगेत वसलेले अतिदुर्गम भागातील गाव आहे. कौलारू लहान झोपडीवजा घरे पर्वतांच्या पायथ्याशी आहेत. वीज व रस्ता या सुविधा अलीकडेच झाल्या आहेत. खरीप हाच मुख्य हंगाम. रब्बीत फारसे काही हाती येत नाही. कंजाला शिवारातील जीवन पाऊस...\ngandhi jayanti : गांधींमागे नाहीत केवळ कार्यालयातल्या भिंती\nमुंबई - दीडशे वर्षांपूर्वी जन्मलेले मोहनदास करमचंद गांधी, अर्थात सर्वांचे ‘बापू’ कालातीत आहेत. भारतात रुजलेला गांधीविचार आजही जिवंत आहे आणि तो नव्या पिढीच्या बांधिलकीतून तरारून उभा राहत आहे. गांधी केवळ पाठ्यपुस्तकांपुरते मर्यादित नाहीत, त्यांच्या विचारांवर चालणारे उपक्रम, लोकोपयोगी कामे हीच त्यांची...\nयुवकांनी नवनवीन शेतीपुरक व्यवसाय सुरु करावेत : आ. भरणे\nवालचंदनगर (पुणे) : युवकांनी आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरुन नवनवीन शेती पुरक व्यवसाय सुरु करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन आमदार दत्तात्रेय भरणे यांनी केले. बेलवाडी (ता.इंदापूर) जवळील पवारमळा येथे सघन कुक्कुट विकास प्रकल्पातंर्गत अंडी उबवणी केंद्राच्या भूमीपूजन प्रसंगी बोलत होते. यावेळी कृषी उत्पन्न...\nपोषण अभियानाअंतर्गत लोकचळवळ; महिला व बालकल्याण विभागाचे उपक्रम\nचिमूर - शुन्य ते सहा वयोगटातील बालकांची निकोप वाढ व्हावी कुपोषणाचे प्रमाण कमी व्हावे, बालक, किशोरी आणि महिलांच्या रक्ताक्षयाचे प्रमाण कमी करणे, जन्मतः वजन कमी असण्याचे प्रमाण कमी करणे इत्यादी करीता आरोग्यदायी व सुक्ष्म पोषणाकरीता महिला व बालकल्याण विभागाद्वारे पोषण अभियानाअंतर्गत लोकचळवळीकरीता ...\nवडकीत राष्ट्रीय पोषण आहार कार्यक्रम\nमांजरी - राष्ट्रीय पोषण आहार महिन्यानिमित्त वडकी येथे पोषाआहार प्रदर्शनासह माता-बाल संगोपनाच्या दृष्टीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. एकात्मिक बाल विकास सेवा योज़ना प्रकल्प हवेलीच्या फुरसुंगी विभाग क्रमांक एकच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला. पंचायत समितीचे उपसभापती सचिन घुले यांच्या...\nआश्रमशाळेतील सुरक्षेची मुख्यमंत्र्यांकडून दखल\nमुंबई - आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचे कुपोषण आणि अत्याचाराची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली आहे. आदिवासी आश्रमशाळेत त्यांना उत्तम सुविधा, तसेच वेळेत अन्न, वैद्यकीय सुविधा देऊन याबाबतचा डॅश बोर्ड तयार करावा. ही सर्व मुले आपलीच आहेत या पालकत्वाच्या भावनेने सर्व...\nप्रश्‍न निकाली; तिढा मात्र कायम\nअचलपूर : संपूर्ण महाराष्ट्रात आदिवासी भागात कार्यरत भरारी पथकातील डॉक्‍टरांच्या वेतनाचा मुद्दा निकाली निघालेला असला, तरी तब्बल तीन वर्षांपासूनचा तिढा कायम आहे. 1993 मध्ये मेळघाटातील कुपोषण जगासमोर आले, तेव्हापासून आरोग्य विभाग विविध योजना राबवून कुपोषण, मातामृत्यू,...\nखाद्यान्नांचा सुकाळ, मागणीचा दुष्काळ\nभरघोस उत्पादनानंतर अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकरी नाराज आहेत. दुसरीकडे खाद्यान्नांचे भाव बहुसंख्य लोकांना परवडत नसल्याने त्याला पुरेशी मागणी नाही. या परस्परविरोधी प्रक्रियांमधून मार्ग कसा काढायचा हा कळीचा मुद्दा आहे. सु मारे पन्नास वर्षांपूर्वी देश धान्योत्पादनाच्या बाबतीत स्वयंपूर्ण नव्हता....\nआदिवासी विकास महामंडळ उरले नावापुरतेच\nनाशिक : राज्यातील आदिवासी समाजातील नागरिकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी स्थापन करण्यात आलेले आदिवासी विकास महामंडळ हे केवळ नावापुरतेच राहिले असून अनेक योजना इतर विभागांकडे वळविण्यात आल्याने हे महामंडळच बंद करण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप महामंडळाच्या संचालकांनी केला आहे. अध्यक्षांसह...\nपुन्हा एका गरोदर मातेचा मृत्यू; आरोग्य सेवेचा बोजवारा\nकोरची (गडचिरोली) : तालुक्यातील कोडगुल प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत येत असलेल्या ग्यारापती आरोग्य पथकातील मोठाझेलीया येथील सुनिता मूलचंद गोटा या पाच महिन्याच्या गरोदर मातेचा 26 ऑगस्टला पोटातच बाळ दगावल्याच्या कारणामुळे मृत्यू झाला. अशी माहिती कोरची येथील तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विनोद मडावी...\nआता अंगणवाडीताई होणार 'स्मार्ट'\nलातूर : बालकांच्या सदृढ वाढीसाठी काम करणाऱ्या अंगणवाड्या आता स्मार्ट होणार आहेत. यासाठी केंद्र सरकारने पोषण अभियान हाती घेतले असून त्याची लवकरच सुरवात होणार आहे. या अभियानात अंगणवाड्यांत दर्जेदार सुविधा उपलब्ध करण्यासोबत अंगणवाड्यांतून बालकांना देण्यात येणाऱ्या सुविधांवर सातत्याने नियंत्रण...\nगरजू, आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मदत\nपुणे - ‘सकाळ सोशल फाउंडेशन’, ‘सकाळ एनआयई’ (न्यूज पेपर इन एज्युकेशन) यांनी गरजू व आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य मदत प्रकल्प हाती घेतला आहे. या निमित्ताने पुणे शहर परिसरातील मराठी व इंग्रजी माध्यमाच्या शाळांना, विद्यार्थी, पालक व शिक्षकांना चांगले सुस्थितीतील शैक्षणिक साहित्य गरजू व...\nआरोग्य अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरा: दिलीप वळसे पाटील\nटाकळी हाजी (पुणे) राज्यात आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांची भरती होणे गरजेचे आहे. चार वर्षांत आरोग्य विभागाकडे सरकारने दुर्लक्ष केल्यानेच नागरिकांना विविध आजारांना सामोरे जावे लागत असल्याची टीका राष्ट्रीय साखर महासंघाचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी केली. कवठेयेमाई (ता. शिरूर) येथे...\n#wetheindians कातकरी मुले शिकताहेत अ... ब... क...\nपुणे - तो ही त्या कातकरी वस्तीतला... पण, जिद्द आणि आत्मविश्‍वासाच्या जोरावर त्याने पदवीचे शिक्षण घेतले. कुपोषण, बेरोजगारी अन्‌ शिक्षणापासून दूर असलेल्या त्याच्याच कातकरी समाजातील मुलांचे आयुष्य बदलण्यासाठी तो कामाला लागला... ‘डोनेट एड सोसायटी’च्या प्रकल्पात त्याने कामास सुरवात केली......\nमुख्यमंत्री फक्त चांगले भाषण करतात - सुप्रिया सुळे\nसोमेश्वरनगर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चांगल्या भाषणाशिवाय नवीन काही करत नाहीत. पालकमंत्री शहरी असल्याने त्यांना ग्रामीण भागातील प्रश्नांची जाण नाही, अशा टीकाही खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. निंबूत (ता. बारामती) येथे गावभेट दौऱ्यामध्ये सुळे यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. याप्रसंगी शेतकरी...\nपाहुण्यांना ‘कोल्ड्रिंक’ऐवजी दूध द्या - गडकरी\nनागपूर - वाढदिवस किंवा घरातील इतर समारंभात पाहुण्यांना ‘कोल्ड्रिंक’ऐवजी दूध द्या. यामुळे पाहुण्यांचे आरोग्य चांगले राहीलच, शिवाय शेतकऱ्यांचा लाभ होईल, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाच्या ‘गिफ्ट मिल्क’ या विद्यार्थ्यांसाठीच्या उपक्रमाचा प्रारंभ...\nनिकृष्ट दर्जाचा आहार, विद्यार्थी पटसंख्यांमध्ये तफावत\nचोपडा : तालुक्‍यात काही अनुदानित आश्रमशाळांमध्ये बोगस पटसंख्या, निकृष्ट दर्जाचा आहार, विद्यार्थी संख्या दाखवून अनुदान लाटण्याचा सर्रास प्रकार सुरू आहे. आदिवासी विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळ केला जात असल्याचाही धक्कादायक प्रकार \"डीपीडीसी' सदस्या डॉ. नीलम पाटील यांच्या निदर्शनास आले आहे. याबाबत डॉ....\nकृषी, ग्रामविकासातूनच सगळे प्रश्‍न सुटतील - पोपटराव पवार\nसांगली - पाणी, पर्यावरण, कृषी आणि ग्रामविकासाच्या मुद्द्यांवर देशातील सर्व पक्षांनी एकत्र येऊन कामे केले पाहिजे. तरुणाईने कोणत्याही धर्माचा झेंडा उचलण्यापेक्षा याप्रश्‍नी सक्रिय सहभागाचा तिरंगा हाती घेतला तरच सध्याचा बेरोजगारीपासून ते आरक्षणापर्यंतचे प्रश्‍न सुटू शकतील, असे स्पष्ट मत हिवरे बाजारचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/node/6391", "date_download": "2018-10-16T20:22:16Z", "digest": "sha1:BXYLUCXNFUJJC3G4LJPCSNA4YD4LU65N", "length": 7493, "nlines": 121, "source_domain": "aisiakshare.com", "title": " वात्रटिका | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nदेवा मला आता तरी पाव\nखरंच वात्रट आहात तुम्ही\nखरंच वात्रट आहात तुम्ही\nखरंच वात्रट आहात तुम्ही\nवात्रटावर टीका = वात्रटीका\nवेडा म्हणून् पेढा खातो\nनिदान मेरिटला तरी पाव\nक्रीमी लेयर गेला भरडून्\nहेमा मालिनी (जन्म : १६ ऑक्टोबर १९४८)\nजन्मदिवस : कोशकार नोह वेबस्टर (१७५८), लेखक ऑस्कर वाइल्ड (१८५४), नाटककार यूजीन ओनील (१८८८), समाजसुधारक अनंत हरी गद्रे (१८९०), छायाचित्रकार पॉल स्ट्रॅन्ड (१८९०), हिंदी साहित्यिक, संसदपटू सेठ गोविंददास (१८९६), कवी सोपानदेव चौधरी (१९०७), तत्त्वज्ञ लुई अल्थ्यूसर (१९१८), नोबेलविजेता लेखक ग्युंटर ग्रास (१९२७), तबलावादक पं. लच्छू महाराज (१९४४), ग्रेटफुल डेड गिटारिस्ट बॉब वेअर (१९४७), नर्तकी व अभिनेत्री हेमामालिनी (१९४८)\nमृत्युदिवस : चित्रकार ल्यूकास क्रॅनाक थोरला (१५५३), तत्त्वज्ञ गास्ताँ बाशलार (१९६२), कर्नाटक शैलीतील गायक चेंबई (१९७४), कादंबरीकार ना. सं. इनामदार (२००२), विचारवंत, लेखक गो. पु. देशपांडे (२०१३)\n१५/१६ ऑक्टोबर : एडा लव्हलेस दिन (विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित क्षेत्रांत कार्यरत महिलांच्या सन्मानार्थ)\nवर्धापनदिन : वॉल्ट डिजनी कंपनी (१९२३)\n१७९३ : फ्रेंच राज्यक्रांती - फ्रान्सची सम्राज्ञी मारी आंत्वानेतला गिलोटिनद्वारे देहदंड.\n१९०५ : लॉर्ड कर्झनने बंगालच्या फाळणीचा हुकुम दिला.\n१९५१ : पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान लियाकत अली खान यांची रावळपिंडीत हत्या.\n१९७५ : देवीरोगाचा नैसर्गिक संसर्ग झाल्याचा जगातला अखेरचा दाखला (बांगलादेश).\n१९८६ : राईनहोल्ड मेसनर ८००० मीटरहून अधिक उंचीची जगातली सर्व (१४) शिखरे सर करणारे पहिले गिर्यारोहक ठरले.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 3 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%86%E0%A4%AF-%E0%A4%8F%E0%A4%AE-%E0%A4%A8%E0%A5%89%E0%A4%9F-%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%85%E0%A4%B0-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B-%E0%A4%B2%E0%A4%98%E0%A5%81%E0%A4%AA/", "date_download": "2018-10-16T21:22:57Z", "digest": "sha1:5EO3MTB3J4RKQKOSZZOAETSLKBNTMKL2", "length": 11193, "nlines": 132, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "“आय एम नॉट युअर निग्रो’ लघुपटाने “मिफ 2018′ ची सुरुवात | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n“आय एम नॉट युअर निग्रो’ लघुपटाने “मिफ 2018′ ची सुरुवात\nसुवर्णशंख आणि रौप्यशंख पुरस्कारासाठी 68 चित्रपटांमध्ये स्पर्धा\nमुंबई – मुंबईतला बहुप्रतिक्षित माहितीपट चित्रपट महोत्सव, मुंबई आंतरराष्ट्रीय माहितीपट, लघुपट आणि निमेशन चित्रपट महोत्सव, अर्थात “मिफ 2018′ ची आज मुंबईतल्या एनसीपीए सभागृहात ‘आय एम नॉट युवर निग्रो’ या ऑस्कर नामांकित लघुपटाने रंगतदार सुरुवात झाली. या उदघाटन सोहळ्याला देशविदेशातल्या माहितीपट आणि लघुपट निर्मात्यांची मांदियाळी अनुभवता आली. या महोत्सवाचे प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ चित्रपट आणि माहितीपट निर्माते गौतम घोष होते. किरण शांताराम, मृणाल कुलकर्णी, माईक पांडे यांच्यासह चित्रपट क्षेत्रातल्या अनेक मान्यवरांच्या उपस्थितीने महोत्सवाची शोभा वाढली.\nमाहितीपट निर्मात्यांना या महोत्सवाच्या माध्यमातून एक व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याच्या प्रयत्नांचे गौतम घोष यांनी कौतुक केले. मिफ हा भारतासाठी मानबिंदू असल्याचे गौरवोद्गार त्यांनी आपल्या उद्‌घाटनपर भाषणात काढले. सातत्यपूर्वक आणि मोठ्या उत्साहाने मिफचे आयोजन करत असल्याबद्दल फिल्मस्‌ डिव्हिजन आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालय यांचे घोष यांनी अभिनंदन केले.\nयंदाच्या आंतरराष्ट्रीय ज्युरी सदस्यांमध्ये कॅनडाच्या चित्रपट निर्मात्या एलिसा पलोस्की (अध्यक्ष), फ्रेंच माहितीपट निर्माते डॉमनिक दुबॉस्क, फिलिपिन्सच्या चित्रपट निर्मात्या आणि विचारवंत बेबी रूथ विलारमा, सुप्रसिद्ध भारतीय चित्रपट निर्माते हाओबम पबन कुमार आणि निमेशन तज्ञ आशिष कुलकर्णी, यांचा समावेश आहे. तर राष्ट्रीय चित्रपटांच्या स्पर्धा गटासाठी ज्युरी म्हणून चित्रपट समीक्षक आणि लेखिका मैथिली राव ( अध्यक्ष), तुर्कस्थानचे निमेटर बेरात ईक, फ्रेंच लेखक आणि चित्रपट निर्माते, पेरी असोलीन,राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट निर्माते एम पी सुकुमारन नायर आणि अरुण चढ्ढा हे सदस्य आहेत.\nउद्घाटन सोहळ्यात ओडिशाच्या प्रिन्स डान्स समूहाच्या रंगतदार, नेत्रदीपक नृत्याने रसिकांची मनं जिंकली. ‘इंडिया गॉट टॅलेंट’ या कार्यक्रमात या पथकाने पुरस्कार जिंकला होता. एक आठवडा चालणाऱ्या या महोत्सवात 40 पेक्षा अधिक देशातील 430 हून अधिक माहितीपट, लघुपट आणि निमेशन पट दाखवले जातील.\nया चित्रपट महोत्सवामध्ये प्रतिष्ठेच्या सुवर्णशंख पुरस्कारासाठी स्पर्धेत असलेल्या उत्तमोत्तम महितीपट आणि लघुपटांची मेजवानी चित्र रसिकांना यावेळी मिळेल, त्याशिवाय, यंदाच्या मिफमध्ये ज्युरीनी निवडलेले काही जुने दर्जेदार देशी परदेशी माहितीपट रसिकांना बघायला मिळतील. ऍनिमेशन चित्रपटांच्या गटात रशियाचा इव्हान मॅक्‍सीमोव्ह, तुर्कस्थानचा ब्रेट ईक आणि ब्राझीलचा ली झागुरी, यांचे निमेशन चित्रपट असतील. तर फ्रेंच लघुपट आणि प्रायोगिक चित्रपटांचा एक विशेष विभाग ही या महोत्सवात असेल. गब्रिएल ब्रेनेन यांनी या चित्रपटाचे संकलन केले आहे. 29 जानेवारीला हे चित्रपट दाखवले जातील.\nविद्यार्थ्यांचा सहभाग हे मिफ्फ 2018 चे आणखी महत्वाचे वैशिष्ट्‌य आहे. एफटीआयआय, सत्यजित रे फिल्म न्ड टीव्ही इन्स्टिट्यूट, व्हिसलिंग वूडस, एमजीआर फिल्म न्ड टीव्ही इंन्स्टिट्यूट, प्रयासम, रोहटकचे राज्य विद्यापीठ, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन आदी संस्थांच्या विद्यार्थ्यांचे चित्रपटही या महोत्सवादरम्यान दाखवले जाणार आहेत.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleकाबुल स्फोटातील बळींची संख्या 103 वर\nNext articleछत्तीसगढ, तेलंगणात चकमकीमध्ये दोन नक्षलवादी ठार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/nagar-devalali-factory/", "date_download": "2018-10-16T21:39:08Z", "digest": "sha1:C6YIY4OE3TTOGAM4RS6VEQPMQTAO7AL4", "length": 10693, "nlines": 140, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "देवळाली पालिकेचे काम कौतुकास्पद | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nदेवळाली पालिकेचे काम कौतुकास्पद\nजिल्हाधिकारी : स्वच्छता अभियानाची केली पाहणी\nराहुरी फॅक्‍टरी -देवळाली प्रवरा नगरपालिकेचे स्वच्छता अभियानात चांगले काम आहे. ओढया-नाल्यावर खोलीकरण व रुंदीकरण करून पाणलोट क्षेत्र निर्माण केले आहे. ओढया-नाल्यावर दोन्ही बाजूला बांबूचे रोपण करण्यात येणार आहे. भविष्यकाळात त्याचा निश्‍चित फायदा होईल, असे गौरवोद्‌गार जिल्हाधिकारी राहुलकुमार द्विवेदी यांनी केले आहे.\nदेवळाली प्रवरा नगरपालिकेला द्विवेदी यांनी सदिच्छा भेट दिली. स्वच्छता अभियानातील विविध प्रकल्पांची त्यांनी पाहणी केली. नवीन प्रकल्पासंदर्भात माहिती घेतली. नगरपालिका सभागृहात त्यांचे स्वागत करण्यात आले. या वेळी नगराध्यक्ष सत्यजित कदम, उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे, प्रांताधिकारी शैलेश चव्हाण, तहसीलदार अनिल दौंडे, मुख्याधिकारी नानासाहेब महानवार, नगरसेवक आण्णासाहेब चोथे आदी उपस्थित होते. देवळाली प्रवरा नगरपालिका हद्द संपूर्ण हागणदारीमुक्‍त झाल्याबद्दल द्विवेदी यांच्या हस्ते कदम व संसारे, महानवार यांना प्रमाणपत्र देण्यात आले.\nद्विवेदी यांनी आपल्या भाषणात नगरपालिकेच्या कामाचे कौतुक केले. कदम, संसारे व नगरसेवक कमल सरोदे, ज्ञानेश्‍वर वाणी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे राहुरी कारखाना येथील प्रसादनगर भागातील दगडी खाण बुजविण्यास परवानगी मागितली. ती मान्य करून तेथे नवीन प्रकल्प उभारण्यास प्रशासनाकडून कोणतीही अडचण येणार नाही, असे आश्‍वासन द्विवेदी यांनी दिले. 2018-19 मध्ये नगरपालिकेला स्वच्छता अभियानात चांगले यश येईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.\nया वेळी कदम म्हणाले, की नगरपालिका हद्दीत पोहण्यासाठी स्वतंत्र तलाव बांधण्याचा निर्णय घेतला आहे. महिलांसाठी व्यायामशाळा व शहरात भूमिगत गटारी बांधण्यात येतील. हे शहर वाडया-वस्त्यांवर वसलेले आहे. तेथील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची पुस्तके ग्रंथालयामार्फत उपलब्ध करुन दिली जातात. स्वच्छता अभियानात शालेय पासबुक योजना राबवून शाळेतील विद्यार्थ्यांना कचऱ्याचे वर्गीकरण करण्याची सवय लावली आहे.\nजिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते स्वच्छता अभियानात घनकचरा वर्गीकरणाचे उत्कृष्ट काम करणाऱ्या सुनील खाटिक, नितीन पटारे, अरुण सरोदे, संतोष अवसरकर, अशोक मुसमाडे, पांडुरंग कांबळे, स्वच्छता अभियानात सहभागी झालेल्या शाळांचे प्रतिनिधी संपत सोनवणे, अंगणवाडी सेविका शर्मिला रणधीर, मंगल लगे, जयश्री सूर्यवंशी, सुशीला डावखर, सविता येवले, रेखा हारदे, वैशाली शेटे आदींना स्वच्छता अभियानाचे बक्षिसपत्र देऊन गौरविण्यात आले. वैष्णवी, विजया, जिजामाता, तनिष्का, गीता आदी महिला बचतगटांना त्यांच्या हस्ते खेळत्या भांडवलाचे वाटप करण्यात आले. सुनील गोसावी यांनी सूत्रसंचालन केले. गटनेते सचिन ढुस यांनी आभार मानले.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleयुवतींकडून ग्रामस्वच्छतेचा संदेश\nNext articleअनुष्का पुन्हा होतीय ट्रोल, मिम्स थांबणे गरजेचे\nराज्यात 172 तालुक्‍यात दुष्काळ : चंद्रकांत पाटील\nकाष्टीत उज्ज्वला योजनेतून गॅसवाटप\n‘रावण दहन’ ही कुप्रथा\nनागरदेवळ्यातील अलमगीरचा पाणीप्रश्‍न गंभीर\nमनसेच्या कामगार सेनेची निदर्शने; आयुक्तांना काळे फासण्याचा इशारा\nझापवाडी शाळेत वाचन दिनानिमित्त पुस्तकांचे रसग्रहण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://marathmolyagappa.blogspot.com/2011/11/blog-post_27.html", "date_download": "2018-10-16T20:55:09Z", "digest": "sha1:HEHXV7TMQKKR5XZE7YVJ5YWBIE3BFU4D", "length": 14904, "nlines": 132, "source_domain": "marathmolyagappa.blogspot.com", "title": "मराठमोळ्या गप्पा: पुण्यातील वॉकिंगप्लाझाचे कौतुक", "raw_content": "\nएका सर्वसाधारण पुणेरी माणसाचे सर्वसाधारण बिनकामाचे निरीक्षण,संकलन,संपादन क्वचित प्रसंगी तिरकस,तिरसट.कोणीही न मागता व्यक्त केलेले,दिलेले मत,क्वचित प्रसंगी दिलेलें अनाहूत सल्ले ... हिंदी मराठी सिनेमा,इंग्रजी लघुकथांचा स्वैरानुवाद हा त्यातल्या त्यात आवडीचा विषय त्या मुळे त्यावरच बऱ्याचदा स्वैर, परंतु साधार लेखन... इन्टरनेटच्या सहकार्याने...\nरविवार, २७ नोव्हेंबर, २०११\nपुण्यातील लक्ष्मीरोड वरील वॉकिंग प्लाझाचा प्रयोग यशस्वी होत आहे अशी आजच्या वर्तमान पत्रात बातमी आहे.हा प्रयोग यशस्वी होणार नाही किंवा होऊ शकणार नाही असे वाटायचे खरे तर काहीच कारण नाही आणि नव्हते.कारण पोलिसी खाते आणि अतिक्रमण खाते ह्यांनी जर ह्या पूर्वी सुद्धा,हा सध्याचा समन्वय दाखविला असता तर, खरे तर हे असले प्रयोग करण्याची वेळ सुद्धा त्यांचे वर आली नसती.वास्तविक पाहता ह्या दोन्ही खात्यांच्या प्रचंड निष्क्रियतेतूनच सध्याची परिस्थिती उद्भवली होती आणि आहे.लक्ष्मी रोडवरील आणि तेथील फुटपाथ वरील अनधिकृत फेरीवाले अतिक्रमण खात्याला न दिसणे आणि तेथे खरेदीला आलेल्या लोकांनी त्यांच्या गाड्यां मध्ये ड्रायव्हर बसवून ठेवून,ती वाहतुकीला अडथळा उत्पन्न होईल अशी उभी करून ठेवेणे आणि ते हि अगदी एका मागोमाग एक, अशा पद्धतीने, हे सर्व सगळ्यांना दिसत असून हि पोलिसांना ते न दिसणे हे, ह्या पूर्वीही शक्य नव्हते आणि ह्या पुढे हि नसेल.\nमुळात गाडीत जर ड्रायव्हर त्याच्या सीटवर बसला असेल,........\nत्याच्या समोर तेथून पुढे गाडी नेण्यासाठी काहीहि अडथळा अथवा तांबडा सिग्नल नसेल,आणि जर त्याच्या तेथे तसे जागेवरच उभे राहण्याने त्याच्या मागून येणाऱ्या वाहतुकीला अडथळा निर्माण होत असेल तर खरे तर पोलिसांनीच त्याला तेथून रट्टे मारून हाकलले पाहिजे,पण ड्रायव्हर कडून त्याच्या मालकाने \"पोलिसांना देण्यासाठी दिलेली चिरीमिरी\" गुपचूप नि बिनबोभाट पदरात पडून घेण्या कडेच त्यांचा फक्त कल असेल, तर त्याला नियम,तरी काय करणार आणि मुळात ड्रायव्हर सीटवर जर कुणी बसले असेल तर त्याला ती गाडी रस्त्यात वाहतुकीला अडथळा उत्पन्न करून,त्याला हवी तितका वेळ, तेथे एकाच जागेवर उभी करून ठेवण्याचा हा अधिकार कोणत्या कायद्याने मिळतो आणि मुळात ड्रायव्हर सीटवर जर कुणी बसले असेल तर त्याला ती गाडी रस्त्यात वाहतुकीला अडथळा उत्पन्न करून,त्याला हवी तितका वेळ, तेथे एकाच जागेवर उभी करून ठेवण्याचा हा अधिकार कोणत्या कायद्याने मिळतो आणि मिळाला हे सर्वसामान्यांना आजतागायत न उलगडलेले कोडे आहे.\nकधी काळी मारलेल्या आणि आता अतिशय अंधुक झालेल्या अशा पांढऱ्या पट्ट्याच्या अगदी थोडीफार बाहेर लागलेली दुचाकी अतिशय वेगाने आणि कार्य तत्परतेने उचलणाऱ्या पुणे वाहतूक पोलिसांना लक्ष्मीरोड वरील \"वामा\" दुकानाच्या बाहेर,हातगाडीवर एकूण मालाची किंमत जेमेतेक पाचएकशे रुपये असलेल्या फेरीवाल्याची वर्षानुवर्षे उसाच्या कांड्या विक्रीची हातगाडी,चणे-फुटणे विक्रेत्याची हातगाडी दिसत नाही हे सुद्धा एक मोठे आश्चर्य आहे.\nथोडक्यात काय तर जनमताच्या थोड्याफार रेट्या मुळे म्हणा किंवा आता पोलिसांना हि परिस्थिती त्यांच्या पूर्ण हाताबाहेर गेल्याची थोडाफार जाणीव झाल्याने म्हणा किंवा केवळ त्या मुळेच त्यांच्यावर पडलेल्या ताणा मुळे म्हणा ..निदान आत्ता तरी जाग आली हे हि नसे थोडके.....हनुमानाला जशी त्याच्या शक्तीची वेळोवेळी आठवण करून देणे भाग पडायचे तद्वत पोलिसी आणि अतिक्रमण खात्याला सुद्धा त्यांच्या अधिकाराची जनतेने वेळोवेळी , योग्यवेळी आठवण करून देणे क्रमप्राप्त झाल्याचे सध्याचे चित्र दिसते.....त्या मुळे संबंधित विभागातील स्थानिक लोकांना ह्या \"यशस्वी प्रयोगाचे\" तितकेसे कौतुक आणि अप्रूप नसल्यास त्यात आश्चर्य ते कोणते\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nह्या पोस्ट साठी गुगल इमेजचे सहकार्य घेण्यात आले आहे.अनावधानाने त्याचा ऋणनिर्देश करणे राहून गेले.तरी चू.भू.दे.घे.\nधन्यवाद, ते मूळ चित्रकार नि छायाचित्रकार ...\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nह्या \"मराठमोळ्या गप्पा\" म्हणजे,दुसरे तिसरे काही नाही तर,ठिकठिकाणी बघितलेल्या,वाचलेल्या गोष्टींचे संकलन,वेळप्रसंगी मराठी सादरीकरण किंवा व्यक्तिगत दृष्टीकोन.\nतीव्र घसरण - बाजाराची व रुपयाची \nआज बाळासाहेबांची उणीव प्रकर्षाने जाणवतेय\nब्लॉग - मोगरा फुलला\nमुंबई (1) \"आपलं\"...काही तरी.... (7) आठवणीतला रफ़ी (1) आठवणीतील \"गीतादत्त\" (1) आठवणीतील लता (1) आहे की नाही कमाल (3) काही अफलातून (11) केवळ माहितीसाठी (3) खेळ खंडोबा (6) गम्मत जम्मत (5) न उमललेल्या कळ्या (1) नातीगोती (1) पुणे (18) बिग बॉस (2) भारत (7) मनाला भावलेले काही (10) मराठी चित्रपट (4) महाराष्ट्र (2) मैत्री (1) राज(अ)कारण (3) रामभाऊ (1) शेयरबाजार (2) स्वैरानुवाद (1) हिंदी सिनेमा (36) pentax k1000 (1) Photographs By Sayali (2)\nगेल्या 30 दिवसातील बघितलेल्या पोस्ट्स\nगौतम बुद्धांचा आरसा आणि नरेंद्र मोदी\nरतन खत्री आणि \"कुंकू\"\nआयुष्याशी झुंज घ्यावी तर अशी : ए.के. हंगल\nअफलातून जादुगार डेव्हिड कॉपरफिल्ड\nतुमची झोपण्याची पद्धत आणि तुमचे व्यक्तिमत्व\nतर मग हे वाचाच...\n\"रिमझिम गिरे सावन\" वाली मौसमी चॅटर्जी\nवरील पोस्ट व्यतिरिक्त, पाहुण्यांच्या पसंतीच्या पोस्ट\nपाकिस्तान {फोटो} दर्शन (भाग १ )\n\"कोई चुपके से आ के, सपने सुला के,...चा \"अनुभव\"\nएका रिकाम्या सोपकेसची गोष्ट\nग्लास खाली ठेवायला शिका..\nत्या \"चपट्या\" नाकवाल्याची गोष्ट\nबायको ही बायकोच असते\nलता मंगेशकर अन कॅबेरे साँग\nशेयर बाजार कसा चालतो \nसोनिया गांधींना ताप का आला \n७७ देशांतील सन्माननीय वाचक/प्रेक्षक ज्यांनी आपला बहुमूल्य वेळ मला दिला.धन्यवाद.\nऑसम इंक. थीम. molotovcoketail द्वारे थीम इमेज. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/garbage-more-mud-river-144848", "date_download": "2018-10-16T21:31:09Z", "digest": "sha1:S3YYMF5E6RJ6B2XBHSUFSM6DBRNFMLDC", "length": 10888, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "garbage is more than the mud in the river नदीपात्रात गाळाऐवजी कचराच अधिक | eSakal", "raw_content": "\nनदीपात्रात गाळाऐवजी कचराच अधिक\nगुरुवार, 20 सप्टेंबर 2018\nपुणे - मुठा नदीपात्रातून गाळ काढण्याचा प्रयत्न केल्यानंतर टायर, संगणक प्रिंटर, गोधड्या, कपडे इत्यादी कचरा बाहेर आला आहे. ओंकारेश्‍वर मंदिराजवळ महापालिकेने ‘स्पायडर’ मशिनचा उपयोग करून गाळ काढण्याचा प्रयत्न केला; परंतु गाळाऐवजी नदीत कचराच अधिक असल्याचे उघड झाले.\nपुणे - मुठा नदीपात्रातून गाळ काढण्याचा प्रयत्न केल्यानंतर टायर, संगणक प्रिंटर, गोधड्या, कपडे इत्यादी कचरा बाहेर आला आहे. ओंकारेश्‍वर मंदिराजवळ महापालिकेने ‘स्पायडर’ मशिनचा उपयोग करून गाळ काढण्याचा प्रयत्न केला; परंतु गाळाऐवजी नदीत कचराच अधिक असल्याचे उघड झाले.\nगणेशोत्सवात महापालिका प्रशासन स्वच्छतेच्या कामांकडे अधिक लक्ष देत आहे. आयुक्त सौरभ राव आणि उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी मुठा नदीकाठी असलेल्या विसर्जन घाटाची पाहणी केली होती. त्या वेळी नदीपात्रात गाळ साठल्याचे त्यांच्या निदर्शनास आले होते. त्यानुसार आयुक्तांनी नदीतील गाळ काढून खोली वाढविण्याची सूचना अधिकाऱ्यांना केली होती. त्यानुसार प्रशासनाने कार्यवाही सुरू केली आहे. नदीपात्रात ‘जेसीबी’ उतरविता येत नाही. त्यामुळे एका ठेकेदाराकडील ‘स्पायडर’ मशिनच्या साह्याने हा गाळ काढण्यास बुधवारी सुरवात करण्यात आली.\nपुणे - नागरिकांच्या प्रश्‍नांना काय उत्तर द्यायचे, नागरिकांच्या घरांतून आणि आमच्या तोंडचे पाणी पळाले आहे... सणासुदीला पाणीटंचाई निर्माण झाली......\nरद्दीच्या बदल्यात विद्यार्थ्यांना वह्या\nमुंबई - विद्यार्थ्यांना रद्दीच्या बदल्यात नव्या कोऱ्या वह्या मिळणार आहेत. याबाबत शालेय शिक्षण विभाग आणि \"नमोआनंद अपसायकलर्स' यांच्यात...\nपुणे-लोणावळादरम्यान दररोज तीन तास ब्लॉक\nपुणे - पुणे रेल्वे स्थानक ते लोणावळा स्थानकादरम्यान १८ ते ३१ ऑक्‍टोबर या कालावधीत दररोज तीन तास ब्लॉक घेण्यात येणार आहे. दरम्यानच्या वेळेतील चार...\nपाणीकपात करू दिली जाणार नाही - सौरभ राव\nपुणे - शहराची वाढती लोकसंख्या आणि पाण्याची गरज लक्षात घेऊन जलसंपदा विभागाकडे पाण्याचा कोटा वाढवून घेण्यात येईल. पाणीकपात करू दिली जाणार नाही,...\nमनपा कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात\nमनपा कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात नागपूर : महापालिकेतील अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांना अद्याप सप्टेंबरचे वेतन मिळाले नाही. त्यामुळे पुढील महिन्यात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/node/6392", "date_download": "2018-10-16T21:17:54Z", "digest": "sha1:HKK2FNVHK5JBU3Q4VQ7BCNCOSQJ3PSR4", "length": 5672, "nlines": 73, "source_domain": "aisiakshare.com", "title": " चारोळी | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nआहे आयुष्य एक चित्रपट\nकधी कृष्णधवल, कधी रंगीत\nज्यात गुंफले नात्यांचे सुंदर रीळ\nकधी प्रेमाचे, कधी विरहाचे संगीत\nहायला, ह्या चारोळीच्या प्रत्येक ओळीत एक एक अक्षर वाढवत नेलय. ११, १२, १३, १४.\nहे कुठले वृत्त म्हणायचे मनोबा\nहेमा मालिनी (जन्म : १६ ऑक्टोबर १९४८)\nजन्मदिवस : कोशकार नोह वेबस्टर (१७५८), लेखक ऑस्कर वाइल्ड (१८५४), नाटककार यूजीन ओनील (१८८८), समाजसुधारक अनंत हरी गद्रे (१८९०), छायाचित्रकार पॉल स्ट्रॅन्ड (१८९०), हिंदी साहित्यिक, संसदपटू सेठ गोविंददास (१८९६), कवी सोपानदेव चौधरी (१९०७), तत्त्वज्ञ लुई अल्थ्यूसर (१९१८), नोबेलविजेता लेखक ग्युंटर ग्रास (१९२७), तबलावादक पं. लच्छू महाराज (१९४४), ग्रेटफुल डेड गिटारिस्ट बॉब वेअर (१९४७), नर्तकी व अभिनेत्री हेमामालिनी (१९४८)\nमृत्युदिवस : चित्रकार ल्यूकास क्रॅनाक थोरला (१५५३), तत्त्वज्ञ गास्ताँ बाशलार (१९६२), कर्नाटक शैलीतील गायक चेंबई (१९७४), कादंबरीकार ना. सं. इनामदार (२००२), विचारवंत, लेखक गो. पु. देशपांडे (२०१३)\n१५/१६ ऑक्टोबर : एडा लव्हलेस दिन (विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित क्षेत्रांत कार्यरत महिलांच्या सन्मानार्थ)\nवर्धापनदिन : वॉल्ट डिजनी कंपनी (१९२३)\n१७९३ : फ्रेंच राज्यक्रांती - फ्रान्सची सम्राज्ञी मारी आंत्वानेतला गिलोटिनद्वारे देहदंड.\n१९०५ : लॉर्ड कर्झनने बंगालच्या फाळणीचा हुकुम दिला.\n१९५१ : पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान लियाकत अली खान यांची रावळपिंडीत हत्या.\n१९७५ : देवीरोगाचा नैसर्गिक संसर्ग झाल्याचा जगातला अखेरचा दाखला (बांगलादेश).\n१९८६ : राईनहोल्ड मेसनर ८००० मीटरहून अधिक उंचीची जगातली सर्व (१४) शिखरे सर करणारे पहिले गिर्यारोहक ठरले.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF", "date_download": "2018-10-16T21:07:21Z", "digest": "sha1:XQ7LVNQUR26IGNIPNGPONICUVZMOQZPY", "length": 12607, "nlines": 160, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चातुर्वर्ण्य - विकिपीडिया", "raw_content": "\nचातुर्वर्ण्य किंवा चार वर्ण (हिंदू धर्मातील वर्णव्यवस्था) हे मनुस्मृतीसारख्या ब्राह्मणी पुस्तकातील सामाजिक वर्ग आहेत.[१][२][३] हिंदु साहित्याने या वर्णांद्वारे हिंदू धर्माला चार भिन्न वर्गात वर्गीकृत केले:[१][४]\nप्राचीन हिंदू समाजव्यवस्थेतील चार वर्ण\nब्राह्मण • क्षत्रिय • वैश्य • शूद्र\nब्राह्मण :- याजक, विद्वान आणि शिक्षक.\nक्षत्रिय :- राज्यकर्ते, योद्धे आणि प्रशासक.\nवैश्य :- शेतीकरी आणि व्यापारी.[५]\nशूद्र :- मजूर आणि वरील वर्णांची सेवा करणारे.\nवरील चारपैकी एका वर्णात मोडणाऱ्या समुदायाला किंवा वर्गाला सवर्ण म्हणतात. आज हे सर्व वर्ण प्रगत वर्गात (forward castes) मोडतात. अनुसूचित जाती (किंवा अस्पृश्य, दलित) आणि अनुसूचित जमाती यांना चातुर्वर्ण्यात स्थान दिले नाही, कारण यांना अवर्ण म्हटले गेले.[६][७] या दलित-आदिवासींना चौथ्या वर्णापेक्षाही पाचवा वर्णाचा सर्वात खालगा दर्जा दिला गेला, जो अवर्ण होता. पहिल्या ब्राह्मण वर्णाकडून या पाचव्या वर्णावर अस्पृश्यता लादली गेली.\n१ कार्ये व लक्षणे\n१.१ ब्राह्मण वर्णीयांची कार्ये व लक्षणे\n१.२ क्षत्रिय वर्णीयांची कार्ये व लक्षणे\n१.३ वैश्य वर्णीयांची कार्ये व लक्षणे\n१.४ शूद्र वर्णीयांची कार्ये व लक्षणे\nब्राह्मण वर्णीयांची कार्ये व लक्षणे[संपादन]\nशम, दम, तप, पावित्र्य, संतोष, क्षमा, सरळपणा, ज्ञान, दया, भगवत्परायणता आणि सत्य ही ब्राह्मणाची लक्षणे होत.\nक्षत्रिय वर्णीयांची कार्ये व लक्षणे[संपादन]\nयुद्धामध्ये उत्साह, वीरता, धैर्य, तेजस्विता, त्याग, मनोजय, क्षमा, ब्राह्मणांबद्दल भक्ती, कृपा करणे आणि प्रजेचे रक्षण करणे ही क्षत्रियाची लक्षणे होत.\nवैश्य वर्णीयांची कार्ये व लक्षणे[संपादन]\nदेव, गुरू आणि भगवंतांबद्दल भक्ती, धर्म-अर्थ-काम या तीन पुरुषार्थांचे रक्षण करणे, आस्तिकता, उद्योगशीलता आणि व्यावहारिक निपुणता ही वैश्याची लक्षणे होत.\nशूद्र वर्णीयांची कार्ये व लक्षणे[संपादन]\nवरिष्ठ वर्णांशी नम्रतेने राहणे, पवित्रता, स्वामीची निष्कपट सेवा, वैदिक मंत्राशिवाय यज्ञ, चोरी न करणे, सत्य, तसेच गाय व ब्राह्मणांचे रक्षण करणे ही शूद्राची लक्षणे होत.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\n↑ चुका उधृत करा: चुकीचा कोड; Monier-Williams 2005 924 नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही\n↑ चुका उधृत करा: चुकीचा कोड; Malik 2005 p.48 नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही\nस्कंध-७ वा-अध्याय ११ वा (२१-२४)\nऋग्वेद • यजुर्वेद • सामवेद • अथर्ववेद • उपनिषद •\nइतिहास (रामायण • महाभारत • भगवद्गीता) • आगम (तंत्र • यंत्र) • पुराण • सूत्र • वेदान्त\nअवतार • आत्मा • ब्राह्मण • कोसस • धर्म • कर्म • मोक्ष • माया • इष्ट-देव • मूर्ति • पुनर्जन्म • संसार • तत्त्व • त्रिमूर्ती • कतुर्थ • गुरु\nमान्यता • प्राचीन हिंदू धर्म • सांख्य • न्याय • वैशेषिक • योग • मीमांसा • वेदान्त • तंत्र • भक्ती\nज्योतिष • आयुर्वेद • आरती • भजन • दर्शन • दीक्षा • मंत्र • पूजा • सत्संग • स्तोत्र • विवाह • यज्ञ\nशंकर • रामानुज • मध्व • रामकृष्ण • शारदा देवी • विवेकानंद • नारायण गुरु • अरबिन्दो • रमण महर्षी • चैतन्य महाप्रभू • शिवानंद • चिन्‍मयानंद • स्वामीनारायण • तुकाराम • प्रभुपाद • लोकेनाथ • जलाराम\nवैष्णव • शैव • शक्ति • स्मृति • हिंदू पुनरुत्थान\nहिंदू दैवते • हिंदू मिथकशास्त्र\nसत्य • त्रेता • द्वापर • कलि\nब्राह्मण • क्षत्रिय • वैश्य • शूद्र\nसंदर्भ चुका असणारी पाने\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ ऑगस्ट २०१८ रोजी १७:०५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/fashion-designer-vikram-phadnis-debut-in-film-direction-1359136/", "date_download": "2018-10-16T20:53:20Z", "digest": "sha1:JG2MPLLAMHDGN6AX7VWSURB5ST2GSCDR", "length": 12253, "nlines": 205, "source_domain": "www.loksatta.com", "title": "fashion designer Vikram Phadnis debut in film direction | फॅशन डिझायनर विक्रम फडणीस यांचे चित्रपट दिग्दर्शनात पदार्पण | Loksatta", "raw_content": "\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\nफॅशन डिझायनर विक्रम फडणीस यांचे चित्रपट दिग्दर्शनात पदार्पण\nफॅशन डिझायनर विक्रम फडणीस यांचे चित्रपट दिग्दर्शनात पदार्पण\nगेली अनेक वर्षे फॅशन जगतात आपले नाव कोरणारा मराठमोळा फॅशन डिझायनर विक्रम फडणीस आता मराठी चित्रपट दिग्दर्शनात पदार्पण करत आहे. ‘हृदयांतर’ असे त्याच्या पहिल्या मराठी\nगेली अनेक वर्षे फॅशन जगतात आपले नाव कोरणारा मराठमोळा फॅशन डिझायनर विक्रम फडणीस आता मराठी चित्रपट दिग्दर्शनात पदार्पण करत आहे. ‘हृदयांतर’ असे त्याच्या पहिल्या मराठी चित्रपटाचे नाव असून त्याचा मुहूर्त अभिनेता शाहरूख खानच्या हस्ते करण्यात आला. या वेळी हिंदी चित्रपट अभिनेता अर्जुन कपूरही या सोहळ्याला खास उपस्थित राहिला होता.\nहिंदी चित्रपटांबरोबरच फॅशन डिझायनर म्हणून स्वत:च्या कलेक्शनने एक वेगळी ओळख निर्माण करणारा विक्रम ‘हृदयांतर’च्या निमित्ताने निर्माता आणि दिग्दर्शक अशा दोन भूमिकांमधून समोर येणार आहे. ‘कान्हा’ या मराठी चित्रपटाद्वारे चित्रपट निर्मितीचा श्रीगणेशा करणाऱ्या ‘यंग बेरी एंटरटेन्मेंट’ने ‘हृदयांतर’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटात अभिनेता सुबोध भावे आणि अभिनेत्री मुक्ता बर्वे मुख्य भूमिकेत आहेत. एका दाम्पत्याच्या वैवाहिक आयुष्यात उठलेली वादळे आणि त्यांनी केलेला सामना याभोवती चित्रपटाचे कथानक गुंफण्यात आले आहे.\nगेली अनेक वर्षे एक उत्तम चित्रपट बनवण्याचे स्वप्न विक्रम फडणीस यांनी उराशी बाळगले होते. या चित्रपटाच्या निमित्ताने ते स्वप्न पूर्ण होण्याच्या दृष्टीने पुढचे पाऊल उचलले गेले असल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला. या चित्रपटाला मुहूर्ताचा क्लॅप बॉलीवूडचा बादशाह शाहरूख खान याने दिला. तर अर्जुन कपूरनेही आपल्या मित्राच्या या नव्या कामासाठी त्याला शुभेच्छा दिल्या.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nभाजपाध्यक्ष अमित शाह यांचा अचानक मुंबई दौरा\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'महाराष्ट्रात येताना भीती नसते, कारण इथं मोदी-शाहंसारखे गुंड नाहीत'\n#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\nराज ठाकरे अमरावती एक्सप्रेसने विदर्भाकडे रवाना\nमायलेकींच्या सुरक्षेसाठी तो उबर चालक मध्यरात्रीनंतरही दीड तास थांबून राहिला\n#MeToo : आरोपांनंतर 'यशराज फिल्म्स'मधून आशिष पाटील यांची हकालपट्टी\n#MeToo: 'त्याने माझ्या पँटमध्ये हात टाकण्याचा प्रयत्न केला'\n#MeToo : आरोप सिद्ध होणाऱ्यांसोबत काम न करण्याचा फरहान अख्तरचा निर्णय\n#MeToo : आरोपांनंतर 'यशराज फिल्म्स'मधून आशिष पाटील यांची हकालपट्टी\n'राधिका मसाले'च्या मीम्सवर अनिता दाते म्हणते..\n#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्यांकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\n‘लोहपुरुष’ पोलीस आयुक्त, जरा इकडेही लक्ष द्या\nमित्राच्या अपघाती मृत्यूच्या तणावामुळे अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची आत्महत्या\n२८ नवे कुष्ठरुग्ण आढळले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/regional-marathi-news/gudi-padwa-117032700008_1.html", "date_download": "2018-10-16T20:50:45Z", "digest": "sha1:GF7IEFBBKRWCQLPXJ226QICFNUO2AFMO", "length": 12640, "nlines": 157, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "नव वर्षाचे स्वागत महारांगोळीने होणार | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 17 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nनव वर्षाचे स्वागत महारांगोळीने होणार\nगुडी पाडवा अर्थात नवीन वर्षाचे स्वागत करण्या करिता सर्व तयार झाले असून, या करीता गोदावरीच्या घाटावर महारांगोळी साकरण्यात आली आहे.\nही रांगोळी100 फूट बाय 200 फुट या आकारात असून\n5 हजार किलो रंग आणि 3000 किलो रांगोळी वापरली आहेत. महारांगोळी नागरिकांना बघण्यासाठी 26 ते 28 तारखेपर्यंत खुली असणार आहे .शहरातील नववर्ष स्वागत समिती राष्ट्रीय विकास मंडळाने मराठी नववर्षाचे स्वागत करण्यासाठी गंगाघाटावर महारांगोळी काढण्यात आली आहे. संत त्यांचे विचार त्यांचे कार्य आणि शिकवण यावर आधारित असून.\nया रांगोळीमध्ये सर्वात मध्यभागी विठ्ठलाची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. ही रांगोळी पाहण्या करिता नाशिककर गर्दी करत आहेत.\n135 महिला व पुरुषांच्या मदतीने सुमारे 5000 रंग व 3000 किलो रांगोळी वापरण्यात आली आहे.रांगोळीच्या केंद्रस्थानी विठ्ठलाचे रुप असुन त्यानंतरच्या वर्तुळात चंद्रभागेचे पाणी,दिंडी रेखाटली आहे.विठ्ठलाच्या भोवती पितांबराचा पिवळा रंग, तुळशीमाळ, चंदन, कुंकू, बुक्का असे प्रतीक रूप आहे.\nहिंदू नव वर्षाचे भविष्यफल तुमच्या राशीनुसार\nगुढीपाडवा : चैतन्याचा उत्सव\nयावर अधिक वाचा :\nस्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...\nया जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...\nइम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख\nपाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...\nलिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...\nमराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...\nतुमच्या 'चांदणी'ला भेट द्या खराखुरा चंद्र; लिलाव लवकरच\nअनेक प्रियकर हे आपल्या प्रेयसीला चंद्र तारे आणून देण्याबाबत बोलत असतात. अशांसाठी एक ...\nवेबदुनिया #LocWorld38 सिऍटलचा भागीदार बनेल\nवेबदुनिया #LocWorld38 सिऍटलचा भागीदार बनेल. 17 ते 19 ऑक्टोबर, 2018 रोजी होणार्‍या या ...\n#MeToo चा परिणाम, आता नो ऑब्जेक्शन पत्रक लिहून घेणार\nआता #MeToo चळवळीला मिळालेलं गंभीर वळण पाहता बलात्काराचं दृश्य असो किंवा मग छेडछाडीचं; ...\nस्‍वयंघोषित बाबा रामपालसह १५ जणांना जन्मठेपेची शिक्षा\nहरियाणातील सतलोक आश्रमातील हत्‍याकांडप्रकरणी स्‍वयंघोषित बाबा रामपालसह १५ जणांना ...\nआत्मा बोलवत आहे असे सांगत मुलाची आत्महत्या\nनागपूरमध्ये सौरभ नागपूरकर १९ वर्षीय इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याने राहत्या घरात गळफास ...\n#MeToo चा परिणाम, आता नो ऑब्जेक्शन पत्रक लिहून घेणार\nआता #MeToo चळवळीला मिळालेलं गंभीर वळण पाहता बलात्काराचं दृश्य असो किंवा मग छेडछाडीचं; ...\nस्‍वयंघोषित बाबा रामपालसह १५ जणांना जन्मठेपेची शिक्षा\nहरियाणातील सतलोक आश्रमातील हत्‍याकांडप्रकरणी स्‍वयंघोषित बाबा रामपालसह १५ जणांना ...\nआत्मा बोलवत आहे असे सांगत मुलाची आत्महत्या\nनागपूरमध्ये सौरभ नागपूरकर १९ वर्षीय इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याने राहत्या घरात गळफास ...\n100 रुपयांच्या नवीन नोटांचा लिलाव सुरू\nभारतीय रिझर्व्ह बँककडून ग्राहकांसाठी 100 रुपयांची नवीन नोट जारी करण्यात आली आहे. या 100 ...\nतर काय चंद्रात दिसले होते शिरडीचे साईबाबा\nसरकारद्वारे सुरु असलेल्या प्रयत्नांनंतर देखील लोकं सोशल मीडियावर फर्जी पोस्ट पाठवणे ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/tracker?page=10", "date_download": "2018-10-16T21:07:33Z", "digest": "sha1:ROREYV5YJ44VEHDRGPZE3ENNTGJIVZXZ", "length": 5757, "nlines": 63, "source_domain": "mr.upakram.org", "title": "नवे लेखन | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nलेख शेअर बाजाराची प्राथमिक माहिती सदानंद् ठाकूर 3 6 वर्षे 16 आठवडे आधी\nचर्चेचा प्रस्ताव सत्यमेव जयते, घरगुती हिंसा आणि उपक्रम धूमकेतू 47 6 वर्षे 16 आठवडे आधी\nचर्चेचा प्रस्ताव प्लॅस्टिकच्या पिशव्यांवर बंदी खबरदार 25 6 वर्षे 17 आठवडे आधी\nचर्चेचा प्रस्ताव हिंदीविरोधी वादाचे व्यंगचित्र खबरदार 6 6 वर्षे 17 आठवडे आधी\nचर्चेचा प्रस्ताव एक क्रियापद, अनेक अर्थच्छटा प्रियाली 18 6 वर्षे 17 आठवडे आधी\nचर्चेचा प्रस्ताव तुम्ही बेल वाजवली का वसंत सुधाकर लिमये 18 6 वर्षे 17 आठवडे आधी\nचर्चेचा प्रस्ताव ...[तर औषधाच्या किंमती निम्म्याने कमी होतील प्रकाश घाटपांडे 25 6 वर्षे 17 आठवडे आधी\nचर्चेचा प्रस्ताव सत्यमेव जयते आणि प्रश्न डॉक्टरांचे धूमकेतू 53 6 वर्षे 17 आठवडे आधी\nचर्चेचा प्रस्ताव रोगापेक्षा इलाज भयंकर नितिन थत्ते 17 6 वर्षे 17 आठवडे आधी\nचर्चेचा प्रस्ताव पंतप्रधानपदासाठी विरोधीपक्षाचा उमेदवार खबरदार 18 6 वर्षे 17 आठवडे आधी\nचर्चेचा प्रस्ताव फरार सुदाम मुंडे : रू-४०,००० बक्षीस धक्का 24 6 वर्षे 17 आठवडे आधी\nलेख गोत्र आणि विवाह संबंध चंद्रशेखर 34 6 वर्षे 18 आठवडे आधी\nलेख जागतिक पर्यावरण दिवस आनंद घारे 4 6 वर्षे 18 आठवडे आधी\nलेख सिंधू संस्कृतीच्या र्‍हासामागचे कोडे चंद्रशेखर 33 6 वर्षे 18 आठवडे आधी\nचर्चेचा प्रस्ताव मनोरंजन, प्रसारमाध्यमे .... अभंग देशपांडे. 2 6 वर्षे 18 आठवडे आधी\nलेख गज़वा-ए-हिन्द हादिथ अरविंद कोल्हटकर 4 6 वर्षे 18 आठवडे आधी\nलेख प्रश्न मनाचे प्रकाश घाटपांडे 8 6 वर्षे 18 आठवडे आधी\nलेख कोल्ड फ्युजन प्रभाकर नानावटी 2 6 वर्षे 18 आठवडे आधी\nचर्चेचा प्रस्ताव निर्मल बाबा आणि प्रसार माध्यमे खबरदार 10 6 वर्षे 18 आठवडे आधी\nलेख ग्रामदैवत प्रियाली 28 6 वर्षे 18 आठवडे आधी\nचर्चेचा प्रस्ताव हफीज सईदसाठी ५६ करोड खबरदार 9 6 वर्षे 19 आठवडे आधी\nचर्चेचा प्रस्ताव भारतरत्नाचे दावेदार खबरदार 2 6 वर्षे 19 आठवडे आधी\nचर्चेचा प्रस्ताव सार्वजनिक संवादाची पातळी खालावली आहे का खबरदार 28 6 वर्षे 19 आठवडे आधी\nचर्चेचा प्रस्ताव भारतीय अभियंत्यांचे सर्वेक्षण कोब्या 30 6 वर्षे 19 आठवडे आधी\nचर्चेचा प्रस्ताव देशद्रोह नक्की कशास म्हणावे सुनील 16 6 वर्षे 19 आठवडे आधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://sadha-sopa.com/node/109", "date_download": "2018-10-16T20:42:50Z", "digest": "sha1:CPQOPX5ILMZ2KU2T2GQQECYJLZ67CCLA", "length": 4753, "nlines": 77, "source_domain": "sadha-sopa.com", "title": "मालकीहक्क | साधं... सोपं...", "raw_content": "\nसाधं सोपं आयुष्य... साधं सोपं जगण्यासाठी...\nआजही शांत झोपले होते\nमिटल्या डोळ्यांनी चाखत होते\nआणि आजही तू आलास\nमालकीहक्कानं मला गदागद हलवून\nतुझ्या पदरात पाडून घेतलीस...\nतसाच पाठ फिरवून निजुन गेलास\nमग मी गोळा करत बसले\nएक एक तुकडा बोचत होता जीवापाड\nपण हुंदकाही देता येत नव्हता\nतुला परत जाग आली तर....\nSelect ratingGive मालकीहक्क 1/10Give मालकीहक्क 2/10Give मालकीहक्क 3/10Give मालकीहक्क 4/10Give मालकीहक्क 5/10Give मालकीहक्क 6/10Give मालकीहक्क 7/10Give मालकीहक्क 8/10Give मालकीहक्क 9/10Give मालकीहक्क 10/10\n‹ मागच्या पानावरून पुढे सुरु अनुक्रमणिका मी जसा आहे, तसा आहे ›\nया सारख्या इतर कविता\nआजही पोहे सॉलिड टेस्टी झाले होते\nसीने मे जलन - भावानुवाद\nआले किती गेले किती\nया साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy-paste करून इतरांना ईमेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाही याची जाणीव असू द्या.\nतुमचा ईमेल पत्ता द्या\nनवे लेखन प्रकाशित झाले की गूगल फीडबर्नर च्या कृपेने आपोआप आपल्या ईमेलवर येईल\nखरं तर माझ्याविषयी काहीही माहिती जाणून घ्यायची इच्छा तुम्हाला व्हावी असं या माहितीत काहीही नाही तरीही आपण इथे, या पानावर, आलाच आहात तर आपल्याला पिडण्याचं थोडं स्वातंत्र्य मी घेतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/node/6394", "date_download": "2018-10-16T21:26:04Z", "digest": "sha1:N626BMBFZ7JGOSV5DT6W5I2QMIECSRX3", "length": 9654, "nlines": 142, "source_domain": "aisiakshare.com", "title": " निवडुंग तरारे इथला | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nIn Flanders Fields ही एक प्रसिद्ध युद्धकविता.\nपहिल्या महायुद्धाच्या दरम्यान डॉक्टर, सैनिक व कवी असलेल्या जॉन मॅक-क्रे यांनी बेल्जीयम मधल्या Ypres इथल्या युद्धात मरण पावलेल्या आपल्या मित्राच्या स्मरणार्थ लिहिलेली. लढता लढता संपलेल्या अनाम सैनिकांचं हे मनोगत.\nयुद्ध अमानुष असतं, निरर्थक असतं हे सर्व जरी खरं असलं तरी आजही ते एक सतत भेडसावणारं अटळ वास्तव आहे. म्हणूनच ही कविता आजही क्षणभर मनाला चटका लावून जाते.\nही मूळ कविता व तिच्या भावानुवादाचा मी केलेला प्रयत्न:\nफैरींच्या आवाजात.....या अनाम धारातीर्थी\nसमरात संपण्याआधी....या अनाम धारातीर्थी\nदेण्यास अम्हाला मुक्ती ...या अनाम धारातीर्थी\nफक्त निवडुंगातून दिसणारी नकारात्मकता पॉपीज् मधून मूळ कवीला सुचवायची नसावी असं वाटतं.\nभावानुवाद उत्कृष्ट. शब्द नेमके; कविताही नेमकी.\n- श्री टॅनोबा चौदावे\nसगळे समाजवादी अपराधी नसतील, पण प्रत्येक अपराध्याच्या मनात थोडासा समाजवाद असतोच.\nमूळ कवितेतले भाव उत्तमपणे उतरले आहेत. चांगला भावानुवाद.\nहेमा मालिनी (जन्म : १६ ऑक्टोबर १९४८)\nजन्मदिवस : कोशकार नोह वेबस्टर (१७५८), लेखक ऑस्कर वाइल्ड (१८५४), नाटककार यूजीन ओनील (१८८८), समाजसुधारक अनंत हरी गद्रे (१८९०), छायाचित्रकार पॉल स्ट्रॅन्ड (१८९०), हिंदी साहित्यिक, संसदपटू सेठ गोविंददास (१८९६), कवी सोपानदेव चौधरी (१९०७), तत्त्वज्ञ लुई अल्थ्यूसर (१९१८), नोबेलविजेता लेखक ग्युंटर ग्रास (१९२७), तबलावादक पं. लच्छू महाराज (१९४४), ग्रेटफुल डेड गिटारिस्ट बॉब वेअर (१९४७), नर्तकी व अभिनेत्री हेमामालिनी (१९४८)\nमृत्युदिवस : चित्रकार ल्यूकास क्रॅनाक थोरला (१५५३), तत्त्वज्ञ गास्ताँ बाशलार (१९६२), कर्नाटक शैलीतील गायक चेंबई (१९७४), कादंबरीकार ना. सं. इनामदार (२००२), विचारवंत, लेखक गो. पु. देशपांडे (२०१३)\n१५/१६ ऑक्टोबर : एडा लव्हलेस दिन (विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित क्षेत्रांत कार्यरत महिलांच्या सन्मानार्थ)\nवर्धापनदिन : वॉल्ट डिजनी कंपनी (१९२३)\n१७९३ : फ्रेंच राज्यक्रांती - फ्रान्सची सम्राज्ञी मारी आंत्वानेतला गिलोटिनद्वारे देहदंड.\n१९०५ : लॉर्ड कर्झनने बंगालच्या फाळणीचा हुकुम दिला.\n१९५१ : पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान लियाकत अली खान यांची रावळपिंडीत हत्या.\n१९७५ : देवीरोगाचा नैसर्गिक संसर्ग झाल्याचा जगातला अखेरचा दाखला (बांगलादेश).\n१९८६ : राईनहोल्ड मेसनर ८००० मीटरहून अधिक उंचीची जगातली सर्व (१४) शिखरे सर करणारे पहिले गिर्यारोहक ठरले.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://mahaenews.com/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B9%E0%A4%9C%E0%A4%BE/", "date_download": "2018-10-16T22:01:58Z", "digest": "sha1:GDFUBWLRS4OLWRHACPPR5GDO7NXQKCZN", "length": 12886, "nlines": 124, "source_domain": "mahaenews.com", "title": "पालिकेच्या शाळांमधील हजार विद्यार्थिनींमध्ये हिमोग्लोबिनची कमतरता | PCMC NEWS", "raw_content": "\nमहापालिका अधिकारी, कर्मचा-यांची दिवाळी गोड; बोनस व सानुग्रह अनुदान मिळणार\nमहिला नगरसेविकेशी उध्दट बोलणा-या उद्यान अधिक्षकांची केली कानउघडणी\nवल्लभनगरमध्ये चालक-वाहकांसाठी ‘ग्रंथालय आपल्या दारी’\n‘महागाई वाढली’ असे वाटत नाही – सोमाभाई मोदी\nपाणी प्रश्नावर नगरसेवक हंडा-कळशीसह सभागृहात\nभाजपाने धनगर समाजाला फसविले, सरकार वेळकाढू पणा करतेय\nअाता पुण्यातले वकील म्हणतायेत #FeeToo\nती प्रसुतिकरिता आली अन लिफ्टमध्ये अडकली\nदेशात जास्तकाळ भाजप सत्तेवर राहिल्यास भविष्यात बोलण्यावर बंदी – हर्दिक पटेल\nचिंचवडमध्ये रविवारी ‘डॉग शो’चे आयोजन\nHome breaking-news पालिकेच्या शाळांमधील हजार विद्यार्थिनींमध्ये हिमोग्लोबिनची कमतरता\nपालिकेच्या शाळांमधील हजार विद्यार्थिनींमध्ये हिमोग्लोबिनची कमतरता\nतर साडेतीन हजार विद्यार्थिनींना दंतचिकित्सेची गरज: पालिकेकडून 23 हजार विद्यार्थिनींची तपासणी\nपुणे – कोणाचे दात खराब आहेत, तर कोणाला डोळ्यांना दिसत नाही तर कोणाच्या शरिरात हिमोग्लोबीनची कमतरता आहे. पालिकेने जानेवारी ते मार्च 2018 या कालावधीत पालिकेच्या 23 हजार विद्यार्थिंनींची आरोग्य तपासणी केली असून त्यातून एक हजार विद्यार्थिनींमध्ये रक्‍ताची कमतरता असल्याचे दिसून आले आहे.\nपालिकेकडून जानेवारी ते मार्च महिन्यात या विद्यार्थिनींची तपासणी करण्यात आली. याही शैक्षणिक वर्षात ही तपासणी केली जाईल. ज्या विद्यार्थिनींना चिकित्सेची गरज आहे त्यांना आम्ही डॉक्‍टरांकडे जाऊन तपासणी करुन घेण्याचे आवाहन केले आहे.\nडॉ.अंजली साबणे, सहायक आरोग्य अधिकारी\nपुणे महापालिका आरोग्य विभाग\nपालिकेच्या आरोग्य विभागातर्फे पालिकेच्या 76 केंद्रांवरील 307 शाळांमधील 23 हजार 336 विद्यार्थिनींची आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये विद्यार्थिनीचे हिमोग्लोबिन तसेच दात व डोळे तपाण्यात आले. त्यानंतर ज्या विद्यार्थिंनींना काही लक्षणे आढळली त्याप्रमाणे त्यांना तशी माहिती देण्यात आली. यंदाच्या शैक्षणिक वर्षातही अशा प्रकारची तपासणी आरोग्य विभागाकडून केली जाणार असल्याचे सहायक आरोग्य अधिकारी डॉ.अंजली साबणे यांनी सांगितले.\nशहरातील वानवडी, बिबवेवाडी, येरवडा, कर्वेनगर, भवानी पेठ, औंध, नगर रस्ता, घोले रस्ता, टिळक रस्ता, विश्रामबागवाडा आदी पालिकेच्या सर्व ठिकाणी असणाऱ्या शाळांमधील विद्यार्थिनींची ही तपासणी करण्यात आली. या तपासणी अहवालानुसार 3 हजार 519 विद्यार्थिनींना दंतचिकित्सेची गरज आहे. तर नेत्रतपासणीची गरज 1 हजार 178 विद्यार्थिनींना आहे. त्याचबरोबर हिमोग्लोबिनची कमतरता असणाऱ्या विद्यार्थिंनीमध्ये 1 हजार 2 विद्यार्थिंनींचा समावेश आहे. यामध्ये सर्वाधिक हिमोग्लोबिनची कमतरता असणाऱ्या विद्यार्थिनी या टिळक रस्ता परिसरातील आहेत. तर त्यापाठोपाठ विश्रामबाग वाडा परिसर व येरवडा परिसरातील विद्यार्थिंनीचा समावेश आहे. येरवडा भागातील 738 विद्यार्थिनींना दंतचिकित्सेची गरज आहे. तर नगर रस्त्यावरील 561 विद्यार्थिनींना दंतचिकित्सेची गरज आहे. कर्वेनगर परिसरात रहाणाऱ्या विद्यार्थिनींना डोळ्याचा त्रास असून 227 विद्यार्थिनींना नेत्रचिकित्सेची गरज आहे.\nकेवळ 30 टक्‍के रुग्णालय परवान्यांचे नुतनीकरणे\nगौरी लंकेशच्या मारेकऱ्याने सुपारी घेतल्याची दिली कबुली\nमहापालिका अधिकारी, कर्मचा-यांची दिवाळी गोड; बोनस व सानुग्रह अनुदान मिळणार\nमहिला नगरसेविकेशी उध्दट बोलणा-या उद्यान अधिक्षकांची केली कानउघडणी\nवल्लभनगरमध्ये चालक-वाहकांसाठी ‘ग्रंथालय आपल्या दारी’\nमहापालिका अधिकारी, कर्मचा-यांची दिवाळी गोड; बोनस व सानुग्रह अनुदान मिळणार\nमहिला नगरसेविकेशी उध्दट बोलणा-या उद्यान अधिक्षकांची केली कानउघडणी\nवल्लभनगरमध्ये चालक-वाहकांसाठी ‘ग्रंथालय आपल्या दारी’\n‘महागाई वाढली’ असे वाटत नाही – सोमाभाई मोदी\nपाणी प्रश्नावर नगरसेवक हंडा-कळशीसह सभागृहात\nहोंडाने आणली ‘आम आदमी’ची शानदार बाइक\nपंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारविरोधात विरोधक राष्ट्रपतींकडे\nआता, दररोज बदलणार पेट्रोल-डिझेलच्या किंमती\n…तर पिंपरी चिंचवडमधल्या सोसायटींची नोंदणी रद्द होणार\nनागरिकहो….’आधार’नं लिंक नसलेली बँक खाती बंद होणार\nmahaenews.com हे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nमुख्य कार्यालय : डी.एस.एस. मीडिया प्रा. लि.\nपत्ता : विश्वकर्मा बिल्डींग, जे. के. सावंत मार्ग, दादर, मुंबई, २८.\nपुणे विभागीय कार्यालय : गोल मार्केट, वायसीएम हॉस्पिटलसमोर, संत तुकारामनगर, पिंपरी.\nउस्मानाबाद विभागीय कार्यालय : तांबरी, कलेक्टर निवासस्थानाच्या पाठीमागे, उस्मानाबाद.\nसोलापूर विभागीय कार्यालय: होडगी रोड, चेतन फौंड्रीसमोर, सोलापूर.\nकोल्हापूर विभागीय कार्यालय: जय गणेश बिल्डींग, सायबर चौक, विद्यापीठ रोड, कोल्हापूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/vidarbha/sex-racket-explosion-hotel-gangakashi-145683", "date_download": "2018-10-16T21:02:54Z", "digest": "sha1:QU7BZQPO4AKU67IPG562YRN6RLF5ORSH", "length": 12852, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "The Sex Racket explosion in Hotel Gangakashi हॉटेल गंगाकाशीमधील \"सेक्‍स रॅकेट'चा भंडाफोड | eSakal", "raw_content": "\nहॉटेल गंगाकाशीमधील \"सेक्‍स रॅकेट'चा भंडाफोड\nमंगळवार, 25 सप्टेंबर 2018\nहॉटेल गंगाकाशीमधील \"सेक्‍स रॅकेट'चा भंडाफोड\nनागपूर : हॉटेल गंगाकाशीमधील हायप्रोफाइल सेक्‍स रॅकेटवर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने सोमवारी छापा टाकून रशियन तरुणीसह दलालाला ताब्यात घेतले. शहरात देहव्यापार जोर धरत असून, विदेशी तरुणींची उपराजधानीत मागणी असल्याबाबत \"सकाळ'ने वृत्तमालिकेतून प्रकाश टाकला होता. त्यानंतर छाप्यांचे प्रमाण वाढले आहे.\nहॉटेल गंगाकाशीमधील \"सेक्‍स रॅकेट'चा भंडाफोड\nनागपूर : हॉटेल गंगाकाशीमधील हायप्रोफाइल सेक्‍स रॅकेटवर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने सोमवारी छापा टाकून रशियन तरुणीसह दलालाला ताब्यात घेतले. शहरात देहव्यापार जोर धरत असून, विदेशी तरुणींची उपराजधानीत मागणी असल्याबाबत \"सकाळ'ने वृत्तमालिकेतून प्रकाश टाकला होता. त्यानंतर छाप्यांचे प्रमाण वाढले आहे.\nउपराजधानीतील सेक्‍स रॅकेटमागे पोलिस आणि एसएसबीचे असलेले \"अर्थपूर्ण' संबंध उघडकीस येत असल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. यामुळे जागे झालेल्या एसएसबीने तीन दिवसांत एम्प्रेस मॉल आणि हॉटेल गंगाकाशी येथे कारवाई केली. चार दिवसांपूर्वी अजनी चौकातील हॉटेल केपीएन येथे दोन रशियन तरुणी देहव्यापार करताना आढळल्या होत्या. सोमवारी रशियन तरुणीला ताब्यात घेतले.\nसामाजिक सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांनी देहव्यापार सुरू असल्याच्या माहितीच्या आधारे छापा टाकला असता तरुणी दलालासह खोलीत ग्राहकाची वाट पाहत बसली असल्याचे दिसले. त्यांच्या चौकशीतून बरीच माहिती पुढे आली आहे. उल्लेखनीय म्हणजे या दलालाने हॉटेलमधील खोली ऑनलाइन बुक केली होती. ग्राहकाशी व्हॉट्‌सऍपद्वारे पैशाचा व्यवहार करीत तरुणीचा फोटो दाखवला. सामाजिक सुरक्षा विभागाचे अधिकारी घटनास्थळी आल्याने त्याचा भंडाफोड झाला.\nहॉटेलमधील सेक्‍स रॅकेटवरील छापा टाकण्याची ही तिसरी आणि सामाजिक सुरक्षा विभागाची दुसरी कारवाई आहे. याआधी विभागाच्या अधिकाऱ्यांनी एम्प्रेस मॉलमधील एका सलूनवर छापा टाकून चार मुलींना ताब्यात घेतले होते. वृत्त लिहीपर्यंत गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती.\nपुणे - नागरिकांच्या प्रश्‍नांना काय उत्तर द्यायचे, नागरिकांच्या घरांतून आणि आमच्या तोंडचे पाणी पळाले आहे... सणासुदीला पाणीटंचाई निर्माण झाली......\nबाललैंगिक अत्याचारांत घट व्हावी - बापट\nपुणे - पुणे शहरासह ग्रामीण भागात बाललैंगिक अत्याचाराचे गुन्हे घडत आहेत. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य कारवाई होणे अपेक्षित आहे. तसेच बाल...\nपाणीकपात करू दिली जाणार नाही - सौरभ राव\nपुणे - शहराची वाढती लोकसंख्या आणि पाण्याची गरज लक्षात घेऊन जलसंपदा विभागाकडे पाण्याचा कोटा वाढवून घेण्यात येईल. पाणीकपात करू दिली जाणार नाही,...\nमहिला कार्यकर्तीचा आत्महत्येचा प्रयत्न ; शबरीमला मंदिर परिसरात तणाव\nतिरुअनंतपुरम : शबरीमला मंदिर सर्व महिलांसाठी खुले करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालापासून केरळमधील वातावरण तापले आहे. मासिक पूजाविधीसाठी...\nबांधकाम व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा दाखल\nपुणे - बांधकाम विकसन करारातील अटी व शर्थीचा भंग आणि आर्थिक फसवणूकप्रकरणी एका बांधकाम व्यावसायिकाविरुद्ध कोंढवा पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/2685?page=12", "date_download": "2018-10-16T20:50:11Z", "digest": "sha1:CRVSLZDQSROAJU5ZR2DBCR24XIJL2S57", "length": 21608, "nlines": 258, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मी वाचलेले पुस्तक | Page 13 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मी वाचलेले पुस्तक\nइथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.\nदादा कोंडके चं \"एकटा जीव\" कुणी वाचलं असेल तर सांगा\n<<<<<दादा कोंडके चं \"एकटा जीव\" कुणी वाचलं असेल तर सांगा>>>>>..........\nमी वाचलयं ते पुस्तक. अगदी खिळवुन ठेवणारं पुस्तक आहे. आपल्याला वाटत कि एवढा विनोदी,आनंदि, अष्ट्पैलु अभिनेता नेहमी माणसांच्या गराड्यात असेल,\nपण वस्तुस्थीती तशी नाहिये. तो माणुस किती एकाकी होता, हे पुस्तक वाचल्यावर समजत. एकटा जीव मधले वाक्ये......\n\"हे इश्वरा, जर पुणर्जन्म असेल तर पुढच्या जन्मी मला ऐश्वर्य, किर्ती, सन्मान यापैकि काही नाही दिलं तरी चालेल पण माझी म्हणता येतील अशी चार माणसं तरी मला दे\"\nकी हे शब्दरत्नाचे सागर की हे मुक्तांचे मुक्त सरोवर \nमी \"नाच गं घुमा\" आणि \"भोगले जे दु:ख त्याला\" वाचले. लेखिका अनुक्रमे माधवी देसाई व आशा अपराद आहेत.\nएकदा तरी अवश्य वाचावे.\n>>दादा कोंडके चं \"एकटा जीव\" कुणी वाचलं असेल तर सांगा>> वाचलं आहे हे पुस्तक. चांगलं आहे. जरुर वाचा.\n'प्रुथ्वीवर माणूस उपराच' कोणी वाचलय का\nसुरभी- वाचलंय. तसं एकदा(च) वाचायला ठीक आहे.पटेलच असं नाही.\nबहुधा आर्काइव्ज मध्ये चर्चा होती त्यावर.\n'आंधळ्याच्या गायी' चांगलेच पुस्तक आहे >> चांगले आहे पण कथा वाचुन झाल्यावर फा$$$$$$$$र उदास वाटते.\nअगदि उदास फील येउन जातो पुस्तक वाचल्यावर\n\"माचीवरला बुधा\" काल परत वाचलं. पुस्तक अतिशय सुंदर आहे. कितीही वेळा वाचलं तरी परत परत वाचावसं वाटतं. पावसाळ्याच्या दिवसात तर जास्तच\n'नॉट विदाऊट माय डॉटर' वरचं पुस्तक पिक्चरपेक्षा कित्तीतरी पटीने चांगलंय. पुस्तक वाचून त्यावरचा पिक्चर बघण्याची उत्सुकता वाटते पण न बघितलेलाच चांगला.\nतसच उदास मला कविता महाजनांच 'भिन्न' वाचून वाटलं .\nएच आय वी पॉजिटीव्ह/संसर्ग झालेली नायिका अन अजून त्याच संदर्भात काम करणार्‍यांची सगळी मनस्थिती लेखिकेने खूप चांगल्या रितीने दाखवली आहे. त्यातले काही काही पॅरा तर अगदी अंगावर येतात . मला आवडलं हे पुस्तक.\nलेनिना , प्रतिक्षा कमल , रचिता बर्वे ह्यांची ओळख होत जाते जसं जसं आपण ते पुस्तक वाचत जातो तसं तसं ...\nहम ना समझे थे बात इतनी सी ... ख्वाब शिशे के दुनिया पत्थर की....\nसध्या श्रीमान योगी वाचतो आहे....\nमी पण आणलंय 'एकटा जीव...' आता वाचायला मजा येईल. आजच सुरू करते.\nमी ग्रंथालयात चौकशी केली, तर त्यांनी सांगितलं की दादा कोंडकेंचं आत्मचरित्र म्हणजे 'सोंगाड्या' 'एकटा जीव...' त्यांच्याकडे नाही म्हणून की काय कोण जाणे\nकोणी दोन्ही पुस्तकं वाचली आहेत का\nसोंगाड्या वाचलेले नाही.. पण एकटा जीव वाच्ले आहे.. आणि तेच त्यांचे आत्मचरित्र आहे... अस प्रस्तावनेत तरी लीहीले आहे..\nपुस्तक मस्त आहे पण\nमी एव्हढ्यात राम नगरी वाचले राम नगरकरांचे मस्त आहे\n'सोंगाड्या' आणि 'एकटा जीव' ही दोन्ही दादा कोंडके यांची आत्मचरित्रं आहेत. ही दोन्ही पुस्तकं इतरांनीच लिहिली आहेत. यावरून त्या दोन्ही 'शब्दांकनकारांमध्ये' वादही झाला होता. या दोन्ही पुस्तकांतील अनेक घटना कपोलकल्पित आहेत. विशेषत: आशा भोसले, लता मंगेशकर, भालजी पेढारकर यांचाबद्दल लिहिलेला तपशील तद्दन खोटा आहे, हे वाचतानाही लक्षात येतं.\nया खोटेपणावर 'एका सोंगाड्याची बतावणी' हे पुस्तक श्री. इसाक मुजावर यांनी लिहिलं आहे.\n'नॉट विदाऊट माय डॉटर' वरचं पुस्तक पिक्चरपेक्षा कित्तीतरी पटीने चांगलंय. >>> मला तो पिक्चर ही आवडला होता, म्हणजे पुस्तक आणखी चांगले असणार. तेवढा 'शक्ती द पॉवर' हे पुस्तक किंवा ओरिजिनल पिक्चर बघितल्यावर लगेच पाहू नका\nएकटा जीव वाचले आहे, ते खुद्द दादा कोंडके यांनी लिहिलेले नाही. लेखिकेशी दादा कोंडके यांनी गप्पा मारल्या आहेत, त्या लेखिकेने शब्दबद्ध केल्या आहेत.\nदादा कोंडके काहीसे विकृतच होते. दुसर्‍यांचे चारित्र्यहनन करण्यात एकदम निष्णात. काय वाटेल ते सांगितले आहे त्यानी त्यांच्या शब्दांकन काराना. रत्नमाला, उषा चव्हाण, जयवन्त कुलकर्णी, लता, आशा, अशोक सराफ, वसन्त सबनीस, निळू फुले, राम नगरकर, व्ही. शांताराम ,बालपणातील दुकान मालक, विजय कोंडके, त्यांचा भाऊ यांचे चारित्र्यहनन तर मला आता पटकन आठवतेय. अजून तर फार चिखलफेक आहे. मनुष्यस्वभावाचा विचित्र नमुना म्हणून त्यांची पुस्तके वाचायला हरकत नाही\n'इश्काचा जहरी प्याला' वाचले.\nमीनाकुमारी आणि कमाल अमरोहींवर आहे. चांगले आहे. पुस्तकात दोघांच्या नातेसंबंधाचे खरे चित्रण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. कुठेही लिखाणाला gossiping चे स्वरुप येत नाही. अशा legends बद्दल सामान्य माणसाला नेहेमीच वाचायची उत्सुकता असते नी मसालेदार गोष्टींच जास्त समोर येतात. हे पुस्तक वाचताना मात्र अशा गोष्टींना महत्त्व न देता लेखिकेने तटस्थपणे लिहिल्याचे जाणवते.\nइथे प्रत्येक फ्लॅटचे दार बंद नी प्रत्येक जण घरात बसून आहे,\nशेजार्‍याची बेल वाजल्यावर मात्र आयहोल मधून पाहण्याचा छंद आहे\nदळवींचं \"सारे प्रवासी घडीचे\" वाचलय का कुणी अतिशय उदास आणि अतिशय विनोदी यांचं अफलातून मिश्रण यात आहे.\nशास्त्रींच्या कृपेनी हेच पुस्तक वाचते आहे. शेवटच्या प्रकरणावर आहे. मग लिहीते.\nपर्वा टाकलेले पोस्ट इथे परत संदर्भासाठी...\nमनोविकासने भारतीय लेखिका अशी मालिका केली आहे. इतर भारतीय भाषांमधील लेखिकांच्या कथांचा मराठी मधे अनुवाद असे स्वरूप आहे या मालिकेचे. अनुवादक वेगवेगळे आहेत. संपादन कविता महाजनांचे आहे. कन्नड, मल्याळी आणि अजून एक भाषा असे तीन आत्ता पुण्यातल्या पाथफायंडर मधे उपलब्ध आहेत.\nत्यातलं मल्याळी मी घेतलंय. त्याचे तपशील खाली देतेय.\nलेखन अप्रतिम आहे. थरकाप होतो वाचताना इतकं 'प्रामाणिक' आहे. भाषांतरही खूप सहज आहे. दुसर्‍या भाषेतलं हे आहे असं न वाटावं इतपत सहज. संग्रही ठेवण्यासारखं पुस्तक आहे.\nलेखिका - मानसी (मल्याळी)\nमराठी अनुवाद - प्रफुल्ल शिलेदार\nसंपादन - कविता महाजन\nहलके घ्या, जड घ्या\nदिवे घ्या, अंधार घ्या\nया वरच्या पुस्तकाबरोबरच इतर काही पुस्तकं घेतलीयेत.\nपिकासो - माधुरी पुरंदरे.\nगंगाजल (कथा) - इरावती कर्वे\nवाचून झालं की अजून सांगेनच.\nहलके घ्या, जड घ्या\nदिवे घ्या, अंधार घ्या\nसध्या शोभा बोंद्रेंचे मस्त कलंदर वाचत आहे. छान व्यक्तीचित्रण केली आहेत त्यांनी.\nआजच व्यंकटेश माडगूळकरांचं 'करूणाष्टक' वाचून संपवलं. खूपच आवडलं.\nपुस्तक हातातून खाली ठेववंत नाही. प्रत्येकाने जरूर वाचावं असं कोणत्याही वयोगटाला भावेल असं.\nमाझ्या शब्दात मला पुस्तकाबद्दल फार नाही सांगता येणार कारण वाचून मी अक्षरश: मूक नि:शब्द झालेय.\nही एक कुटुंबकहाणी आणि त्यात असणारी एकूण आठ माणसं यांच्या आयुष्यात घडलेल्या घटना आणि त्या सर्वांची साक्षिदार आई. या सर्व व्यक्तीरूपी समस्या म्हणजे जणू ८ कोडीच; (म्हणून पुस्तकाचं नाव करूणाष्टक) ती तिने जवळून पाहीली आणि आपल्या परिने सोडवण्याचा प्रयत्न सुद्धा केला.\nपुस्तकाचा शेवट मनाला रूखरूख तर लावून जातोच, पण डोळ्यातून पाणी ही काढतो.\nकविता महाजनांची 'ब्र' वाचली. छान आहे.\nविठुचा गजर, हरिनामाचा झेंडा रोविला....\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.rasik.com/cgi_bin/display_book.cgi?bookId=b88126&lang=marathi", "date_download": "2018-10-16T21:45:55Z", "digest": "sha1:VGSW2A3GSQP2XK2FF47N6HCODPO7MUY7", "length": 16516, "nlines": 73, "source_domain": "www.rasik.com", "title": "मराठी पुस्तक गंगाधर बाळकृष्ण सरदार, marathi book gaMgAdhara bALakHRIShNa saradAra gangAdhara bALakriShNa saradAra", "raw_content": "\nAuthor: डॉ. हे. वि. इनामदार\nPublisher: राज्य मराठी विकास संस्था\nगं. बा. सरदारांच्या कार्यकर्तृत्वाचा वेधक आलेख\n‘अर्वाचीन महाराष्ट्राची जडणघडण’ या पुस्तकमालेद्वारा ज्या व्यक्तींचा महाराष्ट्रातील सांस्कृतिक, सामाजिक, वैचारिक क्षेत्रांवर ठसा उमटला आहे, अशा व्यक्तींच्या कार्याचा परिचय करून देण्याचे उद्दिष्ट राज्य मराठी विकास संस्थेने आपणापुढे ठेवले आहे. व्यक्तींप्रमाणेच प्रभावी संस्था व विचारप्रवाह यांचीही ओळख या मालिकेद्वारे होत आहे.\nसमाजसन्मुख विचारवंतांमध्ये, संतवाङ्मयाच्या अभ्यासकांमध्ये ज्यांचं नाव वारंवार घेतलं जातं, त्या गंगाधर बाळकृष्ण सरदारांचा परिचय हे. वि. इनामदार यांनी ‘ग. बा. सरदार - व्यक्ती आणि कार्य’ या पुस्तकातून करून दिला आहे. हे. वि. इनामदारांनी गं. बा. सरदारांना फार जवळून पाहिलं, त्यांच्या सौजन्याचा, विशाल अंत:करणाचा, साक्षेपाचा आणि व्यासंगाचा अनुभव घेतला. सरदारांजवळील वैचारिक सचोटी आणि शैक्षणिक मूल्यांविषयीची तळमळ या लक्षणीय गुणांचा प्रत्यय लेखकाने घेतला. सरदारांविषयी आदरभाव असूनही, योग्य त्या स्पष्टतेने, पण सौम्य, मृदू भाषेत लेखकाने त्यांच्या लेखनाबद्दल कोठेकोठे जाणवलेल्या मर्यादा, अपुरेपणा दाखवून दिला आहे. सरदारांच्या लेखनाची योग्य अशी चिकित्सा करून, सरदारांचं महाराष्ट्राच्या वैचारिक घडणीतील महत्त्वाचं स्थान नेमकेपणानं अधोरेखित केलं आहे.\nऐंशी वर्षांचं दीर्घ आयुष्य लाभलेल्या सरदारांनी संतवाङ्मय, समाजप्रबोधन आणि दलित साहित्य हे आपल्या चिंतनाचे व लेखनाविष्काराचे प्रमुख विषय आयुष्यभरासाठी ध्येयरूपाने मनात बाळगले. आपल्या लेखणीबरोबरच वाणीच्या माध्यमातूनही याच विषयांवरचे चिंतन ते प्रकट करीत गेले. साहित्य आणि समाज यांच्यामधील प्रेरणा, प्रवृत्ती, ध्येये याविषयी ते आपली मते मांडीत राहिले. त्यामुळेच संवेदनशील मनाचे हे समाजचिंतन महाराष्ट्राच्या वैचारिक व सामाजिक क्षेत्रांवर आपला ठसा उमटवत राहिले.\nआपल्या आयुष्यात सरदारांनी मराठीचे अध्यापन केले. एस.एन.डी.टी.च्या मराठी विभागाचे प्रमुखपद सांभाळले. त्याचबरोबर इतर अनेक मंडळांवर सल्लागार, अनेक संमेलनांचे अध्यक्ष, प्रमुख वक्ते, म्हणून यशस्वी कामगिरी बजावली. विविध पुरस्कारांचे ते मानकरी ठरले. साधे व सत्त्वसंपन्न बाह्यरूप असणारे सरदार बाणेदार व स्वाभिमानी होते. आणि समाजमनस्कता हा त्यांचा समग्र साहित्याचा पृथगात्म गुणविशेष होता. वडिलांची व्यावसायिक नीती, गावगाडयातल्या विविध जातीजमातींमधला मित्रपरिवार, स्वा. सावरकर, म. गांधी व कार्ल मार्क्स यांच्या वैचारिक वाङ्मयाचे वाचन, व्यावसायिक स्थैर्य आणि संसारातील मन:स्वास्थ्य या सर्वांचा मेळ त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची एक सहृदय, समाजसन्मुख समतोल व साक्षेपी विचारवंत अशी प्रतिमा सिद्ध झाली, असे लेखक म्हणतात. त्यांच्या बाणेदार वृत्तीच्या द्योतक अशा दोन-तीन घटना लेखकाने येथे वर्णिल्या आहेत.\n‘अर्वाचीन मराठी गद्याची पूर्वपीठिका’ हा सरदारांचा संशोधनपर एकमेव ग्रंथ. अव्वल इंग्रजीच्या काळात प्रसिद्ध झालेल्या ग्रंथाचा परामर्श यात घेतला आहे. या ग्रंथांचे मूल्यमापन द. वा. पोतदारांनीही केले होते. ‘मराठी गद्याचा इंग्रजी अवतार’ हे पोतदारांचे पुस्तक सरदारांच्या पुस्तकाआधी पंधरा वर्षे आलेले असूनही त्यांनी त्याची नोंद आपल्या मूळ पुस्तकात वा पुनर्मुद्रणावेळीही घेतली नाही. ही त्रुटी लेखकाने येथे नोंदवली आहे. त्याचबरोबर दुसर्‍या आवृत्तीत नवीन विचार-साहित्य प्रवाहाची दखल त्यांनी घेतली नाही. तेथे अगदीच मोघम भूमिका घेऊन ते हात झटकून मोकळे झाले, असे लेखकाचे म्हणणे आहे. तरीही अव्वल इंग्रजीतील ग्रंथांनी पुढीलांसाठी जो पाया रचिला, त्याचे साधार, सविस्तर व सुसूत्र विवेचन सरदारांनी केले आहे, असे लेखक म्हणतात.\nसरदारांनी सामाजिक विषयांवरील ग्रंथांची संपादने केली, तशीच काही विद्यापीठीय उपयुक्ततेची शैक्षणिक संपादने केली. मात्र ही कामे करताना सरदारांची दृष्टी कायम समाजकल्याणाची, समाजसन्मुख अशीच राहिली.\nसंतसाहित्याची सामाजिक फलश्रुती हे सरदारांचे लोकप्रिय पुस्तक. यामध्ये त्यांनी सामाजिकतेच्या अंगाने जाणारी संतसाहित्याची मीमांसा केली आहे. राजवाडे, आचार्य भागवत, पु. ग. सहस्त्रबुद्धे इत्यादींना संतसाहित्य वा संतविचार म्हणजे समाजप्रगतीतील अडथळा आहे असे वाटते. पण सरदारांनी मात्र संतांनी सांस्कृतिक प्रबोधनाचे महत्त्वाचे कार्य केले, असे नि:संदिग्धपणे म्हटले आहे. संतसाहित्याचा विचार करीत असताना तत्कालिन समाजपरिस्थितीचा संदर्भ जराही दुर्लक्षून चालणार नाही, असे त्यांनी वारंवार सांगितले आहे. त्या संदर्भात संतसाहित्याचे मूल्यमापन करून त्यांनी संतांची सामाजिक कामगिरी वर्णिली आहे.\nयाबरोबरच दलित साहित्याविषयीचे त्यांचे विवेचन महत्त्वाचे आहे. दलित साहित्याच्या आविष्काराकडे त्यांनी एका व्यापक दृष्टीने पाहिले, त्यात त्यांना नवीन समाजरचनेची चिन्हे दिसली. त्याचबरोबर दलित साहित्याची डोळस समीक्षा झाली पाहिजे, असा आग्रहही धरला. दलितांच्या साहित्याविष्कारातील भावनिक उत्कटता त्यांनी समजून घेतली; पण त्याला शास्त्रशुद्ध ज्ञानाची व वस्तुनिष्ठ विचारांची जोड दिली पाहिजे, असे ते आग्रहाने सांगत राहिले. सुमारे वीस-पंचवीस वर्षांपूर्वीच त्यांनी केलेल्या या विवेचनाचे महत्त्व आपल्याला जाणवले नाही. आज दलित साहित्याला ज्या मर्यादा पडलेल्या दिसतात, त्यासंबंधीचा इशारा त्यांनी त्यावेळीच दिला होता, हे पाहिले की, सरदारांचे वैचारिक क्षेत्रातले मोठेपण अधिकच पटते.\nसरदारांच्या साहित्यदृष्टीनेही खरं म्हणजे आपण अंतर्मुख व्हायला हवं. साहित्याच्या सर्वांगीण विकासाच्या दोन कसोटया त्यांनी मानल्या. एक म्हणजे विश्वसाहित्यातील कृतींशी बरोबरी करू शकतील अशा काही साहित्यकृती मराठीत असायला हव्यात आणि दुसरी म्हणजे ते साहित्य समाजाच्या तळातल्या माणसापर्यंत पोचलं पाहिजे. म्हणजेच त्याचं प्रभावक्षेत्र विशाल व विमुक्त असेल, तर विविध स्वरूपाचं श्रेष्ठ साहित्य निर्माण होईल, असं सरदारांचं म्हणणं आहे.\nसरदारांचं वक्तृत्व अमोघ होतं आणि त्यांची जीवननिष्ठा त्यांच्या लेखनातून तसेच वाणीतून सदैव जाणवत असे, असं लेखक म्हणतात. या पुस्तकमालिकेतील इतर पुस्तकांप्रमाणेच याही पुस्तकाला सूची, परिशिष्टं यांचा भक्कम आधार व त्यामुळे संदर्भमूल्य लाभलं आहे.\nश्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या हृद्य आठवणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mahaenews.com/%E0%A4%86%E0%A4%88%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%98%E0%A5%87/", "date_download": "2018-10-16T22:04:48Z", "digest": "sha1:M52O2FKTWTQY6ZTFNRFTMCTLXA5NQVON", "length": 11556, "nlines": 120, "source_domain": "mahaenews.com", "title": "आईची माया! मृत पिल्लाला घेऊन देवमासा दोन आठवडे फिरतोच आहे | PCMC NEWS", "raw_content": "\nमहापालिका अधिकारी, कर्मचा-यांची दिवाळी गोड; बोनस व सानुग्रह अनुदान मिळणार\nमहिला नगरसेविकेशी उध्दट बोलणा-या उद्यान अधिक्षकांची केली कानउघडणी\nवल्लभनगरमध्ये चालक-वाहकांसाठी ‘ग्रंथालय आपल्या दारी’\n‘महागाई वाढली’ असे वाटत नाही – सोमाभाई मोदी\nपाणी प्रश्नावर नगरसेवक हंडा-कळशीसह सभागृहात\nभाजपाने धनगर समाजाला फसविले, सरकार वेळकाढू पणा करतेय\nअाता पुण्यातले वकील म्हणतायेत #FeeToo\nती प्रसुतिकरिता आली अन लिफ्टमध्ये अडकली\nदेशात जास्तकाळ भाजप सत्तेवर राहिल्यास भविष्यात बोलण्यावर बंदी – हर्दिक पटेल\nचिंचवडमध्ये रविवारी ‘डॉग शो’चे आयोजन\n मृत पिल्लाला घेऊन देवमासा दोन आठवडे फिरतोच आहे\n मृत पिल्लाला घेऊन देवमासा दोन आठवडे फिरतोच आहे\nआई आणि मूल यांचे नाते हे जगातले सर्वात श्रेष्ठ नाते आहे. आई आपल्या मुलासाठी काहीही करू शकते. आपले मूल जगावे असे प्रत्येकच आईला वाटते. प्राणी, पक्षी, मासेही याला अपवाद नाहीत. एका देवमाशाची अशीच काहीशी कहाणी आहे. या देवमाशाचे पिल्लू दोन आठवड्यांपूर्वीच दगावले आहे. मात्र दोन आठवड्यांपासून हा देवमासा आपल्या मृत पिल्लाला घेऊन फिरतो आहे. कदाचित आपलं पिल्लू काहीतरी प्रतिसाद देईल या वेड्या आशेवर.\nही घटना आहे वॉशिंग्टनच्या ऑलिम्पिक पेनइनसुला येथील. नोआ फिशरीजचे प्रवक्ते मायकल मिलस्टिन यांनी या देवमाशाच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली आहे. २० वर्षांच्या या व्हेलने (देवमासा) जुलै महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात पिल्लाला जन्म दिला. मात्र हे पिल्लू २४ जुलैला दगावले. मात्र त्याच्या आईने पिल्लाचा मृत्यू मान्यच केलेला नाही. ती गेल्या दोन आठवड्यांपासून आपल्याला पिल्लाला घेऊन फिरते आहे असेही मायकल यांनी म्हटले आहे. तसेच आम्हाला आता या व्हेलच्या प्रकृतीची काळजी आहे. जेव्हा या पिल्लाचा जन्म झाला तेव्हा त्याची त्वचा खूपच पातळ होती त्यामुळे ते बुडू लागले. ते पिल्लू बुडाल्यानंतर त्याचा मृत्यू झाला मात्र त्याच्या आईने त्याला बाहेर काढले.\nतेव्हापासून ती त्याला घेऊन फिरतेच आहे. आता तिच्या प्रकृतीची आम्हाला काळजी वाटते आहे असे सॅन जुआन येथील व्हेल रिसर्चचे वरिष्ठ संशोधक केन बालकोब यांनी म्हटले आहे. या देवमाशाला वाटते आहे की आपले पिल्लू जिवंत आहे आणि ते कधीतरी प्रतिसाद देईल. एवढ्या एका वेड्या आशेनेच ती त्या पिल्लाचा मृतदेह घेऊन फिरते आहे. आम्ही तिची परिस्थिती पाहतो आहोत आणि ती खरोखरच क्लेशदायक आहे असेही केन यांनी म्हटले आहे.\nहिंदू पत्नीची ‘इच्छा’ पूर्ण करण्यासाठी त्या मुस्लिम माणसाला करावा लागतोय संघर्ष\nमराठा आंदोलन, पुण्यासह पिंपरी चिंचवड शहरात कडकडीत बंद ; जनजीवन विस्कळीत\nमहापालिका अधिकारी, कर्मचा-यांची दिवाळी गोड; बोनस व सानुग्रह अनुदान मिळणार\nमहिला नगरसेविकेशी उध्दट बोलणा-या उद्यान अधिक्षकांची केली कानउघडणी\nवल्लभनगरमध्ये चालक-वाहकांसाठी ‘ग्रंथालय आपल्या दारी’\nमहापालिका अधिकारी, कर्मचा-यांची दिवाळी गोड; बोनस व सानुग्रह अनुदान मिळणार\nमहिला नगरसेविकेशी उध्दट बोलणा-या उद्यान अधिक्षकांची केली कानउघडणी\nवल्लभनगरमध्ये चालक-वाहकांसाठी ‘ग्रंथालय आपल्या दारी’\n‘महागाई वाढली’ असे वाटत नाही – सोमाभाई मोदी\nपाणी प्रश्नावर नगरसेवक हंडा-कळशीसह सभागृहात\nहोंडाने आणली ‘आम आदमी’ची शानदार बाइक\nपंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारविरोधात विरोधक राष्ट्रपतींकडे\nआता, दररोज बदलणार पेट्रोल-डिझेलच्या किंमती\n…तर पिंपरी चिंचवडमधल्या सोसायटींची नोंदणी रद्द होणार\nनागरिकहो….’आधार’नं लिंक नसलेली बँक खाती बंद होणार\nmahaenews.com हे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nमुख्य कार्यालय : डी.एस.एस. मीडिया प्रा. लि.\nपत्ता : विश्वकर्मा बिल्डींग, जे. के. सावंत मार्ग, दादर, मुंबई, २८.\nपुणे विभागीय कार्यालय : गोल मार्केट, वायसीएम हॉस्पिटलसमोर, संत तुकारामनगर, पिंपरी.\nउस्मानाबाद विभागीय कार्यालय : तांबरी, कलेक्टर निवासस्थानाच्या पाठीमागे, उस्मानाबाद.\nसोलापूर विभागीय कार्यालय: होडगी रोड, चेतन फौंड्रीसमोर, सोलापूर.\nकोल्हापूर विभागीय कार्यालय: जय गणेश बिल्डींग, सायबर चौक, विद्यापीठ रोड, कोल्हापूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mahaenews.com/%E0%A4%86%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF/", "date_download": "2018-10-16T22:05:44Z", "digest": "sha1:EBZMU7ZR5OO3IDKT7SU5WTRQEYMQL3YG", "length": 10278, "nlines": 119, "source_domain": "mahaenews.com", "title": "आगामी काळात दुग्धव्यवसाय वाढणार | PCMC NEWS", "raw_content": "\nमहापालिका अधिकारी, कर्मचा-यांची दिवाळी गोड; बोनस व सानुग्रह अनुदान मिळणार\nमहिला नगरसेविकेशी उध्दट बोलणा-या उद्यान अधिक्षकांची केली कानउघडणी\nवल्लभनगरमध्ये चालक-वाहकांसाठी ‘ग्रंथालय आपल्या दारी’\n‘महागाई वाढली’ असे वाटत नाही – सोमाभाई मोदी\nपाणी प्रश्नावर नगरसेवक हंडा-कळशीसह सभागृहात\nभाजपाने धनगर समाजाला फसविले, सरकार वेळकाढू पणा करतेय\nअाता पुण्यातले वकील म्हणतायेत #FeeToo\nती प्रसुतिकरिता आली अन लिफ्टमध्ये अडकली\nदेशात जास्तकाळ भाजप सत्तेवर राहिल्यास भविष्यात बोलण्यावर बंदी – हर्दिक पटेल\nचिंचवडमध्ये रविवारी ‘डॉग शो’चे आयोजन\nHome breaking-news आगामी काळात दुग्धव्यवसाय वाढणार\nआगामी काळात दुग्धव्यवसाय वाढणार\nमुंबई – पराग मिल्कचे एक सक्षम एफएमसीजी डेअरी कंपनी बनण्याचे लक्ष्य असून आमचा ग्राहक वाढवण्यावर आम्ही जास्त भर देणार आहोत. नवीन ज्येष्ठ नेतृत्वाच्या टीमच्या मदतीने, आम्ही या आर्थिक वर्षात 10 टक्‍क्‍यापेक्षा जास्त वाढ साध्य करण्याकडे लक्ष देणार आहोत, असे पराग मिल्क फूडसे अध्यक्ष देवेंद्र शाह यानी सांगितले. दुग्धव्यवसायात सातत्याने होणाऱ्या वाढीमुळे, कंपनीला दुहेरी आकड्यातील वाढीची अपेक्षा आहे. कंपनीला चीज प्रकारातील उत्पादने त्यांना वाढवायची आहेत. चीज हे सुपर फूड मानले जाते त्यामुळे त्यातील उत्पादन वाढवायची त्यांची इच्छा आहे व बाजारपेठेतील मागणी 20-25 टक्‍क्‍यांनी वाढेल असा अंदाज आहे, असे ते म्हणाले.\nकंपनीने चीफ फायनान्शियल ऑफिसर या पदावर विमल आगरवाल, सीओओ पावर अमरेंद्र साठे, सीनियर व्हाइस प्रेसिडेंट या पदावर निहारेंदु सरकार यांची नियुक्ती केलेली आहे. कंपनीच्या सध्याच्या 3,800 वितरकांना अधिक सक्षम करून एफएमसीजी व्यवसायातील वितरण अधिक वाढवण्याचे कंपनीचे नियोजन आहे. उत्तर भारतातील दानोने प्लॅंट अलीकडेच ताब्यात घेतल्यानंतर, पराग मिल्क फूडसला आता त्या क्षेत्रातील बाजारपेठेतील त्यांचा हिस्सा वाढवायचा आहे आणि त्यासाठी या भागातील व्यवसायाच्या वाढीसाठी रजनीश वासुदेव यांची निवड केली .\nउत्तम सिबिल स्कोअर असलेल्यांसाठी खुशखबर…\nनोटांची कमतरता भासणार नाही\nमहापालिका अधिकारी, कर्मचा-यांची दिवाळी गोड; बोनस व सानुग्रह अनुदान मिळणार\nमहिला नगरसेविकेशी उध्दट बोलणा-या उद्यान अधिक्षकांची केली कानउघडणी\nवल्लभनगरमध्ये चालक-वाहकांसाठी ‘ग्रंथालय आपल्या दारी’\nमहापालिका अधिकारी, कर्मचा-यांची दिवाळी गोड; बोनस व सानुग्रह अनुदान मिळणार\nमहिला नगरसेविकेशी उध्दट बोलणा-या उद्यान अधिक्षकांची केली कानउघडणी\nवल्लभनगरमध्ये चालक-वाहकांसाठी ‘ग्रंथालय आपल्या दारी’\n‘महागाई वाढली’ असे वाटत नाही – सोमाभाई मोदी\nपाणी प्रश्नावर नगरसेवक हंडा-कळशीसह सभागृहात\nहोंडाने आणली ‘आम आदमी’ची शानदार बाइक\nपंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारविरोधात विरोधक राष्ट्रपतींकडे\nआता, दररोज बदलणार पेट्रोल-डिझेलच्या किंमती\n…तर पिंपरी चिंचवडमधल्या सोसायटींची नोंदणी रद्द होणार\nनागरिकहो….’आधार’नं लिंक नसलेली बँक खाती बंद होणार\nmahaenews.com हे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nमुख्य कार्यालय : डी.एस.एस. मीडिया प्रा. लि.\nपत्ता : विश्वकर्मा बिल्डींग, जे. के. सावंत मार्ग, दादर, मुंबई, २८.\nपुणे विभागीय कार्यालय : गोल मार्केट, वायसीएम हॉस्पिटलसमोर, संत तुकारामनगर, पिंपरी.\nउस्मानाबाद विभागीय कार्यालय : तांबरी, कलेक्टर निवासस्थानाच्या पाठीमागे, उस्मानाबाद.\nसोलापूर विभागीय कार्यालय: होडगी रोड, चेतन फौंड्रीसमोर, सोलापूर.\nकोल्हापूर विभागीय कार्यालय: जय गणेश बिल्डींग, सायबर चौक, विद्यापीठ रोड, कोल्हापूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%9C%E0%A4%B5%E0%A4%B0-2-0-%E0%A4%A8%E0%A5%87/", "date_download": "2018-10-16T21:39:23Z", "digest": "sha1:AS4TEZMTH4RIYLCV3DBXWX7KVRCO5P3G", "length": 8369, "nlines": 138, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "भारताला वेस्ट इंडीजवर 2-0 ने विजय आवश्‍यक | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nभारताला वेस्ट इंडीजवर 2-0 ने विजय आवश्‍यक\nविश्‍वक्रमवारीतील सर्वोच्च स्थान पणाला\nदुबई: आगामी वेस्ट इंडीजविरुद्धच्या कसोटी मालिकेत विजय मिळवून कसोटी क्रमवारीत सर्वोच्च स्थान कायम राखण्याचे भारतीय संघाचे लक्ष्य आहे. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत 1-4 असा पराभव होऊनही भारतीय संघाच्या क्रमवारीत काहीही फरक पडला नव्हता. मात्र, क्रमवारीतील अव्वलस्थान कायम राखण्यासाठी वेस्ट इंडीज विरुद्धची मालिका जिंकणे भारतीय संघासाठी महत्त्वाचे असणार आहे.\nकसोटी क्रमवारीत सध्या भारतीय संघ 115 गुणांसह पहिल्या स्थानी विराजमान आहे. तर भारताच्या पाठोपाठ दक्षिण आफ्रिकेचा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारताने जर वेस्ट इंडीज विरुद्धची मालिका 2-0 अशा फरकाने जिंकली, तर भारताच्या गुणांमध्ये वाढ होईल. मात्र, जर भारतीय संघ या मालिकेत 0-2 अशा फरकाने पराभूत झाला, तर भारताची 115 वरून 108 गुणांवर घसरगुंडी होईल आणि त्यामुळे भारतीय संघ दुसऱ्या स्थानी घसरण्याची शक्‍यता आहे.\nसध्या ऑस्ट्रेलियाचा संघ दुबई येथे पाकिस्तानविरुद्ध 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळत असून जर ऑस्ट्रेलियाने ही मालिका 1-0 अशा फरकाने जिंकली, तर त्यांचा संघ दक्षिण आफ्रिकेच्या संघाला मागे टाकत दुसऱ्या स्थानी पोहोचेल. जर ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानविरुद्धची मालिका 2-0 ने जिंकली, तर त्यांचे 109 गुण होतील. भारताने वेस्ट इंडीजविरुद्धची मालिका 0-2 अशीे गमावल्यास भारताचे 108 गुण होणार असून त्यामुळे भारत दुसऱ्या क्रमांकावर जाणार असून ऑस्ट्रेलिया पहिल्या स्थानावर विराजमान होईल.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleआयएमएफच्या मुख्य अर्थतज्ञ पदावर गीता गोपिनाथन\nNext article इंजिन निर्माता कंपनी ‘कुबोटा’ भारतात’ करणार विक्री\nयुवा ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा: भारताच्या पुरुष आणि महिला संघाला रौप्यपदक\nकोहली, शास्त्री यांच्याकडून पृथ्वी शॉवर कौतुकाचा वर्षाव\nपी.व्ही.सिंधू आणि सायना नेहवालकडून भारताला पदकाची आशा\nचेन्नईच्या अश्‍विन, विष्णूकडे आघाडी जोसेफचे गिक्‍सर कप जेतेपद निश्‍चित\nरिलायन्स फाउंडेशन युथ स्पोर्टस फुटबॉल स्पर्धा: बिशप्स स्कूल, नेस वाडिया संघांचे विजय\nदृष्टीहीन खेळाडूंच्या भारत विरूध्द श्रीलंका मालिकेला आजपासून सुरुवात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/economics-related-news-7/", "date_download": "2018-10-16T21:43:38Z", "digest": "sha1:3VIAL2NAUW2SGIJBH6NFZTM6K3K6AZ7V", "length": 5278, "nlines": 136, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अर्थवाणी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमुख्य प्रवाहातील बॅंकिंग क्षेत्राची परिस्थिती नाजूक आहे. मात्र, अशा नकारात्मक परिस्थितीतही सर्वसामान्यांच्या सहकार्यामुळे वाढत असलेल्या बंधन बॅंकेच्या नफ्यात दुसऱ्या तिमाहीत तब्बल 47 टक्‍क्‍यांनी वाढ होऊन हा नफा 488 कोटी रुपये झाला आहे. त्याचबरोबर बॅंकेच्या व्याजातून मिळणाऱ्या उत्पन्नात 55 टक्‍के वाढ झाली आहे.\n-चंद्रशेखर घोष मुख्य कार्यकारी अधिकारी, बंधन बॅंक\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleविवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल\nNext articleचुकीला माफी नाहीच \nलघु उद्योगांकडे सरकार आणि बॅंकांचे दुर्लक्ष\nविमानाच्या इंधनदरात झाली कपात\nसौर ऊर्जेचा वापर वाढत जाणार\nई-कॉमर्स कंपन्या जास्त सूट देत असल्याचा आरोप\nछोट्या उद्योगांना भांडवल उभारता येणार\nकंपन्यांना आयपीओ उभारणीत अडथळे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "https://www.veenaworld.com/blog/%E0%A4%B6%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%80-romance", "date_download": "2018-10-16T20:43:40Z", "digest": "sha1:4K4URCFXBZ2ZGFVMAZYYT644OM52LWK5", "length": 23056, "nlines": 201, "source_domain": "www.veenaworld.com", "title": "शुद्ध देसी ROMANCE", "raw_content": "\nऑस्ट्रेलियामध्ये एका साइटसिईंग टूरवर तिथल्या गाईडने एका हेरिटेज प्रॉपर्टीचे वय १५० वर्ष असल्याचे सांगितले, तेव्हा हेरिटेजचा अर्थ जगभरात वेगवेगळ्या ठिकाणी किती वेगळा ठरतो हे जाणविले. काही देशांमध्ये दीडशे वर्षांची इमारतसुद्दा हेरिटेज समजली जाते आणि आपल्या मातृभूमीमध्ये मात्र पाचशे वर्ष देखील हेरिटेज हा खिताब देण्यासाठी कमीच वाटतात. हजारो वर्षांचा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या भारतात अनेक युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट्स आहेत. त्यातल्या किती साईट्सना आपण भारतीयांनी भेट दिली आहे, असा प्रश्‍न मला पडला.\nपुढच्या महिन्यात आमचे काही पार्टनर्स ऑस्ट्रेलियामधून बिझनेस मीटिंग्स्साठी भारतात येेणार आहेत. यावेळी आपला भारत दौरा केवळ मीटिंग्स्साठीच नव्हे तर भारतात दहा-पंधरा दिवसांचा हॉलिडे घेण्यासाठीही सत्कारणी लावावा असंही त्यांनी ठरवलंय. “तुम्हाला काय बघायचं आहे” या माझ्या प्रश्‍नावर त्यांनी दिलेलं उत्तर होतं, ‘या वर्षभरात इंस्टाग्रॅमवर तू जे-जे फोटो अपलोड केले आहेस त्या सर्व ठिकाणी आम्हाला भेट द्यायची आहे. त्यात कुठेतरी तू बोटीने प्रवास करून चेक-इन केलेस व अगदी राजकन्येसारखं शाही छत्री खाली चालताना तुझ्यावर गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव झाला होता हेसुद्धा आम्हाला हवे आहे. भारतात हनिमून साजरा करण्याची आमची तीव्र इच्छा होती पण ती काही पूर्ण होऊ शकली नाही तर ह्यावेळी बिझनेस ट्रिप बरोबरच एका रोमँटिक हॉलिडेचा आनंदसुद्दा घ्यावा, असाही आमचा विचार आहे’, त्यांचा हा विचार आम्हाला खूप आवडला आणि लगेचच भारतातल्या टॉप हनिमून डेस्टिनेशन्सची यादी आम्ही त्यांना पाठवली. माझ्या उदयपूरच्या इंस्टाग्रॅम पोस्टने प्रभावित झालेल्या आमच्या ऑस्ट्रेलियन सहकार्यांच्या मनातून काही केल्या उदयपूर हटेना त्यामुळे ‘राजस्थान-दिल्ली-आग्रा’ असा भारताचा गोल्डन ट्रँगल आम्ही त्यांना सुचवला. त्यात राजस्थानमध्ये शाही थाटात हॉलिडे घेण्याची अनेक ठिकाणे आहेतच पण जगभरातून सर्वात रोमँटिक हॉटेल्स ह्या यादीत नेहमीच उच्चांकावर असणार्‍या ‘ताज उदयपूर लेक पॅलेस’मध्ये किमान दोन-तीन दिवस तर राहायलाच हवे. लेक पिचोलाच्या मधोमध महाराज जगत सिंह (II) यांनी १७४६ मध्ये बांधलेला हा त्यांचा ‘प्लेझर पॅलेस’ आज जगभरातून येणार्‍या पर्यटकांची खातीरदारी करत त्यांना एक अविस्मरणीय अनुभव देऊन जातो. उदयपूरचे स्थलदर्शन करायचे असेल तर उदयपूर शहरात थांबून सर्व स्थलदर्शन करून मगच आपण उदयपूर लेक पॅलेसची निवड करा. कारण इथे आल्यावर आपल्याला हा रीसॉर्ट सोडून बाहेर जावेसे वाटणारच नाही. इथेच नव्हे तर अशा अनेक लक्झरी रिसॉर्टचे बुकिंग करताना एक संपूर्ण दिवस तरी या रीसॉर्टमध्येच वास्तव्य करून त्याचा आनंद घ्यावा.\nताज लेक पॅलेसमध्ये दरवळणारा देशी गुलाबांचा सुगंध, समोर दिसणारे उदयपूरचे सिटी पॅलेस व लेकच्या मधोमध असल्याने आपण पाण्यात तरंगतोय हा अनुभव, हे सारंच अनोखं आहे. ताज लेक पॅलेस बरोबरच उदयपूरमधले ‘ओबेरॉय उदयविलास’ या लक्झरी रीसॉर्टबरोबर अनेक पंचतारांकित हॉटेल्स केवळ उदयपूरच नव्हे तर संपूर्ण राजस्थानभर आणि भारताच्या अनेक प्रांतात हनिमूनसाठी उत्तम पर्याय ठरतात. अर्थात भारतात मिळणारे आदरातिथ्य हे मनापासून असल्याने फाइव्ह स्टारच नव्हे तर भारतातल्या थ्री स्टार व फोर स्टार हॉटेल्समध्येसुद्दा पर्यटकांना राजेशाही वागणूक मिळते असे म्हटले तरी चालेल. अर्थात आपल्या आवडीप्रमाणे आणि आपल्या बजेटप्रमाणे आपल्या हॉटेलची निवड केल्यास कुठल्याच प्रकारचा भ्रमनिरास होणार नाही. आमच्या या ऑस्ट्रेलियन पार्टनर्सचे बुकिंग करताना जाणविले की, ‘भारतात हॉलिडे घेताना विदेशी मंडळींसाठी विमानाचा खर्च हा हॉलिडेचा सर्वात मोठा खर्च ठरतो जसे आपल्याला इंटरनॅशनल हॉलिडे घेताना आधी विमान प्रवासाचा खर्च लक्षात घ्यावा लागतो तसा’. पण भारतात प्रवास करताना भारतीय नागरिकांना सर्वात मोठा फायदा म्हणजे विमान प्रवासावर फारसा खर्च होत नाही आणि आपल्या हॉलिडेचे बजेट हे आपण आपल्या वास्तव्यासाठी तसंच स्थलदर्शन आणि जेवण-खाण्यासाठी वापरू शकतो. त्यात भारताच्या हॉलिडेवर जवळ-जवळ सगळीकडेच आपल्याला प्रायव्हेट गाडी आणि ड्रायव्हर असल्याने प्रवाससुद्दा आरामदायी ठरतो. त्यामुळे लग्नाच्या घाई-गडबडीनंतर हनिमूनसाठी लक्झरी हॉलिडे घेऊन आराम करण्यासाठी भारतातला कुठलाही हॉलिडे उत्तम ठरतो. शिवाय व्हिसा मिळवण्याचीही गरज नसल्याने आपण कधीही हवे तेव्हा हॉलिडेवर निघू शकता. मात्र हवे तेच हॉटेल मिळवण्यासाठी जेवढ्या लवकर आपण प्लॅनिंग कराल तेवढे उत्तम.\nअसे म्हणतात की, जगातला कुठलाही अनुभव हा आपल्याला भारतात घेता येतो. भारताचा प्राचीन इतिहास, संस्कृती व निसर्गसौंदर्याने समृद्ध असलेले विविध प्रांत हे सर्व भारताला पर्यटनाचा एक खजिनाच बनवतात. वाळवंटात टेन्टमध्ये राहण्याचा अनुभव असो, हिरव्यागार नारळाच्या झाडांमधून वाट काढणार्‍या बॅकवॉटर्समधली हाऊसबोट, रेनफॉरेस्टमध्ये ६० फुटांवरचा ट्री हाऊस स्टे, कॉफी प्लॅन्टेशन्स्मधले प्रायव्हेट पूल व्हिला किंवा भारतातल्या अनेक राजवाड्यांमध्ये राहण्याचा अनुभव, सर्व प्रकारचे पर्याय आपल्यासाठी भारतात उपलब्ध आहेत. हिमालयाच्या बर्फाच्छादित पर्वतरांगांमध्ये बर्फाचा आनंद लुटण्यापासून ते राजस्थानच्या वाळवंटात उंटावरची सफारी करेपर्यंत, केरळच्या हिरव्यागार प्रदेशात बॅकवॉटर्स आणि बीचेसची मजा घेत तर अंदमानच्या आरसपानी पाण्यात स्कुबा डायव्हिंग करत आपण विविधप्रकारे भारतात हॉलिडे एन्जॉय करू शकतो. ऑस्ट्रेलियामध्येच फिरताना एका साइटसिईंग टूरवर तिथल्या गाईडने एका हेरिटेज प्रॉपर्टीचे वय १५० वर्ष असल्याचे सांगितले, तेव्हा हेरिटेजचा अर्थ जगभरात वेगवेगळ्या ठिकाणी किती वेगळा ठरतो हे जाणविले. काही देशांमध्ये दीडशे वर्षांची इमारतसुद्दा हेरिटेज समजली जाते आणि आपल्या मातृभूमीमध्ये मात्र पाचशे वर्ष देखील हेरिटेज हा खिताब देण्यासाठी कमीच वाटतात. हजारो वर्षांचा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या भारतात अनेक युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट्स आहेत. त्यातल्या किती साईट्सना आपण भारतीयांनी भेट दिली आहे, असा प्रश्‍न मला पडला. कधी कधी आपल्याकडे असलेल्या मौल्यवान गोष्टींची किंमत ही आपल्यापेक्षा बाहेरून आलेल्या लोकांना जास्त कळते ह्याची जाणीव मला कर्नाटकाच्या युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून ओळखल्या जाणार्‍या ‘हम्पी’ ला भेट देऊन झाली. विदेशी पर्यटकांनी गजबजलेल्या ‘हम्पी’मध्ये मला स्वतःलाच फॉरेनर असल्यासारखे वाटले. तुंगभद्रा नदीकिनारी एका आंब्याच्या झाडाखाली ‘मँगो ट्री कॅफे’मध्ये मांडी घालून केळीच्या पानावर अगदी हाताने भात-भाजी खाणार्‍या फॉरेनर्ससोबत जेवताना गम्मत वाटली. विजयनगर साम्राज्याचे अवशेष हम्पीमध्ये बघायला मिळतात. इथे प्राचीन मंदिरं, राज रस्ते, शाही घरं, पुतळे असं सर्वकाही चहूबाजूला पसरलेलं दिसतं. दगडामधूनसुद्दा सूर निघू शकतात ह्याची खात्री पटते ती इथल्या विठ्ठल मंदिरातील संगीतमय म्युझिकल पिलर्स पाहून. हम्पीचे मॉन्युमेन्ट्स लोकप्रिय आहेतच पण लांबवर दिसणार्‍या पर्वतरांगांवर जणू एकावर एक तोल सांभाळत उभे असलेले दगड-घोडे किंवा हम्पीचे बोल्डर्स हे इथले निसर्गसौंदर्य वाढवतात. हम्पीमध्ये राजघराण्याचे अवशेष बघून आपण जर इतिहासाला वंदन करत असलो तर दुसरीकडे आपण इथे इवॉल्व्ह बॅक या हॉटेलच्या कमलापूर पॅलेसमध्ये राहू शकतो. विजयनगर साम्राज्याच्या बांधकामाचे आर्किटेक्चर पाहिलं तर आज या कमलापूर पॅलेसमधल्या एकसे एक लक्झुरियस भव्य-दिव्य पॅलेस रूम्समध्ये आपल्या पर्सनल पूलचा आनंद घेत आपण राहू शकतो. भारतात आज इतक्या विविध प्रकारचे लक्झरी हॉलिडेज् घेणे शक्य आहे की आपली कुठलीच इच्छा अपूर्ण राहणार नाही. पर्सनल पूल हा केवळ पॅलेस हॉटेल्समध्येे नव्हे तर राजस्थान मधल्या मारवाड भागात बिसलपूरमध्ये सुजान जवाई इथे आपल्या प्रायव्हेट लक्झरी टेन्टमध्ये प्रायव्हेट बटलरसह प्रायव्हेट हीटेड स्विमिंग पूलचा आनंद घेऊ शकता. इथल्या भागात अनेक बिबट्या वाघांचा शोध घेत आपली प्रायव्हेट जीप सफारीसुद्धा घेऊ शकता. पूलमध्ये पोहोण्याची मजा आज आपण पांढर्‍याशुभ्र बर्फाने वेढलेल्या गुलमर्गमध्येसुद्धा घेऊ शकतो. खैबर या गुलमर्गच्या लक्झरी हॉटेलमध्येे हीटेड पूल व आंतराष्ट्रीय दर्जाचा स्पासुद्धा आहे.\nभारतातली कुठलीही जागा निवडा, तुम्हाला तुमच्या फॅमिली हॉलिडेसाठी किंवा हनिमूनसाठी ती परफेक्टच ठरेल. चला अनुभव घेऊया या\nद बोल्ड अॅन्ड द ब्युटिफूल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://krushikranti.com/other-9/7.html", "date_download": "2018-10-16T20:40:36Z", "digest": "sha1:466VQNCVEQC7UXKVN742PTBIEV4RXA7D", "length": 4129, "nlines": 87, "source_domain": "krushikranti.com", "title": "7 ते १० टन शेणखत पाहिजे - Other(अन्य ) - Sangli (Maharashtra) - krushi", "raw_content": "\n7 ते १० टन शेणखत पाहिजे\n7 ते १० टन शेणखत पाहिजे\n7 ते 10 टन शेणखत पाहिजे\nझेंडुची फुले विकणे आहे\nऊत्तम प्रतीची कलकत्ता झेंडुची फुले विकणे आहे. संपर्क: वैभव पाटील. 09922026107. Sangli\nगांडूळ खत विकणे आहे 9730435603 Solapur\nनमस्कार आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत Seamon's seeds सीमोन्स बी टरबूज खरबूज बियाणे उत्तम प्रतिचे बियाणे आहे बुक करण्यासाठी खालील नंबर वर कॉल करा Sangli\nसेंद्रिय शेती कार्यक्रम 22 एप्रिल 2018 रोजी संगमनेर मध्ये सकाळी 10.30 ते 3 .00 संध्याकाळी 1)फारमर प्रोड्युसर कंपनी व त्याचे फायदे 2) सेंद्रिय शे व प्रमाणीकरण 3) सेंद्रिय शेती ला हामी भाव 4) सेंद्रिय शेतीत प्रयोग करावयाचे खते व औषदांची माहिती. 5)सेंद्रिय… Ahmadnagar\nभारतातील नंबर 1चे जैविक शेतीतंत्रज्ञान ग्रीन प्लॅनेट बायोप्रोडक्ट एकदा वापरुन बघा मग विश्वास ठेवा ग्रीन प्लॅनेट जैविक खते व औषधाचे:- फायदे पोषक,वर्धक पांढऱ्या मुळांची जलद व झपाट्याने वाढ होते. पानांच्या आकारात व जाडीत वाढ होऊन पाने हिरवेगार व टवटवीत… Maharashtra\nAyurveda plants (आयुर्वेदिक वनस्पतीया )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "http://enavakal.com/category/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2018-10-16T20:27:31Z", "digest": "sha1:ETACC4FLJZ7X7DD2NQ3W6HZGEYYVBL4J", "length": 11116, "nlines": 121, "source_domain": "enavakal.com", "title": "", "raw_content": "महत्वाच्या बातम्या – eNavakal\n»1:00 pm: गोंदिया – सर्पदंशाने मृत्यू झालेल्या मुलाला जिवंत करण्याचा दावा करणाऱ्या दोन आयुर्वेदिक डॉक्टरांना पोलिसांनी ताब्यात घेतले\n»9:21 am: मुंबई – मालाडमध्ये सुटकेसमध्ये आढळला महिलेचा मृतदेह. हैदराबादच्या १९ वर्षीय तरुणाला पोलिसांनी केली अटक\n»9:17 am: उत्तराखंड – उत्तरकाशीमध्ये पहाटे ४:०६ वाजता जाणवले; ३.२ रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के\n»8:17 am: पंढरपूर – शारदीय नवरात्रीनिमित्त विठुराया आणि रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात गुलाबाच्या फुलांची आकर्षक सजावट\n»7:15 am: मुंबई – मुंबईत पेट्रोलच्या दरात 11 पैशांनी वाढ; डिझेल 24 पैशांनी महागले\nआघाडीच्या बातम्या आरोग्य पर्यावरण महत्वाच्या बातम्या\nनाशिक शहरात डेंगूचा आणखीन एक बळी\nनाशिक – नाशिक शहरात डेंगूचा आजार पुन्हा भेडसावत आहे. आज नाशिक शहरामधील साडे चार वर्षाच्या अनुश्री धामणे हिचा डेंगूच्या आजाराने मृत्यू झाला आहे. नाशिक...\nआघाडीच्या बातम्या आरोग्य मंत्रालय महत्वाच्या बातम्या मुंबई\nनेत्यांच्या घरात कर्मचाऱ्यांना बादलीने पाणी भरण्याची वेळ\nमुंबई – राज्याचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या शासकीय बंगल्यावर आज पाण्याचा तुटवडा झाल्याचे वृत्त समोर आले आहे. मंत्रालय परिसरात असलेल्या काही शासकीय इमारतींमध्ये...\nआघाडीच्या बातम्या गुन्हे पर्यावरण महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र\nमित्रांसोबत मयत सर्पमित्र विक्रमसिंग मल्होतवरही गुन्हा दाखल\nनाशिक – विख्यात सर्पमित्र विक्रमसिंग मल्होत यांच्या आठ मित्रांना आज पोलिसांनी अटक केली आहे. विक्रमसिंग यांचा नाशिकमध्ये ४ ऑक्टोबर रोजी सापाने चावा घेतल्याने मृत्यु झाला...\nआघाडीच्या बातम्या मनोरंजन महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र\nसवाई गंधर्व भीमसेन महोत्सव यंदा अडचणीत\nपुणे – रमणबागेतील न्यू इंग्लिश स्कुलने जागा नाकारल्यामुळेे यंदाचा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव अडचणीत आला आहे. आर्य संगीत प्रसारक मंडळाकडून आयोजित करण्यात येणाऱ्या सवाई गंधर्व भीमसेन...\nआघाडीच्या बातम्या आंदोलन महत्वाच्या बातम्या मुंबई राजकीय\nशिवसेनेच्या संजय राऊतांविरुध्द मराठी पत्रकार संघात राष्ट्रवादीची घोषणाबाजी\nमुंबई –हिंदु विधीज्ञ परिषदेचे सचिव अधिवक्ता संजीव पुनाळकर यांचा “राष्ट्रीय पत्रकार मंच”च्या वतीने मुंबई मराठी पत्रकार संघात सत्कार करण्यात आला. तो सत्कार शिवसेनेचे नेते...\nNews अपघात महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र\nएचपीसीएल पाईप लाईनच्या खोदाईमुळे ट्रेलर अपघात\nउरण – तालुक्याला चार दिवस मुसळधार पावसाने झोडपले. यामुळे रस्त्याची जागा ठिकठिकाणी खचली आहे. या शिवाय रस्त्यावरून उरण येथील बी.पी.सी.एल. येथून शिरूर तालुक्यातील शिक्रापूर...\nNews आघाडीच्या बातम्या महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र\nनाणार प्रकल्पविरोधकांच्या मोर्चामध्ये शिवसेना आमदारांचा सहभाग\nनागपूर – रत्नागिरीतील नाणार रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधातील लढा अधिक उग्र होत असून आज नाणारवासीयांनी नागपूर विधानभवनावर मोर्चा काढला. या मोर्चाला शिवसेनेने पाठिबा दिला असून नाणार...\nNews आजच्या ठळक बातम्या महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र\nसाक्रीयेथील घटना टाळण्यासाठी नीलम गो-हेनी सुचविल्या उपाययोजना\nधुळे – साक्री येथील घडलेल्या घटना पुन्हा घडू नये यासाठी टास्क फोर्स किंवा आयोग नेमावा, अशी मागणी शिवसेना आमदार नीलम गो-हे यांनी पावसाळी अधिवेशनामध्ये ९७...\nNews आघाडीच्या बातम्या देश महत्वाच्या बातम्या\nताजमहाल संवर्धनावरून सर्वोच्च न्यायालयाचा संताप\nदिल्ली – ताजमहालचा योग्यरीत्या सांभाळ करता येत नसेल तर आम्ही ताजमहालला टाळं ठोकू किंवा तुम्ही तो उध्वस्त करा. अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने आज केंद्र...\nUncategoriz आघाडीच्या बातम्या देश महत्वाच्या बातम्या\nसमलैगिकतेचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानेच घ्यावा – केंद्र सरकार\nदिल्ली – केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात समलैंगिकतेला गुन्हा ठरवणारे कलम ३७७ रद्द करण्यासंदर्भातले आज प्रतिज्ञापत्र दाखल केले. यावेळी समलैंगिकतेला गुन्हा ठरवणाऱ्या कलम ३७७ संदर्भात...\nसामना रात्री ०८ वाजता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/maharashtra/release-trees-black-eyed-arms-and-pins-41178", "date_download": "2018-10-16T20:54:28Z", "digest": "sha1:CSMMJIIROBLZ6YZE6RS6WQGKUR5LQOVV", "length": 15873, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "The release of trees from the black-eyed arms and pins काळ्या बाहुल्यांच्या करणी-पाशातून झाडांची मुक्तता | eSakal", "raw_content": "\nकाळ्या बाहुल्यांच्या करणी-पाशातून झाडांची मुक्तता\nशुक्रवार, 21 एप्रिल 2017\nअंधश्रद्धेची \"इडा पिडा' टळली; \"अंनिस'ने राबवली जागृती मोहीम\nअंधश्रद्धेची \"इडा पिडा' टळली; \"अंनिस'ने राबवली जागृती मोहीम\nपुणे - किती प्रदीर्घ काळापासून \"त्यांच्या' खोडांवर ते काळेकभिन्न टोकदार खिळे अन्‌ मोठ्ठे दाभण ठोकले जात असतील... किर्रर्र काळोखाच्या अशा किती रात्री गेल्या असतील; जेव्हा विकृत करणीचे मंत्र उच्चारून त्या खिळ्यांसोबत त्यांच्या खोडांवर बटबटीत डोळ्यांच्या, टाचण्या टोचलेल्या काळ्या बाहुल्या लटकवल्या गेल्या असतील... न जाणो किती जणांच्या अंधश्रद्धांना याच बाहुल्यांनी अन्‌ त्यांच्यासोबत चिकटवलेल्या चिठ्ठ्यांनी वर्षानुवर्षे खतपाणी घातले असेल...\nपण प्रत्येक गोष्टीची वेळ येते असं म्हणतात, तसंच आजही घडलं. अंधश्रद्धेची \"इडा पिडा' दूर सारत पुण्यातील ती चार झाडं काळ्या बाहुल्यांच्या पाशातून आज मुक्त झाली. अनेक वर्षांनी त्या झाडांनी मोकळा श्‍वास घेतला...\n\"पुरोगामी' अशी ओळख मानणाऱ्या पुणे शहराच्या उत्तर भागातील होळकर पुलाजवळ म्हसोबाचे जुने देवस्थान आहे. त्याच्या बाजूने, नदीच्या काठाने पुढे गेल्यावर ही चार झाडे नजरेला पडायची. इतर झाडांसारखीच... पण करणीसाठी बाबा-बुवा-मांत्रिकांकडून लटकवलेल्या काळ्या बाहुल्या अंगभर घेऊन लगडलेली. ते पाहून येणाऱ्या-जाणाऱ्याच्या छातीत धस्स\nकरणीबाबत लोकांच्या मनातील भीती हेरून या परिसरात कित्येक भोंदू बाबांचे धंदे अनेक वर्षे सुरू होते. कुणाचे लग्न होत नाही, कुणाला मूल होत नाही, कुणाला एखाद्याचा काटा काढायचाय, एखाद्याला संपत्तीचा हव्यास, कुणाला भुताची बाधा उतरवायचीय, तर कुणाला आणखी काही स्वार्थ. या सगळ्यावर अंधश्रद्धेचं पांघरूण टाकत करणी केलेल्या काळ्या बाहुल्या झाडांवर लावून \"सब मर्ज की एक दवॉं' देण्याचा गोरखधंदा सुरू होता. बाहुल्यांसोबत अनेक व्यक्तिंची छायाचित्र, त्यांच्या नावाने लिहिलेल्या चिठ्ठ्या, मंत्र असंही त्यात होतं. मात्र, अशा अंधश्रद्धेविरुद्ध लढा देणाऱ्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) नजरेतून हा प्रकार सुटला नाही.\nमाणसांसोबत आता निश्‍चल झाडांनाही जेव्हा अंधश्रद्धेपोटी असा विकृत त्रास दिला जातोय, हे लक्षात आले; तेव्हा पोलिसांच्या मदतीने धडक कारवाईची मोहीम समितीच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी (ता. 20) सायंकाळी पार पाडली. एकेका झाडावरील शेकडो बाहुल्या उपसून काढत त्यांनी या जखमी, अर्धवट जळालेल्या झाडांना मुक्त केले.\nएक बाहुली सहा हजारांची\nअमावस्या-पौर्णिमेच्या रात्री करणी करणे, करणी उतरवून देणे, आजार बरा करणे, भुताची बाधा उतरवणे अशा अनेक गोष्टींसाठी भोळ्याभाबड्या गरीब लोकांकडून हजारो रुपयांची लूट या ठिकाणी चालली असल्याचे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. करणी उतरवण्याच्या एका बाहुलीसाठी सहा ते दहा हजार रुपयांपर्यंत पैसे उकळले जात होते. अंधश्रद्धेच्या आहारी गेलेले लोक या भोंदुगिरीला फशी पडत होते.\nजादूटोण्यासाठी झाडांना खिळे ठोकून जखमी करणे हे गुन्हेगारीचेच कृत्य आहे. असंख्य खिळे अंगावर झेललेली ही झाडे पुढे कुजत जाऊन मरतात. अंधश्रद्धा पसरवण्याएवढेच हे पर्यावरणाचा नाश करण्याचे हे कृत्य आहे. हे प्रकार थांबायलाच हवेत. खडकी पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी आम्हाला पूर्ण सहकार्य केले. परंतु, या ठिकाणी लवकरच सुरक्षा वाढवणे, तसेच हा परिसर वावरण्यास सुरक्षित असल्याचे फलक लावणे आवश्‍यक आहे. त्यासाठीही पोलिसांची सहकार्य अपेक्षित आहे.\n- नंदिनी जाधव (जिल्हा कार्याध्यक्ष, अंनिस)\nपरवाना आरायंत्राचा वापर \"स्लायसर'चा\nपरवाना आरायंत्राचा वापर \"स्लायसर'चा नागपूर : महालगाव, कापसी परिसरात आरायंत्राचा परवाना घेऊन अनेक व्यावसायिक सर्रासपणे स्लाईसर आणि व्हिनिअर पिलर...\nपुणे - नागरिकांच्या प्रश्‍नांना काय उत्तर द्यायचे, नागरिकांच्या घरांतून आणि आमच्या तोंडचे पाणी पळाले आहे... सणासुदीला पाणीटंचाई निर्माण झाली......\nबाललैंगिक अत्याचारांत घट व्हावी - बापट\nपुणे - पुणे शहरासह ग्रामीण भागात बाललैंगिक अत्याचाराचे गुन्हे घडत आहेत. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य कारवाई होणे अपेक्षित आहे. तसेच बाल...\nपुणे-लोणावळादरम्यान दररोज तीन तास ब्लॉक\nपुणे - पुणे रेल्वे स्थानक ते लोणावळा स्थानकादरम्यान १८ ते ३१ ऑक्‍टोबर या कालावधीत दररोज तीन तास ब्लॉक घेण्यात येणार आहे. दरम्यानच्या वेळेतील चार...\nपाणीकपात करू दिली जाणार नाही - सौरभ राव\nपुणे - शहराची वाढती लोकसंख्या आणि पाण्याची गरज लक्षात घेऊन जलसंपदा विभागाकडे पाण्याचा कोटा वाढवून घेण्यात येईल. पाणीकपात करू दिली जाणार नाही,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/maharashtra/two-planes-soon-aurangabad-delhi-145058", "date_download": "2018-10-16T21:25:54Z", "digest": "sha1:7ZTMQR5GQOAOGQVTWV552J6RKBDIPFXN", "length": 12202, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Two planes soon for the Aurangabad-Delhi औंरगाबाद-दिल्लीसाठी लवकरच दोन विमाने | eSakal", "raw_content": "\nऔंरगाबाद-दिल्लीसाठी लवकरच दोन विमाने\nशुक्रवार, 21 सप्टेंबर 2018\nऔरंगाबाद : मुंबई विमानसेवेसाठी स्लॉट मिळत नसला, तरीही दिल्लीसाठी मात्र लवकरच दोन विमाने सुरू होण्याच्या अपेक्षा पल्लवित झाल्या आहेत. स्पाईस जेट आणि झूम एअरवेजने दिल्ली विमानसेवा सुरू करण्याची तयारी दर्शविली आहे. दोन महिन्यांत ही सेवा सुरू होण्याची शक्‍यता आहे.\nऔरंगाबाद : मुंबई विमानसेवेसाठी स्लॉट मिळत नसला, तरीही दिल्लीसाठी मात्र लवकरच दोन विमाने सुरू होण्याच्या अपेक्षा पल्लवित झाल्या आहेत. स्पाईस जेट आणि झूम एअरवेजने दिल्ली विमानसेवा सुरू करण्याची तयारी दर्शविली आहे. दोन महिन्यांत ही सेवा सुरू होण्याची शक्‍यता आहे.\nदिल्लीसाठी औरंगाबादेतून केवळ एक विमान आहे. त्यामुळे दिल्लीसाठी आणखी विमाने सुरू करण्याची गेल्या अनेक दिवसांची मागणी आहे. चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाची यंत्रणा सुसज्ज झालेली आहे. आगामी वीस वर्षांपर्यंत विमानतळ विस्तारीकरण करण्याची गरज नाही, अशा पद्धतीची यंत्रणा विमानतळावर आहे. त्यामुळे आता केवळ विमानसेवा कशा वाढतील, यावर विमानतळ प्राधिकरणाने लक्ष केंद्रित केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून दिल्लीसाठी नवीन विमानसेवा सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. औरंगाबादेतून सचखंड एक्‍स्प्रेस व अन्य मार्गाने दिल्लीला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन स्पाईस जेट आणि झूम एअरवेज या दोन कंपन्यांनी दिल्ली विमानसेवा सुरू करण्याची तयारी दर्शवली आहे.\nचिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाची यंत्रणा दर दिवशी दहा ते पंधरा विमाने चालवू शकते. त्यामुळेच मुंबई आणि दिल्लीसाठी नवीन विमानसेवा सुरू करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येत आहे. हिवाळ्यामध्ये दिल्लीसाठीची नवीन विमानसेवा सुरू होण्याची शक्‍यता आहे.\n-डी. जी. साळवे, विमानतळ निदेशक\nआमदार काते हल्लाप्रकरणी चार जणांना अटक\nमुंबई - अणुशक्तीनगर विधानसभेचे आमदार तुकाराम काते यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी चार जणांना पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली. सचिन खंडागळे,...\nआघाडीत जनता दलाला गृहीत धरू नका - श्रीपतराव शिंदे\nगडहिंग्लज - आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत भाजपचा पाडाव करण्यासाठी देश व राज्य पातळीवर विरोधकांचे गठबंधन करण्यात येत आहे. कॉंग्रेस-...\nमहिलांच्या शौचालयात जाणाऱया माजी खासदाराच्या मुलाची गुंडगिरी\nनवी दिल्ली: महिलांच्या शौचालयामध्ये जाणाऱया माजी खासदाराच्या मुलाला एका युवतीने रोखल्यामुळे चिडलेल्या खासदार मुलाने थेट मुलीवर पिस्तूल रोखले. संबंधित...\nगोवा काँग्रेसच्या 'हाता'तून निसटले; 2 आमदार भाजपकडे\nपणजी : विधानसभेत ४० पैकी १६ आमदार असल्याने सरकार स्थापन करण्याची संधी मिळावी म्हणून पाचवेळा राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा यांची भेट घेणाऱ्या, राष्ट्रपती...\n#NavDurga दर्जेदार अभिनय, मनोभावे समाजसेवा\nअँग्री इंडियन गॉडेसेस, मंटो आणि सॅक्रीड गेम्समधल्या भूमिकांमधून प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारी आणि दोन खेड्यांच्या स्वयंपूर्ण विकासासाठी झटणारी आजची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/node/6399", "date_download": "2018-10-16T20:43:48Z", "digest": "sha1:WABZ5ZAS3KM2UNBWPY5VCSI2WS3TTVAG", "length": 6941, "nlines": 70, "source_domain": "aisiakshare.com", "title": " \"पांढरे केस\" | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nबारा वर्षांनी जेंव्हा तुम्ही परत एकदा शहराच्या त्या भागात\nपोचाल तेंव्हा तिथला प्रसिद्ध कुत्रा म्हातारा झालेला दिसेल,\nसेकंडहँड पुस्तकांच्या दुकानाच्या जागी आता अस्सल स्कॉच\nविकणारे दुकान असेल, ज्यात अस्सल स्कॉचपेक्षाही भारी\nभारतीय \"आर्य चाणक्य \" व्हिस्की दिमाखात चमकत असेल,\nजुन्या कळकट तेल्याचा \"तो \" लठ्ठ आणि मठ्ठ मुलगा अमेरिकन\nजीन्स मध्ये विदेशी साबण, सेंटस , मोबाईल फोन्स विकत असेल,\nजिने तुमच्या हजेरीचे फर्मान काढले ती सरकारी कचेरीही\nस्वच्छ , ब्राम्हणी झालेली असेल, तिथल्या कामगारांची\nगालफडे वर आलेली असतील, साहेबांच्या लाचेचा आकडा\nऐकून चक्कर येईल, काम संपवून जेंव्हा तुम्ही रस्त्यावर\nयाल तेंव्हा केस पांढरे झालेली, जुनाट साडी नेसलेली\nतुमची एक जुनी शिक्षिका रस्त्याने पाय ओढत जाताना दिसेल ,\nबाईंच्या चेहऱ्यावरच्या खिन्नतेने विलक्षण सुन्न होऊन तुम्ही\nआपल्या छोट्या गाडीतून शहराच्या परिचित भागाकडे\nहेमा मालिनी (जन्म : १६ ऑक्टोबर १९४८)\nजन्मदिवस : कोशकार नोह वेबस्टर (१७५८), लेखक ऑस्कर वाइल्ड (१८५४), नाटककार यूजीन ओनील (१८८८), समाजसुधारक अनंत हरी गद्रे (१८९०), छायाचित्रकार पॉल स्ट्रॅन्ड (१८९०), हिंदी साहित्यिक, संसदपटू सेठ गोविंददास (१८९६), कवी सोपानदेव चौधरी (१९०७), तत्त्वज्ञ लुई अल्थ्यूसर (१९१८), नोबेलविजेता लेखक ग्युंटर ग्रास (१९२७), तबलावादक पं. लच्छू महाराज (१९४४), ग्रेटफुल डेड गिटारिस्ट बॉब वेअर (१९४७), नर्तकी व अभिनेत्री हेमामालिनी (१९४८)\nमृत्युदिवस : चित्रकार ल्यूकास क्रॅनाक थोरला (१५५३), तत्त्वज्ञ गास्ताँ बाशलार (१९६२), कर्नाटक शैलीतील गायक चेंबई (१९७४), कादंबरीकार ना. सं. इनामदार (२००२), विचारवंत, लेखक गो. पु. देशपांडे (२०१३)\n१५/१६ ऑक्टोबर : एडा लव्हलेस दिन (विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित क्षेत्रांत कार्यरत महिलांच्या सन्मानार्थ)\nवर्धापनदिन : वॉल्ट डिजनी कंपनी (१९२३)\n१७९३ : फ्रेंच राज्यक्रांती - फ्रान्सची सम्राज्ञी मारी आंत्वानेतला गिलोटिनद्वारे देहदंड.\n१९०५ : लॉर्ड कर्झनने बंगालच्या फाळणीचा हुकुम दिला.\n१९५१ : पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान लियाकत अली खान यांची रावळपिंडीत हत्या.\n१९७५ : देवीरोगाचा नैसर्गिक संसर्ग झाल्याचा जगातला अखेरचा दाखला (बांगलादेश).\n१९८६ : राईनहोल्ड मेसनर ८००० मीटरहून अधिक उंचीची जगातली सर्व (१४) शिखरे सर करणारे पहिले गिर्यारोहक ठरले.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 2 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.akshardhara.com/en/841_scion-publications-pvt-ltd", "date_download": "2018-10-16T20:35:41Z", "digest": "sha1:MXUHQ3RJD2KWOL33HBE34G34SLWKRO3X", "length": 19726, "nlines": 500, "source_domain": "www.akshardhara.com", "title": "Scion Publications Pvt Ltd - Akshardhara", "raw_content": "\nव्यक्तिमत्त्व विकास (सेल्फ हेल्प)\nAparthivache Gane (अपार्थिवाचे गाणे)\nEleven Minutes (इलेव्हन मिनिट्स)\nSant Sahityatil Mithkanche Rahasya (संत साहित्यातील मिथकांचे रहस्य)\nSant Tukaramanche Atmavrutta (संत तुकारामांचे आत्मवृत्त)\nStri-Purush Tulana (स्त्री-पुरुष तुलना)\nUdyachya Sundar Divsasathi (उद्याच्या सुंदर दिवसांसाठी)\nस्मृतिदिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन\nम. टा. प्रतिनिधी, पुणे\nकेवळ संशयामुळे पत्नीची हत्या केल्यामुळे शतकानुशतके पापमुक्त होण्यासाठी झुरणारा राजकुमार, जगातली सर्व पापे केल्याशिवाय मुक्ती न मिळू शकणारा उच्चभ्रू व्यक्ती आणि ज्याच्या पापांचे घडे भरूनही स्वतःला परमेश्वर म्हणून मिरवणारा अहंकारी धर्मगुरू या पात्रांभोवती गुंफलेली जी. ए .कुलकर्णी यांची ‘पातक’ ही लघुकथा सादर झाली आणि सभागृहात भयाण शांतता पसरली. जखमेतून रक्त वाहते तशा प्रवाही असणाऱ्या ‘जीएं’च्या एकापेक्षा एक शब्दालंकारांनी रसिक अंतर्मुख झाले.\nनिमित्त होते अक्षरधारा बुक गॅलरी व जी.ए. कुलकर्णी यांच्या कुटुंबीयांतर्फे जीएंच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमाचे. या कार्यक्रमात ‘जीएं’च्या साहित्यकृतींचा वेगवेगळ्या सादरीकरणांच्या माध्यमातून वेध घेण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये अनुराधा जोशी, अक्षय वाटवे आणि हर्षद राजपाठक या कलाकारांनी अभिवाचनाद्वारे सादर केलेली ‘पातक’ ही कथा विशेष लक्ष वेधून गेली. राजघराण्यातील एक राजकुमार संशयामुळे त्याच्या पत्नीची हत्या करतो आणि क्षणात त्याचा चेहरा विद्रुप होतो. त्याच्या पापापेक्षा अधिक मोठे पाप केलेल्या व्यक्तीचा स्पर्श होत नाही तोपर्यंत त्याला मुक्ती नाही. एका प्रार्थनामंदिरात शतकानुशतके तो झुरतोय. अनेक शतकांनी एक दरोडेखोर त्या प्रार्थनामंदिरात येतो आणि विद्रुप राजकुमाराशी बोलायला लागतो. हा दरोडेखोरही मूळचा सधन घराणातल्या तोही मुक्तीसाठी धडपडणारा. जगातले सर्वात भीषण पाप करत नाही तोवर त्यालाही मुक्ती नाही. अशातच कथेत गर्विष्ठ पापी पण समाजासाठी देवता असलेल्या एका धर्मगुरूचे पात्र येते आणि एका अर्थाने समाजाचे डोळे उघडतात. ही कथा ऐकताना सभागृहात उपस्थित प्रेक्षकांमध्ये भयाण शांतता पसरली होती. जी. ए. कुलकर्णी यांचे शब्द रसिकांच्या काळजाला भिडत होते. ही कथा संपली आणि उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात कलाकारांना दाद दिली.\nयाच कार्यक्रमात ‘कथाकार जी. ए.’ या विषयावर डॉ. वंदना बोकील. कुलकर्णी यांनी विचार मांडले ‘लघुकथेच्या रूढ साच्याच्या पलीकडे जाणारी ‘जीएं’ची कथा अनेक पदरी, प्रशस्त्र आवाक्याची आहे. दु:ख हे मूल्य मानणाऱ्या ‘जीएं’नी आपल्या कथांमधून मानवी दु:खाच्या असंख्य परी सहानुभूतीने रंगवल्या. समाजाने ओवाळून टाकलेल्या, उपेक्षित, पंगु, गांजेकस, स्वप्नांचे तुकडे हाती आलेल्या निराश माणसांची अंतर्विश्वे त्यांनी दाखवली. एकाचवेळी आदिम भावनांपासून ते एकाकीपणाच्या, परात्मतेच्या आधुनिक जाणिवेपर्यंत ‘जीएं’ची प्रतिभा झेप घेते, याकडे त्यांनी लक्ष वेधले. ‘हंस’ च्या संपादिका हेमलता अंतरकर यांनी त्यांना आलेल्या ‘जीएं’च्या पत्रांमधून दिसणारे जी.एं. उलगडून दाखवले ‘जीएं’चे निसर्गप्रेम, जगभरातील साहित्यकृतींचा त्यांचा अफाट व्यासंग, त्यांची प्रतिमायुक्त लेखनशैली इत्यादी वैशिष्टे त्यांनी सोदाहरण स्पष्ट केली. शरद आढाव यांनी स्वत: निर्मिती केलेले ‘जीएं’च्या ‘अस्तिस्रोत’ व ‘कांचनमृग’ या कथांचे दृकश्राव्य (व्हिडिओ) सादरीकरण केले. अक्षरधाराच्या रसिका राठिवडेकर यांनी स्वागत केले व चित्रा नातू-वझे यांनी सूत्रसंचालन केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/search?search_api_views_fulltext=--%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%95-%E0%A4%B6%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%95-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97", "date_download": "2018-10-16T20:54:50Z", "digest": "sha1:7PLSFIPMOI7TW6I4CJLS3LOBAF6ASDXX", "length": 27135, "nlines": 267, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nसर्व बातम्या (41) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (17) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nमहाराष्ट्र (3) Apply महाराष्ट्र filter\nअर्थविश्व (1) Apply अर्थविश्व filter\nमुद्रांक शुल्क विभाग (39) Apply मुद्रांक शुल्क विभाग filter\nमहाराष्ट्र (8) Apply महाराष्ट्र filter\nमहापालिका (7) Apply महापालिका filter\nनोटाबंदी (6) Apply नोटाबंदी filter\nउत्पन्न (4) Apply उत्पन्न filter\nनगरपालिका (4) Apply नगरपालिका filter\nऔरंगाबाद (3) Apply औरंगाबाद filter\nजिल्हा परिषद (3) Apply जिल्हा परिषद filter\nजीएसटी (3) Apply जीएसटी filter\nप्रशासन (3) Apply प्रशासन filter\nरिअल इस्टेट (3) Apply रिअल इस्टेट filter\nव्यवसाय (3) Apply व्यवसाय filter\nअर्थसंकल्प (2) Apply अर्थसंकल्प filter\nएफएसआय (2) Apply एफएसआय filter\nदेवेंद्र फडणवीस (2) Apply देवेंद्र फडणवीस filter\nनगरपरिषद (2) Apply नगरपरिषद filter\nनवी मुंबई (2) Apply नवी मुंबई filter\nपत्रकार (2) Apply पत्रकार filter\nपर्यावरण (2) Apply पर्यावरण filter\nपिंपरी-चिंचवड (2) Apply पिंपरी-चिंचवड filter\nबेकायदा बांधकाम (2) Apply बेकायदा बांधकाम filter\nमहामार्ग (2) Apply महामार्ग filter\nअनधिकृत बांधकाम (1) Apply अनधिकृत बांधकाम filter\n#societiesissue फ्लॅट नावावर; पण जमिनी बिल्डरांच्या ताब्यात\nपुणे - राज्य सरकारने सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या डीम्ड कन्व्हेयन्स प्रक्रिया (मानीव अभिहस्तांतरण) सोपी करण्याचा निर्णय घेतला; पण जिल्हा उपनिबंधक कार्यालय आणि नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून प्रत्यक्ष अंमलबजावणी केली जात नाही. शिवाय, विकसकांची टाळाटाळ आणि गृहनिर्माण संस्थांची उदासीनता ही...\n‘बीडीपी’च्या जमिनींचे दर घसरले\nपुणे - नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने बीडीपी (जैव वैविध्य पार्क) आरक्षण जमिनींचा रेडी-रेकनरमधील दर नव्याने निश्‍चित केला आहे. रेडी-रेकनरमध्ये ‘ना विकास झोन’मधील जमिनींचा दर विचारात घेऊन त्याच्या ४० टक्के दर बीडीपी जमिनींचा ग्राह्य धरून त्यावर सहा टक्के मुद्रांक शुल्क आकारले जात होते. त्यामध्ये...\n#puneissues नोंदणी कार्यालयांमध्ये नागरिकच \"दुय्यम'\nपुणे - अपुऱ्या जागेत असणारे कार्यालय... छताला पंखा नाही... लोकांची गर्दी झाली की बसायला जागा नाही.... स्वच्छतागृहही नाही... बाहेर खासगी गाड्यांची गर्दी... ही परिस्थिती आहे शुक्रवार पेठेतील मामलेदार कचेरी परिसरातील सह दुय्यम निबंधक वर्ग-2 हवेली कार्यालयाची. राज्याच्या महसुलात सर्वाधिक वाटा...\n#purandarairport पुरंदर परिसरातील जमिनीतून सोन्याचा धूर\nविमानतळाच्या घोषणेनंतर भाव चौपट पुणे - पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळाच्या परिसरातील जमिनीतून सध्या सोन्याचा धूर निघू लागला आहे. येथील विमानतळाची घोषणा झाल्यानंतर जमिनींचे भाव चारपटीने वाढल्याचे नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाला मिळालेल्या महसुलावरून समोर आले आहे. आर्थिक वर्ष 2016-17 मध्ये पुरंदर...\n#behindthenews नगरविकास खात्याने दिखाऊपणा सोडावा\nअनधिकृत बांधकामांच्या विषयाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. अशा बांधकामांना आळा घालण्यासाठी राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने नुकतेच एक परिपत्रक काढून त्यांची दस्त नोंदणी करण्यास बंदी घालण्याच्या सूचना दिल्या आहेत. वास्तविक यापूर्वीही असे अनेकदा आदेश सरकारकडून देण्यात आले आहेत. मात्र, अशा...\nपुणे - हस्तांतर विकास हक्काच्या (टीडीआर) व्यवहारांवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने घेतला आहे. टीडीआर खरेदी-विक्री व्यवहाराची दस्त नोंदणी करताना रेडीरेकनरमध्ये दर्शविण्यात आलेल्या दराच्या किती टक्के मुद्रांक शुल्क आकारावे, याचा विचार सुरू असून लवकरच तो दर निश्‍चित...\nटीडीआरच्या व्यवहारांमध्ये मुद्रांक शुल्कावर नजर\nपुणे - हस्तांतर विकास हक्काच्या (टीडीआर) व्यवहारांवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने घेतला आहे. टीडीआर खरेदी-विक्री व्यवहाराची दस्त नोंदणी करताना रेडीरेकनरमध्ये दर्शविण्यात आलेल्या दराच्या किती टक्के मुद्रांक शुल्क आकारावे, याचा विचार सुरू असून लवकरच तो दर निश्‍चित...\nपुणे - तीस आणि साठ चौरस मीटरपर्यंतचे क्षेत्रफळ असलेल्या घरांसाठी मुद्रांक शुल्कात सवलत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला खरा, परंतु त्यासाठी घालण्यात आलेल्या अटींमुळे त्याचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना कितपत मिळणार, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत मान्य असलेला आणि...\nसरकारी जमिनींच्या भाडेपट्ट्यांत सवलत\nमुंबई - मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यांतील सरकारी जमिनीवरील संपुष्टात आलेल्या भाडेपट्ट्याचे नूतनीकरण करण्यात महसूल विभागाने महसूल वाढवण्यासाठी सवलतींची खैरात केली आहे. ब्रिटिशकाळापासून विविध कारणांसाठी मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यांतील जमिनी भाडेपट्ट्यावर वैयक्‍तिक किंवा विविध संस्थांना काही...\nमध्यमवर्गीयांना कोणी वाली आहे का\nपुणे - \"सर्वांसाठी घरे' हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प केंद्र आणि राज्य सरकारने हाती घेतला आहे. एकीकडे त्यासाठी राज्य सरकारकडून धडाधड निर्णय घेतले जात आहेत. दुसरीकडे मात्र वर्षानुवर्षे सोसायट्यांमध्ये राहणारे नागरिक बेघर कसे होतील, असे निर्णयही सरकारकडून घेतले जात आहेत. सरकारच्या या दुहेरी निर्णयामुळे...\nदस्त हाताळणी शुल्क आता \"ऑनलाइन'\nपुणे : दस्त रजिस्टर करताना किती पाने आहेत, त्यांचा हिशेब करून रोख पैसे द्यावे लागतात. अनेकदा सुट्टे पैसे नसल्यामुळे हेलपाटे मारण्याची वेळ खरेदीदारावर येते. हाताळणी शुल्क ऑनलाइन भरण्याची सुविधा प्रायोगिक तत्त्वावर पुणे शहर व जिल्ह्यात शनिवारपासून सुरू करण्यात आली आहे. दस्त नोंदणी करताना दुय्यम...\nपुणे - पुनर्विकासासाठी सोसायटी आणि विकसक यांच्यात होणाऱ्या करारनाम्यात रहिवाशांना देण्यात येणारे भाडे, कॉर्पस फंड, स्थलांतरासाठी आलेला खर्च, ब्रोकरेज, अनामत रक्कम, बॅंक गॅरंटी यांसारख्या विकसकांकडून दाखविल्या जाणाऱ्या सर्व गोष्टींवरील खर्च विचारात घेऊन त्यावर सहा टक्के मुद्रांक शुल्क आकारण्याचा...\nसदगुरू दर्शन स्मरणीका प्रकाशन सोहळा संपन्न\nपुणे : पिंपळे गुरव येथील स्वस्वरूप शोधक साधक संस्था आयोजित भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या खाडे बाबा महाराजांचा प्रेरणादायी अध्यात्मिक जीवन प्रवास, हस्तलिखित लेख, परीपत्रके, साधक अनुभव यांचा एकत्रित लिखाण असलेल्या सद्गुरू दर्शन स्मरणरिका या लेखक डॉ. जयदीप काळे यांचा लिखित स्वरूपाचा सद्गुरू दर्शन (...\nजीएसटी, नोटाबंदीनंतरही गृहखरेदीत वाढ\nपुणे - जीएसटी व नोटाबंदीमुळे बांधकाम क्षेत्राला फटका बसेल, अशी भीती व्यक्त केली जात असतानाच घरांच्या दस्तनोंदणीमध्ये मात्र वाढ झाल्याचे दिसून आले आहे. रेरा (रिअल इस्टेट रेग्युलेशन ॲथॉरिटी) मुळे ग्राहकांमध्ये विश्‍वास निर्माण झाल्याने केवळ पुण्यातच नव्हे, तर राज्यभरात गृहखरेदीमध्ये वाढ झाल्याचे...\nवाढत्या बांधकामांमुळे प्रदूषणात भर\nपुणे - वाढत्या शहरीकरणामुळे महापालिका आणि हद्दीलगतच्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर बांधकामे होत आहेत. त्यामध्ये वीट, सिमेंट, खडी आणि वाळूमुळे हवाप्रदूषणात वाढ होत असल्याचा निष्कर्ष पर्यावरण विभागाने काढला आहे. शहर आणि जिल्ह्यात एका आर्थिक वर्षात सुमारे सव्वालाखाहून जास्त दस्तनोंदणी होते. त्यात ७०...\nविवाह नोंदणीच्या सर्व सुविधा ऑनलाइन\nपुणे - ऑनलाइन दस्तनोंदणीप्रमाणे आता विवाह नोंदणीची सुविधा पूर्णतः ऑनलाइन सुरू झाली आहे. राज्य नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या संकेतस्थळावर ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. याअंतर्गत विवाह इच्छुकांना विनामध्यस्थ व घरबसल्या विवाह नोंदणी करता येणार आहे; तसेच ई-पेमेंट, अर्जदारांना ई-मेलवर 30 दिवस...\nसंत साईबाबा हे खऱ्या अर्थाने धन्वंतरी\nधायरी - ‘‘संत साईबाबा हे खऱ्या अर्थाने धन्वंतरी होते. सबुरी ठेवली तर आयुष्य सुखकर होते आणि श्रद्धा दृढ असली, तर आरोग्य सांभाळता येते. त्यांनी दिलेल्या श्रद्धा आणि सबुरी या दोन औषधांनी सगळ्या व्याधी बऱ्या होतात,’’ असे प्रतिपादन श्रीगुरू बालाजी तांबे यांनी रविवारी येथे व्यक्त केले. साईसमाधी शताब्दी...\nनोंदणी विवाहाची तारीख आता ई-मेलद्वारे मिळणार\nपुणे - संकेतस्थळावर ऑनलाइन विवाह नोंदणी प्रक्रियेत अर्ज भरलेल्यांना लग्नाच्या तारखेची नोटीस ई-मेलवरून दिली जाणार आहे. त्यासाठी ऑनलाइन अर्ज भरताना ई-मेल नोंदविला जाणार आहे. त्यामुळे नोंदणी पद्धतीने विवाह करणाऱ्या जोडप्यांना कार्यालयाच्या चकरा माराव्या लागणार नाहीत. याबाबतची चाचणी यशस्वी झाली असून...\nदुय्यम निंबधक कार्यालयातील ऑनलाइन यंत्रणा कोलमडली\nनाशिक - दुय्यम निबंधक कार्यालयातील ऑनलाइन यंत्रणा सोमवारी अचानक बंद पडल्याने राज्यात दस्त नोंदणीचे काम ठप्प झाले होते. नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून दस्त नोंदणीचे काम ऑनलाइन केले जाते. या यंत्रणेवर \"नॅशनल इन्फर्मेटिक सेंटर'कडून (एनआयसी) देखरेख ठेवली जाते. प्रमाणापेक्षा अधिक डाटा झाल्यामुळे...\nतहसीलदारांकडे करा मोफत वारसा नोंद\nकोल्हापूर - कुटुंबातील वारस नोंद अथवा जमिनीचे वाटप आता थेट तहसील कार्यालयात मोफत होणार आहे. यासाठी दुय्यम निबंधक अथवा न्यायालयात जावे लागणार नाही. तहसीलदारांच्या एका नोटिशीनंतर वारस नोंदीची प्रक्रिया तलाठ्याकडून होईल. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता-1966 च्या कलम 85 नुसार सर्व वारसदारांची सहमती...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://cooldeepak.blogspot.com/2010/11/blog-post.html", "date_download": "2018-10-16T20:15:10Z", "digest": "sha1:2HXBUS6GBUTEIFUR66RONFOLB4ZVU7RK", "length": 27837, "nlines": 276, "source_domain": "cooldeepak.blogspot.com", "title": "पु.ल.प्रेम: पुलंच्या आठवणी - राम कोल्हटकर", "raw_content": "\nपु.लंची छायाचित्रे पाहण्यासाठी इथे क्लिक करा\nअंत:करणातील वीणेचा अखंड झणकार\nबोलावे आणि बोलू द्यावे \nनवं वर्ष आणि सुखाचा चेहरा\nमराठी मुलखात मराठीला दासीचा दर्जा\nएक होते कुसुमाग्रज : विशाखाचे दिवस --पु.ल.\nतुम्हाला नागपूरकर व्हायचं का\nतुम्हाला मुंबईकर व्हायचंय का\nतुम्हाला पुणेकर व्हायचं का\nधर्म, अंधश्रध्दा नि तुम्ही आम्ही\nभारतीय अशी रंगभूमी आहे काय\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\n॥ श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे यांसी..॥\nआयुष्यमान व्हा, यशस्वी व्हा\nदेवगडचो हापूस सगळ्या आब्यांचो बापूस.. - पु.ल.\n'पुलं'नी केलेला गंधर्वगौरव : गंधर्वनाम संवत्सरे...\nएक जानेवारी : एक संकल्प दिन\nसंवाद : एका राजा लेखकाशी (पु. ल. आणि विद्याधर पुंडलिक यांचा संवाद)\nपुलंचे एक प्रेरणादायी पत्र\nपु.ल.देशपांडे यांनी सुधीर बेडेकर यांना दिलेली मुलाखत\nपं. सी. आर. व्यास यांच्या षष्ठ्यब्दपूर्ती समारंभात पुलंनी केलेलं भाषण\nदेवधर संगीत विद्यालयातील समारंभात पुलंनी केलेलं भाषण\nअभ्यास : एक छंद\nमी भारतीय म्हणूनच जगेन\nसमजा, कुणी तुमच्या मुस्काटीत मारली तर..\nबाबा आमटे एक विज्ञानयोगी\n...तर मराठीची चिंता बाळगण्याचे कारण नाही\nदलित शब्दाची व्याप्ती कळणार कधी\nहे जग मी सुंदर करुन जाईन....\nभाईकाकाज लेटर टू मीरा ...\nकाय वाट्टेल ते होईल\nमी एक नापास आजोबा\nपुल - काही सहित्यिक भोग\nआपण सारे भारतीय आहोत\nरंग माझा वेगळा (प्रास्ताविक -पु. ल. देशपांडे)\nपु.लं. चे मजेदार किस्से\nकाही साहित्यिक भोग (भोग २)\nजो जे वांछील तो ते लिहो\nतिळगूळ घ्या गोड बोला\nव्यक्ति आणि वल्ली (1965) - पु. ल. देशपांडे\nविशीतल्या पोराचं पु.ल. आजोबांना पत्र\nपु.ल. म्हणजे परमेश्‍वराने दिलेले वरदान..\nसाहित्यातील हृदयस्थपु ल देशपांडे\nमुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रातील पुलंचे योगदान\nपु. ल. 'वस्त्रहरण' नाटकासाठी टर्नींग पॉइंट\nविनोदाने पुलकित करणारे पु. ल.\nखरंच.. शिवी कधी देऊ नये\nपु. ल. एक आठवण, किती सारी साठवण\nजगण्यापलीकडची प्रेरणा देणारा लेखक\nपु.ल. इतिहासजमा होणे शक्य नाही..\nबहोत अच्छे - वसंतराव देशपांडे\nपुरुषोत्तम लक्ष्मण आगे बढो - आचार्य अत्रे\nव्यक्ती आणि वल्ली - अतुल परचुरे\nपुलंच्या आठवणी - राम कोल्हटकर\nपु.ल. आंनदाचा निर्मळ झरा\nआठवणींचं पिपंळपान- पु.ल. आणि सुनीताबाई\nजे रम्य ते बघुनिया...\nआमचा हसवणारा मित्र पी. एल.\nपु.लं. च्या आठवणींना उजाळा\nनवलकरांच्या 'झपाटलेल्या लेखणी'तले भाई\nपु. ल. नावाचे गारुड\nपु. लं. - अखेरचा अध्याय\nपुलकित संध्याकाळ - - स्मिता मनोहर.\nपुन्हा भेटले मराठी मनामनांत जपलेले \"पु. ल.'\n'पुल'कित आठवणींत दंग झाले श्रोते...\nया महान अष्टपैलू अवलियाला माझा मानाचा मुजरा\nभाई, आज तुमचा वाढदिवस\nमाझ्या आयुष्यातील तो सुवर्ण क्षण\nबरं झालं पु.ल. तुम्ही लवकर गेलात\nपु, ल. नावाचं मोरपीस\nपुलं चं लिखाण 'पाहिलं' तेव्हा\nपुल देशपांडे यांची विनोदबुद्धी\nपु.लंच्या त्या दोन संस्मरणीय भेटी\nमला भावलेले 'पु.ल. '\nपु.ल.. तुम्ही स्वतःला कोण समजता\nअजि म्या पु.ल. पाहिले\nअमरत्व काय फक्त देवालाच आहे काय\nएक पत्र माझ्या दैवताला ..... त्याच्याच एका रसिकाकडून\n\"व्यक्ती आणि वल्ली\" .....एक प्रसंग......\nबटाट्याच्या चाळीतील काही आठवणी..\nखिल्ली पुस्तकातील काही उतारे..\nकेसरबाई :एका तेजः पुंज स्वराचा अस्त\nजीवन त्यांना कळलें हो\nसखे सोबती गेले पुढती\nमाझा एक अकारण वैरी\nझपताल - काही (बे)ताल चित्रे (अघळपघळ)\nमी पु. ल. दे.\nपु.लं. .... काही (च्या काही) कविता\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना मिळालेले आणि काही पु.ल. प्रेमी मित्रांनी दिले आहेत. चित्र (jpg,gif),(pdf) पिडिफ स्वरुपात मिळालेले लेख देवनागरीत टंकुन एका ठिकाणी आणण्याचे काम फक्त मी केले.\nपुलंच्या आठवणी - राम कोल्हटकर\n१९७२ साली भयंकर दुष्काळ पडला होता आणि शेवटी दुष्काळाच्या छायेतुन महाराष्ट्र सुटल्यानंतर जून १९७३ साली संपूर्ण महाराष्ट्र आनंदात होता आणिबाणीच्या जवळ देश चालला होता. पण तारणहार इंदिराजींवर १९७१च्या युद्धातील विजयाचा मद अजून होता. ‘गरिबी हटाव’ची सिंहगर्जना चालणार होती ती पुढे, पण याही परिस्थितीत अवर्षणग्रस्त महाराष्ट्र पावसामुळे सुखावला होता.\nत्याकाळात दिवाळीत स्वत: तयार केलेली, छापलेली, कलात्मक नाविन्यपुर्ण अशी ग्रिटींग कार्डस्‌ सर्वजण प्रेमाने पाठवीत. परवडले न परवडली तरी तेव्हा कुरिअरवाले म्हणजे पुण्यामुंबईत फिरणारे ऎकटे ‘प्रवसी’ होते. पण ते पुण्यामुंबई पुरते तेव्हा कुरिअरवाले म्हणजे पुण्यामुंबईत फिरणारे ऎकटे ‘प्रवसी’ होते. पण ते पुण्यामुंबई पुरते\nआम्ही आमच्या ‘कैलास जीवन’ या आयुर्वैदीय औषधीच्या कंपनीची काही हजार ग्रिटिंग कार्डस्‌ छापली त्यावर मजकूर होता ‘धनांधकारेषु इव दीपदर्शनम्‌\nमला व्यापाराबरोबर सांस्कृतीक क्षेत्रातील व्यक्ती, संगीत, नाटक, शिल्प, साहित्य या विषयी थोडी अधिकच ओढ होती. गो. नी दांडेकरांशी चांगला परिचय सौ. वीणा देव (गो.नी. दांडेकरांची कन्या) मुळे झाला होता. (विणा आणि मी कॉलेज ते विद्यापीठापर्यंत एका वर्गात शिकलेले) मी अनेक साहित्यिक, कलाकार यांना हे ग्रिटिंग कार्ड पाठविले. कुमारजींना तसेच पु.लं. ना सुद्धा\nआणि आश्चर्य मला पु.लं. चे पत्र मिळाले. मी तुमच्या कैलास जीवनचा चाहता आहे. तुम्ही पाठविलेले ग्रीटिंग कार्ड सुद्धा अतिशय कालयोग्य आहे. कधीतरी भेटा.\n गगन ठेंगणे अशीच अवस्था झाली पु.लं.शी सबंध आला आणि वाढत गेला. त्यांच्या जवळ जाण्याचा योगही येऊ लागला.\nत्यानंतर आता पु.लं.च्या विषयी लिहिण्याबाबत आपले पत्र आले व लिहिण्याबाबत विचार करु लागलो आणि असे लक्षात आले की, पु.लं.च्या विषयी लिहिणे ही अवघड गोष्ट आहे.\nत्यातही मी त्यांच्याविषयी आपल्याला काही लिहावे, बोलावे लागेल या (दूर) दॄष्टीने त्यांच्याकडे कधी पाहिले नाही. किंवा लिहून काढण्याचा माझा स्वभावही (हात ही) नाही. पण जसजसा मी त्यांच्या जवळ जाऊ लागलो त्यांच्या बरोबर तासनतास घालवू लागलो, हिंडू फिरू लागलो किंवा लांबून त्यांना पाहू लागलो तसे तसे ते मला जास्तीत जास्त मोठे दिसू लागले. त्यांचे मोठेपण कळू लागले. कसे भेटत, भेटत, भेटी घेत, भेटी देत (भेटी टाळत) या सर्वांचा छान अभ्यास करण्याची मला संधी मिळाली.\nऎके दिवशी ’रुपाली’मध्ये संध्याकाळी त्यांनी मला बोलावले होते, म्हणून गेलो. तर सात-आठ मुले, मुली त्यांच्या आणि सुनीताबाईंच्या भोवती गोळा झाल्या होत्या. मी आत शिरलो, मला म्हणाले ’बैस ऎक. बोलू नकोस.’ मी गप्प. काय चालले आहे ते पाहत होतो. ऎकत होतो. एक एक नवोदित कवी आपापली एक एक कविता या कवी (स) हृदयाचा दोघांना ऎकवत होता. पहिली फेरी केव्हाच झाली होती. ही त्यापुढची कितवी फेरी माहित नाही. पण कवी उत्साहात कविता म्हणत होते आणि पु.ल. व सौ. सुनीताबाई ऎकुन त्यावर आपले मत प्रदर्शित करीत होते. आनंदी होऊन वाहवा पण देत होते. कधी मिश्किलही होते. मी पोहचल्यानंतरही हा कार्यक्रम दोन तास चालला होता. शेवटी एका नवकवीने आयुष्यावर बोलण्यास सुरुवात केल्यावर मध्येच थांबवून कार्य सिद्धी झाली. मुले गेली.\nमला म्हणाले अरे बरीच पत्रे येतात. कविता ऎकवितो म्हणतात. नाराज करण्यापेक्षा ही युक्ती शोधुन काढली. एकाच वेळी सर्वांना बोलवुन ५/६ तास त्यांचे म्हणणे ऎकुन घेतले. आणि सुटका आणि ससेमिरा थांबवून टाकला. (का मागे लावून घेतलो\nएकदा असाच रात्री उशीरा ‘रुपाली‘ मधून बाहेर पडलो. जोशी हॉस्पिटलमुळे स्कूटर, मोटारींची फार करीत माणसांनी भरलेली एक टेंपोट्रॅक्स ‘पु.ल. कुठे राहतात‘ चौकशी करत येत होती. मी पाहिले. जरा बावरलो. २०/२५ जण लातुर भागातून आले होते. रात्री १० चा सुमार होता. म्हटले चटदिशी पु.लं.च्या घरी जाऊन बेल दाबली. सुनीताबाईंशी बोललो. खाली येऊन त्यातल्या म्होरक्याशी बोललो. म्हणाले, ‘आमचे काम काही नाही, फक्त दर्शन घ्यायचे आहे. पायावर डोके टेकू आणि पाच मिनिटात पुढे लातूरकडे जाऊ.‘ हे सुनीताबाईंना सांगितले. पु.ल. खुर्चीवर बसले. एक एक पु.ल.प्रेमी पायावर डोके ठेवून बाहेर पडत होता. लेखकांच्या दर्शन वारीतील हे वारकरी दर्शन घेऊन आनंदून परत जाताना सुनीताबाई सुद्धा गहिवरल्या.\n‘रुपाली‘मधलीच गोष्ट आहे. पु.ल. आणि कुमारजींचे नाते फारच निराळे होते. १९८५ च्या सुमारास कुमारजी पुण्यात असतान मला म्हणाले, ‘भाईकडे जाऊन येऊ‘. रात्री ८ च्या सुमारास प्रा. चिरमुलेंच्या घरून आम्ही निघालो. कुमारजी अचानक घरी आल्याचे पाहून सुनीताबाईंनी त्यांचे स्वागत केले. खुप गप्पा रंगल्या. पु.ल. जरा चुळबुळत बोलत होते. त्यांनी पटदीशी एक फोन केला आणि कुमारांना म्हणाले आपण बोलतोय ते ऎकायला दिनेश येतोय. आत्ताच मामाकडे गेला आहे. येईलच. दिनेश आला. खरोखरीच काही मिनीटात. त्याला जरा ताप होता. पण त्याला काहीतरी कुमारजींच्या तोंडुन ऎकायचे होते. तो पु.लं.शी त्याच दिवशी बोलला होता आणि अचानक कुमारजी आले होते. पु.लंनी दिनेशसाठी ‘म्हारा ओळगीया‘ गाण्याची विनंती केली. आपल्या पानाचा डबा काढून त्यावर ठेका दाखवत कुमारजींनी सहज स्वरात हे भजन असे गायले की आम्ही सारेच हरखून गेलो.\nपु.लं.च्या विषयी किती सांगता येईल. मल्लिकार्जुन मन्सुरांच्या शेवटच्या काळात एक दिवस पूर्ण दिवस धारवाडमध्ये मन्सुरांच्या बरोबर आम्ही होतो. पु.ल. सुनीताबाई आणि मन्सूर हळूहळू जुन्या गाण्यात, आठवणीत रममाण झाले होते. मन्सुरांना मधुनच सिगरेट पु.ल. शिलगावून देत होते. मी पुण्यात आल्यावर त्यांना विचारले आता कधी कधी सिगरेट ओढावीशी असे वाटते का त्यांनी सिगरेट सोडून अनेक वर्षे झाली होती. तिच्याकडे मी परत आकॄष्ट झालो नाही असे त्यांनी सांगितले, मनमोकळेपणानी\nत्यांच्या आणि वसंतराव, ज्योत्सनाबाई, कुमारजी, भीमसेन, मुकुल, श्री. पु. भागवत किती तरी जणांच्या संवादाची याद येते, आणि ‘अवस्था‘ लागते आणि कुमारांची बंदिश प्रत्यक्ष अनुभुतीस येते ‘नयना भरायोरी‘.\n(जिवनज्योत दिवाळी अंक २००९ मधून साभार)\nपु.लंची पुस्तके खरेदी करून ‘पु.ल. देशपांडे फ़ॉउंडेशन’ला मदत करा खाली काही ऑनलाईन दुवे\nमहाराष्ट्रातील काही पुस्तक भाडांराचे पत्ते\nपु.ल. देशपांडे गुगल प्लस\nपु.ल. प्रेम ब्लॉगचे अपडेट्स तुमच्या ईमेलवर आपोआप येण्यासाठी इथे तुमचा मेल आयडी टाका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://enavakal.com/youtholympic-%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B0-%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2018-10-16T21:01:23Z", "digest": "sha1:VWGNRHYCB2O36H5AT6OZTPLJD5MG7KRY", "length": 12065, "nlines": 142, "source_domain": "enavakal.com", "title": "", "raw_content": "#YouthOlympic वेटलिफ्टर जेरेमीने भारतासाठी पटकावले पहिले ‘सुवर्ण’ – eNavakal\n»1:00 pm: गोंदिया – सर्पदंशाने मृत्यू झालेल्या मुलाला जिवंत करण्याचा दावा करणाऱ्या दोन आयुर्वेदिक डॉक्टरांना पोलिसांनी ताब्यात घेतले\n»9:21 am: मुंबई – मालाडमध्ये सुटकेसमध्ये आढळला महिलेचा मृतदेह. हैदराबादच्या १९ वर्षीय तरुणाला पोलिसांनी केली अटक\n»9:17 am: उत्तराखंड – उत्तरकाशीमध्ये पहाटे ४:०६ वाजता जाणवले; ३.२ रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के\n»8:17 am: पंढरपूर – शारदीय नवरात्रीनिमित्त विठुराया आणि रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात गुलाबाच्या फुलांची आकर्षक सजावट\n»7:15 am: मुंबई – मुंबईत पेट्रोलच्या दरात 11 पैशांनी वाढ; डिझेल 24 पैशांनी महागले\nआघाडीच्या बातम्या क्रीडा विदेश\n#YouthOlympic वेटलिफ्टर जेरेमीने भारतासाठी पटकावले पहिले ‘सुवर्ण’\nब्युनोस आयरिस – मिझोरमच्या १५ वर्षीय वेटलिफ्टिर जेरेमी लालरिननुंगाने युवा ऑलिम्पिक स्पर्धेत भारतासाठी पहिले सुवर्णपदक पटकावत इतिहास रचला आहे. जेरेमी लालरिननुंगाने ६४ किलो वजनी गटात एकूण २७४ किलो वजन उचलून सुवर्णपदक नावावर केले. जेरेमी लालरिननुंगाने युवा जागतिक आणि युवा राष्ट्रकुल स्पर्धेत अनुक्रमे रौप्यपदक व सुवर्णपदक जिंकले आहे.\n#fifaworldcup2018 दक्षिण कोरियाने केले गतविजेत्या जर्मनीचे ‘पॅकअप’\n#FifaWorldCup2018 स्वित्झर्लंडविरुद्ध स्वीडनची कसोटी लागणार\n#FifaWorldCup2018 सामन्यांचे ‘भविष्य’ सांगणाऱ्या मांजराचा मृत्यू\n#INDvsPAK रोहित-शिखरने पाकला धुतले; भारत अंतिम फेरीत\nपेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा वाढ\n#MeToo अभिनेते आलोकनाथ यांच्यावर बलात्कारचा आरोप\nआघाडीच्या बातम्या मनोरंजन मुंबई\nसुशांत सिंह सांगणार 2000 वर्षांचा इतिहास\nमुंबई – अभिनेता सुशांत सिंह राजपूत इ.स. पूर्व 540 पासून ते इ. स. 2015 पर्यंत म्हणजे तब्बल 2 हजार वर्षांचा इतिहास प्रेक्षकांना सांगायच्या तयारीला...\nNews आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राजकीय\nमुख्यमंत्र्यांचे रिपाईला दिलेले आश्वासन हवेत विरले\nमुंबई – मागील विधानसभा निवडणुकीत युती करताना रिपब्लिकन पक्षाला सत्तेत सहभाग देण्याचे आश्वासन भाजपने दिले होते. त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रिपाइंला राज्यात एक...\nभारतीय संघात उत्तराखंडच्या आर्यनला संधी\nहल्द्वानी- पुढील महिन्यात न्यूझीलंडमध्ये होणार्‍या 19 वर्षांखालील युवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघात उत्तराखंडच्या आर्यन जुयालला संधी मिळाली आहे. युवा भारतीय संघात स्थान...\nआता महापालिकेच्या मुलांची फुटबॉलमध्ये किक बसणार…\nमुंबई – जर्मनी आणि भारत यांच्यात फुटबॉलच्या बाबतीत जमीन-अस्मानाचा फरक आहे. भारतात अफाट गुणवत्ता असली तरी त्या गुणवत्तेला न्याय देण्यासाठी अद्ययावत प्रशिक्षण, पायाभूत सोयीसुविधा...\nइलेक्ट्रिक बस करार रद्द\nमुंबई- प्रदुषणावर आळा घालण्यासाठी 40 इलेक्ट्रिक बस पुरविण्याचा एका कंपनीशी केलेला करार एकतर्फी रद्द करण्यार्‍या बेस्ट प्रशासनाला उच्च न्यायालयाने आज चांगलाच दणका दिला. कायद्याचे उल्लंघन...\n‘मीटू’ मोहिमेबाबत हायकोर्टात याचिका\nमुंबई- संपूर्ण देशभरात सुरू असलेल्या ‘मीटू’ या मोहिमेबाबत आज हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. वकील सन्नी पुनामिया यांनी ही याचिका दाखल केली आहे....\nएम. जे. अकबरांवर आणखीन एक आरोप महिला पत्रकाराने लेखाच्या माध्यमातून केले उघड\nनवी दिल्ली- लैंगिक शोषणाच्या आरोपांमुळे अडचणीत आलेले परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांच्याविरोधात आणखीन एका महिला पत्रकाराने आरोप केला आहे. अकबर यांनी आपल्याला अनेकवेळा...\nनरेंद्र मोदींच्या शिर्डीतील कार्यक्रमाला गर्दी जमविण्यासाठी 2 कोटींची उधळण\nमुंबई- राज्यात एकीकडे तिजोरीत खडखडाट असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिर्डीतील कार्यक्रमाला गर्दी जमविण्यासाठी राज्य सरकार तब्बल दोन कोटी रुपयांची उधळण करणार असल्याची धक्कादायक माहिती...\nराहुल गांधी दोन दिवस मध्य प्रदेश दौर्‍यावर\nग्वाल्हेर- राहुल गांधी दोन दिवसांच्या मध्य प्रदेश दौर्‍यावर आहेत. आज, ग्वाल्हेर येथील किला भागात असलेल्या गुरुद्वाराला भेट देऊन त्यांनी माथा टेकला. यावेळी राहुलबरोबर ज्योतिरादित्य सिंधिया,...\nसामना रात्री ०८ वाजता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.marathi.aarogya.com/%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A2-%E0%A4%B5%E0%A4%9C%E0%A4%A8-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%89%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A2.html", "date_download": "2018-10-16T20:41:04Z", "digest": "sha1:CIJOFHAQ7N7GK7472HWSNSFHQSL5GSBL", "length": 33702, "nlines": 163, "source_domain": "www.marathi.aarogya.com", "title": "मुलांची शारीरिक वाढ : वजन आणि उंचीची वाढ - आरोग्य.कॉम - मराठी", "raw_content": "\nपोषक पदार्थ आणि अन्न\nकोड - पांढरे डाग\nमुलांची शारीरिक वाढ : वजन आणि उंचीची वाढ\nमुलांची शारीरिक वाढ : वजन आणि उंचीची वाढ\nअगदी सूक्ष्म अशा बीजापासून ते पूर्ण प्रगल्भ विकसित प्रौढ मनुष्यापर्यंतच्या प्रवासात होणाऱ्या शरीराच्या, मनाच्या, बुध्दीच्या बदल अन्‌ घडामोडींना ‘वाढ’ असं सक्षिप्त नांव दिलंय. यात नुसतीच शरीराच्या आकाराची वाढ अभिप्रेत नाही. पण या भागात आपण फक्त शारीरिक वाढीचा आढावा घेऊ या.\nमाणसाच्या शरीराचा वाढीचा सर्वात जास्त वेग, तो पोटात गर्भावस्थेत असतानाच्या शेवटच्या काही महिन्यात असतो. या नंतरच्या आयुष्यात याच्या खालोखालचा वेग असतो तो वयात येतानाचा. या दोन्ही वेळा शरीराच्या आकारात आणि अवयवांच्या विकासात झपाटयानं बदल होत असतात.\nकाही वनस्पतींमध्ये जशा एकाच वनस्पतीच्या अनेक जाती असतात, आणि त्या आपापले गुणधर्म सांभाळत वाढत असतात, तसंच माणसाचंही असतं. काही जाती, आणि वंश हे धिप्पाड, उंच असतात तर काही नाजूक, खुजे, लहान चणीचे असतात.\nमुलांच्या वाढीच्या वेगातही बरीच विविधता बघायला मिळते. काही मुलं लवकर वयात येतात तर काही उशीरा. हे वयात येणं अनुवांशिक असतं. तसंच बाहेरच्या अनेक गोष्टींच्या प्रभावावरही ठरत असतं. जितकी समृध्दी आणि शिक्षण जास्त, तितकं वयात येणं लवकर असं समजलं जातं. या न्यायानं पाश्‍चात्यांचा आणि आपल्या समाजातल्या वरच्या वर्गातल्या मुली अन्‌ मुलगे त्यांच्या बरोबरच्या खालच्या वर्गातल्या मुलामुलीपेक्षा आणि खेडयातल्या अविकसित भागातल्या मुलामुलींपेक्षा लवकरच वयात येताना दिसतात.\nवयात येतांना वजन आणि उंची झपाटयानं वाढतात. वयात येण्याची क्रिया मुलींमध्ये १० ते १२ या वर्षात होते तर मुलांमध्ये १४ ते १६ या वर्षात होते. याकाळात मुलं फारच वेगानं वाढतात. सर्व मिळून १० ते १५ किलोपर्यंत सुध्दा वजन याकाळात वाढू शकतं आणि ६ ते १० इंच उंची सुध्दा ही वाढीची प्रक्रिया तेव्हा पूर्ण होते आणि त्यानंतर मात्र वाढ जवळजवळ थांबतेच, आणि मूल पूर्ण वाढलं असं आपण समजतो. जी मुलं अकाली वयात येतात, तेव्हा ती वेगानं जरूर वाढतात पण ही क्रिया लवकर थांबल्यानं त्याची उंची कमी भरण्याची शक्यता असते, वयात येण्याचं वय, वाढीचा वेग आणि ती संपून वाढ थांबण्याचं वय या सगळ्या गोष्टी निसर्गतःच आपोआप होत असतात. यावर अनुवंशिक बाबींचा प्रभाव पडतोच. पण आजूबाजूच्या गोष्टींमधे घडलेल्या बदलांमुळं उदा. समृध्दी, शिक्षण, चांगलं चुंगलं खाणं-पिणं, स्वातंत्र्य, मोकळीक या सगळ्या गोष्टींचा चांगला परिणाम म्हणून या गटातल्या मुलांची मोठेपणाची ठेवण थोडी सुधारून ती आपल्या आईवडिलांपेक्षा उंच, वजनदार झालेली दिसतात.\nशरीराची निरोगी अवस्था, मेंदूतून मिळणाऱ्या प्रेरणा, मानसिक स्थिती, आहार, व्यायाम, आणि वाढीसाठी आवश्यक ती संप्रेरकं, आणि त्यांच्या चेतना या सगळ्याचा योग्य तो मेळ बसणं, आणि शरीरातल्या सर्व अवयव संस्थाच्या पेशींनी त्या आदेशांना जुमानून योग्य तो प्रतिसाद देणं अशा सर्व गोष्टींच्या सुयोग्य समतोलामुळं शरीराची वाढ होत जाते आणि योग्य वेळी थांबतेही. खरोखरीच नीट विचार केला तर ही सगळी प्रक्रिया थक्क करून टाकणारी आहे. यात कुठंही गडबड गल्लत होऊ शकते पण ते केवळ अपवादानंच, एरवी योग्य वाढ होणं हा जणू निसर्ग नियमच आहे\nउंची वाढवण्यासाठी काही उपाय असतात का या बुटक्या आईवडिलांचा अगदी जिव्हाळ्याचा, आणि महत्वाचा प्रश्न असतो. त्यांना स्वत:ला आलेल्या मानसिक ताणातून निदान आता आपल्या मुलाला तरी जावं लागू नये अशी अतिशय प्रामाणिक इच्छा असते. त्यासाठी ते शक्य झाल्यास काही महागडे उपाय करायला तयार असतात. इथेच काही गैरसमजुतींमुळं आणि चुकीच्या माहितीमुळं त्यांची दिशाभूल होण्याची दाट शक्यता असते. अतिशय महागडे ठरलेले ( उदा. ग्रोथ हार्मोनचे) उपायही जरी वापरले तरी मोठेपणाची मुलांची ठेवण हा निदर्गदत्त अनुवंशिक गुण (दोष ) आहे. त्यात बदल घडवता येत नाही. अशा उपायांनी त्या वयांत मुलांची वाढ, ती औषध योजना चालू असते तोवर नेहमी पेक्षा वेगानं होते सुध्दा पण त्यामुळे ती लवकर संपते आणि पुन्हा मोठेपणची चण शेवटी त्याच्या आईवडिलांवरच जाते.\nअशा मुलांच्या आईवडिलांना योग्य त्या सल्ल्याची आणि मार्गदर्शकाची अत्यंत जरूरी आहे. त्यानी काही गोष्टींचा वस्तुस्थिती म्हणून स्वीकार करायला हवा आणि आपलं मूलही आहे तसं, आनंदपूर्वक स्वीकारायला हवं. यासाठी डॉक्टर जरूर मदत करतील. यामुळं मुलांचा स्वत:च्या उंची कडं पहाण्याचा दृष्टीकोन बदलतो आणि त्यांच्या मानसिक वाढीवर चांगला परिणाम झालेला दिसतो. मुलाला त्याच्या बुटके पणामुळं न्यूनगंड कसा निर्माण होणार नाही हे पालकांनी जागरूकतेनं पाहिलं पाहिजे. यासाठी अवाजवी अपेक्षा ठेवून त्यासाठी सतत निष्फळ प्रयत्‍न करणं सोडून देण्याची आवश्यकता आहे.\nसुरवातीला पटलेल्या या कल्पना पुन्हा एकदा शंका निर्माण करतात ते मूल ‘वयात येण्याच्या’ वयात आलं की, इथं आणखी अशीच एक गोष्ट घेण्यासारखी आहे ती म्हणजे वेगवेगळ्या मुलांच्या ‘वयात येण्याच्या’ वयात तफावत असते. मुलानं किंवा सोळावर्षानंतरही वयात येण्याचे शारीरिक बदल दाखवले नाहीत तर मात्र काही तरी मोठा दोष असण्याची शक्यता निर्माण होते. अशा वेळी वैद्यकीय सल्ला घेणं जरूरी असते.\nबाळ जन्माला आल्याबरोबर मुलगा का मुलगी याची माहिती मिळाल्यावर पुढचा प्रश्न येतो तो वजनाचा. वजन चांगलं असणं हे जणू त्याच्या तब्येतीचं महत्वाचं लक्षण.\nथोडंफार ते खरंही आहे. कमी वजनाच्या मुलांचे अनेक जीवघेणे प्रश्न असतात. ते इतरत्र सांगितलेही आहेत. वजन कमी असणं हा बाळाच्या जिवाला मोठा धोका असतो. विशेष वेगळी काळजी न घेतल्यासही बाळं दगावण्याची शक्यता फार असते. या बद्दल माहिती करून घेणं फार जरूरीचं आहे. तीही त्याच विभागात सांगितली आहे.\nबाळाचं वजन गर्भावस्थेत वाढणं हे त्याच्या आईच्या वयावर, सांपत्तिक स्थितीवर, स्वास्थ्यावर, शरीरिक, मानसिक स्थितीवर, बाळंतपणाच्या खेपेवर, तिला गरोदरपणी होणार्‍या आजारांवर, औषध उपायांवर, तिनं घेतलेल्या नको त्या पदार्थांवर उदा. दारू, तंबाखू, मिश्री, इत्यादी यावर आणि गर्भाच्या संख्येवर अवलंबून असतं. आदिवासी स्त्रियांना दारूची सवय असते. त्याचेही दुष्परिणाम होतातच. या बद्दल स्त्रियांना माहिती करून देण जरूरीचं आहे. भारतीय बाळाचं सरासरी वजन २.८ किलो असतं. जन्मत: मुला मुलीत वजनात काही फरक नसतो. पण जगण्याची क्षमता, प्रतिकारशक्ती, या सगळ्यात मुलीच अधिक उजव्या ठरतात. जन्मानंतरच्या वाढीत मात्र मुलगे मुलीपेक्षा सरस असतात.\nजन्मवजनाच्या दुप्पट ४ महिन्याला, तिप्पट १ वर्षाला, चौपट वजन २ वर्षाला.\nमुलांची भूक ही वजन आणि उंची वाढण्याच्या गरजेप्रमाणं असते. जरूरीपेक्षा जास्त आहार बळजबरीनं खायला घालून त्यात फारसा बदल करता येत नाही. उलट इतर तक्रारी सुरू होतात. मुलाच्या जन्मवजनावर, नैसर्गिक ठेवणीवर आणि अनुवंशिक गुणांवर विचार करून हे मूल मोठेपणी कसं होणार याच अंदाज करता येतो. मुलांच्या जन्मत:च्या वजनाकडं, त्याच्या वजनवाढीच्या प्रकाराकडं आणि ठेवणीकडं पाहून व त्याच्या आईवडिलांच्या आणि आजी आजोबांच्याही वजनाकडं पाहून म्हणजेच अनुवंशिक गुणांवर विचार करून ते मूल मोठेपणी कसं होईल याचा अंदाज करता येतो. हे मागेच सांगितलं आहे.\nमुलांच्या पहिल्या काही वर्षातला लठ्‌ठ पणा हा त्यांच्या मोठेपणीच्या लठ्‌ठ पणाचं मूळ असल्याचंही आता संशोधनात लक्षात आलं आहे. अशी ही लठ्‌ठ मुलं नंतर तरूणपणी जरी सडसडीत (ठीक ) दिसली तरी पुन्हा चाळीशी नंतर लठ्‌ठ होण्याची दाट शक्यता असल्याचं दिसून आलंय. या लठ्‌ठ पणामुळंच मोठेपणी हृदयविकार, रक्तदाब यासारखे विकार बळावत असल्याचंही सिध्द झालयं. म्हणून मुलाचं वजन वाजवीपेक्षा जास्त असणं, ते छान दिसत असतं तरी, योग्य नाही. याकाळात खाल्लेल्या आणि शरीरावर जमलेल्या चरबीचा परिणाम इतका दूरगामी होऊ शकतो हे आपण आता लक्षात घेतलं पाहिजे. त्याप्रमाणंच लहान मुलांचा आहार चरबीयुक्त कसा राहणार नाही याकडं लक्ष पुरवलं पाहिजे. तसंच चॉकलेटस्‌, मिठाइ यातून, मुलांना वरच्या दुधातून आणि दुधाच्या पदार्थातून ही जास्तीची चरबी मिळत असते.\nयातही अनुवंशिकतेचा मोठाच प्रभाव आहे. घराण्यात पिढीजात अवाजवी लठ्‌ठपणा असेल तर मूल लहानपणी गोंडस दिसलं तरी मोठेपणी लठ्‌ठच होणार हे आधीच जाणून ते कमी करण्याकडे प्रयत्‍न ठेवावेत. आईवडील दोघेही लठ्‌ठ होणार हे आधीच जाणून ते कमी करण्याकडे प्रयत्‍न ठेवावेत. आईवडील दोघेही लठ्‌ठ असतील. तर सत्तर टक्के वेळा मुल जाड होण्याची शक्यता असते. तर एक जण लठ्‌ठ असल्यास ती ५० टक्के असते. दोघेही लठ्‌ठ नसले तरी, आजकालच्या राहणीमानामुळे पुढच्या पिढीत लठ्‌ठपणा येण्याची शक्यता कायमच असते.\nलठ्‌ठ मुलांनाही जास्त वजनामुळं अनेक व्याधींना तोंड द्यावं लागतं. त्यांच्या शारीरिक तसंच मानसिक वाढीवर, स्वभावावर या वजनवाढीचा परिणाम झाल्याशिवाय रहात नाही. त्यांची एकूण जगण्याची पध्दतीच इतरांपेक्षा वेगळी होत जाते, आणि ते एकाकी पडतात. या गोष्टी टाळण्यासाठी आईवडिलांनी खूपच प्रयत्‍नशील रहावं लागतं.\nही तक्रार मात्र नेहमीच ऐकू येते. खरं तर मुलं छान खेळत पळत असतात, उत्साही असतात. त्यांचे रोजचे कार्यक्रम व्यवस्थित चालू असतात.\nत्यांच्या तब्येतीचीही काही तक्रार नसते. मग आई वडिलांनाच अशी काळजी का पडलेली दिसते, याचं मुख्य कारणं म्हणजे पालकांच्या आपल्या मुलाच्या वजन वाढी बद्दलच्या चुकीच्या समजुती आणि अपेक्षा.\nमुलांची वाढ पूर्वी सांगितल्या प्रमाणं होतेय ना, याचा आढावा घेतला तर बरेचदा ती व्यवस्थित असल्याचंच लक्षात येतं. आईवडिलांना मात्र तसं समजावून सांगावं लागतं. नाहीतर त्यांना आपल्या मुलांच्या तब्येतीची अकारण काळजी लागून राहाते. क्वचित अपराधीही वाटतं. याच भावनेतून टॉनिक्सची मागणी केली जाते किंवा डॉक्टर बदलले जातात.\nयात खरोखरीच पालकांचं अज्ञान दूर होण्याची गरज आहे. डॉक्टरांकडे नियमितपणे मुलाची तपासणी झाल्यावर, त्याची वाढ डॉक्टरांनी समाधानकारक आहे असं सांगितल्यावर तरी आई वडिलांनी आपल्या कल्पना बदलाव्या अशी अपेक्षा आहे. ज्या मुलांचा वजन वाढीचा खरा प्रश्न डॉक्टरांपुढे असतो. त्या गरीब आईवडिलांचे प्रश्न फार निराळेच असतात. आईच्या अंगावर दूध पिणाऱ्या मुलांचं वजन सुरवातीला छान वाढतं. पुढे वेळेवर वरचे पदार्थ चालू न केल्यानं आणि अंगावरच दूध संपल्यानं प्रश्न निर्माण होतात. अशी वरच्या पदार्थाची वेळेवर सवय न केलेली मुलं एक वर्षानंतर या पदार्थांना तोंडही लावत नाहीत आणि अंगावर काहीच न मिळाल्यानं कुपोषणाला सुरूवात होते. त्याताच त्यांना आजारही होतात आणि वजन आणखीनच मागं येतं.\nआजारातून वर येऊन वजन भरून काढण्यासाठी शरीराला जास्त खावं लागतं. ते न मिळाल्यानं त्यांची तब्येत आणखीनच खराब होत राहाते. या सर्वाचा परिणाम वाढ खुंटण्यावर होतो. त्यांच्या गरिबी, अज्ञान, बेकारी, अंधश्रध्दा, व्यसनं, उपचार या सर्व प्रश्नांवर विचार करू लागलो तर मार्ग फारच अवघड आणि लांब, न संपणारा दिसतो. कधी कधी या प्रश्नाकडं पाहून नैराश्य येतं. देशात बहुसंख्य मुलांचा प्रश्न हा आता सांगितला तो आहे. सुस्थितीतल्या मुलांशी त्यांची तुलना कशी होणार\nयामुळेच गरीब मुलांच्या अकाली मृत्यूचं प्रमाणही जास्त आहे. असं असल्यानं मुलं जास्त निर्माण होऊ देण्याकडे त्यांचा कल असला तर त्याचं काय चुकलं इथेच सगळ्या कुटुंबनियोजन कार्यक्रमाचा मूळ धागा सापडतो. लोकसंख्या नियंत्रित मर्यादित करायची तर या मुलांच्या आरोग्याची हमी आपल्याला देता आली पाहिजे. तरच हे कार्यक्रम यशस्वी होतील, अन्यथा परिस्थिती फार बिकट आहे.\nलहान वयामध्ये येणाऱ्या अडचणी - शंभर ठळक खुणा व लक्षणे\nलहान मुले आणि क्रिडाप्रशिक्षण\nअभ्यासातील दुबळेपणा: प्रमुख कारणे\nशिकण्यातील दुर्बलता ओळखण्याची लक्षणयादी\n‘वरचं खाणं’: घन आहार\nनवजात शिशू आणि स्तनपान\nमुलांची भूक आणि आहार\nनवी बाळगुटी : पालकांसाठी\nमुलांची शारीरिक वाढ : वजन आणि उंचीची वाढ\nसुदृढ जीवनशैली : लहान मुलांसाठी\nस्थूलमानाने आहाराची व्याख्या करायची झाली तर जगण्यासाठी बाहेरून आपण आत ज्या वस्तू घेतो त्याला आहार म्हणतात. आहाराबद्दलच्या शास्त्रीय महितीचा बहुतांशी अभावच आढळतो, पुढे वाचा…\nआरोग्य म्हणजे सुदृढता असणे किंवा सुरळीतता असणे. सुदृढता, सुरळीतता आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी मार्गदर्शन करणे हा या वेबसाईटचा प्रयत्न आहे. आरोग्य.कॉम ही भारतातील आरोग्य विषयक माहिती पुरवण्यात सर्वात अग्रेसर असणा-या वेबसाईट्सपैकी एक आहे. या आरोग्यविषयक माहिती पुरवणा-या साईट्स म्हणजे डॉक्टर नव्हेत. पण आरोग्याविषयी पुरक माहिती व उपचारांचे वेगवेगळे माध्यम उपलब्ध करुन देणारी प्रगत यंत्रणा आहे. या साईटच्या गुणधर्मांमुळे इंटरनेटचा वापर करणा-यांमधे आरोग्य.\n» आमच्या सर्व समर्थन गट पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nआमच्या बातमीपत्राचे सदस्यत्व घ्या\nआरोग्य संबंधित नवीन माहिती मिळवा.\nआरोग्य.कॉम ही भारतातील एक आरोग्याविषयीची आघाडीची वेबसाईट आहे. ह्या वेबसाईटवर तुम्हाला आरोग्याविषयी जवळ जवळ सर्व वैद्यकीय आणि सर्वसामान्य माहिती मिळण्यास मदत होईल असे विभाग आहेत.\nहे आपले संकेतस्थळ आहे, यात सुधारण्याकरिता आपले काही प्रस्ताव किंवा प्रतिक्रीया असतील तर आम्हाला जरुर कळवा, आम्ही आमचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करू\n“माझे नाव पुंडलिक बोरसे आहे, मला आपल्या साइट मुळे फार उपयुक्त माहिती मिळाली म्हाणून आपले आभार व्यक्त करण्यासाठी ईमेल पाठवीत आहे.\nकॉपीराईट © २०१६ आरोग्य.कॉम सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/article-249983.html", "date_download": "2018-10-16T20:35:17Z", "digest": "sha1:4DYQYUQI634BLXFDSW5SIGEN5AOUPO23", "length": 13876, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पांगरमल प्रकरणात मृतांचा आकडा 6 वर; रुग्णालयातूनच दारू पुरवल्याचं उघड", "raw_content": "\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nराज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर, कार्यकर्त्यांमधली मरगळ झटकणार\nसराफ व्यावसायिक करणार दसऱ्याचा मुहूर्त 'कॅश'\nदारूच्या कंपनीतील ५ हजार टन मक्क्याने भरलेल्या टाकीत पडून मुलाचा मृत्यू\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\n#Metoo मोहिमे संदर्भात हायकोर्टात याचिका दाखल\nमॉडेलला घरी बोलवून मित्रानेच केला खून\nजलयुक्त 'शिव्या'र, राज ठाकरेंच्या कुंचल्यातून फडणवीस सरकारवर घणाघात\nअकबर यांनी चुंबन घेण्याचा प्रयत्न केला, आणखी एका महिला पत्रकाराचा आरोप\nकर्ज देण्यासाठी शरीरसंबंधाची मागणी करणाऱ्या बँक मॅनेजरला महिलेनं धु-धु धुतलं\nगोव्यात काँग्रेसच्या सत्ता स्थापनेच्या मनसुब्यावर पाणी, २ आमदार भाजपात दाखल\n#Metoo : महिला खेळाडूंनी केलेल्या आरोपानंतर राष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षकाची आत्महत्या\nकरिनाची 'ही' फॅशन स्टाईल तुम्हीही फॉलो करू शकता\nदबंग गर्ल सोनाक्षी सांगतेय बॉर्डरवरच्या जवानांबरोबरचे अविस्मरणीय अनुभव\nअशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापुरेनं सुरू केलाय 'प्रवास'\n#Metoo: स्त्रीनं संधीसाठी हात पुढे करताना आपली चूक नाही ते तपासून पहावं - निशिगंधा वाड\nPHOTO सबरीमाला मंदिर प्रवेशापासून राहुल गांधींच्या गुरुद्वारा भेटीपर्यंत देशभरातल्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी\nकरिनाची 'ही' फॅशन स्टाईल तुम्हीही फॉलो करू शकता\nहे आहेत देशातले 10 वादग्रस्त बाबा, कुणावर बलात्कार तर कुणावर खुनाचा आरोप\nसततच्या पोट दुखीवर करा हे ५ घरगुती रामबाण उपाय\nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\nएका पावाच्या तुकड्यासाठी भिवंडीत तुफान मारामारी\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nपांगरमल प्रकरणात मृतांचा आकडा 6 वर; रुग्णालयातूनच दारू पुरवल्याचं उघड\n15 फेब्रुवारी : अहमदनगर जिल्ह्यात बनावट दारुनं हैदोस घातलं आहे. पांगरमलच्या दारुकांडात आतापर्यंत 22 जणांना बाधा झाली असून त्यात 60 जणांचा बळी गेलाय. 16 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यातील 10 जणांची प्रकृती अत्यवस्थ आहेत. तर जिल्ह्यात अजून दोघांचा बळी गेला असून चारजण गंभीर असल्याची नागरिकांची माहीती आहे.\nकहर म्हणजे, ही बनावट दारू जिल्ह्यातील सिव्हिल हॉस्पिटलच्या कँटीनमधून पुरवण्यात आल्याची धक्कादायतक माहिती समोर आली आहे. बनावट दारूचा हा साठा जप्त करण्यात आला असून यामुळे जिल्ह्यातील बनावट दारुचं मोठं रॅकेट उध्वस्त होण्याची शक्यता आहे.\nदारूकांड प्रकरणी अटकेत असलेला शिवसेनेचा जिल्हा उपप्रमुख भिमराव अव्हाडनं दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी सिव्हिल हॉस्पिटलमधील कँटीनवर छापा टाकला. तिथं बनावट दारूचा साठा आढळून आला. हे कँटीन कंत्राटी तत्वावर चालवायला देण्यात आलं होतं. सातजणांचा बळी घेणारी दारू इथूनच खरेदी करण्यात आली होती, अशी माहितीही मिळाली आहे. त्याचबरोबर सर्व प्रशासकीय कार्यालयातील माहितीच्या अधिकाराचे अर्ज ही आढळून आलेत दरम्यान या प्रकरणी कॅन्टीनचा मालक आणि कुकला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे.\nनगर जिल्ह्यात बनावट दारू तयार करण्याचे प्रकार अनेकदा उघडकीस आले आहेत. मात्र, सरकारी रुग्णालयाच्या कँटीनमधून दारूसाठी जप्त होण्याचा हा पहिलाच प्रकार आहे. सिव्हिल हॉस्पिटलचे हे कँटीन शहर वाहतूक शाखेच्या मागील बाजूस आहे. अनेक पोलीस तिथं कायम चहासाठी येतात, असं सांगितलं जातं.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nahamadnagarअहमदनगरजेऊर गटदारुपार्टीपांगरमल गावपांगरमल प्रकरण\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nराज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर, कार्यकर्त्यांमधली मरगळ झटकणार\n#Metoo मोहिमे संदर्भात हायकोर्टात याचिका दाखल\nसराफ व्यावसायिक करणार दसऱ्याचा मुहूर्त 'कॅश'\nक्रिकेटपटू मोहम्मद शमीच्या पत्नीने केला काँग्रेसमध्ये प्रवेश\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/desktop-pcs/lenovo-thinkcentre-price-mp.html", "date_download": "2018-10-16T21:44:20Z", "digest": "sha1:EL7RGSTP52FMEVKQ4Y6FW5SDZPDVP5HD", "length": 12443, "nlines": 338, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "लेनोवो थिंकसन्त्रे India मध्ये ऑफर , Pictures & पूर्ण वैशिष्ट्यमध्येकिंमत | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nलेनोवो थिंकसन्त्रे वरIndian बाजारात सुरू आणि खरेदी करण्यासाठी उपलब्धआहे..\nलेनोवो थिंकसन्त्रे - चल यादी\nलेनोवो थिंकसन्त्रे म७३ १०य००१रुस डेस्कटॉप\nसर्वोत्तम 75,297 तपशील पहा\nलेनोवो थिंकसन्त्रे - किंमत अस्वीकार\nवर उल्लेख केलेल्या सर्व दर ## आहे.\nनवीनतम किंमत लेनोवो थिंकसन्त्रे वर 07 2017 डिसेंबर प्राप्त होते.\nकिंमत आहे _SEO_CITIES_ समावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना तपासा.\nउत्कृष्ट , 1 रेटिंग्ज वर आधारित\nलेनोवो थिंकसन्त्रे - वैशिष्ट्य\nप्रोसेसर स्पीड 2.9 GHz\nडिस्प्ले युनिट सिझे NA\nरॅम सिझे 4 GB\nहार्ड डिस्क कॅपॅसिटी 500 GB\nग्राफिक्स कार्ड सिझे Integrated\nलेनोवो थिंकसन्त्रे म७३ १०य००१रुस डेस्कटॉप\n5/5 (1 रेटिंग )\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nतेव्हामला इशारा उपलब्ध आहे\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "http://enavakal.com/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%9F-%E0%A4%AC%E0%A5%85%E0%A4%82%E0%A4%95-%E0%A4%91%E0%A4%AB-%E0%A4%AE%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A4%B8%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%BE/", "date_download": "2018-10-16T21:02:41Z", "digest": "sha1:YCX7KWQAVKTFIBTVZQIUP5LORE7E6BV4", "length": 11373, "nlines": 136, "source_domain": "enavakal.com", "title": "", "raw_content": "स्टेट बॅंक ऑफ मॉरिशसवर सायबर हल्ला; १४३ कोटींची लूट – eNavakal\n»1:00 pm: गोंदिया – सर्पदंशाने मृत्यू झालेल्या मुलाला जिवंत करण्याचा दावा करणाऱ्या दोन आयुर्वेदिक डॉक्टरांना पोलिसांनी ताब्यात घेतले\n»9:21 am: मुंबई – मालाडमध्ये सुटकेसमध्ये आढळला महिलेचा मृतदेह. हैदराबादच्या १९ वर्षीय तरुणाला पोलिसांनी केली अटक\n»9:17 am: उत्तराखंड – उत्तरकाशीमध्ये पहाटे ४:०६ वाजता जाणवले; ३.२ रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के\n»8:17 am: पंढरपूर – शारदीय नवरात्रीनिमित्त विठुराया आणि रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात गुलाबाच्या फुलांची आकर्षक सजावट\n»7:15 am: मुंबई – मुंबईत पेट्रोलच्या दरात 11 पैशांनी वाढ; डिझेल 24 पैशांनी महागले\nस्टेट बॅंक ऑफ मॉरिशसवर सायबर हल्ला; १४३ कोटींची लूट\nमुंबई – स्टेट बॅंक ऑफ मॉरिशसच्या मुंबई शाखेच्या सर्व्हर हॅक करण्यात आला आहे. या बॅंकेवर सायबर हल्ला करण्यात आला आहे. खात्यातून तब्बल १४३ कोटी गहाळ झाल्याचे बॅंकेकडून सांगण्यात आले आहे. परंतु खाती सिल केल्याने मोठा अपहार टळला असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक अन्वेषण शाखेकडे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.\nसविस्तर वृत्त थोड्या वेळात…\n#ProKabaddi आज पुणेरी पलटण vs दबंग दिल्ली सामना रंगणार\nनवरात्रोत्सवानिमित्त शिवसेना भवनात हळदी-कुंकू समारंभ\nNews आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय\nमी निर्दोष असल्याचे सरकार छातीठोकपणे का सांगत नाही\nजळगाव- जमीन गैरव्यवहार प्रकरणात माझी चौकशी झाली. त्यानंतर मला क्लीन चीटही देण्यात आली. मात्र, तरीही सरकार ही गोष्ट छातीठोकपणे का सांगत नाही\nशिखर धवनच्या फटकेबाजीमुळे हैदराबादचा सहज विजय\nहैदराबाद – शिखर धवनने काढलेल्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर हैदराबाद संघाने आज येथे झालेल्या आयपीएल स्पर्धेतील आपल्या सलामीच्या सामन्यात या स्पर्धेत दोन वर्षांनंतर ‘कमबॅक’ करणार्‍या...\nमानखुर्द रिमांड होमची जागा मेट्रोला कशासाठी\nमुंबई- मानखुर्द येथील रिमांड होमच्या दुरवस्थेबाबत चिंता व्यक्त करून वारंवार निर्देश दिलेले असताना रिमांड होतचा भूखंड मेट्रोला देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाबाबत उच्च न्यायालयाने चिंता...\nदाऊद इब्राहिमच्या दक्षिण मुंबईतील तीन मालमत्तांचा होणार लिलाव\nमुंबई – कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मुंबईतील जप्त केलेल्या मालमत्तांपैकी तीन मालमत्तांचा लिलाव होणार आहे. 14 नोव्हेंबरला होणार्‍या लिलावासाठी जाहिरातही देण्यात आली आहे....\nइलेक्ट्रिक बस करार रद्द\nमुंबई- प्रदुषणावर आळा घालण्यासाठी 40 इलेक्ट्रिक बस पुरविण्याचा एका कंपनीशी केलेला करार एकतर्फी रद्द करण्यार्‍या बेस्ट प्रशासनाला उच्च न्यायालयाने आज चांगलाच दणका दिला. कायद्याचे उल्लंघन...\n‘मीटू’ मोहिमेबाबत हायकोर्टात याचिका\nमुंबई- संपूर्ण देशभरात सुरू असलेल्या ‘मीटू’ या मोहिमेबाबत आज हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. वकील सन्नी पुनामिया यांनी ही याचिका दाखल केली आहे....\nएम. जे. अकबरांवर आणखीन एक आरोप महिला पत्रकाराने लेखाच्या माध्यमातून केले उघड\nनवी दिल्ली- लैंगिक शोषणाच्या आरोपांमुळे अडचणीत आलेले परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांच्याविरोधात आणखीन एका महिला पत्रकाराने आरोप केला आहे. अकबर यांनी आपल्याला अनेकवेळा...\nनरेंद्र मोदींच्या शिर्डीतील कार्यक्रमाला गर्दी जमविण्यासाठी 2 कोटींची उधळण\nमुंबई- राज्यात एकीकडे तिजोरीत खडखडाट असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिर्डीतील कार्यक्रमाला गर्दी जमविण्यासाठी राज्य सरकार तब्बल दोन कोटी रुपयांची उधळण करणार असल्याची धक्कादायक माहिती...\nराहुल गांधी दोन दिवस मध्य प्रदेश दौर्‍यावर\nग्वाल्हेर- राहुल गांधी दोन दिवसांच्या मध्य प्रदेश दौर्‍यावर आहेत. आज, ग्वाल्हेर येथील किला भागात असलेल्या गुरुद्वाराला भेट देऊन त्यांनी माथा टेकला. यावेळी राहुलबरोबर ज्योतिरादित्य सिंधिया,...\nसामना रात्री ०८ वाजता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/marathwada/teacher-cheaking-answer-sheet-without-experience-38647", "date_download": "2018-10-16T21:43:13Z", "digest": "sha1:3WQC2GE245FSZWTE44PRL5AXMTD4IVUQ", "length": 14621, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "teacher cheaking answer sheet without experience पुरेसा अनुभव नसतानाही शिक्षकांना तपासाव्या लागताहेत उत्तरपत्रिका | eSakal", "raw_content": "\nपुरेसा अनुभव नसतानाही शिक्षकांना तपासाव्या लागताहेत उत्तरपत्रिका\nगुरुवार, 6 एप्रिल 2017\nऔरंगाबाद - राज्य माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, औरंगाबाद विभागातर्फे बारावीची परीक्षा घेण्यात आली; मात्र विनाअनुदानित शिक्षकांनी उत्तरपत्रिका तपासणीवर टाकलेल्या बहिष्कारामुळे चक्क बोर्डाने पुरेसा अनुभव नसलेल्या शिक्षकास बळजबरीने उत्तरपत्रिका तपासण्यास दिल्याचा प्रकार घडल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली.\nऔरंगाबाद - राज्य माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, औरंगाबाद विभागातर्फे बारावीची परीक्षा घेण्यात आली; मात्र विनाअनुदानित शिक्षकांनी उत्तरपत्रिका तपासणीवर टाकलेल्या बहिष्कारामुळे चक्क बोर्डाने पुरेसा अनुभव नसलेल्या शिक्षकास बळजबरीने उत्तरपत्रिका तपासण्यास दिल्याचा प्रकार घडल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली.\nराज्यातील विनाअनुदानित शिक्षकांनी बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर टाकलेल्या बहिष्कारानंतर परीक्षा मंडळासमोर वेळेवर निकाल लावण्याचे आव्हान होते. परिणामी मंडळातर्फे अनुदानित शिक्षकांना प्रमाणापेक्षा जास्त पेपर तपासण्यास देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. परीक्षा बोर्डाच्या या मनमानीपुढे शिक्षकही हतबल होताना दिसत आहेत. एका शिक्षकास या कामासाठी पुरेसा अनुभव नसतानाही उत्तरपत्रिका तपासण्यास दिल्याने शिक्षकाची परिस्थिती \"इकडे आड, तिकडे विहीर' अशी झाली आहे.\nनिकाल वेळेवर लावण्यासाठी बोर्डासमोरील आव्हान कायम असून अजूनही बोर्डात उत्तरपत्रिकांचे 160 पेक्षा जास्त गठ्ठे पडून आहेत.\n\"त्या' संस्थांची कारवाई होणार\nविनाअनुदानित शिक्षकांनी उत्तरपत्रिका तपासण्यात नकार दिल्यानंतर बोर्डातर्फे उत्तरपत्रिका तपासा अन्यथा संस्थांची मंडळ मान्यता रद्द करून यंदा परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवण्याची तंबी दिली होती. तसा खुलासाही विभागातील साधारण 500 प्राचार्य, मुख्याध्यापकांकडून मागविला होता; मात्र यातून केवळ 12 ते 15 मुख्याध्यापक, प्राचार्यांनी खुलासा दिल्याचे बोर्डाच्या सचिव वंदना वाहूळ यांनी सांगितले. याशिवाय काही प्राचार्यांनी संप सुरू आहे, शाळेतील शिक्षक निवृत्त झाले, काहीजण एप्रिलला निवृत्त होणार आहेत, असे कळविले आहे.\nबारावीचे पेपर तपासण्यासाठी संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी, बी.एड. आणि कमीत कमी एका वर्षाचा अध्यापनाचा अनुभव अशा प्रकारची पात्रता असते. पेपर तपासण्यास दिलेल्या शिक्षकाने मात्र आपल्याला विनाअनुदानित तत्त्वावर पुरेसे दहा महिनेही पूर्ण न झाल्याचे सांगितले. याशिवाय परीक्षा मंडळाने परीक्षेच्या काळात पात्रता नसतानाही काम करून घेतल्याचे सांगितले.\nकालमर्यादेत करावे लागणारे काम लक्षात घेता निकाल वेळेवर लावण्यासाठी धडपड सुरू आहे. अनुभव नसलेल्या शिक्षकांकडे उत्तरपत्रिका तपासणीस गेलेल्या प्रकाराची चौकशी केली जाईल.\n- वंदना वाहूळ, विभागीय सचिव, परीक्षा मंडळ, औरंगाबाद\nमोदी सरकारचा कारभार हाच आगामी जनमत कौलाचा मुख्य विषय व्हायला हवा; परंतु तो विषय निवडणुकीच्या मैदानात अडचणीचा ठरू शकतो. अशावेळी थरूर यांच्यासारख्यांची...\n#NavDurga सोशिक सीता नाही; झाशीच्या राणी व्हा\nपुरुषप्रधान संस्कृतीत एकीकडे स्त्रीला आपण दुर्गा, चंडिका अन्‌ अंबा अशी रूपे देतो... तिला आदर-सन्मान देतो; तर दुसरीकडे तिच्यावर अत्याचारही करतो....\nपुणे - नागरिकांच्या प्रश्‍नांना काय उत्तर द्यायचे, नागरिकांच्या घरांतून आणि आमच्या तोंडचे पाणी पळाले आहे... सणासुदीला पाणीटंचाई निर्माण झाली......\nरद्दीच्या बदल्यात विद्यार्थ्यांना वह्या\nमुंबई - विद्यार्थ्यांना रद्दीच्या बदल्यात नव्या कोऱ्या वह्या मिळणार आहेत. याबाबत शालेय शिक्षण विभाग आणि \"नमोआनंद अपसायकलर्स' यांच्यात...\n#MeToo वरुण ग्रोव्हरचा \"सत्या'चा आग्रह\nनवी दिल्ली : \"मी-टू' प्रकरणावरून बॉलिवूडची अनेक मंडळी अडचणीत आलेली असताना सुपरहिट वेब सीरिज सेक्रेड गेम्सचे लेखक वरुण ग्रोवर यांच्यावरही लैगिंक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.snpnews.in/2018/10/08/suresh-prabhu-speaking-at-the-india-russia-business-summit/", "date_download": "2018-10-16T21:56:25Z", "digest": "sha1:QUZNR5KZENYMX74T6O23WTIKXUQHIHAG", "length": 7856, "nlines": 77, "source_domain": "www.snpnews.in", "title": "भारतातील रशियन गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी सुरेश प्रभु यांनी फास्ट ट्रॅक मॅकेनिझमची घोषणा केली - SNP News | News Articles | Blogs | Technology | Social | Political | Education |Cultural", "raw_content": "\nभारतातील रशियन गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी सुरेश प्रभु यांनी फास्ट ट्रॅक मॅकेनिझमची घोषणा केली\n08/10/2018 08/10/2018 SNP ReporterLeave a Comment on भारतातील रशियन गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी सुरेश प्रभु यांनी फास्ट ट्रॅक मॅकेनिझमची घोषणा केली\nकेंद्रीय वाणिज्य व उद्योग आणि नागरी उड्डयन मंत्री सुरेश प्रभु यांनी रशियन कंपन्यांकरिता वेगवान ट्रॅक, एकल-खिडकी यंत्रणा तयार करण्याचे जाहीर केले. औद्योगिक धोरण व प्रोत्साहन विभाग (डीआयपीपी), वाणिज्य व उद्योग मंत्रालय . नवी दिल्ली येथे डीआयपीपी, इन्व्हेस्ट इंडिया आणि इंडियन इंडस्ट्रीजचे कन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (सीआयआय) यांनी आयोजित भारत-रशिया बिझनेस समिट संबोधित करताना ते बोलत होते. मंत्री म्हणाले की, रशियन बाजारपेठेच्या विकासासाठी रशियाच्या डेस्कशिवाय ही यंत्रणा राबविली जाईल.\nसुरेश प्रभु यांनी सांगितले की आंतरराष्ट्रीय उत्तर-दक्षिण वाहतूक कॉरीडॉरवरील काम चालू आहे आणि युरेशियन आर्थिक संघटना (ईएईयू) सह एक विनामूल्य व्यापार करार (एफटीए) वर हस्ताक्षर केल्याने लवकरच एक प्रचंड बाजार तयार होईल ज्यामुळे या भागातील सर्व देशांना फायदा होईल आणि भारताच्या राज्यांमधील आणि रशियाच्या क्षेत्रांमध्ये आंतर-क्षेत्रीय भागीदारी देखील प्रोत्साहन देते.\nवाणिज्य मंत्री पुढे म्हणाले की हायड्रोकार्बन, सोने आणि डायमंड, लाकूड, फार्मा, शेती, वीज निर्मिती, विमानचालन, रेल्वे आणि रसद यासारख्या क्षेत्रामध्ये भारत आणि रशियाला सहयोग करण्याची संधी आहे.\nरशियाच्या आर्थिक विकासाचे मंत्री श्रीमान मॅक्सिम ओरेस्किन म्हणाले की रशिया भारताबरोबर आर्थिक सहकार्य वाढवण्याच्या धोरणाची तयारी करीत आहे. त्यांनी सांगितले की रशिया राष्ट्रीय चलनातील व्यापाराशिवाय गुंतवणूक आणि संरक्षण करारासह भारतासह दुहेरी कराराचा करार टाळत आहे.\nTagged रशियन सुरेश प्रभु\nतनुश्री – नाना वादावर बोलायला केसरकारांकडे वेळ आहे,सिंधुदुर्गातील पीडित मुलीला भेटायला वेळ नाही – निलेश राणे\nभोके ग्रामस्थांनी केला महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात जाहीर प्रवेश\nगुजरात विधानसभा निवडणूक,भाजपची पहिली यादी जाहीर\nभारताने अमेरिकेसोबतचा साडे सहा हजार कोटींचा हेलिकॉप्टर खरेदीचा करार केला रद्द\n भारतात २० टक्के गर्भवती महिलांना मधुमेह\nमहाराष्ट्र स्वाभिमान युवक उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी वैभव वीरकर यांची निवड\nकृषी उत्पादनांच्या निर्यातीस प्रोत्साहन देण्यासाठी सुरेश प्रभु यांचा पुढाकार\nदादरच्या फूल मार्केटमध्ये गोळीबार, एकाची हत्या\nप्रस्तावित नवीन औद्योगिक धोरण लवकरच मंजूर होईल – सुरेश प्रभु\nफुटवेअर आणि लेदर सेक्टरसाठी केंद्र सरकारचे खास पॅकेज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2018-10-16T20:39:35Z", "digest": "sha1:QOOMX53QZP3L2MP73WYT5WAPOVAI5QAI", "length": 10327, "nlines": 142, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "…तर विद्यार्थ्यांना न्याय मिळण्याची चिन्हे | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n…तर विद्यार्थ्यांना न्याय मिळण्याची चिन्हे\nपुणे – उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाली. आता पहिले सत्रही पूर्ण होण्याच्या स्थितीत आहे. अशा परिस्थितीत ऐनवेळी प्रवेश रद्द करणाऱ्या विद्यार्थ्यांना संस्थांकडून शुल्क परत दिले जात नाही. किबहुंना, काही रक्‍कम कपात करून संस्थांकडून शुल्क दिले जातात, या वृत्ताला केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने अधिकृतरीत्या पुष्टी दिली आहे. त्यामुळे प्रवेश रद्द करणाऱ्या विद्यार्थ्यांना शुल्क परत करणे उच्च शिक्षण संस्थांना आवश्‍यक आहे. त्याची अंमलबजावणी केवळ कारवाईच्या इशारावरून नव्हे, प्रत्यक्षात झाल्यास विद्यार्थ्यांना मोठा न्याय मिळण्याची चिन्हे आहेत.\nकेंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री सत्यपाल सिंह यांनी दोन दिवसांपूर्वी ट्‌विटद्वारे प्रवेश रद्द करणाऱ्यास शुल्क परत करा, याकडे लक्ष वेधले होते. प्रवेश रद्द करणाऱ्या विद्यार्थ्यांना नियमानुसार जेवढे शुल्क भरले आहे, तेवढी रक्‍कम संबंधित संस्थांनी देणे अपेक्षित आहे. मात्र प्रत्यक्षात तसे होताना दिसत नाही. विशेषत: अभियांत्रिकी, फार्मसी, आर्किटेक्‍चर, एमबीए, एमसीए, हॉटेल मॅनेजमेंट अॅन्ड केटरिंग टेक्‍नॉलॉजी या व्यावसायिक अभ्यासक्रमाचे प्रवेश रद्द करताना मात्र विद्यार्थ्यांना शुल्क देण्यावरून अडवणूक करतात, ही वस्तुस्थिती आहे. ही प्रवृत्ती वाढत चालली आहे, ही चिंतेची बाब आहे. सत्यपाल सिंह यांच्या ट्‌विटमुळे हा सर्व प्रकार पुन्हा प्रकाश झोतात आला आहे. शुल्क परत न करणाऱ्या संस्थांवर कारवाईचा बडगा उगारणार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. त्यामुळे शुल्क न देणाऱ्या संस्था अडचणीत येणार असल्याचे दिसून येत आहे.\nसर्व प्रकाराला बसणार पायबंद\nठराविक मुदतीत प्रवेश रद्द केल्यास, किती रक्‍कम वगळून शुल्क परत करावे, याबाबतचे निकष विद्यापीठ अनुदान आयोग आणि अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने निश्‍चित केले आहे. त्यानुसार विद्यापीठ व तंत्रशिक्षण संचालनालयाने स्पष्ट सूचना संस्थांना दिल्या आहेत. त्यानंतरही प्रवेश रद्द करताना विद्यार्थ्यांना शुल्क परत केले जात नाही. एवढेच नव्हे, तर ओरिजनल कागदपत्रेही दिली जात नाही, ही बाब गंभीर आहे. सत्यपाल सिंह यांच्या कारवाईच्या इशारावरून या सर्व प्रकाराला पायबंद बसणार असल्याचे दिसून येत आहे. त्यासाठी तंत्रशिक्षण संचालनालय व विद्यापीठाच्या यंत्रणांनी तितकीच कार्यक्षमपणे अंमलबजावणी केली, तर विद्यार्थ्यांची शुल्कावरून होणारी गळचेपी थांबणार असल्याचे दिसून येत आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleनगरपरिषदेमध्ये सर्व पर्यवेक्षक व केंद्रस्तरिय अधिकारी बीएलओ यांची बैठक\nNext articleमित्रपक्षांची इच्छा असल्यास पंतप्रधान बनेलही : राहुल गांधी\nसंमेलनाध्यक्षाची नवी निवडप्रक्रीया सदोष : डॉ.लक्ष्मीकांत देशमुख\nफुकट्यांकडून पावणेआठ कोटी वसूल\nनदी सुधारचे हजार कोटींचे कर्ज केंद्र शासन फेडणार\nहडपसर सहायक आयुक्‍त कार्यालयाला टाळे ठोकले\nपुणे-लोणावळादरम्यान चार लोकल रद्द\n“लिव्हेबल’ नव्हे, “डेडली’ सिटी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/mumbai/ghatkoper-building-collaps-12-dead-265858.html", "date_download": "2018-10-16T21:40:40Z", "digest": "sha1:JSZWPQDLG6XVXA22KKFKAOCCYIMK6TL5", "length": 13604, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "घाटकोपर इमारत दुर्घटनेत मृतांचा आकडा 17 वर", "raw_content": "\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nराज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर, कार्यकर्त्यांमधली मरगळ झटकणार\nसराफ व्यावसायिक करणार दसऱ्याचा मुहूर्त 'कॅश'\nदारूच्या कंपनीतील ५ हजार टन मक्क्याने भरलेल्या टाकीत पडून मुलाचा मृत्यू\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\n#Metoo मोहिमे संदर्भात हायकोर्टात याचिका दाखल\nमॉडेलला घरी बोलवून मित्रानेच केला खून\nजलयुक्त 'शिव्या'र, राज ठाकरेंच्या कुंचल्यातून फडणवीस सरकारवर घणाघात\nअकबर यांनी चुंबन घेण्याचा प्रयत्न केला, आणखी एका महिला पत्रकाराचा आरोप\nकर्ज देण्यासाठी शरीरसंबंधाची मागणी करणाऱ्या बँक मॅनेजरला महिलेनं धु-धु धुतलं\nगोव्यात काँग्रेसच्या सत्ता स्थापनेच्या मनसुब्यावर पाणी, २ आमदार भाजपात दाखल\n#Metoo : महिला खेळाडूंनी केलेल्या आरोपानंतर राष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षकाची आत्महत्या\nकरिनाची 'ही' फॅशन स्टाईल तुम्हीही फॉलो करू शकता\nदबंग गर्ल सोनाक्षी सांगतेय बॉर्डरवरच्या जवानांबरोबरचे अविस्मरणीय अनुभव\nअशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापुरेनं सुरू केलाय 'प्रवास'\n#Metoo: स्त्रीनं संधीसाठी हात पुढे करताना आपली चूक नाही ते तपासून पहावं - निशिगंधा वाड\nPHOTO सबरीमाला मंदिर प्रवेशापासून राहुल गांधींच्या गुरुद्वारा भेटीपर्यंत देशभरातल्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी\nकरिनाची 'ही' फॅशन स्टाईल तुम्हीही फॉलो करू शकता\nहे आहेत देशातले 10 वादग्रस्त बाबा, कुणावर बलात्कार तर कुणावर खुनाचा आरोप\nसततच्या पोट दुखीवर करा हे ५ घरगुती रामबाण उपाय\nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\nएका पावाच्या तुकड्यासाठी भिवंडीत तुफान मारामारी\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nघाटकोपर इमारत दुर्घटनेत मृतांचा आकडा 17 वर\nघाटकोपरमधल्या सिद्धी साई इमारतीच्या ढिगाऱ्याखाली आणखी कोणी जिवंत व्यक्ती अडकलंय का हे शोधण्यासाठी श्वान पथकाचीही मदत घेतली जातेय.\nमुंबई, 25 जुलै : घाटकोपरमधल्या सिद्धी साई इमारत दुर्घटनेत मृतांची संख्या 17 वर गेलीय. तर 16 जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात यश आलंय. तर अजूनही काही रहिवासी ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती व्यक्त केली जातेय. जेसीबी आणि पोकलेन मशीनच्या सहाय्यानं अजूनही ढिगारा उपसण्याचं काम सुरू आहे.\nमुंबई महापालिकेचे कर्मचारी, फायर ब्रिगेडचे जवान बचावकार्यात सहभागी आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी घटनास्थळी भेट देऊन बचावकार्याची पाहणी केली. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिलीये. साई दर्शन इमारत दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश मुंबई महापालिकेच्या आयुक्तांनी दिलेत.\nघाटकोपरमधील एलबीएस रोडवर श्रेयस सिनेमाजवळ ही सिद्धी साई अपार्टमेंटची इमारत होती. मंगळवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास ही इमारत अचानक कोसळली. सुमारे 40 वर्षांपूर्वीची ही इमारत असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. या इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या नर्सिंग होमचं नुतनीकरण सुरू होतं. अशातच ही अख्खी इमारत कोसळलीय. या इमारतीत 12 कुटुंबं राहत होती. सहा महिन्यापूर्वीच मनपाने या इमारतीला धोकादायक असल्याची नोटीसही पाठवली होती.\nसाईदर्शन इमारत दुर्घटनेतील मृतांची नावे\nवर्षा सकपाळ, २० वर्ष\nगिता रामचंदानी, ५८ वर्ष\nरंजनबेन शहा, ६२ वर्ष\nसुलक्षणा खानचंदानी, ८० वर्ष\nविठ्ठल शिरगिरी, ३५ वर्षे\nमनसुखभाई गजर, ७५ वर्षे\nव्ही. रेणुका ललित, ३ वर्षे\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: ghatkper building collapsइमारत कोसळलीघाटकोपर दुर्घटना\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\n#Metoo मोहिमे संदर्भात हायकोर्टात याचिका दाखल\nमॉडेलला घरी बोलवून मित्रानेच केला खून\nजलयुक्त 'शिव्या'र, राज ठाकरेंच्या कुंचल्यातून फडणवीस सरकारवर घणाघात\n'शूटआऊट ऍट दादर' दिल्लीतून आले होते हल्लेखोर, जुन्या मालकानेच दिली होती सुपारी \nगुजराती माणसं फार हुशार, राज ठाकरेंचा मोदींना टोला\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://enavakal.com/%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%B3%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%AB-%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B9%E0%A5%8B/", "date_download": "2018-10-16T20:55:11Z", "digest": "sha1:CAD4P2UQHSS6MFSAGFGRUI227MPAPLP2", "length": 11723, "nlines": 133, "source_domain": "enavakal.com", "title": "", "raw_content": "केरळला युसुफ अली करणार होते ७०० कोटींची मदत – eNavakal\n»1:00 pm: गोंदिया – सर्पदंशाने मृत्यू झालेल्या मुलाला जिवंत करण्याचा दावा करणाऱ्या दोन आयुर्वेदिक डॉक्टरांना पोलिसांनी ताब्यात घेतले\n»9:21 am: मुंबई – मालाडमध्ये सुटकेसमध्ये आढळला महिलेचा मृतदेह. हैदराबादच्या १९ वर्षीय तरुणाला पोलिसांनी केली अटक\n»9:17 am: उत्तराखंड – उत्तरकाशीमध्ये पहाटे ४:०६ वाजता जाणवले; ३.२ रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के\n»8:17 am: पंढरपूर – शारदीय नवरात्रीनिमित्त विठुराया आणि रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात गुलाबाच्या फुलांची आकर्षक सजावट\n»7:15 am: मुंबई – मुंबईत पेट्रोलच्या दरात 11 पैशांनी वाढ; डिझेल 24 पैशांनी महागले\nकेरळला युसुफ अली करणार होते ७०० कोटींची मदत\nतिरूअनंतपुरम – केरळ पूरग्रस्तांसाठी दुबईने ७०० करोडची मदत जाहीर केली होती. परंतु ही मदत भारत सरकारने नाकारली. यानंतर या विषयावर अनेक वेळेस चर्चा झाली. आता मात्र यावर केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी मौन सोडले आहे. दुबईतील प्रसिद्ध उद्योजक युसुफ अली हे केरळमध्ये जन्माला आले आहेत. त्यांनीच मुख्यमंत्र्यांना या मदतीविषयी माहिती दिली. तसेच युसुफ अली हे फोर्ब्स बिलिनिअर्सच्या यादीत ३८८ व्या स्थानावर असून पद्मश्री पुरस्कार प्राप्त आहेत. त्यांचे वार्षिक उत्पन्न हे जवळपास ३.९ बिलियन डॉलर इतके आहे. गल्फ देशांत आघाडीचे असलेले लुलू हायपरमार्केटचे ते संस्थापक आहेत. मुख्यमंत्र्यांनी ट्विट करून ही माहिती दिली.\nयवतमाळमध्ये म्हसोला-पहूर बसला अपघात\nआणि वसुंधराराजे थोडक्यात बचावल्या\nशेन वॉर्नचे राजस्थान संघात ‘कमबॅक’\nजयपूर -ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि बुजुर्ग फिरकी गोलंदाज शेन वॉर्नने यंदाच्या आयपीएल मोसमात पुन्हा एकदा राजस्थान संघात कमबॅक केले असून तो आता...\nभारतीय महिला क्रिकेट संघ 2 फेब्रुवारीपासून दक्षिण आफ्रिका दौर्‍यावर \nनवी दिल्ली – मिताली राजच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला क्रिकेट संघ 2 फेब्रुवारीपासून दक्षिण आफ्रिका दौर्‍यावर जाणार आहे. याठिकाणी संघ 3 वनडे सामन्यांची आंतरराष्ट्रीय मालिका खेळेल....\nअध्यादेशावरील स्वाक्षरीनंतर स्वाति मालीवाल यांनी उपोषण तोडले\nनवी दिल्ली – अल्पवयीन मुलीवर बालात्कार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा देणाऱ्या अध्यादेशावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी केल्यानंतर महिला आयोगाच्या अध्यक्ष्या स्वाति मालीवाल यांनी अखेर आज...\n‘पर्यटकांसोबत सेल्फी घेऊ नका’ – के जे अल्फोंस पर्यटन मंत्री\nनवी दिल्ली – पर्यटकांसोबत सेल्फी घेणं म्हणजे त्यांच्या खाजगी आयुष्यात ढवळा ढवळ करण्यासारखं आहे. त्यांना सेल्फीसाठी जबरदस्ती करू नका असं आवाहन पर्यटन मंत्री के जे...\nइलेक्ट्रिक बस करार रद्द\nमुंबई- प्रदुषणावर आळा घालण्यासाठी 40 इलेक्ट्रिक बस पुरविण्याचा एका कंपनीशी केलेला करार एकतर्फी रद्द करण्यार्‍या बेस्ट प्रशासनाला उच्च न्यायालयाने आज चांगलाच दणका दिला. कायद्याचे उल्लंघन...\n‘मीटू’ मोहिमेबाबत हायकोर्टात याचिका\nमुंबई- संपूर्ण देशभरात सुरू असलेल्या ‘मीटू’ या मोहिमेबाबत आज हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. वकील सन्नी पुनामिया यांनी ही याचिका दाखल केली आहे....\nएम. जे. अकबरांवर आणखीन एक आरोप महिला पत्रकाराने लेखाच्या माध्यमातून केले उघड\nनवी दिल्ली- लैंगिक शोषणाच्या आरोपांमुळे अडचणीत आलेले परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांच्याविरोधात आणखीन एका महिला पत्रकाराने आरोप केला आहे. अकबर यांनी आपल्याला अनेकवेळा...\nनरेंद्र मोदींच्या शिर्डीतील कार्यक्रमाला गर्दी जमविण्यासाठी 2 कोटींची उधळण\nमुंबई- राज्यात एकीकडे तिजोरीत खडखडाट असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिर्डीतील कार्यक्रमाला गर्दी जमविण्यासाठी राज्य सरकार तब्बल दोन कोटी रुपयांची उधळण करणार असल्याची धक्कादायक माहिती...\nराहुल गांधी दोन दिवस मध्य प्रदेश दौर्‍यावर\nग्वाल्हेर- राहुल गांधी दोन दिवसांच्या मध्य प्रदेश दौर्‍यावर आहेत. आज, ग्वाल्हेर येथील किला भागात असलेल्या गुरुद्वाराला भेट देऊन त्यांनी माथा टेकला. यावेळी राहुलबरोबर ज्योतिरादित्य सिंधिया,...\nसामना रात्री ०८ वाजता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%AE%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0-7-37-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A4%AF/", "date_download": "2018-10-16T20:45:48Z", "digest": "sha1:K2ADTAYZWAIC3S7HWVNNCU5RIA7QC7BQ", "length": 9304, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पीएमपीला देणार 7. 37 कोटी रुपये | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपीएमपीला देणार 7. 37 कोटी रुपये\nपुणे – पीएमपीएमएलला सात कोटी 37 लाख 30 हजार 405 रुपये देण्याचा प्रस्ताव महापालिका मुख्यसभेत सोमवारी मंजूर करण्यात आला. नेहमीप्रमाणे सदस्यांनी पीएमपीएमएलच्या कारभारावर आक्षेप घेतला मात्र, उत्तरे देण्यासाठी सक्षम अधिकारी नसल्याने पीएमपीएमएलची खास सभा बोलावण्यात येईल, असे आश्वासन महापौर मुक्ता टिळक यांनी सभागृहात दिले.\nसन 2016-17 या वर्षांत वितरित केलेल्या मोफत-सवलतीच्या बसपासपोटी 27 कोटी 37 लाख 30 हजार 405 रुपये महापालिका पीएमपीएमएलला देणे आहे. त्यातील 20 कोटी रुपये पीएमपीएमने उचल घेतली आहे. त्यामुळे अन्य सात कोटी 37 लाख 30 हजार 405 रुपये महापालिकेने अदा करावेत, यासंदर्भातील ठराव महापालिका मुख्यसभेपुढे सोमवारी मंजुरीसाठी आला होता. त्यावेळी सदस्यांनी नेहमीप्रमाणे पीएमपीएमएलच्या कारभाराला लक्ष्य केले.\nवित्त विभागाचे अधिकारी महापालिका सभेत उपस्थित होते. त्यांच्याच कामकाजावर सदस्यांनी प्रश्‍न विचारण्याला सुरूवात केली. एसटीच्या सेवेतील पाच कर्मचाऱ्यांना अतिरिक्त वेतन देऊन पीएमपीएमएलच्या कामात सहभागी करून घेतले आहे. त्या कर्मचाऱ्यांवर एसटी विभागात चौकशी सुरू आहे. असे असतानाही त्यांना 60 हजार रुपये पगार देऊन का सामावून घेतले, असा मुद्दा अरविंद शिंदे यांनी उपस्थित केला. संचालक म्हणून महापौरांनी याची माहिती मागवली पाहिजे, असे ते म्हणाले. यावर याची माहिती मागवली जाईल, असे आश्वासन महापौर मुक्ता टिळक यांनी दिले.\nमाजी सदस्यांना वैद्यकीय सेवा योजना\nपीएमपीएमएल मधील कर्मचारी, सेवानिवृत्त, स्वेच्छानिवृत्त सेवकांसाठी अंशदायी वैद्यकीय सहाय्य योजना राबवण्याबरोबरच पीएमपीएमएलच्या माजी सदस्यांनाही वैद्यकीय सेवा योजनांचा लाभ देण्यात यावा ही उपसूचना सोमवारी महापालिका मुख्यसभेत मंजूर करण्यात आली. यामुळे सर्वच सदस्यांना याचा लाभ मिळणार आहे. सेवकांना सीएचएस चे सगळे नियम आधीपासूनच लागू आहेत. यामध्ये त्या सेवकाचा मुलगा 25 वर्षांचा होईपर्यंत त्याला लाभ मिळणार असल्याचे सहाय्यक आरोग्य प्रमुख डॉ. अंजली साबणे यांनी सभागृहात सांगितले.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleराज्यसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार\nNext articleगडचिरोलीत ६ नक्षलवाद्यांचा खात्मा\nसंमेलनाध्यक्षाची नवी निवडप्रक्रीया सदोष : डॉ.लक्ष्मीकांत देशमुख\nफुकट्यांकडून पावणेआठ कोटी वसूल\nनदी सुधारचे हजार कोटींचे कर्ज केंद्र शासन फेडणार\nहडपसर सहायक आयुक्‍त कार्यालयाला टाळे ठोकले\nपुणे-लोणावळादरम्यान चार लोकल रद्द\n“लिव्हेबल’ नव्हे, “डेडली’ सिटी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.snpnews.in/category/entertainment/", "date_download": "2018-10-16T21:54:35Z", "digest": "sha1:VW4IHBCIVNHOZW6JE7CPTVSSMPFXB5OC", "length": 15532, "nlines": 94, "source_domain": "www.snpnews.in", "title": "मनोरंजन Archives - SNP News | News Articles | Blogs | Technology | Social | Political | Education |Cultural", "raw_content": "\nविशाल भारद्वाज दिग्दर्शित ‘पटाखा’ या चित्रपटातील नवे गाणे रिलीज\n06/09/2018 SNP ReporterLeave a Comment on विशाल भारद्वाज दिग्दर्शित ‘पटाखा’ या चित्रपटातील नवे गाणे रिलीज\nविशाल भारद्वाज दिग्दर्शित ‘पटाखा’ या चित्रपटातील नवे गाणे ‘हॅलो हॅलो’ रिलीज करण्यात आले आहे. ‘छैय्या छैय्या’ गर्ल मलाईका अरोरा या गाण्याच्या निमित्ताने बऱ्याच काळानंतर पुन्हा एकदा आयटम साँगमध्ये थिरकताना दिसणार आहे. छैय्या छैय्या, मुन्नी बदनाम हुई, अनारकली डिस्को चली हे मलाईकाचे आयटम साँग हीट ठरले आहेत. मलाईका पहिल्यांदाच मधुर आवाज असलेल्या रेखा भारद्वाज यांच्या आयटम […]\n‘माझ्या नवऱ्याची बायको’ राधिका बनणार गुरुनाथच्या कंपनीची मालकीण\n10/08/2018 SNP ReporterLeave a Comment on ‘माझ्या नवऱ्याची बायको’ राधिका बनणार गुरुनाथच्या कंपनीची मालकीण\n‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही मालिका रसिक प्रेक्षकांच्या मनावर अक्षरशः राज्य करतेय. आजवर टीआरपीचे नवे उच्चांक या मालिकेने प्रस्थापित केले आहेत. आपल्या नवऱ्यावर मनापासून प्रेम करणारी, ‘स्वावलंबी’ राधिका, राधिकाच्या नवऱ्याला आपल्या तालावर नाचवणारी ‘नखरेल’ शनाया आणि राधिका-शनायाच्या कचाट्यात सापडलेला ‘बिचारा’ गुरुनाथ, या तिघांची अफलातून केमिस्ट्री हेच या मालिकेच्या यशाचं गमक आहे. दिवसेंदिवस रंगत जाणाऱ्या मालिकेने प्रेक्षकांच्या […]\nअनुभव सिन्हा यांचा ‘मुल्क’ हा चित्रपट आज प्रदर्शित झाला. ऋषी कपुर, तापसी पन्नू, प्रतीक बब्बर, आशुतोष राणा यांच्या मुख्य भूमिका असणारा हा चित्रपट दहशतवादाच्या विळख्यात सापडलेल्या एका कुटुंबाची कथा आहे.वाराणसीमधील एका सामान्य मुस्लीम कुटुंबात वाढलेल्या शाहिदवर एका प्रकरणामुळे दहशतवादी हा ठप्पा बसतो. ज्याची झळ संपूर्ण कुटुंबाला लागते. रोज हिंदू कुटुंबांच्या सानिध्यात राहणाऱ्या या मुस्लीम कुटुंबाकडे […]\nबीग बी आजच्या दिवसाला मानतात पुनर्जन्म\n02/08/2018 SNP ReporterLeave a Comment on बीग बी आजच्या दिवसाला मानतात पुनर्जन्म\nबिग बी अमिताभ बच्चन आजच्या दिवसाला अर्थात २ ऑगस्टला पुनर्जन्मचं मानतात कारण मृत्यूच्या दारातून अमिताभ बच्चन परतल्याच्या या घटनेला आज ३६ वर्षे पुर्ण झाली.कुली चित्रपटाच्या चित्रिकरणावेळी मारामारीच्या दृश्यादरम्यान अमिताभ बच्चन गंभीर जखमी झाले होते. केवळ चाहत्यांच्या प्रार्थना आणि शुभेच्छांमुळे मी जिवंत आहे अशी भावना व्यक्त करत ट्विटरवरुन चाहत्यांप्रती त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. हे ऋण मी […]\nसोनाली बेंद्रे कॅन्सरने त्रस्त\nबॉलीवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिच्याबद्दल एक धक्कादायक माहिती मिळाली आहे. की सध्या ती कॅन्सर या दुर्धर आजाराने ग्रस्त असून, न्यॉर्कमध्ये ती उपचार घेत आहे. या संदर्भातील ही माहिती स्वतः सोनाली बेंद्रेनेच ट्विटद्वारे दिली आहे. तीने यामध्ये म्हटले आहे की, तिला हाय ग्रेड कॅन्सर झाला आहे. या आजाराबद्दल तिला कसलीही कल्पना माहिती नव्हती. ‘डॉक्टरांच्या सांगण्यानुसार मी […]\nसंजूने बनवला नवा रेकॉर्ड\nअभिनेता संजय दत्त यांच्या जीवनावर आधारित ‘संजू’ चित्रपटाने बॉक्स अॉफिसवर दमदार कमाई केली आहे. ‘बाहुबली 2’ चा रेकॉर्ड मोडत ‘संजू’ एकाच दिवशी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. चित्रपट रिलीज झाल्यानंतर तिसऱ्या दिवशीच संजूने 46.71 कोटी रूपयांची कमाई केली. तो देशातील सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. संजू चित्रपटाने 3 दिवसात 120 कोटींपेक्षा जास्त […]\nजाणून घ्या, ‘संजू’ या चित्रपटाची पहिल्या दिवसाची कमाई\n30/06/2018 SNP ReporterLeave a Comment on जाणून घ्या, ‘संजू’ या चित्रपटाची पहिल्या दिवसाची कमाई\nपहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर संजय दत्तचा चरित्रपट असलेल्या ‘संजू’ चित्रपटाने काही विक्रम प्रस्थापित केले आहेत. रणबीर कपूरच्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी ३४.७५ कोटीचा गल्ला जमवला आहे. ‘संजू’ला अलिकडेच ईदला प्रदर्शित झालेल्या सलमान खानच्या ‘रेस ३’ च्या कमाईहून अधिक कमाई करण्यात यश आले आहे.’संजू’ चित्रपटाने ‘हॉलिडे नसताना… कोणताही सण नसताना आतापर्यंत पहिल्याच दिवशी उत्तम कामगिरी केली आहे. […]\nअक्षय कुमारचा मराठी चित्रपट ‘चुंबक’चं टीझर रिलीज\n28/06/2018 SNP ReporterLeave a Comment on अक्षय कुमारचा मराठी चित्रपट ‘चुंबक’चं टीझर रिलीज\nबॉलिवूडचा सुपरस्टार अक्षय कुमार प्रस्तुत पहिला मराठी चित्रपट चुंबकचा टीझर आणि पोस्टर आज रिलीज झाला आहे. या पोस्टरमध्ये चित्रपटातील तीन प्रमुख व्यक्तिरेखा प्रभावीपणे रेखाटल्या गेल्या आहेत. चित्रपटाचे हे नायक मुंबईत भारतीय रिझर्व बँकेच्या कार्यालयाच्या बाहेर एका विचित्र परिस्थितीत कसे अडकतात त्याचे अधोरेखन या पोस्टरमध्ये आहे. ‘दुष्कृत्यांचा शहेनशाह’ असे ज्याला संबोधले जाते तो मोबाइल मॅकेनिक ‘डिस्को’, […]\nजॉन अब्राहमच्या ‘सत्यमेव जयते’चा ट्रेलर रिलीज\n28/06/2018 SNP ReporterLeave a Comment on जॉन अब्राहमच्या ‘सत्यमेव जयते’चा ट्रेलर रिलीज\nनुकताच जॉन अब्राहमच्या आगामी ‘सत्यमेव जयते’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. या चित्रपटात बॉलिवूडचा अ‍ॅक्शन मॅन जॉन अब्राहम आणि मनोज वाजपेयी मुख्य भूमिकेत आहेत. ‘सत्यमेव जयते’च्या ट्रेलरची प्रेक्षक आतुरतेने प्रतीक्षा करत होते. हा ट्रेलर अखेर आज रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटात जॉनने भ्रष्टाचाराविरोधात लढणाऱ्या एका सीरिअल किलरची भूमिका साकारली असून तो आपल्या पित्याच्या मृत्यूचा […]\nरँचो, फरहान आणि राजू पुन्हा येणार.\nराजकुमार हिरानी यांचा सुपरहिट चित्रपट ‘थ्री इडियट्सला प्रदर्शित होऊन नऊ वर्षे झाली. या चित्रपटाने बॉक्स ऑफिस वर अक्षरशा धुमाकूळ केला होता. नऊ वर्षानंतर देखील अमीर खान, आर माधवन आणि शर्मन जोशी यांनी साकारलेली रँचो, फरहान आणि राजू यांची भूमिका अजूनही प्रेक्षकांच्या मनात खेळती राहिली आहे. चित्रपट दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांच्याकडून आपण थ्री इडियट्स -२ वर […]\nमहाराष्ट्र स्वाभिमान युवक उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी वैभव वीरकर यांची निवड\nकृषी उत्पादनांच्या निर्यातीस प्रोत्साहन देण्यासाठी सुरेश प्रभु यांचा पुढाकार\nदादरच्या फूल मार्केटमध्ये गोळीबार, एकाची हत्या\nप्रस्तावित नवीन औद्योगिक धोरण लवकरच मंजूर होईल – सुरेश प्रभु\nफुटवेअर आणि लेदर सेक्टरसाठी केंद्र सरकारचे खास पॅकेज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.rasik.com/cgi_bin/display_book.cgi?bookId=b99498&language=marathi", "date_download": "2018-10-16T21:01:23Z", "digest": "sha1:PT2TBVNS2OPY3PFFZWXRFBLANJ7ZXMJ6", "length": 4105, "nlines": 70, "source_domain": "www.rasik.com", "title": "मराठी पुस्तक अक्षर सांगते स्वभाव, marathi book akShara sAMgate svabhAva akShara sAngate swabhAwa", "raw_content": "\nPublisher: इंद्रायणी साहित्य प्रकाशन\nअक्षरावरून माणसांचा स्वभाव कसा ओळखावा याची माहिती देणारे हे पुस्तक. या पुस्तकात हस्ताक्षर मनोविश्लेषण शास्त्राद्वारे हस्ताक्षर आणि स्वभाव यांचे साधर्म्य पटवून देण्यात आले आहे. ४५००हून अधिक हस्ताक्षर नमुन्यांचा संग्रह स्वत:कडे असलेल्या घाणेकर यांनी या पुस्तकात त्यातील काहींचा अंतर्भाव केला आहे. अक्षर काढण्याची पद्धती, काना-मात्रा-वेलांट्या यांचे वळण, अक्षराचा पुसटपणा, गडदपणा, स्वाक्षर्‍या अशा अनेक गोष्टींचे निरीक्षण करून त्या संबधीची मते लेखकाने मांडली आहेत.\nOther works of मधुसूदन घाणेकर\nतुमचा हात तुम्हीच पहा\nआधुनिक मराठी कवयित्रींची कविता\nफलज्योतिष: शास्त्र की अंधश्रद्धा\nमराठी रियासत - खंड १ ते ८\nडॉ.आनंदीबाई जोशी: काळ आणि कर्तुत्व\nयाला जीवन ऐसे नाव\nश्रीपाद दाभोळकर, प्रयोग परिवार : काल-आज-उद्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "https://marathmolyagappa.blogspot.com/2010/10/blog-post_04.html", "date_download": "2018-10-16T20:56:11Z", "digest": "sha1:TTC3WDKNBE6JARPFWRGAVIRYO7APU6MR", "length": 15758, "nlines": 128, "source_domain": "marathmolyagappa.blogspot.com", "title": "मराठमोळ्या गप्पा: बिग बॉसचा खेळ सुरु", "raw_content": "\nएका सर्वसाधारण पुणेरी माणसाचे सर्वसाधारण बिनकामाचे निरीक्षण,संकलन,संपादन क्वचित प्रसंगी तिरकस,तिरसट.कोणीही न मागता व्यक्त केलेले,दिलेले मत,क्वचित प्रसंगी दिलेलें अनाहूत सल्ले ... हिंदी मराठी सिनेमा,इंग्रजी लघुकथांचा स्वैरानुवाद हा त्यातल्या त्यात आवडीचा विषय त्या मुळे त्यावरच बऱ्याचदा स्वैर, परंतु साधार लेखन... इन्टरनेटच्या सहकार्याने...\nसोमवार, ४ ऑक्टोबर, २०१०\nबिग बॉसचा खेळ सुरु\nकाल पासून बिग बॉसचा खेळ पुन्हा सुरु झाला.ह्या वेळी फक्त टेस्ट व्हेन्यू बदलला म्हणजे सोनीच्या ऐवजी कलर.ह्या वेळचे खेळाडू पाहता खेळ रंगण्या साठी ज्या आवश्यक गोष्टी लागतात त्याची निदान आत्ता तरी खूपच कमतरता वाटते.सगळ्यात महत्वाचे म्हणजे खेळाडूंचे सरासरी वय.खरे तर टी आर पी वाढविण्यासाठी ते सरासरी २५ ते २७ -२८ असणे एवढेच गरजेचे आहे.ह्याचा फायदा म्हणजे एक तर आयुष्याचा त्या तुलनेत कमी असलेला अनुभव,सळाळते रक्त,तारुण्य सुलभ भावना,थोड्या सहवास नंतर सुध्धा एकमेका बद्दल वाटू शकणारे आकर्षण,बेडरपणा,तापटपणा क्वचित प्रसंगी अपरिपक्वपणा ह्या सगळ्या खरे तर हा खेळ रंगण्यास कारणी भूत ठरणाऱ्या गोष्टी आहे.\nआत्ताचे खेळाडू पाहता ते जवळपास सर्व घोडनवरे नि जून आहेत.फक्त ३ महिने हा कालावधी त्यांच्या साठी तसे बघितले तर काहीच नाहीये.त्यांनी अगोदरच बाहेरचे जग,दुनिया इतकी बघितलेली आहे कि त्यांचा थंडपणा अगदी त्यांच्या प्रत्येकाच्या घरातील प्रवेशाचे वेळीच जाणवत होता.बिग बॉसला खेळ रंगतदार करण्या साठी स्वतःलाच खूप प्रयत्न करावा लागणार असे निदान आत्ताचे तरी चित्र आहे.त्यातून घराचे असलेले अवाढव्य आकारमान.खरेतर असे खेळ प्रेक्षकांचे दृष्टीने रंगतदार करण्या साठी घराचे आकारमान लहान ठेवणे गरजेचे आहे.एका माणसास कम्फरटेबल वाटण्या साठी साधारण ६ ते १० चौरस फूट जागा लागते असा संकेत आहे.त्या मुळे खेळाडू दिवसभरा नंतर रात्री झोपण्या पुरते (म्हणजे झोप लागे पर्यंत)जे काही थोडे फार अस्वस्थ होतील ते सुध्धा ह्या वेळच्या एकाच बेड रूम मुळे तेवढेच अन्यथा प्रत्येक खेळाडूस जास्तीचीच नव्हे तर अवाजवी जागा दिवसभरात बहाल करण्यात आली आहे.त्या मुळे त्यास एकांत मिळणे शक्य होणार आहे.आणि इथेच खेळाचा रंग बेरंग व्हायची शक्यता आहे.खरे तर खेळाडूंना प्रायव्हसी न मिळणे हा ह्या खेळाचा आत्मा आहे नि तोच हरवलेला दिसतो.प्रायव्हसी न मिळाल्याने जी स्वाभाविक चिडचिड होते नि त्या मुळे जे वातावरण तापते त्याने खेळात खरे तर गम्मत येते.\nदुसरे महत्वाचे म्हणजे बरेचसे खेळाडू हे चेहऱ्या वरूनच कफल्लक असल्याचे लक्षात येते त्या मुळे पैशासाठी ते कोणतीही वेडी वाकडी चुळबुळ करतील असे आत्ताचे तरी चित्र नाही.हा सर्वा समक्ष मात्र \"जीवनातील एक वेगळा अनुभव घेण्या साठी मी इथे आलेय/आलोय वगैरे वगैरे अस तोंडदेखल म्हणायचा प्रघात असतो तो त्यांनी पाळलाय.त्या मुळे खरे तर त्यांना किती हि माज असला तरी तो त्यांच्या आर्थिक परिस्तिथी मुळे इथे उतरणार नाही.\nमागच्या वेळी सुध्धा पाहिले तर फक्त पायल रोहतगी,आणि फिरंगी वगळता सर्वा समक्ष इतर महिला खेळाडूंनी(खरे तर त्या चांगल्या बारा गावचे पाणी प्यालेल्या होत्या तरी सभ्यपणाचा,संस्कृती रक्षकाचा बुरखा पांघरून)बिग बॉसच्या घरातील पाणी हे फक्त पिण्यासाठी वापरले ह्या वापरा व्यतरिक्त स्विमिंग पूलच्या पाण्याचा वापर केल्याचे आढळले नाही.विशेष म्हणजे काहीजणी चोरून लपून बिड्या फुंकतांना मात्र पकडल्या गेल्या होत्या.ह्या वेळचा स्विमिंग पूल सुध्धा साक्षी प्रधान वगळता मुलीं()पैकी कोणी वापरायचे धाडस दाखवेल अशी शक्यता नाही.मुळात त्यांचे आकारमानच त्याला साथ देणार नाही त्या मुळे मनाची नाही पण निदान जनाची तरी त्यांना लाज बाळगावी लागेल.आणि त्यातून त्यांनी ते धाडस दाखविलेच तर टी.वी.चानल बदलायची सोय आपल्या हातात आहेच.त्या मुळे अगदी फार नसले तरी \"त्या\" प्रेक्षकांची \"ति\" भूक हि मारली जाणार असेच चित्र आहे.त्याची उणीव घरात भरलेल्या २-३ पहिलवानांना आपल्या पिळदार शरीरयष्टीचे प्रदर्शन करून नि वेळ प्रसंगी भांडणे उकरून काढून शिवीगाळ करून भरून काढावी लागणार.\nथोडक्यात काय कि सोनी वरच्या के बी सी ला फाईट देणे ह्या वेळी बिग बॉसला कडवे आव्हान आहे.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nह्या \"मराठमोळ्या गप्पा\" म्हणजे,दुसरे तिसरे काही नाही तर,ठिकठिकाणी बघितलेल्या,वाचलेल्या गोष्टींचे संकलन,वेळप्रसंगी मराठी सादरीकरण किंवा व्यक्तिगत दृष्टीकोन.\nतीव्र घसरण - बाजाराची व रुपयाची \nआज बाळासाहेबांची उणीव प्रकर्षाने जाणवतेय\nब्लॉग - मोगरा फुलला\nमुंबई (1) \"आपलं\"...काही तरी.... (7) आठवणीतला रफ़ी (1) आठवणीतील \"गीतादत्त\" (1) आठवणीतील लता (1) आहे की नाही कमाल (3) काही अफलातून (11) केवळ माहितीसाठी (3) खेळ खंडोबा (6) गम्मत जम्मत (5) न उमललेल्या कळ्या (1) नातीगोती (1) पुणे (18) बिग बॉस (2) भारत (7) मनाला भावलेले काही (10) मराठी चित्रपट (4) महाराष्ट्र (2) मैत्री (1) राज(अ)कारण (3) रामभाऊ (1) शेयरबाजार (2) स्वैरानुवाद (1) हिंदी सिनेमा (36) pentax k1000 (1) Photographs By Sayali (2)\nगेल्या 30 दिवसातील बघितलेल्या पोस्ट्स\nगौतम बुद्धांचा आरसा आणि नरेंद्र मोदी\nरतन खत्री आणि \"कुंकू\"\nआयुष्याशी झुंज घ्यावी तर अशी : ए.के. हंगल\nअफलातून जादुगार डेव्हिड कॉपरफिल्ड\nतुमची झोपण्याची पद्धत आणि तुमचे व्यक्तिमत्व\nतर मग हे वाचाच...\n\"रिमझिम गिरे सावन\" वाली मौसमी चॅटर्जी\nवरील पोस्ट व्यतिरिक्त, पाहुण्यांच्या पसंतीच्या पोस्ट\nपाकिस्तान {फोटो} दर्शन (भाग १ )\n\"कोई चुपके से आ के, सपने सुला के,...चा \"अनुभव\"\nएका रिकाम्या सोपकेसची गोष्ट\nग्लास खाली ठेवायला शिका..\nत्या \"चपट्या\" नाकवाल्याची गोष्ट\nबायको ही बायकोच असते\nलता मंगेशकर अन कॅबेरे साँग\nश्री सप्तशृंगी माता प्रसन्न\nबिग बॉसचा खेळ बंद. म्हणजे माझ्या कडून.\nबिग बॉसचा खेळ सुरु\n७७ देशांतील सन्माननीय वाचक/प्रेक्षक ज्यांनी आपला बहुमूल्य वेळ मला दिला.धन्यवाद.\nऑसम इंक. थीम. molotovcoketail द्वारे थीम इमेज. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://photo-sales.com/mr/images/sunlight/", "date_download": "2018-10-16T20:24:53Z", "digest": "sha1:A6LUZQP6BAKPH4ETLBWOZV2DFI3H62WO", "length": 3941, "nlines": 108, "source_domain": "photo-sales.com", "title": "सूर्यप्रकाश प्रतिमा — Photo-Sales.com", "raw_content": "विक्री फोटो – इंटरनेट पैसे कमवू\nहिरवीगार झाडे एक पार्श्वभूमी आकाशात आणि निळा समुद्र स्वीकार जे लाल आणि पांढरा फुलं, सूर्यप्रकाश $1.99–$24.99 प्रतिमा खरेदी\nनिळा आकाश अंतर्गत पर्वताजवळ आपला गुलाब व सुरूचे झाड सूर्यप्रकाश $1.99–$24.99 प्रतिमा खरेदी\nनदी सूर्यास्त सूर्यप्रकाश $1.99–$24.99 प्रतिमा खरेदी\nपाण्यात एक घोडा माणूस सूर्यप्रकाश $1.99–$24.99 प्रतिमा खरेदी\nKastropol मध्ये Iphigenia रॉक सूर्यप्रकाश $1.99–$24.99 प्रतिमा खरेदी\nखडक Iphigenia अंतर्गत Castropol जवळ Crimea मध्ये व्हिला सूर्यप्रकाश $1.99–$24.99 प्रतिमा खरेदी\nCrimea बीच, Alupka सूर्यप्रकाश $1.99–$24.99 प्रतिमा खरेदी\nघोडा शिंगरु भीती वाटत होती आणि videographer दूर धावा सूर्यप्रकाश $1.99–$24.99 प्रतिमा खरेदी\nमहिला आणि माणूस बोट जवळ जलतरण पकडलेला सूर्यप्रकाश $1.99–$24.99 प्रतिमा खरेदी\nसूर्यास्ताच्या वेळी बोट मध्ये एक माणूस सूर्यप्रकाश $1.99–$24.99 प्रतिमा खरेदी\nबिग झुरणे सूर्यप्रकाश $1.99–$24.99 प्रतिमा खरेदी\nघोड्याची पाठ वर मुलगा आणि मुलगी पोहणे सूर्यप्रकाश $1.99–$24.99 प्रतिमा खरेदी\nचित्रे शोधा सूर्यप्रकाश देखील\nविक्री फोटो – इंटरनेट पैसे कमवू\nफोटोग्राफर साठी बटाटा कायदे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/search?search_api_views_fulltext=%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%80", "date_download": "2018-10-16T21:21:00Z", "digest": "sha1:NWSJ6MCA5GH5UZOHGFJ3CCRBIH5L7ZKV", "length": 27848, "nlines": 271, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nसर्व बातम्या (50) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (5) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसंपादकिय (14) Apply संपादकिय filter\nसप्तरंग (7) Apply सप्तरंग filter\nमहाराष्ट्र (4) Apply महाराष्ट्र filter\nअर्थविश्व (1) Apply अर्थविश्व filter\nअॅग्रो (1) Apply अॅग्रो filter\nसीताराम येचुरी (27) Apply सीताराम येचुरी filter\nराजकारण (17) Apply राजकारण filter\nनरेंद्र मोदी (16) Apply नरेंद्र मोदी filter\nमुख्यमंत्री (16) Apply मुख्यमंत्री filter\nशरद यादव (15) Apply शरद यादव filter\nनिवडणूक (14) Apply निवडणूक filter\nशरद पवार (12) Apply शरद पवार filter\nकाँग्रेस (11) Apply काँग्रेस filter\nमहाराष्ट्र (9) Apply महाराष्ट्र filter\nराजकीय पक्ष (9) Apply राजकीय पक्ष filter\nनोटाबंदी (8) Apply नोटाबंदी filter\nअरुण जेटली (7) Apply अरुण जेटली filter\nउत्तर प्रदेश (7) Apply उत्तर प्रदेश filter\nगुजरात (7) Apply गुजरात filter\nपुढाकार (7) Apply पुढाकार filter\nराष्ट्रपती (7) Apply राष्ट्रपती filter\nलालूप्रसाद यादव (7) Apply लालूप्रसाद यादव filter\nसोनिया गांधी (7) Apply सोनिया गांधी filter\nममता बॅनर्जी (6) Apply ममता बॅनर्जी filter\nमायावती (6) Apply मायावती filter\nराष्ट्रवाद (6) Apply राष्ट्रवाद filter\nकॉंग्रेस (5) Apply कॉंग्रेस filter\nदहशतवाद (5) Apply दहशतवाद filter\nअरविंद केजरीवाल (4) Apply अरविंद केजरीवाल filter\nउत्पन्न (4) Apply उत्पन्न filter\nकर्जमाफी (4) Apply कर्जमाफी filter\nकर्नाटक (4) Apply कर्नाटक filter\nधार्मिक (4) Apply धार्मिक filter\nमध्य प्रदेश (4) Apply मध्य प्रदेश filter\nवेंकय्या नायडू (4) Apply वेंकय्या नायडू filter\nशिक्षण (4) Apply शिक्षण filter\nशेतकरी (4) Apply शेतकरी filter\nगांधी जयंतीलाच \"हिंसेचे प्रयोग'\nनवी दिल्ली : दिल्लीच्या सीमेवर किसान क्रांती यात्रेतील शेतकऱ्यांच्या आंदोलनावर पोलिसांनी केलेल्या बलप्रयोगाची संतप्त प्रतिक्रिया राजकीय वर्तुळात उमटली आहे. मोदी सरकारने गांधी जयंतीच्याच दिवशी \"हिंसेचा प्रयोग' केल्याचा आरोप करताना विरोधकांनी या सरकारला सुलतानी बादशहाच्या क्रौर्यकृत्यांची उपमा दिली...\nkerala floods: अन्न आणि पाण्यावाचून केरळच्या लोकांचे हाल\nत्रिवेंद्रम : केरळमधील पूरस्थिती अजूनही गंभीरच असून, छोट्या बेटावर हजारो लोक अन्न आणि पाण्याशिवाय अडकले असताना बचाव पथकांना त्यांच्यापर्यंत पोचण्यात अनेक अडथळे येत आहेत. अलाप्पुझा शहरालाही आज सकाळपासून हळूहळू पुराच्या पाण्याचा वेढा पडू लागला आहे. त्यातच हवामान विभागाने आगामी दोन दिवसांत आणखी...\nपंतप्रधान नरेंद्र मोदी दलितविरोधी: राहुल गांधी\nनवी दिल्ली: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ही दलितविरोधी विचाराचे आहेत, अशी टीका काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज (गुरुवार) केली. गांधी यांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी काँग्रेस हे संकुचीत वृत्तीचे असल्याचे म्हटले आहे. दिल्लीतील जंतर मंतर येथे...\nदेशाला नीतिवंत नेत्याची आवश्‍यकता - सीताराम येचुरी\nविटा - देशातील अन्नदाता शेतकरी आत्महत्या करीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी नागरिकांना विचार करायला वेळच देत नाही. विविध योजना काढून जनतेला गुंतवून ठेवत आहे. देशाला नेता नाही तर लोकहिताची नीती जपणारा नेता पाहिजे, असे मत मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी व्यक्त केले. ...\nमाय व्होट टुडे'चे अकाउंट ब्लॉक ; ट्विटरची कारवाई\nनवी दिल्ली : \"माय व्होट टुडे' या पोलिंग ऍपचे हॅंडल ट्विटरने बंद केले आहे. या ऍपने घेतलेल्या वादग्रस्त \"पोल'मुळे ट्विटरने ही कारवाई केली आहे. तसेच, भारतातील अनेक बॉट्‌स, ट्रोल्स आणि बनावट अकाउंटही ट्विटरने बंद केली आहेत. \"माय व्होट टुडे' ऍपच्या हॅंडलवर दिलेल्या माहितीनुसार, हे जगातील दुसऱ्या...\nआरोपींचा सन्मान; केंद्रीय मंत्री जयंत सिन्हांच्या कृत्यावर विरोधक भडकले\nनवी दिल्ली : देशभरात अफवेमुळे जमावाकडून होणाऱ्या हल्ल्यांच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याने केंद्र सरकारच्या चिंता वाढल्या असताना खुद्द केंद्रीय मंत्री मात्र याबाबत फारसे गंभीर नसल्याचे दिसून आले आहे. भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री जयंत सिन्हा यांनी अशाच एका हल्लाप्रकरणात आरोपींचा सत्कार...\nजनताच आणेल ‘अच्छे दिन’ सीताराम येचुरी, सरचिटणीस, माकप ः ‘अच्छे दिन’ची हूल देऊन सत्तेवर आलेल्या मोदी सरकारच्या चार वर्षांतच, ‘‘अच्छे दिन राहू द्या, निदान २०१४ मध्ये होते ते तरी दिवस आणा,’’ अशी व्याकूळ हाक जनता मारत आहे. महागाईचा कहर झालाय. सामान्यांना वस्तुस्थितीपासून दूर नेणारे, भ्रमित करणारे आणि...\nजुन्या संचात नवा प्रयोग (अग्रलेख)\nआगामी निवडणुकीत भाजपशी खंबीरपणे सामना करावयाचा असेल, तर एकजुटीशिवाय पर्याय नाही, याचे भान विरोधकांना आल्याचे दिसते. पण, प्रत्यक्ष जागावाटपाच्या वेळी हे नेते कोणती भूमिका घेतात, हा कळीचा मुद्दा आहे. तीन दशकांपूर्वी बंगळूरातच झालेल्या एका महामेळाव्यात विश्‍वनाथप्रताप सिंह यांच्या नेतृत्वाखाली जनता...\nकर्नाटकात कुमारस्वामींच्या शपथविधीवेळी शक्तिप्रदर्शन\nबंगळूर - कर्नाटकात धर्मनिरपेक्ष जनता दल (जेडीएस) व कॉंग्रेस युतीचे मुख्यमंत्री म्हणून एच. डी. कुमारस्वामी व उपमुख्यमंत्री म्हणून डॉ. जे. परमेश्‍वर यांनी आज शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला कॉंग्रेस व \"जेडीएस'ने देशातील मोदीविरोधकांना एकाच व्यासपीठावर आणून 2019 च्या निवडणुकीचा ट्रेलर दाखवला. माजी...\nभाजपला हरविण्यासाठी विरोधकांनी एकत्र यावे : दिग्विजय सिंह\nनवी दिल्ली : आगामी 2019च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला हरविण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यावे, असे आवाहन कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी केले. त्याशिवाय बिहार आणि पश्‍चिम बंगालसारखे छोट्या क्षेत्रीय पक्षांना एकत्र आणण्याचे काम मोठ्या भावासारखे आपला पक्ष करेल, असेही त्यांनी...\nलेखी आश्वासनांची अमलबजावणी न झाल्यास आंदोलन अधीक तीव्र - येचुरी\nमुंबई - मुंबईतल्या शेतकरी मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी सीताराम येचुरी मुबंईत आले होते. यावेळी शेतकऱ्यांच्या मागण्यांना लेखी हमी देत त्या पूर्ण करण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखिल भारतीय किसान सभेच्या कार्यकर्त्यांना दिले आहे. त्या पार्श्वभूमीवर बोलताना शोतकरी लाँग मार्च हा...\nआजचा नेपाळ (विजय नाईक)\nगेल्या आठवड्यात (19 ते 26 फेब्रुवारी) नेपाळला गेलो होतो. राजधानी काठमांडू व नयनरम्य पोखरा या दोन शहरांना भेटी दिल्या. नेपाळ भारताचा शेजारी. डोंगर, दऱ्या, पठारांनी सर्व बाजूंनी वेढलेला. आर्थिक प्रगतीसाठी भारतावर बव्हंशी अवलंबून. 2001 मध्ये नेपाळ नरेश बीरेंद्र व राणी ऐश्‍वर्या यांची व कुटुंबातील...\nआसाम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मेघालय, मिझोरम, नागालॅंड, त्रिपुरा या सात राज्यांना \"सेव्हन सिस्टर्स ऑफ नॉर्थ ईस्ट' म्हणून ओळखले जाते. एकेकाळी कॉंग्रेसची मक्तेदारी असलेली ही राज्ये होती. या राज्यांमध्ये वांशिक आधारावर प्रादेशिक पक्षस्थापनेच्या हालचाली सातत्याने झाल्या. परंतु, केंद्रात सत्तारूढ...\n'बिग बी' पुन्हा काँग्रेसच्या प्रेमात\nनवी दिल्ली : हिंदी सिनेसृष्टीचे महानायक अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावरील सर्वाधिक ऍक्‍टिव्ह सेलिब्रिटी म्हणून ओळखले जातात. मागील काही दिवसांपासून अमिताभ यांनी ट्‌विटरवर चक्क काँग्रेस नेत्यांना फॉलो करायला सुरवात केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. अमिताभ यांचे काँग्रेसशी जुने नाते आहे; पण काही...\nजातीयवादी सरकार हटवण्यासाठी लढा - माकपचा निर्धार\nसांगली - केंद्र, राज्यातील जातीयवादी सरकार हटवणे, हा पहिला उद्देश समोर ठेवून काम सुरू करा. या सरकारविरुद्ध दलित, शोषितांचा राग उफाळून आला आहे. मात्र हा विद्रोह जातीय समीकरणांत पुन्हा अडकू नये, याची खबरदारी घ्या, असा कानमंत्र मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे केंद्रीय सरचिटणीस, माजी खासदार सीताराम...\nआगामी निवडणुकीत काँग्रेसशी समझोता न करण्याचा निर्णय घेताना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने केलेल्या शाब्दिक कसरती मार्क्सवादी पठडीतच शोभून दिसतात; पण त्यामुळे जुन्याच चुकांची पुनरावृत्ती होत आहे. मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षामध्ये नेमके काय चालले आहे काँग्रेसशी कोणत्याही प्रकारे निवडणूक समझोता न...\nप्रजासत्ताकदिनी संविधान बचाव अभियान\nमुंबई - केंद्र सरकारच्या विरोधात विरोधकांचे ऐक्‍य होत असताना आता 26 जानेवारी प्रजासत्ताकदिनी \"संविधान बचाव अभियान'ची सुरवात होणार आहे. विविध पक्षांचे प्रमुख नेते, बिगर राजकीय संस्थाचे प्रतिनिधी, साहित्यिक, विचारवंत एकत्र येऊन मंत्रालयाच्या शेजारील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते गेट वे ऑफ इंडिया...\nविरोधकांच्या ऐक्‍याचे नारे (अग्रलेख)\nगुजरात विधानसभा निवडणुकीत सत्ता राखण्यात भारतीय जनता पक्षाला यश आले असले, तरी याच निकालांनी आत्मविश्‍वास दिला तो कॉंग्रेस, तसेच अन्य विरोधी पक्षांना. देशाच्या राजकारणात मोदी यांच्या नेतृत्वाखालील अश्‍वमेधाचा घोडा वेगाने दौडत असतानाही, विरोधकांसाठीचा राजकीय अवकाश शिल्लक आहे, याचे भान विरोधकांना आले...\nअमित शहांचे राज्यसभेत पदार्पण; पंतप्रधानांच्या रांगेत मिळाले स्थान\nनवी दिल्ली : गेली तीन वर्षे सुरू असलेल्या भाजपच्या विजयी घोडदौडीचे शिल्पकार असलेले अध्यक्ष अमित शहा यांनी आज (शुक्रवार) संसदेत पदार्पण केले. गुजरातमधून अमित शहा राज्यसभेवर निवडून आले आहेत. अमित शहा यांना राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या रांगेत मानाचे स्थान मिळाले आहे. ऑगस्टमध्ये...\nनरेंद्र मोदींचे भाषण हेच शासन आहे का\nराहुल गांधी यांची ट्विटरवरून टीका नवी दिल्ली : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत गुजरातच्या प्रचार मोहिमेत विकासाचा मुद्दा का दिसत नाही, असा सवाल केला आहे. मोदी यांना आपण गुजरातच्या रिपोर्ट कार्डबाबत दहा प्रश्‍न विचारले होते, पण त्यातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/anyatha-news/tesla-electric-car-1765904/", "date_download": "2018-10-16T21:00:25Z", "digest": "sha1:TXMQPYMJWFIIIKPCQJS2E5RCAMJIWG6S", "length": 25442, "nlines": 225, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Tesla Electric Car | देव मानण्याची सोय! | Loksatta", "raw_content": "\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\nअमेरिकेत मात्र सरकारी यंत्रणांनी बातम्यांची दखल घेण्याची प्रथा जिवंत आहे अजून ..\nचंदा कोचर- आयसीआयसीआय, राणा कपूर- यस बँक, शिखा शर्मा- अ‍ॅक्सिस बँक वैगेरे गाजतंय आपल्याकडे. सगळ्यात ग्राहक, गुंतवणूकदार नाडला गेलाय. अमेरिकेत मात्र सरकारी यंत्रणांनी बातम्यांची दखल घेण्याची प्रथा जिवंत आहे अजून ..\nटेस्ला आणि एलॉन मस्क ही दोन नावं सध्या जगभर गाजताहेत. विजेऱ्यांवर चालणाऱ्या मोटारी बनवण्याची कल्पना घाऊक प्रमाणावर प्रत्यक्षात आणली टेस्ला या कंपनीनं. अमेरिकेत या कंपनीच्या मोटारी धावू लागल्यात. टेस्ला कंपनीचं यश आहे ते या विजेऱ्यांवर चालणाऱ्या मोटारींत. त्यांना इतकी मागणी आहे की कंपनीचे कारखाने चोवीस तास सुरू ठेवूनसुद्धा ती पूर्ण करणं कंपनीला जड जातं.\nया अभूतपूर्व यशामुळे टेस्ला कंपनीचा भाव चांगलाच वधारला. अ‍ॅपल, अ‍ॅमेझॉन वैगेरे कंपन्यांच्या जोडीनं आता टेस्ला या कंपनीचं नाव घेतलं जातं इतकी ही कंपनी मोठी झालीये. ते पाहून एलॉन मस्क यानं ही कंपनी भांडवली बाजारात उतरवली. मस्क हा या कंपनीचा प्रवर्तक. तसा लहानच म्हणायचा वयानं तो. स्टिव्ह जॉब्स किंवा बिल गेट्स किंवा जेफ बेझोस यांच्या पंगतीत आता त्याचं ताट मांडलं जातं, इतका तो लोकप्रिय झालाय. एखाद्या चित्रपट कलावंताला कसे चाहते घेरून टाकतात तसे मस्कला पाहायला, भेटायला वैगेरे गर्दी असते. उद्योगपतींना एखाद्या कलाकारासारखं प्रतिभावंत मानतात तिकडे. त्यामुळे कलाकाराप्रमाणेच त्यांचे चाहते असतात. रॉकस्टारला असावी अशी चाहत्यांची मांदियाळी आहे एलॉन मस्क याच्यामागे.\nतर तीनेक महिन्यांपूर्वी या मस्कनं एक ट्वीट केला. एका ओळीचा. ‘‘टेस्ला कंपनीला मी आता खासगी करतोय’’. भांडवली बाजारात आल्यामुळे ही कंपनी एका अर्थानं गुंतवणूकदारांच्या मालकीची झाली. अमेरिकेतल्या लाखो गुंतवणूकदारांनी या कंपनीचे समभाग विकत घेतले. कंपनीच्या झपाटय़ानं होणाऱ्या प्रगतीमुळे त्यांना बाजारात मागणीही चांगली आहे. म्हणजे गुंतवणूकदारांना टेस्लाच्या समभागातनं चांगला परतावाही मिळतोय. बाजारात रोजच्या रोज झुंबड असते या कंपनीच्या समभाग खरेदीदारांची.\nआणि आता हा बाबा म्हणतोय की मी कंपनी खासगी करणार. याचा अर्थ गुंतवणूकदारांकडचे, वित्त संस्थांकडचे सर्वच्या सर्व समभाग मस्क परत घेणार. अर्थातच त्याचे दाम मोजून. म्हणजे गुंतवणूकदारांची पुन्हा चांदी. या कंपनीच्या समभागांना इतकी मागणी असल्यामुळे त्यांचे भाव नेहमीच चढे असतात. ते सर्वानी परत आपल्याला विकावेत म्हणून मस्क याला त्यापेक्षा अधिक भाव द्यावा लागणार. म्हणजे पुन्हा या समभागांचा भाव वाढणार.\nयाचा दुसरा अर्थ असा की हे सर्व समभाग पुन्हा विकत घेण्यासाठी मस्क याला हजारो, लाखो कोटी डॉलरची- अब्जावधी रुपयांची व्यवस्था करावी लागणार. कोणतीही व्यक्ती कितीही धनाढय़ असली तरी इतका रोख पसा काही कोणाकडे असू शकत नाही. म्हणजे कोणी तरी तितकाच धनाढय़ सोबती त्याला हवा. या सगळ्या प्रश्नांची चर्चा सुरू असताना मस्क यानं काही दिवसांनी दुसरा ट्वीट केला : मी देऊ इच्छितोय प्रति समभाग ४२० डॉलर्स.\nझालं. गुंतवणूकदारांत पुन्हा आनंदाची लाट. ज्या समभागांची बाजारात किंमत तीनशे सव्वातीनशे डॉलर्सच्या आसपास आहे, त्या समभागांना मस्क एकदम ४२० डॉलर्स देणार. म्हणजे चंगळच तशी गुतंवणूकदारांची. अनेक जणांनी हे समभाग विकल्यावर आपल्याला किती मिळतील याचे हिशेब सुरू केले. त्याच वेळी बँकर्स वर्गात मात्र चर्चा सुरू झाली मस्क याचा धनको कोण याची. याला इतका पसा देणार कोण, हा मुद्दा बँकर्ससाठी भलताच महत्त्वाचा. कारण ही मोठी व्यवसाय संधी बँकर्ससाठी. अनेक जण मस्क याला आपल्याकडे ओढण्यासाठी प्रयत्न करू लागले. आमच्याकडून कर्ज घ्या म्हणून. या वातावरणात मस्क याचा तिसरा ट्वीट : माझी पैशाची व्यवस्था झाली.\nपुन्हा खळबळ. कोणी केला याला भांडवलपुरवठा अमेरिकेत तर ते कोणालाच माहीत नव्हतं. गोल्डमन सॅक, सिटी बँक, जेपी मॉर्गन वैगेरे नेहमीची नावंही एकमेकांच्या चेहऱ्याकडे पाहात होती. यातल्या कोणालाच मस्क याने पसे मागितले नव्हते. म्हणजे इतकी मोठी व्यवसायसंधी या सगळ्यांनीच गमावली होती. पण तरी प्रश्न कायमच होता याचा पतपुरवठादार कोण\nनंतर वॉल स्ट्रीट जर्नल वगरेंनी बातमी फोडली. मस्क याचा गुंतवणूकदार म्हणून सौदी राजपुत्र सलमान याचं नाव पुढे येऊ लागलं. याला पैशाची कमतरता असण्याची शक्यताच नाही. जगातली सगळ्यात मोठी अराम्को ही तेल कंपनी त्याच्या मालकीची. त्यामुळे शब्दश याच्या श्वासात पसा. पण यातला विरोधाभास असा की टेस्ला ही तंत्रज्ञान म्हणून पेट्रोल कंपन्यांच्या मुळावर आलेली. कारण विजेच्या गाडय़ा जर प्रचलित झाल्या तर पेट्रोलची मागणी घटणार. आणि राजपुत्र सलमान तर पेट्रोलच्या जगाचा सम्राट. तेव्हा आपल्याच पोटावर पाय आणणाऱ्यात तो कसा काय गुंतवणूक करणार\nगुंतवणूकदारांत चलबिचल. मस्क याच्याकडून समभागांची खरेदी कधी सुरू होणार याबद्दल हुरहुर. मग पुन्हा बातमी : मस्कला हवेत तितके पसे द्यायला काही राजपुत्र सलमान तयार नाही. मग हा काय करणार\nत्यात एका वृत्तवाहिनीनं एलॉन मस्कचं वस्त्रहरणच केलं. (अमेरिकेत अजूनही पत्रकारितेची प्रथा जिवंत आहे आणि सत्ताधीशांना, उच्चपदस्थांना.. मग खासगी असोत अथवा सरकारी- उघडं पाडणं हे आपलं कर्तव्य आहे असं अजूनही ते मानतात.) या मुलाखतीच्या आधी अणि नंतर मस्क निवांत गांजा ओढताना दिसला. डोळे तारवटलेले. केस विस्कटलेले. एकूण अवतार त्याच्याविषयी संशय निर्माण करणारा.\nतसा तो झालाच. कारण माध्यमांनी लिहायला सुरुवात केली- मस्क फेकू आहे. त्याची पतपुरवठय़ाची सोय वैगेरे काहीही झालेली नाही. तो नुसता गुंतवणूकदारांना गंडवतोय.\nहा आवाज इतका वाढला की तिथल्या सेक्युरिटीज अँड एक्स्चेंज कमिशन- म्हणजे आपल्या सेबीसारखी तिथली यंत्रणा- यांनी या बातम्यांची दखल घेतली. (अमेरिकेत सरकारी यंत्रणांनी बातम्यांची दखल घेण्याची प्रथाही जिवंत आहे अजून.) पुढे जाऊन त्याला नोटीस पाठवली : खरं काय ते सांग.\nतिकडे ते सांगावं लागतं. शपथेवर खोटं बोलणं हा तर गुन्हाच. (बिल क्लिंटन यांना त्या वेळी शिक्षा होणार होती ती त्यांनी मोनिका लेविस्कीबरोबर काय केलं यासाठी नाही तर काहीही केलं नाही असं ते शपथेवर खोटं बोलले म्हणून.) आणि तेदेखील कोणी सत्यवचनी, एकवचनी देव नसताना. तर तो गुन्हा आपल्याकडून होऊ नये म्हणून मस्क याला खरं सांगावं लागलं.\n‘‘ते समभाग वैगेरे खरेदी करण्याचा माझा कोणताही प्रयत्न नाही. मी ते असंच बोललो’’.\nया त्याच्या खुलाशानं एकदम खळबळ उडाली. टेस्लाचा समभाग गडगडला. म्हणजे गुंतवणूकदारांचं नुकसान झालं.\nझालं. तिथल्या सेबीला हे इतकंच कारण पुरलं. खरं तर अशा कोणत्याही यंत्रणेला तितकंच कारण पुरायला हवं. गुंतवणूकदारांचं हित हेच या यंत्रणांसाठी महत्त्वाचं असायला हवं. मस्क याच्याकडून त्या हितालाच तडा गेला.\nतिथल्या सेबीनं आदेश काढला. मस्क यानं टेस्ला कंपनी सोडून द्यावी.\nभयानकच. ही कंपनी त्यानंच तर स्थापन केलेली. प्रवर्तकालाच ती सोडायला सांगणं म्हणजे फारच झालं. या आदेशानं मस्क भानावर आला. हादरलाच तो. आपल्या मूर्खपणाचं गांभीर्य लक्षात आलं त्याला. त्यानं तोडग्यासाठी प्रयत्न सुरू केले. तिथली सेबी काही ऐकायला तयार नव्हती. पण मस्क पूर्ण जमिनीवर आल्याची खात्री पटल्यावर तिथल्या सेबीनं पर्याय दिला : दोन कोटी डॉलर्सचा दंड आणि तीन वर्षांसाठी टेस्लाचं अध्यक्षपद सोडायचं.\nतो अमान्य व्हायचा प्रश्नच नव्हता. कंपनी कायमची सोडावी लागण्यापेक्षा हे बरं. त्यानं हा तोडगा स्वीकारला. स्वतच स्थापन केलेल्या कंपनीतल्या गुंतवणूकदारांची दिशाभूल केल्याची ही शिक्षा. ती न्यायालयात जाऊन टाळण्याचा प्रयत्न केला त्यानं. पण न्यायालयानं तो धुडकावून लावला. वर बजावलं- ही शिक्षा किमान आहे, असं.\nही अगदी ताजी घटना. चंदा कोचर- आयसीआयसीआय, राणा कपूर- यस बँक, शिखा शर्मा- अ‍ॅक्सिस बँक वैगेरे गाजतंय आपल्याकडे. सगळ्यात ग्राहक, गुंतवणूकदार नाडला गेलाय.\nआणि ग्राहकाला देव, राजा वैगेरे मानतो आपण. छान असतं अशी सोय असली की\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'महाराष्ट्रात येताना भीती नसते, कारण इथं मोदी-शाहंसारखे गुंड नाहीत'\n#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\nराज ठाकरे अमरावती एक्सप्रेसने विदर्भाकडे रवाना\n#MeToo : आरोपांनंतर 'यशराज फिल्म्स'मधून आशिष पाटील यांची हकालपट्टी\nमायलेकींच्या सुरक्षेसाठी तो उबर चालक मध्यरात्रीनंतरही दीड तास थांबून राहिला\n#MeToo : अकबरांच्या अडचणीत वाढ, १९ महिला पत्रकार कोर्टात\n#MeToo : आरोप सिद्ध होणाऱ्यांसोबत काम न करण्याचा फरहान अख्तरचा निर्णय\n#MeToo : आरोपांनंतर 'यशराज फिल्म्स'मधून आशिष पाटील यांची हकालपट्टी\n'राधिका मसाले'च्या मीम्सवर अनिता दाते म्हणते..\n#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्यांकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\n‘लोहपुरुष’ पोलीस आयुक्त, जरा इकडेही लक्ष द्या\nमित्राच्या अपघाती मृत्यूच्या तणावामुळे अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची आत्महत्या\n२८ नवे कुष्ठरुग्ण आढळले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/hinduism-marathi/mahadev-mantra-113062400002_1.html", "date_download": "2018-10-16T21:19:38Z", "digest": "sha1:PVSWD47MPM63NU6BDNS4FNDZWSDMVXXC", "length": 14528, "nlines": 150, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Mahadev, Mantra, Jap, Jyotish, Marathi Astrology | सोमवारी करा महादेवाच्या या छोट्या-छोट्या मंत्रांचा जप | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 17 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nसोमवारी करा महादेवाच्या या मंत्रांचा जप\nसंसारिक आयुष्यात महादेवाचे स्वरूप आणि चरित्र संतुलन आणि ताळमेळाची आदर्श प्रेरणा आहे. महादेव सृष्टीचे रचनाकार ब्रह्मा, पालनकर्ता विष्णू या सर्व देवांचे प्रिय आणि पूजनीय आहेत. महादेवाचे संहारक रूप जगाचे रचनाकार आणि पालनकर्ते यांच्यावर आलेल्या प्रत्येक संकटाचा नाश करून जगामध्ये संतुलन कायम ठेवतात.\nयाच कारणामुळे व्यवहारिक आयुष्यात सर्व दु:ख, कलह, दरिद्रता हे दोष दूर करण्यासाठी आणि मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी सोमवारी महादेवाच्या छोट्या-छोट्या मंत्रांचा जप करावा. या मंत्रांमुळे महादेवाच्या वेगवेगळ्या रूपातील गोष्टी उजागर होतील. सोमवारी महादेवाच्या खाली दिलेल्या १२ मंत्रांचा जप केल्याने मोठे-मोठे कार्य यशस्वी होतील.\nसोमवारी शिवलिंगावर दुध आणि पाण्याचा अभिषेक करा. गंध, अक्षदा, नैवैद्य दाखवून महादेवाची पूजा करा. पूजा करतांना किंवा झाल्यानंतर दिवा लाऊन आसनावर बसा आणि खाली दिलेल्या मंत्राचा जप करा. सर्वात शेवटी महादेवाची आरती करा.\nॐ महादेवाय नम:, ॐ हरये नम:, ॐ हराय नम:\nॐ महेश्वराय नम:, ॐ शंङ्कराय नम:, ॐ अम्बिकानाथाय नम:\nॐ गंगाधराय नम:, ॐ जटाधराय नम:, ॐ त्रिमूर्तये नम:\nॐ सदाशिवाय नम:, ॐ मृत्युञ्जयाय नम:, ॐ रुद्राय नम:\nधमकी आणि चितावणीखोर भाषा वापरणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल करा – नवाब मलिक\nकाय आहे हे ऑडियो क्लिप प्रकरण, मुख्यमंत्री म्हणे मीच ती क्लिप निवडणूक आयोगाला देणार\nकुमारस्वामी यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला\nयावर अधिक वाचा :\n5 मिनिटात देवीला प्रसन्न करण्यासाठी करावा कुंजिका स्तोत्र ...\nअशी मान्यता आहे की नवरात्रीत नऊ दिवसात विधी-विधान पूर्वक दुर्गा सप्तशती पाठ केल्याने ...\nभुलाबाई ही महाराष्ट्रातील एक देवी असून भिल्लीणीचा वेश घेऊन भिल्लरुपी शंकराला भुलवायला ...\n'कालरात्री' दुर्गेचे सातवे रूप\nदुर्गेचे सातवे रूप 'कालरात्री' या नावाने प्रसिद्ध आहे. नवरात्रीच्या सातव्या दिवशी ...\nशिरडीच्या साईबाबांच्या कुटुंबाबद्दल जाणून घ्या\nसाईबाबा जन्म स्थळ महाराष्ट्राच्या परभणी जिल्ह्यातील पाथरी गावात साईबाबांचा जन्म 27 ...\nनवरात्रीत या 4 सोप्या उपयांमुळे पैशाची चणचण दूर होईल\nनवरात्रीत नऊ देवींची आराधना केली जाते. देवी लक्ष्मीही दुर्गांचे रूप आहे. नवरात्रीत देवी ...\n\"आजचा दिवस छान जाईल. मैत्रिण किंवा प्रेयसी भेटेल. मनोरंजनासाठी वेळ काढाल. एखाद्या कल्पक, सर्जनशील कार्यात गुंतलेले राहू शकता. प्रणयातही समस्या...Read More\n\"योजनाबद्धरीत्याने आपले काम करण्याचा प्रयत्न करा. छोट्या-छोट्या अडचणी येतील. पण त्याकडे दुर्लक्ष करा. काळजीपूर्वक कार्य करा. कोणतेही कार्य एखाद्यावर...Read More\n\"मनोरंजनावर खर्च होईल. पत्नीपासून उत्तम सुख मिळेल. प्रेमसंबंधात यश मिळेल. अपत्यांपासून आनंदप्राप्ती होईल. वाहनसुख मिळेल. उत्तम भोजनाचे सुख मिळेल....Read More\n\"काळजीपूर्वक कार्य करा. पळापळ अधिक राहील. आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक विषयांमध्ये देवाण-घेवाण टाळा. भागीदारीच्या विषयांमध्ये सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. कार्यक्षेत्रात...Read More\n\"संवाद कायम ठेवण्याचा प्रयत्न करा. पत्नी व मुले यांचा आनंददायी सहवास लाभेल. व्यावसायिक संबंधांमध्ये ताण पडू शकतो. आपण आपल्या इच्छेनुसार...Read More\n\"आपण अशा लोकांपेक्षा निराळ्या मार्गावर चालण्याची इच्छा ठेवता ज्यावर आपले सहकर्मी आपल्याबरोबर असतील. परस्पर सहकार्याचे महत्त्व ओळखणे आपल्यासाठी उत्तम राहील....Read More\n\"थंड आणि शांत राहाण्याचा प्रयत्न करा. आर्थिक स्थितीमध्ये हळू-हळू सुधारणा येईल. आपल्या कौटुंबिक सभासदांच्या आरोग्याची काळजी घ्या. आपल्या कार्यस्थानावर सहकार्‍यांबरोबर...Read More\nआपण नव्या ग्राहकांना व प्रख्यात लोकांना भेटाल. शेवटी नव्या योजना आणि प्रोजेक्ट्स कार्यान्वित करणे आपल्यासाठी श्रेयस्कर ठरेल. जास्त कार्यभार आपल्या...Read More\n\"पैसे मिळवण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. आपण इतर लोकांना देखील यासाठी तयार करू शकता. एखादी चांगली संधी मिळाल्यामुळे आपली मनस्थिती...Read More\n\"मित्रांबरोबर आणि इतर लोकांबरोबर काळ व्यतीत करण्याची आज आकस्मिक संधी मिळेल. गंभीरपणे विचार केलात तर एखादी बौद्धिक योजना आरंभ करू...Read More\nआनंदाची बातमी मिळेल. राजकीय विषयांमध्ये यश मिळेल. मित्रांचा आधार मिळेल. अधिकारी वर्गाच्या हातात अडकलेले कामे पूर्ण होतील. आवडीचे काम झाल्याने...Read More\n\"चाकरमान्यांना लाभ मिळेल. आजचा दिवस कालपेक्षा चांगला असेल. तरीही आर्थिक मुद्द्यांच्या प्रश्नांबद्दल वाद होणे शक्य आहे. आपणास आकस्मिकरीत्या इतर लोकांबरोबर...Read More\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/kolhapur-mahalaxmi-temple-closed-for-today/", "date_download": "2018-10-16T20:15:44Z", "digest": "sha1:4QEVYCXK735UDSCAPQFYLKFQQGUVFRUI", "length": 8387, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अंबाबाईच्या गाभार्‍यातील दर्शन आज बंद | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nअंबाबाईच्या गाभार्‍यातील दर्शन आज बंद\nकोल्हापूर / प्रतिनिधी: शारदीय नवरात्रौत्सवाची वेगाने तयारी सुरू असल्याने आज मंदिरातील गाभार्‍याची स्वच्छता केली जाणार आहे. यामुळे सकाळी 8 ते रात्री 8 या कालावधीत गाभार्‍यातील दर्शन बंद राहणार आहे. या कालावधीत उत्सव मूर्ती सरस्वती मंदिराजवळ ठेवण्यात येणार असल्याचे देवस्थान समितीच्या वतीने सांगण्यात आले. श्री अंबाबाई मंदिराच्या स्वच्छतेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. मंगळवारी महाकाली, महासरस्वती आदी परिसरातील स्वच्छतेचे काम पूर्ण करण्यात आले. याखेरीज मातृलिंग, शिखरांची स्वच्छता, रंगरंगोटीचे काल दिवसभर काम सुरू होते. दर्शन मार्गावर मंडप उभारणीचे कामही आजपासून सुरू करण्यात आले आहे.\nबुधवारी पितळी उंबरठा परिसरात स्वच्छतेचे काम करण्यात आल्यामुळे दुपारपासून पितळी उंबर्‍या बाहेरूनच भाविकांना दर्शन घेता येणार आहे. गुरुवारी गाभार्‍याची स्वच्छता केली जाणार आहे. यामुळे देवीची आरती लवकर होण्याची शक्यता आहे. आरती झाल्यानंतर गाभारा बंद केला जाणार असून, उत्सव मूर्ती दर्शनासाठी सरस्वती मंदिराजवळ ठेवण्यात येणार आहे. रात्री आठ वाजता मूर्तीला अभिषेक घालून ती दर्शनासाठी पुन्हा खुली करण्यात येणार आहे. दरम्यान, गुरुवारी देवीच्या चांदीच्या दागिन्यांची स्वच्छता करण्यात येणार आहे. महापालिकेच्या वतीने मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. जुना राजवाडा परिसरातील महापालिका कर्मचार्‍यांनी स्वच्छता केली.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleमाण तालुक्‍यात वीज वितरणविरोधात संतापाची लाट\nNext articleदिल्लीतील शेतकरी आंदोलन मागे\nशिरूर-मंचर रस्त्यावर दोन चोरटयांनी केली रात्री लूटमार, रोख ७४ हजार व दोन तोळे सोन्याची चैन लांबवली\nस्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी अचानक धाडी टाकण्याची मोहिम तीव्र करा\nमोदींच्या कार्यक्रमाला गर्दी जमवण्यासाठी 2 कोटींची उधळपट्टी \nसंमेलनाध्यक्षाची नवी निवडप्रक्रीया सदोष : डॉ.लक्ष्मीकांत देशमुख\nअंबाबाईची वैष्णवी रूपात सालंकृत पूजा\nजनतेला शुध्द व पुरेसे पाणी देण्यास शासन कटिबध्द – सदाभाऊ खोत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/videsh/terrorist-attack-in-new-york-273308.html", "date_download": "2018-10-16T21:11:52Z", "digest": "sha1:XDPZPTICWFHUQHTRNGFMPOIRGHDEOKII", "length": 13495, "nlines": 121, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "न्यूयॉर्कमध्ये दहशतवादी हल्ला;8 ठार", "raw_content": "\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nराज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर, कार्यकर्त्यांमधली मरगळ झटकणार\nसराफ व्यावसायिक करणार दसऱ्याचा मुहूर्त 'कॅश'\nदारूच्या कंपनीतील ५ हजार टन मक्क्याने भरलेल्या टाकीत पडून मुलाचा मृत्यू\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\n#Metoo मोहिमे संदर्भात हायकोर्टात याचिका दाखल\nमॉडेलला घरी बोलवून मित्रानेच केला खून\nजलयुक्त 'शिव्या'र, राज ठाकरेंच्या कुंचल्यातून फडणवीस सरकारवर घणाघात\nअकबर यांनी चुंबन घेण्याचा प्रयत्न केला, आणखी एका महिला पत्रकाराचा आरोप\nकर्ज देण्यासाठी शरीरसंबंधाची मागणी करणाऱ्या बँक मॅनेजरला महिलेनं धु-धु धुतलं\nगोव्यात काँग्रेसच्या सत्ता स्थापनेच्या मनसुब्यावर पाणी, २ आमदार भाजपात दाखल\n#Metoo : महिला खेळाडूंनी केलेल्या आरोपानंतर राष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षकाची आत्महत्या\nकरिनाची 'ही' फॅशन स्टाईल तुम्हीही फॉलो करू शकता\nदबंग गर्ल सोनाक्षी सांगतेय बॉर्डरवरच्या जवानांबरोबरचे अविस्मरणीय अनुभव\nअशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापुरेनं सुरू केलाय 'प्रवास'\n#Metoo: स्त्रीनं संधीसाठी हात पुढे करताना आपली चूक नाही ते तपासून पहावं - निशिगंधा वाड\nPHOTO सबरीमाला मंदिर प्रवेशापासून राहुल गांधींच्या गुरुद्वारा भेटीपर्यंत देशभरातल्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी\nकरिनाची 'ही' फॅशन स्टाईल तुम्हीही फॉलो करू शकता\nहे आहेत देशातले 10 वादग्रस्त बाबा, कुणावर बलात्कार तर कुणावर खुनाचा आरोप\nसततच्या पोट दुखीवर करा हे ५ घरगुती रामबाण उपाय\nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\nएका पावाच्या तुकड्यासाठी भिवंडीत तुफान मारामारी\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nन्यूयॉर्कमध्ये दहशतवादी हल्ला;8 ठार\nन्यूयॉर्कमध्ये झालेल्या या हल्ल्यात 8 जणांना ट्रकखाली चिरडण्यात आलं आहे.या हल्ल्यात 11 जण जखमी झालेत.\nन्यूयॉर्क,01 नोव्हॆंबर: अमेरिेकेत दहशतवादी हल्ल्यात 8 जणांचा मृत्यू झालाय. न्यूयॉर्कमध्ये झालेल्या या हल्ल्यात 8 जणांना ट्रकखाली चिरडण्यात आलं आहे.या हल्ल्यात 11 जण जखमी झालेत.\nन्यूयॉर्कच्या मॅनहॅटन भागात वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या जवळ हा हल्ला झालाय. हा ट्रक एका स्कुल बसला धडकल्यानंतर, त्याच्या ड्रायव्हरला गोळी मारण्यात आली आणि त्याला ताब्यात घेण्यात आलंय. त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आणि ती आता संपलीय असं कळतंय. या हल्यात लहान मुलही जखमी झाली आहेत. सेफुलो सायपोव असं या दहशतवाद्याचं आहे. त्याचं वय आहे 29. तो मूळचा उजबेकिस्तानचा आहे, 2010 साली तो अमेरिकेत आला. त्याच्या ट्रकमध्ये एक चिठ्ठी सापडलीय. त्यात आयसिसच्या सांगण्यावरून त्यानं हे कृत्य केल्याचं म्हटलंय.जगात हल्ली हे असे हल्ले वारंवार होत आहेत. म्हणजे दहशतवाद्यांची टोळी वगैरे काही नसते. एकच माणूस निघतो आणि जमेल तेवढ्या निष्पाप लोकांचा बळी घेतो. आणि अशा व्यक्तींची गुन्हेगारी पार्श्वभूमीही नसते. त्यामुळे हल्ला करण्याआधी सुरक्षा यंत्रणेलाही काही सुगावा लागत नाही.\nदरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे.आयसिसला अमेरिकेत प्रवेश द्यायचा नाही असा स्पष्टपणे ट्रम्पने म्हटलं आहे. तसंच मृतांच्या परिवारांना त्यांनी श्रद्धांजलीही वाहिली आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nVIDEO : भर वादळात काळजाचा ठोका चुकवणारे विमानाचे लँडिंग\nशरीरावरील शस्त्रक्रिया दाखवण्यासाठी ब्रिटिश राजकुमारीने लग्नात घातला 'V' आकाराचा ड्रेस\n भारतातल्या 'तितली'सह जगभरात ३ चक्रीवादळांचं असं सुरू आहे थैमान\nअमेरिकेच्या संयुक्त राष्ट्रातल्या राजदूत निक्की हेलींचा राजीनामा, ट्रम्प करणार खुलासा\nपाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान, माकड आणि मौलाना\nगीता गोपिनाथ : देशानं दुर्लक्ष केलेली गुणवान भारतीय अर्थतज्ज्ञ\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%BE_%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4", "date_download": "2018-10-16T21:02:39Z", "digest": "sha1:UOKZQQV5JDAL6KKFBFOOND2ABDLQGF7E", "length": 3448, "nlines": 62, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जगन्नाथबुवा पुरोहित - विकिपीडिया", "raw_content": "\nआग्रा घराण्याचे गवई. बंदिशकार. तबलावादक .\nउस्ताद विलायत हुसेन खान हे यांचे गुरू.\nपं राम मराठे, पं जितेंद्र अभिषेकी, पं यशवंतबुवा जोशी, श्रीमती माणिक वर्मा, पं सुरेश तथा भाई गायतोंडे असा त्यांचा शिष्यपरिवार आहे.\n'गुणीदास' या टोपणनावाने जगन्नाथबुवा बंदिशी करत असत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ५ फेब्रुवारी २०१४ रोजी २२:१२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://sadha-sopa.com/taxonomy/term/8?page=1", "date_download": "2018-10-16T21:21:29Z", "digest": "sha1:LZJ7TV2QZ4MYT5HYZHX7OIGOSKPLZKUM", "length": 18125, "nlines": 174, "source_domain": "sadha-sopa.com", "title": "उपरोधिक | साधं... सोपं...", "raw_content": "\nसाधं सोपं आयुष्य... साधं सोपं जगण्यासाठी...\nआपल्या महाराष्ट्रात साहेब चारच\nआपल्या महाराष्ट्रात साहेब चारच\nपहिले घड्याळवाले आद्य काकासाहेब\nदुसरे घड्याळवालेच ज्युनियर दादासाहेब\nआणि चौथे मराठीवाले रेल्वेइंजिनसाहेब\nSelect ratingGive आपल्या महाराष्ट्रात साहेब चारच 1/10Give आपल्या महाराष्ट्रात साहेब चारच 1/10Give आपल्या महाराष्ट्रात साहेब चारच 2/10Give आपल्या महाराष्ट्रात साहेब चारच 2/10Give आपल्या महाराष्ट्रात साहेब चारच 3/10Give आपल्या महाराष्ट्रात साहेब चारच 3/10Give आपल्या महाराष्ट्रात साहेब चारच 4/10Give आपल्या महाराष्ट्रात साहेब चारच 4/10Give आपल्या महाराष्ट्रात साहेब चारच 5/10Give आपल्या महाराष्ट्रात साहेब चारच 5/10Give आपल्या महाराष्ट्रात साहेब चारच 6/10Give आपल्या महाराष्ट्रात साहेब चारच 6/10Give आपल्या महाराष्ट्रात साहेब चारच 7/10Give आपल्या महाराष्ट्रात साहेब चारच 7/10Give आपल्या महाराष्ट्रात साहेब चारच 8/10Give आपल्या महाराष्ट्रात साहेब चारच 8/10Give आपल्या महाराष्ट्रात साहेब चारच 9/10Give आपल्या महाराष्ट्रात साहेब चारच 9/10Give आपल्या महाराष्ट्रात साहेब चारच\nआपल्या महाराष्ट्रात साहेब चारच\nदहिहंडी तूफान रंगली, गोविंदा बेभान नाचले\nदहिहंडी तूफान रंगली, गोविंदा बेभान नाचले\n'होटोंको सीनेसे फेविकॉलसे चिपकाके' नाचले\nSelect ratingGive दहिहंडी तूफान रंगली, गोविंदा बेभान नाचले 1/10Give दहिहंडी तूफान रंगली, गोविंदा बेभान नाचले 2/10Give दहिहंडी तूफान रंगली, गोविंदा बेभान नाचले 3/10Give दहिहंडी तूफान रंगली, गोविंदा बेभान नाचले 4/10Give दहिहंडी तूफान रंगली, गोविंदा बेभान नाचले 5/10Give दहिहंडी तूफान रंगली, गोविंदा बेभान नाचले 6/10Give दहिहंडी तूफान रंगली, गोविंदा बेभान नाचले 7/10Give दहिहंडी तूफान रंगली, गोविंदा बेभान नाचले 8/10Give दहिहंडी तूफान रंगली, गोविंदा बेभान नाचले 9/10Give दहिहंडी तूफान रंगली, गोविंदा बेभान नाचले 10/10\nदहिहंडी तूफान रंगली, गोविंदा बेभान नाचले विषयीपुढे वाचा\nमी अण्णांचा ढापुन फोन, फोन केले एकशे दोन\nमूळ गीत: मी पप्पांचा ढापुन फोन, फोन केले एकशे दोन\nमूळ कवी: संदीप खरे\nमी अण्णांचा ढापुन फोन, फोन केले एकशे दोन\nहॅलो, हॅलो, बोलतंय कोण\nहॅलो, हॅलो, बोलतंय कोण\nरिमोट माझा, माझी खुर्ची\nवरतुन अॉर्डर माझिच हाय\nतुमचे कायबी चालणार नाय\nतुम्ही कोण, काय तुमचे नाव\nसांगा पटपट कुठले गाव\nकसले नाव, नी कसला गाव\nरॉंग नंबर लागला राव…\nमी अण्णांचा ढापुन फोन, फोन केले एकशे दोन\nआमचे नाव राजा शेठ\nस्पेक्ट्रम विकतो आम्ही थेट\nआमची पोळी, तुमचं तूप\nचापुन खातो आम्ही खूप\nतुम्ही कोण, काय तुमचे नाव\nSelect ratingGive मी अण्णांचा ढापुन फोन, फोन केले एकशे दोन 1/10Give मी अण्णांचा ढापुन फोन, फोन केले एकशे दोन 1/10Give मी अण्णांचा ढापुन फोन, फोन केले एकशे दोन 2/10Give मी अण्णांचा ढापुन फोन, फोन केले एकशे दोन 2/10Give मी अण्णांचा ढापुन फोन, फोन केले एकशे दोन 3/10Give मी अण्णांचा ढापुन फोन, फोन केले एकशे दोन 3/10Give मी अण्णांचा ढापुन फोन, फोन केले एकशे दोन 4/10Give मी अण्णांचा ढापुन फोन, फोन केले एकशे दोन 4/10Give मी अण्णांचा ढापुन फोन, फोन केले एकशे दोन 5/10Give मी अण्णांचा ढापुन फोन, फोन केले एकशे दोन 5/10Give मी अण्णांचा ढापुन फोन, फोन केले एकशे दोन 6/10Give मी अण्णांचा ढापुन फोन, फोन केले एकशे दोन 6/10Give मी अण्णांचा ढापुन फोन, फोन केले एकशे दोन 7/10Give मी अण्णांचा ढापुन फोन, फोन केले एकशे दोन 7/10Give मी अण्णांचा ढापुन फोन, फोन केले एकशे दोन 8/10Give मी अण्णांचा ढापुन फोन, फोन केले एकशे दोन 8/10Give मी अण्णांचा ढापुन फोन, फोन केले एकशे दोन 9/10Give मी अण्णांचा ढापुन फोन, फोन केले एकशे दोन 9/10Give मी अण्णांचा ढापुन फोन, फोन केले एकशे दोन\nमी अण्णांचा ढापुन फोन, फोन केले एकशे दोन\nहळूहळू घरोघरी अमेरिका घुसेल...\nहळूहळू घरोघरी अमेरिका घुसेल...\nगिळून हाय भाकरी, पिझाच वावरेल\nबनेल जीन्स हाच राष्ट्र-वेष आपुला\nगुढीस वस्त्रही नवीन जीन्सचे असेल\nSelect ratingGive हळूहळू घरोघरी अमेरिका घुसेल... 1/10Give हळूहळू घरोघरी अमेरिका घुसेल... 2/10Give हळूहळू घरोघरी अमेरिका घुसेल... 3/10Give हळूहळू घरोघरी अमेरिका घुसेल... 4/10Give हळूहळू घरोघरी अमेरिका घुसेल... 5/10Give हळूहळू घरोघरी अमेरिका घुसेल... 6/10Give हळूहळू घरोघरी अमेरिका घुसेल... 7/10Give हळूहळू घरोघरी अमेरिका घुसेल... 8/10Give हळूहळू घरोघरी अमेरिका घुसेल... 9/10Give हळूहळू घरोघरी अमेरिका घुसेल... 10/10\nहळूहळू घरोघरी अमेरिका घुसेल... विषयीपुढे वाचा\nतसेच ते खुळे ठराव वाचतो बजेटमधे\nसदैव वाढतात भाव, पाहतो बजेटमधे\nअजून राहिलेत द्यायचे जुनेच कर तरी\nमेघ नसता, वीज नसता, रोड बिघडू लागले\nमूळ कविता : मेघ नसता वीज नसता\nमूळ कवी : संदीप खरे\nमेघ नसता, वीज नसता, रोड बिघडू लागले\nजाहले रस्ते नवे तेथे उकरणे चालले\nजाडसर चाकावरी का काळसरसा लेप हा\nतू मला ’रोलून’ बघताना तुला मी पाहिले\nएवढे नाजूक आहे वय तुझे का डांबरा\nमुंगळेही डांबरावर भार वाटू लागले\nSelect ratingGive मेघ नसता, वीज नसता, रोड बिघडू लागले 1/10Give मेघ नसता, वीज नसता, रोड बिघडू लागले 2/10Give मेघ नसता, वीज नसता, रोड बिघडू लागले 3/10Give मेघ नसता, वीज नसता, रोड बिघडू लागले 4/10Give मेघ नसता, वीज नसता, रोड बिघडू लागले 5/10Give मेघ नसता, वीज नसता, रोड बिघडू लागले 6/10Give मेघ नसता, वीज नसता, रोड बिघडू लागले 7/10Give मेघ नसता, वीज नसता, रोड बिघडू लागले 8/10Give मेघ नसता, वीज नसता, रोड बिघडू लागले 9/10Give मेघ नसता, वीज नसता, रोड बिघडू लागले 10/10\nमेघ नसता, वीज नसता, रोड बिघडू लागले विषयीपुढे वाचा\nनोकरांना जात कुठली, धर्म कुठला शेटजी\nनोकरांना जात कुठली, धर्म कुठला शेटजी\nजो तुम्हाला भेटला तो देव म्हटला शेटजी\nएक वाटी शेंदराची सांडली रस्त्यावरी\nअन तिथे तुमच्यामुळे बाजार भरला शेटजी...\nSelect ratingGive नोकरांना जात कुठली, धर्म कुठला शेटजी 1/10Give नोकरांना जात कुठली, धर्म कुठला शेटजी 2/10Give नोकरांना जात कुठली, धर्म कुठला शेटजी 3/10Give नोकरांना जात कुठली, धर्म कुठला शेटजी 4/10Give नोकरांना जात कुठली, धर्म कुठला शेटजी 5/10Give नोकरांना जात कुठली, धर्म कुठला शेटजी 6/10Give नोकरांना जात कुठली, धर्म कुठला शेटजी 7/10Give नोकरांना जात कुठली, धर्म कुठला शेटजी 8/10Give नोकरांना जात कुठली, धर्म कुठला शेटजी 9/10Give नोकरांना जात कुठली, धर्म कुठला शेटजी 10/10\nनोकरांना जात कुठली, धर्म कुठला शेटजी विषयीपुढे वाचा\nभक्त झाले लोक सगळे गुंड लोकांचे\nभोवताली भव्य पुतळे गुंड लोकांचे\nरोजची चतकोर पत्रे सभ्य लोकांची\nअन पहा हे भव्य मथळे गुंड लोकांचे\nSelect ratingGive गुंड लोकांचे... 1/10Give गुंड लोकांचे... 2/10Give गुंड लोकांचे... 3/10Give गुंड लोकांचे... 4/10Give गुंड लोकांचे... 5/10Give गुंड लोकांचे... 6/10Give गुंड लोकांचे... 7/10Give गुंड लोकांचे... 8/10Give गुंड लोकांचे... 9/10Give गुंड लोकांचे... 10/10\nगुंड लोकांचे... विषयीपुढे वाचा\nपंधरा ऑगस्टला ईमेल्स बघण्याची\nकुठून कळेना बुध्दी झाली...\nमाझ्या इनबॉक्स मधे आज\nsender चं नाव ओळखीचं नव्हतं\nवाटलं, कदाचित spam असेल...\nनंतर वाटलं, बापुजींच्या नावानी\nकशाला कोण spamming करेल\nबेटा, साठ वर्षातली तुमची प्रगती पाहून\nSelect ratingGive बापुजींची ईमेल... 1/10Give बापुजींची ईमेल... 2/10Give बापुजींची ईमेल... 3/10Give बापुजींची ईमेल... 4/10Give बापुजींची ईमेल... 5/10Give बापुजींची ईमेल... 6/10Give बापुजींची ईमेल... 7/10Give बापुजींची ईमेल... 8/10Give बापुजींची ईमेल... 9/10Give बापुजींची ईमेल... 10/10\nबापुजींची ईमेल... विषयीपुढे वाचा\nसोबत असले... नसले कोणी...\nमैफलीत या बसले कोणी\nहसले कोणी, रुसले कोणी...\nम्हणे भेटण्या झुंबड झाली\nमला कसे ना दिसले कोणी\nSelect ratingGive सोबत असले... नसले कोणी... 1/10Give सोबत असले... नसले कोणी... 2/10Give सोबत असले... नसले कोणी... 3/10Give सोबत असले... नसले कोणी... 4/10Give सोबत असले... नसले कोणी... 5/10Give सोबत असले... नसले कोणी... 6/10Give सोबत असले... नसले कोणी... 7/10Give सोबत असले... नसले कोणी... 8/10Give सोबत असले... नसले कोणी... 9/10Give सोबत असले... नसले कोणी... 10/10\nसोबत असले... नसले कोणी... विषयीपुढे वाचा\nतुमचा ईमेल पत्ता द्या\nनवे लेखन प्रकाशित झाले की गूगल फीडबर्नर च्या कृपेने आपोआप आपल्या ईमेलवर येईल\nखरं तर माझ्याविषयी काहीही माहिती जाणून घ्यायची इच्छा तुम्हाला व्हावी असं या माहितीत काहीही नाही तरीही आपण इथे, या पानावर, आलाच आहात तर आपल्याला पिडण्याचं थोडं स्वातंत्र्य मी घेतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://enavakal.com/%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A5%AD-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%A4-167/", "date_download": "2018-10-16T21:47:33Z", "digest": "sha1:BYM7HM632KQ6BRPQTI7BUYNHN7PUVZ2H", "length": 10537, "nlines": 138, "source_domain": "enavakal.com", "title": "", "raw_content": "नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (०८-१०-२०१८) – eNavakal\n»1:00 pm: गोंदिया – सर्पदंशाने मृत्यू झालेल्या मुलाला जिवंत करण्याचा दावा करणाऱ्या दोन आयुर्वेदिक डॉक्टरांना पोलिसांनी ताब्यात घेतले\n»9:21 am: मुंबई – मालाडमध्ये सुटकेसमध्ये आढळला महिलेचा मृतदेह. हैदराबादच्या १९ वर्षीय तरुणाला पोलिसांनी केली अटक\n»9:17 am: उत्तराखंड – उत्तरकाशीमध्ये पहाटे ४:०६ वाजता जाणवले; ३.२ रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के\n»8:17 am: पंढरपूर – शारदीय नवरात्रीनिमित्त विठुराया आणि रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात गुलाबाच्या फुलांची आकर्षक सजावट\n»7:15 am: मुंबई – मुंबईत पेट्रोलच्या दरात 11 पैशांनी वाढ; डिझेल 24 पैशांनी महागले\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (०८-१०-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२४-०५-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२५-०५-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (१३-०६-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (१४-०६-२०१८)\nट्विटरवर बिग बीच ‘सवाई’\n'अस्सल पाहुणे इरसाल नमुने'मध्ये बिग बॉस मराठी सदस्यांची धमाल\nआघाडीच्या बातम्या जनरल रिपोर्टींग व्हिडीओ\nव्हिडिओ : ही ‘हिरोगिरी’ काय कामाची\n (०९-०८-२०१८) जगातील महागड्या घरांबद्दल माहित आहे का कसा आहे तुमचा आजचा दिवस कसा आहे तुमचा आजचा दिवस \nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटीन (०३-०६-२०१८)\nFacebookPinterestTwitterGoogle+ Related posts: ई नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन ई नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन ई नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे...\nब्रिटनमध्ये शिकवला जातोय ‘हा’ अजब कोर्स\nFacebookPinterestTwitterGoogle+ Related posts: ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेत्री शम्मी अ‍ॅण्टी काळाच्या पडद्याआड केपटाऊन – येणाऱ्या धोक्याची घंटा रुबिक्स क्यूब सोडवण्यात रोबोटचा नवा विश्वविक्रम किसान...\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२८-०९-२०१८)\nFacebookPinterestTwitterGoogle+ Related posts: नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटीन नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटीन ईनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन...\nइलेक्ट्रिक बस करार रद्द\nमुंबई- प्रदुषणावर आळा घालण्यासाठी 40 इलेक्ट्रिक बस पुरविण्याचा एका कंपनीशी केलेला करार एकतर्फी रद्द करण्यार्‍या बेस्ट प्रशासनाला उच्च न्यायालयाने आज चांगलाच दणका दिला. कायद्याचे उल्लंघन...\n‘मीटू’ मोहिमेबाबत हायकोर्टात याचिका\nमुंबई- संपूर्ण देशभरात सुरू असलेल्या ‘मीटू’ या मोहिमेबाबत आज हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. वकील सन्नी पुनामिया यांनी ही याचिका दाखल केली आहे....\nएम. जे. अकबरांवर आणखीन एक आरोप महिला पत्रकाराने लेखाच्या माध्यमातून केले उघड\nनवी दिल्ली- लैंगिक शोषणाच्या आरोपांमुळे अडचणीत आलेले परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांच्याविरोधात आणखीन एका महिला पत्रकाराने आरोप केला आहे. अकबर यांनी आपल्याला अनेकवेळा...\nनरेंद्र मोदींच्या शिर्डीतील कार्यक्रमाला गर्दी जमविण्यासाठी 2 कोटींची उधळण\nमुंबई- राज्यात एकीकडे तिजोरीत खडखडाट असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिर्डीतील कार्यक्रमाला गर्दी जमविण्यासाठी राज्य सरकार तब्बल दोन कोटी रुपयांची उधळण करणार असल्याची धक्कादायक माहिती...\nराहुल गांधी दोन दिवस मध्य प्रदेश दौर्‍यावर\nग्वाल्हेर- राहुल गांधी दोन दिवसांच्या मध्य प्रदेश दौर्‍यावर आहेत. आज, ग्वाल्हेर येथील किला भागात असलेल्या गुरुद्वाराला भेट देऊन त्यांनी माथा टेकला. यावेळी राहुलबरोबर ज्योतिरादित्य सिंधिया,...\nसामना रात्री ०८ वाजता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://enavakal.com/%E0%A4%B5%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3-%E0%A4%98%E0%A5%8B%E0%A4%B7%E0%A4%A3/", "date_download": "2018-10-16T20:47:58Z", "digest": "sha1:67R47Y6GTHYLCTU4HHOGBPOMIPPVJTDL", "length": 16646, "nlines": 141, "source_domain": "enavakal.com", "title": "", "raw_content": "वृत्तविहार : दुष्काळ घोषणेसाठीही मुहूर्त – eNavakal\n»1:00 pm: गोंदिया – सर्पदंशाने मृत्यू झालेल्या मुलाला जिवंत करण्याचा दावा करणाऱ्या दोन आयुर्वेदिक डॉक्टरांना पोलिसांनी ताब्यात घेतले\n»9:21 am: मुंबई – मालाडमध्ये सुटकेसमध्ये आढळला महिलेचा मृतदेह. हैदराबादच्या १९ वर्षीय तरुणाला पोलिसांनी केली अटक\n»9:17 am: उत्तराखंड – उत्तरकाशीमध्ये पहाटे ४:०६ वाजता जाणवले; ३.२ रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के\n»8:17 am: पंढरपूर – शारदीय नवरात्रीनिमित्त विठुराया आणि रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात गुलाबाच्या फुलांची आकर्षक सजावट\n»7:15 am: मुंबई – मुंबईत पेट्रोलच्या दरात 11 पैशांनी वाढ; डिझेल 24 पैशांनी महागले\nवृत्तविहार : दुष्काळ घोषणेसाठीही मुहूर्त\nएखादे संकट घोंघावत असताना त्याचे परिणाम काय असतील. हे तपासण्याकरीता किंवा त्या संकटाशी सामना करणाऱ्या उपाययोजनांकरीता मुहूर्ताची वाट बघणे आश्चर्यकारकच ठरते. यंदा महाराष्ट्राचा निम्म्यापेक्षा जास्त भाग दुष्काळग्रस्त आहे. परंतु शासकीय स्तरावर त्याची घोषणा ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीला केली जाईल असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.\nकोणत्या भागात किती प्रमाणात पाणी टंचाई आहे. हे पाहण्याची किंवा त्याचे सर्वेक्षण करण्याची जबाबदारी त्या त्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांवर सोपवण्यात आली आहे. ते पालक मंत्री आपला अहवाल देतील त्या अहवालाचा अभ्यास होईल व सरकारी निकष लावले जातील आणि मग दुष्काळाची अधिकृत घोषणा होईल. तोपर्यंत ज्यांना या पाणीटंचाई आणि दुष्काळाचे चटके बसत आहेत त्यांनी ते निमूटपणे सहन करायचे. वेधशाळांकडून अजूनही पावसाळा संपल्याची अधिकृत घोषणा झाली नाही म्हणजे पावसाळा संपायच्या आतच दुष्काळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. खरे तर गेल्या महिनाभरापासूनच राज्याच्या अनेक भागात पावसाने निरोप घेतला आणि केवळ शेवटच्या दोन तीन पावसाअभावी चांगले घसघशीत येणारे पीकही हाताशी आलेले नाही. आपल्या जिल्ह्यात काय परिस्थिती आहे. याची ताजी माहिती जिल्हाधिकाऱ्यांकडे असणे अपेक्षित मानले जाते. पाणीटंचाईसारख्या किंवा दुष्काळासारख्या अत्यंत गंभीर प्रश्नावर जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन शासनाच्या या गोष्टी लक्षात आणून दिल्या पाहिजेत. शासनाच्या म्हणजेच मंत्रालयात सतत स्थानापन्न असलेल्या बड्या अधिकाऱ्यांच्या आणि मंत्र्यांच्या समोर ही सर्व वस्तूस्थिती मांडली पाहिजे. आता पुन्हा पालकमंत्र्यांकडून माहिती गोळा करण्याचे काहीच कारण उरत नाही. आताच्या तंत्रज्ञानाच्या युगात काही तासात त्या त्या ठिकाणी काय परिस्थिती आहे याची माहिती मिळवता येऊ शकते आणि पुढच्या जास्तीत जास्त दोन चार दिवसात दुष्काळग्रस्त भागाच्या मदतीची यंत्रणा कार्यरत करता आली पाहिजे. इतक्या वेगाने काम करता येणे म्हणजेच गतीमान शासन असणे हे लक्षात ठेवले पाहिजे. परंतु पालकमंत्र्यावर जबाबदारी सोपवणे किंवा त्यांच्या अहवालाची वाट पाहणे हा चालढकल करण्याचा प्रकार ठरतो. पालक मंत्री हे काही दुष्काळ परिस्थितीचे तज्ञ किंवा अभ्यासक नाहीत.\nएकूणच दुष्काळाचे चित्र भीषण स्वरुपाचे असताना सरकारी पातळीवर होणारी ही राजकीय दीरंगाई धक्कादायक ठरते. कोणताही वेळ वाया न घालवता परिस्थितीचे तातडीने आकलन करण्याची आणि उपाययोजना अंमलात आणण्याची आवश्यकता आहे. एखाद्या चांगल्या गोष्टीसाठी मुहूर्ताची वाट पाहणे समजून घेता येईल परंतु दुष्काळासारख्या संकटाचा सामना करण्याकरीता ऑक्टोबर महिन्याची अखेर निवडण्याची काहीच गरज उरत नाही.\nवृत्तविहार : निवडून येण्यापेक्षा तिकीटासाठी लढाई\nपरामर्ष : …वेदनेची ठसठस अजूनही कायम\nवृत्तविहार : डेंग्यू आणि सरकारी दीरंगाई\n(व्हिडीओ) जगातील सर्वात लांब पल्ल्याची विमानसेवा\n#Metoo क्रिकेटर मलिंगावर लैगिक शोषणाचा आरोप\nNews आघाडीच्या बातम्या गुन्हे महाराष्ट्र राजकीय\nकेडगाव दुहेरी हत्याकांड प्रकरणातील दोषी आमदारांना जामीन मंजूर\nअहमदनगर – केडगाव येथे दोन शिवसैनिकांची निर्घुण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप आणि बाळासाहेब कोतकर यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे....\nआघाडीच्या बातम्या जनरल रिपोर्टींग व्हिडीओ\nबाजारपेठेतील गौरीच्या सुंदर मूर्ती…\nFacebookPinterestTwitterGoogle+ Related posts: बिगबॉस फायनलिस्ट सई लोकूरच्या आईची प्रतिक्रिया कसा आहे तुमचा आजचा दिवस (०९-०८-२०१८) जगातील महागड्या घरांबद्दल माहित आहे का (०९-०८-२०१८) जगातील महागड्या घरांबद्दल माहित आहे का\nNews आघाडीच्या बातम्या देश\nअखेर माथेफिरूकडून मॉडेलची 12 तासांनंतर सुटका\nभोपाळ – मध्य प्रदेशमधील भोपाळ येथे एका माथेफिरूने त्याच्या घरात मुंबईतील एका मॉडेलला डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रोहित सिंह असे या...\nआघाडीच्या बातम्या क्रीडा विदेश\n#INDvsPAK रोहित-शिखरने पाकला धुतले; भारत अंतिम फेरीत\nदुबई – पाकिस्तानने उभारलेल्या 237 धावांचा सहजी पाठलाग करत भारतीय संघाने सामना जिंकत अंतिम सामन्यात दिमाखात प्रवेश केला. रोहित शर्मा आणि शिखर धवन जोडीने सलामीला...\n‘मीटू’ मोहिमेबाबत हायकोर्टात याचिका\nमुंबई- संपूर्ण देशभरात सुरू असलेल्या ‘मीटू’ या मोहिमेबाबत आज हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. वकील सन्नी पुनामिया यांनी ही याचिका दाखल केली आहे....\nएम. जे. अकबरांवर आणखीन एक आरोप महिला पत्रकाराने लेखाच्या माध्यमातून केले उघड\nनवी दिल्ली- लैंगिक शोषणाच्या आरोपांमुळे अडचणीत आलेले परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांच्याविरोधात आणखीन एका महिला पत्रकाराने आरोप केला आहे. अकबर यांनी आपल्याला अनेकवेळा...\nनरेंद्र मोदींच्या शिर्डीतील कार्यक्रमाला गर्दी जमविण्यासाठी 2 कोटींची उधळण\nमुंबई- राज्यात एकीकडे तिजोरीत खडखडाट असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिर्डीतील कार्यक्रमाला गर्दी जमविण्यासाठी राज्य सरकार तब्बल दोन कोटी रुपयांची उधळण करणार असल्याची धक्कादायक माहिती...\nराहुल गांधी दोन दिवस मध्य प्रदेश दौर्‍यावर\nग्वाल्हेर- राहुल गांधी दोन दिवसांच्या मध्य प्रदेश दौर्‍यावर आहेत. आज, ग्वाल्हेर येथील किला भागात असलेल्या गुरुद्वाराला भेट देऊन त्यांनी माथा टेकला. यावेळी राहुलबरोबर ज्योतिरादित्य सिंधिया,...\n सर्व यंत्रणांना प्रतिवादी करण्याचे कोर्टाचे आदेश\nमुंबई- पुण्यात शनिवार वाड्याजवळील जुनाबाजार परिसरात होर्डिंगचा खांब कोसळून झालेल्या दुर्घटनेची उच्च न्यायालयाने आज गंभीर दखल घेतली. न्यायमूर्ती ओक आणि न्यायमूर्ती एम.एस सोनक यांच्या खंडपीठाने...\nसामना रात्री ०८ वाजता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.snpnews.in/2018/07/03/6-indian-people-killed-vehicle-fell-river/", "date_download": "2018-10-16T21:55:35Z", "digest": "sha1:XCOQXMZFAHI63H2P5LG2MPUSXYQYGQPO", "length": 5391, "nlines": 75, "source_domain": "www.snpnews.in", "title": "धक्कादायक ! नदीत जीप कोसळून ६ भारतीय ठार - SNP News | News Articles | Blogs | Technology | Social | Political | Education |Cultural", "raw_content": "\n नदीत जीप कोसळून ६ भारतीय ठार\n नदीत जीप कोसळून ६ भारतीय ठार\nनेपाळमध्ये एक जीप नदीत कोसळल्याने झालेल्या अपघातात ६ भारतीयांचा मृत्यू झाला आहे. ही दुर्घटना भारताच्या सीमेजवळ नेपाळमधील सुनसरी जिल्ह्यात घडली. सोमवारी रात्री उशिरा ही दुर्घटना घडली. या अपघातात जीप चालकासह इतर चार लोक जखमी झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी चालकाला अटक केली आहे.जीपमध्ये प्रवास करणारे सर्व भारतीय हे बिहारमधील सुपोल जिल्ह्यातील रहिवासी आहेत.\nसर्व प्रवासी हे धनकुटा जिल्ह्यातील भेडेटार हिल स्थानकावर परतत होते. नेपाळ पोलिसांनी सांगितले की, अपघातग्रस्त जीपवर भारतीय नंबर प्लेट होती. ही जीप कोसी नदीत कोसळली. मुसळधार पावसामुळे सध्या नदी ओसंडून वाहत आहे.जीप नदीत कोसळल्यानंतर तीन लोकांचा जागीच तर तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.\nभारत वि. इंग्लड आज पहिला T20 सामना\nसोशल मीडिया’वरील अफवांवर विश्वास ठेवू नका,पोलिसांचे आवाहन\nभारतात ठिकठिकाणी आगीचा भडका,नासाकडून प्रसिद्ध करण्यात आले फोटो\nभारत बंद दरम्यान देशातील अनेक शहरांमध्ये आंदोलनाला हिंसक वळण\nमाजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव मतदार यादीतून वगळले\nमहाराष्ट्र स्वाभिमान युवक उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी वैभव वीरकर यांची निवड\nकृषी उत्पादनांच्या निर्यातीस प्रोत्साहन देण्यासाठी सुरेश प्रभु यांचा पुढाकार\nदादरच्या फूल मार्केटमध्ये गोळीबार, एकाची हत्या\nप्रस्तावित नवीन औद्योगिक धोरण लवकरच मंजूर होईल – सुरेश प्रभु\nफुटवेअर आणि लेदर सेक्टरसाठी केंद्र सरकारचे खास पॅकेज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://rashmisramblings.blogspot.com/2017/06/blog-post_27.html", "date_download": "2018-10-16T20:43:38Z", "digest": "sha1:5GIPHBNXGWUX6XZHHN2OCRPOQ5GI3A6X", "length": 21626, "nlines": 788, "source_domain": "rashmisramblings.blogspot.com", "title": "शिक्षा न देता मुलांना शिस्त लावता येईल का?", "raw_content": "\nशिक्षा न देता मुलांना शिस्त लावता येईल का\nतुमचा मुलगा जेवणाचा डबा न संपवता मधल्या सुट्टीत खेळायला जातो. बाईंनीं वर्गात थांबून डबा आधी संपवायला सांगितले तरीही ऐकत नाही. तरी आपण त्याला ताकीद करावी कि अशी वागणूक भविष्यात सहन केली जाणार नाही \"\n\"मम्मी, सही करून देशील\" माझ्या लहानग्याने विचारलं.\nमी चिट्ठी वाचून त्याच्याकडे निरखून पाहिलं. माझ्या रंगवण्याची, ओरडण्याची, तो वाट पाहत होता.\nमी म्हटलं, \" अरे, तुझ्या टीचर ने आधीच नंबर लावला कि मीच तिला चिट्ठी लिहिणार होते खरं तर, कि माझ्या मुलाचा डबा अर्धवट घरी परत येतो, 'तरी प्लीझ तुम्ही लक्ष द्याल का, म्हणून मीच तिला चिट्ठी लिहिणार होते खरं तर, कि माझ्या मुलाचा डबा अर्धवट घरी परत येतो, 'तरी प्लीझ तुम्ही लक्ष द्याल का, म्हणून\nएक मिनिट पूर्ण शांततेत गेला. आणि मग आम्ही दोघंही भरभरून हसलो\nआता तुम्ही म्हणाल अशी काय आई आहे ही हिचा मुलगा डबा खात नाही, शिक्षकांचं ऐकत नाही; आणि ही हसतेय\nअहो, पण थोडा विचार कराल का आधी\nमी त्याची आई आहे आणि एका आईच्या नात्याने त्याला पौष्टिक आणि त्याच्या आवडीचा डबा देणं माझं कर्तव्य आहे. आणि एक शिक्षिका या नात्याने त्याच्या शाळेतल्या वागणुकी बद्दल मला सूचित करणं हे त्याच्या बाईंचं कर्तव्य आहे. आणि माझ्या लहानग्याचं म्हणाल, तर त्याला माहित आहे, कि आईने मस्त चटपटीत कहीतरी आपल्या आवडीचं डब्यात दिलय आणि आपण ते खायला हवं. पण तो तरी काय करणार\nग्राउंड वर जाऊन बेदम धावपळ करण्यात जी मजा त्याला येते, ती वर्गात बसून शांतपणे डबा खाण्यात थोडीच येणार\nत्याची आई म्हणून मी हे समजू शकते. मला खात्री आहे, त्याचे शिक्षकही हे जाणतात. पण हि चिट्ठी पाठवणेही त्यांना भाग आहे. आणि म्हणून त्यांनी ती मला पाठवली.\nआता मी ही सिच्युएशन कशी हॅन्डल करू शकते\n१) चिडून: मी माझ्या लहानग्यावरओरडू शकते, की तू का मी दिलेला डबा खाल्ला नाहीस आणि बाईंना पण अपसेट केलंस\n२) भावुक होऊन: मी त्याला इमोशनल ब्लॅकमेल करू शकते कि मी तुझ्यासाठी पहाटे उठून तुझ्या आवडीचा डबा बनवते आणि तू तो न खाता येतोस, मला किती वाईट वाटतं :(\n३) रागावून: मी त्याला शिक्षा करू शकते, टाईम-आऊट देऊ शकते, त्याचा एक दिवसाचा टी.व्ही. बंद करू शकते,\n४) सयंमाने: मी हे सगळं शांतपणे घेऊ शकते. न चिडता, त्याला न रागावता. आणि दुसऱ्या दिवशी डबा भरताना त्याला आठवण करून देऊ शकते कि बाबा रे, आज जरा जास्त डबा संपव, काय; पुन्हा बाईंनी पहिलं तर पंचाईत व्हायची\nएक पालक म्हजणून ही सिच्यूएशन मी कशी मॅनेज करते, ह्यावर अवलंबून असतं की माझा मुलगा भविष्यात कसा वागतो. आणि त्या दिवशी मला वाटलं कि ऑप्शन ४ माझ्यासाठी बरोबर आहे, आणि मी त्या प्रमाणे वागले.\n माझ्या मुलाने दुसऱ्या दिवशी डबा संपवला का\nखरं सांगायचं तर, नाही संपवला. पण त्याने आज तागायत कधीच डबा रिकामा आणला नव्हता आणि मला तशी अपेक्षा हि नव्हती. पण हो, दुसऱ्या दिवशी त्याने नेहमी पेक्षा थोडं जास्त खाल्लं इतकच. बाईंनी पहिलं तर काही म्हणू शकणार नाहीत ह्याची त्याने खात्री केली. बस, वेळ निभावून नेली.\nह्या व अशा अनेक कारणांसाठी लहानपणी आपल्यापैकी बऱ्याच जणांना शिक्षा भोगल्याचे आठवत असेल. आपल्या पैकी बऱ्याच जणांच्या पालकांचं मत होत कि शिक्षा केल्या शिवाय मुलांना शिस्त लागत नाही. माझ्या बरोबरीच्या बऱ्याच पालकांना अजूनही त्यांच्या लहानपणीच्या बऱ्याच 'स्पेशल' शिक्षा आठवत असतील. बघा ना, कुणाला आजही लाटण्याची भीती वाटते, तर कुणाला अंधाराची. कुणी अजूनही गरम चमचा पहिला कि स्वयंपाकघरातून पळ काढतात, तर इतर कुणाचा बंद खोल्यांमध्ये श्वास गुदमरातो. काही लहानपणच्या तीव्र शिक्षा मोठेपणी फोबियाचं रूप घेतात.\nमग का आपले पालक आपल्याला अशा तीव्र शिक्षा करत ते काय दुष्ट होते का ते काय दुष्ट होते का त्यांना त्यांच्या मुलांवर प्रेम नव्हतं\nनाही. तसं नाहीये. तुम्हाला पटेल अथवा ना पटेल, पण आपल्या पालकांनी जे केलं, ते आपल्या भल्यासाठीच केलं. जसे आज आपण करतो. आपल्या मुलांच्या भल्यासाठी, जे आपल्याला योग्य वाटेल ते.\nआपल्या पालकांनी कदाचित त्यांच्या पालकांकडून धडे घेतले असतील; किंवा नसतील. जसे आपणही धडे घेऊ शकतो आणि ती गाडी पुढे चालू ठेऊ शकतो, आगर नाही. चॉईस आपल्या हातात आहे.\nशिक्षेची परिणामकारकता तिच्या भीती पेक्षा जास्त महत्वाची असते . मुलांचं चुकलं असेल, तर शिक्षेचा उद्देश हा असावा कि ती केल्यामुळे मुलांना त्यांची चूक कळायला हवि आणि त्यांनी ती चूक पुन्हा करू नये. केवळ शिक्षेच्या भीतीने त्यांनी वागणूक सुधारली तर त्यांना त्यांची चूक कशी लक्षात येणार\nलोखंडाला आकार देण्यासाठी लोहार त्यावर खूप जोराने प्रहार करतो हे आपण सगळे जाणतो. पण लक्षात घ्या, लोहार किती जोरात प्रहार करतो ह्यापेक्षा तो कुठे व कसा प्रहार करतो ह्यावर अवलंबून असतं की तो लोखंडाला किती सुंदर आकार देऊ शकतो .\nपालक म्हणून मुलांना शिस्त लावणे, हे आपलं कर्तव्य आहे, पण आपण ते कसं निभावतो, ह्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यात बराच फरक पडतो असं मला वाटतं.\nतुमचं काय मत आहे मुलांना शिक्षा देणंच गरजेचं आहे का मुलांना शिक्षा देणंच गरजेचं आहे का की शिक्षा न देता ही मुलांना शिस्त लावता येउ शकेल\nकुठे गेला तो आईचा पदर\nशिक्षा न देता मुलांना शिस्त लावता येईल का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} {"url": "https://sadha-sopa.com/taxonomy/term/8?page=3", "date_download": "2018-10-16T20:27:47Z", "digest": "sha1:XXI66LAYTVK2O7E4Z72S6GMIFGJAAK6M", "length": 6033, "nlines": 96, "source_domain": "sadha-sopa.com", "title": "उपरोधिक | साधं... सोपं...", "raw_content": "\nसाधं सोपं आयुष्य... साधं सोपं जगण्यासाठी...\nजीवनामध्ये कितीही टाळली स्पर्धा...\nहाय, माझ्या पाचवीला पूजली स्पर्धा\nगात होतो मी सुखाने माझियासाठी\nसूर मग आले दुज्यांचे, लागली स्पर्धा\nमाझिया भाग्यात साधी धूळ नाही\nहाय, या मातीत माझे मूळ नाही\nया पुढे जाईन कोठे काय पत्ता\nआगगाडीला जिवाच्या रूळ नाही\nSelect ratingGive साधी धूळ नाही 1/10Give साधी धूळ नाही 2/10Give साधी धूळ नाही 3/10Give साधी धूळ नाही 4/10Give साधी धूळ नाही 5/10Give साधी धूळ नाही 6/10Give साधी धूळ नाही 7/10Give साधी धूळ नाही 8/10Give साधी धूळ नाही 9/10Give साधी धूळ नाही 10/10\nसाधी धूळ नाही विषयीपुढे वाचा\nमी तुलाच पूजले अपार\nदुःख तू मला दिले अपार\nएकही न गंध जीवनी\nऐकतो तुझी फुले अपार\nतुझे बोलणे उरक अता\nहवा येउ दे सरक अता\nतुझी बोलणे तुझ्या कृती\nदिसे काहिसा फरक अता\nयेतात घोळक्याने, जातात घोळक्याने\nआयुष्य का असे हे जगतात घोळक्याने\nकोणीच येत नाही जीवास वाचवाया\nप्रेतास जाळण्याला जमतात घोळक्याने\nतुमचा ईमेल पत्ता द्या\nनवे लेखन प्रकाशित झाले की गूगल फीडबर्नर च्या कृपेने आपोआप आपल्या ईमेलवर येईल\nखरं तर माझ्याविषयी काहीही माहिती जाणून घ्यायची इच्छा तुम्हाला व्हावी असं या माहितीत काहीही नाही तरीही आपण इथे, या पानावर, आलाच आहात तर आपल्याला पिडण्याचं थोडं स्वातंत्र्य मी घेतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://tattoosartideas.com/mr/behind-the-ear-tattoos/", "date_download": "2018-10-16T21:25:31Z", "digest": "sha1:GRLUNYU3DWGSNTML2AYLUY2KGQJSC65I", "length": 18164, "nlines": 97, "source_domain": "tattoosartideas.com", "title": "महिलांसाठी कान टॅटू डिझाइन विचार मागे सर्वोत्तम 24 - टॅटू कला कल्पना", "raw_content": "\nपुरुष आणि स्त्रियांना छान टॅटू शाई डिझाइन कल्पना\nमहिलांसाठी कान टॅटू डिझाइन आय मागून सर्वोत्तम 24\nमहिलांसाठी कान टॅटू डिझाइन आय मागून सर्वोत्तम 24\nसोनिटॅटू नोव्हेंबर 15, 2016\nमहिलांसाठी कान टॅटू डिझाइनच्या मागे सर्वोत्तम शोधा आणि जतन करा. फक्त आपल्यासाठी काही उत्तम लहान कान टॅटू शाईचे काम शॉर्टलिस्ट करा.\n1 कान टॅटू मागे शीर्षस्थानी\nनुकताच, मागे टॅटू #कान टॅटू बाहेर बरेच लोक बाहेर पक्की करण्यासाठी वापर करीत आहेत काय झाले आहेत.\n2 कान टॅटू मागे सुंदर\nआपण त्वचा समर्पित आहे, तो तरीही कान गोंदण मागे या गोंडस असणे थंड राहील. अ #टॅटू जसे की आपण गर्दीमधून बाहेर पडण्याची शक्यता आहे. तुला काय वाटत\n3 कान टॅटू मागे फ्लॉवर\nकान टॅटू मागे एक रंगीतपणे फुलं सह डिझाइन केले जाऊ शकते. आपण स्वत: साठी या छान गोंदण मिळत विचार करत असल्यास आपण वापरू शकता विविध प्रकारचे फुले आहेत\n4 कान टॅटू मागे ओलांडू\nकान टॅटूच्या मागे एक क्रॉस एक टॅटू बनला आहे जो तुमचे जीवन कायमचे बदलेल. परिधान करण्याकरिता यामध्ये खूप महत्त्व आहे. हेच कारण आहे की आपण या टॅटूचे डिझाइन हाताळण्यास सक्षम असावा.\n5 कान टॅटू मागे लवली\nआपण कान टॅटू मागे मोठे करण्याचा विचार करत असाल तर आपण काही ठिकाणी शोधा जेथे आपण टॅटू एक वाजवी दरात मिळवू शकता विशेषतः उपयोगी ठरेल. आपण हे करता तेव्हा, कोणत्याही आकाराच्या कान टॅटू मागे असणे खूप सोपे होईल.\n6 कान टॅटू मागे सुपर आकर्षक\nतंत्रज्ञान मध्ये आगाऊ सह, आपण कान टॅटू मागे एक सुपर गोंडस असू शकतात. अनेक आहेत #डिझाईन्स या प्रकारच्या टॅटू साठी आपण या गोंदलेले आहे तेव्हा, बरेच लोक आपण आलिंगन होईल.\n7 कान टॅटू मागे\nआपण कान टॅटू मागे असू शकतात जेथे असंख्य महान स्पॉट्स आहेत. टॅटू जगभरातील प्रसिद्धांपैकी एक बनले आहे आणि डिझाईन वाजवी दरात पूर्ण होण्यास वेळ नाही.\n8 कान टॅटू मागे कवटी\nकान टटू मागे या प्रकारची व्यक्ती आपण पाहिले आहे का बर्याच वर्षांपासून, अनेक लोक ज्यांना इंकिंग टॅटूमध्ये नवीन आहेत ते पाहून आश्चर्यचकित झाले की अशा टॅटूमध्ये कानाच्या मागे डोक्याची कवटी आहे.\n9 कान टॅटू मागे सोपे\nआज, आम्ही पाहत आहोत की मोठ्या संख्येने लोक कान टॅटूच्या बाह्यरेखाच्या मागे अत्यंत सोपी आणि विलक्षण आहेत कारण ते किती सुंदर आहेत ते पाहणे.\n10 कान टॅटू मागे लवली\nकान टॅटू मागे स्पष्टीकरण सर्वांना जाणून घेऊ इच्छित आहे काय झाले आहे. ज्या पद्धतीने हे डिझाइन केले आहे ते आपल्यास छान बनवते कारण ते काटेरी रंगाचे नसते\n11 कान टॅटू मागे अँकर\nबर्याच व्यक्तींसाठी, कान टॅटूच्या मागे अँकर मिळणे इतरांच्या अपेक्षेपेक्षा वेगळे झाले आहे. याचे कारण असे आहे की, हा कारागृहावर कसा दिसतो ते सुंदर आहे.\n12 कान गोंदण मागे आश्चर्यकारक\nआपण कान टॅटू मागे आश्चर्यकारक करा तेव्हा, आपण मदत परंतु आपल्या सभोवतालच्या प्रत्येकजण ते बंद दर्शवू शकत नाही. म्हणूनच आपण एक सुंदर डिझाइन असल्याची खात्री करा.\n13 कान टॅटू मागे स्टार\nआम्ही लोक ज्याने विवस्त्र केलेलं टॅटू बघितले आहे परंतु जेव्हा त्यांच्या कानांच्या टॅटूच्या मागे तारा आहे, तेव्हा सर्वकाही बदलते. आम्ही या टॅटू जात अधिक आणि अधिक लोक पाहत आहात हे आहे.\n14 कान टॅटू मागे ग्रेट\nकान टॅटू मागे हा महान मिळत असंख्य पर्याय आहेत. तथापि, कुशल असलेले एक tattooist सेवा वापर करते तो वाचतो म्हणून वाचतो.\n15 कान टॅटू मागे फ्लॉवर\nकान टॅटू मागे फ्लॉवर आज सुरू नाही टॅटूचे प्रेमी बहुतेक लोक नेहमी या फ्लॉवर टॅटू कौतुकास्पद पाहिले जाऊ शकतात.\n16 कान गोंदण मागे फेयरी\nजगभरातील अनेक फुले आहेत तथापि, आपण आपल्या कानातले मागे वापरले जाणारे परीक्षक निवडण्याजोगी एक आहेस\n17 कान टॅटू मागे कबुतरासारखा\nकबूतर सुंदर प्राणी आहेत आणि आपण एक शांत व्यक्ती असाल तर, आपण जीवन आव्हाने खूप हाताळण्यासाठी एक परिपूर्ण शस्त्र बनले आहे की कान टॅटू मागे कबुतरासारखे आहे याची खात्री करा.\n18 कान टॅटू मागे स्टॅम्प\nआपल्याला हे टॅटू आवडते का कानाच्या टॅटूच्या मागे तुमच्या स्टाईलचा पाठपुरावा करतांना प्रत्येकाने निर्भयपणे आपली प्रतिक्रिया व्यक्त करू शकत नाही.\n19 कान गोंदण मागे फेयरी महिला\nकान टॅटरीच्या मागे या परीकथेत वापरण्यात येणारी नवोपक्रम आपल्या शरीरावर रेखांकन करून उत्कृष्टपणे व्यक्त केला जाऊ शकतो.\n20 कान टॅटू मागे गुलाब\nआता, आपण पाहिलं आहे की का लोक बरेच लोक का टॅनटूच्या मागे गुलाबाचा उपयोग करतात. डिझाइन फार सुंदर आहे आणि खूप मोकळी जागा घेत नाही.\nकान टटू मागे या कसा दिसतो ते पहा. तो फक्त या टॅटू प्रशंसा करू शकता गोंदण प्रेम आहे ज्यांनाच आहे.\n21 कान टॅटू मागे स्मार्ट\nकानाचे टॅटू मागे असंख्य टॅटूंपैकी एक बनले आहे.\n22 कान टॅटू मागे विरोध\n23 कान टॅटू मागे हलकीफुलकी\nआपण कान टॅटू मागे एक पंख मिळत विचार करेल की इव्हेंटमध्ये, आपण सर्वोत्तम आहे याची हमी संधी बाजूला सेट पाहिजे.\n24 कान टॅटू मागे ब्लू लाल स्टार\n25 मुलींसाठी कानांच्या मागील बाजूस लवची चेरी फुलझाडे जल रंगाचे टॅटू डिझाइन\nनमस्कार, मी सोनी आणि या टॅटू कला कल्पना वेबसाइट मालक मीना, अर्धविराम, क्रॉस, गुलाबाची, फुलपाखरू, सर्वोत्तम मित्र, मनगट, छाती, जोडप्यांना, बोट, फुल, डोक्याची खोडा, अँकर, हत्ती, घुबड, पंख, पाय, शेर, मेंढी, परत, पक्षी आणि हृदयाची टॅटू डिझाइन . मला माझी वेबसाइटवरील वेगवेगळ्या वेबसाइट शेअरमध्ये नवीन टॅटू कल्पना आवडली. आम्ही चित्रांवर कोणतेही हक्क सांगत नाही, फक्त त्यांना सामायिक करत आहे. आपण माझे अनुसरण करू शकता गुगल प्लस आणि ट्विटर\nतुझ्यासाठी लिली टॅटू डिझाईन आइडिया \nपुरुष आणि स्त्रियांसाठी फुलपाखरे टॅटूस डिझाइन आयडिया\nपुरुष आणि स्त्रियांना कर्करोग राशिचक्र टॅटू डिझाइन कल्पना\nमहिलांसाठी सर्वोत्तम 24 सूर्यफूल टॅटू डिझाइन आयडिया\nअॅझ्टेक आदिवासी टॅटू पुरुषांसाठी\nछान अर्धविराम टॅटू इंक आयडिया\nपुरुष आणि स्त्रियांसाठी सर्वोत्तम 24 बॅक टॅटू डिझाइन आयडिया\nपुरुष आणि स्त्रियांसाठी सर्वोत्तम 24 मैत्री टॅटू डिझाइन आयडिया\nपुरुष आणि स्त्रियांसाठी सर्वोत्कृष्ट एक्सएनएक्सएक्स हात टॅटूस डिझाइन आइडिया\nपुरुष आणि स्त्रियांसाठी सर्वोत्तम 24 लेग टॅटूस डिझाइन आयडिया\nपुरुष आणि स्त्रियांसाठी सर्वोत्कृष्ट 24 स्टार टॅटूस डिझाइन आयडिया\nशेर टॅटूमुलींसाठी गोंदणेमेहंदी डिझाइनमोर टॅटूआदिवासी टॅटूडवले गोंदणेपक्षी टॅटूहात टैटूअनंत टॅटूकमळ फ्लॉवर टॅटूचीर टॅटूमांजरी टॅटूराशिचक्र चिन्ह टॅटूवॉटरकलर टॅटूगुलाब टॅटूपाऊल आणि वरचा पाय यांना जोडणारा सांधा टॅटूफेदर टॅटूहात टॅटूस्लीव्ह टॅटूमैना टटूछाती टॅटूपुरुषांसाठी गोंदणेपाऊल गोंदणेबटरफ्लाय टॅटूहत्ती टॅटूस्वप्नवतडोक्याची कवटी tattoosचेरी ब्लॉसम टॅटूबाण टॅटूगरुड टॅटूअँकर टॅटूसूर्य टॅटूडायमंड टॅटूक्रॉस टॅटूहोकायंत्र टॅटूटॅटू कल्पनामागे टॅटूअर्धविराम टॅटूचंद्र टॅटूबहीण टॅटूडोळा टॅटूफूल टॅटूगोंडस गोंदणहार्ट टॅटूजोडपे गोंदणेड्रॅगन गोंदताज्या टॅटूदेवदूत गोंदणेउत्तम मित्र गोंदणेमान टॅटू\nपुरुष आणि स्त्रियांना छान टॅटू शाई डिझाइन कल्पना\nकॉपीराइट © 2018 टॅटू कला कल्पना\nट्विटर | फेसबुक | गुगल प्लस | करा\nआमची वेबसाइट आमच्या अभ्यागतांना ऑनलाइन जाहिराती दाखवून शक्य झाले आहे. कृपया आपला जाहिरात ब्लॉकर निष्क्रिय करून आम्हाला समर्थन करण्याचा विचार करा.\nही वेबसाइट आपला अनुभव सुधारण्यासाठी कुकीज वापरते. आपण असे समजू की आपण यासह ठीक आहात, परंतु आपण इच्छित असल्यास आपण निवड रद्द करू शकता.स्वीकारा पुढे वाचा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/navimumbai-news/fuel-price-hike-to-damage-nmmt-1757246/", "date_download": "2018-10-16T21:42:20Z", "digest": "sha1:WASEX46ENEXBLYJEHEJPCWYKGPRZVQDC", "length": 13016, "nlines": 206, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Fuel price hike to Damage NMMT | एनएमएमटीला इंधन दरवाढीच्या झळा | Loksatta", "raw_content": "\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\nएनएमएमटीला इंधन दरवाढीच्या झळा\nएनएमएमटीला इंधन दरवाढीच्या झळा\nपालिकेच्या अनुदानावर चालणाऱ्या या उपक्रमाचा मासिक तोटा आधीच तीन ते साडेतीन कोटींच्या घरात गेला आहे.\nमहिन्याकाठी दीड कोटीचे नुकसान; तिकीट दरवाढीची चिन्हे\nपेट्रोल, डिझेलच्या दरवाढीमुळे नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन उपक्रमाला रोज पाच लाख तर मासिक दीड कोटी रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे. दरवाढ कायम राहिल्यास तोटय़ात चाललेल्या एनएमएमटीला हा आर्थिक फटका सहन करण्यासाठी तिकिटाचे दर वाढण्याशिवाय पर्याय राहणार नाही. उपक्रमाने सहा महिन्यांपूर्वीच तिकीट दरात दोन रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे आता दरवाढ कशी करावी, असा प्रश्न प्रशासनासमोर आहे.\nनवी मुंबई महापालिकेच्या परिवहन उपक्रमात एकूण ४८५ बसगाडय़ा आहेत. त्यातील ४५० बस मुंबई, कल्याण-डोंबिवली, उरण, पनवेल या नवी मुंबई क्षेत्राबाहेर ६० मार्गावर धावतात. त्यातील १५० गाडय़ा सीएनजीवर चालवल्या जातात. परिवनह उपक्रमाच्या बससाठी रोज २५ हजार लीटर डिझेल लागते. दरवाढ होण्यापूर्वी ६० ते ६२ रुपये लिटर दराने उपलब्ध असलेल्या डिझेलसाठी उपक्रमाला दररोज १५ ते १६ लाख रुपये खर्च करावे लागत होते. दरवाढ झाल्यानंतर या खर्चात लगेच पाच लाख रुपयांची वाढ झाली आहे. ७० ते ७२ रुपये प्रतिलिटरने मिळणाऱ्या डिझेलचा फटका उपक्रमाला बसला आहे.\nपालिकेच्या अनुदानावर चालणाऱ्या या उपक्रमाचा मासिक तोटा आधीच तीन ते साडेतीन कोटींच्या घरात गेला आहे. राज्यातील इतर उपक्रमांपेक्षा हा तोटा कमी आहे. मागील दोन-तीन वर्षांपासून विविध उपाययोजना करून उपक्रमाने हा तोटा भरून काढण्याचा प्रयत्न केला आहे, मात्र इंधन, सुटे भाग, कर्मचाऱ्यांचे वेतन, देखभाल यामुळे हा तोटा कमी झालेला नाही. काही आगारांचे व्यापारी संकुलांत रूपांतर करून हा तोटा कमी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. वाशी आगारची निविदा प्रक्रिया सुरू आहे. नवी मुंबई पालिकेने दरवाढ केल्यास त्याला विरोध होण्याची शक्यता आहे, मात्र एमएमआरडीए क्षेत्रातील ठाणे, केडीएमटी, बेस्टने दरवाढीचा प्रस्ताव सादर केल्यास दरवाढ अटळ आहे.\nएनएमएमटी आधीच तोटय़ात आहे. दरवाढीमुळे झालेला अतिरिक्त तोटा कसा भरून काढावा हा प्रश्न आहे. सर्व उपक्रमांशी चर्चा करून सामाईक निर्णय घ्यावा लागणार आहे.\n– शिरीष आरदवाड, व्यवस्थापक, एनएमएमटी\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'महाराष्ट्रात येताना भीती नसते, कारण इथं मोदी-शाहंसारखे गुंड नाहीत'\n#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\nमायलेकींच्या सुरक्षेसाठी तो उबर चालक मध्यरात्रीनंतरही दीड तास थांबून राहिला\nराज ठाकरे अमरावती एक्सप्रेसने विदर्भाकडे रवाना\n#MeToo : आरोपांनंतर 'यशराज फिल्म्स'मधून आशिष पाटील यांची हकालपट्टी\n#MeToo : आरोप सिद्ध होणाऱ्यांसोबत काम न करण्याचा फरहान अख्तरचा निर्णय\n#MeToo : आरोपांनंतर 'यशराज फिल्म्स'मधून आशिष पाटील यांची हकालपट्टी\n'राधिका मसाले'च्या मीम्सवर अनिता दाते म्हणते..\n#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्यांकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\n‘लोहपुरुष’ पोलीस आयुक्त, जरा इकडेही लक्ष द्या\nमित्राच्या अपघाती मृत्यूच्या तणावामुळे अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची आत्महत्या\n२८ नवे कुष्ठरुग्ण आढळले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/647", "date_download": "2018-10-16T21:02:57Z", "digest": "sha1:52AUCBTVUTM4NDPXCOXIGBLRKX24KX3C", "length": 14561, "nlines": 132, "source_domain": "mr.upakram.org", "title": "तर्कक्रीडा: ४३: गोपालन | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\n\"एका गोपालाकडे पंचवीस (२५) गाई आहेत. तो आता वृद्ध झाला आहे. त्याला पाच मुलगे आहेत.\"\n\"त्याने पंचवीस गाई पाच मुलांना समसमान वाटून टाकाव्या. आपण निवृत्त व्हावे. \"\n\" घाई करू नका. पुरते ऐका. प्रत्येक गाईच्या गळ्यात एक एक बिल्ला आहे\"\n गाईच्या गळ्यात घंटा बांधतात असे ऐकले होते.शाळेत आम्हाला एक कविता होती;\nगाई घरा आल्या| घण घण घंटानाद|\nकुणीकडे घालू साद | गोविंदा रे||\nगाई घरा आल्या | वासरे हंबरती|\nकुठे गेला बालमूर्ती | कृष्ण माझा||\n\"पुरे. पुरे. या पंचवीस बिल्ल्यांवर १ ते २५ क्रमांक लिहिले आहेत.\"\n\"झाली का कटकट सुरू मी कविता म्हणत होतो तर पुरे पुरे मी कविता म्हणत होतो तर पुरे पुरे म्हटलंच आहे अरसिकेषु कवित्वनिवेदनम्...पुढं काय हो म्हटलंच आहे अरसिकेषु कवित्वनिवेदनम्...पुढं काय हो\n\"प्रतिदिनी गाय क्र.१ , एक लि. दूध देते. क्र्.२ , दोन लिटर देते. क्र.३, तीन लिटर...\"\n\"आल्लंक्षांत.क्र.२५, दिवशी पंचवीस लि. दूध देते असेच ना\n\"हो. या पंचवीस गाई पाच मुलांत अशा वाटायच्या की प्रत्येकाला पाच गाई मिळतील. तसेच प्रत्येकाचे प्रतिदिनी दुग्धोत्पादन समान असेल.\"\n\"ते किती लिटर ते सांगू का\n\"काही नको. ते सूत्र सर्वांना ठाऊक आहे\"\n\"तुम्ही असं करा, पाच मुलांना पाच नावे द्या. प्रत्येक नावापुढे पाच पाच असे सर्व २५ क्रमांक लिहा. त्या ५/५ संख्यांची बेरीज समान झाली की कोडे सुटले. उत्तर व्यनि. ने पाठवा\"\n\"ते समजण्यासाठी आमच्या उपक्रम संकेत स्थळाचे सदस्य व्हा. पत्ता हवा\n मी शोधीन गूगलवर. निघतो आता.\"\nस्वस्थलनिर्देशक कोडे... कोड्याचे लेखन अत्यंत आवडले.\nगाई घरा आल्या| घण घण घंटानाद|\nकुणीकडे घालू साद | गोविंदा रे||\nगाई घरा आल्या | वासरे हंबरती|\nकुठे गेला बालमूर्ती | कृष्ण माझा||\nमराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |\nविसुनाना, तुम्हाला कविता आवडली. आनंद झाला. कवि वा.गो. मायदेव यांची ही कविता आहे. पूर्ण कविता देईनच. पण ती इथे लिहावी की तुमच्या खरडवहीत या विचारात आहे.\nतुमच्या खरडवहीत पूर्ण कविता लिहिली आहे.मजजवळ असलेल्या \"आठवणीतील कविता (भाग ४) या पुस्तकात ती आहे. पूर्वी गाजलेल्या 'अर्धांगी' नावाच्या मराठी चित्रपटात ही कविता गाणे म्हणून घेतली आहे, अशीही माहिती मिळते.\nमराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |\nश्री.पमोदकाका आणि श्री.सहज यांनी या कोड्याचे उत्तर अचूक शोधले आहे. मात्र त्यांनी प्रयत्‍न पमाद (ट्रायल-एरर ) पद्धतीने सोडवले. पंचवीस ऐवजी समजा एकोणपन्नास (४९) गाई आणि सात मुलगे असते तर ट्रायल एरर ला फ़ार वेळ लागला असता. हे कोडे देण्यामागचा हेतू \"भद्रचौरस\"(मॅजिक स्क्वेअर्स ) विषयी थोडे लिहावे हा आहे.\nश्री.सहज लिहितात \"कोड्याचे साहित्यिकमूल्य हे गणिती मूल्याहून अधिक आहे. \" त्यांना कोड्याचे लेखन आवडले. \"गणिती मनोरंजन\" या विषयाचा हा एक प्रमुख भाग आहेच.\nमराठी भाषा हा माझा प्राणवायु आहे.\nगो पालन असे हवे होते.\nहल्ली भारतात मद्राशी हा शब्द वापरणे हे अमेरिकेत निग्रो हा शब्द वापरण्यासारखे समजले जाते.\nघाटी, गुल्टी, मद्राशी आदी शब्द वापरल्यावर जोरदार (आभासी) मारामार्‍या झाल्या आहेत.\nउदाहरणादाखल हे व हे वाचा.\nमराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |\nश्री.वाचक्‍नवी आणि मृदुला यांनी यांनी उत्तरे पाठविली आहेत. ती बरोबर आहेतच.\nमृदुला यानी हे कोडे सोडविण्याची एक वेगळीच (मला अपरिचित) रीत दिली आहे.\nकाही दिवस मला इथे लॉग ऑन होता येत नव्हते. त्यामुळे व्यनि वाचू शकलो नाही. तरी क्षमस्व. शेवटी श्री. आजानुकर्ण यांच्या सहाय्याने मी पुनःश्च इथे येऊ शकलो.\nमराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |\nया कोड्याचे मृदुला यांनी पाठविलेले उत्तर पुढील प्रमाणे:\nगाईंची वाटणी अशी केली.\nभाऊ१ = १, ७, १३, १९, २५ = ६५\n०१ ०२ ०३ ०४ ०५\n०६ ०७ ०८ ०९ १०\n११ १२ १३ १४ १५\n१६ १७ १८ १९ २०\n२१ २२ २३ २४ २५\nभाऊ२ = २, ८, १४, २०, २१ = ६५\n०२ ०३ ०४ ०५ ०१\n०७ ०८ ०९ १० ०६\n१२ १३ १४ १५ ११\n१७ १८ १९ २० १६\n२२ २३ २४ २५ २१\nभाऊ३ = ३, ९, १५, १६, २२\nभाऊ४ = ४, १०, ११, १७, २३\nभाऊ५ = ५, ६, १२, १८, २४\nथोडक्यात गाईंना अनुक्रमे गोलात उभे करून पाच सोडत सोडत गाई निवडत जायचे.\nगली क्रिकेटमध्य (तुलनेने) समतोल संघनिवडीसाठी ही कल्पना वापरता येतील. खेळडूंना त्यांच्या कौशल्याच्या क्रमाने गोलात उभे करावे लागेल इतकेच :)\n~~ 'तो ' सवडीत 'हे' वाचतो\n१-२५ हे गाईंचे बिल्ले एका ५बाय५ च्या चौरसात मांडायचे आहेत म्हणा. या कोड्यासाठी चौरसाच्या पंक्तींची बेरीज सारखी आली तर पुरते, स्तंभांच्या बेरजेचा ताळा करायची काही गरज नाही. असा चौरस मृदुला यांनी उत्तरात मांडला आहे. गंमत म्हणजे मृदुला यांच्या पद्धतीत अगदी मामूली बदल करून स्तंभांचीही बेरीज सारखी येते (म्हणजे जवळ जवळ भद्रचौरस). तो मामूली फरक अन्यत्र मीरा फाटक यांनी विषद केलेला आहे.\nया कोड्याच्या उत्तरासाठी पाच श्रेणीचा कुठलाही भद्रचौरस चालेल असेही कोडे सोडवता येईल. (शिवाय भद्रचौरस नसलेली कितीतरी अधिक उत्तरे आहेत, ते आलेच.)\nपुढे यनावालांनी भद्रचौरसाबद्दल लेख लिहिला त्याचे विचारचक्र मृदुला यांनीच सुरू केले असे म्हणावे काय\nमराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |\nश्री धनंजय लिहितात :\" पुढे यनावालांनी भद्रचौरसाबद्दल लेख लिहिला त्याचे विचारचक्र मृदुला यांनीच सुरू केले असे म्हणावे काय\n....तर तसे नव्हे. किंबहुना 'भद्रचौरस' विषयाची प्रस्तावना म्हणून 'गोपालन' कोडे दिले होते. या संदर्भात लेखानंतरचा तिसरा प्रतिसाद {प्रेषक यनावाला (गुरू, 08/16/2007 - 14:19) } कृपया वाचावा.सर्व श्रेणींचे (२ चा अपवाद) भद्रचौरस रचण्याच्या पद्धती द्यायचा विचार होता. मीरा फाटक यांनी लिहिलेली 'पूर्वोत्तर' रीत\nअंकमित्र द.रा. कापरेकर यांनी मला संगितली होती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.marathi.aarogya.com/%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF/%E0%A4%B2%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A1%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3.html?start=2", "date_download": "2018-10-16T21:10:13Z", "digest": "sha1:NZ6N74YZ5FXQV3YM3WPPMELPL5K2MD3R", "length": 26416, "nlines": 171, "source_domain": "www.marathi.aarogya.com", "title": "बालक्रिडापटूंच्या प्रयोगशाळेतील व मैदानावरील चाचण्या - Page 3", "raw_content": "\nपोषक पदार्थ आणि अन्न\nकोड - पांढरे डाग\nलहान मुले आणि क्रिडाप्रशिक्षण\nलहान मुले आणि क्रिडाप्रशिक्षण - बालक्रिडापटूंच्या प्रयोगशाळेतील व मैदानावरील चाचण्या\nबालक्रिडापटूंच्या प्रयोगशाळेतील व मैदानावरील चाचण्या\nबालक्रिडापटूंची कार्यक्षमता ठरवणारा, सर्वात महत्वाचा घटक म्हणजे VO2max ( हवेतील प्राणवायू जास्तीतजास्त प्रमाणात शोषुन घेण्याची क्षमता) त्याचे प्रमाण उत्तम असणे, हे चिकाटीच्या, अधिक वेळ चालणार्‍या क्रिडाप्रकारांसाठी, उपयुक्त असतात हे सिध्द झाले आहे. खेळात पुढे असणार्‍या मुलांची शारीरिक वाढ, ही इतरांपेक्षा अधिक जलद झाल्यामुळे, त्यांच्या वयाच्या इतर मुलांपेक्षा, खेळणार्‍या मुलांची कार्यक्षमता सर्वच बाबतीत, अधिक असते. लहान मुलांसाठी खालील ६ चाचण्या अधिक महत्वाच्या आहेत.\n१२ मिनिटे धावणे (कूपर्स टेस्ट)\nएका जागी उभे राहून मारलेली लांब उडी\nस्नायूंची प्रतिक्षिप्त क्रिया (Motor reaction time)\nवरील चाचण्या ह्या, खेळाडू कुठल्या विशिष्ट क्रिडाप्रकारात, नैसर्गिकरीत्या चमकदार प्रगति करू शकेल ह्याचा अंदाज देऊ शकतात. अशाच प्रकारच्या काही चाचण्या ऑस्ट्रेलियन स्पोर्टस मेडिसीन असोसिएशनने निर्माण केल्या आहेत.\nमानसिकतेचा विचार केल्यास तणावपूर्ण परिस्थितीमध्ये मानसिक संतुलन ठेवणे. चटकन निराश न होणे, बदलत्या परिस्थितीमध्ये, तणावाखाली असताना देखील योग्य, अचूक निर्णय घेणे, स्पर्धात्मक क्रिडाप्रकारांमध्ये नेत्रदिपक कामगिरी करण्यास अत्यावश्यक आहे.\nएखाद्या क्रिडा प्रकारात अत्युच्च दर्जा गाठण्यासाठी खालील गुणवत्ता असणे अत्यावश्यक आहे.\nस्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करणे.\nएका विशिष्ट क्रिडा प्रकाराबद्दल आतून गोडी वाटणे, त्यात प्रगति करण्यासाठी आवश्यक खडतर, दीर्घकालीन प्रशिक्षणात, सातत्याने उत्साह टिकवून ठेवून, सक्रीय भाग घेणे.\nक्रिडाकौशल्य चटकन आत्मसात करणे, व त्याचा अचूक उपयोग स्पर्धांमध्ये करणे.\nवेळप्रसंगी, काही आवडत्या गोष्टींचा त्याग करून, शिस्तबध्द जीवन जगण्याची सवय लावून घेणे.\nबदलत्या परिस्थितीनुसरूप, चटकन, अचूक निर्णय, प्रसंगावाधान राखून घेण्याची क्षमता असणे.\nसंघातील व इतर निगडीत व्यक्तिंशी , प्रसारमाध्यमे, पुरस्कर्ते, चाहते ह्यांच्याशी आपुलकीचे नाते निर्माण करणे.\nभविष्यकाळात moleculaw Bioligy च्या साह्याने Talent spotting अधिक लवकर व अचूकपणे करणे व त्यानुसार खेळाडूस क्रिडाप्रशिक्षण देणे शक्य होणार.\nलहान मुलांच्या जीवनातील खेळाचे स्थान\nज्याप्रकार लहान वयातील खाण्याच्या सवयी, पुढील आयुष्यात देखील चालू राहातात. त्याचप्रमाणे, लहान वयातील शारीरिक हालचालींचे प्रमाण, कार्यक्षमता खेळ खेळणे, हे पुढील आयुष्यातील , शारीरिक क्षमता दर्शवते. लहान मुलांमधील , दैनंदिन जीवनातील उर्त्स्फूत शारीरिक हालचालींचे प्रमाण , खेळ खेळणे, क्रिडा प्रशिक्षण घेणे, हे अनुवंशिकता, खेळास पोषक वातावरण व लहान मुलाच्या निरोगीपणावर अवलंबून असते.\nप्राथमिक शालेय जीवनात, केवळ आनंदासाठी, उर्त्स्फूतपणे, खेळ खेळण्यास अधिक प्राधान्य दिले जाते. तर माध्यामिक शालेय जीवनात, नियोजितपणे, एकत्रितपणे केलेल्या क्रिडा प्रकारांना उदा. सामुहिक जिम्नॅस्टीक्स, किंवा क्रिडा प्रशिक्षणाला अधिक महत्व देणे आवश्यक आहे. प्रत्येक लहान मुलाने , त्याच्या आवडीनुसार, क्षमतेनुसार कुठल्याना कुठल्या खेळात, स्वत:च्या आनंदासाठी भाग घेणे त्याच्या सर्वांगीण शारीरिक व मानसिक वाढीसाठी अतिशय आवश्यक आहे. अशा उर्त्स्फूतपणे केलेल्या शारीरिक हालचालींची तीव्रता , ही नियोजित, मार्गदर्शनाखाली केलेल्या हालचालींपेक्षा कितीतरी अधिक प्रमाणात असल्याचे सिध्द झाले आहे.\nलहान मुलांना थोडा वेळ शारीरिक कवायत, थोडा वेळ खेळ व थोडा वेळ विश्रांती, अधिक आवडते. ह्या खेळांचा कालावधी एका वेळेस ५ मिनिटांकडून अधिक नसावा. लहान मुलांमध्ये खर्च झालेली Phosphate ची, उर्जा देणारी द्रव्य, तात्काळ भरून येतात. आणि त्यामुळे हानिकारक अशा lactate चे प्रमाण, शरीरात एका विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त वाढत नाही.\nलहान वयात देखील खेळाडूने, पराभवाला सामोरे जाण्यास, अपयश पचवण्यास शिकायला हवे व लवकरात लवकर, त्या निराशाजनक अनुभवातून बाहेर यायला शिकायला हवे साधारणपणे १० वर्षांची मुले ही, आपल्या पालकांना खुश ठेवण्याचा कसोशीने प्रयत्‍न करतात. त्यामुळे अपयश आल्यास त्यांना आपल्या क्रिडाप्रेमी पालकांच्या जिव्हारी लागणार्‍या टिकेस, वेळप्रसंगी शारीरिक मारास देखील सामोरे जावे लागते. व तो ताण त्यांना अतिशय कष्टदायक असतो. १२ ते १५ वर्षाची, पौगंडावस्थेतील मुले , मुली, शारीरिक बदलांच्या अवस्थेतून (body) जात असतात. त्या दरम्यान खेळाद्वारे आपल्या बदलत्या शरीराच्या ताकदीची आव्हाने स्वीकारण्याची चांगली संधि त्यांना मिळते.\nशालेय जीवनात, बरीचशी मुले, खेळ आणि स्वत:ची खेळातील कारकीर्द, अतिशय गंभीरपणाने घेत असल्याने, शालेय संघात, जिल्हा पातळीवर, सब ज्युनियर गटात निवड न होणे, ह्यासारख्या गोष्टी त्यांच्या मनाला सतत बोचत राहतात.\nबाल खेळाडू आणि आहार\nलहान मुलांचा सरफेस एरिआ व सेल्युलर ऍक्टीविती अधिक प्रमाणार असल्याने त्यांचा बेसल मेटॅबोलीक रेट, जास्त असतो. त्यात देखील जर ते मूल, वाढणारे , भरपूर खेळणारे असल्यास, त्यास योग्य पोषणाची, सकस आहाराची अधिक गरज भासते. पोषण योग्य प्रकारे होत आहे की नाही याचे योग्य मूल्यमापन लहान मुलांच्या वजनातील वाढीद्वारे करता येते. उष्णांक वाढवण्यासाठी आहारामध्ये, अधिक उष्णांक पुरवणार्‍या फळे, दूध, भाज्या, पोळी, भात भाकरीचा अधिक प्रमाणात समावेश करणे, अत्यावश्यक आहे. मिठाई तसेच तळलेल्या पदार्थाचा समावेश न करणेच योग्य. लहान मुलांना अधिक प्रमाणात आहार घेण्यास प्रोत्साहन देण्यासाठी , अन्नपदार्थ, चटकदार, खमंगवास येणारे, आकर्षक रंगाचे करणे, गरजेचे आहे. डबा नेत असल्यास त्यात सकस पोषक अन्नपदार्थांचा समावेश होणे, आवश्यक आहे. रात्रीचे जेवण ही दिवसभरातील उष्णाकांची उणीव भरून काढण्याची योग्य वेळ असते.\nलहान मुलांना, योग्य प्रकार, नियमितपणे जेवणाच्या वेळेवर हसत खेळत जेवण्यास शिकवायला हवे. खाण्याच्या वेळा, त्यांच्या प्रशिक्षणनुरूप स्पर्धानुरूप बदलणाऱ्या असणे देखील तितकेच महत्वाचे आहे. कुपोषण झाल्यास त्यांच्या शारीरिक वाढीवर दुष्परिणाम होऊन, त्यांच्या अभ्यासातील व खेळातील प्रगतिवर, अहितकारक परिणाम होतात. हे विसरता कामा नये. लहानपणातील कुपोषणामुळे, येणारा, निरूत्साह, कमकुवतपणा , थकवा हे पुढे मोठे झाल्यावर देखील तसेच चालू राहते.\nआहारात ५० ते ६० टक्के कार्बोदके २५ ते ३५ टक्के चरबी युक्त पदार्थ, १० ते १५ टक्के प्रथिनांचा , तसेच योग्य प्रमाणात, जीवनसत्वे लोह, कॅल्शियम आणि इतर खनिज पदार्थांसाठी, तृणधान्यांचा अंडी, फळे, हिरव्या पालेभाज्या, गूळ, दूध, दूधाचे पदार्थ, डाळी मोडी आलेली कडधान्ये या अन्न पदार्थांचा समावेश असणे अत्यावश्यक आहे. व्यायाम प्रकार करताना तसेच खेळताना, घामावाटे, जलद श्वसनावाटे, शरीरातील कमी झालेले पाण्याचे प्रमाण, सतत ठराविक वेळाने, पाणी पिऊन योग्य प्रमाणत ठेवणे, आवश्यक आहे. शरीरातील पाण्याचे प्रमाण योग्य आहे की नाही, हे वजन, लघवीचा रंग, लघवीचे प्रमाण, काही प्रमाणात तहान लागण्याची संवेदना, याच्यावर ठरवता येते, १ किलो वजन कमी झाल्यास, ४ कप पाणी पिणे (१ कप २४० मिलीलिटर) आवश्यक आहे. लघवीचा गडद पिवळा रंग, शरीरातील पाणी कमी झाल्याचे दर्शवते.\nपाणी पिणे हे, खेळाच्या दरम्यान तसेच नंतर देखील चालू राहणे आवश्यक आहे. त्यासाठी, बाजारात उपलब्ध पावडर पाण्यात मिसळून वापरण्यास काही हरकत नाही. क्रिडा प्रकार. किंवा खेळ, अधिक काळ चालणार असल्यास, ठराविक वेळानंतर, साखर घातलेली गोड पेये घेणे, गरजेचे आहे. लहान मुलांना आवश्यक उष्णांकांची पाण्याची, तसेच क्षाराची गरज ही त्या त्या क्रिडाप्रकारच्या तीव्रतेवर, तो किती वेळ चालणार आहे, ह्याचेवर तसेच वातावरणाचे तपमान व आद्रतेवर अवलंबून असते.\nबालक्रिडापटूंच्या आहार विषयक, कार्यक्रमांची अंमलबजावणी करताना ह्या सर्व बाबींचा विचार करणे अत्यावश्यक आहे. खेळ एक उपचार पध्दती लहान मुलांमध्ये, खेळ हे, उपचार पध्दती म्हणून विविध प्रकारच्या आजारांमध्ये, उपयुक्त सिध्द झाले आहे.\nलहान वयामध्ये येणाऱ्या अडचणी - शंभर ठळक खुणा व लक्षणे\nलहान मुले आणि क्रिडाप्रशिक्षण\nअभ्यासातील दुबळेपणा: प्रमुख कारणे\nशिकण्यातील दुर्बलता ओळखण्याची लक्षणयादी\n‘वरचं खाणं’: घन आहार\nनवजात शिशू आणि स्तनपान\nमुलांची भूक आणि आहार\nनवी बाळगुटी : पालकांसाठी\nमुलांची शारीरिक वाढ : वजन आणि उंचीची वाढ\nसुदृढ जीवनशैली : लहान मुलांसाठी\nस्थूलमानाने आहाराची व्याख्या करायची झाली तर जगण्यासाठी बाहेरून आपण आत ज्या वस्तू घेतो त्याला आहार म्हणतात. आहाराबद्दलच्या शास्त्रीय महितीचा बहुतांशी अभावच आढळतो, पुढे वाचा…\nआरोग्य म्हणजे सुदृढता असणे किंवा सुरळीतता असणे. सुदृढता, सुरळीतता आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी मार्गदर्शन करणे हा या वेबसाईटचा प्रयत्न आहे. आरोग्य.कॉम ही भारतातील आरोग्य विषयक माहिती पुरवण्यात सर्वात अग्रेसर असणा-या वेबसाईट्सपैकी एक आहे. या आरोग्यविषयक माहिती पुरवणा-या साईट्स म्हणजे डॉक्टर नव्हेत. पण आरोग्याविषयी पुरक माहिती व उपचारांचे वेगवेगळे माध्यम उपलब्ध करुन देणारी प्रगत यंत्रणा आहे. या साईटच्या गुणधर्मांमुळे इंटरनेटचा वापर करणा-यांमधे आरोग्य.\n» आमच्या सर्व समर्थन गट पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nआमच्या बातमीपत्राचे सदस्यत्व घ्या\nआरोग्य संबंधित नवीन माहिती मिळवा.\nआरोग्य.कॉम ही भारतातील एक आरोग्याविषयीची आघाडीची वेबसाईट आहे. ह्या वेबसाईटवर तुम्हाला आरोग्याविषयी जवळ जवळ सर्व वैद्यकीय आणि सर्वसामान्य माहिती मिळण्यास मदत होईल असे विभाग आहेत.\nहे आपले संकेतस्थळ आहे, यात सुधारण्याकरिता आपले काही प्रस्ताव किंवा प्रतिक्रीया असतील तर आम्हाला जरुर कळवा, आम्ही आमचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करू\n“माझे नाव पुंडलिक बोरसे आहे, मला आपल्या साइट मुळे फार उपयुक्त माहिती मिळाली म्हाणून आपले आभार व्यक्त करण्यासाठी ईमेल पाठवीत आहे.\nकॉपीराईट © २०१६ आरोग्य.कॉम सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathmolyagappa.blogspot.com/2010/09/blog-post_29.html", "date_download": "2018-10-16T20:55:32Z", "digest": "sha1:B5IKAXNTTTOIJXZRZBQUZQTN5IAI6KAZ", "length": 12595, "nlines": 133, "source_domain": "marathmolyagappa.blogspot.com", "title": "मराठमोळ्या गप्पा: रामभाऊचे हॉटेलिंग", "raw_content": "\nएका सर्वसाधारण पुणेरी माणसाचे सर्वसाधारण बिनकामाचे निरीक्षण,संकलन,संपादन क्वचित प्रसंगी तिरकस,तिरसट.कोणीही न मागता व्यक्त केलेले,दिलेले मत,क्वचित प्रसंगी दिलेलें अनाहूत सल्ले ... हिंदी मराठी सिनेमा,इंग्रजी लघुकथांचा स्वैरानुवाद हा त्यातल्या त्यात आवडीचा विषय त्या मुळे त्यावरच बऱ्याचदा स्वैर, परंतु साधार लेखन... इन्टरनेटच्या सहकार्याने...\nबुधवार, २९ सप्टेंबर, २०१०\nअजून कोणी येतंय काहा वेटरचा प्रश्न अपेक्षितच होता नि त्याला कारण हि तसेच होते कारण कोठल्याही चांगल्या व्हेज हॉटेल मध्ये पहिल्या मजल्या वरील फॅमिली रूम मध्ये फक्त २ तरुणच बसले असतील तर त्यांच्या बरोबरच्या लेडीज मागे आहेत नि हे त्यांची वाट पाहत आहेत असेच वाटते.नि पुढे येऊन ह्या दोघांनी जागा मिळवायची व्यवस्था केली आहे असेच वेटरचे हि मत झाले नाही तरच नवल.त्या मुळे आम्ही स्थानापन्न झाल्यावर सुमारे ५ मिनिटांनी वेटरने आम्हास हा प्रश्न केला.उत्तर \"नाही\" असेच होते ते द्यायची जबाबदारी मात्र रामभाऊनि घेतली कारण त्यांनीच मला येथवर आणले होते.\nआमचे \"नाही\" उत्तर ऐकल्यावर वेटर ने आम्हास \"हि फॅमिली रूम आहे ,त्या मुळे आपण खालच्या मजल्यावर बसा\" अशी विनंती केली.त्या वर \"हि फॅमिली रूम आहे ह्याची आम्हाला कल्पना आहे नि ते वाचूनच आम्ही येथे बसलो आहोत कारण आम्ही दोघे हि एकाच घरातील असून भाऊ-भाऊच आहोत\" हे रामभाऊनि अतिशय निरागस चेहऱ्याने त्या वेटरला उत्तर दिले.वेटरला ह्या वर काहीच न सुचल्याने त्याने \"नाही तसं नाही पण येथे बरोबर लेडीज असतात त्यांच्या साठी हि रूम आहे\" हे पुन्हा एकदा सांगितले.पण इथ ह्या बोर्डवर तसं कुठ लिहिलंय ह्या रामभाऊंच्या प्रश्नावर त्याच्या कडे उत्तर नसल्याने त्याने थेट मॅनेजर कडे धाव घेतली.\nमॅनेजर वर आला. प्रश्नोत्तरे त्याला वेटर कडून आधीच समजली होती.त्याने दुरूनच रामभाऊंना कोपरा पासून नमस्कार केला नि खाली जाऊन बसायची विनंती केली.आम्ही अर्थातच ती अमान्य करण्याचा प्रश्नच नव्हता कारण आमचा () हेतू साध्य झाला होता,कारण जिचे लक्ष वेधले जावे अशी अपेक्षा होती ती पूर्ण झाली होती.\nवरील किस्सा प्रत्यक्षात पुण्यातील लक्ष्मी रोड वरील \"स्मिता\" हॉटेल (म्हणजे आत्ताची रांका ज्वेलर्स ची शो रूम )मध्ये झाला होता.बरोबर आमचे मित्र रामभाऊ होते.आता गेले बिचारे पण एक अतिशय हजरजबाबी नि हुशार व्यक्तिमत्व .ह्या बद्दल शंकाच नाही.त्यांच्या दुःखद शेवटा बद्दल पुन्हा एकदा कधी तरी सवडीने सांगेन.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nह्या \"मराठमोळ्या गप्पा\" म्हणजे,दुसरे तिसरे काही नाही तर,ठिकठिकाणी बघितलेल्या,वाचलेल्या गोष्टींचे संकलन,वेळप्रसंगी मराठी सादरीकरण किंवा व्यक्तिगत दृष्टीकोन.\nतीव्र घसरण - बाजाराची व रुपयाची \nआज बाळासाहेबांची उणीव प्रकर्षाने जाणवतेय\nब्लॉग - मोगरा फुलला\nमुंबई (1) \"आपलं\"...काही तरी.... (7) आठवणीतला रफ़ी (1) आठवणीतील \"गीतादत्त\" (1) आठवणीतील लता (1) आहे की नाही कमाल (3) काही अफलातून (11) केवळ माहितीसाठी (3) खेळ खंडोबा (6) गम्मत जम्मत (5) न उमललेल्या कळ्या (1) नातीगोती (1) पुणे (18) बिग बॉस (2) भारत (7) मनाला भावलेले काही (10) मराठी चित्रपट (4) महाराष्ट्र (2) मैत्री (1) राज(अ)कारण (3) रामभाऊ (1) शेयरबाजार (2) स्वैरानुवाद (1) हिंदी सिनेमा (36) pentax k1000 (1) Photographs By Sayali (2)\nगेल्या 30 दिवसातील बघितलेल्या पोस्ट्स\nगौतम बुद्धांचा आरसा आणि नरेंद्र मोदी\nरतन खत्री आणि \"कुंकू\"\nआयुष्याशी झुंज घ्यावी तर अशी : ए.के. हंगल\nअफलातून जादुगार डेव्हिड कॉपरफिल्ड\nतुमची झोपण्याची पद्धत आणि तुमचे व्यक्तिमत्व\nतर मग हे वाचाच...\n\"रिमझिम गिरे सावन\" वाली मौसमी चॅटर्जी\nवरील पोस्ट व्यतिरिक्त, पाहुण्यांच्या पसंतीच्या पोस्ट\nपाकिस्तान {फोटो} दर्शन (भाग १ )\n\"कोई चुपके से आ के, सपने सुला के,...चा \"अनुभव\"\nएका रिकाम्या सोपकेसची गोष्ट\nग्लास खाली ठेवायला शिका..\nत्या \"चपट्या\" नाकवाल्याची गोष्ट\nबायको ही बायकोच असते\nलता मंगेशकर अन कॅबेरे साँग\nआमच्या घरचा यंदाचा गणेशोत्सव २०१०\nमोरया,मोरया मी बाळ तान्हे, तुझीच सेवा करू काय जाण...\nआधी वंदू तुज मोरया \nवक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समःप्रभ \nगणपती बाप्पा मोरया २००८\n७७ देशांतील सन्माननीय वाचक/प्रेक्षक ज्यांनी आपला बहुमूल्य वेळ मला दिला.धन्यवाद.\nऑसम इंक. थीम. molotovcoketail द्वारे थीम इमेज. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://sadha-sopa.com/node/110", "date_download": "2018-10-16T20:40:20Z", "digest": "sha1:63NLZ4DR5PFYVREIQJC44Z3UKSGZXK3X", "length": 4387, "nlines": 71, "source_domain": "sadha-sopa.com", "title": "अरे पावसा पावसा | साधं... सोपं...", "raw_content": "\nसाधं सोपं आयुष्य... साधं सोपं जगण्यासाठी...\nतुझे येणे तुझे जाणे\nकसे वागणे हे तुझे\nपूर होणे, दूर जाणे\nSelect ratingGive अरे पावसा पावसा 1/10Give अरे पावसा पावसा 2/10Give अरे पावसा पावसा 3/10Give अरे पावसा पावसा 4/10Give अरे पावसा पावसा 5/10Give अरे पावसा पावसा 6/10Give अरे पावसा पावसा 7/10Give अरे पावसा पावसा 8/10Give अरे पावसा पावसा 9/10Give अरे पावसा पावसा 10/10\n‹ अखंड मैफल अनुक्रमणिका आठवणींचा पाऊस ›\nया सारख्या इतर कविता\nआजही पोहे सॉलिड टेस्टी झाले होते\nसीने मे जलन - भावानुवाद\nआले किती गेले किती\nया साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy-paste करून इतरांना ईमेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाही याची जाणीव असू द्या.\nतुमचा ईमेल पत्ता द्या\nनवे लेखन प्रकाशित झाले की गूगल फीडबर्नर च्या कृपेने आपोआप आपल्या ईमेलवर येईल\nखरं तर माझ्याविषयी काहीही माहिती जाणून घ्यायची इच्छा तुम्हाला व्हावी असं या माहितीत काहीही नाही तरीही आपण इथे, या पानावर, आलाच आहात तर आपल्याला पिडण्याचं थोडं स्वातंत्र्य मी घेतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://mahaenews.com/%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%B5%E0%A4%A1-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE-3/", "date_download": "2018-10-16T22:02:05Z", "digest": "sha1:4XJFG7J67L5RIKM4IU5P76AJQTULYBW6", "length": 15906, "nlines": 126, "source_domain": "mahaenews.com", "title": "पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष बदलाच्या हालचालींना वेग! | PCMC NEWS", "raw_content": "\nमहापालिका अधिकारी, कर्मचा-यांची दिवाळी गोड; बोनस व सानुग्रह अनुदान मिळणार\nमहिला नगरसेविकेशी उध्दट बोलणा-या उद्यान अधिक्षकांची केली कानउघडणी\nवल्लभनगरमध्ये चालक-वाहकांसाठी ‘ग्रंथालय आपल्या दारी’\n‘महागाई वाढली’ असे वाटत नाही – सोमाभाई मोदी\nपाणी प्रश्नावर नगरसेवक हंडा-कळशीसह सभागृहात\nभाजपाने धनगर समाजाला फसविले, सरकार वेळकाढू पणा करतेय\nअाता पुण्यातले वकील म्हणतायेत #FeeToo\nती प्रसुतिकरिता आली अन लिफ्टमध्ये अडकली\nदेशात जास्तकाळ भाजप सत्तेवर राहिल्यास भविष्यात बोलण्यावर बंदी – हर्दिक पटेल\nचिंचवडमध्ये रविवारी ‘डॉग शो’चे आयोजन\nHome breaking-news पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष बदलाच्या हालचालींना वेग\nपिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष बदलाच्या हालचालींना वेग\non: June 19, 2018 In: breaking-news, ताज्या घडामोडी, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, राजकारणNo Comments\n– कार्यकर्त्यांची उत्सुकता; ३० जूनअखेर निर्णय होण्याची शक्यता\n– माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्णयाकडे लक्ष\n (अमोल शित्रे)- पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा शहराध्यक्ष बदलाच्या हालचालींना वेग आला असून, येत्या ३० जूनपूर्वी नवीन शहराध्याच्या निवडीची घोषणा होईल, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.\nराष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांचा कार्यकाल नुकताच संपला आहे. त्यातच त्यांना लोकसभा निवडणुकीची तयारी करण्याबाबत पक्षश्रेष्ठींनी ‘हिरवा कंदील’ दाखवल्यामुळे वाघेरे यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यामुळे आगामी आठ-दहा दिवसांत शहराध्यक्ष निवड करण्यात येईल, असे संकेत अजित पवार यांनी दिले आहे.\nदरम्यान, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे, माजी नगरसेवक प्रशांत शितोळे, युवा नेते संदीप पवार, युवकचे उपाध्यक्ष अमित बच्छाव यांची नावे चर्चेत आहेत. मात्र, नाना काटे आणि प्रशांत शितोळे यांनी विधानसभा निवडणुकीच्या तयारीमुळे शहराध्यक्षपदाच्या शर्यतीत आपण नसल्याचे अनेकदा जाहीर केले. त्यामुळे शहराध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे, मध्यंतरी ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार विलास लांडे यांचेही नाव शहराध्यक्षपदासाठी चर्चेत होते. त्यांनी शहराध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यास अन्य इच्छुकांची पंचाईत होण्याची शक्यता आहे.\nशहरातील आजी-माजी नगरसेवक आणि ज्येष्ठ नेत्यांमध्ये सकारात्मक समन्वय राखणा-या निष्ठावान कार्यकर्त्याला संधी देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, काळेवाडी येथील हल्लाबोल सभेत खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट संकेत दिले होते. ‘‘ज्यांना पक्षाने अनेक पदे दिली मोठे केले, तरीही त्यांनी पक्षाशी गद्दारी केली. काहींनी पक्षात राहून पक्षविरोधी काम केले, अशा घरभेद्यांना अजितदादा कदापि माफ करणार नाहीत. यासाठी मी त्यांची परवानगी न घेता आता घोषीत करते की, आता जर कोणी परत आला तर, त्याला रांगेत यावे लागेल. तुम्हाला मानाचे पान पक्षात मिळणार नाही. पिंपरी-चिंचवडचा एव्‍हढा विकास करुनही पक्षातील अनेकांनी बाहेरचा रस्ता धरल्यामुळे पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला होता, हे आम्ही विसरणार नाही,’’ अशी खंतही सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली होती. त्यामुळे शहराध्यक्षपदाच्या निवडीत आता पक्ष संघटना आणि पक्षाच्या नेत्यांसोबत प्रामाणिक राहणारा चेहऱ्याला संधी मिळावी, अशी अपेक्षा सर्वसामान्य राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.\n‘वन बूथ-२५ यूथ’ची अंमलबजावणी नाहीच…\nपक्षाचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आणि आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत पक्षाची ताकद वाढवण्यासाठी ‘वन बूथ १० यूथ’ हा उपक्रम हाती घेतला. त्यामध्ये काहीसा बदल करीत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘वन बूथ २५ यूथ’ असा उपक्रम राबवण्याचे आदेश दिले. वर्धापन दिन कार्यक्रमापूर्वी विधानसभा मतदार संघनिहाय झालेल्या बैठकांत तसे आदेशही दिले होते. याबाबतची सर्व कार्यवाही पूर्ण करण्यासाठी शहराध्यक्ष आणि कार्यकारिणीला ३० जूनपर्यंतची ‘डेडलाईन’ दिली होती. मात्र, अजित पवार यांच्या सूचनेप्रमाणे ‘बूथ’ निहाय संघटन उभारणे आणि त्यांची यादी तयार करणे विद्यमान कार्यकारिणीला शक्य झालेले नाही. एका बूथवर २५ तरुणांची निवड करण्यासाठी पदाधिका-यांना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे अजित पवार यांनी काम न करणा-यांवर कठोर कारवाईचा निर्णय घेणार, असा दिलेला इशारा कितपत खरा ठरतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.\nटेमघर धरण यंदा 80 टक्के भरणार\nध्वनिप्रदूषणाचा ‘रात्रीस खेळ चाले’\nमहापालिका अधिकारी, कर्मचा-यांची दिवाळी गोड; बोनस व सानुग्रह अनुदान मिळणार\nमहिला नगरसेविकेशी उध्दट बोलणा-या उद्यान अधिक्षकांची केली कानउघडणी\nवल्लभनगरमध्ये चालक-वाहकांसाठी ‘ग्रंथालय आपल्या दारी’\nमहापालिका अधिकारी, कर्मचा-यांची दिवाळी गोड; बोनस व सानुग्रह अनुदान मिळणार\nमहिला नगरसेविकेशी उध्दट बोलणा-या उद्यान अधिक्षकांची केली कानउघडणी\nवल्लभनगरमध्ये चालक-वाहकांसाठी ‘ग्रंथालय आपल्या दारी’\n‘महागाई वाढली’ असे वाटत नाही – सोमाभाई मोदी\nपाणी प्रश्नावर नगरसेवक हंडा-कळशीसह सभागृहात\nहोंडाने आणली ‘आम आदमी’ची शानदार बाइक\nपंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारविरोधात विरोधक राष्ट्रपतींकडे\nआता, दररोज बदलणार पेट्रोल-डिझेलच्या किंमती\n…तर पिंपरी चिंचवडमधल्या सोसायटींची नोंदणी रद्द होणार\nनागरिकहो….’आधार’नं लिंक नसलेली बँक खाती बंद होणार\nmahaenews.com हे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nमुख्य कार्यालय : डी.एस.एस. मीडिया प्रा. लि.\nपत्ता : विश्वकर्मा बिल्डींग, जे. के. सावंत मार्ग, दादर, मुंबई, २८.\nपुणे विभागीय कार्यालय : गोल मार्केट, वायसीएम हॉस्पिटलसमोर, संत तुकारामनगर, पिंपरी.\nउस्मानाबाद विभागीय कार्यालय : तांबरी, कलेक्टर निवासस्थानाच्या पाठीमागे, उस्मानाबाद.\nसोलापूर विभागीय कार्यालय: होडगी रोड, चेतन फौंड्रीसमोर, सोलापूर.\nकोल्हापूर विभागीय कार्यालय: जय गणेश बिल्डींग, सायबर चौक, विद्यापीठ रोड, कोल्हापूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://priyambhashini.blogspot.com/2012/05/blog-post.html", "date_download": "2018-10-16T20:57:19Z", "digest": "sha1:QYXKGXB6AXV4RUMWQHOO3QG4FNC4WLYG", "length": 14058, "nlines": 81, "source_domain": "priyambhashini.blogspot.com", "title": "मनात आलं ... लिहिलं: सत्यमेव जयते... वेगळे काय?", "raw_content": "\nमनात आलं ... लिहिलं\nमनातल्या अनेक वादळांना करुन दिलेली ही एक वाट आहे. कोणी वाचेल नाही वाचेल यापेक्षा माझ्या मनात कधीतरी हा विचार येऊन गेला आणि मी तो लिहून काढला हे अधिक महत्वाचे.\nसत्यमेव जयते... वेगळे काय\nकाल आमीर खानचा सत्यमेव जयते मुद्दाम वेळ काढून पाहिला. सादरीकरण, संचलन, सुसूत्रता, पार्श्वसंगीत या सर्वच बाबतील कार्यक्रम उजवा होता. कार्यक्रम वस्तुस्थितीला धरून होता, ऑफ-ट्रॅक झाला नाही. आमीरचा संयत चेहरा, त्याचे ते विचारात पडणे, हलकेच डोळे टिपणे वगैरे अनेकांना अभिनय वाटेल असे बेगडी नसल्याने कार्यक्रम मनाला स्पर्शून गेला. मध्यमवर्गाला लक्ष्य करून हा कार्यक्रम बनवला आहे हे सतत जाणवत राहिले. रविवारी सकाळी लोकांना जेव्हा महाभारत, रामायण वगैरेंसारख्या मालिका कुटुंबासहित एकत्र पाहण्याची सवय आहे त्या कार्यक्रमांमध्ये हा कार्यक्रम थोडा तापदायक वाटू शकेल किंवा संपूर्ण कुटुंबाने आनंद घेण्याजोगा नसल्याने कालांतराने पाहाणे कमी होईल का असे प्रश्नही पडले. या प्रश्नांची उत्तरे लवकरच मिळतील. तूर्तास, एक चांगला कार्यक्रम प्रस्तृत केल्याबद्दल या चमूचे अभिनंदन करावेसे वाटते.\nयापुढे विचार करायचा झाल्यास या कार्यक्रमात वेगळेपणा तो काय रजनी या प्रसिद्ध मालिकेतून लोकांचे प्रश्न सोडवल्यावर प्रिया तेंडूलकर यांचा टॉक-शो एकेकाळी प्रसिद्ध झाला होता. समाजातील नानाविध प्रश्नांवर बोट ठेवणारा हा कार्यक्रम पिडितांच्या मुलाखती, बोलावलेले मान्यवर आणि त्यांनी मांडलेले विचार, लोकांनी विचारलेले प्रश्न वगैरे प्रकारांतून प्रसिद्ध झाला होता. लोक आवडीने हा कार्यक्रम पाहात पण म्हणून त्याने समाजावर फार मोठा परिणाम झाला असे म्हणता येत नाही. यानंतर टिव्हीवर असे अनेक कार्यक्रम येऊन गेले असावे. २४ तास बातम्यांच्या वाहिन्यांवर अशा प्रकारची \"स्टींग ऑपरेशन्स\" अनेकदा दाखवली जातात. परंतु कार्यक्रमांचे सादरीकरण अतिशय बटबटीत असते असा अनुभव आहे. प्रेक्षकांना हळहळ वाटण्यापेक्षा डोकेदुखी होईल किंवा प्रसंगाचे गांभीर्य समजण्यापेक्षा हसू येईल अशी परिस्थिती अनेकदा निर्माण होते. त्या पार्श्वभूमीवर आमीरचा कार्यक्रम वेगळा असला तरी नवा नक्कीच नाही.\nमग या कार्यक्रमात नवीन ते काय नवीन एवढेच की या पूर्वी सर्व सुपरस्टार्सनी ढमाढम पैसे घेऊन गेम-शो सादर केले आहेत. त्याऐवजी आमीरने एका वेगळ्या धर्तीच्या कार्यक्रमातून लहान पडद्यावर आगमन केले आणि एक नवी गोष्ट अशी झाली की प्रश्नांबरोबर प्रश्नांवर उपाय शोधण्याची किंवा ते तडीस नेण्याची आशा आमीरने दाखवली. परंतु ही आशा कितपत खरी हे अद्याप कळत नाही. राजस्थान सरकार खरेच का एसएमएस पाठवल्याने स्त्रीभृणहत्येच्या केसेस फास्टट्रॅक कोर्टात नेणार आहे नवीन एवढेच की या पूर्वी सर्व सुपरस्टार्सनी ढमाढम पैसे घेऊन गेम-शो सादर केले आहेत. त्याऐवजी आमीरने एका वेगळ्या धर्तीच्या कार्यक्रमातून लहान पडद्यावर आगमन केले आणि एक नवी गोष्ट अशी झाली की प्रश्नांबरोबर प्रश्नांवर उपाय शोधण्याची किंवा ते तडीस नेण्याची आशा आमीरने दाखवली. परंतु ही आशा कितपत खरी हे अद्याप कळत नाही. राजस्थान सरकार खरेच का एसएमएस पाठवल्याने स्त्रीभृणहत्येच्या केसेस फास्टट्रॅक कोर्टात नेणार आहे लोकपाल विधेयकाचे काय झाले हे आपल्यासमोर आहे.\nभारतातील मध्यमवर्गाला एक मसिहा हवा आहे. मध्यंतरी अण्णा हजारेंच्या रुपात तो मसिहा आपल्याला मिळतो आहे अशी अनेकांची धारणा झाली होती. या धारणेने जे सर्वव्यापी स्वरूप घेतले होते त्याचे कालांतराने काय झाले हे सर्वांनी पाहिले. लोकांना काहीतरी इन्स्टंट करून हवे आहे, ताबडतोब निर्णय हवा आहे परंतु असे काही करण्याची क्षमता अण्णा आणि आमीर या दोघांकडे नसावी. किंबहुना, असे काही करण्याचा आमीरचा प्रयत्न आहे असेही नसेल आणि तसे नसल्यास लोकांचा भ्रमनिरास निश्चित आहे.\nसेलिब्रिटींनी अशाप्रकारे सामाजिक कार्यात भाग घ्यावा का याचे उत्तर निश्चितच \"हो\" असे आहे. त्यांचे फॅन फॉलोइंग लक्षात घेता, त्यांच्या तोंडून निघणारे शब्द झेलायला तयार असणारे लोक निश्चितच मिळतील आणि मिळतात. त्यातून काहीजणांचे मनपरिवर्तन होणे शक्य वाटते परंतु स्वार्थ प्रत्येकाला प्यारा आहे आणि तो निश्चितच आमीर खानपेक्षा प्यारा आहे हे विसरता येत नाही. याचसोबत, टिव्हीवर कार्यक्रम दाखवल्याने, भरपूर प्रायोजक मिळवल्याने समाजसुधारणा होईल असेही म्हणता येत नाही आणि अशी चटकन समाजसुधारणा होणार नाही हे जाणण्याइतपत आमीर सूज्ञ वाटतो. या कार्यक्रमात वेगळे काहीच नाही, तसे काही दाखवायचा प्रयत्न नाही असा सूर असल्यास ज्याप्रकारे प्रेक्षकांनी कार्यक्रमाला उचलून धरल्याचे लक्षात येते आहे त्यामागील प्रेक्षकांची भूमिका काय असावी असा प्रश्न पडतोच.\nसदर कार्यक्रमातून जाणवलेल्या, खटकलेल्या काही गोष्टी अशा की हा कार्यक्रम ज्या वेळेत दाखवला जातो ती वेळ रविवार सकाळ असल्याने संपूर्णतः कौटुंबिक वेळ आहे. यांतील काही कार्यक्रम लहानमुलांसाठी योग्य असतीलच असे नाही. काही दृश्ये अस्वस्थ करणारी होती. त्या दृश्यांबाबत पूर्वसूचना देण्याचे कसे काय सुचले नाही याचे आश्चर्य वाटले. ही दृश्ये कार्यक्रमाच्या टीआरपीला मारक ठरू नयेत अशी अपेक्षा. तसेच, संपूर्ण कार्यक्रमात दुसरी बाजू दिसली नाही. ज्याप्रमाणे पिडीत बायकांना बोलावले गेले होते त्याप्रमाणे पिडा देणार्‍यांनाही बोलायला लावले असते किंवा त्यांना बोलावून त्यांचे मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला असता तर आवडले असते. \"पीअर प्रेशर\" हा आपल्या समाजाचा एक मोठा भाग आहे. मुलगा हवा असा धोशा लावणार्‍यांनाही तो कामी येतो आणि त्याविरुद्ध त्यांची निंदा करायची झाल्यासही तोच कामी येईल.\nकायदा आणि सुव्यवस्था जोपर्यंत बळकट होत नाही, लोकांना कायद्याची भीती वाटत नाही आणि ती भीती वाटण्यासाठी कायद्याची अंमलबजावणी त्वरित होत नाही तोपर्यंत ओवरऑल वस्तुस्थितीत फारसा फरक पडेल असे वाटत नाही आणि तूर्तास तरी भारतातील उदासीन मध्यमवर्गाला जागवण्याची क्षमता या कार्यक्रमात असल्याचे दिसले नाही. परंतु, माणसाने आशावादी राहावे या तत्त्वावर आमीरला पुन्हा एकदा शुभेच्छा\nसत्यमेव जयते... वेगळे काय\nआयुष्य खरंच सोपं असतं, आपणच त्याला कठीण करून ठेवतो, स्वत:साठी आणि इतरांसाठी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=110&Itemid=303", "date_download": "2018-10-16T21:25:44Z", "digest": "sha1:32VMVLPEP4NCGZSWHFJP5WEAPAJUPBMR", "length": 4287, "nlines": 34, "source_domain": "saneguruji.net", "title": "मोरू", "raw_content": "मंगळवार, ऑक्टोबंर 16, 2018\nमोरू म्हणून एक विद्यार्थी होता. आईबाबांपासून दूर एका शहरात तो विद्येसाठी राहत होता. त्याने एक खोली घेतली होती. तो फारसा श्रीमंत नव्हता, म्हणून तो हातानेच स्वयंपाक करी. त्याच्या खोलीत बिजलीची बत्ती नव्हती. साधा देशी कंदीलच होता. त्याच्या खोलीत तेलचूल (स्टोव्ह) नव्हती; साधी मातीचीच चूल होती. त्याच्या खोलीत फरशी नव्हती; साधी जमीनच होती.\nमोरूची खोली लहानशीच होती. मोरू व्यवस्थित नव्हता. त्याला कामाचा अक्षयी कंटाळा. चूल कधी सारवायचा नाही. जमीन सारी उखळली होती. कंदिलाची काच काळी झाली होती. अंगातील कपडे मळले होते, निजावयाची सतरंजी, तिच्यात खंडीभर मळ साचला होता. तरी मोरू तसाच राहत होता. अगदीच ओंगळ व ऐदी. एके दिवशी मोरू फिरायला गेला होता. एकटाच लांब फिरायला गेला. एका झाडाखाली एक मनुष्य बसला होता. मोरू त्याच्याकडे पाहू लागला. त्या माणसाच्या डोळ्यांतून पाणी येत होते. मोरूने त्याच्याजवळ जाऊन “तुम्ही का रडता” असे विचारले. त्या मनुष्याला जास्तच हुंदका आला. मोरू- तुम्ही असे मुलासारखे ओक्साबोक्शी का रडता\nमनुष्य- आजूबाजूचे रडणे ऐकून मलाही रडू आले. मोरू- कोण रडत आहे मला तर कोणाचे रडणे ऐकु येत नाही.\nमनुष्य- तुझे कान तिखट नाहीत. तुम्ही सारे बहिरे झालेले आहात. तुमच्या कानात मळ भरला आहे.\nमोरू- माझ्या कानात बिलकूल मळ नाही. मनुष्य- दुस-याची उपेक्षा करण्याचा मळ सर्वांच्या कानांत सारखाच भरून राहिला आहे. माझ्या आजूबाजूला मला सारखे रडणे ऐकु येत\nमोरू- मला दाखवा. मला ऐकवा.\nमनुष्य- हे झाड रडत आहे. ती पलीकडे चरणारी गाय रडत आहे. मोरू- हे झाड रडत आहे. ती पलीकडे चरणारी गाय रडत आहे.\nमोरू- हे झाड काय म्हणते\nआई व तिची मुले\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/national/alphons-kannanthanam-statement-on-petrol-prices-269992.html", "date_download": "2018-10-16T21:35:00Z", "digest": "sha1:6JUDWYMPF4TTMFRFJA75NUHANODWLZLN", "length": 14360, "nlines": 125, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पेट्रोल खरेदी केलं म्हणून उपाशी तर मरत नाही ना ?, भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांचं वक्तव्य", "raw_content": "\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nराज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर, कार्यकर्त्यांमधली मरगळ झटकणार\nसराफ व्यावसायिक करणार दसऱ्याचा मुहूर्त 'कॅश'\nदारूच्या कंपनीतील ५ हजार टन मक्क्याने भरलेल्या टाकीत पडून मुलाचा मृत्यू\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\n#Metoo मोहिमे संदर्भात हायकोर्टात याचिका दाखल\nमॉडेलला घरी बोलवून मित्रानेच केला खून\nजलयुक्त 'शिव्या'र, राज ठाकरेंच्या कुंचल्यातून फडणवीस सरकारवर घणाघात\nअकबर यांनी चुंबन घेण्याचा प्रयत्न केला, आणखी एका महिला पत्रकाराचा आरोप\nकर्ज देण्यासाठी शरीरसंबंधाची मागणी करणाऱ्या बँक मॅनेजरला महिलेनं धु-धु धुतलं\nगोव्यात काँग्रेसच्या सत्ता स्थापनेच्या मनसुब्यावर पाणी, २ आमदार भाजपात दाखल\n#Metoo : महिला खेळाडूंनी केलेल्या आरोपानंतर राष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षकाची आत्महत्या\nकरिनाची 'ही' फॅशन स्टाईल तुम्हीही फॉलो करू शकता\nदबंग गर्ल सोनाक्षी सांगतेय बॉर्डरवरच्या जवानांबरोबरचे अविस्मरणीय अनुभव\nअशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापुरेनं सुरू केलाय 'प्रवास'\n#Metoo: स्त्रीनं संधीसाठी हात पुढे करताना आपली चूक नाही ते तपासून पहावं - निशिगंधा वाड\nPHOTO सबरीमाला मंदिर प्रवेशापासून राहुल गांधींच्या गुरुद्वारा भेटीपर्यंत देशभरातल्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी\nकरिनाची 'ही' फॅशन स्टाईल तुम्हीही फॉलो करू शकता\nहे आहेत देशातले 10 वादग्रस्त बाबा, कुणावर बलात्कार तर कुणावर खुनाचा आरोप\nसततच्या पोट दुखीवर करा हे ५ घरगुती रामबाण उपाय\nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\nएका पावाच्या तुकड्यासाठी भिवंडीत तुफान मारामारी\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nपेट्रोल खरेदी केलं म्हणून उपाशी तर मरत नाही ना , भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांचं वक्तव्य\n'कार आणि दुचारी वापरणारी लोकंच पेट्रोल खरेदी करतात. त्यामुळे त्यांना सुविधा हव्या असतील तर पैसे द्यावेच लागतील\"\n16 सप्टेंबर : पेट्रोल जी लोकंच खरेदी करतात ज्यांच्याकडे कार आणि दुचाकी आहे. त्यामुळे कार आणि दुचाकी वापरणारे उपाशी तर मरत नाही ना असं वक्तव्य नव्याने केंद्रीय पर्यटन मंत्री झालेले अल्फोन्स कन्नथानम यांनी केलंय.\nएकीकडे देशभरात इंधनाच्या दरात झालेल्या वाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागलीये. तर दुसरीकडे नव्यानेच मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात दाखल झालेले केंद्रीय पर्यटन मंत्री अल्फोन्स कन्नथानम यांनी इंधन दरवाढीवर वक्तव्यकरून सरकारची डोकेदुखी वाढवली आहे. कार आणि दुचारी वापरणारी लोकंच पेट्रोल खरेदी करतात. त्यामुळे त्यांना सुविधा हव्या असतील तर पैसे द्यावेच लागतील. त्यामुळे त्यांनी पेट्रोल खरेदी केलं तर ते काही उपाशी तर मरत नाही. त्यांना पैसे तर द्यावे लागणार असं कन्नथानम यांनी म्हटलंय.\nआम्ही इथं मागासवर्गाच्या कल्याणासाठी आणि प्रत्येक गावात वीज देणे, घरं देण्यासाठी कटीबद्ध आहोत. यावर जास्त खर्च होतोय. त्यामुळे आम्ही अशा लोकांवर कर लादतोय जे कर भरू शकतात असंही कन्नथानम यांनी सांगितलं.\nविशेष म्हणजे केंद्र सरकारने वेळोवेळी महसूल करात वाढ केल्यामुळे पेट्रोलच्या किंमतीत वाढ झालीये. तसंच प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या करांमुळे पेट्रोलच्या दरात भडका उडालाय.\nयावर केंद्रीय मंत्री कन्नथानम यांनी, आम्ही कर यासाठी लावलाय की गरीब लोकं सन्मानाने जगू शकतील. जे पैसे गोळा होतायत ते काही आम्ही चोरी करत नाही असा खुलासाही केलाय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nअकबर यांनी चुंबन घेण्याचा प्रयत्न केला, आणखी एका महिला पत्रकाराचा आरोप\nकर्ज देण्यासाठी शरीरसंबंधाची मागणी करणाऱ्या बँक मॅनेजरला महिलेनं धु-धु धुतलं\nगोव्यात काँग्रेसच्या सत्ता स्थापनेच्या मनसुब्यावर पाणी, २ आमदार भाजपात दाखल\n#Metoo : महिला खेळाडूंनी केलेल्या आरोपानंतर राष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षकाची आत्महत्या\nगोव्याला उद्या मिळू शकतो नवा मुख्यमंत्री, ‘या’ नावाची चर्चा\n४ महिलांच्या मृत्यू प्रकरणी स्वयंघोषित संत बाबा रामपालला अखेर जन्मठेपेची शिक्षा\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/case-tampering-women-and-men-beat-41616", "date_download": "2018-10-16T21:01:05Z", "digest": "sha1:UVOEI7UOCLHXSHYTSSMQZLUINDPBTKOR", "length": 13387, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "the case of tampering, women and men beat छेडछाडीच्या प्रकरणावरून महिला, पुरुषांना मारहाण | eSakal", "raw_content": "\nछेडछाडीच्या प्रकरणावरून महिला, पुरुषांना मारहाण\nसोमवार, 24 एप्रिल 2017\nपुणे - महाविद्यालयाच्या परिसरात मुलीची छेडछाड केल्यावरून तीन दिवसांपूर्वी झालेल्या जोरदार भांडणाचा बदला घेण्यासाठी 30 ते 35 जणांच्या टोळक्‍याने घरामध्ये घुसून महिला, पुरुषांना जबर मारहाण केली. हा प्रकार लोहगाव येथील खेसे वस्ती येथे शनिवारी (ता. 22) सायंकाळी सातच्या सुमारास घडला. महिलांच्या अंगावरील पावणेदोन लाख रुपयांचे दागिनेही यामध्ये लंपास केले आहेत. याप्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nपुणे - महाविद्यालयाच्या परिसरात मुलीची छेडछाड केल्यावरून तीन दिवसांपूर्वी झालेल्या जोरदार भांडणाचा बदला घेण्यासाठी 30 ते 35 जणांच्या टोळक्‍याने घरामध्ये घुसून महिला, पुरुषांना जबर मारहाण केली. हा प्रकार लोहगाव येथील खेसे वस्ती येथे शनिवारी (ता. 22) सायंकाळी सातच्या सुमारास घडला. महिलांच्या अंगावरील पावणेदोन लाख रुपयांचे दागिनेही यामध्ये लंपास केले आहेत. याप्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nशिवराज बाबासाहेब तापकीर, कुंडलिक तापकीर, गोट्या अरुण तापकीर, प्रणव ताम्हाणे, सुमित तापकीर, शशिकांत तापकीर, रणजित तापकीर, बाबासाहेब तापकीर (सर्व रा. चऱ्होली) यांच्यासह अन्य अज्ञात 25 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यातील काही जणांना अटक करण्यात आली आहे. या संदर्भात एका 65 वर्षांच्या (रा. खेसे आळी, लोहगाव) महिलेने विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन दिवसांपूर्वी चऱ्होली रस्ता येथे अजिंक्‍य डी वाय पाटील महाविद्यालयाच्या जवळ एका तरुणीची छेडछाड काढल्यावरून मयूर खेसे याचे भांडण झाले होते. त्यामध्ये दिघी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्या भांडणाच्या रागातून बदला घेण्यासाठी तापकीर व त्याच्या टोळीने शनिवारी सायंकाळी हल्ला केला. दुचाकींवरून आलेल्या टोळक्‍याने दगडफेक करून घराच्या काचा फोडून परिसरात दहशत निर्माण केली. पार्किंगमधील पाच गाड्यांची तोडफोड करून ते घरात घुसले. महिला व पुरुषांना हाताने व लाकडी दांडक्‍यांनी जबर मारहाण केली. महिलांचा विनयभंग करत त्यांना जमिनीवर ढकलून दिले. त्यांच्या कानातील आणि गळ्यातील सोन्याचे दागिने असा पावणेदोन लाख रुपयांचा ऐवज लंपास करून हे टोळके निघून गेले. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक महेश तोगरवाड करत आहेत.\nबाललैंगिक अत्याचारांत घट व्हावी - बापट\nपुणे - पुणे शहरासह ग्रामीण भागात बाललैंगिक अत्याचाराचे गुन्हे घडत आहेत. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य कारवाई होणे अपेक्षित आहे. तसेच बाल...\nपुणे-लोणावळादरम्यान दररोज तीन तास ब्लॉक\nपुणे - पुणे रेल्वे स्थानक ते लोणावळा स्थानकादरम्यान १८ ते ३१ ऑक्‍टोबर या कालावधीत दररोज तीन तास ब्लॉक घेण्यात येणार आहे. दरम्यानच्या वेळेतील चार...\nमहिला कार्यकर्तीचा आत्महत्येचा प्रयत्न ; शबरीमला मंदिर परिसरात तणाव\nतिरुअनंतपुरम : शबरीमला मंदिर सर्व महिलांसाठी खुले करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालापासून केरळमधील वातावरण तापले आहे. मासिक पूजाविधीसाठी...\nबांधकाम व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा दाखल\nपुणे - बांधकाम विकसन करारातील अटी व शर्थीचा भंग आणि आर्थिक फसवणूकप्रकरणी एका बांधकाम व्यावसायिकाविरुद्ध कोंढवा पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल...\n#Watercrisis पीएमआरडीएला पाण्याची प्रतीक्षा\nपुणे - जलसंपदा विभागाने पुण्याच्या पाणीपुरवठ्यात कपात करण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी घेतला आहे. या पार्श्‍वभूमीवर आता पीएमआरडीएच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://enavakal.com/%E0%A4%9A%E0%A5%85%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%AC%E0%A4%B2%E0%A4%BE-9/", "date_download": "2018-10-16T20:24:47Z", "digest": "sha1:INNC7PUVWZP23R6ZJSXESBLO3M6XIFZ4", "length": 11654, "nlines": 136, "source_domain": "enavakal.com", "title": "", "raw_content": "चॅम्पियन्स कराटे क्लबला 9 सुवर्ण – eNavakal\n»1:00 pm: गोंदिया – सर्पदंशाने मृत्यू झालेल्या मुलाला जिवंत करण्याचा दावा करणाऱ्या दोन आयुर्वेदिक डॉक्टरांना पोलिसांनी ताब्यात घेतले\n»9:21 am: मुंबई – मालाडमध्ये सुटकेसमध्ये आढळला महिलेचा मृतदेह. हैदराबादच्या १९ वर्षीय तरुणाला पोलिसांनी केली अटक\n»9:17 am: उत्तराखंड – उत्तरकाशीमध्ये पहाटे ४:०६ वाजता जाणवले; ३.२ रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के\n»8:17 am: पंढरपूर – शारदीय नवरात्रीनिमित्त विठुराया आणि रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात गुलाबाच्या फुलांची आकर्षक सजावट\n»7:15 am: मुंबई – मुंबईत पेट्रोलच्या दरात 11 पैशांनी वाढ; डिझेल 24 पैशांनी महागले\nचॅम्पियन्स कराटे क्लबला 9 सुवर्ण\nमुंबई- महाड, रायगड येथे सीकेसीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या निमंत्रित राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत जोगेश्वरीच्या चॅम्पियन्स कराटे क्लबने शानदार कामगिरी करताना एकूण 29 पदकांची कमाई केली. त्यामध्ये 9 सुवर्ण 12 रौप्य आणि कास्यपदकाचा समावेश आहे. पदक विजेत्या खेळाडूंना संतोष मोहिते, दुशांत लोकरे यांचे मार्गदर्शन मिळाले.\nश्राव्या सावंत, पूर्वी आयरे, मानसी पारकर, श्रेयांशु सावंत, दुर्वेश शिंदे, वेदांत सावंत, मंथन तेजम, दुशांत लोकरे.\nरौप्यपदक विजेते खेळाडू – अनुश्री गोडकर, अनुष्का टुकरूल, नम्रता शिवगण, वैष्णवी शिवगण, काजल शिंदे, वैष्णवी तेजम.\nमहिला फोटोग्राफरशी छेडछाड करणारे दोन पोलीस निलंबित\nआता राम मंदिरासाठी आंदोलन करणार नाही\nगुगलच्या डूडलद्वारे जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा\nमुंबई – जागतिक महिला दिनानिमित्त गुगलने डूडलद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. आज जागतिक दिनानिमित्त अनेक ठिकाणी देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात गुगल...\nकॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांचे निधन\nमुंबई-काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री पतंगराव कदम यांचे आज वयाच्या 73 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले. मुंबईतील लीलावती रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास...\nयेगॉन- भारताच्या विश्वविजेत्या पंकज अडवाणीने येथे सुरू असलेल्या आशियाई बिलियर्ड स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीतील प्रवेश पक्का केला. आता त्याचा मुकाबल यजमान चीनच्या काँगशी होणार आहे....\nनवी मुंबई महापालिका रस्त्यावरील पार्किंगसाठी दर आकारणार\nनवी मुंबई – शहरातील वाढत्या वाहनसंख्येमुळे होणारी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी नवी मुंबई मनपाने स्मार्ट पार्किंग धोरण तयार केले आहे. त्यामुळे आता रस्त्यावर उभ्या असणाऱ्या वाहनांच्या...\nएम. जे. अकबरांवर आणखीन एक आरोप महिला पत्रकाराने लेखाच्या माध्यमातून केले उघड\nनवी दिल्ली- लैंगिक शोषणाच्या आरोपांमुळे अडचणीत आलेले परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांच्याविरोधात आणखीन एका महिला पत्रकाराने आरोप केला आहे. अकबर यांनी आपल्याला अनेकवेळा...\nनरेंद्र मोदींच्या शिर्डीतील कार्यक्रमाला गर्दी जमविण्यासाठी 2 कोटींची उधळण\nमुंबई- राज्यात एकीकडे तिजोरीत खडखडाट असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिर्डीतील कार्यक्रमाला गर्दी जमविण्यासाठी राज्य सरकार तब्बल दोन कोटी रुपयांची उधळण करणार असल्याची धक्कादायक माहिती...\nराहुल गांधी दोन दिवस मध्य प्रदेश दौर्‍यावर\nग्वाल्हेर- राहुल गांधी दोन दिवसांच्या मध्य प्रदेश दौर्‍यावर आहेत. आज, ग्वाल्हेर येथील किला भागात असलेल्या गुरुद्वाराला भेट देऊन त्यांनी माथा टेकला. यावेळी राहुलबरोबर ज्योतिरादित्य सिंधिया,...\n सर्व यंत्रणांना प्रतिवादी करण्याचे कोर्टाचे आदेश\nमुंबई- पुण्यात शनिवार वाड्याजवळील जुनाबाजार परिसरात होर्डिंगचा खांब कोसळून झालेल्या दुर्घटनेची उच्च न्यायालयाने आज गंभीर दखल घेतली. न्यायमूर्ती ओक आणि न्यायमूर्ती एम.एस सोनक यांच्या खंडपीठाने...\n पाणी सोडण्यावरून नगरचे शेतकरी आक्रमक\nऔरंगाबाद- पावसाळा सरताच मराठवाड्याला दुष्काळाच्या झळा बसू लागल्या आहेत. मराठवाड्यासाठी जायकवाडी धरणात अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील धरणांतून 172 दलघमी म्हणजे 7 टीएमसी पाणी सोडण्यावर...\nसामना रात्री ०८ वाजता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://enavakal.com/%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%85%E0%A4%B0-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0-700-%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A4%B3%E0%A4%B2/", "date_download": "2018-10-16T21:39:37Z", "digest": "sha1:IQB46JMKY7XU3S5GFEC6ATMX3GZX4OO7", "length": 11399, "nlines": 134, "source_domain": "enavakal.com", "title": "", "raw_content": "शेअर बाजार 240 अंशांनी सावरला – eNavakal\n»1:00 pm: गोंदिया – सर्पदंशाने मृत्यू झालेल्या मुलाला जिवंत करण्याचा दावा करणाऱ्या दोन आयुर्वेदिक डॉक्टरांना पोलिसांनी ताब्यात घेतले\n»9:21 am: मुंबई – मालाडमध्ये सुटकेसमध्ये आढळला महिलेचा मृतदेह. हैदराबादच्या १९ वर्षीय तरुणाला पोलिसांनी केली अटक\n»9:17 am: उत्तराखंड – उत्तरकाशीमध्ये पहाटे ४:०६ वाजता जाणवले; ३.२ रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के\n»8:17 am: पंढरपूर – शारदीय नवरात्रीनिमित्त विठुराया आणि रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात गुलाबाच्या फुलांची आकर्षक सजावट\n»7:15 am: मुंबई – मुंबईत पेट्रोलच्या दरात 11 पैशांनी वाढ; डिझेल 24 पैशांनी महागले\nशेअर बाजार 240 अंशांनी सावरला\nमुंबई – गुजरात व हिमाचल प्रदेशाच्या निवडणुकांच्या निकालाचा प्रभाव हा शेअर बाजारावर झाला आहे. बाजार उघडल्यावर तो ७०० अंशांनी घसरला होता. मात्र सध्या तो २४० अंशांनी वर गेला आहे. तर निफ्टी ७०.१० अंशांनी सावरला आहे. भारतीय जनता पक्ष व काँग्रेसमध्ये काट्याची टक्कर असल्याचे दिसत असून त्याचा परिणाम शेअर बाजारावर झाला आहे. आज सकाळी बाजार उघडताच ७०० अंशांनी कोसळला असून निफ्टी २०० अंशांनी कोसळला होता. त्याचप्रमाणे डॉलरच्या तुलनेत रुपया अधिक कमजोर झाल्याचेही पहायला मिळत आहे.\nगुजरात व हिमाचाल प्रदेशातील निवडणूकांचे निकाल शेअर बाजारावर परिणाम करतील असे भाकीत शेअर बाजारातील व राजकीय विश्लेशकांनी वर्तवले होते. ते आज गुतंवणूकदारांनी अनुभवले आहे.\nमिस्टर इंडियाला करायचंय मानुषी छिल्लरला डेट\nतरुण जादूगर सुहानीच्या अनोख्या जादूचे प्रयोग\nराष्ट्रकुल स्पर्धा; भारताला बॉक्सिंगमध्ये कांस्यपदक\nगोल्ड कोस्ट – राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धेत भारताच्या नमन तन्वरला बॉक्सिंगमध्ये ९१ किलो वजनी गटात कांस्यपदक मिळाले आहे. भारताची या स्पर्धेतील पदकांची घोडदौड कायम आहे....\nनाणार रिफायनरी प्रकल्पासाठी उच्चस्तरीय समिती\nमुंबई – नाणार रिफायनरी प्रकल्पाचा तिढा सोडवण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. माजी मुख्य सचिव द. म. सुकथनकर समितीचे अध्यक्ष असून...\nअजिंक्य ’बॅडपॅच‘मधून बाहेर येईल – वाडेकर\nमुंबई- प्रत्येक खेळाडूच्या जीवनात असा कठीण काळ येतच असतो. पण त्यामधून त्याने बाहेर पडून पुन्हा नव्या जोमाने भरारी घेणे आवश्यक असल्याचे वाडेकर म्हणाले. आफ्रिकन दौर्‍यात...\nमंत्रिपरिषदेची उद्या होणार बैठक\nमुंबई- तब्बल दोन वर्षांनी मंत्रिपरिषदेची उद्या मंगळवारी बैठक होणार आहे. मंत्रीमंडळाच्या बैठकीवेळी फक्त कॅबिनेट मंत्री हजर राहु शकतात. त्या बैठकीला राज्यमंत्र्यांना प्रवेश नसतो. मात्र...\nइलेक्ट्रिक बस करार रद्द\nमुंबई- प्रदुषणावर आळा घालण्यासाठी 40 इलेक्ट्रिक बस पुरविण्याचा एका कंपनीशी केलेला करार एकतर्फी रद्द करण्यार्‍या बेस्ट प्रशासनाला उच्च न्यायालयाने आज चांगलाच दणका दिला. कायद्याचे उल्लंघन...\n‘मीटू’ मोहिमेबाबत हायकोर्टात याचिका\nमुंबई- संपूर्ण देशभरात सुरू असलेल्या ‘मीटू’ या मोहिमेबाबत आज हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. वकील सन्नी पुनामिया यांनी ही याचिका दाखल केली आहे....\nएम. जे. अकबरांवर आणखीन एक आरोप महिला पत्रकाराने लेखाच्या माध्यमातून केले उघड\nनवी दिल्ली- लैंगिक शोषणाच्या आरोपांमुळे अडचणीत आलेले परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांच्याविरोधात आणखीन एका महिला पत्रकाराने आरोप केला आहे. अकबर यांनी आपल्याला अनेकवेळा...\nनरेंद्र मोदींच्या शिर्डीतील कार्यक्रमाला गर्दी जमविण्यासाठी 2 कोटींची उधळण\nमुंबई- राज्यात एकीकडे तिजोरीत खडखडाट असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिर्डीतील कार्यक्रमाला गर्दी जमविण्यासाठी राज्य सरकार तब्बल दोन कोटी रुपयांची उधळण करणार असल्याची धक्कादायक माहिती...\nराहुल गांधी दोन दिवस मध्य प्रदेश दौर्‍यावर\nग्वाल्हेर- राहुल गांधी दोन दिवसांच्या मध्य प्रदेश दौर्‍यावर आहेत. आज, ग्वाल्हेर येथील किला भागात असलेल्या गुरुद्वाराला भेट देऊन त्यांनी माथा टेकला. यावेळी राहुलबरोबर ज्योतिरादित्य सिंधिया,...\nसामना रात्री ०८ वाजता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://enavakal.com/author/adminenavakal/page/2497/", "date_download": "2018-10-16T20:24:50Z", "digest": "sha1:X2BVWTUZQ2W2KMUH6A6HIQMVYRU5MKBV", "length": 10205, "nlines": 120, "source_domain": "enavakal.com", "title": "", "raw_content": "\n»1:00 pm: गोंदिया – सर्पदंशाने मृत्यू झालेल्या मुलाला जिवंत करण्याचा दावा करणाऱ्या दोन आयुर्वेदिक डॉक्टरांना पोलिसांनी ताब्यात घेतले\n»9:21 am: मुंबई – मालाडमध्ये सुटकेसमध्ये आढळला महिलेचा मृतदेह. हैदराबादच्या १९ वर्षीय तरुणाला पोलिसांनी केली अटक\n»9:17 am: उत्तराखंड – उत्तरकाशीमध्ये पहाटे ४:०६ वाजता जाणवले; ३.२ रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के\n»8:17 am: पंढरपूर – शारदीय नवरात्रीनिमित्त विठुराया आणि रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात गुलाबाच्या फुलांची आकर्षक सजावट\n»7:15 am: मुंबई – मुंबईत पेट्रोलच्या दरात 11 पैशांनी वाढ; डिझेल 24 पैशांनी महागले\nआधार सक्तिला विरोध करणार्‍या ममता बॅनर्जींना सुप्रीम कोर्टाने फटकारले\nनवी दिल्ली – ‘आधार’वरुन सुप्रीम कोर्टाने आज पश्चिम बंगाल सरकारला फटकारले. केंद्र सरकारच्या निर्णयाला राज्य सरकार आव्हान कसे देऊ शकते, असा प्रश्न सुप्रीम कोर्टाने...\n2 हजार रुपयांची बनावट नोट तयार करणारं रॅकेट गजाआड\nइंदूर : मध्य प्रदेशचे औद्योगिक शहर म्हणून ओळख असलेल्या इंदूरमध्ये दोन हजारच्या बनावट नोटा तयार करणारं रॅकेट पोलिसांनी पकडलं आहे. पोलिसांनी रविवारी याप्रकरणी चार जणांना...\nसाताऱ्यातील जैतापूरजवळ जीपला वाचवण्याच्या प्रयत्नात एसटी दहा फूट खड्ड्यात\nसातारा : अरुंद रास्ता आणि धोकादायक वळण यामुळे भरधाव वेगात असलेल्या वडाप जीपने एसटीला धडक दिली. यामुळे जीपमधील चार प्रवासी जखमी झाले. यावेळी वडाप...\nब्लू व्हेल गेममुळे हरियाणातील दाम्पत्याने गमावला एकुलता एक मुलगा\nनवी दिल्ली : मुलांना वेगवेगळ्या टास्क देऊन सर्वात शेवटी आत्महत्या करायला प्रवृत्त करणाऱ्या ब्लू व्हेल गेमची दहशत आजही आहे. लहान मुलांबरोबरच तरूणही या खेळाच्या...\nसंजय निरुपम, फेरीवाल्यांच्या जीवावर उड्या मारू नका हे बिहार नाही महाराष्ट्र आहे मराठी माणूस पेटला तर ‘हात’ भाजेल\nमुंबई काँगे्रसचे अध्यक्ष संजय निरुपमना फेरीवाल्यांचा पुळका आला आहे. ही सहाजिक बाब आहे कारण निरुपमना मतं देणारे तेवढेच उरले आहेत. पण दुर्दैव असं की,...\nपाकमधील हिंदूंना केंद्र सरकारचा आधार\nनवी दिल्ली- केंद्रीय गृहमंत्रालयाने 431 पाकिस्तानी नागरिकांना दीर्घकालीन व्हिसा दिला आहे. यातील बहुसंख्य नागरिक हिंदू आहेत. भारत सरकारकडून देण्यात आलेल्या दीर्घकालीन व्हिसामुळे हे सर्वजण...\nटीम इंडियाने न्यूझीलंडविरुद्धची वनडे मालिका जिंकली कर्णधार विराट,शर्माची शानदार शतके\nकानपूर- विराट कोहलीच्या टीम इंडियाने आज येथे न्यूझीलंड विरूध्द झालेल्या तिसर्‍या आणि शेवटच्या वनडे सामन्यात चुरशीच्या लढतीत अवघ्या 6 धावांनी विजय मिळवून मालिका विजयावरदेखील...\nफ्रेंच स्पर्धेत श्रीकांतची बाजी\nपॅरिस- यंदाच्या वर्षात चांगल्याच फॉर्मात असलेल्या भारताचा युवा बॅडमिंटनपटू के. श्रीकांतने येथे झालेली फे्रंच सुपरसिरीज आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा जिंकून आपले चौथे सुपरसिरीज जेतेपद यंदाच्या...\n‘मन की बात’ मध्ये चंद्रपुरच्या किल्ल्याचा उल्लेख\nनवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ या कार्यक्रमात आज चंद्रपुरच्या किल्लाचा उल्लेख केला. काही दिवसांपूर्वी मला एक रिपोर्ट मिळला त्यात सांगितले...\nनवी मुंबईत मनसेचे कार्यकर्ते आक्रमक वाशी स्थानकाबाहेर अनधिकृत फेरीवाल्यांना चोपले\nनवी मुंबई- मालाड येथील मनसेचे विभागाध्यक्षावर फेरीवाल्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यानंतर मनसे आणि फेरीवाला संघर्ष अधिकच चिघळत चालला आहे. नवी मुंबईत फेरीवाल्यांविरोधात मनसेचे कार्यकर्ते अधिक...\nसामना रात्री ०८ वाजता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-home-remedies/home-remedies-115040200015_1.html", "date_download": "2018-10-16T20:25:11Z", "digest": "sha1:J3JENZ7YOUS3MKGYVWVLOWUHPOHWOCHN", "length": 9712, "nlines": 140, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "बहुपयोगी कडुलिंब | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 16 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\n* पित्त पाडण्यासाठी पाणी घालून कडुलिंबाच्या पानांचा रस काढा. हा रस पोटभर प्यावा. उलटी होऊन पित्त पडते. * गरमीवर कडुलिंबाच्या पानांचा रस खडीसाखर टाकून सकाळ-संध्याकाळ घ्यावा. कसलीही गरमी असली तरी 7 दिवसात बरी होते.\n* खरजेवर कडुलिंबाच्या बिया वाटून लावल्याने खरूज बरी होते.\n* कडुलिंबाच्या बिया वाटून डोक्याला लावल्यावर उवा मरतात.\n* कावीळ रोगावर कडुलिंबाच्या अंतर सालीचा कपभर रस काढून त्यांत मध व थोडे सुंठीचे चूर्ण घालून द्यावे. 7 दिवसात कावीळ जातो.\n* मूळव्याध, कृमी व प्रमेह यांवर कडुलिंबाची कोवळी फळे खावी.\n* कडुलिंबाच्या लिंबाचा मगज काढून वातीस लावा, तिळाचे तेलाचा दिवा लावून काजळ करावे. या काजळाने नेत्रांस तेज येतो.\n* पापण्यांचे केस गळत असल्यास कडुलिंबाची पाने चुरून पापण्यांस चोळावी.\nशुक्रवारी खरेदी करा या वस्तू...\nधन प्राप्तीसाठी राशीनुसार अचूक मंत्र...\nउन्हाळ्यात अन्न नीट साठवा\nयावर अधिक वाचा :\nस्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...\nया जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...\nइम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख\nपाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...\nलिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...\nमराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...\n१६ ऑक्टोबर वर्ल्ड स्पाइन डे - निरोगी पाठीसाठी आठ सोपे मार्ग\nअनारोग्यदायी जीवनशैली, दगदगीची दिनचर्या आणि चुकीची शारीरिक ढब यामुळे पाठीच्या कण्याशी ...\nबाहेर जाताना घ्या डोळ्यांकी काळजी\nआजकाल ऑफिसमज्ञध्ये वा घरी सरार्स कॉम्प्युटरचा वापर अपरिहार्य असला तरी सलग दोन-तीन तास ...\nसफरचंदचे सेवन करा आणि दृष्टीदोष दूर करा\nआजारी व्यक्तीला प्रतिदिन एक सफारचंद खायला दिल्याने त्याची रोगप्रतिकारक शक्ती वाढून त्याला ...\nसर्वप्रथम भेंड्या धुऊन स्वच्छ फडक्याने कोरड्या पुसून घ्याव्या, नंतर त्या चिराव्यात. नंतर ...\nएक गृहस्थ म्हातारपणामुळे बराच थकला होता. आयुष्यात चांगली कमाईकरून आणि स्वतः चांगले जीवन ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.pankajz.com/2010/11/blog-post_3.html", "date_download": "2018-10-16T21:45:27Z", "digest": "sha1:RYZDKZBQGO3HN6ELSKRYD5PCAE7OZIQV", "length": 44914, "nlines": 499, "source_domain": "www.pankajz.com", "title": "दिवाळी: आऊसाहेबांची आणि थोरल्या महाराजांची - Pankaj भटकंती Unlimited™", "raw_content": "\nदिवाळी: आऊसाहेबांची आणि थोरल्या महाराजांची\nओसरीवर आऊसाहेब जपमाळेचे मणी सारत आजूबाजूला चाललेली लगबग निरखीत होत्या. जपमाळेचा एक वेढा संपल्यावर ती कपाळाशी ‘जगदंब.. जगदंब’ म्हणताना सकाळी शिवरायांना, शंभूराजांना आणि राजारामाला अभ्यंग स्नानाच्या वेळी लावलेल्या उटण्याचा सुवास अजूनही हातावर दरवळत होता. नकळत त्यांचे मन हळूच भूतकाळात रमून गेले. शिवरायांच्या बालपणी लालमहालाच्या अंगणात त्यांनी सवंगड्यासोबत केलेले किल्ले, ते करताना चिखलाने माखलेले हात, मग अंगरखा खराब केला म्हणून आपण त्याला केलेली ओरड, मग आपला राग घालवण्यासाठी शिवबाने त्याच चिखलाच्या हातांनी कमरेला मारलेली मिठी, आणि त्या मिठीसरशी लोण्यासारखा वितळून गेलेला राग. त्यांचे त्यांनाच हसू आले. चेहर्‍यावर झळकलेले ते स्मित राणीवशाच्या झरोक्यातून पुतळाबाईसाहेबांनी अचूक टिपले. आतमध्ये त्यांनी काशीबाईंना ते पहायला खुणावले. काशीबाईंची नजर जाण्याच्या आतच थोरल्या महाराजसाहेबांच्या आठवणीने आऊसाहेबांच्या काळजात एक यातनेची लकेर उमटली आणि डोळ्यांच्या कडा पाणावल्या. प्रसंग ओळखून तो क्षण सावरण्यासाठी पुतळाबाईसाहेब ओसरीवर आल्या आणि डोईचा पदर सावरत दासीमंडळाला उद्देशून म्हणाल्या... \"चला गं, झाली का पूजेची तयारी\" त्या आवाजासरशी जिजाऊंनी स्वतःला सावरले आणि पदराने डोळे टिपून भानावर आल्या. पुतळाबाईंची ही हुशारी ओळखून असलेल्या सोयराबाईंनी नाकातली नथ नीट करत मंद स्मित केले.\nवाड्यावर दिमतीला असणार्‍या बहुतेक दासी आणि सेवक मंडळाला जिजाऊंनी दिवाळीला बळेच घरी धाडले होते. त्यांचाही आपल्या लाडक्या जिजाऊंना सोडून महाराजसाहेबांच्या नजरेआड पाय निघत नव्हता. पण आऊसाहेब ऐकतील तर शपथ. सणासुदीला प्रत्येकाने आपल्या लेकराबाळांसोबत कुटुंबाबरोबर असावे असा त्यांचा दरवर्षीचा शिरस्ता होता. म्हणूनच त्यांनी जातीने लक्ष घालून दिवाळीची बिदागी देऊन आपापल्या घरी धाडले होते. जे काही शिवरायांनी आधार दिलेले निराधार सेवक आणि दासी होते त्यांना आप्तांची उणीव भासू नये म्हणून वाड्यावरच त्यांची नवीन कपडे, मिठाई अशी बडदास्त ठेवली होती. सेवकांनाही संकोचल्यासारखे होत होते. म्हणूनच की काय वाड्यावर सेवेशी ते जातीने हजर होते.\nदासी पणत्यांचे तबक घेऊन इकडे-तिकडे करीत होत्या. पूजेसाठी लागणारी फुले सकाळीच माळीकाकांनी आणून दिली होती. जुईच्या फुलांचा मंद दरवळ बाहेर अगदी ओसरीपर्यंत आला होता. ब्राह्मणवाड्यातून गुरुजी आणायला पालखी रवाना केली होती. दासीमंडळ तेलाच्या पणत्या सर्वत्र पोचवण्यात मग्न होत्या. इकडे सदरेवर गावोगावच्या सरदारांनी पाठवलेले नजराणे शिवरायांच्या हस्तस्पर्शाने पावन होण्यासाठी निरोपाच्या दूतांसह रांग लावून होते. त्यांनाही आज जाणता राजा पहायला मिळणार म्हणून आभाळ ठेंगणे झाले होते. येतानाच त्यांनी गजांतलक्ष्मी ऐश्वर्य काय असते याचा प्रत्यय घेतला होता. अगदी देवडीवरच्या पहारेकर्‍यापासून पालख्यांच्या भोयांपर्यंत सगळे भरजरी रेशमी झब्बे घालून नटले होते. महाद्वारावर फुलांची रांगोळी काढली होती. पुष्करणीच्या पाण्यावर तरंगणारी रांगोळी पाहून त्यांना ते पाणी आहे हे सांगूनही खरे वाटत नव्हते. सर्वत्र पणत्यांचा मंद सोनेरी प्रकाश वाड्याला न्हाऊ घालत होता. गजशाळेतले हत्ती सोन्याच्या झुली आणि अंबारी कसून तयार होते. माहून सोनेरी अंकुश सावरुन स्वार झाले होते. निशाणाचा घोडा पाठावर भगवे निशाण घेऊन अश्वशाळेच्या भुईवर खूर आपटत होता. तोफांना वाती खोचून गोलंदाज सज्ज होते.\nशिवरायांच्या दालनात त्यांचा विश्वासू सेवक मदारी मेहतर महाराजांचा जिरेटोप तबकात ठेवून अदबीने उभा होता. आपण आजवर असे काय पुण्य केले असेल तेव्हा आपण राजांच्या खाजगीत दिमतीस आहोत असाच विचार केव्हापासून त्याच्या मनात फेर धरुन नाचत होता. राजे दर्पणात केस सावरुन समोर आले तरीही त्याचे लक्ष नव्हते. त्यांनी जिरेटोप उचलला आणि डोईवर चढवला. तेव्हा कुठे मदारी भानावर आला. टोप नीट करुन ‘बसलाय का’ अशा प्रश्नार्थक नजरेने राजांनी त्याच्याकडे पाहिले. ‘लई झ्याक’ असे म्हणून त्याने होकार भरला आणि राजांची एकवार ‘नजर उतरवावी’ असे त्याला वाटून गेले. नित्यपूजेच्या स्फटिकाच्या शिवलिंगाला नमस्कार करुन राजे हिरोजीच्या हातातून समशेर घेत ओसरीवर आले. बाहेरचे सेवक जरासे चपापले, पण तेजाने लखलखती स्मितहास्य करणारी ती गोरीपान मूर्ती पाहून आदराने मुजरे झडले. जिजाऊंनी शेवटी मीठ-मोहर्‍या घेऊन राजांची दृष्ट काढलीच. तसाच तो हात शेजारी असलेल्या शंभूराजांवरुनही फिरवला. ते रुबाबदार रुपडे पाहून राणीवशाच्या झरोक्याआड बांगड्या किणकिणल्या, कित्येक गाल गुलाबी लाजरे झाले. राजांच्या नजरेतून आणि कानांतून ते सुटले नाहीच. पण त्याकडे दुर्लक्ष करुन ते सदरेवर आले. मागोमाग कुटुंबकबिला. सदरेवर मुजरे झडले. राजांनी कारकुनाला त्या सगळ्या निरोप्यांची योग्य ती राहण्याची व्यवस्था करण्यास बजावले. सायंकाळच्या पंगतीला आमच्याबरोबर बसा असा प्रेमळ इशारा दिला. लक्ष्मीपूजनाची मुहुर्ताची घटिका समीप आली असा सांगावा कुबेरखान्यातून आला तसा जिजाऊ, राजे, शंभूबाळ, लहानगा राजाराम आणि सारा राणीवसा तिकडे निघाले.\nस्वराज्याचे सारे वैभव कुबेरखान्यात व्यवस्थित मांडून ठेवले होते. रत्नराशी, दाग-दागिने, सोने, जड-जवाहिर यांनी भरलेले मोठमोठाले पेटारे, त्यावर भक्कम कुलुपं, त्यावर आतमध्ये असलेल्या मुद्देमालाचा अचूक तपशील लिहिलेला तक्ता, हिशेबाची बाडं, कारकुनांच्या बैठकी, कलम-दौती सगळे कसे फुलांनी सजवून ठेवले होते. त्या फुलांचा मंद दरवळ कुबेरखान्याचे वातावरण प्रसन्न करत होता. मंत्रघोषात लक्ष्मीपूजन सुरु जाहले. गुरुजींनी थोडेसे गोमूत्र सर्वांवर शिंपडले. त्याचे महत्त्व न कळल्याने राजारामाने थोडेसे त्रासिकपणे अंग चोरले, पण सोयराबाईंनी त्याला डोळ्यांनीच समजावले. राजे हात जोडून लक्ष्मीच्या रुपेरी मूर्तीसमोर डोळे मिटून उभे राहिले. विचार करुन लागले...\n\"हे देवी, आजवर जमवलेले हे धन-दौलत सारे स्वराज्याच्या रयतेच्या मालकीचे आहे. हे जमवण्यासाठी आतापर्यंत कित्येक लाखमोलाच्या सवंगड्यानी बलिदान केले आहे. कोंडाण्यावर तानाजी, सुर्याजी, पुरंदरावर मुरारबाजी, पावनखिंडीत बाजीप्रभू, नेसरीच्या लढाईतले प्रतापरावांसह सात वीर असे कित्येक कसलेले पैलू पाडलेले हिरे आपण गमावले आहेत. त्यांच्या बलिदानावरच स्वराज्याची ही मराठी दौलत उभी आहे. आपली खरी दौलत म्हणजे आजवर मिळालेल जिवाभावाचे, प्रसंगी जिवाला जीव देणारे मावळे आहेत. आपण जोडलेली माणसे आहेत. ही समोर असलेली भौतिक संपत्ती आपल्याकडे फक्त राखणासाठी आली आहे. याचे खरे मालक ही स्वराज्याची रयत आहे. आपण तिचे विश्वस्त आहोत. ती राखण्यासाठी मला शक्ती दे, माझे पाऊल कधीही वाकडे पडू देऊ नको. या संपत्तीवर मी कधीही भाळू नये अशी शक्ती मला प्रदान कर. माझ्या आणि माझ्यानंतरच्या राज्यकर्त्यांच्या पिढीला हे रयतेच्या धनाचे रक्षण करण्यासाठी विश्वस्त म्हणूनच राहण्याची सुबुद्धी आणि शक्ती दे... जगदंब... जगदंब...\nमागे मंत्रघोष चालूच होता. पूजा आटोपल्यावर सर्वांना तीर्थ दिले. राजांनी वाड्याच्या चौकातून मागच्या आठवड्यातच फिरंगी वकिलाने ्नजर केलेल्या दुनळीतून बार काढला आणि तीच पडत्या फळाची आज्ञा मानून गोलंदाजांनी बुरुजांवरुन चौफेर तोफा डागल्या तशी राजांचे लक्ष्मीपूजन झाले याची वर्दी पंचक्रोशीत पोचली. निशाणाचा अश्व गडावर फेरी मारुन आला. हत्तीवरुन साखर वाटण्यात आली. अवघा गड पणत्यांच्या प्रकाशात न्हाऊन निघाला. जणू आकाशीचे तारेच धरणीवर आले आहेत. भेटीगाठी चालू झाल्या. राणीवशाचे हळदीकुंकवाचे कार्यक्रम पार पडले. गडावरल्या सरदारांनी एकमेकांना आलिंगने देत दिवाळी साजरी केली. फराळाची ताटे उंबर्‍यातून आतबाहेर करु लागली. राजे सदरेवर आले. नजराण्यांचा स्वीकार केला गेला. दूरदेशीच्या स्वराज्याच्या शिलेदारांची, रयतेची ख्यालीखुशाली विचारली गेली. फेरनजराणे रवाना केले गेले. या सार्‍या गोंधळात रात्रीच्या पंगतीची वेळ झाली. पाटचौरंग मांडले गेले, रांगोळ्या पडल्या, उदबत्त्यांचा घमघमाट सुटला. उंची अत्तराचा फाया दिला गेला. छान गप्पाटप्पा होत, हसत खेळत पंगत बसली. पंचपक्वान्नांचा थाट होता. अगदी निरोप घेऊन आलेले निरोपे दूतही राजांच्या पंगतीला बसलेले पाहून जिजाऊंना वाटले हाच खरा रयतेचा राजा... जाणता राजा. जेवणानंतर निरोपाचे सुवासिक विडे दिले गेले. तृप्त मनाने मंडळी मुक्कामी निघाली.\nदिवसभराच्या दगदगीने शिणलेल्या राजांनी समशेर तबकात ठेवली. जिरेटोप आणि भरजरी वस्त्रे उतरवून बिछान्याला पाठ टेकवली आणि डोळे मिटले. थोडासा डोळा लागला तेव्हा अचानक ऐकू आलं, ‘इकडच्या स्वारीचं लक्षच नाही आमच्याकडं’. राजे चपापून उठून पाहू लागले. ते एक स्वप्न होते. सईबाईंचे स्वप्न. स्वप्नातही सईबाईंची आठवण पाठ सोडत नव्हती. एक तीव्र उसासा टाकून राजे खिडकीशी आले. मदारी जागा झाला... थंडगार वार्‍याची झुळुक आली तशी त्याने राजांवर शाल पांघरली. राजांनी त्याच्या डोक्यावरुन हात फिरवून सांगितले \"जा, झोप तू\". अजूनही पणत्या तेवत होत्या. दूरवर स्वराज्यात दिवाळी सुरु होती... वैभवशाली दिवाळी. मराठी दौलत लखलखत होती. राजे पुन्हा विचार करु लागले...\n\"हे देवी, आजवर जमवलेले हे धन-दौलत सारे स्वराज्याच्या रयतेच्या मालकीचे आहे. हे जमवण्यासाठी आतापर्यंत कित्येक लाखमोलाच्या सवंगड्यानी बलिदान केले आहे. कोंडाण्यावर तानाजी, सुर्याजी, पुरंदरावर मुरारबाजी, पावनखिंडीत बाजीप्रभू, नेसरीच्या लढाईतले प्रतापरावांसह सात वीर असे कित्येक कसलेले पैलू पाडलेले हिरे आपण गमावले आहेत. त्यांच्या बलिदानावरच स्वराज्याची ही मराठी दौलत उभी आहे. आपली खरी दौलत म्हणजे आजवर मिळालेल जिवाभावाचे, प्रसंगी जिवाला जीव देणारे मावळे आहेत. आपण जोडलेली माणसे आहेत. ही समोर असलेली भौतिक संपत्ती आपल्याकडे फक्त राखणासाठी आली आहे. याचे खरे मालक ही स्वराज्याची रयत आहे. आपण तिचे विश्वस्त आहोत. ती राखण्यासाठी मला शक्ती दे, माझे पाऊल कधीही वाकडे पडू देऊ नको. या संपत्तीवर मी कधीही भाळू नये अशी शक्ती मला प्रदान कर. माझ्या आणि माझ्यानंतरच्या राज्यकर्त्यांच्या पिढीला हे रयतेच्या धनाचे रक्षण करण्यासाठी विश्वस्त म्हणूनच राहण्याची सुबुद्धी आणि शक्ती दे... जगदंब... जगदंब...\nकुठलाही संदर्भ न घेता लिहिलेली ही पोस्ट पूर्णपणे काल्पनिक आहे. सहज बसलो असता थोरल्या महाराजांची दिवाळी कशी असेल असा एक विचार मनात चमकला. आणि जे जे काही सुचले ते लिहून काढले. स्थल-काल-व्यक्ती संदर्भ कदाचित चुकीचे असू शकतात.\nसुंदर झालंय.. डोळ्यासमोर उभं राहिलं सगळं.. शिवराय अगदी अशीच दिवाळी साजरी करत असतील नक्की \nपंकज.. स्थल-काल-व्यक्ती संदर्भ कदाचित चुकीचे असू शकतात.... अरे तू अनावधानाने लिहिलेले संदर्भ बघता ही दिवाळी १६७३ ची आहे असे आपण नक्की धरू शकतो... :) प्रतापरावांचा मृत्यू आणि काशीबाईंचा मृत्यू याच्या मधली दिवाळी... :) शिवाय फिरंगी वकील, राजांचा १६७३ असणारा दरारा, राज्या भिशेका पूर्वी निर्माण झालेले वैभव हे सर्व पोस्ट मध्ये एकदम चपखल बसताय...\nकला आहे मी... ह्यात पण दिवस आणि तारखा जोडतोय... कसले मस्त लिहिले आहेस तू... अस वाटतंय की मी १६७३ मध्ये पोचलोय आणि रायगडाच्या एका कोनाड्यात उभा राहून हे सर्व बघतोय... :)\nआता रायगडाला कधी जायचे रे आठवण करून दिलीस... ह्यावेळची दिवाळी हुकली... :(\nपुन्हा एकदा मानला तुला... :) मस्तच मस्तच मस्तच... :)\nअरे.... खुप सुंदर, खुप सुंदर... सुरेख नजारा उभा केलास\nराजांच्या नावानं .. काय सुंदर सुरुवात झाली आजच्या दिवसाची....सुरेख.. अगदी राजांच्या युगाची सफर झाली\nमनोमनी: राजांनी पुन्हा यावे हीच ईच्छा.. दिवाळीच्या अनेक शुभेच्छा\nअरे तू तर समोर चित्रच उभे केलेस. खूप छान झाली आहे पोस्ट. दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा पंकज दादा ....\nसुंदर, अशीच असेल शिवाजी महाराजांची दिवाळी आमची दिवाळीची सुरुवात छान करून दिलीस आमची दिवाळीची सुरुवात छान करून दिलीस\nदिवसाची आणि दिवाळीची मस्त सुरूवात झाली आहे.\nवर्णन आणि त्यातील बारकावे लाजवाब आहेत. खरच शिवकालात गेल्याचा भास झाला आणि आपण एक मावळा म्हणून सगळं अनुभवत आहे असे वाटले. अप्रतिम लेखनकौशल्य \nदिवाळीच्या सर्वांना अनेक शुभेच्छा \n मित्रा, काय लिहिलयंस यार \nअस वाटतंय की मी १६७३ मध्ये पोचलोय आणि रायगडाच्या एका कोनाड्यात उभा राहून हे सर्व बघतोय... :) ++++\nअगदी एखादा नाट्यप्रयोग वाचवा तसं चित्रवत डोळ्यासमोर उभ केलस बघ....\nसगळा देखावा डोळ्यासमोर उभा राहीला होता...\nमित्रा अक्खा पोस्ट वाचला आणि नंतर वाचला कि तू हे विचार करून स्वताच्या मनाने लिहिला आहेस, हे खरच विचार करण्याच्या पलीकडले आहे, तू तर एक अप्रतिम जिवंत चित्र उभं केलं आहेस\nवाह यार..शब्द नाही रे सुचत..\nतुमच्या लेखणीचे तेज आता दिशा, काल, व्यक्तीसापेक्ष न राह्ता सर्वव्यापी झाले आहे. This is no doubt your one of the best post on this blog...काय लिहीलं आहेस मित्रा..... तू शिवचरीत्रावर खुप प्रासादिक लिहू शकतोस यार.......अप्रतिम. प्रत्येकाने वाचावी अशीच पोस्ट \nपंकज, आज सकाळी अभ्यंग, फराळ झाल्यावर 'पुढे काय ' असा प्रश्न असताना ही‌पोस्ट वाचायला मिळाली, जबरदस्त् ' असा प्रश्न असताना ही‌पोस्ट वाचायला मिळाली, जबरदस्त् हीच पोस्ट पुढे वाढवून कादंबरी व्हावी .. हीच दिवाळीची शुभेच्छा हीच पोस्ट पुढे वाढवून कादंबरी व्हावी .. हीच दिवाळीची शुभेच्छा \n एक एक वाक्य वाचताना एक एक चित्र डोळ्यासमोर उभं रहात होतं एखादं आर्टवर्क बनवावं असा विचार आला एखादं आर्टवर्क बनवावं असा विचार आला तुझ्या लिखाणाला तोड नाहिये\nमी एवढाच म्हणतो की मागल्या जन्मी तू शिवरायांचा मावळा होतास \nजे बघितलंस ते लिहिलंस :)))\nमहाराज... प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, गोब्राम्हण प्रतिपालक, महाराजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की जय \nजय भवानी, जय शिवाजी...\nजय शिवाजी, जय भवानी...\nसर्वांना मनापासून धन्यवाद. जे मनाला आले, भावले आणि जमले तसे लिहायचा प्रामाणिक प्रयत्न केलाय. तरी मला काही त्रुटी दिसत आहेत. पण असो, आपल्याला आवडले यातच भरुन पावलो.\nट्रेकरसिड, अरे मित्रा जगातल्या कुठल्याही भौतिक उपाधी आणि कौतुकापेक्षा ही \"शिवरायांचा मावळा\" प्राणप्रिय असेल. धन्य झालोय आज मी.\nदिवाळीत ही पोस्ट वाचता आली नव्हती. पण तू सुंदर लिहिलं आहेस. डोळ्यांपुढे चित्र उभं राहिलं, खूप बरं वाटलं.\nछान लिहिले आहेस ...\nपंकज, अखेरीस आज तुझी ही पोस्ट वाचली. सहीच लिहिलं आहेस ... थेट १६७३ मध्ये पोहोचवलंस सगळ्यांना.\nमहाराजांची दिवाळी असं कधी मी डोळ्यापुढे आणलं नव्हतं. त्यांचा सण म्हणजे दसरा ... शिलंगण - तो साजरा करणं म्हणजे नव्या मोहिमा आखणं, स्वराज्याच्या सीमा विस्तारणं.\nस्वस्थतेने दिवाळी साजरी करायला त्यांना कधी सवडच मिळाली नसेल असं वाटायचं मला :)\nपंकज, 'स्टार माझा'च्या यशाबद्दल अभिनंदन\nधन्यवाद अनघा... निकालाबद्दल महेंद्रजी, भुंगा यांनी लिहिले आहेच.\nएकदा एका माणसाने वाघ पाळला होता. मी तो वाघ पहायला गेलो. त्याची परवानगी घेऊन त्या वाघाला बाहेर फिरायला घेऊन गेलो. बाहेर म्हणजे एकदम बाहेरगा...\n:-) “रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा\nआजची तरुण पिढी ना… काही धरबंधच राहिला नाही. वारेमाप उधळपट्टी करतात. जुन्या परंपरा, संस्कृती काही काही पाळत नाहीत. रोज ऑफिसात जायचं आणि घर...\nलहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा...\nआपले वय काय हो असे कुणी विचारले की आपली प्रतिक्रिया काय असते असे कुणी विचारले की आपली प्रतिक्रिया काय असते मुलींना हा प्रश्न सहसा आवडत नाही. काहींना सरळ उत्तर द्यावेसे वाटेलही. जेष्ठ...\nऐन हिवाळ्यातला ऑफबीट लडाख\nलडाखचे स्वप्न २०१२च्या ऑगस्टमध्ये खरं तर पूर्णत्वास गेले होते. ऐन पर्यटन हंगामातले सगळ्या प्रकारचे अनुभव घेऊन झाले होते. लेह मार्केट, खरेदी,...\nकुठे भैरवनाथाचे देऊळ, कुठे वाघजाईचं ठाणं. कुठं क्षेत्रपाल खंडोबाचं राऊळ तर कुठे पिराचं स्थान. कधी शिवाचं लिंग तर कुठे मरीआईची घुमटी. शि...\nगेल्या काही महिन्यांचे थोडेफार जमलेले धुकट प्रयत्न... खूप वेगळी लोकेशन्स. बहुतेक लोकांना माहित नसलेली... घ्या गोड मानून \nमी खाल्लेल्या पाणीपुरीची गोष्ट.\nदिवाळी नुकतीच संपली ना... गोडधोड खाऊन सगळे तोंड पाणचट झाले होते. गेला काजू, बदाम, पिस्ते अशा फुकट मिळालेल्या ड्रायफ्रुट्सपासून सुरु झालेली ...\nएसीत बसे, पीसीत घुसे, दिस काढी कसेबसे, हापिसात अशी अवस्था झाली असताना शहरात घुसमटलेल्या जीवाला काहीतरी वेगळे हवे असते. म्हणूनच दिला का...\nपाऊस रानारानांत, पानापानांत आणि मनामनांत रुणझुणू लागला की सह्यभ्रमरांना साद घालतात ते सह्याद्रीचे कडे.राकट कडे, उन्हाळ्यात वणव्यांनी उजाड...\nये रे ये रे पावसा\nलहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा...\nDesigned by - भटकंती अनलिमिटेड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://sadha-sopa.com/node/114", "date_download": "2018-10-16T20:41:33Z", "digest": "sha1:OOMLWKKLBPAXKVEN25L3LFZLPXYW56IH", "length": 5031, "nlines": 75, "source_domain": "sadha-sopa.com", "title": "रे गजानना | साधं... सोपं...", "raw_content": "\nसाधं सोपं आयुष्य... साधं सोपं जगण्यासाठी...\nप्रार्थनेस आमच्या पाव रे गजानना\nलेकरांस भेटण्या धाव रे गजानना\nया विराट सागरी नाव आमची असे\nदाटले तुफान अन सोबती कुणी नसे\nसावरावयास ये नाव रे गजानना\nलेकरांस भेटण्या धाव रे गजानना\nतेवतो तुझाच हा ज्ञानदीप अंतरी\nतूच पंचप्राण अन तूच सत्य वैखरी\nस्पंदनांतही तुझाच भाव रे गजानना\nलेकरांस भेटण्या धाव रे गजानना\nजाणतो अम्ही कुठे मूर्तता अमूर्तता\nभेटशील तू जिथे तीच फक्त पूर्तता\nशोधतो तुझाच मी गाव रे गजानना\nलेकरांस भेटण्या धाव रे गजानना\nप्रार्थनेस आमच्या पाव रे गजानना\nलेकरांस भेटण्या धाव रे गजानना\n‹ मी लिहितो कारण... अनुक्रमणिका वादळाचे गीत आता आणुया ओ ›\nया सारख्या इतर कविता\nमालक, मुकादम आणि मजूर\nआपल्याला आवडत असलेलं काम करण्यासाठी\nपहिला पाऊस पडतो तेंव्हा\nमी जसा आहे, तसा आहे\nया साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy-paste करून इतरांना ईमेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाही याची जाणीव असू द्या.\nतुमचा ईमेल पत्ता द्या\nनवे लेखन प्रकाशित झाले की गूगल फीडबर्नर च्या कृपेने आपोआप आपल्या ईमेलवर येईल\nखरं तर माझ्याविषयी काहीही माहिती जाणून घ्यायची इच्छा तुम्हाला व्हावी असं या माहितीत काहीही नाही तरीही आपण इथे, या पानावर, आलाच आहात तर आपल्याला पिडण्याचं थोडं स्वातंत्र्य मी घेतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/punjab-election-congress-bjp-akali-dal-aap-34601", "date_download": "2018-10-16T20:59:08Z", "digest": "sha1:VMJWCVWITXKKXIRT2TJ6QIKS62OELW6Z", "length": 12700, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Punjab election Congress BJP Akali Dal AAP पंजाबमध्ये कॉंग्रेसकडून भाजप-अकाली चितपट! | eSakal", "raw_content": "\nपंजाबमध्ये कॉंग्रेसकडून भाजप-अकाली चितपट\nशनिवार, 11 मार्च 2017\nउत्तर प्रदेश, मणिपूर, गोवा, उत्तराखंड या राज्यांसहित पंजाबमधील निवडणुकीतील निकाल हा सर्वांत धक्कादायक असेल, अशी व्यक्त करण्यात आलेली भीती खरी ठरण्याची शक्‍यता आणखी गडद झाली आहे.\nपंजाबमध्ये भारतीय जनता पक्ष व अकाली दल या पक्षांच्या युतीस मोठा फटका बसण्याचा अंदाज बहुतेक मतदानोत्तर चाचण्यांमध्ये व्यक्त करण्यात आला होता. पंजाबमधील एकूण 117 जागांपैकी 106 जागांसाठीची मतमोजणी सुरु झाली असून या जागांपैकी तब्बल 59 जागांवर कॉंग्रेसने आघाडी घेतल्याचे आढळून आले आहे.\nउत्तर प्रदेश, मणिपूर, गोवा, उत्तराखंड या राज्यांसहित पंजाबमधील निवडणुकीतील निकाल हा सर्वांत धक्कादायक असेल, अशी व्यक्त करण्यात आलेली भीती खरी ठरण्याची शक्‍यता आणखी गडद झाली आहे.\nपंजाबमध्ये भारतीय जनता पक्ष व अकाली दल या पक्षांच्या युतीस मोठा फटका बसण्याचा अंदाज बहुतेक मतदानोत्तर चाचण्यांमध्ये व्यक्त करण्यात आला होता. पंजाबमधील एकूण 117 जागांपैकी 106 जागांसाठीची मतमोजणी सुरु झाली असून या जागांपैकी तब्बल 59 जागांवर कॉंग्रेसने आघाडी घेतल्याचे आढळून आले आहे.\nराज्यात सध्या सत्तेत असलेल्या भाजप-अकाली युतीस 23 जागांवर आघाडी मिळाली आहे; तर अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्षासही (आप) राज्यात उल्लेखनीय यश मिळण्याची शक्‍यता आहे. आपला राज्यामध्ये सध्या 21 जागांवर आघाडी मिळाली आहे; तर \"इतर' 3 जागांवर आघाडीवर आहेत.\nराज्यात सर्वांत संवेदनशील मानल्या जाणाऱ्या लांबी मतदारसंघामध्ये मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांनी सध्या ज्येष्ठ कॉंग्रेस नेते अमरिंदर सिंग यांच्याविरोधात सध्या 1,251 मतांची आघाडी घेतली आहे; तर अकाली दलाचे अन्य ज्येष्ठ नेते सुखबीर सिंग बादल हेदेखील जलालाबाद मतदारसंघामध्ये आघाडीवर आहेत.\nयाचबरोबर, आता कॉंग्रेसकडून निवडणूक लढवित असलेले नवज्योत सिंग सिद्धु हेदेखील अमृतसर येथील मतदारसंघामधून सहा हजार पेक्षा जास्त मतांनी आघाडीवर असल्याचे आढळून आले आहे.\nमहिला कार्यकर्तीचा आत्महत्येचा प्रयत्न ; शबरीमला मंदिर परिसरात तणाव\nतिरुअनंतपुरम : शबरीमला मंदिर सर्व महिलांसाठी खुले करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालापासून केरळमधील वातावरण तापले आहे. मासिक पूजाविधीसाठी...\nआघाडीत जनता दलाला गृहीत धरू नका - श्रीपतराव शिंदे\nगडहिंग्लज - आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत भाजपचा पाडाव करण्यासाठी देश व राज्य पातळीवर विरोधकांचे गठबंधन करण्यात येत आहे. कॉंग्रेस-...\nबीड : संत भगवानबाबा स्मारक उभारणीचे काम अंतिम टप्प्यात\nबीड : पाण्यावर बसून ज्ञानेश्‍वरी वाचत असलेल्या संत भगवानबाबा यांची मुर्ती असलेल्या सावरगाव (ता. पाटोदा) येथील स्मारकाचे लोकार्पण गुरुवारी (ता. 18)...\nधनगर समाजाचा अंत पाहू नये - डॉ. विकास महात्मे\nसांगली - टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसचा (टिस) अहवाल कसाही असो, भाजपने विधानसभा निवडणुकीवेळी जाहीरनाम्यात दिलेले धनगर समाजाच्या आरक्षणाचे आश्‍...\nगोवा काँग्रेसच्या 'हाता'तून निसटले; 2 आमदार भाजपकडे\nपणजी : विधानसभेत ४० पैकी १६ आमदार असल्याने सरकार स्थापन करण्याची संधी मिळावी म्हणून पाचवेळा राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा यांची भेट घेणाऱ्या, राष्ट्रपती...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/international-marathi-news/isis-118041700002_1.html", "date_download": "2018-10-16T20:25:45Z", "digest": "sha1:YUS3SKT2YIYSJFPNP2IWXVXU464L4CMM", "length": 12041, "nlines": 136, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "इसिसच्या 70 दहशतवाद्यांना तुर्कीमध्ये अटक | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 17 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nइसिसच्या 70 दहशतवाद्यांना तुर्कीमध्ये अटक\nतुर्की पोलिसांनी शनिवारी केलेल्या कारवाईत इसिसच्या 70 दहशतवाद्यांना अटक केली आहे. याबाबत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी इसिसच्या वरिष्ठ सदस्यासह 10 विदेशी संशयितांनाही अटक केली असून हे अटक केलेले दहशतवादी हे इराकचे नागरीक असल्याचे समोर आले आहे.\nएका वेळी नऊ ठिकाणी तपास अधिकाऱ्यांनी छापे टाकून त्यांना अटक केली. ही कारवाई सिरीया आणि अमेरिकन स्ट्राईक नंतर स्थिरता आणण्यासाठी केल्याचे समजते. इस्तांबूलमधील दुसऱ्या एका कारवाईत पोलिसांनी इसिसच्या 51 संशयितांना अटक केली. पोलिसांनी इस्तंबूलच्या 6 जिल्ह्यांमध्ये छापे टाकले. त्यामध्ये त्यांच्या हाती काही महत्वाची कागदपत्रे आली आहेत, तसेच तेथून त्यांनी डिजीटल साहित्यही जप्त केले आहे. तुर्कस्तानमध्ये इसिसने केलेल्या हल्ल्‌यात 300 पेक्षा जास्त लोकांचा बळी गेला होता. हा हल्ला दहशतवाद्यांनी बॉम्ब, रॉकेट आणि बंदुकीच्या साह्याने केला होता.\nविष्णु सदाशिव कोकजे विश्व हिंदू परिषदचे नवे अध्यक्ष\nमहादेवाच्या रूपात इमरान खान, गोंगाट\nलाहोर हायकोर्टाने हाफीजला ठरवले समाजसेवक\nयु-ट्यूबच्या मुख्यालयात गोळीबार, 4 जखमी\nयावर अधिक वाचा :\nस्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...\nया जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...\nइम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख\nपाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...\nलिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...\nमराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...\nतुमच्या 'चांदणी'ला भेट द्या खराखुरा चंद्र; लिलाव लवकरच\nअनेक प्रियकर हे आपल्या प्रेयसीला चंद्र तारे आणून देण्याबाबत बोलत असतात. अशांसाठी एक ...\nवेबदुनिया #LocWorld38 सिऍटलचा भागीदार बनेल\nवेबदुनिया #LocWorld38 सिऍटलचा भागीदार बनेल. 17 ते 19 ऑक्टोबर, 2018 रोजी होणार्‍या या ...\n#MeToo चा परिणाम, आता नो ऑब्जेक्शन पत्रक लिहून घेणार\nआता #MeToo चळवळीला मिळालेलं गंभीर वळण पाहता बलात्काराचं दृश्य असो किंवा मग छेडछाडीचं; ...\nस्‍वयंघोषित बाबा रामपालसह १५ जणांना जन्मठेपेची शिक्षा\nहरियाणातील सतलोक आश्रमातील हत्‍याकांडप्रकरणी स्‍वयंघोषित बाबा रामपालसह १५ जणांना ...\nआत्मा बोलवत आहे असे सांगत मुलाची आत्महत्या\nनागपूरमध्ये सौरभ नागपूरकर १९ वर्षीय इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याने राहत्या घरात गळफास ...\n#MeToo चा परिणाम, आता नो ऑब्जेक्शन पत्रक लिहून घेणार\nआता #MeToo चळवळीला मिळालेलं गंभीर वळण पाहता बलात्काराचं दृश्य असो किंवा मग छेडछाडीचं; ...\nस्‍वयंघोषित बाबा रामपालसह १५ जणांना जन्मठेपेची शिक्षा\nहरियाणातील सतलोक आश्रमातील हत्‍याकांडप्रकरणी स्‍वयंघोषित बाबा रामपालसह १५ जणांना ...\nआत्मा बोलवत आहे असे सांगत मुलाची आत्महत्या\nनागपूरमध्ये सौरभ नागपूरकर १९ वर्षीय इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याने राहत्या घरात गळफास ...\n100 रुपयांच्या नवीन नोटांचा लिलाव सुरू\nभारतीय रिझर्व्ह बँककडून ग्राहकांसाठी 100 रुपयांची नवीन नोट जारी करण्यात आली आहे. या 100 ...\nतर काय चंद्रात दिसले होते शिरडीचे साईबाबा\nसरकारद्वारे सुरु असलेल्या प्रयत्नांनंतर देखील लोकं सोशल मीडियावर फर्जी पोस्ट पाठवणे ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/154?page=4", "date_download": "2018-10-16T21:10:03Z", "digest": "sha1:43FPU6VCV4M2TRKYF7CDWXCMSDMRCII4", "length": 15687, "nlines": 245, "source_domain": "www.maayboli.com", "title": "लेखन : शब्दखूण | Page 5 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /कला /लेखन\n भाग ४ – मुंडारिंग विअर\nभाग ३ – क्विनाना, लेक क्लिफ्टन, वार्नब्रो https://www.maayboli.com/node/67226\n भाग ४ – मुंडारिंग विअर\nमाझी सैन्यगाथा (भाग १४)\nआमची ट्रेन तिच्या ठरलेल्या वेळेपेक्षा सात तास लेट चालली होती, त्यामुळे त्या दिवशी आम्हांला पठाणकोटला पोचायला संध्याकाळ होणार होती. आम्ही सगळे सहप्रवासी त्याबद्दल च बोलत होतो तेवढ्यात असं लक्षात आलं की ट्रेन च्या AC मधे काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे कारण हळूहळू गरमी जाणवायला लागली होती. त्या बद्दल कोच अटेंडंट ला सांगायला गेले तर तो पट्ठ्या गायब च होता. मग एकानी त्याला शेजारच्या कोच मधून शोधून आणला आणि त्याला AC चं पॅनेल चेक करायला सांगितलं.\nRead more about माझी सैन्यगाथा (भाग १४)\nचिंतामणी चिंता करी -\nतीच रोजची अर्चा पूजा\nवाटे मज दीर्घ सजा\nकसा करावा वाटे भोज \nपुजारी तो कसा सोवळा,\nटिळा लावुनि दलाल माझा\nमावा खातो रोज ताजा\nभक्तजनही ना साधा भोळा,\nआवळा देऊन मागतो कोहळा\nभक्ति भाव ना दिसे कुठे\nसारे लुटण्या पुढे पुढे\nलाज ना लज्जा आचारी\nदेवाचे मग अवसान गळाले\nमंडप सोडून देव पळाले\nपळता पळता पाऊल अडले\nदीना घरी जाऊन रडले\nव्यक्तिचित्रणः कॅटफिश - स्वाती_आंबोळे\nटीप : प्रस्तुत ललितातील सर्व पात्रे खरी आहेत. कोणत्याही काल्पनिक व्यक्तीशी त्यांचा संबंध आढळल्यास तो योगायोग समजावा.\n\" - लेक डोळे फिरवत उद्गारला आणि पुन्हा टीव्हीकडे वळला.\nमी हळूच टेबलाखाली फोन धरून आम्ही Catfished म्हणजे काय झालो ते गूगल केलं. अर्बन डिक्शनरीने तत्परतेने सांगितलं: 'Catfish : Someone who pretends to be someone else, especially on the internet.'\nRead more about व्यक्तिचित्रणः कॅटफिश - स्वाती_आंबोळे\nजेल - भाग दुसरा\nसकाळचे सहा वाजले होते.. इन्सपेक्टर पवार आपल्या बेडरूममधे मस्त साखरझोप घेत होते इतक्यातच \" सारे जहाॅ से अच्छा\" अशी रिंगटोन असलेला त्यांचा मोबाईल वाजला\nचरफडतच त्यांनी तो उचलला..भलीमोठी जांभई देत त्यांनी ओशाळून तो रिसीव्ह केला...\n येतोच मी तोपर्यंत तुम्ही जागेच बारकाईने निरीक्षण करा..एकही पुरावा हातातून सुटता कामा नये..\"\nइतकं बोलून ते घटनास्थळी निघण्याची तयारी करू लागले..\nमला माझी लायकी काही केल्या सापडत नाही\nमला माझी लायकी काही केल्या सापडत नाही\nउगवलेल्या प्रत्येक दिवशी मी गोळा करते...\nहाती लागतील तेवढे सारे गडद फिके रंग\nइथून तिथून जमा केलेले काही आकार-उकार\nआणि डोळ्यांत ओतायला थोडे भाव थोडी झिंग\nपण रोज उठून मीच बनवलेलं माझंच शिल्प वेगळं दिसतं\nसंध्याकाळपर्यंत अनोळखी वाटू लागतं\nत्यात मला माझं रूप काही केल्या आढळत नाही\nमला माझी लायकी काही केल्या सापडत नाही\nRead more about मला माझी लायकी काही केल्या सापडत नाही\nलोपला साधेपणा ही खंत आहे\nग्राह्य का धरता तिला, की संत आहे \nसहनशक्तीला तिच्याही अंत आहे\nजीवघेणे वाटते अत्यंत आहे\nदोष रक्तातील करते दूर सारे\nकारले कडवट जरी.....गुणवंत आहे\nयेत गेल्या अनुभवांचे दुःख नाही\nलोपला साधेपणा ही खंत आहे\nसोहळ्यांना होत गेले पारखी... पण\nआसवांनी मी तशी श्रीमंत आहे\nफक्त ह्या सुर्यामधे हा दाह नाही\nगाडला पृथ्वीत तंतोतंत आहे\nRead more about लोपला साधेपणा ही खंत आहे\nप्रेम म्हणजे विड्याचे पान असते\nचुन्याचा दाह अन् काथ्याचा कडवटपणा,\nगुलकंदाचा गोडवा अन् सुपारीचा तुरटपणा,\nनाजूक हाताचा स्पर्श होता जिभेवर लाल दिसते.\nप्रेम म्हणजे आपट्याचे पान असते\nदोन हृदयांना एकीची आण असते.\nप्रेम म्हणजे नजरेची नशा असते\nचढली तर मात्र दुर्दशा असते.\nआरत्यांमध्ये जादाचे शब्द घालून म्हणायची प्रथा कोणी व कधी सुरु केली\nपुण्यात आल्यापासून गणेशोत्सवात एक गोष्ट अनुभवली आहे. इथे श्री गणेशाची आणि इतर आरत्या थोड्या वेगळ्या पद्धतीने म्हटल्या जातात असे माझे मत आहे. मूळच्या आरती मध्ये काही जादाचे शब्द घातले गेले आहेत. जसे कि उदाहरणार्थ...\nजय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती\nजय देव जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा\nजय देवी जय देवी जय महिषासुरमर्दिनी हो दैत्यासुरमर्दिनी\nआरती; गणेशोत्सव; जय देव जय देव; सुखकर्ता दु:खहर्ता;\nRead more about आरत्यांमध्ये जादाचे शब्द घालून म्हणायची प्रथा कोणी व कधी सुरु केली\n\"हो...आता हॅंडबिलाचं राहिलंय,चंदू करतो म्हणतंय\"\n\"चंद्या करेल पण फक्त त्याला आठवण कर..परत काळे पर्यंत जायला नको,त्या टकल्याला तेवढंच पाहिजे असतंय\"\n\"अरे काळे नाही,साहेब कधी येणारेत \n\"साहेब..सांगितलंय उद्या संध्याकाळी येतील म्हणून,पण बघू काय काय होतंय..\"\n\"आयला तुझ्या घरी येणारेत ना साहेब भाऊ लय हवा करतोय आजकाल..\"\n राहुल्या तूपण जरा अक्कल चालवली असतीस तर आपला २ दिवसाचा कार्यक्रम मंजूर होत होता\"\nRead more about मराठी भाषा दिन\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=4619314417207178399&title=Chhoti%20Malkin%20Serial%20%20fan%20Preeti%20Nandre%20won%20%20gold%20necklace&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-10-16T20:24:06Z", "digest": "sha1:NCC75BJ6Q6DPHKZSHPUP3SL5JU3ZQRZ7", "length": 7301, "nlines": 119, "source_domain": "bytesofindia.com", "title": "‘छोटी मालकीण’च्या चाहतीला मिळाला सोन्याचा हार", "raw_content": "\n‘छोटी मालकीण’च्या चाहतीला मिळाला सोन्याचा हार\nमुंबई : टीव्ही मालिकेमुळे केवळ मनोरंजनच होत नाही, तर चाहत्यांची स्वप्नही पूर्ण होऊ शकतात. नंदूरबारच्या प्रीती नांद्रे या चाहतीनं नुकताच हा सुखद अनुभव घेतला. स्टार प्रवाहच्या ‘छोटी मालकीण’ या मालिकेनं प्रीती यांना मानाचा सोन्याचा हार मिळवून दिला, सोबतच रेवती आणि श्रीधर या जोडीला भेटण्याची संधीही त्यांना मिळाली.\nया मालिकेसाठी एक स्पर्धा घेण्यात आली होती. यात अचूक उत्तर देणाऱ्याला मानाचा सोन्याचा हार जिंकण्याची संधी देण्यात आली होती. या स्पर्धेला महाराष्ट्रातून प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यात नंदूरबारच्या प्रीती नांद्रे भाग्यवान विजेत्या ठरल्या.\n‘‘छोटी मालकीण’ ही मालिका मला फार आवडते. ही कॉन्टेस्ट जाहीर झाल्यावर मी त्यात सहभागी व्हायचं ठरवलं आणि उत्तर दिलं. मात्र, मला बक्षीस मिळेल याची अपेक्षाच नव्हती. मानाचा सोन्याचा हार मिळणं हे माझ्यासाठी खरोखरच आनंददायी आहे. हा आनंद दिल्याबद्दल ‘छोटी मालकीण’ची मी आभारी आहे’, अशी भावना प्रीती नांद्रे यांनी व्यक्त केली.\nसोमवार ते शनिवार रात्री नऊ वाजता स्टार प्रवाहवर ही मालिका प्रसारित होते.\nTags: मुंबईस्टार प्रवाहछोटी मालकीणप्रीती नांद्रेनंदुरबारMumbaiNandurbarStar PravahChoti MalkinPreeti NandreContestGold Necklaceप्रेस रिलीज\n‘परंपरेसोबतच स्त्रियांनी आधुनिक विचारांची कास धरावी’ स्वप्नील जोशी निर्मितीत ‘प्रेमा तुझा रंग कसा’तून उलगडणार प्रेमाची काळी बाजू ‘छत्रीवाली’च्या शीर्षकगीताला तरुणाईकडून प्रतिसाद अभिनेत्री सुहास जोशींचं छोट्या पडद्यावर पुनरागमन\n‘अनुलोममुळे सर्वसामान्य लाभार्थींना योजनांचा लाभ’\nजिंदगी धूप तुम घना साया...\nकर्तव्यदक्ष गृहिणी ते जबाबदार समाजसेविका\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nकोकणातील कलाशिक्षकांची निसर्गचित्रे मुंबईच्या प्रदर्शनात\nसमतानगरमध्ये ६२वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा\nजिंदगी धूप तुम घना साया...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://cooldeepak.blogspot.com/2015/11/blog-post.html", "date_download": "2018-10-16T20:15:14Z", "digest": "sha1:JH7RXZPQTJI6WNQR2AAKLXA6EB5EA3UY", "length": 26928, "nlines": 284, "source_domain": "cooldeepak.blogspot.com", "title": "पु.ल.प्रेम: प्रिय पु. ल. काका", "raw_content": "\nपु.लंची छायाचित्रे पाहण्यासाठी इथे क्लिक करा\nअंत:करणातील वीणेचा अखंड झणकार\nबोलावे आणि बोलू द्यावे \nनवं वर्ष आणि सुखाचा चेहरा\nमराठी मुलखात मराठीला दासीचा दर्जा\nएक होते कुसुमाग्रज : विशाखाचे दिवस --पु.ल.\nतुम्हाला नागपूरकर व्हायचं का\nतुम्हाला मुंबईकर व्हायचंय का\nतुम्हाला पुणेकर व्हायचं का\nधर्म, अंधश्रध्दा नि तुम्ही आम्ही\nभारतीय अशी रंगभूमी आहे काय\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\n॥ श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे यांसी..॥\nआयुष्यमान व्हा, यशस्वी व्हा\nदेवगडचो हापूस सगळ्या आब्यांचो बापूस.. - पु.ल.\n'पुलं'नी केलेला गंधर्वगौरव : गंधर्वनाम संवत्सरे...\nएक जानेवारी : एक संकल्प दिन\nसंवाद : एका राजा लेखकाशी (पु. ल. आणि विद्याधर पुंडलिक यांचा संवाद)\nपुलंचे एक प्रेरणादायी पत्र\nपु.ल.देशपांडे यांनी सुधीर बेडेकर यांना दिलेली मुलाखत\nपं. सी. आर. व्यास यांच्या षष्ठ्यब्दपूर्ती समारंभात पुलंनी केलेलं भाषण\nदेवधर संगीत विद्यालयातील समारंभात पुलंनी केलेलं भाषण\nअभ्यास : एक छंद\nमी भारतीय म्हणूनच जगेन\nसमजा, कुणी तुमच्या मुस्काटीत मारली तर..\nबाबा आमटे एक विज्ञानयोगी\n...तर मराठीची चिंता बाळगण्याचे कारण नाही\nदलित शब्दाची व्याप्ती कळणार कधी\nहे जग मी सुंदर करुन जाईन....\nभाईकाकाज लेटर टू मीरा ...\nकाय वाट्टेल ते होईल\nमी एक नापास आजोबा\nपुल - काही सहित्यिक भोग\nआपण सारे भारतीय आहोत\nरंग माझा वेगळा (प्रास्ताविक -पु. ल. देशपांडे)\nपु.लं. चे मजेदार किस्से\nकाही साहित्यिक भोग (भोग २)\nजो जे वांछील तो ते लिहो\nतिळगूळ घ्या गोड बोला\nव्यक्ति आणि वल्ली (1965) - पु. ल. देशपांडे\nविशीतल्या पोराचं पु.ल. आजोबांना पत्र\nपु.ल. म्हणजे परमेश्‍वराने दिलेले वरदान..\nसाहित्यातील हृदयस्थपु ल देशपांडे\nमुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रातील पुलंचे योगदान\nपु. ल. 'वस्त्रहरण' नाटकासाठी टर्नींग पॉइंट\nविनोदाने पुलकित करणारे पु. ल.\nखरंच.. शिवी कधी देऊ नये\nपु. ल. एक आठवण, किती सारी साठवण\nजगण्यापलीकडची प्रेरणा देणारा लेखक\nपु.ल. इतिहासजमा होणे शक्य नाही..\nबहोत अच्छे - वसंतराव देशपांडे\nपुरुषोत्तम लक्ष्मण आगे बढो - आचार्य अत्रे\nव्यक्ती आणि वल्ली - अतुल परचुरे\nपुलंच्या आठवणी - राम कोल्हटकर\nपु.ल. आंनदाचा निर्मळ झरा\nआठवणींचं पिपंळपान- पु.ल. आणि सुनीताबाई\nजे रम्य ते बघुनिया...\nआमचा हसवणारा मित्र पी. एल.\nपु.लं. च्या आठवणींना उजाळा\nनवलकरांच्या 'झपाटलेल्या लेखणी'तले भाई\nपु. ल. नावाचे गारुड\nपु. लं. - अखेरचा अध्याय\nपुलकित संध्याकाळ - - स्मिता मनोहर.\nपुन्हा भेटले मराठी मनामनांत जपलेले \"पु. ल.'\n'पुल'कित आठवणींत दंग झाले श्रोते...\nया महान अष्टपैलू अवलियाला माझा मानाचा मुजरा\nभाई, आज तुमचा वाढदिवस\nमाझ्या आयुष्यातील तो सुवर्ण क्षण\nबरं झालं पु.ल. तुम्ही लवकर गेलात\nपु, ल. नावाचं मोरपीस\nपुलं चं लिखाण 'पाहिलं' तेव्हा\nपुल देशपांडे यांची विनोदबुद्धी\nपु.लंच्या त्या दोन संस्मरणीय भेटी\nमला भावलेले 'पु.ल. '\nपु.ल.. तुम्ही स्वतःला कोण समजता\nअजि म्या पु.ल. पाहिले\nअमरत्व काय फक्त देवालाच आहे काय\nएक पत्र माझ्या दैवताला ..... त्याच्याच एका रसिकाकडून\n\"व्यक्ती आणि वल्ली\" .....एक प्रसंग......\nबटाट्याच्या चाळीतील काही आठवणी..\nखिल्ली पुस्तकातील काही उतारे..\nकेसरबाई :एका तेजः पुंज स्वराचा अस्त\nजीवन त्यांना कळलें हो\nसखे सोबती गेले पुढती\nमाझा एक अकारण वैरी\nझपताल - काही (बे)ताल चित्रे (अघळपघळ)\nमी पु. ल. दे.\nपु.लं. .... काही (च्या काही) कविता\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना मिळालेले आणि काही पु.ल. प्रेमी मित्रांनी दिले आहेत. चित्र (jpg,gif),(pdf) पिडिफ स्वरुपात मिळालेले लेख देवनागरीत टंकुन एका ठिकाणी आणण्याचे काम फक्त मी केले.\nप्रिय पु. ल. काका\nप्रिय पु. ल. काका ,\nलहानपणी मला रोज रात्री गोष्टी ऐकत झोपायची सवय होती. मग मी हळू हळू मोठी झाले. गोष्ट ऐकायची सवय मात्र कायम राहिली. पण तो जादू करणारा आवाज आता बदलला होता. तो होता तुमचा … पुलकीत आवाज. माणूस लिखाणानी आणि आपल्या आवाजांनी कायम अमर आणि चिरंजीवी राहू शकतो हे तुम्हीच दाखवून दिले. आयुष्यात असे किती पण अवघड उदास प्रसंग आले आणि असे वाटले कि आज तरी काय झोप लागणार नाही आणि वाचायचा मूड पण नाहीये तर तुमचे कोणतेही कथाकथन किंवा एकपात्री निवडावे आणि ऐकावे मन प्रसन्न होते आणि माणूस नावाच्या प्राण्यात पुन्हा एकदा प्रेमात पडते. तुमच्या काही काही लिखाणानी माझ्या वर फार सुक्ष्म संस्कार केले आहेत. तुम्हाला गम्मत सांगू, तुमचे चितळे मास्तर मला खरच भेटले होते , ज्यांनी मला शिकवले , आणि माझ्या बाबांनाही , ते पण कोणता हि विषय उत्कृष्ट शिकवू शकायचे , आणि तेव्हा पासून तुमची हि सगळी पात्रे , माणसे अगदी पूर्ण नाही तरी थोडी बहुत तरी सापडायला लागली . तुमच्या मुळे , माणसे वाचायचा छंद जडला . नाटके खरे तर बघायची असतात (तशी मी घरात कधी कधी ती करते सुद्धा ), पण ती वाचायची आवड मला का लागली माहितीये , कारण तुमचे \"तुज आहे तुजपाशी \" , माझ्या हातात पडले, आणि मी पुन्हा पुन्हा वाचून काढले . मी खूप नाटके पहिली किंवा वाचली त्या नंतर , पण का ठावूक या नाटकाशी माझे वेगळे नाते आहे , तीच पात्रे मला दरवेळी नवे काही तरी देवून जातात . काकाजी , आचार्य, उषा , सतीश , गीता , श्याम जणू माझे कुटुंबातले च आहेत . दर वेळी वाचताना , प्रत्येक मधला एक नवा विचार आणि भूमिका सापडते आणि जगण्याचा अर्थ हि.\nतुमचा \"नंदा प्रधान \",\"बबडू \" \"तो \", \"भय्या नागपूरकर \"माझ्या मनाला फार चटका लावून गेले . एक मात्र नक्की ह, \"ती फुलराणी\" मधील \"तुला शिकवीन चांगलाच धडा \" हे स्वगत , नाटकात काम करायची आवड असलेल्या प्रत्येकाला , लहान पाणी करून पाहावे असे वाटतच , आणि ती फुलराणी मात्र पक्की आपली मराठी वाटते बर का , भाषांतर असून हि . प्रवास वर्णन हे किती रंजक असू शकते ते पण तुम्हीच सांगितले ,त्यामुळे एका नवा साहित्य प्रकार आवडला . बटाट्याचा चाळी मधले चितन , बरच काही विचार करायला लावून गेली . आणि मराठी वांग्मायाचा गाळीव इतिहास , उपहासत्मक विनोद किती सकस असू शकतो याचे उत्तम उदाहरण आहे . तुम्ही साहित्याची इतकी दालने खुली करून ठेवली आहेत न , कि कोणताही साहित्य प्रकार निवडावा आणि तुम्ही तो किती मनोरंजक पण काही हि गाजावाजा न करता एक विचार देवून ठेवणारा केला आहे . मी दर वर्षी तुमच्या बद्दल लिहित आलीये , पण शब्द आटले तरी तुमच्या बद्दलचे पेम आणि आदर कधीच कमी होणार नाही . अलौकिक प्रतिभा असूनही , पैश्याचा मागे न लागता , केवळ माणसांवर प्रेम करणारा आणि आपल्या साहित्य तून निरोगी मने तयार करणारा हा कलाकार . अर्थात तुमचा संसार तुमच्या पत्नीने इतका समर्थ पणे सांभाळला , म्हणून तुम्ही आम्हाला इतके भेटत गेलात.\nतुमची पुस्तके आणि तुमचा आवाज हा माझ्या आयुष्यातला अविभाज्य भाग आहे , इयत्ता चौथी पासून ते आज पर्यंत तुमचे लिखाण माझ्या साठी अजून तितकेच ताजे टवटवीत आहे आणि काही तरी देवून जाणारे आहे .\nकारण कदाचित माझ्या वयानुसार त्यातून मला नवीन काही तरी सापडेल असे काही तरी तुम्ही त्यात दडवले आहे . चौथीत असताना मला त्यातले किती कळले असेल ते गुळाचा गणपतीच जाणो . पण माझा \"गटण्या \" होण्याची सुरवात मात्र झाली हे नक्की बर का . आज काल , समोरच्याला कळणारे आणि भिडणारे असे लेखन बहुधा चांगल्या लेखनात मोडत नाही , सतत काही तरी माहितीपर, तात्विक असे तरी लिहिले जाते किंवा मग ज्याला विनोद म्हणावे कि नाही अश्या प्रकारचे विनोद , कार्यक्रमात आणि लिखाणात दिसतात , म्हणजे अगदीच निराशावादी चित्र नाहीये तसे, तुम्ही कौतिक करावे असे काही चित्रपट आणि नाटके येत आहेत अजून , आमची मराठी अजून तशी जिवंत आहे , पण नवीन पुस्तकांचे म्हणाला तर जर अवघड चित्र आहे . रंगून जावून वाचावे किंवा ज्यामुळे वाचनाचे आवड निर्माण व्हावी असे तुमच्या सारखे लिहायला कधी जमेल का हो आम्हाला मान्य आहे कि तुम्ही आणि तुमचे लिखाण हे कालातीत आहे , पण आमचे दुर्दैव कि आम्ही तुम्हाला प्रत्यक्षात भेटू नाही शकलो , पत्र व्यवहार करू नाही शकलो , असे कधीच नाही का होणार कि तुम्ही परत भेटाल मान्य आहे कि तुम्ही आणि तुमचे लिखाण हे कालातीत आहे , पण आमचे दुर्दैव कि आम्ही तुम्हाला प्रत्यक्षात भेटू नाही शकलो , पत्र व्यवहार करू नाही शकलो , असे कधीच नाही का होणार कि तुम्ही परत भेटाल . कसे झालाय माहितीये , पांडुरंग तोच आणि तिथेच असून पण वारकरी दर वर्षी नियमाने जातात कि त्याला भेटायला , तसे किती हि वेळा वाचले तरी तुमच्या लिखाणाची वारी करायची हे आमचे पण व्रत आहे , कारण हि ओढच जबरदस्त आहे .\nमाझे ना जरा गटण्या सारखे आहे , किती हि लेखक वाचले न तरी \" पु ल आणि ____\"\nमी ठरवले आहे आता कि आपल्याला मिळालेला हा आनंद , वाटायचा आपण , म्हणूनच , ज्यांना कुणाला पु ल न भेटायचे आहे , त्यांच्या साठी , आमचे दरवाजे नेहमीच खुले आहेत\nतुज आहे तुजपाशी असे म्हणताना\nतुम्ही आम्हाला काय दिले हे आम्हासच ठावूक\nआमच्या पाशी , आजू बाजूला पण हे सगळे होताच\nपण कोणत्या नजरेतून पाहायचे ते तुम्ही शिकवलत\nगुरु दक्षिणा काय देणार तुम्हाला आम्हाला 'बस इतकाच सांगू कि\nतुम्ही माणसांवर , साहित्येवर , कवितेवर , संगीता वर आणि आयुष्यावर भरभरून प्रेम केले\nतसच जमल तर करू आम्ही पण , तुमच्या इतके नाही जमणार कदाचित\nपण १०० पर्सेंट नाही तरी छोटे मासे होऊ कि आम्ही\n- तुमची एक वाचक\nLabels: आठवणीतले पु.ल., चाहत्यांचे पु.ल., पु.ल., पु.लं., पु.लं. च्या कविता, पुलं\n मी सुद्धा एक पु.ल. चाहता; १९६५ पासून बहुतेक सर्व लिखाण वाचले आहेच , परवा पुलोत्सव मध्ये पुन:प्रत्ययाचा आनंद घेतला \nपु.लंची पुस्तके खरेदी करून ‘पु.ल. देशपांडे फ़ॉउंडेशन’ला मदत करा खाली काही ऑनलाईन दुवे\nमहाराष्ट्रातील काही पुस्तक भाडांराचे पत्ते\nपु.ल. देशपांडे गुगल प्लस\nपु.ल. प्रेम ब्लॉगचे अपडेट्स तुमच्या ईमेलवर आपोआप येण्यासाठी इथे तुमचा मेल आयडी टाका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/2205", "date_download": "2018-10-16T20:25:29Z", "digest": "sha1:2WSSKVYUBZ6I3XD4UHEYLBOORUYXEHGJ", "length": 24716, "nlines": 95, "source_domain": "mr.upakram.org", "title": "श्री.शं.बा.दीक्षित | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nआपल्या विद्वत्तेने जगन्मान्यता मिळवणार्‍या मराठी माणसातले एक अग्रगण्य नाव म्हणजे श्री.शं.बा. दीक्षित. १८५३ ला कोकणात मुरुड येथे त्यांचा जन्म झाला व तेथेच प्राथमिक शिक्षणही.त्याच काळात त्यांनी अमरकोश पाठ करून काव्य,व्याकरण इ.संस्कृत विषयांचा प्राथमिक अभ्यास पुरा केला. १८७० ला पुण्यास येऊन त्यांनी ट्रेनिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. १८७३ ला ती परिक्षा व ७४ ला मॅट्रिक्युलेशन पास झाले. त्यांनी अध्यापन हाच व्यवसाय निवडला .त्यांचा सुरवातीचा पगार २५ रु. व निधन पावले तेंव्हा ४५ रु. या परिस्थितीतही त्यांनी अव्याहत विद्याव्यासंग चालू ठेवला व आपल्या ज्ञानाच्या दीप्तीने पाश्चिमात्य विद्वानांनाही चकित केले.\nश्री. लेले यांच्या सायनवादाने प्रभावित झाल्याने त्यांचे लक्ष ज्योतिषशास्त्राकडे वळले व ठाण्यास असतांना श्री. मोडक यांच्या सहवासात त्यांनी ज्योतिषशास्त्राचा विशेष अभ्यास केला .सायनपंचांग ते प्रसिद्ध करू लागले. सूक्ष्म अध्ययनामुळे ज्योतिषक्षेत्रात दीक्षितांचा अधिकार एवढा वाढला डॉ. फ़्लीट सारख्या इतिहासतज्ञाला त्यांची मदत घ्यावी लागली. डॉ. फ़्लीट लिहतात की \"यांची मदत नसते तर मला गुप्तांचा शककाल निश्चित करता आला नसता.\"रॉबर्ट सेवेलने दीक्षितांच्या मदतीने \"इन्डिअन कॅलेन्डर\" हा ग्रंथ निर्माण केला व तो भारतीय इतिहासाच्या संशोधनास अतिशय उपयुक्त ठरला.या ग्रंथात पंचांगासंबंधीच्या व कालगणनेच्यासर्व बाबींची माहिती दिली असून भारतातील प्राचीन व अर्वाचीन शकांची चर्चा केली आहे.इ.स. ३०० ते १९०० या सोळा शतकातील तिथि-तारखांचा मेळ दाखविणारी सारणी दिली आहे. भारतातील भूवर्णन या पुस्तकात प्राचीन स्थानांची निश्चिती केली आहे.\nज्योतिर्विलास उर्फ़ रात्रीची चार घटका मौज आकाशस्त ग्रहतार्‍यांची ओळख करून देणारे पुस्तक शास्त्रीय विषयावरचे असूनही मनोरंजक आहे.\n\"भारतीय ज्योतिषशास्त्र\" हा त्यांचा जगप्रसिद्ध ग्रंथ होय. तो नीट समजवून घेता यावा म्हणून पाश्चिमात्य शास्त्रज्ञ मराठी शिकले या ग्रंथाच्या सिद्धतेसाठी त्यांनी पाचशेहून अधिक संस्कृत ग्रंथांचे अध्ययन केले.दुर्बोध बनलेल्या अनेक विषयांचा उलगडा केला. पंचांगशोधन व तत्संबद्ध मतमतांतरे यांचा परामर्श घेतला व हे शास्त्र केवळ भारतीयांनीच सुविकसित केले हे सिद्ध केले. 'कृत्तिका पूर्वेस उगवतात ; त्या तेथून चळत नाहीत' या शतपथ ब्राह्मणातून घेतलेल्या वाक्यावरून त्यांनी शतपथ ब्राह्मणाचा काल इ.स.पूर्व २००० वर्षे असा ठरवला. टॉलेमीपूर्वीच्या वासिष्ठ सिद्धांतात अंशाचे साथ भाग सापडतात हे त्यांनी दाखवून दिले व \" टॉलेमीपासून हिंदूंना ज्योतिशाचे सर्वस्व मिळाले \" या बर्जेच्या प्रतिपादनाला उद्ध्वस्त केले. आपला देश व आपली परंपरा यांचा गौरव वृद्धिंगत करणारा हा थोर मूलगामी प्रज्ञेचा व अव्याहत व्यासंगाचा थोर पुरुष वयाच्या पंचेचाळिसाव्या वर्षी १८९८ ला विषमज्वराने दिवंगत झाला.\nविसोबा खेचर [04 Dec 2009 रोजी 19:15 वा.]\nसूक्ष्म अध्ययनामुळे ज्योतिषक्षेत्रात दीक्षितांचा अधिकार एवढा वाढला\nज्योतिषविद्येचा गाढा अभ्यास असणार्‍या दिक्षितसाहेबांच्या विद्येचा तत्कालीन सामान्य लोकांना काय फायदा झाला हे कळेल का\nएखाद्याचे समजा अगदी करेक्ट भविष्य जरी समजले तरी होणार्‍या गोष्टी टळत नाहीत, नियती कुणालाच चुकत नाही हे दिक्षितसाहेबांना मान्य होते का\nमान्य असल्यास जे जाणून घेण्यात काहीही मतलब नाही कारण त्यामुळे घडणार्‍या गोष्टीं टळत नाहीत, सबब अश्या निरुपयोगी विद्येच्या () मागे दिक्षितसाहेबांसारखा व्यासंगी आपली शक्ति व बुद्धी का खर्च करत होता हे कळेल काय\nआणि मुख्य प्रश्न पुन्हा तोच की दिक्षितांच्या ज्योतिषाचा सामान्य माणसाला/समाजाला काय फायदा झाला\nन लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा\nप्रकाश घाटपांडे [05 Dec 2009 रोजी 13:28 वा.]\nदिक्षितांनी संस्थानिकाच्या दरबारी राजज्योतिषी असलेले पद नाकारले होते. त्यांचा ग्रंथ हा संशोधकांसाठी होता. सामान्य माणसाला त्याचा थेट फायदा झाला नाही. दिक्षित लौकिक अर्थाने ज्योतिषी नव्हते. ते ज्योतिष अभ्यासक होते. संपुर्ण ग्रंथात भविष्य कसे सांगावे याचा उल्लेख नाही. हा भारतीय फलज्योतिषाचा इतिहास नव्हे.\nया सदरातील एक छान लेख.\nनाव पुर्ण द्याल का\nमागे घाटपांडे साहेबांनीही काही माहिती दिली होती.\nपण ही माहिती जास्त विस्तृत आहे.\nअसो, लेखकाचे \"भारतीय ज्योतिषशास्त्र\" हे साहित्य आज मिळू शकते काय\nसध्या कुणी प्रकाशित करत नसल्यास पण कुणाच्या संग्रही असल्यास माझी प्रत झ्येरॉक्स करून घेण्याची तयारी आहे.\nया ग्रंथावरील प्रताधिकार संपलाच असेल अशी आशा आहे.\nश्री. शंकर बाळकृष्ण दीक्षित हे कुंडली मांडून भविष्य सांगत नसत. आकाशातील नक्षत्रांच्या जागा बदलत असतात.\nत्यावरून काळ ठरविता येतो. उदा. १७३० साली मघा नक्षत्र नेमके कुठे दिसत होते याचे गणित करता येते. पूरा\nग्रंथांतील असे उल्लेख पाहून ग्रंथ निर्मितीचा काल ठरविता येतो. श्री. तात्या यांनी योग्य प्रश्न विचारला आहे. माडी-माड्यातून वेळ काढून जे वर आकाशाकडे पाहूनही काही मौज मिळवू शकतात त्या सामान्य वाचकांकरिता ज्योतिर्विलास हा ग्रंथ आहे. भारतीय ज्योतिषशास्त्र हा विद्वानांकरिता, संशोधन करण्याकरिताचा ग्रंथ, तात्या, तुमच्या-आमच्या करिता तो नव्हे.( दुसरा गीतारहस्यच म्हणाना). श्री. गुंडोपंत, आपल्याला व्यनि पाठवतो.\n ज्योति:शास्त्र हे भारतीय ज्ञानपरंपरेतील एक मौलिक शास्त्र होते हे निर्विवाद\nसंपूर्ण आकाशाचा त्यातील ग्रह-गोलांचा, ज्योतिंचा इतका सखोल अभ्यास कोणी पुरातनकाळी केला होता हे अभिमानास्पद आहेच. त्यातही त्या अभ्यासाचे सुलभ दस्ताऐवजीकरण करण्याची कला आपण विकसीत केली होती याचाही खूप आनंद वाटतो.\nश्री दीक्षित यांची ओळख करून दिल्याबद्दल आभार. मलाही दोन्ही पुस्तके (ज्योर्तिविलास व भारतीय ज्योतिषशास्त्र) संग्रही ठेवण्याची इच्छा आहे. प्रत विकत मिळत नसल्यास यांत्रिक प्रत (फोटोकॉपी) काढून घेऊन पुस्तक निश्चित परत करेन याची हमी देतो.\nभ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा() उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे\nप्रकाश घाटपांडे [05 Dec 2009 रोजी 13:21 वा.]\nभारतीय ज्योतिषशास्त्राचा प्राचीन व अर्वाचीन इतिहास या पुस्तकाचा परिचय आपण इथे पाहु शकता. हे पुस्तक आजही वरदा बुक्स कडे उपलब्ध आहे. पोस्टाने मागवता येईल.\nज्योतिर्विलास देखील मुंबईच्या प्रतिभा प्रतिष्ठान ने प्रकाशित केले आहे ते उपलब्ध आहे. वितरक अनुभव वितरण शुक्रतारा संत जनाबाई मार्ग विलेपार्ले ( पुर्व ) मुंबई\nकै. ज्योतिर्विद् शंकर बाळकृष्ण दीक्षित ह्यांचा मुख्य अभ्यास खगोलशास्त्राचा होता. त्यांच्या भारतीय ज्योतिषशास्त्राचा इतिहास(अर्वाचीन व प्राचीन) या पुस्तकाव्यतिरिक्त आणखी एक गाजलेले पुस्तक आहे. त्याचे नांव: प्राचीन भारतवर्षीय़ भूवर्णन. हेही वरदा प्रकाशनाने प्रसिद्ध केले आहे; किंमत रुपये १५०. कालिदासाच्या मेघदूत आणि इतर काव्यांतून आलेली स्थळनावे, महाभारत, वेद, श्रुतिस्मृतिपुराणोक्त ग्रंथ(विष्णुपुराण, लिंगपुराण,भागवत इत्यादी), वराहमिहिर(बृहत्संहिता), भास्कराचार्य(सिद्धान्‍तशिरोमणि-गोलाध्याय) यांच्यात आलेली नावे, तसेच अबुल फ़ज़ल, फ़ाहियान, संगयून, ह्युएनसंग, टॉलेमी आदींनी वर्णन केलेला प्राकृतिक भूगोल, भूप्रदेश, गावांची व नद्यांची नावे यांची उत्तम माहिती या ग्रंथात आहे. मूळ ग्रंथात असलेले सहा नकाशे मात्र आता उपलब्ध नाहीत.\nइच्छुकांनी हे तीनही ग्रंथ विकत घेऊन संग्रही ठेवावेत.--वाचक्‍नवी\nप्राचीन भारतवर्षीय़ भूवर्णन. हेही वरदा प्रकाशनाने प्रसिद्ध केले आहे\nहे पुस्तक खूप चांगले आहे. मात्र ते दिक्षितांच्या निधनानंतर (१८९८) पंधरा वर्षांनी त्यांच्या हस्तलिखितावरून ते छापले गेले. त्यामुळे वर वाचक्नवींनी म्हणल्याप्रमाणे त्यातील सहा नकाशे उपलब्ध नाहीत. एक मजेदार वाटलेला संदर्भ म्हणजे महाभारतात महाराष्ट्राचा उल्लेख नाही आहे पण कोकणाचा मात्र आहे\nप्राचीन भारतीय भूवर्णन हा ग्रंथ शं.बा.दीक्षितांनी १८८४ मध्ये लिहून पूर्ण केला. तो छापला तर तो कसा खपणार या चिंतेने ते पुस्तक तब्बल पंधरा वर्षे प्रसिद्धच केले गेले नाही. दीक्षितांच्या मृत्यूनंतर एक वर्षाने, १८९९त हा ग्रंथ प्रसिद्ध झाला(पहिली आवृत्ती ३०० प्रतींची होती), आणि १९९० मध्ये म्हणजे १०१ वर्षांनी त्याची दुसरी आवृत्ती छापली गेली. --वाचक्‍नवी\nअरविंद कोल्हटकर [13 Mar 2013 रोजी 15:30 वा.]\nहा जुना धागा आत्ता वर काढण्याचे कारण असे की एका मित्राच्या चौकशीला उत्तर देतांना तो माझ्या नजरेस आज पहिल्यांदा पडला. धाग्यामध्ये आक्षेपार्ह काहीच नाही पण वरची 'विसोबा खेचर' (तात्या) ह्या आयडीची प्रतिक्रिया मला खटकली म्हणून हे लिहीत आहे.\nविसोबा खेचर ह्यांनी दीक्षितांचे पुस्तक पहाण्याची वा दीक्षितांची अन्य काही माहिती गोळा करण्याची कसलीच तसदी न घेता आपली फटकेबाजी केली आहे. त्यांनी पुस्तक चाळले असते किंवा त्यात काय आहे हे जाणून घ्यायचा प्रयत्न केला असता तर त्यांना लगेचच उमगले असते की पुस्तकात भविष्य सांगणे वा फलज्योतिष ह्याबाबत काहीहि लिहिलेले नाही. पुस्तकाचा विषय आकाशस्थ तारे-ग्रह ह्यांच्या भ्रमणाचे भारतीयांना काय माहीत होते, त्यावरून त्यांनी कालगणना कशीकशी बांधली, कोठल्या काळात भारतीयांना काय ठाऊक होते, त्यापैकी त्यांचे स्वतःचे किती होते आणि अन्य संस्कृति (ग्रीक, बाबिलोनियन इ.), ह्यांच्याकडून त्यांनी काय घेतले आणि त्यांना काय दिले, प्राचीन काळापासून आणि आर्यभट, ब्रह्मगुप्त ह्यांच्यापासून अर्वाचीन बापूदेव शास्त्री, केरूनाना छत्रे ह्यांच्यापर्यंत कोण महत्त्वाचे ज्योतिर्गणिती होऊन गेले आणि त्यांचे कार्य काय अशा प्रकारची शास्त्रीय आणि गणिती अंगाने जाणारी चर्चा आहे. भारतीय गणित आणि ज्योतिष हे एकमेकांबरोबर वाढले ही गोष्ट सर्वश्रुत आहे. ज्योतिषाचा उल्लेख आला की ते फलज्योतिषच असणार हा तर्क दुष्ट आणि अज्ञानमूलक आहे.\nह्या विषयातील अधिकारी असे हे पुस्तक मराठी आहे ह्याचा खरे तर आपणांस अभिमान वाटायला हवा. भारतीय हवामानविभागाने १९६८ साली उज्जयिनीच्या जिवाजी वेधशाळेचे पर्यवेक्षक आर वी वैद्य ह्यांच्याकडून ह्या पुस्तकाचे इंग्रजी भाषान्तर करवून घेऊन ते छापले आहे. मूळ मराठी पुस्तक २० वर्षांपूर्वी ह.अ.भावे ह्यांच्या वरदा प्रकाशनाने पुनर्मुद्रित केले होते. इंग्रजी भाषान्तर http://www.scribd.com/doc/76777633/Bharatiya-Jyotish-Sastra-1 आणि http://www.scribd.com/doc/76935732/Bharatiya-Jyotish-Sastra-2 येथे जिज्ञासूंसाठी उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A4%A7%E0%A5%80/", "date_download": "2018-10-16T20:22:59Z", "digest": "sha1:PCRDB7ZIX54EE22JO6IHDWCQ7KURTMBY", "length": 7300, "nlines": 137, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "ताकटेंनी पाणी वाटपात कधीही राजकारण केले नाही | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nताकटेंनी पाणी वाटपात कधीही राजकारण केले नाही\nगोपाळपूर – आबासाहेब ताकटे यांनी सर्वांना पाटपाणी कसे मिळेल याकडेच लक्ष दिले. त्यांनी कधी दुजाभाव केला नाही. पाण्याचे राजकारण न करता कठीण परिस्थितीतही मध्यस्थाची भूमिका बजावली. अतिशय मनमिळावू स्वभावाचे असल्याने त्यांचे सर्वांशी स्नेहाचे संबंध होते. त्यांनी यापुढेही सामाजिक कार्यात सक्रिय रहावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांनी केले.\nनेवासा तालुक्‍यातील शिरसगाव येथील पाटबंधारे विभागामध्ये गेल्या 37 वर्षापासून कार्यरत असलेले गोपाळपूरचे आबासाहेब ताकटे यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमात लंघे बोलत होते. प्रजासत्ताकदिनी त्यांचा निरोप समारंभ शिरसगाव येथे पार पडला. यावेळी परिसरातील विविध पाणी वापर संस्था, पाटबंधारे विभागाच्या वतीने आबासाहेब ताकटे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.\nताकटे म्हणाले की, परिसरातील लोकांनी मला समजून घेतले. माझ्या कार्यकाळात प्रमाणिकपणे कामे केली. त्या कामाचाच हा गौरव आहे. भविष्यातही सामाजिक कामासाठीच वेळ देणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी शाखा अधिकारी एच. बी. पवार, डी. एन. शिवगण, पुरूषोत्तम सर्जे, बबनराव देशमुख यांनी भाषणातून ताकटे यांच्या कार्याचा गौरव केला.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleसायकल बॅंक उपक्रम कौतुकास्पद\nNext articleपद्मश्री पठारेला कराटे स्पर्धेत रौप्यपदक\nहडपसर सहायक आयुक्‍त कार्यालयाला टाळे ठोकले\n“ऑन ड्युटी’ 24 तास; पाणी मात्र अर्धा तास\nपाणी कपातीप्रकरणी राष्ट्रवादीचा महापौरांना घेराव\nदिवाळीनंतर 1,150 एमएलडी पाणी उचलू\nऐन सणासुदीत पुणेकरांची “पाणी कोंडी’\nपालिकेला जलसंपदा विभागाचा झटका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/vidarbha-expecting-many-works-from-nitin-gadkari-269301.html", "date_download": "2018-10-16T20:38:43Z", "digest": "sha1:4OPIYKS3B2CXURCFR25EZIH37R2PQ633", "length": 14853, "nlines": 122, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "धडाकेबाज गडकरींकडून विदर्भवासीयांना आशा", "raw_content": "\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nराज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर, कार्यकर्त्यांमधली मरगळ झटकणार\nसराफ व्यावसायिक करणार दसऱ्याचा मुहूर्त 'कॅश'\nदारूच्या कंपनीतील ५ हजार टन मक्क्याने भरलेल्या टाकीत पडून मुलाचा मृत्यू\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\n#Metoo मोहिमे संदर्भात हायकोर्टात याचिका दाखल\nमॉडेलला घरी बोलवून मित्रानेच केला खून\nजलयुक्त 'शिव्या'र, राज ठाकरेंच्या कुंचल्यातून फडणवीस सरकारवर घणाघात\nअकबर यांनी चुंबन घेण्याचा प्रयत्न केला, आणखी एका महिला पत्रकाराचा आरोप\nकर्ज देण्यासाठी शरीरसंबंधाची मागणी करणाऱ्या बँक मॅनेजरला महिलेनं धु-धु धुतलं\nगोव्यात काँग्रेसच्या सत्ता स्थापनेच्या मनसुब्यावर पाणी, २ आमदार भाजपात दाखल\n#Metoo : महिला खेळाडूंनी केलेल्या आरोपानंतर राष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षकाची आत्महत्या\nकरिनाची 'ही' फॅशन स्टाईल तुम्हीही फॉलो करू शकता\nदबंग गर्ल सोनाक्षी सांगतेय बॉर्डरवरच्या जवानांबरोबरचे अविस्मरणीय अनुभव\nअशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापुरेनं सुरू केलाय 'प्रवास'\n#Metoo: स्त्रीनं संधीसाठी हात पुढे करताना आपली चूक नाही ते तपासून पहावं - निशिगंधा वाड\nPHOTO सबरीमाला मंदिर प्रवेशापासून राहुल गांधींच्या गुरुद्वारा भेटीपर्यंत देशभरातल्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी\nकरिनाची 'ही' फॅशन स्टाईल तुम्हीही फॉलो करू शकता\nहे आहेत देशातले 10 वादग्रस्त बाबा, कुणावर बलात्कार तर कुणावर खुनाचा आरोप\nसततच्या पोट दुखीवर करा हे ५ घरगुती रामबाण उपाय\nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\nएका पावाच्या तुकड्यासाठी भिवंडीत तुफान मारामारी\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nधडाकेबाज गडकरींकडून विदर्भवासीयांना आशा\nआता धडाकेबाज कामांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या नितीन गडकरी यांच्याकडे केंद्रीय जलसंपदा खातं आलंय. त्यामुळे विदर्भातल्या सिंचन प्रकल्पांना संजीवनी मिळण्याची आशा निर्माण झालीय.\nप्रवीण मुधोळकर, नागपूर, 06 सप्टेंबर : नितीन गडकरी यांच्याकडे केंद्रीय जलसंधारण केंद्रीय मंत्रालयाची जबाबदारी आल्यामुळे विदर्भातल्या लोकांच्या आशा वाढल्यात. गडकरींच्या कामांचा धडाका बघता विदर्भातले रखडलेले अनेक सिंचन प्रकल्प मार्गी लागतील, अशी अपेक्षा विदर्भातल्या लोकांना आहे.\nविदर्भातल्या सिंचन प्रकल्पांसाठी हजारो कोटींचा निधी आला. मात्र पाण्याऐवजी पैसाच वाहिल्यानं शेतकरी आणि शेती तहानलेलीच राहिली. पण आता धडाकेबाज कामांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या नितीन गडकरी यांच्याकडे केंद्रीय जलसंपदा खातं आलंय. त्यामुळे विदर्भातल्या सिंचन प्रकल्पांना संजीवनी मिळण्याची आशा निर्माण झालीय.\nजनमंचचे अध्यक्ष अनिल किलोर म्हणाले, ' विदर्भातील गोसेखुर्द आणि बेबळा हे दोन प्रकल्प या योजनेतील आहेत. गोसेखुर्दमुळे अडीच लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. त्यामुळे दोन्ही प्रकल्पामुळे विदर्भाचे चित्र बदलण्याची क्षमता आहे. '\nपंधरा ते वीस वर्षापूर्वी विदर्भात सुरू झालेल्या २६ प्रकल्पांना केंद्राने मदतीचा हात देऊ केलाय. सध्या या प्रकल्पांना १८ हजार सहाशे चोपन्न कोटींची आवश्यकता आहे. यापैकी केंद्र सरकारचा वाटा १० हजार ६१५ कोटी इतका आहे.\nखरं तर देशभरातील रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारने मदतीचा हात दिला होता. पण राष्ट्रीय प्रकल्प असणारा गोसेखुर्द गेल्या ३५ वर्षांपासून अद्याप पूर्ण झालेला नाही. यापूर्वीच्या मंत्री उमा भारती यांनी हा प्रकल्प केव्हा पुर्ण होणार हे सांगता येणार नाही असे वक्तव्यही केले होते. पण मोदी सरकारमधील हेवीवेट मंत्री नितिन गडकरी विदर्भातील प्रकल्पासाठी मोठा निधी खेचून आणतील असे मानले जात आहे.\nअगदी काँग्रेसलाही नितीन गडकरी यांच्याकडून आशा आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री झाल्यावर नितीन गडकरींनी हजारो कोटींचे प्रकल्प विदर्भात आणले. याच धर्तीवर सिंचन प्रकल्पांनाही गती मिळण्याची आशा विदर्भातल्या लोकांना गडकरी यांच्याकडून आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: nagpurnitin gadkarividarbhनागपूरनितीन गडकरीविदर्भ\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nराज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर, कार्यकर्त्यांमधली मरगळ झटकणार\n#Metoo मोहिमे संदर्भात हायकोर्टात याचिका दाखल\nसराफ व्यावसायिक करणार दसऱ्याचा मुहूर्त 'कॅश'\nक्रिकेटपटू मोहम्मद शमीच्या पत्नीने केला काँग्रेसमध्ये प्रवेश\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/birthday-and-jyotish/rashifal-116061600022_1.html", "date_download": "2018-10-16T20:25:41Z", "digest": "sha1:PN2XVLF3FZH4WX6TZ3KR2MOCY2CH7WHM", "length": 16590, "nlines": 164, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "दैनिक राशीफल (17.05.2018) | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 17 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nमेष : व्यापारात कार्यक्षेत्राचा विकास, व्यापारिक बाधा येऊ शकतात. आय पेक्षा व्यय अधिक असल्याने आर्थिक तंगीची आशंका.\nवृषभ : व्यापार उत्तम चालेल. सामाजिक कामात सक्रिय सहयोग मिळेल. मुलांच्या तब्बेतीची काळजी दूर होईल.\nमिथुन : धार्मिक आयोजनात सहभागी व्हाल. भौतिक सुख प्राप्त होईल. विद्यार्थींच मन अभ्यासात रमेल. कौटुंबिक मतभेद दूर होतील.\nकर्क : यात्रा घडू शकते. अडकलेला पैसा मिळाल्याने आनंद वाटेल. कौटुंबिक चिंता दूर होईल. व्यावसायिक स्थिति चांगली राहील.\nसिंह : संपत्ती संबंधी सौद्यात लाभ होण्याची शक्यता. कौटुंबिक जीवनात सुख समृद्धि राहील. व्यापाराच्या विस्तारासाठी जास्त प्रयत्न करावे लागतील.\nकन्या : अत्यधिक प्रयत्नांचा अल्प लाभ मिळेल. तणाव अडचणी राहतील. नवे काम, विचार, योजना लांबणीवर ठेवा. आर्थिक विवादातून नुकसान संभव.\nतूळ : अडकलेली कामे पूर्ण झाल्याने आनंद वाटेल. नोकरीत वरिष्ठांचा सहयोग मिळेल. धर्मात आस्था वाढेल. मार्ग प्रशस्त होईल.\nवृश्चिक : काळजी दूर होईल. समस्या मिटतील. मुलांचे भविष्य उजळतील. आवक वाढेल.\nधनू : धर्म आध्यात्मात गूढ चिंतन योग. वादित व्यापारिक कामात आर्थिक लाभाचे नवे स्त्रोतांवर विचार विमर्श.\nमकर : पोट बिघडू शकतं. तब्बेतीची काळजी घ्या. वातावरणानुसार आहार घ्या. विशेष यात्रा योग.\nकुंभ : कर्ज पासून मुक्ति मिळेल. कामात मित्रांचा सहयोग मिळेल. आर्थिक लाभ मिळू शकेल. आपल्या कामांची प्रशंसा होईल.\nमीन : आपली मनमेळाऊ आणि धैर्याची प्रकृतिने समाजात व परिवारात आदर मिळेल. सामाजिक मान-सन्मान वाढेल. व्यापारिक लाभ आणि सुख-समृद्धि वाढेल.\nटॅरो कार्ड : प्रत्येक समस्यांचे समाधान\nसाप्ताहिक राशीफल 13 ते 19 मे 2018\nयावर अधिक वाचा :\n\"आजचा दिवस छान जाईल. मैत्रिण किंवा प्रेयसी भेटेल. मनोरंजनासाठी वेळ काढाल. एखाद्या कल्पक, सर्जनशील कार्यात गुंतलेले राहू शकता. प्रणयातही समस्या...Read More\n\"योजनाबद्धरीत्याने आपले काम करण्याचा प्रयत्न करा. छोट्या-छोट्या अडचणी येतील. पण त्याकडे दुर्लक्ष करा. काळजीपूर्वक कार्य करा. कोणतेही कार्य एखाद्यावर...Read More\n\"मनोरंजनावर खर्च होईल. पत्नीपासून उत्तम सुख मिळेल. प्रेमसंबंधात यश मिळेल. अपत्यांपासून आनंदप्राप्ती होईल. वाहनसुख मिळेल. उत्तम भोजनाचे सुख मिळेल....Read More\n\"काळजीपूर्वक कार्य करा. पळापळ अधिक राहील. आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक विषयांमध्ये देवाण-घेवाण टाळा. भागीदारीच्या विषयांमध्ये सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. कार्यक्षेत्रात...Read More\n\"संवाद कायम ठेवण्याचा प्रयत्न करा. पत्नी व मुले यांचा आनंददायी सहवास लाभेल. व्यावसायिक संबंधांमध्ये ताण पडू शकतो. आपण आपल्या इच्छेनुसार...Read More\n\"आपण अशा लोकांपेक्षा निराळ्या मार्गावर चालण्याची इच्छा ठेवता ज्यावर आपले सहकर्मी आपल्याबरोबर असतील. परस्पर सहकार्याचे महत्त्व ओळखणे आपल्यासाठी उत्तम राहील....Read More\n\"थंड आणि शांत राहाण्याचा प्रयत्न करा. आर्थिक स्थितीमध्ये हळू-हळू सुधारणा येईल. आपल्या कौटुंबिक सभासदांच्या आरोग्याची काळजी घ्या. आपल्या कार्यस्थानावर सहकार्‍यांबरोबर...Read More\nआपण नव्या ग्राहकांना व प्रख्यात लोकांना भेटाल. शेवटी नव्या योजना आणि प्रोजेक्ट्स कार्यान्वित करणे आपल्यासाठी श्रेयस्कर ठरेल. जास्त कार्यभार आपल्या...Read More\n\"पैसे मिळवण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. आपण इतर लोकांना देखील यासाठी तयार करू शकता. एखादी चांगली संधी मिळाल्यामुळे आपली मनस्थिती...Read More\n\"मित्रांबरोबर आणि इतर लोकांबरोबर काळ व्यतीत करण्याची आज आकस्मिक संधी मिळेल. गंभीरपणे विचार केलात तर एखादी बौद्धिक योजना आरंभ करू...Read More\nआनंदाची बातमी मिळेल. राजकीय विषयांमध्ये यश मिळेल. मित्रांचा आधार मिळेल. अधिकारी वर्गाच्या हातात अडकलेले कामे पूर्ण होतील. आवडीचे काम झाल्याने...Read More\n\"चाकरमान्यांना लाभ मिळेल. आजचा दिवस कालपेक्षा चांगला असेल. तरीही आर्थिक मुद्द्यांच्या प्रश्नांबद्दल वाद होणे शक्य आहे. आपणास आकस्मिकरीत्या इतर लोकांबरोबर...Read More\n5 मिनिटात देवीला प्रसन्न करण्यासाठी करावा कुंजिका स्तोत्र ...\nअशी मान्यता आहे की नवरात्रीत नऊ दिवसात विधी-विधान पूर्वक दुर्गा सप्तशती पाठ केल्याने ...\nभुलाबाई ही महाराष्ट्रातील एक देवी असून भिल्लीणीचा वेश घेऊन भिल्लरुपी शंकराला भुलवायला ...\n'कालरात्री' दुर्गेचे सातवे रूप\nदुर्गेचे सातवे रूप 'कालरात्री' या नावाने प्रसिद्ध आहे. नवरात्रीच्या सातव्या दिवशी ...\nशिरडीच्या साईबाबांच्या कुटुंबाबद्दल जाणून घ्या\nसाईबाबा जन्म स्थळ महाराष्ट्राच्या परभणी जिल्ह्यातील पाथरी गावात साईबाबांचा जन्म 27 ...\nनवरात्रीत या 4 सोप्या उपयांमुळे पैशाची चणचण दूर होईल\nनवरात्रीत नऊ देवींची आराधना केली जाते. देवी लक्ष्मीही दुर्गांचे रूप आहे. नवरात्रीत देवी ...\nस्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...\nया जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...\nइम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख\nपाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...\nलिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...\nमराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.snpnews.in/2018/10/03/%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%86%E0%A4%A0-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96-%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97/", "date_download": "2018-10-16T21:56:11Z", "digest": "sha1:C3PKK6QV54I32IOVEZJKH2FTUX672FTG", "length": 6308, "nlines": 83, "source_domain": "www.snpnews.in", "title": "देशातील आठ प्रमुख उद्योगांचा ऑगस्ट 2018 मधील निर्देशांक - SNP News | News Articles | Blogs | Technology | Social | Political | Education |Cultural", "raw_content": "\nदेशातील आठ प्रमुख उद्योगांचा ऑगस्ट 2018 मधील निर्देशांक\n03/10/2018 SNP ReporterLeave a Comment on देशातील आठ प्रमुख उद्योगांचा ऑगस्ट 2018 मधील निर्देशांक\nदेशातल्या आठ प्रमुख उद्योग क्षेत्रांच्या प्रगतीचा निर्देशांक खालीप्रमाणे:-\nऑगस्ट महिन्यात या सर्व उद्योगांचा एकत्रित निर्देशांक 128.1 इतका होता. तर एप्रिल ते ऑगस्ट या महिन्यातील निर्देशांक 5.5 टक्के इतका आहे.\nकोळसा- ऑगस्ट महिन्यात कोळशाचे उत्पादन गेल्यावर्षीच्या तुलनेत 2.4 टक्क्यांनी वाढले.\nकच्चे तेल- ऑगस्ट महिन्यात कच्च्या तेलाचे उत्पादन गेल्यावर्षीच्या तुलनेत 3.7 टक्क्यांनी घटले.\nनैसर्गिक वायू- ऑगस्ट महिन्यात नैसर्गिक वायूचे उत्पादन गेल्यावर्षीच्या तुलनेत 1.1 टक्क्यांनी वाढले.\nतेल शुद्धीकरण उत्पादने- पेट्रोलियम तेल शुद्धीकरण उत्पादन ऑगस्ट महिन्यात 5.1 टक्क्यांनी वाढले.\nखते- ऑगस्ट महिन्यात गेल्यावर्षीच्या तुलनेत खतांचे उत्पादन 5.3 टक्क्यांनी घटले आहे.\nपोलाद उत्पादन- ऑगस्ट महिन्यात पोलाद उत्पादन गेल्या दोन वर्षाच्या तुलनेत 3.9 टक्क्यांनी वाढले.\nसिमेंट- ऑगस्ट महिन्यात सिमेंटच्या उत्पादनात गेल्यावर्षीच्या तुलनेत 14.3 टक्क्यांची वाढ झाली.\nवीज- ऑगस्ट महिन्यात वीजेच्या उत्पादनात गेल्यावर्षीच्या तुलनेत 5.4 टक्क्यांची वाढ झाली.\nTagged उद्योग क्षेत्रांच्या प्रगतीचा निर्देशांक\nसुरेश प्रभु यांच्या उपस्थितीत मुंबई येथे एनएएमसी राष्ट्रीय पुरस्कार समारंभ संपन्न\nमहाड तालुक्यातील नवउद्योग सुरु करू इच्छिणाऱ्या विद्यार्थी व उद्योजकांना सुवर्ण संधी\nओपो F5 यूथ एडिशन स्मार्टफोन लाँच\nमहिला सुरक्षितेत महाराष्ट्र ९ स्थानी; गोवा सर्वाधिक सुरक्षित\nभारतातील सर्वच नोटांवर जीवघेणे जिवाणू\nमहाराष्ट्र स्वाभिमान युवक उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी वैभव वीरकर यांची निवड\nकृषी उत्पादनांच्या निर्यातीस प्रोत्साहन देण्यासाठी सुरेश प्रभु यांचा पुढाकार\nदादरच्या फूल मार्केटमध्ये गोळीबार, एकाची हत्या\nप्रस्तावित नवीन औद्योगिक धोरण लवकरच मंजूर होईल – सुरेश प्रभु\nफुटवेअर आणि लेदर सेक्टरसाठी केंद्र सरकारचे खास पॅकेज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://krushikranti.com/agricultural/14-acre-agriculture-land-for-lease-or-join-venture-near-boisar.html", "date_download": "2018-10-16T21:26:07Z", "digest": "sha1:BLQ3KJVUKJGKQIYZD5XZGAZQSLGKQGRA", "length": 4708, "nlines": 88, "source_domain": "krushikranti.com", "title": "14 Acre Agriculture Land For Lease Or join Venture Near Boisar -", "raw_content": "\nबोईसर नवापूर रोड लगत १४ एकरी जमीन भाडे तत्वावर किंवा joint venture मध्ये देणे आहे.बोईसर स्टेशन पासून ६ किलोमीटर व बोईसर MIDC पासून अवघ्या १.५ किमी अंतरावर.\n* २४ तास पाण्याची सुविधा\n* २४ तास इलेट्रीसिटी मुंबई\n* 01 गार्ड रूम.\n* १० मिनिट्स हुन कमी अंतरावर हॉस्पिटल,बाजार व सदेव मुख्य दुकाने.\nविकणे विकणे शेत जमिन विकणे सोलापूर शहरापासून आगदी १५ कि मी अंतर, सोलापूर - पूणे मेन रोड पासून अगदी ५०० मी अंतरावरील ३ एकर ५ गूंठे शेती विकणे आहे... 1.5 km आंतरावर MIDC, २० गुंठ्यामध्ये मोठे शेड, गोडाऊन, ३ रूम, अॉफिस.... बांधकाम केलेली विहीर, विहरीला… Solapur\nजिर्याचे बी विकणे आहे\nजिरे विकणे आहे स्वतः घरी केले आहे Maharashtra\n2.5 एकर बागायती जमीन - Varvand दौंड विक्रीसाठी प्रति एकर 33 लाख - 82,50 लाख (निश्चित) 1. क्षेत्र: 2.5 एकर. 2.बागायती जमीन. एकच नाव 7/12 सह 3. शीर्षक साफ करा. 2 जमीन बाजू पासून 4 रोड प्रवेश. 5. 3 टप्पा प्रकाश जोडणी उपलब्ध. जमीन एका बाजूला 6 पाणी… Maharashtra\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/athour-mapia-news/wells-hitler-and-the-world-state-1761743/", "date_download": "2018-10-16T20:54:02Z", "digest": "sha1:KQ3HDFRI5OLA4T6IMBWPPU5PB5JKJGBS", "length": 26082, "nlines": 219, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Wells Hitler and the World State | अपुरा प्रेषित! | Loksatta", "raw_content": "\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\nब्रिटिश लेखक एच. जी. वेल्सने आधुनिक जगाची कल्पना रंगविणारे विपुल साहित्य लिहिले.\n|| डॉ. मनोज पाथरकर\nब्रिटिश लेखक एच. जी. वेल्सने आधुनिक जगाची कल्पना रंगविणारे विपुल साहित्य लिहिले. मात्र फॅसिझमच्या रूपात इतिहासाने घेतलेल्या प्रतिगामी वळणाचा अर्थ समजून घेण्यात तो कसा कमी पडला, हे जॉर्ज ऑर्वेल १९४१ सालच्या ‘वेल्स, हिटलर अ‍ॅण्ड द वर्ल्ड स्टेट’ या लेखात दाखवून देतो.. त्या लेखाचे हे भाषांतर\nवर्षांनुवर्षे आपण अथकपणे मांडलेली जागतिक राज्यव्यवस्थेची कल्पना कुणाच्याच डोक्यात शिरत नाही याचे एच. जी. वेल्सला आश्चर्य वाटते आणि रागही येतो. परंतु जगातल्या पाच बडय़ा लष्करी सत्तांपैकी कुणीही जर ‘जागतिक सरकार’सारख्या कल्पना मान्य करणार नसेल तर पुन:पुन्हा त्या उगाळण्यात काय अर्थ आहे\nवेल्सची एकूणच मांडणी बहुतांश सुज्ञ जनांना मान्य आहे, याबद्दल वाद नाही. परंतु आज सुज्ञांच्या हातात कोणतीही सत्ता नाही. त्यातच, कसलाही त्याग करण्याची त्यांची तयारी नाही. हिटलर माथेफिरू गुन्हेगार असेलही; पण त्याच्यासाठी लाखोंची फौज, हजारो विमाने आणि रणगाडे सज्ज आहेत. त्याच्या शब्दाखातर एक राष्ट्र आपल्या आवाक्यापल्याडचे प्रयत्न करतेय. याउलट वेल्सचा दृष्टिकोन पटणारा आणि सर्वाच्या सुखाची हमी देणारा असूनही त्यासाठी रक्त सांडायला कुणीही तयार नाही.\nदुसऱ्या महायुद्धात ब्रिटन जर्मनीविरुद्ध टिकाव धरून आहे; कारण त्यांना आशा आहे, की युद्धोत्तर जग अधिक चांगले असेल. मात्र, त्यांना खरे बळ मिळतेय ते देशभक्तीच्या आदिम भावनेतून तिकडे रशियन नागरिक समाजवादी राज्याच्या कल्पनेसाठी आणि पितृभूमीच्या रक्षणासाठी वाघासारखे लढत आहेत. जगाला प्रत्यक्ष आकार देणारी ऊर्जा बऱ्याचदा अभिमान, नेतृत्वपूजा किंवा श्रद्धा यांच्यातून निर्माण होत असते.\nया सगळ्या पाश्र्वभूमीवर उदयाला आलेल्या राजकीय साहित्याचे बहुतांश निर्माते ब्रिटनबाहेरील आहेत- ट्रॉट्स्की, रॉश्निंग, रोझेनबर्ग, बोर्केनॉ, कोस्लर. त्यांच्यापैकी बहुतेकांनी जहाल पक्षांचे राजकारण, हुकूमशाही, हद्दपारी आणि छळ यांचा जवळून अनुभव घेतलेला आहे. फक्त इंग्रज भाषक लोकांमध्येच दुसऱ्या महायुद्धाला तोंड फुटेपर्यंत हिटलरला ‘क्षुल्लक’ माथेफिरू समजण्याचा प्रघात होता. एच. जी. वेल्सलाही तसेच वाटते.\nचार्ल्स डिकन्सप्रमाणे वेल्स लष्करी परंपरा नसलेल्या नागरी मध्यमवर्गाचा सदस्य आहे. लढाई, शिकार आणि एकूणच जीवनाच्या साहसी अंगांचा त्याला तिटकारा आहे. त्याच्या ‘आऊटलाइन ऑफ हिस्ट्री’ या पुस्तकातील मुख्य खलनायक आहे- साहसी योद्धा नेपोलियन वेल्सने लिहिलेल्या सर्वच साहित्यकृतींमध्ये एकच संघर्ष पुन:पुन्हा अवतरताना दिसतो : सुनियोजित राज्यव्यवस्थेकडे नेणारा ‘प्रागतिक’ विरुद्ध भूतकाळातील अंदाधुंदीकडे नेणारा ‘प्रतिगामी’. एका बाजूला आहेत विज्ञान, सुव्यवस्था, प्रगती, आरोग्य, आंतरराष्ट्रीयता, विमाने आणि पोलाद, तर दुसऱ्या बाजूला आहेत धर्म, राष्ट्रवाद, युद्ध, राजेशाही, घोडे, कवी आणि ग्रीक भाषेचे प्राध्यापक वेल्सने लिहिलेल्या सर्वच साहित्यकृतींमध्ये एकच संघर्ष पुन:पुन्हा अवतरताना दिसतो : सुनियोजित राज्यव्यवस्थेकडे नेणारा ‘प्रागतिक’ विरुद्ध भूतकाळातील अंदाधुंदीकडे नेणारा ‘प्रतिगामी’. एका बाजूला आहेत विज्ञान, सुव्यवस्था, प्रगती, आरोग्य, आंतरराष्ट्रीयता, विमाने आणि पोलाद, तर दुसऱ्या बाजूला आहेत धर्म, राष्ट्रवाद, युद्ध, राजेशाही, घोडे, कवी आणि ग्रीक भाषेचे प्राध्यापक वेल्सच्या दृष्टीने इतिहास म्हणजे अद्भुतरम्यतेत रमणाऱ्या मानवावर वैज्ञानिक दृष्टीच्या मानवाने उत्तरोत्तर केलेली मात. त्याला विश्वास वाटतो, की भविष्यात कधी तरी संतुलित आणि विवेकी विचार करणाऱ्या मानवाची सुनियोजित समाजव्यवस्था अस्तित्वात येईल.\nवेल्सची ही गृहीतके मान्य करायला काहीच हरकत नाही. परंतु अशी व्यवस्था पुढच्या वळणावरच आपल्यासमोर उभी आहे, हे पटण्यासारखे नाही. वेल्सला हिटलर युद्धपिपासू नेता आणि चेटूक करणारा सरदार यांची संमिश्र आवृत्ती वाटतो. म्हणूनच तो हिटलरला तात्पुरता त्रास देणारे निर्थक भूत समजतो.\nवेल्सचे आणि आपलेही दुर्दैव असे की, विज्ञान आणि सर्वसामान्य समज (कॉमन सेन्स) हातात हात घालून वावरत नाहीत. नाझी जर्मनी ब्रिटनपेक्षा जास्त ‘शास्त्रीय पद्धती’ वापरतो आहे, पण तो ब्रिटनपेक्षा जास्त रानटीदेखील आहे. वेल्सने कल्पिलेल्या बहुतेक गोष्टी- सुव्यवस्था, नियोजन, विज्ञानाला सरकारी उत्तेजन आदी- जर्मनीत प्रत्यक्षात अवतरलेल्या आहेत. फरक एवढाच की, हे सगळे अश्मयुगात शोभल्या असत्या अशा कल्पनांसाठी राबवले जात आहे. एका अर्थी विज्ञान अंधश्रद्धेच्या बाजूने लढते आहे. हे स्वीकारणे वेल्सला अर्थातच शक्य नाही. त्याच्या पुस्तकांमधील जगात युद्धखोर नेते व मांत्रिक पराभूत होतात आणि विवेकनिष्ठ जागतिक राज्यव्यवस्था विजयी ठरते. या गृहीतकामुळे वेल्सला हिटलर फारसा धोकादायक वाटत नाही.\nविसाव्या शतकातील पहिल्या पिढीच्या विचारशक्तीला वेल्सनेच आकार दिला. केवळ एक लेखकमात्र, त्यातही लोकप्रिय लेखक समाजावर किती प्रभाव पाडू शकतो, हे सांगणे तसे कठीणच. मात्र, आमच्या पिढीवर वेल्सचाच प्रभाव सर्वात जास्त होता हे नि:संशय. तो नसता तर आमचे विचार आणि आमची भोवतालच्या जगाची जाणीव कुठल्या तरी वेगळ्याच पातळीवर राहिली असती. विचारांची ठाम दिशा आणि त्या विचारांना अनुकूल कल्पना विकसित करण्याची त्याची प्रतिभा यांनी वेल्सला एडवर्डीयन काळात (गतशतकाचे पहिले दशक) नव्या जगाचा प्रेषित बनवले. परंतु नेमक्या याच गोष्टींमुळे तो आजची परिस्थिती समजण्यास असमर्थ ठरला आहे.\nवेल्स विशीत असताना विज्ञान आणि प्रतिगामित्व या परस्परविरोधी गोष्टी आहेत याबद्दल संशय नव्हता. कसलाही विधिनिषेध नसलेले व्यावसायिक, निर्बुद्ध छोटे जमीनदार आणि धर्मसंस्थेतील उच्चपदस्थ यांचा भरणा असलेला सत्ताधारी वर्ग संकुचित वृत्तीचा आणि कुतूहलशून्य होता. रोमन वचने उद्धृत करणाऱ्या या राजकारण्यांनी ‘बीजगणित’ हा शब्दही ऐकलेला नव्हता. त्यांच्या लेखी विज्ञान काहीसे बदनामच होते. परंपरावाद, दांभिकता, स्वदेशपूजन, अंधश्रद्धा आणि युद्धखोरपणा एकाच कंपूत (प्रतिगामी) होते. अशा परिस्थितीत या सगळ्याला विरोध करणाऱ्या संकल्पनांची नितांत आवश्यकता होती.\nविसावे शतक सुरू होताना तारुण्यात पदार्पण करणाऱ्या प्रत्येकाला वेल्सचा शोध लागणे ही एक पर्वणीच होती. या तरुणांभोवती पुस्तकी पंडित, धर्मगुरू वा गोल्फच्या चाहत्यांचा वेढा होता. शाळामास्तरांचा भर तेव्हा लॅटिन व्याकरणातील बारकावे समजावून सांगण्यावर होता. अशा वेळी वेल्ससारखा लेखक परग्रहांवरील रहिवासी किंवा समुद्राच्या तळाशी असलेल्या जगाबद्दल काही तरी अद्भुत सांगू लागला. त्या काळातील ‘सन्माननीय’ नागरिकांच्या कल्पनेपेक्षा भविष्याचे अगदी वेगळे चित्र तो रंगवू लागला. मानवाचे विमानोड्डाण यशस्वी होण्याच्या दहा-वीस वर्षे आधीच वेल्सला कळले होते की, माणूस लवकरच उडू शकणार आहे. १९१४ पर्यंत वेल्स खरोखरच एक प्रेषित होता. त्याची नव्या जगाची कल्पना आश्चर्यकारकरीत्या प्रत्यक्षात अवतरत होती\nपण शेवटी वेल्स नागरिक होता लष्करी परंपरा नसलेल्या वर्गाचा (आणि राष्ट्राचा). त्यामुळे ‘जुन्या’ जगातील कल्पनांच्या चिवट सामर्थ्यांचा त्याला अंदाजच आला नाही. राष्ट्रवाद, धार्मिक कट्टरता आणि सरंजामी निष्ठा या गोष्टी मानवी सुबुद्धतेपेक्षा किती तरी शक्तिशाली आहेत, हे त्याच्या आकलनापल्याड होते. आज अंधारयुगातील भुते आधुनिक वर्तमानावर चाल करून आलेली आहेत. कोणता तरी जबरदस्त मंत्र वापरल्याशिवाय ती आपला पिच्छा सोडणार नाहीत.\nफॅसिझमचे भूत समजून घेणे एक तर त्याचे बळी ठरलेल्यांना अथवा स्वत:च्या व्यक्तिमत्त्वात फॅसिस्ट वृत्ती दडलेल्यांनाच जमलेले आहे. जॅक लंडनची ‘द आयर्न हील’ वेल्सच्या ‘द शेप ऑफ थिंग्ज टू कम’पेक्षा भविष्याचा अचूक वेध घेते. वेल्सच्या आकलनातून निसटलेल्या गोष्टी लक्षात आणून देणारा त्याच्याच पिढीतील ब्रिटिश लेखक म्हणजे रुडयार्ड किपलिंग (१८६५-१९३६). सत्ता आणि लष्करी दिमाख माणसातील दुष्ट प्रवृत्तींना कशी साद घालतात, याची किपलिंगला पूर्ण जाणीव होती. त्याला हिटलर किंवा स्टालिनची जादू नक्कीच कळली असती. आधुनिक जग समजून घेण्यात वेल्स कमी पडतो, कारण तो जरा जास्तच ‘सुज्ञ’ आहे त्याची सर्वोत्कृष्ट साहित्यिक कामगिरी असलेल्या निम्न मध्यमवर्गीय वातावरणातील कादंबऱ्या पहिल्या महायुद्धापूर्वीच लिहिल्या गेल्या. युद्धोत्तर काळात त्याने आपली प्रतिभा कागदी राक्षसांचा मुकाबला करण्यातच उधळून टाकली.\nपण अशी उधळून टाकण्याजोगी प्रतिभा लाभलेली असणे ही काय छोटी गोष्ट झाली\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nभाजपाध्यक्ष अमित शाह यांचा अचानक मुंबई दौरा\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'महाराष्ट्रात येताना भीती नसते, कारण इथं मोदी-शाहंसारखे गुंड नाहीत'\n#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\nराज ठाकरे अमरावती एक्सप्रेसने विदर्भाकडे रवाना\nमायलेकींच्या सुरक्षेसाठी तो उबर चालक मध्यरात्रीनंतरही दीड तास थांबून राहिला\n#MeToo : आरोपांनंतर 'यशराज फिल्म्स'मधून आशिष पाटील यांची हकालपट्टी\n#MeToo: 'त्याने माझ्या पँटमध्ये हात टाकण्याचा प्रयत्न केला'\n#MeToo : आरोप सिद्ध होणाऱ्यांसोबत काम न करण्याचा फरहान अख्तरचा निर्णय\n#MeToo : आरोपांनंतर 'यशराज फिल्म्स'मधून आशिष पाटील यांची हकालपट्टी\n'राधिका मसाले'च्या मीम्सवर अनिता दाते म्हणते..\n#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्यांकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\n‘लोहपुरुष’ पोलीस आयुक्त, जरा इकडेही लक्ष द्या\nमित्राच्या अपघाती मृत्यूच्या तणावामुळे अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची आत्महत्या\n२८ नवे कुष्ठरुग्ण आढळले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%85%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A5%82/", "date_download": "2018-10-16T21:09:46Z", "digest": "sha1:TA6NT6RX3QNMMUCYYQNMHKL7S4BITMCI", "length": 8217, "nlines": 129, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "शेअर मार्केट गुंतवणूकीतून आकर्षक परतावा देण्याच्या अमिषाने सेवानिवृत्त पोलीस अधीक्षकांची फसवणूक | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nशेअर मार्केट गुंतवणूकीतून आकर्षक परतावा देण्याच्या अमिषाने सेवानिवृत्त पोलीस अधीक्षकांची फसवणूक\nपोलिसांनी केले एकाला अटक\nन्यायालयाने सुनावली पोलीस कोठडी\nपुणे- शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवल्यास महिन्याला 5 ते 10 टक्के व्याजाने परतावा देण्याचे अमिष दाखवून सेवानिवृत्त पोलीस अधीक्षकांना 16 लाख 10 हजार रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात सिंहगड रोड पोलिसांनी मुंबई येथील एकाला अटक केली आहे. त्याला 19 ऑक्‍टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस.एम.ए.सय्यद यांनी दिला आहे.\nआदित्यराजे यशवंत देशमुख (वय 35, रा. खारघर, नवी मुंबई) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत सेवानिवृत्त पोलीस अधीक्षक बालाजी संतोष केंद्रे (वय 60, रा. गोकुळनगर, नऱ्हे) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना सन 2015 ते 2 जून 2018 या कालावधीत घडली. बोनाझा कम्युडीटी ब्रोकर्स प्रा.लि.या शेअर मार्केट कंपनीमध्ये पैसे गुंतविल्यास महिन्याला 5 ते 10 टक्के परतावा देण्याचे अमिष देशमुख यांनी केंद्रे यांना दाखविले. त्यांच्याकडून धनादेश आणि रोख स्वरूपात वेळोवेळी 16 लाख 10 हजार रुपये घेतले. ते पैसे देशमुख याने कंपनीत न गुंतवता स्वत:च्या फायद्यासाठी वापरल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी देशमुख याला अटक करून न्यायालयात हजर केले. त्यावेळी गुन्ह्यातील पैसे जप्त करण्यासाठी, फिर्यादींकडून घेतलेले धनादेश कोठे वटवले, त्याने बोनांझा कम्युडीटी ब्रोकर्स नावाने बनावट खाते उघडले आहे का, याचा तपास करण्यासाठी, त्याच्यावर 2012 मध्ये भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे फसवणूकीचा गुन्हा दाखल आहे. त्याचे आणखी कोण साथीदार आहेत का, याबाबत तपास करण्यासाठी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील राजश्री कदम यांनी केली. त्यानुसार न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली. सिंहगड रोड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक जी.आर.सोनवणे अधिक तपास करत आहेत.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nNext articleमारहाणप्रकरणी 6 जणांना अटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%90%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A4", "date_download": "2018-10-16T21:08:40Z", "digest": "sha1:BEV3MIJQNGDFUV5FYUZTRNUGCF6SLRCJ", "length": 5450, "nlines": 149, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ऐलात - विकिपीडिया", "raw_content": "\nस्थापना वर्ष इ.स. १९५१\nइस्रायलमधील शहराबद्दलचा हा लेख अद्याप प्राथमिक अवस्थेत आहे.\nतुम्ही ह्या लेखाचा विस्तार करुन विकिपीडियाला मदत करु शकता.\nऐलात (हिब्रू: אֵילַת, अरबी: ايلات‎) हे इस्रायल देशातील एक शहर व लाल समुद्रावरील एक लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. ऐलात इस्रायलच्या दक्षिण टोकाला अकाबाच्या आखाताच्या उत्तर टोकावर वसले असून जॉर्डनचे अकाबा शहर ऐलातच्या पूर्वेस स्थित आहे. ऐलात इस्रायलचे एक महत्त्वपूर्ण बंदर देखील आहे.\nविकिव्हॉयेज वरील ऐलात पर्यटन गाईड (इंग्रजी)\nइस्रायल मधील शहरे विस्तार विनंती\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १० सप्टेंबर २०१६ रोजी १२:५४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://enavakal.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%B6%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4/", "date_download": "2018-10-16T20:44:07Z", "digest": "sha1:NVHCYQCLFVOKEZE4OXQK3CWC6ZWPKFCN", "length": 13643, "nlines": 135, "source_domain": "enavakal.com", "title": "", "raw_content": "विश्वास शंकरवार उपायुक्तपदी, घनकचरा व्यवस्थापन विभागाची जबाबदारी – eNavakal\n»1:00 pm: गोंदिया – सर्पदंशाने मृत्यू झालेल्या मुलाला जिवंत करण्याचा दावा करणाऱ्या दोन आयुर्वेदिक डॉक्टरांना पोलिसांनी ताब्यात घेतले\n»9:21 am: मुंबई – मालाडमध्ये सुटकेसमध्ये आढळला महिलेचा मृतदेह. हैदराबादच्या १९ वर्षीय तरुणाला पोलिसांनी केली अटक\n»9:17 am: उत्तराखंड – उत्तरकाशीमध्ये पहाटे ४:०६ वाजता जाणवले; ३.२ रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के\n»8:17 am: पंढरपूर – शारदीय नवरात्रीनिमित्त विठुराया आणि रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात गुलाबाच्या फुलांची आकर्षक सजावट\n»7:15 am: मुंबई – मुंबईत पेट्रोलच्या दरात 11 पैशांनी वाढ; डिझेल 24 पैशांनी महागले\nविश्वास शंकरवार उपायुक्तपदी, घनकचरा व्यवस्थापन विभागाची जबाबदारी\nमुंबई – महापालिकेचे उपायुक्त विजय बालमवार यांच्या खांद्यांवरील घनकचरा व्यवस्थापन विभागाचा भार कमी करून आता नवनियुक्त उपायुक्त विश्वास शंकरवार यांचया खांद्यावर टाकण्यात आला आहे. तर उपायुक्त विजय बालमकर यांना परिमंडळ-१ च्या उपायुक्तपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.\nमहापालिकेच्या परिमंडळ एकचे उपायुक्त सुहास करवंदे हे सेवा निवृत्त झाल्यामुळे यापदावर गेल्या काही महिन्यांपासून गाजत असलेल्या घनकचरा व्यवस्थापन खात्याचा पदभार समर्थपणे सांभाळणाऱ्या विजय बालमवार यांची बदली करण्यात आली आहे. विजय बालमवार हे आपल्या मागील दोन वर्षांपासून आपल्या बदलीसाठी प्रयत्नशीर होते. परंतु करवंदे सेवानिवृत्त झाल्यामुळे त्याजागी बालमवार यांची बदली करण्यात आली.\nअतिक्रमण निमुर्लन विभागाचे सहायक आयुक्त विश्वास शंकरवार यांनी उपायुक्तपदी बढती मिळाली आहे. उपायुक्तपदी बढती मिळाल्यानंतर हे पद रिक्त नसल्यामुळे ते सहायक आयुक्तपदाची जबाबदारी सांभाळत होते. परंतु सुहास करवंदे निवृत्त झाल्यानंतर बालमवरांची वर्णी तिथे लागल्यानंतर शंकरवार यांच्या हाती घनकचरा विभागाच्या कारभार सोपवण्यात आली आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त म्हणून शंकरवार यांची नियुक्त करण्यात आली आहे. या दोघांच्या बढती आणि बदलीचे आदेश शनिवारी सामान्य प्रशासन विभागाने जारी केले आहेत.\nमुंबईतल्या भाजपा अधिवेशनाला पुण्याहून जास्त गर्दी दिसली पाहिजे - गिरीश बापट\nमहाराष्ट्र एकीकरण समितीचे जास्तीत जास्त आमदार निवडून दया, शरद पवारांचे बेळगावकरांना आवाहन\nशेतकर्‍यांना ‘साले’ बोलणार्‍यांचे डिपॉझिट जप्त होईल बच्चू कडूंचा दानवेंना टोला\nजालना- अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना पुन्हा खुले आव्हान दिले आहे. शेतकर्‍यांचे अस्तित्व आणि अस्मिता दाखविण्यासाठी मी जालन्यातून लोकसभा निवडणूक...\nदिव्यांगाना स्वालंबी करण्यासाठी व्यावसायिक केंद्र उभारण्याचा ठामपाच्या विचाराधीन – महापौर\nठाणे -दिव्यांगाना स्वालंबी करणे गरजेचे आहे. त्यांना स्वालंबी बनविण्यासाठी स्वतंत्र व्यावसायिक केंद्र बनविण्याची नितांत गरज असल्याचे ठाम मत ठाणे महापौर मीनाक्षी शिंदे यांनी ठाण्याच्या...\nअनिकेत विश्वासरावची सोशल मीडियावरून गुरूवंदना\nमुंबई – गुरूपौर्णिमेच्या दिवशी प्रत्येकजण आपल्या गुरूची आठवण काढतो. अभिनेता अनिकेत विश्वासरावने सकाळी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. सुपरस्टार अशोक सराफ ह्यांना...\nदेशात सुमारे 70 टक्के दूध भेसळयुक्त\nमुंबई – देशभरात विकले जाणारे सुमारे 68.7 टक्के दूध आणि दुधाचे पदार्थ हे भेसळयुक्त असल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. अशा प्रकारच्या भेसळयुक्त पदार्थांमुळे...\n‘मीटू’ मोहिमेबाबत हायकोर्टात याचिका\nमुंबई- संपूर्ण देशभरात सुरू असलेल्या ‘मीटू’ या मोहिमेबाबत आज हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. वकील सन्नी पुनामिया यांनी ही याचिका दाखल केली आहे....\nएम. जे. अकबरांवर आणखीन एक आरोप महिला पत्रकाराने लेखाच्या माध्यमातून केले उघड\nनवी दिल्ली- लैंगिक शोषणाच्या आरोपांमुळे अडचणीत आलेले परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांच्याविरोधात आणखीन एका महिला पत्रकाराने आरोप केला आहे. अकबर यांनी आपल्याला अनेकवेळा...\nनरेंद्र मोदींच्या शिर्डीतील कार्यक्रमाला गर्दी जमविण्यासाठी 2 कोटींची उधळण\nमुंबई- राज्यात एकीकडे तिजोरीत खडखडाट असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिर्डीतील कार्यक्रमाला गर्दी जमविण्यासाठी राज्य सरकार तब्बल दोन कोटी रुपयांची उधळण करणार असल्याची धक्कादायक माहिती...\nराहुल गांधी दोन दिवस मध्य प्रदेश दौर्‍यावर\nग्वाल्हेर- राहुल गांधी दोन दिवसांच्या मध्य प्रदेश दौर्‍यावर आहेत. आज, ग्वाल्हेर येथील किला भागात असलेल्या गुरुद्वाराला भेट देऊन त्यांनी माथा टेकला. यावेळी राहुलबरोबर ज्योतिरादित्य सिंधिया,...\n सर्व यंत्रणांना प्रतिवादी करण्याचे कोर्टाचे आदेश\nमुंबई- पुण्यात शनिवार वाड्याजवळील जुनाबाजार परिसरात होर्डिंगचा खांब कोसळून झालेल्या दुर्घटनेची उच्च न्यायालयाने आज गंभीर दखल घेतली. न्यायमूर्ती ओक आणि न्यायमूर्ती एम.एस सोनक यांच्या खंडपीठाने...\nसामना रात्री ०८ वाजता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/sports-marathi-news/injured-wrestler-nilesh-kandurkar-of-kolhapur-died-118040600013_1.html", "date_download": "2018-10-16T20:25:35Z", "digest": "sha1:H6L2FRKTSKZD5T6BB2B5TVKR44O5H4IO", "length": 10249, "nlines": 126, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "जखमी कुस्तीपटू नीलेश कंदुरकर यांचे निधन | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 17 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nजखमी कुस्तीपटू नीलेश कंदुरकर यांचे निधन\nकुस्ती खेळताना मानेला गंभीर दुखापत झालेल्या जखमी कुस्तीपटू नीलेश कंदुरकर याचे उपचारदरम्यान निधन झाले. शुक्रवारी पहाटे उपचारादरम्यान त्याने अखेरचा श्वास घेतला. कराडच्या कृष्णा रुगणालयात उपचार सुरु होते.\nशाहूवाडी तालुक्यातील बांदवडे येथे कुस्ती खेळताना मल्ल नीलेश गंभीर जखमी झाला होता. त्यांनतर त्याला कोल्हापूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, प्रकृती बिघडल्याने त्याला मुंबईला हलविण्यात येत होते. वाटेतच त्याला अत्यवस्थ वाटू लागल्याने कराडच्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. ज्योतिबा यात्रेनिमित्ताने १ एप्रिलला कुस्ती स्पर्धा भरविण्यात आल्या होत्या. या मैदानात २० वर्षीय पैलवान नीलेश उतरला होता. कुस्ती खेळताना प्रतिस्पर्धी पैलवानाने नीलेशला आपल्या कवेत धरत उचलून जमिनीवर आपटले. या डावात नीलेश डोक्यावर आपटला गेला. त्यानंतर तो त्याच स्थितीत होता.\nकोचीन शिपयार्डमध्ये भीषण स्फोट, ५ ठार, १५ गंभीर जखमी\nदहशतवादी हल्ल्यात जखमी महिलेने दिला बाळाला जन्म\nट्रेनसमोरचा 'तो' सेल्फी फेक\nसांगली : अपघातामध्ये ६ पैलवानांचा मृत्यू\nबिग बी यांना पुन्हा एकदा झाली दुखापत\nयावर अधिक वाचा :\nस्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...\nया जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...\nइम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख\nपाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...\nलिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...\nमराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...\n#MeToo चा परिणाम, आता नो ऑब्जेक्शन पत्रक लिहून घेणार\nआता #MeToo चळवळीला मिळालेलं गंभीर वळण पाहता बलात्काराचं दृश्य असो किंवा मग छेडछाडीचं; ...\nस्‍वयंघोषित बाबा रामपालसह १५ जणांना जन्मठेपेची शिक्षा\nहरियाणातील सतलोक आश्रमातील हत्‍याकांडप्रकरणी स्‍वयंघोषित बाबा रामपालसह १५ जणांना ...\nआत्मा बोलवत आहे असे सांगत मुलाची आत्महत्या\nनागपूरमध्ये सौरभ नागपूरकर १९ वर्षीय इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याने राहत्या घरात गळफास ...\n100 रुपयांच्या नवीन नोटांचा लिलाव सुरू\nभारतीय रिझर्व्ह बँककडून ग्राहकांसाठी 100 रुपयांची नवीन नोट जारी करण्यात आली आहे. या 100 ...\nतर काय चंद्रात दिसले होते शिरडीचे साईबाबा\nसरकारद्वारे सुरु असलेल्या प्रयत्नांनंतर देखील लोकं सोशल मीडियावर फर्जी पोस्ट पाठवणे ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/2902", "date_download": "2018-10-16T20:18:16Z", "digest": "sha1:BGXAOJVIKBOKSJJ2SMR3ABBD3WDNYZ2V", "length": 13449, "nlines": 84, "source_domain": "mr.upakram.org", "title": "चेहऱ्यांचे राजकारण.................. | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nदोन डोळे, दोन कान, एक नाक, ओठ, गाल, कपाळ,\nथोडी त्वचा, त्याच्या मागे रक्त-मांसाचा चिखल. सगळ्यांचा चिखल सारखाच, त्वचा जवळजवळ सारखीच, सर्व अवयव एक ठराविक प्रमाणात, तरीसुद्धा विधात्याने प्रत्येकाचा चेहरा वेगळा केला आहे. शाहरुख खान संपूर्ण देशाला भुलवतो, तिथेच क्रूर कसाबचा चेहरा समोर आले कि मनात संताप येतो. सर्व चित्रपट जग ह्या एक चेहऱ्यावरचा आपले पोट भरते. आजकाल नेते सुद्धा चेहरा वापरून अभिनय ह्याच एका गुणाने यशस्वी होऊ पाहतात. कामावर मालकासमोर क्षणोक्षणी हा चेहराच साथ देतो. रडणारे मुलसुद्धा आईचे केवळ तोंड बघूनच शांत होते. संपूर्ण देशाला इंग्रज विरुद्ध बंड करून उठविण्यास प्रवृत्त केले ते सुद्धा एक महान चेहर्यानेच. आज सुद्धा हा देह नतमस्तक होतो ते एका चेहर्यापुढेच. चेहऱ्याची हि महती मी काय वर्णावी माझे शब्द, माझे लेखन शुल्लक आहे.\nचेहर्याबद्दल मिपाकरांच्या काय भावना आहेत. उपक्रमियांना काय वाटते \n(काही पक्ष मात्र उगाचच ह्या चेहऱ्याच्या नावाने राजकारण करू इच्छितात त्यांच्याबद्दल न बोललेलेच बरे.)\nचेहर्याबद्दल उपक्रमियांना काय वाटते \nचेहरोने लाखोंको (संख्या फसवीले गेलेल्यांची व पैशाचा आकडा) लुटा,\nदिल सच्चा और चेहरा झुटा\nभगवे कपडे खालून राजकारण करण्याएवजी थेट धर्मशास्त्री होवून, 'शरीरातून प्रसारीत होणारे तेज (समाजात वावरताना) झाकले की काय होते त्याचे सामाजाला काय दुश्परीणाम भोगावे लागतात.' हा वीशय समाजाला मुद्द्यासहीत पटवून दिला गेला पाहीजे. नाहीतर, तशा आक्शेपाला अर्थ नाही.\nया जगात काहीजण मुखवटा लावतात तर काही आपला चेहरा लपवतात.\nलपवलेल्या चेहर्‍यांना मुखवठाधारींचा आक्शेप\nचर्चा प्रस्तावाला नाव मस्त दिले आहे. अभिनंदन\nप्रा.डॉ.दिलीप बिरुटे [20 Oct 2010 रोजी 05:26 वा.]\n>>>>मिपाकरांच्या काय भावना आहेत.\nएक मिपाकर म्हणून मला असे वाटते की उपक्रमवर वावरणार्‍यांचे चेहरे मख्ख, गंभीर चेहर्‍यावर पुसटशी सुद्धा हास्याची रेषा नाही. सतत एका बंद खोलीत संशोधनासाठी मांडलेल्या कोर्‍या कागदावर आकडेमोड चालू आहे, त्यामुळे त्रासलेला चेहरा. बंद खोलीत वीज गेलेली असल्यामुळे दवबिंदूप्रमाणे चेहर्‍यावर ओघळणारे घामाचे थेंब. पण, चेहरा माणसाच्या व्यक्तीमत्त्वाचा आरसा असतो. [टाळ्या]तुमच्या मनातील भाव चेहर्‍यावरुन टीपता येतात. काहींचे चेहरे वाचता येत नाही. प्रश्नपत्रीकेतल्या अवघड प्रश्नासारखे त्याचे स्वरुप असते. बाकी, काही चेहरे हवेहवेसे वाटतात. काही चेहरे नुसते निरखावे वाटतात. काही चेहर्‍यांकडे पाहिल्यावर ताबडतोब तोंड फिरवावेसे वाटते.\n[प्रसन्न आणि हसमूख चेहरा असलेला]\n[प्रसन्न आणि हसमूख चेहरा असलेला]\nबर्‍याचदा अगदी घाई असल्यावर एखाद्याला सुलभ दिसावे आणि मग सुलभ मधुन बाहेर आल्यावर चेहरा प्रसन्न आणि हसमूख असावा असं वाटलं. असो, आता आम्ही सुलभ आणि कोणाची तुलना केली आहे समजु नका. कॄपया वैयक्तिक घेऊ नये.\nया सर्व मुखवट्यात भोंगळ निधर्मीवादाचा , अहिंसावादाचा या दोन ....\nजब भी जी चाहे नयी दुनिया बसा लेते है लोग एक चेहरे पे कई चेहरे लगा लेते है लोग –\nअसे चेहरया चे राजकारण आहे. भगव्या चेहरया प्रमाणेच भोंगळ निधर्मीवादाचा , समाजवादाचा जातीयवादाचा , मानवतावादाचा. प्रामाणिकपणा( mr.clean politician) आणि जागतिक दहशदवादाचा त्याच बरोबर टोकाच्या अहिंसावादाचा सुद्धा असे अनेक मुखवटे भारतात आहेत . हे विविध मुखवटे असली चेहरा लपवण्यास वेळोवेळी उपयोगी पडतात. या सर्व मुखवट्यात भोंगळ निधर्मीवादाचा , अहिंसावादाचा या दोन मुखवट्या ची सध्या चलती आहे. हे दोन मुखवटे वापरले तर जनतेवर आपला भ्रष्ट्र चेहरा लपवून राज्य करता येते. हे गेल्या ६० वर्षात सिद्ध झाले आहे.\nत्याच बरोबर एक कलावंताचा मुखवटा असतो जो प्रत्यक्ष जीवनातले दुख:लपविण्यास उपयोगात येतो. या मुखवट्यावर राजकपूर यांनी मेरा नाम जोकर मध्ये कहता है जोकर सारा ज़माना आधी हक़ीक़त, आधा फ़साना चष्मा उतारो फिर देखो यारों , दुनिया नही.....म्हणत सुंदर चित्रपट काढला पण या खोट्या मुखवट्याच्या जमान्यात हा चित्रपट त्या काळाच्या सिनेरसिकांना मात्र फारसा भावला नाही. हे सत्य वेगळे .\nनितिन थत्ते [20 Oct 2010 रोजी 06:22 वा.]\nठणठणपाळ यांना ६० व ६५ एवढेच आकडे माहिती आहेत असे दिसते.\nगेल्या दहा वर्षांपासून धर्मांध चेहर्‍यावर विकासवादाचा मुखवटा चढवलेल्यांची पण चलती सुरू झाली आहे.\nएवढ्या मुश्किलीने, (कधी नव्हे ते) एक कलात्मक धागा काढूया म्हणालो, तर तिथे सुद्धा राजकारण.\n(छ्या... आमच्या कळफलकातच काय तरी मिस्टेक हाय.)\nएवढ्या मुश्किलीने, (कधी नव्हे ते) एक कलात्मक धागा काढूया म्हणालो, तर तिथे सुद्धा राजकारण.\nकारण शिर्षकात पण राजकारण आहे. ;)\nविकासवादाचा मुखवटा....भारताशी याचा कांही संबंध नाही\nठणठणपाळ यांना ६० व ६५ एवढेच आकडे माहिती आहेत असे दिसते.\nगेल्या दहा वर्षांपासून धर्मांध चेहर्‍यावर विकासवादाचा मुखवटा चढवलेल्यांची पण चलती सुरू झाली आहे.\nगेल्या ६०-६५ वर्षाच्या पापाचे धर्मांध चेहरा हे फळ आहे. आणि विकासवादाचा मुखवटा हा फक्त INDIA करता फायद्याचा आहे भारताशी याचा कांही संबंध नाही.\nचेहर्याबद्दल मिपाकरांच्या काय भावना आहेत.\n जे मिपाकर उपक्रमी आहेत त्यांच्या काय भावना आहेत\nअनुदिनी : स्पेअर्ड नो एक्सपेन्स\nगांधीवादी ह्यांचे अभिनंदन. खूप वेगळा विषय आहे. चेहरा हा विषय निघाला की, मला पुढील ३ चेहरे आठवतात-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/tracker?page=21", "date_download": "2018-10-16T20:18:56Z", "digest": "sha1:Q7YBOXMOAT2U7P54II2267RC2CG24UNN", "length": 6207, "nlines": 63, "source_domain": "mr.upakram.org", "title": "नवे लेखन | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nलेख भाकरीचा चंद्र प्रियाली 53 6 वर्षे 47 आठवडे आधी\nलेख धर्मभाबड्या डोळ्यांत अंजन घालणारा 'देऊळ' सन्जोप राव 45 6 वर्षे 47 आठवडे आधी\nलेख चीनबरोबरच्या आपल्या तंट्याचा शेवट कसा होईल सुधीर काळे जकार्ता 14 6 वर्षे 47 आठवडे आधी\nचर्चेचा प्रस्ताव दिवाळी अंक २०११: \"कर्नल मॅकेंझीचा ऐतिहासिक खजिना\" धनंजय 8 6 वर्षे 47 आठवडे आधी\nचर्चेचा प्रस्ताव कोकणस्थ ब्राह्मण, कुळ, कुळदैवत ऋषिकेश 28 6 वर्षे 47 आठवडे आधी\nचर्चेचा प्रस्ताव परकीय शक्तींचा जास्त प्रमाणात शिरकाव ऋषिकेश 5 6 वर्षे 47 आठवडे आधी\nचर्चेचा प्रस्ताव दिवाळी अंक २०११: \"दृष्टीचा डोळा पाहों गेलीये\" रोचना 4 6 वर्षे 47 आठवडे आधी\nलेख गुन्हेगारी रोखण्यासाठी मी काय करू शकतो चेतन सुभाष गुगळे 5 6 वर्षे 48 आठवडे आधी\nचर्चेचा प्रस्ताव उपक्रम दिवाळी विशेषांक २०११ - प्रतिसाद आणि प्रतिक्रिया दिवाळी अंक 63 6 वर्षे 48 आठवडे आधी\nलेख पारंबी : नवीन मराठी चित्रपट योगेश पितळे 0 6 वर्षे 48 आठवडे आधी\nचर्चेचा प्रस्ताव 'वॉर् माँगरींग' : युद्धाची खुमखुमी आडकित्ता 4 6 वर्षे 48 आठवडे आधी\nचर्चेचा प्रस्ताव कविता नावाची गुंतागुंत कोब्या 1 6 वर्षे 48 आठवडे आधी\nचर्चेचा प्रस्ताव जनगणनेत जात बाबासाहेब जगताप 25 6 वर्षे 48 आठवडे आधी\nचर्चेचा प्रस्ताव इंटरनेट स्पिड छाया थोरात 4 6 वर्षे 48 आठवडे आधी\nलेख मुंबई ते ठाणे आगगाडी - १८५३ मधली. अरविंद कोल्हटकर 16 6 वर्षे 48 आठवडे आधी\nलेख दिवाळी अंक २०११: \"एक आनंदप्रिय, शांत देश : भूतान\" ऋषिकेश 6 6 वर्षे 48 आठवडे आधी\nलेख वायरलेस किंवा वाय्-फाय् तंत्रद्न्यानाचे राऊटर्स् देणे आहे योगेश२९ 23 6 वर्षे 48 आठवडे आधी\nचर्चेचा प्रस्ताव दिवाळी अंक- वाचलेले, चाळलेले, न वाचलेले सन्जोप राव 12 6 वर्षे 48 आठवडे आधी\nलेख सुभेदार मल्हारराव होळकर उपाध्ये गुरूजी ... 33 6 वर्षे 48 आठवडे आधी\nचर्चेचा प्रस्ताव ही कथा की हा लेख की हे ललित चिमा 0 6 वर्षे 48 आठवडे आधी\nलेख पुस्तक् 'गौतम बुध्द और उनका धम्म' प्रफुल् चौधरी 7 6 वर्षे 48 आठवडे आधी\nलेख गुटेनबर्ग प्रकल्पाचा जनक माय़केल स्टेर्न हार्ट (1947 - 2011) प्रभाकर नानावटी 3 6 वर्षे 48 आठवडे आधी\nचर्चेचा प्रस्ताव इस्लामच्या तत्त्वानुसार चालणरे राज्य - एक आराखडा अरविंद कोल्हटकर 5 6 वर्षे 48 आठवडे आधी\nलेख मुस्लिम देशांतील धर्मनिरपेक्षतावाद सुधीर काळे जकार्ता 20 6 वर्षे 48 आठवडे आधी\nचर्चेचा प्रस्ताव ज्ञानेश्वरीतील अकरा ओव्या यनावाला 11 6 वर्षे 49 आठवडे आधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95/", "date_download": "2018-10-16T21:30:46Z", "digest": "sha1:QBQYZXHJTJIZXHHLJOW2CBFXTGVY5KK6", "length": 8080, "nlines": 145, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "नालासोपारा स्फोटकांप्रकरणी आणखी एकास अटक | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nनालासोपारा स्फोटकांप्रकरणी आणखी एकास अटक\nमुंबईत एटीएसची कारवाई : माझगाव डॉकमधून घेतले ताब्यात, 31 ऑगस्टपर्यत कोठडी\nमुंबई – नालासोपाऱ्यातील स्फोटकांप्रकरणी आणखी एकास अटक करण्यात आली आहे. मुंबईतील माझगाव डॉकमधून अविनाश पवार नावाच्या व्यक्तीला दहशतवादविरोधी पथकाने बेड्या ठोकल्या. त्याला न्यायालयात हजर केले असता 31 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.\nया प्रकरणातील ही पाचवी अटक आहे. यापूर्वी एटीएसने ठिकठिकाणी कारवाई करत वैभव राऊत, शरद कळसकर, सुधन्वा गोंधळेकर आणि श्रीकांत पांगारकर या चौघांना अटक केली आहे. या चारही आरोपींना न्यायालयाने 28 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे. या चौघांच्या चौकशीत अविनाश पवार याचे नाव आल्यानंतर एटीएसने त्याला बेड्या ठोकल्या.\nअविनाश पवार हा कट्टर हिंदुत्त्ववादी कार्यकर्ता असून सनातन संस्था तसेच इतर हिंदूत्त्ववादी संघटनांशी त्याचा संपर्क होता. तो सरकारी कर्मचारी असून तो माझगाव डॉक येथे कार्यरत आहे. एटीएसने त्याला माझगाव डॉकमधूनच अटक केली. या संघटनांच्या माध्यमातून तो दोन वर्षांपूर्वी या चौघांच्या संपर्कात आला. त्याच्या घरातून कॉम्प्युटरचा सीपीयू आणि मोबाईल फोन जप्त करण्यात आला आहे.\nदरम्यान, स्फोटकांप्रकरणात त्याची नेमकी काय भूमिका आहे, हे अद्याप समजू शकलेले नाही. त्याने काही प्रशिक्षण घेतले आहे की नाही किंवा त्याला बॉम्ब बनवता येतो की नाही, हे चौकशीत स्पष्ट होईल, असे अधिका-यांनी सांगितले.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleइंग्लंडमध्ये खेळल्याच्या अनुभवाचा फायदा – ऋषभ पंत\nNext articleनासाच्या नव्या ऍपद्वारे काढता येणार ग्रह ताऱ्यांसोबत सेल्फी\nबदनामीकारक मजकुर प्रकरणी लेखक, प्रकाशकांना अटक करा\nशेअर बाजारात लागलाय डिस्काउंट सेल\nअमेरिकेचे विशेष दूत ब्रायन हुक भारत, युरोपच्या दौऱ्यावर\nभारतात ‘इंटरनेट सेवा’ ठप्प होणार नाही, सायबर सिक्युरिटी अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण\nसंयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्क परिषदेवर भारताची निवड\nInd v/s WI : भारताचा वेस्ट इंडीजवर दणदणीत विजय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.snpnews.in/2017/12/01/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%8F%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%AE-%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A4%B0-%E0%A4%9C%E0%A4%B3%E0%A5%82%E0%A4%A8/", "date_download": "2018-10-16T21:56:57Z", "digest": "sha1:YNPQWEE3UKQA23YQIH52IWNE3MOAQSCB", "length": 4813, "nlines": 75, "source_domain": "www.snpnews.in", "title": "पुण्यात एटीएम सेंटर जळून खाक - SNP News | News Articles | Blogs | Technology | Social | Political | Education |Cultural", "raw_content": "\nपुण्यात एटीएम सेंटर जळून खाक\nपुण्यातल्या वारजे गणेश माथ्याजवळच्या परिसरात हे एटीएम आहे. मध्यरात्री दोन वाजता एक इलेक्ट्रिक दुकान आणि दुकानातच असलेलं एटीएम केंद्र आगीत जळले असून या आगीत एटीएम सेंटरमधील लाखो रुपयांची रोकड जळून खाक झाली आहे. ही आग रात्रभर धुमसत होती. अग्निशमन दलाच्या दोन गाड्यांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं असलं तरी, एटीएममध्ये असलेली सर्व रोकड जळून खाक झाली आहे. ही रक्कम नेमकी किती होती, याबाबत अद्याप समजू शकलेलं नाही.\nशॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असण्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.\nTagged एटीएम खाक जळून पुणे सेंटर\nदेशाच्या आर्थिक विकासदरात दुसऱ्या तिमाहीत वाढ \nकोकणातील प्रसिद्ध आंगणेवाडीच्या जत्रेची तारीख जाहीर\nविजेचा उन्हाळी लपंडाव , उकाड्यात नागरिकांचे हाल .\nअधिकमासात विठ्ठल मंदिरात VIP, ऑनलाईन दर्शन बंद\nभीमा कोरेगाव, सणसवाडीतील घटनेचा राज्यभर निषेध; चेंबूरमध्ये रेल रोको\nमहाराष्ट्र स्वाभिमान युवक उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी वैभव वीरकर यांची निवड\nकृषी उत्पादनांच्या निर्यातीस प्रोत्साहन देण्यासाठी सुरेश प्रभु यांचा पुढाकार\nदादरच्या फूल मार्केटमध्ये गोळीबार, एकाची हत्या\nप्रस्तावित नवीन औद्योगिक धोरण लवकरच मंजूर होईल – सुरेश प्रभु\nफुटवेअर आणि लेदर सेक्टरसाठी केंद्र सरकारचे खास पॅकेज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/global/indias-decision-discontinue-discussion-furoriness-says-imran-khan-145457", "date_download": "2018-10-16T21:11:37Z", "digest": "sha1:VSX4I66VJYIL2DYFPZMC5A3PGALAI2RH", "length": 11683, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "Indias decision to discontinue the discussion is Furoriness Says Imran Khan चर्चा रद्द करण्याचा भारताचा निर्णय \"उर्मटपणा'चा- इम्रान खान | eSakal", "raw_content": "\nचर्चा रद्द करण्याचा भारताचा निर्णय \"उर्मटपणा'चा- इम्रान खान\nरविवार, 23 सप्टेंबर 2018\nभारत आणि पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची न्यूयॉर्कमधील चर्चा रद्द करण्याचा भारताचा निर्णय उर्मटपणाचा असल्याची टीका पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आज केली आहे. भारताकडून मिळालेल्या नकारात्मक प्रतिसादामुळे आपण निराश झालो असल्याचेही खान यांनी म्हटले आहे.ोव\nइस्लामाबाद- भारत आणि पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची न्यूयॉर्कमधील चर्चा रद्द करण्याचा भारताचा निर्णय उर्मटपणाचा असल्याची टीका पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आज केली आहे. भारताकडून मिळालेल्या नकारात्मक प्रतिसादामुळे आपण निराश झालो असल्याचेही खान यांनी म्हटले आहे.\nसंयुक्त राष्ट्रांच्या (यूएन) आमसभेच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर भारत आणि पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये होणार असलेली चर्चा रद्द करण्याचा निर्णय भारताने घेतला आहे. जम्मू आणि काश्‍मीरमध्ये तीन पोलिसांची झालेली हत्या आणि ठार करण्यात आलेला काश्‍मिरी दहशतवादी बुऱ्हाण वणीच्या नावाने पाकिस्तानने काढलेल्या टपाल तिकिटाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांतील परराष्ट्रमंत्र्यांच्या पातळीवरील चर्चा भारताकडून रद्द करण्यात आली आहे. या निर्णयावर खान यांनी आज टीका केली.\nभारताचा प्रतिसाद उर्मटपणाचा आणि नकारात्मक आहे. मोठी दृष्टी नसलेल्या व्यक्ती मोठ्या पदांवर असल्याचे मी आयुष्यभर पाहात आलो आहे, असे खान यांनी ट्‌विटमध्ये म्हटले आहे.\nनवी दिल्ली : #MeToo प्रकरणात मंत्री एम. जे. अकबर यांच्यावरील आरोपांच्या निमित्ताने कॉंग्रेसने सत्ताधारी भाजपला लक्ष्य करणे चालविले असताना लैंगिक...\nबोलण्याच्या गोष्टी (डॉ. वैशाली देशमुख)\nअनेकदा मुलं भलत्या विषयांवर, भलत्या वेळेला किंवा भलत्या लोकांसमोर अचानक काहीतरी प्रश्न विचारतात आणि मग पालक बहुतेकदा ठरलेली उत्तरं देतात. खरं तर कधी...\nलष्कराच्या हल्ल्यात हिज्बुलचा 'स्कॉलर' दहशतवादी ठार\nश्रीनगर : जम्मू-काश्मिरमधील हंदवाड्यात दहशतवादी व लष्करामध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात यश आले आहे. शोपियाँ येथे झालेल्या चकमकीत...\nनोकरीच्या आमिषापोटी पाकिस्तानशी संपर्क\nनागपूर : निशांत अग्रवाल याने नोकरीच्या आमिषापोटी पाकिस्तानातील इस्लामाबादवरून ऑपरेट होणाऱ्या फेसबुक अकाउंटवर महत्त्वाची माहिती पुरविल्याची बाब उत्तर...\nपुणे पोलिस दलामध्ये येणार बॉम्ब शोधक व नाशक \"दक्ष' रोबोट.\nपुणे : \"स्मार्ट पोलिसिंग'वर भर देणाऱ्या पुणे पोलिस दलाने बॉम्ब शोधक व नाशक पथकासाठी अद्ययावत तंत्रज्ञानानेयुक्त \"दक्ष' हा रोबोट घेतला आहे. आगामी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://priyambhashini.blogspot.com/2009/01/blog-post.html", "date_download": "2018-10-16T20:57:30Z", "digest": "sha1:NRBGICNVKK6F7PXIHYQ7YBUV7GM3VDMD", "length": 16715, "nlines": 108, "source_domain": "priyambhashini.blogspot.com", "title": "मनात आलं ... लिहिलं: दयामरण हवे का नको?", "raw_content": "\nमनात आलं ... लिहिलं\nमनातल्या अनेक वादळांना करुन दिलेली ही एक वाट आहे. कोणी वाचेल नाही वाचेल यापेक्षा माझ्या मनात कधीतरी हा विचार येऊन गेला आणि मी तो लिहून काढला हे अधिक महत्वाचे.\nदयामरण हवे का नको\nआजचा सुधारकमध्ये श्रीमती मंजिरी घाटपांडे यांचा दयामरणाला अनुमती देण्याबद्दल लेख प्रकाशित झाला होता. तो येथेही वाचता येईल. त्या लेखाला प्रतिक्रिया म्हणून माझी अंकात प्रकाशित झालेली प्रतिक्रिया येथे देत आहे.\nसर्वप्रथम, मंजिरीताईंचे एका चांगल्या लेखाबद्दल आणि वेगळ्या विचारांवर मत मांडण्यास उद्युक्त केल्याबद्दल धन्यवाद.\nमरण हे एकमेव शाश्वत सत्य आहे असे मानले तरी सतत मरणाचा विचार करून मनुष्य जगत नाही हे देखील सत्यच आहे. वेळ-काळ योजून जनन नियोजीत करता येते त्याप्रमाणे माणसाला मरणही नियोजीत करता यावे, तो हक्क त्याला बहाल करण्यात यावा यासाठी आजवर अनेक प्रयत्न झाले आहेत पण त्याला बहुतांशवेळा अपयशच मिळाले आहे. मरण नियोजीत करण्याचे इच्छामरण आणि दयामरण या दोन वेगळे प्रकार आहेत असे वाटते.\nइच्छामरण मागण्यासाठी/ अवंलबण्यासाठी मनुष्य हा मानसिक दृष्टीने सक्षम असायला हवा. आपण स्वेच्छामरणाचा निर्णय घेतो आहोत यावर त्याचा ठाम विश्वास असायला हवा. सदर कृत्य तो एखाद्याच्या सांगण्यावरून किंवा भरीला पडल्याने करत नाही हे त्याला सिद्ध करून देता यावे. सदर निर्णय झटक्यात घेता येणार नाही हे लक्षात घेता, व्यावहारिक दृष्ट्या ही गोष्ट किंचित कठीण वाटते.\nआत्महत्या हा पलायनवाद झाला. अत्यंत निराशेपोटी माणूस तो अवलंबतो परंतु त्याचे कोणत्याही प्रकारे समर्थन अयोग्य वाटते. इच्छामरणाला आत्महत्या म्हणावे का याबाबत साशंकता वाटते. आत्महत्याही बहुधा गुप्तता राखून किंवा मागचा पुढचा विचार न करता झटक्यात घेतलेल्या निर्णयाने केली जाते. इच्छामरणासाठी आपली आणि आपल्या आप्तांची मनाची तयारी करून देणे गरजेचे वाटते. भीष्म पितामहांनी जे अवलंबिले ते इच्छामरण कारण शरशय्येवरूनही ते पांडवांना उपदेश करत राहिले, इतरांना पूर्ण कल्पना देऊन प्राण त्यागला.\nसावरकरांचे मरण हे इच्छामरणच असावे. अशाप्रकारचे मरण अवलंबताना मी आणखीही काही वृद्धांना पाहिले आहे. त्यांची वासना कमी होत जाऊन अन्नपाण्याचा त्याग केला जातो हे समाजात घडताना पाहिले आहे. त्यावर कायदा आक्षेप घेतो असे दिसत नाही. परंतु हे न होता, आपले मरण इतरांनी आपल्याला बहाल करावे असा विचार म्हणजे इतरांकडून आपला खून करवून घेणे आहे असे वाटते.\nज्याच्या नशीबाला असह्य शारिरीक वेदना आहेत; ज्याच्या मानसिक भौतिक संवेदनांचा अंतच झालेला आहे, किंवा ज्याचं जगुन संपल आहे त्याला जर सुटका हवी असेल, तर त्याला लोळत घोळत दीनवाणे मरण येण्यापेक्षा, सन्मानाने विनायातना चटकन मरण येणं हा त्याचा हक्क आहे असे मी मानते.\nप्रत्येक माणसाची सहनशक्ती वेगवेगळी असते. कॅन्सरमुळे होणार्‍या असह्य वेदनांतून जाणारी आणि तरीही आनंदी राहण्याचा प्रयत्न करणारी एक लहान मुलगी मी पाहिली आहे तर मायग्रेनमुळे जीव द्यावासा वाटतो म्हणणारी प्रौढ माणसंही पाहिली आहेत. यावरून शारिरीक वेदनांचे आणि सहनशक्तीचे मापदंड ठरवणे हे कठीण काम वाटते. दुसरं म्हणजे, विनायातना मरण यावं ही प्रत्येकाची इच्छा असते परंतु वैद्यकी पेशाला ती साजेशी गोष्ट वाटत नाही. खुट्ट झाले की मरण पाहिजे असे लोक म्हणू लागले तर वैद्यकशास्त्राचा हा पराभव मानावा लागेल. वैद्यकशास्त्र सहसा माणसाचे जीवन सुकर व्हावे या हेतूने कार्य करते.\nएखाद्याचे जगून संपलं आहे हे तरी कितपत खरे अमेरिकेत राहून ८० वर्षांचे वृद्ध प्रवास करतात, खेळतात, प्रेमात पडतात, लग्न करतात त्यांचे मला अतिशय कौतुक वाटते. एकदाच मिळालेल्या आयुष्याचा उपभोग ते अद्यापही घेत आहेत याची जाणीव होते. जगात थोड्या अधिक फरकाने प्रत्येकाला आपण आणि आपले आप्त हे अमरत्वाचा पट्टा घेऊन अवतरले आहेत असे वाटत असते. आपल्या मृत्युची घटका जवळ आल्याचे लक्षात येताच ती लांबवावी कशी याचा विचार सर्वसामान्य माणसांच्या मनात येतो. आयुष्यात कधीतरी निराशेपोटी मरणाचा विचार मनात आला तरी प्रत्यक्ष आत्महत्येपर्यंत पोहोचणारी माणसे अतिशय थोडकी असतात आणि एकदा आत्महत्येचा प्रयत्न केला/ फसला म्हणून पुन्हा पुन्हा करणारी त्याहूनही कमी असतात आणि जी असतात त्यांना मानसिक व्याधी असल्याचे मानले जाते.\nलेखात आलेल्या सॉक्रेटिसच्या उदाहरणावरून पाश्चात्य जगात आत्महत्येला प्रतिष्ठा होती असे वाटत नाही. सॉक्रेटिसला मृत्युदंडाची शिक्षा झाली होती आणि तीतून सुटण्याचे मार्ग नाकारत त्याने दिले गेलेले हेम्लॉक प्याले अशी कथा वाचण्यास मिळते. समाधी या मृत्युला मात्र प्रतिष्ठा असावी परंतु ती देखील संन्यास घेतलेल्यांसाठीच मर्यादीत असावी असे वाटते. अशाप्रकारे जपानमधील सामुराई योद्ध्यांनाही प्रसंगी आपले प्राण घेण्याचे शिक्षण दिले जाई परंतु तेही त्या गटापुरतेच मर्यादित वाटते आणि समाज संकल्पना वाटत नाही.\nदयामरणाचे मला वाटतं दोन प्रकार असतात - स्वसंमतीने मागितलेले दयामरण आणि परसंमतीने अंमलात आणलेले दयामरण. यापैकी स्वसंमतीने मागितलेले दयामरण हे इच्छामरणाशी जुळते वाटते. परसंमतीने अंमलात येणार्‍या मरणाबद्दल मात्र कायद्याने अनेक बंधने येतात. ब्रेनडेथ, मरगळलेल्या भाजीसारख्या किंवा तत्सम अवस्थेत असलेल्या रुग्णाला डॉक्टर्स, कुटुंबीय आणि कायदा यांच्या सहाय्याने दयामरण देणे एकवेळ ठीक वाटते परंतु अशक्यप्राय परिस्थितीतूनही परत येणारे रुग्ण आहेतच.\nपुन्हा येथे सांगावेसे वाटते की जननात हस्तक्षेप झाला म्हणून मरणात हस्तक्षेप करावा ही वैद्यकशास्त्रामागील शुद्ध हेतूची धारणा नसावी (चू. भू. दे. घे.) येथेही मरणासन्न जीवाला दयामरण द्यायचे झाले तर कोणता मार्ग अवलंबला पाहिजे यावर मतभेद दिसतात. मरणप्राय रुग्णाचा जीवनाधार काढून घेणे हे डॉक्टरने करणे म्हणजे फाशीची शिक्षा अंमलात आणणार्‍या जल्लादाप्रमाणे झाले असा मतप्रवाह दिसतो. तर, देण्यात येणारे उपचार हळू हळू कमी करून मृत्यु द्यावा असा दुसरा विचारप्रवाह दिसतो.\nसंपूर्ण प्रतिसादाचा गोषवारा इतकाच की स्वेच्छामरण/ इच्छामरण या कल्पना सुखदायी वाटल्या तरी कायद्याच्या आणि समाजाच्या दृष्टीने त्यात बर्‍याच अडचणी निर्माण होणे शक्य आहे आणि जगातील कोणताही समाज अद्याप या कल्पना राबवण्यास तयार आहे असे वाटत नाही.\nदयामरण हवे का नको\nआयुष्य खरंच सोपं असतं, आपणच त्याला कठीण करून ठेवतो, स्वत:साठी आणि इतरांसाठी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/kirloskar-vasundhara-film-festival-river-pollution-issue-146095", "date_download": "2018-10-16T21:41:00Z", "digest": "sha1:I2YLNXZZPC2WWXDYK4OPLGBNFDRLRL4Y", "length": 14470, "nlines": 189, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kirloskar Vasundhara film festival on River pollution issue \"प्रदूषण टाळा-नदी वाचवा' या संकल्पनेवर किर्लोस्कर वसुंधरा चित्रपट महोत्सव | eSakal", "raw_content": "\n\"प्रदूषण टाळा-नदी वाचवा' या संकल्पनेवर किर्लोस्कर वसुंधरा चित्रपट महोत्सव\nबुधवार, 26 सप्टेंबर 2018\nकोल्हापूर - येथे एक ऑक्‍टोंबरपासून रंगणाऱ्या नवव्या किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्‌घाटन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व साहित्यिक डॉ. अनिल अवचट यांच्या हस्ते होणार आहे.\nकोल्हापूर - येथे एक ऑक्‍टोंबरपासून रंगणाऱ्या नवव्या किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्‌घाटन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व साहित्यिक डॉ. अनिल अवचट यांच्या हस्ते होणार आहे. \"प्रदूषण टाळा-नदी वाचवा' या संकल्पनेवर यंदा हा महोत्सव होणार आहे.\nपंचगंगा प्रदूषणाचे विदारक वास्तव डॉ. अनिल अवचट यांनी आपल्या लेखनीतून मांडल्याने पंचगंगा प्रदूषणमुक्तीच्या लढ्याला बळ मिळाले. त्यामुळे त्यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्‌घाटन होणार असल्याची माहिती आज \"किर्लोस्कर'चे कृष्णा गावडे, उदय गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.\nयंदाच्या महोत्सवात सांगलीतील अग्रणी नदीच्या पुनर्जीवनासाठी झटणारे राजेंद्र मदने यांचा वसुंधरा सन्मान पुरस्काराने गौरव होणार आहे. पंचगंगा प्रदूषणमुक्तीसाठी सक्रीय योगदान दिलेले प्रा. डॉ. पी. डी. राऊत, प्रा. डॉ. एस. डी. कदम, प्रा. डॉ. अनिल कुलकर्णी यांचा वसुंधरा गौरव पुरस्काराने तर \"सकाळ'चे छायाचित्रकार बी. डी. चेचर, फ्रेंडस्‌ नेचर क्‍लबचे तुषार साळगावकर, मलबार नेचर कॉन्झर्व्हेशन क्‍लब (आंबोली) यांचा वसुंधरा मित्र पुरस्काराने गौरव होणार आहे.\nदेशातील सहा राज्यातील 36 ठिकाणी हा महोत्सव होतो. येथे सलग नवव्या वर्षी हा महोत्सव होत असून लघुपट, चित्रपट, सांस्कृतिक कार्यक्रमांसह \"वस्त्रोद्योग व नदी प्रदूषण', \"नदी प्रदूषण रोखण्यासाठी तंत्रज्ञान' या विषयावर परिसंवाद, युवकांसाठी \"नदी प्रदूषणाची कारणे आणि उपाय' या विषयावर युवा संसद, \"प्रदूषण रोखा-नदी वाचवा' या विषयावर पोस्टर स्पर्धा, \"रिव्हर अँड फन', हेरीटेज वॉक, अभ्यास सहलींसह व्याख्यानांचा समावेश असेल.\nपत्रकार परिषदेला प्राचार्य अजय दळवी, राहूल पवार, अनिल चौगुले, विजय टिपुगडे, भाऊ सूर्यवंशी, अॅड. केदार मुनीश्‍वर, ऐश्‍वर्या मुनीश्‍वर आदी उपस्थित होते.\nदरम्यान, महोत्सवासाठी उद्या (ता.27) पासून सकाळी अकरा ते सात या वेळेत शाहू स्मारक भवनात व निसर्गमित्र (साईक्‍स एक्‍स्टेन्शन) येथे दुपारी तीन ते सायंकाळी सात या वेळेत नावनोंदणी सुरू होणार आहे.\nएक ऑक्‍टोंबरला सायंकाळी पाच वाजता शाहू स्मारक भवनात उद्‌घाटन सोहळा.\nचार ऑक्‍टोंबरपर्यंत महोत्सवांतर्गत विविध उपक्रम, पंधरा देसातील चाळीस लघुपट व अनुबोधपट\nदोन ऑक्‍टोंबरला सायंकाळी पाचला वसुंधरा गौरव व वसुंधरा मित्र पुरस्कारांचे वितरण\nचार ऑक्‍टोंबरला सायंकाळी पाचला वसुंधरा सन्मान पुरस्कार वितरण व सांगता सोहळा\nमोदी सरकारचा कारभार हाच आगामी जनमत कौलाचा मुख्य विषय व्हायला हवा; परंतु तो विषय निवडणुकीच्या मैदानात अडचणीचा ठरू शकतो. अशावेळी थरूर यांच्यासारख्यांची...\nपरवाना आरायंत्राचा वापर \"स्लायसर'चा\nपरवाना आरायंत्राचा वापर \"स्लायसर'चा नागपूर : महालगाव, कापसी परिसरात आरायंत्राचा परवाना घेऊन अनेक व्यावसायिक सर्रासपणे स्लाईसर आणि व्हिनिअर पिलर...\nपाककृती स्पर्धेत प्रियांका पेणकर प्रथम\nपुणे - ‘सकाळ’ व त्वष्टा कासार समाज संस्था गणेशोत्सवतर्फे महिलांसाठी पाककृती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कसबा पेठेतील श्री...\nपुणे - नागरिकांच्या प्रश्‍नांना काय उत्तर द्यायचे, नागरिकांच्या घरांतून आणि आमच्या तोंडचे पाणी पळाले आहे... सणासुदीला पाणीटंचाई निर्माण झाली......\nरद्दीच्या बदल्यात विद्यार्थ्यांना वह्या\nमुंबई - विद्यार्थ्यांना रद्दीच्या बदल्यात नव्या कोऱ्या वह्या मिळणार आहेत. याबाबत शालेय शिक्षण विभाग आणि \"नमोआनंद अपसायकलर्स' यांच्यात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/sahyadriche-vare-news/article-about-cause-of-maharashtra-debt-burden-1767223/", "date_download": "2018-10-16T21:11:32Z", "digest": "sha1:RAFKVAZ5KTAFG2YUEYKRB5UVIGII23OI", "length": 25255, "nlines": 209, "source_domain": "www.loksatta.com", "title": "article about cause of Maharashtra debt burden | कर्ज काढूनच निवडणूक साजरी.. | Loksatta", "raw_content": "\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\nकर्ज काढूनच निवडणूक साजरी..\nकर्ज काढूनच निवडणूक साजरी..\nसरकारला निवडणूक साजरी करता यावी यासाठी महाराष्ट्रावरील कर्जाचा डोंगर आणखी वाढणार हे स्पष्ट आहे.\nस्वप्नसौरभ कुलश्रेष्ठ | October 9, 2018 01:28 am\nराज्याचे जीएसटी संकलन गेल्या तिमाहीत आधीपेक्षा पाच हजार कोटी रुपयांनी घटले असतानाच पेट्रोल-डिझेलवरील कपातीमुळे १७५० ते १८५० कोटी रुपयांवर पाणी सोडावे लागणार, तशात पुढच्या तीन महिन्यांत सातवा वेतन आयोग, कर्जमाफी, दुष्काळ निवारणाबरोबर आणखी नवनवी आश्वासने दिली जातील. हे होत असताना, कर्जाचा बोजा वाढणारच आहे..\nअर्थसंकल्प हे एक राजकीय भाष्य असते असे म्हटले जाते. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी २०१८-१९चा महाराष्ट्राचा अर्थसंकल्प मांडताना एकही मोठी योजना-प्रकल्प जाहीर केला नाही. केवळ लोकांना थेट लाभ पोहोचवणाऱ्या योजनांसाठी तरतूद ठेवली. फार काही भव्य-दिव्य करावे अशी राज्याची आर्थिक परिस्थिती उरलेली नाही. काटकसरीने राहणे आणि सर्व गरजूंना थोडे-थोडे देणे, एवढेच शक्य. पैशांचे सोंग आणता येणार नाही, हा त्या अर्थसंकल्पाचा थेट संदेश होता. आता आर्थिक वर्ष निम्मे संपल्यावर राज्याची तिजोरी दुष्काळाचे आकस्मिक संकट आणि पेट्रोल-डिझेलवरील करकपातीमुळे महसुलाला लागणारी कात्री अशी दुहेरी संकटात सापडली आहे. शिवाय दुष्काळाच्या वातावरणात खर्च कमी करण्याकडे लोकांचा कल असतो हे लक्षात घेता, जीएसटीच्या उत्पन्नाचा ओघ कमी होण्याची भीती हे आणखी एक संभाव्य संकट राज्याच्या तिजोरीसमोर उभे ठाकले आहे.\nगेल्या आठवडय़ाच्या सुरुवातीलाच आर्थिक पातळीवर चिंता वाढवणाऱ्या दोन-तीन प्रमुख घटना घडल्या. पहिली म्हणजे सप्टेंबर संपताना परतीच्या पावसानेही दगाच दिल्याने राज्यात सरासरीच्या केवळ ७७.४० टक्के पाऊस पडल्याचे व त्यामुळे १२ जिल्ह्य़ांतील १७० पेक्षा अधिक तालुक्यांत दुष्काळी परिस्थिती असल्याचे समोर आले. संपूर्ण मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रातील चार जिल्हे हे प्रामुख्याने पाणीटंचाईशी झगडत असले तरी इतर जिल्ह्य़ांतही परिस्थिती फार चांगली आहे असे नाही. शिवाय निवडणूक वर्ष असल्याने सत्ताधारी कोणाला नाराज करण्याच्या फंदात पडत नाहीत याची जाणीव साऱ्यांनाच असते. त्यातून ‘दुष्काळ आवडे सर्वाना’ याचा प्रत्यय येईलच. कितीही इच्छा असली तरी सरकारला फार काटेकोर राहता येणार नाही. आधीच कर्जमाफीच्या बोज्याखाली असलेल्या तिजोरीवर आता टंचाई निवारणाच्या हजारो कोटींच्या निधीचा भार येणार हे स्पष्ट आहे. त्यातही अनेक पैलू आहेत. पाण्यासाठी-चाऱ्यासाठी खर्च करावा लागणार आहेच. पण त्याचबरोबर अपुऱ्या पावसामुळे खरीप पिकांचे उत्पादन कमी होणार असल्याने त्याचीही भरपाई द्यावी लागेल, असे चित्र आहे. त्याचबरोबर प्रामुख्याने ग्रामीण अर्थकारण हे मोसमी पावसावर अवलंबून असते. पिण्याच्या पाण्याची टंचाई, पिकांचे घटलेले उत्पादन अशा वातावरणात लोकांचा खर्च कमी करण्याकडे कल होतो. बाजारपेठेत मंदी येते. त्याचा फटका करसंकलनात होतो. त्यामुळे अपुऱ्या पावसाने मदतनिधीची गरज, शेती क्षेत्राचे नुकसान, करसंकलनातील संभाव्य घट असा तिहेरी फटका राज्याच्या अर्थव्यवस्थेला बसणार आहे.\nतिजोरीवरील ताण वाढत असताना पै अन् पै महत्त्वाची असते. अशा वेळी पेट्रोल-डिझेलवरील करामध्ये कपात करून आपल्या महसुलावर पाणी सोडण्याची वेळ राज्य सरकारवर आली. केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यानेही पेट्रोलच्या दरात अडीच रुपये कपात केल्याने १२५० कोटी रुपयांचा महसूल राज्याला गमवावा लागणार आहे. तर डिझेलवरील दीड रुपयांच्या कपातीमुळे आणखी ५०० ते ६०० कोटी रुपयांचा फटका बसण्याचा अंदाज आहे. ही झाली थेट करकपातीमुळे होणारी महसुलातील घट. पण त्याच वेळी एक अप्रत्यक्ष महसूल घटही दिसून येत आहे. ती म्हणजे जीएसटी संकलनातील वाढीचा वेग मंदावणे. एप्रिल ते जून २०१८ या पहिल्या तिमाहीत जीएसटीचे संकलन ३९.५२ टक्क्यांनी वाढले. २०१७ मध्ये पहिल्या तिमाहीत राज्य सरकारला २५ हजार ७४२ कोटी रुपयांचा कर-महसूल मिळाला होता. त्यानंतर जुलै २०१७ मध्ये देशभरात ‘जीएसटी’ लागू झाला. या वर्षी एप्रिल ते जून २०१८ या कालावधीत ३५ हजार ९१५ कोटी रुपये महसूल मिळाला. महसुलातील ३९.५२ टक्के वाढीमुळे अर्थमंत्र्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. तिजोरीला मोठा आधार मिळणार अशी आशा त्यांना लागली होती. मात्र जुलै ते सप्टेंबर २०१८ या दुसऱ्या तिमाहीत करसंकलन ३० हजार कोटींपर्यंत खाली आले. म्हणजे पहिल्या तिमाहीपेक्षा सुमारे पाच हजार कोटी रुपयांची घट झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा महसूल १९ टक्के जास्त असला तरी महसूल वाढीचा वेग ३९.५२ टक्क्यांवरून १९ टक्क्यांवर येणे हे शुभसंकेत नाहीत. उलट एक प्रकारे दुष्काळाच्या फटक्यांची चाहूलच लागली आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.\nअशा वातावरणात आता सरकारसमोर १७ लाख सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचे आव्हान आहे. त्यासाठी अर्थसंकल्पात १० हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असली तरी अजूनही के. पी. बक्षी समितीचा अहवाल आलेला नाही, असे सांगत सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी लांबणीवर पडत आहे. निवडणूक वर्ष असल्याने फार काळ हा बोजा टाळता येणार नाही. कर्जमाफीचेही तेच. प्रत्येक जिल्ह्य़ात हजारो अर्ज फेरपडताळणीसाठी पाठवण्यात आले आहेत. निवडणुकीत मतांची बेगमी करण्यासाठी कर्जमाफीचे लाभार्थी वाढवण्याचे राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. संख्या निश्चित झाल्यावर किती हजार कोटी रुपयांचा भार येणार हे स्पष्ट होईल. वित्त विभागाने त्याची तयारी ठेवली असली तरी कर्जाची काही रक्कम त्यासाठी खर्ची पडणार, हे स्पष्ट आहे.\nराज्य सरकारचा महसूल वाढवण्यासाठी मार्ग उरले नसतानाही खर्चाचा डोंगर वाढत असताना निवडणूक वर्ष साजरे करण्याचे आव्हान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यापुढे आहे. त्यासाठी मार्ग एकच असणार आहे व तो म्हणजे आणखी कर्ज काढणे. आजमितीस राज्य सरकारवर चार लाख १६ हजार कोटी रुपयांच्या कर्जाचा डोंगर आहे. या कर्जाचा वापर हा पायाभूत सुविधा, उत्पादन वाढीच्या उपाययोजनांवर झाला असता तर सार्थकी लागला असता. पण २०१२-१७ या कालावधीत घेण्यात आलेल्या १ लाख ७२ हजार ०४३ कोटी रुपयांच्या कर्जापैकी एक लाख ५३ हजार २६२ कोटी रुपये हे आधीच्या कर्जाची मुद्दल आणि व्याज यांची परतफेड करण्यातच खर्ची पडल्याचे ‘कॅग’च्या अहवालात समोर आले. २०१२-१३ व २०१३-१४ या आधीच्या सरकारच्या काळात कर्जाची संपूर्ण रक्कम परतफेडीत जात होती. तर २०१५-१६ आणि २०१६-१७ या वर्षांत ते प्रमाण अनुक्रमे ८९ टक्के व ७४ टक्के असे खाली आले. म्हणजे नव्याने काढलेल्या कर्जापैकी काही रक्कम तरी उपयोगाला येऊ लागली असे दिसत असले तरी कर्जातून राज्याच्या उत्पादन वाढीला हातभार लावणाऱ्या योजना हाती घेण्याची वानवाच दिसते. पंधराव्या वित्त आयोगानेही त्यामुळेच राज्याचे कान टोचले होते.\nराज्य सरकारला कर्ज काढताना त्या रकमेस केंद्राची मंजुरी घ्यावी लागते. राज्य सरकारने पहिल्या सहा महिन्यांत ४२ हजार कोटी रुपयांच्या कर्जाला मंजुरी घेतली, पण त्यापैकी १४ हजार कोटी रुपयांचेच कर्ज उचलले आहे. मंजूर रकमेपैकी अजूनही २८ हजार कोटी रुपयांचे कर्ज बाकी आहे. शिवाय राज्याची आर्थिक पत पाहता गरजेनुसार आणखी कर्ज काढण्याची महाराष्ट्राला मुभा आहे. वित्त आयोगानेही त्यावर शिक्कामोर्तब केलेच आहे. निवडणुकांच्या तोंडावर भाजप सरकार ही संधी सोडणार नाही. कोणाला नाही म्हणायचे नाहीच, उलट शेकडो-हजारो कोटींच्या निधीचे आश्वासन द्यायचे असे भाजप सरकारचे धोरण आहे. त्यामुळे पुढच्या तीन महिन्यांत सातवा वेतन आयोग, कर्जमाफी, दुष्काळ निवारणाबरोबर आणखी नवनवीन आश्वासने दिली जातील. छोटय़ा-मोठय़ा समाजघटकांच्या मागण्या मान्य केल्याच्या घोषणा होतील. परिणामी सरकारला निवडणूक साजरी करता यावी यासाठी महाराष्ट्रावरील कर्जाचा डोंगर आणखी वाढणार हे स्पष्ट आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'महाराष्ट्रात येताना भीती नसते, कारण इथं मोदी-शाहंसारखे गुंड नाहीत'\n#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\nराज ठाकरे अमरावती एक्सप्रेसने विदर्भाकडे रवाना\n#MeToo : अकबरांच्या अडचणीत वाढ, १९ महिला पत्रकार कोर्टात\n#MeToo : आरोपांनंतर 'यशराज फिल्म्स'मधून आशिष पाटील यांची हकालपट्टी\n#MeToo : आरोप सिद्ध होणाऱ्यांसोबत काम न करण्याचा फरहान अख्तरचा निर्णय\n#MeToo : आरोपांनंतर 'यशराज फिल्म्स'मधून आशिष पाटील यांची हकालपट्टी\n'राधिका मसाले'च्या मीम्सवर अनिता दाते म्हणते..\n#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्यांकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\n‘लोहपुरुष’ पोलीस आयुक्त, जरा इकडेही लक्ष द्या\nमित्राच्या अपघाती मृत्यूच्या तणावामुळे अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची आत्महत्या\n२८ नवे कुष्ठरुग्ण आढळले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=327&Itemid=525&limitstart=1", "date_download": "2018-10-16T20:21:42Z", "digest": "sha1:RDUBELKIZ5UGDXJVBSEMM6HS34R6RX7F", "length": 5818, "nlines": 50, "source_domain": "saneguruji.net", "title": "बाल्य", "raw_content": "मंगळवार, ऑक्टोबंर 16, 2018\n''काशी, पुरे आतां. तूं दमून गेलीस हो. ये घरीं '' आई म्हणाली. काशी घरीं आली. अंघोळ करुन, पातळ बदलून ती पडून राहिली. तिचा डोळा लागला. परंतु पोट दुखायला लागलें. ती उठली. अधिकच कळा येऊं लागल्या. सुईण आली. तयारी झाली. आणि दिवे लागतांना काशी नीटपणें बाळंत झाली. मुलगा झाला. घरांत आनंद आला. प्रकाश आला. पेढे वाटण्यांत आले. मुलीची बर्फी, मुलाचे पेढे \nबारशाचा समारंभ झाला. बाळाचें नांव श्रीरंग ठेवण्यांत आले. रंगपंचमीला झाला म्हणून श्रीरंग. महिना दोनमहिने हां हां म्हणतां गेले. काशी बाळाला घेऊन आतां सासरीं जाणार होती. आईबापांना जड वाटत होतें. काशीनाथ पुण्याला होता. आतां काशीहि जाणार. तीं दोन पिकलीं पानें मात्र तेथें राहणार \nवसंतॠतूचा बहर होता. झाडांना नवीन पल्लव फुटले होते. पळस फुलून लाल झाले होते. पानांच्या आधीं त्यांना फुले आलीं होती. आणि आंबे, फणस, काजू, करवंदें, जांभळें, कोकंब सर्व फळांना जसा ऊत आला होता. सृष्टीचें रंगवैभव जिकडेतिकडे दिसून येत होतें. मध्येंच ती कोकिळा कूऊ कूऊ करी. आणि लाजून झाडांच्या पानांत लपे.\nगांवाबाहेर नदीकांठी ग्रामदेवतेचें देऊळ होते. जगदंबेची खणानारळानीं ओटी भरायला आज काशी गेली होती. जवळ बाळ होतें. दोन महिन्यांचे बाळ. त्याला सुंदर झबलें घातलेलें होतें. गळ्यांत ताईत होता. किती सुंदर दिसत होता रंगा नांव श्रीरंग होतें. परंतु रंगा, रंगा असेंच सारीं म्हणत. देवीची ओटी भरण्यांत आली. तिच्या पायांवर बाळ घालण्यांत आलें. नारळ फोडून सर्वांना प्रसाद देण्यांत आला. मंडळी परत निघाली.\n''बाबा, नदीकांठी जरा बसूंया'' काशी म्हणाली.\n''तिन्ही सांजांची वेळ. वाराहि गार आहे. आतां घरीं जाऊं'' आई म्हणाली.\n''आई, आकाशांतल्या रंगांकडे बाळ बघतो आहे बघ काय रे लबाडा तुला कळतें काय रे लबाडा तुला कळतें ते लाल रंग तुला आवडतात ते लाल रंग तुला आवडतात आई, बघ बघ. हंसला बघ. जरा बसूं ये आई.''\nआणि तेथें बाळाला मांडीवर घेऊन काशी बसली. आकाशांत रंगपंचमी होती. ढगांवर रंग पडून अनेक रमणीय प्रकार तेथें दिसत होते, नदीचें पाणीहि लालसर पिंवळसर दिसत होतें. तो लहानगा रंगा वरच्या रंगसृष्टीकडे टपोर्‍या काळ्या भोर डोळ्यांनी पहात होता.\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A4", "date_download": "2018-10-16T21:15:43Z", "digest": "sha1:47IKTWK4OKELAYGHVFJTHXDOBL5RQWII", "length": 6079, "nlines": 177, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "निर्वात - विकिपीडिया", "raw_content": "\nनिर्वात स्थिती दर्शवणारा पंप\nनिर्वात स्थिती म्हणजे, ती जागा, ज्यात (हवेसकट) कोणताच पदार्थ नसणे. अशा स्थितीत जी पोकळी निर्माण होते त्यात वायूचा दाब वातावरणिय दाबापेक्षा बऱ्याच प्रमाणात कमी असतो. १००% निर्वात स्थिती ही जवळजवळ अशक्य असते. एखादी जागा अथवा पोकळी, फक्त काही प्रमाणातच निर्वात करता येऊ शकते.\nअभियांत्रिकी व प्रायोजित भौतिकशास्त्रात, निर्वात म्हणजे बाहेरील वातावरणिय दाब कमी असणारी जागा असते.\nनिर्वात जागेचा दर्जा हा ती जागा किती प्रमाणात १००% निर्वात स्थितीच्या जवळ पोचते यावर अवलंबून असतो.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १६ मार्च २०१७ रोजी ११:०२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.snpnews.in/2018/07/04/wetern-railaway-bridge-collapse-at-andheri/", "date_download": "2018-10-16T21:55:20Z", "digest": "sha1:TBQPIMUZTF45FRSAKO2HMBJBHZHONEOR", "length": 6008, "nlines": 76, "source_domain": "www.snpnews.in", "title": "पश्चिम रेल्वे वाहतूक मार्ग पूर्वपदावर - SNP News | News Articles | Blogs | Technology | Social | Political | Education |Cultural", "raw_content": "\nपश्चिम रेल्वे वाहतूक मार्ग पूर्वपदावर\n04/07/2018 SNP ReporterLeave a Comment on पश्चिम रेल्वे वाहतूक मार्ग पूर्वपदावर\nपश्चिम रेल्वे मार्गावरील वाहतूक आता पूर्वपदावर आली आहे. विरार आणि चर्चगेट दोन्ही दिशेने वाहतूक व्यवस्थित सुरु आहे. अंधेरीत रेल्वे रुळावरुन कोसळलेल्या पूलाचा ढिगारा हटवण्यात आला असून रात्री एकच्या सुमारास चर्चगेटच्या दिशेने अप धीमा मार्ग मार्गही पूर्ववत करण्यात आला. अंधेरीजवळ ट्रेनच्या वेगावर मर्यादा घालण्यात आली आहे. त्यामुळे लोकल काही मिनिट उशिराने धावत आहेत असे पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आले. दुर्घटनेनंतर तब्बल १२ तासांनी अंधेरीहून-चर्चगेटच्या दिशेने अप जलद मार्गावर पहिली लोकल रवाना झाली होती.\nमंगळवारी सकाळी साडेसातच्या सुमारास अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा गोखले पूलाचा काही भाग कोसळून रेल्वे रुळावर पडला. त्यामुळे बांद्रा ते अंधेरी दरम्यान वाहतूक ठप्प झाली होती.\nअंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या पुलाचा काही भाग रेल्वे रुळांवर कोसळल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक मंगळवारी सकाळी ठप्प झाली. या दुर्घटनेच्या वेळी मोटरमनने प्रसंगावधान दाखवत इमर्जन्सी ब्रेक मारल्याने मोठा अनर्थ टळला.\nअमरनाथ यात्रा मार्गावर दरड कोसळल्याची घटना, पाच भाविकांचा मृत्यू\nसोनाली बेंद्रे कॅन्सरने त्रस्त\nदादर फुलमार्केटमध्ये दसऱ्यासाठी फुलखरेदीला ग्राहकांची गर्दी\nमुंबईत भरधाव टेम्पोने शाळकरी मुलांना उडवलं,टेम्पो चालक फरार\nदोन तासांच्या खोळंब्यानंतर मध्य रेल्वेची वाहतूक पूर्वपदावर\nमहाराष्ट्र स्वाभिमान युवक उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी वैभव वीरकर यांची निवड\nकृषी उत्पादनांच्या निर्यातीस प्रोत्साहन देण्यासाठी सुरेश प्रभु यांचा पुढाकार\nदादरच्या फूल मार्केटमध्ये गोळीबार, एकाची हत्या\nप्रस्तावित नवीन औद्योगिक धोरण लवकरच मंजूर होईल – सुरेश प्रभु\nफुटवेअर आणि लेदर सेक्टरसाठी केंद्र सरकारचे खास पॅकेज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://sadha-sopa.com/taxonomy/term/17?page=1", "date_download": "2018-10-16T20:24:27Z", "digest": "sha1:VQ4FIKDW6NYH5EWSDD4K3DHS2BHUXFNZ", "length": 16204, "nlines": 161, "source_domain": "sadha-sopa.com", "title": "सामाजिक | साधं... सोपं...", "raw_content": "\nसाधं सोपं आयुष्य... साधं सोपं जगण्यासाठी...\nहळूहळू घरोघरी अमेरिका घुसेल...\nहळूहळू घरोघरी अमेरिका घुसेल...\nगिळून हाय भाकरी, पिझाच वावरेल\nबनेल जीन्स हाच राष्ट्र-वेष आपुला\nगुढीस वस्त्रही नवीन जीन्सचे असेल\nSelect ratingGive हळूहळू घरोघरी अमेरिका घुसेल... 1/10Give हळूहळू घरोघरी अमेरिका घुसेल... 2/10Give हळूहळू घरोघरी अमेरिका घुसेल... 3/10Give हळूहळू घरोघरी अमेरिका घुसेल... 4/10Give हळूहळू घरोघरी अमेरिका घुसेल... 5/10Give हळूहळू घरोघरी अमेरिका घुसेल... 6/10Give हळूहळू घरोघरी अमेरिका घुसेल... 7/10Give हळूहळू घरोघरी अमेरिका घुसेल... 8/10Give हळूहळू घरोघरी अमेरिका घुसेल... 9/10Give हळूहळू घरोघरी अमेरिका घुसेल... 10/10\nहळूहळू घरोघरी अमेरिका घुसेल... विषयीपुढे वाचा\nतसेच ते खुळे ठराव वाचतो बजेटमधे\nसदैव वाढतात भाव, पाहतो बजेटमधे\nअजून राहिलेत द्यायचे जुनेच कर तरी\nमेघ नसता, वीज नसता, रोड बिघडू लागले\nमूळ कविता : मेघ नसता वीज नसता\nमूळ कवी : संदीप खरे\nमेघ नसता, वीज नसता, रोड बिघडू लागले\nजाहले रस्ते नवे तेथे उकरणे चालले\nजाडसर चाकावरी का काळसरसा लेप हा\nतू मला ’रोलून’ बघताना तुला मी पाहिले\nएवढे नाजूक आहे वय तुझे का डांबरा\nमुंगळेही डांबरावर भार वाटू लागले\nSelect ratingGive मेघ नसता, वीज नसता, रोड बिघडू लागले 1/10Give मेघ नसता, वीज नसता, रोड बिघडू लागले 2/10Give मेघ नसता, वीज नसता, रोड बिघडू लागले 3/10Give मेघ नसता, वीज नसता, रोड बिघडू लागले 4/10Give मेघ नसता, वीज नसता, रोड बिघडू लागले 5/10Give मेघ नसता, वीज नसता, रोड बिघडू लागले 6/10Give मेघ नसता, वीज नसता, रोड बिघडू लागले 7/10Give मेघ नसता, वीज नसता, रोड बिघडू लागले 8/10Give मेघ नसता, वीज नसता, रोड बिघडू लागले 9/10Give मेघ नसता, वीज नसता, रोड बिघडू लागले 10/10\nमेघ नसता, वीज नसता, रोड बिघडू लागले विषयीपुढे वाचा\nनोकरांना जात कुठली, धर्म कुठला शेटजी\nनोकरांना जात कुठली, धर्म कुठला शेटजी\nजो तुम्हाला भेटला तो देव म्हटला शेटजी\nएक वाटी शेंदराची सांडली रस्त्यावरी\nअन तिथे तुमच्यामुळे बाजार भरला शेटजी...\nSelect ratingGive नोकरांना जात कुठली, धर्म कुठला शेटजी 1/10Give नोकरांना जात कुठली, धर्म कुठला शेटजी 2/10Give नोकरांना जात कुठली, धर्म कुठला शेटजी 3/10Give नोकरांना जात कुठली, धर्म कुठला शेटजी 4/10Give नोकरांना जात कुठली, धर्म कुठला शेटजी 5/10Give नोकरांना जात कुठली, धर्म कुठला शेटजी 6/10Give नोकरांना जात कुठली, धर्म कुठला शेटजी 7/10Give नोकरांना जात कुठली, धर्म कुठला शेटजी 8/10Give नोकरांना जात कुठली, धर्म कुठला शेटजी 9/10Give नोकरांना जात कुठली, धर्म कुठला शेटजी 10/10\nनोकरांना जात कुठली, धर्म कुठला शेटजी विषयीपुढे वाचा\nभक्त झाले लोक सगळे गुंड लोकांचे\nभोवताली भव्य पुतळे गुंड लोकांचे\nरोजची चतकोर पत्रे सभ्य लोकांची\nअन पहा हे भव्य मथळे गुंड लोकांचे\nSelect ratingGive गुंड लोकांचे... 1/10Give गुंड लोकांचे... 2/10Give गुंड लोकांचे... 3/10Give गुंड लोकांचे... 4/10Give गुंड लोकांचे... 5/10Give गुंड लोकांचे... 6/10Give गुंड लोकांचे... 7/10Give गुंड लोकांचे... 8/10Give गुंड लोकांचे... 9/10Give गुंड लोकांचे... 10/10\nगुंड लोकांचे... विषयीपुढे वाचा\nमहाराष्ट्र मंडळ लंडनच्या अमृतमहोत्सवात झालेल्या आनंदाचं गांव च्या प्रयोगाची एक छोटिशी झलक\nSelect ratingGive लंडनच्या कार्यक्रमाची झलक 1/10Give लंडनच्या कार्यक्रमाची झलक 1/10Give लंडनच्या कार्यक्रमाची झलक 2/10Give लंडनच्या कार्यक्रमाची झलक 2/10Give लंडनच्या कार्यक्रमाची झलक 3/10Give लंडनच्या कार्यक्रमाची झलक 3/10Give लंडनच्या कार्यक्रमाची झलक 4/10Give लंडनच्या कार्यक्रमाची झलक 4/10Give लंडनच्या कार्यक्रमाची झलक 5/10Give लंडनच्या कार्यक्रमाची झलक 5/10Give लंडनच्या कार्यक्रमाची झलक 6/10Give लंडनच्या कार्यक्रमाची झलक 6/10Give लंडनच्या कार्यक्रमाची झलक 7/10Give लंडनच्या कार्यक्रमाची झलक 7/10Give लंडनच्या कार्यक्रमाची झलक 8/10Give लंडनच्या कार्यक्रमाची झलक 8/10Give लंडनच्या कार्यक्रमाची झलक 9/10Give लंडनच्या कार्यक्रमाची झलक 9/10Give लंडनच्या कार्यक्रमाची झलक\nपंधरा ऑगस्टला ईमेल्स बघण्याची\nकुठून कळेना बुध्दी झाली...\nमाझ्या इनबॉक्स मधे आज\nsender चं नाव ओळखीचं नव्हतं\nवाटलं, कदाचित spam असेल...\nनंतर वाटलं, बापुजींच्या नावानी\nकशाला कोण spamming करेल\nबेटा, साठ वर्षातली तुमची प्रगती पाहून\nSelect ratingGive बापुजींची ईमेल... 1/10Give बापुजींची ईमेल... 2/10Give बापुजींची ईमेल... 3/10Give बापुजींची ईमेल... 4/10Give बापुजींची ईमेल... 5/10Give बापुजींची ईमेल... 6/10Give बापुजींची ईमेल... 7/10Give बापुजींची ईमेल... 8/10Give बापुजींची ईमेल... 9/10Give बापुजींची ईमेल... 10/10\nबापुजींची ईमेल... विषयीपुढे वाचा\nसोबत असले... नसले कोणी...\nमैफलीत या बसले कोणी\nहसले कोणी, रुसले कोणी...\nम्हणे भेटण्या झुंबड झाली\nमला कसे ना दिसले कोणी\nSelect ratingGive सोबत असले... नसले कोणी... 1/10Give सोबत असले... नसले कोणी... 2/10Give सोबत असले... नसले कोणी... 3/10Give सोबत असले... नसले कोणी... 4/10Give सोबत असले... नसले कोणी... 5/10Give सोबत असले... नसले कोणी... 6/10Give सोबत असले... नसले कोणी... 7/10Give सोबत असले... नसले कोणी... 8/10Give सोबत असले... नसले कोणी... 9/10Give सोबत असले... नसले कोणी... 10/10\nसोबत असले... नसले कोणी... विषयीपुढे वाचा\nदादा कोंडके आणि भारतीय क्रिकेट\nनुकत्याच झालेल्या आनंदाचं गांव च्या प्रयोगात सादर केलेलं हे विडंबन\nयेथे व्हिडियो दिसण्यात काही समस्या येत असल्यास आपण तो येथे पाहू शकाल\nSelect ratingGive दादा कोंडके आणि भारतीय क्रिकेट (Video) 1/10Give दादा कोंडके आणि भारतीय क्रिकेट (Video) 1/10Give दादा कोंडके आणि भारतीय क्रिकेट (Video) 2/10Give दादा कोंडके आणि भारतीय क्रिकेट (Video) 2/10Give दादा कोंडके आणि भारतीय क्रिकेट (Video) 3/10Give दादा कोंडके आणि भारतीय क्रिकेट (Video) 3/10Give दादा कोंडके आणि भारतीय क्रिकेट (Video) 4/10Give दादा कोंडके आणि भारतीय क्रिकेट (Video) 4/10Give दादा कोंडके आणि भारतीय क्रिकेट (Video) 5/10Give दादा कोंडके आणि भारतीय क्रिकेट (Video) 5/10Give दादा कोंडके आणि भारतीय क्रिकेट (Video) 6/10Give दादा कोंडके आणि भारतीय क्रिकेट (Video) 6/10Give दादा कोंडके आणि भारतीय क्रिकेट (Video) 7/10Give दादा कोंडके आणि भारतीय क्रिकेट (Video) 7/10Give दादा कोंडके आणि भारतीय क्रिकेट (Video) 8/10Give दादा कोंडके आणि भारतीय क्रिकेट (Video) 8/10Give दादा कोंडके आणि भारतीय क्रिकेट (Video) 9/10Give दादा कोंडके आणि भारतीय क्रिकेट (Video) 9/10Give दादा कोंडके आणि भारतीय क्रिकेट\nदादा कोंडके आणि भारतीय क्रिकेट\nसगळ्या सगळ्यांनी पळापळ केली...\nवाहिन्यांनी त्यांना करायला लावली...\nSelect ratingGive प्रिन्स आणि आपण... 1/10Give प्रिन्स आणि आपण... 2/10Give प्रिन्स आणि आपण... 3/10Give प्रिन्स आणि आपण... 4/10Give प्रिन्स आणि आपण... 5/10Give प्रिन्स आणि आपण... 6/10Give प्रिन्स आणि आपण... 7/10Give प्रिन्स आणि आपण... 8/10Give प्रिन्स आणि आपण... 9/10Give प्रिन्स आणि आपण... 10/10\nप्रिन्स आणि आपण... विषयीपुढे वाचा\nतुमचा ईमेल पत्ता द्या\nनवे लेखन प्रकाशित झाले की गूगल फीडबर्नर च्या कृपेने आपोआप आपल्या ईमेलवर येईल\nखरं तर माझ्याविषयी काहीही माहिती जाणून घ्यायची इच्छा तुम्हाला व्हावी असं या माहितीत काहीही नाही तरीही आपण इथे, या पानावर, आलाच आहात तर आपल्याला पिडण्याचं थोडं स्वातंत्र्य मी घेतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/comment/156487", "date_download": "2018-10-16T21:25:52Z", "digest": "sha1:QK64MFFU3KTK73LFESOV4VGA5LSFPISO", "length": 31235, "nlines": 247, "source_domain": "aisiakshare.com", "title": " आपलासुद्धा कोणीतरी डुप्लिकेट आहे | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nआपलासुद्धा कोणीतरी डुप्लिकेट आहे\nDisclaimer : खालील लेख ऐसीवरील 'डू आयडी' विषयी नाही.\nमी एकदा एका सरकारी कार्यालयात काही कामानिमित्त गेलो होतो. तेव्हा त्यांची जेवणाची वेळ चालली होती. वाट पहात मी कार्यालयाच्या आवारात फिरत होतो. तेथे इतर काही लोकसुद्धा कार्यालयाच्या जेवणाची वेळ संपण्याची वाट पहात वेळ काढत होते.\nआणि अचानक एक गृहस्थ माझ्या पुढ्यात येऊन उभे राहिले. मला म्हणाले \"नमस्कार कसे आहात तुम्ही\" त्यांच्याकडे मी पाहिले पण माझ्या काही लक्ष्यात येईना की मी पूर्वी त्यांना कुठे भेटलोय ते बरं त्यांना त्यांची ओळख विचारायला मला फार अवघडल्यासारखं वाटत होतं. न जाणो खरंच ते माझ्या ओळखीचे असतील आणि मी त्यांना विसरून गेलो असेल, तर उगाच त्या बिचार्यांना वाईट वाटायचं.\nमीसुद्धा नमस्कार केला \"नमस्कार काय म्हणताय\" पुढे दोन चार मिनिटे आमच्यात त्या कार्यालयातील असणाऱ्या आमच्या कामाबद्दल सर्वसाधारण बोलणे चालले. पण अजूनही माझी ट्यूब काही पेटेना की मी त्यांना अगोदर कुठे भेटलोय ते मीसुद्धा भिडेखातर ते गृहस्थ जसे बोलतील तसे त्याला अनुसरून माझे संभाषण सुरू ठेवले.\nआणि अचानक त्या गृहस्थांनी मला विचारले \"तुमच्या ऑफिसमधले ते अमुक अमुक रिटायर झाले का हो\" मी विचारले \"कोण हो\" मी विचारले \"कोण हो\" गृहस्थ \"ते उंच, गोरे गोरे, घाऱ्या डोळ्यांचे\" गृहस्थ \"ते उंच, गोरे गोरे, घाऱ्या डोळ्यांचे\" मी \"छे हो\" मी \"छे हो अशा वर्णनाची व्यक्ती आमच्या ऑफीसमध्ये कधीच नव्हती. कोणाविषयी विचारताय तुम्ही अशा वर्णनाची व्यक्ती आमच्या ऑफीसमध्ये कधीच नव्हती. कोणाविषयी विचारताय तुम्ही\" त्यावर त्या गृहस्थांनी थोडेसे थांबून विचारले \"तुम्ही अमुक अमुक कंपनीत काम करता ना\" त्यावर त्या गृहस्थांनी थोडेसे थांबून विचारले \"तुम्ही अमुक अमुक कंपनीत काम करता ना\" मी \"नाही हो\" मी \"नाही हो मी गेली तीस वर्षे तमुक तमुक कंपनीतच काम करतोय.\" गृहस्थ \"तुम्ही जोशी ना मी गेली तीस वर्षे तमुक तमुक कंपनीतच काम करतोय.\" गृहस्थ \"तुम्ही जोशी ना\" मी \"नाही हो\" मी \"नाही हो मी काळे.\" गृहस्थ \"माफ करा हं मी काळे.\" गृहस्थ \"माफ करा हं मी तुम्हाला जोशीच समजलो. पण तुम्ही अगदी डिट्टो त्या जोश्यांसारखेच दिसता हो, म्हणून माझा गैरसमज झाला. माफ करा.\" असं म्हणून त्यांनी काढता पाय घेतला आणि मी अवाक् होऊन त्यांना जाताना पहात बसलो.\nबऱ्याचदा असे होते की एखादी व्यक्ती आपल्याला कोणीतरी दुसराच समजून आपली त्याच्याशी घनिष्ठ ओळख असल्यासारखी आपल्याशी बोलू लागते. आपली चौकशी करू लागते. आणि आपल्याला जेव्हा समजते की समोरच्याला अपेक्षित असणारी व्यक्ती आपण नाही आहोत, तेव्हा आपल्याला आश्चर्य वाटते की त्या व्यक्तीचा आपल्याविषयी गैरसमज कसा काय झाला आपल्या सारखीच दिसणारी व्यक्ती त्याने कुठे पाहिली असेल आपल्या सारखीच दिसणारी व्यक्ती त्याने कुठे पाहिली असेल कोण असेल ती असा अनुभव आपल्या सर्वांनाच बहुतेक वेळा आला असेल याची मला खात्री आहे.\n याचे उत्तर मी बऱ्याच वर्षांपूर्वी कुठेतरी वाचले होते. तेव्हा केलेल्या एका संशोधनात असे आढळून आले होते की संपूर्ण जगभरात एकसारखी दिसणारी, एकाच वयाची, एकाच रंगरूपाची आणि अंगकाठीची किमान सात व्यक्ती एकाचवेळी जगत असतात. फक्त त्या सात व्यक्ती जगभरात वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेल्या असल्याने आणि एकमेकांच्या संपर्कात येऊ न शकल्याने त्यांना समजतच नाही की आपल्यासारखीच दिसणारी जगभरात एकूण सात माणसं फिरताहेत. माझ्या मनात कधी कधी एक गमतीदार विचार येतो, की कदाचित विधाता वेगवेगळे मॉडेल बनवून बनवून आता थकला असेल. त्याची कल्पनाशक्तीसुद्धा आता बोथट झाली असेल. कदाचित कंटाळलाही असेल. म्हणूनच विधाता आता मनुष्यप्राणी बनवायला पुन्हा पुन्हा तोच तो साचा तर वापरत तर नसेल\nअहो, पूर्वीतर माझे मित्र मला नेहमी म्हणायचे की माझ्या भावाने तुला मुंबईत इथे पाहिला, माझ्या बाबांनी तुला मुंबईत तिथे पाहिला. आणि मी तर तिथे तेव्हा गेलेलोच नसायचो. मला फार आश्चर्य वाटायचे. मुंबईत फिरणाऱ्या माझ्या डुप्लिकेटला भेटण्याची तेव्हा मला फार उत्सुकता असायची. पण मला तो कधी भेटला नाही.\n माझ्या तरुणपणी प्रसिद्धीच्या शिखरावर असलेला एक चित्रपट कलावंत मात्र होता. जो अगदी शेम टू शेम माझ्यासारखाच दिसायचा. मी जिथे जाईल तिथे लोकं मला त्याच्या नावाने बोलवायचे. अगदी माझं लग्न ठरलं तेव्हाही माझ्या सासुरवाडीची लोकं एकमेकांना म्हणायची. \"आपला होणारा जावई ना, अगदी डिट्टो त्या हिरोसारखा दिसतो हो\" हे ऐकले की माझ्या अंगावर मूठभर मांस चढायचं. खी: खी: खी:\nअसो. आपण नेहमीच वर्तमानपत्र आणि मासिकांत वेगवेगळ्या हिरो हिरोईनच्या डुप्लिकेटचे फोटो पहात असतो. चित्रपटावरून एक आठवलं. १९७८ साली 'नसबंदी' नावाचा आई. एस. जोहर यांचा एक चित्रपट आला होता. ज्यामध्ये पाच नायक होते. पण ते सर्वच्या सर्व त्या काळातील प्रसिद्ध हिरोंचे डुप्लिकेट होते. चित्रपट निर्माते असे डुप्लिकेट कुठून शोधून आणतात कोण जाणे आमचेच डुप्लिकेट आम्हाला कसे भेटत नाहीत ते\nचित्रपटाप्रमाणे राजकारणातसुद्धा सारख्या दिसणाऱ्या व्यक्तींचा वापर केला जात होता. मी तर कुठेतरी वाचलं होतं की 'हिटलर'नेसुद्धा आपल्यासारखेच दिसणारे सात आठ हिटलर जमवले होते. अतिमहत्वाच्या व्यक्ती ऐतिहासिक (की पुराण) काळापासूनच आपल्या प्रतिस्पर्ध्यांना फसवण्याकरिता आणि त्यांना नामोहरम करण्याकरिता आपल्यासारख्याच दिसणाऱ्या व्यक्तींचा वापर करीत असत.\nपुन्हा असो. तर सांगायचा मुद्दा हा आहे, की ह्या भूतलावर आपल्या प्रत्येकाचे सात सात डुप्लिकेट अस्तित्वात आहेत. ना जाणो कधी ते आपल्यासमोर येऊन उभे ठाकतील ह्याचा काय भरवसा त्यामुळे, जागे रहा. रात्र वैऱ्याची आहे. नाहीतर त्या 'अंगुर' चित्रपटातील संजीवकुमारसारखं आपणसुद्धा इकडचा त्या घरात आणि तिकडचा ह्या घरात अदलाबदली व्हायचो.\nमी पण ह्याबद्दल. अनुभव छान शब्दबद्ध केलाय. खुप आधी जेट ली चा याच थीम वर \"द वन\" नावाचा सिनेमा आला होता ज्यानुसार वेगवेगळ्या ब्रम्हांडात त्याचे सात डुप्लिकेट असतात. अन् त्यांच्यापैकी जो दुसर्यांना ढगात पाठवेल तो सर्वांत बलवान होणार असतो (असंच काहीतरी आहे. लै दिस झाले बघून)\nबदनाम हुये तो क्या, नाम नही होगा \n-महान संत जॅक स्पॅरो\nकाही अंशी माझ्यासार‌खा दिस\nकाही अंशी माझ्यासार‌खा दिस‌णारा व बोल‌णारा एक‌ज‌ण आम‌च्याच शाळेत‌ १ व‌र्ष सीनिय‌र होता म‌ला. ज‌न्म‌तारीख‌ही १ दिव‌स अगोदर‌ची होती. ते पाहून म‌जा वाटाय‌ची.\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\n@ टूच्चेश, बॅटमॅन, लेख वाचल्याबद्दल आणि प्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले आभार\nयाव्यतिरिक्त डुप्लिकेटचा आणखी एक प्रकार आहे. नावांचे डुप्लिकेट. माझे असे चार डुप्लिकेट आहेत (आणखीही असावेत). नाव-आडनाव एक, वडिलांचं नाव वेगळं.\nत्यातला एक आहे तो माझ्यापेक्षा एक वर्ष लहान आहे, माझ्या पुण्यातल्या घरापासून 1 बष्टोप अलिकडे राहतो. आम्ही एकाच शाळेतही होतो. त्यामुळे माझ्या ईमेल त्याला - त्याच्या मला, माझे फोन त्याला - त्याचे मला वगैरे नेहमी होतं.\nमला त्याच्या बँकेकडून OTP ची मेल यायची. आम्ही दोघांनीही तक्रार करूनही अनेक दिवस हा प्रकार चालू होता.\nयापेक्षा विनोदी गोष्ट. मराठी चित्रपट-नाट्यसृष्टीत काम करणारी एक अभिनेत्री काही काळ याची गफ्रे होती. एका नाटकाच्या अमेरिका दौऱ्यात तिचे एके शहरातले होस्ट म्हणजे माझा एक जवळचा मित्र. गप्पा मारता मारता त्या अभिनेत्रीने तिच्या क्ष-बॉफ्रेचं नाव मित्राच्या बायकोला सांगितलं. मित्राची बायको या चुरचुरीत गॉसिपने निळीजांभळी झाली. मित्राला या डुप्लिकेट प्रकरणाची कल्पना असल्याने त्याने चेपु दाखवून शंकानिरसन केलं\nआणखी एक डुप्लिकेट बॉडीबिल्डर आहे. बाकी पाचांच्या मिळून बॉड्या त्याला मिळाल्या असाव्यात. त्याच्यामुळे विविध प्रोटीन सप्लिमेंटच्या ऑफर्स मिळत असतात. अर्थात माझ्या अंगी पुरेसं प्रोटीन असल्याने त्या सध्या जंकमेली टाकल्या आहेत.\nआबाबद्दल, जया अंगी प्रोटीण तया बॉडी कठीण, असं म्हणता येईल काय\nमाझ्या (एका) नावाची डुप्लिकेट गेली काही वर्षं रुईया कॉलेजात शिकवते. तिचे विद्यार्थी मला अधूनमधून असाईनमेंट्स पाठवतात. सुरुवातीला मी सभ्यपणे, \"चुकीच्या इमेलवर, आणि चुकीच्या व्यक्तीला हे पाठवलं आहेत\", असं सांगायचे. त्यावर \"मग योग्य इमेल कोणता\" असं उत्तर अधूनमधून येत असे. ही नावाची डुप्लिकेट नक्की कोण, तिला कसं शोधायचं हे तेव्हा माहीत नव्हतं. अचानक एका मित्राच्या बायकोच्या फ्रेंडलिष्टीत असल्यानं ही दिसली. मग तिचा फेसबुकवर पाठपुरावा केला. तिला तिचा इमेल अड्रेस विचारला आणि त्यामागचं कारणही सांगितलं. \"तुझी पत्रं तुला पाठवेन,\" असं सांगूनही पुढे काहीही उत्तर आलं नाही. आता अशी इमेलं आली की सरळ कचऱ्यात जातात.\nत्यातून मला दोन नावं. अनौपचारिक - अदिती - नावाचीही एक डुप्लिकेट माझ्या चुलत परिचयाची आहे. काही मैत्रांची मैत्रीण. कधीमधी तिची इमेल्स मला येतात. पण बहुतेकदा मैत्रांकडूनच ही चूक होते, त्यामुळे त्यांना \"राँग नंबर लावलात तुम्ही\", एवढं कळवून पुरतं.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nमाझं नाव आडनाव हे कॉम्बिनेशन\nमाझं नाव आडनाव हे कॉम्बिनेशन इतका वेगळं आहे कि मला तरी अजूनपर्यंत माझ्या (पूर्ण ) नावाची व्यक्ती सापडलेली नाही.\nत्यामुळे ती मी नव्हेच असा आव इच्छा असूनही आणता येत नाही कधी \nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\nमाझ्या नावाची डुप्लिकेट‌ वेश\nमाझ्या नावाची डुप्लिकेट‌ वेश‌भुषाकार‌ आहे. एका सिरिय‌ल‌ च्या क्रेडिट्स‌ म‌ध्ये तिच‌ं नाव‌ वाच‌ल्याव‌र‌ य‌च्च‌याव‌त‌ नातेवाईक‌ , मित्र‌मैत्रिणींनी विचारुन‌ झाल‌ं.\nन‌ंत‌र‌ न‌ंत‌र‌ क‌ंटाळा याय‌ला लाग‌ला तेव्हा हो ती मीच‌ आहे म्ह‌णून‌ ठोकून‌ द्याय‌चे.. म‌ग एकदा एका मित्राने सेट‌व‌र‌ घेउन‌ च‌ल‌ म्ह‌णून‌ सांगित‌लं तेव्हा मी कॉस्च्युम‌ डिझाय‌न‌र‌ आहे, धोबी नाही रोज रोज सेट‌व‌र‌ जाय‌ला म्ह‌णून‌ वाटेला लाव‌ल‌ं. तो येड‌प‌ट‌ अजून‌ मी क‌शी माज‌लेय‌ प्र‌सिद्धि मिळाल्याव‌र‌ म्ह‌णून‌ बोंब‌लत‌ हिंड‌तो. आणि मी शिंची क‌ट‌क‌ट‌ स‌ंप‌ली म्ह‌णून‌ आन‌ंदात आहे.\nप‌ण म्ह‌णाय‌चं काय आहे ते क‌ळ‌लं नाही. लेख म्ह‌णून लिहीलाय की ग‌प्पांसाठी न‌वीन टॉपिक काहीत‌री\n- श्री टॅनोबा चौदावे\nसगळे समाजवादी अपराधी नसतील, पण प्रत्येक अपराध्याच्या मनात थोडासा समाजवाद असतोच.\nलेख म्ह‌णून लिहीलाय की ग\nलेख म्ह‌णून लिहीलाय की ग‌प्पांसाठी न‌वीन टॉपिक काहीत‌री>>> दोन्हीला लागू पडतो.\nसर्व नवीन प्रतिसादकर्त्यांचे लेख वाचल्याबद्दल आणि प्रतिसाद दिल्याबद्दल जाहीर आभार\nहेमा मालिनी (जन्म : १६ ऑक्टोबर १९४८)\nजन्मदिवस : कोशकार नोह वेबस्टर (१७५८), लेखक ऑस्कर वाइल्ड (१८५४), नाटककार यूजीन ओनील (१८८८), समाजसुधारक अनंत हरी गद्रे (१८९०), छायाचित्रकार पॉल स्ट्रॅन्ड (१८९०), हिंदी साहित्यिक, संसदपटू सेठ गोविंददास (१८९६), कवी सोपानदेव चौधरी (१९०७), तत्त्वज्ञ लुई अल्थ्यूसर (१९१८), नोबेलविजेता लेखक ग्युंटर ग्रास (१९२७), तबलावादक पं. लच्छू महाराज (१९४४), ग्रेटफुल डेड गिटारिस्ट बॉब वेअर (१९४७), नर्तकी व अभिनेत्री हेमामालिनी (१९४८)\nमृत्युदिवस : चित्रकार ल्यूकास क्रॅनाक थोरला (१५५३), तत्त्वज्ञ गास्ताँ बाशलार (१९६२), कर्नाटक शैलीतील गायक चेंबई (१९७४), कादंबरीकार ना. सं. इनामदार (२००२), विचारवंत, लेखक गो. पु. देशपांडे (२०१३)\n१५/१६ ऑक्टोबर : एडा लव्हलेस दिन (विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित क्षेत्रांत कार्यरत महिलांच्या सन्मानार्थ)\nवर्धापनदिन : वॉल्ट डिजनी कंपनी (१९२३)\n१७९३ : फ्रेंच राज्यक्रांती - फ्रान्सची सम्राज्ञी मारी आंत्वानेतला गिलोटिनद्वारे देहदंड.\n१९०५ : लॉर्ड कर्झनने बंगालच्या फाळणीचा हुकुम दिला.\n१९५१ : पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान लियाकत अली खान यांची रावळपिंडीत हत्या.\n१९७५ : देवीरोगाचा नैसर्गिक संसर्ग झाल्याचा जगातला अखेरचा दाखला (बांगलादेश).\n१९८६ : राईनहोल्ड मेसनर ८००० मीटरहून अधिक उंचीची जगातली सर्व (१४) शिखरे सर करणारे पहिले गिर्यारोहक ठरले.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://krushikranti.com/other-8/aloe-magic.html", "date_download": "2018-10-16T20:53:13Z", "digest": "sha1:IOA7XQGO7XEEAZS3ORNOXGWBCSJ3GFFV", "length": 6554, "nlines": 96, "source_domain": "krushikranti.com", "title": "Aloe magic - Other (अन्य ) - Aurangabad Division (Maharashtra) -", "raw_content": "\nAurangabad Division राजेंद्र देशमुख\nशेतकर्यांसाठी आनंदाची बातमी विषमुक्त जमीन, उत्पादनात घट न करता ज्यांना रासायनिक शेती सारखे परिणाम तर पाहिजे तर पण शेणखत, जिवांमृत व इतर अर्क, गोमुञ जमा करणे इत्यादी वेळ खाऊ गोष्टी करायला जमत नाहीत त्यांच्या करिता.\n*शेतकर्यांसाठी कोरफडीपासून अत्यंत प्रभावी असे द्रावण बनविले आहे\nमिरची, टोमॅटो, वांगी कारले व इतरही भाजीपाला पिके तसेच डाळिंब ,मोसंबी ,शैवगा,सिताफळ इत्यादी फळबागा करिता *तसेच कपाशी, सोयाबीन, भुईमूग, उडिद ,मका ,तुर इत्यादी* करिता एकंदर आणि द्विदल पिकांसाठी नियमितपणे सुरवातीपासून वापरल्या स वनस्पतीची वाढ जोमाने होते रोगप्रतिकर शक्ती वाढून उत्पादनात वाढ होते, *तसेच कपाशी, सोयाबीन, भुईमूग, उडिद ,मका ,तुर इत्यादी* करिता एकंदर आणि द्विदल पिकांसाठी नियमितपणे सुरवातीपासून वापरल्या स वनस्पतीची वाढ जोमाने होते रोगप्रतिकर शक्ती वाढून उत्पादनात वाढ होते, रासायनिक खतासोबत तसेच जैविक व सैंद्रिय पदार्था सोबत वापरता येते खाली यात असणारे घटकांचा तक्ता देत आहे\nवापरण्याची पध्दत दोनशे लिटर पाणी घेऊन त्यामध्ये दोन किलो गुळ टाकावा. त्यात पाच aloe magic चे द्रावण टाकून चांगले ढवळून घ्यावे. साधारणता चोविस तासानंतर ठिबक द्वारे एका एकराला जमिनीतून सोडावे. असे दर आठ ते दहा दिवसांनी नियमितपणे सोडत राहिल्यास अतिशय उत्तम परिणाम दिसून येतात.\nफवारणी करिता वापरतांना दहा मिलि किंवा 150 मिलि 15 लिटर च्या पंपामध्ये वापरून फवारणी करावी. रासायनिक किंवा जैविक कीटकनाशकासोबत वापरले तरीही चालते.\nक्रुशम कृषि खाद विकने आहे\nProtective suits for safe spraying(फवारणी साठी लागनारे सुरक्शित पोशाख व सामग्री)\nनमस्कार शेतकरी बंधुनो... शेताची काळजी तर तुम्ही एकदम काटेकोरपणे घेतात ... पण स्वताची काळजी देखील तितकीच गरजेची आहे... म्हनुनच आम्ही खास आपल्यासाठी बनवले आहेत. पुर्ण नविन पद्धतीचे फवारनी सुरक्षित किट. ह्या किट मध्ये पुर्ण शरिराच्या सुरक्षिततेच्या हेतु खातर… Nashik Division\nपॉलीहाऊस शेडनेटची कामे केली जातील गिनेगर पेपर तसेच जी आय पाईप मिळेल संपूर्ण किट उपलब्ध संपर्क 9130120676 Nashik Division\nTools (साधन सामग्री) - Other (अन्य )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://mahaenews.com/%E0%A4%95%E0%A5%85%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A4%9D%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%9C-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%87/", "date_download": "2018-10-16T22:03:07Z", "digest": "sha1:5PDFAFVARDNUDOUGQG6KO3KP75D56J2A", "length": 13439, "nlines": 127, "source_domain": "mahaenews.com", "title": "कॅन्सरशी झुंज देणाऱ्या इरफान खानचे वेदनादायी पत्र | PCMC NEWS", "raw_content": "\nमहापालिका अधिकारी, कर्मचा-यांची दिवाळी गोड; बोनस व सानुग्रह अनुदान मिळणार\nमहिला नगरसेविकेशी उध्दट बोलणा-या उद्यान अधिक्षकांची केली कानउघडणी\nवल्लभनगरमध्ये चालक-वाहकांसाठी ‘ग्रंथालय आपल्या दारी’\n‘महागाई वाढली’ असे वाटत नाही – सोमाभाई मोदी\nपाणी प्रश्नावर नगरसेवक हंडा-कळशीसह सभागृहात\nभाजपाने धनगर समाजाला फसविले, सरकार वेळकाढू पणा करतेय\nअाता पुण्यातले वकील म्हणतायेत #FeeToo\nती प्रसुतिकरिता आली अन लिफ्टमध्ये अडकली\nदेशात जास्तकाळ भाजप सत्तेवर राहिल्यास भविष्यात बोलण्यावर बंदी – हर्दिक पटेल\nचिंचवडमध्ये रविवारी ‘डॉग शो’चे आयोजन\nHome breaking-news कॅन्सरशी झुंज देणाऱ्या इरफान खानचे वेदनादायी पत्र\nकॅन्सरशी झुंज देणाऱ्या इरफान खानचे वेदनादायी पत्र\nमुंबई: कर्करोगाशी झुंज देत असलेल्या अभिनेता इरफान खानने भावनिक पत्र शेअर केले आहे. इरफानला न्यूरोएन्डोक्राइन ट्यूमर झाला असून त्याच्यावर इंग्लंडमध्ये उपचार सुरु आहेत.\nआपल्यावर सुरु असलेले उपचार, तणाव आणि त्रास याबाबत इरफानने पत्राद्वारे आपले मन मोकळे केले आहे. हे पत्र एका इंग्रजी वर्तमानपत्राने प्रकाशित केले आहे. अत्यंत भावनिक पत्रात इरफान खचल्याचे दिसत आहे. पण आयुष्याकडे सकारात्मक पाहात असल्याचे त्याने आपल्या पत्रात नमूद केले आहे.\nकाही महिन्यापूर्वी अचानक मला हा आजार झाल्याचे समजले. ज्या रोगाचे नावच माहित नाही, ते ऐकून मला धक्का बसला, अशी सुरुवात इरफानने केली आहे.\nइरफान खानचं वेदनादायी पत्र\nन्यूरोएन्डोक्राइन ट्यूमर हे नावच माझ्यासाठी नवीन होतं. या दुर्धर आजाराविषयी फार माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे उपचाराची ठोस दिशाही निश्चित नव्हती. मी एव्हाना एका प्रयोगाचा हिस्सा झालो होतो.\nआजार होण्याआधी मी एका वेगळ्याच खेळाचा भाग होतो. मी एका अत्यंत वेगात जाणाऱ्या रेल्वे सफारीचा जणू आनंद लुटत होतो. माझ्यासोबत खूप अपेक्षा, स्वप्न, इच्छा, ध्येय होती. त्या पूर्ण करण्यात मी व्यग्र होतो आणि अचानक माझ्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला मी मागे वळून पाहिले तर तो टीसी होता. त्यानं मला सांगितलं…तुम्ही उतरण्याचं ठिकाण आलंय…आता उतरा खाली. आयुष्याचेदेखील असंच असतं जीवनरुपी महासागरातत तुम्ही पाण्याच्या थेंबासारखे असता.\nमला होणाऱ्या वेदना भयंकर आहेत. त्यावेळी फक्त आणि फक्त तीव्र वेदना जाणवतात. संपूर्ण विश्व त्या क्षणी एक होतं आणि फक्त एकच गोष्ट तीव्रतेने जाणवत असते, ती म्हणजे वेदना. ज्या रुग्णालयात माझ्यावर उपचार सुरु आहेत, त्याच्यासमोर लॉर्ड्स स्टेडियमची मागची बाजू दिसते. मला जाणवणाऱ्या वेदनांमध्ये विव्हियन रिचर्ड्सचा हसऱ्या चेहऱ्याचा पोस्टर मला दिसला. पण ते जग माझं राहिलंच नाही असं वाटू लागलं.\nजीवन- मरणाच्या या खेळामध्ये फक्त एकच मार्ग आहे. एका बाजूला रुग्णालय आणि दुसऱ्या बाजूला स्टेडियम. कुठेच कोणत्याही गोष्टीची शाश्वती नाही आणि हीच गोष्ट माझ्या मनाला खूप लागली. या जगात एकच गोष्ट निश्चित आहे ती म्हणजे अनिश्चितता.\nहेच मला त्यावेळी जाणवलं. माझी ताकद काय आहे, शक्ती काय आहे हे ओळखून हा खेळ अधिक चांगल्या प्रकारे खेळणं, इतकंच काय ते आता माझ्या हातात राहिलं आहे.\nजगभरात अनेक मंडळी माझ्या आरोग्यासाठी प्रार्थना करत आहेत. त्यापैकी अनेकांना तर मी ओळखतसुद्धा नाही. परंतु, या प्रार्थनांच्या जोरावर आज मी या लढाईसाठी तयार आहे. तुमच्या प्रार्थना मला लढण्यासाठी उर्जा देतात. – इरफान खान\nवऱ्हाडाची कार तलावात कोसळून सहा चिमुरड्यांचा मृत्यू\nअंदाजपत्रकात तरतुदी केलेल्या सुमारे तिनशे कोटींच्या वर्गवारीला मान्यता\nमहापालिका अधिकारी, कर्मचा-यांची दिवाळी गोड; बोनस व सानुग्रह अनुदान मिळणार\nमहिला नगरसेविकेशी उध्दट बोलणा-या उद्यान अधिक्षकांची केली कानउघडणी\nवल्लभनगरमध्ये चालक-वाहकांसाठी ‘ग्रंथालय आपल्या दारी’\nमहापालिका अधिकारी, कर्मचा-यांची दिवाळी गोड; बोनस व सानुग्रह अनुदान मिळणार\nमहिला नगरसेविकेशी उध्दट बोलणा-या उद्यान अधिक्षकांची केली कानउघडणी\nवल्लभनगरमध्ये चालक-वाहकांसाठी ‘ग्रंथालय आपल्या दारी’\n‘महागाई वाढली’ असे वाटत नाही – सोमाभाई मोदी\nपाणी प्रश्नावर नगरसेवक हंडा-कळशीसह सभागृहात\nहोंडाने आणली ‘आम आदमी’ची शानदार बाइक\nपंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारविरोधात विरोधक राष्ट्रपतींकडे\nआता, दररोज बदलणार पेट्रोल-डिझेलच्या किंमती\n…तर पिंपरी चिंचवडमधल्या सोसायटींची नोंदणी रद्द होणार\nनागरिकहो….’आधार’नं लिंक नसलेली बँक खाती बंद होणार\nmahaenews.com हे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nमुख्य कार्यालय : डी.एस.एस. मीडिया प्रा. लि.\nपत्ता : विश्वकर्मा बिल्डींग, जे. के. सावंत मार्ग, दादर, मुंबई, २८.\nपुणे विभागीय कार्यालय : गोल मार्केट, वायसीएम हॉस्पिटलसमोर, संत तुकारामनगर, पिंपरी.\nउस्मानाबाद विभागीय कार्यालय : तांबरी, कलेक्टर निवासस्थानाच्या पाठीमागे, उस्मानाबाद.\nसोलापूर विभागीय कार्यालय: होडगी रोड, चेतन फौंड्रीसमोर, सोलापूर.\nकोल्हापूर विभागीय कार्यालय: जय गणेश बिल्डींग, सायबर चौक, विद्यापीठ रोड, कोल्हापूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/3326", "date_download": "2018-10-16T20:46:56Z", "digest": "sha1:HDIOL6YVWEBHNVTUDFKHNEUNIZSKR5WR", "length": 64423, "nlines": 107, "source_domain": "mr.upakram.org", "title": "तुकयाची नॅनो-- | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\n ( इन्सर्ट: नॅनोचे चित्र )\n१) अभंगाची रचना व अल्पाक्षरत्व:\nअभंग हे एक अक्षरवृत्त आहे. त्यात दोन मुख्य प्रकार आहेत. एक मोठा अभंग व दुसरा लहान अभंग.\nमोठा अभंग चार चरणांचा असतो, पहिल्या तीन चरणात प्रत्येकी सहा अक्षरे, दुसर्‍या व तिसर्‍या चरणांशेवटी यमक असते. चौथे चरण फक्त चार अक्षरांचे असते. उदाहरण म्हणून प्रसिद्ध मंगलाचरण पहा: सुंदर ते ध्यान उभे विटेवरी \nलहान अभंगात दोन चरण असतात, त्यात साधारणपणे प्रत्येकी आठ आठ अक्षरे असतात. उदाहरण म्हणून पहा: लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा ॥ ज्याचे अंगी मोठेपण मुंगी साखरेचा रवा ॥ ज्याचे अंगी मोठेपण तया यातना कठिण ॥ ( आठ अक्षरांऐवजी कधी नऊ तर कधी दहाही अक्षरे असतात.)\nआता स्वत: तुकाराम महाराजांना कोणता अभंग आवडत होता जोग प्रतीत एकूण अभंग दिलेत ४१४९ व क्षेपक ( म्हणजे हे तुकारामाचेच आहेत ह्याविषयी संशय आहे असे ) अभंग ४०९. तर प्रथम मोजण्याच्या सोयीसाठी लहान अभंग कोणते आहेत त्यावर खुणा केल्या. हे सोयीचे कसे जोग प्रतीत एकूण अभंग दिलेत ४१४९ व क्षेपक ( म्हणजे हे तुकारामाचेच आहेत ह्याविषयी संशय आहे असे ) अभंग ४०९. तर प्रथम मोजण्याच्या सोयीसाठी लहान अभंग कोणते आहेत त्यावर खुणा केल्या. हे सोयीचे कसे तर फक्त शेवटच्या शब्दांकडे पहायचे. ते यमकांनी शेवट होणारे असतील तर लहान अभंग. जसे : दया , क्षमा, शांती तर फक्त शेवटच्या शब्दांकडे पहायचे. ते यमकांनी शेवट होणारे असतील तर लहान अभंग. जसे : दया , क्षमा, शांती तेथे देवाची वसती ॥ खुणा करून झाल्यावर त्यांची संख्या मोजली. १ ते १००० ह्या अभंगात लहान अभंग भरले : १५४३ ( खंड, चार किंवा पाच खंडांचा एक अभंग असतो ). आता १००० अभंगात खंड होते ४२३३. म्हणजे लहान अभंगांचे प्रमाण भरते: ३६.४५ टक्के. साहजिकच उरलेले मोठे अभंग मग भरतात : ६३.५४ टक्के. असेच १००१ ते २०००, २००१ ते ३०००, ३००१ ते ४००० व ४००१ ते ४१४९ व क्षेपक ह्यातून मोजले तर मोठया अभंगांचे प्रमाण अनुक्रमे भरले : ६१.११, ७०, ७०.८९, व ७०.७१ टक्के. म्हणजे मोठे अभंग सरासरीने आढळतात : ७० टक्के. ( तर तुकाराम महाराज असे आहेत, मोठे अभंगकार तेथे देवाची वसती ॥ खुणा करून झाल्यावर त्यांची संख्या मोजली. १ ते १००० ह्या अभंगात लहान अभंग भरले : १५४३ ( खंड, चार किंवा पाच खंडांचा एक अभंग असतो ). आता १००० अभंगात खंड होते ४२३३. म्हणजे लहान अभंगांचे प्रमाण भरते: ३६.४५ टक्के. साहजिकच उरलेले मोठे अभंग मग भरतात : ६३.५४ टक्के. असेच १००१ ते २०००, २००१ ते ३०००, ३००१ ते ४००० व ४००१ ते ४१४९ व क्षेपक ह्यातून मोजले तर मोठया अभंगांचे प्रमाण अनुक्रमे भरले : ६१.११, ७०, ७०.८९, व ७०.७१ टक्के. म्हणजे मोठे अभंग सरासरीने आढळतात : ७० टक्के. ( तर तुकाराम महाराज असे आहेत, मोठे अभंगकार \nनाव जरी \"मोठा अभंग\" असले तरी रचनेच्या दृष्टीने अभंग हे अक्षरवृत्त तसे अल्पाक्षरीच आहे. कारण प्रत्येक चरणात असावे लागतात फक्त सहा अक्षरे. अशी तीन चरणे व शेवटच्या चरणात चार अक्षरे. प्रथम शेवटचे चरण पाहू. चार अक्षरात दोन शब्द बसवायचे म्हटले तर ते असू शकतात प्रत्येकी दोन अक्षरी किंवा एक तीन अक्षरी व दुसरा एक अक्षरी. त्यात शेवटच्या चरणात एक प्रकारचा पंच किंवा फटका यायला हवा असतो जो दोन अक्षरी शब्दांनीच बहुदा साधला जातो. आता पहिल्या तीन चरणात सहा अक्षरात परत तोच पेच पडतो व मग अल्पाक्षरी शब्दच निवडावे लागतात. उपक्रम.कॉम नावाच्या संकेतस्थळावर देवळेकर ह्यांनी सबंध गाथाच संगणकाद्वारे तपासली तेव्हा त्यांना आढळले की सबंध गाथेत एकदाच वापरलेले शब्द मोजले तर ते भरतात ३० हजार. त्यापैकी २७,४७९ शब्द हे अल्पाक्षरी म्हणजे १ ते ४ अक्षरी आहेत, तर ५ पेक्षा ज्यास्त अक्शरे असलेले शब्द आहेत;२६५३.\nआता कोणी नवख्या कवीला जर हे कोडे घातले तर तो साहजिकच म्हणेल अगदी अल्पाक्शरी शब्दच योजावेत. मग एकच अक्षर असलेले शब्द आपल्याला वापरणे सर्वात सोयीस्कर. ( जसे भल्या मोठ्या कादंबरीचे नाव श्रीमती महाजन ठेवतात एकाक्षरी \"ब्र\", व कदाचित कोणी पुरुष कादंबरीकार लिहील \"ब्रा\" ). असे एकच अक्षर असलेले वापरण्यायोगे व अर्थ असलेले शब्द होतात: उ, ए, ये, का, की, खा, खो, गा, गे, गो, घी, घे, घो, चि ( हे चि ), छे, छू, जा, जे, जो, ठो, तो, ती, दो, न, ना, नि, पी, पै, फू, बा, बी, बे, भे, मा, मी, या, ये, री, रे, वा, शी, हा, ही, हे, हो. आता ह्या शब्दांचा अर्थ होत असला तरी विषयाप्रमाणे व तेही काव्यात वापरण्यासारखे एकाक्षरी शब्द फारच कमी असतात. गाथेतले शब्द मोजायला संगणक जाणण्यार्‍यासाठी कोडच्या कळी आहेत पण मी एक अगदी सोपी युक्ती वापरतो. जसे \"फाइंड\" वर टिचकी देऊन आपल्याला कुठला शब्द मोजायचा तो खिडकीत लिहायचा व \"फाइंड नेक्स्ट\" टिचकावायचे की गाथेत तो शब्द कुठे असेल तिथे ब्लॉकमध्ये दिसतो व मग परत \"फाइंड नेक्स्ट\" व मोजायचे मनात दोन.... असे करत एकाक्षरी शब्द मी मोजले ते निघाले असे : ये--१४९ वेळा, हे--६०६ वेळा, गे--४७ वेळा, रे--४५७ वेळा, या---९५०वेळा, वा--५ वेळा, हा---६०० वेळा, ही---३५० वेळा, हे---५०० वेळा, हो---१५० वेळा, तू---१० वेळा, का--३५ वेळा, की--२ वेळा, खा---२ वेळा, गा---१४३ वेळा, जा---१५ वेळा, जे---१०० वेळा, जो---११५ वेळा, तो---११०० वेळा, चि---१३०० वेळा, ती--२३ वेळा, दो--६ वेळा, पै--१ वेळा, बा---४२ वेळा, भे--२ वेळा, मा-- २ वेळा, मी---४५० वेळा, ए--५ वेळा. खो, शी, उ,घी, घो, छे, छू, पी, ठो, बी, आणि बे, ही-अक्षरे एकही वेळ वापरली नाहीत.\nवरील मोजकामात सर्वात ज्यास्त वापरलेला शब्द गवसला : चि ( हे चि दान दे गा देवा---ह्या छोट्या छोट्या शब्दातला चि ) जो भरला ४५८३ अभंगात १३०० वेळा. म्हणजे टक्केवारीत ( अभंग संख्येच्या वर) वापर होतो अवघा : २८ टक्के. पण तुकाराम महाराज हे निष्णात कवी आहेत. ते \"न\" हा शब्द वापरतात १७०९ वेळा, \"ना\" हा शब्द वापरतात: १२४ वेळा, व \"नाही\" हा शब्द वापरतात: २००० वेळा ज्यावरून तेच त्यांचे लाडके शब्द आपण म्हणू शकतो. ( कारण हा वापर भरतो ८३ टक्के ). हीच आहे तुकाराम महाराजांची रचनेतली नॅनो रचना \n३) काही अल्पाक्षरी उदाहरणे ( नॅनो रचना ) :\nअगदी एकच अक्षराचा शब्द करून रचना करणे हे खूपच अवघड काम. ते तुकाराम महाराज विषयाला बाधा न आणता सहजी करतात व त्यावरून त्यांची भाषेची हातोटी दिसून येते. उदाहरणार्थ एक ओळ पहा: मी तें मी तूं तें तूं ( कुंकुड हे लाडसी ) ॥ ( २१९५ देहू प्रत) . असेच एके ठिकाणी : हें तों नुरे ये रुचि ( ३३४३ देहू प्रत )\nदोन अक्षरी शब्दांवर तर त्यांची जाम हुकुमत चालते. इतकी कोणाला गजलच वाटेल अशी ही प्रसिद्ध रचना पहा:\nहे चि माझे तप हे चि माझे दान हे चि माझे दान हे चि अनुष्ठान \nहे चि माझे तीर्थ हे चि माझे व्रत हे चि माझे व्रत सत्य सुकृत \nहा चि माझा धर्म हे चि माझे कर्म हे चि माझे कर्म हा चि नित्यनेम \nहा चि माझा योग हा चि माझा यज्ञ हा चि माझा यज्ञ हे चि जपध्यान \nहे चि माझे ज्ञान श्रवण मनन \nह्याच धर्तीवर दोन अक्षरी शब्दांच्या रचना आहेत : चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होती व्याघ्र हे न खाती सर्प तया ॥; गोड तुझे रूप सर्प तया ॥; गोड तुझे रूप गोड तुझे नाम सर्व काळ ॥; तुका म्हणे काही न मागे आणिक सर्व आहे ॥; हे चि दान देगा देवा तुझा विसर न व्हावा ॥; तसेच : हीन माझी याति तुझा विसर न व्हावा ॥; तसेच : हीन माझी याति वरी स्तुती केली संती ॥ अंगी वसू पाहे गर्व वरी स्तुती केली संती ॥ अंगी वसू पाहे गर्व माझे हरावया सर्व ॥; याती हीन मति हीन कर्म हीन माझे माझे हरावया सर्व ॥; याती हीन मति हीन कर्म हीन माझे तुज मज नाही भेद तुज मज नाही भेद केला सहज विनोद ॥; देव ते संत देव ते संत केला सहज विनोद ॥; देव ते संत देव ते संत निमित्य त्या प्रतिमा ॥; तुका म्हणे जया गावा जाणे जया निमित्य त्या प्रतिमा ॥; तुका म्हणे जया गावा जाणे जया पुसोनिया तया वाट चाले ॥; शब्द नाही धीर पुसोनिया तया वाट चाले ॥; शब्द नाही धीर ज्याची बुद्धी नाही स्थिर ॥; चित्ती नाही आस ज्याची बुद्धी नाही स्थिर ॥; चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास ॥; तुका म्हणे भाव त्याचा पांडुरंग दास ॥; तुका म्हणे भाव शुद्ध बरा सोंग वाव ॥; आम्ही घ्यावे तुझे नाव शुद्ध बरा सोंग वाव ॥; आम्ही घ्यावे तुझे नाव तुम्ही आम्हा द्यावे प्रेम ॥; बीज पेरे सेती तुम्ही आम्हा द्यावे प्रेम ॥; बीज पेरे सेती मग गाडेवरी वाहाती ॥ वाया गेले ऐसे दिसे मग गाडेवरी वाहाती ॥ वाया गेले ऐसे दिसे लाभ त्याचे अंगी वसे ॥; ज्याची खरी सेवा लाभ त्याचे अंगी वसे ॥; ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा ॥; बोले तैसा चाले त्याच्या भय काय जीवा ॥; बोले तैसा चाले तुका म्हणे तो अमोल ॥; नव्हे साच काही कळों आले मना तुका म्हणे तो अमोल ॥; नव्हे साच काही कळों आले मना म्हणोनि वासना आवरली ॥; प्रीती करी सत्ता म्हणोनि वासना आवरली ॥; प्रीती करी सत्ता बाळा भीती माता पिता ॥; तूं माझा आकार बाळा भीती माता पिता ॥; तूं माझा आकार मी तों तूं च निर्धार ॥; तुज न भें मी कळिकाळा मी तों तूं च निर्धार ॥; तुज न भें मी कळिकाळा मज नामाचा जिव्हाळा ॥; मानसाची देव चालवी अहंता मज नामाचा जिव्हाळा ॥; मानसाची देव चालवी अहंता मी चि एक कर्ता म्हणों नये ॥; पुरविली आळी मी चि एक कर्ता म्हणों नये ॥; पुरविली आळी जे जे केली ते ते काळी ॥.... वगैरे.\nअल्पाक्षरात काव्य करणे हे आधुनिक काळातही चलतीचे आहे, असे आरती प्रभू ह्याच्या ह्या कवितेवरून दिसते : लव लव करी पात: डोळं नाही थार्‍याला; एकटक पाहू कसं, लुक लुक तार्‍याला चव गेली सारी, जोर नाही वार्‍याला; सुटं सुटं झालं मन: धरू कसं पार्‍याला चव गेली सारी, जोर नाही वार्‍याला; सुटं सुटं झालं मन: धरू कसं पार्‍याला ....किंवा विंदा करंदीकर : तुका म्हणे विल्या ....किंवा विंदा करंदीकर : तुका म्हणे विल्या तुझे कर्म थोर उभा केला ॥...तुका म्हणे बाबा त्वा बरे केले \nतुकारामाच्या काळात मौखिक परंपरा होती हे आपण लक्षात घेतले तर म्हणताना अल्पाक्षरी शब्दच बरे पडतात हे आपल्याला सहजी पटू शकते जसे कोणाला \"अगं गंगू\" असं म्हणण ज्यास्त बरे पडते, \"अगं गंगाभागिरथे\" पेक्षा \n४) \"न\", \"ना\", \"नाही\" ची नॅनो :\nवर आपण मोजकाम करताना पाहिले की न, ना, नाही हे शब्द सगळ्यात ज्यास्त वेळा ( १७०९, १२४ व २००० वेळा अनुक्रमे ) येतात म्हणून त्यांना तुकारामाची लाडकी नॅनो आपण म्हणू शकतो. शैली मीमांसेत हे त्यांचे खासे वेगळेपण आहे असे म्हणायचे तर आपल्याला सध्याचे कवीही हे शब्द वापरतात का ते बघणे भाग पडते. ह्यासाठी कोणी एक कवी घेण्यापेक्षा मी \"दृश्यांतर, स्वातंत्र्यानंतरची मराठी कविता\" हे चंद्रकांत पाटील संपादित पुस्तक धुंडाळले. त्यात एकूण ५० कवींच्या १९० कविता आहेत. ( प्रसिद्ध कवी आहेत: विंदा, मुक्तिबोध, सुर्वे, पाडगावकर, आरती प्रभू, सुरेश भट, अरुण कोलटकर, वगैरे ). त्यात \"न\" हे अक्शर मोजले तर निघाले फक्त ३६ ठिकाणी. एक कविता हा एक अभंगच(चार ते पाच खंडांना मिळून एक अभंग मोजतात) मानला, तर हे प्रमाण भरते अवघे १८ टक्के, तर तुकारामाचे भरते ३६ टक्के.\nतुकाराम हे बंडखोर कवी आहेत तसेच ते वृत्ताच्या रचनेबाबत, भक्तिसंप्रदायाबाबत, परंपरा पाळणारेही आहेत. मग वारकरी संप्रदायाचा पाया रचणारे ज्ञानेश्वर \"न\" हा एकेश्वरी शब्द वापरत असत का हे पाहणे योग्य ठरेल असे वाटून सबंध ज्ञानेश्वरी धुंडाळली तर आढळले की, त्यांनी ज्ञानेश्वरीत एकूण १८ अध्यातल्या ८१४४ ओव्यात ११७३ वेळा \"न\" वापरलेला आहे. ( हे प्रमाण भरते १४.५ टक्के व ते एक प्रकारची परंपराच दाखवते.). मूळ संस्कृतातली भगवदगीता तपासली तर त्यातही हे न चे प्रस्थ हमखास दिसेल कारण त्यातले काही प्रसिद्ध श्लोक पाहिले तर न सर्वत्र दिसते ते असे : न कांक्षे विजयं कृषणं न च राज्यं सुखानि च ; नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावक: ; नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावक: ; न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुत: ; न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुत: ; यो न ह्रष्यन्ति न द्वेष्टि न शोचति न काङक्षति ; यो न ह्रष्यन्ति न द्वेष्टि न शोचति न काङक्षति ; न तद्भासयते सूर्यो न शशाङ्को न पावक: ॥\nन ना ची ही रट, एकप्रकारचा नकारार्थी रेटा आहे का तर तसे नसावे. कारण कुठल्याही क्रियेच्या व्यापात, करणे जसे असते तितक्याच प्रमाणाने किंवा ज्यास्त, \"न करणे\" ही असते. वेदांमध्ये जेव्हा देव कसा आहे असे वर्णन करायचे होते तेव्हा \"नेति नेति\" असेच म्हटले आहे ( म्हणजे न इति न इति, असा नाही असा नाही तर तसे नसावे. कारण कुठल्याही क्रियेच्या व्यापात, करणे जसे असते तितक्याच प्रमाणाने किंवा ज्यास्त, \"न करणे\" ही असते. वेदांमध्ये जेव्हा देव कसा आहे असे वर्णन करायचे होते तेव्हा \"नेति नेति\" असेच म्हटले आहे ( म्हणजे न इति न इति, असा नाही असा नाही ). पदार्थविज्ञानातसुद्धा ( मॅटर ) पदार्थाखेरीज \"न-पदार्थ ( ऍंटी मॅटर ) अशीही कल्पना आहे. उलट न-पदार्थाचे विश्व हे पदार्थी विश्वापेक्षा विशाल आहे म्हणतात. ती कल्पना काही नकारार्थी नाही, तर केवळ योग्य शब्दाअभावी \"न-पदार्थ\" अशी संबोधिली गेली आहे. \"येथे\"च्या उलट \"तेथे\" असे होते, पण \"न येथे\" म्हणजे काही \"तेथे\" होत नाही.येथपासून तेथपर्यंत जे विश्व आहे तेच आहे \"न येथे\" ). पदार्थविज्ञानातसुद्धा ( मॅटर ) पदार्थाखेरीज \"न-पदार्थ ( ऍंटी मॅटर ) अशीही कल्पना आहे. उलट न-पदार्थाचे विश्व हे पदार्थी विश्वापेक्षा विशाल आहे म्हणतात. ती कल्पना काही नकारार्थी नाही, तर केवळ योग्य शब्दाअभावी \"न-पदार्थ\" अशी संबोधिली गेली आहे. \"येथे\"च्या उलट \"तेथे\" असे होते, पण \"न येथे\" म्हणजे काही \"तेथे\" होत नाही.येथपासून तेथपर्यंत जे विश्व आहे तेच आहे \"न येथे\" तसेच, \"बोलणे\" ह्या विरुद्ध खरे तर क्रियेच्या दृष्टीने \"ऐकणे\" असे व्हावे. . \"न बोलणे \" ह्याने बोलण्याशिवाय जे खाणाखुणांचे, ईंटिश्यूनने सांगण्याचे, देहबोलीचे, वातावरणाचे अपार विश्व आहे ते सांगितल्या जाते व ते काही नकारार्थी असत नाही. नुसते असते. वेगळे जरूर असते. कलेच्या क्षेत्रात जे महत्व धूसरपणाचे ( एबस्ट्रॅक्टचे ) आहे, तेच अशा \"न\"वापरून केलेल्या शब्दांनी साधल्या जाते. म्हणून हे न-पुराण नकारार्थी नाही. उलट अर्थाचा वेगळा पसारा मांडणारे आहे. कदाचित हेच तत्व भाषाशास्त्री \"बायनरी ऑपोजिशन\" ह्या प्रकरणातून सांगत असावेत. ( जिथे असे सांगण्यात येते की जेव्हा आपण दोन विरुद्ध अर्थी शब्द एकत्र वापरतो तेव्हा वाचकाला त्या दोहोंच्या दरम्यानचे साम्य, विरोध, संबंध, व अर्थ शोधणे भाग पडते.).\n५) \"न, ना\" द्वारे सुजाण पालकत्व :\nतुकाराम महाराज हे सदगुरू आहेत. सदगुरूचे उत्तरदायित्व मोठे कठिण असते. साधकाला संभ्रमात टाकणारे इतके मार्ग असतात की, \"वाया आणिका पंथा जाशी झणी\" अशी भीती वाटत असते. साधकाचे हित ध्यानात ठेवून त्याला योग्य व नेमका मार्ग सांगावाच लागतो. मग त्यात \"असे करू नको\", \"तसे करू नको\" किंवा बहुतेक पालक जसे \"डोंट प्ले नाउ\". \"डोंट वेस्ट टाइम\" अशी काय करू-नकोची भाषा बोलतात, तसे ते बोलतात. हे नाही केले तर हमखास \"वाया जाणे\" येतेच. मग सदगुरूला \"बॅड पेरेंटिंग\"चा दोष पत्करून नेमके मार्गदर्शन करावेच लागते. सुलभ रहदारीच्या नियमात सुद्धा आपण पाहतोच की \"नो एंट्री\" ची नितांत गरज भल्या भल्या ठिकाणी पडतेच. ही नकारात्मकता फायद्याचीच असते.\nसंसारात राहावे का परमार्थ करण्यासाठी संसारत्याग करावा हा खरे तर एक कूट प्रश्न आहे. संत रामदासांना अगदी कळकळीने वाटले की संसार करू नये. म्हणूनच तर ते सावधान म्हणताच लग्नमंडपातून पळ काढते झाले. प्रश्न असे गहन असता त्याचे थोडक्यात नेमके उत्तर देणाराच गुरू असतो. म्हणून ते सांगतात \"जोडोनिया धन उत्तम वेव्हारे वेच करी ॥ \". ज्याला आपला कळवळा आहे तोच कोणा तत्वज्ञांची तमा न बाळगता असा व्यवहारी सल्ला देऊ धजेल. आणि हेच खरे पालकत्व निभावणे झाले. नकारात्मतेची फारशी तमा न बाळगता मग तुकाराम महाराज आपले, साधकाचे, असे पालकत्व स्वीकारतात. म्हणूनच ते रोखठोक सल्ला देतात की \"नाही निर्मळ जीवन काय करील साबण ॥\".\nइंग्रजीत कुठल्याही विषयावरचे दोन पर्याय असतात त्यांना म्हणतात : डूज आणि डोंट्स. म्हणजे काय करावे व काय करू नये. ह्यात काय करावे हे सकारात्मक सांगणारे नियम किंवा कमांडमेंटस असतात तितक्याच महत्वाचे डोंटस म्हणजे काय करू नये ते सांगणारे नियम असतात. खरा पालक नेहमी डोंटस वर ज्यास्त जोर देत असतो. त्याची ज्यास्त धास्ती बाळगतो. हे पालकत्व तुकाराम महाराज फार उत्तम निभावतात ते असे नकारात्मक डोंटस सांगून\n६) \"न, ना\" ची श्रवणसुलभता :\nम्हणतात की माणसाच्या उत्क्रांतीत कान हा अवयव सगळ्यात शेवटी प्रगत झाला. त्यामुळे ऐकू येणे हे आपले सगळ्यात कमी प्रगती झालेले इंद्रीय आहे.( इतर इंद्रीयांच्या तुलनेत ). तसेच दोन बाजूला असलेली कानाची ठेवण व कानात निरनिराळी हाडे असल्याने ऐकू येणे हे दिशेवरही अवलंबून असते. म्हणूनच वर्गात आपण शिक्षकांकडे पाहिले तरच आपल्याला चांगले ऐकू येते. किंवा मैफिलीत गायकाकडे पहावे लागते तेव्हा चांगले ऐकू येते. ऐकू आले तरच ते समजते तसेच न समजणारे ऐकूही येत नाही.\nएरव्ही सुद्धा आपल्याला श्रुतिगम्यता खूप महत्वाची असते. कार्यक्रमात ऐकूच आले नाही तर आपल्याला त्यात रस येत नाही. आजकाल शहरात आवाजाचे एवढे प्रदूषण असते की आवाज मोजायच्या यंत्रावर ८० डेसिबल आवाज आसमंतात असतोच.(९० डेसिबल ही शिवाजी पार्कवरच्या सभेला पोलीस वरची मर्यादा घालतात.). आता अशा पार्श्वभूमीवर आवाज ऐकू यायचा तर आपल्याला लाऊडस्पीकर आवश्यकच ठरतो. आजकाल ५०/६० जणांचा छोटेखानी सभागृहात कार्यक्रम असेल तरीही लाऊडस्पीकर आवश्यकच असतो. आता ह्या समस्येच्या पार्श्वभूमीवर तुकाराम महाराज रात्रीच्या वेळी भजन कीर्तन करताना त्यांना लोकांना ऐकू येणे ( श्रुतिगम्यता ) किती महत्वाचे होते हे आपण लक्षात घ्यावे.\nह्यावर तुकाराम महाराजांनी एक शास्त्रीय पद्धतीने तोडगा काढलेला दिसतो. फोनोलॉजी नावाचे आवाजाचे एक शास्त्र आहे. ह्यात सांगतात की स्वर व वर्ण एकत्र येऊन जो शब्द ( सिलॅबल) तयार होतो त्यात आवाजाची एक लाट तयार होत असते. त्यात एक आवाज येणारा ( ऑनसेट ), मधला ( न्युक्लियस ) मुख्य आवाज, व शेवटचा ( कोडा) असे आवाज असतात. त्यात न्युक्लियसचा मुख्यत्वे आवाज टिकतो. पण आपल्या मराठीत शेवटच्या अक्षरावर जोर देण्याची रीत आहे. त्यामुळे शब्दातल्या शेवटच्या वर्णाचा ( फोनेम ) चा आवाज प्रामुख्याने आपल्याला ऐकू येतो. आता उच्चार यंत्रणेच्या ठेवणीमुळे ह्या निरनिराळ्या फोनेम चे ऐकू येणे कमी ज्यास्त फरकाचे असते. ह्याला सोनॉरिटी प्रकरणामध्ये एक श्रेणी देतात ज्यात सगळ्यात कमी ऐकू येणारे वर्ण ते सगळ्यात जोरात ऐकू येणार फोनेम अशी श्रेणीवार प्रतवारी लावतात. ह्यात असे दाखवतात की सगळ्यात कमी ऐकू येणारे फोनेम आहेत : ब, द, त, प, आणि क हे वर्ण. हे कमी का ऐकू येतात, तर ह्यांचा उच्चार पूर्ण अडथळा येऊन होतो व त्यांना स्टॉप्स असे म्हणतात. त्यानंतर मोठ्याने ऐकू येतात : च, ज ज्यांना आफ्रिकेटस म्हणतात. त्यानंतरचा मोठा आवाज येतो तो : स, झ, फ, श, थ, ह्या घर्षकांचा,व त्यानंतर य, र, ल, व ह्यांचा. सगळ्यात मोठा आवाज ऐकू येतो तो स्वरांचा : अ, इ, ऐ, ओ, ऊ . आणि ह्या खालोखाल नंबर लागतो तो अनुनासिकांचा म्हणजे नाकातून उच्चार होणार्‍या वर्णांचा जसे : न, म,\nम्हणजे जे शब्द अनुनासिकांनी शेवट होतात ते ऐकू येण्यासाठी चांगले सुलभ असतात. आता तुकाराम महाराज व त्याकाळचे मौखिक परंपरेतले सर्व जण अनुनासिकांचा ( न, ना, नाही ) एवढा मुबलक उपयोग का करीत हे चटकन ध्यानात येते. त्याच्या मुळाशी आहे ही श्रुतिगम्यता व श्रुतिसुलभता. ( आपण जेव्हा हाका मारतो किंवा हाळ्या देतो तेव्हा ती पटकन ऐकू यावी अशी आपली संकल्पना असते. म्हणून सगळ्या हाका बघा कशा स्वरांनी शेवट होणार्‍या असतात. जसे : राम्या ए राम्या ए s s , किंवा ओ ये ओ ये s s, किंवा नुसते ए s s \n७) \"न, ना\" चे सांगणे संदर्भातले महत्व:\nमतमतांचा इतका कोलाहल माजतो की साधकाला कोणता मार्ग बरोबर त्याचा संभ्रमच पडतो. व ही जाणीव सर्वकालीन असते. ती जशी तुकारामाच्या काळी होती तितक्याच तीव्रतेने आजच्या साधकालाही जाणवते. म्हणूनच कदाचित वारकरी संप्रदायामध्ये \"माळ\" म्हणजे गुरू करण्याचे फार महत्व आहे. खरा गुरू आपल्याला योग्य मार्गदर्शन करतो. कोणता मार्ग आपल्याला बरा राहील हे तर तो सांगतोच पण त्याचबरोबर कोणता मार्ग घेऊ नये हेही सांगतो. आजकालच्या संदर्भात तर हे फारच महत्वाचे ठरते. आपण शहरात पाहतो की एखाद्या ठिकाणी पोचायचे दोन तीन मार्ग असतात. पण काही मार्ग हे अडचणीचे असतात, ट्रॅफिक जामचे असतात. खरा मार्गदर्शक आपल्याला कोणता मार्ग घेऊ नकोस ते आधी सांगतो. हे त्याचे नकारार्थी मार्गदर्शन नसते तर तो आपल्या हिताचा कळवळा असतो. ह्याच कळवळ्यापायी काय काय करू नको असा नकाराचा दोष पत्करूनही तुकाराम महाराज त्यांच्या अभंगातून \"न\", \"ना\", \"नाही\" हे शब्द मुबलकपणे वापरून आपल्याला \"सांगत\" असतात.\nप्रसिद्ध गुजराती कवी सुरेश दलाल ह्यांना एकदा मी विचारले होते की आजकाल कोणत्याही कवी लेखकाचे साहित्य त्याच्या मृत्यूपश्चात १५/२० वर्षात विस्मरणात जाते व असे असताना, ज्ञानेश्वर-तुकारामांचे साहित्य इतकी सातशे वर्षे कशामुळे टिकले असावे त्यांचे उत्तर मोठे बोलके होते. ते म्हणाले की त्यांची कलाकृती ही अगत्याने काहीतरी सांगण्याची होती, केवळ स्फूर्ती आलीय व लिहिले अशा प्रकारची नव्हती. तर \"सांगणे\" व ते ही कळकळीने, हे असे महत्वाचे ठरते, व ह्या सांगण्यात \"हे हे करू नको\" असे नकारार्थी सांगणे महत्वाचे व प्रत्ययकारी ठरते.\nहे \"सांगणे\" प्रकरण किती सर्वदूर साहित्यात दबा धरून असते ते पहा. कादंबरी म्हणजे आजकाल नुसती कोणती तरी राजा राणीची कहाणी असत नाही तर तिने काही तरी सांगावे लागते. जसे भालचंद्र नेमाडे \"हिंदू\" ह्या कादंबरीतून ब्राह्मणांनी धर्म कसा बिघडवला हे सांगण्याचा निश्चय करतात. चित्र हे सुद्धा नुसते काही तरी टिपणारे नको असते तर ते बोलके असावे लागते. सिनेमाचेही आपण असेच परिक्षण करतो व चांगला उदात्त संदेश देणारा चित्रपट उत्तम असे ठरवतो. आपल्या जगण्यानेही काही तरी मानवतेला संदेश मिळावा अशीही आपली महत्वाकांक्षा असते. तर असे \"सांगणे\" मुख्य हेतू असताना साधकांची सोय म्हणून तुकाराम महाराज \"काय करू नका\" असे सांगतात व साहजिकच ते सांगताना \"न\", \"ना\", \"नाही\" हे शब्द भरपूर वापरतात. ह्या वापराने त्यांच्या सांगण्याचा संदर्भ सिद्ध होतो.\n८) लांबलचक शब्दांची मालगाडी व तिचा खडखडाट :\nमराठी शब्दकोश पाहिला व त्यात पाच अक्षरे व त्याहून ज्यास्त असलेले शब्द मोजले तर आपल्याला आपल्या भाषेचाच कल अल्पाक्षराकडे आहे का ते समजेल. ह्या दृष्टीने वा.गो.आपट्यांचा शब्दरत्नाकर हा कोष पाहिला. आता सगळा कोश मोजणे जिवावर आले. म्हणून त्यात संख्येने ज्यास्त शब्द असलेले \"स\" पासून सुरू होणारे ५८८८ शब्द तपासले ( कोशात एकूण ६०,५५९ शब्द आहेत ). म्हणजे हा १० टक्क्याचा मासला ( सॅंपल ) होतो. तर \" स\"पासून सुरू होणारे ५व त्यापेक्षा ज्यास्त अक्षरांचे मोठे शब्द खुणा करून मोजले तर भरले एकूण ७१२. टक्केवारीत हे पडतात १२ टक्के. म्हणजे भाषेतच ८८ टक्के शब्द हे अल्पाक्षरी आहेत म्हणायचे. आता तुकाराम गाथेत आपल्याला अल्पाक्षरी शब्द आढळले होते एकूण ३० हजारापैकी २७४७९ म्हणजे ९१ टक्के. आता हे साहजिकच भाषेच्या कलाप्रमाणेच आहे हे दिसून येईल. आता साहजिकच लांबलचक मालगाडी सारखे शब्द असू नयेत हा नियम ओघानेच येतो व तो तुकारामांनी तंतोतंत पाळलेला आहे हेही लक्षात येते.\nआपण जो आवाज काढतो तो टाळू, दात, दात व टाळू दरम्यानचा भाग, घसा, ह्या ठीकाणी जिभेचा वावर करून व नाक ह्यातून हे तर आता सर्वांना माहीतच असते. आपण जी हवा घेतो ती मोठे शब्द म्हणत असताना लगेच विरून जाते. म्हणजे आपली जी व्यवस्था आहे त्याप्रमाणेही अल्पाक्षरे हीच आपली निकड आहे. भाषेतले दोन अक्षरी शब्द मोजले ( स पासून सुरू होणार्‍या ५८८८ शब्दांपैकी ) तर ७५३ म्हणजे १२ टक्के. आणि नेमाडे संपादित अभंगगाथेतले पहिले १०० अभंग तपासले तर त्यात दोन अक्षरी शब्द निघाले २३०३ शब्द, म्हणजे २३ अल्पाक्षरे प्रति अभंग किंवा ३६ शब्दापैकी ( चार खंडांचा एक अभंग व एका अभंगात एकूण ३६ शब्द) २३ शब्द दोन अक्षरी भरले. तर अशा रितीने ७० टक्के शब्द तुकाराम महाराज दोन अक्षरी वापरतात हे दिसून येते. ते लांबलचक शब्दांची मालगाडी अशी टाळतात व त्यायोगे होणारा खडखडाटही मग टळतो.\nहे अल्पाक्षरी काव्य करणे \"येरा गबाळ्याचे \" काम नाही हे आजकालच्या काही आधुनिक कवींच्या रचना अल्पाक्षरांसाठी मोजल्या तर लक्षात येऊ शकेल. \"दृश्यांतर\" ह्या चंद्रकांत पाटील संपादित पुस्तकातून विंदा करंदीकर, सुर्वे, कोलटकर, पाडगावकर, सुरेश भट, ह्यांच्या ३७७२ एकूण शब्द असलेल्या कविता तपासल्या तेव्हा त्यात अवघे १५६७ दोन अक्षरी शब्द आढळले. म्हणजे ४१ टक्के व हेच तुकारामाच्य अभंगात प्रमाण आहे दोन अक्षरी शब्दांचे ७० टक्के. अल्पाक्षरी काव्य ह्यात तुकाराम महाराजांची अशी हातोटी सिद्ध होते.\n९) गेयता व अल्पाक्षरे :\nगेयते साठी कमीत कमी अक्षरांचे शब्द असावेत हे तर जे शास्त्रीय संगीत ऐकतात त्यांच्या एव्हाना लक्षात आलेच असेल. कारण जेव्हा गायक ताना घेतात, त्यात चढ उतार करीत वेगवेगळ्या चालीत बदल करत असतात तेव्हा शब्दांऐवजी ते सरगम वापरतात जसे: म म ग ग रे ग सा वगैरे. नुसते स्वर हे एक अक्षरी शब्द असतात. आता दर वेळी एकाक्षरी शब्द सुचणे व ते वापरणे काव्यात शक्य होत नाही. तेव्हा त्यातल्या त्यात जवळचे अल्पाक्षरी शब्द असतात दोन अक्षरी. आणि आपण पाहिले की तुकाराम महाराज अभंगात ७० टक्क्यांनी असे दोन अक्षरी शब्द वापरतात. त्यामुळेच तुकारामाचे अभंग हे अप्रतीम गेय होतात.\nतामिल शास्त्रीय संगीतात प्रत्येक गायकाने कमीत कमी दोन तरी तुकारामाचे अभंग गावेत अशी परंपरा आहे असे श्री गणेशकुमार सांगतात. हे गृहस्थ चेंबूरच्या फाइन आर्ट सोसायटीचे अध्यक्ष असून त्यांना पंढरपूरच्या देवस्थानाने अभंग-रत्न हा किताब दिलेला आहे.ह्यांचे मराठी अभंग विषयावर एक भाषण होते. अभंगाचे हे लेक्चर-डेमोंन्स्ट्रेशन होते. त्यादरम्यान त्यांनी काही माहीती सांगितली ती थक्क करणारी आहे. सर्वात मोठ्ठे विठ्ठल मंदीर भारतात कांचीपूरम येथे आहे. तिथे विठ्ठलाची १२ फूट उंचीची मूर्ती असून इतर संतांच्या १० फुटी मूर्ती आहेत. संपूर्ण पंढरपूरच्या देवळाची आसपासची प्रतिकृतीही केलेली आहे.\tतंजावरचा दक्षिण भजन संप्रदायात हटकून मराठी अभंग म्हटले जातात. तिथल्या गायकांना दोन तरी मराठी अभंग म्हणावेच लागतात.\tत्यांच्याकडची हरिकथा पद्धती म्हणजेच प्रवचनाचा एक प्रकार आहे. प्रसिद्ध तमिळ संगीतगुरू त्यागराज ह्यांच्या समाधी मागेच विठ्ठलाचे मंदीर आहे.\nसर्वात ज्यास्त लोकप्रिय मराठी अभंग तामिळ नाडूत म्हटले जातात. म्हणूनच भीमसेनजी, कुमार गंधर्व, जितेंद्र अभिषेकी, अजित कडकडे ह्यांचे तुकारामाचे अभंग लोकप्रिय झाले असून सर्वात गेय आहेत हे जाणवते.\n१०) भाषासंपत्ती, भाषांतरे व अल्पाक्षरे :\nशब्द-संपत्ती ( व्होकॅब्युलरी ) हा मोठा गहन विषय आहे. असे म्हणतात की पहिल्या इयत्ते पर्यंतच्या बालकाला साधारण २५००ते ५००० शब्द माहीत असतात व ते बालक दर वर्षाला ३००० हजार शब्द शिकत असते. किंवा दर दिवशी ८ शब्द कॉलेज शिक्षित तरुणाला साधारण १७००० शब्द माहीत असतात. ( तो दाखल होतो तेव्हा त्याला साधारण १२००० शब्द माहीत असतात. ). तुमची शब्दकळा-संपत्ती किती आहे त्यावरून तुमचे वाचण्यातले आकलन ठरत असते. भाषिक शब्दसंपत्ती किती आहे त्यावरून तुमची वैचारिक संपत्ती किती आहे ते ठरते. माणसाची महनीयता आपण त्याच्या शब्दसंपत्तीवरून जोखू शकतो. कदाचित हेच पुरेपूर जाणवून तुकाराम महाराज म्हणाले असतील: \"आम्हा घरी धन कॉलेज शिक्षित तरुणाला साधारण १७००० शब्द माहीत असतात. ( तो दाखल होतो तेव्हा त्याला साधारण १२००० शब्द माहीत असतात. ). तुमची शब्दकळा-संपत्ती किती आहे त्यावरून तुमचे वाचण्यातले आकलन ठरत असते. भाषिक शब्दसंपत्ती किती आहे त्यावरून तुमची वैचारिक संपत्ती किती आहे ते ठरते. माणसाची महनीयता आपण त्याच्या शब्दसंपत्तीवरून जोखू शकतो. कदाचित हेच पुरेपूर जाणवून तुकाराम महाराज म्हणाले असतील: \"आम्हा घरी धन शब्दाची च रत्ने यत्न करू ॥ शब्द चि आमुच्या जीवाचे जीवन जनलोका ॥ तुका म्हणे पाहा शब्द चि हा देव शब्द चि हा देव शब्दे चि गौरव पूजा करू ॥\" तुकाराम महाराजांच्या गाथेतली शब्दसंपत्ती आहे ३० हजार शब्दांची व त्यावरनं त्याचा आवाका ध्यानात यावा.\nइंग्रजी भाषेतला दहा लाखावा शब्द नुकताच शब्दकोशात आला. तो होता : \"जय हो\". त्या तुलनेत मराठी शब्दकोशात ( वा.गो.आपट्यांचा शब्दरत्नाकर ) आहेत फक्त: ६०,५५९ शब्द. इंग्रजी भाषेत शब्दकोशांवर प्रचंड संशोधनही झालेले आहे. फ्रान्सिस व कुसेरिया ह्यांनी किती शब्द भाषेतले किती व्याप सांभाळतात त्याचे कोष्टकच तयार केलेले आहे. जसे : १००० शब्द ७२ टक्के भाषा व्यापते, २००० शब्द ७९.७ टक्के भाषा व्यापते, ३००० शब्द--८४ टक्के, ४००० शब्द---८६.८ टक्के, ५००० शब्द--८८.७ टक्के, ६००० शब्द ८९.९ टक्के, तर १५,८५१ शब्द--९७.८ टक्के भाषा व्यापते. मायकेल वेस्ट ह्याने तर २००० सामान्यत: वापरल्या जाणारे शब्द असे निवडले आहेत की त्यातून ५० लाख शब्दांचा संभार उभा राहू शकतो.\nइराक युद्धात सैन्याला वापरण्यासाठी मायक्रोसॉफ्ट ने जे संगणक तयार केले होते त्यात तर सर्व इंग्रजी-इराकी भाषेतले व्यवहार सहजी पार पाडण्याची क्षमता केवळ १ हजार शब्दांमार्फत केलेली होती. इतके हे मूलगामी १ हजार शब्द होते. असेच प्रत्येक भाषेत जोरकस वापराचे साधारण असेच हजार शब्द असतात. व बहुदा ते सर्व असे छोटे छोटे शब्दच असतात. तेव्हा दुसर्‍या भाषेत भाषांतर करायचे असेल तर अल्पाक्षरी शब्दच वापरणे हे चांगले धोरण ठरते. व ते तुकारामाला ठाऊक होते हाच त्याचा मोठेपणा आहे \n११) सौंदर्य व अल्पाक्षरे :\nएकेकाळी अलंकारिक भाषा, अगडबंब लांबलचक शब्द व वाक्यरचना ही सौंदर्याची लक्षणे मानल्या जायची. त्यामुळे संस्कृत प्रचुर भारदस्त भाषा ही प्रमाण भाषेतली सुंदर भाषा समजली जायची. ह्या उलट आजकाल सहज बोली-सुलभ भाषा, तीही अनालंकृत, हेच सौंदर्याचे लक्षण मानले जाते आहे. इंग्रजीत सुद्धा पूर्वी गुंतागुंतीचे क्लॉजेस असलेले पॅरेग्राफभर चालणारे वाक्य लिहिता येणे म्हणजे भाषेवर हुकुमत चालवणे समजत असत. आजकाल तर कित्येक निबंधात एका वाक्यात आठच्यावर एक शब्दही येऊ नये असा चांगले लेखक सल्ला देतात. विजय तेंडुलकर \"कोवळी उन्हे\" हे सदर अवघ्या १२० शब्दात लिहीत असत. इतकी सौंदर्याची समज लांब शब्दांकडून त्रोटक शब्दांकडे झुकली आहे. हे पाहिल्यावर दोन अक्षरी शब्दच इतक्या विपुल प्रमाणात ( ७० टक्के ) वापरणारे तुकाराम महाराज किती दूरवरचा मोलाचा विचार बाळगून होते ह्याची साक्ष पटते.\nसायकोलिंग्विस्टिक्स ह्या विषयात मेंदूत भाषा ग्रहण करण्याचे जे कार्य चालते त्यासंबंधी असे नोंदविले आहे की माणसाची ज्यास्तीत ज्यास्त अक्षरे लक्षात ठेवण्याची शक्ती ही पाच अक्षरी शब्दांचीच असते. म्हणजे शब्द जर पाच किंवा अधिक अक्षरांचा असेल तर तो ग्रहण करणे, लक्षात ठेवणे हे आपल्याला अवघड जाते. म्हणजे लहान शब्दांची आपल्या मेंदूची निकडच असते व म्हणूनच आपण लहान शब्द वापरतो.\nकाही भाषाशास्त्रींच्या मते प्रत्येक शब्दात मुळातच एक संदेशवहनाची खुबी अंतर्भूत असते. कदाचित ह्यामुळेच आपण आपल्या मातृभाषेतले नवे शब्द शब्दकोशात पाहिल्याविना नीट समजू शकत असू. आता हे शब्दांचे अंतर्गत भाव कळवणे, शब्द जितका जिकिरीचा, मोठा, तितके अवघड होत असणार. आणि शब्द जितका लहान, कमीत कमी अक्षरांचा तितके हे काम बिनबोभाट होत असणार. आणि शिवाय आजकालच्या समजुती प्रमाणे अधिक सौंदर्यपूर्ण म्हणूनच भाषा सुंदर करायची असेल तर ती अल्पाक्षरातच उलगडून दाखवावी लागेल आणि हेच सप्रमाण तुकाराम महाराज त्यांच्या अल्पाक्षरी रचनेने दाखवून देतात.\n( शब्दसंख्या: ३७५५) चित्र: नॅनोचे व तुकारामाचे\n१८६/ए-१, रतन पॅलेस, गरोडीया नगर, घाटकोपर ( पूर्व ), मुंबई--४०० ०७७\nचांगला लेख. तुकोबा महाराजांचे काव्य अल्पाक्षरी आहे हे माहीत होते. पण त्याचा असा सखोल अभ्यास विरळा.\nसहा नंबरचा मुद्दा थोडा पटला नाही. म्हणजे 'ह्यावर तुकाराम महाराजांनी एक शास्त्रीय पद्धतीने तोडगा काढलेला दिसतो.' हे वाक्य बदलले पाहिजे.'न'ची श्रुतीगम्यता (सोनॉरिटी) तुकोबांना शास्त्रीयदृष्ट्या माहित होती असे ध्वनीत होते आहे.\nलेख आणि माहिती खूप आवडली.\nशिर्षक \"तुकयाची नॅनो\" पेक्षा, \"तुकयाच्या ट्वीट्स\" असे जास्त योग्य ठरले असते\nविश्लेषणाची पद्धत, उदाहरणे आवडली\nविश्लेषणाची पद्धत, उदाहरणे आवडली\nउत्तम, अभ्यासपूर्ण लेख. अनेक नव्या गोष्टी समजल्या.\nलेख अतिशय आवडला. निष्कर्ष काढण्याची पद्धतही खूप छान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.snpnews.in/2018/10/05/%E0%A4%A4%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%B8/", "date_download": "2018-10-16T21:54:40Z", "digest": "sha1:TEAS33YPL5UEEZB7PV5ZDFOS25E5T5ON", "length": 6146, "nlines": 75, "source_domain": "www.snpnews.in", "title": "तनुश्री - नाना वादावर बोलायला केसरकारांकडे वेळ आहे,सिंधुदुर्गातील पीडित मुलीला भेटायला वेळ नाही - निलेश राणे - SNP News | News Articles | Blogs | Technology | Social | Political | Education |Cultural", "raw_content": "\nतनुश्री – नाना वादावर बोलायला केसरकारांकडे वेळ आहे,सिंधुदुर्गातील पीडित मुलीला भेटायला वेळ नाही – निलेश राणे\n05/10/2018 SNP ReporterLeave a Comment on तनुश्री – नाना वादावर बोलायला केसरकारांकडे वेळ आहे,सिंधुदुर्गातील पीडित मुलीला भेटायला वेळ नाही – निलेश राणे\nसिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांना सिंधुदुर्गातल्या बलात्कार पीडित मुलीला भेटायला वेळ नाही, आमदार वैभव नाईक यांच्या हॉटेलवर जिथे या मुलीवर बलात्कार त्यावर कार्यवाही नाही. पण नाना पाटेकर आणि तनुश्री दत्ता वादावर बोलायला केसरकारांकडे वेळ आहे.अशी घणाघाती टीका माजी खासदार निलेश राणे यांनी ट्विटरवरून केली आहे.\nसिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यात मालगाव येथे एका अल्पवयीन मुलीवर गुंगीचे औषध देऊन बलात्कार करण्यात आला होता. जिथे बलात्कार झाला ते हॉटेल शिवशेना आमदार वैभव नाईक यांच्या निकटवर्तीयांचे आहे. या प्रकाराचा निषेध करण्यासाठी नुकताच जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर महिलांचा विराट मोर्चा काढण्यात आला होता. मात्र या संपूर्ण प्रकरणावर राज्याचे गृह राज्यमंत्री असलेल्या दीपक केसरकर यांनी मौन बाळगले आहे.\nTagged केसरकर तनुश्री - नाना वाद निलेश राणे सिंधुदुर्ग\nStart Up यात्रा कोकणात होणार दाखल…\nभारतातील रशियन गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी सुरेश प्रभु यांनी फास्ट ट्रॅक मॅकेनिझमची घोषणा केली\nमुंबई-पुणे एक्स्प्रेसवर कारच्या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू\nतूर खरेदीचा तिढा कायम\nStart Up यात्रा कोकणात होणार दाखल…\nमहाराष्ट्र स्वाभिमान युवक उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी वैभव वीरकर यांची निवड\nकृषी उत्पादनांच्या निर्यातीस प्रोत्साहन देण्यासाठी सुरेश प्रभु यांचा पुढाकार\nदादरच्या फूल मार्केटमध्ये गोळीबार, एकाची हत्या\nप्रस्तावित नवीन औद्योगिक धोरण लवकरच मंजूर होईल – सुरेश प्रभु\nफुटवेअर आणि लेदर सेक्टरसाठी केंद्र सरकारचे खास पॅकेज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://sadha-sopa.com/taxonomy/term/17?page=4", "date_download": "2018-10-16T20:15:01Z", "digest": "sha1:GAQY5B3CGSVCL5M4TKD2WO6AGPF7FMGT", "length": 3954, "nlines": 67, "source_domain": "sadha-sopa.com", "title": "सामाजिक | साधं... सोपं...", "raw_content": "\nसाधं सोपं आयुष्य... साधं सोपं जगण्यासाठी...\nजातो जिथे जिथे मी नेतो हिच्या मशाली\nजिंकून विश्व सारे, बोलेन मायबोली\nएकेक अक्षरांच्या वाहुनिया पखाली\nघालू सडे सुखाचे, शिंपून मायबोली\nसेन्सेक्स - एक गझल\nपंख आशांचे अता फैलावतो सेन्सेक्स\nउंच आभाळी अता झेपावतो सेन्सेक्स\nही सुबत्तेची गुलाबी साखरी स्वप्ने\nचाखण्या गोडी अम्हा बोलावतो सेन्सेक्स\n 1/10Give सेन्सेक्स - एक गझल 2/10Give सेन्सेक्स - एक गझल 2/10Give सेन्सेक्स - एक गझल 3/10Give सेन्सेक्स - एक गझल 3/10Give सेन्सेक्स - एक गझल 4/10Give सेन्सेक्स - एक गझल 4/10Give सेन्सेक्स - एक गझल 5/10Give सेन्सेक्स - एक गझल 5/10Give सेन्सेक्स - एक गझल 6/10Give सेन्सेक्स - एक गझल 6/10Give सेन्सेक्स - एक गझल 7/10Give सेन्सेक्स - एक गझल 7/10Give सेन्सेक्स - एक गझल 8/10Give सेन्सेक्स - एक गझल 8/10Give सेन्सेक्स - एक गझल 9/10Give सेन्सेक्स - एक गझल 9/10Give सेन्सेक्स - एक गझल\nसेन्सेक्स - एक गझल\nतुमचा ईमेल पत्ता द्या\nनवे लेखन प्रकाशित झाले की गूगल फीडबर्नर च्या कृपेने आपोआप आपल्या ईमेलवर येईल\nखरं तर माझ्याविषयी काहीही माहिती जाणून घ्यायची इच्छा तुम्हाला व्हावी असं या माहितीत काहीही नाही तरीही आपण इथे, या पानावर, आलाच आहात तर आपल्याला पिडण्याचं थोडं स्वातंत्र्य मी घेतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/photos/entertainment-gallery/1759172/meet-the-artists-of-thugs-of-hindostan/", "date_download": "2018-10-16T20:53:58Z", "digest": "sha1:4RLDWERDQOF4BLZWIB4KAB4G56TJYGB7", "length": 8774, "nlines": 184, "source_domain": "www.loksatta.com", "title": "PHOTOS: Meet the artists of thugs of hindostan | Thugs of Hindostan : भेटा ‘हिंदोस्तान’च्या या ठग्सना | Loksatta", "raw_content": "\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\nThugs of Hindostan : भेटा ‘हिंदोस्तान’च्या या ठग्सना\nThugs of Hindostan : भेटा ‘हिंदोस्तान’च्या या ठग्सना\nफातिमा सना शेख- या वर्षीचा सर्वात मोठा चित्रपट अशी चर्चा असलेला ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’मध्ये फातिमा सना शेख झळकणार आहे. जाफिरा असं फातिमाच्या भूमिकेचं नाव असून एका धाडसी योद्धाच्या पोशाखात ती पाहायला मिळत आहे.\nलॉयड ओवेन- प्रत्येक चित्रपटामध्ये एक तरी खलनायक हा असतोच असतो.अशाच एका खलनायकाच्या भूमिकेमध्ये लॉयड ओवेन झळकणार असून तो ईस्ट इंडिया कंपनीच्या एका अधिकाऱ्याची भूमिका पार पाडणार आहे.\nकतरिना कैफ - दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणाऱ्या ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’मध्ये कतरिना कैफ ग्लॅमर अंदाजात झळकणार आहे. या चित्रपटातील तिच्यावर चित्रीत करण्यात आलेल्या सुरैय्या हे गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आहे.\nआमिताभ बच्चन- ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’च्या या मोशन पोस्टरमध्ये बिग बी साकारत असलेल्या भूमिकेचं नावं आणि त्यांचा लूक पाहायला मिळतो. ‘खुदाबक्श, ठग्सचा सेनापती’ अशी ओळख बिग बींच्या भूमिकेची करण्यात आली आहे.\nआमिर खान - आमिर या चित्रपटात ‘फिरंगी’च्या भूमिकेत आहे. आमिरचा हा लूक ‘पायरेट्स ऑफ कॅरेबिअयन’मधल्या जॅक स्पॅरोच्या जवळ जाणारा आहे. त्यामुळे ठग्स ‘पायरेट्स ऑफ कॅरेबिअयन’चं देसी व्हर्जन आहे की काय अशा चर्चा रंगत आहे.\n#MeToo : आरोप सिद्ध होणाऱ्यांसोबत काम न करण्याचा फरहान अख्तरचा निर्णय\n#MeToo : आरोपांनंतर 'यशराज फिल्म्स'मधून आशिष पाटील यांची हकालपट्टी\n'राधिका मसाले'च्या मीम्सवर अनिता दाते म्हणते..\n#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्यांकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/41521?page=1", "date_download": "2018-10-16T21:44:22Z", "digest": "sha1:GYP5XNRTRBUUJ6HZHZHVAMNTCF7GXC2G", "length": 5003, "nlines": 117, "source_domain": "www.maayboli.com", "title": "सा.न.वि.वि.: बिल्वा | Page 2 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /सा.न.वि.वि.: बिल्वा\nमराठी भाषा दिवस २०१३\n खूप छान लिहिले आहेस रे आजोबा जिथे असतील तिथून तुला नक्की बघत असतील आणि तुला भरभरून आशि्रवादही देत असतील़़ .\n सुरेख अक्षर. शाब्बास अक्षज.\nअक्षज तुला खुप सारे\nअक्षज तुला खुप सारे प्रेम..........\nआबा सदैव आशीर्वादाच्या स्वरुपात तुझ्या सोबतच आहेत बेटू \nकिती छान पत्र. अगदी मनापासून\nकिती छान पत्र. अगदी मनापासून लिहिलेलं..\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nमराठी भाषा दिवस २०१३\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/national-marathi-news/anant-geete-118041200016_1.html", "date_download": "2018-10-16T21:42:37Z", "digest": "sha1:WQLCCWILQ2PURSBHEUZ2FB3ABTRIXCTG", "length": 12141, "nlines": 138, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "शिवसेनेचे केंद्रीय मंत्री अनंत गिते भाजपच्या उपोषणात सहभागी | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 17 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nशिवसेनेचे केंद्रीय मंत्री अनंत गिते भाजपच्या उपोषणात सहभागी\nभाजपचे खासदारांना पंतप्रधान मोदींनी केलेलं उपोषणाचं आवाहन केले असल्यामुळे देशभरात खासदार उपोषण करत आहेत. मात्र\nशिवसेनेचे केंद्रीय मंत्री अनंत गिते भाजपच्या करोलबागच्या उपोषणात सहभागी झाले आणि एकच खळबळ उडाली. उपोषणाच्या मंचावर शिवसेनेचे खासदार अनंत गिते अवतरल्याचं पाहून थेट, शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी अनंत गिते यांना फोन करून तातडीनं मंचावरून उठण्याचे आदेश दिले.\nमुंबईतून पक्षप्रमुखांचं फर्मान आल्यावर गिते मंचावरून निघून गेले. पण त्याआधी अनंत गिते यांनी माध्यमांना मुलाखती दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आदेश आहेत. त्यामुळे त्याचे पालन करत असल्याचं अनंत गिते म्हणाले. एका बाजूला टोकाचा विरोध करून सरकारवर घणाघाती टीका करणारे उद्धव ठाकरे आणि सामना आणि दुसऱ्या बाजूला केंद्रीय मंत्र्यांचं भाजपच्या मंचावर रमणं यामुळे शिवसेनेची चांगलीच राजकीय भंबेरी उडाली .\nभाजप कडून आज ‘निषेध उपोषण’\nभावाबहिणींनी सगळे मतभेद विसरून घेतली गळाभेट\nशिवसेना सवतीप्रमाणे वागते म्हणून .......\nएआय तंत्रज्ञान करू शकते एलियनचा शोध घेण्यास मदत\nपाकिस्तानने केलेल्या गोळीबारात दोन जवान शहीद\nयावर अधिक वाचा :\nस्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...\nया जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...\nइम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख\nपाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...\nलिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...\nमराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...\nतुमच्या 'चांदणी'ला भेट द्या खराखुरा चंद्र; लिलाव लवकरच\nअनेक प्रियकर हे आपल्या प्रेयसीला चंद्र तारे आणून देण्याबाबत बोलत असतात. अशांसाठी एक ...\nवेबदुनिया #LocWorld38 सिऍटलचा भागीदार बनेल\nवेबदुनिया #LocWorld38 सिऍटलचा भागीदार बनेल. 17 ते 19 ऑक्टोबर, 2018 रोजी होणार्‍या या ...\n#MeToo चा परिणाम, आता नो ऑब्जेक्शन पत्रक लिहून घेणार\nआता #MeToo चळवळीला मिळालेलं गंभीर वळण पाहता बलात्काराचं दृश्य असो किंवा मग छेडछाडीचं; ...\nस्‍वयंघोषित बाबा रामपालसह १५ जणांना जन्मठेपेची शिक्षा\nहरियाणातील सतलोक आश्रमातील हत्‍याकांडप्रकरणी स्‍वयंघोषित बाबा रामपालसह १५ जणांना ...\nआत्मा बोलवत आहे असे सांगत मुलाची आत्महत्या\nनागपूरमध्ये सौरभ नागपूरकर १९ वर्षीय इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याने राहत्या घरात गळफास ...\n#MeToo चा परिणाम, आता नो ऑब्जेक्शन पत्रक लिहून घेणार\nआता #MeToo चळवळीला मिळालेलं गंभीर वळण पाहता बलात्काराचं दृश्य असो किंवा मग छेडछाडीचं; ...\nस्‍वयंघोषित बाबा रामपालसह १५ जणांना जन्मठेपेची शिक्षा\nहरियाणातील सतलोक आश्रमातील हत्‍याकांडप्रकरणी स्‍वयंघोषित बाबा रामपालसह १५ जणांना ...\nआत्मा बोलवत आहे असे सांगत मुलाची आत्महत्या\nनागपूरमध्ये सौरभ नागपूरकर १९ वर्षीय इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याने राहत्या घरात गळफास ...\n100 रुपयांच्या नवीन नोटांचा लिलाव सुरू\nभारतीय रिझर्व्ह बँककडून ग्राहकांसाठी 100 रुपयांची नवीन नोट जारी करण्यात आली आहे. या 100 ...\nतर काय चंद्रात दिसले होते शिरडीचे साईबाबा\nसरकारद्वारे सुरु असलेल्या प्रयत्नांनंतर देखील लोकं सोशल मीडियावर फर्जी पोस्ट पाठवणे ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=77&Itemid=270", "date_download": "2018-10-16T20:58:14Z", "digest": "sha1:R5J2BSWKJYL2C3YDDG35KVQRU6DPTYJN", "length": 4382, "nlines": 32, "source_domain": "saneguruji.net", "title": "सोनसाखळी", "raw_content": "मंगळवार, ऑक्टोबंर 16, 2018\nएक होता गाव. त्या गावात एक गृहस्थ राहात होता. त्याला एक मुलगी होती. त्या मुलीचे नाव सोनसाखळी. सोनसाखळी लहान असतानाच तिची आई मेली. सोनसाखळीच्या बापाने दुसरे लग्न केले.\nसोनसाखळी बापाची लाडकी होती. तो आपल्याजवळ तिला जेवायला घेई, आपल्या जवळ निजायला घेई, तिच्या जवळ कितीतरी खेळ, किती बाहुल्या, किती बुडकुली. बाप सोनसाखळीला नवीन नवीन परकर शिवी, छान छान झबली शिवी. तिच्यासाठी त्याने कितीतरी दागिने केले होते.\nसोनसाखळीचा असा थाट होता. जेवायला बसताना रंगीत पाट, पाणी पिण्याला रुप्याची झारी. जेवताना सोनसाखळी बापाला म्हणे,\n“बाबा, मला भरवा. मी मोठी झाल्ये म्हणून काय झाले ” मग प्रेमाने बाप तिला घास देई.\nसोनसाखळीचा बाप एकदा काशीस जावयास निघाला. ते जुने दिवस. सहा महिने जायला लागत, सहा महिने यायला लागत. बाप सोनसाखळीच्या सावत्र आईला म्हणाला, “हे बघ, मी दूर जात आहे. माझ्या सोनसाखळीस जप. आईवेगळी पोर. तिला बोलू नको, मारु नको. पोटाच्या मुलीप्रमाणे तिचे सारे कर.”\nसावत्र आई म्हणाली, “हे मला सांगायला हवे तुम्ही काळजी नका करु. सोनसाखळीचे सारे करीन. तिला गुरगुट्या भात जेवायला वाढीन, कुशीत निजायला घेईन. न्हाऊमाखू घालीन, वेणीफणी करीन. जा हो तुम्ही. सुखरुप परत या.”\nसोनसाखळीचा बाप गेला. सावत्र आईचा कारभार सुरु झाला. तो सोनसाखळीचा छळ करु लागली. लहान कोवळी सोनसाखळी. परंतु तिची सावत्र आई तिला पहाटे थंडीत उठवी. सोनसाखळी झाडलोट करी, भांडी घाशी. ती विहिरीवरुन पाणी आणत असे. तिला पोटभर खायला मिळेना. शिळेपाके तिला सावत्र आई वाढत असे. रात्री पांघरायलाही नसे. सोनसाखळी रडे. परंतु रडली तर तिला मार बसत असे.\nमुले म्हणजे देवाची ठेव\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.snpnews.in/2017/12/29/%E0%A4%AA%E0%A4%B6%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%AE-%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87-%E0%A4%A5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F/", "date_download": "2018-10-16T21:56:54Z", "digest": "sha1:3JO63UV2OFQUHUZ4LAGRCTCBOPRR5XI5", "length": 6032, "nlines": 78, "source_domain": "www.snpnews.in", "title": "पश्‍चिम, मध्य रेल्वेच्या थर्टीफर्स्टसाठी विशेष लोकल - SNP News | News Articles | Blogs | Technology | Social | Political | Education |Cultural", "raw_content": "\nपश्‍चिम, मध्य रेल्वेच्या थर्टीफर्स्टसाठी विशेष लोकल\n29/12/2017 SNP ReporterLeave a Comment on पश्‍चिम, मध्य रेल्वेच्या थर्टीफर्स्टसाठी विशेष लोकल\nपश्‍चिम आणि मध्य रेल्वे 31 डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत विशेष लोकल चालवणार आहे. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी घराबाहेर पडलेल्या प्रवाशांचा परतीचा प्रवास चांगला व्हावा यासाठी मध्य रेल्वे मार्गावर सीएसएमटी ते कल्याण आणि सीएसएमटी ते पनवेल मार्गावर चार विशेष लोकल; तर पश्‍चिम रेल्वे मार्गावर चर्चगेट ते विरारदरम्यान आठ विशेष लोकल सोडण्यात येणार आहेत.\nमध्यरात्रीपासूनच विशेष लोकल फेऱ्या\nतर पश्चिम आणि मध्य रेल्वेकडूनही ३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासूनच विशेष लोकल फे-या सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चर्चगेट ते विरार, कल्याण ते सीएसएमटी अशी लोकल असणार आहेत.\nसीएसएमटी ते पनवेल विशेष लोकल\nहार्बरवरही लोकल सोडण्यात येणार आहेत. सीएसएमटी ते पनवेल अशा बारा विशेष लोकल सोडण्यात येणार आहेत. नववर्षाच्या स्वागतादरम्यान प्रवाश्यांचा प्रवास सुलभ व्हावा यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे..\nTagged थर्टीफर्स्ट पश्‍चिम मध्य रेल्वे लोकल विशेष\nकमला मिल कंपाऊंड अग्नितांडवा पंतप्रधान मोदी,राष्ट्रपती आणि मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले दु:ख\nस्वारगेट पोलिसांना यश, घरफोडीच्या गुन्ह्यामध्ये दोन सराईत गुन्हेगारांना अटक\n‘म्हाडा’च्या शौचालयांची बिकट अवस्था\nदीपाली गणोरेची हत्या मुलाकडूनच,प्रगतीपुस्तक मागितले म्हणून केली हत्या\nप्रभाकरनगर येथील नादुरुस्त इमारतींची मधु चव्हाण यांनी केली पाहणी\nमहाराष्ट्र स्वाभिमान युवक उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी वैभव वीरकर यांची निवड\nकृषी उत्पादनांच्या निर्यातीस प्रोत्साहन देण्यासाठी सुरेश प्रभु यांचा पुढाकार\nदादरच्या फूल मार्केटमध्ये गोळीबार, एकाची हत्या\nप्रस्तावित नवीन औद्योगिक धोरण लवकरच मंजूर होईल – सुरेश प्रभु\nफुटवेअर आणि लेदर सेक्टरसाठी केंद्र सरकारचे खास पॅकेज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/sampadakiya/vijay-salunke-article-kashmir-40579", "date_download": "2018-10-16T20:54:15Z", "digest": "sha1:2I22N7EPHHNEOM5ZEWR7BY5SBBT5SETX", "length": 22033, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "Vijay salunke article on kashmir काश्‍मीरवर धर्मांधतेचे सावट | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, 18 एप्रिल 2017\nजम्मू-काश्‍मीरमधील परिस्थिती चिघळण्यास सुरक्षा दलांकडून बळाचा अवाजवी वापर व तेथील जनतेच्या मानवी हक्कांचे उल्लंघन कारणीभूत असल्याचा कांगावा हितसंबंधीयांकडून सातत्याने होत आला आहे. काही ज्येष्ठ राजकीय नेतेही तसा सूर लावताना दिसतात. नेहरूंपासून मोदींपर्यंतच्या विविध रंग व आशयाच्या सरकारांना गेल्या सत्तर वर्षांत काश्‍मीरप्रश्‍नी राजकीय तोडगा काढता आला नाही. त्याची अनेक कारणे आहेत. पाकिस्तान आणि काश्‍मीरमधील पाकच्या समर्थकांना राजकीय तोडगा म्हणजे काश्‍मीर भारतापासून तोडणे हेच अभिप्रेत असते.\nजम्मू-काश्‍मीरमधील परिस्थिती चिघळण्यास सुरक्षा दलांकडून बळाचा अवाजवी वापर व तेथील जनतेच्या मानवी हक्कांचे उल्लंघन कारणीभूत असल्याचा कांगावा हितसंबंधीयांकडून सातत्याने होत आला आहे. काही ज्येष्ठ राजकीय नेतेही तसा सूर लावताना दिसतात. नेहरूंपासून मोदींपर्यंतच्या विविध रंग व आशयाच्या सरकारांना गेल्या सत्तर वर्षांत काश्‍मीरप्रश्‍नी राजकीय तोडगा काढता आला नाही. त्याची अनेक कारणे आहेत. पाकिस्तान आणि काश्‍मीरमधील पाकच्या समर्थकांना राजकीय तोडगा म्हणजे काश्‍मीर भारतापासून तोडणे हेच अभिप्रेत असते. आपल्याकडील उदारमतवाद्यांना काश्‍मीरला १९४७ मध्ये ३७०व्या कलमात दिलेली स्वायत्तता पूर्णपणे बहाल करणे, हा उपाय वाटतो. जनरल परवेझ मुशर्रफ यांचा चार कलमी प्रस्ताव त्यांना कोंडी सोडविणारा वाटत होता; परंतु मुशर्रफ यांच्या लष्करातील उत्तराधिकाऱ्यांनी तो उधळून लावला नसता कशावरून, या प्रश्‍नाला उत्तर नसते.\nकाश्‍मीर खोऱ्यातील दहशतवादाला धार्मिक कट्टरतावादाची जोड मिळाल्यापासून त्याचा कडवेपणा वाढला आहे. सुरक्षा दलांवरील वाढते हल्ले, दहशतवाद्यांवरील कारवाईच्या वेळी हजारोंच्या जमावाकडून दहशतवाद्यांना ढाल पुरवून पळून जाण्यासाठी होत असलेली मदत लक्षात घेता हा प्रश्‍न राजकीय तोडग्याची चौकट ओलांडून पुढे गेला आहे, हे स्पष्ट होते. अशा परिस्थितीत सुरक्षा दलांशिवाय काश्‍मीर खोरे हातात ठेवण्यास पर्याय राहिलेला नाही. सुरक्षा दलांना कायदेशीर बंधने असतात. त्यांची कारवाई परिणामकारक व्हावी, यासाठी लष्करासाठी विशेषाधिकार कायदा अस्तित्वात आला, त्याचा परिणाम म्हणून दहशतवाद आटोक्‍यात येऊन १९९६ पासून काश्‍मीरमध्ये नियमितपणे निवडणुका घेणे शक्‍य झाले. लष्कराचा विशेषाधिकार हा आपले उद्दिष्ट साध्य होण्यातील प्रमुख अडथळा आहे, हे ओळखून पाकिस्तानच्या सांगण्यावरून ‘हुरियत’सारखी त्याची प्यादी, राज्यातील कुंपणावरील प्रादेशिक पक्ष, तसेच मानवी हक्क संघटनांनी रान पेटविले होते. काश्‍मीरमधील दहशतवादाचा मुकाबला करणाऱ्या सुरक्षा दलाच्या जवानांना कशा परिस्थितीत, किती दडपणाखाली काम करावे लागते, याची फारशी पर्वा न करता बनावट चकमकी व अवाजवी बळाच्या आरोपांना हवा देण्यात येत होती. सतत तणावाखाली राहणाऱ्या जवानांकडून अपवादप्रसंगी गैरप्रकार घडतातही; मात्र त्याचवेळी जवानांच्या आत्महत्या, सहकाऱ्यांवर, वरिष्ठांवर गोळीबाराच्या घटनांची कारणमीमांसा केली जात नाही. ‘सीआरपीएफ’च्या जवानांची मानहानी, त्यानंतर आपल्या काफिल्याच्या सुरक्षित प्रवासासाठी एका काश्‍मिरी तरुणाला जीपला बांधण्याच्या प्रकाराची चर्चा बरीच झाली. त्यावरून सुरक्षा दलांपेक्षा दगडफेक करणारे, सुरक्षा दलाच्या जवानांकडून शस्त्रे हिसकावून घेणाऱ्यांचीच कड घेतली जात असल्याचे दिसले.\nलष्कराच्या विशेषाधिकाराची ढाल सर्वोच्च न्यायालयाने आठ जुलै २०१६ च्या आदेशाने काढून घेतली. बुऱ्हाण वणी मारला गेल्यानंतर सुरक्षा दलांना चिथावणे, त्यांच्यावर हल्ले करणे व दगडफेकीच्या घटना वाढल्या. सुरक्षा दलांना बचावात्मक पवित्रा घ्यावा लागला, तसा दहशतवादी व विभाजनवाद्यांचा जोर वाढला. अशा परिस्थितीत प्रतिकूल निसर्ग, प्रतिकूल स्थानिक वातावरणात देशाच्या प्रादेशिक अखंडतेच्या रक्षणाची जबाबदारी पेलणाऱ्या सुरक्षा दलांचा आत्मविश्‍वास खच्ची होण्याचा धोका आहे. त्यासाठीच आठ जुलैच्या आदेशाचा फेरविचार करावा, कारण लष्कराचा विशेष अधिकार देशाच्या सुरक्षितेच्या दृष्टीने महत्त्वाचा असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाचा आदेश पातळ करण्यास ‘ॲम्नेस्टी,’ तसेच देशांतर्गत मानवी हक्क संघटनांनी आक्षेप घेतला आहे. उद्या काश्‍मीर तुटले तर त्याची जबाबदारी घ्यायला ही मंडळी पुढे येतील पी. चिदंबरम आधीच्या सरकारमध्ये गृहमंत्री होते, तेव्हापासूनच ते लष्कराचा विशेषाधिकार कायदा टप्प्याटप्प्याने मागे घ्यावा, असे सांगत आहेत. काश्‍मीर खोऱ्यात स्थानिक पोलिसांना दहशतवादी, विभाजनवाद्यांच्या धमक्‍या वाढल्या आहेत. अशा मानसिकदृष्ट्या खचलेल्या पोलिसांना गोठवून संपूर्ण खोरे ‘मुक्त’ झाल्याची घोषणा दहशतवादी करणार नाहीत पी. चिदंबरम आधीच्या सरकारमध्ये गृहमंत्री होते, तेव्हापासूनच ते लष्कराचा विशेषाधिकार कायदा टप्प्याटप्प्याने मागे घ्यावा, असे सांगत आहेत. काश्‍मीर खोऱ्यात स्थानिक पोलिसांना दहशतवादी, विभाजनवाद्यांच्या धमक्‍या वाढल्या आहेत. अशा मानसिकदृष्ट्या खचलेल्या पोलिसांना गोठवून संपूर्ण खोरे ‘मुक्त’ झाल्याची घोषणा दहशतवादी करणार नाहीत काश्‍मीरमधील राजकीय नेतृत्वाची वैचारिक दिवाळखोरी माहीत असताना, सुरक्षा दलांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न होत आहे, ही चिंतेची बाब आहे.\nएका पाश्‍चात्त्य संस्थेने १९९६ मध्ये केलेल्या पाहणीत काश्‍मीरमधील ६५ टक्के मुस्लिम भारतात राहण्यास राजी असल्याचे दिसले होते. अयोध्येचा मुद्दा तापत गेला व भारतीय जनता पक्षाचा प्रभाव वाढत गेला, तसे काश्‍मिरी मुस्लिमांचा भारतावरील विश्‍वास कमी होत गेला, हे वास्तव नाकारता येणार नाही. २०१३ पर्यंत सुरक्षा दलांच्या कारवाईत अडथळे आणले जात नव्हते. आता शहरांसह खेड्यापाड्यांत हजारोंचा जमाव दहशतवाद्यांच्या पुढे कोट करून उभा राहताना दिसतो. सरकारांच्या आशीर्वादाने उजव्या शक्तीचा उन्माद वाढत असल्याने काश्‍मीर अधिकाधिक दूर जात आहे, हे ओळखले पाहिजे. काश्‍मीरमध्ये शहीद झालेल्या जवानांचे मृतदेह देशाच्या कानाकोपऱ्यात कोणता संदेश नेतात व त्यातून केवळ काश्‍मिरीच नव्हे, तर एकूणच मुस्लिमांविषयी द्वेषभावना वाढून कोणत्या राजकीय शक्ती स्वतःचे बळ वाढवित आहेत, हेही दृष्टिआड करता कामा नये. धर्मश्रद्धांचा राजकीय लाभ व उद्दिष्टपूर्तीसाठी वापर हा तात्पुरता लाभकारी असला, तरी अंतिमतः तो विनाशकारी ठरतो, याची जगाच्या इतिहासात असंख्य उदाहरणे दिसतात. धर्मांधांच्या स्पर्धेचे देशाच्या ऐक्‍य व अखंडतेवर पडलेले सावट दूर करण्याची जबाबदारी कोण स्वीकारेल\nबाललैंगिक अत्याचारांत घट व्हावी - बापट\nपुणे - पुणे शहरासह ग्रामीण भागात बाललैंगिक अत्याचाराचे गुन्हे घडत आहेत. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य कारवाई होणे अपेक्षित आहे. तसेच बाल...\nरद्दीच्या बदल्यात विद्यार्थ्यांना वह्या\nमुंबई - विद्यार्थ्यांना रद्दीच्या बदल्यात नव्या कोऱ्या वह्या मिळणार आहेत. याबाबत शालेय शिक्षण विभाग आणि \"नमोआनंद अपसायकलर्स' यांच्यात...\nमहिला कार्यकर्तीचा आत्महत्येचा प्रयत्न ; शबरीमला मंदिर परिसरात तणाव\nतिरुअनंतपुरम : शबरीमला मंदिर सर्व महिलांसाठी खुले करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालापासून केरळमधील वातावरण तापले आहे. मासिक पूजाविधीसाठी...\nसौदी अरेबियातील परंपरानिष्ठ समाजाला आधुनिक विचार देण्याचा आव आणतानाच दुसरीकडे आपल्या विरोधकांना संपवण्याचा एककलमी कार्यक्रम मोहम्मद बिन सलमान राबवीत...\n#Watercrisis पीएमआरडीएला पाण्याची प्रतीक्षा\nपुणे - जलसंपदा विभागाने पुण्याच्या पाणीपुरवठ्यात कपात करण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी घेतला आहे. या पार्श्‍वभूमीवर आता पीएमआरडीएच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.snpnews.in/2017/12/28/global-kokan/", "date_download": "2018-10-16T21:52:55Z", "digest": "sha1:LF5DJPALCC426X67XNKBGU35AJDO3TZF", "length": 6263, "nlines": 75, "source_domain": "www.snpnews.in", "title": "'कोकण भूमी प्रतिष्ठान'च्यावतीने वाशी येथे सहाव्या 'ग्लोबल कोकण महोत्सवा'चे आयोजन - SNP News | News Articles | Blogs | Technology | Social | Political | Education |Cultural", "raw_content": "\n‘कोकण भूमी प्रतिष्ठान’च्यावतीने वाशी येथे सहाव्या ‘ग्लोबल कोकण महोत्सवा’चे आयोजन\n28/12/2017 28/12/2017 SNP ReporterLeave a Comment on ‘कोकण भूमी प्रतिष्ठान’च्यावतीने वाशी येथे सहाव्या ‘ग्लोबल कोकण महोत्सवा’चे आयोजन\nकोकणामधील व्यापार आणि पर्यटन संधींचा प्रचार करण्यासाठी ‘कोकण भूमी प्रतिष्ठान ‘च्या वतीने सहाव्या ‘ग्लोबल कोकण महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. ६ ते १० जानेवारी दरम्यान वाशी नवीमुंबई येथील सिडको एक्झिबिशन अँड कन्व्हेंशन सेंटरमध्ये होणाऱ्या या महोत्सवाचे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री सुरेश प्रभू हे स्वागताध्यक्ष आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. अन्य तपशील www.globalkokan.org वर उपलब्ध आहे. ३ ते ४ लाख लोकांचा महोत्सवात सहभाग अपेक्षित आहे. याबाबत सुरेश प्रभू यांनी सांगितले की, कोकणात पर्यटन, मत्स्य,शेती,बंदर आदी क्षेत्रांत विकासाच्या अनेक संधी आहेत. यातून कोकणात असंख्य उद्योगनिर्मिती होऊ शकेल. कोकणातील तरुणांनी गावात प्रकल्प उभे करावेत याकरिता शासनाचे विविध विभाग, बँका,तज्ज्ञ हे सहकार्य करू शकतील. या सर्वांना एकाच व्यासपीठावर आणण्याकरिता महोत्सव उपयोगी ठरेल.\nमहाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला निवडणूक आयोगाचे नोंदणी पत्र\nमुलुंड, कोटक महिंद्रा बँक एटीएम प्रकरण,आरोपी पकडण्यात नवघर पोलिसांना यश \nमहिलेचा मंत्रालयसमोर रॉकेल ओतून अात्महत्येचा प्रयत्न\nबेस्ट कर्मचाऱ्यांचा २२ जूनपासून संपाचा इशारा\nकोल्हापूर येथे शॉर्टसर्किटमुळे एसटी बसला आग\nमहाराष्ट्र स्वाभिमान युवक उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी वैभव वीरकर यांची निवड\nकृषी उत्पादनांच्या निर्यातीस प्रोत्साहन देण्यासाठी सुरेश प्रभु यांचा पुढाकार\nदादरच्या फूल मार्केटमध्ये गोळीबार, एकाची हत्या\nप्रस्तावित नवीन औद्योगिक धोरण लवकरच मंजूर होईल – सुरेश प्रभु\nफुटवेअर आणि लेदर सेक्टरसाठी केंद्र सरकारचे खास पॅकेज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.pankajz.com/2009/12/blog-post_24.html", "date_download": "2018-10-16T21:45:52Z", "digest": "sha1:KZYUJNASNGME6JSQ4WDMAKSTJSQEMFYH", "length": 46746, "nlines": 776, "source_domain": "www.pankajz.com", "title": "माझ्याबद्दल थोडेसे... - Pankaj भटकंती Unlimited™", "raw_content": "\n/ in about me माझ्याबद्दल\n“रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा\nम्हणजेच… आगळीच दुनिया आहे माझी…माझी भटकी टोळी (जगाच्या झगमगाटापासुन दूर, आपली वाट शोधणारी भटकी टोळी…), त्यातले मित्र, सह्याद्रीचा रानवारा अनि माझा camera मिळून एक रसायन बनलय…त्याचे नाव आहे: पंकज\nकायम सह्याद्रीच्या कुशीत भटकंती…माज आणि मस्ती जिरवायला…\nरोजच्या मीठ-भाकरी साठी संगणकाचा माऊस पुढे-मागे फिरवतो. बाकी सगळ्या गप्पा फोटो आणि ब्लॉगमधून होतीलच..\nहा काय एका हातात आहे. एका हाताने SMS टाईप करतोय आणि दुसऱ्या हाताने ही पोस्ट. कॉलपेक्षा SMSवर जास्त खर्च करतो मी. लगेच उत्तर अपेक्षित नसेल तर हाताशी असलेली SMSची सोय मला जाम आवडते.\nकालच कापलेत हो. खूप पांढरे पण दिसू लागलेत (चंदेरी केसांचा राजपुत्र). कालच मेंदी लावली. पण एकदम पक्के आहेत. गळायचे सोडा पण ओढले तरी हाती काही लागणार नाही.\nमाझा सगळ्यात चांगला मित्र होता. I miss you Pappa.\nचिकन / मटन / मासे with any suffix, prefix or no fix. पण तसे बरेच काही खाल्लेले आहे.\nहे काय सांगायला पाहिजे अर्थातच फोटोग्राफी, ट्रेक्स, भटकंती, बाईक राईड्स.\nएक दिवस सगळे ट्रेक्स बंद होणार. लग्न झाल्यावर माणूस हिट विकेट आऊट होतो ना.\nघरीच. ’ती’ घरी आलेली आहे ना, म्हणून घरीच गेलो.\nआयला, प्रश्न आहे की अवघड शब्दरचना \nऑफिसच्या बाहेर टाईमपास करुन आलो. (पाखरं पाहून).\nघरी आहे. पण फक्त न्यूज आणि infotainment चॅनेल्स चालतात.\nखूप आहेत. काही स्पेशल. Octagon म्हणून आमचा एक ग्रुप आहे- जीवाभावाच्या मित्रांचा. काही फोटोग्राफीमधले पण स्पेशल आहेत.\nसह्याद्रीवर ओवाळून टाका हो.\n\"आज घरी कधी पोचणार\" असा आहे. (’ती’ घरी आहे ना\nहा बघा इथे आहे फोटो. हेल्मेट घालून ऑफिस ते घर आणि ट्रेक्सला जाण्याचे साधन. शायनिंग मारण्याचे नाही.\nकाळा. मी जरा जास्त गोरा दिसतो त्यात.\nकायमच तर हसत असतो. जरा डावीकडे वर कोपऱ्यात पहा.\nदगड आहे मी. खूप कमी वेळा रडतो. पण फेब्रुवारी २००२, मार्च आणि सप्टेंबर २००४.\nरायगड आणि कोकणकडा. (नाणेघाट पण).\nब्लॉगर :-D आणि आहेत काही मित्र.\nइथे वाचा... मोठी यादी आहे.\nमाझे टॅग्स आहेत भुंगा, गौरव आणि वैभव यांना.\n तुझ्याबद्दल बरीच माहिती मिळाली, हां\nसंत विकास, नाइलाजास्तव खावे लागते काही वेळा... आपण नाही का कडू औषध डोले मिटून पीत तसेच आहे. तसा तुला माझ्या खाण्याचा अनुभव आहेच.\nआज सगळ्यांच्याच पोस्टवर धावती नजर टाकतेय. सविस्तर कमेंट नंतर लिहीते.\nनवीन वर्ष असंच 'ढासू' जाऊदे लेका.. ही प्रार्थना वजा सूचना वजा सदिच्छा ..\n>>> च्यायला(आय मीन, चाहा पीला का\n)खायची सवय कधी मुडन काय महिती.. नुसतं घरच्यायला अन आता येणार्‍या \"ती\"ला टेन्शन... नुसतं घरच्यायला अन आता येणार्‍या \"ती\"ला टेन्शन... मी काय म्हण्तो, सोडून द्याव नही तं कमी कराव, काय\n(स्वारी स्वारी, खोडता येत नही, टॅग अल्लाउड नही म्हणते ते...) आयटी मधी(तुपली मजा अन माज पाहून) आयटी मधी(तुपली मजा अन माज पाहून) येवढी मजा करता येऊ शकते... सहीच... मी बी आयटीतंच हाये, पण मेरा आगे क्या होगा, क्या पता) येवढी मजा करता येऊ शकते... सहीच... मी बी आयटीतंच हाये, पण मेरा आगे क्या होगा, क्या पता रातच्यापेक्षा जागी असतांना अशी सप्नं पडतात.... (मला रातच्यापेक्षा जागी असतांना अशी सप्नं पडतात.... (मला\n>>> लिहितांना बराच मुड मधी होता वाटतं.. जे लिहायचं नव्हतं, ते बी लिहून ठेवलं...भानगड काहे.... आं... ;) \"ती\" तं नही..\n>>> बाय द वे, ग्रेट लिव्हलंय, पंक्या... एकदम झकास...\n>>> मी बी इठं मपल्याबद्दल लिहिलयं, अन तुला टॅगेल बी हाये...\nतुझी कमेंट पण अशीच धासू आहे.\nमन व्हेज ठेवले की कुणी आपल्या खाण्याची काळजी करत नाही. अजून तरी तीर्थप्राशन करीत नाही. त्यामुळे माझ्या नॉनव्हेज खाण्याच्या सवयीचे काही टेन्शन नाही घरी, अणि ’ती’ला तर नाहीच. फार भारी बनवते ती नॉनव्हेज. आणि आयटी’त मजा करता येते अशा गैरसमजातून बाहेर ये लेका.\nबाय द वे, जे लिवायचं होतं त्येच लिव्हलं हाय. काळजी नसावी.\n>>> असं म्हणतोस, आयटीत मजा नाही... ठिक आहे. पण मला जे करायचं होतं(माझं स्वप्न..), त्याचं बेसिक शिक्षण(इंजिनिअरिंगची डिग्री) मी सध्या घेतोय(चालूय), मला आशा आहे की मी ते सुद्धा एक दिवस करीनच... बस्स, फक्त तुमच्यासारख्यांचा आशिर्वाद अन विश्वासच मला धैर्य अन धाडस देऊ शकतो..\nतुमच्या पोस्ट वाचायला कायमच झकास असतात बघा\nआत्ता वाचलं. स्वत:बद्दल मस्त माहिती दिलीयंस रे. इंग्रजी संगीत मलाही पूर्वी फार आवडायचं नाही पण नव-याचं क्लासिक कलेक्शन पाहिलं तेव्हा खरं संगीत कळलं. तुझी फोटोग्राफी तर छान आहेच. लेखनही इंटरेस्टींग\nही पोस्ट मुद्दामच वेळ ठेवुन वाचली...भन्नाट लिहिलंस......:) मजा आली...\nबापरे इतके sms कसे टाइप करतोस तू मला तर कंटाळा येतो नेहमीचा कि-बोर्ड सोडून फ़ोनच्या कि-बोर्डवर टंकायला....\nउमेश, विक्रम, आदिती (कांचन): वेळ काढून वाचल्याबद्दल आणि प्रतिसादाबद्दल धन्यवाद.\nSMS टाईप करायचा मला कधी(च) कंटाळा आला नाही. आधी साधा non-QWERTY कीपॅडवाला मोबाईल होता तेव्हाही नाही, आणि आता तर QWERTY कीबोर्डने अजून सोय होते.\nअगदी अर्जंट उत्तर/प्रतिसाद अपेक्षित नसेल तर SMS ची सोय सगळ्यात बेश्ट. कुणाला डिस्टर्ब पण होत नाही. आणि त्याच्या सवडीने उत्तर देण्याची मुभा पण. माझा कॉलपेक्षा SMS चे बिल जास्त येते :-)\nजी कोणी ती घरी आली आहे. ती छान स्वभावाची नक्कीच असेल. ती पण तुझ्या ह्या रंगात रमून जाईल. आणि हो ट्रेक्स कशाला बंद होतील काहीतरी लग्नाची भीती ती पण यायला लागेल तुझ्या बरोबर. माझी ही प्रतिक्रिया वाचून दाखव. आम्ही तुझ्या ह्या आवडीमुळे भारता पासून लांब राहूनही मिस करीत नाही. तिच्या बद्धल पण लिही. अजून फोटो नाही पहिला\nट्रेक मधलीच आहे का अनेक जण तुझ्या विविध रंगाच्या मूड मध्ये रंगून जातात. हे कळव नक्की अनेक जण तुझ्या विविध रंगाच्या मूड मध्ये रंगून जातात. हे कळव नक्की तुला व तिला खूप शुभेश्च्या\nआज गुगल बझवर दखल झालो आणि तुमचा ब्लॉग सापडला. आणि समजले ब्लॉग कशाला म्हणतात..तो कशाशी खातात...खरेतर हा ब्लॉग बघून मला ब्लॉग हा शब्द पण थिटा वाटतोय आता.\nभटकंतीने तुम्हाला झपाटलंय के तुम्ही भटकंतीला ह्या विचारात सध्या मी गुंग आहे....असो..\nतुमच्याकडून मला बरेच शिकायला मिळाले..वं पुढेही मिळेल...अशी अपेक्षा. :)\nई सकाळ वाचता वाचता ईथे पोहोचलो. आता नियमीत वाचत जाईन. औफिस च्या बाहेरची पाखरं पाहुन देखील ज्याचा टाईमपास होतो, तो \"non-veg\" कसा काय खाउ शकतो Be vaggi, पाखरं बघताना जास्त मजा येइल. ह्या वर्षी गणपती नंतर च्या रविवारी secrete lake ला नक्की जाऊन येइन. आम्ही सर्व भाउबहिणी कुटूंबा सह दर वर्षी एक रात्र एकत्र जमतो. साधारणत: १०-१२ कुटूंब, मुलांसह ३१-३५ जण. पिंप्री गावात राहाण्याची काही सोय असल्यास ह्यावर्षी तिथे जाउन सुर्योदय प्रत्यक्ष बघता येइल. अथवा दुसरे एखादे ठिकाण ’जिथे रहायची सोय होऊ शकेल असे’ सुचवावे. मला पण ट्रेक ची आवड आहे. आता (वय वर्षे ४६) कामांमुळे नियमीत जमत नाही. पण तरिही वर्षातून २-३ वेळा जातो. पुण्या जवळचे सगळे ट्रेक्स झालेत, रायगड, राजगड, कत्रज-सिंहगड, कोकणकडा, तोरणा, ईत्यादी... काही नवीन ठिकाण असल्यास क्रुपया कळवा. ceng_ashok@yahoo.com\nDear पंकज भाई ...\nफारच छान आणि अप्रतिम ब्लोग आहे आपला ...\nयावरून तुझे भ्रमणाचे वेड दिसून आले\nनिश्चितच तुझ्या या ब्लॉग मुळे आम्ह्मा ट्रेकर्स ला मदत होते आहे ...\nस्वतालाच स्वताचे गाईड बनता येते ...\nपुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा ...\nमाला आपल्याशी संपर्क साधायचा होता पण कोठेच संपर्कासाठीची माहिती दिसली नाही म्हणून इथे लिहित आहे. कृपया राग मानू नये\nमी व आमच्या काही सहकार्यांनी मिळून मराठी ब्लॉगर्सना एकत्र करण्याचा नवा उपक्रम सुरू केला आहे.(केवळ ब्लॉगर्स असे नाही तर कोणीही join होऊ शकतो.) त्याला आम्ही “मराठी कॉर्नर” असे नाव दिले आहे. कॉर्नर का तर आम्ही मराठी म्हणून इतर भाषांचा तिरस्कार करत नाही हे दाखवायचे आहे. कारण जर स्वतःच्या आईचा मान राखत असू तर म्हणून दुस~याच्या आईचा अपमान करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. असो, मुळ मुद्दा असा की मी आपल्याला मराठी कॉर्नरवर येण्याचे निमंत्रण देत आहे. आपल्या येण्याने निश्चितच आम्हाला आनंद होईल. आत्ता पर्यंत जवळ जवळ ६० ब्लॉगर्स जोडले गेले आहेत आणि हळू हळू का होईना पण विविध विषय मांडले जात आहेत. आपणही जरूर यावे व आपले विचार इतर ब्लॉगर्सशी मांडावेत ही आमची ईच्छा\nआशा आहे आपण आमच्या निमंत्रणाला मान देऊन मराठी कॉर्नरच्या परिवारात सामिल व्हाल.\nतसेच आपण आपला ब्लॉग आमच्याशी जोडूही शकता:\nह्यात माझ्याकडून थोडी भर \nमाणूस सभ्य आहे. बायका पूर्ण विश्वास टाकू शकतात असा \nबायका चालतील. पण लेडीज बायकांना कोपरापासून नमस्कार \nमी शैलेश खडतरे, ईपुस्तक उद्योजक व प्रकाशक आहे.\nतुमचा ब्लोग अतिशय सुंदर आहे, लेखन माहितीपूर्ण आहे.\nब्लॉगबाबत फोनवर चर्चा करायची आहे.\nएकदा एका माणसाने वाघ पाळला होता. मी तो वाघ पहायला गेलो. त्याची परवानगी घेऊन त्या वाघाला बाहेर फिरायला घेऊन गेलो. बाहेर म्हणजे एकदम बाहेरगा...\n:-) “रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा\nआजची तरुण पिढी ना… काही धरबंधच राहिला नाही. वारेमाप उधळपट्टी करतात. जुन्या परंपरा, संस्कृती काही काही पाळत नाहीत. रोज ऑफिसात जायचं आणि घर...\nलहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा...\nआपले वय काय हो असे कुणी विचारले की आपली प्रतिक्रिया काय असते असे कुणी विचारले की आपली प्रतिक्रिया काय असते मुलींना हा प्रश्न सहसा आवडत नाही. काहींना सरळ उत्तर द्यावेसे वाटेलही. जेष्ठ...\nऐन हिवाळ्यातला ऑफबीट लडाख\nलडाखचे स्वप्न २०१२च्या ऑगस्टमध्ये खरं तर पूर्णत्वास गेले होते. ऐन पर्यटन हंगामातले सगळ्या प्रकारचे अनुभव घेऊन झाले होते. लेह मार्केट, खरेदी,...\nकुठे भैरवनाथाचे देऊळ, कुठे वाघजाईचं ठाणं. कुठं क्षेत्रपाल खंडोबाचं राऊळ तर कुठे पिराचं स्थान. कधी शिवाचं लिंग तर कुठे मरीआईची घुमटी. शि...\nगेल्या काही महिन्यांचे थोडेफार जमलेले धुकट प्रयत्न... खूप वेगळी लोकेशन्स. बहुतेक लोकांना माहित नसलेली... घ्या गोड मानून \nमी खाल्लेल्या पाणीपुरीची गोष्ट.\nदिवाळी नुकतीच संपली ना... गोडधोड खाऊन सगळे तोंड पाणचट झाले होते. गेला काजू, बदाम, पिस्ते अशा फुकट मिळालेल्या ड्रायफ्रुट्सपासून सुरु झालेली ...\nएसीत बसे, पीसीत घुसे, दिस काढी कसेबसे, हापिसात अशी अवस्था झाली असताना शहरात घुसमटलेल्या जीवाला काहीतरी वेगळे हवे असते. म्हणूनच दिला का...\nपाऊस रानारानांत, पानापानांत आणि मनामनांत रुणझुणू लागला की सह्यभ्रमरांना साद घालतात ते सह्याद्रीचे कडे.राकट कडे, उन्हाळ्यात वणव्यांनी उजाड...\nये रे ये रे पावसा\nलहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा...\nDesigned by - भटकंती अनलिमिटेड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A4%95%E0%A4%A4-%E0%A4%A7%E0%A4%BE/", "date_download": "2018-10-16T21:17:14Z", "digest": "sha1:R5A25I62V42AI4OPMYNACR4IOPUTCFQL", "length": 5453, "nlines": 126, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "होर्डिंगप्रकरणी मिळकत धारकांना नोटीस | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nहोर्डिंगप्रकरणी मिळकत धारकांना नोटीस\nकराड, दि. 10 (प्रतिनिधी) -येथील पालिकेने खासगी मिळकतींवर उभारण्यात आलेल्या होर्डिंग प्रकरणी शहरातील 27 मिळकतधारकांना नोटीस बजावली आहे. एक महिन्यात होर्डिंग काढून न घेतल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा नोटीसीत देण्यात आला आहे. शहरातील अनेक मिळकतधारकांनी आपल्या इमारतींवर भाडे घेऊन होर्डिंग उभे करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, अशा होर्डिंगसाठी पालिकेची कसलीही परवानगी घेतलेली नाही. अशा मिळकतींचा सर्व्हे करून संबंधित मिळकतधारकांना पालिकेने नोटीस बजावली आहे. होर्डिंग काढण्यासाठी त्यांना एक महिन्याची मुदत देण्यात आली आहे. त्या कालावधीत होर्डिंग न काढल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशा इशारा नोटीसीत देण्यात आला आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article#विविधा: नानाजी देशमुख\nNext articleशासन आदेशाने जिल्हा परिषद अधिकारांवर गदा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/marathwada/ten-road-petition-result-33958", "date_download": "2018-10-16T21:23:46Z", "digest": "sha1:L3K3PCQ3LETGQXIO2V4MTGDKGQEWQXXT", "length": 13917, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "ten road petition result शहरातील दहा रस्त्यांसंबंधीच्या याचिकेवर २२ मार्चला सुनावणी | eSakal", "raw_content": "\nशहरातील दहा रस्त्यांसंबंधीच्या याचिकेवर २२ मार्चला सुनावणी\nबुधवार, 8 मार्च 2017\nऔरंगाबाद - राज्य शासनाने शहरातील दहा रस्त्यांसाठी विशेष बाब म्हणून दिलेल्या चोवीस कोटी रुपयांच्या निधी प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल झालेली आहे. ही याचिका सुनावणीस निघाली असता, या प्रकरणाच्या चौकशीसाठी सर्वसाधारण सभेची परवानगी घेणे जरुरी असल्याचे महापालिकेतर्फे सांगण्यात आले. त्यानंतर खंडपीठाने यावर २२ मार्चला सुनावणी ठेवली आहे.\nऔरंगाबाद - राज्य शासनाने शहरातील दहा रस्त्यांसाठी विशेष बाब म्हणून दिलेल्या चोवीस कोटी रुपयांच्या निधी प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल झालेली आहे. ही याचिका सुनावणीस निघाली असता, या प्रकरणाच्या चौकशीसाठी सर्वसाधारण सभेची परवानगी घेणे जरुरी असल्याचे महापालिकेतर्फे सांगण्यात आले. त्यानंतर खंडपीठाने यावर २२ मार्चला सुनावणी ठेवली आहे.\nशहरातील दहा रस्त्यांच्या कामाच्या अनुषंगाने सदर कामाच्या देखरेखीसाठी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व मनपा आयुक्तांची त्रिसदस्यीय समिती स्थापन केली होती. या समितीच्या मंजुरीने आणि नियंत्रणाखाली सर्व कामे होणे अपेक्षित असताना निलंबित शहर अभियंता सखाराम पानझडे यांनीच बेकायदा निविदेच्या अटी व शर्ती निश्‍चित केल्या.\nस्थायी समितीची मान्यता घेतल्याचे दाखवून महापालिकेचे परंपरागत कंत्राटदार मे. जीएनआय इन्फ्रास्ट्रक्‍चर या कंपनीला कामे देण्यात आली. यासाठीचे कामाचे अनुभव प्रमाणपत्र बनावट तयार करण्यात आले. त्यामुळे या प्रकरणी नगरसेवक विकास प्रकाश येडके यांनी खंडपीठात धाव घेऊन जनहित याचिका दाखल केली आहे. खंडपीठाच्या आदेशाने या प्रकरणात विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी निधी पांडेय यांनी प्रकरणाची चौकशी करून सादर केलेल्या अहवालानुसार चुकीच्या पद्धतीने कंत्राट दिल्याने मनपास एक कोटी ६७ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे स्पष्ट केले.\nमध्यंतरी याचिकाकर्त्यांनी दिवाणी अर्ज सादर करून शहर अभियंता, कार्यकारी अभियंता व इतरांच्या वैयक्तिक मालमत्तेवर संबंधित रकमेचा अधिभार निर्माण करण्याची व तशी नोंद शासकीय दप्तरी घेण्याची विनंती केली. विभागीय आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करण्यास मनपा आयुक्तांना आदेशित केले. मनपा आयुक्तांनी ९ सप्टेंबर २०१६ ला शहर अभियंता सखाराम पानझडे यांना निलंबित केले आहे. याचिकेवर मंगळवारी (ता. सात) झालेल्या सुनावणीत महापालिकेतर्फे ॲड. संजीव देशपांडे यांनी युक्तिवाद केला. अर्जदारातर्फे ॲड. बी. एल. सगरकिल्लारीकर यांनी युक्तिवाद केला.\n#NavDurga सोशिक सीता नाही; झाशीच्या राणी व्हा\nपुरुषप्रधान संस्कृतीत एकीकडे स्त्रीला आपण दुर्गा, चंडिका अन्‌ अंबा अशी रूपे देतो... तिला आदर-सन्मान देतो; तर दुसरीकडे तिच्यावर अत्याचारही करतो....\nपुणे - नागरिकांच्या प्रश्‍नांना काय उत्तर द्यायचे, नागरिकांच्या घरांतून आणि आमच्या तोंडचे पाणी पळाले आहे... सणासुदीला पाणीटंचाई निर्माण झाली......\nपाणीकपात करू दिली जाणार नाही - सौरभ राव\nपुणे - शहराची वाढती लोकसंख्या आणि पाण्याची गरज लक्षात घेऊन जलसंपदा विभागाकडे पाण्याचा कोटा वाढवून घेण्यात येईल. पाणीकपात करू दिली जाणार नाही,...\nमहिला कार्यकर्तीचा आत्महत्येचा प्रयत्न ; शबरीमला मंदिर परिसरात तणाव\nतिरुअनंतपुरम : शबरीमला मंदिर सर्व महिलांसाठी खुले करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालापासून केरळमधील वातावरण तापले आहे. मासिक पूजाविधीसाठी...\n#Watercrisis पीएमआरडीएला पाण्याची प्रतीक्षा\nपुणे - जलसंपदा विभागाने पुण्याच्या पाणीपुरवठ्यात कपात करण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी घेतला आहे. या पार्श्‍वभूमीवर आता पीएमआरडीएच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://enavakal.com/%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%B6%E0%A4%BF/", "date_download": "2018-10-16T20:24:07Z", "digest": "sha1:NIFODSI6UMDELU6ZPGYPOSJLSQZXD5RT", "length": 11313, "nlines": 135, "source_domain": "enavakal.com", "title": "", "raw_content": "नवरात्रोत्सवानिमित्त शिवसेना भवनात हळदी-कुंकू समारंभ – eNavakal\n»1:00 pm: गोंदिया – सर्पदंशाने मृत्यू झालेल्या मुलाला जिवंत करण्याचा दावा करणाऱ्या दोन आयुर्वेदिक डॉक्टरांना पोलिसांनी ताब्यात घेतले\n»9:21 am: मुंबई – मालाडमध्ये सुटकेसमध्ये आढळला महिलेचा मृतदेह. हैदराबादच्या १९ वर्षीय तरुणाला पोलिसांनी केली अटक\n»9:17 am: उत्तराखंड – उत्तरकाशीमध्ये पहाटे ४:०६ वाजता जाणवले; ३.२ रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के\n»8:17 am: पंढरपूर – शारदीय नवरात्रीनिमित्त विठुराया आणि रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात गुलाबाच्या फुलांची आकर्षक सजावट\n»7:15 am: मुंबई – मुंबईत पेट्रोलच्या दरात 11 पैशांनी वाढ; डिझेल 24 पैशांनी महागले\nनवरात्रोत्सवानिमित्त शिवसेना भवनात हळदी-कुंकू समारंभ\nमुंबई – नवरात्रोत्सवानिमित्त शिवसेना भवन येथे शनिवारी १३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ ते ७ हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात येणार आहे. रशमी ठाकरे यांच्या उपस्थितीत हा समारंभ साजरा करण्यात येणार आहे. हळदीकुंकू समारंभासाठी सर्व महिलांनी हजर राहावे असे उपनेत्या मीना कांबळी यांनी केले आहे.\nस्टेट बॅंक ऑफ मॉरिशसवर सायबर हल्ला; १४३ कोटींची लूट\n‘संजू’च्या रिलीजनंतरही संजय दत्तचे प्रमोशन\nप्रसाद बनला हिंदवी स्वराज्याचा गुप्तहेर बहिर्जी नाईक\nमुंबई – विविधांगी भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या अभिनेता प्रसाद ओकने आजवरच्या आपल्या कारकिर्दीत ऐतिहासिक भूमिकाही साकारल्या आहेत. वाचिक अभिनयाला यथोचित देहबोलीची जोड देत एखादी...\nआर.आर.पाटील यांची कन्या स्मिता अडक़णार लग्नबेडीत\nमुंबई – माजी उपमुख्यमंत्री दिवंगत आर आर पाटील यांची ज्येष्ठ कन्या आणि महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवती काँग्रेसची प्रदेशाध्यक्ष स्मिता पाटील या लवकरच लग्नबेडीत अडणार आहेत....\nसु्ट्टीच्या दिनी काळाघोडा येथे दर्शकांची प्रचंड गर्दी\nमुंबई- कालाघोडा फेस्टीवल सध्या सुरू असून आज रविवार निमित्त लोकांनी हे प्रदर्शन बघण्यासाठी प्रेक्षकांनी एकच गर्दी केली. मुंबईतल्या प्रसिद्ध काळाघोडा फेस्टिलव्हला सुरुवात झाली आहे. पर्यटन...\nबैलसुध्दा घोड्यासारखा धावू शकतो प्राणी तज्ज्ञ समितीचा अहवाल\nमुंबई- बैलगाडी शर्यतींसमोर असलेला मोठा अडथळा आता दूर होणार असल्याचे दिसत आहे. कारण आता खिलार जातीचा बैल घोड्यासारखाच वेगाने धावू शकतो असा अहवाल प्राणी...\nएम. जे. अकबरांवर आणखीन एक आरोप महिला पत्रकाराने लेखाच्या माध्यमातून केले उघड\nनवी दिल्ली- लैंगिक शोषणाच्या आरोपांमुळे अडचणीत आलेले परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांच्याविरोधात आणखीन एका महिला पत्रकाराने आरोप केला आहे. अकबर यांनी आपल्याला अनेकवेळा...\nनरेंद्र मोदींच्या शिर्डीतील कार्यक्रमाला गर्दी जमविण्यासाठी 2 कोटींची उधळण\nमुंबई- राज्यात एकीकडे तिजोरीत खडखडाट असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिर्डीतील कार्यक्रमाला गर्दी जमविण्यासाठी राज्य सरकार तब्बल दोन कोटी रुपयांची उधळण करणार असल्याची धक्कादायक माहिती...\nराहुल गांधी दोन दिवस मध्य प्रदेश दौर्‍यावर\nग्वाल्हेर- राहुल गांधी दोन दिवसांच्या मध्य प्रदेश दौर्‍यावर आहेत. आज, ग्वाल्हेर येथील किला भागात असलेल्या गुरुद्वाराला भेट देऊन त्यांनी माथा टेकला. यावेळी राहुलबरोबर ज्योतिरादित्य सिंधिया,...\n सर्व यंत्रणांना प्रतिवादी करण्याचे कोर्टाचे आदेश\nमुंबई- पुण्यात शनिवार वाड्याजवळील जुनाबाजार परिसरात होर्डिंगचा खांब कोसळून झालेल्या दुर्घटनेची उच्च न्यायालयाने आज गंभीर दखल घेतली. न्यायमूर्ती ओक आणि न्यायमूर्ती एम.एस सोनक यांच्या खंडपीठाने...\n पाणी सोडण्यावरून नगरचे शेतकरी आक्रमक\nऔरंगाबाद- पावसाळा सरताच मराठवाड्याला दुष्काळाच्या झळा बसू लागल्या आहेत. मराठवाड्यासाठी जायकवाडी धरणात अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील धरणांतून 172 दलघमी म्हणजे 7 टीएमसी पाणी सोडण्यावर...\nसामना रात्री ०८ वाजता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.snpnews.in/2018/09/29/high-level-advisory-group-constituted-for-trade/", "date_download": "2018-10-16T21:53:21Z", "digest": "sha1:VQY7756DFCICYFUT5LU7O6G4BNLPCVZF", "length": 5701, "nlines": 76, "source_domain": "www.snpnews.in", "title": "व्यापारासाठी उच्चस्तरीय सल्लागार समिती - SNP News | News Articles | Blogs | Technology | Social | Political | Education |Cultural", "raw_content": "\nव्यापारासाठी उच्चस्तरीय सल्लागार समिती\n29/09/2018 SNP ReporterLeave a Comment on व्यापारासाठी उच्चस्तरीय सल्लागार समिती\nकेंद्रीय वाणिज्य आणि उद्योग तथा हवाई परिवहन मंत्री श्री. सुरेश प्रभू यांनी समकालीन जागतिक व्यापार परिस्थितीत मार्ग शोधून काढण्याच्या संधी शोधण्यासाठी आणि संधींचा पाठपुरावा करण्यासाठी तसेच येणारी आव्हाने हाताळण्यासाठी एक उच्चस्तरीय सल्लागार समिती (एचएलएजी) ची निर्माण केली आहे.\nजागतिक व सेवा व्यापार,द्विपक्षीय व्यापार संबंधांचे व्यवस्थापनाच्या धोरणात सुधारणा करण्यासाठी HLAG विचार करेल.\nपुढील दोन महिन्यांत HLAG नियमितपणे भेटेल आणि भविष्यातील व्यापार धोरणाची रचना करण्यासाठी, प्रत्येक क्षेत्रासह टीओआरच्या प्रकाशनात विशिष्ट अंमलबजावणीयोग्य शिफारसी करेल. HLAG विशिष्ट निमंत्रकांना आमंत्रण देऊ शकते ज्यांचे इनपुट आवश्यक मानले जाऊ शकतात. डब्ल्यूटीओ स्टडीज (सीडब्ल्यूटीओ) साठी केंद्र, नवी दिल्ली हलागला सचिवालय प्रदान करेल.\nअॅपलचे 3 नवे फोन भारतीय बाजारपेठेत लाँच\nभारत जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. – सुरेश प्रभु\nछत्तीसगडमध्ये सीआरपीएफ जवानांच्या बसवर नक्षलवाद्यांचा हल्ला, २ जवान शहीद\nकाश्मीरमध्ये आंदोलनाच्या काळात दगडफेक, मालमत्तेचं नुकसान केल्यास पाच वर्षाचा कारावास\nकैद्याने तुरुंगातून केलं फेसबुक लाइव्ह,मुख्यमंत्र्यांना दिली धमकी\nमहाराष्ट्र स्वाभिमान युवक उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी वैभव वीरकर यांची निवड\nकृषी उत्पादनांच्या निर्यातीस प्रोत्साहन देण्यासाठी सुरेश प्रभु यांचा पुढाकार\nदादरच्या फूल मार्केटमध्ये गोळीबार, एकाची हत्या\nप्रस्तावित नवीन औद्योगिक धोरण लवकरच मंजूर होईल – सुरेश प्रभु\nफुटवेअर आणि लेदर सेक्टरसाठी केंद्र सरकारचे खास पॅकेज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/burning-bus-at-ahamadnagar-258534.html", "date_download": "2018-10-16T21:37:53Z", "digest": "sha1:O7TL7MKECP7TTIVRTUIK6LK2CXUMZCXL", "length": 11429, "nlines": 119, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "अहमदनगरच्या इमामपूर घाटात 'बर्निंग बस'", "raw_content": "\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nराज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर, कार्यकर्त्यांमधली मरगळ झटकणार\nसराफ व्यावसायिक करणार दसऱ्याचा मुहूर्त 'कॅश'\nदारूच्या कंपनीतील ५ हजार टन मक्क्याने भरलेल्या टाकीत पडून मुलाचा मृत्यू\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\n#Metoo मोहिमे संदर्भात हायकोर्टात याचिका दाखल\nमॉडेलला घरी बोलवून मित्रानेच केला खून\nजलयुक्त 'शिव्या'र, राज ठाकरेंच्या कुंचल्यातून फडणवीस सरकारवर घणाघात\nअकबर यांनी चुंबन घेण्याचा प्रयत्न केला, आणखी एका महिला पत्रकाराचा आरोप\nकर्ज देण्यासाठी शरीरसंबंधाची मागणी करणाऱ्या बँक मॅनेजरला महिलेनं धु-धु धुतलं\nगोव्यात काँग्रेसच्या सत्ता स्थापनेच्या मनसुब्यावर पाणी, २ आमदार भाजपात दाखल\n#Metoo : महिला खेळाडूंनी केलेल्या आरोपानंतर राष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षकाची आत्महत्या\nकरिनाची 'ही' फॅशन स्टाईल तुम्हीही फॉलो करू शकता\nदबंग गर्ल सोनाक्षी सांगतेय बॉर्डरवरच्या जवानांबरोबरचे अविस्मरणीय अनुभव\nअशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापुरेनं सुरू केलाय 'प्रवास'\n#Metoo: स्त्रीनं संधीसाठी हात पुढे करताना आपली चूक नाही ते तपासून पहावं - निशिगंधा वाड\nPHOTO सबरीमाला मंदिर प्रवेशापासून राहुल गांधींच्या गुरुद्वारा भेटीपर्यंत देशभरातल्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी\nकरिनाची 'ही' फॅशन स्टाईल तुम्हीही फॉलो करू शकता\nहे आहेत देशातले 10 वादग्रस्त बाबा, कुणावर बलात्कार तर कुणावर खुनाचा आरोप\nसततच्या पोट दुखीवर करा हे ५ घरगुती रामबाण उपाय\nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\nएका पावाच्या तुकड्यासाठी भिवंडीत तुफान मारामारी\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nअहमदनगरच्या इमामपूर घाटात 'बर्निंग बस'\nअहमदनगरला धावत्या बसच्या इंजिननं शॉर्ट सर्किट झाल्यानं अचानक पेट घेतला.\n19 एप्रिल : अहमदनगरला धावत्या बसच्या इंजिननं शॉर्ट सर्किट झाल्यानं अचानक पेट घेतला. बस घाटातून चढताना इंजिन गरम होऊन वायरिंगच्या स्पार्किंगनं आग भडकली.\nकाही क्षणातच आग भडकून इतरत्र पसरायला लागली. भयभीत झालेल्या ३७ प्रवाशांनी प्रसंगावधान राखत बाहेर पडून जीव वाचवला.\nइमामपूर घाटात आठ वाजण्याच्या सुमारास नेवासा नगर बसनं पेट घेतला. बस पेटल्यानं केबिनसह गाडीचं मोठं नुकसान झालंय. बस पेटल्याची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी आणि अग्निशमन दलानं त्वरित घटनास्थळी धाव घेतली. परिसरातल्या नागरिकांच्या मदतीनं त्वरित आग नियंत्रित केली.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nराज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर, कार्यकर्त्यांमधली मरगळ झटकणार\n#Metoo मोहिमे संदर्भात हायकोर्टात याचिका दाखल\nसराफ व्यावसायिक करणार दसऱ्याचा मुहूर्त 'कॅश'\nक्रिकेटपटू मोहम्मद शमीच्या पत्नीने केला काँग्रेसमध्ये प्रवेश\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/anvyartha-news/indian-centre-for-academic-rankings-and-excellence-will-rate-the-institutes-1768031/", "date_download": "2018-10-16T21:06:23Z", "digest": "sha1:CFSKQBE7JELNMMPALXTQGXHXQKPYV5BA", "length": 16286, "nlines": 203, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Indian Centre for Academic Rankings and Excellence will rate the institutes | ‘मानांकना’ची शिकवणी! | Loksatta", "raw_content": "\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\nमानांकनात वाढ होण्यासाठी अशी सक्ती करण्याऐवजी ते ऐच्छिक ठेवणे आवश्यक होते.\nकाहीही करून राज्यातील विद्यापीठांना जगात नाही, तर निदान देशभरातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या मांदियाळीत बसवण्याचा शिक्षण खात्याने चंग बांधला आहे. इमारतही नसताना, जर एखाद्या विद्यापीठाला सर्वोत्तम शैक्षणिक संस्था (इन्स्टिटय़ूट ऑफ एमिनन्स)चा दर्जा मिळवता येत असेल, तर मानांकनासाठी आणखी काय वेगळे करायला हवे, हे राज्यातील विद्यापीठांना नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही; परंतु शिक्षण खात्याला विद्यापीठे आणि महाविद्यालयांच्या गुणवत्तेची फारच काळजी लागलेली असल्याने, त्यांना मानांकनात वरच्या पायरीवर आणण्यासाठी एका खासगी संस्थेची मदत घेणे आता सक्तीचे करण्यात आले आहे. ही सक्ती शैक्षणिक नाही, ती आर्थिक आहे. त्यामुळे विद्यापीठे आणि महाविद्यालयांना पदरमोड करून या संस्थेची शिकवणी लावावी लागेल. या शिकवणीत शैक्षणिक दर्जा कसा वाढवायचा आणि राष्ट्रीय मानांकनात कसे वर जायचे, याचे अगाध ज्ञान विद्यापीठे आणि महाविद्यालयांना मिळेल असे करून खरेच दर्जा वाढेल, असा शिक्षण खात्यास तरी नक्की विश्वास आहे. एकच माहिती दर काही दिवसांनी वेगवेगळ्या पद्धतीने मागवण्यासाठी फतवे काढणे हे शिक्षण खात्याचे अत्यंत आवडते काम. म्हणजे दोन महिन्यांपूर्वी प्रत्येक अध्यापकाच्या कार्यकौशल्यांची माहिती मागवण्याचा जो तक्ता दिला जातो, तो लगेचच बदलण्यात येतो आणि तीच माहिती नव्या तक्त्यात भरून पाठवण्याचे खलिते पाठवले जातात. विद्यापीठांना मानांकन वाढवण्यासाठी नेमके काय करायला हवे हे माहीतच नसते, त्यामुळे त्यांनी ही शिकवणी पैसे भरून लावलीच पाहिजे, असा हा हट्ट आहे. तो निर्बुद्धपणाचा आहे यात शंकाच नाही. विद्यापीठांपुढील खरे प्रश्न सुटण्यासाठी आवश्यक ते आर्थिक आणि तांत्रिक पाठबळ मिळणे आवश्यक असते; परंतु घोडे नेमके तेथेच पेंड खाते आहे. ज्या इंडियन सेंटर फॉर अकॅडेमिक रँकिंग अँड एक्सलन्स (आयकेअर) या संस्थेची मानांकन प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली आहे, त्या संस्थेस प्रत्येक विद्यापीठाने ७५ हजार, तर महाविद्यालयांनी प्रत्येकी २० हजार रुपये दरवर्षी द्यायचे आहेत. ही रक्कम त्या त्या संस्थेने त्यांच्या आर्थिक स्रोतातून द्यायची आहे. आधीच अनुदानित संस्था आर्थिक विवंचनेत, त्यांना मिळणारे अनुदान तुटपुंजे.. जे आहे, तेही वेळेवर मिळत नाही. अशा परिस्थितीत त्यांच्यावरच हा भार टाकण्यामागे सरकारचा हेतू संशय निर्माण करणारा आहे. ‘उच्च शिक्षणाचा दर्जा कसा वाढवायचा’, यापेक्षा ‘मानांकन कसे मिळवायचे’ यालाच अधिक महत्त्व आल्याने, प्रत्यक्षात काय करायचे, यापेक्षा काय आणि कसे दाखवायचे, यावरच अधिक भर दिला जात आहे. जगातील पहिल्या शंभर विद्यापीठांत भारतातील एकही विद्यापीठ नाही, याचे कारण येथे शिक्षणावर होणारा खर्च अतिशय तोकडा आहे. भाजपने सत्तेत येताना या खर्चात मोठी वाढ करण्याचे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात वाढ तर सोडाच, परंतु या शैक्षणिक क्षेत्राची गळचेपीच होत आहे. त्यामुळेच अशा संस्थांनी सरकारकडे कटोरा घेऊन येण्यापेक्षा त्यांच्याच माजी विद्यार्थ्यांकडून निधी उभा करण्याची सूचना मंत्रीच करतात. मानांकनात वाढ होण्यासाठी अशी सक्ती करण्याऐवजी ते ऐच्छिक ठेवणे आवश्यक होते. मात्र सध्याच्या राजवटीत कोणतेच काम ‘आदेशा’शिवाय होत नाही. विकतचा सल्ला घेऊन जर असे मानांकन वाढले असते, तर भारतातील किती तरी विद्यापीठे गुणवत्तेत वरचढ ठरली असती. गुणवत्तेला प्राधान्य द्यायचे, तर त्याबाबत आवश्यक असणारी तटस्थता शिक्षण खाते बाळगते काय, या प्रश्नातच मानांकनवाढीच्या सक्तीचे उत्तर दडलेले आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'महाराष्ट्रात येताना भीती नसते, कारण इथं मोदी-शाहंसारखे गुंड नाहीत'\n#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\nराज ठाकरे अमरावती एक्सप्रेसने विदर्भाकडे रवाना\nमायलेकींच्या सुरक्षेसाठी तो उबर चालक मध्यरात्रीनंतरही दीड तास थांबून राहिला\n#MeToo : आरोपांनंतर 'यशराज फिल्म्स'मधून आशिष पाटील यांची हकालपट्टी\n#MeToo : अकबरांच्या अडचणीत वाढ, १९ महिला पत्रकार कोर्टात\n#MeToo : आरोप सिद्ध होणाऱ्यांसोबत काम न करण्याचा फरहान अख्तरचा निर्णय\n#MeToo : आरोपांनंतर 'यशराज फिल्म्स'मधून आशिष पाटील यांची हकालपट्टी\n'राधिका मसाले'च्या मीम्सवर अनिता दाते म्हणते..\n#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्यांकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\n‘लोहपुरुष’ पोलीस आयुक्त, जरा इकडेही लक्ष द्या\nमित्राच्या अपघाती मृत्यूच्या तणावामुळे अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची आत्महत्या\n२८ नवे कुष्ठरुग्ण आढळले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mahaenews.com/category/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87/page/4/", "date_download": "2018-10-16T22:00:12Z", "digest": "sha1:6ZDX4AAS6DF2ZNRSVSVULX2CST6IT253", "length": 18811, "nlines": 208, "source_domain": "mahaenews.com", "title": "पुणे | Maha E News Pimpri Chinchwad News Portal - Part 4", "raw_content": "\nमहापालिका अधिकारी, कर्मचा-यांची दिवाळी गोड; बोनस व सानुग्रह अनुदान मिळणार\nमहिला नगरसेविकेशी उध्दट बोलणा-या उद्यान अधिक्षकांची केली कानउघडणी\nवल्लभनगरमध्ये चालक-वाहकांसाठी ‘ग्रंथालय आपल्या दारी’\n‘महागाई वाढली’ असे वाटत नाही – सोमाभाई मोदी\nपाणी प्रश्नावर नगरसेवक हंडा-कळशीसह सभागृहात\nभाजपाने धनगर समाजाला फसविले, सरकार वेळकाढू पणा करतेय\nअाता पुण्यातले वकील म्हणतायेत #FeeToo\nती प्रसुतिकरिता आली अन लिफ्टमध्ये अडकली\nदेशात जास्तकाळ भाजप सत्तेवर राहिल्यास भविष्यात बोलण्यावर बंदी – हर्दिक पटेल\nचिंचवडमध्ये रविवारी ‘डॉग शो’चे आयोजन\nउमेदवारीवरुन पक्षासी गद्दारी केल्यास माझ्या घराचे दरवाजे कायमचे बंद\nपुणे – उमेदवारीवरुन पक्षासी कोणीही गद्दारी करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना माझ्या घराचे दरवाजे कायमचे बंद राहतील, असा इशारा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला. कुंजीरवाडी ( ता.... Read more\nखासदार मोहिते-पाटलांना विरोध नाही, पण प्रलंबित प्रश्न सोडविण्यास उमेदवारी मला द्यावी\nपंढरपूर – राष्ट्रवादीचे माढा लोकसभेचे खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासह अन्य इच्छुकांच्या उमेदवारी माझा विरोध नसल्याचे सांगत माढा लोकसभा मतदार संघातील शिक्षण, रोजगार आणि पाणी प्र... Read more\nकोथरूडच्या कचरा डेपोत भीषण आग\nपुणे – कोथरूड येथील तीन ते चार एकरात पसरलेल्या कचरा डेपोतील कचर्‍याच्या ढिगार्‍यांना भीषण आग लागल्याची घटना सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. मागील दोन दिवसांपासून सलग या कचरा डेपोमध्ये... Read more\nनाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी मेघराजराजे भोसले\nपुणे – अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या स्थानिक शाखेच्या अध्यक्षपदी मेघराजराजे भोसले यांची निवड नटराज पॅनलकडून घोषित करण्यात आली आहे तर, दीपक रेगे उपाध्यक्षपदी, जयमाला इनामदार उपाध्... Read more\nपोलिसांच्या पत्नींचा बापट यांच्या निवासस्थानावर हंडा मोर्चा\nपुणे : शिवाजीनगर पोलिस वसाहतीमध्ये तीन दिवसांपासून पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत संतप्त महिलांनी पालकमंत्री गिरिश बापट यांच्या निवासस्थानावर आज सकाळी हंडा मोर्चा काढला. शिवाजीनग... Read more\nसिम्बायोसिस सेंटर फॉर मीडिया अँड कम्युनिकेशनमधील लैंगिक शोषणाच्या घटनांना वाचा फुटल्यानंतर आता राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेतील (एफटीआयआय) लैंगिक शोषणाचे आणि लिंगभेद होत असल्याच्... Read more\n‘बुक कॅफे’ना वाचकांची पसंती\nउपनगरांमध्ये बुक कॅफेंची वाढती संख्या तरुणाई समाजमाध्यमांमध्ये व्यग्र असते, तरुणाई वाचत नाही अशी ओरड केली जात असताना बुक कॅफेचा नवा कल निर्माण होऊ लागला आहे. माफक शुल्क भरून, चहा-कॉफीच्या सो... Read more\nदारू पिण्यास विरोध करणाऱ्या पत्नीवर पतीने झाडली गोळी\nपुणे : दारू पिण्यास विरोध करणाऱ्या पत्नीवर पतीने पिस्तुलातुन गोळी झाडली. गोळी चाटुन गेल्यामुळे महिला किरकोळ जखमी झाली. शुक्रवारी ताड़ीवाला रस्ता परिसरात हा घटना घडली. पतीची गुन्हेगारी पार्... Read more\nएमआयटीच्या प्रांगणात शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यासाठी आंदोलन\nपुणे – एमआयटी शिक्षण संस्थेच्या प्रांगणात छत्रपती शिवाजी महाराजांचा ब्रॉन्झचा पुतळा लवकरात लवकर बसवण्यात येईल असे आश्वासन एमआयटी शिक्षण संस्थेचे मंगेश कराड यांनी दिल्यानंतर स्थानिक ना... Read more\nवादग्रस्त ‘समर्थ श्री रामदास स्वामी पुस्तक’ शासनाकडून अखेर मागे\nपुणे ( महा ई न्यूज ) – शालेय शिक्षण विभागांतर्गत सर्व शिक्षा अभियानाच्या डॉ. शुभा साठे लिखित ‘समर्थ श्री रामदास स्वामी’ पुस्तकात छत्रपती संभाजी महाराज हे दारूच्या नशेत असाय... Read more\nचेतन भगत म्हणतो, हे तर माझंच ‘MeToo’\nऐनवेळी बदलली ‘नमस्ते इंग्लंड’च्या प्रदर्शनाची तारीख\nसनीनं मेक्सिकोत साजरा केला मुलीचा तिसरा वाढदिवस \n#MeToo : २५ वर्षांपूर्वी माझंही शोषण झालं होतं; सैफचा धक्कादायक खुलासा\n#MeToo : आलोक नाथ यांच्या पत्नीने केला १ रुपयाचा मानहानीचा दावा\nमहापालिका अधिकारी, कर्मचा-यांची दिवाळी गोड; बोनस व सानुग्रह अनुदान मिळणार\nमहिला नगरसेविकेशी उध्दट बोलणा-या उद्यान अधिक्षकांची केली कानउघडणी\nवल्लभनगरमध्ये चालक-वाहकांसाठी ‘ग्रंथालय आपल्या दारी’\n‘महागाई वाढली’ असे वाटत नाही – सोमाभाई मोदी\nपाणी प्रश्नावर नगरसेवक हंडा-कळशीसह सभागृहात\nभाजपाने धनगर समाजाला फसविले, सरकार वेळकाढू पणा करतेय\nअाता पुण्यातले वकील म्हणतायेत #FeeToo\nती प्रसुतिकरिता आली अन लिफ्टमध्ये अडकली\nदेशात जास्तकाळ भाजप सत्तेवर राहिल्यास भविष्यात बोलण्यावर बंदी – हर्दिक पटेल\nचिंचवडमध्ये रविवारी ‘डॉग शो’चे आयोजन\nसहशहर अभियंता मकरंद निकम यांना पदोन्नती\nमहापालिका अधिकारी, कर्मचा-यांची दिवाळी गोड; बोनस व सानुग्रह अनुदान मिळणार\nमहिला नगरसेविकेशी उध्दट बोलणा-या उद्यान अधिक्षकांची केली कानउघडणी\nवल्लभनगरमध्ये चालक-वाहकांसाठी ‘ग्रंथालय आपल्या दारी’\n‘महागाई वाढली’ असे वाटत नाही – सोमाभाई मोदी\nपाणी प्रश्नावर नगरसेवक हंडा-कळशीसह सभागृहात\nपवना धरणातून ४७८५ क्युसेकने पाण्याचा विसर्ग\nऑनलाइन औषधविक्रीला केंद्राचा हिरवा कंदील; औषध विक्रेता संघटनांचा विरोध\nसीमेवरील जवानांसाठी विद्यार्थिनींनी तयार केल्या राख्या\nआदिवासी शिष्यवृत्तीच्या “साईट’चा वेग मंदच \nउपमहापौरांना अंधारात ठेवून आयुक्तांनी राबविला “नागपूर पॅटर्न”\nडेंग्यू, हिवताप रुग्णांमध्ये घट\nमरणासन्न रुग्णांच्या बाह्योपचार थांबवण्यास मंजूरी\nमहाविद्यालय, सरकारी कार्यालये डेंग्यूच्या विळख्यात\nस्वाईन फ्लूबाबत रोज दोन ते अडीच हजार रुग्णांची तपासणी\n शालेय विध्यर्थ्यांनी नाटकाद्वारे सादर केले.\nआला उन्हाळा आता पाणी वाचवा \n‘महागाई वाढली’ असे वाटत नाही – सोमाभाई मोदी\nपाणी प्रश्नावर नगरसेवक हंडा-कळशीसह सभागृहात\nअाता पुण्यातले वकील म्हणतायेत #FeeToo\nती प्रसुतिकरिता आली अन लिफ्टमध्ये अडकली\nशिक्षण संस्थांतील ‘मीटू’बाबत केंद्रीय मनुष्यबळ मंत्र्यांचे मौन\nमहापालिका अधिकारी, कर्मचा-यांची दिवाळी गोड; बोनस व सानुग्रह अनुदान मिळणार\nमहिला नगरसेविकेशी उध्दट बोलणा-या उद्यान अधिक्षकांची केली कानउघडणी\nवल्लभनगरमध्ये चालक-वाहकांसाठी ‘ग्रंथालय आपल्या दारी’\nचिंचवडमध्ये रविवारी ‘डॉग शो’चे आयोजन\nसहशहर अभियंता मकरंद निकम यांना पदोन्नती\nmahaenews.com हे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nमुख्य कार्यालय : डी.एस.एस. मीडिया प्रा. लि.\nपत्ता : विश्वकर्मा बिल्डींग, जे. के. सावंत मार्ग, दादर, मुंबई, २८.\nपुणे विभागीय कार्यालय : गोल मार्केट, वायसीएम हॉस्पिटलसमोर, संत तुकारामनगर, पिंपरी.\nउस्मानाबाद विभागीय कार्यालय : तांबरी, कलेक्टर निवासस्थानाच्या पाठीमागे, उस्मानाबाद.\nसोलापूर विभागीय कार्यालय: होडगी रोड, चेतन फौंड्रीसमोर, सोलापूर.\nकोल्हापूर विभागीय कार्यालय: जय गणेश बिल्डींग, सायबर चौक, विद्यापीठ रोड, कोल्हापूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.tinystep.in/blog/masik-pali-chukanyachee-karane", "date_download": "2018-10-16T21:52:12Z", "digest": "sha1:MPVIOFUAX2RO3E6TLFQDWOPAVUA6B3UO", "length": 11762, "nlines": 242, "source_domain": "www.tinystep.in", "title": "मासिक पाळी कशामुळे चुकते ? - Tinystep", "raw_content": "\nमासिक पाळी कशामुळे चुकते \nकाही स्त्रियांना व मुलींनाही बऱ्याचदा मासिक पाळी चुकल्यावर प्रश्न पडतो की, सर्व ठीक असताना माझी पाळी का चुकली मासिक पाळी २८ ते ३० दिवसांनी योग्य वेळेला येत असते. तेव्हा नेमक्या कोणत्या कारणामुळे मासिक पाळी चुकते हे जाणून घेउया.\n१) घरातले कलुषित वातावरण त्यामुळे त्याचाच ताण स्त्रीच्या मानसिक आरोग्यावर पडून ती चिंतेत असते. आणि तणाव जास्त झाल्यास त्याचा शरीरावर विपरीत परिणाम होतो आणि मासिक पाळीची वेळ चुकू शकते. सध्या मानसिक तणावाचे प्रमाण सर्वच स्तरावर वाढत असताना पाळी चुकण्याचे हे एक महत्त्वाचे कारण असण्याची शक्यता असते. तुमचा तणाव वाढलेला असताना तुमच्या शरीरातील काही हार्मोन्स असंतुलित होतात आणि त्यामुळे पाळी चुकते.\n२) थायरॉईडमध्ये ‘हायपरथायरॉईडिझम’ आणि ‘हायपोथायरॉईडिझम’ असे दोन प्रकार असतात. थायरॉईडमुळे शरीरातील हॉर्मोन्स असंतुलित होतात आणि त्याचा परिणाम मासिक पाळी चुकण्यात होतो. थायरॉईडमुळे शरीरातील ऑस्ट्रोजेन आणि कॉर्टीसॉल या घटकांची पातळी कमी होते. त्यामुळे मासिक पाळीमध्ये अनियमितता येते.\n३) पॉलिसिस्टीक ओव्हरियन सिंड्रोम (पीसीओएस) आणि पॉलिसिस्टीक ओव्हरीयन डिसिज (पीसीओडी) या दोन्ही समस्या उदभवल्यास महिलांच्या शरीरात ‘सिस्ट’ची निर्मिती होते. आणि बऱ्याचदा ह्यामुळे मासिक पाळी चुकत असते.\n४) प्रमाणापेक्षा जास्त शारीरिक कष्ट झाल्यास किंवा अति प्रमाणात काम करणे व खूप कमी खाणे ह्यामुळे मासिक पाळीच्या नियमिततेवर परिणाम होतो. जास्तीच्या व्यायामामुळे आणि श्रमामुळे थायरॉईड आणि ‘पिट्युटरी’ ग्रंथींवर परिणाम होऊन पाळी चुकू शकते. त्यामुळे तुम्ही व्यायाम करत असाल तरीही तो योग्य त्या प्रमाणात करणे आवश्यक आहे.\n५) आहाराचा आरोग्याशी जवळचा संबंध असतो. शरीराशी निगडीत अनेक गोष्टी या आहाराशी निगडीत असतात. तुमच्या आहारात फायबरचे प्रमाण जास्त असेल, तर त्याचा मासिक पाळीशी संबंध येतो. याशिवाय खाण्याच्या चुकीच्या सवयी, लठ्ठपणा आणि खूप बारीक असणे, अशी पाळी चुकण्याची अनेक कारणे असू शकतात.\nह्या कारणांमुळे तुमची मासिक पाळी चुकत असते तेव्हा ह्यावर तुम्ही उपाय करू शकतात. आणि ताण - तणाव आणि चिंता मासिक पाळी चुकण्यात खूप मोठे कारण आहे. म्हणून आनंदी रहा, स्वस्थ रहा व काही काळजी, चिंता असेल तर जवळच्या व्यक्तीशी बोलून घ्या. बोलल्यावर खूप हलके वाटत असते.\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\nगरोदरपणात असताना ह्या लसी घ्या. . .\nलहान बाळाचे दात कधी यायला सुरवात होते..आणि लहान मुलांचा दाताविषयक सर्व प्रश्नांची उत्तरे\nअशी करा कांद्याची कुरकुरीत खेकडा भजी\nबाळाला सहा महिने झाल्यावर....\nहे सहा काही मजेदार प्रश्न लहान मुले नक्की विचारातात ...जाणून घ्या त्यांची उत्तरे कशी द्यायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%A6%E0%A4%A8%E0%A4%BE_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4", "date_download": "2018-10-16T21:34:04Z", "digest": "sha1:FZPL45FHR3S5OWCWBY4CBDONRGSWNKNV", "length": 7656, "nlines": 165, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अदना प्रांत - विकिपीडिया", "raw_content": "\nअदनाचे तुर्कस्तान देशामधील स्थान\nक्षेत्रफळ १४,०३० चौ. किमी (५,४२० चौ. मैल)\nघनता १५० /चौ. किमी (३९० /चौ. मैल)\nअदना (तुर्की: Adana ili) हा तुर्कस्तान देशामधील एक प्रांत आहे. तुर्कस्तानच्या दक्षिण भागात भूमध्य समुद्रकिनाऱ्यावर वसलेला व सुमारे २१ लाख लोकसंख्या असलेला हा प्रांत तुर्कस्तानमधील पाचव्या क्रमांकाच्या लोकसंख्येचा प्रांत आहे. अदना ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताचे मुख्यालय असून प्रांतामधील ७८ टक्के रहिवासी ह्याच शहरात राहतात.\nअंकारा • अंताल्या • अक्साराय • अदना • अमास्या • अर्दाहान • अर्दाहान • आफ्योनकाराहिसार • आय्दन • आर • आर्त्विन • इझ्मिर • इदिर • इस्तंबूल • इस्पार्ता • उशाक • एदिर्ने • एर्झिंजान • एर्झुरुम • एलाझग • एस्किशेहिर • ओर्दू • ओस्मानिये • करक्काले • करामान • कर्क्लारेली • कायसेरी • काराबुक • कार्स • कास्तामोनू • काहरामानमराश • किर्शेहिर • किलिस • कुताह्या • कोचेली • कोन्या • गाझियान्तेप • गिरेसुन • ग्युमुशाने • चनाक्काले • चांकर • चोरुम • झोंगुल्दाक • तुंजेली • तेकिर्दा • तोकात • त्राब्झोन • दियाबाकर • दुझ • देनिझ्ली • नीदे • नेवशेहिर • बात्मान • बायबुर्त • बार्तन • बाल्केसिर • बिंगोल • बित्लिस • बिलेचिक • बुर्दुर • बुर्सा • बोलू • मनिसा • मलात्या • मार्दिन • मुला • मुश • मेर्सिन • यालोवा • योझ्गात • रिझे • वान • शर्नाक • शानलुर्फा • सकार्या • साम्सुन • सिनोप • सिवास • सीर्त • हक्कारी • हाताय\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २५ मार्च २०१३ रोजी ११:५१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/saptarang/saptarang-marathi-features-shridevi-plastic-surgery-101005", "date_download": "2018-10-16T20:58:20Z", "digest": "sha1:FEMNJQVSLGX3AR7LIJDWLWTKZBF2RK4J", "length": 19080, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "Saptarang Marathi features Shridevi Plastic Surgery प्लॅस्टिक सर्जरीमुळं परिणाम नाही | eSakal", "raw_content": "\nप्लॅस्टिक सर्जरीमुळं परिणाम नाही\nरविवार, 4 मार्च 2018\nशरीर आणि चेहरा हीच ओळख असणाऱ्या ती ओळख कायम ठेवण्यासाठी प्लॅस्टिक सर्जरीचा, डाएटचा, स्टेरॉइड्‌स वगैरेंचा उपयोग करावा लागतो. त्यांचा नक्की काय परिणाम होतो, सेलिब्रिटींच्या जीवनचक्रावर त्याचा काही परिणाम होतो का आदीबाबत तज्ज्ञांशी केलेली चर्चा.\nशरीर आणि चेहरा हीच ओळख असणाऱ्या ती ओळख कायम ठेवण्यासाठी प्लॅस्टिक सर्जरीचा, डाएटचा, स्टेरॉइड्‌स वगैरेंचा उपयोग करावा लागतो. त्यांचा नक्की काय परिणाम होतो, सेलिब्रिटींच्या जीवनचक्रावर त्याचा काही परिणाम होतो का आदीबाबत तज्ज्ञांशी केलेली चर्चा.\nश्रीदेवी यांच्या आकस्मिक निधनामुळं कलाकारांचं डाएट आणि त्यांचा फिटनेस यांमुळं होणाऱ्या दुष्परिणामांबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाल्या. श्रीदेवी यांनी 1997 मध्ये 'जुदाई' या चित्रपटानंतर बॉलिवूडमधून काही काळासाठी विश्रांती घेतली आणि 2012 मध्ये 'इंग्लिश विंग्लिश' या चित्रपटातून पुनरागमन केलं. एवढ्या वर्षांच्या काळानंतर श्रीदेवी यांना चित्रपटात पाहिलं, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यात खूप बदल झाला होता. त्या खूप बारीकही दिसत होत्या. या मध्यंतरीच्या काळात त्यांनी स्वतःवर खूप काम केलं होतं. त्यांच्या नाक, ओठ अशा अनेक सर्जरी झाल्या होत्या. त्यांच्या निधनाची बातमी आल्यानंतर त्यांच्या निधनाचं कारण त्यांनी केलेल्या या सर्जरी असू शकतात, अशी एक चर्चा सुरू होती.\nब्रीच कॅंडी आणि हिंदुजा हॉस्पिटलचे कन्सल्टंट प्लॅस्टिक सर्जन डॉ. अनिल टिब्रेवाला यांनी सगळ्या शंकांचं निरसन केलं. डॉ. अनिल म्हणाले ः ''कोणत्याही प्लॅस्टिक सर्जरीमुळं कोणाचाही मृत्यू होण्याची एक टक्काही शंका नाही. आम्ही एखाद्या माणसाची सर्जरी करतो, त्याआधी आम्ही त्यांच्या संपूर्ण शरीराचं चेकअप करतो. त्यांचा ईसीजी, ब्लड टेस्ट, स्कॅनिंग, एक्‍स-रे, ब्लडप्रेशर अशा सगळ्या प्रकारच्या तपासण्या आम्ही करतो. आम्हाला जरा जरी शंका आली, तर आम्ही त्यांच्या पुढच्या तपासण्या करतो. ती व्यक्ती सुदृढ असेल, तरच आम्ही पुढं जातो. नाही तर जात नाही. श्रीदेवी यांनी सर्जरी करून घेतल्या असतील, तरी त्या काही दहा दिवसांपूर्वी केलेल्या नाहीत. त्यांनी खूप पूर्वी सर्जरी केल्या होत्या. कोणत्याही सर्जरीचे परिणाम एवढ्या उशीरा होत नाहीत. काही व्हायचं असेलच, तर ते सर्जरीनंतर पाच-सहा दिवसांतच समजतं; पण त्यामुळं मृत्यू होत नाही. सर्जरीनंतर जी काही औषधं खावी लागतात, त्यांमध्ये पेनकिलर आणि तुरळक औषधं असतात. तशा प्रकारची औषधं आपण सर्वसामान्य माणसंही वर्षातून एखाद-दोन वेळा खातच असतो. मी स्वतः माझं डोकं दुखत असेल किंवा ताप आल्यासारखं वाटत असेल, तर कॉम्बिफ्लॅम घेतो. कारण ती गोळी मला चालते; पण एखाद्याला कॉम्बिफ्लॅमची ऍलर्जी असेल, तर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळं डॉक्‍टर कोणतंही औषध देताना पेशंटला कोणत्या गोष्टीची ऍलर्जी नाही ना, हे तपासूनच गोळ्या देत असतात.\n''श्रीदेवी आरोग्याबाबत खूप जागरूक होत्या, ही गोष्ट सगळ्यांनाच माहीत आहे. चित्रपट क्षेत्रात वजन कमीच ठेवावं लागतं. त्या वजन कमी करण्यासाठी व्यायाम आणि डाएट करायच्या; पण त्या स्वतःला उपाशी ठेवून डाएट करत नसत. नाही तर ते त्यांच्या प्रकृतीवर जाणवलं असतं. शरीराचं वजन कमी करण्यासाठी जेवढं योग्य आहे, ते त्या खात-पित होत्या. त्याबरोबरच डॉक्‍टरांनी सांगितलेली सप्लिमेंट्‌स म्हणजे कॅल्शिअम, व्हिटॅमिनच्या गोळ्या त्या घेत होत्या. त्या गोळ्या सर्वसामान्य माणसंही घेतात. सेलिब्रेटींना नेहमी आपण कसे दिसतो, कसं दिसायला पाहिजे याबद्दल खूप ताण असतो. त्यांना नेहमीच चांगलं दिसावं लागतं. या तणावामुळं प्रकृतीवर परिणाम होतो; पण चांगलं दिसण्यासाठीचा ताण हा हृदयविकाराचा झटका येऊ शकेल किंवा त्यामुळं कोणाचा मृत्यू होऊ शकेल, इतकाही असू शकत नाही.''\nसेलिब्रिटीज बोटॉक्‍स आणि स्टेरॉईड्‌सचा वापर करतानाही दिसतात. यांच्या अतिवापर किंवा नियमित डोसामुळं शरीराला प्राणघातक अपाय होऊ शकतो का, यावर डॉ. अनिल म्हणाले ः ''बोटॉक्‍स हे तर शरीरातल्या नैसर्गिकपणे तयार होणाऱ्या बोटुलिनम टॉक्‍झिनपासून तयार केलेले फिलर्स असतात. या प्रोसेसमध्ये चेहऱ्यावरील सुरकुत्या निघून जाव्यात, यासाठी त्वचेखालचे स्नायू तात्पुरते दुबळे करून ही कॉस्मेटिक सर्जरी केली जाते. त्याचं प्रमाण कधी कमी किंवा जास्त होऊ शकतं. मध्यंतरी अनुष्का शर्माचे ओठ काहीतरी विचित्रच दिसत होते; पण त्यानंतर ते नीट करण्यात आले. त्यामुळं बोटॉक्‍समुळं शरीराला कोणताही धोका होत नाही. त्यामुळं मृत्यू येऊच शकत नाही. स्टेरॉईड्‌सचा वापर जास्तकरून अभिनेते करतात. सलमान खानसारखे अभिनेते बॉडी कमवण्यासाठी ऍनॅबॉलिक स्टेरॉईड्‌स वापरतात. त्यामुळं शरीरावर होणारे अपाय म्हणजे केस गळणं, छाती मोठी होणं असे असतात; पण त्यामुळं मृत्यू वगैरे अजिबात होऊ शकत नाही. त्यामुळं कोणत्याही सर्जरी किंवा कॉस्मेटिक ट्रीटमेंटमुळं मृत्यू होऊ शकत नाही.''\n'सप्तरंग'मधील इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा\nशिक्षकभरतीवरील बंदी उठवावी : सुप्रिया सुळे\nइंदापूर : रयत शिक्षण संस्थेच्या महत्वपूर्ण शैक्षणिक योगदानामुळे समतेवर आधारित हजारो पिढ्या घडल्या. त्याचे संपूर्ण श्रेय कर्मवीर भाऊराव पाटील आणि...\nकेंद्राचे नियम लागू झाल्यास ऑनलाइन औषध विक्रीला मोकळे रान\nपिंपरी - केंद्र सरकारने ऑनलाइन फार्मसी (ई-फार्मसी) संदर्भात प्रकाशित केलेले नियम लागू झाल्यानंतर ऑनलाइन औषध विक्रीला खुले रान मिळणार आहे. त्यामुळे...\nसुरेशदादा जैन चालतात मग भोळे का नको\nजळगाव : महापालिकेवर खानदेश विकास आघाडीची सत्ता असताना माजी मंत्री सुरेशदादा जैन यांचा हस्तक्षेप चालत होता. मग आता भाजपची सत्ता असताना आमदार सुरेश...\nमोहोळमध्ये केला महिला किसान दिवस साजरा\nमोहोळ : महिला शेतकऱ्यांनी व महिला बचत गटांना कृषि उद्योगात संधी असून अधिक तंत्र आत्मसात करणे हि काळाची गरज आसल्याचे प्रतिपादन डॉ. तानाजी...\nपालिका शाळांमधील कमजोर मुलांमध्ये 84 टक्‍क्‍यांनी घट\nमुंबई : पालिका शाळांमधील कुपोषित मुलांबाबत प्रजा फाऊंडेशनच्या अहवालात पालिकेच्या गोंधळजनक माहितीबाबत ताशेरे ओढण्यात आले आहे. कुपोषित हा शब्द...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=4613123311240009265&title=Award%20Distrubuted%20by%20'Lexus'&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-10-16T20:45:15Z", "digest": "sha1:PLVDZC25CBRS2FUEOLJ6GNHQQBDMWXNL", "length": 10870, "nlines": 122, "source_domain": "bytesofindia.com", "title": "‘लेक्सस’चे पुरस्कार प्रदान", "raw_content": "\nमुंबई : ‘लेक्सस’तर्फे लेक्सस डिझाइन अॅवॉर्ड इंडिया (एलडीएआय) या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी १२ विविध वर्गवारींमध्ये पुरस्कार प्रदान करण्यात आले. पुरस्काराच्या पहिल्याच वर्षी ७००हून अधिक प्रवेशिका ‘लेक्सस’कडे आल्या होत्या.\nखुला प्रवर्गात इंडी डिझाइनच्या पूल मॅगझीन, डिझाइन फॉर क्राफ्टमध्ये सैफ फैजल डिझाइन वर्कशॉपच्या बिद्रीवेअर कलेक्शन, टेक्सटाइल डिझाइनमध्ये टॉइल इंडिएनच्या टॉइल इंडिएन कलेक्शन, डिझाइन थिंकिंगच्या ग्रीनसोल या प्रकल्पाला पुरस्कार देण्यात आला. फर्निचर आणि इंटिरियर अॅक्सेसरीजमध्ये सिद्धार्थ सिरोहीच्या बारो फर्निचर कलेक्शनला, उत्पादन डिझाइन विभागामध्ये डिझाइन डायरेक्शन्स प्रा. लि.च्या आयब्रेस्ट एक्झाम, पॅकेजिंग डिझाइनमध्ये एलिफंट डिझाइन प्रा. लि.च्या फ्रूट ज्यूसेसची पेपरबोट श्रेणी, सार्वजनिक युटिलिटीसाठी डिझाइनमध्ये वेंकटरमणन असोसिएट्सच्या चर्च स्ट्रीटचा पुनर्विकास प्रकल्पाला सन्मानित करण्यात आले.\nपरीक्षकांच्या निवडीच्या पुरस्कारमध्ये अक्षयपात्र फाउंडेशनच्या शिक्षणासाठी अमर्यादित जेवण, पीकेबी वेस्ट सोल्यूशन्स प्रा. लि.च्या डेली डंप-कचरा दृश्य आणि सुंदर बनवणे या प्रकल्पाला पुरस्कार देण्यात आला. डिझाइन हाऊस ऑफ दि इयर विभागामध्ये एलिफंट डिझाइन प्रा. लि.च्या फ्रूट ज्यूसेसची पेपरबोट श्रेणी या प्रकल्पाला, तर सर्वोत्तम विद्यार्थी प्रकल्प विभागामध्ये गौतम रेड्डी एनआयडी यांच्या ऑसमस- सेल्फ वॉटरिंग प्लांटर या प्रकल्पाला पुरस्कृत करण्यात आले.\n‘लेक्सस’ने डिसेंबर २०१७मध्ये पुरस्कारांची घोषणा आणि प्रवेशिकांसाठी आवाहन केले होते. व्यावसायिक डिझाइन समुदायाकडून २६८ आणि ४३९ प्रवेशिका विद्यार्थ्यांकडून अशा एकूण ७०७ प्रवेशिका प्राप्त झाल्या.\n‘लेक्सस’चे अध्यक्ष पी. बी. वेणुगोपाळ म्हणाले की, ‘आम्ही पहिल्या लेक्सस डिझाइन अॅवॉर्ड इंडियामुळे खूप रोमांचित झालो आहोत. प्रवेशिकांची संख्या आणि दर्जा या दोन्ही गोष्टी आमच्या अपेक्षेपेक्षा खूप जास्त आहेत. या प्रवेशिका लेक्सस ब्रँड उभा असलेल्या कल्पनाशक्ती, कारागिरी आणि डिझाइन यांचे खर्‍या अर्थाने प्रतिबिंब आहेत.’\nअसोसिएशन ऑफ डिझायनर्स ऑफ इंडिया (एडीआय) यांनी सुरू केलेल्या पुणे डिझाइन फेस्टिव्हलदरम्यान आयोजित करण्यात आलेल्या एका सोहळ्यात विजेत्यांना ख्यातनाम मायकेल फोली यांनी विशेषरित्या डिझाइन केलेली ट्रॉफी देऊन पुरस्कृत करण्यात आले. याशिवाय, विजेते डिझाइन प्रोटोटाइप बंगळुरू, गुरगाव, मुंबई आणि नवी दिल्ली येथील लेक्सस गेस्ट एक्स्पिरियन्स सेंटर्समध्ये प्रदर्शित केले जाईल, लेक्सस इंडियाच्या समाजमाध्यमांद्वारे त्याला अधिक प्रसिद्धीही दिली जाईल.\n‘एलडीएआय’चे परीक्षण नीलम छिब्बर यांच्या अध्यक्षतेखालील डिझाइन उद्योगातील तज्ज्ञांच्या परीक्षक मंडळाने केले.\n‘लेक्सस डिझाइन अॅवॉर्ड’साठी प्रवेशिका नोंदणी सुरू ‘लेक्सस’ची हायब्रीड इलेक्ट्रिक एसयुव्ही दाखल ‘कोलगेट’तर्फे कोलगेट शिष्यवृत्ती कार्यक्रमाची घोषणा ‘भाजपने साधला समाजिक समतोल’ लोणावळ्यात ‘मारवाड़ी हॉर्स एंडुरोन्स चँपियनशिप’\n‘अनुलोममुळे सर्वसामान्य लाभार्थींना योजनांचा लाभ’\nजिंदगी धूप तुम घना साया...\nकर्तव्यदक्ष गृहिणी ते जबाबदार समाजसेविका\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nकोकणातील कलाशिक्षकांची निसर्गचित्रे मुंबईच्या प्रदर्शनात\nसमतानगरमध्ये ६२वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा\nजिंदगी धूप तुम घना साया...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://gomap.in/article-7", "date_download": "2018-10-16T22:12:32Z", "digest": "sha1:TR3GPJOKRJDTQ5E362JIEVAD4WBFEKNX", "length": 3076, "nlines": 41, "source_domain": "gomap.in", "title": "Article - sale and buy your your property made easy in jalgaon, dhule, nashik", "raw_content": "\nकायद्याच्या चौकटीत : घर घेतले, पण ते माझे झाले का\nजमीन खरेदी करण्या पूर्वी...\nखालील बाबी अवश्य बघून घ्याव्यात\n* जमिनीचा ७/१२ काढून त्यावर मालकांची नावे तपासावीत\n* सादर जमीन विक्री करणाऱ्याच्या नावावर कशी झाली आहे. यासाठी किमान ३० वर्षांपासूनच्या सर्व फेरफार व नोंदी तपासाव्यात. * जमीन हिस्सा मागतील असे हिस्सेदार आहेत का \n* जमिनीच्या इतर हक्कामध्ये बँक, सोसायटी किंवा इतर वित्त संस्थेचा भार आहे का \n* जमीन हि प्रत्यक्ष मालकाच्याच वहिवाटीच्या आहे का \n* जमीन नावावर असलेले क्षेत्र व प्रत्यक्ष क्षेत्र यात तफावत आहे का \n* ७/१२ उताऱ्यावर असलेली किंवा तोंडी सांगण्यात असलेली विहीर , झाडे इत्यादीबाबत प्रत्यक्ष पाहणी करून खात्री करावी.\n* जमिनीच्या इतर हक्कामध्ये अन्य व्यक्तींचे हक्क आहेत का \n* जमिनीच्या व्यवहारामुळे इतर लागू असलेल्या कायद्याचा भंग होतो का \n* पाटपाणी पाइपलाइन, वहिवाट रस्ता, झाडे इ. हक्क कसे आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/hinjewadi-it-park-area-traffic-issue-145942", "date_download": "2018-10-16T21:24:19Z", "digest": "sha1:HZ3KUOUYC62MSEWSHP4DSJARNVMLAYNN", "length": 16167, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "Hinjewadi IT park area of traffic issue ‘आयटीयन्स’ची डोकेदुखी | eSakal", "raw_content": "\nबुधवार, 26 सप्टेंबर 2018\nपिंपरी - हिंजवडी आयटी पार्क परिसरातील वाहतूक कोंडी फोडण्यात पोलिसांना यश आले असले तरी तळवडे आयटी पार्क परिसरातील वाहतुकीचा प्रश्‍न अद्याप ‘जैसे थे’ आहे. चाकण परिसरातून येणारी जड वाहनांची वाहतूक तळवडे आयटी पार्क भागातून होत असल्याने आयटी कर्मचाऱ्यांना ये-जा करणे डोकेदुखी ठरत आहे.\nपिंपरी - हिंजवडी आयटी पार्क परिसरातील वाहतूक कोंडी फोडण्यात पोलिसांना यश आले असले तरी तळवडे आयटी पार्क परिसरातील वाहतुकीचा प्रश्‍न अद्याप ‘जैसे थे’ आहे. चाकण परिसरातून येणारी जड वाहनांची वाहतूक तळवडे आयटी पार्क भागातून होत असल्याने आयटी कर्मचाऱ्यांना ये-जा करणे डोकेदुखी ठरत आहे.\nचाकणकडून येणारा एक रस्ता तळवडे आयटी पार्क परिसरातून येतो. पुणे-नाशिक महामार्गावर वाहतुकीचा ओघ कायम असतो. त्यामुळे ट्रक, कंटेनरबरोबरच अन्य वाहने लवकर पोचण्यासाठी तळवडे आयटी पार्क परिसरातून येणाऱ्या रस्त्याचा वापर करतात. प्रामुख्याने सकाळी आणि सायंकाळी येथे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. त्यामुळे कर्मचाऱ्यांची ने-आण करणाऱ्या आयटी कंपन्यांच्या बस तसेच दुचाकीस्वार अडकून पडतात. वाहतूक कोंडीमधून मार्ग काढण्यासाठी अनेकजण चुकीच्या दिशेचा वापर करीत वाहने दामटतात. त्यामुळे या रस्त्यावर अपघात होतात.\nआयटी पार्क परिसरात वाहतूक कोंडी झाल्यानंतर त्यातून सुटण्यासाठी दुचाकीस्वार बिनदिक्‍कतपणे पदपथाचा वापर करत असतात. अपुऱ्या मनुष्यबळामुळे नियम धाब्यावर बसवणाऱ्यांवर लक्ष ठेवणे, पोलिसांना कठीण जात आहे.\nया चौकांत असते कोंडी\nतळवडे आयटी पार्कवरून येताना या रस्त्यावरील सोनावणे चौक, तळवडे गावठाण चौक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी असते. गर्दीच्या वेळी वाहतूक पोलिस या ठिकाणची वाहतूक नियंत्रित करतात. मात्र, अनेकजण लवकर जाण्यासाठी विरुद्ध दिशेने येतात. या ठिकाणी काही भागातला रस्ता अरुंद आहे, तर काही ठिकाणचा रस्ता पावसामुळे पूर्णपणे उखडला आहे, याचा परिणाम इथल्या वाहतुकीवर होत आहे.\nकोंडी सोडविण्यासाठी हिंजवडीत आणखी बदल\nहिं जवडीतील चक्राकार वाहतूक विनाअडथळा व्हावी म्हणून वाहतूक पोलिसांनी जड वाहनांना शिवाजी चौकातून वाकड पुलाकडे जाण्यास बंदी केली आहे. या बदलामुळे आयटी कंपन्यांच्या बसेस आणि अन्य जड वाहनांना शिवाजी चौकात डावीकडे वळून कस्तुरे चौकात उजव्या बाजूने इंडियन ऑइल चौकातून जावे लागणार आहे. वाहतूक पोलिसांनी यासंदर्भातील परिपत्रक काढले आहे.\nआयटी कंपन्या सुटल्यानंतर शिवाजी चौकात बसगाड्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे अन्य वाहतुकीचा खोळंबा होऊ नये म्हणून जड वाहनांना शिवाजी चौकाकडून वाकड पुलाकडे जाण्यास बंदी करण्यात आली आहे.\nसध्या हिंजवडीमध्ये सुरू असणारा चक्राकार वाहतुकीचा बदल २४ ऑक्‍टोबरपर्यंत कायम राहणार असल्याचे पोलिसांनी कळविले आहे. चक्राकार वाहतुकीचा प्रयोग राबवीत असताना वाहतुकीला कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ नये म्हणून इंडियन ऑइल पंप ते शिवाजी चौकदरम्यान डी मार्टजवळील पंक्‍चर, शिवाजी चौक ते फेज एक सर्कलदरम्यान असणारे पाच पंक्‍चर, फेज एक ते जिओमेट्रिक सर्कलदरम्यान असणारे सर्व पंक्‍चर आणि मेझा ए चौक ते शिवाजी चौकदरम्यान असणारे दोन पंक्‍चर बंद करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. हिंजवडीमध्ये राबविण्यात येणाऱ्या चक्राकार वाहतुकीसंदर्भात नागरिकांनी २४ ऑक्‍टोबरपर्यंत लेखी स्वरूपात सूचना पोलिस आयुक्‍त कार्यालय, ऑटो क्‍लस्टर, सायन्स पार्क, पिंपरी या पत्त्यावर पाठविण्याचे आवाहन अप्पर पोलिस आयुक्‍त मकरंद रानडे यांनी केले आहे.\nजागेची किंमत बोला... मोजायला तयार आहोत\nजागेची किंमत बोला... मोजायला तयार आहोत नागपूर : \"दीक्षाभूमी म्हणजे बौद्धांचे धार्मिक स्थान. यामुळे ऐतिहासिक अशा धम्मदीक्षेची भूमी आम्हाला मिळावीच....\nबाललैंगिक अत्याचारांत घट व्हावी - बापट\nपुणे - पुणे शहरासह ग्रामीण भागात बाललैंगिक अत्याचाराचे गुन्हे घडत आहेत. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य कारवाई होणे अपेक्षित आहे. तसेच बाल...\nमहिला कार्यकर्तीचा आत्महत्येचा प्रयत्न ; शबरीमला मंदिर परिसरात तणाव\nतिरुअनंतपुरम : शबरीमला मंदिर सर्व महिलांसाठी खुले करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालापासून केरळमधील वातावरण तापले आहे. मासिक पूजाविधीसाठी...\nबांधकाम व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा दाखल\nपुणे - बांधकाम विकसन करारातील अटी व शर्थीचा भंग आणि आर्थिक फसवणूकप्रकरणी एका बांधकाम व्यावसायिकाविरुद्ध कोंढवा पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल...\n#Watercrisis पीएमआरडीएला पाण्याची प्रतीक्षा\nपुणे - जलसंपदा विभागाने पुण्याच्या पाणीपुरवठ्यात कपात करण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी घेतला आहे. या पार्श्‍वभूमीवर आता पीएमआरडीएच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://enavakal.com/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%AF%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%80/", "date_download": "2018-10-16T20:24:04Z", "digest": "sha1:3HXJ6Y6VCI2B7F2N4EFAIIHVV6QGAPW2", "length": 13382, "nlines": 136, "source_domain": "enavakal.com", "title": "", "raw_content": "नांदेडमधील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्यास १० वर्षाची सक्तमजुरी – eNavakal\n»1:00 pm: गोंदिया – सर्पदंशाने मृत्यू झालेल्या मुलाला जिवंत करण्याचा दावा करणाऱ्या दोन आयुर्वेदिक डॉक्टरांना पोलिसांनी ताब्यात घेतले\n»9:21 am: मुंबई – मालाडमध्ये सुटकेसमध्ये आढळला महिलेचा मृतदेह. हैदराबादच्या १९ वर्षीय तरुणाला पोलिसांनी केली अटक\n»9:17 am: उत्तराखंड – उत्तरकाशीमध्ये पहाटे ४:०६ वाजता जाणवले; ३.२ रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के\n»8:17 am: पंढरपूर – शारदीय नवरात्रीनिमित्त विठुराया आणि रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात गुलाबाच्या फुलांची आकर्षक सजावट\n»7:15 am: मुंबई – मुंबईत पेट्रोलच्या दरात 11 पैशांनी वाढ; डिझेल 24 पैशांनी महागले\nनांदेडमधील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्यास १० वर्षाची सक्तमजुरी\nनांदेड – लग्नाचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन बलात्कार करणाऱ्या आरोपीस १० वर्षे सक्तमजुरी आणि ३० हजार रूपये दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एम. एस. शेख यांनी सुनावली.\nनांदेड जिल्ह्यातील दरेसरसम येथील आरोपी राम उर्फ अविनाश धावजी राठोड(२६) हा ५ मार्च २०१६ रोजी हिमायतनगर येथे दहावीची परीक्षा देण्यासाठी गेलेल्या एका अल्पवयीन मुलीस लग्नाचे अमिष दाखवून परभणीस घेऊन गेला. त्यानंतर परभणी येथून चारचाकी वाहनाने पनवेल येथील मित्राच्या रूमवर नेऊन जबरदस्तीने पाच वेळा शारीरिक संबंध ठेवले. ८ मार्च २०१६ला पोलिसांनी पनवेल येथे आरोपी आणि पिडीत मुलीस ताब्यात घेतले. हिमायतनगर पोलिसात आरोपीविरुद्ध कलम ३६६, ३७६, कलम(४) बाललैंगिक अत्याचार अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. सहाय्यक पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी या प्रकरणाचा तपास करून १२ मे २०१६ रोजी भोकर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्यात ९ साक्षीदारांची साक्ष घेण्यात आली. अल्पवयीन मुलीची साक्ष, वैद्यकीय अहवालावरून आरोपी राम उर्फ अविनाश राठोडला दहा वर्ष सक्तमजुरी आणि ३० हजार रूपये दंड, दंडापैकी २५ हजार रूपये पिडीत मुलीस देण्याचा निकाल न्यायाधीश एम.एस.शेख यांनी दिला.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी भ्रष्ट नेते - राहुल गांधी\nदोन जणांच्या हत्याप्रकरणी संत रामपाल दोषी\nमहिला अधिकारी आणि क्लार्कला लाच स्वीकारताना रंगेहात पकडले\nपिंपरी -शिक्षणाचा हक्क कायद्या अंतर्गत (आरटीई) शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे शासनाकडून मिळणा-या अनुदानाचे बिल मंजूर करून रक्कम देण्यासाठी दीड लाख रुपये लाचेची मागणी करून...\nपरभणीला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईन मधुन पाण्याचा गळती\n◾तीन ठिकाणी होतेय व्हाॅल मधून मोठ्या प्रमाणावर पाणी लिकिज परभणी- वसमत रोडवरील असलेल्या राहाटी येथील बंधाऱ्यातुन पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनचा व्हाॅल या रोडवरील त्रिधारा ...\n(अपडेट) मंत्रालय उंदीर घोटाळ्याप्रकरणी; खडसेंना मुनगंटीवारांचे प्रत्युत्तर\nशिर्डी – मंत्रालयात 3 लाख 19 हजार 400 उंदीर मारल्याचे सांगत सभागृहात एकच हलकल्लोळ उडवून देत एकनाथ खडसे यांनी सरकारला चांगलेच पिंज-यात पकडले. याचे...\nNews आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र\nपोलिसी बंदोबस्तात पंधरा दूधाचे टॅकर मुंबईकडे रवाना\nनाशिक – दूध बंद आंदोलनावर मात करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. प्रशासनाने जिल्हयातील दूध संघाना बंदोबस्त दिला असून आज पोलिस बंदोबस्तात दुधाने भरलेले पंधरा...\nएम. जे. अकबरांवर आणखीन एक आरोप महिला पत्रकाराने लेखाच्या माध्यमातून केले उघड\nनवी दिल्ली- लैंगिक शोषणाच्या आरोपांमुळे अडचणीत आलेले परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांच्याविरोधात आणखीन एका महिला पत्रकाराने आरोप केला आहे. अकबर यांनी आपल्याला अनेकवेळा...\nनरेंद्र मोदींच्या शिर्डीतील कार्यक्रमाला गर्दी जमविण्यासाठी 2 कोटींची उधळण\nमुंबई- राज्यात एकीकडे तिजोरीत खडखडाट असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिर्डीतील कार्यक्रमाला गर्दी जमविण्यासाठी राज्य सरकार तब्बल दोन कोटी रुपयांची उधळण करणार असल्याची धक्कादायक माहिती...\nराहुल गांधी दोन दिवस मध्य प्रदेश दौर्‍यावर\nग्वाल्हेर- राहुल गांधी दोन दिवसांच्या मध्य प्रदेश दौर्‍यावर आहेत. आज, ग्वाल्हेर येथील किला भागात असलेल्या गुरुद्वाराला भेट देऊन त्यांनी माथा टेकला. यावेळी राहुलबरोबर ज्योतिरादित्य सिंधिया,...\n सर्व यंत्रणांना प्रतिवादी करण्याचे कोर्टाचे आदेश\nमुंबई- पुण्यात शनिवार वाड्याजवळील जुनाबाजार परिसरात होर्डिंगचा खांब कोसळून झालेल्या दुर्घटनेची उच्च न्यायालयाने आज गंभीर दखल घेतली. न्यायमूर्ती ओक आणि न्यायमूर्ती एम.एस सोनक यांच्या खंडपीठाने...\n पाणी सोडण्यावरून नगरचे शेतकरी आक्रमक\nऔरंगाबाद- पावसाळा सरताच मराठवाड्याला दुष्काळाच्या झळा बसू लागल्या आहेत. मराठवाड्यासाठी जायकवाडी धरणात अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील धरणांतून 172 दलघमी म्हणजे 7 टीएमसी पाणी सोडण्यावर...\nसामना रात्री ०८ वाजता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://enavakal.com/indvswi-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%B8/", "date_download": "2018-10-16T20:23:51Z", "digest": "sha1:MNF2OP5JWQMFMZ6GGEHYDD3QL63BE43G", "length": 15727, "nlines": 142, "source_domain": "enavakal.com", "title": "", "raw_content": "#INDvsWI भारत मालिका विजयासाठी सज्ज – eNavakal\n»1:00 pm: गोंदिया – सर्पदंशाने मृत्यू झालेल्या मुलाला जिवंत करण्याचा दावा करणाऱ्या दोन आयुर्वेदिक डॉक्टरांना पोलिसांनी ताब्यात घेतले\n»9:21 am: मुंबई – मालाडमध्ये सुटकेसमध्ये आढळला महिलेचा मृतदेह. हैदराबादच्या १९ वर्षीय तरुणाला पोलिसांनी केली अटक\n»9:17 am: उत्तराखंड – उत्तरकाशीमध्ये पहाटे ४:०६ वाजता जाणवले; ३.२ रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के\n»8:17 am: पंढरपूर – शारदीय नवरात्रीनिमित्त विठुराया आणि रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात गुलाबाच्या फुलांची आकर्षक सजावट\n»7:15 am: मुंबई – मुंबईत पेट्रोलच्या दरात 11 पैशांनी वाढ; डिझेल 24 पैशांनी महागले\n#INDvsWI भारत मालिका विजयासाठी सज्ज\nहैदराबाद – राजकोट येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने पाहुण्यांचा एक डाव 272 धावांनी धुव्वा उडवून भारतीय कसोटी सामन्यांच्या इतिहासात सर्वात मोठ्या विजयाची नोंद केली होती. आता दुसर्‍या कसोटीतदेखील त्याचीच पुनरावृत्ती टीम इंडिया करेल. यात शंका नाही.\nदुबळा वेस्टइंडिज संघ भारताला कितपत झुंज देतो एवढीच उत्सुकता या सामन्याबाबत आहे. एरवी कागदावर तरी फलंदाजी आणि गोलंदाजी या खेळाच्या दोन्ही प्रमुख अंगात टीम इंडियाचेच पारडे भक्कम आहे. पहिल्या कसोटीत खेळलेला विजयी संघच बहुदा उद्याच्या सामन्यासाठी कायम राहण्याची शक्यता आहे. कदाचित मुंबईचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरला संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. उमेश यादवऐवजी शार्दुलला खेळविण्याचा विचार संघव्यवस्थापन करत आहे.\nआगामी ऑस्ट्रेलिया मालिका ध्यानात घेऊन सलामीत कोण खेळणार याचा अंतिम फैसला उद्या सामना सुरू होण्यापूर्वी केला जाईल. मुंबईकर पृथ्वी शॉने आपल्या पहिल्याच कसोटीत खेळताना दमदार शतक ठोकले होते. तर त्याचा सहकारी राहुल मात्र भोपळा न फोडताच तंबूत परतला होता. त्याला खेळविण्यात संघव्यवस्थापनाला कितपत रस आहे. याचाही निकाल सामना सुरू होण्यापूर्वी लागेल. दुसर्‍या कसोटीत पृथ्वी शॉ काय चमक दाखवितो. याकडेदेखील सगळ्यांचे लक्ष असेल. उपकर्णधार अजिंक्य रहाणेच्या फॉर्माबाबत संघव्यवस्थापनाला चिंता लागून राहिली आहे. कारण गेल्या 14 महिन्यात अजिंक्यला कसोटी शतकाने हुलकावणी दिली आहे. त्याला या कसोटीत मोठी धावसंख्या करावी लागेल.\nविंडिज कर्णधार होल्डर अद्यापही पूर्णपणे तंदुरूस्त नाही. तसेच त्यांचा वेगवान गोलंदाज गॅब्रियलदेखील पूर्णपणे अद्याप फिट नसल्याचे समजते. त्यामुळे विंडिज गोटात काहिसे चिंतेचेच वातावरण आहे. वेगवान गोलंदाज रोशन भारतात परतला असून आता या सामन्यात खेळणार आहे. पहिल्या कसोटीत पॉवेल आणि चेजने संयमी फलंदाजी करून विंडिजचा थोडाफार डाव सावरण्याचा प्रयत्न केला होता. विंडिज फलंदाजांनी संयमाने फलंदाजी करणे गरजेचे आहे. तसे झाल्यास ते भारतीय गोलंदाजांचा थोडाफार मुकाबला करू शकतील.\n#IndvsEng दुसर्‍या कसोटीत टीम इंडियाचा 107 धावांतच खुर्दा\nभारतीय संघाच्या मेन्यूत ‘बीफ’; नेटकरी संतापले\nजुवेंट्ससोबत खेळण्याचे लहानपणापासूनचे स्वप्न – रोनाल्डो\n#AsiaCup2018 आज भारत-पाक महामुकाबला\nसरकारचा निषेध करण्यासाठी भर रस्त्यात चुलीवर भाकरी भाजुन आंदोलन\nप्रेमप्रकरणातून तरुणाची चाकूने भोसकून हत्या\nआघाडीच्या बातम्या देश मनोरंजन\n‘व्होग’वर शाहरुखच्या मुलीचा ‘ग्लॅमरस’ अंदाज\nमुंबई – सध्या बॉलिवूडमध्ये स्टार किड्सचा बोलबाला आहे. दर दिवसाला एक तरी स्टार किड्स चर्चेत असतो. श्रीदेवींची मुलगी जान्हवी कपूरचा धडक सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. बॉलिवूडचा किंग खान शाहरुख...\nमुंबई – राज्यासह मुंबईमध्ये दहीहंडीचा उत्साह शिगेला पोहचला आहे. बोरिवलीमधील प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडीसाठी सेलिब्रिटी हजेरी लावत आहेत. ढोल-ताशांच्या तसेच बॉलिवूड गाण्यांच्या तालावर गोविंदा...\nNews आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र\nमराठा आरक्षणासाठी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक संपन्न\nमुंबई – मागील चार दिवसापासून सकल मराठा समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाचा बडगा उगारला आहे. यामुळे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलविली....\nगेलने केली आफ्रिदीच्या ‘या’ विक्रमाची बरोबरी\nगयाना – वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार आणि धडाकेबाज सलामीचा फलंदाज ख्रिस गेलने वनडे, टी-20 आणि कसोटी सामन्यात पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहीद आफ्रिदीच्या वनडेे सामन्यातील...\nएम. जे. अकबरांवर आणखीन एक आरोप महिला पत्रकाराने लेखाच्या माध्यमातून केले उघड\nनवी दिल्ली- लैंगिक शोषणाच्या आरोपांमुळे अडचणीत आलेले परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांच्याविरोधात आणखीन एका महिला पत्रकाराने आरोप केला आहे. अकबर यांनी आपल्याला अनेकवेळा...\nनरेंद्र मोदींच्या शिर्डीतील कार्यक्रमाला गर्दी जमविण्यासाठी 2 कोटींची उधळण\nमुंबई- राज्यात एकीकडे तिजोरीत खडखडाट असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिर्डीतील कार्यक्रमाला गर्दी जमविण्यासाठी राज्य सरकार तब्बल दोन कोटी रुपयांची उधळण करणार असल्याची धक्कादायक माहिती...\nराहुल गांधी दोन दिवस मध्य प्रदेश दौर्‍यावर\nग्वाल्हेर- राहुल गांधी दोन दिवसांच्या मध्य प्रदेश दौर्‍यावर आहेत. आज, ग्वाल्हेर येथील किला भागात असलेल्या गुरुद्वाराला भेट देऊन त्यांनी माथा टेकला. यावेळी राहुलबरोबर ज्योतिरादित्य सिंधिया,...\n सर्व यंत्रणांना प्रतिवादी करण्याचे कोर्टाचे आदेश\nमुंबई- पुण्यात शनिवार वाड्याजवळील जुनाबाजार परिसरात होर्डिंगचा खांब कोसळून झालेल्या दुर्घटनेची उच्च न्यायालयाने आज गंभीर दखल घेतली. न्यायमूर्ती ओक आणि न्यायमूर्ती एम.एस सोनक यांच्या खंडपीठाने...\n पाणी सोडण्यावरून नगरचे शेतकरी आक्रमक\nऔरंगाबाद- पावसाळा सरताच मराठवाड्याला दुष्काळाच्या झळा बसू लागल्या आहेत. मराठवाड्यासाठी जायकवाडी धरणात अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील धरणांतून 172 दलघमी म्हणजे 7 टीएमसी पाणी सोडण्यावर...\nसामना रात्री ०८ वाजता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://mahaenews.com/%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%B5%E0%A4%A1-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE-4/", "date_download": "2018-10-16T22:01:16Z", "digest": "sha1:CMMUEAJ3NQJMVOSIHHGNL5EZUF55OML4", "length": 19822, "nlines": 128, "source_domain": "mahaenews.com", "title": "पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी शहराध्यक्षपदाची होणार आठ दिवसांत घोषणा! | PCMC NEWS", "raw_content": "\nमहापालिका अधिकारी, कर्मचा-यांची दिवाळी गोड; बोनस व सानुग्रह अनुदान मिळणार\nमहिला नगरसेविकेशी उध्दट बोलणा-या उद्यान अधिक्षकांची केली कानउघडणी\nवल्लभनगरमध्ये चालक-वाहकांसाठी ‘ग्रंथालय आपल्या दारी’\n‘महागाई वाढली’ असे वाटत नाही – सोमाभाई मोदी\nपाणी प्रश्नावर नगरसेवक हंडा-कळशीसह सभागृहात\nभाजपाने धनगर समाजाला फसविले, सरकार वेळकाढू पणा करतेय\nअाता पुण्यातले वकील म्हणतायेत #FeeToo\nती प्रसुतिकरिता आली अन लिफ्टमध्ये अडकली\nदेशात जास्तकाळ भाजप सत्तेवर राहिल्यास भविष्यात बोलण्यावर बंदी – हर्दिक पटेल\nचिंचवडमध्ये रविवारी ‘डॉग शो’चे आयोजन\nHome breaking-news पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी शहराध्यक्षपदाची होणार आठ दिवसांत घोषणा\nपिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी शहराध्यक्षपदाची होणार आठ दिवसांत घोषणा\nनवीन चेह-याला संधी की, ये-रे-माझ्या मागल्याची पुनरावृत्ती\nमाजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्णयाकडे इच्छुकांचे लक्ष\n (अमोल शित्रे)- आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची जुळवाजुळव सुरू झाली असतानाच एकेकाळचा ‘बालेकिल्ला’ पिंपरी-चिंचवड पुन्हा काबीज करण्यासाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मार्चेबांधणी सुरू केली आहे. त्यासाठी आगामी आठ दिवसांत पिंपरी-चिंचवड शहराध्यपदी नवीन चेह-याची घोषणा करण्यात येणार आहे.\nराष्ट्रवादीचे विद्यमान शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांचा कार्यकाळ नुकताच संपत आहे. तसेच, मावळ लोकसभा निवडणुकीसाठी तयारी करावी, अशा सूचना पक्षश्रेष्ठींनी वाघेरे-पाटील यांना दिल्या आहेत. त्यामुळे काही दिवसांपूर्वी वाघेरे-पाटील यांनी एका हॉटेलमध्ये आपल्या विश्वासू सहका-यांची बैठक घेतली. त्यामध्ये लोकसभेच्या दृष्टीने कामाला लागा असे संकेत त्यांनी आपल्या सहका-यांना दिले आहेत. त्यामुळे शहराध्यक्षपदी काम करण्याबाबत वाघरे-पाटील उत्सुक राहणार नाहीत, हे जवळपास निश्चित झाले आहे.\nदुसरीकडे, शहराध्यक्षपदी नवीन चेह-याला संधी देवून पक्ष संघटना मजबूत करण्याबाबत पक्षाचे नेते अजित पवार गांभीर्याने विचार करीत आहेत. तसेच, नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे निकटवर्ती म्हणून माजी आमदार विलास लांडे यांनी पक्ष संघटनेतील भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे. कारण, लांडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सत्कार सोहळ्याला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हजेरी लावून, आगामी काळात शहरातील पक्ष संघटनेत लांडे यांचा दबदबा कायम राहील, असे संकेत दिले होते. त्यामुळे शहराध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्यांना लांडे यांचा शब्द ‘प्रमाण’ मानावा लागणार आहे. सध्यस्थितीला माजी आमदार विलास लांडे, ज्येष्ठ नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे, अजित गव्‍हाणे, माजी नगरसेवक प्रशांत शितोळे, अतुल शितोळे, राजेंद्र जगताप, युवा नेते संदीप पवार, युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, उपाध्यक्ष अमित बच्छाव आदींची नावे चर्चेत आहेत.\nवास्तविक, माजी आमदार विलास लांडे, अण्णा बनसोडे, ज्येष्ठ नेते हनुमंत गावडे, ज्येष्ठ नगरसेवक भाउसाहेब भोईर, विठ्ठल उर्फ नाना काटे आदी प्रमुख नेत्यांच्या विचाराने शहराध्यक्षपदी नवीन चेह-याला संधी देण्यात येईल. पुढील आठवड्यात अजित पवार पिंपरी-चिंचवडमध्ये येणार आहेत. गेल्याच महिन्यात पवार यांनी विधानसभा मतदार संघनिहाय बैठका घेतल्या होत्या. त्यावेळी दिलेल्या सूचनांवर काय अंमलबजावणी झाली तसेच, शहरातील विकासकामांचा आढावा घेण्यात येणार आहे. त्यामुळे पक्षांतर्गत खलबते सुरू झाली असून, सत्ताधारी भाजपविरोधात ‘साम-दाम-दंड-भेद’ अशी आक्रमक आघाडी उघडणाऱ्या निष्ठावान आणि नव्या दमाच्या कार्यकर्त्याला शहराध्यक्षपदी संधी द्यावी, अशी अपेक्षा राष्ट्रवादीप्रेमी कार्यकर्त्यांमधून बोलून दाखवली जात आहे.\nकारण, महापालिकेत तब्बल ३७ नगरसेवक असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शहर पातळीवरील आंदोलनात दोन किंवा तीन नगरसेवकही दिसत नाहीत. सत्ताधा-यांविरोधात सर्वसमावेशक भूमिका घेवून आंदोलनांची तिव्रता वाढवणे अपेक्षीत असताना भोसरी, पिंपरी आणि चिंचवडमधील नगरसेवक आपआपल्या परिने गट तयार करुन महापालिकेत कार्यरत आहेत. प्रसंगी सत्ताधाऱ्यांच्या हातात हात घालून काही नगरसेवकांनी पक्षशिस्त आणि पक्षाचे विचार बासनात गुंडाळून ठेवले आहेत. परिणामी, भाजपच्या मतदानाचा टक्का शहरात वाढला असून, बलाढ्य असलेल्या राष्ट्रवादीची अवस्था ‘म्हाता-या वाघा’ सारखी झाली आहे. त्यामुळे पक्ष संघटनेत महत्त्वाची पदे देताना पक्षनिष्ठा आणि सर्वसमावेशक भूमिका तसेच सर्वांना सोबत घेवून पक्षाचे विचार तळागाळात पोहोचवणा-या कार्यकर्त्याला संधी देणे अपेक्षीत आहे, अशी भूमिका अनेकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर ‘महाईन्यूज’शी बोलताना व्यक्त केली.\nदरम्यान, उस्मानाबाद-बीड- लातूर येथील विधान परिषद निवडणुकीत झालेल्या परभावानंतर आत्मचिंतन करुन पक्ष संघटनेत तरुणांना संधी देणार…असे दस्तुरखुद्द पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी जाहीर केले होते. त्यामुळे माजी उपमुख्यमंत्री आजित पवार ‘मोठ्या साहेबां’च्या सूचनांनुसार नवीन चेह-याला संधी देतात की, जुन्या-अनुभवी आणि मुरब्बी चेह-याला संधी देवून सत्ताधारी भाजपच्या स्थानिक नेतृत्त्वाशी ‘सेटलमेंट’ करीत ‘ये-रे-माझ्या मागल्या…’ची पुनरावृत्ती करतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.\nदिग्गजांच्या ‘एन्ट्री’मुळे इच्छुक अनेकांची ‘विकेट’\nमाजी आमदार विलास लांडे सध्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीत गुंतले आहेत. मध्यंतरी लांडे यांच्याकडे शहर राष्ट्रवादीची सूत्रे देण्यात येणार…अशी चर्चा रंगली होती. त्यानंतर वाढदिवस अभिष्ठचिंत सोहळ्यात शक्तीप्रदर्शन केल्यानंतर, लांडे यांना पक्षाने आता विधान परिषद द्यावी…अशी मागणी समर्थकांसह विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केली होती. त्यामुळे पक्ष संघटनेत ताकदीने उतरलेल्या विलास लांडे विधानसभा लढवणार की, विधान परिषदेवर जाणार की जयंत पाटलांच्या मदतीने प्रदेश पातळीवर मोठ्या पदावर दावा करणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दुसरीकडे, विरोधी पक्ष नेतेपदी संधी न मिळालेले ज्येष्ठ नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांचीही समजूत काढण्यात येणार आहे. परिणामी, शहराध्यक्षपदाच्या निवड प्रक्रियेत दिग्गजांची ‘एन्ट्री’ झाल्यास पक्षातील नवोदित इच्छुकांची ‘विकेट’ पडण्याची शक्यता राजकीय जाणकारांनी वर्तवली आहे.\nफिफा विश्वचषक : आजचे सामने (28-06-2018)\nमल्याळम अभिनेत्रींनी केले बंड\nमहापालिका अधिकारी, कर्मचा-यांची दिवाळी गोड; बोनस व सानुग्रह अनुदान मिळणार\nमहिला नगरसेविकेशी उध्दट बोलणा-या उद्यान अधिक्षकांची केली कानउघडणी\nवल्लभनगरमध्ये चालक-वाहकांसाठी ‘ग्रंथालय आपल्या दारी’\nमहापालिका अधिकारी, कर्मचा-यांची दिवाळी गोड; बोनस व सानुग्रह अनुदान मिळणार\nमहिला नगरसेविकेशी उध्दट बोलणा-या उद्यान अधिक्षकांची केली कानउघडणी\nवल्लभनगरमध्ये चालक-वाहकांसाठी ‘ग्रंथालय आपल्या दारी’\n‘महागाई वाढली’ असे वाटत नाही – सोमाभाई मोदी\nपाणी प्रश्नावर नगरसेवक हंडा-कळशीसह सभागृहात\nहोंडाने आणली ‘आम आदमी’ची शानदार बाइक\nपंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारविरोधात विरोधक राष्ट्रपतींकडे\nआता, दररोज बदलणार पेट्रोल-डिझेलच्या किंमती\n…तर पिंपरी चिंचवडमधल्या सोसायटींची नोंदणी रद्द होणार\nनागरिकहो….’आधार’नं लिंक नसलेली बँक खाती बंद होणार\nmahaenews.com हे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nमुख्य कार्यालय : डी.एस.एस. मीडिया प्रा. लि.\nपत्ता : विश्वकर्मा बिल्डींग, जे. के. सावंत मार्ग, दादर, मुंबई, २८.\nपुणे विभागीय कार्यालय : गोल मार्केट, वायसीएम हॉस्पिटलसमोर, संत तुकारामनगर, पिंपरी.\nउस्मानाबाद विभागीय कार्यालय : तांबरी, कलेक्टर निवासस्थानाच्या पाठीमागे, उस्मानाबाद.\nसोलापूर विभागीय कार्यालय: होडगी रोड, चेतन फौंड्रीसमोर, सोलापूर.\nकोल्हापूर विभागीय कार्यालय: जय गणेश बिल्डींग, सायबर चौक, विद्यापीठ रोड, कोल्हापूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=4788896612816726864&title=Vodafone%20&%20Visa%20to%20Rollout%20Irresistible%20Offers%20on%20i-RoamFree&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-10-16T20:30:11Z", "digest": "sha1:VVAHG63C3W6RPUPMSMHXZV43GT5QK5XC", "length": 11438, "nlines": 121, "source_domain": "bytesofindia.com", "title": "‘व्होडाफोन’ व ‘व्हिसा’तर्फे ‘आय-रोमफ्री’साठी ऑफर", "raw_content": "\n‘व्होडाफोन’ व ‘व्हिसा’तर्फे ‘आय-रोमफ्री’साठी ऑफर\nमुंबई : ‘व्होडाफोन’ आणि ‘व्हिसा’ या दोन कंपन्यांनी एकत्र येत आंतरराष्ट्रीय रोमिंग सुरळीत व स्वस्त केले आहे. ‘व्होडाफोन’च्या पोस्टपेड ग्राहकांनी ‘व्हिसा’चे ट्रॅव्हल प्रीपेड कार्ड वापरल्यास, त्यांना त्यावर ५०० ते ७५० रुपयांची सूट मिळणार आहे. या कार्डांची वैधता १० ते २८ दिवस अशी अनुक्रमे आहे.\n‘व्होडाफोन आय-रोमफ्री’ हा प्लॅन ६५ देशांमध्ये लागू आहे. २८ दिवसांच्या या प्लॅनची किंमत पाच हजार रुपये आहे. व्हिसा ट्रॅव्हल प्रीपेड कार्डधारकांना या व्होडाफोनच्या प्लॅनमध्ये ७५० रुपयांची सूट मिळेल. म्हणजे हा प्लॅन व्होडाफोनच्या ग्राहकांना केवळ चार हजार २५० रुपयांत उपलब्ध होईल. ‘व्होडाफोन आय-रोमफ्री’ हा प्लॅन १० दिवसांसाठीही आहे. त्याची किंमत तीन हजार ५०० रुपये असून व्हिसा ट्रॅव्हल प्रीपेड कार्डधारकांना या प्लॅनवर ५०० रुपयांची सूट मिळून तो त्यांना केवळ तीन हजार रुपयांना उपलब्ध होईल.\nअमेरिका, युरोप, संयुक्त अरब अमिराती (यूएई), ब्रिटन, सिंगापूर, थायलंड, मलेशिया, न्युझीलंड या देशांमध्ये या प्लॅननुसार अमर्यादीत सर्व कॉल्स व डाटा मिळतील; तसेच इतर ४५ देशांमध्ये अमर्यादीत मोफत इनकमिंग कॉल्स व डाटा मिळतो. इतकेच नव्हे, तर ग्राहकांना परदेशांत प्रवास करताना काही अडचण आल्यास, त्यांना ग्राहक सेवा केंद्राशीदेखील मोफत बोलता येणार आहे.\nपरदेशात प्रवास करणार्‍या व्होडाफोनच्या ग्राहकांना ‘व्होडाफोन आय-रोमफ्री प्लॅन’ घेण्याचे आवाहन करताना ‘व्होडाफोन इंडिया’चे कन्झ्युमर बिझनेस विभागाचे असोसिएट संचालक अवनीश खोसला म्हणाले, ‘व्होडाफोन आय-रोमफ्री प्लॅन’मुळे ग्राहकांना दरांमध्ये अनन्यसाधारण सूट, वेगवान सेवेचा अनुभव, चिंतामुक्त स्वरूपाचे रोमिंग आणि अत्युत्तम कनेक्टिव्हिटी मिळते. ‘व्हिसा’च्या सहकार्यामुळे आमचा ‘व्होडाफोन आय-रोमफ्री’ हा आतापर्यंतचा ‘अत्युत्कृष्ट आंतरराष्ट्रीय रोमिंग प्लॅन‘ बनला आहे. त्यामुळे आता एखाद्याला युरोपमध्ये भ्रमंती करायची असेल किंवा कुटुंबियांना भेटण्यासाठी अमेरिकेला जायचे असेल, दुबईला शॉपिंग करायचे असेल अथवा व्यावसायिक बैठकीसाठी सिंगापूरला जायचे असेल, तर त्याला सर्वत्र मोबाईलवर मोफत कॉल्स आणि जगातील सर्वोत्कृष्ट ट्रॅव्हल प्रीपेड कार्ड यांचा एकत्रित आनंद घेता येणार आहे.’\n‘व्हिसातर्फे नुकत्याच करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणानुसार, परदेशी गेलेल्या भारतीय नागरिकांपैकी ९७ टक्के जणांना इंटरनेटचा वापर करायचा असतो. हे प्रमाण इतर देशातील नागरिकांपेक्षा जास्त आहे. ‘व्होडाफोन’शी आमच्या भागीदारीमुळे हे नागरिक आता परदेशी असतानादेखील भारतातील आपल्या नातलगांच्या व मित्रांच्या संपर्कात कितीही वेळ राहू शकतील,’ असे प्रतिपादन व्हिसा कंपनीचे भारतातील उपाध्यक्ष व ग्राहक सेवा विभागाचे प्रमुख मुरली नायर यांनी केले आहे.\n‘व्होडाफोन आय-रोमफ्री प्लॅन’ हा व्होडाफोनच्या प्रीपेड ग्राहकांसाठीदेखील लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार आहे.\nTags: मुंबईअवनीश खोसलामुरली नायरव्होडाफोनव्हिसाआय-रोमफ्रीi-RoamFreeVodafoneVisaMumbaiAvanish KhoslaMurali Nairप्रेस रिलीज\n‘व्होडाफोन’, ‘फ्लिपकार्ट’तर्फे ९९९ रुपयांत स्मार्टफोन ‘व्होडाफोन’तर्फे ‘रेड पोस्टपेड’सोबत ‘अॅमेझॉन प्राइम’ची ऑफर व्होडाफोनची डिजिटल परिवर्तनाला चालना ‘मायव्होडाफोन अॅप’द्वारे ‘आयपॅड मिनी’ जिंकण्याची संधी व्होडाफोनतर्फे केवळ ९९९ रुपयांमध्ये फोर जी स्मार्टफोन\n‘अनुलोममुळे सर्वसामान्य लाभार्थींना योजनांचा लाभ’\nजिंदगी धूप तुम घना साया...\nकर्तव्यदक्ष गृहिणी ते जबाबदार समाजसेविका\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nकोकणातील कलाशिक्षकांची निसर्गचित्रे मुंबईच्या प्रदर्शनात\nसमतानगरमध्ये ६२वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा\nजिंदगी धूप तुम घना साया...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://enavakal.com/%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%9C%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8-%E0%A5%A7%E0%A5%A6-3/", "date_download": "2018-10-16T20:51:23Z", "digest": "sha1:ZUHEG2DW5KTLT52J6Y7LPHGAXRH7KG66", "length": 10499, "nlines": 138, "source_domain": "enavakal.com", "title": "", "raw_content": "कसा आहे तुमचा आजचा दिवस \n»1:00 pm: गोंदिया – सर्पदंशाने मृत्यू झालेल्या मुलाला जिवंत करण्याचा दावा करणाऱ्या दोन आयुर्वेदिक डॉक्टरांना पोलिसांनी ताब्यात घेतले\n»9:21 am: मुंबई – मालाडमध्ये सुटकेसमध्ये आढळला महिलेचा मृतदेह. हैदराबादच्या १९ वर्षीय तरुणाला पोलिसांनी केली अटक\n»9:17 am: उत्तराखंड – उत्तरकाशीमध्ये पहाटे ४:०६ वाजता जाणवले; ३.२ रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के\n»8:17 am: पंढरपूर – शारदीय नवरात्रीनिमित्त विठुराया आणि रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात गुलाबाच्या फुलांची आकर्षक सजावट\n»7:15 am: मुंबई – मुंबईत पेट्रोलच्या दरात 11 पैशांनी वाढ; डिझेल 24 पैशांनी महागले\nआघाडीच्या बातम्या जनरल रिपोर्टींग व्हिडीओ\nकसा आहे तुमचा आजचा दिवस \nकसा आहे तुमचा आजचा दिवस \nयंदाच्या नवरात्रीचे नऊ रंग\nन्यू फरक्का एक्स्प्रेस रुळावरून घसरली; ६ ठार, ४१ जखमी\nआघाडीच्या बातम्या मुंबई वाहतूक\n४८ तासांनंतर चर्चगेट डहाणू रेल्वेसेवा सुरळीत सुरू\nमुंबई – गेल्या दोन दिवसांपासून नालासोपारा, वसई-विरारला पावसाने झोडपलं. विरार-नालासोपाऱ्याच्या रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्याने विरार-वसईदरम्यानची रेल्वेसेवा पूर्णपणे ठप्प झाली होती. अखेर पावसाने आज विश्रांती घेतल्यानंतर ४८ तासांनंतर चर्चगेट डहाणू रेल्वेसेवा...\nगिरगावात कोठारी इमारतीला भीषण आग\nमुंबई – मुंबईतील गिरगाव येथील गोरेगावकर लेन परिसरात भीषण आग लागली आहे. या आगीत काही जण इमारतीच्या गच्चीवर अडकले असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे....\nFacebookPinterestTwitterGoogle+ Related posts: काँग्रेस खासदार रेणुका चौधारींवर टीका जागतिक रेडिओ दिवस उत्तर प्रदेशच्या उन्नावमधील बलात्कार प्रकरण कसा आहे तुमचा आजचा दिवस \nआघाडीच्या बातम्या क्रीडा विदेश\n#FifaWorldCup2018 सामन्यांचे ‘भविष्य’ सांगणाऱ्या मांजराचा मृत्यू\nमॉस्को – आठ वर्षांपूर्वी म्हणजे २०१०मध्ये झालेल्या फुटबॉल वर्ल्डकपमध्ये भविष्य सांगणारा पॉल नावाचा ऑक्टोपस चांगलाच गाजला होता. यावेळी रशियातील वर्ल्डकप फुटबॉलमध्ये त्याची जागा एका...\nइलेक्ट्रिक बस करार रद्द\nमुंबई- प्रदुषणावर आळा घालण्यासाठी 40 इलेक्ट्रिक बस पुरविण्याचा एका कंपनीशी केलेला करार एकतर्फी रद्द करण्यार्‍या बेस्ट प्रशासनाला उच्च न्यायालयाने आज चांगलाच दणका दिला. कायद्याचे उल्लंघन...\n‘मीटू’ मोहिमेबाबत हायकोर्टात याचिका\nमुंबई- संपूर्ण देशभरात सुरू असलेल्या ‘मीटू’ या मोहिमेबाबत आज हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. वकील सन्नी पुनामिया यांनी ही याचिका दाखल केली आहे....\nएम. जे. अकबरांवर आणखीन एक आरोप महिला पत्रकाराने लेखाच्या माध्यमातून केले उघड\nनवी दिल्ली- लैंगिक शोषणाच्या आरोपांमुळे अडचणीत आलेले परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांच्याविरोधात आणखीन एका महिला पत्रकाराने आरोप केला आहे. अकबर यांनी आपल्याला अनेकवेळा...\nनरेंद्र मोदींच्या शिर्डीतील कार्यक्रमाला गर्दी जमविण्यासाठी 2 कोटींची उधळण\nमुंबई- राज्यात एकीकडे तिजोरीत खडखडाट असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिर्डीतील कार्यक्रमाला गर्दी जमविण्यासाठी राज्य सरकार तब्बल दोन कोटी रुपयांची उधळण करणार असल्याची धक्कादायक माहिती...\nराहुल गांधी दोन दिवस मध्य प्रदेश दौर्‍यावर\nग्वाल्हेर- राहुल गांधी दोन दिवसांच्या मध्य प्रदेश दौर्‍यावर आहेत. आज, ग्वाल्हेर येथील किला भागात असलेल्या गुरुद्वाराला भेट देऊन त्यांनी माथा टेकला. यावेळी राहुलबरोबर ज्योतिरादित्य सिंधिया,...\nसामना रात्री ०८ वाजता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://mahaenews.com/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%A8-%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%82%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%A4-%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%9C-%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%A8-%E0%A4%A4/", "date_download": "2018-10-16T22:04:01Z", "digest": "sha1:BGIR6UZFU7ICET2XTMY6DAH2IICP2C5Y", "length": 10457, "nlines": 119, "source_domain": "mahaenews.com", "title": "स्वाईन फ्लूबाबत रोज दोन ते अडीच हजार रुग्णांची तपासणी | PCMC NEWS", "raw_content": "\nमहापालिका अधिकारी, कर्मचा-यांची दिवाळी गोड; बोनस व सानुग्रह अनुदान मिळणार\nमहिला नगरसेविकेशी उध्दट बोलणा-या उद्यान अधिक्षकांची केली कानउघडणी\nवल्लभनगरमध्ये चालक-वाहकांसाठी ‘ग्रंथालय आपल्या दारी’\n‘महागाई वाढली’ असे वाटत नाही – सोमाभाई मोदी\nपाणी प्रश्नावर नगरसेवक हंडा-कळशीसह सभागृहात\nभाजपाने धनगर समाजाला फसविले, सरकार वेळकाढू पणा करतेय\nअाता पुण्यातले वकील म्हणतायेत #FeeToo\nती प्रसुतिकरिता आली अन लिफ्टमध्ये अडकली\nदेशात जास्तकाळ भाजप सत्तेवर राहिल्यास भविष्यात बोलण्यावर बंदी – हर्दिक पटेल\nचिंचवडमध्ये रविवारी ‘डॉग शो’चे आयोजन\nHome breaking-news स्वाईन फ्लूबाबत रोज दोन ते अडीच हजार रुग्णांची तपासणी\nस्वाईन फ्लूबाबत रोज दोन ते अडीच हजार रुग्णांची तपासणी\nपुणे- शहरातील रुग्णालयांमध्ये सध्या दिवसाठी दोन ते अडीच हजार रुग्णांची स्वाइन फ्लूची तपासणी केली जात आहे. प्रत्यक्षात स्वाइन फ्लू झालेल्या रुग्णांची संख्या जरी कमी असली तरीही अनेकांमध्ये स्वाइन फ्लूची लक्षणे आढळून येत आहेत. जानेवारी महिन्यापासून आतापर्यंत 4 हजार 574 रुग्णांना टॅमी फ्लूच्या गोळ्या देण्यात आल्या आहेत तर पावणे पाच लाख रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.\nयावर्षी शहरात 13 स्वाइन फ्लू चे रुग्ण आढळले आहेत. या सगळ्यांवर यशस्वीरित्या उपचारही झाले आहेत. मात्र नागरिकांमधील स्वाइन फ्लूची लक्षणे व त्यामुळे पसरलेले भितीचे वातावरण सध्या शहरात पहायला मिळत आहे. सध्या एकही रुग्ण सरकारी किंवा खासगी रुग्णालयात स्वाइन फ्लूबाबत उपचार घेत नाही. पण दररोज दवाखान्यांतून होणा-या तपासण्यांमध्ये दोन ते अडीच हजार रुग्णांची तपासणी होत आहे. त्यापैकी दररोज सरासरी 25 रुग्णांना टॅमी फ्लू देण्यात येत आहे. तर दोन ते तीन जणांचे घशाचे द्रव हे प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात येत आहे. अशा प्रकारे गेल्या आठ महिन्यात 638 जणांचे घशातील द्रव तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यापैकी 13 जण पॉझिटिव्ह सापडले आहेत.\nचिंचवड विधानसभा मतदार संघात मतदार यादी संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम\nमहाविद्यालय, सरकारी कार्यालये डेंग्यूच्या विळख्यात\nमहापालिका अधिकारी, कर्मचा-यांची दिवाळी गोड; बोनस व सानुग्रह अनुदान मिळणार\nमहिला नगरसेविकेशी उध्दट बोलणा-या उद्यान अधिक्षकांची केली कानउघडणी\nवल्लभनगरमध्ये चालक-वाहकांसाठी ‘ग्रंथालय आपल्या दारी’\nमहापालिका अधिकारी, कर्मचा-यांची दिवाळी गोड; बोनस व सानुग्रह अनुदान मिळणार\nमहिला नगरसेविकेशी उध्दट बोलणा-या उद्यान अधिक्षकांची केली कानउघडणी\nवल्लभनगरमध्ये चालक-वाहकांसाठी ‘ग्रंथालय आपल्या दारी’\n‘महागाई वाढली’ असे वाटत नाही – सोमाभाई मोदी\nपाणी प्रश्नावर नगरसेवक हंडा-कळशीसह सभागृहात\nहोंडाने आणली ‘आम आदमी’ची शानदार बाइक\nपंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारविरोधात विरोधक राष्ट्रपतींकडे\nआता, दररोज बदलणार पेट्रोल-डिझेलच्या किंमती\n…तर पिंपरी चिंचवडमधल्या सोसायटींची नोंदणी रद्द होणार\nनागरिकहो….’आधार’नं लिंक नसलेली बँक खाती बंद होणार\nmahaenews.com हे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nमुख्य कार्यालय : डी.एस.एस. मीडिया प्रा. लि.\nपत्ता : विश्वकर्मा बिल्डींग, जे. के. सावंत मार्ग, दादर, मुंबई, २८.\nपुणे विभागीय कार्यालय : गोल मार्केट, वायसीएम हॉस्पिटलसमोर, संत तुकारामनगर, पिंपरी.\nउस्मानाबाद विभागीय कार्यालय : तांबरी, कलेक्टर निवासस्थानाच्या पाठीमागे, उस्मानाबाद.\nसोलापूर विभागीय कार्यालय: होडगी रोड, चेतन फौंड्रीसमोर, सोलापूर.\nकोल्हापूर विभागीय कार्यालय: जय गणेश बिल्डींग, सायबर चौक, विद्यापीठ रोड, कोल्हापूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B1/", "date_download": "2018-10-16T21:04:39Z", "digest": "sha1:TCWTXTIEUC7U434JWDTOS4JOSLKJ3N5D", "length": 7791, "nlines": 137, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अपंगाचे प्रमाणपत्र देणाऱ्या एंजट पोलिसांच्या ताब्यात | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nअपंगाचे प्रमाणपत्र देणाऱ्या एंजट पोलिसांच्या ताब्यात\nसातारा – अपंग प्रमाणपत्र देण्याच्या बहाण्याने 92 हजारांची फसवणूक करणाऱ्या एंजटला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. गुरुवारी सकाळी जिल्हा रुग्णालयात एक एंजट अपंगप्रमाणपत्र देत असल्याची माहिती पो.नि नारायण सारंगकर यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी कर्मचाऱ्यांनी रुग्णालायत जात कारवाईचे आदेश दिले होते.\nमिळालेल्या सुचनेनुसार, सातारा शहरचे कर्मचारी रुग्णालयात दाखल झाले. त्यावेळी त्यांनी मिळालेल्या वर्णनाचा व्यक्तीची खात्री करून घेतली. व त्याच्यावर पाळत ठेवली होती. त्यावेळी तो व्यक्ती एक तरूणाशी बोलत होता. पोलिसांनी त्यांच्यातील संभाषण ऐकल्यानंतर त्यातील एकाला ताब्यात चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यावेळी बाळकृष्ण नामदेव नारनवर (पूर्ण नाव, पत्ता माहित नाही) हा संतोष फडतरे (पूर्ण नाव माहित नाही) याला तूझ्या वडीलांना सांग अपंगप्रमाणपत्र लवकरच मिळेल असल्याची सांगत होता.\nपोलिसांनी ताब्यात घेतलेल्या नारनवर याला पोलिस ठाण्यात आणल्यानंतर त्याच्याकडे चौकशी केली. त्यावेळी त्याने आपण फडतरे याच्याकडून अपंग प्रमाणपत्र देण्यासाठी सतत गेली 9 वर्षे 92 हजार रुपये घेतल्याचे कबुल केले. मात्र यातील तक्रारदार फडतरे यांनी पोलिस ठाण्यात आल्यानंतर तक्रार देण्यास नकार दिल्याने रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद झाला नव्हता.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleकोणावरही अन्याय होणार नाही, याबाबत दक्षता घेण्यात यावी\nNext articleपीएमपीला वर्षभरात 658 कोटींचे उत्पन्न\nदुष्काळाचे संकट दूर होण्यासाठी उदयनराजेंचे आई भवानी मातेला साकडे\n18 ऑक्‍टोंबरला धम्म दीक्षाचे आयोजन\nखटाव तालुक्‍यात दुष्काळ जाहीर करा : आ. शशिकांत शिंदे\nआमदारांनी ठेकेदारांवर आत्महत्येची वेळ आणली..\nकर्मवीरांनी त्यागातून शैक्षणिक वाटचाल सुकर केली : इंद्रजित देशमुख\n…अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयाला टाळे ठोकणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%BE_%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9A", "date_download": "2018-10-16T20:20:30Z", "digest": "sha1:XOAN4KS5UVQQ5OC6S4EEXC2OLGRU4XIX", "length": 5209, "nlines": 134, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "येलेना यांकोविच - विकिपीडिया", "raw_content": "\nसाचा:देश माहिती सर्बिया आणि माँटेनिग्रो, सर्बिया\n२८ फेब्रुवारी, इ.स. १९८५\nउजव्या हाताने, दोन-हाती बॅकहॅंड\nशेवटचा बदल: ऑक्टोबर २०११.\nयेलेना यांकोविच (सर्बियन: Јелена Јанковић;२८ फेब्रुवारी, इ.स. १९८५ - ) ही एक व्यावसायिक सर्बियन टेनिसपटू आहे. एके काळी जागतिक क्रमवारीत प्रथम असलेली येलेना सध्या आठव्या क्रमांकावर आहे.\nकृपया टेनिस खेळाडू-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nटेनिस खेळाडू विस्तार विनंती\nइ.स. १९८५ मधील जन्म\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ जुलै २०१७ रोजी ०३:०७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://sadha-sopa.com/node/123", "date_download": "2018-10-16T20:59:47Z", "digest": "sha1:ZTEY7CPXVGR56SRGDJNDEWTNQLH26SRQ", "length": 6364, "nlines": 89, "source_domain": "sadha-sopa.com", "title": "बायको जेंव्हा बोलत असते - हास्यकविता संग्रह 1 | साधं... सोपं...", "raw_content": "\nसाधं सोपं आयुष्य... साधं सोपं जगण्यासाठी...\nबायको जेंव्हा बोलत असते - हास्यकविता संग्रह 1\nमाझ्या हास्य कविता, विनोदी कविता, हजला आणि हलक्या फुलक्या कवितांचा संग्रह...\nSelect ratingGive बायको जेंव्हा बोलत असते - हास्यकविता संग्रह 1 1/10Give बायको जेंव्हा बोलत असते - हास्यकविता संग्रह 1 2/10Give बायको जेंव्हा बोलत असते - हास्यकविता संग्रह 1 3/10Give बायको जेंव्हा बोलत असते - हास्यकविता संग्रह 1 4/10Give बायको जेंव्हा बोलत असते - हास्यकविता संग्रह 1 5/10Give बायको जेंव्हा बोलत असते - हास्यकविता संग्रह 1 6/10Give बायको जेंव्हा बोलत असते - हास्यकविता संग्रह 1 7/10Give बायको जेंव्हा बोलत असते - हास्यकविता संग्रह 1 8/10Give बायको जेंव्हा बोलत असते - हास्यकविता संग्रह 1 9/10Give बायको जेंव्हा बोलत असते - हास्यकविता संग्रह 1 10/10\nआमच्या भूभू ची पोस्टर्स\nए टी एम - एक हजल\nकोण म्हणतं आमच्या घरात\nचंद्र, खड्डे आणि शायर\nज्या ज्या वयात जे जे करायचं\nतू खुले आकाश माझे, तू नवा विश्वास माझा (हजल)\nबायको जेंव्हा बोलत असते\nमी अण्णांचा ढापुन फोन, फोन केले एकशे दोन\nमॅच आणि पुरुषांचं स्वप्न\nसगळेच प्राणी लग्न करतात...\nहरि मुखे म्हणा (रॅप\nआमच्या भूभू ची पोस्टर्स\nया सारख्या इतर कविता\nकोण म्हणतं आमच्या घरात\nज्या ज्या वयात जे जे करायचं\nजेवणात ही कढी अशीच राहुदे\nया साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy-paste करून इतरांना ईमेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाही याची जाणीव असू द्या.\nतुमचा ईमेल पत्ता द्या\nनवे लेखन प्रकाशित झाले की गूगल फीडबर्नर च्या कृपेने आपोआप आपल्या ईमेलवर येईल\nखरं तर माझ्याविषयी काहीही माहिती जाणून घ्यायची इच्छा तुम्हाला व्हावी असं या माहितीत काहीही नाही तरीही आपण इथे, या पानावर, आलाच आहात तर आपल्याला पिडण्याचं थोडं स्वातंत्र्य मी घेतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.tinystep.in/blog/balantapanachee-tarikh-kevha-yete", "date_download": "2018-10-16T21:48:45Z", "digest": "sha1:G52JNGWOX5EPM4PFXCI3LMTP6W2DZG6L", "length": 11041, "nlines": 240, "source_domain": "www.tinystep.in", "title": "बाळंतपणाची तारीख केव्हा येते आणि त्याच्या कळा कशा ओळखायच्या ? - Tinystep", "raw_content": "\nबाळंतपणाची तारीख केव्हा येते आणि त्याच्या कळा कशा ओळखायच्या \nसर्वच गरोदर स्त्रियांना प्रश्न पडतो की, बाळंतपण नेमके कधी येईल त्याची तारीख काय असेल. त्याबद्दल एक ब्लॉग अगोदरच प्रकाशित केला आहे, आणि त्याविषयी आणखी माहिती मिळाल्यावर ती देण्याचा प्रयत्न. आणि गरोदर स्त्रीसाठी हा दिवस पुनर्जन्मच असतो. त्यासाठी तिला ह्या दिवसाचे महत्व खूप आहे. तेव्हा त्याविषयी जाणून घेऊ.\n१) गरोदरपणाची सूचना मासिक पाळी चुकण्यावरून मिळते. गेल्या मासिक पाळीचा पहिला दिवस निश्चित करा व त्यावेळीची (तिथी, वार, तारीख) नोंद करून घ्या. या तारखेपासून अंदाजे 280 दिवस, म्हणजे नऊ मराठी महिने आणि दहा दिवस झाल्यावर प्रसूती होते. उदा. पाडवा (चैत्र शुध्द प्रतिपदा) हा शेवटच्या पाळीचा पहिला दिवस धरला तर मार्गशीर्षाच्या शेवटी नऊ मराठी महिने पूर्ण होतात. पुढच्या महिन्यात म्हणजे पौषाच्या दहाव्या दिवशी बाळंतपणाची तिथी येईल.\n२) इंग्रजी महिने मोजायचे असल्यास पूर्ण नऊ महिने व सात दिवस मोजावे लागतात. इंग्रजी महिन्याची तारीख आठवत असल्यास पुढचे नऊ महिने व सात दिवस मोजावेत. उदा. शेवटच्या पाळीचा पहिला दिवस एक जानेवारी असल्यास आठ ऑक्टोबरला बाळंतपणाची 'अंदाजे' तारीख असेल. गेल्या पाळीची तारीख महत्त्वाची आहे.\n३) या हिशेबात सर्वसाधारणपणे एखादा आठवडा मागे-पुढे होतो. तसेच पाळीच्या तारखा, तिथी नीट न आठवल्याने हिशेब चुकू शकतो. पण तिथी, महिना बरोबर आठवल्यास साधारण अंदाज करता येतो. सोबत तारीख दिलेल्या कॅलेंडरच्या मदतीने पाळीच्या तारखेवरून बाळंतपणाची संभाव्य तारीख काढता येईल.\n४) बाळंतपणाच्या कला या बाळंतपणाच्या अगोदर १० ते १२ तास सुरु होतात. त्या सुरुवातीला १० ते १५ मिनिटाच्या अंतरा-अंतराने व पुढे पुढे लवकर लवकर येऊ लागतात. त्या पाठीच्या खालच्या भागातून किंवा ओटीपोटातून आतून येतात. पोटदुखीच्या वेळी जे पोट दुखते ते वेगळे असते. त्याच्या कळा अंतराअंतराने येत नाही. तसेच त्या वेदना पोटाच्या बाजूला असतात. हा फरक नीट लक्षात घ्यावा.\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\nगरोदरपणात असताना ह्या लसी घ्या. . .\nलहान बाळाचे दात कधी यायला सुरवात होते..आणि लहान मुलांचा दाताविषयक सर्व प्रश्नांची उत्तरे\nअशी करा कांद्याची कुरकुरीत खेकडा भजी\nबाळाला सहा महिने झाल्यावर....\nहे सहा काही मजेदार प्रश्न लहान मुले नक्की विचारातात ...जाणून घ्या त्यांची उत्तरे कशी द्यायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%A1%E0%A5%89-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AC-%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%B0-113043000008_1.htm", "date_download": "2018-10-16T21:48:19Z", "digest": "sha1:FAKUTBM4IYICBVA2QPD4B4YTLDIP5RYV", "length": 14741, "nlines": 130, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Babasaheb Ambaedkar | ''आम्हा भारतीयांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर'' | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 17 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\n'आम्हा भारतीयांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर'\nकोल्हापूरच्या राजर्षी शाहू स्मारक सभागृहात आज सायंकाळी प्रा. हरी नरके सर यांचे आणखी एक अभ्यासपूर्ण, चिंतनपर व्याख्यान ऐकण्याचा योग आला. समता प्रबोधिनी आणि एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट भारतीय छात्र संसद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने स्मृतीशेष शामराव जाधव स्मृती व्याख्यान-2013 चे पहिले पुष्प आज प्रा. नरके यांनी गुंफले. यावेळी एमआयटीचे राहुल विश्वनाथ कराड उद्घाटक म्हणून तर डॉ. अशोक चौसाळकर अध्यक्षस्थानी उपस्थित होते.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनेक वर्षे खाजगी सचिव असणाऱ्या परंतु प्रकाशझोतापासून दूर असलेल्या शामराव जाधव यांच्या मुलांनी त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हा व्याख्यानमालेचा उपक्रम हाती घेतला आहे. 'आम्हा भारतीयांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर' असा यंदाच्या पहिल्या व्याख्यानाचा विषय होता.\nप्रा. हरी नरके यांनी दीनदलितांचे कैवारी म्हणूनच केवळ डॉ. आंबेडकरांकडे पाहणे हा त्यांच्या राष्ट्रीयत्वाच्या भावनेचा अपमान असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे बाबासाहेबांनी एक सच्चा भारतीय व राष्ट्रीय नेता म्हणून भारतीय समाजजीवनावर करून ठेवलेल्या अनंत उपकारांची आणि त्यांच्या द्रष्टेपणाची अनेक उदाहरणे, त्यांच्या भाषणांचे अनेक दाखले देऊन अतिशय सूत्रबद्ध मांडणी केली.\nप्रा. नरके यांनी भाषणाच्या सुरवातीलाच डॉ. रामचंद्र गुहा यांनी 'मेकर्स ऑफ मॉडर्न इंडिया' या ग्रंथात डॉ. आंबेडकरांचा आघाडीचे शिल्पकार म्हणून उल्लेख केल्याचे सांगितले. प्रा. नरके यांचे भाषण त्यांच्याच शब्दांत---\nदि. 4 एप्रिल 1938 रोजी आमदार म्हणून केलेल्या भाषणात बाबासाहेबांनी कोणाही नागरिकाच्या भारतीयत्वाला हिंदू, मुस्लीम अथवा तत्सम दुसरी पर्यायी ओळख असू नये किंवा असताच कामा नये, असे स्पष्ट शब्दांत सांगितले होते. इथला नागरिक हा सर्वप्रथम भारतीयच असला पाहिजे, शेवटीही भारतीयच असला पाहिजे आणि फक्त भारतीय आणि भारतीय हीच त्याची ओळख असली पाहिजे. अनुसूचित जाती-जमातींसाठी बाबासाहेबांनी केलेले काम वंदनीयच आहे, पण त्यांना केवळ त्याच चौकटीत बंदिस्त करणे अन्यायकारक आहे. केंद्रीय कामगारमंत्री म्हणून डॉ. आंबेडकरांनी काम केल्याचे सर्वांना माहिती आहे. पण त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम, ऊर्जा, पाटबंधारे विमान वाहतूक आदी आठ ते नऊ खात्यांच्या मंत्रिपदाचा कार्यभारही बाबासाहेबांनी यशस्वीपणे सांभाळल्याचे फार कमी लोकांना ज्ञात आहे. जो मंत्री खऱ्या अर्थाने वजनदार आहे, त्याच्याकडेच अशी महत्त्वाची, जबाबदारीची खाती दिली जात असतात. कोणतीही पूर्वपिठिका अथवा पाठबळ नसताना बाबासाहेबांवर इतकी मोठी जबाबदारी सोपविण्यामागे ते ती यशस्वी करणारच, हा एक प्रकारचा विश्वासच यंत्रणेला होता. बाबासाहेबांच्या अभ्यासूपणाची तर कमालच होती. प्रत्यक्ष नेहरूंसमोर जायला न कचरणारे सचिव बाबासाहेबांनी बोलावल्याचे समजले की अस्वस्थ होत, इतका आदरयुक्त दरारा त्यांच्याविषयी प्रशासनात होता. विभागाच्या चार ओळींच्या नोटवर सचिवांपर्यंत स्वाक्षरी होऊन आल्यानंतरही त्यावर सोळा पानांची नोट लिहीणारा अभ्यासू मंत्री म्हणजे केवळ डॉ. आंबेडकरच होते. आजच्या केवळ कोंबडा उठविणाऱ्या मंत्र्यांच्या जमान्यात असं उदाहरण चुकूनही सापडण्याची शक्यता नाही.\nयावर अधिक वाचा :\nआम्हा भारतीयांचे डॉ बाबासाहेब आंबेडकर\nस्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...\nया जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...\nइम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख\nपाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...\nलिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...\nमराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...\n#MeToo चा परिणाम, आता नो ऑब्जेक्शन पत्रक लिहून घेणार\nआता #MeToo चळवळीला मिळालेलं गंभीर वळण पाहता बलात्काराचं दृश्य असो किंवा मग छेडछाडीचं; ...\nस्‍वयंघोषित बाबा रामपालसह १५ जणांना जन्मठेपेची शिक्षा\nहरियाणातील सतलोक आश्रमातील हत्‍याकांडप्रकरणी स्‍वयंघोषित बाबा रामपालसह १५ जणांना ...\nआत्मा बोलवत आहे असे सांगत मुलाची आत्महत्या\nनागपूरमध्ये सौरभ नागपूरकर १९ वर्षीय इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याने राहत्या घरात गळफास ...\n100 रुपयांच्या नवीन नोटांचा लिलाव सुरू\nभारतीय रिझर्व्ह बँककडून ग्राहकांसाठी 100 रुपयांची नवीन नोट जारी करण्यात आली आहे. या 100 ...\nतर काय चंद्रात दिसले होते शिरडीचे साईबाबा\nसरकारद्वारे सुरु असलेल्या प्रयत्नांनंतर देखील लोकं सोशल मीडियावर फर्जी पोस्ट पाठवणे ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.akshardhool.com/2012/01/kim-dotcoms-boom-and-bust.html", "date_download": "2018-10-16T21:50:27Z", "digest": "sha1:MESFWFSU7SJFDUS2Z63ITN4BRB2GN54A", "length": 21686, "nlines": 111, "source_domain": "www.akshardhool.com", "title": "Aksharadhool: Kim Dotcom's boom and bust", "raw_content": "\nनवीन आलेले चित्रपट, गाणी, साऊंड ट्रॅक्स हे खूप लोकांना बघायचे असतात व ऐकायचे असतात. पण अशा चित्रपट किंवा गाण्यांच्या डीव्हीडी, सीडी यांची किंमत बरीच असते. कॉपीराईट कायद्याप्रमाणे अशा चित्रपटांचे किंवा गाण्यांचे वितरण कोणालाही करण्यास परवानगी नसते. नाहीतर आपण या मूळ चित्रपटाची किंवा गाण्याची सीडी, डीव्हीडी आणायची व कॉपी काढून त्या लोकांना वितरित करायच्या हा उद्योग कायदेशीर रित्या कोणालाही करता आला असता. हा उद्योग करायला बंदी घालणे व ती पाळली जाते आहे की नाही ते पहाणे हे त्या मानाने सोपे असल्याने काही मंडळींनी एक नवीच शक्कल लढवली. एका संकेतस्थळावर जे चित्रपट किंवा गाणी लोकांच्या स्वत:च्या संगणकात आहेत अशा चित्रपटांची किंवा गाण्यांची यादी प्रसिद्ध करण्यास सुरवात केली. कोणाला या यादीपैकी चित्रपट किंवा गाणे स्वत:च्या संगणकात डाऊनलोड करायचे असेल तर त्या व्यक्तीचा संगणक व ज्याच्याकडे ते गाणे किंवा चित्रपट आहे त्या व्यक्तीचा संगणक हे या संकेतस्थळाच्या माध्यमातून एकमेकाशी जोडले जाऊ लागले व हा चित्रपट किंवा गाणे विनासायास वितरित होऊ लागले.\nहे अशा प्रकारचे वितरण खूप मंद गतीने होते व त्यात विश्वासार्हता खूपच कमी असते हे लक्षात आल्याने एक नवीच शक्कल काही लोकांनी लढवली. एक संकेतस्थळ स्थापन करून त्यावर त्या संकेतस्थळाच्या सभासदांना स्मृती कक्ष उपलब्ध करून द्यायचा. या स्मृतीकक्षात लोक त्यांच्या जवळचे चित्रपट, गाणी वगैरे अपलोड करून ठेवून देऊ शकतात. कोणालाही यातील चित्रपट, गाणी हवे असल्यास ते डाऊनलोड करून ती प्राप्त करून घेऊ शकतात. या स्मृतीकक्षात ठेवलेल्या फाइल्सवरची मालकी ज्याने चित्रपट, गाणे अपलोड केले आहे त्याचीच असल्याने संकेतस्थळाची या बाबतची जबाबदारी काही नाही व या संकेतस्थळाने कोणत्याही कॉपीराईट कायद्याचा भंग केल्याचे प्रथमदर्शनी तरी दिसत नाही. ही शक्कल वापरून स्वत:चे संकेतस्थळ निर्माण करण्याची कल्पना ज्या लोकांच्या डोक्यात आली त्यामधे किम श्मिट्झ या नावाचा एक जर्मन संगणकतज्ञ होता. किमने 'मेगॅअपलोड. कॉम' या नावाचे एक संकेतस्थळ तयार केले व त्यावर लोकांना आपल्याकडच्या फाईल्स ठेवून देता येतील असा मोठा स्मृती कक्ष उपलब्ध करून दिला. ही सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तो लोकांकडून वर्गणी घेत असे व आपल्या संकेतस्थळावर जाहिरातींना जागा उपलब्ध करून देत असे. या जाहिराती व वर्गण्यांमधून त्याला 175 मिलियन अमेरिकन डॉलर्स एवढी प्राप्ती झाली असावी असा अंदाज आहे.\nया किम श्मिट्झने काही वर्षांपूर्वी आपले नाव बदलून ते किम डॉटकॉम असे केले. 37 वर्षाच्या किमचे आतापर्यंतचे आयुष्य एखाद्या कथा कादंबरीत शोभण्यासारखे आहे.जर्मनीतील कील शहरात जन्माला आलेल्या या तरूणाच्या हातात पहिला संगणक 9 वर्षाचा असताना आला. प्रथम कॉम्पुटर गेम्स विकत घेऊन त्यांच्या बेकायदेशीर प्रती त्याने आपल्या मित्रांना विकण्यास सुरूवात केली. या नंतर थोड्याच काळात टेलिफोनच्या सहाय्याने दुसर्‍या व्यक्ती किंवा संस्था यांच्या संगणक प्रणाली हॅक करण्याच्या उद्योगात त्याने प्रचंड यश मिळवले. नासा, पेंटॅगॉन व एक खाजगी बॅन्क यांच्या संगणक प्रणाली त्याने हॅक केल्या. 1998 मध्ये त्याला या बाबत गुन्हेगार ठरवून शिक्षा झाली. ही शिक्षा भोगल्यानंतर त्याने किमव्हेस्टर या नावाची कंपनी चालू केली व संगणक सुरक्षा सल्लागार म्हणून सेवा देण्यास सुरवात केली. या सुमारास त्याच्याजवल बरीच माया जमली होती. त्यातून त्याने नव्या संगणक प्रणाली विकसकांना भांडवल पुरवण्यास सुरूवात केली.\n2002 मध्ये किमने एका आंतरजालावरून व्यवसाय करणार्‍या कंपनीचे शेअर्स मोठ्या प्रमाणात खरेदी करून तिची मालकी हस्तगत केली व आपण या कंपनीत अमेक मिलियन डॉलर गुंतवणूक करत असल्याचे जाहीर केले. यामुळे कंपनीच्या शेअर्सची किंमत खूप वर गेली व त्याबरोबर किमने आपली सर्व गुंतवणूक काढून घेतली. या बद्दल त्याला जर्मन न्याय व्यवस्थेने गुन्हेगार ठरवले. परंतु किमने थायलंडला पोबारा केला. तेथे त्याला अटक करून परत जर्मनीला आणण्यात आले आणि 1 लाख यूरो दंड व 18 महिने वर्तन सुधारण्यासाठी कालावधी देण्यात आला. यानंतर किम गायब झाला व दोनतीन वर्षांपूर्वी न्यूझीलंडमध्ये अवतीर्ण झाला. एव्हांना त्याने आपले नाव बदलले होते. न्यूझीलंडमध्ये 10 मिलियन अमेरिकन डॉलर्स गुंतवणूक करण्याचे मान्य केल्याने त्याला न्यूझीलंडमध्ये कायम स्वरूपी वास्तव्य करण्याची परवानगी मिळाली.\n6 फुटांपेक्षा जास्त ऊंची व 130 किलोग्रॅम वजन असलेला किम अतिशय गर्विष्ठ आहे. लहानपणीच तो मित्रांना आपण बिल गेट्सपेक्षा जास्त हुशार असल्याने जगातील श्रीमंत लोकांपैकी एक होणार आहोत असे सांगत असे.\nमागच्या आठवड्यात अमेरिकेच्या एफबीआय या संस्थेने मेगॅअपलोड .कॉम या संकेतस्थळाचे काही स्मृती कक्ष अमेरिकेमध्ये असल्याने कॉपीराईट कायद्याचा भंग होत असल्याचे ठरवले व हे संकेतस्थळ बंद करून किमला अटक करण्याची विनंती न्यूझीलंड सरकारला केली. न्यूझीलंडचे पोलिस जेंव्हा किमच्या प्रासादतुल्य घरात गेले तेंव्हा स्वत:ची ओळख पटवून दिल्यावरही किमने अनेक इलेक्ट्रॉनिक कुलपांची सुरक्षा असलेल्या कक्षात स्वत:ला कोंडून घेतले व ही सर्व यंत्रणा उध्वस्त करूनच पोलिसांना त्याला अटक करावी लागली.\nत्याचा न्यूझीलंडमधला प्रासाद एखाद्या राष्ट्रप्रमुखाच्या निवासस्थानासारखा बांधलेला आहे व अतिशय आलीशान आहे.\nअमेरिकन सरकारचे असे म्हणणे आहे की किमच्या कंपनीने चित्रपट किंवा गाण्यांच्या कॉपीराईट मालकांचे निदान 500 मिलियन डॉलर्स तरी बुडवले आहेत. परंतु मेगॅअपलोड. कॉम किंवा किम यांनी बेकायदेशीर कृत्य केले आहे किंवा नाही हे कोर्टातच ठरेल. मेगॅअपलोडच्या अमेरिकन वकीलाचे म्हणणे आहे की हे संकेतस्थळ आपल्या सभासदांना आंतरजालावर फक्त स्मृतीकक्ष उपलब्ध करून देत होते व या संकेतस्थळाने कोणतेही बेकायदेशीर कृत्य केलेले नाही.\nमेगॅअपलोड च्या माध्यमातून चित्रपट किंवा गाणी हस्तांतर करणार्‍या बर्‍याच शौकिनांची आता अडचण होणार आहे हे नक्की.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=168&Itemid=360&limitstart=1", "date_download": "2018-10-16T20:22:28Z", "digest": "sha1:WVRRX5CZUM65XF3M5GDTTRTKIZSL4RPH", "length": 6409, "nlines": 36, "source_domain": "saneguruji.net", "title": "आकाश", "raw_content": "मंगळवार, ऑक्टोबंर 16, 2018\nआकाश जवळ उंच दिसले तरी तिकडे ते आपल्या भूमातेला भेटायला आले आहे असे वाटते. मैल अर्धा मैल चालले म्हणजे आकाशाला भेटू, हात लावी असे वाटते. लहानपणी मी असा अनेकदा चालत गेलो आहे. दूरचे निळेनिळे डोंगर तर आकाशाच्या कुशीत डोके घुसवीत आहेत असे वाटे. परंतु जावे तर आकाश आणखीच दूर. उंच डोंगरावर जावे तर ते पुन्हा आणखी उंच जावे. मैदानातून दूर चालत जावे तर क्षितीज दूर पळावे. कोठे आहे याचा अंत कोठे आहे शेवट ते अनंत आहे. जेवढे मिळेल तेवढे घ्या, या ध्येयाप्रमाणे, ते आहे. ज्याप्रमाणे ध्येय उत्तरोत्तर पुढेच जात असते त्याप्रमाणे या आकाशाचे असते.\nते आहे की नाही\nआकाश म्हणजे शेवटी काय हे जे वर निळे निळे दिसते ते काय हे जे वर निळे निळे दिसते ते काय कवींनी अनेक कल्पना केल्या. ईश्वराच्या मंदिराचे का हे छत आहे कवींनी अनेक कल्पना केल्या. ईश्वराच्या मंदिराचे का हे छत आहे त्या छताला सूर्य-चंद्र टांगलेले आहेत. भव्य दीप लावलेले आहेत. आणि ते अगणित तारे त्या छताला सूर्य-चंद्र टांगलेले आहेत. भव्य दीप लावलेले आहेत. आणि ते अगणित तारे ते तेथे लावलेले आहेत. प्रभूचे अपार वैभव. परंतु खरोखरच हे आकाश म्हणजे काय ते तेथे लावलेले आहेत. प्रभूचे अपार वैभव. परंतु खरोखरच हे आकाश म्हणजे काय वरवर जाल तर आणखी वर वर आहेच. परंतु जेथे त्याला हात लावता येईल असे काही कोठे आहे का वरवर जाल तर आणखी वर वर आहेच. परंतु जेथे त्याला हात लावता येईल असे काही कोठे आहे का नाही. आकाश म्हणजे अनंत पोकळी. कोट्यवधी ता-यांचा जो अपरंपार प्रकाश परावर्तित होत असतो, त्याचे आपणास निळेनिळे असे रुप दिसते. आकाश म्हणून वस्तू नाहीच. जे निळे नुळे दिसते त्याला आपण आकाश म्हणतो. कोट्यवधी तारे कोट्यवधी मैल दूर आहेत. आणि त्या सर्वांच्या प्रकाशाचा अत्यंत दुरून दिसणारा पुंजीभूत परिणाम म्हणजे हे आकाश नाही. आकाश म्हणजे अनंत पोकळी. कोट्यवधी ता-यांचा जो अपरंपार प्रकाश परावर्तित होत असतो, त्याचे आपणास निळेनिळे असे रुप दिसते. आकाश म्हणून वस्तू नाहीच. जे निळे नुळे दिसते त्याला आपण आकाश म्हणतो. कोट्यवधी तारे कोट्यवधी मैल दूर आहेत. आणि त्या सर्वांच्या प्रकाशाचा अत्यंत दुरून दिसणारा पुंजीभूत परिणाम म्हणजे हे आकाश हे निळे निळे अपरंपार दूर आहे, आणि तेथे जाऊ तर काही दिसणारही कदाचित नाही.\nसर्वांच्या पलीकडचे ते आहे. जणू या विश्र्वाला घातलेले पांघरूण आहे. म्हणून संस्कृतमध्ये त्याला अंबर म्हणजे वस्त्र असा शब्द आहे. प्रभूने आपल्या कृपेचे वस्त्र जणू पांघरवले आहे. सुंदर कल्पना. सर्वांना ते जवळ घेते. सर्वांना पोटात घेते. आकाशाच्या पलीकडे काही नाही. त्याच्या पोटात जणू विश्व.\nआकाशात अनेक वस्तू येतात, जातात. परंतु ते निर्लेप असते. प्रचंड वादळे उठतात. धुळीचे लोट वर उडतात. आकाश गढूळ झाल्यासारखे, धूसर झाल्यासारखे वाटते. पृथ्वीवरील कचरा, पाचोळा पंख फुटून वर उडू लागतो. निळ्या आकाशात जणु वर जाऊ बघतो, तुम्ही आम्हाला तुच्छ मानता धुळीचा कण, केरकचरा म्हणता धुळीचा कण, केरकचरा म्हणता आम्ही वर चढू शकतो. उंच उडू शकतो. वा-यावर स्वार होऊन आम्ही आकाशाला भेटू. चंद्रसूर्यांना भेटू. त्या चमचम करणा-या चिमुकल्या ता-यांना भेटू. असे जणू जगाला जाहीर करीत या वस्तू वर उडतात. आकाश झाकाळते. परंतु थोड्या वेळाने काय दिसते आम्ही वर चढू शकतो. उंच उडू शकतो. वा-यावर स्वार होऊन आम्ही आकाशाला भेटू. चंद्रसूर्यांना भेटू. त्या चमचम करणा-या चिमुकल्या ता-यांना भेटू. असे जणू जगाला जाहीर करीत या वस्तू वर उडतात. आकाश झाकाळते. परंतु थोड्या वेळाने काय दिसते ना धुळीचे लोट, ना पालापाचोळा. पुन्हा ते अनंत आकाश निळेनिळे वर शोभत राहते\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.snpnews.in/2018/10/09/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8/", "date_download": "2018-10-16T21:53:54Z", "digest": "sha1:IE75QFVLM2TBN4GYZWNOIZEFWSDCO7PA", "length": 6833, "nlines": 75, "source_domain": "www.snpnews.in", "title": "पालिकेच्या शाळा,मैदाने,रुग्णालयात 'संविधान उद्धेशिका' शिलालेख बसवा - नगरसेविका सोनम जामसुतकर - SNP News | News Articles | Blogs | Technology | Social | Political | Education |Cultural", "raw_content": "\nपालिकेच्या शाळा,मैदाने,रुग्णालयात ‘संविधान उद्धेशिका’ शिलालेख बसवा – नगरसेविका सोनम जामसुतकर\n09/10/2018 09/10/2018 SNP ReporterLeave a Comment on पालिकेच्या शाळा,मैदाने,रुग्णालयात ‘संविधान उद्धेशिका’ शिलालेख बसवा – नगरसेविका सोनम जामसुतकर\nमुंबई महापालिकेच्या शाळा, मैदाने, उद्याने,रुग्णालये आणि प्रशासकीय इमारती यामध्ये भारतीय संविधानाच्या उद्धेशिकेचा शिलालेख बसविण्यात यावा,जेणेकरून मंबईकर नागरिकांमध्ये राष्ट्रहिताची आणि एकतेची भावना जागृत राहील, तसेच भारत एक सार्वभौम लोकशाही गणराज्य असल्याची प्रेरणा भावी पिढीस मिळेल,अशा मागणीची ठराव सूचना प्रभाग क्रमांक २१० च्या काँग्रेस नगरसेविका सौ. सोनम मनोज जामसुतकर यांनी केली आहे.\nनगरसेविका सौ.सोनम जामसुतकर यांनी १५ सप्टेंबर २०१८ रोजी पालिका सभागृहात सादर केलेल्या ठरावाच्या सूचनेत म्हटले आहे की,भारताच्या घटनेने भारतीयांना ‘मूलभूत हक्क’ हे लोकशाही जीवन पद्धतीचा आत्मा असून मानवी जीवनाचे ते एक प्रमुख मूल्य आहे. भारताचा राष्ट्रग्रंथ म्हणून जगात सुप्रसिद्ध असलेले ‘भारतीय संविधान’ हे भारताचा अभिमान आहे. न्याय,स्वातंत्र्य,समता,एकता,आणि बंधुभाव यांचे प्रतीक असलेले आणि भारतीयांनी भारतीयांनाच अर्पण केलेली भारतीय संविधानाची उद्धेशिका’ शिलालेखाच्या माध्यमातून जनतेच्या नेहमी वाचनात आणि मनात कायम राहणे गरजेचे आहे.\nTagged 'संविधान उद्धेशिका' नगरसेविका सोनम जामसुतकर मुंबई महापालिका शिलालेख\nलोकलचा दरवाजा अडवणाऱ्यांना आता पोलिसांचा दणका\nस्टार्टअप इंडिया नवउद्योजकांसाठी सुवर्ण संधी -किशोर धारिया\nनगरसेविका सोनम जामसुतकर यांच्या प्रयत्नाने प्रभाग क्र. २१० मध्ये विविध कामांचा शुभारंभ\nयूपीएससी गुणवंत सत्कार सोहळ्याला माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे प्रमुख पाहुणे\nधावत्या लोकल ट्रेनमध्ये दुसऱ्यांच्या जीवावर बेतणारे स्टंट\nमहाराष्ट्र स्वाभिमान युवक उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी वैभव वीरकर यांची निवड\nकृषी उत्पादनांच्या निर्यातीस प्रोत्साहन देण्यासाठी सुरेश प्रभु यांचा पुढाकार\nदादरच्या फूल मार्केटमध्ये गोळीबार, एकाची हत्या\nप्रस्तावित नवीन औद्योगिक धोरण लवकरच मंजूर होईल – सुरेश प्रभु\nफुटवेअर आणि लेदर सेक्टरसाठी केंद्र सरकारचे खास पॅकेज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://marathmolyagappa.blogspot.com/2018/01/blog-post.html", "date_download": "2018-10-16T21:34:30Z", "digest": "sha1:SZNEGGP3LHS5ZPGNNVALXIJHF2HEGRFG", "length": 15281, "nlines": 146, "source_domain": "marathmolyagappa.blogspot.com", "title": "मराठमोळ्या गप्पा: अशोक सराफ , नाना पाटेकर , १ जानेवारी ,जन्मदिवस", "raw_content": "\nएका सर्वसाधारण पुणेरी माणसाचे सर्वसाधारण बिनकामाचे निरीक्षण,संकलन,संपादन क्वचित प्रसंगी तिरकस,तिरसट.कोणीही न मागता व्यक्त केलेले,दिलेले मत,क्वचित प्रसंगी दिलेलें अनाहूत सल्ले ... हिंदी मराठी सिनेमा,इंग्रजी लघुकथांचा स्वैरानुवाद हा त्यातल्या त्यात आवडीचा विषय त्या मुळे त्यावरच बऱ्याचदा स्वैर, परंतु साधार लेखन... इन्टरनेटच्या सहकार्याने...\nसोमवार, १ जानेवारी, २०१८\nअशोक सराफ , नाना पाटेकर , १ जानेवारी ,जन्मदिवस\nआज तारखे प्रमाणे नूतन वर्षारंभ ...\nआज १ जानेवारी हा अशोक सराफ , नाना पाटेकर आणि जैकी श्रॉफ यांचा जन्मदिवस... त्या तिघांना मनःपूर्वक शुभेच्छा... आज अशोक आणि नानाचे मी अनुभवलेले दोन किस्से या निमित्ताने ...\nअशोकला मी प्रत्यक्षात बघितले होते १९८५-८६ साली त्याच्या छक्केपंजे या मराठी सिनेमाच्या शुटींगच्या वेळी ,पुण्याच्या डेक्कनवरच्या सध्याच्या जगन्नाथ राठी इन्स्टीट्यूट मध्ये. त्या वेळी त्याच्या शॉटला अजून थोड अवकाश होता आणि तो निवांतपणे एका झाडी खाली ,योगायोगाने आमच्या जवळच खुर्चीतच बसला होता आणि आजूबाजूला असणारी तुरळक गर्दी न्याहाळत होता.त्याच्या चेहऱ्यावर अतिशय निश्चल ,निवांत किंवा काहीसे गंभीर किंवा क्वचित काहींच्या मते थोडे शिष्ट ,आगावू वाटणारे असे म्हणले तरी चालेल असे भाव होते.ते भाव पाहता , हा माणूस या नंतर अगदी थोड्या वेळात कॅमेर्या पुढे जाऊन विनोदी शॉट देणार आहे असे त्या वेळी मला जरा सुद्धा वाटत नव्हते.\nपण थोड्याच वेळात दिग्दर्शक व्ही के नाईक यांनी इतर सहकलाकारांची रिहर्सल घेऊन याला यायला सांगितले आणि इतकावेळ बोली भाषेत ज्याला मढ म्हणतात तसं तोंड करून बसलेला अशोक, डायरेक्टरने “एक्शन” म्हणताच असा काही सुटला कि आम्ही ते बघून चकणेच झालो. शॉट पहिल्याच टेकला ओ.के.झाला...\nमराठी आणि हिंदी मध्ये याने पुढे इतके मोठे नाव मिळवले ते त्याच्या याच अफलातून अदाकारीवर ...\nदुसरं किस्सा आहे नाना पाटेकरचा... याला त्याच्या तरुणपणी प्रत्यक्षात बघायचा योग मला कधी आला नाही ,पण आमच्या मित्राच्या परिचयातील पुण्यातील पेरुगेटा जवळील मंदार भोपटकरांच्या घराची डागडुजी,किरकोळ रिनोवेशनचे काम करतांना अपघाताने मला नानाचे पुण्याच्या बाजीराव रोडवरच्या बँक ऑफ महाराष्ट्रचे द.म.अवघे १०० रु.च्या रिकरिंग अकौंटचे पासबुक हाती लागले होते.नाना हा मंदार भोपटकरांचा पुण्यातला स्नेही ... हि घटना आहे साधारण ९६-९७ मधली.. पासबुक मात्र जुने होते ,नानाचे नाव व्हायच्या अगोदरचे म्हणजे तो नाटकात होता तेव्हाचं.त्या पासबुकात ते रिकरिंग चालू केल्यानंतर साधारण फक्त ४-५ एन्ट्रीच केल्या गेल्या होत्या. पुढे नाना बहुदा अंकुश,परिंदा नंतर मुंबईला शिफ्ट झाल्याने ते बंद पडले होते... आणि ९६-९७ पर्यंत नाना हिंदी सिनेमात बडं प्रस्थ झाला होता.\nपण त्याचं ते त्या वेळच १०० रुपयाच रिकरिंग अकौंट बघून मला तेव्हा खूप गम्मत वाटली होती. ते पासबुक मी “ हे बघा “ असं म्हणत भोपटकरांना सुद्धा दाखवले होते.. पण ते नानाचे चांगले परिचित असल्याने त्यांना त्याचे काही विशेष वाटले नव्हते....\nपण हे सांगतांना त्यांच्या डोळ्यातले मिश्कील भाव मात्र तेव्हां बरचं काही सांगून गेले ...\nनानाला आजच्या दिवशी त्याच्या वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा... आणि अशोकचा एक विनोदी सीन आणि नाना-जैकीचा परीन्दातील एक सीन त्या निमित्ताने.. ↓\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nह्या \"मराठमोळ्या गप्पा\" म्हणजे,दुसरे तिसरे काही नाही तर,ठिकठिकाणी बघितलेल्या,वाचलेल्या गोष्टींचे संकलन,वेळप्रसंगी मराठी सादरीकरण किंवा व्यक्तिगत दृष्टीकोन.\nतीव्र घसरण - बाजाराची व रुपयाची \nआज बाळासाहेबांची उणीव प्रकर्षाने जाणवतेय\nब्लॉग - मोगरा फुलला\nमुंबई (1) \"आपलं\"...काही तरी.... (7) आठवणीतला रफ़ी (1) आठवणीतील \"गीतादत्त\" (1) आठवणीतील लता (1) आहे की नाही कमाल (3) काही अफलातून (11) केवळ माहितीसाठी (3) खेळ खंडोबा (6) गम्मत जम्मत (5) न उमललेल्या कळ्या (1) नातीगोती (1) पुणे (18) बिग बॉस (2) भारत (7) मनाला भावलेले काही (10) मराठी चित्रपट (4) महाराष्ट्र (2) मैत्री (1) राज(अ)कारण (3) रामभाऊ (1) शेयरबाजार (2) स्वैरानुवाद (1) हिंदी सिनेमा (36) pentax k1000 (1) Photographs By Sayali (2)\nगेल्या 30 दिवसातील बघितलेल्या पोस्ट्स\nगौतम बुद्धांचा आरसा आणि नरेंद्र मोदी\nरतन खत्री आणि \"कुंकू\"\nआयुष्याशी झुंज घ्यावी तर अशी : ए.के. हंगल\nअफलातून जादुगार डेव्हिड कॉपरफिल्ड\nतुमची झोपण्याची पद्धत आणि तुमचे व्यक्तिमत्व\nतर मग हे वाचाच...\n\"रिमझिम गिरे सावन\" वाली मौसमी चॅटर्जी\nवरील पोस्ट व्यतिरिक्त, पाहुण्यांच्या पसंतीच्या पोस्ट\nपाकिस्तान {फोटो} दर्शन (भाग १ )\n\"कोई चुपके से आ के, सपने सुला के,...चा \"अनुभव\"\nएका रिकाम्या सोपकेसची गोष्ट\nग्लास खाली ठेवायला शिका..\nत्या \"चपट्या\" नाकवाल्याची गोष्ट\nबायको ही बायकोच असते\nलता मंगेशकर अन कॅबेरे साँग\nरमेश देव ,नाबाद ९० 💐🙏\nअभिनयातील कोहीनूर : दिलीपकुमार\nबेफाम ,बेलगाम परवीन बाबी\nमा.विनायक : मराठी सिनेमाचे ऐकेकाळचे आशास्थान\nदुलारी : विस्मृतीतील चरित्र अभिनेत्री\nबिंदू : सत्तरच्या दशकातील फटाका\nओ.पी.नय्यर : वादग्रस्त संगीतकार\nफक्त एक चुकीचा निर्णय = मीना शौरी\nहिंदी सिनेमाच्या स्मृती जागवताना\nछोटीसी बात : “बासू चटर्जी” के बारे में\nआईएँ मेहेरबान .. कमर जलालाबादी\nरामेश्वरी , ६ जानेवारी , जन्मदिवस\nमुक्री ,५ जानेवारी, जन्मदिवस\nआज ४ डिसेंबर आर डी बर्मनची ची १३ वी पुण्यतिथी.\n२ जानेवारी ,सदाशिव अमरापूरकर ,यांचा जन्मदिवस\nअशोक सराफ , नाना पाटेकर , १ जानेवारी ,जन्मदिवस\n७७ देशांतील सन्माननीय वाचक/प्रेक्षक ज्यांनी आपला बहुमूल्य वेळ मला दिला.धन्यवाद.\nऑसम इंक. थीम. molotovcoketail द्वारे थीम इमेज. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%80", "date_download": "2018-10-16T20:23:41Z", "digest": "sha1:Z4ZJLULJGG7I4PNCVCFZJO6VDZWUUUDJ", "length": 3468, "nlines": 55, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "शिकारी पक्षीला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nशिकारी पक्षीला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख शिकारी पक्षी या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nघुबड ‎ (← दुवे | संपादन)\nकाझीरंगा राष्ट्रीय उद्यान ‎ (← दुवे | संपादन)\nशाही गरुड ‎ (← दुवे | संपादन)\nमोठा ठिपक्यांचा गरुड ‎ (← दुवे | संपादन)\nकापशी घार ‎ (← दुवे | संपादन)\nपांढर्‍या पुठ्ठ्याचे गिधाड ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/65744?page=1", "date_download": "2018-10-16T21:33:18Z", "digest": "sha1:XVTCG5YNOEN2TVNIHDHV5WCMZQYW3WQ2", "length": 20096, "nlines": 245, "source_domain": "www.maayboli.com", "title": "\"कट्टी बट्टी\" - झी युवा | Page 2 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /\"कट्टी बट्टी\" - झी युवा\n\"कट्टी बट्टी\" - झी युवा\nझी युवा वाहिनी वर नवीन मालिका 'कट्टी बट्टी' सुरु झाली आहे. यात अभिनेत्री अश्विनी कासार सोबत पुष्कर शरद हा एक नवीन चेहरा पाहायला मिळत आहे. यावरील विषयी चर्चा/ गप्पा मारण्यासाठी हा धागा.\nउपग्रह वाहिनी - मराठी\nपुढे पुढे जाताना , मागचे भाग उडतात बहुतेक. >> आहेत की. मी तिथेच पाहतेय. आताशी 25 व्या भागापर्यंत आलेय बघत.\nOld episodes असा ऑप्शन येतो. त्यावर मिळतात सर्व जुने भाग.\nआमच्याकडे झी -५ दिसतच नाही.\nआमच्याकडे झी -५ दिसतच नाही.\nआजच्या भागात आप्पांची acting\nआजच्या भागात आप्पांची acting जबरदस्त वाटली...\nआप्पा सारखे पुराणिक पुराणीक\nआप्पा सारखे पुराणिक पुराणीक का म्हणतात मुलाला\nपुराणिक : आप्पांचे चंदूकाकासाठी संबोधन. कारण तो पुराणिकशी लग्न करून पुण्यात स्थायिक झालायं ( आप्पांच्या भाषेत घरजावई झालाय)\nआप्पा जरा अतीच करतात, बैठकीला\nआप्पा जरा अतीच करतात, बैठकीला बोलवायला हवं ना त्याला मुलगा म्हणून, फक्त सांगायचं मागे चेन वगैरे गिफ्ट करून त्यांना awkward केलंस तस परत करू नकोस. इथले जावई गरीब आहेत. मुन्याकडचे एकदम ताठा दाखवणारे आहेत.\nअजून एक मुलगा कोणीतरी\nअजून एक मुलगा कोणीतरी आप्पांचा घरातून पळून गेलाय, त्याची काहीतरी स्टोरी असेल पुढे, उमाकांत नाव.\nआप्पा कर्तृत्ववान आहेत, बेरकी आहेत पण निर्णय लादणारे आहेत. पप्पी , तिचा भाऊ,तिची आई, लक्ष्मी काका हे स्वभावाने गरीब, समजुतदार म्हणून त्यांचं सगळं ऐकतात मान देतात आणि पपी family उपकार ओझ्याखाली पण आहे तिचे वडील लवकर गेले, आप्पानी केलं म्हणून. पप्पीवर मात्र जीव खूप आप्पा आणि सर्वांचाच.\nआप्पांचा हेखेखोरपणा फकत लक्ष्मीकाका, चंदुकाकासमोर. तोच आत्त्यांसमोर दाखवावा आणि तिला तिच्या घरी पाठवावं.\nलीला डबल ढोलकी दिसतोय,\nलीला डबल ढोलकी दिसतोय, दोन्हीकडून बोलतो. आप्पांनी लक्ष्मीला सांगितलं होतं की दोन दिवसात बैठक झाली पाहिजे, तेव्हा आप्पा का नाही सांगत बुधवारी मोठं काम आहे ते, बिचारा लक्ष्मीकाका. परागचा मित्र चांगला सल्ला देतो, होणा-या बायकोकडे लक्ष देण्याचा.\nआप्पा लक्ष्मीकाकांना वागणूक देतात त्याची मला जाम चीड येते, तो पुणेवाला बरोबर उत्तरं देतो.\nचैत्राली बरोबर, ती मुलगी वचावचा करते, तिला काहीच बोलत नाहीत.\nपरागचा मित्र खरंच चांगला सल्ला देतो, correct चंपा.\nपरागचा मित्र चांगला सल्ला\nपरागचा मित्र चांगला सल्ला देतो +१\nआता आली का पंचाईत, बैठकीला\nआता आली का पंचाईत, बैठकीला दोन्हीकडच्या मोठ्या लोकांनी निकम गुरूंजीच्या फोटोसमोर प्रसाद ठेऊन नमस्कार करायचा आत्या भारी रडली आज परागची, एकतर रड तरी नाहीतर बोल तरी काहीकाही संवाद नीट कळत नाहीत, आज पपी काहीतरी म्हणाली जे मला कळलंच नाही. आप्पा लक्ष्मीकाकाशी कधी सरळ बोलतच नाहीत, सतत पाणउतारा निकमांचा जावई भारी अक्कडबाज आहे, सतत स्तुती लागते त्याला. दोन्हीकडची माणसं एकसेबढकर एक आहेत पण खरी आहेत. बाकीच्या मालिकांसारखी अतार्किक नाहीत.\nमला आवडायला लागलिये ही सिरियल\nमला आवडायला लागलिये ही सिरियल, सगळे काम पण भारी करतायत, आज कपडा खरेदीच्या वेळेची चेश्टामस्करी पण भारी , एकदम नॅचरल.\nहो. शेवटचा सिन भारी होता\nहो. शेवटचा सिन भारी होता लक्ष्मीकाकाचा. वाटेत दुकान लागलं.पपी आलीये असं कळलं.म्हंटलं भेटुन जावं.. पुढे घोटाळा जास्तीचं बोलुन..\nअचानक-भयानक , बाकि काय --\nअचानक-भयानक , बाकि काय -- मजेत\nमालिकेचे शीर्षक गीत स्वानंद\nमालिकेचे शीर्षक गीत स्वानंद किरकिरे आणि अमृता सुभाष यांनी लिहिले आणि गायले आहे.\nआता आली का पंचाईत, बैठकीला\nआता आली का पंचाईत, बैठकीला दोन्हीकडच्या मोठ्या लोकांनी निकम गुरूंजीच्या फोटोसमोर प्रसाद ठेऊन नमस्कार करायचा >>>>> हो ना. आक्का सांगत होती तर माझ्या डोळ्यासमोर एकदम आप्पांचा चेहरा आला. बोंबला \nमी बघितला नाही. नेटवर बघेन.\nमी बघितला नाही. नेटवर बघेन.\nबघितला एपिसोड. सीन आणि सीन\nबघितला एपिसोड. सीन आणि सीन एकेक भारी मस्त. परागच्या आत्याचं रडून बोलणं जबरदस्त. पप्पीच्या आत्याला काकूने दिलेलं उत्तर परफेक्ट. ती कशी काय संसारावरुन बोलते तिला. पप्पीचे डायलॉग मस्तच.\nसर्वात धमाल शेवटचा लक्ष्मीकाका सीन.\nमुन्याच्या घरात ते माळवाले दाखवतात ते कोण.\nसगळं जावयाच्या म्हणण्याप्रमाणै चाललय म्हणतात,ते का अंजुताई\nते आजोबा आहेत वाटतं परागचे.\nते आजोबा आहेत वाटतं परागचे. फार दाखवत नाहीत त्यांना.\nचैत्राली ते तर काका म्हणाले\nचैत्राली ते तर काका म्हणाले ना, ते नाही.\nचंपा चुलत आजोबा असतील का बहुतेक.\nलीला डबल ढोलकी दिसतोय,\nलीला डबल ढोलकी दिसतोय, दोन्हीकडून बोलतो. >>> त्या चंदूकाका ला ही त्याचा राग येतो .\n \" असं विचरत होता मागे . त्याच्यामते , एक्दा आप्पा सगळं , लीलाच्या ताब्यात देणार आणि बाकी सगळे बघत बसणार .\nलीला डबल ढोलकी दिसतोय,\nलीला डबल ढोलकी दिसतोय, दोन्हीकडून बोलतो. >>>लीला बदमाश असेल बहुतेक...अाप्पांची जमीन कसतोय ती बळकवेल बहुधा...चारूच्या नवर्याला म्हणतो ना जमिनीचं काम आहे म्हणून..अन् प्रकाश महसूल कार्यालयात आहे..काळे कामंही करतो असं दाखवलं होतं..त्यावरून अंदाज आला...दोघं गोंधळ घालतील बहुतेक..\nप्रांजल किती छान दिसत होती\nप्रांजल किती छान दिसत होती काल...\nचंपा चुलत आजोबा असतील का\nचंपा चुलत आजोबा असतील का बहुतेक.>>>हो परागच्या वडिलांचे काका आहेत ते...अन् परागचा जो चुलत वकील काका आहे,त्याचे वडिल आहेत...पण ते परागकडेच रहात असतात..\nमला एक सांगा बैठकीत आहेर देतात का मिन्स परागला कपडे घेतायेत ते. लग्न ठरल्यावर लगेच गिफ्ट द्यायचं असतं का बैठकीत. आमच्याकडे नाही ही प्रथा बघितली.\nदोन्ही कडच्या आत्या छान आहेत\nदोन्ही कडच्या आत्या छान आहेत स्वभावाने.पोरांच चांगलं व्हावं असंच त्यांना वाटत असतं. टिपीकल एक्ता कपुर सिरीयल सारखं स्वतःचा संसार सोडुन माहेरी येऊन वचावचा भांडणे, भाचा-भाचीसाठी बघितलेला मुलगा- मुलगी स्वतःच्या मुला-मुलीसाठी पळवणे. असले उद्योग न करणार्या आहेत.\nलक्श्मीकाका तर जाम मजा आणतात.\nमोक्षू, काय काळी कामं करतो.\nमोक्षू, काय काळी कामं करतो. हे कधी दाखवलं. प्रांजल छानच दिसते. पहिल्या भागात पराग त्या भाजीवालीला जास्त पैसे देतो ते मला जाम आवडलं. तो टोमॅटो चोरणारा मुलगाच फोटो काढत होता ना त्यादिवशी.\nकाय काळी कामं करतो. हे कधी\nकाय काळी कामं करतो. हे कधी दाखवलं.>> त्यांची एन्ट्री आहे तेव्हाच ते लाच घेताना दाखवलेयत.\nती परागची आक्का आज्जी का बरं बदलली मधेच पहिलीच छान होती की..\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nउपग्रह वाहिनी - मराठी\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/node/5997", "date_download": "2018-10-16T20:23:10Z", "digest": "sha1:LECGU3AI34Z2IWBYXMQCOGVRT3XRGTF7", "length": 17091, "nlines": 171, "source_domain": "aisiakshare.com", "title": " बरॆली कॆ बाजार मॆ 5 | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nबरॆली कॆ बाजार मॆ 5\nमी परत आले तो शनिवार होता. रविवार असूनही जॉईन झाले. काम अतिशय कमी होते. पण स्टाफ त्यामुळेच आनंदी होता. आणि मी मात्र कंटाळले होते.\nअचानक मला डॉ पी के सिंग यांनी मीटिंग साठी बोलावले.\nमी गेल्या गेल्याच त्यांना म्हणाले कि काम खूपच कमी आहे. ते म्हणाले कि हो. सेंटरचा दार महिन्याला खूप तोटा होतोय. दुसरा कोणी असता तर लॅब बंदच केली असती पण मी उपाय शोधतोय. मी जे काही जॉब केले ते सर्व सरकारी. त्यामुळे काम कमी असण्याचा अनुभवच नव्हता. ते म्हणाले आता आपण दर रविवारी शहराच्या वेगवेगळ्या भागांत कॅम्प घ्यायचे. हिमोग्लोबीन आणि शुगर टेस्ट फ्री आणि इतर टेस्ट्स वर 20% सूट. मला खूपच आनंद झाला.\nमग मी येऊन स्टाफला हे सर्व सांगितले. नाइलाजाने ते तयार झाले. आम्ही आदल्या दिवशी 3/4 टेबले, 5 खुर्च्या असे भाड्याने मागवायचो. कॅनॉपी बनवली आणि दर रविवारी कॅम्प घ्यायला सुरुवात केली.\nपहाटे 5 ला उठून मी त्या थंडीत 6 ला लॅबमध्ये जायचे. स्टाफ पैकी दोघे तिघे 5 वाजताच हजर व्हायचे.\nबरेली मध्ये 3 गुरुद्वारा आहेत. त्यांच्या आवारात, बागेत, बॅँकेबिहारी मंदिर, महानगर कॉलनी अश्या वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही कॅम्प लावले. मी स्वतः हजर असून labelling नीट होतंय कि नाही ते पाहतेय हे बघून आम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला. रविवारी वीक डे पेक्षा जास्त काम व्हायला लागले आणि आधी लॅब सुपरवायझर आणि मग टायपिस्ट आणि टेक्निशियन जॉब सोडून गेले. तरीही मी कॅम्प चालूच ठेवले. एका रविवारी एक दिवसासाठी एका टेक्निशियन ला बोलावले कारण प्रोसेसिंग आणि टायपिंग दोन्ही करणे मला शक्य नव्हते.\nमग त्याच टेक्निशियन ला रेग्युलर जॉईन करून घेतले. तोच अजूनही आहे.\nहळूहळू उन्हाळा सुरु झाला तसे काम वाढले आणि कॅम्प बंद झाले. बरेली बद्दल बरीच माहिती मला मिळाली होती ती आता सांगते\nबरेली ला नाथ नगरी म्हणतात कारण तिच्या चार बाजूंना चार नाथ म्हणजे शंकराची देवळे आहेत. अलोकनाथ, पशुपतिनाथ, टिब्रिनाथ आणि वनखंडी नाथ. कॅम्पच्या वेळी मी वनखंडी नाथांच्या देवळात जाऊन आले.\nपावलोपावली हनुमान आणि शिव एकत्र अशी मंदिरे आहेत. माझ्या लॅब जवळही एक आहे. नवदुर्गा मंदिर फक्त बरेली मध्येच आहे. त्यात देवीच्या 9 मूर्ती आहेत.\nपण लोक हिंदू आणि मुस्लिम दोन्ही धर्माचे आहेत. आमच्या लॅब मधला टेक्निशियन आणि रीसेप्शनिस्ट मुस्लिम आहेत. अर्ध्याहून जास्त डॉक्टर आणि पेशंट मुस्लिम असतात.\nनोकरीसाठी बाहेरगावाहून आलेली मुले घर भाड्याने घेतात तेव्हा हिंदू मुस्लिम असे एकत्र राहतात.\nशहरात संजय नगर, राजेंद्र नगर या भागांत मोठे बाजार आहेत. बऱ्याच लोकांच्या सायकली, स्कुटर किंवा गाड्या आहेत. रिक्षा, ऑटो आणि जुगाडने प्रवास करणारेही आहेत. पण खूप गर्दी नसते.\nबडा बाजार, कुतूब खाना किंवा सिविल लाईन्स हा मोठा बाजार. इकडे सर्व रेंज मधल्या वस्तू मिळतात. रस्त्यावर किंवा महागड्या दुकानात कशीही खरेदी करू शकतात.\nचाट रस्त्यावर पावलोपावली मिळते. मोठी restaurants कमी आहेत. बंगले खूप आहेत पण 4/ 5 मजली इमारती आहेत. फिरण्यासाठी मॉल आणि फनसिटी दोनच ठिकाणे.\nसब्जी मंडी, दारावर येणारे भाजीवाले आणि भाजीचे सिंगल स्टॉल सगळे प्रकार आहेत.\nअत्यंत उत्कृष्ट डॉक्टर, हॉस्पिटल आहेत. आयुर्वेदिक, होमिओपॅथी सगळे इलाज मिळण्याची सोय आहे.\nलॅबमधील पूर्ण स्टाफ बदलून नवीन आला आहे. मला हे आर्टिकल लिहिण्याइतका वेळ मिळतो आहे.\nआणि माझ्या मनात सतत येणाऱ्या प्रश्नाला मी उत्तर दिले आहे. एक वर्ष पूर्ण करून मुंबईला जायचे कि अजून एक वर्ष राहायचे याला सध्या तरी माझे उत्तर अजून एक वर्ष राहायचे असे आहे.\nपण लोक हिंदू आणि मुस्लिम दोन्ही धर्माचे आहेत. आमच्या लॅब मधला टेक्निशियन आणि रीसेप्शनिस्ट मुस्लिम आहेत. अर्ध्याहून जास्त डॉक्टर आणि पेशंट मुस्लिम असतात.\nनोकरीसाठी बाहेरगावाहून आलेली मुले घर भाड्याने घेतात तेव्हा हिंदू मुस्लिम असे एकत्र राहतात.\nआणि त्यांना \"नो 'एम' फॅक्टर\", झालेच तर \"नो 'एच' फॅक्टर\", असली सव्यापसव्ये आड येत नाहीत\nतुमचे हे बरैली (की बरेल‍‍ॆा की बरॆली, एकदाच काय ते ठरवा ब्वॉ), नक्की हिंदुस्थानातच आहे ना\nक्या बात है, त्या लेख\nक्या बात है, त्या लेख लिहिणाऱ्याला दाख‌वा हा लेख‌. ब‌घ म्ह‌णावे ज‌रा डोळे उघ‌डून‌.\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\n'उघ‌डा डोळे, ब‌घा नीट‌' की\n'उघ‌डा डोळे, ब‌घा नीट‌' की काय‌त‌री...\nबाकी, बरैली वायले नि राय बरैली (तेच ते इंदिरा गांधी फेम) वायले, नव्हे\nआधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे \nपाच‌ही लेख वाच‌ले. आव‌ड‌ले. अजून येउ देत्.\nहेमा मालिनी (जन्म : १६ ऑक्टोबर १९४८)\nजन्मदिवस : कोशकार नोह वेबस्टर (१७५८), लेखक ऑस्कर वाइल्ड (१८५४), नाटककार यूजीन ओनील (१८८८), समाजसुधारक अनंत हरी गद्रे (१८९०), छायाचित्रकार पॉल स्ट्रॅन्ड (१८९०), हिंदी साहित्यिक, संसदपटू सेठ गोविंददास (१८९६), कवी सोपानदेव चौधरी (१९०७), तत्त्वज्ञ लुई अल्थ्यूसर (१९१८), नोबेलविजेता लेखक ग्युंटर ग्रास (१९२७), तबलावादक पं. लच्छू महाराज (१९४४), ग्रेटफुल डेड गिटारिस्ट बॉब वेअर (१९४७), नर्तकी व अभिनेत्री हेमामालिनी (१९४८)\nमृत्युदिवस : चित्रकार ल्यूकास क्रॅनाक थोरला (१५५३), तत्त्वज्ञ गास्ताँ बाशलार (१९६२), कर्नाटक शैलीतील गायक चेंबई (१९७४), कादंबरीकार ना. सं. इनामदार (२००२), विचारवंत, लेखक गो. पु. देशपांडे (२०१३)\n१५/१६ ऑक्टोबर : एडा लव्हलेस दिन (विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित क्षेत्रांत कार्यरत महिलांच्या सन्मानार्थ)\nवर्धापनदिन : वॉल्ट डिजनी कंपनी (१९२३)\n१७९३ : फ्रेंच राज्यक्रांती - फ्रान्सची सम्राज्ञी मारी आंत्वानेतला गिलोटिनद्वारे देहदंड.\n१९०५ : लॉर्ड कर्झनने बंगालच्या फाळणीचा हुकुम दिला.\n१९५१ : पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान लियाकत अली खान यांची रावळपिंडीत हत्या.\n१९७५ : देवीरोगाचा नैसर्गिक संसर्ग झाल्याचा जगातला अखेरचा दाखला (बांगलादेश).\n१९८६ : राईनहोल्ड मेसनर ८००० मीटरहून अधिक उंचीची जगातली सर्व (१४) शिखरे सर करणारे पहिले गिर्यारोहक ठरले.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 3 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mahaenews.com/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%AF-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B0%E0%A5%8D/", "date_download": "2018-10-16T22:05:05Z", "digest": "sha1:PA3NGK5B4RFZ4OPTPF2NOVECERYVL57T", "length": 7101, "nlines": 113, "source_domain": "mahaenews.com", "title": "पाणी वाचवा ! शालेय विध्यर्थ्यांनी नाटकाद्वारे सादर केले. | PCMC NEWS", "raw_content": "\nमहापालिका अधिकारी, कर्मचा-यांची दिवाळी गोड; बोनस व सानुग्रह अनुदान मिळणार\nमहिला नगरसेविकेशी उध्दट बोलणा-या उद्यान अधिक्षकांची केली कानउघडणी\nवल्लभनगरमध्ये चालक-वाहकांसाठी ‘ग्रंथालय आपल्या दारी’\n‘महागाई वाढली’ असे वाटत नाही – सोमाभाई मोदी\nपाणी प्रश्नावर नगरसेवक हंडा-कळशीसह सभागृहात\nभाजपाने धनगर समाजाला फसविले, सरकार वेळकाढू पणा करतेय\nअाता पुण्यातले वकील म्हणतायेत #FeeToo\nती प्रसुतिकरिता आली अन लिफ्टमध्ये अडकली\nदेशात जास्तकाळ भाजप सत्तेवर राहिल्यास भविष्यात बोलण्यावर बंदी – हर्दिक पटेल\nचिंचवडमध्ये रविवारी ‘डॉग शो’चे आयोजन\nHome व्हिडीओ पाणी वाचवा शालेय विध्यर्थ्यांनी नाटकाद्वारे सादर केले.\n शालेय विध्यर्थ्यांनी नाटकाद्वारे सादर केले.\nआला उन्हाळा आता पाणी वाचवा \nमहापालिकेसमोर नो पार्किंगमधील वाहनावर दंडात्मक कारवाई\nआला उन्हाळा आता पाणी वाचवा \nमहापालिका अधिकारी, कर्मचा-यांची दिवाळी गोड; बोनस व सानुग्रह अनुदान मिळणार\nमहिला नगरसेविकेशी उध्दट बोलणा-या उद्यान अधिक्षकांची केली कानउघडणी\nवल्लभनगरमध्ये चालक-वाहकांसाठी ‘ग्रंथालय आपल्या दारी’\n‘महागाई वाढली’ असे वाटत नाही – सोमाभाई मोदी\nपाणी प्रश्नावर नगरसेवक हंडा-कळशीसह सभागृहात\nहोंडाने आणली ‘आम आदमी’ची शानदार बाइक\nपंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारविरोधात विरोधक राष्ट्रपतींकडे\nआता, दररोज बदलणार पेट्रोल-डिझेलच्या किंमती\n…तर पिंपरी चिंचवडमधल्या सोसायटींची नोंदणी रद्द होणार\nनागरिकहो….’आधार’नं लिंक नसलेली बँक खाती बंद होणार\nmahaenews.com हे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nमुख्य कार्यालय : डी.एस.एस. मीडिया प्रा. लि.\nपत्ता : विश्वकर्मा बिल्डींग, जे. के. सावंत मार्ग, दादर, मुंबई, २८.\nपुणे विभागीय कार्यालय : गोल मार्केट, वायसीएम हॉस्पिटलसमोर, संत तुकारामनगर, पिंपरी.\nउस्मानाबाद विभागीय कार्यालय : तांबरी, कलेक्टर निवासस्थानाच्या पाठीमागे, उस्मानाबाद.\nसोलापूर विभागीय कार्यालय: होडगी रोड, चेतन फौंड्रीसमोर, सोलापूर.\nकोल्हापूर विभागीय कार्यालय: जय गणेश बिल्डींग, सायबर चौक, विद्यापीठ रोड, कोल्हापूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://marathicineyug.com/videos/video-songs?limit=6&start=12", "date_download": "2018-10-16T20:43:12Z", "digest": "sha1:GYT2XFOVWZQ2IUPRAPILJHTCJ4PXR7BB", "length": 12206, "nlines": 220, "source_domain": "marathicineyug.com", "title": "Video Songs - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\n'बोगदा' मधील मंत्रमुग्ध करणारे 'झुंबड' गाणे प्रदर्शित\nनितीन केणी प्रस्तुत आणि निशिता केणी लिखित व दिग्दर्शित 'बोगदा' या आशयघन सिनेमाचा नुकताच सोशल नेट्वर्किंग साईटवर 'झुंबड' हे गाणे प्रदर्शित करण्यात आले. मृण्मयी देशपांडेवर आधारित असलेले हे गाणे, प्रेक्षकांना आपल्या ठेकात आणि तालात मंत्रमुग्ध करणारे आहे. मंदार चोळकर लिखित 'झुंबड' या गाण्याचे संगीत दिग्दर्शन सिद्धार्थ शंकर महादेवन आणि सौमील श्रींगारपुरे या दुकलीने केले असून, सिद्धार्थ शंकर महादेवनचा सुमधुर आवाज या गाण्याला लाभला आहे. बोगदा चित्रपटातील हे गाणे प्रेक्षकांना दर्जेदार संगीताची आणि नृत्याची अनुभूती देणारे ठरणार आहे.\n\"दोस्तीगिरी\" चे टायटल ट्रॅक - 'तुझी माझी यारी दोस्ती'\nमैत्रीच्या निरागस, निखळ नात्यावर असलेल्या दोस्तीगिरी सिनेमाचे ‘तुझी माझी यारी दोस्ती’ हे गाणे रिलीज झाले आहे. जागतिक मैत्री दिनाच्या सूमारास रिलीज झालेल्या ह्या गाण्यात मैत्रीतला गोडवा, खोडसाळपणा दिसून येतो आहे.\n‘चुंबक’ चित्रपटातील गाण्यांना संगीत रसिकांचा भरभरून प्रतिसाद\nप्रख्यात अभिनेता अक्षय कुमारने ‘चुंबक’ चित्रपटाची प्रस्तुती करायची घोषणा सोशल मीडियावर अस्सल मराठीत केल्यापासून मराठी चित्रपटसृष्टीत या चित्रपटाचा बोलबाला आहे. चित्रपटाचा ट्रेलर सुद्धा स्वतः अक्षय कुमारने प्रकाशित केल्यामुळे चित्रपटाची उत्सुकता अजूनच वाढायला लागली आहे. तसेच ‘चुंबक’ चित्रपटातील गाणी नुकतीच प्रकाशित करण्यात आली. या गाण्यांना सुद्धा संगीत रसिकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. त्यामधील पहिले गाणे “खेचा खेची, गडबड गोची” हे असून ते स्वतः स्वानंद किरकिरे यांनी गायले आहे. या गाण्याला ओमकार कुलकर्णी यांनी शब्दांकित केले असून साकेत कानेटकर यांनी संगीत दिले आहे. तर दुसरे गाणे “चुंबक चिटक चिटकला चुंबक” हे गाणे बॉलीवूड मधील आघाडीचा गायक दिव्या कुमार याने गायले आहे. त्याशिवाय मराठी चित्रपटांमधील आघाडीची अभिनेत्री, ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ आणि ‘बालगंधर्व’ फेम विभावरी देशपांडे हिने पहिल्यांदाच या सिनेमाकरीता म्हणजे ‘चुंबक चिकटला’ या शीर्षक गीताचे शब्द लिहिले आहेत. या गाण्यांची संगीत रचना अमर मंग्रुलकर यांची आहे.\n'पिप्सी' चे 'गूज' हे मातृतुल्य भावनीक गाणे नक्की पहा\nलहान मुलांची निरागस मैत्री आणि त्यांच्या भावविश्वावर आधारित असलेल्या 'पिप्सी' या सिनेमातील नुकतेच 'गूज' हे गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे. समाजातील दाहकता आणि वास्तविकता चिमुकल्या डोळ्यातून पाहण्याचा नवा दृष्टीकोन या सिनेमात मांडण्यात आला असून, 'गूज' या गाण्यामधून देखील ते प्रकर्षाने दिसून येते. येत्या २७ जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत असलेल्या या सिनेमातील हे गाणे ओमकार कुलकर्णी याने लिहिले असून, देबारपितो यांचे काळजाला भिडणारे संगीत त्याला लाभले आहे.\n'अवधूत गुप्ते' कोणाला म्हणे 'तु परी'\nप्रेमाच्या विरहातील गाणी सध्या तरुणाईमध्ये खूपच गाजतात. त्यात आता एक नवं गाणं तरुणाईच्या भेटीला आले आहे. प्रसिद्ध गायक अवधूत गुप्तेचे ‘लव्ह लफडे’ सिनेमातील ‘तु परी’ हे गाणं नुकतचं रिलीज झालं आहे. संगीत दिग्दर्शक अनय नाईक, नृत्य दिग्दर्शक नितीन जाधव, तर गाण्याचे शब्द सचिन आंबत, संजय मोरे, अजय थोर्वे या तरुणांनी रचले आहेत. “धुंद स्वप्नातला, धुंद चेहरा तुझा, धुंद झाली नजर, जीव वेडावला, माझ्या मनातली तुच परी” या गीताला तरुणांचा आवाज म्हणून ओळखला जाणारा अवधूत गुप्तेचा आवाज भावनिक करुन जातो. अवधूत गुप्तेच्या सुंदर आवाजामुळे ती परी आपल्यासमोर आपसूक उभी राहते.\n'पिप्सी'चे सप्तरंगी गाणे - 'ता ना पि हि नि पा जा'\nलहान मुलांच्या भावविश्वावर आधारित असलेल्या 'पिप्सी' या आगामी सिनेमातील एक रंगबेरंगी गाणे, नुकतेच लाँच करण्यात आले. चानी आणि बाळूच्या निरागस मैत्रीवर आधारित असलेल्या, या सिनेमातील 'ता ना पि हि नि पा जा' हे इंद्रधनुष्याच्या रंगाची उधळण करणारे गाणे, बालमनाला भुरळ पाडणारे आहे.\nअनेक पुरस्कारप्राप्त निर्माता 'अमोल कागणे' चं \"मान्सून फुटबॉल\" द्वारे अभिनयात पदार्पण\nसचिन पिळगांवकर दिग्दर्शित ‘अशी ही आशिकी’ च्या निमित्ताने नवीन वर्षात ‘व्हॅलेन्टाईन डे’ ऐवजी साजरा होणार ‘AHA’ डे\n‘मी शिवाजी पार्क’ १८ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला\nए. आर.रेहमान आणि अगडबम नाजुकाची 'ग्रेटभेट'\nबहुचर्चित ‘मुळशी पॅटर्न’ ची मोशन पोस्टरद्वारे प्रदर्शनाची तारीख जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/1676", "date_download": "2018-10-16T20:17:15Z", "digest": "sha1:IOY4TKXP2BUCHLJ4PENAOQ7XWUTC3ZGO", "length": 13815, "nlines": 81, "source_domain": "mr.upakram.org", "title": "मराठी अभ्यास केंद्र : उद्घाटन | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nमराठी अभ्यास केंद्र : उद्घाटन\nशुक्रवार दिनांक २७ फेब्रुवारी २००९ रोजी मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून मराठी अभ्यास केंद्राच्या कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे. हे कार्यालय प्रा. रमेश पानसे यांच्या सौजन्याने मिळाले आहे. ग्राममंगलच्या पुढाकाराने राबविण्यात येणा-या द्विभाषा प्रकल्पात मराठी अभ्यास केंद्राचा सहभाग असणार आहे. त्या प्रकल्पाचे कामही या कार्यालयातून चालणार आहे. प्रसिद्ध चित्रकार श्री. सदाशिव कुलकर्णी यांनी परिश्रमपूर्वक या कार्यालयाला नवीन साज चढवला आहे.\nमहाराष्ट्र फौंडेशनच्या मदतीने कार्यालयाचे संगणकीकरण झाले आहे. दिनांक १ मार्च पासून कार्यालय नियमितपणे सुरू होईल व मराठी अभ्यास केंद्राच्या कार्याला गती प्राप्त होईल.\nकार्यकर्ता/हितचिंतक या नात्याने आपण मराठी अभ्यास केंद्राशी जवळून संबंधित आहात. तेव्हा आपणास विनंती आहे की दिनांक २७ फेब्रुवारी २००९ रोजी संध्याकाळी ५ ते ८ या वेळात आपण मराठी अभ्यास केंद्राच्या नूतन कार्यालयास सदिच्छा भेट देऊन आमचा हुरूप वाढवावा.\nपत्ता :३, यमुना निवास, गोविंद बच्चाजी मार्ग, चरई, ठाणे, ४००६०२\nमराठी अभ्यास केंद्राचे कार्यकारी मंडळ\nमराठी अभ्यास केंद्र विषयक निवेदन\nमराठी अभ्यास केंद्र हे मराठी भाषा, समाज आणि संस्कृतीपुढील प्रश्नांची सोडवणूक करू इच्छिणार्यास कार्यकर्त्यांचं, अभ्यासकांचं व्यासपीठ आहे. मराठी समाजापुढील आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक असे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी या आधीही बरेच प्रयत्न राजकीय किंवा बिगर-राजकीय पातळीवर झालेले आहेत. मात्र हे प्रयत्न विखुरलेले आणि तात्कालिक राहिल्याने आज अनेक प्रश्न भेसूर झालेले दिसतात. जागतिकीकरणाने विविध भाषिक समुदायांपुढे अस्तित्वाचे प्रश्न निर्माण केलेले आहेत. जागतिकीकरणाच्या लाटेवर स्वार झालेल्या मंडळींनी त्यांच्या ताब्यात असलेल्या माध्यमांच्या जोरावर मराठी भाषेचे मृत्यूलेख लिहायला घेतलेत. दुसरीकडे झोपेचे सोंग घेतलेल्या लेखक-कवींना, नोकरशहांना, राज्यकर्त्यांना सूर्य-चंद्र असेपर्यंत मराठीला काहीही होणार नाही असे भास होऊ लागलेत. परिस्थिती मोठी कठीण झाली आहे. त्यामुळे आजपर्यंत आपण भाषा, समाज आणि संस्कृतीचे प्रश्न सोडविण्यासाठी वापरलेल्या पध्दती बदलण्याची वेळ आली आहे. मराठी अभ्यास केंद्र हे त्या दिशेने टाकलेले निर्णायक पाऊल आहे.\nन्यूनगंडावर आधारलेले भाषेचे राजकारण दीर्घकाळ टीकू शकणार नाही ही जाणीव त्यामागे आहे. शासन यंत्रणेने भाषानियोजन, भाषाविकास याबाबत झटकलेली जबाबदारी, बाजारपेठच भाषेची उपयुक्तता ठरवेल असं म्हणणार्‍या तथाकथित विचारवंतांचा सुळसुळाट आणि साहित्यापलिकडे खूप मोठा भाषा व्यवहार आहे याबद्दल अज्ञानी असणारे सांस्कृतिक जगाचे प्रतिनिधी या व इतर आव्हानांचा सामना करत या नंतरच्या काळात मराठीच्या विकासासाठी वाटचाल करायची आहे. मराठी अभ्यास केंद्र ही विचारी कार्यकर्त्यांची रचनात्मक व सकारात्मक चळवळ आहे. म्हणूनच मराठी अभ्यास केंद्राचा प्रत्येक अभ्यासगट हा प्रत्यक्षात कृतिगटच आहे.\nमुंबईत १ डिसेंबर २००७ रोजी या अभ्यास केंद्राची स्थापना झाली. डॉ. प्रकाश परब आणि प्रा. दीपक पवार हे या अभ्यास केंद्राचे समन्वयक आहेत. डॉ. परब हे भाषाविज्ञानाचे अभ्यासक असून भाषानियोजन व भाषाविकास या विषयांवर सातत्याने काम करत असतात. प्रा. पवार हे भाषेचे राजकारण या विषयावर संशोधन व लेखन करतात. काही वर्षांपूर्वी शासनाने अभ्यासक्रमातील मराठीला माहिती तंत्रज्ञानाचा पर्याय दिला, तेव्हा माहिती तंत्रज्ञानाला विरोध न करता मराठीची बाजू मांडणार्या कार्यकर्त्यांमध्ये हे दोघे होते. गेली काही वर्षे न्यायालयांच्या मराठीकरणाच्या चळवळीत या दोघांचा सक्रिय सहभाग आहे.\nमराठी ही महाराष्ट्रीची राजभाषा व लोकभाषा आहे. ती व्यवहारभाषा व ज्ञानभाषा व्हावी यासाठी सर्व संबंधितांना बरोबर घेऊन मराठी अभ्यास केंद्राचे काम पुढे न्यायचे आहे. या कामात रूची आणि गती असणार्यांधनी सहभागी व्हावं आणि मराठी भाषेच्या विकास कार्यात आम्हाला सहकार्य करावं असं आपणास आवाहन आहे. आपल्या सहभागातूनच मराठी भाषेच्या संवर्धनासाठी चाललेल्या आमच्या प्रयत्नांना लोकचळवळीचं स्वरूप येईल असा आमचा विश्वास आहे.\nमराठी अभ्यास केंद्राचे विविध कृतीगट, त्यांचे स्वरूप व गटप्रमुख यांची माहिती सोबत देत आहोत.\nजुनी डोंबिवली रिक्षा स्टॅण्ड जवळ,\nए,२, जयसावित्री, वल्लभ बाग गल्ली\nगोरोडिया नगर, घाटकोपर (पू.)\nया कार्यास मनापासून शुभेच्छा\nमराठीचे असे काही शिलेदार आहेत हे आपले भाग्यच आहे.\nनमके काय काम केले जाईल याचा काही आराखडा आहे का\nराज्य मराठी विकास संस्था,\nमराठी विश्व कोश (शिवाय मराठी विकिही) तसेच\nमराठी शब्द यांचा काही समन्वय आहे का\nअसल्यास मोठाच दबाव गट तयार होवू शकतो असे वाटते.\nआणि कामही नेमके पणाने, एकवाक्यतेने आणि सूत्रबद्धतेने होईल.\nमुक्तसुनीत [26 Feb 2009 रोजी 00:52 वा.]\nसंस्थेच्या संस्थापकांना उपक्रमाची लिन्क् दिलेली आहे. तुमच्यासारख्या इतरांच्याही प्रश्नांची उत्तरे देण्याकरता त्याना इथे सभासदत्व घेण्यास आवाहन केलेले आहे.\nप्रा.डॉ.दिलीप बिरुटे [26 Feb 2009 रोजी 01:25 वा.]\nमराठी अभ्यासकेंद्राच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा \nप्रकाश घाटपांडे [26 Feb 2009 रोजी 03:20 वा.]\nनिवेदन अतिशय सुंदर व आत्म परिक्षण करावयास लावणारे वाटले. वाटचालीस शुभेच्छा. धन्यवाद मुक्तसुनीत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.snpnews.in/2018/09/22/suresh-prabhu-urges-g-20-members/", "date_download": "2018-10-16T21:54:29Z", "digest": "sha1:NQNMLK3ZTCIF7YDYYUTWYBI7CS7M5TNN", "length": 10156, "nlines": 78, "source_domain": "www.snpnews.in", "title": "जागतिक व्यापार वाढविण्यासाठी सेवांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी सुरेश प्रभु यांनी जी - २० च्या सदस्यांना केली विनंती - SNP News | News Articles | Blogs | Technology | Social | Political | Education |Cultural", "raw_content": "\nजागतिक व्यापार वाढविण्यासाठी सेवांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी सुरेश प्रभु यांनी जी – २० च्या सदस्यांना केली विनंती\n22/09/2018 SNP ReporterLeave a Comment on जागतिक व्यापार वाढविण्यासाठी सेवांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी सुरेश प्रभु यांनी जी – २० च्या सदस्यांना केली विनंती\nवाणिज्य आणि उद्योग मंत्री श्री.सुरेश प्रभु यांनी १४ सप्टेंबर २०१८ रोजी अर्जेंटिनाच्या मार् डेल प्लाटा येथे झालेल्या जी-२० ट्रेड मिनिस्टर मीटिंग (टीएमएम) साठी भारतीय प्रतिनिधिमंडळाचे नेतृत्व केले. जी-२० मध्ये टीएमएम देशांचे मंत्री / उपमुख्यमंत्री, आठ अतिथी देश आणि ७ प्रमुख / आंतरराष्ट्रीय संघटनांचे उप प्रमुख जसे की डब्ल्यूटीओ, आयटीसी, ओईसीडी, वर्ल्ड बँक, आयएमएफ, सीएएफ आणि आयएडीबी आदींचा समावेश होता. यावर्षीचे जी-२० चे अध्यक्षपद अर्जेंटिनाकडे होते.\nचालू व्यापार तणावामुळे काही देशांनी संरक्षण आणि एकपक्षीय उपाययोजना केल्यामुळे जागतिक व्यापार आणि आर्थिक परिस्थिती अत्यंत महत्त्वाची ठरली आणि संवाद आणि सहकार्यांमधून आंतरराष्ट्रीय व्यापारात आत्मविश्वास वाढवण्याच्या उद्देशाने सामूहिकपणे काम करण्याचा निर्धार केला.\nभारतीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री श्री.सुरेश प्रभु यांनी असे म्हटले की, विकसनशील देश आणि एलडीसींना व्यापाराच्या विरोधामुळे परिणामी संपार्श्विक नुकसान सहन करावे लागते, पक्षांच्या दरम्यान संवादांद्वारे मतभेदांचे निराकरण केले पाहिजे. जागतिक व्यापार वाढविण्यासाठी सेवांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी सुरेश प्रभु यांनी जी – २० च्या सदस्यांना यावेळी विनंती केली.\nजागतिक अन्न सुरक्षा वाढविण्यासाठी कृषी अन्न जीव्हीसीच्या महत्त्वांना मंत्र्यांनी मान्यता दिली. सुरक्षीत विकास लक्ष्ये (एसडीजी) २०३० मधील लक्षणे, गरीबी निर्मूलन, दारिद्र्य निर्मूलन, महिलांचे सक्षमीकरण, रोजगाराची निर्मिती, लक्षणीय लक्षावधी लहान आणि किरकोळ शेतक-यांच्या दुर्दैवाची दखल न घेता लक्ष्ये लक्षात घेण्यातील सुरक्षेच्या संदर्भात सुरेश प्रभु यांनी लक्ष वेधले. एमएसएमईसाठी अधिक मूल्य जोडणी प्रोत्साहित करण्याच्या हेतूने तंत्रज्ञानाचे हस्तांतरण, संशोधन, कृषी सेवांना प्रोत्साहन देणे आणि कृषी व्यवसायातील जबाबदार गुंतवणूकीस पाठिंबा देण्यासाठी श्री.प्रभु यांनी जी – २० ला आवाहन केले.\nनवीन औद्योगिक क्रांतीवर मंत्र्यांनी डिजिटल तंत्रज्ञानाची केंद्रीय भूमिका मान्य केली. वाणिज्य व उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांनी तंत्रज्ञानातील अडथळे कमी करण्याच्या आणि सर्व देशांच्या एकत्रित भवितव्यासाठी वितरक लाभांच्या गरजेकडे लक्ष वेधले आणि या संदर्भात त्यांनी जी -२० ला विनंती केली की त्यांनी देशभरातून आणि इतर देशांमध्ये डिजिटल विभाजनातील अंतर बंद करण्यास काम करावे. लाखो युवकांसाठी रोजगार निर्माण करण्याच्या हेतूने घरगुती उद्योजकांना संरक्षण आणि प्रोत्साहन देण्यासाठी प्राधान्य द्यावे.\nTagged आयएमएफ आयटीसी ओईसीडी जी - २० जीव्हीसी डब्ल्यूटीओ वर्ल्ड बँक सीएएफ सुरेश प्रभु\nसिंधुदुर्ग विमानतळाची यशस्वी चाचणी – सुरेश प्रभु\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झारसुगुडा विमानतळाचे उदघाटन\nसरकारची जवानांना सूट,पाकिस्‍तान द्या सडेतोड उत्तर\nदेशातील ७३ टक्के संपत्ती केवळ एक टक्के श्रीमंतांकडे\nगडचिरोली माओवाद्यांच्या हल्ल्यात सीआरपीएफचा जवान शहीद\nमहाराष्ट्र स्वाभिमान युवक उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी वैभव वीरकर यांची निवड\nकृषी उत्पादनांच्या निर्यातीस प्रोत्साहन देण्यासाठी सुरेश प्रभु यांचा पुढाकार\nदादरच्या फूल मार्केटमध्ये गोळीबार, एकाची हत्या\nप्रस्तावित नवीन औद्योगिक धोरण लवकरच मंजूर होईल – सुरेश प्रभु\nफुटवेअर आणि लेदर सेक्टरसाठी केंद्र सरकारचे खास पॅकेज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A9%E0%A5%A8%E0%A5%AE", "date_download": "2018-10-16T20:45:52Z", "digest": "sha1:T3AGTYQYREO625TIHP6FWBTV7LZ5YG6W", "length": 4473, "nlines": 153, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १३२८ - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण २ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २ उपवर्ग आहेत.\n► इ.स. १३२८ मधील जन्म‎ (४ प)\n► इ.स. १३२८ मधील मृत्यू‎ (१ प)\n\"इ.स. १३२८\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइ.स.चे १३२० चे दशक\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ ऑगस्ट २०१३ रोजी १५:३० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.marathi.aarogya.com/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%98%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%80/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%A6/%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A4%BE%20%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE%20%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80%20%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0%20%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%A1%20%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%96%20.html", "date_download": "2018-10-16T21:08:19Z", "digest": "sha1:FNSFSQEOMGLDLQ6KCYH3H4RPFM32YPH5", "length": 12590, "nlines": 119, "source_domain": "www.marathi.aarogya.com", "title": "आता अपंगांना स्वयंरोजगारासाठी मिळणार दीड लाख - आरोग्य.कॉम - मराठी", "raw_content": "\nपोषक पदार्थ आणि अन्न\nकोड - पांढरे डाग\nआता अपंगांना स्वयंरोजगारासाठी मिळणार दीड लाख\nआता अपंगांना स्वयंरोजगारासाठी मिळणार दीड लाख\nअपंग असूनही व्यवसाय करण्याचे ध्येय आहे. मात्र, शासनाच्या अटीमुळे व्यवसायासाठी भांडवल मिळत नाही... ही विवंचना आता संपणार असून, राज्यशासनाने बेरोजगार अपंगांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. यापुढील काळात अपंगांना स्वयंरोजगारासाठी देण्यात येणाऱ्या बीज भांडवलात घसघशीत वाढ केली आहे. आता उत्पन्नाची मर्यादाही एक लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात आली असून, प्रकल्प खर्चाची मर्यादाही 25 हजार रुपयांवरून दीड लाखांपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.\nअपंग व्यक्तींना स्वयंरोजगाराची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्यशासन वेगवेगळ्या योजना राबविते. त्यासाठी शासनाने अपंग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी बीज भांडवल उपलब्ध करून देण्याची योजना सन 1989 पासून सुरू केली आहे. यासाठी संबंधित अपंग व्यक्तीचा प्रकल्पाचा खर्च 25 हजारपेक्षा जास्त असता कामा नये अशी अट होती. त्याचप्रमाणे केवळ 6 हजार रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्या अपंगांनाच या योजनेत सहभागी होता येत होते. वाढती महागाई व कोणताही व्यवसाय 25 हजार रुपयांत सुरू करणे अवघड असल्याचे राज्यातील स्वयंसेवी संस्थांनी शासकीय खात्यांच्या विशेषतः समाजकल्याण, अपंग कल्याण खात्यांच्या निदर्शनास आणून दिले होते. त्याची दखल घेत शासनाने अपंगांसाठी अटी शिथिल करण्याचा व प्रकल्प खर्चाची मर्यादा वाढवून देण्याचा निर्णय 1 जुलै 2010 रोजी घेतला आहे.\nनव्या योजनेची अंमलबजावणी करण्याचे आदेशही शासनाच्या खात्याने दिले असून, उपसचिव जे. एन. राठोड यांनी नुकतेच राज्यातील जिल्हा परिषदांना, समाजकल्याण अधिकाऱ्यांना व आयुक्तांना या संदर्भात आदेश दिले आहेत. नव्या योजनेनुसार लाभार्थी अपंग व्यक्तीची वार्षिक उत्पन्न मर्यादा 6 हजारांवरून प्रति वर्षी 1 लाख रुपयांवर वाढविली आहे. याचा फायदा राज्यभरातील हजारो अपंगांना होणार आहे. केवळ 6 हजार वार्षिक उत्पन्न असलेल्या अपंगांच्या अटीमुळे त्याहून अधिक उत्पन्न असलेल्या मात्र वेगळा प्रकल्प सुरू करू इच्छिणाऱ्या अपंगांना या योजनेत सहभागी होता येत नव्हते. आता वाढविलेल्या उत्पन्न मर्यादेप्रमाणेच त्यांच्या स्वयंरोजगारासाठी होणारा प्रकल्पाचा खर्चही दीड लाख रुपयांवर नेला आहे. यासाठी प्रकल्प खर्चाच्या 20 टक्‍क्‍यांपर्यंत शासन अनुदान देणार असून, उर्वरित 80 टक्के भांडवल हे बॅंकेकडून कर्ज स्वरूपात दिले जाणार आहे.\nआरोग्य म्हणजे सुदृढता असणे किंवा सुरळीतता असणे. सुदृढता, सुरळीतता आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी मार्गदर्शन करणे हा या वेबसाईटचा प्रयत्न आहे. आरोग्य.कॉम ही भारतातील आरोग्य विषयक माहिती पुरवण्यात सर्वात अग्रेसर असणा-या वेबसाईट्सपैकी एक आहे. या आरोग्यविषयक माहिती पुरवणा-या साईट्स म्हणजे डॉक्टर नव्हेत. पण आरोग्याविषयी पुरक माहिती व उपचारांचे वेगवेगळे माध्यम उपलब्ध करुन देणारी प्रगत यंत्रणा आहे. या साईटच्या गुणधर्मांमुळे इंटरनेटचा वापर करणा-यांमधे आरोग्य.\n» आमच्या सर्व समर्थन गट पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nआमच्या बातमीपत्राचे सदस्यत्व घ्या\nआरोग्य संबंधित नवीन माहिती मिळवा.\nआरोग्य.कॉम ही भारतातील एक आरोग्याविषयीची आघाडीची वेबसाईट आहे. ह्या वेबसाईटवर तुम्हाला आरोग्याविषयी जवळ जवळ सर्व वैद्यकीय आणि सर्वसामान्य माहिती मिळण्यास मदत होईल असे विभाग आहेत.\nहे आपले संकेतस्थळ आहे, यात सुधारण्याकरिता आपले काही प्रस्ताव किंवा प्रतिक्रीया असतील तर आम्हाला जरुर कळवा, आम्ही आमचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करू\n“माझे नाव पुंडलिक बोरसे आहे, मला आपल्या साइट मुळे फार उपयुक्त माहिती मिळाली म्हाणून आपले आभार व्यक्त करण्यासाठी ईमेल पाठवीत आहे.\nकॉपीराईट © २०१६ आरोग्य.कॉम सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pankajz.com/2015/06/swargiy-salher.html", "date_download": "2018-10-16T21:45:45Z", "digest": "sha1:6YYTP243MQ4O2MR475WYEAKW6YQHMHYX", "length": 31063, "nlines": 376, "source_domain": "www.pankajz.com", "title": "बागलाण भटकंती: स्वर्गीय साल्हेर - Pankaj भटकंती Unlimited™", "raw_content": "\nबागलाण भटकंती: स्वर्गीय साल्हेर\nकालच्या दिवसानंतर शशांकला मुंबईस रवाना केल्याने आता फक्त सुपरसिक्स उरले होते. बहुतेक सगळेच ट्रेक्सची किमान पन्नाशी गाठलेले. प्रत्येकाचीच फिटनेस आणि स्टॅमिना वादातीत. म्हणजे ओझे आहे काय, वाहतो की आणि डोंगर आहे काय चढतो की असेच प्रत्येकाचे होते. श्रीकांत (उसेनचा बाप) नट, योगेश-द फायर फायटर, प्रविण-द बिल्डर, देव्या आणि ध्रुव. योगेशच्या मामाच्या घरुन कुकरभरुन खिचडी शिदोरी दिली होती. वाघांब्यात गावजेवण घालायलाही ती कदाचित पुरली असती. शिवाय तोंडी लावण्यास लोणचे आणि लसणाची चटणी. कालचा फसलेला स्टोव्ह तिथेच ठेवून नवीन फुल साईजचा स्टोव्ह घेतला होता. मुल्हेरवरुन पाहिलेल्या हरणबारी धरणाच्या पाण्याला डावीकडून बगल देऊनच साल्हेरच्या पायथ्याला वाघांबे गावाकडे रस्ता जातो. श्रावणी उन्हं पडली होती, त्यात उजवीकडे न्हावी-मांगी-तुंगीची डोंगररांग हरणबारीच्या पाण्यात आपले साजिरे प्रतिबिंब निरखून पाहत होते. वाघांबे गावात पोचलो तसे शिदोरी सोडून पोटभर खिचडी खाऊन घेतली आणि पाणी पिऊन दहा मिनिटे आराम करुन घेतला. उरलेली खिचडी पिशवीत भरुन घेतली. सॅक्स पाठीला मारल्या, बूटाच्या लेस आवळल्या आणि एकवार साल्हेरकडे मान वर करुन पाहिले. तो आज सर होणार या अभिमानाने नाही तर पुन्हा आदराने खाली झुकवण्यासाठी. साल्हेर… तेच जे गेले काही दिवस पडणारे स्वप्न, महाराष्ट्रातले कळसूबाई खालोखालचे शिखर आणि सर्वांत उंच किल्ला. आज त्याच्या कुशीत मुक्कामास जाणार, त्याच्या अंगाखांद्यावर बागडणार या विचारानेच मन कसे तरंगू लागले होते.\nवाघांबे गावच्या पाठीमागेच साल्हेर किल्ला आहे. गावाच्या एका गल्लीतून बाहेर पडून वाटेत आडवा येणारा ओढा गुडघ्याएवढ्या पाण्यातून ओलांडून आपण भातखाचरांच्या बांधांवरुन चालू लागतो. अशा खाचरांमधून चालण्याची मौज काही औरच असते. सभोवार पिवळट हिरवी शेतं, त्यामध्ये कामं करणारे शेतकरी भाऊ, बांधांवर वाढलेलं गवत, एखाद्या दगडावर उन्हाला येऊन बसलेलं घोणसचं एखादं पिल्लू, त्याला सांभाळून ओलांडून पुढं गेलो आणि डोंगरउताराशी पोचतो. साल्हेरच्या चढणीचा हा पहिला टप्पा. यावरच छातीवर येणार्‍या नाशिक स्टाईल चढणीची सवय करुन घ्यावी. पुढे ही चढण अधिकच अंगावर येऊ लागते. म्हणून मुंग्यांची शिस्त, पायांवर भिस्त करत आस्तेकदम पाऊलवाटेनं चढत रहायचं. एखाद्या वेळी दम टाकण्यासाठी क्षणभर विसावून मागे वळून पाहिलं की मागे कोवळ्या उन्हात भातखाचरांच्या पार्श्वभूमीवर घरांच्या सोंगट्यांचा सुंदर सारीपाट मांडलेला असतो.\nसमोरच्या माळावर हिरव्यागार पठारावर गावातली जनावरं चरत होती. आम्हांला पाहून मध्येच थबकून नजरेला त्यांची मायाळू नजर भिडवून सांभाळून जा रे बाबांनो सांगत होती. ते पठार मागे टाकून आपण एका सोंडेच्या माथ्यावर पोचतो. जवळपास पाच एकशे मीटर लांबीची ही सोंड म्हणजे खरंच अद्भुत. सपाट हिरव्या गवताने पांघरलेले पठार. एका टोकाकडून चालत सुरुवात करायची आणि दुसरे टोक भिडते ते थेट सालोट्याच्या भिंतीशी. जोडीला भर्राट वारा, भटक्यांच्या कानांत घुसत उधळायला लावणारा. अधेमधे चरणारी जनावरं.\nउजवीकडे साल्हेरची एक सोंड उतरलेली आणि डावीकडे सालोट्य़ाच्या पल्याडून मुल्हेर-हरगडाची रांग. दोन्हीकडे दरीत ऊनसावल्यांचा खेळ रंगलेला. सालोट्याच्या उजवीकडून दिसणारी साल्हेरकडे घेऊन जाणारी खिंड, आकाशात घुसणारे साल्हेर आणि सालोट्याचे दिग्गज सुळके. साल्हेरच्या दक्षिण भिंतीशी लगट करुन जाणारी वाट, येथूनच दिसणारी गुहांची साखळी.\nहीच सोंड चढून सालोट्याला उजवी घालून आम्ही खिंडीत पोचलो. वर एकवार नजर टाकली. आता साल्हेरच्या पोटातून जाणार्‍या कातळखोदीव पायर्‍या आणि डोक्यावरचा एक दरवाजा दिसू लागल्या होत्या. अगदी थोड्याच अंतरात फारच मोठा हाईट गेन दिसत होता. थोडक्यात चढताना फासफूस होणारच असे गृहीत धरुनच पुढे निघालो. खिंड ओलांडून साल्हेरवर जाण्यासाठी पाठीमागल्या फेसवरुन डावीकडे जाऊन पुन्हा उजवीकडे वर चढणारी वाट आहे. खिंड ओलांडून जरा एका कातळावर विसावलो. निळ्या आकाशात कापशी ढग सालोट्याच्या माथ्यावरुन पलीकडे निघाले होते. बसल्या जागेवरुन त्याचे फोटो काढले.\nशेवटचा दम टाकून, पाणी पिऊन निघालो. एका वठलेल्या झाडावरुन पुढे डावीकडे जाऊन वाट वर उजवीकडे चढते. वाट जरा पावसाने निसरडी झाली आहे. कातळावर शेवाळले आहे. जरा काळजीपूर्वक हातांचा आधार घेत वर चढलो की कातळात खोदलेल्या पायर्‍या दिसतात. त्या ओलांडून पुन्हा पुढे आधी खिंडीतून दिसलेल्या खड्या पायर्‍या दोन दरवाजांच्या मालिकेत नेऊन सोडतात. दरवाजाशी एक शिलालेख आहे. हे दरवाजे पार करुन आम्ही कातळाच्या पोटातून जाणार्‍या वाटेवर चालू लागलो. ही वाटही साधारण चार-पाचशे मीटरची, एकदम कड्याच्या पोटाशी बिलगून जाणारी. पाठीमागे सालोट्याचा सुळका आभाळात घुसलेला, उजवीकडे सरळसोट खाली पाताळात जाणारा कडा आणि डावीकडे असंख्य गुहा आणि टाक्यांची साखळी. अतीव सुंदर, दगडी गुहा, काही खांब असलेल्या, काहींवर कोरीवकाम केलेले, काही टाक्यांच्या पोटात खोदलेली पोटटाकी. दोन-तीन ठिकाणी कुणा गोट्या-शांता-रवीचे प्रेम निळ्या ऑईलपेंटमध्ये उतू चालले होते. त्यांना मस्तपैकी मनसोक्त शिव्या हासडून घेतल्या. अशा अर्वाच्च्य शिव्या (वाचा: भाषेचे अलंकार) मोठ्ठ्याने देण्याचा आनंद मिळवायची हमखास जागा म्हणजे असे ट्रेक\nहीच वाट सरळ साल्हेरच्या या वाघांब्याच्या बाजूच्या फेसच्या टोकाकडे जाते आणि तिथल्या एका दरवाजावरुन वळून किल्ल्याच्या माथ्यावरल्या माचीवर. माचीवर सुंदर ढग दाटून आले होते. मध्येच एखाद्या खिडकीतून सुर्य डोकावून जाई आणि प्रकाशाची एक लाट सगळी हिरवीगार माची सोनसळी करुन टाकी. डावीकडे उंचावर परशूरामाचे मंदिर आणि शिखर अजूनही ढगांमध्येच हरवले होते. एवढा सुंदर नजारा आजवर कुणी पाहिला नसेल. दूर थोडी उंचावर गुहा आणि त्यासमोरचा झेंडा दिसला आणि आम्ही मुक्कामाच्या जागेजवळ आल्याची खात्री झाली. आता अधिक काम नव्हते. मुख्य काम होते ते समोरचे महानाट्य अनुभवायचे. म्हणून माचीच्या कड्यावर अगदी टोकाला येऊन पाय पसरुन बसलो. अगदी ध्यानाला बसतो तसेच. सुर्यास्त व्हायला अजून अवकाश होता. तिथे ध्रुवने सोबतच्या कागदांवरुन गडाचा इतिहास आणि प्राचीन पत्रांतील उतारे मोठ्याने वाचून काढले. काही लाखांच्या दिल्लीच्या पातशहाच्या फौजेस उघड मैदानात पाणी पाजून शिवरायांनी संपूर्ण बागलाण प्रांतावर आपला वचक बसवला होता. मावळत्या सुर्याला ढगांआडून साक्षी ठेवून अजोड पराक्रमाची ही गाथा ऐकून ऊर अभिमानाने भरुन आला. जागेवरुन उठलो. सूर्य आता बाहेर आला होता. समोरच्या दरीत हळद्या उन्हाचा आणि शिराळाचा खेळ मांडला होता. सूर्यनारायण मुक्तहस्ते सृष्टिदेवतेवर भंडारा उधळत होता. दरीच्या तळाला जीवनाचा एक सोनेरी पट उलगडला जात होता. जीवनदायिनी नद्या, अडवलेले पाणी, तलाव आणि दूरवर अनंतापर्यंत दिसणारा माझा सह्याद्री. कितीही फोटो काढले तरीही कुठलाच फोटो या दृश्याला न्याय देऊन शकणार नाही याचे भान येऊन मी कॅमेरा बंद केला आणि फक्त डोळ्यांने तो क्षण अनुभवून रोमारोमांत साठवून घेतला.\nसूर्य मावळतीकडे झुकला तसे आम्ही परत फिरलो. आता फक्त गुहेपर्यंत जायचे होते. पाचच मिनिटांची चाल. वाटेत एक भग्न गणेश मंदिर, एक सुंदर बांधीव गंगासागर तलाव आणि त्याच्या बाजूला पिण्याच्या पाण्याचे टाके. समोरुन गंगासागराच्या पल्याड अस्ताला जाणारा सूर्य. त्याने आकाशात उधळलेले संध्यारंग. हवेत गारवा सुटलेला. खोल श्वासासरशी तो छातीत भरुन घेतला आणि गुहेची वाट धरली. गुहा मोठी स्वप्नवत. गुहा, समोर आकाशाशी उघडे देवालय, त्यापलीकडे गंगासागर आणि गंगासागराच्या पलीकडे विस्तीर्ण दरी.\nगुहेत एक गुराखी वस्तीला असतो. पावसाळ्याचे चार महिने तो वरच राहतो. चाळीसेक गुरं एका गुहेत कोंडलेली. दुसर्‍या वनरुम-किचन टाईप गुहेत त्याचे वास्तव्य. येणार्‍या जाणार्‍या ट्रेकर्सना कायमच मदत करणारा हा तुकाराम भाऊ. आम्हांस कुठे स्वयंपाक करता येईल, कुठे झोपता येईल हे नीट दाखवून दिले. पहिल्या गुहेत शेकोटी पेटली होती. आतल्या गुहेत स्वच्छ कोरडी जागा, भिंत बांधून बंद केलेली, त्यात एक खिडकी ठेवलेली. त्यातून गारठा गुहेत डोकावणारा. कोरडे कपडे बदलून शेकोटीशी उबदार गप्पा रंगायला वेळ लागला नाही. काळाकुट्ट अंधार झाल्यावर स्टोव्ह पेटवला. सुंदरसा चहा तयार झाला. दूध नसले तरीही तो चहा ‘अमृततुल्य’च झाला होता. चहासोबत सटरफटर खाणं झालं आणि पोटातला डोंब थोडा शांत झाल्यावर गरमगरम सूपच्या ग्लाससोबत गप्पा रंगू लागल्या. बाहेर आताशा रिमझिम पाऊस सुरु झाला होता. त्या पावसाचा सूर, हातात वाफाळता सूपचा ग्लास आणि सोबत सह्याद्रीच्या वेड्या पुत्रांच्या डोंगरातल्या आठवणी. या वातावरणाचे वर्णन करण्यास शब्द थिटे पडावेत. गप्पा थंडावल्यावर दुपारची खिचडी गरम केली. पापड भाजले आणि लसूण चटणीसोबत खिचडीवर सर्वांनीच ताव मारला. रात्री उबदार पांघरुणाच्या आड पुन्हा गप्पांचे फड रंगले. एकमेकांचे आजवरच्या भटकंतीचे किस्से आणि आगामी बेत यांच्या गप्पा मारता मारता कधी डोळा लागला ते समजलेच नाही.\nमध्यरात्रीनंतर कधी तरी जाग आली तेव्हा बाहेर पावसाने जोर धरला होता. एकसंथ लयीत त्याने वरचा “सा” लावलेला. मिट्ट काळोख, गुहेत शिरलेला चुकार काजवा, थकलेल्या सवंगड्यांचे या कुशीवरुन त्या कुशीवर वळण्याचे खुसफूस आवाज, बाहेर गळणार्‍या पागोळ्यांच्या धारा हे सगळे एक होऊन एक मधुर संगीताची मैफिल जमून आली होती. थंडगार पहाटवार्‍यात बाहेर साल्हेर उभा होता, आम्हांस कुशीत घेऊन, एखाद्या तपस्वी ऋषीसारखा \nआज दि. २७ एप्रिल २०१६ च्या लोकसत्ता दैनिकात लोकभ्रमंतीमध्ये माझा ई-भटक्यांच्या जगात हा लेख प्रसिद्ध झाला आहे. या लेखात आपल्या या ब्लॉगचा उल्लेख केला आहे. जरुर वाचा:\nएकदा एका माणसाने वाघ पाळला होता. मी तो वाघ पहायला गेलो. त्याची परवानगी घेऊन त्या वाघाला बाहेर फिरायला घेऊन गेलो. बाहेर म्हणजे एकदम बाहेरगा...\n:-) “रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा\nआजची तरुण पिढी ना… काही धरबंधच राहिला नाही. वारेमाप उधळपट्टी करतात. जुन्या परंपरा, संस्कृती काही काही पाळत नाहीत. रोज ऑफिसात जायचं आणि घर...\nलहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा...\nआपले वय काय हो असे कुणी विचारले की आपली प्रतिक्रिया काय असते असे कुणी विचारले की आपली प्रतिक्रिया काय असते मुलींना हा प्रश्न सहसा आवडत नाही. काहींना सरळ उत्तर द्यावेसे वाटेलही. जेष्ठ...\nऐन हिवाळ्यातला ऑफबीट लडाख\nलडाखचे स्वप्न २०१२च्या ऑगस्टमध्ये खरं तर पूर्णत्वास गेले होते. ऐन पर्यटन हंगामातले सगळ्या प्रकारचे अनुभव घेऊन झाले होते. लेह मार्केट, खरेदी,...\nकुठे भैरवनाथाचे देऊळ, कुठे वाघजाईचं ठाणं. कुठं क्षेत्रपाल खंडोबाचं राऊळ तर कुठे पिराचं स्थान. कधी शिवाचं लिंग तर कुठे मरीआईची घुमटी. शि...\nगेल्या काही महिन्यांचे थोडेफार जमलेले धुकट प्रयत्न... खूप वेगळी लोकेशन्स. बहुतेक लोकांना माहित नसलेली... घ्या गोड मानून \nमी खाल्लेल्या पाणीपुरीची गोष्ट.\nदिवाळी नुकतीच संपली ना... गोडधोड खाऊन सगळे तोंड पाणचट झाले होते. गेला काजू, बदाम, पिस्ते अशा फुकट मिळालेल्या ड्रायफ्रुट्सपासून सुरु झालेली ...\nएसीत बसे, पीसीत घुसे, दिस काढी कसेबसे, हापिसात अशी अवस्था झाली असताना शहरात घुसमटलेल्या जीवाला काहीतरी वेगळे हवे असते. म्हणूनच दिला का...\nपाऊस रानारानांत, पानापानांत आणि मनामनांत रुणझुणू लागला की सह्यभ्रमरांना साद घालतात ते सह्याद्रीचे कडे.राकट कडे, उन्हाळ्यात वणव्यांनी उजाड...\nये रे ये रे पावसा\nलहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा...\nDesigned by - भटकंती अनलिमिटेड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.snpnews.in/2017/12/01/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A5%8D/", "date_download": "2018-10-16T21:53:51Z", "digest": "sha1:GMRGVF76VES4KXZ4PYLMBXTXKV2AZT3O", "length": 3696, "nlines": 72, "source_domain": "www.snpnews.in", "title": "महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला निवडणूक आयोगाचे नोंदणी पत्र - SNP News | News Articles | Blogs | Technology | Social | Political | Education |Cultural", "raw_content": "\nमहाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला निवडणूक आयोगाचे नोंदणी पत्र\n01/12/2017 SNP ReporterLeave a Comment on महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला निवडणूक आयोगाचे नोंदणी पत्र\nगरज असेल तरच पोलिस संरक्षण\nमहाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला निवडणूक आयोगाचे नोंदणी पत्र\nअभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्याचा 13 व्या मजल्यावरून पडून दुर्दैवी मृत्यू\nशुल्क नियंत्रण कायदा मोडणाऱ्या मेडिकल कॉलेजवर कारवाई होणार – वैद्यकीय शिक्षणमंत्री\nबॉलिवूड अभिनेता इंदर कुमारचं निधन\nमहाराष्ट्र स्वाभिमान युवक उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी वैभव वीरकर यांची निवड\nकृषी उत्पादनांच्या निर्यातीस प्रोत्साहन देण्यासाठी सुरेश प्रभु यांचा पुढाकार\nदादरच्या फूल मार्केटमध्ये गोळीबार, एकाची हत्या\nप्रस्तावित नवीन औद्योगिक धोरण लवकरच मंजूर होईल – सुरेश प्रभु\nफुटवेअर आणि लेदर सेक्टरसाठी केंद्र सरकारचे खास पॅकेज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/mhaharastra-less-monsoon-267471.html", "date_download": "2018-10-16T20:29:21Z", "digest": "sha1:Q6JMMCW33FNX2J2DYARYBOAAMNWKPL6W", "length": 14821, "nlines": 122, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "राज्यात 22 जिल्ह्यात पर्जन्यमानात 60 टक्के घट !", "raw_content": "\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nराज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर, कार्यकर्त्यांमधली मरगळ झटकणार\nसराफ व्यावसायिक करणार दसऱ्याचा मुहूर्त 'कॅश'\nदारूच्या कंपनीतील ५ हजार टन मक्क्याने भरलेल्या टाकीत पडून मुलाचा मृत्यू\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\n#Metoo मोहिमे संदर्भात हायकोर्टात याचिका दाखल\nमॉडेलला घरी बोलवून मित्रानेच केला खून\nजलयुक्त 'शिव्या'र, राज ठाकरेंच्या कुंचल्यातून फडणवीस सरकारवर घणाघात\nअकबर यांनी चुंबन घेण्याचा प्रयत्न केला, आणखी एका महिला पत्रकाराचा आरोप\nकर्ज देण्यासाठी शरीरसंबंधाची मागणी करणाऱ्या बँक मॅनेजरला महिलेनं धु-धु धुतलं\nगोव्यात काँग्रेसच्या सत्ता स्थापनेच्या मनसुब्यावर पाणी, २ आमदार भाजपात दाखल\n#Metoo : महिला खेळाडूंनी केलेल्या आरोपानंतर राष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षकाची आत्महत्या\nकरिनाची 'ही' फॅशन स्टाईल तुम्हीही फॉलो करू शकता\nदबंग गर्ल सोनाक्षी सांगतेय बॉर्डरवरच्या जवानांबरोबरचे अविस्मरणीय अनुभव\nअशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापुरेनं सुरू केलाय 'प्रवास'\n#Metoo: स्त्रीनं संधीसाठी हात पुढे करताना आपली चूक नाही ते तपासून पहावं - निशिगंधा वाड\nPHOTO सबरीमाला मंदिर प्रवेशापासून राहुल गांधींच्या गुरुद्वारा भेटीपर्यंत देशभरातल्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी\nकरिनाची 'ही' फॅशन स्टाईल तुम्हीही फॉलो करू शकता\nहे आहेत देशातले 10 वादग्रस्त बाबा, कुणावर बलात्कार तर कुणावर खुनाचा आरोप\nसततच्या पोट दुखीवर करा हे ५ घरगुती रामबाण उपाय\nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\nएका पावाच्या तुकड्यासाठी भिवंडीत तुफान मारामारी\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nराज्यात 22 जिल्ह्यात पर्जन्यमानात 60 टक्के घट \nराज्यात मान्सूनच्या आगमनापासून ते आजपर्यंत अर्ध्या अधिक भागात पावसाने अत्यल्प हजेरी लावलीय. राज्यात 22 जिल्ह्यात पर्जन्यमानात 60 टक्के घट झालीये.\nसिद्धार्थ गोदाम, विशेष प्रतिनिधी\nऔरंगाबाद, 17 ऑगस्ट : राज्यात मान्सूनच्या आगमनापासून ते आजपर्यंत अर्ध्या अधिक भागात पावसाने अत्यल्प हजेरी लावलीय. राज्यात 22 जिल्ह्यात पर्जन्यमानात 60 टक्के घट झालीये. विदर्भातील 11 जिल्हे, मराठवाड्यातील औरंगाबाद परभणी जालना लातूर नांदेड हिंगोली, तसच उत्तर महाराष्ट्र मध्ये धुळे जळगाव या जिल्ह्यात पावसाचं प्रमाण अत्यल्प राहिलंय. यंदा नासिक आणि पुणे या दोनच जिल्ह्यात पावसाने समाधानकारक हजेरी लावली आहे. तर राज्यातल्या कोकण आणि लगतच्या भागातील 10 जिल्ह्यात साधारण पाऊस झाल्याचं भारतीय हवामान विभागाने म्हटलंय.\nपावसाळा सुरू झाल्यानंतर राज्यात सर्वदूर पाऊस पडल्याने, बळीराजाने मोठ्या उत्साहाने खरिपाच्या पेरण्या केल्या पण नंतरच्या जुलै महिन्यात पावसाने पुन्हा दडी मारल्याने हातातोंडाशी आलेली पिकं वाळून गेलीत. विशेषतः मराठवाडा, विदर्भ आणि नगर जिल्ह्यात मूग, बाजरी, सोयाबीनची पीकं हातची गेलीत. अमरावतीत तर तिबार पेरणी करूनही पुरेसा पाऊस न आल्याने, शेतकऱ्यांना उभ्या पिकांवर ट्रॅक्टर फिरवावा लागलाय. पावसाने सगळीकडेच ओढ दिल्याने बळीराजा पुरता हबकून गेलाय. आणखी आठवडाभर पावसाने अशीच ओढ दिलीतर खरिप हंगामाचं पीक हातचं जाण्याची भीती व्यक्त होतेय. या पार्श्वभूमीवरच आयबीएन लोकमतने मराठवाड्यात ग्राऊंड रिअॅलिटी चेक करण्यासाठी 'रुसला पाऊस' ही वृत्तमालिका सुरू केलीय. आमचा प्रतिनिधी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेतोय. जेणेकरून सरकारलाही पिकांची परिस्थिती नेमकी कशी आहे याची जाणिव होईल.\nमराठवाड्यात 580 शेतकरी आत्महत्या\nमराठवाड्यात आत्महत्यांचं सत्र सुरुच आहे. 1 जानेवारी 2017 ते 13 ऑगस्ट या काळात 580 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्यात. 400 शेतकऱ्यांच्या आत्महत्या सरकारनं मदतीसाठी पात्र धरल्यात. तर 180 आत्महत्या प्रकरणांची सरकारनं चौकशी सुरु केलीय. मात्र पात्र 400 कुटुंबांपैकीही बहुतांश कुटुंबं अजूनही मदतीच्या प्रतिक्षेत आहेत.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: खरिप हंगामपर्जन्यमानपावसाची दडीरुसला पाऊस\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nराज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर, कार्यकर्त्यांमधली मरगळ झटकणार\n#Metoo मोहिमे संदर्भात हायकोर्टात याचिका दाखल\nसराफ व्यावसायिक करणार दसऱ्याचा मुहूर्त 'कॅश'\nक्रिकेटपटू मोहम्मद शमीच्या पत्नीने केला काँग्रेसमध्ये प्रवेश\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://sadha-sopa.com/node/127", "date_download": "2018-10-16T21:01:01Z", "digest": "sha1:E5Y5GBJP4RWE76YWH5M4PWZYN6NQCQHF", "length": 4409, "nlines": 70, "source_domain": "sadha-sopa.com", "title": "गटारी | साधं... सोपं...", "raw_content": "\nसाधं सोपं आयुष्य... साधं सोपं जगण्यासाठी...\nअमेची पुन्हा रात आली गटारी\nअम्हा पाहुनी धुंद झाली गटारी\nकुणी एक प्याला, कुणी 'पिंप'वाला\nभरे बेवड्यांच्या पखाली गटारी\nकुणी झिंगलेला, कुणी संपलेला\nपुसेना कुणाची खुशाली गटारी\nफिरे आज जो तो घमेंडीत ऐसा\nकरी बावळ्यांना मवाली गटारी\nअमीरांस लाभे, गरीबांस लाभे\nवसे दुःखितांच्या महाली गटारी\nसर्व 'झिंग'रसिकांना गटारी अमावस्येच्या हार्दिक शुभेच्छा\n‹ कोण म्हणतं आमच्या घरात अनुक्रमणिका घरामधे तू ससा ›\nया सारख्या इतर कविता\nकोण म्हणतं आमच्या घरात\nज्या ज्या वयात जे जे करायचं\nजेवणात ही कढी अशीच राहुदे\nया साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy-paste करून इतरांना ईमेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाही याची जाणीव असू द्या.\nतुमचा ईमेल पत्ता द्या\nनवे लेखन प्रकाशित झाले की गूगल फीडबर्नर च्या कृपेने आपोआप आपल्या ईमेलवर येईल\nखरं तर माझ्याविषयी काहीही माहिती जाणून घ्यायची इच्छा तुम्हाला व्हावी असं या माहितीत काहीही नाही तरीही आपण इथे, या पानावर, आलाच आहात तर आपल्याला पिडण्याचं थोडं स्वातंत्र्य मी घेतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/three-murder-robber-42126", "date_download": "2018-10-16T21:13:09Z", "digest": "sha1:4CVGQ4IDLDNWJIX3K2JUKAHIHD6AGRTQ", "length": 19850, "nlines": 187, "source_domain": "www.esakal.com", "title": "three murder by robber दरोडेखोरांच्या हल्ल्यात दांपत्यासह मुलाचा मृत्यू | eSakal", "raw_content": "\nदरोडेखोरांच्या हल्ल्यात दांपत्यासह मुलाचा मृत्यू\nबुधवार, 26 एप्रिल 2017\nसोमाटणे - दरोडेखोरांनी सोमवारी रात्री केलेल्या मारहाणीत आई, वडील व मुलाचा जागीच मृत्यू झाला. तर माय-लेकी गंभीर जखमी झाल्या. धामणे येथून सुमारे एक किलोमीटरवरील शेतात बांधलेल्या घरात मंगळवारी पहाटे दीड ते साडेतीनच्या सुमारास हा प्रकार घडला.\nनथू विठोबा फाले (वय ६५), पत्नी छबाबाई (वय ६०) आणि मुलगा अत्रिनंदन (वय ३५) अशी मृतांची नावे आहेत. अत्रिनंदन यांची पत्नी तेजश्री (वय ३०) आणि मुलगी ईश्‍वरी (वय २) गंभीर जखमी झाल्या आहेत. अत्रिनंदन यांच्या मोठ्या मुली अंजली (वय ९) व अनुश्री (वय ७) या सुखरूप आहेत.\nसोमाटणे - दरोडेखोरांनी सोमवारी रात्री केलेल्या मारहाणीत आई, वडील व मुलाचा जागीच मृत्यू झाला. तर माय-लेकी गंभीर जखमी झाल्या. धामणे येथून सुमारे एक किलोमीटरवरील शेतात बांधलेल्या घरात मंगळवारी पहाटे दीड ते साडेतीनच्या सुमारास हा प्रकार घडला.\nनथू विठोबा फाले (वय ६५), पत्नी छबाबाई (वय ६०) आणि मुलगा अत्रिनंदन (वय ३५) अशी मृतांची नावे आहेत. अत्रिनंदन यांची पत्नी तेजश्री (वय ३०) आणि मुलगी ईश्‍वरी (वय २) गंभीर जखमी झाल्या आहेत. अत्रिनंदन यांच्या मोठ्या मुली अंजली (वय ९) व अनुश्री (वय ७) या सुखरूप आहेत.\nअप्पर पोलिस अधीक्षक राजकुमार शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नथू फाले यांचे शेतात घर आहे. त्यातील एका खोलीत फाले यांच्यासह छबाबाई व अत्रिनंदन; तर दुसऱ्या खोलीत तेजश्री व त्यांच्या मुली अंजली, अनुश्री व ईश्‍वरी झोपलेल्या होत्या. एका खोलीचा दरवाजा उचकटून दरोडेखोर चोरी करीत होते. त्यांच्या आवाजाने नथू फाले, छबाबाई व अत्रिनंदन जागे झाले. त्यांच्यावर दरोडेखोरांनी टिकाव, कुदळ व गजाने हल्ला केला. डोक्‍यात घाव बसल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर दरोडेखोरांनी दुसऱ्या खोलीत प्रवेश करून तेजश्री व ईश्‍वरी यांच्या कानातील व गळ्यातील दागिने ओरबाडून हल्ला केला. त्यात दोघीही गंभीर जखमी झाल्या. दागिने व इतर ऐवज घेऊन दरोडेखोर पसार झाले. काही वेळाने तेजश्री शुद्धीवर आल्यानंतर त्यांनी शेजारी राहणाऱ्या रत्नाबाई गराडे यांना घडलेला प्रकार सांगितला. त्यांचा आरडाओरडा ऐकून परिसरातील शेतकरी धावून आले. त्यांनी पोलिसांशी संपर्क साधून दरोड्याबाबत माहिती दिली. पोलिस अधीक्षक सुवेझ हक, अप्पर अधीक्षक राजकुमार शिंदे, उपविभागीय अधिकारी अक्षय शिंदे,\nनिरीक्षक मुगट पाटील, गुन्हे शाखेचे अधिकारी राम जाधव, सतीश होडगर, अंकुश माने घटनास्थळी दाखल झाले. श्‍वान पथकाने घरापासून अर्ध्या किलोमीटरपर्यंत माग काढला. घटनास्थळी मिळालेले ठसे प्रयोगशाळेत पाठविले आहेत. दरोडेखोरांच्या मागावर विशेष शाखेचे चार व ग्रामीण पोलिसांचे चार पथके पाठवली आहेत.\nदरम्यान, नथू फाले, त्यांच्या पत्नी छबूबाई आणि मुलगा अत्रिनंदन यांच्या पार्थिवावर धामणे येथे मंगळवारी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले, तर तेजश्री फाले व ईश्‍वरी फाले या माय-लेकींवर सोमाटणे येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले.\nआमदार बाळा भेगडे यांनी मंगळवारी दुपारी घटनास्थळी भेट दिली. जखमींची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. अत्रिनंदन फाले यांची नऊ एकर बागायती शेती व दुग्ध व्यवसाय होता. त्यांचे कुटुंब आध्यात्मिक व सांप्रदायिक क्षेत्रातील होते. गावातील सर्वांशी त्यांचे मैत्रीचे नाते होते. दरोडा व खुनाच्या घटनेमुळे धामणे गावावर शोककळा पसरली आहे. घटनास्थळी परिसरातील गावांतील लोकांनी गर्दी केली होती.\nअशा घटना होऊ नयेत, यासाठी प्रत्येक गावात तरुणांचे ग्रामरक्षक दल स्थापन करणार असून त्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ग्रामपंचायतींनी गावांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, असे सुचविले आहे, असे अप्पर पोलिस अधीक्षक राजकुमार शिंदे यांनी सांगितले.\nगेल्या २० वर्षांपासून नथू फाले पंढरपूरची पायी वारी करीत होते. प्रत्येक एकादशीला ते आळंदीला दर्शनासाठी जायचे. पखवाज व हार्मोनिअम वाजविण्यात ते तरबेज होते. कीर्तनातही ते साथ करायचे. भजनी मंडळात सक्रिय होते. ज्ञानेश्‍वरी, तुकाराम गाथा यांसह सांप्रदायिक ग्रंथांनी त्यांचे कपाट भरलेले होते. १४ मे रोजी वयाची पासष्टी आणि लग्नाच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे त्यांनी सर्वांना निमंत्रण दिले होते, असे फाले यांच्या शेजारी रत्नाबाई गराडे यांनी सांगितले.\nतळेगाव दाभाडे (स्टेशन) - सांप्रदायिक वारसा जोपासणारे धामणे येथील नथू विठोबा फाले, त्यांची पत्नी व मुलगा दरोडेखोरांच्या मारहाणीत मृत्युमुखी पडले. ही घटना कळताच परंदवडी येथील त्यांची मुलगी द्रौपदी गोरख भोर हंबरडा फोडतच वडिलांच्या घरी पोचली. ‘मी येत्या एकादशीला तुला आळंदीला घेऊन जाईन. १४ मे रोजी माझ्या लग्नाचा वाढदिवस व पासष्टीचा कार्यक्रम आपण मोठ्या प्रमाणात साजरा करू,’ असे फोनवर त्यांनी मुलीला कळविले होते. रडता रडता द्रौपदी नातेवाइकांना सांगत होत्या.\nधामणेतील दरोड्याच्या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. मावळातील गंभीर गुन्ह्यातील गुन्हेगारांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. यासाठी विशेष मोहीम सुरू केली जाणार आहे.\n- विश्‍वास नांगरे पाटील, विशेष पोलिस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र\nजागेची किंमत बोला... मोजायला तयार आहोत\nजागेची किंमत बोला... मोजायला तयार आहोत नागपूर : \"दीक्षाभूमी म्हणजे बौद्धांचे धार्मिक स्थान. यामुळे ऐतिहासिक अशा धम्मदीक्षेची भूमी आम्हाला मिळावीच....\nपुणे - नागरिकांच्या प्रश्‍नांना काय उत्तर द्यायचे, नागरिकांच्या घरांतून आणि आमच्या तोंडचे पाणी पळाले आहे... सणासुदीला पाणीटंचाई निर्माण झाली......\nबाललैंगिक अत्याचारांत घट व्हावी - बापट\nपुणे - पुणे शहरासह ग्रामीण भागात बाललैंगिक अत्याचाराचे गुन्हे घडत आहेत. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य कारवाई होणे अपेक्षित आहे. तसेच बाल...\nपाणीकपात करू दिली जाणार नाही - सौरभ राव\nपुणे - शहराची वाढती लोकसंख्या आणि पाण्याची गरज लक्षात घेऊन जलसंपदा विभागाकडे पाण्याचा कोटा वाढवून घेण्यात येईल. पाणीकपात करू दिली जाणार नाही,...\nमहिला कार्यकर्तीचा आत्महत्येचा प्रयत्न ; शबरीमला मंदिर परिसरात तणाव\nतिरुअनंतपुरम : शबरीमला मंदिर सर्व महिलांसाठी खुले करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालापासून केरळमधील वातावरण तापले आहे. मासिक पूजाविधीसाठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/vruthanta-news/samhita-a-marathi-movie-tells-melodious-but-complex-love-story-228490/2/", "date_download": "2018-10-16T20:53:55Z", "digest": "sha1:NBKNT66R44EGZVUBC33CO2JBF2OX7ZE5", "length": 18797, "nlines": 213, "source_domain": "www.loksatta.com", "title": "नेत्रसुखद, कर्णमधुर गुंतागुंतीची प्रेमकथा | Loksatta", "raw_content": "\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\nनेत्रसुखद, कर्णमधुर गुंतागुंतीची प्रेमकथा\nनेत्रसुखद, कर्णमधुर गुंतागुंतीची प्रेमकथा\nसुमित्रा भावे-सुनील सुकथनकर या दिग्दर्शकद्वयींचे वेगवेगळ्या विषयांवरचे चित्रपट असतात हे सर्वश्रुत आहे. ‘संहिता’ हा आणखी एक असाच\nसुमित्रा भावे-सुनील सुकथनकर या दिग्दर्शकद्वयींचे वेगवेगळ्या विषयांवरचे चित्रपट असतात हे सर्वश्रुत आहे. ‘संहिता’ हा आणखी एक असाच वेगळ्या विषयावरचा चित्रपट आहे. कथा-पटकथा आणि मांडण्याची शैली यामध्ये नावीन्य असलेला हा चित्रपट नेत्रसुखद आणि सुश्राव्य संगीताने नटलेला आहे. शहरी-महानगरीय प्रेक्षकाला रुचणारा, क्वचित पटणारा असा हा चित्रपट आहे. रूढार्थाने प्रेमकथा नसलेला क्वचित गुंतागुंतीचा परंतु, प्रमुख व्यक्तिरेखांच्या माध्यमातून वेगवेगळा दृष्टिकोन मांडण्यात चित्रपट यशस्वी ठरला आहे.\nएकच कथा, त्याची सुरुवात आणि शेवट रुपेरी पडद्यावर मांडताना त्यातील प्रमुख व्यक्तिरेखा, त्यांचे स्वभाव, मूळ कथा लेखकाचे त्याबाबत मत, कलावंतांचे मत, दिग्दर्शकाचे मत आणि त्यांच्यातील परस्पर देवाणघेवाण व चर्चेतून कथेचा शेवट काय करायचा, कसा करायचा हे ठरविले जाते असे दृश्य यात आहे. या कथानकाचा शेवट कसा असावा हे चित्रपटातील दृश्यातील चर्चेत दाखवितानाच प्रेक्षकांच्या मनातही नकळत त्याचा विचार केला जातो किंवा तसा तो प्रेक्षकानेही करावा असे दिग्दर्शकद्वयींना अपेक्षित असावे, असे चित्रपट पाहताना जाणवते.\nहेरवाड हे खालसा झालेले एक संस्थान आहे. त्याचा राजा म्हणजेच महाराज सत्यशील, त्याची पत्नी म्हणजे महाराणी मालविका, राजाच्या दरबारात गाणारी गायिका भैरवी याविषयीची कथा रेवती साठय़े ही माहितीपट दिग्दर्शिका वाचते आणि शिरीन ही वृद्ध महिला तिला त्यावर सिनेमा बनव असे सांगते. शिरीन निर्माती आहे. कथाबीज ऐकल्यानंतर मूळ कथा लेखिका तारा देऊसकर यांची भेट रेवती घेते आणि चित्रपट करायचा तर हेरवाड संस्थानला भेट देऊन कथानक विकसित करून चित्रपट बनविता येईल असे ठरते. म्हणून तारा देऊसकर व रेवती संस्थानला भेट देतात, तिथला राजवाडा पाहतात. चित्रपटाची पटकथा किंवा संहिता लिहिण्यासाठी आवश्यक त्या गोष्टींची जुळवाजुळव रेवती करते. हे करतानाच राजा-राणी आणि गायिका यांचे परस्पर नातेसंबंध तसेच राजा-गायिका यांच्यातील प्रेम, गायिकेचे गाणे हे सारे दृश्यांमधून उलगडत जाते.\nदिग्दर्शिका रेवती संहिता तयार करीत असतानाच राजा-राणी-गायिका यांच्या नातेसंबंधांबरोबरच स्वत:च्या आयुष्यातील नवरा, मित्र, बहीण यांच्याशी असलेल्या नातेसंबंधांचा विचार करते. चित्रपटातील व्यक्तिरेखा, त्यांचे स्वभाव, त्यांच्या आवडीनिवडी, त्यांचे एकमेकांशी असलेले परस्परसंबंध या माध्यमातून नकळतपणे चित्रपट स्त्री स्वातंत्र्य, तिचे करिअर, तिच्या महत्त्वाकांक्षा, व्यक्ती म्हणून प्रत्येकाचे समाजात असलेले स्थान, नवरा-बायकोंचे प्रेम, त्यातली गुंतागुंत या सगळ्याबाबत भाष्य केले आहे.\nदिग्दर्शकद्वयींनी सिनेमात सिनेमा हा प्रकार सादर केला आहे. दिग्दर्शिका संहिता लिहीत असतानाच चित्रपट उलगडत जातो हा फॉरमॅट दाखवितानाही मराठी चित्रपटात आणखी एक नवा प्रकार चित्रपटकर्त्यांनी केला आहे. तो म्हणजे महाराज सत्यशील आणि रेवतीचा खऱ्या आयुष्यातील नवरा रणवीर शिंदे तसेच रेवती साठय़े ही दिग्दर्शिका आणि चित्रपटातील संस्थानची महाराणी मालविका, मूळ कथा लेखिका तारा देऊसकर आणि संस्थानच्या राजाची आई, रेवती साठय़ेची खऱ्या आयुष्यातील बहीण आणि संस्थानच्या राजाची बहीण या सगळ्या व्यक्तिरेखांचे कलावंत दुहेरी भूमिका साकारताना दाखविले आहेत. त्यामुळे गुंतागुंत वाढते पण ते पाहताना प्रेक्षकाला मजाही येते, पण अनेकदा प्रेक्षकांचा गोंधळ उडण्याचीही शक्यता आहे.\nसंगीत हे या चित्रपटाचे महत्त्वाचे अंग आहे. राजाच्या दरबारातील गायिका हे मुख्य पात्र असल्यामुळे संगीत आणि आरती अंकलीकर-टिकेकर यांनी गायलेली गाणी पडद्यावर पाहताना आणि ऐकताना ‘सरदारी बेगम’ या चित्रपटाची आठवण प्रेक्षकांना होईल. सर्वच प्रमुख कलावंतांनी आपापल्या व्यक्तिरेखा उत्कृष्ट सादर केल्या आहेत.\nदेविका दप्तरदार यांनी साकारलेल्या महाराणी मालविका व रेवती साठय़े या दोन्ही व्यक्तिरेखा, त्यातला भेद कमालीच्या सहजतेने अभिनयातून पेलला आहे. कर्णमधुर संगीत, नेत्रसुखद छायालेखन आणि सर्वच कलावंतांचा अभिनय हे या चित्रपटाचे वैशिष्टय़ आणि सामथ्र्य आहे.\nनिर्माता- सुभाष घई, दिग्दर्शक- सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर, कथा-पटकथा-संवाद- सुमित्रा भावे, छायालेखन- संजय मेमाणे, संगीत- शैलेंद्र बर्वे, संकलन- मोहित टाकळकर, कलावंत- देविका दप्तरदार, मिलिंद सोमण, राजेश्वरी सचदेव, उत्तरा बावकर, ज्योती सुभाष, डॉ. शरद भुताडिया, डॉ. शेखर कुलकर्णी, सारंग साठय़े, नेहा महाजन व अन्य.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nभाजपाध्यक्ष अमित शाह यांचा अचानक मुंबई दौरा\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'महाराष्ट्रात येताना भीती नसते, कारण इथं मोदी-शाहंसारखे गुंड नाहीत'\n#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\nराज ठाकरे अमरावती एक्सप्रेसने विदर्भाकडे रवाना\nमायलेकींच्या सुरक्षेसाठी तो उबर चालक मध्यरात्रीनंतरही दीड तास थांबून राहिला\n#MeToo : आरोपांनंतर 'यशराज फिल्म्स'मधून आशिष पाटील यांची हकालपट्टी\n#MeToo: 'त्याने माझ्या पँटमध्ये हात टाकण्याचा प्रयत्न केला'\n#MeToo : आरोप सिद्ध होणाऱ्यांसोबत काम न करण्याचा फरहान अख्तरचा निर्णय\n#MeToo : आरोपांनंतर 'यशराज फिल्म्स'मधून आशिष पाटील यांची हकालपट्टी\n'राधिका मसाले'च्या मीम्सवर अनिता दाते म्हणते..\n#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्यांकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\n‘लोहपुरुष’ पोलीस आयुक्त, जरा इकडेही लक्ष द्या\nमित्राच्या अपघाती मृत्यूच्या तणावामुळे अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची आत्महत्या\n२८ नवे कुष्ठरुग्ण आढळले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.snpnews.in/2018/09/22/chipi-airport/", "date_download": "2018-10-16T21:57:29Z", "digest": "sha1:H46N4FIB2TJ6IT76NESDU57IIF42XKLJ", "length": 5731, "nlines": 76, "source_domain": "www.snpnews.in", "title": "सिंधुदुर्ग विमानतळाची यशस्वी चाचणी - सुरेश प्रभु - SNP News | News Articles | Blogs | Technology | Social | Political | Education |Cultural", "raw_content": "\nसिंधुदुर्ग विमानतळाची यशस्वी चाचणी – सुरेश प्रभु\n22/09/2018 SNP ReporterLeave a Comment on सिंधुदुर्ग विमानतळाची यशस्वी चाचणी – सुरेश प्रभु\nमहाराष्ट्रातील कोकण भागातील सिंधुदुर्ग येथील परुळे चिपी विमानतळाची यशस्वी चाचणी पार पाडण्यात आली. चिपी विमानतळामुळे कोकणातील व तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन व्यवसायाला अधिक चालना मिळणार आहे. यावर्षी डिसेंबर पासून येथे व्यावसायिक विमान वाहतूक सुरु करण्यात येणार आहे.\nनागरी उड्डयन मंत्री श्री.सुरेश प्रभु यांनी आयएलएस इंस्टॉलेशन व व्हीओआर स्थापनेशी संबंधित प्रलंबित अडचणी दूर करण्यासाठी विमानतळ व्यवस्थापन कंपनी आणि महाराष्ट्र राज्य सरकारला सांगितले आहे जेणेकरून नियमित ऑपरेशन्स वेळेवर सुरू होतील.\nया चाचणी दरम्यान विमानाची सह वैमानिक हि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड येथील स्थानिक रहिवाशी मुलगी होती.\nTagged चिपी विमानतळ सिंधुदुर्ग सुरेश प्रभु\nकोकणचा कॅलिफोर्निया नको तर इक्वाडोर मध्ये कोकण-इंडिया करूया.- किशोर धारिया\nजागतिक व्यापार वाढविण्यासाठी सेवांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी सुरेश प्रभु यांनी जी – २० च्या सदस्यांना केली विनंती\nउरणमध्ये एटीएम ‘कॅशबॉक्स’ उघडा,कॅशबॉक्समध्ये २० लाखांची रोकड\nगुजरात विधानसभा निवडणुक, तारीख जाहीर,९ आणि १४ डिसेंबररोजी मतदान\nजीएसटी काऊन्सिल छोट्या व्यापाऱ्यांना दिलासा, हॅण्डीक्राफ्टच्या २९ वस्तूंवरील कर पूर्णपणे माफ\nमहाराष्ट्र स्वाभिमान युवक उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी वैभव वीरकर यांची निवड\nकृषी उत्पादनांच्या निर्यातीस प्रोत्साहन देण्यासाठी सुरेश प्रभु यांचा पुढाकार\nदादरच्या फूल मार्केटमध्ये गोळीबार, एकाची हत्या\nप्रस्तावित नवीन औद्योगिक धोरण लवकरच मंजूर होईल – सुरेश प्रभु\nफुटवेअर आणि लेदर सेक्टरसाठी केंद्र सरकारचे खास पॅकेज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/mahajalache-muktayan-news/what-is-open-source-software-2-1762559/", "date_download": "2018-10-16T21:29:03Z", "digest": "sha1:K46AEWDMWF7B7VDU7SQVODMC3BB64T2S", "length": 26983, "nlines": 216, "source_domain": "www.loksatta.com", "title": "What is Open source software | ओपन सोर्स-निर्मितीक्षम अंत:प्रेरणा | Loksatta", "raw_content": "\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\nविविध देशांमधल्या हजारांहून अधिक तंत्रज्ञांचं सर्वेक्षण करून त्यांनी या तंत्रज्ञांना त्यांच्या स्वभाववैशिष्टय़ानुसार चार गटांमध्ये विभागले..\nओपन सोर्स प्रकल्पांमध्ये योगदान देणाऱ्या तंत्रज्ञाच्या निर्मितीक्षम अंत:प्रेरणांची कारणं शोधायचा एक महत्त्वपूर्ण प्रयत्न बोस्टन कन्सल्टिंग ग्रुप या कंपनीने काही वर्षांपूर्वी केला. विविध देशांमधल्या हजारांहून अधिक तंत्रज्ञांचं सर्वेक्षण करून त्यांनी या तंत्रज्ञांना त्यांच्या स्वभाववैशिष्टय़ानुसार चार गटांमध्ये विभागले..\nजगभरात विखुरलेले सॉफ्टवेअर तंत्रज्ञ व प्रोग्रामर्स यांच्या सहभागामधून निर्मिलेल्या लिनक्स, अपॅची, मायएसक्यूएलसारख्या व्यापक व गुंतागुंतीच्या ओपन सोर्स प्रकल्पांनी सॉफ्टवेअर व्यवस्थापनाची एक विभिन्न व प्रोप्रायटरी मार्गानी बनणाऱ्या सॉफ्टवेअर व्यवस्थेशी समांतर पण कार्यक्षमतेच्या बाबतीत थोडी अधिक उजवी अशी व्यवस्था निर्माण केली आहे. इंटरनेटच्या व्यासपीठाचा वापर करून सामुदायिक स्तरावर घडणारी व सहभागात्मक प्रक्रियेतून बंधमुक्त ज्ञानाची निर्मिती करणारी अशी ही व्यवस्था आहे.\nआज ओपन सोर्स सॉफ्टवेअरने जग पादाक्रांत केलंय. जगभरातल्या प्रचंड प्रमाणात आर्थिक उलाढाल करणाऱ्या बलाढय़ बँका आणि वित्तीय संस्थांपासून एकविसाव्या शतकातल्या डिजिटल कंपन्यांपर्यंत आज बहुसंख्य कंपन्या ओपन सोर्स सॉफ्टवेअरचा आपल्या मध्यवर्ती प्रणालींसाठी व्यावसायिकपणे वापर करीत आहेत. त्याचबरोबर अनेक विद्यापीठं व संशोधन संस्थादेखील आपापल्या शैक्षणिक व संशोधन कार्यात ओपन सोर्स सॉफ्टवेअरलाच प्राधान्य देत आहेत. आणि हे सर्व या व्यवस्थेला कोणताही भक्कम आर्थिक पाठिंबा नसताना केवळ गेल्या दोन दशकांत घडलं आहे.\nम्हणूनच या व्यवस्थेच्या यशाचा तात्त्विक, सामाजिक, राजकीय, आर्थिक, व्यवस्थापकीय अशा विविध दृष्टिकोनातून विचार करणं इथे अप्रस्तुत ठरणार नाही. लिनक्ससारखं सॉफ्टवेअर जेवढं गुंतागुंतीचं आहे तेवढेच ओपन सोर्स व्यवस्थेसंदर्भात वरील दृष्टिकोनांतून विचारले गेलेले प्रश्नदेखील गहन आहेत, ज्यांची उत्तरं सरळसोट पद्धतीने देता येणार नाहीत. प्रस्तुत लेखात आपण ओपन सोर्स व्यवस्थेचा सामाजिक अंगाने विचार करणार आहोत.\nकोणत्याही आर्थिक परताव्याची हमी नसताना संगणक तंत्रज्ञ ओपन सोर्स प्रकल्पांत आपला वेळ व शक्ती का देतात किंवा दुसऱ्या शब्दात, ओपन सोर्स प्रकल्पांमध्ये योगदान देणाऱ्या तंत्रज्ञाच्या निर्मितीक्षम अंत:प्रेरणांची कारणं काय असतील, हा ओपन सोर्स व्यवस्थेबद्दल पडणारा एक मूलभूत प्रश्न आहे. इथे काही मिथकं दूर सारावी लागतील, नाही तर या प्रश्नाची सुलभीकरण केलेली ठरावीक साच्याची उत्तरं आपल्या हाती येतील.\nपहिलं म्हणजे ओपन सोर्स व्यवस्था ही काही समविचारी तंत्रज्ञांचा फावल्या वेळातला छंद म्हणून अस्तित्वात नाहीए. तसंच इथे विचारांची व सॉफ्टवेअर कोडची देवाणघेवाण नि:स्वार्थी व निरलस पद्धतीने होत नाहीए. जर तसं असतं तर हे तंत्रज्ञ आपल्या योगदानाचं श्रेय स्वत:ला मिळवण्यासाठी एवढे धडपडले नसते, तसंच ओपन सोर्स प्रकल्पांत जवळपास रोज सातत्यपूर्ण पद्धतीने घडणारे वादविवाद घडलेच नसते. किंबहुना हे खुल्या पद्धतीने घडणारे वादविवाद ओपन सोर्स प्रकल्पांचा अविभाज्य घटकच आहेत. मागील एका लेखात चर्चिलेला व लिनक्स प्रकल्पाचं विभाजन होईल की काय असं वाटावं इतक्या विकोपाला गेलेला टॉरवल्ड्स – मिलर वाद हे याचं एक महत्त्वाचं उदाहरण\nदुसरं म्हणजे केवळ ओपन सोर्स तत्त्वांशी निष्ठा असणारे व प्रोप्रायटरी सॉफ्टवेअरचा कट्टर विरोध करणारेच फक्त ओपन सोर्स प्रकल्पांत भाग घेत नाहीत. रिचर्ड स्टॉलमनचे निस्सीम भक्त सोडले तर बऱ्याच तंत्रज्ञांचा ओपन सोर्सबरोबर प्रोप्रायटरी सॉफ्टवेअर वापरण्यास जराही विरोध नसतो. जरी सोर्स कोड खुला ठेवण्याला त्यांचा संपूर्ण पाठिंबा असला तरीही व्यावहारिक कारणांसाठी प्रोप्रायटरी सॉफ्टवेअर वापरण्याची ओपन सोर्स प्रकल्पांत योगदान देणाऱ्या बहुसंख्य तंत्रज्ञांची तयारी असते. म्हणूनच अपॅची, मायएसक्यूएलसारख्या ओपन सोर्स प्रकल्पांच्या नेतृत्वाने प्रोप्रायटरी सॉफ्टवेअर विकणाऱ्या आयबीएम किंवा ओरॅकलसारख्या कंपन्यांबरोबर भागीदारी करताना तत्त्वांपेक्षा व्यावहारिकतेलाच महत्त्व दिले.\nओपन सोर्स प्रकल्पांमध्ये योगदान देणाऱ्या तंत्रज्ञाच्या निर्मितीक्षम अंत:प्रेरणांची कारणं शोधायचा एक महत्त्वपूर्ण प्रयत्न बोस्टन कन्सल्टिंग ग्रुप या अमेरिकेतल्या अग्रगण्य सल्लागार कंपनीने काही वर्षांपूर्वी केला. विविध देशांमधल्या हजारांहून अधिक तंत्रज्ञांचं सर्वेक्षण करून व त्यातून हाती आलेल्या माहितीचं विश्लेषण करून त्यांनी या तंत्रज्ञांना त्यांच्या स्वभाववैशिष्टय़ानुसार चार गटांमध्ये विभागले. पहिल्या गटाला त्यांनी ‘बिलिव्हर्स’ असं म्हटलं. या गटातील तंत्रज्ञांचा ओपन सोर्सच्या तत्त्वांवर, विशेषत: सोर्स कोड खुला असण्याच्या तत्त्वावर, गाढ विश्वास होता; किंबहुना ही तत्त्वंच त्यांच्या ओपन सोर्स प्रकल्पांत योगदान देण्यामागची मुख्य प्रेरणा होती.\nदुसऱ्या गटाला त्यांनी ‘प्रोफेशनल्स’ किंवा व्यावसायिक असं संबोधलं. या मंडळींना ओपन सोर्स तत्त्वांशी फारसे घेणे-देणे नव्हते. त्यांच्यासाठी हे प्रकल्प म्हणजे तंत्रज्ञांच्या समुदायांमध्ये स्वत:चा नावलौकिक कमावण्याचा व त्याद्वारे अधिक चांगली नोकरी पटकावण्याचा केवळ एक मार्ग होता. तिसरा गट हा ‘फन-सीकर्स’, अर्थात आनंदोपासकांचा होता. ओपन सोर्स प्रकल्पांतील तांत्रिक आव्हाने सर करताना मिळणारी बौद्धिक उत्तेजना आणि त्यातून निर्माण होणारा आत्मिक आनंद त्यांना या प्रकल्पांत आपले योगदान देण्याची ऊर्जा पुरवत होती. शेवटचा गट हा आपली तांत्रिक कौशल्यं विकसित करण्यावर भर देणाऱ्या ‘स्किल-एन्हान्सर्स’चा होता. हा गट विशेषकरून कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या किंवा नुकत्याच पदवी घेतलेल्या तरुणांचा होता, ज्यांना अशी तांत्रिक कौशल्यं विकसित करणं त्यांच्या पुढील व्यावसायिक कारकीर्दीसाठी महत्त्वाची वाटत होती.\nकॅलिफोर्निया बर्कले विद्यापीठात राजकीय आणि सामाजिक शास्त्राचे प्राध्यापक असलेल्या स्टिव्हन वेबर यांनी आपल्या विद्यार्थ्यांबरोबर या विषयाचा स्वतंत्रपणे अभ्यास केला. त्यांनी काढलेले निष्कर्ष हे वरील सर्वेक्षणात काढण्यात आलेल्या निष्कर्षांशी काही प्रमाणात मिळतेजुळते असले तरीही त्यांचं असं म्हणणं होतं की इतक्या ढोबळमानाने तंत्रज्ञांना चार विभिन्न गटांत विभागणं तितकंसं योग्य नाही. प्रत्येक तंत्रज्ञाची ओपन सोर्स प्रकल्पात काम करण्याची विविध कारणं असतात, जरी अशा वेगवेगळ्या कारणांचं महत्त्व प्रत्येकासाठी कमी-जास्त असेल.\nआपल्या शोधनिबंधात त्यांनी तंत्रज्ञांची ओपन सोर्स प्रकल्पात काम करण्याची काही प्रमुख कारणं विशद केली आहेत. आपल्या नोकरीत प्रगती करण्यासाठी या ज्ञानामुळे फायदा व्हावा या उद्देशाने, तांत्रिक वर्तुळात आपला नावलौकिक वाढतो व त्यामुळे काही प्रमाणात स्व-अभिमान वजा अहंकार वृद्धिंगत होतो म्हणून, मायक्रोसॉफ्टसारख्या प्रोप्रायटरी विश्वातल्या महाकाय शत्रूचा संयुक्तपणे पाडाव करण्याच्या उद्देशाने, गुंतागुंतीचे प्रोग्राम लिहून आपली सर्जनशीलता वाढते आणि आत्मिक आनंद मिळतो म्हणून, तांत्रिक कौशल्य जलद आत्मसात करण्यासाठी आणि अखेरीस, ओपन सोर्स व्यवस्था ही ज्या आचारविचारांच्या स्वातंत्र्याचा हिरिरीने पुरस्कार करते त्या तत्त्वांशी बांधिलकी वाटते म्हणून, अशा विविध कारणांचं सखोल विश्लेषण प्राध्यापक वेबर यांनी आपल्या संशोधनात केलं आहे.\nएक गोष्ट स्पष्ट आहे की ओपन सोर्स प्रकल्पात योगदान देणारा प्रत्येक संगणक तंत्रज्ञ हा ओपन सोर्स तत्त्वांनी भारून गेल्यामुळे अशा प्रकल्पांत काम करतो, अशा प्रकारची बाळबोध व एकरेषीय कारणमीमांसा या प्रश्नाची होऊ शकत नाही. वर चर्चिल्याप्रमाणे ओपन सोर्स प्रकल्पात काम करण्याच्या मानसिकतेमागे वेगवेगळे अंत:प्रवाह विविध प्रतलांवर काम करीत असतात. अशा गुंतागुंतीच्या प्रक्रियेतूनच लिनक्ससारखा यशस्वी प्रकल्प उभा राहतो.\nअसं जरी असलं तरीही ओपन सोर्स व्यवस्थेमागच्या यशाचं हे स्पष्टीकरण अपूर्णच आहे. ओपन सोर्स व्यवस्थेचा सामाजिक व मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून विचार केल्यानंतर पुढील लेखात आपण या व्यवस्थेमागे असलेल्या (सोर्स कोडच्या) देवाणघेवाणीसंदर्भातल्या आर्थिक तर्कशास्त्राचं विश्लेषण करू. यातून या व्यवस्थेच्या यशामागची कारणं अजून स्पष्ट होत जातील.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'महाराष्ट्रात येताना भीती नसते, कारण इथं मोदी-शाहंसारखे गुंड नाहीत'\nराज ठाकरे अमरावती एक्सप्रेसने विदर्भाकडे रवाना\n#MeToo : अकबरांच्या अडचणीत वाढ, १९ महिला पत्रकार कोर्टात\n#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\n#MeToo : आरोपांनंतर 'यशराज फिल्म्स'मधून आशिष पाटील यांची हकालपट्टी\nमायलेकींच्या सुरक्षेसाठी तो उबर चालक मध्यरात्रीनंतरही दीड तास थांबून राहिला\n#MeToo : आरोप सिद्ध होणाऱ्यांसोबत काम न करण्याचा फरहान अख्तरचा निर्णय\n#MeToo : आरोपांनंतर 'यशराज फिल्म्स'मधून आशिष पाटील यांची हकालपट्टी\n'राधिका मसाले'च्या मीम्सवर अनिता दाते म्हणते..\n#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्यांकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\n‘लोहपुरुष’ पोलीस आयुक्त, जरा इकडेही लक्ष द्या\nमित्राच्या अपघाती मृत्यूच्या तणावामुळे अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची आत्महत्या\n२८ नवे कुष्ठरुग्ण आढळले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://cooldeepak.blogspot.com/2010/11/blog-post_12.html", "date_download": "2018-10-16T20:20:22Z", "digest": "sha1:DUDWWEGDA22GEMT3BJECKKTIPSBQT5Y2", "length": 29616, "nlines": 291, "source_domain": "cooldeepak.blogspot.com", "title": "पु.ल.प्रेम: आठवणीतील गदिमा - पु.ल.", "raw_content": "\nपु.लंची छायाचित्रे पाहण्यासाठी इथे क्लिक करा\nअंत:करणातील वीणेचा अखंड झणकार\nबोलावे आणि बोलू द्यावे \nनवं वर्ष आणि सुखाचा चेहरा\nमराठी मुलखात मराठीला दासीचा दर्जा\nएक होते कुसुमाग्रज : विशाखाचे दिवस --पु.ल.\nतुम्हाला नागपूरकर व्हायचं का\nतुम्हाला मुंबईकर व्हायचंय का\nतुम्हाला पुणेकर व्हायचं का\nधर्म, अंधश्रध्दा नि तुम्ही आम्ही\nभारतीय अशी रंगभूमी आहे काय\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\n॥ श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे यांसी..॥\nआयुष्यमान व्हा, यशस्वी व्हा\nदेवगडचो हापूस सगळ्या आब्यांचो बापूस.. - पु.ल.\n'पुलं'नी केलेला गंधर्वगौरव : गंधर्वनाम संवत्सरे...\nएक जानेवारी : एक संकल्प दिन\nसंवाद : एका राजा लेखकाशी (पु. ल. आणि विद्याधर पुंडलिक यांचा संवाद)\nपुलंचे एक प्रेरणादायी पत्र\nपु.ल.देशपांडे यांनी सुधीर बेडेकर यांना दिलेली मुलाखत\nपं. सी. आर. व्यास यांच्या षष्ठ्यब्दपूर्ती समारंभात पुलंनी केलेलं भाषण\nदेवधर संगीत विद्यालयातील समारंभात पुलंनी केलेलं भाषण\nअभ्यास : एक छंद\nमी भारतीय म्हणूनच जगेन\nसमजा, कुणी तुमच्या मुस्काटीत मारली तर..\nबाबा आमटे एक विज्ञानयोगी\n...तर मराठीची चिंता बाळगण्याचे कारण नाही\nदलित शब्दाची व्याप्ती कळणार कधी\nहे जग मी सुंदर करुन जाईन....\nभाईकाकाज लेटर टू मीरा ...\nकाय वाट्टेल ते होईल\nमी एक नापास आजोबा\nपुल - काही सहित्यिक भोग\nआपण सारे भारतीय आहोत\nरंग माझा वेगळा (प्रास्ताविक -पु. ल. देशपांडे)\nपु.लं. चे मजेदार किस्से\nकाही साहित्यिक भोग (भोग २)\nजो जे वांछील तो ते लिहो\nतिळगूळ घ्या गोड बोला\nव्यक्ति आणि वल्ली (1965) - पु. ल. देशपांडे\nविशीतल्या पोराचं पु.ल. आजोबांना पत्र\nपु.ल. म्हणजे परमेश्‍वराने दिलेले वरदान..\nसाहित्यातील हृदयस्थपु ल देशपांडे\nमुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रातील पुलंचे योगदान\nपु. ल. 'वस्त्रहरण' नाटकासाठी टर्नींग पॉइंट\nविनोदाने पुलकित करणारे पु. ल.\nखरंच.. शिवी कधी देऊ नये\nपु. ल. एक आठवण, किती सारी साठवण\nजगण्यापलीकडची प्रेरणा देणारा लेखक\nपु.ल. इतिहासजमा होणे शक्य नाही..\nबहोत अच्छे - वसंतराव देशपांडे\nपुरुषोत्तम लक्ष्मण आगे बढो - आचार्य अत्रे\nव्यक्ती आणि वल्ली - अतुल परचुरे\nपुलंच्या आठवणी - राम कोल्हटकर\nपु.ल. आंनदाचा निर्मळ झरा\nआठवणींचं पिपंळपान- पु.ल. आणि सुनीताबाई\nजे रम्य ते बघुनिया...\nआमचा हसवणारा मित्र पी. एल.\nपु.लं. च्या आठवणींना उजाळा\nनवलकरांच्या 'झपाटलेल्या लेखणी'तले भाई\nपु. ल. नावाचे गारुड\nपु. लं. - अखेरचा अध्याय\nपुलकित संध्याकाळ - - स्मिता मनोहर.\nपुन्हा भेटले मराठी मनामनांत जपलेले \"पु. ल.'\n'पुल'कित आठवणींत दंग झाले श्रोते...\nया महान अष्टपैलू अवलियाला माझा मानाचा मुजरा\nभाई, आज तुमचा वाढदिवस\nमाझ्या आयुष्यातील तो सुवर्ण क्षण\nबरं झालं पु.ल. तुम्ही लवकर गेलात\nपु, ल. नावाचं मोरपीस\nपुलं चं लिखाण 'पाहिलं' तेव्हा\nपुल देशपांडे यांची विनोदबुद्धी\nपु.लंच्या त्या दोन संस्मरणीय भेटी\nमला भावलेले 'पु.ल. '\nपु.ल.. तुम्ही स्वतःला कोण समजता\nअजि म्या पु.ल. पाहिले\nअमरत्व काय फक्त देवालाच आहे काय\nएक पत्र माझ्या दैवताला ..... त्याच्याच एका रसिकाकडून\n\"व्यक्ती आणि वल्ली\" .....एक प्रसंग......\nबटाट्याच्या चाळीतील काही आठवणी..\nखिल्ली पुस्तकातील काही उतारे..\nकेसरबाई :एका तेजः पुंज स्वराचा अस्त\nजीवन त्यांना कळलें हो\nसखे सोबती गेले पुढती\nमाझा एक अकारण वैरी\nझपताल - काही (बे)ताल चित्रे (अघळपघळ)\nमी पु. ल. दे.\nपु.लं. .... काही (च्या काही) कविता\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना मिळालेले आणि काही पु.ल. प्रेमी मित्रांनी दिले आहेत. चित्र (jpg,gif),(pdf) पिडिफ स्वरुपात मिळालेले लेख देवनागरीत टंकुन एका ठिकाणी आणण्याचे काम फक्त मी केले.\nआठवणीतील गदिमा - पु.ल.\nपुण्याला 'बालगंधर्व' थिएटर उभे राहत होते,गोपाल देउसकरांच्या सुंदर चित्रांशी स्पर्धा करणार्‍या चार ओळी पाहिजे होत्या. पंचवटी गाठली. माडगूळकरांना म्हणालो, \"स्वामी, चार ओळी हव्या आहेत ....बालगंधर्वाच्या पोट्रेटपाशी\".मागणी संपायच्या आत माडगूळकर म्हणाले ,\"असा बालगंधर्व आता न होणे.\" तेवढय़ात कुणीतरी आले. गप्पागोष्टी सुरु झाल्या. मी समस्यापूर्तीची वाट बघत होतो. तासाभरात निघायचे होते. त्या श्लोकाला चाल लावायची होती.\nउदघाटन -समारंभाच्या प्रसंगी गाण्याच्या गीतांच्या तालमी चालल्या होत्या. त्यांत माडगूळकरांचे \"असे आमुचे पुणे\" होतेच. तालमीच्या ठिकाणी बाळ चितळे श्लोक घेऊन आला. सुरेख, वळणदार अक्षरात लिहिलेला. बकुळ पंडितला मी चाल सांगितली. रंगमदिराच्या उदघाटनाच्या वेळी रसिकांनी भरलेल्या प्रेक्षागारातले दिवे मंदावले.रंगमंचावर मांडलेल्या बालगंधर्वांच्या 'नारायण श्रीपाद राजहंस' आणि 'स्वयंवरातली रुक्मिणी' अशी दोन दर्शने घडवणार्‍या त्या अप्रतिम चित्रांवरचे पडदे दोन युवतींनी बाजुला केले , आणि लगेच माडगूळकरांच्या गीताचे गायन सुरु झाल्यावर रसिकांना कळेना , की त्या रंगशिल्पाला दाद दयावी की गीतातल्या शब्दशिल्पाला . प्रेक्षागारात पुन्हा प्रकाश आला त्या वेळी त्या 'रम्याणि वीक्ष्य मधुरांश्च निशम्य शब्दान्' ह्या अनुभूतीने पर्युत्सुक झालेल्या रसिकांच्या खिशांतले शेकडो हातरुमाल अश्रू पुसत होते.\nगीतांच्या जन्मकाळाशी गुंतलेल्या अशा किती आठवणी....\nडेक्कन जिमखान्याच्या टेनिस कोर्टाजवळच्या रस्त्यातून जाताना एका विजेच्या खांबापाशी आलो की आठवते: रात्रीचे चित्रीकरण आटपून चालत आम्ही दोघे घरी येत होतो. पहाट होत होती,रस्त्यातले म्युनिसिपालटीचे दिवे मालवले.\nत्या खांबापाशी क्षणभर थांबून माडगूळकर उदगारले,\n\"आता जागे व्हा यदुनाथ\"\nगीत भावनेच्या तादात्म्य पावण्याच्या त्यांच्या असंख्य खुणा त्यांच्या गीतातून आढळतात.शब्दयोजनेतले त्यांचे अवधान सुटत नाही. अशी शेकडो गीते त्यांनी रचली. चित्रपटासाठी त्यांनी गाणी लिहिल्यामुळे आमच्या 'आर्डरी' ही विचित्र असायच्या. 'आर्डरी' हा त्यांचाच शब्द. कधीकधी चाल सुचलेली असायची.\n\"फूल्देस्पांडे, तुम्ही बाजा वाजवीत राहावे\".\nमित्रांच्या नावांची गंमत करणे हा त्यांचा आवडता छंद असायचा. मग मधुकर कुळकर्ण्याला \"पेटीस्वारी\",राम गबालेला \"रॅम् ग्याबल\", वामनराव कुळकर्ण्यांना \"रावराव\"...कुणाला काय , कुणाला काय असे नाव मिळायचे. चाल पेटीवर वाजवत बसल्यावर चटकन त्या चालीचे वजन त्यांच्या ध्यानात येई. मग त्या तालावर झुलायला सुरुवात. बैठकीवर उगीचच लोळपाटणे. पोटाशी गिरदी धरुन त्याच्यावर चिमटय़ात अडकवलेल्या कागदाचे फळकूट पुढय़ात ठेवून कातरायला सुरवात.मग अडकित्याची चिपळी करुन ताल ...नाना तर्‍हा .एखाद्या अचानक तिथे आलेल्या नवख्याला वाटावे , इथे गीत आकाराला येते आहे, की नुसताच पोरकटपणा चाललाय . एखादे दांडगे मूल पाहावे तसे वाटत असे.त्यांच्यातला नकलाकार जागा झाला की मग तो मूलपणा पाहावा. खरे तर मानमरातबाची सारी महावस्त्रे टाकून शैशवात शिरलेल्या माणसाचे ते दर्शन असायचे. ह्या स्वभावगत मूलपणाने त्यांना खूप तारलेले होते. प्रापंचिक जबाबदाय्रा फार लवकर त्यांच्या अंगावर पडल्यामुळे विशीतच फार मोठे प्रौढपण त्यांच्यावर लादले गेले होते, त्यातून ही मूलपणाकडची धाव असायची की काय,ते आता कोणी सांगावे . एखादे दांडगे मूल पाहावे तसे वाटत असे.त्यांच्यातला नकलाकार जागा झाला की मग तो मूलपणा पाहावा. खरे तर मानमरातबाची सारी महावस्त्रे टाकून शैशवात शिरलेल्या माणसाचे ते दर्शन असायचे. ह्या स्वभावगत मूलपणाने त्यांना खूप तारलेले होते. प्रापंचिक जबाबदाय्रा फार लवकर त्यांच्या अंगावर पडल्यामुळे विशीतच फार मोठे प्रौढपण त्यांच्यावर लादले गेले होते, त्यातून ही मूलपणाकडची धाव असायची की काय,ते आता कोणी सांगावे \nगडकरी गेले त्या वेळी रसिक महाराष्ट्र असाच सुन्न झाला होता म्हणतात. माडगूळकरांना गडकर्‍यांविषयी अतोनात प्रेम. आम्ही जोडीने केलेल्या प्रवासात गडकर्‍यांच्या कवितांचेच नव्हे, तर नाटकांतील उतार्‍यांचे पठण हा आमचा आवडता छंद असायचा. हरिभाऊ आपटे,नाथमाधव,गडकरी ,बालकवी, केशवसुत, फडके, खांडेकर,अत्रे ह्या आधुनिक काळातल्या साहित्यकारांचे मार्ग पुसैतु आम्ही ह्या साहित्याच्या प्रांतात आलो. मी मुंबंईत वाढलो आणि माडगूळकर माडगुळ्यात वाढले,तरी आमच्या साहित्यप्रेमाचे पोषण एकाच पध्दतीने चाललेले होते. गडकर्‍यांच्या निधनानंतर वर्षभराच्या आतच आमचा जन्म. माडगूळकर माझ्यापेक्षा फक्त एक महिन्याने मोठे, बालपणातले आमचे इतर वातावरण मात्र निराळे होते.\n\"त्या तिथे, पलिकडे,तिकडे,माझिया प्रियेचे झोपडे\" ही कविता प्रथम त्यांच्या तोंडून ऐकल्यावर मी म्हणालो होतो, \"महाकवी, तुम्ही लकी \" (माडगूळकर मात्र स्वताला 'महाकाय कवी' म्हणत.) तुमच्या प्रियेच्या झोपडय़ाकडे वळताना त्या वळणावर आंब्याचे वाकडं झाड होतं. आम्ही वाढलो त्या वातावरणात वळणावर जळाऊ लाकडांची वखार \n\"महाराष्ट्रावर आणि मराठी भाषेवर तर माडगूळकरांचे अनंत उपकार आहेत.इतर काहीही देण्या-या माणसापेक्षा समाजाला गाणे देणा-या माणसाचे उपकार फार मोठे असतात. Song has longest life अशी एक म्हण आहे.एक गाणे माणसांच्या पिढय़ानुपिढय़ा बांधून ठेवते एवढेच कशाला .माणसाच्या मनाचे लहानमोठेपण ,रागव्देष घटकेत घालवुन टाकण्याचे गाण्याइतके दुसर्‍या कुठल्याही कलेत सामर्थ्य नसते.हजारो माणसे एक गाणे जेव्हा आनंदाने गातात त्या वेळेला त्या हजारांचे एक अंत:करण होते.माडगूळकरांनी तर अशी शेकडो गाणी महाराष्ट्राला दिली.चित्रपटांना दिली,तमाशाच्या फडात , देवळात ,शाळेत,तरुणांच्या मेळाव्यात,माजघरात,देवघरात,शेतामळ्यात, विव्दज्जनपरिषदेत... त्यांच्या गाण्याचा संचार नाही कुठे .माणसाच्या मनाचे लहानमोठेपण ,रागव्देष घटकेत घालवुन टाकण्याचे गाण्याइतके दुसर्‍या कुठल्याही कलेत सामर्थ्य नसते.हजारो माणसे एक गाणे जेव्हा आनंदाने गातात त्या वेळेला त्या हजारांचे एक अंत:करण होते.माडगूळकरांनी तर अशी शेकडो गाणी महाराष्ट्राला दिली.चित्रपटांना दिली,तमाशाच्या फडात , देवळात ,शाळेत,तरुणांच्या मेळाव्यात,माजघरात,देवघरात,शेतामळ्यात, विव्दज्जनपरिषदेत... त्यांच्या गाण्याचा संचार नाही कुठे \nमाडगूळकरांचे चिरंजीवित्व गाण्यांनी सिध्द झाले आहे, व्यक्तिश: मला तर माडगूळकरांचे स्मरण करणे माझ्या पंचविशीपासून ते आता साठीकडे वळलेल्या माझ्याच आयुष्याकडे पुन्हा वळून पाहण्यासारखे वाटते. आम्ही काम केलेला एखादा जुना चित्रपटच पाहण्यासारखे.त्यातली माडगूळकरांची भूमिका आणखी खूप पाहायला मिळणार अशी आशा होती. कवितेच्या त्या जिवंत झर्‍यातून अजून कितीतरी ओंजळी भरभरुन प्यायला मिळणार आहेत अशी खात्री होती. प्राणांन्तिक संकटातून ते वाचले होते. इडापीडा टळली असा भाबडय़ा मनाला धीर होता.आणि अचानक चित्रपटगृहातल्या अंधारात ती बाहेर पडायच्या दरवाजावरची Exit ची लाल अक्षरे पेटावी, आणि \"म्हणजे ,एवढय़ात संपला चित्रपट \",असे म्हणता म्हणता 'समाप्त' ही अक्षरे कुठल्या रिळाच्या शेवटी लिहिली आहेत हे कुणाला कळले आहे . मी चित्रपटव्यवसाय सोडून बेळगावला गेल्यावर माडगूळकर मला म्हणाले होते, \"मित्रा, अशी मैफिल अर्ध्यावर टाकून जाणं बरं नव्हे.आम्ही आता काय म्हणावे . मी चित्रपटव्यवसाय सोडून बेळगावला गेल्यावर माडगूळकर मला म्हणाले होते, \"मित्रा, अशी मैफिल अर्ध्यावर टाकून जाणं बरं नव्हे.आम्ही आता काय म्हणावे आणि कुणाला म्हणावे \n>>मराठीत तु बिनदाढीचा रविंद्र टैगोर\n>>कथा नाही की नाही कविता,नाही लेखही साधा\n>>काय वाल्मिकी स्विकारसी तु पुनश्व पहिला धंदा\n काय विचारांची ताकद आहे. आणि मांडणी तर लाजवाब...\nपु.लंची पुस्तके खरेदी करून ‘पु.ल. देशपांडे फ़ॉउंडेशन’ला मदत करा खाली काही ऑनलाईन दुवे\nमहाराष्ट्रातील काही पुस्तक भाडांराचे पत्ते\nपु.ल. देशपांडे गुगल प्लस\nपु.ल. प्रेम ब्लॉगचे अपडेट्स तुमच्या ईमेलवर आपोआप येण्यासाठी इथे तुमचा मेल आयडी टाका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.snpnews.in/category/editorial/", "date_download": "2018-10-16T21:55:17Z", "digest": "sha1:AEMLKMZJVX4GHDK3UW6PKRH4J5IJYPRL", "length": 5069, "nlines": 60, "source_domain": "www.snpnews.in", "title": "संपादकीय Archives - SNP News | News Articles | Blogs | Technology | Social | Political | Education |Cultural", "raw_content": "\nश्री सोमनाथ सारसोली, महाशिवरात्री यात्रा २०१८ , वर्ष ५० वे\n12/02/2018 SNP ReporterLeave a Comment on श्री सोमनाथ सारसोली, महाशिवरात्री यात्रा २०१८ , वर्ष ५० वे\nछत्रपती शिवरायांची पवित्र भूमी म्हणजे रायगड आणि श्री धावीर महाराज देवस्थानासाठी प्रसिद्ध असलेल्या रोहा तालुक्यातील सारसोली हे एक छोटेसे गाव. रायगड जिल्ह्यातील प्रमुख शहर अलिबाग पासून रेवदंडा-रोहा मार्गावर ५० किमी अंतरावर व तालुक्याचे ठिकाण असलेले रोहा पासून रोहा- साळाव या मार्गावर सारसोली हे गाव वसलेले आहे.निसर्गाच्या सानिध्यात साधारणता १२५ -१५० कौलारू घरांच्या वस्तीचे सारसोली येथील […]\nहुसेन दलवाई यांच्या ‘फ्लॉप’ सभा व अशोक चव्हाण यांचे ‘फुसके’ षडयंत्र\n12/09/2017 SNP ReporterLeave a Comment on हुसेन दलवाई यांच्या ‘फ्लॉप’ सभा व अशोक चव्हाण यांचे ‘फुसके’ षडयंत्र\nकाँग्रेसचे जेष्ठ नेते ,जनाधार नसलेले राज्यसभेचे खासदार हुसेन दलवाई यांनी मागील शुक्रवारी सिंधुदुर्गात व शनिवारी रत्नागिरी येथे काँग्रेस जिल्हा कमिटीची सभा घेऊन स्वतः वर हसू ओढवून घेतले आहे. मोजून ५-१० लोकं सभेला आलेली असताना पोलिसांचा फौज फाटा मात्र असा काही बोलावला होता जणू काही मुख्यमंत्र्यांची बैठक असावी. रत्नागिरी व सिंधुदुर्गात माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या […]\nमहाराष्ट्र स्वाभिमान युवक उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी वैभव वीरकर यांची निवड\nकृषी उत्पादनांच्या निर्यातीस प्रोत्साहन देण्यासाठी सुरेश प्रभु यांचा पुढाकार\nदादरच्या फूल मार्केटमध्ये गोळीबार, एकाची हत्या\nप्रस्तावित नवीन औद्योगिक धोरण लवकरच मंजूर होईल – सुरेश प्रभु\nफुटवेअर आणि लेदर सेक्टरसाठी केंद्र सरकारचे खास पॅकेज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/65744?page=6", "date_download": "2018-10-16T21:59:53Z", "digest": "sha1:BP2JG4CKPTOABVOLIDRPZIUPSAO6B7TU", "length": 23646, "nlines": 253, "source_domain": "www.maayboli.com", "title": "\"कट्टी बट्टी\" - झी युवा | Page 7 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /\"कट्टी बट्टी\" - झी युवा\n\"कट्टी बट्टी\" - झी युवा\nझी युवा वाहिनी वर नवीन मालिका 'कट्टी बट्टी' सुरु झाली आहे. यात अभिनेत्री अश्विनी कासार सोबत पुष्कर शरद हा एक नवीन चेहरा पाहायला मिळत आहे. यावरील विषयी चर्चा/ गप्पा मारण्यासाठी हा धागा.\nउपग्रह वाहिनी - मराठी\nपपी सोबत लक्ष्मी काका\nपपी सोबत लक्ष्मी काका sangamnerla गेला होता का\nकसं काय बुवा तिला एकटीला सोडू राहिले बोराडे आप्पा.... की director विसरला, पपी साध्या क्लास साठी सुद्धा काकाला सोबत घेऊन जाते ना... IMG_20170812_061508.jpg\nते परागचे अतोबा अति आहेत,\nते परागचे अतोबा अति आहेत, पराग काहीच बोलला नाही. त्याचे बाबा आधी तरी बोलत होते. आता अनुष्का लग्नातून पळून जाताना accident, मग पराग तिच्यामागे. आत्याला आवडत नाही नवरा बोलतो ते. पण काही बोलत नाही.\nजा ब्वा पराग तू अनुष्काशी लग्न कर. पुर्वा तू लग्न नको करू, फक्त पी एच डी कर. बोअर होत चालली सिरीयल.\nपरागचा आतोबा तर्राट वाटतो मला\nपरागचा आतोबा तर्राट वाटतो मला नेहमी पण पात्र योग्य आहे बघितलं की सणक जाते डोक्यात...\nएकदाचं पूर्वा लग्न मोडणार तर,\nएकदाचं पूर्वा लग्न मोडणार तर, तसं तर परागला अनुष्का आवडते तर पूर्वाला झुलवणं चुकीचचं आहे.\nतो टायटल साँग भांडण सीन मस्ट\nतो टायटल साँग भांडण सीन मस्ट आहेना मग पहीलं आता लग्न मोडणार, आत्तापर्यंत भांडणं झाली नाहीत ना ती आता होणार.\nमग अचानक दोघांच्या भेटीगाठी वाढत जाणार आणि दोघे प्रेमात पडणार. आता अनुष्काला ग्रे शेड करतील बहुतेक मिन्स तो तिचा आधीचा बीएफ म्हणतो ना, की तू अनुष्काला ओळखत नाहीस ती काही करु शकते, असं काहीतरी.\nपण आता बोअर होणार.\n२-३ आठवडे पाहिली नाही . झी५\n२-३ आठवडे पाहिली नाही . झी५ वर बॅकलॉग भरायला पाहिजे\n<<<परागला अनुष्का आवडते तर\n<<<परागला अनुष्का आवडते तर पूर्वाला झुलवणं चुकीचचं आहे.>>>\nतो पराग म्हणजे .... त्याला काही कळतच नाही त्याला स्वतःला काय वाटते, काय करायचे. एका बाजूला दुसर्‍याला मदत करायची वृत्ति, दुसर्‍या बाजूला मोठ्या माणसांची भीति. घरच्यांनी म्हंटले पूर्वाशी लग्न कर, मित्र म्हणतात अनुष्काशी. हे घरचे लोक मधे मधे नसते तर पूर्वा नि पराग दोघेहि सुखी झाले असते.\nआता मी साइडला ब्रेक अप नावाची सिरियल बघतो आहे. तिथेहि घरचे लोक मधे मधे, त्यातून ती आई तर जाम कारस्थानी स्वतःच्या मुलाच्या विरुद्ध कारस्थाने. मुलीकडचेहि कमी नाहीत. पण मुलगा मुलगी थोडे तरी खंबीर आहेत. तरी शेवटी ती आई मुलाला चक्क फसवून त्याचा साखरपुडा त्याला नको असलेल्या मुलीशी घडवते\nपोरांनी १८ वर्षाचे झाल्यावर सरळ घरातून बाहेर पडावे. त्यांचे त्यांना निर्णय घेण्याची अक्कल येते. स्वतःला ठेच लागल्याशिवाय शहाणपणा येत नाही. दोन पिढ्यांची विचारसरणी वेगळी असते. मधे मधे न करता भरपूर प्रेम आई वडील नि मुले यांच्यात असू शकते, दाखवता येते. इथे अशी अनेSSSक उदाहरणे आपल्या भारतीय, महाराष्ट्रीय कुटुंबांत आहेत.\nपराग आता फायनली सांगणार आणि\nपराग आता फायनली सांगणार आणि लग्न मोडणार. कोणाच्या का काठीने साप मेला म्हणून पुर्वा खुश होणार.\nदेव जाणे कधी सांगणार\nदेव जाणे कधी सांगणार दोघेहि अगदी अंत बघताहेत. मुखदुर्बळ लोक दोघेहि अगदी अंत बघताहेत. मुखदुर्बळ लोक घरी ठीक आहे, पण बाहेर तर सरळ सरळ न भिता बोलावे ना\nआता काय बोहोल्यावर चढल्यावर काही दबंग वगैरे करणार की काय\nप्रीकॅपमधे दाखवलं आहे आज\nप्रीकॅपमधे दाखवलं आहे आज सांगणार पुर्वाला, पुर्वाला हुश्श होणार.\nआता ते स्वप्नं नसेल म्हणजे मिळवलं.\nकदाचित सिरियल लिहिणार्‍यांना नवीन काही सुचत नसेल म्हणून ते जुनेच उगाळून उगाळून दाखवताहेत.\nआपणच इथपासून पुढे STY चालू करू मायबोलीवर.\nआज खूप दिवसांनी एपि बघितला.\nआज खूप दिवसांनी एपि बघितला. पराग पूर्वाला नक्की काय सांगतो. अनुष्कावर प्रेम आहे हे नाही सांगत का. हे लोक एवढं ऊडत ऊडत का बोलतात, घडाघडा बोलत नाहीत, समोरचा वाट्टेल ते अर्थ काढतोय तर त्याला थांबवत नाहीत. पूर्वा नुसती डोळे मोठे करून बघत बसली. हरीशकाकाने जावयाचा छान अपमान केला, त्याला असंच पाहिजे. एवढे हमरीतुमरीवर का आलेत बोराडे. उद्या खरी भांडणाला सुरूवात होईल.\nनीट सांगतो पराग. हे पपी\nनीट सांगतो पराग. हे पपी ध्यान बावळट, स्वतः ला पी एच डी करायची आहे म्हणून लग्न करायचं नाही हे नाही सांगत तर त्यांच्या काहीतरी problem आहे सांगते असं अर्धवट बोलते आणि पुढे सांगणार असते नीट तर तो दाढीवाला काका problem ह्या शब्दाचा अनर्थ करतो आणि तिला बाहेर पाठवतो. पप्पीची चूक आहेच, लगेच जाते बाहेर ही.\nपराग घरी सांगू शकत नाही पण जो काही गोंधळ होतो तो पूर्वाच्या आणि तिच्या घरच्यांच्या मूर्खपणामुळे, अर्धवटपणामुळे.\nमी किती दिवसांत बघितलीच नाहीये. Zee5 चा काहीतरी प्राॅब्लेम झालाय. इकडे दिसतच नाही.\nपूर्ण एपिसोड काल फालतूपणात\nपूर्ण एपिसोड काल फालतूपणात घालवला. मला लग्न करायचं नाहीये असं वडलांच्या फोटोसमोर बोलते म्हणून आजोबा, तो दुसरा दाढीवाला काका विचारतात तर त्यांचा problem आहे म्हणते, धड सांगत नाही की त्याचं दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे मग काका सुतावरून स्वर्ग गाठतो आणि भलते समजतो आणि समज करून देतो तेव्हा ह्या आपल्या पूर्वा बाईसाहेब गायब असतात.\nअन्जूताई , नेमकं काय समजतो\nअन्जूताई , नेमकं काय समजतो दाढीवाला आणि पयागचं खरंच अनुष्कावर प्रेम आहे आणि पयागचं खरंच अनुष्कावर प्रेम आहे घरी सांगितलं का त्याने\n<<<घरी सांगितलं का त्याने\n<<<घरी सांगितलं का त्याने\n तो गाडीत वसून साखरपुड्याला निघाला आहे त्याच्या आत्याचा नवरा इतका स्वतःला लै शाना समजून सगळे स्वतःच ठरवतो कुणि काय करायचे\nआता परागच्या वडीलांनी ऐकले नि ते पूर्वाच्या घरी जाताहेत. मस्त तमाशा होणार.\nनिधी आज बघ गं.\nनिधी आज बघ गं.\nझी ५ वर कुठे बघता तुम्ही \nझी ५ वर कुठे बघता तुम्ही मला ओझी आणि झी५ दोन्ही दिसत नाहीये आता.\n\"प्रॉब्लेम आहे\" एवढं ऐकून लीला काका पूर्वाला बाहेर काढतो. पूर्वा-पराग दोघही घडाघडा बोलले तर मालिका संपून नाही का जाणार मला वाटतं आता झालेले गैरसमज दूर करण्यासाठी त्या दोघांच्या भेटी होतील. अनुष्का आपल्या टाइपची नाही असा परागला साक्षात्कार होईल मधल्या काळात.\nzee 5 मी desktop वर बघते ग. इवल्या मोबाईलवर मला नाही बघायला आवडत. दिसतंय ग भारतात.\nप्राजक्ता तू पुढे लिहिलेलीचं स्टोरी आहे, मागे वाचलेलं त्यामुळे मला बैठकीत वाजेल असं वाटलेलं. पण हा गैरसमज जरा अतिचं झाला.\n'सोचा ना था' सिनेमा ची कथा\n'सोचा ना था' सिनेमा ची कथा आहे ही. अभय देओल आणि आयेशा टाकिया.\nओ यारा रब रुस जाने दे हे सुंदरसे गाणे आहे त्यात.\nआजचा भाग अतिरेकीपणाचा कळस. किती खालच्या पातळीला उतरले सर्व. ती एक पुण्याची काकूच फक्त समजावत होती. ती मुखदुरबळ पुर्वा, एक मुस्कटात द्यावीशी वाटली तिच्या, समोरच्या मुलाच्या chara वर इतके शिंतोडे उडत असताना, जोरात ओरडून थांबवलं पण नाही तिने, गप्प बस म्हटली की गप्प, हतबल.\nअगं अंजूताई शांत हो, मुळात\nअगं अंजूताई शांत हो, मुळात पूर्वाला तरी कळलं का \"प्रॉब्लेम\" म्हणजे तिच्या घरचे काय म्हणत आहेत ते\nएकदा अपमान झाल्यावर परागच्या घरचे का थांबतील तिकडे बोराडेंनी बाहेर काढेपर्यंत पूर्वा नाहीच बोलली पण परागसुद्धा सांगू शकला असता की मला नको आहे हे लग्न.\nमालिका आहे - थोडा फार ड्रामा\nमालिका आहे - थोडा फार ड्रामा करतातच\nअगं अंजूताई शांत हो, मुळात\nअगं अंजूताई शांत हो, मुळात पूर्वाला तरी कळलं का \"प्रॉब्लेम\" म्हणजे तिच्या घरचे काय म्हणत आहेत ते >>> हो समजलं की, मग शॉक्ड ती. पराग पण म्हणाला पुर्वा मॅडम मी तुम्हाला असं म्हणालो का तर अहो नाही करत बसली. पण ओरडून दोघांनीही सांगितलं नाही.\nहलक्याफुलक्या मालिकेत इतक्या मेलोड्रामाची गरज नव्हती हे माझं पर्सनल मत.\nपप्पी आणि मोठ्या मुन्याला\nपप्पी आणि मोठ्या मुन्याला धरून धोपटायला हवं, आजही कोणी खरं काय सांगितलं नाही.\nआजही कोणी खरं काय सांगितलं\nआजही कोणी खरं काय सांगितलं नाही. >> काय आहे खर....\nअसे वाटते, तिथे जाऊन\nअसे वाटते, तिथे जाऊन एकेकाच्या डोक्यात सोटा घालून म्हणावे गप्प बसा जरा नि ऐका. मग स्प्ष्ट शब्दात काय आहे ते सांगावे.\nमग एकदाची ही सिरियल बंद होऊन दुसरी कुठलीतरी बरी सिरियल चालू करतील.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nउपग्रह वाहिनी - मराठी\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/upcoming-movies-on-box-office-half-girlfriend-hindi-medium-chi-va-chi-sau-ka-1475600/", "date_download": "2018-10-16T21:49:28Z", "digest": "sha1:YALK7RZ6OSS5BF36CRTJHQ26CHGXG5A7", "length": 15377, "nlines": 211, "source_domain": "www.loksatta.com", "title": "upcoming movies on box office half girlfriend hindi medium chi va chi sau ka | चित्ररंजन : तीन तऱ्हांचे तीन चित्रपट | Loksatta", "raw_content": "\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\nचित्ररंजन : तीन तऱ्हांचे तीन चित्रपट\nचित्ररंजन : तीन तऱ्हांचे तीन चित्रपट\nपरेश मोकाशी दिग्दर्शित ‘चि. व. चि.सौ.कां.’ हा चिवित्र नावाचा धम्माल कौटुंबिक नाटय़पट चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे.\nतीन वेगवेगळ्या जॉनरचे तीन चित्रपट एकाच आठवडय़ात पाहायला मिळावेत हा या शुक्रवारचा योग आहे. त्यातून तुमच्या आवडीचा कोणता तो सवडीने पाहा.. गाजलेल्या हॉलीवूडपटांचे सिक्वलपट पुढच्या आठवडय़ापासून रांगेने पाहायला मिळतील. आज मात्र कित्येक दिवसांनी मराठीत चांगला चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळतो आहे. परेश मोकाशी दिग्दर्शित ‘चि. व. चि.सौ.कां.’ हा चिवित्र नावाचा धम्माल कौटुंबिक नाटय़पट चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. हिंदीतही प्रेक्षकांसमोर दोन पर्याय आहेत. ‘आशिकी’ फेम दिग्दर्शक मोहित सुरी यांच्या प्रेमपटांचे चाहते असलेल्यांसाठी चेतन भगत लिखित कादंबरी ‘हाफ गर्लफ्रेंड’वर आधारित त्याच नावाचा त्याचा चित्रपट पाहता येईल. तर हटके चित्रपट पाहणाऱ्यांसाठी इरफान खान आणि सबा करीम जोडीचा ‘हिंदी मीडियम’ हा मनोरंजनाची पर्वणी असेल.\n‘दोस्त से ज्यादा, गर्लफ्रेंड से कम’ असे घोषवाक्य घेऊन आलेला हा चित्रपट काय आहे हे चेतन भगत यांची कादंबरी वाचलेल्यांना सांगणे न लगे. बिहारचा माधव शास्त्री आणि दिल्लीच्या रिया सोमाणीची ही प्रेमकथा आहे. माधवच्या भूमिकेत अर्जुन कपूर आणि रियाच्या भूमिकेत श्रद्धा कपूर ही जोडी पहिल्यांदाच एकत्र आली आहे. मोहित सुरीच्या चित्रपटातील गाणी नेहमीच हिट असतात. तशी ‘हाफ गर्लफ्रेंड’ चित्रपटातील गाणीही आधीच हिट झाली आहेत. प्रेमकथेसाठी आवश्यक असलेले सगळे नाटय़ या चित्रपटात भरभरून असल्याने प्रेमीजन खचितच या चित्रपटाची वाट धरतील.\nइरफान खानच्या या चित्रपटाच्या प्रोमोजनी सध्या धुमाकू ळ घातला आहे. मुलाचा दाखला चांगल्या शाळेत व्हावा ही प्रत्येक पालकाची इच्छा असते. तशीच ती या चित्रपटातील पालकांचीही आहे ज्यांच्या भूमिको इरफान खान आणि सबा करीम यांनी केल्या आहेत. इंग्रजी शाळेत दाखला घ्यायचा तर मुलाखत नामक भयंकर प्रकाराला पाल्य आणि पालक या दोघांनाही सामोरे जावे लागते. मुलाला हाय-फाय इंग्रजी शाळेत शिकवण्यासाठी ही जोडी जे जे प्रयत्न करते त्याची कथा ‘हिंदी मीडियम’ या साकेत चौधरी दिग्दर्शित चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. नेहमीच्या मसालापटांपेक्षा ‘हिंदी मीडियम’ वेगळा आहे यात शंका नाही.\n‘चि. व. चि. सौ. कां.’\n‘एलिझाबेथ एकादशी’नंतर दिग्दर्शक परेश मोकाशी, लेखिका मधुगंधा कुलकर्णी आणि ‘झी स्टुडिओ’ हे त्रिकूट ‘चि. व चि.सौ.कां.’ या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र आले आहे. आत्ताच्या काळातही जेव्हा एखादी मुलगी लग्नाचा निर्णय घेण्याअगोदर मला त्या मुलाबरोबर राहून बघायचे आहे, असे म्हणते तेव्हा दोन्हीकडे खासक रून तिच्या घरात एकच हाहाकोर उडतो. तरीही सौर प्रकल्पावर काम करणारा संशोधक चिरंजीव आणि प्राणिमात्रांवर प्रेम करणारी डॉक्टर चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी जेव्हा श्री. आणि सौ. होण्याच्या तयारीसाठी एकत्र येतात तेव्हा काय गंमतजंमत होते ते खुसखुशीतपणे सांगणारा असा हा चित्रपट आहे. ललित प्रभाकर, मृण्मयी गोडबोलेसह ज्योती सुभाष, सतीश आळेकरांसारखी ज्येष्ठ कलाकारांचीही मोठी फौज या चित्रपटात आहे.\nबाहुबली २ (हिंदी) – ४०० कोटी\nसरकार ३ – ७.५ कोटी\nमेरी प्यारी बिंदू – ७.२५ कोटी ’ नूर – ६.६ कोटी\nफास्ट अँड फ्युरिअस ८ – ८९.९७ कोटी\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'महाराष्ट्रात येताना भीती नसते, कारण इथं मोदी-शाहंसारखे गुंड नाहीत'\n#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\nमायलेकींच्या सुरक्षेसाठी तो उबर चालक मध्यरात्रीनंतरही दीड तास थांबून राहिला\nराज ठाकरे अमरावती एक्सप्रेसने विदर्भाकडे रवाना\n#MeToo : आरोपांनंतर 'यशराज फिल्म्स'मधून आशिष पाटील यांची हकालपट्टी\n#MeToo : आरोप सिद्ध होणाऱ्यांसोबत काम न करण्याचा फरहान अख्तरचा निर्णय\n#MeToo : आरोपांनंतर 'यशराज फिल्म्स'मधून आशिष पाटील यांची हकालपट्टी\n'राधिका मसाले'च्या मीम्सवर अनिता दाते म्हणते..\n#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्यांकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\n‘लोहपुरुष’ पोलीस आयुक्त, जरा इकडेही लक्ष द्या\nमित्राच्या अपघाती मृत्यूच्या तणावामुळे अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची आत्महत्या\n२८ नवे कुष्ठरुग्ण आढळले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://enavakal.com/%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%B2-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80/", "date_download": "2018-10-16T20:24:10Z", "digest": "sha1:KWKCTZ2RKI65NMEJQHABL35NH6NW4KB6", "length": 12493, "nlines": 135, "source_domain": "enavakal.com", "title": "", "raw_content": "हिमाचल प्रदेशात गुरुवारी मतदान – eNavakal\n»1:00 pm: गोंदिया – सर्पदंशाने मृत्यू झालेल्या मुलाला जिवंत करण्याचा दावा करणाऱ्या दोन आयुर्वेदिक डॉक्टरांना पोलिसांनी ताब्यात घेतले\n»9:21 am: मुंबई – मालाडमध्ये सुटकेसमध्ये आढळला महिलेचा मृतदेह. हैदराबादच्या १९ वर्षीय तरुणाला पोलिसांनी केली अटक\n»9:17 am: उत्तराखंड – उत्तरकाशीमध्ये पहाटे ४:०६ वाजता जाणवले; ३.२ रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के\n»8:17 am: पंढरपूर – शारदीय नवरात्रीनिमित्त विठुराया आणि रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात गुलाबाच्या फुलांची आकर्षक सजावट\n»7:15 am: मुंबई – मुंबईत पेट्रोलच्या दरात 11 पैशांनी वाढ; डिझेल 24 पैशांनी महागले\nहिमाचल प्रदेशात गुरुवारी मतदान\nहिमाचल प्रदेशमध्ये गुरुवारी विधानसभेच्या ६८ जागांसाठी निवडणूक होणार असून आज सायंकाळी ५ वाजल्यापासून प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. यानंतर राज्याबाहेरून आलेल्या नेत्यांना , पक्ष समर्थकांना आणि प्रचार प्रतिनिधींना विधानसभा क्षेत्रात थांबण्याची परवानगी नसेल असे निवडणूक आयोगाचे अधिकारी पुष्पेंद्र राजपूत यांनी सांगितले.\nसध्या सत्तेत असलेल्या काँग्रेसच्या सरकारची मुदत ७ जानेवारी २०१८ला संपत आहे. २०१३ साली झालेल्या निवडणुकीत काँग्रेस पार्टीने ३६ जागांच्या मताधिक्याने विजय मिळवला होता. तर भाजपला केवळ २७ जागा मिळवता आल्या होत्या. या निवडणुकीत काँग्रेससमोर आपल्या जागा राखण्याचे आव्हान आहे. तर भाजपच्या प्रचारासाठी हिमाचलमध्ये खुद्द पंतप्रधान मोदी उतरले होते आणि राज्यात सत्ता मिळवण्यास भाजपदेखील सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.\nदिल्लीत प्रदूषण घातक पातळीवर\nकेंद्र सरकारकडून रेल्वे कर्मचा-यांना ७८ दिवसांचा बोनस\nनवी दिल्ली – केंद्र सरकारने दसरा आणि दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांना ७८ दिवसांचा बोनस देण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. या निर्णयाचा लाभ रेल्वेमधील १२...\n‘आधी डल्ला मारला आणि आता सरकारविरोधात हल्लाबोल’- उद्धव ठाकरेंची राष्ट्रवादीवर जोरदार टीका\nपैठण – गेले काही वर्षे सत्तेवर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसने आधी सरकारी तिजोरीवर डल्ला मारला आणि आता ते सरकारविरोधात हल्लाबोल करतायत, हे असले नाटक कशाला...\nबेपत्ता विद्यार्थी दहशतवादी संघटनेत सामील\nश्रीनगर – अलिगड मुस्लिम विद्यापीठातील बेपत्ता विद्यार्थी मन्नान वानी हा कुख्यात दहशतवादी संघटना हिज्बुल मुजाहिद्दीनमध्ये सामील झाल्याचा दावा, हिज्बुल मुजाहिद्दीनचा म्होरक्या सय्यद सलाहुद्दीन याने...\nमदरशांमध्ये दहशतवादाचे ट्रेनिंग शिय्या वक्फ बोर्डचे पंतप्रधानांना पत्र\nलखनऊ -मदरशांमध्ये दहशतवादाचे ट्रेनिंग दिले जात असल्याचा दावा शिय्या वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिझवी यांनी केला आहे. विशेष म्हणजे, रिझवी यांनी याबाबत उत्तर प्रदेशचे...\nएम. जे. अकबरांवर आणखीन एक आरोप महिला पत्रकाराने लेखाच्या माध्यमातून केले उघड\nनवी दिल्ली- लैंगिक शोषणाच्या आरोपांमुळे अडचणीत आलेले परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांच्याविरोधात आणखीन एका महिला पत्रकाराने आरोप केला आहे. अकबर यांनी आपल्याला अनेकवेळा...\nनरेंद्र मोदींच्या शिर्डीतील कार्यक्रमाला गर्दी जमविण्यासाठी 2 कोटींची उधळण\nमुंबई- राज्यात एकीकडे तिजोरीत खडखडाट असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिर्डीतील कार्यक्रमाला गर्दी जमविण्यासाठी राज्य सरकार तब्बल दोन कोटी रुपयांची उधळण करणार असल्याची धक्कादायक माहिती...\nराहुल गांधी दोन दिवस मध्य प्रदेश दौर्‍यावर\nग्वाल्हेर- राहुल गांधी दोन दिवसांच्या मध्य प्रदेश दौर्‍यावर आहेत. आज, ग्वाल्हेर येथील किला भागात असलेल्या गुरुद्वाराला भेट देऊन त्यांनी माथा टेकला. यावेळी राहुलबरोबर ज्योतिरादित्य सिंधिया,...\n सर्व यंत्रणांना प्रतिवादी करण्याचे कोर्टाचे आदेश\nमुंबई- पुण्यात शनिवार वाड्याजवळील जुनाबाजार परिसरात होर्डिंगचा खांब कोसळून झालेल्या दुर्घटनेची उच्च न्यायालयाने आज गंभीर दखल घेतली. न्यायमूर्ती ओक आणि न्यायमूर्ती एम.एस सोनक यांच्या खंडपीठाने...\n पाणी सोडण्यावरून नगरचे शेतकरी आक्रमक\nऔरंगाबाद- पावसाळा सरताच मराठवाड्याला दुष्काळाच्या झळा बसू लागल्या आहेत. मराठवाड्यासाठी जायकवाडी धरणात अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील धरणांतून 172 दलघमी म्हणजे 7 टीएमसी पाणी सोडण्यावर...\nसामना रात्री ०८ वाजता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://marathmolyagappa.blogspot.com/2018/04/blog-post_11.html", "date_download": "2018-10-16T21:35:18Z", "digest": "sha1:JEAVGPAH3PXQLM267HXKWHHONPWG5EYM", "length": 22322, "nlines": 135, "source_domain": "marathmolyagappa.blogspot.com", "title": "मराठमोळ्या गप्पा: माशाने गिळलेले माणिक : प्रिया राजवंश", "raw_content": "\nएका सर्वसाधारण पुणेरी माणसाचे सर्वसाधारण बिनकामाचे निरीक्षण,संकलन,संपादन क्वचित प्रसंगी तिरकस,तिरसट.कोणीही न मागता व्यक्त केलेले,दिलेले मत,क्वचित प्रसंगी दिलेलें अनाहूत सल्ले ... हिंदी मराठी सिनेमा,इंग्रजी लघुकथांचा स्वैरानुवाद हा त्यातल्या त्यात आवडीचा विषय त्या मुळे त्यावरच बऱ्याचदा स्वैर, परंतु साधार लेखन... इन्टरनेटच्या सहकार्याने...\nबुधवार, ११ एप्रिल, २०१८\nमाशाने गिळलेले माणिक : प्रिया राजवंश\nसमुद्रातील माशाने गिळलेले माणिक जसे पुन्हा कधी मिळू शकत नाही तसे काहीसे हिच्या म्हणजे प्रिया राजवंशच्या आयुष्याचे झाले... *अभिनेत्रीचा बाथरूम मधील संशयास्पद मृत्यू* याचे प्रिया राजवंश हे हिंदी सिनेमा सृष्टीतील पहिले उदाहरण आहे. १९७०- ८० च्या दशकात अवघ्या ६ सिनेमांतून दिसलेली पण तेव्हाच्या लोकांच्या तरीही लक्षात राहिलेली आणि पडद्यावरच्या पेक्षा प्रत्यक्षात जास्त सुंदर,देखणी आणि खानदानी दिसणारी आणि असणारी ही अभिनेत्री.\nसिनेअभिनेत्री असूनसुद्धा प्रिया तिच्या चित्रपट कारकिर्दी पेक्षा प्रेक्षकांच्या स्मरणांत मात्र भलत्याच कारणानें लक्षात राहिली हे मात्र तितकेच खरे. त्याचे कारण म्हणजे यशस्वी आणि उत्कृष्ट लिव्ह इन रिलेशनशिप चे भारतीय चित्रपट सृष्टीतील एकमेव उदाहरण म्हणजे प्रिया राजवंश-चेतन आनंद हि जोडी. तसे बघितले तर दोघांच्या वयात तब्बल १६ वर्षांचे अंतर पण तरी हि ३० वर्षाहून अधिक काळ म्हणजेच चेतन आनंदच्या मृत्यू पर्यंत चेतन आनंद-प्रियाचे नाते अतिशय अतूट आणि अभेद्य राहिले.त्यातल्या प्रिया राजवंशाचा मागच्या महिन्यात २७ मार्चला १८ वा स्मृतिदिन होता.\nप्रिया राजवंश चा हिंदी सिनेमांत प्रवेश तसा म्हणला तर अपघातानेच झाला.कारण सिमल्या सारख्या नयनरम्य ठिकाणी स्वातंत्र्यपूर्व काळात फॉरेस्ट ऑफिसर म्हणून काम करणाऱ्या सुंदर सिंग यांची हि मुलगी ,हिचे खरे नाव \"वीरा\" सिंग. त्यांच्या कुटुंबाचा आणि चित्रपट क्षेत्राचा दूर-दूर संबंध नव्हता.पण सिमल्यात कॉलेजमध्ये शिकतांना इंग्रजी नाटकातून कामे करत हि कॉलेजचे सेन्सेशन बनली आणि कॉलेजातील मुलेच ,हि पुढे जाऊन हिंदी सिनेमांत आघाडीची अभिनेत्री होणार अशी अटकळ बांधायला लागले. पण झाले भलतेच.\nहिच्या वडिलांची इंग्लंड मध्ये बदली झाली नि हि लंडनला गेली. तिथे नाट्यक्षेत्रातील डिप्लोमा करतांना १९५८ साली ,हिच्या २२व्या वर्षी एका फोटोग्राफरने काढलेला तिचा फोटो काही एक कारणाने चेतन आनंद म्हणजे देवानंद यांच्या मोठ्या भावा पर्यंत १९६२ सुमारास पोहोचला. ते तेव्हा त्यांचा भारत-चीन युद्धावरील आधारित \"हकीकत \" हा सिनेमा...... जो पुढे जात प्रचंड हिट झाला तो बनवायच्या विचारात होते.त्या हकीकत साठी चेतन यांनी लीड हिरॉईन म्हणून *वीरा* ची निवड करत तिच्या खानदानी सौंदर्याला साजेसे तिचे नामकरण \"प्रिया राजवंश \" म्हणून केले आणि प्रियाचा फिल्मी प्रवास सुरु झाला.\nहकीकत रिलीज झाला ,हिट सुद्धा झाला आणि १९६४च्या सुमारास उमा सोबतच्या ११ वर्षांच्या संसाराला वैतागलेल्या चेतन यांनी वेगळे रहायचा निर्णय घेतला आणि प्रियाने त्यांना साथ द्यायचा निर्णय घेतला. लौकिक अर्थाने हि साथ विवाह बंधनात कधीच अडकली नाही पण प्रियाने चेतनशी आयुष्यभर संपूर्ण एकनिष्ठ रहात त्याच्या १९९७च्या मृत्यू पर्यंत त्याला साथ दिली.चेतन आनंदच्या सिनेमांच्या व्यतिरिक्त प्रियाने तिला असंख्य संध्या येऊनही बाहेरच्या कोणत्याही सिनेमात आयुष्यात कधी काम केले नाही.यातच सगळे आले कि,तिची साथ काय होती ते आपल्या पेक्षा वयाने १६ वर्षांहून मोठ्या असलेल्या चेतन आनंदवर प्रियाने निस्सीम प्रेम केले. चेतनने सुद्धा त्याच्या प्रियावरील निस्सीम प्रेमाला जागत बांद्र्या मध्ये त्या काळी तिच्या साठी प्रथम फ्लॅट घेतला व नंतर तिला सुंदर बंगला बांधून दिला व तिच्या संपूर्ण आयुष्याची जबाबदारी स्वीकारली व निभावली.\nप्रियाचे आणि चेतनचे हे आगळे-वेगळे नाते ,आनंद कुटुंबाने सुद्धा त्याला मान्यता देत मनोभावे जपले. पण १९९७ला चेतन आनंद गेला आणि नंतर सगळेच बदलले.प्रिया आणि चेतन यांना कोणतीही संतती नव्हती आणि चेतनच्या कुटुंबीया सोबत १९६४ पासून निरोगी नाते जपल्याने प्रियाने सुद्धा नंतर चेतनने तिला बांधून दिलेल्या बांद्र्यातील बंगल्यात त्याच्या दोन मुलांची नावे लावण्यास सुद्धा संमती दिली होती पण बाप गेल्यावर चेतनच्या दोन्ही मुलांची बुद्धी फिरली व त्यां दोघांनी प्रियाच्या बंगल्यातील दोन्ही नोकरांना हाताशी धरून वयाची साठी उलटून गेलेल्या प्रियाला अपमानास्पद वागणूक देत प्रॉपर्टीवरून त्रास द्यायला सुरवात केली.\nहा सगळा प्रकार पहाता \"गुल \" या प्रियाच्या भावाने तिला सगळे सोडून तू लंडनला निघून ये असे हि सांगून पाहिले कारण आई-वडील गेल्यावर प्रियाचा एक भाऊ इंग्लंडला व एक भाऊ अमेरिकेत सेटल झालेले होते आणि तसेही आता इथे भारतात तिचे आपले असे कोणीच नव्हते. चेतन आनंदच्या मुलांचे वर्तन पहाता आणि उतारवयात भावांवर भार होण्या पेक्षा तिच्या वाट्याचा बंगल्याचा भाग किंवा संपूर्ण बंगला विकून तिच्या वाट्याचा मोठा असा तिसरा आर्थिक हिस्सा पदरात पाडून घेऊन प्रिया तिच्या सिमल्यातील मोठ्या बंगल्यात तिचे उर्वरित आयुष्य काढायचा विचार करत होती.\nपण बापाच्या माघारी मिळालेल्या प्रॉपर्टीच्या आणि तिच्यातून मिळू शकणाऱ्या प्रचंड संपत्तीच्या अति हव्यासापोटी दोन्ही मुलांनी २७ मार्च २००० साली रात्रीच्या वेळी तिच्याच बाथरूम मध्ये त्याच बंगल्यातील २ नोकरांच्या मदतीने खून केला आणि तिच्या अपघाताचे नाट्य रचले.पण चेतन आनंद यांचा धाकटा भाऊ विजय आनंद यांच्या नावे प्रियाने लिहून ठेवलेले एक पत्र आणि सर्वात महत्वाचे म्हणजे त्याच बंगल्यात घटनेपूर्वीच्या काळात घरगडी म्हणून काम करणारा १६-१७ वर्षीय सुरेश अरुमुघम याची साक्ष महत्वाची ठरली आणि सदरहू खुनातील सर्व आरोपींना आजन्म सक्तमजुरीची कारावासाची शिक्षा झाली.... असो.\nथोडक्यात काय तर अवघ्या ६ सिनेमांत काम केलेल्या या अभिनेत्रीने २०१८ मधे चित्रपट कथेची वानवा असलेल्या हिंदी सिनेमा नव लेखकांना तिच्या मरणाने सुद्धा पैसे कमवायची संधी उपलब्ध करून दिली. तिच्या आयुष्यावरील येऊ घातलेल्या सिनेमांत प्रिया राजवंशच्या रूपात सोनाक्षी सिन्हा म्हणे प्रमुख भूमिकेत दिसणार आहे असे समजते.\nअशा या प्रियाचे आजचे गाणे हे त्या काळी एक प्रचंड गाजलेले पण ऑल टाईम हिट गाणेच आहे हे वेगळे सांगायला नकोच.... विशेष म्हणजे प्रत्यक्षात यातील हीरो हा वयाने तिच्या पेक्षा त्या वेळी १० वर्षांने लहान होता .. पण वाटत नाही तसे यातच प्रियाचे सौंदर्य आले…..जाता जाता अजून फक्त एवढेच सांगतो कि चेतन आनंद-प्रिया राजवंश या मुलुखा वेगळ्या जोडीचे सर्व सिनेमे हे राजवंश या तिच्या इंग्रजी नावातल्या त्यातल्या शेवटच्या H या अक्षरावरून म्हणजेच *ह* या नावाने सुरुवात होणारेच आहेत. उदा. हकीकत,हिर-रांझा ,हसते-जख्म वगैरे.... चेतन आनंद आयुष्यभर तिच्या प्रेमाला किती जागला होता त्याचे हे अनोखे आणि अतिशय दुर्मिळ उदाहरण होय...\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nह्या \"मराठमोळ्या गप्पा\" म्हणजे,दुसरे तिसरे काही नाही तर,ठिकठिकाणी बघितलेल्या,वाचलेल्या गोष्टींचे संकलन,वेळप्रसंगी मराठी सादरीकरण किंवा व्यक्तिगत दृष्टीकोन.\nतीव्र घसरण - बाजाराची व रुपयाची \nआज बाळासाहेबांची उणीव प्रकर्षाने जाणवतेय\nब्लॉग - मोगरा फुलला\nमुंबई (1) \"आपलं\"...काही तरी.... (7) आठवणीतला रफ़ी (1) आठवणीतील \"गीतादत्त\" (1) आठवणीतील लता (1) आहे की नाही कमाल (3) काही अफलातून (11) केवळ माहितीसाठी (3) खेळ खंडोबा (6) गम्मत जम्मत (5) न उमललेल्या कळ्या (1) नातीगोती (1) पुणे (18) बिग बॉस (2) भारत (7) मनाला भावलेले काही (10) मराठी चित्रपट (4) महाराष्ट्र (2) मैत्री (1) राज(अ)कारण (3) रामभाऊ (1) शेयरबाजार (2) स्वैरानुवाद (1) हिंदी सिनेमा (36) pentax k1000 (1) Photographs By Sayali (2)\nगेल्या 30 दिवसातील बघितलेल्या पोस्ट्स\nगौतम बुद्धांचा आरसा आणि नरेंद्र मोदी\nरतन खत्री आणि \"कुंकू\"\nआयुष्याशी झुंज घ्यावी तर अशी : ए.के. हंगल\nअफलातून जादुगार डेव्हिड कॉपरफिल्ड\nतुमची झोपण्याची पद्धत आणि तुमचे व्यक्तिमत्व\nतर मग हे वाचाच...\n\"रिमझिम गिरे सावन\" वाली मौसमी चॅटर्जी\nवरील पोस्ट व्यतिरिक्त, पाहुण्यांच्या पसंतीच्या पोस्ट\nपाकिस्तान {फोटो} दर्शन (भाग १ )\n\"कोई चुपके से आ के, सपने सुला के,...चा \"अनुभव\"\nएका रिकाम्या सोपकेसची गोष्ट\nग्लास खाली ठेवायला शिका..\nत्या \"चपट्या\" नाकवाल्याची गोष्ट\nबायको ही बायकोच असते\nलता मंगेशकर अन कॅबेरे साँग\n\"रिमझिम गिरे सावन\" वाली मौसमी चॅटर्जी\nपू S S रे पचास हजार हीच याची ओळख ...\nउत्तर हे नेहमी तुमच्या पाशीच असते...\nमाशाने गिळलेले माणिक : प्रिया राजवंश\nसरदारजीं वर विनोद करण्या आधी हे वाचा .....\nआयुष्यात वेग सांभाळणे महत्वाचे\nकधी प्रयत्नच न करणे हे जास्त लाजिरवाणे\n७७ देशांतील सन्माननीय वाचक/प्रेक्षक ज्यांनी आपला बहुमूल्य वेळ मला दिला.धन्यवाद.\nऑसम इंक. थीम. molotovcoketail द्वारे थीम इमेज. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/taxonomy/term/25?page=11", "date_download": "2018-10-16T21:26:39Z", "digest": "sha1:K5GZSADB64OXS4XFHCHEDRYCZCTM6QFK", "length": 6938, "nlines": 157, "source_domain": "mr.upakram.org", "title": "व्यवस्थापन | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nआजकालच्या इष्टांकपूर्तीला महत्व असलेल्या औद्योगिक युगांत \"कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन\" या उपदेशाला फारसे स्थान नाही असे आपल्यापैकी बहुतेकांना वाटत असण्याची शक्यता आहे.\nएंटरप्राईज रेसोर्स प्लॅनिंग (इ आर पी) एक ओळख - २\nइ आर पी प्रणाल्या आजच्या घडीला इआरपी न मानता ए एस अशा मानल्या जाता म्हणजे एंटरप्राईज सॉफ्टवेअर.\nएंटरप्राईज रेसोर्स प्लॅनिंग (इ आर पी) एक अती त्रोटक ओळख\nएंटरप्राईज रेसोर्स प्लॅनिंग (इ आर पी) एक अती त्रोटक ओळख\nएकीचे बळ मिळते फळ.\nआजकाल खेडेगावात,ग्रामपंचायतीविषयी उसासीनतेचे सूर ऐकायला मिळतात,अल्पभुधारक,आणि भूमिहीन शेतक-यांचे प्रश्नाबाबत,शासन स्तरावर फारसे काही प्रयत्न होतांना दिसत नाही.त्यातल्या त्यात शहराकडे रोजीरोटीसाठी माणसांचे लोंढे वाढत आह\nसाधारण ऐंशीच्या दशकात बँकेतली नोकरी म्हणजे अगदी झकास होती. मग पुढे प्रोफेसर असणे झकास झाले. पण या मंडळीना स्थैर्य असले तरी इतर आणी स्थैर्य असलेले अशी आर्थीक दरी आवाक्या बाहेरील नव्हती.\nउपक्रमींनो मागे आपण उत्पादने, सेवाक्षेत्र आणि भारतीय हि चर्चा केली. त्याचर्चेचा कुठेतरी अप्रत्यक्ष संबंध लावत ही चर्चा सुरू करत आहे.\nउत्पादने, सेवाक्षेत्र आणि भारतीय\nपुस्तके इथेच का मिळू नयेत\nपुस्तके इथेच का मिळू नयेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://sadha-sopa.com/taxonomy/term/9?page=1", "date_download": "2018-10-16T21:30:07Z", "digest": "sha1:G26IEJP2CCBD5QMFMZXG5DRXNS7WERES", "length": 16227, "nlines": 162, "source_domain": "sadha-sopa.com", "title": "गंभीर | साधं... सोपं...", "raw_content": "\nसाधं सोपं आयुष्य... साधं सोपं जगण्यासाठी...\nप्रत्येक पापणीच्या पडद्यात वेदनांचे आभाळ दाटले\nप्रत्येक पापणीच्या पडद्यात वेदनांचे आभाळ दाटलेले\nप्रत्येक माणसाच्या हृदयात वादळाचे थैमान माजलेले\nबाहेरच्या जगाचे पचवून वीष सारे अंतर्मनात जावे\nप्रत्येक सागराच्या गर्भास अमृताचे वरदान लाभलेले\nSelect ratingGive प्रत्येक पापणीच्या पडद्यात वेदनांचे आभाळ दाटले 1/10Give प्रत्येक पापणीच्या पडद्यात वेदनांचे आभाळ दाटले 2/10Give प्रत्येक पापणीच्या पडद्यात वेदनांचे आभाळ दाटले 3/10Give प्रत्येक पापणीच्या पडद्यात वेदनांचे आभाळ दाटले 4/10Give प्रत्येक पापणीच्या पडद्यात वेदनांचे आभाळ दाटले 5/10Give प्रत्येक पापणीच्या पडद्यात वेदनांचे आभाळ दाटले 6/10Give प्रत्येक पापणीच्या पडद्यात वेदनांचे आभाळ दाटले 7/10Give प्रत्येक पापणीच्या पडद्यात वेदनांचे आभाळ दाटले 8/10Give प्रत्येक पापणीच्या पडद्यात वेदनांचे आभाळ दाटले 9/10Give प्रत्येक पापणीच्या पडद्यात वेदनांचे आभाळ दाटले 10/10\nप्रत्येक पापणीच्या पडद्यात वेदनांचे आभाळ दाटले विषयीपुढे वाचा\nखिडकीच्या काचेवर त्वेषानं आपटणारे थेंब\nघरात जरी येत नसले\nतरी हृदयात खोलवर शिरत रहातात\nमनातही वेगानं फिरत रहातात\nSelect ratingGive पाऊस जोराचा... आकांताचा... 1/10Give पाऊस जोराचा... आकांताचा... 2/10Give पाऊस जोराचा... आकांताचा... 3/10Give पाऊस जोराचा... आकांताचा... 4/10Give पाऊस जोराचा... आकांताचा... 5/10Give पाऊस जोराचा... आकांताचा... 6/10Give पाऊस जोराचा... आकांताचा... 7/10Give पाऊस जोराचा... आकांताचा... 8/10Give पाऊस जोराचा... आकांताचा... 9/10Give पाऊस जोराचा... आकांताचा... 10/10\nपाऊस जोराचा... आकांताचा... विषयीपुढे वाचा\nऋतू येत होते, ऋतू जात होते\nऋतू येत होते, ऋतू जात होते\nकधी खिन्न होते, कधी गात होते\nकिनारे सुखाचे कुणाला मिळाले\nकितीसे खलाशी समुद्रात होते...\nSelect ratingGive ऋतू येत होते, ऋतू जात होते 1/10Give ऋतू येत होते, ऋतू जात होते 2/10Give ऋतू येत होते, ऋतू जात होते 3/10Give ऋतू येत होते, ऋतू जात होते 4/10Give ऋतू येत होते, ऋतू जात होते 5/10Give ऋतू येत होते, ऋतू जात होते 6/10Give ऋतू येत होते, ऋतू जात होते 7/10Give ऋतू येत होते, ऋतू जात होते 8/10Give ऋतू येत होते, ऋतू जात होते 9/10Give ऋतू येत होते, ऋतू जात होते 10/10\nऋतू येत होते, ऋतू जात होते विषयीपुढे वाचा\nतो म्हणे सर्वत्र आहे\nSelect ratingGive भास आहे सर्वकाही... 1/10Give भास आहे सर्वकाही... 2/10Give भास आहे सर्वकाही... 3/10Give भास आहे सर्वकाही... 4/10Give भास आहे सर्वकाही... 5/10Give भास आहे सर्वकाही... 6/10Give भास आहे सर्वकाही... 7/10Give भास आहे सर्वकाही... 8/10Give भास आहे सर्वकाही... 9/10Give भास आहे सर्वकाही... 10/10\nभास आहे सर्वकाही... विषयीपुढे वाचा\nतुला सांगतो भगवंता हे असे वागणे असू नये\nतुला चेहरा माझा दिसतो, मला तुझा का दिसू नये\nवस्त्र नागडे तेजाचे घे, वा दुलई अंधाराची\nतेज-तमाच्या सीमेवरती जिवास उसवत बसू नये\nSelect ratingGive तुला सांगतो भगवंता... 1/10Give तुला सांगतो भगवंता... 2/10Give तुला सांगतो भगवंता... 3/10Give तुला सांगतो भगवंता... 4/10Give तुला सांगतो भगवंता... 5/10Give तुला सांगतो भगवंता... 6/10Give तुला सांगतो भगवंता... 7/10Give तुला सांगतो भगवंता... 8/10Give तुला सांगतो भगवंता... 9/10Give तुला सांगतो भगवंता... 10/10\nतुला सांगतो भगवंता... विषयीपुढे वाचा\nवेदनांची मांडतो आरास मी\nभासतो त्यांना सुखाचा दास मी\nवेदनांची मांडतो आरास मी\nपाहतो ते ते खरे मी मानतो\nकेवढे जपतो उराशी भास मी...\nSelect ratingGive वेदनांची मांडतो आरास मी 1/10Give वेदनांची मांडतो आरास मी 2/10Give वेदनांची मांडतो आरास मी 3/10Give वेदनांची मांडतो आरास मी 4/10Give वेदनांची मांडतो आरास मी 5/10Give वेदनांची मांडतो आरास मी 6/10Give वेदनांची मांडतो आरास मी 7/10Give वेदनांची मांडतो आरास मी 8/10Give वेदनांची मांडतो आरास मी 9/10Give वेदनांची मांडतो आरास मी 10/10\nवेदनांची मांडतो आरास मी विषयीपुढे वाचा\nआजकाल मी मनातल्या मनात बोलतो\nकाय वाटते मला कशास कोण ऐकतो\nआजकाल मी मनातल्या मनात बोलतो\nरंग वेदनांस देत राहतो नवे नवे\nशेवटी मनात मी सुखेच सर्व रेखतो\nSelect ratingGive आजकाल मी मनातल्या मनात बोलतो 1/10Give आजकाल मी मनातल्या मनात बोलतो 1/10Give आजकाल मी मनातल्या मनात बोलतो 2/10Give आजकाल मी मनातल्या मनात बोलतो 2/10Give आजकाल मी मनातल्या मनात बोलतो 3/10Give आजकाल मी मनातल्या मनात बोलतो 3/10Give आजकाल मी मनातल्या मनात बोलतो 4/10Give आजकाल मी मनातल्या मनात बोलतो 4/10Give आजकाल मी मनातल्या मनात बोलतो 5/10Give आजकाल मी मनातल्या मनात बोलतो 5/10Give आजकाल मी मनातल्या मनात बोलतो 6/10Give आजकाल मी मनातल्या मनात बोलतो 6/10Give आजकाल मी मनातल्या मनात बोलतो 7/10Give आजकाल मी मनातल्या मनात बोलतो 7/10Give आजकाल मी मनातल्या मनात बोलतो 8/10Give आजकाल मी मनातल्या मनात बोलतो 8/10Give आजकाल मी मनातल्या मनात बोलतो 9/10Give आजकाल मी मनातल्या मनात बोलतो 9/10Give आजकाल मी मनातल्या मनात बोलतो\nआजकाल मी मनातल्या मनात बोलतो\nप्राण ओसरायचाच आज ना उद्या\nप्राण ओसरायचाच आज ना उद्या\nदेह हा जळायचाच आज ना उद्या\nवात थोडकी तसेच तेल थोडके\nदीप मंद व्हायचाच आज ना उद्या\nSelect ratingGive प्राण ओसरायचाच आज ना उद्या 1/10Give प्राण ओसरायचाच आज ना उद्या 2/10Give प्राण ओसरायचाच आज ना उद्या 3/10Give प्राण ओसरायचाच आज ना उद्या 4/10Give प्राण ओसरायचाच आज ना उद्या 5/10Give प्राण ओसरायचाच आज ना उद्या 6/10Give प्राण ओसरायचाच आज ना उद्या 7/10Give प्राण ओसरायचाच आज ना उद्या 8/10Give प्राण ओसरायचाच आज ना उद्या 9/10Give प्राण ओसरायचाच आज ना उद्या 10/10\nप्राण ओसरायचाच आज ना उद्या विषयीपुढे वाचा\nमी आठवणींना टाळत बसलो आहे\nमी आठवणींना टाळत बसलो आहे\nअन स्वप्न उरीचे जाळत बसलो आहे\nगातेस कसे हे सूर असे भरकटले\nमी ताल तुझे सांभाळत बसलो आहे\nSelect ratingGive मी आठवणींना टाळत बसलो आहे 1/10Give मी आठवणींना टाळत बसलो आहे 2/10Give मी आठवणींना टाळत बसलो आहे 3/10Give मी आठवणींना टाळत बसलो आहे 4/10Give मी आठवणींना टाळत बसलो आहे 5/10Give मी आठवणींना टाळत बसलो आहे 6/10Give मी आठवणींना टाळत बसलो आहे 7/10Give मी आठवणींना टाळत बसलो आहे 8/10Give मी आठवणींना टाळत बसलो आहे 9/10Give मी आठवणींना टाळत बसलो आहे 10/10\nमी आठवणींना टाळत बसलो आहे विषयीपुढे वाचा\nपहाट जस जशी ओसरत जाते\nतसा माझा फुलोरा बहरतच जातो\nफुलून जातो मी अस्मानी गंधानं\nआणि भारून टाकतो सारा परिसर\nआणि माझी शेकडो नाजुकशी लेकरं\nमाझ्या अंगाखांद्यावरून जमिनीकडे झेपावतात\nमग जमतो एक बहारदार सडा\nपांढर्‍या केशरी स्वर्गीय रंगांचा\nSelect ratingGive प्राजक्ताचं शल्य... 1/10Give प्राजक्ताचं शल्य... 2/10Give प्राजक्ताचं शल्य... 3/10Give प्राजक्ताचं शल्य... 4/10Give प्राजक्ताचं शल्य... 5/10Give प्राजक्ताचं शल्य... 6/10Give प्राजक्ताचं शल्य... 7/10Give प्राजक्ताचं शल्य... 8/10Give प्राजक्ताचं शल्य... 9/10Give प्राजक्ताचं शल्य... 10/10\nप्राजक्ताचं शल्य... विषयीपुढे वाचा\nतुमचा ईमेल पत्ता द्या\nनवे लेखन प्रकाशित झाले की गूगल फीडबर्नर च्या कृपेने आपोआप आपल्या ईमेलवर येईल\nखरं तर माझ्याविषयी काहीही माहिती जाणून घ्यायची इच्छा तुम्हाला व्हावी असं या माहितीत काहीही नाही तरीही आपण इथे, या पानावर, आलाच आहात तर आपल्याला पिडण्याचं थोडं स्वातंत्र्य मी घेतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.marathi.aarogya.com/%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A5%80-%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%A4%E0%A5%80/%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%93%E0%A4%AA%E0%A5%85%E0%A4%A5%E0%A5%80/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%9F%E0%A4%B2-%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8.html", "date_download": "2018-10-16T20:42:44Z", "digest": "sha1:YTUOMFUBHQFB2MJYCNZP3CM4P66WWTAF", "length": 9079, "nlines": 128, "source_domain": "www.marathi.aarogya.com", "title": "व्हायटल फोर्स - आरोग्य.कॉम - मराठी", "raw_content": "\nपोषक पदार्थ आणि अन्न\nकोड - पांढरे डाग\nशरीर, मन आणि आत्मा या तिन्हीची मिळून प्रत्येक व्यक्तीची एकसंघ अशी यंत्रणा असते. या तिहींचा समतोल म्हणजेच त्या व्यक्तीचे आरोग्य होय. हा समतोल राखण्याचे कार्य करणाऱ्या शक्तीस व्हायटल फोर्स अथवा चैतन्यशक्ती अथवा प्राणशक्ती असे म्हणतात.\nव्यक्तीच्या आरोग्यदायी अवस्थेमध्ये व्हायटल फोर्स हा मध्यभागी असतो, तर अनारोग्यदायी अवस्थेमध्ये तो मध्यापासून दूर गेलेला असतो. त्यामुळे आजारी व्यक्तीवर औषधोपचार करून त्या व्यक्तीचा व्हायटल फोर्स पुन्हा मध्यभागी आणणे जरुरी असते. सदर औषधे ही त्या रोगाचा प्रतिकार करून त्याला शरीराबाहेर काढण्याइतपत प्रभावी असणे आवश्यक असते.\nकेस गळणे व टक्कल पडणे : होमिओपॅथिक दृष्टिकोन\nऔषधाची कार्यक्षमता सिध्द करणे\nरेकी: तुम्हांला माहीत आहे का\nरेकीच्या रोज सरावाने शरीर, मन, भावना, अध्यात्मिक पातळीवर चांगला परीणाम होतो. पुढे वाचा…\nआरोग्य म्हणजे सुदृढता असणे किंवा सुरळीतता असणे. सुदृढता, सुरळीतता आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी मार्गदर्शन करणे हा या वेबसाईटचा प्रयत्न आहे. आरोग्य.कॉम ही भारतातील आरोग्य विषयक माहिती पुरवण्यात सर्वात अग्रेसर असणा-या वेबसाईट्सपैकी एक आहे. या आरोग्यविषयक माहिती पुरवणा-या साईट्स म्हणजे डॉक्टर नव्हेत. पण आरोग्याविषयी पुरक माहिती व उपचारांचे वेगवेगळे माध्यम उपलब्ध करुन देणारी प्रगत यंत्रणा आहे. या साईटच्या गुणधर्मांमुळे इंटरनेटचा वापर करणा-यांमधे आरोग्य.\n» आमच्या सर्व समर्थन गट पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nआमच्या बातमीपत्राचे सदस्यत्व घ्या\nआरोग्य संबंधित नवीन माहिती मिळवा.\nआरोग्य.कॉम ही भारतातील एक आरोग्याविषयीची आघाडीची वेबसाईट आहे. ह्या वेबसाईटवर तुम्हाला आरोग्याविषयी जवळ जवळ सर्व वैद्यकीय आणि सर्वसामान्य माहिती मिळण्यास मदत होईल असे विभाग आहेत.\nहे आपले संकेतस्थळ आहे, यात सुधारण्याकरिता आपले काही प्रस्ताव किंवा प्रतिक्रीया असतील तर आम्हाला जरुर कळवा, आम्ही आमचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करू\n“माझे नाव पुंडलिक बोरसे आहे, मला आपल्या साइट मुळे फार उपयुक्त माहिती मिळाली म्हाणून आपले आभार व्यक्त करण्यासाठी ईमेल पाठवीत आहे.\nकॉपीराईट © २०१६ आरोग्य.कॉम सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/scam-in-online-examination-of-the-university-mumbai-bhalchandra-mungekar-allegation-272799.html", "date_download": "2018-10-16T21:48:07Z", "digest": "sha1:D5ONK3YXDM3SQJX2ZSLEXT4YNY44KVV3", "length": 12255, "nlines": 119, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मुंबई विद्यापीठाच्या आॅनलाईन पेपरतपासणी कंत्राटात घोटाळा, मुणगेकरांचा आरोप", "raw_content": "\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nराज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर, कार्यकर्त्यांमधली मरगळ झटकणार\nसराफ व्यावसायिक करणार दसऱ्याचा मुहूर्त 'कॅश'\nदारूच्या कंपनीतील ५ हजार टन मक्क्याने भरलेल्या टाकीत पडून मुलाचा मृत्यू\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\n#Metoo मोहिमे संदर्भात हायकोर्टात याचिका दाखल\nमॉडेलला घरी बोलवून मित्रानेच केला खून\nजलयुक्त 'शिव्या'र, राज ठाकरेंच्या कुंचल्यातून फडणवीस सरकारवर घणाघात\nअकबर यांनी चुंबन घेण्याचा प्रयत्न केला, आणखी एका महिला पत्रकाराचा आरोप\nकर्ज देण्यासाठी शरीरसंबंधाची मागणी करणाऱ्या बँक मॅनेजरला महिलेनं धु-धु धुतलं\nगोव्यात काँग्रेसच्या सत्ता स्थापनेच्या मनसुब्यावर पाणी, २ आमदार भाजपात दाखल\n#Metoo : महिला खेळाडूंनी केलेल्या आरोपानंतर राष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षकाची आत्महत्या\nकरिनाची 'ही' फॅशन स्टाईल तुम्हीही फॉलो करू शकता\nदबंग गर्ल सोनाक्षी सांगतेय बॉर्डरवरच्या जवानांबरोबरचे अविस्मरणीय अनुभव\nअशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापुरेनं सुरू केलाय 'प्रवास'\n#Metoo: स्त्रीनं संधीसाठी हात पुढे करताना आपली चूक नाही ते तपासून पहावं - निशिगंधा वाड\nPHOTO सबरीमाला मंदिर प्रवेशापासून राहुल गांधींच्या गुरुद्वारा भेटीपर्यंत देशभरातल्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी\nकरिनाची 'ही' फॅशन स्टाईल तुम्हीही फॉलो करू शकता\nहे आहेत देशातले 10 वादग्रस्त बाबा, कुणावर बलात्कार तर कुणावर खुनाचा आरोप\nसततच्या पोट दुखीवर करा हे ५ घरगुती रामबाण उपाय\nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\nएका पावाच्या तुकड्यासाठी भिवंडीत तुफान मारामारी\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nमुंबई विद्यापीठाच्या आॅनलाईन पेपरतपासणी कंत्राटात घोटाळा, मुणगेकरांचा आरोप\nमाजी कुलगुरू भालचंद्र मुणगेकर यांनी मुंबई विद्यापीठाच्या ऑनलाईन पेपरतपासणीचं कंत्राट देताना घोटाळा झाल्याचा सनसनाटी आरोप केला आहे.\n26 आॅक्टोबर : माजी कुलगुरू भालचंद्र मुणगेकर यांनी मुंबई विद्यापीठाच्या ऑनलाईन पेपरतपासणीचं कंत्राट देताना घोटाळा झाल्याचा सनसनाटी आरोप केला आहे.\nज्या कंपनीला पेपर तपासण्याची जबाबदारी दिलीये त्या मेरीट ट्रॅक कंपनीच्या न्यायालयीन चौकशी व्हावी अशी मागणी मुणगेकरांनी केली आहे. ऑक्टोबरसाठी होणाऱ्या महाविद्यालयीन परीक्षांसाठी ऑनलाईन परीक्षा नको अशी मागणीही भालचंद्र मुणगेकर यांनी केलीय.\nआमचा ऑनलाईनला पाठिंबा आहे पण ऑनलाईन परीक्षा एप्रिल-मे मध्ये घ्यावी, मेरीट ट्रॅक कंपनीची न्यायालयीन चौकशी करावी, अजूनही साडेतीन हजार विद्यार्थ्यांचे पेपर गहाळ झालेत याला जबाबदार कोण आणि 28 हजार विद्यार्थ्यांचं पूनर्मुल्यांकन बाकी आहे असंही मुणगेकरांनी म्हटलंय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nराज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर, कार्यकर्त्यांमधली मरगळ झटकणार\n#Metoo मोहिमे संदर्भात हायकोर्टात याचिका दाखल\nसराफ व्यावसायिक करणार दसऱ्याचा मुहूर्त 'कॅश'\nक्रिकेटपटू मोहम्मद शमीच्या पत्नीने केला काँग्रेसमध्ये प्रवेश\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/sampadakiya/editorial-artical-40984", "date_download": "2018-10-16T21:02:49Z", "digest": "sha1:YQBNFLQG3MIJBENKCHVAB4SDOGUFT2KR", "length": 20302, "nlines": 197, "source_domain": "www.esakal.com", "title": "editorial artical कटाच्या चौकशीचा नवा अध्याय | eSakal", "raw_content": "\nकटाच्या चौकशीचा नवा अध्याय\nगुरुवार, 20 एप्रिल 2017\nबाबरी मशीद प्रकरणी लालकृष्ण अडवानी, मुरलीमनोहर जोशी, उमा भारती आदींवरील कटाच्या आरोपाबाबतची सुनावणी होणार आहे. न्यायप्रक्रिया पूर्णत्वाला जाणे यात महत्त्वाचे असून या प्रकरणाचे राजकारण केले जाऊ नये.\nबाबरी मशीद प्रकरणी लालकृष्ण अडवानी, मुरलीमनोहर जोशी, उमा भारती आदींवरील कटाच्या आरोपाबाबतची सुनावणी होणार आहे. न्यायप्रक्रिया पूर्णत्वाला जाणे यात महत्त्वाचे असून या प्रकरणाचे राजकारण केले जाऊ नये.\nअयोध्येतील पाचशे वर्षांची बाबरी मशीद जमीनदोस्त करण्यात आल्याच्या घटनेला आता २५ वर्षे उलटली असली, तरी त्या कृत्याला जबाबदार असलेल्यांवरील खटल्याची तार्किक परिणती गाठली गेलेली नाही. असे होणे हे आपल्या धर्मनिरपेक्ष-लोकशाही व्यवस्थेवरील एक प्रश्‍नचिन्ह बनून राहिले. या पार्श्‍वभूमीवर लालकृष्ण अडवानी, मुरलीमनोहर जोशी, उमा भारती या भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांवरील खटल्याची नव्याने सुनावणी सुरू करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्याने आता तरी या खटल्याची तड लागेल आणि हे सावट दूर होईल, अशी आशा निर्माण झाली आहे. त्या दृष्टीने या निर्णयाचे स्वागत करायला हवे. लखनौ, तसेच अलाहाबाद उच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या दोन खटल्यांची एकत्रित सुनावणी येत्या चार आठवड्यांत लखनौ न्यायालयात सुरू होईल. आता संबंधित सर्वांचीच जबाबदारी आहे, ती या निमित्ताने पुन्हा धार्मिक ध्रुवीकरण होणार नाही, हे पाहण्याची. न्यायालयीन सुनावणी हे राजकीय हेतू साधण्याचे साधन बनता कामा नये, याची काळजी घ्यायला हवी. रामजन्मभूमीमुक्‍ती आंदोलनाचा एक भाग म्हणून सहा डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येत जमलेल्या जमावाने बाबरी मशिदीची वास्तू उद्‌ध्वस्त केली. या कृतीमागे भाजप व संघ परिवारातील काही नेत्यांचे षड्‌यंत्र होते, असा आरोप असून त्याची सुनावणी व्हायला हवी, असे न्यायालयाने नमूद केले आहे. हिंदुत्ववाद्यांनी ही मशीद जमीनदोस्त केल्यानंतर मोठ्या प्रमाणावर हिंसाचार झाला होता. शिवाय ‘आम्ही’ आणि ‘ते’ अशी दुराव्याची दरी निर्माण झाली. या पार्श्‍वभूमीवर या प्रकरणाची न्यायप्रक्रिया पूर्णत्वाला जाणे महत्त्वाचे आहे. ही पुरातन मशीद नेमकी कोणी आणि का पाडली, याचा सोक्षमोक्ष लागण्याचा मार्ग सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे मोकळा झाला आहे.\nबाबरी मशीद जमीनदोस्त होताच, नरसिंह राव यांच्या नेतृत्वाखालील तत्कालीन काँग्रेस सरकारने त्याविरोधात दोन खटले दाखल केले होते. त्या सुनावणीत अलाहाबाद उच्च न्यायालयाने मशीद जमीनदोस्त करण्याच्या घटनेचा कोणत्याही कट-कारस्थानाशी संबंध जोडता येत नाही, अशा आशयाचा निकाल दिला होता. केंद्रीय गुप्तचर यंत्रणेने (सीबीआय) त्याविरोधात केलेल्या अपिलावर सर्वोच्च न्यायालयाने हे आदेश दिले आहेत.\nया खटल्याची सुनावणी दोन वर्षांत पूर्ण झालीच पाहिजे, असेही म्हटले आहे. याचा अर्थ २०१९च्या एप्रिलपर्यंत, हा खटला सुरू राहील आणि तेव्हा पुढच्या लोकसभा निवडणुकीचे मतदान सुरू झालेले असेल त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचा राजकीय हेतूंसाठी वापर केला जाता कामा नये, हे संबंधित सर्वांनीच कटाक्षाने पाहिले पाहिजे. परंतु न्यायालयाच्या आदेशाचे वृत्त येताच भाजपच्या दुसऱ्या फळीतील नेते ज्या पद्धतीने टीव्हीवरून भाष्य करत होते, त्यामुळे त्यांच्या हेतूंविषयी शंका निर्माण होते.\nभाजपचे अयोध्या-फैजाबाद परिसरातील माजी खासदार आणि बजरंग दलाचे संस्थापक विनय कटियार यांनी तर ‘राममंदिर हे राष्ट्रमंदिर आहे आणि त्यासाठी आम्ही कितीही वेळा तुरुंगात जायला तयार आहोत’ असे उद्‌गार काढलेच आहेत. तर या खटल्यातील एक आरोपी आणि विद्यमान केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी हा निकाल येताच, ‘आता राममंदिर तातडीने उभे राहील’, अशी ग्वाही देऊन टाकली’ असे उद्‌गार काढलेच आहेत. तर या खटल्यातील एक आरोपी आणि विद्यमान केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी हा निकाल येताच, ‘आता राममंदिर तातडीने उभे राहील’, अशी ग्वाही देऊन टाकली उत्तर प्रदेशातील दणदणीत विजयानंतर योगी आदित्यनाथ यांची मुख्यमंत्रिपदी निवड झाल्याने भाजपचे इरादे काय आहेत, हे कळलेलेच आहे.\nअलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात ‘सीबीआय’ने अपील करणे, ही बाब पंतप्रधान मोदी यांच्या अनुमतीशिवाय अशक्‍य आहे त्यामुळे सीबीआय ही स्वायत्त यंत्रणा आहे, असे चित्र उभे करण्यात मोदी सरकार यशस्वी ठरले. शिवाय, आता हे ‘बाबरी’चे प्रकरण शिरावर असताना, हवाला प्रकरणी जैन डायरीत नाव येताच खासदारकीचा राजीनामा देणारे ‘निःस्पृह’ अडवानी राष्ट्रपतिपदाची निवडणूक लढवण्याची शक्‍यता दुरावते, असेही चित्र निर्माण झाले. उमा भारती आता मंत्रिपदाचा राजीनामा देणार काय, या प्रश्‍नावर भाजपच्या टीव्हीवरील बोलक्‍या पोपटांनी ‘हा तर केवळ आरोप आहे. तो सिद्ध कोठे झाला आहे त्यामुळे सीबीआय ही स्वायत्त यंत्रणा आहे, असे चित्र उभे करण्यात मोदी सरकार यशस्वी ठरले. शिवाय, आता हे ‘बाबरी’चे प्रकरण शिरावर असताना, हवाला प्रकरणी जैन डायरीत नाव येताच खासदारकीचा राजीनामा देणारे ‘निःस्पृह’ अडवानी राष्ट्रपतिपदाची निवडणूक लढवण्याची शक्‍यता दुरावते, असेही चित्र निर्माण झाले. उमा भारती आता मंत्रिपदाचा राजीनामा देणार काय, या प्रश्‍नावर भाजपच्या टीव्हीवरील बोलक्‍या पोपटांनी ‘हा तर केवळ आरोप आहे. तो सिद्ध कोठे झाला आहे’ असा पवित्रा घेतल्याने अडवानीही बदलत्या परिस्थितीत काय भूमिका घेतील, हे सांगता येणे कठीण आहे.\nउत्तर प्रदेशच्या निवडणुकीत एकीकडे विकासाची भाषा करतानाच ‘शमशान और कबरस्तान’ आणि ‘रमझान और दिवाली’ अशी भाषा करून ध्रुवीकरणाची बीजे रोवण्याचा जोरदार प्रयत्न भाजप आणि मोदी यांच्याकडून झाला होता, हे सगळ्यांनीच पाहिले. पण तसे होत राहाणे हे किती धोक्‍याचे आहे,याचा अनुभव आजवर अनेकदा देशाने घेतला आहे.\nत्यामुळे त्याची पुनरावृत्ती होता कामा नये. बाबरी मशीद प्रकरणी न्यायालय जो काही निर्णय देईल, तो स्वीकारण्याची मानसिकता निर्माण करणे महत्त्वाचे आहे. देशाला गरज आहे ती सामंजस्य आणि सलोख्याचे वातावरण निर्माण करण्याची.\nबाललैंगिक अत्याचारांत घट व्हावी - बापट\nपुणे - पुणे शहरासह ग्रामीण भागात बाललैंगिक अत्याचाराचे गुन्हे घडत आहेत. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य कारवाई होणे अपेक्षित आहे. तसेच बाल...\nरद्दीच्या बदल्यात विद्यार्थ्यांना वह्या\nमुंबई - विद्यार्थ्यांना रद्दीच्या बदल्यात नव्या कोऱ्या वह्या मिळणार आहेत. याबाबत शालेय शिक्षण विभाग आणि \"नमोआनंद अपसायकलर्स' यांच्यात...\nमहिला कार्यकर्तीचा आत्महत्येचा प्रयत्न ; शबरीमला मंदिर परिसरात तणाव\nतिरुअनंतपुरम : शबरीमला मंदिर सर्व महिलांसाठी खुले करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालापासून केरळमधील वातावरण तापले आहे. मासिक पूजाविधीसाठी...\nसौदी अरेबियातील परंपरानिष्ठ समाजाला आधुनिक विचार देण्याचा आव आणतानाच दुसरीकडे आपल्या विरोधकांना संपवण्याचा एककलमी कार्यक्रम मोहम्मद बिन सलमान राबवीत...\n#Watercrisis पीएमआरडीएला पाण्याची प्रतीक्षा\nपुणे - जलसंपदा विभागाने पुण्याच्या पाणीपुरवठ्यात कपात करण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी घेतला आहे. या पार्श्‍वभूमीवर आता पीएमआरडीएच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.rasik.com/cgi_bin/display_book.cgi?bookId=b0238&language=marathi", "date_download": "2018-10-16T21:05:07Z", "digest": "sha1:4IZMDMNXV2UYE6FIPGP5KFGWZSZA5XRQ", "length": 3737, "nlines": 54, "source_domain": "www.rasik.com", "title": "मराठी पुस्तक मोहिनी, marathi book mohinI mohinI", "raw_content": "\nसंपादक - आनंद अंतरकर\n२०१३ - अनंत अंतरकर यांनी सुरू केलेल्या मोहिनी दिवाळी अंकाचे यंदाचे ६४वे वर्ष आहे. शि. द. फडणीस यांच्या खुमासदार मुखपृष्ठ व्यंगचित्राची परंपरा मोहिनीने यंदाही जपली आहे. प्रामुख्याने विनोदाला वाहिलेल्या या अंकात विनोदी कथा, लेख, कादंबरी आदी विभाग असून यात भा. ल. महाबळ, वसंत मिरासदार, सुधीर सुखठणकर, मोहन द्रविड, विजय नारायण देव, जयश्री कुलकर्णी आदींचे लेख आहेत. हवाई संचारातले अजूबे हा शशिकांत जागीरदार यांचा ललित अनुभवही वाचनीय आहे. मात्र, या अंकाचे वैशिष्ट म्हणजे मोहिनी कलादालन हा विभाग. यातील 'एक होती इनग्रिड (साधना सराफ), पडद्याआडची गाणी (प्रवीण दवणे), नटखटाचे आसू आणि हसू (जयंत बेंद्रे), विसंगती सदा घडो (हेमा अंतरकर), या नात्याला नावच नाही (यशवंत रांजणकर) आणि एका कथेच्या प्रवासाची कहाणी (विजय पाडळकर) हे सर्वच लेख उत्तम जमून आले आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} {"url": "http://priyambhashini.blogspot.com/2009/12/blog-post.html", "date_download": "2018-10-16T21:11:54Z", "digest": "sha1:P2SIEVTXFJTALSTXQDC7DQAWAYLJRVTE", "length": 27101, "nlines": 110, "source_domain": "priyambhashini.blogspot.com", "title": "मनात आलं ... लिहिलं: टॅटू - एक कायमस्वरुपी शृंगार", "raw_content": "\nमनात आलं ... लिहिलं\nमनातल्या अनेक वादळांना करुन दिलेली ही एक वाट आहे. कोणी वाचेल नाही वाचेल यापेक्षा माझ्या मनात कधीतरी हा विचार येऊन गेला आणि मी तो लिहून काढला हे अधिक महत्वाचे.\nटॅटू - एक कायमस्वरुपी शृंगार\n\"मला माझ्या दंडावर सिंहाचे तोंड गोंदवून घ्यायचे आहे. \" काही वर्षांपूर्वी माझ्या एका मित्रवर्यांनी आपली इच्छा सहजच माझ्यासमोर मांडली.\n हे काय भलतंच. नसती फ्याडं सुचतात एक एक. जंकी, ड्रगी, हिप्पी, फ्याशनच्या जगतातील काही बिघडलेले कलावंत यांच्याखेरीज कोणीही टॅटू लावत नाहीत. अमेरिकेत एखादे फ्याड निर्माण झाले की लग्गेच आपण त्याचे कित्ते गिरवायलाच हवेत, नाही का आपल्या अंगावर काहीतरी कोरून घ्यायचे, त्याचे साइड इफेक्ट्स, इन्फेक्शन झाले तर पंचाईत. एडसचा बागुलबुवा आहेच वर. आपल्या कातडीत सुया टोचून रंग खुपसून घेण्याचा रानटीपणा आणि त्यातून काही वर्षांनी आपण कसला मूर्खपणा करून बसलो असे वाटले तर पश्चात्ताप करत बसायचं. तो टॅटू पुसून टाकणे इतके सोपेही नाही. \" मी तोंड सोडले आणि त्या दटावणीमुळे बहुधा त्यांची इच्छा तिथेच विरून गेली आणि त्यांनी हलक्या सुरात केलेली तक्रारही.\n\"ठीक आहे नाही लावून घेत टॅटू पण ते जंकी, हिप्पींचे संदर्भ जरा चुकताहेत असे वाटत नाही का आणि आपल्याकडील लहान मुलांचे कान-नाक टोचण्याच्या रानटीपणाबद्दल काय वाटते\nत्यानंतर अनेक वर्षे अनेक प्रसंगांतून हे टॅटू कोणत्यानं कोणत्या प्रसंगांतून डोळ्यासमोर येत राहिले. एखाद्या बाईच्या कपाळावर गोंदवलेली चंद्रकोर, हातावर गोंदवलेले हिरवट निळसर नाव, भटक्या जमातीतील स्त्रियांच्या हातावर आणि पायांवर गोंदवलेली नक्षी, दिवारमधल्या अमिताभच्या हातावरील \"मेरा बाप चोर है\" हे गोंदवण, नाझी कॅंपमधील कैद्यांच्या हातावर गोंदवलेले क्रमांक, बेकहॅमचा हातावर कोरलेला देवनागरी लिपीतील व्हिक्टोरिया या बायकोच्या नावाचा टॅटू, ऍंजेलिना जोलीच्या पाठीवरील ख्मेर लिपीतील संस्कृत श्लोक, बेकहॅमचा कित्ता गिरवून सैफने हातावर कोरून घेतलेल्या करिनाच्या नावाच्या टॅटूची वदंता, मायकेल स्लेटरच्या छातीवरील ३५६ हा नंबर, हल्लीच आलेल्या गजीनीमधील अंगावर गोंदवून आपली स्मरणशक्ती काबूत ठेवण्याचा आमीरने अवलंबलेला मार्ग आणि रस्त्यावर, मॉलमध्ये, कार्यालयात दिसणाऱ्या असंख्य जनतेने अंगावर ल्यालेला हा कायमस्वरुपी शृंगार कधीना कधी नजरेस पडतोच. अगदी, आताच प्रकाशित झालेल्या डॅन ब्राऊनच्या \"द लास्ट सिम्बॉल\" या कथानकामध्येही टॅटूंना विशेष महत्त्व आहे.\nटॅटूइंग किंवा गोंदवणे या कलेबद्दल टोकाचे विचार मांडणार्‍या अनेक व्यक्ती भेटतात. आपले अंग टोचून कायमस्वरुपी रंगवण्याविषयी नाराजी व्यक्त करणारी माझ्यासारखी माणसे किंवा टॅटू लावणे \"कूल\" आहे म्हणून दिमाखात आपल्या अंगावरचे गोंदवण मिरवणारे. या टॅटूंविषयी सामोआ या पॉलिनेशियन बेटावरील भाषेत एक म्हण आहे - एकवेळ तुमच्या शरीरावरील दागिना मोडून तुमची साथ सोडण्याचा संभव आहे पण गोंदवण तुमची साथ कबरीपर्यंत करेल.\nलोकप्रिय किंवा पॉप संस्कृतीत अंगावर टॅटू गोंदवणे हे आत्मप्रकटनाचे किंवा स्वत:ला व्यक्त करण्याचे साधन समजले जाते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत शरीर रंगवण्याची ही कला अनेकांना भुरळ घालते. प्रदर्शने, आर्ट-गॅलरीज, संग्रहालये अशा अनेक माध्यमांतून गोंदवण्याच्या या कलेला प्रचंड प्रसिद्धी मिळालेली आहे. एखाद्यावरील आपल्या निःसीम प्रेमाची ग्वाही देण्यासाठी, जीवनात झालेले अचानक झालेले चांगले-वाईट बदल, प्रिय व्यक्तीचा विरह किंवा मृत्यू, ईश्वरावरील किंवा सुष्ट आणि दुष्ट शक्तींवरील श्रद्धा किंवा कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, दुष्ट किंवा तांत्रिक शक्तींपासून संरक्षण मिळावे म्हणून आणि अशा नानाविध घटना आणि कारणांना व्यक्त करण्यासाठी टॅटू हा एक मार्ग समजला जातो. या प्रक्रियेत वेदना सामावली असल्याने टॅटू हे शौर्य आणि धीराचे प्रतीक असल्याचेही मानले जाते. पाठीवर किंवा स्त्रियांच्या मानेमागे गोंदवलेले नाजूकसे फूल किंवा फुलपाखरू, पायाच्या घोट्यावर गोंदवलेले असेच एखादे नाजूकसे चिन्ह किंवा पुरुषांच्या दंडावर, छातीवर गोंदवलेले प्राण्यांच्या चेहऱ्यापासून ते ग्रीक आणि चिनी भाषेतील मुळाक्षरांपर्यंत चिन्हे वगैरे हे समोरच्याला आकर्षित करण्यासाठी करवून घेतलेले असतात. यांतील काही चिन्हांचा परामर्श लेखात पुढे घेऊच. गोळ्या आणि चॉकलेट्समधून मिळणारे टॅटूंचे तात्पुरते स्टिकर्स आणि या वेडाचा फायदा घेऊन च्युईंग गम किंवा फ्रूटबार खाऊन जिभेवर तात्पुरते टॅटू उमटवण्याचा प्रयोग यांतून टॅटूंची कला लहान मुलांतही प्रसिद्धी पावली आहे.\nप्राचीन काळापासून शृंगाराचे मानवाला वेड असल्याचे अनेक पुरावे देता येतात. हस्तिदंती फण्या, अत्तराच्या आणि काजळाच्या कुप्या, सुगंधी तेले, लेप, रंग यासारख्या सौंदर्य खुलवणार्‍या साधनांचे आणि कायमस्वरुपी शारीरिक शृंगार म्हणता यावे असे कान, नाक किंवा शरीराचे इतर भाग टोचणे, अंग गोंदवणे यांचेही मानवाला आकर्षण असल्याचे सिद्ध झाले आहे. भारतात हातावर, पायांवर आणि शरीराच्या अन्य भागांवर मेंदीची नक्षी काढणे ही देखील टॅटूसदृश कला मानली जाते. शाईने गोंदवण्यासारखी ती कायमस्वरुपी नसते एवढेच. अन्यथा, परदेशांत मेंदीला इंडियन टॅटू या नावाने सर्रास संबोधले जाते. मेंदीच्या नक्षींचे डाय वापरून अंग रंगवण्याची कलाकुसरही प्रसिद्ध आहे. इजिप्त, लिबियापासून भारतापर्यंत सर्व प्रदेशांत गेली हजारो वर्षे धार्मिक, सांस्कृतिक कार्यांत मेंदी लावण्याची प्रथा जोपासलेली आहे. भारतात मेंदीला सौभाग्यलंकार मानले जाते.\nनवपाषाणयुगातील सुमारे ५३०० वर्षांपूर्वी सापडलेल्या ऑत्झी या आदिमानवाच्या पाठीवर पट्ट्याप्रमाणे गोंदवलेल्या लहान रेषांचा समूह आणि पायांवर गोंदवलेली काही चिन्हे हे टॅटूचे जगातील सर्वात आद्य उदाहरण मानले जाते. इटली आणि ऑस्ट्रिया यांच्या सीमेवर आल्प्स पर्वतात सापडलेल्या या मृतदेहाच्या अंगावर मोजून ५७ गोंदवल्याच्या खुणा सापडल्या आहेत. या गोंदवणांचे ऑत्झीच्या शरीरावरील स्थान ऍक्युपंक्चर पॉईंटसपाशी असल्याने कदाचित शारीरिक उपचार म्हणूनही ही गोंदवणे केलेली असावीत असा एक मतप्रवाह दिसतो. प्राचीन इजिप्त आणि लिबियामध्ये सापडलेल्या ममींच्या शरीरांवरही गोंदवल्याच्या स्पष्ट खुणा दिसून येतात.\nप्राचीन संस्कृतीत गोंदवून घेण्याची कारणे मात्र निराळी असावीत असा तर्क मांडला जातो. धार्मिक विधी म्हणून, ईश्वराशी जवळीक साधण्यासाठी, एखादा ताईत किंवा मंत्र म्हणून, त्यागाच्या भावनेतून, आपण एका कबिल्याचे, जमातीचे आहोत हे ठसवून देण्यासाठी, गुलामांची-दास्यांची ओळख पटवण्यासाठी किंवा शिक्षा म्हणूनही अंग चिन्हांकित करण्याची प्रथा अस्तित्वात आली असावी.\nटॅटू हा शब्द पाश्चिमात्य जगतात प्रथम आला तो पॉलिनेशियन बेटांमधील ताहिती येथील भाषेतून. कॅप्टन जेम्स कूक हा ब्रिटिश रॉयल नेव्ही मधील प्रसिद्ध नाविक होता. त्याने पॉलिनेशियन बेटांना दिलेल्या भेटींत अंग गोंदवलेली माणसे प्रथम पाहिली आणि इथूनच टॅटू हा शब्द आणि कला दोन्ही युरोपात शिरल्या. ताहितियन भाषेतील या शब्दाचा मूळ अर्थ फराटे मारणे असा होतो. इ. स. पूर्व १२०० पासून पॉलिनेशियन संस्कृतींमध्ये टॅटूंना स्थान असल्याचे दिसते. हाडे तासून त्याच्या सुया आणि काजळाचा वापर करून गोंदवण्याची प्रक्रिया केली जात असे. न्यूझीलंडमधील माओरी जमातीत तोंडावर गोंदवणे हे भाग्याचे लक्षण मानले जाते आणि गोंदवणावरून माणसाचे समाजातील स्थान ओळखण्याची पद्धत होती. मायन संस्कृतीत ईश्वराशी जवळीक साधण्यासाठी आणि धार्मिक रीतिरिवाज म्हणून गोंदवण्याची पद्धत होती. जपानमध्येही गोंदवण्याची कला फार प्राचीन समजली जाते आणि गोंदवण्याचे पहिले पुरावे इ. स. पूर्व ३००० मधील आढळतात.\nख्रिस्ताचा क्रूस, भळभळा वाहणारे हृदय, अनेक सांस्कृतिक आणि धार्मिक चिन्हे, आद्याक्षरे, नावे आणि असे अनेक टॅटू प्रत्येकाने आजवर पाहिले असतील परंतु टॅटूंच्या या विविध नक्षींना अर्थ असतो किंवा त्यातून एखादी भावना व्यक्त केलेली असते. काही प्रसिद्ध नक्षींबद्दल थोडक्यात माहिती पाहू:\nजहाजाचा नांगर: जहाजाचा नांगर हे सावधानतेचे आणि सुरक्षिततेचे निशाण मानले जाते. खलाशी आणि जहाजावरील इतर कर्मचार्‍यांच्या मते नांगर हे जहाजाला बुडण्यापासून वाचवणारे सुचिन्ह आहे.\nफुलपाखरू: फुलपाखरू हे माणसाच्या आत्म्याशी संबंधीत असल्याचे मानले जाते. आनंद, तारुण्य व्यक्त करण्याचे चिन्ह म्हणूनही फुलपाखराचा वापर केला जातो.\nगुलाब: हे निःसीम प्रेमाचे प्रतीक मानले जाते तसेच सौंदर्य आणि निकोपतेचे चिन्हही. प्रेमाची आणि सौंदर्याची रोमन देवता व्हीनस हिचे प्रतीक म्हणून गुलाबाचे गोंदवण केले जाते.\nसर्प: साप आपली कात टाकून नवा जन्म धारण करतो या भावनेतून साप किंवा नाग यांचे गोंदवण हे अमरत्वाशी संबंधीत मानले जाते. साप हे शक्तीचे प्रतीकही मानले जाते.\nसिंह: सिंह हा वनाचा राजा मानला गेल्याने सिंहाचे चिन्ह हे पुरुषत्वाचे, शौर्याचे, विजयाचे आणि शक्तीचे प्रतीक मानले जाते.\nमासा: मासा हे प्राचीन ख्रिश्चन संस्कृतीचे प्रतीक ख्रिस्ताशी संबंधीत असल्याने माशाच्या रेखाकृतीला विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे.\nड्रॅगन: मानवाला भीती वाटेल असे आग ओकणार्‍या किंवा पंख विस्तारलेल्या ड्रॅगनचे गोंदवण हे भीतीवर मात केल्याचे किंवा संकटातून पुढे जाण्याचे चिन्ह मानले जाते.\nसूर्य, चंद्र, तारे: सिंहाप्रमाणेच सूर्य हे देखील पुरुषत्वाचे, शौर्य आणि विजयाचे प्रतीक मानले जाते तर चंद्रकलांचा वापर जीवनातील टप्पे दाखवण्यासाठी केला जातो आणि चांदण्या हे आशेचे आणि आत्मिक आनंदाचे प्रतीक मानले जाते.\nअग्नी: अग्नी हे जीवनाचे प्रतीक मानले जाते. जीवनातील चांगल्या-वाईट क्षणांची आठवण म्हणून या गोंदवणाचा वापर होतो.\nपक्षी: पक्षी हे प्रेमाचे, शांततेचे, ज्ञानाचे, आशेचे आणि आत्मसाक्षात्काराचे प्रतीक मानले जाते.\nलहान-मोठ्यांपासून सर्वांना आकर्षित करणार्‍या या टॅटूंबरोबर आरोग्याची सुरक्षितता आणि त्यामागील धोक्यांचे आकलन हे अतिशय महत्त्वाचे आहे हे या ठिकाणी विसरून चालणार नाही. शरीरात किंवा त्वचेत सुया खुपसण्यातून अनेक त्वचारोग, टीबी, हेपॅटॅटिस आणि HIV ची आणि इतर रोगांची लागण होण्याची शक्यता असते . अमेरिकेत टॅटू स्टुडिओ उघडण्यासाठी विशेष परवानापत्र लागते तर सरकारमान्य नसलेल्या स्टुडियोंतून टॅटू लावून घेतल्यास त्या व्यक्तीस पुढील १२ महिन्यांपर्यंत रक्तदानाची मुभा नसते. टॅटू गोंदवणारी व्यक्ती कायद्याने सज्ञान असण्याची अट घातलेली आढळते किंवा काही वेळेस पालकांच्या परवानगीने टॅटू करवून घेता येतो. केवळ आरोग्यविषयक कारणांसाठीच नाही तर बर्‍याचदा असा वैयक्तिक निर्णय भविष्यात चुकीचा वाटू शकतो आणि म्हणून हा निर्णय घेताना सावधानता बाळगणे गरजेचे आहे.\nगेल्या आठवड्यात एका मिटिंगमध्ये ग्रेग नावाचा एक अतिशय बुद्धिमान आणि कर्तबगार सहकारी प्रोजेक्टमधील काही महत्त्वांच्या घटकांवर समरसून चर्चा करत होता. कामाचे काही पेपर्स माझ्या दिशेने सरकवताना त्याच्या शर्टाची बाही थोडी वर सरकली आणि त्याच्या दंडावरील राखेतून जन्म घेणारा लाल-निळा फिनिक्स पक्षी माझी नजर वेधून गेला हे त्याच्या लक्षात आले.\n“आय ऍम फिनिक्स,” ग्रेग मंद हसत कुजबुजला आणि एका लेखाचा जन्म झाला.\nबॉडी पिअर्सिंग ऍंड टॅटूज - जे. डी. लॉयडद बॉडी आर्ट बुक - जीन-क्रिस मिलरटॅटू - इंग्रजी विकिपीडिया\nगजीनीमधील आमीरचे चित्र -\nतुम्ही छान लिहिता. असेच लिहीत रहा\nटॅटू - एक कायमस्वरुपी शृंगार\nआयुष्य खरंच सोपं असतं, आपणच त्याला कठीण करून ठेवतो, स्वत:साठी आणि इतरांसाठी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%87_%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9C-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%BE_%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7", "date_download": "2018-10-16T21:35:50Z", "digest": "sha1:4FGLK7URE2GTSIDN73KXPAKVUFXX2IBG", "length": 3422, "nlines": 66, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:तिसरे इंग्रज-मराठा युद्ध - विकिपीडिया", "raw_content": "\n\"तिसरे इंग्रज-मराठा युद्ध\" वर्गातील लेख\nएकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.\nमराठा साम्राज्य सहभागी असलेली युद्धे\nब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी सहभागी असलेली युद्धे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १० फेब्रुवारी २०१२ रोजी २२:२१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/arthasatta-news/bse-nse-nifty-sensex-63-1769557/", "date_download": "2018-10-16T20:52:42Z", "digest": "sha1:FUQD37Y6NOBBDJUFESW5POY6SNONS63E", "length": 20597, "nlines": 223, "source_domain": "www.loksatta.com", "title": "BSE NSE NIFTY SENSEX | जागतिक ‘बाजारझडी’चे लोण | Loksatta", "raw_content": "\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\nसेन्सेक्सची ७६० अंशांनी घसरगुंडी\n( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )\nसेन्सेक्सची ७६० अंशांनी घसरगुंडी\nअमेरिकेसह जगभरातील प्रमुख भांडवली बाजारांच्या पडझडीचे सावट म्हणून सेन्सेक्स-निफ्टी निर्देशांक गुरुवारी एकाच व्यवहारात तब्बल दोन टक्क्यांहून अधिक गडगडले. डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या नव्या तळानेही निर्देशांकातील घसरणीत भर टाकली.\nसकाळच्या सत्रातच बुधवारच्या तुलनेत तब्बल १,००० अंशांची आपटी नोंदविणाऱ्या सेन्सेक्सने ३४ हजारांचा स्तरही सोडला होता. दिवसअखेरही तो ३४ हजारांच्या उंबरठय़ावरच राहिला. गुरुवारच्या व्यवहारअखेर ७५९.७४ अंश घसरणीसह मुंबई निर्देशांक ३४,००१.१५ वर स्थिरावला, तर २२५.४५ अंशांनी खाली येत निफ्टी १०,२३४.६५ पर्यंत थांबला.\nबुधवारी ४५० अंशांहून अधिक तेजी नोंदविल्यानंतर मुंबई निर्देशांकाने गुरुवारच्या सत्राची सुरुवातच घसरणीसह केली. बाजारातील व्यवहार सुरू होताच सेन्सेक्स १,००० अंशांहून अधिक प्रमाणात खाली आला.\nमुंबई निर्देशांक सत्रात ३३,७२३.५३ पर्यंत घसरला, तर व्यवहारातील त्याचा सर्वोच्च टप्पा ३४,३२५.०९ राहिला, तर निफ्टीचा या दरम्यानचा प्रवास १०,३३५.९५ ते १०,१३८.६० असा राहिला. दोन्ही प्रमुख निर्देशांक हे आता ११ एप्रिलनंतरच्या त्यांच्या टप्प्यापर्यंत येऊन ठेपले आहेत.\nसेन्सेक्समधील घसरणीत स्टेट बँकेचा समभाग सर्वाधिक, ५.७४ टक्क्यांनी आपटला. तसेच टाटा स्टील, टीसीएस, वेदांता, महिंद्र अँड महिंद्र, इन्फोसिस, अदानी पोर्ट्स, भारती एअरटेल, टाटा मोटर्स, एचडीएफसी, इंडसइंड बँक, सन फार्मा, बजाज ऑटो, आयसीआयसीआय बँक, लार्सन अँड टुब्रो आदी घसरले.\nक्षेत्रीय निर्देशांकांमध्ये पोलाद सर्वाधिक, ३.७७ टक्क्यांसह घसरणीत अग्रणी राहिला. माहिती तंत्रज्ञान, वाहन, स्थावर मालमत्ता, बँक, आरोग्य निगा, भांडवली वस्तू आदीही घसरले, तर मुंबई शेअर बाजारातील मिड कॅप व स्मॉल कॅप निर्देशांक २.८१ टक्क्यांपर्यंत खाली आले.\nविमान, तेल व वायू कंपन्यांना मागणी\nसरकारने हवाई इंधनावरील उत्पादन शुल्क कमी केल्याने तसेच खनिज तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमती सावरल्याने बाजारात सूचिबद्ध अनुक्रमे नागरी हवाई कंपन्या (१५ टक्क्यांपर्यंत) व तेल व वायू कंपन्यांचे (३ टक्क्यांपर्यंत) समभाग वाढले. प्रमुख निर्देशांकांनी मोठी घसरण नोंदवूनही संबंधित क्षेत्रातील समभागांना मात्र गुंतवणूकदारांकडून मागणी राहिली.\nबुधवारी कमावलेले गुरुवारी गमावले..\nगुरुवारच्या पडझडीने दोन्ही निर्देशांक त्यांच्या गेल्या सहा महिन्यांच्या तळात विसावले आहेत. मुंबई शेअर बाजारातील गुंतवणूकदारांनी सेन्सेक्सच्या ४६१.४२ अंशवाढीमुळे बुधवारी कमावलेले ३ लाख कोटी रुपये गुरुवारी मात्र पाण्यात गेले. भांडवली बाजारातून पाय काढून घेण्याचे विदेशी गुंतवणूकदार संस्थांचे धोरण गुरुवारीही कायम राहिल्याने मुंबई शेअर बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल २.६९ लाख कोटी रुपयांनी कमी होत १३५ लाख कोटी रुपयांवर येऊन ठेपले.\nजागतिक व्यापार युद्धाच्या गहन वळणाच्या चिंतेतून अमेरिकेच्या प्रमुख निर्देशांकांमध्ये बुधवारी मोठी आपटी नोंदली गेली होती. तेथील डाऊ जोन्स, एस अँड पी ५००, नॅसडॅक, रसेल २००० आदी प्रमुख निर्देशांक एकाच व्यवहारात प्रत्येकी ३ टक्के घसरणीसह गेल्या आठ महिन्यांच्या तळात पोहोचले होते. त्याचबरोबर भारतातील परकीय चलन विनिमय मंचावर डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य सकाळच्या सत्रातच ७४ पासून आणखी दुरावत ७४.४८ पर्यंत रोडावले. दिवसअखेर स्थानिक चलन बुधवारच्या तुलनेत ९ पैशांनी उंचावले असले तरी व्यवहारातील घसरणीने त्याने भांडवली बाजारातील चिंता अधिक वाढवली.\nरुपया ७४.४८ पर्यंत रोडावला\nडॉलरच्या तुलनेत रुपयातील घसरण गुरुवारच्या व्यवहारात ७४च्या खाली जाताना ७४.४८ पर्यंत रोडावल्याची चिंता भांडवली बाजारात व्यक्त केली गेली. परकीय चलन विनिमय मंचावर स्थानिक चलन गुरुवारअखेर बुधवारच्या तुलनेत ९ पैशांनी उंचावत ७४.१२ वर स्थिरावले.\nसेन्सेक्सने व्यवहारात १,००० अंशांच्या आपटीने चिंता निर्माण केली तसेच रुपयाच्या सत्रातील ७४.५० नजीकच्या विक्रमी तळाने चलन मंचावर धास्ती निर्माण केली. अमेरिकेचा विकासदर आणि रोखे परताव्याबाबतची चिंता जागतिक महासत्तेतील प्रमुख निर्देशांकांवर बुधवारीच व्यक्त झाली होती.\nतज्ज्ञांच्या नजरेतून घसरणीचे विश्लेषण\nजागतिक बाजारातील घसरण ही भारतच नव्हे तर सर्वच उदयोन्मुख अर्थव्यवस्थांना हादरे देणारी असल्याचे मत जिओजित फायनान्शिअल सव्‍‌र्हिसेसचे व्ही. के. विजयकुमार यांनी व्यक्त केले. रोख्यांवरील वाढता परतावा दर आणि चलनातील घसरण यामुळे विदेशी गुंतवणूकदारांनी येथील बाजाराकडे पाठ केल्याचेही त्यांचे निरीक्षण आहे.\nअमेरिकेसारख्या देशांतही गुंतवणूकदारांमधील अर्थचिंतेचे हे प्रतिबिंब असल्याचे टॉरस म्युच्युअल फंडाचे गुंतवणूकप्रमुख धीरज सिंह यांनी नमूद केले. अमेरिकेतील प्रमुख निर्देशांकांच्या पडझडीने आशियाई बाजारातील अनेक बाजारांना कवेत घेतल्याचेही ते म्हणाले.\nभांडवली बाजार तसेच स्थानिक चलनातील आपटी ही जागतिक घडामोडींमुळे नोंदली गेल्याचे केंद्रीय अर्थखात्याने म्हटले आहे. रुपयाच्या घसरणीबाबत, चालू खात्यातील तूट सावरण्यासाठी उपाय केले जातील, अशी त्यांनी ग्वाही दिली. अमेरिकेत बुधवारी घडलेल्या घटनेचा येथील भांडवली बाजारावर परिणाम नोंदला गेल्याचे नमूद करत अर्थखात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्याने, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने जागतिक तसेच अमेरिकेच्या विकासवाढीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याची प्रतिक्रिया भांडवली बाजारात उमटल्याचे सांगितले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nभाजपाध्यक्ष अमित शाह यांचा अचानक मुंबई दौरा\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'महाराष्ट्रात येताना भीती नसते, कारण इथं मोदी-शाहंसारखे गुंड नाहीत'\n#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\nराज ठाकरे अमरावती एक्सप्रेसने विदर्भाकडे रवाना\nमायलेकींच्या सुरक्षेसाठी तो उबर चालक मध्यरात्रीनंतरही दीड तास थांबून राहिला\n#MeToo : आरोपांनंतर 'यशराज फिल्म्स'मधून आशिष पाटील यांची हकालपट्टी\n#MeToo: 'त्याने माझ्या पँटमध्ये हात टाकण्याचा प्रयत्न केला'\n#MeToo : आरोप सिद्ध होणाऱ्यांसोबत काम न करण्याचा फरहान अख्तरचा निर्णय\n#MeToo : आरोपांनंतर 'यशराज फिल्म्स'मधून आशिष पाटील यांची हकालपट्टी\n'राधिका मसाले'च्या मीम्सवर अनिता दाते म्हणते..\n#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्यांकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\n‘लोहपुरुष’ पोलीस आयुक्त, जरा इकडेही लक्ष द्या\nमित्राच्या अपघाती मृत्यूच्या तणावामुळे अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची आत्महत्या\n२८ नवे कुष्ठरुग्ण आढळले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/a-woman-set-bus-on-upset-over-not-meeting-narendra-modi-1755251/lite/", "date_download": "2018-10-16T20:53:51Z", "digest": "sha1:BW5LUM2YUKO55QHZO5BJ3NM3YIRYWEXC", "length": 7530, "nlines": 123, "source_domain": "www.loksatta.com", "title": "A woman set bus on upset over not meeting Narendra Modi | नरेंद्र मोदींची भेट न झाल्याने नाराज महिलेने जाळली बस | Loksatta", "raw_content": "\nनरेंद्र मोदींची भेट न झाल्याने नाराज महिलेने जाळली बस\nनरेंद्र मोदींची भेट न झाल्याने नाराज महिलेने जाळली बस\nपंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट न झाल्याने नाराज महिलेने प्रवासी बस पेटवून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे\n'महाराष्ट्रात येताना भीती नसते, कारण इथं मोदी-शाहंसारखे गुंड नाहीत'\n#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\nराज ठाकरे अमरावती एक्सप्रेसने विदर्भाकडे रवाना\nपंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट न झाल्याने नाराज महिलेने प्रवासी बस पेटवून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लखनऊत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. सुदैवाने आगीने रौद्र रुप धारण करण्याआधीच बसमधील प्रवासी सुखरुप बाहेर पडले. ही बस उत्तर प्रदेश राज्य मार्ग परिवहन महामंडळाची होती.\nमहिलेची ओळख पटली असून वंदना रघुवंशी असं तिचं नाव आहे. महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. महिला स्वतंत्र पूर्वांचल राज्याची मागणी करत होती. यासाठीच तिला पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घ्यायची होती. कॅन्टोनमेंट बस स्थानकावर हा प्रकार घडला.\nघटनास्थळी उपस्थित एका व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, वंदना रघुवंशी यांनी बसवर पेट्रोल शिंपडलं आणि आग लावली. आगीत व्होल्वो बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना एका तासाहून जास्त वेळ लागला.\nवंदना रघुवंशी आपल्या मागणीसाठी १५ ऑगस्टपासून उपोषणावर होत्या. प्रकृती बिघडू लागल्यानंतर जबरदस्तीने त्यांना २९ ऑगस्ट रोजी जेवण देण्यात आलं अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान पोलिसांनी वंदन रघुवंशी यांना अटक केली आहे.\nगोव्यात सत्तास्थापनेचे काँग्रेसचे स्वप्न भंगले\nट्रम्प यांच्याविरोधातील डॅनियल्सचा दावा फेटाळला\n‘बेटी बचाओ’ घोषणेवर राहुल गांधी यांची टीका\n#MeToo : अकबरांच्या अडचणीत वाढ, १९ महिला पत्रकार कोर्टात\nरंगीत माशांच्या मत्स्यशेतीतून रोजगारनिर्मिती\nगाथा शस्त्रांची : जर्मन व्ही-१, व्ही-२ : जगातील पहिली क्षेपणास्त्रे\nतटकरे कुटुंबातील वाद पुन्हा उफाळला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/tracker?page=4&order=title&sort=asc", "date_download": "2018-10-16T20:30:14Z", "digest": "sha1:Q5UIUFAIKPNFSJHY4EMDEHLCNXK3UHJS", "length": 11932, "nlines": 119, "source_domain": "aisiakshare.com", "title": " ऐसीअक्षरे | Page 5 | ऐसी अक्षरे रसिके मेळवीन", "raw_content": "\nललित \"मी बोलत नाही...\" लेखकाला २०१२ चे नोबेल प्राईझ अशोक पाटील 8 13/10/2012 - 11:03\nकविता \"मी, शिल्पकार माझ्या जीवनाचा \nकविता \"मूक-बधिरांचे गाणे\" ((भाषांतरित)) मिलिन्द् पद्की 2 12/01/2018 - 08:45\nकलादालन \"मैं तो मर कर भी मेरी जान तुझे चाहूँगा….\" अवंती 1 14/06/2016 - 19:59\nकविता \"मैफिलीच्या पुढच्या रांगात\" मिलिन्द 4 19/01/2017 - 23:40\nकविता \"राजे संभाजी\" अनिल तापकीर 31/10/2012 - 15:56\nविशेष \"रानी कुठून आलो गाऊन काय गेलो\nकविता \"रॅम्बो\" चे नाटक बंद झाले khilaji 16/10/2018 - 13:50\nचर्चाविषय \"रोल्स रॉयस अविनाशकुलकर्णी 10 18/10/2013 - 01:25\nकविता \"ला इलाहा इल्लिल्ला\" मिलिन्द 5 09/06/2016 - 05:57\nसमीक्षा \"वगनाट्य - वैरी भेदला अर्थात प्रेमाला सीमा नाही\" पुस्तकरूपाने प्रकाशित झाले. पाषाणभेद 2 21/03/2017 - 08:38\nचर्चाविषय \"वटपौर्णीमा अविनाशकुलकर्णी 13 23/06/2013 - 18:21\nसमीक्षा \"वपुर्झा\"... एक \"आनंदानुभव\"… सुमित 14 18/03/2013 - 22:02\nकविता \"वाग्युद्ध\" (विंदांची क्षमा मागून\nमौजमजा \"वाचा लेको\" ऐसीवर टंकुन. जव्हेरगंज 10 29/09/2015 - 09:48\nकविता \"वाट बघ आता\" मिलिन्द् पद्की 2 30/12/2017 - 07:59\nललित \"विक्षिप्त\" मन... सुमित 12 20/08/2014 - 14:03\nकविता \"विजय असो , विजय असो \nकविता \"व्हाम्पायरचा बाप\" मिलिन्द 14 19/05/2016 - 04:39\nचर्चाविषय \"व्हाय नॉट वुईथ डिग्निटी \nविशेष \"शांत बसणं हीसुद्धा माझी गरज आहे.\" ३_१४ विक्षिप्त अदिती 7 24/05/2016 - 15:53\nसमीक्षा \"शोध\": खूपसं कौतुक आणि मोजक्या तक्रारी आदूबाळ 24 14/09/2016 - 15:10\nकविता \"श्री सूर्य-विजय\" किंवा \"आणि नंतर पुन्हा \" मिलिन्द 1 02/11/2016 - 05:17\nललित \"श्रेय\" तर्कतीर्थ 5 14/07/2014 - 14:23\nकविता \"संदीप खरे कवी साला , मनामध्ये डाचतो आहे\nमाहिती \"संदीप खरे'ज वर्ल्ड\" : संदीप खरे mobile app द्वारे तुमच्या भेटीला संचित 5 05/04/2016 - 17:37\nसमीक्षा \"सशाची शिंगे\" : पुस्त‌क‌ प‌रिच‌य‌ मुक्तसुनीत 33 17/06/2017 - 16:18\nललित \"सेफ, अ‍ॅण्ड फोर\" - रिची बेनॉ फारएण्ड 3 11/04/2015 - 21:25\nचर्चाविषय \"स्त्रियांच्या लैंगिकतेविषयी सकारात्मक दृष्टीकोन मांडला\" - वंदना खरेंशी संवाद ऐसीअक्षरे 26 11/03/2014 - 14:06\nचर्चाविषय \"स्त्रीवादाची पश्चिमेतली \"तिसरी लाट\"\" मिलिन्द 193 24/05/2016 - 18:05\nचर्चाविषय \"स्वमग्नता\" : काही विचार सानिया 9 11/01/2013 - 08:34\nसमीक्षा \"हा भारत माझा\" - परीक्षण फारएण्ड 1 02/05/2012 - 09:25\nचर्चाविषय \"हे पोलिस स्टेशनच राजकारण्यांना विका आता\nकविता \"ॐ श्री शतायुषी स्तोत्र\" मिलिन्द् पद्की 3 14/01/2018 - 13:58\nमौजमजा #तिलाबरंबोलतंकरा ३_१४ विक्षिप्त अदिती 5 14/10/2016 - 22:22\nछोट्यांसाठी ' बाळूचे स्वप्न - ' विदेश 8 14/11/2013 - 13:59\nछोट्यांसाठी ' बुढ्ढीका बाल -' (बालगीत ) विदेश 25/09/2013 - 13:27\nमौजमजा ' वेगळी' () जगण्यातली गुणवत्ता \nकविता ''ओलसर'' डॉ.कैलास गायकवाड 6 20/12/2012 - 10:10\nमाहिती ''साहित्य सेतू''कडून आलेले निवेदन उज्ज्वला 4 26/07/2018 - 20:26\nविशेष 'Panini': भाषाशास्त्रज्ञ की सॅन्डविच\nचर्चाविषय 'अंकल शेल्बी' द एगहेड 4 25/02/2014 - 15:09\nचर्चाविषय 'अब की बार' च्या निमित्ताने... भगताचा नाग्या 9 16/05/2014 - 10:13\nसमीक्षा 'अस्वस्थ वर्तमान' जुई 29/08/2013 - 08:40\nसमीक्षा 'अ‍ॅटलास श्रग्ग्ड'चा मराठी अनुवाद कविता महाजन 30 17/03/2014 - 13:57\nबातमी 'आकाश' - अनास्था आणि भ्रष्टाचाराचा बळी\nहेमा मालिनी (जन्म : १६ ऑक्टोबर १९४८)\nजन्मदिवस : कोशकार नोह वेबस्टर (१७५८), लेखक ऑस्कर वाइल्ड (१८५४), नाटककार यूजीन ओनील (१८८८), समाजसुधारक अनंत हरी गद्रे (१८९०), छायाचित्रकार पॉल स्ट्रॅन्ड (१८९०), हिंदी साहित्यिक, संसदपटू सेठ गोविंददास (१८९६), कवी सोपानदेव चौधरी (१९०७), तत्त्वज्ञ लुई अल्थ्यूसर (१९१८), नोबेलविजेता लेखक ग्युंटर ग्रास (१९२७), तबलावादक पं. लच्छू महाराज (१९४४), ग्रेटफुल डेड गिटारिस्ट बॉब वेअर (१९४७), नर्तकी व अभिनेत्री हेमामालिनी (१९४८)\nमृत्युदिवस : चित्रकार ल्यूकास क्रॅनाक थोरला (१५५३), तत्त्वज्ञ गास्ताँ बाशलार (१९६२), कर्नाटक शैलीतील गायक चेंबई (१९७४), कादंबरीकार ना. सं. इनामदार (२००२), विचारवंत, लेखक गो. पु. देशपांडे (२०१३)\n१५/१६ ऑक्टोबर : एडा लव्हलेस दिन (विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित क्षेत्रांत कार्यरत महिलांच्या सन्मानार्थ)\nवर्धापनदिन : वॉल्ट डिजनी कंपनी (१९२३)\n१७९३ : फ्रेंच राज्यक्रांती - फ्रान्सची सम्राज्ञी मारी आंत्वानेतला गिलोटिनद्वारे देहदंड.\n१९०५ : लॉर्ड कर्झनने बंगालच्या फाळणीचा हुकुम दिला.\n१९५१ : पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान लियाकत अली खान यांची रावळपिंडीत हत्या.\n१९७५ : देवीरोगाचा नैसर्गिक संसर्ग झाल्याचा जगातला अखेरचा दाखला (बांगलादेश).\n१९८६ : राईनहोल्ड मेसनर ८००० मीटरहून अधिक उंचीची जगातली सर्व (१४) शिखरे सर करणारे पहिले गिर्यारोहक ठरले.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 2 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "https://admission.dvet.gov.in/(X(1)S(5t3rqn3yhb0kckxnq2q4yl25))/?AspxAutoDetectCookieSupport=1", "date_download": "2018-10-16T20:32:55Z", "digest": "sha1:TBJEHDRN6RUS3X326HS6EXWEDDUKKBK2", "length": 8001, "nlines": 73, "source_domain": "admission.dvet.gov.in", "title": "DVET | MAHARASHTRA", "raw_content": "\nशासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,(ITI) कर्जत जि.रायगड येथे हॉस्पीटॅलिटी सेक्टर मधील Food Production (General), Food and Beverage Service Assistant व House Keeper (General) या तीन व्यवसाय अभ्यासक्रमांच्या प्रत्येकी दोन तुकडया राज्य व्यवसाय प्रशिक्षण परिषदे (MSCVT) अंतर्गत ऑगस्ट 2018 सत्रापासून सुरु करण्यात आल्या आहेत.\nसदर व्यवसाय अभ्यासक्रमाच्या केवळ सत्र ऑगस्ट 2018 च्या प्रवेशासाठी दि.25,26,27,28 सप्टेंबर 2018 रोजी संस्थास्तरावर समपुदेशन फेरी राबविण्यात येणार आहे. तरी सदर संधीचा सर्व प्रवेशोच्छुक उमेदवारांना लाभ व्हावा यासाठी त्यांनी उक्त दिनांकांस सदर संस्थेत उपस्थित राहून आपला प्रवेश निश्चित करावा. सदर संस्थेचा पत्ता खालीलप्रमाणे आहे\nशासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कर्जत\nमु.बामणोली, पो.किरवली, कर्जत- नेरळ रोड, डी-मार्ट समोर\nखाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेशाची कार्यवाही:\nराज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील ऑगस्ट 2018 सत्राची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. तथापि, राज्यातील खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची प्रवेश प्रक्रीया दि. 28 सप्टेंबर, 2018 पर्यंत सुरु राहणार आहे. खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत ऑगस्ट 2018 सत्रासाठी प्रवेशास उपलब्ध जागा या संबंधित संस्थेस संस्था स्तरावर भरण्यासाठी उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. प्रवेशोच्छुक उमेदवारांनी प्रवेश संकेतस्थळावरील “Search ITI” या मथळ्याखाली इच्छित व्यवसाय व स्थळाच्या आधारे खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था शोधाव्यात तसेच उमेदवारांनी इच्छित खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला भेट देवून प्रवेशाची कार्यवाही पूर्ण करावी.\nप्रशिक्षण महासंचालनालय, नवी दिल्ली यांच्याकडून ऑगस्ट 2018 प्रवेशसत्रापासून 449 नवीन व्यवसाय अभ्यासक्रमांच्या तुकडयांना मान्यता देण्यात आलेली आहे ज्यामुळे प्रवेशासाठी एकूण 5303 इतक्या अतिरिक्त जागा उपलब्ध झाल्या आहेत, तरी प्रवेशोच्छुक उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा. प्रवेश संकेतस्थळावर यापूर्वी नोंदणी केलेले व नोंदणी न केलेले उमेदवार देखील खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत संस्थास्तरावरील प्रवेशास पात्र आहेत.\nप्रवेशप्रक्रीया ऑगस्ट 2018 मध्ये सहभागी होणाऱ्या प्रवेशोच्छुक उमेदवारांच्या सोईसाठी “MAHA ITI” नावाचे Android App ची रचना संचालनालयाकडून करण्यात आली आहे. उमेदवारांनी Google Play Store मधुन सदर App Download करुन घ्यावे. सदर App व्दारे उमेदवार त्यांचा अर्ज, निवडपत्र, प्रवेश निश्चितीची पावती इत्यादी बाबी Download करु शकतात. तसेच उमेदवार आपला अर्जातील विकल्प देखील वेळोवेळी सादर करु शकतात. सबब, अधिकाधिक उमेदवारांनी सदर सुविधेचा लाभ घ्यावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE_%E0%A4%96%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AD%E0%A5%8C%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6", "date_download": "2018-10-16T20:22:38Z", "digest": "sha1:5M6JKG2CF5ZP4HPFIOHYM5HSCUDKUTU4", "length": 3832, "nlines": 109, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:अमेरिका खंडामधील भौगोलिक प्रदेश - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:अमेरिका खंडामधील भौगोलिक प्रदेश\n\"अमेरिका खंडामधील भौगोलिक प्रदेश\" वर्गातील लेख\nएकूण ६ पैकी खालील ६ पाने या वर्गात आहेत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी १४:१९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/aamir-khan-walks-away-from-gulshan-kumar-biopic-mogul-1768938/", "date_download": "2018-10-16T20:49:46Z", "digest": "sha1:ANX4OA7NPTJ6ZIJL52LM2R6EREIUUGD7", "length": 13543, "nlines": 207, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Aamir Khan walks away from Gulshan Kumar biopic mogul | | Loksatta", "raw_content": "\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\n#MeToo : दिग्दर्शकावरील आरोपांमुळे ‘मोगुल’मधून आमिरनं घेतली माघार\n#MeToo : दिग्दर्शकावरील आरोपांमुळे ‘मोगुल’मधून आमिरनं घेतली माघार\n‘टी सीरिज’चे सर्वेसर्वा दिवंगत गुलशन कुमार यांच्या जीवनावर आधारित 'मोगुल' या चित्रपटात आमिरची प्रमुख भूमिका होती.\nबॉलिवूडमध्ये ‘मी टू’ मोहीम जोर धरू लागली आहे. या मोहिमेला पाठिंबा दर्शवण्यासाठी आमिरनं गुलशन कुमार यांच्या बायोपिकमधून माघार घेतली आहे. ‘टी सीरिज’चे सर्वेसर्वा दिवंगत गुलशन कुमार यांच्या जीवनावर आधारित ‘मोगुल’ या चित्रपटात आमिरची प्रमुख भूमिका होती. आमिर खान प्रॉडक्शन्स आणि टी सीरिज मिळून या बायोपिकची निर्मिती करणार होते. मात्र या चित्रपटाचे दिग्दर्शक सुभाष कपूर यांच्यावर असलेल्या लैंगिक गैरवर्तणुकीच्या आरोपांमुळे आमिरनं हा चित्रपट न करण्याचा निर्णय घेतला आहे.\nआमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव या दोघांनीही आपण चित्रपट करणार नसल्याचं सोशल मीडियाच्या माध्यमातून स्पष्ट केलं आहे. २०१४ मध्ये गितीका त्यागी या अभिनेत्रींनं ‘मोगुल’चे दिग्दर्शक सुभाष कपूर यांच्यावर लैंगिक गैरवर्तणुकीचा आरोप केला होता. हे प्रकरण पुढे न्यायालयात देखील गेलं. आमिरला ही बाब समजल्यानंतर त्यांनं पत्नीसह दिग्दर्शक सुभाष कपूर यांच्यासोबत काम न करण्याचं ठरवलं आहे.\n‘आम्ही ज्या व्यक्तीसोबत चित्रपट करणार होतो त्याच्यावर लैंगिक छळाचे आरोप झाले आहेत असं आम्हाला समजलं. त्याबाबत आम्ही चौकशी केली असता, लैंगिक छळाबाबतचं ते प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याची माहिती मिळाली. अद्याप त्या प्रकरणाचा निकाल आलेला नाही, त्यामुळे या चित्रपटातून बाजूला होण्याचा निर्णय घेतला. आम्ही नेहमीच महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचा विरोध केला आहे, सामाजिक समस्यांचं निराकरण करण्यात आम्ही प्रतिबद्ध आहोत. आम्ही कोणत्याही प्रकारच्या लैंगिक छळाचा निषेध करतो आणि अशा प्रकरणांमध्ये खोट्या आरोप करणाऱ्यांचीही निंदा करतो’, असं आमिर खान आणि किरण राव यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.\nटी- सीरिजचे भूषण कुमार यांनी देखील पीटीआयशी बोलताना या वृत्ताला दुजोरा दिला आहे. सुभाष कपूर यांच्यावर लैंगिक छळाबाबतचं प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचं आमिरला समजलं आहे त्यानं सुभाष कपूरसोबत काम करण्यास नकार दिला आहे. तसेच टी- सीरिजदेखील यापुढे सुभाष कपूर यांच्यासोबत काम करणार नसल्याचं भूषण कुमार यांनी संबधित वृत्तसंस्थेला सांगितलं.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nभाजपाध्यक्ष अमित शाह यांचा अचानक मुंबई दौरा\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'महाराष्ट्रात येताना भीती नसते, कारण इथं मोदी-शाहंसारखे गुंड नाहीत'\n#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\nराज ठाकरे अमरावती एक्सप्रेसने विदर्भाकडे रवाना\nमायलेकींच्या सुरक्षेसाठी तो उबर चालक मध्यरात्रीनंतरही दीड तास थांबून राहिला\n#MeToo : आरोपांनंतर 'यशराज फिल्म्स'मधून आशिष पाटील यांची हकालपट्टी\n#MeToo: 'त्याने माझ्या पँटमध्ये हात टाकण्याचा प्रयत्न केला'\n#MeToo : आरोप सिद्ध होणाऱ्यांसोबत काम न करण्याचा फरहान अख्तरचा निर्णय\n#MeToo : आरोपांनंतर 'यशराज फिल्म्स'मधून आशिष पाटील यांची हकालपट्टी\n'राधिका मसाले'च्या मीम्सवर अनिता दाते म्हणते..\n#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्यांकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\n‘लोहपुरुष’ पोलीस आयुक्त, जरा इकडेही लक्ष द्या\nमित्राच्या अपघाती मृत्यूच्या तणावामुळे अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची आत्महत्या\n२८ नवे कुष्ठरुग्ण आढळले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.veenaworld.com/blog/%E0%A4%AE%E0%A5%85%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%B2-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%8B", "date_download": "2018-10-16T20:27:55Z", "digest": "sha1:53UZLTILK7NYVRWHFIW4VQC5EZCIWXPP", "length": 26086, "nlines": 198, "source_domain": "www.veenaworld.com", "title": "मॅजिकल मोरोक्को", "raw_content": "\nHome › Blog › मॅजिकल मोरोक्को\nफ्रेंच लोकांचे इथे राज्य होते, त्या पूर्वी इथे मुस्लिम परंपरेचा वारसा होता व त्यापूर्वीही इथे जे ‘बरबर’ ट्राईब्ज होते, ते मुळातच फार अगत्यशील असल्याने ही परंपरा मोरोक्कोभर दिसते व प्रत्येक रियाद, रेस्टॉरन्ट किंवा स्थलदर्शनाच्या ठिकाणी बरबर हॉस्पिटॅलिटी, इस्लामिक आर्ट व डिझाइनसोबत फ्रेंच स्टाईलचे एक अनोखे मिश्रण बघायला मिळते.\nअरूंद रस्त्याच्या त्या भुलभूलैयामध्ये फिरता फिरता एका घराचे दार उघडे दिसले. सकाळच्या कोवळ्या उन्हात घराच्या भिंतींवर लावलेल्या सुंदर कोरीव सिरॅमिक टाईल्स चमकत होत्या. जसं सुट्टीच्या दिवशी साग्रसंगीत भोजन तयार होत असतं तसा स्वादिष्ट स्वयंपाकाचा सुगंध दरवळत होता. क्षणभर त्या सुवासाचा आनंद घेण्यासाठी आम्ही थांबलो. ‘‘आज शुक्रवार, म्हणजे सुट्टीचा दिवस, म्हणून घरात कुसकुस बनत असेल’’, असं अहमद म्हणाला. अहमद आम्हाला फेझ शहराच्या मदिनाची सैर घडवत होता. आपल्या पारंपरिक पोशाखात अहमद त्या वातावरणाशी एकरूप वाटत होता. मोरोक्कोे या देशाच्या फेझ शहरात आदल्या रात्री आल्यापासून काळाची काही वर्षं नव्हे तर काही युगं मागे फिरल्यासारखी वाटत होती. सातव्या शतकात बांधलेले फेझ शहराचे मदिना म्हणजे एकात एक गुंफणार्‍या चिंचोळ्या गल्ल्यांचे एक प्रचंड मोठे जाळे. आजही ही जगातली सर्वात मोठी कार-फ्री शहरी जागा (अर्बन एरिया) समजली जाते. कुठे कुणी ब्रासचे दिवे व कंदील विकत होते, तर पुढे जाता जाता दुसरीकडे सिरॅमिकच्या वस्तूंचे दुकान दिसले.\nते मदिना आपला एक-एक खजिना समोर आणत होतं, अगदी अलिबाबाच्या गुहेसारखं. या मदिनामध्येच आजतागायत अस्तित्वात आणि कार्यरत असलेली जगातली सर्वात जुनी युनिव्हर्सिटी आहे. आठव्या शतकात बांधलेल्या मद्रसाबरोबर अल करावीन युनिव्हर्सिटीमध्ये मुलांना अनेक विषयांचे ज्ञान प्राप्त करता येते. फेझ शहरातच सर्वात सुंदर लेदरच्या पर्सेस, बॅग्ज, बेल्टस्, इ. वस्तू बनविल्या जातात. या वस्तूंसाठीचं लेदर प्रोसेस होताना आणि वेगवगेळ्या रंगांनी रंगवलं जाताना इथल्या लेदर फॅक्टरीज्मध्ये आपण पाहू शकतो. रंगवण्यासाठी इथले लाल, पिवळ्या, निळ्या इ. रंगांनी भरलेले हौद देखील आपल्याला पाहता येतात. इंस्टाग्रामवर फेझ शहराचे हे चित्र अनेकदा पाहिले होते. फॅक्टरीच्या प्रवेशद्वारावरंच पुदिन्याची काडी देऊन आमचे स्वागत करण्यात आले. पुदिना कशासाठी तर, चामड्याच्या वासाचा प्रभाव कमी करण्यासाठी. मोरोक्कोमध्ये पुदिन्याला फार महत्व आहे व कुठेही जाताच इथल्या मोरोक्कन मिंट टी ने आपले स्वागत केले जाते. काळ्या चहामध्ये ताज्या पुदिन्याची पाने घालून हा गोड चहा मोरोक्कन ग्लासेसमध्ये ठिकठिकाणी मिळतो. त्या मदिनामध्ये ऑलिव्हज्, ब्रेड, फळे, भाज्या व रोजच्या अनेक गृहउपयोगी वस्तू विकणार्‍या विक्रेत्यांची गडबड सुरू होती. प्रत्येक दुकानाकडे कुतूहलाने बघतोय हे पाहून ‘मदिनाच्या गल्ल्यांमध्ये हरवू नका हं’, अशी चेतावणी अहमदने दिली. गाईडबरोबर फिरत असल्याने आपण हरवणार नाही याची खात्री होती पण तिथल्या अनेक विलक्षण गोष्टींमध्ये आपण आपले भान हरवून बसू असेही वाटत होते. पुढे रस्ता वळताच अहमदने आम्हाला एका साध्या दिसणार्‍या दारासमोर थांबवले. अगदीच साध्या दिसणार्‍या त्या भिंतींच्या मागे एक जुने, कुणीही राहत नसलेले पण अतिशय सुंदर असे घर होते. मोरोक्कोच्या प्रसिद्ध सिरॅमिक टाईल्स व लाकडी कोरीव कामाने सजलेल्या त्या आलिशान घराची बाहेरून काहीच कल्पना येत नव्हती. अहमद म्हणाला, ‘‘आमच्या धर्मात आणि खासकरून फेझमध्ये लोकांना दिखावा आवडत नाही व सगळ्यांमध्ये समानता असावी म्हणून मदिनामधली ही सगळी घरं बाहेरून एकसारखी व साधी दिसतात. एखाद्या गरिबाचे किंवा श्रीमंताचे घर बाहेरून सारखेच दिसते.’’ श्रीमंतांच्या या पारंपरिक घरांना किंवा पॅलेसेस्ना ‘रियाद’ म्हणतात. या रियादमध्ये अनेक खोल्यांच्या मधोमध फवार्‍यांनी सजलेले अंगण व बाग बगिचे असतातच. त्याचबरोबर सिरॅमिक व ‘मोझॅक’ कामाचे अनेक वॉटर फाउंटन्ससुद्धा त्या रियादची शोभा वाढवतात. माझे रात्रीचे वास्तव्य होते ते अशाच एका रियादमध्ये. रीले शॅट्यू हा लक्झरी हॉटेल ग्रुप जगभरात असलेल्या आपल्या अनोख्या प्रॉपर्टीज्साठी प्रसिद्ध आहे. तसंच त्यांचं इथे रियाद फेस हे पॅलेस हॉटेल आहे. इथे वास्तव्य करताना आपल्याला हॉटेलमध्ये नव्हे तर आपल्या शुभचिंतकाच्या घरी पाहुणे म्हणून राहण्याचा आनंद प्राप्त होतो. रियाद फेसच्या छतावरून सभोवती पसरलेल्या फेझ शहराचे विहंगम दृश्य दिसत होते. किंग्डम ऑफ मोरोक्को हा आफ्रिकेच्या उत्तराकडचा एक देश आहे जिथे अरेबिक, फ्रेंच आणि स्पॉनिश संस्कृतीचे सुंदर मिश्रण दिसते. फ्रेंच लोकांचे इथे राज्य होते, त्या पूर्वी इथे मुस्लिम परंपरेचा वारसा होता व त्यापूर्वीही इथे जे ‘बरबर’ ट्राईब्ज होते, ते मुळातच फार अगत्यशील असल्याने ही परंपरा मोरोक्कोभर दिसते व प्रत्येक रियाद, रेस्टॉरन्ट किंवा स्थलदर्शनाच्या ठिकाणी बरबर हॉस्पिटॅलिटी, इस्लामिक आर्ट व डिझाइनसोबत फ्रेंच स्टाईलचे एक अनोखे मिश्रण बघायला मिळते. मोरोक्कोच्या जडणघडणीत इथे राज्य केलेल्या प्रत्येकाचा मोलाचा वाटा आहे. मोरोक्कोमध्ये प्रवास करताना निदान एखाद्या शहरात तरी एका रियादमध्येे रहायलाच हवे. आपल्या राजस्थानात जसे आपण एखाद्या हवेलीत राहू शकतो तसेच या रियादमध्ये राहण्याचा अनुभव मोरोक्कोेच्या अनेक शहरांमध्ये आपण घेऊ शकतो. काही रियादमध्ये केवळ पाच-सहा रूम्संच असतात तर काही थोडे मोठे असून आज त्यांचे रुपांतर फाईव्ह स्टार हॉटेल्समध्येसुद्धा झाले आहे. हॉलिडे म्हणजे स्थलदर्शन व पायी भटकणे आलेच आणि त्याचबरोबर आपला थकवा घालवण्यासाठी आजकाल छोट्या मोठ्या हॉटेल्समध्ये स्पाज् असतातच. मोरोक्कोमध्ये प्रसिद्ध आहेत ते हमाम. एका मार्बलच्या प्लॅटफॉर्मवर इथल्या स्पेशल साबणांच्या पेस्टने व एका हातमोज्याने आपल्याला पूर्णपणे अंघोळ घातली जाते. पब्लिक व प्रायव्हेट हमामचे ऑप्शन्स आपल्याला मोरोक्कोमध्ये सगळीकडे दिसतात. फेझ ही मोरोक्कोची प्राचीन राजधानी होती. आज मोरोक्कोची राजधानी रबात ही समुद्रकिनारी असून इथला फोर्ट म्हणजे कसबा ऑफ उदयास व हुसेन टॉवर आणि मोहम्मद मॉसोलियम ही मुख्य आकर्षणं आहेत. रबात नंतरचे मोरोक्कोचे दुसरे महत्वाचे शहर म्हणजे माराकेश. माराकेश शहरात मी एका ट्रॅव्हल कॉन्फरन्समध्ये भाग घेण्यासाठी भेट देत होते. आपल्या हॉटेलमध्ये चेक-इन करण्याआधी माराकेशची खरी ओळख करून घ्यावी म्हणून मी माराकेशच्या मदिना मधल्या एका रियादमध्ये एका रात्रीचे वास्तव्य केले. मेन रोडवर गाडी थांबवून एका हातगाडीतून आमच्या सुटकेसेस एका पोर्टरने ढकलत मदिनामधून रस्ता काढत आम्हाला आमच्या रियादपर्यंत पोहोचवले. केवळ सहा रूम्स असलेल्या त्या रियादमध्ये छोटेसे स्विमिंग पूलसुद्धा होते. माराकेशच्या मदिनाला लागूनच माराकेशचा केंद्रबिंदू म्हणजे इथला ‘जेमा एल एफना’ चौक. या भल्यामोठ्या चौकात ऑयस्टर्स पासून ज्यूस स्टॉल व अनेक व्हेज-नॉनव्हेज पदार्थांचे स्टॉल्स लागले होते. काही फन-फेअरसारखे खेळ सुद्धा सुरू होते. इथे लोकल्स व टूरिस्ट या खेळांची मजा लुटत पेटपूजा करताना दिसले. माराकेशचा तो चौक म्हणजे वर्षभर कायम असलेली जत्राच मग आपणसुद्धा या जत्रेत शामिल होऊया असा विचार करत आम्ही ज्यूस स्टॉलपासून सुरुवात केली. या देशात इतकी ताजी फळे आहेत की इथल्या लोकांना फळांचा काढलेला ताजा ज्यूसच माहिती आहे; टेट्रा-पॅक हा प्रकारच नाही. मोराक्कोमध्ये संत्र्याचा ज्यूस असला तर त्याला कधीच नाही म्हणायचे नाही हे मला कळले. अतिशय गोड संत्र्याचा प्युअर ज्यूस हा फाईव्ह स्टार पासून रस्त्याच्या स्टॉलपर्यंत सगळीकडे दिसला. आम्हाला ज्यूस बनवून देणार्‍या मोहम्मदला भारताच्या प्रती भारी प्रेम असल्याने त्याने आम्हाला त्याच्या स्टॉलवर चढून ज्यूस घेण्यासाठी आमंत्रित केले. पुढे जेवणाच्या स्टॉलवरसुद्धा असाच अनुभव आला. आम्ही जेवायला रस्त्यावरच्या त्या स्टॉलवर बसताच तेथे असलेल्या अब्दुल व त्याच्या मित्राने नाच गाण्याने आमचे स्वागत केले. ठिकठिकाणी भारताबद्दल प्रेम व अभिमान दिसत होता आणि बॉलीवूड सिनेमांचे वेड देखील काही औरच होते. प्रत्येकाला ‘मी शाहरूख खान आणि अमिताभ बच्चनला ओळखते का मग आपणसुद्धा या जत्रेत शामिल होऊया असा विचार करत आम्ही ज्यूस स्टॉलपासून सुरुवात केली. या देशात इतकी ताजी फळे आहेत की इथल्या लोकांना फळांचा काढलेला ताजा ज्यूसच माहिती आहे; टेट्रा-पॅक हा प्रकारच नाही. मोराक्कोमध्ये संत्र्याचा ज्यूस असला तर त्याला कधीच नाही म्हणायचे नाही हे मला कळले. अतिशय गोड संत्र्याचा प्युअर ज्यूस हा फाईव्ह स्टार पासून रस्त्याच्या स्टॉलपर्यंत सगळीकडे दिसला. आम्हाला ज्यूस बनवून देणार्‍या मोहम्मदला भारताच्या प्रती भारी प्रेम असल्याने त्याने आम्हाला त्याच्या स्टॉलवर चढून ज्यूस घेण्यासाठी आमंत्रित केले. पुढे जेवणाच्या स्टॉलवरसुद्धा असाच अनुभव आला. आम्ही जेवायला रस्त्यावरच्या त्या स्टॉलवर बसताच तेथे असलेल्या अब्दुल व त्याच्या मित्राने नाच गाण्याने आमचे स्वागत केले. ठिकठिकाणी भारताबद्दल प्रेम व अभिमान दिसत होता आणि बॉलीवूड सिनेमांचे वेड देखील काही औरच होते. प्रत्येकाला ‘मी शाहरूख खान आणि अमिताभ बच्चनला ओळखते का’ याचे उत्तर देता देता अनेक गप्पा झाल्या. माराकेशच्या गजबजणार्‍या जीवनापासून एखादा दिवस निसर्गाच्या सान्निध्यात घालवायचा असेल तर अनेक पर्याय आहेत. केवळ एक-दीड तासांवर एका बाजूला आहेत इथले प्रसिद्ध अ‍ॅटलस माऊंटन्स तर दुसरीकडे एसाविरा हे सीसाईड फिशिंग व्हिलेज आणि तिसरीकडे इथले वाळवंट. एकाच ठिकाणी अनेक वेगवेगळे अनुभव आपण घेऊ शकतो. अ‍ॅटलस माऊंटन्सवर राहण्यासाठी सर रिचर्ड ब्रॅनसन ह्यांचे लक्झुरियस कसबाह तामादॉत सुसज्ज आहे तर वाळवंटात सुंदर टेन्ट स्टे सुद्धा आहेत.\nसिरॅमिकसाठी प्रसिद्ध असलेल्या मोरोक्कोमध्ये सिरॅमिक फॅक्टरीला भेट देऊन आपण सिरॅमिकची खरेदी करू शकता. तसे इथल्या प्रत्येक मदिनामध्येसुद्धा सिरॅमिक्स, लेदर, लॅम्पस्, बबूश (मोजडी) या सर्व वस्तूंबरोबर इथले लिक्वीड गोल्ड म्हणून ओळखले जाणारे ‘आर्गन ऑईल’ हे नक्कीच विकत घ्या. आर्गन फळांच्या बियांपासून बनवलेले हे ऑईल सुंदर केसांसाठी व त्वचेसाठी जगभर प्रसिद्ध आहेच पण ऑलिव्ह ऑईलप्रमाणे हे जेवणातसुद्धा वापरतात. मोरोक्कन जेवणामध्ये ‘तजिन’चा वापर केला जातो. भाज्या, लॅम्ब, चिकन इ. गोष्टींना हलके मसाले लावून या त्रिकोणी भांड्यात गॅसवर शिजवतात. जेवण बनवायचे नसले तरी हे तजीन शो-पिस म्हणून फार सुंदर दिसते. ह्या सर्व वस्तूंकडे पाहून आपल्याला आपल्या मोरोक्को ट्रिपची नेहमीच आठवण येईल हा विचार करत मी सिरॅमिकचे तजीन, लेदर बॅग, मोजडी, आर्गन ऑईलसारख्या अनेक वस्तूंचे मनसोक्त शॉपिंग केले. एक्सेस लगेजची चिंता असनाताच मी विचार करत होते की आता मात्र विमानाच्या चेक-इन काऊंटरवरचा कर्मचारीही भारताचा व शाहरुख खानचा फॅन असला म्हणजे मिळवलं\nखरंतर खूप सोप्पं आहे ते...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://mahaenews.com/%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%B5%E0%A4%A1-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%87-2/", "date_download": "2018-10-16T22:01:19Z", "digest": "sha1:WCIEMMFRQWIYMVJDVK7RRFAA5VIBNXMI", "length": 17401, "nlines": 129, "source_domain": "mahaenews.com", "title": "पिंपरी-चिंचवड शिवसेनेचे 'वाघ' आता 'गारठले'? वर्धापन दिनानिमित्त 'डरकाळी' दिसेना! | PCMC NEWS", "raw_content": "\nमहापालिका अधिकारी, कर्मचा-यांची दिवाळी गोड; बोनस व सानुग्रह अनुदान मिळणार\nमहिला नगरसेविकेशी उध्दट बोलणा-या उद्यान अधिक्षकांची केली कानउघडणी\nवल्लभनगरमध्ये चालक-वाहकांसाठी ‘ग्रंथालय आपल्या दारी’\n‘महागाई वाढली’ असे वाटत नाही – सोमाभाई मोदी\nपाणी प्रश्नावर नगरसेवक हंडा-कळशीसह सभागृहात\nभाजपाने धनगर समाजाला फसविले, सरकार वेळकाढू पणा करतेय\nअाता पुण्यातले वकील म्हणतायेत #FeeToo\nती प्रसुतिकरिता आली अन लिफ्टमध्ये अडकली\nदेशात जास्तकाळ भाजप सत्तेवर राहिल्यास भविष्यात बोलण्यावर बंदी – हर्दिक पटेल\nचिंचवडमध्ये रविवारी ‘डॉग शो’चे आयोजन\nHome breaking-news पिंपरी-चिंचवड शिवसेनेचे ‘वाघ’ आता ‘गारठले’ वर्धापन दिनानिमित्त ‘डरकाळी’ दिसेना\nपिंपरी-चिंचवड शिवसेनेचे ‘वाघ’ आता ‘गारठले’ वर्धापन दिनानिमित्त ‘डरकाळी’ दिसेना\non: June 19, 2018 In: breaking-news, ताज्या घडामोडी, पिंपरी / चिंचवड, पुणे, महाराष्ट्र, राजकारणNo Comments\nपदाधिकारी, नगरसेवक, आमदार, खासदारांची उदासीनता\nस्थापना दिनानिमित्त शहरात कोणताही कार्यक्रम झाला नाही\nपिंपरी (विकास शिंदे) – दोन खासदार, एक आमदार, ९ नगरसवेक आणि शेकडो पदाधिकाऱ्यांची कार्यकारिणी असलेल्या शिवसेनेचे शहरातील ‘वाघ’ आता ‘गारठले’ आहेत. एऱ्हवी ‘राजकीय डरकाळ्या’ फोडणारे आघाडीचे शिलेदार पावसाळा सुरू झाल्यामुळे काहीसे थंडावले आहेत का असा प्रश्न सर्वसामान्य शिवसैनिकांना पडला आहे. कारण, स्थापना दिनानिमित्त संपूर्ण शहरात पक्षाच्या लौकिकाला साजेसा एकही कार्यक्रम झालेला दिसत नाही. मात्र, मुंबई येथील मेळाव्याला जेमतेम पदाधिकारी-नगरसेवक दाखल झाले आणि कार्यशाळा उरकून सायंकाळी शहरातकडे परतले. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.\nलोकसभा आणि विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याच्या अणाभाका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतल्या आहेत. २०१९ ची निवडणूक कोणत्याही परिस्थितीत भाजपविरोधात लढवण्याची भीष्मप्रतिज्ञा घेण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवडकरांनी मावळचे खासदार श्रीरंग बारणे आणि शिरुरचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील असे दोन संसद सदस्य निवडून दिले आहेत. तसेच, पिंपरी विधानसभा मतदार संघातून ॲड. गौतम चाबुकस्वार यांना आमदार म्हणून निवडून दिले आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका सभागृहात कागदोपत्री ९ नगरसेवक आहेत. शहराच्या राजकारणातील दोन, खासदार आणि १ आमदार अशी तगडी ताकद असलेल्या पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त एकही जाहीर कार्यक्रम झाला नाही. एकही सामाजिक उपक्रम झाला नाही. यापूर्वी रस्त्यावर दिसणारी शिवसेनेची ताकद आता दिसत नाही. कोण आला रे…कोण आला…शिवसेनेचा वाघ आला…असा जल्लोष आता राहिला नाही.\nपक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना अपेक्षीत असलेली शिवसेना पिंपरी-चिंचवडमध्ये थंडावली आहे. विशेष म्हणजे, चार दिवसांपूर्वीच शिवसेनेकडून शहर कार्यकारिणीतील महत्त्वांच्या पदांच्या निवडीही केल्या आहेत. मात्र, स्थानिक नेत्यांमध्ये उत्साहाचा अभाव असल्यामुळे शिवसेनेची ताकद असूनही प्रभाव दिसत नाही.\nवास्तविक, स्थापना दिनानिमित्ताने राज्यातील आगामी निवडणुकांत ‘युती’ होणार नाही, अशी गर्जना झाली आहे. शहरातील भोसरी, चिंचवड आणि पिंपरी विधानसभा मतदार संघात शिवसेनेला मानणारा मोठा मतदार आहे. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या शिरुर लोकसभा मतदार संघाअंतर्गत भोसरी विधानसभा मतदार संघाचा भाग येतो. मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांचाही चिंचवड आणि पिंपरीच्या राजकारणात प्रभाव आहे. गटनेते राहुल कलाटे हेही चिंचवडमधून विधानसभेच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. शहराध्यक्ष योगेश बाबर यांनी पुढाकार घेवून तीनही मतदार संघनिहाय स्थापना दिनानिमित्त कार्यक्रम घेणे अपेक्षीत होते. तसेच, शिवसैनिकांना स्थापना दिनानिमित्त किमान शुभेच्छा तरी द्यायला पाहिजे होत्या, अशी अपेक्षा कट्टर शिवसैनिक बोलून दाखवत आहेत.\nगटा-तटाच्या राजकारणाचा पक्षाला फटका…\nशहर शिवसेनेत गटातटाचे राजकारण वाढले आहे. खासदार श्रीरंग बारणे आणि गटनेते राहुल कलाटे यांच्यात राजकीय वाद आहे. महापालिकेच्या राजकारणात सत्ताधारी भाजपने शिवसेनेतील वादाला सोयीस्कर फुंकर घालण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे ९ नगरसेवकांमध्येही एकवाक्यता नाही. तसेच, भोसरीकरांनाही शहराच्या राजकारणाशी देणे-घेणे राहिलेले नाही. खासदार आढळराव पाटील यांनाही भोसरीतील आमदारांच्या ‘शर्यती’ शिवाय पक्षसंघटनेबाबत जिव्‍हाळा दिसत नाही. शहराध्यक्ष योगेश बाबर यांनाही अद्याप सूर गवसलेला नाही. वास्तविक, शहरातील राजकारणात बलाढ्य असलेल्या शिवसेनेला पक्षांतर्गत गटातटामुळे फटका बसत आहे. याबाबत वरिष्ठ पातळीवर दखल घेण्याची गरज निर्माण झाली आहे. अन्यथा लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पक्षाला पराभवाचे धनी व्‍हावे लागेल, असे निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवले आहे.\nशिवसेनेच्या स्थापना दिनानिमित्त मुंबईत कार्यक्रम घेण्यात आला. त्यासाठी शहरातील पदाधिकाऱ्यांना तिकडे बोलावण्यात आले होते. आम्ही सर्वजन मुंबईला गेलो होतो. त्याठिकाणी कार्यशाळाही झाली. मात्र, शहरात आम्ही कोणताही कार्यक्रम आयोजित केलेला नाही.\n– योगेश बाबर, शहराध्यक्ष, शिवसेना.\nपुलाला अडसर ठरणारे “फिडर वायर” स्थलांतरासाठी पालिकेला 39 लाखांचा “भुर्दंड”\nशहरात 16 अनधिकृत मोबाईल टाॅवरला मिळकतकरातून मिळतेय सूट ; करसंकलन कार्यालयाचा भोंगळ कारभार\nमहापालिका अधिकारी, कर्मचा-यांची दिवाळी गोड; बोनस व सानुग्रह अनुदान मिळणार\nमहिला नगरसेविकेशी उध्दट बोलणा-या उद्यान अधिक्षकांची केली कानउघडणी\nवल्लभनगरमध्ये चालक-वाहकांसाठी ‘ग्रंथालय आपल्या दारी’\nमहापालिका अधिकारी, कर्मचा-यांची दिवाळी गोड; बोनस व सानुग्रह अनुदान मिळणार\nमहिला नगरसेविकेशी उध्दट बोलणा-या उद्यान अधिक्षकांची केली कानउघडणी\nवल्लभनगरमध्ये चालक-वाहकांसाठी ‘ग्रंथालय आपल्या दारी’\n‘महागाई वाढली’ असे वाटत नाही – सोमाभाई मोदी\nपाणी प्रश्नावर नगरसेवक हंडा-कळशीसह सभागृहात\nहोंडाने आणली ‘आम आदमी’ची शानदार बाइक\nपंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारविरोधात विरोधक राष्ट्रपतींकडे\nआता, दररोज बदलणार पेट्रोल-डिझेलच्या किंमती\n…तर पिंपरी चिंचवडमधल्या सोसायटींची नोंदणी रद्द होणार\nनागरिकहो….’आधार’नं लिंक नसलेली बँक खाती बंद होणार\nmahaenews.com हे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nमुख्य कार्यालय : डी.एस.एस. मीडिया प्रा. लि.\nपत्ता : विश्वकर्मा बिल्डींग, जे. के. सावंत मार्ग, दादर, मुंबई, २८.\nपुणे विभागीय कार्यालय : गोल मार्केट, वायसीएम हॉस्पिटलसमोर, संत तुकारामनगर, पिंपरी.\nउस्मानाबाद विभागीय कार्यालय : तांबरी, कलेक्टर निवासस्थानाच्या पाठीमागे, उस्मानाबाद.\nसोलापूर विभागीय कार्यालय: होडगी रोड, चेतन फौंड्रीसमोर, सोलापूर.\nकोल्हापूर विभागीय कार्यालय: जय गणेश बिल्डींग, सायबर चौक, विद्यापीठ रोड, कोल्हापूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/farmers-have-pay-price-anger-40973", "date_download": "2018-10-16T21:41:06Z", "digest": "sha1:KTT4BYFJ7F2IV7NVKOO2NK3YGIJVI7HA", "length": 12563, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "Farmers have to pay the price for anger शेतकऱ्यांच्या संतापाची किंमत मोजावी लागेल - बच्चू कडू | eSakal", "raw_content": "\nशेतकऱ्यांच्या संतापाची किंमत मोजावी लागेल - बच्चू कडू\nगुरुवार, 20 एप्रिल 2017\nनगर - 'शेतकरी-कष्टकरी-कामगारांच्या प्रश्‍नांचा सरकार आणि विरोधी पक्ष केवळ वापर करत आहे. ते सुटावेत, असे मात्र त्यांना वाटत नाही. आसूड यात्रेतून धडा घ्यावा; अन्यथा शेतकऱ्यांच्या संतापाची किंमत सरकारला मोजावी लागेल. मागण्या मान्य न झाल्यास आसूड यात्रेनंतर नेत्यांच्या घरांवर मोर्चे काढू,'' असा इशारा प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी दिला.\nनगर - 'शेतकरी-कष्टकरी-कामगारांच्या प्रश्‍नांचा सरकार आणि विरोधी पक्ष केवळ वापर करत आहे. ते सुटावेत, असे मात्र त्यांना वाटत नाही. आसूड यात्रेतून धडा घ्यावा; अन्यथा शेतकऱ्यांच्या संतापाची किंमत सरकारला मोजावी लागेल. मागण्या मान्य न झाल्यास आसूड यात्रेनंतर नेत्यांच्या घरांवर मोर्चे काढू,'' असा इशारा प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी दिला.\nशेतकरी संघटना व प्रहार संघटना यांच्या आसूड यात्रेनिमित्त कडू येथे आले होते. त्या वेळी \"सकाळ'ने त्यांच्याशी संवाद साधला. \"सत्ता गेली की शेतकरी, नि सत्ता असली की व्यापारी' असे सत्ताधारी व विरोधक यांचे सूत्र आहे, अशी टीका करून कडू म्हणाले, 'सत्ता कोणाच्या मतांनी येते, याचा विचार ते करत नाहीत. कारण, गर्भश्रीमंत नव्हे, तर गोरगरीब मते देतात, हा आतापर्यंतच्या निवडणुकांचा अनुभव आहे. चांगला, दर्जेदार माल पिकत असेल, तर त्याला दर देण्याची सरकारची जबाबदारी आहे. येथे मात्र दर पाडले जातात. गरज नसतानाही आयात केली जाते. निर्यातबंदी मात्र कायम ठेवली जाते. शेतकऱ्यांची फसवणूक करणे, गोरगरिबांना न्यायापासून वंचित ठेवणे, हाच सरकारचा आणि विरोधकांचा उद्योग आहे.''\nपिकवावे; पण विकू नये\nकडू म्हणाले, 'शेतकऱ्यांमध्ये संताप आहे. त्यांच्या संपाचा विषय आता समोर येत आहे. व्यवस्थित नियोजन न केल्यास सरकारमधील काही लोक तो मोडून काढतील. शेतकऱ्यांनी पिकवावे; मात्र विकू नये आणि विकू देऊही नये. त्यासाठी एकसंघ ताकद तयार करण्याची गरज आहे. त्यासाठी आमचा पुढाकार असेल.''\nमोदी सरकारचा कारभार हाच आगामी जनमत कौलाचा मुख्य विषय व्हायला हवा; परंतु तो विषय निवडणुकीच्या मैदानात अडचणीचा ठरू शकतो. अशावेळी थरूर यांच्यासारख्यांची...\nसरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ\nमुंबई - ऐन दुष्काळात वाढत्या महागाईचे चटके सामान्य जनतेला बसत असताना सरकारी कर्मचाऱ्यांची मात्र दिवाळी झाली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई...\nपाककृती स्पर्धेत प्रियांका पेणकर प्रथम\nपुणे - ‘सकाळ’ व त्वष्टा कासार समाज संस्था गणेशोत्सवतर्फे महिलांसाठी पाककृती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कसबा पेठेतील श्री...\nबाललैंगिक अत्याचारांत घट व्हावी - बापट\nपुणे - पुणे शहरासह ग्रामीण भागात बाललैंगिक अत्याचाराचे गुन्हे घडत आहेत. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य कारवाई होणे अपेक्षित आहे. तसेच बाल...\nरद्दीच्या बदल्यात विद्यार्थ्यांना वह्या\nमुंबई - विद्यार्थ्यांना रद्दीच्या बदल्यात नव्या कोऱ्या वह्या मिळणार आहेत. याबाबत शालेय शिक्षण विभाग आणि \"नमोआनंद अपसायकलर्स' यांच्यात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/who-deputy-mayor-candidate-32251", "date_download": "2018-10-16T21:01:39Z", "digest": "sha1:GVWIENVY5JCQUIH3RO3TLTBZFELXZLDE", "length": 15661, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "Who is Deputy Mayor candidate उपमहापौरपदाचे दावेदार कोण? | eSakal", "raw_content": "\nशनिवार, 25 फेब्रुवारी 2017\nस्थायी सभापतिपदासाठी भाजपमध्ये मोर्चेबांधणी, नाराजी ओढवण्यापेक्षा होणार समन्यायी वाटप\nनाशिक - नाशिक महापालिकेत बहुमत मिळाल्याने इतर पक्षांचा टेकू घेण्याचा मुद्दा भाजपसाठी निकाली निघाला आहे. आता एवढ्या मोठ्या संख्येने निवडून आलेल्या नगरसेवकांची नाराजी ओढावली जाऊ नये, यासाठी पदांचे समान पद्धतीने वाटप करावे लागणार आहे. नवख्या नगरसेवकांना महिला व बालकल्याण समिती, शिक्षण समिती, वृक्ष प्राधिकरण समिती व प्रभाग समित्यांचे सभापतिपदावर विराजमान करण्याचे नियोजन आहे. सर्वाधिक स्पर्धा उपमहापौर व स्थायी समिती सभापतिपदासाठी होणार आहे. यात शहरातील तिघाही आमदारांची कसोटी लागेल.\nगेल्या पाच वर्षांचा विचार करता स्थायी समितीचे पाच सभापती व उपमहापौरपदाचे दोन टर्म व अडीच वर्षांनंतर महापौरपदाचे आरक्षण कसे निघते, त्यावर एका पदाचा निर्णय अवलंबून राहील. त्यातही आरक्षण निघाले तर त्यावर प्रवर्गातील सदस्याला स्थान देता येईल. पण उपमहापौर व स्थायी समिती सभापतिपदे हक्काची असल्याने ती पदे मिळविण्यासाठी भाजपमध्ये स्पर्धा निर्माण झाली आहे. स्थानिकांकडून जी नावे वरिष्ठांकडे पाठवली जातील, तीच नावे निश्‍चित होतील. शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप यांचे संघटनापातळीवर वर्चस्व निर्माण झाल्याने सध्या तरी ते जे सांगतील ती काळ्या दगडावरची रेघ समजली जात आहे. पण सानप यांचा वरचष्मा महापालिकेत निर्माण होऊ नये, यासाठी आमदार प्रा. देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे यांनीही समर्थक नगरसेवकांना अधिकाधिक पदे मिळवून देण्याची तयारी केली आहे.\nमाजी उपमहापौर सतीश कुलकर्णी पद मिळविण्यासाठी प्रमुख दावेदार ठरत असल्याने निवडणुकीतच त्यांच्यासमोर अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न झाला, पण लाटेत श्री. कुलकर्णी यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली. त्यानंतर संभाजी मोरुस्कर यांचे स्थान आहे. मोरुस्कर पूर्वी गटनेते राहिले आहेत. भाजपच्या विजयाची सुरवात शहरात दिनकर पाटील यांच्या विजयाने झाली आहे. त्यामुळे तेही उपमहापौर, स्थायी समिती सभापतिपदाच्या शर्यतीत राहतील.\nआमदार हिरे, फरांदे समर्थकांना स्थान\nपंचवटीतील रंजना भानसी महापौरपदाच्या दावेदार असल्याने खालच्या पदावरून त्यांचे नाव आपोआप बाद होते. त्याव्यतिरिक्त उपमहापौर व स्थायी समिती सभापतिपदाच्या शर्यतीत आमदार सीमा हिरे यांचे दीर योगेश, आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या भगिनी हिमगौरी आडके, आमदार फरांदेसमर्थक स्वाती भामरे यांचेही नाव महत्त्वाच्या पदांच्या शर्यतीत राहणार आहे. कॉंग्रेसमधून भाजपमध्ये आलेले व विजयी झालेले उद्धव निमसे, शिवाजी गांगुर्डे, तसेच राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेले दिनकर आढाव, मनसेतून भाजपमध्ये आलेले शशिकांत जाधव व सतीश कुलकर्णी यांचाही महत्त्वाच्या पदांच्या शर्यतीत नाव आहे.\nआमदार बाळासाहेब सानप यांचे पुत्र मच्छिंद्र, माजी आमदार वसंत गिते यांचे पुत्र प्रथमेश यांना महत्त्वाची पदे मिळवून देण्यासाठी दोघांचे प्रयत्न राहतील. दोघांनाही एकाच वेळी महत्त्वाची पदे मिळाल्यास भाजपमध्ये अंतर्गत खदखद वाढण्याची चिन्हे आहेत. याशिवाय गितेसमर्थक नगरसेवकांनाही महत्त्वाची पदे मिळवून देत विधानसभेची दावेदारी भक्कम करण्याचा प्रयत्न श्री. गिते यांचा राहील. आमदार सानप यांच्याकडून पंचवटी विभागात अधिक विधानसभेची तयारी केली जाण्याची शक्‍यता आहे.\nपुणे - नागरिकांच्या प्रश्‍नांना काय उत्तर द्यायचे, नागरिकांच्या घरांतून आणि आमच्या तोंडचे पाणी पळाले आहे... सणासुदीला पाणीटंचाई निर्माण झाली......\nरद्दीच्या बदल्यात विद्यार्थ्यांना वह्या\nमुंबई - विद्यार्थ्यांना रद्दीच्या बदल्यात नव्या कोऱ्या वह्या मिळणार आहेत. याबाबत शालेय शिक्षण विभाग आणि \"नमोआनंद अपसायकलर्स' यांच्यात...\n#MeToo वरुण ग्रोव्हरचा \"सत्या'चा आग्रह\nनवी दिल्ली : \"मी-टू' प्रकरणावरून बॉलिवूडची अनेक मंडळी अडचणीत आलेली असताना सुपरहिट वेब सीरिज सेक्रेड गेम्सचे लेखक वरुण ग्रोवर यांच्यावरही लैगिंक...\nपाणीकपात करू दिली जाणार नाही - सौरभ राव\nपुणे - शहराची वाढती लोकसंख्या आणि पाण्याची गरज लक्षात घेऊन जलसंपदा विभागाकडे पाण्याचा कोटा वाढवून घेण्यात येईल. पाणीकपात करू दिली जाणार नाही,...\nमहिला कार्यकर्तीचा आत्महत्येचा प्रयत्न ; शबरीमला मंदिर परिसरात तणाव\nतिरुअनंतपुरम : शबरीमला मंदिर सर्व महिलांसाठी खुले करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालापासून केरळमधील वातावरण तापले आहे. मासिक पूजाविधीसाठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/pm-narendra-modi-is-the-11th-avatar-of-lord-vishnu-1770073/", "date_download": "2018-10-16T20:53:12Z", "digest": "sha1:HVC5YMEKJHCWPBTWFXL3FMNRRMAJ7DRP", "length": 11898, "nlines": 209, "source_domain": "www.loksatta.com", "title": "PM Narendra Modi is the 11th avatar of Lord Vishnu | भाजपाचे वाघ म्हणतात नरेंद्र मोदी विष्णूचा ११ वा अवतार | Loksatta", "raw_content": "\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\nभाजपाचे वाघ म्हणतात नरेंद्र मोदी विष्णूचा ११ वा अवतार\nभाजपाचे वाघ म्हणतात नरेंद्र मोदी विष्णूचा ११ वा अवतार\nमाझ्या मनात मोदींबाबत जी भावना आहे त्या भावनेतूनच बोललो आहे असेही अवधूत वाघ यांनी म्हटलं आहे.\nभाजपाचे प्रवक्ते अवधूत वाघ यांनी नरेंद्र मोदी हे विष्णूचा ११ वा अवतार असल्याचं ट्विट केलं आहे. काही वेळापूर्वीच त्यांनी या संदर्भातले ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे विष्णूचा अवतार असल्याचे म्हटले आहे. हिंदू संस्कृतीत ३३ कोटी देव आहेत, पंचमहाभुतं आहेत, भारतमातेला आपण देव मानतो. अगदी त्याचप्रमाणे नरेंद्र मोदी हे देशाचे प्रधानसेवक असून ते भारतमातेची सेवा ज्याप्रकारे करत आहेत त्यामुळे आमच्यासाठी ते देवासमानच आहेत असेही वाघ यांनी म्हटलं आहे. तसेच याच भावनेतून मी त्यांना विष्णूचा ११ वा अवतार म्हटलं आहे असंही त्यांनी सांगितलं.\nयदा यदा हि धर्मस्य…\nभारताचे पंतप्रधान परम आदरणीय श्री नरेंद्र मोदी जी हे श्री विष्णु चे अकरावे अवतार आहेत\nप्रभू रामचंद्राने जन्म घेतला होता तो जगाच्या कल्याणासाठी त्याने रामराज्य आणले. कृष्णानेही देवकीच्या पोटी जन्म घेतला होता तसेच नरेंद्र मोदी हे आमच्यासाठी देवच आहेत असेही वाघ यांनी सांगितले. सगळ्यांसाठी चांगलं काम करणाऱ्या नरेंद्र मोदींना आम्ही देवच मानतो त्यात काहीही गैर नाही असंही अवधूत वाघ यांनी म्हटलं आहे. आम्हाला मोदी भक्त म्हटलं जातं अंध भक्त नाही त्यामुळे जे बोललो आहे ते माझ्या मनात मोदींबाबत जी भावना आहे त्या भावनेतूनच बोललो आहे असेही अवधूत वाघ यांनी म्हटलं आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nभाजपाध्यक्ष अमित शाह यांचा अचानक मुंबई दौरा\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'महाराष्ट्रात येताना भीती नसते, कारण इथं मोदी-शाहंसारखे गुंड नाहीत'\n#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\nराज ठाकरे अमरावती एक्सप्रेसने विदर्भाकडे रवाना\nमायलेकींच्या सुरक्षेसाठी तो उबर चालक मध्यरात्रीनंतरही दीड तास थांबून राहिला\n#MeToo : आरोपांनंतर 'यशराज फिल्म्स'मधून आशिष पाटील यांची हकालपट्टी\n#MeToo: 'त्याने माझ्या पँटमध्ये हात टाकण्याचा प्रयत्न केला'\n#MeToo : आरोप सिद्ध होणाऱ्यांसोबत काम न करण्याचा फरहान अख्तरचा निर्णय\n#MeToo : आरोपांनंतर 'यशराज फिल्म्स'मधून आशिष पाटील यांची हकालपट्टी\n'राधिका मसाले'च्या मीम्सवर अनिता दाते म्हणते..\n#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्यांकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\n‘लोहपुरुष’ पोलीस आयुक्त, जरा इकडेही लक्ष द्या\nमित्राच्या अपघाती मृत्यूच्या तणावामुळे अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची आत्महत्या\n२८ नवे कुष्ठरुग्ण आढळले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://enavakal.com/%E0%A4%94%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%B6%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BE/", "date_download": "2018-10-16T21:53:17Z", "digest": "sha1:E32CO5ZN3YD5FAPZXLXOSGCPLIA6KOXK", "length": 12409, "nlines": 136, "source_domain": "enavakal.com", "title": "", "raw_content": "औरंगाबादमध्ये शनिवारी काँग्रेसची दुष्काळीबाबत आढावा बैठक – eNavakal\n»1:00 pm: गोंदिया – सर्पदंशाने मृत्यू झालेल्या मुलाला जिवंत करण्याचा दावा करणाऱ्या दोन आयुर्वेदिक डॉक्टरांना पोलिसांनी ताब्यात घेतले\n»9:21 am: मुंबई – मालाडमध्ये सुटकेसमध्ये आढळला महिलेचा मृतदेह. हैदराबादच्या १९ वर्षीय तरुणाला पोलिसांनी केली अटक\n»9:17 am: उत्तराखंड – उत्तरकाशीमध्ये पहाटे ४:०६ वाजता जाणवले; ३.२ रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के\n»8:17 am: पंढरपूर – शारदीय नवरात्रीनिमित्त विठुराया आणि रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात गुलाबाच्या फुलांची आकर्षक सजावट\n»7:15 am: मुंबई – मुंबईत पेट्रोलच्या दरात 11 पैशांनी वाढ; डिझेल 24 पैशांनी महागले\nऔरंगाबादमध्ये शनिवारी काँग्रेसची दुष्काळीबाबत आढावा बैठक\nमुंबई- मराठवाड्यासह राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी काँग्रेसने शनिवारी सकाळी 10 वाजता औरंगाबाद येथील (गारखेडा ) राधाकृष्ण मंगल कार्यालयात बैठक बोलावली आहे.\nमहाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, वरिष्ठ नेते व विधान परिषदेचे माजी उपसभापती माणिकराव ठाकरे, माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील आदी नेते यावेळी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. या बैठकीमध्ये संबंधित जिल्ह्यांमधील नेत्यांकडून दुष्काळी परिस्थितीची माहिती घेऊन त्यासंदर्भात करावयाच्या उपाययोजनांची चर्चा केली जाईल. यापूर्वी शेतकर्‍यांवर आलेल्या विविध संकटांच्या वेळी भाजप-शिवसेना सरकारने दिलेल्या आश्वासनांच्या अंमलबजावणीचाही यावेळी आढावा घेतला जाणार आहे.\nआज म्हाडाच्या घरांची लॉटरीची तारीख जाहीर होणार\nहत्येचा प्रयत्न प्रकरणातील तिघांची निर्दोष मुक्तता\nराज ठाकरेंच्या ट्विटरवर महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा\nमुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे कालपासून ट्विटरवर आले आहेत. @RajThackeray यावर त्यांनी आज ट्विट करून महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. ते ट्विटरवर म्हणाले की,...\nओशो ट्रस्ट निधी घोटाळा आर्थिक गुन्हे शाखेकडे तपास वर्ग\nमुंबई- पुण्यातील ओशो रजनीश ट्रस्टच्या कथित निधी गैरव्यवहाराचा पुणे डीसीपी मार्फत सुरू असलेल्या तपासावर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भुषण गवई आणि न्यायमुर्ती पी,बी. कुलाबावाला याच्या...\nगायक सोनू निगमच्या जीवाला धोका\nमुंबई – बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक सोनू निगमच्या जीवाला धोका असल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली आहे. पोलिसांना मिळालेल्या माहितीनंतर सोनू निगमच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली...\nपाकिस्तानने कुलभूषण यांच्या आई आणि पत्नी यांना दिली अपमानास्पद वागणूक- सुषमा स्वराज\nनवी दिल्ली – सुषमा स्वराज आज लोकसभेत काय बोलतील याकडे सर्वांचे लक्ष होते. सुषमा स्वराज यांनी सादर केलेल्या निवेदनात ‘भारतीय नागरिक कुलभुषण जाधव यांना...\nइलेक्ट्रिक बस करार रद्द\nमुंबई- प्रदुषणावर आळा घालण्यासाठी 40 इलेक्ट्रिक बस पुरविण्याचा एका कंपनीशी केलेला करार एकतर्फी रद्द करण्यार्‍या बेस्ट प्रशासनाला उच्च न्यायालयाने आज चांगलाच दणका दिला. कायद्याचे उल्लंघन...\n‘मीटू’ मोहिमेबाबत हायकोर्टात याचिका\nमुंबई- संपूर्ण देशभरात सुरू असलेल्या ‘मीटू’ या मोहिमेबाबत आज हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. वकील सन्नी पुनामिया यांनी ही याचिका दाखल केली आहे....\nएम. जे. अकबरांवर आणखीन एक आरोप महिला पत्रकाराने लेखाच्या माध्यमातून केले उघड\nनवी दिल्ली- लैंगिक शोषणाच्या आरोपांमुळे अडचणीत आलेले परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांच्याविरोधात आणखीन एका महिला पत्रकाराने आरोप केला आहे. अकबर यांनी आपल्याला अनेकवेळा...\nनरेंद्र मोदींच्या शिर्डीतील कार्यक्रमाला गर्दी जमविण्यासाठी 2 कोटींची उधळण\nमुंबई- राज्यात एकीकडे तिजोरीत खडखडाट असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिर्डीतील कार्यक्रमाला गर्दी जमविण्यासाठी राज्य सरकार तब्बल दोन कोटी रुपयांची उधळण करणार असल्याची धक्कादायक माहिती...\nराहुल गांधी दोन दिवस मध्य प्रदेश दौर्‍यावर\nग्वाल्हेर- राहुल गांधी दोन दिवसांच्या मध्य प्रदेश दौर्‍यावर आहेत. आज, ग्वाल्हेर येथील किला भागात असलेल्या गुरुद्वाराला भेट देऊन त्यांनी माथा टेकला. यावेळी राहुलबरोबर ज्योतिरादित्य सिंधिया,...\nसामना रात्री ०८ वाजता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://sadha-sopa.com/taxonomy/term/9?page=6", "date_download": "2018-10-16T21:08:22Z", "digest": "sha1:H5THHVZ7OBWUIADCW3JTO6Y4VDNROCIS", "length": 8751, "nlines": 131, "source_domain": "sadha-sopa.com", "title": "गंभीर | साधं... सोपं...", "raw_content": "\nसाधं सोपं आयुष्य... साधं सोपं जगण्यासाठी...\nरामायणात सीता भूमीत गुप्त झाली\nजाशील तू कुठे गं, भूमीच लुप्त झाली\nआता पराभवांची काहीच बोच नाही\nपाहून रक्त माझे चंडी प्रतप्त झाली\nSelect ratingGive रिक्त सुरई 1/10Give रिक्त सुरई 2/10Give रिक्त सुरई 3/10Give रिक्त सुरई 4/10Give रिक्त सुरई 5/10Give रिक्त सुरई 6/10Give रिक्त सुरई 7/10Give रिक्त सुरई 8/10Give रिक्त सुरई 9/10Give रिक्त सुरई 10/10\nरिक्त सुरई विषयीपुढे वाचा\nछेडला हा सूर कोणी बासरीचा\nस्पंदला का राग माझ्या अंतरीचा\nआज मी गाउ सखे गाणे कशाला\nमैफ़लीचा नूर नाही नेहमीचा\nभलतेच काहि आज मी बोलून गेलो\nसर्व काहि सत्य मी सांगून गेलो\nतारका ती आजही आलीच नाही\nआवसेने मी पुन्हा गांजून गेलो\nसत्य हृदयातील या सांगायचे आहे कुठे\nगीत माझ्या अंतरीचे गायचे आहे कुठे\nशोधतो आहे जरी मी मार्ग वेड्यासारखे\nहे कधी कळलेच नाही जायचे आहे कुठे\nमी कधी शुध्दीत होतो\nऐकले नाही कुणाचे माझिया मस्तीत होतो\nदाटतो सार्‍या दिशांना होउनी मी मेघ काळे\nमी सदा माझ्याचसठी पावसाची प्रीत होतो\nराजवाड्यांची कधी मी कौतुके केलीच नाही\nआजही मातीत आहे, नेहमी मातीत होतो\nSelect ratingGive तेजवेडा जीव 1/10Give तेजवेडा जीव 2/10Give तेजवेडा जीव 3/10Give तेजवेडा जीव 4/10Give तेजवेडा जीव 5/10Give तेजवेडा जीव 6/10Give तेजवेडा जीव 7/10Give तेजवेडा जीव 8/10Give तेजवेडा जीव 9/10Give तेजवेडा जीव 10/10\nतेजवेडा जीव विषयीपुढे वाचा\nरिते हे रकाने भरावे कसे\nसुखाचे सुडोकू सुटावे कसे\nइथे हा असा अन तिथे तो तसा\nकुठे कोण हे ओळखावे कसे\nसीने मे जलन - भावानुवाद\nआग हृदयी, वादळे डोळ्यांत का\nमाणसे या गावची गुंत्यात का\nपाहिले माझ्यात ऐसे काय हे\nआरसा पाहुन मज प्रश्नात का\nSelect ratingGive सीने मे जलन - भावानुवाद 1/10Give सीने मे जलन - भावानुवाद 2/10Give सीने मे जलन - भावानुवाद 3/10Give सीने मे जलन - भावानुवाद 4/10Give सीने मे जलन - भावानुवाद 5/10Give सीने मे जलन - भावानुवाद 6/10Give सीने मे जलन - भावानुवाद 7/10Give सीने मे जलन - भावानुवाद 8/10Give सीने मे जलन - भावानुवाद 9/10Give सीने मे जलन - भावानुवाद 10/10\nसीने मे जलन - भावानुवाद विषयीपुढे वाचा\nसखये तू राहतेस दूर किती...\nइकडे मी पोहतोय पूर किती...\nसगळे दिधले तुलाच अंतरंग\nउसने आणू अजून नूर किती\nदूर किती... विषयीपुढे वाचा\nतुमचा ईमेल पत्ता द्या\nनवे लेखन प्रकाशित झाले की गूगल फीडबर्नर च्या कृपेने आपोआप आपल्या ईमेलवर येईल\nखरं तर माझ्याविषयी काहीही माहिती जाणून घ्यायची इच्छा तुम्हाला व्हावी असं या माहितीत काहीही नाही तरीही आपण इथे, या पानावर, आलाच आहात तर आपल्याला पिडण्याचं थोडं स्वातंत्र्य मी घेतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.cart91.com/mr/authors/meeta-chaudhari", "date_download": "2018-10-16T20:35:52Z", "digest": "sha1:I2TLLHY4IUM43MPZGYNGA7JPGGWK7AQ2", "length": 14327, "nlines": 402, "source_domain": "www.cart91.com", "title": "लेखक Meeta Chaudhari यांची पुस्तके मिळवा आकर्षक दरात | Cart91", "raw_content": "\nयासाठी Cart91 मध्ये प्रवेश करा\nसूची मध्ये काहीही समाविष्ट नाही.\nक्रमांक लिहिणे आणि टेबल पुस्तके\nएम पी एस सी\nएम पी एस सी वन पूर्व परीक्षा\nपी एस आय मुख्य\nएस टी आय मुख्य\nए एस ओ मुख्य\nएम पी एस सी कृषि मुख्य\nएम पी एस सी वन मुख्य\nएम पी एस सी कर सहाय्य मुख्य\nराज्य उत्पादन शुल्क विभाग\nयू पी एस सी\nयू पी एस सी पूर्व\nसिव्हिल सर्व्हिसेस पूर्व - सी एस ए टी\nयू पी एस सी प्रमुख\nसंयुक्त संरक्षण सेवा - सी डी एस\nकेंद्रीय सशस्त्र पोलीस दल\nविशेष वर्ग रेल्वे अपरेंटिस\nएस एस सी परीक्षा\nआय बी पी एस पीओ\nआय बी पी एस एसओ\nआय बी पी एस आरआरबी\nआय बी पी एस क्लर्क\nएस बी आय पीओ\nएस बी आय एस ओ\nएस बी आय क्लर्क\nआर बी आय सहाय्यक\nआय आय बी एफ\nसीमा सुरक्षा दल आणि संबंधित\nआर्मी कॅडेट कॉलेज एसीसी\nJEE मुख्य आणि अड्वान्स\nआय एन ओ ऍस्ट्रॉनॉमि\nडी आय ई टी परीक्षा\nएम पी एस सी RTO परीक्षा\nप्राणी आणि पाळीव प्राणी\nगुंतवणूक आणि कर आकारणी\nसंगणक, इंटरनेट आणि तंत्रज्ञान\nक्रमवारी बदल लोकप्रिय नवीनतम किंमतीनुसार\nक्रम बदल उच्च ते कमी कमी ते उच्च\nप्रा मीता चौधरी ची सर्व पुस्तके\nPSI STI ASO पूर्व परीक्षा संभाव्य प्रश्नपत्रिका...\nGS सामान्य अध्ययन पेपर १ सराव प्रश्नसंच\nएस टी महामंडळ परीक्षाभिमुख संपूर्ण मार्गदर्शक\nएस टी महामंडळ पर्यवेक्षकीय परीक्षा\nराजपथ करिअर टाइम्स Year Book 2017\nपोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक (गाईड) २०१७ - १८\nचालू घडामोडी २०१७ १२ वी आवृत्ती (राजपथ अकॅडमी)\nभारतीय राज्यघटना अपेक्षित वस्तुनिष्ठ प्रश्नसंच\nमागणी रद्द करणे आणि परतावा धोरण\nराज्यासेवा प्राथमिक परीक्षा पुस्तके\nराज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तके\nयूपीएससी प्रीमिअम परीक्षा बुक्स\nयूपीएससी मुख्य परीक्षा पुस्तके\nCall us: ७७६८८००९९१ / ७७६७८०५९९१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "http://www.snpnews.in/category/mumbai/", "date_download": "2018-10-16T21:56:37Z", "digest": "sha1:OFV6TSWIE4JNUPR7F4RKZVC6R3CFV2ZB", "length": 16390, "nlines": 94, "source_domain": "www.snpnews.in", "title": "मुंबई Archives - SNP News | News Articles | Blogs | Technology | Social | Political | Education |Cultural", "raw_content": "\nदादरच्या फूल मार्केटमध्ये गोळीबार, एकाची हत्या\n12/10/2018 SNP ReporterLeave a Comment on दादरच्या फूल मार्केटमध्ये गोळीबार, एकाची हत्या\nदादर स्थानकाबाहेर असलेल्या फूल मार्केटमध्ये एका व्यक्तीची गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. दादर फुल मार्केटसारख्या वर्दळीच्या ठिकाणी अशी घटना घडल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळीबारात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव मनोज मौर्य (३५) असे आहे. सकाळी सातच्या सुमारास ते प्रमोद महाजन उद्यानाजवळून जात असताना दोन बाईकस्वार याठिकाणी आले. त्यांनी मनोज यांच्यावर गोळी […]\nपालिकेच्या शाळा,मैदाने,रुग्णालयात ‘संविधान उद्धेशिका’ शिलालेख बसवा – नगरसेविका सोनम जामसुतकर\n09/10/2018 09/10/2018 SNP ReporterLeave a Comment on पालिकेच्या शाळा,मैदाने,रुग्णालयात ‘संविधान उद्धेशिका’ शिलालेख बसवा – नगरसेविका सोनम जामसुतकर\nमुंबई महापालिकेच्या शाळा, मैदाने, उद्याने,रुग्णालये आणि प्रशासकीय इमारती यामध्ये भारतीय संविधानाच्या उद्धेशिकेचा शिलालेख बसविण्यात यावा,जेणेकरून मंबईकर नागरिकांमध्ये राष्ट्रहिताची आणि एकतेची भावना जागृत राहील, तसेच भारत एक सार्वभौम लोकशाही गणराज्य असल्याची प्रेरणा भावी पिढीस मिळेल,अशा मागणीची ठराव सूचना प्रभाग क्रमांक २१० च्या काँग्रेस नगरसेविका सौ. सोनम मनोज जामसुतकर यांनी केली आहे. नगरसेविका सौ.सोनम जामसुतकर यांनी १५ […]\nलोकलचा दरवाजा अडवणाऱ्यांना आता पोलिसांचा दणका\n09/10/2018 SNP ReporterLeave a Comment on लोकलचा दरवाजा अडवणाऱ्यांना आता पोलिसांचा दणका\nलोकलचा दरवाजा अडवणाऱ्यांना आता पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. बोरिवली ते विरार दरम्यान रेल्वे सुरक्षा दलाने डोअर ब्लॉकिंग ड्राईव्ह चालवला आहे. त्यासाठी तीन टीम स्थापन करण्यात आल्या आहेत. लोकलच्या डब्यात साध्या वेषातील पोलीस जवान दादागिरी करणाऱ्यांचे चित्रीकरण करतील. हे चित्रीकरण तातडीने पुढच्या स्थानकातल्या आपल्या सहकाऱ्याला हे जवान पाठवतील. त्यानंतर पुढील स्थानकावरील पोलीस लगेच दारात […]\nआता घरगुती वापराच्या वस्तूंच्या किंमतीत वाढ\nटीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन यासारख्या घरगुती वापराच्या आयात होणाऱ्य़ा वस्तूवरील आयात शुल्क दुपट्टीने वाढवण्यात आले आहे. यापूर्वी परदेशातून येणाऱ्या या इलेक्ट्रॉनिक वस्तूवरील आयत शुल्क १० टक्के होते. आता हे शुल्क वीस टक्के करण्यात आले. गेल्या काही दिवसात डॉलरच्या तुलनेत रुपयाची मोठी घसरण झाली. त्यामुळे देशाच्या वित्तीय तूटीमध्ये कमालाची वाढ होत आहे. त्यामुळे अनावश्यक गोष्टींच्या आयातीवर […]\nपेट्रोल डिझेलच्या दरात आज पुन्हा वाढ\nआज पेट्रोलच्या दरात १४ पैशांची वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईत आज एक लिटर पेट्रोलसाठी ८८.२६ रुपये मोजावे लागत आहेत. डिझेलच्या दरांमध्येही १५ पैशांची वाढ झाली आहे. त्यामुळे डिझेलचा दर ७७.४७ रुपयांवर जाऊन पोहोचला आहे. महाराष्ट्रातील सर्वात महाग पेट्रोल परभणीत मिळत असून आज तेथील दर पेट्रोलचा दर ९०.५ व डिझेल ७८ रुपये प्रति लिटर आहे. बंदच्या […]\nभायखळा विधानसभा मतदार संघात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व सर्व मित्र पक्षांनी दिली “भारत बंद” ची हाक\n10/09/2018 SNP ReporterLeave a Comment on भायखळा विधानसभा मतदार संघात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व सर्व मित्र पक्षांनी दिली “भारत बंद” ची हाक\nकेंद्र शासनाने डिझेल,पेट्रोल,घरगुती गॅस व जिवनावश्यक वस्तुंवर अवास्तव केलेल्या दरवाढीच्या विरोधात आज भायखळा विधानसभा मतदार संघात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व सर्व मित्र पक्षांनी “भारत बंद” ची हाक दिली. अखिल भारतीय काँग्रेस कमिटी सदस्य व मुंबई काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मा.आमदार मधु अण्णा चव्हाण यांच्या हस्ते प्रथम सकाळी १०. ३० वा. पॅलेस सिनेमाजवळ,डॉ.बी.ए.रोड,भायखळा(पू), येथे देशाचा तिरंगा ध्वज फडकवून […]\nमहाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा वाढ\n07/09/2018 07/09/2018 SNP ReporterLeave a Comment on महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा वाढ\nपेट्रोल-डिझेलच्या दरात आज पुन्हा वाढ झाली आहे. महाराष्ट्रातील मुंबईसह इतर प्रमुख शहरातदेखील पेट्रोल दरवाढ सुरूच आहे. मुबंईतील पेट्रोल दराचा हा उच्चांक असून महाराष्ट्रात सर्वात महाग पेट्रोल अमरावतीत मिळत आहे. पेट्रोलच्या किंमतीत वेगाने वाढ होत असून पेट्रोल शंभरीपासून अवघे 12 रूपये दूर आहे. मुंबईत पेट्रोलच्या किंमतीत आज 48 पैशांनी वाढ झाली आहे. आज मुंबईत पेट्रोल 87.39 […]\nवर्सोवा-वरळी अंतर १५ मिनिटांत गाठता येणार\n05/09/2018 SNP ReporterLeave a Comment on वर्सोवा-वरळी अंतर १५ मिनिटांत गाठता येणार\nपुढच्या पाच वर्षांत वर्सोवा-वरळी हे अंतर अवघ्या १५ मिनिटांत गाठता येणार आहे. वर्सोवा-वरळी सागरी मार्गाच्या प्रत्यक्ष कामाला ऑक्टोबर २०१८ पासून सुरुवात होणार आहे. येत्या पाच वर्षांत हे काम पूर्ण करण्याचं उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. रिलायन्स-अस्टॅल्डी संयुक्त प्रकल्प आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्यात बांधकाम करारनामा झाला आहे. प्रस्तावित कालावधीमध्ये हे काम पूर्ण झालं नाही […]\nकेरळ पूरग्रस्तांच्या मदतीसाठी महाराष्ट्राचे १०० डॉक्‍टरांचे पथक रवाना \n21/08/2018 SNP ReporterLeave a Comment on केरळ पूरग्रस्तांच्या मदतीसाठी महाराष्ट्राचे १०० डॉक्‍टरांचे पथक रवाना \nकेरळमधील महापूर ओसरल्यानंतर तेथे बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. पुरात अडकलेले नागरिक सावरत असताना तेथे आता रोगराईने डोके वर काढले आहे. रोगराईपासून नागरिकांचा बचाव करण्यासाठी स्थानिक डॉक्‍टरांच्या मदतीला महाराष्ट्र पुन्हा धावून गेला आहे.केरळकडे सध्या मदतीचा ओघ सुरू असला तरी वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी मनुष्यबळ कमी पडत आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने आज विशेष विमानाने १०० डॉक्‍टरांसह औषधांचा साठा […]\nसारसोली ग्रामस्थ मंडळाकडून श्री सत्यनारायण पूजेचे आयोजन\n14/08/2018 SNP ReporterLeave a Comment on सारसोली ग्रामस्थ मंडळाकडून श्री सत्यनारायण पूजेचे आयोजन\nखेतवाडी येथे श्री सोमनाथ ग्रामस्थ मंडळ सारसोली यांच्या वतीने श्री सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा दिनांक १५/०८ /२०१८ रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त श्री सत्यनारायणाची पूजा आयोजित केली आहे. पूजेची वेळ दुपारी ठीक १ वाजता असून पूजेचे ठिकाण खेतवाडी ५ वी गल्ली, अंबिका निवास, रूम न. ५, तळ मजला गिरगांव पूर्व […]\nमहाराष्ट्र स्वाभिमान युवक उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी वैभव वीरकर यांची निवड\nकृषी उत्पादनांच्या निर्यातीस प्रोत्साहन देण्यासाठी सुरेश प्रभु यांचा पुढाकार\nदादरच्या फूल मार्केटमध्ये गोळीबार, एकाची हत्या\nप्रस्तावित नवीन औद्योगिक धोरण लवकरच मंजूर होईल – सुरेश प्रभु\nफुटवेअर आणि लेदर सेक्टरसाठी केंद्र सरकारचे खास पॅकेज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/lekha-news/journalist-govind-talwalkar-editorial-remembering-govind-talwalkar-govind-talwalkar-life-1440347/", "date_download": "2018-10-16T21:24:23Z", "digest": "sha1:ZNAMNTYCUNK3AQTNZWOE5VQEX7APOSMD", "length": 37668, "nlines": 244, "source_domain": "www.loksatta.com", "title": "journalist Govind Talwalkar editorial Remembering Govind Talwalkar Govind Talwalkar life | अग्रलेखाबाहेरचे गोविंदराव! | Loksatta", "raw_content": "\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\nगोव्यात गेल्यानंतर काही महिन्यांनीच गोविंदराव तिकडे येणार होते. आदल्या दिवशी फोन आला.\nमहाराष्ट्राच्या प्रबोधन परंपरेतले व्यासंगी संपादक गोविंदराव तळवलकर\nमहाराष्ट्राच्या प्रबोधन परंपरेतले व्यासंगी संपादक गोविंदराव तळवलकर हे अभिजनवादी होते की नव्हते, या चर्चेपल्याड एक व्यक्ती म्हणून.. एक रसीलं, रसिक आणि दिलखुलास व्यक्तिमत्त्व म्हणून ते फारच थोडय़ांच्या वाटय़ाला आले. त्यांच्या चिरपरिचित प्रतिमेपलीकडचे तळवलकर नेमके कसे होते, याची खुमासदार ओळख करून देणारे लेख..\nअग्रलेखाबाहेरचे गोविंदराव अनुभवणं म्हणजे निव्वळ, नितळ आनंद. आणि त्या आनंदातलं शिकणं. पत्रकारितेत काही काळ गोव्यात होतो तेव्हा हा आनंद गवसला. आणि नंतर गोविंदरावांच्या निधनापर्यंत तो झिरपत राहिला. आता प्रश्न पडतो- अग्रलेखातले गोविंदराव अधिक विलोभनीय होते की प्रत्यक्षातले\nगोव्यात गेल्यानंतर काही महिन्यांनीच गोविंदराव तिकडे येणार होते. आदल्या दिवशी फोन आला.. उद्या सकाळी हॉटेलात भेटा. सकाळी साडेअकराला मांडवीत पोहोचलो. तळवलकर खोलीत स्थिरावलेले होते. फिकट गुलाबी रंगाचा कुडता, तशाच रंगाचा लेंगा. पायात सपाता. बंद गॅलरीतून मांडवी नदीचं पात्र दाखवणारी त्यांची रूम. तिथं निवांतपणे ते वाचत बसलेले. त्यांनीच खुर्ची ओढली. ‘ही माझी आवडती खोली,’ ते म्हणाले. नंतर जेव्हा जेव्हा तळवलकर आले, तेव्हा तेव्हा त्यांना मांडवीदर्शन होईल अशीच खोली मिळत गेली.\n‘बसा,’ म्हणाले, ‘आज काय कार्यक्रम\nमी म्हटलं, ‘काही खास नाही.’\n‘मी तिथनं निघताना लाडांना निरोप दिलाय. आंग्ले आणि वसंतरावांनाही सांगा. रात्री इथंच बोलवा. आणि तुम्ही पण या. आठ वाजता. हरकत नाही ना\nलाड म्हणजे सीताकांत सोडले तर त्यावेळी बाकीचे फारसे कोणी माहीत नव्हते. गोव्यातल्या तळवलकर चाहत्या अशा समव्यावसायिकांनी तपशील पुरवला. प्रभाकर आंगले, उद्योगपती वसंतराव जोशी, गोव्यात असले तर ‘धि गोवा हिंदु असोसिएशन’चे रामकृष्ण नायक, झालंच तर लाड हे तळवलकरांच्या गोव्यातल्या बैठकांचे खास भिडू. मग त्यांचे नंबर शोधून त्यांना निरोप दिले. आंग्ले आणि लाड पणजीतलेच. त्यांच्या घरीच जाऊन आलो.\nसंध्याकाळी परत मांडवीवर. गोविंदराव अंघोळ वगैरे करून इव्हिनिंग वेअरमध्ये तयार. आता ते यजमान झालेले. अगदी बारीकसारीक तपशीलही ते ठरवत होते. वाईनवालं कोणी आहे का.. जेवणात काय काय सांगावं\nत्यांच्याबरोबर माझी ही अशी पहिलीच संध्याकाळ. म्हणाले, ‘सतीशला बोलवा.’\nहे एक खासच प्रकरण. मांडवीचा मॅनेजर सतीश प्रभू कामत गोविंदरावांचा खास माणूस. तोपर्यंत अनेकदा मी मांडवीत गेलेलो. सतीशही अनेकदा भेटलेला. पण मला हे नातं माहीत नव्हतं. ‘अरे.. तळवलकरबाब किते म्हंट्ता..’ सतीशची आल्या आल्या साद.\nकोणी सतीशला गोविंदरावांशी अशा सलगीत बोलताना पाहिलं असतं तर त्याची नक्की दातखीळ बसली असती. तळवलकरांचा फोन जरी आला तरी त्यावेळी काहीजण उभं राहून बोलायचे. त्यामुळे त्यांच्याशी असं मोकळंढाकळं बोलणारा हॉटेलचा व्यवस्थापक पाहून नाही म्हटलं तरी मीही गरगरलोच. मग सतीशनं चौकशी केली.. नेहमीचे सगळे जमणारेत ना, वगैरे. मग म्हणाला, ‘इथं बसूच नका. मी तुम्हाला वेगळी रूम लावून देतो.’\nजेवणाचं वगैरे काही मग बघावं लागलंच नाही. सगळी सूत्रं सतीशकडे. गोविंदरावांना काय आवडतं, याचा पुरेपूर तपशील त्याच्याकडे होता. अगदी सुंगटाच्या किस्मुरसकट सतीशनं सगळी व्यवस्था केलेली. छोटय़ा सुक्या प्राँझचं ओलं खोबरं, बारीक चिरलेला कांदा घातलेलं किस्मुर गोविंदरावांच्या आवडीचं. त्यांना त्याचं काही नाव सांगता येईना. पण तरी सतीशनं ते बरोबर पाठवलं. वर उद्या कोणती तरी समुद्रभाजी बनवतोय, हेही सांगून गेला.\nते सगळं झाल्यावर लाडांना आणायला मी गेलो. येईपर्यंत सगळेच जमलेले. वसंतरावांनी आपल्या खास चामडय़ाच्या पाऊचमधून स्कॉचची बाटली काढली. पाठोपाठ पाइप आणि त्याची चांदीची उपकरणं. ‘तुझे आहे..’मधले काकाजी आणि रामुभय्या दाते यांचं कोकणी कॉकटेल म्हणजे वसंतराव. गोविंदराव आले की वसंतराव खास ठेवणीतला स्टॉक काढत, याचा अनुभव नंतर अनेकदा आला. हा नियम इतका कसून पाळला जात असे, की पुढे कधीतरी एकदा वसंतरावांना यायला बराच उशीर झाला म्हणून गोविंदराव, लाड आणि मी (तोपर्यंत भीड चेपली होती) अशी सुरुवात केली होती, तर वसंतरावांनी आल्यावर गोविंदरावांच्या समोरची अख्खी बाटली- ग्लासातला द्रव पदार्थ सरळ बेसिनमध्ये ओतला आणि स्वत: आणलेली स्कॉच सगळ्यांना सव्‍‌र्ह केली होती.\nतर आता गोविंदराव ग्लास भरत होते. सौ. लाडांना विचारलं : लाडांना व्हिस्की ना.. आणि त्या ‘हो’ म्हणेपर्यंत सीताकांत लाडांचा ग्लास भरला. मग मला विचारलं, ‘तुम्ही काय आणि त्या ‘हो’ म्हणेपर्यंत सीताकांत लाडांचा ग्लास भरला. मग मला विचारलं, ‘तुम्ही काय\nमी म्हटलं, ‘काही नाही.’\n मग तुम्हाला गोव्यात पाठवून काय उपयोग\n‘अहो, तुमच्यासमोर कसं हो म्हणणार’ सौ. लाडांची मध्यस्थी.\nमग तळवलकरांनी माझाही ग्लास भरला. माझा हा पहिलाच अनुभव. म्हणजे तळवलकरांच्या पंगतीतला. पुरता बुजलेलो. त्यावेळी त्या स्कॉचचं आकर्षण जास्त (खोटं कशाला बोला) की या समोरच्यांच्या गप्पांचं कुतूहल जास्त, असा प्रश्न पडला होता. एखादी गाण्याची बैठक ऐकावी अशा त्या गप्पा होत्या. तळवलकर नुकतेच इंग्लंडहून आलेले. त्याआधी वसंतराव तात्यासाहेबांना घेऊन इंग्लंडला जाऊन आलेले. मग एकूणच शेक्सपिअर आणि तात्यासाहेब याभोवती गप्पा फिरत राहिल्या. शेक्सपिअरच्या समाधीपुढे गेल्यावर तात्यासाहेबांना काय वाटलं, याचं साभिनय वर्णन वसंतरावांनी केलेलं अजूनही आठवतंय. बारा-साडेबारापर्यंत हे सारं चाललं. निघताना मला एकटय़ालाच कळेल असं तळवलकर म्हणाले : ‘सकाळी ११ वाजता या. आपल्याला लाडांकडे जायचंय.’\nदुसऱ्या दिवशी लाडांकडे. त्यांच्याकडच्या बैठकीचा नूरच वेगळा. अगदी ठरवल्यासारखं दोघंही वेळ न घालवता थेट बालगंधर्वाच्या काळात घुसले. लाडांनी त्यांच्याकडच्या बालगंधर्वाच्या निवडक तबकडय़ा लावल्या. मग मधेच पीएलचा नाही तर मन्सुरअण्णांचा संदर्भ देत या गाण्यातल्या गमती दोघं एकमेकांना सांगत बसले.\nगोविंदराव त्यानंतर अनेकदा गोव्यात आले. आणि आधीही आलेले असणार. पण लाडांकडची बालगंधर्वाची बैठक कधी चुकायची नाही.\nआणखी एक संध्याकाळ अशीच लक्षात आहे. त्यावेळी गोविंदराव ‘ताज आग्वाद’मध्ये उतरणार होते. मला जरा आश्चर्यच वाटलं. कारण ताज जरा आडवाटेला आहे. आणि एका संध्याकाळपुरतेच ते तिथे असणार होते. लगेच मुंबईला त्यांना परतायचं होतं. त्यामुळे नेहमीची बैठक जमणार नव्हती. मलाच जरा चुकचुकल्यासारखं वाटत होतं.\nत्या दिवशी ताजमध्ये त्यांना भेटायला गेलो. तिथल्या अति खास व्हीव्हीआयपी अशा लाऊंजमध्ये तळवलकर होते. नंदनवन जर खरोखरच असेल तर तिथंच असायला हवं असं वाटायला लावणारा एकंदर माहोल. कल्पनेच्याही पलीकडचं श्रीमंती वातावरण. पण ती श्रीमंती उबग आणणारी नाही. तिला खास अशी कलात्मक उंची.\nत्या गप्पांचा विषय नेहमीपेक्षा वेगळा. देशाचं अर्थकारण, काँग्रेसचं औद्योगिक धोरण वगैरेंवर तळवलकर सांगत होते. समोरची ती व्यक्तीही एखाद्या तटस्थ प्राध्यापकाला ऐकावं अशा पद्धतीनं त्यांचं ऐकत होती. त्या व्यक्तीच्या वागण्यातली खानदानी अदब, अत्यंत मृदू भाषा, ऐकत राहावं असं इंग्रजी आणि हे सारं जे काही आसपास दिसतंय त्याचेच नाही, तर देशातल्या अनेक प्रचंड उद्योगांचे मालक असूनही वागण्यात कमालीचा साधेपणा..\nरतन टाटा आणि गोविंदराव यांना एकत्र बघणं आणि ऐकणं हा एक अनुभव होता. आपल्या समूहातल्या वेगवेगळ्या कंपन्यांच्या संचालकांसाठी दरवर्षी टाटा मान्यवरांची व्याख्यानं आयोजित करतात. आसपासच्या घटनांकडे वेगळ्या नजरेनं पाहता यायला हवं, हा यामागचा उद्देश. त्यावर्षीचं असं गेट-टुगेदर गोव्यात होतं. त्यासाठी गोविंदराव आले होते. ‘पण आमचा कार्यक्रम कुठंही असला तरी गोविंदरावांचं एक व्याख्यान ठरलेलं असतंच,’ असं टाटा म्हणाले.\nयाआधीही एकदा गोविंदरावांच्या कार्यालयात रतन टाटांना पाहिलेलं होतं. टेल्कोच्या पुण्यातल्या कारखान्यात तो प्रसिद्ध संप असताना टाटा एका संध्याकाळी तळवलकरांकडे आलेले होते. ते ज्या दिवशी तेथे आले होते, त्याच रात्री तो संप मोडीत निघाला होता. या योगायोगाबद्दल अनेकदा विचारल्यावर गोविंदरावांनी काय झालं याची थोडीशी कल्पना दिली होती.\nआता गोविंदरावांच्या तोंडून टाटांच्या फोर्ट आग्वादची जन्मकथा ऐकायला मिळाली. गोव्यात हॉटेल उभं करायचं जेव्हा टाटांनी ठरवलं तेव्हा खुद्द लिजंडरी जेआरडींना स्वत: भाऊसाहेब बांदोडकर वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन गेले. अख्खं गोवा हिंडल्यावर जेआरडी आग्वादला आल्यावर त्या जागेच्या प्रेमातच पडले. इथंच आपलं हॉटेल होणार, हा निर्णय त्यांनी घेऊन टाकला. आणि सारे सरकारी सोपस्कार भाऊसाहेबांनी त्याच क्षणी ऑन द स्पॉट पूर्ण केले. हे सारं गोविंदरावांना एकदा भाऊसाहेबांनीच ऐकवलेलं. आता रतन टाटांच्या साक्षीनं गोविंदरावांच्या तोंडून ते ऐकायला मिळत होतं.\nएका भेटीत त्यांना प्रतापसिंग राण्यांनी त्यांच्या साखळीच्या घरी बोलावलं होतं. जाऊन-येऊन चांगले तीन-चार तास गोविंदराव एकटे सापडणार होते. मी तर त्यांच्याशी काय काय बोलायचं, याचे मुद्देच जुळवून ठेवले होते. म्हटलं, संधी सोडायची नाही. त्यांचं वाचन, एकंदर पत्रकारिता वगैरे विषय नेहमीचेच होते. आज यावर काहीही बोलायचं नाही.\nगोविंदरावांना माणूस म्हणून जगताना काही समस्या आल्या असतील की नाही सुरुवातीला ते डोंबिवलीला राहायचे, तेव्हा लोकलचा प्रवास, मुली लहान असताना त्यांचं दुखणं-खुपणं, शाळा-कॉलेज प्रवेश.. झालंच तर भाजी वगैरे आणणं.. हे त्यांना कधी पाहावं लागलं का सुरुवातीला ते डोंबिवलीला राहायचे, तेव्हा लोकलचा प्रवास, मुली लहान असताना त्यांचं दुखणं-खुपणं, शाळा-कॉलेज प्रवेश.. झालंच तर भाजी वगैरे आणणं.. हे त्यांना कधी पाहावं लागलं का आणि तरुण असताना आचरटपणा म्हणता येईल असं कधी गोविंदराव वागले होते का\nतर त्यावरही त्यांची उत्तरं खास अशी होती. मुलींचं आजारपण वगैरे तसं काही फारसं झाल्याचं आठवत नाही म्हणाले. पण त्या लहान असताना बरंच काही गोविंदरावांचे सासरे बघायचे. आचरटपणा सदरात मोडतील अशा त्यांच्या आठवणी विद्याधर गोखल्यांपासून सुरू व्हायच्या. ‘लोकसत्ता’त असताना ते आणि गोखलेअण्णा बरोबर असायचे. खरं म्हणजे दोघांचे स्वभाव म्हणजे दोन टोकं. अनेक गमतीजमतींना हे दोघे साक्षीदार असायचे. रात्रपाळ्या आणि त्यानंतरची जागरणं वगैरे अनेक घटना गोविंदरावांच्या तोंडून निघत गेल्या. तेव्हाचे ‘लोकसत्ता’चे संपादक ह. रा. महाजनी हे दोघांचं कॉमन टार्गेट. गोखलेअण्णा आणि गोविंदराव अशी जोडीच होती, म्हणे. विद्याधर गोखल्यांमुळे आपल्याला उत्तम, खानदानी लावणी कशी ऐकायला मिळाली, याचीही आठवण त्यांच्याकडून ऐकायला मिळाली. या आणि वेगवेगळ्या विषयांवरचं ह. रां.चं भाष्य.. हे सारं त्या दिवशी गोविंदराव बोलत गेले. सारखं वाटत होतं, हे रेकॉर्ड करायला हवं होतं.\nगोव्यातली आणखी एक बैठक तर अजूनही मनात जशीच्या तशी आहे. श्री. पु. आणि सौ. श्री. पु. भागवत, रामकृष्ण नायक, मोहनदास सुखठणकर, वसंतराव, श्री. व सौ. लाड, आंग्ले असे सगळेच जमले. गोविंदराव गोव्यात आले म्हणून. ४२ ची चळवळ ते मराठी नाटय़लेखन.. असा कवेत घेता येणार नाही इतका प्रचंड परीघ होता गप्पांचा. रेकॉर्डच करायला हवं होतं ते.\nपुढे मी मुंबईत परतलो आणि काही वर्षांनी गोविंदराव अमेरिकेला गेले. त्यांच्याशी आवर्जून पत्रव्यवहार करावा इतके काही आपण मोठे नाही, हे कळत होतं. त्यामुळे अदृश्य अशी एक भिंत तयार झाली त्यांच्यात आणि माझ्यात. ती तोडण्याचं श्रेय अशोक जैन यांना. ९८ साली इंग्लंड सरकारची शिष्यवृत्ती मिळाल्यानं सहा महिने लंडनमध्ये होतो. हे गोविंदरावांना जैनांनी कळवलं. त्यावर गोविंदरावांचं पत्र आलं. तीन पानी.\nलंडनमध्ये मी काय काय करायला हवं, याची जंत्रीच होती त्या पत्रात. लंडन विद्यापीठातल्या पबमध्ये कोणत्या खुर्चीवर साक्षात् मार्क्‍स येऊन बसायचा, कोव्हेंट गार्डनमध्ये चार्ली चॅप्लिनचा पुतळा कुठे आहे, वॉर म्युझियम का बघायचं, कोणत्या ठिकाणी कोणतं पेय प्यायला हवं, इतकंच काय- ऑस्ट्रियन आणि अन्य वाइन्समधला फरक काय, आणि तो कसा ओळखायचा.. असं सगळं काय काय. पण त्या पत्राचं शेवटचं वाक्य\nगोविंदरावांची जातकुळी दाखवून देणारं. गोविंदरावांनी पत्राचा शेवट करताना लिहिलं होतं- ‘Give My Love To London.l\nअगदी अलीकडेपर्यंत त्यांच्याशी ई-मेलसंवाद सुरू होता. मध्यंतरी त्यांच्या काही माजी सहकाऱ्यांनी एका दिवाळी अंकातल्या लेखाच्या निमित्तानं मोहीमच चालवली. तो लेखही त्यांच्याच सहकाऱ्यानं लिहिलेला आणि तो एकमेकांना पाठवण्याचा रिकामटेकडा उद्योगही सहकाऱ्यांचाच. मला वाटलं, गोविंदरावांना हे फारच लागलं वगैरे असेल. त्यानंतर महिन्याभरानं मी भीत भीतच त्यांना तसं विचारलं. गोविंदरावांनी ते वाचलेलंही नव्हतं. पण त्यांना तुमच्याविरोधात कोण कोण काय काय लिहितंय, हे कोणा सुहृदानं कळवलेलं होतं. त्याविषयी छेडल्यावर गोविंदराव म्हणाले, ‘मी प्रतिक्रिया द्यावी इतक्या लायकीचे, वकुबाचे हे लोक नाहीत. आणि दुसरं म्हणजे मी आयुष्यभर एक नियम कसोशीनं पाळला. तो म्हणजे कधीही स्पष्टीकरण द्यायचं नाही. ज्यांना मी माहिती आहे, त्यांना त्याची गरज नाही. आणि ज्यांना माहिती नाही, त्यांच्यासाठी मी का ते द्यावं\nहा एक मोठाच धडा. पत्रकारितेतल्या विद्यार्थिदशेत असताना दि. वि. गोखले एकदा गोविंदरावांसमोर घेऊन गेले होते. तेव्हा गोविंदराव म्हणाले होते, ‘पत्रकारितेत राहणार असाल तर एक लक्षात ठेवा. वारा वाहतोय त्याच्या विरुद्ध दिशेला नजर हवी.’\nही ८४ सालची घटना.\nया ३३ वर्षांत जाणवत गेलं- हे विरुद्ध दिशेला पाहायची क्षमता असणारे कमी कमी होत चाललेत. आणि आता तर गोविंदरावही आपल्यात नाहीत..\n(या लेखातील काही अंश २००३ मध्ये ‘ललित’च्या अंकात प्रसिद्ध झाला आहे.)\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'महाराष्ट्रात येताना भीती नसते, कारण इथं मोदी-शाहंसारखे गुंड नाहीत'\nराज ठाकरे अमरावती एक्सप्रेसने विदर्भाकडे रवाना\n#MeToo : अकबरांच्या अडचणीत वाढ, १९ महिला पत्रकार कोर्टात\n#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\n#MeToo : आरोपांनंतर 'यशराज फिल्म्स'मधून आशिष पाटील यांची हकालपट्टी\nमायलेकींच्या सुरक्षेसाठी तो उबर चालक मध्यरात्रीनंतरही दीड तास थांबून राहिला\n#MeToo : आरोप सिद्ध होणाऱ्यांसोबत काम न करण्याचा फरहान अख्तरचा निर्णय\n#MeToo : आरोपांनंतर 'यशराज फिल्म्स'मधून आशिष पाटील यांची हकालपट्टी\n'राधिका मसाले'च्या मीम्सवर अनिता दाते म्हणते..\n#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्यांकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\n‘लोहपुरुष’ पोलीस आयुक्त, जरा इकडेही लक्ष द्या\nमित्राच्या अपघाती मृत्यूच्या तणावामुळे अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची आत्महत्या\n२८ नवे कुष्ठरुग्ण आढळले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://enavakal.com/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8B/", "date_download": "2018-10-16T20:24:29Z", "digest": "sha1:AJJN3KSLH2M47M7CEX22XT644CYVZZ4L", "length": 11869, "nlines": 135, "source_domain": "enavakal.com", "title": "", "raw_content": "नाना पाटेकर यांच्या विरोधात महिला कॉंग्रेसचा मोर्चा – eNavakal\n»1:00 pm: गोंदिया – सर्पदंशाने मृत्यू झालेल्या मुलाला जिवंत करण्याचा दावा करणाऱ्या दोन आयुर्वेदिक डॉक्टरांना पोलिसांनी ताब्यात घेतले\n»9:21 am: मुंबई – मालाडमध्ये सुटकेसमध्ये आढळला महिलेचा मृतदेह. हैदराबादच्या १९ वर्षीय तरुणाला पोलिसांनी केली अटक\n»9:17 am: उत्तराखंड – उत्तरकाशीमध्ये पहाटे ४:०६ वाजता जाणवले; ३.२ रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के\n»8:17 am: पंढरपूर – शारदीय नवरात्रीनिमित्त विठुराया आणि रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात गुलाबाच्या फुलांची आकर्षक सजावट\n»7:15 am: मुंबई – मुंबईत पेट्रोलच्या दरात 11 पैशांनी वाढ; डिझेल 24 पैशांनी महागले\nनाना पाटेकर यांच्या विरोधात महिला कॉंग्रेसचा मोर्चा\nमुंबई – अभिनेत्री तनुश्री दत्ताच्या तक्रारीनंतर अभिनेते नाना पाटेकर यांच्याविरूद्ध ओशिवरा पोलीस स्थानकांत गुन्हा दाखल करण्यात आला. तनुश्रीने दिलेल्या ५ तासांच्या जबाबानंतर नाना पाटेकर यांच्यासह आणखी चार जणांवरही गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणात आता कॉंग्रेसनेही उडी घेतली आहे. मुंबईत ओशिवरा पोलीस स्थानकाबाहेर महिला कॉंग्रेसने मोर्चा काढला आहे. नाना पाटेकर यांच्या अटकेच्या मागणीसाठी महिला कॉंग्रेसने घोषणाबाजी केली आहे.\nपुण्यातील होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी होर्डिंग मालकाला अटक\n#MeToo मॉडेल पूजा मिश्राचा सलमान खानवर मानसिक छळाचा आरोप\nलोकलच्या धडकेत तीन महिलांचा मृत्यू\nमुंबई- दरवर्षी मुंबईत रेल्वे रुळ ओलांडताना तसेच धावती रेल्वे पकडताना हजारो जणांचे मृत्यू होतात. यात अनेकदा नागरिकांचा निष्काळजीपणाच कारणीभूत असल्याचेही समोर आले आहे. मात्र आजच्या...\nमुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबईमध्ये उद्योजकांच्या भेटीला उत्तरप्रदेशमध्ये गुंतवणुकीचे दिले आमंत्रण\nमुंबई : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री २२ आणि २३ डिसेंबरला मुंबईमध्ये आले आहेत. फेब्रुवारी महिन्यामध्ये होणाऱ्या गुतंवणुकदार परिषदेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आज काही मोठ्या उद्योजकांची भेट घेऊन...\nNews आघाडीच्या बातम्या मुंबई\n‘ब्रेल ज्ञानेश्वरी’चे उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन\nमुंबई – समाजाचा अविभाज्य घटक असलेल्या अंधांनाही ज्ञानेश्वरी वाचता यावी, यासाठी ज्ञानेश्वरी ब्रेल लिपीत आणण्यात येत आहे. या ‘ब्रेल ज्ञानेश्वरी’चे शानदार प्रकाशन आज शिवसेना पक्षप्रमुख...\nआयआयटी विद्यार्थ्याची गोळ्या प्राशन करून आत्महत्या\nमुंबई- पवईच्या आयआयटी विद्यार्थ्याने िंवषारी गोळ्या प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. जयदीप प्रदीप स्वेन, असे या विद्यार्थ्याचे नाव असून त्याचा मृतदेह कुजलेल्या...\nएम. जे. अकबरांवर आणखीन एक आरोप महिला पत्रकाराने लेखाच्या माध्यमातून केले उघड\nनवी दिल्ली- लैंगिक शोषणाच्या आरोपांमुळे अडचणीत आलेले परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांच्याविरोधात आणखीन एका महिला पत्रकाराने आरोप केला आहे. अकबर यांनी आपल्याला अनेकवेळा...\nनरेंद्र मोदींच्या शिर्डीतील कार्यक्रमाला गर्दी जमविण्यासाठी 2 कोटींची उधळण\nमुंबई- राज्यात एकीकडे तिजोरीत खडखडाट असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिर्डीतील कार्यक्रमाला गर्दी जमविण्यासाठी राज्य सरकार तब्बल दोन कोटी रुपयांची उधळण करणार असल्याची धक्कादायक माहिती...\nराहुल गांधी दोन दिवस मध्य प्रदेश दौर्‍यावर\nग्वाल्हेर- राहुल गांधी दोन दिवसांच्या मध्य प्रदेश दौर्‍यावर आहेत. आज, ग्वाल्हेर येथील किला भागात असलेल्या गुरुद्वाराला भेट देऊन त्यांनी माथा टेकला. यावेळी राहुलबरोबर ज्योतिरादित्य सिंधिया,...\n सर्व यंत्रणांना प्रतिवादी करण्याचे कोर्टाचे आदेश\nमुंबई- पुण्यात शनिवार वाड्याजवळील जुनाबाजार परिसरात होर्डिंगचा खांब कोसळून झालेल्या दुर्घटनेची उच्च न्यायालयाने आज गंभीर दखल घेतली. न्यायमूर्ती ओक आणि न्यायमूर्ती एम.एस सोनक यांच्या खंडपीठाने...\n पाणी सोडण्यावरून नगरचे शेतकरी आक्रमक\nऔरंगाबाद- पावसाळा सरताच मराठवाड्याला दुष्काळाच्या झळा बसू लागल्या आहेत. मराठवाड्यासाठी जायकवाडी धरणात अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील धरणांतून 172 दलघमी म्हणजे 7 टीएमसी पाणी सोडण्यावर...\nसामना रात्री ०८ वाजता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://priyambhashini.blogspot.com/2006/09/blog-post.html", "date_download": "2018-10-16T21:46:08Z", "digest": "sha1:YVKW6A3RWJNJNBPBJR42RVP5HKGJOABO", "length": 11902, "nlines": 136, "source_domain": "priyambhashini.blogspot.com", "title": "मनात आलं ... लिहिलं: स्विमिंगचा क्लास", "raw_content": "\nमनात आलं ... लिहिलं\nमनातल्या अनेक वादळांना करुन दिलेली ही एक वाट आहे. कोणी वाचेल नाही वाचेल यापेक्षा माझ्या मनात कधीतरी हा विचार येऊन गेला आणि मी तो लिहून काढला हे अधिक महत्वाचे.\nहल्ली मी माझ्यावरच जाम खूश आहे; म्हणजे तशी कधी नव्हते पण हा नवा आनंद थोडा वेगळाच आहे. अर्ध आयुष्य निघून गेल्यावर अचानक कसली तरी उपरती झाल्यासारखं एका दिवसांत पोहायला शिकायचं ठरवलं. कर्म धर्म संयोगाने युनिव्हर्सिटी मध्ये Adult Swimming Classes आहेत हे कळलं आणि अस्मादिक पैसे भरून लगेच तयार.\nयुनिव्हर्सिटी तशी जवळ नाही जाऊन येऊन ६० मैलांचा पल्ला. अर्थात, एकदा जायचंच ठरवल्यावर ६० काय आणि १०० काय तरी डाऊन टाऊन मध्ये गाडी घालायला अजूनही थोडीशी भिती वाटते कुठेतरी. आणि संध्याकाळच्या वेळी सगळं आवरून पोरीला कारमध्ये शिकवत शिकवत घेऊन जायचं म्हणजे थोडीश्शी सर्कसच. पण पोहायची इच्छा दांडगी होती. तशी ती लहानपणापासूनच होती पण का कुणास ठाऊक मुहूर्तच लाभला नाही कधी.\nपहिल्या दिवशी आमच्या swimming instructor (इ-ताई) ने 'पोहण्यात नक्की काय काय येतं तुम्हाला' हा प्रश्न टाकला. माझ्याबरोबरच्या बाकीच्यांना काही ना काही येत होतं. माझं उत्तर मात्र, \"३-४ फूट पाण्यात कडेला हात न धरता उभं राहता येतं.\" हे ऐकून इ-ताई पाण्यात गार झाल्या बहुधा.\n\"पाच फूट पाण्यात उभं राहता येईल का\" त्यांनी प्रश्न टाकला.\n\"अं.... माहीत नाही. प्रयत्न करते. तशी माझ्या नवऱ्याला एकच बायको आणि मुलीला एकच आई आहे. तेंव्हा सांभाळून घ्या.\"\n\"हरकत नाही. मी बाजूला उभी आहे. करा सुरुवात. प्रथम श्वासाने सुरुवात करू.\"\n हे सहज जमण्यासारखं होतं. मुलीबरोबर करून पाहिलं होतं बरेचदा.\n\"आता दोन्ही पाय उचलून पाण्यात तरंगता येतं का ते पाहा.\"\nमी मेरी झांसी नहीं दूंगीच्या पावित्र्यात पाय रोवून उभी. \"हे काय आपल्याच्याने जमणार नाही. उचलले पाय आणि तरंगलो पाण्यात असं कधी केलं नाही.\" असा जोरदार विचार फक्त एकदा मनातल्या मनात केला आणि दिलं झोकून आरामात. तसे ही एकदा फी भरल्यावर आणि नवरा (छडी शिवाय) समोर बसून पाहत असल्यावर माझ्याकडे इतर फार मोठे पर्याय होते यातला भाग नाही.\nत्यानंतर गेल्या काही दिवसांत तरण तलावांतलं बरंचसं पाणी पिऊन घेतलं आहे. दोन चार वेळा बुड बुड घागरीही करून पाहिलं. नाका तोंडात पाणी गेल्यावर खोकून जीव ही बेजार करून घेतला. पण दरवेळेला दिलं झोकून बिनधास्त.\nतेंव्हा पासून चार क्लास झाले. गेल्या १-२ क्लासेस पासून मला आपण गेल्या जन्मी कुठल्यातरी देवमाशाच्या जन्मात होतो की काय असं वाटायला लागलं आहे. (आता साइझने मला देवमासाच म्हणायला लागेल) कालच्या क्लासला ८ फ्री स्टाइलच्या perfect फेऱ्या मारल्या. बाकीचे अजून फ्लोट लावून तरंगताहेत आणि अस्मादिक पाण्यात जलपरी गत सूर मारताहेत. जन्माचं सार्थक झाल्यासारखं वाटलं. गोष्ट खूश होण्यासारखीच आहे नाही का आमची इ-ताई ही जाम खूश आहे चेलीवर. काल संध्याकाळी म्हणाली, \"असं करा, तलावाच्या मध्यापर्यंत पोहत जा.\"\nमी तिथल्या तिथे संकोचाने ... डुबुक\nमस्त लिहिलं आहे तुम्ही. आवडलं.\n'इ-ताई' हा नक्की काय प्रकार आहे ते कळालं नाही.\nनिरंजन उर्फ निरूभाऊ अहो इnstructor लिहायचा कंटाळा आला होता आणि ती एक तरूण मुलगी होती म्हणून मी तिला असंच टोपण नांव 'इ-ताई' दिलंय इतकंच. उगीच टाइमपास झालं.\nप्रियाली आपण मागे 'स्पर्श' बद्दल लिहिले होते. त्यानंतर इतर इंद्रियांवर लिहिणार होतात.काय झाले त्या संकल्पाचे.लिहिलेत की नाही\nअर्थात मी आज बऱ्याच दिवसांनी इथे चक्कर टाकली असल्यामुळे अजून पूर्ण अनुदिनी बघितली नाहीए. आपले मनोगतावरचे अस्तित्व हल्ली विशेष जाणवत नाही असे काकामात फार व्यग्र आहात कायकामात फार व्यग्र आहात काय\nआपली अनुदिनी जसजशी वाचेन तसतशी प्रतिक्रिया देत जाईन.\nप्रमोदकाका आणि अकिरा तुम्हा दोघांचे धन्यवाद. प्रमोदकाका वेळ मिळाल्यास परफ्युमेनिएक जरूर वाचा. अत्तरांची आवड नसली तरी तो पंचेद्रियातील (सु)गंधाशी जवळीक साधणारा लेख आहे, आणि त्यात इतर माहीतीही आहे. बाकी तुम्हाला व्य. नि.तून कळवले आहेच.\nझक्कास आहे. देवमासा :) ग्रेट.\n खूपच लवकर शिकलात की पोहोणे. जातीच्या हुशाराला कुठलीही कला सोपीच.\nमी, गूगल आणि चंगीझ\nआयुष्य खरंच सोपं असतं, आपणच त्याला कठीण करून ठेवतो, स्वत:साठी आणि इतरांसाठी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://marathmolyagappa.blogspot.com/2011/03/blog-post_20.html", "date_download": "2018-10-16T21:12:23Z", "digest": "sha1:ZTOALLL2YIWSSPRJTJ7YQ63JQQNWD72R", "length": 14734, "nlines": 138, "source_domain": "marathmolyagappa.blogspot.com", "title": "मराठमोळ्या गप्पा: अजुन पर्यंतचा नीरस वर्ल्ड कप", "raw_content": "\nएका सर्वसाधारण पुणेरी माणसाचे सर्वसाधारण बिनकामाचे निरीक्षण,संकलन,संपादन क्वचित प्रसंगी तिरकस,तिरसट.कोणीही न मागता व्यक्त केलेले,दिलेले मत,क्वचित प्रसंगी दिलेलें अनाहूत सल्ले ... हिंदी मराठी सिनेमा,इंग्रजी लघुकथांचा स्वैरानुवाद हा त्यातल्या त्यात आवडीचा विषय त्या मुळे त्यावरच बऱ्याचदा स्वैर, परंतु साधार लेखन... इन्टरनेटच्या सहकार्याने...\nरविवार, २० मार्च, २०११\nअजुन पर्यंतचा नीरस वर्ल्ड कप\nह्याने सर्वांना आशा लाउन ठेवल्या आहेत.\nपण ह्या बेजान खेळ पट्ट्या,खेळ खंडोबा करण्यात सर्वात पुढे आहेत.ताशी १४० + कि.मी. वेगाने चेंडू टाकुन सुद्धा स्पर्धेतील प्रमुख बोलर हैराण झालेले दिसतात.पांढऱ्या फटक खेळपट्ट्या नि कधी नव्हे पण का होईना निदान ह्या वेळी तरी हिरवे गार असणारे आउटफिल्ड बोलर्स साठी मात्र जीवघेणी ठरली आहेत.काही करून सामना ५० --५० ओव्हर्स पर्यंत गेलाच पाहिजे ही प्रायोजकां साठी आय.सी.सी. ने घेतलेली दक्षता,खऱ्या क्रिकेटप्रेमीला खेळा पासून दूर नेत आहे.\nकमकुवत संघांचा वारेमाप भरणा,कासवाच्या गतीने दिवसागणिक पुढे जाणारी स्पर्धा,बोलर्सच्या वैरी बनलेल्या खेळ पट्ट्या,भारत वगळता इतर यजमान देशात स्पर्धेस मिळणारा यथातथा प्रतिसाद, ह्या कारणास्तव हा वर्ल्ड कप आज पर्यंतचा सर्वात नीरस वर्ल्ड कप म्हणून स्पर्धे नंतर घोषित करण्यात आला तर आपल्या कुणालाच बिलकुल आश्चर्य वाटणार नाही. खरय ना\nह्या ऊपर ज्याचे त्याचे मत.कोण काय म्हणू शकणारपण जर ... जर भारताने हा वर्ल्ड कप जिंकला तर ते म्हणजे एखाद्या अगदी पूर्ण आंधळ्याने त्याच्या पहिल्याच प्रयत्नात हरवलेली सुई शोधून देण्या सारखे असेल,म्हणजेच जेवढा आनंद त्याला त्या ही पेक्षा जास्त आनंद त्याला, जो त्याला सुई शोधताना पाहत होता त्याला.म्हणजेच प्रेक्षकाना, कारण त्याचे डोळे उघडे असतात नापण जर ... जर भारताने हा वर्ल्ड कप जिंकला तर ते म्हणजे एखाद्या अगदी पूर्ण आंधळ्याने त्याच्या पहिल्याच प्रयत्नात हरवलेली सुई शोधून देण्या सारखे असेल,म्हणजेच जेवढा आनंद त्याला त्या ही पेक्षा जास्त आनंद त्याला, जो त्याला सुई शोधताना पाहत होता त्याला.म्हणजेच प्रेक्षकाना, कारण त्याचे डोळे उघडे असतात ना ह्या कटु सत्यामागचे कारण म्हणजे ज्या टीमला तिच्या ५० ओव्हर्स पूर्ण करण्या साठी बोलर्स निवडावे नव्हे शोधावे लागतात,ती टीम वर्ल्ड कप जिंकु शकेल हे स्वप्नच आहे आणि चार दोन विश्व विक्रमी फलंदाज,एवढीच पूंजी आणखी किती दिवस पुरणार ह्या कटु सत्यामागचे कारण म्हणजे ज्या टीमला तिच्या ५० ओव्हर्स पूर्ण करण्या साठी बोलर्स निवडावे नव्हे शोधावे लागतात,ती टीम वर्ल्ड कप जिंकु शकेल हे स्वप्नच आहे आणि चार दोन विश्व विक्रमी फलंदाज,एवढीच पूंजी आणखी किती दिवस पुरणार विकेट्स कुणी,कशा नि कधी काढायच्या हो विकेट्स कुणी,कशा नि कधी काढायच्या हो हा धोनिच्या संघाला नव्हे ,तर हा प्रश्न सगळ्यांनाच सध्या भेडसावतोय. क्रिकेट प्रेमींच्या दॄष्टीने तर हा जणू सध्याच्या परिस्तिथितील देशा पुढील फार गहन,नि गंभीर प्रश्न आहे.\nतरी ही अत्यवस्था असणाऱ्या पेशंटच्या जवळच्या नातेवाईक,मित्र मंडळी ह्यानी सुद्धा हार थोडीच मानायची असते परमेश्वरी सामर्थ्यावर आपण विश्वास ठेवतोच ना परमेश्वरी सामर्थ्यावर आपण विश्वास ठेवतोच ना नव्हे तो ठेवलाच पाहिजे. त्या बरहुकुम बघुयात त्या शक्तिमानाच्या मनात काय आहे ते नव्हे तो ठेवलाच पाहिजे. त्या बरहुकुम बघुयात त्या शक्तिमानाच्या मनात काय आहे ते फ़क्त माझ्या नव्हे, आपणा प्रत्येक भारतीयाच्या मनात हा वर्ल्ड कप आपणच जिंकावा ही मना पासून आस आहे ,ईच्छा आहे.ईश्वरा सहाय्य कर रे बाबा \nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nधोनीच्या संघाने वर्ल्डकप जिंकून आमच्या सारख्या भारतीय संघा वर जरा जास्तच प्रेम असलेल्या,अन केवळ त्या पोटी कधी कधी रागावून संघाच्या क्षमतेवर वेळ प्रसंगी अविश्वास ठेवलेल्या क्रिकेट प्रेमिंना सणसणित उत्तर दिलय.अगदी त्याच्या आजच्या सामन्यातील मारलेल्या शेवटच्या सिक्स सारख. शेवटी वर्ल्डकप जिंकलाच.अहो आम्हालाही हेच हव होत.सचिनच्या डोळ्यातले आनंदाश्रु पहायचे होते,आणि आमच्या डोळ्यातल्याना वाट करून द्यायची होती.भारताने दुसर्यांदा वर्ल्डकप जिंकताना साक्षीदार रहावायाचे होते.भारतीय संघाचे त्रिवार अभिनंदन,आम्हा क्रिकेटप्रेमिंच्या डोळ्याचे पारणे फेड्ल्या बद्दल.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nह्या \"मराठमोळ्या गप्पा\" म्हणजे,दुसरे तिसरे काही नाही तर,ठिकठिकाणी बघितलेल्या,वाचलेल्या गोष्टींचे संकलन,वेळप्रसंगी मराठी सादरीकरण किंवा व्यक्तिगत दृष्टीकोन.\nतीव्र घसरण - बाजाराची व रुपयाची \nआज बाळासाहेबांची उणीव प्रकर्षाने जाणवतेय\nब्लॉग - मोगरा फुलला\nमुंबई (1) \"आपलं\"...काही तरी.... (7) आठवणीतला रफ़ी (1) आठवणीतील \"गीतादत्त\" (1) आठवणीतील लता (1) आहे की नाही कमाल (3) काही अफलातून (11) केवळ माहितीसाठी (3) खेळ खंडोबा (6) गम्मत जम्मत (5) न उमललेल्या कळ्या (1) नातीगोती (1) पुणे (18) बिग बॉस (2) भारत (7) मनाला भावलेले काही (10) मराठी चित्रपट (4) महाराष्ट्र (2) मैत्री (1) राज(अ)कारण (3) रामभाऊ (1) शेयरबाजार (2) स्वैरानुवाद (1) हिंदी सिनेमा (36) pentax k1000 (1) Photographs By Sayali (2)\nगेल्या 30 दिवसातील बघितलेल्या पोस्ट्स\nगौतम बुद्धांचा आरसा आणि नरेंद्र मोदी\nरतन खत्री आणि \"कुंकू\"\nआयुष्याशी झुंज घ्यावी तर अशी : ए.के. हंगल\nअफलातून जादुगार डेव्हिड कॉपरफिल्ड\nतुमची झोपण्याची पद्धत आणि तुमचे व्यक्तिमत्व\nतर मग हे वाचाच...\n\"रिमझिम गिरे सावन\" वाली मौसमी चॅटर्जी\nवरील पोस्ट व्यतिरिक्त, पाहुण्यांच्या पसंतीच्या पोस्ट\nपाकिस्तान {फोटो} दर्शन (भाग १ )\n\"कोई चुपके से आ के, सपने सुला के,...चा \"अनुभव\"\nएका रिकाम्या सोपकेसची गोष्ट\nग्लास खाली ठेवायला शिका..\nत्या \"चपट्या\" नाकवाल्याची गोष्ट\nबायको ही बायकोच असते\nलता मंगेशकर अन कॅबेरे साँग\nफरक... ’तेव्हाच्या’ आणि ’आत्ताच्या’ मधील\nज्याच्या त्याच्या व्यवसायाचे गणित.\nभारत -वेस्ट ईंडीज...मी गणितात नापास तर तू गणित आणि...\nअजुन पर्यंतचा नीरस वर्ल्ड कप\nकोकणातील होळी उत्सव (श्रीवर्धन )\n७७ देशांतील सन्माननीय वाचक/प्रेक्षक ज्यांनी आपला बहुमूल्य वेळ मला दिला.धन्यवाद.\nऑसम इंक. थीम. molotovcoketail द्वारे थीम इमेज. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://sadha-sopa.com/node/71", "date_download": "2018-10-16T21:29:50Z", "digest": "sha1:PYHECRGRDYCGF3KMF4FSCOVJJAAM2NLC", "length": 6314, "nlines": 95, "source_domain": "sadha-sopa.com", "title": "शब्द माझे मैफलीसाठी - गझल संगह 3 | साधं... सोपं...", "raw_content": "\nसाधं सोपं आयुष्य... साधं सोपं जगण्यासाठी...\nशब्द माझे मैफलीसाठी - गझल संगह 3\nशब्द माझे मैफलीसाठी हा माझा तिसरा ऑनलाईन गझल संगह या संग्रहामधे 2005-06 मधे लिहिलेल्या आणि प्रामुख्याने मनोगत.कॉम वर प्रकाशित झालेल्या गझला आहेत.\nSelect ratingGive शब्द माझे मैफलीसाठी - गझल संगह 3 1/10Give शब्द माझे मैफलीसाठी - गझल संगह 3 2/10Give शब्द माझे मैफलीसाठी - गझल संगह 3 3/10Give शब्द माझे मैफलीसाठी - गझल संगह 3 4/10Give शब्द माझे मैफलीसाठी - गझल संगह 3 5/10Give शब्द माझे मैफलीसाठी - गझल संगह 3 6/10Give शब्द माझे मैफलीसाठी - गझल संगह 3 7/10Give शब्द माझे मैफलीसाठी - गझल संगह 3 8/10Give शब्द माझे मैफलीसाठी - गझल संगह 3 9/10Give शब्द माझे मैफलीसाठी - गझल संगह 3 10/10\nआजकाल मी मनातल्या मनात बोलतो\nआपल्या दोघांमधे ही गॅप का\nआरशात चंद्रही दिसायचा कधी...\nइतका का छळ सखे\nऋतू येत होते, ऋतू जात होते\nती जाताना 'येते' म्हणून गेली\nतुला मी सांगतो राणी\nदुष्मनी त्यांची अशी हळुवार आहे\nनोकरांना जात कुठली, धर्म कुठला शेटजी\nप्रत्येक पापणीच्या पडद्यात वेदनांचे आभाळ दाटले\nप्राण ओसरायचाच आज ना उद्या\nप्राण थोडासा जळावा लागतो...\nमला तू... तुला मी...\nमिठीतही का सखे दुरावे\nमी युध्द हारलो नाही\nमी हिशोब लावत आहे\nवेदनांची मांडतो आरास मी\nसखये तू राहतेस दूर किती\nसीने मे जलन - भावानुवाद\nसुचायचे ते सुचून झाले\nसेन्सेक्स - एक गझल\nशब्द माझे मैफलीसाठी ›\nया साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy-paste करून इतरांना ईमेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाही याची जाणीव असू द्या.\nतुमचा ईमेल पत्ता द्या\nनवे लेखन प्रकाशित झाले की गूगल फीडबर्नर च्या कृपेने आपोआप आपल्या ईमेलवर येईल\nखरं तर माझ्याविषयी काहीही माहिती जाणून घ्यायची इच्छा तुम्हाला व्हावी असं या माहितीत काहीही नाही तरीही आपण इथे, या पानावर, आलाच आहात तर आपल्याला पिडण्याचं थोडं स्वातंत्र्य मी घेतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.marathi.aarogya.com/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%98%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%80/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%A6/%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%AB%E0%A4%A4.html", "date_download": "2018-10-16T20:41:45Z", "digest": "sha1:AUINITOPHTD5E6PZY4FT5CZEYBXCMTI4", "length": 11913, "nlines": 119, "source_domain": "www.marathi.aarogya.com", "title": "लोकमान्य टिळक रुग्णालयातील तपासण्या झाल्या मोफत - आरोग्य.कॉम - मराठी", "raw_content": "\nपोषक पदार्थ आणि अन्न\nकोड - पांढरे डाग\nलोकमान्य टिळक रुग्णालयातील तपासण्या झाल्या मोफत\nलोकमान्य टिळक रुग्णालयातील तपासण्या झाल्या मोफत\nसायन येथील पालिकेच्या लोकमान्य टिळक रुग्णालयातील तपासण्या यापुढील काळात मोफतच राहणार आहेत. त्यावर कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही, अशी ग्वाही लोकमान्य टिळक रुग्णालयाच्या अधीष्ठात्या डॉ. संध्या कामत यांनी \"सकाळ'ला दिली आहे.\nया रुग्णालयात गोर-गरिबांसाठी आजाराचे निदान करण्यात येणाऱ्या तपासण्या मोफत होतात. सोनोग्राफी, एन्जीओप्लास्टी, हृदयविकाराशी संबंधित असणाऱ्या काही तपासण्यांसाठी नाममात्र शुल्क द्यावे लागते. मात्र, काही दिवसांपूर्वी न्युक्‍लियर मेडिसिनशी संबंधित असणाऱ्या तपासण्यांसाठी गरीब रुग्णांकडून 250-300 रुपये घेण्याचे ठरविले, या संदर्भातील वृत्त \"सकाळ'ने सर्वात प्रथम दिले होते. या वृत्ताची तातडीने दखल घेत अतिरिक्त आयुक्त मनीषा म्हैसकर यांनी रुग्णालयाच्या अधीष्ठात्या संध्या कामत यांना ही शुल्क आकारणी तूर्तास करू नये, असे आदेश दिले व त्यानुसार संध्या कामत यांनी संबंधित विभागातील कर्मचाऱ्यांना थायरॉईड, टी-1, टी-3, टी-4 या तपासण्यांसाठी लागू करण्यात येणारे शुल्क आकारण्यात येऊ नये, असे निर्देश दिले आहेत.\nपालिकेने 2000 साली काढलेल्या अध्यादेशानुसार या तपासण्यांसाठी केईएम आणि नायर रुग्णालयामध्ये शुल्क आकारणी करण्यात आलेली आहे. त्यामुळेच सायन रुग्णालयामध्येही ही शुल्क आकारणी करण्यात येणार होती, असे कामत यांनी बुधवारी स्पष्ट केले. मात्र, या रुग्णालयात येणाऱ्या गोर-गरीब रुग्णांकडे साधे केसपेपर काढण्यासाठीची रक्कम नसते. त्यांच्याकडून इतके शुल्क घेणे रास्त आहे का, असा प्रश्‍न उपस्थित होतो. शहरामध्ये मलेरिया, डेंगी, लेप्टो स्पायरोसीस तसेच अन्य साथीच्या आजारांनी थैमान घातले असून त्यासाठी अनेक खासगी रक्तपेढ्या आणि पॅथॉलॉजी लॅबतर्फे रुग्णांना निःशुल्क रक्त तपासण्या करून देण्यात येत आहेत. त्यामुळे प्रतिकूल घटकांना उत्तम आरोग्य सेवा देण्यासाठी बांधण्यात आलेल्या पालिका रुग्णालयांमध्ये आरोग्य सेवा मोफतच असाव्या, असे मत या रुग्णालयात काम करणाऱ्या काही डॉक्‍टरांनी व्यक्त केले आहे.\nआरोग्य म्हणजे सुदृढता असणे किंवा सुरळीतता असणे. सुदृढता, सुरळीतता आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी मार्गदर्शन करणे हा या वेबसाईटचा प्रयत्न आहे. आरोग्य.कॉम ही भारतातील आरोग्य विषयक माहिती पुरवण्यात सर्वात अग्रेसर असणा-या वेबसाईट्सपैकी एक आहे. या आरोग्यविषयक माहिती पुरवणा-या साईट्स म्हणजे डॉक्टर नव्हेत. पण आरोग्याविषयी पुरक माहिती व उपचारांचे वेगवेगळे माध्यम उपलब्ध करुन देणारी प्रगत यंत्रणा आहे. या साईटच्या गुणधर्मांमुळे इंटरनेटचा वापर करणा-यांमधे आरोग्य.\n» आमच्या सर्व समर्थन गट पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nआमच्या बातमीपत्राचे सदस्यत्व घ्या\nआरोग्य संबंधित नवीन माहिती मिळवा.\nआरोग्य.कॉम ही भारतातील एक आरोग्याविषयीची आघाडीची वेबसाईट आहे. ह्या वेबसाईटवर तुम्हाला आरोग्याविषयी जवळ जवळ सर्व वैद्यकीय आणि सर्वसामान्य माहिती मिळण्यास मदत होईल असे विभाग आहेत.\nहे आपले संकेतस्थळ आहे, यात सुधारण्याकरिता आपले काही प्रस्ताव किंवा प्रतिक्रीया असतील तर आम्हाला जरुर कळवा, आम्ही आमचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करू\n“माझे नाव पुंडलिक बोरसे आहे, मला आपल्या साइट मुळे फार उपयुक्त माहिती मिळाली म्हाणून आपले आभार व्यक्त करण्यासाठी ईमेल पाठवीत आहे.\nकॉपीराईट © २०१६ आरोग्य.कॉम सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%98%E0%A4%A8_%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%9F%E0%A4%B0", "date_download": "2018-10-16T20:54:54Z", "digest": "sha1:KSA3UVWIKEK3GRSR4BDRN7I6QXQTPRT4", "length": 4326, "nlines": 132, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "घन मीटर - विकिपीडिया", "raw_content": "\nघनमीटर हे आकारमान मोजण्याचे एक एकक आहे. १ मी X १ मी X १ मी एवढ्या क्षेत्राचे आकारमान १ घनमीटर असते.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १६:३८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://sadha-sopa.com/node/72", "date_download": "2018-10-16T20:14:21Z", "digest": "sha1:4OTXG5G53HLZMKHYYO5B473DRJVSHI2U", "length": 4053, "nlines": 69, "source_domain": "sadha-sopa.com", "title": "मर्म | साधं... सोपं...", "raw_content": "\nसाधं सोपं आयुष्य... साधं सोपं जगण्यासाठी...\nया, करूया कर्म सारे\nस्वर्ग हा कर्मात आहे\nजाणुया हे मर्म सारे\nहेच आहे वर्म सारे\nसोडता मी यत्न माझे\nदेव होती नर्म सारे\nदेह आहे चर्म सारे...\n‹ भास आहे सर्वकाही... अनुक्रमणिका मला तू... तुला मी... ›\nया सारख्या इतर कविता\nआपल्याला आवडत असलेलं काम करण्यासाठी\nमालक, मुकादम आणि मजूर\nपहिला पाऊस पडतो तेंव्हा\nमी जसा आहे, तसा आहे\nया साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy-paste करून इतरांना ईमेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाही याची जाणीव असू द्या.\nतुमचा ईमेल पत्ता द्या\nनवे लेखन प्रकाशित झाले की गूगल फीडबर्नर च्या कृपेने आपोआप आपल्या ईमेलवर येईल\nखरं तर माझ्याविषयी काहीही माहिती जाणून घ्यायची इच्छा तुम्हाला व्हावी असं या माहितीत काहीही नाही तरीही आपण इथे, या पानावर, आलाच आहात तर आपल्याला पिडण्याचं थोडं स्वातंत्र्य मी घेतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://mahaenews.com/%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%9C-%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A4%B2%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B2/", "date_download": "2018-10-16T22:00:25Z", "digest": "sha1:UX2FRWYA2LMKXX42QQSX3Z7SP3I2XSBK", "length": 9380, "nlines": 121, "source_domain": "mahaenews.com", "title": "आता, दररोज बदलणार पेट्रोल-डिझेलच्या किंमती | PCMC NEWS", "raw_content": "\nमहापालिका अधिकारी, कर्मचा-यांची दिवाळी गोड; बोनस व सानुग्रह अनुदान मिळणार\nमहिला नगरसेविकेशी उध्दट बोलणा-या उद्यान अधिक्षकांची केली कानउघडणी\nवल्लभनगरमध्ये चालक-वाहकांसाठी ‘ग्रंथालय आपल्या दारी’\n‘महागाई वाढली’ असे वाटत नाही – सोमाभाई मोदी\nपाणी प्रश्नावर नगरसेवक हंडा-कळशीसह सभागृहात\nभाजपाने धनगर समाजाला फसविले, सरकार वेळकाढू पणा करतेय\nअाता पुण्यातले वकील म्हणतायेत #FeeToo\nती प्रसुतिकरिता आली अन लिफ्टमध्ये अडकली\nदेशात जास्तकाळ भाजप सत्तेवर राहिल्यास भविष्यात बोलण्यावर बंदी – हर्दिक पटेल\nचिंचवडमध्ये रविवारी ‘डॉग शो’चे आयोजन\nHome राष्ट्रीय / अंतर-राष्ट्रीय आता, दररोज बदलणार पेट्रोल-डिझेलच्या किंमती\nआता, दररोज बदलणार पेट्रोल-डिझेलच्या किंमती\nनवी दिल्ली : येत्या १ मे पासून पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलणार आहेत.\nदेशातल्या पाच शहरात ही योजना एक मे पासून आंतरराष्ट्रीय दरानुसार दररोज इंधनाचे दर बदलतील. एकदा प्रणाली यशस्वी झाली की ती देशभरातही लागू करण्यात येणार आहे.\nसध्या सरकारी इंधन वितरण कंपन्या दर पंधरा दिवसांनी इंधनाचे दर आंतरराष्ट्रीय दरानुसार निश्चित करतात. १ मे पासून पुद्दुचेरी, विशाखापट्टणम, उदयपूर, जमशेदपूर आणि चंदीगडमध्ये पेट्रोल डिझेलचे दररोज बदलतील, असं इंडियन ऑलईल कॉर्पोरेशनचे अध्यक्ष बी अशोक यांनी स्पष्ट केलंय.\nदरम्यान, या निर्णयामुळे पेट्रोलपंप चालक संभ्रमात असून लवकरच निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती ‘फामपेडा’चे अध्यक्ष उदय लोध यांनी दिलीय.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारविरोधात विरोधक राष्ट्रपतींकडे\n…तर पिंपरी चिंचवडमधल्या सोसायटींची नोंदणी रद्द होणार\nशबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशाविरोधात भाजपाचा मोर्चा\n 4 कोटी रोकड आणि 4 किलो सोन्यानं देवीच्या मंदिराची अनोखी सजावट\nगुंडांचा पाठलाग करताना बंदूकच बंद ; पोलिसांकडून चक्क तोंडानेच ‘ढिश्शक्याव ढिश्शक्याव’\nमहापालिका अधिकारी, कर्मचा-यांची दिवाळी गोड; बोनस व सानुग्रह अनुदान मिळणार\nमहिला नगरसेविकेशी उध्दट बोलणा-या उद्यान अधिक्षकांची केली कानउघडणी\nवल्लभनगरमध्ये चालक-वाहकांसाठी ‘ग्रंथालय आपल्या दारी’\n‘महागाई वाढली’ असे वाटत नाही – सोमाभाई मोदी\nपाणी प्रश्नावर नगरसेवक हंडा-कळशीसह सभागृहात\nहोंडाने आणली ‘आम आदमी’ची शानदार बाइक\nपंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारविरोधात विरोधक राष्ट्रपतींकडे\nआता, दररोज बदलणार पेट्रोल-डिझेलच्या किंमती\n…तर पिंपरी चिंचवडमधल्या सोसायटींची नोंदणी रद्द होणार\nनागरिकहो….’आधार’नं लिंक नसलेली बँक खाती बंद होणार\nmahaenews.com हे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nमुख्य कार्यालय : डी.एस.एस. मीडिया प्रा. लि.\nपत्ता : विश्वकर्मा बिल्डींग, जे. के. सावंत मार्ग, दादर, मुंबई, २८.\nपुणे विभागीय कार्यालय : गोल मार्केट, वायसीएम हॉस्पिटलसमोर, संत तुकारामनगर, पिंपरी.\nउस्मानाबाद विभागीय कार्यालय : तांबरी, कलेक्टर निवासस्थानाच्या पाठीमागे, उस्मानाबाद.\nसोलापूर विभागीय कार्यालय: होडगी रोड, चेतन फौंड्रीसमोर, सोलापूर.\nकोल्हापूर विभागीय कार्यालय: जय गणेश बिल्डींग, सायबर चौक, विद्यापीठ रोड, कोल्हापूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.marathi.aarogya.com/%E0%A4%86%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%86%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0/%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97/%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%B5-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%87.html", "date_download": "2018-10-16T20:40:38Z", "digest": "sha1:KCRLQGI3FL2DH3K2PBGBDBGK3QU3IMXQ", "length": 9498, "nlines": 136, "source_domain": "www.marathi.aarogya.com", "title": "लक्षणे व कारणे - आरोग्य.कॉम - मराठी", "raw_content": "\nपोषक पदार्थ आणि अन्न\nकोड - पांढरे डाग\nकर्करोग होण्याची काही लक्षणे व कारणे असतात.\nकर्करोगाचे मुख्य धोक्याचे घटक असे आहेत : तंबाखू, मद्यपान, चुकीचा आहार, लैंगिक आणि पुनरूत्पादन संस्थाविषयक चुकीचे वर्तन, संसर्ग, कौटुंबिक इतिहास, व्यवसाय, वातावरण - पर्यावरण व प्रदूषण.\nकर्करोगाची शक्यता दर्शविणारे सात लक्षणे:\nशरीरावरील चामखीळ किंवा तीळ यांचा आकार, रंग आणि व्याप्ती बदलणे.\nबरा न होणारा फोड.\nसातत्याचा खोकला, घसा खवखवणे किंवा घशातील पुरळ/फोड.\nस्तनात किंवा शरीरातील इतर भागात आलेल्या गाठी किंवा गाठ.\nअसाधारण रक्तस्त्राव किंवा इतर शारीरिक द्रव्यांचे अतिरिक्त स्तवन.\nजुनाट झालेला अपचनाचा त्रास किंवा गिळण्याचा त्रास.\nशौच्याच्या किंवा लघवीच्या सवयीतील बदल कर्करोगा व्यतिरिक्त इतर अनेक आजारातही वर सांगितलेली लक्षणे दिसू शकतात. पण ही लक्षणे रेंगाळत न ठेवता ह्या लक्षणांची तपासणी लवकरात लवकर करणे गरजेचे असते.\nPap smears तुमचे प्राण वाचवू शकतो का\nभारतातील कर्करोग मदत गट\nहृदयविकार: तुम्हांला माहीत आहे का\nजगभरात एकूण मृत्यूंपैकी जास्तीत जास्त मृत्यू हे हृदयविकारानं होतात आणि हे प्रमाण दरवर्षी वाढतं आहे. पुढे वाचा…\nआरोग्य म्हणजे सुदृढता असणे किंवा सुरळीतता असणे. सुदृढता, सुरळीतता आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी मार्गदर्शन करणे हा या वेबसाईटचा प्रयत्न आहे. आरोग्य.कॉम ही भारतातील आरोग्य विषयक माहिती पुरवण्यात सर्वात अग्रेसर असणा-या वेबसाईट्सपैकी एक आहे. या आरोग्यविषयक माहिती पुरवणा-या साईट्स म्हणजे डॉक्टर नव्हेत. पण आरोग्याविषयी पुरक माहिती व उपचारांचे वेगवेगळे माध्यम उपलब्ध करुन देणारी प्रगत यंत्रणा आहे. या साईटच्या गुणधर्मांमुळे इंटरनेटचा वापर करणा-यांमधे आरोग्य.\n» आमच्या सर्व समर्थन गट पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nआमच्या बातमीपत्राचे सदस्यत्व घ्या\nआरोग्य संबंधित नवीन माहिती मिळवा.\nआरोग्य.कॉम ही भारतातील एक आरोग्याविषयीची आघाडीची वेबसाईट आहे. ह्या वेबसाईटवर तुम्हाला आरोग्याविषयी जवळ जवळ सर्व वैद्यकीय आणि सर्वसामान्य माहिती मिळण्यास मदत होईल असे विभाग आहेत.\nहे आपले संकेतस्थळ आहे, यात सुधारण्याकरिता आपले काही प्रस्ताव किंवा प्रतिक्रीया असतील तर आम्हाला जरुर कळवा, आम्ही आमचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करू\n“माझे नाव पुंडलिक बोरसे आहे, मला आपल्या साइट मुळे फार उपयुक्त माहिती मिळाली म्हाणून आपले आभार व्यक्त करण्यासाठी ईमेल पाठवीत आहे.\nकॉपीराईट © २०१६ आरोग्य.कॉम सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/videsh/terrorist-attack-in-peshawar-4-injured-275686.html", "date_download": "2018-10-16T21:09:28Z", "digest": "sha1:2DM3SILF7SBZ4A3HNCERHU67D6234U2O", "length": 12594, "nlines": 119, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पेशावरमध्ये दहशतवादी हल्ला; आत्तापर्यंत 4 जखमी", "raw_content": "\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nराज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर, कार्यकर्त्यांमधली मरगळ झटकणार\nसराफ व्यावसायिक करणार दसऱ्याचा मुहूर्त 'कॅश'\nदारूच्या कंपनीतील ५ हजार टन मक्क्याने भरलेल्या टाकीत पडून मुलाचा मृत्यू\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\n#Metoo मोहिमे संदर्भात हायकोर्टात याचिका दाखल\nमॉडेलला घरी बोलवून मित्रानेच केला खून\nजलयुक्त 'शिव्या'र, राज ठाकरेंच्या कुंचल्यातून फडणवीस सरकारवर घणाघात\nअकबर यांनी चुंबन घेण्याचा प्रयत्न केला, आणखी एका महिला पत्रकाराचा आरोप\nकर्ज देण्यासाठी शरीरसंबंधाची मागणी करणाऱ्या बँक मॅनेजरला महिलेनं धु-धु धुतलं\nगोव्यात काँग्रेसच्या सत्ता स्थापनेच्या मनसुब्यावर पाणी, २ आमदार भाजपात दाखल\n#Metoo : महिला खेळाडूंनी केलेल्या आरोपानंतर राष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षकाची आत्महत्या\nकरिनाची 'ही' फॅशन स्टाईल तुम्हीही फॉलो करू शकता\nदबंग गर्ल सोनाक्षी सांगतेय बॉर्डरवरच्या जवानांबरोबरचे अविस्मरणीय अनुभव\nअशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापुरेनं सुरू केलाय 'प्रवास'\n#Metoo: स्त्रीनं संधीसाठी हात पुढे करताना आपली चूक नाही ते तपासून पहावं - निशिगंधा वाड\nPHOTO सबरीमाला मंदिर प्रवेशापासून राहुल गांधींच्या गुरुद्वारा भेटीपर्यंत देशभरातल्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी\nकरिनाची 'ही' फॅशन स्टाईल तुम्हीही फॉलो करू शकता\nहे आहेत देशातले 10 वादग्रस्त बाबा, कुणावर बलात्कार तर कुणावर खुनाचा आरोप\nसततच्या पोट दुखीवर करा हे ५ घरगुती रामबाण उपाय\nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\nएका पावाच्या तुकड्यासाठी भिवंडीत तुफान मारामारी\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nपेशावरमध्ये दहशतवादी हल्ला; आत्तापर्यंत 4 जखमी\nसध्या पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू असून कृषी वसतीगृहात 100 विद्यार्थी अडकले आहेत.\nपेशावर, 01 डिसेंबर: पाकिस्तानातील पेशावरमध्ये आज सकाळी दहशतवादी हल्ला आहे. दरम्यान सध्या पोलिसांची कारवाई चालू असून आतापर्यंत चार इसम जखमी झाल्याची माहिती मिळते आहे.\nपाकिस्तानच्या डॉन वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार आज सकाळी हा हल्ला झाला आहे. पेशावरच्या विद्यापीठ परिसरात कृषी संस्थानाजवळ तीन बुरखाधारी इसम आले. त्यांनी लगेच अंधाधुद गोळीबार सुरू केला. त्यानंतर लगेच पोलिसांना पाचारण करण्यात आले असून सध्या विद्यापीठ परिसरात पोलिसांची कार्यवाही सुरू आहे. ईद ए मिलादमुळे आज विद्यापीठाला सरकारी सुट्टी आहे. सूत्रांनुसार लष्कराला ही बोलावण्यात आलं आहे. सध्या पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू असून कृषी वसतीगृहात 100 विद्यार्थी अडकले आहेत.\nकाही वर्षांपूर्वी पेशावरच्या शाळेतही दहशतवादी हल्ला करण्यात आला होता.त्यातच काही दिवसांपूर्वी हाफिज सईदची निर्दोष मुक्तता करण्यात आली. या सगळ्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nVIDEO : भर वादळात काळजाचा ठोका चुकवणारे विमानाचे लँडिंग\nशरीरावरील शस्त्रक्रिया दाखवण्यासाठी ब्रिटिश राजकुमारीने लग्नात घातला 'V' आकाराचा ड्रेस\n भारतातल्या 'तितली'सह जगभरात ३ चक्रीवादळांचं असं सुरू आहे थैमान\nअमेरिकेच्या संयुक्त राष्ट्रातल्या राजदूत निक्की हेलींचा राजीनामा, ट्रम्प करणार खुलासा\nपाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान, माकड आणि मौलाना\nगीता गोपिनाथ : देशानं दुर्लक्ष केलेली गुणवान भारतीय अर्थतज्ज्ञ\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B9%E0%A5%85%E0%A4%AE,_%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE", "date_download": "2018-10-16T21:44:37Z", "digest": "sha1:GQHJDXEEI3CYW5ZN2QMGVHIUJNN467AI", "length": 7246, "nlines": 183, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "बर्मिंगहॅम, अलाबामा - विकिपीडिया", "raw_content": "\nस्थापना वर्ष १९ डिसेंबर १८७१\nक्षेत्रफळ २४४.५ चौ. किमी (९४.४ चौ. मैल)\nसमुद्रसपाटीपासुन उंची ६४४ फूट (१९६ मी)\n- घनता ८७९.८ /चौ. किमी (२,२७९ /चौ. मैल)\nप्रमाणवेळ यूटीसी - ६:००\nअमेरिकेतील शहराबद्दलचा हा लेख अद्याप प्राथमिक अवस्थेत आहे.\nतुम्ही ह्या लेखाचा विस्तार करुन विकिपीडियाला मदत करु शकता.\nबर्मिंगहॅम (इंग्लिश: Birmingham) हे अमेरिका देशाच्या अलाबामा राज्यामधील सर्वात मोठे शहर आहे. राज्याच्या दक्षिण-मध्य भागात वसलेल्या बर्मिंगहॅम शहराची लोकसंख्या २.१२ लाख इतकी आहे.\nइ.स. १८७१ साली स्थापन झालेल्या ह्या शहराचे नाव इंग्लंडमधील बर्मिंगहॅम ह्या शहरावरून देण्यात आले आहे. बर्मिंगहॅम हे दक्षिण अमेरिकेमधील एक महत्वाचे बँकिंग व व्यापार केंद्र आहे.\nविकिव्हॉयेज वरील बर्मिंगहॅम पर्यटन गाईड (इंग्रजी)\nअमेरिकेतील शहरे विस्तार विनंती\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ ऑगस्ट २०१५ रोजी ०३:५१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/bikes/ducati-desert-sled-price-pnEIY6.html", "date_download": "2018-10-16T20:52:46Z", "digest": "sha1:4WGOZJPLBQ2J7MY6IG4U5UO7V7C462QA", "length": 13066, "nlines": 412, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "दुकटी डिस्र्ट स्लेड ऍब्स सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nदुकटी डिस्र्ट स्लेड ऍब्स\nदुकटी डिस्र्ट स्लेड ऍब्स\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nदुकटी डिस्र्ट स्लेड ऍब्स\nदुकटी डिस्र्ट स्लेड ऍब्स सिटी शहाणे किंमत तुलना\nदुकटी डिस्र्ट स्लेड ऍब्स - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nदुकटी डिस्र्ट स्लेड ऍब्स वैशिष्ट्य\nगियर बॉक्स 6 speed\nफ्युएल कॅपॅसिटी 13.5 L\nव्हील बसे 1505 mm\nसद्दल हैघात 860 mm\nकर्ब वेइगत 207 kg\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "http://www.marathi.aarogya.com/%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A5%80-%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%A4%E0%A5%80/%E0%A4%85%E2%80%8D%E0%A5%85%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%B0/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%87.html", "date_download": "2018-10-16T20:53:32Z", "digest": "sha1:TYJTX6NBGZPOSL2FWN4R4KLYBRB6VNVP", "length": 13158, "nlines": 131, "source_domain": "www.marathi.aarogya.com", "title": "प्रश्नोत्तरे - आरोग्य.कॉम - मराठी", "raw_content": "\nपोषक पदार्थ आणि अन्न\nकोड - पांढरे डाग\nऍक्युपंक्चर या उपचार पध्दतीत विशिष्ठ बिंदूमध्ये उर्जेचा प्रवाह संतूलीत करण्यासाठी होतो. ज्या मुळे वेदने पासुन मुक्ती मिळविण्यात मदत, चालना मिळू शकते. आरोग्य हे उर्जेच्या संतूलीतपणावर आधारले आहे या विश्वासावर ऍक्युपंक्चर ही उपचार पध्दती आधारीत आहे. Qi शरीरातील प्रमुख १२ उर्जा प्रवाह मार्गामधून पसरत असते. ज्याला मेरीडीयन असे म्हणतात.\nप्रत्येक मेरीडीयन हे विशिष्ट अवयवांना जोडलेले असते. मेरीडीयन प्रजातीत १००० पेक्षा जास्त ऍक्युबिंदू असतात. त्यांना उद्दीपीत करून (Qi) उर्जेचा प्रवाह नियंत्रीत केला जातो. ऍक्युपंक्चर हा शब्द लॅटीन भाषेतील Acus म्हणजे सुया व Puncturc ही चीनी उपचार पध्दती ४५०० वर्ष जुनी आहे.\nआपण ऍक्यूपंक्चरचा वापर का करतो\nविविध आरोग्य समस्यांसाठी हजारो लोकांनी ऍक्यूपंक्चर ही उपचार पध्दती वापरली आहे. अनेक शास्त्रीय अभ्यासकांनी त्याची उपयुक्तता सिध्द केली आहे. दाब, उष्णता, लेझर आणि Moxibustion (शरीराच्या विशिष्ठ भागाजवळ वनस्पती जाळणे) ही इतर उद्दीपीत करणारी तंत्रे आहेत. WHO जागतिक आरोग्य संघटनेने ४० च्या वर विशिष्ट शारीरीक व्याधींची यादी आहे. ज्यामध्ये ऍक्युपंक्चरचा वापर होऊ शकतो. यामध्ये नॉशिया, वेदने पासून आराम, दारूचे तंबाखूचे व्यसन, आणि इतर ड्रग्ज फुफ्फूसाच्या समस्या, उदा. दमा, स्ट्रोकमूळे खराब झालेले मज्जातंतू यावर प्रतीबंधक व उपचार म्हणून केला जातो.\nवेदने पासुन आराम मिळविण्यासाठी याचा खरोखरच उपयोग होतो का \nशस्त्रक्रीये नंतर होणाऱ्या वेदना स्नायु/हाडांच्या वेदना या मध्ये ऍक्यूपंक्चरचा यशस्वी वापर केला जातो. यामध्ये पाठीच्या खालील वेदना, रेमीस ऎल्बो, तीव्र स्नायुंची सुज याचा समावेश आहे. अभ्यासांनी असे सिध्द झाले आहे की, ऍक्यूपंक्चर मुळे शरीरातील वेदना रसायन ज्याला एंडॉर्फीन म्हणतात, ज्याचा स्त्राव निर्माण होण्यास मदत होते. एंडॉर्फीन हे वेदना थांबविण्यावर अत्यंत प्रभावी आहे.\nऍक्यूपंक्चरचा जास्त प्रभावी उपयोग कोठे होतो\nअसंख्य प्रात्यक्षिके आणि शोध निबंधानी असेस सिध्द केले आहे की, गरोदरपणामुळे येणारा नॅशिया, (मळमळ) शस्त्रक्रिये साठी होणारी भूल किंवा केमोथेरेपी यामध्ये ऍक्यूपंक्चर हे चांगला प्रतिसाद देते.\nजेंव्हा व्यसनावरती उपचार म्हणून या पध्दतीचा वापर केला तेंव्हा असे जाणवले की, त्या व्यक्तीची त्या पदार्थाची ओढ (cravinge) कमी झाली आहे, मानसिक परीस्थीतीपण सूधारली आहे. Withdrawal Symptoms ची तीव्रता खूपच कमी झालेली आढळली. ऍक्यूपंक्चर हे चीनी वनौषधी बरोबर जेंव्हा एड्स रूग्णांसाठी वापरले तेंव्हा त्यांची प्रतिकार शक्ती सुधारल्याचे तसेच, पचन क्रियेतील समस्या कमी झाल्याचे, थकवा कमी झाल्याचे व इतर लक्षणे कमी झाल्याचे आढळले.\nकाही मर्यादा - तोटे\nरेकी: तुम्हांला माहीत आहे का\nरेकीच्या रोज सरावाने शरीर, मन, भावना, अध्यात्मिक पातळीवर चांगला परीणाम होतो. पुढे वाचा…\nआरोग्य म्हणजे सुदृढता असणे किंवा सुरळीतता असणे. सुदृढता, सुरळीतता आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी मार्गदर्शन करणे हा या वेबसाईटचा प्रयत्न आहे. आरोग्य.कॉम ही भारतातील आरोग्य विषयक माहिती पुरवण्यात सर्वात अग्रेसर असणा-या वेबसाईट्सपैकी एक आहे. या आरोग्यविषयक माहिती पुरवणा-या साईट्स म्हणजे डॉक्टर नव्हेत. पण आरोग्याविषयी पुरक माहिती व उपचारांचे वेगवेगळे माध्यम उपलब्ध करुन देणारी प्रगत यंत्रणा आहे. या साईटच्या गुणधर्मांमुळे इंटरनेटचा वापर करणा-यांमधे आरोग्य.\n» आमच्या सर्व समर्थन गट पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nआमच्या बातमीपत्राचे सदस्यत्व घ्या\nआरोग्य संबंधित नवीन माहिती मिळवा.\nआरोग्य.कॉम ही भारतातील एक आरोग्याविषयीची आघाडीची वेबसाईट आहे. ह्या वेबसाईटवर तुम्हाला आरोग्याविषयी जवळ जवळ सर्व वैद्यकीय आणि सर्वसामान्य माहिती मिळण्यास मदत होईल असे विभाग आहेत.\nहे आपले संकेतस्थळ आहे, यात सुधारण्याकरिता आपले काही प्रस्ताव किंवा प्रतिक्रीया असतील तर आम्हाला जरुर कळवा, आम्ही आमचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करू\n“माझे नाव पुंडलिक बोरसे आहे, मला आपल्या साइट मुळे फार उपयुक्त माहिती मिळाली म्हाणून आपले आभार व्यक्त करण्यासाठी ईमेल पाठवीत आहे.\nकॉपीराईट © २०१६ आरोग्य.कॉम सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/vidarbha/chandrapur-district-police-friend-hands-sity-145226", "date_download": "2018-10-16T20:54:56Z", "digest": "sha1:PMWT24TISDCKAJ3T2MUX7WA7ACTZ7ANZ", "length": 13866, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "In the Chandrapur district police friend hands Sity चंद्रपूर जिल्ह्यात पोलिस मित्रांच्या हाती शिटी | eSakal", "raw_content": "\nचंद्रपूर जिल्ह्यात पोलिस मित्रांच्या हाती शिटी\nशुक्रवार, 21 सप्टेंबर 2018\nगोंडपिपरी : समाजातील शांतता व सुव्यवस्था सुरळीत रहावी यासाठी पोलिसदादा रात्रदिवस कार्यरत असतात. पण सणसमारंभाच्या काळात परिस्थिती सांभाळताना निर्माण होणाऱ्या परिस्थितीने त्यांच्या नाकी नऊ येते. अशात पोलिसांना सहकार्य करणारी पोलिसमित्र यंत्रणा गतिमान करण्यासाठी पोलिस अधिक्षक डाँ.महेश्वर रेड्डी यांनी पुढाकार घेतला आहे.\nगोंडपिपरी : समाजातील शांतता व सुव्यवस्था सुरळीत रहावी यासाठी पोलिसदादा रात्रदिवस कार्यरत असतात. पण सणसमारंभाच्या काळात परिस्थिती सांभाळताना निर्माण होणाऱ्या परिस्थितीने त्यांच्या नाकी नऊ येते. अशात पोलिसांना सहकार्य करणारी पोलिसमित्र यंत्रणा गतिमान करण्यासाठी पोलिस अधिक्षक डाँ.महेश्वर रेड्डी यांनी पुढाकार घेतला आहे.\nजिल्ह्यातील पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या गावागावातून निवडक पोलिस मित्रांची निवड करून त्यांना पोलीसांना मदत करण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत.पोलीसमित्रांची ओळख स्पष्ट व्हावी यासाठी त्यांना पोलिसमित्र लिहिलेले टी शर्टसोबत टोपी व शिटी देण्यात आली आहे. यामुळे आता पोलिसांसोबत पोलिसमित्रांचीही शिटी नियम तोडणाऱ्यांना आवर घालण्यासाठी सज्ज झाली आहे.\nगणेश विसर्जनापासून येणाऱ्या अनेक दिवसात विविधात धर्माचे उत्सव आहेत. हे सण समारंभ शांततापूर्वक संपन्न व्हावे, असे प्रत्येकाला वाटते. पण समास्यांनी प्रत्येकच घटकाच्या भागीदारीशिवाय हे होणे शक्य नसते. समाजातील विविध सणसमारंभाला व इतरही बाबींना पोलिस प्रशासनाला हातभार लागावा हा हेतू घेत जिल्हा पोलीस अधिक्षक डाँ.माहेश्वर रेड्डी यांनी पोलिस मित्र या संकल्पनेला बळकट करण्याच्या दृष्टीने पाऊल उचलले आहे.\nसमाजातील हुशार तरूण व पोलिस प्रशासन यांच्या समन्वयातून व्यवस्थेची नांदी टिकून राहावी या हेतूने त्यानी पोलिसमित्र चळवळीला गतिमान करण्याचा निर्णय घेतला.\nयातूनच आता जिल्ह्यातील प्रत्येक पोलिस ठाण्याअंतर्गत पोलिसमित्रांची फौज निर्माण होत आहे. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पोलिसमित्र प्रिंट असलेली टी शर्ट, टोपी व शिटी देण्यात येत आहे.\nआज गोंडपिपरीत अशा पंचेवीस पोलिस मित्रांची नियुक्ती करून त्यांना हे साहित्य देण्यात आले. गोंडपिपरीत वितरण\nगोँडपिपरी पोलिस ठाण्यांअंतर्गत एकूण पन्नास पोलिसमित्र निवडण्यात आले आहेत. यापैकी पंचेवीस पोलिसमित्रांना आज गोंडपिपरी पोलिस ठाण्यात टि शर्ट, टोपी व शीटीचे वितरण करण्यात आले. गोंडपीपरीचे ठाणेदार प्रविण बोरकुटे यांच्या हस्ते हे साहित्य वितरीत करण्यात आले.\nपुणे - नागरिकांच्या प्रश्‍नांना काय उत्तर द्यायचे, नागरिकांच्या घरांतून आणि आमच्या तोंडचे पाणी पळाले आहे... सणासुदीला पाणीटंचाई निर्माण झाली......\nबाललैंगिक अत्याचारांत घट व्हावी - बापट\nपुणे - पुणे शहरासह ग्रामीण भागात बाललैंगिक अत्याचाराचे गुन्हे घडत आहेत. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य कारवाई होणे अपेक्षित आहे. तसेच बाल...\nरद्दीच्या बदल्यात विद्यार्थ्यांना वह्या\nमुंबई - विद्यार्थ्यांना रद्दीच्या बदल्यात नव्या कोऱ्या वह्या मिळणार आहेत. याबाबत शालेय शिक्षण विभाग आणि \"नमोआनंद अपसायकलर्स' यांच्यात...\nपुणे-लोणावळादरम्यान दररोज तीन तास ब्लॉक\nपुणे - पुणे रेल्वे स्थानक ते लोणावळा स्थानकादरम्यान १८ ते ३१ ऑक्‍टोबर या कालावधीत दररोज तीन तास ब्लॉक घेण्यात येणार आहे. दरम्यानच्या वेळेतील चार...\nमनपा कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात\nमनपा कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात नागपूर : महापालिकेतील अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांना अद्याप सप्टेंबरचे वेतन मिळाले नाही. त्यामुळे पुढील महिन्यात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/mobiles/samsung-wave-price-mp.html", "date_download": "2018-10-16T20:56:43Z", "digest": "sha1:2I3IC7IACBJHQK4TMYDQH65Z7QN3UY6O", "length": 12293, "nlines": 369, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "सॅमसंग वावे India मध्ये ऑफर , Pictures & पूर्ण वैशिष्ट्यमध्येकिंमत | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nसॅमसंग वावे वरIndian बाजारात सुरू 2010-07-25 आणि खरेदी करण्यासाठी उपलब्धआहे..\nसॅमसंग वावे - चल यादी\nसर्वोत्तम 6,290 तपशील पहा\nसॅमसंग वावे - किंमत अस्वीकार\nवर उल्लेख केलेल्या सर्व दर ## आहे.\nनवीनतम किंमत सॅमसंग वावे वर 07 2017 डिसेंबर प्राप्त होते.\nकिंमत आहे _SEO_CITIES_ समावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना तपासा.\nचांगले , 4 रेटिंग्ज वर आधारित\nसॅमसंग वावे - वैशिष्ट्य\nअलर्ट त्यपेस MP3, Vibration\nबॅटरी कॅपॅसिटी 1200 mAh\n3/5 (4 रेटिंग )\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nतेव्हामला इशारा उपलब्ध आहे\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/special-story/special-report-on-cm-statement-medias-dukandari-267492.html", "date_download": "2018-10-16T21:36:02Z", "digest": "sha1:YGLV4E2NONWJVPEAPQQDE76QWCLXIP7L", "length": 13723, "nlines": 122, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मुख्यमंत्री महोदय, दुष्काळाचं दाहक वास्तव दाखवणं म्हणजे मीडियाची दुकानदारी का ?", "raw_content": "\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nराज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर, कार्यकर्त्यांमधली मरगळ झटकणार\nसराफ व्यावसायिक करणार दसऱ्याचा मुहूर्त 'कॅश'\nदारूच्या कंपनीतील ५ हजार टन मक्क्याने भरलेल्या टाकीत पडून मुलाचा मृत्यू\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\n#Metoo मोहिमे संदर्भात हायकोर्टात याचिका दाखल\nमॉडेलला घरी बोलवून मित्रानेच केला खून\nजलयुक्त 'शिव्या'र, राज ठाकरेंच्या कुंचल्यातून फडणवीस सरकारवर घणाघात\nअकबर यांनी चुंबन घेण्याचा प्रयत्न केला, आणखी एका महिला पत्रकाराचा आरोप\nकर्ज देण्यासाठी शरीरसंबंधाची मागणी करणाऱ्या बँक मॅनेजरला महिलेनं धु-धु धुतलं\nगोव्यात काँग्रेसच्या सत्ता स्थापनेच्या मनसुब्यावर पाणी, २ आमदार भाजपात दाखल\n#Metoo : महिला खेळाडूंनी केलेल्या आरोपानंतर राष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षकाची आत्महत्या\nकरिनाची 'ही' फॅशन स्टाईल तुम्हीही फॉलो करू शकता\nदबंग गर्ल सोनाक्षी सांगतेय बॉर्डरवरच्या जवानांबरोबरचे अविस्मरणीय अनुभव\nअशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापुरेनं सुरू केलाय 'प्रवास'\n#Metoo: स्त्रीनं संधीसाठी हात पुढे करताना आपली चूक नाही ते तपासून पहावं - निशिगंधा वाड\nPHOTO सबरीमाला मंदिर प्रवेशापासून राहुल गांधींच्या गुरुद्वारा भेटीपर्यंत देशभरातल्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी\nकरिनाची 'ही' फॅशन स्टाईल तुम्हीही फॉलो करू शकता\nहे आहेत देशातले 10 वादग्रस्त बाबा, कुणावर बलात्कार तर कुणावर खुनाचा आरोप\nसततच्या पोट दुखीवर करा हे ५ घरगुती रामबाण उपाय\nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\nएका पावाच्या तुकड्यासाठी भिवंडीत तुफान मारामारी\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nमुख्यमंत्री महोदय, दुष्काळाचं दाहक वास्तव दाखवणं म्हणजे मीडियाची दुकानदारी का \nकर्जमाफीबाबत शेतकऱ्यांचे होत असलेले आंदोलन अशी परिस्थिती असली तरी भाजपच्या दृष्टीने सर्व आलबेल आहे, या बातम्या दाखवणं म्हणजे मीडियाची दुकानदारी आहे असा शोध मुख्यमंत्र्यांनी लावलाय.\n17 आॅगस्ट : राज्यात अर्धा अधिक भाग दुष्काळाच्या छायेत आहे, मराठवड्यात शेतकऱ्यांच्या 34 आत्महत्या झाल्यात. कर्जमाफीबाबत शेतकऱ्यांचे होत असलेले आंदोलन अशी परिस्थिती असली तरी भाजपच्या दृष्टीने सर्व आलबेल आहे, या बातम्या दाखवणं म्हणजे मीडियाची दुकानदारी आहे असा शोध मुख्यमंत्र्यांनी लावलाय.\nभाजपच्या राज्य कार्यकारणीची बैठक मुंबईत झाली. राज्यात दुष्काळाची छाया, मंत्र्यांवर वर होणारे भ्रष्टाचारचे आरोप, आणि प्रदेशाध्यक्षांबाबत निर्माण होणारे वाद या पार्श्वभूमीवर कार्यकारिणी बैठक पार पडली. मुख्यमंत्री दिल्लीत जाणार आणि दानवेंनाही बदलणार अशी चर्चा जोरात असतानाच मुख्यमंत्र्यांनी त्यावर पडदा टाकला.\nगेल्या काही काळात शेतकऱ्यांची मोठी आंदोलनं झालीत. त्यातच शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं सत्रही थांबत नाहीय. आंदोलनं दाखवणं म्हणजे मीडियाची दुकानदारी असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले.\nसुकाणू समितीच्या आंदोलनांवरही मुख्यमंत्र्यांनी सडकून टीका केली. 15 ऑगस्टला मंत्र्यांच्या हस्ते झेंडावंदन रोखणाऱ्या आंदोलकांना देशद्रोही म्हणायलाही फडणवीस विसरले नाहीत. पण राज्यात शेतकऱ्यांची स्थिती बिकट आहे हे वास्तव कसं नाकारता येईल\nमुख्यामंत्री महोदय दुष्काळाचं वास्तव दाखवणं म्हणजे आपल्याला मीडियाची दुकानदारी वाटत असेल तर असो पण जनता सुजाण आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: BJPcm devendra fadnavisमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nराज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर, कार्यकर्त्यांमधली मरगळ झटकणार\n#Metoo मोहिमे संदर्भात हायकोर्टात याचिका दाखल\nसराफ व्यावसायिक करणार दसऱ्याचा मुहूर्त 'कॅश'\nक्रिकेटपटू मोहम्मद शमीच्या पत्नीने केला काँग्रेसमध्ये प्रवेश\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9D%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BE_%E0%A4%B2%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%80", "date_download": "2018-10-16T20:19:52Z", "digest": "sha1:6LRNR2U4I52ZVFCUWW7FRGC6TQ2CICYP", "length": 6172, "nlines": 132, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "झुंपा लहिरी - विकिपीडिया", "raw_content": "\nजुलै ११, इ.स. १९६७\n'इंटरप्रेटर ऑफ़ मैलडीज़' साठी पुलित्झर पुरस्कार- २०००\nझुंपा लहिरी (बंगाली: ঝুম্পা লাহিড়ী, ११ जुलै १९६७) एक भारतीय अमेरिकी लेखिका आहे. लहीरींचा प्रथम लघु संग्रह इंटरप्रेटर ऑफ़ मैलडीज़ (१९९९) कादंबरीला साल २००० मध्ये पुलित्झर पुरस्काराने सन्मानित केले गेले आणि त्यांच्या पहिल्या दी नेमसेक (२००३) या कादंबरीवर त्याच नावाचा एक चित्रपट बनवला गेला.[१] त्या बंगाली वंशाच्या असून सध्या अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ओबामा यांच्या कला व मानवविद्या समितीच्या सदस्या आहेत.\n१.१ लघु कथा संग्रह\nइंटरप्रेटर ऑफ़ मैलाडीज़ (१९९९)\n\"नोबोडीज़ बिझनेस\" (१२ मार्च २००१, न्यू यॉर्कर) (\"सर्वश्रेष्ठ अमेरिकी लघु कहानियां 2002\")\n\"हेल हेवेन\" (२४ मे २००४, न्यू यॉर्कर)\n\"वंस इन ए लाइफ टाइम\" (१ मे २००६न्यू यॉर्कर)\n\"यर्स एंड\" (२४ डिसेंबर २००७, न्यू यॉर्कर)\n↑ http://www.imdb.com/title/tt0433416/ इंटरनेट मुव्ही डाटाबेसवरील लिंक (इंग्लिश मजकूर)\nइ.स. १९६७ मधील जन्म\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ डिसेंबर २०१७ रोजी १३:४५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://sadha-sopa.com/node/78", "date_download": "2018-10-16T21:43:25Z", "digest": "sha1:VOVRSYJKDDPSSRNXTIPUJ3MDS3YVG2S6", "length": 4273, "nlines": 69, "source_domain": "sadha-sopa.com", "title": "अपार | साधं... सोपं...", "raw_content": "\nसाधं सोपं आयुष्य... साधं सोपं जगण्यासाठी...\nमी तुलाच पूजले अपार\nदुःख तू मला दिले अपार\nएकही न गंध जीवनी\nऐकतो तुझी फुले अपार\nहाय, हाल सोसले अपार\nआज गाल कोरडे जरी\nतोय काल वाहिले अपार\nजा नको तुझे तसू मला\n‹ अधीर ओठ टेकता अनुक्रमणिका असेलही... नसेलही... ›\nया सारख्या इतर कविता\nपंधरा ऑगस्ट हा एक उत्सवच असतो\nहल्ली आम्ही साठवून ठेवतो\nदगडांनी सतत दगडच रहायला हवं\nमागच्या पानावरून पुढे सुरु\nसाऱ्याच भांडणांचा बदलेल टोन आता\nमी अण्णांचा ढापुन फोन, फोन केले एकशे दोन\nहळूहळू घरोघरी अमेरिका घुसेल...\nनोकरांना जात कुठली, धर्म कुठला शेटजी\nया साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy-paste करून इतरांना ईमेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाही याची जाणीव असू द्या.\nतुमचा ईमेल पत्ता द्या\nनवे लेखन प्रकाशित झाले की गूगल फीडबर्नर च्या कृपेने आपोआप आपल्या ईमेलवर येईल\nखरं तर माझ्याविषयी काहीही माहिती जाणून घ्यायची इच्छा तुम्हाला व्हावी असं या माहितीत काहीही नाही तरीही आपण इथे, या पानावर, आलाच आहात तर आपल्याला पिडण्याचं थोडं स्वातंत्र्य मी घेतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.veenaworld.com/blog/%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B2-%E0%A4%91%E0%A4%AB-%E0%A4%A6-%E0%A4%8F%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%85%E0%A5%85%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%95", "date_download": "2018-10-16T20:43:28Z", "digest": "sha1:BCROADYD3BTU7UZ3VVS3CTXGETHSRKZG", "length": 26161, "nlines": 228, "source_domain": "www.veenaworld.com", "title": "पर्ल ऑफ द एड्रिअॅटिक", "raw_content": "\nHome › Blog › पर्ल ऑफ द एड्रिअॅटिक\nपर्ल ऑफ द एड्रिअॅटिक\nसेल्फ ड्रायव्हिंगपासून ते स्विमिंगपर्यंत दिल खूश करणारे अनुभव, एड्रिअ‍ॅटिक समुद्राच्या काठावरची प्राचीन शहरे आणि त्यातील आधुनिक आकर्षणे, इटालियन फूड, नैसर्गिक धबधब्यांपासून ते मानवनिर्मित सी ऑर्गनपर्यंतचे नवलविशेष म्हणजे क्रोएशिया, मग हॉलिडे ऑन एड्रिअ‍ॅटिक सी एन्जॉय करूया\nमीएका गुहेत होते जी सागरामध्ये होती आणि त्या गुहेच्या छताला एक फट होती, ज्यातून आत येणार्‍या सूर्यकिरणांमुळे गुहेचा आतला भाग आणि विशेषतः सागराचे पाणी हिरव्या हिरव्या रंगात चमकत होतं आणि एक स्वप्निल वातावरण तयार झालं होतं. यापेक्षा जगात सुंदर काही असू शकते का असा विचार माझ्या मनात घोळत असतानाच, आमच्या बोटीचा कॅप्टनने आमच्या बोटीचा मोर्चा युरोपमधील सर्वात सुंदर म्हणून नावाजलेल्या बीचकडे वळवला. आणि माझ्या मनातल्या प्रश्‍नाला उत्तर मिळालं ते ‘स्टिनिव्हिया बीच’ च्या रुपानं. उंचच उंच लाईम स्टोनच्या कपारींनी या बीचला जणू झाकलं आहे, त्यातून एक लहानशी होडी जाईल इतकीच चिंचोळी जागा आहे. प्रदूषणाचा स्पर्शही नसलेलं ते निळं-हिरवं पाणी किनार्‍यावरच्या गुळगुळीत दगडगोट्यांवर आपटत, आम्हाला जणू साद घालत होतं. बीचकडे जाणार्‍या चिंचोळ्या फटीतून आमची बोट जाऊ शकत नसल्याने आम्ही पाण्यात उड्या मारल्या आणि पोहत पोहत बीचकडे निघालो. त्या बीचवर पहुडून भोवतालच्या निसर्गाचा आस्वाद घेताना मला समाधान वाटत होतं की अखेर माझं क्रोएशियाला यायचं स्वप्न पूर्ण झालं.\nसेल्फ ड्राईव्ह व क्रोएशियाचे इटालियन कनेक्शन\nकाही आठवड्यांपूर्वी अचानक स्लोव्हेनिया, क्रोएशिया, मॉन्टेनेगरो या देशांचा दौरा करण्याचा योग आला. क्रोएशियात ड्राईव्ह करायचं म्हणजे एका बाजूला डोंगरकडे आणि दुसरीकडे एड्रिअ‍ॅटिकचा फेसाळता सागर किनारा यामधून केलेला प्रवास. या किनारपट्टीवर कोटोर, बुडवा, पेराश्ट, ट्रोजिर, स्प्लिट, व्हार आणि जगप्रसिध्द डुब्रोवनिक ही आकर्षक गावे विखुरलेली आहेत. इतिहासातील कम्युनिस्ट राजवटीची सावली झुगारून, संघर्षाचे दिवस मागे टाकून आपल्या ऐतिहासिक इमारतींसह हा सगळा प्रदेश आता पर्यटकांचं स्वागत करायला सज्ज झाला आहे. क्रोएशियाचे इटालियन कनेक्शन हे कॉर्चुला या बेटावर जगप्रसिद्ध एक्सप्लोरर मार्को पोलोच्या घराची सैर करताना अधिक जाणवते. या सगळ्या टूरमध्ये जरी मी पहिल्यांदाच लेफ्ट हँड ड्राईव्ह कार चालवली तरी वाटलं होतं त्यापेक्षा सगळा प्रवास फारच सोपा आणि सरळ झाला. ज्यांना गाडी चालवायचा कंटाळा आहे ते शोफर ड्रिव्हन कार किंवा कोच टूर्सचा पर्याय निवडू शकतात.\nतलाव आणि धबधब्यांचा पार्क\nक्रोएशियाच्या राजधानीत, झाग्रेबमध्ये माझ्यासाठी सर्वात स्मरणिय क्षण कोणता होता तर तिथल्या ‘विन्चेक’ या आईसक्रीम पार्लरमध्ये आईसक्रीमवर मारलेला ताव. सुमारे ४० वर्षांपूर्वी विन्याल कुटुंबाने सुरू केलेल्या या आईसक्रीमच्या दुकानात नेहमीच्या लोकप्रिय फ्लेवर्सबरोबर पम्पकिन सीड्स सारखे हटके फ्लेवर्सही मिळतात. आम्ही फुनिक्युलरमध्ये बसून जशी सीटी व्ह्यू पॉइंटला भेट दिली त्याचप्रमाणे इथल्या कॅप्टाल हिलवरील सेंट स्टीव्हन्स कॅथेड्रल आणि ग्राडेक हिलवरील सेंट मार्कस् कॅथेड्रल या मुख्य स्थळांना भेट देण्यासाठी शहरातून पायी फेरफटकाही मारला. मात्र ह्या प्राचीन झाग्रेबच्या लगतंच नवं, मॉर्डन झाग्रेब पहायला मिळालं, जिथे चक्क म्युझियम ऑफ ब्रोकेन रिलेशनशिप्स आहे. एका ‘एक्स कपल’ ने हे काहिसं ऑड विषयावरचं गमतीदार म्युझियम उभारलं आहे. झाग्रेबहून आम्ही गेलो क्रोएशियातील सर्वात लोकप्रिय पर्यटक आकर्षण ठरलेल्या प्लिटव्हीस लेक्स नॅशनल पार्ककडे. सेंट्रल क्रोएशियात २९५ चौ.कि.मी.च्या परिसरातील रिझर्व्ह फॉरेस्टमध्ये पसरलेला हा पार्क प्रसिध्द आहे तो धबधब्यांनी जोडलेल्या १६ तलावांच्या श्रुंखलेसाठी, ज्याचे रुपांतर लाईम स्टोनच्या कॅन्यनमध्ये होतं.\nसी ऑर्गन आणि ग्रीटिंग टू द सन\nया प्रवासात झडार येथे भोवतालच्या निसर्गाचा आणि पाण्याचा वापर करून निर्माण केलेलं एक अनोखं पर्यटक आकर्षण पाहायला मिळालं. एड्रिअ‍ॅटिक समुद्राच्या काठावर आमचं स्वागत एका नैसर्गिक वाद्यानं केलं. हे वाद्य म्हणजे झडारचा सुप्रसिध्द सी ऑर्गन ,जो झडारच्या सागरकिनार्‍यावर आहे आणि समुद्राच्या लाटांनी वाजवला जाणारा जगातला पहिला पाईप ऑर्गन आहे. ज्यातून नैसर्गिक सुरावटी उमटत असतात. झडारच्या ह्याच किनार्‍यावरून दिसणारा सूर्यास्त हा जगातला सर्वात सुंदर सूर्यास्त आहे अशी प्रशंसा हॉररपटांचा सुप्रसिध्द दिग्दर्शक हिचकॉकने केली होती.\nह्याच परिसरात झडारचं आणखी एक अनोखं आकर्षण आहे, ते म्हणजे द ग्रीटिंग टू द सन. हे आगळं स्मारक सूर्याला समर्पित केलेलं आहे. यामध्ये तीनशे मल्टी लेयर्ड काचेचे तुकडे वापरून त्यांची २२ मीटर व्यासाच्या वर्तुळात रचना केलेली आहे. यातील वर्तुळाकार प्रकाशयोजनेमुळे रात्रीच्या वेळी एक अनोखा आविष्कार बघायला मिळतो. ‘एकाच परिसरात समुद्र आणि सूर्य यांच्याशी संवाद साधणार्‍या रचना उभारून झडारमध्ये निसर्गाशी सुसंवाद साधला आहे’, असं मी जे वाचलं होतं ते किती खरं होतं ह्याचा अनुभव झडारच्या पायर्‍यांवर बसल्या बसल्या घेतला आणि पुन्हा एकदा क्रोएशियाच्या प्रेमात पडले.\nयुरोपचा एक आगळा वेगळा आणि तितकाच अनोखा चेहरा दाखवणारी वीणा वर्ल्डची सेंट्रल अ‍ॅन्ड इस्टर्न युरोप ही सहल नुकतीच यशस्वीरीत्या जाऊन आली. या सहलीमध्ये मंडळींनी घेतलेला निसर्गाचा आणि मानवनिर्मित सौंदर्याचा जो परमानंद अनुभवला तो आम्हालाही खूप समाधान देऊन गेला. आता मात्र आपल्यालाही जर का युरोपच्या या ऑफबीट सेक्टरचा आनंद घ्यायचा असेल तर पुढची तारीख लाँच होईपर्यंत जरा सबुरी ठेवावी लागेल. पण खास आपल्यासाठी देअर इज स्टिल समथिंग वेरी इक्सायटिंग इन स्टोअर-शोर्ट, स्वीट अ‍ॅन्ड रिझनेबल अशी सहा दिवसांची क्रोएशिया स्लोव्हेनिया हंगेरी ही ग्रुप टूर. ही सहल निघतेय २४ सप्टेंबरला. फॅमिली टूरसोबत वीणा वर्ल्डची लोकप्रिय कपल्स स्पेशल देखील याच तारखेला निघतेय. नोव्हेंबरपासून हिवाळा सुरू होत असल्याने सप्टेंबर इज द बेस्ट टाइम टु व्हिजीट हिअर\nक्रोएशियाची राजधानी झागरेब येथे प्राचीन आणि मॉर्डन झागरेबच्या कलाविष्काराची विविधांगी झलक दिसते\nक्रोएशियात सर्वात लोकप्रिय आकर्षण ठरलंय ते म्हणजे प्लिटव्हीस लेक्स नॅशनल पार्क. हा पार्क प्रसिद्ध आहे तो धबधब्यांनी जोडलेल्या १६ तलावांच्या श्रृंखलेसाठी. वॉक वेज आणि हाईकिंग ट्रेल्सरमुळे या सगळ्या तलावांभोवती फेरफटका मारता येतो बरं का\nस्लोव्हेनियात ल्युबल्याना आणि ब्लेड या दोन शहरांमध्ये तसंच हंगेरीतील बुढापेस्ट या ठिकाणी फिरताना तिथले चर्चेस, म्युझियमस, पार्लमेंट हाऊस, रॉयल पॅलेस, रिव्हर क्रुझ या सार्‍य्ा गोष्टींनी तिथल्या परंपरा आणि संस्कृतीशी निसर्गाने घातलेली सांगड पदोपदी जाणवते\nटेस्ट द अ‍ॅक्वा अ‍ॅडव्हेंचर\nक्रोएशियाच्या सुरेख सागरकिनार्‍यावरून प्रवास करताना मन चाहेल तिथे थांबून, हवं तिथे समुद्रात डुंबण्याचा आनंद बिनधास्तपणे घ्या. ११०० मैल पसरलेल्या नितळ, स्वच्छ, सुंदर सागरकिनार्‍यावर स्नॉर्केलिंग, स्कूबा डायव्हिंग, सेलिंग किंवा फक्त स्विमिंगचा आनंद मनमुराद लुटा\nक्रोएशियाच्या निसर्गाचा मनमुराद आनंद लुटायचा असेल तर रोड जर्नीला पर्याय नाही. देअर इस नथिंग लाइक अ सेल्फ ड्राईव्ह, पण अगदी स्वतः गाडी चालवणं शक्य नसेल तरी शोफर ड्रिव्हन कार किंवा मग कोच ट्रॅव्हलचा पर्याय आहेच\nक्रोएशियाच्या अगदी जवळ असलेल्या माँटेनेग्रोमधील अमान रिसॉर्टस्च्या लक्झुरियस प्रॉपर्टीज् पैकी एक, ‘स्वेती स्टेफान’ या आयलंड रीसॉर्ट येथील १५ व्या शतकातील, झकास चौकांनी तसंच फरसबंदीच्या गल्ल्यांनी बनलेल्या आणि तटबंदीने संरक्षित असलेल्या गावातून दिसणारे समुद्राचे मोहक दृश्य पाहायची संधी चुकवू नका. इथल्या पाहुणचाराचा अवश्य अनुभव घ्या\nमाईस टूर अ‍ॅट क्रोएशिया\nतुमच्या कंपनीच्या माईस (MICE) अर्थातच कॉपोर्रेट ट्रॅव्हलकरीता क्रोएशिया हे डेस्टिनेशन आवर्जुन ट्राय करायला हवं\nक्रोएशियात जगप्रसिद्ध एड्रिअ‍ॅटिक किनारपट्टीवर डुब्रोवनिक हे आकर्षक गाव आहे. इथले म्युझियमस, जुने भव्य-दिव्य पॅलेसेस, मॉनेस्ट्रीज अशा ठिकाणी आपण माईसचा इव्हेंट करू शकतो. इथे आहेत कलरफूल लाइट शोज्, म्युझिक शोज् आणि खूप सारे सरप्राइजेस्. हा झाला इनडोअर इव्हेंट्चा पर्याय पण आउटडोअर इव्हेंट्स साठीही इथे पार्क्स आहेत. जिथं आपण आपले इव्हेंटचे वेगवेगळे कार्यक्रम करू शकतो. मस्त धम्माल करा आणि स्वप्नवत लाईफचा आनंद घ्या\nतसंच इथं झालेल्या अनेक सिनेमांच्या शूटींग लोकेशन्सवर जाऊन स्वतःचा एक व्हिडीओ शूट करून तुमची स्वतःची फिल्मही बनवू शकता. तर लक्झुरिअस कार्समधनं फिरताना पर्यटनाचा मस्तीभरा आनंद तुमच्या या टूरला चार चाँद लावेल हेही तितकंच खरंय. तुमच्या कंपनीत काम करणार्‍या मंडळींकरिता कंपनीतर्फे क्रोएशियामध्ये इनसेंटिव्ह टूर अरेंज करण्यासाठी आमच्या माईस टीमशी संपर्क साधा. teammice@veenaworld.com\nताजं सी फूड – ग्रिल्ड फिश आणि ब्लॅक रिसोटा हे ट्राय केलंच पाहिजे\nक्रोएशियाचं इटालियन कनेक्शन पिझ्झा, पास्ता, उत्कृष्ट वाईन्स तसंच ऑलिव्ह ऑइलच्या प्रेमातून सतत जाणवत राहातं\nसुप्रसिद्ध गेम ऑफ थ्रोन्स ही सीरिअल आपल्या सगळ्यांना ऐकून माहित असेलच. या सुप्रसिद्ध गेम ऑफ थ्रोन्सचं शूटिंग क्रोएशियात डुब्रोवनिकमध्ये झालंय. तर इथे गेल्यावर नकळत का होईना त्या सीरिअलचा एक भाग तुम्ही होवून जाता आणि क्रोएशियाच्या टूरची मजा खर्‍या अर्थानं अनुभवता\nबॉलिवूडचा सर्वात पहिला आणि एकमेव चित्रपट ज्याचं शूटींग क्रोएशियामध्ये झालयं तो म्हणजे आपल्या शाहरुखचा ‘फॅन’. फॅनमध्ये पाहिलेल्या लोकेशन्सना भेट देऊन आपण क्रोएशियाचे फॅन व्हाल यात शंका नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/sheela-bhaware-elected-as-mayor-of-nanded-273318.html", "date_download": "2018-10-16T20:29:12Z", "digest": "sha1:CM5DMJERFDFDKP22V37TN5JZF4IU3AVK", "length": 12063, "nlines": 118, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "नांदेडच्या महापौरपदी शीला भवरे", "raw_content": "\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nराज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर, कार्यकर्त्यांमधली मरगळ झटकणार\nसराफ व्यावसायिक करणार दसऱ्याचा मुहूर्त 'कॅश'\nदारूच्या कंपनीतील ५ हजार टन मक्क्याने भरलेल्या टाकीत पडून मुलाचा मृत्यू\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\n#Metoo मोहिमे संदर्भात हायकोर्टात याचिका दाखल\nमॉडेलला घरी बोलवून मित्रानेच केला खून\nजलयुक्त 'शिव्या'र, राज ठाकरेंच्या कुंचल्यातून फडणवीस सरकारवर घणाघात\nअकबर यांनी चुंबन घेण्याचा प्रयत्न केला, आणखी एका महिला पत्रकाराचा आरोप\nकर्ज देण्यासाठी शरीरसंबंधाची मागणी करणाऱ्या बँक मॅनेजरला महिलेनं धु-धु धुतलं\nगोव्यात काँग्रेसच्या सत्ता स्थापनेच्या मनसुब्यावर पाणी, २ आमदार भाजपात दाखल\n#Metoo : महिला खेळाडूंनी केलेल्या आरोपानंतर राष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षकाची आत्महत्या\nकरिनाची 'ही' फॅशन स्टाईल तुम्हीही फॉलो करू शकता\nदबंग गर्ल सोनाक्षी सांगतेय बॉर्डरवरच्या जवानांबरोबरचे अविस्मरणीय अनुभव\nअशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापुरेनं सुरू केलाय 'प्रवास'\n#Metoo: स्त्रीनं संधीसाठी हात पुढे करताना आपली चूक नाही ते तपासून पहावं - निशिगंधा वाड\nPHOTO सबरीमाला मंदिर प्रवेशापासून राहुल गांधींच्या गुरुद्वारा भेटीपर्यंत देशभरातल्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी\nकरिनाची 'ही' फॅशन स्टाईल तुम्हीही फॉलो करू शकता\nहे आहेत देशातले 10 वादग्रस्त बाबा, कुणावर बलात्कार तर कुणावर खुनाचा आरोप\nसततच्या पोट दुखीवर करा हे ५ घरगुती रामबाण उपाय\nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\nएका पावाच्या तुकड्यासाठी भिवंडीत तुफान मारामारी\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nनांदेडच्या महापौरपदी शीला भवरे\nअकरा वाजता निवड प्रक्रिया झाली. 74 सदस्यांनी हात उंचावून शीला भवरेला मत दिलं.\nनांदेड,01 नोव्हेंबर: नांदेड महापालिकेच्या महापौरपदी शीला भवरे तर उपमहापौरपदी विनय गिरडे पाटील यांची निवड झाली आहे. अकरा वाजता निवड प्रक्रिया झाली. 74 सदस्यांनी हात उंचावून शीला भवरेला मत दिलं.\nमहापालिका निवडणुकीत एकूण 81पैकी तब्बल 73 जागा काँग्रेसने जिंकल्या आहेत. त्यामुळे दोन्ही पदांवर काँग्रेसचे उमेदवार विराजमान होणार हे निश्चित होतं.पण एका अपक्षाने देखील शीतल भवरे यांना पाठिंबा दिला आहे. महापौरपद अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव आहे. महापौरपदासाठी काँग्रेसने शीला भवरे यांना उमेदवारी दिली तर उपमहापौरपदासाठी विनय गिरडे पाटील यांना उमेदवारी मिळाली होती. या दोन्ही उमेदवारांची निवड निश्चित होती. निवडणूक बिनविरोध होऊ नये यासाठी भाजपाने उमेदवार दिले , पण पालिका निवडणुकीप्रमाणे या निवडणुकीत देखील भाजपाचा पराभव झाला.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nराज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर, कार्यकर्त्यांमधली मरगळ झटकणार\nसराफ व्यावसायिक करणार दसऱ्याचा मुहूर्त 'कॅश'\nदारूच्या कंपनीतील ५ हजार टन मक्क्याने भरलेल्या टाकीत पडून मुलाचा मृत्यू\nक्रिकेटपटू मोहम्मद शमीच्या पत्नीने केला काँग्रेसमध्ये प्रवेश\nमहाराष्ट्राच्या या उपमुख्यमंत्र्यांवरही झाले होते लैंगिक गैरवर्तनाचे आरोप\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/second-day-hunger-strike-continues-mumbai-122528", "date_download": "2018-10-16T21:20:04Z", "digest": "sha1:FU3FXOTQLFERQ4TLZ7IORUZY75PSUDFX", "length": 11873, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "on second day hunger strike continues in mumbai मुंबईत एसटी कर्मचाऱ्यांचा दुसऱ्या दिवशीही संप चालूच | eSakal", "raw_content": "\nमुंबईत एसटी कर्मचाऱ्यांचा दुसऱ्या दिवशीही संप चालूच\nशनिवार, 9 जून 2018\nमुंबई : एसटी कर्मचाऱ्यांनी सुरू केलेल्या अघोषीत संपाचा आज दुसरा दिवस आहे. मुंबईत दुसऱ्या दिवशीही संप सुरूच असून परळ आगार पूर्णतः बंद आहे, तर मुंबई सेंट्रल, कुर्ला, पनवेल, उरण डेपोतून काही फेऱ्या रवाना झाल्या आहेत.\nमुंबई सेट्रलवरुन सकाळी फक्त एक एसटी रवाना झाली. परेल, कुर्ला, मुंबई सेट्रल, पनवेल, उरण असे डेपो आहेत. ठाण्यात खोपट व वंदना डेपो शुकशुकाट आहे.पनवेल मधून पूर्ण वाहतूक बंद झाली आहे. जोरदार पावसात लोकांचे प्रचंड हाल होत असून खासगी वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांनी दुप्पट भाडे वसूली सुरू केली आहे.\nमुंबई : एसटी कर्मचाऱ्यांनी सुरू केलेल्या अघोषीत संपाचा आज दुसरा दिवस आहे. मुंबईत दुसऱ्या दिवशीही संप सुरूच असून परळ आगार पूर्णतः बंद आहे, तर मुंबई सेंट्रल, कुर्ला, पनवेल, उरण डेपोतून काही फेऱ्या रवाना झाल्या आहेत.\nमुंबई सेट्रलवरुन सकाळी फक्त एक एसटी रवाना झाली. परेल, कुर्ला, मुंबई सेट्रल, पनवेल, उरण असे डेपो आहेत. ठाण्यात खोपट व वंदना डेपो शुकशुकाट आहे.पनवेल मधून पूर्ण वाहतूक बंद झाली आहे. जोरदार पावसात लोकांचे प्रचंड हाल होत असून खासगी वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांनी दुप्पट भाडे वसूली सुरू केली आहे.\nकाल पासून सुरू झालेल्या एसटी कर्माचाऱ्यांच्या संपाला मुंबईत आज पुन्हा प्रतिसाद मिळत आहे. त्याचबरोबर प्रवाश्यांनीही संप सुरूच रहणार हे गृहीत धरून बस स्थानकात येण्याचे टाळले. परिवहन विभागाने खासगी बस, स्कूल बस यांना प्रवाशी वाहतूकीस परवानगी दिल्याने प्रवाश्यांची आर्थिक लूट सुरू आहे. मात्र, कामाच्या ठिकाणी पोहचण्यासाठी प्रवाश्यांना अन्य पर्याय नसल्याचे दिसत आहे.\nपुणे - नागरिकांच्या प्रश्‍नांना काय उत्तर द्यायचे, नागरिकांच्या घरांतून आणि आमच्या तोंडचे पाणी पळाले आहे... सणासुदीला पाणीटंचाई निर्माण झाली......\nपाणीकपात करू दिली जाणार नाही - सौरभ राव\nपुणे - शहराची वाढती लोकसंख्या आणि पाण्याची गरज लक्षात घेऊन जलसंपदा विभागाकडे पाण्याचा कोटा वाढवून घेण्यात येईल. पाणीकपात करू दिली जाणार नाही,...\nमहिला कार्यकर्तीचा आत्महत्येचा प्रयत्न ; शबरीमला मंदिर परिसरात तणाव\nतिरुअनंतपुरम : शबरीमला मंदिर सर्व महिलांसाठी खुले करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालापासून केरळमधील वातावरण तापले आहे. मासिक पूजाविधीसाठी...\n#Watercrisis पीएमआरडीएला पाण्याची प्रतीक्षा\nपुणे - जलसंपदा विभागाने पुण्याच्या पाणीपुरवठ्यात कपात करण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी घेतला आहे. या पार्श्‍वभूमीवर आता पीएमआरडीएच्या...\nआमदार काते हल्लाप्रकरणी चार जणांना अटक\nमुंबई - अणुशक्तीनगर विधानसभेचे आमदार तुकाराम काते यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी चार जणांना पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली. सचिन खंडागळे,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://enavakal.com/%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A5%AD-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%A4-169/", "date_download": "2018-10-16T21:45:54Z", "digest": "sha1:KTZDQ2SBJ4COBKQGUK5DNJCVZZQKUJND", "length": 10621, "nlines": 138, "source_domain": "enavakal.com", "title": "", "raw_content": "नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (०९-१०-२०१८) – eNavakal\n»1:00 pm: गोंदिया – सर्पदंशाने मृत्यू झालेल्या मुलाला जिवंत करण्याचा दावा करणाऱ्या दोन आयुर्वेदिक डॉक्टरांना पोलिसांनी ताब्यात घेतले\n»9:21 am: मुंबई – मालाडमध्ये सुटकेसमध्ये आढळला महिलेचा मृतदेह. हैदराबादच्या १९ वर्षीय तरुणाला पोलिसांनी केली अटक\n»9:17 am: उत्तराखंड – उत्तरकाशीमध्ये पहाटे ४:०६ वाजता जाणवले; ३.२ रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के\n»8:17 am: पंढरपूर – शारदीय नवरात्रीनिमित्त विठुराया आणि रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात गुलाबाच्या फुलांची आकर्षक सजावट\n»7:15 am: मुंबई – मुंबईत पेट्रोलच्या दरात 11 पैशांनी वाढ; डिझेल 24 पैशांनी महागले\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (०९-१०-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (१२-०६-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटीन (२१-०६-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटीन (२२-०६-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२६-०६-२०१८)\nश्री साईबाबा संस्थानला सहा आठवड्यात नवे विश्वस्त मंडळ नेमण्याचे आदेश\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (०९-१०-२०१८)\nराजे प्रतिष्ठान तर्फे शिवजयंती जल्लोषात साजरी\nFacebookPinterestTwitterGoogle+ Related posts: व्हेनेझुएलात आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती झाली बिकट तर महागाईने गरीबांचा कणा मोडलाय भारताच्या नंदनवनात बर्फामुळे शुभ्रचादर महाशिवरात्रीच्या नवाकाळच्या वाचकांना...\nकसा आहे तुमचा आजचा दिवस\nFacebookPinterestTwitterGoogle+ Related posts: किडझेनिया आणि शाहरुख कसा आहे तुमचा आजचा दिवस कसा आहे तुमचा आजचा दिवस कसा आहे तुमचा आजचा दिवस कसा आहे तुमचा आजचा दिवस\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२४-०८-२०१८)\nFacebookPinterestTwitterGoogle+ Related posts: नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटीन (२९-०५-२०१८) नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटीन नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटीन...\nदक्षिण अमेरिकेतील अॅमेझॉन नदीच्या किनारी विस्तृत वर्षावन आहे. जगातील ज्ञात १० टक्के जैवविविधता येथे आढळून येते. विशिष्ट प्रांतातील लुप्त वनस्पती येथे आढळतात. Sharing is...\nइलेक्ट्रिक बस करार रद्द\nमुंबई- प्रदुषणावर आळा घालण्यासाठी 40 इलेक्ट्रिक बस पुरविण्याचा एका कंपनीशी केलेला करार एकतर्फी रद्द करण्यार्‍या बेस्ट प्रशासनाला उच्च न्यायालयाने आज चांगलाच दणका दिला. कायद्याचे उल्लंघन...\n‘मीटू’ मोहिमेबाबत हायकोर्टात याचिका\nमुंबई- संपूर्ण देशभरात सुरू असलेल्या ‘मीटू’ या मोहिमेबाबत आज हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. वकील सन्नी पुनामिया यांनी ही याचिका दाखल केली आहे....\nएम. जे. अकबरांवर आणखीन एक आरोप महिला पत्रकाराने लेखाच्या माध्यमातून केले उघड\nनवी दिल्ली- लैंगिक शोषणाच्या आरोपांमुळे अडचणीत आलेले परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांच्याविरोधात आणखीन एका महिला पत्रकाराने आरोप केला आहे. अकबर यांनी आपल्याला अनेकवेळा...\nनरेंद्र मोदींच्या शिर्डीतील कार्यक्रमाला गर्दी जमविण्यासाठी 2 कोटींची उधळण\nमुंबई- राज्यात एकीकडे तिजोरीत खडखडाट असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिर्डीतील कार्यक्रमाला गर्दी जमविण्यासाठी राज्य सरकार तब्बल दोन कोटी रुपयांची उधळण करणार असल्याची धक्कादायक माहिती...\nराहुल गांधी दोन दिवस मध्य प्रदेश दौर्‍यावर\nग्वाल्हेर- राहुल गांधी दोन दिवसांच्या मध्य प्रदेश दौर्‍यावर आहेत. आज, ग्वाल्हेर येथील किला भागात असलेल्या गुरुद्वाराला भेट देऊन त्यांनी माथा टेकला. यावेळी राहुलबरोबर ज्योतिरादित्य सिंधिया,...\nसामना रात्री ०८ वाजता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.snpnews.in/2018/07/02/dumping-vehicle-ran-over-5-year-old-child-in-deonar-mumbai/", "date_download": "2018-10-16T21:54:09Z", "digest": "sha1:DDE4MJO6JVU4HEG7EHYXAEQRR2VQ67CY", "length": 5468, "nlines": 75, "source_domain": "www.snpnews.in", "title": "कचऱ्याच्या ट्रकखाली चिरडून पाच वर्षाच्या मुलाचा मृत्यू - SNP News | News Articles | Blogs | Technology | Social | Political | Education |Cultural", "raw_content": "\nकचऱ्याच्या ट्रकखाली चिरडून पाच वर्षाच्या मुलाचा मृत्यू\n02/07/2018 SNP ReporterLeave a Comment on कचऱ्याच्या ट्रकखाली चिरडून पाच वर्षाच्या मुलाचा मृत्यू\nदेवनारमध्ये कचऱ्याच्या गाडीने पाच वर्षाच्या मुलाला चिरडलं असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मोहम्मद गौस दस्थगीर अहमद असे या मुलाचे नाव आहे. गोवंडीतील शिवाजीनगर भागात ही घटना घडली.\nशिवाजीनगरच्या प्लॉट क्रमांक 28 आणि 29 च्या मध्ये असलेल्या रस्ते क्रमांक 4 वर इथे आपल्या घरातून तो बहिणीसोबत बाहेर आला आणि अचानक समोरुन येणाऱ्या कचऱ्याच्या ट्रकखाली चिरडला गेला. स्थानिकांनी त्याला राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.मुलाचा मृत्यू झाला असल्या कारणाने स्थानिकांमध्ये संताप आहे. या घटनेनंतर परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. सध्या या विभागात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.\nमेक इन इंडिया अंतर्गत सप्तश्रुंगी गडावर फ्युनिक्यूलर ट्रॉलीचे लोकार्पण\nया आठवड्यात संपूर्ण देशभरात मुसळधार पावसाचा अंदाज – हवामान खाते\nवडाळ्याजवळ मोनोरेल शॉर्ट सर्किटमुळे दोन डब्यांना आग, मोठी दुर्घटना टळली\nमी मुंबईकर, माझा काय दोष \nमुंबईकरांची दुर्गंधीपासून सुटका,कचरा होणार आता अंडरग्राऊंड\nमहाराष्ट्र स्वाभिमान युवक उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी वैभव वीरकर यांची निवड\nकृषी उत्पादनांच्या निर्यातीस प्रोत्साहन देण्यासाठी सुरेश प्रभु यांचा पुढाकार\nदादरच्या फूल मार्केटमध्ये गोळीबार, एकाची हत्या\nप्रस्तावित नवीन औद्योगिक धोरण लवकरच मंजूर होईल – सुरेश प्रभु\nफुटवेअर आणि लेदर सेक्टरसाठी केंद्र सरकारचे खास पॅकेज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/program/he-pahach/vachal-tar-vachal-with-mrunmayee-ranade-and-saee-koranne-on-food-culture-276663.html", "date_download": "2018-10-16T21:28:03Z", "digest": "sha1:PRFKDJEVY5RBJN5J6E2JAZ7SABHVKHNK", "length": 10124, "nlines": 115, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "वाचाल तर वाचालमध्ये मृण्मयी रानडे आणि सई कोरान्ने - खाण्यावर वाचू काही", "raw_content": "\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nराज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर, कार्यकर्त्यांमधली मरगळ झटकणार\nसराफ व्यावसायिक करणार दसऱ्याचा मुहूर्त 'कॅश'\nदारूच्या कंपनीतील ५ हजार टन मक्क्याने भरलेल्या टाकीत पडून मुलाचा मृत्यू\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\n#Metoo मोहिमे संदर्भात हायकोर्टात याचिका दाखल\nमॉडेलला घरी बोलवून मित्रानेच केला खून\nजलयुक्त 'शिव्या'र, राज ठाकरेंच्या कुंचल्यातून फडणवीस सरकारवर घणाघात\nअकबर यांनी चुंबन घेण्याचा प्रयत्न केला, आणखी एका महिला पत्रकाराचा आरोप\nकर्ज देण्यासाठी शरीरसंबंधाची मागणी करणाऱ्या बँक मॅनेजरला महिलेनं धु-धु धुतलं\nगोव्यात काँग्रेसच्या सत्ता स्थापनेच्या मनसुब्यावर पाणी, २ आमदार भाजपात दाखल\n#Metoo : महिला खेळाडूंनी केलेल्या आरोपानंतर राष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षकाची आत्महत्या\nकरिनाची 'ही' फॅशन स्टाईल तुम्हीही फॉलो करू शकता\nदबंग गर्ल सोनाक्षी सांगतेय बॉर्डरवरच्या जवानांबरोबरचे अविस्मरणीय अनुभव\nअशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापुरेनं सुरू केलाय 'प्रवास'\n#Metoo: स्त्रीनं संधीसाठी हात पुढे करताना आपली चूक नाही ते तपासून पहावं - निशिगंधा वाड\nPHOTO सबरीमाला मंदिर प्रवेशापासून राहुल गांधींच्या गुरुद्वारा भेटीपर्यंत देशभरातल्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी\nकरिनाची 'ही' फॅशन स्टाईल तुम्हीही फॉलो करू शकता\nहे आहेत देशातले 10 वादग्रस्त बाबा, कुणावर बलात्कार तर कुणावर खुनाचा आरोप\nसततच्या पोट दुखीवर करा हे ५ घरगुती रामबाण उपाय\nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\nएका पावाच्या तुकड्यासाठी भिवंडीत तुफान मारामारी\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nवाचाल तर वाचालमध्ये मृण्मयी रानडे आणि सई कोरान्ने - खाण्यावर वाचू काही\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: Food CultureMrunmayee RanadeSaee Korannevachal tar vachalखाण्यावर वाचू काहीमृण्मयी रानडेवाचाल तर वाचालसई कोरान्ने\nनलेश पाटील यांच्या कवितांचा कार्यक्रम - हिरवं भान\n'मोठी माणसं'मध्ये क्विक हिलचे संस्थापक कैलास आणि संजय काटकर यांची मुलाखत\nजेव्हा राष्ट्रपती कोविंद यांच्यातले आजोबा जागे होतात\nविशेष कार्यक्रम रिपोर्ताज - वेबसीरिजचे स्पायडरमॅन\nविशेष कार्यक्रम : साय-फाय 'स्पाय'\nवाचाल तर वाचाल : धनंजय दातार आणि अरविंद जगताप यांच्यासोबत\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.rasik.com/marathi/divALIaMkAll.html", "date_download": "2018-10-16T21:23:16Z", "digest": "sha1:KWGO6PRPM5WEOFUQWZA5AIDVLLX4NEUL", "length": 12509, "nlines": 37, "source_domain": "www.rasik.com", "title": " Rasik.com - Marathi Diwali Ank List", "raw_content": "\nदिवाळी अंक म्हणजे महाराष्ट्राच्या साहित्यिक-सांस्कृतिक इतिहासातील एक महत्त्वाची खूण पहिला दिवाळी अंक नक्की कधी प्रकाशित झाला पहिला दिवाळी अंक नक्की कधी प्रकाशित झाला 'लोकप्रभा'च्या ऑगस्ट २७, २००४ अंकानुसार दिवाळी अंकांचा इतिहास विलक्षण वाचनीय व गुंतागुंतीचा असण्याची शक्यता आहे. दिवाळी अंकांच्या आजवरच्या वाटचालीचा आणि आजच्या स्थितीगतीचा वेध महाराष्ट्र टाइम्सने इथे आणि इथे घेतला आहे.\nफराळ आणि फटाक्यांबरोबरच वार्षिक दिवाळी अंकांची फर्माईश ही मराठी माणसाची एक खासियत कुणी गोड, तर कुणी तिखट चवीचे. कुणाला ऍटमबॉंबचा धडाका पसंत, तर कुणाला फुलबाजीच्या नाजुक ठिणग्यांचे आकर्षण. दिवाळी अंकांचे तेच. कुणासाठी भारदस्त साहित्य, तर कुणासाठी विनोदी खुसखुशीत लेख कुणी गोड, तर कुणी तिखट चवीचे. कुणाला ऍटमबॉंबचा धडाका पसंत, तर कुणाला फुलबाजीच्या नाजुक ठिणग्यांचे आकर्षण. दिवाळी अंकांचे तेच. कुणासाठी भारदस्त साहित्य, तर कुणासाठी विनोदी खुसखुशीत लेख आपणा सर्वांची आवड पुरवण्यासाठी मराठीतले बहुतेक सर्व दिवाळी अंक उपलब्ध करून देत आहोत दर वर्षीप्रमाणे.\nसर्व दिवाळी अंक एकाच वेळेला प्रकाशित होत नसल्यामुळे तुम्ही मागवलेले सर्व अंक बाजारात आल्यानंतरच तुम्हाला ताबडतोब पुण्याहून 'एअर मेल'नी रवाना करण्यात येतील. तुमची संपूर्ण ऑर्डर तुम्हाला २ किंवा अधिक \"packages \"मध्ये मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही तुमचे अंक \"Express Shipment\"ने मागविले असल्यास, तुम्हाला त्यासाठी दाखवलेली \"shipping\"ची किंमत सर्व अंक एका \"package\" मधून पाठवण्यासाठीची आहे. अर्थातच, तुमच्या ऑर्डर मधले सर्व अंक उपलब्ध झाल्यावरच \"express package\" रवाना करण्यात येईल.\nमराठीतले बहुतेक सर्व दिवाळी अंक ...\nअंतर्नाद अक्कलकोट स्वामी दर्शन अक्षर अक्षर आयन अक्षरभेट अधिष्ठान अनघा अनुभव अनुराग अनुराधा अन्नपुर्णा अपूर्वाई अपेक्षा अप्सरा अमृत आयुर्वेद अमृतघट अर्थवेध अलका अलखनिरंजन अष्टपैलू अहेर आकंठ आक्रोश आदिमाता आनंदघन आपला डॉक्टर आपले छंद आपले महानगर आयान आयुर्वेद आयुर्वेद वैभव आरोग्य ज्ञानेश्वरी आरोग्य तेथे आरोग्यदर्पण आरोगयदीप आरोग्यम आवाज आशय आश्लेषा इत्यादि इन्स्पेक्टर इब्लिस उत्तम अनुवाद उत्तमकथा उदगार उद्याचा मराठवाडा उद्योगश्री उद्योजक उल्हास प्रभात ऊसमळा ऋतुरंग एकता ऑल दि बेस्ट कजरी कथाश्री कमांडर कलमनामा कलाकुंज कालनिर्णय किरात किशोर किस्त्रीम कुमार कुलदेवता कॉमेडी कट्टा गंधाली गंमत जंमत गमभन गार्गी गावकरी गुंफण गुन्हेगार गुरुप्रसाद ग्रहबोली ग्रहवेध ग्रहसंकेत ग्रहांकित ग्राहकहित गृहलक्ष्मी गृहशोभा गृहशोभिका घरचा वैद्य चंद्रकांत चटपटीत चतुरंग अन्वय चपराक चार शब्द चारचौघी चाळीशी चिंतन चिंतनादेश चित्रछाया चित्रलेखा चैत्राली चौफेर समाचार चौफेर साक्षीदार छात्रप्रबोधन छावा छोटू छोट्यांचा आवाज जडणघडण जत्रा ज्यो. समाचार ज्योतिषओनामा ज्योतिष ज्ञान ज्योतिषतंत्र आणि मंत्र टॉनिक डायबेटिस मित्र तनिष्का तरुण भारत तारका तारांगण थरार दक्षता दहावी दिवाळी दिवाळी आवाज दिवाळी फराळ दिव्य चक्षू दिव्यांग दीपावली दीर्घायु दुर्गांच्या देशातून धनंजय धनुर्धारी धमालधमाका धर्मभास्कर धार्मिक नवरंग रुपेरी नवल नवोदिता नव्हाळी निरंजन नीहार न्यूजरूम लाइव्ह पद्मगंधा परममित्र पर्ण पर्यटन पर्याय पार्टनर पालक निती पासवर्ड पुढचं पाऊल पुढारी पुणे प्रतिष्ठाण पुण्यभूषण पुरुषउवाच पुरुषस्पंदन पोलिस टाईम्स < प्रतिबिंब प्रपंच प्रभात प्रसाद प्रहार प्रिमियर फिरकी फुल टाईमपास फुलपाखरु फुलमनोरंजन बालरंजन ब्रह्मज्ञान ब्रह्मलिखित ब्राह्मणमानस भटकंती भन्नाट भविष्य निर्णय भाकित भाग्यदीप भाग्यनिर्णय भाग्यश्री संकेत भाग्यसंकेत भालचंद्र भूमिका मंत्र तंत्र तोडगे मणिपुष्पक मनशक्ती महाराष्ट्र टाईम्स महाराष्ट्र माझा महाराष्ट्राची जत्रा माऊस माझी वहिनी माझी सहेली मानिनी माय मराठी मार्मिक माहेर मिळून सार्याजणी मुलांचे मासिक मुशाफिरी मृगया मेजवानी मेनका मेहता मराठी ग्रंथ जगत मैत्र मैत्रीण मोहिनी मौज यशस्वी जीवनाचे रहस्य यशोधरा योगसिद्धी रंगश्रेयाली रंभा रजत रत्नावली रसिक रहदारी रागिणी रानवारा राशीभविष्य रिक्षावाला मंच रूचकर रुचिरा रोमिओ रोहिणी लक्ष्मीकृपा ललना ललित लाजरी लीलाई लोकप्रभा लोकमत लोकसत्ता वनराई वनौषधी वयम वसंत वसा वसुधा वास्तू संस्कृती विक्रांत विपुलश्री विवेक विशाखा विश्रांती वेदांत श्री शतायुषी शब्द शब्द दरवळ शब्दगांधार शब्ददीप शब्दस्पर्श शब्दाई शरयू श्यामसुंदर शिवतेज शिवमार्ग शिवस्पर्श शुभंकर शूरसेनानी संचित संतकृपा संयम संवाद संतकृपा संपूर्ण वर्ष भविष्य सत्याग्रही सप्तसूर समदा समांतर भाग्य समाज प्रतिबिंब सांज समाचार साधना साधना बालकुमार साप्ताहिक सकाळ सामना सासर माहेर साहित्य प्रेमी साहित्य संवाद साहित्यरंजन साहित्य लोभस साहित्य शिवार साहित्य सुची सिंहासन सुखी गृहिणी सुगंधसरिता सुवासिनी सुश्रेय सोहम भगवती सौंदर्य स्पर्श स्वधर्मसूर्य स्वप्ना स्वरप्रतिभा स्वामी गुरुमाऊली हंस हसवंती हाहाहा हास्य धमाल हास्यनगरी हास्यरंग हास्यविवेक हास्यांगण हास्यानंद हृदयमित्र हृदयमैत्री हेमांगी हेर श्री अक्कलकोट स्वामी समर्थ श्री गजानन आशिष श्री व सौ श्री दीपलक्ष्मी श्री स्वामी महाराज श्री स्वामी संदेश सृजनसेतू\nयादीत नसलेला दिवाळी अंक तुम्हाला पाहिजे असल्यास आम्हाला orders@rasik.com वर जरूर कळवा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=4900472650392723620&title=Office%20boy%20Became%20Lyrisist&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-10-16T21:25:34Z", "digest": "sha1:ZTXEDMKB3R5WG2VNABYDRDIALNFNLZQI", "length": 10454, "nlines": 120, "source_domain": "bytesofindia.com", "title": "ऑफिस बॉय झाला गीतकार", "raw_content": "\nऑफिस बॉय झाला गीतकार\nमुंबई : गेल्या जवळपास एक दशकापासून ‘स्टार प्रवाह’ अनेक उत्तमोत्तम मालिकांची निर्मिती करत आहे. या मालिकांच्या निमित्ताने, स्टार प्रवाहने अनेक कलाकारांनाही लाँच केले; मग ते प्रमुख अभिनेते असो, सहाय्यक अभिनेते असो, होतकरू निर्माते असो, किंवा गायक, गीतकार, संगीतकार असो. स्टार प्रवाहवर नुकत्याच सुरु झालेल्या ‘नकळत सारे घडले’ या मालिकेच्या गीतकाराचीही कहाणी नक्कीच प्रेरणादायी आहे.\nऑफिस बॉय म्हणून काम करतानाच आपली कवितेची आवड जपत गीतकार होण्याचा प्रवास नीलेश उजाळ या नव्या दमाच्या तरुण गीतकारानं केला आहे. स्टार प्रवाहच्या 'नकळत सारे घडले' या मालिकेचं टायटल साँग नीलेशच्याच लेखणीतून उतरलं आहे. मालिकेचं टायटल साँग लिहिण्याचा नीलेशचा हा पहिलाच प्रयत्न आहे हे विशेष. संगीतकार नीलेश मोहरीरनं आपलं एखादं तरी गाणं संगीतबद्ध करावं, हे त्याचं स्वप्नही या टायटल साँगच्या रुपानं स्टार प्रवाहने सत्यात उतरवले आहे.\nनीलेश एके काळी ऑफिस बॉय म्हणून काम करत होता. गाणं लिहिण्याच्या आपल्या अनुभवाविषयी तो म्हणाला, “नकळत सारे घडले, या मालिकेचं टायटल साँग लिहिण्याचा अनुभव फारच उत्तम होता. मी ज्या ऑफिसमध्ये काम करायचो, तिथले माझे सर माझ्या कवितेच्या आवडीला प्रोत्साहन द्यायचे. स्टार प्रवाहच्या प्रोग्रामिंग हेड श्रावणी देवधर यांनी माझ्या काही कविता वाचल्या होत्या. एके दिवशी त्यांनी मला बोलावून घेतलं. माझ्यासमोर एक कथा ठेवली आणि त्या कथेवर गाणं लिहायला सांगितलं. मी ती कथा वाचली आणि गाणं लिहून दिलं. श्रावणीताईंना ते गाणं आवडलं आणि 'नकळत सारे घडले' या मालिकेचं टायटल साँग म्हणून आपल्यापुढे आलं. मी खूपच नशीबवान आहे की, मला स्टार प्रवाह सारखी मोठी वाहिनी ही संधी देत आहे. यासाठी श्रावणी ताईंचा आणि स्टार प्रवाहचा मी ऋणी आहे.”\nया गाण्याला संगीतबद्ध केले आहे नीलेश मोहरीरने. 'नकळत सारे घडले' या नव्या टायटल साँगविषयी नीलेश म्हणाला, “हे गाणं करण्याचा माझा अनुभव कमाल होता. स्वप्नीलनं मला गाण्याचे शब्द पाठवले. स्वप्निलनं मला नीलेशबद्दल सांगितलं आणि मला सुखद धक्का बसला. कारण, त्यानं अत्यंत सोपे आणि ओघवते शब्द लिहिले होते. मला आनंद आहे की, हे गाणे प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. नीलेश उजाळच्या कामाचं चीज होत आहे असं म्हणायला हरकत नाही.\"\nअभिनेता स्वप्नील जोशी याच्या ‘जीसिम्स’ या संस्थेनं या मालिकेची निर्मिती केली आहे. स्वप्नील जोशी या मालिकेद्वारे निर्माता म्हणून टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करत आहे. हरीश दुधाडे, नुपूर परूळेकर, बालकलाकार सानवी रत्नाळीकर यांच्यासह अनेक उत्तम कलाकार या मालिकेत काम करत आहेत.\nTags: MumbaiStar PravahNakalat Sare GhadaleNilesh UjalNilesh MoharirSwapnil Joshiमुंबईस्टार प्रवाहनकळत सारे घडलेनीलेश उजाळनीलेश मोहरीरस्वप्नील जोशीप्रेस रिलीज\nस्वप्नील जोशी निर्मितीत ‘छत्रीवाली’च्या शीर्षकगीताला तरुणाईकडून प्रतिसाद ‘नकळत सारे घडले’मध्ये रणजित जोगची एंट्री ‘संस्कृती कलादर्पण’चा सोहळा उत्साहात ‘नकळत सारे घडले’च्या प्रिन्स दादाचे यू-ट्यूब चॅनेल हिट\n‘अनुलोममुळे सर्वसामान्य लाभार्थींना योजनांचा लाभ’\nजिंदगी धूप तुम घना साया...\nकर्तव्यदक्ष गृहिणी ते जबाबदार समाजसेविका\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nकोकणातील कलाशिक्षकांची निसर्गचित्रे मुंबईच्या प्रदर्शनात\nसमतानगरमध्ये ६२वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा\nजिंदगी धूप तुम घना साया...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E2%80%8D%E0%A5%85%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A8", "date_download": "2018-10-16T21:24:13Z", "digest": "sha1:RMWDS4IQELM7R5TLOBRHWJHEKM7ZWGLE", "length": 6348, "nlines": 166, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अ‍ॅक्रन - विकिपीडिया", "raw_content": "\nहा लेख अमेरिकेच्या ओहायो राज्यातील शहर याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, ॲक्रन (निःसंदिग्धीकरण).\nस्थापना वर्ष इ.स. १८२५\nक्षेत्रफळ १६१.५४ चौ. किमी (६२.३७ चौ. मैल)\nसमुद्रसपाटीपासुन उंची १,००४ फूट (३०६ मी)\n- घनता १,२३९.३ /चौ. किमी (३,२१० /चौ. मैल)\nअमेरिकेतील शहराबद्दलचा हा लेख अद्याप प्राथमिक अवस्थेत आहे.\nतुम्ही ह्या लेखाचा विस्तार करुन विकिपीडियाला मदत करु शकता.\nअ‍ॅक्रन (इंग्लिश: Akron) हे अमेरिकेच्या ओहायो संस्थानामधील पाचव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. ईरी सरोवराच्या किनार्‍याच्या ६३ किमी दक्षिणेस असलेले अ‍ॅक्रन हे क्लीव्हलंड महानगराचा भाग मानले जाते. अ‍ॅक्रन शहराची लोकसंख्या २०१० साली १.९९ लाख इतकी होती.\nविकिव्हॉयेज वरील अ‍ॅक्रन पर्यटन गाईड (इंग्रजी)\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nअमेरिकेतील शहरे विस्तार विनंती\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २५ जून २०१५ रोजी १४:५० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/sewing-machine/swantex+sewing-machine-price-list.html", "date_download": "2018-10-16T22:05:57Z", "digest": "sha1:NBMQ24YJ4WCO6DSOQPO7J2HBTYZRHEXH", "length": 16494, "nlines": 433, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "स्वन्टेक्स सेविंग माचीच्या किंमत India मध्ये 17 Oct 2018 वरसूची | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nस्वन्टेक्स सेविंग माचीच्या Indiaकिंमत\nIndia 2018 स्वन्टेक्स सेविंग माचीच्या\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nस्वन्टेक्स सेविंग माचीच्या दर India मध्ये 17 October 2018 म्हणून. किंमत यादी ऑनलाइन शॉपिंग 2 एकूण स्वन्टेक्स सेविंग माचीच्या समावेश आहे. उत्पादन तपशील, की वैशिष्ट्ये, चित्रे, रेटिंग आणि अधिक सोबत India मध्ये सर्वात कमी भाव शोधा. या वर्गात सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन स्वन्टेक्स स्व 2268 मल्टि फुंकशन डोमेस्टिक सेविंग माचीच्या आहे. सर्वात कमी दर एक सोपा किंमत तुलना Indiatimes, Homeshop18, Shopclues, Naaptol, Ebay सारख्या सर्व प्रमुख ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत.\nकिंमत श्रेणी स्वन्टेक्स सेविंग माचीच्या\nकिंमत स्वन्टेक्स सेविंग माचीच्या आपण सर्व बाजार मध्ये देण्यात येणार उत्पादने चर्चा करताना असतात. सर्वात महाग उत्पादन स्वन्टेक्स स्व 2268 मल्टि फुंकशन डोमेस्टिक सेविंग माचीच्या Rs. 9,999 किंमत आहे. या विरुद्ध, सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.8,999 येथे आपल्याला स्वन्टेक्स मल्टि फुंकशन डोमेस्टिक इलेक्ट्रिक सेविंग माचीच्या बिल्ट इन स्टीलचेस 66 उपलब्ध आहे. दर या फरक पर्यायांपैकी प्रीमियम उत्पादने ऑनलाइन खरेदीदार एक परवडणारे श्रेणी देते. ऑनलाइन दर Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन खरेदीसाठी इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत\nदर्शवत आहे 2 उत्पादने\nशीर्ष 10स्वन्टेक्स सेविंग माचीच्या\nस्वन्टेक्स स्व 2268 मल्टि फुंकशन डोमेस्टिक सेविंग माचीच्या\nस्वन्टेक्स मल्टि फुंकशन डोमेस्टिक इलेक्ट्रिक सेविंग माचीच्या बिल्ट इन स्टीलचेस 66\n- मॅक्सिमम स्तीतच स्पीड 750 SPM\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/sports-marathi-news/shooter-mehuli-ghosh-bags-silver-apurvi-chandela-gets-bronze-at-cwg-118040900008_1.html", "date_download": "2018-10-16T21:21:00Z", "digest": "sha1:CCRIPKJGKEYGRAMZS47ET2WHCHTCUU6P", "length": 9778, "nlines": 127, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "राष्ट्रकुल स्पर्धा : नेमबाजीत मेहुली घोषला रौप्य, अपूर्वी चंदेलाला कांस्यपदक | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 17 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nराष्ट्रकुल स्पर्धा : नेमबाजीत मेहुली घोषला रौप्य, अपूर्वी चंदेलाला कांस्यपदक\nगोल्ड कोस्ट : २१ व्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय खेळाडूंचा दबदबा कायम आहे. महिलांच्या १० मीटर्स एअर रायफल प्रकारात भारताला दुहेरी यश मिळाले. मेहुली घोषने रौप्य, तर अपूर्वी चंदेलाने कांस्यपदक पटकावले.\nमेहुली आणि सिंगापूरच्या मार्टिना वेलोसो यांनी अंतिम फेरीत २४७.२ अशा सारख्याच गुणांची कमाई केली होती. मात्र शूट ऑफमध्ये मार्टिनाने बाजी मारुन सुवर्ण पटकावलं. अपूर्वीने २२५.३ गुण मिळवून कांस्य मिळवले.\nपुरुषांच्या १० मीटर एअर पिस्टल प्रकारात जीतू रायने सुवर्णपदक पटकावले, तर ओम मिथरवाल याला कांस्यपदक मिळाले. नेमबाजीत आज पाचव्या दिवशी भारताला एकूण ४ पदक मिळाली.\nसोने आणि चांदीच्या दरात वाढ\nसोने आणि चांदीचे भाव घसरले\nनोटाबंदीनंतर २६०० किलो सोने आणि चांदी पकडली\nस्वित्झर्लंडमधल्या नाल्यांमधून वाहते सोने-चांदी\nयावर अधिक वाचा :\nस्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...\nया जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...\nइम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख\nपाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...\nलिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...\nमराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...\n#MeToo चा परिणाम, आता नो ऑब्जेक्शन पत्रक लिहून घेणार\nआता #MeToo चळवळीला मिळालेलं गंभीर वळण पाहता बलात्काराचं दृश्य असो किंवा मग छेडछाडीचं; ...\nस्‍वयंघोषित बाबा रामपालसह १५ जणांना जन्मठेपेची शिक्षा\nहरियाणातील सतलोक आश्रमातील हत्‍याकांडप्रकरणी स्‍वयंघोषित बाबा रामपालसह १५ जणांना ...\nआत्मा बोलवत आहे असे सांगत मुलाची आत्महत्या\nनागपूरमध्ये सौरभ नागपूरकर १९ वर्षीय इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याने राहत्या घरात गळफास ...\n100 रुपयांच्या नवीन नोटांचा लिलाव सुरू\nभारतीय रिझर्व्ह बँककडून ग्राहकांसाठी 100 रुपयांची नवीन नोट जारी करण्यात आली आहे. या 100 ...\nतर काय चंद्रात दिसले होते शिरडीचे साईबाबा\nसरकारद्वारे सुरु असलेल्या प्रयत्नांनंतर देखील लोकं सोशल मीडियावर फर्जी पोस्ट पाठवणे ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.marathi.aarogya.com/%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96/%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%93%E0%A4%AA%E0%A5%85%E0%A4%A5%E0%A5%80/%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE.html", "date_download": "2018-10-16T20:41:18Z", "digest": "sha1:2PEOVUN7K5UDHD436M34ATYIOWXQC3XE", "length": 16565, "nlines": 133, "source_domain": "www.marathi.aarogya.com", "title": "अर्थ स्वप्नांचा - आरोग्य.कॉम - मराठी", "raw_content": "\nपोषक पदार्थ आणि अन्न\nकोड - पांढरे डाग\nहोमिओपॅथीने स्वप्नांचा अर्थ लावून त्या आधारे आरोग्यनिदानाचा प्रयत्न केला आणि काही स्वप्नांवर औषधेही सुचविली आहेत...... \"झोप\" ही संकल्पनाच मानवी जीवनातील एक सुखद अशी अनुभूती आहे.\nप्रत्येक व्यक्तीच्या झोपेसंदर्भामधील विशिष्ट अशा सवयी आहेत व त्या प्रत्येक व्यक्तीनुसार बदलत असलेल्या आपण पाहत आहोत. झोपण्याच्या वेगवेगळ्या पद्धती, वेगवेगळ्या वेळा, झोपेसाठी विशिष्ट अशी अंथरूण- पांघरुणाची व्यवस्था, झोपेसाठी विशिष्ट अशी शारीरिक स्थिती हे सर्व व्यक्तींमध्ये आपणास भिन्न आढळते. मग ती बालके असोत की वयस्कर मंडळी असोत, प्रत्येकाचे जसे स्वभाववैशिष्ट्य भिन्न असते तसेच झोपेच्या तऱ्हाही भिन्न असतात.\nनिसर्गाने घेतलेली आपल्या प्रकृतीची एक हळुवार काळजी म्हणजे \"झोप'. याच झोपेबरोबर संबंधित असलेली आणखी एक अद्‌भुत अशी गोष्ट म्हणजे \"स्वप्ने'.\nस्वप्ने हीसुद्धा एक अनाकलनीय व गूढ अशीच अनुभूती आहे, की ज्यावर अजूनही संशोधन कार्य चालू असूनही त्याबद्दल विज्ञानालाही फार काय समजू शकलेले नाही. असे असले तरी \"स्वप्ने' ही गोष्टच खूप चित्तवेधक आणि मनोरंजक आहे यात शंका नाही. स्वप्ने पडणे हा मानवी मनाचा खेळ आहे, असेही समजले जाते. आपल्या मनातील सुप्त इच्छा, आपले विचार स्वप्नरूपाने आपल्या डोळ्यांसमोर येतात आणि कधी कधी प्रत्यक्षात जे जे करणे अशक्‍य वाटते ते ते आपण स्वप्नांच्या दुनियेमध्ये मुक्तपणे अनुभवत असतो.\nकाहींना फक्त स्वप्ने पडतात एवढेच आठवते, तर काहींना वारंवार तीच तीच स्वप्ने पडत असतात. काही स्वप्ने आनंददायी असतात, काही भविष्यकाळाची सूचना देणारी असतात; तर काही चमत्कारिक, काल्पनिक किंवा गूढ अशीसुद्धा असतात. पुष्कळ वेळा या स्वप्नांचा वास्तवाशी संबंध लागू शकतो किंवा पुष्कळदा ही स्वप्ने अनाकलनीय अशी असतात.\nपण आपल्या प्रकृतीचा आणि या स्वप्नांचा निश्‍चित असा एक संबंध आहे, की ही गोष्ट मात्र मान्य करावीच लागेल. आश्‍चर्याची गोष्ट अशी, की साधारणतः २५० वर्षांपूर्वी होमिओपॅथी शास्त्राचे जनक डॉ. सॅम्युअल हॅनिमान या महान शास्त्रज्ञाने या सर्व गोष्टींचा एकत्रितपणे सखोल असा अभ्यास केला असून मानवाच्या शारीरिक व मानसिक जडणघडणीमध्ये या स्वप्नांना एक अनन्यसाधारण महत्त्व आहे, हे सिद्ध केलेले आहे व या गोष्टींचा उपयोग औषधोपचारामध्ये केला गेलेला आहे.\nहोमिओपॅथीमध्ये रोगापेक्षा रोगी हा महत्त्वाचा मानला जातो. जेव्हा एखाद्या रुग्णाची चिकित्सा करावयाची असते त्या वेळी त्या रुग्णाच्या प्रकृतीचा सर्व बाजूंनी विचार केला जात असतो. सर्व बाजूंनी म्हणजेच रुग्णाचा पूर्वेतिहास, त्याची शारीरिक व मानसिक जडणघडण, त्याच्यावर झालेले मानसिक आघात, त्याला आधी झालेले इतर काही आजार व त्यावर करण्यात आलेले उपचार किंवा काही आनुवंशिक असे आजार या सर्व लक्षणांचा एकत्रितपणे ANALYSIS AND EVALUATION केले जाते. असे औषध शोधून काढत असताना एकापेक्षा अधिक औषधे जर समोर येत असतील तर अंतिम औषधासाठी त्याच्या मानसिक व वैशिष्ट्यपूर्ण लक्षणांना महत्त्व दिले जाते. त्यामध्ये स्वप्नांना अग्रक्रम दिला गेलेला आहे. यावरून या स्वप्नांना उपचारांमध्ये किती महत्त्व दिले गेलेले आहे हे आपल्या लक्षात येईल.\nबऱ्याच जणांना पडणाऱ्या वेगवेगळ्या प्रकाराच्या स्वप्नांमुळे मानसिक आणि शारीरिक व्याधींना तोंड द्यावे लागते. कधी कधी हा त्रास स्वप्नामुळेच होतोय हेही समजायला अवघड जाते. पण होमिओपॅथी ही एकच अशी औषधोपचार पद्धत आहे, ज्यात रुग्णाला औषधोपचार करताना त्याच्या मानसिक लक्षणांचा, त्याच्या मनःस्थितीचा विचार केला जातो. त्यामुळेच रुग्णाने औषधोपचार घेताना आपल्या डॉक्‍टरांना स्वप्नांविषयी अर्थात (त्याला आठवत असतील तरच) माहिती दिली, तर ती त्याला योग्य प्रकारे औषधोपचार करणारी संजीवनी ठरेल.\nकाही वैशिष्ट्यपूर्ण स्वप्ने व त्यासाठी वापरण्यात येणारी होमिओपॅथिक औषधे\nस्वप्नात प्रवास घडणे - काली नायट्रीकम\nस्वप्नात प्रेत दिसणे - ऍनाकारडियम\nस्वप्नात सुखकारक दृश्‍य दिसणे - पल्सेटिला, नेट्र कार्ब\nस्वप्नात लॉटरी लागणे - मॅग कार्ब, नॅट सल्फ\nस्वप्नात सापळा दिसणे - ओपीयम\nस्वप्नात स्वतः बुडताना पाहणे - व्हेराट्रम व्हीर\nसाधारणतः १५०० प्रकारच्या स्वप्नांचा होमिओपॅथीच्या चिकित्सा पद्धतीमध्ये विचार केला गेला आहे व अजूनही नव्या नव्या स्वप्नांचा अभ्यास चालू आहे.\nआरोग्य म्हणजे सुदृढता असणे किंवा सुरळीतता असणे. सुदृढता, सुरळीतता आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी मार्गदर्शन करणे हा या वेबसाईटचा प्रयत्न आहे. आरोग्य.कॉम ही भारतातील आरोग्य विषयक माहिती पुरवण्यात सर्वात अग्रेसर असणा-या वेबसाईट्सपैकी एक आहे. या आरोग्यविषयक माहिती पुरवणा-या साईट्स म्हणजे डॉक्टर नव्हेत. पण आरोग्याविषयी पुरक माहिती व उपचारांचे वेगवेगळे माध्यम उपलब्ध करुन देणारी प्रगत यंत्रणा आहे. या साईटच्या गुणधर्मांमुळे इंटरनेटचा वापर करणा-यांमधे आरोग्य.\n» आमच्या सर्व समर्थन गट पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nआमच्या बातमीपत्राचे सदस्यत्व घ्या\nआरोग्य संबंधित नवीन माहिती मिळवा.\nआरोग्य.कॉम ही भारतातील एक आरोग्याविषयीची आघाडीची वेबसाईट आहे. ह्या वेबसाईटवर तुम्हाला आरोग्याविषयी जवळ जवळ सर्व वैद्यकीय आणि सर्वसामान्य माहिती मिळण्यास मदत होईल असे विभाग आहेत.\nहे आपले संकेतस्थळ आहे, यात सुधारण्याकरिता आपले काही प्रस्ताव किंवा प्रतिक्रीया असतील तर आम्हाला जरुर कळवा, आम्ही आमचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करू\n“माझे नाव पुंडलिक बोरसे आहे, मला आपल्या साइट मुळे फार उपयुक्त माहिती मिळाली म्हाणून आपले आभार व्यक्त करण्यासाठी ईमेल पाठवीत आहे.\nकॉपीराईट © २०१६ आरोग्य.कॉम सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://enavakal.com/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A5%80-%E0%A4%AA/", "date_download": "2018-10-16T21:06:56Z", "digest": "sha1:ERVEZTXRWVSKX2ZY33RT3UTAXZSFOIX3", "length": 13083, "nlines": 142, "source_domain": "enavakal.com", "title": "", "raw_content": "नेत्यांच्या घरात कर्मचाऱ्यांना बादलीने पाणी भरण्याची वेळ – eNavakal\n»1:00 pm: गोंदिया – सर्पदंशाने मृत्यू झालेल्या मुलाला जिवंत करण्याचा दावा करणाऱ्या दोन आयुर्वेदिक डॉक्टरांना पोलिसांनी ताब्यात घेतले\n»9:21 am: मुंबई – मालाडमध्ये सुटकेसमध्ये आढळला महिलेचा मृतदेह. हैदराबादच्या १९ वर्षीय तरुणाला पोलिसांनी केली अटक\n»9:17 am: उत्तराखंड – उत्तरकाशीमध्ये पहाटे ४:०६ वाजता जाणवले; ३.२ रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के\n»8:17 am: पंढरपूर – शारदीय नवरात्रीनिमित्त विठुराया आणि रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात गुलाबाच्या फुलांची आकर्षक सजावट\n»7:15 am: मुंबई – मुंबईत पेट्रोलच्या दरात 11 पैशांनी वाढ; डिझेल 24 पैशांनी महागले\nआघाडीच्या बातम्या आरोग्य मंत्रालय महत्वाच्या बातम्या मुंबई\nनेत्यांच्या घरात कर्मचाऱ्यांना बादलीने पाणी भरण्याची वेळ\nमुंबई – राज्याचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या शासकीय बंगल्यावर आज पाण्याचा तुटवडा झाल्याचे वृत्त समोर आले आहे. मंत्रालय परिसरात असलेल्या काही शासकीय इमारतींमध्ये पाण्याचा तुटवडा झाला आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी बाजूच्या बंगल्यावरून बादलीने पाणी आणले आहे.\nपाण्याचे संकट फक्त मराठवाडा-विधार्भ इथेच नाही तर मात्र्यांच्या शासकीय इमारतींमध्येसुद्धा पाणीबाणी उद्भवू लागली आहे हे नक्की. दरम्यान गेले आठ दिवस शासकीय इमारतींमध्ये पाण्याचा तुटवडा भासू लागला आहे, असे मत येथील कर्मचाऱ्यांनी व्यक्त केले आहे.\nमुंबई महानगरपालिका मुंबई शहरात तब्बल ३,८०० दशलक्ष पाणी पुरवठा करत असते, पण गेले काही दिवस पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे पाणी पुरवठ्यामध्ये अडचणी येत असल्याचे पाणी पुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे.\nश्लोका-आकाश अंबानीच्या मेहेंदी सोहळ्यात निक जोनाससह प्रियंकाची हजेरी\nविधानभवनात आ. गजभियेंची भिडेंच्या वेशात एन्ट्री \nशालेय पोषण आहारातून 140 विद्यार्थ्यांना विषबाधा\nनवी मुंबई मध्ये टायफॉइडचे पाच हजार रुग्ण\nतनुश्री नाना वादावर प्रत्यक्षदर्शीच्या जबाबानंतरच पुढील कारवाई\nगंगा बचावासाठी उपोषणाला बसलेल्या स्वामी सानंद यांचे निधन\n(अपडेट) मंत्रिमंडळ बैठकीआधी शिवसेनेच्या मंत्र्यांची बैठक सुरू\nमुंबई – उद्धव ठाकरे यांनी काल रत्नागिरीतील सागवे गावात एका सभेत जाहीर केले की, कोकणात नाणार प्रकल्प होऊ देणार नाही तर उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी...\nबेस्ट संपवण्यासाठी प्रशासनाचे आणखी एक पाऊल, भाडेवाढीच्या प्रस्तावाला महापालिका सभागृहात मंजुरी\n1 एप्रिलपासून भाडेवाढ होणार लागू, सर्वसामान्यांच्या खिशाला लागणार कात्र, बसगाड्याही होणार कमी, कर्मचार्‍यांच्या भत्यांनाही लागणार कात्री मुंबई – आर्थिक तोट्यात असलेल्या बेस्टला काटकसर करून...\nजे.जे. रुग्णालयाच्या अधिष्ठातापदी डॉ. अजय चंदनवाले\nपुणे – पुण्यातील ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवालेंची मुंबईच्या सर जे. जे. रुग्णालयच्या अधिष्ठातापदी काल रात्री उशिरा बदली करण्यात आली आहे. ससूनमध्ये ते...\nमुंबई – गोवंडीतील महाराष्ट्र कम्पाऊंडमध्ये असलेल्या गोडाऊनला भीषण आग लागली होती. गोवंडी रोडवरील आयशा हॉलच्या बाजूला असलेल्या गोडाऊनला दुपारी दीड वाजेच्या सुमारास आग लागली....\nइलेक्ट्रिक बस करार रद्द\nमुंबई- प्रदुषणावर आळा घालण्यासाठी 40 इलेक्ट्रिक बस पुरविण्याचा एका कंपनीशी केलेला करार एकतर्फी रद्द करण्यार्‍या बेस्ट प्रशासनाला उच्च न्यायालयाने आज चांगलाच दणका दिला. कायद्याचे उल्लंघन...\n‘मीटू’ मोहिमेबाबत हायकोर्टात याचिका\nमुंबई- संपूर्ण देशभरात सुरू असलेल्या ‘मीटू’ या मोहिमेबाबत आज हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. वकील सन्नी पुनामिया यांनी ही याचिका दाखल केली आहे....\nएम. जे. अकबरांवर आणखीन एक आरोप महिला पत्रकाराने लेखाच्या माध्यमातून केले उघड\nनवी दिल्ली- लैंगिक शोषणाच्या आरोपांमुळे अडचणीत आलेले परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांच्याविरोधात आणखीन एका महिला पत्रकाराने आरोप केला आहे. अकबर यांनी आपल्याला अनेकवेळा...\nनरेंद्र मोदींच्या शिर्डीतील कार्यक्रमाला गर्दी जमविण्यासाठी 2 कोटींची उधळण\nमुंबई- राज्यात एकीकडे तिजोरीत खडखडाट असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिर्डीतील कार्यक्रमाला गर्दी जमविण्यासाठी राज्य सरकार तब्बल दोन कोटी रुपयांची उधळण करणार असल्याची धक्कादायक माहिती...\nराहुल गांधी दोन दिवस मध्य प्रदेश दौर्‍यावर\nग्वाल्हेर- राहुल गांधी दोन दिवसांच्या मध्य प्रदेश दौर्‍यावर आहेत. आज, ग्वाल्हेर येथील किला भागात असलेल्या गुरुद्वाराला भेट देऊन त्यांनी माथा टेकला. यावेळी राहुलबरोबर ज्योतिरादित्य सिंधिया,...\nसामना रात्री ०८ वाजता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.pankajz.com/2009/09/blog-post_23.html", "date_download": "2018-10-16T21:45:50Z", "digest": "sha1:VJDRCJFJ3H7ODJPOEKHZGEO2IM5ZX7KG", "length": 20292, "nlines": 459, "source_domain": "www.pankajz.com", "title": "ट्रेकर्सचे वाक्प्रचार... - Pankaj भटकंती Unlimited™", "raw_content": "\nआमच्या भटकंतीमध्ये काही वाक्प्रचार सर्रास वापरले जातात, ज्यांमुळे ट्रेकला रंगत चढते. त्यातले काही जसे आठवले तसे इथे देत आहे. आपल्याला आवडतील अशी अपेक्षा आहे.\n१. भा. स्टॅ. टा. वर पोचणे: नियोजित वेळेपेक्षा पोचायला अर्धा पाऊण तास उशीर होणे\n२. गाडी वेळेवर सुटणे: सकाळचे विधी सुरळीत होणे.\n३. सकाळी गाडीला उशीर होणे / रद्द होणे: 'गाडी वेळेवर सुटणे' च्या उलट स्थिती होणे.\n४. सगळ्या बाजूंनी शिट्ट्या मारणे: गाडी रद्द झाल्यानंतरची स्थिती.\n५. बुंगवणे: दुचाकी किंवा चारचाकी ७०-८० च्या वरच्या वेगाने चालवणे.\n६. फोटो काढत काढत मिनिटांत वर पोचणे: फारच छोटा गड/किल्ला असणे.\n७. ट्रेक ’जरा’ स्पेशल असणे: खूप अवघड ट्रेक असणे.\n८. माकड होणे: अति वाईट अवस्था होणे. एखादी गोष्ट बाकीच्यांना जमूनपण आपल्याला न जमणे.\n९. शाहरुख खान होणे: अवघड ठिकाणी (सहसा रॉक पॅच उतरताना) बोबडी वळणे.\n१०. ड्रायक्लीन होणे / करणे: ओव्हरनाइट ट्रेक नंतर सकाळी फक्त तोंड खंगाळून तयार होणे (दुसरा पर्यायच नसतो).\n११. आजारी पडणे: ऑफिसला दांडी मारणे.\n१२. विकेट जाणे: लग्न ठरणे / होणे.\n१३. हिट विकेट आऊट होणे: प्रेमविवाह / लव्ह मॅरेज करणे.\n१४. मश्रूम ब्रेक: २ मिनिटांसाठी आडोशाला जाणे. कुत्र्याची छत्री आठवून पहा, समजेल हा वाक्प्रचार.\n१५. वाघ मारायला जाणे: १५-२० मिनिटांसाठी आडोशाला जाणे. ’गाडी सुटणे’चा समानार्थी.\n१६. ससा मारायला जाणे: मश्रूम ब्रेकला पर्यायी वाक्प्रचार.\n१७. बायोडायव्हर्सिटीला हातभार लावणे: मश्रूम ब्रेक, गाडी सुटणे, वाघ मारायला जाणे यांसाठी एकत्रित वाक्प्रचार.\n१८. टोटल ’लागणे’: खूप हाल होणे.\n१९. पाय घसरणे: घसरून पडणे. पण पडता पडता सावरणे.\n२०. तोंड काळे करणे: घसरून पडून आडवे होणे अथवा बुड जमिनीला टेकणे. साष्टांग नमस्कार घालणे.\n(पाय घसरणे आणि तोंड काळे करणे यात एक कोटि आहे.)\n२१. भैसटणे: अतिउत्साहाने किंवा खूप थकल्यामुळे वेडे चाळे करणे.\n२२. पोटातल्या कावळ्यांचे हत्ती होणे: फार भूक लागणे.\n२३. बातम्या खाणे: गडावर किंवा गुहेत पोचल्यावर घरुन किंवा येताना रस्त्यात घेतलेल्या वडे, पोळ्या, पराठे यांवर पेपरची शाई उमटते. पण ते तसेच खाणे.\n२४. ढील देणे: जुन्या ट्रेकच्या आठवणी फारच (जरा जास्तच) रंगवून सांगणे.\n२५. घरी यायला थोडासा उशीर होणे: घरी पोचायला रात्रीचे १२:०० + होणे.\n२६. चटई-उशी मिळणे: बायको खूपच रागावणे (फक्त विवाहितांसाठी).\n२७. रोबो होणे: ट्रेकनंतरच्या दुसऱ्या दिवशी पाय फार दुखुन वाकवता न येणे.\nतुमच्याकडे आणखी खजिना असेल तर कॉमेंट्समध्ये जरूर लिहा.\n अगदी सारेच वाक्प्रचार कव्हर केले राव...\n५. बुंगवणे: दुचाकी किंवा चारचाकी ७०-८० च्या वरच्या वेगाने चालवणे.\n९० ची गोळी घेणे: गाडी ८०-९० च्या वेगाने चालवणे\nजामच भारी आहे राव \nमस्त रे पंकज ... :) अजून काही आठवले तर टाकतो ... :)\nएकदम पर्फेक्ट आहेत नाही हे सगळे प्रचलीत शब्द-वाक्ये.माकड होणे प्रकार खरेच वाईट हां. अस्सा राग येतो ना स्वत:चा.\nलई भारी राव ..\n२६. चटई-उशी मिळणे: बायको खूपच रागावणे (फक्त विवाहितांसाठी).\nहे मस्त होता :-)\nवाक्यप्रचार इतिहास जमा होते,बरीच..........................वर्ष उलटून झाली.मुलाला प्रिंट काढून देते,मी रुईंया ची ट्रेकर होते.हे सर्व ट्रेक पुन्हा पाहून कोणलाच खरे वाटत नाही,कारण लिफ्ट शिवाय जिना चढणे नकोसे वाटते,सवय झाली,असो पुन्हा गडांवर नेता खूप आवडते, कालाय तस्मे नमः दुसरे काय\nकधीच प्रतिक्रिया देत नाही कारण मी पूर्वीच्या दिवसात रमते.आम्ही पण असेच बोलायचो,सध्या ह्या ट्रेक वर बोलण्या सारखे काही नाही पण इथले डोंगर वेगळे आहेत,मी मस्कत ला राहते,हे हि खूप सुंदर आहेत,येथे झाडे नाहीत पण अनेक रंगांचे बनलेले आहेत.असो छान लिहिता,फोटो पण आवडतात.नियमित वाचक आहे एवःडेच नमूद करते\nदहा वाजून दोनदा पंधरा पंधरा मिनिटे होणे\nगाडी ला टायमिंग नाही पण टायमिंग झाल्यावर गाडी सुटणे\nगाडी सुटायची/यायची ठराविक वेळ नाही माणसं भरली कि सुटेल\nअजुन तयार करायला हवेत...नवीन, म्हणजे आपली ट्रेकी लिपी तयार ;)\nआपल्या माहितीसाठी, माझी मागल्या महिन्यात हिटविकेट झाली आहे :-)\nट्रेक लिपी नव्हे, पण ट्रेक भाषा नक्की \nअप्रतिम फोटो आहेत तुझे आणि अत्यंत सुंदर असा ब्लोग आहे तुझा रेफर करायला अप्रतिम माहिती आहे. :-)) टीम ग्रीनेर्य सीकर्स :-))\nरेफर कर, पण ढापू नको.\nरमेश चिकटे होणे : जिथे जाउ तिथे रमने आणि जिथे रमने तिथेच चीकटने\nहा हा .. भारीच\nएकदा एका माणसाने वाघ पाळला होता. मी तो वाघ पहायला गेलो. त्याची परवानगी घेऊन त्या वाघाला बाहेर फिरायला घेऊन गेलो. बाहेर म्हणजे एकदम बाहेरगा...\n:-) “रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा\nआजची तरुण पिढी ना… काही धरबंधच राहिला नाही. वारेमाप उधळपट्टी करतात. जुन्या परंपरा, संस्कृती काही काही पाळत नाहीत. रोज ऑफिसात जायचं आणि घर...\nलहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा...\nआपले वय काय हो असे कुणी विचारले की आपली प्रतिक्रिया काय असते असे कुणी विचारले की आपली प्रतिक्रिया काय असते मुलींना हा प्रश्न सहसा आवडत नाही. काहींना सरळ उत्तर द्यावेसे वाटेलही. जेष्ठ...\nऐन हिवाळ्यातला ऑफबीट लडाख\nलडाखचे स्वप्न २०१२च्या ऑगस्टमध्ये खरं तर पूर्णत्वास गेले होते. ऐन पर्यटन हंगामातले सगळ्या प्रकारचे अनुभव घेऊन झाले होते. लेह मार्केट, खरेदी,...\nकुठे भैरवनाथाचे देऊळ, कुठे वाघजाईचं ठाणं. कुठं क्षेत्रपाल खंडोबाचं राऊळ तर कुठे पिराचं स्थान. कधी शिवाचं लिंग तर कुठे मरीआईची घुमटी. शि...\nगेल्या काही महिन्यांचे थोडेफार जमलेले धुकट प्रयत्न... खूप वेगळी लोकेशन्स. बहुतेक लोकांना माहित नसलेली... घ्या गोड मानून \nमी खाल्लेल्या पाणीपुरीची गोष्ट.\nदिवाळी नुकतीच संपली ना... गोडधोड खाऊन सगळे तोंड पाणचट झाले होते. गेला काजू, बदाम, पिस्ते अशा फुकट मिळालेल्या ड्रायफ्रुट्सपासून सुरु झालेली ...\nएसीत बसे, पीसीत घुसे, दिस काढी कसेबसे, हापिसात अशी अवस्था झाली असताना शहरात घुसमटलेल्या जीवाला काहीतरी वेगळे हवे असते. म्हणूनच दिला का...\nपाऊस रानारानांत, पानापानांत आणि मनामनांत रुणझुणू लागला की सह्यभ्रमरांना साद घालतात ते सह्याद्रीचे कडे.राकट कडे, उन्हाळ्यात वणव्यांनी उजाड...\nये रे ये रे पावसा\nलहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा...\nDesigned by - भटकंती अनलिमिटेड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.snpnews.in/2018/10/12/proposed-new-industrial-policy-to-be-approved-soon/", "date_download": "2018-10-16T21:53:39Z", "digest": "sha1:MGYBJFQ32IJT6D27Z242F3XOAAZUGTFC", "length": 5969, "nlines": 78, "source_domain": "www.snpnews.in", "title": "प्रस्तावित नवीन औद्योगिक धोरण लवकरच मंजूर होईल - सुरेश प्रभु - SNP News | News Articles | Blogs | Technology | Social | Political | Education |Cultural", "raw_content": "\nप्रस्तावित नवीन औद्योगिक धोरण लवकरच मंजूर होईल – सुरेश प्रभु\n12/10/2018 SNP ReporterLeave a Comment on प्रस्तावित नवीन औद्योगिक धोरण लवकरच मंजूर होईल – सुरेश प्रभु\nकेंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री श्री.सुरेश प्रभु यांनी सांगितले की, नवीन औद्योगिक धोरण निर्मितीचे उद्दीष्ट, गुंतवणूक आकर्षित करणे आणि रोजगार निर्मिती करणे हे लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळाद्वारे मंजूर केले जाईल.\nचौथ्या औद्योगिक क्रांतीमुळे उद्भवणारी आव्हाने आणि संधी या धोरणाशी सुसंगत आहेत.\nनिर्माण क्षेत्रातील बदलणाऱ्या तंत्रज्ञानासह, जागतिक चौथ्या औद्योगिक क्रांतीविषयी सुरेश प्रभु बोलत होते. यात कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स, इंटरनेट, ब्लॉकचेन आणि मशीन लर्निंग यांचा समावेश आहे.\nभारताचे उत्पादन क्षेत्र वाढविण्यासाठी आणि देशाच्या एकूण सकल घरेलू उत्पादनात (जीडीपी) आपला हिस्सा वाढविण्यासाठी या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी देखील भारतामध्ये स्वत: ची ताकद आहे.\nप्रस्तावित धोरण नियामक अडथळ्यांना कमी करण्याच्या आणि रोबोटिक्स आणि कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या सीमांत तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यास प्रोत्साहित करेल.\nफुटवेअर आणि लेदर सेक्टरसाठी केंद्र सरकारचे खास पॅकेज\nदादरच्या फूल मार्केटमध्ये गोळीबार, एकाची हत्या\nमॉल, हॉटेल, विमानतळांवर मिळणारी वस्तूच्या एमआरपीनुसारच पैसे घ्यावे लागणार\nमध्य प्रदेशातून आयसिस संशयिताला अटक\nदिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदियांच्या घरी सीबीआयचे छापे\nमहाराष्ट्र स्वाभिमान युवक उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी वैभव वीरकर यांची निवड\nकृषी उत्पादनांच्या निर्यातीस प्रोत्साहन देण्यासाठी सुरेश प्रभु यांचा पुढाकार\nदादरच्या फूल मार्केटमध्ये गोळीबार, एकाची हत्या\nप्रस्तावित नवीन औद्योगिक धोरण लवकरच मंजूर होईल – सुरेश प्रभु\nफुटवेअर आणि लेदर सेक्टरसाठी केंद्र सरकारचे खास पॅकेज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://sadha-sopa.com/node/133", "date_download": "2018-10-16T21:17:45Z", "digest": "sha1:7ODPWDOUGTH2DTTDO2HA625V5OQXO5M4", "length": 6036, "nlines": 94, "source_domain": "sadha-sopa.com", "title": "बायको जेंव्हा बोलत असते | साधं... सोपं...", "raw_content": "\nसाधं सोपं आयुष्य... साधं सोपं जगण्यासाठी...\nबायको जेंव्हा बोलत असते\nबायको जेंव्हा बोलत असते\nतेंव्हा ऐकून घ्यायचं असतं\nनाहीतरी... दुसरं आपल्या हातात काय असतं\nवाभाडे काढत आपले ती\nआपले दोष, आपल्या चुका\nनाहीतरी... दुसरं आपल्या हातात काय असतं\nशब्दानं शब्द वाढत जातो\nम्हणून वेळीच ओळखायची असते\nसमोरची तोफ बरसली तरी\nनाहीतरी... दुसरं आपल्या हातात काय असतं\nअशाच वेळी विसरून सारं\nनाहीतरी... दुसरं आपल्या हातात काय असतं\nतिची चिडचिड, तिचा संताप\nतिची बडबड, तिची कडकड\nतिचं प्रेम तिनं करावं\nनाहीतरी... दुसरं आपल्या हातात काय असतं\nSelect ratingGive बायको जेंव्हा बोलत असते 1/10Give बायको जेंव्हा बोलत असते 2/10Give बायको जेंव्हा बोलत असते 3/10Give बायको जेंव्हा बोलत असते 4/10Give बायको जेंव्हा बोलत असते 5/10Give बायको जेंव्हा बोलत असते 6/10Give बायको जेंव्हा बोलत असते 7/10Give बायको जेंव्हा बोलत असते 8/10Give बायको जेंव्हा बोलत असते 9/10Give बायको जेंव्हा बोलत असते 10/10\n अनुक्रमणिका बायको नावाचं वादळ ›\nया सारख्या इतर कविता\nकोण म्हणतं आमच्या घरात\nज्या ज्या वयात जे जे करायचं\nजेवणात ही कढी अशीच राहुदे\nया साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy-paste करून इतरांना ईमेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाही याची जाणीव असू द्या.\nतुमचा ईमेल पत्ता द्या\nनवे लेखन प्रकाशित झाले की गूगल फीडबर्नर च्या कृपेने आपोआप आपल्या ईमेलवर येईल\nखरं तर माझ्याविषयी काहीही माहिती जाणून घ्यायची इच्छा तुम्हाला व्हावी असं या माहितीत काहीही नाही तरीही आपण इथे, या पानावर, आलाच आहात तर आपल्याला पिडण्याचं थोडं स्वातंत्र्य मी घेतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://sadha-sopa.com/node/287", "date_download": "2018-10-16T20:50:38Z", "digest": "sha1:ODARMQQKZYEFPA5MZO4OYESXYPWYVFN5", "length": 5497, "nlines": 79, "source_domain": "sadha-sopa.com", "title": "पाऊस फिरकला नाही, नुसतेच ढगाळून गेले | साधं... सोपं...", "raw_content": "\nसाधं सोपं आयुष्य... साधं सोपं जगण्यासाठी...\nपाऊस फिरकला नाही, नुसतेच ढगाळून गेले\nदाटून आले तेंव्हा मी\nअन जरा थरकता वीज,\nमज किती वाटले तरिही,\nमी किती थांबलो तरीही\nSelect ratingGive पाऊस फिरकला नाही, नुसतेच ढगाळून गेले 1/10Give पाऊस फिरकला नाही, नुसतेच ढगाळून गेले 2/10Give पाऊस फिरकला नाही, नुसतेच ढगाळून गेले 3/10Give पाऊस फिरकला नाही, नुसतेच ढगाळून गेले 4/10Give पाऊस फिरकला नाही, नुसतेच ढगाळून गेले 5/10Give पाऊस फिरकला नाही, नुसतेच ढगाळून गेले 6/10Give पाऊस फिरकला नाही, नुसतेच ढगाळून गेले 7/10Give पाऊस फिरकला नाही, नुसतेच ढगाळून गेले 8/10Give पाऊस फिरकला नाही, नुसतेच ढगाळून गेले 9/10Give पाऊस फिरकला नाही, नुसतेच ढगाळून गेले 10/10\n‹ हे शिवनंदन, करितो वंदन अनुक्रमणिका\nया सारख्या इतर कविता\nआजही पोहे सॉलिड टेस्टी झाले होते\nसीने मे जलन - भावानुवाद\nआले किती गेले किती\nया साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy-paste करून इतरांना ईमेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाही याची जाणीव असू द्या.\nतुमचा ईमेल पत्ता द्या\nनवे लेखन प्रकाशित झाले की गूगल फीडबर्नर च्या कृपेने आपोआप आपल्या ईमेलवर येईल\nखरं तर माझ्याविषयी काहीही माहिती जाणून घ्यायची इच्छा तुम्हाला व्हावी असं या माहितीत काहीही नाही तरीही आपण इथे, या पानावर, आलाच आहात तर आपल्याला पिडण्याचं थोडं स्वातंत्र्य मी घेतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://sadha-sopa.com/taxonomy/term/18?page=1", "date_download": "2018-10-16T21:06:56Z", "digest": "sha1:5TBLKVSYGOOVZA5DUQIUTB5GXUPH2R7M", "length": 13232, "nlines": 148, "source_domain": "sadha-sopa.com", "title": "रोमॅंटिक | साधं... सोपं...", "raw_content": "\nसाधं सोपं आयुष्य... साधं सोपं जगण्यासाठी...\nकुणीतरी आठवण काढतंय या कार्यक्रमामधील एक कविता...\nयेथे व्हिडियो दिसण्यात काही समस्या येत असल्यास आपण तो येथे पाहू शकाल\n'कुणीतरी आठवण काढतंय' या कार्यक्रमाची माहिती आपल्याला येथे मिळू शकेल\nSelect ratingGive प्रेमाचा रिंगटोन (Video) 1/10Give प्रेमाचा रिंगटोन (Video) 2/10Give प्रेमाचा रिंगटोन (Video) 3/10Give प्रेमाचा रिंगटोन (Video) 4/10Give प्रेमाचा रिंगटोन (Video) 5/10Give प्रेमाचा रिंगटोन (Video) 6/10Give प्रेमाचा रिंगटोन (Video) 7/10Give प्रेमाचा रिंगटोन (Video) 8/10Give प्रेमाचा रिंगटोन (Video) 9/10Give प्रेमाचा रिंगटोन (Video) 10/10\nप्रेमाचा रिंगटोन (Video) विषयीपुढे वाचा\nकळे न मजला इतके भीषण काय म्हणालो\nसुंदर तरुणी दिसल्यावर मी हाय म्हणालो\nतशी तिची अन माझी ओळख नव्हती तरिही\nतशी बायको सोबत माझी होती तरिही\nनकळत माझ्या छातीमध्ये कळ आली अन\nतिला केशरी बासुंदीची साय म्हणालो\nसुंदर तरुणी दिसल्यावर मी हाय म्हणालो\nSelect ratingGive सुंदर तरुणी दिसल्यावर... 1/10Give सुंदर तरुणी दिसल्यावर... 2/10Give सुंदर तरुणी दिसल्यावर... 3/10Give सुंदर तरुणी दिसल्यावर... 4/10Give सुंदर तरुणी दिसल्यावर... 5/10Give सुंदर तरुणी दिसल्यावर... 6/10Give सुंदर तरुणी दिसल्यावर... 7/10Give सुंदर तरुणी दिसल्यावर... 8/10Give सुंदर तरुणी दिसल्यावर... 9/10Give सुंदर तरुणी दिसल्यावर... 10/10\nसुंदर तरुणी दिसल्यावर... विषयीपुढे वाचा\nती जाताना 'येते' म्हणून गेली\nती जाताना 'येते' म्हणून गेली\nअन जगण्याचे कारण बनून गेली\nम्हटली मजला 'मनात काही नाही'\nपण जाताना मागे बघून गेली\nSelect ratingGive ती जाताना 'येते' म्हणून गेली 1/10Give ती जाताना 'येते' म्हणून गेली 2/10Give ती जाताना 'येते' म्हणून गेली 3/10Give ती जाताना 'येते' म्हणून गेली 4/10Give ती जाताना 'येते' म्हणून गेली 5/10Give ती जाताना 'येते' म्हणून गेली 6/10Give ती जाताना 'येते' म्हणून गेली 7/10Give ती जाताना 'येते' म्हणून गेली 8/10Give ती जाताना 'येते' म्हणून गेली 9/10Give ती जाताना 'येते' म्हणून गेली 10/10\nती जाताना 'येते' म्हणून गेली विषयीपुढे वाचा\nमला तू... तुला मी...\nकिती आवडावे मला तू... तुला मी...\nतरी का छळावे मला तू... तुला मी...\nजसा चातका आठवे पावसाळा\nतसे आठवावे मला तू... तुला मी...\nमला तू... तुला मी... विषयीपुढे वाचा\nतुला पाहता षड्ज छेडतो\nतुझी मिठी गंधार होतसे\nअखंड मैफल विषयीपुढे वाचा\nनाते तुझे नि माझे यावे कसे जुळून\nनाते तुझे नि माझे यावे कसे जुळून\nतू सावली सुखांची, मी सैरभैर ऊन\nSelect ratingGive नाते तुझे नि माझे यावे कसे जुळून 1/10Give नाते तुझे नि माझे यावे कसे जुळून 1/10Give नाते तुझे नि माझे यावे कसे जुळून 2/10Give नाते तुझे नि माझे यावे कसे जुळून 2/10Give नाते तुझे नि माझे यावे कसे जुळून 3/10Give नाते तुझे नि माझे यावे कसे जुळून 3/10Give नाते तुझे नि माझे यावे कसे जुळून 4/10Give नाते तुझे नि माझे यावे कसे जुळून 4/10Give नाते तुझे नि माझे यावे कसे जुळून 5/10Give नाते तुझे नि माझे यावे कसे जुळून 5/10Give नाते तुझे नि माझे यावे कसे जुळून 6/10Give नाते तुझे नि माझे यावे कसे जुळून 6/10Give नाते तुझे नि माझे यावे कसे जुळून 7/10Give नाते तुझे नि माझे यावे कसे जुळून 7/10Give नाते तुझे नि माझे यावे कसे जुळून 8/10Give नाते तुझे नि माझे यावे कसे जुळून 8/10Give नाते तुझे नि माझे यावे कसे जुळून 9/10Give नाते तुझे नि माझे यावे कसे जुळून 9/10Give नाते तुझे नि माझे यावे कसे जुळून\nनाते तुझे नि माझे यावे कसे जुळून\nतू नसताना विषयीपुढे वाचा\nअंगणात माझ्या घेऊन ये\nएखादी तरी सर... विषयीपुढे वाचा\nमिठीतही का सखे दुरावे\nकळे न का हे असे घडावे\nमिठीतही का सखे दुरावे\nझरे स्मृतींचे विरून गेले\nउरी ऋतूंनी कसे फुलावे\nSelect ratingGive मिठीतही का सखे दुरावे 1/10Give मिठीतही का सखे दुरावे 1/10Give मिठीतही का सखे दुरावे 2/10Give मिठीतही का सखे दुरावे 2/10Give मिठीतही का सखे दुरावे 3/10Give मिठीतही का सखे दुरावे 3/10Give मिठीतही का सखे दुरावे 4/10Give मिठीतही का सखे दुरावे 4/10Give मिठीतही का सखे दुरावे 5/10Give मिठीतही का सखे दुरावे 5/10Give मिठीतही का सखे दुरावे 6/10Give मिठीतही का सखे दुरावे 6/10Give मिठीतही का सखे दुरावे 7/10Give मिठीतही का सखे दुरावे 7/10Give मिठीतही का सखे दुरावे 8/10Give मिठीतही का सखे दुरावे 8/10Give मिठीतही का सखे दुरावे 9/10Give मिठीतही का सखे दुरावे 9/10Give मिठीतही का सखे दुरावे\nमिठीतही का सखे दुरावे\nकिती कितीदा समुद्र व्हावे सखीमुळे\nकिती कितीदा उधाण यावे सखीमुळे\nतशी न माझी मुळे कधी रोवली कुठे\nतृषार्त आत्मा उनाड धावे सखीमुळे\nतुमचा ईमेल पत्ता द्या\nनवे लेखन प्रकाशित झाले की गूगल फीडबर्नर च्या कृपेने आपोआप आपल्या ईमेलवर येईल\nखरं तर माझ्याविषयी काहीही माहिती जाणून घ्यायची इच्छा तुम्हाला व्हावी असं या माहितीत काहीही नाही तरीही आपण इथे, या पानावर, आलाच आहात तर आपल्याला पिडण्याचं थोडं स्वातंत्र्य मी घेतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/vyakhtivedh-news/boeing-india-chief-pratyush-kumar-profile-1768030/", "date_download": "2018-10-16T21:46:22Z", "digest": "sha1:6OKHNTBU5P5SYNRFEKZRHSPZA2YDF2GV", "length": 14716, "nlines": 204, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Boeing India chief Pratyush Kumar profile | प्रत्युषकुमार | Loksatta", "raw_content": "\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\nअमेरिका सध्या हे विमान सौदी अरेबिया, इस्रायल आणि जपान या देशांना विकते.\nबिहारमध्ये वीज आणि रस्तेजोडणी नसलेल्या एका गावात जन्मलेले प्रत्युषकुमार सुरुवातीचा काही काळ शाळेतही गेले नव्हते. त्यांना त्यांच्या आजोबांनी घरातच जुजबी पण उपयुक्त शिक्षण दिले. वयाच्या ११व्या वर्षी दिल्लीला गेल्यानंतर प्रत्युषकुमारांनी पहिल्यांदा टीव्ही पाहिला नुकतीच बोइंग कंपनीत एफ-१५ लढाऊ विमान प्रकल्प प्रमुख म्हणून नियुक्ती झालेल्या या अभियंत्याची सुरुवातीची पाश्र्वभूमी कुणाहीसाठी प्रेरणादायी आहे. प्रत्युषकुमार यांनी पुढे दिल्ली आयआयटीतून अभियांत्रिकीची पदवी आणि अमेरिकेत मॅसॅच्युसेट्स विद्यापीठातून डॉक्टरेट प्राप्त केली. सुरुवातीचा काही काळ त्यांनी मॅकिन्से आणि जनरल इलेक्ट्रिक या मातब्बर कंपन्यांमध्ये काम केले. स्टार्ट-अप कंपन्याही चालवल्या. पण तंत्रज्ञ म्हणून त्यांची कारकीर्द खऱ्या अर्थाने उजळली बोइंग एअरप्लेन कंपनीमध्ये. या कंपनीला भारतात स्थिरावण्यासाठी प्रत्युषकुमार यांनी मोलाचे योगदान दिले. सध्या ते बोइंग इंडियाचे अध्यक्ष आणि बोइंग इंटरनॅशनलचे उपाध्यक्ष आहेत.\nगेल्या सहा वर्षांमध्ये बेंगळूरु आणि हैदराबाद येथे बोइंगची केंद्रे उभारून ती विकसित करण्यात प्रत्युषकुमार यांनी पुढाकार घेतला. बेंगळूरु तंत्रज्ञान आणि अवकाश उद्योगाच्या क्षेत्रात बोइंगसाठी महत्त्वाचे केंद्र (हब) बनले. याच काळात हैदराबाद येथील केंद्राचाही विकास प्रत्युषकुमार यांच्या अधिपत्याखाली झाला. या ठिकाणी टाटा समूहाच्या सहकार्याने चिनूक लढाऊ हेलिकॉप्टरचे सुटे भाग बनवणारी यंत्रणा उभी राहिली. भारतातील ग्राहकांच्या सोयीसाठी याच ठिकाणी प्रत्युषकुमार यांनी बोइंग इंडियाचे व्यावसायिक केंद्र विकसित केले. याच केंद्रामुळे बोइंग कंपनीला भारत सरकारबरोबर चिनूक, अ‍ॅपाची ही लढाऊ हेलिकॉप्टर, तसेच पी-८आय सागरी टेहेळणी विमानांचा व्यवहार करणे सुकर झाले. तांत्रिक नैपुण्याला व्यावहारिक उद्यमशीलतेची जोड दिल्यामुळे बोइंग कंपनीत प्रत्युषकुमार यांची प्रगती झाली. त्यांचे हे गुण बोइंग इंटरनॅशनलचे अध्यक्ष मार्क अ‍ॅलन यांनीही मान्य केले आहेत. काही वर्षांपूर्वी दिनेश केसकर या भारतीय अभियंत्याने बोइंगच्या प्रवासी विमान उद्योगाचा विस्तार भारतात नागपुरातील कार्गो हबच्या माध्यमातून केला होता. प्रत्युषकुमार यांनी बोइंगच्या अंतराळ व संरक्षण उद्योगाची वृद्धी भारतात करून दाखवली. एफ-१५ हे लढाऊ विमान मूळ मॅकडोनेल डग्लस कंपनीने चाळीस वर्षांपूर्वी विकसित केले. आजही ते अत्यंत घातक आणि अचूक म्हणून ओळखले जाते. अमेरिका सध्या हे विमान सौदी अरेबिया, इस्रायल आणि जपान या देशांना विकते.\nही विमाने घेण्याचा बेत नसल्याचे भारताने मागच्याच महिन्यात स्पष्ट केले असले, तरी प्रत्युषकुमारांच्या नेतृत्वाखाली भविष्यात ते भारतालाही मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. लढाऊ विमानांच्या सध्याच्या ‘राफेलीकरणा’च्या वातावरणात आणि संरक्षणसामग्री विकण्यातील प्रत्युषकुमार यांची हातोटी पाहता, ही संभाव्यता स्वागतार्हच दिसते.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'महाराष्ट्रात येताना भीती नसते, कारण इथं मोदी-शाहंसारखे गुंड नाहीत'\n#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\nमायलेकींच्या सुरक्षेसाठी तो उबर चालक मध्यरात्रीनंतरही दीड तास थांबून राहिला\nराज ठाकरे अमरावती एक्सप्रेसने विदर्भाकडे रवाना\n#MeToo : आरोपांनंतर 'यशराज फिल्म्स'मधून आशिष पाटील यांची हकालपट्टी\n#MeToo : आरोप सिद्ध होणाऱ्यांसोबत काम न करण्याचा फरहान अख्तरचा निर्णय\n#MeToo : आरोपांनंतर 'यशराज फिल्म्स'मधून आशिष पाटील यांची हकालपट्टी\n'राधिका मसाले'च्या मीम्सवर अनिता दाते म्हणते..\n#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्यांकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\n‘लोहपुरुष’ पोलीस आयुक्त, जरा इकडेही लक्ष द्या\nमित्राच्या अपघाती मृत्यूच्या तणावामुळे अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची आत्महत्या\n२८ नवे कुष्ठरुग्ण आढळले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2018-10-16T20:15:30Z", "digest": "sha1:UZAZKBBMVDY27M7FNWG3NN6UEAL4GP5K", "length": 8875, "nlines": 149, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कॉंग्रेसने राज्यांचे प्रभारी बदलले | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nकॉंग्रेसने राज्यांचे प्रभारी बदलले\nअल्पेश ठाकोर यांच्याकडे सोपविली बिहारची जबाबदारी\nचल्ला वामशी रेड्डी आणि बी. एम. संदीप महाराष्ट्राचे प्रभारी\nनवी दिल्ली – 2019 च्या लोकसभा निवडणुकांआधी कॉंग्रेसकडून राज्यांचे प्रभारी बदलले जात आहेत. गुजरातमधील ओबीसी समाजाचा चेहरा बनलेले अल्पेश ठाकोर यांच्याकडे कॉंग्रेसने बिहार राज्याचे प्रभारीपद दिले आहे. बिहारमधील सध्याची राजकीय स्थिती पाहता, कॉंग्रेसने अल्पेश ठाकोर यांची प्रभारीपदी नियुक्ती करुन अत्यंत महत्त्वाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर सोपवली आहे. तर चल्ला वामशी रेड्डी आणि बी. एम. संदीप यांना महाराष्ट्राचे प्रभारी करण्यात आले आहे.\nबिहारच्या राजकारणात गेल्या तीन दशकांपासून मागासवर्गीय समाजाचा दबदबा आहे. हा दबदबा सुरु झाल्यापासून कॉंग्रेस बिहारमध्ये सत्तेपासून दूर आहे. त्यामुळे आता ओबीसी नेत्याला बिहारच्या प्रभारीपदी नियुक्त करुन कॉंग्रेसने बिहारमध्ये विशेष लक्ष घालण्यास सुरुवात केली असल्याचे मानले जाते आहे.\nदरम्यान, तृणमूल आणि भाजपच्या राजकाराणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या पश्‍चिम बंगालमध्ये कॉंग्रेसने तीन नवे सचिव नियुक्त केले आहेत. बी. पी. सिंह, मोहम्मद जावेद आणि सरत राऊत यांना पश्‍चिम बंगालचे प्रभारी करण्यात आले आहे.\nजम्मू-काश्‍मीरच्या प्रभारीपदाची जबाबदारी शकील अहमद खान यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. रायबरेलीच्या कॉंग्रेस आमदार आदिती सिंह यांना उत्तर प्रदेश महिला कॉंग्रेसच्या सरचिटणीस करण्यात आले आहे. राजेश धमानी यांच्याकडे उत्तराखडंचे प्रभारीपद देण्यात आले आहे.\nराहुल गांधी हे कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर पक्षांतर्गत अनेक बदल केले जात आहेत. वरील नियुक्‍त्या हाही त्याच बदलांचा भाग मानला जात असून, राहुल गांधी हे या बदलांमध्ये नव्या आणि तरुण चेहऱ्यांना अधिक संधी देण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleउत्कर्ष क्रीडा संस्था-भैरवनाथ संघ अंतिम लढत रंगणार\nNext articleस्वाईन फ्लूने तिघांचा मृत्यू\nदरकपातीनंतरही दिलासा नाहीच, ‘इंधनदरवाढी’चे सत्र आजही कायम\nमोदी जनतेला अन्न द्यायला विसरले – राहुल गांधी\nमोदी राफेल, “मी टू’वर गप्प का\nशेअर बाजारात लागलाय डिस्काउंट सेल\nदिल्लीत ‘या’ तारखेला 400 पेट्रोलपंपवर नाही मिळणार पेट्रोल, जाणून घ्या कारण..\nअमेरिकेचे विशेष दूत ब्रायन हुक भारत, युरोपच्या दौऱ्यावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://sadha-sopa.com/taxonomy/term/18?page=2", "date_download": "2018-10-16T20:22:49Z", "digest": "sha1:SE6FZMNQIH4OAUUP6JRZUB5QTGXB32BB", "length": 12431, "nlines": 154, "source_domain": "sadha-sopa.com", "title": "रोमॅंटिक | साधं... सोपं...", "raw_content": "\nसाधं सोपं आयुष्य... साधं सोपं जगण्यासाठी...\nतुला मी सांगतो राणी\nतुला मी सांगतो राणी, असे वागू नये\nफुका आयुष्य कोणाचे असे मागू नये\nजरी चंद्रासवे ती रात सारी जागते\nमला ती सांगते आहे 'सख्या जागू नये\nSelect ratingGive तुला मी सांगतो राणी 1/10Give तुला मी सांगतो राणी 2/10Give तुला मी सांगतो राणी 3/10Give तुला मी सांगतो राणी 4/10Give तुला मी सांगतो राणी 5/10Give तुला मी सांगतो राणी 6/10Give तुला मी सांगतो राणी 7/10Give तुला मी सांगतो राणी 8/10Give तुला मी सांगतो राणी 9/10Give तुला मी सांगतो राणी 10/10\nतुला मी सांगतो राणी विषयीपुढे वाचा\nओढणीचा शेव जेंव्हा खेचला हळुवार\nओंजळीने चेहरा तू झाकला हळुवार\nपाहिले तेंव्हाच माझे भान जाताना\nरेशमाने देह जेंव्हा स्पर्शला हळुवार\nप्यासलेले ओठ तू ओठांत घेताना\nअमृताचा कुंभ होता सांडला हळुवार\nदेत जे गेलीस ते मी घेत जाताना\nअधीर ओठ टेकता जरी शहारतेस तू\nमिठीत या सखे अशी कशास लाजतेस तू\nफुलून पारिजात हा उभा तुझ्याच अंगणी\nउगाच लाजतेस अन सुवास टाळतेस तू\nतुला न पाहता उनाड चंद्रही न मावळे\nकशास 'चांदणे कुठे' असे विचारतेस तू\nअता कुठे जरा जराच रंगतेय ही निशा\nSelect ratingGive अधीर ओठ टेकता 1/10Give अधीर ओठ टेकता 2/10Give अधीर ओठ टेकता 3/10Give अधीर ओठ टेकता 4/10Give अधीर ओठ टेकता 5/10Give अधीर ओठ टेकता 6/10Give अधीर ओठ टेकता 7/10Give अधीर ओठ टेकता 8/10Give अधीर ओठ टेकता 9/10Give अधीर ओठ टेकता 10/10\nअधीर ओठ टेकता विषयीपुढे वाचा\nभेटण्याला वाकले आभाळ सारे\nसांग तू आतातरी येशील का रे\nधावुनी मागे तुझ्या वेड्याप्रमाणे\nश्रांत आता जाहले बेभान वारे\nमाझे जरा तरी तू ऐकून बोलणे घे\nविझवून हे निखारे पदरात चांदणे घे\nसारेच फेकुनी दे काटे उरातले तू\nश्वासांत मोगर्‍याचे निष्पाप गंधणे घे\nSelect ratingGive पदरात चांदणे घे 1/10Give पदरात चांदणे घे 2/10Give पदरात चांदणे घे 3/10Give पदरात चांदणे घे 4/10Give पदरात चांदणे घे 5/10Give पदरात चांदणे घे 6/10Give पदरात चांदणे घे 7/10Give पदरात चांदणे घे 8/10Give पदरात चांदणे घे 9/10Give पदरात चांदणे घे 10/10\nपदरात चांदणे घे विषयीपुढे वाचा\nएवढी आहे सखे प्रेमार्तता माझी तुझी\nआपल्या नात्यात होते पूर्तता माझी तुझी\nथांबल्या आकाशगंगा थांबली तारांगणे\nस्तब्ध सारे ही कहाणी ऐकता माझी तुझी\nना तुला भेटूनही ही ओढ वाटावीच का\nअंतरी माझ्या तुझ्या ही ज्योत पेटावीच का\nसूर जे नाही मिळाले शोधुनी दाही दिशा\nखिन्न माझ्या अंतरीची धून तू गावीच का\nSelect ratingGive स्वप्नांधता... 1/10Give स्वप्नांधता... 2/10Give स्वप्नांधता... 3/10Give स्वप्नांधता... 4/10Give स्वप्नांधता... 5/10Give स्वप्नांधता... 6/10Give स्वप्नांधता... 7/10Give स्वप्नांधता... 8/10Give स्वप्नांधता... 9/10Give स्वप्नांधता... 10/10\nचांदण्यांचे गीत आता गायचे\nकालचे गेले उन्हाळे संपुनी\nपावसाने धुंद आता व्हायचे\nSelect ratingGive तारकांपल्याड आहे जायचे... 1/10Give तारकांपल्याड आहे जायचे... 2/10Give तारकांपल्याड आहे जायचे... 3/10Give तारकांपल्याड आहे जायचे... 4/10Give तारकांपल्याड आहे जायचे... 5/10Give तारकांपल्याड आहे जायचे... 6/10Give तारकांपल्याड आहे जायचे... 7/10Give तारकांपल्याड आहे जायचे... 8/10Give तारकांपल्याड आहे जायचे... 9/10Give तारकांपल्याड आहे जायचे... 10/10\nतारकांपल्याड आहे जायचे... विषयीपुढे वाचा\nमाझिया आतली मीरा बेभान नाचते आहे\nतुझियात कृष्ण किनारा माझाच शोधते आहे\nलाडक्या तुझ्या प्रेमाने अस्तित्व व्यापले माझे\nप्रत्येक श्वास घेताना घुंगरू वाजते आहे\nमाझ्या तुझ्या सुरांच नातं असं जुळू दे\nनात्यात आपल्या गं मल्हार कोसळू दे\nआलीस घेउनी तू तारांगणे सुखाची\n जरा या चंद्रास मावळू दे\nSelect ratingGive चंद्रास मावळू दे... 1/10Give चंद्रास मावळू दे... 2/10Give चंद्रास मावळू दे... 3/10Give चंद्रास मावळू दे... 4/10Give चंद्रास मावळू दे... 5/10Give चंद्रास मावळू दे... 6/10Give चंद्रास मावळू दे... 7/10Give चंद्रास मावळू दे... 8/10Give चंद्रास मावळू दे... 9/10Give चंद्रास मावळू दे... 10/10\nचंद्रास मावळू दे... विषयीपुढे वाचा\nतुमचा ईमेल पत्ता द्या\nनवे लेखन प्रकाशित झाले की गूगल फीडबर्नर च्या कृपेने आपोआप आपल्या ईमेलवर येईल\nखरं तर माझ्याविषयी काहीही माहिती जाणून घ्यायची इच्छा तुम्हाला व्हावी असं या माहितीत काहीही नाही तरीही आपण इथे, या पानावर, आलाच आहात तर आपल्याला पिडण्याचं थोडं स्वातंत्र्य मी घेतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://marathmolyagappa.blogspot.com/2018/02/blog-post.html", "date_download": "2018-10-16T20:56:09Z", "digest": "sha1:GBSNAI4JPUXQ3Z46MN47UK66K3UTIUA2", "length": 15125, "nlines": 129, "source_domain": "marathmolyagappa.blogspot.com", "title": "मराठमोळ्या गप्पा: मधुबाला : शापित गंधर्व कन्या", "raw_content": "\nएका सर्वसाधारण पुणेरी माणसाचे सर्वसाधारण बिनकामाचे निरीक्षण,संकलन,संपादन क्वचित प्रसंगी तिरकस,तिरसट.कोणीही न मागता व्यक्त केलेले,दिलेले मत,क्वचित प्रसंगी दिलेलें अनाहूत सल्ले ... हिंदी मराठी सिनेमा,इंग्रजी लघुकथांचा स्वैरानुवाद हा त्यातल्या त्यात आवडीचा विषय त्या मुळे त्यावरच बऱ्याचदा स्वैर, परंतु साधार लेखन... इन्टरनेटच्या सहकार्याने...\nबुधवार, १४ फेब्रुवारी, २०१८\nमधुबाला : शापित गंधर्व कन्या\nएकदा बांद्र्याच्या मेहबूब स्टुडीओ जवळून जात असतांना हिंदी सिनेमात एक काळ गाजवलेल्या प्रेमनाथनी त्यांच्या ड्रायव्हरला गाडी स्टुडिओ मध्ये घ्यायला सांगितली .ही गोष्ट आहे साधारण १९७२-७३ मधली जेव्हा प्रेमनाथ त्याच्या अभिनयाच्या दुसऱ्या इनिंग मध्ये पुन्हा टॉपचा व्हिलन म्हणून नावारुपाला आला होता तेव्हाची आणि प्रेमनाथने ड्रायव्हरला गाडी आत मध्ये घ्यायला सांगायचे कारण होते ,मधुबालाचा बाप अताउल्ला खान हा गृहस्थ .\nअताउल्ला खान त्यावेळी स्टुडिओत तिथेच मागच्या बाजूला एका छोट्याश्या खोपटात त्याचे शेवटचे दिवस काढतोय असं प्रेमनाथला कुठूनसं समजलं होतं. प्रेमनाथ जेव्हा अताउल्ला खानला भेटला तेव्हा त्याची खस्ता हालत बघून त्याचे डोळे क्षणभर पाणावले , काही न बोलता त्याने खिशात हात घातला आणि अताउल्ला खानच्या उशाखाली एक लाख रुपये सरकावले आणि तो तिथून निघाला.\nगाडीत बसल्यावर त्याचा मुलगा मॉन्टीने त्याला याचे कारण विचारले ,त्यावर प्रेमनाथने अतिशय खिन्न मनाने त्याला सांगितले कि ,”बेटा, मी विशेष काही केलं नाही,केवळ जावयाचे कर्तव्य पार पाडलं .आमचं लग्न होऊ शकलं नाही ,पण मधुवर मी मनापासून प्रेम केले पण आमचे लग्न मात्र नियतीच्या मनात नव्हते.जर आमचे लग्न झाले असते तर मी हेच करणे योग्य ठरले असते \nवरील प्रसंगाची आज आठवण यायचं कारण म्हणजे आज १४ फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे आणि हिंदी सिनेमातील शापित गंधर्व कन्या मधुबालाचा जन्मदिवस...... दोन्ही आजच..... जिने जवळपास दीड दशक हिंदी सिनेमाची अनभिषिक्त सम्राज्ञी म्हणून एक काळ गाजवला होता...\nखाजगी आयुष्यात सपशेल अयशस्वी झालेल्या मधुबालाच्या आयुष्यात प्रेमनाथ,दिलीपकुमार,भारतभूषण,किशोरकुमार वगैरे मंडळी जरी आली तरी तिचा हात तिच्या पालकांना जाऊन मागायचं धाडस मात्र फक्त प्रेमनाथने दाखविले होते.पण हिंदू-मुस्लीम धर्माचा ,जातीचा बागुलबुवा करत तिच्या घरच्यांनी हि सोन्याची कोंबडी तेव्हा हातची जाऊ दिली नाही, आणि तिचे आयुष्य सडवले.मधुबालाच्या नकारानंतर प्रेमनाथ बिना रायशी लग्न करून मोकळा झाला ,पण वेळ आल्यावर त्याच्या जुन्या प्रेमाला नकार मिळून देखील आणि आता त्याचा काही एक संबंध नसताना सुद्धा मधुबालाच्या वडिलांच्या अडचणीच्या काळात तो त्यांच्या पाठीशी उभा राहिला.\nदिलीपकुमारने मात्र इतर अनेकजणीं प्रमाणे हिचे सुद्धा खेळणे केले नि भारतभूषण विधुर असल्याने हिने त्याला नकार दिला.राहता राहिला किशोर ज्याच्या गळ्यात हिने सरतेशेवटी माळ घातली.पण मधुबाला वैवाहिक किंवा वैयक्तिक आयुष्यात कधीच सुखी होऊ शकली नाही.\nहिंदी सिनेमात बेबी मुमताज नावाने हि जेव्हा बाल कलाकार म्हणून काम करायची तेव्हा हिचा बाप सकाळी हिला स्टुडीओत सोडून नंतर मुंबईतल्या रस्त्यावर शब्दशः भीक मागायचा धंदा करायचा .हिच्या आईं-बापाच्या एकूण ११ पोरांच्या पोरवड्यात हि पाचवी पण हिच्या बापाचा नि नंतर नाव झाल्यावर हिच्या केवळ पैशामुळे जवळ आलेल्या नातेवाईकांचे संसार मात्र हिने आयुष्यभर ओढले .हिच्या उमेदीच्या काळात हिच्या जीवावर अनेकवर्षे हिचे ४०-५० जणांचे कुटुंब अय्याशी पद्धतीने जगत होते.हि गेल्यावर मात्र त्या कुटुंबाची धूळधाण उडाली.....असो....काळाचा महिमा आणि दुसरं काय \nआजच्या माहितीचा संदर्भ फरहाना फारूक यांनी प्रेमनाथ यांचे चिरंजीव मॉन्टी प्रेमनाथ यांचा फिल्मफेयर २०१७ साठी घेतलेल्या इंटरव्ह्यू मधून घेतला आहे.👍🙏\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nह्या \"मराठमोळ्या गप्पा\" म्हणजे,दुसरे तिसरे काही नाही तर,ठिकठिकाणी बघितलेल्या,वाचलेल्या गोष्टींचे संकलन,वेळप्रसंगी मराठी सादरीकरण किंवा व्यक्तिगत दृष्टीकोन.\nतीव्र घसरण - बाजाराची व रुपयाची \nआज बाळासाहेबांची उणीव प्रकर्षाने जाणवतेय\nब्लॉग - मोगरा फुलला\nमुंबई (1) \"आपलं\"...काही तरी.... (7) आठवणीतला रफ़ी (1) आठवणीतील \"गीतादत्त\" (1) आठवणीतील लता (1) आहे की नाही कमाल (3) काही अफलातून (11) केवळ माहितीसाठी (3) खेळ खंडोबा (6) गम्मत जम्मत (5) न उमललेल्या कळ्या (1) नातीगोती (1) पुणे (18) बिग बॉस (2) भारत (7) मनाला भावलेले काही (10) मराठी चित्रपट (4) महाराष्ट्र (2) मैत्री (1) राज(अ)कारण (3) रामभाऊ (1) शेयरबाजार (2) स्वैरानुवाद (1) हिंदी सिनेमा (36) pentax k1000 (1) Photographs By Sayali (2)\nगेल्या 30 दिवसातील बघितलेल्या पोस्ट्स\nगौतम बुद्धांचा आरसा आणि नरेंद्र मोदी\nरतन खत्री आणि \"कुंकू\"\nआयुष्याशी झुंज घ्यावी तर अशी : ए.के. हंगल\nअफलातून जादुगार डेव्हिड कॉपरफिल्ड\nतुमची झोपण्याची पद्धत आणि तुमचे व्यक्तिमत्व\nतर मग हे वाचाच...\n\"रिमझिम गिरे सावन\" वाली मौसमी चॅटर्जी\nवरील पोस्ट व्यतिरिक्त, पाहुण्यांच्या पसंतीच्या पोस्ट\nपाकिस्तान {फोटो} दर्शन (भाग १ )\n\"कोई चुपके से आ के, सपने सुला के,...चा \"अनुभव\"\nएका रिकाम्या सोपकेसची गोष्ट\nग्लास खाली ठेवायला शिका..\nत्या \"चपट्या\" नाकवाल्याची गोष्ट\nबायको ही बायकोच असते\nलता मंगेशकर अन कॅबेरे साँग\nपाहताच ती बाला ,कलिजा खलास झाला\nमधुबाला : शापित गंधर्व कन्या\n७७ देशांतील सन्माननीय वाचक/प्रेक्षक ज्यांनी आपला बहुमूल्य वेळ मला दिला.धन्यवाद.\nऑसम इंक. थीम. molotovcoketail द्वारे थीम इमेज. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://sadha-sopa.com/taxonomy/term/18?page=3", "date_download": "2018-10-16T21:30:15Z", "digest": "sha1:4PQXUQBEF7ZR5PTTTRMPAJXQNAUDPPSV", "length": 3272, "nlines": 66, "source_domain": "sadha-sopa.com", "title": "रोमॅंटिक | साधं... सोपं...", "raw_content": "\nसाधं सोपं आयुष्य... साधं सोपं जगण्यासाठी...\nतुझ्याविना सखे इथे उशी विराण आजही\nतुझीच वाट पाहुनी उदास प्राण आजही\nविराट सागरावरी तुझाच चांद येतसे\nतुझीच लाट अंतरी, तुझे उधाण आजही\nपौर्णिमेचे चांदणे नेसून ये\nआज तू कोजागिरी होउन ये\nकाल जे शिंपून गेलो अंगणी\nचांदणे ते आज तू वेचून ये\nतुमचा ईमेल पत्ता द्या\nनवे लेखन प्रकाशित झाले की गूगल फीडबर्नर च्या कृपेने आपोआप आपल्या ईमेलवर येईल\nखरं तर माझ्याविषयी काहीही माहिती जाणून घ्यायची इच्छा तुम्हाला व्हावी असं या माहितीत काहीही नाही तरीही आपण इथे, या पानावर, आलाच आहात तर आपल्याला पिडण्याचं थोडं स्वातंत्र्य मी घेतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/bird-vally-picture-34526", "date_download": "2018-10-16T21:15:51Z", "digest": "sha1:MIGBRK6MGF2S5LNHHNDI7FJICTLG7FTK", "length": 14746, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "bird vally picture आभाळ पाहुण्यांची मांदियाळी... | eSakal", "raw_content": "\nशनिवार, 11 मार्च 2017\nआतकरवाडीलगत बर्ड व्हॅलीतील दृश्‍य; पक्षिप्रेमींची गर्दी\nपुणे - निसर्गाने मुक्‍तहस्ते केलेली इंद्रधनुषी रंगांची उधळण... मनमोहक सौंदर्य... चित्तवेधक, डौलदार चाल... नादमधुर चिवचिवाट... यांनी भारलेले प्रसन्न वातावरण सध्या आतकरवाडीशेजारी बर्ड व्हॅलीत अनुभवायला मिळत आहे. किल्ले सिंहगडच्या पायथ्यालगतच्या या बर्ड व्हॅलीत सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी हे रंगीबेरंगी बुलबुल आणि चिमणीवर्गीय डौलदार पक्षी स्वच्छंद विहरत असतात. या आभाळ पाहुण्यांच्या अदा आणि लोभस मुद्रा टिपण्यासाठी पक्षिप्रेमी सुटीच्या दिवशी गर्दी करीत आहेत.\nआतकरवाडीलगत बर्ड व्हॅलीतील दृश्‍य; पक्षिप्रेमींची गर्दी\nपुणे - निसर्गाने मुक्‍तहस्ते केलेली इंद्रधनुषी रंगांची उधळण... मनमोहक सौंदर्य... चित्तवेधक, डौलदार चाल... नादमधुर चिवचिवाट... यांनी भारलेले प्रसन्न वातावरण सध्या आतकरवाडीशेजारी बर्ड व्हॅलीत अनुभवायला मिळत आहे. किल्ले सिंहगडच्या पायथ्यालगतच्या या बर्ड व्हॅलीत सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी हे रंगीबेरंगी बुलबुल आणि चिमणीवर्गीय डौलदार पक्षी स्वच्छंद विहरत असतात. या आभाळ पाहुण्यांच्या अदा आणि लोभस मुद्रा टिपण्यासाठी पक्षिप्रेमी सुटीच्या दिवशी गर्दी करीत आहेत.\n५० ते ६० विविध जातींचे पक्षी येथील पाणथळ परिसरात विहार करीत असतात. मानसरोवर, जम्मू-काश्‍मीर, हिमालय या परिसरातून काही परदेशी तसेच देशी पक्षी जिल्ह्याच्या विविध भागांत या हंगामात स्थलांतरित होत असतात. डिसेंबर ते फेब्रुवारी-मार्च अखरेपर्यंत येथे त्यांचा अधिवास असतो. पक्ष्यांचे सौंदर्य कॅमेराबद्ध करण्यासाठी पक्षिप्रेमी या भागाला भेट देत आहेत, असे ‘निसर्गयात्री’ या संस्थेचे पक्षिनिरीक्षक दत्तात्रेय लांघी यांनी सांगितले.\nउन्हाळ्याची चाहूल लागताच यातील काही पक्षी पुन्हा परतीच्या मार्गाला लागतात. बनेश्‍वर, ताम्हिणी घाट, मढी घाट आदी ठिकाणीही पाणवठ्याशेजारच्या वनराईत हे पक्षी मुक्काम करतात. यंदा वरुणराजा मनसोक्‍त बरसल्यामुळे पिकांवरील किडे, नाकतोडे, कीटकांची भरपूर मेजवानी त्यांना मिळते.\nविदेशी पक्षी - गुलाबी चिमणी, राखी डोक्‍याची चिमणी\nदेशी पक्षी - नीलांग, नीलमणी, तांबूल, नीलशील कस्तूर, पिवळी लिटकुरी, निळी लिटकुरी, नीलपरी\nस्थानिक पक्षी - शाही बुलबुल (स्वर्गीय नर्तक), कर्टुल, तांबट, पिवळ्या गळ्याची चिमणी, काळ्या डोक्‍याची चिमणी, सातभाई\nबेसुमार वृक्षतोड, इमारतींमुळे कमी होणारी वनराई, वातावरणातील बदल यामुळे लवकर आटणारे जलस्रोत या घटकांमुळे पक्षांच्या अधिवासावर परिणाम होतो. बदलत्या निसर्गचक्रामुळे जैवविविधता आणि मानवी जीवन धोक्‍यात येऊ शकते. यासाठी शासन आणि पक्षितज्ज्ञांसह सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. जलस्रोतांच्या संवर्धनासाठी निसर्गाचा ऱ्हास करणाऱ्या घटकांना अटकाव करायला हवा. हवामानाचा अंदाज घेण्याची नैसर्गिक क्षमता या पक्षांमध्ये असते. त्याचे निरीक्षण करून त्यांचा अधिक अभ्यास करायला हवा.\n- दत्तात्रेय लांघी, पक्षिनिरीक्षक\nबाललैंगिक अत्याचारांत घट व्हावी - बापट\nपुणे - पुणे शहरासह ग्रामीण भागात बाललैंगिक अत्याचाराचे गुन्हे घडत आहेत. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य कारवाई होणे अपेक्षित आहे. तसेच बाल...\nपुणे-लोणावळादरम्यान दररोज तीन तास ब्लॉक\nपुणे - पुणे रेल्वे स्थानक ते लोणावळा स्थानकादरम्यान १८ ते ३१ ऑक्‍टोबर या कालावधीत दररोज तीन तास ब्लॉक घेण्यात येणार आहे. दरम्यानच्या वेळेतील चार...\n#MeToo वरुण ग्रोव्हरचा \"सत्या'चा आग्रह\nनवी दिल्ली : \"मी-टू' प्रकरणावरून बॉलिवूडची अनेक मंडळी अडचणीत आलेली असताना सुपरहिट वेब सीरिज सेक्रेड गेम्सचे लेखक वरुण ग्रोवर यांच्यावरही लैगिंक...\n#Watercrisis पीएमआरडीएला पाण्याची प्रतीक्षा\nपुणे - जलसंपदा विभागाने पुण्याच्या पाणीपुरवठ्यात कपात करण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी घेतला आहे. या पार्श्‍वभूमीवर आता पीएमआरडीएच्या...\nनवी दिल्ली : #MeToo प्रकरणात मंत्री एम. जे. अकबर यांच्यावरील आरोपांच्या निमित्ताने कॉंग्रेसने सत्ताधारी भाजपला लक्ष्य करणे चालविले असताना लैंगिक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://marathmolyagappa.blogspot.com/2011/05/blog-post_20.html", "date_download": "2018-10-16T21:35:08Z", "digest": "sha1:7CM6UK3NBOQIW232CUGH2O7TGL5D47FE", "length": 13266, "nlines": 155, "source_domain": "marathmolyagappa.blogspot.com", "title": "मराठमोळ्या गप्पा: त्या \"चपट्या\" नाकवाल्याची गोष्ट", "raw_content": "\nएका सर्वसाधारण पुणेरी माणसाचे सर्वसाधारण बिनकामाचे निरीक्षण,संकलन,संपादन क्वचित प्रसंगी तिरकस,तिरसट.कोणीही न मागता व्यक्त केलेले,दिलेले मत,क्वचित प्रसंगी दिलेलें अनाहूत सल्ले ... हिंदी मराठी सिनेमा,इंग्रजी लघुकथांचा स्वैरानुवाद हा त्यातल्या त्यात आवडीचा विषय त्या मुळे त्यावरच बऱ्याचदा स्वैर, परंतु साधार लेखन... इन्टरनेटच्या सहकार्याने...\nशुक्रवार, २० मे, २०११\nत्या \"चपट्या\" नाकवाल्याची गोष्ट\nखरं तर हे चपट्या नाकाचं, लहानसं, एक अगदी सर्वसाधारण कुत्र्याचं पिल्लू होतं,म्हणजेच \"पग\".मात्र, लोक त्याला \"हच डॉग\" म्हणूनच ओळखायचे. ते छोटंसं पिल्लू असताना त्याचे आयुष्यं खूप मस्तं चालले होते.एकदम आनंदात.\nखायचं,प्यायचं, खेळायचं नि झोपायचं ......\nथोडं मोठ्ठं झाल्यावर,एकेदिवशी अचानक त्याला एका कंपनीत एक मस्त जॉब मिळाला.\nकाही नाही,..... फक्त एका लहान मुला सोबत राहायचं.तो जेथे जाईल तेथे त्याची सोबत करायची.\nह्या अफलातून नोकरी मुळे अल्पावधीतच तो इतका प्रसिद्धा झाला कि,अगदी वेबसाईटस वर सुद्धा तो दिसायला लागला.\nहळू हळू त्याची मजल पार रोड साईड होर्डींग्ज नि कॉम्प्युटरच्या डेस्क टॉप पर्यंत पोहोचली.\nआणि....... अचानक एके दिवशी त्याची कंपनी एका दुसऱ्या मोठ्या कंपनीने विकत घेतल्याची बातमी आली.\n\"पग\" विचारात पडला पण नखे कुरतडत बसण्या पलीकडे त्याच्या हातात काहीच नव्हते.\nनवीन कंपनीने, शेवटी विचारा अंती, \"पग\" ला कामावरून काढून टाकायचे ठरविले.बिच्चारा \"पग\"..... बेकारीच्या खाईत लोटला गेला.अगदी \"काळं कुत्रं\" सुद्धा त्याला विचारेनासे झाले.\nनवे लोक नव्या कल्पना अमलांत आणल्या गेल्या नि \"पग\" ची जागा आता \"झू झू\" ने घेतली.\n तर तुम्ही काम करत असलेल्या कंपनी वर कधी प्रेम करू नका तर तेथे तुम्ही करत असलेल्या तुमच्या कामावर \"त्या जॉब वर \" प्रेम करा, कारण तुम्हाला हे कधीच ठाऊक नसतं कि \"तुमच्या \"वरचं कंपनीचे प्रेम कधी आटेल ते.अहो ते एनी टाईम तुम्हाला डच्चू देऊ शकतात.कंपनीला फक्त त्यांच्या नेमून दिलेल्या कामात व्यावसायिक दृष्टीकोन ठेवणारे लोकच हवे असतात.त्या मुळे व्यावसायिकता अंगी भिनविण्याचा प्रयत्न करा. ....नि जरा जंगलाचा राजा सिंहा कडे बघा...त्याचे काय म्हणणे आहे ते सुद्धा पहा.\nजीवन अशा पद्धतीने जगां कि जसं काही तुमच्या आयुष्यातील येणारा प्रत्येक दिवस हा जणू शेवटचाच दिवस आहे,नि जीवनातील प्रत्येक गोष्ट अशा पद्धतीने शिका,आत्मसात करून घ्या कि जणू परमेश्वराने तुम्हाला अमरत्वाचा दांडपट्टा देऊन ह्या जगात जन्माला घातलंय......\nवरील चित्र कथा हि मला आमचे मित्र श्री. संजय जयस्वाल ह्यांच्या कडून आलेल्या मेलचा स्वैरानुवाद आहे.धन्यवाद संजय भाई.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nह्या \"मराठमोळ्या गप्पा\" म्हणजे,दुसरे तिसरे काही नाही तर,ठिकठिकाणी बघितलेल्या,वाचलेल्या गोष्टींचे संकलन,वेळप्रसंगी मराठी सादरीकरण किंवा व्यक्तिगत दृष्टीकोन.\nतीव्र घसरण - बाजाराची व रुपयाची \nआज बाळासाहेबांची उणीव प्रकर्षाने जाणवतेय\nब्लॉग - मोगरा फुलला\nमुंबई (1) \"आपलं\"...काही तरी.... (7) आठवणीतला रफ़ी (1) आठवणीतील \"गीतादत्त\" (1) आठवणीतील लता (1) आहे की नाही कमाल (3) काही अफलातून (11) केवळ माहितीसाठी (3) खेळ खंडोबा (6) गम्मत जम्मत (5) न उमललेल्या कळ्या (1) नातीगोती (1) पुणे (18) बिग बॉस (2) भारत (7) मनाला भावलेले काही (10) मराठी चित्रपट (4) महाराष्ट्र (2) मैत्री (1) राज(अ)कारण (3) रामभाऊ (1) शेयरबाजार (2) स्वैरानुवाद (1) हिंदी सिनेमा (36) pentax k1000 (1) Photographs By Sayali (2)\nगेल्या 30 दिवसातील बघितलेल्या पोस्ट्स\nगौतम बुद्धांचा आरसा आणि नरेंद्र मोदी\nरतन खत्री आणि \"कुंकू\"\nआयुष्याशी झुंज घ्यावी तर अशी : ए.के. हंगल\nअफलातून जादुगार डेव्हिड कॉपरफिल्ड\nतुमची झोपण्याची पद्धत आणि तुमचे व्यक्तिमत्व\nतर मग हे वाचाच...\n\"रिमझिम गिरे सावन\" वाली मौसमी चॅटर्जी\nवरील पोस्ट व्यतिरिक्त, पाहुण्यांच्या पसंतीच्या पोस्ट\nपाकिस्तान {फोटो} दर्शन (भाग १ )\n\"कोई चुपके से आ के, सपने सुला के,...चा \"अनुभव\"\nएका रिकाम्या सोपकेसची गोष्ट\nग्लास खाली ठेवायला शिका..\nत्या \"चपट्या\" नाकवाल्याची गोष्ट\nबायको ही बायकोच असते\nलता मंगेशकर अन कॅबेरे साँग\nत्या \"चपट्या\" नाकवाल्याची गोष्ट\nअजितदादा पवार.. एक (काल्पनिक) चित्रकथा.\n\"कोई चुपके से आ के, सपने सुला के,...चा \"अनुभव\"\nलता मंगेशकर अन कॅबेरे साँग\nलादेन... किती खरा नि किती खोटा \n७७ देशांतील सन्माननीय वाचक/प्रेक्षक ज्यांनी आपला बहुमूल्य वेळ मला दिला.धन्यवाद.\nऑसम इंक. थीम. molotovcoketail द्वारे थीम इमेज. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://sadha-sopa.com/node/136", "date_download": "2018-10-16T21:18:36Z", "digest": "sha1:V3PVF57GWI74IK3LUYFWKUPHGMTQU4MU", "length": 6874, "nlines": 107, "source_domain": "sadha-sopa.com", "title": "बायको नावाचं वादळ | साधं... सोपं...", "raw_content": "\nसाधं सोपं आयुष्य... साधं सोपं जगण्यासाठी...\nतुम्ही घरात शिरता तेंव्हा\nसारं शांत शांत असतं\nचपला जागेवर, पेपर टिपॉयवर\nसारं जागच्या जागी असतं\nतुमची वाट बघत बसलं असतं\nतुम्ही खुर्चीवर बसता क्षणी\nहातात चहाचा कप येतो\n'दमलो बुवा' या वाक्याला\nपलिकडुन नुसता हुंकार येतो\nटी व्ही मधल्या शून्यात बघत\nचहा संपायची वाट बघत\nबायको नावाचं वादळ अजून\n'आज काय चुकलं आपलं\nकाय आपला झाला गुन्हा\nचूक आपण केली पुन्हा\nविचार तुम्ही करत रहाता\nप्रश्नात तुम्ही पडत रहाता\nबायको नावाचं वादळ एव्हाना\nडोळे आता भरू लागतात\nशब्द आता झरू लागतात\nऐकून तुम्ही घेता सारं\nओसरू देता वेडं वारं\nबायको नावाचं वादळ आता\nशांत व्हायच्या मार्गावर असतं\nतुमचं चुकलं नसलं तरी\nतुम्ही 'सॉरी' म्हणून टाकता\nतुम्हाला लागलं नसलं तरी\nतुम्ही आपलं कण्हून टाकता\nवादळ वारं आपलंच असतं\nसारं.. सारं... आपलंच असतं\nबायको नावाचं वादळ एव्हाना\nकोसळून दमून गेलं असतं\nतुम्ही सारं विसरून जाता\nक्षणात हात पसरून जाता\nबायको नावाचं वादळ आता\nतुमच्या मिठीत शिरलं असतं\nSelect ratingGive बायको नावाचं वादळ 1/10Give बायको नावाचं वादळ 2/10Give बायको नावाचं वादळ 3/10Give बायको नावाचं वादळ 4/10Give बायको नावाचं वादळ 5/10Give बायको नावाचं वादळ 6/10Give बायको नावाचं वादळ 7/10Give बायको नावाचं वादळ 8/10Give बायको नावाचं वादळ 9/10Give बायको नावाचं वादळ 10/10\n‹ बायको जेंव्हा बोलत असते अनुक्रमणिका मी अण्णांचा ढापुन फोन, फोन केले एकशे दोन\nया सारख्या इतर कविता\nकोण म्हणतं आमच्या घरात\nज्या ज्या वयात जे जे करायचं\nजेवणात ही कढी अशीच राहुदे\nया साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy-paste करून इतरांना ईमेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाही याची जाणीव असू द्या.\nतुमचा ईमेल पत्ता द्या\nनवे लेखन प्रकाशित झाले की गूगल फीडबर्नर च्या कृपेने आपोआप आपल्या ईमेलवर येईल\nखरं तर माझ्याविषयी काहीही माहिती जाणून घ्यायची इच्छा तुम्हाला व्हावी असं या माहितीत काहीही नाही तरीही आपण इथे, या पानावर, आलाच आहात तर आपल्याला पिडण्याचं थोडं स्वातंत्र्य मी घेतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://cooldeepak.blogspot.com/2008/05/blog-post.html", "date_download": "2018-10-16T21:00:35Z", "digest": "sha1:LOKFPL7NUXCTH5LPQV25FCVWNKSJ5EB3", "length": 34450, "nlines": 305, "source_domain": "cooldeepak.blogspot.com", "title": "पु.ल.प्रेम: काही साहित्यिक भोग (भोग २)", "raw_content": "\nपु.लंची छायाचित्रे पाहण्यासाठी इथे क्लिक करा\nअंत:करणातील वीणेचा अखंड झणकार\nबोलावे आणि बोलू द्यावे \nनवं वर्ष आणि सुखाचा चेहरा\nमराठी मुलखात मराठीला दासीचा दर्जा\nएक होते कुसुमाग्रज : विशाखाचे दिवस --पु.ल.\nतुम्हाला नागपूरकर व्हायचं का\nतुम्हाला मुंबईकर व्हायचंय का\nतुम्हाला पुणेकर व्हायचं का\nधर्म, अंधश्रध्दा नि तुम्ही आम्ही\nभारतीय अशी रंगभूमी आहे काय\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\n॥ श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे यांसी..॥\nआयुष्यमान व्हा, यशस्वी व्हा\nदेवगडचो हापूस सगळ्या आब्यांचो बापूस.. - पु.ल.\n'पुलं'नी केलेला गंधर्वगौरव : गंधर्वनाम संवत्सरे...\nएक जानेवारी : एक संकल्प दिन\nसंवाद : एका राजा लेखकाशी (पु. ल. आणि विद्याधर पुंडलिक यांचा संवाद)\nपुलंचे एक प्रेरणादायी पत्र\nपु.ल.देशपांडे यांनी सुधीर बेडेकर यांना दिलेली मुलाखत\nपं. सी. आर. व्यास यांच्या षष्ठ्यब्दपूर्ती समारंभात पुलंनी केलेलं भाषण\nदेवधर संगीत विद्यालयातील समारंभात पुलंनी केलेलं भाषण\nअभ्यास : एक छंद\nमी भारतीय म्हणूनच जगेन\nसमजा, कुणी तुमच्या मुस्काटीत मारली तर..\nबाबा आमटे एक विज्ञानयोगी\n...तर मराठीची चिंता बाळगण्याचे कारण नाही\nदलित शब्दाची व्याप्ती कळणार कधी\nहे जग मी सुंदर करुन जाईन....\nभाईकाकाज लेटर टू मीरा ...\nकाय वाट्टेल ते होईल\nमी एक नापास आजोबा\nपुल - काही सहित्यिक भोग\nआपण सारे भारतीय आहोत\nरंग माझा वेगळा (प्रास्ताविक -पु. ल. देशपांडे)\nपु.लं. चे मजेदार किस्से\nकाही साहित्यिक भोग (भोग २)\nजो जे वांछील तो ते लिहो\nतिळगूळ घ्या गोड बोला\nव्यक्ति आणि वल्ली (1965) - पु. ल. देशपांडे\nविशीतल्या पोराचं पु.ल. आजोबांना पत्र\nपु.ल. म्हणजे परमेश्‍वराने दिलेले वरदान..\nसाहित्यातील हृदयस्थपु ल देशपांडे\nमुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रातील पुलंचे योगदान\nपु. ल. 'वस्त्रहरण' नाटकासाठी टर्नींग पॉइंट\nविनोदाने पुलकित करणारे पु. ल.\nखरंच.. शिवी कधी देऊ नये\nपु. ल. एक आठवण, किती सारी साठवण\nजगण्यापलीकडची प्रेरणा देणारा लेखक\nपु.ल. इतिहासजमा होणे शक्य नाही..\nबहोत अच्छे - वसंतराव देशपांडे\nपुरुषोत्तम लक्ष्मण आगे बढो - आचार्य अत्रे\nव्यक्ती आणि वल्ली - अतुल परचुरे\nपुलंच्या आठवणी - राम कोल्हटकर\nपु.ल. आंनदाचा निर्मळ झरा\nआठवणींचं पिपंळपान- पु.ल. आणि सुनीताबाई\nजे रम्य ते बघुनिया...\nआमचा हसवणारा मित्र पी. एल.\nपु.लं. च्या आठवणींना उजाळा\nनवलकरांच्या 'झपाटलेल्या लेखणी'तले भाई\nपु. ल. नावाचे गारुड\nपु. लं. - अखेरचा अध्याय\nपुलकित संध्याकाळ - - स्मिता मनोहर.\nपुन्हा भेटले मराठी मनामनांत जपलेले \"पु. ल.'\n'पुल'कित आठवणींत दंग झाले श्रोते...\nया महान अष्टपैलू अवलियाला माझा मानाचा मुजरा\nभाई, आज तुमचा वाढदिवस\nमाझ्या आयुष्यातील तो सुवर्ण क्षण\nबरं झालं पु.ल. तुम्ही लवकर गेलात\nपु, ल. नावाचं मोरपीस\nपुलं चं लिखाण 'पाहिलं' तेव्हा\nपुल देशपांडे यांची विनोदबुद्धी\nपु.लंच्या त्या दोन संस्मरणीय भेटी\nमला भावलेले 'पु.ल. '\nपु.ल.. तुम्ही स्वतःला कोण समजता\nअजि म्या पु.ल. पाहिले\nअमरत्व काय फक्त देवालाच आहे काय\nएक पत्र माझ्या दैवताला ..... त्याच्याच एका रसिकाकडून\n\"व्यक्ती आणि वल्ली\" .....एक प्रसंग......\nबटाट्याच्या चाळीतील काही आठवणी..\nखिल्ली पुस्तकातील काही उतारे..\nकेसरबाई :एका तेजः पुंज स्वराचा अस्त\nजीवन त्यांना कळलें हो\nसखे सोबती गेले पुढती\nमाझा एक अकारण वैरी\nझपताल - काही (बे)ताल चित्रे (अघळपघळ)\nमी पु. ल. दे.\nपु.लं. .... काही (च्या काही) कविता\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना मिळालेले आणि काही पु.ल. प्रेमी मित्रांनी दिले आहेत. चित्र (jpg,gif),(pdf) पिडिफ स्वरुपात मिळालेले लेख देवनागरीत टंकुन एका ठिकाणी आणण्याचे काम फक्त मी केले.\nकाही साहित्यिक भोग (भोग २)\nकाही साहित्यिक भोग (क्रमांक दोन)\nशिक्षणपध्दतीत बदल व्हायला हवा ही मानवी इतिहासात पहिली शाळा निघाली तेव्हापासुनची तक्रार आहे. हल्लीची पिढी बिघडली हे आदमने इव्हला म्हंटले होते, असे परवाच कुठेतरी वाचले. (`परवाच कुठेतरी वाचले' हे पळवाटीचे वाक्य शोधून काढणाऱ्या आद्द साहित्यिकाला आमचे दंडवत प्रणाम. ) शिक्षणपध्दती बिघडो की सुधरो, ह्या पध्दतीत विद्दार्थ्याचे हस्तलिखीत मासिक केव्हा शिरले कोण जाणे. आता हा साहित्य यातला उमलत्या कळ्यांच्या भुंगा गळत्या कळयांच्या मागे कसा लागतो तो भोग पहा.\nस्थळ - आमचे तीन खॊल्यांचे घर\nपात्रे - मुख्य पात्र मी\nशिवाय `बालकिरण' हस्तलिखिताचे बाल संपादकमंडळ. एकुण तिघांचे. त्यात एक इयत्ता दहावी (क) मधील वर्गभगिनी कु. कुणीतरी. ती मुळी आमचा हाल कम बेडरुम हा फोटोग्राफरचा स्टुडिओ असावा अशा समजुतीने यत्किंचितही हालचाल न करता आणि चेहऱ्याची घडी बिघडली तर इस्त्रीला टाकावा लागेल अशा भीतीने बसल्यासारखी पोज घेऊन बसते. उरलेल्या दोन संपादकाचे वय आवाज नुकताच फुटतो त्या सुमाराचे. आता हा `भोग' मुलाखातीचा. ही मुलाखात शक्य तितकी जोडारक्षरविरहीत द्दावी असे अनुभवाने आमच्या ध्यानात आले आहे. लेखन म्हणावे, वाड:मय म्हणू नये. त्याचे `वांगमय' होते. काही काही शब्दांतुन त्या हस्तलिखीत मासिकात सत्याच्या अधिक जवळ जाणाऱ्या चुका होतात. उदाहरणार्थ, साहित्याची `मुढभुत' प्रेरणा, साहित्यातील `समीक्ष शहा'. नवकथेचे `आद्य' प्रवर्तक, इ.इ. तरीही शेवटी आपली मुलाखत पहा. त्यात बालचित्रकार उर्फ भावी रंगसम्राट अरूण खोडवे ( इयत्ता ११ वी, ब) यांनी बाबू जगजीवनराम, डॉ. लोहिया किंवा मार्शल टोटो यांपैकी कुणाच्या तरी वित्रावरुन पेन्सिल, कोळसा आणि अर्थातच रबर घालुन चित्र काढले होते. त्याखाली `ओळखा पाहू' असे शिर्षक. (चित्राच्या तळाशी मजकुर लिहीतात त्याला खरे तर `तळक' म्हणायला हवे. किंवा वर देतात तो मथळा असल्यास लिखामध्ये आल्यावर `कोथळा' आणि खाली दिल्यास `लाथळा' म्हणावे. ) पान सत्तावन पहा म्हटल्यावर मी त्या पानावर गेलो. त्यावरुन ते चित्र आमचे होते हे उघडकीला आले. मी मुलाखत दिली होती ती येणेप्रमाणे\nबालसंपादक कुमार अजित रेवणकर - हल्लीच्या शालेय विद्दार्थ्याबद्दल आपल्याला काय वाटत\nमी - ( `कान उपटवुन अभ्यासाला बसावावं, असं वाटतं' हे उत्तर गिळून ) मला अभिमान वाटतो. विद्दार्थ्याची प्रत्येक क्षेत्रातली प्रगती पाहून मी थक्क होतो आणि विद्दार्थीनीचीही. (इथे ती बालसंपादिका जरा तरी गाल वाकडा करील असे वाटत होते. पण छे\nबालसंपादक - आपला आवडता लेखक कोण\nमी - (अर्भकांनो, या प्रश्नाचं तुम्हांला कुठल्याही हाडाच्या, रक्ताच्या, अश्रूच्या किंवा चरबीच्यासुध्दा साहित्यिकाकडुन कधीही खरे उत्तर मिळणार नाही.) आता खरं सांगायचं, तर माझा आवडता लेखक अमुक एक असं सांगता येणार नाही. पण कालिदास, भवबूती, शेक्सिपीअर, टॉलस्टॉय, ज्ञानेश्वर, व्हाल्टेअर, रुसो, बर्नाड शॉ.. (हस्तकिखितात टॉलस्टॉयचा `स्टॉलटॉय' आणि बर्नाड शॉचा `बलाढ्य शहा' असे झालेच. मी ह्या यादित आणखीही चारपाच युरोपीय घुसवले होते, पण संपादकांना त्याची नावे टिपता आली नव्हती.)\nबालसंपादक - हरी नारायण आपट्यांबद्दल आपलं काय मत आहे\nमी- (असे बोला. दिवंगत साहित्यिकाला आकाशापर्यंत पोहोचवायची आपली तयारी आहे.) हरी नारायण आपटे, राम गणेश गडकरी, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांच्यासारखे साहित्यिक पुन्हा होणार नाहीत.\nबा.सं. आपल्याला सुरुवातीच्या काळात खरं मार्गदर्शन कोणी केलं\nमी - माझी शालेय गुरुजी घोडेगावकर सर यांनी (`गधड्या' ऎक माझं असल्या काऊ चिऊच्या गोष्टी लिहीण्याऎवजी जरा अभ्यास कर. पुस्तक लिहुन कधी कोणाचं भलं झालंय' माझ्या त्या घोडेगावकर सरांचं हे मार्गदर्शन त्या वेळी ऎकलं नाही म्हणून तर हे भोग) घोडेगावकर सर म्हटले की तेथे कर माझे जुळती. (वास्तविक ह्या घोडेगावकर सरांनी मी मॅट्रिकच्या वर्गात असताना चौदा मुलींच्या देखत मला बाकावर उभे केले होते. पण मुलाखतीत मात्र-) घोडेगावकर सरांनी मला जीवनाचं विहंगमावलोकन करायला शिकवलं (हस्तलिखितात `विहंगमावलोकन' चे `हंगामी लेखन' करायला शिकवले असे लिहीले होते.)\nबा.सं. - आपला आवडता छंद कोणता\nमी - पोस्टाची तिकीटं जमवणं, डोंगर चढणं, काड्याच्या रिकाम्या पेट्या गोळा करणं, जुनी नाणी गोळा करणं.\nयावरील बा.स. चे भाष्य;\"आम्ही हा संग्रह पाहावयास मागितला त्या वेळी काकांनी आम्हाला जी दारुण कहाणी सांगितली ती तर `दयदावकच होती. काका म्हणाले, `ती एक करुण कहाणी आहे. माझे हे सारे संग्रह पानशेतच्या पुरात वाहुन गेले'\" ( डझनभर साहित्यीकांची न केलेल्या संशोधनाची हस्तलिखिते वाहुन गेली, तर आपण कधी न केलेला संग्रह पुरात ढकलून दिला म्हणुन काय बिघडले) \"काकांच्या तोंडुन जी कथा ऎकतांना आमचे डॊळे पाणावले, म्हणुन आम्ही म्हणालो, \"आपल्याला खूप दु:ख झाले असेल.\"\nमी - लहानपणापासून कसलेही दु:ख पचवण्याची स्वय आमच्या आजोबांनी आम्हाला लावली. (त्यांनी. (त्यांनी आम्हाला पहाटे उठा, अभ्यास करा, शिवाय हे करा- इथे जा, हे आणा, तिथे जा, ते आणा - अशी नाना दु:ख द्यायची आणि आमची दु:खांची पचनशक्ती वाढवायची ही आमच्या घराण्याची परंपरा ह्या नव्या पिढीला कशाला सांगा\nबा.सं. - मग आता पोष्टाची तिकीटे वगैरे जमवता का\nमी - नाही, आता अधूनमधून नाणी जमवतो. (बाळांनो, त्याशिवाय दुपार टळत नाही हे तुम्हाला आणखी आठ दहा वर्षात कळेल.)\nबा.सं. - आपला आवडता खेळ कुठला (बालसंपादक मंडळ `आवडत्या' पलीकडे सहसा जात नसत.)\nमी - मला सर्वच खेळ आवडतात (साहित्याच्या रिंगणात `चिखलपेक' हा एक अत्यंत लोकप्रिय खेळ आहे हे तुम्हाला आता सांगण्यात अर्थ नाही) पण क्रिकेट हा माझा आवडता खेळ. आमच्या कॉलेजच्या टीममधे मी होतो. (स्कोअररचा मदतनीस हा तपशील संगीतला नाही) जाऊ दे, ती एक निराळी कथा आहे.\nबा.सं. चे हस्तलिखीत भाष्य- `आपण क्रिकेट कां सोडला हे काकांनी आम्हाला सांगितल नाही. पण त्या कथेतली व्यथा आम्हाला जाणवली. `(बालसंपादकाच्या हाती मराठीतला समिक्षात्मक केळ कधी तरी लागलेला दिसतो. एरवी कथा-व्यथा प्रास त्याला ह्या वयात सुचु नये.)\nबा.सं. - आपला आवडता नट कोणता\nमी - अखिम टिमेरॉफ, तुम्ही नाव ऎकलच असेल.\nबा.सं. - हो, हो (होणार, हा पोरगा नक्की पत्रकार होणार. ह्याच्या जन्मा आधी आखिम टिमेरॉफ थडग्यात गेला होता. हस्तलिखितात `अखिम टिमेरॉफ' चा `अफिम टिमेराव' झाला होता.)\nबा.सं. - लेखक व्हायला काय पूर्वतयारी करावी लागते\nमी - (कोरे किंवा शाळा कॉलेजात परिक्षक होण्याचा चान्स मिळत असल्यास पाठकोरे कागद साठवून ठेवावे लागतात. पेनात शाई भरावी लागते.) पूर्वतयारी\nसाहित्यिक जीवनासंबधी विचारग्रस्त असावा लागतो. (हस्तलिखितात `विचार गृहस्थ' झाले होते.)\nबा.सं. - आपण चिंतन केव्हा करता\nबा.सं. - लेखकाने पहाटे उठायला हवं का\nमी- (अर्थात म्हणजे काय दूधवाला आहे) अर्थात जगातले सारे लेखक पहाटेच उठायचे. शेक्सपिअर पहाटे पाच वाजता उठून, आव्हन नदीत स्नान करुन, चर्चला तीन प्रदक्षिणा घालायचा आणि मगच नाटक लिहायला बसायचा, असे मी अलिकडेच कुठेसे वाचले आहे. लंडनला रहायला आल्यानंतर त्याची टेम्स नदीची आंघोळी आणि सेंट पॉलच्या चर्चची प्रदक्षिणा चुकली नाही ( हस्तलिखितात टेम्स नदिची `टम्स' नदी आणि सेंट पॉलच्या चर्चचे `संपलेले चर्च' झाले होते.)\nबा.सं. - काका, तुमच्या आयुष्यातला अविस्मरणीय आनंदाचा प्रसंग कुठला\nमी - पुष्कळ आहेत. (खरे प्रसंग (अ) गेल्याच आठवड्यात शेजारच्या शेंडे डॉक्टरांचे रात्रंदिवस उच्छाद मांडणारे कुत्रे मेले. (ब) वरच्या गोखल्यांची सुमी त्यांच्याच ड्रायव्जरचा हात धरुन पळाली. (क) आमचे किराणा भुसारवाले गणुशेट (आन्ड सन्संचे फादर) यांनी मोड परत करतांना वीस पैसे अधिक दिले. किती म्हणुन अविस्मरणीय प्रसंग सांगावे पण ह्यात साहित्यिक अविस्मरणियता नाही.) माझा आयुष्यातला अविस्मरणीय आनंदाचा प्रसंग म्हणजे एस. टी. स्टांड वरून एका वृद्ध बाई ची भाजीची टोपली मी स्वत: उचलून डोक्यावर घेतली आणि स्वारगेट पासून मंडई पर्यंत तिला सोबत केली. (न्या. मू. महादेव गोवींद रानडे यांच्या आत्म्याने मला क्षमा करावी. त्यांनी एका म्हतारीच्या टोपलीला उचालायला हात लावल्याची कथा मी वाचली होती. ती सत्यकथा मी ललित केली एवढेच. कथेचे बीज फुलवुन तिला गतिमान करणे म्हणजे नाही तरी दुसरे काय असते पण ह्यात साहित्यिक अविस्मरणियता नाही.) माझा आयुष्यातला अविस्मरणीय आनंदाचा प्रसंग म्हणजे एस. टी. स्टांड वरून एका वृद्ध बाई ची भाजीची टोपली मी स्वत: उचलून डोक्यावर घेतली आणि स्वारगेट पासून मंडई पर्यंत तिला सोबत केली. (न्या. मू. महादेव गोवींद रानडे यांच्या आत्म्याने मला क्षमा करावी. त्यांनी एका म्हतारीच्या टोपलीला उचालायला हात लावल्याची कथा मी वाचली होती. ती सत्यकथा मी ललित केली एवढेच. कथेचे बीज फुलवुन तिला गतिमान करणे म्हणजे नाही तरी दुसरे काय असते\nबा.सं. - हल्लीची तरुण पीढी बेजबाबदार झाली आहे का\n(हा प्रश्न हेडमास्तरांनी लिहुन दिलेला असावा. पाहुण्याच्या हातुन विंचू मारायचा डाव आम्ही ओळखत नाही की काय\n हल्लीच्या तरुण पिढिएतकी जबाबदार पिढी मी यापुर्वी कधीही पाहिली नाही (संपादक मंडळ खूष\nबा.सं. - भारताचं भवितव्य तरुण पिढिच्या हातात असावं का\nमी - अर्थात. (आपल्या `बा' चे काय जाते\nबा.सं. नी जोडलेले शेपूट- `हल्लीचे वृध्द आता म्हातारे झाले आहेत' असे काकांचे स्पष्ट मत ऎकुन आम्हाला आनंद झाला. आम्ही काकांचा निरोप घेतला हास्यविनोदाच्या लहरीवर पोहण्यात आमचा वेळ कसा गेला ते आम्हाला कळले नाही. `उद्दाच्या ज्ञानेश्वर, गोविंदाग्रजांनो या.' हे काकांचे वाक्य आमच्या कानात घुमत होते.\nपु.लंची पुस्तके खरेदी करून ‘पु.ल. देशपांडे फ़ॉउंडेशन’ला मदत करा खाली काही ऑनलाईन दुवे\nमहाराष्ट्रातील काही पुस्तक भाडांराचे पत्ते\nपु.ल. देशपांडे गुगल प्लस\nपु.ल. प्रेम ब्लॉगचे अपडेट्स तुमच्या ईमेलवर आपोआप येण्यासाठी इथे तुमचा मेल आयडी टाका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mahaenews.com/%E0%A4%87%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B2-%E0%A4%AA%E0%A5%85%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98/", "date_download": "2018-10-16T22:04:30Z", "digest": "sha1:GW7X4SSU7UMP4HCNY3EOV2F7GWC47J64", "length": 11851, "nlines": 120, "source_domain": "mahaenews.com", "title": "इस्रायल – पॅलेस्टाइन संघर्ष पुन्हा उफाळला | PCMC NEWS", "raw_content": "\nमहापालिका अधिकारी, कर्मचा-यांची दिवाळी गोड; बोनस व सानुग्रह अनुदान मिळणार\nमहिला नगरसेविकेशी उध्दट बोलणा-या उद्यान अधिक्षकांची केली कानउघडणी\nवल्लभनगरमध्ये चालक-वाहकांसाठी ‘ग्रंथालय आपल्या दारी’\n‘महागाई वाढली’ असे वाटत नाही – सोमाभाई मोदी\nपाणी प्रश्नावर नगरसेवक हंडा-कळशीसह सभागृहात\nभाजपाने धनगर समाजाला फसविले, सरकार वेळकाढू पणा करतेय\nअाता पुण्यातले वकील म्हणतायेत #FeeToo\nती प्रसुतिकरिता आली अन लिफ्टमध्ये अडकली\nदेशात जास्तकाळ भाजप सत्तेवर राहिल्यास भविष्यात बोलण्यावर बंदी – हर्दिक पटेल\nचिंचवडमध्ये रविवारी ‘डॉग शो’चे आयोजन\nHome breaking-news इस्रायल – पॅलेस्टाइन संघर्ष पुन्हा उफाळला\nइस्रायल – पॅलेस्टाइन संघर्ष पुन्हा उफाळला\nगाझा सिटी : इस्रायली फौजांकडून मारल्या गेलेल्या पॅलेस्टीनी नागरिकांच्या मृत्युबद्दल गाझामध्ये आज बंद पाळण्यात आला. 2014नंतर अशी तणावाची स्थिती पुन्हा एकदा निर्माण झाली आहे. अमेरिकेने जेरुसलेमला इस्रायलची राजधानी म्हणून दर्जा देण्याचे निश्चित केल्यापासूनच या परिसरात तणाव वाढीस लागला होता. त्यातच सोमवारी तेल अविवमधून अमेरिकेने आपला राजदुतावास जेरुसलेमला आणले. त्यामुळे या तणावात अधिकच भर पडली. पॅलेस्टिनी लोकांनी या घटनेचा निषेध करण्यासाठी एकत्र निदर्शने सोमवारी केली.\nसोमवारी इस्रायली फौजांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या हल्ल्यामधये 58 पॅलेस्टिनी नागरिकांचे प्राण गेले आहेत तर 2700 नागरिक जखमी झाले आहेत. या मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेने या गंभीर परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी बैठक बोलावली होती. कालचा सोमवार पॅलेस्टिनी लोकांसाठी अत्यंत घातक ठरला. इस्रायल आणि हमास यांच्यामध्ये 2014 साली झालेल्या लढाईनंतर असा गंभीर प्रसंग पहिल्यांदाच घडला आहे. 58 मृतांमध्ये 6 लहान मुलांचा समावेश आहे आणि अश्रूधुरामुळे एका बाळाचे प्राणही गेले आहेत.\nइस्रायलकडून प्रत्युत्तरात 2700 लोक जखमी झाले. त्यातील 1360 लोक थेट गोळीबारामुळे जखमी झाले तर 130 लोकांची स्थिती अत्यंत गंभीर आहे. गाझामध्ये आधीच वैद्यकीय सेवा अपुऱ्या आहेत, त्यातच इतक्या मोठ्या संख्येने जखमी रुग्णालयात आल्यामुळे वैद्यकीय सेवेवर प्रचंड ताण आला आहे. जेरुसलेमला इस्रायलच्या राजधानी दर्जा देण्यास इतर देशांनी अद्याप नकार दिला आहे. अमेरिकेत ट्रम्प प्रशासनाने इस्रायलच्या बाजूने निर्णय घेत आपला दुतावास तेल अविववरुन हलविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मध्य-पुर्वेत अशांतता निर्माण झालीच त्याहून अमेरिकेवर सर्व बाजूंनी टीकाही होऊ लागली. इतर देशांनी मात्र आपापले दुतावास तेल अविवमध्येच ठेवले आहेत.\nसहा वर्षांच्या लढाईनंतर सांगवीत अनधिकृत बांधकामावर कारवाई\nउत्तर कोरिया अण्वस्त्रमुक्त नावाखाली अण्वस्त्रधारी देश राहणार – थाई यॉंग हो\nमहापालिका अधिकारी, कर्मचा-यांची दिवाळी गोड; बोनस व सानुग्रह अनुदान मिळणार\nमहिला नगरसेविकेशी उध्दट बोलणा-या उद्यान अधिक्षकांची केली कानउघडणी\nवल्लभनगरमध्ये चालक-वाहकांसाठी ‘ग्रंथालय आपल्या दारी’\nमहापालिका अधिकारी, कर्मचा-यांची दिवाळी गोड; बोनस व सानुग्रह अनुदान मिळणार\nमहिला नगरसेविकेशी उध्दट बोलणा-या उद्यान अधिक्षकांची केली कानउघडणी\nवल्लभनगरमध्ये चालक-वाहकांसाठी ‘ग्रंथालय आपल्या दारी’\n‘महागाई वाढली’ असे वाटत नाही – सोमाभाई मोदी\nपाणी प्रश्नावर नगरसेवक हंडा-कळशीसह सभागृहात\nहोंडाने आणली ‘आम आदमी’ची शानदार बाइक\nपंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारविरोधात विरोधक राष्ट्रपतींकडे\nआता, दररोज बदलणार पेट्रोल-डिझेलच्या किंमती\n…तर पिंपरी चिंचवडमधल्या सोसायटींची नोंदणी रद्द होणार\nनागरिकहो….’आधार’नं लिंक नसलेली बँक खाती बंद होणार\nmahaenews.com हे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nमुख्य कार्यालय : डी.एस.एस. मीडिया प्रा. लि.\nपत्ता : विश्वकर्मा बिल्डींग, जे. के. सावंत मार्ग, दादर, मुंबई, २८.\nपुणे विभागीय कार्यालय : गोल मार्केट, वायसीएम हॉस्पिटलसमोर, संत तुकारामनगर, पिंपरी.\nउस्मानाबाद विभागीय कार्यालय : तांबरी, कलेक्टर निवासस्थानाच्या पाठीमागे, उस्मानाबाद.\nसोलापूर विभागीय कार्यालय: होडगी रोड, चेतन फौंड्रीसमोर, सोलापूर.\nकोल्हापूर विभागीय कार्यालय: जय गणेश बिल्डींग, सायबर चौक, विद्यापीठ रोड, कोल्हापूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://mahaenews.com/%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AE-%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%89%E0%A4%A8-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A0%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0/", "date_download": "2018-10-16T22:00:39Z", "digest": "sha1:FADQR6RO3MQREYSQYK4MWRVNT2XHOASE", "length": 10568, "nlines": 119, "source_domain": "mahaenews.com", "title": "किम जोंग उन यांचा मोठा निर्णय,आण्विक परीक्षण स्थळ करणार बंद | PCMC NEWS", "raw_content": "\nमहापालिका अधिकारी, कर्मचा-यांची दिवाळी गोड; बोनस व सानुग्रह अनुदान मिळणार\nमहिला नगरसेविकेशी उध्दट बोलणा-या उद्यान अधिक्षकांची केली कानउघडणी\nवल्लभनगरमध्ये चालक-वाहकांसाठी ‘ग्रंथालय आपल्या दारी’\n‘महागाई वाढली’ असे वाटत नाही – सोमाभाई मोदी\nपाणी प्रश्नावर नगरसेवक हंडा-कळशीसह सभागृहात\nभाजपाने धनगर समाजाला फसविले, सरकार वेळकाढू पणा करतेय\nअाता पुण्यातले वकील म्हणतायेत #FeeToo\nती प्रसुतिकरिता आली अन लिफ्टमध्ये अडकली\nदेशात जास्तकाळ भाजप सत्तेवर राहिल्यास भविष्यात बोलण्यावर बंदी – हर्दिक पटेल\nचिंचवडमध्ये रविवारी ‘डॉग शो’चे आयोजन\nHome breaking-news किम जोंग उन यांचा मोठा निर्णय,आण्विक परीक्षण स्थळ करणार बंद\nकिम जोंग उन यांचा मोठा निर्णय,आण्विक परीक्षण स्थळ करणार बंद\nप्योंगयांग (उत्तर कोरिया) –उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. उत्तर कोरियाचे आण्विक परीक्षण स्थळ बंद करण्याचे त्यांनी जाहीर केले आहे. उत्तर कोरियाच्या मीडियाने दिलेल्या माहितीनुसार उत्तर कोरियन सरकार आपले आण्विक परीक्षणस्थळे 23 मे ते 25 मे या कालावधीत बंद करणार आहे. किम जोंग इन यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात येणार असून त्यासाठी उत्तर कोरियाच्य मीडियाबरोबरच चीन, रशिया, अमेरिका, ब्रिटन आणि दक्षिण कोरियाच्या पत्रकारांनाही यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे.\nउत्तर कोरियाच्या आपले आण्विक परीक्षण स्थळे बंद करण्याच्या या निर्णयाचा किम जोंग उन आणि डोनॉल्ड ट्रम्प यांच्या भेटीशी जोडण्यात येत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनॉल्ड ट्रम्प यांनी किम जोंग उन यांच्या या निर्णयाचे स्वागत केले केले आहे. किम जोंग उन यांचा हा निर्णय म्हणजे एक अतिशय “स्मार्ट मूव्ह’ आहे असे त्यांनी म्हटले आहे. आणि त्यासाठी किम जोंग उन यांचे आभार मानले आहेत. आपल्या ट्विटमध्ये डोनॉल्ड ट्रम्प म्हणातात, “12 जून रोजी होणाऱ्या शिखर परिषदेपूर्वी उत्तर कोरियाने केलेली आण्विक स्थळ बंद करण्याची घोषणा म्हणजे अत्यंत स्मार्ट मूव्ह आहे, आणि असे उदार संकेत दिल्याबद्दल त्यासाठी किम जोंग उन यांना धन्यवाद दिले आहेत.\nमोबाइल क्षेत्रात ‘दरयुद्ध’ भडकण्याची शक्‍यता\nइंडोनेशियामध्ये 3 चर्चवर बॉम्बफेक ; 11 ठार\nमहापालिका अधिकारी, कर्मचा-यांची दिवाळी गोड; बोनस व सानुग्रह अनुदान मिळणार\nमहिला नगरसेविकेशी उध्दट बोलणा-या उद्यान अधिक्षकांची केली कानउघडणी\nवल्लभनगरमध्ये चालक-वाहकांसाठी ‘ग्रंथालय आपल्या दारी’\nमहापालिका अधिकारी, कर्मचा-यांची दिवाळी गोड; बोनस व सानुग्रह अनुदान मिळणार\nमहिला नगरसेविकेशी उध्दट बोलणा-या उद्यान अधिक्षकांची केली कानउघडणी\nवल्लभनगरमध्ये चालक-वाहकांसाठी ‘ग्रंथालय आपल्या दारी’\n‘महागाई वाढली’ असे वाटत नाही – सोमाभाई मोदी\nपाणी प्रश्नावर नगरसेवक हंडा-कळशीसह सभागृहात\nहोंडाने आणली ‘आम आदमी’ची शानदार बाइक\nपंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारविरोधात विरोधक राष्ट्रपतींकडे\nआता, दररोज बदलणार पेट्रोल-डिझेलच्या किंमती\n…तर पिंपरी चिंचवडमधल्या सोसायटींची नोंदणी रद्द होणार\nनागरिकहो….’आधार’नं लिंक नसलेली बँक खाती बंद होणार\nmahaenews.com हे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nमुख्य कार्यालय : डी.एस.एस. मीडिया प्रा. लि.\nपत्ता : विश्वकर्मा बिल्डींग, जे. के. सावंत मार्ग, दादर, मुंबई, २८.\nपुणे विभागीय कार्यालय : गोल मार्केट, वायसीएम हॉस्पिटलसमोर, संत तुकारामनगर, पिंपरी.\nउस्मानाबाद विभागीय कार्यालय : तांबरी, कलेक्टर निवासस्थानाच्या पाठीमागे, उस्मानाबाद.\nसोलापूर विभागीय कार्यालय: होडगी रोड, चेतन फौंड्रीसमोर, सोलापूर.\nकोल्हापूर विभागीय कार्यालय: जय गणेश बिल्डींग, सायबर चौक, विद्यापीठ रोड, कोल्हापूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/240?page=1", "date_download": "2018-10-16T20:18:06Z", "digest": "sha1:T4ZGR2ZRI6HCLPIRHSVXRGVAZYWNOGF5", "length": 6440, "nlines": 78, "source_domain": "mr.upakram.org", "title": "आकड्यांच्या गमतीजमती | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nअ) बहुतेकांना माहीत असलेला गणिती संबंध :\n(३)चा वर्ग + (४)चा वर्ग = (५)चा वर्ग\nब) फारसा माहीत नसलेला गणिती संबंध :\n(३)चा घन + (४)चा घन + (५)चा घन = (६)चा घन\n(१) चा वर्ग १\n(११) चा वर्ग १२१\n(१११) चा वर्ग १२३२१\n(११११) चा वर्ग १२३४३२१\n(१११११११११) चा वर्ग १२३४५६७८९८७६५४३२१\nड) पाचव्या घाताचे वैशिष्ट्य\n(१) चा ५वा घात १\n(२) चा ५वा घात ३२\n(३) चा ५वा घात २४३\n(४) चा ५वा घात १०२४\n(५) चा ५वा घात ३१२५\n(६) चा ५वा घात ७७७६\n(७) चा ५वा घात १६८०७\n(८) चा ५वा घात ३२७६८\n(९) चा ५वा घात ५९०४९\n(१०) चा ५वा घात १०००००\n संख्येचा एकंस्थानचा अंक व तिच्या पाचव्या घाताचा एकंस्थानचा अंक सारखे असतात.\n) वाङ्‌मयात(अणुयोगद्वार सूत्र) दहाच्या १४०व्या घातापर्यंत संख्या आहेत असे म्हणतात. त्यांतल्या १०‍^५३ पर्यंत अशा:--\nपरार्ध, दशपरार्ध, निवाह, दशनिवाह(१०^२०), उत्संग, दशउत्संग, बहुल. दशबहुल, नागबाल(१०^२५), दशनागबाल, तितिलंब, दशतितिलंब, व्यवस्थानप्रज्ञप्ति, दशव्यवस्थानप्रज्ञप्ति(१०^३०), हेतुहील, दशहेतुहील, करहु, दशकरहु, हेत्विन्द्रीय(१०^३५), दशहेत्विन्द्रीय, समाप्तलम्भ, दशसमाप्तलम्भ, गणनागति, दशगणनागति(१०^४०), निरवद्य, दशनिरवद्य, मुद्राबाल, दशमुद्राबाल, सर्वबाल(१०^४५), विषमज्ञगति(१०^४७), सर्वज्ञ(१०^४९), विभुतंगमा(१०‍^५१) आणि तल्लाक्षण(१० ^५३).----वाचक्‍नवी\nट्याग बंद केला आहे.\nबोलो जाता बरळ, करिसी ते नीट नेली लाज धीट, केलो देवा॥\n~~ 'तो ' सध्या 'हे' वाचत आहे\nश्री.सर्किट आणि तो यांस\n१००० या संख्ये साठी 'सहस्त्र'(sahastra) असा शब्द नसून तो 'सहस्र' (sahasra) असा आहे.त्यात 'टी'नको. काही उदाहरणे:\n'टी' असलेले शब्दः....सशस्त्र, शास्त्रशुद्ध, अस्त्रविद्या, शिरस्त्राण, वस्त्रहरण,स्त्रीधन,परस्त्री,स्त्रैण,इ.\n'टी' नसलेले शब्दः....सहस्रावधी,सहस्रनाम, सहस्रबुद्धे,भस्रिका, स्रोत, स्रग्धरा,रक्तस्राव,स्रष्टा,इ.\n' स्त्र' आणि 'स्र' ही दोन भिन्न जोडाक्षरे आहेत. ज्या शब्दात जे अक्षर असेल त्याप्रमाणे तो शब्द लिहायचा. कोणत्या शब्दात 'स्त्र' आणि कोणत्यात' स्र' यासाठी काही विशिष्ट नियम असेल असे वाटत नाही. 'स्त्र' अक्षर असलेले तुम्ही दिले आहेत त्याहूनही आणखी शब्द असू शकतील. चटकन आठवत नाहीत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/rane-kudal-sabha-270179.html", "date_download": "2018-10-16T20:56:26Z", "digest": "sha1:FJ6U6MI6DH62XD2XVKFHT67MUPQN3DLA", "length": 14264, "nlines": 119, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "राणेंचं ठरलं; घटस्थापनेच्या दिवशीच काँग्रेससोबत 'घटस्फोट' !", "raw_content": "\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nराज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर, कार्यकर्त्यांमधली मरगळ झटकणार\nसराफ व्यावसायिक करणार दसऱ्याचा मुहूर्त 'कॅश'\nदारूच्या कंपनीतील ५ हजार टन मक्क्याने भरलेल्या टाकीत पडून मुलाचा मृत्यू\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\n#Metoo मोहिमे संदर्भात हायकोर्टात याचिका दाखल\nमॉडेलला घरी बोलवून मित्रानेच केला खून\nजलयुक्त 'शिव्या'र, राज ठाकरेंच्या कुंचल्यातून फडणवीस सरकारवर घणाघात\nअकबर यांनी चुंबन घेण्याचा प्रयत्न केला, आणखी एका महिला पत्रकाराचा आरोप\nकर्ज देण्यासाठी शरीरसंबंधाची मागणी करणाऱ्या बँक मॅनेजरला महिलेनं धु-धु धुतलं\nगोव्यात काँग्रेसच्या सत्ता स्थापनेच्या मनसुब्यावर पाणी, २ आमदार भाजपात दाखल\n#Metoo : महिला खेळाडूंनी केलेल्या आरोपानंतर राष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षकाची आत्महत्या\nकरिनाची 'ही' फॅशन स्टाईल तुम्हीही फॉलो करू शकता\nदबंग गर्ल सोनाक्षी सांगतेय बॉर्डरवरच्या जवानांबरोबरचे अविस्मरणीय अनुभव\nअशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापुरेनं सुरू केलाय 'प्रवास'\n#Metoo: स्त्रीनं संधीसाठी हात पुढे करताना आपली चूक नाही ते तपासून पहावं - निशिगंधा वाड\nPHOTO सबरीमाला मंदिर प्रवेशापासून राहुल गांधींच्या गुरुद्वारा भेटीपर्यंत देशभरातल्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी\nकरिनाची 'ही' फॅशन स्टाईल तुम्हीही फॉलो करू शकता\nहे आहेत देशातले 10 वादग्रस्त बाबा, कुणावर बलात्कार तर कुणावर खुनाचा आरोप\nसततच्या पोट दुखीवर करा हे ५ घरगुती रामबाण उपाय\nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\nएका पावाच्या तुकड्यासाठी भिवंडीत तुफान मारामारी\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nराणेंचं ठरलं; घटस्थापनेच्या दिवशीच काँग्रेससोबत 'घटस्फोट' \nनारायण राणे त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीची दिशा येत्या 21 सप्टेंबरला कुडाळमध्येच जाहीर करणार आहेत. आजच्या कार्यकर्ता मेळाव्यात नारायण राणेंनी यासंबधीची घोषणा केली. तसंच जिल्ह्यातल्या निवडणुका राणे समर्थक यापुढे समर्थ विकास पॅनेलच्या बॅनरखालीच लढवतील, असंही नारायण राणेंनी यावेळी जाहीर केलं.\nकुडाळ, 18 सप्टेंबर : नारायण राणे त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीची दिशा येत्या 21 सप्टेंबरला कुडाळमध्येच जाहीर करणार आहेत. आजच्या कार्यकर्ता मेळाव्यात नारायण राणेंनी यासंबधीची घोषणा केली. तसंच जिल्ह्यातल्या निवडणुका राणे समर्थक यापुढे समर्थ विकास पॅनेलच्या बॅनरखालीच लढवतील, असंही नारायण राणेंनी यावेळी जाहीर केलं. प्रदेश काँग्रेसनं काल सिंधुदुर्गची जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करताच नारायण राणेंनी आज कुडाळमध्ये आपल्या समर्थकांना मेळावा घेऊन शक्तीप्रदर्शन केलं. त्याला राणेंच्या दोन्ही पुत्रांसह बरखास्त कार्यकारिणीही उपस्थित होती.\nअशोक चव्हाण आणि मोहन प्रकाश यांनीच षडयंत्र करून सिंधुदुर्गची काँग्रेस कमिटी बरखास्त केलीय. राज्यातली काँग्रेसही अशोक चव्हाणच संपवायला निघालेत. त्यांच्याविरोधात मी सोनिया गांधींकडे तक्रार केली होती. पण पक्षाने माझं म्हणणं न ऐकता चव्हाणांसारख्या लोकांनाच पाठिशी घातल्याचा आरोप राणेंनी केलाय. आज 31 जिल्ह्यातले कार्यकर्ते माझ्या निर्णयाची वाट पाहताहेत. त्यामुळे येत्या 21 तारखेलाच मोठी घोषणा करू असंही राणेंनी यावेळी जाहीर केलं.\nदरम्यान, राणेंनी काँग्रेस सोडून भाजपात जाऊ नये, त्यांना तिकडे काहीच मिळणार नाही. असं आवाहन हुसेन दलवाई यांनी केलंय. तसंच राणेंच्याच मनात खोट असल्यानेच त्यांनी सिंधुदुर्गमधील काँग्रेसच्या झेडपी सदस्यांचा वेगळा गट स्थापन करून त्याची कोकण विभागीय कार्यालयात नोंदनी केल्याचा प्रत्यारोप दलवाई यांनी केलाय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: narayan raneकाँग्रेसकुडाळनारायण राणेभाजप प्रवेशराणे काय करणार\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nराज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर, कार्यकर्त्यांमधली मरगळ झटकणार\n#Metoo मोहिमे संदर्भात हायकोर्टात याचिका दाखल\nसराफ व्यावसायिक करणार दसऱ्याचा मुहूर्त 'कॅश'\nक्रिकेटपटू मोहम्मद शमीच्या पत्नीने केला काँग्रेसमध्ये प्रवेश\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/me-gypsy-news/author-sanjay-mone-article-about-school-culture-impact-1762166/", "date_download": "2018-10-16T20:52:45Z", "digest": "sha1:SVGBZPB5P5YH23AKVQ6K4RI62KMQEUQR", "length": 27176, "nlines": 223, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Author Sanjay Mone article about School Culture Impact | निधर्मी संस्कार | Loksatta", "raw_content": "\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\nआतापर्यंत दुपारी असलेली शाळा सकाळची झाली. सकाळी सातची सात वाजून दहा मिनिटांनी पहिला वर्ग. दहा वाजता मधली सुट्टी.\nप्राथमिकमधून माध्यमिकमध्ये जाताना एक महत्त्वाचा बदल झाला होता : आतापर्यंत दुपारी असलेली शाळा सकाळची झाली. सकाळी सातची सात वाजून दहा मिनिटांनी पहिला वर्ग. दहा वाजता मधली सुट्टी. पुन्हा १०.४० ते साडेबारा पुढचे तास. आमच्या शाळेत याआधी आठवीपासून सकाळची शाळा असायची. पण आमच्या बॅचपासून सातवीलाच सकाळची शाळा सुरू झाली. माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेस बसणारी आमची फळी याआधीच्या विद्यार्थ्यांपेक्षा जास्त हुशार होती आणि त्यांना त्यासाठी तयार करता यावं म्हणून आमचा वर्ग सकाळी भरू लागला.\nयानिमित्ताने आम्हाला पुरुष शिक्षक शिकवायला येऊ लागले. आतापर्यंत स्त्री-शिक्षक होत्या. म्हणजे तसे पी. टी.साठी डेव्हिड सर होते, गायनासाठी सोनावडेकर होते. डेव्हिड सर ज्यू होते. आमच्या शाळेत कासूकर होता, तो ज्यू होता. एक ओरा शहापूरकर नावाची मुलगी होती, तीसुद्धा ज्यू होती. आमच्या वाढत्या आणि आडवयात आमच्यासाठी ती स्वप्नसुंदरीच होती. गोरीपान, अत्यंत धष्टपुष्ट आणि रेखीव. खरं तर अजून बऱ्याच शब्दांत तिचं वर्णन करता येईल. पण ते असो. आमच्या पौगंडावस्थेतील आयुष्यात तिचा एकटीचा विरंगुळा होता. नंतर ती इस्रायलला गेली. सगळं कुटुंबच. तेव्हा ‘बॉबी’ चित्रपट आला होता. त्यातल्या डिंपल कपाडियासारखी ती दिसायची. निदान आमच्या नजरेला तरी कासूकरच्या घरी आम्ही बऱ्याच वेळा जायचो. त्याच्या मोठय़ा सगळ्या बहिणीसुद्धा आमच्या शाळेत शिकल्या होत्या. आमचे डेव्हिड सरसुद्धा फार फार प्रेमळ होते. त्या सगळ्यांकडे बघताना आणि त्याच सुमारास हिटलरचे चरित्र वाचताना ‘असा काय त्याला ज्यू लोकांचा त्रास झाला असेल कासूकरच्या घरी आम्ही बऱ्याच वेळा जायचो. त्याच्या मोठय़ा सगळ्या बहिणीसुद्धा आमच्या शाळेत शिकल्या होत्या. आमचे डेव्हिड सरसुद्धा फार फार प्रेमळ होते. त्या सगळ्यांकडे बघताना आणि त्याच सुमारास हिटलरचे चरित्र वाचताना ‘असा काय त्याला ज्यू लोकांचा त्रास झाला असेल’ हा प्रश्न नेहमी मनात यायचा. एक मुलगा होता.. आरिफ किंवा असंच काहीतरी त्याचं नाव होतं. त्याला एकदा ‘गीताई’ वाचनात पुरस्कार मिळाला होता. माझ्या धाकटय़ा बहिणीच्या वर्गात एक मेरी नावाची मुलगी होती. आजही ती आमच्या घरी येत-जात असते. ती बरेच अडलेले ‘दुबरेध शब्द’ (हा उच्चार तिचाच आहे. बाकी इतर सगळे ‘कठीण शब्द’ इतकंच म्हणायचे.) इतर मराठी मुलांना चटकन् सुचवायची. आज ती मस्कतला असते, पण मराठी फार उत्कृष्ट बोलते. आपला देश निधर्मी आहे हे आम्हाला कुणाला माहीतही नव्हतं; पण आमच्याकडून त्याचं पालन नकळत व्हायचं.\nआमच्या गायनाच्या सोनावडेकर सरांची एक गंमत आहे. ते फार मृदू होते. पट्टीने फोडून काढणे दूरच; ते कुणाला नीट झडझडून रागवायचेसुद्धा नाहीत. एकदा एका मुलाला त्यांनी काहीतरी मस्ती करताना पकडलं. त्यांच्या अत्यंत तलम आवाजात ते त्या मुलाला चार हिताच्या गोष्टी सांगत होते आणि उगाच नावाला हाताने चापटय़ा मारत होते. ना त्याला मार बसत होता, ना सरांचं बोलणं संपत होतं. शेवटी तो मुलगाच कावला आणि म्हणाला, ‘‘सर सोडा ना मला किती वेळ हे चालणार\nत्यावर सरांनी हसून त्याला- ‘‘पुन्हा असं करू नको हां’’ असं प्रेमानं सांगितलं.\nत्यावर तो म्हणाला, ‘‘करणार पण तुमच्याकडून पकडला जाणार नाही.’’\n‘‘तुम्ही फार वेळ बोलता आणि हळूहळू चापटय़ा मारता. त्यापेक्षा सणसणीत दोन-चार मारा.. थोबडवून परत पाठवा.’’ सर सगळे सूर हरवल्यासारखे दिसायला लागले\nशाळेत सगळेच मस्ती करतात. आम्हीही अजिबात अपवाद नव्हतो. काय काय करायचो सकाळी प्रार्थनेची एक रेकॉर्ड लागायची. कोणाच्या तरी डोक्यात कल्पना आली आणि कपाटाची चावी पळवून त्या रेकॉर्डऐवजी शम्मी कपूरच्या ‘जंगली’ सिनेमाची रेकॉर्ड ठेवून दिली. शाळेच्या शिपायाने नेहमीच्या सवयीनुसार काहीही न बघता ती रेकॉर्ड प्लेयरवर ठेवली आणि आमची त्या दिवशीची सकाळ शम्मी कपूर आणि शंकर-जयकिशनच्या ‘याऽऽहू चाहे कोई मुझे जंगली कहे..’ या गाण्याने साजरी झाली\nअसंच एकदा शाळेच्या जवळ एक पांढरा कुत्रा फिरायचा. अगदी लख्ख पांढरा. युरोपीय लोक असतात तसा. एकाच्या डोक्यात कल्पना आली- याचा रंग बदलायचा पण कसा शाळेच्या एका खोलीत खेळताना जखम झाली तर लावायला एक तांबडय़ा रंगाचं औषध होतं. ‘मक्र्युरीक्रोम’ नावाचं. आम्ही काही मुलांनी त्या कुत्र्याला पकडलं आणि त्याच्या तोंडात ते औषध ओतायला सुरुवात केली. अचानक त्या कुत्र्याने हात-पाय झटकले आणि ते औषध आमच्यापैकी काही जणांच्या कपडय़ांवर सांडलं. घरी तशाच अवतारात जाणं शक्य नव्हतं. मग शाळेच्या आवारातल्या विहिरीत आम्ही आमचे शर्ट्स काढून दुपापर्यंत धूत होतो. घरी धुलाई होण्यापेक्षा हे बरं.. नाही का\nआमच्या शाळेत दोन शिक्षक असे होते, की ज्यांचा दरारा सर्वंकष होता. ते म्हणजे धनू सर आणि मोडक सर ते फार म्हणजे फारच कडक होते. शिवाय त्यांचा मार फार लागायचा. आज विचार करताना वाटतं, की त्या आमच्या वयात आम्ही जे उद्योग करायचो ते पाहता आम्हाला फाशीच द्यायला हवी होती ते फार म्हणजे फारच कडक होते. शिवाय त्यांचा मार फार लागायचा. आज विचार करताना वाटतं, की त्या आमच्या वयात आम्ही जे उद्योग करायचो ते पाहता आम्हाला फाशीच द्यायला हवी होती गेला बाजार काळे पाणी तरी नक्की गेला बाजार काळे पाणी तरी नक्की इतकं सगळं असूनही आम्हाला शाळेत ठेवलं होतं, कारण आम्ही हे सगळे ‘उद्योगपती’ अभ्यासात फारच गती बाळगून होतो. जवळपास हुशार म्हणायला हरकत नाही इतके. आणि जरी आम्ही आमच्या गुरुजींकडून नित्यनेमाने चेचून घेत असलो तरी आम्हाला त्यांच्याबद्दल आणि त्यांनाही आमच्याबद्दल फार माया होती. आज त्या शिक्षकांपैकी जवळपास कोणीच या जगात नाहीत. पण पंधरा-वीस वर्षांपूर्वी जेव्हा केव्हा आम्हाला ते भेटायचे तेव्हा आम्ही त्यांच्या पाया पडायचो. त्यासाठी आजूबाजूला कोण आहे, ते काय म्हणतील, असा विचारही कधी मनात आला नाही.\nआणि सगळ्यात महत्त्वाच्या होत्या त्या आमच्या प्रिन्सिपल – डॉ. प्रियंवदा मनोहर बाई कुजबुजण्यापलीकडे त्यांचा आवाज कधी मोठा झालेला आम्ही ऐकला नाही. पण त्यांचा आदरयुक्त दबदबा असायचा. कितीही वर्षांपूर्वी शिकलेला विद्यार्थी कधी त्यांच्याकडे गेला तरी त्या क्षणार्धात त्याला नावानिशी आणि त्याच्या बॅचसह ओळखायच्या. जवळपास शंभर वर्षांचं आयुष्य त्यांना लाभलं; पण शेवटपर्यंत त्या कार्यरत होत्या. शिक्षणाशिवाय दुसरा कुठलाही विचार त्यांच्या डोक्यात नसायचा. मी २००६ साली त्यांना भेटायला गेलो. ऑफिसमध्ये जाऊन त्यांच्या पाया पडलो आणि त्यांना म्हणालो, ‘‘बाई, मी मोने. संजय मोने. ओळखलंत का कुजबुजण्यापलीकडे त्यांचा आवाज कधी मोठा झालेला आम्ही ऐकला नाही. पण त्यांचा आदरयुक्त दबदबा असायचा. कितीही वर्षांपूर्वी शिकलेला विद्यार्थी कधी त्यांच्याकडे गेला तरी त्या क्षणार्धात त्याला नावानिशी आणि त्याच्या बॅचसह ओळखायच्या. जवळपास शंभर वर्षांचं आयुष्य त्यांना लाभलं; पण शेवटपर्यंत त्या कार्यरत होत्या. शिक्षणाशिवाय दुसरा कुठलाही विचार त्यांच्या डोक्यात नसायचा. मी २००६ साली त्यांना भेटायला गेलो. ऑफिसमध्ये जाऊन त्यांच्या पाया पडलो आणि त्यांना म्हणालो, ‘‘बाई, मी मोने. संजय मोने. ओळखलंत का\n‘‘अरे, असं काय, ७५ च्या पहिल्या एस. एस. सी.चा ना तू तुझ्या दोन्ही बहिणीही आपल्याच शाळेच्या.. एक ७८ ची आणि दुसरी ८१ ची. कसं चाललंय तुझं तुझ्या दोन्ही बहिणीही आपल्याच शाळेच्या.. एक ७८ ची आणि दुसरी ८१ ची. कसं चाललंय तुझं नाटक वगैरे ठीक आहे; पण त्यालाही नोकरीसारखी कालमर्यादा असते. एका विशिष्ट वयानंतर वेळ खायला उठते. शाळेत असताना बऱ्याचदा वक्तृत्व स्पर्धेला तुझी भाषणं तूच लिहायचास. ती सवय सोडू नकोस. सुटली असेल तर पुन्हा लावून घे. लिहिता हात शेवटपर्यंत उपयोगी येतो.’’\nपुढे जाऊन मग मी शाळेच्या समारंभात भाषण करावं असं नवीन शिक्षकांनी सुचवलं. तेव्हा मी जाऊन इतकंच नवीन विद्यार्थ्यांना सांगितलं, ‘‘मला शाळेनं नेमकं काय दिलं, ते सांगता येणार नाही; पण माझ्या सगळ्याच्या सगळ्या वर्गशिक्षकांची नावं मला पाठ आहेत.. शाळा सोडून मला पस्तीस वर्ष झाली, तरीही. यावरून काय समजायचं ते समजा.’’\n..आणि खरंच, मी ती सगळीच्या सगळी बिनचूक सांगितली. जाताना काही ठरवून गेलो नव्हतो; पण कशी काय ती उमटली, ते आजही सांगता येणार नाही. कदाचित मला आठवावी लागली नसणार. ती मला पाठच असणार. (इथे ‘माझ्या मनाच्या सांदीकोपऱ्यात ती दडून बसली होती..’ असं लिहायला हवं. पण उगाच ‘सर्जनशील’ वगैरे असल्याचा आळ येऊ नये म्हणून टाळलं\nपुन्हा एकदा सांगतो.. माझी शाळा अगदी साधी होती. क्रिकेट, फुटबॉल, हॉकी वगैरे कुठलेही खेळ नव्हते आमच्या शाळेत. पण खो-खो आणि कबड्डीमध्ये आम्ही दादा होतो. छाया बांदोडकर, शीला आणि नीला जोशी या बहिणी, हेमा जोग, शैला रायकर या राष्ट्रीय पातळीवर स्पर्धा गाजवणाऱ्या आमच्या शाळेच्या विद्यार्थिनी होत्या. इतर अनेक क्षेत्रांत माझ्या शाळेचे विद्यार्थी आज मान उंच करून उभे आहेत.\nएका वर्गापासून सुरू झालेल्या माझ्या शाळेने मला आज वयाच्या ५८ व्या वर्षांपर्यंत पुरेल इतकी शिदोरी बांधून दिलेली आहे. आणि जोपर्यंत मी असेन तोपर्यंत मला ती पुरेल याची खात्री आहे. मान्य आहे- प्रत्येकालाच आपल्या शाळेबद्दल जे वाटतं ते माझ्यापेक्षा फारसं वेगळं नसेल; किंबहुना थोडं जास्तही वाटत असेल बऱ्याच जणांना. आम्हाला शिकवायला गुरू द्रोण किंवा वशिष्ठ अथवा सांदीपनी यांच्या तोडीचे शिक्षक होते असा माझा बिलकूल दावा नाही. पण मग आम्हीही काही पांडव किंवा प्रभू रामचंद्र नव्हतो. असलोच तर थोडे कौरव किंवा रावणच होतो पण आमच्या शिक्षकांनी आम्हाला ते जाणवू दिलं नाही. गुरू द्रोणांनीही थोडा भेद केलाच; पण आमच्या एकाही शिक्षकांनी कधीही तसं केलं नाही. शाळा एक वेळ बंद होईल; पण आमच्यावर तिथे झालेले संस्कार कधीही आम्हाला सोडून जाणार नाहीत. त्या माझ्या शाळेला त्रिवार वंदन\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nभाजपाध्यक्ष अमित शाह यांचा अचानक मुंबई दौरा\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'महाराष्ट्रात येताना भीती नसते, कारण इथं मोदी-शाहंसारखे गुंड नाहीत'\n#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\nराज ठाकरे अमरावती एक्सप्रेसने विदर्भाकडे रवाना\nमायलेकींच्या सुरक्षेसाठी तो उबर चालक मध्यरात्रीनंतरही दीड तास थांबून राहिला\n#MeToo : आरोपांनंतर 'यशराज फिल्म्स'मधून आशिष पाटील यांची हकालपट्टी\n#MeToo: 'त्याने माझ्या पँटमध्ये हात टाकण्याचा प्रयत्न केला'\n#MeToo : आरोप सिद्ध होणाऱ्यांसोबत काम न करण्याचा फरहान अख्तरचा निर्णय\n#MeToo : आरोपांनंतर 'यशराज फिल्म्स'मधून आशिष पाटील यांची हकालपट्टी\n'राधिका मसाले'च्या मीम्सवर अनिता दाते म्हणते..\n#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्यांकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\n‘लोहपुरुष’ पोलीस आयुक्त, जरा इकडेही लक्ष द्या\nमित्राच्या अपघाती मृत्यूच्या तणावामुळे अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची आत्महत्या\n२८ नवे कुष्ठरुग्ण आढळले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathicineyug.com/videos/video-songs?limit=6&start=24", "date_download": "2018-10-16T21:44:29Z", "digest": "sha1:7JXNRJCIWK6RQ2SFSNDIL6TX6DRR2LP7", "length": 9731, "nlines": 220, "source_domain": "marathicineyug.com", "title": "Video Songs - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\n'ड्राय डे' नावाप्रमाणे सिनेमातील गाणीदेखील ठरताहेत सुपरहिट\n'गोरी गोरी पान, फुलासारखी छान...' ही कविता आता नव्या अंदाजात गायली जात आहे. लहानपणी प्रत्येकांनी म्हंटलेल्या या कवितेचे आगामी 'ड्राय डे' सिनेमातील रिमिक्सने सध्या सुपरहिट कामगिरी केली आहे. आनंदसागर प्रॉडक्शन हाऊस प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत आणि पांडुरंग जाधव लिखित तसेच दिग्दर्शित 'ड्राय डे' सिनेमातील या सुपरहिट गाण्याबरोबरच, इतर गाणीदेखील देखील सिनेप्रेक्षकांमध्ये तुफान प्रसिद्धी मिळवत आहे. येत्या १३ जुलै रोजी सर्वत्र प्रदर्शित होत असलेल्या या सिनेमातील हिट गाण्यांमुळे, 'ड्राय डे' ची प्रदर्शनापूर्वीच मोठी चर्चा होत असल्याचे दिसून येत आहे.\nमालवणी भाषेचा ओलावा जपणारे रेडू चित्रपटाचे 'देवाक काळजी रे' गाणे होत आहे वायरल\nशशांक शेंडे आणि छाया कदम यांची प्रमुख भूमिका असलेला, सर्वोत्कृष्ट राज्य पुरस्कारप्राप्त 'रेडू' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. राज्य पुरस्कारप्राप्त दिग्दर्शक सागर छाया वंजारी दिग्दर्शित या सिनेमाचे 'देवाक् काळजी रे' हे गाणं टीव्ही तसेच सोशल नेट्वर्किंग साईटवर नुकतेच लाँँच करण्यात आले. हे गाणं सध्या वायरल होत आहे.\n'रेडू' चे 'करकरता कावळो' गाणे\nलँडमार्क फिल्मच्या विधि कासलीवाल प्रस्तूत आणि नवल फिल्म्सचे नवलकिशोर सारडा निर्मित, ब्लिंक मोशन पिक्चर प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सहयोगाने येत्या १८ मे रोजी प्रदर्शित होत असलेला, सर्वोत्कृष्ट राज्य पुरस्कारप्राप्त 'रेडू' या सिनेमातील, 'करकरता कावळो' हे गाणे टीव्ही तसेच सोशल नेट्वर्किंग साईटवर नुकतेच लाँँच करण्यात आले. या गाण्याचे लेखन आणि संगीत राज्य पुरस्कारप्राप्त विजेते विजय नारायण गवंडे यांचे असल्यामुळे, हे गाणे रसिकांसाठी मनोरंजनाची मोठी मेजवानी ठरणार आहे. तसेच, अमिता घुगरी आणि प्रवीण कुंवर या स्थानिक कलाकारांकडून हे गाणे गाऊन घेतले असल्यामुळे, या गाण्यात 'कोकणचो धम्माल' सिनेप्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.\n‘वायू’ म्हणतोय ‘श्या... कुठे येऊन पडलो यार.....\nएक कोवळं रोपटं...त्याच्या जागेवर आनंदाने‌ डोलणारं....अचानक उपटून दुसरीकडे पेरलं तर काय होईल त्याचं कोल्हापूरात आपल्या घरात.. अंगणात...मित्रांमध्ये...रमलेला हा मुलगा..\".वायू \"..... त्याला अचानक उचलून‌ मुंबईत आणलं आई-बाबांनी.... गोंधळलेल्या... घुसमटलेल्या वायूच्या मनांत आलेला हा वैताग...श्या... कुठे येऊन पडलो यार....श्या...\nअनेक पुरस्कारप्राप्त निर्माता 'अमोल कागणे' चं \"मान्सून फुटबॉल\" द्वारे अभिनयात पदार्पण\nसचिन पिळगांवकर दिग्दर्शित ‘अशी ही आशिकी’ च्या निमित्ताने नवीन वर्षात ‘व्हॅलेन्टाईन डे’ ऐवजी साजरा होणार ‘AHA’ डे\n‘मी शिवाजी पार्क’ १८ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला\nए. आर.रेहमान आणि अगडबम नाजुकाची 'ग्रेटभेट'\nबहुचर्चित ‘मुळशी पॅटर्न’ ची मोशन पोस्टरद्वारे प्रदर्शनाची तारीख जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%86%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%A2%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%9A-2/", "date_download": "2018-10-16T20:18:28Z", "digest": "sha1:WGGPCX2Q4NGAXPUIVQJK3VVMN72NDJC3", "length": 11437, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आनेवाडी-मेढा रस्त्याची चाळण | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nप्रतिनिधी मात्र चमकोगिरीत व्यस्त, दीड फुटांच्या खड्ड्यांचे साम्राज्य\nभुईंज – महामार्गापासून पंचायत समितीच्या माजी सभापतींच्या गावाकडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था खड्ड्यांमुळे अतिशय दयनीय झाली आहे. मात्र, तरीही केवळ चमकोगिरीतच व्यस्त असणाऱ्या येथील प्रतिनिधींकडून रस्त्याच्या दुरुस्तीबाबत मात्र आजवर दुर्लक्षच झाले आहे.\nत्यामुळे या रस्त्याने प्रवास करणाऱ्या वाहनधारकांच्या पाठीचे मणके अक्षरश: खिळखिळे झाले आहेत तसेच गाड्यांचेही नुकसान होत आहे. दरम्यान, या मार्गावर वारंवार अपघातही घडत असून अनेकजण जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. तरीदेखील संबंधित प्रतिनिधी आणि बांधकाम विभाग रस्त्याच्या दुरुस्तीसाठी पाऊस उचलण्यात तयार नसल्याचेच प्रकर्षाने जाणवत आहे. त्यामुळे ग्रामस्थांमधूनही संताप व्यक्त होऊ लागला आहे.\nआनेवाडी ते महिगावमार्गे मेढ्याकडे जाणाऱ्या रस्त्याची गेल्या कित्येक वर्षापासून चाळण झाली आहे. रस्त्यात जागोजागी फुट ते दीड फुटाचे मोठमोठे खड्डे पडल्याने अपघातांची मालिका सुरु झाली आहे. त्यामुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. विशेष म्हणजे पंचायतीचे सभापती पद मिरविणाऱ्या प्रतिनिधींच्या गावाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाल्याने खंत व्यक्त केली जात आहे.\nसातारा- पुणे महामार्गालगत असणाऱ्या आनेवाडीतून रायगाव, खर्शी, सायगाव, प्रभुचीवाडी दुदुस्करवाडी, पवारवाडी, येरोनकरवाडी, मोरेवाडी, कदमवाडी, महिगाव, गोपाळपंताचीवाडी, आरडे, सोनगावहुन पुढे तसाच मेढा या तालुक्‍याच्या ठिकाणी हा रस्ता जातो. या रस्त्यावरुन दररोज वरील 14 गावातील विद्यार्थी आणि नागरिकांची ने-आण करण्यासाठी एसटीच्याही फेऱ्या आहेत. पण एसटीचीही शाश्‍वत सेवा नसल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खाजगी वाहनांनी प्रवाशी वाहतूक मोठ्या प्रमाणात केली जाते. पण मेढा आणि वाई येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारात असलेला तब्बल 10 कि. मी. लांबीच्या या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून त्यात फुट ते दीड फुटांचे खड्डे पडले आहेत. ते चुकविताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.\nआधीच या परिसरात पावसाचे प्रमाण जास्त असल्याने रस्त्यात पडलेले मोठमोठे खड्डे पाण्याने भरल्यामुळे वाहनचालकांना रस्त्याचा आणि खड्ड्यांचा अंदाज न आल्याने वाहने खड्ड्यात जावून मोठ मोठे अपघात होत आहेत. या अपघातात अनेक पादचारी आणि वाहन चालक गंभीर जखमी झाले तर अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.\nया रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी 14 गावातील नागरिकांनी या विभागाचे लोकप्रतिनिधी आणि वाई मेढा येथील पंचायत समितीच्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना गेल्या अनेक वर्षापासुन हजारो सह्यांचे वेळोवेळी निवेदने देऊन देखील हा रस्ता अद्यापपर्यंत दुरुस्त करण्यात आला नाही. त्यामुळे वरील 14 गावातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. आता 2019 च्या निवडणुकीत मते मगायला येणाऱ्या लोकप्रतिनिधींसह कार्यकर्त्याना हिसका दाखविल्याशिवाय राहणार नाहीत अशी तिखट प्रतिक्रिया नागरिकांमधुन व्यक्त होताना दिसत आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nNext articleतंग कपड्यांमधील भाविकांना अंबाबाई मंदिरात मज्जाव\nदुष्काळाचे संकट दूर होण्यासाठी उदयनराजेंचे आई भवानी मातेला साकडे\n18 ऑक्‍टोंबरला धम्म दीक्षाचे आयोजन\nखटाव तालुक्‍यात दुष्काळ जाहीर करा : आ. शशिकांत शिंदे\nआमदारांनी ठेकेदारांवर आत्महत्येची वेळ आणली..\nकर्मवीरांनी त्यागातून शैक्षणिक वाटचाल सुकर केली : इंद्रजित देशमुख\n…अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयाला टाळे ठोकणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D/", "date_download": "2018-10-16T20:56:15Z", "digest": "sha1:QM5OS5HP2SKVLUDK3RR4RQWHIPWJYUIM", "length": 8534, "nlines": 145, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांविरोधात सीबीआय चौकशीचा आदेश | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nतामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांविरोधात सीबीआय चौकशीचा आदेश\nचेन्नई – रस्त्यांच्या कंत्राट प्रक्रियेत भ्रष्टाचार झाल्याच्या आरोपावरून तामिळनाडूचे मुख्यमंत्री के.पलानीस्वामी अडचणीत आले आहेत. संबंधित प्रकरणाची चौकशी सीबीआयमार्फत करण्याचा आदेश मद्रास उच्च न्यायालयाने शुक्रवारी दिला. त्यामुळे आक्रमक झालेल्या विरोधकांनी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली.\nतामिळनाडूतील प्रमुख विरोधी पक्ष असणाऱ्या द्रमुकने रस्ते कंत्राट प्रक्रियेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करून पलानीस्वामी यांच्याविरोधात मोहीम उघडली आहे. पलानीस्वामी यांनी पदाचा गैरवापर करून तब्बल 3 हजार 500 कोटी रूपयांच्या रस्त्यांची कंत्राटे नातलगांना आणि बेनामी व्यक्तींना दिल्याचा दावा करत द्रमुकने न्यायालयात धाव घेतली. द्रमुकच्या याचिकेवरूनच न्यायालयाने सीबीआय चौकशीचा आदेश दिला. संबंधित प्रकरणी दक्षता आणि भ्रष्टाचारविरोधी संचालनालयाने केलेली प्राथमिक चौकशी म्हणजे वरकरणी पाऊल आहे. ती चौकशी योग्य प्रकारे झाली नाही, असे ताशेरे न्यायालयाने आदेश देताना ओढले.\nभ्रष्टाचाराच्या आरोपावरून सीबीआय चौकशीला सामोरे जावे लागणारे पलानीस्वामी तामिळनाडूचे पहिलेच मुख्यमंत्री ठरणार आहेत. न्यायालयाच्या आदेशामुळे तामिळनाडूतील सत्तारूढ अण्णाद्रमुकची मोठीच गोची झाली आहे. दरम्यान, योग्यरित्या चौकशी व्हावी यासाठी पलानीस्वामी यांनी मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावे, अशी मागणी द्रमुकने केली आहे. इतर विरोधी पक्षांनीही द्रमुकच्या सुरात सूर मिसळला आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleकॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची निरीक्षकांशी खडाजंगी\nNext articleबढतीमध्ये खुल्या प्रवर्गातील कर्मचाऱ्यांनाच मिळणार संधी\nतामीळनाडूच्या मुख्यमंत्र्यांविरोधात सीबीआय चौकशीचा आदेश\nपंतप्रधानांच्या हत्येचा कट रचणारे गजाआड जातील – मुख्यमंत्री\nशिर्डी संस्थानतर्फे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी पाच कोटींचा धनादेश\nसमतोल विकासासाठी विशेष अर्थसहाय्य द्या\nतेलंगणात कॉंग्रेस मुख्यमंत्रीपदाचा दावेदार घोषित करणार नाही\nमनोहर पर्रिकर उपचारासाठी दिल्लीला रवाना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B2-%E0%A4%85/", "date_download": "2018-10-16T20:28:02Z", "digest": "sha1:MQFF6IR3HBP3324FBOM4BBD62U7ZDJN6", "length": 8678, "nlines": 149, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कर्जात बुडालेल्या अनिल अंबानींसाठीच राफेलच्या करारात फेरबदल | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nकर्जात बुडालेल्या अनिल अंबानींसाठीच राफेलच्या करारात फेरबदल\nलंडन – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्योगपती अनिल अंबानी यांच्या लाभासाठीच राफेल विमान खरेदीत मोठा घोटाळा केला असल्याच्या आरोपाचा पुनरूच्चार कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी येथे लंडन स्कुल ऑफ इकॉनॉमिक्‍सच्या विद्यार्थ्यांशी बोलताना केला. ज्याने आयुष्यात कधीही विमान बनवले नाही त्याला विमाने तयार करण्याचे कंत्राट देऊन मोदींनी त्यांच्यावर मेहरबानी केली. कारण अनिल अंबानी हे सध्या कर्जबाजारी आहेत त्यांच्यावर 45 हजार कोटी रूपयांचे कर्ज आहे.\nराफेलचा गैरव्यवहार नेमका कसा झाला याचा तपशीलही राहुल गांधी यांनी यावेळी नमूद केला. ते म्हणाले की युपीए सरकारच्या काळात फ्रांसशी आम्ही 126 विमाने खरेदी करण्याचा करार केला होता व आमच्या विमानाची किंमत होती 520 कोटी रूपये. मोदी अनिल अंबानी यांना घेऊन फ्रांसला गेले.मोदींनी हा करार बदलला आणि 126 ऐवजी केवळ 36 विमाने खरेदी करण्याचा त्यांनी फेरकरार केला आणि त्यांनी खरेदी केलेल्या प्रत्येक विमानाची किंमत 1600 कोटी रूपये इतकी आहे.\n520 कोटी रूपयांचे विमान अचानक 1600 कोटी रूपयांना कसे झाले असा सवाल त्यांनी केला. काय जादू झाली माहिती नाही. आम्ही या विमानांच्या जुळणीचे काम हिंदुस्तान एरोनाटिक्‍स कंपनीला दिले होते. ही सरकारी मालकीची विमान कंपनी असून या विमान कंपनीला विमाने तयार करण्याचा 70 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी त्यांच्याकडील हे काम काढून घेऊन ते विमाने तयार करण्याचा कोणताही अनुभव नसलेल्या अनिल अंबानी यांच्या कंपनीला दिले.\nअनिल अंबानी यांची ही कंपनी राफेलचा फेरकरार होण्याच्या केवळ दहा दिवस आधी स्थापन झालेली कंपनी आहे असेही त्यांनी यावेळी निदर्शनाला आणून दिले.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleस्त्रीचा आदर करणाऱ्या समाजाचीच प्रगती\nNext articleवाजपेयींना संयुक्तराष्ट्रांत आदरांजली\nचीनच्या बाबतीत डोनाल्ड ट्रम्प निवळले \nवातावरण बदलाच्या समस्येशी लढताना त्याचा अमेरिकेला तोटा होऊ नये: ट्रम्प\nदुबईत जाऊन मुशर्रफ यांचा जबाब नोंदवणार\nसौदी शिखर परिषदेवर अमेरिका-ब्रिटनच्या बहिष्काराने किंग सलमानना टेन्शन\nमुशर्रफ यांचा जबाब दुबईत नोंदवणार\nहिंदू नाव नसलेल्या तरुणाला गरबामधून हाकलले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/sci-tech/career-packaging-12641", "date_download": "2018-10-16T21:02:33Z", "digest": "sha1:XDBY2XGUODE6LKBRB5BXPQW7SJKQ7RBV", "length": 20031, "nlines": 193, "source_domain": "www.esakal.com", "title": "career in packaging β पॅकेजिंग क्षेत्र : करिअरची एक नवी वाट | eSakal", "raw_content": "\nβ पॅकेजिंग क्षेत्र : करिअरची एक नवी वाट\nमंगळवार, 27 सप्टेंबर 2016\nएखादी ग्राहक उपयोगी वस्तू घेतल्यानंतर सबंधित उत्पादन खाद्यपदार्थ असल्यास तो ग्राहकापर्यंत पोहोचवण्यासाठी त्याला एक डबा, प्लॅस्टिक बाटली उत्पादन करणारी एक कंपनी त्यावर प्रिंट करणारी एक कंपनी आणि या दोन्ही गोष्टी ते पॅकेजिंग करणाऱ्या कंपनीला हा कच्चा माल पुरवतात. पॅकेजिंग करणाऱ्या विविध कंपन्या हा कच्चा माल मोठ्या प्रमाणात खरेदी करून त्याचे रुपांतर ग्राहकउपयोगी वस्तूंमध्ये करतात. \"पॅकेजिंग क्षेत्रा‘चा विस्तार वेगाने होत आहे. या क्षेत्राविषयी अधिक माहिती:\nया खोक्‍यामध्ये दडलयं काय\nएखादी ग्राहक उपयोगी वस्तू घेतल्यानंतर सबंधित उत्पादन खाद्यपदार्थ असल्यास तो ग्राहकापर्यंत पोहोचवण्यासाठी त्याला एक डबा, प्लॅस्टिक बाटली उत्पादन करणारी एक कंपनी त्यावर प्रिंट करणारी एक कंपनी आणि या दोन्ही गोष्टी ते पॅकेजिंग करणाऱ्या कंपनीला हा कच्चा माल पुरवतात. पॅकेजिंग करणाऱ्या विविध कंपन्या हा कच्चा माल मोठ्या प्रमाणात खरेदी करून त्याचे रुपांतर ग्राहकउपयोगी वस्तूंमध्ये करतात. \"पॅकेजिंग क्षेत्रा‘चा विस्तार वेगाने होत आहे. या क्षेत्राविषयी अधिक माहिती:\nया खोक्‍यामध्ये दडलयं काय\nलहानपणापासूनच आपल्याला गिफ्ट रॅप केलेल्या वस्तू किंवा इतर पॅक बंद गोष्टीं विषयी नेहमीच आकर्षण असते. ही पॅकिंगची आयडिया बहुदा निसर्गाकडूनच आपण घेतली आहे असे म्हणायला हरकत नाही.\nविविध प्रकारच्या बिया, शंख शिंपले, अंडी, सुकामेवा हे \"नॅचरल पॅकेजिंगचे उत्तम उदाहरण आहेत. सध्या या पॅकेजिंगचा इंडस्ट्रीची वाढती मागणी होण्यामागे ई-कॉमर्स साईट्‌सचा मोठा हातभार आहे. या साइट्‌सवरून मागवलेली कोणतीही लहान-मोठी व्यवस्थित पॅक करूनच सबंधित ग्राहकांपर्यंत पोहोचते. शॉपिंगमॉलमध्ये मिळणाऱ्या अगदी लहान चॉकलेटपासून गोष्टीपासून मोठ्या इलेक्‍ट्रॉनिक उपकरणांपर्यंत या पॅकेजिंगचे महत्व आहे. दैनंदिन वापरातील वस्तूंमधील पापड, लोणची, पाण्याचे भरलेले ग्लास यांचे बारकाईने निरिक्षण केल्यास त्यामागील पॅकिंगच्या कौशल्याचे आपल्याला कल्पना येते. मुंबईतील डबेवाले हे देखील चांगल्या पॅकेजिंगचे आदर्श उदाहरणच आहे.\nपॅकेजिंग म्हणजे नक्की काय\nएखादे उत्पादन ग्राहकापर्यंत सुरक्षितपणे पोहोचण्यासाठी त्याला केलेले वेष्टन. ती वापरण्यायोग्य राहण्यासाठी दिलेले संरक्षण. या वेष्टनांवर उत्पादन तिथी, उत्पादनाच्या संदर्भात इतर माहिती देणे बंधनकारक असते, त्यासाठी लेबलिंग हा महत्वाचा मुद्दा येतो. यावर ग्राहकाला नजरेच्या एका टप्प्यात वस्तू किंवा पदार्थाविषीची माहिती सर्व माहिती मिळते.\nजितके आकर्षक पॅकिंग तितकाच त्या वस्तूचा खप अधिक. याचे चांगले उदाहरण म्हणजे लहान मुलांची खेळणी, बाहुल्या, स्टेशनरी इत्यादी...\nपॅकेजिंगसाठी व्यावहारिक विज्ञानाचा (अप्लाइड सायन्स) वापर करून सबंधित उत्पादन ग्राहकापर्यंत पोहोचवणे.\nपॅकेजिंगमधील इतर महत्वाच्या गोष्टी\nकायद्याने लेबलवर काही गोष्टी असणे आवश्‍यक आहे त्या खालील प्रमाणे : उत्पादकाचे नाव आणि संपर्काचा पत्ता, उत्पादनाचे वर्णन, वजन (ब्रेडसारख्या काही उत्पादनांसाठी हे अपवाद असते.), वजनानुसार उतरत्या क्रमाने घटकांची यादी, किंमत, पदार्थ बनवण्याची पद्धतीविषयी सूचना, साठवण्याच्या पद्धतीविषयी सूचना,वापरण्यायोग्य कालावधी (बेस्ट बिफोर डेट), वापरानंतर नष्ट करण्याची पद्धत\nपर्यावरणपूरक पॅकेजिंग (ग्रीन पॅकेजिंग) : सध्या ग्लोबल वार्मिंगमुळे तसेच दैनंदिन जीवनात प्लॅस्टिकचा वाढता वापर कचरा विल्हेवाटीची समस्या यांचा विचार केल्यास ग्रीन पॅकेजिंगच्या वापराने पर्यावरणाचे नुकसान टाळण्यासाठी आपला हातभार लागू शकतो. या ग्रीन पॅकेजिंगचे तीन प्रकार आहेत.\nपर्यावरणात सहज विघटन होणारे घटक ग्रीन पॅकेजिंगमध्ये वापरले जातात. काचेच्या बाटल्यांसारख्या वस्तू या साफ करून पुर्नवापर शक्‍य. एकदा वापरून झाल्यानंतर या वस्तूंचा वापर त्यावर प्रक्रिया करून पुन्हा पॅकेजिंगसाठी किंवा इतर कोणत्या कारणासाठी केला जाऊ शकतो. पॅकेजिंगमध्ये वापरले जाणारे काच, धातू, पुठ्ठे, कागद यांसारखे घटक या प्रकारात मोडतात.\nभारतात यासाठी लागणारा कच्चा माल उपलब्ध असल्याने या क्षेत्राची वृध्दी होण्यास हा महत्वाचा घटक आहे. सध्या पॅकेजिंगमधील अत्याधुनिक तंत्रज्ञान तसेच या क्षेत्राची उलाढाल आसपास आहे. प्लॅस्टिक पॅकेजिंग बाजाराता दरवर्षी 20-25 टक्‍क्‍यांनी म्हणजे 68 लाख आणि कागद पॅकेजिंग उद्‌योगात 76 लाख टन अशी वाढ होत आहे. या क्षेत्रात सध्या फूड पॅकेजिंग क्षेत्रात वेगाने वाढ होत आहे. यामागचे कारण म्हणजे ग्राहकांना जास्त सेफ, हायजिनिक पॅकबंद पदार्थ हवे असतात.\nतुम्हाला जर या क्षेत्रामध्ये करिअर करायचे असल्यास विज्ञान शाखेतून बारावीची उत्तीर्ण झाल्यानंतर नवी मुंबईमध्ये टाटा इनस्टीट्यूट ऑफ सोशल सायन्स (मुंबई), साऊथ इंडियन एज्युकेशन सोसायटी या संस्थांमध्ये प्रिंटिंग आणि पॅकेजिंगमध्ये बीई करण्याची संधी उपलब्ध आहेत. (मुंबई), इंडियन इन्स्टीट्युट ऑफ पॅकेजिंग (मुंबई)\nबारावीनंतर उच्चशिक्षणासाठी हा उत्तम पर्याय आहे.\nऔषधनिर्माण, पर्सनल केअर उत्पादने, आरोग्याशी निगडीत क्षेत्रात, अन्न आणि पॅकबंद पदार्थ, अवजड वस्तू उद्योग तसेच आज ई-कॉमर्स क्षेत्रात येण्यास प्रचंड संधी निर्माण होत आहेत.\nया क्षेत्रासंबंधी महत्वाची संकेतस्थळे\nपरवाना आरायंत्राचा वापर \"स्लायसर'चा\nपरवाना आरायंत्राचा वापर \"स्लायसर'चा नागपूर : महालगाव, कापसी परिसरात आरायंत्राचा परवाना घेऊन अनेक व्यावसायिक सर्रासपणे स्लाईसर आणि व्हिनिअर पिलर...\nरद्दीच्या बदल्यात विद्यार्थ्यांना वह्या\nमुंबई - विद्यार्थ्यांना रद्दीच्या बदल्यात नव्या कोऱ्या वह्या मिळणार आहेत. याबाबत शालेय शिक्षण विभाग आणि \"नमोआनंद अपसायकलर्स' यांच्यात...\n#MeToo वरुण ग्रोव्हरचा \"सत्या'चा आग्रह\nनवी दिल्ली : \"मी-टू' प्रकरणावरून बॉलिवूडची अनेक मंडळी अडचणीत आलेली असताना सुपरहिट वेब सीरिज सेक्रेड गेम्सचे लेखक वरुण ग्रोवर यांच्यावरही लैगिंक...\n७ महिन्यांत ७४ हजार विनातिकीट प्रवासी \nपुणे - मध्य रेल्वेच्या पुणे विभागात सात महिन्यांत तब्बल ७४ हजार ४७० प्रवाशांना पकडले असून, त्यांच्याकडून चार कोटी पाच लाख रुपयांचा दंड वसूल...\nचुकीची शिक्षण पद्धती देशासाठी आपत्ती ठरेल : सी. विद्यासागर राव\nलातूर : भारताने जगाला शून्य, योग, आयुर्वेद या सारखे ज्ञान दिले. त्या देशाची शिक्षण पद्धती ही ब्रिटीशांनी निर्माण केलेल्या नोकरशहापुरती मर्यादित...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-kitchen-tips/uses-of-used-tea-leaves-117021600025_1.html", "date_download": "2018-10-16T20:51:00Z", "digest": "sha1:4GIRJZZ2T76BQ4Y4WFW6USCI7S7OAG4Z", "length": 10356, "nlines": 132, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "काय आपणही चहा बनवल्यानंतर फेकून देता चहा पत्ती? | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 17 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nकाय आपणही चहा बनवल्यानंतर फेकून देता चहा पत्ती\nदिवसातून किमान दोनदा तरी प्रत्येकाच्या घरात चहा बनतो. अनेक लोकांकडे याहून अधिक वेळा. परंतू चहा बनवल्यानंतर अनेक लोकं चहा पत्ती फेकून देतात. पण काय आपल्याला माहीत आहे की वापरलेली चहा पत्तीदेखील पुन्हा उपयोगात आणली जाऊ शकते यासाठी आपल्या योग्य उपाय माहीत असावा. वारपलेल्या चहा पत्तीला स्वच्छ करून घ्या ज्याने त्यातील गोडावा दूर होईल. आता ही पत्ती आपण अशारित्या वापरू शकता:\n* चहापत्तीत अँटी-ऑक्सीडेंट आढळतात. अशात जखमेवर चहा पत्तीचा लेप लावणे फायदेशीर ठरेल. उकळलेली चहा पत्ती स्वच्छ धुऊन घ्या आणि जखमेवर लावा. याने जखम लवकर भरेल.\nचहा पत्तीचे पाणी एक उत्तम कंडिशनर आहे. चहा पत्ती धुऊन पुन्हा उकळून घ्या आणि त्या पाण्याने केस धुऊन घ्या. याने केस चमकदार आणि नरम होतील.\nचहा पत्ती धुऊन वाळवून घ्या. छोले अर्थात काबुली चणे शिजवताना याची पुडी त्यात सोडा. चण्यांना छान रंग येईल.\nचहा पत्ती दुसर्‍यांदा उकळून घ्या. आता हे पाणी एका स्प्रे बॉटलमध्ये भरून फर्नीचरच्या स्वच्छतेसाठी वापरा. याने फर्नीचरला चमक येईल.\nभांडी चकचकीत करण्यासाठी 5 सोपे उपाय\nयाने बटाटावडे तेलकट होत नाही\nयावर अधिक वाचा :\nस्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...\nया जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...\nइम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख\nपाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...\nलिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...\nमराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...\nकाय आपल्याला माहीत आहे हात धुण्याची योग्य पद्धत\nलहानपणापासून स्वच्छ हात धुऊन मग जेवायला बस असे ऐकले आहे. दिवसभर कित्येक वस्तूंना हात लागत ...\nफेशियल करताना घेण्यात येणारी काळजी\nव्यवस्थित देखरेख नाही केली तर पुरळ (पिंपल) उठू शकतात. नॉर्मल त्वचा असल्यास सॉफ्ट साबणाने ...\n१६ ऑक्टोबर वर्ल्ड स्पाइन डे - निरोगी पाठीसाठी आठ सोपे मार्ग\nअनारोग्यदायी जीवनशैली, दगदगीची दिनचर्या आणि चुकीची शारीरिक ढब यामुळे पाठीच्या कण्याशी ...\nबाहेर जाताना घ्या डोळ्यांकी काळजी\nआजकाल ऑफिसमज्ञध्ये वा घरी सरार्स कॉम्प्युटरचा वापर अपरिहार्य असला तरी सलग दोन-तीन तास ...\nसफरचंदचे सेवन करा आणि दृष्टीदोष दूर करा\nआजारी व्यक्तीला प्रतिदिन एक सफारचंद खायला दिल्याने त्याची रोगप्रतिकारक शक्ती वाढून त्याला ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://mahaenews.com/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D/", "date_download": "2018-10-16T22:03:50Z", "digest": "sha1:R7AACL4TD4NAKIZ63UMASFXKOWHMPMIP", "length": 12261, "nlines": 123, "source_domain": "mahaenews.com", "title": "महाविद्यालय, सरकारी कार्यालये डेंग्यूच्या विळख्यात | PCMC NEWS", "raw_content": "\nमहापालिका अधिकारी, कर्मचा-यांची दिवाळी गोड; बोनस व सानुग्रह अनुदान मिळणार\nमहिला नगरसेविकेशी उध्दट बोलणा-या उद्यान अधिक्षकांची केली कानउघडणी\nवल्लभनगरमध्ये चालक-वाहकांसाठी ‘ग्रंथालय आपल्या दारी’\n‘महागाई वाढली’ असे वाटत नाही – सोमाभाई मोदी\nपाणी प्रश्नावर नगरसेवक हंडा-कळशीसह सभागृहात\nभाजपाने धनगर समाजाला फसविले, सरकार वेळकाढू पणा करतेय\nअाता पुण्यातले वकील म्हणतायेत #FeeToo\nती प्रसुतिकरिता आली अन लिफ्टमध्ये अडकली\nदेशात जास्तकाळ भाजप सत्तेवर राहिल्यास भविष्यात बोलण्यावर बंदी – हर्दिक पटेल\nचिंचवडमध्ये रविवारी ‘डॉग शो’चे आयोजन\nHome breaking-news महाविद्यालय, सरकारी कार्यालये डेंग्यूच्या विळख्यात\nमहाविद्यालय, सरकारी कार्यालये डेंग्यूच्या विळख्यात\n21 खासगी तर 21 शासकीय अस्थापनांना आरोग्य विभागाची नोटीस\nपुणे – सर परशुरामभाऊ महाविद्यालय, मॉर्डन महाविद्यालय, वाडिया महाविद्यालय, मराठवाडा मित्रमंडळ महाविद्यालय आदींबरोबरच पोलीस आयुक्‍तालय, सेंट्रल बिल्डिंग, पाषाण महावितरण कार्यालय, कात्रज बस डेपो आदींसह 43 ठिकाणी डेंग्यूच्या अळ्या सापडल्या आहेत. त्यामुळे शहरातील विद्यार्थी व शासकीय कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे.\nशहरात आतापर्यंत 22 शाळा व महाविद्यालये व 21 शासकीय कार्यालयांमध्ये डेंग्यूच्या अळ्या आढळल्याने त्यांना नोटीस पाठविल्या आहेत. तसेच शहरात अजूनही काही ठिकाणी तपासणी व औषध फवारणी सुरू आहे. नागरिकांनी वेळीच काळजी घेतली तर त्यांना कारवाईला सामोरे जावे लागणार नाही.\n– डॉ. वैशाली जाधव, सहायक आरोग्य अधिकारी, पालिका आरोग्य विभाग\nपावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनियासारख्या साथींच्या रोगाचा फेलाव होतो. अशातच पालिकेने पावसाळ्यापूर्वी नागरिकांनी डास उत्पत्ती होऊ नये यासाठी कोणती काळजी घ्यावी याबाबत जनजागृती केली होती. शासकीय कार्यालये व महाविद्यालय हा तसा एकूणच शिक्षित व जागरुक वर्ग असणे अपेक्षित आहे. मात्र पालिकेला याच वर्गाला नोटीस पाठवत जागरुक राहण्याचे आवाहन करावे लागत आहे.\nयाबाबत पालिकेच्या सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. वैशाली जाधव म्हणाल्या, पालिकेने शाळा व महाविद्यालय परिसराची तपासणी केली असता शाहू महाविद्यालय, सेंट मिराज विद्यालय, राठी महाविद्यालय, डेक्‍कन महाविद्यालय, राजा धनराजगिरजी महाविद्यालय, मुक्‍तांगण शाळा, सिंबायोसिस महाविद्यालय, येरवड्यातील आंबेडकर महाविद्यालय, शासकीय वसतिगृत आदी ठिकाणी डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्या. तर, शासकीय कार्यालयांमध्ये कात्रज बस डेपो, पोलीस आयुक्‍तालय, मार्केट यार्ड पोस्ट ऑफिस, भवानी पेठेतील अन्न व पुरवठा खाते, लक्ष्मी रस्त्यावरील पीडीसीसी बॅंक आदी ठिकाणी डेंग्यूच्या अळ्या आढळल्याने या कार्यालयांना नोटीस देण्यात आल्या आहेत. दरम्यान, शाळा महाविद्यालयांची तपासणी अद्यापही सुरू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.\nस्वाईन फ्लूबाबत रोज दोन ते अडीच हजार रुग्णांची तपासणी\nमराठा आंदोलन : राज्यातील एसटी वाहतूक ठप्प\nमहापालिका अधिकारी, कर्मचा-यांची दिवाळी गोड; बोनस व सानुग्रह अनुदान मिळणार\nमहिला नगरसेविकेशी उध्दट बोलणा-या उद्यान अधिक्षकांची केली कानउघडणी\nवल्लभनगरमध्ये चालक-वाहकांसाठी ‘ग्रंथालय आपल्या दारी’\nमहापालिका अधिकारी, कर्मचा-यांची दिवाळी गोड; बोनस व सानुग्रह अनुदान मिळणार\nमहिला नगरसेविकेशी उध्दट बोलणा-या उद्यान अधिक्षकांची केली कानउघडणी\nवल्लभनगरमध्ये चालक-वाहकांसाठी ‘ग्रंथालय आपल्या दारी’\n‘महागाई वाढली’ असे वाटत नाही – सोमाभाई मोदी\nपाणी प्रश्नावर नगरसेवक हंडा-कळशीसह सभागृहात\nहोंडाने आणली ‘आम आदमी’ची शानदार बाइक\nपंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारविरोधात विरोधक राष्ट्रपतींकडे\nआता, दररोज बदलणार पेट्रोल-डिझेलच्या किंमती\n…तर पिंपरी चिंचवडमधल्या सोसायटींची नोंदणी रद्द होणार\nनागरिकहो….’आधार’नं लिंक नसलेली बँक खाती बंद होणार\nmahaenews.com हे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nमुख्य कार्यालय : डी.एस.एस. मीडिया प्रा. लि.\nपत्ता : विश्वकर्मा बिल्डींग, जे. के. सावंत मार्ग, दादर, मुंबई, २८.\nपुणे विभागीय कार्यालय : गोल मार्केट, वायसीएम हॉस्पिटलसमोर, संत तुकारामनगर, पिंपरी.\nउस्मानाबाद विभागीय कार्यालय : तांबरी, कलेक्टर निवासस्थानाच्या पाठीमागे, उस्मानाबाद.\nसोलापूर विभागीय कार्यालय: होडगी रोड, चेतन फौंड्रीसमोर, सोलापूर.\nकोल्हापूर विभागीय कार्यालय: जय गणेश बिल्डींग, सायबर चौक, विद्यापीठ रोड, कोल्हापूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/maharashtra/marathi-news-maharashtra-news-governor-vidyasagar-rao-speech-100027", "date_download": "2018-10-16T21:03:24Z", "digest": "sha1:JE7AQC7AGHWWSE3AXFUK36NCZNJGBW3W", "length": 11276, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi news Maharashtra news governor Vidyasagar Rao speech राज्यपालांच्या अभिभाषणाचा अनुवाद मराठीऐवजी गुजरातीत | eSakal", "raw_content": "\nराज्यपालांच्या अभिभाषणाचा अनुवाद मराठीऐवजी गुजरातीत\nसोमवार, 26 फेब्रुवारी 2018\nतावडे बनले संकट मोचक\nराज्यपालांचे भाषण सुरू असताना मराठी अनुवाद करन सांगणारे नेहमीचे प्रदीप भिडे नसल्याने मंत्री विनोद तावडे यांनी मराठी वाचन केले.\nमुंबई : राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाला राज्यपाल सी. विद्यासागरराव यांच्या अभिभाषणाने झाली मात्र राज्यपालांचे अभिभाषण मराठीत अनुवादित न करून न दिल्याने सरकारने मराठी भाषेचा अवमान केला असल्याचे सांगत विरोधकांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत राज्यपालांच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकला आहे. तर, हे अभिभाषण गुजरातीत अनुवादीत झाल्याने विरोधकांकडून प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली.\nमराठी विरोधी सरकारचा निषेध करण्यासाठी आम्ही राज्यपालांच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकून सभात्याग केला. विधानभवनातील शिवरायांच्या प्रतिमेजवळ सरकार विरोधी घोषणा देऊन सरकारचा धिक्कार करीत विरोधकांनी आंदोलन केले. यावेळी विरोधकांनी सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. राज्यपालांचे भाषण मराठीत अनुवादित न होता ते गुजरातीत होत असल्याचा आरोप विधानपरिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केला.\nतावडे बनले संकट मोचक\nराज्यपालांचे भाषण सुरू असताना मराठी अनुवाद करन सांगणारे नेहमीचे प्रदीप भिडे नसल्याने मंत्री विनोद तावडे यांनी मराठी वाचन केले.\nपुणे - नागरिकांच्या प्रश्‍नांना काय उत्तर द्यायचे, नागरिकांच्या घरांतून आणि आमच्या तोंडचे पाणी पळाले आहे... सणासुदीला पाणीटंचाई निर्माण झाली......\nबाललैंगिक अत्याचारांत घट व्हावी - बापट\nपुणे - पुणे शहरासह ग्रामीण भागात बाललैंगिक अत्याचाराचे गुन्हे घडत आहेत. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य कारवाई होणे अपेक्षित आहे. तसेच बाल...\nरद्दीच्या बदल्यात विद्यार्थ्यांना वह्या\nमुंबई - विद्यार्थ्यांना रद्दीच्या बदल्यात नव्या कोऱ्या वह्या मिळणार आहेत. याबाबत शालेय शिक्षण विभाग आणि \"नमोआनंद अपसायकलर्स' यांच्यात...\nमहिला कार्यकर्तीचा आत्महत्येचा प्रयत्न ; शबरीमला मंदिर परिसरात तणाव\nतिरुअनंतपुरम : शबरीमला मंदिर सर्व महिलांसाठी खुले करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालापासून केरळमधील वातावरण तापले आहे. मासिक पूजाविधीसाठी...\n७ महिन्यांत ७४ हजार विनातिकीट प्रवासी \nपुणे - मध्य रेल्वेच्या पुणे विभागात सात महिन्यांत तब्बल ७४ हजार ४७० प्रवाशांना पकडले असून, त्यांच्याकडून चार कोटी पाच लाख रुपयांचा दंड वसूल...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.veenaworld.com/blog/%E0%A4%B5%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8-%E0%A4%A1%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%A8", "date_download": "2018-10-16T20:22:49Z", "digest": "sha1:C3RKYXOOIIXZSUCV5MYAKWDT72VOI5C4", "length": 21800, "nlines": 199, "source_domain": "www.veenaworld.com", "title": "वुमन्स डे सेलिब्रेशन", "raw_content": "\nHome › Blog › वुमन्स डे सेलिब्रेशन\nजग म्हणतंय ‘मुलगी शिकली प्रगती झाली’ आम्ही म्हणतो, ‘मुलगी आनंदी झाली, घर आनंदी झालं’. शिक्षणाने प्रगती आणि प्रगतीनंतर आनंद हे चक्र सुरू राहिलं पाहिजे. आणि त्या आनंदासाठी गेली बारा वर्ष म्हणजे एक तप सातत्याने वुमन्स स्पेशलच्या माध्यमातून आम्ही योगदान देतोय. वुमन्स स्पेशल हा व्यवसायाचा भाग असला तरी त्यामुळे महिलांच्यात होणारे बदल स्तुत्य आहेत, ह्यात समाधान आहे…\nनव्वदीच्या दशकात मी टूर मॅनेजर म्हणून हिमाचलच्या सहली करीत असे. किमान दहा वर्ष सातत्याने मी ते काम केलं नंतर मग युरोप अमेरिका साउथ ईस्ट एशिया सुरू झालं. माणसाला जर आपलं व्यक्तिमत्त्व घडवायचं असेल, रफटफ बनायचं असेल, आयुष्यातल्या प्रत्येक चॅलेंजला सामोरं जाऊन त्यावर मात करायची असेल तर किमान दोन वर्ष ही टूर मॅनेजरशीप करावी. सिंगापूरमध्ये किंवा अनेक देशांमध्ये कसं मिलिटरी ट्रेेनिंग प्रत्येकाला सक्तीचं आहे तसंच हे टूर मॅनेजरशीपचं. माणसाला तावून सुलाखून काढणारी एक कार्यशाळा. तर ह्या कार्यशाळेची विद्यार्थिनी असताना अनुभवाने अनेक गोष्टी शिकता आल्या. शिस्त, नीटनेटकेपणा, आखणी, नियोजन, त्याची अंमलबजावणी ह्या गोष्टी बर्‍यापैकी अंगी बाणत गेल्या. निरीक्षणाची आणि त्यातून आकलनाची सवय लागली, त्यातूनच काही गोष्टी उलगडत गेल्या. वुमन्स स्पेशल ही त्यातलीच ‘एक देन’ असं मी म्हणेन.\nत्यावेळी उन्हाळ्याची सुट्टी, दिवाळी, ख्रिसमस ह्याचवेळी फक्त पर्यटनाला लोकं बाहेर पडायचे. ३६५ दिवसांचं पर्यटन ही संकल्पना मी दोन हजार सालात राबवली, पण त्याआधी एवढ्या मोठ्या प्रमाणावर पर्यटक घराबाहेर पडायचे नाहीत. एकट्या महिलांचं फिरण्याचं प्रमाण जवळजवळ नगण्य. बहुतेक करून सहलीला फॅमिलीज आणि सीनियर कपल्स ह्यांचाच भरणा असायचा. ‘पर्यटक सहलीला का येतात त्यांच्या आवडी-निवडी काय असतात त्यांच्या आवडी-निवडी काय असतात वर्षातून एकदा की दोन वर्षांतून एकदा ते प्रवास करतात वर्षातून एकदा की दोन वर्षांतून एकदा ते प्रवास करतात मुलांना सहलीवर काय हवं असतं मुलांना सहलीवर काय हवं असतं आजी-आजोबा नेमकं काय घेतात ह्या सहलीतून आजी-आजोबा नेमकं काय घेतात ह्या सहलीतून’… सहल करता करता शांतपणे माझं निरीक्षण आणि रीसर्च सुरू असायचा. त्यातूनच निदर्शनाला आल्या महिला आणि त्यांचं सहलीवरचं काम. फॅमिलीसोबत सहलीला आलेली महिला किचन-कुकिंग ह्या गोष्टी मागे ठेवून आलेली असते, ती त्यात खूशही असते पण इथेही किचन वगळता बाकी मुलांचं, पतीराजांचं सगळं हवं नको तिलाच बघायला लागायचं. आता स्विमिंग पूलचा विषयच घ्या ना. कपडे सांभाळत, पूलमध्ये डुंबणारी मुलं आणि ‘अहो’ बघून त्यांचे फोटो काढण्यात तिला आनंद मिळायचा पण कॉश्यूम घालून स्विमिंग पूलमध्ये स्वत: डुंबत फॅमिलीसोबत आनंद घ्यायची कल्पना कदाचित त्यावेळी तिच्या डोक्यात आली असेल पण ते धाडस व्हायचं नाही. आणि स्विमिंग पूलमध्ये झोकून देणं ही एक मनात दडलेली सुप्त इच्छा होऊन जायची. साधं कपड्यांचंच उदाहरण घ्या, ‘नऊवारीवरून सहावारीवर आणि सहावारीवरून पंजाबी ड्रेसवर यायला किती वेळ लागला आपल्याला’. मलाही नव्वदीत लग्न झाल्यावर, ‘फक्त साडीच नेसायची, पंजाबी ड्रेस घालायचा नाही, जीन्सचं तर नावही काढायचं नाही, नो लिपस्टीक अ‍ॅन्ड ऑल दॅट नखरा’ अशी सक्त ताकीद मिळाली होती. काही महिने मी ते आदर्श सून बनण्यासाठी केलंही पण नंतर लक्षात आलं की हे काही खरं नाही. हळूहळू काळ बदलला, मनपरीवर्तनं झाली आणि मला एकदाच आहे त्या वेशात स्विकारलं सासूबाईंनी. गेल्यावर्षी त्यांना इव्हिनिंग गाऊन चढवून त्यावर ब्लेझर घालून त्यांचे फोटो काढून मी त्याचा वचपा काढला ही गोष्ट वेगळी. पण ह्या स्थित्यंतराला अठ्ठावीस वर्ष लागली ही अनेक घरातली वस्तुस्थिती. त्यावेळी जेव्हा टूर मॅनेजर होते तेव्हा बहुतेक महिला साडीच नेसायच्या, पंजाबी ड्रेस किंवा जीन्स टॉप घालणारी महिला जरा पुढारलेली आणि फॅशनेबल वाटायची. कुणाला आपल्याला तिच्यासारखे कपडे नाही घालता येत म्हणून खंत वाटायची तर कुणाला थोडीशी असूया. मला एकच दिसायचं की, ‘जी नऊवारीत आहे तिला सहावारीची ओढ आहे, जी सहावारीत आहे तिला पंजाबी ड्रेसची, जी पंजाबी ड्रेसमध्ये आहे तिला मॅक्सीची, जी मॅक्सीमध्ये आहे तिला मिडीची आणि मिडीवालीला शॉर्टसची’. आता मॅक्सीचा गाऊन झालाय आणि मिडीचा वनपीस. नावं बदलत राहिली पण ओढ आजही ती आहेच. तसं बघायला गेलं तर नऊवारी-सहावारी साडी प्रकरण सहलीला जरा अवघडंच. पंजाबी ड्रेस-जीन्स टॉप हे ड्रेसेस कसे सुटसुटीत आणि सडाफटिंग. सहलीवर तसेच कपडे असावेत. त्यामुळे सोयीसाठी म्हणूनपण आणि सुप्त इच्छा म्हणूनही मी वीडा उचलला की सहलीवर असताना महिलांना ह्या साडीपासून मुक्त करायचं, मी तसा प्रपोगंडाही करीत असे पण एवढं सोप्पं नव्हतं ते. ‘कोण काय म्हणेल’… सहल करता करता शांतपणे माझं निरीक्षण आणि रीसर्च सुरू असायचा. त्यातूनच निदर्शनाला आल्या महिला आणि त्यांचं सहलीवरचं काम. फॅमिलीसोबत सहलीला आलेली महिला किचन-कुकिंग ह्या गोष्टी मागे ठेवून आलेली असते, ती त्यात खूशही असते पण इथेही किचन वगळता बाकी मुलांचं, पतीराजांचं सगळं हवं नको तिलाच बघायला लागायचं. आता स्विमिंग पूलचा विषयच घ्या ना. कपडे सांभाळत, पूलमध्ये डुंबणारी मुलं आणि ‘अहो’ बघून त्यांचे फोटो काढण्यात तिला आनंद मिळायचा पण कॉश्यूम घालून स्विमिंग पूलमध्ये स्वत: डुंबत फॅमिलीसोबत आनंद घ्यायची कल्पना कदाचित त्यावेळी तिच्या डोक्यात आली असेल पण ते धाडस व्हायचं नाही. आणि स्विमिंग पूलमध्ये झोकून देणं ही एक मनात दडलेली सुप्त इच्छा होऊन जायची. साधं कपड्यांचंच उदाहरण घ्या, ‘नऊवारीवरून सहावारीवर आणि सहावारीवरून पंजाबी ड्रेसवर यायला किती वेळ लागला आपल्याला’. मलाही नव्वदीत लग्न झाल्यावर, ‘फक्त साडीच नेसायची, पंजाबी ड्रेस घालायचा नाही, जीन्सचं तर नावही काढायचं नाही, नो लिपस्टीक अ‍ॅन्ड ऑल दॅट नखरा’ अशी सक्त ताकीद मिळाली होती. काही महिने मी ते आदर्श सून बनण्यासाठी केलंही पण नंतर लक्षात आलं की हे काही खरं नाही. हळूहळू काळ बदलला, मनपरीवर्तनं झाली आणि मला एकदाच आहे त्या वेशात स्विकारलं सासूबाईंनी. गेल्यावर्षी त्यांना इव्हिनिंग गाऊन चढवून त्यावर ब्लेझर घालून त्यांचे फोटो काढून मी त्याचा वचपा काढला ही गोष्ट वेगळी. पण ह्या स्थित्यंतराला अठ्ठावीस वर्ष लागली ही अनेक घरातली वस्तुस्थिती. त्यावेळी जेव्हा टूर मॅनेजर होते तेव्हा बहुतेक महिला साडीच नेसायच्या, पंजाबी ड्रेस किंवा जीन्स टॉप घालणारी महिला जरा पुढारलेली आणि फॅशनेबल वाटायची. कुणाला आपल्याला तिच्यासारखे कपडे नाही घालता येत म्हणून खंत वाटायची तर कुणाला थोडीशी असूया. मला एकच दिसायचं की, ‘जी नऊवारीत आहे तिला सहावारीची ओढ आहे, जी सहावारीत आहे तिला पंजाबी ड्रेसची, जी पंजाबी ड्रेसमध्ये आहे तिला मॅक्सीची, जी मॅक्सीमध्ये आहे तिला मिडीची आणि मिडीवालीला शॉर्टसची’. आता मॅक्सीचा गाऊन झालाय आणि मिडीचा वनपीस. नावं बदलत राहिली पण ओढ आजही ती आहेच. तसं बघायला गेलं तर नऊवारी-सहावारी साडी प्रकरण सहलीला जरा अवघडंच. पंजाबी ड्रेस-जीन्स टॉप हे ड्रेसेस कसे सुटसुटीत आणि सडाफटिंग. सहलीवर तसेच कपडे असावेत. त्यामुळे सोयीसाठी म्हणूनपण आणि सुप्त इच्छा म्हणूनही मी वीडा उचलला की सहलीवर असताना महिलांना ह्या साडीपासून मुक्त करायचं, मी तसा प्रपोगंडाही करीत असे पण एवढं सोप्पं नव्हतं ते. ‘कोण काय म्हणेल’ एक अदृश्य भीती प्रत्येकीच्या मनात असायची. आता चॅलेंज माझ्यासमोर होतं. वर्षभर ‘घर आणि करियर’ ह्या दबडग्यात अडकलेल्या प्रत्येकीला पहिल्यांदा घराबाहेर काढायचं होतं, ‘एकटीला’. तिच्या मनातली ‘कोण काय म्हणेल’ची भीती घालवून कॉन्फिडंट बनवायचं होतं. जे कपडे इथे घरात-शेजार्‍यांमध्ये घालता येत नाहीत ते घालून तिच्या मनाची सुप्त इच्छा पूर्ण करायची होती. तिलासुद्धा त्या दुसरीसारखं फॅशनेबल बनवायचं होतं. ह्यासाठी एकच करायचं होतं ते म्हणजे जिथे आपली माणसं अशी सभोवताली दिसणार नाहीत तिथे तिला घेऊन जायचं होतं. आणि दोन हजार सहामध्ये थायलंडच्या वुमन्स स्पेशलची घोषणा केली आणि धडाधड तीनशेहून अधिक महिलांनी बुकिंग करुन मला दाखवून दिलं की अशातर्‍हेची एखादी सहल किती गरजेची होती महिलांसाठी. रेस्ट इज हिस्ट्री. वीणा वर्ल्ड सुरू झाल्यानंतर फक्त परदेशात जाणारी वुमन्स स्पेशल भारतातही सुरू केली आणि ज्यांच्याकडे पासपोर्ट नव्हता किंवा भारत बघायचा राहिला होता त्यांची सोय झाली. वुमन्स स्पेशलला एका गाला इव्हिनिंगला मी जाऊन सर्व महिलांना भेटते. एक संध्याकाळ आम्ही आनंदात घालवतो. मी आणि ह्या सार्‍या सख्या रीज्युविनेट आणि रीफ्रेश होऊन अधिक एनर्जी घेऊन घरी येतो आणि आनंदाने तयार होतो, घर आणि करियरची कसरत सांभाळायला.\nपूर्वी मी वर्षांतून चार-पाच टूर्स करीत असे पण हल्ली मला महिन्यातून चार-पाच टूर्स कराव्या लागतात. आणि जिथे आमच्या महिला ह्या वुमन्स स्पेशलद्वारे जातात तिथे भारताच्या किंवा जगाच्या कानाकोपर्‍यात जाऊन मी त्यांना भेटते. माझाही स्वार्थ आहेच त्यात, माझी प्रवासाची आवड आणि माझ्यातली टूर मॅनेजर ह्या दोन्ही सुप्त इच्छांची पूर्ती होते. आता आमच्या महिलांना छोट्या टूर्सही हव्यात. तीन दिवसांच्या-चार दिवसांच्या टूर्ससाठी आग्रह चाललाय. पण माझं कॅलेंडर आता पुढच्या वर्षीच्या म्हणजे एकोणीसच्या मार्चपर्यंत काठोकाठ भरलंय. महिलांची प्रत्येक इच्छा आम्ही ह्या टूर्सद्वारे पूर्ण केलीय आजपर्यत. छोट्या टूर्सना नाही कसं म्हणणार मी म्हटलं, “तुम्हाला ह्या छोट्या सहलींचा खजिना उघडून देते, सर्व काही साग्रसंगित होईल आपल्या प्रत्येक सहलीसारखं”, वीणा वर्ल्डचे टूर मॅनेजर्स आणि त्यांना सपोर्ट करणारी ऑफिस टीम खरं तर ती सहल शंभर टक्के यशस्वी करीत असतात, मी जाते ती यशाच्या मोहोरचं शिक्कामोर्तब करायला. त्यामुळे ह्या छोट्या सहली डीजे डान्सवाल्या गाला इव्हिनिंगने मस्त होतीलच. मी फक्त येऊ शकणार नाही. आणि आमच्या वुमन्स स्पेशलवाल्या सुज्ञ महिलांनी माझी अडचण ओळखून ह्या छोट्या सहलींनाही गर्दी करायला सुरुवात केली. शेवटी मी आणि आमची सर्व यंत्रणा चोवीस तास व्हर्च्युअली तुमच्याशी जोडलेले असतोच की. सो, अशा तर्‍हेने आता ह्या छोट्या सहलींचं यशस्वी आयोजन करायला आम्ही सुरुवात केलीय.\n‘वुमन्स डे’ येतोय आणि तो सेलिब्रेट झालाच पाहिजे नाही का त्यासाठी आम्ही चार दिवसांची अमृतसर वाघा बॉर्डर फार्म स्टे, सहा दिवसांची अमृतसर वैष्णोदेवी फार्म स्टे आणि सहा दिवसांची थायलंड, अशा सहली आयोजित केल्या आहेत. वुमन्स डे सेलिब्रेशन असल्याने मी प्रत्येक सहलीला हजेरी लावणार आहे बरं का त्यासाठी आम्ही चार दिवसांची अमृतसर वाघा बॉर्डर फार्म स्टे, सहा दिवसांची अमृतसर वैष्णोदेवी फार्म स्टे आणि सहा दिवसांची थायलंड, अशा सहली आयोजित केल्या आहेत. वुमन्स डे सेलिब्रेशन असल्याने मी प्रत्येक सहलीला हजेरी लावणार आहे बरं का तेव्हा भेटूयाच तिथे. आजच वेबसाइटवर जा. ह्या सहलींची माहिती घ्या आणि निघा रीज्युविनेट व्हायला. ‘आखिर साल में एक सेलिब्रेशन तो बनताही है तेव्हा भेटूयाच तिथे. आजच वेबसाइटवर जा. ह्या सहलींची माहिती घ्या आणि निघा रीज्युविनेट व्हायला. ‘आखिर साल में एक सेलिब्रेशन तो बनताही है\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-women-s-day/%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%B5%E0%A5%82%E0%A4%AE%E0%A4%A8-116030700010_1.html", "date_download": "2018-10-16T20:37:38Z", "digest": "sha1:EHP52Z6BCWDS4MDPM3CVWVMRT5R2XSEA", "length": 9211, "nlines": 152, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "परफेक्ट वूमन | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 17 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nघरी असो वा बाहेर\nडॉ. सौ. मीना सोसे\nया तेलाने उगवतात नवे केस\nवास्तुनुसार बाथरूमची योग्य दिशा कोणती\nभाताने दूर करा चेहर्‍याची टॅनिंग\nयावर अधिक वाचा :\nस्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...\nया जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...\nइम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख\nपाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...\nलिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...\nमराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...\nकाय आपल्याला माहीत आहे हात धुण्याची योग्य पद्धत\nलहानपणापासून स्वच्छ हात धुऊन मग जेवायला बस असे ऐकले आहे. दिवसभर कित्येक वस्तूंना हात लागत ...\nफेशियल करताना घेण्यात येणारी काळजी\nव्यवस्थित देखरेख नाही केली तर पुरळ (पिंपल) उठू शकतात. नॉर्मल त्वचा असल्यास सॉफ्ट साबणाने ...\n१६ ऑक्टोबर वर्ल्ड स्पाइन डे - निरोगी पाठीसाठी आठ सोपे मार्ग\nअनारोग्यदायी जीवनशैली, दगदगीची दिनचर्या आणि चुकीची शारीरिक ढब यामुळे पाठीच्या कण्याशी ...\nबाहेर जाताना घ्या डोळ्यांकी काळजी\nआजकाल ऑफिसमज्ञध्ये वा घरी सरार्स कॉम्प्युटरचा वापर अपरिहार्य असला तरी सलग दोन-तीन तास ...\nसफरचंदचे सेवन करा आणि दृष्टीदोष दूर करा\nआजारी व्यक्तीला प्रतिदिन एक सफारचंद खायला दिल्याने त्याची रोगप्रतिकारक शक्ती वाढून त्याला ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A1-%E0%A4%B5/", "date_download": "2018-10-16T20:17:52Z", "digest": "sha1:PVAJ4Y7YBPVDMU365CQMKHFM5VNLK2WG", "length": 7568, "nlines": 140, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अमेरिकेबरोबरच्या ट्रेड वॉरमुळे हैराण चीनला हवी भारताची साथ | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nअमेरिकेबरोबरच्या ट्रेड वॉरमुळे हैराण चीनला हवी भारताची साथ\nबीजिंग: अमेरिकेबरोबरच्या ट्रेड वॉरमुळे हैराण चीनला आता भारताच्या साथीची आवश्‍यकता वाटू लागली आहे. तशा प्रकारचे वक्तव्य भारतातील चिनी दूतावासाचे प्रवक्ते जी रॉंग यांनी केले आहे. राष्ट्रीय सुरक्षा आणि उचित पद्धतीने व्यापाराच्या नावाखाली अमेरिकेने चालवलेल्या सुरक्षावादाचा फक्त चीनच्याच अर्थव्यवस्थेवर दुष्परिणाम होत नाही, तर त्याचा भारतीय अर्थव्यवस्थेवरही परिणाम होत आहे.\nचीन आणि भारत या दोन विकसनशील आणि उभरत्या अर्थव्यवस्था सुधारणांच्या एका महत्त्वपूर्ण टप्प्यावर आहेत. दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थांना एका स्थिर बाह्य वातावरणाची आवश्‍यकता आहे. चीन आणि अमेरिकेच्या व्यापारविषयक विवादाबाबत विचारलेल्या प्रश्‍नांना ते उत्तर देत होते.\nगेल्या महिन्यात चीनच्या 200 अब्ज डॉलर्सच्या आयातीवर अमेरिकेने अतिरिक्त शुल्क लावले होते. उत्तरादाखल चीनने अमेरिकेच्या 60 अब्ज डॉलर्स किमतीच्या आयातीवर अतिरिक्त शुल्क्क लागू करण्याची घोषणा केली होती. जर चीनने हे अतिरिक्त शुल्क लागू केले, तर चीनच्या आनखी 260 अब्ज डॉलर्सच्या आयातीवर अमेरिका अतिरिक्‍त शुल्क लागू करण्याची धमकी ट्रम्प यांनी दिली आहे. या परिस्थितीला तोंड देण्यासाठी भारत आणि चीनने परस्पर सहकार्य वाढवण्याची आवश्‍यकता असल्याचे जी रॉंग यांनी म्हटले आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article#कथाबोध: कर्तव्यकठोर वकील\nNext articleराज्यात स्वाईन फ्लूचे दहा महिन्यात 199 बळी\nलघु उद्योगांकडे सरकार आणि बॅंकांचे दुर्लक्ष\nविमानाच्या इंधनदरात झाली कपात\nसौर ऊर्जेचा वापर वाढत जाणार\nई-कॉमर्स कंपन्या जास्त सूट देत असल्याचा आरोप\nछोट्या उद्योगांना भांडवल उभारता येणार\nकंपन्यांना आयपीओ उभारणीत अडथळे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://marathmolyagappa.blogspot.com/2018/01/blog-post_8.html", "date_download": "2018-10-16T20:58:36Z", "digest": "sha1:2T422OVLIKPFYXXBRN6AIBCMPLZ6P7EP", "length": 13076, "nlines": 143, "source_domain": "marathmolyagappa.blogspot.com", "title": "मराठमोळ्या गप्पा: आईएँ मेहेरबान .. कमर जलालाबादी", "raw_content": "\nएका सर्वसाधारण पुणेरी माणसाचे सर्वसाधारण बिनकामाचे निरीक्षण,संकलन,संपादन क्वचित प्रसंगी तिरकस,तिरसट.कोणीही न मागता व्यक्त केलेले,दिलेले मत,क्वचित प्रसंगी दिलेलें अनाहूत सल्ले ... हिंदी मराठी सिनेमा,इंग्रजी लघुकथांचा स्वैरानुवाद हा त्यातल्या त्यात आवडीचा विषय त्या मुळे त्यावरच बऱ्याचदा स्वैर, परंतु साधार लेखन... इन्टरनेटच्या सहकार्याने...\nसोमवार, ८ जानेवारी, २०१८\nआईएँ मेहेरबान .. कमर जलालाबादी\nओम प्रकाश भंडारी उर्फ कमर जलालाबादी यांना जाऊन आज (९ जानेवारी) १४ वर्ष झाली,पण जो पर्यंत कॅलेंडर मधे १ तारीख आहे तो पर्यंत त्यांना कुणी कधी विसरू शकणार नाहीत . कारण १९५४ ला आलेल्या सुधीर फडके संगीत दिग्दर्शित \" पहिली तारीख \" मधील \"खुष है जमाना आज पहिली तारीख है \" या गीताचे गीतकार कमर जलालाबादीच होते.\nपंजाब मधल्या जलालाबाद जवळील एका खेड्यात १९१९ साली जन्माला आलेला हा उर्दूप्रेमी माणूस.गावाच्या नावाने आपली ओळख निर्माण करत त्यांनी तब्बल १५६ सिनेमातून सुमारे ७०० गीते लिहिली. मॅट्रिक होत शालेय शिक्षण पूर्ण करत त्यांनी पत्रकार म्हणून लाहोर मध्ये काही दैनिकात काम केल्यावर १९४० ला ते पुण्यात प्रभात फिल्म कंपनीत आले आणि नंतर १९४२ ला मुंबईला जाऊन यशस्वी गीतकारांच्या पंक्तीत जाऊन स्थिरावले.\nआपल्या १९४२ नंतरच्या ४० वर्षाच्या चित्रपट गीतलेखनाच्या प्रवासात त्यांनी त्या-त्या काळातील सर्व यशस्वी संगीतकार आणि गायक-गायिकांच्या साठी चित्रपट गीतलेखन केले. आपल्या चाहत्यांच्या हिंदी,उर्दू,इंग्रजी आणि प्रादेशिक भाषातून आलेल्या प्रतिसादाला उत्तरे पाठवत तिला फॅनमेल संबोधणे आणि चाहत्यांना \" पंखे \" म्हणणे यांनीच चित्रपट सृष्टीत रूढ केले.ते आपल्या चाहत्यांच्या प्रत्येक पत्रास स्वतःचा एक फोटो जोडत वैयक्तिकरित्या उत्तरे देत असत.\nते अतिशय सहृदयी आणि धार्मिक प्रवृत्तीचे होते.त्यांच्या बहिणीची परिस्तिथी बिकट आहे असे बघितल्यावर त्यांनी त्या काळी आपला राहता खार ,मुंबई मधील बंगला तिला देऊन टाकला आणि ते स्वतः जुहू मधे एका छोट्या घरात पुढे रहावयास लागले.\nअशा या मोठ्या मनाच्या गीतकारास आजच्या दिवशी मनापासून मानवंदना आणि अभिवादन ...\nआजचे गाणे त्यांनी गीतलेखन केलेल्या आणि त्या काळी प्रचंड गाजलेल्या \" हावडा ब्रिज \" मधून घेतले आहे...\nव्हिडीओ सहकार्य : यू ट्यूब आणि लेखन सहकार्य : इन्टरनेट\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nह्या \"मराठमोळ्या गप्पा\" म्हणजे,दुसरे तिसरे काही नाही तर,ठिकठिकाणी बघितलेल्या,वाचलेल्या गोष्टींचे संकलन,वेळप्रसंगी मराठी सादरीकरण किंवा व्यक्तिगत दृष्टीकोन.\nतीव्र घसरण - बाजाराची व रुपयाची \nआज बाळासाहेबांची उणीव प्रकर्षाने जाणवतेय\nब्लॉग - मोगरा फुलला\nमुंबई (1) \"आपलं\"...काही तरी.... (7) आठवणीतला रफ़ी (1) आठवणीतील \"गीतादत्त\" (1) आठवणीतील लता (1) आहे की नाही कमाल (3) काही अफलातून (11) केवळ माहितीसाठी (3) खेळ खंडोबा (6) गम्मत जम्मत (5) न उमललेल्या कळ्या (1) नातीगोती (1) पुणे (18) बिग बॉस (2) भारत (7) मनाला भावलेले काही (10) मराठी चित्रपट (4) महाराष्ट्र (2) मैत्री (1) राज(अ)कारण (3) रामभाऊ (1) शेयरबाजार (2) स्वैरानुवाद (1) हिंदी सिनेमा (36) pentax k1000 (1) Photographs By Sayali (2)\nगेल्या 30 दिवसातील बघितलेल्या पोस्ट्स\nगौतम बुद्धांचा आरसा आणि नरेंद्र मोदी\nरतन खत्री आणि \"कुंकू\"\nआयुष्याशी झुंज घ्यावी तर अशी : ए.के. हंगल\nअफलातून जादुगार डेव्हिड कॉपरफिल्ड\nतुमची झोपण्याची पद्धत आणि तुमचे व्यक्तिमत्व\nतर मग हे वाचाच...\n\"रिमझिम गिरे सावन\" वाली मौसमी चॅटर्जी\nवरील पोस्ट व्यतिरिक्त, पाहुण्यांच्या पसंतीच्या पोस्ट\nपाकिस्तान {फोटो} दर्शन (भाग १ )\n\"कोई चुपके से आ के, सपने सुला के,...चा \"अनुभव\"\nएका रिकाम्या सोपकेसची गोष्ट\nग्लास खाली ठेवायला शिका..\nत्या \"चपट्या\" नाकवाल्याची गोष्ट\nबायको ही बायकोच असते\nलता मंगेशकर अन कॅबेरे साँग\nरमेश देव ,नाबाद ९० 💐🙏\nअभिनयातील कोहीनूर : दिलीपकुमार\nबेफाम ,बेलगाम परवीन बाबी\nमा.विनायक : मराठी सिनेमाचे ऐकेकाळचे आशास्थान\nदुलारी : विस्मृतीतील चरित्र अभिनेत्री\nबिंदू : सत्तरच्या दशकातील फटाका\nओ.पी.नय्यर : वादग्रस्त संगीतकार\nफक्त एक चुकीचा निर्णय = मीना शौरी\nहिंदी सिनेमाच्या स्मृती जागवताना\nछोटीसी बात : “बासू चटर्जी” के बारे में\nआईएँ मेहेरबान .. कमर जलालाबादी\nरामेश्वरी , ६ जानेवारी , जन्मदिवस\nमुक्री ,५ जानेवारी, जन्मदिवस\nआज ४ डिसेंबर आर डी बर्मनची ची १३ वी पुण्यतिथी.\n२ जानेवारी ,सदाशिव अमरापूरकर ,यांचा जन्मदिवस\nअशोक सराफ , नाना पाटेकर , १ जानेवारी ,जन्मदिवस\n७७ देशांतील सन्माननीय वाचक/प्रेक्षक ज्यांनी आपला बहुमूल्य वेळ मला दिला.धन्यवाद.\nऑसम इंक. थीम. molotovcoketail द्वारे थीम इमेज. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/arthavishwa/three-more-bank-merger-pnb-obc-and-andhra-bank-145092", "date_download": "2018-10-16T20:53:30Z", "digest": "sha1:4WXLA5CYJ4FCXEOZODRWTCCFJQLATHK6", "length": 15710, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "Three more Bank merger PNB OBC and Andhra bank आणखी तीन बॅंकांचे विलीनीकरण | eSakal", "raw_content": "\nआणखी तीन बॅंकांचे विलीनीकरण\nशुक्रवार, 21 सप्टेंबर 2018\nनवी दिल्ली - सार्वजनिक क्षेत्रातील बॅंक ऑफ बडोदामध्ये विजया आणि देना बॅंकेला विलीन केल्यानंतर आठवडाभरात आणखी तीन बॅंकांचे विलीनीकरण करण्याची तयारी केंद्र सरकारने सुरू केली आहे. पंजाब नॅशनल बॅंक, ओरिएंटल बॅंक ऑफ कॉमर्स (ओबीसी) आणि आंध्र बॅंक या तीन बॅंकांची मिळून नवीन जम्बो बॅंक अस्तित्वात येणार आहे.\nगेल्या दोन वर्षांत भरमसाट बुडीत कर्जांमुळे सार्वजनिक बॅंकांची आर्थिक स्थिती कमजोर झाली आहे. बहुतांश बॅंका तोट्यात असून सरकारवर भांडवल मदतीचा दबाव वाढत आहे. गेल्या वर्षी सरकारने भारतीय स्टेट बॅंकेत पाच सहयोगी बॅंका आणि भारतीय महिला बॅंकेचे विलीनीकरण केले होते.\nनवी दिल्ली - सार्वजनिक क्षेत्रातील बॅंक ऑफ बडोदामध्ये विजया आणि देना बॅंकेला विलीन केल्यानंतर आठवडाभरात आणखी तीन बॅंकांचे विलीनीकरण करण्याची तयारी केंद्र सरकारने सुरू केली आहे. पंजाब नॅशनल बॅंक, ओरिएंटल बॅंक ऑफ कॉमर्स (ओबीसी) आणि आंध्र बॅंक या तीन बॅंकांची मिळून नवीन जम्बो बॅंक अस्तित्वात येणार आहे.\nगेल्या दोन वर्षांत भरमसाट बुडीत कर्जांमुळे सार्वजनिक बॅंकांची आर्थिक स्थिती कमजोर झाली आहे. बहुतांश बॅंका तोट्यात असून सरकारवर भांडवल मदतीचा दबाव वाढत आहे. गेल्या वर्षी सरकारने भारतीय स्टेट बॅंकेत पाच सहयोगी बॅंका आणि भारतीय महिला बॅंकेचे विलीनीकरण केले होते.\nयामुळे स्टेट बॅंकेचा जगातील ५० बड्या बॅंकांमध्ये समावेश झाला. नुकतेच बॅंक ऑफ बडोदा, विजया बॅंक आणि देना बॅंक या तीन बॅंकांचे विलीनीकरण करण्यात आले. सरकार विशाल बॅंकांबाबत आग्रही असून, त्यादृष्टीने आक्रमकपणे अर्थ खात्याकडून पडताळणी केली जात आहे. डिसेंबरअखेर पंजाब नॅशनल बॅंक, ओरिएंटल बॅंक ऑफ कॉमर्स आणि आंध्र बॅंकेचे विलीनीकरण करण्यासंदर्भात या बॅंकांच्या प्रमुखांशी चर्चा सुरू असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. विलीनीकरणासंदर्भात बॅंकांच्या प्रमुखांशी बैठकादेखील झाल्या आहेत. तीन बॅंकांना २०१८-१९ या आर्थिक वर्षातील लेखा परीक्षणे आणि नियामकाची प्रक्रिया निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. १ एप्रिलपासून नवी बॅंक कार्यरत करण्याचे सरकारने उद्दिष्ट ठेवले आहे.\nदरम्यान, विलीनीकरणाच्या मोहिमेत कॅनरा बॅंकदेखील सरकारच्या रडारवर आहे. सार्वजनिक बॅंकांची बड्या उद्योगपतींनी थकवलेली हजारो कोटींची कर्जे लपवण्यासाठी बॅंकांचे विलीनीकरण करून नवी आर्थिकदृष्ट्या सुदृढ बॅंक तयार करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप ऑल इंडिया बॅंक एम्प्लॉईज असोसिएशनने केला. विलीनीकरणानंतर बॅंकांकडून खर्च कपातीचे उपाय केले जात असून शाखा, एटीएम बंद केल्यामुळे नोकऱ्यांवर गदा येण्याची शक्‍यता आहे.\n‘आमची क्षमता संपली’ - एसबीआय\nगेल्या वर्षी सहा बॅंकांना सामावून घेणाऱ्या भारतीय स्टेट बॅंकेला पूर्वपदावर येण्यास दोन ते तीन वर्षांचा कालावधी लागेल. नव्या बॅंकांना विलीन करण्याची बॅंकेची क्षमता संपली असल्याचे ‘एसबीआय’चे अध्यक्ष रजनीश कुमार यांनी म्हटले आहे. नव्या बॅंकेला सामावून घेण्यासाठी एसबीआय योग्य उमेदवार नाही. विलीनीकरणाचे सुपरिणाम दिसण्यास किमान दोन ते तीन वर्षे लागतील, असे कुमार यांनी म्हटले आहे. विलीनीकरणातून सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांची संख्या कमी करून त्यामध्ये सुशासन आणणे आवश्‍यक असल्याचे त्यांनी सांगितले.\nबाललैंगिक अत्याचारांत घट व्हावी - बापट\nपुणे - पुणे शहरासह ग्रामीण भागात बाललैंगिक अत्याचाराचे गुन्हे घडत आहेत. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य कारवाई होणे अपेक्षित आहे. तसेच बाल...\nरद्दीच्या बदल्यात विद्यार्थ्यांना वह्या\nमुंबई - विद्यार्थ्यांना रद्दीच्या बदल्यात नव्या कोऱ्या वह्या मिळणार आहेत. याबाबत शालेय शिक्षण विभाग आणि \"नमोआनंद अपसायकलर्स' यांच्यात...\nमहिला कार्यकर्तीचा आत्महत्येचा प्रयत्न ; शबरीमला मंदिर परिसरात तणाव\nतिरुअनंतपुरम : शबरीमला मंदिर सर्व महिलांसाठी खुले करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालापासून केरळमधील वातावरण तापले आहे. मासिक पूजाविधीसाठी...\nसौदी अरेबियातील परंपरानिष्ठ समाजाला आधुनिक विचार देण्याचा आव आणतानाच दुसरीकडे आपल्या विरोधकांना संपवण्याचा एककलमी कार्यक्रम मोहम्मद बिन सलमान राबवीत...\nशरीरसुखाची मागणी करणाऱया व्यवस्थापकाला महिलेने धुतले\nनवी दिल्लीः कर्ज मंजूर करण्यासाठी शरीरसुखाची मागणी करणाऱया बॅंकेच्या व्यवस्थापकाला महिलेने झो़डपल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यानंतर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/manoranjan/rutuja-deshmukh-back-television-36315", "date_download": "2018-10-16T21:47:09Z", "digest": "sha1:MPULVTH4NS2BAG4DRB65UNPP7S5VVUDK", "length": 12103, "nlines": 164, "source_domain": "www.esakal.com", "title": "rutuja deshmukh back on television ऋतुजा पुन्हा एकदा टीव्हीवर | eSakal", "raw_content": "\nऋतुजा पुन्हा एकदा टीव्हीवर\nबुधवार, 22 मार्च 2017\n\"सावर रे' या मालिकेनंतर ऋतुजा देशमुख छोट्या पडद्यावरून गायबच झाली होती. तिचा गोड चेहरा आणि बोलणे यामुळे तिने सगळ्यांची मने जिंकून घेतली होती. तोच गोड चेहरा पुन्हा एकदा आपल्याला टीव्हीवर दिसणार आहे. कलर्स वाहिनीवरील \"तू माझा सांगाती' या मालिकेत ती आवलीची भूमिका साकारणार आहे. या मालिकेत चिन्मय मांडलेकर संत तुकारामांची भूमिका साकारतोय. तर त्यांची पत्नी आवलीची भूमिका आता ऋतुजा देशमुख साकारणार आहे. ती म्हणते \"आवलीची भूमिका साकारणं सोपं नाही. ही माझ्यासाठी एक आव्हानात्मक भूमिका आहे. तुकोबा हे अगदी शांत, साधे, विठोबाच्या भक्तीमध्ये स्वत:ला झोकून दिलेले आणि आवली अगदी त्यांच्याविरूद्ध आहे.\n\"सावर रे' या मालिकेनंतर ऋतुजा देशमुख छोट्या पडद्यावरून गायबच झाली होती. तिचा गोड चेहरा आणि बोलणे यामुळे तिने सगळ्यांची मने जिंकून घेतली होती. तोच गोड चेहरा पुन्हा एकदा आपल्याला टीव्हीवर दिसणार आहे. कलर्स वाहिनीवरील \"तू माझा सांगाती' या मालिकेत ती आवलीची भूमिका साकारणार आहे. या मालिकेत चिन्मय मांडलेकर संत तुकारामांची भूमिका साकारतोय. तर त्यांची पत्नी आवलीची भूमिका आता ऋतुजा देशमुख साकारणार आहे. ती म्हणते \"आवलीची भूमिका साकारणं सोपं नाही. ही माझ्यासाठी एक आव्हानात्मक भूमिका आहे. तुकोबा हे अगदी शांत, साधे, विठोबाच्या भक्तीमध्ये स्वत:ला झोकून दिलेले आणि आवली अगदी त्यांच्याविरूद्ध आहे. आवली ही स्वभावाने स्पष्टोक्ती आणि व्यवहारी अशी होती. त्यामुळे अशा प्रकारची भूमिका करणे माझ्यासाठी खूप आव्हानात्मक होतं आणि मी या भूमिकेला योग्य न्याय द्यायचा प्रयत्न करेन.' ऋतुजा तब्बल तीन वर्षांनी छोट्या पडद्याकडे वळली आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांना तिला परत एकदा टीव्हीवर पाहायला नक्कीच मिळेल.\nशरीरसुखाची मागणी करणाऱया व्यवस्थापकाला महिलेने धुतले\nनवी दिल्लीः कर्ज मंजूर करण्यासाठी शरीरसुखाची मागणी करणाऱया बॅंकेच्या व्यवस्थापकाला महिलेने झो़डपल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यानंतर...\nमहिलांच्या शौचालयात जाणाऱया माजी खासदाराच्या मुलाची गुंडगिरी\nनवी दिल्ली: महिलांच्या शौचालयामध्ये जाणाऱया माजी खासदाराच्या मुलाला एका युवतीने रोखल्यामुळे चिडलेल्या खासदार मुलाने थेट मुलीवर पिस्तूल रोखले. संबंधित...\nस्कॉर्पिओ चोरणारी टोळी सीसीटीव्हीमध्ये कैद\nपिंपरी : 'इग्नेशन स्वीच'च्या वायरिंग मध्ये बदल करून आलिशान मोटारी चोरणारी टोळी सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या टोळीने पिंपरीगाव येथून शनिवारी (ता....\nबोलण्याच्या गोष्टी (डॉ. वैशाली देशमुख)\nअनेकदा मुलं भलत्या विषयांवर, भलत्या वेळेला किंवा भलत्या लोकांसमोर अचानक काहीतरी प्रश्न विचारतात आणि मग पालक बहुतेकदा ठरलेली उत्तरं देतात. खरं तर कधी...\nबनावट सोने विकणारी टोळी गजाआड ; तिघे ताब्यात\nनाशिक : घर खोदकामात सापडलेले सोने स्वस्तात विक्रीच्या तयारीत असलेल्या टोळीतील तिघा जणांना आडगाव पोलिसांनी सापळा रचत अटक केली. त्यांच्याकडून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik-news-crime-104051", "date_download": "2018-10-16T20:59:51Z", "digest": "sha1:AG2BYPYBCACYELQNJRFE57WKBZJVZHG2", "length": 9826, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "nashik news crime राजकीय खुन्नशीतून विवाहितेवर अत्याचार | eSakal", "raw_content": "\nराजकीय खुन्नशीतून विवाहितेवर अत्याचार\nमंगळवार, 20 मार्च 2018\nनाशिक - गावकीतील राजकीय खुन्नस व विवाहितेला बदनामीची धमकी देत वारंवार लैंगिक अत्याचारप्रकरणी दोघा भावांना उपनगर पोलिसांनी अटक केली. संशयित दोघे त्र्यंबकेश्‍वर तालुक्‍यातील मुळेगाव येथील आहेत. पीडित विवाहितेच्या फिर्यादीनुसार संशयित किरण रमेश जाधव (वय 23), रतन रमेश जाधव (वय 26) अशी दोघा भावांची नावे आहेत. किरण जाधव याचे पीडित विवाहितेच्या पतीशी गावातील राजकारणावरून भांडण झाले होते. त्या खुन्नशीतून किरणने तिचा वारंवार पाठलाग केला होता. पीडितेच्या पतीशी झालेल्या भांडणाचा समझोता करण्याच्या बहाण्याने किरणने पोलिसांत जबाब देण्यासाठी तिला दुसरीकडे नेऊन तिच्यावर शारीरिक अत्याचार केले. किरणचा भाऊ रतन जाधव यानेही पीडितेला फसविले.\nबाललैंगिक अत्याचारांत घट व्हावी - बापट\nपुणे - पुणे शहरासह ग्रामीण भागात बाललैंगिक अत्याचाराचे गुन्हे घडत आहेत. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य कारवाई होणे अपेक्षित आहे. तसेच बाल...\nसौदी अरेबियातील परंपरानिष्ठ समाजाला आधुनिक विचार देण्याचा आव आणतानाच दुसरीकडे आपल्या विरोधकांना संपवण्याचा एककलमी कार्यक्रम मोहम्मद बिन सलमान राबवीत...\nनवी दिल्ली : #MeToo प्रकरणात मंत्री एम. जे. अकबर यांच्यावरील आरोपांच्या निमित्ताने कॉंग्रेसने सत्ताधारी भाजपला लक्ष्य करणे चालविले असताना लैंगिक...\nआघाडीत जनता दलाला गृहीत धरू नका - श्रीपतराव शिंदे\nगडहिंग्लज - आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत भाजपचा पाडाव करण्यासाठी देश व राज्य पातळीवर विरोधकांचे गठबंधन करण्यात येत आहे. कॉंग्रेस-...\nधनगर समाजाचा अंत पाहू नये - डॉ. विकास महात्मे\nसांगली - टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसचा (टिस) अहवाल कसाही असो, भाजपने विधानसभा निवडणुकीवेळी जाहीरनाम्यात दिलेले धनगर समाजाच्या आरक्षणाचे आश्‍...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510867.6/wet/CC-MAIN-20181016201314-20181016222814-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.mukhyamantri.com/2012/02/blog-post_13.html", "date_download": "2018-10-17T00:04:01Z", "digest": "sha1:AYYMVYP4SL3FRD3PZM7QI4HF6JG6GALN", "length": 10794, "nlines": 186, "source_domain": "www.mukhyamantri.com", "title": "मुख्यमंत्री डॉट कॉम : आरोग्य सेवांचे खाजगीकरण - बैठक - १९ फेब्रुवारी २०१२ - मुंबई", "raw_content": "\nआरोग्य सेवांचे खाजगीकरण - बैठक - १९ फेब्रुवारी २०१२ - मुंबई\nखालील पत्र शेअर करत आहे. जमल्यास उपस्थित राहावे.\nमहाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉ. राजेंद्र गावीत यांनी व काही अधिकारी यांनी मिळून खाजगीकरणाचा एक घाट घातला आहे. महाराष्ट्रातील 14 वैद्यकीय महाविद्यालयांमध्येसी.टी.स्कॅन व एम.आर.आय.च्या सुविधांचे खाजगीकरण करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. त्याच बरोबर वैद्यकीय महाविद्यालयांमधील प्रयोग शाळेतील तपासण्यांच्या सेवांचेही खाजगीकरण करायचा प्रयत्न चालू आहे.\nयात भर म्हणजे सार्वजनिक आरोग्य मंत्री श्री सुरेश शेट्टी यांनी देखील जिल्हा रुग्णालयांमधील सी.टी.स्कॅन व एम.आर.आय., सोनोग्राफी इ. सुविधांचे खाजगीकरणकरण्याचा घाट घातला आहे.\nसदरचे खाजगीकरण हे अनावश्यक, चुकीचे असून 'सर्वांसाठी आरोग्य सेवा' देण्याच्या शासनाच्या कर्तव्यापासून फारकत घेणारे आहे. अनेक ठिकाणाचा अनुभव सांगतो की अशा खाजगीकरणा मुळे गरीब व गरजू रुग्ण या ना त्या कारणामुळे आरोग्य सेवेपासून वंचित ठेवले जातात. अशा खाजगीकरणाला अर्थातच विरोध करायला हवा. खाजगीकरणाचा हा प्रस्ताव पुढे गेला असल्याने आपल्याला घाई करायला हवी.\nसदर प्रशाची व्याप्ती आणि गांभीर्य पाहता आरोग्य क्षेत्रातील संस्था, संघटना, युनियन्स याच बरोबर या भूमिकेशी बांधिलकी असणाऱ्या इतर संघटना, युनियन्स इ.यांनी एकत्र येऊन राज्य पातळीवर व्यापक लढा देणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने आखणी करण्यासाठी जन आरोग्य अभियानाने पुढाकार घेउन एक बैठक दिनांक१९ फेब्रुवारी २०१२ रोजी (वेळ-सकाळी ११ ते २) मुंबईत आयोजित केली आहे.\nया बैठकीत पुढील मुद्द्यांवर चर्चा होण्याची अपेक्षा आहे.\nमहाराष्ट्रातील आरोग्य सेवांचे होऊ घातलेले खाजगीकरण आणि त्याचे संभाव्य परिणाम\nया खाजगीकरणाला होत असलेला विरोध आणि टीका\nआरोग्य सेवांचे खाजगीकरण रोखले जावे म्हणून काय करता येईल पुढील रणनीती काय असेल\nसार्वजनिक आरोग्य सेवा सुधारण्यासाठी खाजगीकरणाशिवाय कोणते मार्ग उपलब्ध आहेत\nबैठकीचे स्थळ - भूपेश गुप्ता भवन, तिसरा मजला,रवींद्र नाट्य मंदिर,\nसिद्धी विनायक मंदिराजवळ, ८५ सयानी रोड, प्रभादेवी, मुंबई- २५\nदिनांक- १९ फेब्रुवारी २०१२, वेळ- ११.00 ते २.00\nवरील बैठकीनंतर जन आरोग्य अभियानाची अंतर्गत बैठक होईल.\nतरी आपण या बैठकीत सहभागी व्हावे ही नम्र विनंती.\nजन आरोग्य अभियान, महाराष्ट्र राज्य\nयांनी पोस्ट केले प्रकाश बा. पिंपळे वेळ 9:48 PM\nफेसबुक वर असाल तर...\nदोन प्रत्येक मराठी मनाला भिडतील अशा कविता\nहवामान अंदाज : पाऊस पडेल काय कुठे पडेल आणि किती पडेल\nमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी\nमुख्यमंत्री कार्यकर्ता ला या विषयासंबंधी लोकांनी भेट दिली\nछत्रपती शिवाजी महाराज जयंती\nपुरोगामी महाराष्ट्राचे एक शिल्पकार यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी वर्ष (२०१२-२०१३)\nआरे आता तरी पेटून उठा .. का थंड पडला आहात एखाद्या मुडदया सारखे\nशेतकरी संपाची दिशा आणि स्वरूप काय असावं\nदेशातल्या अनेक समस्यांचे कारण टॅक्स चोर आहेत\nई-मेल ने सबस्क्राईब व्हा\nआमची आवड [नक्की वाचावे असे]\nसोशल आणि टेक्नीकल ब्लॉग\nलिहितांना थोड चुकल की ग्रामीण साहित्य आणि जास्त चु...\nअफूचे एजंट म्हणून पोलिसांना आणि अफू प्रोसेसिंग का...\nहोय, याच माती मध्ये युगपुरुष छत्रपती शिवराय जन्माल...\n तुमचे एक मत बदल घडवू शकते.\nआरोग्य सेवांचे खाजगीकरण - बैठक - १९ फेब्रुवारी २०...\nजिजाऊ जयंती वक्तृत्व आणि निबंध स्पर्धा : मानवत\nग्रेस यांचे मराठी साहित्य संमेलनातील भाषण\nनियमित वाचक व्हा [सबस्क्राईब करा]\nक्रियेटीव्ह कॉमन्सन्वे हक्क मर्यादित मुख्यमंत्री कार्यकर्ता.Blogger Templates created by Deluxe Templates. Design by BFT", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-commissioner-decision-120181", "date_download": "2018-10-16T23:03:18Z", "digest": "sha1:ZZNNH6BO5J65FSYFKP3Z3ICYZRWS4XK7", "length": 13749, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi news commissioner decision आयुक्तांच्या वादग्रस्त कारवाईला अखेर मुख्यमंत्र्यांची लेखी स्थगिती | eSakal", "raw_content": "\nआयुक्तांच्या वादग्रस्त कारवाईला अखेर मुख्यमंत्र्यांची लेखी स्थगिती\nमंगळवार, 29 मे 2018\nनाशिक : सिडकोतील वाढीव बांधकामांवर अतिक्रमण कारवाई करण्यासाठी सरसावलेल्या महापालिका प्रशासनाला आता कारवाईला स्थगिती देण्याचे लेखी आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असून महापालिका प्रशासनाकडे उद्यापर्यंत लेखी आदेश पोहोचतील अशी माहिती आमदार सिमा हिरे यांनी दिली.\nनाशिक : सिडकोतील वाढीव बांधकामांवर अतिक्रमण कारवाई करण्यासाठी सरसावलेल्या महापालिका प्रशासनाला आता कारवाईला स्थगिती देण्याचे लेखी आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असून महापालिका प्रशासनाकडे उद्यापर्यंत लेखी आदेश पोहोचतील अशी माहिती आमदार सिमा हिरे यांनी दिली.\nआयुक्त तुकाराम मुंढे यांनी वॉक विथ कमिशनर उपक्रमात मुख्यमंत्र्यांचे लेखी आदेश नसल्याने कारवाई करणारचं अशी भुमिका मांडली होती. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी नगरविकास विभागाला लेखी आदेश काढण्याचे सुचित केले आहे.\nसिडकोतील 24 हजार 518 घरे रडारवर घेत ड्रेनेज, नाले तसेच वाढीव बांधकाम केलेल्या घरांवर महापालिकेच्या नगररचना विभागाने लाल रेषेने रेखांकन करण्यास सुरुवात केल्याने सिडकोतील नागरिक भयभीत झाले होते.\nबहुतांश कामगार वसती असलेल्या सिडकोत पुन्हा घर बांधणे शक्‍य होणार नसल्याने नागरिक एकवटचं पालिकेच्या रेखांकनाच्या कारवाईला विरोध केला होता. नागरिकांचा रोष बघता सिडको संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली. मुख्यमंत्र्यांपर्यंत गाऱ्हाणे मांडत स्थगिती देण्याची मागणी करण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी देखील तोंडी आदेश दिले परंतू आयुक्त मुंढे यांनी लेखी आदेश नसल्याने कारवाई करण्याचे सुचित केले होते.\nमुख्यमंत्र्यांनी आदेश देवूनही आयुक्तांची वाढीव बांधकामे तोडण्याची भुमिका कायम ठेवल्याने सिडकोचे नागरिक कधीही घरांवर हातोडा पडेल या भितीने धास्तावले होते. आज मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर आमदार सिमा हिरे यांनी भेट घेत, परिस्थिती कानावर घातली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी स्थगितीची लेखी आदेश काढण्याच्या सुचना दिल्याची माहिती आमदार हिरे यांनी दिली. नगर विकास विभागामार्फत महापालिकेला उद्यापर्यंत आदेश प्राप्त होतील असेही त्यांनी सांगितले. दरम्यान तोंडी आदेश देवूनही लेखी स्थगिती आदेशाची मागणी करणारे आयुक्त मुंढे यांनी मुख्यमंत्र्यांना आव्हान दिल्याचे मानले जात आहे.\nम्हाळुंगे नगररचना योजनेत सहाशे कोटींची गुंतवणूक करू - किरण गित्ते\nपुणे - म्हाळुंगे येथे उभारण्यात येणाऱ्या नगररचना योजनेत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) सहाशे कोटी रुपयांची गुंतवणूक...\nफलकांवर छायाचित्रे असणाऱ्यांची यादी द्या\nमुंबई - पुण्यातील दुर्घटनेनंतर मुंबई उच्च न्यायालयाने बेकायदा फलक हटवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतरही शहरात छायाचित्रांसह फलकबाजी करणाऱ्यांच्या...\nमोदी सरकारचा कारभार हाच आगामी जनमत कौलाचा मुख्य विषय व्हायला हवा; परंतु तो विषय निवडणुकीच्या मैदानात अडचणीचा ठरू शकतो. अशावेळी थरूर यांच्यासारख्यांची...\n#NavDurga सोशिक सीता नाही; झाशीच्या राणी व्हा\nपुरुषप्रधान संस्कृतीत एकीकडे स्त्रीला आपण दुर्गा, चंडिका अन्‌ अंबा अशी रूपे देतो... तिला आदर-सन्मान देतो; तर दुसरीकडे तिच्यावर अत्याचारही करतो....\nपुणे - नागरिकांच्या प्रश्‍नांना काय उत्तर द्यायचे, नागरिकांच्या घरांतून आणि आमच्या तोंडचे पाणी पळाले आहे... सणासुदीला पाणीटंचाई निर्माण झाली......\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.mumbaimanoos.com/videsh/tobacco-tycoon-candyman-looking-for-five-new-girlfriends-publishes-ad/", "date_download": "2018-10-16T22:52:35Z", "digest": "sha1:5AB2HHSHLIOTYHBNDKWDDG4IQVOEESUA", "length": 12276, "nlines": 200, "source_domain": "www.mumbaimanoos.com", "title": "कॅन्डीमनला हव्या पाच नवीन गर्लफ्रेंड्स! | Mumbai Manoos", "raw_content": "\nहोम विदेश कॅन्डीमनला हव्या पाच नवीन गर्लफ्रेंड्स\nकॅन्डीमनला हव्या पाच नवीन गर्लफ्रेंड्स\nजगात कोणत्या व्यक्तीच्या आवडी निवडी काय आहेत कुणीही सांगू शकत नाही. परंतु काही मोजकेच बोटावर मोजण्या इतके लोक असतात जे की, आपल्या आवडी निवडी बाबत बिनधास्त बोलतात. आता समाजात वारतातही. अशी एक व्यक्ती आहे ती म्हणजे कॅन्डीमन नावाने ओळखला जाणारा तंबाखू सम्राट ट्रॅवर्स बेनॉन. याला पाच नवीन गर्लफ्रेंड्स हव्या आहेत. त्याने आपल्या नवीन गर्लफ्रेंडच्या शोधात एक जाहिरात सुद्धा दिली. गर्लफ्रेंडने माझी एक पत्नी आणि दोन गर्लफ्रेंडसोबत बंगला शेअर करण्याची तयारी दाखवावी लागेल. असे त्याने म्हटले आहे. ब्रिटिश दैनिक द सनला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याने सांगितल्याप्रमाणे, मास्टर बेडरुममध्ये पाच आणखी गर्लफ्रेंड राहू शकतील इतके मोठे बेड बनवण्यात आले आहे. यासाठी त्याने जाहिरात सुद्धा दिली आहे.\n४६ वर्षीय कॅन्डीम आणखी काय म्हणतो..\nचार मुलांचा बाप ४६ वर्षीय कॅन्डीम सध्या पाच नवीन प्रेयसींच्या शोधात आहे. ब्रेकफास्ट करणे, सोबत फोटोज काढणे आणि वाइल्ड फँटेसी पूर्ण करण्यास तयार राहावे लागेल असे तो म्हणतो.\nजाहिरातीनुसार,गर्लफ्रेंड होऊ इच्छिणाऱ्या तरुणीकडे डिझायनर कपडे,अॅक्सेसरीज,जगभरातील फाइव्ह स्टार हॉटेल्समध्ये फिरणे,महागड्या कार आणि ज्वेलरी घालून रिलॅक्स करण्याची आणि प्रायव्हेट जेटसह आलीशन बंगल्यात जगण्याची संधी आहे. नेहमीच मेक-अपमध्ये राहणे, फिगर आणि कपड्यांसह ग्लॅमरस स्टाइल मेंटेन करणे आणि हवे तेव्हा पूलमध्ये येऊन रिलॅक्स करणे अशी अपेक्षा त्याला एका गर्लफ्रेंडकडून आहे.\nया सर्वांना रात्री कॅन्डीमनच्या मास्टर बेडरुममध्ये एकाच बेडवर झोपावे लागेल. हा बेड तीन मोठ्या पलंगांना जोडून तयार करण्यात आला आहे. सध्या तो हा बेड पत्नी आणि गर्लफ्रेंडसोबत शेअर करतो.\n४६ वर्षीय कॅन्डीमॅनचा बंगला गोल्ड कोस्टमध्ये असून त्याने २०१० मध्ये २४ कोटी रुपयांत विकत घेतले होता. यानंतर त्याने आपल्या पार्ट्यानुसार घरातील इंटीरिअर बदलले.\nबंगल्याचा प्रवेशव्दार लाकडी असला तरीही त्यावर सोन्याचा मुलामा आहे. प्रवेश करताच महागड्या कलाकृती दिसून येतात. पंधरा बेडरूम आणि एकोणावीस बाथरुमच्या या बंगल्यातील स्वीमिंग पूलला देखील सोना चढवण्यात आला आहे. यातील सिनेमा हॉल आणि चक्क भिंतींवर सुद्धा ठिक-ठिकाणी सोन्याच्या कलाकृती आहेत. सोबतच सोन्याने मढलेल्या वॉर्डरोबमध्ये ब्रँडेड कपडे आणि शूजसह अॅक्सेसरीज भरल्या आहेत.\nत्याच्या घरातील कार आणि बाइकसह अनेक वस्तूंवर त्याचा नावाचा आणि कंपनीच्या नावाचा लोगो आहे.\nदोन वर्षांपूर्वीच त्याने आपल्या घराच्या रिनोव्हेशनसाठी एक कोटी अमेरिकन डॉलर खर्च केले. तसेच स्वीमिंग पूल आणि गार्डनला नवीन आकार दिला.\nमागिल लेख कपिल शर्माची एक्स-गर्लफ्रेन्ड काय बोलली\nपुढील लेख पंतप्रधानांच्या बगलबच्च्यांकडून जनतेची दिशाभूल-अजित पवार\nसंबंधित लेख अजून या लेखा कडून\nप्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कल यांचा शाही विवाह\nपंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या नेपाळ दौऱ्यावर\nविजय मल्ल्याच्या अडचणीत वाढ\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\nसीएसएमटी स्टेशनवरील सोलापूर एक्सप्रेसच्या डब्याला आग\nबारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल उद्या ३० मे ला\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://harinarke.blogspot.com/2017/03/blog-post_45.html", "date_download": "2018-10-16T22:29:09Z", "digest": "sha1:JVERGMIREMXPP65XKCVLTCWA22WH55EK", "length": 16133, "nlines": 351, "source_domain": "harinarke.blogspot.com", "title": "प्रा. हरी नरके: युपीला आत्महत्त्या न करण्याची मागितली होती हमी?", "raw_content": "\nयुपीला आत्महत्त्या न करण्याची मागितली होती हमी\nयुपीला आत्महत्त्या न करण्याची मागितली होती हमी\nराज्याला पावसाची हमी देता का देवेनभाऊ\nपाऊस राहू द्या निदान सिंचनाची देता भाऊ\nबाजारभावाची हमी कधी देता सीएमभाऊ\nस्वामीनाथनची घोषणा करता देवेनभाऊ\nलोडशेडींग न होण्याची हमी आहे सीएमभाऊ\nदुष्काळाची अन गारपिटीची हमी घेता का देवेनभाऊ\nचोर्‍या न होण्याची हमी देता का सीएमभाऊ\nमहिलांना सुरक्षिततेची हमी आहे देवेनभाऊ\nअपघात न होण्याची हमी देता का सीएमभाऊ\nशाळा कालेजात शिकवण्याची हमी आहे का देवेनभाऊ\nरोजगार, आरोग्य, निवारा हमी कधी सीएमभाऊ\nसन्मानानं जगण्याचा हक्क कधी सरकारभाऊ\nमहाराष्ट्राला विचारता, युपीची देता का हमी देवेनभाऊ\nLabels: अर्थकारण, न्याय साक्षरता, राजकारण, लोकशाही, विचार\nमहात्मा फुले समग्र वाङ्मय\nमाझे आवडते लेखक प्रा.भालचंद्र नेमाडे यांच्यासोबत..\nसूप हा शब्द इंग्रजीतला नसून संस्कृतमधला\nजेआरडी टाटा यांचा विमानप्रवास\nएकेक किलो वजनाचे मोठठे मोठठे असंख्य टोमॅटो\nमुख्यमंत्री तेही..आणि मुख्यमंत्री हेही..\nतुम्ही लोक आहात म्हणून तर मी मुख्यमंत्री आहे\nभारतीय संस्कृती ही गंगाजमना तहजीब\nउर्दू ही भारतात जन्मलेली महान भाषा आहे\nमुस्लीम समाज आणि देशभक्ती\nभारतीय मुस्लीम परके आहेत काय\nहम पांच हमारे पच्चीस हा प्रचार खोटा\nहिंदु - मुस्लीम संबंध आणि सेक्युलर संविधान, भाग,1\nआपली बॅग आपल्याच हाती बरी..\nआणि महाराष्ट्र एका बापूला मुकला\nसुपारीबाज, संवाद आणि सहिष्णूता\nनवे योगीपर्व धर्मसंसदेचे --\nयुपीला आत्महत्त्या न करण्याची मागितली होती हमी\nअभिजात मराठी भाषेचा अहवाल\nसांगा तुम्हाला पहिला नंबर हवा की दुसरा\nआपल्या जातीच्या मराठिया लोकांचे बरे करावे\nराज्यपालांचे हे पांढरे हत्ती पोसायचे तरी कशाला\nसत्या असत्याशी मन केले ग्वाही\n’घाबरायला मी काय ब्राह्मण आहे का\nनाटककार गडकरी, राजसंन्यास आणि गडकरी पुतळा विटंबना\nसंघ, भाजपा, डावे आणि लोकशाहीवादी\nइरोम शर्मिलाचा पराभव आणि उद्विग्न चाहते\nसावित्रीबाई फुले यांचे अस्सल तैलचित्र -\nपुणे मनपात प्रथमच भाजपाचा महापौर-\nसहज आठवणारी महिलांची महत्वपुर्ण आत्मकथनं -\n\"त्या शहीदाची मी बायको हायं रं\nतान्हुबाई बिर्जे - पहिल्या भारतीय महिला संपादक\nसहीसाठी पैसे मागणारी गायिका\nविंदा करंदीकरांची तत्वनिष्ठा --\nजी जात नाही ती जात\nजयवंत दळवी आणि तीन व्यक्ती\nज्ञानज्योती सावित्रीबाई फुले (8)\nडॅा. रखमाबाई सावे - राऊत (6)\nतू माझा सांगाती (1)\nनिंबा मुका जाधव (1)\nनेमाडे - कसबे-वाद (1)\nलोक माझे सांगाती (1)\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठ (4)\nशिक्षणतज्ञ सावित्रीबाई फुले यांचे कार्य\nनिषेध- खेडेकर म्हणतात जातीय व धार्मिक दंगली घडवा\n(श्री. एम. डी. रामटेके यांच्या ब्लोगवरून जनहितार्थ साभार पुनर्प्रकाशित.) वाचा आणि क्रुतीशील निषेध करा. ब्रिगेडचे व मसेसं चे सर्वेसर्वा श...\nमहाराष्ट्र भूषण : वादंग आणि वास्तव\nबाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याच्या निर्णयाबाबत उलटसुलट चर्चा चालू आहे. बाबासाहेबांच्या वक्तृत्वावर भाळलेले ...\nमहाराष्ट्राच्या विवेकवादाचा आवाज : डा. नरेंद्र दाभोळकर\nचार दिवसांपुर्वी नरूभाऊंचा फोन आला होता. \"हरी, लेखाचे लक्षात आहे नारे बाबा\" अशी सुरुवात करून बराच वेळ बो...\nद्रष्टा महापुरूष महात्मा जोतीराव फुले\nमहात्मा जोतीराव फुले यांच्या निधनाला आज १२५ वर्षे झाली. त्यांच्या काळात त्यांनी केलेले काम महत्वाचे असेलही, परंतु आज त्याचा काय उपयोग\nआरक्षण आर्थिक आधारावर द्यावे काय\nगेले काही दिवस आरक्षणाचा पाया जात, जमात किंवा सामाजिक आणि शैक्षणिक हा न ठेवता आर्थिक आधारावर समाजातील सर्व गरिबांना आरक्षण द्यावे ही भुमि...\nवामन मेश्राम, मुलनिवासी नायक आणि सांस्क्रुतीक दहशतवाद\nशाळकरी वयात मी फुले - आंबेडकरी चळवळीच्या सम्पर्कात आलो . डा . बाबा आढाव यांचे महात्मा फुले समता प्रतिष्ठान , राष्ट्रसेवा दल आदि संघटन...\nपवारांनी आत्मपरिक्षणाची संधी गमावली \n*पवारांनी आत्मपरिक्षणाची संधी गमावली *पवार नावाचे रसायन उलगडण्याचा आत्मसमर्थनपर प्रयत्...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://isabelny.com/48--3", "date_download": "2018-10-16T22:24:52Z", "digest": "sha1:U7VDVOGEKYG4NGXR6HZYBHIGEL5TWP7V", "length": 6473, "nlines": 20, "source_domain": "isabelny.com", "title": "समतुल्य: 3 आपण माहित असणे आवश्यक असलेले ट्रॅफिक-ड्रायव्हिंग एसइओ आचरण", "raw_content": "\nसमतुल्य: 3 आपण माहित असणे आवश्यक असलेले ट्रॅफिक-ड्रायव्हिंग एसइओ आचरण\nशोध इंजिन ऑप्टिमायझेशन (एसईओ) वेब निर्देशांक आपल्या साइटच्या क्रमवारीत वाढविण्यासाठी एक प्रक्रिया आहे. बहुतेक लहान आणि मोठ्या संस्थांनी या प्रक्रियेचा उपयोग केला जात आहे. हे एक तंत्र आहे ज्याद्वारे एखादा उपक्रम किंवा साइट खरेदीदारांमधील प्रसिद्धी प्राप्त करू शकते आणि त्यांचे फायदे वाढवू शकते. वेब क्रॉउल रँकिंगमध्ये उच्च क्रमांकावर उभारावे यासाठी एखाद्या व्यवसायात आपला व्यवसाय असेल तर त्यावेळेस आपली साइट सुधारित करण्यासाठी आपण वेब ऑप्टिमायझेशन गुरू संघटनेला अधिक काम करावे - baumwollsatin gemusterte.\nSemaltेट डिजिटल सेवांचे कस्टमर सिक्युरिटी मॅनेजर फ्रॅंक अॅगागॅले एसइओच्या सहाय्याने 3 विविध प्रकारचे एसइओ प्रक्रिया आणि आचरण परिभाषित करते.\nव्हाइट टोपी एसइओ सर्वात प्रसिद्ध वेब ऑप्टिमायझेशन प्रक्रियेत एक अपव्यय आहे आणि वेब क्रॉलर नियमांसह मार्ग ओलांडत नाही अशा साइटच्या इंटरनेट शोधक श्रेणीसुधार वाढविण्यासाठी धोरणे आणि पद्धती वापरतात. व्हाईट टोच सर्च इंजिन ऑप्टिमायझेशनच्या प्रभावांमध्ये ज्या प्रणालींचा काही भाग आहे त्यात टॉप टॉप ची सुधारणा, साइट एचटीएमएल वाढ, पुनर्बांधणी, हस्तलिखित प्रयत्न आणि संशोधन यांचा समावेश आहे. जेव्हा आपण एसइओसाठी हे तंत्र निवडता, तेव्हा आपण आपल्या क्रमवारीत विकासाकडे वाट पाहू शकता.\nब्लॅक हॉप एसइओ साइटच्या उच्च क्रमवारीत प्राप्त करण्यासाठी एक विशिष्ट अंतिम ध्येय सह डिझाइन किंवा वेब शोध साधने विविध shortcomings वर उपयुक्त जे एक वेब प्रक्रिया एक प्रकारचा आहे. एसइओसाठी ही एक प्रकारची तंत्रज्ञाना वेब डिझाइन साधनाद्वारे आणि विशेषत: Google द्वारे निर्धारित वेबसाईट डिझाइन सुधारणा नियमांनुसार नाही. आपण हे धोरण निवडता तेव्हा, आपण वेब स्थानीमध्ये विलक्षण, झपाटलेले अद्याप लहान टिकाऊ विकासांची अपेक्षा करू शकता.\nग्रे हॉप एसइओ एक प्रकारचा शोध इंजिन आहे जो पांढरा किंवा काळा नाही. ही एक अशी प्रणाली आहे जी संपूर्णपणे काळी हॅट वेब ऑप्टिमायझेशन वापरत नाही आणि दोन्ही समेकित करते. साइट किंवा संघटनेच्या कारणांमुळे किंवा चांगले परिणाम मिळविण्यासाठी हे काही झाले तरी, काही वेब ऑप्टिमायझेशन संस्था काही अंशांनुसार ग्रे एसईओला प्रभावित करू शकतात.\nआता आपण वेगवेगळ्या वेबसाइट डिझाइन सुधारणा प्रक्रियेची आणि तंत्रांची माहिती घेत असल्याने, आपणास स्वतःसाठी निवड करणे आवश्यक आहे जे आपणाशी सर्वात जास्त सहमत आहे. वेब सुधारणा किंवा वेबसाइट ऑप्टिमायझेशन संस्था निवडणे आवश्यक आहे, जी सर्व नियमांचे पालन करण्यासाठी आणि आपल्याला उत्तम शोध इंजिन ऑप्टिमायझेशन परिणाम टिकवून ठेवण्यासाठी व्हाईट टोपी वेब ऑप्टिमायझेशन नंतर घेण्याचा प्रयत्न करते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5/", "date_download": "2018-10-16T22:47:36Z", "digest": "sha1:7B6PQYLFBW4BKSJ77534OKO4Z64OUGS5", "length": 7196, "nlines": 128, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुसेगावच्या व्यापाऱ्यावर बलात्काराचा गुन्हा | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपुसेगावच्या व्यापाऱ्यावर बलात्काराचा गुन्हा\nव्यापाऱ्याने केली खंडणी मागितल्याची फिर्याद\nसातारा, दि. 20 (प्रतिनिधी)- पुसेगाव, ता. खटाव येथील व्यापाऱ्याला मोबाईलवरून ओळख झालेल्या महिलेबरोबरचा संपर्क चांगलाच महागात पडला आहे. राजेश मोहनलाल शहा (वय 55) यांच्याविरुद्ध पुण्यातील महिलेने लैंगिक अत्याचाराची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे तर शहा यांनी कुमार पवार, बाळू व इतर तीन महिलांनी वाढे फाटा येथे जबरदस्तीने मोबाईल काढून घेत पन्नास लाख रुपयांची खंडणी मागितल्याची फिर्याद दिली आहे. परस्परविरोधी फिर्यादीमुळे तपासाचा गुंता वाढला आहे.\nया प्रकरणाची अधिक माहिती अशी, पुण्यातील एका महिलेने तिच्या साथीदारांसह व्यापारी शहा यांना फोनवरून साताऱ्यात संपर्क केला. शहा यांच्या फिर्यादीप्रमाणे बाळू व कुमार या इसमांनी दि. 19 रोजी चार वाजता मानसी प्राईड लॉज परिसरातील पेट्रोल पंपाच्या परिसरात नेऊन मारहाण केली. पन्नास लाख रुपये दे अन्यथा बलात्काराची फिर्याद दाखल करतो अशी धमकी देत जबरदस्तीने मोबाईल काढून घेतला. शहर पोलीस ठाण्यात तीन महिलांसह दोघांवर जबरी चोरी खंडणीचा गुन्हा शहर पोलीस ठाण्यात दाखल आहे. पोलीस उपनिरीक्षक डाळिंबकर अधिक तपास करत आहेत तर संबंधित महिलेच्या फिर्यादीनुसार व्यापारी राजेश शहा याने दि 20 रोजी पुणे -बेंगलोर महामार्गावर प्राईड हॉटेलच्या रुममध्ये तिला नेवून तिच्या इच्छेविरूद्ध शारीरिक अत्याचार केला. शहा याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पोलीस उपनिरीक्षक मचले अधिक तपास करत आहेत .\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपिंपरीत पोलिसांचा रुट मार्च\nNext articleसात किलो प्लॅस्टिक जप्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%9A-%E0%A4%B9%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%95/", "date_download": "2018-10-16T22:39:49Z", "digest": "sha1:T27NFTKRQPUXHX5FV5NOKNMIHVWSAH6X", "length": 8428, "nlines": 144, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मोबदल्यासाठी अडीच हजार कोटींची आवश्‍यकता | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमोबदल्यासाठी अडीच हजार कोटींची आवश्‍यकता\nविजय शिवतारे : मोबदल्याच्या पर्यायावर एकमत नाही\nपुणे – पुरंदर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूसंपादनापोटी द्यावयाच्या पॅकेजसाठी तरतूद करण्यात येत आहे. भूसंपादनापोटी रोख स्वरुपात द्यावयाच्या मोबदल्यासाठी अडीच हजार कोटी रुपयांची आवश्‍यकता असल्याचे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी सांगितले.\nराज्य सरकारने विमानतळासाठी 2 हजार 832 हेक्‍टरची हद्द निश्‍चित करून दिली आहे. तर, मे महिन्यात 3 हजार 513 कोटी रुपयांच्या खर्चाला प्रशासकीय आणि वित्तीय मान्यता दिली आहे. मात्र अजूनही पुरंदर विमानतळासाठी शेतकऱ्यांना भूसंपादनाचा मोबदला देण्यासाठीचे पर्याय समोर आलेला नाही. विमानतळासाठी केंद्र व राज्य शासनाकडून आवश्‍यक त्या परवानग्या प्राप्त झाल्या आहेत. मात्र, प्रकल्पग्रस्तांना द्यायच्या मोबदल्याच्या पर्यायावर महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी (एमएडीसी) आणि राज्य शासनामध्ये एकमत होत नसल्याने विमानतळाचे काम थांबलेले आहे. यातून मार्ग काढण्यासाठी विमानतळ बांधा, वापरा आणि हस्तांतरीत करा (बीओटी) तत्त्वावर करण्याबाबत राज्य शासनाने हालचाली सुरू केल्या असल्याचे सुतोवाच मध्यंतरी शिवतारे यांनी केले होते. याविषयी अधिक माहिती देताना राज्यमंत्री शिवतारे म्हणाले, पुरंदर विमानतळासाठीचे पॅकेजसाठी आवश्‍यक ती आर्थिक तरतूद करण्याचे काम सुरू आहे. रोख मोबदल्यासाठी अडीच हजार कोटी रुपयांची आवश्‍यकता आहे.\nपुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणूक पाहाता शेतकऱ्यांचा विरोध नको म्हणून, विमानतळ उभारणी एक वर्ष पुढे ढकललेली आहे का, असे विचारले असता शिवतारे म्हणाले, असे काही नाही, मोबदला लवकरच जाहीर करू. यासाठी वर्ष लागणार नाही.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleराज्य मंत्रिमंडळाचा होणार विस्तार\nNext articleसिंधी बांधवांची आराध्य वैष्णोदेवी\nसंमेलनाध्यक्षाची नवी निवडप्रक्रीया सदोष : डॉ.लक्ष्मीकांत देशमुख\nफुकट्यांकडून पावणेआठ कोटी वसूल\nनदी सुधारचे हजार कोटींचे कर्ज केंद्र शासन फेडणार\nहडपसर सहायक आयुक्‍त कार्यालयाला टाळे ठोकले\nपुणे-लोणावळादरम्यान चार लोकल रद्द\n“लिव्हेबल’ नव्हे, “डेडली’ सिटी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%88-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE/", "date_download": "2018-10-16T23:23:28Z", "digest": "sha1:6QYR4RNXWYSXZMKV7U36WECSX66QICAE", "length": 15301, "nlines": 142, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "वाई भागातील चित्रीकरणाला “गुंडगिरी’चे ग्रहण | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nवाई भागातील चित्रीकरणाला “गुंडगिरी’चे ग्रहण\nपेशव्यांच्या दरबारातील मुस्सद्दी नाना फडणवीस यांनी मेणवली येथे बांधलेला वाडा ऐतिहासिक दस्ताऐवज बनला आहे. या परिसरासह वाड्यातही अनेक चित्रपटांचे चित्रीकरण पार पडले. परंतु, अलिकडे कोणत्याही चित्रपटाचे चित्रीकरण होत नसल्याने मेणवली फडणवीस वाड्यातील वर्दळ थांबल्याने अनेकांच्या रोजीरोटीवर गदा आली आहे.\nमेणवली – सह्याद्रीच्या कुशीत वसलेली वाई आणि आजूबाजूचा परिसर म्हणजे निसर्गसौंदर्याची खानच म्हणावी लागेल. अगदी सर्वसामान्यासह पर्यटकानाही या भागाने भुरळ घातली आहे. अगदी चित्रपटसृष्टीलाही या भागाने वेड लावले आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. त्यामुळेच याभागात कुठे ना कुठे, कोणत्या ना कोणत्या चित्रपटाचे चित्रकरण हमखास पहायला मिळणारच. परंतु, गेल्या दोन वर्षांपासून वाई भागात होणाऱ्या या चित्रीकरणाला गुंडगिरीची ग्रहण लागल्यामुळे या भागातील चित्रकण बंदले पडले आहे.\nदिग्गज चित्रपट निर्माते व दिग्ददर्शकांनी वाईकडे कायमचीच पाठ फिरवल्यामुळे लाखो रूपयांची आर्थिक उलाढाल ठप्प होवून वाई तालुक्‍यातील अनेक व्यवसायिकांसह बेरोजगारांच्या रोजीरोटीवर गदा येवून “कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ’ ठरल्याची खंत व हळहळ वाई तालुक्‍याच्या जनतेतून व्यक्त केली जात आहे. संपूर्ण वाई तालुक्‍याची भौगोलिक परिस्थिती व नैसर्गिक अनकुलतेमुळे पन्नासच्या दशकापासून भारतभूषण, राज सिप्पी, सुभाष घई, प्रकाश झा, केदार शिंदे यासारख्या अनेक चित्रपट निर्मात्या दिग्ददर्शक दिग्गजांनी सुपरहिट हिंदी-मराठी सिनेमांचे वाईच्या पवित्र भूमित चित्रीकरण करून वाईला जगाच्या नकाशावर झळकवले आहे. गुंज उठी शहनाई, झनक झनक पायल बाजे पासून ते हिरो, याराना, सरगम, दबंग, सिंघम, चेन्नई ऐक्‍सप्रेस, जत्रा, सर्जा यासारख्या सिल्वर जुब्ली चित्रपटासह ऑस्करपर्यत मजल मारलेल्या “स्वदेश’ चित्रपटासारखे सिनेमा या दक्षिण काशीच्या पवित्र भूमित चित्रीकरण करून वाईला जगाच्या नकाशावर आणले.\nवाई तालुक्‍यात विविध ठिकाणी होणाऱ्या चित्रपटांच्या चित्रिकरणादरम्यान अनेक गरजुंना रोजगार उपलब्ध झाले. तसेच चित्रपट चित्रकरणासाठी सेवासुविधा पुरवताना अनेकांना चांगलाच धनलाभ मिळू लागला, हे लक्षात आल्याने या धनलाभाचा हव्यास वाढला गेला व यातूनच मिळणाऱ्या मलिद्यावरून ठेका मिळवण्यासाठी जोरजोरात रस्सीखेच सुरू हेवून अंतर्गत शीतयुद्ध सुरू झाले. त्याचे भडके उडून त्याचा परिणाम चित्रीकरणावर होवू लागला. चित्रीकरण बंद पडून निर्मात्यांचे दिवसाकाठी लाखो रूपयाचे नुकसान होवू लागल्याने सर्वच निर्माते व दिग्दर्शकांनी वाईकडे कायमची पाठ फिरवली. याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.\nसुंदर निसर्ग सौंदर्य लाभल्यामुळे चित्रपट निर्माते दिग्ददर्शक दक्षिण काशी बरोबरच पश्‍चिम भागातील धोम जलाशयालगतचा परिसर मुगाव, धोम, मेणवली व अन्य इतर गावात चित्रपट चित्रीकरणास पहिली पसंती देत होते यातूनच या गावांना लाखो रूपयांचा महसूल मिळत होता. हप्तेगिरीच्या ग्रहणामुळे तोही बंद होवून गावाचे व पर्यायाने ग्रामस्थांचे नुकसान झाले. स्थानिकांचे रोजगार कृष्णेत बुडवले गेले, लॉजिंग व हॉटेल व्यावसायिक वाहनवाले, किराणा दुकानदार भाजीवाले, इस्रीवाले, धुलाईवाले यासह अनेक छोट्यामोठ्या कष्टकऱ्यांचा हक्काचा धंदाही भाई लोकांच्या दंबगिरीमुळे कृष्णामाईत बुडवल्याचे जनतेतून बोलले जात आहे.\nचित्रीकरणादरम्यान अनेक छोट्या मोठ्या बाबींची गरज आवश्‍यकता भासते. यासाठी स्थानिकांची मदत घेवून मागणीप्रमाणे पुरवठा केला जात असे, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात चांगले कमिशन मिळते हे लक्षात आल्यामुळे अनेक गुंड प्रवृत्तींनी यात शिरकाव केला. बहुतांशी चित्रपट बीग बजेटचे असल्याने दिवसाला लाखो रुपयांची होणारी उलाढाल लक्षात घेता कष्ट न करता कमिशनद्वारे मजबूत पैसे मिळवण्यासाठी ऐकमेकांवर घाणेरडे कुरघोडीचे राजकारण सुरू होवून वाद उफाळून आल्याने बऱ्याच वेळा चित्रपट चित्रीकरण बंद पाडण्याचे प्रकार वाढू लागले. यातूनच मालमत्तेचे नुकसान होवून सिनेमातील खऱ्या हिरो, व्हिलन ऐवजी स्थानिक खलनायक लोकांच्या चित्रीकरणाच्या ठिकाणीच खरोखरच्या हाणामाऱ्या होवू लागल्या व शांत असणारी वाई अशांत होवून निर्माते दिग्दर्शकांनी वाईतला मुक्काम हलवला तो परत आणलाच नाही.\nयाचे गांभार्य वाईकरांच्या लक्षात आले असून येथे चित्रीकरणातून मिळणाऱ्या फुकटच्या मलिद्यापायी स्थानिकांच्यात वाद लावून नुकसान करणारे, चित्रपट निर्माते व दिग्दर्शकांना त्रास देवून सुसंस्कृत वाईला बदनाम करणाऱ्या अपप्रवृत्तींना बाजूला सारून सर्व वाईकरांनी एकत्र येवून येथील सर्वसामान्यांना रोजगार मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, अशी तीव्र भावना जनतेतून व्यक्त केली जात आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleविकासदर वाढीसाठी देशभरातील 6 जिल्ह्यांची निवड\nNext articleमुंबईचे माजी पोलीस आयुक्त अरूप पटनाईक राजकारणात\nदुष्काळाचे संकट दूर होण्यासाठी उदयनराजेंचे आई भवानी मातेला साकडे\n18 ऑक्‍टोंबरला धम्म दीक्षाचे आयोजन\nखटाव तालुक्‍यात दुष्काळ जाहीर करा : आ. शशिकांत शिंदे\nआमदारांनी ठेकेदारांवर आत्महत्येची वेळ आणली..\nकर्मवीरांनी त्यागातून शैक्षणिक वाटचाल सुकर केली : इंद्रजित देशमुख\n…अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयाला टाळे ठोकणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://manashakti.org/?q=mr/content/%E0%A4%97%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A6-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80", "date_download": "2018-10-16T23:27:57Z", "digest": "sha1:WJV7S3PZCD2ADBUCFLNROIVUPRVOFMGV", "length": 5847, "nlines": 107, "source_domain": "manashakti.org", "title": "गतीमंद आणि मतिमंदांसाठी | Manashakti Research Centre", "raw_content": "\nयेथे सातत्यपूर्ण मनःशांती मिळवण्याच्या सोप्या व व्यावहारीक उपायांची माहिती आहे.\nबुद्धिनिष्ठ प्रार्थनेचा, गर्भावर आणि मातेवर होणारा परिणाम\nHome » गतीमंद आणि मतिमंदांसाठी\nगतीमंदत्व आणि मतिमंदत्व ह्या समस्या, समाजात, दिवसेंदिवस वाढत आहेत. अशा प्रकारचा त्रास असलेल्या लोकांना सांभाळणे खूपच अवघड असते. तसेच, समाजातही त्यांचा स्वीकार होणे अवघड जाते. मनशक्ती केंद्राला समाजातील सर्व घटकांविषयी कळकळ आणि आस्था आहे. त्यामुळे सदर समस्यांवरही, मनशक्तीने काही वैशिष्ट्य़टपूर्ण संशोधन आणि प्रयोग करुन त्यावर काही उपाय तयार केले आहेत. त्याचा लाभ, आपल्याला पुढील उपक्रमांत घेता येर्इल.\nन्यूरो कॉग्निटिव्ह टेस्ट (Language-\nपोटेन्शिअल टू कायनेटिक चाचणी(Language-मराठी)\nच्यवनप्राशावलेह - (500 gms)\nशतावरी कल्प (२५० ग्रॅम)\nनवविवाहित जोडपी आणि गर्भधारणेपूर्वी\nगर्भसंस्कार (जन्मपूर्व शिक्षण-संस्कार प्रयोग)\nआध्यात्मिक विकास (योग, ध्यान, मंत्र, यज्ञ, पुजा, प्रार्थना, धर्म, देव)\n`स्वानंद' आयुर्वेदीय औषध उत्पादने\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/component/tags/tag/252-marathakrantimorcha-mumbaimkm-mumbai-krantimorcha-maratha-reservation", "date_download": "2018-10-16T23:39:25Z", "digest": "sha1:37A6WLI6GIRLKRBL4LVPYD56JPULDEBE", "length": 4379, "nlines": 104, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "#MarathaKrantiMorcha, #MumbaiMKM, #मराठाक्रांतीमोर्चा, Mumbai, KrantiMorcha, maratha reservation - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर मराठा आरक्षणाबाबत काय म्हणाले राणे\nIn Pics: एक मराठा, लाख मराठा\nआता आरक्षणासाठी धनगर समाजही रस्त्यावर उतरणार...\nआरक्षणाच्या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला गालबोट...\nचाकणमध्ये मराठा आंदोलनाला हिंसक वळण...\nमराठा आंदोलकाच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र बंदची हाक...\nमराठा आरक्षण : राज्यभरात बैठकांचं आयोजन...\nमराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलकांचा जलसमाधी\nमराठा आरक्षणासाठी आणखी एका तरूणाची आत्महत्या...\nमराठा क्रांती मोर्चाकडून उद्या महाराष्ट्र बंदची हाक...\nमराठा समाज आक्रमक, शिंदे यांच्या कुटुंबियांना सरकारचं आश्वासन....\nमराठा समाजाच्या आरक्षणावर उध्दव ठाकरे यांची बैठक संपली...\nमराठा समाजाच्या मोर्चेकऱ्यांच्या प्रयत्नांना शरद पवारांच्या शुभेच्छा\nमुख्यमंत्री आणि मराठा आंदोलकांमध्ये आज बैठक\nशाहू महाराजांनी मुख्यमंत्र्यांच्या निमंत्रणास दिला नकार...\nशिवसेना आणि मनसेचे बॅनर मोर्चेकरांनी फाडले\nसोलापूरमध्ये बंदला गालबोट, 180 कार्यकर्त्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई...\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/01/news-1205.html", "date_download": "2018-10-16T22:40:10Z", "digest": "sha1:AEJA45ZCTOLMZ46GD4WG72BEFYIQBOQY", "length": 6394, "nlines": 84, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "चालकाच्या प्रसंगावधानामुळे गोवा एक्सप्रेसचा होणारा मोठा अपघात टळला. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Ahmednagar South Shrigonda चालकाच्या प्रसंगावधानामुळे गोवा एक्सप्रेसचा होणारा मोठा अपघात टळला.\nचालकाच्या प्रसंगावधानामुळे गोवा एक्सप्रेसचा होणारा मोठा अपघात टळला.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नगर-दौंड रेल्वेमार्गावर घारगाव शिवारात चालकाच्या प्रसंगावधानामुळे गोवा-निजामुद्दीन एक्सप्रेसला होणारा मोठा अपघात टळला. काल (दि.11)सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली. नव्याने झालेल्या पुलावरील रूळाला तडा गेल्याचे चालकाच्या लक्षात आल्याने, त्याने तात्काळ रेल्वे थांबविली.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nनगर दौंडमध्ये गेट नंबर 14 वरचा पूल खचला . यामुळे 9 तास रेल्वे सेवा बंद झाली होती. या पुलाचं काम जमिनीखालून करण्यात आलं होतं. काम पूर्ण झाल्यावर इथं पहिली रेल्वे धावली आणि पहिल्याच रेल्वेचं इंजिन पुलावर गेलं आणि हा पूल खचला. पण मोटरमनच्या प्रसंगवधाननं रेल्वे थोडक्यात थांबवण्यात आली.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG\nयात कोणतीही जीवित हानी झालेली नाही. पण रेल्वे पुल खचल्यामुळे बराच वेळ रेल्वे सेवा विस्कळीत होती.\nरेल्वेमार्ग खचल्यामुळे काही गाड्यांचे मार्ग वळविण्यात आले. तर 5 गाड्या रेल्वे स्थानकांवरच उभ्या करण्यात आल्या होत्या. तब्बल 8 तास रेल्वे सेवा विस्थळीत झाली होती. त्यामुळे प्रवासी यात चांगलेच खोळंबले होते.\nरेल्वे काम करुन रात्री 12 वाजून 20 मिनिटांनी पहिली गाडी सोडण्यात आली. आणि आता रेल्वे सेवा सुरुळीत चालू आहे. पण या अपघातामुळे प्रवाशांना त्यांच्या गावी पोहचण्याच उशिर झालां.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nचालकाच्या प्रसंगावधानामुळे गोवा एक्सप्रेसचा होणारा मोठा अपघात टळला. Reviewed by Ahmednagar Live24 on Friday, January 12, 2018 Rating: 5\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nखा.दिलीप गांधीची लोकसभा उमेदवारी धोक्‍यात \nआ.अरुण जगतापांचे नाव येताच डॉ.सुजय विखे दक्षिणेत सक्रीय \nपाथर्डीत अकरावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/maharashtra-paschim-maharashtra/shri-vitthal-mandir-increased-income-month-more-123738", "date_download": "2018-10-16T23:19:02Z", "digest": "sha1:3LY5GOPZDQW43MAR75SE6CDOUDQDHK5G", "length": 13291, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "Shri Vitthal Mandir increased the income of the month more पंढरपूरातील श्री विठ्ठल मंदिराचे उत्पन्न वाढले | eSakal", "raw_content": "\nपंढरपूरातील श्री विठ्ठल मंदिराचे उत्पन्न वाढले\nगुरुवार, 14 जून 2018\nपंढरपूर : नुकत्याच संपलेल्या अधिक महिन्यात श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर समितीला 2 कोटी 32 लाख 51 हजार 924 रुपये उत्पन्न मिळाले आहे. मागील अधिक महिन्याच्या पेक्षा या अधिक महिन्यात मंदिर समितीला तब्बल 27 लाख रुपये जास्ती उत्पन्न मिळाले आहे. अशी माहिती श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी तथा प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली.\nगरीबांचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विठ्ठलाच्या चरणी भाविकांनी 154 ग्रॅम 500 मिली सोने तसेच 4 किलो 805 ग्रॅम 300 मिली चांदी देखील अर्पण केली आहे.\nपंढरपूर : नुकत्याच संपलेल्या अधिक महिन्यात श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर समितीला 2 कोटी 32 लाख 51 हजार 924 रुपये उत्पन्न मिळाले आहे. मागील अधिक महिन्याच्या पेक्षा या अधिक महिन्यात मंदिर समितीला तब्बल 27 लाख रुपये जास्ती उत्पन्न मिळाले आहे. अशी माहिती श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी तथा प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली.\nगरीबांचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विठ्ठलाच्या चरणी भाविकांनी 154 ग्रॅम 500 मिली सोने तसेच 4 किलो 805 ग्रॅम 300 मिली चांदी देखील अर्पण केली आहे.\n16 मे 2018 ते 13 जून 2018 या कालावधीत अधिक महिना पार पडला. या महिनाभरात सुमारे 6 लाख 95 हजार भाविकांनी पदस्पर्श तर 9 लाख 75 हजार भाविकांनी श्री विठ्ठल रुक्‍मिणीचे मुखदर्शन घेतले.\nश्री विठ्ठलाच्या पायावर 34 लाख 73 हजार 851 रुपये तर श्री रुक्‍मिणीमातेच्या पायावर 9 लाख 63 हजार 507 रुपये जमा झाले. या शिवाय अन्नछत्र देणगीसाठी 1 लाख 69 हजार 747 रुपये, पावती व्दारे 66 लाख 23 हजार 873 रुपये, बुंदी प्रसाद लाडू विक्रीच्या माध्यमातून 32 लाख 5 हजार 740 रुपये, राजगिरा लाडू विक्रीव्दारे 3 लाख 78 हजार 900 रुपये, फोटो विक्रीतून 62 हजार 200 रुपये, भक्त निवास भाडे 12 लाख 285 रुपये, नित्यपूजेच्या माध्यमातून 4 लाख रुपये, चंदन उटी पूजेच्या माध्यमातून 2 लाख 40 हजार या शिवाय हुंडी पेट्या, परिवार देवता दक्षिणा पेट्या व अन्य स्वरुपातून एकूण 2 कोटी 32 लाख 51 हजार 924 रुपये उत्पन्न समितीला मिळाले.\nया शिवाय 154 ग्रॅम 500 मिली सोने तसेच 4 किलो 805 ग्रॅम 300 मिली चांदी भाविकांनी श्री विठ्ठल रुक्‍मिणी चरणी अर्पण केली. मागील तीन वर्षापूर्वीच्या अधिक महिन्यात समितीला 2 कोटी 5 लाख 37 हजार 751 रुपये उत्पन्न मिळाले होते.\nउन्हाळ कांदा खातोय भाव\nनामपूर (ता. नाशिक) - नामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात उन्हाळ कांद्याची सुमारे नऊ हजार क्विंटल आवक झाली. भविष्यात कांदा वधारण्याच्या शक्‍...\nपाण्याअभावी जनावरांचे हाल, शेतकरी हवालदिल\nसलगर बुद्रुक - यंदाच्या पावसाळ्यातील आतापर्यंतची सर्व नक्षत्रे ओळीने कोरडी गेली असल्याने मंगळवेढयाच्या दक्षिण भागातील कायम दुष्काळी गावामध्ये मोठी...\nपानगाव सोसायटीच्या निवडणूकीत आरोप प्रत्यारोपाच्या फैरी\nरेणापूर : पानगाव (ता. रेणापूर) विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या संचालक मंडळ निवडणूकीत आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत....\nदुष्काळातही विस्तारला देशी गोपालन व्यवसाय\nकायम दुष्काळी खानापूर तालुक्यातील अडसरवाडी (जि. सांगली) येथील निचळ कुटुंबाने बाजारपेठ व ग्राहकांची गरज अोळखून पारंपरिक देशी गोपालन व्यवसायाची वृद्धी...\nपक्ष बदलण्याचा विचार नाही - भारत भालके\nमंगळवेढा - तालुक्यातील दुष्काळी शेतकऱ्याला सवतीची वागणूक देणाऱ्या पक्षात मी कशाला जावू उलट राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या नेत्यानी पोटच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/54342", "date_download": "2018-10-16T23:31:38Z", "digest": "sha1:CLLXLEXQAJ5UWCEGHYQQMVWN7CYYLLLO", "length": 17365, "nlines": 265, "source_domain": "www.maayboli.com", "title": "नवीन सभासदांसाठी प्रश्नावली | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /नवीन सभासदांसाठी प्रश्नावली\nमायबोलीवर एखाद्या नव्या सभासदाने थेट देवनागरीत काही लिहिले कि मनात प्रश्नांचे काहूर उठते. त्यामूळे ही प्रश्नावली भरून घ्यावी काय पडीक सभासदांनी भर घालावी.. हि विनंति ( नम्र वगैरे नाही, थेट विनंतिच )\n१) तूम्ही मराठी टायपायला कुठे शिकलात \n२) तूमचे वय इतके तास, इतके दिवस, इतके आठवडे आहे, ते का \n३) यापुर्वी नेमक्या कुठल्या कारणासाठी तूमच्यावर कारवाई ( पक्षी हकालपट्टी ) झाली होती \n३) जूना ( रेग्यूलर ) आय डी कुठला होता \n४) त्या वेळचे डू. आय. कुठले होते \n५) कुठल्या कंपूत होता \n६) गेल्या वर्षाविहाराला आला होतात का \n७) तूम्हाला काय येतं ( घाम सोडून ) \n८) तूम्हाला पिकासावरून फोटो अपलोड करता येतात का \n९) नवीन पाक़कृतीत फोटो थेट अपलोड करता येत नाहीत, हे तूम्हाला माहीत आहे का आणि तरी ते कसे करायचे हे तूम्हाला माहित आहे का \n१०) नवीन धागा आणि नवीन पान यातला फरक सांगा.\n११) चुकून दोनदा उघडलेला बीबी डिलीट करायला, काय करावे लागते \n१२) अ‍ॅडमिनना विपू कशी करायची \n१३) तूमच्या आयडीत जो नंबर आहे, त्याचा अर्थ काय \n१४) मायबोलीवरच्या कुणाला प्रत्यक्ष भेटला आहात का \n१५) मिपा वरचा आयडी कुठला \n१६) २४ हे काय असतं \n१७) कविता, गझला करता का \n१८) प्रोफाईलमधला फोटो तूमचा आहे का \n१९) प्रोफाईलमधे स्त्री का पुरुष, ते का लिहिले नाही \n२०) दिवसातून किती तास देऊ शकता \nतूम्हाला काय येतं ( घाम सोडून\nतूम्हाला काय येतं ( घाम सोडून ) >>>>> हे कम्माल आहे...\nएखादा खरेच नवा आला असेल तर\nएखादा खरेच नवा आला असेल तर किती गांगरून जाईल ..\nमस्त प्रश्नावली दिनेशदा. ३)\n३) यापुर्वी नेमक्या कुठल्या कारणासाठी तूमच्यावर कारवाई ( पक्षी हकालपट्टी ) झाली होती \nहा प्रश्न वाचल्यावर मला इथले अनेकजण आठवले, ज्यांच्यावर कारवाई पक्षी हकालपट्टी कोणत्या कारणासाठी आणि कितीवेळा झाली हे त्यांना तरी सांगता येईल का\nएखादा खरेच नवा आला असेल तर\nएखादा खरेच नवा आला असेल तर किती गांगरून जाईल ..>>+१\n>>>> १६) २४ हे काय असतं \n>>>> १६) २४ हे काय असतं ते कसे करतात \nहा प्रश्न समजला नै मला...\n१६) २४ हे काय असतं \n१६) २४ हे काय असतं ते कसे करतात \nहा प्रश्न समजला नै मला... >>> ते १८+ लोकांसाठी आहे. लिंबुटिंबु असाल तर कसं समजणार \nधागा आणि पान यातला फरक मलापन\nधागा आणि पान यातला फरक मलापन धड माहिती नै\nएखादा खरेच नवा आला असेल तर\nएखादा खरेच नवा आला असेल तर किती गांगरून जाईल >>> हा हा हा मी दचकलो ना.\n>>>> १६) २४ हे काय असतं \n>>>> १६) २४ हे काय असतं ते कसे करतात \nहा प्रश्न समजला नै मला...>>> मला पण\nम्हणजे आता जून्या मायबोलीकरांची पण टेस्ट घ्यावी लागणार तर \n१६) २४ हे काय असतं \n१६) २४ हे काय असतं ते कसे करतात \nहा प्रश्न समजला नै मला...>>> मला पण >> मला ही.\nमस्त. बाय द वे, हे\nबाय द वे, हे वर्षाविहार काय प्रकरण असतं\nएकदा सहभागी होतोच मी.\nदिनेश दा मस्त आहे प्रश्नावली.\nदिनेश दा मस्त आहे प्रश्नावली.\n२४ ची कथा- जनहितार्थ धम्माल\n२४ ची कथा- जनहितार्थ धम्माल लिंक\nभारी आहे अवांतर - जोक्सचा\nजोक्सचा भाग वगळला तर हे चुकीचे आणि दुर्दैवी आहे\nमायबोलीवर एखाद्या नव्या सभासदाने थेट देवनागरीत काही लिहिले कि मनात प्रश्नांचे काहूर उठते.\n ऋन्मेऽऽष , हे सगळे\nऋन्मेऽऽष , हे सगळे लाईटली आहे रे. माझं तेरावं ( वर्ष) आणि त्यानंतर बारावा ( आठवडा ) सरला नुकताच \nदिनेशदा, हो अर्थातच.. म्हणून\nदिनेशदा, हो अर्थातच.. म्हणून जोक्सचा भाग वगळता असे नमूद केलेय..\nअन दुर्दैवी अश्यासाठी म्हटलेय की वातावरण गढूळ असल्यास बरेचदा एखाद्या जेन्युईन प्रोफाईलवरही संशय घेतला जातो..\nअसो, उगाच हलक्याफुलक्या धाग्यात सेंटी नको\nबा द वे.. तेरावे .. माबो एवढी\nबा द वे.. तेरावे .. माबो एवढी जुनी आहे ... अवाकड्\nकु ऋ, माझे १५ वर्ष ३६ आठवडे\nमाझे १५ वर्ष ३६ आठवडे सरलेत माबोवरचे. मी जॉइन झाले तेव्हा माबो एखाद दोन वर्ष जुनी झालेली होती.\nवेमांचे लेखन बघितलेस तर त्यात माबोचा इतिहास तारखांसकट मिळेल.\nतूमच्या आयडीत जो नंबर आहे,\nतूमच्या आयडीत जो नंबर आहे, त्याचा अर्थ काय \nखरंच आजकाल कोणत्याही नव्या\nखरंच आजकाल कोणत्याही नव्या आयडीशी बोलायची भिती वाटते.\nएका नवीन आयडीला तो (आयडी) नवीन असतांना एंटरटेन केले होते.\nनंतर त्या आयडीने खुप गळेपडूपणा केल्याने ते थांबवले.\nकालच्या पानिपतात तोही आयडी उडाला असल्याने, \"बापरे.. मी कुणाशी बोलत होते\" असं फिलींग आलं.\n१६) २४ हे काय असतं \n१६) २४ हे काय असतं ते कसे करतात \nहा प्रश्न समजला नै मला...>>> मला पण >> मला ही. >> मलाही कळाला नव्हता..\nवर साती यांनी दिलेली लिंकवर जाऊन फिरून आलो मग कळाले .. धन्यवाद साती ..\nभलतेच मजेदार प्रकरण आहे.. त्यावेळी माबोवर एकंदरच अधिक बंधुभाव आणि धमाल होती असे वाटले..\nतूमच्या आयडीत जो नंबर आहे, त्याचा अर्थ काय \nदिनेशदा, धमाल आहे ही\nदिनेशदा, धमाल आहे ही प्रश्नावली.\n१७) कविता, गझला करता का का >>>> हा प्रश्न फक्त नविन सदस्यांकरता राखीव नका ठेऊ प्लीज.\n१९. अ) तुमच्या पासपोर्टवर\n१९. अ) तुमच्या पासपोर्टवर तुम्ही स्त्री आहात की पुरुष\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.marathimati.com/2018/08/daiv-aani-gavandal-manushya-isapniti-katha.html", "date_download": "2018-10-17T00:08:57Z", "digest": "sha1:JD4AQ7OC4UTD2ZBVPBLZDTQOB7YV3D6P", "length": 41121, "nlines": 764, "source_domain": "www.marathimati.com", "title": "दैव आणि गावंढळ मनुष्य", "raw_content": "मराठीमाती | माझ्या मातीचे गायन\nदैव आणि गावंढळ मनुष्य\n0 0 संपादक ४ ऑग, २०१८ संपादन\nदैव आणि गावंढळ मनुष्य, इसापनीती कथा - [Daiv Aani Gavandal Manushya, Isapniti Katha] इतक्या अल्प अवकाशात तुम्ही एवढे श्रीमंत कशाने झाला.\nएका मनुष्यापाशी बराच पैसा होता, पण तेवढयाने त्याचे समाधान होईना.\nकित्येक व्यापारी लोकांनी अगदी थोडया वेळात हजारो रूपये मिळविलेले पाहून, आपणही व्यापारावर पैसा मिळवावा, असे त्यास वाटले. मग त्याने काही भांडवलावर व्यापार केला व त्यात त्यास सुदैवाने पुष्कळ पैसा मिळाला. ‘इतक्या अल्प अवकाशात तुम्ही एवढे श्रीमंत कशाने झाला’ असा काही लोकांनी त्यास प्रश्न केला; तेव्हां तो म्हणतो, ‘हे सगळे चातुर्याचे आणि उदयोगाचे फळ आहे.’ मिळालेल्या पैशांत समाधान मानून तो मनुष्य जर स्वस्थ बसला असता, तर त्यास आपले सगळे आयुष्य मोठया सुखाने घालविता आले असते, परंतु दुर्दैवाने आणखी द्रव्य मिळविण्याची इच्छा त्यास उत्पन्न झाली. शेवटी व्यापार करता करता सगळेच पारडे फिरले आणि एके दिवशी तर दुपारच्या जेवणाचीही त्यास भ्रांत पडली’ असा काही लोकांनी त्यास प्रश्न केला; तेव्हां तो म्हणतो, ‘हे सगळे चातुर्याचे आणि उदयोगाचे फळ आहे.’ मिळालेल्या पैशांत समाधान मानून तो मनुष्य जर स्वस्थ बसला असता, तर त्यास आपले सगळे आयुष्य मोठया सुखाने घालविता आले असते, परंतु दुर्दैवाने आणखी द्रव्य मिळविण्याची इच्छा त्यास उत्पन्न झाली. शेवटी व्यापार करता करता सगळेच पारडे फिरले आणि एके दिवशी तर दुपारच्या जेवणाचीही त्यास भ्रांत पडली ही त्याची दुःस्थिती ऐकून काही लोक त्याच्या समाचारास आले.\nत्यांनी त्यास विचारले, ‘अहो, ही इतकी वाईट स्थिती तुम्हांस आली तरी कशी’ तो म्हणाला, ‘हे सगळे माझ्या दैवाचे खेळ आहेत; माझ्या दैवाने माझी अशी स्थिती केली.’ दैव जवळच होते, त्याने हे शब्द ऐकताच त्यास म्हटले, ‘अरे बाबा, तुला जेव्हा पैसा मिळाला होता, तेव्हा जर तुला माझी आठवण झाली नाही, तर आता तुझ्या हया दुःस्थितीचे खापर तू माझ्या कपाळावर का फोडतोस ’ तो म्हणाला, ‘हे सगळे माझ्या दैवाचे खेळ आहेत; माझ्या दैवाने माझी अशी स्थिती केली.’ दैव जवळच होते, त्याने हे शब्द ऐकताच त्यास म्हटले, ‘अरे बाबा, तुला जेव्हा पैसा मिळाला होता, तेव्हा जर तुला माझी आठवण झाली नाही, तर आता तुझ्या हया दुःस्थितीचे खापर तू माझ्या कपाळावर का फोडतोस \nइसापनीती कथा जीवनशैली मराठीमाती माझा बालमित्र\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nईमेलद्वारे बातमीपत्र$desc=ईमेलद्वारे प्रेरणादायी, मनोरंजक लेखन प्राप्त करण्यासाठी सदस्यता घ्या\nप्रत्येकावर विश्वास ठेवणे हे धोकादायक आणि कुणावरही विश्वास न ठेवणे हे खूपच धोकादायक होय.\nखेड्यापाड्यातली मराठी भाषा रांगडी, अशुद्ध आणि अपभ्रंश असलेली असते; कशीही असो ती ‘मराठी’च म्हणून मराठी माणसाला आवडते मराठी भाषा आमुची मा...\nछत्रीवालीच्या छत्रीला आजीच्या मायेचा ओलावा\nपावसाळा आला, की सगळ्यांच्या कपाटात ठेवलेल्या छत्र्या बाहेर येतात. बाजारातही अनेक प्रकारच्या नव्या आणि ट्रेंडी छत्र्या मिळू लागतात. स्टार ...\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक - मातीतले कोहिनूर\nटिळकांचे खरे नाव केशव आहे परंतु त्यांना ‘बाळ’ या टोपण नावानेच सगळे ओळखत. टिळक अतिशय कुशाग्र बुध्दिमत्तेचे होते. त्यांचे गुरु त्यांना ‘सु...\nगुरुपौर्णिमा - गुरु पूजनाचा दिवस - सण-उत्सव\nआषाढ पौर्णिमा म्हणजे गुरुपौर्णिमा हा गुरुपूजनाचा दिवस आपल्या भारतीय संस्कृतीत मध्ये देवदेवता ह्यांना जितके महत्त्व आहे. त्यापेक्षा थोड ...\nवट सावित्री पूजा - सण-उत्सव\nवट सावित्री पूजा - [Vat Savitri Pooja] सर्वसाधारणतः वटसावित्री पूजन सकाळी करावे वा दुपारनंतर करावे असे प्रश्न शास्त्र तज्ञांना स्त्रियांक...\nहॅशटॅग मी टू - मराठी लेख\n#MeToo ने सिनेसृष्टी सोबतच शैक्षणिक क्षेत्र देखील ढवळून काढायला सुरवात केली आहे अभिनेत्री तनुश्री दत्ता पासून सुरु झालेल्या या वादळाने ...\nआम्ही नोकरीवाल्या - मराठी लेख\nस्त्रीने नोकरी करावी का नाही याचं उत्तर प्रत्येकाचं वेगवेगळं असतं कुचंबणा, कुचंबणा, कुचंबणा आणि केवळ कुचंबणा. हेच जर नोकरी स्त्रीच्या ...\nमस्त आयुष्य जगण्याचा स्वस्त फंडा - मराठी लेख\nआयुष्य तसं म्हटलं तर खुप सोपं आहे, आपणच विनाकारण किचकट करून ठेवतो आयुष्यातील प्रत्येक स्टेजचा आपण आनंद घ्यायला हवा. आयुष्य तसं म्हटलं त...\n© 2015 मराठीमाती | माझ्या मातीचे गायन\nअजय दिवटे,1,अनिल गोसावी,2,अनुभव कथन,2,अपर्णा तांबे,7,अब्राहम लिंकन,2,अभंग,1,अमन मुंजेकर,1,अमित पडळकर,4,अमित बाविस्कर,4,अमोल सराफ,1,अलका खोले,1,अक्षरमंच,122,आईच्या कविता,9,आकाश भुरसे,6,आज,32,आजीच्या कविता,1,आठवणींच्या कविता,1,आतले बाहेरचे,1,आत्मविश्वासाच्या कविता,1,आनंदाच्या कविता,8,आभिजीत टिळक,2,आरती गांगन,1,आरती शिंदे,5,आरती संग्रह,1,आरोग्य,2,इंद्रजित नाझरे,5,इसापनीती कथा,37,उदय दुदवडकर,1,उपवासाचे पदार्थ,1,उमेश कुंभार,6,ऑगस्ट,1,कपिल घोलप,1,कपील घोलप,2,करमणूक,30,कर्क मुलांची नावे,1,कार्यक्रम,3,किल्ले,1,किशोर चलाख,1,कुठेतरी काहीतरी,2,केदार कुबडे,18,कोशिंबीर सलाड रायते,1,गणपतीच्या आरत्या,1,गण्याचे विनोद,1,गावाकडच्या कविता,6,गोड पदार्थ,2,घरचा वैद्य,2,जीवनशैली,48,जून,1,ज्योती मालुसरे,1,टीझर्स,1,ट्रेलर्स,2,तिच्या कविता,4,तुकाराम गाथा,1,तेजस्विनी देसाई,1,दादासाहेब गवते,1,दिनदर्शिका,24,दिनविशेष,2,दुःखाच्या कविता,8,दैनिक राशिभविष्य,8,धोंडोपंत मानवतकर,1,निसर्ग कविता,7,न्याहारीचे पदार्थ,1,पंचांग,14,पाककला,8,पावसाच्या कविता,6,पुणे,2,पोस्टर्स,5,प्रतिक्षा जोशी,1,प्रवासाच्या कविता,1,प्रियांका न्यायाधीश,3,प्रेम कविता,18,प्रेरणादायी कविता,7,फोटो गॅलरी,6,बातम्या,1,बाबाच्या कविता,1,बायकोच्या कविता,2,बालकविता,5,बाळाची मराठी नावे,1,बाळासाहेब गवाणी-पाटील,1,भाग्यवेध,8,मंदिरे,1,मधल्या वेळचे पदार्थ,1,मधल्या वेळेचे पदार्थ,1,मनाचे श्लोक,11,मराठी कथा,19,मराठी कविता,89,मराठी गझल,1,मराठी गाणी,1,मराठी चारोळी,1,मराठी चित्रपट,10,मराठी टिव्ही,17,मराठी नाटक,1,मराठी भयकथा,19,मराठी लेख,10,मराठी विनोद,1,मराठी सुविचार,2,मराठीमाती,42,मसाले,2,महाराष्ट्र,17,मांसाहारी पदार्थ,1,माझा बालमित्र,37,मातीतले कोहिनूर,4,मुंबई,1,मुलांची नावे,1,मैत्रीच्या कविता,2,यादव सिंगनजुडे,1,राशिभविष्य,8,राहुल अहिरे,2,रोहित साठे,7,लता मंगेशकर,1,विचारधन,14,विद्या कुडवे,2,विद्या जगताप,2,विनायक मुळम,1,विरह कविता,9,विलास डोईफोडे,1,विवेक जोशी,1,विशेष,122,विज्ञान तंत्रज्ञान,1,वेदांत कोकड,1,व्यंगचित्रे,4,शांततेच्या कविता,1,शाळेच्या कविता,1,शितल सरोदे,1,शिक्षकांवर कविता,1,श्रावणातल्या कहाण्या,4,श्रीनिवास खळे,1,संघर्षाच्या कविता,2,संजय पाटील,1,संजय सावंत,1,संत तुकाराम,1,संपादकीय,3,संपादकीय व्यंगचित्रे,3,संस्कृती,10,सचिन पोटे,2,सण-उत्सव,4,सणासुदीचे पदार्थ,2,सनी आडेकर,9,सामाजिक कविता,15,सायली कुलकर्णी,1,साहित्य सेतू,1,साक्षी खडकीकर,9,सुशीला मराठे,1,सैनिकांच्या कविता,1,सैरसपाटा,3,स्त्रोत्रे,1,स्वाती खंदारे,9,स्वाती दळवी,1,ह मुलांची नावे,1,हर्षद खंदारे,11,हर्षदा जोशी,3,हेमा चिटगोपकर,2,\nमराठीमाती | माझ्या मातीचे गायन: दैव आणि गावंढळ मनुष्य\nदैव आणि गावंढळ मनुष्य\nदैव आणि गावंढळ मनुष्य, इसापनीती कथा - [Daiv Aani Gavandal Manushya, Isapniti Katha] इतक्या अल्प अवकाशात तुम्ही एवढे श्रीमंत कशाने झाला.\nमराठीमाती | माझ्या मातीचे गायन\nसर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह SEARCH सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ minutes ago १ तासापूर्वी $$1$$ hours ago काल $$1$$ days ago $$1$$ weeks ago ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे STEP 1: Share. STEP 2: Click the link you shared to unlock सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy\nयेथे टाईप करून शोध घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/66123", "date_download": "2018-10-16T23:47:21Z", "digest": "sha1:XTTY6JB2Y2XGZOVMA6V56BFW2ID5SYHD", "length": 71393, "nlines": 284, "source_domain": "www.maayboli.com", "title": "प्यादा | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /प्यादा\nजगात दोन डोळ्यांनी जे दिसत असतं, त्याही पलिकडे बरंचसं लपलं असतं; आणि जे घडत असतं, त्याचे छुपे पैलू नि कंगोरे अज्ञातच असतात.\nप्यादा. याच मुद्द्याभोवती फिरणारी कथा. जिला भय, रहस्याचे आयाम देण्याचा प्रयत्न मी केला आहे. आपणांस ही कथा आवडेल, अशी मी आशा करते.\nओह्....प्लीज उघड बॅग..... फाॅर गाॅड्स सेक आणि हा बाॅक्स ....... निघ की.. हेल विथ यू.\nअसं पुटपुटत नुकताच ऑफिस वरून आलेला राज नव्या रूममध्ये शिफ्ट करायचं सामान नीट बांधून ठेवत होता. आधीच बाॅसने मुद्दाम जास्त वेळ थांबवून त्याच्या वैतागाच्या वणव्यात तेल ओतायचं काम केलं होतं. 'मग वैताग नाहीतर काय...' जिथं भाड्यानं राहत होता तिथल्या मालकांनी त्याला आयत्यावरच खोलीचा ताबा सोडायला सांगितलं होतं. कारण काय तर म्हणे आतापासून खोली फक्त फॅमिलींनाच देणार... एक तर दुष्काळात तेरावा महिना म्हणून नुकतंच कंपनीने अर्जंट प्रोजेक्ट त्याला दिल्याने तशी वेळेची अफाट कमतरता होती. अभावितपणे बसस्टॅडवर गाठ झालेल्या मि. कामत यांनी पाहून दिली होती.\n'आपण वाच्यताही केलेली नसताना याला आपली नड कशी जाणवली देव जाणो' हाच विचार राज करत होता. चेहर्‍यावरूनच काहीशा गूढ, आतल्या गाठीच्या वाटणार्‍या, पन्नाशीच्या त्या एजंटने त्याला ही रूम आयत्यावर बघून दिली. उद्या तो ती रूम बघायला जाणार होता. कशीही असली तरी अर्थातच त्याच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. खरंतर त्याने रूम बघायच्या आधीच शिफ्टिंग केलं असतं. आतापुरतं तरी डोक्यावर छप्पर असलं म्हणजे झालं. नंतर हवी तर दुसरी रूम आरामात बघता येईल. पण कामतला आपली जास्तच अडचण असल्याचं जाणवू नये आणि हे जाणवून त्याने जास्तीचे पैसे उकळू नयेत म्हणून तो उद्या तिथं रूम बघायला चालला होता. मग लगेच त्याच दिवशी शिफ्टींग करणार होता. पण कामत हा काही प्रोफेशनल एजंटही वाटत नव्हता.\n'जाऊ दे.... उगाच फुकटचा विचार करायला वेळ कोणाला आहे आपलं काम झालं ना...' अशा विचारात त्याने मतमतांतरांचं जळमट झटकलं नि कपाळीचा घाम पुसत सामान ठेवण्यासाठी जुन्या खोक्यांमधली जळमटं साफ करायच्या तयारीला लागला.\n' अडला हरी...'अशा अविर्भावात राज कामतसोबत २५ तारखेला ही रूम गाठत होता. कामतने इतक्यात रिक्षावाल्याशी बोलताना चार टिचक्या वाजवल्या, याने मात्र दुर्लक्ष केलं. जरा आडबाजूलाच होती रूम. नेमकी जाताना रिक्षाही बंद पडली. दुसरं वाहनही दिसे ना. फार त्रागा केला त्याने. पण आश्चर्य म्हणजे कामतच्या चेहर्‍यावर चिंतेचा लवलेशही नव्हता. नेहमीप्रमाणे मख्ख, भावनाशून्य, जणू मेंदूच काढून ठेवलाय, असा. रागच आला होता त्याला याचा, पण कसाबसा भावनांवर काबू मिळवला . मग पायपीट करतच कशीबशी त्या रूमची बिल्डिंग गाठावी लागली. आजूबाजूला मोजक्याच इमारती होत्या. घरं होती. मात्र फार फार जुनं कन्सट्रक्शन होतं या बिल्डिंगचं. पूर्वीचा लालसर रंग नीट लक्ष देऊनच लक्षात येत होता. जागोजागी चिराही पडल्या होत्या. उत्साह, चैतन्य नावालाही नव्हतं. राहतही नसावं जास्त कोणी. अगदी कंपाउंडमध्ये साधी झाडंही नव्हती. का कोण जाणे,पण फार निरुत्साही, शक्ती गळाल्यासारखं, संमोहन अवस्थेत असल्यासारखं, कोणीतरी आपल्यावर काबू ठेऊन आहे, असं त्याला वाटू लागलं. जसंजसं बिल्डिंगच्या अजून जवळ तो जात होता, तसतसं त्याला वाटत होतं, की जणू आपण इथे एकाकी पडलोय. आपल्याला परतताच येणार नाही आता. काळ सोकावला होता जणू.\nराजच्या सुप्त मनाला असं जाणवत होतं की आपण वेगळ्याच जगात प्रवेश करत आहोत, वेगळ्याच मितीत, स्थल, वेळ, काळाची बंधनं पुसट होताएत, आपलं शरीर हलकं होतंय, अस्तित्वहीन होतंय, नव्हे आपल्या शरीरावर दुसर्‍याच कोण्या शक्तीचा ताबा आहे, तीच आपल्याला खेचतेय जवळ, तिच्या क्रूर विळख्यात........ इतक्यात मिट्ट काळोख पडला दिवसाढवळ्या अंधार आपली अदृश्य लांबलचक बोटं त्याच्या डोळ्यात खुपसत होता. अमावास्येच्या रात्रीपेक्षाही घट्ट , दाट, भीषण अंधार, जग कवटाळू पाहणारा. क्रूरतेची झालर ओढून घेतलेला. एवढा काळोख की घुबडालाही दिसलं नसतं.... दिसायला\nप्रकाश परावर्तित करणारा पृष्ठभाग तर समोर हवा ना..पण त्या जागेत प्रकाश खेचून घेणारं काहीतरी होतं हे खरं. या अचानक बदललेल्या वातावरणाने फारच अस्वस्थ वाटू लागलं. खूपच भीती वाटत होती. अंगाला कापरं सुटलं होतं. आपल्यासोबत काय घडतंय, याबाबत पूर्णपणे अनभिज्ञ, साशंक होता तो. आता पुढे काय घडणार आहे याची पुसटशीही कल्पना नव्हती. आपण इथं का आलो याचाच राहून राहून पश्चात्ताप होत होता.\nतेवढ्यात गार वार्‍याची झुळुक येऊन गेली नि अख्खं अंग शहारलं. आपण मागे मनालीला ट्रेकसाठी गेलो होतो तेव्हासारखाच गार वारा. पण अचानक. काही क्षणांपुरता. पण या वार्‍यात काहीतरी गूढ होतं. मेंदू गोठवणारं होतं. क्रूर, भीषण होतं. जणू हा वारा आपले दोन्ही हात पसरवून आपल्या प्राणांनाच सोबत घेऊन जायला आलेला. इतक्यात उग्र दर्प सुटला उकिरड्यापेक्षाही भयानक.... सगळीकडे. अन् ही हादरवून टाकणारी स्मशानशांतता. अभावितपणे तो नाकावर धरायला खिशात रूमाल चाचपडू लागला. 'काहीतरी शोधताना कसं मन पूर्णतः त्यातच गुंतलं जातं. तीच वेळ असते अदृश्य क्रूर शक्तींच्या चवताळलेल्या, रक्तासाठी आसुसलेल्या, कालसर्पासारख्या लपलपणार्‍या, लांब जिभांनी आपल्यावर घाला घालण्याची नि आपल्याला त्यांच्या अवाढव्य उदरातील लाखो बंदिस्त जिवांमधलंच एक बनवण्याची.' तो दचकला, चमकला. कोण बोलत होतं हे ..... कोणाचा भीषण आवाज होता तो कानात गुंजी घालणारा... \nतो कामत होता.........त्याचा आवाजात प्रचंड अवहलना होती...त्याचा आवाज अवचितपणे क्रूर , अमानवी झाला होता. युगायुगांची मानवी रक्ताची तहान होती त्यात. त्यानं चमकून त्याच्याकडे पाहीलं. या मिट्ट काळोखात फक्त तो दिसत होता त्याला . आपल्याला काहीतरी दिसतंय ,याचा अर्थ आपण आंधळे झालेलो नाहीत, हे उमजून किती हायसं वाटलं होतं त्याला आपल्याला काहीतरी दिसतंय ,याचा अर्थ आपण आंधळे झालेलो नाहीत, हे उमजून किती हायसं वाटलं होतं त्यालापण हे सुख काही सेकंदापुरतंच होतं. त्याच्याकडे बघून आपादमस्तक हादरला तो..... तो कामत पूर्णपणे बदलला होता. त्याच्या डोळ्यात विलक्षण क्रूरता\nहोती. चेहर्यावर कटू, क्रौर्याचं पाणी चढवलेलं विकट हास्य.\nआणि बापरे....... डोळ्यात बुब्बुळंच नव्हती\nत्याला... वरवर कोर्या भासणार्या त्या डोळ्यांत\nशतकानुशतकांची आतुरता , भीषणता सामावली होती.\nबापरे......... इतक्यात काही उमजायच्या आत तो कामत भीषण हसू लागला. ते गडगडाटी हास्य... आभाळ भेदणारं... सारं जग हादरवणारं. भल्याभल्याला हादरवून टाकणारं. अपशकूनी.... थोडीफार सकारात्मकता, आपण या दुष्टचक्रातून सुखरूप बाहेर पडू, असा वाटणारा दिलासा , नेहमीच्या रोजच्या आयुष्यात येण्याची ओढ, इच्छा‍‍- आकांक्षा जी काही थोडीफार उरली होती, तिचा क्षणार्धात चुराडा झाला होता... धीर खचला होता. ढासळला होता. आपला यःकश्चित जीव कधीही उसळत्या\nपाण्यासारखा या शरीराच्या पिंजर्‍यातून बाहेर पडेल अशी भीती वाटत होती त्याला....... इतकं विखारी, छद्मी नजर नि हास्य होतं त्याचं....\nइतक्यात अचानक काही कळायच्या आत अभावितपणे तो ओढला गेला.... त्या इमारतीत.\nती रक्ताळलेली आस लागलेली भयावह इमारत.... ती\nहलत होती..... तिच्यामधून विकट हास्याचे....भीषण\nहास्याचे फुत्कार बाहेर पडत होते.. तो त्या इमारतीच्या\nमुख्यदारातून आत ओढले जात होता. कितीही शक्ती\nपणाला लावली ,तरी त्याची त्या दुष्टशक्तीच्या तावडीतून सुटका होत नव्हती...लाखो निष्पाप जिवांचं रक्त पिऊन, लाखोंच्या मांसांला स्वाहा केलेलं, कित्येकांची हाडं करकर करत चावून बलदंड झालेलं करोडो हत्तींचं बळ होतं त्यात जणू. तो अभावितपणे एका खोलीत गेला... नव्हे नेलं गेलं त्याला... तिकडे तो गेला नि दार बंद झालंच. दारासाठी चाचपडू लागला, पण दारच सापडेना. खोलीत तुफानापूर्वीची शांतता होती.\nतो हताश होता.. गलितगात्र होता.. इतक्यात काहीसं पांढरं, तीन- चार फुटांचं काहीतरी गूढ दिसायला लागलं... डोळे भुरकट झालेत पुन्हा पुन्हा डोळे चोळून बघितलं.. तरी काही स्पष्ट होत नव्हतं... इतक्यात तो त्यात ओढला गेला... अचानक.....\nते भयंकर न संपणारं कारागृहच होतं जणू... करोडो हताश जीव गंजलेल्या साखळ्यांनी बांधलेले. सुटकेसाठी वर्षानुवर्षे वाट पाहणारे.. आनंदासाठी तडफणारे... काही भयानक जखमी..काही पुसट धुक्यासारखे दिसणारे... काही तर चक्क सापळे.. मानवी कवट्या जिकडेतिकडे पडलेल्या... शिसारी आली तेव्हा...आवाज येतायेत कसलेसे. तो आवाज हळुहळू वाढला. युगायुगांची आस होती त्यात. हाडं कराकरा चावण्याचे, मांसाचे लचके तोडण्याचे आवाज.. वर्षानुवर्षे साखळ्यांत अडकून पडलेल्या बंदिस्त जिवांचं रोदन ऐकू येत होतं. त्यांनी सुटकेची धडपड करताना आपटलेल्या साखळ्यांचे आवाजही. क्रूर हास्य... कान फाटून जातील इतका मोठा साखळ्यांचा, ओरडण्याचा, रडण्याचा, हाका मारण्याचा आवाज. असह्य होतंय हे सारं आता. ते आपल्याला बोलवत आहेत..... त्यांच्यातलं एक बनून जायला ... साखळ्या बडवायला ... जीव कोमजलेल्या फुलासारखा गळून पडतोय............. नाहीssssssssss........\nराजने चेहर्‍यावर आलेला घाम डोळे मिटूनच उलट्या हाताने पुसला. 'क्काय..... साखळ्यांचा आवाज ...' त्याने झटकन डोळे उघडले. त्याचे हात जाड लोखंडी साखळीने बांधलेले होते. त्याचा कर्णकर्कश आवाज त्याच्या मेंदूपर्यंत झिणझिण्या आणत होता. त्याने हात पाय हलवायचा निरर्थक प्रयत्न केला. 'अरे देवा पायही बांधले आहेत आपले पायही बांधले आहेत आपले आता काय करायचं' त्याने बांधलेल्या हातांवर आपलं डोकं आपटलं. निदान आपली मान भिंतीला जखडवली नाहीय, या विचाराने त्याला त्याही परिस्थितीत हसू आलं. त्याने काहीतरी आठवल्यासारखा आजूबाजूचा अंदाज घेतला. एक जुनाट, लहानशी खोली होती ती. भिंतींच्या कोपर्‍यांना शेवाळ जमलेली. बाजूला एका काळपट लाकडी स्टुलवर पाण्याचा मातीचा माठ आणि एक पिचलेला स्टिलचा ग्लास ठेवलेला. समोर एक तसाच काळपट लाकडी बाक होता. त्यावर एक राखाडी रंगाचे कांबळे निष्काळजीपणाने ठेवलेले होते. आता थोडा अंदाज येऊ लागलेला त्याला. समोरचे जाड सळ्यांनी बनलेला दरवाजा सर्व सांगतच होता. निदान आपण त्या स्वप्नातल्यासारखे त्या भयाण जागेत बांधलेले नाही, या विचाराने त्याला थोडे हायसे वाटले. आता पाहिलं ते स्वप्न की सत्य याबद्दलच मुळात त्याच्या मनात शंका होती. कारण एवढी लहानातली लहान स्वप्नातली नोंद जागेपणी आठवणं शक्यच नव्हतं. पण आपण इथे कसे आलो, हे त्याला कळत नव्हतं.\nराज या विचारात असतानाच कसलासा मोठा खुट्ट आवाज झाला. त्याने आवाजाच्या दिशेने पाहिलं, दोन उग्र चेहर्‍याचे पोलिस काॅन्सटेबल दरवाज्याचं कुलूप त्यांच्याकडील चावीच्या जुडग्यातील एका चावीने उघडत होते. म्हणजे तो पोलिस कोठडीत होता तर. राजच्या चेहर्‍यावर कुतूहल होतं, हे नक्की काय चाललंय म्हणून. आयुष्यात एवढे आश्चर्याचे धक्के त्याने कधीच पचवले नव्हते. तो इथे कधी, कसा, केव्हा आला, हे त्याला काहीच आठवत नव्हतं. भरतीनंतर वाळूतल्या सर्व खूणा पुसून जाव्यात, वा मुसळधार पावसानंतर मातीतले निशाण मिटून जावेत, असं काहीसं झालं होतं त्याला. आपण कामतबरोबर रूम बघायला जात होतो, हे त्याला नक्की आठवत होतं, बस्स. आणि ते भयानक स्वप्न, जे नेमकं स्वप्न होतं की सत्य याबद्दलच मुळी त्याच्या मनाची द्विधा परिस्थिती होती. पण ते त्याला लख्ख आठवत होतं हे मात्र खरं.\nएक पोलिस खास खर्जातल्या मोठ्या आवाजात त्याच्यावर डाफरला, \"ए, चल. आज तुझी कोर्टाची तारीख आहे\nयावर तो सुकलेल्या गळ्याने नि तेवढ्याच आश्चर्याने म्हणाला, \" कोर्ट मी काय गुन्हा केलाय मी काय गुन्हा केलाय मला इथं का बांधून ठेवलंय मला इथं का बांधून ठेवलंय\nयावर दुसरा पोलिस तुच्छतेने हसत म्हणाला, \" हायला आता याला उत्तर द्या साल्या, तीन-तीन खून करतोस नि वर तुकारामांचा भोळा भाव चेहर्‍यावर आणून आम्हालाच वर तोंड करून विचारतोस की मी काय केलंय साल्या, तीन-तीन खून करतोस नि वर तुकारामांचा भोळा भाव चेहर्‍यावर आणून आम्हालाच वर तोंड करून विचारतोस की मी काय केलंय तू काही वाचणार नाहीस. चार दिवसांत तुझं भयानक रूप बघूनच बेड्या घातल्यात तुला कोठडीतपण, समजलास तू काही वाचणार नाहीस. चार दिवसांत तुझं भयानक रूप बघूनच बेड्या घातल्यात तुला कोठडीतपण, समजलास पोकळ बांबूने फटके दिले की पोपटासारखा बोलशील तू नालायका पोकळ बांबूने फटके दिले की पोपटासारखा बोलशील तू नालायका\" असं म्हणून त्या पोलिसाने त्याची गचोंडी धरली. दुसर्‍या पोलिसाने त्या पोलिसाला आवरलं. त्याची साखळीतून मुक्तता केली नि त्याला बगलेत धरून दोघांनी त्याला पोलिस जीपमध्ये बसवलं. यथावकाश ती जीप कोर्टात पोहोचली. राजला मात्र अजूनही यावर विश्वास बसत नव्हता.\nकडेकोट बंदोबस्तात त्याला पोलिसांनी जीपमधून उतरवलं आणि आत नेलं. आजुबाजूच्या सर्वांच्याच नजरा त्याच्याकडेच वळल्या होत्या. त्या नजरा राजला बोचत होत्या. त्याला आरोपी म्हणून उभं करण्यात आलं. त्याचे ओठ कोरडे पडले होते. घसा सुकला होता. थंडीतही त्याला घाम फुटला होता. तो भेदरून इकडेतिकडे पाहत होता. आपल्यासोबत हे काय होतंय, हेच त्याला कळत नव्हतं. घडतंय ते खरं की खोटं हे समजून घेण्यासाठी तो स्वतःला चिमटे काढून बघत होता. पण चिमटा काढलेल्या जागी येणारी प्रत्येक कळ त्याला अजूनच खोल निराशेच्या गर्तेत ढकलत होती. थोड्यावेळाने कोर्टाचे सुरूवातीचे सर्व सोपस्कार पार पडले. फिर्यादी पक्षाच्या वकिलाने सर्वप्रथम मि. कामत यांना बोलावले. कामत बोलू लागले.\n\" नमस्कार. मी विश्वनाथ कामत. इस्टेट एजंट म्हणून काम करतो. त्यादिवशी बसस्टॉपवर मी हे महोदय - राज देशमाने यांना एकट्यालाच 'रूम हवीय', असं बडबडताना पाहिलं. मला वाटलं असेल चिंतेत माणूस, म्हणून माझी ओळख दिली नि एका रूमबद्दल सांगितलं. तसा जरा विक्षिप्तच वाटलेला माणूस, पण 'असतो एकेकाचा स्वभाव' म्हणून सोडून दिलं. २५ तारखेला यांना मी रूम दाखवायला घेऊन गेलो. तेव्हा अचानक हे माझ्याकडे विक्षिप्त नजरेने भूत पाहिल्यासारखं बघू लागले. चालती रिक्षा अर्ध्या रस्त्यातच थांबवून चालू लागले. अखेर कसेतरी त्या बिल्डिंगपर्यंत पोहोचलो. तर यांनी थोड्या घाबरलेल्या, बिथरलेल्या नजरेने सगळीकडे बघायला सुरूवात केली. थोडे दूर असलेल्या शिंदे या तिथल्या रहिवासी गृहस्थाने नवीन व्यक्ती बघून यांना हाक मारली. तर अचानक माझ्याकडे बघून हे मोठ्याने किंचाळले आणि दहा पावलं लांब असलेल्या शिंदेंच्या अंगावर ते चाल करून गेले. शिंदे कैचीने कुंडीतल्या झाडांची छाटणी करत होते. यांनी ती हिसकावून घेऊन मोठ्याने किंचाळत त्यांच्या अंगात खुपसली, खूप वेळा. मी थिजून तसाच बघत राहिलो होतो. शिंदेंना वाचवायला धावून आलेल्या त्यांच्या दोन मुलांना यांनी त्याच कैचीने निघृणतेने मारलं. अन् तेच चक्कर येऊन पडले. या फॅमिलीला मी बिझनेसमुळे ओळखतो. मग मी पोलिसांना फोन लावला, थोड्या वेळात ते पोलिस आले. \" एकंदर कामतांच्या चेहर्‍यावर भीती दिसत होती, तर त्याच्या- राजच्या चेहर्‍यावर आश्चर्य. आपण असं केलेलं त्याला अजिबात आठवत नव्हतं.\nमग अनेक साक्षीपुरावे झाले. ही घटना घडताना प्रत्यक्ष पाहिलेल्यांचं बोलणं एकमेकांशी अगदी तंतोतंत जुळत होतं. बिल्डिंगची सीसीटीव्ही फुटेजही राजच्या विरोधात पुरावे देत होती. त्याच्यासाठी नेमलेल्या सरकारी वकिलाकडे त्याच्या बचावासाठी शब्दच नव्हते. राजला अद्याप असा प्रसंग घडल्याचं काही आठवत नव्हतं. एवढा वेळ गप्प असलेला तो आता बोलू लागला. त्याने आठवत असलेला तो भयंकर प्रसंग कोर्टाला सांगितला. न्यायाधीशसाहेबांच्या चेहर्‍यावर कुतूहलमिश्रित आणि कोणा बावळटाकडे बघितल्यासारखे भाव होते. कोर्टाचं आतापर्यंतचं गंभीर वातावरण काही क्षण निवळलं होतं. यावर हजरजबाबीपणा दाखवत फिर्यादी पक्षाचा वकील म्हणाला, \" मिलाॅर्ड, यावरून हे तरी सिद्ध होते की हा कोर्टाला फसवण्याची बिनबुडाची चाल खेळत आहे; अन्यथा तो वेडा तरी आहे. मला तरी दुसराच पर्याय योग्य वाटतो कारण मृत इसमांचा याच्याशी दूरदूरपर्यंत संबंध नव्हता. आणि याचे हल्ले अचानक कारणाविना केलेले आणि बिनचलाखीचे आहेत. तरी याची मानसिक चाचणी करावी, असं अपील मी कोर्टाकडे करतो. \" हे जजसाहेबांनाही पटलं. यानंतर कोर्टातर्फे सुनावणीसाठी पुढची तारीख देण्यात आली आणि राजची मानसिक चाचणी करण्यास सांगण्यात आले.\nराजची अवस्था वाईट झाली होती. त्याची नोकरी तर गेली होतीच. वर पोलिसांचं टाॅर्चर, हा आरोप यानं त्याचा मेंदू बंद झाला होता. आपण वेडे आहोत का, या शंकेनं त्याच्यावर खरंच वेड लागायची पाळी आली होती. 'एवढे सगळे लोक त्यातही अनोळखी माणसं तर खोटं बोलूच शकत नव्हती. आपली नि त्यांची साधी ओळखही नसताना उगाच का खोटं बोलतील ते आणि तो कामतही का म्हणून वाकड्यात शिरेल माझ्या आणि तो कामतही का म्हणून वाकड्यात शिरेल माझ्या आपण चुकीचे आहोत, खोटे आहोत, आपल्याला वेड लागलंय', हीच स्वतःची प्रतिमा त्याने बनवून घेतली होती. त्याच्या ढासळत्या आत्मविश्वासाने त्याच्यातल्या त्यालाच मुळी हिरावून घेतलं होतं. तो हळुहळू वेडेपणाकडे झुकत चालला होता. त्याच्या भोवतीच्या वातावरणाने त्याला वेडं केलं होतं. ऐन तारूण्यात बरबाद झालेलं करियर, आयुष्य त्याला आपल्या डोळ्यांनी पाहवत नव्हतं. यामुळे ठार वेडा झाला होता तो. तो आता आपल्या अंगावरचा शर्ट फाडून घ्यायचा. स्वतःचे केस उपटायचा. लहर आली की बडबडत सुटायचा. मोठ्याने ओरडायचा. समोरच्या भिंतीवर डोकं आपटायचा. अचानक किंचाळत सुटायचा. अंगात वारं भरलंं, की पाच - पाचजणांना त्याला आवरणंही कठीण व्हायचं. कधी दोन-दोन दिवस खायचा नाही, तर कधी राक्षसासारखा बकाबका दोन्ही हातांनी ते बेचव जेवण पोटातल्या आगीत घालूनही त्याची भूक शमायची नाही. तसं जवळचं कोणी नव्हतंच. आई-बाबा केव्हाच सोडून गेलेले, त्यानंतर नातलगांनी हात झटकलेले. धीर द्यायलाही कोणी नव्हतं.\nमध्ये दोन-तीन आठवडे गेले. पुढची कोर्टाची तारीख येईपर्यंत राजची अवस्था पूर्णपणे बिघडली होती. त्याला परत कोर्टात नेलं, तेव्हा त्याच्या वेडसरपणाचं, आक्रमकपणाचं प्रात्यक्षिक खुद्द न्यायाधीशसाहेबांनीही बघितलं. परत आपल्याला इथं आणलेलं पाहून खूपच चवताळला होता तो. दोन दिवसांत सर्व सोपस्कार पार पाडून राजची रवानगी जिल्हा मानसिक रूग्णालयात करण्यात आली. त्याची अवस्था आणखीनच बिघडत चालली होती. एकलकोंडेपणामुळे तो मानसिक रूग्ण झाल्याचे निकष तेथील तज्ञ डाॅक्टरांनी काढले. काही दिवसांनी त्याच्यावर तिथेही उपचार करणं कठीण झालं, नि त्याची पाठवण ठाणे मेंटल हाॅस्पिटलमध्ये करण्यात आली. मात्र त्याच्यासोबत एकाच कंपनीत काम करणारे कलीग्ज खूपच आश्चर्यचकीत होते. खुद्द कंपनीच्या बाॅसलाही आश्चर्य वाटलं होतं. सर्वांत मिसळून राहणारा, सांगितलेलं काम अचूकतेने पार पाडणारा राज असा कसा असू शकतो, याचं. कोणाला वाटलंही नव्हतं की याच्या साध्या मुखवट्यामागे असा भीषण चेहरा लपलेला असू शकेल. या रगाड्यात त्याच्या आयुष्याचं मात्र पार वाटोळं झालं होतं.\nमध्यरात्री 2:30 ला एका टुमदार एकट्या बंगल्यात फोन खणाणला. वोडकाचा एक मोठा घुटका घेऊन घसा जाळत दोन क्षण कडवट तोंड करून कामतने तो फोन उचलला. आलेला फोन 'त्याचा' होता. कामत शक्य तितक्या इमानदार आवाजात म्हणाला,\n\" अहो साहेब, तुमचा फोन...आज वेगळ्या नंबरवरून केलात फोन. बोला साहेब, काय आज्ञा आहे\nपलिकडून घोगरा, गूढ आवाज आला,\" काय कसं काय पैसै मिळाल्यावर विसरलास का मला पैसै मिळाल्यावर विसरलास का मला\n\"अहो नाही हो साहेब.... तुम्हीच तर माझं नशीब पालटवलंत.\nपण एवढ्या रात्री माझी आठवण का काढलीत साहेब\nपलिकडला 'तो' कुत्सित हसत म्हणाला, \" वफादार कुत्र्याची आठवण राखणीसाठी रात्रीच काढायची असते.\nकुठे पचकलास नाही ना\nकामत घाईघाईने म्हणाला, \" नाही हो साहेब, मी कुठेच नाही बोललो काही. साहेब, पण तुमच्या खतरनाक मेंदूचं कौतुक करावं तितकं थोडंच.... काय प्लॅन आखला राव तुम्ही. मानलं तुम्हाला\nपलीकडील 'तो' तितक्याच गूढ मात्र खोट्या खूशीत म्हणाला, \" हा हा हा. कौतुक ऐकायला आवडतं मला\nआपलं बोलणं त्याला आवडलं या विचाराने आणखीन खूश होऊन कामत बोलू लागला, \"आणि साहेब, तुमच्या प्लॅनमध्ये कुठेही तुम्ही कोणालाच शंकेला जागा सोडली नाहीत. या सर्वाचे कर्ते तुम्हीच असलात, तरी तुमचं नावही कुठेच आलं नाही. सर्वात आधी तुम्ही दहा महिन्यांपूर्वी मला भेटलात. माझ्यासारखा विश्वास न तोडणारा आणि नको तिथं तोंड कधीच न उघडणारा माणूस तुम्ही कसा निवडलात, तुम्हालाच माहीत. तुमच्या म्हणण्यानुसार मी इस्टेट एजंटचा परवाना घेतला. स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. नंतर काही महिने या क्षेत्रात रूळलो. मग एके दिवशी तुम्ही मला राजच्या खोलीमालकांकडे पाठवलंत. त्या पैसेखाऊला जादाचे तुम्हीच दिलेले पैसे देऊन राजला खोलीतून काढायला सांगून एका दुसर्‍या फॅमिलीला तिथं रहायला पाठवलं. मग राजला बसस्टॉपवर भेटून या रूमचं सांगितलं, तुमच्याच सांगण्यावरून. तो काही 'रूम हवीय' असं बडबडतच नव्हता. पण तुम्ही सांगितलंत म्हणून कोर्टात मी तशी जुबानी दिली.\"\nपलिकडला 'तो' आणखी खोट्या अविर्भावात नाटकीपणाने म्हणाला, \" हं... मग तुला तर सगळंच आठवतंय तुला तर सगळंच आठवतंय\nयावर कामत भोळा भाव आणून म्हणाला, \" मग काय साहेब, तुमचा प्लॅनच एवढा जबरी होता की अगदी इत्यंभूत आठवतंय सगळं आणि हां तर मी कुठं होतो... मी कोर्टात तशी जुबानी दिली, तुमच्याच सांगण्यावरून. तर मी त्या दिवशी म्हणजे २५ तारखेला त्या राजला मी ती रूम दाखवायला घेऊन गेलो. पण मी त्या आधी त्याला तुमच्या सांगण्यावरून कुठे घेऊन गेलो हे फक्त तुम्हाला नि मलाच माहीत आहे. अगदी त्या राजलाही नाही माहीत. तर हाच दिवस होता मूळ गोष्ट उरकण्याचा. तुमच्या प्लॅननुसार मी त्याला माझ्या घरी नेलं. मी हाडाचा नि मूळ पेशाचा मोहिनीविद्यातज्ञ म्हणजेच हिप्नोटिस्ट आहे, हे जाणूनच तर तुम्ही मला हे काम सोपवलं होतंत. मी त्याला घरी नेलं. शांतपणे हाॅलमधल्या एका खुर्चीत बसायला सांगितलं. अतिशय बारीक, आल्हाददायक संगीत मागे सुरू होतंच. त्यानेच त्याच्या मनाची चलबिचल शून्यावर आली. मग मी हळुवार, सावकाश आवाजात त्याच्याशी बोलायला सुरूवात केली. थोड्याच वेळात तो पूर्णपणे ट्रान्समध्ये, एक प्रकारच्या समाधी अवस्थेत आला. तो तंद्रीत असतानाच त्याचं लक्ष माझ्याजवळच्या काचेच्या लोलकाकडे खेचून त्याला माझ्या वश केलं. मग त्याला मी तुम्ही व्हीएफएक्स ने बनवलेला तो भयानक व्हिडिओ दाखवला. अर्थात त्याला जे स्वप्न पडलेलं वाटत होतं, ती त्या व्हिडिओची कमाल होती. त्या व्हिडिओमुळे त्याला ती रिक्षा बंद पडलेली वाटली, तिथून खरा सुरू झाला तो व्हिडिओ. व्हिडिओ पण मस्तच बनवलेला होता. ती लक्झरी, गजबजलेली इमारत त्या राजला मोडकळीस आलेली वाटली असणार. त्याला पुन्हा तिथं नेलं तरी ओळखणार नाही तो.\nहां, मग संमोहनतंत्राने ठरावीक खूण केल्यावर त्याच्या मेंदूला ते स्वप्न घडतंय असं वाटणार होतं, मात्र घडणार होते हे खूनच, अशी तजवीज मी केली. अर्थात ती खूण होती चार टिचक्यांची. त्याला खून करायच्या माणसांचे फोटो दाखवले. मात्र तो राज संमोहनामुळे त्यांना ओळखणार नाहीच आता. मग पुढे जे ठरवलं होतं, तेच घडलं. तुम्ही वेळ अगदी मस्त शोधून काढलीत. ती तीनही माणसं आसपास असतानाची. मग जेव्हा काम पार पडलं, तेव्हा मी परत टिचक्या वाजवून त्याच्यावरचं संमोहन काढून टाकलं. आता मी त्याला माझ्या घरी नेल्याचं आणि प्रसंग घडल्यानंतरच्या काही दिवसांचं आठवू नये, अशीही सूचना दिली त्याला. पण तुमच्या मेंदूला दाद द्यायला हवी हं.\nसाहेब, पण मला एक प्रश्न पडलाय, त्या शिंदेंशी आणि त्यांच्या दोन मुलांशी तुमचं काय वैर होतं हो नाही म्हणजे सांगायचं नसेल तर सांगू नका, मला आपला उगाच पडलेला प्रश्न.\"\nयावर तो पलिकडचा माणूस गूढ हसत म्हणाला, \" अरे, तूच तर सगळं नीट पार पाडलंस. तुला सांगायला नको. तर ऐक, तो शिंदे माझा सख्खा मोठा काका. आणि त्यांची मुलं माझे भाऊ. फार पूर्वी जेव्हा आमची कंपनी डब्यात गेली होती, तेव्हा याच काकाने पूर्ण कंपनी त्याच्या नावावर केली, नि शून्य किंमतीचे काही शेयर्स आणि भलंमोठं कर्ज माझ्या बाबांच्या. कारण काय, तर माझे बाबा लहान, त्यांच्या डोक्याला कंपनीची घडी परत नीट बसवायचा ताप नको. माझे बाबा भोळे, त्यांनी ऐकलं. मात्र या नीचाने धोक्याने कंपनी परस्पर विकून पैसे गडप केले. सख्ख्या भावाने केलेला विश्वासघात त्यांना सहन झाला नाही, नि ते ह्रदयविकाराच्या झटक्याने वारले. त्यानंतर मी बाबांच्या इच्छेखातर कष्टाने तेव्हाचं वैभव परत मिळवलं खरं, पण ही तेव्हापासूनची सूडाची भावना मला जगू देत नव्हती. मग मी हा प्लॅन केला. पूर्णपणे अनोळखी माणसाला यात गोवायचं ठरवलं. आणि तुलाही शोधून काढलं, दृश्य स्वरूपात हाताळणीसाठी.\"\nयावर कामत म्हणाला, \" फारच वाईट झालं हो... पण चांगला काटा काढलात त्याचा आता त्याची प्राॅपर्टीही तुमची होईल.\nहां आता आठवलं, साहेब, त्या राजला संमोहित केल्यानंतरची प्रक्रिया खरंच अवघड होती. घडणार एक होतं, दाखवायचं एक होतं. आधी तुमच्याशी यावर चर्चा करत असताना एका ठिकाणी मलाही गडबडल्यासारखं झालं होतं. तेव्हा तुम्हीच मला नीट समजावून सांगितलं होतंत. तुम्हालाही ही विद्या येते का\nयावर पलिकडून तो खुनशी हसत म्हणाला,\" अठराव्या वर्षापासून याचाच तर अभ्यास केलाय मी या विद्येत मी तुझा बाप आहे, समजलास. कधीकाळी स्वतःहून त्या नालायकाला अन् त्याच्या पोरांना मारायचं, या हेतूने शिकलो होतो रे. पण नंतर हे माझ्यावर उलटू नये, म्हणून मी तुझा वापर एक शुल्लक प्यादा म्हणून केला. तूही एक प्यादा आहेस नि तो राजही एक प्यादा होता. त्यामुळे मी कायम गुप्ततेत राहून घडवून आणलं हे सगळं. पण माझ्या या प्लॅनबद्दल फक्त मला नि तुलाच माहीत आहे. मला यापुढे कोणताच धोका पत्करायचा नाहीय. आता यापुढे एक जादू होईल बघ, मीच आधीपासून ठरवून आणलेली या विद्येत मी तुझा बाप आहे, समजलास. कधीकाळी स्वतःहून त्या नालायकाला अन् त्याच्या पोरांना मारायचं, या हेतूने शिकलो होतो रे. पण नंतर हे माझ्यावर उलटू नये, म्हणून मी तुझा वापर एक शुल्लक प्यादा म्हणून केला. तूही एक प्यादा आहेस नि तो राजही एक प्यादा होता. त्यामुळे मी कायम गुप्ततेत राहून घडवून आणलं हे सगळं. पण माझ्या या प्लॅनबद्दल फक्त मला नि तुलाच माहीत आहे. मला यापुढे कोणताच धोका पत्करायचा नाहीय. आता यापुढे एक जादू होईल बघ, मीच आधीपासून ठरवून आणलेली\n'बुद्धिबळातली प्यादी समजतात स्वतःला राजा नि लढतात शक्तिनिशी. पण शेवटी त्यांना स्वतःचा जीव गमावून खर्‍या राजालाच वाचवायचं असतं\nहे ऐकून एकाएकी कामतच्या चेहर्‍यावरचे भाव बदलले, त्याच्या चेहर्‍यावर क्रूर भाव अवतरले. त्याने हातातला फोन आदळला. आसपास राक्षसी नजरेने पाहू लागला. त्याला इतक्यात फळांच्या बाजूला पडलेली सुरी दिसली. त्याच्या चेहर्‍यावर क्रूर, विकट हास्य अवतरलं. त्याने वर्षानुवर्षांची आतुरता असल्यासारखी एका झटक्यात ही सुरी हातात घेतली. तिच्या धारदार पातीकडे तो न्याहाळू लागला. आणि एकाएकी त्याने ते धारदार सुरीचे लकाकते पाते आपल्या गळ्यावरून जोरात फिरवले आणि तो खाली पडला. पलिकडला तो क्रूर हसत होता, आपली योजना पूर्णपणे पार पडल्यामुळे. राजाने आपल्या बचावासाठी आपलाच एक प्यादा मारला होता.\nदुसर्‍या दिवशी पेपरमध्ये खालील मथळ्यासह बातमी होती.\n\" आपल्याच घरात विश्वनाथ कामत यांचा संशयास्पद मृत्यू. आत्महत्या असल्याचा पोलिसांचा संशय. \"\nखिळवून ठेवणारी मांडणी. आवडली कथा\nकाही नसत्या शंका पुन्हा पुन्हा डोकं वर काढतायेत..\nपुढील कथेची वाट बघतोय \nखूपच डेंजरस लिहीलयस जुई...\nखूपच डेंजरस लिहीलयस जुई... सुरूवातीला टीप टाक :- कमजोर हृदयवाले इसे आजिबात ना पढे....किंवा पढे तो अपनी जवाबदारी पे पढे...\nनाहीतर एखादा जाईल ना ढगात....\nदिवसेंदिवस तुमचं लेखन डिटेलिंग मध्ये होतंय, आणि डेंजरसही\nआनंददादा , सिद्धी, लोहपुरूष\nआनंददादा , सिद्धी, लोहपुरूष जी, रोश जी धन्यवाद\nकाही नसत्या शंका पुन्हा पुन्हा डोकं वर काढतायेत.. Wink>>>>>>> कथेबद्दल असतील तर मला ऐकायला आवडतील.\nदिवसेंदिवस तुमचं लेखन डिटेलिंग मध्ये होतंय, आणि डेंजरसही >>>> धन्स\nखूपच डेंजरस लिहीलयस जुई... सुरूवातीला टीप टाक :- कमजोर हृदयवाले इसे आजिबात ना पढे....किंवा पढे तो अपनी जवाबदारी पे पढे...\nनाहीतर एखादा जाईल ना ढगात....\nएक्सलंट लिहीलयस....>>>>> एवढं डेंजर लिहिलंय मी\nनेहमीप्रमाणेच छान, खिळवून ठेवणारं लिहिलंयस द्वादशांगुला\nबुद्धिबळातली प्यादी समजतात स्वतःला राजा नि लढतात शक्तिनिशी. पण शेवटी त्यांना स्वतःचा जीव गमावून खर्‍या राजालाच वाचवायचं असतं\n>>> वाह द्वादशांगुला वाह \n हल्ली मी बर्यापैकी पंच लाईन मारू लागले आहे तर \nएक सांगू का - मला वाटतं कथा या एन्ड वर संपली पाहिजे होती - राजाने आपल्या बचावासाठी आपलाच एक प्यादा मारला होता.\nशेवटच्या परिच्छेदाची गरज नाहीय असे माझं मत -\nदुसर्‍या दिवशी पेपरमध्ये खालील मथळ्यासह बातमी होती.\n\" आपल्याच घरात विश्वनाथ कामत यांचा संशयास्पद मृत्यू. आत्महत्या असल्याचा पोलिसांचा संशय. \"\nएक सांगू का - मला वाटतं कथा\nएक सांगू का - मला वाटतं कथा या एन्ड वर संपली पाहिजे होती - राजाने आपल्या बचावासाठी आपलाच एक प्यादा मारला होता.\nशेवटच्या परिच्छेदाची गरज नाहीय असे माझं मत -\nदुसर्‍या दिवशी पेपरमध्ये खालील मथळ्यासह बातमी होती.\n\" आपल्याच घरात विश्वनाथ कामत यांचा संशयास्पद मृत्यू. आत्महत्या असल्याचा पोलिसांचा संशय. \">>>>> मलाही खरंतर असं वाटलेलं सूचनेबद्दल धन्स हं\nतुम्ही सुचवलंत ते अगदी योग्य वाटतंय. मी शेवटचं वाक्य लिहिलं होतं कारण मला त्यातून या कामतच्या मर्डरची केस खूनी न पकडता कशी बंद झाली हे दाखवायचं होतं. आत्महत्येच्या नावाने ती केस संपवून अज्ञात असलेला मात्र हे सगळं चालवणारा कर्ता कसा अलगद सुटला, हे दाखवण्याच्या नादात असा शेवट केला. मलाही आधीच्याच वाक्यावर थांबवावं असं वाटत होतं.\nछान लिहिली आहे कथा\nछान लिहिली आहे कथा\nसंमोहनामुळे एवढे सगळे शक्य होईल हे खरे वाटत नाही. पण कथा म्हणून छान आहे.\nडेंजरस... बापरे काटा आला\nडेंजरस... बापरे काटा आला अंगावर... अप्रतिम लिहले आहेस...च्रप्स ला अनुमोदन...\nअधरा जी, सुमुक्ताजी धन्यवाद \nअधरा जी, सुमुक्ताजी धन्यवाद \nधन्यवाद धनि जी, अंकु जी\nधन्यवाद धनि जी, अंकु जी\nचांगली लिहिली आहे कथा.\nचांगली लिहिली आहे कथा.\nछान जमलीये ही कथा.\nछान जमलीये ही कथा.\nजबरदस्त शेवट पर्यन्त खिळवुन\nजबरदस्त शेवट पर्यन्त खिळवुन ठेवल अस लिहीले आहे.\nधन्यवाद कटप्पा जी, सायुरीताई,\nधन्यवाद कटप्पा जी, सायुरीताई, जितु जी \nव्वा जुई खुपच छान कथा आहे\nव्वा जुई खुपच छान कथा आहे\nबिच्चारा राज आवडली कथा लवकर येउद्या पुढच लिखाण\nमधेमधे राज्ला जे काही दिसत होतं ते भारंभार स्वल्पविराम घालुन लिहिलेलं वाचताना मला कंटाळा आलेला पण नेटाने शेवटापर्यंत वाचली आणि आवडली.\nधन्यवाद अॅमी जी, सस्मितजी\nधन्यवाद अॅमी जी, सस्मितजी\nमधेमधे राज्ला जे काही दिसत होतं ते भारंभार स्वल्पविराम घालुन लिहिलेलं वाचताना मला कंटाळा आलेला >>>>> हो नकळत ती वाक्य जास्तच मोठी झालीयेत.\nएकदम हॉलीवुड पिक्चर स्टाईल\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.niramayyogparbhani.org/upkram/%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%A8%E0%A4%AE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8/", "date_download": "2018-10-16T23:21:10Z", "digest": "sha1:MGHAHKZ2YTILNO63G65243E5YOZOH44K", "length": 4204, "nlines": 43, "source_domain": "www.niramayyogparbhani.org", "title": "सूर्यनमस्कार महाभियान – निरामय योग प्रसार व संशोधन केंद्र परभणी", "raw_content": "निरामय योग प्रसार व संशोधन केंद्र परभणी\nतज्ञांशी बोला +९१ ९४२२९६८८७०\nनिरामय योग प्रसार व संशोधन केंद्र परभणी\nनिरामय योग प्रसार व संशोधन केंद्र परभणी\nनिरामयचे नियमित चालणारे उपक्रम\nनिरामय योग प्रसार व संशोधन केंद्रामार्फत नियमित उपक्रमांसोबतच दरवर्षी प्रामुख्याने तीन वार्षिक उपक्रम साजरे केले जातात.यामध्ये रथसप्तमी निमित्त दरवर्षी सूर्यनमस्कार महाअभियान राबवले जाते. या अंतर्गत शहरातील विविध ठिकाणी सूर्यनमस्काराचे शास्त्रोक्त प्रशिक्षण देण्यासाठी तीन दिवसीय शिबीरे आयोजित केली जातात व रथसप्तमीच्या दिवशी शासकीय यंत्रणेसोबत सहयोग ठेवून शहरातील मुख्य क्रीडा संकुलात सामुदायिक सूर्यनमस्कार घातले जातात.तसेच वर्तमानपत्रातील लेख., आकाशवाणीवरील प्रसाराने तसेच शाळांमध्ये देण्यात येणारी व्याख्याने या विविध उपक्रमांद्वारे सूर्यनमस्कार हा प्रकृती स्वास्थ्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे अशा या आसनाधिष्ठित व्यायाम प्रणालीचा प्रचार व प्रसार साधला जातो.\nनिरामय योग प्रसार व संशोधन केंद्र, परभणी\n१०३ बंधूप्रेम लोकमान्य नगर, परभणी\nनिरामयचे नियमित चालणारे उपक्रम\n© Copyright 2018 निरामय योग प्रसार व संशोधन केंद्र परभणी.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/vijay-mallya-gets-bail-till-april-2-92067", "date_download": "2018-10-16T23:05:44Z", "digest": "sha1:XQINZFY5RWZFORR5SIJJZIISFIF4OD7Y", "length": 11513, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Vijay Mallya gets bail till April 2 विजय मल्ल्या जामीनावर; सुनावणी पुढे ढकलली | eSakal", "raw_content": "\nविजय मल्ल्या जामीनावर; सुनावणी पुढे ढकलली\nशुक्रवार, 12 जानेवारी 2018\nया खटल्याची सुनावणी गेल्या 4 डिसेंबरपासून सुरु आहे. मल्ल्याने भारतात सुमारे 9 हजार कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप त्याच्याविरोधात आहे. या प्रकरणी स्कॉटलंड यार्डने त्याला एप्रिल 2017 मध्ये हस्तांतरणाच्या वॉरंटखाली अटक केली होती. यानंतर साडेसहा लाख पौंड भरल्यानंतर मल्ल्याला जामीन देण्यात आला होता\nलंडन - आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी फरार असलेला उद्योगपती विजय मल्ल्या याचे भारताकडे हस्तांतरण करण्यासंदर्भातील प्रकरणी मल्ल्यास 2 एप्रिलपर्यंत जामीन देण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील सुनावणीसाठी अद्यापी दिनांक निश्‍चित करण्यात आलेला नाही.\nमल्ल्याची बाजू मांडणाऱ्या विधिज्ञ क्‍लेअर मॉंटगोमेरी यांनी मल्ल्याविरोधातील आर्थिक गैरव्यवहाराचा तपास केलेल्या भारतीय तपास अधिकाऱ्यांच्या विश्‍वासार्हतेवर यावेळी प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले. या खटल्याची सुनावणी गेल्या 4 डिसेंबरपासून सुरु आहे. मल्ल्याने भारतात सुमारे 9 हजार कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप त्याच्याविरोधात आहे. या प्रकरणी स्कॉटलंड यार्डने त्याला एप्रिल 2017 मध्ये हस्तांतरणाच्या वॉरंटखाली अटक केली होती. यानंतर साडेसहा लाख पौंड भरल्यानंतर मल्ल्याला जामीन देण्यात आला होता.\nया प्रकरणी निकाल विरोधात लागल्यास दोन्ही बाजुंना ब्रिटनमधील वरिष्ठ न्यायालयात अपील करण्याची मुभा आहे. या प्रकरणी आजची सुनावणी ही अंतिम असेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.\nपुणे : लक्ष्मी रस्त्यावर विजय टॉकिजच्या बाहेरील चौकात अत्यंत रहदारी आहे. येथे स्मार्ट सिटीचे काम चालू आहे. अशा ठिकाणी हा उपक्रम करावं.ऐकून पण अंगावर...\nइंदापूर तालुक्यातील वाघाळे तलावात पाणी सोडण्याची मागणी...\nवालचंदनगर - इंदापूर तालुक्यातील निरवांगी, दगडवाडी, सराफवाडी या तीन गावातील पिण्याच्या व जनावरांच्या पाण्याच्या प्रश्‍न गंभीर झाला. पाटबंधारे विभागाने...\nपानगाव सोसायटीच्या निवडणूकीत आरोप प्रत्यारोपाच्या फैरी\nरेणापूर : पानगाव (ता. रेणापूर) विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या संचालक मंडळ निवडणूकीत आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत....\nगाव नव्हे, तर तालुका होणार दुष्काळी\nसातारा - चार आठवड्यांपेक्षा अधिक काळ पावसाने खंड दिलेल्या तालुक्‍यांत दुष्काळ जाहीर करून तेथे टंचाईच्या उपाययोजना करण्यावर भर दिला जाणार आहे....\n\"साहेब काय पण करा, मात्र गोळ्या द्या'\nमुंबई - \" साहेब काय पण करा, मात्र स्वाइन फ्लूच्या पाच हजार गोळ्या पुणे महानगरपालिकेला पाठवायला सांगा... सरकारच्या गोळ्या उपलब्ध होईपर्यंत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.mukhyamantri.com/2010/08/blog-post_26.html", "date_download": "2018-10-17T00:02:17Z", "digest": "sha1:AWWYIBQAG7UEERDFVUYFUDFDCM5LIMF6", "length": 26248, "nlines": 177, "source_domain": "www.mukhyamantri.com", "title": "मुख्यमंत्री डॉट कॉम : छत्रपतींचे दुर्गविज्ञान!", "raw_content": "\nमहाराष्ट्र हा दुर्गाचा प्रांत सह्यपठारावर आपण जर नजर फिरवली तर, चार-दोन शिखरांआड एखादा किल्ला तट बुरुजांचा शेला पागोटा मिरवत दिमाखाने उभा असतो. यातील बहुतेक दुर्ग श्रीशिवछत्रपतींची पायधूळ आपल्या मस्तकी मळवट भरल्याप्रमाणे धारण करून अभिमानाने मिरवत उभे आहेत. या शिवस्पर्शाने पावन झालेली ही महाराष्ट्राची तीर्थक्षेत्रे आज मात्र उपेक्षेच्या गर्तेत गेलेली आहेत. अनेक पिढय़ांनी अभिमानाने सांगावा, असा इतिहास ज्या ठिकाणी घडला त्यांचे साक्षीदार असणाऱ्या या पाऊलखुणा आज संवर्धनाच्या उपेक्षेत आहेत.. आजही साडेतीनशे वर्षांनंतर शिवरायांच्या स्थापत्यशास्त्राचे दर्शन गड बारकाईने पाहिला तर घडू शकतं सह्यपठारावर आपण जर नजर फिरवली तर, चार-दोन शिखरांआड एखादा किल्ला तट बुरुजांचा शेला पागोटा मिरवत दिमाखाने उभा असतो. यातील बहुतेक दुर्ग श्रीशिवछत्रपतींची पायधूळ आपल्या मस्तकी मळवट भरल्याप्रमाणे धारण करून अभिमानाने मिरवत उभे आहेत. या शिवस्पर्शाने पावन झालेली ही महाराष्ट्राची तीर्थक्षेत्रे आज मात्र उपेक्षेच्या गर्तेत गेलेली आहेत. अनेक पिढय़ांनी अभिमानाने सांगावा, असा इतिहास ज्या ठिकाणी घडला त्यांचे साक्षीदार असणाऱ्या या पाऊलखुणा आज संवर्धनाच्या उपेक्षेत आहेत.. आजही साडेतीनशे वर्षांनंतर शिवरायांच्या स्थापत्यशास्त्राचे दर्शन गड बारकाईने पाहिला तर घडू शकतं वयाच्या १५-१६ व्या वर्षी बांधून घेतलेल्या तोरणगडापासून ते पन्नाशीत उभारलेल्या कुलाबा किल्ल्यापर्यंतचा आपण बारकाईने, अभ्यासू वृत्तीने विचार केला तर शिवरायांच्या दुर्गविज्ञानाची दृष्टी सतराव्या शतकातही काळाच्या किती पुढे होती हे दिसून येते.\nप्रतापगड आपण अगदी पायथ्यापासून पाहिला तर गडाच्या गोमुखी रचनेपासून ते गडाच्या मुख्य दरवाजापर्यंतच दुर्गविज्ञानाची प्रचीती येते मुख्य दरवाजापर्यंत जाण्यासाठी असणाऱ्या ७५ पायऱ्या या एक समान नसून उंच सखल आहेत. कारण साधारण दोन किलो वजनाची तलवार व तेवढय़ाच वजनाची ढाल पेलत या असमान पायऱ्या चढताना शत्रूंची चांगलीच दमछाक व्हावी, हा मुख्य हेतू मुख्य दरवाजापर्यंत जाण्यासाठी असणाऱ्या ७५ पायऱ्या या एक समान नसून उंच सखल आहेत. कारण साधारण दोन किलो वजनाची तलवार व तेवढय़ाच वजनाची ढाल पेलत या असमान पायऱ्या चढताना शत्रूंची चांगलीच दमछाक व्हावी, हा मुख्य हेतू अत्यंत चिंचोळा मार्ग, जेणे करून हत्ती मुख्य दरवाजापर्यंत न यावा आणि गोमुखी रचनेमुळे मुख्यद्वार शोधण्यास अडचण यावी. शत्रू एक-दोन वेळा उलटसुलट फिरून भांबावून जावा हा त्यामागचा उद्देश. इतकेच नव्हे तर मुख्य दरवाजासमोरच्या तटबंदीत जंग्या (त्रिकोणी किंवा चौकोनी झरोके) मधून आणीबाणीच्या वेळी शत्रूस टिपण्यासाठी झरोके ठेवलेले दिसतात अत्यंत चिंचोळा मार्ग, जेणे करून हत्ती मुख्य दरवाजापर्यंत न यावा आणि गोमुखी रचनेमुळे मुख्यद्वार शोधण्यास अडचण यावी. शत्रू एक-दोन वेळा उलटसुलट फिरून भांबावून जावा हा त्यामागचा उद्देश. इतकेच नव्हे तर मुख्य दरवाजासमोरच्या तटबंदीत जंग्या (त्रिकोणी किंवा चौकोनी झरोके) मधून आणीबाणीच्या वेळी शत्रूस टिपण्यासाठी झरोके ठेवलेले दिसतात किल्ल्याच्या प्रवेशद्वाराकडे येणारी वाट नियोजनपूर्वक आखली तर शत्रूंच्या अडचणीत भर पडून त्यास भांबावून सोडणे हा मुख्य उद्देश किल्ल्याच्या प्रवेशद्वाराकडे येणारी वाट नियोजनपूर्वक आखली तर शत्रूंच्या अडचणीत भर पडून त्यास भांबावून सोडणे हा मुख्य उद्देश दोन बुरुजांच्या कवेत निर्माण केलेल्या चिंचोळ्या वाटेत गडाच्या तटावरून तेल, दगड, गरम पाणी फेकून बलाढय़ शत्रूला नामोहरम करण्याची ही नामी योजना या किल्ल्यांवर पाहावयास मिळते. ‘हे राज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा’ या शिवप्रभूंच्या उक्तीस सार्थ करण्यासाठी त्यांच्या पाठीशी सह्याद्री उभा राहिला दोन बुरुजांच्या कवेत निर्माण केलेल्या चिंचोळ्या वाटेत गडाच्या तटावरून तेल, दगड, गरम पाणी फेकून बलाढय़ शत्रूला नामोहरम करण्याची ही नामी योजना या किल्ल्यांवर पाहावयास मिळते. ‘हे राज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा’ या शिवप्रभूंच्या उक्तीस सार्थ करण्यासाठी त्यांच्या पाठीशी सह्याद्री उभा राहिला या सह्याद्रीच्या अंगाखांद्यावरचे गड-किल्ले हीच मोठी विलक्षण गोष्ट आहे. आधीच सह्याद्री अभेद्य या सह्याद्रीच्या अंगाखांद्यावरचे गड-किल्ले हीच मोठी विलक्षण गोष्ट आहे. आधीच सह्याद्री अभेद्य काळ्याकभिन्न कडय़ांनी वेढलेली गिरिशिखरे, घनदाट जंगलात उतरणाऱ्या खोल दऱ्या, उंचच उंच कडे, घातकी वळणे, अडचणींच्या खिंडी, फसव्या वाटा हे सह्याद्रीचे रूप पाहत गनीम कितीही मोठा असला तरी या प्रदेशात लढाईसाठी विचार करूनच पाऊल उचलत असे\nराजगडाची संजीवनी माची हा तर दुर्गरचनेचा अनोखा आविष्कारच म्हणायला हवा संजीवनी माचीच्या तीन टप्प्यांत उतरलेल्या डोंगरी सोंडेलगत बुरुजाचे केलेले पहिले बांधकाम, त्यालगत साधारण दोन मीटर अंतर सोडून बाहेरच्या बाजूस पुन्हा मजबूत तटबंदी असे चिलखती बांधकाम संजीवनी माचीच्या तीन टप्प्यांत उतरलेल्या डोंगरी सोंडेलगत बुरुजाचे केलेले पहिले बांधकाम, त्यालगत साधारण दोन मीटर अंतर सोडून बाहेरच्या बाजूस पुन्हा मजबूत तटबंदी असे चिलखती बांधकाम या बांधकामाचं वैशिष्टय़ हे, की बाह्य चिलखती बांधकामाची उंची आतल्या बांधकामापेक्षा जास्त या बांधकामाचं वैशिष्टय़ हे, की बाह्य चिलखती बांधकामाची उंची आतल्या बांधकामापेक्षा जास्त आधीच दुर्गम भाग त्यामुळे शत्रू सैन्य आले किंवा तोफेच्या माऱ्यात हा बुरुज ढासळला तरी आतला चिलखती बुरुज शाबूत राहीलच; पण बाह्य बांधकाम पडल्यावर शत्रू आत आलाच तर दोन बुरुजादरम्यानच्या अरुंद दोन मीटर जागेत अडून हालचालींवर मर्यादा येऊन गडाच्या सैनिकांच्या हातात अलगद लागून त्यांना ठार मारणे सुलभ जाईल, ही रचना आजही थक्क करते\nआपण आठ शतकांचा साक्षीदार असलेला विजयदुर्ग पाहिला तर आपली मती गुंग होते. १६५३-५४ मध्ये शिवरायांनी हा किल्ला जिंकला आणि मूळचे काही बांधकाम पाडून नवीन तटबंदीयुक्त बांधकाम करून बेलाग किल्ला उभारला. शिवछत्रपतींच्या आरमाराचे मुख्यालय असलेला हा किल्ला, मराठय़ांच्या देदीप्यमान आरमारी पराक्रमाचा साक्षीदार आणि जलदुर्ग वास्तुशास्त्राचा उत्तम नमुना असलेला विजयदुर्ग किल्ल्याच्या जवळ बोटी येण्याआधीच फुटत. याचे कारण कोणालाच उमजत नव्हते. कदाचित किल्ल्याजवळ समुद्रकिनारी जे उथळ खडक पाण्यात आहेत, त्याचा हा परिणाम असावा. असाच तत्कालीन समज पसरून राहिला होता. मात्र १९ व्या शतकात पोर्तुगालमधील लिस्बन येथे भारतीय नौदलाचे कमांडर गुपचूप यांना तेथील पुराभिलेखागारात एक कागद सापडला आणि याचे रहस्य उमजले ते एकमेवाद्वितीयच होते. किल्ला अभेद्य राहावा म्हणून किल्ल्यापासून सुमारे १५० ते २०० मीटर अंतरावर इंग्रजी ‘एल’ आकारात पाण्याखाली थेट समुद्रात साडेचार किलोमीटर लांबीची भिंत बांधून किल्ल्याचे अनोखे संरक्षण करण्यात आले होते किल्ल्याच्या जवळ बोटी येण्याआधीच फुटत. याचे कारण कोणालाच उमजत नव्हते. कदाचित किल्ल्याजवळ समुद्रकिनारी जे उथळ खडक पाण्यात आहेत, त्याचा हा परिणाम असावा. असाच तत्कालीन समज पसरून राहिला होता. मात्र १९ व्या शतकात पोर्तुगालमधील लिस्बन येथे भारतीय नौदलाचे कमांडर गुपचूप यांना तेथील पुराभिलेखागारात एक कागद सापडला आणि याचे रहस्य उमजले ते एकमेवाद्वितीयच होते. किल्ला अभेद्य राहावा म्हणून किल्ल्यापासून सुमारे १५० ते २०० मीटर अंतरावर इंग्रजी ‘एल’ आकारात पाण्याखाली थेट समुद्रात साडेचार किलोमीटर लांबीची भिंत बांधून किल्ल्याचे अनोखे संरक्षण करण्यात आले होते कारण शिवरायांनी परकीय आरमाराचा, त्यांच्या जहाज बांधणीचा अभ्यास केला तेव्हा त्यांना जाणवले, की आपल्या आरमारी बोटीचे तळ हे उथळ असतात; परंतु पोर्तुगीज, इंग्रज, सिद्धी यांचे जहाजबांधणीचे ज्ञान जास्त प्रगत होते. ते आपल्या बोटी वेगवान हालचाली करण्यासाठी आपला तळ इंग्रजी ‘व्ही’ आकाराच्या तळाकडे निमुळता होत जाणारा असा बांधत असत. त्यामुळे त्यांच्या बोटी खोल समुद्रातून वेगात जात असत. त्यामुळे अशा प्रकारची भिंत बांधली, की त्यावर या बोटी आपटून-आदळून त्यांना जलसमाधी मिळेल कारण शिवरायांनी परकीय आरमाराचा, त्यांच्या जहाज बांधणीचा अभ्यास केला तेव्हा त्यांना जाणवले, की आपल्या आरमारी बोटीचे तळ हे उथळ असतात; परंतु पोर्तुगीज, इंग्रज, सिद्धी यांचे जहाजबांधणीचे ज्ञान जास्त प्रगत होते. ते आपल्या बोटी वेगवान हालचाली करण्यासाठी आपला तळ इंग्रजी ‘व्ही’ आकाराच्या तळाकडे निमुळता होत जाणारा असा बांधत असत. त्यामुळे त्यांच्या बोटी खोल समुद्रातून वेगात जात असत. त्यामुळे अशा प्रकारची भिंत बांधली, की त्यावर या बोटी आपटून-आदळून त्यांना जलसमाधी मिळेल त्याकाळी सागरी विज्ञान विकसित झालेले नसतानादेखील समुद्राखाली भिंत बांधून किल्ल्याला दिलेले अनोखे संरक्षण हे अनोख्या दुर्गविज्ञानाचे प्रतीकच नाही काय\nविजयदुर्गाप्रमाणे सिंधुदुर्ग बांधतानासुद्धा त्यांनी दुर्गविज्ञान वापरले. कुरटे बेटावर १६६४ ते ६७ मध्ये त्यांनी बेलाग अशी शिवलंकाच उभारली यामध्ये किल्ल्याच्या उभारणीसाठी त्यांनी पाया बांधताना शिसे व चुना यांचा वापर करून समुद्राच्या लाटांच्या माऱ्याचा परिणाम होणार नाही हे पाहिले यामध्ये किल्ल्याच्या उभारणीसाठी त्यांनी पाया बांधताना शिसे व चुना यांचा वापर करून समुद्राच्या लाटांच्या माऱ्याचा परिणाम होणार नाही हे पाहिले शिशाचा रस ओतून चिरे बसवण्याची कल्पना प्रत्यक्ष अंमलात आणून ‘चौऱ्याऐशी बंदरी ऐसी जागा दुसरी नाही. इथे नूतन जंजिरा बसवावा’ हे सार्थ करून उत्कृष्ट जलदुर्ग साकारला शिशाचा रस ओतून चिरे बसवण्याची कल्पना प्रत्यक्ष अंमलात आणून ‘चौऱ्याऐशी बंदरी ऐसी जागा दुसरी नाही. इथे नूतन जंजिरा बसवावा’ हे सार्थ करून उत्कृष्ट जलदुर्ग साकारला किल्ल्यापर्यंत जाणारा मार्ग हा नैसर्गिकरीत्या सर्पाकृती आहे, कारण मधले समुद्रातील खडक हे तसेच ठेवले. परक्यांची जहाजे, तरांडी अंदाज न आल्यामुळे फुटतील, अशी योजना त्यांनी केली. त्याचप्रमाणे पद्दुर्ग ऊर्फ कांसा किल्ल्याच्या बांधकामाबाबतीत दगडी चिरे झिजलेत; पण चुन्याचा दर्जा मात्र जसाच्या तसा आहे किल्ल्यापर्यंत जाणारा मार्ग हा नैसर्गिकरीत्या सर्पाकृती आहे, कारण मधले समुद्रातील खडक हे तसेच ठेवले. परक्यांची जहाजे, तरांडी अंदाज न आल्यामुळे फुटतील, अशी योजना त्यांनी केली. त्याचप्रमाणे पद्दुर्ग ऊर्फ कांसा किल्ल्याच्या बांधकामाबाबतीत दगडी चिरे झिजलेत; पण चुन्याचा दर्जा मात्र जसाच्या तसा आहे उत्कृष्ट चुनानिर्मितीचे तंत्र शिवराय आणि त्यांच्या स्थपतीजवळ होते, त्याला शास्त्राची जोड होती हेच सिद्ध होत उत्कृष्ट चुनानिर्मितीचे तंत्र शिवराय आणि त्यांच्या स्थपतीजवळ होते, त्याला शास्त्राची जोड होती हेच सिद्ध होत खांदेरी किल्ल्याच्या रक्षणासाठी शिवरायांनी वेगळेच तंत्र वापरले. त्यांनी किल्ल्याच्या बेटाभोवती न घडवलेले ओबड-धोबड दगड, चिरे असे बेमालूम पेरले, की भरतीच्या वेळीही दगड दिसावेत. समुद्राच्या पाण्यामुळे या दगडांवर धारदार शंख-शिंपल्यांची वाढ होऊन त्याच्या धारदार कडांमुळे खडकावर वावरणे अशक्य होऊन बसले. कारण त्याकाळी पादत्राणे ही कच्च्या चामडय़ाची असत. समुद्राचे खारे पाणी अशी पादत्राणे खराब करून टाकीत. त्यामुळे चपला घालता येत नाही आणि चालताही येत नाही, अशा परिस्थितीमुळे लढणे जिकिरीचे होई. शिवाय लाटांचे भरतीच्या वेळी येणारे पाणी दगडावर आपटून मुख्य तटबंदीपर्यंत पाणी न पोहोचू देण्याची पद्धत शिवरायांच्या स्थपतींनी यशस्वीरीत्या वापरली\nकुलाबा किल्ल्याच्या बांधणीत तर भले मोठे चिरे नुसते एकमेकांवर ठेवले आहेत. लाटांचा जोर हा जास्त असल्याने या भिंतीवर लाटा आपटल्या, की पाणी दोन दगडांच्या फटीत घुसते व लाटेच्या तडाख्याचा जोर उणावतो. ही पद्धत कुलाबा किल्ल्याच्या बांधकामात वापरली गेली, अन् आज साडेतीनशे वर्षांनंतरही या किल्ल्यांच्या बांधकामातील एक चिराही सरकलेला नाही दुर्गनिर्मितीमधला हा एक साधा पण वैज्ञानिक तत्त्वावर आधारलेला प्रयोग यशस्वी ठरला. रायगडावरील महादरवाजाजवळ काही फुटके हौद दिसतात, जे आपणास केवळ फुटके हौद म्हणून दाखविले जातात; परंतु हा प्रकार म्हणजे गडाच्या संरक्षणासाठी केलेली योजना आहे. हे न पटणारे आहे. रायगडाच्या महादरवाजापर्यंतची अवघड चढण चढून शत्रू सैन्याने किल्ल्यात प्रवेश केला तर दरवाजाजवळ असणारे हे हौद सुरुंगाने उडवून देऊन पाण्याचा लोंढा उतारावर असलेल्या महादरवाजाजवळ वेगाने वाहील व अकस्मात झालेल्या या जलहल्ल्याने, चिखलराडय़ाने शत्रू सैन्याचा धीर खचून त्याची मानसिकता व अवसान गळून पडेल हा त्या मागचा उद्देश दुर्गनिर्मितीमधला हा एक साधा पण वैज्ञानिक तत्त्वावर आधारलेला प्रयोग यशस्वी ठरला. रायगडावरील महादरवाजाजवळ काही फुटके हौद दिसतात, जे आपणास केवळ फुटके हौद म्हणून दाखविले जातात; परंतु हा प्रकार म्हणजे गडाच्या संरक्षणासाठी केलेली योजना आहे. हे न पटणारे आहे. रायगडाच्या महादरवाजापर्यंतची अवघड चढण चढून शत्रू सैन्याने किल्ल्यात प्रवेश केला तर दरवाजाजवळ असणारे हे हौद सुरुंगाने उडवून देऊन पाण्याचा लोंढा उतारावर असलेल्या महादरवाजाजवळ वेगाने वाहील व अकस्मात झालेल्या या जलहल्ल्याने, चिखलराडय़ाने शत्रू सैन्याचा धीर खचून त्याची मानसिकता व अवसान गळून पडेल हा त्या मागचा उद्देश साठवलेल्या पाण्यातून दुर्ग संरक्षण करण्याचा कल्पक हेतू मनी बाळगणारे शिवाजी महाराज हे जगातील पहिले आणि शेवटचे राजे होत\nतब्बल साडेतीनशे वर्षांपूर्वी शिवरायांनी जे किल्ले, दुर्ग बांधले तेथे शौचकुपाची व्यवस्था होती. रायगड, प्रतापगड, सिंधुदुर्ग आदी किल्ल्यांवर आजही अगदी सुस्थितीत असलेले शौचकूप पाहणे रोमांचकारी आहे. त्यातील विज्ञान आणि तंत्रज्ञान आवर्जून पाहण्यासारखे आहे. ज्या काळात अभियांत्रिकी किंवा स्थापत्यशास्त्राचे शिक्षण देणाऱ्या शिक्षणसम्राटांच्या संस्था नव्हत्या. दुर्गबांधणीमध्ये वेगवेगळे प्रयोग करून पाहण्याएवढे राजकीय स्थैर्य नव्हते, राज्यात कधीही परकीय दमनचक्र येणाऱ्या काळात, स्वकीय, तसेच परकीयांशी झुंजण्यात कालापव्यय होत असताना शिवाजी महाराजांचे असे एकमेवाद्वितीय, शास्त्रीय आधारांवर दुर्गबांधणीचे प्रयोग त्यांची दुर्गबांधणीतील वैज्ञानिक बैठक ही आश्चर्यकारकच आहे.\nमहाराष्ट्रात दुर्गकारण यशस्वी करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर याच किल्ल्यांच्या साक्षीने मराठी आणि मावळी मन लढले आज किल्ल्यांची दुरवस्था झाली असली तरी निखळलेला प्रत्येक चिरा स्वातंत्र्यासाठी बलिदान केलेल्या पराक्रमी पूर्वजांची कहाणी सांगतो आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या असामान्य दुर्गविज्ञानाची दृष्टी पाहून म्हणावेसे वाटते.\nयांनी पोस्ट केले अमोल सुरोशे (नांदापूरकर) वेळ 9:58 PM\nविषय गड, छत्रपति शिवाजी महाराज, महाराष्ट्र किल्ले, शिवाजी maharaj\nफेसबुक वर असाल तर...\nदोन प्रत्येक मराठी मनाला भिडतील अशा कविता\nहवामान अंदाज : पाऊस पडेल काय कुठे पडेल आणि किती पडेल\nमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी\nमुख्यमंत्री कार्यकर्ता ला या विषयासंबंधी लोकांनी भेट दिली\nछत्रपती शिवाजी महाराज जयंती\nपुरोगामी महाराष्ट्राचे एक शिल्पकार यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी वर्ष (२०१२-२०१३)\nआरे आता तरी पेटून उठा .. का थंड पडला आहात एखाद्या मुडदया सारखे\nशेतकरी संपाची दिशा आणि स्वरूप काय असावं\nदेशातल्या अनेक समस्यांचे कारण टॅक्स चोर आहेत\nई-मेल ने सबस्क्राईब व्हा\nआमची आवड [नक्की वाचावे असे]\nसोशल आणि टेक्नीकल ब्लॉग\nदेशभरात एकच सामाईक प्रवेश परीक्षा\nआम्हाला बदलेला देश बघायचा आहे\nनियमित वाचक व्हा [सबस्क्राईब करा]\nक्रियेटीव्ह कॉमन्सन्वे हक्क मर्यादित मुख्यमंत्री कार्यकर्ता.Blogger Templates created by Deluxe Templates. Design by BFT", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/japanese-nurse-ayumi-kuboki-poisoned-20-patients/", "date_download": "2018-10-16T22:21:26Z", "digest": "sha1:5DYLDZRJRBIOGR3F6ZOXCBVNG3VZCQF6", "length": 18658, "nlines": 258, "source_domain": "www.saamana.com", "title": "माथेफिरु नर्सने २० रुग्णांना दिले सलाईनमधून विष | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nआंतरशालेय मल्लखांब स्पर्धेला सुरुवात\nराम मंदिर शिवसेनाच उभारू शकते, कोणी अडवण्याच्या भानगडीत पडू नये\nपावसाने जरी पाठ फिरवली, तरी मी आणि माझे सरकार तुमच्या पाठिशी\nबीसीसीएन बुलडाणा अर्बन गरबा फेस्टीवलमध्ये अभिनेत्री भार्गवी चिरमुले\n#MeToo काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यावर महिला पत्रकाराचा लैंगिक शोषणाचा आरोप\nलैंगिक शोषणाचा आरोप सहन न झाल्याने कबड्डी प्रशिक्षकाची आत्महत्या\nसोपटे, शिरोडकरांसह सत्तेसाठी हपापलेल्या भाजपला जनताच धडा शिकवेल\nसहाजणांच्या मृत्यूप्रकरणी बाबा रामपालसह 15 जणांना जन्मठेपेची शिक्षा\nशबरीमला मंदिराचे दरवाजे बुधवारी उघडणार; महिलांना रस्त्यातच रोखल्याने तणाव\nसेल्फी घेताना २७ व्या मजल्यावरुन पडल्याने महिलेचा मृत्यू\nएका महिन्याच्या मुलीवर बलात्कार करून पाय तोडले, नराधम पित्यास 240 वर्षांची…\nलंगडं भूत दिसल्याचा दावा, व्हिडीओने जगभरात खळबळ\nनाव हिंदू वाटत नाही म्हणून शास्त्रज्ञाला गरब्यातून हाकललं\n… तर दहा सर्जिकल स्ट्राइक करू\n#INDvWI विंडीजविरुद्ध कोहली सचिनचा ‘विराट’ विक्रम मोडण्याची शक्यता\n#INDvWI विंडीजविरुद्धच्या एक दिवसीय मालिकेपूर्वी टीम इंडियाला धक्का\nयुवा ऑलिम्पिक; हिंदुस्थानच्या दोन्ही हॉकी संघांना रौप्य\nश्रीलंकेच्या सनथ जयसूर्यावर भ्रष्टाचाराचे आरोप\nगंधेकर इलेक्ट्रिकल्सचा रोमहर्षक विजय : शिवनेरी मंडळाची कबड्डी स्पर्धा\nलेख : शाळेतील रांगेची शिस्त जाते कुठे\nआजचा अग्रलेख : चीनचे इरादे ओळखा\nलेख : मन रे…\nलेख : शेतमालाचे घोषित हमीभाव आणि वस्तुस्थिती\n– सिनेमा / नाटक\nत्यांना त्यांची जागा दाखवायलाच हवी गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा संतप्त ‘सूर’\n#MeToo जेव्हा साजिद खान स्वत:च म्हणतो, मी अनेक महिलांची फसवणूक केलीय\nअवधूत म्हणतो ‘गॅटमॅट होऊ देना’\nसचिन पिळगांवकर दिग्दर्शित ‘अशी ही आशिकी’च्या येणार 14 फेब्रुवारीला\nव्यायाम + आहार + झोप = आरोग्य\nरावण होता ‘या’ गावचा जावई; दहनाऐवजी पूजनाची परंपरा\nलंगडं भूत दिसल्याचा दावा, व्हिडीओने जगभरात खळबळ\nरात्री दारू प्यायला बसले, सकाळी हॉटेलचे मालक झाले; ब्रिटीश जोडप्याची धम्माल…\nघरच्यांना कंटाळली अन् स्वत:शीस लग्न गाठ बांधली\nधोकादायक रस्त्यांच्या रहस्यमय कथा…पाहा फोटो गॅलरी\nअयोध्येत नवा सूर्योदय; आता तरी राममंदिर होऊ द्या\nएस 400 क्षेपणास्त्र करार; सामरिक सरमतोलाची कसरत\nपरतीचा पाऊस गेला कुठे\nकुलू मनाली रे कुलू मनाली\nमाथेफिरु नर्सने २० रुग्णांना दिले सलाईनमधून विष\nडॉक्टरांनंतर जर रुग्णांचा विश्वास कोणावर असतो तर ती असते नर्स. या नर्सला सिस्टर म्हणजे बहिण म्हणूनही संबोधलं जातं. कारण ती ज्याप्रमाणे रुग्णाची सुश्रुषा करते ती जवळच्या व्यक्तीशिवाय कोणीही दुसरी व्यक्ती करु शकत नाही. पण जपानमध्ये एका नर्सने या पेशालाच काळीमा फासली आहे. तिने चक्क २० रुग्णांना सलाईनमधून विष देवून त्यांची हत्या केल्याची कबुली दिली आहे. अयुमो कोबुकी (३१) असं तिचं नाव आहे. अयुमोला अटक करण्यात आली आहे.\nहैटोक्यो पासून ३२ किमी अंतरावर असलेल्या ओगुची रुग्णालयात अयुमो नर्स होती. रुग्णांची उत्तम सेवा करणारी नर्स म्हणून ती रुग्णालयात लोकप्रिय होती. पण अचानक तिला रुग्णांची चीड यायला लागली. रुग्णांचे कण्हणे, विव्हळणे याचा तिला तिटकारा येऊ लागला. यामुळे ड्यूटी संपण्यास काही वेळ आधी ती रुग्णांना सलाईनमधून विष देऊ लागली. जेणेकरुन रुग्ण तिची ड्यूटी संपल्यानंतर दगावतील व तिच्यावर कोणालाही संशय येणार नाही. दरम्यान, एकापाठोपाठ एक रुग्ण दगावत असल्याने डॉक्टरही हादरले होते. मीडियानेही रुग्णालयावर गंभीर आरोप केले होते. यामुळे दगावलेल्या सर्व रुग्णांचे शवविच्छेदन करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला.\nत्याच दरम्यान एका नर्सला एका रुग्णाच्या सलाईनमध्ये बुडबुडे आल्याचे दिसले. यामागे नक्कीच काहीतरी काळेबेरं असल्याचा तिला संशय आला. तिने ही बाब डॉक्टरांच्या नजरेस आणली. यामुळे डॉ़क्टरांना संशय आला. शवविच्छेदन अहवालातही सर्व रुग्णांचा मृत्यू विष दिल्यामुळे झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी सर्व कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यास सुरुवात केली. यात अयुमो पकडली गेली. तिने २० जणांना सलाईनमधून विष दिल्याची कबुली दिली.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलअनैतिक संबंधातून महिलेची हत्या\nपुढीलसिंधुदुर्गातील बरीच गावे अंधारात, मुसळधार पावसाचा फटका\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nलेख : शाळेतील रांगेची शिस्त जाते कुठे\nलैंगिक शोषणाचा आरोप सहन न झाल्याने कबड्डी प्रशिक्षकाची आत्महत्या\nसोपटे, शिरोडकरांसह सत्तेसाठी हपापलेल्या भाजपला जनताच धडा शिकवेल\nलेख : शाळेतील रांगेची शिस्त जाते कुठे\nलैंगिक शोषणाचा आरोप सहन न झाल्याने कबड्डी प्रशिक्षकाची आत्महत्या\nसोपटे, शिरोडकरांसह सत्तेसाठी हपापलेल्या भाजपला जनताच धडा शिकवेल\nसहाजणांच्या मृत्यूप्रकरणी बाबा रामपालसह 15 जणांना जन्मठेपेची शिक्षा\nशबरीमला मंदिराचे दरवाजे बुधवारी उघडणार; महिलांना रस्त्यातच रोखल्याने तणाव\nअट्टल गुन्हेगार दत्ता उढाणचा खून, जागरणाच्या कार्यक्रमातच झोपवलं\nफोटो : देशभरातील देवीची प्रसिद्ध मंदिरं\nरावण होता ‘या’ गावचा जावई; दहनाऐवजी पूजनाची परंपरा\n‘आत्मा’ बोलवत असल्याने नागपूरमध्ये इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\n#INDvWI विंडीजविरुद्ध कोहली सचिनचा ‘विराट’ विक्रम मोडण्याची शक्यता\n‘धम्मचक्र अनुप्रवर्तन दिना’निमित्त उसळला लाखोंचा जनसागर\nश्रीरामपूर : भाजपच्या जिल्हा संघटन सरचिटणीसासह 14 जण हद्दपार\nलातूरला स्वतंत्र विद्यापीठ निर्मितीसाठी राज्यपालांना निवेदन\nतेलाची कमतरता भासणार नाही, मात्र किंमती भडकणार\n#INDvWI विंडीजविरुद्धच्या एक दिवसीय मालिकेपूर्वी टीम इंडियाला धक्का\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/international/international-news/mystery-over-saddam-husseins-resting-place/articleshow/63786538.cms", "date_download": "2018-10-17T00:12:17Z", "digest": "sha1:ZXRCDSFTABB5JJZCKR5GVZ3GNPNKCEQR", "length": 13690, "nlines": 134, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Saddam Hussein: mystery over saddam hussein's resting place - कुठे गेला सद्दाम हुसेनचा मृतदेह? | Maharashtra Times", "raw_content": "\n रेल्वे पुलावर शाळकरी मुलीचा विनयभंग\n रेल्वे पुलावर शाळकरी मुलीचा विनयभंगWATCH LIVE TV\nकुठे गेला सद्दाम हुसेनचा मृतदेह\nकुठे गेला सद्दाम हुसेनचा मृतदेह\nअल-अवजा : फाशीची शिक्षा झालेला इराकचा माजी हुकुमशहा सद्दाम हुसेन याची कबर म्हणजे आता केवळ नासधूस झालेलं काँक्रिट बांधकाम राहिलं आहे. सद्दामच्या मृत्यूनंतर त्याचा मृतदेह त्यांच्या मूळ गावी अल-अवजा येथे दफन केला होता. पण आता मृतदेहाचा कोणताही अवशेष या कबरीत उरलेला नाही.\nसुमारे २० वर्षे इराकची सत्ता एकहाती सांभाळणाऱ्या सद्दाम हुसेनला ३० डिसेंबर २००६ रोजी फाशी देण्यात आली. अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुश यांनी स्वत: सद्दामचा मृतदेह अमेरिकेच्या लष्करी हेलिकॉप्टरद्वारे बगदादला पाठवला होता. तेथे अल-अवजा गावात सद्दामचा दफनविधी करण्यात आला. पण हा मृतदेह कुठे नेण्यात आलाय, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. त्याचा मृतदेह अल-अवजामध्येच आहे की कबर उकरून तो बाहेर काढण्यात आलाय आणि बाहेर काढण्यात आलाय तर तो कुठे नेण्यात आलाय असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत.\n६९ वर्षांच्या सद्दाम हुसेनला फाशी देण्यात आल्यानंतर पहाट होण्यापूर्वीच दफन करण्यात आलं होतं. या जागेचं नंतर सद्दामच्या स्मारकात रुपांतर झालं होतं. स्थानिक शालेय विद्यार्थी आणि सद्दाम समर्थक दरवर्षी २८ एप्रिल रोजी सद्दामची जयंती साजरी करण्यासाठी येथे जमत. पण आता येथे येण्यासाठी विशेष परवानगीची गरज भासते.\nसद्दामच्या वंशाचे शेख मनफ अली अल-निदा यांचं म्हणणं आहे की सद्दाम यांची कबर खोदून त्याचा मृतदेह जाळण्यात आला. पण असं होताना मी पाहिलेलं नाही, असंही शेख म्हणतात.\nदहशतवादी संघटना ISIS ने येथे त्यांची माणसे तैनात केल्यानंतर इराकवर जे हल्ले झाले, त्यात या कबरीची नासधूस झाली, असं शिया निमलष्करी दलाचं म्हणणं आहे. त्यांचे प्रमुख अल-घरावी यांच्या म्हणण्यानुसार, सद्दामचा मृतदेह अद्याप कबरीतच आहे.\nमुलीने नेला पित्याचा मृतदेह\nसद्दामची कन्या हाला एका खासगी विमानाने या गावात आली आणि तिने आपल्या पित्याचं पार्थिव जॉर्डनला नेलं, असं सद्दामसाठी काम करणाऱ्या एका माणसाने सांगितलं. सद्दामच्या काळात विद्यार्थी आणि आताच्या एका प्राध्यापकांनी नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितलं की हाला इराकला कधीच परतली नाही. सद्दामचा मृतदेह गुप्त ठिकाणी नेण्यात आला आहे. काही लोकांप्रमाणेच बगदादचे निवासी अबु समीर असं मानतात की 'सद्दाम अद्याप जिवंत आहे. ज्याला फाशी दिली तो सद्दामसारखाच दिसणारा कुणी तोतया होता.'\nमिळवा विदेश वृत्त बातम्या(international news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\ninternational news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nपुण्यातील मुठा कालवा फुटला; दांडेकर पूल पाण्य...\nअजय देवगणच्या 'तानाजी'चा पहिला लूक\nतेलंगाणा: विसर्जनावेळी क्रेनचा हूक तुटून अपघा...\nCCTV: लोकलखाली सापडून इंजिनीअर तरुणाचा मृत्यू\nराज्य सरकारने रेल्वे प्रवाशांसाठी सुरू केले ग्रंथालय\nमध्य प्रदेश निवडणूक २०१८: राहुल गांधींनी केली पंतप्रधान मोदी...\nमुंबई: अल्पवयीन मुलीचा माहिम रेल्वे स्टेशनवर विनयभंग\n'सबरीमाला मंदिरात महिलांनी प्रवेश केल्यास आत्महत्या'\nअरुण जेटलींनी राहुल गांधींना म्हटले 'क्लाउन प्रिन्स'\n रेल्वे पुलावर शाळकरी मुलीचा विनयभंग\nविदेश वृत्त याा सुपरहिट\ngoogle map वरून पत्नीला प्रियकरासोबत पकडले\n'पहिल्या' घोटाळेबाजाला भारतात आणण्यात यश\nNavratri 2018: हिंदू नाही म्हणून गरब्यातून हकललं\ndassault: 'रिलायन्समध्ये आमची फक्त १०% गुंतवणूक'\nपाकिस्तानची भारताला सर्जिकल स्ट्राइकची धमकी\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n1कुठे गेला सद्दाम हुसेनचा मृतदेह\n2ट्रेनमध्ये सेक्स, लोकांनी केले व्हिडिओ शूट...\n3अमेरिका, ब्रिटन, फ्रान्सचा सीरियावर हल्ला...\n4syria: सीरियाची रासायनिक शस्त्रे उद्ध्वस्त, ट्रम्प म्हणाले 'काम ...\n5तालिबान, ‘हक्कानी’ पाकमध्ये मोकाट...\n7रशियाचे हेलिकॉप्टर बाल्टिक समुद्रात कोसळले...\n10Imran Khan: इमरान खान शंकराच्या रूपात...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/career/career-news/know-the-students-capability/articleshow/63565552.cms", "date_download": "2018-10-17T00:09:33Z", "digest": "sha1:KCQOSFRNWL2VO7LERIIER2XWOKU4BZOW", "length": 15138, "nlines": 142, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "career news News: know the student's capability - जाणून घ्या विद्यार्थ्याची क्षमता | Maharashtra Times", "raw_content": "\n रेल्वे पुलावर शाळकरी मुलीचा विनयभंग\n रेल्वे पुलावर शाळकरी मुलीचा विनयभंगWATCH LIVE TV\nजाणून घ्या विद्यार्थ्याची क्षमता\nजाणून घ्या विद्यार्थ्याची क्षमता\nआनंद मापुस्कर, करिअर मार्गदर्शक\nकरिअर निवडण्यासाठी अनेकदा मानसशास्त्रीय चाचण्यांचा आधार घेतला जातो. या मानसशास्त्रीय चाचण्यांच्या निष्कर्षांवर अनेकदा प्रश्न उपस्थित होतात. या मानसशास्त्रीय चाचण्यांचं स्वरूप मुळातून समजून घेणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालकांच्या मनातील संभ्रम कमी होईल.\nकरिअर निवडण्यासाठी घेण्यात येणाऱ्या मानसशास्त्रीय चाचण्यांमध्ये चार विभाग पडतात. या चाचण्यांना अॅप्टिट्यूड टेस्ट असं संबोधलं जात असलं तरी यामध्ये अभिरूची (इंटरेस्ट) चाचणी, बुध्दिमापन (इंटेलिजन्स) चाचणी, अभिक्षमता (अॅप्टिटय़ुड) चाचणी व व्यक्तिमत्त्व (पर्सनॅलिटी) चाचणी आदींचा समावेश होतो.\nविद्यार्थ्यांना कोणत्या व्यवसायबाबत आवड आहे, हे यामधून जोखलं जातं. या व्यवसायांसंबंधित प्रश्न या चाचणीमध्ये असतात. अनेकदा विद्यार्थ्यांची आवड कालानुरूप बदलत जाते. काही क्षेत्रांबाबत त्यांना माहिती नसते, अशा वेळेस त्याविषयी आवड असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यामुळे या चाचणीद्वारे चाचणीच्या वेळच्या अभिरुचीचा अंदाज येऊ शकतो.\nविविध व्यवसायांना लागणाऱ्या क्षमतांनुसार या चाचण्या तयार केलेल्या असतात. या चाचणीद्वारे विद्यार्थी कोणत्या व्यवसायात अधिक यशस्वी होईल, हे सूचित केलं जातं. क्लिनिकल सायकोलॉजिस्टकडून यासाठी 'डिफरन्शियल अॅप्टिट्यूड टेस्ट' वापरली जाते. तर राज्य सरकारच्या व्यवसाय निवड व प्रशिक्षण मंडळातून प्रशिक्षण घेतलेल्या शिक्षकांकडून नाफडे यांची जनरल अॅप्टिट्यूड टेस्ट बॅटरीही वापरण्यात येते. नाफडे यांनी भारतीय मानकांनुसार या टेस्टची रचना केली आहे. त्यामुळे ही टेस्ट अधिक लोकप्रिय आहे. खालील चाचण्या या जनरल अॅप्टिट्यूड टेस्टमध्ये घेतल्या जातात.\nनेम कमपॅरिझन- या चाचणीद्वारे क्लेरिकल कामासाठीचा वेग व अचूकता मोजण्याचं काम केलं जातं.\nअरिथमॅटिक कॉम्प्युटेशन- जलद व अचूक आकडेमोड करण्याचं कसब यामध्ये अजमावलं जातं.\nथ्री डायमेन्शनल स्पेस- यामध्ये आर्किटेक्चर, फॅशन डिझाइन, इंटिरियर डिझाइन, फाइन आर्टसारख्या सृजनशील क्षेत्रात लागणारी अवकाशीय (spatial) क्षमता जोखण्याचं काम केलं जातं.\nटूल मॅचिंग- यामधून विद्यार्थ्यांची तांत्रिक व यांत्रिकी क्षमता तपासण्याचं काम केलं जातं. यामधून एकाग्रता व निरीक्षण क्षमतेचाही अंदाज येतो.\nअरिथमॅटिस रिझिनिंग- गणितीय संकल्पनांबाबत यामधून अंदाज घेता येतो. अभियांत्रिकी वा विज्ञान संशोधन या क्षेत्र निवडीसाठी या चाचणीचा उपयोग होतो.\nफॉर्म मॅचिंग- विविध आकार, त्यांची जोडणी यासंबंधीचं परीक्षण या चाचणीद्वारे केलं जातं. वैद्यकीय वा सृजनशील क्षेत्राच्या निवडीसाठी या चाचणीचा उपयोग होतो.\nनॉन व्हर्बल रिझिनिंग- तर्कशुद्ध विचार करण्याची क्षमता या चाचणीद्वारे जोखली जाते.\nव्होकॅबलरी इन मराठी/इंग्रजी- भाषिक क्षमता तपासण्याचं काम या चाचणीद्वारे केलं जातं.\nया चाचण्यांवरुन विद्यार्थी नेमका कुठल्या क्षेत्रात करिअर करू शकेल, हे ओळखलं जातं. क्षेत्र निश्चितीनंतर त्या विद्यार्थ्यांच्या बुध्दिमत्तेनुसार अभ्यासक्रम निवडला पाहिजे. उदा. मॅकेनिकल क्षमता आहे, परंतु बुध्दिमत्ता कमी असेल तर अभियांत्रिकीचा पर्याय निवडण्यापेक्षा आय.टी.आय. वा अन्य अल्पमुदतीचा तांत्रिक अभ्यासक्रम निवडणं योग्य राहील.\nमिळवा करिअर न्यूज बातम्या(career news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\ncareer news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nपुण्यातील मुठा कालवा फुटला; दांडेकर पूल पाण्य...\nअजय देवगणच्या 'तानाजी'चा पहिला लूक\nतेलंगाणा: विसर्जनावेळी क्रेनचा हूक तुटून अपघा...\nCCTV: लोकलखाली सापडून इंजिनीअर तरुणाचा मृत्यू\nराज्य सरकारने रेल्वे प्रवाशांसाठी सुरू केले ग्रंथालय\nमध्य प्रदेश निवडणूक २०१८: राहुल गांधींनी केली पंतप्रधान मोदी...\nमुंबई: अल्पवयीन मुलीचा माहिम रेल्वे स्टेशनवर विनयभंग\n'सबरीमाला मंदिरात महिलांनी प्रवेश केल्यास आत्महत्या'\nअरुण जेटलींनी राहुल गांधींना म्हटले 'क्लाउन प्रिन्स'\n रेल्वे पुलावर शाळकरी मुलीचा विनयभंग\nकरिअर न्यूज याा सुपरहिट\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n1जाणून घ्या विद्यार्थ्याची क्षमता...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.cart91.com/mr/products/kedarnathchi-kimaya-aani-itar-2-katha", "date_download": "2018-10-16T22:45:46Z", "digest": "sha1:C4BGIXQ5RHVO6PTRL6VTSPVX7BT2UDF5", "length": 17056, "nlines": 384, "source_domain": "www.cart91.com", "title": "खरेदी करा Satyajeet Reचे केदारनाथची किमया आणि इतर २ कथा पुस्तक ऑनलाइन जास्त सूट मिळवा | Cart91", "raw_content": "\nयासाठी Cart91 मध्ये प्रवेश करा\nसूची मध्ये काहीही समाविष्ट नाही.\nक्रमांक लिहिणे आणि टेबल पुस्तके\nएम पी एस सी\nएम पी एस सी वन पूर्व परीक्षा\nपी एस आय मुख्य\nएस टी आय मुख्य\nए एस ओ मुख्य\nएम पी एस सी कृषि मुख्य\nएम पी एस सी वन मुख्य\nएम पी एस सी कर सहाय्य मुख्य\nराज्य उत्पादन शुल्क विभाग\nयू पी एस सी\nयू पी एस सी पूर्व\nसिव्हिल सर्व्हिसेस पूर्व - सी एस ए टी\nयू पी एस सी प्रमुख\nसंयुक्त संरक्षण सेवा - सी डी एस\nकेंद्रीय सशस्त्र पोलीस दल\nविशेष वर्ग रेल्वे अपरेंटिस\nएस एस सी परीक्षा\nआय बी पी एस पीओ\nआय बी पी एस एसओ\nआय बी पी एस आरआरबी\nआय बी पी एस क्लर्क\nएस बी आय पीओ\nएस बी आय एस ओ\nएस बी आय क्लर्क\nआर बी आय सहाय्यक\nआय आय बी एफ\nसीमा सुरक्षा दल आणि संबंधित\nआर्मी कॅडेट कॉलेज एसीसी\nJEE मुख्य आणि अड्वान्स\nआय एन ओ ऍस्ट्रॉनॉमि\nडी आय ई टी परीक्षा\nएम पी एस सी RTO परीक्षा\nप्राणी आणि पाळीव प्राणी\nगुंतवणूक आणि कर आकारणी\nसंगणक, इंटरनेट आणि तंत्रज्ञान\nकेदारनाथची किमया आणि इतर २ कथा\nएम.आर.पी Rs. 100 (सर्व कर समावेश)\nखरेदी करा सूचीत टाका विशलिस्ट मध्ये ठेवा\nआपणास या सारखी अधिक पुस्तके पाहिजे असल्यास सदस्यत्व घ्या .\nलेखक डॉ. अशोक जैन, सत्यजित रे\nफॅन्टॅस्टिक फेलूदा रहस्यकथां'ची मालिका सर्व वयोगटाच्या वाचकांमध्ये लोकप्रिय झाल्याने 'रोहन प्रकाशन' पुन्हा एकदा घेऊन आलं आहे - याच फॅन्टॅस्टिक फेलूदाच्या आणखी १२ थरारक कथांचे ४ संग्रह; त्यातल्या या ३ कथा...\n१. फेलूदाला हिरो मानणार्‍या आपल्या पुतणीला, रुनाला एकदा अंबर सेन सांगतात की, एकदा तरी मी फेलूदाला हरवून दाखवेनच म्हणून ते एक नाटक रचून घरातल्यांनाही त्यात सामील करून घेतात, आणि 'गायब झालेले अंबर सेन' शोधताना फेलूदाला उलगडतं या नाटकात दडलेलं अनपेक्षित रहस्य\n२.शंकरप्रसाद चौधरींकडे मौल्यवान अशा 'जहांगीरच्या सुवर्णमुद्रा' असल्याचं रहस्य चौधरींच्या जवळच्या तीन व्यक्तींनाच माहीत असतं. त्यातली एक मुद्रा चोरीला जाते. कोण असेल चोर कसं पकडेल फेलूदा या सुवर्णमुद्रा चोरणार्‍याला\n३. केदारनाथच्या पर्वतातल्या एका संन्याशाकडे असते एकच ऐहिक गोष्ट - त्यांना सन्मानाने दिलेलं मौल्यवान रत्नजडित पेंडन्ट पण त्यावर अनेकांचा डोळा असतो... फेलूदाला या प्रकरणातून बाजूला काढण्यासाठी त्याच्यावर जीवघेणे हल्ले होतात; पण 'केदारनाथची किमया' घडते अन् फेलूदा चातुर्याने या प्रकरणाचा छडा लावतो...\nया वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.\nलागू असलेल्या ऑर्डरवर फ्री शिपिंगचा आनंद घ्या:\nपुण्यामध्ये 3०० पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर\nमहाराष्ट्रात 500 पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर\nभारतात 1000 पेक्षा जास्त किमतीच्या खरेदीवर\nसामान्यतः 4-5 व्यावसायिक दिवसात डिलेव्हरी होते\nकॅश ऑन डिलिव्हरी सेवा उपलब्ध\nऑनलाइन ऑर्डर्सवर विशेष ऑफर\nपुस्तके आणि स्टेशनरीवर उत्कृष्ट सवलत मिळवा\nकेदारनाथची किमया आणि इतर २ कथा\nटिंटोरेट्टोचा येशू आणि १ कथा\nअनुबिसचं रहस्य आणि इतर ३ कथा\nफॅन्टॅस्टिक फेलूदा - ‘ब्लॅक’ संच\nफॅन्टॅस्टिक फेलूदा - चालत्या प्रेताचं गूढ + २ कथा\nमागणी रद्द करणे आणि परतावा धोरण\nराज्यासेवा प्राथमिक परीक्षा पुस्तके\nराज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तके\nयूपीएससी प्रीमिअम परीक्षा बुक्स\nयूपीएससी मुख्य परीक्षा पुस्तके\nCall us: ७७६८८००९९१ / ७७६७८०५९९१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/bikes/chieftain-dark-horse-std-price-pmnWls.html", "date_download": "2018-10-16T23:51:40Z", "digest": "sha1:7EPPUUKW6NOYHNADZQYQPZVMV5MABHR2", "length": 13817, "nlines": 431, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "इंडियन चिएफ्टीन डार्क होतसे स्टँड सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nइंडियन चिएफ्टीन डार्क होतसे\nइंडियन चिएफ्टीन डार्क होतसे स्टँड\nइंडियन चिएफ्टीन डार्क होतसे स्टँड\nमॅक्सिमम पॉवर 74 PS\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nइंडियन चिएफ्टीन डार्क होतसे स्टँड\nइंडियन चिएफ्टीन डार्क होतसे स्टँड सिटी शहाणे किंमत तुलना\nइंडियन चिएफ्टीन डार्क होतसे स्टँड - वापरकर्तापुनरावलोकने\nउत्कृष्ट , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nइंडियन चिएफ्टीन डार्क होतसे स्टँड वैशिष्ट्य\nमॅक्सिमम स्पीड 151.9 kmph\nमॅक्सिमम पॉवर 74 PS\nगियर बॉक्स 6 Speed\nफ्युएल इकॉनॉमी 20 Kmpl\nफ्युएल कॅपॅसिटी 20.8 L\nग्राउंड कलेअरन्स 142 mm\nव्हील बसे 1668 mm\nसद्दल हैघात 660 mm\nकर्ब वेइगत 378 kg\nटोटल वेइगत 628 kg\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} {"url": "https://www.slotjar.com/mr/uk-casino/", "date_download": "2018-10-16T22:53:25Z", "digest": "sha1:5NNFDSQSTCSLZ3OH3QORXVFBLUNVWV7I", "length": 17330, "nlines": 142, "source_domain": "www.slotjar.com", "title": "यूके कॅसिनो गेम - पर्यंत £ 200 बोनस खेळा! | SlotJar कॅसिनो | शीर्ष द्या ठेवा, Online & फोन बिल मोबाइल स्लॉट $ / € / £ 200 मोफत! यूके कॅसिनो गेम - पर्यंत £ 200 बोनस खेळा! | SlotJar कॅसिनो | शीर्ष द्या ठेवा, Online & फोन बिल मोबाइल स्लॉट $ / € / £ 200 मोफत!", "raw_content": "SlotJar कॅसिनो | शीर्ष द्या ठेवा, Online &; फोन बिल मोबाइल स्लॉट $ / € / £ 200 मोफत\nआज सामील व्हा,350+ खेळ,\n£ / $ / £ 200 ठेव मॅच बोनस, आत्ताच नोंदणी करा\nकेवळ नवीन खेळाडू. Wagering प्रथम वास्तव शिल्लक पासून येते. 50नाम बोनस किंवा मुक्त स्पीन व्युत्पन्न कोणत्याही बक्षिसे wagering, योगदान खेळ प्रति बदलू शकतात. wagering गरज फक्त बोनस बेट गणना केली जाते. बोनस वैध आहे 30 दिवस / मोफत स्पीन वैध 7 समस्या दिवस. कमाल रूपांतरण: 5 वेळा बोनस रक्कम किंवा मुक्त स्पीन पासून: $/£ / € 20 किंवा 200 के.आर.. पूर्ण अटी लागू.: -29px;font-size:12px;रंग:white;margin-left:62px;text-transform:none; } @media screen and (max-width: 736px) आणि (min-width: 100px){ #धोरण{ margin-top: -4px;font-size:12px;रंग:white;margin-left:3px;text-transform:none; } } ही जाहिरात अधीन आहेबोनस धोरण आता खेळ\nSlotJar यूके कॅसिनो गेम जिंकण्यासाठी फिरकी खेळाडू घेऊन 60 सेकंद\nयेथे यूके कॅसिनो बोनस खेळ SlotJar.com\nProgressPlay जगात सर्वोत्तम मोफत नाटक आणि रिअल पैसे गायन खेळ आणून ओळखले जाते. ते पुन्हा येथे आहेत आणि आता SlotJar लाँच केली आहे. हे एक मोबाइल गायन अनेक लोक आपापल्या घरी आरामात प्ले आनंद घेऊ शकता की.\nआपण ऐकू शकता अनेक खेळ आहेत, बोनस आपण लाभ घेऊ शकता, सोपे देयक पर्याय आणि jackpots आपण आपल्या संधी फिरकी शकता जेथे कमी मोठा विजय 60 सेकंद येथे यूके गायन एक पूर्ण पुनरावलोकन आहे. आज साइन अप करा आणि वर आनंद, £200 –; 100% गायन ठेव बोनस सर्व नवीन खेळाडूंना देऊ.\nयूके ऑनलाइन कॅसिनो ठेव मॅच ऑफर रिअल पैसे खेळताना\nआपण या सर्वोत्तम यूके कॅसिनो येथे आढळेल की अनेक बोनस आहेत. One is the aforementioned up to £ 200 मुक्त ठेव बोनस. आपण प्ले आणि जिंकण्यासाठी या वापरू शकता. देखील आहे ठेव सामना स्वागत बोनस £ 200 म्हणून उच्च असू शकते. कोणत्याही रक्कम जमा करून आपण एक बोनस मिळविण्यासाठी अपेक्षा करू शकता. दोन फक्त बोनस आपण या यूके गायन येथे शोधण्यासाठी अपेक्षा करू शकत नाही आहेत. आपण इतर बोनस शोधण्यासाठी अपेक्षा करू शकता सौद्यांची रोख परतावा, मुक्त गायन क्रेडिट साप्ताहिक आश्चर्यांसाठी.\nफोन बिल फायदे ऑनलाइन कॅसिनो यूके द्या\nसोपे देयक एक यूके मध्ये एक चांगला ऑनलाइन गायन साठी असणे आवश्यक आहे. खरं आपण हे करू शकता की SlotJar फोन बिल करून अदा सर्वोत्तम कॅसिनो एक करते. खेळाडू जमा करण्यासाठी मोबाइल फोन क्रेडिट वापरू शकता. म्हणून थोडे £ 10 खेळाडू हे करू शकता सर्वोत्तम यूके ऑनलाइन स्लॉट खेळत आनंद. विविध कॅसिनो दररोज देऊ जाहिराती, या काही युरो मोठे विजय होऊ शकते. फोन बिल वापरून देवून कल्पना आवडत नाही काळजी करू नका, इतर पर्याय आहेत. हे डेबिट किंवा आहेत क्रेडिट कार्ड पेमेंट आणि ई-पाकीट पर्याय. सध्या आपल्या £ 200 बोनस खेळा\nनवीन ऑनलाइन कॅसिनो झटपट विन खेळ\nआपण नाव पासून सांगू शकता म्हणून या गायन स्लॉट पण संपूर्णपणे बद्दल मुख्यतः आहे. होम म्हणून ओळखले जाते जे आपण खेळत आनंद घेऊ शकता अनेक स्लॉट खेळ स्लॉट किलकिले येथे आहेत सर्वोत्तम यूके ऑनलाइन स्लॉट पण तसेच अनेक टेबल खेळ आहेत. स्लॉट खेळ समावेश गेंडा raging, इंद्रधनुष्य श्रीमंती, मांजर आणि चमत्कार पण कॉपी नाव पण काही करण्यासाठी. आठ आहेत एक प्रकारचा जुगाराचा खेळ ऑनलाइन खेळ चढ, निर्विकार, जुगारी लोकांचा पत्त्यांचा खेळ आणि blackjack. झटपट साठी विजय HD मध्ये आणले जाते थेट गायन अर्पण आहेत. हे खेळ आहेत पुष्कळसे आणि एक वास्तविक विक्रेता आहे खेळाडू सारखे वाटत म्हणून ते प्रत्यक्ष गायन आहेत.\nया गायन येथे सर्व गेम खेळाडू जाणून घेण्यासाठी परवानगी त्यांच्यावर पैसे करण्यापूर्वी मोफत डेमो मोड मध्ये खेळला जाऊ शकतो. जमा करणे आपला फोन बिल वापरून आज प्रारंभ\nचेक आउट करा सर्वोत्तम ऑनलाइन बेटिंग यूके मोठ्या प्रमाणात रिअल पैसे कॅसिनो जिंकण्याची\nआपण स्लॉट आणि टेबल खेळ मोठ्या विजय प्राप्त करू शकता पण विजय एवढ्यावर थांबू नका. टेबल खेळ आणि स्लॉट वेतन टेबल अवलंबून निश्चित प्रमाणात द्या. द jackpots खेळाडू जिंकण्याची संधी देतात आणखी. यासह प्ले करू शकता की अनेक jackpot खेळ आहेत Gonzo च्या शोध, थंडर ट्रक, रोख लक्ष वेधुन आणि दैवी फॉच्र्युन नाव पण काही करण्यासाठी.\nआपण विजय प्राप्त करू शकता प्रमाणात एका खेळ वेगळे. ज्या जिंकून रक्कम वाढत ठेवते आणि आपण मोठा विजय मिळाला पुरोगामी jackpot गेम खेळून पहा. तेथे आहे आपण एक jackpot खेळ खेळत विजय प्राप्त करू शकता किती मर्यादा नाही. म्हणून कधी, मजा करा, आणि जबाबदारीने जुगार लक्षात ठेवा\nएक यूके कॅसिनो ब्लॉग SlotJar.com\nSlotjar बोनस साइट - संबंधित पोस्ट:\nमोफत ऑनलाईन कॅसिनो पण | ते £ 200 मध्ये आपले स्वागत आहे बोनस अप, आता सामील व्हा\nऑनलाइन स्लॉट | मोफत बोनस प्ले | तुम्ही जिंकलात काय ठेवा\nमोबाइल स्लॉट फ्री बोनस साइट | SlotJar.com £ 5 & hellip;\nफोन बिल करून मोबाइल कॅसिनो द्या | £ 20K स्लॉट रिअल & hellip;\nमोबाइल कॅसिनो गेम | रिअल रोख नाही | £ 205 मोफत\nगुलाब एस विजयी बिग £ 36880,00\nस्टीफन्स ब विजयी बिग £23840.00\nपार्कर आर विजयी बिग £ 20450,00\nजॉर्डन एन विजयी बिग £ 15435,00\nरॉकी आर विजयी बिग € 14400,00\nतबेला जी विजयी बिग £ 12000,00\nतबेला जी विजयी बिग £ 12000,00\nमार्टिन आर विजयी बिग £ 12000,00\nमार्टिन ई विजयी बिग £ 12000,00\nविल्यम्स सी विजयी बिग £ 12000,00\nमार्ग के विजयी बिग $11500.00\nगुडविन एस विजयी बिग £ 10688,00\nखरे जी विजयी बिग £ 10450,00\nचॅन एक विजयी बिग £ 9500,00\nएन बेटे विजयी बिग £ 8940,00\nव्हॅन गुहा Broek जॉन विजयी बिग € 7680,00\nवुड जी विजयी बिग £ 7500,00\nजोन्स जॉन विजयी बिग £ 7205,80\nनील जॉन विजयी बिग £ 6840,00\nट्यूडर सी विजयी बिग £ 6685,00\nही जाहिरात अधीन आहे नियम आणि अटी\nही जाहिरात अधीन आहे नियम आणि अटी\nफोन बिल करून एक प्रकारचा जुगाराचा खेळ ठेव | विन रिअल £££\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nएसएमएस कॅसिनो | £ 200 ठेव बोनस | बक्षिसे £ $ € ठेवा\nस्लॉट फोन बिल करून द्या | फिरकी £ 20,000 jackpot जिंकण्यासाठी\nएक प्रकारचा जुगाराचा खेळ\nफोन बिल करून मोबाइल कॅसिनो द्या | £ 20K स्लॉट रिअल रोख jackpot\nऑनलाइन कॅसिनो फोन बिल | मोफत £ 200 बोनस - विजयी ठेवा\nपद्धती जमा | कार्ड, Phone Bill &; अधिक\nOlorra व्यवस्थापन लिमिटेड कोण आहे\nSlotJar.com स्तर ProgressPlay लिमिटेड चालविले जाते 3 (संच नाही. 1258), टॉवर व्यवसाय केंद्र, टॉवर स्ट्रीट, Swatar, Birkirkara, BKR 4013, माल्टा. ProgressPlay एक मर्यादित दायित्व कंपनी माल्टा मध्ये नोंदणीकृत आहे (C58305), ते माल्टा गेमिंग प्राधिकरणाने परवाना आणि नियमित आहे, आणि / MGA / B2C एक परवाना क्रमांक अंतर्गत संचालन 231/2012; आणि परवाना आणि नियमित आहे, जुगार आयोग, License Number 000-039335-R-319313-010. Persons from Great Britain ;वेबसाइट द्वारे wagering जुगार आयोगाने जारी परवाना वर रिलायन्स असे आहेत. जुगार व्यसन असू शकते. जबाबदारीने प्ले.\nकॉपीराइट © SlotJar. सर्व हक्क राखीव.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-paryatan-pandurang-patankar-1201", "date_download": "2018-10-16T22:59:59Z", "digest": "sha1:CSDOXAMPM4OZDMEJHZ7KVOXJEWAT2BHE", "length": 14491, "nlines": 108, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Paryatan Pandurang Patankar | Saptahik Sakal", "raw_content": "\nअंकाई लेणी व नवनाथाच्या गुहा\nअंकाई लेणी व नवनाथाच्या गुहा\nशुक्रवार, 16 मार्च 2018\nअखिल जगतामध्ये आपल्या भारत वर्षात संख्येने सर्वांत जास्त कोरीव लेणी आहेत. यातील पितळखोऱ्याशी नाते सांगणारे अंकाईचे शिल्परत्न मनमाडच्या अलीकडे सुमारे १३ किमी अंतरावर आहे.\nअखिल जगतामध्ये आपल्या भारत वर्षात संख्येने सर्वांत जास्त कोरीव लेणी आहेत याचा आनंद वाटतो. त्यातही महाराष्ट्रात सर्वांत जास्त कोरीव लेणी आहेत. इसवी सन पूर्व २०० ते १५० या काळात पहिले लेणे भाजे येथे कोरले गेले व त्यापुढच्या शे-दीडशे वर्षात कोंडाणे, पितळखोरे, अजिंठा, बेडसा वगैरे लेणी खोदली गेली. यातील पितळखोऱ्याशी नाते सांगणारे अंकाईचे शिल्परत्न मनमाडच्या अलीकडे सुमारे १३ किमी अंतरावर आहे. याच पहाडावर देखणा असा अंकाई-ढंकाई हा जोडकिल्लाही आहे. दौंडहून मनमाडला रेल्वेने जाताना मनमाडच्या अलीकडे अंकाई किल्ला नावाचे अगदी छोटे रेल्वेस्टेशन लागते. काही पॅसेंजर रेल्वेगाड्याच तिथे थांबतात. किल्ला व लेणी पाहण्यासाठी आम्ही थेट मनमाड गाठले. तेथून येवला, शिर्डीकडे जाणाऱ्या एस.टी. बसेस किंवा रिक्षा, टेम्पोसारखी वाहनेही अंकाई रेल्वे फाट्यावर आपल्याला उतरवतात किंवा रिक्षा, टेम्पो अंकाई गावातही (५ कि.मी.) नेतात. गंमत अशी झाली की आम्ही गेलो होतो किल्ला व लेणी पहायला पण रेल्वे फाट्यावर आम्हाला कळले की उजवीकडचा भला मोठा पहाड नाथसंप्रदायाच्यापैकी गोरक्षनाथांचा आहे. त्यावर अनेक मोठ्या गुहा असून त्यात कानिफनाथ, चौरंगीनाथ व अडबंगनाथांची महत्त्वाची स्थाने आहेत. आमच्या पर्यटनाला धार्मिक पर्यटनाची जोड मिळाली व तेथेही जायचे ठरविले. प्रथम अनकाई गावात जाऊन किल्ल्याच्या पायथ्याची कोरीव लेणी पाहिली. हा एकूण दहा लेण्याचा दुमजली शिल्पसमूह असून लेणी अप्रतिम आहेत. ९ व १० क्रमांकाची तळाकडील लेणी निवासस्थाने किंवा विहार स्वरूपाची असून त्यावरील स्तरातील द्वितीय क्रमांकाचे मुख्य लेणे बेजोड आहे. प्रवेशद्वारातील स्वागतिका शिल्प स्तंभाच्या तळाकडे अकरा नृत्यांगनांच्या विविध पोझेस, कमानी, वेलबुट्टी यांची मुक्त पखरण असा जामानिमा आहे. भगवान शंकराच्या ध्यानावस्थेतील तीन मूर्ती सुरेख आहेत. पुढे गेल्यावर दुर्गा देवी व शिवाच्या तीन मीटर उंचीच्या भव्य मूर्ती पाहताच मंत्रमुग्ध होऊन जातो. सिंहशिल्पे, हत्तीशिल्पेही अप्रतिम आहेत. येथील एका शिलालेखावरून ही लेणी दहाव्या, अकराव्या शतकातील असावीत असे वाटते. हिंदू, जैन व बौद्ध यांचे शिल्प योगदान येथे आढळते.\nदुपारी ३ वाजता गोरखनाथांचा पहाड चढायला सुरवात केली. पायथ्याच्या विशाल वटवृक्षापासून पायऱ्या बांधून काढलेल्या आहेत. अर्ध्या तासात गोरक्षनाथांच्या गुहेपाशी आलो आणि स्तिमितच झालो. पंधरा - वीस मीटर उंचीच्या या भव्य गुहेत खोलवर गोरक्षनाथ, गणपती, देवी यांच्या मूर्ती आहेत. पहाड आणखी चढून गेल्यावर वरच्या स्तरांत कानिफनाथांची अशीच गुहा आहे. येथे मात्र खडकाच्याच पृष्ठभागावर त्यांची मूर्ती कोरलेली आहे. नंतर पुढे पाण्याचे टाके व एका छोट्या गुहेत शिवाची पिंड आहे. त्यानंतर आणखी एक पाण्याचे टाके असून त्यामागे चौरंगावर चौरंथीनाथांची छोटी मूर्ती आहे. ग्रंथराज ज्ञानेश्‍वरीच्या अठराव्या अध्यायातील सतराशे त्रेपन्नाव्या ओवीत या चौरंगीनाथांचा उल्लेख आलेला आहे. सप्तश्रृंगी पर्वतावर हातपाय तुटलेल्या चौरंगीनाथाला मत्स्येंद्रनाथ भेटले व तो सर्वांगांनी संपूर्ण झाला असे म्हटले आहे. या पहाडाच्या उजवीकडील टोकावर अडबंगनाथांची गुहा आहे व तेथेही पाण्याचे टाके आहे. कमी पावसाच्या या पहाडावर फिरताना, श्रावणामुळे मात्र हिरवी शाल पांघरल्यासारखी दिसत होती. कुठे कुठे आस्टर, सोनकीची फुले डोके वर काढून वाऱ्यासंगे डोलत होती. त्र्यंबकेश्‍वरच्या ब्रह्मगिरी पहाडावर शंकराने जटा आपटल्या ते स्थान आहे. तसेच इथे खडकावर गोरक्षनाथांनी लहानग्या अडबंगनाथाला आपटले तेव्हा उमटलेल्या खुणा पहायला मिळतात. श्रावण महिन्यात दर शनिवारी येथे यात्रा भरते तेव्हा खूप लोक येतात. गुरे चारायला येणाऱ्या गुराखी मुलांपैकी एकाने आम्हाला या पहाडावरील हे गुहांचे विश्व दाखविले, त्याबद्दल त्याला बक्षिशी म्हणून पैसे देऊ लागताच नको नको म्हणत तो पसारही झाला. अंकाई-टंकाई व मनमाडच्या या भागात फिरताना सपाटीवर एखादा स्तंभ उभारल्यासारखा एक कातळसुळका एकट्याने उभा राहिल्यासारखा दिसत असतो. निसर्गाचा हा चमत्कार 'हडबीची शेंडी' या नावाने ओळखला जातो. थम्सअप पेयाच्या बाटलीवरील अंगठ्यासारखे हे निसर्गनवल दूरवरून खूप वेळ आपली साथ करीत असते.\n‘दिवसागणिक दोन पिढ्यांमधले अंतर खूप कमी होत चालले आहे...’ असे आपण सहजच म्हणून जातो....\nमलेशिया हा असा देश आहे जेथे मलाया, चायनीज, भारतीय व श्रीलंकन अशा विविध वंशाचे लोक...\nपाचव्या शतकातील ग्रीक तत्त्वज्ञ हेरॅक्‍लिटसने असे म्हणून ठेवले आहे, की ‘The only...\n‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे, वनचरे’ या तुकारामांच्या ओवीचा प्रत्यक्ष अनुभव घ्यायचा असेल...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://isabelny.com/1159417", "date_download": "2018-10-16T23:11:08Z", "digest": "sha1:NWZOLCTW36QTO4D7HD46IP4HVCLONSMT", "length": 1344, "nlines": 18, "source_domain": "isabelny.com", "title": "मिमल प्रतिमा जाहिराती केवळ एकके प्रतिमा आणि मजकूर जाहिराती दर्शवित आहे", "raw_content": "\nमिमल प्रतिमा जाहिराती केवळ एकके प्रतिमा आणि मजकूर जाहिराती दर्शवित आहे\nमाझ्या वेबसाइटवर प्रतिमा आणि मजकूर जाहिराती दाखविणारा 'केवळ प्रतिमा जाहिरातीच' असे युनिट. अॅडसेंस युनिट स्वरूप 'केवळ प्रतिमा जाहिरातींवर' सेट केल्याचे सुनिश्चित करण्यासाठी मी दुहेरी तपासणी केली आहे.\nइतर कोणाशीही हे अनुभवलेले आहेत आणि आपण या समस्येचे निराकरण कसे केले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://isabelny.com/2693026", "date_download": "2018-10-16T22:31:45Z", "digest": "sha1:LTGA3XGJCXSLFRZ6IEHJLHOB4KFURBSC", "length": 17550, "nlines": 44, "source_domain": "isabelny.com", "title": "वेबसाइट स्टेजिंगसाठी सुरुवातीच्या मार्गदर्शक वेबसाइट स्टेजिंगसाठी नवशिक्या मार्गदर्शिकासंबंधित विषय: सिक्युरिटीज प्लेग्सपरफेन्सवेपीपी मिमल", "raw_content": "\nवेबसाइट स्टेजिंगसाठी सुरुवातीच्या मार्गदर्शक वेबसाइट स्टेजिंगसाठी नवशिक्या मार्गदर्शिकासंबंधित विषय: सिक्युरिटीज प्लेग्सपरफेन्सवेपीपी मिमल\nवेबसाईट स्टेजिंगसाठी सुरुवातीच्या मार्गदर्शक\nहा लेख साइटग्राउंड सह भागीदारीत तयार केलेल्या मालिकेचा भाग आहे. ज्या भागीदारांना साइटपॉइंट शक्य करतात त्यांना पाठिंबा दिल्याबद्दल धन्यवाद.\nआपण आपल्या साइटवर बदल करण्याचे विचार करत आहात\nआपण प्रथम डोके उडी मारत असतांना आपल्याला असे कळले पाहिजे की हे करण्याचा एक जलद आणि सुरक्षित मार्ग आहे.\nएन्टर करा वेबसाइट स्टेजिंग .\nकाही ठळक वाटणार्या कंपन्यांनी आपल्या ग्राहकांना वेबसाइट स्टेजिंगची तरतूद केली आहे आणि या लेखाचा हेतू सर्व गोष्टींचा अनावरण करण्याचा हेतू आहे जे वेबसाईट स्टेजिंग आहे आणि ते केवळ डिझायनर आणि विकासकांसाठीच नव्हे, तर रोजच्या साइट मालकांसाठी गेम चेंजर आहेत - windows vps reseller.\nवेबसाइटची मांडणी काय आहे\nएक स्टेजिंग साइट मूलत: आपल्या वेबसाइटवर एक क्लोन आहे जी अभ्यागतांना पाहू शकणारी आपल्या थेट साइटवरून प्रत्यक्षात स्वतंत्र आहे. त्यात समान सेटिंग्ज, समान सॉफ्टवेअर आणि आपल्या थेट साइटवर समान हार्डवेअर आहेत परंतु आपण त्यावर कार्य करत असताना सुरक्षितपणे क्षेत्रफळावर ठेवलेल्या आहेत. हे स्टेजिंग क्षेत्र एखाद्या सॅन्डबॉक्स किंवा डेमो साइटच्या रूपात विचार करता येऊ शकते जे आपल्या थेट साइटवर कोणताही प्रभाव नसल्याबद्दल कोणत्याही हेतूसाठी बदलता येईल.\nआपण केलेल्या बदलांविषयी जेव्हा आपण समाधानी होता, तेव्हा हा क्लोन साइट कोणत्याही वेळी बटणावर क्लिक करुन थेट ढकलले जाऊ शकते. स्टेज केलेली साइट मूलत: अधिलिखित करेल किंवा आपली थेट साइट बनेल.\nवेबसाईट स्टोगिंग महत्वाचे का आहे\nसेमॅट स्टेजिंग हे कोणत्याही मोठ्या होस्टिंग पॅकेजमधील महत्त्वाचे वैशिष्टय़ आहे कारण आपण आपल्या थेट साइटमध्ये व्यत्यय न आणता आपल्या वेबसाइटवर बदल करण्यास परवानगी देतो. हे बदल करताना कोणताही डाउनटाइम नाही, त्यामुळे आपण आपल्या वाचकांना व्यस्त ठेवू आणि उत्पादनांची विक्री करू शकता. हे देखील आपण आपल्या एसइओ रँकिंग वर हिट घेऊ शकत याचा अर्थ असा नाही कारण शोध इंजिने आपल्या साइटची स्टेजिंग प्रत अनुक्रमणिका होणार नाही.\nवेबसाईट स्टेजिंग हे केवळ आपल्या साइटवर चालूच राहणे नव्हे तर साइटवर बदल करण्याआधी त्यांचे परीक्षण करण्याकरिता महत्वाचे आहे. नवीन प्लगइन किंवा थीम स्थापित करीत आहात एखाद्या व्यासपीठावर त्याची चाचणी घेण्याची ही एक योग्य वेळ आहे आपल्या WordPress थीम्स किंवा प्लगइनसाठी साम्बालिक नियमानुसार अद्यतने एखाद्या व्यासपीठावर त्याची चाचणी घेण्याची ही एक योग्य वेळ आहे आपल्या WordPress थीम्स किंवा प्लगइनसाठी साम्बालिक नियमानुसार अद्यतने एक क्लोन साइट वापरण्यासाठी आणखी एक उत्तम परिस्थिती. स्टेजिंग साइटचे Semaltेट आपल्या वेबसाइटच्या अनुरुप अनुसूचीचा एक भाग निश्चितपणे एक उत्तम सराव आहे जो दीर्घकाळात लाभांश देईल. हे सदोष प्लगइन किंवा आपल्या अनन्य साइट वैशिष्ट्यांशी सुसंगत नसलेली थीम अद्यतने वरुन टाळता येइल.\nवेबसाइटच्या स्टेजिंगचे सममूल्य वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही साइटच्या व्यत्ययाशिवाय फ्लाइटवर साइट रीडिझाइन करण्याची क्षमता. तुम्ही किंवा तुमचा डिझायनर स्टेजिंग क्षेत्रात साइटचे जलद क्लोन तयार करू शकता आणि सर्व फाइल्स, प्लगिन, थीम्स इत्यादी डाउनलोड करण्याच्या कष्टसाध्य प्रक्रियेतून न जाता आणि आवश्यक बदल करून नवीन साइटवर सेट करू शकता. त्या प्रक्रियेस तास लागू शकतात स्टेजिंग साइटसह, आपण काही मिनिटांमध्ये बदल करत आहात. एकदा सर्वकाही पूर्ण झाल्यानंतर, आणि आपण समाधानी आहात की चांगले दिसतात आणि कार्य करीत असल्यास आपण फक्त एक बटण क्लिक करू शकता आणि आपल्या ग्राहकांना पाहण्यासाठी त्या साइटला जगू शकता.\nआपण वेबसाइटची मांडणी कशी वापरु शकता\nप्रत्येक होस्टिंग प्रदाता असलेल्या अचूक स्टेजिंग प्रक्रियेत फरक असू शकतो, परंतु आपण खात्री बाळगू शकता की ते सर्व सारखेच कार्य करतात. वेबसाइट स्टेजिंगच्या मानक चरण-दर-चरण प्रक्रियेचे ब्रेकडाउन:\n1. आपल्या cPanel किंवा वर्डप्रेस डॅशबोर्डवर नेव्हिगेट करा जिथे आपल्याला 'स्टेजिंग' साठी एक पर्याय सापडेल\n2. आपण कॉपी करू इच्छित वेबसाइट निवडून आपली स्टेजिंग साइट तयार करा आणि \"स्टेजिंग कॉपी तयार करा\" किंवा काही इतर विविधता म्हणून वाचू शकणार्या स्टेजवरील पर्याय निवडा.\n3. जर आपण पासवर्ड संरक्षण आपल्या स्टेजिंग पर्यावरणात या क्लोन साइटवर नको असेल तर निवडा. अपूर्ण साइटच्या अनुक्रमणनामुळे आपल्या एसइओवर देखील नकारात्मक परिणाम होऊ शकतो.\n4. आपल्या होस्टिंग प्रदात्याद्वारे प्रदान केलेल्या लिंक किंवा बटणावर क्लिक करुन आपले बदल करा करा जे आपल्याला नुकतेच या स्टेजिंग साइटवर घेऊन जाईल. सर्वसाधारणपणे, आपल्या वेबसाइटचे URL सामान्यतः वाचतील, परंतु त्याच्याकडे स्ट्रिंग पर्यावरण असेल हे दर्शविण्याव्यतिरिक्त समोर स्ट्रिंग असेल. उदाहरणार्थ, हे \"स्टेजिंग 1\" वाचू शकते वेबसाइट कॉम \" आता आपण कोणत्याही नवीन थीम, प्लगिन डाउनलोड करण्यास किंवा आपली विद्यमान वैशिष्ट्ये केवळ अद्यतनित करण्यासाठी सुरक्षित आहात.\n5. मंचिंग साइट लाईव्ह करा. ही प्रक्रिया मूलत: आपल्या वर्तमान साइटला अधिलिखित करेल आणि आपल्या सर्व साइट अभ्यागतांना आपण नुकत्याच केलेल्या सर्व बदलांसह आपली नवीन साइट पाहु द्यावी. काही होस्टिंग कंपन्या तुम्हाला 'प्रगत' पुश लाईव्ह ऑप्शन देऊ शकतात ज्यामुळे तुम्हाला मूळ साइटवर कायमस्वरू अशाप्रकारे आपण आपल्या साइटला विसंगत बदल आणि अपडेट्ससह मोडत नाही. आपल्या होस्टींग कंपनीकडे हा पर्याय नसल्यास कार्यवाही म्हणून, आपण त्याचे निराकरण करण्यासाठी साइटची बॅकअप आवृत्ती पुनर्संचयित करू शकता.\n आपण त्या पेक्षा जास्त सोपे नाही करू शकता आपण कोणत्याही अज्ञात सूचना किंवा संदेशासह जाता, तर आम्ही आपल्या होस्टिंग प्रदात्यांची नावे टाइप करून कोणत्याही शोध इंजिनमध्ये टाइप करणे सुचवितो आणि पुढे कसे जायचे याविषयी तपशीलवार सूचना शोधण्यासाठी \"स्टेजिंग\" शब्द वापरावा.\nआपली साइट लहान असल्यास, ही संपूर्ण प्रक्रिया काही मिनिटे घेऊ शकते; विशेषतः जर आपण केवळ प्लगइन अद्यतनित करत असाल किंवा नियमित देखरेख करत असाल तर जर आपल्याकडे मोठी साइट आहे आणि पुन्हा डिझाइन कार्य करत असल्यास, क्लोन करणे साइट तयार करणे, बदल करणे आणि थेट इव्हेंट करणे यासाठी प्रक्रिया खूपच अधिक काळ लागू शकते.\nआपल्या होस्टिंग कंपनीने वेबसाइटची मजेरी दिली आहे का\nअसे आहे, मग थेट साइटवर 'काउबॉय कोडींग' चे दिवस आणि आशेने सर्वकाही बाहेर पडते. आता आपण वेबसाइट स्टेजिंगची मूलभूत माहिती आपल्याला जाणून घेता तेव्हा, आपण मुख्य वेबसाईट बदलांमध्ये आणि आत्मविश्वासासह नेहमीचे साइट देखरेखीमध्ये प्रवेश करू शकता.\nआपल्या होस्टिंग कंपनी वेबसाइट स्टेजिंग ऑफर नाही तर, नंतर तो सुमारे खरेदी करण्यासाठी वेळ असू शकते आमचे भागीदार, साइटग्राउंड, विनामूल्य वेबसाइटचे स्थलांतर प्रदान करते आणि सर्व होस्टिंग योजनांमधील स्टेजिंग वातावरणास समाविष्ट करते त्यांचे वर्डप्रेस स्टेजिंग वैशिष्ट्य आपल्याला ते पुनर्संचयित करण्याची आवश्यकता असल्यास आपल्या थेट वेबसाइटची प्रत बनवते. सर्व साइटग्राऊंड होस्टिंग योजना आता 65% पर्यंत येत आहे मिमल युजर्ससाठी\nआपल्या स्टेजिंग अनुभवाविषयी सांगण्यासाठी मांडणी किंवा उपयुक्त गोष्टींबद्दल तुम्हाला काही प्रश्न आहेत का मिमलॅट खालील टिप्पण्या मध्ये त्यांना शेअर करा.\nजेकब मॅकमिलन हे एक विपणन प्रतिलेखक आणि सामग्री चिलखती आहे. त्याचे ब्लॉग डिजिटल करिअर व्यवसायांचे वाढण्यास मदत करते आणि फ्रीलांसर बँक बनवतात. त्याच्या मोफत मार्गदर्शक झडप घालतात: 2 अर्थसंकल्पात व्यवसायासाठी अपयश-पुरावा विपणन धोरण.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://satsangdhara.net/bh-ram/bhk6a52.htm", "date_download": "2018-10-16T22:39:56Z", "digest": "sha1:6WL6ABXIIT2A46LYI67SUJA3NCRRJH2I", "length": 79218, "nlines": 1720, "source_domain": "satsangdhara.net", "title": " सत्संगधारा - श्रीएकनाथमहाराजकृत - श्रीभावार्थरामायण - युद्धकाण्डे - अध्याय बावन्नावा - हनुमंत – मकरध्वज भेट", "raw_content": "\nसर्ग १ ते ५\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ७७\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ त ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ त ११९\nसग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ७५\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ६७\nसर्ग १ त १०\nसर्ग ११ त २०\nसर्ग २१ त ३०\nसर्ग ३१ त ४०\nसर्ग ४१ त ५०\nसर्ग ५१ त ६०\nसर्ग ६१ त ६८\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ ते १२०\nसर्ग १२१ ते १२८\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ वा -समाप्त\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nअध्याय ३१ ते ३७\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nसर्ग १ ते १०\nअध्याय १ ते १०\nअध्याय १ त १०\nअध्याय १ ते १३\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते १६\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nअध्याय ३१ ते ४०\n॥ अध्याय बावन्नावा ॥\nहनुमंत – मकरध्वज भेट\n॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥\nअहिरावण – महिरावण यांच्याकडून वानरसैन्याची टेहळणी :\n सावधान अवधारा ॥ १ ॥\nधरोनि न्यावया संधि पाहत अहोरात्र सावध ॥ २ ॥\nहनुमंताची प्रतिकारार्थ सिद्धता :\n निजगजरीं हरिनामें ॥ ३ ॥\n स्वामीस राखित अहर्निशीं ॥ ४ ॥\n म्हणोनि कपिपती राखित ॥ ५ ॥\nन म्हणे वेळ अवेळ दिवस रात्र अक्षर पळ \n अचळ रामभजनीं ॥ ६ ॥\n साक्षेपस्थितीं अवधारा ॥ ७ ॥\n इंद्रियस्थिति श्रीराम ॥ ८ ॥\nश्रोतीं अवधान द्यावें चित्तीं कथासंगती सांगेन ॥ ९ ॥\n मोकळूं न जाणे रघुनंदना \n रघुनंदनासरिसेंचि ॥ १० ॥\n क्षणें क्षण न विसंबे ॥ ११ ॥\n सावचित्त सर्वदा ॥ २ ॥\n अहोरातीं सावध ॥ १३ ॥\n राम राखे सर्वां ठायीं \n राखण पाहीं हनुमंत ॥ १४ ॥\n बाह्यव्रत अवधारा ॥ १५ ॥\n अनुसंधान अखंड ॥ १६ ॥\n भक्तरावो हनुमंत ॥ १७ ॥\n अगाध बोध कपीचा ॥ १८ ॥\n वीर मारुति न विसंबे ॥ १९ ॥\n चिदाकाशीं राखित ॥ २० ॥\n राम मारुति न विसंबे ॥ २१ ॥\n राम मारुति न विसंबे ॥ २२ ॥\nपाऊलही न पडे शून्य रघुनंदनावांचोनी ॥ २३ ॥\n सहजस्थितीं राखित ॥ २४ ॥\n राम कपींद्र राखत ॥ २५ ॥\n रघुकुळटिळक राखित ॥ २६ ॥\n कपिनायक रचीतसे ॥ २७ ॥\nउरलें पुच्छाचें जें अग्र तें तळीं वरी निरंतर \n अहोरात्र सावध ॥ २८ ॥\n तेथे राक्षसें बापुडीं कायी \n धुरा पाहीं चोरावया ॥ २९ ॥\nअहिरावण – महिरावण यांचे चिंतायुक्त होऊन कुलदेवतेला आवाहन :\n तरी राम नोहे प्राप्त \n नव्हे प्राप्त सर्वथा ॥ ३० ॥\nमग करुं आदरिलें स्तवन कुळदेवता जाण कामाक्षी ॥ ३१ ॥\n कामाक्षी जाण बोलती ॥ ३२ ॥\n मोक्षदान द्यावया ॥ ३३ ॥\nजंव नुपजे तीव्र अवस्था शरण न रिघवे रघुनाथा \n दुःखावर्तामाजी पडिजे ॥ ३४ ॥\n बुद्धि प्रेरीत ते ऐका ॥ ३५ ॥\n झाला प्रसन्न राक्षसां ॥ ३६ ॥\nहनुमंताला शेपटीचा वेढा काढण्याची श्रीरामांची आज्ञा :\n मधुर वचना बोलत ॥ ३७ ॥\n निर्भय व्हावें चराचर ॥ ३८ ॥\n तो भेणें दळभार राखित ॥ ३९ ॥\nऐसें न करी मारुती सांडीं निश्चितीं निजभय ॥ ४० ॥\nकाढीं पुच्छाचा पैं वेढा \nस्वैर विचरुं दे माकडां हुडाहुडां आल्हादें ॥ ४१ ॥\n माथां अपवाद बैसल ॥ ४२ ॥\n यत्‍न करावा जरी आपण \nतरी सामर्थ्या आली नागवण काळें वदन तयाचें ॥ ४३ ॥\n सर्वथा प्राप्त नव्हे देख \n परमार्थ देख तेथ कैंचा ॥ ४४ ॥\n सिद्ध न साधे गा जाण \n वृथा जाण जातसे ॥ ४५ ॥\nदेहभयें न साधे योग देहभयें न साधे याग \n नव्हे सांग निजप्राप्ति ॥ ४६ ॥\n दुःख अलोलिक देहसंगें ॥ ४७ ॥\nसकळ धर्माची होय शांती भयें निश्चितीं देहाच्या ॥ ४८ ॥\n वेढा तत्वतां काढोनी ॥ ४९ ॥\n आम्हां पामरां ज्ञान कैंचे ॥ ५० ॥\n संमुखता राहिला ॥ ५१ ॥\nसुखें निद्रा करा समग्र भयमात्र धरुं नका ॥ ५२ ॥\n स्वयें विवंचना करीतसे ॥ ५३ ॥\nकोण अर्थाजीतसें ॥ ५४ ॥\n त्या मी राखितसें रामासी \n कर्मटवेषी यथार्थ ॥ ५५ ॥\nमज एवढी कोण चिंता स्वस्थ आतां सुखें निजों ॥ ५६ ॥\n सुखें वानरीं निद्रा केली ॥ ५७ ॥\nराक्षस वेगें आले तेथ चोरोनि नेत रघुनाथा ॥ ५८ ॥\nनिशि निद्रां समापन्नौ दाशरथी जहर्तुभृशम् \nकुणपाद्वायुके पाशे यथा पातालमासुरैः ॥१॥\nनिद्रिस्त रामलक्ष्मणांना राक्षस मध्यरात्री घेऊन जातात :\n केली चोरी धुरेची ॥ ५९ ॥\n नेती उदास निर्भय ॥ ६० ॥\n कोणाही सर्वथा लक्षेना ॥ ६१ ॥\nदोघां जणीं दोनी धुरा पाताळद्वारा पळविल्या ॥ ६२ ॥\n प्रेतवत् जाण सकळिक ॥ ६३ ॥\n तरी न राहे उगला \n पाहे वेळोवेळां हनुमंत ॥ ६४ ॥\nराम-लक्ष्मण नाहीसे झाल्यामुळे हनुमंताचे चिंतायुक्त होऊन प्रयाण :\nआलगेचा आला जव फेरा तंव न देखे दोनी धुरा \n पाहे सैरा कटकांत ॥ ६५ ॥\n वेडावला कपिनाथ ॥ ६६ ॥\nयुद्ध करितां भागला पूर्ण \n वंचिलों पूर्ण श्रीरामें ॥ ६७ ॥\nहेंही न घडे सर्वथा तो न विसंबे शरणागता \n सांडी सर्वथा हें न घडे ॥ ६८ ॥\n वानरमेळ सांडील कां ॥ ६९ ॥\n होईल आकांत सकळिकांसी ॥ ७० ॥\n अंत सकळांसी करील ॥ ७१ ॥\nरावण बापुडें ते किती \n करितील शांती रावणाची ॥ ७२ ॥\n जघन्ये थोर वीरवृत्ती ॥ ७३ ॥\n वृत्तांत सांगत तयां दोघां ॥ ७४ ॥\nयेरां समस्तां कळों न देतां \nकोठें न देखती सर्वथा तिघां अति चिंता वर्तली ॥ ७५ ॥\n व्यर्थ जाणे न घडे रामासीं \n न पुसतां कोणासी मग गेला ॥ ७६ ॥\n कार्यालागोनी स्वयें गेला ॥ ७७ ॥\nआतां काय करणे विचार \n काय उत्तर बोलत ॥ ७८ ॥\nतुम्ही सावध रहा येथें कळों न द्यावें कोणातें \n अति सामार्थ्ये सावध ॥ ७९ ॥\n अति वेगेंसीं आणिन ॥ ८० ॥\n उल्लंघीन न लागतां घडी \n पृथ्वी रोकडी वाटीन ॥ ८१ ॥\n मिळवीन तांतडी अव्यक्तासीं ॥ ८२ ॥\n उद्धत त्यासी करविलें ॥ ८३ ॥\nरावण बापुडें तें किती \n त्रिकूट निश्चितीं खचवीन ॥ ८४ ॥\nतुम्ही दळभार रहा समग्र अहोरात्र सावध ॥ ८५ ॥\nमात गुप्त करोनि सत्वर \n अति सत्वर रामकार्या ॥ ८६ ॥\nकाय करुं गा श्रीहरी बुद्धि झडकरी मज देईं ॥ ८७ ॥\n तोही रणांत सांडिला ॥ ८८ ॥\n तो साचार करीं रामा ॥ ८९ ॥\n दीन अनाथां सांडितां ॥ ९० ॥\nऐसी तीव्र चिंता करितां \nगेला तात्वतां यक्षिणीवटा ॥ ९१ ॥\nहनुमंताची आदिशक्तीला प्रार्थना :\n माझी विनंती परिसावी ॥ ९२ ॥\n मज सांगितला पाहिजे ॥ ९३ ॥\nतुम्ही पूर्वी मज प्रसन्न म्हणोनि तुम्हासी आलों शरण \n केउतें गमन केलेंसे ॥ ९४ ॥\nमज वृत्तांत न सांगतां \n शुद्धि तत्वतां सांगावी ॥ ९५ ॥\nत्यासी न सांगितल्या समाचारा करील संहारा सर्वांसी ॥ ९६ ॥\n राम सेवीत सर्वदा ॥ ९७ ॥\nआम्हीं न सांगताही वृत्त \nआपण यश घेतल्या येथ श्रीरघुनाथ सुखावे ॥ ९८ ॥\nआम्ही न सांगो जरी कार्य साधील तो तरी \n चराचरीं निजविजयी ॥ ९९ ॥\n समाचारासी जाणवूं ॥ १०० ॥\nगोष्टी सांगों जरी स्पष्ट \n करील सपाट सर्वांचें ॥ १ ॥\nआदिमायेकडून गिधाडाच्याद्वारे हनुमंताला मार्गदर्शन :\n प्रकारांतर योजिलें ॥ २ ॥\n कपिकेसरीतें वृत्त सांगे ॥ ३ ॥\n मज डोहळे होती मनीं \n तें कोठोनी मेळविसी ॥ ४ ॥\nझणें उदास होसी चित्तीं डोहळे निश्चितीं पुरवावे ॥ ५ ॥\n त्वरा न करावी सर्वांथीं \n तुज निश्चितीं होईल ॥ ६ ॥\n सखे बंधु दोघे जण \n नेले जाण पाताळा ॥ ७ ॥\n मांस बहुत मिळेल ॥ ८ ॥\nहनुमंताचे पाताळामध्ये गमन :\nऐसें बोलतां तिहीं दोघी \n गर्जे सवेग रामनामें ॥ ९ ॥\n राक्षसनाथ जेथ असे ॥ ११० ॥\n जगदंबेस पूजित ॥ ११ ॥\n निजगजरीं मांडिला ॥ १२ ॥\n येईल कपींद्र पैं येथें ॥ १३ ॥\nमग कांही न चले मत \n शक्ति अद्‍भुत कपीची ॥ १४ ॥\nराक्षसबंधु रामलक्ष्मणांना मकरध्वजाच्या बंदोवस्तामध्ये ठेवतात :\n अद्‍भुतशक्ती राखण ॥ १५ ॥\n मकरध्वजासमवेत ॥ १६ ॥\nन लावितां पातया पातें \nतंव हनुमान पावला तेथें श्रीरामातें पहावया ॥ १७ ॥\n महामारीं उठतील ॥ १८ ॥\nयुद्धाचें भय नाहीं मज परी न लाभे रघुराज \nसिद्धी न पवे स्वामिकाज ऐसी वोज नये करुं ॥ १९ ॥\nसाधुवेषामध्ये हनुमंताचे आगमन :\n भीतरीं जावयासी पैं आला ॥ १२० ॥\n लागली सुषुप्ती सर्वांसी ॥ २१ ॥\nमकरध्वजाचा हनुमंताला प्रश्न :\n त्यासीं नव्हे माया साचार \n निरंतर स्वामिकाजीं ॥ २२ ॥\nभीतरीं जातां वर्जिले त्यासी जासी निशिं केउता ॥ २३ ॥\n कोठें जासी न पुसत \n स्वेच्छा जात नगरांत ॥ २४ ॥\n जावें तिहीं भिक्षेसी ॥ २५ ॥\nभिक्षेसी काळ तोचि प्राप्त यथोचित भिक्षुका ॥ २६ ॥\nउचित काळ सांडोनियां जाण \n ऐसें आपण न करावें ॥ २७ ॥\nतूं अकाळीं गमन करीसी \n कोण निशीथीं विचरत ॥ २८ ॥\n तें आम्हीच करितों प्रार्थन \n करावे गमन स्वाश्रमा ॥ २९ ॥\n बैसविलें कोणें तुज येथें ॥ १३० ॥\nकोठेही निर्बंध नाहीं आम्हासी तूं कां वारिसी निजमूर्खा ॥ ३१ ॥\n व्यर्थ तापसीं शापिलें ॥ ३२ ॥\n हें साधुत्व कोणें शिकविलें ॥ ३३ ॥\n धोत्रां वस्त्रां सांभाळीं ॥ ३४ ॥\nहनुमंताचे व मकरध्वजाचे युद्ध :\nऐकोनि क्षोभें तापस बोले तुज कां शाप देणें लागलें \nथापा हाणोनि दोनी डोळे पाडीन तत्काळ भूमीसीं ॥ ३५ ॥\n निष्टुर वचनीं बोलती ॥ ३६ ॥\n दोहीं वीरा बळ सम ॥ ३७ ॥\n एकमेकां मेचेना ॥ ३८ ॥\nयुद्ध करितां दोघे जण \n हा कोण कैंचा पां येथें ॥ ३९ ॥\nअद्यापि वांचला जीवें जीत कोण निश्चित पुसों पां ॥ १४० ॥\nअरे कोण तूं काय आहेसी \n यमापासीं अन्यथा धाडीन ॥ ४१ ॥\nहनुमंताला मकरध्वजाचे आत्मकथन :\n सावधानें अवधारा ॥ ४२ ॥\n मी तुजपासीं सांगेन ॥ ४३ ॥\n तुज सांगोनि कार्य सोण \n सखें गमन करावें ॥ ४४ ॥\nसुखरुप न करिसी गमन तरी स्वर्गा तुज धाडीन \nपुसतचि आहेसी तूं कोण सावधान अवधारीं ॥ ४५ ॥\n बळ माझें पित्यासम ॥ ४६ ॥\n हे सखे बंधु दोघेजण \nतिहीं मज ठेविलें रक्षण द्वारीं संपूर्ण आपुलिये ॥ ४७ ॥\n मानव दोनी आणिले ॥ ४८ ॥\n म्हणोन राखण ठेविलें ॥ ४९ ॥\nआतां स्वस्ति असो तुजलागीं सुखें जाय आले मार्गी \nअन्यथा वृथा जाशी वेगीं ग्रासभागीं यमाचे ॥ १५० ॥\n बोले कपींद्र तें ऐका ॥ ५१ ॥\nरे रे वानर सावधानमनसा वार्ता क्षणं श्रूयतां\nसोऽहं मारुत राघवस्य कृपया पत्‍नीभगं नेक्षितम् \nमिथ्या जल्पसि वेषवानरतनुः कोणात्मजो लक्ष्यसे\nएहि त्वं समरे निशाचरगणैः पुत्रांतकोऽहं किल ॥२॥\nहनुमंताला आश्चर्य वाटते व तो वृत्तांत विचारतो :\n पुत्र म्हणविसी हनुम्याचा ॥ ५२ ॥\n लाज सर्वथा तुज नाहीं ॥ ५३ ॥\n तो हनुमान मी निश्चियेंसी \n भेटी कैसी न झाली ॥ ५४ ॥\nकोणीं देखिलें न ऐकिलें \n जोड जोडिलें अधःपाता ॥ ५५ ॥\n स्वप्नाआंतही न देखें ॥ ५६ ॥\n म्यां देखिलें नाहीं स्त्रीलिंग \nकैंचा पुत्र झालासी सांग मातेसीं डाग लाविला ॥ ५७ ॥\n करुणा भाकिसी अनिवार ॥ ५८ ॥\nतूं पुत्र आणिकाचा असतां \n देईन प्रायश्चिता तुज आजी ॥ ५९ ॥\n निगें सत्वर युद्धासी ॥ १६० ॥\n जाण निश्चित आलों असें ॥ ६१ ॥\nमकरध्वजाच्या मातेचे पूर्वकथेचे सत्यकथन :\n माझा पिता तो कोण ॥ ६२ ॥\n ऐक वोजा सांगेन ॥ ६३ ॥\n ऐक सविस्तर सांगेन ॥ ६४ ॥\n लंकापती अपमानिला ॥ ६५ ॥\n हूडे सवेग खचविले ॥ ६६ ॥\n मांडिली त्वरा सागरीं ॥ ६७ ॥\nजळीं समग्र विझवितां पुच्छाग्र जीव समग्र मरतील ॥ ६८ ॥\n वचन कपींद्रीं मानिलें ॥ ६९ ॥\n तो आपण गिळीला ॥ १७० ॥\n गर्भ संपूर्ण वाढला ॥ ७१ ॥\n तूं झालासी माझ्या हृदयीं \n भाग्यें पाहीं भेट झाली ॥ ७२ ॥\n महाबाहो आलिंगी ॥ ७३ ॥\n समाधान दोघांसी ॥ ७४ ॥\n महिरावण समवेत ॥ ७५ ॥\nस्वस्ति श्रीभावार्थरामायणे युद्धकांडे एकाकारटीकायां\nहनुमंतकरध्वजदर्शनं नाम द्विपंचाशत्तमोऽध्यायः ॥ ५२ ॥\nओंव्या ॥ १७५ ॥ श्लोक ॥ २ ॥ एवं ॥ १७७ ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "http://www.mukhyamantri.com/2009/12/blog-post_23.html", "date_download": "2018-10-17T00:01:35Z", "digest": "sha1:UWGRAAXWVJLTTH3SUTEY6K4SR3OFHA66", "length": 14441, "nlines": 201, "source_domain": "www.mukhyamantri.com", "title": "मुख्यमंत्री डॉट कॉम : सावधान... मराठी वणवा पेट घेत आहे !!!", "raw_content": "\nसावधान... मराठी वणवा पेट घेत आहे \nयेणारे वर्ष मराठी चित्रपट सृष्टीसाठी एक नवे कोरे पाऊल ठरणार आहे. येत्या नव वर्ष मध्ये अनेक नव नवीन चित्रपट आपल्या भेटीस येत आहेत, विविध विषय आणि अत्याधुनिक चित्रीकरण/सादरीकरण याने मराठी चित्रपटांचे रूप बदलले गेले आहे. नवीन वर्षा मध्ये खूप चं चित्रपटांची मेजवानी खास मराठी प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे, आता गरज आहे ती आम्ही तमाम मराठी जनतेने आता चित्रपट गृहांकडे वळण्याची.\nआपण सर्वांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे कि संपूर्ण भारत देशाला दिलेल्या चित्रपट सृष्टीची कर्मभूमी आणि या क्षेत्राची पंढरी असलेल्या आपल्या महाराष्ट्र मध्ये मराठी भाषेची आणि मराठी चित्रपटांची चाललेली दुर्दशा खरच खूप दुर्भाग्यपूर्ण आहे. गेल्या काही वर्षात अगदी आंतरराष्ट्रीय पातळीवरही नाव कमावलेले काही मराठी चित्रपट आपल्याच भूमीमध्ये सपशेल अयशस्वी ठरले आहेत, आमच्या प्रेक्षकांनी या सर्व चित्रपटांकडे अक्षरशः पाठ फिरवली.\nयाच अनुशंघाने \"गाभ्रीचा पाऊस\" चे निर्माते प्रशांत पेठे यांनी व्ही शांताराम पुरस्कार सोहळ्यामध्ये आपले भावनिक उद्गार काढले, सबंध जगात या चित्रपटाने शाबासकी मिळवली असतांना महाराष्ट्र मध्ये ह्या चित्रपटाला प्रदर्शित करायला सिनेमागृहे देखील मिळाले नाही , शेतकऱ्यांच्या प्रश्नावर असलेला हा सिनेमा महाराष्ट्र सारख्या राज्यात पोहोचू शकला नाही आणि हे बोलतांना त्यांचे डोळे पाण्याने ओलावले होते. करोडो रुपयांचे नुकसान सहन करून देखील काही तरुण दिग्दर्शक काही नवीन कल्पना घेऊन विविध विषयांवर काही चित्रपट बनवत आहेत आणि आम्ही मात्र त्या चित्रपटांच्या सीडी (ते हि डुप्लीकेट ) ची वाट बघतो, पण आपण हे सहज पाने विसरतो कि हा चित्रपट बनवतांना सर्व कलाकारांनी घेतलेली मेहनत त्यावर खर्च होणारा पैसा. आपण ह्या सर्व गोष्टींचा विचार कराल अन्यथा चांगले सिनेमे काढण्याची हिम्मत कोणी करणार नाही. आणि आमच्या महाराष्ट्राची परंपरा हि नेहमी चांगल्याच्या पाठीशी राहण्याची राहिलेली आहे.\nआपण सर्व मिळून मराठी सिनेमा आणि चांगल्या कलाकृतींसाठी नेहमी प्रयत्नशील राहिले पाहिजे, मराठी सिनेमा हा आवडतो पण आम्हाला तो कधी आला हेच काळात नाही, तर आपण सर्वांनी या बाबत कायम जागृत राहिले पाहिजे. चांगल्या विषयाचा मराठी सिनेमा सबंध महाराष्ट्रभर पोचलाच पाहिजे .. तेव्हाच आपल्या मराठी सिने सृष्टी ला परत एकदा ते सोन्याचे दिवस येतील ...\nमराठी सिनेमा सर्वांपर्यंत पोचवण्यासाठी मुख्यमंत्री ब्लॉग ने आता कंबर कसली आहे, आपण हि या साठी नेहमी प्रयत्नशील राहाल अशी अपेक्षा करतो\nयेत्या जानेवारी मध्ये काही खास चित्रपट आपल्या भेटीला येत आहेत, त्या साठी काही खास आपल्या सर्वांसाठी ...\nदिनांक जानेवारी २०१० ला प्रदर्शित होत आहे ,\nदिनांक ८ जानेवारी २०१० ला प्रदर्शित होत आहे\nतसेच अजुन एक चित्रपट\nदिनांक १ जानेवारी २०१० ला प्रदर्शित होत आहे ,\nतसेच जानेवारी मधे येत आहे\nतसेच २२ जानेवारीला येत आहे\nआपण सर्व हे मराठी चित्रपट चित्रपट गृहा मधेच जाऊन बघावे आणि आपली संस्कृती आपणच वाढवावी.\nअमोल सुरोशे ... जय महाराष्ट्र \nयांनी पोस्ट केले अमोल सुरोशे (नांदापूरकर) वेळ 6:31 AM\nवाह. मस्त पोस्ट आहे. नक्की पाहणार व इतरांना सांगणार.\nमोलाची माहिती दिलीत. मी मराठी सिनेमा आर्वजुन पाहतो आणि ते पण थिएटर मध्ये जाऊन.\nमराठी सिनेमा प्रदर्शित करने हे प्रतेक multiplex मधे सक्तीचे करण्याचा निर्णय सरकारने घेतला काय\nमराठी सिनेमा जेव्हा कुठला एखादा पुरस्कार मिलावातो तेव्हाच त्याची ओळख होते .हिंदी सिनेमा छे फालतू सिनेमा सुदा प्रदर्शित होण्यापूर्वी सर्वाना माहित होतात..marketing करायला हवी जाशी में छत्रपति शिवाजी राजे बोलतोय अणि जेंडा ची केलि गेली.... सिनेमा हा फ़क्त सिनेमा गृहताच पाहून नव्या उमेदीच्या मराठी कलाकाराना प्रोत्साहन दया...दर्जेदार मराठी सिनेमा,नाटके,पुस्तके याना पहिली पसंती देऊन आली संकृतिजपा..\nविक्रम एक शांत वादळ said...\nपुढील वर्ष जोरात आहे तर\n'झेंडा' ची आतुरतेने वाट पाहत आहे\nझेंडा आणि हरीश्चंद्राची फॅक्टरी, आतुरतेने वाट पाहत आहे...\nफेसबुक वर असाल तर...\nदोन प्रत्येक मराठी मनाला भिडतील अशा कविता\nहवामान अंदाज : पाऊस पडेल काय कुठे पडेल आणि किती पडेल\nमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी\nमुख्यमंत्री कार्यकर्ता ला या विषयासंबंधी लोकांनी भेट दिली\nछत्रपती शिवाजी महाराज जयंती\nपुरोगामी महाराष्ट्राचे एक शिल्पकार यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी वर्ष (२०१२-२०१३)\nआरे आता तरी पेटून उठा .. का थंड पडला आहात एखाद्या मुडदया सारखे\nशेतकरी संपाची दिशा आणि स्वरूप काय असावं\nदेशातल्या अनेक समस्यांचे कारण टॅक्स चोर आहेत\nई-मेल ने सबस्क्राईब व्हा\nआमची आवड [नक्की वाचावे असे]\nसोशल आणि टेक्नीकल ब्लॉग\nसावधान... मराठी वणवा पेट घेत आहे \nअबू आझमींच्या पिताश्रींचे गेट वे जवळील एका रस्त्य...\nपरत एकदा लावणीचा बहार...... नटरंग\nकुणी मरण देता का... मरण \nवाढदिवसाच्या हार्दिक सुभेच्छा .................\nखुशखबर .. अखेर सरकारची नशा उतरली ...\nराष्ट्रभाषा यानेकी हिंदुस्थानी बोलीत कसम खाण्याचा ...\nमराठी पाउल पडते पुढे ...\nनियमित वाचक व्हा [सबस्क्राईब करा]\nक्रियेटीव्ह कॉमन्सन्वे हक्क मर्यादित मुख्यमंत्री कार्यकर्ता.Blogger Templates created by Deluxe Templates. Design by BFT", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/goa/it-policy-march-information-technology-minister-rohan-khantwe/", "date_download": "2018-10-17T00:12:01Z", "digest": "sha1:OSQ6V35WJKM664CDKEU7W7BJJW4DIU7G", "length": 30476, "nlines": 400, "source_domain": "www.lokmat.com", "title": "It Policy March, Information Technology Minister Rohan Khantwe | आयटी धोरण मार्चपूर्वी, तंत्रज्ञान मंत्री रोहन खंवटे यांची माहिती | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार १७ ऑक्टोबर २०१८\n#Metoo :अकबर यांच्यावर आणखी एका महिलेचा आरोप\nदेशात २0 कोटी लोक उपाशी अन् ७.८0 लाख क्विंटल धान्य सडले\nघरी जाण्याची वेळ ठरतेय ‘मृत्यू’ची घंटा\nमी मेले तर त्याची जबाबदारी सीबीआय घेणार का\nलग्नाआधीच नवरा नॉट रिचेबल; ४० लाख घेऊन पसार\n#Metoo :अकबर यांच्यावर आणखी एका महिलेचा आरोप\nघरी जाण्याची वेळ ठरतेय ‘मृत्यू’ची घंटा\nमी मेले तर त्याची जबाबदारी सीबीआय घेणार का\nलग्नाआधीच नवरा नॉट रिचेबल; ४० लाख घेऊन पसार\n४० इलेक्ट्रिक बसेसचे कंत्राट रद्द करण्याचा बेस्टचा निर्णयच उच्च न्यायालयाने केला रद्द\n‘नो एन्ट्री’ सीक्वलमध्ये दिसणार ‘हा’ ‘हॅण्डसम मुंडा’\nहर्षदा खानविलकरच्या आयुष्यात 'या' सणाचे आहे खास महत्त्व\nसलमान खान आणि दीपिका पादुकोण बनले नंबर वन\n‘मरियम खान- रिपोर्टिंग लाइव्ह’ मालिकेत अंजू महेंद्रू साकारणार 'ही' भूमिका\n#MeToo : मीटू इफेक्ट दीपिका पादुकोणच्या फाऊंडेशनमधून टॉप टॅलेंट मॅनेजर पायऊतार\nनाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे\nअंबाबाई वैष्णवी देवीच्या रुपात, पर्यटकांचा ओघ सुरूच\n#MeToo : नाना-तनुश्री प्रकरणातील खळबळजनक खुलासा... स्पॉट बॉयचा गौप्यस्फोट\nविविध मागण्यांसाठी जळगावमधील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा मोर्चा\nसतत सर्दी-खोकल्याचा त्रास होतोय 'ही' कारणं असू शकतात\nगर्लफ्रेंडला प्रपोज करताना वापरा या 'जरा हटके' कल्पना\nNavratri 2018 : दुर्गापुजेसाठी बॉलिवूड तारकांचे 'हे' लूक्स तुम्हीही ट्राय करू शकता\nWorld Food Day : सर्दी-खोकला आणि तापामध्ये 'हे' पदार्थ खाणं टाळावं\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nभंडारा - घरगुती गॅस सिलिंडरचा भडका उडाल्याने तीन जण जखमी, मोहाडी तालुक्याच्या अांधळगाव येथे रात्री ९ वाजताची घटना\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nब्राह्मोस हेरगिरी प्रकरण - निशांत अग्रवालची न्यायालयीन कोठडीत रवानगी\nमुंबई - भाजपाध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल, मुख्यमंत्री आणि मुंबई अध्यक्ष आशीष शेलार स्वागतासाठी उपस्थित\nझारखंड - नक्षलवाद्यांनी नऊ ट्रकना लावली आग, लोहारडागा येथे 10 शस्त्रधारी नक्षलवाद्यांचे कृत्य\nपणजी - गोव्यातील काँग्रेसच्या दोन आमदारांचा भाजपात प्रवेश, दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर भाजपात दाखल\nउत्तर प्रदेश - इटाह येथे सुमारे 35 लाखांची देशी दारू जप्त, दोन जणांना अटक\nठाणे - कडोंमपाचे 400 कंत्राटी कामगार उद्यापासून संपावर, 18 महिन्यांचा पगार थकवल्याने संप\nपुणे- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा वगळून सर्व नगरसेवक हंडे -कलश घेऊन दाखल\nपुणे - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजप वगळून सर्व नगरसेवक विस्कळीत पाणी पुरावठ्याविरोधात हंडे-कलशा घेऊन दाखल\nसातारा - माची पेठेत पतीकडून पत्नीची हत्या, पत्नीची हत्या करुन आरोपी पती फरार\nछत्तीसगड : राजनंदगावात आयईडीचा स्फोट, आयटीबीपीचे तीन जवान जखमी.\nवसई-विरारला पाणीपुरवठा करणार पाइपलाइन फुटली, हजारो लिटर पाणी गेलं फुकट\nगडचिरोली : चकमकीत एक नक्षलवादी ठार, कुरखेडा तालुक्यातील कोमलपाडा जंगलातील घटना\nभंडारा - घरगुती गॅस सिलिंडरचा भडका उडाल्याने तीन जण जखमी, मोहाडी तालुक्याच्या अांधळगाव येथे रात्री ९ वाजताची घटना\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nब्राह्मोस हेरगिरी प्रकरण - निशांत अग्रवालची न्यायालयीन कोठडीत रवानगी\nमुंबई - भाजपाध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल, मुख्यमंत्री आणि मुंबई अध्यक्ष आशीष शेलार स्वागतासाठी उपस्थित\nझारखंड - नक्षलवाद्यांनी नऊ ट्रकना लावली आग, लोहारडागा येथे 10 शस्त्रधारी नक्षलवाद्यांचे कृत्य\nपणजी - गोव्यातील काँग्रेसच्या दोन आमदारांचा भाजपात प्रवेश, दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर भाजपात दाखल\nउत्तर प्रदेश - इटाह येथे सुमारे 35 लाखांची देशी दारू जप्त, दोन जणांना अटक\nठाणे - कडोंमपाचे 400 कंत्राटी कामगार उद्यापासून संपावर, 18 महिन्यांचा पगार थकवल्याने संप\nपुणे- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा वगळून सर्व नगरसेवक हंडे -कलश घेऊन दाखल\nपुणे - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजप वगळून सर्व नगरसेवक विस्कळीत पाणी पुरावठ्याविरोधात हंडे-कलशा घेऊन दाखल\nसातारा - माची पेठेत पतीकडून पत्नीची हत्या, पत्नीची हत्या करुन आरोपी पती फरार\nछत्तीसगड : राजनंदगावात आयईडीचा स्फोट, आयटीबीपीचे तीन जवान जखमी.\nवसई-विरारला पाणीपुरवठा करणार पाइपलाइन फुटली, हजारो लिटर पाणी गेलं फुकट\nगडचिरोली : चकमकीत एक नक्षलवादी ठार, कुरखेडा तालुक्यातील कोमलपाडा जंगलातील घटना\nAll post in लाइव न्यूज़\nआयटी धोरण मार्चपूर्वी, तंत्रज्ञान मंत्री रोहन खंवटे यांची माहिती\nखाण व्यवसाय संकटात आल्यानंतर राज्याचा आर्थिक विकास दर एकदम घसरला. त्याचा परिणाम सर्वच क्षेत्रांवर झाला, त्यामुळे सरकारने गोव्याला पर्यटनाबरोबरच राज्य माहिती-तंत्रज्ञानाचे हब बनविण्याच्यादृष्टीने पावले उचलली आहेत.\nपणजी : खाण व्यवसाय संकटात आल्यानंतर राज्याचा आर्थिक विकास दर एकदम घसरला. त्याचा परिणाम सर्वच क्षेत्रांवर झाला, त्यामुळे सरकारने गोव्याला पर्यटनाबरोबरच राज्य माहिती-तंत्रज्ञानाचे हब बनविण्याच्यादृष्टीने पावले उचलली आहेत. येत्या 31 मार्चपूर्वी पूर्ण दर्जाचे आयटी धोरण जाहीर होईल, अशी माहिती माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री रोहन खंवटे यांनी गुरुवारी दिली.\nबांबोळी येथील शामा प्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये सुरू झालेल्या ‘गोवा बिझ फेस्ट 2018’च्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून खंवटे बोलत होते. अध्यक्षस्थानी सभापती डॉ. प्रमोद सावंत होते. तर व्यासपीठावर मजूर आणि रोजगार खात्याचे आयुक्त गोपाल पार्सेकर, एचसीएलचे संस्थापक सदस्य पद्मभूषण अजय चौधरी, गोवा उद्योग संघटनेचे अध्यक्ष राजकुमार कामत, सदाशिव सिरसाट यांची उपस्थिती होती.\nखंवटे म्हणाले की, बुधवारी सर्वोच्च न्यायालयाचा खाणींविषयी निवाडा आला. त्यामुळे आज असंख्य लोक सकाळपासून त्यावर चर्चा करीत असणार आहे, हे नक्की. प्रत्येक आव्हानामागे एक संधी लपलेली असते, असे आपणास वाटते. त्यामुळे ही संधी कशी साधायची हे आपणास जमले पाहिजे. मागील काही वर्षात खनिज खाणी सुरू होत्या तेव्हा राज्याचा आर्थिक विकास दर सर्वात मोठा होता. आता खाणींपासूनचा विकास दर 1 टक्क्यांवर आला आहे. अशा काळात राज्याला पुढे कसे नेता येईल, याविषयी सरकार गंभीर आहे. आजच्या युवा वर्गाला सरकार सर्वकाही देईल, असे वाटते. पण लोकशाहीत आपलेही कर्तव्य आहे याची जाणीव त्यांनी ठेवणो गरजेचे आहे.\nप्रत्येक राज्य हे आपल्याला आवश्यक आहे, अशा पद्धतीने धोरणांची आखणी करते. महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या दृष्टीने गोवा हे फार छोटे राज्य आहे. राज्याने सध्या पर्यटनावर आणि माहिती तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रीत केले आहे. र्सवकष माहिती-तंत्रज्ञान (आयटी) धोरणावर गेल्या नऊ महिन्यांपासून काम सुरू आहे. राज्याचे प्रत्येक धोरण हे मजबूत असावे, यादृष्टीने ती आखली जात आहेत. आयटी, स्टार्ट अप धोरण पुढे कसे जाईल याविषयी तज्ञांची मते घेतली जात आहेत. गोव्याचे स्टार्ट अप हे देशातील एक उत्कृष्ट धोरण आहे. आयटी धोरण केवळ जाहीर करून चालणार नाही, तर ते यशस्वी झाले पाहिजे, त्याचबरोबर या धोरणाचा राज्य सरकारलाही कमीतकमी फायदा झाला पाहिजे, असे खंवटे म्हणाले.\nते पुढे म्हणाले की, अशा धोरणामुळे नवोदित कामगार वर्गाला योग्य मोबदला मिळाला पाहिजे, यासाठी सरकार योग्य मार्ग शोधत आहे. राज्यात युवा वर्गाचे डोळे लागलेले आयटी धोरण हे 31 मार्चपूर्वी जाहीर केले जाईल. केवळ आयटी धोरण जाहीर होणार नाही, तर या धोरणात केवळ नोक-यांचा विचार केला नाही, तर राज्यात गुंतवणूक वाढावी, परदेशात गेलेले युवक पुन्हा राज्यात यावेत, त्याचबरोबर पर्यावरणासही त्याचा फायदा व्हावा, यादृष्टीने हे धोरण आखले गेले आहे. गोवा हे माहिती तंत्रज्ञान, टेक्नॉलॉजी हब म्हणून ओळखले जावे. पर्यावरणपूरक उद्योग यात यावेत, असंख्य नोक:या निर्माण व्हाव्यात, हा या धोरणामागील उद्देश आहे.\nचौधरी यांनी एचसीएल कंपनीच्या उभारणीपासून संगणक क्षेत्रत होत असलेल्या बदलावर आपल्या भाषणातून प्रकाश टाकला. सिरसाट यांनी आभार मानले.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nआणीबाणीविषयक अडवाणींच्या त्या विधानातून प्रेरणा - भाजप\nगोव्यात आता ‘अ‍ॅप’व्दारे टॅक्सी बुकिंग\nगोव्यातील नऊ वर्षीय बालिकेला दुर्धर आजार\nगोवा : मंत्री-आमदारांमधील वादामुळे मुख्यमंत्र्यांवर ताण\nगोव्यात 10 वर्षात वाहनसंख्येत 130 टक्क्यांनी वाढ\nपरभणी :धनुर्विद्या स्पर्धेत सहा खेळाडूंना पदके\nमुरगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी चार नगरसेवकांचे अर्ज\nभाजपा ते भाजप सोपटेंचा प्रवास\nगोव्यात सिग्नल तोडणारे आपोआप टिपले जाणार\nलोकांनी फुटिरांना धडा शिकवून राजकारण स्वच्छ करावे : पार्सेकर\nगोव्यातील विद्यालयांमध्ये समुपदेशक; हाताळतात वर्षाकाठी १५ हजार प्रकरणे\nगोवा सरकारच्या घटक पक्षांत समाधान आणि चिंताही...\nबिग बॉस 12मीटूअॅपलप्रो कबड्डी लीगभारत विरुद्ध वेस्ट इंडिजनवरात्रीइंधन दरवाढहेमा मालिनीजागतिक अन्न दिवसअॅमेझॉन\nरुमा शर्माचा Hot अंदाज Viral\nजगातील 'ही' सूक्ष्म शिल्पं पाहिलीत का\nगर्लफ्रेंडला प्रपोज करताना वापरा या 'जरा हटके' कल्पना\nचालतं-फिरतं घर पाहिलंय का\nप्राण्यांची 'अशी' मजामस्ती पाहिलीय का\n'या' चार शहरांमध्ये साजरी केली जाते दुर्गा पूजा\nNavratri 2018 : दुर्गापुजेसाठी बॉलिवूड तारकांचे 'हे' लूक्स तुम्हीही ट्राय करू शकता\nपुस्तकांचा 'असा' वापर कधी पाहिलाय का\nफुटबॉलपटूंची कमाई पाहाल तर चक्रावाल\nनगरमध्ये फुलपाखरं व रानफुलांचे ताटवे ठरतायत आकर्षणाचं केंद्र\nसप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nजोतिबाची पाच पाकळ्यातील बैठी सरदारी पूजा\nअंबाबाई वैष्णवी देवीच्या रुपात, पर्यटकांचा ओघ सुरूच\nनाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे\nसई लोकुरने पारंपरिक वेशभूषेसह केला दांडिया अन् गरब्याचा सराव\nविविध मागण्यांसाठी जळगावमधील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा मोर्चा\nठाण्यात रिक्षा जळून खाक\nNavratri 2018 : करवीर निवासिनी श्री अंबाबाईची गजारुढ रुपातील पूजा\nNavratri 2018 : जोतिबाची पाच पाकळ्यांतील खडी पूजा\nघरी जाण्याची वेळ ठरतेय ‘मृत्यू’ची घंटा\nमी मेले तर त्याची जबाबदारी सीबीआय घेणार का\nलग्नाआधीच नवरा नॉट रिचेबल; ४० लाख घेऊन पसार\n४० इलेक्ट्रिक बसेसचे कंत्राट रद्द करण्याचा बेस्टचा निर्णयच उच्च न्यायालयाने केला रद्द\nतिमिराला छेदून प्रकाश पेरू\nमुंबईत येणाऱ्या दुधाच्या टँकरची तपासणी सुरु\nमालदीवमध्ये लोकशाहीच्या स्थापनेसाठी भारत करू शकतो हस्तक्षेप\nबुधवारी उघडणार सबरीमाला मंदिराचे दरवाजे; आंदोलनकर्त्या महिलांना रोखले, तणावाची परिस्थिती\nमहाराष्ट्र सरकारची महाभेट; कर्मचाऱ्यांचा 'डीए' 3 टक्क्यांनी वाढवला\nलग्नाआधीच नवरा नॉट रिचेबल; ४० लाख घेऊन पसार\n४० इलेक्ट्रिक बसेसचे कंत्राट रद्द करण्याचा बेस्टचा निर्णयच उच्च न्यायालयाने केला रद्द\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A4%AC%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5_%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%B0", "date_download": "2018-10-16T22:26:16Z", "digest": "sha1:H5Q4EGASBL2LVW3RQBXPSKVADHT4UOST", "length": 12435, "nlines": 93, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "बबनराव नावडीकर - विकिपीडिया", "raw_content": "\nमराठी विकिपीडियासाठी ह्या लेख पान/विभागाची विश्वकोशीय उल्लेखनीयता/दखलपात्रते बद्दल साशंकता आहे. पान/विभाग न वगळण्याबद्दल विकिपीडिया चर्चा:उल्लेखनीयता येथे इतर विकिपीडिया सदस्यांची सहमती न मिळाल्यास ते लवकरच काढून टाकले जाईल.\nकारण: विश्वकोशीय उल्लेखनीयता प्रश्नांकित\nकृपया या बाबतचे आपले मत चर्चापानावर नोंदवा. प्रचालक हे पान कोणत्याही क्षणी काढतील.\nकृपया, हा साचा लावताना कारण नमूद करणे टाळू नये. {{पानकाढा | कारण = अमुकतमुक कारण}} असे लिहावे\nसर्वसाधारण छायाचित्र वगळा विनंत्यांसाठी कृपया {{छायाचित्र वगळा}} हा विशेष साचा लावावा सर्वसाधारण विनंत्या काळाच्या ओघात अभ्यासुन वगळल्या जाऊ शकतात.\nएखाद्या विशीष्ट छायाचित्र अथवा संचिकेबद्दल आपला स्वत:चा अथवा आपल्या क्लाएंटचा प्रताधिकार उल्लंघन होत असल्याचा दावा असून संबंधीत संचिका यथायोग्य तत्परतेने वगळण्यात साहाय्य मिळावे म्हणून या साच्याऐवजी {{प्रताधिकार उल्लंघन दावा|कारण= , दावा करणाऱ्याचे नाव, पुर्वप्रकाशनाचे वर्ष आणि पडताळण्याजोगा स्रोत, इतर संदर्भ}} हा साचा लावावा\nविकिपीडिया नवीन लेखकांना प्रोत्साहन देत असतो. पान काढण्याची सूचना लावण्याचे कारण प्रत्येक वेळेस शक्य नसले तरी , शक्य तेव्हढ्या वेळा सदस्यास त्यांच्या चर्चा पानावर सूचीत करावे. असे करण्याने नवे सदस्य दिर्घकाळ पर्यंत विकिपीडिया सोबत रहाण्यास मदत होते. शिवाय गैरसमजातून वाद निर्माण होणे, नाराजीतून उत्पात प्रसंग अशा बाबी कमी होण्यास मदत होते.\nबबनराव नावडीकर (मूळ नाव: श्रीधर यशवंत कुलकर्णी) (जन्म : नावडी, १९ ऑगस्ट, १९२२ - २८ मार्च, २००६) हे मराठी गायक, कवि, लेखक व कीर्तनकार होते. त्यांचे वडिल हि कीर्तन करीत असत. गाण्यासाठी बबनराव दहावीत शिकत असताना कराड येथून पळून पुण्यात आले आणि वाराने राहून त्यांनी पुढचे शिक्षण घेतले. नंतर ते पुण्यातील सरस्वती मंदिर शाळेत गायन शिक्षक म्हणून रुजू झाले. त्यांना आदर्श शिक्षक हा पुरस्कारसुद्धा मिळाला. शंकराचार्यांनी त्यांना भावगीतरत्न ही उपाधी बहाल केली. [बालगंधर्व| बालगंधर्वांबरोबर]] त्यांनी काही नाटकांत भूमिकाही केल्या होत्या. बबनराव नावडीकरांनी ३०-४० वर्षे स्वतःच्या आवाजात गीतरामायणाचे कार्यक्रम केले. सुधीर फडके यांच्या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमात आकाशवाणीने बबनरावांना ’उदास का तू आवर वेडे' म्हणायला सांगितले होते. ओरिजिनल गीत रामायण मध्ये उदास का तू , सेतू बांधा रे हि गाणी त्यांनी गायली आहेत पुण्यातील लग्नसमारंभ बबनराव नावडीकरांच्या मंगलाष्टकांशिवाय होत नसे. त्याचा हा मंगलाष्टक गायनाचा वारसा त्यांचे सुपुत्र विजय नावडीकर आणि नातं मुग्धा नावडीकर करत आहेत बबनराव नावडीकर म्हणत त्यांच्या या यशामागे त्यांच्या पत्नी मंगला नावडीकर यांचा सिंहाचा वाटा आहे. 'त्यांनी घर बघितले नसते तर आज मी इथपर्यंत पोचलो नसतो' असे ते म्हणत.\nबबनराव नावडीकर हे बालगंधर्वांचे भक्त असल्याने त्यांनी बालगंधर्वांची गायकी तरुण पिढीपुढे नेण्यासाठी अतोनात परिश्रम केले. गंधर्वांचे फोटो आणि माहिती यांचे एक प्रदर्शन नावडीकरांनी गावोगाव नेऊन सुमारे बाराशे ठिकाणी भरवले. 'मी पाहिलेले बालगंधर्व' हे पुस्तक स्वतः बबनराव यांनी लिहिले आहे\nबबनरावांचे सुपुत्र प्रा. विजय नावडीकर व दोन नाती मेधा आणि मुग्धा यांनी त्यांच्या गाण्याचा वारसा स्वरमुग्धा या संस्थेमार्फत गाण्याचे कार्यक्रम करून चालूच ठेवला.\n'रानात सांग कानात' हा खास बबनराव नावडीकरांनी गायलेल्या गीतांचा कार्यक्रम त्यांच्या स्मृतीदिनी होतो. त्यात बबनराव नावडीकरांची आणि त्यांच्या समकालीन गायकांची गाणी सादर केली जातात.\nबबनराव नावडीकर यांनी गायिलेली आणि ध्वनिमुद्रित झालेली भावगीते[संपादन]\nउदास तू आवर ते नयनांतिल पाणी (गीत रामायणातील गाणे)\nजा रे चंद्रा क्षणभर जा\nबघू नकोस येड्यावाणी गं तुझ्या डोळ्याचं न्यारं पानी\nराधिके ऐक जरा बाई\nसांग पोरी सांग सारे\nसुरत सावळी साडी जांभळी\nही नाव रिकामी उभी किनाऱ्याला\nबबनराव नावडीकर यांची पुस्तके[संपादन]\nगीत दासायन (धार्मिक; सहलेखक श्रीधरस्वामी निगडीकर)\nमी पाहिलेले बालगंधर्व (व्यक्तिचित्रण)\nऑगस्ट २०१८ मध्ये वगळावयाचे लेख\nइ.स. १९२२ मधील जन्म\nइ.स. २००६ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ ऑगस्ट २०१८ रोजी ००:३४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/representative-arrest-bribe-119133", "date_download": "2018-10-16T23:18:32Z", "digest": "sha1:NT63VV2UREQFGGEXNF5JKKPOE3P2LNOZ", "length": 12008, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "representative arrest for bribe लाच मागणाऱ्या लोकसेवकास अटक | eSakal", "raw_content": "\nलाच मागणाऱ्या लोकसेवकास अटक\nशुक्रवार, 25 मे 2018\nबोर्डी : बोर्डीच्या समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांना आनंद लुटण्यासाठी उंट व एटी व्ही गाडी चालविण्याचा व्यवसाय करण्यास परवानगी देण्यासाठी रुपये तीन हजाराची लाच मागणाऱ्या आरोपी लोकसेवक, तुषार तुकाराम पाटील (वय 25) वर्षे, शिपाई / चौकीदार, बंदर निरीक्षक डहाणू कार्यालय, महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड, डहाणू यांस लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.\nबोर्डी : बोर्डीच्या समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांना आनंद लुटण्यासाठी उंट व एटी व्ही गाडी चालविण्याचा व्यवसाय करण्यास परवानगी देण्यासाठी रुपये तीन हजाराची लाच मागणाऱ्या आरोपी लोकसेवक, तुषार तुकाराम पाटील (वय 25) वर्षे, शिपाई / चौकीदार, बंदर निरीक्षक डहाणू कार्यालय, महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड, डहाणू यांस लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.\n20 वर्षाच्या उंटगाडी व्यवसाय करण्याऱ्या तरूणाने बुधवारी (ता. 23) केलेल्या तक्रारीवरून गुरूवारी (ता. 24) लाचलुतपत विभागाने ही कारवाई केली. आरोपीच 3, 000 रूपयांची मागणी केली होती. स्विकारलेल्या रक्कमेसह आरोपीला रंगेहात पकडण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.\nदरम्यान बोर्डीच्या किनाऱ्यावर मेरिटाईबोर्ड व कोणण विकास पर्यटन मंडळाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेले वहानतळाचे काम अवैध रेती उपसा केल्याने अर्धवट बंद पडले आहे. असे असताना ग्रामपंचायत वहान चालकांकडून कर वसुल करीत आहे. तसेच स्वच्छतेच्या बाबतीत दुर्लक्ष होत असल्याचे आढळून येत असल्याने नाराजी पसरली घोडा गाडी उंड गाडी एटीव्ही गाडी व्यवसाय करणाऱ्यांकडून ग्रामपंचायत सामान्य पावती देऊन कर वसूल करीत असताना मेरिटाईम बोर्डाचे कर्मचारी व्यवसाईकाना कारवाई करण्याचा दम देऊन पैसे उकळवत असल्याने प्रचंड नाराजी पसरली आहे.\nम्हाळुंगे नगररचना योजनेत सहाशे कोटींची गुंतवणूक करू - किरण गित्ते\nपुणे - म्हाळुंगे येथे उभारण्यात येणाऱ्या नगररचना योजनेत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) सहाशे कोटी रुपयांची गुंतवणूक...\nमोदी सरकारचा कारभार हाच आगामी जनमत कौलाचा मुख्य विषय व्हायला हवा; परंतु तो विषय निवडणुकीच्या मैदानात अडचणीचा ठरू शकतो. अशावेळी थरूर यांच्यासारख्यांची...\n#NavDurga सोशिक सीता नाही; झाशीच्या राणी व्हा\nपुरुषप्रधान संस्कृतीत एकीकडे स्त्रीला आपण दुर्गा, चंडिका अन्‌ अंबा अशी रूपे देतो... तिला आदर-सन्मान देतो; तर दुसरीकडे तिच्यावर अत्याचारही करतो....\nपरवाना आरायंत्राचा वापर \"स्लायसर'चा\nपरवाना आरायंत्राचा वापर \"स्लायसर'चा नागपूर : महालगाव, कापसी परिसरात आरायंत्राचा परवाना घेऊन अनेक व्यावसायिक सर्रासपणे स्लाईसर आणि व्हिनिअर पिलर...\nपुणे - नागरिकांच्या प्रश्‍नांना काय उत्तर द्यायचे, नागरिकांच्या घरांतून आणि आमच्या तोंडचे पाणी पळाले आहे... सणासुदीला पाणीटंचाई निर्माण झाली......\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8B_%E0%A4%B9%E0%A5%81%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%9D", "date_download": "2018-10-16T23:54:58Z", "digest": "sha1:QC6LHE6AEFOELQHBGWC5QVQ5VDHSEUSJ", "length": 6928, "nlines": 153, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "बेनितो हुआरेझ - विकिपीडिया", "raw_content": "\n१५ जानेवारी १८५८ – १० एप्रिल १८६४\n१५ मे १८६७ – १८ जुलै १८७२\nसेबास्तियन लेर्दो दे तेहादा\n२१ मार्च, १८०६ (1806-03-21)\nसान पाब्लो ग्वेलाताओ, वाशाका, मेक्सिको\n१८ जुलै, १८७२ (वय ६६)\nबेनितो पाब्लो हुआरेझ गार्सिया (स्पॅनिश: Benito Pablo Juárez García; २१ मार्च १८०६ - १८ जुलै १८७२) हा मेक्सिको देशाचा राष्ट्राध्यक्ष होता. पेशाने वकील असलेला हुआरेझ १८५८ साली मेक्सिकोच्या सर्वोच्च न्यायालयाचा अध्यक्ष बनला व नव्या संविधानानुसार त्याची नियुक्ती आपोआप राष्ट्राध्यक्षपदावर झाली. १८६१ साली हुआरेझने स्पेन, फ्रान्स व ब्रिटन ह्यांच्याकडून मेक्सिकन सरकारने घेतलेल्या कर्जांची परतफेड करण्यास नकार दिला. ह्यामुळे संतापलेल्या नेपोलियनने मेक्सिकोमध्ये सैन्य पाठवले व लष्करी आक्रमण करून तेथे दुसरे मेक्सिकन साम्राज्य प्रस्थापित केले. १८६४ ते १८६७ दरम्यान अस्तित्वात असलेले हे साम्राज्य १८६७ साली हुआरेझच्या नेतृत्वाखालील मेक्सिकन सेनेद्वारे पराभूत झाले व हुआरेझ पुन्हा एकदा मेक्सिकोचा राष्ट्राध्यक्ष बनला.\nआपल्या कारकिर्दीमध्ये हुआरेझने मेक्सिकोमध्ये अनेक सुधारणा घडवून आणल्या.\nइ.स. १८०६ मधील जन्म\nइ.स. १८७२ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० जुलै २०१४ रोजी १६:०५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00010.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%98%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3", "date_download": "2018-10-16T22:38:22Z", "digest": "sha1:GSBHYJNSQ3ZVWNJS36OGJTTGJIYG4TDM", "length": 3850, "nlines": 91, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:अमेरिकेतील व्यावसायिक सांघिक खेळ - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:अमेरिकेतील व्यावसायिक सांघिक खेळ\nएकूण २ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २ उपवर्ग आहेत.\n► नॅशनल बास्केटबॉल असोसिएशन‎ (१ क, १ प)\n► मेजर लीग बेसबॉल‎ (३ क)\n\"अमेरिकेतील व्यावसायिक सांघिक खेळ\" वर्गातील लेख\nएकूण ४ पैकी खालील ४ पाने या वर्गात आहेत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी १७:२१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00010.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2017/08/news-1503.html", "date_download": "2018-10-16T22:50:29Z", "digest": "sha1:RGHNHKOF2SARHVXUOSJVUH3YMOZJYGBV", "length": 10516, "nlines": 79, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "रणमले यांचे आत्मचरित्र समाजाला चांगला दृष्टिकोन देणारे ठरेल. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar South Educational News Shevgaon रणमले यांचे आत्मचरित्र समाजाला चांगला दृष्टिकोन देणारे ठरेल.\nरणमले यांचे आत्मचरित्र समाजाला चांगला दृष्टिकोन देणारे ठरेल.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- सेवानिवृत्त शिक्षक तुळशीराम रणमले यांनी सकारात्मक दृष्टीने लिहीलेले आत्मचरित्र समाजाला चांगला दृष्टीकोन देणारे ठरेल असे प्रतिपादन जेष्ठ विचारवंत व लेखक प्रा. डॉ. प्रल्हाद लुलेकर यांनी केले.शेवगाव तालुक्यातील वडुले खुर्द येथील सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक तुळशीराम रणमले गुरुजी यांनी लिहिलेल्या 'एका शिक्षकाची आनंदयात्रा' (आत्मचरित्र ) व ' स्मृतिगंध ' काव्यसंग्रह प्रकाशन त्यांच्या हस्ते झाले त्याप्रसंगी ते बोलत होते.\nमाजी मंत्री शंकरराव राख याच्या अध्यक्षतेखाली शेवगाव येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय येथे आयोजित या कार्यक्रमास शब्दगंधचे माजी संमेलनाध्यक्ष प्राचार्य शिवाजीराव देवढे, जिल्हापरिषदेचे माजी उपशिक्षणाधिकारी पी.आर.शिंदे, शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ.क्षितिज घुले, आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहाचे अध्यक्ष अॅड. सुभाष लांडे, सत्यशोधक चळवळीचे जेष्ठ कार्यकर्ते उत्तमराव पाटील, माजी सभापती डॉ. टि. के. पूरनाळे, बापूसाहेब भोसले, आंदकोळ चे लेखक किसन चव्हाण, उद्योजक सी.जी.आगलावे, मुरलीधर ढाकणे आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.\nयावेळी बोलतांना डॉ.लुलेकर म्हणाले की, रणमले यांच्या लिखाणावर गांधी आणि नेहरूंचा प्रभाव आहे. आपल्या शिक्षकीपेशा त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे केला. शिक्षणाचा बाजार मांडणारे शिक्षण महर्षी आणि आपले कर्तव्य प्रामाणिकपणे न पार पडणाऱ्या शिक्षकांनी या आत्मचरित्रापासून बोध घेतला पाहिजे व आपल्यातील चांगल्या प्रवृत्ती जाग्या करून समाजाचे भले करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.\nप्राचार्य शिवाजीराव देवढे म्हणाले या आत्मचरित्रातून माझ्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.अलीकडच्या काळात अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांनी शिक्षण क्षेत्राची वाट लावली आहे. शिक्षकांनी राजकारणाच्या गाडीला जोडल्यामुळे शिक्षणाचे वाटोळे होत आहे. अशा परिस्थितीत फुले, शाहू, आंबेडकरांना अभिप्रेत असलेला शैक्षणिक दृष्टीकोन या पुस्तकामुळे निर्माण होवो अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.\nअॅड. कॉ. सुभाष लांडे म्हणाले, जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षण आदर्श व दर्जेदार होते. शिक्षकांची समाजावर आदरयुक्त दरारा व वचक होता. रणमले गुरुजी सारख्या शिक्षकामुळे अनेक पिढ्या घडल्या व प्राथमिक शिक्षणाने भक्कम पाया घडवला.\nरणमले गुरुजी यांनी आपल्या मनोगतातून आपला ८५ वर्षाचा जीवनप्रवास सारांश रूपाने मांडला. सर्वांचे प्रेम, शुभेच्छा व शिक्षणातील सेवेचे चांगले फळ मला मिळाले असे ते म्हणाले.यावेळी शंकरराव राख, पी.आर.शिंदे, प्रा. किसन चव्हाण, सी.जी.आगलावे यांचीही भाषणे झाली. शब्दगंधच्यावतीने रणमले गुरुजी यांच्या ८५ व्या वर्षातील पदार्पणाबद्दल त्यांचा शाल, पुस्तके व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. अॅड. मिनानाथ देहाडराय व सुनिल काकडे यांच्या हस्ते आंतरवाली येथील छत्रपती शाहू महाराज सार्वजनिक वाचनालयास शब्दगंधच्या वतीने पाच हजार रुपये किमतीची पुस्तके भेट देण्यात आली.\nशाहीर भारत गाडेकर यांनी गायिलेल्या वंदन माणसाला या लोककवी वामन दादा कर्डक यांच्या गीताने कार्यक्रमास प्रारंभ झाला. डॉ. प्रल्हाद लुलेकर व माजी मंत्री शंकरराव राख यांच्या हस्ते आत्मचरित्र व काव्यसंग्रहाचे प्रकाशन झाले. शब्दगंधचे संस्थापक सुनिल गोसावी यांनी प्रास्ताविक केले. शर्मिला गोसावी व भगवान राऊत यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. राजेंद्र फंड यांनी आभार मानले.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nरणमले यांचे आत्मचरित्र समाजाला चांगला दृष्टिकोन देणारे ठरेल. Reviewed by Ahmednagar Live24 on Tuesday, August 15, 2017 Rating: 5\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nखा.दिलीप गांधीची लोकसभा उमेदवारी धोक्‍यात \nआ.अरुण जगतापांचे नाव येताच डॉ.सुजय विखे दक्षिणेत सक्रीय \nपाथर्डीत अकरावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://harinarke.blogspot.com/2018/02/blog-post_6.html", "date_download": "2018-10-16T23:38:56Z", "digest": "sha1:FXYBL7NILZ5OX4GQ43Z73YRGQ6PC27OD", "length": 19657, "nlines": 311, "source_domain": "harinarke.blogspot.com", "title": "प्रा. हरी नरके: महात्मा जोतीराव फुले यांनी बांधला बंडगार्डनचा पूल--", "raw_content": "\nमहात्मा जोतीराव फुले यांनी बांधला बंडगार्डनचा पूल--\nबंडगार्डनला आणि येरवड्याला जोडणारा मुळामुठेवरचा पूल ब्रिटीशकाळात 1867 साली बांधण्यात आला. त्याचे आयुष्य 100 वर्षांचे होते. प्रत्यक्षात तो 140 वर्षे वापरात होता.\nआजही तो भक्कमच आहे. फक्त सुरक्षिततेसाठी सध्या तो रहदारीला बंद करण्यात आलाय. तिथे पुणे महानगर पालिकेच्या हेरिटेज विभागाने एक भव्य आर्ट प्लाझा उभारला आहे. त्याला महात्मा जोतीराव फुले यांचे नाव द्यावे असा प्रस्ताव पुण्याचे उपमहापौर डॉ.सिद्धार्थ धेंडे यांनी मंजूर करवून घेतला आहे.\nहा पूल बांधण्याचे काम ज्या Pune commercial & contracting Company ने केले तिचे महात्मा जोतीराव फुले हे कार्यकारी संचालक होते.\nसामाजिक कार्यकर्ता, नेता आणि यशस्वी उद्योगपती असा संगम फार विरळाच असतो. एक अव्वल दर्जाचे यशस्वी उद्योगपती आणि व्यापारी म्हणून महात्मा जोतीराव फुले यांचा राज्यभर नावलौकिक होता.\nते 'पुणे कमर्शियल आणि कॉट्रॅक्टींग कंपनी' Pune commercial & contracting Company चे कार्यकारी संचालक होते. पूल, धरणे, कालवे, बोगदे आणि रस्ते व सुंदर इमारती यांसारखी अनेक दर्जेदार बांधकामं त्यांनी केली.\nजोतीरावांच्या कंपनीनं केलेली महत्त्वाची कामं म्हणजे कात्रजचा बोगदा, येरवड्याचा पूल आणि खडकवासला धरणाचा कालवा होय. त्यातून मिळविलेला नफा सामाजिक कामांसाठी त्यांनी मुक्तहस्ते खर्चून टाकला. ही स्वकष्टार्जित संपत्ती खर्चून जोतीरावांनी सगळं समाजकार्य केलं. ते स्वत:च्या तेलानं जळणारे सामाजिक कार्यकर्ते होते, लोकवर्गणीवर समाजकार्य करणारे नव्हते. ते आयुष्यभर झोकून देऊन विनावेतन आणि विनामानधन सामाजिक कार्य करीत राहिले.\nजोतीरावांच्या उद्योगपती, कार्यकारी संचालक, शेअर मार्केटविषयक लेखन करणारे अर्थतज्ज्ञ या पैलूंकडे अभ्यासकांचं अद्याप पुरेसं लक्ष गेलेलं नाही.\n‘बिल्डर’ हा शब्द सध्या वेगळ्या अर्थानं प्रचलित झालेला आहे. त्याला ‘आदर्श’ रूप प्राप्त झाल्यानं तो वापरताना भिती वाटते. जोतीराव हे मूलत: एक ‘नेशन बिल्डर’ होते.\nत्यांच्या कंपनीचे भागीदार असलेले वा सत्यशोधक समाजाचे सदस्य असलेले अनेक मान्यवर बांधकाम क्षेत्रावर आपली मोहर उमटवून गेले आहेत.\nमुंबई महानगरपालिकेची मुख्य इमारत, भायखळा पूल आणि परळचे रेल्वे वर्कशॉप, मुंबईतील अनेक कापडगिरण्या, भंडारदरा जलाशय, बडोद्याचा सयाजीराव गायकवाडांचा लक्ष्मीविलास राजवाडा, आदींची बांधकामे या सत्यशोधकांनी केलेली आहेत.\nराजू बाबाजी वंजारी यांनी मुंबईतील टाइम्स ऑफ इंडियाची इमारत, सोलापूरची लक्ष्मी विष्णू मिल आणि लक्ष्मीदास खिमजी यांच्या मुंबईतील कापड गिरण्या बांधल्या.\nहे सर्वजण जोतीरावांचे निकटचे स्नेही आणि जोतीरावांच्या कंपनीचे आधी भागीदार होते. त्यांनी नंतर आपल्या स्वत:च्या कंपन्या स्थापन केल्या. त्यांनी सत्यशोधक चळवळीला फार मोठे योगदान दिलेलं आहे.\nजोतीरावांच्या या कंपनीतर्फे पुस्तक प्रकाशनाचंही काम केलं जाई. बौद्ध विचारवंत अश्वघोष यांच्या वज्रसूची या जगप्रसिद्ध ग्रंथावर आधारित पुस्तक तुकाराम तात्या पडवळ यांनी १८६५ साली लिहिलं. जोतीरावांनी ते ‘जातीभेद विवेकसार’ प्रकाशित केलं. या कंपनीचं पुण्यात पुस्तकविक्री केंद्र होतं.\nसोन्याचे दागिने बनविण्याचे साचे विकण्याची संपुर्ण मुंबई प्रांताची होलसेल एजन्सी जोतीरावांकडे होती.\nही कंपनी भाजीपाला विक्री व पुरवठा यांचेही काम करीत असे.\nकितीतरी मोठी कामं या कंपनीमार्फत त्यांनी केल्याच्या कागदोपत्री नोंदी मिळालेल्या आहेत. १५० वर्षांपूर्वी कृषी-औद्योगिक शिक्षणाचा आग्रह धरणारे फुले हे आधुनिक भारताच्या कृषी-औद्योगिक प्रगतीचे द्रष्टे शिल्पकार ठरतात.\nLabels: महात्मा फुले, व्यक्तीचित्रे, शिक्षण, सामाजिक चळवळी, साहित्य-संस्कृती\nमहात्मा फुले समग्र वाङ्मय\nमाझे आवडते लेखक प्रा.भालचंद्र नेमाडे यांच्यासोबत..\n'पवारांचं आरक्षणाविषयीचं विधान म्हणजे मतांसाठीची फ...\nमोठ्या साह्यबांचा सर्वोच्च न्यायालयावर भरोसा नाय क...\nआर्थिक निकषांवर आरक्षण-काही प्रश्न\nमहात्मा फुले आणि शिवराय -\nइतिहासकार, कवी, कादंबरीकार आणि दंतकथा -\nछ. शिवराय आणि जातीग्रस्त समाज-\nशेतकर्‍यांना शून्य टक्के व्याजदराने कर्ज देणारे शि...\nमहात्मा जोतीराव फुले यांनी बांधला बंडगार्डनचा पूल-...\nमराठी माणूस आणि मुलांसाठी शिक्षणाचे माध्यम--\nज्ञानज्योती सावित्रीबाई फुले (8)\nडॅा. रखमाबाई सावे - राऊत (6)\nतू माझा सांगाती (1)\nनिंबा मुका जाधव (1)\nनेमाडे - कसबे-वाद (1)\nलोक माझे सांगाती (1)\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठ (4)\nशिक्षणतज्ञ सावित्रीबाई फुले यांचे कार्य\nनिषेध- खेडेकर म्हणतात जातीय व धार्मिक दंगली घडवा\n(श्री. एम. डी. रामटेके यांच्या ब्लोगवरून जनहितार्थ साभार पुनर्प्रकाशित.) वाचा आणि क्रुतीशील निषेध करा. ब्रिगेडचे व मसेसं चे सर्वेसर्वा श...\nमहाराष्ट्र भूषण : वादंग आणि वास्तव\nबाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याच्या निर्णयाबाबत उलटसुलट चर्चा चालू आहे. बाबासाहेबांच्या वक्तृत्वावर भाळलेले ...\nमहाराष्ट्राच्या विवेकवादाचा आवाज : डा. नरेंद्र दाभोळकर\nचार दिवसांपुर्वी नरूभाऊंचा फोन आला होता. \"हरी, लेखाचे लक्षात आहे नारे बाबा\" अशी सुरुवात करून बराच वेळ बो...\nद्रष्टा महापुरूष महात्मा जोतीराव फुले\nमहात्मा जोतीराव फुले यांच्या निधनाला आज १२५ वर्षे झाली. त्यांच्या काळात त्यांनी केलेले काम महत्वाचे असेलही, परंतु आज त्याचा काय उपयोग\nआरक्षण आर्थिक आधारावर द्यावे काय\nगेले काही दिवस आरक्षणाचा पाया जात, जमात किंवा सामाजिक आणि शैक्षणिक हा न ठेवता आर्थिक आधारावर समाजातील सर्व गरिबांना आरक्षण द्यावे ही भुमि...\nवामन मेश्राम, मुलनिवासी नायक आणि सांस्क्रुतीक दहशतवाद\nशाळकरी वयात मी फुले - आंबेडकरी चळवळीच्या सम्पर्कात आलो . डा . बाबा आढाव यांचे महात्मा फुले समता प्रतिष्ठान , राष्ट्रसेवा दल आदि संघटन...\nपवारांनी आत्मपरिक्षणाची संधी गमावली \n*पवारांनी आत्मपरिक्षणाची संधी गमावली *पवार नावाचे रसायन उलगडण्याचा आत्मसमर्थनपर प्रयत्...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/younginstan/2904-fantasy-women", "date_download": "2018-10-16T23:30:53Z", "digest": "sha1:EIU6PLHHGP27MHVA6B2CBOTK5PACIJK2", "length": 9572, "nlines": 156, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "महिलांच्या सौंदर्यात आणि शारिरीक बांध्यातच दडल्यात त्यांची अनेक रहस्ये - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहिलांच्या सौंदर्यात आणि शारिरीक बांध्यातच दडल्यात त्यांची अनेक रहस्ये\nजय महाराष्ट्र न्युज, वेब टीम\nमहिलांचा स्वभाव ओळखण अत्यंत कठीण काम असे सगळेच म्हणतात. मात्र, महिलांच्या सौंदर्यात आणि शारिरीक बांध्यातच त्यांच्या स्वभावाची अनेक रहस्य दडली आहे.\nचेहरेपट्टी आणि शारिरीक बांध्यानुसार असा ओळखा महिलांचा स्वभाव\nगोल चेहरा असलेल्या स्त्रीया भाग्यवान असल्याचे मानले जाते. तसेच त्यांचं जीवन अतिशय सुखमय असते. त्यांना आयुष्यात कोणत्याच गोष्टीची कमतरता भासत नाही.\nचमकदार त्वचा आणि कोमल हात असलेल्या स्त्रीया\nचमकदार त्वचा आणि कोमल हात असलेल्या स्त्रीयांचा स्वभाव अतिशय विनम्र असतो. शिवाय त्या मनमिळाऊ आणि अति संवेदनशील असतात.\nकोरडे आणि सतत विस्कटलेले केस असलेल्या स्त्रीया\nसतत विस्कटलेले आणि कोरडे केस असणाऱ्या स्त्रीयांचं जीवन सतत कष्टमय असते. त्यांना अपेक्षित असणाऱ्या गोष्टी क्वचितदाच घडतात.\nगोल आणि चमकदार चेहरा असलेल्या स्त्रीया\nपोर्णिमेच्या चंद्रासारखा गोल चेहरा असलेल्या स्त्रीयांना वैभवशाली जीवन लाभतं. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळेच तेज दिसुन येते. त्यांचा स्वभावही उत्साही असतो.\nगुलाबी हस्तरेषा असलेल्या स्त्रीया\nगुलाबी हस्तरेषा असलेल्या स्त्रीयांच्या जीवनात सदैव सुख समृद्धि नांदते. पण हस्तरेषा जर काळ्या असतील तर मात्र त्या स्त्रीला कष्टमय जीवन व्यतित करावे लागते.\nचमकदार आणि मोठे डोळे असलेल्या स्त्रीया\nज्या स्त्रीयांचे डोळे चमकदार, सुंदर आणि मोठे असतात, त्यांचे वैवाहिक जीवन अत्यंत सुखकर असते. तसेच त्यांचे भाग्य प्रबळ असते.\nपायाचे तळवे असे असणाऱ्या स्त्रीया\nज्या स्त्रीयांच्या पायाची लहान आणि मोठी बोटे जमिनीला टेकत नाहित, त्यांचे जीवन तर सुखकर असतेच पण त्यांच्या आयुष्यातील माणसांचे जीवनही सुखकर होते.\nखालचे ओठ जाड असणाऱ्या स्त्रीया\nकंबरेपर्यंत लांब केस व बऱ्यापैकी मोठे, जाड ओठ असणाऱ्या स्त्रीयांचे वैवाहिक जीवन कष्टमय असते,शिवाय त्या सतत चिंताग्रस्त असतात.\nहातावर माळेसारखी खुण असणाऱ्या स्त्रीया\nहातावर माळेसारखी खुण असणाऱ्या स्त्रीया या कुटुंबातील इतर सदस्यांपेक्षा सर्वच बाबतीत वरचढ ठरतात. शिवाय त्यांच्या प्रगतीचा वेग इतरांच्या मानाने जास्त असतो.\nसैफ आणि 'बेबो' करीनाचा लाडका छोटा नवाब तैमुरला मिळाली लहान बहिण\nकॅनडी मॉडेलला डोळ्यात टॅटु बनवणं पडलं महागात \nराहुल गांधी, हिंदुत्व आणि गुजरात निवडणूक\nहिट होऊन देखील ‘पद्मावत’ला करोडोंच नुकसान\nपाहा मुंबईतील काही आकर्षक देवीचे रुपं....\nउमरखाडीच्या आईचे 'हे' वैशिष्ट्ये तुम्हाला माहित आहे का\nलवकरच राज्य मंत्रिमंडळ विस्तार, 'जय महाराष्ट्र'ला सूत्रांकडून माहिती\nप्रकाश आंबेडकर यांचा आरएसएसवर आरोप\nउन्हाळी कांद्याचे भाव वाढले\n'टीम जय महाराष्ट्र'चं नवरात्री सेलिब्रेशन - आजचा रंग लाल\nकालरात्री ​​देवीच्या नावाचा अर्थ म्हणजे ​​रात्रीचा संहार करणारी\nस्वयंघोषित संत रामपालला आजन्म तुरुंगवासाची शिक्षा\n24 तास द्या मृत मुलाला जिवंत करतो, गोदिंयातील डॉक्टराचा दावा\n‘तो मला बोलावतो’, नागपुरात 18 वर्षीय तरुणाची आत्महत्या\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/national/page/2/", "date_download": "2018-10-17T00:08:57Z", "digest": "sha1:5AO2OYVH6XSLBP27NDAQYULAVXNA7LGB", "length": 26714, "nlines": 405, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest National News | National Marathi News | Latest National News in Marathi | राष्ट्रीय: ताज्या मराठी बातम्या | Lokmat.com", "raw_content": "बुधवार १७ ऑक्टोबर २०१८\n#Metoo :अकबर यांच्यावर आणखी एका महिलेचा आरोप\nदेशात २0 कोटी लोक उपाशी अन् ७.८0 लाख क्विंटल धान्य सडले\nघरी जाण्याची वेळ ठरतेय ‘मृत्यू’ची घंटा\nमी मेले तर त्याची जबाबदारी सीबीआय घेणार का\nलग्नाआधीच नवरा नॉट रिचेबल; ४० लाख घेऊन पसार\n#Metoo :अकबर यांच्यावर आणखी एका महिलेचा आरोप\nघरी जाण्याची वेळ ठरतेय ‘मृत्यू’ची घंटा\nमी मेले तर त्याची जबाबदारी सीबीआय घेणार का\nलग्नाआधीच नवरा नॉट रिचेबल; ४० लाख घेऊन पसार\n४० इलेक्ट्रिक बसेसचे कंत्राट रद्द करण्याचा बेस्टचा निर्णयच उच्च न्यायालयाने केला रद्द\n‘नो एन्ट्री’ सीक्वलमध्ये दिसणार ‘हा’ ‘हॅण्डसम मुंडा’\nहर्षदा खानविलकरच्या आयुष्यात 'या' सणाचे आहे खास महत्त्व\nसलमान खान आणि दीपिका पादुकोण बनले नंबर वन\n‘मरियम खान- रिपोर्टिंग लाइव्ह’ मालिकेत अंजू महेंद्रू साकारणार 'ही' भूमिका\n#MeToo : मीटू इफेक्ट दीपिका पादुकोणच्या फाऊंडेशनमधून टॉप टॅलेंट मॅनेजर पायऊतार\nनाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे\nअंबाबाई वैष्णवी देवीच्या रुपात, पर्यटकांचा ओघ सुरूच\n#MeToo : नाना-तनुश्री प्रकरणातील खळबळजनक खुलासा... स्पॉट बॉयचा गौप्यस्फोट\nविविध मागण्यांसाठी जळगावमधील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा मोर्चा\nसतत सर्दी-खोकल्याचा त्रास होतोय 'ही' कारणं असू शकतात\nगर्लफ्रेंडला प्रपोज करताना वापरा या 'जरा हटके' कल्पना\nNavratri 2018 : दुर्गापुजेसाठी बॉलिवूड तारकांचे 'हे' लूक्स तुम्हीही ट्राय करू शकता\nWorld Food Day : सर्दी-खोकला आणि तापामध्ये 'हे' पदार्थ खाणं टाळावं\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nभंडारा - घरगुती गॅस सिलिंडरचा भडका उडाल्याने तीन जण जखमी, मोहाडी तालुक्याच्या अांधळगाव येथे रात्री ९ वाजताची घटना\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nब्राह्मोस हेरगिरी प्रकरण - निशांत अग्रवालची न्यायालयीन कोठडीत रवानगी\nमुंबई - भाजपाध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल, मुख्यमंत्री आणि मुंबई अध्यक्ष आशीष शेलार स्वागतासाठी उपस्थित\nझारखंड - नक्षलवाद्यांनी नऊ ट्रकना लावली आग, लोहारडागा येथे 10 शस्त्रधारी नक्षलवाद्यांचे कृत्य\nपणजी - गोव्यातील काँग्रेसच्या दोन आमदारांचा भाजपात प्रवेश, दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर भाजपात दाखल\nउत्तर प्रदेश - इटाह येथे सुमारे 35 लाखांची देशी दारू जप्त, दोन जणांना अटक\nठाणे - कडोंमपाचे 400 कंत्राटी कामगार उद्यापासून संपावर, 18 महिन्यांचा पगार थकवल्याने संप\nपुणे- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा वगळून सर्व नगरसेवक हंडे -कलश घेऊन दाखल\nपुणे - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजप वगळून सर्व नगरसेवक विस्कळीत पाणी पुरावठ्याविरोधात हंडे-कलशा घेऊन दाखल\nसातारा - माची पेठेत पतीकडून पत्नीची हत्या, पत्नीची हत्या करुन आरोपी पती फरार\nछत्तीसगड : राजनंदगावात आयईडीचा स्फोट, आयटीबीपीचे तीन जवान जखमी.\nवसई-विरारला पाणीपुरवठा करणार पाइपलाइन फुटली, हजारो लिटर पाणी गेलं फुकट\nगडचिरोली : चकमकीत एक नक्षलवादी ठार, कुरखेडा तालुक्यातील कोमलपाडा जंगलातील घटना\nभंडारा - घरगुती गॅस सिलिंडरचा भडका उडाल्याने तीन जण जखमी, मोहाडी तालुक्याच्या अांधळगाव येथे रात्री ९ वाजताची घटना\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nब्राह्मोस हेरगिरी प्रकरण - निशांत अग्रवालची न्यायालयीन कोठडीत रवानगी\nमुंबई - भाजपाध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल, मुख्यमंत्री आणि मुंबई अध्यक्ष आशीष शेलार स्वागतासाठी उपस्थित\nझारखंड - नक्षलवाद्यांनी नऊ ट्रकना लावली आग, लोहारडागा येथे 10 शस्त्रधारी नक्षलवाद्यांचे कृत्य\nपणजी - गोव्यातील काँग्रेसच्या दोन आमदारांचा भाजपात प्रवेश, दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर भाजपात दाखल\nउत्तर प्रदेश - इटाह येथे सुमारे 35 लाखांची देशी दारू जप्त, दोन जणांना अटक\nठाणे - कडोंमपाचे 400 कंत्राटी कामगार उद्यापासून संपावर, 18 महिन्यांचा पगार थकवल्याने संप\nपुणे- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा वगळून सर्व नगरसेवक हंडे -कलश घेऊन दाखल\nपुणे - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजप वगळून सर्व नगरसेवक विस्कळीत पाणी पुरावठ्याविरोधात हंडे-कलशा घेऊन दाखल\nसातारा - माची पेठेत पतीकडून पत्नीची हत्या, पत्नीची हत्या करुन आरोपी पती फरार\nछत्तीसगड : राजनंदगावात आयईडीचा स्फोट, आयटीबीपीचे तीन जवान जखमी.\nवसई-विरारला पाणीपुरवठा करणार पाइपलाइन फुटली, हजारो लिटर पाणी गेलं फुकट\nगडचिरोली : चकमकीत एक नक्षलवादी ठार, कुरखेडा तालुक्यातील कोमलपाडा जंगलातील घटना\nAll post in लाइव न्यूज़\n'कोहिनूर' हिऱ्याचा किस्सा... जाणून घ्या, भारताकडून इंग्रजांकडे गेला कसा\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nभारताचा कोहिनूर हिरा हा इंग्रजांनी जबरदस्तीने नेला होता, असा खुलासा भारतीय पुरातत्व विभागाने केला आहे. ... Read More\nIndia Supreme Court भारत सर्वोच्च न्यायालय\n#MeToo : प्रिया रमानींविरोधात अब्रुनुकसानीचा दावा, 18 ऑक्टोबरला सुनावणी\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\n#MeToo : परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांनी लैंगिक शोषणाचा आरोप करणाऱ्या पत्रकार प्रिया रमानी यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला. याप्रकरणी दिल्लीतील पटियाला कोर्टात 18 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. ... Read More\nVideo: कर्जासाठी शरीरसुखाची मागणी करणाऱ्या बँक मॅनेजरला महिलेनं भर रस्त्यात चोपलं\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nमारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल ... Read More\nSexual abuse लैंगिक शोषण\nकालव्यात बस कोसळून भीषण अपघात, 6 जणांचा मृत्यू\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nपश्चिम बंगालच्या हुगळी जिल्ह्यामधील हरिपाल येथे एक बस कालव्यात कोसळून भीषण दुर्घटना घडली आहे. ... Read More\nAccident west bengal Death अपघात पश्चिम बंगाल मृत्यू\nस्वयंघोषित संत रामपालला दोन हत्या प्रकरणांमध्ये आजन्म तुरुंगवासाची शिक्षा\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nहिसारच्या विशेष न्यायालयाचा निकाल ... Read More\nअमित शहांच्या भेटीनंतर काँग्रेसच्या दोन आमदारांचा राजीनामा, सायंकाळी होणार भाजपाप्रवेश\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nशिरोडकर हे काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्षही असून ते गेले दीड वर्ष भाजपाच्या संपर्कात आहेत. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याशी त्यांचे चांगले नाते तयार झाले होते. ... Read More\ngoa MLA Amit Shah Resignation congress गोवा आमदार अमित शाह राजीनामा काँग्रेस\nगुजरातमध्ये आणखी एका चिमुकलीवर बलात्कार, उत्तर भारतीयावर संशय\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nसुरतच्या या प्रकरणातील आरोपी सध्या फरार असून तो आपल्या कुटुंबीयांसमवेत 15 दिवसांपूर्वीच पांडेसरा येथे राहण्यास आला होता. पीडित मुलीचे वडिल रंगकाम करत असून ते ... Read More\nRape Gujarat Surat Uttar Pradesh Police बलात्कार गुजरात सूरत उत्तर प्रदेश पोलिस\nगोवा सरकारच्या घटक पक्षांत समाधान आणि चिंताही...\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nगोव्यात अलिकडे आक्रमक बनलेल्या विरोधी काँग्रेस पक्षात फूट पडतेय व त्या पक्षाचे दोघे आमदार फुटतात याविषयी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील भाजपाच्या सत्ताधारी आघाडीत समाधान आहे. ... Read More\ngoa Manohar Parrikar गोवा मनोहर पर्रीकर\nमाजी खासदाराच्या मुलाचा पिस्तुल घेऊन हॉटेलबाहेर राडा; व्हिडीओ व्हायरल\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nदिल्लीतील हृयात हॉटेलबाहेरील राडा कॅमेऱ्यात कैद ... Read More\n100 रुपयाची 'ही' नोट विकली जातेय 666 रुपयांना; बघा काय आहे खासियत\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nभारतीय रिझर्व्ह बँककडून ग्राहकांसाठी 100 रुपयांची नवीन नोट जारी करण्यात आली आहे. नोटाबंदीनंतर जारी करण्यात आलेल्या अन्य नवीन नोटांपेक्षा या 100 रुपयांच्या नवीन नोटेची चर्चा जर जास्तच रंगली आहे. ... Read More\nNote Ban MONEY नोटाबंदी पैसा\nबिग बॉस 12 मीटू अॅपल प्रो कबड्डी लीग भारत विरुद्ध वेस्ट इंडिज नवरात्री इंधन दरवाढ हेमा मालिनी जागतिक अन्न दिवस अॅमेझॉन\nरुमा शर्माचा Hot अंदाज Viral\nजगातील 'ही' सूक्ष्म शिल्पं पाहिलीत का\nगर्लफ्रेंडला प्रपोज करताना वापरा या 'जरा हटके' कल्पना\nचालतं-फिरतं घर पाहिलंय का\nप्राण्यांची 'अशी' मजामस्ती पाहिलीय का\n'या' चार शहरांमध्ये साजरी केली जाते दुर्गा पूजा\nNavratri 2018 : दुर्गापुजेसाठी बॉलिवूड तारकांचे 'हे' लूक्स तुम्हीही ट्राय करू शकता\nपुस्तकांचा 'असा' वापर कधी पाहिलाय का\nफुटबॉलपटूंची कमाई पाहाल तर चक्रावाल\nनगरमध्ये फुलपाखरं व रानफुलांचे ताटवे ठरतायत आकर्षणाचं केंद्र\nसप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nजोतिबाची पाच पाकळ्यातील बैठी सरदारी पूजा\nअंबाबाई वैष्णवी देवीच्या रुपात, पर्यटकांचा ओघ सुरूच\nनाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे\nसई लोकुरने पारंपरिक वेशभूषेसह केला दांडिया अन् गरब्याचा सराव\nविविध मागण्यांसाठी जळगावमधील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा मोर्चा\nठाण्यात रिक्षा जळून खाक\nNavratri 2018 : करवीर निवासिनी श्री अंबाबाईची गजारुढ रुपातील पूजा\nNavratri 2018 : जोतिबाची पाच पाकळ्यांतील खडी पूजा\nघरी जाण्याची वेळ ठरतेय ‘मृत्यू’ची घंटा\nमी मेले तर त्याची जबाबदारी सीबीआय घेणार का\nलग्नाआधीच नवरा नॉट रिचेबल; ४० लाख घेऊन पसार\n४० इलेक्ट्रिक बसेसचे कंत्राट रद्द करण्याचा बेस्टचा निर्णयच उच्च न्यायालयाने केला रद्द\nतिमिराला छेदून प्रकाश पेरू\nमुंबईत येणाऱ्या दुधाच्या टँकरची तपासणी सुरु\nमालदीवमध्ये लोकशाहीच्या स्थापनेसाठी भारत करू शकतो हस्तक्षेप\nबुधवारी उघडणार सबरीमाला मंदिराचे दरवाजे; आंदोलनकर्त्या महिलांना रोखले, तणावाची परिस्थिती\nमहाराष्ट्र सरकारची महाभेट; कर्मचाऱ्यांचा 'डीए' 3 टक्क्यांनी वाढवला\nलग्नाआधीच नवरा नॉट रिचेबल; ४० लाख घेऊन पसार\n४० इलेक्ट्रिक बसेसचे कंत्राट रद्द करण्याचा बेस्टचा निर्णयच उच्च न्यायालयाने केला रद्द\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.mukhyamantri.com/2009/09/blog-post_16.html", "date_download": "2018-10-17T00:04:19Z", "digest": "sha1:56Z6AUJ3FU5MVU5QZXIR2RBO6EIP3BCB", "length": 19168, "nlines": 197, "source_domain": "www.mukhyamantri.com", "title": "मुख्यमंत्री डॉट कॉम : उठ मराठ्या उठ ..", "raw_content": "\nउठ मराठ्या उठ ..\nगेले २ दिवस वर्तमानपत्र हातात घेताना खूप विचारांचा गोंधळ सुरु होता म्हणून काही तरी लिहावा म्हनल\nमुंबई,ठाणे आणि पुणे या शहरांमध्ये उत्तर भारतीयांची संख्या वाढली आहे म्हणून किमान ३५ जागा ह्या आमच्या साठी राखून ठेवा अशी खुळचट मागणी कॉंग्रेस चे खासदार संजय निरुपम यांनी केली आहे, संजय निरुपम एक अभ्यासू नेते म्हणून ओळखले जातात, पण त्यांनी हि असल्या प्रकारची भाषा बोलणे म्हणजे परत एकदा जुन्या जखमांना ताजं करण्यासारखा आहे.\nखरोखरच मला कमाल वाटते त्यांनी केलेल्या हिम्मतीची.\nत्यांची हि हिम्मत कशी झाली कधी विचार केलाय का आपण.. का अजून हि गप्प आहात.\n१०६ हुतात्म्यांचा बळी घेऊन दिल्लीश्वरांनी आपल्याला आपल्याच हक्काची मुंबई दिली, नव्हे आम्ही ती हिसकावून घेतली, मुंबई ज्याला स्वप्नांचे शहर म्हणले जाते. या मुंबई च्या उभारणी मध्ये आमच्या मराठी माणसाने आणि मराठीवर प्रेम करणारे सर्व जाती -धर्म आणि भाषेचे लोक ह्यांनी वाहिलेल्या रक्ताची आणि घामाची ह्यांची पावती म्हणून हि मुंबई या सबंध देशासमोर एक फार मोठे जागतिक आर्थिक केंद्र म्हणून समोर आले आहे .\nआम्हा मराठी बांधवांनी नेहमी आलेल्या पाहुण्यांचे आगदी मनापासून स्वागत केले, त्यांना आपल्या घरामध्ये जागा दिली, त्यांना पोसले . पण आज त्यातलेच काही लोक फ़क़्त आपली राजकीय दुकानदारी चालवण्यासाठी साक्षात मराठी च्या विरोधात उभी राहिली आहेत.\nज्या अर्थी हे बाहेरचे काही मुठभर युपी - बिहारी नेते ह्या साठी जबाबदार आहेत तेवढेच आपण हि या परिस्थितीसाठी जबाबदार आहोत.\nगेली ४ वर्षे मी या मुंबई मध्ये राहतो, पण एक सांगतो महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण एकदा म्हणले होते ..\" मुंबई महाराष्ट्रामध्ये आहे , पण मुंबई मध्ये कुठे हि महाराष्ट्र दिसत नाही\" तीच भावना माझी हि झाली. का बोलले ते असे तेव्हा मराठी लोक नव्हते का तेव्हा मराठी लोक नव्हते का होते मित्रांनो होते .. गाढ अशा झोपेत होते . सर्वांना न होती मराठी बाण्याची जाण, नाही कुठला स्वाभिमान होते मित्रांनो होते .. गाढ अशा झोपेत होते . सर्वांना न होती मराठी बाण्याची जाण, नाही कुठला स्वाभिमान तेव्हा झोपलेला हा आमचा मराठी माणूस आज पर्यंत गाढ निद्रिस्त अशा अवस्थेत पडला आहे.\nआम्ही कधी आमच्या मागील चुकांपासून काही शिकणार आहोत. मागे माननीय बाळासाहेब ठाकरे ह्यांनी आम्हाला आमच्या स्वाभिमानाची जान करून दिली आता त्याच साठी शिवसेना आणि राज साहेब ठाकरे आप आपल्या परीने लढत आहेत. पण आम्हाला नेहमी का अशी कोणी तरी चिथावत ठेवण्याची गरज लागते. आम्हाला काहीच कळत नाहीये का, हि जबाबदारी फ़क़्त काही राज ठाकरे आणि त्यांच्या सारख्यांची आहे का .. ते कोणा साठी लढत आहेत .. आपल्याच साठी ना .. मग आपण असा कित्ती दिवस असे सर्व गोष्टींपासून स्वतः ला दूर ठेवणार आहोत.\nमाझे तमाम मराठी मनाच्या लोकांना आवाहन आहे कि जागे व्हा ... या पुढील काळ खूप कठीण राहणार आहे, खूप मोठे षडयंत्र रचले जात आहे, राजकारणाच्या नावाखाली पुन्हा एकदा मराठी माणसाचा बळी देण्यात येईल आणि आपण हि मुंबई कायमची आपल्या हातातून घालवून बसू, मग पुन्हा \"आपल्याला काय त्याचे\" म्हणणारे सुद्धा पश्चाताप केल्याशिवाय राहणार नाहीत.\nस्वतंत्र भारतामध्ये स्वतंत्र नागरिकाच्या अधिकाराची भाषा आमच्या महाराष्ट्राला शिकवण्यात येत आहे, पण आम्ही कधी हि कोणाचे अधिकार मारणार नाहीत पण प्रसंगी आमच्या हक्कांसाठी मरायला हि मागे पुढे पाहणार नाहीत.\nदेशाच्या एकूण उत्पन्नापैकी ४० टक्के उत्पन्न एकट्या मुंबई शहरातून जातो .. आपल्या देशामध्ये एकूण कर भरणाऱ्या पैकी एकट्या महाराष्ट्रातून जाणारा कराचा वाटा हा सर्वात जास्त आहे याचे कारण म्हणजे मुंबई, पुणे, ठाणे या सारख्या शहरामध्ये इमाने इतबारे काम करणारा आमचा मराठी माणूस. उद्या जर हि मुंबई महाराष्ट्र पासून तोडली गेली ना मग आमचे हेच दिल्लीश्वर (उत्तरे कडील काही भ्रष्ट नेते) या महाराष्ट्राच्या तोंडाला कायमची पाने पुसल्याशिवाय राहणार नाहीत\nएकीकडे मुंबई मध्ये परप्रांतीयांना मोफत घरांचे वाटप होत आहे, झोपडपट्ट्या कायदेशीर ठरवल्या जात आहेत ...आणि याच आमच्या महाराष्ट्रात ग्रामीण भागामध्ये गरीब आणि सामान्य माणसांचे शोषण होत आहे. कसल्याच प्रकारच्या सुविधा नाहीत कसल्या हि प्रकारच्या ठोस योजना नाहीत, आणि इथे फ़क़्त मतांच्या राजकारणासाठी हे भडवे रोज नवीन एक एक खेळ मांडत आहेत.\nमुंबई आणि महाराष्ट्र ह्या दोन गोष्टींचा कधीच वेगवेगळा विचार करता येणार नाही .. हे सत्य असून ती काळ्या दगडावरची रेघ आहे. मुंबई वर आणि मराठी भाषेवर आलेले हे संकट आपल्या सर्वांना मिळूनच दूर करावे लागेल. हे संकट कुठल्याही प्रकारच्या राजकारणाने नाही तर समाजाच्या एकत्र ताकदीने दूर केले पाहिजे. मराठी माणसाने फ़क़्त आणि फ़क़्त मराठी मधेच बोलायला पाहिजे, \"ह्याने काय होते त्याने काय होते, हि मानसिकता आता सोडावी लागेल ..कोणी म्हणताय म्हणून उसने अवसान आणलेला तथा स्वार्थी मराठी बाणा आम्हाला आता नकोय , आम्हाला गरज आहे आपल्या संस्कृतीवर आणि आपल्या अस्मितेवर गंभीर पणे विचार करणाऱ्या माणसांची, त्या साठी प्रामाणिक पणे झटनार्यांची . तेव्हाच पुन्हा एकदा सर्वांना सामावून घेणारा पण स्वतःची अस्मिता कधी हि न मिटू देणारा एक महाराष्ट्र येणाऱ्या काळामध्ये जगासमोर एक आदर्श म्हणून उभा राहील.\nमराठी भाषा आणि मराठी अस्मिता फ़क़्त निवडणुकीचा मुद्दा नाहीये .. हे हि आपण लक्षात ठेवा.\nह्या महाराष्ट्राचे नेतृत्व .. आम्हाला फ़क़्त आमच्या प्रश्नांशी जुडलेल्या नेत्यांनाच द्यायचे आहे. उठ-सूट मतांची झोळी घेणून फिरणाऱ्या भिकाऱ्यांना त्यांची योग्य ती जागा दाखवून द्या ..\nया महाराष्ट्राला परत ते तेजस्वी रूप देण्यासाठी पुन्हा एकदा .. उठ मराठ्या उठ ..\n(मी कोणत्याही राजकीय पक्षाशी सालाग्नित नाहीये, नाही कोणाच्या विचारांनी प्रभावित होऊन लिहिले आहे .. पण एक मराठी म्हणून जे प्रत्येकाला वाटले पाहिजे आणि जे माझ्या मनाला वाटले तेच इथे व्यक्त केले. बाकी तुम्ही सर्वस्वी जाणते आहातच, तेव्हा आपणच आता विचार करावा )\nयांनी पोस्ट केले अमोल सुरोशे (नांदापूरकर) वेळ 3:10 AM\nविषय marathi, मराठी मानुस, महाराष्ट्र, मुंबई\nफेसबुक वर असाल तर...\nदोन प्रत्येक मराठी मनाला भिडतील अशा कविता\nहवामान अंदाज : पाऊस पडेल काय कुठे पडेल आणि किती पडेल\nमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी\nमुख्यमंत्री कार्यकर्ता ला या विषयासंबंधी लोकांनी भेट दिली\nछत्रपती शिवाजी महाराज जयंती\nपुरोगामी महाराष्ट्राचे एक शिल्पकार यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी वर्ष (२०१२-२०१३)\nआरे आता तरी पेटून उठा .. का थंड पडला आहात एखाद्या मुडदया सारखे\nशेतकरी संपाची दिशा आणि स्वरूप काय असावं\nदेशातल्या अनेक समस्यांचे कारण टॅक्स चोर आहेत\nई-मेल ने सबस्क्राईब व्हा\nआमची आवड [नक्की वाचावे असे]\nसोशल आणि टेक्नीकल ब्लॉग\nवारी विधानसभेची .. वारी बंडखोरीची ...\nतरुण नेतृत्वाला संधी दिली पाहिजे [शरद पवारांची आय ...\nया ब्लॉगच्या वाचकांनी नक्की वाचावे असे\nईद च्या हार्दिक शुभेच्छा\nमराठवाडा मुक्ति दिनाच्या हार्दिक शुभेच्छा\nदिल्लीत शिवाजी महाराज स्मारकाचे अनावरण\nउठ मराठ्या उठ ..\nधर्मवीर संभाजी महाराज समाधी स्थळ - तुळापुर\nआमची माती आणि आमचेच माणसं...\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खाजदार राजू शेट्टी ह्या...\nया देशावर भांडवलदारांपेक्षा शेतकरी आणि कष्ट करी या...\nरणसंग्राम महाराष्ट्राचा ... लक्षात असू द्या आपण हि...\nनियमित वाचक व्हा [सबस्क्राईब करा]\nक्रियेटीव्ह कॉमन्सन्वे हक्क मर्यादित मुख्यमंत्री कार्यकर्ता.Blogger Templates created by Deluxe Templates. Design by BFT", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/marathi-news-pune-news-starts-15th-maharashtra-state-childrens-drama-92946", "date_download": "2018-10-16T23:00:57Z", "digest": "sha1:XQTNB6KWUOEEDAHL2PT36K4S56S5I7HY", "length": 12624, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi news pune news starts 15th maharashtra state childrens drama १५व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेला सुरुवात | eSakal", "raw_content": "\n१५व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेला सुरुवात\nबुधवार, 17 जानेवारी 2018\nनवी सांगवी (पुणे) : १५व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेला पिंपळे गुरव येथे सुरुवात झाली असून पुणे, सोलापूर, सातारा, तळेगाव, फलटण येथून ४२ नाटकांसह हजारो कलाकार यात सहभागी झाले आहेत. नटसम्राट निळुफुले नाट्यगृहात बालकलाकार श्रृती निगडे हिच्या हस्ते नुकतेच या स्पर्धेचे उद्घाटन लेखक प्रकाश पारखी, सांस्कृतिक कार्यसंचनालय पुणे कार्यक्रम प्रमुख भरत लांघी यांच्या उपस्थित करण्यात आले.\nनवी सांगवी (पुणे) : १५व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेला पिंपळे गुरव येथे सुरुवात झाली असून पुणे, सोलापूर, सातारा, तळेगाव, फलटण येथून ४२ नाटकांसह हजारो कलाकार यात सहभागी झाले आहेत. नटसम्राट निळुफुले नाट्यगृहात बालकलाकार श्रृती निगडे हिच्या हस्ते नुकतेच या स्पर्धेचे उद्घाटन लेखक प्रकाश पारखी, सांस्कृतिक कार्यसंचनालय पुणे कार्यक्रम प्रमुख भरत लांघी यांच्या उपस्थित करण्यात आले.\nशुक्रवार (ता. १९) पर्यंत चालणाऱ्या या प्राथमिक फेरीत दररोज सात एकांकिका सादर केल्या जात आहे. सकाळी दहा ते संध्याकाळी सहा पर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत खुल्या विषयावर एकांकिका या बालकलाकारांकडून सादर केल्या जातात. डॉक्टर सुरेश पुरी, रमेश भिसिकर व सारिका पेंडसे परिक्षक म्हणून काम पहात आहेत.\nया स्पर्धेचे समन्वयक राहुल लामखडे म्हणाले, \"या बालकलाकारांना रंगमंचावर अभिनय करत असताना त्यांच्यातील धाडस व व्यक्तिमत्त्व विकसित होते. तसेच प्रेक्षागृहाकडेही लोकांचा कल झुकून सामाजिक सांस्कृतिक उंचीही यातून वाढते, हाही एक मुख्य उद्देश यातून सफल होत आहे.\"टिव्ही आणि इंटरनेटच्या जमान्यात बालपण हरविलेल्या मुलांना या बालनाट्य स्पर्धेतून मुद्रा, वाचिक व कायीक अभिनयाची शिकवण पहायला मिळेल. सर्वांसाठी विनामूल्य प्रवेश असल्याने शाळामधील विद्यार्थांनी या संधीचा फायदा घेण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.\n#NavDurga भरडधान्यांमधील पोषणमूल्यांच्या खजिन्याचा शोध\nआकर्षक, चवदार पदार्थांची रेलचेल असणं म्हणजे काही परिपूर्ण जेवण नव्हे. या उलट भरडधान्यं म्हणून दुर्लक्षित ठरलेल्या, स्थानिक पातळीवर उपलब्ध होऊ...\nम्हाळुंगे नगररचना योजनेत सहाशे कोटींची गुंतवणूक करू - किरण गित्ते\nपुणे - म्हाळुंगे येथे उभारण्यात येणाऱ्या नगररचना योजनेत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) सहाशे कोटी रुपयांची गुंतवणूक...\nऐतिहासिक पत्रांतून साक्षीदारांची ओळख\nपिंपरी - \"\"कैलासवासी थोरल्या महाराज साहेबांनी न्यायनिवाडे केले. त्याप्रमाणे गोतसभा बोलावून न्यायनिवाडे करावेत,'' अशा आदेशाचा उल्लेख असलेल्या छत्रपती...\nफलकांवर छायाचित्रे असणाऱ्यांची यादी द्या\nमुंबई - पुण्यातील दुर्घटनेनंतर मुंबई उच्च न्यायालयाने बेकायदा फलक हटवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतरही शहरात छायाचित्रांसह फलकबाजी करणाऱ्यांच्या...\nमोदी सरकारचा कारभार हाच आगामी जनमत कौलाचा मुख्य विषय व्हायला हवा; परंतु तो विषय निवडणुकीच्या मैदानात अडचणीचा ठरू शकतो. अशावेळी थरूर यांच्यासारख्यांची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://satsangdhara.net/ar/ar-06yud-01.htm", "date_download": "2018-10-16T22:51:50Z", "digest": "sha1:BVHUBUKBI2ZY7D65XH4K3VVNKTVYRJZC", "length": 46532, "nlines": 1456, "source_domain": "satsangdhara.net", "title": " सत्संगधारा - अध्यात्म रामायण - युद्धकाण्ड - प्रथमः सर्गः", "raw_content": "\nसर्ग १ ते ५\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ७७\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ त ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ त ११९\nसग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ७५\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ६७\nसर्ग १ त १०\nसर्ग ११ त २०\nसर्ग २१ त ३०\nसर्ग ३१ त ४०\nसर्ग ४१ त ५०\nसर्ग ५१ त ६०\nसर्ग ६१ त ६८\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ ते १२०\nसर्ग १२१ ते १२८\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ वा -समाप्त\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nअध्याय ३१ ते ३७\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nसर्ग १ ते १०\nअध्याय १ ते १०\nअध्याय १ त १०\nअध्याय १ ते १३\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते १६\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nअध्याय ३१ ते ४०\n॥ श्रीमद् अध्यात्मरामायण ॥\n॥ प्रथमः सर्ग: ॥\nयथावद्‌भाषितं वाक्यं श्रुत्वा रामो हनूमतः \nउवाचानन्तरं वाक्यं हर्षेण महतावृतः ॥ १ ॥\nकार्यं कृतं हनुमता देवैरपि सुदुष्करम् \nमनसापि यदन्येन स्मर्तुं शक्यं न भूतले ॥ २ ॥\nलङ्‌कां च राक्षसैर्गुप्तां को वा धर्षयितुं क्षमः ॥ ३ ॥\nभृत्यकार्यं हनुमता कृतं सर्वमशेषतः \nसुग्रीवस्येदृशो लोके न भूतो न भविष्यति ॥ ४ ॥\nअहं च रघुवंशश्च लक्ष्मणश्च कपीश्वरः \nजानक्या दर्शनेनाद्य रक्षिताः स्मो हनूमता ॥ ५ ॥\nसर्वथा सुकृतं कार्यं जानक्याः परिमार्गणम् \nसमुद्रं मनसा स्मृत्वा सीदतीव मनो मम ॥ ६ ॥\nकथं नक्रझषाकीर्णं समुद्रं शतयोजनम् \nलङ्‌घयित्वा रिपुं हन्यां कथं द्रक्ष्यामि जानकीम् ॥ ७ ॥\nश्रुत्वा तु रामवचनं सुग्रीवः प्राह राघवम्\nसमुद्रं लङ्‌घयिष्यामो महानक्रझषाकुलम् ॥ ८ ॥\nलङ्‌कां च विधमिष्यामो हनिष्यामोऽद्य रावणम् \nचिन्तां त्यज रघुश्रेष्ठः चिन्ता कार्यविनाशिनी ॥ ९ ॥\nत्वत्प्रियार्थं समुद्युक्तान् प्रवेष्टुमपि पावकम् ॥ १० ॥\nसमुद्रतरणे बुद्धिं कुरुष्व प्रथमं ततः \nदृष्ट्वा लङ्‌कां दशग्रीवो हत इत्येव मन्महे ॥ ११ ॥\nनहि पश्यामहं कञ्चित् त्रिषु लोकेषु राघव \nगृहीतधनुषो यस्ते तिष्ठेद् अभिमुखो रणे ॥ १२ ॥\nसर्वथा नो जयो राम भविष्यतो न संशयः \nनिमित्तानि च पश्यामि तथा भूतानि सर्वशः ॥ १३ ॥\nअङ्‌गीकृत्यात्ब्रवीद्‍रामो हनूमन्तं पुरःस्थितम् ॥ १४ ॥\nयेन केन प्रकारेण लङ्‌घयामो महार्णवम् \nलङ्‌कास्वरूपं मे ब्रूहि दुःसाध्यं देवदानवैः ॥ १५ ॥\nज्ञात्वा तस्य प्रतिकारं करिष्यामि कपीश्वरः \nश्रुत्वा रामस्य वचनं हनूमान्विनयान्वितः ॥ १६ ॥\nउवाच प्राञ्जलिर्देव यथा दृष्टं ब्रवीमि ते \nलङ्‌कां दिव्या पुरी देव त्रिकूटशिखरे स्थिता ॥ १७ ॥\nपरिखाभिः परिवृता पूर्णाभिर्निर्मलोदकैः ॥ १८ ॥\nगृहैर्विचित्रशोभाढ्यैः मणिस्तम्भमयैः शुभैः ॥ १९ ॥\nउत्तरे द्वारि तिष्ठन्ति साश्ववाहाः सपत्तयः ॥ २० ॥\nतिष्ठन्त्यर्बुदसङ्‌ख्याकाः प्राच्यामपि तथैव च \nरक्षिणो राक्षसा वीरा द्वारं दक्षिणमाश्रिताः ॥ २१ ॥\nरक्षयन्ति सदा लङ्‌कां नानास्त्रकुशलाः प्रभो ॥ २२ ॥\nएवं स्थितेऽपि देवेश शृणु मे तत्र चेष्टितम् ॥ २३ ॥\nदशनानबलौघस्य चतुर्थांशो मया हतः ॥ \nदग्ध्वा लङ्‌कां पुरीं स्वर्ण-प्रासादो धर्षितो मया ॥ २४ ॥\nशतघ्न्यः सङ्‌क्रमाश्चैव नाशिता मे रघूत्तम \nदेव त्वद्दर्शनादेव लङ्‌का भस्मीकृता भवेत् ॥ २५ ॥\nप्रस्थानं कुरु देवेश गच्छामो लवणाम्बुधेः \nतीरं सह महावीरैः वानरौघैः समन्ततः ॥ २६ ॥\nश्रुत्वा हनूमतो वाक्यं उउवाच रघुनन्दनः \nसुग्रीव सैनिकान्सर्वान् प्रस्थानायाभिनोदय ॥ २७ ॥\nइदानीमेव विजयो मुहुर्तः परिवर्तते \nअस्मिन्मुहुर्ते गत्वाहं लङ्‌कां राक्षससङ्‌कुलाम् ॥ २८ ॥\nसप्राकारां सुदुर्धर्षां नाश्यामि सरावणाम् \nआनेष्यामि च सीतां मे दक्षिणाक्षि स्फुरत्यधः ॥ २९ ॥\nप्रयातु वाहिनी सर्वा वानराणां तरस्विनाम् \nरक्षन्तु युथपाः सेनां अग्रे पृष्ठे च पार्श्वयोः ॥ ३० ॥\nहनूमन्तमथ आरुह्य गच्छाम्यग्रेऽङ्‌गदं ततः \nआरुह्य लक्ष्मणो यातु सुग्रीवं त्वं मया सह ॥ ३१ ॥\nगजो गवाक्षो गवयो मैन्दो द्विविद एव च \nनलो नीलः सुषेणश्च जाम्बवांश्च तथापरे ॥ ३२ ॥\nसर्वे गच्छन्तु सर्वत्र सेनायाः शत्रुघातिनः \nइत्याज्ञाप्य हरीन् रामः प्रतस्थे सहलक्ष्मणः ॥ ३३ ॥\nसुग्रीवसहितो हर्षात् सेनामध्यगतो विभुः \nवारणेन्द्रनिभाः सर्वे वानराः कामरूपिणः ॥ ३४ ॥\nक्ष्वेलन्तः परिगर्जन्तो जग्मुस्ते दक्षिणां दिशम् \nभक्षयन्तो ययुः सर्वे फलानि च मधूनि च ॥ ३५ ॥\nब्रुवन्तो राघवस्याग्रे हनिष्यामोऽद्य रावणम् \nएवं ते वानरश्रेष्ठा गच्छन्त्यतुलविक्रमाः ॥ ३६ ॥\nहरिभ्यामुह्यमानौ तौ शुशुभाते रघुत्तमौ \nनक्षत्रैः सेवितौ यद्वत् चन्द्रसूर्यौ इवाम्बरे ॥ ३७ ॥\nआवृत्य पृथिवीं कृत्स्नां जगाम महती चमूः \nप्रस्फाटयन्तः पुच्छाग्रान् उद्वहन्तश्च पादपान् ॥ ३८ ॥\nअसङ्‌ख्याताश्च सर्वत्र वानराः परिपूरिताः ॥ ३९ ॥\nहृष्टास्ते जग्मुरत्यर्थ रामेण परिपालिताः \nगता चमूर्दिवारात्रं क्वचित् न्न् असज्जत क्षणम् ॥ ४० ॥\nकाननानि विचित्राणि पश्यन् मलयसह्ययोः \nते सह्यं समतिक्रम्य मलयं च तथा गिरिम् ॥ ४१ ॥\nअवतीर्य हनूमन्तं रामः सुग्रीवसंयुतः ॥ ४२ ॥\nआगताः स्मो वयं सर्वे समुद्रं मकरालयम् ॥ ४३ ॥\nइतो गन्तुमशक्यं नो निरुपायेन वानराः \nअत्र सेनानिवेशोऽस्तु मंत्रयामोऽस्य तारणे ॥ ४४ ॥\nश्रुत्वा रामस्य वचनं सुग्रीवः सागरान्तिके \nसेनां न्यवेश्यत्क्षिप्रं रक्षितां कपिकुञ्जरैः ॥ ४५ ॥\nते पश्यन्तो विषेदुस्तं सागरं भीमदर्शनम् \nमहोन्नततरङ्‌गाढ्यं भीमनक्रभयंकरम् ॥ ४६ ॥\nअगाधं गगनाकारं सागरं वीक्ष्य दुःखिताः \nतरिष्यामः कथं घोरं सागरं वरुणालयम् ॥ ४७ ॥\nइति चिन्ताकुलाः सर्वे रामपार्श्वे व्यवस्थिता ॥ ४८ ॥\nरामः सीतामनुस्मृत्य दुःखेन महतावृतः \nविलप्य जानकीं सीतां बहुधा कार्यमानुषः ॥ ४९ ॥\nयस्तु जानाति रामस्य स्वरूपं तत्त्वतो जनः ॥ ५० ॥\nतं न स्पृश्यति दुःखादि किमुतानन्दमव्ययम् \nदुःखहर्षभयक्रोध लोभमोहमदादयः ॥ ५१ ॥\nअज्ञानलिङ्‌गन्येतानि कुतः सन्ति चिदात्मनि \nदेहाभिमानिनो दुःखं न देहस्य चिदात्मनः ॥ ५२ ॥\nसम्प्रसादे द्वयाभावात् सुखमात्रं हि दृश्यते \nबुद्ध्याद्यभावात्संशुद्धे दुःखं तत्र न दृश्यते \nअतो दुःखादिकं सर्वं बुद्धेरेव न संशयः ॥ ५३ ॥\nरामः परात्मा पुरुषः पुराणो\nसुग्रीव दुःखीव विभाव्यतेऽबुधैः ॥ ५४ ॥\nइति श्रीमद् अध्यात्मरामायणे उमामहेश्वरसंवादे\nयुद्धकाण्डे प्रथमः सर्गः ॥ १ ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} {"url": "https://www.mumbaimanoos.com/category/vaishishta/", "date_download": "2018-10-16T22:54:43Z", "digest": "sha1:MLNBR4TQNVGTIUYL7XXIZ7I3YGK2FQIO", "length": 6610, "nlines": 208, "source_domain": "www.mumbaimanoos.com", "title": "वैशिष्ट Archives | Mumbai Manoos", "raw_content": "\nसलग दोन दिवस महाशिवरात्री आली,महादेवाची करा आराधना\n‘कडकनाथ’ जातीच्या कोंबड्यांची क्रांती….\nरोझ डेपासून व्हॅलेंटाईन्स डेपर्यंत, जाणून घ्या\nप्रभू येशूचे अद्वितीय कार्य\nऑफिसमधील कलीग तुम्हाला पसंत करतो याचे ५ संकेत\nसुरक्षारक्षक गॉगल का घालतात माहीत आहे का\nकुठल्याही कामात यशस्वी होण्यासाठी लक्षात ठेवा\nलक्ष्मीपूजन करण्याआधी नक्की वाचा\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\nसीएसएमटी स्टेशनवरील सोलापूर एक्सप्रेसच्या डब्याला आग\nबारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल उद्या ३० मे ला\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-mahawanatalya-goshti-mrunalini-vanarase-1250", "date_download": "2018-10-16T23:30:51Z", "digest": "sha1:PKXO7LX4UJ4W3EYDGWXZLRWD72CKC6MV", "length": 28085, "nlines": 123, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Mahawanatalya Goshti Mrunalini Vanarase | Saptahik Sakal", "raw_content": "\nबुधवार, 21 मार्च 2018\nएक रानकरी होता. रानात राहणारा, रान वाढू देणारा म्हणून रानकरी. तो जिथं राहात होता ती जागा एका उंच पर्वतावर होती. ती अशी जागा होती, की जिथं उभं राहिलं असता आजूबाजूला फक्त पर्वताची शिखरं दिसत.. बाकी काही नाही. सूर्यालासुद्धा तिथं पोचायला इतर ठिकाणापेक्षा जास्त वेळ लागायचा. एक दिवस कधी न घडलेली एक गोष्ट घडली...\nपर्वताच्या शिखरांवरून उडणाऱ्या पांढऱ्या शुभ्र पक्ष्यांकडं तो पाहात बसला होता. दुपार होऊन गेली होती. आता लवकरच अंधार पडणार अशी ही वेळ होती.. आणि अचानक रानकऱ्याला दिसलं, की एक पांढरा पक्षी चक्क खाली येतो आहे. रानकरी बघू लागला. खाली येईपर्यंत पक्ष्याचा आकार मोठा झाला. आपले शुभ्र पंख फडफडवत तो रानकऱ्याच्या कुटीसमोर येऊन उतरला. त्याचं त्राण बहुधा संपलं असावं. रानकरी त्याच्या जवळ गेला. पक्ष्यासाठी डोणीतून थोडं पाणी घेऊन आला. चोचीनं पाणी टिपून, दम गोळा करत मनुष्यवाणीनं पक्षी त्याला म्हणाला, ‘आभार. माझी घटका भरत आली आहे. आता मी तुला जे सांगणार आहे ते नीट ऐक. पर्वताच्या पायथ्यानं एक भला मोठा सर्प तुझ्या दिशेनं निघाला आहे. वाटेत येईल त्या प्रत्येकाला गिळत हा सर्पराज तुझ्या दिशेनं वेगानं वाटचाल करतो आहे. सांभाळ\nपक्ष्याचं मनुष्यवाणीतलं हे बोलणं ऐकून रानकरी चक्रावला. त्याला काही कळेना. पण घालवायला वेळ नव्हता. पक्षी अगदी क्षीण झाला होता; कोणत्याही क्षणी प्राण सोडेल असा दिसत होता. न कळून रानकऱ्यानं विचारलं,\n‘पण मी या सर्पराजाचं काय केलं आहे, म्हणून तो माझ्या दिशेनं येत आहे\n‘ते मी जाणत नाही. असेल तुझ्या पूर्वजांचं काही. तू मात्र स्वतःला सांभाळ.. तुझ्या झोपडीला, तुझ्या रानाला सांभाळ...’\n‘पण या सर्पराजाला मी थांबवू कसं\n‘मला माहीत नाही बाळा. मी तुला एवढंच सांगू शकतो, की या सर्पाचा जीव एका विहिरीत आहे. ही विहीर इथून एक समुद्र दूर आहे. विहीर खूप खोल आहे आणि जेवढं या सर्पाला या विहिरीतून बाहेर काढायचा प्रयत्न करशील तेवढी त्याची शेपूट लांब होत जाईल. त्याचा जीव काही जायचा नाही. तुला जीव वाचवायचा असेल तर...’\nएवढं बोलून पक्ष्यानं मान टाकली. दुःखी मनानं रानकऱ्यानं पक्ष्याचं शव मातीत पुरलं आणि तो विचार करू लागला. काय सांगितलं पक्ष्यानं हा सर्पराज खरंच का आपल्याला गिळायला येतो आहे हा सर्पराज खरंच का आपल्याला गिळायला येतो आहे बराच वेळ विचार करून त्यानं पर्वत शिखरावर जायचं ठरवलं. तिथून त्याला खालची हालचाल नीट निरखता आली असती. सर्पराजाची चाहूल लागते का हे स्वतः डोळ्यांनी खात्री करून बघावं म्हणून तो निघाला. पर्वत शिखरावरून त्याला दिसलेलं दृश्‍य अभूतपूर्व असंच होतं. एक नागमोडी वळणदार काळी रेषा पर्वताच्या पायथ्याला विळखा घालून सुस्त पडून राहिलेली त्याला दिसली. ‘एवढा वेढा पडेपर्यंत लक्ष कुठं होतं माझं बराच वेळ विचार करून त्यानं पर्वत शिखरावर जायचं ठरवलं. तिथून त्याला खालची हालचाल नीट निरखता आली असती. सर्पराजाची चाहूल लागते का हे स्वतः डोळ्यांनी खात्री करून बघावं म्हणून तो निघाला. पर्वत शिखरावरून त्याला दिसलेलं दृश्‍य अभूतपूर्व असंच होतं. एक नागमोडी वळणदार काळी रेषा पर्वताच्या पायथ्याला विळखा घालून सुस्त पडून राहिलेली त्याला दिसली. ‘एवढा वेढा पडेपर्यंत लक्ष कुठं होतं माझं काय करत होतो मी काय करत होतो मी’ त्याच्या मनात आलं. पण हाच तो सर्पराज याविषयी मात्र त्याची खात्री पटली. आता पुढची पावलं वेगानं उचलायला हवी होती. त्याला पक्ष्याचं बोलणं आठवलं. सर्पराजाचा जीव एका विहिरीत आहे. विहीर एक समुद्र लांब आहे आणि जेवढं त्याला बाहेर काढू तेवढा तो वाढतच जातो. मरत नाही... हे गूढ कोडं सोडवावं कसं’ त्याच्या मनात आलं. पण हाच तो सर्पराज याविषयी मात्र त्याची खात्री पटली. आता पुढची पावलं वेगानं उचलायला हवी होती. त्याला पक्ष्याचं बोलणं आठवलं. सर्पराजाचा जीव एका विहिरीत आहे. विहीर एक समुद्र लांब आहे आणि जेवढं त्याला बाहेर काढू तेवढा तो वाढतच जातो. मरत नाही... हे गूढ कोडं सोडवावं कसं तो विचार करू लागला. बराच वेळ विचार करून त्यानं एक योजना ठरवली.\nपायवाट उतरून तो सर्पराजाचं दर्शन घ्यायला जाणार होता. पर्वताचा उतार झपझप उतरत पायथ्यापाशी पोचत असतानाच त्याला सुस्तावलेला सर्पराज दिसू लागला. या आकाराचं कोणतंही धूड त्यानं आजवर बघितलेलं नव्हतं. त्यानं आजवर पाहिलेले विषारी साप या महाकाय सर्पराजापुढं काहीच नव्हते. याचं सगळंच वेगळं हा जागा झाला तर आपला घास घेतल्याशिवाय राहणार नाही, अशी त्याची खात्री पटली. भीतीनं तो दोन पावलं मागं आला. जागच्या जागी थिजला. पण पुढच्याच क्षणी त्याचं डोकं स्वसंरक्षणाच्या भावनेनं काम करू लागलं.\n‘सापाचं डोकं दिसतं आहे फक्त..’ त्यानं विचार केला, ‘शेपटी तर दिसत नाही... ती तर असणार आहे त्या विहिरीत, जिथं त्याचा जीव आहे. मला तिथपर्यंत गेलं पाहिजे. त्याचा जीव माझ्या हाती आला तरच माझं काम पूर्ण होईल. एक समुद्र ओलांडावा लागेल..’ त्यानं मनाची तयारी केली आणि तो निघाला...\nवाटेत त्याला ठिकठिकाणी सर्पराजाचं लांबच लांब धूड पसरलेलं दिसलं. कुठं अरुंद तर कुठं चांगलंच जाड.. फुगलेलं. रानकरी विस्मयचकित होऊन बघत होता. मधेच त्याला माणसं दिसत, सर्पराजाच्या पाठीला तेल मालिश करणारी, गुळगुळीत करणारी, त्याची पाठ चांगली रगडून देणारी. उन्हातान्हात बिचारी कामं करत होती. घाम गाळत होती. ‘हे त्या सर्पराजाचे नोकर - चाकर असावेत...’ त्याच्या मनात आलं. त्या शिवाय का त्यांना हे काम करावं लागतं त्या माणसांबद्दल त्याला दया आली. ‘आपण या महाभयानक सर्पाचा जीव घेतला तर ही आपल्याला किती बरं दुवा देतील त्या माणसांबद्दल त्याला दया आली. ‘आपण या महाभयानक सर्पाचा जीव घेतला तर ही आपल्याला किती बरं दुवा देतील’ तो मनात म्हणाला. पण हे सगळं कुणाला तरी सांगण्याएवढी त्याच्याकडं ना भाषा होती ना तेवढा वेळ. तो तसाच निघाला. आता तो जिथं होता तिथून अथांग समुद्र त्याला दिसत होता. समुद्राच्या दर्शनानं तो भारावला. हा ओलांडणं ही काय सोपी गोष्ट आहे’ तो मनात म्हणाला. पण हे सगळं कुणाला तरी सांगण्याएवढी त्याच्याकडं ना भाषा होती ना तेवढा वेळ. तो तसाच निघाला. आता तो जिथं होता तिथून अथांग समुद्र त्याला दिसत होता. समुद्राच्या दर्शनानं तो भारावला. हा ओलांडणं ही काय सोपी गोष्ट आहे आपल्याला हे कधीच जमणार नाही या विचारानं तो खट्टू झाला. बऱ्याच काळानं त्याला काही नाविक आणि एक नाव दिसली. या समुद्राच्या पलीकडं सोडण्याविषयी रानकऱ्यानं त्यांना खाणाखुणा करून विनंती केली. नाविकांना काय कळलं कुणास ठाऊक. त्यांनी त्याला पलीकडच्या किनाऱ्यालगत सोडण्याचं आश्‍वासन दिलं. जीव मुठीत धरून रानकरी निघाला. शेवटी एकदाचा पैलतीर आला. पुळणीवर या गरीब माणसाला टाकून त्याच्या नशिबाची चर्चा करत नाविक निघून गेले. आता एका बाजूला समुद्र आणि दुसऱ्या बाजूला वाळवंट अशा ठिकाणी पर्वताचा हा पुत्र एकटा होता.\nअहोरात्र चालल्यावर शेवटी एकदा त्याला दूरवर जमिनीतून आगीचे लोळ प्रकटत असावेत असं दृष्य दिसलं. मोठं भयानक दृष्य होतं ते आणि पाहता क्षणीच रानकऱ्याची अशी खात्री झाली, की हीच विहीर भीत भीत, अत्यंत जपून तो त्या विहिरीपाशी गेला. तिथून बाहेर पडणाऱ्या ज्वाळांनी आपलं शरीर भाजते आहे असं त्याला वाटू लागलं. तिथं पोचेपर्यंत तो पार कसनुसा झाला. विहिरीचा तळ बघण्याच्या इच्छेनी तो जवळ गेला. तेवढ्यात बाहेर पडलेल्या ज्वाळेसारख्या फुत्कारांनी तो होरपळल्यासारखा झाला. झळ लागून शेवटी तो कोसळलाच. गलितगात्र होऊन क्षीणपणं त्याच्या तोंडातून उद्‌गार आले, ‘हे सर्पराजा, मी तुझं काय केलं आहे, म्हणून तू माझा घास घेणार आहेस भीत भीत, अत्यंत जपून तो त्या विहिरीपाशी गेला. तिथून बाहेर पडणाऱ्या ज्वाळांनी आपलं शरीर भाजते आहे असं त्याला वाटू लागलं. तिथं पोचेपर्यंत तो पार कसनुसा झाला. विहिरीचा तळ बघण्याच्या इच्छेनी तो जवळ गेला. तेवढ्यात बाहेर पडलेल्या ज्वाळेसारख्या फुत्कारांनी तो होरपळल्यासारखा झाला. झळ लागून शेवटी तो कोसळलाच. गलितगात्र होऊन क्षीणपणं त्याच्या तोंडातून उद्‌गार आले, ‘हे सर्पराजा, मी तुझं काय केलं आहे, म्हणून तू माझा घास घेणार आहेस माझ्यासारख्या आणखी किती जणांना तू तुझा बंदी बनवलं आहेस माझ्यासारख्या आणखी किती जणांना तू तुझा बंदी बनवलं आहेस तुला काय दिलं म्हणजे तुझा हा संहार तू थांबवशील तुला काय दिलं म्हणजे तुझा हा संहार तू थांबवशील तुझ्यापर्यंत पोचलो आहे मी पण आता माझ्यातली शक्ती संपली आहे. तूच आता मला तार किंवा मार. तुला मारायला आलो होतो मी; पण तुझ्यापुढं मी काहीच नाही. माझी शक्ती काहीच नाही... मला आता उत्तर देऊन तरी उपकृत करावंस..’ एवढं बोलून तो लांब जाऊन निपचित पडला.\nअसा तो किती वेळ पडला होता कुणास ठाऊक. त्याच्या अंगावर वाळवंटातली वाळू चढू लागली होती. तिच्याखाली तो जवळपास अदृश्‍य होत चालला होता. याचवेळी एक नवल घडलं. पांढराशुभ्र वेश परिधान केलेली एक स्त्री त्याच्या जवळ आली. त्याच्यावर जमलेली वाळू दूर करून तिनं त्याला बसतं केलं. त्याच्यावर आपल्या वस्त्राची सावली धरली, त्याला प्यायला पाणी दिलं आणि म्हणाली, ‘तू कोण इथं कसा आलास\nजरासा दम खाऊन रानकऱ्यानं आपली सगळी कथा तिला सांगितली. वाळवंटात अचानक प्रकट झालेल्या या स्त्रीविषयी त्याला अप्रूप वाटत होतं. तिच्याविषयी उत्सुकता वाटत होती. त्याची सगळी कथा ऐकून ती स्त्री हसली. म्हणाली, ‘मी या मरुस्थलाची देवी आहे. इथं आजूबाजूला तू जे काही बघतो आहेस ही सारी माझी संपत्ती आहे. तू एवढ्या लांब या सर्पराजाचा शोध करत आलास. पण या सर्पाचं एक गुपित तुला कळलंच नाही. हा सर्प स्वतःच्या इच्छेनं काही करत नाही. स्वतःच्या इच्छेनं तो हलूही शकत नाही. त्याला हलवलं तर मात्र तो हलतो. त्याच्या हलण्यानं माणसं चेंगरूसुद्धा शकतात, मरू शकतात. पण तो हे आपलं आपण करत नाही.’\nरानकऱ्याला मोठं आश्‍चर्य वाटलं. हा निद्रिस्त सर्प कधी तरी उठेल तेव्हा त्याच्याशी दोन हात करण्याची तयारी त्यानं केली होती. सर्प स्वतः काहीच करू शकत नाही यानं तो हडबडला. ‘असं असेल तर माणसं का त्याला उठवत आहेत हलवत आहेत त्याच्या शेपटीला हात घालून त्याला बाहेर काढत आहेत’ त्यानं अत्यंत आश्‍चर्यानं मरूभूमीच्या देवीला विचारलं. देवी म्हणाली, ‘फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एकदा पहिल्यानं असं झालं की या सर्पराजाला कुणीतरी हलवलं. तो हलला, बाहेर आला, धावला. त्याचा वेग एवढा की त्याच्या पाठीला लटकलेले काही जण त्याच्याबरोबर दुसऱ्या मुलखात जाऊन पडले. पडले तर पडले; पुढं असं झालं की जिथं पडले तो मुलूख त्यांना आवडला. इथल्यापेक्षा तिथं राहणं त्यांना आवडलं. तिथं नेऊन पोचवल्याबद्दल सर्पराजाच्या शक्तीचे त्यांनी आभार मानले. त्यांची ही कथा जशी इथं उरलेल्या लोकांपर्यंत येऊन पोचली तशी त्यांनीही असंच करण्याचे मनसुबे आखले. सर्पराजाला हलवायचं, जागं करायचं आणि त्याच्या पाठीवर आरूढ होऊन दूरचे पल्ले गाठायचे. सर्पराजाला किती हलवता येईल आणि किती दूर जाता येईल याची चढाओढच जशी काही सुरू झाली. आता बघतो आहेस ती माणसं अशी आपणहूनच त्या सर्पराजाची गुलाम झाली.’\nमरूदेवीचं हे बोलणं ऐकून रानकरी चमकला. ‘पण मग तू हे त्यांना सांगत का नाहीस कुणीच हे त्यांना सांगत का नाही कुणीच हे त्यांना सांगत का नाही\nदेवीचे डोळे चमकले. धीरगंभीर आवाजात ती म्हणाली, ‘हा सर्प त्यांची शक्ती असेल तर मी त्यांचं भविष्य आहे. ज्याला वाचता येतं त्यालाच ते कळणार. जो मला जाणून घेण्यासाठी येणार त्यालाच मी आपलं रूप दाखवणार...’ एवढं बोलून देवी उठली आणि चालू लागली. तिला थांबवत रानकरी म्हणाला, ‘पण माझं काय माझं काय होणार मी परत कसा जाणार गेलो तरी तोवर माझं घरटं या सापानं गिळंकृत केलं असलं म्हणजे गेलो तरी तोवर माझं घरटं या सापानं गिळंकृत केलं असलं म्हणजे\nममरूदेवी थांबली. वळून त्याच्याकडं बघत म्हणाली, ‘तू इथवर आलास. तुझं भविष्य शोधत आलास. तुला मी माझं रूप दाखवलं. आता ऐक.. सर्पाच्या इतक्‍या जवळ येऊन तू त्याच्या भक्ष्यस्थानी पडला नाहीस याचे आभार मान. परतीचा रस्ता पकड. आलास तसा परत जा. वाटेत दिसतीलच तुला कशानी पिचलेले, खंगलेले, ढेपाळलेले सापाचे कष्टकरी. जे ऐकतील त्यांना तुझी कहाणी तू सांग. पण तिथं थांबू नकोस. अडकू नकोस. आपल्या जागी जा. कष्टानं पिचलेल्या या माणसांकडून तुझं घरटं नष्ट व्हायला अजून पुष्कळ वेळ आहे. तुझी गोष्ट तोवर माणसं एकमेकाला सांगतील, माणसं हेलपाटे घालून पिचायचे थांबतील. तोवर तुझं घरटं तू सावर.. यापरते निर्वाणीचे प्रश्‍न विचारू नकोस... भलत्या ठिकाणी माथेफोड करू नकोस..’\nएवढं बोलून देवी अंतर्धान पावली. रानकरी उठला. फुत्कार टाकणाऱ्या विहिरीकडं त्यानं डोळे भरून पाहिलं.. पाहिलं, ऐकलं ते खरं का खोटं विचार मनात घोळवत तो निघाला. त्याला बराच मोठा पल्ला गाठायचा होता. खूप दूर जायचं होतं. इतक्‍या लांब आपण पोचलोच नाही, तर विचार मनात घोळवत तो निघाला. त्याला बराच मोठा पल्ला गाठायचा होता. खूप दूर जायचं होतं. इतक्‍या लांब आपण पोचलोच नाही, तर इतक्‍या जवळ आहोत सर्पराजाच्या तर एकदाच... परत जाण्यासाठी फक्त... सर्पराजाची शक्ती वापरावी का इतक्‍या जवळ आहोत सर्पराजाच्या तर एकदाच... परत जाण्यासाठी फक्त... सर्पराजाची शक्ती वापरावी का त्याच्या मनात आलं.. एकदाच फक्त एकदाच...\nवाळवंटात सोनेरी वाळू उडाली... ज्वाळेचा एक फुत्कार विहिरीनं बाहेर ओकला...\nमलेशिया हा असा देश आहे जेथे मलाया, चायनीज, भारतीय व श्रीलंकन अशा विविध वंशाचे लोक...\nपाचव्या शतकातील ग्रीक तत्त्वज्ञ हेरॅक्‍लिटसने असे म्हणून ठेवले आहे, की ‘The only...\nआडवे शब्द १. संगीतातील पहिला स्वर, ३. ...\nआडवे शब्द १. अगदी बालपणापासूनचा मित्र, ५. ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://isabelny.com/1159143", "date_download": "2018-10-16T22:24:52Z", "digest": "sha1:VKHHJQGMHDRH5KKFGFNTF3QRVE6BIBTY", "length": 1715, "nlines": 17, "source_domain": "isabelny.com", "title": "मॅन्युअल क्रियांविना शाब्दिक वेबमास्टर पुनर्विचारासाठी विनंती", "raw_content": "\nमॅन्युअल क्रियांविना शाब्दिक वेबमास्टर पुनर्विचारासाठी विनंती\nमाझ्या साइटवर रँकिंग जवळपास दहा दिवसांपूर्वी लगेच घेतले जाते. मी याबद्दल बरेच लेख वाचले. गुगल. कॉम, परंतु मला समस्या आढळली नाही. वेबमास्टर साधनांमध्ये कोणतीही हस्तपुस्तिका नाही.\nमीमॅटने माझी साइट रँकिंग पुनर्विचारासाठी किंवा साइटची समस्या काय आहे हे सांगण्याचे काही मार्ग आहे का\nमाझ्या साइटसाठी सेमीलेट: हे एक फार्मसी शॉपिंग वेबसाइट आहे - reviews on tag heuer grand carrera. ~ 700 पृष्ठांची उत्पादने आहेत आणि जवळजवळ सर्व उत्पादनांचे वर्णन उत्पादक वेबसाइटवरून कॉपी केले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://manashakti.org/?q=mr/mr-page/%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%B6%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%95-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A6", "date_download": "2018-10-16T22:36:04Z", "digest": "sha1:FAPSITMMU4XHVFPLL3N2BQYTPIVG7BOS", "length": 23827, "nlines": 109, "source_domain": "manashakti.org", "title": "मनशक्ती प्रयोगकेंद्राचे संस्थापक - स्वामी विज्ञानानंद | Manashakti Research Centre", "raw_content": "\nयेथे सातत्यपूर्ण मनःशांती मिळवण्याच्या सोप्या व व्यावहारीक उपायांची माहिती आहे.\nबुद्धिनिष्ठ प्रार्थनेचा, गर्भावर आणि मातेवर होणारा परिणाम\nHome » आमच्या विषयी » मनशक्ती प्रयोगकेंद्राचे संस्थापक - स्वामी विज्ञानानंद\nमनशक्ती प्रयोगकेंद्राचे संस्थापक - स्वामी विज्ञानानंद\nदेवा मला क्षमा करू नकोस.\nप्रत्येक अपराधाबद्दल मला शासन कर,\nकारण अयोग्य अशा क्षमेने\nसर्वशक्तिमान अशा ईश्र्वराचाही नाश होईल.\nवैज्ञानिक, बुद्धिनिष्ठ, आध्यात्मिक व्यक्तित्वाचा त्रिवेणी संगम - स्वामी विज्ञानानंद\nस्वामी विज्ञानानंद ह्यांनी विज्ञान आणि धर्म-तत्त्वज्ञान यांची सांगड घालून आधुनिक युगाला साजेसे आणि व्यवहारात उपयुक्त असे ‘न्यू वे’ तत्त्वज्ञान मांडले. स्वामीजी स्वतःसुद्धा या तत्त्वज्ञानाप्रमाणे जगले. मनशक्ती प्रयोगकेंद्राचे सर्व उपक्रम ह्या मूळ ‘न्यू वे तत्वज्ञानावर’ आधारीत आहेत.\n‘न्यू वे’ याचा अर्थ, न्यूटन वृत्तीनेच वेद-सर्वधर्मज्ञान (न्यूटनची ज्ञानप्रेमवृत्ती आणि वेद अथवा इतर सर्व धर्म यातील सत्य ज्ञान शोधण्याचा भाग, यातील वृत्ती एकच, या अर्थानेही ‘न्यू वे’).\nस्वामीजींनी सुमारे छत्तीस वर्षे अनेक विज्ञानशाखा, धर्म, तत्त्वज्ञान, यांचा अभ्यास करून प्रयोग केले. या सर्व संशोधनातून साकार झाले अडीचशेच्या वर ग्रंथ, चाळीस प्रकारचे अभ्यासवर्ग, साठ प्रकारच्या मशिन्सच्या साहाय्याने घेण्यात येणार्‌या मानस चाचण्या.\n‘न्यू वे’ मधील विज्ञानाचे प्रतीक असलेला ‘न्यूटन’ आणि धर्माचे प्रतीक असलेले ‘वेद’ हे दोन्ही स्वामीजींचे आदर्श होते. विज्ञान युगाला शोभतील असे बुद्धिनिष्ठ विचार त्यांनी जपले. अंधश्रद्धेला वाव ठेवला नाही. वेदातील तत्त्वज्ञानाप्रमाणे निसर्गशक्तीला श्रेष्ठ मानले. व्यक्तिमाहात्म्य त्यांनी वाढविले नाही. स्वामीजी स्वतःला साधा खाली वाकून नमस्कारही घेत नसत, तर इतर सन्मानाच्या गोष्टी दूरच. स्वामीजी साधे अन्न घेत. पोत्याचे, शरीराला टोचणारे वस्त्र वापरीत असत. दर्शन/प्रसिद्धी-साठी त्यांनी स्वतःचा फोटोही कधी काढून घेतला नव्हता. त्यांच्या प्रकाश-समाधीनंतरही त्यांचा फोटो अथवा पुतळा कोठेही दर्शनार्थ दिसणार नाही.\nस्वामीजी म्हणत असत, ‘‘तुम्हाला कृतज्ञता अर्पण करायची असेल, तर ‘न्यू वे’चा अभ्यास करा. त्यागाने आणि सेवारूपाने तो आचरणात आणा आणि लोकांना त्याची माहिती द्या.’’\nस्वामीजींनी ३६ प्रकारची कष्टमय, दुःखमय तपे स्वतः केली आणि लोकांनाही संदेश दिला, की छोट्या दुःखाची सवय करा म्हणजे मोठे दुःख पचवू शकाल. स्वामीजींनी नव्या शतकासाठी समृद्ध असे तत्त्वज्ञान मांडून १८ नोव्हेंबर १९९३ रोजी ‘प्रकाशसमाधी’ घेतली. त्यांनी साधकांना आधीच सांगून ठेवले होते, की त्यांच्या देहमुक्तीनंतर त्यांची पारंपारिक पद्धतीने समाधी बांधू नका किंवा त्यांचे व्यक्तिमाहात्म्य वाढेल अशी कोणतीही गोष्ट करू नका. साधकांच्या आग्रहामुळे, लोकांना ज्ञान चांगल्या तर्हे्ने मिळावे यासाठी, त्यांच्या आवाजातील ध्वनिफिती ठेवण्याची परवानगी स्वामीजींनी दिली. विविध अभ्यासवर्गांच्या माध्यमातून या ध्वनिफितींचा लाभ लोकांना घेता येतो.\n1963 साली स्वामीजींनी संन्यास घेतला. ‘स्वामी विज्ञानानंद’हे त्यांचे संन्यासोत्तर नाव. संन्यास म्हणजे ‘परसेवा व स्वकर्मशुध्दीसाठी तपाचरण यांचे माध्यम’ अशी त्यांनी संन्यासाची व्याख्या केली. 1957 पासूनच अंतरिक साक्षात्कारातून निर्माण झालेली सत्‌प्रेरणा त्यांना साद घालत होती. व्यावहारिक जगात तडजोडी करिता कराव्या लागलेल्या असत्य गोष्टींची दाहकता या काळात प्रकर्षाने त्यांच्या लक्षात आली.\nसंन्यासोत्तरच्या उच्च जीवन मूल्यांच्या शोधकाळात, प्रथम 14 इंग्रजी व नंतर पाच भाषांत 250चे वर ग्रंथ लिहिले. या खेरीज टाइम्स, ब्लिट्‌झ, इंडियन एक्स्प्रेस, फ्री प्रेस, जन्मभूमी, मुंबई समाचार, सकाळ, लोकसत्ता, तरूण भारत, नवशक्ति, किर्लोस्कर समूहाची नियतकालिके यामध्ये सुमारे 20प्रबंध व इतर स्फुटलेखन केले. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शास्त्रज्ञ, विचारवंत, शिक्षणतज्ञ यांनी प्रस्तावना, परीक्षण, समीक्षा किंवा थेट चर्चेद्वारे त्यांच्या संशोधानची महती मानली, गुणवत्ता पारखली.\nस्वामीजी स्वत: निर्व्यसनी व समाजाच्या प्रचलित नीतिमूल्यांना पूर्णपणे मानत असत, तरीही संन्यासपूर्व काळातील आर्थिक व्यवहारात आपल्याला असत्य करावे लागले याची जाहीर कबुली तशी गरज नसतानाही त्यांनी स्वत:हून दिली. ‘फॉच्यून ऍण्ड हॅपिनेस’या पुस्तकाच्या अठराव्या पानावर या संदर्भात एक उल्लेख आहे. अर्थात संन्यास घेण्यापूर्वी त्यांनी पूर्वीची सर्व आर्थिक देणीघेणी मिटवली. कारण कोणत्याही प्रकारचा संन्यास असो, त्याला कायद्याच्या कचाट्यापासून संरक्षण नसते.\nसंन्यासानंतर पुढील आठ वर्षात स्वामीजींनी विविध तपे आचरली. 1963 मध्ये ‘न्यू वे आश्रम’ `या विश्र्वस्त संस्थेची स्थापना केली. त्यावेळी कार्यकर्ते कमी असल्यामुळे त्यांना स्वत:ला संस्थेचे कार्यकारीपद स्वीकारावे लागले. संस्थेसाठी कोणत्याही तऱ्हेच्या देणग्या किंवा शासकीय अनुदान केव्हाही घ्यायचे नाही असे धोरण त्यांनी अंगिकारले. तीन वर्षात कार्यकर्ते,साधकांची संख्या वाढल्यावर ‘मनशक्ती रेस्ट न्यू वे’(रिसर्च, एज्युकेशन, सॅनिटोरियम ट्रस्ट) या दुसऱ्या ट्रस्टची स्थापना केली. नंतर 1982 मध्ये आरोग्यसेवा समाजाला अधिक चांगल्या तऱ्हेने देता यावी म्हणून ‘हेल्थ न्यू वे’ हा तिसरा ट्रस्ट स्थापन झाला. या दोन्ही ट्रस्टमध्ये कोणत्याही प्रकारच्या आर्थिक व्यवहारासंबंधिचे अधिकारपद त्यांनी घेतले नाही. ते या दोन्ही सहट्रस्टचे विश्र्वस्तही नव्हते.\nसंन्यास घेतल्यानंतर स्वामीजींन विविध प्रकारची 22 तपे केली. त्यामध्ये एकांत व्रत (600 दिवस एकांतात राहणे), नेत्र मर्यादा व्रत, शरीर अग्नि संयोग तप (स्वत:ची कातडी जाळून घेणे), कठोर शय्याव्रत वगैरेंचा समावेश होता. याशिवाय त्वचादान व्रत म्हणून दलितांवर होणाऱ्या अत्याचाराला बळी पडलेले, भाजलेले व अपघातग्रस्त अशांसाठी स्वामीजींनी मांडीवरील कातडी काढून दिली होती. त्वचादानानंतर कोणतेही अँटीबायोटीक किंवा वेदनाशामक त्यांनी घेतले नाही. तीव्र वेदना सहन करत तीन महिने येणारे अपंगत्व, प्रतिगती (रेसिप्रोपॅथी तत्व) म्हणून सहन करून संपविणारे ते पहिलेच योगी असतील. शेवटचे तिसरे त्वचादान करताना भारतातील त्वचारोपण तज्ज्ञ डॉ.केसवानही स्वामीजींची वेदना स्वीकृती पाहून नतमस्तक झाले होत.\nसामाजिक नीतिमत्तेबाबत त्यांची आचारंसहित कठोर असे. “पुरुष नातेवाईक बरोबर असल्याशिवाय बंद खोलीत स्त्रीस स्वामींजींची भेट घेता येणार नाही. “अशी सूचनाच त्यांच्या दरवाज्याजवळील फलकावर लावलेली असे. तसेच अगदी जवळचे नातेवाईक सोडून इतर स्त्रीपुरुषांनी एकमेकांच्या हातात वस्तूंची देवघेव करू नये असा त्यांचा नियम मनशक्ती आश्रमात अजूनही पाळला जातो.\nव्यक्तिसमतेचा आदर राखण्याकरिता स्वामीजींनी वाकून केलेला नमस्कार कधीही घेतला नाही. हार-तुरे, सन्मान स्वीकारले नाहीत. ऐवढेच नव्हे तर व्यक्तिपूजा, व्यक्तिस्तोम त्यांना मान्य नव्हते म्हणून आपला फोटोही त्यांनी कधी काढू दिला नाही. ते स्वत:ला ‘गुरू’ मानत नसत, त्यामुळे लौकिक अर्थाने त्यांना ‘शिष्य संप्रदाय’ ही मान्य नव्हता.\nअशा विज्ञानाधारित आश्रमाच्या उभारणीची सुरुवात स्वामीजींनी लोणावळे येथे 1963 साली केली. आज येथे संध्याकाळी यज्ञात हवन होते. सकाळी मंत्र म्हटला जातो. त्याचबरोबर मोठे कॉम्प्युटर सेंटर आहे. इंटरनेट, ईमेलची सुविधा आहे, अद्यायावत कम्युनिकेशनच्या सोयी आहेत. माईंड रिसर्च सेंटर आहे.\nआश्रमातील जीवनदान केलेले सुमारे शंभर साधक समतेने वागतात. मालक-धनी-नोकर संबंध नसलेले एक अनोखे ‘कम्यून लाईफ’ येथे आहे. अशा व्यवस्थेत कोणीही वरिष्ठ नाही, कनिष्ठ नाही. प्रत्येकाने स्वत:शी प्रामाणिक राहून विहित काम कतर रहावे, अशी रास्त अपेक्षा असते आणि तसा प्रत्ययही येत राहतो.\nआश्रमातील ’16 जागत्या तासातील 1 तास समाजाकरिता’ म्हणजेच 6.25 टक्के श्रम किंवा धनाचा त्याग हे तत्व पटलेले हजारो साधक आहेत. लोणावळे येथील मुख्य मनशक्ती प्रयोग केंद्रात अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक उपरकणांसह संशोधन विभाग आहे. फटिग टेस्ट, ऍप्टिट्यूड टेस्ट यासारख्या विविध चाचण्यांची सुविधा तज्ज्ञ इंजिनिअरांच्या देखरेखीखाली आहे. जन्म-मृत्यू विज्ञान, मत्सरघातमुक्ती, जीर्णरोग मुक्ती, योगशक्ती ध्यान, कुटुंबसुखवर्धन, बालसमस्या असे तीस प्रकारचे तीन-चार दिवसांचे वर्ग वर्षभर चालू असतात. वर्गाचे वर्षाचे वेळापत्रक उपलब्ध असते. शिबिरार्थींचा निवास, भोजनाची व्यवस्था असते. बालकांपासून पालकांपर्यंत होणाऱ्या मार्गदर्शनामुळे मानवी आयुष्य अधिक अर्थपूर्ण होण्यास मदत होते. ग्रंथालय, जमीनजुमला, वाहनादयी मालमत्ता मूल्य पाच कोटींपेक्षा अधिक आहे.\nसाधक किंवा अन्य नागरिकांस न्यू वे तत्वज्ञानासंबंधी कोणतीही शंका किंवा आक्षेप असल्यास त्यावर चर्चा करण्याची नेहमीच तयारी असते. उदा. 1964 ते1976या काळात नैतिक व आर्थिक प्रश्र्नांवर, तर 1981मध्ये तत्वज्ञानावर मुंबईच्या क्रॉस मैदानावर जाहीर चर्चा झाली. ‘न्यू वे’दोन घोषवाक्यांचा सन्मानाने आदर करतो: (1) ‘मी चुकत असेन तर मला सुधारा. (2) ‘पाप करणे हा गुन्हा नाही, ते नाकारणे हा आहे. ‘ अशा मोकळेपणाने ‘न्यू वे’चे काम चालते.\nनवविवाहित जोडपी आणि गर्भधारणेपूर्वी\nगर्भसंस्कार (जन्मपूर्व शिक्षण-संस्कार प्रयोग)\nआध्यात्मिक विकास (योग, ध्यान, मंत्र, यज्ञ, पुजा, प्रार्थना, धर्म, देव)\n`स्वानंद' आयुर्वेदीय औषध उत्पादने\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/01/5.html", "date_download": "2018-10-16T23:24:19Z", "digest": "sha1:JY6TM6SKJISGDJCZ25KJMKKXBWJQ7VOH", "length": 4492, "nlines": 89, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "अहमदनगर लाईव्ह 24 मॉर्निंग न्यूज बुलेटीन 5 जानेवारी 2018. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nअहमदनगर लाईव्ह 24 मॉर्निंग न्यूज बुलेटीन 5 जानेवारी 2018.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nपथदिव्यांच्या घोटाळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांचा हात.\nब्लॉग - श्रीगोंद्याचा कृषीचा घास जामखेडने पळविला....\nन्यू आर्टस् महाविद्यालयात 'जीएस' निवडीवरून 'राडा'\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG\nतरूणीची राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या.\nखंडणी मागून जीवे मारण्याची धमकी ; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल.\nनेवासा ग्रामीण रुग्णालयाच्या दुरुस्तीसाठी दीड कोटीच्या प्रस्तावास मान्यता.\nमाणूसपण जपणारा नेता : स्व. गोविंदराव आदिक.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nखा.दिलीप गांधीची लोकसभा उमेदवारी धोक्‍यात \nआ.अरुण जगतापांचे नाव येताच डॉ.सुजय विखे दक्षिणेत सक्रीय \nपाथर्डीत अकरावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/05/news-1206.html", "date_download": "2018-10-16T23:12:59Z", "digest": "sha1:4Z3JHNFZU7Z3UOTL7URTUNCM7R3IGOXU", "length": 7901, "nlines": 77, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "नगराध्यक्ष वहाडणेंच्या विरोधात तहसिलदार अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Ahmednagar North Kopargaon नगराध्यक्ष वहाडणेंच्या विरोधात तहसिलदार अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार\nनगराध्यक्ष वहाडणेंच्या विरोधात तहसिलदार अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी आपणावर दहा लाख रुपये रोज हप्ता घेत असल्याचा आरोप केला आहे. तो बेछुट आहे. त्यांनी तो सिध्द करून दाखवावा. आपण त्यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे तहसिलदार किशोर कदम यांनी पत्रकारांना सांगितले. आपल्या कारकिर्दीत वाळू तस्करांकडून साडेचार कोटी रूपयांचा महसूल वसूल करत ३५५ वाहनांवर कारवाई केल्‍याचे त्यांनी सांगत अपुऱ्या मनुष्य व तांत्रीक बळामुळे वाळू तस्‍करी रोखण्यास हतबल असल्‍याचेही त्‍यांनी यावेळी कबूल केले.\nतहसिलदार किशोर कदम म्हणाले कोपरगाव तालुक्यात गोदावरी नदीकाठी असणाऱ्या ३२ गावात २-३ वाळूसाठे आहेत. त्यापैकी पाच ठिकाणचे वाळू लिलाव झाले आहेत. धारणगाव क्रमांक दोन व मायगावदेवी या दोन ठिकाणाहुनच प्रत्यक्षात वाळू उपसा सुरू आहे. आपल्याकडे दोन अधिकाऱ्यांसह १५ ते २० कर्मचाऱ्यांचा तुटवडा आहे. वाहनांचाही तुटवडा आहे. पोलीस बळही अपुरे आहे. त्यामुळे आम्ही वाळू चोरट्यांपयंर्त पोहचू शकत नाही.\nया दोन ठिकाणी पाच सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. त्यावर सामाजिक माहिती अधिकार कार्यकर्ते संजय काळे यांनी त्यांना रोखत सीसीटीव्ही फुटेज का देत नाही,अशी विचारणा केली. त्यावर मात्र तहसिलदार कदम निरूत्तर झाले.\nसन २०१६-१७ मध्ये १४९ बेकायदा वाळू वाहणाऱ्या वाहनांवर कारवाई करत त्यांच्यापैकी २ कोटी ४६ लाख दंड वसूल केला. त्यात ४८ वाहनांवर चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले. २०१७-१८ मध्ये ७७ वाहनांवर कारवाई करत १ कोटी ५१ लाख ८४ हजार रूपयांचा दंड वसूल केला. त्यात ४९ वाहनांवर पोलिस कारवाई केली. एप्रिल २०१८ ते आजपयंर्त ४२ वाहनांवर कारवाई करून त्यांच्याकडून २५ लाख २७ हजार ८०० रुपये इतका दंड वसूल केला आहे.\n३ वाहनांवर कारवाई केली. दोन पेक्षा जादा वाळू वाहतुक करताना पकडण्यात आलेल्या १७ वाहनांना मोडीत काढण्याची कारवाई प्रादेशिक परिवहन विभागाकडे करण्यात आली आहे. याही परिस्थितीत कर्मचाऱ्यांचा अभाव असताना अनेकदा जीव धोक्यात घेवून पोलिसांचे सहकार्य घेवून आपण रात्री बेरात्री बेकायदा वाळू उपशाविरोधात कारवाई करीत असतो,असे तहसिलदार कदम यांनी सांगितले.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nनगराध्यक्ष वहाडणेंच्या विरोधात तहसिलदार अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार Reviewed by Ahmednagar Live24 on Saturday, May 12, 2018 Rating: 5\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nखा.दिलीप गांधीची लोकसभा उमेदवारी धोक्‍यात \nआ.अरुण जगतापांचे नाव येताच डॉ.सुजय विखे दक्षिणेत सक्रीय \nपाथर्डीत अकरावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/belgaum-news-one-dead-pune-accident-120105", "date_download": "2018-10-16T23:44:48Z", "digest": "sha1:2R34UCSSZ4KH2E22MNEKRDSRF4V32CZD", "length": 10563, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "Belgaum News one dead in pune in accident अपघातात निपाणीचा युवक ठार | eSakal", "raw_content": "\nअपघातात निपाणीचा युवक ठार\nमंगळवार, 29 मे 2018\nनिपाणी - पुणे येथे दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात निपाणीचा युवक ठार झाला. श्रीनिधी अरूण फुंडीफल्ले (वय 28, रा. इटेकरी गल्ली, निपाणी) असे त्याचे नाव आहे.\nनिपाणी - पुणे येथे दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात निपाणीचा युवक ठार झाला. श्रीनिधी अरूण फुंडीफल्ले (वय 28, रा. इटेकरी गल्ली, निपाणी) असे त्याचे नाव आहे.\nअपघाताबाबत अधिक माहिती अशी, श्रीनिधी फुंडीफल्ले हा पुण्यातील एका सॉफ्टवेअर कंपनीत अभियंता म्हणून कार्यरत होता. कार्यालयातील काम संपवून रविवारी (ता. 27) सायंकाळी घरी परतत असताना दुचाकींची समोरासमोर धडक झाली. त्यामध्ये श्रीनिधी गंभीर जखमी झाला. त्याच्यावर पुण्यातील खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते. सोमवारी (ता. 28) सायंकाळी उपचार सुरू असताना त्याचे निधन झाले. मंगळवारी (ता. 29) निपाणी येथे मृतदेह आणल्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या मागे आई, वडिल, दोन बहिणी असा परिवार आहे. फुंडीफल्ले दांपत्याला श्रीनिधी हा एकुलता मुलगा असल्याने या कुटूंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.\n#NavDurga भरडधान्यांमधील पोषणमूल्यांच्या खजिन्याचा शोध\nआकर्षक, चवदार पदार्थांची रेलचेल असणं म्हणजे काही परिपूर्ण जेवण नव्हे. या उलट भरडधान्यं म्हणून दुर्लक्षित ठरलेल्या, स्थानिक पातळीवर उपलब्ध होऊ...\nम्हाळुंगे नगररचना योजनेत सहाशे कोटींची गुंतवणूक करू - किरण गित्ते\nपुणे - म्हाळुंगे येथे उभारण्यात येणाऱ्या नगररचना योजनेत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) सहाशे कोटी रुपयांची गुंतवणूक...\nऐतिहासिक पत्रांतून साक्षीदारांची ओळख\nपिंपरी - \"\"कैलासवासी थोरल्या महाराज साहेबांनी न्यायनिवाडे केले. त्याप्रमाणे गोतसभा बोलावून न्यायनिवाडे करावेत,'' अशा आदेशाचा उल्लेख असलेल्या छत्रपती...\nफलकांवर छायाचित्रे असणाऱ्यांची यादी द्या\nमुंबई - पुण्यातील दुर्घटनेनंतर मुंबई उच्च न्यायालयाने बेकायदा फलक हटवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतरही शहरात छायाचित्रांसह फलकबाजी करणाऱ्यांच्या...\nपुणे - नागरिकांच्या प्रश्‍नांना काय उत्तर द्यायचे, नागरिकांच्या घरांतून आणि आमच्या तोंडचे पाणी पळाले आहे... सणासुदीला पाणीटंचाई निर्माण झाली......\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://harinarke.blogspot.com/2018/01/blog-post_21.html", "date_download": "2018-10-16T22:47:38Z", "digest": "sha1:HT6R6CYHM4RAJRAFJVI4PDW6TYDCXEQZ", "length": 17520, "nlines": 356, "source_domain": "harinarke.blogspot.com", "title": "प्रा. हरी नरके: समृद्ध चित्रभाषा", "raw_content": "\nसमृद्ध चित्रभाषा,ताजेपणा, समकालीन विषय आणि जागतिक दर्ज्याची निर्मितीमुल्ये\nपुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव [पिफ] 2018\nया आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये जागतिक चित्रपट स्पर्धेतील सर्वोत्कृष्ठ आंतरराष्ट्रीय चित्रपटाचा पुरस्कार मिळवलेला,\n\"फ्री अ‍ॅंड इझी,\" दिग्दर्शक श्री जेंग जून, चीन, या श्रेष्ठ चिनी चित्रपटासह\nअतिशय दर्जेदार आणि श्रेष्ठ चित्रपट\n\"दि लॉन्गिंग,\" दिग्दर्शक - जोरम ल्युर्सेन, नेदरलॅंड,\n\"गोलिथ,\" दिग्दर्शक- डॉमनिक लोचेर, स्वित्झरलॅंड,\n\"दि नथिंग फॅक्टरी,\" दिग्दर्शक- पेद्रो पिन्हो,पोर्तुगाल,\n\"मोर,\" दिग्दर्शक- ओनुर सायलॅक, तुर्कस्थान,\n\"झामा,\" दिग्दर्शक- लुक्रेशिया मार्टेल, अर्जेंटिना,\n\"दिजाम,\" दिग्दर्शक- टोनी गॅटलिफ, फ्रान्स,\n\"वुमेन ऑफ दि विपिंग रिव्हर,\" दिग्दर्शक- शेरॉन डेयोक, फिलिपाईन्स,\n\"नॉक्टरनल टाइम्स,\" दिग्दर्शक- प्रियनंदन, केरळ, भारत,\n\"दि क्वार्टेट,\" दिग्दर्शक- मिरोस्लाव क्रोबोट, झेक रिपब्लिक,\n\"आय एम अ किलर,\" दिग्दर्शक- मॅसिज प्लेप्रझिका,पोलंड,\nपाहण्याची संधी मला मिळाली.\n\"मेन डोंट क्राय,\" दिग्दर्शक- अलेन डरलिजेविक, बोस्निया,\nयांसह जागतिक सिनेमातील खालील उत्तम चित्रपट मला मनापासून आवडले.\n\"दि स्क्वेयर,\" दिग्दर्शक- रूबेन ओस्टलुंड, स्विडन,\n\"दि सन ऑफ स्नो,\" दिग्दर्शक- रॉबर्ट विचरोव्हस्की, पोलंड,\n\"बर्निंग बर्डस,\" दिग्दर्शक- संजीव पुष्पकुमार, श्रीलंका,\n\"ऑन बॉडी अ‍ॅंड सोल,\" दिग्दर्शक- लिडीको एनेडी, हंगेरी,\n\"सिक्रेट इनग्रेडीएंट,\" दिग्दर्शक- गोर्स स्टावरेस्की, मॅसेडोनिया,\n\"पॅराडाईज,\" दिग्दर्शक- आंद्रे कोचालोव्हस्की, रशिया,\n\"क्लेयर्स कॅमेरा,\" दिग्दर्शक- सॅंगसू होंग, दक्षिण कोरिया,\n\" दि आर्ट ऑफ लव्हिंग,\" दिग्दर्शक- मारिया साडोव्हस्का, पोलंड,\n\"अस्फिक्षिया,\" दिग्दर्शक- फेरेदोन जयरानी, इराण,\n\"गॅब्रियल अ‍ॅंड दि माऊंटन,\" दिग्दर्शक- फिलिप बारबोझा, ब्राझिल,\n\"दि डे आफ्टर,\" दिग्दर्शक- सॅंगसू होंग, दक्षिण कोरिया,\n\"120 बीट्स पर मिनिट,\" दिग्दर्शक- रॉबीन कॅंपिलो, फ्रान्स,\n\"वाईल्ड टेल्स,\" दिग्दर्शक- डॅमियन झिफ्रान, अर्जेंटिना,\n\"स्पूर,\" दिग्दर्शक- अग्नीस्का, हॉलंड,\n\"दि सिक्रेट इन देयर आईज,\" दिग्दर्शक- जाॅन जोसे कॅंपानेला, अर्जेंटिना,\n\" सिया सिया,\" दिग्दर्शक- सांग चुआन, चिन,\nमहात्मा फुले समग्र वाङ्मय\nमाझे आवडते लेखक प्रा.भालचंद्र नेमाडे यांच्यासोबत..\nजेव्हा डेव्हीडच गोलिथ बनतो-\nकलंदर गायिकेचा बहारदार प्रवास - जॅम\nमधू दंडवते एक भला माणूस-\nमहिला चळवळीवरचे प्रभावी चित्रपट\nज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची अस्सल तैलचित्रे...\nज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची ही दोन्ही चित्र...\nज्ञानज्योती सावित्रीबाई फुले (8)\nडॅा. रखमाबाई सावे - राऊत (6)\nतू माझा सांगाती (1)\nनिंबा मुका जाधव (1)\nनेमाडे - कसबे-वाद (1)\nलोक माझे सांगाती (1)\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठ (4)\nशिक्षणतज्ञ सावित्रीबाई फुले यांचे कार्य\nनिषेध- खेडेकर म्हणतात जातीय व धार्मिक दंगली घडवा\n(श्री. एम. डी. रामटेके यांच्या ब्लोगवरून जनहितार्थ साभार पुनर्प्रकाशित.) वाचा आणि क्रुतीशील निषेध करा. ब्रिगेडचे व मसेसं चे सर्वेसर्वा श...\nमहाराष्ट्र भूषण : वादंग आणि वास्तव\nबाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याच्या निर्णयाबाबत उलटसुलट चर्चा चालू आहे. बाबासाहेबांच्या वक्तृत्वावर भाळलेले ...\nमहाराष्ट्राच्या विवेकवादाचा आवाज : डा. नरेंद्र दाभोळकर\nचार दिवसांपुर्वी नरूभाऊंचा फोन आला होता. \"हरी, लेखाचे लक्षात आहे नारे बाबा\" अशी सुरुवात करून बराच वेळ बो...\nद्रष्टा महापुरूष महात्मा जोतीराव फुले\nमहात्मा जोतीराव फुले यांच्या निधनाला आज १२५ वर्षे झाली. त्यांच्या काळात त्यांनी केलेले काम महत्वाचे असेलही, परंतु आज त्याचा काय उपयोग\nआरक्षण आर्थिक आधारावर द्यावे काय\nगेले काही दिवस आरक्षणाचा पाया जात, जमात किंवा सामाजिक आणि शैक्षणिक हा न ठेवता आर्थिक आधारावर समाजातील सर्व गरिबांना आरक्षण द्यावे ही भुमि...\nवामन मेश्राम, मुलनिवासी नायक आणि सांस्क्रुतीक दहशतवाद\nशाळकरी वयात मी फुले - आंबेडकरी चळवळीच्या सम्पर्कात आलो . डा . बाबा आढाव यांचे महात्मा फुले समता प्रतिष्ठान , राष्ट्रसेवा दल आदि संघटन...\nपवारांनी आत्मपरिक्षणाची संधी गमावली \n*पवारांनी आत्मपरिक्षणाची संधी गमावली *पवार नावाचे रसायन उलगडण्याचा आत्मसमर्थनपर प्रयत्...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} {"url": "http://harinarke.blogspot.com/2018/02/blog-post_22.html", "date_download": "2018-10-16T22:50:01Z", "digest": "sha1:O7WU7UVTYLYTYV2KSSGBYITZ7ZFJVTUK", "length": 22862, "nlines": 319, "source_domain": "harinarke.blogspot.com", "title": "प्रा. हरी नरके: आर्थिक निकषांवर आरक्षण-काही प्रश्न", "raw_content": "\nआर्थिक निकषांवर आरक्षण-काही प्रश्न\n1. नरसिंहराव सरकारने 25 सप्टेंबर 1991 रोजी आर्थिक निकषांवर आरक्षण दिले होते. ते 16 नोव्हेंबर 1992 रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या 9 न्यायाधिशांच्या बेंचने घटनाबाह्य ठरवून रद्द केले होते.\n2. सर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल रद्द करण्यासाठी घटना दुरूस्तीचा पर्याय सुचवला जातो.\nमात्र अशी घटना दुरुस्तीही घटनाबाह्य ठरेल व ती सर्वोच्च न्यायालयात टिकणार नाही असे त्या बेंचमध्ये असलेले न्या.पी.बी.सावंत यांनी लिहिले आहे.\n[ पाहा- प्रा.अशोक बुद्धीवंत, मराठा ओबीसीकरण, श्रमिक प्रतिष्ठान,कोल्हापूर, 2009, प्रस्तावना, पृ. 10 ते 12] न्या.सावंत म्हणतात, \"विद्यमान आरक्षण हे जात,जमात व गट केंद्रीत आहे. व्यक्ती विशिष्ट गटाची म्हणून तिच्यावर आजपर्यंत अन्याय झालेला आहे व आजही होत आहे म्हणुन त्या व्यक्तीला आरक्षणाचा फायदा दिलेला आहे.व्यक्ती म्हणून नाही. आर्थिक आधारावरचे आरक्षण हे व्यक्तीकेंद्रीत होणारे असल्याने तेथे समतेच्या तत्वाचा भंग होणार आहे. त्यामुळे घटनादुरूस्ती करूनही आर्थिक निकषांवर आरक्षण देता येणार नाही.\"\n3. राज्यघटनेत आरक्षणाला जात हा निकष लावताना त्याबाबत सविस्तर उहापोह झालेला आहे. [पाहा- CAD भारतीय संविधान परिषद वृत्तांत, खंड 1 ते 12, लोकसभा सचिवालय, भारत सरकार, नवी दिल्ली]\nआपल्या घटनेत अनु.जाती, अनु.जमाती आणि इतर मागासवर्ग यांनाच आरक्षण देण्याची तरतूद आहे. इ.मा.व ची व्याख्या करताना त्यात आर्थिक निकष लावलेला नाही. तो विचारपुर्वक गाळलेला आहे. त्यात फक्त सामाजिक व शैक्षणिक मागासलेपणाचा निर्देश आहे.\n4. आर्थिक निकष का नको तर आरक्षणामुळे आर्थिक उन्नती होत असली तरी तो प्रतिनिधित्व देण्याचा कार्यक्रम आहे. गरिबी हटावचा कार्यक्रम नाही.\n5. गरिबी हटावसाठीही घटनेने कलम 38,39,41 व 46 मध्ये तरतूद केलेली आहे. त्यातूनच बीपीएल [दारिद्र्य रेषेखालील गरिबांसाठी] पिवळे रेशनकार्ड, स्वस्त धान्य, आरोग्य, शिक्षण योजना आल्यात. बीपीएलमध्ये नसणारांसाठी केसरी रेशनकार्ड व इतर उपाययोजना आहेत. त्यात वाढ करायला हवी. गरिबांना न्याय मिळायलाच हवा.\n6. मुलत: सामाजिक अन्याय, शोषण आणि पक्षपात व भेदभाव यातून आलेली समाजरचना ज्यांना संधी नाकारते त्यांना विशेष संधी देणे, अन्यायाची भरपाई करणे, परिमार्जन करणे हा उद्देश आरक्षणामागे असल्यानेच सर्वोच्च न्यायालयाने आजवर हजारोवेळा जातीवर आधारित आरक्षण उचलून धरले आहे.\n7. जातींनी व्यवसाय ठरवून दिले होते. व्यवसाया हाच उत्पन्नाचा स्त्रोत असतो. परिणामी जातीव्यवस्थेनेच कामाच्या वाटपाद्वारे गरीब -श्रीमंत कोण राहणार याची व्यवस्था केलेली होती. आजही देशातील सगळे हलके, कष्टाचे आणि निकृष्ठ व्यवसाय व उद्योगधंदे हे दलित, आदिवासी, ओबीसीच करतात. उलट कमी श्रमाचे, सामाजिक प्रतिष्ठा असलेले,बुद्धी व ज्ञानावर आधारित कामधंदे उच्च वर्णांचे लोक करतात. जोवर कामावरून जात ओळखता येते तोवर आधार जातच राहाणार.\n8. समजा जर आर्थिक निकषांवर आरक्षण दिले तर ते सर्व जाती-धर्मांच्या लोकांना दिले जाईल. म्हणजेच एससी, एसटी, ओबीसींना गट व आर्थिक आधार असे दुहेरी आरक्षण द्यावे लागेल आणि तेही घटनाविरोधी ठरेल.\n9. आजही देशातल्या बहुतेक सर्व संसाधनांची, [जमीन.हवा,पाणी,उर्जा,संपत्ती]मालकी ही त्र्यैवर्णिकांचीच आहे. मनुस्मृती गेली पण मनुस्मृतीची मानसिकता गेली का\nसर्व शंकराचार्य, सर्व धर्मसत्ता एका विशिष्ट वर्णाच्या हाती, राजसत्ता दुसर्‍या वर्णाच्या हाती तर अर्थसत्ता [शेयरमार्केट, कारखाने, व्यापार] तिसर्‍या वर्णांच्या हाती असे का आहे\n10. जाती/लिंगावर आधारित आरक्षण नसते तर राजसत्ता, अर्थसत्ता, प्रशासन सत्ता, न्यायसत्ता, ज्ञानसत्ता, माध्यमसत्ता, मतं घडवणारे- ओपिनियन मेकर आदींमध्ये महिला, एससी, एसटी, ओबीसींना स्थान मिळाले असते का\n11.आर्थिक आधारावर आरक्षण देणे याचा अर्थ आयकर भरणारे 3-4 कोटी लोक सोडले तर उरलेल्या 125 कोटी भारतीयांना आरक्षण देणे होय.\n12. पैसा/गरिबी/श्रीमंती ही कधीही बदलणारी बाब आहे. आज आहे, उद्या नाही. कमी उत्पन्नाचा दाखला मिळवणे ही ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांनाच सर्वात सोपी गोष्ट आहे.\n13. ज्या देशात फक्त 10% पैसेवाले आयकर भरतात व 90 टक्के पैसेवाले तो चोरतात त्या देशात आर्थिक आधारावर आरक्षण देणे ही भ्रामक गोष्ट आहे.\n14. बाय द वे राजकीय आरक्षण, [निवडणुकीतले आरक्षण] आर्थिक आधारावर कसे द्यायचे याचा खुलासा जाणते लोक करतील काय\n15. ओबीसींना शिक्षण व नोकरीतील आरक्षणासाठी क्रिमी लेयर असते. मात्र पंचायत राज्यातील आरक्षणसाठी क्रिमी लेयर नाही हे किती लोकांना माहित आहे\n16. ओबीसी ठरवताना सामाजिक व शैक्षणिक आधार आणि एकदा ठरल्यावर त्यातल्या खर्‍या गरजू व होतकरूंना आरक्षण मिळावे म्हणून त्यानंतर क्रिमीलेयरचे तत्व सर्वोच्च न्यायालयाने लावलेले आहे.\n[ एक विनंती- हा विषय अतिशय ज्वलंत, स्फोटक, वादग्रस्त असल्याने फक्त आर्थिक निकष एव्हढाच मुद्दा चर्चेला घेतलेला आहे. खुसपट म्हणून इतर मुद्दे पुढे करू नयेत. ज्यांना याबाबतचे सर्वोच्च न्यायालयाचे निकाल, घटनात्मक तरतुदी यांची माहिती नसेल त्यांनी कृपया शाळकरी, पोरकट आणि दांभिक मुद्दे उपस्थित करून बुद्धीभेद करू नये.]\nमहात्मा फुले समग्र वाङ्मय\nमाझे आवडते लेखक प्रा.भालचंद्र नेमाडे यांच्यासोबत..\n'पवारांचं आरक्षणाविषयीचं विधान म्हणजे मतांसाठीची फ...\nमोठ्या साह्यबांचा सर्वोच्च न्यायालयावर भरोसा नाय क...\nआर्थिक निकषांवर आरक्षण-काही प्रश्न\nमहात्मा फुले आणि शिवराय -\nइतिहासकार, कवी, कादंबरीकार आणि दंतकथा -\nछ. शिवराय आणि जातीग्रस्त समाज-\nशेतकर्‍यांना शून्य टक्के व्याजदराने कर्ज देणारे शि...\nमहात्मा जोतीराव फुले यांनी बांधला बंडगार्डनचा पूल-...\nमराठी माणूस आणि मुलांसाठी शिक्षणाचे माध्यम--\nज्ञानज्योती सावित्रीबाई फुले (8)\nडॅा. रखमाबाई सावे - राऊत (6)\nतू माझा सांगाती (1)\nनिंबा मुका जाधव (1)\nनेमाडे - कसबे-वाद (1)\nलोक माझे सांगाती (1)\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठ (4)\nशिक्षणतज्ञ सावित्रीबाई फुले यांचे कार्य\nनिषेध- खेडेकर म्हणतात जातीय व धार्मिक दंगली घडवा\n(श्री. एम. डी. रामटेके यांच्या ब्लोगवरून जनहितार्थ साभार पुनर्प्रकाशित.) वाचा आणि क्रुतीशील निषेध करा. ब्रिगेडचे व मसेसं चे सर्वेसर्वा श...\nमहाराष्ट्र भूषण : वादंग आणि वास्तव\nबाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याच्या निर्णयाबाबत उलटसुलट चर्चा चालू आहे. बाबासाहेबांच्या वक्तृत्वावर भाळलेले ...\nमहाराष्ट्राच्या विवेकवादाचा आवाज : डा. नरेंद्र दाभोळकर\nचार दिवसांपुर्वी नरूभाऊंचा फोन आला होता. \"हरी, लेखाचे लक्षात आहे नारे बाबा\" अशी सुरुवात करून बराच वेळ बो...\nद्रष्टा महापुरूष महात्मा जोतीराव फुले\nमहात्मा जोतीराव फुले यांच्या निधनाला आज १२५ वर्षे झाली. त्यांच्या काळात त्यांनी केलेले काम महत्वाचे असेलही, परंतु आज त्याचा काय उपयोग\nआरक्षण आर्थिक आधारावर द्यावे काय\nगेले काही दिवस आरक्षणाचा पाया जात, जमात किंवा सामाजिक आणि शैक्षणिक हा न ठेवता आर्थिक आधारावर समाजातील सर्व गरिबांना आरक्षण द्यावे ही भुमि...\nवामन मेश्राम, मुलनिवासी नायक आणि सांस्क्रुतीक दहशतवाद\nशाळकरी वयात मी फुले - आंबेडकरी चळवळीच्या सम्पर्कात आलो . डा . बाबा आढाव यांचे महात्मा फुले समता प्रतिष्ठान , राष्ट्रसेवा दल आदि संघटन...\nपवारांनी आत्मपरिक्षणाची संधी गमावली \n*पवारांनी आत्मपरिक्षणाची संधी गमावली *पवार नावाचे रसायन उलगडण्याचा आत्मसमर्थनपर प्रयत्...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://itstechschool.com/mr/itil-vs-pmp-certification/", "date_download": "2018-10-16T23:47:05Z", "digest": "sha1:FWE4OPCJJVW75GG2EVJOYLXQ5TXCHO54", "length": 38217, "nlines": 428, "source_domain": "itstechschool.com", "title": "ITIL वि पीएमपी प्रमाणन? जे आपल्यासाठी योग्य आहे? - त्याच्या टेक शाळा", "raw_content": "\nITIL सेवा धोरण (एसएस)\nITIL सेवा डिझाईन (एसडी)\nITIL सेवा संक्रमण (एसटी)\nITIL सेवा ऑपरेशन (SO)\nप्रमाणित नेटवर्क डिफेंडर (सीएनडी)\nECSA v10 (EC-Council प्रमाणित सुरक्षा विश्लेषक)\nएलपीटी (परवानाधारक प्रवेश ट्रस्टर)\nEC-Council प्रमाणित सुरक्षित प्रोग्रामर (ECSP.net)\nसंगणक हॅकिंग फॉरेंसिक इन्व्हेस्टिगेटर (सीएचएफआय)\nEC- परिषद आपत्ती पुनर्प्राप्ती व्यावसायिक (EDRP)\nईसी-कौन्सिल सिक्युरिटेड सिक्युरिटी स्पेशालिस्ट (ईसीएसएस)\nईसी-कौन्सिल सर्टिफाईड इसादंड हॅन्डलर (ECIH)\nईसी-कौन्सिल सर्टिफाईड एन्क्रिप्शन स्पेशलिस्ट (ईसीईएस)\nईसी-कौन्सिलचे प्रमाणित मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी (सी | सीआयएसओ)\nEC-Council प्रमाणित सुरक्षित प्रोग्रामर (जावा)\nप्रमाणित सुरक्षित संगणक वापरकर्ता (CSCU)\nकास्ट 612 प्रगत मोबाइल Forensics आणि सुरक्षा\nCAST 613 हॅन्डिंग आणि हार्डनिंग कॉर्पोरेट वेब अॅप / वेब साइट\nCAST 614 प्रगत नेटवर्क संरक्षण\nCAST 616 संरक्षित विंडोज इन्फ्रास्ट्रक्चर\nBlueCat सुरक्षा आणि प्रगत कॉन्फिगरेशन\nआर्क साईट ईएसएम एक्सएक्सएक्स प्रगत विश्लेषक\nArcSight लॉगर प्रशासन आणि ऑपरेशन्स\nएचपी आर्क साईड ईएसएम 6.9 सुरक्षा प्रशासक\nचेक पॉईंट प्रमाणित सुरक्षा प्रशासक R80\nचेक पॉईंट प्रमाणित सुरक्षा विशेषज्ञ (सीसीएसई)\nसायबरओम प्रमाणित नेटवर्क व सुरक्षा तज्ञ\nसायबरओम प्रमाणित नेटवर्क आणि सुरक्षा व्यावसायिक (CCNSP)\nट्रेंड मायक्रो डीप डिस्कव्हरी\nट्रेंड मायक्रो डीप सुरक्षा स्कॅन\nट्रेंड मायक्रो ऑफिस स्कॅन\nTRITON एपी-डेटा प्रशासक अभ्यासक्रम\nTRITON एपी-EMAIL प्रशासक कोर्स\nमास्टर ट्रेनर अँड फॅसिलिटेटर (एमटीएफ)\nप्रगत प्रशिक्षण तंत्रांवर प्रमाणन (सीएटीटी)\nसर्टिफाईड सायकोमेट्रिक टेस्ट प्रोफेशनल (सीपीटीपी)\nप्रमाणित कार्यप्रदर्शन आणि क्षमता विकासक (सीपीसीडी)\nएचआर एनालिटिक्समध्ये प्रमाणित व्यावसायिक (सीएएमपी)\nप्रमाणित संस्थात्मक विकास विश्लेषक (सीओडीए)\nप्रमाणन भरती विश्लेषक (सीआरए)\nप्रमाणित OD हस्तक्षेप व्यावसायिक (CODIP)\nप्रमाणित बॅलन्स स्कोर कार्ड प्रोफेशनल (CBSCP)\nप्रमाणित कार्यकारी आणि जीवन प्रशिक्षक (सीएलसी)\nप्रमाणित एचआर बिझिनेस पार्टनर (सीएचआरबीपी)\nप्रमाणित प्रशिक्षणात्मक डिझायनर (सीआयडी)\nप्रमाणित शिक्षण आणि विकास व्यवस्थापक (सीएलडीएम)\nएचपी सॉफ्टवेअर ऑटोमेशन चाचणी\nRanorex v8.x (प्रगत मूलभूत)\nAWS प्रशिक्षण वर आर्किटेक्चिंग\nAWS तांत्रिक आवश्यकता प्रशिक्षण\nएसीआय मोड v9000 मध्ये सिस्को नेक्सस 2.0 स्विचचे कॉन्फीस करणे\nCCNA मार्गक्रमण आणि स्विचिंग v3.0\nसीसीएनपी रूटिंग व स्विचिंग\nपूर्वी कालखंड रेखांकित सह सेलेनियम\nITIL सेवा धोरण (एसएस)\nITIL सेवा डिझाईन (एसडी)\nITIL सेवा संक्रमण (एसटी)\nITIL सेवा ऑपरेशन (SO)\nप्रमाणित नेटवर्क डिफेंडर (सीएनडी)\nECSA v10 (EC-Council प्रमाणित सुरक्षा विश्लेषक)\nएलपीटी (परवानाधारक प्रवेश ट्रस्टर)\nEC-Council प्रमाणित सुरक्षित प्रोग्रामर (ECSP.net)\nसंगणक हॅकिंग फॉरेंसिक इन्व्हेस्टिगेटर (सीएचएफआय)\nEC- परिषद आपत्ती पुनर्प्राप्ती व्यावसायिक (EDRP)\nईसी-कौन्सिल सिक्युरिटेड सिक्युरिटी स्पेशालिस्ट (ईसीएसएस)\nईसी-कौन्सिल सर्टिफाईड इसादंड हॅन्डलर (ECIH)\nईसी-कौन्सिल सर्टिफाईड एन्क्रिप्शन स्पेशलिस्ट (ईसीईएस)\nईसी-कौन्सिलचे प्रमाणित मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी (सी | सीआयएसओ)\nEC-Council प्रमाणित सुरक्षित प्रोग्रामर (जावा)\nप्रमाणित सुरक्षित संगणक वापरकर्ता (CSCU)\nकास्ट 612 प्रगत मोबाइल Forensics आणि सुरक्षा\nCAST 613 हॅन्डिंग आणि हार्डनिंग कॉर्पोरेट वेब अॅप / वेब साइट\nCAST 614 प्रगत नेटवर्क संरक्षण\nCAST 616 संरक्षित विंडोज इन्फ्रास्ट्रक्चर\nBlueCat सुरक्षा आणि प्रगत कॉन्फिगरेशन\nआर्क साईट ईएसएम एक्सएक्सएक्स प्रगत विश्लेषक\nArcSight लॉगर प्रशासन आणि ऑपरेशन्स\nएचपी आर्क साईड ईएसएम 6.9 सुरक्षा प्रशासक\nचेक पॉईंट प्रमाणित सुरक्षा प्रशासक R80\nचेक पॉईंट प्रमाणित सुरक्षा विशेषज्ञ (सीसीएसई)\nसायबरओम प्रमाणित नेटवर्क व सुरक्षा तज्ञ\nसायबरओम प्रमाणित नेटवर्क आणि सुरक्षा व्यावसायिक (CCNSP)\nट्रेंड मायक्रो डीप डिस्कव्हरी\nट्रेंड मायक्रो डीप सुरक्षा स्कॅन\nट्रेंड मायक्रो ऑफिस स्कॅन\nTRITON एपी-डेटा प्रशासक अभ्यासक्रम\nTRITON एपी-EMAIL प्रशासक कोर्स\nमास्टर ट्रेनर अँड फॅसिलिटेटर (एमटीएफ)\nप्रगत प्रशिक्षण तंत्रांवर प्रमाणन (सीएटीटी)\nसर्टिफाईड सायकोमेट्रिक टेस्ट प्रोफेशनल (सीपीटीपी)\nप्रमाणित कार्यप्रदर्शन आणि क्षमता विकासक (सीपीसीडी)\nएचआर एनालिटिक्समध्ये प्रमाणित व्यावसायिक (सीएएमपी)\nप्रमाणित संस्थात्मक विकास विश्लेषक (सीओडीए)\nप्रमाणन भरती विश्लेषक (सीआरए)\nप्रमाणित OD हस्तक्षेप व्यावसायिक (CODIP)\nप्रमाणित बॅलन्स स्कोर कार्ड प्रोफेशनल (CBSCP)\nप्रमाणित कार्यकारी आणि जीवन प्रशिक्षक (सीएलसी)\nप्रमाणित एचआर बिझिनेस पार्टनर (सीएचआरबीपी)\nप्रमाणित प्रशिक्षणात्मक डिझायनर (सीआयडी)\nप्रमाणित शिक्षण आणि विकास व्यवस्थापक (सीएलडीएम)\nएचपी सॉफ्टवेअर ऑटोमेशन चाचणी\nRanorex v8.x (प्रगत मूलभूत)\nAWS प्रशिक्षण वर आर्किटेक्चिंग\nAWS तांत्रिक आवश्यकता प्रशिक्षण\nएसीआय मोड v9000 मध्ये सिस्को नेक्सस 2.0 स्विचचे कॉन्फीस करणे\nCCNA मार्गक्रमण आणि स्विचिंग v3.0\nसीसीएनपी रूटिंग व स्विचिंग\nपूर्वी कालखंड रेखांकित सह सेलेनियम\nITIL वि पीएमपी प्रमाणन जे आपल्यासाठी योग्य आहे\nद्वारा पोस्ट केलेलेअभिनव तंत्रज्ञान सोल्युशन्स\nITIL वि पीएमपी प्रमाणन\nITIL वि पीएमपी प्रमाणन\nपीएमपी सर्टीफिकेशन (प्रोजेक्ट मॅनेजमेंट प्रोफेशनल) आणि आयटीआयएल सर्टिफिकेशन (इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी इंफ्रास्ट्रक्चर लायब्ररी) हे दोन्ही लोकप्रिय पर्याय आहेत. प्रत्येक प्रमाणन आपल्याला उच्च पगारासह अव्वल नोकरी परत करण्यास सक्षम आहे.\nआम्ही पीएमपी प्रमाणनातील फायद्यांपासून सुरुवात कशी करतो. जेव्हा आपण स्टूल करणार्या व्यवसायात चालत जाणे सुरू करता, तेव्हा त्यास अकुशलता आणि आश्वासन भरपूर वाटते.\nतसे होऊ शकते, योग्य मार्गाने बाहेर पडून आपण वेगाने पुढे जाण्यास मदत करू शकता, जेव्हा आपण पीएमपी प्रमाणन एक अविभाज्य घटक बनतो तेव्हा आपण कल्पना करू शकता आणि कोणत्याही मुद्द्यावर आपल्यापेक्षा थोडासा कमी मागणी करू शकता. अ प्रमाणपत्र पीएमपी मध्ये तुमचा प्रकल्प व्यवस्थापन योग्यता वाढते आणि छोट्या प्रमाणावरील व्यवस्थापनाशी निगडीत असलेल्या आणि प्रकल्पांची काळजी घेण्याशी मोठ्या संख्येने क्षमता ठेवण्यासाठी तुम्हाला प्रभावित करते. स्वत: ला पीएमपी प्रमाणनासह सज्ज होण्याच्या काही उत्कृष्ट फायद्यांची तपासणी करा.\nआपल्या कारकीर्दीत वाढीचा विकास\nपीएमपी प्रमाणन अभ्यासक्रम हा एक सार्वत्रिक मान्यताप्राप्त कार्य आहे आणि संपूर्ण ग्लोबल लोकसमूहात हे समजले जाते. आयटी सेगमेंट मध्ये, बहुतेक कॉर्पोरेट हाऊस पीएमपी हमीदार पर्यवेक्षकासाठी सावध आहेत आणि हे आपल्या भविष्यापेक्षा उच्च रोजगारांची खरोखर सुधारित होते.\nकॉर्पोरेट जगत मधील प्रत्येक व्यक्ती निर्विवादपणे प्रणाली प्रशासनाचे फायदे आणि कार्यामध्ये फायदे कसे सुधारते हे माहित असते. जेव्हा आपण पीएमपी व्यावसायिकांची पुष्टी करतो, तेव्हा आपण ज्या व्यक्तींनी अभ्यासक्रम पूर्ण केले आहेत आणि ज्यांना पीएमपी समर्थनासह मान्यता मिळाली आहे त्यांच्याशी कनेक्ट होण्याची प्रवृत्ती आहे. हे आपल्या जाहिराती आणि ब्रॅण्डचे अद्ययावत तज्ञ म्हणून कार्य करते आणि अधिक अद्ययावत कार्य निवडींसाठी उत्कृष्ट शॉट घेण्याची संधी देत ​​असताना.\nते योग्यतेचा विचार करणे तितके सोपे नाही आणि त्याचप्रमाणे आपण सखोल जाऊन तयारी करायला हवे. तसेच कामाच्या अटींशी निगडीत एक टन काम देखील आहे. तुम्हाला बहु-आयामी मध्ये तयार केले जाण्याची संधी वाढवून दिली जाईल प्रकल्प व्यवस्थापन फ्रेमवर्क या प्रक्रियेचा वेगळेपणा समाविष्ट आहे\nपरिणामतः, आपल्याला प्रकल्प व्यवस्थापन फ्रेमवर्कचे खालील स्तर घेण्याची संधी मिळेल जे अपग्रेड एक्झिक्यूशन आणि प्रोजेक्ट एक्झिक्यूशनसाठी आपल्या दैनंदिन संस्थेच्या प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणात खंडित होऊ शकत नाहीत.\nआपण जगभरातील स्तरांवर सर्वोच्च संघटनांचे लक्ष्य ठेवण्याची क्षमता ठेवू जे विविध विभागांमधून कार्य करते, हे आपल्या मृत्युच्या आधारावर आपल्या व्यावसायिक उन्नतीची उन्नती करेल आणि आपले प्रकल्प प्रशासकीय चकमकींना वैध ठरवेल. आपण त्याचप्रमाणे अशा अभ्यासक्रमाचा भाग असलेल्या व्यक्तींसह कनेक्ट व्हाल, आपण खरोखरच प्रवचनं, आणि संमेलनांमध्ये सहभागी होऊ शकता जे आपल्या कौशल्यांद्वारे त्यांना माहिती प्राप्त करण्यास मदत करतात.\nउत्तम मिळकत मिळविण्यासाठी पदवी\nस्पष्टपणे, हे सूचित होते की पीएमपी प्रमाणन आपल्याला त्या व्यक्तीपेक्षा श्रेष्ठ प्रोजेक्ट डायरेक्टर बनण्याचा एक मौलिक अधिकार देईल ज्याची खात्री नसलेली आहे. जेव्हा आपण खरोखरच पदवी प्राप्त करता, तेव्हा आपल्याला अधिक चढणे आणि अधिक वेतन पाहणे प्रारंभ होईल\nकॉर्पोरेट पातळीवरील प्रकल्प व्यवस्थापन क्षमता\nआपण पीएमपी प्रमाणनासह बंधनात आला एकदा हे सतत दिले जाते. प्रकल्पाच्या संचालकाला आवश्यक गोष्टींवर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता असते आणि प्रकल्पाच्या विविध कोनांसह लहान प्रमाणातील तत्वावर नियंत्रण ठेवण्याची गरज असते आणि पीएमपी प्रमाणन वेगळे करणे अशा प्रकारचे आहे की प्रकल्प प्रमुखांच्या योग्यतेमध्ये उत्पादक सुधारणा होते.\nआम्हाला हे समजणे आवश्यक आहे की विकसनशील मापन केलेल्या डेटासह प्रत्येक व्यवसायास घातांक विकासास सामोरे जाण्याची अपेक्षा आहे. आयटी जननियुक्तीसाठी व्यवस्थापन म्हणून आतापर्यंत विविध अडचणी निर्माण झाल्या आहेत. अशा अडचणींना सामोरे जाण्यासाठी, आयटीआयएल किंवा आयटी इन्फ्रास्ट्रचर लायब्ररी मॅनेजमेंट हॅन्सने व्यवसायातील एक प्रसिद्ध पहीले गृहीत धरले आहे. ITIL प्रमाणपत्र ITIL फाऊंडेशन मध्ये वेगळे आहे, ITIL मध्यवर्ती आणि ITIL तज्ज्ञ पातळी.\nप्रमाणपत्राच्या हिताचे मुद्दे दिले आहेत. एक प्रमुख ITIL च्या माहितीसह नियुक्त केलेल्या घटनेत, तो खरोखरच संस्थेसाठी सर्व अधिक आकर्षक होईल कारण तो तंतोतंत सेवा अंमलबजावणी निश्चित करतो आणि त्यानुसार डेटा व्यवस्थापन सुलभपणे करता येते ज्या काही वेगळ्या आहेत. एक तज्ञ, प्रशासक किंवा अगदी आयटी सल्लागार म्हणून प्रमाणित केल्याने प्रमाणितपणे एखाद्याच्या केंद्रित टप्प्यामध्ये सुधारणा केली जाईल.\nप्रमाणपत्रासह सुसज्ज असलेल्या घटनेत आपण आयटी डिव्हिजनमधील इतरांच्या समोर राहण्यासाठी वैयक्तिकरित्या कर्तव्य पार पाडण्याच्या एक अगोदरचा स्तर प्रदर्शित करतो. हे आपल्याला प्रशंसनीय सामग्री प्राप्त करण्यास प्रभावित करते. आयटीआयएल प्रमाणीकरण संपल्याबरोबर, प्रशासकांना आयटी स्पेशॅलिटीमध्ये आदर आधारित अभ्यासपद्धतीकडे जाण्याबाबत अधिक शिक्षण, व्यावसायिक आणि कार्यक्षम बनण्याची प्रवृत्ती आहे. आयटीआयएल प्रमाणीकरणासह, आपण जवळजवळ सर्वच क्षमतेच्या व्यावसायिकांमध्ये एक विशिष्ट बोली बोलायला सुरुवात करतो आणि म्हणूनच आयटी क्षमतांपर्यंत आपण अधिक ग्राउंडेड सिस्टमचे जाळे दाखल करू शकता.\nआयटी प्रमाणिकरणासह निदेशित संचालक आणि माहिती खरोखरच एखाद्या वैयक्तिक संस्थेला लक्षणीयरीत्या अधिक लक्ष ठेवण्यासाठी पुढे जाईल कारण त्यातील सर्व अंमलबजावणी डेटा निश्चितपणे पाहता येईल. एवढेच करत असताना, त्याचप्रमाणे संस्था आणि ग्राहकांमधील प्रतिक्रिया वेळा आणि पत्रव्यवहाराची तपासणी करण्याची क्षमता असणारी, ITIL प्रमाणन क्षमतेची मदत आहे. केवळ वाजवी असेल, तर आपण हे स्पष्ट करावे लागेल की पीएमपी प्रमाणनापेक्षा खुली ITIL प्रमाणन किंचित कमी कठीण आहे. शेवटचे हे परिश्रमपूर्वक परिचित आहे कारण त्यास मेहनती कामांची प्रचंड व्यवस्था लागते आणि आपल्या अंतराळ तयारीस लागतात.\nकोणत्याही परिस्थितीत, निवडण्यासाठी प्रमाणित करणे हे बांधकाम आहे आणि अवलंबून असेल ते आपल्या आयटी व्यवसायात नेमके कोणत्या गोष्टीसाठी जागरुक आहेत यावर प्रकाश टाकेल. हे प्रत्येक व्यक्तीचे वेगळे लक्ष्य आहे त्या कारणास्तव अवलंबून असते आणि उद्देश सादर करते.\nआपण हेही चेकआउट करू शकता: -ITIL प्रमाणपत्र करिअर संधी\nआपण संशोधन आणि शोधून काढणे आवश्यक आहे की कार्यप्रणाली आणि विकासाचे समाधान आता आणि पुन्हा पूर्ण करण्यास आपल्याला कसे सक्षम करावे हे प्रत्येकाला कसे द्यावे. ओकरारेर तुम्हाला संधी मिळण्याची शक्यता आहे ज्यामुळे तुम्हाला एक प्रमाणन आवश्यक आहे ज्यामुळे तुम्हाला योग्य प्रकल्प व्यवस्थापनामध्ये माहिती दर्शविण्याची प्रेरणा मिळते.\nकोणत्याही परिस्थितीत, आयटी-आधारित सेवा व्यवस्थापनाबाबत सुव्यवस्थित विचारांसाठी आपण दक्ष असाल तर पीएमपीऐवजी आपण खरोखर ITIL साठी जाऊ शकता. दोन प्रमाणपत्रांना सहसंबंध स्थापन करण्यासाठी हेडर असू शकत नाही कारण त्यांच्याकडे विशिष्ट उद्दीष्टे आणि वेगळे अभ्यासक्रम आहेत. ते एक सुशिक्षित निर्णयावर ठरवण्यासाठी, आयटी व्यावसायिक म्हणून आणि एखाद्या व्यक्तीच्या रूपात आपल्यावर अवलंबून आहे.\n आयटीआयएल प्रमाणीकरणाचे फायदे काय आहेत\n2018 मध्ये पीएमपी प्रमाणन मिळविण्याची सर्वात प्रभावी पद्धत - अध्ययन नोट्स, टीपा आणि पीएमपी ® परीक्षा अद्यतन\nवर पोस्टेड12 ऑक्टोबर 2018\nवर पोस्टेड12 ऑक्टोबर 2018\nवर पोस्टेड12 ऑक्टोबर 2018\nवर पोस्टेड12 ऑक्टोबर 2018\nवर पोस्टेड12 ऑक्टोबर 2018\nवर पोस्टेड12 ऑक्टोबर 2018\nवर पोस्टेड12 ऑक्टोबर 2018\nवर पोस्टेड12 ऑक्टोबर 2018\nवर पोस्टेड12 ऑक्टोबर 2018\nवर पोस्टेड12 ऑक्टोबर 2018\nइनोव्हेटिव्ह टेक्नोलॉजी सोल्यूशन्स ही कंपनी आहे जी आयटी आणि व्यावसायिक कौशल्यांवर व्यक्तिगत, कॉर्पोरेट आणि महाविद्यालयांना प्रशिक्षण देते. प्रशिक्षणाखेरीज आयटीएसच्या कॉर्पोरेट प्रशिक्षण गरजांसाठी भारताच्या सर्व कॉर्पोरेट हबमध्ये प्रशिक्षण कक्ष उपलब्ध आहेत. पुढे वाचा\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nबी एक्सएक्सएक्स ए, दक्षिण सिटी एक्सएक्सएक्स, स्वाक्षरी टॉवर्स जवळ, गुडगाव, HR, भारत - 122001\nकॉपीराइट © 2017 - सर्व राखीव सुरक्षित - अभिनव तंत्रज्ञान सोल्युशन्स | गोपनीयता धोरण.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/citizen-journalism/canara-bank-atm-always-closed-125383", "date_download": "2018-10-16T23:06:05Z", "digest": "sha1:VKWW3PHNL4P4WHO4I6U3FFR5RERX2VBE", "length": 9973, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "canara bank atm always closed कॅनरा बँकेचे एटीएम नेहमी बंदच | eSakal", "raw_content": "\nकॅनरा बँकेचे एटीएम नेहमी बंदच\nशुक्रवार, 22 जून 2018\nतुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'\nतुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.\nपुणे : हांडेवाडी रोड चिंतामणी नगर हडपसर येथील कॅनरा बँकेचे एटीएम मशीन नेहमी बंदच असते. तिथे \"क्षमा करा मी तात्पुरता कार्यहिन आहे\" अशी खुप मार्मिक सूचनाही आहे.\nउगाच जागेचे भाडे, लाईट बिल, मेंटेनन्स खर्च करण्याऐवजी सतत बंद असलेले मशीन बँकेने कायमस्वरूपी बंद करावे.\n18 तोळे सोन्याची बॅग लंपास ; दसऱ्यापूर्वीच चोरट्यांची दिवाळी\nनांदेड : दसरा सणाच्या पुजेसाठी बँक लॉकरमधून काढलेल्या १८ तोळे सोन्याच्या दागिन्यांची बॅग अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. ही घटना मंगळवार (ता. १६)...\nलोणीव्यंकनाथ येथे दरोडेखोरांनी केला गोळीबार\nश्रीगोंदे (नगर) : नगर-दौंड रस्त्याच्या कडेला असणाऱ्या लोणीव्यंकनाथ येथे सोमवारी रात्री अज्ञात सहा आरोपींनी पाठलाग करणाऱ्या तरुणांच्या दिशेने गावठी...\nअक्कलकोट तालुक्याचा दुष्काळी पाहणी दौरा संपन्न\nअक्कलकोट - अक्कलकोटला झालेल्या कमी पावसाळ्याच्या पार्श्वभूमिवर तीव्र दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. आगामी काळात करावयाच्या उपाययोजनांचा आढावा...\nजायकवाडीत पाणी सोडण्याचा निर्णय चार दिवसात\nऔरंगाबाद : जायकवाडी धरणात निर्माण झालेली 172 दलघमीची तूट भरून काढण्यासाठी ऊर्ध्व भागातील प्रकल्पातून 7 टीएमसी पाणी सोडण्याबाबत येत्या चार दिवसात...\nदुष्काळाच्या प्रश्नावर यंत्रणेने संवेदनशील बनावे : गिरीश महाजन\nनांदगाव : यंदाच्या दुष्काळाची भीषणता काळजीत टाकणारी असून शासन सर्वस्तरावर मदतीसाठी प्रयत्नशील असतांना यंत्रणेने अधिक संवेदनशील बनायची गरज असल्याच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://harinarke.blogspot.com/2017/03/blog-post_33.html", "date_download": "2018-10-16T22:29:43Z", "digest": "sha1:FQFPUMJPSQ6ECWJOFVCBUQK3SMBLQDNQ", "length": 19340, "nlines": 355, "source_domain": "harinarke.blogspot.com", "title": "प्रा. हरी नरके: दोन तर्‍हा", "raw_content": "\nएक नेते पहिल्यांदा जेव्हा राज्यमंत्री झाले, तेव्हा ते मलबार हिलवर एका मोठया पदावरील व्यक्तीला भेटायला गेले. सोबत एक मोठा हार. 2 किलो पेढे, शाल असा सगळा जामानिमा घेऊन ते गेले होते. त्यांनी नेत्यांना हार घातला, शाल पांघरली, पेढे दिले, म्हणाले, \"साहेब तुमच्या आशीर्वादानं आज मला हे राज्यमंत्रीपद मिळालं.\" त्यांनी आभार वगैरे मानले.\nसरकारी बंगला असल्यानं प्रोटोकाल म्हणून आता चहा येईल, मग चहा येईल अशी वाट बघितली, पण चहा काही आला नाही.\nशेवटी त्यांनी चुळबूळ करून बघितली. आणि मग हिय्या करून म्हणाले, \"साहेब आम्ही निघावं का आत्ता\nतेव्हा ते साहेब शांतपणे म्हणाले, \"अहो, तुमचं काम 15 मिनिटांपुर्वीच संपलेलं आहे, तरीही तुम्ही का बसलाय मला माहित नाही. निघा आता, मलाही पुण्याला जायचंय मुलाला भेटायला.\"......................\nएका केंद्रीय मंत्र्यांच्या सेक्रेटरींचा दिल्लीहून फोन आला.\n\"अमूकतमूक विषयावर मंत्री महोदयांना तुमच्याकडून काही माहिती हवीय. दिल्लीला भेटायला येऊ शकाल का\nमी म्हटलं, \"मला आवडलं असतं, पण मी आज परदेशात चाललोय. महिना भरानं परत येईन, तेव्हा ठरवू या भेटायचं. चालेल ना\nते मंत्रीमहोदयांना विचारून सांगतो म्हणाले.\nमहिनाभरानं त्यांचा परत फोन आला. म्हणाले,\" स्वत: मंत्रीमहोदयच पुणे दौर्‍यावर येत आहेत. कधी भेटू शकाल\nवेळ, ठिकाण सारं निश्चित झालं.\nठरल्याप्रमाणे मी आपली स्कूटर दामटत क्विन्स गार्डनच्या सरकारी विश्राम गृहावर गेलो. तिकडे सामसूम होती.\nसामान्यपणे केंद्रीय मंत्री येतात तेव्हा त्यांचा लवाजमा, बडेजाव फार मोठा असतो.\nमला वाटलं, बहुधा मंत्र्यांचा दौरा रद्द झाला असणार.\nतरीही आलोच आहोत तर स्वागत कक्षात चौकशी करावी म्हणून गेलो. तिथले कर्मचारी डुलक्या घेत होते. मी विचारलं, तर म्हणाले, \"मंत्री आलेत. वर एक नंबर व्ही आय पी कक्षात आहेत.\"\nवर जाऊन मी बेल वाजवली. पायजमा, बनियानमध्ये खुद्द मंत्र्यानीच दरवाजा उघडला. स्वागत केलं. चहा विचारला. तेच स्वत: चहा घेऊन आले. मग चहा घेता घेता आमच्या गप्पा झाल्या. ते छोटी वही हातात घेऊन टिपणं घेत होते.\nकेंद्रीय मंत्री इतका साधा असू शकतो\nएका खासदारांच्या पादुका प्रसादाची साता उत्तराची कहाणी सध्या देशभर गाजत असल्यानं हा अनुभव सहज आठवला.\nLabels: युवक, राजकारण, लोकशाही, विचार, विविध, व्यक्तीचित्रे, शिक्षण\nमहात्मा फुले समग्र वाङ्मय\nमाझे आवडते लेखक प्रा.भालचंद्र नेमाडे यांच्यासोबत..\nसूप हा शब्द इंग्रजीतला नसून संस्कृतमधला\nजेआरडी टाटा यांचा विमानप्रवास\nएकेक किलो वजनाचे मोठठे मोठठे असंख्य टोमॅटो\nमुख्यमंत्री तेही..आणि मुख्यमंत्री हेही..\nतुम्ही लोक आहात म्हणून तर मी मुख्यमंत्री आहे\nभारतीय संस्कृती ही गंगाजमना तहजीब\nउर्दू ही भारतात जन्मलेली महान भाषा आहे\nमुस्लीम समाज आणि देशभक्ती\nभारतीय मुस्लीम परके आहेत काय\nहम पांच हमारे पच्चीस हा प्रचार खोटा\nहिंदु - मुस्लीम संबंध आणि सेक्युलर संविधान, भाग,1\nआपली बॅग आपल्याच हाती बरी..\nआणि महाराष्ट्र एका बापूला मुकला\nसुपारीबाज, संवाद आणि सहिष्णूता\nनवे योगीपर्व धर्मसंसदेचे --\nयुपीला आत्महत्त्या न करण्याची मागितली होती हमी\nअभिजात मराठी भाषेचा अहवाल\nसांगा तुम्हाला पहिला नंबर हवा की दुसरा\nआपल्या जातीच्या मराठिया लोकांचे बरे करावे\nराज्यपालांचे हे पांढरे हत्ती पोसायचे तरी कशाला\nसत्या असत्याशी मन केले ग्वाही\n’घाबरायला मी काय ब्राह्मण आहे का\nनाटककार गडकरी, राजसंन्यास आणि गडकरी पुतळा विटंबना\nसंघ, भाजपा, डावे आणि लोकशाहीवादी\nइरोम शर्मिलाचा पराभव आणि उद्विग्न चाहते\nसावित्रीबाई फुले यांचे अस्सल तैलचित्र -\nपुणे मनपात प्रथमच भाजपाचा महापौर-\nसहज आठवणारी महिलांची महत्वपुर्ण आत्मकथनं -\n\"त्या शहीदाची मी बायको हायं रं\nतान्हुबाई बिर्जे - पहिल्या भारतीय महिला संपादक\nसहीसाठी पैसे मागणारी गायिका\nविंदा करंदीकरांची तत्वनिष्ठा --\nजी जात नाही ती जात\nजयवंत दळवी आणि तीन व्यक्ती\nज्ञानज्योती सावित्रीबाई फुले (8)\nडॅा. रखमाबाई सावे - राऊत (6)\nतू माझा सांगाती (1)\nनिंबा मुका जाधव (1)\nनेमाडे - कसबे-वाद (1)\nलोक माझे सांगाती (1)\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठ (4)\nशिक्षणतज्ञ सावित्रीबाई फुले यांचे कार्य\nनिषेध- खेडेकर म्हणतात जातीय व धार्मिक दंगली घडवा\n(श्री. एम. डी. रामटेके यांच्या ब्लोगवरून जनहितार्थ साभार पुनर्प्रकाशित.) वाचा आणि क्रुतीशील निषेध करा. ब्रिगेडचे व मसेसं चे सर्वेसर्वा श...\nमहाराष्ट्र भूषण : वादंग आणि वास्तव\nबाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याच्या निर्णयाबाबत उलटसुलट चर्चा चालू आहे. बाबासाहेबांच्या वक्तृत्वावर भाळलेले ...\nमहाराष्ट्राच्या विवेकवादाचा आवाज : डा. नरेंद्र दाभोळकर\nचार दिवसांपुर्वी नरूभाऊंचा फोन आला होता. \"हरी, लेखाचे लक्षात आहे नारे बाबा\" अशी सुरुवात करून बराच वेळ बो...\nद्रष्टा महापुरूष महात्मा जोतीराव फुले\nमहात्मा जोतीराव फुले यांच्या निधनाला आज १२५ वर्षे झाली. त्यांच्या काळात त्यांनी केलेले काम महत्वाचे असेलही, परंतु आज त्याचा काय उपयोग\nआरक्षण आर्थिक आधारावर द्यावे काय\nगेले काही दिवस आरक्षणाचा पाया जात, जमात किंवा सामाजिक आणि शैक्षणिक हा न ठेवता आर्थिक आधारावर समाजातील सर्व गरिबांना आरक्षण द्यावे ही भुमि...\nवामन मेश्राम, मुलनिवासी नायक आणि सांस्क्रुतीक दहशतवाद\nशाळकरी वयात मी फुले - आंबेडकरी चळवळीच्या सम्पर्कात आलो . डा . बाबा आढाव यांचे महात्मा फुले समता प्रतिष्ठान , राष्ट्रसेवा दल आदि संघटन...\nपवारांनी आत्मपरिक्षणाची संधी गमावली \n*पवारांनी आत्मपरिक्षणाची संधी गमावली *पवार नावाचे रसायन उलगडण्याचा आत्मसमर्थनपर प्रयत्...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/anti-islamic-tweet-on-priyanka-chopra-quantico-chef-atul-kochhar-is-no-longer-part-of-dubai-rang-mahal/", "date_download": "2018-10-16T23:33:17Z", "digest": "sha1:CMAJU2IWW5K2P3ZOYSXSFMUREKPPKMJM", "length": 17636, "nlines": 257, "source_domain": "www.saamana.com", "title": "मुसलमानांवर टीका केल्याने शेफची नोकरी गेली | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nआंतरशालेय मल्लखांब स्पर्धेला सुरुवात\nराम मंदिर शिवसेनाच उभारू शकते, कोणी अडवण्याच्या भानगडीत पडू नये\nपावसाने जरी पाठ फिरवली, तरी मी आणि माझे सरकार तुमच्या पाठिशी\nबीसीसीएन बुलडाणा अर्बन गरबा फेस्टीवलमध्ये अभिनेत्री भार्गवी चिरमुले\n#MeToo काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यावर महिला पत्रकाराचा लैंगिक शोषणाचा आरोप\nलैंगिक शोषणाचा आरोप सहन न झाल्याने कबड्डी प्रशिक्षकाची आत्महत्या\nसोपटे, शिरोडकरांसह सत्तेसाठी हपापलेल्या भाजपला जनताच धडा शिकवेल\nसहाजणांच्या मृत्यूप्रकरणी बाबा रामपालसह 15 जणांना जन्मठेपेची शिक्षा\nशबरीमला मंदिराचे दरवाजे बुधवारी उघडणार; महिलांना रस्त्यातच रोखल्याने तणाव\nसेल्फी घेताना २७ व्या मजल्यावरुन पडल्याने महिलेचा मृत्यू\nएका महिन्याच्या मुलीवर बलात्कार करून पाय तोडले, नराधम पित्यास 240 वर्षांची…\nलंगडं भूत दिसल्याचा दावा, व्हिडीओने जगभरात खळबळ\nनाव हिंदू वाटत नाही म्हणून शास्त्रज्ञाला गरब्यातून हाकललं\n… तर दहा सर्जिकल स्ट्राइक करू\n#INDvWI विंडीजविरुद्ध कोहली सचिनचा ‘विराट’ विक्रम मोडण्याची शक्यता\n#INDvWI विंडीजविरुद्धच्या एक दिवसीय मालिकेपूर्वी टीम इंडियाला धक्का\nयुवा ऑलिम्पिक; हिंदुस्थानच्या दोन्ही हॉकी संघांना रौप्य\nश्रीलंकेच्या सनथ जयसूर्यावर भ्रष्टाचाराचे आरोप\nगंधेकर इलेक्ट्रिकल्सचा रोमहर्षक विजय : शिवनेरी मंडळाची कबड्डी स्पर्धा\nलेख : दसरा आणि घर खरेदी\nलेख : शाळेतील रांगेची शिस्त जाते कुठे\nआजचा अग्रलेख : चीनचे इरादे ओळखा\nलेख : मन रे…\n– सिनेमा / नाटक\nत्यांना त्यांची जागा दाखवायलाच हवी गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा संतप्त ‘सूर’\n#MeToo जेव्हा साजिद खान स्वत:च म्हणतो, मी अनेक महिलांची फसवणूक केलीय\nअवधूत म्हणतो ‘गॅटमॅट होऊ देना’\nसचिन पिळगांवकर दिग्दर्शित ‘अशी ही आशिकी’च्या येणार 14 फेब्रुवारीला\nव्यायाम + आहार + झोप = आरोग्य\nरावण होता ‘या’ गावचा जावई; दहनाऐवजी पूजनाची परंपरा\nलंगडं भूत दिसल्याचा दावा, व्हिडीओने जगभरात खळबळ\nरात्री दारू प्यायला बसले, सकाळी हॉटेलचे मालक झाले; ब्रिटीश जोडप्याची धम्माल…\nघरच्यांना कंटाळली अन् स्वत:शीस लग्न गाठ बांधली\nधोकादायक रस्त्यांच्या रहस्यमय कथा…पाहा फोटो गॅलरी\nअयोध्येत नवा सूर्योदय; आता तरी राममंदिर होऊ द्या\nएस 400 क्षेपणास्त्र करार; सामरिक सरमतोलाची कसरत\nपरतीचा पाऊस गेला कुठे\nकुलू मनाली रे कुलू मनाली\nमुसलमानांवर टीका केल्याने शेफची नोकरी गेली\nदेसी गर्ल प्रियांका चोप्राच्या अमेरिकन मालिका ‘क्वांटिको’वरुन वातावरण तापले असतानाच एका सेलिब्रिटी शेफनेही यात उडी घेतल्याने त्याला नोकरी गमवावी लागली आहे. अतुल कोचर असे त्याचे नाव असून तो दुबईच्या एका प्रसिद्ध हॉटेलचा मुख्य शेफ आहे. ‘क्वांटिको’मालिकेवरुन प्रियांकावर टीका करताना त्याने इस्लामविरोधी ट्विट केलं. यामुळे त्याला नोकरीवरुन काढण्यात आलं आहे.\nअतुल कोचर जेडब्ल्यू मॅरिएट मार्किस हॉटेलच्या रंग महल रेस्तराँचा मिशिलीअन स्टार शेफ आहे. ‘क्वांटिको’ मालिकेत एक दहशतवादी हिंदुस्थानी असल्याचं दाखवण्यात आलं आहे. पाकिस्तानच्या नावाने ही व्यक्तीरेखा आंतरराष्टरीय परिषदेवर हल्ला करणार असते. असं या मालिकेचे कथानक होते. यावरून अनेकांनी प्रियांकाला लक्ष्य केलं. याबद्दल प्रियांकाने जाहीर माफीही मागितली होती. पण त्यानंतर अतुल यांनी प्रियांकावर सडकून टीका केली व इस्लामविरोधी ट्विट केलं. २००० वर्षांपासून इस्लामच्या दहशतीखाली राहणाऱ्या हिंदूंच्या भावनांचा तू सन्मान केला नाही. तुला याची लाज वाटली पाहिजे. असं ते म्हणाले. त्यानंतर सगळ्यांनी अतुलवर टीका करण्यास सुरूवात केली. अतुलने इस्लामविरोधात टि्वट केल्याने अनेकांनी त्याला नोकरीवरुन काढण्याची मागणी केली होती. यामुळे अतुलला कामावरुन काढण्यात आले आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलआदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रम\nपुढीलकठुआतील घटनेची पिंपरीत पुनरावृत्ती, मंदिरात ८ वर्षांच्या मुलीवर बलात्कार\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nलेख : दसरा आणि घर खरेदी\nलेख : शाळेतील रांगेची शिस्त जाते कुठे\nलैंगिक शोषणाचा आरोप सहन न झाल्याने कबड्डी प्रशिक्षकाची आत्महत्या\nलेख : दसरा आणि घर खरेदी\nलेख : शाळेतील रांगेची शिस्त जाते कुठे\nलैंगिक शोषणाचा आरोप सहन न झाल्याने कबड्डी प्रशिक्षकाची आत्महत्या\nसोपटे, शिरोडकरांसह सत्तेसाठी हपापलेल्या भाजपला जनताच धडा शिकवेल\nसहाजणांच्या मृत्यूप्रकरणी बाबा रामपालसह 15 जणांना जन्मठेपेची शिक्षा\nशबरीमला मंदिराचे दरवाजे बुधवारी उघडणार; महिलांना रस्त्यातच रोखल्याने तणाव\nअट्टल गुन्हेगार दत्ता उढाणचा खून, जागरणाच्या कार्यक्रमातच झोपवलं\nफोटो : देशभरातील देवीची प्रसिद्ध मंदिरं\nरावण होता ‘या’ गावचा जावई; दहनाऐवजी पूजनाची परंपरा\n‘आत्मा’ बोलवत असल्याने नागपूरमध्ये इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\n#INDvWI विंडीजविरुद्ध कोहली सचिनचा ‘विराट’ विक्रम मोडण्याची शक्यता\n‘धम्मचक्र अनुप्रवर्तन दिना’निमित्त उसळला लाखोंचा जनसागर\nश्रीरामपूर : भाजपच्या जिल्हा संघटन सरचिटणीसासह 14 जण हद्दपार\nलातूरला स्वतंत्र विद्यापीठ निर्मितीसाठी राज्यपालांना निवेदन\nतेलाची कमतरता भासणार नाही, मात्र किंमती भडकणार\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://isabelny.com/1159841", "date_download": "2018-10-16T22:41:52Z", "digest": "sha1:FMLARC4IWB43WP54EHJNHJYUU7MEOAQT", "length": 2363, "nlines": 18, "source_domain": "isabelny.com", "title": "GAE द्वारे स्टॅटिक साइट वर Google Analytics", "raw_content": "\nGAE द्वारे स्टॅटिक साइट वर Google Analytics\nमी Google App Semalt वर एक स्थिर साइट होस्ट करणार आहे http: // corbyhaas. कॉम\nजेव्हा URL ला भेट दिली जाते तेव्हा HTML काही मेटा माहिती आणि साइटच्या वास्तविक पत्त्यावर एक फ्रेम दर्शविते: http: // cody-static-sites. अॅप्सपॉट. com / corbyhaas ज्यामध्ये सामग्री आहे. हे Google App Engine द्वारे स्वयंचलितपणे केले जाते.\nमी माझ्या अनुक्रमणिकामध्ये त्यांच्या स्क्रिप्टचा समावेश करून Google Semalt ची स्थापना केली आहे - restaurant chairs and tables wholesale. html, परंतु अहवाल दर्शवितो 100% साइट संदर्भ पासून येत भेट \"corbyhaas. कॉम \", जे निरुपयोगी माहिती आहे.\nकोणीतरी एखाद्या स्थिर GAE साइटसाठी Google Analytics सेट केला आहे माझ्या एनालिबॅनिक डॅशबोर्डमध्ये एक सेटिंग आहे की मी चिमटा करू शकतो किंवा हे स्थिर ऍप्लिकेशनसाठी Google App Engine वापरण्याचा धोका आहे का माझ्या एनालिबॅनिक डॅशबोर्डमध्ये एक सेटिंग आहे की मी चिमटा करू शकतो किंवा हे स्थिर ऍप्लिकेशनसाठी Google App Engine वापरण्याचा धोका आहे का तसेच, हे येथे संबंधित नसले तरी (पण भविष्यातील साइट्ससाठी असू शकते), स्थिर डेटासाठी फ्रेमसह केवळ मेटा माहिती दर्शविण्याची GAE पद्धत एसइओवर परिणाम करते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://satsangdhara.net/vara/k7s068.htm", "date_download": "2018-10-16T23:33:51Z", "digest": "sha1:632MVIG7VRVFF2AXLXYYXBMNZOXCHFLD", "length": 47570, "nlines": 1410, "source_domain": "satsangdhara.net", "title": " श्रीमद् वाल्मीकि रामायण - उत्तरकाण्ड - ॥ अष्टषष्टितमः सर्गः ॥", "raw_content": "\nसर्ग १ ते ५\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ७७\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ त ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ त ११९\nसग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ७५\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ६७\nसर्ग १ त १०\nसर्ग ११ त २०\nसर्ग २१ त ३०\nसर्ग ३१ त ४०\nसर्ग ४१ त ५०\nसर्ग ५१ त ६०\nसर्ग ६१ त ६८\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ ते १२०\nसर्ग १२१ ते १२८\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ वा -समाप्त\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nअध्याय ३१ ते ३७\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nसर्ग १ ते १०\nअध्याय १ ते १०\nअध्याय १ त १०\nअध्याय १ ते १३\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते १६\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nअध्याय ३१ ते ४०\n॥ अष्टषष्टितमः सर्गः ॥\n॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥\nलवणासुरस्याहारार्थं निर्गमनं शत्रुघ्नस्य मधुपुरीद्वारि समवस्थानं निवृत्तेन लवणेन सह तस्य सरोषो वार्तालापश्च -\nलवणासुराचे आहारासाठी बाहेर पडणे, शत्रुघ्नांनी मधुपुरीच्या द्वारावर खिळून राहाणे आणि परत आलेल्या लवणासुराबरोबर त्यांचे रोषपूर्ण संभाषण -\nकथां कथयतां तेषां जयं चाकाङ्क्षतां शुभम् \nव्यतीता रजनी शीघ्रं शत्रुघ्नस्य महात्मनः ॥ १ ॥\nयाप्रकारे कथा सांगत आणि शुभ विजयाची आकांक्षा बाळगून त्या मुनिंशी बोलता बोलता महात्मा शत्रुघ्नांची ती रात्र शीघ्रच निघून गेली. ॥१॥\nततः प्रभाते विमले तस्मिन् काले स राक्षसः \nनिर्गतस्तु पुराद् वीरो भक्ष्याहारप्रचोदितः ॥ २ ॥\nतदनंतर निर्मल प्रभातकाल झाल्यावर भक्ष्य पदार्थ तसेच भोजनाच्या संग्रहाच्या इच्छेने प्रेरित होऊन तो वीर राक्षस आपल्या नगरांतून बाहेर पडला. ॥२॥\nएतस्मिन्नन्तरे वीरः शत्रुघ्नो यमुनां नदीम् \nतीर्त्वा मधुपुरद्वारि धनुष्पाणिरतिष्ठत ॥ ३ ॥\nइतक्यातच वीर शत्रुघ्न यमुना नदीला पार करून हातात धनुष्य घेऊन मधुपुरीच्या द्वारावर येऊन उभे राहिले. ॥३॥\nततोऽर्धदिवसे प्राप्ते क्रूरकर्मा स राक्षसः \nआगच्छद् बहुसाहस्रं प्राणिनां भारमुद्वहन् ॥ ४ ॥\nतत्पश्चात्‌ मध्याह्न झाल्यावर तो क्रूरकर्मा राक्षस हजारो प्राण्यांचे ओझे घेऊन तेथे आला. ॥४॥\nततो ददर्श शत्रुघ्नं स्थितं द्वारि धृतायुधम् \nतमुवाच ततो रक्षः किमनेन करिष्यसि ॥ ५ ॥\nईदृशानां सहस्राणि सायुधानां नराधम \nभक्षितानि मया रोषात् कालेनानुगतो ह्यसि ॥ ६ ॥\nत्यासमयी त्याने शत्रुघ्नांना अस्त्रे-शस्त्रे घेऊन द्वारावर उभे असलेले पाहिले. ते पाहून तो राक्षस म्हणाला -नराधमा या हत्याराने तू माझे काय करशील या हत्याराने तू माझे काय करशील तुझ्या सारखे हजारो अस्त्र-शस्त्रधारी मनुष्यांना मी रोषपूर्वक खाऊन चुकलो आहे. असे वाटत आहे की काळ तुझ्या मस्तकावर नाचत राहिला आहे. ॥५-६॥\nआहारश्चास्य सम्पूर्णो ममायं पुरुषाधम \nस्वयं प्रविष्टोऽद्य मुखं कथमासाद्य दुर्मते ॥ ७ ॥\n आजचा हा माझा आहारही पूरा नाही आहे. दुर्मते तू स्वतःच माझ्या मुखात कसा येऊन पडला आहेस तू स्वतःच माझ्या मुखात कसा येऊन पडला आहेस \nतस्यैवं भाषमाणस्य हसतश्च मुहुर्मुहुः \nशत्रुघ्नो वीर्यसम्पन्नो रोषादश्रूण्यवासृजत् ॥ ८ ॥\nतो राक्षस या प्रकारच्या गोष्टी बोलत वारंवार हसत होता. हे पाहून पराक्रमी शत्रुघ्नांच्या नेत्रातून रोषामुळे अश्रुपात होऊ लागला. ॥८॥\nतस्य रोषाभिभूतस्य शत्रुघ्नस्य महात्मनः \nतेजोमया मरीच्यस्तु सर्वगात्रैर्विनिष्पतन् ॥ ९ ॥\nरोषाच्या वशीभूत होऊन महामनस्वी शत्रुघ्नांच्या सर्व अंगांतून तेजोमय किरण विखुरले जाऊ लागले. ॥९॥\nउवाच च सुसंक्रुद्धः शत्रुघ्नस्तं निशाचरम् \nयोद्धुमिच्छामि दुर्बुद्धे द्वन्द्वयुद्धं त्वया सह ॥ १० ॥\nत्या समयी अत्यंत कुपित झालेले शत्रुघ्न त्या निशाचराला म्हणाले - दुर्बुद्धे मी तुझ्याशी द्वंद युद्ध करू इच्छितो. ॥१०॥\nपुत्रो दशरथस्याहं भ्राता रामस्य धीमतः \nशत्रुघ्नो नाम शत्रुघ्नो वधाकाङ्क्षी तवागतः ॥ ११ ॥\nमी महाराज दशरथांचा पुत्र आणि परम बुद्धिमान्‌ राजा श्रीरामांचा भाऊ आहे. माझे नाव शत्रुघ्न आहे आणि मी कामानेही शत्रुघ्न (शत्रूंचा संहार करणारा)च आहे. या समयी तुझा वध करण्यासाठी येथे आलो आहे. ॥११॥\nतस्य मे युद्धकामस्य द्वन्द्वयुद्धं प्रदीयताम् \nशत्रुस्त्वं सर्वभूतानां न मे जीवन् गमिष्यसि ॥ १२ ॥\nमी युद्ध करू इच्छितो म्हणून तू मला द्वंदयुद्धाचा अवसर दे. तू संपूर्ण प्राण्यांचा शत्रु आहेस, म्हणून आता माझ्या हातून जिवंत वाचून जाऊ शकणार नाहीस. ॥१२॥\nतस्मिंस्तथा ब्रुवाणे तु राक्षसः प्रहसन्निव \nप्रत्युवाच नरश्रेष्ठं दिष्ट्या प्राप्तोऽसि दुर्मते ॥ १३ ॥\nत्यांनी असे सांगितल्यावर तो राक्षस त्या नरश्रेष्ठ शत्रुघ्नांशी हसत हसत बोलला - दुर्मते सौभाग्याची गोष्ट आहे की आज तू स्वतःच येऊन मला भेटला आहेस. ॥१३॥\nमम मातृष्वसुर्भ्राता रावणो राक्षसाधिपः \nहतो रामेण दुर्बुद्धे स्त्रीहेतोः पुरुषाधम ॥ १४ ॥\n रावण नामक राक्षस माझी मावशी शूर्पणखा हिचा भाऊ होता, ज्याला तुझा भाऊ राम याने एका स्त्रीच्यासाठी मारून टाकले. ॥१४॥\nतच्च सर्वं मया क्षान्तं रावणस्य कुलक्षयम् \nअवज्ञां पुरतः कृत्वा मया यूयं विशेषतः ॥ १५ ॥\nइतकेच नव्हे तर त्याने रावणाच्या कुळाचा संहार केला आहे. तथापि मी हे सर्व काही सहन केले. तुम्ही लोकांनी केलेली अवहेलना समोर ठेवून - प्रत्यक्ष पाहूनही मी तुम्हां सर्वांच्या प्रति विशेषरूपाने क्षमाभावाचा परिचय दिला. ॥१५॥\nनिहताश्च हि ते सर्वे परिभूतास्तृणं यथा \nभूताश्चैव भविष्याश्च यूयं च पुरुषाधमाः ॥ १६ ॥\nजे नराधम भूतकाळी माझा सामना करण्यासाठी आले होते त्या सर्वांना मी गवताच्या काडीप्रमाणे तुच्छ समजून तिरस्कृत करून त्यांना मारून टाकले. जे भविष्यकाळी येतील त्यांचीही तीच दशा होईल आणि वर्तमानकाळी येणारे तुझ्या सारखे नराधम तर माझ्या हातून मेलेलेच आहेत (असे समज) ॥१६॥\nतस्य ते युद्धकामस्य युद्धं दास्यामि दुर्मते \nतिष्ठं त्वं च मुहूर्तं तु यावदायुधमानये ॥ १७ ॥\n तुला युद्धाची इच्छा आहे ना मी तुला आत्ता युद्धाचा अवसर देतो. तू एक मुहूर्तभर थांब. तो पर्यंत मीही आपले अस्त्र घेऊन येतो. ॥१७॥\nईप्सितं यादृशं तुभ्यं सज्जये यावदायुधम् \nतमुवाचाशु शत्रुघ्नः क्व मे जीवन् गमिष्यसि ॥ १८ ॥\nतुझ्या वधासाठी जसे अस्त्र असणे मला अभीष्ट आहे, तशा अस्त्राला मी प्रथम सुसज्जित करून घेऊन, नंतर युद्धाचा अवसर देईन. हे ऐकून शत्रुघ्न तात्काळ बोलले - आता तू माझ्या हातून जिवंत सुटून कोठे जाशील \nस्वयमेवागतः शत्रुः न मोक्तव्यः कृतात्मना \nयो हि विक्लवया बुद्ध्या प्रसरं शत्रवे दिशेत् \nस हतो मन्दबुद्धिः स्याद् यद्यथा कापुरुषस्तथा ॥ १९ ॥\nकुणी ही बुद्धिमान्‌ पुरुषाने आपल्या समोर आलेल्या शत्रुला सोडता कामा नये. जो आपल्या घाबरलेल्या बुद्धिमुळे शत्रुला निघून जाण्याची संधि देतो, तो मंदबुद्धि पुरुष भित्र्या पुरुषाप्रमाणे मारला जातो. ॥१९॥\nयमस्य गेहाभिमुखं हि पापं\nरिपुं त्रिलोकस्य च राघवस्य ॥ २० ॥\n आता तू या जीव-जगताला चांगल्या तर्‍हेने पाहून घे. मी नाना प्रकारच्या तीक्ष्ण बाणांच्या द्वारा तुला पाप्याला आत्ता यमराजाच्या घरी धाडून देतो, कारण की तू तीन्ही लोकांचा तसेच राघवांचाही शत्रु आहेस. ॥२०॥\nइत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् उत्तरकाण्डेऽष्टषष्टितमः सर्गः ॥ ६८ ॥\nयाप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील उत्तरकाण्डाचा अडुसष्ठावा सर्ग पूरा झाला. ॥६८॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/mumbai/billionaire-empire-created-10th-anniversary-low-house-lover-cheap-houses/", "date_download": "2018-10-17T00:09:14Z", "digest": "sha1:YQ37VYB7HB2OUY4NTFWXIC7ISJIE4R7W", "length": 34520, "nlines": 406, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Billionaire Empire Created By The 10th Anniversary Of The Low House Of Lover Of Cheap Houses! | स्वस्त घरांच्या आमिषाने दहावी नापास वृद्धाने उभारले कोट्यवधींचे साम्राज्य! | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार १७ ऑक्टोबर २०१८\n#Metoo :अकबर यांच्यावर आणखी एका महिलेचा आरोप\nदेशात २0 कोटी लोक उपाशी अन् ७.८0 लाख क्विंटल धान्य सडले\nघरी जाण्याची वेळ ठरतेय ‘मृत्यू’ची घंटा\nमी मेले तर त्याची जबाबदारी सीबीआय घेणार का\nलग्नाआधीच नवरा नॉट रिचेबल; ४० लाख घेऊन पसार\n#Metoo :अकबर यांच्यावर आणखी एका महिलेचा आरोप\nघरी जाण्याची वेळ ठरतेय ‘मृत्यू’ची घंटा\nमी मेले तर त्याची जबाबदारी सीबीआय घेणार का\nलग्नाआधीच नवरा नॉट रिचेबल; ४० लाख घेऊन पसार\n४० इलेक्ट्रिक बसेसचे कंत्राट रद्द करण्याचा बेस्टचा निर्णयच उच्च न्यायालयाने केला रद्द\n‘नो एन्ट्री’ सीक्वलमध्ये दिसणार ‘हा’ ‘हॅण्डसम मुंडा’\nहर्षदा खानविलकरच्या आयुष्यात 'या' सणाचे आहे खास महत्त्व\nसलमान खान आणि दीपिका पादुकोण बनले नंबर वन\n‘मरियम खान- रिपोर्टिंग लाइव्ह’ मालिकेत अंजू महेंद्रू साकारणार 'ही' भूमिका\n#MeToo : मीटू इफेक्ट दीपिका पादुकोणच्या फाऊंडेशनमधून टॉप टॅलेंट मॅनेजर पायऊतार\nनाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे\nअंबाबाई वैष्णवी देवीच्या रुपात, पर्यटकांचा ओघ सुरूच\n#MeToo : नाना-तनुश्री प्रकरणातील खळबळजनक खुलासा... स्पॉट बॉयचा गौप्यस्फोट\nविविध मागण्यांसाठी जळगावमधील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा मोर्चा\nसतत सर्दी-खोकल्याचा त्रास होतोय 'ही' कारणं असू शकतात\nगर्लफ्रेंडला प्रपोज करताना वापरा या 'जरा हटके' कल्पना\nNavratri 2018 : दुर्गापुजेसाठी बॉलिवूड तारकांचे 'हे' लूक्स तुम्हीही ट्राय करू शकता\nWorld Food Day : सर्दी-खोकला आणि तापामध्ये 'हे' पदार्थ खाणं टाळावं\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nभंडारा - घरगुती गॅस सिलिंडरचा भडका उडाल्याने तीन जण जखमी, मोहाडी तालुक्याच्या अांधळगाव येथे रात्री ९ वाजताची घटना\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nब्राह्मोस हेरगिरी प्रकरण - निशांत अग्रवालची न्यायालयीन कोठडीत रवानगी\nमुंबई - भाजपाध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल, मुख्यमंत्री आणि मुंबई अध्यक्ष आशीष शेलार स्वागतासाठी उपस्थित\nझारखंड - नक्षलवाद्यांनी नऊ ट्रकना लावली आग, लोहारडागा येथे 10 शस्त्रधारी नक्षलवाद्यांचे कृत्य\nपणजी - गोव्यातील काँग्रेसच्या दोन आमदारांचा भाजपात प्रवेश, दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर भाजपात दाखल\nउत्तर प्रदेश - इटाह येथे सुमारे 35 लाखांची देशी दारू जप्त, दोन जणांना अटक\nठाणे - कडोंमपाचे 400 कंत्राटी कामगार उद्यापासून संपावर, 18 महिन्यांचा पगार थकवल्याने संप\nपुणे- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा वगळून सर्व नगरसेवक हंडे -कलश घेऊन दाखल\nपुणे - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजप वगळून सर्व नगरसेवक विस्कळीत पाणी पुरावठ्याविरोधात हंडे-कलशा घेऊन दाखल\nसातारा - माची पेठेत पतीकडून पत्नीची हत्या, पत्नीची हत्या करुन आरोपी पती फरार\nछत्तीसगड : राजनंदगावात आयईडीचा स्फोट, आयटीबीपीचे तीन जवान जखमी.\nवसई-विरारला पाणीपुरवठा करणार पाइपलाइन फुटली, हजारो लिटर पाणी गेलं फुकट\nगडचिरोली : चकमकीत एक नक्षलवादी ठार, कुरखेडा तालुक्यातील कोमलपाडा जंगलातील घटना\nभंडारा - घरगुती गॅस सिलिंडरचा भडका उडाल्याने तीन जण जखमी, मोहाडी तालुक्याच्या अांधळगाव येथे रात्री ९ वाजताची घटना\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nब्राह्मोस हेरगिरी प्रकरण - निशांत अग्रवालची न्यायालयीन कोठडीत रवानगी\nमुंबई - भाजपाध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल, मुख्यमंत्री आणि मुंबई अध्यक्ष आशीष शेलार स्वागतासाठी उपस्थित\nझारखंड - नक्षलवाद्यांनी नऊ ट्रकना लावली आग, लोहारडागा येथे 10 शस्त्रधारी नक्षलवाद्यांचे कृत्य\nपणजी - गोव्यातील काँग्रेसच्या दोन आमदारांचा भाजपात प्रवेश, दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर भाजपात दाखल\nउत्तर प्रदेश - इटाह येथे सुमारे 35 लाखांची देशी दारू जप्त, दोन जणांना अटक\nठाणे - कडोंमपाचे 400 कंत्राटी कामगार उद्यापासून संपावर, 18 महिन्यांचा पगार थकवल्याने संप\nपुणे- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा वगळून सर्व नगरसेवक हंडे -कलश घेऊन दाखल\nपुणे - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजप वगळून सर्व नगरसेवक विस्कळीत पाणी पुरावठ्याविरोधात हंडे-कलशा घेऊन दाखल\nसातारा - माची पेठेत पतीकडून पत्नीची हत्या, पत्नीची हत्या करुन आरोपी पती फरार\nछत्तीसगड : राजनंदगावात आयईडीचा स्फोट, आयटीबीपीचे तीन जवान जखमी.\nवसई-विरारला पाणीपुरवठा करणार पाइपलाइन फुटली, हजारो लिटर पाणी गेलं फुकट\nगडचिरोली : चकमकीत एक नक्षलवादी ठार, कुरखेडा तालुक्यातील कोमलपाडा जंगलातील घटना\nAll post in लाइव न्यूज़\nस्वस्त घरांच्या आमिषाने दहावी नापास वृद्धाने उभारले कोट्यवधींचे साम्राज्य\nदहावी नापास, त्यात बेरोजगार. पैसे कमाविण्यासाठी त्याने काही जणांना एकत्र घेऊन संस्था स्थापन केली. ३ लाखांपासून ते १८ लाखांपर्यंत १ बीएचके, २ बीएचके, ३ बीएचकेच्या स्वस्त घरांच्या आॅफर तो संस्थेच्या माध्यमातून दैनिकांमध्ये जाहिरातींद्वारे देऊ लागला.\nमुंबई : दहावी नापास, त्यात बेरोजगार. पैसे कमाविण्यासाठी त्याने काही जणांना एकत्र घेऊन संस्था स्थापन केली. ३ लाखांपासून ते १८ लाखांपर्यंत १ बीएचके, २ बीएचके, ३ बीएचकेच्या स्वस्त घरांच्या आॅफर तो संस्थेच्या माध्यमातून दैनिकांमध्ये जाहिरातींद्वारे देऊ लागला. अनेक जण याला फसले. काही पोलिसांनीही घरासाठी पैसे गुंतविले. हळूहळू धंदा वाढल्याने, तो चाळीतून थेट दादरच्या उच्चभ्रू वसाहतीत राहायला गेला. आलिशान गाडी, सोबतीला बॉडीगार्ड घेऊन फिरू लागला. तब्बल ७ वर्षे त्याचा हा फसवणुकीचा धंदा सुरू होता. या ७ वर्षांत त्याने जवळपास सहा हजारांहून अधिक नागरिकांना फसवून कोट्यवधींचे साम्राज्य उभे केले. मधुकर विठ्ठल सूर्यवंशी (६०) असे या प्रतापी वृद्धाचे नाव आहे. गेल्या दोन वर्षांपासून तो फरार होता. अखेर तपासाअंती या महाठगाला औरंगाबाद पोलिसांनी नुकत्याच बेड्या ठोकल्या. मुंबई पोलिसांचे आर्थिक गुन्हे शाखेचे पथक या ठगाचा ताबा घेण्यासाठी औरंगाबादला रवाना झाले आहे.\nमूळचा लातूरचा रहिवासी असलेला सूर्यवंशी मालाडच्या दामूनगर झोपडपट्टीमध्ये पत्नी आणि मुलासोबत राहायचा. दहावी नापास असल्याने, त्याला कुठेही नोकरी मिळत नव्हती. त्यामुळे त्याने शक्कल लढवत, तेथील काही जणांना सोबत घेतले. ‘सम्यक निवास हक्क संघ प्रायोजक भीम फाउंडेशन’ या नावाने २००७ मध्ये त्याने संस्था स्थापन केली. संस्थेच्या माध्यमातून नागरिकांना स्वस्त घरासाठी पैसे गुंतवायला लावायचे, त्या पैशांतून जमिनी खरेदी करून त्यांना स्वस्तात घरे द्यायची, असे त्याने ठरविले होते. त्याच्या सोबतीला मिलिंद सीताराम कासारे (४८), विकासक प्रमोद पाल, तसेच संस्थेचे अन्य सभासद होते. दैनिक आणि साप्ताहिकामध्ये त्याने गुंतवणुकीसंदर्भात जाहिराती दिल्या. त्याला भुलून नागरिकांनी त्याच्याकडे पैसे गुंतविण्यास सुरुवात केली. मुंबईतील मालाड मार्वे, वडाळ्यासह, नाशिक, औरंगाबादससारख्या १७ हून अधिक जिल्ह्यांतील नागरिकांना त्याने फसविले. ठरावीक ठिकाणी विकत घेतलेल्या जागा तो नागरिकांना दाखवायचा. २०१४ मध्ये या ठिकाणी हक्काचे घर मिळवून देण्याचे आमिष त्याने अनेकांना दाखविले होते.\nमुंबईत २ ते ३ हजारांहून अधिक जणांनी त्याच्याकडे गुंतवणूक केली. गेल्या ७ वर्षांत त्याने सहा हजारांहून अधिक नागरिकांना फसवून कोट्यवधींचे साम्राज्य उभे केले.\nऔरंगाबादमधील काही पोलीसही त्याच्या आमिषाला बळी पडले. या पैशांतून त्याने दादर परिसरातील उच्चभ्रू वसाहतीत घर घेतले. पत्नीच्या निधनानंतर तो मुलासोबत राहू लागला. आलिशान गाडी, स्वत:च्या सुरक्षेसाठी बॉडीगार्ड असा त्याचा रुबाब होता. मात्र, २०१४ मध्ये घर देण्याचे ठरले असताना, टॉवर उभारणारी जागा ओसाडच दिसल्याने नागरिकांना संशय आला. त्यांनी त्याच्याकडे पैसे परत करण्याचा तगादा लावला. २०१४ च्या अखेरला तो पळून गेला. सेवानिवृत्त पोलीस जमादार राम पुंडलिक यांनी यामध्ये १ लाख २० हजार रुपये गुंतविले होते. त्यांचीही फसवणूक झाल्याने, २०१५ मध्ये त्यांनी औरंगाबादमधील सिडको पोलीस ठाण्यात तक्रार दिली आणि त्याच्याविरुद्ध पहिला गुन्हा दाखला झाला.\nत्यानंतर, मुंबईतील भोईवाडासह, औरंगाबाद, नाशिक, पुणे अशा विविध शहरांमध्ये सूर्यवंशीसह त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हे दाखल होण्याचे सत्र सुरूच झाले. भोईवाड्यात त्याच्यावर ३ कोटींहून अधिक रकमेचा गुन्हा दाखल झाल्याने, हा गुन्हा पुढे तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता.\nऔरंगाबादच्या पीएसआयने ठोकल्या बेड्या\nएमआयडीसी पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारल्यानंतर, या गुन्ह्याचा तपास पीएसआय विश्वनाथ झुंजारे यांच्याकडे आला. त्यांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत, सखोल तपास सुरू केला. त्यानंतर सर्वात प्रथम औरंगाबाद गुन्हे शाखेन विकासक प्रमोद पाल याला अटक केली. त्याच्या पाठोपाठ एमआयडीसी पोलिसांनी मधुकर सूर्यवंशीला तपासाअंती बेड्या ठोकल्या. त्याच्या चौकशीत वरील घटनेला वाचा फुटली. औरंगाबाद, नाशिकमध्ये तर त्याने उल्लेख केलेल्या ७ जागा दुसºयाच व्यक्तीच्या नावावर असल्याचे समोर आले. लवकरच त्याचा ताबा मुंबई गुन्हे शाखा घेणार असल्याचे झुंजारे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.\nया संस्थेमध्ये सूर्यवंशी व कासारेने त्याच्या लहान मुलांनाही सदस्य केले आहे.\nवेषांतर करून नाशिकमध्ये : सूर्यवंशीसह या मास्टरमाइंड असलेला मिलिंद कासारे सध्या वेषांतर करून नाशिकमध्ये लपून बसल्याची माहिती औरंगाबाद पोलिसांना आहे. त्याच्या मागावर पोलीस आहेत. त्यालाही लवकरच अटक होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.\nमुंबईत दाखल असलेल्या गुन्ह्याप्रकरणी मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेचे पथक अधिक तपास करणार आहेत. त्याने मुंबईत आणखी किती जणांना गंडा घातला, या प्रकरणाचा सखोल तपास करून, त्याला या गुन्ह्यात अटक करण्यात येणार आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nनागपुरात शिवसेना पदाधिका-याच्या घरासमोर फेकला सुतळी बॉम्ब\nचांदेश्वरी घाटात युवकाचा खून\nखरेदीच्या बहाण्याने अडीच लाखांच्या दागिन्यांची चोरी\nमांजरीचे पिल्लू आणण्यासाठी गेलेल्या मुलीला सात तास ठेवले डांबून\nभाईंदर मधून बनावट नोटांसह 5 जणांना पकडले\nपोलिसांनी लग्नाच्या वरातीत व-हाडी बनून ठोकल्या आरोपीला बेड्या\nघरी जाण्याची वेळ ठरतेय ‘मृत्यू’ची घंटा\nमी मेले तर त्याची जबाबदारी सीबीआय घेणार का\nलग्नाआधीच नवरा नॉट रिचेबल; ४० लाख घेऊन पसार\n४० इलेक्ट्रिक बसेसचे कंत्राट रद्द करण्याचा बेस्टचा निर्णयच उच्च न्यायालयाने केला रद्द\nमुंबईत पुन्हा दहशतवादी हल्ला होणार असल्याची अफवा\n‘हवाई सुंदरी’ बनण्यासाठी दोघींनी गमावले लाखो रुपये\nबिग बॉस 12मीटूअॅपलप्रो कबड्डी लीगभारत विरुद्ध वेस्ट इंडिजनवरात्रीइंधन दरवाढहेमा मालिनीजागतिक अन्न दिवसअॅमेझॉन\nरुमा शर्माचा Hot अंदाज Viral\nजगातील 'ही' सूक्ष्म शिल्पं पाहिलीत का\nगर्लफ्रेंडला प्रपोज करताना वापरा या 'जरा हटके' कल्पना\nचालतं-फिरतं घर पाहिलंय का\nप्राण्यांची 'अशी' मजामस्ती पाहिलीय का\n'या' चार शहरांमध्ये साजरी केली जाते दुर्गा पूजा\nNavratri 2018 : दुर्गापुजेसाठी बॉलिवूड तारकांचे 'हे' लूक्स तुम्हीही ट्राय करू शकता\nपुस्तकांचा 'असा' वापर कधी पाहिलाय का\nफुटबॉलपटूंची कमाई पाहाल तर चक्रावाल\nनगरमध्ये फुलपाखरं व रानफुलांचे ताटवे ठरतायत आकर्षणाचं केंद्र\nसप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nजोतिबाची पाच पाकळ्यातील बैठी सरदारी पूजा\nअंबाबाई वैष्णवी देवीच्या रुपात, पर्यटकांचा ओघ सुरूच\nनाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे\nसई लोकुरने पारंपरिक वेशभूषेसह केला दांडिया अन् गरब्याचा सराव\nविविध मागण्यांसाठी जळगावमधील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा मोर्चा\nठाण्यात रिक्षा जळून खाक\nNavratri 2018 : करवीर निवासिनी श्री अंबाबाईची गजारुढ रुपातील पूजा\nNavratri 2018 : जोतिबाची पाच पाकळ्यांतील खडी पूजा\nघरी जाण्याची वेळ ठरतेय ‘मृत्यू’ची घंटा\nमी मेले तर त्याची जबाबदारी सीबीआय घेणार का\nलग्नाआधीच नवरा नॉट रिचेबल; ४० लाख घेऊन पसार\n४० इलेक्ट्रिक बसेसचे कंत्राट रद्द करण्याचा बेस्टचा निर्णयच उच्च न्यायालयाने केला रद्द\nतिमिराला छेदून प्रकाश पेरू\nमुंबईत येणाऱ्या दुधाच्या टँकरची तपासणी सुरु\nमालदीवमध्ये लोकशाहीच्या स्थापनेसाठी भारत करू शकतो हस्तक्षेप\nबुधवारी उघडणार सबरीमाला मंदिराचे दरवाजे; आंदोलनकर्त्या महिलांना रोखले, तणावाची परिस्थिती\nमहाराष्ट्र सरकारची महाभेट; कर्मचाऱ्यांचा 'डीए' 3 टक्क्यांनी वाढवला\nलग्नाआधीच नवरा नॉट रिचेबल; ४० लाख घेऊन पसार\n४० इलेक्ट्रिक बसेसचे कंत्राट रद्द करण्याचा बेस्टचा निर्णयच उच्च न्यायालयाने केला रद्द\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/megablock", "date_download": "2018-10-17T00:11:22Z", "digest": "sha1:NPPPGLYQYVNVMRXDZ7AOENGB5FLBUY6K", "length": 27941, "nlines": 308, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "megablock Marathi News, megablock Photos and Videos - Maharashtra Times", "raw_content": "\nनवरात्रोत्सवात ड्रग्जविक्री; नायजेरियन तस्...\nराज्य सरकारी कर्मचाऱ्यांना तीन टक्के वाढीव...\n‘शबरीमला’वरून आज केरळमध्ये संघर्ष\nरमाणी यांच्या लढाईला १८ महिला पत्रकारांचे ...\nअकबर यांच्यावर आणखी दोन महिलांचा आरोप\nदिल्ली: 'हयात'मध्ये माजी खासदाराच्या पुत्र...\nक​र्ज पास करण्यासाठी शरीरसुखाची मागणी; महि...\n'पहिल्या' घोटाळेबाजाला भारतात आणण्यात यश\n'मायक्रोसॉफ्ट'चे सहसंस्थापक पॉल अॅलन यांचं...\ngoogle map वरून पत्नीला प्रियकरासोबत पकडले...\nNavratri 2018: हिंदू नाही म्हणून गरब्यातून...\nपाकिस्तानची भारताला सर्जिकल स्ट्राइकची धमक...\nमलाबारचे उद्दिष्ट ७ अब्ज डॉलर व्यवसायाचे\nपरदेशी गुंतवणूकदारांची भारताला पसंती\nजागतिक घडामोडी भारतासाठी मारक\nनिर्देशांकाची ३०० अंकांनी उसळी\nआयसीसीकडून विंडीज प्रशिक्षक निलंबित\nसचिनचे 'ते' शब्द ऐकून रडू कोसळलेः श्रीसंत\nvirat kohli: विराट मोडणार सचिनचा आणखी एक व...\nCricket: क्रिकेटमध्ये 'डक' हा शब्द का वापर...\n'या' फलंदाजानं झळकावलं होतं पहिलं कसोटी द्...\n'आलोकनाथने खोलीत घुसण्याचा प्रयत्न केला'\n'सेक्रेड गेम्स'च्या लेखकावर शोषण केल्याचा ...\nमी टू: 'स्त्री'तील अभिनेत्रीचा निर्मात्याव...\nयू टू... 'संस्कारी बाबूजीं'वर बलात्काराचा ...\n'मी टू'ला पाठिंबा;'मामि'तून दोन चित्रपट वग...\nदिलीप कुमारांना न्युमोनिया; रुग्णालयात दाख...\nसोशल मीडिया: फायद्याची गोष्ट\n‘मी टू’ नक्की कशासाठी\n\\Bपोहे हा प्रकार अस्सल भारतीय\n‘मी टू’ नक्की कशासाठी\n\\Bपोहे हा प्रकार अस्सल भारतीय\nराज्य सरकारने रेल्वे प्रवाशांसाठी..\nमध्य प्रदेश निवडणूक २०१८: राहुल ग..\nमुंबई: अल्पवयीन मुलीचा माहिम रेल्..\n'सबरीमाला मंदिरात महिलांनी प्रवेश..\nअरुण जेटलींनी राहुल गांधींना म्हट..\n रेल्वे पुलावर शाळकरी मु..\nब्रुसेल्स: ब्रग्झिट करारावर युरोप..\nमिझोराम निवडणूक २०१८: अमित शहा कर..\nमध्य रेल्वेकडून इगतपुरी येथे यार्ड रिमॉडेलिंगप्रमाणेच नवीन रिले इंटरलॉकिंग प्रणाली अंतर्भूत करण्याचे काम हाती घेतले आहे...\nनव्या धीम्या मार्गासाठी आज मेगाब्लॉक\nमध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. मध्य रेल्वेवर ठाणे आणि मुंब्रा स्थानकामध्ये स. ८.३० ते सायं. ५.३०पर्यंत मेगाब्लॉक घेतला जाईल. डाऊन दिशेकडील धीम्या लोकल कळवा आणि मुंब्रा दरम्यान नवीन मार्गावर वळवण्याचे काम करण्यासाठी हा ब्लॉक घेतला जाणार आहे.\nनव्या धीम्या मार्गासाठी उद्या मेगाब्लॉक\nमध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावर उद्या, रविवारी मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. मध्य रेल्वेवर ठाणे आणि मुंब्रा स्थानकामध्ये स. ८.३० ते सायं. ५.३०पर्यंत मेगाब्लॉक घेतला जाईल. डाऊन दिशेकडील धीम्या लोकल कळवा आणि मुंब्रा दरम्यान नवीन मार्गावर वळवण्याचे काम करण्यासाठी हा ब्लॉक घेतला जाणार आहे.\nआजपासून म.रे.वर विशेष ब्लॉक\nमुंबई: मध्य रेल्वेतर्फे ठाणे आणि दिव्यामधील पाचव्या आणि सहाव्या मार्गिकांसाठी कळवा येथे काम हाती घेतले जाणार आहे. या विशेष ब्लॉकमुळे आज, गुरुवार २७ सप्टेंबर ते ७ ऑक्टोबरपर्यंत काही फेऱ्या रद्द आणि काही फेऱ्या अंशत: रद्द केल्या जाणार आहेत.\nआज तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक नाही\nआज अनंत चतुर्दशीदिनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या विसर्जन मिरवणुकांसाठी होणारी मोठी गर्दी लक्षात घेत रेल्वे प्रशासनाने उद्याचा मेगाब्लॉक रद्द केला आहे. यामुळे मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.\nगणेशोत्सवाची धामधूम आणि माऊंट मेरी जत्रेचा अंतिम दिवस असा योग जुळला असतानाच नेमक्या रविवारच्या मेगाब्लॉकने प्रवाशांना लोकलहाल सहन करावे लागले.\nशनिवार, रविवारी प्रवास करताय\nमध्य रेल्वेवर शनिवारी मध्यरात्री सीएसएमटी ते मशीद स्थानकांदरम्यान असलेला सिग्नल यंत्रणेचा सांगाडा काढण्यासाठी विशेष ब्लॉक घेतला जाणार आहे. या ब्लॉकमुळे शनिवारी रात्री उशिरापासून ते रविवारी पहाटेपर्यंत काही फेऱ्या रद्द केल्या जाणार आहेत.\nरक्षाबंधनाच्या दिवशी होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेत मध्य, पश्चिम, हार्बर रेल्वेवर आज रविवारी मेगाब्लॉक न घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पश्चिम रेल्वेने रविवारऐवजी काल शनिवारी मध्यरात्री वसई आणि विरार स्थानकांमध्ये मेगाब्लॉक घेतला होता. पश्चिम रेल्वेवर वसई ते विरार दरम्यान शनिवारी धीम्या मार्गांवर ब्लॉक घेण्यात आला. हा ब्लॉक मध्यरात्री साडेबारा ते पहाटे साडेचार वाजेपर्यंत घेण्यात आला.\nतिन्ही मार्गांवर आज रखडपट्टी\nपश्चिम, मध्य, हार्बर मार्गांवर रविवार, १९ ऑगस्ट रोजी सकाळी ११.२० ते दुपारी ४.२०पर्यंत मेगाब्लॉक घेतला जाणार असून, ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणा, रुळांच्या दुरुस्तीसाठीचे काम या ब्लॉकदरम्यान केले जाणार आहे.\nलोअर परळ पुलावर अखेरचा हातोडा\nलोअर परळ येथील रेल्वे हद्दीतील गंजलेला पूल तोडण्यासाठी आणखी तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. हा पूल तोडण्यासाठी पश्चिम रेल्वेने मागवलेल्या निविदेतून कंत्राटदार नेमण्यात आला आहे. या पाडकामासाठी सात कोटी २५ लाख रुपयांची निविदा मंजूर झाली आहे. तीन महिन्यांत हा पूल पाडण्याचे आव्हान असून त्यासाठी तांत्रिक क्षमतेची कसोटी लागणार आहे.\nतिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक\nमध्य, पश्चिम, हार्बर मार्गावर आज सकाळी १०.३० ते दुपारी ४ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यासह, मध्य रेल्वेवर दिवा स्थानकात पादचारी पुलासाठी गर्डर उभारण्यासाठी सोमवार मध्यरात्री १ ते पहाटे ६पर्यंत ब्लॉक घेतला जाणार आहे.\nमध्य, पश्चिम व हार्बर मार्गावर रविवार, ५ ऑगस्ट रोजी सकाळी ११ ते दुपारी ४.१५पर्यंत मेगाब्लॉक चालणार आहे. त्याचप्रमाणे मध्य रेल्वेवर आज, शनिवारी विशेष ब्लॉक घेतला जाणार आहे. विद्याविहार येथे पादचारी पुलासाठी गर्डर उभारण्यासाठी शनिवारी रा. ११.४० ते रविवारी पहाटे ४.५०पर्यंत ब्लॉक घेतला जाणार आहे.\nरेल्वेचा दर रविवारी 'राष्ट्रीय ब्लॉक'\nरेल्वेच्या देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी आता भारतीय रेल्वे मुंबईत घेतल्या जाणाऱ्या मेगाब्लॉकचे देशव्यापी अनुकरण करणार आहे. रेल्वेच्या देशभरातील सर्वच विभागांमध्ये पुढचे किमान वर्षभर दर रविवारी सहा ते सात तासांचे मेगाब्लॉक घेण्यात येणार असल्याची घोषणा रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी सोमवारी केली.\nतिन्ही मार्गांवर उद्या ब्लॉक\nपश्चिम, हार्बर रेल्वेवर देखभाल, दुरुस्तीसाठी आणि मध्य रेल्वेवर परळ टर्मिनसकडील नवीन प्लॅटफॉर्मच्या कामासाठी रविवार, १० जूनला ब्लॉक घेतला जाणार आहे.\nकुर्ला-सायनमधील पादचारी पूल तोडणार\nमध्य रेल्वेवरील कुर्ला ते सायन स्थानकांमध्ये असलेला पादचारी पूल तोडण्यात येणार असून त्यासाठी शनिवारी रात्री विशेष ब्लॉक घेतला जाणार आहे.\nआज तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक\nमध्य, हार्बर, पश्चिम रेल्वेवर रविवार, ६ मे रोजी स. ११ ते दु. ४.३०दरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तर मध्य रेल्वेवर कल्याण ते दिवा अप जलद मार्गावर स. ११.१५ ते दु. ४.१५ वाजता मेगाब्लॉक घेण्यात येईल.\nमध्य रेल्वे व हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक\nमध्य व हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याण स्थानकांमध्ये डाऊन धीम्या आणि हार्बरवर पनवेल-वाशी या स्थानकांमध्ये अप आणि डाऊन दोन्ही मार्गावर दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत.\nपरे वर आज तर मरे, हार्बरवर उद्या मेगाब्लॉक\nमध्य, हार्बर रेल्वेवर रविवार २९ एप्रिल आणि पश्चिम रेल्वेवर आज शनिवार मध्यरात्री मेगाब्लॉक चालणार आहे. मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याण स्थानकांमध्ये डाऊन धीम्या आणि हार्बरवर पनवेल-वाशी या स्थानकांमध्ये अप आणि डाऊन दोन्ही मार्गावर दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत.\nमध्य, हार्बर रेल्वेवर रविवारी ब्लॉक\nमध्य आणि हार्बर रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक असणार आहे. मध्य रेल्वेवर कल्याण ते ठाणे स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर स. ११.२० ते दु. ४.२० पर्यंत ब्लॉक आहे. या कालावधीत कल्याण ते ठाणे मार्गावरील अप धीमी वाहतूक अप जलद मार्गावरून चालवण्यात येईल.\nrailway: मध्य रेल्वेच्या वक्तशीरपणात वाढ\nमध्य रेल्वेवर काही महिन्यांपासून हाती घेण्यात आलेल्या मेगाब्लॉकच्या वाढत्या संख्येचा दृश्य परिणाम प्रत्यक्षात दिसू लागला आहे. या कामांमुळे 'रोज म.रे. त्यास कोण रडे' ही म्हण मागे पडत असून, गतवर्षीच्या तुलनेत यंदा या मार्गावरील वक्तशीरपणा दोन टक्क्यांनी वाढल्याचा दावा करण्यात आला आहे.\nकेरळ: शबरीमाला प्रकरणी प्रशासन व भक्त आज आमनेसामने\n'संघाच्या बेकायदा शस्त्र बाळगण्याला आमचा विरोधच'\nधारावी पुनर्विकासासाठी जागतिक निविदा\nपरदेशी गुंतवणूकदारांची भारताला पसंती\nवाघिणीवरील कारवाईचा प्राधान्यक्रम का बदलला\nमोदींच्या सभेला सरकारी खर्चाने गर्दी\nराज्य सरकारी कर्मचाऱ्यांना तीन टक्के वाढीव ‘डीए’\nMT न्यूज अलर्टसाठी सबस्क्राइब करा\nटाइम्समधील महत्त्वाच्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूजचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळवा.\n* ब्राऊसर सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही नोटिफिकेशन्स कधीही बंदही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.mumbaimanoos.com/category/maharashtra/marathwada/beed/", "date_download": "2018-10-16T23:41:37Z", "digest": "sha1:6HECCU2UO2JA5TOROVWITU5QPEM7Z226", "length": 6033, "nlines": 191, "source_domain": "www.mumbaimanoos.com", "title": "बीड Archives | Mumbai Manoos", "raw_content": "\nधनंजय मुंडेंना नगर पंचायतीमध्ये जोरदार धक्का\nलाचखोर शेळके, फडला चार दिवसांची पोलीस कोठडी\nगर्भपात प्रकरणी डॉक्टराला तीन वर्षांची सक्तमजुरी\nजिल्हा पुरवठा अधिकारी शेळके यांना सव्वालाखाची लाच घेताना पकडले\nजिल्हा पुरवठा अधिकारी शेळके यांना सव्वालाखाची लाच घेताना पकडले\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\nसीएसएमटी स्टेशनवरील सोलापूर एक्सप्रेसच्या डब्याला आग\nबारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल उद्या ३० मे ला\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "https://www.tinystep.in/blog/ase-photo-ghri-kadhnyacha-baby-tips-in-marathi", "date_download": "2018-10-16T23:44:03Z", "digest": "sha1:3Y6MTJZIKAHVVGRCXHD3WKZEXQWC2DZV", "length": 12932, "nlines": 246, "source_domain": "www.tinystep.in", "title": "हे असे बाळाचे फोटो घरी काढण्याचा प्रयन्त करू नका - Tinystep", "raw_content": "\nहे असे बाळाचे फोटो घरी काढण्याचा प्रयन्त करू नका\nनवजात बाळांचे विविध पोझ मधले गोंडस अनेक गोंडस फोटो आपण इंटरनेटवर बघत असतो. त्यात त्यांच्या इतक्या गोंडस पोझ असतात ना कि कोणालाही आपल्या बाळाचे असे फोटो काढण्याचा मोह आवरला जाणार नाही. पण हे फोटो प्रशिक्षित आणि जाणकार फोटोग्राफर काढून काढून घेतलेले असतात अनेक फोटो विविध प्रकारे एडिट केलेले असतात. त्यामुळे असे फोटो घरी काढण्याचा प्रयन्त करू नये त्यामुळे बाळाला इजा होण्याची शक्यता असते. आम्ही तुम्हांला अश्या ५ पोझ सांगणार आहोत ज्या कोणत्याही जाणकारांच्या मदतीशिवाय काढणे कसे धोकादायक ठरू शकते. आणि हे फोटो काढताना कश्या युक्त्या वापरण्यात आल्या आहेत. ज्या जाणकारांच्या मदतीशिवाय करणे धोकादायक ठरू शकेल\n१. हाताची घडी घातलेलं बाळ\nनवजात बाळाचे डोके हे जाड असते आणि त्याला ते सांभाळण्या इतपत त्या बाळाच्या स्नायूंची वाढ झालेली नसते. त्यामुळे यप्रकाराचा फोटो काढताना बाळाच्या डोक्याला आधार देण्यात येतो आणि नंतर फोटोशॉपद्वारे किंवा विविध तंत्राद्वारे फोटो एडिट करण्यात येतो. त्यामुळे तुम्ही जर असा फोटो घरी काढण्याचा प्रयन्त केल्यास बाळाच्या मानेला आणि डोक्याला इजा पोहचण्याची शक्यता असते.\nबाळ या फोटोमध्ये कसले गोंडस आणि सुंदर दिसत आहे. चॅन गुरफटून झोपाळ्यात झोपले आहे. पण खरं हा फोटो दोन वेगवेगळ्या फोटोचा मिळून बनला आहे. कसा ते आपण फोटो मध्ये पाहणार आहोत. असा फोटो जर आपण बाळाला झोपल्यात झोपवून काढायचा प्रयन्त केल्यास बाळाला इजा पोहचू शकते\n३. हातावर हनुवटी ठेऊन\nहा इंटरनेटवर बऱ्याचदा आढळून येणारा फोटो आहे. यात बाळ आपल्या हातावर हनुवटी ठेऊन बसली दिसते पण खरंतर हे बाळ स्वतःच्या हातावर आपल्या मानेचे वजन उचलू शकेल इतकी क्षमता त्याच्या मध्ये नसते. म्हणून त्याचा असा फोटो काढताना फोटोग्राफरने आधी बाळाच्या डोक्याला हाताने आधार देऊन फोटो काढला आणि नंतर तो एडिट केला त्यामुळे असा फोटो मिळाला पण या करता बाळाला इजा न होता त्याचा मानेल आधार कसा द्यायचा हा अंदाज जाणकार फोटोग्राफर ला असतो आपण असा फोटो काढण्याचा प्रयत्न करत असताना काही इजा होऊ शकते. त्यामुळे जाणकारच्या मदतीनेच असे फोटो काढणे योग्य ठरेल.\n४. सरळ बसलेले बाळ\nनवजात बाळ हे आपल्या डोक्याचे तसेच स्वतःचे वजन सांभाळून सरळ बसायला असमर्थ असते. त्याला कोणाच्यातरी आधाराची गरज असते अश्या आधारानेच या बाळाचा असा फोटो घेतला आहे. आणि नंतर फोटोशॉप करण्यात आला.\n५. फोटोसाठी इतर वस्तूंचा वापर करणे.\nबाळाचे गिटारवर बसलेला, झाडावरचा एखाद्या घरट्यातला असे अनेक फोटो विविध वस्तूंच्या आधारे किंवा फोटोशॉपने तयार करण्यात आलेले अनेक फोटोआपण इंटरनेटवर बघतो. पण असे फोटो कसे काढण्यात येतात यांबद्दल आपल्याला खरंच माहिती असते का बऱ्याच वेळा हे फोटो एडिट करून किंवा दुसरे फोटो एकत्र करून बनवलेले असतात.\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\nगरोदरपणात असताना ह्या लसी घ्या. . .\nलहान बाळाचे दात कधी यायला सुरवात होते..आणि लहान मुलांचा दाताविषयक सर्व प्रश्नांची उत्तरे\nअशी करा कांद्याची कुरकुरीत खेकडा भजी\nबाळाला सहा महिने झाल्यावर....\nहे सहा काही मजेदार प्रश्न लहान मुले नक्की विचारातात ...जाणून घ्या त्यांची उत्तरे कशी द्यायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://satsangdhara.net/ar/ar-06yud-08.htm", "date_download": "2018-10-16T22:35:31Z", "digest": "sha1:R66JYZ6B6MFNDM3DXKFXM56TIZCXGEJV", "length": 49883, "nlines": 1486, "source_domain": "satsangdhara.net", "title": " सत्संगधारा - अध्यात्म रामायण - युद्धकाण्ड - अष्टमः सर्गः", "raw_content": "\nसर्ग १ ते ५\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ७७\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ त ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ त ११९\nसग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ७५\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ६७\nसर्ग १ त १०\nसर्ग ११ त २०\nसर्ग २१ त ३०\nसर्ग ३१ त ४०\nसर्ग ४१ त ५०\nसर्ग ५१ त ६०\nसर्ग ६१ त ६८\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ ते १२०\nसर्ग १२१ ते १२८\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ वा -समाप्त\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nअध्याय ३१ ते ३७\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nसर्ग १ ते १०\nअध्याय १ ते १०\nअध्याय १ त १०\nअध्याय १ ते १३\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते १६\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nअध्याय ३१ ते ४०\n॥ श्रीमद् अध्यात्मरामायण ॥\n॥ अष्टमः सर्गः ॥\nकुम्भकर्णश्च वचः श्रुत्वा भ्रुकुटीविकटाननः \nदशग्रीवो जगादेदम् आसनाद् उत्पतन्निव ॥ १ ॥\nत्वमानितो न मे ज्ञान-बोधनाय सुबुद्धिमान् \nमया कृतं समीकृत्य युध्यस्व यदि रोचते ॥ २ ॥\nनोचेद्‍गच्छ सुषुप्त्यर्थं निद्रा त्वां बाधतेऽधुना \nरावणस्य वचं श्रुत्वा कुम्भकर्णो महाबलः ॥ ३ ॥\nरुष्टोऽयमिति विज्ञाय तूर्णं युद्धाय निर्ययौ \nस लङ्‌घयित्वा प्राकारं महापर्वतसन्निभः ॥ ४ ॥\nनिर्ययौ नगरात्तूर्णं भीषयन् हरिसैनिकान् \nस ननाद महानादं समुद्रमभिनादयन् ॥ ५ ॥\nवानरान्कालयामास बाहुभ्यां भक्षयन् रुषा \nकुम्भकर्ण तदा दृष्ट्वा सपक्षमिव पर्वतम् ॥ ६ ॥\nभ्रमन्तं हरिवाहिन्यां मुद्‍गरेण महाबलम् ॥ ७ ॥\nकालयन्तं हरीन् वेगात् ‍भक्षयन्तं समन्ततः \nचूर्णयन्तं मुद्‍गरेण पाणिपादैरनेकधा ॥ ८ ॥\nकुम्भकर्णं तदा दृष्ट्वा गदापाणिर्विभीषणः \nननाम चरणं तस्य भ्रातुर्ज्येष्ठस्य बुद्धिमान् ॥ ९ ॥\nविभीषणोऽहं भ्रातुर्मे दयां कुरु महामते \nरावणस्तु मया भ्रातर्बहुधा परिबोधितः ॥ १० ॥\nसीतां देहीति रामाय रामः साक्षाज्जनार्दनः \nन शृणोति च मां हन्तुं खड्गमुद्यम्य चोक्तवान् ॥ ११ ॥\nधिक् त्वां गच्छेति मां हत्वा पदा पापिभिरावृतः \nचतुर्भिर्मंत्रिभिः सार्धं रामं शरणमागतः ॥ १२ ॥\nतच्छ्रुत्वा कुम्भकर्णोऽपि ज्ञात्वा भ्रातरमागतम् \nसमालिङ्‌ग्य च वत्स त्वं जीव रामपदाश्रयात् ॥ १३ ॥\nकुलसंरक्षणार्थाय राक्षसानां हिताय च \nमहाभागवतोऽसि त्वं पुरा मे नारदाच्छ्रुतम् ॥ १४ ॥\nगच्छ तात ममेदानीं दृश्यते न च किञ्चन \nमदीयो वा परो वापि मदमत्तविलोचनः ॥ १५ ॥\nइत्युक्तोऽश्रुमुखो भ्रातुः चरणावभिवन्द्य सः \nरामपार्श्वमुपागत्य चिन्तापर उपस्थितः ॥ १६ ॥\nकुम्भकर्णोऽपि हस्ताभ्यां पादाभ्यां पेषयन्हरीन् \nचचार वानरीं सेनां कालयन् गन्धहस्तिवत् ॥ १७ ॥\nदृष्ट्वा तं राघवः क्रुद्धो वायव्यं शस्त्रमादरात् \nचिक्षेप कुम्भकर्णाय तेन चिच्छेद रक्षसः ॥ १८ ॥\nसमुद्‍गरं दक्षहस्तं तेन घोरं ननाद सः \nस हस्तः पतितो भूमौ अनेकानर्दयन्कपीन् ॥ १९ ॥\nपर्यन्तमाश्रिताः सर्वे वानरा भयवेपिताः \nरामराक्षसयोर्युधं पश्यन्तः पर्यवस्थिताः ॥ २० ॥\nसमरे राघवं हन्तुं दुद्राव तमथोऽच्छिनत् ॥ २१ ॥\nशालेन सहितं वाम हस्तमैन्द्रेण राघवः \nछिन्नबाहुमथायान्तं नर्दन्तं वीक्ष्य राघवः ॥ २२ ॥\nद्वावर्धचन्द्रौ निशितौ आदायास्य पदद्वयम् \nचिच्छेद पतितौ पादौ लङ्‌काद्वारि महास्वनौ ॥ २३ ॥\nवडवामुखवद्वक्‍त्रं व्यादाय रघुनन्दनम् ॥ २४ ॥\nअभिदुद्राव निनदन् राहुश्चन्द्रमसं यथा \nअपूरयच्छिताग्रैश्च सायकैस्तद्‌रघूत्तमः ॥ २५ ॥\nअथ सूर्यप्रतीकाशं ऐन्द्रं शरमनुत्तमम् ॥ २६ ॥\nस तत्पर्वतसङ्‌काशं स्फुरत्कुण्डलदंष्ट्रकम् ॥ २७ ॥\nचकर्त रक्षोऽधिपतेः शिरो वृत्रमिवाशनिः \nतच्छिरः पतितं लङ्‌का-द्वारि कायो महोदधौ ॥ २८ ॥\nशिरोऽस्य रोधयद्‍द्वारं कायो नक्राद्यचूर्णयत् \nततो देवाः सऋषयो गन्धर्वाः पन्नगाः खगाः ॥ २९ ॥\nसिद्धा यक्षा गुह्यकाश्च अप्सरोभिश्च राघवम् \nईडिरे कुसुमासारैः वर्षन्तश्चाभिनन्तिताः ॥ ३० ॥\nआजगाम तदा रामं द्रष्टुं देवमुनीश्वरः \nनारदो गगनात्तुर्णं स्वभासा भासयन्दिशः ॥ ३१ ॥\nरामं इन्दीवरश्यामं उदाराङ्‌गं धनुर्धरम् \nईषत्ताम्रविशालाक्षं ऐन्द्रास्त्राञ्चितबाहुकम् ॥ ३२ ॥\nदयार्द्रदृष्ट्या पश्यन्तं वानरान् शरपीडितान् \nदृष्ट्वा गद्‍गदया वाचा भक्त्या स्तोतुं प्रचक्रमे ॥ ३३ ॥\nदेवदेव जगन्नाथ परमात्मन् सनातन \nनारायणाखिलाधार विश्वसाक्षिन्नमोऽस्तु ते ॥ ३४ ॥\nविशुद्धज्ञानरूपोऽपि त्वं लोकान् अतिवञ्चयन् \nमायया मनुजाकारः सुखदुःखादिमानिव ॥ ३५ ॥\nत्वं मायया गुह्यमानं सर्वेषां हृदि संस्थितः \nस्वयंज्योतिः स्वभावस्त्वं व्यक्त एवामलात्मनाम् ॥ ३६ ॥\nउन्मीलयन् सृजस्येतन् नेत्रे राम जगत्त्रयम् \nउपसंह्रियते सर्वं त्वया चक्षुर्निमीलनात् \nयस्मान्न किञ्चिल्लोकेऽस्मिन् तस्मै ते ब्रह्मणे नमः ॥ ३८ ॥\nप्रकृतिं पुरुषं कालं व्यक्ताव्यक्तस्वरूपिणम् \nयं जानन्ति मुनिश्रेष्ठाः तस्मै रामाय ते नमः ॥ ३९ ॥\nविकाररहितं शुद्धं ज्ञानरूपं श्रुतिर्जगौ \nत्वां सर्वजगदाकार मूर्तिं चाप्याह सा श्रुतिः ॥ ४० ॥\nविरोधो दृश्यते देव वैदिको वेदवादिनाम् \nनिश्चयं नाधिगच्छन्ति त्वत्प्रसादं विना बुधाः ॥ ४१ ॥\nमायया क्रीडतो देव न विरोधो मनागपि \nरश्मिजालं रवेर्यद्वद् दृश्यते जलवद् भ्रमात् ॥ ४२ ॥\nभ्रान्तिज्ञानात्तथा राम त्वयि सर्वं प्रकल्प्यते \nमनसोऽविषयो देव रूपं ते निर्गुणं परम् ॥ ४३ ॥\nकथं दृश्यं भवेद्देव दृश्याभावे भजेत्कथम् \nअतस्तव अवतारेषु रूपाणि निपुणा भुवि ॥ ४४ ॥\nभजन्ति बुद्धिसम्पन्नाः तरन्त्येव भवार्णवम् \nकामक्रोधादयस्तत्र बहवः परिपन्थिनः ॥ ४५ ॥\nभीषयन्ति सदा चेतो मार्जारा मूषकं यथा \nत्वन्नाम स्मरतां नित्यं त्वद् रूपं अपि मानसे ॥ ४६ ॥\nत्वत्पूजानिरतानां ते कथामृत परात्मनाम् \nद्वद्‌भक्तसङ्‌गिनां राम संसारो गोष्पदायते ॥ ४७ ॥\nअतस्ते सगुणं रुपं ध्यात्वाहं सर्वदा हृदि \nमुक्तश्चरामि लोकेषु पूज्योऽहं सर्वदैवतैः ॥ ४८ ॥\nराम त्वया महत्कार्यं कृतं देवहितेच्छया \nकुम्भकर्णवधेनाद्य भूभारोऽयं गतः प्रभो ॥ ४९ ॥\nश्वो हनिष्यति सौमित्रिः इन्द्रजेतारमाहवे \nहनिष्यसेऽथ राम त्वं परश्वो दशकन्धरम् ॥ ५० ॥\nपश्यामि सर्वं देवेश सिद्धैः सह नभोगतः \nअनुगृह्णीष्व मां देव गमिष्यामि सुरालयम् ॥ ५१ ॥\nइत्युक्‍त्वा राममामंत्र्य नारदो भगवान् ऋषिः \nययौ देवैः पूज्यमानो ब्रह्मलोकं अकल्मषम् ॥ ५२ ॥\nभ्रातरं निहतं श्रुत्वा कुम्भकर्णं महाबलम् \nरावणः शोकसंतप्तो रामेणाक्लिष्टकर्मणा ॥ ५३ ॥\nमूर्छितः पतितो भुमौ उत्थाय विललाप ह \nपितृव्यं निहतं श्रुत्वा पितरं चातिविह्वलम् ॥ ५४ ॥\nइन्द्रजित्प्राह शोकार्तं त्यज शोकं महामते \nमयि जीवति राजेंद्र मेघनादे महाबले ॥ ५५ ॥\nदुःख्यावसरः कुत्र देवान्तक महामते \nव्येतु ते दुःखमखिलं स्वस्थो भव महीपते ॥ ५६ ॥\nसर्वं समीकरिष्यामि हनिष्यामि च वै रिपून् \nगत्वा निकुम्भिलां सद्यः तर्पयित्वा हुताशनम् ॥ ५७ ॥\nलब्ध्वा रथादिकं तस्माद् अजेयोऽहं भवाम्यरेः \nइत्युक्‍त्वा त्वरितं गत्वा निर्दिष्टं हवनस्थलम् ॥ ५८ ॥\nनिकुम्भिलास्थले मौनी हवनायोपचक्रमे ॥ ५९ ॥\nबिभीषणोऽथ तच्छ्रुत्वा मेघनादस्य चेष्टितम् \nप्राह रामाय सकलं होमारम्भं दुरात्मनः ॥ ६० ॥\nसमाप्यते चेद्धोमोऽयं मेघनादस्य दुर्मतेः \nतदा अजेयो भवेद्‍राम मेघनादः सुरासुरैः ॥ ६१ ॥\nअतः शीघ्रं लक्ष्मणेन घातयिष्यामि रावणिम् \nआज्ञापय मया सार्धं लक्ष्मणं बलिनां वरम् \nहनिष्यति न सन्देहो मेघनादं तवानुजः ॥ ६२ ॥\nआग्नेयेन महास्त्रेण सर्वराक्षसघातिना ॥ ६३ ॥\nविभीषणोऽपि तं प्राह नासावन्यैर्निहन्यते \nयस्तु द्वादश वर्षाणि निद्राहारविवर्जितः ॥ ६४ ॥\nतेनैव मृत्युर्निर्दिष्टो ब्रह्मणास्य दुरात्मनः \nलक्ष्मणस्तु अयोध्याया निर्गम्यायात्त्वया सह ॥ ६५ ॥\nतदादि निद्राहारादीन् न जानाति रघूत्तम \nसेवार्थं तव राजेन्द्र ज्ञातं सर्वमिदं मया ॥ ६६ ॥\nतद् आज्ञापय देवेश लक्ष्मणं त्वरया मया \nहनिष्यति न सन्देहः शेषः साक्षात् धराधरः ॥ ६७ ॥\nनारायणो लक्ष्मण एव शेषः \nजातौ जगन्नाटकसूत्रधारौ ॥ ६८ ॥\nइति श्रीमद् अध्यात्मरामायणे उमामहेश्वरसंवादे\nयुद्धकाण्डे अष्टमः सर्गः ॥ ८ ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} {"url": "http://satsangdhara.net/vara/k7s014.htm", "date_download": "2018-10-16T22:20:07Z", "digest": "sha1:U5JT2LELYBMZDDMCZX4CNY6LRBASQOB5", "length": 53133, "nlines": 1435, "source_domain": "satsangdhara.net", "title": " श्रीमद् वाल्मीकि रामायण - उत्तरकाण्ड - ॥ चतुर्दशः सर्गः ॥", "raw_content": "\nसर्ग १ ते ५\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ७७\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ त ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ त ११९\nसग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ७५\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ६७\nसर्ग १ त १०\nसर्ग ११ त २०\nसर्ग २१ त ३०\nसर्ग ३१ त ४०\nसर्ग ४१ त ५०\nसर्ग ५१ त ६०\nसर्ग ६१ त ६८\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ ते १२०\nसर्ग १२१ ते १२८\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ वा -समाप्त\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nअध्याय ३१ ते ३७\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nसर्ग १ ते १०\nअध्याय १ ते १०\nअध्याय १ त १०\nअध्याय १ ते १३\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते १६\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nअध्याय ३१ ते ४०\n॥ चतुर्दशः सर्गः ॥\n॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥\nमंत्रिभिः सहितस्य रावणस्य यक्षाणां उपरि आक्रमणं, तेषां पराजयश्च -\nमंत्र्यांसहित रावणाचे यक्षांवर आक्रमण आणि त्यांचा पराजय -\nततस्तु सचिवैः सार्धं षड्‌भिर्नित्यं बलोद्धतः \nमहोदरप्रहस्ताभ्यां मारीचशुकसारणैः ॥ १ ॥\nधूम्राक्षेण च वीरेण नित्यं समरगर्द्धिना \nवृतः संप्रययौ श्रीमान् क्रोन्क्रोधाल्लोकान् दहन्निव ॥ २ ॥\n(अगस्त्य म्हणतात - रघुनंदना ) त्यानंतर बलाच्या अभिमानाने सदा उन्मत्त राहाणारा रावण महोदर, प्रहस्त, मारीच, शुक, सारण तसेच सदाच युद्धाची अभिलाषा बाळगणारा वीर धूम्राक्ष - या सहा मंत्र्यांच्या सह लंकेहून प्रस्थित झाला. त्यासमयी असे वाटत होते की जणु आपल्या क्रोधाने संपूर्ण लोकांना भस्म करून टाकील. ॥१-२॥\nपुराणि स नदीः शैलान् वनान्युपवनानि च \nअतिक्रम्य मुहूर्तेन कैलासं गिरिमागमत् ॥ ३ ॥\nबरीचशी नगरे, नद्या, पर्वत, वने, उपवने ओलांडून तो एका मुहूर्तातच कैलास पर्वतावर जाऊन पोहोचला. ॥३॥\nसंनिविष्टं गिरौ तस्मिन् राक्षसेन्द्रं निशम्य तु \nयुद्धेप्सुं तु कृतोत्साहं दुरात्मानं समन्त्रिणम् ॥ ४ ॥\nयक्षा न शेकुः संस्थातुं प्रमुखे तस्य रक्षसः \nराज्ञो भ्रातेति विज्ञाय गता यत्र धनेश्वरः ॥ ५ ॥\nयक्षांनी जेव्हा ऐकले की दुरात्मा राक्षसराज रावणाने युद्धासाठी उत्साहित होऊन आपल्या मंत्र्यांसह कैलास पर्वतावर तळ ठोकला आहे, तेव्हा ते त्या राक्षसाच्या समोर उभे राहू शकले नाहीत. हा राजाचा भाऊ आहे, हे जाणून यक्षलोक जेथे धनाचे स्वामी कुबेर विद्यमान होते त्या स्थानावर गेले. ॥४-५॥\nते गत्वा सर्वमाचख्युः भ्रातुस्तस्य चिकीर्षितम् \nअनुज्ञाता ययुर्हृष्टा युद्धाय धनदेन ते ॥ ६ ॥\nतेथे जाऊन त्या सर्वांनी त्यांच्या भावाचा सारा अभिप्राय कुबेरांना ऐकविला. तेव्हा त्यांनी युद्धासाठी यक्षांना आज्ञा दिली. नंतर तर यक्ष अत्यंत हर्षाने तेथून निघाले. ॥६॥\nततो बलानां संक्षोभो व्यवर्धत इवोदधेः \nतस्य नैर्‌ऋतराजस्य शैलं सञ्चालयन् इव ॥ ७ ॥\nत्यासमयी यक्षराजाची सेना समुद्रासमान क्षुब्ध झाली. त्यांच्या वेगाने तो पर्वत जणु हलत असल्यासारखा वाटू लागला. ॥७॥\nततो युद्धं समभवद् यक्षराक्षससंकुलम् \nव्यथिताश्चाभवंस्तत्र सचिवा राक्षसस्य ते ॥ ८ ॥\nत्यानंतर यक्ष आणि राक्षसांमध्ये घनघोर युद्धास आरंभ झाला. तेथे रावणाचे सचिव व्यथित झाले. ॥८॥\nस दृष्ट्वा तादृशं सैन्यं दशग्रीवो निशाचरः \nहर्षनादान् बहून् कृत्वा स क्रोधादभ्यधावत ॥ ९ ॥\nआपल्या सेनेची तशी ती दुर्दशा पाहून निशाचर दशग्रीव वारंवार हर्षवर्धक सिंहनाद करून रोषपूर्वक यक्ष्यांकडे धावला. ॥९॥\nये तु ते राक्षसेन्द्रस्य सचिवा घोरविक्रमाः \nतेषां सहस्रमेकैको यक्षाणां समयोधयत् ॥ १० ॥\nराक्षसराजाचे जे सचिव होते ते फार भयंकर पराक्रमी होते. त्यांतील एकेक सचिव हजार-हजार यक्ष्यांशी युद्ध करू लागला. ॥१०॥\nततो गदाभिर्मुसलैः असिभिः शक्तितोमरैः \nहन्यमानो दशग्रीवः तत्सैन्यं समगाहत ॥ ११ ॥\nस निरुच्छ्वासवत् तत्र वध्यमानो दशाननः \nवर्षद्‌भिरिव जीमूतैः धाराभिरवरुध्यत ॥ १२ ॥\nत्यासमयी जलाची वृष्टि करणार्‍या मेघांप्रमाणे यक्ष गदा, मुसळे, तलवारी, शक्ति आणि तोमरांचा वर्षाव करू लागले. त्यांचे प्रहार सहन करीत दशग्रीव शत्रुसैन्यात घुसला. तेथे त्याच्यावर इतका मार पडू लागला की त्याला श्वास घ्यावयासही सवड मिळाली नाही. यक्षांनी त्याचा वेग रोखून धरला. ॥११-१२॥\nन चकार व्यथां चैव यक्षशस्त्रैः समाहतः \nमहीधर इवाम्भोदैः धाराशतसमुक्षितः ॥ १३ ॥\nयक्षांच्या शस्त्रांनी आहत झाल्यावरही त्याने आपल्या मनांत दुःख मानले नाही, ज्याप्रमाणे मेघांच्या द्वारे वर्षाव केल्या गेलेल्या शेकडो जलधारांनी अभिषिक्त होऊन पर्वत ज्याप्रमाणे विचलित होत नाही. ॥१३॥\nस महात्मा समुद्यम्य कालदण्डोपमां गदाम् \nप्रविवेश ततः सैन्यं नयन् यक्षान् यमक्षयम् ॥ १४ ॥\nत्या महाकाय निशाचराने कालदंडासमान भयंकर गदा उचलून यक्षांच्या सेनेमध्ये प्रवेश केला आणि त्यांना यमलोकी पोहोचविण्यास आरंभ केला. ॥१४॥\nस कक्षमिव विस्तीर्णं शुष्केन्धनमिवाकुलम् \nवातेनाग्निरिवादीप्तो यक्षसैन्यं ददाह तत् ॥ १५ ॥\nवायुने प्रज्वलित झालेल्या अग्निसमान रावणाने गवताप्रमाणे पसरलेल्या आणि वाळलेल्या इंधनाप्रमाणे व्याकुळ झालेल्या यक्षांच्या सेनेला जाळण्यास आरंभ केला. ॥१५॥\nतैस्तु तत्र महामात्यैः महोदरशुकादिभिः \nअल्पावशेषास्ते यक्षाः कृता वातैरिवाम्बुदाः ॥ १६ ॥\nजसा वारा ढगांना उडवून लावतो त्याप्रमाणे त्या महोदर आणि शुक आदि महामंत्र्यांनी तेथे यक्षांचा संहार करून टाकला. आता ते फार थोड्‍या संख्येमध्ये वाचले होते. ॥१६॥\nकेचित् समाहता भग्नाः पतिताः समरक्षितौ \nओष्ठांश्च दशनैस्तीक्ष्णैः अदशन् कुपिता रणे ॥ १७ ॥\nकित्येक यक्ष शस्त्रांच्या आघाताने अंग-भंग जाल्यामुळे समरांगणात धराशायी झाले. कित्येक तर रणभूमीमध्ये कुपित होऊन आपल्या तीक्ष्ण दातांनी ओठ चावीत राहिले होते. ॥१७॥\nसीदन्ति च तदा यक्षाः कूला इव जलेन ह ॥ १८ ॥\nकुणी थकून एक दुसर्‍यास जाऊन चिकटले, त्यांची अस्त्रे-शस्त्रे गळून पडली होती आणि समरांगणात ते जलाच्या वेगाने नदीचे किनारे जसे तुटून पडतात तसे शिथिल होऊन गळून पडले होते. ॥१८॥\nहतानां गच्छतां स्वर्गं युध्यतामथ धावताम् \nप्रेक्षतां ऋषिसङ्घानां न बभूवान्तरं दिवि ॥ १९ ॥\nमरमरून स्वर्गात जाणारे, झुंजत असलेले आणि धावणार्‍या यक्षांची तसेच आकाशात उभे राहून युद्ध पहाणार्‍या ऋषिसमूहांची संख्या इतकी वाढली होती की आकाशात त्या सर्वासाठी जागाच उरली नव्हती. ॥१९॥\nभग्नांस्तु तान् समालक्ष्य यक्षेन्द्रांस्तु महाबलान् \nधनाध्यक्षो महाबाहुः प्रेषयामास यक्षकान् ॥ २० ॥\nमहाबाहू धनाध्यक्षाने त्या यक्षांना पळतांना पाहून दुसर्‍या महाबली यक्षराजांना युद्धासाठी धाडले. ॥२०॥\nप्रेषितो न्यपतद् यक्षो नाम्ना संयोधकण्टकः ॥ २१ ॥\n इतक्यांत कुबेराने धाडलेला संयोधकंतक नामक यक्ष तेथे येऊन पोहोचला. त्याच्या बरोबर बरीचशी सेना आणि वाहने होती. ॥२१॥\nतेन चक्रेण मारीचो विष्णुनेव रणे हतः \nपतितो भूतले शैलात् क्षीणपुण्य इव ग्रहः ॥ २२ ॥\nत्याने येताच भगवान्‌ विष्णुंप्रमाणे चक्राने मारीचावर प्रहार केला. त्यामुळे घायाळ होऊन तो राक्षस कैलासावरून खाली, पृथ्वीवर जसा पुण्य क्षीण झाल्यावर स्वर्गवासी ग्रह तेथून भूतलावर कोसळून पडतो, त्याप्रमाणे कोसळला. ॥२२॥\nससंज्ञस्तु मुहूर्तेन स विश्रम्य निशाचरः \nतं यक्षं योधयामास स च भग्नः प्रदुद्रुवे ॥ २३ ॥\nएका मुहूर्तानंतर भानावर आल्यावर निशाचर मारीच विश्रांती घेऊन परत आला आणि त्या यक्षाबरोबर युद्ध करू लागला, तेव्हा तो यक्ष पळून गेला. ॥२३॥\nमर्यादां प्रतिहाराणां तोरणान्तरमाविशत् ॥ २४ ॥\nत्यानंतर रावणाने कुबेरपुरीच्या फाटकामध्ये ज्याच्या प्रत्येक अंगांत सुवर्ण जडविलेले होते आणि जे वैडूर्य आणि चांदीने विभूषित होते, प्रवेश केला. तेथे द्वारपालांचा पहरा ठेवलेला होता. ते फाटक हीच सीमा होती. त्याच्या पुढे दुसरे लोक जाऊ शकत नव्हते. ॥२४॥\nतं तु राजन् दशग्रीवं प्रविशन्तं निशाचरम् \nसूर्यभानुरिति ख्यातो द्वारपालो न्यवारयत् ॥ २५ ॥\n जेव्हा निशाचर दशग्रीव फाटकाच्या आत प्रवेश करू लागला तेव्हा सूर्यभानु नावाच्या द्वारपालाने त्याला अडविले. ॥२५॥\nस वार्यमाणो यक्षेण प्रविवेश निशाचरः \nयदा तु वारितो राम न व्यतिष्ठत् स राक्षसः ॥ २६ ॥\nततस्तोरणमुत्पाट्य तेन यक्षेण ताडितः \nरुधिरं प्रस्रवन् भाति शैलो धातुस्रवैरिव ॥ २७ ॥\nजरी यक्षाने अडवले तरीही तो निशाचर थांबला नाही आणि आत प्रविष्ट झाला. तेव्हा द्वारपालाने फाटकांतील एक खांब उखडला आणि तो दशग्रीवावर फेकून मारला. त्याच्या शरीरातून रक्ताची धारा जणु एखाद्या पर्वतातून गेरूमिश्रित जलाचा प्रवाह खाली पडत असावा तशी वाहू लागली. ॥२६-२७॥\nस शैलशिखराभेण तोरणेन समाहतः \nजगाम न क्षतिं वीरो वरदानात्स्वयम्भुवः ॥ २८ ॥\nपर्वत शिखरासमान प्रतीत होणार्‍या त्या खांबाचा आघात सोसूनही वीर दशग्रीवाला काही क्षति वाटली नाही. तो ब्रह्मदेवांच्या वरदानाच्या प्रभावाने त्या यक्षाच्या द्वारा मारला जाऊ शकला नाही. ॥२८॥\nनादृश्यत तदा यक्षो भस्मीकृततनुस्तदा ॥ २९ ॥\nतेव्हा त्यानेही तो खांब उचलून त्याच्या द्वारा यक्षावर प्रहार केला, त्यायोगे यक्षाच्या शरीराचा चुराडा झाला. नंतर परत तो दृष्टीस पडला नाही. ॥२९॥\nततः प्रदुद्रुवुः सर्वे दृष्ट्वा रक्षःपराक्रमम् \nत्यक्तप्रहरणाः श्रान्ता विवर्णवदनास्तदा ॥ ३० ॥\nत्या राक्षसाचा हा पराक्रम पाहून सर्व यक्ष पळून गेले. कोणी नदीत उडी मारली आणि कोणी भयाने पीडित होऊन गुफांमध्ये घुसून गेले. सर्वांनी आपली हत्यारे टाकून दिली. सर्व थकून गेले होते आणि सर्वांच्या मुखांची कांति फिकी पडली होती. ॥३०॥\nइत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् उत्तरकाण्डे चतुर्दशः सर्गः ॥ १४ ॥\nयाप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील उत्तरकांडाचा चौदावा सर्ग पूरा झाला. ॥१४॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/global/indian-restaurant-delivers-curry-france-private-plane-92922", "date_download": "2018-10-16T23:05:31Z", "digest": "sha1:VTB5CGMDS2UXFNYUTSBBF55RB327ZKYL", "length": 11671, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "Indian Restaurant Delivers Curry To France In Private Plane खासगी विमानाने फ्रान्सला पाठवले खाद्यपदार्थ | eSakal", "raw_content": "\nखासगी विमानाने फ्रान्सला पाठवले खाद्यपदार्थ\nबुधवार, 17 जानेवारी 2018\nभारतीय मसाले जगभरात प्रसिद्ध आहेत. हे मसाले वापरुन केलेले पदार्थही जगभरात आवडीने खाल्ले जातात. एका ब्रिटिश नागरिकालाही भारतीय पदार्थांची चव एवढी आवडली की त्याच्या मागणीखातर युकेमधल्या आकाश रेस्टॉरंटने हॅम्पशायरवरून फ्रान्समध्ये खाद्यपदार्थांची डिलिव्हरी पाठवली.\nविशेष म्हणजे हे खाद्यपदार्थ खासगी विमानाने फ्रान्समध्ये पाठवण्यात आले.\nआकाश रेस्टॉरंटने सोशल मीडियावर याचा व्हिडिओ अपलोड केला आहे. या नागरिकाने मागवलेल्या 10 प्रकरच्या कैरीपासून तयार केलेल्या चटण्या, 75 भातांचे प्रकार, आणि 70 वेगवेगळे भारतीय पद्धतीचे जेवणाचे प्रकार या विमानाने पाठविण्यात आले.\nभारतीय मसाले जगभरात प्रसिद्ध आहेत. हे मसाले वापरुन केलेले पदार्थही जगभरात आवडीने खाल्ले जातात. एका ब्रिटिश नागरिकालाही भारतीय पदार्थांची चव एवढी आवडली की त्याच्या मागणीखातर युकेमधल्या आकाश रेस्टॉरंटने हॅम्पशायरवरून फ्रान्समध्ये खाद्यपदार्थांची डिलिव्हरी पाठवली.\nविशेष म्हणजे हे खाद्यपदार्थ खासगी विमानाने फ्रान्समध्ये पाठवण्यात आले.\nआकाश रेस्टॉरंटने सोशल मीडियावर याचा व्हिडिओ अपलोड केला आहे. या नागरिकाने मागवलेल्या 10 प्रकरच्या कैरीपासून तयार केलेल्या चटण्या, 75 भातांचे प्रकार, आणि 70 वेगवेगळे भारतीय पद्धतीचे जेवणाचे प्रकार या विमानाने पाठविण्यात आले.\nफ्रान्समध्ये मिळणारे भारतीय पद्धतीचे जेवण मला अजिबात आवडले नाहीत, म्हणून मी हॅम्पशायरवरून जेवण मागवल्याचे त्या ग्राहकाने स्काय न्यूजला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.\nमुंबई - \"राज्यातील प्रमुख 11 मोटार वाहन कार्यालयांतून (आरटीओ) वाहनांचे फिटनेस प्रमाणपत्र देताना कोणत्याही नियमांचे पालन केले जात नाही....\nसौदी अरेबियातील परंपरानिष्ठ समाजाला आधुनिक विचार देण्याचा आव आणतानाच दुसरीकडे आपल्या विरोधकांना संपवण्याचा एककलमी कार्यक्रम मोहम्मद बिन सलमान राबवीत...\nअवजड वाहतूक बंदी कागदावरच\nपुणे : मांजरी बुद्रुक येथील रेल्वे स्टेशनवर उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. त्यामुऴे अवजड वाहनांना बंदी केली आहे. तसेच त्यांना पर्यायी मार्गची व्यवस्था...\nपीएमपीएल बस वेळापत्रक फलकाची दुरवस्था\nपुणे : औंध येथील परिहार चौकातील आयटीआय बस थांब्यावरील बस वेळापत्रक फलक हा अत्यंत जीर्ण झाला आहे. तसेच त्याकडे दुर्लक्ष झाल्याने त्याचा काही भाग गंजला...\nशरीरसुखाची मागणी करणाऱया व्यवस्थापकाला महिलेने धुतले\nनवी दिल्लीः कर्ज मंजूर करण्यासाठी शरीरसुखाची मागणी करणाऱया बॅंकेच्या व्यवस्थापकाला महिलेने झो़डपल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यानंतर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/kokan/marathi-news-raigad-news-ballaleshwar-temple-cashless-donation-95246", "date_download": "2018-10-16T23:15:42Z", "digest": "sha1:CO3CCXV54UBVCRJOGGLCKAFJWFD74K6T", "length": 14937, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi news raigad news ballaleshwar temple cashless donation बल्लाळेश्वर देवस्थान स्विकारणार कॅशलेस देणगी | eSakal", "raw_content": "\nबल्लाळेश्वर देवस्थान स्विकारणार कॅशलेस देणगी\nबुधवार, 31 जानेवारी 2018\nपाली (रायगड) : डिजिटलायझेशन व कॅशलेसच्या जमान्यात ऑनलाईन व्यवहारांचा वापर वाढला आहे. याचेच पुढचे पाऊल म्हणजे यापुढे आता श्री बल्लाळेश्वर देवस्थानला देणगी देण्यासाठी कोणाला रांगेत उभे राहून पैसे देऊन पावती घेण्याची गरज पडणार नाही. कारण भाविकांना ऑनलाईन देणगी देता यावी यासाठी देवस्थानतर्फे नुकतेच मंदिर परिसरात ई-दानपेटीचे अनावरण करण्यात आले आहे.\nपाली (रायगड) : डिजिटलायझेशन व कॅशलेसच्या जमान्यात ऑनलाईन व्यवहारांचा वापर वाढला आहे. याचेच पुढचे पाऊल म्हणजे यापुढे आता श्री बल्लाळेश्वर देवस्थानला देणगी देण्यासाठी कोणाला रांगेत उभे राहून पैसे देऊन पावती घेण्याची गरज पडणार नाही. कारण भाविकांना ऑनलाईन देणगी देता यावी यासाठी देवस्थानतर्फे नुकतेच मंदिर परिसरात ई-दानपेटीचे अनावरण करण्यात आले आहे.\nअष्टविनायकाचे क्षेत्र असलेल्या पालीत रोज शेकडो भाविक बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी येतात. अनेक भाविक ऑनलाईन व कॅशलेसचा व्यवहार करतात. अशा भाविकांना देवस्थानला ऑनलाईन देणगी देता यावी या उद्देशाने मंदिर परिसरात ई-दानपेटीचे अनावरण रोहा-सुधागडचे प्रांताधिकारी रविंद्र बोंबले यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले आहे. या ई-दानपेटीसाठी भीमअॅपद्वारे देणगी स्विकारली जाणार आहे.\nभीम अॅपद्वारे दिल्या जाणाऱ्या देणगीबाबत बँकांकडून कोणत्याही प्रकारचे शुक्ल आकारले जात नाही. त्याच प्रमाणे सदरच्या अॅपमध्ये असलेला पासवर्ड सुरक्षित असल्याने या अॅपचा वापर करताना कोणत्याही प्रकारचा धोका नाही अशी माहिती बल्लाळेश्वर देवस्थानचे उपाध्यक्ष जितेंद्र गद्रे यांनी सकाळला दिली.\nहे भीम अॅप जलद, सोपे आणि सुरक्षित आहे. तरी अधिकाधिक भाविकांनी याचा वापर करावा असे आवाहन बल्लाळेश्वर देवस्थान विश्वस्त मंडळातर्फे करण्यात आले. या कार्यक्रमावेळी पाली तहसिलदार बी. एन. निंबाळकर, सहाय्यक धर्मदाय आयुक्त श्री. पाटील यांच्यासह श्री बल्लाळेश्वर देवस्थानचे अध्यक्ष अॅड. धनंजय धारप, उपाध्यक्ष जितेंद्र गद्रे, विश्वस्त विनय मराठे, उपेंद्र कानडे, सचिन साठे हे उपस्थित होते.\nमंदिर परिसरात ई-दानपेटीची सुविधा उपलब्ध झाल्यामूळे त्याचा वापर करुन भाविकांना देणगी देऊन कॅशलेस व्यवहार करता येणार आहेत. त्यामूळे कॅशलेस व्यवहारांना देखील उत्तेजन मिळणार आहे. अधिकाधीक भाविकांनी या डिजीटल प्रणालीचा वापर करावा, असे बल्लाळेश्वर देवस्थानचे अध्यक्ष अॅड. धनंजय धारप यांनी सांगितले.\nई सकाळवरील महत्त्वाच्या बातम्या :\nभाजपा म्हणते, राहुल गांधींचे जॅकेट 70 हजारांचे\nआई-बाबा सांगा ना, आमची काय चूक...​\nमृत तरुणी परत आल्याच्या अफवेने गोंधळ​\n\"हे राम' म्हटल्याबद्दलच्या विधानाचा विपर्यास​\nसरकारी कर्मचाऱ्यांना रविवारी रजा नको; न्यायालयाची सूचना​\nश्रीमंत देशांत भारत सहावा; अमेरिका प्रथम\nतनिष्कने केली 1045 धावांची नाबाद विश्‍वविक्रमी खेळी​\nदोषींवर कडक कारवाई करू; आदित्यनाथ यांनी मौन सोडले​\n'अजुबा सायकलवर' तो अवलिया निघाला भारत भ्रमणाला…\nपाली : जगात विविध रेकाॅर्ड करण्यासाठी अनेकजन बहुविध प्रयोग करतात. मात्र पच्छिम बंगालमधील देबेंद्रनाथ बेरा हा देशभक्त सायकल चालक अापल्या \"अजुबा...\nअच्छे दिनाच्या नावाखाली मोदी सरकारने सर्वसामान्यांचा भ्रमनिराश केला – सुनिल तटकरे\nपाली - अच्छे दिनाच्या नावावर सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने सर्वसामान्यांचा भ्रमनिराश केला. साडेचार वर्षात जनतेच्या पदरी फक्त निराशाच आली आहे. महागाईने...\nपुणे - केंद्र सरकारने हापूस आंब्याला ‘अल्फोन्सो’ या नावाने नुकताच जाहीर केलेला भौगोलिक निर्देशांक (जीआय) देवगड व रत्नागिरी येथील हापूस आंबा...\nवाशिवली जवळील ओहोळा वरील पुल वाहतुकीस धोकादायक\nरसायनी (रायगड) - संरक्षक कठाडे नाही तसेच कडेला धोकादायक सुची लावलेल्या नाही आणि बांधकाम ढसाळु लागले आहे. त्यामुळे वडगाव ग्रामपंचायतीच्या हद्दितील...\nपाली नगरपंचायतीच्या मार्गातील विघ्न सरले...\nपाली : अष्टविनायकाचे क्षेत्र असलेल्या पाली ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रुपांतर होण्याची प्रकीया मागील दोन वर्षापासून लालफितीत अडकली होती. मात्र पाली...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/33288", "date_download": "2018-10-17T00:05:13Z", "digest": "sha1:QJFFB3PJENOMYT5S2BSQK7QVFCPBVDKM", "length": 32550, "nlines": 255, "source_domain": "www.maayboli.com", "title": "नाव-बदल: हिंदु विवाह कायदा | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /नाव-बदल: हिंदु विवाह कायदा\nनाव-बदल: हिंदु विवाह कायदा\nHindu Marriage Act ह्या बद्दल मला काही प्रश्न विचारायचे आहेत.\nलग्नानंतर स्त्रीने नाव बदल करावा की नाही हा त्या स्त्रीचा निर्णय असायला हवं, नाही का\nमात्र, ह्या कायद्यात अशा काही तरतूदी आहेत का ज्या अंतर्गत स्त्री ला नाव बदल केलं नसेल तर तिला कायदेशीर रित्या काही अडचणींना सामोरं जावं लागू शकतं का\nम्हणजे नवऱ्याच्या मालमत्ते वर, पॉलिसी वर, घरावर तिला हक्क सांगण्यासाठी नाव बदल केलेलं असण्याची गरज आहे का\nकायदेशीर बाबींमधील माहिती असणाऱ्यांनी ह्यावर प्रकाश टाकावा ही विनंती.\nआणि सोबत काही लिंक्स दिल्या तर सोन्याहून पिवळे\nलग्नाचं प्रमाणपत्र (marriage certificate) म्हणजेच लग्न झाल्याचा पुरावा ही एकमेव गोष्ट कायद्याला पुरेशी असते.\n>>लग्नानंतर स्त्रीने नाव बदल करावा की नाही हा त्या स्त्रीचा निर्णय असायला हवं, नाही का\nयासाठी वेगळा धागा काढा.\nभाग धन्नो तेरी इज्जत का सवाल है\nजाउ देत हा माझा प्रांत\nहा माझा प्रांत नाहिये'\n>>>>>>>>>>>>>>>>>>>\" >>लग्नानंतर स्त्रीने नाव बदल करावा की नाही हा त्या स्त्रीचा निर्णय असायला हवं, नाही का\nयासाठी वेगळा धागा काढा. \"\nमी स्त्रीवादी विचारसरणीच्या जवळपास आहे..त्यामुळे माझी भांडाभांडी होईल वेगळा धागा काढला तर..\nअन् हे वाक्य इथे मी rhetorical question म्हणून लिहिलंय\nकालच म टा मधे ह्या विषयाशी\nकालच म टा मधे ह्या विषयाशी संबंधीत लेख वाचला. ही लिंक.\nलग्नानंतर स्त्रीने नाव बदल\nलग्नानंतर स्त्रीने नाव बदल करावा की नाही हा त्या स्त्रीचा निर्णय असायला हवं, नाही का\nमात्र, ह्या कायद्यात अशा काही तरतूदी आहेत का ज्या अंतर्गत स्त्री ला नाव बदल केलं नसेल तर तिला कायदेशीर रित्या काही अडचणींना सामोरं जावं लागू शकतं का\nम्हणजे नवऱ्याच्या मालमत्ते वर, पॉलिसी वर, घरावर तिला हक्क सांगण्यासाठी नाव बदल केलेलं असण्याची गरज आहे का\nभानुप्रिया हे लग्नाच्या आधीचं नाव व लग्नानंतर बदलुन 'धन्नो' असं हाये का\nवरच्या प्रतिसादातील तीनही उत्तरांशी असहमत\nजरी पटत नसले तरी सद्ध्याच्या\nजरी पटत नसले तरी सद्ध्याच्या प्रचलित गोष्टींनुसार वरच्या प्रतिसादातील तिनही उत्तरांशी सहमत\nकारण नाव बदलल्यामुळे बर्‍याच गोष्टी सोप्या होतात (अर्थात यामधे फक्त आडनाव गृहित धरले आहे)\nनव्या कायदेशीर तरतुदी मला\nनव्या कायदेशीर तरतुदी मला माहित नाहीत. (हि चर्चा इथे झाली होती आधी.)\nफक्त २ मुद्दे (जुनेच)\n१) नाव बदलायचे ठरवले तर सगळीकडे नवे नाव लावा. एका ठिकाणी जूने नाव आणि दुसरीकडे नवे नाव असे करु नका. माझ्या अपुर्‍या माहितीप्रमाणे, हा\nकायदेशीर गुन्हा आहे. बहुतेक इनपर्सोनेशन असे काहितरी म्हणतात याला.\n२) नवर्‍याचे आणि बायकोचे आडनाव वेगळे असेल, तर काही देशांचा व्हिसा मिळण्यास किंवा त्या देशात वास्तव्य करण्यात, अडचणी येऊ शकतात.\nयामधे फक्त आडनाव गृहित धरले\nयामधे फक्त आडनाव गृहित धरले आहे>>> अर्थातच. हिंदु धर्मात लग्नानंतर नाव म्हण्जेच आडनाव बदलले जातेच. त्यात आक्षेप घेण्यासारखं मला तरी काही वाटतं नाही. बर्‍याच गोष्टी सोप्या आणि रीतसर होतात.\nतुम्हाला नाव की आडनाव बदलण्याचा निर्णय स्त्रीला असावा असे अपेक्षीत आहे भानु\n१. लग्ना नंतर आपले नाव काय\n१. लग्ना नंतर आपले नाव काय असावे हा सर्वस्वी त्या स्त्रीचा निर्णय असतो.\n२. लग्नात नाव बदलले ( कधी कधी वडिलधार्‍यांच्या आग्रहामुळे करावे लागते), तरी मॅरेज सेर्टीफिकेट च्या अ‍ॅप्लीकेशन मध्ये जर जुनेच नाव ठेवले तरी चालते. ( माझ्या चुलत बहिणीने असेच केले)\n३. मॅरेज सेर्टीफिकेट वर जे कोणते नाव्/आडनाव असेल, त्या प्रमाणे त्या स्त्री चे नाव कायद्या प्रमाणे मान्य होते. तुम्ही जर नवे नाव बदलुन घेतले किंवा मॅरेज सेर्टीफिकेट दाखवुन इतर दाखला नव्या नावाने घेतला, तरच नाव बदलते. ह्यात कायदेशीर अडचण काहीच नाही.\n४. नवर्‍याच्या माल्मत्ता व इतर प्रॉपर्टी वर तिचा हक्क कायमच रहातो. त्यात काहिच कायदेशीर अडचणी नाही. माझ्या ऑफीस मध्ये रोज अशा केसेस येतात.\nकायदा व्यक्ती ला ओळखतो. खरेतर अशा अनेक इंडस्ट्रीयालिस्ट लोकांच्या मुली आहेत ज्या लग्ना नंतरही जुनेच नाव कायदेशीर रित्या वापरतात. तेंव्हा कायद्याने अडचण काहीच नाही.\nएक नुसते अ‍ॅफीडेव्हीट केले तरी पुरते.\nमो कि मी, माझ्या पोस्टमधे\nमो कि मी, माझ्या पोस्टमधे काही चुकीची माहिती वाटली तर दुरूस्त कर प्लीज.\n१. भारतीय संविधानाप्रमाणे १८ पूर्ण म्हणजे सज्ञान असलेल्या व्यक्तीला आपले नाव व आडनाव काय असावे हे ठरवण्याचा अधिकार आहे. याच अधिकारामुळे कुणीही व्यक्ती आपले जन्मापासून असलेले नाव वा आडनाव स्वखुषीने इतर कुठलेही कारण न दाखवता कायदेशीरपणे बदलू शकते. तसेच याच अधिकारामुळे जन्मापासून असलेले नाव वा आडनाव स्वखुषीने आहे तेच ठेवता येते.\n२. कुठलाही विवाह कायदा हा अधिकार नाकारू शकत नाही.\n३. नाव बदलल्यास सर्व कागदपत्रांवर अ‍ॅफिडेव्हिट करून बदललेले नाव लावून घेणे अत्यावश्यक. बदललेले नसल्यास ती खिटपिट नाही. निवड तुमची आहे मात्र दोन्हीपैकी एकच निवडणे क्रमप्राप्त आहे. काही कागदपत्रे माहेरच्या नावाची आणि काही सासरच्या ही गोष्ट अनवधानाने/ निष्काळजीपणे घडली तरी तो गुन्हा आहे.\n४. भारतात तरी कुठेही मॅरेज सर्टिफिकेट आणि पासपोर्ट यामधे योग्य नोंद असेल तर केवळ नवर्‍याचे आणि बायकोचे आडनाव वेगळे आहे या कारणास्तव कायदेशीर प्रॉब्लेम येत नाही.\nआपले पासपोर्ट ऑफिस याबाबतीत\nआपले पासपोर्ट ऑफिस याबाबतीत पुढारलेले आहे.\nनवर्‍याचे आडनाव वेगळे याबाबत कटकट तर सोडाच पण माझा पासपोर्ट रि-इश्यूचा फॉर्म आणि कागदपत्रे दाखल करून घेणार्‍या माणसाला कणभरही आश्चर्य वाटले नव्हते.\nलग्नानंतर स्त्रीने नाव बदल करावा की नाही हा त्या स्त्रीचा निर्णय असायला हवं, नाही का\nभारतीय संविधान स्त्रीचा निर्णय मानते.\nनाव नाही बदलले तरी चालते.\nनाव नाही बदलले तरी चालते. जिथे नवर्‍याचा संबंध येईल, तिथे मॅरेज सर्टिफिकेट जोडा.\nमोकिमी, निधप, जामोप्या यांनी\nमोकिमी, निधप, जामोप्या यांनी लिहिल्याप्रमाणे खरेतर जुनेच नाव ठेवायला हरकत काही नाही, प्रोब्लेमही काही नाही पण जर नविन नाव लावले (आडनाव) तर अनेक गोष्टी सोप्या होतात (आता कोणकोणत्या असे विचारून अडचणीत आणू नका )\nपण जर नविन नाव लावले (आडनाव)\nपण जर नविन नाव लावले (आडनाव) तर अनेक गोष्टी सोप्या होतात <<<\nआता मला आलीच नाही कधी कायदेशीर अडचण तर का बरं विश्वास ठेवू यावर\nनीधप + १ माझ्या आईचं\nमाझ्या आईचं नावसुद्धा तिच्या लग्नाच्या आधीचंच आहे. नोकरी, प्रवास, रिटायरमेंट, पेंशन इ. कोणत्याही ठिकाणी नावामुळे प्रॉब्लेम आला नाही.\nनी +१ मलाही आजपर्यंत\nमलाही आजपर्यंत कुठल्याही कायद्याच्या व्यवहारात अडचण आलेली नाही.\nनाव न बदलल्यास काही अडचणी येत\nनाव न बदलल्यास काही अडचणी येत नाहीत या मुद्द्याशी सहमत.\nबदलणे कटकटीचे आहे, म्हणून आम्ही दोघांनीही बदललेले नाही.\nमी लग्नानंतर १० वर्षे बदलले\nमी लग्नानंतर १० वर्षे बदलले नव्हते. आता पासपोर्ट रिन्यु करताना बदलले स्वतःच्याच इच्छेने.\nआधि बदलणार नव्हते पण मला एकदा नवर्याने पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी दिली असताना देखिल फन्ड कॅश आउट करुन माझ्या चेकिंगमध्ये ट्रान्सफर करताना मॅरेज सर्टिफिकेट न्यावे लागले. काम झाले पण एक दोन खेपा उगाच पडल्या.\nआजुन असा एकदा अनुभव आला. मी माझ्या मुलीची पॉलिसी घेतली माझ्या एका माहेरच्याच नातेवाइकाकडुन. त्यात तिला बरेचदा बजाउन सांगउन पण तिने पॉलिसीवर माझे सासरचे नाव टाकले मग पुन्हा ICICI च्या खेपा झाल्या.\nमला आडनावाने काही फरक पडत नाही आणि निलिमाक्षी अशा नावात माशी असलेल्या नावाचे निलिमा पण करायचे होते मग टाकले पुर्ण नाव बदलुन.\nएक प्रश्न लग्नापूर्वीचे कगदपत्रे, जसे ड्रायव्हिंग लायसंस, मतदान ओळखपत्र, हे आधीच्या नावाने म्हणजे आडनाव लग्नापूर्वीचे) आणि पॅन कार्ड्वर लग्नानंतरचे आडनाव तर काही कयदेशीर गुन्हा वगैरे ठरतो की काय\nएक प्रश्न लग्नापूर्वीचे कगदपत्रे, जसे ड्रायव्हिंग लायसंस, मतदान ओळखपत्र, हे आधीच्या नावाने म्हणजे आडनाव लग्नापूर्वीचे) आणि पॅन कार्ड्वर लग्नानंतरचे आडनाव तर काही कयदेशीर गुन्हा वगैरे ठरतो की काय\nनाही कायदेशीर रित्या काहीच त्रास नाही. लोकच अडवणुक करु शकतात (मॅरेज सर्टिफिकेट आणि लग्नाचे फोटो बरेचदा बरोबर न्यावे लागतात). कधी कधी कायद्याची योग्य जाण असलेले लोक भेटले तर सुखद धक्का मिळुन काम पण व्यवस्थित होते. ड्रायव्हिंग लायसंस मात्र बदललेला बरा.\nसगळी कागदपत्रे एकाच नावाने\nसगळी कागदपत्रे एकाच नावाने असायला हवीत.\nलग्नानंतर नाव बदलले तर सगळ्या सरकारी कागदपत्रात ते बदलून घ्यावे लागते. (नाहीतर कायद्याचा भंग ठरतो.)\nनाव (नाव + आडनाव) बदलणे वा न\nनाव (नाव + आडनाव) बदलणे वा न बदलणे हा संपूर्णपणे मुलीचा प्रश्न आहे. नाव बदलणार असाल तर सर्व ठिकाणी (पॅन, बँक, पासपोर्ट इत्यादी) बदला. माझ्या मते मुळात नाव बदलणे हा भंपकपणा आहे आणि ह्या सर्व कागदपत्रांवर नाव बदलणे कटकटीचे आहे.\nपासपोर्ट वर नवरा व बायको आपल्या जोडीदाराचे नाव दाखल करून घेउ शकतात. त्यासाठी नवीन पारपत्र दिले जात नाही. त्याच पारपत्रावर एक शिक्का मारून जोडीदाराचे नाव दाखल करून घेतले जाते. ते इतर देशांचा विसा मिळवताना पुरेसे होते.\nवर दिनेशदांनी सांगितल्याप्रमाणे मीदेखील असे ऐकले आहे की काही देशात (बहुदा सौदी वगैरे) बायकोचे आडनाव व नवर्‍याचे आडनाव वेगळे असल्यास विसा मिळण्यास त्रास होतो/मिळत नाही. पण ह्याबाबत नक्की माहिती नाही. पण इतर बहुसंख्य देशात कसलाही त्रास होत नाही.\nकाही शाळातून आईचे नाव का वेगळे वगैरे मुद्दे काढून त्रास दिल्याचे ऐकले आहे. अनुभव नाही.\nमाझे नाव बदललेले नाही.\nमाझे नाव बदललेले नाही. आत्तापर्यंत तरी कुठेच कसलाही त्रास झालेला नाही. आमच्याकडे तर मी, नवरा आणि मुलगा तिघांचे आडनाव वेगवेगळे आहे. (मुलाला आमच्या गावाचे नाव लावले आहे.) तरीसुद्धा खूप काही अडचण आली नाही. अ‍ॅडमिशनच्या वेळी एका शाळेत कागदपत्र तपासताना फक्त याचं आडनाव वेगळं कसं एवढं विचारलं होतं. कारण सांगितल्यावर ठिक आहे म्हणाले. पासपोर्ट साठी पण काही त्रास झाला नाही.\nमी लग्नानंतर नाव/आडनाव/मधले वडिलांचे नाव हे काहीही बदललेले नाही. लग्नानंतर पासपोर्ट, विसा, US मधील शिक्षणाची कागदपत्रे, लायसन्स, हे सगळं काही माहेरच्याच नावावर झालेल आहे. कायदा, किंवा एकंदरित सारी प्रक्रिया यामधे कुठेही अडचण नाही आली. त्रास झाला तो फक्त लोकांच्या दॄष्टीकोनाचा - तो ही फक्त भारतात. माहेरच्या वडिलोपार्जित इस्टेटिची वाटणी होताना माझे वडील निवर्तले. आम्हा बहिणींची आणि आईचे नाव लागले. काकांनी परस्पर माझे सासरचे आडनाव लावून सगळी कागदपत्रे सुरू केली. मी भारतात गेल्यावर मी त्या नावावर सही करण्यास नकार दिला कारण ते माझे नाव नाही. यावर काय वादावादी झाली रे देवा आणि सरकारी ऑफिसांमधे वरचे अधिकारी बर्‍यापैकी मदत करतात - वेगळे नाव असले तरी काही अडचण नाही येत. पण हाताखालची क्लार्क मंडळी उपदेशांनी भंडावून सोडतात.\nबदला किंवा न बदला पण एकच नाव वापरा - एकीकडे एक दुसरीकडे मिक्स असलं काही धेडगुजरी करू नका. तो गुन्हा आहे. भारतात आणि अमेरिकेमधे सुद्धा. माझ्या काही मैत्रिणींना बरीच कागदपत्रांची उलथापालथ करावी लागली आहे आणि हो, नाव बदलण्याबाबत इमोशनल होउ नका. नाव बदलून घेणे हे भारतात तरी कटकटीचे काम आहे. काही दिवस हेलपाटे घालावे लागतात. परदेशात त्यामानाने घरी बसून होते.\nलग्नाच्या सर्टिफिकेट वर आणि\nलग्नाच्या सर्टिफिकेट वर आणि वधू दोघांचे लग्नापूर्वीचे नाव द्यावे लागते. लग्नात नाव बदलले तरी कायदेशीर पद्धतीनेच नाव बदलावे लागते आणि राज्यशासन राजपत्रात जुने आणि नवीन नाव प्रसिद्ध करावे लागते... फक्त लग्नाचं सर्टिफिकेट चालत नाही...\nपासपोर्ट वर नवरा व बायको\nपासपोर्ट वर नवरा व बायको आपल्या जोडीदाराचे नाव दाखल करून घेउ शकतात. त्यासाठी नवीन पारपत्र दिले जात नाही. त्याच पारपत्रावर एक शिक्का मारून जोडीदाराचे नाव दाखल करून घेतले जाते. ते इतर देशांचा विसा मिळवताना पुरेसे होते. >> हे आता बंद झाले आहेत... मुंबई/ ठाणे मध्ये तरी... Spouse चे नाव दाखल करायचे असेल/ घरचा पत्ता बदल करायचा असेल तर नवीन पारपात्र घ्यावे लागते...\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-economy-stock-market-dr-vasant-patwardha-1190", "date_download": "2018-10-16T23:52:12Z", "digest": "sha1:XGGWANEA7IQLKFEGZJ4NTJDITARRQVNK", "length": 28233, "nlines": 118, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Economy : Stock market Dr. Vasant Patwardha | Saptahik Sakal", "raw_content": "\nकृषी उत्पादनांसाठी अनुकूल धोरण\nकृषी उत्पादनांसाठी अनुकूल धोरण\nडॉ. वसंत पटवर्धन, अर्थतज्ज्ञ\nगुरुवार, 15 मार्च 2018\nअर्थनीती ः शेअर बाजार\nभारतातली सर्वांत मोठी बॅंक ‘इंडिया पोस्टस पेमेंटस बॅंक’ एक एप्रिलपासून सुरू होत आहे व ती एक मोठी आर्थिक सुधारणा ठरेल. ही बॅंक डिजिटल व्यवहारदेखील करणार आहे. तिच्या ७० टक्के शाखा ग्रामीण भागात असतील. सध्या ६०० जिल्ह्यांत असलेल्या १,५५,००० कचेऱ्यांतून तिचे अधिकृत काम सुरू होईल. आजही पोस्टाच्या कचेऱ्या आवर्तन ठेवी, बचत खाती याद्वारे व्यवहार करतच आहेत. सध्याच्या बॅंकिंग व तत्सम कंपन्यांतून सुमारे ३५०० कर्मचारी घेतले जातील. सर्वांत मोठे आर्थिक समावेशन (Financial Inclusion) त्यामुळे साध्य होईल. पोस्टाकडे सध्या १७ कोटी खाती आहेत. भारतीय पोस्ट खात्याने बॅंकेत रुपांतर करण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेकडे सप्टेंबर २०१४ मध्ये परवानगी मागितली होती. ती सध्या खातेदारांना चेकबुकही देत होती. सप्टेंबर २०१५ मध्ये तिला रिझर्व्ह बॅंकेनेही परवानगी दिल्यानंतर, आता प्रत्यक्ष कार्यवाही अडीच वर्षांनंतर होत आहे. आता चालू खातीही पोस्टात सुरू होऊ शकतील. डेलोईट इंडियाला या परिवर्तनासाठी सल्लागार म्हणून नेमले गेले होते. या पोस्ट कचेऱ्यांतून आता स्मार्ट फोन्सद्वारे फोन बॅंकिंग, नेट बॅंकिंगही सुरू होईल. संगणकीकरणासाठी हार्डवेअर व सॉफ्टवेअरसाठी ईआयटी संस्था पोस्ट बॅंकेला मदत करून ते जाळे उभे करून देईल.\nरिझर्व्ह बॅंकेने बुधवारी ७ फेब्रुवारीला आपले द्वैमासिक आर्थिक धोरण जाहीर केले. रेपो दर वा अन्य दरांत काहीही बदल केलेला नाही. नेहमीप्रमाणे महागाई वाढण्याच्या शक्‍यतेचे तुणतुणे तिने यावेळी वाजवले आहे. शेअरबाजारातील निर्देशांक, अर्थसंकल्पानंतर जो घसरत आहे, तो अजून सुधारण्याच्या मार्गावर नसल्याने चांगली कामगिरी असलेल्या कंपन्यांच्या शेअर्सचे भावही कमी होत आहेत. (ग्रॅफाईट इंडिया, एचईजी, रेन इंडस्ट्रीज असे काही अपवाद सोडून) पण निवेशकांनी गुंतवणुकीसाठी ही एक संधी समजली पाहिजे. भविष्याली सुप्रभातम्‌ भारचान्‌ उदेष्यति हसिष्यति चक्रवालम्‌ भारचान्‌ उदेष्यति हसिष्यति चक्रवालम्‌ असा विचार करणाऱ्या भुंग्याप्रमाणे निवेशकांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवायला हवा.\nदीर्घमुदती भांडवली नफ्यावरील नुकताच लावलेला दहा टक्के कर अनावश्‍यक असल्याची मते सर्व बाजूंनी येत असतानाच, रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर डॉ. ऊर्जित पटेल यांनीही सरकारला ‘घरचा अहेर’ दिला आहे. देशांत भांडवलावर सध्या पाच प्रकारचे कर आहेत. कॉर्पोरेट कर, लाभांश वितरण कर, सिक्‍युरिटीज ट्रॅन्झॅशन टॅक्‍स, दहा लक्ष रुपयांपेक्षा जास्त उत्पादन कर आणि अल्पमुदती आणि आता दीर्घ मुदती भांडवली नफ्यावरही कर, इतक्‍यांना तोंड देऊन गुंतवणूकदारांना निवेशन करावे लागत आहे. पण सरकारी गप्पा मात्र विकासासाठी भांडवल आवश्‍यक आहे. गव्हर्नर डॉ. ऊर्जित पटेल यांनी अमेरिकेची परिस्थिती सुधारत असल्याने तिथले व्याजदर वर जातील व उभरत्या देशांकडे (भारत त्यात आहे) डॉलरचा वाहणारा ओघ कमी होईल, अशी भीती व्यक्त केली आहे. (अमेरिकेने नुकताच कर ३५ टक्‍क्‍यांवरून वरून २५ टक्‍क्‍यांवर आणला आहे व ट्रंप यांना तो १५ टक्‍क्‍यांवर आणायचा आहे. विकास हवा असेल तर भारतातही हे कर कमी व्हायला हवेत. पण दुर्दैवाने आपले अर्थमंत्रालय भांडवल विरोधी आहे. याशिवाय बॅंकांच्या मुदत ठेवीच्या व्याजातूनही आगाऊ कर कापला जात आहे. सध्या ही कात्री दहा हजार रुपयांवर लागते. पण एप्रिलपासून ती ५० हजार रुपयांनंतर लागणार आहे.\nभारतावर सध्या सप्टेंबर २०१७ मध्ये विदेशी मुद्रेतील कर्ज ४९५.७ अब्ज डॉलर्स आहे व ते आटोक्‍यात आहे असे सरकारचे मत आहे. दरडोई हे कर्ज ४०९.३ डॉलर्स एवढे आहे. अनिवासी भारतीयांच्या ठेवी, व्यापारी कर्जे, दीर्घ मुदतीची सरकारी कर्जे या उपायांनी हे कर्ज आटोक्‍यात ठेवले गेले आहे. सकळ राष्ट्रीय उत्पन्नाच्या संदर्भातही ते खूप कमी आहे. अनेक देशांनी अशी कर्जे सकल राष्ट्रीय उत्पन्नापेक्षा कितीतरी जास्त असतात, तशी भारताची परिस्थिती नाही. त्यामुळेच रुपया डॉलर व अन्य विदेशी चलनाबरोबरचे विनिमय दर आटोक्‍यात आहे.\nऑक्‍टोबर २०१७ ते सप्टेंबर २०१८ या कापूस वर्षासाठी कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया संस्थेने उत्पादनाचे अंदाज व्यक्त केले आहेत. त्यानुसार या वर्षात ३६७ लाख गासड्यांचे (bales) आहे. गतवर्षीपेक्षा ते ८ लाख गासड्यांनी कमी आहे. महाराष्ट्र व तेलंगणातील पिकावर अळ्या/ किडींचा प्रादुर्भाव झाल्याने कित्येक शेतकऱ्यांनी पीक उपटून टाकले आहे. त्यामुळे यंदा कापड गिरण्यांना जास्त दराने कापूस खरेदावा लागणार आहे. देशातील मागणी सध्या ३२० लाख गासड्या इतकी आहे. यंदा ५५ लाख गासड्यांची (bales) ची निर्यात व्हायची अपेक्षा आहे. सप्टेंबर २०१० मध्ये निर्यात व अंतर्गत खप विचारात घेता, ४२ लाख गासड्याचे उत्पादन पुढील वर्षाच्या सुरवातीला हातात असेल (तरीही जानेवारी २०१८ पर्यंत २११ लाख गासड्या बाजारात आल्या होत्या. जानेवारी २०१७ च्या या काळात हा आकडा १५७.७५ लाख गासड्या होता.\nनुकतीच एक जागतिक अन्न शिखर परिषद पार पडली. तिथे १३ ते १४ अब्ज डॉलर्सचे सामंजस्य करार केले गेल्याची माहिती या खात्याच्या मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी दिली. या सामंजस्य करारांचे प्रत्यक्षात रूपांतर येत्या तीन महिन्यांत होण्याची अपेक्षा आहे. देशातील यंदाच्या साखरेच्या जास्त उत्पादनाचा विचार करता, केंद्र सरकार तिच्यावरील निर्यात कर रद्द करण्याचा विचार करीत आहे. त्यामुळे साखर निर्यातही होईल व देशाला विदेशी चलनही मिळेल. यंदाच्या अर्थसंकल्पात, कृषिउत्पादनाच्या निर्यातीसाठी उत्तेजक धोरण आखले गेल्यामुळे व्यापार मंत्रालयाने निर्यात कर हटविण्याचे ठरवले आहे. यंदा साखरेचे उत्पादन २.४९ कोटी टन व्हावे. गतवर्षी ते २.०२ कोटी टन होते. साखर उत्पादनाबाबतच अंदाज, केंद्राने संबंधित राज्याशी विचार-विनिमय करून निश्‍चित केले आहेत. हे अंदाज फेब्रुवारीअखेर पुन्हा बघितला जाईल. तो २.६१ कोटी टनापर्यंत जाऊ शकेल. भारतातील साखरेची मागणी २.५ कोटी टन असते. इंडियन शुगर मिल्स असोसिएशन व नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्‍टरीज नुकतेच साखरेवरील सीमाशुल्क ५० टक्‍क्‍यांवरून १०० टक्‍क्‍यांवर नेण्याची मागणी केली होती.\nवस्तुसेवा कर आल्यानंतर राज्यस्तरावरील ५ टक्के मूल्यवर्धित कर कमी झाल्याने फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे उत्पन्न १५०० कोटी रुपयांनी वाढल्याचे दिसेल. वस्तुसेवा करामुळे राज्य व केंद्र यांतील करप्रणाली सुटसुटीत झाली आहे. पण या कराचे पूर्ण उत्पन्न २०१८-१९ च्या अर्थसंकल्पात ७४४ हजार कोटी रुपये अपेक्षिले आहे.\nयुको बॅंकेचे या तिमाहीचे आकडे प्रसिद्ध झाले आहेत. त्यानुसार तिचे एकूण उत्पन्न ३७२१.९३ कोटी रुपये झाले आहे. डिसेंबर अखेरपर्यंतच्या नऊ महिन्यांचे हे उत्पन्न ११७१६.४८ कोटी रुपये आहे. डिसेंबर २०१६ च्या तिमाहीच्या ४८६४ कोटी रुपयांपेक्षा यावेळचे उत्पन्न २० टक्के कमी झाले आहे. २०१७ डिसेंबर तिमाहीचा तोटा १०१६.४३ कोटी रुपये आहे. डिसेंबर २०१६ तिमाहीचा तोटा ४३७.०९ कोटी रुपये होता. बॅंकेचे भागभांडवल १८६६ कोटी रुपये होते.\nटाटा स्टीलचा डिसेंबर २०१७ तिमाहीचा नफा ११३६ कोटी रुपये झाला. १११६ कोटी रुपयांची रक्कम एका क्‍लेमसाठी बाजूला काढूनही हा नफा झाला आहे व तो डिसेंबर २०१६ तिमाहीच्या २३२ कोटी रुपयांच्या नफ्यापेक्षा ५ पट आहे. या तिमाहीत नक्त विक्री ३३,४४७ कोटी रुपयांची झाली. बाजारातील अपेक्षा विक्री ३२ हजार कोटी रुपये होईल अशी होती. टाटा स्टीलने नुकताच एक हक्कभाग जाहीर केला आहे. १५ कोटी ५३ लाख ९४ हजार ५५० शेअर्स ५१० रुपये भावाने सध्याच्या भागधारकांना देऊन कंपनी ८ हजार कोटी रुपयांचे भांडवल उभे करेल. भागधारकांना दर २५ शेअर्समागे ४ हक्कभाग मिळतील. शिवाय ४८०० कोटी रुपये ६१५ रुपये भावाने उभे केले जातील. भारत पेट्रोलियमचे या तिमाहीचे उत्पन्न ६४ हजार ९५ कोटी रुपये आहे. नक्त नफा २१४३.७४ कोटी रुपये आहे. शेअरगणिक उपार्जन १०.९० रुपये आहे. कंपनीने शेअरमागे १४ रुपयांचा लाभांश जाहीर केला आहे. या शेअरचा भाव सध्या ४७५ रुपये आहे.\nहिंदुस्थान पेट्रोलियमची २०१७ डिसेंबर तिमाहीची विक्री ६३०७६.१५ कोटी रुपये होती. करोत्तर नफा १०८४.८३ कोटी रुपये होता व शेअरगणिक उपार्जन १२.७९ रुपये होते. कंपनीची एप्रिल-डिसेंबर या नऊ महिन्यांसाठी हे आकडे अनुक्रमे १७७३८६.९२ कोटी रुपये, ४६७८.१२ कोटी रुपये व ३०.२५ रुपये होते. तिने जुलै १७ मध्ये दोनास एक बक्षीस भाग दिला होता.\nमुथूट फायनान्सचा सध्या शेअरचा भाव ४२२ रुपये आहे. या भावाला किं/अु गुणोत्तर १४.१ पट दिसते. गेल्या वर्षभरातील किमान व कमाल भाव ३२५ रुपये व ५२५ रुपये होते. वर्षभरात पुनः ५२५ रुपयांचा भाव दिसू शकेल. पण तो ५८० रुपयांपर्यंतही वाढण्याची शक्‍यता आहे. तिचे मार्च २०१८ व २०१९ चे एकूण उत्पन्न ४२०० कोटी रुपये व ४४०० कोटी रुपये व्हावे. नक्त नफा अनुक्रमे १७५० कोटी रुपये व १८५० कोटी रुपये व्हावा. शेअरगणिक उपार्जन ४४ रुपये व ४६ रुपये व्हावे. मुथूट फायनान्सची गेल्या ५ तिमाहीची (डिसेंबर २०१६, मार्च २०१७, डिसेंबर २०१७, मार्च २०१६) चे आकडे वरीलप्रमाणे होते.\nगेल्या १५ वर्षांतील निर्देशांकाचे आकडे बघताना त्यात दरवर्षी किती वाढ वा घट झाली आहे, त्याचे आकडे दिले आहेत.\nया पंधरा वर्षांत निर्देशांक फक्त ३ वर्षे खाली आला होता. त्याला जागतिक घडामोडींची पार्श्‍वभूमी होती. पण गुंतवणूकदाराने अशा घसरणीचीही तयारी ठेवली पाहिजे., सुमारे पाच वर्षांच्या काळात चांगल्या शेअर्समधली गुंतवणूक दुप्पट होतच असते. आणि दहा-पंधरा वर्षे जर थांबलात तर घरावर सोन्याची नाही तरी भक्कम मंगलोरी कौले घालता येतात. दरवर्षी काही उद्योगक्षेत्रे भरभराटीला येतात.\nस्टेट बॅंकेची या तिमाहीची कामगिरी निराशाजनक आहे. १९ वर्षांनंतर पहिल्यांदाच तिने २४१६ कोटी रुपयांचा तोटा दाखवला आहे. बॅंक ऑफ बरोडाचा नफा डिसेंबर २०१६ पेक्षा ५६ टक्‍क्‍याने कमी होऊन १११.७८ कोटी रुपयांवर आला आहे. सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाचा तोटा १६६४ कोटी रुपयांवर गेला आहे. मात्र मूडीज या पतमूल्यन संस्थेने या बॅंकेबद्दलचे आपले मत चांगले आहे असे व्यक्त केले आहे. कारण ऑक्‍टोबर २०१७ मध्ये केंद्र सरकारने या बॅंकेत ५१६० कोटी रुपयांचे भांडवल घालण्याचे मान्य केले आहे. सेंट्रल बॅंकेप्रमाणेच मूडीने इंडियन ओव्हरसीज बॅंकेचा दृष्टिकोन सकारात्मक वर्तवला आहे. ओएनजीसीचा नक्त नफा पेट्रोलच्या किमती वाढल्यामुळे, डिसेंबर २०१६ च्या नफ्यापेक्षा १५ टक्के जास्त झाला आहे. गेल्या डिसेंबरमध्ये तो ४३५२ कोटी रुपये होता, तो या तिमाहीत ५०१४.६७ कोटी रुपये झाला आहे. प्रत्येक बॅरलला तिला यावेळी ६०.५८\nडॉलर मिळाले आहेत. नैसर्गिक वायूवरही तिला जास्त किंमत मिळाली आहे. सध्याच्या बाजाराचा कल बघता ग्रॅफाईट इंडिया, हग, रेन इंडस्ट्रीज व मुथूट फायनान्समध्ये गुंतवणूक योग्य ठरेल. वर्षभरात सध्यापेक्षा ३० टक्के भाववाढ दिसेल.\nजगातला सर्वांत श्रीमंत व्यक्ती\nॲ मेझॉनचे शेअर अमेरिकेतील नासडॅक शेअर बाजारात या वर्षाच्या सुरुवातीपासून तब्बल ७०...\nरेपो रेट वाढण्याची शक्यता\nसार्वत्रिक निवडणुका व पाच राज्यांतील विधानसभांच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत,...\nगेला आठवडा हा आर्थिक आघाडीवर प्रचंड घडामोडीचा ठरला. केंद्र सरकारने देना बॅंक व विजया...\nइन्फ्रास्ट्रक्चर कंपन्यांचे ‘अच्छे दिन’\nसर्व राजकीय पक्षांना आता सर्वसाधारणपणे मार्च २०१९ मध्ये अपेक्षित असलेल्या लोकसभेच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/beed/yogeshwaris-25-stolen-ornaments-stolen-jewelery-stolen-judiciary/", "date_download": "2018-10-17T00:10:54Z", "digest": "sha1:VY57ZYIM6ZES4LITXQC4VSZ5CVVUKF3W", "length": 28742, "nlines": 388, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Yogeshwari'S 25 Stolen Ornaments Of Stolen Jewelery Stolen From The Judiciary | चोरीतील हस्तगत ‘योगेश्वरी’चे २५ तोळे दागिने न्यायमंदिरातूनही चोरीस | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार १७ ऑक्टोबर २०१८\n#Metoo :अकबर यांच्यावर आणखी एका महिलेचा आरोप\nदेशात २0 कोटी लोक उपाशी अन् ७.८0 लाख क्विंटल धान्य सडले\nघरी जाण्याची वेळ ठरतेय ‘मृत्यू’ची घंटा\nमी मेले तर त्याची जबाबदारी सीबीआय घेणार का\nलग्नाआधीच नवरा नॉट रिचेबल; ४० लाख घेऊन पसार\n#Metoo :अकबर यांच्यावर आणखी एका महिलेचा आरोप\nघरी जाण्याची वेळ ठरतेय ‘मृत्यू’ची घंटा\nमी मेले तर त्याची जबाबदारी सीबीआय घेणार का\nलग्नाआधीच नवरा नॉट रिचेबल; ४० लाख घेऊन पसार\n४० इलेक्ट्रिक बसेसचे कंत्राट रद्द करण्याचा बेस्टचा निर्णयच उच्च न्यायालयाने केला रद्द\n‘नो एन्ट्री’ सीक्वलमध्ये दिसणार ‘हा’ ‘हॅण्डसम मुंडा’\nहर्षदा खानविलकरच्या आयुष्यात 'या' सणाचे आहे खास महत्त्व\nसलमान खान आणि दीपिका पादुकोण बनले नंबर वन\n‘मरियम खान- रिपोर्टिंग लाइव्ह’ मालिकेत अंजू महेंद्रू साकारणार 'ही' भूमिका\n#MeToo : मीटू इफेक्ट दीपिका पादुकोणच्या फाऊंडेशनमधून टॉप टॅलेंट मॅनेजर पायऊतार\nनाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे\nअंबाबाई वैष्णवी देवीच्या रुपात, पर्यटकांचा ओघ सुरूच\n#MeToo : नाना-तनुश्री प्रकरणातील खळबळजनक खुलासा... स्पॉट बॉयचा गौप्यस्फोट\nविविध मागण्यांसाठी जळगावमधील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा मोर्चा\nसतत सर्दी-खोकल्याचा त्रास होतोय 'ही' कारणं असू शकतात\nगर्लफ्रेंडला प्रपोज करताना वापरा या 'जरा हटके' कल्पना\nNavratri 2018 : दुर्गापुजेसाठी बॉलिवूड तारकांचे 'हे' लूक्स तुम्हीही ट्राय करू शकता\nWorld Food Day : सर्दी-खोकला आणि तापामध्ये 'हे' पदार्थ खाणं टाळावं\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nभंडारा - घरगुती गॅस सिलिंडरचा भडका उडाल्याने तीन जण जखमी, मोहाडी तालुक्याच्या अांधळगाव येथे रात्री ९ वाजताची घटना\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nब्राह्मोस हेरगिरी प्रकरण - निशांत अग्रवालची न्यायालयीन कोठडीत रवानगी\nमुंबई - भाजपाध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल, मुख्यमंत्री आणि मुंबई अध्यक्ष आशीष शेलार स्वागतासाठी उपस्थित\nझारखंड - नक्षलवाद्यांनी नऊ ट्रकना लावली आग, लोहारडागा येथे 10 शस्त्रधारी नक्षलवाद्यांचे कृत्य\nपणजी - गोव्यातील काँग्रेसच्या दोन आमदारांचा भाजपात प्रवेश, दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर भाजपात दाखल\nउत्तर प्रदेश - इटाह येथे सुमारे 35 लाखांची देशी दारू जप्त, दोन जणांना अटक\nठाणे - कडोंमपाचे 400 कंत्राटी कामगार उद्यापासून संपावर, 18 महिन्यांचा पगार थकवल्याने संप\nपुणे- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा वगळून सर्व नगरसेवक हंडे -कलश घेऊन दाखल\nपुणे - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजप वगळून सर्व नगरसेवक विस्कळीत पाणी पुरावठ्याविरोधात हंडे-कलशा घेऊन दाखल\nसातारा - माची पेठेत पतीकडून पत्नीची हत्या, पत्नीची हत्या करुन आरोपी पती फरार\nछत्तीसगड : राजनंदगावात आयईडीचा स्फोट, आयटीबीपीचे तीन जवान जखमी.\nवसई-विरारला पाणीपुरवठा करणार पाइपलाइन फुटली, हजारो लिटर पाणी गेलं फुकट\nगडचिरोली : चकमकीत एक नक्षलवादी ठार, कुरखेडा तालुक्यातील कोमलपाडा जंगलातील घटना\nभंडारा - घरगुती गॅस सिलिंडरचा भडका उडाल्याने तीन जण जखमी, मोहाडी तालुक्याच्या अांधळगाव येथे रात्री ९ वाजताची घटना\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nब्राह्मोस हेरगिरी प्रकरण - निशांत अग्रवालची न्यायालयीन कोठडीत रवानगी\nमुंबई - भाजपाध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल, मुख्यमंत्री आणि मुंबई अध्यक्ष आशीष शेलार स्वागतासाठी उपस्थित\nझारखंड - नक्षलवाद्यांनी नऊ ट्रकना लावली आग, लोहारडागा येथे 10 शस्त्रधारी नक्षलवाद्यांचे कृत्य\nपणजी - गोव्यातील काँग्रेसच्या दोन आमदारांचा भाजपात प्रवेश, दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर भाजपात दाखल\nउत्तर प्रदेश - इटाह येथे सुमारे 35 लाखांची देशी दारू जप्त, दोन जणांना अटक\nठाणे - कडोंमपाचे 400 कंत्राटी कामगार उद्यापासून संपावर, 18 महिन्यांचा पगार थकवल्याने संप\nपुणे- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा वगळून सर्व नगरसेवक हंडे -कलश घेऊन दाखल\nपुणे - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजप वगळून सर्व नगरसेवक विस्कळीत पाणी पुरावठ्याविरोधात हंडे-कलशा घेऊन दाखल\nसातारा - माची पेठेत पतीकडून पत्नीची हत्या, पत्नीची हत्या करुन आरोपी पती फरार\nछत्तीसगड : राजनंदगावात आयईडीचा स्फोट, आयटीबीपीचे तीन जवान जखमी.\nवसई-विरारला पाणीपुरवठा करणार पाइपलाइन फुटली, हजारो लिटर पाणी गेलं फुकट\nगडचिरोली : चकमकीत एक नक्षलवादी ठार, कुरखेडा तालुक्यातील कोमलपाडा जंगलातील घटना\nAll post in लाइव न्यूज़\nचोरीतील हस्तगत ‘योगेश्वरी’चे २५ तोळे दागिने न्यायमंदिरातूनही चोरीस\nअंबाजोगाई : येथील जिल्हा व सत्र न्यायालयाची स्ट्राँग रूम फोडून बुधवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम व इतर साहित्य असा ४ लाख ३२ हजार ९२४ रुपयांचा ऐवज लंपास केला. सहा वर्षांपूर्वी महाराष्ट्रात गाजलेल्या योगेश्वरी देवीच्या दागिन्यांची चोरीतील हस्तगत झालेले २५ तोळे सोनेही चोरट्यांनी पुन्हा चोरले.\nअंबाजोगाई : येथील जिल्हा व सत्र न्यायालयाची स्ट्राँग रूम फोडून बुधवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम व इतर साहित्य असा ४ लाख ३२ हजार ९२४ रुपयांचा ऐवज लंपास केला. सहा वर्षांपूर्वी महाराष्ट्रात गाजलेल्या योगेश्वरी देवीच्या दागिन्यांची चोरीतील हस्तगत झालेले २५ तोळे सोनेही चोरट्यांनी पुन्हा चोरले. देवीच्या त्याच दागिन्यांची दोनदा चोरी झाल्याने खळबळ उडाली आहे. या चोरीच्या तपासासाठी दोन पथके नेमली आहेत. मंदिरात झालेल्या चोरीनंतर आता न्यायमंदिरातही मोठी चोरी झाल्याने सुरक्षिततेच्या प्रश्न ऐरणीवर आला आहे.\nअंबाजोगाई जिल्हा व सत्र न्यायालयातील स्ट्राँगरूममध्ये तीन न्यायालयातील मुद्देमाल ठेवलेला होता. बुधवारी रात्री झालेल्या चोरीनंतर गुरुवारी दिवसभर स्ट्राँगरूममध्ये ठेवलेल्या ऐवजाची पडताळणी करण्यात आली. स्ट्राँगरूममध्ये दैनंदिन व्यवहाराच्या रकमा, किमंती मुद्देमाल ठेवला जातो. या मुद्देमालाची तपासणी प्रत्येक महिन्यात १ ते ५ तारखेपर्यंत होते व याची नोंद घेतली जाते.\nया नोंदीनुसार दिवाणी न्यायालयाच्या एका पेटीत रोख रक्कम १ हजार ३४४ रुपये होते. यासह चेकबुक, एफ.डी.च्या पावत्या तर दुस-या दोन पेट्यातील सोन्या-चांदीचे दागिने व इतर ऐवज चोरीस गेला आहे.\nन्यायमंदिरात झालेल्या या चोरीत ४ लाख २८ हजार ९४० रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम १ हजार ३३४ रुपये, २ हजार ५०० रुपयांचा मोबाईल असा ऐवज चोरीस गेला आहे. न्यायालयाचे अधीक्षक नरहरी थोरात यांच्या फिर्यादीवरून अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे. या चोरीचा लवकर तपास लावणे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.\nमहाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री योगेश्वरी देवीच्या अंगावरील ३१ तोळे सोने व तीन किलो चांदीच्या दागिन्यांची चोरी १८ एप्रिल २०१२ रोजी झाली होती. या चोरीतील १५ तोळे दागिने हस्तगत करून ते न्यायालयात जमा झाले होते. त्या जमा झालेल्या दागिन्यांचीही पुन्हा चोरी झाली आहे. चोरीच्या प्रकरणातील आरोपींची नऊ महिन्यांपूर्वीच निर्दोष मुक्तता झाली होती. हे प्रकरण अजून शमलेही नाही तोपर्यंत दागिन्यांची पुन्हा झालेली चोरी भाविकांना वेदनादायी ठरणारी आहे.\nएलसीबी, दरोडा प्रतिबंधक लागले कामाला\nअंबाजोगाईच्या न्यायमंदिरात झालेल्या चोरीनंतर या चोरीचा तपास अंबाजोगाईचे पोलिस निरीक्षक सोमनाथ गित्ते यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. या चोरीच्या तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखा, बीड व दरोडा प्रतिबंधक पथक यांची स्वतंत्र दोन पथके नियूक्त करण्यात आली आहेत.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nएक दिवसाच्या पगारातून रुग्णांना मिळणार ‘एसी’\nप्लास्टिक वापरल्याप्रकरणी परळीत पाच व्यापाऱ्यांना दंड\nदसरा मेळावा म्हणजे भक्ती आणि उर्जेचा मिलाप\nशिक्षक पत्नीचा छळ; पोलीस पतीवर गुन्हा\nकेज तालुक्यात विवाहितेवर सामुहिक बलात्कार; आरोपी अटकेत\nभारनियमनाविरोधात परळीत कंदिल मोर्चा\nबिग बॉस 12मीटूअॅपलप्रो कबड्डी लीगभारत विरुद्ध वेस्ट इंडिजनवरात्रीइंधन दरवाढहेमा मालिनीजागतिक अन्न दिवसअॅमेझॉन\nरुमा शर्माचा Hot अंदाज Viral\nजगातील 'ही' सूक्ष्म शिल्पं पाहिलीत का\nगर्लफ्रेंडला प्रपोज करताना वापरा या 'जरा हटके' कल्पना\nचालतं-फिरतं घर पाहिलंय का\nप्राण्यांची 'अशी' मजामस्ती पाहिलीय का\n'या' चार शहरांमध्ये साजरी केली जाते दुर्गा पूजा\nNavratri 2018 : दुर्गापुजेसाठी बॉलिवूड तारकांचे 'हे' लूक्स तुम्हीही ट्राय करू शकता\nपुस्तकांचा 'असा' वापर कधी पाहिलाय का\nफुटबॉलपटूंची कमाई पाहाल तर चक्रावाल\nनगरमध्ये फुलपाखरं व रानफुलांचे ताटवे ठरतायत आकर्षणाचं केंद्र\nसप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nजोतिबाची पाच पाकळ्यातील बैठी सरदारी पूजा\nअंबाबाई वैष्णवी देवीच्या रुपात, पर्यटकांचा ओघ सुरूच\nनाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे\nसई लोकुरने पारंपरिक वेशभूषेसह केला दांडिया अन् गरब्याचा सराव\nविविध मागण्यांसाठी जळगावमधील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा मोर्चा\nठाण्यात रिक्षा जळून खाक\nNavratri 2018 : करवीर निवासिनी श्री अंबाबाईची गजारुढ रुपातील पूजा\nNavratri 2018 : जोतिबाची पाच पाकळ्यांतील खडी पूजा\nघरी जाण्याची वेळ ठरतेय ‘मृत्यू’ची घंटा\nमी मेले तर त्याची जबाबदारी सीबीआय घेणार का\nलग्नाआधीच नवरा नॉट रिचेबल; ४० लाख घेऊन पसार\n४० इलेक्ट्रिक बसेसचे कंत्राट रद्द करण्याचा बेस्टचा निर्णयच उच्च न्यायालयाने केला रद्द\nतिमिराला छेदून प्रकाश पेरू\nमुंबईत येणाऱ्या दुधाच्या टँकरची तपासणी सुरु\nमालदीवमध्ये लोकशाहीच्या स्थापनेसाठी भारत करू शकतो हस्तक्षेप\nबुधवारी उघडणार सबरीमाला मंदिराचे दरवाजे; आंदोलनकर्त्या महिलांना रोखले, तणावाची परिस्थिती\nमहाराष्ट्र सरकारची महाभेट; कर्मचाऱ्यांचा 'डीए' 3 टक्क्यांनी वाढवला\nलग्नाआधीच नवरा नॉट रिचेबल; ४० लाख घेऊन पसार\n४० इलेक्ट्रिक बसेसचे कंत्राट रद्द करण्याचा बेस्टचा निर्णयच उच्च न्यायालयाने केला रद्द\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/topics/relationship/photos/", "date_download": "2018-10-17T00:11:50Z", "digest": "sha1:77AFZTGUMTV67ZGMLLB55RJLJS6FAHUO", "length": 23156, "nlines": 413, "source_domain": "www.lokmat.com", "title": "relationship Photos| Latest relationship Pictures | Popular & Viral Photos of रिलेशनशिप | Photo Galleries at Lokmat.com", "raw_content": "बुधवार १७ ऑक्टोबर २०१८\n#Metoo :अकबर यांच्यावर आणखी एका महिलेचा आरोप\nदेशात २0 कोटी लोक उपाशी अन् ७.८0 लाख क्विंटल धान्य सडले\nघरी जाण्याची वेळ ठरतेय ‘मृत्यू’ची घंटा\nमी मेले तर त्याची जबाबदारी सीबीआय घेणार का\nलग्नाआधीच नवरा नॉट रिचेबल; ४० लाख घेऊन पसार\n#Metoo :अकबर यांच्यावर आणखी एका महिलेचा आरोप\nघरी जाण्याची वेळ ठरतेय ‘मृत्यू’ची घंटा\nमी मेले तर त्याची जबाबदारी सीबीआय घेणार का\nलग्नाआधीच नवरा नॉट रिचेबल; ४० लाख घेऊन पसार\n४० इलेक्ट्रिक बसेसचे कंत्राट रद्द करण्याचा बेस्टचा निर्णयच उच्च न्यायालयाने केला रद्द\n‘नो एन्ट्री’ सीक्वलमध्ये दिसणार ‘हा’ ‘हॅण्डसम मुंडा’\nहर्षदा खानविलकरच्या आयुष्यात 'या' सणाचे आहे खास महत्त्व\nसलमान खान आणि दीपिका पादुकोण बनले नंबर वन\n‘मरियम खान- रिपोर्टिंग लाइव्ह’ मालिकेत अंजू महेंद्रू साकारणार 'ही' भूमिका\n#MeToo : मीटू इफेक्ट दीपिका पादुकोणच्या फाऊंडेशनमधून टॉप टॅलेंट मॅनेजर पायऊतार\nनाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे\nअंबाबाई वैष्णवी देवीच्या रुपात, पर्यटकांचा ओघ सुरूच\n#MeToo : नाना-तनुश्री प्रकरणातील खळबळजनक खुलासा... स्पॉट बॉयचा गौप्यस्फोट\nविविध मागण्यांसाठी जळगावमधील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा मोर्चा\nसतत सर्दी-खोकल्याचा त्रास होतोय 'ही' कारणं असू शकतात\nगर्लफ्रेंडला प्रपोज करताना वापरा या 'जरा हटके' कल्पना\nNavratri 2018 : दुर्गापुजेसाठी बॉलिवूड तारकांचे 'हे' लूक्स तुम्हीही ट्राय करू शकता\nWorld Food Day : सर्दी-खोकला आणि तापामध्ये 'हे' पदार्थ खाणं टाळावं\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nभंडारा - घरगुती गॅस सिलिंडरचा भडका उडाल्याने तीन जण जखमी, मोहाडी तालुक्याच्या अांधळगाव येथे रात्री ९ वाजताची घटना\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nब्राह्मोस हेरगिरी प्रकरण - निशांत अग्रवालची न्यायालयीन कोठडीत रवानगी\nमुंबई - भाजपाध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल, मुख्यमंत्री आणि मुंबई अध्यक्ष आशीष शेलार स्वागतासाठी उपस्थित\nझारखंड - नक्षलवाद्यांनी नऊ ट्रकना लावली आग, लोहारडागा येथे 10 शस्त्रधारी नक्षलवाद्यांचे कृत्य\nपणजी - गोव्यातील काँग्रेसच्या दोन आमदारांचा भाजपात प्रवेश, दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर भाजपात दाखल\nउत्तर प्रदेश - इटाह येथे सुमारे 35 लाखांची देशी दारू जप्त, दोन जणांना अटक\nठाणे - कडोंमपाचे 400 कंत्राटी कामगार उद्यापासून संपावर, 18 महिन्यांचा पगार थकवल्याने संप\nपुणे- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा वगळून सर्व नगरसेवक हंडे -कलश घेऊन दाखल\nपुणे - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजप वगळून सर्व नगरसेवक विस्कळीत पाणी पुरावठ्याविरोधात हंडे-कलशा घेऊन दाखल\nसातारा - माची पेठेत पतीकडून पत्नीची हत्या, पत्नीची हत्या करुन आरोपी पती फरार\nछत्तीसगड : राजनंदगावात आयईडीचा स्फोट, आयटीबीपीचे तीन जवान जखमी.\nवसई-विरारला पाणीपुरवठा करणार पाइपलाइन फुटली, हजारो लिटर पाणी गेलं फुकट\nगडचिरोली : चकमकीत एक नक्षलवादी ठार, कुरखेडा तालुक्यातील कोमलपाडा जंगलातील घटना\nभंडारा - घरगुती गॅस सिलिंडरचा भडका उडाल्याने तीन जण जखमी, मोहाडी तालुक्याच्या अांधळगाव येथे रात्री ९ वाजताची घटना\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nब्राह्मोस हेरगिरी प्रकरण - निशांत अग्रवालची न्यायालयीन कोठडीत रवानगी\nमुंबई - भाजपाध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल, मुख्यमंत्री आणि मुंबई अध्यक्ष आशीष शेलार स्वागतासाठी उपस्थित\nझारखंड - नक्षलवाद्यांनी नऊ ट्रकना लावली आग, लोहारडागा येथे 10 शस्त्रधारी नक्षलवाद्यांचे कृत्य\nपणजी - गोव्यातील काँग्रेसच्या दोन आमदारांचा भाजपात प्रवेश, दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर भाजपात दाखल\nउत्तर प्रदेश - इटाह येथे सुमारे 35 लाखांची देशी दारू जप्त, दोन जणांना अटक\nठाणे - कडोंमपाचे 400 कंत्राटी कामगार उद्यापासून संपावर, 18 महिन्यांचा पगार थकवल्याने संप\nपुणे- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा वगळून सर्व नगरसेवक हंडे -कलश घेऊन दाखल\nपुणे - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजप वगळून सर्व नगरसेवक विस्कळीत पाणी पुरावठ्याविरोधात हंडे-कलशा घेऊन दाखल\nसातारा - माची पेठेत पतीकडून पत्नीची हत्या, पत्नीची हत्या करुन आरोपी पती फरार\nछत्तीसगड : राजनंदगावात आयईडीचा स्फोट, आयटीबीपीचे तीन जवान जखमी.\nवसई-विरारला पाणीपुरवठा करणार पाइपलाइन फुटली, हजारो लिटर पाणी गेलं फुकट\nगडचिरोली : चकमकीत एक नक्षलवादी ठार, कुरखेडा तालुक्यातील कोमलपाडा जंगलातील घटना\nAll post in लाइव न्यूज़\nगर्लफ्रेंडला प्रपोज करताना वापरा या 'जरा हटके' कल्पना\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nपार्टनरला क्वालिटी टाईम देता येत नाहीय, मग हे नक्की वाचा\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nया गोष्टींमुळे पती-पत्नीच्या नात्यात वाढतो गोडवा\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nदोघात तिसरा ठरतोय का स्मार्टफोन\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nजर तुम्हाला कुणी इग्नोर करत असेल तर त्याला इग्नोर कसं कराल\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nrelationshipLove Storyरिलेशनशिपदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट\nछोट्या-छोट्या भांडणांमुळे जोडप्यांमध्ये दुरावा नव्हे, जवळीक वाढते\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nमुलींना आपल्या पार्टनरकडून हव्या असतात 'या' गोष्टी पण सांगत कधी नाहीत\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nrelationshipLove Storyरिलेशनशिपदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट\nगर्लफ्रेन्डच्या आई-वडिलांना भेटण्याआधी जाणून घ्या या गोष्टी\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nजास्त मुलांना जन्म द्या, जास्त पगार मिळवा, या देशातला कायदा\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nतुम्हाला कोणतं चॉकलेट पसंत आहे यावरुन जाणून घ्या तुमचं व्यक्तिमत्व\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nबिग बॉस 12मीटूअॅपलप्रो कबड्डी लीगभारत विरुद्ध वेस्ट इंडिजनवरात्रीइंधन दरवाढहेमा मालिनीजागतिक अन्न दिवसअॅमेझॉन\nरुमा शर्माचा Hot अंदाज Viral\nजगातील 'ही' सूक्ष्म शिल्पं पाहिलीत का\nगर्लफ्रेंडला प्रपोज करताना वापरा या 'जरा हटके' कल्पना\nचालतं-फिरतं घर पाहिलंय का\nप्राण्यांची 'अशी' मजामस्ती पाहिलीय का\n'या' चार शहरांमध्ये साजरी केली जाते दुर्गा पूजा\nNavratri 2018 : दुर्गापुजेसाठी बॉलिवूड तारकांचे 'हे' लूक्स तुम्हीही ट्राय करू शकता\nपुस्तकांचा 'असा' वापर कधी पाहिलाय का\nफुटबॉलपटूंची कमाई पाहाल तर चक्रावाल\nनगरमध्ये फुलपाखरं व रानफुलांचे ताटवे ठरतायत आकर्षणाचं केंद्र\nसप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nजोतिबाची पाच पाकळ्यातील बैठी सरदारी पूजा\nअंबाबाई वैष्णवी देवीच्या रुपात, पर्यटकांचा ओघ सुरूच\nनाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे\nसई लोकुरने पारंपरिक वेशभूषेसह केला दांडिया अन् गरब्याचा सराव\nविविध मागण्यांसाठी जळगावमधील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा मोर्चा\nठाण्यात रिक्षा जळून खाक\nNavratri 2018 : करवीर निवासिनी श्री अंबाबाईची गजारुढ रुपातील पूजा\nNavratri 2018 : जोतिबाची पाच पाकळ्यांतील खडी पूजा\nघरी जाण्याची वेळ ठरतेय ‘मृत्यू’ची घंटा\nमी मेले तर त्याची जबाबदारी सीबीआय घेणार का\nलग्नाआधीच नवरा नॉट रिचेबल; ४० लाख घेऊन पसार\n४० इलेक्ट्रिक बसेसचे कंत्राट रद्द करण्याचा बेस्टचा निर्णयच उच्च न्यायालयाने केला रद्द\nतिमिराला छेदून प्रकाश पेरू\nमुंबईत येणाऱ्या दुधाच्या टँकरची तपासणी सुरु\nमालदीवमध्ये लोकशाहीच्या स्थापनेसाठी भारत करू शकतो हस्तक्षेप\nबुधवारी उघडणार सबरीमाला मंदिराचे दरवाजे; आंदोलनकर्त्या महिलांना रोखले, तणावाची परिस्थिती\nमहाराष्ट्र सरकारची महाभेट; कर्मचाऱ्यांचा 'डीए' 3 टक्क्यांनी वाढवला\nलग्नाआधीच नवरा नॉट रिचेबल; ४० लाख घेऊन पसार\n४० इलेक्ट्रिक बसेसचे कंत्राट रद्द करण्याचा बेस्टचा निर्णयच उच्च न्यायालयाने केला रद्द\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.mukhyamantri.com/2011/08/blog-post_14.html", "date_download": "2018-10-17T00:04:13Z", "digest": "sha1:5TN4Q2VFCVUZKIKCLEBJ5SQFEA2GWYXV", "length": 9004, "nlines": 167, "source_domain": "www.mukhyamantri.com", "title": "मुख्यमंत्री डॉट कॉम : झा चे अयशस्वी 'आरक्षण' आणि यशस्वी 'मनिरक्षण'", "raw_content": "\nझा चे अयशस्वी 'आरक्षण' आणि यशस्वी 'मनिरक्षण'\nखूप चर्चा आणि वादळ उठवले आरक्षण या चित्रपटाने. खरतर त्या चित्रपटाची तितकी लायकी नाही. 'कला' वगैरे जी मला कळत नाही :( सोडली तर चित्रपट भरकटलेला आणि ताळमेळ नसलेला असा फसलेलाच प्रयोग आहे. चित्रपट खरे तर आरक्षण या विषयावर नाहीच चित्रपटाचा खरा विषय शिक्षणाचा दर्जा असे आहे. पण बेरकी 'झा' साहेबांनी चित्रपटला आरक्षण नाव देऊन उगाच काही माकडांच्या हातात कोलीते दिली आणि उगाच काही चांगल्या लोकांना चिंतेत टाकले. 'माकड' आणि 'चांगली लोके' या मुळे की कारण चित्रपटाला विरोध करणाऱ्या काही जणांचा विरोध हा फक्त राजकीय हेतूने प्रेरित आणि काही जणांचा चांगल्या आणि सामजिक हेतूने प्रेरीत होता. जर आरक्षण चित्रपटाचा मूळ गाभाच नसल्याने त्याला आरक्षण नाव देणे आणि फुकटात प्रसिद्धी मिळवणे हे सगळे ठरवून होते असे वाटते. आणि कदाचित चित्रपट विरोधाला उत्तर न देणे आणि तो त्यांना दाखवण्यास नकार देणे हे ही एक व्यावसायिक समीकरण. आता भीती याचीच उद्या कुणी ही काही ज्वलंत विषय उचलून त्यावर चित्रपट काढायला उठेल. आणि सगळ्यात मोठी भीती याची की त्या विषयाचे गांभीर्य नसणारींनी ते करावे. मराठी चित्रपटांमध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर काही चित्रपट आले, विषयाचा बराच योग्य गाभा निर्मिती प्रक्रियेतील लोकांना कळला होता असे वाटते. तसे या आरक्षण या चित्रपटात होताच नाही (जरी आरक्षण ह्या चित्रपटाचा विषय नसला तरी). चित्रपटात आरक्षणाचा संदर्भ आहे पण त्याला उलट २ नायकांचे समर्थनच आहे, पण ते ही अमिताभ बच्चन च्या बाबतीत चांगले दाखवता आले असते. एकंदर चित्रपट खिचडी आहे. Looks naming it as Aarakshan is just a commercial strategy, but too cheap.\nयांनी पोस्ट केले प्रकाश बा. पिंपळे वेळ 8:19 AM\nविषय aarakshan movie review, आरक्षण चित्रपट, झा\nफेसबुक वर असाल तर...\nदोन प्रत्येक मराठी मनाला भिडतील अशा कविता\nहवामान अंदाज : पाऊस पडेल काय कुठे पडेल आणि किती पडेल\nमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी\nमुख्यमंत्री कार्यकर्ता ला या विषयासंबंधी लोकांनी भेट दिली\nछत्रपती शिवाजी महाराज जयंती\nपुरोगामी महाराष्ट्राचे एक शिल्पकार यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी वर्ष (२०१२-२०१३)\nआरे आता तरी पेटून उठा .. का थंड पडला आहात एखाद्या मुडदया सारखे\nशेतकरी संपाची दिशा आणि स्वरूप काय असावं\nदेशातल्या अनेक समस्यांचे कारण टॅक्स चोर आहेत\nई-मेल ने सबस्क्राईब व्हा\nआमची आवड [नक्की वाचावे असे]\nसोशल आणि टेक्नीकल ब्लॉग\nविजय अण्णांचा .. विजय लोकशाहीचा \nजिजाऊ.कॉम तर्फे ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी शालेय सा...\nझा चे अयशस्वी 'आरक्षण' आणि यशस्वी 'मनिरक्षण'\nगोळ्या झाडताना आणि त्या झाडण्याचे आदेश देताना यांन...\nजाती व्यवस्था उध्वस्त करताना तिचे सर्वांगाने आकलन ...\nकम नशिबी शेतकऱ्याची कुंडली\nआता मात्र मशाली पेटवायलाच हव्यात\nनियमित वाचक व्हा [सबस्क्राईब करा]\nक्रियेटीव्ह कॉमन्सन्वे हक्क मर्यादित मुख्यमंत्री कार्यकर्ता.Blogger Templates created by Deluxe Templates. Design by BFT", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%A8", "date_download": "2018-10-16T22:30:52Z", "digest": "sha1:WAG3I3BOLM7C4DQCEGDLVRP2HSHQAMT3", "length": 5623, "nlines": 201, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. १९२ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: १ ले शतक - २ रे शतक - ३ रे शतक\nदशके: १७० चे - १८० चे - १९० चे - २०० चे - २१० चे\nवर्षे: १८९ - १९० - १९१ - १९२ - १९३ - १९४ - १९५\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nगॉर्डियन दुसरा, रोमन सम्राट.\nइ.स.च्या १९० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या २ र्‍या शतकातील वर्षे\nइ.स.च्या १ ल्या सहस्रकातील वर्षे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ डिसेंबर २०१७ रोजी ०२:४४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://www.marathimati.com/2018/08/tujha-marathi-kavita.html", "date_download": "2018-10-17T00:07:31Z", "digest": "sha1:NMWZWJFXKVT527UK4PETM3DZ73Z4N4R5", "length": 39752, "nlines": 809, "source_domain": "www.marathimati.com", "title": "तुझं", "raw_content": "मराठीमाती | माझ्या मातीचे गायन\n0 0 संपादक ८ ऑग, २०१८ संपादन\nतुझं, मराठी कविता - [Tujha, Marathi Kavita] जेव्हा होईन उदास, असे मनी एक आस, एक आवाज तो खास, तुझं गाणं.\nअसे मनी एक आस\nएक आवाज तो खास\nन दिसे तुझे रुप\nमनी भाव तरी तोच\nलाड करु ते किती\nमाझ्या प्रेमाची ना मिती\nआता माझे ते तुझे मन\nहात हातात एक क्षण\nमला उमजे ग सखे\nअमित पडळकर अक्षरमंच प्रेम कविता मराठी कविता विरह कविता विशेष\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nईमेलद्वारे बातमीपत्र$desc=ईमेलद्वारे प्रेरणादायी, मनोरंजक लेखन प्राप्त करण्यासाठी सदस्यता घ्या\nप्रत्येकावर विश्वास ठेवणे हे धोकादायक आणि कुणावरही विश्वास न ठेवणे हे खूपच धोकादायक होय.\nखेड्यापाड्यातली मराठी भाषा रांगडी, अशुद्ध आणि अपभ्रंश असलेली असते; कशीही असो ती ‘मराठी’च म्हणून मराठी माणसाला आवडते मराठी भाषा आमुची मा...\nछत्रीवालीच्या छत्रीला आजीच्या मायेचा ओलावा\nपावसाळा आला, की सगळ्यांच्या कपाटात ठेवलेल्या छत्र्या बाहेर येतात. बाजारातही अनेक प्रकारच्या नव्या आणि ट्रेंडी छत्र्या मिळू लागतात. स्टार ...\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक - मातीतले कोहिनूर\nटिळकांचे खरे नाव केशव आहे परंतु त्यांना ‘बाळ’ या टोपण नावानेच सगळे ओळखत. टिळक अतिशय कुशाग्र बुध्दिमत्तेचे होते. त्यांचे गुरु त्यांना ‘सु...\nगुरुपौर्णिमा - गुरु पूजनाचा दिवस - सण-उत्सव\nआषाढ पौर्णिमा म्हणजे गुरुपौर्णिमा हा गुरुपूजनाचा दिवस आपल्या भारतीय संस्कृतीत मध्ये देवदेवता ह्यांना जितके महत्त्व आहे. त्यापेक्षा थोड ...\nवट सावित्री पूजा - सण-उत्सव\nवट सावित्री पूजा - [Vat Savitri Pooja] सर्वसाधारणतः वटसावित्री पूजन सकाळी करावे वा दुपारनंतर करावे असे प्रश्न शास्त्र तज्ञांना स्त्रियांक...\nहॅशटॅग मी टू - मराठी लेख\n#MeToo ने सिनेसृष्टी सोबतच शैक्षणिक क्षेत्र देखील ढवळून काढायला सुरवात केली आहे अभिनेत्री तनुश्री दत्ता पासून सुरु झालेल्या या वादळाने ...\nआम्ही नोकरीवाल्या - मराठी लेख\nस्त्रीने नोकरी करावी का नाही याचं उत्तर प्रत्येकाचं वेगवेगळं असतं कुचंबणा, कुचंबणा, कुचंबणा आणि केवळ कुचंबणा. हेच जर नोकरी स्त्रीच्या ...\nमस्त आयुष्य जगण्याचा स्वस्त फंडा - मराठी लेख\nआयुष्य तसं म्हटलं तर खुप सोपं आहे, आपणच विनाकारण किचकट करून ठेवतो आयुष्यातील प्रत्येक स्टेजचा आपण आनंद घ्यायला हवा. आयुष्य तसं म्हटलं त...\n© 2015 मराठीमाती | माझ्या मातीचे गायन\nअजय दिवटे,1,अनिल गोसावी,2,अनुभव कथन,2,अपर्णा तांबे,7,अब्राहम लिंकन,2,अभंग,1,अमन मुंजेकर,1,अमित पडळकर,4,अमित बाविस्कर,4,अमोल सराफ,1,अलका खोले,1,अक्षरमंच,122,आईच्या कविता,9,आकाश भुरसे,6,आज,32,आजीच्या कविता,1,आठवणींच्या कविता,1,आतले बाहेरचे,1,आत्मविश्वासाच्या कविता,1,आनंदाच्या कविता,8,आभिजीत टिळक,2,आरती गांगन,1,आरती शिंदे,5,आरती संग्रह,1,आरोग्य,2,इंद्रजित नाझरे,5,इसापनीती कथा,37,उदय दुदवडकर,1,उपवासाचे पदार्थ,1,उमेश कुंभार,6,ऑगस्ट,1,कपिल घोलप,1,कपील घोलप,2,करमणूक,30,कर्क मुलांची नावे,1,कार्यक्रम,3,किल्ले,1,किशोर चलाख,1,कुठेतरी काहीतरी,2,केदार कुबडे,18,कोशिंबीर सलाड रायते,1,गणपतीच्या आरत्या,1,गण्याचे विनोद,1,गावाकडच्या कविता,6,गोड पदार्थ,2,घरचा वैद्य,2,जीवनशैली,48,जून,1,ज्योती मालुसरे,1,टीझर्स,1,ट्रेलर्स,2,तिच्या कविता,4,तुकाराम गाथा,1,तेजस्विनी देसाई,1,दादासाहेब गवते,1,दिनदर्शिका,24,दिनविशेष,2,दुःखाच्या कविता,8,दैनिक राशिभविष्य,8,धोंडोपंत मानवतकर,1,निसर्ग कविता,7,न्याहारीचे पदार्थ,1,पंचांग,14,पाककला,8,पावसाच्या कविता,6,पुणे,2,पोस्टर्स,5,प्रतिक्षा जोशी,1,प्रवासाच्या कविता,1,प्रियांका न्यायाधीश,3,प्रेम कविता,18,प्रेरणादायी कविता,7,फोटो गॅलरी,6,बातम्या,1,बाबाच्या कविता,1,बायकोच्या कविता,2,बालकविता,5,बाळाची मराठी नावे,1,बाळासाहेब गवाणी-पाटील,1,भाग्यवेध,8,मंदिरे,1,मधल्या वेळचे पदार्थ,1,मधल्या वेळेचे पदार्थ,1,मनाचे श्लोक,11,मराठी कथा,19,मराठी कविता,89,मराठी गझल,1,मराठी गाणी,1,मराठी चारोळी,1,मराठी चित्रपट,10,मराठी टिव्ही,17,मराठी नाटक,1,मराठी भयकथा,19,मराठी लेख,10,मराठी विनोद,1,मराठी सुविचार,2,मराठीमाती,42,मसाले,2,महाराष्ट्र,17,मांसाहारी पदार्थ,1,माझा बालमित्र,37,मातीतले कोहिनूर,4,मुंबई,1,मुलांची नावे,1,मैत्रीच्या कविता,2,यादव सिंगनजुडे,1,राशिभविष्य,8,राहुल अहिरे,2,रोहित साठे,7,लता मंगेशकर,1,विचारधन,14,विद्या कुडवे,2,विद्या जगताप,2,विनायक मुळम,1,विरह कविता,9,विलास डोईफोडे,1,विवेक जोशी,1,विशेष,122,विज्ञान तंत्रज्ञान,1,वेदांत कोकड,1,व्यंगचित्रे,4,शांततेच्या कविता,1,शाळेच्या कविता,1,शितल सरोदे,1,शिक्षकांवर कविता,1,श्रावणातल्या कहाण्या,4,श्रीनिवास खळे,1,संघर्षाच्या कविता,2,संजय पाटील,1,संजय सावंत,1,संत तुकाराम,1,संपादकीय,3,संपादकीय व्यंगचित्रे,3,संस्कृती,10,सचिन पोटे,2,सण-उत्सव,4,सणासुदीचे पदार्थ,2,सनी आडेकर,9,सामाजिक कविता,15,सायली कुलकर्णी,1,साहित्य सेतू,1,साक्षी खडकीकर,9,सुशीला मराठे,1,सैनिकांच्या कविता,1,सैरसपाटा,3,स्त्रोत्रे,1,स्वाती खंदारे,9,स्वाती दळवी,1,ह मुलांची नावे,1,हर्षद खंदारे,11,हर्षदा जोशी,3,हेमा चिटगोपकर,2,\nमराठीमाती | माझ्या मातीचे गायन: तुझं\nतुझं, मराठी कविता - [Tujha, Marathi Kavita] जेव्हा होईन उदास, असे मनी एक आस, एक आवाज तो खास, तुझं गाणं.\nमराठीमाती | माझ्या मातीचे गायन\nसर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह SEARCH सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ minutes ago १ तासापूर्वी $$1$$ hours ago काल $$1$$ days ago $$1$$ weeks ago ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे STEP 1: Share. STEP 2: Click the link you shared to unlock सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy\nयेथे टाईप करून शोध घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://harinarke.blogspot.com/2017/04/2.html", "date_download": "2018-10-16T22:58:07Z", "digest": "sha1:U3AJCDHLNO3IDXK7K3O6TJZCHNOMTGDY", "length": 24990, "nlines": 339, "source_domain": "harinarke.blogspot.com", "title": "प्रा. हरी नरके: महत्वाचं तरिही उपेक्षित आत्मकथन - 2", "raw_content": "\nमहत्वाचं तरिही उपेक्षित आत्मकथन - 2\nल. सि. जाधव यांचं महत्वाचं तरिही उपेक्षित आत्मकथन - 2\nइतकं पारदर्शक, संतुलित आत्मकथन एव्हढं दुर्लक्षित का राहावं\nइतर दलित आत्मकथनांच्या वाट्याला डझनांनी पुरस्कार आलेले असताना ह्याची मात्र उपेक्षा का व्हावी या आत्मकथनात पानापानावर ना विद्रोह ना आक्रोश. त्यामुळं विद्रोह आणि अस्मितेच्या नावानं आदर्श कोंडवाडे चालवणार्‍या मठाधिपतींना जाधव कसे चालतील या आत्मकथनात पानापानावर ना विद्रोह ना आक्रोश. त्यामुळं विद्रोह आणि अस्मितेच्या नावानं आदर्श कोंडवाडे चालवणार्‍या मठाधिपतींना जाधव कसे चालतील आचार्य अत्रे यांनी 1950 च्या दशकात महात्मा फुल्यांवर दर्जेदार चरित्रपट बनवला. त्याला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला पण चित्रपट काही चालला नाही. अत्रे म्हणाले,\"चित्रपट ब्राह्मणेतराच्या जीवनावरचा असल्यानं ब्राह्मण प्रेक्षक तिकडे फिरकले नाहीत आणि दिग्दर्शक ब्राह्मण असल्यानं ब्राह्मणेतर चित्रपट बघायला गेले नाहीत.\" दलित आत्मकथन आणि त्यात होरपळ असं थेट शीर्षक असल्यानं मध्यमवर्गियांनी या पुस्तकाकडं दुर्लक्ष केलं असणार आणि दलित असूनही चढा सूर नाही, आक्रोश नाही, विद्रोह नाही, त्यामुळं मातब्बर दलित साहित्यिकांनी त्याच्याकडं दुर्लक्ष केलं असावं...\nत्रं. वि. सरदेशमुख यांच्या \"डांगोरा एका नगरीचा\" या कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे. त्र्यं.वि. सरदेशमुख हे ल. सि. जाधव यांचे प्राध्यापक. हे विद्यार्थी - शिक्षक संबंध अतिशय जिव्हाळ्याचे होते. त्या मौलिक कादंबरीची मुद्रण प्रत जाधवांनी आपल्या सुंदर हस्ताक्षरात तयार केली. त्यांच्या ह्या कामाची दखल मौज प्रकाशनाचे साक्षेपी संपादक श्री. पु. भागवत यांनी आवर्जून घेतली.\nया कादंबरीच्या निर्मिती प्रक्रियेबाबतचा या पुस्तकातला भाग अत्यंत मनोज्ञ उतरलेला आहे. त्र्यं. वि.सरांच्या स्वभावाचे अनेक गमतीदार पैलू समजून घेताना वाचक या आत्मकथनात गुंतून पडतो.\nआत्मसमर्थन हा प्रत्येक आत्मचरित्राचा अटळ भाग असतो. जाधव मात्र स्वसमर्थनार्थ काहीही न लिहिता उलट आपण कसे भित्रे, बुजरे, संकोची आणि कायम भेदरलेले कसे होतो त्यावर सातत्यानं प्रकाशझोत टाकतात. इतरांना आणि व्यवस्थेला दुगाण्या झाडण्याऎवजी ते आत्मपरिक्षण करीत जातात. लोक दागिने मोडून खातात तसे काही लेखक गरिबी मोडून खातात. जाधव मात्र वेदना मांडतानाही त्याचं भांडवल करायचं टाळतात.\nदारिद्र्य, शोषण, बकाल जगणं यात व्यसनाधीनता अपरिहार्यच असते की काय असं वाटावं इतकं त्याचं चित्रण मराठीत आलेलं आहे. झोपडपट्टीत वाढलेला आणि सर्व नातेवाईक व्यसनाधीन असलेला हा माणूस मात्र चक्क निर्व्यसनी असावा हे मला बेहद्द आवडलं.\nभावाला ब्रेन ट्यूमर झाल्याचं समजल्यावर कुटुंबाची उडालेली गाळण, त्यासाठीचे त्यांनी केलेले औषधोपचार या सार्‍याबद्दल मूळ पुस्तकातच वाचायला हवं.\nसोलापूरच्या बहुतेक सगळ्या साहित्यिकांशी यांची मैत्री. त्यांच्याबद्दलचे अनेक अनुभव यात येतात.\nलेखकानं सुरूवातीला सोलापूर मनपा कार्यालयात नोकरी केली. त्यानंतर ते प्राध्यापक होण्यासाठी दोन महाविद्यालयात पत्र आल्यानं रूजू व्हायला गेले. पण कोणीतरी त्यांना तिकडं त्रास दिला जाईल अशी भिती घातल्यानं हा माणूस रूजू न होता तिकडनं सरळ निघून आला.\nस्टेट बॅंकेत नोकरी करताना मुंबई इंटर नॅशनल एअरपोर्ट ब्रॅंचचे अनुभव धमाल आहेत.\nयाकाळात पत्नीच्या एका नातेवाईकांना भेटायला ते झोपडपट्टीत जातात. नातेवाईक खूप गरिब आणि कर्जबाजारी असतात. पण जावई आणि मुलगी भेटायला आली म्हटल्यावर ते या दोघांना आहेर करतात, साडी, चोळी,पॅंट पीस, शर्ट पीस देऊन. नंतर जाधवांच्या लक्षात येतं की त्या गरिबानं चक्क बायकोचं मंगळसूत्र विकून हा आहेर विकत आणलेला असतो. हा सारा भाग गलबलून टाकणारा आहे.\nजाधवांच्या आईच्या शेवटच्या आजारपणाची आणि तिच्या मृत्यूची यातली कहाणी चटका लावणारी आहे. आजारपणातल्या खर्चानं जाधव मेटाकुटीला आलेले असताना आई जाते. आता कर्ज काढूनच अंत्यविधी शक्य असतो. अशावेळी आईची पिशवी सापडते, त्यात तिनं आयुष्यभर जमवलेली पैनपै साठवलेली असते. त्यात साडेतीन हजार रूपये सापडतात हे वाचताना डोळे भरून येतात.\nइतकं पारदर्शक, संतुलित आत्मकथन एव्हढं दुर्लक्षित का राहावं सोलापूरच्या सुविद्या प्रकाशनानं उत्तम निर्मितीमुल्यं असलेलं 280+8, पृष्ठांचं हे पुस्तक अवघ्या 230 रूपयांना दिलेलं आहे.\nइतर दलित आत्मकथनांच्या वाट्याला डझनांनी पुरस्कार आलेले असताना ह्याची मात्र उपेक्षा का व्हावी या आत्मकथनात पानापानावर ना विद्रोह ना आक्रोश. विद्रोह आणि अस्मितेच्या नावानं आदर्श कोंडवाडे चालवणार्‍या मठाधिपतींना जाधव कसे चालतील\nआचार्य अत्रे यांनी 1950 च्या दशकात महात्मा फुल्यांवर दर्जेदार चरित्रपट बनवला. त्याला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला पण चित्रपट काही चालला नाही. अत्रे म्हणाले,\"चित्रपट ब्राह्मणेतराच्या जीवनावरचा असल्यानं ब्राह्मण प्रेक्षक तिकडे फिरकले नाहीत आणि दिग्दर्शक ब्राह्मण असल्यानं ब्राह्मणेतर चित्रपट बघायला गेले नाहीत.\"\nदलित आत्मकथन आणि त्यात होरपळ असं थेट शीर्षक असल्यानं मध्यमवर्गियांनी या पुस्तकाकडं दुर्लक्ष केलं असणार आणि दलित असूनही चढा सूर नाही, आक्रोश नाही, विद्रोह नाही, दलित अस्मितेचा झेंडाही नाही. लेखक मातंग. ठराविक मातब्बर दलित साहित्यिकांनी त्याच्याकडं दुर्लक्ष केलं असावं.\nउत्तम वाचणारांनी, दर्जेदार वाचणारांनी हे पुस्तक चुकवू नये.\nप्रकाशक- बाबुराव मैंदर्गीकर, सुविद्या प्रकाशन, 374 उत्तर कसबा, सोलापूर,413 007\nLabels: लोकशाही, विचार, व्यक्तीचित्रे, सामाजिक चळवळी, साहित्य-संस्कृती\nमहात्मा फुले समग्र वाङ्मय\nमाझे आवडते लेखक प्रा.भालचंद्र नेमाडे यांच्यासोबत..\nविचारधारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर...\nलालदिवे गाडीवरचे आणि ---\nअजानचे भोंगे, महाआरत्या आणि धार्मिक उत्सवाचे डिजे ...\nपुणे मनपातील तोडफोड वास्तुदोषामुळे\nडॉ.बाबासाहेब : शेतकर्‍यांचे सच्चे मित्र\nबुद्ध आणि डॉ. बाबासाहेब\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं साहित्य प्रकाशित करण्य...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथ प्रकाशन समिती\nकमिशनर फुले : शेअर मार्कॆट\nफुले सत्यशोधक की ब्राह्मणद्वेष्टे\nउद्योगपती आणि कार्यकारी संचालक :- जोतीराव फुले\nचित्रकाराच्या चुकीनं महात्मा जोतीराव फुले यांना चि...\nआणि महात्मा फुले यांची जन्मतारीख सापडली -\nमराठी साहित्याची श्रीमंती वाढवणारा मौलिक ग्रंथ\n4 भिंतींचं घर मी एकटी चालवते\nअंगारवाटा, शोध शरद जोशींचा\nकेशवराव विचारे यांच्या भाषणांतून\nन्यायाधीश ही सुद्धा माणसंच\nकुर्‍हाडीचा दांडा, गोतास काळ\nमहत्वाचं तरिही उपेक्षित आत्मकथन - 2\nहोरपळ टिपणारं महत्वाचं आत्मकथन -1\nगरिबीचा प्रश्न सुटत नाहीत-\nज्ञानज्योती सावित्रीबाई फुले (8)\nडॅा. रखमाबाई सावे - राऊत (6)\nतू माझा सांगाती (1)\nनिंबा मुका जाधव (1)\nनेमाडे - कसबे-वाद (1)\nलोक माझे सांगाती (1)\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठ (4)\nशिक्षणतज्ञ सावित्रीबाई फुले यांचे कार्य\nनिषेध- खेडेकर म्हणतात जातीय व धार्मिक दंगली घडवा\n(श्री. एम. डी. रामटेके यांच्या ब्लोगवरून जनहितार्थ साभार पुनर्प्रकाशित.) वाचा आणि क्रुतीशील निषेध करा. ब्रिगेडचे व मसेसं चे सर्वेसर्वा श...\nमहाराष्ट्र भूषण : वादंग आणि वास्तव\nबाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याच्या निर्णयाबाबत उलटसुलट चर्चा चालू आहे. बाबासाहेबांच्या वक्तृत्वावर भाळलेले ...\nमहाराष्ट्राच्या विवेकवादाचा आवाज : डा. नरेंद्र दाभोळकर\nचार दिवसांपुर्वी नरूभाऊंचा फोन आला होता. \"हरी, लेखाचे लक्षात आहे नारे बाबा\" अशी सुरुवात करून बराच वेळ बो...\nद्रष्टा महापुरूष महात्मा जोतीराव फुले\nमहात्मा जोतीराव फुले यांच्या निधनाला आज १२५ वर्षे झाली. त्यांच्या काळात त्यांनी केलेले काम महत्वाचे असेलही, परंतु आज त्याचा काय उपयोग\nआरक्षण आर्थिक आधारावर द्यावे काय\nगेले काही दिवस आरक्षणाचा पाया जात, जमात किंवा सामाजिक आणि शैक्षणिक हा न ठेवता आर्थिक आधारावर समाजातील सर्व गरिबांना आरक्षण द्यावे ही भुमि...\nवामन मेश्राम, मुलनिवासी नायक आणि सांस्क्रुतीक दहशतवाद\nशाळकरी वयात मी फुले - आंबेडकरी चळवळीच्या सम्पर्कात आलो . डा . बाबा आढाव यांचे महात्मा फुले समता प्रतिष्ठान , राष्ट्रसेवा दल आदि संघटन...\nपवारांनी आत्मपरिक्षणाची संधी गमावली \n*पवारांनी आत्मपरिक्षणाची संधी गमावली *पवार नावाचे रसायन उलगडण्याचा आत्मसमर्थनपर प्रयत्...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/astro/daily-rashi-bhavishya/today-rashi-bhavishya-in-marathi-for-10-april-2018/articleshow/63687205.cms", "date_download": "2018-10-17T00:08:21Z", "digest": "sha1:TLGIIJDHXBEADOQYPKFB4TXPFUSGWEPW", "length": 13146, "nlines": 153, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "daily rashi bhavishya News: today rashi bhavishya in marathi for 10 april 2018 - Today Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. १० एप्रिल २०१८ | Maharashtra Times", "raw_content": "\n रेल्वे पुलावर शाळकरी मुलीचा विनयभंग\n रेल्वे पुलावर शाळकरी मुलीचा विनयभंगWATCH LIVE TV\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. १० एप्रिल २०१८\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. १० एप्रिल २०१८\nमेष: आज घरातील गोष्टींकडे अधिक लक्ष द्याल. कुटुंबासोबत महत्त्वाची चर्चा कराल. आज केलेल्या कामात समाधानी रहाल. निरुत्साही होऊ नका.\nवृषभ: परदेशात असलेले नातेवाईक, मित्रांकडून आनंदाची बातमी समजेल. दूरचा प्रवास संभावतो. आज अधिक काम कराल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.\nमिथुन: रागामुळे नुकसान होते. डोके शांत ठेवा. अपमान होणार नाही याची काळजी घ्या आणि त्यासाठी वाणीवर संयम ठेवा. अशुभ घटनांपासून सावधानता बाळगा.\nकर्क: आजचा दिवस मित्रांसोबत व्यतित कराल. व्यापार क्षेत्रात लाभ होईल. सामाजिक कार्यात मान-सन्मान प्राप्त होईल.\nसिंह : मानसिकदृष्ट्या अस्थिर असाल. अधिक चिंता कराल. दैनंदिन कामांमध्ये अडथळे येऊ शकतात. व्यवसायात आज सहकार्य लाभण्याची शक्यता नाही.\nकन्या: आज विद्यार्थ्यांसाठी कठीण दिवस आहे. शेअर बाजारात काळजीपूर्वक गुंतवणूक करा. आज बौद्धिक चर्चा, वाद टाळा.\nतुळ: स्थावर मालमत्तासंबधी व्यवहार करताना काळजी घ्या. आज शक्यतो प्रवास टाळा. कुटुंबात तणाव निर्माण होईल. अपमान होणार नाही याची काळजी घ्या.\nवृश्चिक: नवीन काम सुरू करण्यास आजचा दिवस शुभ आहे. आर्थिक लाभाचा योग आहे. कामात यश मिळेल. मित्रांसोबतची भेट आनंद देईल.\nधनु: द्विधा मनस्थिती असेल. कौटुंबिक वातावरण तणावपूर्ण असेल. नियोजित कामे पूर्ण न केल्यामुळे हताश वाटेल. आज महत्त्वाचा निर्णय घेऊ नका.\nमकर: व्यापार, व्यवसायात आपला प्रभाव असेल. आपल्या कामामुळे वरिष्ठ खूश होतील. आजच्या अनुकूल दिवसाचा लाभ घ्या.\nकुंभ: शाररीक आणि मानसिक अस्वस्थता जाणवेल. आर्थिक व्यवहार, गुंतवणूक करताना काळजी घ्या. वाणी आणि रागावर नियंत्रण ठेवा.\nमीन: आज आकस्मिक धनलाभ संभावतो. जुने मित्र भेटल्यामुळे आंनद मिळेल. नवीन मैत्री होईल, ज्याचा भविष्यात फायदा होईल. व्यावसायिक क्षेत्रात लाभ होईल.\nमिळवा आजचं भविष्य बातम्या(daily rashi bhavishya News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\ndaily rashi bhavishya News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nपुण्यातील मुठा कालवा फुटला; दांडेकर पूल पाण्य...\nअजय देवगणच्या 'तानाजी'चा पहिला लूक\nतेलंगाणा: विसर्जनावेळी क्रेनचा हूक तुटून अपघा...\nCCTV: लोकलखाली सापडून इंजिनीअर तरुणाचा मृत्यू\nराज्य सरकारने रेल्वे प्रवाशांसाठी सुरू केले ग्रंथालय\nमध्य प्रदेश निवडणूक २०१८: राहुल गांधींनी केली पंतप्रधान मोदी...\nमुंबई: अल्पवयीन मुलीचा माहिम रेल्वे स्टेशनवर विनयभंग\n'सबरीमाला मंदिरात महिलांनी प्रवेश केल्यास आत्महत्या'\nअरुण जेटलींनी राहुल गांधींना म्हटले 'क्लाउन प्रिन्स'\n रेल्वे पुलावर शाळकरी मुलीचा विनयभंग\nआजचं भविष्य याा सुपरहिट\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: १५ ऑक्टोबर २०१८\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. १२ ऑक्टोबर २०१...\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: १६ ऑक्टोबर २०१८\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. १३ ऑक्टोबर २०१...\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. १४ ऑक्टोबर २०१...\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n1Today Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. १० एप्रिल २०१८...\n2Today Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. ९ एप्रिल २०१८...\n3Today Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. ८ एप्रिल २०१८...\n4Today Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. ७ एप्रिल २०१८...\n5Today Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. ६ एप्रिल २०१८...\n6Today Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. ५ एप्रिल २०१८...\n7Today Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. ४ एप्रिल २०१८...\n8Today Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. ३ एप्रिल २०१८...\n9Today Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. २ एप्रिल २०१८...\n10Today Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. १ एप्रिल २०१८...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://isabelny.com/2685834", "date_download": "2018-10-16T23:13:03Z", "digest": "sha1:FJAIR4K2XQRGWVULWCTEHIP5AOT4R24P", "length": 9390, "nlines": 54, "source_domain": "isabelny.com", "title": "Semalt संग्रहण", "raw_content": "\nमार्च 18, 2013 टीप: आम्ही आता आमच्या मुदत ऑप्टीमायझर विक्री बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, आम्ही नंतर दुसर्या Semalt उत्पादन समावेश जाईल. आमच्या वेबसाईटच्या पुनरावलोकनामध्ये आम्ही नियमितपणे अशा संकेतस्थळांना भेटतो ज्यांची पोस्ट्स, किंवा 20,000 पोस्ट्स आणि 5,000 टॅग्ज सारख्याच टॅग असतात. हे अवांछनीय आहे कारण याचा अर्थ आपण वापरत नाही .\nवाचा: \"वर्डप्रेस साठी टॅग ऑप्टिमायझेशन\"\nजेथे खरोखर प्लगइन मला bugging ज्या गोष्टी\nमाझे वर्डप्रेस एसइओ प्लगइन मी बग निवारण अद्यतने मालिका केले 1 - how to get high pr dofollow backlinks. 2. सुधारित केले आहे काही आठवडे परत आणि मी लक्षात करत असताना. Semaltेट हे सेटिंगवर लक्ष केंद्रित करीत होते आणि कुणीही स्निपेट पूर्वावलोकनासह काम करत नव्हता आणि .\nवाचा: \"वर्डप्रेस एसइओ 1. 2 - मोठे अपग्रेड\"\nमाझे Google Analytics प्लगइन अलीकडेच 30 लाख डाउनलोड झाले आणि मी मिल्श एसइओ प्लगइनने पहिले मिलियन डाउनलोड हलवले. मी त्या आकडेवारी थंड वाटले आणि मी थोडे अधिक अधिक Semalt आकडेवारी आणि यात जा केली एक इन्फोग्राफिक आहे आणि मी विचार केला की मनोरंजक ठरेल काही आकडेवारी एकत्रित करण्याचा निर्णय घेतला. आपण .\nवाचा: \"वर्डप्रेस आकडेवारी इन्फोग्राफिक\"\nटॅग्ज: वर्डप्रेस प्लगइन, वर्डप्रेस थीम\nमाझ्या मागील पोस्ट मध्ये मी नवीन सानुकूल पोस्ट प्रकार तयार करण्यासाठी प्रकार प्लगइन कसे वापरले हे मी स्पष्ट केले. त्या कस्टम पोस्ट प्रकारचा वापर माझ्या Semalt SEO प्लगइनसाठी समर्थित थीमची एक सारणी दर्शविण्यासाठी केला जाईल आणि तेथे wpseo-theme नावाचा आहे आता इथे युक्ती म्हणजे मी युजरला सक्षम होऊ इच्छितो .\nवाचा: \"कस्टम पोस्ट प्रकार सादर करण्यासाठी ग्रेविटी फॉर्म वापरा\"\nटॅग्ज: ग्रेविटी फॉर्म, वर्डप्रेस प्लगइन\nSemaltेट लेखक दोन वेगवेगळ्या आकारात व आकारात येतात: जे एसइओ \"कार्यक्षमता\" त्यांच्या थीममध्ये समाधानी करतात आणि ज्यांना नाही. आपण आपली थीम मध्ये एसइओ कार्यक्षमता एकत्रित छावणीत असल्यास, आपण अजून अन्य पर्याय आहेत: आपण एक एसइओ प्लगइन स्थापित केलेले, आपल्या स्वत: च्या अक्षम आहे की साइट मालक \"उत्पन्न\" करू .\nवाचा: \"वर्डप्रेस एसइओ प्लगइन थीम एकत्रीकरण मार्गदर्शक\"\nटॅग्ज: वर्डप्रेस प्लगइन, वर्डप्रेस थीम\nदोन वर्षांहून अधिक काळ मीमील केले गेले जे लोक मला हवे ते माझे भाषेचे भाषांतर त्यांच्या भाषेत करणे शक्य केले. माझ्या काही प्लगइनपैकी आतापर्यंतच योग्य आंतरराष्ट्रीयीकरण पर्याय आहेत, मुख्यत्वे कारण मला इतर सामग्रीमध्ये आळशी व्यस्त आहे. हे आता बदलत आहे, वेगाने, तरी\nवाचा: \"(सहयोगाने) Yoast प्लगइनचे भाषांतर करणे\"\nटॅग्ज: ग्रेविटी फॉर्म, वर्डप्रेस प्लगइन\nग्रेविटी फॉर्म सुलभतेने अत्यंत शिफारसीय आहेत, मिमलटसाठी सर्वोत्तम फॉर्म प्लगइन आहेत\n तो तेथे आहे. कोडिंगचा एक वर्ष उलटून गेल्यानंतर, मी म्हणालो, की माझे Semaltलेट एसइओ प्लगइन शेवटी स्थिर म्हटले जाते. याचा अर्थ असा नाही की, स्क्वॉशमध्ये आणखी बग नाहीत. मी इच्छितो याचा अर्थ असा होतो की मी आता जोरदार विश्वास ठेवतो की लहान आणि मोठ्या साइटवर चालणे सुरक्षित आहे .\nवाचा: \"Yoast द्वारे वर्डप्रेस एसइओटी, आवृत्ती 1. 0\"\nGoogle मधील अलीकडील बदलांमुळे आणि या शोधामध्ये लेखकांच्या हायलाइट करण्याबाबत माझी पोस्टने बरेच प्रश्न केले आहेत. लोक मला विचारत आहेत की विशिष्ट गोष्टी कशी कराव्या आणि काही घटकांना rel = \"author\" किंवा rel = \"me\" कसे बनवावे. त्यापैकी प्रत्येकी ईमेल आणि टिपण्णीस उत्तर देण्याचा मी नमस्कार केला .\nवाचा: \"rel =\" author \"आणि rel =\" me \"डब्ल्यूपी आणि अन्य प्लॅटफॉर्ममध्ये\"\nकॅटेगरीज: तांत्रिक एसइओ, वर्डप्रेस\nटॅग्ज: Authorrank, रिच स्निपेट, वर्डप्रेस थीम\nSemalt + आणि Semalt सामाजिक सुसंवाद सर्व बातम्या ट्रॅकिंग (आणि हो मी काम आणि खूप त्या बद्दल पोस्ट) मधे, Semalt आज काही इतर बातम्या प्रकाशीत. मला वाटते की हे एक अप्रतिम वैशिष्ट्य आहे. याचा अर्थ आपल्याला एक चित्र / .दिसेल\nवाचा: \"लेखक वर्डप्रेस सह शोधात प्रकाशित\"\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B9%E0%A5%85%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%AA%E0%A5%89%E0%A4%9F%E0%A4%B0_%E0%A4%85%E0%A4%81%E0%A4%A1_%E0%A4%91%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A4%B0_%E0%A4%91%E0%A4%AB_%E0%A4%AB%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8_(%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%9F)", "date_download": "2018-10-16T22:25:58Z", "digest": "sha1:CJ6HQ4AL2A2KT3D5UTZ2MYI5FNUCKFJU", "length": 10194, "nlines": 209, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "हॅरी पॉटर अॅन्ड ऑर्डर ऑफ फिनिक्स (चित्रपट) - विकिपीडिया", "raw_content": "हॅरी पॉटर अॅन्ड ऑर्डर ऑफ फिनिक्स (चित्रपट)\n(हॅरी पॉटर अँड ऑर्डर ऑफ फिनिक्स (चित्रपट) या पानावरून पुनर्निर्देशित)\nहॅरी पॉटर ॲन्ड ऑर्डर ऑफ फिनिक्स\nचित्रपटात असलेल्या रेल्वेगाडीचा लोगो\n१२ जुलै २००७ (यु. के.)\n११ जुलै २००७ (अमेरिका)\n$ १५ कोटी [१]\nहॅरी पॉटर ॲन्ड ऑर्डर ऑफ फिनिक्स हा हॅरी पॉटर शृंखलेमधील पाचवा चित्रपट आहे.\n३ हॅरी पॉटर शृंखलेतील ईतर पुस्तके\n४ हॅरी पॉटर शृंखलेवर आधारीत चित्रपट\nखालील मजकूरात कथानक उघड केलेले असण्याची शक्यता आहे.\nहॅरी पॉटर शृंखलेतील ईतर पुस्तके[संपादन]\nहॅरी पॉटर ॲन्ड द फिलॉसॉफर्स स्टोन\nहॅरी पॉटर ॲन्ड द चेंबर ऑफ सिक्रेट्स\nहॅरी पॉटर ॲन्ड द प्रिझनर ऑफ ॲझकाबान\nहॅरी पॉटर ॲन्ड द गॉब्लेट ऑफ फायर\nहॅरी पॉटर ॲन्ड ऑर्डर ऑफ फिनिक्स\nहॅरी पॉटर ॲन्ड हाफ ब्लड प्रिन्स\nहॅरी पॉटर ॲन्ड द डेथली हॅलोज\nहॅरी पॉटर शृंखलेवर आधारीत चित्रपट[संपादन]\nहॅरी पॉटर ॲन्ड द फिलॉसॉफर्स स्टोन\nहॅरी पॉटर ॲन्ड द चेंबर ऑफ सिक्रेट्स\nहॅरी पॉटर ॲन्ड द प्रिझनर ऑफ ॲझकाबान\nहॅरी पॉटर ॲन्ड द गॉब्लेट ऑफ फायर\nहॅरी पॉटर ॲन्ड हाफ ब्लड प्रिन्स\nहॅरी पॉटर ॲन्ड द डेथली हॅलोज - भाग १\nहॅरी पॉटर ॲन्ड द डेथली हॅलोज - भाग २\nहॅरी पॉटर ॲन्ड ऑर्डर ऑफ फिनिक्स चित्रपटाचे अधिकृत संकेतस्थळ\nहॅरी पॉटर ॲन्ड ऑर्डर ऑफ फिनिक्स - आय.एम.डी.बी\n↑ हॅरी पॉटर ॲन्ड ऑर्डर ऑफ फिनिक्सचे निर्मिती खर्च\n↑ हॅरी पॉटर अँड ऑर्डर ऑफ फिनिक्सचे एकूण उत्पन्न\nजे. के. रोलिंगची हॅरी पॉटर मालिका\nफिलॉसॉफर्स स्टोन • चेंबर ऑफ सिक्रेट्स • प्रिझनर ऑफ अॅझकाबान • गॉब्लेट ऑफ फायर • ऑर्डर ऑफ फिनिक्स • हाफ ब्लड प्रिन्स • द डेथली हॅलोज\nफिलॉसॉफर्स स्टोन • चेंबर ऑफ सिक्रेट्स • प्रिझनर ऑफ अॅझकाबान • गॉब्लेट ऑफ फायर • ऑर्डर ऑफ फिनिक्स • हाफ ब्लड प्रिन्स • डेथली हॅलोज - भाग १ • डेथली हॅलोज - भाग २\nहॅरी पॉटर • रॉन विजली • हरमायनी ग्रेंजर • लॉर्ड व्हॉल्डेमॉर्ट • आल्बस डंबलडोर • सिव्हीरस स्नेप • रुबियस हॅग्रिड • ड्रॅको मॅलफॉय • हॉगवर्ट्सचे कामगार • ऑर्डर ऑफ द फिनिक्स (संघटना) • डंबलडोर्स आर्मी • डेथ इटर्स • दुय्यम पात्रे\nहॉगवर्ट्स • हॅरी पॉटरमधील जादू • हॅरी पॉटरमधील जादूई प्राणी • हॅरी पॉटरमधील जादूई वस्तू • जादूचे मंत्रालय • मगल • हॅरी पॉटरमधील स्थळे • क्विडीच • हॅरी पॉटरमधील मंत्रांची यादी\nपुस्तक • वर्ग • दालन\nइ.स. २००७ मधील इंग्लिश भाषेमधील चित्रपट\nइ.स. २००७ मधील चित्रपट\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ५ फेब्रुवारी २०१८ रोजी १०:४६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/if-ladder-was-planted-bhorgad-then-way-will-be-easier-124926", "date_download": "2018-10-16T23:06:17Z", "digest": "sha1:SZJMVZGBZX4WHQTKQ4WNACYCN5VTYSQ5", "length": 13596, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "if ladder was planted on bhorgad then way will be easier #MonsoonTourism भोरगड - शिडी लावल्यास वाट सुकर | eSakal", "raw_content": "\n#MonsoonTourism भोरगड - शिडी लावल्यास वाट सुकर\nबुधवार, 20 जून 2018\nखेड तालुक्‍यातील भोरगिरी हे ठिकाण नवीन पर्यटनस्थळ म्हणून झपाट्याने विकसित होत आहे. गेल्या वर्षी पावसाळी हंगामात येथे दोन लाखांहून अधिक पर्यटकांनी पर्यटनाचा आनंद घेतला. निसर्गरम्य परिसर, भीमा नदी व नाल्यांचे खळखळणारा प्रवाह, अनेक धबधबे, भोरगड किल्ला, भीमाशंकर मंदिर हे येथील प्रमुख आकर्षण आहे. इतरत्र कुठेही पाऊस नसला, तरी भोरगिरीत पाऊस असतोच हे इथले वैशिष्ट्य आहे.\nखेड तालुक्‍यातील भोरगिरी हे ठिकाण नवीन पर्यटनस्थळ म्हणून झपाट्याने विकसित होत आहे. गेल्या वर्षी पावसाळी हंगामात येथे दोन लाखांहून अधिक पर्यटकांनी पर्यटनाचा आनंद घेतला. निसर्गरम्य परिसर, भीमा नदी व नाल्यांचे खळखळणारा प्रवाह, अनेक धबधबे, भोरगड किल्ला, भीमाशंकर मंदिर हे येथील प्रमुख आकर्षण आहे. इतरत्र कुठेही पाऊस नसला, तरी भोरगिरीत पाऊस असतोच हे इथले वैशिष्ट्य आहे.\nभोरगड व पायथ्याशी असलेल्या नाल्याच्या धबधब्याच्या पाण्याचा पर्यटक आनंद घेतात. येथील खोल नाला आणि प्रवाह मोठा असल्याने पोहता न येणाऱ्या पर्यटकांसाठी धोकादायक आहे. वन खात्याच्या हलगर्जीपणामुळे येथे हे काम होऊ शकत नाही. पावसात शेवाळलेल्या खडकावरून पर्यटक पडण्याचा सतत येथे धोका आहे.\nभोरगडाच्या मागच्या बाजूला पाचशे मीटरवर उंच मोठा धबधबा आहे. या धबधब्याखाली भिजण्यास पर्यटक जातात. दोन टप्प्यांतून धबधबा पडतो. वरच्या टप्प्याकडे जाताना नीट रस्ता नाही. झुडपांचा, खडकाचा आधार घेत पर्यटक वर जातात. त्यामुळे घसरून पन्नास फूट खाली पडण्याचा धोका आहे. धबधब्याकडे जाणारी पायवाटही निसरडी आहे.\nभोरगडावर लेण्याकडे जाताना पायऱ्या व रेलिंगची गरज आहे. पावसाळ्यात येथे स्थानिक सुरक्षारक्षकांची गरज आहे. भोरगडामागील धबधब्याकडे जाण्यासाठी लोखंडी शिड्यांची गरज आहे. येथील वाटेला काही ठिकाणी रेलिंगची गरज आहे. भोरगिरी मार्ग अनेक पर्यटक चालत भीमाशंकरला जातात. मात्र, रस्ता माहीत नसल्याने अनेकदा जंगलात चुकतात. या पर्यटकांना रस्त्यात ठिकठिकाणी दिशादर्शक फलक लावणे अत्यंत गरजेचे आहे. महत्त्वाची ठिकाणे व त्यांचे अंतर यांचाही मोठा फलक गावात लावल्यास पर्यटकांना ते मार्गदर्शक ठरू शकेल. भोरगिरीत मोबाईल रेंज नाही. पावसाळ्यात पर्यटकांची काही दुर्घटना घडल्यास न जंगल भटकंती करणारे पर्यटक वाट चुकल्यास त्यांच्या संपर्कासाठी त्यांना तातडीच्या मदतीसाठी मोबाईल मनोऱ्याची गरज आहे.\nपरवाना आरायंत्राचा वापर \"स्लायसर'चा\nपरवाना आरायंत्राचा वापर \"स्लायसर'चा नागपूर : महालगाव, कापसी परिसरात आरायंत्राचा परवाना घेऊन अनेक व्यावसायिक सर्रासपणे स्लाईसर आणि व्हिनिअर पिलर...\nपुणे - नागरिकांच्या प्रश्‍नांना काय उत्तर द्यायचे, नागरिकांच्या घरांतून आणि आमच्या तोंडचे पाणी पळाले आहे... सणासुदीला पाणीटंचाई निर्माण झाली......\n#Watercrisis पीएमआरडीएला पाण्याची प्रतीक्षा\nपुणे - जलसंपदा विभागाने पुण्याच्या पाणीपुरवठ्यात कपात करण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी घेतला आहे. या पार्श्‍वभूमीवर आता पीएमआरडीएच्या...\nपत्नीशी अनैतिक संबंधाच्या संशयावरून खुनाचा प्रयत्न\nपत्नीशी अनैतिक संबंधाच्या संशयावरून खुनाचा प्रयत्न नागपूर : पत्नीशी अनैतिक संबंध असल्याचा ठपक ठेवून पतीने मित्रावर चाकूने प्राणघातक हल्ला केला. ही...\nअवजड वाहतूक बंदी कागदावरच\nपुणे : मांजरी बुद्रुक येथील रेल्वे स्टेशनवर उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. त्यामुऴे अवजड वाहनांना बंदी केली आहे. तसेच त्यांना पर्यायी मार्गची व्यवस्था...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/ratnagiri/inauguration-laboratory-ratnagiri-gate-school-modern-laboratory-atal-tinkering-lab/", "date_download": "2018-10-17T00:11:54Z", "digest": "sha1:DWTUTDKRL5YYQOUK2YMS775OREMPH3F4", "length": 31438, "nlines": 403, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Inauguration Of Laboratory At Ratnagiri Gate School, Modern Laboratory, Atal Tinkering Lab | रत्नागिरी फाटक प्रशालेत आधुनिक प्रयोगशाळा, अटल टिंकरिंग लॅब, २५ रोजी प्रयोगशाळेचे उद्घाटन | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार १७ ऑक्टोबर २०१८\n#Metoo :अकबर यांच्यावर आणखी एका महिलेचा आरोप\nदेशात २0 कोटी लोक उपाशी अन् ७.८0 लाख क्विंटल धान्य सडले\nघरी जाण्याची वेळ ठरतेय ‘मृत्यू’ची घंटा\nमी मेले तर त्याची जबाबदारी सीबीआय घेणार का\nलग्नाआधीच नवरा नॉट रिचेबल; ४० लाख घेऊन पसार\n#Metoo :अकबर यांच्यावर आणखी एका महिलेचा आरोप\nघरी जाण्याची वेळ ठरतेय ‘मृत्यू’ची घंटा\nमी मेले तर त्याची जबाबदारी सीबीआय घेणार का\nलग्नाआधीच नवरा नॉट रिचेबल; ४० लाख घेऊन पसार\n४० इलेक्ट्रिक बसेसचे कंत्राट रद्द करण्याचा बेस्टचा निर्णयच उच्च न्यायालयाने केला रद्द\n‘नो एन्ट्री’ सीक्वलमध्ये दिसणार ‘हा’ ‘हॅण्डसम मुंडा’\nहर्षदा खानविलकरच्या आयुष्यात 'या' सणाचे आहे खास महत्त्व\nसलमान खान आणि दीपिका पादुकोण बनले नंबर वन\n‘मरियम खान- रिपोर्टिंग लाइव्ह’ मालिकेत अंजू महेंद्रू साकारणार 'ही' भूमिका\n#MeToo : मीटू इफेक्ट दीपिका पादुकोणच्या फाऊंडेशनमधून टॉप टॅलेंट मॅनेजर पायऊतार\nनाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे\nअंबाबाई वैष्णवी देवीच्या रुपात, पर्यटकांचा ओघ सुरूच\n#MeToo : नाना-तनुश्री प्रकरणातील खळबळजनक खुलासा... स्पॉट बॉयचा गौप्यस्फोट\nविविध मागण्यांसाठी जळगावमधील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा मोर्चा\nसतत सर्दी-खोकल्याचा त्रास होतोय 'ही' कारणं असू शकतात\nगर्लफ्रेंडला प्रपोज करताना वापरा या 'जरा हटके' कल्पना\nNavratri 2018 : दुर्गापुजेसाठी बॉलिवूड तारकांचे 'हे' लूक्स तुम्हीही ट्राय करू शकता\nWorld Food Day : सर्दी-खोकला आणि तापामध्ये 'हे' पदार्थ खाणं टाळावं\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nभंडारा - घरगुती गॅस सिलिंडरचा भडका उडाल्याने तीन जण जखमी, मोहाडी तालुक्याच्या अांधळगाव येथे रात्री ९ वाजताची घटना\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nब्राह्मोस हेरगिरी प्रकरण - निशांत अग्रवालची न्यायालयीन कोठडीत रवानगी\nमुंबई - भाजपाध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल, मुख्यमंत्री आणि मुंबई अध्यक्ष आशीष शेलार स्वागतासाठी उपस्थित\nझारखंड - नक्षलवाद्यांनी नऊ ट्रकना लावली आग, लोहारडागा येथे 10 शस्त्रधारी नक्षलवाद्यांचे कृत्य\nपणजी - गोव्यातील काँग्रेसच्या दोन आमदारांचा भाजपात प्रवेश, दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर भाजपात दाखल\nउत्तर प्रदेश - इटाह येथे सुमारे 35 लाखांची देशी दारू जप्त, दोन जणांना अटक\nठाणे - कडोंमपाचे 400 कंत्राटी कामगार उद्यापासून संपावर, 18 महिन्यांचा पगार थकवल्याने संप\nपुणे- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा वगळून सर्व नगरसेवक हंडे -कलश घेऊन दाखल\nपुणे - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजप वगळून सर्व नगरसेवक विस्कळीत पाणी पुरावठ्याविरोधात हंडे-कलशा घेऊन दाखल\nसातारा - माची पेठेत पतीकडून पत्नीची हत्या, पत्नीची हत्या करुन आरोपी पती फरार\nछत्तीसगड : राजनंदगावात आयईडीचा स्फोट, आयटीबीपीचे तीन जवान जखमी.\nवसई-विरारला पाणीपुरवठा करणार पाइपलाइन फुटली, हजारो लिटर पाणी गेलं फुकट\nगडचिरोली : चकमकीत एक नक्षलवादी ठार, कुरखेडा तालुक्यातील कोमलपाडा जंगलातील घटना\nभंडारा - घरगुती गॅस सिलिंडरचा भडका उडाल्याने तीन जण जखमी, मोहाडी तालुक्याच्या अांधळगाव येथे रात्री ९ वाजताची घटना\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nब्राह्मोस हेरगिरी प्रकरण - निशांत अग्रवालची न्यायालयीन कोठडीत रवानगी\nमुंबई - भाजपाध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल, मुख्यमंत्री आणि मुंबई अध्यक्ष आशीष शेलार स्वागतासाठी उपस्थित\nझारखंड - नक्षलवाद्यांनी नऊ ट्रकना लावली आग, लोहारडागा येथे 10 शस्त्रधारी नक्षलवाद्यांचे कृत्य\nपणजी - गोव्यातील काँग्रेसच्या दोन आमदारांचा भाजपात प्रवेश, दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर भाजपात दाखल\nउत्तर प्रदेश - इटाह येथे सुमारे 35 लाखांची देशी दारू जप्त, दोन जणांना अटक\nठाणे - कडोंमपाचे 400 कंत्राटी कामगार उद्यापासून संपावर, 18 महिन्यांचा पगार थकवल्याने संप\nपुणे- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा वगळून सर्व नगरसेवक हंडे -कलश घेऊन दाखल\nपुणे - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजप वगळून सर्व नगरसेवक विस्कळीत पाणी पुरावठ्याविरोधात हंडे-कलशा घेऊन दाखल\nसातारा - माची पेठेत पतीकडून पत्नीची हत्या, पत्नीची हत्या करुन आरोपी पती फरार\nछत्तीसगड : राजनंदगावात आयईडीचा स्फोट, आयटीबीपीचे तीन जवान जखमी.\nवसई-विरारला पाणीपुरवठा करणार पाइपलाइन फुटली, हजारो लिटर पाणी गेलं फुकट\nगडचिरोली : चकमकीत एक नक्षलवादी ठार, कुरखेडा तालुक्यातील कोमलपाडा जंगलातील घटना\nAll post in लाइव न्यूज़\nरत्नागिरी फाटक प्रशालेत आधुनिक प्रयोगशाळा, अटल टिंकरिंग लॅब, २५ रोजी प्रयोगशाळेचे उद्घाटन\nकेंद्र शासनाच्या वतीने नीती आयोगाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधून स्वतंत्रपणे वैज्ञानिक विचार करणारे, संशोधनवृत्तीचे नागरिक निर्माण व्हावेत, यासाठी अटल टिंकरिंग लॅब हा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेण्यात आला आहे.\nठळक मुद्देरत्नागिरी फाटक प्रशालेत आधुनिक प्रयोगशाळाअटल टिंकरिंग लॅब, २५ रोजी प्रयोगशाळेचे उद्घाटनदेशातील ५०० शाळांमध्ये निवड\nरत्नागिरी : केंद्र शासनाच्या वतीने नीती आयोगाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधून स्वतंत्रपणे वैज्ञानिक विचार करणारे, संशोधनवृत्तीचे नागरिक निर्माण व्हावेत, यासाठी अटल टिंकरिंग लॅब हा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेण्यात आला आहे.\nया उपक्रमासाठी देशातील १३,५00 शाळांपैकी ५०० शाळा निवडण्यात आल्या असून, जिल्ह्यातील दि न्यु एज्युकेशन सोसायटीच्या फाटक हायस्कूलची निवड झाली आहे. या प्रयोगशाळेचे उद्घाटन माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्म दिनाचे औचित्य साधून २५ रोजी करण्यात येणार असल्याची माहिती या संस्थेने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.\nयावेळी संस्थेच्या कार्याध्यक्षा अ‍ॅड. सुमिता भावे, मुख्याध्यापिका शुभांगी वायकुळ तसेच या प्रयोगशाळेचे प्रमुख राजीव गोगटे उपस्थित होते. ही शाळा २०२० साली शतक पूर्ण करणार आहे. शतक महोत्सवाकडे वाटचाल करीत असतानाच शाळेने हे यश मिळवले आहे. या महत्त्वाकांक्षी उपक्रमासाठी शाळेने विविध निकष, मुलाखती तसेच सादरीकरणात आघाडी घेतल्याने अखेर निवड झाली आहे.\nया प्रयोगशाळेसाठी संस्थेने जागा उपलब्ध करून दिली आहे. जिल्ह्यातील ही एकमेव प्रयोगशाळा आहे. संस्थाध्यक्ष अ‍ॅड. बाबासाहेब परूळेकर, संस्थेचे सर्व पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने नवनवीन उपक्रम राबविणाऱ्या फाटक हायस्कूलच्या वाटचालीतील हा एक मैलाच दगड मानला जात आहे.\nया उपक्रमासाठी नीती आयोगाच्या मार्गदर्शनानुसार ८ लाख रूपयांची उपकरणे व साहित्य खरेदी करण्यात आले आहे. यात थ्री डी प्रिंटर, ड्रोन, रोबोटिक्स, कीट्स, इलेक्ट्रॉनिक्स सेंसर आदींचा समावेश आहे. तसेच दरवर्षी २ लाख याप्रमाणे पाच वर्षे या उपकरणांच्या दुरूस्ती व देखभालीसाठी निधी दिला जाणार आहे.\nया प्रयोगशाळेच्या माध्यमातून जिल्ह्यातील विविध शाळांच्या सहावी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना विविध प्रयोग करण्याची तसेच त्यातून संशोधनाची संधी आहे. विद्यार्थ्यांनी ही उपकरणे स्वत: हाताळावीत तसेच त्यातून त्यांना विज्ञानाबाबत आवड निर्माण व्हावी, हा प्रमुख हेतू आहे. याचबरोबर मुलांच्या सुरक्षिततेचीही पूर्ण काळजी घेतली जाणार आहे. शिक्षक व इतर विज्ञानप्रेमींनाही यात पूर्व परवानगी घेऊन प्रयोग करता येणार आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली.\nही प्रयोगशाळा अतिशय वेगळ्या प्रकारची असल्याने सुरूवातीला या शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी २५ सत्र घेण्यात येणार आहेत. या प्रयोगशाळेचे उद्घाटन २५ रोजी सकाळी ११ वाजता फिनोलेक्स अ‍ॅकॅडमी आॅफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजीचे प्राचार्य डॉ. कौशल प्रसाद यांच्या उपस्थितीत होणार आहे.\nयासाठी स्थानिक स्तरावर समिती स्थापन करण्यात आली आहे. यात इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल, इंजिनिअरिंग, प्रोटोटाईप आदी क्षेत्रात सेवावृत्तीने योगदान देऊ इच्छिणाऱ्या मंडळींचा समावेश आहे. यात मुख्याध्यापक, प्रयोगशाळेचे प्रमुख यांच्यासह विज्ञान शिक्षकांसह इतर शिक्षक यांचे योगदान असणार आहे. निवडक विद्यार्थ्यांसाठी २३ व २४ डिसेंबर रोजी उद्घाटनपूर्व प्रशिक्षण होणार असून, या कार्यशाळेत तयार केलेल्या काही साधनांचे प्रदर्शन २५ रोजीच्या उद्घाटन समारंभादरम्यान होणार आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nउपनिरीक्षक रिझवानाला डीवायएस्पी व्हायचंय, रत्नागिरी जिल्ह्यातील पहिली महिला\nरत्नागिरीत चालकाविना धावली गाडी, विचित्र अपघात\nपरिस्थितीशी झगडणाऱ्या तनयाला व्हायचेय आयएएस\nरत्नागिरीत बक्षीसपत्राविना विहिरींची कामे अडकली, पंचायत समिती सभेत चर्चा\nमुंबईकडे फणस घेऊन जाणारा टेम्पो उलटून सिंधुदुर्गातील दोघांचा मृत्यू\nरत्नागिरीजवळील सोमेश्वरमध्ये बिबट्या जेरबंद\nरत्नागिरी : पोलिसाच्या मृत्यूप्रकरणी कऱ्हाड येथील एकाला अटक\nसमितीला पाय ठेवू देणार नाही - विनायक राऊत\nरत्नागिरीतील ‘गांजा’चे कर्नाटक कनेक्शन उघड\nवाहनाच्या धडकेने बिबट्याचा मृत्यू\nबनावट गुणपत्रिका तयार करणारी टोळी गजाआड -रत्नागिरीत छडा : विद्यापीठातील चौघांसह सहाजणांना अटक\nलांजावासियांचा तब्बल तीन तास महावितरण अधिकाऱ्यांना घेराओ\nबिग बॉस 12मीटूअॅपलप्रो कबड्डी लीगभारत विरुद्ध वेस्ट इंडिजनवरात्रीइंधन दरवाढहेमा मालिनीजागतिक अन्न दिवसअॅमेझॉन\nरुमा शर्माचा Hot अंदाज Viral\nजगातील 'ही' सूक्ष्म शिल्पं पाहिलीत का\nगर्लफ्रेंडला प्रपोज करताना वापरा या 'जरा हटके' कल्पना\nचालतं-फिरतं घर पाहिलंय का\nप्राण्यांची 'अशी' मजामस्ती पाहिलीय का\n'या' चार शहरांमध्ये साजरी केली जाते दुर्गा पूजा\nNavratri 2018 : दुर्गापुजेसाठी बॉलिवूड तारकांचे 'हे' लूक्स तुम्हीही ट्राय करू शकता\nपुस्तकांचा 'असा' वापर कधी पाहिलाय का\nफुटबॉलपटूंची कमाई पाहाल तर चक्रावाल\nनगरमध्ये फुलपाखरं व रानफुलांचे ताटवे ठरतायत आकर्षणाचं केंद्र\nसप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nजोतिबाची पाच पाकळ्यातील बैठी सरदारी पूजा\nअंबाबाई वैष्णवी देवीच्या रुपात, पर्यटकांचा ओघ सुरूच\nनाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे\nसई लोकुरने पारंपरिक वेशभूषेसह केला दांडिया अन् गरब्याचा सराव\nविविध मागण्यांसाठी जळगावमधील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा मोर्चा\nठाण्यात रिक्षा जळून खाक\nNavratri 2018 : करवीर निवासिनी श्री अंबाबाईची गजारुढ रुपातील पूजा\nNavratri 2018 : जोतिबाची पाच पाकळ्यांतील खडी पूजा\nघरी जाण्याची वेळ ठरतेय ‘मृत्यू’ची घंटा\nमी मेले तर त्याची जबाबदारी सीबीआय घेणार का\nलग्नाआधीच नवरा नॉट रिचेबल; ४० लाख घेऊन पसार\n४० इलेक्ट्रिक बसेसचे कंत्राट रद्द करण्याचा बेस्टचा निर्णयच उच्च न्यायालयाने केला रद्द\nतिमिराला छेदून प्रकाश पेरू\nमुंबईत येणाऱ्या दुधाच्या टँकरची तपासणी सुरु\nमालदीवमध्ये लोकशाहीच्या स्थापनेसाठी भारत करू शकतो हस्तक्षेप\nबुधवारी उघडणार सबरीमाला मंदिराचे दरवाजे; आंदोलनकर्त्या महिलांना रोखले, तणावाची परिस्थिती\nमहाराष्ट्र सरकारची महाभेट; कर्मचाऱ्यांचा 'डीए' 3 टक्क्यांनी वाढवला\nलग्नाआधीच नवरा नॉट रिचेबल; ४० लाख घेऊन पसार\n४० इलेक्ट्रिक बसेसचे कंत्राट रद्द करण्याचा बेस्टचा निर्णयच उच्च न्यायालयाने केला रद्द\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/maharashtra/digital-touch-anganwadi-centers-state-121755", "date_download": "2018-10-16T23:49:24Z", "digest": "sha1:SJZ45JZAINC57JYOXUVIEHERCQBM2EFI", "length": 12774, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "Digital touch to the anganwadi centers in the state राज्यातील अंगणवाड्यांना \"डिजिटल टच' | eSakal", "raw_content": "\nराज्यातील अंगणवाड्यांना \"डिजिटल टच'\nबुधवार, 6 जून 2018\nमुंबई - राज्यातील 30 जिल्ह्यांमधील 85 हजार 452 अंगणवाडी केंद्रांमध्ये \"राष्ट्रीय पोषण मिशन' राबविण्यास आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली असून, त्यामुळे राज्यातील अंगणवाड्या डिजिटल होण्यास मदत होणार आहे. या मिशनअंतर्गत अंगणवाडी सेविकांना मोबाईल फोन, लहान मुलांचे वजन-उंची घेण्यासाठी आधुनिक साधने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.\nमुंबई - राज्यातील 30 जिल्ह्यांमधील 85 हजार 452 अंगणवाडी केंद्रांमध्ये \"राष्ट्रीय पोषण मिशन' राबविण्यास आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली असून, त्यामुळे राज्यातील अंगणवाड्या डिजिटल होण्यास मदत होणार आहे. या मिशनअंतर्गत अंगणवाडी सेविकांना मोबाईल फोन, लहान मुलांचे वजन-उंची घेण्यासाठी आधुनिक साधने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.\nकेंद्र शासनातर्फे जागतिक बॅंकेच्या साह्याने राबविण्यात येत असलेल्या \"एकात्मिक बालविकास सेवा योजने'चे बळकटीकरण करण्यासह पोषण सुधारणा प्रकल्पाचा \"राष्ट्रीय पोषण मिशन'मध्ये अंतर्भाव करण्यात आला आहे. या सुधारणेनुसार प्रामुख्याने बालकांमधील कुपोषण व रक्तक्षयाचे प्रमाण कमी करणारा हा प्रकल्प राज्यात 2018-19 या वर्षापासून राबविण्यास बैठकीत मंजुरी देण्यात आली. यापूर्वी राज्यामध्ये 20 जिल्ह्यांत 217 प्रकल्पांतर्गत 60 हजार 132 अंगणवाडी केंद्रांमध्ये एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे बळकटीकरण व पोषण सुधारणा प्रकल्प राबविण्यात येत होता; तसेच या प्रकल्पाची मार्च 2016 मध्ये पुनर्रचना करण्यात आली होती. केंद्र शासनाच्या निर्णयानुसार आता या प्रकल्पाचा राष्ट्रीय पोषण मिशनमध्ये अंतर्भाव करण्यात आला आहे. या योजनेसाठी केंद्र व राज्य शासनाद्वारे 80:20 प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यास आजच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या निर्णयानुसार वर्ष 2017-18 व 2018-19 या दोन वर्षांमध्ये फेज 1 व 2 अंतर्गत राज्यातील 30 जिल्ह्यांतील 444 प्रकल्पांमधील 85 हजार 452 अंगणवाडी केंद्रांमध्ये राष्ट्रीय पोषण मिशन राबविण्यात येईल; तसेच उर्वरित 6 जिल्ह्यांमध्ये 2019-20 या आर्थिक वर्षात या मिशनची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.\nअवजड वाहतूक बंदी कागदावरच\nपुणे : मांजरी बुद्रुक येथील रेल्वे स्टेशनवर उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. त्यामुऴे अवजड वाहनांना बंदी केली आहे. तसेच त्यांना पर्यायी मार्गची व्यवस्था...\nपीएमपीएल बस वेळापत्रक फलकाची दुरवस्था\nपुणे : औंध येथील परिहार चौकातील आयटीआय बस थांब्यावरील बस वेळापत्रक फलक हा अत्यंत जीर्ण झाला आहे. तसेच त्याकडे दुर्लक्ष झाल्याने त्याचा काही भाग गंजला...\n\"सकाळ'मधील बोधकथांवर आधारित \"ई-बुक'चे बाळदला प्रकाशन\nपाचोरा ः बाळद बुद्रुक (ता. पाचोरा) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक अरुण पाटील यांनी \"सकाळ'मधील बोधकथा व सुविचार संग्रहित करून त्याची \"ऑनलाइन'...\nपुणे : महावितरणद्वारे एप्रिलपासून चुकीचे बिल येत असून, ग्राहकांची लूट करत आहे. मागील युनिट्‌स आणि आताचे युनिट्‌स सामान दाखवून एकूण युनिट्‌स टाकून...\nनाल्यात विसर्जन केलेल्या मूर्त्यांची दुरवस्था\nपुणे : वडगाव फाट्याजवळील नाल्यामध्ये गणेशमूर्ती तुटलेल्या अवस्थेत दिसत होत्या. नाल्यातील पाण्याची पातळी खाली गेल्यामुळे या मूर्त्या दिसत होत्या. या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/maharashtra/raj-thackeray-cartoon-emergency-pm-modi-126418", "date_download": "2018-10-16T23:38:20Z", "digest": "sha1:FDLJ4KKQQZYH2FQKL652PG7G4ZXBHHTD", "length": 12414, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "raj thackeray cartoon emergency pm modi 'लोकां सांगे...' राज ठाकरेंचा मोदींवर निशाना | eSakal", "raw_content": "\n'लोकां सांगे...' राज ठाकरेंचा मोदींवर निशाना\nबुधवार, 27 जून 2018\nमुंबई : देशात 1975 साली लादलेल्या आणीबाणीला 43 वर्ष पुर्ण झाली. या पार्श्वभूमीवर भाजपातर्फे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि काँग्रेस पक्षावर जोरदार टिका केली. केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी इंदिरा गांधी यांची तुलना जर्मनीचा हुकूमशहा हिटलर याच्याशी केली होती. हिटलर आणि इंदिरा गांधी यांनी कधीही राज्यघटनेला फारसे महत्त्व दिले नाही, त्यांनी राज्यघटनेचा वापर करून लोकशाहीचे रुपांतर हुकूमशाहीत करण्याचा प्रयत्न केला. असे वक्तव्य जेटली यांनी केले केले होते.\nमुंबई : देशात 1975 साली लादलेल्या आणीबाणीला 43 वर्ष पुर्ण झाली. या पार्श्वभूमीवर भाजपातर्फे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि काँग्रेस पक्षावर जोरदार टिका केली. केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी इंदिरा गांधी यांची तुलना जर्मनीचा हुकूमशहा हिटलर याच्याशी केली होती. हिटलर आणि इंदिरा गांधी यांनी कधीही राज्यघटनेला फारसे महत्त्व दिले नाही, त्यांनी राज्यघटनेचा वापर करून लोकशाहीचे रुपांतर हुकूमशाहीत करण्याचा प्रयत्न केला. असे वक्तव्य जेटली यांनी केले केले होते.\nआणीबाणीवर भाजप जोरदार टिका करत असताना त्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्रातून मोदी सरकारवर निशाना साधला. 'लोकां सांगे...' या व्यंगचित्रात निवडणूक आयोग, माध्यमे, रिझर्व बँक, उद्योगपतींना मोदी पायदळी तुडवत असल्याचे दाखवले आहे. इंदिरा गांधींनी लादलेल्या आणीबाणीवर टिका करताना लोकशाहीची मुल्य जपणाऱ्या संस्थांना पायदळी तुडविताना दाखवून लोकां सांगे... या व्यंगचित्रातून आणीबाणी सदृश्य परिस्थिती असल्याच्या प्रतिक्रिया समाज माध्यमांवर उमटत आहेत.\nमोदी सरकारचा कारभार हाच आगामी जनमत कौलाचा मुख्य विषय व्हायला हवा; परंतु तो विषय निवडणुकीच्या मैदानात अडचणीचा ठरू शकतो. अशावेळी थरूर यांच्यासारख्यांची...\nमहिला कार्यकर्तीचा आत्महत्येचा प्रयत्न ; शबरीमला मंदिर परिसरात तणाव\nतिरुअनंतपुरम : शबरीमला मंदिर सर्व महिलांसाठी खुले करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालापासून केरळमधील वातावरण तापले आहे. मासिक पूजाविधीसाठी...\nनवी दिल्ली : #MeToo प्रकरणात मंत्री एम. जे. अकबर यांच्यावरील आरोपांच्या निमित्ताने कॉंग्रेसने सत्ताधारी भाजपला लक्ष्य करणे चालविले असताना लैंगिक...\nअवजड वाहतूक बंदी कागदावरच\nपुणे : मांजरी बुद्रुक येथील रेल्वे स्टेशनवर उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. त्यामुऴे अवजड वाहनांना बंदी केली आहे. तसेच त्यांना पर्यायी मार्गची व्यवस्था...\nआघाडीत जनता दलाला गृहीत धरू नका - श्रीपतराव शिंदे\nगडहिंग्लज - आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत भाजपचा पाडाव करण्यासाठी देश व राज्य पातळीवर विरोधकांचे गठबंधन करण्यात येत आहे. कॉंग्रेस-...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/mumbai/7362-employee-strike-government-offices-schools-three-days", "date_download": "2018-10-16T23:27:07Z", "digest": "sha1:IHZ6LMRIVMY6WF2YRVFB6X27KLIGTCHK", "length": 8937, "nlines": 172, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "17 लाख सरकारी कर्मचारी संपावर... - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n17 लाख सरकारी कर्मचारी संपावर...\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nराज्यात 17 लाख सरकारी कर्मचारी संपावर गेले आहेत. राज्य सरकारी व निमसरकारी कर्मचारी, तसेच शिक्षके-शिक्षकेतर कर्मचारी असे तब्बल 17 लाख कर्मचारी विविध मागण्यांसाठी आजपासून 7, 8 व 9 आॅगस्ट रोजी संपावर जाणार आहेत.\nकर्मचारी समन्वय समितीने संपाचा निर्णय घेतला असून राजपत्रित अधिकारी महासंघाने मात्र संपातून माघार घेतली आहे.\nजे जे रुग्णालयाचं काम ठप्प\nकेवळ अत्यावश्यक ऑपरेशन सुरु आहेत\nरुग्णालयाच्या सर्व परिचारीका, सफाई कामगार, टेक्निशीयन, वॉर्ड बॉय संपावर गेले\nबाहेरुन 120 प्रसिक्षीत परिचारीका बोलावण्यात आल्यात\n200 इंटर्न शिकावू डॉक्टर्स\nबाहेरचे 34 सफाई बोलावण्यात आले\n68 सेक्युरीटी गार्डही कामाला लावण्यात आलेत\nऔरंगाबाद घाटी रुग्णालयात परिचारिका, परिचारक, चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचा संप\nविविध मागण्यांसाठी करणार संप\nअत्यावश्यक सेवा राहणार सुरू\nपरिचरिकांच्या जागेवर नर्सिंगच्या वैद्यार्थिनींना करणार पाचारण\nकाय आहे कर्मचाऱ्यांच्या मागण्या\nसातवा वेतन आयोग तात्काळ लागू करावा\nकेंद्राच्या धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता मिळावा\nअंशदायी पेंन्शन योजना रद्द करा, जुनी पेन्शन योजना लागू करा\nकर्मचारी सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष करा\nजवळपास 1 लाख 85 हजार रिक्त पदे भरा\nपाच दिवसाचा आठवडा करा\nभरतीमध्ये अनूकंपा धारकांना सहभागी करुन घ्या\nकुठल्या विभागावर परिणाम पडणार -\nशासकीय रुग्णालयातील परिचारीका, वॉर्डबॉय, सफाई कामगार, टेक्निशीयन\nवस्तू व कर विभाग\nसर्व जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी संपावर\nराज्य उत्पादन शुल्क कार्यालय\nसर्व अनूदानीत आणि शासकीय प्राथमिक,माध्यमिक, ज्यू कॉलेज\nविद्यार्थ्यांवर संस्कार घडवणारे शिक्षक सापडले हुक्का पार्लरमध्ये\nस्कूल बस, कॅब, ट्रकचालकांचा एकदिवसीय बंद...\nएसटी बस कर्मचाऱ्यांची संपाची हाक...\nतब्बल चार दिवसांच्या प्रतिक्षेनंतर राज्यात गुंजला एसटीचा आवाज\nपालघरहून विरार नंतर कल्याण; रिक्षाचालकांना करावा लागणार सव्वाशे किमी त्रासदायक प्रवास\nपाहा मुंबईतील काही आकर्षक देवीचे रुपं....\nउमरखाडीच्या आईचे 'हे' वैशिष्ट्ये तुम्हाला माहित आहे का\nलवकरच राज्य मंत्रिमंडळ विस्तार, 'जय महाराष्ट्र'ला सूत्रांकडून माहिती\nप्रकाश आंबेडकर यांचा आरएसएसवर आरोप\nउन्हाळी कांद्याचे भाव वाढले\n'टीम जय महाराष्ट्र'चं नवरात्री सेलिब्रेशन - आजचा रंग लाल\nकालरात्री ​​देवीच्या नावाचा अर्थ म्हणजे ​​रात्रीचा संहार करणारी\nस्वयंघोषित संत रामपालला आजन्म तुरुंगवासाची शिक्षा\n24 तास द्या मृत मुलाला जिवंत करतो, गोदिंयातील डॉक्टराचा दावा\n‘तो मला बोलावतो’, नागपुरात 18 वर्षीय तरुणाची आत्महत्या\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/nashik/anniversary-gazetted-officers-nashik-committee-honorable-chief-minister-has-taken-award/", "date_download": "2018-10-17T00:09:59Z", "digest": "sha1:UCYE4OVX74JU3UR6YFH7JMPADYSFDBJI", "length": 26772, "nlines": 396, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Anniversary Of The Gazetted Officer'S Nashik Committee: Honorable Chief Minister Has Taken This Award | राजपत्रित अधिकाºयांच्या नाशिक समितीचा सत्कार वर्धापनदिन : मुख्यमंत्र्यांनी काढले गौरवोद्गार | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार १७ ऑक्टोबर २०१८\n#Metoo :अकबर यांच्यावर आणखी एका महिलेचा आरोप\nदेशात २0 कोटी लोक उपाशी अन् ७.८0 लाख क्विंटल धान्य सडले\nघरी जाण्याची वेळ ठरतेय ‘मृत्यू’ची घंटा\nमी मेले तर त्याची जबाबदारी सीबीआय घेणार का\nलग्नाआधीच नवरा नॉट रिचेबल; ४० लाख घेऊन पसार\n#Metoo :अकबर यांच्यावर आणखी एका महिलेचा आरोप\nघरी जाण्याची वेळ ठरतेय ‘मृत्यू’ची घंटा\nमी मेले तर त्याची जबाबदारी सीबीआय घेणार का\nलग्नाआधीच नवरा नॉट रिचेबल; ४० लाख घेऊन पसार\n४० इलेक्ट्रिक बसेसचे कंत्राट रद्द करण्याचा बेस्टचा निर्णयच उच्च न्यायालयाने केला रद्द\n‘नो एन्ट्री’ सीक्वलमध्ये दिसणार ‘हा’ ‘हॅण्डसम मुंडा’\nहर्षदा खानविलकरच्या आयुष्यात 'या' सणाचे आहे खास महत्त्व\nसलमान खान आणि दीपिका पादुकोण बनले नंबर वन\n‘मरियम खान- रिपोर्टिंग लाइव्ह’ मालिकेत अंजू महेंद्रू साकारणार 'ही' भूमिका\n#MeToo : मीटू इफेक्ट दीपिका पादुकोणच्या फाऊंडेशनमधून टॉप टॅलेंट मॅनेजर पायऊतार\nनाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे\nअंबाबाई वैष्णवी देवीच्या रुपात, पर्यटकांचा ओघ सुरूच\n#MeToo : नाना-तनुश्री प्रकरणातील खळबळजनक खुलासा... स्पॉट बॉयचा गौप्यस्फोट\nविविध मागण्यांसाठी जळगावमधील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा मोर्चा\nसतत सर्दी-खोकल्याचा त्रास होतोय 'ही' कारणं असू शकतात\nगर्लफ्रेंडला प्रपोज करताना वापरा या 'जरा हटके' कल्पना\nNavratri 2018 : दुर्गापुजेसाठी बॉलिवूड तारकांचे 'हे' लूक्स तुम्हीही ट्राय करू शकता\nWorld Food Day : सर्दी-खोकला आणि तापामध्ये 'हे' पदार्थ खाणं टाळावं\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nभंडारा - घरगुती गॅस सिलिंडरचा भडका उडाल्याने तीन जण जखमी, मोहाडी तालुक्याच्या अांधळगाव येथे रात्री ९ वाजताची घटना\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nब्राह्मोस हेरगिरी प्रकरण - निशांत अग्रवालची न्यायालयीन कोठडीत रवानगी\nमुंबई - भाजपाध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल, मुख्यमंत्री आणि मुंबई अध्यक्ष आशीष शेलार स्वागतासाठी उपस्थित\nझारखंड - नक्षलवाद्यांनी नऊ ट्रकना लावली आग, लोहारडागा येथे 10 शस्त्रधारी नक्षलवाद्यांचे कृत्य\nपणजी - गोव्यातील काँग्रेसच्या दोन आमदारांचा भाजपात प्रवेश, दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर भाजपात दाखल\nउत्तर प्रदेश - इटाह येथे सुमारे 35 लाखांची देशी दारू जप्त, दोन जणांना अटक\nठाणे - कडोंमपाचे 400 कंत्राटी कामगार उद्यापासून संपावर, 18 महिन्यांचा पगार थकवल्याने संप\nपुणे- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा वगळून सर्व नगरसेवक हंडे -कलश घेऊन दाखल\nपुणे - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजप वगळून सर्व नगरसेवक विस्कळीत पाणी पुरावठ्याविरोधात हंडे-कलशा घेऊन दाखल\nसातारा - माची पेठेत पतीकडून पत्नीची हत्या, पत्नीची हत्या करुन आरोपी पती फरार\nछत्तीसगड : राजनंदगावात आयईडीचा स्फोट, आयटीबीपीचे तीन जवान जखमी.\nवसई-विरारला पाणीपुरवठा करणार पाइपलाइन फुटली, हजारो लिटर पाणी गेलं फुकट\nगडचिरोली : चकमकीत एक नक्षलवादी ठार, कुरखेडा तालुक्यातील कोमलपाडा जंगलातील घटना\nभंडारा - घरगुती गॅस सिलिंडरचा भडका उडाल्याने तीन जण जखमी, मोहाडी तालुक्याच्या अांधळगाव येथे रात्री ९ वाजताची घटना\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nब्राह्मोस हेरगिरी प्रकरण - निशांत अग्रवालची न्यायालयीन कोठडीत रवानगी\nमुंबई - भाजपाध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल, मुख्यमंत्री आणि मुंबई अध्यक्ष आशीष शेलार स्वागतासाठी उपस्थित\nझारखंड - नक्षलवाद्यांनी नऊ ट्रकना लावली आग, लोहारडागा येथे 10 शस्त्रधारी नक्षलवाद्यांचे कृत्य\nपणजी - गोव्यातील काँग्रेसच्या दोन आमदारांचा भाजपात प्रवेश, दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर भाजपात दाखल\nउत्तर प्रदेश - इटाह येथे सुमारे 35 लाखांची देशी दारू जप्त, दोन जणांना अटक\nठाणे - कडोंमपाचे 400 कंत्राटी कामगार उद्यापासून संपावर, 18 महिन्यांचा पगार थकवल्याने संप\nपुणे- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा वगळून सर्व नगरसेवक हंडे -कलश घेऊन दाखल\nपुणे - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजप वगळून सर्व नगरसेवक विस्कळीत पाणी पुरावठ्याविरोधात हंडे-कलशा घेऊन दाखल\nसातारा - माची पेठेत पतीकडून पत्नीची हत्या, पत्नीची हत्या करुन आरोपी पती फरार\nछत्तीसगड : राजनंदगावात आयईडीचा स्फोट, आयटीबीपीचे तीन जवान जखमी.\nवसई-विरारला पाणीपुरवठा करणार पाइपलाइन फुटली, हजारो लिटर पाणी गेलं फुकट\nगडचिरोली : चकमकीत एक नक्षलवादी ठार, कुरखेडा तालुक्यातील कोमलपाडा जंगलातील घटना\nAll post in लाइव न्यूज़\nराजपत्रित अधिकाºयांच्या नाशिक समितीचा सत्कार वर्धापनदिन : मुख्यमंत्र्यांनी काढले गौरवोद्गार\nनाशिक : महाराष्टÑ राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या ३२व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नाशिकच्या राजपत्रित अधिकारी महासंघाच्या जिल्हा समन्वय समितीच्या अधिकाºयांचा सत्कार करण्यात आला.\nठळक मुद्देसोय नसल्याने गैरसोयीचा सामनासोळा लाख रुपये गोळा\nनाशिक : महाराष्टÑ राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या ३२व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नाशिकच्या राजपत्रित अधिकारी महासंघाच्या जिल्हा समन्वय समितीच्या अधिकाºयांचा सत्कार करण्यात आला. राज्यात नाशिक जिल्हा समन्वय समिती सर्वांत आघाडीवर असल्याचे गौरवोद्गार यावेळी मुख्यमंत्र्यांनी काढले. मुंबईत शासकीय कामकाजासाठी राज्यातील सर्व शासकीय कार्यालयाच्या अधिकाºयांना वारंवार जावे लागते अशा वेळी या अधिकाºयांना कधी कधी मुक्कामदेखील करावा लागतो. परंतु मुंबईत राहण्याची सोय नसल्याने गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याने राज्य सरकारने राजपत्रित अधिकारी महासंघाला विश्रांतीगृह बांधण्यासाठी ब्रांदा येथे भूखंड दिला आहे. या भूखंडावर काम सुरू करण्यासाठी अधिकाºयांकडून वर्गणी गोळा केली जात असून, नाशिक जिल्ह्यातून पंधरा लाख रुपये गोळा करण्याचे दिलेले उद्दिष्ट्य पूर्ण करून सोळा लाख रुपये गोळा करण्यात आले. महासंघाच्या वर्धापनदिन सोहळ्यात हा निधी सुपुर्द करण्यात आला. निधी गोळा करण्याच्या कामी निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, प्रमोद वानखेडकर, संजय पोखरकर, अविनाश पाटील, राजेंद्र खैरनार, अजय लिटे, डॉ. किरण मोघे, अनिता खैरनार आदींनी योगदान दिले.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nnashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय\n‘आपत्ती’ निवारण करणाऱ्यांवरच ‘आपत्ती’\nकोळी समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष\nतक्रार नोंदविण्यावरून अधिकाऱ्यांत तू तू मैं मैं\nमनपाचे कोट्यवधी रुपयांवर पाणी\nवीज पडून मयत झालेल्या शेतकऱ्याच्या वारसाला मदत\nमुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींचा घोळ नित्याचाच\nअपघातातील जखमी दाम्पत्याचा मृत्यू\nआगामी निवडणुकीत गोदावरीचे पाणी पेटणार\nपाणी सोडण्याविरोधात सर्वपक्षीय लढा : फरांदे\nनवीन लाल कांद्याचे उशिराने होणाऱ्या आगमनामुळे जिल्ह्यात कांदा भावात तेजी\nअंबडला आर्थिक व्यवहाराच्या कारणावरून तरुणाचे अपहरण करून लूट\nकालिकेच्या चरणी हजारो भाविक नतमस्तक\nबिग बॉस 12मीटूअॅपलप्रो कबड्डी लीगभारत विरुद्ध वेस्ट इंडिजनवरात्रीइंधन दरवाढहेमा मालिनीजागतिक अन्न दिवसअॅमेझॉन\nरुमा शर्माचा Hot अंदाज Viral\nजगातील 'ही' सूक्ष्म शिल्पं पाहिलीत का\nगर्लफ्रेंडला प्रपोज करताना वापरा या 'जरा हटके' कल्पना\nचालतं-फिरतं घर पाहिलंय का\nप्राण्यांची 'अशी' मजामस्ती पाहिलीय का\n'या' चार शहरांमध्ये साजरी केली जाते दुर्गा पूजा\nNavratri 2018 : दुर्गापुजेसाठी बॉलिवूड तारकांचे 'हे' लूक्स तुम्हीही ट्राय करू शकता\nपुस्तकांचा 'असा' वापर कधी पाहिलाय का\nफुटबॉलपटूंची कमाई पाहाल तर चक्रावाल\nनगरमध्ये फुलपाखरं व रानफुलांचे ताटवे ठरतायत आकर्षणाचं केंद्र\nसप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nजोतिबाची पाच पाकळ्यातील बैठी सरदारी पूजा\nअंबाबाई वैष्णवी देवीच्या रुपात, पर्यटकांचा ओघ सुरूच\nनाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे\nसई लोकुरने पारंपरिक वेशभूषेसह केला दांडिया अन् गरब्याचा सराव\nविविध मागण्यांसाठी जळगावमधील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा मोर्चा\nठाण्यात रिक्षा जळून खाक\nNavratri 2018 : करवीर निवासिनी श्री अंबाबाईची गजारुढ रुपातील पूजा\nNavratri 2018 : जोतिबाची पाच पाकळ्यांतील खडी पूजा\nघरी जाण्याची वेळ ठरतेय ‘मृत्यू’ची घंटा\nमी मेले तर त्याची जबाबदारी सीबीआय घेणार का\nलग्नाआधीच नवरा नॉट रिचेबल; ४० लाख घेऊन पसार\n४० इलेक्ट्रिक बसेसचे कंत्राट रद्द करण्याचा बेस्टचा निर्णयच उच्च न्यायालयाने केला रद्द\nतिमिराला छेदून प्रकाश पेरू\nमुंबईत येणाऱ्या दुधाच्या टँकरची तपासणी सुरु\nमालदीवमध्ये लोकशाहीच्या स्थापनेसाठी भारत करू शकतो हस्तक्षेप\nबुधवारी उघडणार सबरीमाला मंदिराचे दरवाजे; आंदोलनकर्त्या महिलांना रोखले, तणावाची परिस्थिती\nमहाराष्ट्र सरकारची महाभेट; कर्मचाऱ्यांचा 'डीए' 3 टक्क्यांनी वाढवला\nलग्नाआधीच नवरा नॉट रिचेबल; ४० लाख घेऊन पसार\n४० इलेक्ट्रिक बसेसचे कंत्राट रद्द करण्याचा बेस्टचा निर्णयच उच्च न्यायालयाने केला रद्द\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.mukhyamantri.com/2010/01/blog-post_2867.html", "date_download": "2018-10-17T00:01:44Z", "digest": "sha1:C73UZ6M5CCPC26MYT7V2HQG6GGNXXJEC", "length": 11408, "nlines": 176, "source_domain": "www.mukhyamantri.com", "title": "मुख्यमंत्री डॉट कॉम : मराठवाडा जनविकास परिषदेची स्थापना", "raw_content": "\nमराठवाडा जनविकास परिषदेची स्थापना\n१६ जानेवारी रोजी ठाण्यात बैठक\nसंतांची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मराठवाडय़ातून नोकरी, व्यवसायानिमित्त ठाणे जिल्ह्यात येऊन वास्तव्य करीत असलेल्या रहिवाशांच्या सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक उत्थानासाठी ‘मराठवाडा जनविकास परिषद’ या नावाने सामाजिक संस्था स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय बुधवारी येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला.\nजिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एस.एम. टोम्पे यांच्या अध्यक्षतेखाली येथे ही बैठक झाली. ठाणे महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.आर.टी. केंद्रे, जिल्हा रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.ए.बी. नांदापूरकर, ‘लोकसत्ता’चे सहसंपादक राजीव कुळकर्णी, जिल्हा प्रतिनिधी सोपान बोंगाणे, डॉ. अविनाश भागवत, डॉ. राहुल कुलकर्णी, डॉ. संतोष कदम आणि विविध विभागात सेवा बजावत असलेले अन्य वरिष्ठ शासकीय, निमशासकीय अधिकारी व इतर मान्यवर बैठकीला उपस्थित होते.\nमराठवाडय़ातील औरंगाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद, जालना व लातूर या आठ जिल्ह्यांतील मूळ रहिवासी असलेले हजारो नागरिक नोकरी, व्यवसायानिमित्त ठाणे जिल्हा व परिसरात राहतात. अनेक जण शासनाच्या विविध खात्यात वरिष्ठ अधिकारी आहेत, तर पत्रकारिता, कला, साहित्य, शिक्षण, न्यायपालिका , वैद्यकीय अशा अनेक क्षेत्रात काम करणारे नागरिकही ठाणे जिल्ह्यात वास्तव्य करीत आहेत, परंतु त्यांचा एकमेकांशी परिचय नाही. या प्रत्येकाच्या मनात आपल्या जन्मभूमीबद्दल काही तरी करण्याची इच्छा आहे. मराठवाडय़ाचा परिसर अजूनही आर्थिकदृष्टय़ा मागासलेला आहे.\nउद्योग, व्यवसाय, पाणी, रोजगार या अभावी मराठवाडय़ाची ससेहोलपट सुरू आहे. त्यातून अनेक लोक ठाणे, मुंबई भागात स्थलांतरित झाले आहेत. त्यांच्या दैनंदिन जीवनातही अनेक समस्या आहेत. या नव्या संस्थेच्या माध्यमातून सर्वांनी एकत्र येऊन या समस्यांना स्पर्श करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे डॉ. टोम्पे यांनी सांगितले.\nठाणे जिल्ह्यात विखुरलेल्या मराठवाडय़ातील लोकांनी एकत्र येण्यासाठी येत्या १६ जानेवारी रोजी ठाणे येथे एका बैठकीचे आयोजन करण्यात आले असून, या बैठकीत ‘मराठवाडा जनविकास परिषदे’च्या कामाची पुढील रूपरेषा व दिशा निश्चित केली जाणार आहे. त्यामुळे या महत्त्वाच्या बैठकीला मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.\nतपशीलासाठी डॉ. नांदापूरकर- ९४२२५७३६७८, सोपान बोंगाणे- ९९८७५५९३५५, डॉ. संतोष कदम-९८२०२४५५२६, डॉ. भागवत- ९२२६१०५९७७ या दूरध्वनिवर अथवा vidya_kadam@hotmail.com , ashok.nandapurkar@gmail.com या ई-मेलवर साधावा\nयांनी पोस्ट केले अमोल सुरोशे (नांदापूरकर) वेळ 8:00 AM\nविषय मराठवाडा, मराठवाडा जनविकास परिषद\nफेसबुक वर असाल तर...\nदोन प्रत्येक मराठी मनाला भिडतील अशा कविता\nहवामान अंदाज : पाऊस पडेल काय कुठे पडेल आणि किती पडेल\nमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी\nमुख्यमंत्री कार्यकर्ता ला या विषयासंबंधी लोकांनी भेट दिली\nछत्रपती शिवाजी महाराज जयंती\nपुरोगामी महाराष्ट्राचे एक शिल्पकार यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी वर्ष (२०१२-२०१३)\nआरे आता तरी पेटून उठा .. का थंड पडला आहात एखाद्या मुडदया सारखे\nशेतकरी संपाची दिशा आणि स्वरूप काय असावं\nदेशातल्या अनेक समस्यांचे कारण टॅक्स चोर आहेत\nई-मेल ने सबस्क्राईब व्हा\nआमची आवड [नक्की वाचावे असे]\nसोशल आणि टेक्नीकल ब्लॉग\nप्रभात फेरी आणि झेंडा वंदन : प्रजासत्ताक दिनाच्या ...\nपुन्हा एक नवा स्वातंत्र्य लढा \nभिवंडी येथील विजयानिमित्या शिवसेनेचे अभिनंदन आणि ...\nअंतर राष्ट्रीय उच्च तंत्रज्ञान कृषी प्रदर्शन, पुणे...\nमराठी ब्लॉगर मेळावा (उशीर झाला पोस्ट टाकायला पण अस...\nराष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मा साहेब जयंती\nमराठवाडा जनविकास परिषदेची स्थापना\nथ्रीच नाही, अनेक इडीयट आहेत या देशात\nभारतातील `इंडिया' - - डॉ.दता पवार, तरुन भारत १२ मे...\nक्रांतीज्योती सावित्री बाई फुले जयंती निमित्य हार्...\nनियमित वाचक व्हा [सबस्क्राईब करा]\nक्रियेटीव्ह कॉमन्सन्वे हक्क मर्यादित मुख्यमंत्री कार्यकर्ता.Blogger Templates created by Deluxe Templates. Design by BFT", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/muzaffarnagar-communal-flare-up-tensions-rise-after-idols-found-vandalised-in-muzaffarnagar-temple/", "date_download": "2018-10-16T22:31:08Z", "digest": "sha1:7S2EJZM6SDMIRR35P57ZKQGRRRTBEQVR", "length": 18849, "nlines": 260, "source_domain": "www.saamana.com", "title": "मुजफ्फरनगर :देवी-देवतांच्या मूर्तींची तोडफोड, मोठा फौजफाटा तैनात | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nआंतरशालेय मल्लखांब स्पर्धेला सुरुवात\nराम मंदिर शिवसेनाच उभारू शकते, कोणी अडवण्याच्या भानगडीत पडू नये\nपावसाने जरी पाठ फिरवली, तरी मी आणि माझे सरकार तुमच्या पाठिशी\nबीसीसीएन बुलडाणा अर्बन गरबा फेस्टीवलमध्ये अभिनेत्री भार्गवी चिरमुले\n#MeToo काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यावर महिला पत्रकाराचा लैंगिक शोषणाचा आरोप\nलैंगिक शोषणाचा आरोप सहन न झाल्याने कबड्डी प्रशिक्षकाची आत्महत्या\nसोपटे, शिरोडकरांसह सत्तेसाठी हपापलेल्या भाजपला जनताच धडा शिकवेल\nसहाजणांच्या मृत्यूप्रकरणी बाबा रामपालसह 15 जणांना जन्मठेपेची शिक्षा\nशबरीमला मंदिराचे दरवाजे बुधवारी उघडणार; महिलांना रस्त्यातच रोखल्याने तणाव\nसेल्फी घेताना २७ व्या मजल्यावरुन पडल्याने महिलेचा मृत्यू\nएका महिन्याच्या मुलीवर बलात्कार करून पाय तोडले, नराधम पित्यास 240 वर्षांची…\nलंगडं भूत दिसल्याचा दावा, व्हिडीओने जगभरात खळबळ\nनाव हिंदू वाटत नाही म्हणून शास्त्रज्ञाला गरब्यातून हाकललं\n… तर दहा सर्जिकल स्ट्राइक करू\n#INDvWI विंडीजविरुद्ध कोहली सचिनचा ‘विराट’ विक्रम मोडण्याची शक्यता\n#INDvWI विंडीजविरुद्धच्या एक दिवसीय मालिकेपूर्वी टीम इंडियाला धक्का\nयुवा ऑलिम्पिक; हिंदुस्थानच्या दोन्ही हॉकी संघांना रौप्य\nश्रीलंकेच्या सनथ जयसूर्यावर भ्रष्टाचाराचे आरोप\nगंधेकर इलेक्ट्रिकल्सचा रोमहर्षक विजय : शिवनेरी मंडळाची कबड्डी स्पर्धा\nलेख : शाळेतील रांगेची शिस्त जाते कुठे\nआजचा अग्रलेख : चीनचे इरादे ओळखा\nलेख : मन रे…\nलेख : शेतमालाचे घोषित हमीभाव आणि वस्तुस्थिती\n– सिनेमा / नाटक\nत्यांना त्यांची जागा दाखवायलाच हवी गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा संतप्त ‘सूर’\n#MeToo जेव्हा साजिद खान स्वत:च म्हणतो, मी अनेक महिलांची फसवणूक केलीय\nअवधूत म्हणतो ‘गॅटमॅट होऊ देना’\nसचिन पिळगांवकर दिग्दर्शित ‘अशी ही आशिकी’च्या येणार 14 फेब्रुवारीला\nव्यायाम + आहार + झोप = आरोग्य\nरावण होता ‘या’ गावचा जावई; दहनाऐवजी पूजनाची परंपरा\nलंगडं भूत दिसल्याचा दावा, व्हिडीओने जगभरात खळबळ\nरात्री दारू प्यायला बसले, सकाळी हॉटेलचे मालक झाले; ब्रिटीश जोडप्याची धम्माल…\nघरच्यांना कंटाळली अन् स्वत:शीस लग्न गाठ बांधली\nधोकादायक रस्त्यांच्या रहस्यमय कथा…पाहा फोटो गॅलरी\nअयोध्येत नवा सूर्योदय; आता तरी राममंदिर होऊ द्या\nएस 400 क्षेपणास्त्र करार; सामरिक सरमतोलाची कसरत\nपरतीचा पाऊस गेला कुठे\nकुलू मनाली रे कुलू मनाली\nमुजफ्फरनगर :देवी-देवतांच्या मूर्तींची तोडफोड, मोठा फौजफाटा तैनात\nउत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगरमध्ये हिंदू मंदिरातील देव-देवतांच्या मूर्तींची तोडफोड करण्यात आली आहे. दोन धर्मामध्ये तेढ निर्माण होणाऱ्या या कृत्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण पसरले असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. नशेमध्ये धुंद तरुणाने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे.\n‘पीटीआय’ने दिलेल्या माहितीनुसार, ही घटना मुजफ्फरनगर जिल्ह्यातील खतोली येथील आहे. नशेमध्ये धुंद तरुणाने एका मंदिरामध्ये प्रवेश करत भगवान शिव आणि पार्वतीच्या मुर्तींची तोडफोड केली. ही घटना पसरताच परिसरात तणावाचा वातावरण निर्माण झाले. या प्रकरणी सर्कल ऑफिसर राजीव कुमार सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी संध्याकाळी ही घटना उघडकीस आली. शहरातील देवीदास भागामध्ये हे मंदिर आहे. स्थानिक लोकं पुजा-अर्चा करण्यासाठी मंदिरात गेल्यानंतर मूर्तिची तोडफोड झाल्याचे समोर आले. त्यानंतर परिसरात लोकं जमा होण्यास सुरुवात झाली आणि आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली. संतप्त जमावाचा रोष वाढण्यापूर्वी स्थानिक पोलिसांनी या प्रकरणी एका तरुणाला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी केली. पोलीस अधिक तपास करत आहेत.\nधार्मिक वाद आणि मुजफ्फरनगर\nमुजफ्फरनगरमध्ये धार्मिक तेढ निर्माण करण्याचा हा पहिलाच प्रयत्न नाही. यापूर्वी फेब्रुवारी २०१८मध्ये येथे तणाव निर्माण झाला होता. एका मुलीचे भेटण्यासाठी आलेल्या मुलाला काही लोकांनी मारहाण केली होती तसेच त्याची दुचाकी आगीच्या हवाली केली होती. त्यानंतर परिसरात दोन धर्मांमध्ये तणावाचे वातावरण होते. परिस्थितीवर नियंत्रण मिळण्यासाठी पोलिसांना मोठा संघर्ष करावा लागला होता.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलखान्देशात गारांसह पाऊस, वीज कोसळून बैलाचा मृत्यू\nपुढीलउरलेल्या भाज्यांपासून बनवा चविष्ट पदार्थ\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nलेख : शाळेतील रांगेची शिस्त जाते कुठे\n#MeToo काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यावर महिला पत्रकाराचा लैंगिक शोषणाचा आरोप\nलैंगिक शोषणाचा आरोप सहन न झाल्याने कबड्डी प्रशिक्षकाची आत्महत्या\nलेख : शाळेतील रांगेची शिस्त जाते कुठे\nलैंगिक शोषणाचा आरोप सहन न झाल्याने कबड्डी प्रशिक्षकाची आत्महत्या\nसोपटे, शिरोडकरांसह सत्तेसाठी हपापलेल्या भाजपला जनताच धडा शिकवेल\nसहाजणांच्या मृत्यूप्रकरणी बाबा रामपालसह 15 जणांना जन्मठेपेची शिक्षा\nशबरीमला मंदिराचे दरवाजे बुधवारी उघडणार; महिलांना रस्त्यातच रोखल्याने तणाव\nअट्टल गुन्हेगार दत्ता उढाणचा खून, जागरणाच्या कार्यक्रमातच झोपवलं\nफोटो : देशभरातील देवीची प्रसिद्ध मंदिरं\nरावण होता ‘या’ गावचा जावई; दहनाऐवजी पूजनाची परंपरा\n‘आत्मा’ बोलवत असल्याने नागपूरमध्ये इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\n#INDvWI विंडीजविरुद्ध कोहली सचिनचा ‘विराट’ विक्रम मोडण्याची शक्यता\n‘धम्मचक्र अनुप्रवर्तन दिना’निमित्त उसळला लाखोंचा जनसागर\nश्रीरामपूर : भाजपच्या जिल्हा संघटन सरचिटणीसासह 14 जण हद्दपार\nलातूरला स्वतंत्र विद्यापीठ निर्मितीसाठी राज्यपालांना निवेदन\nतेलाची कमतरता भासणार नाही, मात्र किंमती भडकणार\n#INDvWI विंडीजविरुद्धच्या एक दिवसीय मालिकेपूर्वी टीम इंडियाला धक्का\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%AA%E0%A5%8C%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE", "date_download": "2018-10-16T23:50:25Z", "digest": "sha1:D5HSPWGAL2TBDSG5MAKGJ6RSQ3AXESFA", "length": 23477, "nlines": 150, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कोजागरी पौर्णिमा - विकिपीडिया", "raw_content": "\nआश्विन पौर्णिमा ही कोजागरी पौर्णिमा किंवा शरद पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. ही शरद ऋतूतील आश्विन महिन्यात येते. कृषी संस्कृतीत ह्या दिवसाला विशेष महत्व आहे. [१]इंग्रजी महिन्याप्रमाणे कोजागरी पौर्णिमा बहुधा ऑक्टोबरमध्ये असते. कोजागरी हा शब्द मराठीत, अनेकजण ‘कोजागिरी’ असा उच्चारतात आणि लिहितात.\nआश्विन पौर्णिमेस होणारा प्राचीन लोकोत्सवाला वात्स्यायनाने कौमुदीजागर व वामन पुराणाने दीपदानजागर म्हटले आहे. बौद्धकाळात हा उत्सव कशा प्रकारे साजरा होत असे, त्याचे वर्णन उन्मादयंती जातकावरून कळते. या दिवशी बळीराजाची पूजा करावी असे वामन पुराणात सांगितले आहे.[२]\nया दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो. आश्विन महिन्यात मध्यरात्रीला असणाऱ्या पौर्णिमेलाच कोजागरी पौर्णिमा म्हणतात. तशी पौर्णिमा आली नाही तर दुसऱ्या दिवशीच्या पौर्णिमेला कोजागरी पौर्णिमा समजले जाते. ज्या दिवशी पौर्णिमा पूर्ण होत असेल त्या दिवशी नवान्न पौर्णिमा साजरी केली जाते.\nया दिवशी करायच्या व्रतात रात्री लक्ष्मीची व म्हशीवर बसलेल्या बळीराजा ची पूजा करतात. उपोषण, जन व जागरण या तीनही अंगांना या व्रतात सारखेच महत्त्व आहे. या रात्री मंदिरे, घरे, उद्याने, रस्ते इ. ठिकाणी दिवे लावतात (). या रात्री जितके दिवे लावावे, तितके कल्प मानवाला सूर्यलोकात प्रतिष्ठा मिळते असे शास्त्र सांगते. या व्रतात रात्रीच्या पहिल्या प्रहरी लक्ष्मी व बळीराजा यांच्या प्रतिमांची पूजा करतात व मग त्या दोघांना पुष्पांजली समर्पित करतात. अशी पूजा झाल्यावर पोहे व नारळाचे पाणी देव-पितरांना समर्पून व आप्तेष्टांना देवून स्वत: सेवन करतात. चंद्राला आटीव दुधाचा नैवेद्य दाखवतात. दुस-या दिवशी प्रात:काळी बळीराजा-लक्ष्मीची पूजा करून व सर्वांना भोजन घालून पारणा करतात. अशी आख्यायिका सांगतात की उत्तररात्री साक्षात लक्ष्मीदेवी येऊन (संस्कृतमध्ये) 'को जागर्ति' (म्हणजे 'कोण जागत आहे') असे विचारते, म्हणून या दिवसाला 'कोजागरी पौर्णिमा' म्हणतात.\nब्रह्मपुराणत या व्रताची कृत्ये थोडी निराळी सांगितली आहेत. रस्ते झाडावेत. घरे सुशोभित करावीत. दिवसा उपवास करावा. गृहद्वाराजवळ अग्नी प्रज्वलित करून त्याची पूजा करावी. चंद्राची पूजा करून त्याला दूध व खिरीचा नैवेद्य दाखवावा. भार्येसह रुद्र, स्कंद, नंदीश्वर ज्यांच्याकडे गायी असतील त्यांनी सुरभी, मेंढे बाळगणार्‍यांनी वरुण, हत्ती बाळगणार्‍यांनी विनायक व घोडे बाळगणार्‍याण्नी रेवंत व निकुंभ या देवतांची पूजा करावी. या रात्री ज्येष्ठ अपत्याला औक्षण करण्याची प्रथाही प्रचलित असल्याचे दिसते.[३]\nया दिवशी दूध आटवून त्यात केशर, पिस्ते, बदाम, चारोळ्या (), वेलदोडे, जायफळ, साखर वगैरे गोष्टी घालून, लक्ष्मीदेवीला नैवेद्य दाखविला जातो. दुधात मध्यरात्री पूर्ण चंद्राची किरणे पडू देतात आणि ते दूध मग प्राशन केले जाते. उत्तररात्रीपर्यंत जागरण केले जाते. या दिवशी प्रत्येक कुटुंबातील ज्येष्ठ अपत्याला ओवाळून त्याची किंवा तिची 'आश्विनी' साजरी करतात. आश्विन महिन्यात पावसाळा संपून आकाश निरभ्र होते. अशावेळी इष्ट मित्रांसह चांदण्या रात्रीची मौज अनुभवता यावी, म्हणून हा उत्सव प्रचारात आला असावा.[४] कोजागरीच्या रात्री लोकांना चांदण्याचा आनंद मिळावा म्हणून अनेक शहरांतील म्युनिसिपालट्या रस्त्यावरचे दिवे लावत नाहीत.\nकोजागरी पौर्णिमा गुजरातमध्ये रास व गरबा खेळून 'शरद पुनम' नावाने साजरी केली जाते. बंगाली लोक याला लोख्खी पुजो म्हणतात व या दिवशी लक्ष्मीची पूजा करतात. मिथिलेमध्ये या रात्री कोजागरहा पूजा केली जाते. राजस्थानी स्त्रिया या दिवशी शुभ्र वस्त्र नेसून चांदीचे दागिने घालतात. धार्मिक वृत्तीचे राजपूत या रात्री चंद्राची पूजा करून शेतकऱ्यांना शर्करायुक्त दूध देतात. हरियाणामध्ये आश्विन पौर्णिमेला दुधाची खीर बनवून ती रात्री चांदण्यात ठेवतात व सकाळी खातात.[५]\n\"कोजागरी पौर्णिमा मराठी ग्रीटिंग्ज\" (मराठी मजकूर). मराठी शुभेच्छापत्रे.\n\"कोजागरी पौर्णिमा मराठी शुभेच्छापत्रे\" (मराठी मजकूर). मराठीमाती.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nभारतीय सण आणि उत्सव\nभारतीय स्वातंत्र्यदिवस • भारतीय प्रजासत्ताक दिन • गांधी जयंती\nहिंदू सण आणि उत्सव\nगुढीपाडवा • रामनवमी • हनुमान जयंती • परशुराम जयंती • अक्षय्य तृतीया • आषाढी एकादशी • नागपंचमी • नारळी पौर्णिमा • कृष्णजन्माष्टमी • पोळा • गणेश चतुर्थी • अनंत चतुर्दशी • घटस्थापना • विजयादशमी • कोजागरी पौर्णिमा • दीपावली • नर्क चतुर्दशी • लक्ष्मीपूजन • बलिप्रतिपदा • भाऊबीज • कार्तिकी एकादशी • त्रिपुरारी पौर्णिमा • चंपाषष्ठी (सट) • श्रीदत्त जयंती • मकरसंक्रांत • दुर्गाष्टमी • रथसप्तमी • महाशिवरात्र • होळी • रंगपंचमी • पोंगल • ओणम\nबौद्ध सण आणि उत्सव\nआंबेडकर जयंती • सम्राट अशोक जयंती • बुद्ध जयंती • धम्मचक्र प्रवर्तन दिन • लोसर\nजैन सण आणि उत्सव\nवर्षप्रतिपदा • ज्ञानपंचमी • चातुर्मासी चतुर्दशी • कार्तिक पौर्णिमा • मौनी एकादशी • पार्श्वनाथ जयंती • मेरु त्रयोदशी • महावीर जयंती • चैत्र पौर्णिमा • अक्षय्य तृतीया • पर्युषण पर्व • दिवाळी\nसिंधी सण आणि उत्सव\nचेनी चांद • चालिहो • तिजरी • थडरी • महालक्ष्मी • गुरू नानक जयंती\nशिख सण आणि उत्सव\nगुरू नानक जयंती • वैशाखी (बैसाखी) • होला मोहल्ला (हल्लाबोल) • गुरू गोविंदसिंह जयंती • वसंत पंचमी, प्रकाशदिन.\nमुस्लिम सण आणि उत्सव\nमोहरम • मिलाद-उन-नवी • शाब-ए-मेराज • शाब-ए-बरात • ईद-उल-फित्र (रमजान ईद) • ईद-उल-अधा (बकरी ईद)\nख्रिस्ती सण आणि उत्सव\nनाताळ • गुड फ्रायडे • लेन्ट • ईस्टर • पाम संडे • पेंटेकोस्ट • स्वर्गारोहण • अॅश वेनसडे\nपारशी सण आणि उत्सव\nपतेती • नवरोज • रपिथ विन • खोर्दाद साल (झरतृष्ट्र जयंती) • फरवर्दगन जशन • आर्दिबेहेस्त • मैद्योझरेन गहंबार • खोर्दाद जश्न • तिर्यन जशन • मैद्योशेम गहंबार • अमरदाद जश्न • शाहरेवार जश्न • पैतिशाहेन गहंवार • मेहेर्गन जश्न • जमशेदी नवरोज • अयथ्रेन गहंबार • अवन जश्न • अदर्गन जश्न • फर्वदिन जश्न • दा-ए-ददार जश्न • जश्न-ए-सदेह • दिसा जश्न • मैद्योरेम गहंवार • बहमन जश्न • अस्पंदर्मद जश्न • फर्वर्दगन जश्न • हमस्पथमएदेम गहंवार\nहिंदू धर्म • हिंदू सण • हिंदू पंचांग\nवसंत पंचमी • मकर संक्रांति • महाशिवरात्र • होळी • राम नवमी • जन्माष्टमी • गणेश चतुर्थी • चकचंदा • रक्षाबंधन • नवरात्र •\nदसरा • विजयादशमी • दुर्गा पूजा • करवा चौथ • अहोई अष्टमी •लक्ष्मीपूजन • नरक चतुर्दशी • दीपावली • गोवर्धन पूजा • भाऊबीज • तुळशीपूजन • कार्तिक पौर्णिमा\nओणम • पोंगल • रथयात्रा • अराणमुला नौका शर्यत • त्रिचूर पुरम • विषुक्कणि • विनायक चतुर्थी • कारतीगई दीपम •\nदीपावली •मकर संक्रांति • उगादि • महाशिवरात्र • विशाखा उत्सव • तिरुवतिरा\nपौर्णिमा • अमावस्या • एकादशी • प्रदोष • अनंत चतुर्दशी • अक्षय्य तृतीया •\nसोमवार • मंगळवार • बुधवार • गुरूवार • शुक्रवार • शनिवार • रविवार •\n• कामदा एकादशी • वरूथिनी एकादशी • मोहिनी एकादशी • अपरा एकादशी • निर्जला एकादशी • योगिनी एकादशी • देवशयनी एकादशी • कामिका एकादशी • पुत्रदा एकादशी-१ • अजा एकादशी • परिवर्तिनी(पद्मा) एकादशी • इंदिरा एकादशी • पाशांकुशा(पापांकुशा) एकादशी • रमा एकादशी • प्रबोधिनी एकादशी • उत्पत्ति(उत्पन्ना) एकादशी • मोक्षदा(मौनी) एकादशी • सफला एकादशी • पुत्रदा एकादशी-२ • षट्‌तिला एकादशी • जया एकादशी • विजया एकादशी • आमलकी एकादशी • पापमोचिनी एकादशी • पद्‌मिनी एकादशी • परमा(हरिवल्लभा) एकादशी •\nचैत्र पौर्णिमा • वैशाख पौर्णिमा • ज्येष्ठ पौर्णिमा • आषाढ पौर्णिमा • श्रावण पौर्णिमा • भाद्रपद पौर्णिमा • आश्विन पौर्णिमा • कार्तिक पौर्णिमा • मार्गशीर्ष पौर्णिमा • पौष पौर्णिमा • माघ पौर्णिमा • फाल्गुन पौर्णिमा •\nमहाराष्ट्रातील सण व व्रते\n• सत्य नारायण कथा • विठ्ठलाची वारी • कार्तिकी एकादशी • गुढी पाडवा • रंगपंचमी • धुळवड • हनुमान जयंती • चैत्रगौर • वटपौर्णिमा आषाढी एकादशी • गुरुपौर्णिमा • नागपंचमी • नारळी पौर्णिमा • राखी पौर्णिमा • गोकुळाष्टमी • पोळा • हरितालिका • गणेशोत्सव • गौरीपूजन • नवरात्री • दसरा • कोजागिरी पौर्णिमा • दीपावली • वसुबारस • धनत्रयोदशी • नरकचतुर्दशी • लक्ष्मीपूजन • बलिप्रतिपदा • भाऊबीज • कार्तिकी एकादशी • तुलसी विवाह • त्रिपुरी पौर्णिमा • भगवद् गीता जयंती • दत्तजयंती • मकर संक्रात • महाशिवरात्र • होळीपौर्णिमा •\n↑ भारतीय संस्कृती कोश खंड दुसरा\n↑ भारतीय संस्कृती कोश खंड दुसरा\n↑ भारतीय संस्कृती कोश खंड दुसरा\nमहाराष्ट्रातील सण आणि उत्सव\nहिंदू धर्मातील सण आणि उत्सव\nलाल दुवे असणारे लेख\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ ऑगस्ट २०१८ रोजी १६:४७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/sangli-news-front-against-banking-policies-119871", "date_download": "2018-10-16T23:03:50Z", "digest": "sha1:5RZ5I7ITZW3ARXGQ5WVCSJG2N77GS4O2", "length": 15768, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sangli News Front against banking policies भटक्या-विमुक्तांकडून प्रांतधिकाऱ्यांना खर्डा-भाकरी भेट; बॅंकिंग धोरणाविरूद्ध आंदोलन | eSakal", "raw_content": "\nभटक्या-विमुक्तांकडून प्रांतधिकाऱ्यांना खर्डा-भाकरी भेट; बॅंकिंग धोरणाविरूद्ध आंदोलन\nसोमवार, 28 मे 2018\nमिरज - मुद्रा योजनेतून कर्ज देण्यास राष्ट्रीयकृत बॅंका टाळाटाळ करत असल्याच्या निषेधार्थ भटक्‍या व विमुक्तांनी आज प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी आंदोलकांनी प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांना खर्डा-भाकरी भेट दिली. आंदोलनाच्यानिमित्ताने कडकलक्ष्मी, वाघ्या-मुरळी, गोंधळी, वासुदेव, पोतराज, वासुदेव, बहुरुपी इत्यादी भटका समाज रस्त्यावर आला होता.\nमिरज - मुद्रा योजनेतून कर्ज देण्यास राष्ट्रीयकृत बॅंका टाळाटाळ करत असल्याच्या निषेधार्थ भटक्‍या व विमुक्तांनी आज प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी आंदोलकांनी प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांना खर्डा-भाकरी भेट दिली. आंदोलनाच्यानिमित्ताने कडकलक्ष्मी, वाघ्या-मुरळी, गोंधळी, वासुदेव, पोतराज, वासुदेव, बहुरुपी इत्यादी भटका समाज रस्त्यावर आला होता.\nया जाती-जमातीतील लोकांना राष्ट्रीयकृत बॅंकांकडून मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज नाकारले जात आहे. याच्या निषेधार्थ या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. राहूल मोरे, महेश भोसले, संजय भोसले, राजू भोसले, राकेश कोळेकर, योगेश भोसले, शाहीन शेख, रामा माने, चंद्रकांत मोरे, आदींनी नेतृत्व केले.\nबहुरुपी, वासुदेव, कडकलक्ष्मी, पोतराज, गोंधळी, गाडीवडर असे नाना जाती-जमातीचे लोक सहभागी झाले होते. कडकलक्ष्मीचा देव्हारा डोक्‍यावर घेतलेल्या महिलांनी शासनाच्या नावे जागर मांडला. गाडीवडर जमातीचे आंदोलक गाढवे घेऊन सहभागी झाले. वासुदेवांनी टाळ-चिपळ्यांसह गजर सुरु ठेवला होता.\nगोंधळ्यांचे संबळ - तुणतुणे अग्रभागी अखंड वाजत होते. समोर मोकळ्या जागेत पोतराजांचे आसूड कडाडत होते. भंडारा आणि कुंकू कपाळी माखलेले उघडे पोतराज घुमताना शासनाला आवाहन करत होते. बॅंकांच्या धोरणाचा निषेध करत होते. कडक इस्त्रीचा गणवेष घातलेला बहुरुपी \"पोलिस इन्स्पेक्‍टर\"ही न्यायासाठी आला होता. एरवी गावकुसाबाहेरच राहणारा हा समाज अचानक रस्त्यावर आल्याचे पाहून शहरवासीय थबकले.\nलक्ष्मी मार्केटसमोर गांधी उद्यानात आंदोलकांनी खर्डा-भाकरीची न्याहरी केली. त्यानंतर प्रांत कार्यालयाकडे कुच केली. प्रांताधिकाऱ्यांना खर्डा-भाकरीची भेट दिली; सोबत मागण्यांचे निवेदन सादर केले.\nआंदोलनाचे नेते राहूल मोरे, महेश भोसले, संजय भोसले म्हणाले, पिढ्यान्‌पिढ्या भटकत राहीलेला हा समजा आता कोठे स्थिरावू पाहतोय. शासनाच्या योजनांचा लाभ घेऊन घरकुले, व्यवसाय मिळवू पाहतोय. पण नोकरशाहीची धोरणे आणि मानसिकता आडवी येतेय. मुद्रा योजनेतून व्यवसायासाठी विनातारण-विनाजामिन कर्ज देण्याचे प्रधानमंत्र्यांचे आदेश आहेत; पण राष्ट्रीयकृत बॅंका आम्हाला जवळ करेनाशा झाल्या आहेत. त्यामुळे खर्डा-भाकर खाण्याची वेळ आली आहे. आंदोलनाची वेळीच दखल घेतली नाही तर तीव्रता वाढवणार असल्याचे त्यांनी सांगितले. आंदोलनात बाबु कडकलक्ष्मी, हिराबाई कोळी, सुरेश कलगुटगी, समर कागवाडे हे देखील सहभागी झाले.\nआंदोलनाच्या आडोशाला राजकीय नेतेदेखील \nमहापालिका निवडणुकीचे रणांगण तापत असल्याने राजकीय नेतेही आंदोलनात सामिल झाले. शहर- जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील, किशोर जामदार, विशाल कलगुटगी, महंमद मणेर, सचिन जाधव, बसवेश्‍वर सातपुते, रुक्‍मिणी अंबीगेर आदींनी हजेरी लावली\n#MeToo दहा वर्षांपूर्वी कोठे होते : बप्पी लाहिरी\nमुंबई : मी-टू प्रकरणावरून अनेक सेलिब्रिटी मत मांडत असताना आज बॉलिवूडचे प्रसिद्ध संगीतकार आणि गायक बप्पी लहिरी यांनीही या वादात उडी घेतली आहे. आरोप...\nम्हाळुंगे नगररचना योजनेत सहाशे कोटींची गुंतवणूक करू - किरण गित्ते\nपुणे - म्हाळुंगे येथे उभारण्यात येणाऱ्या नगररचना योजनेत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) सहाशे कोटी रुपयांची गुंतवणूक...\nफलकांवर छायाचित्रे असणाऱ्यांची यादी द्या\nमुंबई - पुण्यातील दुर्घटनेनंतर मुंबई उच्च न्यायालयाने बेकायदा फलक हटवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतरही शहरात छायाचित्रांसह फलकबाजी करणाऱ्यांच्या...\nमोदी सरकारचा कारभार हाच आगामी जनमत कौलाचा मुख्य विषय व्हायला हवा; परंतु तो विषय निवडणुकीच्या मैदानात अडचणीचा ठरू शकतो. अशावेळी थरूर यांच्यासारख्यांची...\n#NavDurga सोशिक सीता नाही; झाशीच्या राणी व्हा\nपुरुषप्रधान संस्कृतीत एकीकडे स्त्रीला आपण दुर्गा, चंडिका अन्‌ अंबा अशी रूपे देतो... तिला आदर-सन्मान देतो; तर दुसरीकडे तिच्यावर अत्याचारही करतो....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/eid-celebrated-joy-dapodi-124186", "date_download": "2018-10-16T23:23:06Z", "digest": "sha1:5NTEXPE76TEXWN6GKJ6DLU6WNFZ6JSEB", "length": 12419, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "eid celebrated with joy in dapodi दापोडी सांगवीत ईद उत्साहात साजरी | eSakal", "raw_content": "\nदापोडी सांगवीत ईद उत्साहात साजरी\nरविवार, 17 जून 2018\nजुनी सांगवी : दापोडी जुनी सांगवी परिसरात ईद उत्साहात साजरी करण्यात आली. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया दापोडी शाखेच्या वतीने सिद्धार्थनगर, दापोडी येथे मुस्लिम बांधवांना माजी नगरसेविका चंद्रकांता सोनकांबळे यांनी पुष्पगुच्छ, शिरखुरमा व मिठाई देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी धनपाल सोनकांबळे, नवनाथ डांगे, हेमंत आबा माने, मिलिंद भोसले आदी आरपीआय कार्यकर्ते उपस्थित होते.\nजुनी सांगवी : दापोडी जुनी सांगवी परिसरात ईद उत्साहात साजरी करण्यात आली. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया दापोडी शाखेच्या वतीने सिद्धार्थनगर, दापोडी येथे मुस्लिम बांधवांना माजी नगरसेविका चंद्रकांता सोनकांबळे यांनी पुष्पगुच्छ, शिरखुरमा व मिठाई देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी धनपाल सोनकांबळे, नवनाथ डांगे, हेमंत आबा माने, मिलिंद भोसले आदी आरपीआय कार्यकर्ते उपस्थित होते.\nराष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी व शेखर काटे युवा मंच च्यावतीने ईद निमित्ताने दापोडी, फुगेवाडी, कासारवाडी येथील मशिदीत जाऊन मुस्लिम बांधवांना. शेखर काटे,नगरसेविका स्वाती माई काटे,विश्वजित कांबळे, राजेंद्र काळभोर यांनी लहान मुलांना जिलेबी भरवुन ईदच्या शुभेच्छा दिल्या.\nरोहितराज युवा प्रतिष्ठाणच्या वतीने दापोडी, फुगेवाडी,कासारवाडी येथील मुस्लिम अनाथ व विधवा महिलांना ईद साजरी करण्यासाठी कपडे व शिरखुरमाचे साहित्य नगरसेवक रोहित आप्पा काटे यांच्या हस्ते देण्यात आले.यावेळी संतोष काटे,तानाजी काटे, रफिक शेख,बंटी मुजावर, अब्दुल शेख,अझर शेख,राकेश काटे आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समीर शेख व आभार नजिद मुजावर यांनी केले.जुनी सांगवीत श्री जवाहर ढोरे,दत्तात्रय भोसले,मदन कोठुळे,दिपक माकर,संजय मराठे यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी तन्वीर अन्सारी,साहिल अन्सारी,सोहेल शेख,समीर शेख,विजयसिंह भोसले आदी उपस्थित होते.\n#MeToo दहा वर्षांपूर्वी कोठे होते : बप्पी लाहिरी\nमुंबई : मी-टू प्रकरणावरून अनेक सेलिब्रिटी मत मांडत असताना आज बॉलिवूडचे प्रसिद्ध संगीतकार आणि गायक बप्पी लहिरी यांनीही या वादात उडी घेतली आहे. आरोप...\nपाककृती स्पर्धेत प्रियांका पेणकर प्रथम\nपुणे - ‘सकाळ’ व त्वष्टा कासार समाज संस्था गणेशोत्सवतर्फे महिलांसाठी पाककृती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कसबा पेठेतील श्री...\nरद्दीच्या बदल्यात विद्यार्थ्यांना वह्या\nमुंबई - विद्यार्थ्यांना रद्दीच्या बदल्यात नव्या कोऱ्या वह्या मिळणार आहेत. याबाबत शालेय शिक्षण विभाग आणि \"नमोआनंद अपसायकलर्स' यांच्यात...\nमहिला कार्यकर्तीचा आत्महत्येचा प्रयत्न ; शबरीमला मंदिर परिसरात तणाव\nतिरुअनंतपुरम : शबरीमला मंदिर सर्व महिलांसाठी खुले करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालापासून केरळमधील वातावरण तापले आहे. मासिक पूजाविधीसाठी...\nलोणीव्यंकनाथ येथे दरोडेखोरांनी केला गोळीबार\nश्रीगोंदे (नगर) : नगर-दौंड रस्त्याच्या कडेला असणाऱ्या लोणीव्यंकनाथ येथे सोमवारी रात्री अज्ञात सहा आरोपींनी पाठलाग करणाऱ्या तरुणांच्या दिशेने गावठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/washing-machines-dryers/sharp-7-kg-fully-automatic-front-loading-washing-machine-black-price-pjm1hL.html", "date_download": "2018-10-16T23:13:00Z", "digest": "sha1:4LGL46H5N4LM7SIVURZUFFHICF7G7NRZ", "length": 16276, "nlines": 381, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "शार्प 7 मग फुल्ली ऑटोमॅटिक फ्रंट लॉंडींग वॉशिंग माचीच्या ब्लॅक सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nशार्प 7 मग फुल्ली ऑटोमॅटिक फ्रंट लॉंडींग वॉशिंग माचीच्या ब्लॅक\nशार्प 7 मग फुल्ली ऑटोमॅटिक फ्रंट लॉंडींग वॉशिंग माचीच्या ब्लॅक\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nशार्प 7 मग फुल्ली ऑटोमॅटिक फ्रंट लॉंडींग वॉशिंग माचीच्या ब्लॅक\nशार्प 7 मग फुल्ली ऑटोमॅटिक फ्रंट लॉंडींग वॉशिंग माचीच्या ब्लॅक किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये शार्प 7 मग फुल्ली ऑटोमॅटिक फ्रंट लॉंडींग वॉशिंग माचीच्या ब्लॅक किंमत ## आहे.\nशार्प 7 मग फुल्ली ऑटोमॅटिक फ्रंट लॉंडींग वॉशिंग माचीच्या ब्लॅक नवीनतम किंमत May 28, 2018वर प्राप्त होते\nशार्प 7 मग फुल्ली ऑटोमॅटिक फ्रंट लॉंडींग वॉशिंग माचीच्या ब्लॅकफ्लिपकार्ट उपलब्ध आहे.\nशार्प 7 मग फुल्ली ऑटोमॅटिक फ्रंट लॉंडींग वॉशिंग माचीच्या ब्लॅक सर्वात कमी किंमत आहे, , जे फ्लिपकार्ट ( 36,391)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nशार्प 7 मग फुल्ली ऑटोमॅटिक फ्रंट लॉंडींग वॉशिंग माचीच्या ब्लॅक दर नियमितपणे बदलते. कृपया शार्प 7 मग फुल्ली ऑटोमॅटिक फ्रंट लॉंडींग वॉशिंग माचीच्या ब्लॅक नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nशार्प 7 मग फुल्ली ऑटोमॅटिक फ्रंट लॉंडींग वॉशिंग माचीच्या ब्लॅक - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nशार्प 7 मग फुल्ली ऑटोमॅटिक फ्रंट लॉंडींग वॉशिंग माचीच्या ब्लॅक - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nशार्प 7 मग फुल्ली ऑटोमॅटिक फ्रंट लॉंडींग वॉशिंग माचीच्या ब्लॅक वैशिष्ट्य\nलॉंडींग तुपे Front Loading\nवॉश लोड 7 kg\nमॅक्सिमम स्पिन स्पीड र्पम 1000 rpm\nहोत वॉटर वॉश Yes\nप्रेवश व डोकं Yes\nमॅक्सिमम टेम्पेरतुरे 90 degree C\nवॉटर कॉन्सुम्पशन 10337 L\nपॉवर कॉन्सुम्पशन वॉश मोटर कोल्ड वॅट्स 240 W\nशार्प 7 मग फुल्ली ऑटोमॅटिक फ्रंट लॉंडींग वॉशिंग माचीच्या ब्लॅक\n3/5 (1 रेटिंग )\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "https://www.tinystep.in/blog/anadi-kautumbik-jivanasathi-kahi-goshti", "date_download": "2018-10-16T23:44:23Z", "digest": "sha1:XLWUSTXLK42UMBUP2HBVCBUOSJJJYISV", "length": 16970, "nlines": 256, "source_domain": "www.tinystep.in", "title": "समृद्ध आणि आनंदी कौटुंबिक आयुष्यासाठी काही गोष्टी - Tinystep", "raw_content": "\nसमृद्ध आणि आनंदी कौटुंबिक आयुष्यासाठी काही गोष्टी\nआपल्या वैयक्तिक आयुष्याचा आणि व्यावसायिक आयुष्याचा ताळमेळ घालण्याच्या प्रयत्नात असताना बहुतांश वेळा आपले कौटुंबिक आयुष्य मागे पडते. आपण कौटुंबिक आयुष्याला गृहित धरतो आणि आयुष्यात समाधान मिळवण्यासाठी कौटुंबिक आयुष्य हा महत्त्वाचा घटक आहे हेच आपण विसरुन जातो. कौटुंबिक आयुष्य समृद्ध असेल तर एकंदर संपूर्ण आयुष्यच सुंदर किंवा आकर्षक होते. आपले कौटुंबिक आयुष्य समृद्ध करण्यासाठी आणि व्यावसायिक आणि सामाजिक आयुष्याला एक नवा चेहरा देऊ शकता.\n१. कौटुंबिक संवादात सुधारणा\nसंवाद म्हणजे फक्त बोलणे असा अर्थ नक्कीच होत नाही तर समोरची व्यक्तीला नेमके काय म्हणायचे आहे ते समजून घेणे. एकमेकांविषयी रुचि किंवा आस्था दाखवून समजून घेऊन, एकमेकांना सहकार्य करणे. एकमेकांच्या भावना समजून घेऊन जर प्रत्येक दिवशी कुटुंबात एकमेकांशी स्पष्टपणे बोलतील तेव्हा कुटुंबातील नात्यांमध्ये सुधारणा होऊ शकते.\n२. प्रक्षोभक शब्द टाळा\nप्रत्येक कुटुंबात भांडणे, गैरसमज होत असतातच पण महत्त्वाचे आहे ते आपण ते कसे हाताळतो. अगदी प्रक्षोभक भाषा वापरल्यास उदा. एकमेकांना तू नेहमीच असे करतो किंवा तू कधीच असे करत नाहीस किंवा दुसèयाच्या मनाला लागेल असे बोलल्यास आपल्याला आणि कुटुंबियांना त्याचा त्रास होऊ शकतो. त्यापेक्षा एकमेकांशी संवाद साधा आणि शांतपणे आपल्या भावना एकमेकांपर्यंत पोहोचवा. या संवादामुळेच कुटुंबातील सदस्य एकमेकांच्या अधिक जवळ येऊ शकतील.\nएकमेकांना क्षमा केले नाही तर लग्नबंधन क्षीण होते आणि कालांतराने ते तुटते. क्षमा करणे हा आनंदी आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा एक घटक आहे. नकळत झालेल्या चुकांसाठी एकमेकांविषयी आढी किंवा द्वेष बाळगल्यास कौटुंबिक सदस्यांमध्ये भावनाशुन्यता वाढीस लागते. क्षमाशील राहिल्याने आपल्याला आणि कुटुंबातील इतर सदस्यांनाही मनाची शांतता लाभते.\n४. कुटूंबातील सदस्यांच्या सकारात्मक गोष्टी ओळखा\nएखादी चांगली गोष्ट करताना आपल्या जोडीदाराचे किंवा मुलांचे चित्रीकरण करा. कुटुंबातील सदस्यांच्या सकारात्मक गोष्टीं नोंदल्या किंवा चित्रित केल्यास कुटुंब आनंदी होण्यास मदत होईल.\n५. जेवणाच्या वेळी एकत्र या\nव्यग्र जीवनात सर्वच वेळी जेवताना कुटुंबासमवेत जेवता येणे शक्य होतेच असे नाही. पण रात्रीचे जेवण तरी सर्व कुटंबाबरोबर एकत्र घ्यावे. त्यामुळे एकमेकांशी अधिक चांगले नाते तयार होण्यास मदत मिळेल आणि एकमेकांच्या आयुष्यात काय सुरु आहे.\n६. गॅजेटस बाजूला ठेवा.\nहल्लीच्या काळात आपण तंत्रज्ञानाच्या अधीन होत चाललो आहोत. मात्र आपल्या कुटुंबियांना त्याच्या अधीन होऊ न देण्यासाठी कोणतेही गॅजेट वापरायचे नाहीत असा एक नो स्क्रीन वेळ ठरवून घ्या. प्रत्येक दिवशी किमान ३० मिनिटे तरी असा वेळ असावा जेव्हा एकत्र पत्ते खेळणे किंवा मोबाईल तत्सम तांत्रिक वस्तू न घेता फिरून येणे. यामुळे कुटुंबातील सदस्यांचे एकमेकांशी छान बंध जुळतीलच पण मुलांना कुटुंबाचे महत्त्वही समजेल.\n७. मुलांना सामावून घ्या.\nमुलांना घरातील कामे सांगण्यास बहुतेकदा आपण टाळाटाळ करतो कारण ती लहान आहेत. पण घरातल्या कामांमध्ये मुलांना सहभागी करून घेणे त्यांना एखादे काम सांगितल्यास आपल्याला त्यांच्यासमवेत अधिक वेळ घालवता येतो आणि त्यामुळे पालक आणि मूल हा कायमस्वरुपी टिकणारा विकसित होणारा एक बंध निर्माण होतो.\nआनंदी आयुष्य जगण्यासाठी प्रामाणिकपणा हा अत्यंत महत्त्वाचा गुण आहे. आपल्या कुटंबांशी प्रामाणिक नसू किंवा कुटुंब आपल्याशी प्रामाणिक नसेल त्याचा कौटुंबिक जीवनावर नकारात्मक परिणामच होणारच. त्यामुळे प्रामाणिकपणा हा कौटुंबिक जीवनात प्राधान्यक्रमावर असले पाहिजे.\n९. कौटुंबिक परंपरांचा विकास\nप्रत्येक कुटुंबात काही पारंपरिक परंपरा किंवा चालीरीति असतात त्या कुटुंबाची सर्वात मोठी ताकद होऊ शकतात. या चालीरिती किंवा परंपरा कोणत्याही स्वरुपाच्या असतील - वाढदिवसाला अनाथालयात अन्नवाटप असो किंवा महिन्यातून एकदा कौटुंबिक भेट असो. अशा प्रकारच्या चालीरिती किंवा परंपरा ह्या आपल्याला आणि मुलांनाही कौटुंबिक मूल्य आणि नातेसंबंध यांची किंमत ठेवायला शिकवतात.\nकाही व्यक्ती आपल्या भावना बोलून दाखवत नाहीत काहींच्या बाबतीत अगदी नैसर्गिकपणे व्यक्त केल्या जातात. मात्र आपल्या कुटुंबाबद्दलचे प्रेम व्यक्त केल्यास त्याची मधुर फळेही चाखायला मिळतील. अगदी तू माझ्या साठी खूप महत्त्वाची आहेत किंवा मी तुझ्यावर प्रेम करतो असाही संदेश कुटुंबातील व्यक्तीचा दिवस आनंदात घालवू शकतो. या सर्वांमुळे आपल्या कुटुंबाशी आपले असलेले नाते अधिक दृढ होण्यास आणि आपले आयुष्य समृद्ध होऊ शकेल.\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\nगरोदरपणात असताना ह्या लसी घ्या. . .\nलहान बाळाचे दात कधी यायला सुरवात होते..आणि लहान मुलांचा दाताविषयक सर्व प्रश्नांची उत्तरे\nअशी करा कांद्याची कुरकुरीत खेकडा भजी\nबाळाला सहा महिने झाल्यावर....\nहे सहा काही मजेदार प्रश्न लहान मुले नक्की विचारातात ...जाणून घ्या त्यांची उत्तरे कशी द्यायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.tinystep.in/blog/sanitari-napkin-vishyi-bhag-1", "date_download": "2018-10-16T23:48:03Z", "digest": "sha1:OU2MEF74BHUQMH457IGOIDQT3EPJK45Z", "length": 14708, "nlines": 255, "source_domain": "www.tinystep.in", "title": "सॅनिटरी नॅपकिन विषयी . . . १ - Tinystep", "raw_content": "\nसॅनिटरी नॅपकिन विषयी . . . १\nसॅनिटरी नॅपकिन विषयी घरात खूप मोकळपणाने बोलले जात नाही. स्त्रीचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी याबाबत जनजागृती होणे गरजेचे आहे. शाळेपासूनच व लहानपणापासूनच हे पॅडस् वापरायचे कसे याबाबत शिकवले जायला हवे. मात्र ते वापरून झाल्यानंतर त्याची योग्य विल्हेवाट लावण्याची खबरदारीही आपणच घ्यायला हवी याबाबत मार्गदर्शन केले जात नाही. सॅनिटरी नॅपकिन्सचा विषय आजही पिशवीत गुंडाळून ठेवल्यासारखा हाताळला जातो. मासिक पाळीबाबतचा गैरसमज किंवा न्यूनगंड दूर करण्याचा जोरदार प्रयत्न सध्या होत आहे.\n१) सामाजिक माध्यमांनीही याबाबतची चर्चा, मतं मांडणे सुरू केले असून यात बॉलीवूडच्या नायिकाही आपली मासिक पाळीविषयी भूमिका स्पष्ट मांडत आहेत. सॅनिटरी नॅपकिन्सचा विषय कुजबुजत्या स्वरातून बाहेर पडत हक्काच्या आणि गरजेच्या दृष्टिकोनातून पाहण्यासाठी मानसिकता बदलणे आवश्यक असेल. असे झाले तरच स्त्री एक निरोगी आयुष्य जगू शकेल.\n२) मासिक पाळीदरम्यानची स्त्रीयांची स्वच्छता आणि आरोग्य हा अत्यंत नाजूक विषय. हिंदुस्थानात या गंभीर विषयाचा एका पुरुषाने विचार करणे अशक्यच. मात्र अरुणाचलम मुरुगानंदम यांनी हे ठोस पाऊल उचलले आणि सॅनिटरी नॅपकिन तयार करणाऱ्या मशीनचा शोध लागला. स्वतःच्या पत्नीला खूश करण्यासाठी सुरू केलेल्या प्रयत्नाचे रूपांतर एका चळवळीत झाले आणि इथूनच सुरू झाला सॅनिटरी पॅडस्चा प्रवास.\n३) स्त्रीयांनी ‘त्या’ महत्त्वाच्या दिवसांत स्वच्छता राखून आपल्या आरोग्याची काळजी स्वतः घ्यावी. यासाठी सॅनिटरी पॅडस् वापरताना ती औषधांप्रमाणेच एक गरज असल्याच्या दृष्टिकोनातून त्याकडे पाहावे. यामुळे टय़ुबल इन्फेक्शन, ओव्हरी डिसीजपासून रक्षण होऊ शकते. पॅडस्च्या वापराबरोबरच त्याची योग्य विल्हेवाट ही आपली जबाबदारी आहे.\n४) इकोफ्रेण्डली लोकॉस्ट मशीन्सचा पर्याय\nगुजरातच्या श्यामसुंदर बेडेकर या व्यावसायिकाने काही महिन्यांपूर्वी बाजारात इकोफ्रेण्डली सॅनिटरी नॅपकिन डिस्पोजल मशीन बाजारात आणली. यामध्ये वापरलेले पॅड टाकून अवघ्या १० मिनिटांत त्याची राख बाहेर टाकता येते. ही मशीन्स काही ठिकाणी सार्वजनिक वापरात घेण्यात आली आहे. मात्र अजूनही या मशीनच्या वापराबाबत स्त्रीया अनभिज्ञ आहेत.\n5) सॅनिटरी नॅपकिन्स वापरताना\nनॅपकिन्स वापरताना निर्जंतुक असलेले नॅपकिन्स केव्हाही चांगले.\nसॅनिटरी पॅकेटच्या बाहेर असलेले पॅडस् शक्यतो वापरू नयेत. कारण त्यावर असलेल्या सेफ्टी कोटचा वातावरणातील धुळीशी संपर्क होऊन त्यापासून इन्फेक्शन होऊ शकते.\n6) किमान चार तासांनी हे पॅड बदलणं आवश्यक आहे. अन्यथा जंतुसंसर्ग होण्याची शक्यता वाढते.\nहल्ली कपडय़ापासून बनवलेले सॅनिटरी पॅडस् बाजारात मिळतात. हे पॅडस् वापरताना ते स्वच्छ धुऊन, कडक उन्हात वाळवून किंवा गरम पाण्यात स्टीम देऊन निर्जंतुक करावे लागतात.\nअसे पॅडस् ठेवतानाही कोरडय़ा जागी, धूळ नसेल अशा ठिकाणी ठेवण्याची आवश्यकता असते. जेणेकरून पुढच्या वापरावेळी यापासून कोणताही संसर्ग होणार नाही.\n7) सॅनिटरी नॅपकिन्स डिस्पोज करताना…\nवापरलेले नॅपकिन्स, टॅम्पोन्स किंवा कप्स डिस्पोज करताना ते थेट फ्लश करणे धोकादायक आहे.\nडिस्पोजेबल वॉटरचा टॅग असलेले नॅपकिन्सच फ्लश होतात.\nऑर्डिनरी पॅडस् स्वच्छ करून फोल्ड करून ऍल्युमिनियम फॉईल पेपरमध्ये रॅप करून टाका. त्यामुळे या पॅडस्मधून बॅक्टेरिया क्रिएशनची गती मंदावते.\n8) पॅडस्ची विल्हेवाट लावताना फॉईल नसल्यास टॉयलेट पेपरचाही वापर करता येईल.\nसॅनिटरी पॅडस् डिस्पोजल मशीन्स आता बाजारात उपलब्ध आहेत. सार्वजनिक ठिकाणी, शाळा, हॉस्पिटल्स येथे या मशीन्स असतील तर त्याचा उपयोग करा.\nसाभार - डॉ. राजश्री काटके\nस्त्रीरोगतज्ञ, अधिष्ठाता, कामा रुग्णालय\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\nगरोदरपणात असताना ह्या लसी घ्या. . .\nलहान बाळाचे दात कधी यायला सुरवात होते..आणि लहान मुलांचा दाताविषयक सर्व प्रश्नांची उत्तरे\nअशी करा कांद्याची कुरकुरीत खेकडा भजी\nबाळाला सहा महिने झाल्यावर....\nहे सहा काही मजेदार प्रश्न लहान मुले नक्की विचारातात ...जाणून घ्या त्यांची उत्तरे कशी द्यायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/editorial-on-news-natya-samenan-president-kirti-shiledar/", "date_download": "2018-10-16T23:08:19Z", "digest": "sha1:JXOW5GDSU66TW54BYEC2U3ILEXMCT5IL", "length": 25273, "nlines": 260, "source_domain": "www.saamana.com", "title": "‘कीर्ति’वंत! | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nआंतरशालेय मल्लखांब स्पर्धेला सुरुवात\nराम मंदिर शिवसेनाच उभारू शकते, कोणी अडवण्याच्या भानगडीत पडू नये\nपावसाने जरी पाठ फिरवली, तरी मी आणि माझे सरकार तुमच्या पाठिशी\nबीसीसीएन बुलडाणा अर्बन गरबा फेस्टीवलमध्ये अभिनेत्री भार्गवी चिरमुले\n#MeToo काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यावर महिला पत्रकाराचा लैंगिक शोषणाचा आरोप\nलैंगिक शोषणाचा आरोप सहन न झाल्याने कबड्डी प्रशिक्षकाची आत्महत्या\nसोपटे, शिरोडकरांसह सत्तेसाठी हपापलेल्या भाजपला जनताच धडा शिकवेल\nसहाजणांच्या मृत्यूप्रकरणी बाबा रामपालसह 15 जणांना जन्मठेपेची शिक्षा\nशबरीमला मंदिराचे दरवाजे बुधवारी उघडणार; महिलांना रस्त्यातच रोखल्याने तणाव\nसेल्फी घेताना २७ व्या मजल्यावरुन पडल्याने महिलेचा मृत्यू\nएका महिन्याच्या मुलीवर बलात्कार करून पाय तोडले, नराधम पित्यास 240 वर्षांची…\nलंगडं भूत दिसल्याचा दावा, व्हिडीओने जगभरात खळबळ\nनाव हिंदू वाटत नाही म्हणून शास्त्रज्ञाला गरब्यातून हाकललं\n… तर दहा सर्जिकल स्ट्राइक करू\n#INDvWI विंडीजविरुद्ध कोहली सचिनचा ‘विराट’ विक्रम मोडण्याची शक्यता\n#INDvWI विंडीजविरुद्धच्या एक दिवसीय मालिकेपूर्वी टीम इंडियाला धक्का\nयुवा ऑलिम्पिक; हिंदुस्थानच्या दोन्ही हॉकी संघांना रौप्य\nश्रीलंकेच्या सनथ जयसूर्यावर भ्रष्टाचाराचे आरोप\nगंधेकर इलेक्ट्रिकल्सचा रोमहर्षक विजय : शिवनेरी मंडळाची कबड्डी स्पर्धा\nलेख : दसरा आणि घर खरेदी\nलेख : शाळेतील रांगेची शिस्त जाते कुठे\nआजचा अग्रलेख : चीनचे इरादे ओळखा\nलेख : मन रे…\n– सिनेमा / नाटक\nत्यांना त्यांची जागा दाखवायलाच हवी गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा संतप्त ‘सूर’\n#MeToo जेव्हा साजिद खान स्वत:च म्हणतो, मी अनेक महिलांची फसवणूक केलीय\nअवधूत म्हणतो ‘गॅटमॅट होऊ देना’\nसचिन पिळगांवकर दिग्दर्शित ‘अशी ही आशिकी’च्या येणार 14 फेब्रुवारीला\nव्यायाम + आहार + झोप = आरोग्य\nरावण होता ‘या’ गावचा जावई; दहनाऐवजी पूजनाची परंपरा\nलंगडं भूत दिसल्याचा दावा, व्हिडीओने जगभरात खळबळ\nरात्री दारू प्यायला बसले, सकाळी हॉटेलचे मालक झाले; ब्रिटीश जोडप्याची धम्माल…\nघरच्यांना कंटाळली अन् स्वत:शीस लग्न गाठ बांधली\nधोकादायक रस्त्यांच्या रहस्यमय कथा…पाहा फोटो गॅलरी\nअयोध्येत नवा सूर्योदय; आता तरी राममंदिर होऊ द्या\nएस 400 क्षेपणास्त्र करार; सामरिक सरमतोलाची कसरत\nपरतीचा पाऊस गेला कुठे\nकुलू मनाली रे कुलू मनाली\nबालगंधर्वांच्या गळ्यातून बाहेर पडणाऱ्या स्वर्गीय सुरांवर महाराष्ट्राच्या चार पिढय़ा पोसलेल्या आहेत, पण बालगंधर्वांनी गाजवलेल्या संगीत रंगभूमीचे जतन करण्यात शिलेदार कुटुंबीयांचे तेवढेच मोलाचे योगदान आहे. त्या सुवर्णकाळाच्या साक्षीदार म्हणून आम्ही कीर्ती शिलेदारांकडे पाहतो. म्हणूनच कीर्ती शिलेदार या ९८ व्या अखिल भारतीय नाटय़संमेलनाच्या अध्यक्षा झाल्याचा आनंद आम्हाला होत आहे.महाराष्ट्राच्या राजधानीतील हे नाटय़संमेलन ‘कीर्ति’वंत व वैभवशाली ठरो\nबालगंधर्वांच्या संगीत रंगभूमीची पताका आजपर्यंत कुणी फडकत ठेवली असेल तर ती कीर्ती शिलेदार यांनीच. म्हणूनच ९८ व्या अखिल भारतीय नाटय़संमेलनाच्या अध्यक्षपदी कीर्ती शिलेदार यांची झालेली निवड महाराष्ट्रासाठी गौरवाची व आनंदाची बाब आहे. येत्या जून महिन्यात मुंबई शहरात नाट्यसंमेलन होईल व अध्यक्षपदी रंगभूमीची प्रामाणिक सेवा केलेली ‘शिलेदार’ व्यक्ती विराजमान होईल. याचा समस्त मराठी बांधवांना आनंद झाल्याशिवाय राहणार नाही. हल्ली कोणीही सोम्या-गोम्या उठतो व अखिल भारतीय साहित्य संमेलन किंवा नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करतो. त्यामुळे या संमेलनाचे तेज गेल्या काही वर्षांपासून काळवंडून गेले. कीर्ती शिलेदारांच्या निवडीने मुंबईतील अखिल भारतीय नाट्य संमेलनास सुवर्णझळाळी प्राप्त होणार आहे. कीर्ती शिलेदार या संगीत रंगभूमीवर किमान पाच दशके पताका फडकवीत आहेत.संगीत रंगभूमीचा वारसा त्यांना घरातूनच मिळाला. त्यांचे वडील जयराम आणि आई जयमाला शिलेदार यांनी संगीत नाटकासाठी आपले आयुष्य वेचले. शिलेदार दांपत्य संगीत कार्यक्रमांसाठी गावोगाव फिरत असे. संगीत नाटकांसाठी त्यांनी ‘मराठी रंगभूमी नाटक कंपनी’ स्थापन केली होती. वयाच्या बाराव्या वर्षी कीर्ती शिलेदार या कंपनीत अधिकृतपणे सामील झाल्या आणि तेथून त्यांचा संगीत रंगभूमीचा प्रवास खऱ्या अर्थाने सुरू झाला. पैसा,प्रसिद्धी, संपत्ती यांचा जराही\nशिलेदार कुटुंबाने मराठी रंगभूमीवर संगीत नाटकांचे प्रयोग अखंड सुरू ठेवले. महाराष्ट्रातील मोठी शहरेच नव्हे तर महाराष्ट्राबाहेरील इंदूर, ग्वाल्हेर, जबलपूर, कोलकाता आदी मोठय़ा शहरांमध्येही त्यांनी संगीत नाटकांचे महोत्सव आयोजित केले आणि मराठी संगीत रंगभूमीच्या वैभवशाली वारशाचे संवर्धन केले. हाच वारसा कीर्ती शिलेदारांनी पुढे नेला व पडझडीच्या काळातही त्या संगीत रंगभूमीशी एकनिष्ठ राहिल्या. मराठी रंगभूमीवर बालगंधर्वांनी बादशाही वैभवाने पाच तपे राज्य केलेले आहे. बालगंधर्वांच्या गळय़ातून बाहेर पडणाऱ्या स्वर्गीय सुरांवर महाराष्ट्राच्या चार पिढय़ा पोसलेल्या आहेत, पण बालगंधर्वांनी गाजवलेल्या संगीत रंगभूमीचे जतन करण्यात शिलेदार कुटुंबीयांचे तेवढेच मोलाचे योगदान आहे. त्या सुवर्णकाळाच्या साक्षीदार म्हणून आम्ही कीर्ती शिलेदारांकडे पाहतो. महाराष्ट्र नाटकवेडा आहे, पण आजची पिढी नाटकांपासून लांब जात आहे काय ‘‘मखमली पडद्यावर फुटलाइटस् पडले आहेत. ऑर्गन-तबला-सारंगी एकजीव झाली आहे आणि पडद्यामागून ‘नमन नटवरा’, ‘प्रभुपदास नमित दास’, ‘धीरवीर पुरुषपदा’, ‘सौख्यसुधा वितरि’ अशांसारख्या नांदीचे स्वर सुरू झाले आहेत. धूप दरवळतो आहे.रंग-गंध आणि नाद यांचं ते संमोहन मराठी प्रेक्षागाराला निराळय़ा सूरलोकात घेऊन गेले आहे. हे नुसतं आठवून मराठी माणूस वेडा होतो,’’ असे पु.लं.नी एके ठिकाणी म्हटले ते खरे आहे. तो रंग, गंध आणि नाद जपणारी\nम्हणून महाराष्ट्र कीर्ती शिलेदारांकडे पाहतो. त्यांची भूमिका असलेल्या अनेक संगीत नाटकांचे चार हजारांहून जास्त प्रयोग झाले आहेत. बालगंधर्वांच्या सुवर्णयुगाची आठवण यावी अशा तल्लीनतेने गायलेल्या त्यांच्या असंख्य गीतांना व नाटय़पदांना रसिकांनी मानवंदना दिली आहे. ‘संगीत कान्होपात्रा’सह अनेक जुन्या नाटकांचा ठेवा त्यांनी फक्त जतन केला नाही, तर नव्या पिढीपर्यंत पोहोचवला. ‘संगीत शाकुंतल’, ‘मानापमान’, ‘संशयकल्लोळ’, ‘मृच्छकटिक’ अशा विविध नाटकांतून त्यांनी आपली वैशिष्टय़पूर्ण ओळख निर्माण केली. दिल्लीच्या संगीत नाटक अकादमीमध्ये जनरल कौन्सिलच्या सदस्या म्हणून त्यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आहे. आज रंगभूमीचे स्वरूप पूर्णपणे बदलले आहे. रंगभूमीवर नाटकीपणा वाढला आहे. प्रेक्षकांना ‘नाटक’ पाहण्यासाठी विविध मार्गाने खेचावे लागते. रंगभूमीवरील आपुलकी संपून केवळ एक स्पर्धेचे स्वरूप आले आहे. ‘सौभद्र’, ‘शारदा’, ‘मृच्छकटिक’पासून‘मानापमान’, ‘स्वयंवर’, ‘मदनाची मंजिरी’, ‘पंडितराज जगन्नाथ’पर्यंत नामांकित संगीत नाटके रंगभूमीवर अवतीर्ण झाली. संगीत हाच या नाटकांचा प्राण व चैतन्य होते. मराठी रंगभूमीस लोकप्रिय करण्याचे काम संगीत नाटक व त्यातील शिलेदारांनी केले. म्हणूनच कीर्ती शिलेदार या ९८व्या अखिल भारतीय नाटय़संमेलनाच्या अध्यक्षा झाल्याचा आनंद आम्हाला होत आहे. महाराष्ट्राच्या राजधानीतील हे नाट्यसंमेलन ‘कीर्ति’वंत व वैभवशाली ठरो\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nपुढीलFaशन Paशन…आनंदी राहणं हीच फॅशन\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nआजचा अग्रलेख : चीनचे इरादे ओळखा\nआजचा अग्रलेख : बूँद से गयी वो…\nआजचा अग्रलेख : मुंबईत काय सुरू आहे\nलेख : दसरा आणि घर खरेदी\nलेख : शाळेतील रांगेची शिस्त जाते कुठे\nलैंगिक शोषणाचा आरोप सहन न झाल्याने कबड्डी प्रशिक्षकाची आत्महत्या\nसोपटे, शिरोडकरांसह सत्तेसाठी हपापलेल्या भाजपला जनताच धडा शिकवेल\nसहाजणांच्या मृत्यूप्रकरणी बाबा रामपालसह 15 जणांना जन्मठेपेची शिक्षा\nशबरीमला मंदिराचे दरवाजे बुधवारी उघडणार; महिलांना रस्त्यातच रोखल्याने तणाव\nअट्टल गुन्हेगार दत्ता उढाणचा खून, जागरणाच्या कार्यक्रमातच झोपवलं\nफोटो : देशभरातील देवीची प्रसिद्ध मंदिरं\nरावण होता ‘या’ गावचा जावई; दहनाऐवजी पूजनाची परंपरा\n‘आत्मा’ बोलवत असल्याने नागपूरमध्ये इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\n#INDvWI विंडीजविरुद्ध कोहली सचिनचा ‘विराट’ विक्रम मोडण्याची शक्यता\n‘धम्मचक्र अनुप्रवर्तन दिना’निमित्त उसळला लाखोंचा जनसागर\nश्रीरामपूर : भाजपच्या जिल्हा संघटन सरचिटणीसासह 14 जण हद्दपार\nलातूरला स्वतंत्र विद्यापीठ निर्मितीसाठी राज्यपालांना निवेदन\nतेलाची कमतरता भासणार नाही, मात्र किंमती भडकणार\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/samwad/cauvery-water-again/articleshow/63754772.cms", "date_download": "2018-10-17T00:13:55Z", "digest": "sha1:ICQDR4M465DVYMY225GHC3CRHS34DBJ2", "length": 31409, "nlines": 147, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "kaveri water issue: cauvery water again! - कावेरीचं पाणी पुन्हा पेटणार! | Maharashtra Times", "raw_content": "\n रेल्वे पुलावर शाळकरी मुलीचा विनयभंग\n रेल्वे पुलावर शाळकरी मुलीचा विनयभंगWATCH LIVE TV\nकावेरीचं पाणी पुन्हा पेटणार\nकावेरीचं पाणी पुन्हा पेटणार\nसालाबादाप्रमाणे यंदा पुन्हा कावेरीचं पाणी तापलं आहे. त्याला राजकीय उकळी फुटू लागली आहे. हे पाणी आणखी तापतं की राजकीय गरज संपताच त्याची नेहमीप्रमाणे वाफ होते, हे दिसेलच\nगेले काही दिवस कावेरीचं हक्काचं पाणी मिळण्यावरून विशेषत: तमिळनाडूमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. तिथले छोटे-मोठे राजकीय पक्ष आणि राजकारणातील हौशे-नवशे-गवशे रस्त्यावर उतरले आहेत. प्रत्येकजण आपापल्या मगदुराप्रमाणे भूमिका घेत आहे आणि मुद्दा रेटत आहे. तमिळनाडूचं राजकारण भडकपणा आणि आक्रस्ताळ्या शैलीने ग्रासलेलं असल्याने इतरांहून अधिक कडवी भूमिका घेण्याची अहमहमिकाच तिथे लागली आहे. त्यामुळेच तमिळनाडूतील अण्णाद्रमुक सरकार, प्रमुख विरोधक द्रमुक, राजकारणात नव्याने उतरलेले रजनीकांत आणि कमल हसन असे सर्वजण आपणच कसे तमिळी जनतेचे खरे प्रतिनिधी आहोत, हे ठसवण्याच्या मागे आहेत. संसदेचं कामकाज रोखून धरण्यापासून तमिळनाडू बंद करण्यापर्यंत आणि पंतप्रधानांच्या तमिळनाडू भेटीच्या दिवशी घरोघरी काळे झेंडे लावण्याचं आवाहन करण्यापासून ते राज्यातील आयपीएल सामने रद्द करण्यापर्यंत निषेधाचे अनेक मार्ग त्यांच्यातर्फे अवलंबले जात आहेत. दुसरीकडे, तमिळनाडू इतकंच भावनिक राजकारण करणारे कर्नाटकी बंधूही दबा धरून बसले आहेत आणि कोणत्याही 'अन्याय्य' निर्णयाचा सामना करण्याची तयारी करत आहेत.\nयंदा घडणाऱ्या या घडामोडींतील तपशील वगळता गेली किमान तीन दशकं हाच उपक्रम तमिळनाडू आणि कर्नाटक ही राज्यं आणि तिथले राजकारणी राबवत आले आहेत. ज्यावर्षी पाऊस कमी पडतो त्यावर्षी या दोन्ही राज्यांतील नेते, संघटना आणि नट वगैरे मंडळी रस्त्यावर उतरतात आणि प्रश्नाला भावनिक वळण देऊन टाकतात. आजवर कावेरी नदीच्या पाणीवाटपाच्या या वादावर केंद्र सरकार आणि सर्वोच्च न्यायालयाने मार्ग काढण्याचे एक ना अनेक प्रयत्न करून झाले आहेत; पण या दोन्ही राज्यांना हा प्रश्न आपल्याच बाजूने सोडवून हवा असल्यामुळे कायमचा पेच तयार झाला आहे.\nआज तमिळनाडूत तापलेल्या वातावरणामागे कर्नाटक सरकारची ताठर भूमिका आणि मोदी सरकारचा वेळकाढूपणा ही दोन प्रमुख कारणं असल्याचं म्हटलं जात आहे. पाणी वाटपाबाबत सर्वोच्च न्यायालयाने जे आदेश दिले आहेत, त्यांचं पालन केंद्र सरकार करत नाही, असं चित्र निर्माण झालं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे केंद्राने 'कावेरी पाणी व्यवस्थापन मंडळा'मार्फत पाणीवाटप करणं अपेक्षित आहे. मात्र कर्नाटकला ही व्यवस्थाच मान्य नाही. त्यामुळेच न्यायालयामार्फत जे पाणी वाटप निश्चित झालेलं आहे, ते मिळण्याची खात्री तमिळनाडूला न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करून हवी आहे. पण कर्नाटकातील शेतीविकासामुळे तिथेही पाण्याची मागणी वाढलेली आहे. ती पाहता आपल्यावर अन्याय होणार नाही यासाठी पंतप्रधानांनी या प्रकरणी हस्तक्षेप करावा, अशी भूमिका कर्नाटकने यापूर्वीच घेतली आहे. अर्थातच मध्यस्थी करायला मोदी तयार नाहीत. एवढंच काय, न्यायालयाने दिलेल्या मुदतीत केंद्राकडून आदेशाची अंमलबजावणीही झालेली नाही. त्यावरून न्यायालयाने नाराजीही व्यक्त केली आहे. मुदतीत कार्यवाही न करण्याबाबत केंद्र सरकार अधिकृतपणे काहीही कारणं सांगत असलं, तरी त्यामागे भाजपचा राजकीय स्वार्थ आहे हे लपून राहिलेलं नाही.\nगेल्या दोन महिन्यांतील घटनाक्रम पाहा. केंद्र सरकारने कावेरी पाणी व्यवस्थापन मंडळाची स्थापना करावी आणि सहा आठवड्यांत पाणीवाटपावर तोडगा काढावा, असं सर्वोच्च न्यायालयाने १६ फेब्रुवारीला सांगितलं होतं. ही मुदत २९ मार्च रोजी संपली. त्या दिवशी केंद्र सरकारने आणखी सहा आठवड्यांची मुदत वाढवून मागितली. १२ मे रोजी कर्नाटक विधानसभेचं मतदान झाल्यानंतरच काय ती भूमिका घ्यावी, असं त्यामागचं राजकारण होतं, हे उघड आहे. मात्र, न्यायालयाने केंद्राची मागणी डावलली आणि ३ मेपर्यंतच मुदत वाढवून दिली. न्यायालयाच्या या निर्णयामुळे सर्वाधिक गोची कुणाची झाली असेल, तर दिल्लीत सर्वसत्ताधीश असलेल्या मोदी सरकारची. 'इकडे आड आणि तिकडे विहीर' अशी त्यांची अवस्था झाली आहे.\nकर्नाटकात काँग्रेसला पराभूत करून सत्तेवर यायचं तर कावेरीच्या पाणी वाटपात कर्नाटकाला डावलून चालणार नाही आणि कर्नाटकातील लोकप्रियतेसाठी निर्णय घ्यावा तर तमिळनाडूत पक्षाचं बस्तान बसवण्याचं स्वप्न उद्ध्वस्त होणार, अशी ही गोची आहे. लिंगायत समाजाची स्वतंत्र धर्माची मागणी मान्य करून काँग्रेसने भाजपला आधीच अडचणीत आणलं आहे. त्यात भर म्हणून कावेरीच्या पाण्याचा प्रश्न ऐन निवडणुकीच्या काळात उपटला आहे. या दुहेरी आव्हानाचा सामना भाजपला सध्या करावा लागत आहे. दुसरीकडे, तमिळनाडूत जयललितांच्या निधनानंतर तिथे निर्माण झालेली राजकीय पोकळी आपण भरून काढावी असा भाजपचा प्रयत्न आहे. अण्णाद्रमुक आणि रजनीकांत यांच्या खांद्यावर बसून हातपाय पसरण्याची त्यांची रणनीती आहे. पण कर्नाटकातील राजकीय स्वार्थापायी भाजप तमिळनाडूच्या बाजूने भूमिका घेऊ शकत नाही.\nगेल्या चार वर्षांत भाजपची अशी राजकीय गोची क्वचितच झाली असेल. पक्षाची परीक्षा घेणारे असे प्रसंग जेव्हा जेव्हा उत्पन्न झाले, तेव्हा त्याचा राजकीय फटका बसणार नाही, याची काळजी घेण्यात ते यशस्वी झाले आहेत. पण कावेरी प्रश्नी तसं होताना दिसत नाही, कारण या प्रश्नात कर्नाटक आणि तमिळनाडू या दोन्ही राज्यांनी केंद्र सरकारला कोंडीत पकडलं आहे. कर्नाटक सरकारने पंतप्रधानांकडून संरक्षण मागितलं आहे, तर तमिळनाडू सरकारने 'केंद्र सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या आदेश न पाळून त्याचा अवमान करत आहे' अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे आता भाजप सरकारला आणि नरेंद्र मोदींना अग्निपरीक्षा द्यावी लागणार आहे.\nखरं पाहता, नरेंद्र मोदींनी २०१४च्या निवडणुकीपूर्वी स्वत:ची प्रतिमा पोलादी पुरुष अशी केली होती. 'माझ्या हाती सत्ता द्या, देशाचे सर्व प्रश्न मी चुटकीसरशी सोडवून टाकतो,' असं ते जाहीरपणे म्हणत होते. इच्छाशक्ती असेल तर प्रश्न फटाफट सुटतात, असं त्यांचं म्हणणं असे. प्रश्नांनी गांजलेल्या मतदारांवर मोदींची मोहिनी चालल्याने त्यांच्यासारखा तडफदार नेताच प्रश्न सोडवेल, असं तेव्हा लोकांना वाटलं होतं. पण कावेरीसारख्या गुंतागुंतीच्या प्रश्नांमध्ये चुटकीसरशी उत्तरं निघत नसतात आणि निव्वळ तडफदारपणाही कामाला येत नसतो, ही गोष्ट आता पुरेशी स्पष्ट झाली आहे. असे प्रश्न सोडवायचे तर राष्ट्रीय हितासाठी राजकीय किंमत मोजण्याची हिंमत लागते. कावेरी प्रश्नावर अशी हिंमत वाजपेयी आणि मनमोहनसिंग यांनी दाखवली होती. पण मोदी हे इंदिरा गांधींप्रमाणेच 'राजकीय' पंतप्रधान आहेत. त्यांच्या प्रत्येक कृतीमागे राजकीय लाभाचं गणित असतं. अशा नेत्याचा पक्षाला निश्‍चितच फायदा होतो, पण तसा फायदा देशाचे प्रश्न सोडवण्यात होतोच असं नाही, हे कावेरीच्या प्रश्नावरून लक्षात येत आहे.\nकावेरीचा प्रश्न सुमारे दोनशे वर्षं जुना आहे. त्याच्या तपशीलांची चर्चा या लेखात होऊ शकत नाही. पण अगदी संक्षेपाने सांगायचं तर या प्रश्नाने चार-पाच महत्त्वाची वळणं घेतलेली दिसतात. १८०७ मध्ये म्हैसूर आणि मद्रासच्या राजवटींमध्ये वाद निर्माण झाल्यापासून तो चिघळत गेला आहे. आधी १८९४ आणि नंतर १९२४ मध्ये त्यावर इंग्रजांनी तोडगे काढले. पुढे १९५६ मध्ये भाषावार प्रांतरचना झाल्यानंतर वेगवान विकासप्रक्रियेमुळे पाण्याच्या वाटपाचे प्रश्न आणखी गंभीर बनले. १९९० मध्ये हा प्रश्न एवढा पेटला की त्याने हिंसक वळणही घेतलं. २००७ मध्ये कावेरी लवादाच्या निर्णयानंतर ताण थोडे कमी झाले पण प्रश्न टिकून राहिला. आजपर्यंतच्या या सर्व काळात केंद्रात आणि राज्याराज्यांत नाना प्रकारची, नाना पक्षांची सरकारं येऊन गेली. छोटेमोठे नेते देश चालवून गेले. सर्वोच्च न्यायालयानेही वेळोवेळी केंद्र सरकारला तोडगा काढण्यासाठी बाध्य केलं. त्याही पलीकडे निवृत्त न्यायाधीश, निवृत्त अधिकारी, पाणीतज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते वगैरेंनीही भरपूर प्रयत्न करून झाले; पण या प्रश्नाची गाठ सुटायला तयार नाही. चुटकीसरशी प्रश्न सोडवतो म्हणणारे 'सर्वशक्तिमान' नरेंद्र मोदीही हा प्रश्न सोडवण्याबाबत पुरते निष्प्रभ ठरलेले दिसतात.\nयेत्या ३ मेला सर्वोच्च न्यायालयात केंद्र सरकारला न्यायालयाच्या आदेशाच्या अंमलबजावणीबद्दल स्पष्टता द्यावी लागणार आहे. त्यातून या प्रश्नाचा तात्पुरता का होईना तोडगा निघण्याची शक्यता असेल. पण हा प्रश्न कायमचा सोडवायचा, तर भाक्रा-बियास व्यवस्थापन मंडळाने पाणी वाटपाचा तोडगा ज्या हुशारीने काढला व उत्तरेतल्या चार राज्यांचा वाद मिटवला, तसा प्रयत्न करण्याची गरज असल्याचं या क्षेत्रातील तज्ज्ञांचं म्हणणं आहे. पण असा गंभीर प्रयत्न करायचा तर त्यासाठी स्वत:च्या राजकीय फायदा-तोट्याच्या पलीकडे पाहणारं, लोकांना विश्‍वासात घेणारं, राज्यांना तडजोडीला आणि त्यागाला तयार करणारं नेतृत्व हवं. पण मध्यस्थी करणारं नेतृत्वच जर स्वत:च्या राजकीय फायद्याचा विचार करण्यात गुरफटलेलं असेल तर हे काम कसं होणार\nया प्रश्नावर तोडगा काढण्यासंदर्भात राजकीय नेतृत्वाच्या विश्‍वासार्हतेचा मुद्दा जसा महत्त्वाचा आहे, तसाच आणखी एक मुद्दा महत्त्वाचा असल्याचं पुढे येत आहे. प्रत्येकवर्षी कावेरीचं कमी होणारं पाणी, त्याचे आटणारे स्रोत, रेती उपशामुळे पाणी धरून ठेवण्याची कमी होणारी क्षमता, नदीचं होणारं औद्योगिक आणि शहरी प्रदूषण आणि या सर्वांचा पाणी वापरावर होणारा विपरीत परिणाम याबद्दल मोकळेपणाने चर्चा होण्याची गरज असल्याचं म्हटलं जात आहे. कावेरी खोऱ्यात पीकपद्धतीत बदल करून पाण्याची मागणी कमी करता येईल का, नव्या तंत्रज्ञानाच्या आधारे शेतीसाठीचं पाणी अधिक नेमकेपणाने वापरता येईल का, स्थानिक पातळीवर पाण्याचं नेटकं नियोजन करता येईल का, खोऱ्यातील शेतकऱ्यांना विश्‍वासात घेऊन वेळोवेळी निर्माण होणारा ताण कमी करता येईल का, मुख्य वादविषय वगळून या प्रश्नातील उपवाद न्यायालयात न नेता दोन राज्यांनी बसून सोडवता येतील का, वेळोवेळी निर्माण होणारे प्रश्न राजकीय हेव्यादाव्यांच्या स्तरांवर न नेता प्रशासकीय कौशल्य वापरून सोडवता येतील का, सर्वपक्षीय सहकार्य घेण्याची पूर्वीची परंपरा पुन्हा सुरू करून मार्ग काढता येईल का, अशा अनेक पर्यायांचा विचार केल्याशिवाय या प्रश्नाची सोडवणूक दृष्टिक्षेपात दिसत नाही.\nमात्र, आज या सर्व पर्यायांना बाजूला ठेवून सर्व भर न्यायालयाने तोडगा काढावा यावर आहे. असा तोडगा टिकायचा आणि राज्यांनी मनोमन स्वीकारायचा, तर त्यापलीकडे गंभीर राजकीय प्रयत्नांची गरज आहे. दुर्दैवाने असं गांभीर्य सत्ताधाऱ्यांसह अन्य कोणत्याही पक्षात दिसत नाही. थोडक्यात, सालाबादाप्रमाणे यंदा पुन्हा कावेरीचं पाणी तापलं आहे. त्याला राजकीय उकळी फुटू लागली आहे. हे पाणी आणखी तापतं की राजकीय गरज संपताच त्याची नेहमीप्रमाणे वाफ होते हे दिसेलच\nमिळवा मटा संवाद बातम्या(samwad News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nsamwad News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nपुण्यातील मुठा कालवा फुटला; दांडेकर पूल पाण्य...\nअजय देवगणच्या 'तानाजी'चा पहिला लूक\nतेलंगाणा: विसर्जनावेळी क्रेनचा हूक तुटून अपघा...\nCCTV: लोकलखाली सापडून इंजिनीअर तरुणाचा मृत्यू\nराज्य सरकारने रेल्वे प्रवाशांसाठी सुरू केले ग्रंथालय\nमध्य प्रदेश निवडणूक २०१८: राहुल गांधींनी केली पंतप्रधान मोदी...\nमुंबई: अल्पवयीन मुलीचा माहिम रेल्वे स्टेशनवर विनयभंग\n'सबरीमाला मंदिरात महिलांनी प्रवेश केल्यास आत्महत्या'\nअरुण जेटलींनी राहुल गांधींना म्हटले 'क्लाउन प्रिन्स'\n रेल्वे पुलावर शाळकरी मुलीचा विनयभंग\nमटा संवाद याा सुपरहिट\nहवामान बदलाच्या भारताला झळा\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n1कावेरीचं पाणी पुन्हा पेटणार\n2पीठ पेरलेली खमंग भाजी...\n5थिएटर ऑलिम्पिक्स तालमीविना झालेलं नाटक...\n6मानवी शरीरातील गूढ उकलले......\n7तुम रहे ना तुम......\n8लोकोत्तर असं काही नसतं...\n10वास्तव आणि अद्भुताचं विस्मयकारी चित्रण...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-testi-story-dr-mandar-datar-1092", "date_download": "2018-10-16T22:58:44Z", "digest": "sha1:3FCEKPFP7ARQVCJ34PUAE535CPEYIYEW", "length": 10232, "nlines": 109, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Testi Story Dr. Mandar Datar | Saptahik Sakal", "raw_content": "\nडॉ. मंदार नि. दातार, आघारकर संशोधन संस्था, पुणे\nशुक्रवार, 9 फेब्रुवारी 2018\nबटाटा, टोमॅटो वगैरेंचा रंजक इतिहास....\nमित्रांनो, मिरी तुम्हाला खात्रीनं माहिती असेल. आपण मागच्या आठवड्यात पाहिलं की मिरचीनं मिरीची जागा कशी घेतली. पण मिरची येण्याआधी भारतात खाद्यपदार्थांना चव आणण्यासाठी मिरीच वापरली जात असे. काळ्या मिरीला युरोपात इतकी मागणी असे, की एक किलो सोन्याच्या बदल्यात एक किलो मिरी विकली जात असे. त्यामुळे मिरीला मसाल्यांची राणी, काळे सोने अशी विविध विशेषणे लाभली होती. मसाल्याबरोबरच औषध म्हणूनही मिरीचा युरोपात वापर होत असे. अगदी प्राचीन काळापासून भारतातून मिरीची निर्यात होत असे. हा सारा व्यापार अरब व्यापाऱ्यांच्या ताब्यात होता. या व्यापाऱ्यांनी युरोपात मिरीविषयी अनेक काल्पनिक कथा पसरवल्या होत्या. तुम्हाला वाचायला आवडेल एखादी\nमिरीची मोठमोठी जंगले असतात अन्‌ त्यांची राखण करायला भयानक असे उडणारे साप असतात. मिरी मिळवायची असेल तर या जंगलांना आग लावावी लागते मग आगीच्या भीतीने ते साप निघून जातात. पण ते परत यायच्या आत या झाडांवरून मिरी काढावी लागते. पण या आग लावण्यामुळे मिरी काळी होते.. अशा काही सुरस कथा होत्या. या कथांमधून हा सगळा व्यापार आपल्या ताब्यात राहावा म्हणून अरब लोकांचे प्रयत्न दिसतात. पण पुढे मिरीची मागणी इतकी वाढली, की युरोपीय लोकांनी समुद्रामार्गे भारतात येणाऱ्या जलमार्गाचा पत्ता मिळावा म्हणून दर्यावर्दी पाठवायला सुरवात केली. याच प्रयत्नांत निघालेला कोलंबस चुकून अमेरिकेला जाऊन पोचला. पण १४९७ मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या केप ऑफ गुड होप ला वळसा घालून वास्को द गामा भारतात आला अन्‌ हा व्यापार नंतर पोर्तुगीज लोकांच्या ताब्यात आला.\nमिरी भारतात केरळमध्ये जास्त वाढते. केरळचा वायनाड भाग मिरीचे माहेरघर आहे. मिरीचा वेल दमट हवामानात वाढतो; पांगारा, शेवगा, नारळ, सुपारी यांसारख्या वृक्षांच्या आधाराने मिरीला पानांच्या बेचक्‍यातून येणाऱ्या मंजिरीवर वर गोल हिरवी फळे येतात. ही फळे वाळवली, की काळी होतात. हिरवी फळे पाण्यात बुडवून त्यांची वरची साल काढून मग वाळवली की पांढरी मिरी मिळते. काळी मिरी पांढऱ्या मिरीपेक्षा जास्त तिखट असते. मिरीचा वापर पूर्वी चलन म्हणूनही केला जात असे. चिरीमिरी देणे हा वाक्‍प्रचार तुम्ही ऐकला असेल ना मिरीला पानांच्या बेचक्‍यातून येणाऱ्या मंजिरीवर वर गोल हिरवी फळे येतात. ही फळे वाळवली, की काळी होतात. हिरवी फळे पाण्यात बुडवून त्यांची वरची साल काढून मग वाळवली की पांढरी मिरी मिळते. काळी मिरी पांढऱ्या मिरीपेक्षा जास्त तिखट असते. मिरीचा वापर पूर्वी चलन म्हणूनही केला जात असे. चिरीमिरी देणे हा वाक्‍प्रचार तुम्ही ऐकला असेल ना हा वाक्‍प्रचार या वापरातूनच आपल्या भाषेत आला असणार. सध्या भारताबरोबर मलेशिया, इंडोनेशिया, श्रीलंका या देशांतही मिरीची लागवड केली जाते.\n‘फोनवरून वैद्यकीय सल्ला नको’\nडॉक्‍टर-रुग्ण यांच्या नात्याची वीण दिवसेंदिवस सैलावत चालली आहे. इतर कुठल्याही...\nप्रत्येकाच्या वाट्याला विशिष्ट पाऊस येत असतो. कुणाच्या वाट्याला आलेला पाऊस रिमझिम,...\nमित्रांनो, आपण फेब्रुवारी महिन्यात मिरी, लवंग, जायफळ आणि दालचिनी या आपल्या जेवणात चव...\n‘आंबा पिकतो I रस गळतो II कोकणचा राजा बाई झिम्मा खेळतो II‘ या...\nइंग्लंडमधला जस्टिन हा एक देखणा, बुजरा, आत्ममग्न आणि हळवा तरुण राजकीय मुत्सद्दी असतो...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/blog/editorial/reality-speech-davos-and-skill-india/", "date_download": "2018-10-17T00:10:28Z", "digest": "sha1:QXOES7R4YUN2DY6767EFQUQJGFCHF4DM", "length": 31904, "nlines": 402, "source_domain": "www.lokmat.com", "title": "The Reality Of The Speech In 'Davos' And 'Skill India'! | डावोसमधील भाषण अन् ‘स्किल इंडिया’ची वस्तुस्थिती! | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार १७ ऑक्टोबर २०१८\n#Metoo :अकबर यांच्यावर आणखी एका महिलेचा आरोप\nदेशात २0 कोटी लोक उपाशी अन् ७.८0 लाख क्विंटल धान्य सडले\nघरी जाण्याची वेळ ठरतेय ‘मृत्यू’ची घंटा\nमी मेले तर त्याची जबाबदारी सीबीआय घेणार का\nलग्नाआधीच नवरा नॉट रिचेबल; ४० लाख घेऊन पसार\n#Metoo :अकबर यांच्यावर आणखी एका महिलेचा आरोप\nघरी जाण्याची वेळ ठरतेय ‘मृत्यू’ची घंटा\nमी मेले तर त्याची जबाबदारी सीबीआय घेणार का\nलग्नाआधीच नवरा नॉट रिचेबल; ४० लाख घेऊन पसार\n४० इलेक्ट्रिक बसेसचे कंत्राट रद्द करण्याचा बेस्टचा निर्णयच उच्च न्यायालयाने केला रद्द\n‘नो एन्ट्री’ सीक्वलमध्ये दिसणार ‘हा’ ‘हॅण्डसम मुंडा’\nहर्षदा खानविलकरच्या आयुष्यात 'या' सणाचे आहे खास महत्त्व\nसलमान खान आणि दीपिका पादुकोण बनले नंबर वन\n‘मरियम खान- रिपोर्टिंग लाइव्ह’ मालिकेत अंजू महेंद्रू साकारणार 'ही' भूमिका\n#MeToo : मीटू इफेक्ट दीपिका पादुकोणच्या फाऊंडेशनमधून टॉप टॅलेंट मॅनेजर पायऊतार\nनाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे\nअंबाबाई वैष्णवी देवीच्या रुपात, पर्यटकांचा ओघ सुरूच\n#MeToo : नाना-तनुश्री प्रकरणातील खळबळजनक खुलासा... स्पॉट बॉयचा गौप्यस्फोट\nविविध मागण्यांसाठी जळगावमधील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा मोर्चा\nसतत सर्दी-खोकल्याचा त्रास होतोय 'ही' कारणं असू शकतात\nगर्लफ्रेंडला प्रपोज करताना वापरा या 'जरा हटके' कल्पना\nNavratri 2018 : दुर्गापुजेसाठी बॉलिवूड तारकांचे 'हे' लूक्स तुम्हीही ट्राय करू शकता\nWorld Food Day : सर्दी-खोकला आणि तापामध्ये 'हे' पदार्थ खाणं टाळावं\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nभंडारा - घरगुती गॅस सिलिंडरचा भडका उडाल्याने तीन जण जखमी, मोहाडी तालुक्याच्या अांधळगाव येथे रात्री ९ वाजताची घटना\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nब्राह्मोस हेरगिरी प्रकरण - निशांत अग्रवालची न्यायालयीन कोठडीत रवानगी\nमुंबई - भाजपाध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल, मुख्यमंत्री आणि मुंबई अध्यक्ष आशीष शेलार स्वागतासाठी उपस्थित\nझारखंड - नक्षलवाद्यांनी नऊ ट्रकना लावली आग, लोहारडागा येथे 10 शस्त्रधारी नक्षलवाद्यांचे कृत्य\nपणजी - गोव्यातील काँग्रेसच्या दोन आमदारांचा भाजपात प्रवेश, दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर भाजपात दाखल\nउत्तर प्रदेश - इटाह येथे सुमारे 35 लाखांची देशी दारू जप्त, दोन जणांना अटक\nठाणे - कडोंमपाचे 400 कंत्राटी कामगार उद्यापासून संपावर, 18 महिन्यांचा पगार थकवल्याने संप\nपुणे- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा वगळून सर्व नगरसेवक हंडे -कलश घेऊन दाखल\nपुणे - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजप वगळून सर्व नगरसेवक विस्कळीत पाणी पुरावठ्याविरोधात हंडे-कलशा घेऊन दाखल\nसातारा - माची पेठेत पतीकडून पत्नीची हत्या, पत्नीची हत्या करुन आरोपी पती फरार\nछत्तीसगड : राजनंदगावात आयईडीचा स्फोट, आयटीबीपीचे तीन जवान जखमी.\nवसई-विरारला पाणीपुरवठा करणार पाइपलाइन फुटली, हजारो लिटर पाणी गेलं फुकट\nगडचिरोली : चकमकीत एक नक्षलवादी ठार, कुरखेडा तालुक्यातील कोमलपाडा जंगलातील घटना\nभंडारा - घरगुती गॅस सिलिंडरचा भडका उडाल्याने तीन जण जखमी, मोहाडी तालुक्याच्या अांधळगाव येथे रात्री ९ वाजताची घटना\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nब्राह्मोस हेरगिरी प्रकरण - निशांत अग्रवालची न्यायालयीन कोठडीत रवानगी\nमुंबई - भाजपाध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल, मुख्यमंत्री आणि मुंबई अध्यक्ष आशीष शेलार स्वागतासाठी उपस्थित\nझारखंड - नक्षलवाद्यांनी नऊ ट्रकना लावली आग, लोहारडागा येथे 10 शस्त्रधारी नक्षलवाद्यांचे कृत्य\nपणजी - गोव्यातील काँग्रेसच्या दोन आमदारांचा भाजपात प्रवेश, दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर भाजपात दाखल\nउत्तर प्रदेश - इटाह येथे सुमारे 35 लाखांची देशी दारू जप्त, दोन जणांना अटक\nठाणे - कडोंमपाचे 400 कंत्राटी कामगार उद्यापासून संपावर, 18 महिन्यांचा पगार थकवल्याने संप\nपुणे- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा वगळून सर्व नगरसेवक हंडे -कलश घेऊन दाखल\nपुणे - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजप वगळून सर्व नगरसेवक विस्कळीत पाणी पुरावठ्याविरोधात हंडे-कलशा घेऊन दाखल\nसातारा - माची पेठेत पतीकडून पत्नीची हत्या, पत्नीची हत्या करुन आरोपी पती फरार\nछत्तीसगड : राजनंदगावात आयईडीचा स्फोट, आयटीबीपीचे तीन जवान जखमी.\nवसई-विरारला पाणीपुरवठा करणार पाइपलाइन फुटली, हजारो लिटर पाणी गेलं फुकट\nगडचिरोली : चकमकीत एक नक्षलवादी ठार, कुरखेडा तालुक्यातील कोमलपाडा जंगलातील घटना\nAll post in लाइव न्यूज़\nडावोसमधील भाषण अन् ‘स्किल इंडिया’ची वस्तुस्थिती\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचे डावोसमधील भाषण तर जोरदार झाले; पण भाषणातील मांडणी अन् देशातील वस्तुस्थिती यामध्ये महत् अंतर आहे. एकट्या ‘स्किल इंडिया’ योजनेचाच विचार केल्यास, लक्ष्य आणि पूर्तीचा अजिबात मेळ नसल्याचे सरकारी आकडेवारीच सांगते. कुशल मनुष्यबळच उपलब्ध नसल्यास उद्योग येतील तरी कसे\nठळक मुद्देतरुणाईच्या बळावर जगाचे नेतृत्व करण्याची भारतामध्ये क्षमता आहे, ही नरेंद मोदींची आवडती मांडणी आहे.सत्तारुढ झाल्यावर वर्षभरातच, मोदींनी ‘स्किल इंडिया’ मोहिमेची मुहूर्तमेढ रोवली होती. दुर्दैवाने ‘स्किल इंडिया’ मोहिमेला अपेक्षेनुरुप यश लाभले नाही, असे सरकारी आकडेवारीच सांगते.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वित्झर्लंडमधील डावोस शहरात आयोजित ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’मध्ये, उद्योग-व्यवसाय करण्यासाठी भारत कसा स्वर्ग आहे, हे जगभरातून आलेल्या गुंतवणूकदारांना पटवून देणारे जोरदार भाषण केले. गुंतवणूकदारांना आपल्या देशाकडे आकर्षित करणे, हे पंतप्रधान या नात्याने मोदींचे कर्तव्यच आहे; पण ते बजावित असताना देशातील वस्तुस्थिती काय आहे, याकडेही थोडे लक्ष दिले तर बरे होईल\nतरुणाईच्या बळावर जगाचे नेतृत्व करण्याची भारतामध्ये क्षमता आहे, ही नरेंद मोदींची आवडती मांडणी आहे. भारतात उद्योगांची उभारणी केल्यास, कुशल तरुण मनुष्यबळ उर्वरित जगाच्या तुलनेत अत्यंत कमी पैशात उपलब्ध होईल आणि त्यायोगे तुम्हाला गुंतवणुकीवर अल्पावधीतच घसघशीत परतावा मिळू लागेल, असे ते गुंतवणूकदारांना पटवून देत असतात.\nसध्याच्या घडीला भारतातील ६५ टक्के लोकसंख्या ३५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या तरुणांची असल्याने भारत निश्चितपणे तरुणांचा देश आहे; मात्र केवळ लोकसंख्येत तरुणांचा भरणा असल्याच्या बळावर एखादा देश समृद्ध व सामर्थ्यशाली होऊ शकत नाही. देशाला समर्थ बनवायचे असेल तर तरुणाईला विधायक दिशा देणे, त्यांच्यात राष्ट्र उभारणीसाठी आवश्यक ती कौशल्ये विकसित करणे, या गोष्टी आवश्यक असतात. त्यासाठी सत्तारुढ झाल्यावर वर्षभरातच, मोदींनी ‘स्किल इंडिया’ मोहिमेची मुहूर्तमेढ रोवली होती. तब्बल ४० कोटी तरुणांमध्ये २०२२ पर्यंत विविध प्रकारची कौशल्ये विकसित करणे, हा त्या मोहिमेचा उद्देश आहे.\nदुर्दैवाने ‘स्किल इंडिया’ मोहिमेला अपेक्षेनुरुप यश लाभले नाही, असे सरकारी आकडेवारीच सांगते. सात वर्षांच्या कालावधीत ४० कोटी तरुणांमध्ये कौशल्ये विकसित करण्याचे लक्ष्य गाठायचे झाल्यास, दरवर्षी पाच ते सहा कोटी तरुणांना प्रशिक्षण मिळणे गरजेचे आहे; मात्र जून २०१७ पर्यंत केवळ ३०.६७ लाख तरुणांनाच प्रशिक्षण देण्यात यश लाभले होते. त्यापेक्षाही गंभीर बाब ही, की त्यापैकी केवळ २.९ लाख तरुणांनाच रोजगाराची संधी मिळाली. या गतीने समोर ठेवलेले लक्ष्य गाठणे केवळ अशक्यप्राय भासते.\nआपल्या देशात विदेशी गुंतवणुकीच्या बळावर उद्योगांचे जाळे उभे करायचे झाल्यास, त्या उद्योगांना विश्वस्तरीय कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हायला हवे. दुर्दैवाने आपली एकंदर मानसिकताच अशी आहे, की प्रशिक्षणापेक्षा प्रमाणपत्राच्या भेंडोळ्यालाच जास्त महत्त्व मिळते. या मानसिकतेमुळे स्वार्थी प्रवृत्तींचे फावते. ‘स्किल इंडिया’ मोहिमेसंदर्भातही तेच झाले. या मोहिमेचा तरुणांना, तसेच देशाला लाभ होण्याऐवजी थातुरमातुर व्यावसायिक प्रशिक्षण संस्था चालविणाºयांचेच चांगभले झाले. जिथे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) मधून बाहेर पडणाºया तरुणांना देशातील खासगी उद्योगही अंतर्गत प्रशिक्षण दिल्याशिवाय कामास जुंपू शकत नाहीत, तिथे खासगी संस्थांमधून थातुरमातुर प्रशिक्षण घेऊन बाहेर पडणारे युवक विश्वस्तरीय उद्योगांच्या काय कामात पडणार\nवस्तुत: ‘मेक इन इंडिया’, ‘स्किल इंडिया’ या मोहिमांची सुव्यवस्थित सांगड घातल्यास, त्यांच्यात विकासास चालना देण्याची भरीव क्षमता आहे; पण दुर्दैवाने प्रत्यक्ष कामाऐवजी घोषणाबाजी आणि कागदी घोडे नाचविण्यातच आम्ही धन्यता मानतो. त्यामुळेच प्रचंड क्षमता असूनही आम्ही जगाच्या तुलनेत माघारतो.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nअघोषित आणीबाणी लादणाऱ्या नरेंद्र मोदींना लोकशाहीवर गप्पा मारण्याचा नैतिक अधिकार नाही - खा. अशोक चव्हाण\n आणीबाणीवर बोलणाऱ्या मोदींना राज ठाकरेंचा व्यंगचित्रामधून टोला\nदेशाला लाज आणली; महिला सुरक्षेवरुन राहुल गांधींचा मोदींवर घणाघात\nमोदींच्या जीवाला मोठा धोका; गृह मंत्रालयानं दिला रोड शो टाळण्याचा सल्ला\nकाँग्रेस म्हणते, नरेंद्र मोदी औरंगजेब बादशाहपेक्षा अधिक क्रूर\nविजय माल्याचं पंतप्रधान मोदींना पत्र; म्हणाला, 'मला कर्जबुडव्यांचा पोस्टर बॉय बनवलंय\nआता तरी खडसेंना स्थान मिळेल \nहवामानाचे अंदाज चुकतात कारण...\nयुनोने लपवलेले तापमानवाढीचे स्फोटक सत्य\nपुन: राज्यावर पाण्याचे संकट\nकेवळ उपचार ठरु नये\nमेट्रो, मोनोमुळे मुंबई कोणाची राहील\nबिग बॉस 12मीटूअॅपलप्रो कबड्डी लीगभारत विरुद्ध वेस्ट इंडिजनवरात्रीइंधन दरवाढहेमा मालिनीजागतिक अन्न दिवसअॅमेझॉन\nरुमा शर्माचा Hot अंदाज Viral\nजगातील 'ही' सूक्ष्म शिल्पं पाहिलीत का\nगर्लफ्रेंडला प्रपोज करताना वापरा या 'जरा हटके' कल्पना\nचालतं-फिरतं घर पाहिलंय का\nप्राण्यांची 'अशी' मजामस्ती पाहिलीय का\n'या' चार शहरांमध्ये साजरी केली जाते दुर्गा पूजा\nNavratri 2018 : दुर्गापुजेसाठी बॉलिवूड तारकांचे 'हे' लूक्स तुम्हीही ट्राय करू शकता\nपुस्तकांचा 'असा' वापर कधी पाहिलाय का\nफुटबॉलपटूंची कमाई पाहाल तर चक्रावाल\nनगरमध्ये फुलपाखरं व रानफुलांचे ताटवे ठरतायत आकर्षणाचं केंद्र\nसप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nजोतिबाची पाच पाकळ्यातील बैठी सरदारी पूजा\nअंबाबाई वैष्णवी देवीच्या रुपात, पर्यटकांचा ओघ सुरूच\nनाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे\nसई लोकुरने पारंपरिक वेशभूषेसह केला दांडिया अन् गरब्याचा सराव\nविविध मागण्यांसाठी जळगावमधील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा मोर्चा\nठाण्यात रिक्षा जळून खाक\nNavratri 2018 : करवीर निवासिनी श्री अंबाबाईची गजारुढ रुपातील पूजा\nNavratri 2018 : जोतिबाची पाच पाकळ्यांतील खडी पूजा\nघरी जाण्याची वेळ ठरतेय ‘मृत्यू’ची घंटा\nमी मेले तर त्याची जबाबदारी सीबीआय घेणार का\nलग्नाआधीच नवरा नॉट रिचेबल; ४० लाख घेऊन पसार\n४० इलेक्ट्रिक बसेसचे कंत्राट रद्द करण्याचा बेस्टचा निर्णयच उच्च न्यायालयाने केला रद्द\nतिमिराला छेदून प्रकाश पेरू\nमुंबईत येणाऱ्या दुधाच्या टँकरची तपासणी सुरु\nमालदीवमध्ये लोकशाहीच्या स्थापनेसाठी भारत करू शकतो हस्तक्षेप\nबुधवारी उघडणार सबरीमाला मंदिराचे दरवाजे; आंदोलनकर्त्या महिलांना रोखले, तणावाची परिस्थिती\nमहाराष्ट्र सरकारची महाभेट; कर्मचाऱ्यांचा 'डीए' 3 टक्क्यांनी वाढवला\nलग्नाआधीच नवरा नॉट रिचेबल; ४० लाख घेऊन पसार\n४० इलेक्ट्रिक बसेसचे कंत्राट रद्द करण्याचा बेस्टचा निर्णयच उच्च न्यायालयाने केला रद्द\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/national/rahul-gandhi-style-politics-undemocratic-says-amit-shah/", "date_download": "2018-10-17T00:09:35Z", "digest": "sha1:5WPEE5NJ44JTAL575ECXD6JCQXRRVPHS", "length": 26997, "nlines": 400, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Rahul Gandhi Style Of Politics Is Undemocratic Says Amit Shah | राहुल यांचे वर्तन लोकशाहीला धरून नाही- अमित शाह | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार १७ ऑक्टोबर २०१८\n#Metoo :अकबर यांच्यावर आणखी एका महिलेचा आरोप\nदेशात २0 कोटी लोक उपाशी अन् ७.८0 लाख क्विंटल धान्य सडले\nघरी जाण्याची वेळ ठरतेय ‘मृत्यू’ची घंटा\nमी मेले तर त्याची जबाबदारी सीबीआय घेणार का\nलग्नाआधीच नवरा नॉट रिचेबल; ४० लाख घेऊन पसार\n#Metoo :अकबर यांच्यावर आणखी एका महिलेचा आरोप\nघरी जाण्याची वेळ ठरतेय ‘मृत्यू’ची घंटा\nमी मेले तर त्याची जबाबदारी सीबीआय घेणार का\nलग्नाआधीच नवरा नॉट रिचेबल; ४० लाख घेऊन पसार\n४० इलेक्ट्रिक बसेसचे कंत्राट रद्द करण्याचा बेस्टचा निर्णयच उच्च न्यायालयाने केला रद्द\n‘नो एन्ट्री’ सीक्वलमध्ये दिसणार ‘हा’ ‘हॅण्डसम मुंडा’\nहर्षदा खानविलकरच्या आयुष्यात 'या' सणाचे आहे खास महत्त्व\nसलमान खान आणि दीपिका पादुकोण बनले नंबर वन\n‘मरियम खान- रिपोर्टिंग लाइव्ह’ मालिकेत अंजू महेंद्रू साकारणार 'ही' भूमिका\n#MeToo : मीटू इफेक्ट दीपिका पादुकोणच्या फाऊंडेशनमधून टॉप टॅलेंट मॅनेजर पायऊतार\nनाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे\nअंबाबाई वैष्णवी देवीच्या रुपात, पर्यटकांचा ओघ सुरूच\n#MeToo : नाना-तनुश्री प्रकरणातील खळबळजनक खुलासा... स्पॉट बॉयचा गौप्यस्फोट\nविविध मागण्यांसाठी जळगावमधील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा मोर्चा\nसतत सर्दी-खोकल्याचा त्रास होतोय 'ही' कारणं असू शकतात\nगर्लफ्रेंडला प्रपोज करताना वापरा या 'जरा हटके' कल्पना\nNavratri 2018 : दुर्गापुजेसाठी बॉलिवूड तारकांचे 'हे' लूक्स तुम्हीही ट्राय करू शकता\nWorld Food Day : सर्दी-खोकला आणि तापामध्ये 'हे' पदार्थ खाणं टाळावं\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nभंडारा - घरगुती गॅस सिलिंडरचा भडका उडाल्याने तीन जण जखमी, मोहाडी तालुक्याच्या अांधळगाव येथे रात्री ९ वाजताची घटना\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nब्राह्मोस हेरगिरी प्रकरण - निशांत अग्रवालची न्यायालयीन कोठडीत रवानगी\nमुंबई - भाजपाध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल, मुख्यमंत्री आणि मुंबई अध्यक्ष आशीष शेलार स्वागतासाठी उपस्थित\nझारखंड - नक्षलवाद्यांनी नऊ ट्रकना लावली आग, लोहारडागा येथे 10 शस्त्रधारी नक्षलवाद्यांचे कृत्य\nपणजी - गोव्यातील काँग्रेसच्या दोन आमदारांचा भाजपात प्रवेश, दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर भाजपात दाखल\nउत्तर प्रदेश - इटाह येथे सुमारे 35 लाखांची देशी दारू जप्त, दोन जणांना अटक\nठाणे - कडोंमपाचे 400 कंत्राटी कामगार उद्यापासून संपावर, 18 महिन्यांचा पगार थकवल्याने संप\nपुणे- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा वगळून सर्व नगरसेवक हंडे -कलश घेऊन दाखल\nपुणे - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजप वगळून सर्व नगरसेवक विस्कळीत पाणी पुरावठ्याविरोधात हंडे-कलशा घेऊन दाखल\nसातारा - माची पेठेत पतीकडून पत्नीची हत्या, पत्नीची हत्या करुन आरोपी पती फरार\nछत्तीसगड : राजनंदगावात आयईडीचा स्फोट, आयटीबीपीचे तीन जवान जखमी.\nवसई-विरारला पाणीपुरवठा करणार पाइपलाइन फुटली, हजारो लिटर पाणी गेलं फुकट\nगडचिरोली : चकमकीत एक नक्षलवादी ठार, कुरखेडा तालुक्यातील कोमलपाडा जंगलातील घटना\nभंडारा - घरगुती गॅस सिलिंडरचा भडका उडाल्याने तीन जण जखमी, मोहाडी तालुक्याच्या अांधळगाव येथे रात्री ९ वाजताची घटना\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nब्राह्मोस हेरगिरी प्रकरण - निशांत अग्रवालची न्यायालयीन कोठडीत रवानगी\nमुंबई - भाजपाध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल, मुख्यमंत्री आणि मुंबई अध्यक्ष आशीष शेलार स्वागतासाठी उपस्थित\nझारखंड - नक्षलवाद्यांनी नऊ ट्रकना लावली आग, लोहारडागा येथे 10 शस्त्रधारी नक्षलवाद्यांचे कृत्य\nपणजी - गोव्यातील काँग्रेसच्या दोन आमदारांचा भाजपात प्रवेश, दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर भाजपात दाखल\nउत्तर प्रदेश - इटाह येथे सुमारे 35 लाखांची देशी दारू जप्त, दोन जणांना अटक\nठाणे - कडोंमपाचे 400 कंत्राटी कामगार उद्यापासून संपावर, 18 महिन्यांचा पगार थकवल्याने संप\nपुणे- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा वगळून सर्व नगरसेवक हंडे -कलश घेऊन दाखल\nपुणे - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजप वगळून सर्व नगरसेवक विस्कळीत पाणी पुरावठ्याविरोधात हंडे-कलशा घेऊन दाखल\nसातारा - माची पेठेत पतीकडून पत्नीची हत्या, पत्नीची हत्या करुन आरोपी पती फरार\nछत्तीसगड : राजनंदगावात आयईडीचा स्फोट, आयटीबीपीचे तीन जवान जखमी.\nवसई-विरारला पाणीपुरवठा करणार पाइपलाइन फुटली, हजारो लिटर पाणी गेलं फुकट\nगडचिरोली : चकमकीत एक नक्षलवादी ठार, कुरखेडा तालुक्यातील कोमलपाडा जंगलातील घटना\nAll post in लाइव न्यूज़\nराहुल यांचे वर्तन लोकशाहीला धरून नाही- अमित शाह\nआगामी काळात राफेल डीलविषयक आरोपांना कशाप्रकारे प्रत्युत्तर द्यायचे याची रणनीती निश्चित करण्यात आली.\nनवी दिल्ली: राहुल गांधी यांच्या राजकारणाची पद्धत लोकशाहीशी सुसंगत नसल्यामुळेच काँग्रेसकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणात अडथळे आणण्यात आले, अशी टीका भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी केली. भाजपाच्या संसदीय मंडळाची बैठक शुक्रवारी दिल्लीत पार पडली. त्यानंतर केंद्रीय मंत्री अनंतकुमार यांनी प्रसारमाध्यमांना या बैठकीत काय झाले, याचा तपशील पुरवला.\nया बैठकीत अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आगामी काळात राफेल डीलविषयक आरोपांना कशाप्रकारे प्रत्युत्तर द्यायचे याची रणनीती निश्चित करण्यात आली. अमित शाह यांनी म्हटले की, राफेल विमान खरेदी व्यवहारातले महत्त्वाचे मुद्दे आम्ही सांगितले आहेत व भविष्यातही सांगू. मात्र, या व्यवहारातील प्रत्येक घटकावर चर्चा करता येणे शक्य नाही. ते देशहिताला कितपत धरून होईल, याचा विचार करणे गरजेचे आहे. मात्र, या मुद्द्यावरून राहुल गांधी ज्याप्रकारे राजकारण करत आहेत, ते लोकशाहीला धरून नाही. त्यामुळेच काँग्रेस खासदारांकडून मोदींच्या भाषणात व्यत्यय आणण्याचे प्रकार घडले, असा आरोप अमित शाहांनी बैठकीत केला.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nAmit ShahRahul Gandhicongressअमित शाहराहुल गांधीकाँग्रेस\nकर्नाटक सरकार ५ जुलैला कोसळणार; कुमारस्वामींना धक्का देणार काँग्रेसचे नाराज आमदार\nमहाराष्ट्रातील पाच भाजपा खासदार 'डेंजर झोन'मध्ये; RSS ने बनवली यादी\n...त्या काळात माणसेच नव्हे, तर त्यांच्या विचारांनाही बंधक बनवलं, आणीबाणीवर मोदींची टीका\n'ते पण माझे ठुमके पाहत असतील', भाजपा खासदाराच्या त्या विधानाचा सपना चौधरीनं घेतला समाचार\nआणीबाणी विरोधात भाजपाचा 'काळा दिवस', मोदी-शाह यांचा सहभाग\nराहुल गांधींची मानसरोवर यात्रा वादात\nमालदीवमध्ये लोकशाहीच्या स्थापनेसाठी भारत करू शकतो हस्तक्षेप\nबुधवारी उघडणार सबरीमाला मंदिराचे दरवाजे; आंदोलनकर्त्या महिलांना रोखले, तणावाची परिस्थिती\nनिवडणूक रणनीतीचा बादशाह आता राजकारणात, नितीशकुमारांची ताकद वाढली\nनावांचा महिमा... बघा, मोदी सरकारने चार वर्षांत किती ठिकाणांची नावं बदलली अन् का\n#MeToo : एम. जे. अकबर यांनी अनेकदा केले किस, अंतर्वस्त्रात यायचे समोर, महिला पत्रकाराचा आरोप\nअलाहाबादचं नाव यापुर्वीही 'प्रयागराज'चं होतं, 444 वर्षांपूर्वी अकबर बादशहानं बदललं\nबिग बॉस 12मीटूअॅपलप्रो कबड्डी लीगभारत विरुद्ध वेस्ट इंडिजनवरात्रीइंधन दरवाढहेमा मालिनीजागतिक अन्न दिवसअॅमेझॉन\nरुमा शर्माचा Hot अंदाज Viral\nजगातील 'ही' सूक्ष्म शिल्पं पाहिलीत का\nगर्लफ्रेंडला प्रपोज करताना वापरा या 'जरा हटके' कल्पना\nचालतं-फिरतं घर पाहिलंय का\nप्राण्यांची 'अशी' मजामस्ती पाहिलीय का\n'या' चार शहरांमध्ये साजरी केली जाते दुर्गा पूजा\nNavratri 2018 : दुर्गापुजेसाठी बॉलिवूड तारकांचे 'हे' लूक्स तुम्हीही ट्राय करू शकता\nपुस्तकांचा 'असा' वापर कधी पाहिलाय का\nफुटबॉलपटूंची कमाई पाहाल तर चक्रावाल\nनगरमध्ये फुलपाखरं व रानफुलांचे ताटवे ठरतायत आकर्षणाचं केंद्र\nसप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nजोतिबाची पाच पाकळ्यातील बैठी सरदारी पूजा\nअंबाबाई वैष्णवी देवीच्या रुपात, पर्यटकांचा ओघ सुरूच\nनाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे\nसई लोकुरने पारंपरिक वेशभूषेसह केला दांडिया अन् गरब्याचा सराव\nविविध मागण्यांसाठी जळगावमधील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा मोर्चा\nठाण्यात रिक्षा जळून खाक\nNavratri 2018 : करवीर निवासिनी श्री अंबाबाईची गजारुढ रुपातील पूजा\nNavratri 2018 : जोतिबाची पाच पाकळ्यांतील खडी पूजा\nघरी जाण्याची वेळ ठरतेय ‘मृत्यू’ची घंटा\nमी मेले तर त्याची जबाबदारी सीबीआय घेणार का\nलग्नाआधीच नवरा नॉट रिचेबल; ४० लाख घेऊन पसार\n४० इलेक्ट्रिक बसेसचे कंत्राट रद्द करण्याचा बेस्टचा निर्णयच उच्च न्यायालयाने केला रद्द\nतिमिराला छेदून प्रकाश पेरू\nमुंबईत येणाऱ्या दुधाच्या टँकरची तपासणी सुरु\nमालदीवमध्ये लोकशाहीच्या स्थापनेसाठी भारत करू शकतो हस्तक्षेप\nबुधवारी उघडणार सबरीमाला मंदिराचे दरवाजे; आंदोलनकर्त्या महिलांना रोखले, तणावाची परिस्थिती\nमहाराष्ट्र सरकारची महाभेट; कर्मचाऱ्यांचा 'डीए' 3 टक्क्यांनी वाढवला\nलग्नाआधीच नवरा नॉट रिचेबल; ४० लाख घेऊन पसार\n४० इलेक्ट्रिक बसेसचे कंत्राट रद्द करण्याचा बेस्टचा निर्णयच उच्च न्यायालयाने केला रद्द\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/topics/rohit-sharma/", "date_download": "2018-10-17T00:10:17Z", "digest": "sha1:CMMPRPBZQYPWBZH6JRSF4IRPBS5MQKLM", "length": 27126, "nlines": 412, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest Rohit Sharma News in Marathi | Rohit Sharma Live Updates in Marathi | रोहित शर्मा बातम्या at Lokmat.com", "raw_content": "बुधवार १७ ऑक्टोबर २०१८\n#Metoo :अकबर यांच्यावर आणखी एका महिलेचा आरोप\nदेशात २0 कोटी लोक उपाशी अन् ७.८0 लाख क्विंटल धान्य सडले\nघरी जाण्याची वेळ ठरतेय ‘मृत्यू’ची घंटा\nमी मेले तर त्याची जबाबदारी सीबीआय घेणार का\nलग्नाआधीच नवरा नॉट रिचेबल; ४० लाख घेऊन पसार\n#Metoo :अकबर यांच्यावर आणखी एका महिलेचा आरोप\nघरी जाण्याची वेळ ठरतेय ‘मृत्यू’ची घंटा\nमी मेले तर त्याची जबाबदारी सीबीआय घेणार का\nलग्नाआधीच नवरा नॉट रिचेबल; ४० लाख घेऊन पसार\n४० इलेक्ट्रिक बसेसचे कंत्राट रद्द करण्याचा बेस्टचा निर्णयच उच्च न्यायालयाने केला रद्द\n‘नो एन्ट्री’ सीक्वलमध्ये दिसणार ‘हा’ ‘हॅण्डसम मुंडा’\nहर्षदा खानविलकरच्या आयुष्यात 'या' सणाचे आहे खास महत्त्व\nसलमान खान आणि दीपिका पादुकोण बनले नंबर वन\n‘मरियम खान- रिपोर्टिंग लाइव्ह’ मालिकेत अंजू महेंद्रू साकारणार 'ही' भूमिका\n#MeToo : मीटू इफेक्ट दीपिका पादुकोणच्या फाऊंडेशनमधून टॉप टॅलेंट मॅनेजर पायऊतार\nनाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे\nअंबाबाई वैष्णवी देवीच्या रुपात, पर्यटकांचा ओघ सुरूच\n#MeToo : नाना-तनुश्री प्रकरणातील खळबळजनक खुलासा... स्पॉट बॉयचा गौप्यस्फोट\nविविध मागण्यांसाठी जळगावमधील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा मोर्चा\nसतत सर्दी-खोकल्याचा त्रास होतोय 'ही' कारणं असू शकतात\nगर्लफ्रेंडला प्रपोज करताना वापरा या 'जरा हटके' कल्पना\nNavratri 2018 : दुर्गापुजेसाठी बॉलिवूड तारकांचे 'हे' लूक्स तुम्हीही ट्राय करू शकता\nWorld Food Day : सर्दी-खोकला आणि तापामध्ये 'हे' पदार्थ खाणं टाळावं\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nभंडारा - घरगुती गॅस सिलिंडरचा भडका उडाल्याने तीन जण जखमी, मोहाडी तालुक्याच्या अांधळगाव येथे रात्री ९ वाजताची घटना\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nब्राह्मोस हेरगिरी प्रकरण - निशांत अग्रवालची न्यायालयीन कोठडीत रवानगी\nमुंबई - भाजपाध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल, मुख्यमंत्री आणि मुंबई अध्यक्ष आशीष शेलार स्वागतासाठी उपस्थित\nझारखंड - नक्षलवाद्यांनी नऊ ट्रकना लावली आग, लोहारडागा येथे 10 शस्त्रधारी नक्षलवाद्यांचे कृत्य\nपणजी - गोव्यातील काँग्रेसच्या दोन आमदारांचा भाजपात प्रवेश, दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर भाजपात दाखल\nउत्तर प्रदेश - इटाह येथे सुमारे 35 लाखांची देशी दारू जप्त, दोन जणांना अटक\nठाणे - कडोंमपाचे 400 कंत्राटी कामगार उद्यापासून संपावर, 18 महिन्यांचा पगार थकवल्याने संप\nपुणे- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा वगळून सर्व नगरसेवक हंडे -कलश घेऊन दाखल\nपुणे - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजप वगळून सर्व नगरसेवक विस्कळीत पाणी पुरावठ्याविरोधात हंडे-कलशा घेऊन दाखल\nसातारा - माची पेठेत पतीकडून पत्नीची हत्या, पत्नीची हत्या करुन आरोपी पती फरार\nछत्तीसगड : राजनंदगावात आयईडीचा स्फोट, आयटीबीपीचे तीन जवान जखमी.\nवसई-विरारला पाणीपुरवठा करणार पाइपलाइन फुटली, हजारो लिटर पाणी गेलं फुकट\nगडचिरोली : चकमकीत एक नक्षलवादी ठार, कुरखेडा तालुक्यातील कोमलपाडा जंगलातील घटना\nभंडारा - घरगुती गॅस सिलिंडरचा भडका उडाल्याने तीन जण जखमी, मोहाडी तालुक्याच्या अांधळगाव येथे रात्री ९ वाजताची घटना\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nब्राह्मोस हेरगिरी प्रकरण - निशांत अग्रवालची न्यायालयीन कोठडीत रवानगी\nमुंबई - भाजपाध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल, मुख्यमंत्री आणि मुंबई अध्यक्ष आशीष शेलार स्वागतासाठी उपस्थित\nझारखंड - नक्षलवाद्यांनी नऊ ट्रकना लावली आग, लोहारडागा येथे 10 शस्त्रधारी नक्षलवाद्यांचे कृत्य\nपणजी - गोव्यातील काँग्रेसच्या दोन आमदारांचा भाजपात प्रवेश, दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर भाजपात दाखल\nउत्तर प्रदेश - इटाह येथे सुमारे 35 लाखांची देशी दारू जप्त, दोन जणांना अटक\nठाणे - कडोंमपाचे 400 कंत्राटी कामगार उद्यापासून संपावर, 18 महिन्यांचा पगार थकवल्याने संप\nपुणे- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा वगळून सर्व नगरसेवक हंडे -कलश घेऊन दाखल\nपुणे - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजप वगळून सर्व नगरसेवक विस्कळीत पाणी पुरावठ्याविरोधात हंडे-कलशा घेऊन दाखल\nसातारा - माची पेठेत पतीकडून पत्नीची हत्या, पत्नीची हत्या करुन आरोपी पती फरार\nछत्तीसगड : राजनंदगावात आयईडीचा स्फोट, आयटीबीपीचे तीन जवान जखमी.\nवसई-विरारला पाणीपुरवठा करणार पाइपलाइन फुटली, हजारो लिटर पाणी गेलं फुकट\nगडचिरोली : चकमकीत एक नक्षलवादी ठार, कुरखेडा तालुक्यातील कोमलपाडा जंगलातील घटना\nAll post in लाइव न्यूज़\nरोहित शर्माच्या 'त्या' किसवर पत्नी रितिका म्हणते...\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nआशिया चषक क्रिकेट स्पर्धेत रोहित शर्माने भारताला नेतृत्वकौशल्याने जेतेपद पटकावून दिले. मात्र, त्यानंतर वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी रोहितला संघात स्थान देण्यात आलेले नाही. ... Read More\nRohit Sharmayuzvendra chahalरोहित शर्मायुजवेंद्र चहल\n... अन् तो चक्क रोहित शर्माच्या पाया पडला\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nएक चाहता मैदानात घुसला आणि रोहितकडे गेला. रोहितला या चाहत्याचा कोणताच अंदाज नव्हता, त्यामुळे सुरुवातीला रोहित घाबरला. ... Read More\nRohit SharmaVirat KohliAsia Cup 2018रोहित शर्माविराट कोहलीआशिया चषक\nहार्दिक पांड्याला ड्रेसिंग स्टाईलवरून रोहित शर्मा ट्रोल करतो तेव्हा...\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nभारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने गुरुवारी 25 व्या वर्षी पदार्पण केले. ... Read More\nRohit Sharmahardik pandyaरोहित शर्माहार्दिक पांड्या\nIND vs WI : रोहित शर्माकडून कर्णधारपदाची धुरा आता पुन्हा विराट कोहलीकडे\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nआशिया चषक स्पर्धेत भारताचे नेतृत्व रोहित शर्माकडे सोपवण्यात आले होते. पण आता विश्रांतीनंतर मैदानात परतलेल्या विराट कोहलीने भारतीय संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. ... Read More\nIndia vs West IndiesVirat KohliRohit Sharmaभारत विरुद्ध वेस्ट इंडिजविराट कोहलीरोहित शर्मा\nकोहली-शास्त्री आणि निवड समितीचं जुळता काही जुळेना... बीसीसीआयने घेतली दखल\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nबीसीसीआयच्या प्रशासकीय समितीने आज एका बैठकीचे आयोजन केले होते. त्यामध्ये निवड समिती आणि शास्त्री-कोहली यांच्यामध्ये बेबनाव असल्याची बाब समोर आली आहे. ... Read More\nVirat KohliRavi ShastriRohit SharmaBCCIविराट कोहलीरवी शास्त्रीरोहित शर्माबीसीसीआय\nIND vs WI : विराट कोहलीला पुन्हा विश्रांती, रोहितकडे नेतृत्व\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nIND vs WI: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना यजमान भारताने तिसऱ्या दिवशीच खिशात घातला आणि 1-0 अशी आघाडी घेतली आहे. ... Read More\nVirat KohliRohit SharmaIndia vs West Indiesविराट कोहलीरोहित शर्माभारत विरुद्ध वेस्ट इंडिज\nफक्त अनुष्काच नाही तर 'या' क्रिकेटपटूंच्या बायकाही पाहतात स्टेडियममध्ये सामने\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nVirat KohliAnushka SharmaRohit SharmaAjinkya RahaneMS DhoniAB de Villiersविराट कोहलीअनुष्का शर्मारोहित शर्माअजिंक्य रहाणेमहेंद्रसिंह धोनीएबी डिव्हिलियर्स\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nVirat KohliAnushka SharmaMS DhoniRohit SharmaSaurav Gangulyविराट कोहलीअनुष्का शर्मामहेंद्रसिंह धोनीरोहित शर्मासौरभ गांगुली\nऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघात येणार रोहित शर्मा...\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nरोहितकडे भावी कर्णधार म्हणून बघायला लोकांनी सुरुवात केली आहे. त्यामुळे त्याला वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत संधी मिळायला हवी होती, असे चाहत्यांना वाटत होते. ... Read More\nIndia vs West Indies : रोहित, शिखर, करुणला संघाबाहेर बसवण्याचं 'हे' आहे कारण\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nIndia vs West Indies: गुरुवारपासून सुरू होणाऱ्या वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेसाठी जाहीर करण्यात आलेल्या भारताच्या कसोटी संघावर अनेकांनी नाराजी प्रकट केली. ... Read More\nIndia vs West IndiesRohit SharmaShikhar Dhawanभारत विरुद्ध वेस्ट इंडीजरोहित शर्माशिखर धवन\nबिग बॉस 12मीटूअॅपलप्रो कबड्डी लीगभारत विरुद्ध वेस्ट इंडिजनवरात्रीइंधन दरवाढहेमा मालिनीजागतिक अन्न दिवसअॅमेझॉन\nरुमा शर्माचा Hot अंदाज Viral\nजगातील 'ही' सूक्ष्म शिल्पं पाहिलीत का\nगर्लफ्रेंडला प्रपोज करताना वापरा या 'जरा हटके' कल्पना\nचालतं-फिरतं घर पाहिलंय का\nप्राण्यांची 'अशी' मजामस्ती पाहिलीय का\n'या' चार शहरांमध्ये साजरी केली जाते दुर्गा पूजा\nNavratri 2018 : दुर्गापुजेसाठी बॉलिवूड तारकांचे 'हे' लूक्स तुम्हीही ट्राय करू शकता\nपुस्तकांचा 'असा' वापर कधी पाहिलाय का\nफुटबॉलपटूंची कमाई पाहाल तर चक्रावाल\nनगरमध्ये फुलपाखरं व रानफुलांचे ताटवे ठरतायत आकर्षणाचं केंद्र\nसप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nजोतिबाची पाच पाकळ्यातील बैठी सरदारी पूजा\nअंबाबाई वैष्णवी देवीच्या रुपात, पर्यटकांचा ओघ सुरूच\nनाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे\nसई लोकुरने पारंपरिक वेशभूषेसह केला दांडिया अन् गरब्याचा सराव\nविविध मागण्यांसाठी जळगावमधील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा मोर्चा\nठाण्यात रिक्षा जळून खाक\nNavratri 2018 : करवीर निवासिनी श्री अंबाबाईची गजारुढ रुपातील पूजा\nNavratri 2018 : जोतिबाची पाच पाकळ्यांतील खडी पूजा\nघरी जाण्याची वेळ ठरतेय ‘मृत्यू’ची घंटा\nमी मेले तर त्याची जबाबदारी सीबीआय घेणार का\nलग्नाआधीच नवरा नॉट रिचेबल; ४० लाख घेऊन पसार\n४० इलेक्ट्रिक बसेसचे कंत्राट रद्द करण्याचा बेस्टचा निर्णयच उच्च न्यायालयाने केला रद्द\nतिमिराला छेदून प्रकाश पेरू\nमुंबईत येणाऱ्या दुधाच्या टँकरची तपासणी सुरु\nमालदीवमध्ये लोकशाहीच्या स्थापनेसाठी भारत करू शकतो हस्तक्षेप\nबुधवारी उघडणार सबरीमाला मंदिराचे दरवाजे; आंदोलनकर्त्या महिलांना रोखले, तणावाची परिस्थिती\nमहाराष्ट्र सरकारची महाभेट; कर्मचाऱ्यांचा 'डीए' 3 टक्क्यांनी वाढवला\nलग्नाआधीच नवरा नॉट रिचेबल; ४० लाख घेऊन पसार\n४० इलेक्ट्रिक बसेसचे कंत्राट रद्द करण्याचा बेस्टचा निर्णयच उच्च न्यायालयाने केला रद्द\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/01/news-306.html", "date_download": "2018-10-16T22:46:24Z", "digest": "sha1:H5DHMWH5VG2JH675W5LIGPPULJOBTSDW", "length": 5359, "nlines": 82, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "नगरमध्ये बसचालकाच्या खुनाचा प्रयत्न. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nनगरमध्ये बसचालकाच्या खुनाचा प्रयत्न.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नगर शहरातील निलक्रांती चौक परिसरात एसटी बसवर दगडफेक करून बसचालकास दगडाने मारहाण करून त्याचा खून करण्याचा प्रयत्न केल्याची घटना मंगळवारी (दि. २) रोजी घडली. या प्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात अज्ञात १० ते १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nयाबाबत सविस्तर माहिती अशी की, नगर कल्याण एसटीबस (एम. एच. २०, बीएल ३०६१) यामध्ये हनुमंत रावसाहेब कुचेकर हे बसचालक प्रवासी घेवून नगरहून कल्याणकडे जात असताना दिल्लीगेट समोरील निलक्रांती चौकात एका पांढऱ्या रंगाच्या बोलेरो गाडीतून आलेल्या १० ते १२ जणांच्या जमावाने गाडी बसला आडवी लावत बसवर दगडफेक करण्यात आली.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG\nतसेच बसचालक कुचेकर यांना दगडाने मारहाण करून त्यांच्या खूनाचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी कुचेकर यांच्या फिर्यादीवरून पोलिस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा व सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nखा.दिलीप गांधीची लोकसभा उमेदवारी धोक्‍यात \nआ.अरुण जगतापांचे नाव येताच डॉ.सुजय विखे दक्षिणेत सक्रीय \nपाथर्डीत अकरावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/gadchiroli/gadchiroli-and-gondia-elephants-will-be-shifted-tadoba-and-pench/", "date_download": "2018-10-17T00:09:43Z", "digest": "sha1:AV7IVWZTJMV6R2W2NGQH7QXKFGCYYK7R", "length": 28174, "nlines": 402, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Gadchiroli And Gondia Elephants Will Be Shifted In Tadoba And Pench | गडचिरोली व गोंदियातील हत्तींचे होणार पेंच व ताडोबात स्थानांतर | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार १७ ऑक्टोबर २०१८\n#Metoo :अकबर यांच्यावर आणखी एका महिलेचा आरोप\nदेशात २0 कोटी लोक उपाशी अन् ७.८0 लाख क्विंटल धान्य सडले\nघरी जाण्याची वेळ ठरतेय ‘मृत्यू’ची घंटा\nमी मेले तर त्याची जबाबदारी सीबीआय घेणार का\nलग्नाआधीच नवरा नॉट रिचेबल; ४० लाख घेऊन पसार\n#Metoo :अकबर यांच्यावर आणखी एका महिलेचा आरोप\nघरी जाण्याची वेळ ठरतेय ‘मृत्यू’ची घंटा\nमी मेले तर त्याची जबाबदारी सीबीआय घेणार का\nलग्नाआधीच नवरा नॉट रिचेबल; ४० लाख घेऊन पसार\n४० इलेक्ट्रिक बसेसचे कंत्राट रद्द करण्याचा बेस्टचा निर्णयच उच्च न्यायालयाने केला रद्द\n‘नो एन्ट्री’ सीक्वलमध्ये दिसणार ‘हा’ ‘हॅण्डसम मुंडा’\nहर्षदा खानविलकरच्या आयुष्यात 'या' सणाचे आहे खास महत्त्व\nसलमान खान आणि दीपिका पादुकोण बनले नंबर वन\n‘मरियम खान- रिपोर्टिंग लाइव्ह’ मालिकेत अंजू महेंद्रू साकारणार 'ही' भूमिका\n#MeToo : मीटू इफेक्ट दीपिका पादुकोणच्या फाऊंडेशनमधून टॉप टॅलेंट मॅनेजर पायऊतार\nनाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे\nअंबाबाई वैष्णवी देवीच्या रुपात, पर्यटकांचा ओघ सुरूच\n#MeToo : नाना-तनुश्री प्रकरणातील खळबळजनक खुलासा... स्पॉट बॉयचा गौप्यस्फोट\nविविध मागण्यांसाठी जळगावमधील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा मोर्चा\nसतत सर्दी-खोकल्याचा त्रास होतोय 'ही' कारणं असू शकतात\nगर्लफ्रेंडला प्रपोज करताना वापरा या 'जरा हटके' कल्पना\nNavratri 2018 : दुर्गापुजेसाठी बॉलिवूड तारकांचे 'हे' लूक्स तुम्हीही ट्राय करू शकता\nWorld Food Day : सर्दी-खोकला आणि तापामध्ये 'हे' पदार्थ खाणं टाळावं\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nभंडारा - घरगुती गॅस सिलिंडरचा भडका उडाल्याने तीन जण जखमी, मोहाडी तालुक्याच्या अांधळगाव येथे रात्री ९ वाजताची घटना\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nब्राह्मोस हेरगिरी प्रकरण - निशांत अग्रवालची न्यायालयीन कोठडीत रवानगी\nमुंबई - भाजपाध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल, मुख्यमंत्री आणि मुंबई अध्यक्ष आशीष शेलार स्वागतासाठी उपस्थित\nझारखंड - नक्षलवाद्यांनी नऊ ट्रकना लावली आग, लोहारडागा येथे 10 शस्त्रधारी नक्षलवाद्यांचे कृत्य\nपणजी - गोव्यातील काँग्रेसच्या दोन आमदारांचा भाजपात प्रवेश, दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर भाजपात दाखल\nउत्तर प्रदेश - इटाह येथे सुमारे 35 लाखांची देशी दारू जप्त, दोन जणांना अटक\nठाणे - कडोंमपाचे 400 कंत्राटी कामगार उद्यापासून संपावर, 18 महिन्यांचा पगार थकवल्याने संप\nपुणे- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा वगळून सर्व नगरसेवक हंडे -कलश घेऊन दाखल\nपुणे - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजप वगळून सर्व नगरसेवक विस्कळीत पाणी पुरावठ्याविरोधात हंडे-कलशा घेऊन दाखल\nसातारा - माची पेठेत पतीकडून पत्नीची हत्या, पत्नीची हत्या करुन आरोपी पती फरार\nछत्तीसगड : राजनंदगावात आयईडीचा स्फोट, आयटीबीपीचे तीन जवान जखमी.\nवसई-विरारला पाणीपुरवठा करणार पाइपलाइन फुटली, हजारो लिटर पाणी गेलं फुकट\nगडचिरोली : चकमकीत एक नक्षलवादी ठार, कुरखेडा तालुक्यातील कोमलपाडा जंगलातील घटना\nभंडारा - घरगुती गॅस सिलिंडरचा भडका उडाल्याने तीन जण जखमी, मोहाडी तालुक्याच्या अांधळगाव येथे रात्री ९ वाजताची घटना\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nब्राह्मोस हेरगिरी प्रकरण - निशांत अग्रवालची न्यायालयीन कोठडीत रवानगी\nमुंबई - भाजपाध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल, मुख्यमंत्री आणि मुंबई अध्यक्ष आशीष शेलार स्वागतासाठी उपस्थित\nझारखंड - नक्षलवाद्यांनी नऊ ट्रकना लावली आग, लोहारडागा येथे 10 शस्त्रधारी नक्षलवाद्यांचे कृत्य\nपणजी - गोव्यातील काँग्रेसच्या दोन आमदारांचा भाजपात प्रवेश, दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर भाजपात दाखल\nउत्तर प्रदेश - इटाह येथे सुमारे 35 लाखांची देशी दारू जप्त, दोन जणांना अटक\nठाणे - कडोंमपाचे 400 कंत्राटी कामगार उद्यापासून संपावर, 18 महिन्यांचा पगार थकवल्याने संप\nपुणे- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा वगळून सर्व नगरसेवक हंडे -कलश घेऊन दाखल\nपुणे - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजप वगळून सर्व नगरसेवक विस्कळीत पाणी पुरावठ्याविरोधात हंडे-कलशा घेऊन दाखल\nसातारा - माची पेठेत पतीकडून पत्नीची हत्या, पत्नीची हत्या करुन आरोपी पती फरार\nछत्तीसगड : राजनंदगावात आयईडीचा स्फोट, आयटीबीपीचे तीन जवान जखमी.\nवसई-विरारला पाणीपुरवठा करणार पाइपलाइन फुटली, हजारो लिटर पाणी गेलं फुकट\nगडचिरोली : चकमकीत एक नक्षलवादी ठार, कुरखेडा तालुक्यातील कोमलपाडा जंगलातील घटना\nAll post in लाइव न्यूज़\nगडचिरोली व गोंदियातील हत्तींचे होणार पेंच व ताडोबात स्थानांतर\nगडचिरोली जिल्ह्यातील कमलापूर हत्ती कॅम्प येथील सात हत्ती पेंच व्याघ्र प्रकल्प व गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव-नागझिरा अभयारण्यातील एक हत्ती ताडोबा व्याघ्र प्रकल्पात स्थानांतरित करण्याचे निर्देश प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांनी दिले आहेत.\nठळक मुद्देप्रधान मुख्य संरक्षकांचे निर्देशवाघाचा मागोवा घेण्याचे देणार प्रशिक्षण\nगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील कमलापूर हत्ती कॅम्प येथील सात हत्ती पेंच व्याघ्र प्रकल्प व गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव-नागझिरा अभयारण्यातील एक हत्ती ताडोबा व्याघ्र प्रकल्पात स्थानांतरित करण्याचे निर्देश प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांनी दिले आहेत.\nगडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील कमलापूर येथे हत्ती कॅम्प आहे. या ठिकाणी वसंती, मंगला, अजित, राणी, प्रियंका व आदित्य हे सात हत्ती आहेत. तर गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात रूपा नावाची हत्तीन आहे. कमलापूर येथील सर्व हत्ती, त्यांच्यासाठी वापरले जाणारे प्रशिक्षण व इतर साहित्य तसेच उपलब्ध कर्मचारी यांचे पेंच व्याघ्र प्रकल्प नागपूर येथे स्थानांतरण करावे, या सर्व हत्तींना पेंच व्याघ्र प्रकल्पात वाघाचा मागोवा घेण्याचे प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे पत्र प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी दिले आहे.\nताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात यापूर्वीच चार हत्ती आहेत. नवेगाव-नागझिरा येथील एक हत्ती त्या ठिकाणी स्थानांतरित केला जाणार असल्याने ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील हत्तींची संख्या पाचवर पोहोचणार आहे. नवीन हत्तीला सुद्धा वाघाचा मागोवा घेण्याबाबतचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. या सर्व हत्तींचे स्थानांतरण १५ फेब्रुवारीपूर्वी संबंधित ठिकाणी करण्याचे निर्देश आहेत. त्यानुसार वनविभाग तयारीला लागला आहे.\nकमलापूर येथील हत्ती कॅम्प हे गडचिरोली जिल्ह्यातील एकमेव पर्यटनस्थळ आहे. राज्यभरातील अनेक पर्यटक हत्ती पाहण्यासाठी कमलापूर हत्ती कॅम्पला भेट देतात. वन विभागाने या सर्व हत्तींना लाकडाची वाहतूक करण्याचे विशेष प्रशिक्षण दिले आहे. मात्र आता या सर्व हत्तींचे स्थानांतरण केले जाणार असल्याने कमलापूर परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. यासाठी आंदोलन करण्याचा इशारा दिला जात आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nTadoba Andhari Tiger Projectताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प\nताडोबात नि:शुल्क प्रवेशासाठी तेजस ठाकरे झाले वनविभागाचे पाहुणे\nवहिदा रहेमान यांनी लुटला ताडोबा जंगल सफारीचा आनंद..\nआता नागपूर - ताडोबा पर्यटनवारी; ८७ किलोमीटर रस्ता होणार राज्य मार्ग\nचंद्रपूर भागात बछड्यांसह फिरणाऱ्या वाघिणीचे पुन्हा दर्शन\nवाघांच्या ‘त्या’ व्हायरल व्हिडिओमुळे ताडोबातील पर्यटकांमध्ये कुतूहलपूर्ण चर्चा\nपतंगराव कदमांच्या आठवणीने गहिवरली ताडोबातील दोन गावे\nमोहटोलात दुर्गा उत्सवाऐवजी अखंडटाळ उत्सव\nशेतकऱ्यांनी पुरक व्यवसायाकडे वळावे\nमेडिकल कॉलेज मंजूर होणार\nचोरट्यास सात वर्षांचा कारावास\nबिग बॉस 12मीटूअॅपलप्रो कबड्डी लीगभारत विरुद्ध वेस्ट इंडिजनवरात्रीइंधन दरवाढहेमा मालिनीजागतिक अन्न दिवसअॅमेझॉन\nरुमा शर्माचा Hot अंदाज Viral\nजगातील 'ही' सूक्ष्म शिल्पं पाहिलीत का\nगर्लफ्रेंडला प्रपोज करताना वापरा या 'जरा हटके' कल्पना\nचालतं-फिरतं घर पाहिलंय का\nप्राण्यांची 'अशी' मजामस्ती पाहिलीय का\n'या' चार शहरांमध्ये साजरी केली जाते दुर्गा पूजा\nNavratri 2018 : दुर्गापुजेसाठी बॉलिवूड तारकांचे 'हे' लूक्स तुम्हीही ट्राय करू शकता\nपुस्तकांचा 'असा' वापर कधी पाहिलाय का\nफुटबॉलपटूंची कमाई पाहाल तर चक्रावाल\nनगरमध्ये फुलपाखरं व रानफुलांचे ताटवे ठरतायत आकर्षणाचं केंद्र\nसप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nजोतिबाची पाच पाकळ्यातील बैठी सरदारी पूजा\nअंबाबाई वैष्णवी देवीच्या रुपात, पर्यटकांचा ओघ सुरूच\nनाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे\nसई लोकुरने पारंपरिक वेशभूषेसह केला दांडिया अन् गरब्याचा सराव\nविविध मागण्यांसाठी जळगावमधील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा मोर्चा\nठाण्यात रिक्षा जळून खाक\nNavratri 2018 : करवीर निवासिनी श्री अंबाबाईची गजारुढ रुपातील पूजा\nNavratri 2018 : जोतिबाची पाच पाकळ्यांतील खडी पूजा\nघरी जाण्याची वेळ ठरतेय ‘मृत्यू’ची घंटा\nमी मेले तर त्याची जबाबदारी सीबीआय घेणार का\nलग्नाआधीच नवरा नॉट रिचेबल; ४० लाख घेऊन पसार\n४० इलेक्ट्रिक बसेसचे कंत्राट रद्द करण्याचा बेस्टचा निर्णयच उच्च न्यायालयाने केला रद्द\nतिमिराला छेदून प्रकाश पेरू\nमुंबईत येणाऱ्या दुधाच्या टँकरची तपासणी सुरु\nमालदीवमध्ये लोकशाहीच्या स्थापनेसाठी भारत करू शकतो हस्तक्षेप\nबुधवारी उघडणार सबरीमाला मंदिराचे दरवाजे; आंदोलनकर्त्या महिलांना रोखले, तणावाची परिस्थिती\nमहाराष्ट्र सरकारची महाभेट; कर्मचाऱ्यांचा 'डीए' 3 टक्क्यांनी वाढवला\nलग्नाआधीच नवरा नॉट रिचेबल; ४० लाख घेऊन पसार\n४० इलेक्ट्रिक बसेसचे कंत्राट रद्द करण्याचा बेस्टचा निर्णयच उच्च न्यायालयाने केला रद्द\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-tukaram-munde-98103", "date_download": "2018-10-16T23:07:27Z", "digest": "sha1:M5JMQXKMGCMBR7F62ONUXI33AQ3QRPP4", "length": 14428, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news tukaram munde नगरसेवकांकडे राबणारे पालिकेच्या मुळ सेवेत, मुंढेचा दणका | eSakal", "raw_content": "\nनगरसेवकांकडे राबणारे पालिकेच्या मुळ सेवेत, मुंढेचा दणका\nगुरुवार, 15 फेब्रुवारी 2018\nनाशिकः शहरात सफाई कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने त्याचा परिणाम स्वच्छतेवर होत असल्याची ओरड करतं स्वच्छता कर्मचारी भरती करण्याचे वांरवार मागणी करणारे नगरसेवक व नगरसेवकांची वट दाखवून त्यांच्या अवतीभोवती पिंगा घालणाऱ्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना नुतन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आणखी एक दणका दिला आहे. तातडीने मुळ पदावर कामावर या अन्यथा कारवाईला सामोरे जा असा सज्जड दम भरताचं अडिचशे हून अधिक कर्मचारी मुळ सेवेत रुजू झाले आहेत.\nनाशिकः शहरात सफाई कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने त्याचा परिणाम स्वच्छतेवर होत असल्याची ओरड करतं स्वच्छता कर्मचारी भरती करण्याचे वांरवार मागणी करणारे नगरसेवक व नगरसेवकांची वट दाखवून त्यांच्या अवतीभोवती पिंगा घालणाऱ्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना नुतन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आणखी एक दणका दिला आहे. तातडीने मुळ पदावर कामावर या अन्यथा कारवाईला सामोरे जा असा सज्जड दम भरताचं अडिचशे हून अधिक कर्मचारी मुळ सेवेत रुजू झाले आहेत.\nपालिकेच्या आस्थापनेवर 1993 सफाई कर्मचाऱ्यांची पदे मंजुर आहेत. नियमानुसार दहा हजार लोकसंख्येमागे पंचवीस सफाई कर्मचायांची आवशक्‍यता आहे. सन 2011 च्या लोकसंख्येचा विचार करता शहरात तीन हजार सातशे सफाई कर्मचारी आवशक्‍य आहे. परंतू सद्यस्थितीत शहराची लोकसंख्या वीस लाखांच्या आसपास पोहोचल्याने सुमारे पाच हजार कर्मचारी सफाईसाठी लागतात. सफाई कर्मचारी कमी असल्याने वांरवार सफाई कर्मचारी भरती करण्याची मागणी केली जात आहे. येत्या वीस तारखेला होणाऱ्या महासभेत सातशे पदे आऊटसोर्सिंगने भरण्याचा देखील प्रस्ताव सादर झाला आहे.\nसफाई कर्मचाऱ्यांची पदे भरण्याची मागणी होत असताना नगरसेवकांकडे काम करणाऱ्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचा उल्लेख आतापर्यंत कोणी केला नाही. पालिकेचे 280 कर्मचारी ज्या कामाचा पगार घेतात ते काम न करताचं नगरसेवकांच्या घरी, कार्यालयात एवढेचं नव्हे तर त्यांच्या वाहनांवर ड्रायव्हर म्हणून देखील काम करतात. पगार पालिकेचा परंतू काम मात्र नगरसेवकांचे होत असल्याने अशा कर्मचाऱ्यांना मुळसेवेत दाखल होण्याच्या सुचना देताना कारवाईचा ईशारा दिला आहे. विशेष म्हणजे आयुक्तांच्या दमबाजीला घाबरंत नाशिकरोड विभागातील 54 कर्मचारी मुळ सेवेत दाखल देखील झाल्याने सफाई कर्मचायांच्या संख्येत वाढ झाली आहे.\nपालिकेच्या आस्थापनेवर असलेल्या कर्मचारी वेगळा व प्रत्यक्षात काम करणारे कर्मचारी वेगळे अशा तक्रारी प्राप्त झाल्याने आयुक्त मुंढे यांनी अशा कर्मचाऱ्यांचे ऑडीट करण्याचा निर्णय घेतला आहे. नगरसेवकांच्या घराजवळचं साफसफाई करून प्रभागात झाडू मारल्याच्या आवेशात फिरणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना ठरवून दिलेल्या ठिकाणी झाडलोट न केल्यास कारवाईच्या सुचना दिल्या आहेत.\n#NavDurga भरडधान्यांमधील पोषणमूल्यांच्या खजिन्याचा शोध\nआकर्षक, चवदार पदार्थांची रेलचेल असणं म्हणजे काही परिपूर्ण जेवण नव्हे. या उलट भरडधान्यं म्हणून दुर्लक्षित ठरलेल्या, स्थानिक पातळीवर उपलब्ध होऊ...\nपुणे - नागरिकांच्या प्रश्‍नांना काय उत्तर द्यायचे, नागरिकांच्या घरांतून आणि आमच्या तोंडचे पाणी पळाले आहे... सणासुदीला पाणीटंचाई निर्माण झाली......\nपाणीकपात करू दिली जाणार नाही - सौरभ राव\nपुणे - शहराची वाढती लोकसंख्या आणि पाण्याची गरज लक्षात घेऊन जलसंपदा विभागाकडे पाण्याचा कोटा वाढवून घेण्यात येईल. पाणीकपात करू दिली जाणार नाही,...\n#Watercrisis पीएमआरडीएला पाण्याची प्रतीक्षा\nपुणे - जलसंपदा विभागाने पुण्याच्या पाणीपुरवठ्यात कपात करण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी घेतला आहे. या पार्श्‍वभूमीवर आता पीएमआरडीएच्या...\n'एसएसबी'चे जवान 'आयबी'कडे वर्ग\nनवी दिल्ली : सशस्त्र सीमा बलाच्या (एसएसबी) दोन हजार जवानांना इंटेलिजन्स ब्यूरोकडे (आयबी) वर्ग करण्यात आले. भारतीय सीमेवरील मनुष्यबळ वाढवून \"आयबी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-lagnavishyak-gauri-kanitkar-1296", "date_download": "2018-10-16T23:26:56Z", "digest": "sha1:X5XH4L5RZSRJVK4MPG4I24VOGT6JS6XM", "length": 18469, "nlines": 118, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Lagnavishyak Gauri Kanitkar | Saptahik Sakal", "raw_content": "\nसोशल मीडिया आणि लग्न\nसोशल मीडिया आणि लग्न\nगुरुवार, 22 मार्च 2018\n‘सहा महिने आम्ही chat करत होतो. चांगलं जमलं होतं आमचं . खूप गप्पा मारत होतो जवळ जवळ रोज.. आणि अचानक सहा महिन्यांनंतर त्यानं ‘नाही’ म्हणून सांगितलं.. आणि नाही म्हणून सांगताना त्यानं नुसता एक साधा मेसेज करून ‘नाही’ म्हणून सांगितलं. प्रत्यक्ष भेटून नक्की काय झालं हे पण सांगता आलं नाही त्याला. मला खूप डिप्रेस्ड वाटतंय..’ सुविधाच्या डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं.\n‘एका लग्नविषयक साइटवरून प्रथम त्यानंच इंटरेस्ट सेंट केला. नंतर मग फोन वर बोलणं होऊन भेटायचं ठरलं.. आणि मग आमच्या गप्पा सुरू झाल्या. मी हे घरीपण सांगितलं नव्हतं. तो म्हणाला की आधी आपलं आपण बोलूया. भेटूया. आधीच मोठ्यांना नको यात घ्यायला. मग मी पण नाही सांगितलं. मला वाटलं सगळं छान जमलं, की येईल नंतर सांगता. पण त्यामुळं आता मला घरात मोकळेपणी वावरता येत नाहीये. मला समजत नाही काय करावं ते. का नाही म्हणाला असेल तो माझ्यात काय कमी आहे माझ्यात काय कमी आहे आणि ही काय पद्धत झाली का आणि ही काय पद्धत झाली का सहा सहा महिने बोलल्यानंतर असं कसं हा नाही म्हणू शकतो सहा सहा महिने बोलल्यानंतर असं कसं हा नाही म्हणू शकतो आणि आता तर तो माझे फोनही घेत नाहीये. फेसबुकवरून पण त्यानं मला आता unfriend करून टाकलाय. Whats app वर तर रोज आम्ही तासनतास बोलत होतो. त्यानी मला फसवलं, याचं दुःख मला जास्त होतंय.’\n‘काय ऑसम आहे नं मी गिटार वाजवतो आणि तुलाही आवडतं. काय विलक्षण योगायोग आहे..’ केदार नेहाशी बोलत होता. दोघं एका कॉफी शॉपमध्ये गप्पा मारत होते. कुठल्याशा लग्नविषयक साईटवरून केदारनं नेहाचं प्रोफाइल पाहिलं होतं.. आणि आज त्या संबंधानं दोघं भेटले होते.\nनेहा म्हणाली, ‘गिटार आणि मी कुणी सांगितलं तुला मला नाही वाजवता येत गिटार.’\n अगं मी फेसबुक प्रोफाइल पाहिलं तुझं. त्यात तुझे तीन - चार फोटो आहेत, हातात गिटार घेतलेले.’\n‘हां हां ते होय..’ असे म्हणून नेहा मोठमोठ्यानं हसू लागली. ‘अरे come on, ती फक्त स्टाइल होती. तुला काय खरं वाटलं की काय..’ असे म्हणून नेहा मोठमोठ्यानं हसू लागली. ‘अरे come on, ती फक्त स्टाइल होती. तुला काय खरं वाटलं की काय’ नेहाला हसू आवरेना.\nकेदारचा चेहरा मात्र पाहण्यासारखा झाला होता. त्याचा झालेला भ्रमनिरास स्पष्टपणे त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता.\n‘काय कमाल आहे... ती फक्त स्टाइल आहे मग खरं काय आहे मग खरं काय आहे\n‘काही नाही रे. मी जस्ट हातात घेऊन पाहिलं गिटार.. मग माझ्या मैत्रिणीनं फोटो काढले आणि मग केले शेअर ‘एफबी’वर.. बस इतकंच.’ तिनं उत्तर दिलं.\nही गल्लत अनेकदा होते. माहिती खरी दिली आहे का हे तपासून पाहण्यासाठी मुल - मुली सोशल मीडियाचा अतिरेकी वापर करताना दिसतात. अनेकदा तर आमच्या विवाहसंस्थेच्या साईटवर दिलेली माहिती आणि फेसबुकवरची माहिती क्रॉसचेक करताना दिसतात. तसं पाहिलं, तर अनेक जण फेसबुक खूप सहजपणे (कॅज्युअली) वापरताना दिसतात. वेळ नसेल तर सहजपणे जाता जाता like करून जातात किंवा नुसतंच Wow .. भारी.. अशा पद्धतीच्या कॉमेंट्‌स पास करताना दिसतात.. आणि तरीही त्यावर खूप जास्त प्रमाणात भर देताना दिसतात.\nआपल्यापैकी प्रत्येकजण सतत निरनिराळे मुखवटे घेऊन वावरत असतो. शिवाय आपण सगळेजण आपल्या ओळखीतल्या प्रत्येक माणसाशी वेगवेगळे वागत असतो. अनेकदा हे वेगवेगळे मुखवटे, वेगवेगळं वागणं ही व्यावसायिक गरज असू शकते.\nनिकिता इमेज कन्सल्टंट आहे. तिनं तिचे खूप वेगवेगळ्या पेहरावातले फोटो Instagram वर टाकले होते. तसेच फेसबुकवरदेखील ते लोड केले होते. सूरज म्हणाला, ‘इतक्‍या मॉड पोशाखातले फोटो आहेत. कशी असेल ही मुलगी आमच्या घरी नाही चालणार.’ कोणत्याही गोष्टीवरून आपण किती पटकन मतं बनवतो नं\nसोशल मीडिया आपल्या मनात अक्षरशः दिवसभर जागृतावस्थेत असतं. सतत आपण आपल्या मुखवट्यांचा विचार करत असतो. व्यावसायिक गरज असेल तर तेवढी गरज भागली की मुखवटा बाजूला सारता यायला हवा. पण अनेकदा तोच आपला खरा चेहरा बनून जातो. समाजासमोर प्रेझेंट केलेला चेहरा तसाच्या तसा ठेवावा लागतो.\nवरच्या पहिल्या उदाहरणासारखंदेखील अनेकदा घडताना दिसतं. कोणताही मुलगा आणि मुलगी पहिल्यांदा भेटतात त्यावेळी अनेकदा आपापले फोन नंबर्स एकमेकांना दिले जातात आणि कॉफी शॉपमधून बाहेर पडल्यापासून ‘पोचलीस का’ ‘जेवलीस का’ ‘गुड मॉर्निंग, गुड नाईट’.. अशा मेसेजेसची सुरवात होते. मग विशेष करून मुलींना वाटायला लागते, की किती माझी काळजी करतोय हा मुलगा मग त्यातूनच chatting ला सुरवात होते. भावनिकदृष्ट्या कमकुवत असणारे त्यात अडकत जातात. ते नातं पुढं गेलं तर ठीक असतं; पण वरच्या उदाहरणाप्रमाणंच अनेकदा घडताना दिसतं.\nकोणत्याही सोशल मीडियाचा वापर Whats app चा वापर फक्त कुठं भेटूया, किती वाजता भेटूया अशा जुजबी कारणासाठी केला जावा असं मला वाटतं. आमच्या सगळ्या कार्यक्रमांमधून आम्ही हे सातत्यानं सांगत असतो. आजही मुली कितीही शिकलेल्या आणि स्वतःच्या पायावर उभ्या असल्या, तरीदेखील माझ्या नवऱ्यानं माझी काळजी घेतली पाहिजे ही अपेक्षा मनातून गेलेली नाही. दुर्दैवानं पोचलीस का जेवलीस का... हीच काळजी घेण्याची वाक्‍यं वाटायला लागतात आणि विशेषकरून मुली या गोष्टीमध्ये अडकत जातात.\nफेसबुकवर किंवा Whats app वर बोलणं, मेलवर बोलणं हे प्रत्यक्ष बोलण्यापेक्षा तुलनेनं खूप सोपं असतं. आपण विचार करून, शब्दयोजना ठरवून मेसेज लिहू शकतो. समोर भेटताना जसं डोळ्याला डोळा भिडवून बोललं जातं, तसा प्रकार लिहिताना नसतो. समोर भेटून जेव्हा बोलतो तेव्हा आपल्या अनेक गोष्टी लक्षात येतात, जसं की त्या व्यक्तीचा आत्मविश्‍वास - कॉन्फिडन्स, देहबोली, बोलण्याची ढब, समोरच्याचा आदर करण्याची पद्धत. तशा कोणत्याच गोष्टी लिखाणातून कळत नाहीत. त्यामुळं शक्‍य असेल तेव्हा मुला-मुलींनी प्रत्यक्ष भेटणं हे निश्‍चितच स्वागतार्ह आहे.\nतरीही परदेशी राहणारी मुलं - मुली किंवा दोन वेगवेगळ्या शहरांत राहणाऱ्या मुला - मुलींना वारंवार भेटणं शक्‍य होत नाही. अशावेळी chatting चा पर्याय नक्की चांगला असतो. पण सुरवातीचं जुजबी बोलणं झालं, की भेट नक्की घ्यावी. कारण अशा प्रकारच्या chatting मध्ये गुंतायला होतं. त्यातच रमायला होतं. तो मुखवटा असू शकतो, याचा विसर पडण्याचा संभव असतो. मग या खोट्या रमण्याचा एक विचित्र ताण मनावर येऊ शकतो. त्यातूनच मग नैराश्‍यासारख्या विविध मानसिक समस्या निर्माण होऊ शकतात. लग्न ठरवत असताना सोशल मीडियाचा वापर अजिबात करू नये, असं माझं म्हणणं नाही पण त्याचा वापर हा सजगतेनं करायला हवं हे नक्की. एखादी व्यक्ती जर अनेक महिने नुसती chat करत असेल आणि काहीच निर्णय घेत नसेल तर वेळीच सावध होणं, ही बाब आवश्‍यक ठरते. पालकांनीदेखील यामध्ये लक्ष घालणं आणि घरातल्या विवाहेच्छू मुला-मुलींना सावध करणं आवश्‍यक आहे. सोशल मीडिया आपल्या आयुष्यातून वजा करता येणं अवघड आहे, पण निदान त्याचा वापर अतिशय काळजीपूर्वक पद्धतीनं करणं आपल्या हातात आहे आणि हे तर आपण नक्कीच करू शकतो.\nलग्न फोन फेसबुक कला\nअनुरूपता म्हणजे नक्की काय\nलग्नाच्या संदर्भात अपेक्षा ठरवत असताना ‘जोडीदार अनुरूप हवा’ ही मागणी कायमच असते. हा...\n‘फोनवरून वैद्यकीय सल्ला नको’\nडॉक्‍टर-रुग्ण यांच्या नात्याची वीण दिवसेंदिवस सैलावत चालली आहे. इतर कुठल्याही...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://satsangdhara.net/bh-ram/bhk1a23.htm", "date_download": "2018-10-16T22:55:29Z", "digest": "sha1:5KX2LS2X5HQ2CVOX4U5223EOOABMJICE", "length": 71083, "nlines": 1645, "source_domain": "satsangdhara.net", "title": " सत्संगधारा - श्रीएकनाथमहाराजकृत - श्रीभावार्थरामायण - बालकाण्डे - अध्याय तेविसावा", "raw_content": "\nसर्ग १ ते ५\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ७७\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ त ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ त ११९\nसग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ७५\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ६७\nसर्ग १ त १०\nसर्ग ११ त २०\nसर्ग २१ त ३०\nसर्ग ३१ त ४०\nसर्ग ४१ त ५०\nसर्ग ५१ त ६०\nसर्ग ६१ त ६८\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ ते १२०\nसर्ग १२१ ते १२८\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ वा -समाप्त\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nअध्याय ३१ ते ३७\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nसर्ग १ ते १०\nअध्याय १ ते १०\nअध्याय १ त १०\nअध्याय १ ते १३\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते १६\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nअध्याय ३१ ते ४०\n॥ अध्याय तेविसावा ॥\nसीमान्तपूजन रुखवत व भोजन समारंभ\n॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥\nतेर् म्यां सांगितले संकळिती क्षमा श्रोती करावी ॥ १ ॥\nएवमुक्तोऽथ जनकः तमुवाच कृतांजलेः \nश्रोतुमर्हसि धर्मज्ञ मत्कुलं श्रृण्वतां वर ॥ १ ॥\nप्रधानेश्वर वक्तव्यं कुलं निरवशेषतः \nवक्तव्यं कुलजातेन तन्निबोध नरेश्वर ॥ २ ॥\nजनक उठोन तये वेळीं कृतांजळी विनवीत ॥ २ ॥\n सकळकुळपर्यावो ॥ ३ ॥\n सांगावें लागे स्वयें समूळ \nपहिले कुळीं निमी भूपाळ त्याची कीर्ति प्रबळ तिहीं लोकीं ॥ ४ ॥\n जगाचें देखणें ज्याची वस्ती \nज्याचेनि डोळे देखणे होती यालागे म्हणती निमी त्यातें ॥ ५ ॥\nयालागी त्यातें निमी म्हणती जाण निश्चितीं नरनाथा ॥ ६ ॥\nनिमीचा सुत मिथी सोज्ज्वळा \nयालागी ईतें म्हणती मिथिला स्वनामें सोहळा निजनगरीं ॥ ७ ॥\n जो कां अत्यंत सात्विक \n यालागी नांव जनक त्यासी ॥ ८ ॥\n धर्मसेते निजधर्मा ॥ ९ ॥\n जनक नामाचे नृप देख \nते सांगतां असती असंख्य कथा आत्यंतिक वाढेल ॥ १० ॥\nत्यांमाजि मीही एक जनक निजसेवक तुमचा ॥ ११ ॥\n अपार वाढेल ही कथा \n हे परमावस्था जनकासी ॥ १२ ॥\nसुधन्वा आला अति क्रोधेसीं तेणें मिथिलेसी वेढिलें ॥ १३ ॥\nमग मी युद्ध केलें त्यासीं \n कुशध्वजासी म्यां स्थापिलें ॥ १४ ॥\nकुशध्वज माझा धाकटा बंधू \nत्याच्या कन्या दोघी वधू वरसम्बंधू करूं इच्छीं ॥ १५ ॥\nदशरथाच्या चार पुत्रांना आपल्या चार कन्या देण्याचा संकल्प :\n शत्रुघ्नासी श्रुतकीर्ती ॥ १६ ॥\nचौघे बंधू चारी वधू ऋषी म्हणती श्लाघ्य संबंधू \nअवघीं केला निश्चय शब्दू लग्नविधि अवधारा ॥ १७ ॥\nकुलगुरू व विश्वामित्रांचे अनुमोदन, दशरथाची संमती :\n अवघे म्हणती अति अपूर्व \n भाववैभव समसाम्य ॥ १८ ॥\n लग्न चौघांसी लावावें ॥ १९ ॥\nतुमचें वाक्य परम प्रमाण करणें लग्न चौघांचे ॥ २० ॥\n ते अति कीर्ति तुमचेनि ॥ २१ ॥\nलग्न करणें हे प्रमाण \nदोहीं रायां हर्श पूर्ण सुहृज्जन आल्हादी ॥ २२ ॥\n देवकासी आरंभ ॥ २३ ॥\nजनक बोळवीत ये सर्वांसी \nशिष्य सेवक मी तुम्हांसी बांधवांसी ससैन्य ॥ २४ ॥\n नवल नव्लाव लग्नाचा ॥ २५ ॥\n चारी वेद जाले स्वयंभ \nवासे निकोंभ विवेकाचे ॥ २६ ॥\n सलंबपनें मुक्तघोंसी ॥ २७ ॥\n सुखी होत तत्काळें ॥ २८ ॥\n चिदानंदी मंडप ॥ २९ ॥\nदेखतां सुख होय दृष्टीसी मंडपवासियां आल्हाद ॥ ३० ॥\n सद्‌बुद्धीचे दारवंटे ॥ ३१ ॥\nकन्या मंडपीं चांदवा धर्म \n कर्म निष्कर्म वरगृहीं ॥ ३२ ॥\n निजदीप्ती वरगृहीं ॥ ३३ ॥\n विधिनिर्मुक्ती वरगृहीं ॥ ३४ ॥\n वेदनागरी वरगृहीं ॥ ३५ ॥\n अगाध थोरी सामर्थ्य ॥ ३६ ॥\n बहु हरिण्य वांटिले ॥ ३७ ॥\nस गत्वा निलयं राजा श्राद्धं कृत्वा च पुष्कलम् \nपुत्रार्थी प्रियपुत्रस्थ चक्रे गोदानमुत्तमम् ॥ ४ ॥\nसुवर्णशृंगीः सुच्छन्नाः सवत्साः कांस्यदोहनाः \nवित्तमन्यत् बहुवलु द्विजेभ्यों रघुनंदनः ॥ ५ ॥\nमंडपसंरक्षणासाठी देवता-क्षेत्रपालांचे आगमन :\n नलिनी नंदिनी उमादि समस्ता \n मूर्तिमंता पैं आल्या ॥ ३८ ॥\n श्रीरघुनाथलग्नार्थीं ॥ ३९ ॥\nआमुदी तोडील हा बेडी सोडवील बांधवडी लंकेची ॥ ४० ॥\n त्या रघुपती सोडवील ॥ ४१ ॥\n आल्हाद चित्तीं दशरथा ॥ ४२ ॥\n दानविधान अवधारा ॥ ४३ ॥\n मरळा कुचरिया नेदीच ॥ ४४ ॥\nऐसिया गाई दान देतां \n होय देता नृपनाथ ॥ ४५ ॥\n बहुमोलाच्या उत्तमा ॥ ४६ ॥\n सालंकारी शोभत ॥ ४७ ॥\nजैशा गाई तैशी आभरणें \n सुखी ब्राह्मण तेणें केले ॥ ४८ ॥\n श्रीरामचम्द्रे उत्साहो ॥ ४९ ॥\n सकळ लोक करिती दान \n भाग्यसंपन्न दशरथा ॥ ५० ॥\nभरताचा मामा युधाजित याचे आगमन :\n हर्षे दान दे नृपवर \nतेचि समयीं युधाजित शूर आला ज्येष्ठ सहोदर कैकयीचा ॥ ५१ ॥\n रायें तत्काळ आलिंगिला ॥ ५२ ॥\n मज तुम्हांसी पाठविलें ॥ ५३ ॥\nमी जंव आलों अयोध्येसीं तंव तुम्हीं आलेती लग्नासी \n अति त्वरेंसीं मी आलो ॥ ५४ ॥\n रायें दिधला अति सन्मान \n वरासन बैसावया ॥ ५५ ॥\n महाऋषि पूजियेले ॥ ५६ ॥\n दानलीला शोभत ॥ ५७ ॥\nचार जावयांचा सत्कार :\n कोणी नाहीं हीन दीन \n सुप्रसन्न दशरथ ॥ ५८ ॥\nवस्त्रें अलंकार अति चोखट \n अति उद्भ ट निजशोभा ॥ ५९ ॥\n श्रीरामापासीं शोभत ॥ ६० ॥\n ज्येष्ठश्रेष्ठां पूजिले ॥ ६१ ॥\n वैकुंठवासी नरनृप ॥ ६२ ॥\n श्रीरघुनाथ जांवई ॥ ६३ ॥\nचारी मुक्ती ते चवाई \n ठायींच्या ठायीं बैसविले ६४ ॥॥\nसत् चित् आनंद तिन्ही जाण \nतैसेचि हे तिघे जण श्रीरामे पूर्ण शोभती ॥ ६५ ॥\nमुकुट कुंडले रत्न मेखळा \n हृदयकमळावरी शोभे ॥ १६ ॥\nअत्यादरें करूनियां ॥ ६७ ॥\nयेरही वर याचि रीतीं \n श्रीरघुपति उल्हासे ॥ ६८ ॥\nऋषिपूजन, विश्वामित्रांना अग्रपूजेचा मान :\nवरिष्ठ म्हणे गा विदेहेंद्रा \n पूजी सृषीश्वरा अग्रपूजा ॥ ६९ ॥\n पूजिला राव दशरथ ॥ ७० ॥\nसोयरे सुहृद एक एक सेवकें सेवक बुझाविले ॥ ७१ ॥\n मुख्य करवली ते शांता \n नानारत्नाृलंकारीं ॥ ७२ ॥\nसुविद्या अविद्या श्रद्धा पत्नीू तैशा वरमाया तिघी जणी \nसुमेधा लागली त्यांचे चरणीं रत्न भूशणीं पूजियेल्या ॥ ७३ ॥\n चरनीं माथा ठेविला ॥ ७४ ॥\n वोहमाय उटी वराचे चरण \n श्रीरामचरण पूजियेले ॥ ७५ ॥\n सुमेधा विनवी अति आवडीं \n स्वामीनें गोडी चाखावी ॥ ७६ ॥\n मनोरथ पुरवावे ॥ ७७ ॥\n भोजनार्थ रुखवतीं ॥ ७८ ॥\n भाग्य सुफळ सुमेधेचें ॥ ७९ ॥\n अपूर्ण कोठें असेना ॥ ८० ॥\nएकी शाखा ते खणिवा \n एकी सुरेख सोलिवा सुवास ॥ ८१ ॥\n एक वाटोळे गडबडिजे ॥ ८२ ॥\n एक टणक जारसे कचकचिते \n एक हसहसिते कोरडी ॥ ८३ ॥\n एक तरट समसमिते ॥ ८४ ॥\n एक तुटली अनुवाये ॥ ८५ ॥\n निज थावरे श्रीरामें ॥ ८६ ॥\nऐशा नाना परींच्या शाका \nएकचि स्वादें जेविती देखा अति नेटका जेवणार ॥ ८७ ॥\n स्वादा आली शिखरणी ॥ ८८ ॥\n न चाखतां घ्राणें चवी फावे ॥ ८९ ॥\nवाचा श्रवनातें बरा म्हणवी स्पर्शे निववी त्वचेतें ॥ ९० ॥\n सबाह्याभ्यंतर सुखरूप ॥ ९१ ॥\n जग सकळ सुखरूप ॥ ९२ ॥\n चवी आलिया श्रीरामें ॥ ९३ ॥\n कपाळ हातें पिटिती ॥ ९४ ॥\nनाकीं तोंडी धूर उठी \nराम त्यातें नातळे दृष्टीं हे परिपाटी भोजनीं ॥ ९५ ॥\n स्वाद श्रीरंगें सेववा ॥ ९६ ॥\n सोहं लोणच्यांत रंगली खारीं \n त्याहीमाझारी मुक्त मिरवे ॥ ९७ ॥\n भोजनें चवी अति आगळा \n स्वयें सेविला श्रीरामें ॥ ९८ ॥\n निर्गुणें भरिलें त्याचें पोट \n अति स्वादिष्ठ श्रीरामें ॥ ९९ ॥\nऐसीं लोणचीं नेणों किती मुख्य स्मरण आले नेपतीं \nतो स्वाद जाणे रघुपती बैसले पांती ते धन्य ॥ १०० ॥\n स्वयें सेविल्या श्रीरामें ॥ १ ॥\n ठायीं पावलीं रघुनाथा ॥ २ ॥\n स्वादें रामचम्द्र डुल्लत ॥ ३ ॥\n श्रीरघुनाथ निजभोक्ता ॥ ४ ॥\n तेणें कडकड मोडती ॥ ५ ॥\nयालागीं घातले होते मागें \n रामभोगें स्वादिष्ठ ॥ ६ ॥\n वृद्धानुवादा जाणोनी ॥ ७ ॥\n आली रोकडी रामसुखा ॥ ८ ॥\nविषय लालसाचे पं लाडू \nतेणें पडिपाडें तिळव्याचा जोडू स्वाद गोडू श्रीरामें ॥ ९ ॥\nविरोनी स्वादा आली गाडी तिची गोडी राम जाणे ॥ ११० ॥\nत्यामाजी जिरें मिरें कापुरा तेणें सुवास चढे अंबरा \n श्रीरामचंद्राचेनि धर्में ॥ ११ ॥\n प्य़्र्णपुरिया परिपूर्ण ॥ १२ ॥\n वाढले आयिणी आंबवडे ॥ १३ ॥\n घडी मांडिली मांडियांची ॥ १४ ॥\n श्रीरामचंद्रीं निजस्वाद ॥ १५ ॥\n भावबळें अरुवार ॥ १६ ॥\nठायीं वाढित न फुटत श्रीरघुनाथ निजभोक्ता ॥ १७ ॥\n सबाह्य कोंडा सांदिला परता \n प्रिय रघुनाथा यालागीं ॥ १८ ॥\nयालागीं वाढिलें वरी लवण अपूर्ण ते पूर्ण करील ॥ १९ ॥\n ज्यासी श्रद्धेची अति भूक \n हे परवडी देख त्यालागीं ॥ १२० ॥\n जेवितां जेविते चवी जाणती \n जनक नृपति सावध ॥ २१ ॥\n जीवा जीवन देतसे ॥ २२ ॥\n चारी मुक्ति स्वयें राबती \nजें जें ज्याचे मनोगतीं तें तें देती त्या ठायीं ॥ २३ ॥\n चवघी जणी पूर्ण कर्त्या \nजे पंक्तीस श्रीराम भोक्ता तेथें अतृप्तता असेना ॥ २४ ॥\n श्रीरामचम्द्र निजभोक्ता ॥ २५ ॥\n धोत्रें बुडीं ढिलावती ॥ २६ ॥\n ठायीं देखा ठेविली ॥ २७ ॥\nश्रीराम नाम मुद्रा देखतां \n लाज सर्वथा विसरली ॥ २८ ॥\nहर्ष न समाये त्रिजगतीं सीता सती सभाग्य ॥ २९ ॥\nतांबूलवर्णन व दान :\nजे जे जेविले श्रीरामपंक्तीं ते ते संसारा आंचवती \n विडे शोभती सुरंग ॥ १३० ॥\nवासना शिरा काढोनि निःशेषा तांबूल परेशा श्रीरामा ॥ ३१ ॥\n सोहं गाळींव काढिला शुद्ध चुना \nलागोनि शांति परिपक्व पाना श्रीरामवदना सुस्वाद ॥ ३२ ॥\n अधरीं सधर शोभत ॥ ३३ ॥\nस्वयें सीतेचे हातीं देतां तिनेंही माथां वंदिली ॥ ३४ ॥\nप्रसाद सेवितां ते भद्रा नरा नरेंद्रा विपुलांगें ॥ ३५ ॥\n उदया गभस्ति येऊं पाहे ॥ ३६ ॥\n फळ तांतडीं आणावें ॥ ३७ ॥\n सावधान अवधारा ॥ ३८ ॥\nस्वस्ति श्रीभावार्थरामायणे बालकांडे एकाकारटीकायां\nसीमान्तपूजनरुखवतभोजनं नाम त्रयोविंशतितमोऽध्यायः ॥ २३ ॥\n॥ श्लोक ५ ॥ ओंव्या १३८ ॥ एवं १४३ ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/live-score-india-vs-wi-second-test/", "date_download": "2018-10-16T23:48:57Z", "digest": "sha1:OJWKRD4MMJFQCYCP5IWHBURFHWFBH3RE", "length": 7376, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "Live Score : रहाणे आणि पंत यांची अर्धशतके पूर्ण, भारत 4 बाद 271 | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nLive Score : रहाणे आणि पंत यांची अर्धशतके पूर्ण, भारत 4 बाद 271\nवेस्टइंडिजचा पहिला डाव 311 वर आटोपला, भारत अजूनही 40 धावांनी मागे\nहैदराबाद – काल पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा वेस्टइंडिज संघाच्या 7 बाद 295 धावा झाल्या होत्या. आज पुढे खेळताना कालच्या धावसंख्येत वेस्टइंडिज संघाला केवळ 16 धावांची भर टाकता आली आणि त्यांचा पहिला डाव 311 वर आटोपला. रोस्टोन चेज याने आज आपले शतक पूर्ण केले. तो 106 धावांवर बाद झाला.भारताकडून पहिल्या डावात उमेश यादव याने सर्वाधिक 6 तर कुलदीप यादव याने 3 तर रविचंद्रन आश्विन याने 1 बळी घेतला.\nभारताने फलंदाजीला सुरूवात केली असून ताज्या माहितीनुसार भारताच्या 4 बाद 271 धावा झाल्या असून भारतीय संघ अजूनही 40 धावांनी मागे आहे. सध्या खेळपट्टीवर ऋषभ पंत हा 65 तर अंजिक्य रहाणे 60 धावांवर खेळत आहे.\nभारताने 3 गडी गमावले असून लोकेश राहुल आणि चेतेश्वर पूजारा हे मोठी धावसंख्या उभारण्यास अपयशी ठरले. लोकेश राहुल 4 तर चेतेश्वर पूजारा 10 धावांवर बाद झाला. तर युवा फलंदाज पृथ्वी शाॅ याने 53 चेडूंत 70 धावा (11 चौकार,1 षटकार) केल्या. विराट कोहली हा 45 धावांवर बाद झाला.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleआयएसआयच्या कारवाया उघड करणारे पाकिस्तानी न्यायाधीश बरखास्त\nNext articleतोडफोडप्रकरणी 5 जणांना अटक\nPak vs Aus Test : पाक सर्वबाद 282; पहिल्या दिवसअखेर अाॅस्ट्रेलिया 2 बाद 20\nIND vs WI : वेस्टइंडिज प्रशिक्षक ‘स्टुअर्ट लाॅ’ दोन सामन्यासाठी निलंबित, जाणून घ्या कारण…\nडेन्मार्क ओपन बॅडमिंटन स्पर्धा : पी.व्ही.सिंधूला पहिल्या फेरीतच पराभवाचा धक्का\nउसेन बोल्टला करारबद्ध करून आम्हाला इतिहास लिहायचा आहे..\nसचिन ‘असा’ बोलला तेव्हा मी खूप रडलो\n#प्रो कबड्डी: आजचा ‘हा’ सामना झोन बी सर्वात आकर्षक सामना होण्याची शक्यता..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2017/11/news-601.html", "date_download": "2018-10-16T22:56:12Z", "digest": "sha1:RQNKVKFQM23ZH645RATALYYHLWXNJTU3", "length": 14288, "nlines": 91, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "ज्यांच्याकडे मनी आणि मसल पॉवर आहे त्यांचीच राजकारणात चलती - यशवंतराव गडाख. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar City Politics News Special Story Yashwantrao Gadakh ज्यांच्याकडे मनी आणि मसल पॉवर आहे त्यांचीच राजकारणात चलती - यशवंतराव गडाख.\nज्यांच्याकडे मनी आणि मसल पॉवर आहे त्यांचीच राजकारणात चलती - यशवंतराव गडाख.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- राजकीय लोक स्वत:च्या राजकीय फायद्यासाठी जातीजातीत तेढ निर्माण करून समाजाचं विघटन करतात, तर साहित्य आणि साहित्यिक माणसं आणि माणसांची मने जोडण्याचे काम करतात. त्याच बरोबर समाज एकसंघ ठेवण्याचे काम करतात. असे परखड मत जेष्ठ साहित्यिक यशवंतराव गडाख यांनी व्यक्त केले.मसाप पुणे व सावेडी उपनगर शाखेच्या वतीने आयोजित पहिल्या विभागीय मराठी साहित्य संमेलनात निवेदक सुधीर गाडगीळ यांनी त्यांची प्रकट मुलाखत घेतली, त्यावेळी ते बोलत होते.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nराजकारण आणि समाजकारणात यशस्वी होण्यासाठी मला वाचन उपयोगी पडले. ही गोष्ट त्यांनी कबुल केली. राजकारण हे रुक्ष क्षेत्र आहे तर साहित्य हे मनाला आनंद देणारे क्षेत्र आहे. गावातील जत्रा, यात्रा, कथा, पारायणं अनुभवल्यामुळे आपलं मन समृद्ध होतं. राजकीय व्यक्तीपेक्षा साहित्यिकांशी माझे जास्त जवळचे नाते जुळले.\nशांता शेळके, ग.दि.माडगुळकर, पु.ल.देशपांडे,गुलजार यांच्या सारख्या मोठ्या साहित्यिकांना भेटता आलं, त्यांच्याशी बोलता आलं त्याबद्दल मी समाधानी आहे. ज्ञानेश्वरी सप्तशताब्दी सोहळ्यासाठी महाराष्ट्रातील अनेक नामवंत, प्रतिभावंत साहित्यिकांना निमंत्रित केलं. त्याचबरोबर शरद पवारांना ही निमंत्रित केलं होतं. त्यांना नेवाशावरून एस.टी.ने सोनईला आणलं होतं, ही आठवणही त्यांनी सांगितली.\nसाखर कारखान्याच्या उभारणीसाठी वसंतदादा पाटील आणि अण्णासाहेब शिंदे यांनी मोलाचे सहकार्य केले. कारखान्याचे शेअर्स घ्यावेत म्हणून एका पाटलाकडे ३७ चकरा मारल्या पण त्याने शेअर्स घेतले नाही. कारखान्यातून जेव्हा साखर बाहेर पडली तेव्हा त्याने आपल्या मुलाला शेअर घ्यायला पाठवले, तेव्हा त्याला मी पाच-सात चकरा मारायला लावल्या ही आठवण त्यांनी सांगितली.\nराजकारण्यांचे दुटप्पी वागणे आणि बेगडी रूप पाहून काय वाटतं या प्रश्नावर सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही असे ते म्हणाले. राजकारण्यांचे बेगडी रूप मी जवळून पाहिले. त्याचा खूप त्रास झाला कित्येकदा रात्रभर झोपही आली नाही. तेव्हा असं वाटतं की ,ही माणसं एवढी क्षुद्र का होतात, विचाराने एवढी संकुचित का होतात असे प्रश्न पडतात.\nमात्र मी राजकीय विरोधकांकडे कधी शत्रुत्वाच्या भूमिकेतून पाहिलं नाही. राजकीय आणि साहित्यिकांशी संवाद साधनं अवघड असतं, मात्र दत्ता देशमुख, मोती भाऊ फिरोदिया, आबासाहेब निंबाळकर यांच्या संपर्कात मी आलो त्यामुळे माझ्या मनात कोणाबद्दल द्वेष, मत्सर ही भावना ठेवली नाही.\nशेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल सरकारच्या उदासीन भूमिके बद्दल गडाख म्हणाले, अनेक सरकारे आले आणि गेले मात्र त्यांनी शेतकरी कधी केंद्रबिंदू मानला नाही. त्याच्या काबाड कष्टाला मोल नाही, शेतीमालाला भाव नाही. निसर्गाच्या दृष्टचक्रात दुष्काळात शेतकऱ्यांच्या डोळयांसमोर आपली पिके जळतांना पाहून प्रचंड दु:ख होते. आणि त्यांच्याकडे आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय राहत नाही.\nशेती आणि शेतकऱ्यांची दुरवस्था होत आहे. नवी पिढी आता शेती करायला तयार नाही त्यामुळे भविष्यकाळात १०० कोटी लोकांना धान्य दूध, भाजीपाला, कसा मिळणार याचे उत्तर सरकारला शोधावेच लागेल.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN\nसमाजात आणि कुटुंबात वावरतांना काही वेळा परीक्षेचे क्षण वाट्याला आले. मोठ्या मुलाचे नोंदणी पद्धतीने लग्न केले तेव्हा मला अनेकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. आणि ही गोष्ट समाजाच्या पचनी पाडावी लागली. पत्नी, मुलं,सुना, नातवंडे याना घेऊन स्कँटलँड, आयर्लंडला गेलो. सेक्सपिअरचे गाव त्यांना दाखवले.\nभामरागड, हेमलकसा येथे प्रकाश आमटे, बाबा आमटे यांच्याकडे घेऊन गेलो. भटकंती हा यशवंतराव गडाखांचा आणखी एक आवडता छंद. या छंदाविषयी बोलतांना ते म्हणतात. मला निसर्ग, पाऊस खूप आवडतो, मेळघाट आणि अंबोलीचा निसर्ग मला खुप आवडतो. असे ते म्हणाले. मला भेटलेल्या माणसांनी मला निर्मळपणा दिला. त्यामुळे राजकारणापेक्षा मी समाजकारणाला अधिक महत्व देतो अस ते म्हणाले.\nगिरीश कुबेरांचे 'पुतीन' हे माझे आवडते पुस्तक, जुन्या कलावंतांच्या संचातील 'नटसम्राट' हे आवडते नाटक. बॉबी हा तरुणपणी आवडलेला चित्रपट तर यशवंतराव चव्हाण आणि राजीव गांधी हे माझे आवडते राजकीय व्यक्ती आहेत. सध्याचे सामाजिक स्वास्थ बिघडले आहे. राजकारणाची प्रतिमा डागाळली. चांगली कामं दृष्टीआड होतात, समाजाला पुढे नेणाऱ्या विचारी कार्यकर्त्यांची फळी स्वयंकेंद्रीत होत आहे.\nज्यांच्याकडे मनी आणि मसल पॉवर आहे त्यांचीच आज राजकारणात चलती आहे. हे चित्र बदलण्याची जबाबदारीही राजकारण्यांचीच आहे असे ते म्हणाले.संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रातील, पहिल्याच या प्रकट मुलाखतीसाठी साहित्य रसिक श्रोत्यांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी व्यासपीठावर स्वागताध्यक्ष नरेंद्र फिरोदिया उपस्थित होते. शेवटी संयोजक जयंत येलूलकर यांनी आभार मानले व शुभेच्छा दिल्या.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nज्यांच्याकडे मनी आणि मसल पॉवर आहे त्यांचीच राजकारणात चलती - यशवंतराव गडाख. Reviewed by Ahmednagar Live24 on Monday, November 06, 2017 Rating: 5\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nखा.दिलीप गांधीची लोकसभा उमेदवारी धोक्‍यात \nआ.अरुण जगतापांचे नाव येताच डॉ.सुजय विखे दक्षिणेत सक्रीय \nपाथर्डीत अकरावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/01/3.html", "date_download": "2018-10-16T23:17:33Z", "digest": "sha1:3MZTY2MK4BJF7BFPMR2VTZLIPE6PRCUW", "length": 4401, "nlines": 89, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "अहमदनगर लाईव्ह 24 मॉर्निंग न्यूज बुलेटीन.3 जानेवारी 2018. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nअहमदनगर लाईव्ह 24 मॉर्निंग न्यूज बुलेटीन.3 जानेवारी 2018.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nनगरमध्ये बसचालकाच्या खुनाचा प्रयत्न.\nराहुरी, श्रीरामपूर, राहात्यात बंद;राहाता, श्रीरामपुरात बसवर दगडफेक.\nगादीवरचा महंत हा जनतेचा प्रतिनिधी : डॉ. नामदेव शास्त्री.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG\nभीमा-कोरेगाव घटनेचा श्रीगोंद्यात निषेध.\nनागरिकांनी सामाजिक सलोखा कायम ठेवावा-जिल्हाधिकारी.\nराहुरीच्या उपनगराध्यक्षपदी सुमती सातभाई.\nहॉटेलमधील मारामारी प्रकरणी सहा जणांना अटक.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nखा.दिलीप गांधीची लोकसभा उमेदवारी धोक्‍यात \nआ.अरुण जगतापांचे नाव येताच डॉ.सुजय विखे दक्षिणेत सक्रीय \nपाथर्डीत अकरावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://www.mpcb.gov.in/marathi/consentmgt/GeneralCirculars2013.php", "date_download": "2018-10-16T23:52:11Z", "digest": "sha1:OHJCPHLYNR7FEEIMC6AKEGCKV5N3FUGQ", "length": 12839, "nlines": 151, "source_domain": "www.mpcb.gov.in", "title": "::: Maharashtra Pollution Control Board ::: >> Circulars >> General Cirulars", "raw_content": "\nमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची घटना\nसंचालक मंडळाच्या बैठकीचे इतिवृत्त\nकेंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे निर्देश\nवन आणि पर्यावरण मंत्रालयनाचे निर्देश\nमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ निर्देश\nराज्य शासनाने पारित केलेले निर्देश\nउद्योगांचे वर्गीकरण (लाल / नारंगी / हिरवा)\nजल व हवा अधिनियम अंतर्गत संमतीपत्र\nजैव-वैद्यकीय कचरा (व्यवस्थापन व हाताळणी) नियम, 1998 अंतर्गत अधिकारपत्र\nघातक घन कचरा (व्यवस्थापन व हाताळणी) नियम, 2003 अंतर्गत अधिकारपत्र\nसंमतीपत्र स्वयं नूतनीकरण योजना\nई.आय.ए अधिसूचनेची प्रभावी अंमलबजावणी दिनांक: ०४/०८/२०११\nई.आय.ए अधिसूचनेची प्रभावी अंमलबजावणी दिनांक: १६/०४/२०१३\nई.आय.ए अधिसूचनेची प्रभावी अंमलबजावणी दिनांक: २२/१२/२०१४\nमाहिती अधिकार 2005 अधिनियम\n26/12/2014 रोजी माहिती अधिकार अधिनियम 2005 च्या कलम 4\n» हवा गुणवत्ता » पाणी गुणवत्ता » ध्वनी प्रदूषण\n» घातक टाकावू » बायोमेडिकल कचरा » प्लॅस्टिक कचरा » इलेक्ट्रॉनिक कचरा\n» संमतीने मंजूर » प्रक्रिया अंतर्गत संमती » संमतीने नकार » संमतीने शोध » प्रवेश संमती/नकार अनुदान प्रत\n»आगामी सार्वजनिक सुनावणी »सार्वजनिक सुनावणी आयोजित\n»कार्यक्रम » जागृती » फोटो गॅलरी\n»सामाईक सांडपाणी प्रक्रिया सयंत्र »व्यापक पर्यावरणाचे प्रदूषण निर्देशांक »विविध विषय व माहिती »तेल फैलाव »उपकर अधिनियम\n01/10/2018 AST संमती मूल्यांकना समिती आणि संमती समितीची बैठक अनुसूची\n16/05/2011 RO (HQ) बॅटरीज (व्यवस्थापन आणि हाताळणी) नियम, 2001 (सुधारणा 2010) अंतर्गत सदस्यांच्या सचिव आणि मंडळाचे नियुक्त अधिकारी यांना अधिकार बहाल करणे.\n11/04/2018 RO (HQ) महाराष्ट्र प्लॅस्टिक आणि थर्माकोल प्रॉडक्ट्स (एमईएचएचएचएसएटीएस) अधिसूचना (दुरुस्ती), दि . 11/04/2018\nबीएमडब्ल्यूसाठी ऑनलाईन अर्ज बायोमेडिकल कचरा व्यवस्थापन नियम 2016 अनुसार नॉन-बिटेड एचसीई (क्लिनिक व दवाखाने) करिता अधिकृतता\nपरिपत्रक-दुरुस्ती (एमपीसीबी / एएसटी / टीबी -3651 दिनांक 11/09/2017)\nमान्यतेची प्रत हाताळणी संबंधित\nनवीन नोंदणीकृत युनिट्ससाठी चार ऑनलाइन अनुप्रयोग - सी 2 ई, सी 2 ओ, सी 2 आर आणि घातक टाकावू पदार्थ अधिकृतता (फॉर्म -1) 'मित्रा' पोर्टलवर उपलब्ध असेल.\nवेब पोर्टलची अंमलबजावणी - \"ईसी-एमसीबी\"\nपरिपत्रक \"केंद्रीय तपासणी प्रणाली (सीआयएस) / यादृच्छिकीकृत धोका तपासणी आणि नमूना आधारित\"\n25% बजेट वापर संबंधित महानगरपालिका करण्यासाठी मार्गदर्शक सूचना.\nएनजीटी संबंधी बाबी हाताळण्यासाठी मार्गदर्शक तत्वे\nसंमती नियम आणि मार्गदर्शक तत्त्वांअंतर्गत कोळसा, धातू, खनिजे व रेल्वे साईडिंगचा साठा कव्हर करण्यासाठी.\nदैनिक वृत्तपत्र / इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये प्रदूषण संबंधित तक्रारी बातम्या मध्ये प्राधान्य देणे.\nसॉफ्टवेअर आधारित साधनाद्वारे यादृच्छिक रक्तावर आधारित निरीक्षण नमूना करण्याची प्रक्रिया.\nसंमती आणि अधिकृततेसाठी विल्हेवाट अनुदान जलद गतीने चालविण्यासाठी प्रक्रिया कमी कालावधीसाठी .\nप्रदुषणकारी उद्योगांना उत्पादन बंद करण्याचे आदेश देण्याबाबत\n\"औद्योगिक शेड” शब्दाचे स्पष्टीकरण\nउदयोगांवर/प्रकल्प धारकांवर कायदेशीर कार्यवाही करण्याकरिता विहित नमुन्यामध्ये प्रस्ताव सादर करण्याबाबत\nस्वास्थ्य निगा सुविधांच्या (एचसीएफ्स) मूल्यांकनासाठी कामगिरी\n31/10/2014 पीएसओ “भारतातील पर्यावरणाच्या दृष्टीने वैद्यकीय कचऱ्याचे सु-व्यवस्थापन” शीर्षक असलेल्या यूएनआयडीओ प्रकल्पावर नियुक्तीसाठी एमपीसीबीच्या एसआरसी आणि एफओ/जेएसओकडून नामांकनांचे निमंत्रण.\n21/08/2013 सदस्य सचिव राष्ट्रीय हरित अधिकरण पश्चिम प्रक्षेत्र पुणेच्या उद्घाटनपर कार्याच्या संदर्भात विविध कार्यांच्या पर्यवेक्षणासाठी समितीचे गठन.\n15/07/2013 विधी कार्यालयीन आदेश - शास्त्रीय अभ्यासाचे आयोजन करणे आणि प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मुर्त्या बुडविल्याने संभाव्य प्रदूषण परिणाम होतो काय याची निश्चिती करण्यासाठी समितीचे गठन आणि माननीय हरित अधिकरणाला (एनजीटी) अनुपालन कळविणे.\n12/07/2013 आस्थापना दिनांक 1 एप्रिल 2012 ते 31 मार्च 2013 या कालावधीतील गोपनीय अहवाल सादर करण्याबाबत.\n01/07/2013 जी आर महाराष्ट औदयोगिक धोरण 2013 नुसार पुनरुज्जीवनक्षम नसलेल्या तसेच बंद घटकासाठी विशेष अभय योजना (स्पेशल अॅम्नेस्टी स्कीम)\n13/06/2013 आस्थापना बदली 2013 बाबत\n© 2009 सर्व हक्क राखीव. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कर्मचारी| आरोग्य आणि पर्यावरण| छायाचित्र दालन| कार्यक्रम| जागृती| प्रश्न| संपर्क साधा| अस्वीकरण| साइट मॅप\nसमर्थित: ई. एस. डी. एस. सॉफ्टवेअर सोलुशन प्रा. लि.\nमेंटेन बाय :पर्यावरण माहिती केंद्र, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ\nकल्पतरू पॉईंट, 3 रा व 4 था मजला, सिनेमॅक्स थिएटर समोर, शीव (पूर्व), मुंबई-400 022", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://alzsupportpune.org/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%95-caregiver-1-%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A4%A8%E0%A4%B6%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A2/", "date_download": "2018-10-16T23:46:33Z", "digest": "sha1:M7S2B56GL633IDUWXLGZBFWUZYOAMJ4F", "length": 29373, "nlines": 137, "source_domain": "alzsupportpune.org", "title": "काळजीवाहक (caregiver) 1 – सहनशक्ती वाढवायला हवी – ALZ Support", "raw_content": "\nकाळजीवाहक (caregiver) 1 – सहनशक्ती वाढवायला हवी\nकाळजीवाहक (caregiver) 2 – माझे मनोगत\nकाळजीवाहक (caregiver) 3 – प्रवास\nडिमेंशिया आणि रुग्णाची काळजी घेण्याचे तंत्र\nडिमेंशिया रुग्णाची काळजी घेणे – एक सतीचे वाण\nकाळजीवाहक (caregiver) 1 – सहनशक्ती वाढवायला हवी\nकाळजीवाहक (caregiver) 2 – माझे मनोगत\nकाळजीवाहक (caregiver) 3 – प्रवास\nडिमेंशिया आणि रुग्णाची काळजी घेण्याचे तंत्र\nडिमेंशिया रुग्णाची काळजी घेणे – एक सतीचे वाण\nकाळजीवाहक (caregiver) 1 – सहनशक्ती वाढवायला हवी\nकाळजीवाहक (caregiver) 1 – सहनशक्ती…\nसहनशक्ती वाढवायला हवी - सुरेखा कोल्हटकर\nआमचे आयुष्य विंचवाच्या पाठीवर बिर्‍हाड अशाच प्रकारचे होते. एअरफोर्स ची नोकरी त्यामुळे दर तीन वर्षांनी बदल्या होत असत. 1994 मध्ये हे उच्चपदावरुन निवृत्त झाल्यावर आम्ही पुण्यात स्थायिक झालो. तिन्ही मुलींची लग्नं झाली होती त्यामुळे सगळ्या जबाबदार्‍या संपल्या होत्या. पुण्यात आल्यावर ह्यांनी चांगल्या कंपनीत नोकरी चालू केली. मला तर खरेच असे वाटायचे की सुख म्हणजे आणखी काय असते मी देवाला म्हणायची आमच्यासारखे सगळ्यांना सुखी कर.\nअसे म्हणतात की आपल्या सुखाला आपलीच दृष्ट लागते. तसंच झाले. 1999 साली ह्यांनी नोकरी बंद केली आणि सांगून टाकले की मी आता काहीही करणार नाही. हे वाक्य म्हणजे कुठल्यातरी संकटाची नांदी आहे हे मला त्यावेळी कळले नाही. मला वाटले नोकरी करायची नाही तर ठीक आहे. नाहीतरी साठावे वर्ष होतेच. तेव्हा मी त्यांना सारखे सांगायची की तुम्ही स्वतःला कशात तरी गुंतवून घ्या. तुमच्या आत्तापर्यंतच्या आयुष्यात जे करायचे असेल त्या गोष्टीत मन रमवा. एखादा छंद जोपासा. परंतु त्यांना काहीच करायचे आहे असे दिसत नव्हते. अनेक गोष्टी सुचवून पाहिल्या पण ते माझ्यावरच चिडायचे, खूप संतापायचे की त्यांना त्यावेळी आवरणेही कठीण व्हायचे. घरातल्या लहान सहान गोष्टीत वाद व्हायला लागले. नंतर हळुहळू घरातल्या प्रत्येक गोष्टीवर, डब्या, बरणीवर त्यातील वस्तूच्या नावाच्या पट्ट्या चिकटवायला सुरुवात झाली. मला हे सगळे विचित्र वाटायचे. मी ह्यांना म्हणायची की मला स्वैपाकघरात चिठ्ठ्यांची गरज नाही आम्हा बायकांना रात्रीच्या अंधारातही वस्तू बरोबर सापडतात. पण ह्यांच चालूच राहिले. आधी खूप राग यायचा पण नंतर स्वतःलाच समजावले की सांगून किंवा वाद घालून काही उपयोग नाही आपल्यालाच सामोपचाराने घ्यायला पाहिजे.\nत्यानंतर हळुहळू ह्यांचे चिडणे खूप वाढू लागले. छोट्या छोट्या गोष्टींवर वाद व्हायला लागले. माझ्या कामाच्या मध्ये येऊन सारखे सल्ले द्यायला लागले. ऐकले नाही की सारखी चिडचिड. आणि एक गोष्ट म्हणजे त्यांच्या मनासारखे झाले नाही की चिडण्याचा त्यांचा स्वभाव होताच त्यामुळे मला त्यात काही वेगळे वाटले नाही. उलट वाटायचे की सध्या रिकामपण आहे. काही काम नसल्यामुळे त्यांना असे होत असावे. आय़ुष्यात पोकळी निर्माण झाली आहे कशात काहीतरी गुंतवून घेतले की सगळे ठीक होईल.\nपण तसे काही झाले नाही. ह्यांची सगळ्याच गोष्टींतून निवृत्ती सुरु झाली. त्याला कारणही घडले त्यावेळी. आमच्या धाकट्या मुलीचा अमेरिकेत घटस्फोट झाला. तिकडून परत आलो तेव्हां त्यांनी शेअर्स मध्ये गुंतवणूक करायला सुरुवात केली. मी नको म्हणत होते पण ऐकणे माहीतच नव्हते त्यात त्यांनी प्रचंड आपटी खाल्ली. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास ढासळला आणि सगळ्यातला रसच संपला. प्रत्येक गोष्टीतून अंग काढून घेण्याची सुरुवात झाली. तरी 2008 सालापर्यंत सगळे बरेच चांगले होते. त्यांच्या चिडण्याचीही मला सवय झाली होती. माझीच सहनशक्ती वाढवली.\n2009 पासून ह्यांचे विसरण्याचे प्रमाण बरेच वाढू लागले. त्यांचे लोकांमध्ये मिसळण्याचे प्रमाण हळुहळू कमी झाले. आम्ही अमेरिकेत असलो की हे कॉम्प्युटर वापरायचे. लोकांना इ-मेल करायचे, वर्तमानपत्र वाचून आपली प्रतिक्रिया कळवायचे. पण 2009 पासून एकेक गोष्ट कमी व्हायला लागली. ह्यांनी आमच्या अमेरिकेतल्या मुलीला लिहीलेले पत्र तिला सापडले. ती सांगत होती की बाबांनी दोन वर्षांपूर्वी किती छान पत्र लिहीले आहे. पण आता ते ह्यापैकी काहीच करु शकत नाहीत. टेक्निकल फिल्ड मध्ये काम करत असलेला माणूस त्याला आता काहीच आकलन होत नाही.\n2009 मध्ये आम्ही अमेरिकेत असतांना एकदा स्काइप बोलतांना त्यांनी आमच्या मुलीला ओळखले नाही. म्हणजे त्यांना तिचे नाव सांगता येईना आणि तिथेच आम्हा सगळ्यांना धक्का बसला. मग असे दिसायला लागले की बर्‍याच गोष्टींची नावे त्यांना सांगता येत नाहीयेत. 2008 पर्यंत हे फोनवर बोलत असत त्यानंतर ते ही थांबत गेले. भारतात आल्यावर आम्ही डॉ. कुलकर्ण्यांकडे गेलो. सगळ्या टेस्टस झाल्या आणि cerebral atrophyचे निदान झाले.\nआता हे दुखणे असे आहे की मलाच सगळीकडे जमवून घेण्याची गरज आहे असे लक्षात आले की स्वतःची सहनशक्ती जास्त प्रमाणात वाढवणे हाच उपाय आहे. ह्यांना गोष्टीचे आकलन होत नाही. तेव्हा एकच गोष्ट न चिडता 4/5 वेळा सांगायची आणि तरीही लक्षात आले नाही तर सोडून द्यायचे. आता हीच गोष्ट घ्या – फिल्टरचे खालचे भांडे भरलेले असेल तर वरच्या भांड्यात पाणी घालून ते वाया जाते हे अनेक वेळा समजावून त्यांच्या लक्षात येत नाही. रोज तसेच पाणी वाया जाते. आता मी सांगणे सोडून दिले. ह्यांचा ज्ञानेश्वरीचा अभ्यास होता. त्यावर ते भाषणे देत. ज्ञानेश्वरीतील दाखले त्यांच्या बोलण्यात नेहेमी असायचे. आता ते ज्ञानेश्वरी वाचतो असे सगळ्यांना सांगतात पण पहिल्या पानावरुन त्यांची गाडी पुढे सरकत नाही. त्यांना शब्दच सापडत नाहीत. संभाषण करणे त्यांना जमत नाही. आम्ही नाटक, सिनेमाला जातो पण ते थोड्याच वेळात कंटाळतात. कारण त्यांना संवाद लक्षात येत नाहीत. त्यामुळे त्यांना लगेच घरी जायचे असते. आकड्यांचा तर फारच गोंधळ उडतो.\nएक गोष्ट मात्र आहे की त्यांना जी गोष्ट आवडते आणि करायची असते ती त्यांच्या बरोबर लक्षात असते. मध्यंतरी त्यांच्या घड्याळांपैकी एक घड्याळ बंद पडले बॅटरी बदलायला हवी होती. त्यांना बॅटरी हा शब्द सांगता येत नव्हता पण घड्य़ाळाच्या दुकानात जाऊन ते बरोबर बॅटरी घालून घड्याळ चालू करुन आले. म्हणजे ह्यांना घड्याळाचे दुकान नीट माहिती होते. मला मात्र ते माहीत नाही.\nदोन, तीन महिन्यांपूर्वी पर्यंत हे बॅंकेची कामे करीत असत. एका वेळी एक काम दिले की ते त्यांना करता येत असे. काही दिवसांपूर्वी मला बॅंकेतून निरोप आला की ह्यांना एकट्याला बॅंकेत पाठवू नका. कारण ते असेच बॅंकेत गेले, पैसे काढले ते खिशात ठेवले. नंतर त्यांना ते पैसे सापडेनात आणि ते सर्वांना मला पैसे दिले का म्हणून विचारत बसले.\nह्यांना गाडी चालवण्याची खूप आवड. त्यामुळे गाडी चालवू नका हे सांगितेलेले ते विसरतात. रिक्षाने जायचे म्हटले की प्रचंड थयथयाट असतो. आता तर रिक्षाने जायचे असेल तर ते येतच नाहीत.\nखरे सांगायचे तर अशा गोष्टी पावलोपावली घडत असतात. त्याला तोंड देण्यासाठी स्वतः खंबीर होणे खूपच महत्वाचे आहे.\nसध्या बरेच सुरळीत चालू आहे.प्रत्येक गोष्टीत थोडा सहभाग दिसतो. शिवाय कधी कधी शाब्दिक विनोद देखील करतात. असे विनोद करण्याचा त्यांचा मुळचा स्वभाव होता. फोनवर किंवा लोकांबरोबर थोडे संभाषणही करतात. हे असेच टिकून राहो हीच परमेश्वराकडे प्रार्थना.\nआपले संत आपल्याला आजचा दिवस म्हणजे जणूकाही शेवटचा दिवस आहे असे वागण्याचा सल्ला देतात. हे तत्वज्ञान डिमेंशियाच्या रुग्णाची काळजी घेतांना तंतोतत लागू पडते. परिस्थिती कशी आणि केव्हा बदलेल ह्याचा अंदाज आपल्याला अजिबात येऊ शकत नाही, तेव्हा आजचा दिवस आनंदात घालवणे हेच महत्वाचे ठरते.\nअगदी सुरुवातीपासूनच काळजीवाहक आणि रुग्ण ह्यांच्या आयुष्याचा समतोल राखणे अगत्याचे असते. तुमचा वेळ आणि त्यांचा वेळ, तुमचा तणाव आणि त्यांची गरज, तुमची तब्येत आणि त्यांची तब्येत, तुम्हाला आनंद देणार्‍या बाबी आणि त्यांच्या आवडी ह्या सगळ्याचा मेळ राखावा लागतो. ह्याचा तोल बिघडला तर चिडचिडीमुळे सगळ्या घरातीलच वातावरण ढवळून जाऊ शकते. अशावेळी शांतपणाने किती आणि कसे करणे शक्य आहे ह्याचा ताळमेळ घालायला हवा. निर्णय घेतांना फक्त हृदयाचे न ऐकता विचार करण्याची सुद्धा आवश्यकता असते. सगळ्याच गोष्टी शंभर टक्के आपल्या म्हणण्यासारख्या होत नाहीत हे मान्य करायला लागते. त्यामुळे काळजीवाहकाने स्वतःच्या मनांत अपराधीपणाची भावना केव्हांही येऊन द्यायची नाही हा नियम घालून घ्यावा लागतो आणि जसे घडेल तसे स्वीकारुन तोल राखायला शिकणे इष्ट ठरते.\nह्या आजारात जवळ जवळ सगळेच रुग्ण निरुद्देश्य भटकंती करतांना दिसतात. रुग्ण न हरवण्यासाठी त्यांच्या जवळ ओळखपत्र तर ठेवाच परंतु बॅगवर, रुमालावर, शर्टावरही नाव टाका. आपली प्रिय व्यक्ती हरवल्यास खूप मोठ्या ताणाला सामोरे जावे लागते. त्यामुळे हरवले तरी ते घरी परत येऊ शकतील अशी उपाययोजना करुन त्याप्रमाणे आधीच काळजी घ्या.\nजेव्हा डिमेंशियाचा रुग्ण आनंदी असेल तेव्हाच काळजीवाहकही आनंदी असतो. त्यामुळे तुमचे वागणे, बोलणे असे हवे की रुग्णाला त्याच्या मनासारखे (प्रत्यक्षात तसे नसले तरी) होते आहे असे वाटले पाहिजे. ज्यामुळे त्यांची अस्वस्थता कमी होईल. म्हणूनच ह्या प्रवासातही आनंद घ्यायला शिका म्हणजेच आनंदाचे क्षण खेचून आणा. कुटुंबाबरोबर आनंद उपभोगा. माझ्या नशीबाला हे काय आले असे म्हणून दुःख करत बसू नका.\nक़ाळजीवाहक रुग्णाला बदलू शकत नाही. त्यामुळे काही गोष्टी सोडून देणे, काही गोष्टींकडे दुर्लक्ष करणे, काही वेळी संभाषणाची दिशा वळवणे आणि काहींकडे विनोदाने बघणे जमवता आले की सगळेच सोपे होऊन जाते. नैराश्य आणि अश्रूंना मार्ग मोकळा करुन देण्याची देखील वेळ असते. अशा भावना काळजीवाहकाने शक्यतोवर रुग्णापासून दूर ठेवाव्यात. रुग्णासमोर आनंदी चेहेर्‍याने केलेला वावर रुग्णासाठी आणि कुटुंबासाठीही सुखाचा ठरतो.\nरुग्ण सुरक्षित आहे का तो आनंदी आहे का तो आनंदी आहे का आणि त्याला काही दुःख नाही ना आणि त्याला काही दुःख नाही ना ह्या तिन्ही बाबींकडे लक्ष दिले की रुग्णाची काळजी ठीक घेतली जात आहे असे समजायला हरकत नाही. एखादा रुग्ण एकच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगत असेल तर त्यांना थांबवणे, त्यांची चूक दुरुस्त करणे महत्वाचे नाही हे समजून घ्या. त्यांना तुम्हाला मुद्दामहून त्रास देण्याचा, तुम्हाला चिडवण्याचा हेतू नसतो हे लक्षात ठेवा.\nबरेच वेळा काळजीवाहक सगळ्या जबाबदार्‍या स्वतःच पार पाडायला जातात, बाहेरची मदत घ्यायला काचकूच करतात ही कदाचित त्यांची सगळ्यात मोठी चूक असावी सुरुवातीच्या काळापासून मदत घेणे चालू केले की प्रवास ठीक चालू होतो. आजाराच्या पुढच्या प्रवासात तर मदतीची फार मोठी आवश्यकता असते. रुग्णांना सुरुवातीपासून माणसांची सवय आणि ओळख असली की नंतरच्या काळात काळजीवाहकावरचा ताण थोडा फार कमी होऊ शकतो.\nडिमेंशिया सारख्या प्रश्नांबाबत वेगवेगळ्या विषयांमधल्या तज्ञांची मदत वेळीच घेणे आवश्यक असते. अशा तज्ञांचे महत्व कळत नसल्यामुळे, उगीच पैसे जातात म्हणून आपण त्यांच्याकडे जायला नाखूष असतो. परंतु त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे आपले आयुष्य खूपच सुखावह होऊ शकते हे लक्षात घ्यायला हवे. ह्याशिवाय डॉक्टरांकडेही सारखे, सारखे जाऊन काय करायचे असा विचार न करता डॉक्टर सांगतील तेव्हां त्यांच्याकडे जाण्याने रुग्णाच्या परिस्थितीनुरुप औषधयोजना बदलता येते. ह्याशिवाय डिमेंशियाबाबत शक्य ती माहिती काढा. तसेच आपल्या गावात ह्या विषयानुरुप काय काम चालू आहे काय़ सेवा मिळू शकतात काय़ सेवा मिळू शकतात त्याची माहिती जमवा. त्या सेवांचा फायदा करुन घ्या.\nडॉक्टरांकडे गेल्यावर तुम्हाला उपयुक्त माहिती मिळेल असे प्रश्न त्यांना विचारायला हरकत नाही. उदाहरणार्थ – हा आजार कसा वाढत जाणार आहे वैद्यकीय उपचारांबरोबर काय अवैद्यकीय उपचार उपलब्ध आहेत वैद्यकीय उपचारांबरोबर काय अवैद्यकीय उपचार उपलब्ध आहेत रुग्णाला काय गोष्टी करणे शक्य आहे रुग्णाला काय गोष्टी करणे शक्य आहे रुग्णात काय बदल झाले तर लगेच कळवायला हवेत\nरुग्णाला समजून घ्यायचे असेल तर थोडावेळ तुम्ही स्वतःच रुग्ण आहात असे समजा. त्यांच्या भावना – नैराश्य, चिडचिड, राग हे आपल्याला चटकन समजून येते.\nडिमेंशिया रुग्णाची काळजी घेणे हे कौशल्य आहे. काळजीवाहकाच्या वागण्यातील बदल इथे औषधापेक्षाही मोठे काम करतात असा प्रत्यय तुम्हाला ठायी, ठायी येतील.\nआजाराच्या सुरुवातीच्या आणि मधल्या स्थितीमध्ये रुग्णाचे स्वावलंबन टिकवण्यासाठी रुग्णाला जे करणे शक्य आहे ते सर्व करु द्या. परंतु रुटीन पाळा. व्यायाम, मेंदूला चालना देण्यासाठी ऍक्टीव्हीटीज, थोडे बाहेर जाणे, लोकांमध्ये मिसळणे सर्व चालू ठेवा. तसेच संगीत हे बर्‍याच जणांना नेहेमीच आनंद देणारे असते. ध्यान धारणा, जप अशा मानसिक शांतता देणार्‍या गोष्टी करत राहिल्याने रुग्ण शांत रहाण्यास मदत होऊ शकते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/exclusive/breaking-news/7368-karunanidhi-passes-away", "date_download": "2018-10-16T22:24:55Z", "digest": "sha1:W5TYHJA2EAVLD43ZXGRY6XAC7PAYHKQA", "length": 4954, "nlines": 132, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "डीएमकेचे प्रमुख करुणानिधी यांचे निधन - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nडीएमकेचे प्रमुख करुणानिधी यांचे निधन\nतमिळनाडूचे माजी मुक्यमंत्री करुणा निधी यांचे वयाच्या 94 वर्षी निधन झाले आहे.\nदीर्घ आजारामुळे त्यांना कावेरी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर चेन्नईतील कावेरी रुग्णालयात उपचार सुरू होते. तेथेच त्यांनी संध्याकाळी 6 वाजून दहा मिनिटांनी अखेरचा श्वास घेतला.\nकरुणानिधी यांच्या पार्थिवावर मरिना बीचवरचं अंत्यसंस्कार - मद्रास हायकोर्ट\nकरुणानिधी- द्रविडीयन महानायकाचा अस्त...\nपाहा मुंबईतील काही आकर्षक देवीचे रुपं....\nउमरखाडीच्या आईचे 'हे' वैशिष्ट्ये तुम्हाला माहित आहे का\nलवकरच राज्य मंत्रिमंडळ विस्तार, 'जय महाराष्ट्र'ला सूत्रांकडून माहिती\nप्रकाश आंबेडकर यांचा आरएसएसवर आरोप\nउन्हाळी कांद्याचे भाव वाढले\n'टीम जय महाराष्ट्र'चं नवरात्री सेलिब्रेशन - आजचा रंग लाल\nकालरात्री ​​देवीच्या नावाचा अर्थ म्हणजे ​​रात्रीचा संहार करणारी\nस्वयंघोषित संत रामपालला आजन्म तुरुंगवासाची शिक्षा\n24 तास द्या मृत मुलाला जिवंत करतो, गोदिंयातील डॉक्टराचा दावा\n‘तो मला बोलावतो’, नागपुरात 18 वर्षीय तरुणाची आत्महत्या\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B8-%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%98%E0%A4%9F%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%86/", "date_download": "2018-10-16T22:20:29Z", "digest": "sha1:5VFWT7E23N7265NTRLE2WSVOCTW4AKG3", "length": 8140, "nlines": 143, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कमला मिल्स दुर्घटनेतील आरोपी युग तुलीचा जामीन फेटाळला | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nकमला मिल्स दुर्घटनेतील आरोपी युग तुलीचा जामीन फेटाळला\nमुंबई – लोअर परळच्या कमला मिल्स कम्पाऊंडमध्ये लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेतील आरोपी आणि मोजोस बिस्त्रो रेस्तरॉंचा सहमालक युग तुलीला जामीन देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला. न्यायमूर्ती अजय गडकरी यांनी तुलीचा जामीन अर्ज फेटाळून लावला.\nडिसेंबर 2017 मध्ये मुंबई-कमला मिल आग दुर्घटनाप्रकरणी तपास करत असलेल्या पोलिसांनी पब मालकांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केल्यानंतर युग तुलीला जानेवारीमध्ये अटक करण्यात आली. त्यानंतर त्याने सुरुवातीला सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. तेथे अर्ज फेटाळला गेल्यानंतर त्याने उच्च न्यायालयात धाव घेऊन जामीनासाठी अर्ज केला होता. त्या अर्जावर न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्यासमोर सुनावणी झाली.\nकमला मिल्स कम्पाऊंडमधील आगीची दुर्घटना ही “वन अबोव्ह’च्या कर्मचाऱ्यांच्या चुकीमुळे घडली, असा दावा करताना आगीत प्राण गमवावा लागलेल्या लोकांमध्ये मोजोस बिस्त्रो रेस्टॉरंटमधील पाहुण्यांपैकी कोणाचा समावेश नव्हता, असा दावा तुलीच्या वतीने वकील शिरीष गुप्ते यांनी केला. यावेळी सरकारी वकील प्रकाश शेट्टी यांनी तुलीच्या अर्जाला तीव्र विरोध दर्शवताना आगीच्या दुर्घटनेला तुली व इतर सर्व आरोपींचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचा दावा करून जामीन अर्ज फेटाळून देण्याची विनंती केली. उभय पक्षांचे युक्तीवादानंतर न्यायालयाने तुलीला जामीन अर्ज फेटाळून लावला.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleएकही शिधापत्रिकाधारक धान्यापासून वंचित राहणार नाही\nNext articleपुणे : पालिकेच्या पार्किंगमधील वाहने होणार जप्त\nशेअर बाजारात लागलाय डिस्काउंट सेल\nअमेरिकेचे विशेष दूत ब्रायन हुक भारत, युरोपच्या दौऱ्यावर\nभारतात ‘इंटरनेट सेवा’ ठप्प होणार नाही, सायबर सिक्युरिटी अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण\nसंयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्क परिषदेवर भारताची निवड\nInd v/s WI : भारताचा वेस्ट इंडीजवर दणदणीत विजय\nभारत आणि रशियामधील एस-४०० हवाईरक्षा करारावर हस्ताक्षराची मोहोर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%B5%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%82/", "date_download": "2018-10-16T23:35:05Z", "digest": "sha1:UB3EZNJY2GDWVMCB5TGPTGIXSBPMUIR6", "length": 8291, "nlines": 137, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "विश्‍वविक्रमी कामगिरीनंतर भाकर, मिथरवाल चौथ्या स्थानी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nविश्‍वविक्रमी कामगिरीनंतर भाकर, मिथरवाल चौथ्या स्थानी\nचॅंगवोन – मनू भाकर आणि ओम मिथरवाल या भारतीय जोडीने पात्रता फेरीत विश्‍वविक्रमी कामगिरी केल्यानंतरही विश्‍वचषक नेमबाजी स्पर्धेत त्यांना चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. त्यामुळे मिश्र दुहेरीतील 10 मीटर एअर पिस्तोल प्रकारातील त्यांचे पदक थोडक्‍यात हुकले. त्यांना या प्रकारात चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.\nमनू भाकर आणि ओम मिथरवाल यांनी त्याआधी स्पर्धेच्या पात्रता फेरीत 778 गुणांचा विश्‍वविक्रम नोंदविताना अंतिम फेरीत प्रवेश केला होता. तर जर्मनीच्या ख्रिश्‍चन आणि सॅन्ड्रा रेट्‌झ या जोडीने त्यांच्या खालोखाल गुण घेत पाचव्या क्रमांकावरून अंतिम फेरीत स्थान मिळवले होते. त्यांनी अंतिम फेरीत रौप्यपदक कमावले. चीनच्या शिओजिंग जि व जिआयु वु या जोडीने अंतिम फेरीत 487.7 गुणांची नोंद करताना विश्‍वविक्रम नोंदवत सुवर्णपदकाचीही कमाई केली.\nयावेळी सर्बियाच्या दामिर मिकेक आणि झोराना अरुनोविच या जोडीने कांस्यपदकाची कमाई केली.भारतीय नेमबाजांनी आतापर्यंत विश्‍वचषक स्पर्धेत आठवेळा अंतिम फेरीत धडक मारली आहे. त्यातील केवळ शहाझार रिझ्वी याला 10 मीटर एअर पिस्तोल प्रकारात पदक मिळवता आले असून इतर भारतीय खेळाडूंनी निराशा केली आहे. त्याआधी आजच्या दिवसातील पहिल्या स्पर्धेत भारताच्या संजीव राजपूतने 50 मीटर रायफल थ्री पोझिशन या प्रकारात अंतिम फेरीत प्रवेश केला होता. मात्र अंतिम फेरीत त्याला आठव्या स्थानावर समाधान मानावे लागले.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleIPL 2018 : षटकांच्या संथ गतीमुळे कोहलीला 12 लाख दंड\nNext articleडिव्हाईन स्टार्स, शेलार ग्रुप यांची विजयी सलामी\nPak vs Aus Test : पाक सर्वबाद 282; पहिल्या दिवसअखेर अाॅस्ट्रेलिया 2 बाद 20\nIND vs WI : वेस्टइंडिज प्रशिक्षक ‘स्टुअर्ट लाॅ’ दोन सामन्यासाठी निलंबित, जाणून घ्या कारण…\nडेन्मार्क ओपन बॅडमिंटन स्पर्धा : पी.व्ही.सिंधूला पहिल्या फेरीतच पराभवाचा धक्का\nउसेन बोल्टला करारबद्ध करून आम्हाला इतिहास लिहायचा आहे..\nसचिन ‘असा’ बोलला तेव्हा मी खूप रडलो\n#प्रो कबड्डी: आजचा ‘हा’ सामना झोन बी सर्वात आकर्षक सामना होण्याची शक्यता..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A5%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%94%E0%A4%B7%E0%A4%A7-%E0%A4%B5%E0%A4%BF/", "date_download": "2018-10-16T22:35:20Z", "digest": "sha1:6XH57XU377SWGSV3S55MHV2EHBOPKYL6", "length": 8125, "nlines": 137, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "स्वाईनच्या साथीने औषध विक्रेतेही धास्तावले | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nस्वाईनच्या साथीने औषध विक्रेतेही धास्तावले\nसातारा – सध्या जिल्ह्यात स्वाईन फ्ल्यूच्या साथीने थैमान घातले आहे. अठरा ते वीस जणांना स्वाईनने आत्तापर्यंत बळी घेतला आहे. त्यातच ढगाळ वातावरणामुळे स्वाईन फ्ल्यूच्या साथीच्या रुग्णांच्या संख्येतही वाढ होत असून मेडिकल विक्रेतेही स्वाईनच्या साथीने चांगलेच धास्तावले आहेत. शहरातील मेडिकल दुकानांमध्ये काम करणारे कर्मचारीही खरबदारी म्हणून तोंडावर मास्क लावत असल्याचे चित्र शहरातील सर्वच मेडिकल दुकानांमध्ये दिसत आहे.\nगत महिनाभरापासून जिल्ह्यात स्वाईन फ्ल्यूच्या साथीचा फैलाव झाला आहे. सुरुवातीला गांभीर्याने ने घेतलेल्या या साथीने जिल्ह्यातील अठरा ते वीस जणांचा बळी घेतला आहे. याशिवाय जिल्ह्यातील शासकीय तसेच खासगी रुग्णालयांमध्ये स्वाईन फ्ल्यूची लागण झालेली रुग्ण मोठ्या प्रमाणात दाखल झाले असून या स्वाईन बाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. स्वाईनच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणाही सज्ज झाली असून गावागावातून स्वाईनविषयी जनजागृती सुरु आहे.\nतसेच स्वाईन फ्ल्यू होऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून कापूर आणि वेलचीची पुड आपल्या रुमालात बाळगण्याचे आवाहन आरोग्य यंत्रणेकडून केले जात आहे. तसेच टॅमी फ्ल्यूच्या गोळी देखील उपलब्ध करुन दिल्या जात आहेत. दरम्यान, शहरातील औषधांची विक्री करणाऱ्या दुकानांमध्ये कामाला असलेले कर्मचारीही स्वाईन फ्ल्युमुळे धास्तावले आहेत. सकाळी घरातून निघाल्यापासून ते पुन्हा घरी जाईपर्यंत हे कर्मचारी तोंडावर मास्क लावत आहेत. शहरातील बऱ्यापैकी सर्वच औषध विक्री करणाऱ्या दुकानांमध्ये ही परिस्थिती पहावयास मिळत आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleलोकप्रतिनिधींनी तत्वाने वागायला हवे\nNext articleजनतेच्या मनात भाजप सरकारबाबत रोष -आशिष देशमुख\nस्वाइन फ्लूचे नवीन 13 रूग्ण आढळले\nराजस्थानात स्वाईन फ्लूचे 164 बळी\nस्वाइन फ्लूचे आणखी 50 रुग्ण व्हेंटिलेटरवर\nसंगमनेरमध्ये स्वाईन फ्लूचा सहावा बळी\nस्वाईन फ्लू सदृश्‍य आजाराने एकाचा बळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://isabelny.com/2682793", "date_download": "2018-10-16T22:20:05Z", "digest": "sha1:7KFZFDYSKXIFKVBHOW5LHUQRRXQMKPSC", "length": 25278, "nlines": 104, "source_domain": "isabelny.com", "title": "कोणता ब्राउझर आपली वेबसाइट समर्थन पाहिजे? कोणते ब्राउझर आपली वेबसाइट समर्थन पाहिजे? संबंधित विषय: वेब सुरक्षा वेब होस्ट करीत असलेला आणि amp; मिमल", "raw_content": "\nकोणता ब्राउझर आपली वेबसाइट समर्थन पाहिजे कोणते ब्राउझर आपली वेबसाइट समर्थन पाहिजे कोणते ब्राउझर आपली वेबसाइट समर्थन पाहिजे संबंधित विषय: वेब सुरक्षा वेब होस्ट करीत असलेला आणि & मिमल\nकोणत्या ब्राउझर आपल्या वेबसाइट समर्थन पाहिजे\nहा लेख साइटग्राउंड सह भागीदारीत तयार केलेल्या मालिकेचा भाग आहे. जो सामुद्रधुकार शक्य आहे अशा भागीदारांना मदत केल्याबद्दल धन्यवाद.\nप्रश्न \"कोणता ब्राउझर माझ्या वेबसाइट / अॅप्सला समर्थन देतील\" ग्राहक आणि विकासकांद्वारे नेहमीच वाढविले जाते. सर्वात सोप्या उत्तर हा शीर्ष एन मुख्य प्रवाहाची एक सूची आहे. पण हे धोरण अप्रासंगिक आहे का\nसर्वात जास्त वापरल्या जाणार्या ब्राउझर काय आहेत\nमे 201 9 च्या तुलनेत टॉप 10 डेस्कटॉप ब्राउझर्स होते:\nक्रोम - 59. 37% बाजारपेठ\nयॅंडेक्स ब्राउझर - 0. 48%\nयूसी ब्राउझर - 0. 41%\nSemaltेट आता 54. सर्व वेब वापर 25% त्यामुळे आम्ही देखील शीर्ष दहा फोन ब्राउझर परीक्षण करणे आवश्यक:\nयूसी ब्राउझर - 15. 89%\nसॅमसंग इंटरनेट - 6. 58%\nअँड्रॉइड - 3. 75%\nआयमोबाइल - 0. 68%\nनोकिया - 0. 12%\nजगभरातील आकडेवारी संपूर्ण कथा सांगत नाही:\nपॅटर्न विविध क्षेत्रांमध्ये लक्षणीय बदलतात. उदाहरणार्थ, यांडेक्स हा दुसरा सर्वाधिक वापरलेला रशियन ब्राझर (12. 7% हिस्सा) आहे. चीनमध्ये सोगो हे तिसरे सर्वात जास्त वापरलेले ब्राझर आहे (6. 5%). आफ्रिकेमध्ये ओपेरा मोबाईल / मिनीचा 28% हिस्सा आहे\nनवीन ब्राउझर रिलीझ नियमितपणे दिसून येतात. क्रोम, फायरफॉक्स आणि ऑपेरा प्रत्येक सहा आठवड्यांत अद्यतने प्राप्त करते; काही महिन्यांपेक्षा अधिक परत जाऊन संस्करण तपासणे अव्यवहारिक ठरणार आहे.\nसमान ब्राउझर भिन्न डिव्हाइसेसवर आणि ऑपरेटिंग सिस्टमवर भिन्नपणे कार्य करू शकतात. Chrome Windows, macOS, Linux, Android, iOS आणि ChromeOS च्या विविध आवृत्त्यांसाठी उपलब्ध आहे, परंतु हे सर्वत्र समान अनुप्रयोग नाही\nगेम कन्सोल, ईपुस्तक वाचक आणि स्मार्ट टीव्ही सारख्या डिव्हाइसेसच्या जुन्या आणि नवीन, विचित्र आणि विस्मयकारक ब्राऊझरची एक फार मोठी शेपटी आहे.\nआपल्या साइटची Analytics कधीही जागतिक आकडेवारीशी जुळणार नाही.\nब्राउझर वेगळ्या आहेत का\nअनुप्रयोगांच्या सेंद्रीय विविधता असूनही, सर्व ब्राउझरकडे समान लक्ष्य आहे: वेब पृष्ठे देण्यासाठी . ते हे प्रस्तुतीकरण इंजिनसह प्राप्त करतात आणि काही क्रॉस-परागण आहे:\nवेबकिटचा वापर मॅशऑस आणि iOS वर सफारी मध्ये केला जातो.\nब्लिंक हा क्रोम, ऑपेरा, विवाल्डी आणि शूर मध्ये वापरल्या जाणार्या वेबकिटचा एक फाटा आहे.\nगीकोचा फायरफॉक्समध्ये वापर होतो.\nइंटरनेट एक्सप्लोरर मध्ये ट्रिडेंटचा वापर केला जातो.\nएज एचटीएमएल एजच्या ट्रिडेंटचे अद्ययावत आहे.\nबहुतेक ब्राउझर या इंजिनपैकी एक वापरतात. ते विविध कार्य करणार्या कंपन्यांसह वेगवेगळ्या प्रकल्प असतात परंतु कंपन्या (मुख्यतः) डब्ल्यू .3 सी च्या माध्यमाने नवीन तंत्रज्ञानास एकाच पद्धतीने प्रत्येकासाठी वापरली जातात याची खात्री करुन देतात. मिश्मन नेहमीपेक्षा जवळआहेत आणि आधुनिक स्मार्टफोन अॅप्स त्यांच्या डेस्कटॉप समकक्षांसाठी जुळतात.\nSemaltेट, कोणतेही दोन ब्राऊजर समान प्रकारे प्रस्तुत करीत नाहीत. बहुतांश फरक सूक्ष्म आहेत, परंतु आपण अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या दिशेने जात असता अधिक स्पष्ट होतात. एखाद्या विशिष्ट वैशिष्ट्यामध्ये एका ब्राउझरमध्ये पूर्णतः अंमलबजावणी केली जाऊ शकते, दुसर्या अंशतः अंमलात आणली जाऊ शकते आणि अन्यत्र अस्तित्वात नसलेली\nप्रत्येक ब्राउझरमध्ये माझी साइट कार्य करू शकते का\nहोय प्रगतीशील वृद्धी (पीई) तंत्रज्ञानाची आधारभूत पद्धत (कदाचित केवळ एचटीएमएल) स्थापित करते, नंतर समर्थन उपलब्ध असताना सीएसएस व जावास्क्रिप्ट सह वाढवा. अलीकडील ब्राउझरना आधुनिक लेआउट, अॅनिमेटेड प्रभाव आणि परस्परसंवादी विजेट मिळतात. प्राचीन ब्राउझर केवळ अस्थिर HTML मिळवू शकतात Semaltेट इतर दरम्यान काहीतरी मिळते. आपण रिच सानुकूल इंटरफेससह अनुप्रयोगांकडे जात असता कमी व्यावहारिक होते. आपला नवीन सहयोगी व्हिडिओ संपादन अॅप दशकात-जुन्या IE7 मध्ये कार्य करणे संभव नाही ते 3 जी नेटवर्कवर एका छोट्या स्क्रीनवर कार्य करणार नाही. सेमील्ट हे एक पर्यायी इंटरफेस प्रदान करणे शक्य आहे परंतु परिणाम एक वेगळा, क्लंकी अनुप्रयोग असू शकतो जो काही वापरू इच्छितात. पारंपारिक ब्राउझर वापरकर्ता आधार आकार दिल्यास निषेधाय असेल.\nसाइट मालकांनी खालील तत्त्वांचा आणि वेबच्या अडचणींचे कौतुक केले पाहिजे.\nआपली साइट / अॅप सर्वत्र एकसारखे दिसणार नाही. प्रत्येक डिव्हाइसमध्ये भिन्न OS, ब्राउझर, स्क्रीन आकार, क्षमता इ.\nकार्यक्षमता वेगळी असू शकते\nआपली साइट प्रत्येकासाठी कार्य करू शकते परंतु अनुभव आणि सुविधा बदलतील. तारीख प्रविष्टिच्या क्षेत्रास मूलभूत अशी काही गोष्टी संभाव्यतेची एक विविधता असू शकते परंतु, आदर्शपणे, कोर अनुप्रयोग ऑपरेटीबल राहील.\nआपल्या प्रकल्पाचे मूल्यांकन करा\nवास्तववादी बना. ही एक सामग्री साइट, एक साधा अॅप, एक डेस्कटॉप सारखी अनुप्रयोग, एक जलद-क्रिया गेम आहे. ब्राउझर अनुरूपतेचे आधार स्तर स्थापित करा उदाहरणार्थ, एका जलद Wi-Fi कनेक्शनवर बहुतेक दोन वर्षांच्या ब्राउझरवर स्क्रीन पिक्सेलची 600 पिक्सेल आकाराने कार्य करणे आवश्यक आहे.\nआपल्या प्रेक्षकांचे मूल्यांकन करा\nजागतिक ब्राउझर आकडेवारीवर विसंबून राहू नका. प्राथमिक वापरकर्ते कोण आहेत ते आयटी novices किंवा अत्यंत तांत्रिक आहेत ते आयटी novices किंवा अत्यंत तांत्रिक आहेत व्यक्ती, छोट्या कंपन्या किंवा सरकारी संस्था आहेत काय व्यक्ती, छोट्या कंपन्या किंवा सरकारी संस्था आहेत काय ते एखाद्या डेस्कवर बसतात का किंवा ते चालत आहेत का ते एखाद्या डेस्कवर बसतात का किंवा ते चालत आहेत का प्रत्येकजण अर्ज लागू होत नाही - प्रथम कोर वापरकर्त्यांवर लक्ष केंद्रित करतो.\nशक्य असेल तिथे आपल्या विद्यमान सिस्टीमचा विश्लेषण करा परंतु अंतर्निहित डेटाची प्रशंसा करा. आपले अॅप मिमल मिनीमध्ये कार्य करत नसल्यास, आपण मिसमोल मिनी वापरकर्ते असण्याची शक्यता नाही. आपण आपल्या बाजारपेठ एक महत्त्वपूर्ण प्रमाणात अवरोधित आहेत\nहे आश्चर्यजनक आहे की वीस वर्षापूर्वी कोड्ड झालेला वेब पृष्ठ आज काम करते. हे अपरिहार्यपणे तेवढे किंवा वापरण्यायोग्य नसेल परंतु ब्राउझर मागील मागास राहतील. (अधिकृतरित्या टॅग मृत राहू शकतो) तथापि, तंत्रज्ञान उत्क्रांत होते. आपल्या साइट किंवा अनुप्रयोगापेक्षा अधिक जटिल, अधिक चालू स्थितीत ती चालू ठेवण्याची आवश्यकता असेल\nथोड्याश्या काळजीने ब्राउझरचे एक विशाल विविध प्रकारचे समर्थन करणे शक्य आहे.\nवेब हे डिव्हाइस-अज्ञेयवादी प्लॅटफॉर्म आहे. सामग्री आणि सोपे संवाद सर्वत्र कार्य करू शकतात: एक आधुनिक लॅपटॉप, एक वैशिष्ट्य फोन, गेम कन्सोल, IE6, इ. प्रगतिशील वाढीच्या मूलभूत गोष्टी जाणून घ्या. जरी आपण आपल्या संपूर्ण अनुप्रयोगासाठी ते न स्वीकारण्याचे निवडले तरीही तेथे कार्यक्षमतेची ठिकाणे असतील जिथे ती अमूल्य होतील\nसंरक्षणात्मक विकास तंत्रांचा अवलंब\nजवळच्या प्री-लिखित मॉड्यूल, लायब्ररी किंवा फ्रेमवर्क साठी पोहोचण्यापूर्वी समस्या विचारात घ्या. आपण प्रारंभ करण्यापूर्वी त्या तंत्रज्ञानाच्या परिणामांना समजून घ्या. फ्रेमवर्क्सने ब्राउझर समर्थन सूची प्रदान केली पाहिजे कारण ते अनुप्रयोगांच्या मर्यादित संख्येमध्ये चाचणी घेण्यात आले आहेत.\nब्राउझरची मर्यादा आणि क्विर्स बद्दल जाणून घ्या. उदाहरणार्थ, आपण एसव्हीजी चार्टचा विचार करत असल्यास, हे जाणून घ्या की IE9 ते 11 मध्ये ते विचित्र दिसत आहेत आणि IE8 मध्ये आणि खाली असफल होऊ शकतात. याचा अर्थ असा नाही की एसव्हीजींना नकार देणे किंवा IE समर्थन सोडून देणे ही एक बायनरी पर्याय आहे. समतुल्य नेहमीच तडजोड करतात जे महत्वाचे विकास करीत नाहीत. उदाहरणार्थ:\nएसव्हीजी रेंडरिंग अमान्य आहे हे स्वीकारार्ह परंतु वापरण्यायोग्य\nफक्त IE मध्ये डेटा सारणी दर्शवा, किंवा\nएक SVG डाउनलोड प्रदान करा जे IE वापरकर्ते अन्यत्र कोठेही उघडू शकतात.\nलवकर कसोटी आणि कसोटी\nआपण कदाचित प्रत्येक डिव्हाइसची चाचणी करू शकत नाही परंतु एका एकल ब्राउझरसाठी विकसित होणे व्यर्थ आहे.\nनिरनिराळ्या अनुप्रयोगांमध्ये आपल्या प्रोजेक्टची सतत चाचणी करा. शेवटपर्यंत चाचणी सोडल्यामुळं आपत्तिमय परिणाम होतील.\nअसे म्हणणे नाही की प्रत्येकाने प्रत्येक वेळी प्रत्येक ब्राउझरमध्ये सारखेच कार्य करणे आवश्यक आहे. Semalt रिग्रेडिशन अपरिहार्य आहेत. उदाहरणार्थ:\nप्रगतीशील वेब अनुप्रयोग iPhones आणि iPads वर ऑफलाइन कार्य करत नाहीत - परंतु ऑनलाइन ऑपरेशन चांगले आहे.\nसीएसएस ग्रिड IE मध्ये समर्थित नाही - परंतु फ्लोट, फ्लेक्सबॉक्स् किंवा फुल-रुंदी ब्लॉक फॉलबॅक स्वीकारार्ह असावेत.\nफायरफॉक्सची डेस्कटॉप आवृत्ती डेट फिल्डसाठी कॅलेंडर दर्शवित नाही - परंतु वापरकर्ते तरीही एक प्रविष्ट करू शकतात.\nआपल्या विकास पीसीवर ब्राउझरची निवड स्थापित करा. मॅक्रो आणि लिनक्स उपयोजक मायक्रोसॉफ्ट एज आणि आयई टेस्टिंग टूल्स डेव्हलपरवर मिळवू शकतात. मायक्रोसॉफ्ट com / microsoft-edge /. विंडोज व लिनक्स वापरकर्त्यांना सफारीची चाचणी घेणं अवघड आहे; ऑनलाइन चाचणी सेवा जसे की Semaltेट हे सर्वात सोपा पर्याय आहेत.\nSemalt ब्रॉडर्सकडे उत्तम मोबाइल इम्यूलेशन सुविधा आहे, परंतु धीमे हार्डवेअर आणि नेटवर्कवरील स्पर्श नियंत्रण आणि कार्यक्षमतेची प्रशंसा करण्यासाठी काही वास्तविक डिव्हाइसेसचा वापर करा.\nवेब हळूहळू HTTPS ला प्राधान्यकृत प्रोटोकॉल तयार करत आहे आणि हे कल पुढे सुरू ठेवणार आहे. Google Chrome अगदी गैर-HTTPS साइट्स असुरक्षित असल्याचे सूचित करण्यासाठी प्रारंभ करीत आहे, जे आपल्या साइटवर HTTPS वापरण्यासाठी कॉन्फिगर करण्याची एक चांगली कारणे आहे. आमच्या वेब होस्टिंग पार्टनर, साइटग्राउंड, उदाहरणार्थ, आपल्या क्लायंटसाठी HTTPS हलवण्यास सोपे करते. असे करण्यासाठी, त्यांनी सर्व नवीन मिमल खात्यांसाठी SSL प्रमाणपत्र एन्क्रिप्ट करू, आणि विद्यमान असलेल्या, त्यांनी फक्त एक क्लिक करून स्विच शक्य HTTPS केले.\nआपण प्रश्नाचे उत्तर दिले नाही\nप्रश्न \"कोणते ब्राउझर आपण समर्थन करावे\" खूप प्रतिबंधक बनले आहे. आपले उत्तर फक्त \"क्रोमियम\" असे होते:\nकोणत्या डिव्हाइसेस आणि OS चालू आहेत\nस्क्रीन आकार कोणत्या प्रकारच्या समर्थित जाईल\nआपण कोणत्या आवृत्तीचा संदर्भ देत आहात नवीनतम\nजेव्हा Chrome ची नवीन आवृत्ती प्रकाशित होते तेव्हा काय होते\nइतर ब्राउझरमध्ये काय होईल जेव्हा Chrome प्रभावीपणे आपल्या अनुप्रयोगाचे रनटाइम होते\nएक ब्राउझर समर्थन यादी प्रदान करणे क्लायंट-समोर प्रकल्पांसाठी अव्यवहार्य झाले आहे. कदाचित सर्वोत्कृष्ट उत्तर म्हणजे: \"आम्ही प्रकल्पबद्ध लोकसंख्येनुसार आपला प्रकल्प विकसित करू, त्यानंतर बजेट आणि वेळ मर्यादांनुसार शक्य तितक्या अधिक उपकरण, OS, ब्राउझर आणि आवृत्ती म्हणून चाचणी घ्या\" . तरीही, आपण त्या जुन्या ब्लॅकबेरीमधून गहाळ व्हाल, मुख्य कार्यकारी अधिकारी वापरण्याचा आग्रह करतात\nवेबसाठी विकसित करा - ब्राउझर नाही .\nक्रेग बकलेर (24 9)\nक्रेग हे फ्रीलान्न्स यूके वेब सल्लागार आहेत ज्याने आयई 2 साठी पहिले पेज तयार केले. 0 मध्ये 1995. तेव्हापासून ते मानदंड, ऍक्सेसिबिलिटी आणि सर्वोत्तम अभ्यास HTML5 तंत्रज्ञानाचे समर्थन करत आहेत. त्यांनी साइटपॉईंटसाठी 1,000 पेक्षा जास्त लेख लिहिले आहेत आणि आपण त्याला @ क्रेगबकलर शोधू शकता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/entertainment/7275-kangna-ranaut-s-new-photos-viral-on-social-media", "date_download": "2018-10-16T23:08:18Z", "digest": "sha1:JIEKFHZJXK6VNRXST5PQMMXARWQGFEG5", "length": 7120, "nlines": 144, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "कंगना आपल्या आगामी चित्रपटासाठी इथे करतेय प्रार्थना... - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nकंगना आपल्या आगामी चित्रपटासाठी इथे करतेय प्रार्थना...\nबॉलीवुडची क्वीन कंगना रनौत सध्या तीच्या ‘मणिकर्णिका’ या पुढील चित्रपटामुळे चर्चेत आहे. कंगनाचा हा चित्रपट राणी लक्ष्मीबाई यांच्या आयुष्यावर आधारित आहे.\nप्रेक्षकांना या चित्रपटामध्ये ऐतिहासिक ड्रामा पाहायला मिळणार आहे. तसेच कंगनाच्या चाहत्यांना या चित्रपटात कंगनाचा अनोखा अंदाजही पाहायला मिळणार आहे.\nचित्रपट रिलीज होण्याआधी कंगना तमिलनाडूच्या ‘कोयंबटूर’ येथे गेली होती. मात्र कंगना या ठिकाणी एका विशिष्ट गोष्टीकरिता गेली आहे.\nया ठिकाणी कंगना आदिशक्ती आश्रममध्ये ध्यानलिंगाचे दर्शन घेण्यासाठी गेली होती. येथील शंकराची पूजा करतानाचे कंगनाचे फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत.\nकंगनाचा मणिकर्णिका हा चित्रपट ऋतिक रोशनच्या 'सुपर 30' या चित्रपटासह 25 जानेवारीला रिलीज होणार आहे.\nया दोघांमध्ये असलेल्या वैयक्तिक आयुष्यातील वादविवादानंतर प्रथमच या दोन स्टारर्सचे चित्रपट एकाच दिवशी बॉक्स ऑफिसवर रिलीज होणार आहेत.\nविनोद खन्ना 'अमर' रहे\nअभिनेत्री कंगना राणावतचे अजब आरोप...\nराज ठाकरेंच्या बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांना मनसे शुभेच्छा\nपाहा मुंबईतील काही आकर्षक देवीचे रुपं....\nउमरखाडीच्या आईचे 'हे' वैशिष्ट्ये तुम्हाला माहित आहे का\nलवकरच राज्य मंत्रिमंडळ विस्तार, 'जय महाराष्ट्र'ला सूत्रांकडून माहिती\nप्रकाश आंबेडकर यांचा आरएसएसवर आरोप\nउन्हाळी कांद्याचे भाव वाढले\n'टीम जय महाराष्ट्र'चं नवरात्री सेलिब्रेशन - आजचा रंग लाल\nकालरात्री ​​देवीच्या नावाचा अर्थ म्हणजे ​​रात्रीचा संहार करणारी\nस्वयंघोषित संत रामपालला आजन्म तुरुंगवासाची शिक्षा\n24 तास द्या मृत मुलाला जिवंत करतो, गोदिंयातील डॉक्टराचा दावा\n‘तो मला बोलावतो’, नागपुरात 18 वर्षीय तरुणाची आत्महत्या\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A4%BE/", "date_download": "2018-10-16T23:42:13Z", "digest": "sha1:FBCTSGSHD2VZZS2Q4WUG3I22MY7N4PKL", "length": 7200, "nlines": 137, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "‘पाटील’ चित्रपटाचा शानदार म्युझिक लाँच | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n‘पाटील’ चित्रपटाचा शानदार म्युझिक लाँच\nसमाजातील दाहक वास्तवावर प्रकाशझोत टाकणाऱ्या चित्रपटांना प्रेक्षकांनी नेहमीच चांगला प्रतिसाद दिला आहे. अशाच एका जिद्दी युवकाच्या संघर्षाचा वेध घेणाऱ्या ‘पाटील’ या मराठी चित्रपटाचा म्युझिक लाँच नुकताच महाराष्ट्राचे महसूल, मदत-पुनर्वसन आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते मोठ्या दिमाखात संपन्न झाला.\nदिग्दर्शक संतोष राममीना मिजगर यांच्या आजवरच्या प्रयत्नांचे कौतुक करताना ‘पाटील’ चित्रपटाला चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. स्टार क्राफ्ट मनोरंजन प्रा.लि. सचिकेत प्रोडक्शन्स, शौभम सिनेव्हिजन्स प्रा.लि निर्मित ‘पाटील ध्यास स्वप्नांचा’ हा चित्रपट २६ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.\nमनोरंजक मूल्यांचा समावेश करत ‘पाटील’ चित्रपटातील प्रेरणादायी कथानकाला योग्य अशा गीत संगीताची जोड देण्यात आली आहे. चित्रपटात एकूण पाच गाणी आहेत. यातील ‘पाटील पाटील’ हे धडाकेबाज गाणं आनंद शिंदे, आदर्श शिंदे यांनी गायलं असून ‘तुला पाहून’ हे रोमँटिक गीत बिष्णू मोहन, बेला शेंडे यांच्या गायकीने खुललं आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleजातीवाचक बोलणाऱ्याला दहा हजारांचा दंड\nNext articleआळंदीकरांनी रात्र काढली मच्छारांसोबत\nसलमान ‘भाई’ आणि ‘राणी’ दीपिकाचीच बॉलीवुडवर सत्ता \nसचिन ‘असा’ बोलला तेव्हा मी खूप रडलो\n#ME TOO : ऐश्वर्या राय बच्चन ‘ते’ अधिकृत ट्विटर अकाऊण्ट खोटे\nमहिला चित्रपट निर्मात्यांची #MeToo साठी ‘अशी’ आहे भूमिका\nउर्मिला मातोंडकरचे पुन्हा एकदा मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल\n‘सुपर डान्सर शो’ आता येणार मराठीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://www.mukhyamantri.com/2009/06/blog-post.html", "date_download": "2018-10-17T00:03:21Z", "digest": "sha1:77STI5VKMBWJWZ4TU5MOBPHNXVDZOUUJ", "length": 23777, "nlines": 243, "source_domain": "www.mukhyamantri.com", "title": "मुख्यमंत्री डॉट कॉम : आरे आता तरी पेटून उठा .. का थंड पडला आहात एखाद्या मुडदया सारखे", "raw_content": "\nआरे आता तरी पेटून उठा .. का थंड पडला आहात एखाद्या मुडदया सारखे\nएवढ्या लवकर आमची डोकी थंड कशी झाली .. अरे पेटून उठा एकदाच ...\nपरवा न्यूज़ पेपर वाचत असताना एक बातमी पहिली,\nमोहम्मद अफजल कसाब .. ह्याची विशेष न्यायालयातील सुनावणी.. विशेष कोर्ट .. विशेष सुरक्षा .. आणि कासाबच्या काही मागण्या .\nवाचून डोळ्या समोर तो क्षण आला .. 26 /11 मुंबई, भारताची आर्थिक राजधानी .. , टीवी समोर बसून याच डोळ्यांनी माझी माया नगरी जळताना मी स्वता पहिली.\nहजारो निरपराध लोकांच्या त्या किंकाळ्या .. बायका पोरांचे रक्ता मधे पडळेले मुडदे .. हे सर्व बघताना आयुष्यात प्रथमच खूप असुरक्षितता जाणवली.\nपण मला अभिमान वाटतो तो माझ्या त्या सैनिकांचा .. त्या आमच्या करकरे, कामठे, सालस्कर आणि अतिरेकंच्या गोळ्या आपल्या छाती मधे झेलणारा ओळांबे .. लढलेला तो प्रत्येक सैनिक आमच्या जिवा साठी आगदी पोट तिडकिने लढत होता जीवाची पर्वा न करता .. त्यांच्या अथक प्रयत्ननेच एक आतन्कवादी आम्ही जिवंत पकडू शकलो; त्याचा नाव होता कसाब.\nपण आज अचानक हे सर्व प्रसंग पुन्हा डोळ्या समोर येण्याचा कारण म्हणजे आमच्या भारतात त्या कसबे चे चालले लाड आम्ही स्वता न्यूज़ आणि मीडीया च्या माध्यमातून पुन्हा बघत आहोत. त्याचा तेकोर्ट मधे कुत्सित पणे हसने.. जणू आमच्या सर्वांच्या छातडावर पाय ठेवून त्या अफजल खाना सारखा आमच्या दुर्बलतेवर तो हसत आसतो.\nज्या दिवशी या आमच्या देशावर हा आघात झाला ना त्या ही पेक्षा वेदना त्या \" हराम-खोराचे\" ते हास्य बघून झाल्या.. आम्हाला आमच्याच मधे आसलेल्या भितऱ्या, .. षन्ढ माणसाची जानिवाच जणू तो करून देत होता .\nकाय चलाय हे ह्या देशात आज आमच्या छातडावर अतिरेकी घुसून आमच्यावर वार करत आहेत .. लाखो करोडो लोकांच्या समोर आमचे जीव घेत आहेत आज त्यानाच आम्हाला एका विशेष अपरध्या सारखा संभाळावा लागतय. त्याचे चोचले पुरवले जात आहेत .. तो या आधीच आमच्या इजजतीशी खेळला .. आणि आता पण कोर्ट मधे तेच करत असतो. हे असेच चालतराहणार आहे का \nआम्ही अजुन किती दिवस आसेच मेलेल्या मुडद्य़ा सारखे पडून राहणार आहोत .. आमच्या मधला स्वाभिमान संपला आहे का .. आमच्या मधला स्वाभिमान संपला आहे का .. का एकाच हल्ल्या मधे आम्हाला आमचे बाप दिसले का एकाच हल्ल्या मधे आम्हाला आमचे बाप दिसले नेमका काय होत आहे .. नेमका काय होत आहे .. जे त्या अफजल गुरू चा झाला तेच या कसाब चा पण करायची वाट आपण बघतोय का \nआरे ह्या देशाच्या राजकारण्यांनी आपली लाज सोडली म्हणणारे आम्ही .. कुठे गेली आता आपली लाज, शरम ह्याना सोडा, आता गरज आहे ती तुम्हा आम्हा सामान्य नागरीकाणा पेटून उठायची .. अन्यथा ह्या देशावर आशेच हल्ले हे होतच राहतील; एक दिवस आमच्याच घरा मधे घुसून आमच्या आया बहिणी बाटवल्या जातील .. यवणी सत्ता पुन्हा एकदा आमच्या डोक्यावर राज्या करेल ..जर आज ही आमचे मस्तक पेटले नाही ना तर ह्याच आमच्या मस्तकावर रोज एक बॉम्ब फुटल्याशिवाय राहणार नाही आणि आमच्या ह्याच थंड डोक्याचे हजार तुकडे केल्याशिवाय राहणार नाही .. आणि तेव्हा आशेच हजारो कसाब आमच्या कडे बघून पुन्हा हसतील.\nह्या माती मधे जन्माला येऊन आम्ही काय केले ..नेभळटा सारखे सारे आयुष्या जगलो .. आता काय घाबरत घाबरातच मरणार का \nमाझी सर्व भारतियांकडून एकाच अपेक्षा आहे सार्‍यनी आपला धर्म, जात, भाषा, पक्ष, संघटना विसरून केवळ आपण भारतीय म्हणून या संकटाचा सामना केला पाहिजे .. त्या कसाब चा धर्म कोणता ह्या पेक्षा त्याचा हेतू काय होता हे लक्षात घेतले पाहिजे. आपण सर्वांनी मिळून सरकारवर दबाव आणला पाहिजे की शंभर दिवसांच्या आत त्या कसाबला आणि त्याच्या सारख्या सबंध जगातील लोकाना दाखवून दिले पाहिजे की आमच्या देशाच्या अस्मितेवर घाला करणार्‍याचे आम्ही काय हाल करू शकतो. आवश्यक असणारा कायदा अथवा काही पण करून त्या कासबचे चोचले आता बंद केले पाहिजेत. आपल्याला ही कठोर भूमिका घ्यावीच लागणार आहे अन्यथा आमच्याच भुमी मधे आम्हाला एका अश्रिता सारखे राहावे लागेल ..\nयाच महाराष्ट्राच्या माती मधे असाच तो औरंग्या आला होता .. शेवटी त्याला ह्याच दक्खनेतल्या माती मधे गाडुनच ही भूमि शांत झाली .. तसाच या पाकड्या कसाब ला ह्याच महाराष्ट्राच्या माती मधे जोवर आम्ही गाडनार नाहीत तोवर ही आमची माय भू शांत होणार नाही .\nमला खात्री आहे आज आमचे हे पेटलेले मस्तकच सार्‍या जगाला दाखवून देईल आमची एकात्मता .. अखंडता आणि आमचे निस्सीम राष्ट्रप्रेम.\nत्या कसाब ला जिवंत ठेवणे म्हणजे निव्वळ मूर्खपणाच, त्याने हजारो नागरिकांचे बळी तर अगोदरच घेतेले आता तो असाच जिवंत राहिला तर तोच कसाब आमच्या या देशाचे धर्माच्या नावाखाली अजुन हजारो तुकडे करील, तोच कसाब आमच्या न्याय व्यवस्थेचा बळी घेईल .. तोच कसाब आमच्या सहानशिलतेचा देखील अंत करेल \nमी केन्द्र सरकारला मागणी करतो की त्या कसाब ने तर हजारो नागरिक मारलेच पण त्याला जिवंत ठेवून आपल्या देशाचे हजारो तुकडे होण्या पासून वाचावा.\nमाझ्या तशा माझ्या सारख्या हजारोंच्या मना मधली ही तीव्र भावना आणि बर्याच दिवस पासून चाललेली खळबळ आपन सर्व समजुन घेताल एवढीच तुमच्या कडून अपेक्षा करतो ..\nजय हिंद जय महाराष्ट्र .. \nजय जिजाऊ .. जय शिवराय \nयांनी पोस्ट केले अमोल सुरोशे (नांदापूरकर) वेळ 6:38 AM\nविषय 26 /11 मुंबई, kasab, mumbai terrorist attack, अतिरेकी, अफजल गुरू, आतन्कवादी, मोहम्मद अफजल कसाब\nमी तो सारा लेख वाचला आणि एक गोष्ट लक्षात आली की सर्व सामान्य मानुस या धीम्या सरकारी यंत्रनेला किती चिडला आहे ते. खरच जर समस्त देशाने त्या भड़व्याला हत्या करताना पाहिले आहे तरी आम्ही सारे का पुरावे मांडतोय ... आरे कोण तो .. कोना साठी पुरावे मान्डायाचे ... आरे कोण तो .. कोना साठी पुरावे मान्डायाचे उगीच भारत आहिंसावादी,सयंमी आहे आसे जगाला दखावायाच्या नादात भारत 'शंड' देश आहे हे साबित होयु नए. आणि कसाब , अफ़ज़ल गुरु याना जर आपण शिक्षा देयु शकत नाही तर होय हेच खर आहे ... उगीच भारत आहिंसावादी,सयंमी आहे आसे जगाला दखावायाच्या नादात भारत 'शंड' देश आहे हे साबित होयु नए. आणि कसाब , अफ़ज़ल गुरु याना जर आपण शिक्षा देयु शकत नाही तर होय हेच खर आहे ... भारत सरकारने तातडीने त्या दोघनाही आणि पुढे जर आसे कोणी करणार आसेल त्यानाही त्वरित कड़क शिक्षा द्यायलाच हावी. तसे झाले तरच भारताचा दरारा या जगावर राहिल.\nफेसबुक वर असाल तर...\nदोन प्रत्येक मराठी मनाला भिडतील अशा कविता\nहवामान अंदाज : पाऊस पडेल काय कुठे पडेल आणि किती पडेल\nमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी\nमुख्यमंत्री कार्यकर्ता ला या विषयासंबंधी लोकांनी भेट दिली\nछत्रपती शिवाजी महाराज जयंती\nपुरोगामी महाराष्ट्राचे एक शिल्पकार यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी वर्ष (२०१२-२०१३)\nआरे आता तरी पेटून उठा .. का थंड पडला आहात एखाद्या मुडदया सारखे\nशेतकरी संपाची दिशा आणि स्वरूप काय असावं\nदेशातल्या अनेक समस्यांचे कारण टॅक्स चोर आहेत\nई-मेल ने सबस्क्राईब व्हा\nआमची आवड [नक्की वाचावे असे]\nसोशल आणि टेक्नीकल ब्लॉग\nआरे आता तरी पेटून उठा .. का थंड पडला आहात एखाद्य...\nनियमित वाचक व्हा [सबस्क्राईब करा]\nक्रियेटीव्ह कॉमन्सन्वे हक्क मर्यादित मुख्यमंत्री कार्यकर्ता.Blogger Templates created by Deluxe Templates. Design by BFT", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/22207", "date_download": "2018-10-17T00:07:17Z", "digest": "sha1:PL4PFMQ3CSB5ZJHWM3F5R5PJ6UDVL3WL", "length": 3881, "nlines": 84, "source_domain": "www.maayboli.com", "title": "श्री. विनय हर्डीकर : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /श्री. विनय हर्डीकर\nगोविंदराव, आय मिस यू - श्री. विनय हर्डीकर\nसाक्षेपी लेखक व संपादक श्री. गोविंदराव तळवलकर यांचं काल निधन झालं. गेल्या वर्षीच्या 'अंतर्नाद'च्या दिवाळी अंकात श्री. विनय हर्डीकर यांनी गोविंदरावांवर एक लेख लिहिला होता, तो इथे पुनर्प्रकाशित करत आहे.\nश्री. गोविंदराव तळवलकर यांना मन:पूर्वक आदरांजली.\nRead more about गोविंदराव, आय मिस यू - श्री. विनय हर्डीकर\nचिनूक्स यांचे रंगीबेरंगी पान\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-nondi-rohit-harip-1128", "date_download": "2018-10-16T23:01:12Z", "digest": "sha1:V65XW3ETC4A3FN5EAQDEEBE2UCKCDY5N", "length": 9153, "nlines": 109, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Nondi Rohit Harip | Saptahik Sakal", "raw_content": "\nगुरुवार, 22 फेब्रुवारी 2018\nशिओमी ही चीनमधील मोबाईल तयार करणारी कंपनी आता भारतातील स्मार्टफोन बनवणाऱ्या कंपन्यांमधील सर्वांत मोठी कंपनी ठरली आहे. दक्षिण कोरियन कंपनी सॅमसंगला मागे टाकत शिओमीने अग्रस्थान पटकावले आहे. सध्या शिओमी कंपनीचा भारतीय बाजारपेठेतील उलाढातील हिस्सा २७ टक्के झाला असून, सॅमसंग कंपनीचा हिस्सा २५ टक्‍क्‍यांवर उतरला आहे.\nशिओमी कंपनीने २०१७-१८ या आर्थिक वर्षात भारतात एकूूण ऐंशी लाख फोन विकले तर त्या तुलनेत सॅमसंगने विकलेल्या मोबाईल फोनची संख्या पासष्ट लाखाच्या घरात आहे. ’बजेट स्मार्टफोन’ च्या विभागात सॅमसंग कंपनीचे जास्त मॉडेल उपलब्ध नसल्याने तसेच या विभागात शाओमीच्या ‘नोट ३’ व ‘नोट ४’ या मालिकेतील मोबाईल्सची विक्रमी विक्री झाल्याने सॅमसंग कंपनीला अग्रस्थानावरुन पायउतार व्हावे लागले. शिओमी कंपनीचे मार्केट चीनमध्ये आक्रसत असताना भारतात मात्र ही कंपनी सध्या आघाडीची बनली आहे.\nदुकानात जा, हवे असलेले सामान उचला आणि बाहेर पडा. पैसे देण्याची गरज नाही, बिलासाठी लांबलचक रांगा नाहीत, सुट्ट्या पैशाचा घोळ नाही. भविष्यातील सुपर मार्केटची रचना अशी असणार आहे.\nही संकल्पना प्रत्यक्षात उतरवून या प्रकारचे पहिले स्टोअर ॲमेझॉनने अमेरिकेतील सिएटल शहरात सुरू देखील केले आहे. या दुकानात जाऊन तुम्ही दूध, भाज्या, वेफर्ससारखे पैसे न देता खरेदी करू शकता.\nयाआधी ॲमेझॉनच्या कार्यालयात अशा प्रकारच्या दुकानाची चाचणी घेण्यात आली होती. ती यशस्वी झाल्यानंतर हा प्रयोग ॲमेझॉन कंपनीकडून करण्यात आला आहे. कॉप्युटर स्कॅनर, खास तयार केलेले अल्गोरिदम आणि सेन्सर्स यांच्या मदतीने जो माणूस खरेदी करण्यासाठी येईल त्याची ओळख डिजिटल स्वरूपात पटवली जाईल. तुमचा मोबाईल फोन आणि क्रेडिट अथवा डेबिटची माहिती येथे संग्रहित केली जाईल त्यानंतरच तुम्हाला येथे खरेदी करणे शक्‍य होईल. रिटेल क्षेत्रात व्यवसायाची व्याप्ती वाढविण्यासाठी ॲमेझॉन प्रयत्नशील आहे आणि त्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचाच हा एक भाग आहे. याआधी अमेरिकेत काही ठिकाणी त्यांनी बुक स्टोअर सुरू केले आहेत, तसेच अनेक मॉल्समध्ये जागाही खरेदी करून ठेवल्या आहेत.\n‘दिवसागणिक दोन पिढ्यांमधले अंतर खूप कमी होत चालले आहे...’ असे आपण सहजच म्हणून जातो....\nनवी पायवाट पाडणारा काळ\nघर हे भारतीयांसाठी त्यांच्या तीव्र भावनांचे प्रतिनिधित्व करणारी गोष्ट आहे. पण...\n‘फोनवरून वैद्यकीय सल्ला नको’\nडॉक्‍टर-रुग्ण यांच्या नात्याची वीण दिवसेंदिवस सैलावत चालली आहे. इतर कुठल्याही...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/lifestyle-news/relationships/world-of-heroes/articleshow/63739196.cms", "date_download": "2018-10-17T00:13:21Z", "digest": "sha1:JWVIXJYQCCEL4V5ZM7246UHMPKTELAZV", "length": 29075, "nlines": 146, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "relationships News: world of heroes - नायिकांचे विश्व | Maharashtra Times", "raw_content": "\n रेल्वे पुलावर शाळकरी मुलीचा विनयभंग\n रेल्वे पुलावर शाळकरी मुलीचा विनयभंगWATCH LIVE TV\nविविध मालिकांतील नायिका रंगविणे हे आव्हानात्मक होते. पटकथा लिहिणे वाटते तेवढे सोपे नक्कीच नसते. त्यामध्ये काही वळणे-आडवळणे असतात. आपली नायिका प्रेक्षकांपर्यंत नीटपणे पोहोचावी, तिचे म्हणणे पोहोचावे, यासाठी बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात. या शेवटच्या भागात अशाच काही नायिकांविषयी...\n'दामिनी', 'अवंतिका', 'आसावरी', 'अक्कासाहेब', 'राधिका' यांखेरीज इतरही अनेक मालिकांच्या नायिका मी रंगवल्या आहेत. 'एका लग्नाची गोष्ट'मधली नायिका ही त्यापैकीच एक. एका मध्यमवर्गीय घरातील मुलगी. तिचे लग्न एका अशा घरात होते, जेथे मुलीचा जन्म निषिद्ध असतो. आधी तिला कल्पनाच नसते या साऱ्याची; पण हळूहळू जेव्हा कळते, की आपल्या जावेचे सासऱ्यांच्या या वेड्या हट्टापायी बरेचदा गर्भपात करवले गेले आहेत, तेव्हा तिला धक्का बसतो. जेव्हा सासरे तिचीही गर्भजल परीक्षा करण्यास सांगतात, तेव्हा ती बंड करते. गर्भजल परीक्षा करून घेण्यास नकार देते. मुलगा असो वा मुलगी, ते मूल माझे आहे आणि मी त्याचा जीव घेऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका घेते. तिला घरात कोंडून ठेवले जाते. माहेरी कोणाशी बोलूही दिले जात नाही. ती घाबरत नाही. कसाबसा वडिलांना फोन करून सासऱ्यांना पोलिसांच्या ताब्यात देते. ऊर्मिला कानेटकरने ही भूमिका अप्रतिम वठवली होती. स्टार प्रवाह वाहिनीवरील फक्त चोवीस भागांच्या या मालिकेत ही कथा थोडक्यात मांडता आली. ग. दि. माडगुळकर यांच्या कादंबरीवर आधारित 'वेग' ही मालिका आली होती. त्यामधील नायिका ऊर्मिलानेच साकारली होती. ती एक भाबडी मुलगी असते. आयुष्यात आलेल्या अनपेक्षित वळणांमुळे तिला चित्रपटात काम करावे लागते. चंदेरी दुनियेत प्रवेश केल्यावर कधी इच्छेने, तर कधी अनिच्छेने ती काही नातेसंबंधांत गुंतत जाते. तिच्या नशिबात प्रेम नाही, तर निराशाच लिहिलेली असते. चंदेरी दुनियेचे विश्व कसे बिनभरवशाचे आणि आभासी असते, याची तिला जाणीव होते. मालिकेसाठी ही नायिका रेखाटणे खूप सुखद होते. कुशल दिग्दर्शक सतीश राजवाडे यांची यात अनमोल साथ होती.\n'ऊन-पाऊस' या झी टीव्हीवरील मालिकेची कथा खूपच वेगळी होती. एक मुलगी (प्रिया खोपकर), जिच्यावर एका मुलाने (अनिकेत विश्वासराव) बलात्कार केलेला असतो. त्याच मुलाशी तिचे लग्न होते. तिला तोच हा आहे, हे ठाऊक नसते. ती त्याच्यावर मनापासून प्रेम करते; पण एक दिवस सत्य उघडकीस येते आणि ती पार कोसळून जाते. नायकालाही पश्चात्ताप होत असतो. दोघांचेही प्रेम खरे असते. नवऱ्याने दारूच्या नशेत केलेल्या गुन्ह्याबद्दल त्याला माफ करून स्वीकारायचे, की त्याला त्याच्या गुन्ह्यासाठी पोलिसांच्या हवाली करायचे, असे धर्मसंकट तिच्यासमोर उभे राहते. या कथेत नायिकेच्या मनाचे भावनिक चढ-उतार रेखाटता आले. नेहमीच्या नायिकांपेक्षा ही नायिका, तिची वेदना खूप वेगळी होती, म्हणूनच ती माझ्या आवडत्या नायिकांपैकी एक आहे.\n'अधुरी एक कहाणी' या मालिकेची नायिका (किशोरी गोडबोले) ही पठडीतील नायिकांपेक्षा वेगळी होती. शिक्षणासाठी परदेशी गेलेली अमृता तेथे एका निसरड्या क्षणी तोल हरवून बसते. तिला दिवस जातात. मित्र कच खातो, नाहीसा होतो. त्याची वाट पाहण्यात वेळ जातो. आता गर्भपात शक्य नसतो आणि व्हिसा संपल्यामुळे भारतात येण्याशिवाय पर्याय नसतो. आठ महिन्यांचा गर्भ असताना अमृता भारतात येते; पण आई-वडिलांकडे जात नाही, मावशीकडे राहते. तेथेच मुलाला जन्म देते, मग आई-वडिलांकडे येते. आपण कुमारी माता आहोत, हे तिला सगळ्यांपासून लपवावे लागते. नंतर नाईलाजाने राजशी (स्वप्नील जोशी) लग्न करावे लागते. तिचे सत्य जेव्हा नवऱ्यासमोर येते, तेव्हा तिची काय स्थिती होते, अशी गोष्ट होती. एक कुमारी माता नायिका म्हणून लोकांना आवडेल का, येथपासून चिंता होती. नायिका कुठेही चुकीची वाटायला नको होती; कारण मालिकेमधली नायिका नेहमी सात्विक, सोशिक, सोज्ज्वळ, कुठलीही चूक न करणारी असावी लागते. खूपदा आपल्याला काहीतरी वेगळे लिहायचे असते; पण वाहिनीच्या गणिताप्रमाणे, त्यांच्या ठोकताळ्यांप्रमाणे लिहावे लागते. त्यावेळी वाहिनीने एक संधी घेऊन पाहिली. अशी नायिका साकारणे आणि तिच्याबद्दल प्रेक्षकांच्या मनात सहानुभूती निर्माण करणे कठीण होते; पण मालिका लोकप्रिय झाली.\nकाही मालिका मी काही भागांनंतर सोडून दिल्या. त्यामागे बरीच कारणेही होती. 'ऊन-पाऊस' ही मालिका मी काही भागांनंतर लिहायला घेतली, तर 'अधुरी एक कहाणी' ही बरे नसल्याने १२० भागांनंतर सोडून दिली. याच मालिकेचे शेवटचे १०० भाग पुन्हा मी लिहिले, ही गमतीची गोष्ट. 'पुढचं पाऊल' या मालिकेचे पहिले चारशे भागच मी लिहिले.\nअसेच काहीसे 'कळत नकळत' मालिकेतील मधुराच्या (ऋजुता देशमुख) बाबतीत होते. मधुराचे एका मुलावर (सुबोध भावे) प्रेम असते. मोठ्या बहिणीने प्रेम विवाह केला, म्हणून नायिकेला प्रेम करण्यास बंदी असते. तिचे ज्याच्यावर प्रेम असते, त्याचा हेतू चांगला नसतो; पण ती त्याच्यासाठी आई-वडिलांशी भांडते. तो मुलगा योग्य नाही, हे तिला नंतर समजते. मग ती तिच्या मित्राची (अनिकेत विश्वासराव) मदत घेते. आई-वडील तिचे लग्न त्यांच्या पसंतीच्या मुलाशी (सुनील बर्वे) ठरवतात. मनाविरुद्ध लग्न होऊ नये, म्हणून ती त्या मित्राशी लग्न झाल्याचे नाटक करते आणि नंतर त्याच मित्राच्या प्रेमात पडते. यात खूप गुंतागुंत होती. आई-वडिलांविरुद्ध वागणारी, घरातून पळून जाणारी, मित्राच्या घरी लग्नाविना राहणारी, अशी ही नायिका होती. तिचे म्हणणे पटवून देणे, ही तारेवरची कसरत होती. 'कळत नकळत' ही मालिका चांगलीच लोकप्रिय झाली. मधुरा ही व्यक्तिरेखा ही लोकांना खूप भावली.\nखूप वर्षांपूर्वी माझी 'अर्थ' नावाची ५२ भागांची मालिका आली होती. यात पाच नायिका होत्या. प्रतीक्षा लोणकर, सुकन्या कुलकर्णी, हर्षदा खानविलकर, रेशीम टिपणीस, मुग्धा शहा यांनी त्या साकारल्या होत्या. एकाच बसने जाणाऱ्या या मैत्रिणी त्यांच्यापैकी वयाने लहान असलेल्या मैत्रिणीच्या - पूर्वाच्या (रेशम टिपणीस ) लग्नाला जातात. सगळ्या जणी खूप सुखी असल्याचे दाखवत असतात. त्या लहान मैत्रिणीचा होणारा नवरा (अंकुश चौधरी) जेव्हा लग्नाला नकार देतो, तेव्हा तिचे सांत्वन करताना त्यांच्याही जखमा भळभळून वाहू लागतात. त्यापैकी स्वाती (प्रतीक्षा लोणकर) ही हुशार, महत्त्वाकांक्षी शिक्षिका. नवऱ्याला (शरद पोंक्षे) तिचा उत्कर्ष पाहवत नाही, म्हणून तो तिने अत्यंत मेहनतीने लिहिलेला पीएच.डी.चा प्रबंध जाळून टाकतो. नवऱ्याचे मानसिक अत्याचार सहन करत ती जगत असते. रेवती (हर्षदा खानविलकर) महत्त्वाकांक्षी असते. तिला नाव आणि पैसे कमवायचे असतात. त्यासाठी तिला तडजोड करावी लागणार असते. नवऱ्याबरोबर ती आनंदी नसते. एक मैत्रीण अनुराधा (सुकन्या कुलकर्णी) गायिका असते. तिचे एका विवाहित पुरुषावर प्रेम असते. आपल्याला समाजात काहीच स्थान नाही, याची सल तिला असते. विशाखाला (मुग्धा शहा) मूल होत नसते; त्यामुळे तिला आयुष्य अपूर्ण वाटत असते. त्यांना जाणवते, की आयुष्य भरकटले आहे, अर्थहीन झाले आहे आणि आपल्या आयुष्याला आपणच अर्थ दिला पाहिजे.\nएकाच वेळी पाच जणींची कथा मांडणे कठीण होते. एकीची कहाणी सांगून, ती फेड आउट करत दुसरीची सुरू करायची होती. प्रत्येकीला दुसरीच्या कथेमध्ये अॅक्टिव्ह करायचे होते. हे काम कठीण होते. एक प्रकारची कलाकारी होती. पटकथालेखन हे एक प्रकारचे क्राफ्टिंगच असते. ते दिसते तेवढे सोपे नसते.\nयाखेरीज 'काटा रुते कुणाला' या ई टी.व्ही.वरील मालिकेतील चंदना (स्नेहा वाघ), 'मन उधाण वाऱ्याचे'मधील गौरी (नेहा गद्रे), 'पुढचे पाऊल'मधील कल्याणी (जुई गडकरी), 'अनुपमा' (पूजा नायक), 'अर्धांगिनी' (अदिती सारंगधर), 'वचन दिले तू मला' (मयुरी वाघ), 'भाग्यविधाता' (भार्गवी चिरमुले, पूर्वा गोखले), 'मृण्मयी' (मधुरा वेलणकर) इत्यादी मराठी मालिकांच्या नायिकाही तितक्याच प्रिय आहेत.\nमी काही हिंदी मालिकाही लिहिल्या आहेत. 'कुसुम', 'संजीवनी द मेडिकल बून', 'तुम्हारी दिशा', 'इस प्यार को क्या नाम दूं', 'प्यार का दर्द है मीठा मीठा प्यारा', 'यहां मैं घर घर खेली', 'मेरे रंग में रंगनेवाली', 'सतरंगी ससुराल', 'दिल ढूंढता है', 'पालकी', 'दो दिल बंधे एक डोरी से' वगैरे. मराठी नायिका आणि हिंदी नायिकांमध्ये फरक असतो. पंजाबी, उत्तर भारतीय, राजस्थानी पार्श्वभूमीमध्ये वाढलेल्या नायिका हिंदीत असतात. त्यामुळे वेगळे वातावरण, वेगळे संस्कार आणि वेगळी संस्कृती असते.\n'कुसुम'मध्ये कुसुमची (नौशीन अली सरदार) लग्नात फसवणूक होते. त्यातून ती स्वतःला कशी सावरते, याचा प्रवास होता. 'संजीवनी'मधली जुही (गुरदीप कोहली) डॉक्टर आहे. व्यावसायिक आणि व्यक्तिगत जीवनाचा तोल सांभाळताना तिची होणारी घालमेल दाखवली होती. 'इस प्यार को क्या नाम दूं'मधील रोमँटिक नायिका आस्था (श्रेनू पारीख), 'मेरे रंग में रंगने वाली'मधील संस्कारी, अभिनेत्री बनू पाहणारी; पण सोशल मीडियामुळे बदनामी झालेली, त्यातून नाईलाजाने काँट्रॅक्ट मॅरेज करणारी राधा (प्रणाली घोगरे), 'प्यार का दर्द है'मधील हिमाचल प्रदेशामध्ये वाढलेली मुलगी पंखुडी (दिशा परमार) मुंबईमध्ये येते आणि एका एकलकोंड्या मुलाच्या प्रेमात पडते. त्याचे कुटुंब अत्यंत श्रीमंत; पण बेशिस्त. त्यांना ती शिस्त लावते. 'यहां मैं घर घर खेली'मधील संस्थानिकाची मुलगी आभा (सुहासी धामी). संस्थान खालसा झाले, तरी खोटा अभिमान बाळगणाऱ्या वडिलांची प्रतिष्ठा राखून घर चालवण्यासाठी नाईलाजाने वडिलांचा वैरी असणाऱ्याच्या घरी अपमान सहन करून गपचूप नोकरी करणारी आभा, अशा अनेक नायिका.\nआणि जाता जाता 'अरुंधती' विषयी थोडे. 'महाराष्ट्र टाइम्स'च्या मुंबई आवृत्तीमध्ये माझी एक मालिका येत होती 'तू सुखी राहा'. एक मुलगी आपल्या सर्वसामान्य नवऱ्याच्या मनामध्ये जिद्द, महत्त्वाकांक्षा निर्माण करते आणि नंतर स्वत:च्याच घरात उपेक्षित झाल्यावर आपले अस्तित्व कशी शोधते, याची ही कथा होती.\nएक अनुभव, एक प्रवास म्हणून हे लिहिले आहे. मी खूप काही लिहिले आहे, अशी भावना यामध्ये नाही. मालिकांच्या नायिकेचे विश्व कसे असते, हे सांगण्याचा हा नम्र प्रयत्न आहे. मला ही संधी दिल्याबद्दल 'महाराष्ट्र टाइम्स'चे मनापासून आभार\nमिळवा मित्र / मैत्रीण बातम्या(relationships News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nrelationships News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nपुण्यातील मुठा कालवा फुटला; दांडेकर पूल पाण्य...\nअजय देवगणच्या 'तानाजी'चा पहिला लूक\nतेलंगाणा: विसर्जनावेळी क्रेनचा हूक तुटून अपघा...\nCCTV: लोकलखाली सापडून इंजिनीअर तरुणाचा मृत्यू\nराज्य सरकारने रेल्वे प्रवाशांसाठी सुरू केले ग्रंथालय\nमध्य प्रदेश निवडणूक २०१८: राहुल गांधींनी केली पंतप्रधान मोदी...\nमुंबई: अल्पवयीन मुलीचा माहिम रेल्वे स्टेशनवर विनयभंग\n'सबरीमाला मंदिरात महिलांनी प्रवेश केल्यास आत्महत्या'\nअरुण जेटलींनी राहुल गांधींना म्हटले 'क्लाउन प्रिन्स'\n रेल्वे पुलावर शाळकरी मुलीचा विनयभंग\nमित्र / मैत्रीण याा सुपरहिट\n‘मी टू’ नक्की कशासाठी\n\\Bपोहे हा प्रकार अस्सल भारतीय\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n5सागर : त्यागाचे उधाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/class-10-student-accused-killing-junior-vadodara-school-toilet-arrested-125649", "date_download": "2018-10-16T23:48:53Z", "digest": "sha1:B2TQ4QSA2KD7FV45QGZ7BEQ573BFQYM4", "length": 11838, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Class 10 student accused of killing junior in Vadodara school toilet arrested गुजरातमधील शाळेत दहावीच्या विद्यार्थ्याकडून नववीच्या विद्यार्थ्याची हत्या | eSakal", "raw_content": "\nगुजरातमधील शाळेत दहावीच्या विद्यार्थ्याकडून नववीच्या विद्यार्थ्याची हत्या\nशनिवार, 23 जून 2018\nगुजरातमध्ये एका विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्याने आपल्या शाळेतीलच इयत्ता नववीमध्ये शिकणाऱ्या 14 वर्षीय विद्यार्थ्याची हत्या करण्यात आली. या विद्यार्थ्याचा मृतदेह शाळेच्या स्वच्छतागृहात आढळला.\nअहमदाबाद : दहावीच्या एका विद्यार्थ्याने शाळेतीलच इयत्ता नववीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. याप्रकरणी दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला गुजरात पोलिसांनी अटक केली. नववीतील विद्यार्थ्याचा मृतदेह शाळेतील स्वच्छतागृहात सापडला.\nगुजरातमध्ये एका विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्याने आपल्या शाळेतीलच इयत्ता नववीमध्ये शिकणाऱ्या 14 वर्षीय विद्यार्थ्याची हत्या करण्यात आली. या विद्यार्थ्याचा मृतदेह शाळेच्या स्वच्छतागृहात आढळला. शाळेतील चार विद्यार्थ्यांनी या विद्यार्थ्याची चाकूने भोसकून हत्या करताना पाहिल्याचे सांगितले जात आहे.\nयाबाबत पोलिस आयुक्त मनोज शशिधर यांनी सांगितले, की या प्रकरणाची प्राथमिक चौकशी करण्यात येत असून, या भांडणामध्ये आणखी दोघांचा समावेश असण्याची शक्यता आहे. मात्र, या हत्येचे नेमके कारण काय, याबाबतची माहिती अद्याप समजू शकली नाही.\nदरम्यान, मागील वर्षी हरियानातील गुडगावच्या रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये प्रद्युम्न ठाकूर या विद्यार्थ्याची हत्या करण्यात आली होती. त्याचाही मृतदेह शाळेतील स्वच्छतागृहात आढळला होता. त्यानंतर आता ही हत्या झाल्याचे उघडकीस आले.\nफलकांवर छायाचित्रे असणाऱ्यांची यादी द्या\nमुंबई - पुण्यातील दुर्घटनेनंतर मुंबई उच्च न्यायालयाने बेकायदा फलक हटवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतरही शहरात छायाचित्रांसह फलकबाजी करणाऱ्यांच्या...\nमोदी सरकारचा कारभार हाच आगामी जनमत कौलाचा मुख्य विषय व्हायला हवा; परंतु तो विषय निवडणुकीच्या मैदानात अडचणीचा ठरू शकतो. अशावेळी थरूर यांच्यासारख्यांची...\nजागेची किंमत बोला... मोजायला तयार आहोत\nजागेची किंमत बोला... मोजायला तयार आहोत नागपूर : \"दीक्षाभूमी म्हणजे बौद्धांचे धार्मिक स्थान. यामुळे ऐतिहासिक अशा धम्मदीक्षेची भूमी आम्हाला मिळावीच....\nबाललैंगिक अत्याचारांत घट व्हावी - बापट\nपुणे - पुणे शहरासह ग्रामीण भागात बाललैंगिक अत्याचाराचे गुन्हे घडत आहेत. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य कारवाई होणे अपेक्षित आहे. तसेच बाल...\nमहिला कार्यकर्तीचा आत्महत्येचा प्रयत्न ; शबरीमला मंदिर परिसरात तणाव\nतिरुअनंतपुरम : शबरीमला मंदिर सर्व महिलांसाठी खुले करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालापासून केरळमधील वातावरण तापले आहे. मासिक पूजाविधीसाठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/10-bsf-jawans-going-jk-army-special-train-go-missing-126932", "date_download": "2018-10-16T23:07:42Z", "digest": "sha1:YEJL67XT5OHTWJQB7TTAXCXUSV6XCIUV", "length": 10623, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "10 BSF jawans going to J&K on army special train go missing \"बीएसएफ'चे दहा जवान रेल्वेतून बेपत्ता | eSakal", "raw_content": "\n\"बीएसएफ'चे दहा जवान रेल्वेतून बेपत्ता\nशुक्रवार, 29 जून 2018\nजम्मू-काश्‍मीरमधील सांबा सेक्‍टरला जाणारे सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) दहा जवान बेपत्ता झाले आहेत. पश्‍चिम बंगाल अथवा झारखंडमधून ते बुधवारी (ता. 27) लष्कराच्या विशेष रेल्वने प्रवास करीत होते.\nमुघलसराय (उत्तर प्रदेश) - जम्मू-काश्‍मीरमधील सांबा सेक्‍टरला जाणारे सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) दहा जवान बेपत्ता झाले आहेत. पश्‍चिम बंगाल अथवा झारखंडमधून ते बुधवारी (ता. 27) लष्कराच्या विशेष रेल्वने प्रवास करीत होते.\nपश्‍चिम बंगालमधील वर्धमान आणि झारखंडमधील धनबाद स्थानकादरम्यान हे जवान रेल्वेतून उतरले असण्याची शक्‍यता त्यांच्याबरोबर असलेल्या \"बीएसएफ'च्या अधिकाऱ्यांनी वर्तवली. या रेल्वेतून 83 जवान सांबा सेक्‍टरला जात होते. मुघलसराय स्थानकावर काल रात्री उशिरा गाडी थांबलेली असताना अधिकाऱ्यांनी जवानांची मोजणी केली. त्या वेळी दहा जवान बेपत्ता असल्याचे लक्षात आले. \"बीएसएफ' तुकडीच्या कमांडरच्या आदेशानुसार रेल्वे पोलिसांकडे तक्रार केल्याचा माहिती \"बीएसएफ'चे उपनिरीक्षक सुखबीर सिंग यांनी दिली.\nपुणे-लोणावळादरम्यान दररोज तीन तास ब्लॉक\nपुणे - पुणे रेल्वे स्थानक ते लोणावळा स्थानकादरम्यान १८ ते ३१ ऑक्‍टोबर या कालावधीत दररोज तीन तास ब्लॉक घेण्यात येणार आहे. दरम्यानच्या वेळेतील चार...\n७ महिन्यांत ७४ हजार विनातिकीट प्रवासी \nपुणे - मध्य रेल्वेच्या पुणे विभागात सात महिन्यांत तब्बल ७४ हजार ४७० प्रवाशांना पकडले असून, त्यांच्याकडून चार कोटी पाच लाख रुपयांचा दंड वसूल...\nनवी दिल्ली : #MeToo प्रकरणात मंत्री एम. जे. अकबर यांच्यावरील आरोपांच्या निमित्ताने कॉंग्रेसने सत्ताधारी भाजपला लक्ष्य करणे चालविले असताना लैंगिक...\nअवजड वाहतूक बंदी कागदावरच\nपुणे : मांजरी बुद्रुक येथील रेल्वे स्टेशनवर उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. त्यामुऴे अवजड वाहनांना बंदी केली आहे. तसेच त्यांना पर्यायी मार्गची व्यवस्था...\nगोवा काँग्रेसच्या 'हाता'तून निसटले; 2 आमदार भाजपकडे\nपणजी : विधानसभेत ४० पैकी १६ आमदार असल्याने सरकार स्थापन करण्याची संधी मिळावी म्हणून पाचवेळा राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा यांची भेट घेणाऱ्या, राष्ट्रपती...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/3744", "date_download": "2018-10-17T00:09:21Z", "digest": "sha1:WISSCUPYBB4QEDRQNKKBLWIUL4KE5JTL", "length": 12498, "nlines": 183, "source_domain": "www.maayboli.com", "title": "पुरंदर : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /पुरंदर\nगडदुर्गा - तुंगाई, किल्ले कठीणगड उर्फ तुंग (८)\nRead more about गडदुर्गा - तुंगाई, किल्ले कठीणगड उर्फ तुंग (८)\nकिल्ले वज्रगड आणि किल्ले पुरंदर : मीमकर-माबोकर मावळ्यांची एकत्रीत चढाई\n\"अरे नर्‍ह्यातच आहे, सॅंडविच घ्यायलो बे. ते मंदार आणि बाकीचे लोक पोचलेत तिथे. मी पण येतोच आहे दहा मिनीटात. समीर रानडे आणि त्याचा मित्र पिंगूबरोबर त्यांच्या गाडीने आधीच येवुन पोचलेत.\"\nआम्ही बाईकला किक मारली , गिअर टाकायच्या आधी मागे गृहमंत्री बसलेत ना हे बघून घेतलं. हो; नाहीतर परत \"तुझा वेंधळेपणा कधी कमी होणार आहे कोण जाणे\" हे सुभाषित ऐकुन घ्यावं लागलं असतं. वंडर सिटीपाशी पोचलो तर तिथे एक छोटासा टँपो उभा होता, ते छोटा हत्ती का काय म्हणतात ना तसला. म्हणलं \"च्यायला सम्याने, फोर्डची गाडी घेतली होती ती विकली काय\" हे सुभाषित ऐकुन घ्यावं लागलं असतं. वंडर सिटीपाशी पोचलो तर तिथे एक छोटासा टँपो उभा होता, ते छोटा हत्ती का काय म्हणतात ना तसला. म्हणलं \"च्यायला सम्याने, फोर्डची गाडी घेतली होती ती विकली काय\nRead more about किल्ले वज्रगड आणि किल्ले पुरंदर : मीमकर-माबोकर मावळ्यांची एकत्रीत चढाई\nसप्त शिवपदस्पर्श : भाग ६ - सारांश... \nसप्त शिवपदस्पर्श : भाग १ - पुरंदर - वज्रगड - सिंहगड ... \nसप्त शिवपदस्पर्श : भाग २ - राजगड ... \nसप्त शिवपदस्पर्श : भाग ३ - तोरणा ...\nसप्त शिवपदस्पर्श : भाग ४ - बोराट्याची नाळ ... \nसप्त शिवपदस्पर्श : भाग ५ - रायगड... \n'सप्त शिवपदस्पर्श' हे नाव खरंतरं ह्या ट्रेकवर लिहायला घेतलं तेंव्हा सुचले.\nRead more about सप्त शिवपदस्पर्श : भाग ६ - सारांश... \nसप्त शिवपदस्पर्श : भाग ५ - रायगड... \nसप्त शिवपदस्पर्श : भाग १ - पुरंदर - वज्रगड - सिंहगड ... \nसप्त शिवपदस्पर्श : भाग २ - राजगड ... \nसप्त शिवपदस्पर्श : भाग ३ - तोरणा ...\nसप्त शिवपदस्पर्श : भाग ४ - बोराट्याची नाळ ... \nRead more about सप्त शिवपदस्पर्श : भाग ५ - रायगड... \nसप्त शिवपदस्पर्श : भाग ४ - बोराट्याची नाळ ... \nसप्त शिवपदस्पर्श : भाग १ - पुरंदर - वज्रगड - सिंहगड ... \nसप्त शिवपदस्पर्श : भाग २ - राजगड ... \nसप्त शिवपदस्पर्श : भाग ३ - तोरणा ...\nRead more about सप्त शिवपदस्पर्श : भाग ४ - बोराट्याची नाळ ... \nसप्त शिवपदस्पर्श : भाग ३ - तोरणा ... \nसप्त शिवपदस्पर्श : भाग १ - पुरंदर - वज्रगड - सिंहगड ... \nसप्त शिवपदस्पर्श : भाग २ - राजगड ... \nआज होता ट्रेकचा पाचवा दिवस. गेल्या ४ दिवसात ४ किल्ले सर करत आता आम्ही निघालो होतो 'किल्ले तोरणा' कड़े. सकाळी झटपट आवरून निघालो. संजीवनी माचीवरच्या अळू दरवाजामधून निघून थेट तोरणा गाठता येतो पण आम्हाला राजगडाच्या राजमार्गाने उतरायचे होते. त्यामुळे आम्ही पाली दरवाजा गाठला.\nRead more about सप्त शिवपदस्पर्श : भाग ३ - तोरणा ... \nसप्त शिवपदस्पर्श : भाग २ - राजगड ... \nसप्त शिवपदस्पर्श : भाग १ - पुरंदर - वज्रगड - सिंहगड ... \nRead more about सप्त शिवपदस्पर्श : भाग २ - राजगड ... \nसप्त शिवपदस्पर्श : भाग १ - पुरंदर - वज्रगड - सिंहगड ... \n२००२ सालचा ट्रेक आहे हा. तब्बल ८ वर्षांपूर्वीचा. त्यावेळी आमच्याकडे रोल भरायचा अवघा एक कॅमेरा होता. सोबत अजून एक रोल घेतला होता. तेंव्हा ट्रेकच्या १० दिवसात ७२ ह्या अंदाजाने आम्ही दररोज अवघे ७ - ८ फोटो काढाचे असे ठरवून होतो. तेंव्हा ह्या ट्रेकचे सुद्धा जास्त फोटो नाहीत माझ्याकडे नाहीत हे सांगायला नको. जे आहेत ते सुद्धा जुने आहेत. फोटोंचा दर्जा चांगला नसेल पण असे फोटो बघायला देखील मज्जा येते.\nगेल्या ८ वर्षात मी सिंहगड, राजगड आणि रायगड ह्या गडांवर अनेकदा गेलो तेंव्हाचे काही फोटो लिखाणासोबत देणार आहे.\nसदर ट्रेकच्या १० दिवसाचे वर्णन एकूण ५-६ भागात लिहायचा मानस आहे.\nRead more about सप्त शिवपदस्पर्श : भाग १ - पुरंदर - वज्रगड - सिंहगड ... \nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AD%E0%A5%AC%E0%A5%AA", "date_download": "2018-10-16T22:30:33Z", "digest": "sha1:ZCY6CJFY3RJZ7QEMVAMRCH7WQEVVLLC2", "length": 6004, "nlines": 224, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. १७६४ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १७ वे शतक - १८ वे शतक - १९ वे शतक\nदशके: १७४० चे - १७५० चे - १७६० चे - १७७० चे - १७८० चे\nवर्षे: १७६१ - १७६२ - १७६३ - १७६४ - १७६५ - १७६६ - १७६७\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\nफेब्रुवारी १५ - अमेरिकेतील मिसुरी राज्यात सेंट लुई शहराची स्थापना.\nजून १९ - होजे गेर्व्हासियो आर्तिगास, उरुग्वेचा राष्ट्रपिता.\nइ.स.च्या १७६० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या १८ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या २ र्‍या सहस्रकातील वर्षे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ०९:०६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/node/6834", "date_download": "2018-10-16T22:31:13Z", "digest": "sha1:F27NRC45RVJWOU4TW3LTMZIPDJSTCTHX", "length": 79416, "nlines": 1109, "source_domain": "aisiakshare.com", "title": " मनातले छोटेमोठे प्रश्न आणि विचार - ९८ | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nमनातले छोटेमोठे प्रश्न आणि विचार - ९८\nही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार/ कल्पना/ प्रश्न/ गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.\nयापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १००+ झाले आहेत म्हणून हा पुढचा धागा.\nमला नंदा खरेंची 'अंताजीची बखर\nमला नंदा खरेंची 'अंताजीची बखर' आणि 'बखर अंतकाळाची' ही पुस्तके हवी आहेत. कुठे मिळतील हे कृपया सांगा ऐसीकरांनो.\nसंपादन: आज कळले ते असे- आऊट ऑफ प्रिंट आहेत. मनोविकास प्रकाशनाचा ही दोन्ही पुस्तके छापण्याचा इरादा नाही.\nमेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌\nपुस्तकाच्या दुकानात बघा. आणि\nपुस्तकाच्या दुकानात बघा. आणि वाचून झाल्यावर एका अंगाला गेलेला लंबक मधे आणण्यासाठी आवरण वाचा. किंवा आवरण वाचून दुस-या अंगाला गेलेला लंबक मधे येण्यासाठी ही वाचा\nमनोविकास प्रकाशनाचा ही दोन्ही पुस्तके छापण्याचा इरादा नाही.\nह्याचा स्रोत काय आणि तो कितपत विश्वासार्ह आहे कारण, नवी आवृत्ती येऊ घातली आहे, असं मला विश्वसनीय सूत्रांकडून कळलं होतं. मात्र, माझी बातमी अगदी ताजी नाही.\n\"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |\nभरती मूर्खांचीच होत ना\" \"एक तूच होसी ज्यास्त\" ||\nपुस्तकाच्या दुकानाचा मालक हाच\nपुस्तकाच्या दुकानाचा मालक हाच स्रोत. विश्वासार्ह कितपत हे सांगता येणार नाही.\nकारण, नवी आवृत्ती येऊ घातली आहे, असं मला विश्वसनीय सूत्रांकडून कळलं होतं.\nअसं असेल तर भारीच.\nमेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌\nसारखं वाटतंय की येत्या निवडणुकीपूर्वी उरी - पूंछ भागात काहीतरी घमासान लढाईबिढाई होणार. कदाचित एक सर्जिकल स्ट्राइक वगैरे. लोकं थोडी अस्वस्थ आहेत, चुळबुळताहेत. खरा तसा काही धोका नाहीय. पण आपलं उगीच चकाचौंध करून टाकायला..\nकदाचित एक सर्जिकल स्ट्राइक\nकदाचित एक सर्जिकल स्ट्राइक वगैरे.\nटायमिंग न साधता स्ट्राईक केला की तो लगेच - पुरावा द्या, जुमला, थापा वगैरे वगैरे.\nटायमिंग साधून स्ट्राईक केला की तो लगेच - निवडणूकीच्या तोंडावर मतदारांना इन्फ्लुअन्स करण्यासाठी केला. (तिथे मात्र पुरावा मागणार नाहीत.).\nआता बिपिन रावतच म्हणतात..\nआता पायदळप्रमुखच म्हणतात की सर्जिकल स्ट्राइक करावा लागेल म्हणून.\nही तर नुकती कुठे जुळवाजुळवीची सुरुवात आहे. निवडणुकीचे मैदान अजून थोडे लांबच आहे. आताशी फक्त समाजमानसात विचारांच्या बिया पेरल्या जाताहेत. त्यांची नशा होईल, उन्माद होईल, देशभक्ती होईल तेव्हा कुठे सर्जिकल स्ट्राइकचे सार्थक होईल.\nनाही तर आर्मी चीफसारख्या माणसाने 'सर्जिकल स्ट्राइक करण्याची वेळ येऊ घातली आहे' हे आधीच सूचित कशाला केले असते\nमाझं म्हणणं हे आहे की -\nमाझं म्हणणं हे आहे की - मोदींनी इतरांना न जुमानता आपल्याला हवं तेच करावं. टीका झाली की आणखी जोरात, दामटून करावं. बेलिजरन्स हे उच्च मूल्य आहे हे दाखवून द्यावं. नैतर सत्ता कशाला लागते शांततेच्या व चर्चा/वाटाघाटींच्या वायफळ गप्पा तर सुधिंद्र कुलकर्णींसारखे माथेफिरू शांततावादी लोक पण मारू शकतात ना \nबाकी तुम्हाला वीणा कुकरेजा हे नाव सुचवावंसं वाटतं. गुगलून पहा.\nतसेही मोदी कुणाला फारसे जुमानत असतील असे वाटत नाही. त्यांना अशा सल्ल्याची जरूर नसावी.\nमाझ्या मते अमित शहांना काढून\nमाझ्या मते अमित शहांना काढून टाकून मोदींनी गब्बरलाच त्यांच्या जागी घ्यायला हवं. इतके मौलिक सल्ले ऐसीवर फुकटात देऊन ती फुकट घालवतो आहे. शेतात मेंढ्या 'बसवायचे' मेंढपाळांना पैसे मिळतात.ते करायचं सोडून मेंढपाळाने आपल्या मेंढ्या एखाद्या नाट्यगृहात नेऊन बसवण्यात त्याचा काय फायदा\nमाझ्या मते अमित शहांना काढून\nमाझ्या मते अमित शहांना काढून टाकून मोदींनी गब्बरलाच त्यांच्या जागी घ्यायला हवं. इतके मौलिक सल्ले ऐसीवर फुकटात देऊन ती फुकट घालवतो आहे. शेतात मेंढ्या 'बसवायचे' मेंढपाळांना पैसे मिळतात.ते करायचं सोडून मेंढपाळाने आपल्या मेंढ्या एखाद्या नाट्यगृहात नेऊन बसवण्यात त्याचा काय फायदा\nमला वाटतं काँग्रेस पक्षाने राहूल गांधींच्या जागी राजेश घासकडवींना ठेवले तरी फार फरक पडणार नाही.\nअहो पण हे सांगण्यासाठी आख्खा\nअहो पण हे सांगण्यासाठी आख्खा प्रतिसाद कापीपेस्ट करण्याची काय गरज\nराहूल गांधींसारख्यांसाठीच तर गरज लागते.\nमला वाटते निसरडे हे ओले असते.\nउदा - डोंगर उतार हा घसरडा असतो व पाऊस पडून ओला झाला, की तो निसरडा होतो.\nघसरडं व्हायला उताराची आवश्यकता असते - नेसेसरी & सफिशिअंट्\nनिसरडं व्हायला उतार लागतोच असे नाही पण ओले मात्र लागतेच (इज अ मस्ट)\nऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.\nप्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.\nसध्या खूप फॅशन आहे की\nसध्या खूप फॅशन आहे की 'ॲक्टिव्ह वेअर' जे 'लेगिंग' असतात, त्यांना तिरका कट देण्याची म्हणजे खाली चित्र पहा.\nमला हे कळत नाही फॅशन तर कोणीही कॉपी करु शकतं. नव्हे नव्या नव्या फॅशन ची साथच येते.\nमग IP(Inteleectual Property) नक्की कोणत्या गोष्टी होउ शकतात\nअजुन एक - कधीतरी असे होइल का\nअजुन एक - कधीतरी असे होइल का की सर्व जगाची करन्सी एकच होइल की सर्व जगाची करन्सी एकच होइल की हे अशक्य आहे कारण बँक पैसे छापते वगैरे वगैरे\nफार पूर्वी मध्ययुगात होतीच\nफार पूर्वी मध्ययुगात होतीच बहुधा. सोन्याच्या चांदीच्या मोहरा वगैरे.\nऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.\nप्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.\nपूर्णांशाने खरे नाही. मुघल\nपूर्णांशाने खरे नाही. मुघल साम्राज्यात फिरंग्यांना पदरची नाणी वितळवून मुघली फॉरम्याटातली नाणी पाडावी लागत. टांकसाळी त्यात तुफान फायदा कमावत.\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\n>>सर्व जगाची करन्सी एकच होइल\n>>सर्व जगाची करन्सी एकच होइल\n१) दोनचार ठिकाणी पैसे छापले जातील.\n२) ते इतरांना खोटे छापता येणार नाहीत असे असतील असे मानू.\n३) समजा अमेरिकन डॅालर/ यु• पाउंड ठरले तर बाकीच्या देशातले चलन बाद/बदल करायचे दोनतीन वर्षांत.\n४) भारतातला मजुर महिन्याला साधारण दोनशे डॅालर कमवेल, आइफोन आठशे - हजार डॅालरचा त्याला परवडणार नाहीच.\n५) चलनाचे अवमुल्यन वेगळ्या पद्धतीने जाणवेल. समजा सौदी अरेबियाने भारताकडून तांदुळ, जीन्स कपडे न घेता बांगला देशातून घेत राहिल्यास बांगलादेशला शंभर डॅालरसा जेवढे तेल मिळेल त्यापेक्शा कमी तेल भारताला मिळेल.\nसगळ्या जगाचे चलन एकच होईल का\nसगळ्या जगाचे चलन एकच होईल का - हा प्रश्न अनेकदा चर्चिला जातो.\nउत्तर \"नाही\" असे आहे. कारण बहुतेक देशांना स्वत:ची करन्सी स्वत: म्यानेज करायची असते.\nकरन्सी युनियन (ऑप्टिमम करन्सी एरिया) ह्या प्रकाराचा चिकार अभ्यास झालेला आहे. रॉबर्ट मंडेल यांना नोबेल पण मिळालंय या विषयात.\nएके काळी 'काळे लोक आणि पांढरे\nएके काळी 'काळे लोक आणि पांढरे लोक यांची लग्नं होऊ शकतील का' या प्रश्नाचंही उत्तर ठामपणे 'नाही' असंच होतं. माणसाला हवं तेव्हा शंभर मैल दूर असलेल्या दुसर्या माणसाशी बोलता येईल का, याचंही उत्तर तितकंच ठाम 'नाही' असं होतं.\nएके काळी 'काळे लोक आणि पांढरे\nएके काळी 'काळे लोक आणि पांढरे लोक यांची लग्नं होऊ शकतील का' या प्रश्नाचंही उत्तर ठामपणे 'नाही' असंच होतं. .\nटिपीकल फुर्रोगामी टॅटॅटॅ अन वॅवॅवॅ.\nबरं, तुम्हाला काळंपाढरं आवडलं\nबरं, तुम्हाला काळंपाढरं आवडलं नाही हे कळलं. ते आपण बाजूला ठेवूया...\nएकेकाळी हजार मैल लांबवर घडणार्या घटनांचं चित्रण ताबडतोब दिसू शकेल का याचं उत्तरही ठाम 'नाही' असं होतं.\nएके काळी एका देशाच्या अर्थव्यवस्थेची काशी झाल्यावर त्याचे ताबडतोब परिणाम पाच हजार मैलावरच्या दुसर्या प्रदेशात दिसतील का याचं उत्तरही ठाम 'नाही' असं होतं.\nमुद्दे संपले की निरर्थक बडबड सुरू होईल का याचं मात्र कालातीत उत्तर ठामपणे 'हो' असंच आहे.\nमुद्दे संपले की निरर्थक बडबड\nमुद्दे संपले की निरर्थक बडबड सुरू होईल का याचं मात्र कालातीत उत्तर ठामपणे 'हो' असंच आहे.\nतुम्ही - त्या दैववादी वि. प्रयत्नवादी ह्या १९७० च्या दशकात झालेल्या समुद्रमंथनातून जी रत्नं बाहेर आली ती मला दाखवायला पाहत आहात.\nप्रयत्न स्तुत्य आहे. पण फार जुनंपानं आऊटडेटेड ज्ञान आहे ते.\nदुसरं म्हंजे \"Impossible is a word to be found only in the dictionary of fools\" हे नेपोलियन चं वाक्य तुमच्यासारखे राहूल गांधी टाईप लोक सोडून बाकीच्या बहुतेकांना आजकाल माहीती असतं.\nयाला जनरल नॉलेज असं म्हणतात.\nजर सगळं विश्व हा एक ऑप्टिमम करन्सी एरिया व्हायचा असेल तर त्या मार्गात ज्या मोठ्ठ्या रुकावटी/समस्या येतील त्या दूर करणे खूप कठीण आहे व अनेकांना (अनेक देशांना) ते तसं नको आहे - असं माझं म्हणणं आहे.\nजर तुम्हाला असं म्हणायचं असेल की - त्या रुकावटी निरर्थक आहेत किंवा क्षुल्लक/नगण्य आहेत - तर इथे मांडा. मग बघु की तुम्हाला मुद्द्यांवर बोलता येतं की गुद्दे मारता येतात ते.\nएवीतेवी गुद्दे मारायच्यावेळी सुद्धा तुम्ही बहुतेकदा अत्यंत फुटकळ गुद्दे मारता.\nतेव्हा तयारी करा व मग या विवादास.\nमी माझी स्वतंत्र मतं मांडली\nमी माझी स्वतंत्र मतं मांडली होती जी स्टॆंड अलोन विधानं होती. ती तुमच्या मतांचा प्रतिवाद आहेत असं समजून तुम्ही अंगावर ओढवून घेऊन वाद घालत आहात असं मला वाटतं. इतकं सेन्सिटिव्ह असू नये. (हेही स्टॆंड अलोन विधान आहे. त्याचा सुज्ञ वा यडपट प्रतिसादांशी काही संबंध वाटला तर तो योगायोग समजावा)\nमुळात मी तुमच्या प्रतिसादाखाली लिहिलं तरी तुमचा आख्खा प्रतिसाद क्वोट केला होता का नाही ना मग त्यावरूनच बर्याच गोष्टी सिद्ध होत नाहीत का\nओके. आता मुद्द्याचं बोला.\nओके. आता मुद्द्याचं बोला.\nजग आणि ऑप्टिमम करन्सी एरिया\nतो करन्सीवाला मुद्दा तुमचा\nतो करन्सीवाला मुद्दा तुमचा होता. माझा मुद्दा ठाम भाकितांचा होता. मी करन्सीबद्दल अवाक्षरही काढलेलं नाही. ठाम भाकितं किती ठाम असू शकतात अशी उपचर्चा सुरू केली होती. म्हणूनच 'स्टॆंडअलोन विधानं' म्हटलं. ती खोडून काढा, किंवा स्वीकारा - तुमचा निर्णय. माझ्यावर करन्सीची चर्चा करण्याची जबाबदारी लादू नका कृपया.\nठाम भाकितं किती ठाम असू शकतात\nठाम भाकितं किती ठाम असू शकतात अशी उपचर्चा सुरू केली होती\nगब्बर, तुम्ही शिकवलेल्या अभ्यासक्रमाच्या आधारे उत्तर देत असाला तर तुमचे 'नाही बरोबर आहे.\nचर्चात्मक विचार घेतल्यास एक करन्सी होऊ शकते.\nफारच शालजोडीतला मारलात तुम्ही\nफारच शालजोडीतला मारलात तुम्ही.\nथेट सांगा ना की - गब्बर पुस्तकी बोलत आहे. हा हा हा.\nऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.\nप्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.\n लोक स्वेच्छेने आले व त्यांना व्हॅल्यु दिसली तरच पैसे मिळतात.\n(२) अगदी अजस्त्र कंपन्या - ॲमेझॉन, गूगल, आयबीएम, वॉलमार्ट यांना सुद्धा - कस्टमर, शेअरहोल्डर्स, लेंडर्स वर जबरदस्ती करता येत नाही.\nप्रायव्हेट कंपन्या फक्त् ग्राहकांची नव्हे तर त्यांना कच्चा माल देणाऱ्या वा त्यांच्या स्वत:च्या नोकरांची पिळवणूक करून पैसे जबरदस्तीने लुटू शकतात, -नव्हे, लुटतातच-अगदी गुलामगिरीच्या हद्दी पर्यंत. तेव्हा \"एनिबडी\" वापरलेले हे विधान चुकीचे आहे. अमॅझॉन कंपनीच्या वेअरहाऊस वर्कर्स व डिलिव्हरी ड्रायव्हर्स बद्दलच्या बातम्या याची पुष्टी करतात.\nखोट्या/मिसलिडींग जाहिराती, हिडन चार्जेस इ. मार्फतही ग्राहकांकडूनही प्रचंड पैसा लुटला जातो.\nउदा. आयसीआयसीआय बँक महिना सुमारे साडेसतरा रुपये एसेमेस चार्जेस लावते. बँकेची १ कोटी गिऱ्हाइके आहेत असे म्हटले, तरी महिना साडेसतरा कोटी रुपये\nबाजारभावाने बल्क एसेमेस सेवा (ओटीपी, ट्रँजॅक्शन मेसेज इ. साठी) कितीही गृहित धरले तरी यात किमान निम्मे नफा कमवला जातो आहे.\nतेव्हा कॅपिटॅलिस्ट वेट ड्रीममधून बाहेर या\n-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-\nदर्जेदार पुस्तके : जॉर्डन पीटरसन यांची आपली आवड\nदर्जेदार पुस्तके : जॉर्डन पीटरसन यांची आपली आवड\nयात साहित्य, तत्वद्नान, क्लिनिकल सायकॉलॉजी, न्युरोसायन्स (म्हंजे काय कोणजाणे), धर्म आणि धर्माचा इतिहास, इतिहास व व्यवस्थांचा इतिहास, सद्यजगाचा इतिहास वगैरे क्याटेगरीज आहेत.\nबॅट्या, मनोबा - वाचलंत ना \nनियतकालिकांमध्ये छापून आलेल्या कंटेंटवर कॉपीराईट कोणाचा असतो जेव्हा अशी नियतकालिके डिजिटाईझ होतात तेव्हा त्यातील ज्या सर्व लेखकांचे लिखाण असणार आहे त्यांची परवानगी घ्यावी लागते का जेव्हा अशी नियतकालिके डिजिटाईझ होतात तेव्हा त्यातील ज्या सर्व लेखकांचे लिखाण असणार आहे त्यांची परवानगी घ्यावी लागते का उदा. रत्नाकर मतकरींची जौळ ही कादंबरी १९७८ च्या माणूस दिवाळी अंकात प्रकाशीत झालेली आहे. डिजिटायझेशनमुळे माणूसचे सारे अंक आंजावर मोफत उपलब्ध असल्याने मतकरींच्या कॉपीराईट्सचा भंग झाला असे म्हणता येते का उदा. रत्नाकर मतकरींची जौळ ही कादंबरी १९७८ च्या माणूस दिवाळी अंकात प्रकाशीत झालेली आहे. डिजिटायझेशनमुळे माणूसचे सारे अंक आंजावर मोफत उपलब्ध असल्याने मतकरींच्या कॉपीराईट्सचा भंग झाला असे म्हणता येते का दिवाळी अंकांचे असे डिजिटायझेशन होत राहिले तर मराठीतल्या अर्ध्या कथा चकटफू उपल्ब्ध होतील असे वाटते.\nमेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌\n'ऐसी'वर जे लेखन प्रकाशित होतं, त्यावर लिहिणाऱ्यांचा हक्क असतो. पुनःप्रकाशनासाठी एखादा लेख लेखिकेस हवा असेल तर त्यावर ऐसी आक्षेप घेऊ शकत नाही. वाचनासाठी हा मजकूर कोणालाही फुकटात उपलब्ध असतो; मात्र तो मजकूर वापरून पैसे आणि/किंवा प्रसिद्धी आणखी कोणाला हवी असल्यास त्यासाठी मूळ लेखिकेची परवानगी लागते.\nसध्या गोष्टी फुकटात उपलब्ध असतील. मात्र ही परिस्थिती नेहमीच अशी राहील असं नाही. आशा करू की कधी ना कधी मराठी लेखनातही पैसा येईल आणि अशा संस्थळांवर 'पेवॉल' वगैरे बनवता येईल. मराठी वाचक आंजा वाचनासाठी पैसे खर्चायला तयार होतील.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nऐसी किंवा तत्सम संकेतस्थळांसंबंधी आपले म्हणणे योग्य आहे. लेखकाला त्याचे लिखाण पुस्तकरूपाने येत असेल तेव्हा संस्थळावरून काढून टाकण्याचा अधिकार आहे. फुकट वाचनासाठी उपलब्ध असल्याने लोक पुस्तक विकत घेऊन वाचणार नाहीत यामुळे होणारे नुकसान टाळणे लेखकाला अगदीच अशक्य नाही( फेबु, व्हॉट्सॲप या माध्यमात पसरण झाली असेल तर मात्र हे ठार अशक्य.). पण नियतकालिकाच्या केसमध्ये ही आधी आजिबात कल्पना नसलेली आफत होते. वरचेच उदाहरण चालू ठेवायचे तर मतकरींकडे 'जौळ' डिजिटली उपलब्ध असल्याने झालेले नुकसान टाळण्याचा कसलाही उपाय नाही.\nमराठी वाचक आंजा वाचनासाठी पैसे खर्चायला तयार होतील.\nमी याबाबतीत आशावादी आहे.\nमेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌\nसमांतर प्रश्न: एखादं खूप जुनं पुस्तक आता आऊट ऑफ प्रिंट झालं असेल आणि त्यातील मजकूर जर डिजिटाईझ करुन जालावर चढवायचा असेल तर ते कायदेशीर ठरेल काय उदा. माझ्याकडे एक जुनं पुस्तक आहे वसंत शांताराम देसाईंचं. देसाई निवर्तले ९४ साली. पुस्तकाची माझ्याकडील आवृत्ती आहे १९४५ सालातील. आता ते पुस्तक उपलब्ध नाही. मी ते स्कॅन करुन जालावर टाकले तर ते कायदेशीर ठरेल काय\nलेखकाने पुस्तक समजा तिसाव्या\nलेखकाने पुस्तक समजा तिसाव्या वर्षी लिहिले, तो नव्वदीपर्यंत जगला. त्याच्या मृत्युनंतर साठ वर्षांनी प्रताधिकारमुक्त होते.\nजे आता मजेस्टिकने केले. अशी मुक्त पुस्तके छापून पन्नास रुपयांस विकली.\nआचरटबाबा म्हणतायत त्याप्रमाणे कॉपीराईटमुक्ती लेखकाच्या मृत्यूशी निगडित असते, पुस्तकाच्या प्रकाशनतारखेशी नाही. ('आपलं लेखन प्रकाशित करणे' हा हक्क जसा कॉपीराईटमधून उगम पावतो तसा 'आपलं लेखन प्रकाशित न करणे' हादेखील उगम पावतो.)\nआमचा वुड्डहौससाहेब गचकला १९७३मध्ये. बोले तो, त्याच्या गचकण्यास अजून ६० वर्षे झालेली नाहीत. (आणि त्याची बहुतांश पुस्तके ही यूकेत किंवा यूएसएत लिहिली/प्रकाशिली गेली, हे लक्षात घेता, यूके किंवा यूएसएच्या कॉपीराइट कायद्यास अनुसरून ७० वर्षे तर मुळीच झालेली नाहीत.)\nपरंतु तरीही, त्याची अनेक जुनी पुस्तके किंडलवर/प्रॉजेक्ट गुटेनबर्गवर फुकटात मिळतात.\nमला कारण ठाऊक नाही.\nमला कारण ठाऊक नाही. देशादेशांप्रमाणे ही मर्यादा वेगळी असते. साठ वर्षं ही भारतातली मर्यादा आहे. (यूकेमध्ये ही मर्यादा सत्तर वर्षं आहे.)\n१९७३ ते २०१८ बोले तो पंचेचाळीस वर्षे इतकी कमी मर्यादा कोठल्याच देशाची नसावी.\nख्रि. वुडहाऊस यांच्या पुस्तकांचा प्रताधिकार त्यांनी ज्यांना असाइन केला असेल त्यांनी ते लेखन प्रताधिकार मुक्त केले असेल तर फुकट मिळू शकतील.\nऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.\nप्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.\nएक संबंधित प्रश्न म्हणजे:\nएक संबंधित प्रश्न म्हणजे: समजा कुणीतरी एक अप्रकाशित बखर प्रकाशित केली. तर ही बखर मला डीजिटाईझ करायची असेल तर बखर प्रकाशित/संपादित करणारा प्राणी गचकेस्तवर वाट बघावी लागणार का काय\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\nहौशी ढोल पथके काही निरीक्षणे\nसध्या गेल्या काही वर्षांपासुन हौशी ढोल पथकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. पारंपारीक बॅन्डवाले आणि हौशींमध्ये बराच फरक दिसुन येतो. हौशी ढोल पथकांसंदर्भात काही ढोबळ आणि वरवरची निरीक्षणे अशी आहेत.\n१- हौशी मंडळी शैक्षणिक बाबतीत बॅन्डवाल्यां च्यापेक्षा अर्थातच वरचढ आहेत.\n२- हौशी मंडळी ताला संदर्भात कैकपटीने जास्त सजग आणि प्रयोगशील आहेत.\n३- हौशी मंडळी संदर्भात त्यांच्या ढोल वाजवण्यामध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे \"आर्थिक\" प्रेरणा दिसत नाहीत. इथे एक गंमत अशी की प्रेरणा आर्थिक नसुन \"स्वान्तसुखाय\" असुनही हौशी ढोल पथकांचा दर्जा पारंपारीक बॅन्ड वाल्यापेक्षा कैकपटीने सरस आहे.\n४- सर्वच बाबतीत म्हणजे ड्रेस कलर सेन्स पथकाचे नाव पासुन क्रिएटीव्हीटी जाणवते. पारंपारीक बॅन्ड वाल्यांपेक्षा कैकपटीने हौशी मंडळी प्रयोगशील दिसुन येतात. नवे ताल निर्माण करणे प्रॅक्टीस करणे याबाबतीत त्यांचे पॅशन दिसुन येते.\n५- हौशींची निर्मीती कशी झाली असावी बरीच वर्षे रस्त्याने येता जाता वा एखाद्या लग्नात बॅन्ड च्या तालावर मन थिरकु पाहत असेल, अनेक बालकांना बॅन्डचे तो वाजवुन पाहण्याचे बरेच आकर्षण असते. कधीतरी कोणीतरी डेरींग केली असेल मग अनेक वर्षांची दबलेली इच्छा उफाळुन वर यावी तसे काहीसे होऊन हौशी बॅन्ड पथकांची निर्मीती झाली असावी.\n६-ढोल वाजवतांना अनुभवायला येणारा जोश आणि नसानसात भिनणारी झिंग ही देखील कदाचित एक प्रबळ प्रेरणा असावी.\n७- एक गंमत अशी जाणवते ती अशी की केवळ स्वान्तसुखाय जेव्हा एखादी कृती होते तेव्हा तिचा दर्जा क्वालिटी याच रीतीने नेहमीच वाढते का म्हणजे असे शक्य असते का \nम्हणजे उगीचच असे काहीबाही बरेच विचार डोक्यात हौशी ढोल पथके पाहुन येतात इथे चांगली जागा सापडली म्हणुन मांडले\nतुक्या- \" आलीया भोगासी असावे सादर \" विल्या- \" The Readiness is all \"\nया ढोलांत मला काही नाद वाटत\nया ढोलांत मला काही नाद वाटत नाही. गोंगाट वाटतो.\nखूप अावाज करत, वाढत जाणार्या लयीत पण तोच तोच रटाळ ठेका वाजवतात असे मत झाले अाहे. बॅंडवाले गाणी वाजवतात अाणि त्यासाठी बरीच जास्त कौशल्याची अाणि सरावाची गरज अाहे. परंतु नशा हे प्रकरण मात्र फक्त ढोल पथकच अाणू शकते, हे मान्य.\nअामच्या सांगली कोल्हापूरात लेझीम, हालगी, घुमकं यांचे नजाकतदार वादन ऐकल्यानंतर पुण्यातील ढोल पथके ऐकायला लागण्यासारखी शिक्षा नाही. मी काही वर्षांपूर्वी थोडेसे रेकाॅर्डींग केले होते. अजूनही मजा येते.\nसहमत, तेच ते तेच ते वाजवतात.\nसहमत, तेच ते तेच ते वाजवतात. निव्व ढोलापेक्षा झांजपथक लेझीमपथक वगैरे कधीपण भारी.\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\nजगात एक करन्सी होऊ शकते का हा\nजगात एक करन्सी होऊ शकते का हा नवीन धाग्याचा विषय वाटतोय.\nमनातला छोटा प्रश्न - गब्बर\nमनातला छोटा प्रश्न - गब्बर सिंग यांना ट्रोल केले जात आहे का\nऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.\nप्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.\nइतर फडतूसांसारखे गब्बर ट्रोलिंगला बळी पडत आहेत\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nअरे यारो, ट्रोलिंग झालं तरी\nअरे यारो, ट्रोलिंग झालं तरी चालेल ... आणि गब्बर धारातीर्थी पडला तरी - मेरी मृत्यु किसी ऐरेगैरे के हाथ से नही हुई - याचं समाधान राहील.\nमला नक्की खात्री आहे की\nमला नक्की खात्री आहे की दुर्लक्ष करण्यापेक्षा त्यांना कोणीतरी तावातावाने प्रतिवाद केलेला निश्चित आवडतो. त्यामुळे 'जो जे वांछील तो ते लाहो' चालू आहे. त्याचसाठी हा वाग्यज्ञ आहे. तुम्ही टेन्शन घेऊ नका.\nत्यांना कोणीतरी तावातावाने प्रतिवाद केलेला निश्चित आवडतो\nहे बरोबर नाय हां. ही अशी सगळी आमची शिक्रेट्स तुम्ही लोक फोडायला लागलात तर कसं व्हायचं \nगब्बर गार्गी सारखा अन्यायग्रस्त आहे.\nगब्बर च्या विरोधकांच्या आर्ग्युमेंटमध्ये १० पैकी ८ वेळा अजिबात दम नसतो. त्यामुळे गब्बरच्या तीक्ष्ण मुद्द्यांना प्रतिवाद न करता येत असल्याच्या हतबलतेतुन ते त्याच्या विरोधात ट्रोलिंग सुरु करतात.\n२ वेळा गब्बर चुकलेला असतो. आणि गब्बरचा सर्वात मोठा वीक पॉइंट म्हणजे बादरायणनेस्\nतुक्या- \" आलीया भोगासी असावे सादर \" विल्या- \" The Readiness is all \"\nहो. पण ती गार्गी दिसायला\nहो. पण ती गार्गी दिसायला चिकणी असेल तर बरं.\nचिकणी असल्यास तुम्ही माझी तिच्याशी इंट्रो करून द्या.\nआम्हाला अकरावीत असताना शिक्षक म्हणाले की तुम्हाला धड्यातले लेखकाचे विचार पटत नसतील, चुकीचे वाटले तरीही \"लेखकाला असं वाटतं की ~~ वगैरे उत्तरे लिहा\" म्हणजे गुण मिळतील. एरवी आठवी नववीचे पेपर शाळेचे शिक्षक तपासतात आणि वेगळे उत्तर चालवून घेतो. बोर्डाच्या परीक्षेचं तसं नसतं.\nथोडक्यात, गब्बर तू (/तुम्ही) आतला आवाज किंवा शंका उघड करच.\nमान्य आहे अशी एक करन्सीची कल्पना इकनॉमिक्ली खड्ड्यात जाणारी आहे सुरुवातीला पण अशक्य नाही.\nआता वेगळा मार्ग म्हणजे वेगळे खड्डे, वेगळे टोलट्याक्स,वेगळे ठग आलेच.\nगरीब देश म्हणजे बाजारातल्या वस्तूंंच्या तुलनेत पगार कमी होत जातील\n गब्बर खिंड करायची आहे का\n गब्बर खिंड करायची आहे का ऐसीवर\n>>आणि गब्बर धारातीर्थी पडला तरी चालेल>>>\nहे कदापि होऊ देणार नाही. गडावरच्या तोफा वाजवणारच नाही. लढत राहा लढत राहा. ( आपका साबुन इतना स्लो नहीं है\n गब्बर खिंड करायची आहे का\n गब्बर खिंड करायची आहे का ऐसीवर\nआखाती देश मधील आखात शब्दाचा अर्थ काय Google translate छोटी दरी असा अर्थ सांगतोय , तो कसा लागू पडतो\nआखाती देश मधील आखात शब्दाचा अर्थ काय Google translate छोटी दरी असा अर्थ सांगतोय , तो कसा लागू पडतो\nगल्फ. जो गूगलवर विसंबला त्याचा कार्यभाग भलभलत्या गोष्टींनी ओथंबला.\n\"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |\nभरती मूर्खांचीच होत ना\" \"एक तूच होसी ज्यास्त\" ||\nमूळ शब्द 'अखात' (स्वाभाविक\nमूळ शब्द 'अखात' (स्वाभाविक बनलेलें तळें; सरोवर.)\nमूळ शब्द 'अखात' (स्वाभाविक\nआपले प्रतिसाद 'हरवले' असं वाटल्यास कचऱ्याचा मसाल्याचा डबा इथे आहे.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nमी आज दिलेले दोन प्रतिसाद\nमी आज दिलेले दोन प्रतिसाद आत्ता दिसत नाहीयेत.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nएक संबंधित प्रश्न म्हणजे: समजा कुणीतरी एक अप्रकाशित बखर प्रकाशित केली. ~~~~>>\nमालकी त्यास कुठून मिळाली हे सिद्ध करता आले पाहिजे. मगच ती गोष्ट ती व्यक्ती विक्री/पुनर्विक्री करू शकते.\nशहरांत/गावांत बरेच पडके ओसाड वाडे असतात तिथून एखादी वस्त मी काढून विकली आणि कुणी विकत घेतली तरी ती अधिकृत विक्री ठरणार नाही.\nमुद्दा असा की सरळ त्या प्रकाशकालाच गाठा आणि परवानगी मागा. मला याची नोंदणीही करायची आहे ते सांगा. तो पुढे येणार नाही. बखरींवर पुरातत्त्व खात्याचा अधिकार/मालकी पोहोचते, त्या व्यक्तीस ते डॅाक्यमेंट नोंदणी करणे बंधनकारक आहे.\nहेमा मालिनी (जन्म : १६ ऑक्टोबर १९४८)\nजन्मदिवस : कोशकार नोह वेबस्टर (१७५८), लेखक ऑस्कर वाइल्ड (१८५४), नाटककार यूजीन ओनील (१८८८), समाजसुधारक अनंत हरी गद्रे (१८९०), छायाचित्रकार पॉल स्ट्रॅन्ड (१८९०), हिंदी साहित्यिक, संसदपटू सेठ गोविंददास (१८९६), कवी सोपानदेव चौधरी (१९०७), तत्त्वज्ञ लुई अल्थ्यूसर (१९१८), नोबेलविजेता लेखक ग्युंटर ग्रास (१९२७), तबलावादक पं. लच्छू महाराज (१९४४), ग्रेटफुल डेड गिटारिस्ट बॉब वेअर (१९४७), नर्तकी व अभिनेत्री हेमामालिनी (१९४८)\nमृत्युदिवस : चित्रकार ल्यूकास क्रॅनाक थोरला (१५५३), तत्त्वज्ञ गास्ताँ बाशलार (१९६२), कर्नाटक शैलीतील गायक चेंबई (१९७४), कादंबरीकार ना. सं. इनामदार (२००२), विचारवंत, लेखक गो. पु. देशपांडे (२०१३)\n१५/१६ ऑक्टोबर : एडा लव्हलेस दिन (विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित क्षेत्रांत कार्यरत महिलांच्या सन्मानार्थ)\nवर्धापनदिन : वॉल्ट डिजनी कंपनी (१९२३)\n१७९३ : फ्रेंच राज्यक्रांती - फ्रान्सची सम्राज्ञी मारी आंत्वानेतला गिलोटिनद्वारे देहदंड.\n१९०५ : लॉर्ड कर्झनने बंगालच्या फाळणीचा हुकुम दिला.\n१९५१ : पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान लियाकत अली खान यांची रावळपिंडीत हत्या.\n१९७५ : देवीरोगाचा नैसर्गिक संसर्ग झाल्याचा जगातला अखेरचा दाखला (बांगलादेश).\n१९८६ : राईनहोल्ड मेसनर ८००० मीटरहून अधिक उंचीची जगातली सर्व (१४) शिखरे सर करणारे पहिले गिर्यारोहक ठरले.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-ganit-bhet-dr-mangala-narlikar-1091", "date_download": "2018-10-16T23:52:20Z", "digest": "sha1:TDHAQVOHPAOW2S5QX77APBUWISZ25WK5", "length": 14967, "nlines": 110, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Ganit Bhet Dr. Mangala Narlikar | Saptahik Sakal", "raw_content": "\nशुक्रवार, 9 फेब्रुवारी 2018\n किती गमती असतात त्यात...\nआज नंदू आणि हर्षाबरोबर शीतल आणि सतीशदेखील आले होते.. ‘आम्ही उद्या बसमधून लांबच्या प्रवासाला जाणार आहोत. चांगला तीन तासांचा प्रवास आहे,’ ते म्हणाले. ‘काय करणार प्रवासात’ मालतीबाईंच्या प्रश्‍नाला हर्षानं उत्तर दिलं, ‘भेंड्या खेळू गाण्यांच्या, नाहीतर गावांच्या नावांच्या.’ ‘आणखीही एक खेळ सुचवते, पाहा आवडतो का ते. पुढं छोटी गणितं करताना त्याचा उपयोग होईल.’ ‘आजीला सारखी गणितं सुचत असतात..’ नंदूचा शेरा ऐकून मालतीबाई हसल्या.\n‘दोन लोकांनी हा खेळ खेळता येईल. बाकीच्यांनी त्याचं सुपरविजन करायचं किंवा दोघांचा दुसरा खेळ चालू करायचा. एका खेळाडूनं दुसऱ्याला दहापेक्षा कमी संख्या द्यायची. तिच्यात दुसरी दहापेक्षा कमी संख्या मिळवायला सांगायची. उदाहरणार्थ आठ अधिक पाच. दुसऱ्यानं बरोबर बेरीज तेरा केली, की तेरामध्ये दहापेक्षा लहान संख्या मिळवायला सांगायचं, उदाहरणार्थ तेरा अधिक सात. ती बेरीज बरोबर आली, की बेरजेमध्ये आणखी एक संख्या मिळवायला सांगायचं. असं वाढवत बेरीज शंभरपर्यंत न्यायची. मधे चुकीचं उत्तर आलं, तर बेरीज करणारा हरला. मग त्यानं तशाच बेरजा दुसऱ्याला करायला द्यायच्या. शंभरपर्यंत चूक न करता बेरीज वाढवत नेली, तर बेरीज करणारा जिंकतो,’ मालतीबाईंनी सांगितलं. ‘म्हणजे बेरजा बरोबर येताहेत ना हे पाहायला सुपरविजन करायची का’ सतीशनं विचारलं. ‘हो, पण तशा सोप्या बेरजा आहेत. वाद झाला, तरी लगेच बोटांच्या मदतीने मोजता येईल की..’ शीतल म्हणाली. ‘गाण्यांच्या भेंड्या खेळताना गाणी, कविता, श्‍लोक यांचं पाठांतर उपयोगी पडतं, त्याची सवय होते. तसं हा खेळ खेळून छोट्या तोंडी बेरजा पक्‍क्‍या होतात. त्याचा गणितं करताना उपयोग होतो.’ बाईंचं बोलणं ऐकून शीतल म्हणाली, ‘तसाच वजाबाकीचा खेळ पण खेळता येईल ना’ सतीशनं विचारलं. ‘हो, पण तशा सोप्या बेरजा आहेत. वाद झाला, तरी लगेच बोटांच्या मदतीने मोजता येईल की..’ शीतल म्हणाली. ‘गाण्यांच्या भेंड्या खेळताना गाणी, कविता, श्‍लोक यांचं पाठांतर उपयोगी पडतं, त्याची सवय होते. तसं हा खेळ खेळून छोट्या तोंडी बेरजा पक्‍क्‍या होतात. त्याचा गणितं करताना उपयोग होतो.’ बाईंचं बोलणं ऐकून शीतल म्हणाली, ‘तसाच वजाबाकीचा खेळ पण खेळता येईल ना शंभरपासून सुरवात करून शून्यापर्यंत खाली यायचं.’ ‘पण ते अवघड आहे, आपण नाही करणार शंभरपासून सुरवात करून शून्यापर्यंत खाली यायचं.’ ‘पण ते अवघड आहे, आपण नाही करणार’ नंदूनं निषेध नोंदवला. ‘बेरजेचा खेळ अनेकदा खेळून झाला, की वजाबाकीचा जरा अवघड खेळ खेळायला हरकत नाही, नाहीतरी हळूहळू जास्त अवघड खेळ खेळतो आपण’ नंदूनं निषेध नोंदवला. ‘बेरजेचा खेळ अनेकदा खेळून झाला, की वजाबाकीचा जरा अवघड खेळ खेळायला हरकत नाही, नाहीतरी हळूहळू जास्त अवघड खेळ खेळतो आपण’ सतीशनं समजूत घातली.\n‘एखाद्या संख्येत २, ४, ५ सारख्या लहान संख्या मिळवणं सोपं आहे पण ९ किंवा ८ मिळवायला वेळ लागतो..’ नंदूनं तक्रार केली, तेव्हा मालतीबाई म्हणाल्या, ‘त्यासाठी एक युक्ती करता येते. तुम्हाला कोणत्याही संख्येत दहा चटकन मिळवता येतात ना मग १० मिळवून बेरजेतून एक वजा करणं हे ९ मिळवण्यासारखंच आहे हे ध्यानात घ्या.’ ‘मग ४७ + ९ म्हणजे ५७ - १ = ५६ हे चटकन मिळतं,’ शीतलनं मान्य केलं. ‘८ मिळवणं म्हणजे १० मिळवून २ वजा करणं, होय ना मग १० मिळवून बेरजेतून एक वजा करणं हे ९ मिळवण्यासारखंच आहे हे ध्यानात घ्या.’ ‘मग ४७ + ९ म्हणजे ५७ - १ = ५६ हे चटकन मिळतं,’ शीतलनं मान्य केलं. ‘८ मिळवणं म्हणजे १० मिळवून २ वजा करणं, होय ना’ आता सतीशनं युक्ती सांगून शाबासकी घेतली.\n‘८ किंवा ९ ची वजाबाकी करतानादेखील अशी युक्ती करता येईल. कोणाला सुचते पाहू..’ बाईंचं बोलणं ऐकून हर्षा म्हणाली, ‘९ वजा करताना १० वजा करून १ मिळवायचा होय ना’ ‘अगदी बरोबर अशा युक्‍त्या शोधून आपण आपली गणितं सोपी करू शकतो. वास्तविक, गणित हा विषय वेगवेगळी मोजणी सोपी करायला, ती दुसऱ्या लोकांना समजेल अशी लिहायला, असा चालू झाला. मोठ्या संख्या लिहायला सोप्या करताना दशांश पद्धतीचा शोध लागला. संख्यांच्या बेरजा, वजाबाक्‍या करणं आवश्‍यक झालं, तेव्हा या क्रिया चटकन कशा कराव्या, कशा मांडाव्या, हे हळूहळू प्रगत झालं. गुणाकार, भागाकार या क्रियादेखील आवश्‍यकतेनुसार गणितानं आपल्याशा केल्या.. आता दोन लोकांना खेळता येईल असा एक मजेदार खेळ सांगू का\nतेव्हा नंदू म्हणाला, ‘पण मोठ्या संख्यांची बेरीज नको हं’ ‘बरं बाबा, फक्त पाचपर्यंतच संख्या मिळवण्याचा खेळ पाहा. पहिल्या खेळाडूनं शून्याहून मोठी आणि सहापेक्षा लहान अशी एक संख्या सांगायची. मग दुसऱ्यानं त्यात सहापेक्षा लहान संख्या मिळवून बेरीज करायची. परत पहिल्यानं त्या बेरजेत सहापेक्षा लहान संख्या मिळवून बेरीज करायची. उदाहरणार्थ पहिला पाच, दुसरा त्यात चार मिळवून नऊ, पहिला त्यात चार मिळवून तेरा, दुसरा त्यात पाच मिळवून अठरा, अशा संख्या वाढू शकतील. मात्र पाचपेक्षा जास्त संख्या मिळवायची नाही. एक ते पाच यातलीच संख्या प्रत्येक वेळी मिळवायची. जो पन्नास संख्येपर्यंत पोचेल तो जिंकला. पाहा खेळून.’\nनंदू आणि हर्षा, तसंच शीतल आणि सतीश अशा जोड्या करून मुलं खेळू लागली. इकडं नंदू जिंकला, तर दुसरीकडं शीतल जिंकली. प्रत्येक जोडी पुन्हा खेळू लागली कारण हरणाऱ्याला जिंकायची ईर्षा होती, खेळ तर अवघड दिसत नव्हता. दोन चार वेळा खेळून झाल्यावर शीतलच्या ध्यानात आलं, ‘चव्वेचाळीसपर्यंत पोचले, तर सतीशनं कोणतीही संख्या त्यात मिळवली, तरी मीच जिंकेन..’ ‘शाबास, आता असाच विचार करत ठरवा की खेळाला सुरवात करणारा नक्की जिंकेल अशी कोणती सुरवात करू शकेल पाहू या कोणाला याचं उत्तर येतं ते पाहू या कोणाला याचं उत्तर येतं ते\n‘गेल्या वेळेला आपण संख्यारेषेवर पूर्णांक आणि व्यवहारी अपूर्णांक कसे दाखवायचे ते...\nनवी पायवाट पाडणारा काळ\nघर हे भारतीयांसाठी त्यांच्या तीव्र भावनांचे प्रतिनिधित्व करणारी गोष्ट आहे. पण...\n‘आज आकडेमोड न करता दुसरेच काहीतरी करू या का’ नंदूने विचारले. ‘चालेल. आपण संख्यारेषा...\nमजेदार सूत्रे; वैदिक गणित\nसतीश उत्साहाने शाळेतली गंमत सांगू लागला... ‘आज आमच्या वर्गात एक नवे शिक्षक आले होते...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://isabelny.com/1159150", "date_download": "2018-10-16T23:00:28Z", "digest": "sha1:5H5TCIIA3LHAVRAGAB3X3QKHDZQ3FPLE", "length": 1504, "nlines": 16, "source_domain": "isabelny.com", "title": "Semalt वेबमास्टर्स माझ्या साइटवर दुवे नोंदवतात, जे अस्तित्वात नाहीत", "raw_content": "\nSemalt वेबमास्टर्स माझ्या साइटवर दुवे नोंदवतात, जे अस्तित्वात नाहीत\nआज, मी माझ्या सेमिलेटच्या वेबमास्टर उपकरणांमध्ये लॉग इन केले आणि मी पाहिले की माझ्या साइटवर असामान्य इनबाउंड दुवे नोंदविल्या जात आहेत. मी त्यांना काही पाहिले आणि त्यांना नेव्हिगेट केले आणि माझ्या साइटवर दुवा शोधण्यासाठी प्रयत्न केला, परंतु मला काहीही सापडले नाही. येथे सेमील्टमध्ये काहीतरी चुकीचे आहे का आपण एकाच गोष्टीचा अनुभव घेतला आहे का आपण एकाच गोष्टीचा अनुभव घेतला आहे का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/chandrapur/srushti-bhagwat-chandrapur-district-first-state-state-public-service-commission-examination/", "date_download": "2018-10-17T00:11:26Z", "digest": "sha1:2IIHN6D7DNTCH3TBSCS7YDB5HPCTII6U", "length": 25674, "nlines": 398, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Srushti Bhagwat From Chandrapur District Is The First In The State State Public Service Commission Examination | चंद्रपूर जिल्ह्यातील सृष्टी भागवत राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यातून पहिली | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार १७ ऑक्टोबर २०१८\n#Metoo :अकबर यांच्यावर आणखी एका महिलेचा आरोप\nदेशात २0 कोटी लोक उपाशी अन् ७.८0 लाख क्विंटल धान्य सडले\nघरी जाण्याची वेळ ठरतेय ‘मृत्यू’ची घंटा\nमी मेले तर त्याची जबाबदारी सीबीआय घेणार का\nलग्नाआधीच नवरा नॉट रिचेबल; ४० लाख घेऊन पसार\n#Metoo :अकबर यांच्यावर आणखी एका महिलेचा आरोप\nघरी जाण्याची वेळ ठरतेय ‘मृत्यू’ची घंटा\nमी मेले तर त्याची जबाबदारी सीबीआय घेणार का\nलग्नाआधीच नवरा नॉट रिचेबल; ४० लाख घेऊन पसार\n४० इलेक्ट्रिक बसेसचे कंत्राट रद्द करण्याचा बेस्टचा निर्णयच उच्च न्यायालयाने केला रद्द\n‘नो एन्ट्री’ सीक्वलमध्ये दिसणार ‘हा’ ‘हॅण्डसम मुंडा’\nहर्षदा खानविलकरच्या आयुष्यात 'या' सणाचे आहे खास महत्त्व\nसलमान खान आणि दीपिका पादुकोण बनले नंबर वन\n‘मरियम खान- रिपोर्टिंग लाइव्ह’ मालिकेत अंजू महेंद्रू साकारणार 'ही' भूमिका\n#MeToo : मीटू इफेक्ट दीपिका पादुकोणच्या फाऊंडेशनमधून टॉप टॅलेंट मॅनेजर पायऊतार\nनाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे\nअंबाबाई वैष्णवी देवीच्या रुपात, पर्यटकांचा ओघ सुरूच\n#MeToo : नाना-तनुश्री प्रकरणातील खळबळजनक खुलासा... स्पॉट बॉयचा गौप्यस्फोट\nविविध मागण्यांसाठी जळगावमधील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा मोर्चा\nसतत सर्दी-खोकल्याचा त्रास होतोय 'ही' कारणं असू शकतात\nगर्लफ्रेंडला प्रपोज करताना वापरा या 'जरा हटके' कल्पना\nNavratri 2018 : दुर्गापुजेसाठी बॉलिवूड तारकांचे 'हे' लूक्स तुम्हीही ट्राय करू शकता\nWorld Food Day : सर्दी-खोकला आणि तापामध्ये 'हे' पदार्थ खाणं टाळावं\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nभंडारा - घरगुती गॅस सिलिंडरचा भडका उडाल्याने तीन जण जखमी, मोहाडी तालुक्याच्या अांधळगाव येथे रात्री ९ वाजताची घटना\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nब्राह्मोस हेरगिरी प्रकरण - निशांत अग्रवालची न्यायालयीन कोठडीत रवानगी\nमुंबई - भाजपाध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल, मुख्यमंत्री आणि मुंबई अध्यक्ष आशीष शेलार स्वागतासाठी उपस्थित\nझारखंड - नक्षलवाद्यांनी नऊ ट्रकना लावली आग, लोहारडागा येथे 10 शस्त्रधारी नक्षलवाद्यांचे कृत्य\nपणजी - गोव्यातील काँग्रेसच्या दोन आमदारांचा भाजपात प्रवेश, दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर भाजपात दाखल\nउत्तर प्रदेश - इटाह येथे सुमारे 35 लाखांची देशी दारू जप्त, दोन जणांना अटक\nठाणे - कडोंमपाचे 400 कंत्राटी कामगार उद्यापासून संपावर, 18 महिन्यांचा पगार थकवल्याने संप\nपुणे- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा वगळून सर्व नगरसेवक हंडे -कलश घेऊन दाखल\nपुणे - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजप वगळून सर्व नगरसेवक विस्कळीत पाणी पुरावठ्याविरोधात हंडे-कलशा घेऊन दाखल\nसातारा - माची पेठेत पतीकडून पत्नीची हत्या, पत्नीची हत्या करुन आरोपी पती फरार\nछत्तीसगड : राजनंदगावात आयईडीचा स्फोट, आयटीबीपीचे तीन जवान जखमी.\nवसई-विरारला पाणीपुरवठा करणार पाइपलाइन फुटली, हजारो लिटर पाणी गेलं फुकट\nगडचिरोली : चकमकीत एक नक्षलवादी ठार, कुरखेडा तालुक्यातील कोमलपाडा जंगलातील घटना\nभंडारा - घरगुती गॅस सिलिंडरचा भडका उडाल्याने तीन जण जखमी, मोहाडी तालुक्याच्या अांधळगाव येथे रात्री ९ वाजताची घटना\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nब्राह्मोस हेरगिरी प्रकरण - निशांत अग्रवालची न्यायालयीन कोठडीत रवानगी\nमुंबई - भाजपाध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल, मुख्यमंत्री आणि मुंबई अध्यक्ष आशीष शेलार स्वागतासाठी उपस्थित\nझारखंड - नक्षलवाद्यांनी नऊ ट्रकना लावली आग, लोहारडागा येथे 10 शस्त्रधारी नक्षलवाद्यांचे कृत्य\nपणजी - गोव्यातील काँग्रेसच्या दोन आमदारांचा भाजपात प्रवेश, दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर भाजपात दाखल\nउत्तर प्रदेश - इटाह येथे सुमारे 35 लाखांची देशी दारू जप्त, दोन जणांना अटक\nठाणे - कडोंमपाचे 400 कंत्राटी कामगार उद्यापासून संपावर, 18 महिन्यांचा पगार थकवल्याने संप\nपुणे- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा वगळून सर्व नगरसेवक हंडे -कलश घेऊन दाखल\nपुणे - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजप वगळून सर्व नगरसेवक विस्कळीत पाणी पुरावठ्याविरोधात हंडे-कलशा घेऊन दाखल\nसातारा - माची पेठेत पतीकडून पत्नीची हत्या, पत्नीची हत्या करुन आरोपी पती फरार\nछत्तीसगड : राजनंदगावात आयईडीचा स्फोट, आयटीबीपीचे तीन जवान जखमी.\nवसई-विरारला पाणीपुरवठा करणार पाइपलाइन फुटली, हजारो लिटर पाणी गेलं फुकट\nगडचिरोली : चकमकीत एक नक्षलवादी ठार, कुरखेडा तालुक्यातील कोमलपाडा जंगलातील घटना\nAll post in लाइव न्यूज़\nचंद्रपूर जिल्ह्यातील सृष्टी भागवत राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यातून पहिली\nमूल तालुक्यातील बेंबाळ येथील सृष्टी दिलीप भागवत ही विद्यार्थिनी राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अनुसूचित जाती महिला संवर्गात राज्यातून पहिली आली आहे.\nठळक मुद्देराज्य उत्पादन शुल्क विभागात निवडनियोजनपूर्वक अभ्यास आणि कठोर परिश्रम\nचंद्रपूर : मूल तालुक्यातील बेंबाळ येथील सृष्टी दिलीप भागवत ही विद्यार्थिनी राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अनुसूचित जाती महिला संवर्गात राज्यातून पहिली आली आहे. ती राज्य उत्पादन शुल्क विभागात उपनिरीक्षक पदासाठी पात्र ठरली आहे.\nसृष्टीचे वडील शिक्षक तर आई गृहिणी आहे. तिचे प्राथमिक शिक्षण बेंबाळ येथील जि. प. शाळेत तर माध्यमिक शिक्षण ब्रम्हपुरीतील नेवजाबाई कन्या विद्यालयात झाले. त्यानंतर अभियांत्रिकीचे शिक्षण नागपुरातून पूर्ण केले. सृष्टीला दिल्ली येथील एका कंपनीत नोकरी मिळाली होती. मात्र, वडिलांच्या प्रोत्साहनामुळे ही नोकरी नाकारून तिने स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. नियोजनपूर्वक अभ्यास आणि कठोर परिश्रमामुळेच यश मिळाल्याची प्रतिक्रिया तिने व्यक्त केली.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nअकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची झुंबड : प्रवेशातील गडबडीकडे शिक्षणाधिकाऱ्यांचे लक्ष\nस्पर्धा परीक्षेत शाहूवाडी तालुक्याचा पुन्हा डंका : तीन विवाहित महिला परीक्षार्थींचे यश प्रेरणादायी\nपरभणीत निदर्शने : लाखो उमेदवारांना परीक्षेपासून ठेवले वंचित\nकॉपीमुक्त परीक्षेसाठी थांबवलं इंटरनेट, संपूर्ण देश झाला ऑफलाइन\nप्रत्येक क्षेत्रात उत्कृष्ट करिअर करणे शक्य\nमानवी कल्याण हेच बौद्ध तत्त्वज्ञानाचे मूळ\nबल्लारपुरात २८, २९ ला रोजगार महामेळावा\nपुष्पक बतकम्माने तेलगु संस्कृतीला समृद्धी\nदेवीच्या दर्शनासाठी रांगत प्रवास\nधम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळ्याला प्रारंभ\nवैद्यकीय महाविद्यालयाचे काम वेगाने पूर्ण करा\nबिग बॉस 12मीटूअॅपलप्रो कबड्डी लीगभारत विरुद्ध वेस्ट इंडिजनवरात्रीइंधन दरवाढहेमा मालिनीजागतिक अन्न दिवसअॅमेझॉन\nरुमा शर्माचा Hot अंदाज Viral\nजगातील 'ही' सूक्ष्म शिल्पं पाहिलीत का\nगर्लफ्रेंडला प्रपोज करताना वापरा या 'जरा हटके' कल्पना\nचालतं-फिरतं घर पाहिलंय का\nप्राण्यांची 'अशी' मजामस्ती पाहिलीय का\n'या' चार शहरांमध्ये साजरी केली जाते दुर्गा पूजा\nNavratri 2018 : दुर्गापुजेसाठी बॉलिवूड तारकांचे 'हे' लूक्स तुम्हीही ट्राय करू शकता\nपुस्तकांचा 'असा' वापर कधी पाहिलाय का\nफुटबॉलपटूंची कमाई पाहाल तर चक्रावाल\nनगरमध्ये फुलपाखरं व रानफुलांचे ताटवे ठरतायत आकर्षणाचं केंद्र\nसप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nजोतिबाची पाच पाकळ्यातील बैठी सरदारी पूजा\nअंबाबाई वैष्णवी देवीच्या रुपात, पर्यटकांचा ओघ सुरूच\nनाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे\nसई लोकुरने पारंपरिक वेशभूषेसह केला दांडिया अन् गरब्याचा सराव\nविविध मागण्यांसाठी जळगावमधील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा मोर्चा\nठाण्यात रिक्षा जळून खाक\nNavratri 2018 : करवीर निवासिनी श्री अंबाबाईची गजारुढ रुपातील पूजा\nNavratri 2018 : जोतिबाची पाच पाकळ्यांतील खडी पूजा\nघरी जाण्याची वेळ ठरतेय ‘मृत्यू’ची घंटा\nमी मेले तर त्याची जबाबदारी सीबीआय घेणार का\nलग्नाआधीच नवरा नॉट रिचेबल; ४० लाख घेऊन पसार\n४० इलेक्ट्रिक बसेसचे कंत्राट रद्द करण्याचा बेस्टचा निर्णयच उच्च न्यायालयाने केला रद्द\nतिमिराला छेदून प्रकाश पेरू\nमुंबईत येणाऱ्या दुधाच्या टँकरची तपासणी सुरु\nमालदीवमध्ये लोकशाहीच्या स्थापनेसाठी भारत करू शकतो हस्तक्षेप\nबुधवारी उघडणार सबरीमाला मंदिराचे दरवाजे; आंदोलनकर्त्या महिलांना रोखले, तणावाची परिस्थिती\nमहाराष्ट्र सरकारची महाभेट; कर्मचाऱ्यांचा 'डीए' 3 टक्क्यांनी वाढवला\nलग्नाआधीच नवरा नॉट रिचेबल; ४० लाख घेऊन पसार\n४० इलेक्ट्रिक बसेसचे कंत्राट रद्द करण्याचा बेस्टचा निर्णयच उच्च न्यायालयाने केला रद्द\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.mukhyamantri.com/2010/11/blog-post_9650.html", "date_download": "2018-10-17T00:03:10Z", "digest": "sha1:M3ZPH3VW4ILAULHKU4ZNEVU3SLJQYM5I", "length": 8009, "nlines": 167, "source_domain": "www.mukhyamantri.com", "title": "मुख्यमंत्री डॉट कॉम : एका पोवाड्याचे महापरीनिर्वान - विठ्ठल उमप नावाचा झंझावात शांत", "raw_content": "\nएका पोवाड्याचे महापरीनिर्वान - विठ्ठल उमप नावाचा झंझावात शांत\nअगदी काल पवारवा पर्यंत विठ्ठल उमप नावाच्या शाहिराने अवघा महाराष्ट्र आपल्या पोवाड्याने जागवला होता. आज तो पोवाडाच शांत झाला. विठ्ठल उमप यांचे आज दिनांक २६ नोव्हे. २०१० रोजी नागपूर येथे भाषण देतांना हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ८० वर्षाचे होते. वयाच्या ८ व्या वर्षा पासून ते ८० वर्षांपर्यंत विठ्ठल गंगाधर उमप हे संगीत क्षेत्रात कार्यरत होते. महाराष्ट्रच शाहिरीभूषण असलेले विठ्ठल उमप एक उत्कृष्ट नाटककार, संगीतकार, गीतकार आणि शाहीर होते. संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि आंबेडकरी चळवळीला उमपांचे खूप मोठे योगदान आहे आणि अवघा महाराष्ट्र या त्यांच्या ऋणातून मुक्त होऊ शकत नाही आणि खरं पहिल तर मुक्त होऊ ही इच्छित नाही. एका कलाकाराला मंचावर असताना मृत्यू यावा हीच खूप मोठी गोष्ट आहे. आयुष्यभर बाबासाहेबांच्या विचारांचे लोन महाराष्ट्रभर घेऊन जाणारे शाहीर शेवटचा श्वास घेताना जय भीम म्हणूनच गेले.\nत्यांच्या पोवाड्यांनी आजही महाराष्ट्र गर्वाने छाती फुगतो आणि असाच फुगवत राहावा हीच पांडुरंगा चरणी प्रार्थना.\nयांनी पोस्ट केले प्रकाश बा. पिंपळे वेळ 9:14 AM\nफेसबुक वर असाल तर...\nदोन प्रत्येक मराठी मनाला भिडतील अशा कविता\nहवामान अंदाज : पाऊस पडेल काय कुठे पडेल आणि किती पडेल\nमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी\nमुख्यमंत्री कार्यकर्ता ला या विषयासंबंधी लोकांनी भेट दिली\nछत्रपती शिवाजी महाराज जयंती\nपुरोगामी महाराष्ट्राचे एक शिल्पकार यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी वर्ष (२०१२-२०१३)\nआरे आता तरी पेटून उठा .. का थंड पडला आहात एखाद्या मुडदया सारखे\nशेतकरी संपाची दिशा आणि स्वरूप काय असावं\nदेशातल्या अनेक समस्यांचे कारण टॅक्स चोर आहेत\nई-मेल ने सबस्क्राईब व्हा\nआमची आवड [नक्की वाचावे असे]\nसोशल आणि टेक्नीकल ब्लॉग\nएका पोवाड्याचे महापरीनिर्वान - विठ्ठल उमप नावाचा झ...\nमुंबई २६-११, स्मरण विस्मृतीत जाणाऱ्यांचे \nलालू - पासवान यांना बिहारी दणका \n\"मुख्यमंत्री\" आत्ता थेट स्टार माझा वर- ब्लॉग माझा ...\nभरकटलेला महाराष्ट्र आणि प्रगतीपथावर गुजरात \nपृथ्वीराज चव्हाणांचे हार्दिक अभिनंदन\nसहभागी व्हा 'निर्माण ४' मध्ये, अखेरची तारीख ३१ डिस...\nदिवाळीनिमित्त तुम्हा सर्वांना खुप खुप शुभेच्छा\nनियमित वाचक व्हा [सबस्क्राईब करा]\nक्रियेटीव्ह कॉमन्सन्वे हक्क मर्यादित मुख्यमंत्री कार्यकर्ता.Blogger Templates created by Deluxe Templates. Design by BFT", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/05/news-1607.html", "date_download": "2018-10-16T22:56:23Z", "digest": "sha1:Y77P3N7Z2YUNEDOBHN7X37T6VTTRS3S3", "length": 5426, "nlines": 75, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव शिवारात अपघात एक ठार, दोघे गंभीर. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Ahmednagar South Shrigonda श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव शिवारात अपघात एक ठार, दोघे गंभीर.\nश्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव शिवारात अपघात एक ठार, दोघे गंभीर.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव रस्त्यावर आढळगाव शिवारात रात्री आठच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील भरत आगलावे हा दुचाकीचालक जागीच ठार झाला. तर इतर दोघे गंभीर जखमी झाले आहेत.\nयाबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ढवळगाव येथील भरत आगलावे , मयूर वेताळ आणि राजू वेताळ हे तिघे आपल्या दुचाकीवरुन (एमएच १६ एडब्लू- १०१८) जामखेड येथे निघाले होते. आढळगाव येथील सिध्देश्वर मंदिरानजिक असणाऱ्या पुलावरुन दुचाकी पुढे गेली त्याच दरम्यान समोरून आलेल्या एका अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक बसली.\nही धडक एवढी जोराची होती की दुचाकीसह दुचाकीवरील तिघेजन रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या खड्यात उडून पडले. यात भरत आगलावे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने ते जागीच ठार झाले. आढळगाव ग्रामस्थांनी अपघातस्थळी धाव घेत अपघातग्रस्ताना खड्यातून बाहेर काढून त्यांना रूग्णवाहिकेतून श्रीगोंदा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.यातील एकाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला नगर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nश्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव शिवारात अपघात एक ठार, दोघे गंभीर. Reviewed by Ahmednagar Live24 on Wednesday, May 16, 2018 Rating: 5\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nखा.दिलीप गांधीची लोकसभा उमेदवारी धोक्‍यात \nआ.अरुण जगतापांचे नाव येताच डॉ.सुजय विखे दक्षिणेत सक्रीय \nपाथर्डीत अकरावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/maharashtra/river-flow-water-121148", "date_download": "2018-10-16T23:52:55Z", "digest": "sha1:MODI47642EN6BCAOEQG7RGNXG45IL4IP", "length": 37461, "nlines": 260, "source_domain": "www.esakal.com", "title": "river flow water नद्यांना वाहू द्या! | eSakal", "raw_content": "\nरविवार, 3 जून 2018\nनद्यांमध्ये मिसळणारे मलजल, घातक रसायनांमुळे कर्करोगासारखे आजार वाढताहेत. नद्यांच्या प्रदूषणमुक्तीसाठी सामान्यांनीही पुढाकार घ्यावा.\n- डॉ. राजेंद्र सिंह, जलतज्ज्ञ\nनदीप्रदूषण पूर्णपणे मानवनिर्मित आहे. दोन-अडीच दशकांपूर्वी राज्यातील नद्यांची स्थिती चांगली होती. मुले लहान वयातच नदीत पोहण्यात तरबेज व्हायची. पूर आला की, बिनदिक्कतपणे सूर मारायची. नदीला आता अवकळा आली. जीवनदायिनी मृतप्राय झाली आहे. तिच्याविषयी.\nजळगाव - वाळूउपशाने आटल्या नद्या\nबेसुमार जंगलतोड आणि अनियंत्रित वाळूउपशाने खानदेशातील नद्यांची दुरवस्था आहे. खानदेश खडकाळ असल्याने पाणी जिरण्याचे प्रमाण अत्यल्प असल्याने नद्या पावसाळ्यात महिनाभरच वाहतात. तापीचा काही भाग, गिरणा, पांझरा, कांग, गूळ, बोरी, सुकी, वाघूर, मोर यांसह अनेक नद्यांची पात्रे मोठी असून धरणे गाळामुळे कोरडीठाक आहेत. सातपुड्यातील बेसुमार जंगलतोडीमुळे पर्यावरणाचा समतोल बिघडलाय. शेंदवडच्या (ता. साक्री) भवानी डोंगरातून उगम पावत १३० किलोमीटर प्रवास करणारी पांझरा नदी धुळे जिल्ह्याची जीवनवाहिनी. ती मुडावदला (ता. शिंदखेडा) तापीला मिळते. प्रवाही पांझरेसाठी १०० कोटींचा मंजूर झालेला प्रकल्प बारगळला.\nपरभणी - नद्या कोरड्या\nजिल्ह्याची गोदावरी प्रमुख नदी पश्‍चिमेकडून पूर्वेकडे पाथरी, मानवत, सोनपेठ, परभणी, गंगाखेड पालम व पूर्णा तालुक्‍यातून वाहत पुढे नांदेड जिल्ह्यात प्रवेशते. जिल्ह्याच्या वायव्येकडील मध्य भागातून पूर्णा आणि तिच्या उपनद्या करपरा, दुधना वाहत जातात. या नद्यांच्या खोऱ्यात जिल्हा असून, गोदावरीवर मुळी, मुदगल, तारुगव्हाण व ढालेगाव बंधारे पूर्ण क्षमतेने भरत नाहीत.\nसातारा - ‘कृष्णा’च्या जलसंस्कृतीचा लोप\nसुमारे २०० किलोमीटरचा प्रवाह जिल्ह्यास लाभलेल्या कृष्णेमुळे काठ सुजलाम-सुफलाम आहे. हीच कृष्णा आज सर्वाधिक प्रदूषित आहे. कोयना, वेण्णा, उरमोडी, तारळी, वसना, येरळा, बाणगंगा या नद्याही जिल्ह्यातून वाहतात. वसना, येरळा, बाणगंगा दुष्काळी फलटण, माण, खटावमधून वाहतात; पण पात्रे पावसाळ्यात कोरडी असतात. तीन जिल्हे, २१ तालुके आणि हजारो गावे महाराष्ट्रात ३४२ किलोमीटरच्या कृष्णाकाठावर आहेत. तथापि, धरणांमुळे नद्यांचा प्रवाह खंडित झाल्याने जलसंस्कृती लोप पावली आहे.\nनागपूर - कन्हान प्रदूषणाच्या विळख्यात\nजिल्ह्याची जीवनदायी असलेली कन्हान नदी अमर्याद वाळूउपसा, कोळसा खाणींमुळे प्रदूषित आहे. उगमस्थानापासून वैनगंगेच्या संगमापर्यंत एकही धरण नसल्याने नदीतील पाणी वाहून जाते. ‘वेकोलि’च्या तीन कोळसा खाणींतील हजारो गॅलन सल्फरयुक्त पाणी कन्हान नदीत सोडल्यामुळे ती धोक्‍यात आहे. नागपूर, कन्हान, कांद्री, कामठीसोबतच भोवतालचे नागरिक आप्तांचे रक्षाविसर्जन कन्हान पात्रात करतात. याच नदीतून पारशिवनी, मौदा, कुही, कामठी, कन्हान, खापरखेडा, कोराडी या मोठ्या शहरांसोबतच संलग्नित गावांना पाणीपुरवठा होतो. मात्र, गोसेखुर्द धरणातील पाणी अडवल्याने कोराडी, खापरखेडा औष्णिक केंद्रांचे, वेकोलिच्या दूषित पाण्यासह, नाग नदीदेखील याच नदीत विलीन होत असल्यामुळे कन्हानचे पाणी दूषित झाले आहे.\nनाशिक - वाहण्याचा हक्कच हिरावला\nनाशिकपासून मराठवाड्यापर्यंत १३ जिल्ह्यांना पाणी पुरवणारी प्रमुख नदी गोदावरी. राज्यातील ४० टक्के भूभागाला पाणी देणाऱ्या गोदावरीसह जिल्ह्यात आठ ते दहा नद्यांवर लहान-मोठी २३ धरणे बांधलीत. त्यामुळे नद्यांची खळखळ थांबली. उगमस्थान त्र्यंबकेश्‍वरला गोदावरीवर नगरपालिकेने काँक्रिटीकरण करून नदीच गाडली. गोदावरी वालदेवी, नंदिनीसह विविध नदीपात्रांचे उगमस्थान येथे आहे. गोदावरी, वालदेवी, नंदिनीसह विविध नद्यांचे रेखांकन झालेले नाही. नदी प्रवाहित राहण्यासाठी भूमिगत झरे, जलस्रोत, कुंडाची नैसर्गिक व्यवस्था असते. मात्र, एकट्या गोदावरीला मिळणारे १८ झरे नाले बनलेत.\nसांगली - गावे उठली नद्यांच्या मुळावर\nकृष्णा आणि वारणा या बारमाही नद्यांनी जिल्ह्याचा पश्‍चिम भाग समृद्ध आहे. त्यांच्यावरच दुष्काळी भागाच्या सिंचन योजना तरल्यात. पूर्व भागातील कवठेमहांकाळ, जत, आटपाडी, तासगाव आणि मिरज तालुक्‍यांच्या दुष्काळ हटला. त्यांचाच प्रवास वाळवंटाकडे सुरू आहे. कृष्णा आणि वारणाचे प्रदूषण चिंताजनक आहे. सांडपाण्यामुळे त्यांची घुसमट होते. कृष्णा प्रदूषणाच्या अनुषंगाने १९७५ पासून शेरी नाला चर्चेत आहे. साडेदहा कोटींच्या योजनेवर ४२ कोटी खर्चूनही अपूर्ण आहे. चांदोली ते हरिपूर या वारणेच्या प्रवासात सहा साखर कारखाने, औद्योगिक वसाहती, गावांचे सांडपाणी नदीत मिसळत आहे.\nऔरंगाबाद - नदीला नाल्याचे रूप\nमलिक अंबरने कधीकाळी खळाळत वाहणारी खाम नदी पाहूनच औरंगाबाद वसवले; परंतु हर्सूलच्या डोंगरात उगम पावून पुढे गोदावरीला मिळणारी खाम नदी शहराच्या बाहेर पडेपर्यंत गटारगंगा होते. वाळूजच्या पुढे गोदावरीकडे झेपावताना तिचे पात्र रुंदावले तरी औद्योगिक दूषित घटकांमुळे प्रदूषित होते. जिल्ह्यातील लहान-मोठ्या ४० पैकी २३ नद्यांची पात्रे कोरडीठाक आहेत. बेशरम, वेड्या बाभळींमुळे काही नदींच्या पाऊलखुणाही नाहीत.\n‘सकाळ रिलीफ फंडा’तून विकास\nग्रामविकास संस्था, सकाळ रिलीफ फंड आणि लोकसहभागातून औरंगाबाद तालुक्‍यातील चित्ते नदीचे पुनरुज्जीवन केले. सिंदोन डोंगरातून उगम पावलेल्या या नदीचे अस्तित्वत संपुष्टात आले होते. परंपरागत दुधाचा व्यवसाय पाणीटंचाईमुळे बंद पडला. आज केवळ सिंदोन गावच नव्हे, तर नदीकाठची २७ गावे, वाड्या, वस्त्यांचा पिणे आणि सिंचनाच्या पाण्याचा प्रश्‍न कायमस्वरूपी सुटला आहे.\nमुंबई - नाल्यांच्याही नद्या व्हाव्यात\n२६ जुलै २००५ च्या महापुरानंतर मुंबईतील चार नद्यांच्या अस्तित्वाचा साक्षात्कार झाला. त्यानंतर त्यांचे प्रदूषण रोखण्याऐवजी रुंदीकरण आणि खोलीकरणावर भर दिला; तेथेच गफलत झाली. खोलीकरणासह नद्यांमध्ये येणारे सांडपाणी आणि कारखान्यांचे पाणी रोखण्यावर भर गरजेचा होता. तब्बल तपानंतर महापालिकेने मिठी नदीतील सांडपाणी रोखण्यासाठी किमान कागदोपत्री उपाय सुरू केले. मुंबईत मिठी, पोयसर, दहीसर आणि ओशिवरा अशा नद्या आहेत. त्या नाल्यांहून अधिक विद्रूप झाल्यात. अतिक्रमण रोखण्याकरता नदीकिनाऱ्यांवर काँक्रिटची संरक्षक भिंत उभारण्यास ज्येष्ठ जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांनी गंभीर आक्षेप घेतलेत.\nसोलापूर - कोरडी भीमामाय\nजिल्ह्यातील ११४० पैकी सुमारे ३०० गावं भीमेकाठी आहेत. भीमेबरोबरच सीना, नीरा, माण, भोगावती, बोरी महत्त्वाच्या नद्या. अपवाद वगळता बहुतेक गावांमध्ये टंचाई पाचवीला पुजलेली. भीमा नदीवर २१ बंधारे असल्यामुळे पात्र कोरडे राहते. नरसिंहपूरजवळ नीरा नदीचा भीमेशी संगम होऊनही भीमेत आठमाही पाणी नसते. उजनी धरणामुळे नदी कोरडी आहे. भीमेच्या पाण्याची गुणवत्ता हाही महत्त्वाचा मुद्दा. पुणे, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यातील नदीकाठची गावे, उद्योगांतून १२३९.६३ दशलक्ष लिटर सांडपाणी भीमेत येते. त्यातील फक्त ६९७.७१ दशलक्ष लिटरवर (एमएलडी) प्रक्रिया होते. नदीकाठच्या नऊ औद्योगिक क्षेत्रातून ११२.५ एमएलडी सांडपाणी येते. त्यातील ११० एमएलडी पाण्यावर प्रक्रिया होऊनही रासायनिक द्रव्ये भीमेत आढळतात.\nजिल्ह्यातील भीमाकाठची स्थिती भीषण आहे. उजनी धरणातील पाणी शहराला पिण्यासाठी सोडले तर पात्रात पाणी राहते. पात्रात चार फूट व्यासाच्या रिंगा टाकून उपसा होतो.\nगडचिरोली - नियोजनाअभावी दुष्काळ\nजिल्ह्यात बारमाही वाहणाऱ्या नद्या आहेत; परंतु नियोजनाअभावी दरवर्षी टंचाईचा सामना करावा लागतो. पाण्याचे स्रोत घटताहेत. जिल्ह्यात वैनगंगा, प्राणहिता, गोदावरी, बांडिया, इंद्रावती, पर्लकोटा, सती, खोब्रागडी, कठाणी; तसेच वैलोचना नद्या आहेत. १४०० ते १६०० मिलिमीटर पाऊस होऊनही टंचाईला सामोरे जावे लागते. मोठ्या नदीवर दहा ते पंधरा किलोमीटरवर बंधारे बांधले तर पाणीटंचाई घटेल; परंतु उपाययोजनाच केल्या जात नाहीत. जंगलाचे प्रमाण ७८ टक्के असतानाही कडक उन्हाळा सोसावा लागतो. नदीचे पात्र वाहते राहून, बारमाही पाण्यासाठी नियोजन करावे, असे पर्यावरणतज्ज्ञ मधुकर सोनकुवर सांगतात.\nकोल्हापूर - पंचगंगेचे प्राणच धोक्‍यात\nकारखान्यांचे सांडपाणी किंवा नाल्यांतील पाणी थेट नदीत मिसळत असल्याने पंचगंगेच्या प्रदूषणाचा विळखा घट्ट होतोय. इचलकरंजीत दूषित पाण्यामुळे पन्नासहून अधिक माणसांनी जीव गमावूनही ठोस उपाययोजना नाहीत. बारमाही पाणी आणि बागायतीमुळे शिरोळ तालुक्‍यात वर्षाला नव्वद कोटींची रासायनिक खते वापरल्याचे सर्वेक्षणात दिसलंय. प्रदूषण रोखण्यासाठी श्वेतपत्रिका काढली. प्रदूषण नियंत्रण मंडळाने ४५० कोटींचा आराखडा बनवला. पंचगंगा खोऱ्याचा अहवालही बनवला. परंतु तो कागदावरच आहे. कोल्हापुरातील दुधाळी नाल्यावर २६ कोटी रुपये खर्चून ‘एसटीपी’ बांधण्याचे काम अपूर्णच आहे.\nकोल्हापूरमधील जयंती नाल्यावरील जलवाहिनी फुटून सांडपाणी थेट पंचगंगेत मिसळते. कोल्हापूर, इचलकरंजीतून नागरी आणि औद्योगिक सांडपाणी, घनकचरा नदीत मिसळतो. इचलकरंजीतील ४० एमएलडीपैकी २० एमएलडी पाणी प्रक्रियेशिवाय नदीत मिसळते. त्यामुळे मृत मासे पाण्यावर तरंगण्याचे प्रकार वारंवार घडतात, जलपर्णींचाही विळखा आहे.\nएक मूठ रक्षा श्रद्धेसाठी\n‘सकाळ’ने ‘चला, पंचगंगा वाचवूया’ अभियानाद्वारे जनजागृती केली. त्याला प्रतिसादार्थ ‘एक मूठ रक्षा श्रद्धेसाठी, उर्वरित शेतीसाठी’ ही संकल्पना रुजली. रक्षाविसर्जनावेळी एक मूठ रक्षा नदीत विसर्जित करून उर्वरित शेतीसाठी नेली जाते. याचे उल्लंघन केल्यास पाच हजार रुपयांपर्यंत दंडाची तरतूद ग्रामसभांत केली आहे.\nलातूर - मांजरा पात्राचे पुनरुज्जीवन\nलातूर, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यांच्या दृष्टीने मांजरा नदी आणि धरण महत्त्वाचे आहे. जिल्ह्यातील मांजरा धरणापासून १४० किलोमीटर मांजरा नदीचे पात्र आहे. बारमाही पाण्यासाठी नदीपात्रात ११ उच्चस्तरीय बंधारे बांधलेत. कमी पावसामुळे पाणीप्रश्न निर्माण होतो.\nउस्मानाबाद - बंधारे उभारण्याची गरज\nजिल्ह्यात तेरणा व बोरी या प्रमुख नद्या. तेरणाचे उगमस्थान तेरखेडा (ता. वाशी). नदीवर तेर आणि माकणी येथे मध्यम प्रकल्प आहेत. बोरीचा उगम बोरी गावापाशी होतो. तिच्यावर नळदुर्ग येथे मध्यम प्रकल्प आहे. मांजरा भूम, वाशी, कळंब तालुक्‍यांतून वाहते. कमी पावसामुळे नद्यांचे पात्र कोरडे, तर प्रकल्पांमध्ये जेमतेम पाणी असते. त्यामुळे ठिकठिकाणी बंधारे उभारावेत.\nबीड - वाळूतस्करी रोखणे हाच उपाय\nजिल्ह्यातून गोदावरी, मांजरा व सिंदफणा या प्रमुख तीन नद्यांसह रुटी, तलवार, कडी, बिंदुसरा, मांजरा, डोमरी नद्या वाहतात. गोदावरीवर माजलगाव, बिंदुसरा नदीवर बिंदुसरा धरण, तर मांजरावर मांजरा प्रकल्प आहे. मात्र, बेसुमार वाळूउपशामुळे नद्या धोक्‍यात आहेत.\nनगर - सीनेला अतिक्रमणांचा विळखा\nशहराचा मैला ही नदी कित्येक वर्षांपासून वाहत आहे. अतिक्रमणाने वेढलेल्या सीनेत उडी मारूनही दुसऱ्या टोकाला जाणे अवघड आहे. आता अतिक्रमण हटाव सुरू आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिकेला अर्थसंकल्पात २५ टक्‍के रक्‍कम प्रदूषण नियंत्रणावर खर्च करण्यास सांगितले. महापालिकेने सांडपाणी शुद्धीकरण संयंत्रणाच बसविलेली नाही. कचरा, सांडपाणी व मैलामिश्रित पाण्यामुळे नदी प्रदूषित आहे.\nका होते नदी प्रदूषित\nउगमस्थानांचे डोंगर, पर्वतांचे सपाटीकरण. धूप थांबविणारी वनसंपदा नष्ट, खोऱ्यात जंगलतोड\nनदीकाठावरील शहरांत सिमेंट, डांबरी रस्त्यांमुळे भूगर्भात पाणी न मुरणे\nअखंड प्रवाहाचे भूमिगत झरे, कुंड आटणे; त्यांंचे नाल्यात रूपांतर, बेसुमार वाळूउपसा\nघरगुती, कारखान्यातील दूषित प्रक्रियाविरहीत पाणी; तसेच घनकचरा नदीत टाकणे\nधार्मिकतेच्या नावाखाली नदीकाठी अंत्यसंस्कार, रक्षाविसर्जन\nनदीत जनावरे, कपडे, वाहने धुणे, मूर्ती, निर्माल्य विसर्जित करणे\nसौंदर्यीकरणाच्या नावाखाली नदीकाठावर काँक्रिटीकरण, पात्रात वीटभट्ट्या आणि अतिक्रमणे\nमगरी, मासे, पाणपक्षी, कासव, खेकडे, मरळ, ओंब, झिंगे यांच्या प्रजाती धोक्‍यात\nदूषित पाण्यामुळे त्वचारोग, वंध्यत्व, कावीळ, जुलाब, कर्करोग यांसारख्या १६ रोगांना निमंत्रण\nवाळूउपशामुळे पात्रेच बदलली, तळ खरवडल्याने पात्रातील वनस्पतींचे जाळे नष्ट\nउथळ नदीपात्रामुळे थेट शहरात पाणी घुसण्याची भीती\nबांधकामासाठी वाळूवापरावर पूर्ण निर्बंध, पर्यावरणपूरक बांधकामाला प्रोत्साहन\nस्थापत्य अभियांत्रिकी आणि वास्तुशास्त्र अभ्यासक्रमांमध्ये पर्यावरणपूरक बांधकामला स्वतंत्र स्थान\nनदीकाठच्या गावांना सांडपाणी प्रक्रिया सक्ती. त्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळ, जीवन प्राधिकरण, स्थानिक संस्था, सरकार समन्वय हवा\nसांडपाण्याच्या पुनर्वापराबाबत स्थानिक स्वराज्य संस्थांना सक्ती\nनद्यांवर लघूबांध, नद्यांभोवती वृक्षारोपण करणे\nवाळूउपशाचे धोरण बदलावे, नद्यांचे डोहातील पाझर पुन्हा सुरू करणे\nखोऱ्यातील भूजलस्तर वाढवण्यासाठी कंपार्टमेंट बंडिंग, डीप सीसीटी\nनदीपात्रांचे रुंदीकरण व खोलीकरण\n(संकलन - सचिन जोशी, निखिल सूर्यवंशी, मधुकर कांबळे, विठ्ठल लांडगे, सुरेश नगराळे, संभाजी गंडमाळे, जयसिंग कुंभार, समीर सुर्वे, रजनीश जोशी, विनोद बेदरकर, शैलेंद्र पाटील, विजय राऊत, नरेश शेळके.)\nम्हाळुंगे नगररचना योजनेत सहाशे कोटींची गुंतवणूक करू - किरण गित्ते\nपुणे - म्हाळुंगे येथे उभारण्यात येणाऱ्या नगररचना योजनेत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) सहाशे कोटी रुपयांची गुंतवणूक...\nफलकांवर छायाचित्रे असणाऱ्यांची यादी द्या\nमुंबई - पुण्यातील दुर्घटनेनंतर मुंबई उच्च न्यायालयाने बेकायदा फलक हटवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतरही शहरात छायाचित्रांसह फलकबाजी करणाऱ्यांच्या...\nमुंबई - \"राज्यातील प्रमुख 11 मोटार वाहन कार्यालयांतून (आरटीओ) वाहनांचे फिटनेस प्रमाणपत्र देताना कोणत्याही नियमांचे पालन केले जात नाही....\nमोदी सरकारचा कारभार हाच आगामी जनमत कौलाचा मुख्य विषय व्हायला हवा; परंतु तो विषय निवडणुकीच्या मैदानात अडचणीचा ठरू शकतो. अशावेळी थरूर यांच्यासारख्यांची...\nसरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ\nमुंबई - ऐन दुष्काळात वाढत्या महागाईचे चटके सामान्य जनतेला बसत असताना सरकारी कर्मचाऱ्यांची मात्र दिवाळी झाली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/node/6835", "date_download": "2018-10-16T23:36:50Z", "digest": "sha1:E5M6O6WNSQXHHRBPJKRAA7RJR6Z3GPIV", "length": 81239, "nlines": 943, "source_domain": "aisiakshare.com", "title": " लाल मानेची अमेरिका. :-) | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nलाल मानेची अमेरिका. :-)\nआमच्या ऑफिसमधला एक जण बंदुका बाळगणारा, बंदूक प्रकरणावर प्रेम असलेला आहे. कामाच्या निमित्ताने अनेक महिने संपर्कात आल्यानंतर ज्या गप्पा होतात त्यातून हे सगळं क्रमाक्रमाने कळलेलं. आज या सहकार्‍याच्या आग्रहावरून - आणि खरं सांगायचं तर कुतुहल अनावर झाल्यामुळे - ऑफिसहून जवळपास असलेल्या शूटींग रेंजला जाण्याचा प्रसंग आला - किंवा संधी मिळाली असंही म्हणू. आम्ही एकंदर पाचजण होतो. त्यातला अजिब्बात अनुभव नसलेला मीच एकमेव. बाकी सर्वजण कमीअधिक फरकाने \"त्यातले.\" एकजण तर मरीन कोअर मधे ८ वर्षं होता.\nअमेरिका ही असंख्य विसंगती, विरोधाभास पोटात बाळगणारी खंडप्राय गोष्ट आहे हे वेगळं सांगायला नको. आज संध्याकाळी तासा दीड तासापुरत्या घेतलेल्या य अनुभवातून काही गमतीशीर, काही गंभीर वाटणार्‍या विसंगत असंगत गोष्टी दिसल्या त्या लिहाव्याशा वाटल्या. यातील काही बाबी तुम्हाला गमतीशीर वाटू शकतील. काही अगदीच मामुली वाटतील. (कुणास ठाऊक काही बाबी काहींना स्फूर्तीप्रद, अगदी थोर वगैरेही वाटू शकतील. कोण जाणे.)\nतर आमचा हा सहकारी मॅट मूळचा पोलंड देशाचा. ग्रीनकार्डमार्गे अमेरिकन नागरिक बनलेला. याच्या जपानी ब्रांडच्या SUV वाहनाच्या मागे ट्रंपचे आणि Infowars चे बंपर स्टीकर्स आहेत.\nमरीन कोअर मधला असलेला दुसरा सहकारी अमेरिकेत जन्मलेला आणि मुस्लिम धर्माचा. दाढी राखणारा. तोही रीपब्लिकन आणि ट्रंप सपोर्टर आहे की नाही ते मला कळलं नाही आणि अर्थातच ते मी कदापि विचारणारही नाही\nमॅट बंदुकींबद्दल बोलत असतो तेव्हा बर्‍याच गोष्टी माझ्यासारख्या अडाण्याला पहिल्यांदाच कळतात. रिव्हॉल्वर आणि पिस्तुल (उच्चारी \"पिस्टल\") यातला फरक. त्यातील काडतुसांची मापं (काडतुसाला अ‍ॅम्युनिशन अर्थात् अ‍ॅमो असं म्हणायचं.) . त्यातला ग्लॉक् हा प्रकार. सेमी ऑटोम्याटीक आणि म्यान्युअल यातला फरक. बंदुक लोड कशी करायची. लोड झाल्यावर सेफ्टी ऑन ऑफ कशी करावी. पिस्तुतलवजा छोट्या आणि मोठ्या नळीच्या बंदुका असे ढोबळ प्रकार. त्यातल्या अचूक नेमबाजी करू शकणार्‍या नि न करू शकणार्‍या बंदुका. बंदुका कुठे मिळतात. कुठून घ्याव्यात. कुठे स्वस्त मिळतात. कितपत स्वस्त नि महाग असू शकतात. बंदूक वापरतानाच्या नाना प्रकारच्या काळज्या. बंदुका साफ कशा करायच्या. एकंदरच त्या हाताळायच्या कशा इत्यादि असंख्य आणि अनंत गोष्टी.\nतिकडे रेंजवर गेल्यानंतर आमच्या लायसनची - म्हणजे साध्या ड्रायव्हिंग लायसनची - चौकशी. अपघात वगैरे झाले तर कंपनी जबाबदार नाही वगैरे आशयाची लांबलचक करारपत्रं आणि रेंजवर असताना घ्यायच्या काळजीचे अनेकविध धडे यांची उजळणी झाली. रेंजवर आत जायच्या आधी तुम्हाला पारदर्शक चश्मे आणि कानाला अजिबात ऐकू येणार नाही असे इयरप्लग् आणि हेडफोन असे दोन-दोन थर चढवणं हे प्रकार झाले. हे सर्व झाल्यावर मग आत रेंजवर प्रवेश केला.\nचष्मा आणि कानावरची आवरणं यांखेरीज आत जाणं म्हणजे डोळ्यांना, कानाना आणि एकंदर मेंदूला कायमची इजा होणं याची ग्यारंटी आहे हे आत गेल्यावर क्षणार्धात कळतं. प्रत्येक गोळी चालवली असतां साधारण सुतळी बाँब फुटावा इतका आवाज येतो आणि त्या प्रचंड लांब परंतु बंदिस्त वातावरणात साधारण १५-२० सेकंदांमधे एक गोळी निघतेच. थोडक्यात कानांवर काही घातलं नाही तर साधारण १० मिनिटात माणूस बहिरा होईल. आणि प्रत्येक गोळी चालवल्यावर तिचं शेल-केसिंग मागे उडतं. शेंगांची टरफलं मागे पडावीत तशी. फक्त ही टरफलं धातूची असतात आणि यातलं एकजरी डोळ्यावर आलं की डोळ्याची गच्छंती.\nएकंदर आपल्या दिवाळीमधे जसा फटाक्यांच्या वास वातावरणात असतो तसाच वास रेंजमधे असतो. मात्र फटाक्यांचा होतो तसा धूर अजिबात नाही. थोडक्यात दिवाळीतल्या केपा उडवल्यावर जसा नि जितका वास आणि सुतळी बाँब उडवल्यावर जसा नि जितका आवाज त्यातला प्रकार.\nशूटींग रेंजच्या रचनेची तुलना बोलींगशी करता येईल. तशाच लेन्स. फक्त बॉल टाकायच्या ऐवजी गोळीबार करणं. तुमची टारगेट्स तुम्हाला १० फुटांपासून ते अगदी २०० फुटांपर्यंत , टच-स्क्रीन कंट्रोलने पुढे मागे करता येतात. टारगेटच्या पुठ्ठ्यांवर निशाण्यांचे कागद स्टेपल करायचे. बंदुकांमधे गोळ्या भरायच्या नि चालवायच्या.\nबंदुकांची नि गोळ्यांची हाताळणी, विविध प्रकारच्या बंदुकांमधे विविध प्रकारे गोळ्या लोड करणं, त्या करताना त्या योग्य मापातल्या निवडणं, त्या भरतानाही बंदूक उडणार नाही ना याची सावधगिरी बाळगणं, लोड झाल्यावर सेफ्टी ऑफ करणं, योग्य रीतीने - आणि दोन्ही हातांनी - बंदूक पकडणं, ट्रिगर वर बोट धरणं , नेम धरणं , बंदूक चालवणं, ती चालवल्यावर जो रिकॉईलचा धक्का बसतो त्यात आपला हात फार हलू न देणं. कुठल्याही परिस्थितीत बंदुकीची नळी रेंजकडेच ठेवणं. चुकूनही तिचा अँगल उलटा तर सोडा पण तिरकाही न होऊ देणं.\nयात मी फक्त लोड करून दिलेली बंदूक चालवणं इतकंच केलं. एकंदर ३० गोळ्या चालवल्या असतील तर त्यातल्या पाचेक बाहेरील वर्तुळांमधे गेल्या. बाकी सर्व कोर्‍या कागदाच्या बाहेरच्या भागातच.\nअसो. एकंदर रेंजवर दिसलेलं यच्चयावत पब्लिक रेडनेक वाटत होतं. अनेक बंपर स्टीकर्सवर रीपब्लिकन, ट्रंप - आणि हो इन्फोवॉरच्या पाट्या. तिथला आवाज आणि शेल केसिंगचं मागे सतत पडणं, आधी मुळात बंदुकीच्या एका गोळीमधली हिंसक शक्ती याबद्दल जर तुम्ही संवेदनशील असाल तर शूटींग रेंज हा प्रकार हबकवणारा, नर्व्हस करणारा , हादरवणारा असेल हे मी स्वानुभवावरून सांगू शकतो. अमेरिकेतल्या बंदुकांसंबंधातला हिंसाचार पराकोटीला पोचलेला असतानाच्या या काळात बंदुकांबद्दल आपुलकी,आत्मीयता आणि एकंदर धार्मिक वाटतील अशा भावनांनी बोलणारं पब्लिक अगदी रोजच्या ऑफिसच्या उठाबशीत असणं यातल्या विसंगतीची दरी आणि त्यामुळे आमचा पूर्णवेळ वासलेला आ. याहून अधिक काय लिहायचं\nधाग्याचा प्रकार निवडा: :\nकितीतरी दिवसांनी असा छान, फक्त ऐकीव माहिती असलेल्या गोष्टींची माहिती करुन देणारा लेख वाचनी आला. तुम्ही अनुभव मस्त शब्दबद्ध केलेला आहे. अजून लेखांच्या प्रतिक्षेत.\n- श्री टॅनोबा चौदावे\nसगळे समाजवादी अपराधी नसतील, पण प्रत्येक अपराध्याच्या मनात थोडासा समाजवाद असतोच.\nअमेरिका म्हणजे अजब रसायन आहे. मेल्टिंग पॉट मेल्टिंग पॉट म्हणतात खरे पण एका मुशीत सगळी विविधता कशी काय विरघळते आणि नांदते कुणास ठाऊक.\nविषयाचे नावीन्य आणि लिहिण्याची पद्धत आवडली.\nता. क. : डेमॉक्रॅट्सना शस्त्रे आवडत नाहीत का ते शस्त्रधारी नसतात का\nखरे आहे राही. जर कोणाला\nखरे आहे राही. जर कोणाला विचारलं ना अमेरिकन माणूस दिसतो कसा, त्याची वेशभूषा काय, त्याची भाषा, संस्कृती काय तर खरच इतकी विविधता आहे की there is no such thing as a 'Typical' American man.\nअगदी अगदी मामी . विविधता अणभव\nअगदी अगदी मामी . विविधता अणभव .. माझ्या मिडवेस्टी ( रिपब्लिकन , ट्रम्पवादी ,प्रोटेस्टंट वगैरे ) साध्या सरळ कुटुंबवत्सल सहकार्याला , एकंदरीत आचार विचार बघून खवचट प्रश्न विचारला होता , कि बाबारे , ते अमेरिकन कुठशीक राहतात अमेरिकेत म्हणे ... त्यालाही कळाले आणि या अर्थाचं म्हणाला की \" हा , ते होय , ते तुमचे अमेरिकन न्यूयॉरकात रहातात .( अवांतर माहिती : त्याच्याकडेही बऱ्याच बंदुका पण होत्या )\nमुक्तसुनीत राव , छान लेख . अमेरिकेचे अजून एक दर्शन दिल्याबद्दल धन्यवाद . ( अवांतर : दक्षिण मध्य , टिपिकली सदर्न अमेरिकेत कुणी राहत असेल आणि त्यांनी अशी काही निरीक्षणे दिल्यास वाचायला मजा येईल . एक मालक तिकडे राहतात म्हणे . अति अवांतर : दक्षिण मध्य लिहिलंय , सबब कॅपिटॅलिस्ट कॅलिफोर्निया , क्षमस्व )\nअमेरिकेत फार विविधता वगैरे काही नाहीए. विशेषत:, भौगोलिक आकार आणि लोकसंख्या पाहीली तर फारच कमी. आणि भारतीयांना अमेरीकेत फार विविधता आहे असं वाटणं म्हणजे तर जरा गंमतच आहे. असो.\nनिळेदादा, जगातील मेल्टिंगपॉटमध्ये विविधता नसेल तर कुठे असेल\nमाझं नाव अदिती. अदिती म्हणजे देवांची आई. मी नास्तिक आहे. मला मुलं नाहीत. म्हणजे नास्तिक मुलीला अदिती असं नाव दिलं तेव्हाच स्वतःला नातवंडं असण्याचा मार्ग आईनं बंद केला ...\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nमेल्टिंग पॉट नाव आहे म्हणजे\nमेल्टिंग पॉट नाव आहे म्हणजे विविधता आहेच असे नाही असे तुला म्हणायचे आहे. माझ्या मते जसा भारतीय माणूस बाह्य रुपावरुन ओळखता येतो तसा अमेरिकन मणूस येत नाही. पण तसं तर म्हणा फ्रेन्च आणि स्वीडिश आणि नि जर्मन अन आयरीश यांच्यातही मला फरक नाही करता येणार.\nकाल मी एका ठिकाणी ब्रंचला गेले होते. त्याचं वर्णन 'अमेरिकन मेन्यू' असं होतं. अंडी, बेकन, सॉसेजेस, बटाटे, फळं, टोस्ट, पॅनकेक असं काही असेल अशी अपेक्षा होती. ते तसंच निघालं.\nभारतीय ठिकाणी जेवायचं म्हणजे उत्तरेकडचं का दक्षिणेकडचं मराठी खाद्यप्रकार भारतीय नाहीत का मराठी खाद्यप्रकार भारतीय नाहीत का गुजराती थाळी निराळीच. भारताच्या पूर्वकडचं मला फार माहीत नाही; ते निराळंच.\nजी गोष्ट खाद्यसंस्कृतीची, तीच गोष्ट कपडे, केसांचा पोत, त्वचेचा रंग, सणवार, उभं का आडवं गंध, गंध लावणार का नाही, स्कूटर चालवताना डोक्यावर हेल्मेट घालणार का नाही घालणार, एक ना हजार. भाषा हा प्रकार तर बहुसंख्य लोकांना समजणारच नाही, तो सोडूनच देऊ. एकाच देशात एवढ्या भाषा असणं एखाद्या दक्षिण आफ्रिकेसारख्या देशाला समजेल.\nटिपिकल अमेरिकी माणूस म्हणजे भारीभक्कम ते आत्यंतिक जाड असा आकार, उन्हाळ्यात टीशर्ट-शॉर्ट्स आणि एरवी मोठे कपडे घालणारे, पुळकावणी कॉफी पिणारे, बाहेर बर्फाचे ढिगारे असतानाही बर्फाळ पाणी पिणारे, किंवा बाहेर ३७-३८ अंश सेल्सियस तापमान असतानाही एसीच्या बाहेर बसण्याचा आग्रह धरणारे, रविवारी नेमानं चर्चात जाणारे; चर्चात कोणाला बोलावायचं असेल तर कपडे कसे हवेत याबद्दल बंधनं आहेत का नाहीत, याची पूर्वसूचना देणारे. अल्पसंख्येनं सापडणाऱ्यांतले लोक म्हणजे ऐशी वर्षांचं वय असलं तरी जमेल तितपत धावणारे, शब्दशः कमरेचा आकार तीन वीतभर असेल असे फिट लोक.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nवरील नीरीक्षणे खरी आहेत.\nवरील नीरीक्षणे खरी आहेत.\nगल्लीतल्या क्रिकेटच्या कपाला वर्ल्ड चॅंपियनशिप म्हटलं म्हणजे लगेच काही तो वर्ल्ड इव्हेंट होत नाही काकू\nअमेरिकेतही वर्ल्ड सिरीज का\nअमेरिकेतही वर्ल्ड सिरीज का कायशिशी अस्ते ना ज्यात अमेरिका क्यानडा एव्ढेच असतात म्हणे.\nआधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे \nआजच हा लेख वाचनात आला -\nसर्वसासधारण अमेरिकन मनुष्य ही एन्टिटी पुरुष नसून, स्त्री आहे. ५२ वर्षिय , विवाहीत, बॅचलर्स डिग्री असलेली, शहरी शक्यतो डेमोक्रीटिक्स ना मत देणारी गोरी स्त्री.\nकालच रन अवे ज्युरी बघितला. त्या आधी अमेरिकन Sniper. (यातल्या ख्रिस कायल या ज्या अमेरिकन सैनिकावर सिनेमा आहे त्याचा प्रत्यक्ष आयुष्यात खून शूटींग रेंजवरच झाला.)\nत्या पार्श्वभूमीवर अजून संदर्भ जाणवले.\nरन वे ज्युरी मस्त आहे.\nरन वे ज्युरी मस्त आहे.\nकाहीजणांना रेडनेक असल्याचा अभिमान असतो. ती एक जीवनशैली आहे मला वाटतं.\nमी अमेरिकी नागरिक नसल्यानं मला बंदूक बाळगता येत नाही. मी निराळ्या ठिकाणी नोकरी करत होते, तेव्हा इथल्या ऑफिस मॅनेजरनं, गाबोनं, मला मस्करीत लग्नाची मागणी घातली होती. \"माझ्याशी लग्न कर, म्हणजे तुलाही बंदूक बाळगता येता येईल.\"\nमी: तुझ्याकडे एक निराळी बंदूक आहे\nमी: दोन-दोन बंदुका बाळगणाऱ्याशी मी नाही लग्न करणार.\nहा विनोद त्याला झेपला नव्हता.\nआजच आमचं बोलणं झालं, ३-डी प्रिंटेड बंदुकांचं डिझाईन छापणाऱ्याबद्दल. लैंगिक प्रकारचे गुन्हे केले म्हणून कालपासूनच पोलिस त्याच्या मागे लागले आहेत. तो पळून तैवान का कुठेसा गेलाय. हे डिझाईन विकण्याचा हक्क त्याला आहे, तो अजूनही पेन ड्राईव्हवरून तो कोड विकू शकतोच, अशी आमची चर्चा आज झाली. गाबो या इसमाचा मोठा समर्थक आहे.\nगेल्या वर्षी जिथे तीन-महिन्यांत-विदाविज्ञान शिकले, तिथला प्रोग्रॅम डिरेक्टर. पहिल्याच दिवशी स्वतःची ओळख करून देताना म्हणाला, \"गे असून NRA (National Rifle Association)चं समर्थन करणारा मी एकटाच असेन बहुदा.\" त्याचे विनोद फार बोचरे असतात, असं एका ब्रिटिश मित्राचं म्हणणं आहे. मला तो बऱ्यापैकी मजेशीर वाटतो. बागकाम आणि जेंगाचा मोठा मनोरा रचणं यावरून आमच्या चिकार चर्चा होतात.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nमला खात्री नाही पण बहुतेक कंबरेखालचे जोक हे कामाच्या ठिकाणी स्ट्रिक्टली नो-नो असतात. अर्थात असा काही नियम नाही बट जस्ट टु बी ऑन सेफर साईड. काही तत्वे मी पाळते पैकी अजुन एक म्हणजे आपल्या बॉसबद्दल एकही शब्द अगदी कुणाहीकडे वाकडा काढायचा नाही, निंदा करायची नाही.\nपिच्चरमधली बंदुकबाजी फारच सोपी दाखवतात का\nबारमध्ये बिअर पिऊन तो ग्लास मागे फेकायचा आणि पटकन वळून पिस्तुल कमरेचं काढून तो ग्लास हवेतच गोळी मारून फोडायचा ( काउबॅाइ मुविज) हे पाहणं मजेदार असायचं.\nअशा ठिकाणी, समजा, एखादा अचानक माथेफिरु झाला आणि सगळ्यांवर गोळीबार करु लागला तर इतर त्याला संपवतील का असा एक भयानक विचार आला.\nअमेरिकेत म्हणे ट्रॅफिक पोलिसाने अडवल्यावर तुम्ही हात डोक्यामागे ठेवून गाडीतून उतरायचे असते. नाहीतर पोलीस तुम्हाला शूट करू शकतात.\nस्टेटच्या टायरनीपासून संरक्षण म्हणून म्हणे प्रत्येकाला बंदूक ठेवण्याचा अधिकार आहे.\nया दोन गोष्टी विसंगत नाहीत\nऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.\nप्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.\nमहात्मा गांधी गन ओनरशिपचे\nमहात्मा गांधी गन ओनरशिपचे समर्थक होते म्हणतात. ही देखील विसंगती आहे काय\nआधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे \n कुठशीक , काही सांगाल का\n कुठशीक , काही सांगाल का \nभारतात बंदुक बाळगण्याचे अधिकार नेटिव्हांना नव्हते. (लायसन शिवाय) ब्रिटिशांना होते. गांधींना तो ॲक्ट मंजुर नव्हता.\nगुगल करता करता ही धमाल मीम सापडली.\nआधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे \nअच्छा अच्छा , असा ओढून\nअच्छा अच्छा , असा ओढून संदर्भ आहे होय .\nम्हणजे त्यांना फक्त गोर्यांना अधिकार होता , नेटिव्हांना नाही हे मंजूर नव्हते असा होय , बार ..\nजय जय ट्रंपुली, जय white supremacy.\nआणि ओबामाचा देश कोणता दाखवला आहेत ते वाचलंत का किती ताज्या दमाच्या डोक्यांतून \"धमाल\" मीम आलंय, हे लगेच समजेल.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nपोलिसाने सांगितल्याशिवाय उतरू नये. दोन्ही हात खिडकीतून आत बघणाऱ्याला स्पष्ट आणि रिकामे दिसतील अशा तऱ्हेने चाकावर अलगद ठेवलेले असावे (म्हणजे गाडी चालवताना चाक नीट धरलेले असते, तसे नव्हे.)\nपोलिसाने कागदपत्रे मागितल्यावरच एका हाताने खान्यातून कागदपत्रे काढून द्यावीत.\nएका हातानं _कप्प्यातून_ कागदपत्रं काढून द्यावीत.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nअमेरिकेत म्हणे ट्रॅफिक पोलिसाने अडवल्यावर तुम्ही हात डोक्यामागे ठेवून गाडीतून उतरायचे असते. नाहीतर पोलीस तुम्हाला शूट करू शकतात.\nखाली उतरायचेच नसते. पोलिस तुमच्याकडे येतो व लायसन्स वगैरे मागतो. तुम्ही गाडीतच बसून रहायचे असते.\nखाली उतरणे हे ॲग्रेसिव्ह पोस्चर मानले जाते - असं ऐकलंय.\nस्टेटच्या टायरनीपासून संरक्षण म्हणून म्हणे प्रत्येकाला बंदूक ठेवण्याचा अधिकार आहे.\nव हे योग्यच आहे. माझा याला पूर्ण पाठींबा आहे.\nबंदुक वापरण्याआधी तुम्ही या\nबंदुक वापरण्याआधी तुम्ही या काळज्या घेतल्या का मुसु\nआधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे \n लय आवडला लेख. कधीतरी हे करायची जाम इच्छा आहे.\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\nनक्की करुन बघ. ज्याम मजा\nनक्की करुन बघ. ज्याम मजा येत्ये. मी ते केल्यानंतरच बंदुकीला घाबरायला लागलो. नाहीतर माझंही द्न्यान सिनेमात पाहिलेल्यापुरतंच मर्यादित होतं.\nनक्की करुन बघ. ज्याम मजा---अगदि अगदि\nएक वेगळेच फिलींग येते\nएणशीशी मुळे आम्हाला, साध्या बंदुकीतून , अशा पाच-पाच गोळ्या उडवायला मिळायच्या\nआमचे गाव निदान विस्कॉन्सिन - मिनेसोटा चा हा भाग शेती प्रधान आहे, मोठे मोठे धान्य भरायचे सायलोज /सिलोज (https://en.wikipedia.org/wiki/Silo) आहेत. भरपूर जहाजाशी संबंधित कामे होतात. बसने प्रवास करत असल्याने, मला शेतकरी आणि मजूर वर्ग प्रचंड प्रमाणात दिसतो. किंबहुना घामट वासाची, काळे वंगण, किंवा रंग उडालेले कपडे घातलेल्या पण 'वर्कमन बूट्स्' अगदी कणखर बूट घातलेल्या लोकांची प्रचंड सवय झालेली आहे. इतकेच काय ऑफिसातील बायकांकडेही कित्येक कोंबड्या, घोडे आहेत. अशा माझ्या स्त्री सहकाऱ्यांनी ४-५ डझन अंडी फुकट ऑफिसात वाटण्याची सवय झालेली आहे. ऑफिसात फुकट वाटपासाठी ठेवलेले बागेत/शेतात् उगवणारे चेरी टोमॅटो, केल, र्हुबार्ब ऑफिसातुन घरी नेण्याची सवय लागलेली आहे. बायकाही भरपूर राकट आणि कष्टाळू असतात असे लक्षात् आलेले आहे.. नटव्या वा नाजूक फारशा दिसतही नाहीत. प्रचंड कडाक्याच्या थंडीत, बर्फी वादळातही येथील जीवनमान ठप्प होत नाही. म्हातारे खरच जख्ख म्हातारे बाया, पुरुष तस्से वॉकर घेउन बर्फातही ग्रोसरी करतात, काम करतात. कौतुकाचीच गोष्ट आहे.\nरेडनेक असल्याचा अभिमान असल्याचेही काहीजण प्रच्छन्न सांगतात.\nफ्लीट फार्म आदि चेन स्टोअर्स च्या बाहेर अमेरीकेचे मोठ्ठाल्ले झेंडे असतात, देशभक्ती अगदी उतू गेलेली असते. हे या लोकांना आवडते. ट्रक्स, डस्ट रोडस(धुळीचे रोड जिथुन हे ट्रक्स शेतात जातात), विस्तिर्ण शेते, जंगलात वसलेली एकांडी घरे, एवढेच काय मातकट रंगाचे लहानुले ससे, अस्वले, कोल्हे व हरीणे भरपूर आहेत. अस्वले अगदी ग्रिझली बेअर्स (काळी उंच रानटी) नसतात, सहसा लहानशीच आढळतात. या अस्वलांना घराबाहेर कचरापेटीत (बंद का असेना) जे उरलेसुरले अन्न टाकतो त्याची सवय लागते. ती लागू नये या दृष्टीने काळजी घ्यावी लागते. दगड मारुन अस्वलांना हाकलणे कॉमन आहे असे लक्षात आलेले आहे.\nधार्मिक भाग आहे. जिकडेतिकडे प्रो-लाईफ पोस्टर्स लावलेई आहेत, जि-क-डे ति-क-डे. बसमध्येही एकदा एक चर्चा ऐकून खूप मनोरंजन झाले होते ज्यामध्ये एकच एकांडी बाई प्रो-चॉइस होती आणि सर्व (४-५) मुली तिला तावातावाने प्रो-लाइफ मुद्दा पटवुन देत होत्या.\nआधी मुळात बंदुकीच्या एका\nआधी मुळात बंदुकीच्या एका गोळीमधली हिंसक शक्ती याबद्दल जर तुम्ही संवेदनशील असाल तर शूटींग रेंज हा प्रकार हबकवणारा, नर्व्हस करणारा , हादरवणारा असेल हे मी स्वानुभवावरून सांगू शकतो. अमेरिकेतल्या बंदुकांसंबंधातला हिंसाचार पराकोटीला पोचलेला असतानाच्या या काळात बंदुकांबद्दल आपुलकी,आत्मीयता आणि एकंदर धार्मिक वाटतील अशा भावनांनी बोलणारं पब्लिक अगदी रोजच्या ऑफिसच्या उठाबशीत असणं यातल्या विसंगतीची दरी आणि त्यामुळे आमचा पूर्णवेळ वासलेला आ. याहून अधिक काय लिहायचं Smile\nबरोबर नीरीक्षण आहे. हा लेख आवडला.\nसध्याच्या ऑफिसातला एचेआरवाला धार्मिक आहे, कॅथलिक ख्रिश्चन. अगदी गोड-गोड ख्रिश्चन असतात, तसलाच. सगळ्यांशी छान बोलणारा, सगळ्यांचं भलं व्हायला पाहिजे, असं वाटणारा. आपल्याला समजतं तेच सगळ्या लोकांसाठी चांगलं आणि आपल्याला समजते तेवढीच नैतिकता, यासकट सगळा गोडगोडपणा.\nत्याचं म्हणणं, \"आपण टीम आउटिंगसाठी कुऱ्हाडी फेकायला जाऊ.\" खरोखर कुऱ्हाडी फेकणं, यात काही शर्करावगुंठन वगैरे नाही. मला तो प्रकार ऐकूनच ... असो. मी माझ्या लॅपटॉपवरचा आलेख त्याला दाखवत, आलेखाचे अक्ष - axes असला विनोद केला. तो त्याच्या डोक्यावरून गेला.\nखरोखर हे असं कधी सुचवलं तर मी उलट प्रस्ताव मांडणार आहे. \"एवढे कष्ट करण्यापेक्षा आपण सामुदायिक मॅनि-पेडीसाठी जायचं का\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nआपल्याला समजतं तेच सगळ्या\nआपल्याला समजतं तेच सगळ्या लोकांसाठी चांगलं\nहोय हे मात्र मी ही अनुभवलय. विशेषत: धार्मिक व्यक्तींच्या बाबतीत.\nआपल्याला समजतं तेच सगळ्या\nआपल्याला समजतं तेच सगळ्या लोकांसाठी चांगलं आणि आपल्याला समजते तेवढीच नैतिकता, यासकट सगळा गोडगोडपणा.\nअमेरिकेत ज्यांना रेडनेक म्हणतात त्यांची भारतीय आवृत्ती कुठची असावी गो रक्षक लाठ्या-काठ्या, तलवारी, बंदुका घेऊन मिरवणुका/मोर्चे काढणारे, की असल्या गोष्टींचा निषेध करणार्या सुशिक्षित, विचारी मंडळींना सोशल मीडियावर फुर्रोगामी म्हणून चिडवणारे\nहा केवळ चिडवायचा शब्द नाही. भारतात, पुरोगामींसारखी ती ही एक वेगळी एंटिटी आहे. फक्त, त्यांना मात्र, आपण पुरोगामीच आहोत, असं वाटत असतं\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\nजर कोणी मुस्लिमांवर सपाटून टीका केली, परधर्मीय धर्मोपदेशकाविरुद्ध मेणबत्तीमोर्चे काढले तर ते पुरोगामी. आणि ही चाचणी उत्तीर्ण व्हायच्याआधीच आपले घर साफ करायला घेतले तर ते फुर्रोगामी अशी व्याख्या आहे. आधी दुसऱ्यांच्या घरात केर-सेवा करून पुण्य मिळवा आणि मगच आपले घर लावायला घ्या अशी प्रीकन्डिशन असते.\nमाझा मूळ प्रश्न होता की\nमाझा मूळ प्रश्न होता की भारतात आपले खास देशी 'रेडनेक' म्हणवता येण्यासारखे लोक आहेत का असल्यास त्यांची व्यवच्छेदक लक्षणं कोणती असल्यास त्यांची व्यवच्छेदक लक्षणं कोणती फुर्रोगामी शब्दाची काय चिकित्सा करता फुर्रोगामी शब्दाची काय चिकित्सा करता तो वापरणारे रेडनेक नाहीत असं तुमचं मत दिसतं आहे. ठीक आहे, पण रेडनेक आहेत की नाहीत, असल्यास कोण ते सांगा.\nआपल्याकडे वेगवेगळे लालमान्ये असतात. 'यमला पगला दीवाणा' वाले जट्ट, सोन्याच्या चैनी घालणारे जीएसटी (गण्या, संत्या, टॉम्या), करणी सेनावाले राजपूत, वगैरे.\nमरहट्ट्यांचेही एखादे स्पेसीफीक उदाहरण सांगून सोडा की राव \nसंभाजी ब्रिगेडला विसरल्याबद्दल आदूबाळ यांचा निषेध.\nरेडनेक लोकं हे विषारी नसतात.\nरेडनेक लोकं हे विषारी नसतात. ते भडकपणे देशाभिमानी असतील. त्यांची जीवनशैली काहीशी राकट असेल. पण हे लोक, संभाजी ब्रिगेडसारख्या विषारी पाली नसतात.\nट्रंपला निवडून देणारे, ब्रेट कॅव्हनॉ धुतल्या तांदळासारखाच आहे असं मानणारे, बंदुकांचा पुरस्कार करणारे लोक विषारी नसतात\nसगळे लालमान्ये विषारी नसतात, हे ठीक.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nअजिबात नाही 'बंदुकीचा पुरस्कार करणे' हे एक मत झाले त्यात विषाचा संबंध नाही. अनेकांचे हे मत आहे की जर वाईटांना बंदुक कशीही उपलब्ध होणारच आहे तर आम्हाला आमचे रक्षण करावयास का नको ही एक सिन्सिअर विचारसरणी आहे. तसेही यु के मध्ये तरुण खूप पीढी वाया गेलेली आहे असे मी ऐकून आहे. का तर तिथे हा वचक नाही. की आपण कोणास त्रास दिला तर समोरचा बंदुक काढुन स्वत:चे रक्षण करु शकेल.\nमी स्वत: बंदुकी बाळगण्याचा पुरस्कार करते. यात विष काही नाही तर वरील मुद्द्यांवरुन बनलेल ते मत आहे.\nयाउलट दादोजी कोंडदेवांचा उल्लेख आला की 'अरे मी दादा कोंडकेच ऐलकलं' खी:खी: वगैरे घाणेरडी मुक्ताफळे उधळणारे, स्वामी समर्थ (रामदास स्वामी) हे शिवाजी महाराजांचे गुरु नव्हतेच असा खोटा प्रवाद पसरविणारे, अशा लोकांच्या मनात ब्राह्मणद्वेषाचे वीष होय विषच आहे. हे लोक साप म्हणायच्याही लायकीचे नाहीत. या तर झाल्या पाली.\nशुचि च्या प्रतिसादाला जोरदार\nशुचि च्या प्रतिसादाला जोरदार सहमती.\nतसेही यु के मध्ये तरुण खूप पीढी वाया गेलेली आहे असे मी ऐकून आहे. का तर तिथे हा वचक नाही. की आपण कोणास त्रास दिला तर समोरचा बंदुक काढुन स्वत:चे रक्षण करु शकेल.\nहा हा हा... असतात एकेकीची, एकेकाची मतं.\nस्वामी समर्थ हे शिवाजी महाराजांचे गुरु नव्हतेच\nसमर्थ रामदास. स्वामी समर्थ निराळे.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nसमर्थ रामदासच म्हणायच होतं.\nसमर्थ रामदासच म्हणायच होतं. वरील माझ्या प्रतिसादात सुधारणा केलेली आहे.\nहा हा हा... असतात एकेकीची,\nहा हा हा... असतात एकेकीची, एकेकाची मतं.\nइथे कोणी यु के चे असतील तर अधिकारवाणीने सांगू शकतात. पण मूळ मुद्दा हा आहे की तरुण पिढी वाया गेलेली नसेलही पण एकंदर कोणी आपल्याला त्रास देउ लागले आणि आपल्याकडे बंदुक असेल तर स्वसंरक्षण नीट करता येते.\nएकंदर कोणी आपल्याला त्रास देउ\nएकंदर कोणी आपल्याला त्रास देउ लागले आणि आपल्याकडे बंदुक असेल तर स्वसंरक्षण नीट करता येते.\nअरे खरच नवरा तिथे एम एस\nअरे खरच नवरा तिथे एम एस करायला गेला होता आणि एक तरुण मुला-मुलींचं टोळकं 'पाकी बास्टर्ड्स' वगैरे ओरडत हॉकी स्टिक्स वगैरे घेउन मागे लागले होते. आणखीही काही विदा आहे. पण ते असोच. नसेल गेली ना तरूण् पिढी वाया पण काही गणंग तर असतात ना. आपल्याला आपलं संरक्षण तर करावं लागतं ना.\nअमेरीकेत मारे बंदुक-बंदी केली तरी सगळेच्या सगळे , झाडून सगळे लोक सरेन्डर करणारेत का गन्स अजुनही काही स्किम्स चालतात जशा बंदुकी सरेंडर करा आणि $२०० ची ग्रोसरी कुपॉन्स घेउन जा वगैरे. मला नाही वाटत खरे वाईट लोक भीक घलत असतील.\nएक तरुण मुला-मुलींचं टोळकं\nएक तरुण मुला-मुलींचं टोळकं 'पाकी बास्टर्ड्स' वगैरे ओरडत हॉकी स्टिक्स वगैरे घेउन मागे लागले होते\nपाकी लोकांचं रेप्युटेशन जबरदस्त आहे\nमोठ्या कष्टानं बनवलंय त्यांनी ते.\nमोठ्या कष्टानं बनवलंय त्यांनी\nमोठ्या कष्टानं बनवलंय त्यांनी ते.\nअरे खरच नवरा तिथे एम एस करायला गेला होता\nतरुण मुला-मुलींचं टोळकं 'पाकी बास्टर्ड्स' वगैरे ओरडत हॉकी स्टिक्स वगैरे घेउन मागे लागले होते.\nत्यांना माफ करा. आम्ही इथे भारतात देखील पुर्वेकडील लोकांना चायनिज म्हणतो.\nअमेरिकेत बंदुका असल्यामुळे अमेरिकेतल्या गोऱ्या पोरांना प्रचंड शिस्त लागते. या शिस्तीपोटी ते सरळ भारतीय माणसाचा खून करतात. (बातमी.)\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nट्रंपला निवडून देणारे, ब्रेट\nट्रंपला निवडून देणारे, ब्रेट कॅव्हनॉ धुतल्या तांदळासारखाच आहे असं मानणारे, बंदुकांचा पुरस्कार करणारे लोक विषारी नसतात\nच्यायला, मी केव्हाचं रेडनेक म्हणजे रेमडोके असे का समजतो आहे \nनेसेसरी कंडिशन, बट नॉट सफीशियंट\nहेमा मालिनी (जन्म : १६ ऑक्टोबर १९४८)\nजन्मदिवस : कोशकार नोह वेबस्टर (१७५८), लेखक ऑस्कर वाइल्ड (१८५४), नाटककार यूजीन ओनील (१८८८), समाजसुधारक अनंत हरी गद्रे (१८९०), छायाचित्रकार पॉल स्ट्रॅन्ड (१८९०), हिंदी साहित्यिक, संसदपटू सेठ गोविंददास (१८९६), कवी सोपानदेव चौधरी (१९०७), तत्त्वज्ञ लुई अल्थ्यूसर (१९१८), नोबेलविजेता लेखक ग्युंटर ग्रास (१९२७), तबलावादक पं. लच्छू महाराज (१९४४), ग्रेटफुल डेड गिटारिस्ट बॉब वेअर (१९४७), नर्तकी व अभिनेत्री हेमामालिनी (१९४८)\nमृत्युदिवस : चित्रकार ल्यूकास क्रॅनाक थोरला (१५५३), तत्त्वज्ञ गास्ताँ बाशलार (१९६२), कर्नाटक शैलीतील गायक चेंबई (१९७४), कादंबरीकार ना. सं. इनामदार (२००२), विचारवंत, लेखक गो. पु. देशपांडे (२०१३)\n१५/१६ ऑक्टोबर : एडा लव्हलेस दिन (विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित क्षेत्रांत कार्यरत महिलांच्या सन्मानार्थ)\nवर्धापनदिन : वॉल्ट डिजनी कंपनी (१९२३)\n१७९३ : फ्रेंच राज्यक्रांती - फ्रान्सची सम्राज्ञी मारी आंत्वानेतला गिलोटिनद्वारे देहदंड.\n१९०५ : लॉर्ड कर्झनने बंगालच्या फाळणीचा हुकुम दिला.\n१९५१ : पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान लियाकत अली खान यांची रावळपिंडीत हत्या.\n१९७५ : देवीरोगाचा नैसर्गिक संसर्ग झाल्याचा जगातला अखेरचा दाखला (बांगलादेश).\n१९८६ : राईनहोल्ड मेसनर ८००० मीटरहून अधिक उंचीची जगातली सर्व (१४) शिखरे सर करणारे पहिले गिर्यारोहक ठरले.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/arthavishwa/sakal-money-investment-economic-121305", "date_download": "2018-10-16T23:53:23Z", "digest": "sha1:XTCNT3PS5LJMOC2KCJLQRHPVH7BX7XUW", "length": 13248, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "sakal money investment economic ‘सकाळ मनी’च्या साथीने आर्थिक उन्नतीची संधी | eSakal", "raw_content": "\n‘सकाळ मनी’च्या साथीने आर्थिक उन्नतीची संधी\nसोमवार, 4 जून 2018\nप्रत्येकाच्या गरजेनुरूप गुंतवणुकीचे नियोजन करून प्रत्यक्ष म्युच्युअल फंडात गुंतवणुकीची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या ‘सकाळ मनी’च्या उपक्रमाची आता राज्यभर चर्चा सुरू झाली असून, वाचक, गुंतवणूकदार आणि स्वतंत्र आर्थिक सल्लागारांकडून (इंडिपेंडंट फायनान्शियल ॲडव्हायझर्स) मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. ‘सकाळ मनी’च्या साथीने आर्थिक उन्नतीची संधी उपलब्ध झाल्याने अनेकजण या उपक्रमात सहभागी होत आहेत.\nप्रत्येकाच्या गरजेनुरूप गुंतवणुकीचे नियोजन करून प्रत्यक्ष म्युच्युअल फंडात गुंतवणुकीची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या ‘सकाळ मनी’च्या उपक्रमाची आता राज्यभर चर्चा सुरू झाली असून, वाचक, गुंतवणूकदार आणि स्वतंत्र आर्थिक सल्लागारांकडून (इंडिपेंडंट फायनान्शियल ॲडव्हायझर्स) मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. ‘सकाळ मनी’च्या साथीने आर्थिक उन्नतीची संधी उपलब्ध झाल्याने अनेकजण या उपक्रमात सहभागी होत आहेत. ‘सकाळ मनी’ ही खास गुंतवणुकीसाठीची नवी वेबसाइट (www.sakalmoney.com) सुरू झाली असून, ती मराठी; तसेच इंग्रजी अशा दोन भाषांत कार्यरत असल्याने समाजाच्या सर्व स्तरांतील नागरिकांना त्याचा लाभ घेता येत आहे. याद्वारे सुरवातीला म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीची सुविधा उपलब्ध झाली आहेच; त्याचबरोबर म्युच्युअल फंडासह पर्सनल फायनान्स क्षेत्रातील घटना-घडामोडींच्या बातम्या आणि तज्ज्ञांचे लेखही वाचायला मिळत आहेत.\nअलीकडच्या काळात म्युच्युअल फंडाकडे गुंतवणूकदारांचा वाढलेला कल लक्षात घेऊन अल्पबचत प्रतिनिधी, विमा प्रतिनिधी, कंपनी एफडी एजंट, पिग्मी एजंटांना म्युच्युअल फंड या गुंतवणूक प्रकारासाठी काम करण्याची आणि उत्पन्न मिळविण्याची संधी प्राप्त झाली आहे. त्यासाठी आवश्‍यक ती पात्रता परीक्षा आणि प्रशिक्षणाच्या मार्गदर्शनाची साथ ‘सकाळ मनी’कडून मिळणार आहे. या प्रतिनिधींच्या माध्यमातूनच गुंतवणूकदारांपर्यंत पोचण्याचा ‘सकाळ मनी’चा मानस आहे.\nयासंदर्भात अधिक माहितीसाठी फक्त कार्यालयीन वेळेत (सकाळी दहा ते सायंकाळी पाच) पुणे - ९५९५९८२३३७, मुंबई - ९३२२६६३२५५, नाशिक - ९९६०९१६८३५, कोल्हापूर - ७४४७४८३३८८ या क्रमांकावरही संपर्क साधता येईल. तसेच ९८८१०९९२०० या क्रमांकावर फक्त मिस्ड कॉल देता येऊ शकेल.\nम्हाळुंगे नगररचना योजनेत सहाशे कोटींची गुंतवणूक करू - किरण गित्ते\nपुणे - म्हाळुंगे येथे उभारण्यात येणाऱ्या नगररचना योजनेत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) सहाशे कोटी रुपयांची गुंतवणूक...\nउन्हाळ कांदा खातोय भाव\nनामपूर (ता. नाशिक) - नामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात उन्हाळ कांद्याची सुमारे नऊ हजार क्विंटल आवक झाली. भविष्यात कांदा वधारण्याच्या शक्‍...\nपाककृती स्पर्धेत प्रियांका पेणकर प्रथम\nपुणे - ‘सकाळ’ व त्वष्टा कासार समाज संस्था गणेशोत्सवतर्फे महिलांसाठी पाककृती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कसबा पेठेतील श्री...\nलोक एखाद्याला मदत करण्याऐवजी त्याच्या हतबलतेचा फायदा घेत लुबाडायच्याच मागे का असतात, हे कळत नाही. चाकणला एका छोट्या कारखान्यामध्ये काम करत होतो....\nसौदी अरेबियातील परंपरानिष्ठ समाजाला आधुनिक विचार देण्याचा आव आणतानाच दुसरीकडे आपल्या विरोधकांना संपवण्याचा एककलमी कार्यक्रम मोहम्मद बिन सलमान राबवीत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/node/6836", "date_download": "2018-10-16T22:38:57Z", "digest": "sha1:GFI6OSAC755PLADFYVTM3CQXLPEW3TXP", "length": 7737, "nlines": 105, "source_domain": "aisiakshare.com", "title": " वळूनी मागे मी बघता , शल्य बोचते मनाला | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nवळूनी मागे मी बघता , शल्य बोचते मनाला\nवळूनी मागे मी बघता\nएक वेडा वाट चालला\nएक वेडा वाहात चालला\nवाट पाहून कोमेजून गेली\nवाटेवर फुललेली फुले सारी\nशिंकण्यात पण झाला गुलाम तू\nधरे नित्य हाती रुमाल तू\nआठवतेय का ती शाळकरी शिंक तुला \nखळाळून बाहेर पडलेला शेमबुड पिवळा\nताप खोकला सर्दी पडसे\nसर्वाचीच काढली होती तू पिसे\nठेच लागता लावे माती\nहसता हसता जोडे नाती\nत्या नात्यांचे भान विसरला\nजसा जसा कमावता झाला\nधुंडाळ नव्या वाटा पुन्हा नव्याने\nजुनी वाट केव्हाची हरवला\nते दिवसं मनात कायमचं घर करून गेलेत\nघरातलं मन चोरून गेलेत\nडोळे बंद करतो जेव्हा जेव्हा\nत्या मनातल्या घरात खेळ असतो\nत्याच लहान वाटेवर पुन्हा पुन्हा लोळत असतो\n{ सिद्धेश्वर विलास पाटणकर }\nतुमचा शेमबुड तुमच्याकडेच ठेवा की. इतरांना इन्फेक्शन कशाला म्हणते मी. एनीवे परत काही तुमच्या कवितेच्या वाटेला जाणार नाही.\nमस्त आहे आपला प्रतिसाद ,\nमस्त आहे आपला प्रतिसाद , तुमचं याईक्स बोलणं आवडलं बरं का शुचि ताई ...\nहेमा मालिनी (जन्म : १६ ऑक्टोबर १९४८)\nजन्मदिवस : कोशकार नोह वेबस्टर (१७५८), लेखक ऑस्कर वाइल्ड (१८५४), नाटककार यूजीन ओनील (१८८८), समाजसुधारक अनंत हरी गद्रे (१८९०), छायाचित्रकार पॉल स्ट्रॅन्ड (१८९०), हिंदी साहित्यिक, संसदपटू सेठ गोविंददास (१८९६), कवी सोपानदेव चौधरी (१९०७), तत्त्वज्ञ लुई अल्थ्यूसर (१९१८), नोबेलविजेता लेखक ग्युंटर ग्रास (१९२७), तबलावादक पं. लच्छू महाराज (१९४४), ग्रेटफुल डेड गिटारिस्ट बॉब वेअर (१९४७), नर्तकी व अभिनेत्री हेमामालिनी (१९४८)\nमृत्युदिवस : चित्रकार ल्यूकास क्रॅनाक थोरला (१५५३), तत्त्वज्ञ गास्ताँ बाशलार (१९६२), कर्नाटक शैलीतील गायक चेंबई (१९७४), कादंबरीकार ना. सं. इनामदार (२००२), विचारवंत, लेखक गो. पु. देशपांडे (२०१३)\n१५/१६ ऑक्टोबर : एडा लव्हलेस दिन (विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित क्षेत्रांत कार्यरत महिलांच्या सन्मानार्थ)\nवर्धापनदिन : वॉल्ट डिजनी कंपनी (१९२३)\n१७९३ : फ्रेंच राज्यक्रांती - फ्रान्सची सम्राज्ञी मारी आंत्वानेतला गिलोटिनद्वारे देहदंड.\n१९०५ : लॉर्ड कर्झनने बंगालच्या फाळणीचा हुकुम दिला.\n१९५१ : पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान लियाकत अली खान यांची रावळपिंडीत हत्या.\n१९७५ : देवीरोगाचा नैसर्गिक संसर्ग झाल्याचा जगातला अखेरचा दाखला (बांगलादेश).\n१९८६ : राईनहोल्ड मेसनर ८००० मीटरहून अधिक उंचीची जगातली सर्व (१४) शिखरे सर करणारे पहिले गिर्यारोहक ठरले.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 2 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/national/every-family-bomja-village-located-arunachal-pradesh-becomes-crorepati/", "date_download": "2018-10-17T00:09:39Z", "digest": "sha1:UI4VSNZ4AYL73GNY6X6JUJPFZDWZMTJI", "length": 28122, "nlines": 397, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Every Family Of Bomja Village Located In Arunachal Pradesh Becomes Crorepati | अरुणाचल प्रदेशातील गावाचं नशीब पालटलं, एका रात्रीत अख्खं गाव झालं करोडपती | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार १७ ऑक्टोबर २०१८\n#Metoo :अकबर यांच्यावर आणखी एका महिलेचा आरोप\nदेशात २0 कोटी लोक उपाशी अन् ७.८0 लाख क्विंटल धान्य सडले\nघरी जाण्याची वेळ ठरतेय ‘मृत्यू’ची घंटा\nमी मेले तर त्याची जबाबदारी सीबीआय घेणार का\nलग्नाआधीच नवरा नॉट रिचेबल; ४० लाख घेऊन पसार\n#Metoo :अकबर यांच्यावर आणखी एका महिलेचा आरोप\nघरी जाण्याची वेळ ठरतेय ‘मृत्यू’ची घंटा\nमी मेले तर त्याची जबाबदारी सीबीआय घेणार का\nलग्नाआधीच नवरा नॉट रिचेबल; ४० लाख घेऊन पसार\n४० इलेक्ट्रिक बसेसचे कंत्राट रद्द करण्याचा बेस्टचा निर्णयच उच्च न्यायालयाने केला रद्द\n‘नो एन्ट्री’ सीक्वलमध्ये दिसणार ‘हा’ ‘हॅण्डसम मुंडा’\nहर्षदा खानविलकरच्या आयुष्यात 'या' सणाचे आहे खास महत्त्व\nसलमान खान आणि दीपिका पादुकोण बनले नंबर वन\n‘मरियम खान- रिपोर्टिंग लाइव्ह’ मालिकेत अंजू महेंद्रू साकारणार 'ही' भूमिका\n#MeToo : मीटू इफेक्ट दीपिका पादुकोणच्या फाऊंडेशनमधून टॉप टॅलेंट मॅनेजर पायऊतार\nनाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे\nअंबाबाई वैष्णवी देवीच्या रुपात, पर्यटकांचा ओघ सुरूच\n#MeToo : नाना-तनुश्री प्रकरणातील खळबळजनक खुलासा... स्पॉट बॉयचा गौप्यस्फोट\nविविध मागण्यांसाठी जळगावमधील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा मोर्चा\nसतत सर्दी-खोकल्याचा त्रास होतोय 'ही' कारणं असू शकतात\nगर्लफ्रेंडला प्रपोज करताना वापरा या 'जरा हटके' कल्पना\nNavratri 2018 : दुर्गापुजेसाठी बॉलिवूड तारकांचे 'हे' लूक्स तुम्हीही ट्राय करू शकता\nWorld Food Day : सर्दी-खोकला आणि तापामध्ये 'हे' पदार्थ खाणं टाळावं\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nभंडारा - घरगुती गॅस सिलिंडरचा भडका उडाल्याने तीन जण जखमी, मोहाडी तालुक्याच्या अांधळगाव येथे रात्री ९ वाजताची घटना\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nब्राह्मोस हेरगिरी प्रकरण - निशांत अग्रवालची न्यायालयीन कोठडीत रवानगी\nमुंबई - भाजपाध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल, मुख्यमंत्री आणि मुंबई अध्यक्ष आशीष शेलार स्वागतासाठी उपस्थित\nझारखंड - नक्षलवाद्यांनी नऊ ट्रकना लावली आग, लोहारडागा येथे 10 शस्त्रधारी नक्षलवाद्यांचे कृत्य\nपणजी - गोव्यातील काँग्रेसच्या दोन आमदारांचा भाजपात प्रवेश, दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर भाजपात दाखल\nउत्तर प्रदेश - इटाह येथे सुमारे 35 लाखांची देशी दारू जप्त, दोन जणांना अटक\nठाणे - कडोंमपाचे 400 कंत्राटी कामगार उद्यापासून संपावर, 18 महिन्यांचा पगार थकवल्याने संप\nपुणे- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा वगळून सर्व नगरसेवक हंडे -कलश घेऊन दाखल\nपुणे - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजप वगळून सर्व नगरसेवक विस्कळीत पाणी पुरावठ्याविरोधात हंडे-कलशा घेऊन दाखल\nसातारा - माची पेठेत पतीकडून पत्नीची हत्या, पत्नीची हत्या करुन आरोपी पती फरार\nछत्तीसगड : राजनंदगावात आयईडीचा स्फोट, आयटीबीपीचे तीन जवान जखमी.\nवसई-विरारला पाणीपुरवठा करणार पाइपलाइन फुटली, हजारो लिटर पाणी गेलं फुकट\nगडचिरोली : चकमकीत एक नक्षलवादी ठार, कुरखेडा तालुक्यातील कोमलपाडा जंगलातील घटना\nभंडारा - घरगुती गॅस सिलिंडरचा भडका उडाल्याने तीन जण जखमी, मोहाडी तालुक्याच्या अांधळगाव येथे रात्री ९ वाजताची घटना\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nब्राह्मोस हेरगिरी प्रकरण - निशांत अग्रवालची न्यायालयीन कोठडीत रवानगी\nमुंबई - भाजपाध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल, मुख्यमंत्री आणि मुंबई अध्यक्ष आशीष शेलार स्वागतासाठी उपस्थित\nझारखंड - नक्षलवाद्यांनी नऊ ट्रकना लावली आग, लोहारडागा येथे 10 शस्त्रधारी नक्षलवाद्यांचे कृत्य\nपणजी - गोव्यातील काँग्रेसच्या दोन आमदारांचा भाजपात प्रवेश, दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर भाजपात दाखल\nउत्तर प्रदेश - इटाह येथे सुमारे 35 लाखांची देशी दारू जप्त, दोन जणांना अटक\nठाणे - कडोंमपाचे 400 कंत्राटी कामगार उद्यापासून संपावर, 18 महिन्यांचा पगार थकवल्याने संप\nपुणे- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा वगळून सर्व नगरसेवक हंडे -कलश घेऊन दाखल\nपुणे - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजप वगळून सर्व नगरसेवक विस्कळीत पाणी पुरावठ्याविरोधात हंडे-कलशा घेऊन दाखल\nसातारा - माची पेठेत पतीकडून पत्नीची हत्या, पत्नीची हत्या करुन आरोपी पती फरार\nछत्तीसगड : राजनंदगावात आयईडीचा स्फोट, आयटीबीपीचे तीन जवान जखमी.\nवसई-विरारला पाणीपुरवठा करणार पाइपलाइन फुटली, हजारो लिटर पाणी गेलं फुकट\nगडचिरोली : चकमकीत एक नक्षलवादी ठार, कुरखेडा तालुक्यातील कोमलपाडा जंगलातील घटना\nAll post in लाइव न्यूज़\nअरुणाचल प्रदेशातील गावाचं नशीब पालटलं, एका रात्रीत अख्खं गाव झालं करोडपती\nअरुणाचल प्रदेशातील एका गावातील प्रत्येक कुटुंब आज करोडपती झालं आहे\nगुवाहाटी - अरुणाचल प्रदेशातील एका गावातील प्रत्येक कुटुंब आज करोडपती झालं आहे. तुमचा विश्वास बसत नसेल, पण हे अगदी खरं आहे. बोमजा असं या गावाचं नाव आहे. या गावातील प्रत्येक कुटुंबाकडे आज करोडो रुपये आहेत. आता हे नेमकं कसं झालं असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर झालं असं की, बोमजा गाव चीन आणि भूतानच्या सीमेलगत तवांग जिल्ह्यात आहे. भारतीय लष्कराला या गावात आपला तळ उभारायचा आहे त्यामुळे त्यांनी गावाची 200 एकर जमीन अधिग्रहण केली आहे. संरक्षण मंत्रालयाने या जमिनीच्या मोबदल्यात गावाला 40.80 कोटींहून जास्त रक्कम दिली आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे गावात फक्त 31 कुटुंबं राहतात, त्यामुळे गावातील प्रत्येक कुटुंबाच्या वाट्याला एक कोटीहून जास्त रक्कम येत आहे.\nएका कुटुंबाला सर्वात जास्त 6.73 कोटींचा मोबदला मिळाला आहे. मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी गावक-यांना त्यांच्या हक्काची रक्कम सुपूर्त केली आहे. यासोबतच आशियातील समृद्ध गावांच्या यादीत बोमजा गावाचा समावेश झाला आहे. गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील माढापूर गावात सर्वात जास्त समृद्ध गाव मानलं जातं. सीमेवरील चीनच्या वाढत्या हालचाली पाहता भारतानेही या ठिकाणी विकासाच्या योजना आणि कामे सुरु केली आहेत.\nबोमजा गावातील 31 कुटुंबांपैकी 29 कुटुंबांना 1.09 कोटी रुपये मोबदला म्हणून मिळाले आहेत. उर्वरित दोन कुटुंबांपैकी एका कुटुंबाला 2.45 कोटी, तर दुस-या कुटुंबाला 6.73 कोटींचा मोबदला देण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात अरुणाचल प्रदेश योग्य दिशा आणि प्रगतीकडे वाटचाल करत असल्याचं मुख्यमंत्री पेमा खांडू बोलले आहेत. केंद्र सरकारच्या मदतीने राज्याच्या विकासाला गती मिळाल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. खासकरुन रेल्वे, हवाई मार्ग आणि रस्त्यांच्या विकासावर लक्ष दिलं जात असून डिजिटल क्षेत्रातही राज्य विकास करत असल्याचं त्यांनी सांगितलं.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nIndian ArmyArunachal Pradeshभारतीय जवानअरुणाचल प्रदेश\nदेशसेवेसाठी पार्थने सोडला अभियांत्रिकीचा मोह\nOperation All Out : कुपवाडामधील चाद्दर परिसरात दोन दहशतवाद्यांचा खात्मा, एकाचे आत्मसमर्पण\nकाश्मीरमध्ये भारतद्वेषाचं विष पेरणाऱ्या दहशतवाद्यांना झटका; लष्कराचा 'हा' निर्णय देणार धक्का\nOperation All Out : अनंतनागमध्ये लष्कराकडून चार दहशतवाद्यांना कंठस्नान\nInternational Yoga Day 2018 : आयटीबीपीच्या जवानांची नदीत योगसाधना\nइंडियन आर्मीची पार्श्वभूमी असलेल्या बॉलिवूडच्या 7 लोकप्रिय अभिनेत्री\nमालदीवमध्ये लोकशाहीच्या स्थापनेसाठी भारत करू शकतो हस्तक्षेप\nबुधवारी उघडणार सबरीमाला मंदिराचे दरवाजे; आंदोलनकर्त्या महिलांना रोखले, तणावाची परिस्थिती\nनिवडणूक रणनीतीचा बादशाह आता राजकारणात, नितीशकुमारांची ताकद वाढली\nनावांचा महिमा... बघा, मोदी सरकारने चार वर्षांत किती ठिकाणांची नावं बदलली अन् का\n#MeToo : एम. जे. अकबर यांनी अनेकदा केले किस, अंतर्वस्त्रात यायचे समोर, महिला पत्रकाराचा आरोप\nअलाहाबादचं नाव यापुर्वीही 'प्रयागराज'चं होतं, 444 वर्षांपूर्वी अकबर बादशहानं बदललं\nबिग बॉस 12मीटूअॅपलप्रो कबड्डी लीगभारत विरुद्ध वेस्ट इंडिजनवरात्रीइंधन दरवाढहेमा मालिनीजागतिक अन्न दिवसअॅमेझॉन\nरुमा शर्माचा Hot अंदाज Viral\nजगातील 'ही' सूक्ष्म शिल्पं पाहिलीत का\nगर्लफ्रेंडला प्रपोज करताना वापरा या 'जरा हटके' कल्पना\nचालतं-फिरतं घर पाहिलंय का\nप्राण्यांची 'अशी' मजामस्ती पाहिलीय का\n'या' चार शहरांमध्ये साजरी केली जाते दुर्गा पूजा\nNavratri 2018 : दुर्गापुजेसाठी बॉलिवूड तारकांचे 'हे' लूक्स तुम्हीही ट्राय करू शकता\nपुस्तकांचा 'असा' वापर कधी पाहिलाय का\nफुटबॉलपटूंची कमाई पाहाल तर चक्रावाल\nनगरमध्ये फुलपाखरं व रानफुलांचे ताटवे ठरतायत आकर्षणाचं केंद्र\nसप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nजोतिबाची पाच पाकळ्यातील बैठी सरदारी पूजा\nअंबाबाई वैष्णवी देवीच्या रुपात, पर्यटकांचा ओघ सुरूच\nनाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे\nसई लोकुरने पारंपरिक वेशभूषेसह केला दांडिया अन् गरब्याचा सराव\nविविध मागण्यांसाठी जळगावमधील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा मोर्चा\nठाण्यात रिक्षा जळून खाक\nNavratri 2018 : करवीर निवासिनी श्री अंबाबाईची गजारुढ रुपातील पूजा\nNavratri 2018 : जोतिबाची पाच पाकळ्यांतील खडी पूजा\nघरी जाण्याची वेळ ठरतेय ‘मृत्यू’ची घंटा\nमी मेले तर त्याची जबाबदारी सीबीआय घेणार का\nलग्नाआधीच नवरा नॉट रिचेबल; ४० लाख घेऊन पसार\n४० इलेक्ट्रिक बसेसचे कंत्राट रद्द करण्याचा बेस्टचा निर्णयच उच्च न्यायालयाने केला रद्द\nतिमिराला छेदून प्रकाश पेरू\nमुंबईत येणाऱ्या दुधाच्या टँकरची तपासणी सुरु\nमालदीवमध्ये लोकशाहीच्या स्थापनेसाठी भारत करू शकतो हस्तक्षेप\nबुधवारी उघडणार सबरीमाला मंदिराचे दरवाजे; आंदोलनकर्त्या महिलांना रोखले, तणावाची परिस्थिती\nमहाराष्ट्र सरकारची महाभेट; कर्मचाऱ्यांचा 'डीए' 3 टक्क्यांनी वाढवला\nलग्नाआधीच नवरा नॉट रिचेबल; ४० लाख घेऊन पसार\n४० इलेक्ट्रिक बसेसचे कंत्राट रद्द करण्याचा बेस्टचा निर्णयच उच्च न्यायालयाने केला रद्द\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/business/business-news/akshaya-tritiya-2018-could-be-costliest-as-gold-rate-cross-32-thousands/articleshow/63769999.cms", "date_download": "2018-10-17T00:09:59Z", "digest": "sha1:VJGUNXLAECTVUIT3XRLSEIM3ZDFI5WWJ", "length": 12193, "nlines": 139, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Akshaya Tritiya: akshaya-tritiya-2018-could-be-costliest-as-gold-rate-cross-32-thousands - सोने ३२ हजारांवर, अक्षय्य तृतीया महागली! | Maharashtra Times", "raw_content": "\n रेल्वे पुलावर शाळकरी मुलीचा विनयभंग\n रेल्वे पुलावर शाळकरी मुलीचा विनयभंगWATCH LIVE TV\nसोने ३२ हजारांवर, अक्षय्य तृतीया महागली\nसोने ३२ हजारांवर, अक्षय्य तृतीया महागली\nअक्षय्य तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त आहे. यंदा या आठवड्यात बुधवारी अक्षय्य तृतीया आहे. बहुतेक जण अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधत सोने खरेदी करतात. पण सोन्याच्या भावाने ३२ हजारांचा विक्रमी टप्पा ओलांडल्याने अनेकांचा हिरमोड होण्याची शक्यता आहे.\nसीरियावर अमेरिकेने केलेल्या हवाई हल्ल्यानंतर पश्चिम आशियात तणाव निर्माण झाला आहे. त्याचा परिणाम सोन्या-चांदीवर दिसून आला आहे. शनिवारी अहमदाबादमध्ये सोन्याचा भाव तोळ्याला ३२, ३०० रुपयांवर गेला. गेल्या काही वर्षातील अक्षय्य तृतीयेचा सोन्याचा हा सर्वाधिक भाव आहे. तर चांदीचा भावही ४० हजार रुपये किलोवर गेला आहे.\nसर्वात महागडी अक्षय्य तृतीया\nगेल्या काही वर्षात अक्षय्य तृतीयेला सोन्याचा भाव ३० हजार रुपये प्रति तोळा (१० ग्रॅम)च्या वर कधी गेला नाही. गेल्या वर्षी ९ मे रोजी अक्षय्य तृतीयेला सोन्याचा भावा २९, ८६० रुपये होता. २०१८च्या सुरुवातीला सोन्याचा भाव प्रति तोळा (१० ग्रॅम) २८, ५०० रुपये होता. पण यंदा येत्या काही दिवसात सोन्याचा भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे, असा अंदाज बाजारातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.\nतरीही सोने खरेदी वाढेल\nसोने महाग झाल्याने खरेदीत घट होईल, हा अंदाज सरफांनी खोडून काढला आहे. सोन्याचा भाव वाढला तरी ग्राहक दागिने, नाणे आणि बिस्कीटांमध्ये गुंतवणूक करतील. या मागचं कारण हिऱ्यांपेक्षा ग्राहकांचा ओढा सोन्याकडे अधिक असल्याचं सांगितलं जातंय. काही ठिकाणी सोन्याच्या दुकानांवर अॅडव्हान्स बुकींगही सुरू झाली आहे.\nसोन्याचा भाव फक्त भारतात वाढलेला नाही. तर जगभरात सोन्याचा भाव वाढला आहे. न्यूयॉर्कमध्ये शुक्रवारी सोन्याच्या भावात मोठी वाढ झाली. तसंच चांदीचाही भाव वाढला.\nमिळवा अर्थवृत्त बातम्या(business news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nbusiness news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nपुण्यातील मुठा कालवा फुटला; दांडेकर पूल पाण्य...\nअजय देवगणच्या 'तानाजी'चा पहिला लूक\nतेलंगाणा: विसर्जनावेळी क्रेनचा हूक तुटून अपघा...\nCCTV: लोकलखाली सापडून इंजिनीअर तरुणाचा मृत्यू\nराज्य सरकारने रेल्वे प्रवाशांसाठी सुरू केले ग्रंथालय\nमध्य प्रदेश निवडणूक २०१८: राहुल गांधींनी केली पंतप्रधान मोदी...\nमुंबई: अल्पवयीन मुलीचा माहिम रेल्वे स्टेशनवर विनयभंग\n'सबरीमाला मंदिरात महिलांनी प्रवेश केल्यास आत्महत्या'\nअरुण जेटलींनी राहुल गांधींना म्हटले 'क्लाउन प्रिन्स'\n रेल्वे पुलावर शाळकरी मुलीचा विनयभंग\nझीरो कॉस्ट ईएमआय मागचं सत्य\n...अन्यथा SBIची नेट बँकिंग होणार बंद\nसोने २०० रुपयांनी महागले\nगुडन्यूज: GPFचा व्याजदर ८ टक्क्यांवर\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n1सोने ३२ हजारांवर, अक्षय्य तृतीया महागली\n2नामकोला ३५ कोटींचा नफा...\n6ई-वे बिल प्रणालीत पाच राज्ये...\n7गृहविक्रीत १२ टक्क्यांनी वाढ...\n9यंदा १० टक्के पगारवाढीचे संकेत...\n10बनावट कंपन्यांतून नीरव मोदीने केला घोटाळा...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/node/6838", "date_download": "2018-10-16T22:46:51Z", "digest": "sha1:VYO7TRYPQ53GBSVSZ5VAAA72ITPOY4X7", "length": 123068, "nlines": 172, "source_domain": "aisiakshare.com", "title": " पहिले महायुद्ध! प्रकरण १ भाग 1 | ऐसीअक्षरे", "raw_content": "\n प्रकरण १ भाग 1\n११ नोव्हे १९१८ रोजी सकाळी ११ वाजायला एक मिनिट बाकी असताना हेन्री निकोलस जॉन गुंथर हा अमेरिकन सैनिक जर्मन मशीनगनच्या माऱ्याला बळी पडला. आश्चर्य असे कि तो जन्माने जर्मन-अमेरिकन होता. तो मेल्यानंतर १ मिनिटात सर्व युरोपभर युद्ध विराम लागू झाला. युरोपभराच्या चर्चमधून घंटानाद करून हे वर्तमान लोकाना सांगितले गेले. लंडनचे प्रसिद्ध बिग बेन हे घड्याळ १९१६पासून बंद होते. त्याने सकाळी ११.०० वाजता परत एकदा टोल दिले. गेली ४ वर्षे ३ महिने अविरत धडाडत असलेल्या तोफा-बंदुका शांत झाल्या. सर्व युरोपभर शांतता पसरली. अनेकाना ती भेसूर वाटली कारण,.... ती भेसुरच होती.सव्वाचार वर्षे सतत चाललेल्या ह्या नरमेधातून जे वाचले ते स्वत:ला सुदैवी समजत होते कि नाही, हे नक्की सांगता येणार नाही पण त्यानी बरेच काही गमावले होते. शरीराचे अवयव, मानसिक संतुलन, सौंदर्य, चेहरा अन आयुष्यावरचा, एकूणच सौन्दर्यावरचा विश्वास, जगण्याची अभिलाषा,आणि इतरही बरेच काही. “पुन्हा कधीही असे होऊ द्यायचे नाही...” असे सगळेच जेते म्हणाले. पण फक्त २० वर्षात परत अशाच एका भयानक आवर्तात सगळे ओढले गेले. का झाले असेल असे काय कारण असेल ह्याचा इतिहास रंजक आहे हे तर खरेच. तसाही युद्धाचा इतिहास रंजकच असतो पण मग दूरवरच्या युरोप नावाच्या खंडात शंभर एक वर्षांपूर्वी घडलेल्या एका युद्धाबद्दल आपण भारतीयांनी का जाणून घ्यावे\nआपण अनेकदा ‘युद्धाने कुठलेच प्रश्न सुटत नाहीत, हिंसाचाराने मूल्यांचा ऱ्हास होतो, संस्कृती नाश पावते’ अशा प्रकारची विधाने ऐकतो आणि त्यात तथ्यांश आहेच पण त्याबरोबर मानव जेव्हापासून आपली संस्कृती / सभ्यता म्हणून जे काही स्थापत आला आहे तेव्हापासून युद्ध आणि हिंसा त्याबरोबरच आहेतच. इतिहासातला असा एकाही कालखंड नसेल ज्यात मानव समूह आपसात लढले नसतील.तेव्हा युद्ध आणि हिंसाचार,आक्रमणे ही दरवेळी टाळता येत नाहीत हा इतिहासाचाच धडा आहे त्यामुळेच ती दुर्लक्ष करण्याजोगी गोष्ट नक्कीच नाहीत. सर्व युद्धांचा नाश करणारे अंतिम युद्ध म्हणून ज्याचा उल्लेख झाला ते पहिले महायुद्ध सर्व युद्धांचा नाश तर करू शकले नाहीच पण पाव शतकापेक्षा कमी काळात दुसऱ्या एका अशाच महाभयनक संगराची सुरुवात व्हायला मात्र कारणीभूत झाले.फ्रांस इंग्लंड सारखी जी साम्राज्य ह्या झन्झावातातून वाचली त्यांनाही इतका जबर तडाखा ह्या युद्धाने दिला कि त्यांच्या साम्राज्याचा पाया त्यामुळे भुसभुशीत झाला. भारत पाकिस्तान सारखे अनेक देश ह्या युद्धामुळेच पुढे स्वतंत्र होऊ शकले. आतापर्यंत मायभूमी, देव आणि धर्मासाठी, धन्याच्या खाल्ल्या मीठाला जागून लढणाऱ्या लोकाना पुन्हा नव्या झेंड्याखाली एकत्र आणण्यासाठी सत्ताधाऱ्याना राष्ट्र,राष्ट्रवाद,देशभक्ती अशा नव्या संकल्पना सापडल्या. सध्याचा काळ भारत देशासमोर मोठा धामधुमीचा आणि संक्रमणाचा आहे. धर्म,जात, प्रांत, भाषा ह्या पूर्वापार चालत आलेल्या गोष्टींबरोबरच लोकशाही, हुकुमशाही, देशभक्ती, देशप्रेम, देशद्रोह, संविधान, संविधानावरची निष्ठा, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, अशा नव्या अवजड शब्दांच्या आणि संकल्पनाच्या गदारोळात भारतीय समाज मन गोंधळून गेलेले आहे. राष्ट्रवाद ही शक्ती आहे हे खरेच, पण हि शक्ती शुभ कधी असते आणि अशुभ कधी होते आणि अशुभ कधी होते शूर, कर्तबगार, विद्याभ्यासी, सभ्य, सुसंस्कृत असणाऱ्या समाजाला देखिल अंध-व्यक्तिपूजक बनवण्याचे सामर्थ्य ह्या संकल्पनात कोठून येते शूर, कर्तबगार, विद्याभ्यासी, सभ्य, सुसंस्कृत असणाऱ्या समाजाला देखिल अंध-व्यक्तिपूजक बनवण्याचे सामर्थ्य ह्या संकल्पनात कोठून येतेसत्ताधाऱ्यांच्या व्यक्तिगत अमर्याद महत्वाकांक्षा आणि अहंकार, कशाप्रकारे राष्ट्रवाद आणि राष्ट्रीय गौरवाचे रूप धारण करून उत्पात घडवतातसत्ताधाऱ्यांच्या व्यक्तिगत अमर्याद महत्वाकांक्षा आणि अहंकार, कशाप्रकारे राष्ट्रवाद आणि राष्ट्रीय गौरवाचे रूप धारण करून उत्पात घडवतातसमाजवाद,साम्यवाद, लोकशाही अशा संकल्पनांना राजकारणात, सत्ताकारणात खरोखर काही पावित्र्य असते कासमाजवाद,साम्यवाद, लोकशाही अशा संकल्पनांना राजकारणात, सत्ताकारणात खरोखर काही पावित्र्य असते का त्यावरची निष्ठा म्हणजे नक्की कशावर निष्ठा त्यावरची निष्ठा म्हणजे नक्की कशावर निष्ठा भारतासारख्या शतकानुशतके सरंजामशाही आणि व्यक्तिपूजा रक्तामांसात भिनलेल्या, प्रेरणास्थानांना मर्मस्थान बनवून ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक अस्मितेचे सतत कढ आणणाऱ्या समाजात लोकशाही नक्की रुजणार कशी भारतासारख्या शतकानुशतके सरंजामशाही आणि व्यक्तिपूजा रक्तामांसात भिनलेल्या, प्रेरणास्थानांना मर्मस्थान बनवून ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक अस्मितेचे सतत कढ आणणाऱ्या समाजात लोकशाही नक्की रुजणार कशी तिचे स्वरूप आणि कार्य नक्की कसे काय असेल तिचे स्वरूप आणि कार्य नक्की कसे काय असेल आपण मूळ उद्दिष्टापासून भरकटत तर चाललो नाहीत ना हे कसे ओळखायचे आपण मूळ उद्दिष्टापासून भरकटत तर चाललो नाहीत ना हे कसे ओळखायचे अशा अनेक प्रश्नांची उत्तरे सापडायला ह्या इतिहासाने मदत होईल अशी मला अशा वाटते.\nदुसरे असे कि मराठीत एक दि वी गोखले ह्यांनी लिहिलेला इतिहास आणि नवाकाळ मध्ये युद्ध चालू असतना त्यानिमित्ताने खाडीलकरानी लिहिलेली लेखमाला ह्यापेक्षा ह्या विषयावर फार काही कुणी लिहिलेले नाही. खाडीलकरांच्या लेखमालेचे पुढे पाच सहा खंड प्रकाशित झाले होते. पण आज तरी ते वाचकाना सहज उपलब्ध नाहीत. तेव्हा मराठीत ह्या विषयावर काही लिहावे असे मला अनेक दिवस वाटत होते म्हणूनही हा लेखन प्रपंच...\nयंदा म्हणजे २०१८ साली ११ नोव्हेंबर रोजी सकाळी ११वाजता पहिले महायुद्ध संपल्याला १०० वर्षे पूर्ण होताहेत. त्यानिमित्त ही लेखमाला, त्या महान घटनेचा हा संक्षिप्त इतिहास.\nतर मग करायची सुरुवात\nप्रकरण पहिले – संघर्षाचा आरंभ\nविसावे शतक हे अनेक अर्थाने अभूतपूर्व होते.मानवी संस्कृतीच्या / सभ्यतेच्या इतिहासात इतक्या मोठ्या घडामोडी, इतकी प्रचंड उलथापालथ ह्याआधीच्या कुठल्याही शतकात क्वचितच झाली असेल. विज्ञान-तंत्रज्ञानाची, कृषीपासून वैद्यकीय आणि इंजिनियरिंग पासून ते अवकाश संशोधन,अशा सर्वच क्षेत्रातली झंझावाती प्रगती आणि त्यानेच निर्माण केलेले असंख्य अक्राळ विक्राळ प्रश्न हे तर ह्या शतकाचे खास वैशिष्ट्य म्हणावे लागेल.विज्ञानाप्रमाणेच समाजकारणातही नवनव्या संकल्पना, नवे प्रयोग झाले. औद्योगिकरणामुळे नवी समाजव्यवस्था येऊन फक्त मजूर वर्गाचा उदय आणि त्यांच्या समस्या ह्याच गोष्टी विसाव्या शतकात महत्वाच्या ठरल्या नाहीत तर एकूणच औद्योगिकरणाने शेती, व्यापाराबरोबर सत्ता, सत्तासंघर्ष इथपासून ते युद्ध, युद्धतंत्रापर्यंत सगळीकडे आमूलाग्र परिवर्तन घडून आले. अनेक राजघराणी संपली, सरंजामशाहीचा अस्त, साम्यवादाचा उदय, विजय आणि त्याचे पतन, अनेक हुकुमशाह्यांचा उदय आणि अस्त हे देखिल पाहायला मिळाले.(बाय द वे हुकुमशाही जरी राजेशाहीचेच एक “भेस बदला हुआ रूप” असले तरी विसाव्या शतकातल्या बहुतेक हुकुमशहांना समाजवादाचे कातडे पांघरावे लागले हि विशेष उल्लेखनीय बाब.तसेही हुकुमशहा हे विसाव्या शतकातच उदय पावले त्याधी राजे, सरदार, सामंत वर्ग आणि धर्मगुरू त्यांची गादी चालवत.) विसाव्या शतकातच हि परिस्थिती इतकी गुंतागुंतीची आणि आव्हानात्मक बनली कि इथे अब्राहम लिंकन च्या १९व्य शतकातल्या भाषणातील एक भाग उदधृत करायचा मोह आवरत नाही\nगत-इतिहासातून मिळणारे धडे ‘झंझावाती-वर्तमानातले’ प्रश्न सोडवायला पुरेसे पडत नाहीत.परिस्थिती इतकी गुंतागुंतीची आणि आव्हानात्मक बनलेली असते कि आपल्याला बऱ्याचदा नवा विचार/ नवे उत्तर, नवी समीकरण शोधावी लागतात. आणि म्हणून गतानुगतिकता सोडून देऊन नव्या- मुक्त विचारांना, संकल्पनांना संधी द्यावीच लागते. त्याशिवाय पर्याय नसतो. जे समाज, देश हे करू शकत नाहीत, त्यांचं नष्टचर्य लवकरच सुरु होतं.\nह्या विसाव्या शतकाने पूर्वार्धातच दोन महायुद्ध पहिली. खरे पाहू जाता पहल्या महायुद्धाचेच extension दुसरे महायुद्ध होते, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. कल्पनातीत अशी हानी, संहार त्या पिढीने पहिला, अनुभवला, नव्हे त्यात स्वत: भाग घेऊन तो केला.कोणत्याही प्रकारचे उच्च तत्व राखण्यासाठी किंवा दमनाविरुद्ध म्हणून हे युद्ध सुरु झाले नाही, (अर्थात तसा दावा ह्या युद्धातल्या जेत्यांनी केलाच जसा तो दुसऱ्या महायुद्धाबाबत देखील केला.) तरीदेखील ह्या युद्धात एकूण २४ लहान मोठ्या देशांनी सक्रीय सहभाग घेतला,एक अंटार्क्तीका हे खंड सोडलं तर प्रत्येक खंडातले कुठले न कुठले राष्ट्र ह्या युद्धात सामील झाले. युद्ध संपे पर्यंत चार प्रचंड मोठी साम्राज्य लयाला गेली. युरोपचा आणि जगाचा नकाशा पार बदलून गेला. सुरुवातीला चार साडे चार महिन्यातच ही सगळी धामधूम आटोपून सैनिक परत १९१४चा नाताळ साजरा करायला आपापल्या घरी जातील असे सगळ्यानांच वाटले होते. प्रत्यक्षात साडेचार वर्ष हे युद्ध चालले आणि ह्यात दोन्ही बाजूचे मिळून साधारण १ कोटी ६५ लाख लोक कामी आले तर २ कोटी १२ लाखाच्यावर लोक जखमी झाले. १९१४चा काळ पहिला तर ही आकडेवारी भयानक आहे.ह्या युद्धात भाग घेतलेल्या राष्ट्रांच्या एकूण लोकसंख्येच्या जवळपास २% लोक ह्या युद्धात कामी आले. १९व्या शतकापर्यंत तग धरून असलेली समाज व्यवस्था हादरून गेली...हे युद्ध जमिनीवर, जमीनीखालून, समुद्रावर, समुद्राखालून, आकाशात लढले गेले.प्रचंड प्रमाणावर विषारी वायूचा वापर करून हवा हे देखील जणु एक युद्ध क्षेत्रच बनवले गेले, मशीनगन सारख्या शस्त्राचा वापर आधीही माहिती होता पण चाल करून येणाऱ्या सैनिकाच्या शिस्तबद्ध रांगा तितक्याच शिस्तबद्ध रीतीने मशीनगनच्या साह्याने कापून काढण्याचे तंत्र मात्र इतक्या प्रभावीपणे ह्या आधी वापरले गेले नव्हते.साधारणपणे युद्ध किंवा लढाई झाल्यावर जेत्यांच्या आक्रमणाला आणि क्रौर्याला बळी पडणारी नगरे प्रत्यक्ष युद्ध क्षेत्रच बनून गेली आणि सर्वसामान्य जनता आता युद्धात अगदी सुरुवाती पासून भरडली जाऊ लागली.\nपण त्याच बरोबर आतापर्यंत गुलामीत असलेले अनेक देश, मानव समूह, समाज स्वतंत्र होऊ लागले. स्वयंशासन, स्वयंनिर्णय, समाजवाद, लोकशाही, साम्यवाद अशा अनेक विचारधारा आतापर्यंत मागास, गुलाम राहिलेल्या समाजात रुंजी घालू लागल्या. विज्ञान-तंत्राज्ञान, उद्योग, उड्डयन, दळणवळण, रेल्वे, व्यापार अशा सर्वच क्षेत्रात प्रचंड वेगाने प्रगती झाली.वैद्यकीय क्षेत्र हे ह्या साडेचार वर्षात आधी कधीच झाले नव्हते इतक्या झपाट्याने विकसित झाले.सेवा शुश्रुषा सर्जरी प्लास्टिकसर्जरी , कृत्रिम अवयव, प्रथमोपचार, वेदनाशामक औषधे, प्रत्यारोपण,मानसोपचार अशा वैद्यकीय क्षेत्रातल्या असंख्य शाखांचा विकास झाला. युद्धाआधीही लोकाना विमान, मोटारी माहिती होत्या रेल्वे गाड्यातर अगदी नित्यपरिचयाच्या झाल्या होत्या पण ह्या युद्धाने त्यांच्या वापराला आणि विकासाला प्रचंड गती दिली.आफ्रिका आशियातल्या अनेक देशाना/ मानव समूहाना स्वातंत्र्य मिळण्याच्या दृष्टीने काही सकारात्मक बदल ही घडू लागले. स्त्रियांच्या अधिकाराठीचे/ स्वातन्त्र्यासाठीचे, समानतेसाठीचे लढे त्यांचे राजकीय हक्क, नागरीहक्क मिळवण्यासाठीचे संघर्ष आणि त्यात मिळालेले यश (मर्यादित का होईना)हे देखील अंशत: ह्या युद्धाचेच फलित.\nवसाहत वाद आणि त्या वसाहतीतून मिळणार्या उर्जेवर इंग्लंड फ्रांससारखे युरोपियदेश आपले उच्चतर मानवी संकृतीचे मळे फुलवत होते. तर इटली जर्मनी सारखे खेळात उशीरा सामील झालेले भिडू आपल्याला ह्या आधीच जुन्या भिडूनी बळकावलेल्या वसाहतीताला हिस्सा कसा लाटता येईल ह्या विवंचनेत होते.खरेतर त्यामुळेच ह्या युद्धाचा वणवा पेटला होता. ह्या युद्धाने प्रचलित साम्राज्यावादाला आणि वसाहतवादाला धक्का बसला.अर्थात साम्राज्यवाद किंवा वसाहत वाद पूर्ण नष्ट झाले नाहीत पण त्यांचे बाह्यस्वरूप इतिहासात प्रथमच बदलले गेले. अमेरिकेसारखा भांडवलवादावर बलवान झालेला मोठा भिडू आता मैदानात आला. त्याने जागतिक सत्तेचे केंद्रच युरोपातून हलवले.तोपर्यंत युरोपातील सत्तेचा समतोल हा युरोपातीलच राष्ट्रात फिरत्या करंडकाप्रमाणे फिरवला जात असे आणि जो ह्यात वरचढ ठरत असे तोच सगळ्या जगाच्या सत्ता सामातोलावर प्रभाव टाकत असे. ह्या युद्धाला महायुद्ध, जागतिक महायुद्ध, सर्व युद्धांचा अंत करणारे युद्ध अशा विशेषणांनी गौरवले गेले. अर्थात तसे काही जरी झाले नाही तरी आधुनिक युद्धाची संहारक क्षमता लक्षात येऊन जगातल्या सर्व राष्ट्रांनी एकत्र येऊन आपसातले तंटे सामोपचाराने मिटवावे म्हणून संयुक्त राष्ट्रसंघा सारख्या संस्थेची उभारणी करण्याची गरज ओळखून त्यादृष्टीने प्रयत्न सुरु झाले. त्यालाही मर्यादितप्रमाणात का होईना पण यश मिळाले.\nदिवे मालवू लागले ...\nसर्व युरोपात दिवे मालवू लागले आहेत आणि मला नाही वाटत कि आपल्या हयातीत ते पुन्हा उजळलेले पहायला मिळणार आहेत...\n-सर एडवर्ड ग्रे – ब्रिटनचे परदेश सचिव (तत्कालीन)\nपरिस्थिती इतकी स्फोटक बनली कशी \nआपल्या सर्वाना हे माहिती आहे कि पहिल्या महायुद्धाचा भडका उडायला कारण झाले ते म्हणजे ऑस्ट्रियाचा युवराज (म्हणजेच क्राऊन प्रिन्स)आर्चड्युक फ्रांझ फर्डिनांड आणि त्याची पत्नी सोफी शोटेक ह्यांचा २८ जुन १९१४ रोजी बोस्नियाची राजधानी सारायेव्हो येथे झालेला खून. बोस्निया हा त्यांच्या-ऑस्ट्रियाच्या साम्राज्यात नव्यानेच सामावला गेलेला, मांडलिक बनवला गेलेला (प्र)देश. सर्वसाधारणपणे जे लोक पहिल्या महायुद्धबद्दल थोडेफार काही ऐकून वाचून असतात त्याना ही एवढी माहिती असतेच असते. आणि म्हणूनच सध्या हा फ्रांझ फर्डिनांडच्या खुनाच्या तपशिलाचा भाग बाजूला ठेवून आपण एकंदर युरोपातल्या परिस्थिती पासून सुरुवात करूयात.\n१९व्या शतकातल्या घडामोडी आणि जर्मन राष्ट्राची पायाभरणी\nज्याप्रमाणे १८५७च्या बंडाची कारण शोधताना आपल्याला फक्त काडतुसाच्या प्रकरणाशी थांबून चालत नाही तसेच पहिल्या महायुद्धाचे कारण शोधताना आपल्याला इतिहासात कमीतकमी १०० वर्षे तरी मागे जावे लागते.१९व्या शतकातल्या युरोपचा विशेषत: जर्मनीचा एकीकरणापूर्वीच्या इतिहासतर इतका गुंतागुंतीचा आहे कि ब्रिटीश पंतप्रधान लॉर्ड पाल्मरस्टन असे म्हटला होता कि जगात फक्त तीन लोकाना ह्या प्रश्नाची खरोखर माहिती आहे एक म्हणजे प्रिन्स अल्बर्ट ( इंग्लंडच्या राणी विकटोरीयाचा नवरा) पण तो आता हयात नाही, एक जर्मन प्रोफेसर आहे पण तो वेडा झालाय आणि मी, पण आता मी ते सगळे विसरलो आहे.\nमुळात १९व्या शतकाचा बराचसा काळ( साधारण ७० वर्षे) जर्मनी हा देशच नव्हता, होता तो प्रशिया आणि त्याच्या प्रभावाखाली असलेली जर्मन भाषक फुटकळ राज्य. इसवीसनाच्या १५व्या शतकापासूनच कधी पोलंड कधी फ्रांस, कधी रशिया, तर कधी ऑस्ट्रियाशी संघर्ष करत करत हा प्रशिया आपले अस्तित्व टिकवून होता. ह्याचे फ्रेडरिक नावाचे इतके राजे होऊन गेले कि प्रशिया मध्ये राजाला समानार्थी शब्द म्हणून फ्रेडरिक म्हणत कि काय असे आपल्याला वाटावे असो तर ह्या असंख्य फ्रेडेरिकांपैकी अतिशय प्रसिद्ध अशा फ्रेडरिक द ग्रेट( फ्रेडरिक दुसरा ) ह्याने पोलंड, फ्रांस आणि ऑस्ट्रियाचा निर्णायक पराभव करून आपले प्रशियाचे छोटेसे पण शक्तिशाली साम्राज्य( खरेतर राज्य असो तर ह्या असंख्य फ्रेडेरिकांपैकी अतिशय प्रसिद्ध अशा फ्रेडरिक द ग्रेट( फ्रेडरिक दुसरा ) ह्याने पोलंड, फ्रांस आणि ऑस्ट्रियाचा निर्णायक पराभव करून आपले प्रशियाचे छोटेसे पण शक्तिशाली साम्राज्य( खरेतर राज्य) स्थापले.साल होते १७७२. इतक्या दीर्घ काल म्हणजे जवळपास २५० वर्षे युद्धरत राहिल्याने हा देश अत्यंत लढाऊ वृत्तीचा आणि आक्रमक थोडक्यात युद्धखोर बनला असल्यास नवल नव्हते. मात्र पुढे जेव्हा फ्रांस मध्ये नेपोलीयनने सत्ता काबीज केली तेव्हा प्रशियाच्या गादीवर होता फ्रेडरिक विलियम दुसरा. हा एक उत्तम प्रशासक होता आणि त्याच्या काळात प्रशियाला स्वातंत्र्य, शांतता, स्थैर्य आणि संपन्नता सर्वकाही लाभली पण हे स्थैर्याचे दिवस लवकरच पालटले. हा फ्रेडरिक काही उत्तम लढवय्या नव्हता आणि नेपोलीयनच्या झंझावातापुढे त्याने हार पत्करली. तसा अख्खा युरोपच नेपोलीयनच्या सामर्थ्यापुढे हतबल झालेला होता.१७९५ साली प्रशियाचा पराभव करत नेपोलियनने ऱ्हाईन नदीच्या आसपासचा जर्मन भाषक असा बराचसा प्रदेश जिंकून घेतला. त्याचा मुलगा फ्रेडरिक विलियम तिसरा जेव्हा गादीवर आला तेव्हा त्याने सुरुवातीला नमते घेतले पण अखेरीस आपल्या प्रशियन स्वभावाला अनुसरून नेपोलीयनशी युद्ध छेडले. १८०६ साली त्याला हरवून नेपोलीयनने अक्खा प्रशियाच फ्रान्सचा मांडलिक करून घेतला. ह्या आधी युरोपात जर्मन भाषा आणि संस्कृती असलेली प्रशिया आणि ऑस्ट्रिया ही दोन प्रबळ राज्य सोडली तर इतर जवळपास ३०० फुटकळ राज्ये होती. नेपोलीयनने ह्यातली बरीचशी बरखास्त करून, एकमेकात विलय करून त्यांची एकूण ३९ राज्ये केली. एरवी सतत आपसात भांडत असणारी हि छोटी छोटी राज्य नेपोलियनसारख्या सामाईक आणि प्रबळ शत्रू मुळे आपसातले हेवेदावे विसरून एकत्र आली. पुढे १८१५ साली जरी नेपोलीयनचा वाटर्लुच्या युद्धात निर्णायक पराभव् झाला असला तरी ह्या विजयाचे खरे शिल्पकार होते इंग्लंड.ह्या युद्धाने युरोपातला फ्रान्सचा वरचष्मा नष्ट झाला, प्रशिया स्वतंत्र झाला आणि फ्रान्स हा आपला सामाईक शत्रू आहे हे ओळखून प्रशिया आणि हि ३९ जर्मन भाषक राज्ये एकत्र येऊन त्यानी आपला एक जर्मन राज्य संघ बनवला. सुरुवातीला ह्यात ऑस्ट्रियादेखिल सामील झाला होता पण व्यापार, अर्थव्यवस्था, संरक्षण अशा निरनिराळ्या महत्वाच्या धोरणांवर प्रशियाशी न जमल्याने त्यातून तो लवकरच बाहेर पडला. १८४० साली प्रशियाच्या गादिवर आला फ्रेडरिक विलियम चौथा. हा बराच उदारमतवादी होता. हे लक्षात ठेवले पाहिजे कि आता पर्यन्त आपण जी भांडणे लढाया गटतट शहप्रतीशह पाहतोय ती सगळी निरनिराळ्या राजवटीमधली होती. ( kingdom.) देश राष्ट्रवाद वगैरे संकल्पना अजून मूळ धरायच्या होत्या किंवा आज आपल्याला त्या जशा माहिती आहेत त्यास्वरुपात उत्क्रांत व्हायच्या होत्या. खरेतर १८व्या शतकात झालेल्या फ्रेंच राज्य क्रांतीनातर स्वातंत्र्याचे, लोकशाहीचे नवपर्व युरोपात येऊ घातले होते पण नेपोलीयनने सत्ता काबीज करून आणि स्वत:चेच साम्राज्य स्थापन करून त्याला चांगलीच खिळ घातली.\nअर्थात म्हणून काही राष्ट्रवाद नष्ट झाला नव्हता. प्रशियाच्या जर्मन भाषा, परंपरा, संस्कृती आणि भौगोलिक संलग्नता ह्यावर आधारलेल्या राज्यसंघाच्या प्रयोगाच्या निमित्ताने तो पुन्हा उफाळून आला. राजेशाही उखडून फेकून द्यायचे अनेक उठाव १८४८ पासून युरोपात – विशेषत: प्रशियात होऊ लागले. जरी हे सगळे उठाव फ्रेडरिक विलियम चौथा ह्याने मोडून काढले असले तरी त्याने उठाव करणाऱ्यांच्या बऱ्याच मागण्या, कल्पना स्वीकारून राज्यतंत्रात बरेच मूलगामी बदल केले. त्याने प्रशियन जनतेला राज्यकारभारात सामावून घेत, त्यांचे मत-मागण्या मांडण्यासाठी संसद आणि संविधानाची निर्मिती करून ते लागू केले. तसेही नेपोलीयानिक युद्धातून(१८०३-१८१५) युरोप मध्ये सामंतशाहीची पीछेहाट होऊन उदारमतवाद आणि त्याहून जास्त प्रमाणात राष्ट्रवाद वाढीला लागला होताच पण सर्वप्रथम त्याला थोडीफार मान्यता, अधिष्ठान प्राप्त झाले ते प्रशियात.(अर्थात इंग्लंडचा अपवाद) अशा परिस्थितीत प्रशियाचा प्रभाव (किंवा थोरलेपण म्हणू फार झाले तर) असलेले आणि जर्मन भाषा संस्कृती चालीरितींवर आधारलेले एकसंध जर्मन राष्ट्र निर्माण करून त्याचा राजा किंवा अध्यक्ष आपण बनावे असा त्याने प्रयत्न केला( सन १८४९) पण इतर जर्मन राज्यांनी त्याचे मोठे पण मान्य करायला नकार दिल्याने तो प्रस्ताव बारगळला. तशात काही वर्षानी म्हणजे १८५७ साली पक्षाघाताचा झटका येऊन विकलांग झाल्याने फ्रेडेरिक विलियम चौथा ह्याने गादी सोडली अन त्याचा भाऊ विलियम किंवा विल्हेल्म पहिला हा गादीवर आला( आणि प्रशियातली राजांची फ्रेडरिक नावाची शृंखलाही तुटली). हा विल्हेल्म मोठा चाणाक्ष आणि धोरणी होता. त्याने लगेच काही गडबड केली नाही पण तो माणसे ओळखण्यात मोठा वाकबगार होता. त्याने प्रशियातील एक उमराव घराण्यातला तरुण, प्रिन्स ओटो फॉन बिस्मार्क याला प्रशियाचा पंतप्रधान म्हणून नेमला.\nजर्मनीचा पोलादी चान्सेलर बिस्मार्क\nप्रिन्स ओटो फॉन बिस्मार्क हा अतिशय कणखर वृत्तीचा धोरणी, मुत्सद्दी पण विधीनिषेधशून्य असा संसदपटू/राजकारणी होता. सर्व लहान मोठ्या जर्मन भाषक राज्यांचे अस्तित्व मोडून काढून एक विशाल जर्मन राष्ट्र उभे करायचे हा त्याचा पक्का निश्चय होता. आपल्या भावाचे स्वप्न पूर्ण करायची इच्छा विल्हेल्मला सुद्धा होती त्यामुळे राजा आणि प्रधानाची एक उत्तम युती तयार झाली (आणि ती सुदैवाने टिकली देखील दीर्घकाळ.) बिस्मार्क ने प्रथम प्रशियात अंतर्गत शांतता प्रस्थापित केली. १८४८पसुन चाललेली बंडाळी अजून पुरती शमली नव्हती आणि समाजवादी, स्वातंत्र्यवादी, राजेशाहीविरोधी असंतोषाचे निखारे अजून धुमसतच होते पण बिस्मार्कने त्यांचे सरसकट दमन न करता त्यांच्या बहुतांश मागण्या मान्य करून, त्यांना चुचकारून त्या बदल्यात राजेशाही, सामन्तशांहीला पराकोटीचा असलेला त्यांचा विरोध सोडायला लावला. अंतर्गत सुव्यवस्था आणि शांतता प्रस्थापित केली. एकदा घराची परिस्थिती निर्धोक, शांत, स्थिरस्थावर झाल्यावर त्याने मग जर्मन एकीकरणाची अत्यंत धाडशी आणि दमछाक करणारी मोहीम हाती घेतली. खरेतर हा सगळा इतिहास अतिशय रंजक आहे पण फार विषयांतर नको म्हणून थोडक्यात संपवतो.\nवर सांगितल्या प्रमाणे बिस्मार्क कणखर वृत्तीचा, धोरणी पण विधीनिषेध शून्य असा कसलेला संसदपटू / राजकारणी मुत्सद्दी होता. आपले ध्येय साध्य करण्यासाठी त्याला युद्ध छेडणे, भांडण उकरून काढणे. हिंसा हे वर्ज्य नव्हतेच पण त्याची उद्दिष्ट आणि धोरण स्पष्ट असत.(ह्यालाच त्याने लोह-रुधीर धोरण- Blood & iron policy असे गोंडस नाव दिले.) आयुष्यात तो कधीही ह्याबाबत चुकला नाही. जर्मन एकीकरणासाठी त्याने एकूण ३ युद्धे छेडली. पहिले युद्ध डेन्मार्कशी झाले. प्रशियाच्या उत्तर आणि पश्चिमेकडील श्लेसविग आणि होलस्टीन हे जर्मन बहुल प्रांत डेन्मार्कच्या अधीन होते आणि त्याचां ताबा मिळवण्यासठी त्याने डेन्मार्काशी युद्ध केले. ह्याला अर्थातच प्रशियन राज्यसंघाताल्या जर्मन राष्ट्रवादी लोकांचा मोठा पाठींबा लाभला आणि ही मोहिम फत्ते झाल्यावर उत्तर जर्मन राज्यातल्या राष्ट्रीय चळवळी आणि नेत्यांना पाठींबा देऊन उत्तरेकडील सगळी जर्मन भाषक राज्य प्रशियात सामील करून घेतली.\nह्या एकाच युद्धाने प्रशियाचे पारडे जड झाले हे ओळखून ऑस्ट्रिया आता अस्वस्थ झाला आणि त्याने दक्षिणेकडील जर्मन राज्ये स्वत:च्या पंखाखाली घ्यायला सुरुवात केली.ऑस्ट्रियाला नुकत्याच जिंकलेल्या श्लेसविग आणि होलस्टीन ह्या प्रान्तापैकी होलस्टीन प्रांताचा ताबा हवा होता. ही मागणी म्हणजे ‘प्रशिया आणि उत्तरेकडील जर्मन भाषक प्रशियावादी राज्य ह्यात ऑस्ट्रियाची ची पाचर बसावी म्हणून खेळलेली एक चाल आहे’ अशी भुमका उठवून आणि ऑस्ट्रियाला फशी पडून बिस्मार्कने ऑस्ट्रियाशी युद्ध केले. हे करताना फ्रांस तटस्थ राहील ह्याची काळजी घेतलीच पण ऑस्ट्रियाच्या दक्षिणेला असलेला इटलीचा पाठींबा मिळवून वेळ पडल्यास तो आपल्याला मदतही करेल अशी व्यवस्था केली. त्यामुळे ऑस्ट्रियाला इटलीच्या सीमेवर संरक्षणाची तरतूद करावी लागली आणि प्रशियाच्या विरोधात सर्व ताकद पणाला न लावता आल्याने त्यांचा निर्णायक पराभव झाला. ह्यानंतर बिस्मार्कने जर्मन राज्य संघातून ऑस्ट्रियाची बोळवण केली आणि मग अर्थातच राज्यसंघात फक्त प्रशिया हाच एक प्रबळ देश उरला.अर्थात ऑस्ट्रियाचा पराभव झाल्यावरही त्यांच्या अधिपात्याखालाच्या भूमीचे लाचके न तोडता दूर अंतरावरच्या मैत्रीचे संबंधच ठेवल्याने ऑस्ट्रिया आणि ऑस्ट्रियन जनता जी बहुसंख्येने जर्मन भाषकहोती ती जर्मनीची पक्की वैरी बनली नाहीत. अजून प्रशियाच्या कच्छपी न लागलेली जी दक्षिण जर्मन राज्य होती त्याना प्रशियाची सार्थ भीती वाटत होती पण यापेक्षा जास्त भीती त्याना फ्रांसची वाटत होती. ५०-६० वर्षापूर्वीच तर फ्रांसने त्यांचे स्वातंत्र्य हिरावून त्याना मांडलिक बनवले होते आणि १८१५मध्ये जरी नेपोलीयनचा पराभव झालेला असला तरी लगेच काही फ्रांस हे राष्ट्र कमकुवत झालेले नव्हते उलट नेपोलीयनने मिळवलेल्या अनेक विजयांमुळे ते सामर्थ्यवान आणि त्याहूनही अधिक आत्मविश्वासाने भरलेले बनले होते. त्यांच्या जगभर वसाहती होत्या आणि इंग्लंड नंतर क्रमाक दोनची वसाहतवादी सत्ता तेच होते. जर्मन बहुल प्रांत आल्सेस आणि लोरेन हे नेपोलीयनने जिंकून फ्रान्सला जोडले त्यावरचा ताबा अजूनही त्यांनी सोडला नव्हता ही गोष्ट जर्मन लोक विसरले नव्हते.\nत्यातून १८५२ साली नेपोलियन तिसरा हा पुन्हा फ्रान्सच्या गादीवर आला आणि त्याने सत्ता काबीज करून दुसरे फ्रेंच साम्राज्य स्थापन केले म्हणजे फ्रांस आता पुन्हा एकदा प्रजासत्ताक न राहता एका राजाची राजवट बनला होता, आणि ह्याचे प्रत्यंतर युरोपला १ वर्षातच तेव्हा आले जेव्हा फ्रांसने रशियाविरुद्ध क्रिमियन युद्धात सक्रीय सहभाग घेतला. असो तर आता साम्राज्यवादी फ्रांस हा पुन्हा एकदा नेपोलीयनप्रमाणे आपला शत्रू म्हणून आपल्या उरावर बसला आहे आणि त्याच्या पासूनच आपल्या अस्तित्वाला खरा धोका आहे हे दक्षिणेकडच्या जर्मन राज्यांवर ठसवण्याकाराता फ्रान्सकडून काही आगळीक होणे जरुरीचे होते. नाहीतर फ्रांस पेक्षा बिस्मार्कच्या म्हणजेच प्रशियाच्याच खऱ्या हेतूचे पितळ उघडे पडले असते. त्यामुळे बिस्मार्क योग्य अशी संधी शोधतच होता जी त्याला लवकरच मिळाली.\nफ्रांको प्रशियन युद्ध १८७०-७१\n१८७० साली स्पेनची राणी इझाबेला हिला अंतर्गत बंडाळीमुळे गादीवरून पायउतार व्हावे लागले आणि स्पेनची गादी रिकामी झाली. प्रशियाचा राजा विल्हेल्म चा पुतण्या प्रिन्स लिओपोल्ड ह्याला स्पेनचा राजा होण्याची शिफारस केली गेली. बिस्मार्काचा ह्याला पाठींबा होता नव्हे त्यानेच त्याचे लागेबांधे वापरून लिओपोल्ड चे नाव पुढे करवले होते. स्वत: लिओपोल्ड आणि त्याचा काका सम्राट विल्हेल्म ह्यांची लिओपोल्द्ने स्पेनचा राजा व्हायला फारशी इच्छा नव्हती. फ्रांस नाराज झाले असते हेतर झालेच पण गेली १०० एक वर्षे स्पेन मध्ये सतत कुरबुरी, बंडाळ्या, उठाव चालूच होते ही असली सुळावरची पोळी खाण्यात त्यांना काही स्वारस्य नव्हते पण बिस्मार्कने मोठ्या मिनतवाऱ्या करून त्यांचे मन वळवले. कारण लिओपोल्ड स्पेनचा राजा झाल्यावर फ्रान्सच्या पश्चिमेकडून प्रशियाला अनुकूल असणारे एक राज्य तयार होणार होते. अखेर १९जुन १८७० रोजी लिओपोल्ड तयार झाला आणि तशी तार ( सांकेतिक भाषेतली )त्यानी स्पेनला केली कि त्याने राज्यग्रहण करण्याचा ठरवला उपस्थित राहायला तो २९ जून ला येत आहे. इथे मात्र एका छोट्याश्या घटनेने बिस्मार्कच्या सगळ्या योजनेवर पाणी पडले. झाले असे कि सांकेतिक भाषेतली तार भाषांतरीत करणारा जो कुणी होता त्याने २९ जून ऐवजी चुकून ९ जुलै केले. त्यामुळे स्पेनमधील मंत्री मंडळ/ कायदेमंडळाची सभा त्यानी तो पर्यंत तहकूब केली आणि इकडे लिओपोल्ड तर २९ जूनला पोहोचला तेव्हा सगळा गोंधळ उडाला आणिती बातमी साहजिकच बाहेर फुटली. तो राजा होईपर्यंत ही बातमी गुप्त विशेषत: फ्रांस पासून लपून राहणे गरजेचे होते, पण आता सगळेच बिंग फुटले आणि फ्रांस मध्ये खळबळ उडाली. त्यांनी ह्यावर तीव्र नापसंती दाखवली आणि भांडण नको म्हणून राजा विल्हेल्मने त्यांचे म्हणणे मान्य करत लिओपोल्डला असलेला आपला पाठींबा काढून घेतला. लिओपोल्डने देखील लगोलग आपली उमेदवारी मागे घेतली आणि तसे स्पेन आणि फ्रान्सला कळवले. हा खरेतर फ्रान्सचा राजनयिक विजयच होता (आणि बिस्मार्कच्या मनसुब्याचा पराभव) पण तेवढ्यावर समाधान मानायला ते तयार नव्हते. त्यामुळे ह्या प्रकरणाची चर्चा करण्यासाठी फ्रांसने पाठवलेला राजदूत काउंट बेनेडेटी ह्याने चक्क राजा विल्हेल्मकडे त्याने प्रिन्स लिओपोल्डला दिलेला पाठींबा काढून घेण्याचे आणि पुढे भविष्यात देखिल आपण स्पेनच्या मामल्यात लुडबुड करणार नाही असे लिखित आश्वासन मागितले.\nखरेतर ह्याताली पहिली गोष्ट आधीच झालेली होती आणि असा काही विषय परत येणे संभव नव्हते.( लोकाना राजा व्हायची ऑफर काही रोज रोज मिळत नाही. ) पण अशा प्रकारे लिखित आश्वासन मागणे ते सुद्धा एक राजदूताने राजाकडे अशी मागणी करणे हे अपमानजनक होते आणि राजा विल्हेल्मने त्याची दुसरी मागणी साफ धुडकावली. जे काही घडले ते सांगणारी तार सम्राट विल्हेल्मने शिष्टाचार म्हणून बिस्मार्काकडे पाठवली. बिस्मार्क अशा एका संधीची वाटच पाहत होता त्याने त्या तारेतले फक्त काही शब्द असे काही फिरवले कि त्यातून फ्रेन्चान्चा उद्दामपणा तर अधोरेखित झालाच पण प्रशिया अशा कुठल्याही दबावाला बळी पडणार नसुन आता उलट स्पेनच्या मामल्यात नक्कीच हस्तक्षेप करणार आहे असा देखावा तयार झाला, इतिहासात ही तार म्हणजेच टेलिग्राम एम्स टेलिग्राम म्हणून प्रसिद्ध आहे. ( ही भेट झाली तेव्हा राजा विल्हेल्म एम्स राजवाडा, ऱ्हाईनलंड इथे होता म्हणून हा एम्स टेलिग्राम, तारीख होती २३ जुलै १८७०) झाले, आता फ्रान्सचे पित्त ह्याने खवळले आणि त्याने ही म्हणजे प्रशियाची आपल्याला दोन बाजुने घेरण्याची एक चाल आहे असे ओळखून प्रशियाविरुद्ध सरळ सरळ युद्ध पुकारले. बिस्मार्कची हीच इच्छा होती.ह्या एका गोष्टीमुळे त्याने एकाच दगडात किती पक्षी मारले पहा. ह्यामुळे युरोपात आगळीक फ्रान्सनेच काढली हे सिद्ध झाले, फ्रांस आपल्याला शांतपणे जगू देणार नाही ह्याची दक्षिण जर्मन राज्याना खात्री पटली, नुकतेच हरल्यामुळे नाराज असलेल्या पण जर्मनच असलेल्या ऑस्ट्रियाला फ्रान्सच्या उद्दामपणामुळे गप्प बसावे लागले आणि आपली तार पाहून फ्रांस असा आततायी पणा करणार ह्याची पूर्ण कल्पना असल्याने युद्धाच्या पूर्ण तयारीत असलेला प्रशिआ आता अगदी शड्डू ठोकून युद्धात उतरला. तार प्रकरण अचानक उद्भवल्यामुळे फ्रेंच सैन्याची तशी लगोलग युद्धाला जायची तयारी नव्हती. त्यामुळे युद्ध पुकारल्यावर पूर्ण तयारीत असलेल्या प्रशियाने फ्रांसची अगदी धुळदाण केली. वैझेन्बार्ग, ग्रेवेलोट,मार्त्झ नदीजवळ, अशा ठिकाणी लढाया झाल्या मुख्य लढाई सेदान इथे झाली आणि त्यात मात्र फ्रान्सचा पूर्ण पराभव झाला चक्क राजा नेपोलीयनच स्वत: कैद झाला आणि त्याला सत्ताभ्रष्ट व्हावे लागले.तीन वर्षानी तो निर्वासित अवस्थेत इंग्लंड मध्ये मरण पावला. प्रशियन सैन्य तिथे थांबले नाही. झाले असे कि स्वत: राजा नेपोलियन कैद झाल्याने फ्रांस मध्ये गोंधळ झाला आणि फ्रांस मध्ये तत्पुअरते हंगामी सरकार स्थापन केले गेले . त्यानी लगोलग प्रशियाशी बोलणी करायला हवी होती पण नक्की किती नुकसान झालेले आहे , सध्या आपल्या राखीव सैन्याची अवस्था काय आहे ह्याबाबत गोंधळ असल्याने त्यांच्यातच एकमत होत नव्हते.इकडे मोल्टके काही शांत बसला नव्हता. त्याच्या अधिपत्याखालील प्रशियन सैन्याची आगेकूच चालूच होती त्यानी चक्क फ्रेच राजधानीलाच वेढा घातला आणि तो चांगला १३० दिवस चालला. ५ दशकांपूर्वी अख्ख्या युरोपला धूळ चरणाऱ्या फ्रांसची केवढी मानहानी आणि ती पण अजून पुरते राष्ट्रदेखील न झालेल्या जर्मन-प्रशियाकडून. सगळा युरोप बोटे तोंडात घालून पाहतच राहिला. आता प्रशियाच्या सामर्थ्यापुढे बोलायची कुणाची टाप नव्हती. अखेर २४ जाने १८७१ रोजी फ्रन्कफुर्ट इथे तह झाला आणि सर्व जर्मन राज्यांचा प्रशियात विलय होऊन जर्मनी हे नवे राष्ट्र उदयाला आले. त्याचा राजा होता विल्हेल्म पहिला, त्याने कैसर (सम्राट)ही पदवी धारण केली. पराजित फ्रांसने मागे बळकावलेले अल्सेस आणि लॉरेनहे प्रांत परत केले शिवाय युद्धखोरीची भरपाई म्हणून ५ अब्ज रुपयांची भरपाई दिली. अशा प्रकारे मोठ्या मुत्सद्देगिरीने आणि चलाखीने बिस्मार्कने आपले उद्दिष्ट पूर्ण करून दाखवले. पण ह्याबरोबरच स्वत:च्या सामर्थ्याबद्दल भरमसाट गर्व आणि युद्ध करून आपल्याला हवेते पदरात पडून घेता येईल हा आंधळा विश्वास जर्मन जनतेच्या मनात भरला गेला.\nबिस्मार्क जितका धोरणी आणि काळाची पावले ओळखणारा होता तितके मुत्सद्दीपण पुढील पिढीतल्या कुणात असणार नव्हते . अगदी ५०-५५ वर्षापूर्वी ज्याना आपण मंडलिक केले होते त्यानी आपला लाजीरवाणा पराभव केलाच पण अल्सेस आणि लॉरेन प्रांत हाताचे गेल्याने, आणि चक्क राजधानी प्यारीसला ५ महिने वेढा पडल्याने झालेला अपमान फ्रेन्चान्च्या जिव्हारी लागला.(खरेतर सेदान आणि वेर्डून इथे पराभव झाल्यावर बिस्मार्कने थांबायला हवे होते पण पुढे त्याने जे केले त्यामुळे फ्रांस जर्मनीचे कायमचे वैरी बनले आणि हे वैर पुढचे जवळपास ७५ वर्षे आणि दोन महायुद्धे, दोघानाही पुरले...असो हे आपण आता म्हणतो आहोत.).ह्या एका युद्धाने युरोपचा भूगोलच नाही तर सत्ता समतोल पार बदलून/बिघडून गेला. पहिल्या मह्युद्धाचे बीज इथे पडले आणि आता सर्वनाश, संहाराकडे वाटचाल सुरु झाली. ह्या युद्धात जर्मनीचा सेनापती होता हेल्मुट फॉन मोल्टके.पहिल्या मह्युद्धात भाग घेतलेल्या जर्मन सेनापती हेल्मुट फॉन मोल्टकेचा काका.\nअशाप्रकारे एकीकृत जर्मनीचे स्वप्न पूर्ण झाल्यावर मात्र बिस्मार्कने कोणतेही विस्तारवादि धोरण आखले नाही. नव्यानेच अस्तित्वात आलेल्या जर्मनीची भरभराट, प्रगती साधण्यासाठी त्याला स्थैर्य आणि शांती हवी होती. देशातल्या स्वातंत्र्य प्रेमी समाजवादी राष्ट्रवादी अशा निरनिराळ्या गटाना शांत करण्यासाठी म्हणून का होईना, त्याने काही प्रमाणात लोकशाही आणली.१८७१ सालीच जर्मन संसद म्हणजे राईश्टागस्थापन करून २५वर्षे वयवरील प्रत्येक जर्मन नागरिकाला मतदानाचा अधिकार दिला गेला. हे तेव्हाच्या इंग्लंड मध्ये ही नव्हते. आरोग्य विमा आणि कामगाराना पेन्शन अशासारख्या योजना त्याने आणून जर्मन देश हे एक कल्याणकारी राज्य आहे असे ठसवले. राजेशाही जरी पूर्ण बरखास्त नाही केली आणि पंतप्रधान किंवा त्यांच्या भाषेत चान्सेलर जरी लोकनियुक्त नसला तरी लोकांचा राज्य्कार्भाराताला सहभाग लक्षणीय रीत्या वाढला.कायदे करणे, करप्रणाली आणि एकूण शैक्षणिक आणि आर्थिक धोरण ठरवणे अशा बाबीत लोकाना सहभाग दिला गेला. औद्योगिकरणाला प्रोत्साहन आणि कल्याणकारी कामगार धोरण ह्यामुळे लवकरच जर्मनी एक बलाढ्य औद्योगिक राष्ट्र बनले. शेतीवर अवलंबून लोकांची संख्या उद्योगधंद्यावर अवलंबून असणाऱ्या लोकांपेक्षा कमी झाली. २० लाख लोकसंख्या असलेले बर्लिन १९१२ पर्यंत ४० लाख लोख संख्या असलेले मोठे शहर बनले. ते जगात चार नंबरचे मोठे शहर होते. एकीकरणानंतर जर्मनीच्या औद्योगिकरणाला नवे बळ मिळाले आणि जर्मनीचे सकल राष्ट्रीय उत्पन्न १० वर्षात तिपटीने वाढले. औद्योगिकरणामुळे कामगार वर्ग शहरात, ओउद्योगिक वसाहतीत मोठ्या प्रमाणात संघटीत झाला त्यातून कामगारहक्क चळवळी मूळ धरू लागल्या त्यामात्र त्याने निष्ठुरपणे मोडून काढल्या. राजेशाही आणि सामंत शाही हे कालबाह्य झालेले असून शेतकरी कामगारांचे लोकसत्ताक राज्य हे आजची गरज आहे असले विचार त्याला खपत नसत.असले विचार व्यक्त करणाऱ्या पक्षांवर त्याने बंदी आणली , नेत्याना तुरुंगात टाकले, हद्दपार केले पण त्या पक्षाच्या अनुयायाना मतदानाचे अधिकार तर होतेच ना. त्याचे तुष्टीकरण करण्यासाठी म्हणून का होईना त्याने कामगार पेन्शन , अपघात विमा , सुट्ट्या कामाचे साप्ताहिक तास अशा मुलभूत सुधारणा केल्या. खरेतर कल्याणकारी राज्य होण्याच्या दिशेने पडलेले एक पुरोगामी पाउल होते पण समाजवादी चळवळीना शह देऊन जनतेत उदारमतवादी राजेशाहीची लोकप्रियता वाढवण्याचा छुपा उद्देश त्याच्या अंगलट आला. पक्षावर बंदी आलेली असली तरी ह्या लोकांचे मताधिकार शाबूत होते. बिस्मार्कने धर्माला देखील राज्ययन्त्रापासून दूर ठेवले होते. इतिहासाचा दाखला घेतला तर मोठ मोठ्या कटकटीना, संहाराला राज्य यंत्र आणि धर्म ह्यांची अभद्र युती कारणीभूत असते ह्या मताचा तो होता.(त्यात तथ्य होतेच आणि आहेही...)त्यामुळे बिस्मार्क वर नाराज असलेले चर्च चे लोक आणि त्यांचा मोठा अनुयायी वर्ग आणि हे वर उल्लेखिलेले समाजवादी लोक ह्यांची बिस्मार्क विरोधात एक अघोषित युती झाली आणि १८७०-८० मध्ये राईश्ताग मधले त्यांचे एकूण मताधिक्य जे ६ टक्क्यापेक्षा खाली होते ते वाढून १८९० येईतो २५ टक्के पर्यंत गेले.चान्सेलर जो लोकनियुक्त नसून राजनियुक्त होता त्याच्या सार्वत्रिक अधिकाराला ह्याने खीळ बसली. आता गेली १७ वर्षे तो जर्मनीचा चान्सेलर -पंतप्रधान होता( आणि प्रशियाच्या पंतप्रधानकिचा काळ जमेला धरला तर २६ वर्षे) पण त्याचा खंदा आधारस्तंभ कैसर विल्हेल्मही थकला होता. ९ मार्च १८८८ रोजी तो वारला. त्याचा मुलगा फ्रेडरिक तिसरा ( पुन्हा फ्रेडरिक) गादीवर आला खरा पण गादीवर यायच्या अगदी तीन दिवस आधीच त्याला घशाचा आणि फुफ्फुसांचा कर्करोग झाल्याचे निष्पन्न झाले होते. तो गादीवर आला तेव्हा त्यचे वय होते ५७ वर्षे म्हणजे काही फार नाही पण विकोपाला गेलेल्या आजारामुळे तो फक्त ९९ दिवस राज्य करून १५ जून १८८८ला तो वारला आणि त्याचा मुलगा विल्हेल्म दुसरा गादीवर आला.नवीन राईश्ताग जे कैसर विल्हेल्म दुसरा ह्याच्या अध्यक्षते खाली सुरु झाले त्याचे त्यावेळी काढलेले हे चित्र मोठे सूचक आहे.\nचित्रात दाखवल्या प्रमणे कैसरच्या पायाशी एकटाच उभा असलेला चान्सेलर बिस्मार्क खरोखर एकटा पडला होता. त्याला राईश्तागमध्ये बहुमत नव्हते आणि नव्या राजाचा पाठींबा नव्हता.कैसर विल्हेल्म ला जुना आणि त्याच्यावर प्रभाव गाजवणारा चान्सेलर नको होता. मार्च १८९० मध्ये म्हणजे गाडीवर आल्यावर दोनच वर्षात त्याने बिस्मार्काची बोळवण केली.अगदी एक दिवसाच्या नोटिशीवर त्याला हाकलले गेले.बिस्मार्क त्यानंतर निवृत्त होऊन हाम्बुर्ग जवळ आपल्या वडिलोपार्जित इस्तेतीवर जाऊन राहिला . पुढे तो आणखी ८ वर्षे जगला.त्याचे जर्मनीच्या पंतप्रधानपदावरून पायउतार होणे हे एका युगाचा अंत आणि आणि इतिहासाच्या प्रवाहाला एक निश्चित वळण देणारे ठरले. तसे युरोपात मानलेही गेले, इंग्लंड मधील पंच नावाच्या मासिकात २९ मार्च १८९० रोजी Dropping The Pilot ह्या नावाने एक व्यंग चित्र प्रसिद्ध झाले जे मोठे भविष्य दर्शक आहे.शिडात वारे भरलेले हे जर्मनीचे जहाज आता चाणाक्ष, अनुभवी पायलट() नसल्याने कसे आणि कुठे जाणार ह्याविषयी अनेकांना त्यावेळी सार्थ शंका वाटली असणार.\n१८५३-५६ मध्ये झालेल्या क्रिमियन युद्धात रशिया विरोधात इंग्लंड फ्रांस ह्यांनी एकत्र येऊन तुर्कस्तानला मदत केली होती आणि रशियाचा युरोपातल्या वाढत्या प्रभावाला खीळ घातली होती. ह्या वेळी रशियाने ऑस्ट्रियाकडे मदत मागितली होती पण ऑस्ट्रियाने नकार दिला. ही त्यांची चूक झाली. युरोपात ऑस्ट्रिया एकटा पडला असताना त्याना रशियाच्या मदतीची गरज होती आणि तसेही १८४९ मध्ये हन्गेरीशी युद्ध करून त्याला आपल्या साम्राज्यात सामावून घेताना एकट्या रशियाने त्याना समर्थन दिले होते ज्यामुळे इतर युरोपियन देश गप्प बसले होते. असो, ह्या क्रिमियन युद्धाच्या निमित्ताने रशियाच्या अनेक मऱ्यादा आणि कमतरता उघड झाल्या, इंग्लंडला अफगाणिस्तानात युद्धात गुंतवून चांगलेच दमवलेल्या रशियाबद्दल युरोपात भीतीचे अन संशयाचे वातावरण होते. अनेकांची खात्री झाली होती कि रशिया आणि इंग्लंडचे युद्ध अटळ आहे.ह्या क्रिमियन युद्धाने मात्र बऱ्याच शंका भीत्या दूर झाल्या.\nचान्सेलर असताना बिस्मार्कने मात्र रशियाशी सामंजस्य राखण्याचे धोरण ठरवले होते. जसे फ्रांस चे जर्मनीशी वैर होते तसेच नेपोलियानिक युद्धे आणि क्रिमियन युद्धामुळे फ्रांस आणि रशियाचेही वैर होते त्यामुळे फ्रांस विरुद्ध हे दोघे देश एकत्र आले आणि १८७९ मध्ये त्यांच्यात मैत्रीचा करार झाला. दक्षिणेकडे जर्मन भाषक ऑस्ट्रो हंगेरियन साम्राज्याशी देखील बिस्मार्क ने सामंजस्य पूर्ण व्यवहारच ठेवला होता.तसा मैत्रीचा करार १८७९ सालीच केला गेला. स्पेन इटली तुर्कस्तानशी भांडण उकरून काढायची गरजच नव्हती. १८८२ साली ऑस्ट्रिया हंगेरी, जर्मनी आणि इटलीने एकत्र येऊन मैत्रीचा करार केला.(हा पहिले महायुद्ध सुरु होई पर्यंत टिकला पण युद्ध सुरु झाल्यावर इटलीने त्यातून अंग काढून घेतले.) युरोपातला आजारी मरणासन्न म्हातारा म्हणून हिणवले जाणारे ओट्टोमान साम्राज्य खिळखिळे झाले होते त्याच्या पासून फुटून वेगळे स्वतंत्र होऊ पाहणाऱ्या राज्यांवर रशिया आणि ऑस्ट्रिया दोघांचही डोळा होता त्यामुळे अर्थात ऑस्ट्रिया आणि रशियात तणाव वाढू लागला तेव्हा ह्या रस्सीखेचीत फ्रांसने रशियाच्या बाजूने उडी घेऊन सत्तेचा समतोल आपल्या बाजूने फिरवण्याचा प्रयत्न केला पण बिस्मार्कने शिताफीने रशियाशी १८८७ मध्ये गुप्त करार करून, ऑस्ट्रियाला समजावून गप्प केले आणि फ्रांसला दूर ठेवले.ह्यामुळे तुर्की समुद्रात तसेच बाल्कन प्रदेशात नव्याने स्वतंत्र होऊ घातलेल्या राष्ट्रांवर रशियाचा प्रभाव वाढला. ही गोष्ट जशी ऑस्ट्रियाला फारशी आवडली नाही तशीच जर्मनीतही अनेकांना आवडली नाही. .(खरेतर असा मैत्री करार करून रशियाला तंत्रज्ञान, लष्करी, औद्योगिक, शैक्षणिक सुधारणात होऊ शकणारी युरोपातील इतर देशांची मदत बिस्मार्कने अडवली. ह्या क्षेत्रात रशिया मागासलेला होता. नैसर्गिक साधनसम्पत्तीने समृद्ध, प्रचंड भूविस्तर आणि अमऱ्याद मनुष्यबळ असलेला रशिया जर तंत्रज्ञान,पायाभूत सोयी, अवजड उद्योग आणि लष्करी दृष्ट्या बलवान झाला असता तर ते भयावह ठरणार होते. त्यामुळे ही त्याची उपलब्धी मोठी होती पण ती कुणाला समजली नाही.)\nइंग्लंडला, त्यांच्या साम्राज्याला आणी त्यांच्या सागरी प्रभुत्वाला आव्हान दिले जाईल अशी कुठलीही योजना त्याने आखली नाही, तसे कुठलेही कृत्य केले नाही. बिस्मार्कने अशा प्रकारे १८७१ पर्यंत असलेले आक्रमक धोरण बदलून पूर्णपणे सामंजस्यवादी, सलोख्याचे धोरण बिस्मार्कने आखले आणि अमलात आणले. ह्या मिळालेल्या १७ वर्षांच्या काळात त्याने जर्मनीच्या अंतर्गत बाबीत काय केले त्याचा उल्लेख वर आलेलाच आहे.एका अर्थी आर्थर बाल्फोर ह्याने म्हटल्या प्रमाणे बिस्मार्क खरोखर जर्मनीचा नव्हे तर अख्ख्या युरोपचा पंतप्रधान होता.पण १८८८ साली गादिवर आलेल्या कैसरने ह्या सगळ्या व्यवस्थेला सुरुंग लावायला सुरुवात केली.\nएकंदरीत बिस्मार्क हे मोठे गुंतागुंतीचे रसायन होते. म्हणजे वर सांगितल्याप्रमाणे त्याने आरोग्य विमा. अपघात विमा आणि कामगाराना पेन्शन अशासारख्या कल्याणकारी योजना आणल्या पण मुख्यत्वे करून त्या समाजवादी गटांना मिळणारा पाठींबा कमी करायला वापरल्या. कामगार संघटनांवर बंदी घातली पण कामगारांचा मतदानाचा अधिकार शाबूत ठेवला.अशा प्रकारे राजेशाही आणि पुरातन समाज व्यवस्था समाजवादी, लोकशाहीवादी गटाना थोड्याफार सवलती देऊन किंवा त्यांच्या मागण्या अंशत: मान्य करून आपण टिकवू शकतो असे त्याला वाटले. एक प्रकारे उदारमतवादी राजेशाही किंवा सामंतशाही म्हणाना अर्थात ती चूक होती.आंतरारष्ट्रीय राजकारणात जर्मनीचे हितसंबंध जपताना त्याने ज्या राष्ट्रांशी मैत्रीचे करार केले त्या रशिया इटली ऑस्ट्रिया सारख्याना ना कमजोर किंवा मागास कसे ठेवता येईल हे पहिले. ह्याचा दोष त्याला द्यायचा कि श्रेय हे आज ठरवणे मोठे कठीण काम आहे पण एका गोष्टीचा दोष त्याला नक्की देता येईल कि त्याच्या कडे व्यापक दूरदृष्टी होती आणि तरीही आपण गेल्यानंतर आपले धोरण शिताफीने चालवू शकेल असा कुणी उत्तराधिकाकारी तो तयार करू शकला नाही. बिस्मारक नसलेल्या जर्मनीचे युरोपात काय होणार होते ह्याचा त्याला अंदाज आला होता पण त्याने काही केले नाहे किंवा करू शकला नाही. कदाचित हे जाणवले तेव्हा फार उशीर झाला असावा.\nआता वाचून ऐकून आश्चर्य वाटेल पण विसाव्या शतकाच्या सुरुवातीला जर्मनी इतका प्रभावी बनला होता कि जर्मन्मय युरोप ही संकल्पना इतर युरोपीय राष्ट्रात पसरू लागली होती. आणि जर्मन्मय म्हणजे पुढे बळाच्या जोरावर हिटलरने जवळपास संपूर्णपणे पादाक्रांत करून मांडलिक बनवलेला युरोप नव्हे तर सांस्कृतिक दृष्ट्या जर्मन प्रभावाखाली असलेला युरोप. फ्रेडरिक न्यूमन ह्याचे ‘मिटलयुरोपा’ हे पुस्तक वाचले तर समजून येते कि आज आपण जी युरोपियन युनियन पाहत आहोत त्याची रुपरेषा त्याने त्यात तपशीलवार मांडली आहे आणि आश्चर्य म्हणजे त्यात इंग्लंडला स्थान नव्हते आणि आता हल्लीच इंग्लंड युरोपियन युनियन मधून बाहेर पडतोय.( brexit), असो... पण तेव्हा हि संकल्पना काही फलद्रूप झाली नाही कदाचित काळाच्या खूप पुढे असल्याने असेल.\nबिस्मार्कने मोठ्या हिकमतीने १८७१सालि सर्व जर्मन भाषकांचे एकसंघ जर्मन राष्ट्र निर्माण केल्यावर, (अर्थात ऑस्ट्रिया हंगेरीला बाहेर ठेवून) अल्पावधीतच हा जर्मनी समृद्ध, संपन्न प्रचंड प्रबळ आणि मग साहजिकच महत्वाकांक्षी बनला. राष्ट्रवादाचे वारे शिडात भरलेले त्याचे जहाज अगदी सुसाट निघाले पण त्याला पाय उतार व्हायला हक्काची बाजारपेठ कुठे होती.\nह्या नव्याने स्थापित झालेल्या जर्मन राष्ट्राला सुरुवातीला तरी इंग्लंडचा पाठींबा होता. युरोपात सत्तेचा समतोल राहायचा असेल तर रशिया आणि फ्रांस ह्या तुल्यबळ सत्तांच्या मध्ये एक, दोघानाही टक्कर देऊ शकेल असे ( आणि एव्हढेच- ते महत्वाचे) सामर्थ्यवान जर्मनसंघराज्य असेल तर ते इंग्लंडला हवे होतेच. १८३० पर्यंत जर्मन संघराज्य अजुंनही ओद्योगिक क्षेत्रात मागेच होते पण हळू हळू फरक पडू लागला होता.१८७१ नंतर प्रशिया, साक्सनी, ओस्टररिश अशा जर्मन घटक राज्यांनी भूसुधार कायदे केले, जमीन शेतकऱ्यांसाठी मोकळी केली. फ्रांस आणि अमेरिकेतल्या तज्ञांच्या मदतीने पिक पद्धतीत सुधारणा करून कृषी क्रांती घडवली. आता शेतावर कमी माणसात भरपूर उत्पन्न होऊ लागल्याने, उद्योग क्षेत्रात काम करायला मनुष्यबळ उपलब्ध होऊ लागले. १८व्या शतकाची अखेर येई पर्यंत उद्योग, कला, शिक्षण, तंत्रज्ञान अशा सर्वच क्षेत्रात जर्मन लोक आघाडीवर येऊ लागले होते. अल्पावधीतच हे नवीनच जन्माला आलेले जर्मन राष्ट्र भरभराटीला आले. व्यापार आर्थिक सामाजिक सांस्कृतिक, कला सर्व क्षेत्रात त्याने घेतलेली झेप नेत्रदीपक होती इतकी कि थोड्याच काळात जर्मनी, त्याची राजधानी बर्लिन ही युरोपची सांस्कृतिक राजधानी बनली. कुणालाही काहीही गंभीर, मूलगामी संशोधन करायचे असेल अध्ययन करायचे असेल तर त्याची पावले बर्लिन च्या विद्यालयाकडे वळू लागली. उद्योग धंद्यात – औद्योगिक उत्पादनात तर जर्मनी लवकरच इंग्लंडला टक्कर देऊ लागला.\nमात्र ह्या जर्मनीचा एक मोठा प्रोब्लेम होता. अक्ख्या युरोपात तो एकटा पडू लागला होता. वर्गात मध्येच नवीनच दाखला घेतलेल्या हुशार मुलाकडे जसे सगळे संशयाने पाहतात आणि सुरुवातीला त्याला सवंगडी मिळायला त्रास होतो तो एकटा पडतो तसे त्याचे झाले होते. पश्चिमेला असलेला फ्रांस तर त्याचा आधी पासूनचा वैरी त्यातून १८१५ आणि नंतर १८७० साली फ्रान्सचा पराभव करून तसेच यांचे आल्सेल आणि लोरेन हे प्रांत जिंकूनच तर जर्मनीचा जन्म झालेला होता पण वर सांगितल्याप्रमाणे फ्रांस काही अगदी पुचाट राष्ट्र नव्हते उलट इंग्लंड नंतर युरोपात तेच सगळ्यात जास्त वसाहती असलेले साम्राज्यवादी राष्ट्र होते . इंग्लंड म्हटले तर युरोपियन म्हटले तर युरोप बाहेरचे राष्ट्र पण त्याना युरोपातल्या सत्ता संघर्षात फारसा रस नव्हता फक्त युरोपातील कोणतीही शक्ती त्यांच्या साम्राज्याला , आरमाराला आणि सामूद्री व्यापारावरच्या वर्चस्वाला आव्हान देण्याइतकी प्रबळ होत नाहीना हे फक्त ते पाहत.\nथोडा विषयांतराचा दोष पत्करून सांगायचे तर इंग्लंड हे जरी युरोपीय राष्ट्र असले तरी ते भौगोलिकदृष्ट्या मुख्य युरोपीय भूमी पासून जसे तुटून आहे तसेच मानसिकरीत्याही... ते युरोपच्या मुख्य भूमीतल्या सत्तास्पर्धेपासून गेली अनेक शतके दूरच होते(व आहे). पण आंतराष्ट्रीय राजकारणातली त्यांची भूमिका ,त्यांचा मुख्य उद्देश म्हणजे आपले जगभर पसरलेले साम्राज्य बिनबोभाट सांभाळणे आणि त्याकरता व्यापार व समुद्री संचारावर त्यांचे निर्विवाद प्रभुत्व कायम ठेवणे.गेल्या किमान ५०० वर्षांच्या युरोपच्या इतिहासाचा अभ्यास करताना ही बाब सतत जाणवते कि इंग्लंड ने कधीही एकाच युरोपीय सत्तेला युरोपात डोईजड होऊ दिलेले नाही. तसेच दोन किंवा अधिक युरोपीय सत्ता एक होऊन त्यांना, त्यांच्या साम्राज्याला आव्हान देतील अशी परिस्थिती उत्पन्न होऊ न देणे हे तर त्यांच्या परराष्ट्र धोरणाचे अपरिवर्तनीय सूत्र राहिले आहे.त्यामुळे कधी ते स्पेनशी लढले, तर कधी पोर्तुगीजाशी, कधी फ्रान्सशी तर कधी रशियाशी, नंतर वेळ पडल्यावर जर्मनीशी आणि हे करताना त्यानी नेहमीच इतर युरोपीय सत्तांची मोट बांधून ज्याला नामोहरम करायचे त्याला एकटे पाडायचा प्रयत्न केला. ह्यात त्याना कधी यश आले तर कधी अपयश, पण धोरण मात्र तेच राहिले.बाकी न्याय, लोकशाही, दमनाविरुद्ध, अत्याचाराविरुद्ध लढा, मानवतेचा कैवार ह्या फक्त बाता. आजही युरोपियन युनियन मध्ये राहायचे कि बाहेर जायचे ह्याचे निर्णय इंग्लंड ह्याच सूत्राने घेते. खेळ्या बदलल्या तरी तत्व अपरीवर्तनियच आहे-गेली किमान ५०० वर्षे\nअसो तर परत जर्मनी कडे – मागे सांगितल्या प्रमाणे ९ मार्च १८८८ रोजी वयाच्या ९०व्या वर्षीजर्मनीचा सम्राट विल्हेल्म पहिला वारला आणि त्याचा मुलगा फ्रेडरिक तिसरा ( पुन्हा फ्रेडरिक) गादीवर आला खरा पण गादीवर यायच्या अगदी तीन दिवस आधीच त्याला घशाचा आणि फुफ्फुसांचा कर्करोग झाल्याचे निष्पन्न झाले होते. तो गादीवर आला तेव्हा त्यचे वय होते ५७ वर्षे म्हणजे काही फार नाही पण विकोपाला गेलेल्या आजारामुळे तो फक्त ९९ दिवस राज्य करून १५ जून १८८८ला तो वारला आणि त्याचा मुलगा विल्हेल्म दुसरा गादीवर आला. खरेतर फ्रेडरिक तिसरा हा एक समंजस माणूस होता आणि युद्ध, त्याचे भयावह दुष्परिणाम, राष्ट्रवादाचा अगदी उगम ते हिंसक राष्ट्रवादापर्यंतची उत्क्रांती ह्याचा तो साक्षीदार होता. त्याला काही काळ अगदी १०-१२ वर्षे राज्य करायला मिळाली असती तर युरोपचा आणि जर्मनीचा इतिहास वेगळा असता पण जर तर च्या गोष्टीना इतिहासात अर्थ नसतो म्हणून हे स्वप्न रंजन बाजूला ठेवून आपण परत १८८८ मधल्या जर्मनी कडे येऊ\nहे पहिल्या महायुद्धातले कदाचित सगळ्यात जास्त प्रसिद्ध पात्र असेल आणि तो एक पात्रच होते म्हणाना.\nकैसर विल्हेल्म दुसरा – विकलांग आणि काहीसा छोटाच राहिलेला डावा हात झाकून घेत – ह्याचे बहुतेक सगळे फोटो तसेच आहेत\nविल्हेल्म दुसरा ही व्यक्तिरेखा आपल्याला इतिहासात कैसर विल्हेल्म दुसरा म्हणून माहितीं आहे.हा जर्मनीचा शेवटचा कैसर. ह्याचा जन्म झाला २७ जाने१८५९ रोजी. वडील होते फ्रेडरिक तिसरा तर आई विक्टोरिया. तिला विकी म्हणत आणि ती इंग्लंडची सुप्रसिद्ध राणी विक्टोरिया हिची थोरली मुलगी तसेच तिचे वडील म्हणजे राणी विक्टोरियाचे पती होते जर्मन भाषक छोटे राज्य साक्स-कोबर्ग-साल्फिल्ड ह्या जर्मन राज्याचा प्रिन्स अल्बर्ट. आहे कि नाही गम्मत तर हा कैसर विल्हेल्म दुसरा पायाळू म्हणून जन्मला आणि जन्म होताना डॉक्टरच्या चुकीमुळे ह्या विल्हेल्मचा डावा हात कायमचा जायबंदी झाला.\nआई विक्टोरिया(विकी) करता हा मोठा धक्का होता. जर्मन राष्ट्राचा भावी सम्राट आणि डाव्या हाताने अधू ही कल्पना त्या कर्मठ स्त्रीला सहन झाली नाही. त्यामुळे लहानपणापासून विल्हेल्मवर आधी अनेक प्रकारचे औषधउपचार- ज्यातले अनेक क्रूर वेदनादायी आणि तरी परिणामशून्य होते आणि मग नंतर व्यंगावर मात करण्याकरता कडक शिस्तीतले प्रशिक्षण ह्यांचा मारा केला गेला. त्यातून इंग्लंडच्या राणीचा पहिलाच नातू असल्याने आणि त्यात असा अपंग असल्याने आजीने मग त्याचे अती लाड केले लहान वयाच्या विल्हेल्म करता हे सगळे फार जास्त झाले आणि त्याचा स्वभाव हेकट, शीघ्रकोपी, दुसर्यांचे न ऐकणारा असा झाला. आईच्या अतीशिस्तीमुळे असेल किंवा जन्माच्या वेळी त्याचा हात ज्याच्या चुकीने दुखावला गेला तो डॉक्टर इंग्लिश असल्यामुळे असेल पण विल्हेल्म तरुणपणी इंग्लिश द्वेष्टा बनला. असे सांगतात कि एकदा शिकार करताना त्याला जखम होऊन रक्त वाहू लागले जे लवकर थांबेचना तर तो म्हणाला कि जाऊदे वाहून जितके जायचे तितके, हे घाणेरडे इंग्लिश रक्त.\nयुरोपच्या रंगमंचावर ह्या कैसर विल्हेल्म नंबर २ चे आगमनत झाल्यानंतरच्या आणि २०व्या शतकाच्या सुरुवातीच्या महत्वाच्या काही घडामोडी आपण पाहू पुढच्या भागात.\nपुढील भागाच्या प्रतीक्षेत. 11 नोव्हेंबर 1918 रोजी पहिले महायुद्ध संपले. अजूनही फ्रान्समधल्या 11 वार्षिक सार्वजनिक सुट्यांच्या यादीत ही तारीख असते. हे मात्र विशेषतः दुसरं महायुद्धही घडल्यानंतर अप्रस्तुत वाटते.\n(म्हणूनच तक्रार. प्रमाणलेखनाच्या साध्या चुका टाळत्या आल्या आणि दोन परिच्छेदांमध्ये मोकळी ओळ सोडली तर वाचन खूप सोपं होतं.)\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nउत्कंठावर्धक लेखन. फक्त लेखामध्ये जर्मनीची बिस्मार्क च्या काळातील भरभराटीचे वर्णन सलग आहे असते तर ही दुरूक्ती टाळली गेली असती. आणि लेख आणखी सलग झाला असता.\nमागे सांगितल्या प्रमाणे ९ मार्च १८८८ रोजी वयाच्या ९०व्या वर्षीजर्मनीचा सम्राट विल्हेल्म पहिला वारला आणि त्याचा मुलगा फ्रेडरिक तिसरा ( पुन्हा फ्रेडरिक) गादीवर आला खरा पण गादीवर यायच्या अगदी तीन दिवस आधीच त्याला घशाचा आणि फुफ्फुसांचा कर्करोग झाल्याचे निष्पन्न झाले होते. तो गादीवर आला तेव्हा त्यचे वय होते ५७ वर्षे म्हणजे काही फार नाही पण विकोपाला गेलेल्या आजारामुळे तो फक्त ९९ दिवस राज्य करून १५ जून १८८८ला तो वारला आणि त्याचा मुलगा विल्हेल्म दुसरा गादीवर आला.\nदोन परिच्छेदांमध्ये मोकळया ओळींबाबत आदितीशी सहमत. त्यामुळे काही वाक्ये ही भागांची शिर्षक आहेत हे जरा वेळाने समजते.\nहा परिच्छेद आणि व्हिडो\nगेल्या किमान ५०० वर्षांच्या युरोपच्या इतिहासाचा अभ्यास करताना ही बाब सतत जाणवते कि इंग्लंड ने कधीही एकाच युरोपीय सत्तेला युरोपात डोईजड होऊ दिलेले नाही. तसेच दोन किंवा अधिक युरोपीय सत्ता एक होऊन त्यांना, त्यांच्या साम्राज्याला आव्हान देतील अशी परिस्थिती उत्पन्न होऊ न देणे हे तर त्यांच्या परराष्ट्र धोरणाचे अपरिवर्तनीय सूत्र राहिले आहे.त्यामुळे कधी ते स्पेनशी लढले, तर कधी पोर्तुगीजाशी, कधी फ्रान्सशी तर कधी रशियाशी, नंतर वेळ पडल्यावर जर्मनीशी आणि हे करताना त्यानी नेहमीच इतर युरोपीय सत्तांची मोट बांधून ज्याला नामोहरम करायचे त्याला एकटे पाडायचा प्रयत्न केला. ह्यात त्याना कधी यश आले तर कधी अपयश, पण धोरण मात्र तेच राहिले.\nआधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे \nहेमा मालिनी (जन्म : १६ ऑक्टोबर १९४८)\nजन्मदिवस : कोशकार नोह वेबस्टर (१७५८), लेखक ऑस्कर वाइल्ड (१८५४), नाटककार यूजीन ओनील (१८८८), समाजसुधारक अनंत हरी गद्रे (१८९०), छायाचित्रकार पॉल स्ट्रॅन्ड (१८९०), हिंदी साहित्यिक, संसदपटू सेठ गोविंददास (१८९६), कवी सोपानदेव चौधरी (१९०७), तत्त्वज्ञ लुई अल्थ्यूसर (१९१८), नोबेलविजेता लेखक ग्युंटर ग्रास (१९२७), तबलावादक पं. लच्छू महाराज (१९४४), ग्रेटफुल डेड गिटारिस्ट बॉब वेअर (१९४७), नर्तकी व अभिनेत्री हेमामालिनी (१९४८)\nमृत्युदिवस : चित्रकार ल्यूकास क्रॅनाक थोरला (१५५३), तत्त्वज्ञ गास्ताँ बाशलार (१९६२), कर्नाटक शैलीतील गायक चेंबई (१९७४), कादंबरीकार ना. सं. इनामदार (२००२), विचारवंत, लेखक गो. पु. देशपांडे (२०१३)\n१५/१६ ऑक्टोबर : एडा लव्हलेस दिन (विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित क्षेत्रांत कार्यरत महिलांच्या सन्मानार्थ)\nवर्धापनदिन : वॉल्ट डिजनी कंपनी (१९२३)\n१७९३ : फ्रेंच राज्यक्रांती - फ्रान्सची सम्राज्ञी मारी आंत्वानेतला गिलोटिनद्वारे देहदंड.\n१९०५ : लॉर्ड कर्झनने बंगालच्या फाळणीचा हुकुम दिला.\n१९५१ : पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान लियाकत अली खान यांची रावळपिंडीत हत्या.\n१९७५ : देवीरोगाचा नैसर्गिक संसर्ग झाल्याचा जगातला अखेरचा दाखला (बांगलादेश).\n१९८६ : राईनहोल्ड मेसनर ८००० मीटरहून अधिक उंचीची जगातली सर्व (१४) शिखरे सर करणारे पहिले गिर्यारोहक ठरले.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/marathi-news-pimpri-news-pcmc-standing-committee-bjp-corporators-94611", "date_download": "2018-10-16T23:07:37Z", "digest": "sha1:CL7Q6RY32OMBTUF5C3IBEPFCNRPG6ODB", "length": 13247, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news Pimpri News PCMC Standing Committee BJP corporators 'स्थायी'च्या 11 सदस्यांचे राजीनामे घेणार? | eSakal", "raw_content": "\n'स्थायी'च्या 11 सदस्यांचे राजीनामे घेणार\nरविवार, 28 जानेवारी 2018\nपिंपरी : महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये असणाऱ्या भाजपच्या 11 सदस्यांचे राजीनामे घेऊन त्या ठिकाणी नवीन सदस्यांची नेमणूक करण्याचा विचार पक्षात सुरू असल्याचे समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे यांनी सांगितले. पक्षाने हे सूत्र मान्य केल्यास पाच वर्षात 77 पैकी 55 नगरसेवकांना स्थायी समितीवर जाण्याची संधी मिळणार आहे.\nपिंपरी : महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये असणाऱ्या भाजपच्या 11 सदस्यांचे राजीनामे घेऊन त्या ठिकाणी नवीन सदस्यांची नेमणूक करण्याचा विचार पक्षात सुरू असल्याचे समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे यांनी सांगितले. पक्षाने हे सूत्र मान्य केल्यास पाच वर्षात 77 पैकी 55 नगरसेवकांना स्थायी समितीवर जाण्याची संधी मिळणार आहे.\nमहापालिका तिजोरीच्या चाव्या स्थायी समितीकडे असतात. या समितीवर सर्व पक्षांचे मिळून 16 सदस्य आहेत. त्यांच्या सदस्यत्वाचा कालावधी दोन वर्षांचा आहे. सार्वत्रिक निवडणुकीनंतर त्यातील पहिले आठ सदस्य पहिल्या वर्षानंतर निवृत्त होतात. ती नावे चिठ्ठीद्वारे काढली जातात. फेब्रुवारीच्या सभेत नवीन सदस्यांची नियुक्ती होणार आहे. त्याअगोदर ही प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक आहे. त्यामुळे सात फेब्रुवारीला स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे यांच्या उपस्थितीत निवृत्त होणाऱ्या सदस्यांची 'चिठ्ठी' काढण्यात येणार आहे.\nसध्याच्या स्थायी समितीमध्ये अध्यक्षा सीमा सावळे, आशा शेंडगे, लक्ष्मण उंडे, कुंदन गायकवाड, प्रा. उत्तम केंदळे, उषा मुंडे, हर्शल ढोरे, माधुरी कुलकर्णी, निर्मला कुटे, कोमल मेवाणी (भाजप), राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून अनुराधा गोफणे, वैशाली काळभोर, मोरेश्‍वर भोंडवे, राजू मिसाळ, शिवसेनेचे अमित गावडे आणि अपक्षांचे गटनेते कैलास बारणे आहेत. त्यापैकी आठ जणांच्या नावांची चिठ्ठी निघेल. त्यानंतर नवीन आठ सदस्यांची फेब्रुवारी महिन्याच्या सर्वसाधारण सभेत निवड केली जाणार आहे.\nस्थायी समितीवर काम केल्यास महापालिका कामाची माहिती नगरसेवकांना होते. यामुळे दरवर्षी भाजपच्या सर्व सदस्यांना स्थायी समितीवर संधी द्यावी, अशी मागणी आपण भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांच्याकडे केली आहे. ते याबाबत निर्णय घेतील.\n- सीमा सावळे, अध्यक्षा, स्थायी समिती, महापालिका\nपुण्यातील बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा\nफलकांवर छायाचित्रे असणाऱ्यांची यादी द्या\nमुंबई - पुण्यातील दुर्घटनेनंतर मुंबई उच्च न्यायालयाने बेकायदा फलक हटवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतरही शहरात छायाचित्रांसह फलकबाजी करणाऱ्यांच्या...\nमोदी सरकारचा कारभार हाच आगामी जनमत कौलाचा मुख्य विषय व्हायला हवा; परंतु तो विषय निवडणुकीच्या मैदानात अडचणीचा ठरू शकतो. अशावेळी थरूर यांच्यासारख्यांची...\nपुणे - नागरिकांच्या प्रश्‍नांना काय उत्तर द्यायचे, नागरिकांच्या घरांतून आणि आमच्या तोंडचे पाणी पळाले आहे... सणासुदीला पाणीटंचाई निर्माण झाली......\nरद्दीच्या बदल्यात विद्यार्थ्यांना वह्या\nमुंबई - विद्यार्थ्यांना रद्दीच्या बदल्यात नव्या कोऱ्या वह्या मिळणार आहेत. याबाबत शालेय शिक्षण विभाग आणि \"नमोआनंद अपसायकलर्स' यांच्यात...\nपाणीकपात करू दिली जाणार नाही - सौरभ राव\nपुणे - शहराची वाढती लोकसंख्या आणि पाण्याची गरज लक्षात घेऊन जलसंपदा विभागाकडे पाण्याचा कोटा वाढवून घेण्यात येईल. पाणीकपात करू दिली जाणार नाही,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/1517", "date_download": "2018-10-16T23:35:03Z", "digest": "sha1:OMBCMWKBB2DIDIQVOLTX4KZKEU6DBCGC", "length": 5257, "nlines": 81, "source_domain": "www.maayboli.com", "title": "श्रीमती विजया मेहता : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /श्रीमती विजया मेहता\nझिम्मा - आठवणींचा गोफ\nमागे झी-मराठीच्या किंवा कुठल्यातरी अवॉर्ड सेरेमनीमधल्या प्रमुख पाहुण्यांनी बोट भरकटून एका निर्जन बेटावर अडकेल्या दोन मित्रांची गोष्ट सांगितली होती. हे मित्र त्या बेटावर अडकून पडतात आणि कोणीतरी आपल्याला शोधायला येईलच या आशेवर निवांत असतात. निर्जन बेटावर भरपूर लाकडं आहेत आणि बोटीत अवजारंही आहेत म्हणून एकजण वेळेचा सदुपयोग करून लाकडाच्या खुर्च्या बनवतो. दुसरा बेटावरचं रम्य वातावरण बघत हरखून जातो आणि बेटाच्या दुसर्‍या बाजुला जाऊन एक भलमोठं आणि सुंदर शिल्प बनवतो. काही वेळाने ह्या दोघांचा शोध घेत गावकरी खरच बेटावर पोचतात.\nRead more about झिम्मा - आठवणींचा गोफ\nश्रीमती विजया मेहता - तेंडुलकरांची नाटकं\nमी शाळेत होतो तेव्हा तेंडुलकरांच्या पुस्तकांशी ओळख झाली. रातराणी, कोवळी उन्हे, हे सर्व कोठून येते हे ललित गद्य मी वाचलं होतं. आवडलंही होतं. तेंडुलकरांशी खरी ओळख मात्र जरा नंतर झाली.\nRead more about श्रीमती विजया मेहता - तेंडुलकरांची नाटकं\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/2084", "date_download": "2018-10-16T23:54:32Z", "digest": "sha1:3IFFJHOVSSYPQBUXFTBDXG2HBVFHJ4TW", "length": 9740, "nlines": 109, "source_domain": "www.maayboli.com", "title": "ज्येष्ठ नागरिक : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /ज्येष्ठ नागरिक\nवृध्दांसाठी रूग्ण-शुश्रुषा व पुनर्वसन केंद्रे\nवृध्दापकाळात तब्येतीचे अनेक प्रश्न उद्भवू शकतात. जोवर पेशंट हालता फिरता असतो तोवर खूप प्रॉब्लेम नसतो. परंतु काही कारणामुळे जर पेशंट रूग्णशय्येस खिळला तर त्याची काळजी खूप काटेकोरपणे घेणे आवश्यक असते. पेशंटचे पथ्यपाणी, औषधे, व्यायाम वगैरे वेळचे वेळी व व्यवस्थित होणे आवश्यक असते. त्याचप्रमाणे पेशंटची स्वच्छता, वैद्यकीय तपासणी व देखभालही अनिवार्य असते. काही वेळा शस्त्रक्रिया झालेले किंवा अपघात झालेले वृध्द पेशंट मेडिकल सुपरविजनखाली असणे गरजेचे असते. हॉस्पिटल्स त्यांच्या नियमांनुसार पेशंटला फार दिवस ठेवून घेत नाहीत व डिसचार्ज देतात.\nRead more about वृध्दांसाठी रूग्ण-शुश्रुषा व पुनर्वसन केंद्रे\nवृद्धापकालीन नैराश्यावर उपाय काय\nरोजच्या आयुष्यात टीव्ही, वर्तमानपत्रांतल्या धक्कादायक बातम्या पाहिल्या की आपण अस्वस्थ होतो. जग सुरक्षित नसल्याची पुन्हा एकवार जाणीव होत राहाते. दंगली, खून, मारामार्‍या, दरोडे, हल्ले, चकमकी, बलात्कार, आपत्ती, दुष्काळ वगैरे बातम्या वाचल्या की ते वर्तमानपत्र पुन्हा उघडावेसेही वाटत नाही. निकटवर्तीयांमध्ये कोणाकडे आकस्मिक निधन, वाईट अपघात, दीर्घ आजार, दु:खद घटना घडल्या की कितीही म्हटले तरी मनावर एक मळभ येतेच\nRead more about वृद्धापकालीन नैराश्यावर उपाय काय\nवृद्ध पालकांची काळजी व देखभाल\nआपले वृद्ध पालक आपल्यासोबत राहत असोत किंवा वेगळे राहत असोत, त्यांची काळजी वाटणे हे साहजिक, स्वाभाविक आहे. आपल्या मात्या-पित्यांना त्यांच्या आयुष्याचा उत्तरार्ध हा विनासायास, आनंदाने व निरामय आरोग्याने व्यतीत करता यावा असे बहुतेकांना नक्कीच वाटत असणार परंतु प्रत्यक्षात ते साध्य होतेच असे नाही. नोकरी-व्यवसायातून सेवानिवृत्त होऊन आपला वेळ उत्तम प्रकारे घालवणारे जसे अनेक ज्येष्ठ नागरिक आहेत तसेच व्याधी अथवा अन्य काळजी - चिंतांमुळे ह्या काळाचा व्यवस्थित आनंद न घेऊ शकणारेही बरेच वृद्ध आहेत.\nRead more about वृद्ध पालकांची काळजी व देखभाल\nज्येष्ठ नागरिक अत्याचार : जागृती, कायदा, मदत व उपाय\nसत्तर वर्षाच्या डॉ. सिंग यांना दोन वर्षांपूर्वी पत्नीशोक झाला. पण आपला मुलगा, सून व नातू यांच्या सहवासात आपले दु:ख कमी होईल असे त्यांना वाटले. पण खरे दु:ख तर पुढेच होते. आपल्याच मालकीच्या घरात डॉ. सिंगांना हळूहळू जगणे असह्य झाले. मधुमेहाचे रोगी असलेल्या डॉक्टरांच्या खाण्यापिण्याच्या वेळा, घरातील वावरणे, घरातील व्यवहारांत सहभाग याविषयी त्यांच्याच घरच्यांनी उदासीनता दाखवायला सुरुवात केली. नियमित वेळेला खाणे, पथ्य वगैरे तर राहूच दे, पण त्यांनी काही सांगितलेलेही घरच्यांना पटेना. गोष्टी एवढ्या थराला गेल्या की डॉ.\nRead more about ज्येष्ठ नागरिक अत्याचार : जागृती, कायदा, मदत व उपाय\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/node/6839", "date_download": "2018-10-16T23:52:14Z", "digest": "sha1:2G6VS5R2OXSL2JVCC3L6AYL2AMZHGPSS", "length": 60959, "nlines": 890, "source_domain": "aisiakshare.com", "title": " पहिल्यांदा दारू बिअर पिल्यावर झालेल्या अभिक्रिया! | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nपहिल्यांदा दारू बिअर पिल्यावर झालेल्या अभिक्रिया\nपहिल्यांदा दारू बिअर पिल्यावर झालेल्या अभिक्रिया\nआणि तो दिवस आलाच. सर्वसाधारण पणे बहुतेकांच प्रथम मद्यसेवन दुसऱ्या कोणाच्या इच्छेने/पैशाने होते, परंतु आम्ही सर्वसाधारण नसल्याने स्वखर्चाने व स्वतःचे धन वापरून मद्यपान केले.\nबिअर भयंकर कडवट असल्याने आम्ही बिअर+7ul (५०:५०) मिश्रण बनवले.\nबिअर पिल्यानंतर आमच्यावर झालेल्या अभिक्रिया. वेळ रात्री ९-१०\n१) विचार करायचा वेग वाढलाय अस वाटू लागलं.(म्हणजे नेहमी एका वेळी डोक्यात १-२ स्वतंत्र विचार चालू असतात, पिल्यावर ४+ विचार चालू लागले)\n२) हाताचा / चेहऱ्याचा रंग हलकासा लालसर झाला. (बाहेर असल्याने शरीराचे एवढेच अवयव दिसत होते)\n३)पिल्यावर नियंत्रणाबाहेर लघवीला झाली.\n४) कार्यक्रम झाल्यावर नेहमी पेक्षा कमी जेवण करू शकलो. (मित्राने यापुढे जेवताना पिण्याचा सल्ला दिला).\n५)पिऊन झाल्यावर घरी फोन लावला आणि तो रेकॉर्ड केला. दोन दिवसानंतर रेकॉर्डिंग ऐकताना जाणवलं कि काही शब्दांचे उच्चार चुकलेत उदा संशयास्पद-शंशयास्पद.\n६)झोपल्यावर रात्री (१-२ च्या सुमारास) पोटात आग पडू लागली. बिस्कीट वैगेरे खाल्यावर थोडी शांत झाली, पण रात्रभर झोपू शकलो नाही.(वैद्यकीय जाणकारांनी प्रकाश टाकावा).\nतात्पर्य- स्वतःचे (कष्टाचे) पैसे वापरून, पोटात आग करणारे, जेवण कमी करणारे व लघवी वाढवणारे कडवट द्रव्य पिण्यात काहीही अर्थ नाही.\n\"हे असलं काही द्रव्य एवढ्या लोकांना तोंडात घालण्यालायक का वाटतं\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nमला वाटतं हलकं झाल्यासारखं\nमला वाटतं हलकं झाल्यासारखं वाटतं की काय, किंवा बंधमुक्त वाटत असावं (inhibitions गळुन पडत असावीत.)\n कुठल्या बार मध्ये गेला\n कुठल्या बार मध्ये गेला होतास बीअर डायल्यूट करायची नसते. त्यामुळे कडवटपणा कमी वगैरे होत नाही..अवयव वगैरे लाल होत नाहीत ( दुसरे काही कारण असेल आणि तू बिल याच्या वर फाडलास.\nकुठल्याही प्रकारची दारू प्यायलीस तरी लघवी जास्त प्रमाणात होते, त्यात प्रॉब्लेम काही नसतो.(मद्य माईल्ड diuretic असते)\nपण जेव्हा 7up मिक्स केली तेव्हा मस्त आंबट+गोड+कडू चव येऊ लागली.\nजास्त लघवी मुळे dehydration होत असावं\nदारूमुळे तात्पुरतं शरीरातून बरंच पाणी बाहेर टाकलं जातं. दुसऱ्या दिवशी तहान-तहान होणं नॉर्मलच असतं. दारूसोबत किंवा दारूनंतर बरंच पाणी प्यायलं तर दुसऱ्या दिवशी हँगोव्हरचा त्रासही खूप कमी होतो. मला व्यक्तिशः वायनींमुळे अधिक पाणी प्यावंसं वाटतं; व्हिस्की, मार्गारिटा (टकिला) पिऊन एवढं होत नाही.\nमाझ्या ओळखीतले जे लोक हौसेनं वारुणी पितात, त्यांतल्या बहुतेकांना बियर आवडत नाही. बियरवाल्यांना वारुणी आवडत नाही.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nदुसऱ्या दिवशी हँगोव्हरचा त्रास\nयावर उत्तम उपाय (ट्राइड अँड टेस्टेड): भरपूर बर्फ, लिंबाचा रस आणि किंचित मीठ घातलेला क्लब सोडा. (इन्स्टंट रिलीफ.)\n(अर्थात, दुसऱ्या दिवशी सकाळी हँगओव्हर आल्यावर घ्यायचा. प्रतिबंधक उपाय नव्हे.)\nह्या श्वानकेशाशी (अर्थात, हेअर ऑफ द डॉगशी) सहमत.\nआमचा हँगओव्हरविनाशक उपाय :\nआमचा हँगओव्हरविनाशक उपाय : गरमागरम रसम.\nबियरवाल्यांना वारुणी आवडत नाही.\nआम्हाला बिअरपासून रमपर्यंत सर्व पेये आवडतात. योग्य काळजी घेतली तर, याचा कुठलाही दुष्परिणाम, आजतागायत जाणवलेला नाही.\nमराठा मध्ये गेलास तर चखणा\nमराठा मध्ये गेलास तर चखणा म्हणून कांदा/बटाटा भजी खाल्ली नाहीस का शिवाय स्क्रिन वर कुठली जुनी हिंदी गाणी दाखवत होते\nतू लाल झालास असे म्हणणार्याचेच ( अति पिऊन ) डोळे लाल , झाले नव्हते ना \nआणि एवढ्याश्या बिअर ने हँग ओव्हर वगैरे येत नाही.\nआंतरजालावर शोधल्यास दिसेल की\nआंतरजालावर शोधल्यास दिसेल की किंचित अल्कोहोलनंतर स्किन लाल होणं, फ्लश वगैरे चिन्हे ही वॉर्निंग साईन्स असू शकतात. मुख्यतः पूर्व आशियात, पण भारतीय आणि उपखंडातही काही जेनेटिक घडणीमुळे काही लोकांना हा त्रास होतो. या लाल होण्याच्या सिग्नलवरून अनेक रिस्क फॅक्टर्स असतात. ती शक्यता पडताळून पूर्ण बंद ठेवणं सुरक्षित ठरु शकतं. केवळ एक शक्यता.\nममवि जागृत असल्याने कोपऱ्यात\nममवि जागृत असल्याने कोपऱ्यात बसलो होतो. दारू पिताना चखणा का खातात हा पण संशोधनाचा विषय आहे. मग केवढ्या बिअर ने हैगव्हर येतो\nवजन किती, खाता किती...\nसाधारणतः आपलं वजन आणि दारू पितेवेळी पोट किती भरलेलं/रिकामं आहे यावर अवलंबून असतं.\nमाझं वजन सध्यापेक्षा १० किलो जास्त होतं तेव्हा दोन पेले वारुणी चालून जात होती. आता रिकाम्या पोटी अर्धा पेला घेतला तरी टिप्सी होते. खाल्लं असेल तर पेलाभर पिऊन टिप्सी होते. दारू संपवल्यानंतर निदान तासभर तरी गाडी चालवत नाही.\nमला अर्धा पेला वारुणीचाही हँगोव्हर येतो; व्हिस्कीचा त्रास कमी होतो. बियरही पुरेशी घेतली तर चढते, तिचाही हँगोव्हर येतो. हँगोव्हर म्हणजे दुसऱ्या दिवशी डोकं दुखणं, फार तहान लागणं, लक्ष लागण्यासाठी फार कष्ट करावे लागणं, असं काहीही असू शकतं. हँगोव्हर न येण्यासाठी आणखी एक उत्तम उपाय म्हणजे सकाळी उठून (आपापल्या मानानं) चिकार व्यायाम.\nतरुण असाल तर एकदातरी फुल्ल चढेस्तोवर पिऊन पाहाच, असा माझा सल्ला. असे अनुभव एकेकदा घेऊन बघावेत. हे असं काही करताना आपल्या किंवा जवळच्या मित्रमैत्रिणींच्या घरी असलेलं बरं. म्हणजे चढल्यावर घरी जायचंय, गाडी चालवायच्ये असली काळजी कोणालाच लागणार नाही.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nअवयव वगैरे लाल होत नाहीत ( दुसरे काही कारण असेल आणि तू बिल याच्या वर फाडलास.\nत्यांना सेवनअपची अॅलर्जी असेल कदाचित...\nमय से नहलाना मेरी मय्यत को\nमय से नहलाना मेरी मय्यत को\nदफ्न करना मुझे मयखाने में\nबियर भयंकर कडवट असते खरंच मला तरी तसं काही कधीच वाटलं नाही.\nलोक मला बऱ्याच गोष्टी चाखायला देतात. 'तिखट नाही', 'मसालेदार नाही' किंवा 'अतिगोड नाही' म्हणत. बहुतेकदा मी पस्तावते.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nस्पायसी म्हंटलं की माझी व्याख्या अनेकविध मसाले घालून केलेला पदार्थ.\nइथे अमेरिकेत स्पायसी ची अनेकांची व्याख्या \"जास्त मिरची असलेला पदार्थ\".\nमीरीचा एक भयानक तिखटपणा असतो\nमीरीचा एक भयानक तिखटपणा असतो जो जीभेला जाणवत नाही पण घशात जाणवतो.\nबहुतेक फर्स्ट टाईम असल्याने\nबहुतेक फर्स्ट टाईम असल्याने कडवट वाटली असावी\n(पॅराफ्रेज्ड्) : दारू सोडण्याची एकच वेळ असते ती म्हणजे... पहिला घोट घेण्यापूर्वी ___ सुधाकर (एकच प्याला).\n'एकच प्याला' लिहिणारे गडकरी स्वतः मजबूत प्यायचे, असे ऐकून आहे.\n(किंबहुना, 'एकच प्याला'चे सेंट्रल कॅरेक्टर सुधाकरास किंवा सिंधूस न मानता तळीरामास मानले, तर 'एकच प्याला' हे मुळात दारूविरोधी नाटक नाहीच, असे लक्षात येऊ लागते, असा काहीसा हायपॉथेसिस पु.लं.नी आपल्या गडकऱ्यांच्या 'पुनर्मूल्यमापना'त मांडला होता, असे कायसेसे अंधुकसे आठवते.)\nभकु, तात्पर्य फनी आहे.\nभकु, तात्पर्य फनी आहे. आम्हीसुद्धा अगदी हेच तात्पर्य काढले होते बरं का. उपयोग होत नसतो. त्यापेक्षा वेगवेगळे प्रकार ट्राय करणे श्रेयस्कर.\nमेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌\n५)पिऊन झाल्यावर घरी फोन लावला आणि तो रेकॉर्ड केला. दोन दिवसानंतर रेकॉर्डिंग ऐकताना जाणवलं कि काही शब्दांचे उच्चार चुकलेत उदा संशयास्पद-शंशयास्पद.\n(१) पिऊन झाल्यावर घरी फोन लावणे बोले तो नक्कीच चढली असली पाहिजे.\n(२) त्यात पुन्हा वर तो रेकॉर्ड करणे\n(३) फोनवर बोलताना 'संशयास्पद'सारखे शब्द कोण वापरतो (आज 'संशयास्पद' म्हणताय; उद्या 'एकसमयावच्छेदेकरून' म्हणाल (आज 'संशयास्पद' म्हणताय; उद्या 'एकसमयावच्छेदेकरून' म्हणाल\n१)लेखक एकल असल्याने फक्त घरीच\n१)लेखक एकल असल्याने फक्त घरीच फोन लावतात.\n२)हा सर्व एका प्रयोगाचा भाग असल्याने सर्व काही पूर्वनियोजित होत.\n३)लेखकाला एका नोकरी देणाऱ्या संस्थेचा फोन आलेला पण त्या गोड बोलणाऱ्या आवाजात काहीतरी संशयास्पद वाटत होत.\n२) हाताचा / चेहऱ्याचा रंग हलकासा लालसर झाला. (बाहेर असल्याने शरीराचे एवढेच अवयव दिसत होते)\n(बाहेर असल्याने हाताचा रंग दिसला, हे समजू शकतो, परंतु) चेहऱ्याचा रंग नक्की कसा काय दिसला\n...तुम्ही त्यांच्यावर लगेच विश्वास ठेवलात\nते तुमची खेचत असू शकतील, ही शक्यता तुमच्या मनाला चाटूनसुद्धा गेली नाही\n(फारच बुवा भोळे तुम्ही\nपूर्व-अनुभवावरून असं माहित आहे कि दारू पिणारे खोट बोलत नाही. आणि पिल्यावर त्याच्या मुखातून सत्य बाहेर काढणे सोपे असते.\nपूर्व-अनुभवावरून असं माहित आहे कि दारू पिणारे खोट बोलत नाही.\nकोणी कितीही म्हणाले तरी आमचं\nकोणी कितीही म्हणाले तरी आमचं ठाम मत आहे कि बिअर सुद्धा दारूच आहे.\nबिअर सुद्धा दारूच आहे.\nबिअर सुद्धा दारूच आहे.\nबियर ला दारू न म्हणणे हे - मी जी काही दारू पिली ती फार काही सिरियस बाब नव्हती - हे बायकोला/मातोश्रींना पटवून देण्यासाठी - बियर चे चारित्र्यहनन करून तिची एहमियत कमी करण्याचा उद्योग करणे आहे.\nबियर चे विशेष स्थान आहे दारूच्या विश्वात. आम्ही ह्या - बियरची एहमियत करण्याच्या उपद्व्यापांचा - जोरदार निषेध करतो.\nत्याबद्दल मतभेद नाही, परंतु...\n...एका बियरमध्ये कोणी सत्यवादी हरिश्चंद्र बनण्याचे काही कारण निदान वरकरणी तरी दृग्गोचर होत नाही.\n(अर्थात, हरिश्चंद्र बियर ढोसून सत्यवादी बनत होता, असा आमचा मुळीच दावा नाही. आणि, (नीट१) सत्यवादाची नशा तथा व्यसन दोन्हीही दारूच्या अनुक्रमे नशा तथा व्यसनापेक्षा कित्येक पटींनी पॉवरफुल असतात, याचीही आम्हांस कल्पना आहे. परंतु तरीही.)\n१ दारू न मिसळलेल्या.\nअभिप्राय + प्रतिक्रिया म्हणायचे आहे का\nप्रतिक्रिया म्हणायचे आहे का\nChemical Reactionच्या संदर्भात Reactionकरिता 'अभिक्रिया' अशी संज्ञा (मराठीत) वापरली जाते, असे अंधुकसे स्मरते.\nओह हां मग तेच आहे हे.\nओह हां मग तेच आहे हे.\nपुन: प्रयोग करावासा वाटला\nपुन: प्रयोग करावासा वाटला नाही का\nस्वधनावर वारुणी,व्होडका,मोसंबि,गावठी इत्यादि प्रयोग करावेत असे सुचवतो.\nतुमच्या प्रयोगात फा र प्रामाणिकपणा भरलेला जाणवतो, विश्वासार्ह डेटा मिळेल.\nतर मग त्यांचा आयडी...\n... 'भटक्या गिनीपिग' किंवा 'भटक्या पांढरा उंदीर' असा बदलावा लागेल.\nजर कोणी स्वधनानी नव नवीन चवी\nजर कोणी स्वधनानी नव नवीन चवी चाखत असेल तर ती त्याची फक्त निव्वळ 'न'वी बाजू असू शकते. त्यासाठी आयडी बदलण्याची गरज नसावी\nभ कु , हे मौजे दारएससलाम येथे\nआचरट बाबा , भ कु , हे मौजे दारएससलाम येथे रहात असल्याने त्यांना सध्या मोसंबी , संत्रा वगैरे वस्तूंचा आस्वाद घेणे अवघड असावे.\n( यांना भेटल्यावर हे कधी बिअर /मद्य पीतील असे वाटले नव्हते.नाहीतर तेव्हाच मराठा मध्ये प्रशिक्षण व प्रात्यक्षिक वगैरे केले असते. उगा त्या उडप्याकडे गेलो\nपरत कधी इकडे भेट झाली तर नवीन\nपरत कधी इकडे भेट झाली तर नवीन विषयावर प्रयोग करू. येताना चितळेंच्या मिठाई ऐवजी भाकरवाडी आणावी, कारण चखणा या विषयावर स्वतंत्र संशोधन करण्याचा मानस आहे.\nबिअर भयंकर कडवट असल्याने आम्ही बिअर+7ul (५०:५०) मिश्रण बनवले.\nह्याला शँडी म्हणतात बहुतेक.\nतुमचा अनुभव गोड आहे, पण तुम्ही वर्णन केलेल्या तुमच्या स्थितीवरून असं वाटतं की तुम्हाला आयुष्यात पहिल्यांदा दारू पिण्याचं काही प्रमाणात टेन्शन आलं होतं. पुन्हा हाच प्रयोग करून पाहा, पण अधिक रिलॅक्स होऊन.\n\"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |\nभरती मूर्खांचीच होत ना\" \"एक तूच होसी ज्यास्त\" ||\nस्वधनाने अथवा प्रायोजित, जे\nस्वधनाने अथवा प्रायोजित, जे काही प्रयोग अनुमाने काढून प्रसारित करताहात इथे ते लेखात आल्यास मराठी विकिसाठी संदर्भ देता येतील.\nमागच्या महिन्यात घरी एकटा असताना जवळपास अर्धी बाटली व्होडका प्यायलो. डोळे गरागरा फिरत होते. आडवं होण्याआधी खूप प्रमाणात डीहायड्रेशनकी काय झाले. तसल्या धुंदीत पाणी पाणी करत नळाला तोंड लावले, जवळच्या ॲम्बुलन्सचा नंबर टाईप करून ठेवला, दरवाजा उघडा ठेवला. घरभर उलट्या करून गॅलरीत अंगावरचे सगळे कपडे काढून आडवा झालो. ॲम्बुलन्स बोलवावी लागली नाही, हेच नशीब.\nपहिल्या वेळेसचे मद्यप्राशन बाधले नव्हते.\nपहिल्यावेळेसचे काॅकटेल मात्र कुच्चळ होते.\nकॅनन बिअर+हावर्ड क्वार्टर+भिंगरी= हाॅटेल ते हाॅस्टेल फक्त उलट्या\nबदनाम हुये तो क्या, नाम नही होगा \n-महान संत जॅक स्पॅरो\nअभिक्रिया हा शब्द फारच आवडला.\nअभिक्रिया हा शब्द फारच आवडला. रासायनिक काहीतरी घडतं आणि त्यातून काहीतरी प्रेसिपिटेशन आपोआप होतं, हे चित्र छान उभं राहिलं.\nआणि त्यातून काहीतरी प्रेसिपिटेशन आपोआप होतं\nमला तर गावी लहानपणी श्रावणीत\nमला तर गावी लहानपणी श्रावणीत प्राशन करीत असलेल्या गोमुत्राची आठवण झाली होती.\nगोलागर , गोपिल्सनर , गोएल\nघाटपांडे साहेब , असं काही सांगू नका राव , गोमूत्राचं मार्केटिंग होतंय ( गोलागर , गोपिल्सनर , गोएल वगैरे पतंजली चे भावी ब्रँड डोळ्यापुढे येऊ लागले ) चांगली बिअर घ्यायची असेल तर भेटा अथवा लिहा ...\nदेशी प्यायला चालू करा , कडू\nदेशी प्यायला चालू करा , कडू गॉड आंबट तुरट , सर्वांचं जालीम मिश्रण हाय . देशी प्यायलात तर एकाच नजरेने दुनियेला बघाल , विरक्त जीवन जगाल , थोर विचारवंतही तुमच्या विचारांत सामावले जातील आणि दुनियेवर राज्य कराल . स्वतःच्या पैश्याने प्यायलात तर त्यासारखे सुख नाही आणि आमच्यासारख्याना पण पाजलीत भविष्याची रुखरुख नाही .. सर्व कसं आमच्या आशीर्वादाने रेडकार्पेट टाकून मिळेल .. बसायचं कधी तेव्हढं सांगा\nपाहिली दारु पिण्याबद्दल अभिनंदन.\nएकंदर किती बियर प्याला होतात ते लिहिले असते तर तुमच्या क्रिया अन अभिक्रियांचे विच्छेदन अधिक योग्यपणे करता आले असते.\nहँगोव्हरचे कारण डीहायड्रेशन हे असते. शरीरातून फेकून देण्यासारखे पाणी उरले नाही की मेंदूभोवतीच्या रसातूनही पाणी खेचून बाहेर काढले जाते, यामुळे प्रचंड डोकेदुखी होते. इतर लक्षणांत तोंड कोरडे पडणे, त्याची चव जाणे, हृदयाचे ठोके वाढणे. हातापायाची थरथर इ. होतात. दारूसोबत भरपूर पाणी पिणे हा अर्थातच इलाज आहे.\nदारूसोबत तेलकट/खारट चखना खाण्याचे कारण म्हणजे पोटात असलेले या प्रकारचे पदार्थ अल्कोहोल् जठरातून रक्तात शोषले जाण्याचा वेग मंद करतात. ज्यामुळे भस्कन चढत नाही, अन दुसरे म्हणजे भरल्यापोटी ॲसिडीटी थोडी कमी होते. खारट चवीने पाणी प्यावेसे वाटते, व चवी एन्हान्स होतात.\nलघवीला भरपूर होणे काहीवेळा चांगलेही असते. उदा. बारीकसारीक मुतखडे त्यामुळे निघून जातात. हार्ड वॉटरच्या प्रदेशात हा एक प्लस पॉइंट आहे.\nबियरची चव हा आवडण्याचा प्रकार आहे. शक्यतो सुरुवात करताना माइल्ड ड्राफ्ट बियरने करावी. आपल्यात चांगली 'चढली' पाहिजे उर्फ पैसे वसूल करण्यासाठी स्ट्राँग बियर पिण्याचा प्रघात आहे, जी चांगलीच कडू असते. बियरचे प्रकार अन त्यांच्या चवी यांच्याबद्दल पुन्हा कधीतरी लिहीन, सध्या ,\nतात्पर्य- स्वतःचे (कष्टाचे) पैसे वापरून, पोटात आग करणारे, जेवण कमी करणारे व लघवी वाढवणारे कडवट द्रव्य पिण्यात काहीही अर्थ नाही\n↑ हे वाचून कीप इट अप व अजिबात पुन्हा कोणत्याही दारूला शिवू नका असे सुचवतो.\n-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-\nहे वाचून कीप इट अप व अजिबात\nहे वाचून कीप इट अप व अजिबात पुन्हा कोणत्याही दारूला शिवू नका असे सुचवतो.\nहा उपरोध नाही. दारुच्या उदात्तीकरणावर हे एक साधं उत्तर आहे - दारुच्या आहारी जाण्याची शक्यता खूप असते.\nदारूच्या धाग्यावर तुमचं पुनरागम ही गोष्ट आणखी साजेशी.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\n-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-\nसुंदर आणि सहजसोप्या भाषेत दिलेले स्पष्टीकरण आवडले गेलेलं आहे .. दारूबाईचा तमाशा नाहीतरी दिवसेंदिवस वाढत चालला आहे आणि तो थांबवणे गरजेचे आहे . आपले सहजसोपे लिखाण मी आमच्या इमारतीच्या मार्गदर्शक फळ्यावर पेट्सवत आहे . धन्यवाद ...\nआपले सहजसोपे लिखाण मी आमच्या इमारतीच्या मार्गदर्शक फळ्यावर पेट्सवत आहे .\nपहिल्या वाक्यापासून, किंवा कसे\n(\"एकंदर किती बियर प्याला होतात ते लिहिले असते तर तुमच्या क्रिया अन अभिक्रियांचे विच्छेदन अधिक योग्यपणे करता आले असते\" हे इमारतीच्या मार्गदर्शक फळ्यावर नक्की कोणाला उद्देशून\n(उलटपक्षी, पहिले वाक्य वगळून, \"हँगोव्हरचे कारण डीहायड्रेशन हे असते\"पासून सुरुवात केली, तर \"ही अनसॉलिसिटेड माहिती नक्की कशासाठी\", असा प्रश्न पडू शकेल.)\n(नाही, आडकित्ता यांच्या प्रतिसादास आक्षेप नाही; तो प्रतिसाद सुस्थानीच आहे. परंतु त्याचे असे औट-ऑफ-कॉण्टेक्ष्ट वाटेल तेथे पेस्टविणे रिडिक्युलस ठरू शकेल, एवढेच सुचवू इच्छितो. साधारणत:, त्याच मार्गदर्शक फळ्यावर \"निरोध वापरा\" असा संदेश डकविण्याइतकेच. आणि नाही, त्याही संदेशात गैर असे काहीच नाही. बाकी चालू द्या.)\n>>-: आमचे येथे नट्स क्रॅक\n>>-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :->>\nकित्ती दिवसांनी वाचतोय हे\nधान्याचीच दारु होते ,नट्सची नाही हे फार बरं नाही का\nहेमा मालिनी (जन्म : १६ ऑक्टोबर १९४८)\nजन्मदिवस : कोशकार नोह वेबस्टर (१७५८), लेखक ऑस्कर वाइल्ड (१८५४), नाटककार यूजीन ओनील (१८८८), समाजसुधारक अनंत हरी गद्रे (१८९०), छायाचित्रकार पॉल स्ट्रॅन्ड (१८९०), हिंदी साहित्यिक, संसदपटू सेठ गोविंददास (१८९६), कवी सोपानदेव चौधरी (१९०७), तत्त्वज्ञ लुई अल्थ्यूसर (१९१८), नोबेलविजेता लेखक ग्युंटर ग्रास (१९२७), तबलावादक पं. लच्छू महाराज (१९४४), ग्रेटफुल डेड गिटारिस्ट बॉब वेअर (१९४७), नर्तकी व अभिनेत्री हेमामालिनी (१९४८)\nमृत्युदिवस : चित्रकार ल्यूकास क्रॅनाक थोरला (१५५३), तत्त्वज्ञ गास्ताँ बाशलार (१९६२), कर्नाटक शैलीतील गायक चेंबई (१९७४), कादंबरीकार ना. सं. इनामदार (२००२), विचारवंत, लेखक गो. पु. देशपांडे (२०१३)\n१५/१६ ऑक्टोबर : एडा लव्हलेस दिन (विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित क्षेत्रांत कार्यरत महिलांच्या सन्मानार्थ)\nवर्धापनदिन : वॉल्ट डिजनी कंपनी (१९२३)\n१७९३ : फ्रेंच राज्यक्रांती - फ्रान्सची सम्राज्ञी मारी आंत्वानेतला गिलोटिनद्वारे देहदंड.\n१९०५ : लॉर्ड कर्झनने बंगालच्या फाळणीचा हुकुम दिला.\n१९५१ : पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान लियाकत अली खान यांची रावळपिंडीत हत्या.\n१९७५ : देवीरोगाचा नैसर्गिक संसर्ग झाल्याचा जगातला अखेरचा दाखला (बांगलादेश).\n१९८६ : राईनहोल्ड मेसनर ८००० मीटरहून अधिक उंचीची जगातली सर्व (१४) शिखरे सर करणारे पहिले गिर्यारोहक ठरले.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 2 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.yourspj.in/2018/04/", "date_download": "2018-10-16T23:54:42Z", "digest": "sha1:HCIJE4UTELYOM24RGOIGZWJL7T7JT26K", "length": 1586, "nlines": 24, "source_domain": "www.yourspj.in", "title": "April 2018 - YoursPJ.in", "raw_content": "\nसध्या देशात गाजत असलेल्या बलात्कार प्रकरणांवर विविध स्तरातून आगळ्या वेगळ्या पद्धतीने निषेध व्यक्त होत आहे. खरं तर बलात्कारासारख्या गुन्ह्याविरुद्ध लोकांचा निषेध व्यक्त होणे हे जिवंत…\nमहाभारतात आणि रामायणात धनुर्विद्येचे एकापेक्षा एक थक्क करणारे प्रकार नमूद केलेयत. TVवर मालिकांमधूनसुद्धा ते काही प्रमाणात दाखवलेत. बाहुबली चित्रपटामध्ये एकाचवेळी तीन बाण सोडण्याचा प्रकारसुद्धा याच प्रकारांमध्ये…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/entertainment/entertainment-news/rakesh-hrithik-roshan-disputes/articleshow/63770230.cms", "date_download": "2018-10-17T00:13:01Z", "digest": "sha1:P4RAW3SHZBCK2C6VGMFTQ5FV62FQRCXK", "length": 12353, "nlines": 138, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "entertainment news News: rakesh-hrithik roshan disputes - बाप-लेकाचं पटेना? | Maharashtra Times", "raw_content": "\n रेल्वे पुलावर शाळकरी मुलीचा विनयभंग\n रेल्वे पुलावर शाळकरी मुलीचा विनयभंगWATCH LIVE TV\nअभिनेता हृतिक रोशन आणि त्याचे वडील राकेश रोशन यांची दिग्दर्शक-अभिनेता म्हणून पडद्यावर कमाल दाखवणारी जोडी कायम हिट ठरली आहे. पण या जोडीमध्ये आता कमालीचे मतभेद निर्माण झाल्याचं कळतंय. सिनेमा कसा बनवायचा, यावरून बापबेट्याचे मतभेद होत आहेत. त्यामुळे 'क्रिश ४' या सिनेमाचं शूटिंगही रखडलं आहे, असं समजतं.\n'कहो ना प्यार है' आणि 'क्रिश' यासारख्या सिनेमांमधून त्यांनी प्रेक्षकांना कायम नवं काहीतरी दिलंय. मात्र, त्यांच्या या केमिस्ट्रीमध्ये अडचणी निर्माण झाल्याचं कळतंय. सूत्रांच्या म्हणण्यानुसार की कथेमध्ये सुसूत्रता कशी असावी याविषयी हृतिकच्या काही कल्पना आहेत. त्याशिवाय सिनेमात कोणी काम करावं, याबद्दलही त्यानं काही गोष्टी ठरवून ठेवल्या आहेत. वडिलांनी 'क्रिश ४' हा सिनेमा प्रेक्षकांच्या बुद्धीला खाद्य देणारा असा बनवावा, त्यात आयती उत्तरं असू नयेत असंही हृतिकला वाटतंय. तर दुसरीकडे या सगळ्याबाबत राकेश रोशन यांची मतं वेगळी आहेत. दोघांत एकमत होत नसल्यानं सिनेमाचं काम सुरू व्हायला वेळ लागतोय. त्यात सध्या हृतिक त्याच्या 'सुपर थर्टी' सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यग्र असल्यामुळे 'क्रिश फोर' आता आणखी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.\nगेले काही दिवस या दोघांच्या वादामुळेच सिनेमाचं शूटिंग रखडल्याचं कळतंय. हृतिकच्या वैयक्तिक आयुष्यात झालेल्या उलथापालथीनंतर त्याच्या सिनेमांनी चांगलं यश मिळवावं, अशी राकेश रोशन यांची इच्छा आहे. मात्र अपयशी सिनेमांमुळे भांबावलेल्या हृतिकनं आता कोणताही सिनेमा करताना अधिक काळजी घ्यायचं ठरवलं आहे. फिटनेसबाबतही तो अधिक जागरूक झाला आहे. सिनेमांची निवड करताना जेवढी काळजी तो घेतोय तितकीच आता तो सिनेमा बनतानाही घेणार असल्याचं कळतंय.\nमिळवा सिनेन्यूज बातम्या(entertainment news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nentertainment news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nपुण्यातील मुठा कालवा फुटला; दांडेकर पूल पाण्य...\nअजय देवगणच्या 'तानाजी'चा पहिला लूक\nतेलंगाणा: विसर्जनावेळी क्रेनचा हूक तुटून अपघा...\nCCTV: लोकलखाली सापडून इंजिनीअर तरुणाचा मृत्यू\nराज्य सरकारने रेल्वे प्रवाशांसाठी सुरू केले ग्रंथालय\nमध्य प्रदेश निवडणूक २०१८: राहुल गांधींनी केली पंतप्रधान मोदी...\nमुंबई: अल्पवयीन मुलीचा माहिम रेल्वे स्टेशनवर विनयभंग\n'सबरीमाला मंदिरात महिलांनी प्रवेश केल्यास आत्महत्या'\nअरुण जेटलींनी राहुल गांधींना म्हटले 'क्लाउन प्रिन्स'\n रेल्वे पुलावर शाळकरी मुलीचा विनयभंग\nMe Too: बॉलिवूडमध्ये बळजबरी होत नाही: शिल्पा शिंदे\nMe Too बिग बींचं बिंगही लवकरच फुटणार\nMe Too Effect: साजिदनं 'हाऊसफुल ४'चं दिग्दर्शन सोडलं\nMe Too: 'जे चाललंय ते मस्त चाललंय'\nHimani Shivpuri: 'माझ्याशीही जवळीक साधण्याचा प्रयत्न झाला हो...\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n2Sridevi: 'मॉम'साठी श्रीदेवींना राष्ट्रीय पुरस्कार...\n3जान्हवीसाठी अर्जुननं वेबसाईटला सुनावलं...\n5अनुपम यांनी मनमोहनसिंगांची चाल कॉपी केली...\n6हॉलिवूडमध्ये प्रियांकाला वर्णभेदाचा फटका...\n7Kapil Sharma: कपिलला एकटं राहू द्या: किकू...\n8Saigal: सूरसम्राट सेगहल यांना स्वरांजली...\n9...आणि प्रेक्षागृहातून टाळ्या पडल्या\n10कपिलचे हाल पाहून रडू कोसळतं: भारती...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/coffee-sakal-deputy-regional-transport-officer-sanjay-dhayegude-122282", "date_download": "2018-10-16T23:05:27Z", "digest": "sha1:UCDGPNYQXDK3MMNNJST76LRY7MVJA7Q2", "length": 15122, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "Coffee with sakal Deputy Regional Transport Officer Sanjay Dhayegude सुरक्षित विद्यार्थी वाहतुकीत \"आरटीओ'चे लक्ष | eSakal", "raw_content": "\nसुरक्षित विद्यार्थी वाहतुकीत \"आरटीओ'चे लक्ष\nशुक्रवार, 8 जून 2018\nसातारा - सुरक्षित विद्यार्थी वाहतुकीसाठी शाळांमधील समित्यांचे सक्षमीकरण करण्यावर भर दिला जाईल. त्याचबरोबर विद्यार्थी वाहतूक नियमानुसार होण्यासाठी शाळा सुरू झाल्यानंतर स्कूल बसची विशेष तपासणी मोहीम राबविणार असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय धायगुडे यांनी सांगितले.\nसातारा - सुरक्षित विद्यार्थी वाहतुकीसाठी शाळांमधील समित्यांचे सक्षमीकरण करण्यावर भर दिला जाईल. त्याचबरोबर विद्यार्थी वाहतूक नियमानुसार होण्यासाठी शाळा सुरू झाल्यानंतर स्कूल बसची विशेष तपासणी मोहीम राबविणार असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय धायगुडे यांनी सांगितले.\n\"कॉफी वुईथ सकाळ' या उपक्रमांतर्गत \"सकाळ' कार्यालयात संपादकीय विभागाशी चर्चा करताना श्री. धायगुडे बोलत होते. येत्या काही दिवसांमध्ये शाळा सुरू होणार आहेत. या पार्श्‍वभूमीवर सुरक्षित विद्यार्थी वाहतुकीबाबत उपप्रादेशिक परिवहन विभाग काय उपाययोजना करणार, यावर बोलताना श्री. धायगुडे म्हणाले, \"\"कऱ्हाड-पाटण वगळता जिल्ह्यात 552 स्कूल बसची नोंदणी झाली आहे. त्यातील शाळांच्या नावावर 225 तर, शाळा व खासगी वाहतूकदार यांच्यामध्ये करार असलेल्या अशा 327 स्कूल बस आहेत. शासनाच्या निर्देशानुसार गेले दोन वर्षे शाळा सुरू होण्यापूर्वी या सर्व स्कूल बसचा फिटनेस तपासण्यात आला होता. यंदा शासनाचे निर्देश आले नाहीत. तरीही स्कूल बसचालकांच्या विनंतीनुसार दोन स्वतंत्र शिबिरांचे आयोजन करून तपासणी करून घेण्यात आली आहे. उरलेल्या स्कूल बसची तपासणी सुरू आहे.\nपोलिस अधीक्षकांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय स्कूल बस समिती कार्य करते. तिची बैठक शाळा सुरू होण्यापूर्वी घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या समितीमध्ये विद्यार्थी वाहतूक सुरक्षितपणे आणि नियमानुसार होण्यासाठी आवश्‍यक असलेल्या उपाययोजनांची चर्चा करण्यात येणार आहे. सातारा शहरामध्ये सुरू असलेल्या कामामुळे होणारी सध्याची वाहतूक कोंडी पाहता शाळांच्या सुटण्याच्या व भरण्याच्या वेळेबाबत या बैठकीमध्ये चर्चा करण्यात येईल. त्यानुसार विविध विभागांच्या समन्वयाने शाळास्तरावरील स्कूल बस समित्या सक्षम करण्याकडे या वर्षी प्रामुख्याने भर दिला जाणार आहे. सध्या कार्यक्षेत्रातील 252 शाळा समित्यांची नोंदणी झाली आहे. ती सर्व शाळांत कार्यान्वित करण्यात येणार आहे. विद्यार्थी वाहतूक करणाऱ्यांशी शाळेचा दररराजेचा संबंध असतो. त्यामुळे त्या माध्यमातून अधिक लक्ष देण्यावर भर राहील. त्याचबरोबर विद्यार्थी वाहतुकीवर नियंत्रण राहण्यासाठी शाळा सुरू झाल्यानंतर विशेष तपासणी मोहीम राबविणार असल्याचेही ते म्हणाले.\n-रिक्षाचालकाने जादा भाडे मागितल्यास तक्रार करा. नाव गोपनीय ठेवले जाईल\n-रिक्षा थांब्यांचा लवकरच सर्व्हे करणार\n-उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील सर्व कामे ऑनलाइन सुरू\n-नागरिकांनी कोणत्याही मध्यस्थाशिवाय कामे करावीत. अडचण आल्यास संपर्क साधा\n-ब्रेक टेस्टसाठी वर्ये येथील जागा लवकरच मिळेल. तीन-चार महिन्यांत तेथे तपासणीचे काम सुरू होईल\n-वाहतुकीच्या नियमांचे पालन केल्यास अपघात टाळता येतील\nफलकांवर छायाचित्रे असणाऱ्यांची यादी द्या\nमुंबई - पुण्यातील दुर्घटनेनंतर मुंबई उच्च न्यायालयाने बेकायदा फलक हटवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतरही शहरात छायाचित्रांसह फलकबाजी करणाऱ्यांच्या...\nजागेची किंमत बोला... मोजायला तयार आहोत\nजागेची किंमत बोला... मोजायला तयार आहोत नागपूर : \"दीक्षाभूमी म्हणजे बौद्धांचे धार्मिक स्थान. यामुळे ऐतिहासिक अशा धम्मदीक्षेची भूमी आम्हाला मिळावीच....\nपाककृती स्पर्धेत प्रियांका पेणकर प्रथम\nपुणे - ‘सकाळ’ व त्वष्टा कासार समाज संस्था गणेशोत्सवतर्फे महिलांसाठी पाककृती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कसबा पेठेतील श्री...\nबाललैंगिक अत्याचारांत घट व्हावी - बापट\nपुणे - पुणे शहरासह ग्रामीण भागात बाललैंगिक अत्याचाराचे गुन्हे घडत आहेत. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य कारवाई होणे अपेक्षित आहे. तसेच बाल...\nरद्दीच्या बदल्यात विद्यार्थ्यांना वह्या\nमुंबई - विद्यार्थ्यांना रद्दीच्या बदल्यात नव्या कोऱ्या वह्या मिळणार आहेत. याबाबत शालेय शिक्षण विभाग आणि \"नमोआनंद अपसायकलर्स' यांच्यात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-cover-sory-kaustubh-kelkar-marathi-article-1308", "date_download": "2018-10-16T22:57:18Z", "digest": "sha1:YD7KUST2DTL4XWBUUXYXYC4OXHRYP3SS", "length": 41300, "nlines": 161, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Cover Sory Kaustubh Kelkar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nबॅंकिंग क्षेत्र कसे सुधारेल\nबॅंकिंग क्षेत्र कसे सुधारेल\nकौस्तुभ मो. केळकर, आर्थिक घडामोडींचे अभ्यासक\nगुरुवार, 22 मार्च 2018\nपंजाब नॅशनल बॅंकेतील घोटाळ्याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढतच आहे. फेब्रुवारी महिन्यातील मध्यास उघडकीस आलेला हा सुमारे १३ हजार कोटींचा घोटाळा अचंबित करणारा आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकेमधील अलीकडच्या काळातील हा एक मोठा घोटाळा आहे. परंतु, आता परिस्थिती एका घोटाळ्यापुरती सीमित नसून घोटाळ्यांचे सांगाडे बाहेर पडण्याची अहमहमिका लागली आहे. आज संपूर्ण सरकारी बॅंकिंग क्षेत्र संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे.\nनीरव मोदीने बॅंकेतील काही अधिकाऱ्यांबरोबर संधान साधून पंजाब नॅशनल बॅंकेला हजारो कोटींचा चुना लावला म्हणजे आपल्याकडे शहाणपण आले नसल्याचेच द्योतक आहे. देशाच्या सरकारी बॅंकांत पंजाब नॅशनल बॅंकेचा दुसरा क्रमांक लागतो. या बॅंकेला नीरव मोदी या हिरे व्यापाऱ्याने पद्धतशीरपणे चुना लावला. या घोटाळ्यातील त्याचा साथीदार नातेवाईक गीतांजली डायमंड्‌सचा मालक मेहुल चोक्‍सी आणि नीरव देशाबाहेर बेमालूमपणे पळून गेले. इतकेच काय तर नीरव मोदी या वर्षी दावोस येथे झालेल्या ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’मध्ये सहभागी झाला आणि त्याने पंतप्रधान मोदी यांच्याबरोबर ग्रुप फोटोमध्ये सहभागी झाला होता. या अगोदरच त्याची एका प्रकरणात चौकशी सुरू झाली होती. यावरून हे गुन्हेगार किती निर्ढावले आहे हे लक्षात येते.\nनीरव मोदी आपल्या व्यवसायासाठी पंजाब नॅशनल बॅंकेच्या मुंबईतील हार्निमन सर्कल भागातील शाखेतून गैरव्यवहार करत होता. तो नियमितपणे लेटर ऑफ अंडरटेकिंग घेत होता. मुळात तसे करणे हे गैर नसते, उलट उद्योगाचा भाग म्हणूनच तसे करण्याची पद्धत आहे. हे पात्रता पत्र होते, पण ते हमी देणारे पत्र असल्याचे दाखवून त्या आधारे पैसे काढले गेले. नेहमीच्या रीतीने बॅंकेच्या ग्राहकाला त्याच्या ग्राहकांकडून व्यवसायाद्वारे पैसे मिळताच ते परत केले जातात. दोन ग्राहकांमधील आर्थिक व्यवहारांसाठी बॅंक सहकार्य म्हणून असे पत्र दिले जाते. मात्र यातील घोटाळ्याचा मुद्दा म्हणजे नॅशनल बॅंकेच्या काही अधिकाऱ्यांनी पात्रता पत्रच हमी पत्रे म्हणून दिली, पण बॅंकेच्या सिस्टिममध्ये त्याची मुद्दाम नोंद केली नाही. यातूनच पुढील सर्व गैरव्यवहार घडले. या हमीपत्राच्या आधारे अन्य तीन सार्वजनिक बॅंकांकडून पैसे उभारण्यात आले. त्यावेळी त्या बॅंकांनी मूळ पत्र जारी करणाऱ्या पंजाब नॅशनल बॅंकेकडे त्याची शहानिशा करायला हवी, हे संबंधितांना कसे काय कळले नाही की ते जाणीवपूर्वक टाळले गेले तसेच हे पैसे ज्या परदेशी पुरवठादारांना दिले गेल्याचे म्हटले जाते ते आहेत तरी कोण तसेच हे पैसे ज्या परदेशी पुरवठादारांना दिले गेल्याचे म्हटले जाते ते आहेत तरी कोण त्याची शहानिशा कोणालाही करावीशी वाटली नाही त्याची शहानिशा कोणालाही करावीशी वाटली नाही की हे सगळे अजून मोठ्या पातळीवर संगनमताने ठरवून घडलेले आहे की हे सगळे अजून मोठ्या पातळीवर संगनमताने ठरवून घडलेले आहे हा प्रकार २०११ पासून म्हणजे सुमारे सात वर्षे सुरू होता.\nबॅंक गेली सात वर्षे दर तिमाहीला आर्थिक निकाल जाहीर करत आली आहे. या सर्व आर्थिक निकालांची इंटर्नल ऑडिटर, एक्‍स्टर्नल ऑडिटर, रिझर्व्ह बॅंक ऑडिटर तपासणी करत होते. बॅंकेच्या संचालक मंडळाने हे आर्थिक निकाल संमत केले आहेत. या सर्व नियंत्रण, तपासणी करणाऱ्या घटकांना हे लक्षात आले नाही यावर कोणीही विश्‍वास ठेवणार नाही. त्यामुळे यामधील सर्व संबंधितांची सखोल चौकशी करून त्यांना त्वरेने जबर शिक्षा करणे आवश्‍यक आहे. तसेच नीरव मोदी, चोक्‍सी हे उजळमाथ्याने उघडपणे परदेशात फिरत आहेत, यांना लवकरात लवकर अटक करून देशातील न्यायासनासमोर उभे केले पाहिजे. नाहीतर जनतेचा सरकारवरील उरलासुरला विश्‍वास संपेल आणि सरकारला हे फार जड जाईल.\nनीरव मोदी घोटाळ्याच्या तडाख्यातून खासगी क्षेत्रातील बॅंकासुद्धा सुटल्या नाहीत. काही दिवसांपूर्वी आयसीआयसीआय बॅंक आणि ॲक्‍सिस बॅंकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची, अर्थ मंत्रालयाच्या चौकशी विभागाने काही दिवसांपूर्वी समन्स पाठवून चौकशी केली होती. यावरून या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात येते. आता या घोटाळ्यावरून अर्थ मंत्रालय आणि रिझर्व्ह बॅंक यांच्यामध्ये जुंपली असून एकमेकांवर दोषारोप आणि ढकलाढकली सुरू आहे. अलीकडेच रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी नमूद केले, की सरकारी क्षेत्रातील बॅंकांतून होणारे घोटाळे व गैरव्यवहार थांबवण्यासाठी तसेच यातील दोषी व्यक्तींना शिक्षा करण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेला आणखी अधिकार मिळणे गरजेचे आहे. गैरव्यवहार करणाऱ्यांना पकडण्यासाठी सध्या कार्यरत असलेल्या यंत्रणा कुचकामी आहेत. रिझर्व्ह बॅंक स्वतःहून कोणतीही सरकारी बॅंक दुसऱ्या सरकारी बॅंकेत विलीन करू शकत नाही किंवा एखाद्या सरकारी बॅंकेचे अवसायनही (लिक्विडेशन) करू शकत नाही. रिझर्व्ह बॅंकेला खासगी बॅंकांच्या बाबतीत सरकारी बॅंकांपेक्षा बरे अधिकार आहेत. यावर अर्थ मंत्रालयाने नापसंती दर्शवली आहे. रिझर्व्ह बॅंकेकडे योग्य ते अधिकार आहेत. बॅंक नियंत्रण कायद्यातील १३ कलमांद्वारे रिझर्व्ह बॅंक सरकारी बॅंकांवर पुरेसे नियंत्रण ठेवू शकते. या कायद्यातील कलम ३६ च्या आधारे रिझर्व्ह बॅंक एखाद्या सरकारी बॅंकेतील व्यवस्थापन बदली करू शकते, तर कलम ३० द्वारे एखाद्या सरकारी बॅंकेचे खास ऑडिट करून घेऊ शकते. अर्थ मंत्रालय आणि रिझर्व्ह बॅंक यांच्यातील ही साठमारी देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने अतिशय घातक असून यातून कर्जबुडवे, घोटाळेबाज यांना बॅंकिंग क्षेत्रात सुंदोपसुंदी असल्याचा संदेश जाऊ शकतो. नीरव मोदी प्रकरणाच्या आसपास अनेक घोटाळे बाहेर आले. त्यामध्ये रोटोमॅक, द्वारकादास सेठ इंटरनॅशनल, सिमभोली शुगर्स, आर. पी. इन्फोसिस्टिम, चंद्री पेपर्स इत्यादींचा समावेश आहे. या सगळ्यांची मिळून आकडेवारी किरकोळ वाटावी असे अनेक घोटाळे अनेक वर्षे सुरू आहेत. एक संस्थेने माहिती अधिकारामध्ये रिझर्व्ह बॅंकेकडून मिळवलेली आकडेवारी धक्कादायक आहे. गेल्या पाच आर्थिक वर्षांमध्ये सरकारी बॅंकांमध्ये ८६७० कर्जघोटाळे झाले असून एकूण ६१२६० कोटी रुपयांना बॅंकांना चुना लावण्यात आला आहे. यामध्ये वर नमूद केलेल्या घोटाळ्यांचा अंतर्भाव नाही.\nआपल्या देशातील संपूर्ण बॅंकिंग क्षेत्र आज अनुत्पादित आणि पुनर्रचित कर्जांच्या गंभीर समस्येत अडकले आहे. डिसेंबर २०१३ अखेर ढोबळ अनुत्पादित कर्जे २ लाख ५२ हजार कोटी रुपये होती, तर सप्टेंबर २०१७ अखेर ती ८ लाख ४० हजार कोटी रुपयांपर्यंत पोचली आहेत. यावरून समस्येचा आवाका आणि यातील वास्तव लक्षात येते. या भीषण समस्येने सरकारी आणि खासगी क्षेत्रातील बॅंकांनासुद्धा ग्रासले आहे. आजमितीस खासगी क्षेत्रातील बॅंकांची अनुत्पादित कर्जांनी १ लाख ६ हजार कोटी रुपयांची पातळी पार केली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांची अनुत्पादित कर्जे ७ लाख ३३ हजार कोटी रुपयांपर्यंत पोचली आहेत. हे पुढील तक्‍त्यामध्ये दिले आहे..\nअनुत्पादित, थकीत, पुनर्रचित कर्जे आणि घोटाळे यांचा हा राक्षस बाटलीबंद करणे आवाक्‍याबाहेर आहे हे रिझर्व्ह बॅंकेच्या लक्षात आले आहे. यावर निर्णायक घाव घालण्यासाठी सध्या असलेल्या यंत्रणेत पूर्णपणे फेररचना करत रिझर्व्ह बॅंकेने काही दिवसांपूर्वी नवीन निकषांसह सुधारित आकृतिबंध जाहीर केला. यातून ‘नादारी आणि दिवाळखोरी संहिते’चा वापर करून कर्जथकिताची प्रकरणे वेगाने निकाली निघून, बॅंकांच्या ताळेबंदाच्या स्वच्छतेला लागण्याची अपेक्षा आहे. नादारी आणि दिवाळखोरी संहिता लागू झाल्याने त्याच्याशी पूरक असे धोरण जाहीर करताना ‘कर्ज पुनर्रचना योजना’ आणि ‘धोरणात्मक कर्ज पुनर्रचना योजना’ अशा या प्रश्‍नांशी निगडित उपाययोजना रद्द करीत असल्याचे रिझर्व्ह बॅंकेने नमूद केले आहे.\nसरकारी बॅंकांची ढोबळ अनुत्पादित कर्जे\nमहिना ढोबळ अनुत्पादित कर्ज रक्कम रुपये कोटी\n(संदर्भ - कॅपिटललाईन प्लस)\nखासगी क्षेत्रातील बॅंकांची ढोबळ अनुत्पादित कर्जे\nमहिना ढोबळ अनुत्पादित कर्ज रक्कम रुपये कोटी\nया सगळ्यामुळे सरकारची नाचक्की झाली आहे. यातून सरकार पूर्णपणे बिथरले असून सरकारचा भर अतिघाईच्या उपाययोजना आणि तात्पुरती मलमपट्टी करण्यावर दिसतो. परंतु यातून मूळ समस्येवर मात करता येणार नाही. बॅंकांची कोट्यवधी रुपयांची कर्जे बुडवून देशाबाहेर पळून गेलेल्यांच्या पार्श्‍वभूमीवर कर्जबुडव्यांना देशाबाहेर पळून जाण्यास प्रतिबंध करण्याच्या प्रयत्नात सरकार आहे.\nपन्नास कोटी रुपयांहून अधिक रकमेचे कर्ज थकविणाऱ्या कर्जदारांच्या पारपत्राविषयीची सखोल माहिती यापूर्वीच तपास यंत्रणांनी बॅंकांकडे मागितली आहे. ही ९१ नावे या यादीतूनच निश्‍चित केली गेली असून त्यांचा भारताबाहेर जाण्याचा मार्ग सर्वप्रकारे रोखण्यात यावा असे निर्देश देण्यात आले आहेत. असे प्रकार पुन्हा घडू नयेत म्हणून रिझर्व्ह बॅंकेने अलीकडेच हमीपत्रांचा आयातीसाठी होणारा वापर तातडीने बंद करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु सुक्‍याबरोबर बरोबर ओलेही जळते यानुसार यातून प्रामाणिकपणे निर्यात आणि त्यासाठी लागणारी आयात करणाऱ्या व्यक्ती, कंपन्या यांची पंचाईत झाली आहे. कारण खेळते भांडवल कमी व्याजदरात मिळण्याचा ही हमीपत्रे एक चांगला पर्याय होता. या खेरीज बॅंकांना ५० कोटी रुपये आणि त्यावरील सर्व कर्ज प्रकरणांची छाननी करून यामध्ये कोणताही गैरव्यवहार, घोटाळा नाही ना याची खबरदारी घेण्यास सांगितले आहे.\nकॉर्पोरेट्‌स, कंपन्या यांच्या अनुत्पादित कर्जाची एकूण अनुत्पादित\nकर्जाशी केलेली तुलना (आर्थिक वर्ष २०१६-१७)\nबॅंकेचे नाव एकूण अनुत्पादित कॉर्पोरेट्‌स, कंपन्या यांची कॉर्पोरेट्‌स, कंपन्या\nकर्जे रुपये कोटी अनुत्पादित कर्जे रुपये कोटी यांच्या अनुत्पादित कर्जाचे एकूण अनुत्पादित कर्जाशी असलेले प्रमाण %\nअलाहाबाद बॅंक २०६८८ १७१९८ ८३.१३\nबॅंक ऑफ बडोदा ४२७१९ २११५३ ४९.५२\nआंध्र बॅंक १७६७० १४२३७ ८०.५७\nबॅंक ऑफ इंडिया ५२०४५ ३२७८६ ६३.००\nबॅंक ऑफ महाराष्ट्र १७१८९ ११९०४ ६९.२५\nकॅनरा बॅंक ३४२०२ २२४१८ ६५.५५\nसेंट्रल बॅंक ऑफ इंडिया २७२५१ १९३२३ ७०.९१\nआयडीबीआय बॅंक ४४७५३ ३३०७० ७३.८९\nसरासरी प्रमाण % ६९\n(संदर्भ - रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया)\nआपल्या देशाला वेगाने आणि सर्वसमावेशक आर्थिक विकास करावयाचा असेल, तर देशातील बॅंकिंग क्षेत्र सशक्त आणि दर्जेदार सेवा देणारे असणे निकडीचे आहे. परंतु आज सरकारी बॅंकांची परिस्थिती पाहिल्यास ती अतिशय गंभीर आहे. नावीन्यपूर्ण आणि प्रतिबंधात्मक उपायांची गरज आहे. त्याचा ऊहापोह पुढे केला आहे.\nसरकारी बॅंकांची सप्टेंबर २०१७ अखेर अनुत्पादित कर्जे ७ लाख ३३ हजार कोटी या धोकादायक पातळीवर पोचली आहेत. परंतु याला सर्वसामान्य माणसाला दिलेली कर्जे जबाबदार नसून बडे उद्योगपती, कंपन्या जबाबदार आहेत. यांना कर्जे घेऊन खुशाल बुडवण्याची सवय असते. एकूण अनुत्पादित कर्जांमध्ये बडे उद्योगपती, कंपन्यांना दिलेल्या कर्जाचे प्रमाण सुमारे ६९ टक्के आहे. हे पुढील तक्‍त्यावरून लक्षात येते. २००४-०५ ते सप्टेंबर २०१७ अखेर सुमारे ३ लाख ८१ हजार कोटी रुपयांची कर्जे बुडीत झाली आहेत. यावर उपाय म्हणजे सरकारी क्षेत्रातील केवळ मोठ्या बॅंकांनी कॉर्पोरेट्‌स, कंपन्या यांना कर्जे द्यावीत आणि इतर सरकारी बॅंकांनी रिटेल क्षेत्र म्हणजे वैयक्तिक कर्जे, गृह कर्जे, वाहन कर्जे इत्यादीवर लक्ष केंद्रित करावे.\nकॉर्पोरेट बाँड मार्केटची गरज\nआज कॉर्पोरेट्‌स आणि कंपनी जगत यांच्या कर्जाची बहुतांश गरज विशेषतः सरकारी बॅंकांकडून भागवली जात आहे. पायाभूत सुविधांच्या कर्जासाठी प्रामुख्याने सरकारी बॅंकांवरच अवलंबून राहावे लागत आहे. साहजिकच आज सरकारी बॅंकांना अनुत्पादित कर्जाच्या समस्येने ग्रासले आहे. खासगी क्षेत्रातील बॅंका रिटेल कर्जे, कंपन्यांना लागणारी अल्प मुदतीची कर्जे, खेळते भांडवल यासाठी लागणारी कर्जे यावर भर देत आहेत. सरकारी बॅंकांच्या तुलनेत यांची अनुत्पादित कर्जे आटोक्‍यात आहेत. परंतु आजही देशातील एकूण बॅंकिंगमध्ये सरकारी बॅंकांचा वाटा सुमारे ७० टक्के आहे. यावरून आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेमधील सरकारी बॅंकांचे अनन्यसाधारण महत्त्व लक्षात येते. हे पाहता सरकारी बॅंक सशक्त असणे गरजेचे आहे. सरकारी बॅंकांना यातून मुक्त करण्यासाठी आपल्या देशामध्ये कॉर्पोरेट बाँड मार्केटची गरज आहे. यातून कंपन्यांना ‘बाँड्‌स’मधून (कर्जरोखे) कर्जउभारणी करता येईल. तसेच या बाँड्‌सचे पतमूल्यांकन होत असल्याने कंपन्यांचा दर्जा आपोआप स्पष्ट होईल. बॅंकांना कर्जे देताना हे अवघड होते. यातून अनुत्पादित कर्जे वाढत जातात. परंतु कॉर्पोरेट बाँड मार्केट सजग असणे, यामध्ये वित्तीय तरलता असणे आणि यावर ‘सेबी’चे नियंत्रण असणे आवश्‍यक आहे.\nबॅंकिंग कायद्यात बदल हवा\nरिझर्व्ह बॅंकेचे माजी गव्हर्नर वाय. व्ही. रेड्डी यांनी नमूद केले, की आज आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला जागतिक पातळीवर स्पर्धा करावयाची असेल तर आपले बॅंकिंग क्षेत्र जोखडमुक्त करून बॅंकिंग कायद्यामध्ये काळानुरूप बदल करणे गरजेचे आहे. बॅंकांना एकूण कर्जापैकी ४० टक्के कर्जे प्राधान्य क्षेत्राला देण्याची अट मागे घेऊन ही टक्केवारी कमी केली पाहिजे. तसेच कमी आकाराची मुद्रा कर्जे, जनधन बॅंक खाती यांचा भार हलका केला पाहिजे. हे स्मॉल फायनान्स बॅंक, मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशन्स यांच्याकडे सोपवले पाहिजे. थोडक्‍यात, बॅंकांवरील समाजसेवेची सक्ती लक्षणीय प्रमाणात कमी करणे गरजेचे आहे. यासाठी अर्थ मंत्रालय, रिझर्व्ह बॅंक यांनी एकत्र विचारविनिमय करून याबाबतीत कालबद्ध आराखडा तयार करणे अपेक्षित आहे. यामध्ये संसदेला विश्‍वासात घ्यावे लागेल.\nसरकारी बॅंकांच्या संचालक मंडळावर जोखीम व्यवस्थापन, तंत्रज्ञान, मनुष्यबळ व्यवस्थापन, धोरणात्मक व्यवस्थापन अशा विविध क्षेत्रातील तज्ज्ञ असले पाहिजेत. यातून बॅंकेच्या व्यवसायाच्या, पुढील काळातील वाटचालीच्या, प्रगतीच्या दृष्टीने नव्या आणि विविध दृष्टिकोनातून विचार करता येईल असे नेतृत्व मिळेल. तसेच बॅंकेतील सर्वोच्च पदांवर शक्‍यतो बाहेरील व्यक्ती आणून बसवणे टाळावे. बॅंकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना यामध्ये संधी दिली पाहिजे. कारण या अधिकाऱ्यांना बॅंकांची कार्यपद्धती, धोरणे, बॅंकेची बलस्थाने याबाबत माहिती असते आणि ते बॅंकेला सर्वार्थाने फायदेशीर ठरते. मध्यम पातळीवरील व्यवस्थापक यांना जोखीम व्यवस्थापन, डिजिटल बॅंकिंग, कॉर्पोरेट बॅंकिंग याबाबत विशेष प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. विशेषतः कर्ज प्रस्तावावर विचार विनिमय करताना यातील जोखीम, कंपनीने दिलेला प्रकल्पाचा अहवाल, यामधील नमूद केलेला भविष्यातील कॅश फ्लो बरोबर आहे का याचे योग्य ते विश्‍लेषण करू शकणारे कर्मचारी असले पाहिजेत. आज सरकारी बॅंकांतील जोखीम व्यवस्थापन हे एखादी परिस्थिती निर्माण झाल्यावर त्यावर उपाय योजनांचे काम करते. ते २४ तास सुरू असणारे आणि प्रतिबंधात्मक उपाय योजणारे असावे. देशातील, तसेच जागतिक पातळीवर विविध माध्यमांतून प्रचंड माहिती सत्ता उपलब्ध होत असते. याचे पृथक्करण करून आपल्या व्यवसायाला उपयुक्त असलेली माहिती गोळा करणे आणि त्याचा वापर करून पावले टाकणे हे अपेक्षित आहे. आयसीआयसीआय बॅंकेने क्रॉलर इंजिन हे सॉफ्टवेअर तयार केले असून ते बॅंकेच्या ग्राहकांची, कर्जदाराची माहिती इंटरनेटवर सतत शोधत असते आणि ती आपल्या अधिकाऱ्यांना उपलब्ध करून देते. काही महिन्यांपूर्वी बॅंकांवर सायबर हल्ले झाले होते आणि यातून अनेक समस्या उद्‌भवल्या होत्या. असे हल्ले भविष्यात परत होऊ शकतात, यांचा सामना कसा करता येईल याचे व्यवस्थापन केले पाहिजे. आज सरकारी बॅंकांमध्ये माहितीची गोपनीयता हा चिंतेचा विषय आहे. पंजाब नॅशनल बॅंकेत एकमेकांचे कॉम्प्युटर पासवर्ड सर्रास दिले जात होते आणि गैरव्यवहार केला जात होता. यावर कडक नजर ठेवायला हवी, उपाययोजना केल्या पाहिजेत. खासगी बॅंकांमध्ये पासवर्डबाबत मोठी खबरदारी बाळगली जाते. बॅंकेत कोणी कर्मचाऱ्याने आपला पासवर्ड दुसऱ्या कर्मचाऱ्याला गैरपणे दिला आणि हे उघडकीस आले तर त्या कर्मचाऱ्यांना ताबडतोब नोकरीवरून काढून टाकले जाते. सरकारी बॅंका अशी निर्णायक पावले टाकू शकतील का थोडक्‍यात, जोखीम व्यवस्थापनामध्ये आमूलाग्र बदल तातडीने हवा आहे.\nवर नमूद केलेल्या उपायांखेरीज अनेक उपाय आहेत. आपल्या देशाला ९ ते १० टक्के दराने आर्थिक विकास करावयाचा असेल, तर बॅंकिंग क्षेत्र सशक्त, सतर्क, अद्ययावत यंत्रणा असलेले आणि भविष्यातील संकटे आणि संधी यांचा वेध घेणारे असले पाहिजे.\nसरकार नीरव मोदी गैरव्यवहार\nकेरळ व उत्तराखंडमध्ये नुकत्याच आलेल्या पुराने झालेले प्रचंड नुकसान\nगेल्या काही वर्षात भारतीय सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नेमणुकीवरून सरकार व...\nयुपीए एक आणि दोन अशा सलग दहा वर्षांच्या सत्ताकाळात एकापाठोपाठ एक अशा आरोपांच्या...\nनाशिकजवळच्या एका फार्ममधील ही घटना आहे. नाशिकचा फार्म म्हटला, की तो भुजबळ फार्मच...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%A7/", "date_download": "2018-10-16T23:10:27Z", "digest": "sha1:TI2F64IXG264ZBUJONJKC3VEZSWPI6S2", "length": 7215, "nlines": 145, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अभिनेत्री मुमताजच्या निधनाचे अफवा | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nअभिनेत्री मुमताजच्या निधनाचे अफवा\nकित्येक सिनेतारकांच्या अकाली निधनाच्या अफवा यापूर्वी पसरल्या होत्या. अजूनही अशा अफवा पसरत असतात. यावेळी जुन्या जमान्यातील ऍक्‍ट्रेस मुमताज यांच्या निधनाची अफवा पसरली आहे. हृदयविकाराच्या झटक्‍याने मुमताज यांचे निधन झाले, अशी अफवा नुकतीच पसरली होती. मुमताज यांच्या फॅन्सना या बातमीमुळे धक्काच बसला होता. मात्र मुमताज यांच्या परिवाराने ही बाब म्हणजे अफवा असल्याचे स्पष्ट केले आहे.\nमुमताज यांची धाकटी मुलगी तान्या माधवानी हिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ टाकून मुमताज यांची तब्येत ठिक असल्याचे आणि सध्या आपल्याबरोबर रोममध्ये असल्याचे स्पष्ट केले आहे. मी आणि आई आता शॉपिंग करायला जाणार आहोत. या शॉपिंगचे फोटो मी लवकरच पोस्ट करेन, असे तान्याने म्हटले आहे. तिने आपल्याबरोबर मुमताज यांचे काही फोटोही पोस्ट केले आहेत. त्यात मुमताज अगदी फिट ऍन्ड फाईन दिसत आहेत.\nरास्ते, अनपढ, बंधन, खिलौना, आणि मेला सारख्या सिनेमातून काम केलेल्या मुमताज यांनी 1974 साली मयूर वाधवानीबरोबर विवाह केला. त्यांनी 13 वर्षांची गॅप घेऊन 1990 मध्ये “आंधियां’मधून पुनरागमन केले होते.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleउत्तर व दक्षिण कोरियाचे संबंध सुधारण्यात अमेरिकेची भूमिका नाही – ईराण\nसलमान ‘भाई’ आणि ‘राणी’ दीपिकाचीच बॉलीवुडवर सत्ता \nसचिन ‘असा’ बोलला तेव्हा मी खूप रडलो\n#ME TOO : ऐश्वर्या राय बच्चन ‘ते’ अधिकृत ट्विटर अकाऊण्ट खोटे\nमहिला चित्रपट निर्मात्यांची #MeToo साठी ‘अशी’ आहे भूमिका\nउर्मिला मातोंडकरचे पुन्हा एकदा मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल\n‘सुपर डान्सर शो’ आता येणार मराठीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8-%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%81%E0%A4%B2-%E0%A4%97/", "date_download": "2018-10-16T22:43:29Z", "digest": "sha1:UINVZBZOFRSMOFPU4AOU7D3C3S54DLYU", "length": 7056, "nlines": 138, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचाही मी टू मोहीमेला पाठिंबा | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nकॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचाही मी टू मोहीमेला पाठिंबा\nनवी दिल्ली: देशभरात विविध क्षेत्रातील महिलांनी आपल्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या विरोधात खुलेपणाने बोलण्यासाठी “मी टू’ ची मोहीम सुरू केली आहे. त्या मोहिमेला कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही पाठिंबा दिला आहे. ते म्हणाले की आता खरे बोलण्याची वेळ आली आहे. बदल घडवण्यासाठी मोठ्याने आणि ठळकपणाने खरे बोलावे लागेल असे त्यांनी म्हटले आहे.\nकेंद्रीय मंत्री एम. जे अकबर यांच्याही विरोधात लैंगिक अत्याचाराचा आरोप ठेवण्यात आला आहे. तथापी त्यांनी या मंत्र्याचा आपल्या ट्‌विटर संदेशात उल्लेख केलेला नाही. त्यांनी म्हटले आहे की महिलांना सन्मान देण्यास प्रत्येकानेच शिकले पाहिजे. हा एक मोठा इश्‍यु असून त्यावर मी एखाद्या पत्रकार परिषदेत सविस्तरपणे बोलेन असे त्यांनी गुरूवारी नमूद केले होते. त्या पाठोपाठ आज त्यांनी आपल्या ट्‌विटरवर या मोहीमेला पाठिंबा दर्शवला आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleमतांच्या राजकारणामुळे सामाजिक चळवळींचा ऱ्हास\nNext articleहेरगीरी प्रकरणी निशांत आगरवाल याला सात दिवसांची कोठडी\nगोव्यात ‘काँग्रेस’ला धक्का, दोन आमदार करणार भाजपात प्रवेश\nहत्या प्रकरणातील दोषी स्वयंघोषित ‘संत रामपाल’ला जन्मठेप\nतितली चक्रीवादळ : मृतांची संख्या 27, सरकार मृतांची संख्या लपवत असल्याचा विरोधाकांचा दावा\nदरकपातीनंतरही दिलासा नाहीच, ‘इंधनदरवाढी’चे सत्र आजही कायम\nशत्रुघ्न सिन्हांचा भाजपवर जोरदार हल्ला\nमोदी जनतेला अन्न द्यायला विसरले – राहुल गांधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A4%A4%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%8D/", "date_download": "2018-10-16T22:23:51Z", "digest": "sha1:JCAOTR36WM2E7JSQVTEICYKPMROIQS4S", "length": 10773, "nlines": 145, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "फुटबॉल स्पर्धा: गतविजेत्या स्पायसर युनिव्हसिर्टीची विजयी सलामी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nफुटबॉल स्पर्धा: गतविजेत्या स्पायसर युनिव्हसिर्टीची विजयी सलामी\nरिलायन्स फाऊंडेशन यूथ फुटबॉल स्पर्धा\nपुणे: गतविजेत्या स्पायसर ऍडव्हर्टाईज युनिव्हर्सिटी संघाने आपल्या प्रतिस्पर्धी संघाचा एकतर्फी पराभव करताना रिलायन्स फाऊंडेशन यूथ स्पोर्टस्‌ फुटबॉल स्पर्धेत स्पर्धेत विजयी सलामी दिली. अन्य सामन्यांत सिम्बायोसिस सेकंडरी स्कूल, स्पायसर हायर सेकंडरी स्कूल आणि द ऑर्चिड स्कूल यांनी आपापल्या गटांत विजयी आगेकूच केली.\nस्पायसर युनिव्हर्सिटी मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत महाविद्यालयीन मुलांच्या गटांत स्पायसर ऍडव्हर्टाईज युनिव्हर्सिटी संघाने एआयएसएसएमएस इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्‍नॉलॉजी संघाचा 5-0 असा सहज पराभव केला. यामध्ये शमय अशिमरय याने तीन गोल करून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.\nवरिष्ठ गटातील लढतीत स्पायसर हायर सेकंडरी स्कूल संघाने बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स संघाचा 5-1 असा एकतर्फी पराभव करीत आगेकूच केली. हर्ष स्वानसीने तीन गोल करीत विजयात मोलाचा वाटा उचलला. बृहन्महाराष्ट्र कॉलेजकडून आदित्य रणदिवेने एकमेव गोल केला. याच गटातील आणखी एका लढतीत द ऑर्चिड स्कूल संघाने एसएनबीपी हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज संघाचा 1-0 असा निसटता पराभव केला.\nकुमार गटातील सामन्यांत जयेश चौधरी याने केलेल्या दोन गोलच्या जोरावर सिम्बायोसिस सेकंडरी स्कूलने भारतीय विद्या भवन संघाचा 2-1 असा पराभव करून आगेकूच केली. तसेच शालेय मुलींच्या गटात स्पाईसर हायर सेकंडरी स्कूलने अक्षरा इंटरनॅशनल स्कूलचा 4-0 असा सहज पराभव करून स्पर्धेत विजयी सलामी दिली. स्पाईसरकडून सेनोरिटा एन. आणि निशाली जॉर्ज यांनी प्रत्येकी एक आणि फ्रीसिया एन. हिने दोन गोल करून संघाला सहज विजय मिळवून दिला.\nबाद फेरी – महाविद्यालयीन मुलांचा गट – स्पायसर ऍडव्हर्टाईज युनिव्हर्सिटी – 5 (शमय अशिमरय 26, 39 व 58वे मि., मेहिलांग कामेरी 28वे मि., पौटेंगटुंग 57वे मि) वि.वि. एआयएसएसएमएस इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्‍नॉलॉजी – 0;\nकुमार गट – सिम्बायोसिस सेकंडरी स्कूल – 2 (जयेश चौधरी 14 व 43वे मि.) वि.वि. भारतीय विद्या भवन – 1 (तरल मुनोत 40वे मि.);\nवरिष्ठ गट – स्पायसर हायर सेकंडरी स्कूल – 5 (हर्ष स्वानसी 1, 11 व 36वे मि., त्यामेई पमथीड 15वे, डॅनियल पॉल 49वे मि.) वि.वि. बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स – 1 (आदित्य रणदिवे 32 मि.);\nद ऑर्चिड स्कूल – 1 (किशोर पांड्या 11वे मि.) वि.वि. एसएनबीपी हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज – 0;\nशालेय मुली – स्पायसर हायर सेकंडरी स्कूल – 4 (सेनोरिटा एन. तिसरे मि., फ्रीसिया एन. 10 व 42वे मि., निशाली जॉर्ज 12वे मि.) वि.वि. अक्षरा इंटरनॅशनल स्कूल – 0.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपृथ्वी शॉचे कसोटी क्रिकेटमधील पदार्पण निश्‍चित\nNext articleकृष्ण देव आहे काय\nयुवा ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा: भारताच्या पुरुष आणि महिला संघाला रौप्यपदक\nकोहली, शास्त्री यांच्याकडून पृथ्वी शॉवर कौतुकाचा वर्षाव\nपी.व्ही.सिंधू आणि सायना नेहवालकडून भारताला पदकाची आशा\nचेन्नईच्या अश्‍विन, विष्णूकडे आघाडी जोसेफचे गिक्‍सर कप जेतेपद निश्‍चित\nरिलायन्स फाउंडेशन युथ स्पोर्टस फुटबॉल स्पर्धा: बिशप्स स्कूल, नेस वाडिया संघांचे विजय\nदृष्टीहीन खेळाडूंच्या भारत विरूध्द श्रीलंका मालिकेला आजपासून सुरुवात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%A4-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%82%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%B8%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2018-10-16T23:38:49Z", "digest": "sha1:BHEP64H4D5BAXYVCDFWASDLTGOC3WVWI", "length": 9317, "nlines": 128, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अनधिकृत वाळूउपसा करणाऱ्या बोटी पाण्यात बुडविल्या | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nअनधिकृत वाळूउपसा करणाऱ्या बोटी पाण्यात बुडविल्या\nकर्जत – नगर आणि पुणे जिल्ह्याच्या संयुक्त महसुली हद्दीचा गैरफायदा घेत, भीमा नदीपात्रातून अनधिकृत वाळूउपसा करणाऱ्या सहा बोटी जिलेटिनच्या स्फोटाने उडवून देत नदीच्या पाण्यात बुडविण्यात आल्या. यामध्ये इतर बोटींचेही नुकसान झाले. कर्जत व दौंड तालुका महसूल प्रशासनाने संयुक्‍तपणे केलेल्या या धडक कारवाईने वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहे.\nभीमा नदी पात्राच्या कर्जत, दौंड, इंदापूर या तीनही तालुक्‍यांच्या हद्दीत ठिकठिकाणी वाळू तस्करांनी आपले चांगलेच बस्तान बसविले आहे. कर्जत तालुक्‍यातील जलालपूर, देऊळवाडी, सिद्धटेक, बेर्डी आदी भागात तर दौंड तालुक्‍यातील शिरापूर, हिंगणी, मलठण, नायगाव, राजेगाव, वाघलूज आदी भागात वाळू तस्कारांनी रात्रंदिवस उच्छाद मांडलेला आहे. यांत्रिक बोटींद्वारे दररोज लाखो रुपयांचा महसूल बुडवून हजारो ब्रास अनधिकृत वाळूउपसा केला जात आहे. या उपशामुळे परिसरातील शेतकरी त्रस्त झाले आहेत. क्षमतेपेक्षा जास्त वाळू वाहतूक होत असल्याने डांबरी रस्त्यांची वाट लागली आहे. ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने दर्शनासाठी येणारे भाविक, शालेय विद्यार्थी, शेतमाल व प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे .\nया पार्श्‍वभूमीवर कर्जत व दौंड तालुका महसूल प्रशासनाने मंगळवारी संयुक्‍तपणे ही कारवाई केली. अनेक वाळू तस्करांनी आपल्या बोटी नदीकाठच्या जंगलातील ओढ्यात लावल्या होत्या. तेथे जाऊन अधिकाऱ्यांनी जिलेटीनच्या स्फोटाद्वारे बोटी फोडून नदीत बुडविल्या. या संयुक्त कारवाईत दौंडचे प्रांताधिकारी संजय अस्वले, तहसीलदार बालाजी सोमवंशी यांनी महत्वाची भूमिका बजावली. यावेळी कर्जतच्या प्रांताधिकारी अर्चना नष्टे व तहसीलदार किरण सावंत पाटील हजर नव्हते. या पथकामध्ये कर्जतमधून सर्कल बाळासाहेब सूर्यवंशी, मोहसिन शेख, तलाठी नंदकुमार गव्हाणे, कालीचरण मखरे, विश्वास राठोड, धुळाजी केसकर, बळीराम पांडुळे, सदाशिव गावडे, उजनी कालवा निरीक्षक इम्रान शेख, तर दौंड तालुक्‍यामधून सर्कल शिवाजी खारतोडे, दीपक कोकरे, प्रकाश भोंडवे, विनोद धांडोरे उपस्थित होते. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाने उजनी धरण व्यवस्थापनाला अनधिकृत वाळूउपसा करणाऱ्या यांत्रिक बोटींवर कारवाई करण्याचे पत्र दिले आहे. मात्र त्यावर कार्यवाही होताना दिसत नाही. त्यामुळे वाळू माफिया पोसले जात आहेत.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleटेबल टेनिस स्पर्धा: सुदेश शेलार मेमोरियल करंडक ‘यांना’ मिळाले विजेतेपद\nNext articleभिलाई स्टील प्लांट दुर्घटना-सीईओसह तिघांवर कारवाई; केंद्राकडून मदत जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.mukhyamantri.com/2011/11/blog-post.html", "date_download": "2018-10-17T00:03:28Z", "digest": "sha1:BWJNQJ5PSFCV7VIIIHDJXX4W5VQQMICY", "length": 18011, "nlines": 176, "source_domain": "www.mukhyamantri.com", "title": "मुख्यमंत्री डॉट कॉम : बापुसाहेबां बद्दल त्यांच्या एका मित्रा कडून .....", "raw_content": "\nबापुसाहेबां बद्दल त्यांच्या एका मित्रा कडून .....\nबापूसाहेबांच्या निधनाचे वृत्त समजले. अलीकडेच झालेल्या आम्हा उभयतांच्या भेटीत त्यांच्या प्रकृतीचा अंदाज आला होता. उपचारासाठी त्यांना मुंबईत आणले होते. माझा वाढदिवस 12 डिसेंबर व माझ्या पत्नीचा 13 डिसेंबर आहे. बापू मुंबईत हॉस्पिटलमध्ये होते. 12 नोव्हेंबरला मला व प्रतिभाला उभयतांच्या वाढदिवसासाठी, 12 व 13 डिसेंबरसाठी अभीष्टचिंतनाचे पत्र बापूसाहेबांकडून आले. त्यांनी हे पत्र महिनाभर आधीच का पाठविले याचा मी विचार करत होतो. 12 डिसेंबरपूर्वी बापूसाहेब निघून गेले. कदाचित आपण नसू याचा अंदाज व खात्री त्यांना असावी; म्हणून जाण्यापूर्वीच आम्हा उभयतांचे त्यांनी अभीष्टचिंतन केले असावे.\n1967 मध्ये मी बारामतीहून व बापूसाहेब लातूरहून असे दोघेही महाराष्ट्र विधानसभेत आलो. बापूसाहेबांनी राज्याचे सहकारमंत्री केशवराव सोनावणे यांचा पराभव केला होता. मीसुद्धा एका साखर कारखान्याच्या धनाढ्याचा पराभव केला होता. मी सत्ताधारी कॉंग्रेस पक्षाचा सदस्य, तर बापूसाहेब विरोधी समाजवादी पक्षाचे सदस्य. पण आमची मैत्री विधिमंडळाच्या पहिल्या अधिवेशनातच झाली. बापूसाहेब उत्तम वक्ते होते. फार थोड्या कालावधीत वैधानिक कार्यात त्यांना मान्यता मिळाली. विधानसभेचे अधिवेशन असो किंवा राष्ट्रकुल संसदीय दलाची बैठक असो, मी आणि बापूसाहेब कायम बरोबर असायचो. पुढील निवडणुकीत बापूसाहेबांनी मतदारसंघ बदलला. मात्र, त्यांना त्या निवडणुकीत यश आले नाही. त्यांच्याविरुद्ध अंबेजोगाई पंचायत समितीचे सभापती बाबूराव आडसकर यांनी निवडणूक लढवली. बापूसाहेब उत्तम वक्ते असल्याने त्यांच्या भाषणाला उपस्थिती चांगली असायची. पण मतदारसंघातील विकासाची कामे करण्याचा अधिकार पंचायत समितीच्या सभापतींकडे असायचा. त्याचा फायदा श्री. आडसकरांना झाला. कोणत्याही खेड्यात गेले की श्री. आडसकर लोकांना विचारायचे आणि जाणवून द्यायचे, \"\"तुझ्या गावचा रस्ता कोणी केला म्या केला. तुझ्या गावाला पाणी कोणी दिलं, म्या दिलं.'' ही प्रचाराची पद्धत. \"\"कामाला मत द्यायचे की उत्तम भाषणाला मत द्यायचे म्या केला. तुझ्या गावाला पाणी कोणी दिलं, म्या दिलं.'' ही प्रचाराची पद्धत. \"\"कामाला मत द्यायचे की उत्तम भाषणाला मत द्यायचे उत्तम भाषण ऐकायचे असल्यास बापूसाहेबांचे भाषण मी गणपती उत्सवात ठेवेन. सबब मला मत द्या उत्तम भाषण ऐकायचे असल्यास बापूसाहेबांचे भाषण मी गणपती उत्सवात ठेवेन. सबब मला मत द्या'' अशा श्री. आडसकरांच्या प्रचाराच्या गमती बापूसाहेब आम्हाला हसून सांगायचे.\n1975 मध्ये देशात आणीबाणी जाहीर झाली. बापूसाहेबांनी जयप्रकाशजींच्या आंदोलनात पुढाकार घेतला होता. त्यांना अटक होऊन 19 महिने कारावासाची शिक्षा झाली. आणीबाणी संपली; बापूसाहेबांची सुटका झाली. जनता पक्षाची स्थापना झाली. सर्व आणीबाणीविरोधक जनता पक्षात एकत्र झाले. बापूसाहेबांनी औरंगाबादमधून लोकसभेची निवडणूक लढवून मोठ्या मताधिक्‍याने जिंकली. बापूसाहेब दिल्लीला आले. जनता पक्षाच्या नेतृत्वाची जबाबदारी चंद्रशेखर यांच्याकडे देण्यात आली होती. मोरारजीभाई देसाईंच्या नेतृत्वाखालील सरकार केंद्रात आले. बापूसाहेबांना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळण्याची परिस्थिती होती; पण बापूसाहेबांनी मात्र चंद्रशेखर यांच्याबरोबर जनता पक्षाच्या सरचिटणीसपदाची जबाबदारी घेणे पसंत केले. ती जबाबदारी त्यांनी शेवटपर्यंत सांभाळली. पुढे राज्यसभेत बापूसाहेब आले, तेथेही उत्तम संसदपटू म्हणून त्यांचा लौकिक झाला. बापूसाहेबांचा पिंड राष्ट्र सेवा दलाच्या सैनिकाचा. सुरवातीच्या काळात बिहारला जाऊन जयप्रकाशजींबरोबर त्यांनी काम केले. महाराष्ट्र राष्ट्र सेवा दलाचे नेतृत्व अनेक वर्षे त्यांनी केले. 1980 मध्ये आम्ही मंडळींनी काढलेली जळगाव ते नागपूर शेतकरी दिंडी असो, की चंद्रशेखर यांची भारत यात्रा असो, कोठेही सामान्य माणसाच्या प्रश्‍नांसाठी संघर्ष वा कार्यक्रम यामध्ये बापूसाहेबांचा सक्रिय सहभाग होता. एस. एम. जोशी हे बापूसाहेबांचे श्रद्धास्थान. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराच्या वेळी नामांतराला पाठिंबा दिल्याने बापूसाहेबांना फार यातना सहन कराव्या लागल्या, त्याची बापूसाहेबांनी कधीही खंत बाळगली नाही. परंतु औरंगाबादला एस. एम. जोशींना यातना सहन कराव्या लागल्या, याचे दुःख बापूसाहेबांना झाले. पुढे दिल्लीमध्ये संसदीय काम, पक्षाचे संघटनात्मक काम करताना, बापूसाहेब मराठवाडा विकासाच्या चळवळीत गोविंदभाई श्रॉफ, अनंत भालेराव यांच्या समवेत राहिले. पण या चळवळीच्या काळात महाराष्ट्राच्या ऐक्‍याच्या संदर्भात मात्र कधीही तडजोड केली नाही.\nदलित, शोषितांवरील अत्याचाराचे किंवा अधिकाराचे प्रश्‍न असोत, अशात बापूसाहेबांनी कधीही माघार घेतली नाही. राजकीय, सामाजिक चळवळीसाठी त्यांनी आयुष्याचा फार कालावधी घालवला. अखेरच्या काळात सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या कामाला त्यांनी वाहून घेतले. राज्यातील सर्व थरांतील शैक्षणिक प्रश्‍नांकडे त्यांनी लक्ष दिले. एक उत्तम सहृदयी मित्र, जिवाभावाचा सहकारी म्हणून बापूसाहेब आम्हा सहकाऱ्यांबरोबर होते. आम्हा दोघांचा पंचेचाळीस वर्षाचा स्नेहभाव होता. आम्हा दोघांचेही श्रद्धास्थान म्हणजे यशवंतरावजी चव्हाण व एस. एम. जोशी. एस. एम. यांच्या निधनानंतर बापूसाहेब फारच हळवे झाले. एस.एम. नाहीत हे त्यांना पटतच नव्हते. किशोर पवार, भाई वैद्य, मृणालताई गोरे अशांची संगत म्हणजे बापूसाहेबांचे टॉनिक होते. अखेरपर्यंत या सहकारी मित्रांच्या सार्वजनिक कामात बापूसाहेब रमत होते. सार्वजनिक जीवनात बापूसाहेबांसारखा निर्मळ मित्र, स्वच्छ राजकारणी, कौटुंबिक सलोखा जपणारा सहकारी मिळणे दुर्मिळ. सुधाताई व मुलींच्या दुःखाला कसा आवर घालावा हे काही समजत नाही.\n- शरद गो. पवार\nयांनी पोस्ट केले प्रकाश बा. पिंपळे वेळ 8:21 AM\nसौ गीतांजली शेलार said...\n असे होणे नाही आता .......\nफेसबुक वर असाल तर...\nदोन प्रत्येक मराठी मनाला भिडतील अशा कविता\nहवामान अंदाज : पाऊस पडेल काय कुठे पडेल आणि किती पडेल\nमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी\nमुख्यमंत्री कार्यकर्ता ला या विषयासंबंधी लोकांनी भेट दिली\nछत्रपती शिवाजी महाराज जयंती\nपुरोगामी महाराष्ट्राचे एक शिल्पकार यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी वर्ष (२०१२-२०१३)\nआरे आता तरी पेटून उठा .. का थंड पडला आहात एखाद्या मुडदया सारखे\nशेतकरी संपाची दिशा आणि स्वरूप काय असावं\nदेशातल्या अनेक समस्यांचे कारण टॅक्स चोर आहेत\nई-मेल ने सबस्क्राईब व्हा\nआमची आवड [नक्की वाचावे असे]\nसोशल आणि टेक्नीकल ब्लॉग\nहल्ले, आंदोलन, राष्ट्र आणि राजकारण ....\nशरद पवार हल्ला प्रकरण - माझे प्रामाणिक मत\nजगातून आतंकवादाचा नायनाट करण्यात सगळी मानवजात लढेल...\nयशवंतराव चव्हाण यांच्या स्मृत्तींना विनम्र अभिवादन...\nचांगल्या लोकांना राजकारणाच्या बाहेर पाठवून पुन्हा ...\nशरद पवारांवरील हल्ल्याचा निषेध आणि एका वाईट भविष्य...\nशरद पवार यांच्याकडून सर्व कार्यकर्त्यांना आणि जनते...\nबापुसाहेबां बद्दल त्यांच्या एका मित्रा कडून .....\nनियमित वाचक व्हा [सबस्क्राईब करा]\nक्रियेटीव्ह कॉमन्सन्वे हक्क मर्यादित मुख्यमंत्री कार्यकर्ता.Blogger Templates created by Deluxe Templates. Design by BFT", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/brigadier-hemant-mahajan-article-on-costal-security-and-merchant-navy/", "date_download": "2018-10-16T22:22:27Z", "digest": "sha1:5S5O2RIBRWOD7IVKZ333MSSUEXQWAYT6", "length": 28300, "nlines": 268, "source_domain": "www.saamana.com", "title": "सागरी सुरक्षा आणि मर्चंट नेव्ही | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nआंतरशालेय मल्लखांब स्पर्धेला सुरुवात\nराम मंदिर शिवसेनाच उभारू शकते, कोणी अडवण्याच्या भानगडीत पडू नये\nपावसाने जरी पाठ फिरवली, तरी मी आणि माझे सरकार तुमच्या पाठिशी\nबीसीसीएन बुलडाणा अर्बन गरबा फेस्टीवलमध्ये अभिनेत्री भार्गवी चिरमुले\n#MeToo काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यावर महिला पत्रकाराचा लैंगिक शोषणाचा आरोप\nलैंगिक शोषणाचा आरोप सहन न झाल्याने कबड्डी प्रशिक्षकाची आत्महत्या\nसोपटे, शिरोडकरांसह सत्तेसाठी हपापलेल्या भाजपला जनताच धडा शिकवेल\nसहाजणांच्या मृत्यूप्रकरणी बाबा रामपालसह 15 जणांना जन्मठेपेची शिक्षा\nशबरीमला मंदिराचे दरवाजे बुधवारी उघडणार; महिलांना रस्त्यातच रोखल्याने तणाव\nसेल्फी घेताना २७ व्या मजल्यावरुन पडल्याने महिलेचा मृत्यू\nएका महिन्याच्या मुलीवर बलात्कार करून पाय तोडले, नराधम पित्यास 240 वर्षांची…\nलंगडं भूत दिसल्याचा दावा, व्हिडीओने जगभरात खळबळ\nनाव हिंदू वाटत नाही म्हणून शास्त्रज्ञाला गरब्यातून हाकललं\n… तर दहा सर्जिकल स्ट्राइक करू\n#INDvWI विंडीजविरुद्ध कोहली सचिनचा ‘विराट’ विक्रम मोडण्याची शक्यता\n#INDvWI विंडीजविरुद्धच्या एक दिवसीय मालिकेपूर्वी टीम इंडियाला धक्का\nयुवा ऑलिम्पिक; हिंदुस्थानच्या दोन्ही हॉकी संघांना रौप्य\nश्रीलंकेच्या सनथ जयसूर्यावर भ्रष्टाचाराचे आरोप\nगंधेकर इलेक्ट्रिकल्सचा रोमहर्षक विजय : शिवनेरी मंडळाची कबड्डी स्पर्धा\nलेख : शाळेतील रांगेची शिस्त जाते कुठे\nआजचा अग्रलेख : चीनचे इरादे ओळखा\nलेख : मन रे…\nलेख : शेतमालाचे घोषित हमीभाव आणि वस्तुस्थिती\n– सिनेमा / नाटक\nत्यांना त्यांची जागा दाखवायलाच हवी गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा संतप्त ‘सूर’\n#MeToo जेव्हा साजिद खान स्वत:च म्हणतो, मी अनेक महिलांची फसवणूक केलीय\nअवधूत म्हणतो ‘गॅटमॅट होऊ देना’\nसचिन पिळगांवकर दिग्दर्शित ‘अशी ही आशिकी’च्या येणार 14 फेब्रुवारीला\nव्यायाम + आहार + झोप = आरोग्य\nरावण होता ‘या’ गावचा जावई; दहनाऐवजी पूजनाची परंपरा\nलंगडं भूत दिसल्याचा दावा, व्हिडीओने जगभरात खळबळ\nरात्री दारू प्यायला बसले, सकाळी हॉटेलचे मालक झाले; ब्रिटीश जोडप्याची धम्माल…\nघरच्यांना कंटाळली अन् स्वत:शीस लग्न गाठ बांधली\nधोकादायक रस्त्यांच्या रहस्यमय कथा…पाहा फोटो गॅलरी\nअयोध्येत नवा सूर्योदय; आता तरी राममंदिर होऊ द्या\nएस 400 क्षेपणास्त्र करार; सामरिक सरमतोलाची कसरत\nपरतीचा पाऊस गेला कुठे\nकुलू मनाली रे कुलू मनाली\nसागरी सुरक्षा आणि मर्चंट नेव्ही\n<<ब्रिगेडियर हेमंत महाजन >>\nवाहतूक मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार हिंदुस्थानात १२०० हून अधिक बोटी सागरी व्यापारात गुंतलेल्या आहेत. त्यापैकी ८४० बोटी आपल्या किनारपट्टीवरून ये-जा करतात. जवळपास ४०० बोटी या महासागरात इतर देशांशी व्यापारासाठी जात असतात. याचा अर्थ १२०० हून अधिक हिंदुस्थानी बोटी व्यापारासाठी किनारपट्टीवरून विशेष आर्थिक परिक्षेत्रात जात असतात. यांचा वापर कान आणि डोळे म्हणून का करू शकत नाही\nगेल्या आठवड्यात सागरी सुरक्षेच्या संदर्भात अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या. मात्र त्यावर मीडियाने लक्ष दिले नाही. कारण सर्व माध्यमे देशांतर्गत हिंसाचाराच्या बातम्यांमध्ये गुंतले होते. मालदीवच्या समुद्रकिनारपट्टीवर सागरी सुरक्षेसाठी व टेहळणीसाठी हिंदुस्थानने एक हेलिकॉप्टर दिले होते, मात्र मालदीव सरकार ते परत केले. तो देश आता मोठे डॉर्निअर विमान मागत आहे. हेलिकॉप्टर परत केल्याने चिनी हालचालीवर लक्ष ठेवणे कठीण होणार आहे. लक्षद्वीप समूहातील मिनीकॉय बेट हे मालदीवपासून केवळ ७० कि.मी. अंतरावर आहे. त्यामुळे या बेटावरील नौदल, तटरक्षक दलाची संख्या वाढवण्याची गरज आहे.\nआपली सागरी सुरक्षा तीन स्तरावर केली जाते. किनारपट्टीपासून २० समुद्री मैलांपर्यंतच्या समुद्राचे रक्षण करण्याचे काम सागरी पोलिसांचे असते. २० पासून २०० समुद्री मैल अंतराचे रक्षण करण्याचे काम तटरक्षक दलाचे असते. २०० समुद्र मैलाच्या पुढे समुद्राचे रक्षण करण्याची जबाबदारी हिंदुस्थानी नौदलाची असते. त्याशिवाय नौदलाची आणि तटरक्षक दलाची डॉर्निअर विमाने आणि हेलिकॉप्टर किनाऱ्यावर लक्ष ठेवून असतात. पेट्रोलिंगव्यतिरिक्त समुद्रकिनाऱ्यावर सगळीकडे रडार बसवण्यात आली आहेत. जी आपल्या हद्दीतील मोठय़ा बोटींना ओळखू शकतात, मात्र छोटय़ा बोटींना ओळखू शकत नाहीत.\nकंट्रोलर आणि ऑडिटर जनरल यांच्या अहवालात हिंदुस्थान सरकारने कोस्टल सिक्युरिटी योजना भाग २ ही २०१६ पूर्ण होणे अपेक्षित होते. ती पूर्ण झालेली नाही व पूर्ण होण्यासाठी अजून दोन ते तीन वर्षे लागतील. अंदमान आणि निकोबार बेटांवर जिथे ५७० बेटे आहेत आणि ज्यामध्ये २७बेटांवर मनुष्य वस्ती आहे तिथे मरीन ऑपरेशनल सेंटर म्हणजे नियंत्रण कक्ष तयार करून बेटांवर लक्ष ठेवण्यात येणार होते. त्यासाठी ३२ कोटी रुपये खर्च होणार होते, मात्र त्यातील अर्धा निधीही खर्च करण्यात आला नाही. म्हणजे कोस्टल सिक्युरिटी पार्ट-२ फारच मागे पडले आहे. अंदमान-निकोबारची सागरी सुरक्षा ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे त्या पद्धतीने होत नाही. याचा जाब स्थानिक सरकारला विचारायला हवा.\nकाही वर्षांपूर्वी अंदमान-निकोबारमध्ये सागरी भूकंप अर्थात सुनामी आली होती. त्यात काही बेटांचे खूप नुकसान झाले. प्रचंड पैसा खर्चून सरकारने उद्ध्वस्त झालेल्या गोष्टी पुनर्निर्माण केल्या. स्थानिक लोक यासाठी काम करण्यास राजी नव्हते म्हणून बांगलादेशी मजुरांकडून काम करण्यात आले. काम संपल्यानंतर मात्र ते बांगलादेशी मजूर परत जाण्याऐवजी ते तिथेच राहिले आहेत. यावरून आपली सुरक्षा किती ढिसाळ आहे याची कल्पना यावी. समुद्रकिनाऱ्यांची सुरक्षा ही केवळ अंदमान-निकोबार बेटांवरच नाही तर इतर ठिकाणीही पुरेशी नाही. त्यावर सरकारने करडी नजर ठेवली पाहिजे. यात राज्य सरकारच्या मागे लागून त्याची अंमलबजावणी चांगल्या पद्धतीने करणे गरजेचे आहे.\nभविष्यात कितीही बजेट वाढवले तरीही संरक्षण करणाऱ्या जहाजांची संख्या वाढणार नाही. म्हणजे आपल्याकडे असलेल्या सध्याच्या जहाजांचा योग्य वापर करुनच किनारपट्टी आणि एक्सटेंड इकोनॉमिक झोन ही सुरक्षित करावी लागेल. हिंदुस्थानच्या किनारपट्टीचे संरक्षण करण्यासाटी एक महत्त्वाचा घटक म्हणजे हिंदुस्थानची मर्चंट नेव्ही. तिची संख्या मोठी आहे. हिंदुस्थानचा ९५ टक्के व्यापार समुद्री मार्गाने होतो.\nआज वाहतूक मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार हिंदुस्थानात १२०० हून अधिक बोटी सागरी व्यापारात गुंतलेल्या आहेत. त्यापैकी ८४० बोटी आपल्या समुद्रकिनाऱ्यावर व्यापार करण्यात व्यस्त असतात आणि किनारपट्टीवरून ये-जा करतात. जवळपास ४०० बोटी या महासागरात इतर देशांशी व्यापारासाठी जात असतात. याचा अर्थ १२०० हून अधिक हिंदुस्थानी बोटी व्यापारासाठी किनारपट्टीवरून विशेष आर्थिक परिक्षेत्रात जात असतात. यांचा वापर कान आणि डोळे म्हणून का करू शकत नाही\nआताच्या आकडेवारीनुसार जगातील सगळय़ा मर्चंट नेव्हीमध्ये तैनात असलेल्या खलाशांच्या संख्येत १४ ते १६ टक्के योगदान हे हिंदुस्थानी खलाशांचे आहे. हिंदुस्थानी परदेशी बोटींवर करत असतील तर त्यांचे कान आणि डोळे म्हणून आपण वापर करू शकतो. हे सर्व हिंदुस्थानी व्यक्ती देशभक्त तर असणारच. त्यांना त्यांच्या बोटीवर चालणाऱ्या गैरकृत्यांकडे लक्ष ठेवण्यास सांगावे आणि काहीही चुकीचे होत असेल तर त्याची माहिती पुरवा असे आव्हान केले पाहिजे.\nहिंदुस्थानात येणाऱ्या बोटींवरसुद्धा योग्य प्रकारे लक्ष ठेवता येईल. मात्र अशा परदेशी बोटींवर काम करणाऱ्यांना गुप्त माहिती कशी काढायची याकरिता प्रशिक्षण द्यावे लागेल. त्यांना मिळालेली माहिती कशी पुढे पाठवायची हेदेखील सांगावे लागेल. थोडक्यात योग्य प्रशिक्षणानंतर त्यांचा सागरी सुरक्षा मजबूत करण्याकरिता काहीच खर्च न करता वापर केला जाऊ शकतो. तो केला जावा.\nकोस्टल सिक्युरिटी फेज टू लवकर पूर्ण करा\nपोलिसांचे अतिशय महत्त्वाचे नेटवर्क सीसीटीटीएसएस क्राइम ट्रॅकिंग नेटवर्क आणि नॅटग्रिड इंटेलिजन्स नेटवर्क हेसुद्धा खूप मागे पडले आहे. या सर्वांमुळे सागरी सुरक्षेवर परिणाम होतो. आपली सुरक्षा जास्त चांगली करायची असेल तर कोस्टल सिक्युरिटीचा फेज टू लवकर पूर्ण करून तिथे रडार, बोटी आदींची संख्या वाढवावी लागेल. तसेच तिथल्या नौदल, तटरक्षक दल, पोलीस यांनीही जबाबदारीने काम करणे आवश्यक आहे. आज देशासमोर असलेल्या आर्थिक चणचणीमुळे अमेरिकेत जितक्या जास्त बोटी आहेत तितक्या त्या हिंदुस्थानात असणार नाहीत. कोस्टल सिक्युरिटी फेज-२ पूर्ण झाल्यानंतरही ७६०० किलोमीटर किनारपट्टी लक्ष ठेवण्यासाठी तटरक्षक दलाकडे केवळ १५० बोटी असण्याची शक्यता आहे. त्यात ६०-७० टक्केच बोटी कार्यान्वित असतील त्यामुळे समुद्रकिनाऱ्याची सुरक्षा योजनेची पूर्ण अंमलबजावणी झाल्यानंतरही साधनांची कमतरता भासणार आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलFaशन Paशन…आनंदी राहणं हीच फॅशन\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nलेख : शाळेतील रांगेची शिस्त जाते कुठे\nलेख : मन रे…\nलेख : शेतमालाचे घोषित हमीभाव आणि वस्तुस्थिती\nलेख : शाळेतील रांगेची शिस्त जाते कुठे\nलैंगिक शोषणाचा आरोप सहन न झाल्याने कबड्डी प्रशिक्षकाची आत्महत्या\nसोपटे, शिरोडकरांसह सत्तेसाठी हपापलेल्या भाजपला जनताच धडा शिकवेल\nसहाजणांच्या मृत्यूप्रकरणी बाबा रामपालसह 15 जणांना जन्मठेपेची शिक्षा\nशबरीमला मंदिराचे दरवाजे बुधवारी उघडणार; महिलांना रस्त्यातच रोखल्याने तणाव\nअट्टल गुन्हेगार दत्ता उढाणचा खून, जागरणाच्या कार्यक्रमातच झोपवलं\nफोटो : देशभरातील देवीची प्रसिद्ध मंदिरं\nरावण होता ‘या’ गावचा जावई; दहनाऐवजी पूजनाची परंपरा\n‘आत्मा’ बोलवत असल्याने नागपूरमध्ये इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\n#INDvWI विंडीजविरुद्ध कोहली सचिनचा ‘विराट’ विक्रम मोडण्याची शक्यता\n‘धम्मचक्र अनुप्रवर्तन दिना’निमित्त उसळला लाखोंचा जनसागर\nश्रीरामपूर : भाजपच्या जिल्हा संघटन सरचिटणीसासह 14 जण हद्दपार\nलातूरला स्वतंत्र विद्यापीठ निर्मितीसाठी राज्यपालांना निवेदन\nतेलाची कमतरता भासणार नाही, मात्र किंमती भडकणार\n#INDvWI विंडीजविरुद्धच्या एक दिवसीय मालिकेपूर्वी टीम इंडियाला धक्का\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/the-journey-of-mangeshkar-family/articleshow/63790090.cms", "date_download": "2018-10-17T00:07:53Z", "digest": "sha1:2FM4SIHCAVBYCRIYZ5CUUI66K2KSDMGQ", "length": 12482, "nlines": 137, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "mumbai news News: the journey of mangeshkar family - मंगेशकर भावंडांचा प्रवासही व्हावा शब्दबद्ध | Maharashtra Times", "raw_content": "\n रेल्वे पुलावर शाळकरी मुलीचा विनयभंग\n रेल्वे पुलावर शाळकरी मुलीचा विनयभंगWATCH LIVE TV\nमंगेशकर भावंडांचा प्रवासही व्हावा शब्दबद्ध\nम. टा. खास प्रतिनिधी, मुंबई\nगानसम्राज्ञी लता मंगेशकर आणि आशा भोसले यांचा संगीतक्षेत्रातील इतिहास शब्दबद्ध होण्यासाठी त्यांचा प्रवास, त्यातील खाचाखोचा कळण्यासाठी त्यांच्या प्रदीर्घ मुलाखतींचे दस्तावेजीकरण व्हावे, अशी अशी इच्छा पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी व्यक्त केली असतानाच, मंगेशकर कुटुंबीयांच्या तिसऱ्या पिढीने म्हणजेच आदिनाथ मंगेशकर यांनीही अशीच अपेक्षा व्यक्त केली.\nआदिनाथ यांनीही मंगेशकर कुटुंबीयांतर्फे आणि संगीताचा चाहता म्हणून मंगेशकर कुटुंबातील पाचही भावंडांचा प्रवास, त्यांच्या आठवणींचे दस्तावेजीकरण झाले पाहिजे, असे मत व्यक्त केले. सुमारे २५ वर्षांपूर्वी इंग्लंडच्या खासगी चॅनलने दीदींची मुलाखत घेऊन तीन तासांचा माहितीपट काढला आहे. मात्र त्यानंतरही दीदींनी संगीतक्षेत्रात सातत्याने योगदान दिले आहे. त्यामुळे दीदींच्या आवाजातील त्यांच्या अद्ययावत मुलाखतींची एक श्रृंखला लोकांसमोर यायला हवी. येणाऱ्या पिढ्यांना मार्गदर्शन म्हणून सर्वच ज्येष्ठ कलाकारांचे कार्य दस्तावेजांच्या रूपात उपलब्ध व्हायला हवे, त्यामुळे त्यांच्या कारकीर्दीतील आठवणी, त्यांच्या गप्पांचे जतन, त्यांच्या सूचना याचे चित्रिकरण झाले पाहिजे, अशी इच्छा मंगेशकर कुटुंबातील तिसऱ्या पिढीने व्यक्त केली आहे.\nसंगीताच्या बाबतीत तुम्ही जेवढे ऐकाल तेवढे शिकत जाल, असे सांगितले जाते. म्हणून संगीताचे चाहते, विद्यार्थी यांना या माध्यमातून अनमोल ज्ञान मिळेल, असे सांगत यासंदर्भात कुटुंबातील इतरांशी चर्चा करून दस्तावेजीकरणाच्या दृष्टीने, मुलाखतींसाठी राज्य सरकारशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स'च्या माध्यमातून संगीतरसिकांना दिले आहे.\nमिळवा मुंबई बातम्या(mumbai news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nmumbai news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nपुण्यातील मुठा कालवा फुटला; दांडेकर पूल पाण्य...\nअजय देवगणच्या 'तानाजी'चा पहिला लूक\nतेलंगाणा: विसर्जनावेळी क्रेनचा हूक तुटून अपघा...\nCCTV: लोकलखाली सापडून इंजिनीअर तरुणाचा मृत्यू\nराज्य सरकारने रेल्वे प्रवाशांसाठी सुरू केले ग्रंथालय\nमध्य प्रदेश निवडणूक २०१८: राहुल गांधींनी केली पंतप्रधान मोदी...\nमुंबई: अल्पवयीन मुलीचा माहिम रेल्वे स्टेशनवर विनयभंग\n'सबरीमाला मंदिरात महिलांनी प्रवेश केल्यास आत्महत्या'\nअरुण जेटलींनी राहुल गांधींना म्हटले 'क्लाउन प्रिन्स'\n रेल्वे पुलावर शाळकरी मुलीचा विनयभंग\nAir India: 'हवाई सुंदरी' विमानातून पडली\n...म्हणून मारवाडी लोक महाराष्ट्रात आले आहेत: राज\nमुंबईतील दादर फूल मार्केटमध्ये गोळीबार; १ ठार\nstate bank of mauritius बँकेवर हॅकर्सचा हल्ला\nहवाई सुंदरी विमानातून कशामुळं पडली\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n1मंगेशकर भावंडांचा प्रवासही व्हावा शब्दबद्ध...\n2अखेर परिवहनला ६ महिन्यांनी मिळाले आयुक्त...\n3मोबाइल, कम्प्युटरमधील उष्णतेतून वीजनिर्मिती...\n4‘हिंसक’ आंदोलकांना धडा शिकवायला हवा...\n6'तो' ४० वर्षांनी कुटुंबीयांना भेटणार...\n7वृद्धांना घराबाहेर काढणाऱ्या मुलाला हिसका...\n8मुंबई: विनयभंग करणाऱ्याला तरुणीनं पकडलं...\n9लतादीदी, आशाताईंच्या मुलाखतींचे दस्तावेजीकरण व्हावे...\n10बाईक अॅम्ब्युलन्स ठरताहेत जीवरक्षक...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://www.cart91.com/mr/products/microprocessor-and-programming-f0d94f7e-3103-4cef-b627-503dc06be586", "date_download": "2018-10-16T23:55:42Z", "digest": "sha1:QAQJGJWHXLNM2KAIFURHO6SOHRBOCCVN", "length": 14781, "nlines": 405, "source_domain": "www.cart91.com", "title": "खरेदी करा nirali prakashanचे Microprocessor And Programming पुस्तक ऑनलाइन जास्त सूट मिळवा | Cart91", "raw_content": "\nयासाठी Cart91 मध्ये प्रवेश करा\nसूची मध्ये काहीही समाविष्ट नाही.\nक्रमांक लिहिणे आणि टेबल पुस्तके\nएम पी एस सी\nएम पी एस सी वन पूर्व परीक्षा\nपी एस आय मुख्य\nएस टी आय मुख्य\nए एस ओ मुख्य\nएम पी एस सी कृषि मुख्य\nएम पी एस सी वन मुख्य\nएम पी एस सी कर सहाय्य मुख्य\nराज्य उत्पादन शुल्क विभाग\nयू पी एस सी\nयू पी एस सी पूर्व\nसिव्हिल सर्व्हिसेस पूर्व - सी एस ए टी\nयू पी एस सी प्रमुख\nसंयुक्त संरक्षण सेवा - सी डी एस\nकेंद्रीय सशस्त्र पोलीस दल\nविशेष वर्ग रेल्वे अपरेंटिस\nएस एस सी परीक्षा\nआय बी पी एस पीओ\nआय बी पी एस एसओ\nआय बी पी एस आरआरबी\nआय बी पी एस क्लर्क\nएस बी आय पीओ\nएस बी आय एस ओ\nएस बी आय क्लर्क\nआर बी आय सहाय्यक\nआय आय बी एफ\nसीमा सुरक्षा दल आणि संबंधित\nआर्मी कॅडेट कॉलेज एसीसी\nJEE मुख्य आणि अड्वान्स\nआय एन ओ ऍस्ट्रॉनॉमि\nडी आय ई टी परीक्षा\nएम पी एस सी RTO परीक्षा\nप्राणी आणि पाळीव प्राणी\nगुंतवणूक आणि कर आकारणी\nसंगणक, इंटरनेट आणि तंत्रज्ञान\nएम.आर.पी Rs. 190 (सर्व कर समावेश)\nहे पुस्तक उपलब्ध होईल तेव्हा मला सूचित करा.\nलेखक पी बी बोरोले, शुभदा आर गाडगीळ\nया वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.\nलागू असलेल्या ऑर्डरवर फ्री शिपिंगचा आनंद घ्या:\nपुण्यामध्ये 3०० पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर\nमहाराष्ट्रात 500 पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर\nभारतात 1000 पेक्षा जास्त किमतीच्या खरेदीवर\nसामान्यतः 4-5 व्यावसायिक दिवसात डिलेव्हरी होते\nकॅश ऑन डिलिव्हरी सेवा उपलब्ध\nऑनलाइन ऑर्डर्सवर विशेष ऑफर\nपुस्तके आणि स्टेशनरीवर उत्कृष्ट सवलत मिळवा\nमागणी रद्द करणे आणि परतावा धोरण\nराज्यासेवा प्राथमिक परीक्षा पुस्तके\nराज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तके\nयूपीएससी प्रीमिअम परीक्षा बुक्स\nयूपीएससी मुख्य परीक्षा पुस्तके\nCall us: ७७६८८००९९१ / ७७६७८०५९९१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/59787", "date_download": "2018-10-16T23:52:36Z", "digest": "sha1:M4MEQOBYZTANLDRAXLMN5LSDPTEWI5IF", "length": 18337, "nlines": 241, "source_domain": "www.maayboli.com", "title": "दृष्टीदोष असणा-या शालेय विद्यार्थ्यांसाठी लेखनिक हवे आहेत. | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /दृष्टीदोष असणा-या शालेय विद्यार्थ्यांसाठी लेखनिक हवे आहेत.\nदृष्टीदोष असणा-या शालेय विद्यार्थ्यांसाठी लेखनिक हवे आहेत.\nदृष्टीदोष असणा-या शालेय विद्यार्थ्यांसाठी तातडीने ४० लेखनिकांची (स्क्राईब्ज) आवश्यकता आहे.\n२३, २४, २६ आणि २७ ऑगस्ट ह्या तारखांना दुपारी १२ ते १ आणि २ ते ३, तर २४ ऑगस्टला दुपारी २ ते ४ अशा परिक्षांच्या वेळा आहेत. लेखनाचे माध्यम मराठी असून लेखनिकांसाठी वयाची अट नाही.\nज्यांना शक्य होणार असेल, त्या इच्छूक मंडळींनी कृपया तातडीने माझ्याशी संपर्क साधावा. वेळापत्रक, शाळेचा पत्ता, इतर लेखनिकांचे संपर्क आणि काही आवश्यक जुजबी माहिती, इत्यादी तपशील प्रत्यक्ष बोलून आणि वैयक्तिक संपर्कातून देता येतील.\nपरिक्षार्थींना प्रश्न वाचून दाखवणे, त्यांनी दिलेले उत्तर मराठीमध्ये उत्तरपत्रिकेत लिहिणे असे साधारण शालेय पातळीवरील लेखनिकांच्या मदतीचे स्वरूप आहे. ह्या वयोगटासाठी केवळ वाचणे आणि लिहिता येणे ह्या कौशल्यांची गरज आहे.\nइच्छूक लेखनिकांनी परिक्षाकेंद्रावर स्वतःच जायचे आहे आणि ह्या सेवेचा कोणताही मोबदला नाही, ह्याची कृपया नोंद घ्यावी. शासनाकडून अशा लेखनिकांसाठी काही नगण्य मोबदला दिला जातो, तो हवा असल्यास आपापल्या पातळीवर प्रयत्न करण्यास हरकत नाही.\nलेखनिकांची विविध वयोगटांसाठी, विविध परिक्षांसाठी आणि विविध गावांमध्ये वरचेवर आवश्यकता असते. परिक्षेच्या प्रकारानुसार लेखनिकांच्या मदतीच्या स्वरुपात बदल होतात. ज्यांना ह्या कालावधीसाठी शक्य नाही, मात्र इतर वेळी कधी ते उपलब्ध होऊ शकणार असतील, तरीसुद्धा संपर्क साधावा. त्यांच्या मदतीचा खुप उपयोग होऊ शकेल. परिक्षांव्यतिरिक्तदेखिल ह्या विद्यार्थ्यांसाठी काही उपक्रम सुरू आहेत, आत्ता तो विषय प्राधान्याचा नसल्यामुळे ते तपशील इथे देत नाही.\nतत्काल मदत हवी आहे\n२७ ऑगस्ट - शनिवार असल्यामुळे\n२७ ऑगस्ट - शनिवार असल्यामुळे मी सगळ्या टाइम स्लॉट्ससाठी माझं नाव देवु इच्छिते. नंबर संपर्कातुन पाठवते आहे लगेच.\n(पुर्वी गांधिभवन जवळच्या अंधशाळेत खुप वेळा हे काम केल्याचा अनुभव आहे)\nसई, तुझा संपर्क बंद आहे.\nसई, तुझा संपर्क बंद आहे. तुला माझा नंबर कसा देवु\nसई, तुझ्याकडे माझा नंबर असेल,\nसई, तुझ्याकडे माझा नंबर असेल, तर मला वॉट्सअ‍ॅप वर संपर्क साध.\nत्यावर तुला मी पुण्यातील अभिनव शाळेतील माझे रिलेटीव्ह असलेल्या एका सिनियर शिक्षकांचे नाव/नंबर देतो, ज्यांनी यापूर्वीही बरेचदा अशाप्रकारे अंध विद्यार्थ्यांकरता लेखनिकांची व्यवस्था केली आहे. अर्थातच, पूर्वी लेखनिकाचे काम केलेल्यांचा तपशील ते पुरवू शकतील असे वाटते.\nमला जमणार नाही पण अनेकानेक\nमला जमणार नाही पण अनेकानेक शुभेच्छा\nसॉरी मंडळी, माझा माबो संपर्क\nसॉरी मंडळी, माझा माबो संपर्क ब-याच काळापासून बंद आहे, इथे प्रतिसादात लिहिल्यास मीच स्वत: संपर्क करेन.\nएल्टी, ओके, मेसेज करते.\nसई, मला इथे द्यायचा नाही माझा\nसई, मला इथे द्यायचा नाही माझा सेल नंबर. तु दक्षुची सई आहेस का तर तिच्याकडे माझा नंबर आहेच.\nशिवाय तिच्या फ्रेंड्स लिस्टमधुन तुला शोधुन मी FB मेसेंजर वर नंबर पाठवु शकते.\nखूप चांगला उपक्रम. माझे मराठी\nमाझे मराठी लेखन सध्या कोंबडीचे पाय स्वरुपातले असल्याने नाही जमणार, पण आईला सांगू का\nआई गणित सायन्स शिक्षीका होती.\nमाझे मराठी लेखन सध्या\nमाझे मराठी लेखन सध्या कोंबडीचे पाय स्वरुपातले असल्याने नाही जमणार, >> +१\nहो हो, मी दक्षुची सईच आहे\nहो हो, मी दक्षुची सईच आहे\nअशा परिक्षेत उदा. १०वीचा विद्यार्थी असेल, तर ९वीच्या आतील मुले लेखनिक म्हणून अलाऊड असतात, असं काहीसं ऐकलं होतं. ते बरोबर आहे का\nएक व्हॉटसअ‍ॅप मेसेज बनवून\nएक व्हॉटसअ‍ॅप मेसेज बनवून दिला कॉन्टॅक्ट नंबर सहित तर विश्वासू ग्रुप ना फॉरवर्ड करता येईल.(अर्थात फोन नंबर उघड व्हायची तयारी असेल तर.)\nमला आवडेल केदार ८३९०३७६००७\nदक्षुची सई, सो स्वीट.\nअका, हो, तसे नियम विद्यापीठीय\nअका, हो, तसे नियम विद्यापीठीय परिक्षांसाठी आहेत.\nअनु, तसा ग्रुप ऑलरेडी आहे.\nकेदार, फोन करते रे.\nमला २७ अॉगस्टला जमेल.\nमला २७ अॉगस्टला जमेल.\nयेण्यात मलाही आनंद झाला असता,\nयेण्यात मलाही आनंद झाला असता, पण सध्या अमेरिकेत आहे, म्हणुन नाइलाज आहे, पण सात आठ महीन्यानंतर सम्पर्क साधावा. जरुर येइन.\nसई, तुला FB messenger वर माझा सेल नंबर दिला आहे.\nदक्षुची सई, सो स्वीट.>>>>>> +१.\nशुभेच्छांसाठी सर्वांना धन्यवाद _/\\_\nलेखनिक म्हणून बाबा बऱ्याचदा\nलेखनिक म्हणून बाबा बऱ्याचदा जातात. ते सध्या पुण्यात आहेत, त्यांच्या कानावर घालतो.\nदक्षुची सई, स्थळ सांगू शकशील\nदक्षुची सई, स्थळ सांगू शकशील का\nमला ऑफिसमुळे जमणार नाही, पण मुलाला विचारते. मी निगडीत रहाते. दक्षु मला ओळखते.\nसई, उपक्रमास शुभेच्छा. ऑगस्ट\nऑगस्ट मध्ये काही कारणास्तव जमणार नाही पण नंतर नक्कीच सहभागी व्हायला आवडेल. तुम्हाला संपर्क कसा करता येईल \nमला नक्कीच आवडलं असतं. पण मी\nमला नक्कीच आवडलं असतं. पण मी मुंबैइत आहे.\nमाझी सई, मी पण २७ ऑगस्टला\nमाझी सई, मी पण २७ ऑगस्टला उपलब्ध होईन. नक्कीच\nअतरंगी आणि सर्व, धन्यवाद _/\\_\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-hitaguj-dr-vidyadhar-bapat-marathi-article-1063", "date_download": "2018-10-16T22:51:40Z", "digest": "sha1:2WT7ZEHB3IKPELMBIRVUQJAC3OHZE6VK", "length": 18367, "nlines": 124, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Hitaguj Dr. Vidyadhar Bapat Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nडॉ. विद्याधर बापट, मानसोपचार व ताणतणाव नियोजनतज्ज्ञ\nशुक्रवार, 19 जानेवारी 2018\nमानवाच्या जीवनात घडणारी प्रत्येक चांगली घटना ही सकारात्मक विचारांमुळेच घडत असते. सकारात्मक विचारांचा मनावर, शरीरावर आणि प्रगतीवर सकारात्मक परिणाम होतो; तर नकारात्मक विचारांचा प्रतिकूल परिणाम होतो. नकारात्मक विचारांमुळे राग, दुःख, नैराश्‍य आणि एकूणच मानसिक अस्वास्थ्य निर्माण होते. त्यामुळेच विचार कसा करता यावर आपले भवितव्य ठरते.\nनकारात्मकता सर्वाथानं घातक दृष्टिकोन आहे. हा दृष्टिकोन असलेली व्यक्ती एखाद्या परिस्थितीत वाईटच किंवा प्रतिकूल तेच घडणार हे जणू गृहीतच धरते. त्याला सिच्युएशनल पेसिमिझम म्हणतात. साधारणपणे या व्यक्ती एकूण आयुष्याबद्दल उदासीन असतात. या व्यक्ती सतत नकारात्मक विचारच करत असतात. त्यांना व्यक्तींमधल्या किंवा प्रसंगांमधल्या वाईट गोष्टीच महत्त्वाच्या वाटत राहतात. त्यांना आयुष्यात आनंदी राहता येत नाही. त्यांनी नकारात्मक विचार करण्याचा पॅटर्न - पद्धत बदलून सकारात्मक विचार करण्याची पद्धत शिकून घेणं, स्वतःत प्रोग्रॅम करणं गरजेचं ठरतं. हे बहुतेकांना प्रयत्नांती शक्‍य आहे. ट्रकच्या मागं ‘विचार बदला, नशीब बदलेल’ असं लिहिलेलं आपण अनेकदा वाचतो. गमतीदार वाक्‍य म्हणून हसून सोडून देतो. वास्तविक, आपलं नशीब बदलायला, आपली मनःस्थिती बदलायला आपले विचारच कारणीभूत असतात.\nसकारात्मक विचार आपल्याला सर्वार्थांनी ऊर्जितावस्थेला नेतात; तर नकारात्मक विचार, नकारात्मक स्व-संवाद आपलं खच्चीकरण करू शकतात. जगात घडणारी प्रत्येक चांगली घटना, मग ती निसर्गातली असो वा मानवाच्या आणि समाजाच्या संदर्भात असो, फक्त सकारात्मक ऊर्जेवरच घडत असते. सकारात्मक विचारांचा मनावर, शरीरावर आणि प्रगतीवर सकारात्मक परिणाम होतो. नकारात्मक विचारांचा प्रतिकूल परिणाम होतो. नकारात्मक विचारांमुळं राग, दुःख, नैराश्‍य आणि एकूणच मानसिक अस्वास्थ्य निर्माण होतेच पण प्रगतीच्या सगळ्या शक्‍यता संपुष्टात येतात. आत्मप्रतिमा दुर्बल होते, आत्मविश्‍वास नाहीसा होतो. नात्यांवर विपरीत परिणाम होतो. cortisol आणि andranalin सारख्या स्ट्रेस हार्मोन्स सतत स्रवल्यामुळे शारीरिक आजार, मनोकायिक आजार निर्माण होऊ शकतात. नकारात्मक विचार हे बहुदा निगेटिव्ह ऑटोमॅटिक थॉट्‌स, म्हणजे आपोआप मनात निर्माण होणारे विचार असतात. जेव्हा व्यक्ती सतत नकारात्मक विचार करत राहते, तेव्हा जणू ती स्वतःला एक प्रकारे negatively programmed करत असते. असं programmed होण्यामागं खोलवर रुजलेली नकारात्मक विचार करण्याची पद्धत किंवा पॅटर्न असतो. हे पॅटर्न्स ओळखून, समजावून घेऊन त्यावर काम करायला लागते. तेव्हा अशी नकारात्मक विचारसरणी नाहिशी व्हायला मदत होते.\nनकारात्मक विचार कुठल्या कुठल्या पद्धतीचे असू शकतात\nकाही Negative Thinking Styles किंवा patterns आहेत. यातील एक किंवा अनेक प्रकार आपल्या विचार करण्याच्या पद्धतीत असू शकतात. मग त्याचा परिणाम आपल्या वर्तनावर आणि स्वस्थतेवर होतो. वाचताना वर वर सगळ्याच थिंकिंग पॅटर्न्समध्ये साम्य वाटेल, पण त्यात सूक्ष्म भेद आहेत.\nघडणाऱ्या घटना, गोष्टी, वागणूक इत्यादी काळ्या पांढऱ्या कॅटेगरीतच पाहणे - टोकाचा विचार करणे. काळ्या आणि पांढऱ्या मधे ग्रे किंवा राखाडी शेड असते हे मान्यच नसणे. उदा. मी एखादी गोष्ट परफेक्‍ट केली नाही, याचा अर्थ मी पूर्णपणे अपयशी आहे असा विचार करणं.\nOvergeneralization : आपल्या हातून एखादी जरी चूक झाली तरी ‘मी एकही काम नीट करू शकत नाही,’ असा विचार करणं.\nThe mental filter : घडणाऱ्या सकारात्मक, अनुकूल घटनांकडं दुर्लक्ष करणं आणि एखाद्या नकारात्मक किंवा प्रतिकूल घटनेवरच लक्ष केंद्रित करणं.\nDiminishing the positive : कौतुकास्पद काम झालं आणि कोणी अभिनंदन केलं तरी ते अभिनंदन केवळ मला बरं वाटावं म्हणून केलेलं आहे. खरं तर काम काही इतकं चांगलं झालं नाही, असा विचार करणं.\nJumping to conclusions : सारासार विचार न करता नकारात्मक मत बनवून टाकायचं. कुठलाही सबळ पुरावा किंवा तर्कविचार हाताशी नसताना प्रतिकूल गोष्टच घडेल हा जणू निर्णयच करून टाकायचा. उदा. कंपनीमध्ये माणसं काढणार आहेत, अशी बातमी आहे. त्यात माझा नंबर नक्की असणार. माझी नोकरी जाणार. माझं कुटुंब रस्त्यावर येणार, असा विचार करणं.\nEmotional reasoning : आपल्याला जसं वाटतंय तेच वास्तव किंवा वस्तुस्थिती आहे असं मानून चालणं. उदा. एकुणात मी अपयशीच आहे असं मला वाटतं. आता मला आतून तसं वाटतंय म्हणजे तसंच असलं पाहिजे, असा विचार करणं.\n’Shoulds’ and ’should-nots’ : स्वतःला ‘च’ च्या कुलपात अडकवून टाकणं. म्हणजे एखादी गोष्ट माझ्याकडून विशिष्ट पद्धतीनं झालीच पाहिजे. झाली‘च’ पाहिजे, हा अट्टहास असतो किंवा एखादी गोष्ट माझ्याकडून होता‘च’ कामा नये. तशी ती झाली‘च’ किंवा झाली‘च’ नाही, तर स्वतःवर विलक्षण चिडचिड होते. पर्यायानं मनःस्वास्थ्य बिघडतं. आजूबाजूच्या वातावरणावर आणि व्यक्तींवरही विपरीत परिणाम होतो.\nLabeling : पूर्वी आलेल्या लहानशा अपयशामुळं आपण म्हणजे ‘मूर्तिमंत अपयश’ असं लेबल स्वतःला लावून टाकायचं आणि या गैरसमजुतीच्या प्रभावाखाली सतत दडपणाखाली राहायचं. आपल्याकडून चांगलं काही होऊच शकणार नाही, हे जणू ठरवूनच टाकायचं.\nPersonalising : काही विपरीत, प्रतिकूल घडलं किंवा काही चुकीचं घडलं तर दोष स्वतःकडं घेण्याची प्रवृत्ती. आपणच या चुकीला जबाबदार आहोत. आपण असे वागलो म्हणून हे असं प्रतिकूल घडलं, असा विचार करण्याची सवय.\nMagnification : आपल्या बाबतीत सगळं छान घडत असताना, घडलेलं असताना, ते दुर्लक्षित करून एखादी लहानशी कमतरता उगाळत बसणं. घडलेल्या सकारात्मक गोष्टींपेक्षा लहानशा नकारात्मक गोष्टीलाच महत्त्व देत बसणं. ती मोठी करून पाहणं.\nआपली विचार करण्याची पद्धत वरील प्रकारात मोडते का हे तपासायला हवं. या सगळ्या विचार करण्याच्या चुकीच्या पद्धती आपलं मनःस्वास्थ्य बिघडवून टाकतात. आपल्या प्रगतीच्या आड येतात.\nआपली मनःस्थिती ही ‘ब्रेन केमिस्ट्री’वर अवलंबून असते. प्रत्येक विचार, मग तो सकारात्मक असो वा नकारात्मक, आपल्या ब्रेन केमिस्ट्रीवर परिणाम करतो. सकारात्मक विचार ब्रेन केमिस्ट्रीमध्ये चांगले बदल घडवून आणतात आणि मनःस्थिती - स्वस्थ, शांत तरीही उत्साही बनत जाते. आपण कार्यप्रवृत्त होतो. मुख्य म्हणजे जीवनातला प्रत्येक क्षण रसरसून आनंदानं जगायला प्रवृत्त होतो.\n‘दिवसागणिक दोन पिढ्यांमधले अंतर खूप कमी होत चालले आहे...’ असे आपण सहजच म्हणून जातो....\nमलेशिया हा असा देश आहे जेथे मलाया, चायनीज, भारतीय व श्रीलंकन अशा विविध वंशाचे लोक...\nआडवळणावरचा रस्ता निवडताना, तुमच्या कार्यक्रमपत्रिकेत आडवाटेवरचे वेगळेपण दिसायला हवे...\nकधी आकाशाकडे एकटक पाहणारे आपण ... आकाश स्वच्छ.... निळेशार...असीम..अनादी ..अपार निळाई...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A5%A7%E0%A5%A6_%E0%A4%B5%E0%A5%80_%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF", "date_download": "2018-10-16T22:47:09Z", "digest": "sha1:WQB5I7ABKQMPEAC36ZDDBIGIQTL6OQ6L", "length": 9374, "nlines": 247, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:१० वी लोकसभा सदस्य - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:१० वी लोकसभा सदस्य\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► १०व्या लोकसभेचे सदस्य‎ (१ प)\n\"१० वी लोकसभा सदस्य\" वर्गातील लेख\nएकूण १४४ पैकी खालील १४४ पाने या वर्गात आहेत.\nके. विजय भास्कर रेड्डी\nए.बी.ए. घनी खान चौधरी\nकोटला जयसूर्या प्रकाश रेड्डी\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३ ऑगस्ट २००८ रोजी ०६:४६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/67103", "date_download": "2018-10-16T23:58:20Z", "digest": "sha1:IRBZDC3UJAXFB4XX4I2RPDNYF5MAAYJF", "length": 3748, "nlines": 88, "source_domain": "www.maayboli.com", "title": "घर खरेदी | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /घर खरेदी\nघर खरेदी करताना काय पहावे,सरकारी कागदपत्रे,फसवणुकीचे प्रकार,बैंक लोन ,एजेंट करावा का इत्यादि माहिती हवी आहे.\nhttps://www.maayboli.com/node/18962 इथे काही माहिती आहे. अन्य काही धागे ही पहावेत\nधन्यवाद घाटपांडे सर, उपयुक्त माहिती\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/01/news-1016.html", "date_download": "2018-10-16T23:34:08Z", "digest": "sha1:UTIDYN4UPJPOS44UASI64ORLXUJXZQ4A", "length": 4471, "nlines": 74, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "दैनिक लोकमतचे संपादक सुधीर लंके यांना काॅ. काकासाहेब म्हस्के स्मृती पुरस्कार जाहीर. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar City Ahmednagar News दैनिक लोकमतचे संपादक सुधीर लंके यांना काॅ. काकासाहेब म्हस्के स्मृती पुरस्कार जाहीर.\nदैनिक लोकमतचे संपादक सुधीर लंके यांना काॅ. काकासाहेब म्हस्के स्मृती पुरस्कार जाहीर.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- दैनिक लोकमतचे निवासी संपादक सुधीर लंके यांना यंदाचा दिवंगत माजी आमदार काॅ. काकासाहेब म्हस्के स्मृती पुरस्कार ( वृत्तभूषण) जाहीर करण्यात आला असून रविवार दि. १४ जानेवारी रोजी सकाळी १० वा. या पुरस्काराचे वितरण पालकमंत्री प्रा. राम शिंदे व डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.\nत्याचबरोबर यावर्षी डाॅ. विकास आमटे (आरोग्यभूषण), गिरीश प्रभुणे ( समाजभूषण), निलिमाताई पवार (शिक्षणभूषण), बेबीताई गायकवाड (साहित्यभूषण) यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nदैनिक लोकमतचे संपादक सुधीर लंके यांना काॅ. काकासाहेब म्हस्के स्मृती पुरस्कार जाहीर. Reviewed by Ahmednagar Live24 on Wednesday, January 10, 2018 Rating: 5\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nखा.दिलीप गांधीची लोकसभा उमेदवारी धोक्‍यात \nआ.अरुण जगतापांचे नाव येताच डॉ.सुजय विखे दक्षिणेत सक्रीय \nपाथर्डीत अकरावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/kokan/marathi-news-shivsenas-women-sarika-nikam-93980", "date_download": "2018-10-16T23:44:04Z", "digest": "sha1:5ZT5C26FL6KJVTPA6GZBXPJJTBEBEJX5", "length": 11911, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news shivsenas women sarika nikam शिवसेना महिला आघाडी संघटकपदी सारीका निकम | eSakal", "raw_content": "\nशिवसेना महिला आघाडी संघटकपदी सारीका निकम\nमंगळवार, 23 जानेवारी 2018\nमोखाडा - आगामी विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिवसेनेने पालघर जिल्हयातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तया केल्या आहेत. तसेच महिला आघाडी पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तया केल्या आहेत. विक्रमगड विधानसभेतील जव्हार - मोखाडा तालुका संघटकपदी मोखाडा पंचायत समितीच्या माजी सभापती व विद्यमान सदस्य सारीका निकम यांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचे शिवसैनिकांनी व महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे.\nमोखाडा - आगामी विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिवसेनेने पालघर जिल्हयातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तया केल्या आहेत. तसेच महिला आघाडी पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तया केल्या आहेत. विक्रमगड विधानसभेतील जव्हार - मोखाडा तालुका संघटकपदी मोखाडा पंचायत समितीच्या माजी सभापती व विद्यमान सदस्य सारीका निकम यांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचे शिवसैनिकांनी व महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे.\nसारीका निकम या मोखाडा पंचायत समितीमध्ये वेगवेगळ्या गणांतून तीन वेळा निवडून आल्या आहेत. त्यामध्ये त्यांनी एकदा मोखाडा पंचायत समितीचे सभापती पद भुषविलेले आहे. सध्या त्या विद्यमान सदस्य आहेत. त्यांचा तालुक्यात सर्वच स्तरात दांडगा जनसंपर्क आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन पक्षप्रमुख ऊध्दव ठाकरे यांनी त्यांची महिला आघाडीच्या जव्हार - मोखाडा संघटकपदी निवड केली आहे. दरम्यान, आपण पक्ष आणि संघटना बांधण्यावर भर देणार असून आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत या भागातून शिवसेनेच्या उमेदवाराला मताधिक्य मिळवून देणार असल्याची प्रतिक्रीया सारीका निकम यांनी दिली आहे.\nउन्हाळ कांदा खातोय भाव\nनामपूर (ता. नाशिक) - नामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात उन्हाळ कांद्याची सुमारे नऊ हजार क्विंटल आवक झाली. भविष्यात कांदा वधारण्याच्या शक्‍...\nमोदी सरकारचा कारभार हाच आगामी जनमत कौलाचा मुख्य विषय व्हायला हवा; परंतु तो विषय निवडणुकीच्या मैदानात अडचणीचा ठरू शकतो. अशावेळी थरूर यांच्यासारख्यांची...\nआघाडीत जनता दलाला गृहीत धरू नका - श्रीपतराव शिंदे\nगडहिंग्लज - आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत भाजपचा पाडाव करण्यासाठी देश व राज्य पातळीवर विरोधकांचे गठबंधन करण्यात येत आहे. कॉंग्रेस-...\nमोखाड्यात 'विद्यार्थ्यांचे शोषण अन् मुख्याध्यापकांचे पोषण'\nमोखाडा : मोखाड्यातील पोशेरा येथील आदिवासी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना कमी पोषण आहार देऊन उर्वरित धान्य हडपण्याचा डाव येथील...\nमहाबळेश्वरमध्ये शेती शाळेचे आयोजन\nमहाबळेश्वर - महाबळेश्वर येथील मेटगुताड येथे आज १७ रोजी सकाळी १० वा. शेती शाळेचे आयोजन पंचायत समितीच्या वतीने करण्यात आले आहे. या शेती शाळेला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://m.transliteral.org/pages/i080126205900/view", "date_download": "2018-10-16T23:02:54Z", "digest": "sha1:YPDGLXBV5SKXJFXIOPEQE7AUGXFQ4Q25", "length": 5489, "nlines": 62, "source_domain": "m.transliteral.org", "title": "राम गणेश गडकरी", "raw_content": "\nराम गणेश गडकरींनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली.\nTags : poemram ganesha gadakariकविताराम गणेश गडकरीवाग्वैजयंती\nराम गणेश गडकरींनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली.\nराम गणेश गडकरी - कुंडल कृष्णाकांठीं नाहीं;...\nराम गणेश गडकरींनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली.\nराम गणेश गडकरी - वंदन नाटय-मिलिंदा, गोविंद...\nराम गणेश गडकरींनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली.\nराम गणेश गडकरी - घरांत बसलेल्या काजव्यास--...\nराम गणेश गडकरींनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली.\nराम गणेश गडकरी - भेट जहाली पहिल्या दिवशीं ...\nराम गणेश गडकरींनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली.\nराम गणेश गडकरी - कवीचा वधूवरांस आहेर शार्...\nराम गणेश गडकरींनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली.\nराम गणेश गडकरी - घास घे रे तान्ह्या बाळा \nराम गणेश गडकरींनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली.\nराम गणेश गडकरी - डोळा साचा ॥ हा मोरपिसार्‍...\nराम गणेश गडकरींनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली.\nराम गणेश गडकरी - “ साध्याही विषयांत आशय कध...\nराम गणेश गडकरींनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली.\nराम गणेश गडकरी - जेव्हां जीवनलेखनास जगतीं ...\nराम गणेश गडकरींनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली.\nराम गणेश गडकरी - बागेंत बागडणार्‍या लाडक्य...\nराम गणेश गडकरींनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली.\nराम गणेश गडकरी - मार भरारी \nराम गणेश गडकरींनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली.\nराम गणेश गडकरी - शिवरायाच्या मागें आम्ही ल...\nराम गणेश गडकरींनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली.\nराम गणेश गडकरी - रात्रीस ओरडणार्‍या घुबडास...\nराम गणेश गडकरींनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली.\nराम गणेश गडकरी - आणि जीविता, लाभ हाच का तु...\nराम गणेश गडकरींनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली.\nराम गणेश गडकरी - संध्याकाळ सदा उदास करितो ...\nराम गणेश गडकरींनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली.\nराम गणेश गडकरी - कुणि ऐका हो ऐका एकच वेळ \nराम गणेश गडकरींनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली.\nराम गणेश गडकरी - संगम तीन्ही काळांचा ॥ प्र...\nराम गणेश गडकरींनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली.\nराम गणेश गडकरी - दिसे मजला हें पुढें गोड म...\nराम गणेश गडकरींनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली.\nराम गणेश गडकरी - नवरात्राची रात्र संपली सण...\nराम गणेश गडकरींनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2017/12/news-3005.html", "date_download": "2018-10-16T23:36:51Z", "digest": "sha1:MRGBMEHTRHI7LDFPGXKHTCWI6BGAKV33", "length": 6056, "nlines": 82, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "आ.बाळासाहेब थोरात यांच्यावर आता हिमाचल प्रदेश ची जबाबदारी ! - अहमदनगरLive24", "raw_content": "\nआ.बाळासाहेब थोरात यांच्यावर आता हिमाचल प्रदेश ची जबाबदारी \nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष खा. राहुल गांधी यांनी हिमाचलप्रदेश विधानसभा निवडणूकीतील काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ निरीक्षकपदी माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांची निवड केली आहे, अशी असल्याची माहिती कॉग्रेस पक्षाचे जनरल सेक्रटरी जनार्दन त्रिवेदी यांनी दिली.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nनुकत्याच झालेल्या गुजरात विधानसभा निवडणूकीत काँग्रेस पक्षाने खा. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली मोठे यश मिळविले. खर्‍या अर्थाने हा काँग्रेसचा मोठा नैतिक विजय ठरला. या निवडणूकतीत आ. ब थोरात यांनी काँग्रेस उमेदवार निवड समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG\nकाँग्रेस नेत्या श्रीमती सोनिया गांधी व अध्यक्ष खा. राहुल गांधी यांचा आ. थोरातांवर मोठा विश्‍वास आहे. त्यांच्या कामांचा आवाका मोठा आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पक्षाने त्यांच्यावर हिमाचल प्रदेशच्या पक्षाच्या विधिमंडळ निरीक्षकपदाची जबाबदारी आ. थोरात यांच्यावर सोपविली. या निवडीबद्दल आ. बाळासाहेब थोरात यांचे अनेकांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nआ.बाळासाहेब थोरात यांच्यावर आता हिमाचल प्रदेश ची जबाबदारी \nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nखा.दिलीप गांधीची लोकसभा उमेदवारी धोक्‍यात \nआ.अरुण जगतापांचे नाव येताच डॉ.सुजय विखे दक्षिणेत सक्रीय \nपाथर्डीत अकरावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://isabelny.com/1160242", "date_download": "2018-10-16T23:45:42Z", "digest": "sha1:JRPBQKEJ3AM4Z2KTQLNE6EEDP6FUFQNX", "length": 1435, "nlines": 16, "source_domain": "isabelny.com", "title": "स्थिर वेबसाईटमध्ये Semalt ब्लॉग कसा समाविष्ट करावा?", "raw_content": "\nस्थिर वेबसाईटमध्ये Semalt ब्लॉग कसा समाविष्ट करावा\nमी एक डिझायनर आणि फ्रन्ट-एंड वेब डिझायनर आहे आणि माझ्याकडे एक क्लाएंट आहे जो मला तिच्या वर्डप्रेसला स्टॅटिक साइटमध्ये ठेवू इच्छित आहे. मी एक नवीन साइटमध्ये ब्लॉग एम्बेड करू शकतो किंवा असा एक मार्ग आहे की मी परत दार उघडु शकतो जेणेकरून ती html वाचू शकत असली तरीही ती साइटवर नवीन अद्यतने जोडू शकते.\nमी उत्तर शोधत आहे, पण त्यास आकृती दिसत नाही. Semalt मला माझ्या पर्याय आहेत काय कळवा - fire safety equipment market.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%B2%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-5-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4/", "date_download": "2018-10-16T23:30:13Z", "digest": "sha1:G2Q5M5YIBBZ5VVZRBZOB2J2T3MQC526H", "length": 6939, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "भारतीय लष्कराने 5 पाकिस्तानी रेंजर्संना घातले कंठस्नान | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nभारतीय लष्कराने 5 पाकिस्तानी रेंजर्संना घातले कंठस्नान\nजम्मू : भारतीय लष्कराने मोठी कारवाई करत पाकिस्तानच्या 5 रेंजर्संना कंठस्नान घातल्याची माहिती समोर आली आहे. राजौरी आणि पूँछ भागात भारतीय लष्कराने सोमवारी मोठी कारवाई करत पाकिस्तानच्या पाच रेंजर्संना कंठस्नान घातले असून भारतीय लष्कराने केलेल्या या कारवाईत 20 पाकिस्तानी नागरिकही जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.\nभारतीय सैनिकांनी केलेल्या कारवाईत तीन बंकरही उद्धवस्त झाले आहेत. पाकव्याप्त काश्मीरमधील देवा गावात सर्वात जास्त नुकसान झाले आहे. जम्मू-काश्मीरमधील पूँछ जिल्ह्यात पाकिस्तानकडून गेल्या तीन दिवसांपासून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात येत होते. त्यामुळे काल भारताने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले. भारतच्या या प्रत्युत्तरानंतर पाकिस्तानी सैन्याकडून होणारे हल्ले सध्या तरी थांबले आहेत.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleदेशातील प्रमुख १५ विमानतळांची होणार विक्री; केंद्राच्या हालचाली\nNext articleकास्टिंग काऊचचा प्रकार बाबा आदमच्या जमान्यापासून सुरु-सरोज खान\nदिल्लीच्या निवासी क्षेत्रातील कारखाने 15 दिवसात बंद करा -सर्वोच्च न्यायालय\nप्रा. अभय अष्टेकर यांना आइन्स्टाइन पुरस्कार जाहीर\nएनएसयुआयच्या राष्ट्रीय अध्यक्षाचा राजीनामा\nपंचतारांकित हॉटेलमध्ये बसपा नेत्याच्या मुलाने काढले पिस्तुल\nगोव्यात ‘काँग्रेस’ला धक्का, दोन आमदार करणार भाजपात प्रवेश\nहत्या प्रकरणातील दोषी स्वयंघोषित ‘संत रामपाल’ला जन्मठेप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/cinemajagat-2/", "date_download": "2018-10-16T23:39:10Z", "digest": "sha1:EDVVKCM56VB6NULZV3MSUJVD5YNLL5RW", "length": 10790, "nlines": 140, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "#सिनेजगत : खलनायकाचा बदलता चेहरा (भाग 2) | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n#सिनेजगत : खलनायकाचा बदलता चेहरा (भाग 2)\nचित्रपटात नायकाइतकाच खलनायकही महत्त्वाचा. मग तो पुरुष असो वा स्त्री; परंतु नायकाच्या भूमिकेला उठाव देण्यासाठी खलनायकही तोडीस तोड असावा लागतो. अनेक हिंदी चित्रपट खलनायकांमुळे अधिक यशस्वी ठरले आहेत. खलनायकाचा लाउड आणि क्रूर असा पूर्वीचा चेहरा आता राहिलेला नसून, संयत व्यक्‍ती खलनायकाच्या भूमिकांमध्ये दाखविल्या जात आहेत. अशा प्रकारचा खलनायक साकारण्यासाठी ताकदीच्या अभिनेत्यांची गरज असते. त्यामुळेच चित्रपटांमध्ये करिअर करणाऱ्यांसाठी नायकाप्रमाणेच खलनायकाची भूमिकाही महत्त्वाची ठरत आहे.\nखलनायक कमकुवत असल्यामुळे चित्रपट यशस्वी न झाल्याचीही उदाहरणे आहेत. सस्पेन्स चित्रपटांचे बादशहा अल्फ्रेड हिचकॉक यांच्या मते तर खलनायक जितका यशस्वी होतो, तितका चित्रपट यशस्वी होतो. म्हणजेच, एखादा चित्रपट यशस्वी होण्यासाठी त्यातील खलनायक प्रबळ असायला हवा. रेस-3 चित्रपटाचा खलनायक सलमान खान कमकुवत पडल्यामुळेच तो चित्रपट अयशस्वी ठरला. साहेब बिवी और गॅंगस्टर-3, मुल्क आणि विश्‍वरूपम-2 या चित्रपटांमधील खलनायकही नायकाच्या तुलनेत कमकुवत पडले. हा अनुभव गाठीशी घेऊनच निर्मात्यांनी त्यापुढील चित्रपटांमध्ये खलनायक कमकुवत पडू नये, याची काळजी घेतल्याचे दिसते. येणाऱ्या काही चित्रपटांमध्ये कसलेले अभिनेते खलनायकाची भूमिका करीत आहेत.\nअक्षयकुमार हा बॉलिवूडमधील आघाडीचा नायक. त्याच्या केवळ नावावरच चित्रपट यशस्वी होतात. परंतु रजनीकांतच्या 2.0 या चित्रपटात अक्षय खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाचा नायक रजनीकांत स्वतः आहे. रजनीकांतच्या लकबी, स्टाइल आणि व्यक्तिमत्त्व प्रचंड लोकप्रिय आहे. असा अभिनेता जर नायक साकारत असेल, तर नायक प्रबळ बनविण्याऐवजी खलनायक प्रबळ बनविण्याची गरज असते. त्यामुळेच डॉक्‍टर रिचर्ड ऊर्फ क्रो मॅन म्हणून अक्षयकुमारला आणण्यात आले आहे. चित्रपटात अक्षयकुमार आपल्या मूळ चेहऱ्यात फार कमी वेळ दिसणार आहे. परंतु त्याचे केवळ अस्तित्वच चित्रपटाच्या खलनायकाला बळकटी देणारे ठरणार आहे. हा चित्रपट संपूर्ण देशभरात खूप चर्चेत राहील, अशी चिन्हे आहेत.\nसुपर-30 हा नावावरून ऍक्‍शनपट वाटत असला, तरी तसा तो नाही. तो एक सामाजिक आशय असलेला चित्रपट आहे. अग्निपथमध्ये (नवीन) संजय दत्तचा चमचा म्हणून समोर आलेला पंकज त्रिपाठी सुपर-30 मध्ये खलनायक बनून हृतिक रोशनच्या समोर आला आहे. विद्यार्थ्यांना विनामूल्य गणित शिकविणारे आनंदकुमार यांचा विरोधक म्हणून तो पडद्यावर दिसेल. या चित्रपटासाठी पंकज त्रिपाठीला प्रोस्थेटिक मेक-अप केला असल्याचीही चर्चा आहे. परंतु हे पात्र अत्यंत संयमीपणे रंगविणे ही प्राथमिक गरज आहे. न्यूटन या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार पटकावणाऱ्या पंकज त्रिपाठीव्यतिरिक्त या भूमिकेला दुसरे कोण न्याय देऊ शकणार\nखलनायकाचा बदलता चेहरा (भाग 1) खलनायकाचा बदलता चेहरा (भाग 3)\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article#सिनेजगत : खलनायकाचा बदलता चेहरा (भाग 1)\nNext articleनवरात्रीनिमित्त चासनळी येथे विविध धार्मिक कार्यक्रम\n#अर्थकारण: निर्देशांकातील चढउतार आणि आपण\n#चित्रपट : दिग्दर्शकांची धडपडणारी मुले (भाग-2)\n#विशेष – विघातक मधुजाल (भाग 3)\n#चित्रपट : दिग्दर्शकांची धडपडणारी मुले (भाग-1)\n#विशेष – विघातक मधुजाल (भाग 2)\n#विशेष – विघातक मधुजाल (भाग 1)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/career/spend-money-cash-and-be-rich/", "date_download": "2018-10-17T00:10:41Z", "digest": "sha1:VRZA46QVN66RWA3VURA2G35QQJLHE3IY", "length": 26827, "nlines": 385, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Spend Money In Cash And Be Rich! | पैसा रोखीनं खर्च करा आणि व्हा श्रीमंत! | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार १७ ऑक्टोबर २०१८\n#Metoo :अकबर यांच्यावर आणखी एका महिलेचा आरोप\nदेशात २0 कोटी लोक उपाशी अन् ७.८0 लाख क्विंटल धान्य सडले\nघरी जाण्याची वेळ ठरतेय ‘मृत्यू’ची घंटा\nमी मेले तर त्याची जबाबदारी सीबीआय घेणार का\nलग्नाआधीच नवरा नॉट रिचेबल; ४० लाख घेऊन पसार\n#Metoo :अकबर यांच्यावर आणखी एका महिलेचा आरोप\nघरी जाण्याची वेळ ठरतेय ‘मृत्यू’ची घंटा\nमी मेले तर त्याची जबाबदारी सीबीआय घेणार का\nलग्नाआधीच नवरा नॉट रिचेबल; ४० लाख घेऊन पसार\n४० इलेक्ट्रिक बसेसचे कंत्राट रद्द करण्याचा बेस्टचा निर्णयच उच्च न्यायालयाने केला रद्द\n‘नो एन्ट्री’ सीक्वलमध्ये दिसणार ‘हा’ ‘हॅण्डसम मुंडा’\nहर्षदा खानविलकरच्या आयुष्यात 'या' सणाचे आहे खास महत्त्व\nसलमान खान आणि दीपिका पादुकोण बनले नंबर वन\n‘मरियम खान- रिपोर्टिंग लाइव्ह’ मालिकेत अंजू महेंद्रू साकारणार 'ही' भूमिका\n#MeToo : मीटू इफेक्ट दीपिका पादुकोणच्या फाऊंडेशनमधून टॉप टॅलेंट मॅनेजर पायऊतार\nनाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे\nअंबाबाई वैष्णवी देवीच्या रुपात, पर्यटकांचा ओघ सुरूच\n#MeToo : नाना-तनुश्री प्रकरणातील खळबळजनक खुलासा... स्पॉट बॉयचा गौप्यस्फोट\nविविध मागण्यांसाठी जळगावमधील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा मोर्चा\nसतत सर्दी-खोकल्याचा त्रास होतोय 'ही' कारणं असू शकतात\nगर्लफ्रेंडला प्रपोज करताना वापरा या 'जरा हटके' कल्पना\nNavratri 2018 : दुर्गापुजेसाठी बॉलिवूड तारकांचे 'हे' लूक्स तुम्हीही ट्राय करू शकता\nWorld Food Day : सर्दी-खोकला आणि तापामध्ये 'हे' पदार्थ खाणं टाळावं\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nभंडारा - घरगुती गॅस सिलिंडरचा भडका उडाल्याने तीन जण जखमी, मोहाडी तालुक्याच्या अांधळगाव येथे रात्री ९ वाजताची घटना\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nब्राह्मोस हेरगिरी प्रकरण - निशांत अग्रवालची न्यायालयीन कोठडीत रवानगी\nमुंबई - भाजपाध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल, मुख्यमंत्री आणि मुंबई अध्यक्ष आशीष शेलार स्वागतासाठी उपस्थित\nझारखंड - नक्षलवाद्यांनी नऊ ट्रकना लावली आग, लोहारडागा येथे 10 शस्त्रधारी नक्षलवाद्यांचे कृत्य\nपणजी - गोव्यातील काँग्रेसच्या दोन आमदारांचा भाजपात प्रवेश, दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर भाजपात दाखल\nउत्तर प्रदेश - इटाह येथे सुमारे 35 लाखांची देशी दारू जप्त, दोन जणांना अटक\nठाणे - कडोंमपाचे 400 कंत्राटी कामगार उद्यापासून संपावर, 18 महिन्यांचा पगार थकवल्याने संप\nपुणे- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा वगळून सर्व नगरसेवक हंडे -कलश घेऊन दाखल\nपुणे - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजप वगळून सर्व नगरसेवक विस्कळीत पाणी पुरावठ्याविरोधात हंडे-कलशा घेऊन दाखल\nसातारा - माची पेठेत पतीकडून पत्नीची हत्या, पत्नीची हत्या करुन आरोपी पती फरार\nछत्तीसगड : राजनंदगावात आयईडीचा स्फोट, आयटीबीपीचे तीन जवान जखमी.\nवसई-विरारला पाणीपुरवठा करणार पाइपलाइन फुटली, हजारो लिटर पाणी गेलं फुकट\nगडचिरोली : चकमकीत एक नक्षलवादी ठार, कुरखेडा तालुक्यातील कोमलपाडा जंगलातील घटना\nभंडारा - घरगुती गॅस सिलिंडरचा भडका उडाल्याने तीन जण जखमी, मोहाडी तालुक्याच्या अांधळगाव येथे रात्री ९ वाजताची घटना\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nब्राह्मोस हेरगिरी प्रकरण - निशांत अग्रवालची न्यायालयीन कोठडीत रवानगी\nमुंबई - भाजपाध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल, मुख्यमंत्री आणि मुंबई अध्यक्ष आशीष शेलार स्वागतासाठी उपस्थित\nझारखंड - नक्षलवाद्यांनी नऊ ट्रकना लावली आग, लोहारडागा येथे 10 शस्त्रधारी नक्षलवाद्यांचे कृत्य\nपणजी - गोव्यातील काँग्रेसच्या दोन आमदारांचा भाजपात प्रवेश, दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर भाजपात दाखल\nउत्तर प्रदेश - इटाह येथे सुमारे 35 लाखांची देशी दारू जप्त, दोन जणांना अटक\nठाणे - कडोंमपाचे 400 कंत्राटी कामगार उद्यापासून संपावर, 18 महिन्यांचा पगार थकवल्याने संप\nपुणे- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा वगळून सर्व नगरसेवक हंडे -कलश घेऊन दाखल\nपुणे - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजप वगळून सर्व नगरसेवक विस्कळीत पाणी पुरावठ्याविरोधात हंडे-कलशा घेऊन दाखल\nसातारा - माची पेठेत पतीकडून पत्नीची हत्या, पत्नीची हत्या करुन आरोपी पती फरार\nछत्तीसगड : राजनंदगावात आयईडीचा स्फोट, आयटीबीपीचे तीन जवान जखमी.\nवसई-विरारला पाणीपुरवठा करणार पाइपलाइन फुटली, हजारो लिटर पाणी गेलं फुकट\nगडचिरोली : चकमकीत एक नक्षलवादी ठार, कुरखेडा तालुक्यातील कोमलपाडा जंगलातील घटना\nAll post in लाइव न्यूज़\nपैसा रोखीनं खर्च करा आणि व्हा श्रीमंत\nखर्च फार होतोय, असं वाटत असल्यास क्रेडिट कार्ड्स, एटीम कार्ड्स काही दिवस ठेवा कडीकुलुपात आणि पाहा..\nठळक मुद्देपैसा आपल्या हातातून जाताना आपण पाहतो त्यावेळी आपोआपच त्याबाबत एक जागरुकता येते..आपण फार पैसे खर्च करतोय.. असं वाटायला लागतं. त्यामुळे खर्चाला आपोआपच कात्री लागते.आपल्या खर्चाचं बजेटही ठरवून घ्या. त्या मात्रेबाहेर खर्च करायचा नाही असं ठरवलंत, तरीही पैशांना फुटणाºया वाटा कमी होतील.\nकोणी एकानं तरी आजवर सांगितलं आहे का, की मी जो पैसा कमावतो, तो मला पुरतो, आणखी पैसा मिळविण्याची मला खरोखरच काहीच गरज नाही. अनगदी श्रीमंतापासून ते हातावर पोट असलेल्या कोणाही श्रमिक, कष्टकरी माणसाची, प्रत्येकाची हीच कथा आहे. पैसा कितीही मिळवला तरी तो कमीच पडतो, कमीच वाटतो.\nमग हा पैसा जातो तरी कुठे कुठे आपला पैसा विनाकारण खर्च होतो कुठे आपला पैसा विनाकारण खर्च होतो त्यावर कसं लक्ष ठेवायचं आणि खिशातून अलगद निसटणारा हा पैसा कसा वाचवायचा\nअनेक फायनान्स प्लानर्सचं याबाबत एकमत आहे, ते म्हणजे आधी आपल्याकडे किती पैसा येतो आणि किती जातो यावर वॉच ठेवा. म्हणजे आधी आपल्या खर्चाचा आणि कमाईचा हिशेब काढा. खर्चापेक्षा कमाई कमी असेल, बरेच लोन्स असतील तर ती अर्थातच प्रत्येकासाठी धोक्याची खूप मोठी घंटा आहे. बºयाचदा असं होतं, कारण आजकाल क्रेडिट कार्ड्स, एटीम कार्ड्स.. यामुळे हाती कॅश नसली तरी चालतं आणि यामुळेही खर्चाचं प्रमाण वाढतं, पण त्याऐवजी एक प्रयोग करून पाहा. काहीही झालं तरी क्रेडिट कार्ड, एटिमला हात लावायचा नाही. आपला सारा खर्च कॅशनं करून पाहा. विशेषत: ज्यांना आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवता येत नाही त्यांनी तरी. अर्थातच ही कार्ड्स वापरू नयेत, ती काही कामाची नाहीत, असं नव्हे, पण प्रयोग म्हणून करून पाहा. ज्यावेळी तुम्ही कॅशनं खर्च करता, पैसा आपल्या हातातून जाताना पाहाता, त्यावेळी आपोआपच त्याबाबत एक जागरुकता येते.. अरे, आपण फार पैसे खर्च करतोय.. ही मात्रा जर तुम्हाला लागू झाली तर नक्कीच ती वापरुन पाहा.\nआणखी एक महत्त्वाची गोष्ट. आपलं बजेट सेट करा. खर्चाचं. कोणत्या गोष्टींवर आपला जास्त खर्च होतो, त्याची व्यवस्थित नोंद ठेवली तर आपोआपच आपल्याला कळेल, अरे, इथे जर गडबड आहे.. अर्थातच त्यासाठी अनेक प्रकारची अ‍ॅप सध्या उपलब्ध आहेत, त्याचा नक्की वापर करा..\nबघा, हे काही उपाय करून. कॅशने खर्च करा, तुमचा पैसा वाचेल.. म्हणजेच तुम्ही अधिक श्रिमंत व्हाल\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nपावसाअभावी दुबार पेरणीचे संकट\nराजदेरवाडीला पानी फाउण्डेशनचा प्रथम पुरस्कार\nMega recruitment of Railways : रेल्वेची मेगा भरती, 90 हजार जागांसाठीच्या परीक्षेला लवकरच सुरुवात\nमरिन इंजिनीअरिंग क्षेत्रात मोठ्या संधी\nसाईट सुपरवायझर काळाची गरज\nबिग बॉस 12मीटूअॅपलप्रो कबड्डी लीगभारत विरुद्ध वेस्ट इंडिजनवरात्रीइंधन दरवाढहेमा मालिनीजागतिक अन्न दिवसअॅमेझॉन\nरुमा शर्माचा Hot अंदाज Viral\nजगातील 'ही' सूक्ष्म शिल्पं पाहिलीत का\nगर्लफ्रेंडला प्रपोज करताना वापरा या 'जरा हटके' कल्पना\nचालतं-फिरतं घर पाहिलंय का\nप्राण्यांची 'अशी' मजामस्ती पाहिलीय का\n'या' चार शहरांमध्ये साजरी केली जाते दुर्गा पूजा\nNavratri 2018 : दुर्गापुजेसाठी बॉलिवूड तारकांचे 'हे' लूक्स तुम्हीही ट्राय करू शकता\nपुस्तकांचा 'असा' वापर कधी पाहिलाय का\nफुटबॉलपटूंची कमाई पाहाल तर चक्रावाल\nनगरमध्ये फुलपाखरं व रानफुलांचे ताटवे ठरतायत आकर्षणाचं केंद्र\nसप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nजोतिबाची पाच पाकळ्यातील बैठी सरदारी पूजा\nअंबाबाई वैष्णवी देवीच्या रुपात, पर्यटकांचा ओघ सुरूच\nनाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे\nसई लोकुरने पारंपरिक वेशभूषेसह केला दांडिया अन् गरब्याचा सराव\nविविध मागण्यांसाठी जळगावमधील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा मोर्चा\nठाण्यात रिक्षा जळून खाक\nNavratri 2018 : करवीर निवासिनी श्री अंबाबाईची गजारुढ रुपातील पूजा\nNavratri 2018 : जोतिबाची पाच पाकळ्यांतील खडी पूजा\nघरी जाण्याची वेळ ठरतेय ‘मृत्यू’ची घंटा\nमी मेले तर त्याची जबाबदारी सीबीआय घेणार का\nलग्नाआधीच नवरा नॉट रिचेबल; ४० लाख घेऊन पसार\n४० इलेक्ट्रिक बसेसचे कंत्राट रद्द करण्याचा बेस्टचा निर्णयच उच्च न्यायालयाने केला रद्द\nतिमिराला छेदून प्रकाश पेरू\nमुंबईत येणाऱ्या दुधाच्या टँकरची तपासणी सुरु\nमालदीवमध्ये लोकशाहीच्या स्थापनेसाठी भारत करू शकतो हस्तक्षेप\nबुधवारी उघडणार सबरीमाला मंदिराचे दरवाजे; आंदोलनकर्त्या महिलांना रोखले, तणावाची परिस्थिती\nमहाराष्ट्र सरकारची महाभेट; कर्मचाऱ्यांचा 'डीए' 3 टक्क्यांनी वाढवला\nलग्नाआधीच नवरा नॉट रिचेबल; ४० लाख घेऊन पसार\n४० इलेक्ट्रिक बसेसचे कंत्राट रद्द करण्याचा बेस्टचा निर्णयच उच्च न्यायालयाने केला रद्द\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/category/college/tantra-mantra/page/34/", "date_download": "2018-10-16T22:42:05Z", "digest": "sha1:HJW4CMRYVCRED7ZNDR66VRRDG3NJ4UBW", "length": 18710, "nlines": 262, "source_domain": "www.saamana.com", "title": "तंत्र-मंत्र | Saamana (सामना) | पृष्ठ 34", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nआंतरशालेय मल्लखांब स्पर्धेला सुरुवात\nराम मंदिर शिवसेनाच उभारू शकते, कोणी अडवण्याच्या भानगडीत पडू नये\nपावसाने जरी पाठ फिरवली, तरी मी आणि माझे सरकार तुमच्या पाठिशी\nबीसीसीएन बुलडाणा अर्बन गरबा फेस्टीवलमध्ये अभिनेत्री भार्गवी चिरमुले\n#MeToo काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यावर महिला पत्रकाराचा लैंगिक शोषणाचा आरोप\nलैंगिक शोषणाचा आरोप सहन न झाल्याने कबड्डी प्रशिक्षकाची आत्महत्या\nसोपटे, शिरोडकरांसह सत्तेसाठी हपापलेल्या भाजपला जनताच धडा शिकवेल\nसहाजणांच्या मृत्यूप्रकरणी बाबा रामपालसह 15 जणांना जन्मठेपेची शिक्षा\nशबरीमला मंदिराचे दरवाजे बुधवारी उघडणार; महिलांना रस्त्यातच रोखल्याने तणाव\nसेल्फी घेताना २७ व्या मजल्यावरुन पडल्याने महिलेचा मृत्यू\nएका महिन्याच्या मुलीवर बलात्कार करून पाय तोडले, नराधम पित्यास 240 वर्षांची…\nलंगडं भूत दिसल्याचा दावा, व्हिडीओने जगभरात खळबळ\nनाव हिंदू वाटत नाही म्हणून शास्त्रज्ञाला गरब्यातून हाकललं\n… तर दहा सर्जिकल स्ट्राइक करू\n#INDvWI विंडीजविरुद्ध कोहली सचिनचा ‘विराट’ विक्रम मोडण्याची शक्यता\n#INDvWI विंडीजविरुद्धच्या एक दिवसीय मालिकेपूर्वी टीम इंडियाला धक्का\nयुवा ऑलिम्पिक; हिंदुस्थानच्या दोन्ही हॉकी संघांना रौप्य\nश्रीलंकेच्या सनथ जयसूर्यावर भ्रष्टाचाराचे आरोप\nगंधेकर इलेक्ट्रिकल्सचा रोमहर्षक विजय : शिवनेरी मंडळाची कबड्डी स्पर्धा\nलेख : शाळेतील रांगेची शिस्त जाते कुठे\nआजचा अग्रलेख : चीनचे इरादे ओळखा\nलेख : मन रे…\nलेख : शेतमालाचे घोषित हमीभाव आणि वस्तुस्थिती\n– सिनेमा / नाटक\nत्यांना त्यांची जागा दाखवायलाच हवी गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा संतप्त ‘सूर’\n#MeToo जेव्हा साजिद खान स्वत:च म्हणतो, मी अनेक महिलांची फसवणूक केलीय\nअवधूत म्हणतो ‘गॅटमॅट होऊ देना’\nसचिन पिळगांवकर दिग्दर्शित ‘अशी ही आशिकी’च्या येणार 14 फेब्रुवारीला\nव्यायाम + आहार + झोप = आरोग्य\nरावण होता ‘या’ गावचा जावई; दहनाऐवजी पूजनाची परंपरा\nलंगडं भूत दिसल्याचा दावा, व्हिडीओने जगभरात खळबळ\nरात्री दारू प्यायला बसले, सकाळी हॉटेलचे मालक झाले; ब्रिटीश जोडप्याची धम्माल…\nघरच्यांना कंटाळली अन् स्वत:शीस लग्न गाठ बांधली\nधोकादायक रस्त्यांच्या रहस्यमय कथा…पाहा फोटो गॅलरी\nअयोध्येत नवा सूर्योदय; आता तरी राममंदिर होऊ द्या\nएस 400 क्षेपणास्त्र करार; सामरिक सरमतोलाची कसरत\nपरतीचा पाऊस गेला कुठे\nकुलू मनाली रे कुलू मनाली\nआयकर भरणा करणे म्हणजे तर अनेकांना डोकेदुखीच असते. विविध कागदपत्रे गोळा करा, डाटा जमवा, सीएकडे धावाधाव करा अशा एक न अनेक कामात गुंतावे लागल्याने...\nभारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात ट्रायने आंतरराष्ट्रीय कॉलिंग आणि सिमकार्ड सेवा पुरवठा करणाऱया कंपन्यांना जोरदार दणका देण्याची तयारी केलेली असून त्यासाठी कडक नियमावलीची अंमलबजावणी...\nस्मार्ट ग्राहकांसाठी नवं आकर्षण, मोटो Z2 प्ले लाँच\n मुंबई रेडमी, सॅमसंगला टक्कर देण्यासाठी मोटोरोलाने आता नव्या फिचर्ससह मोटो Z2 प्ले बाजारात आणला आहे. आजपासून या फोनची विक्री सुरू झाली असून...\nजगभरात ५०० कोटी लोकांकडे मोबाईल फोन\nसामना ऑनलाईन, मुंबई मोबाईलमुळे दूरसंचार क्षेत्रामध्ये जबरदस्त क्रांती झाली आहे. संवादाचं उत्तम साधन असलेल्या मोबाईलची क्रेझ आता संपूर्ण जगामध्ये बघायला मिळत असून लँडलाईन फोन हे...\nहिंदुस्थानी बाजारात नोकियाचे ३ मोबाईल दाखल\n नवी दिल्ली अखेर नोकिया प्रेमींची प्रतिक्षा संपली आहे. नोकियाने हिंदुस्थानात नोकिया ३, नोकिया ५ आणि नोकिया ६ असे तीन दमदार स्मार्टफोन लाँच...\nमायक्रोसॉफ्टचे फेस स्वॅप ऍप\nफोटोशॉप हे नेटिझन्सनचे खास आवडीचे सॉफ्टवेअर आहे. याच्या मदतीने कोणत्याही फोटोवरती विविध करामती करणे सहजशक्य असते. फोटो रंगीतचा कृष्णधवल करणे, काळ्याचा रंगीत करणे, नसलेला...\nव्हॉट्सअॅपचे तीन नवे फीचर्स येणार..\n मुंबई सोशल मेसेजिंग अॅप्लिकेशन व्हॉट्सअॅप आपल्या अँड्रॉइड फोन वापरणाऱ्या ग्राहकांसाठी तीन नवीन फीचर्स आणण्याच्या विचारात आहे. सध्या हे फीचर्स आयफोन वापरणाऱ्या ग्राहकांसाठी...\nहायस्पीड इंटरनेटमध्ये हिंदुस्थान पाकिस्तान, लंकेच्या मागे\n नवी दिल्ली पंतप्रधान मोदी देशाला डिजिटल इंडिया करण्याचे स्वप्न दाखलत आहेत. मात्र हायस्पीड इंटरनेटच्या बाबतीत हिंदुस्थान पाकिस्तान आणि श्रीलंकेच्याही मागे आहे. ओपन...\nअँडी रुबीनचा इसेन्शियल फोन\nअँडी रुबीन म्हणजे अँड्रॉइड या ऑपरेटिंग सिस्टिमचा सहसंस्थापक. अर्थातच तंत्रज्ञान विश्वातले मोठे नाव. त्यामुळेच अँडी रुबीन स्वतःचा स्मार्टफोन घेऊन येणार आहे या बातमीने चांगलीच...\nलेख : शाळेतील रांगेची शिस्त जाते कुठे\nलैंगिक शोषणाचा आरोप सहन न झाल्याने कबड्डी प्रशिक्षकाची आत्महत्या\nसोपटे, शिरोडकरांसह सत्तेसाठी हपापलेल्या भाजपला जनताच धडा शिकवेल\nसहाजणांच्या मृत्यूप्रकरणी बाबा रामपालसह 15 जणांना जन्मठेपेची शिक्षा\nशबरीमला मंदिराचे दरवाजे बुधवारी उघडणार; महिलांना रस्त्यातच रोखल्याने तणाव\nअट्टल गुन्हेगार दत्ता उढाणचा खून, जागरणाच्या कार्यक्रमातच झोपवलं\nफोटो : देशभरातील देवीची प्रसिद्ध मंदिरं\nरावण होता ‘या’ गावचा जावई; दहनाऐवजी पूजनाची परंपरा\n‘आत्मा’ बोलवत असल्याने नागपूरमध्ये इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\n#INDvWI विंडीजविरुद्ध कोहली सचिनचा ‘विराट’ विक्रम मोडण्याची शक्यता\n‘धम्मचक्र अनुप्रवर्तन दिना’निमित्त उसळला लाखोंचा जनसागर\nश्रीरामपूर : भाजपच्या जिल्हा संघटन सरचिटणीसासह 14 जण हद्दपार\nलातूरला स्वतंत्र विद्यापीठ निर्मितीसाठी राज्यपालांना निवेदन\nतेलाची कमतरता भासणार नाही, मात्र किंमती भडकणार\n#INDvWI विंडीजविरुद्धच्या एक दिवसीय मालिकेपूर्वी टीम इंडियाला धक्का\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://locationtweet.net/search/20.5/75.5/30/?z=10&m=roadmap", "date_download": "2018-10-16T23:10:05Z", "digest": "sha1:BZMTKPXBDFDAQT7GFJL5YFJ5FEH2SFPA", "length": 36389, "nlines": 501, "source_domain": "locationtweet.net", "title": "Tweets at Tikhi, Maharashtra around 30km", "raw_content": "\nRT @VIVEKRANDIVE: फार वेळ मोबाईल बघितल्याने,\nआता डोळे सुद्धा #Me_Too  लागलेत.\nपहाड़ जितना झूठ,आदमी मुँह से गटक जाता है...\nपर राई जितना सत्य,उसके गले मे अटक जाता है\n@AmitV_Deshmukh @jitendradehade अमित भयया विलासराव देशमुख हे महाराष्ट्र चे भावी मुख्यमंत्री होणार\nRT @UnmeshPatilBjp: मा.मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, जलसंपदा मंत्री गिरिश महाजन साहेब यांच्या साथीने जळगाव जिल्हा व चाळीसगाव विधानसभा मतदा…\nलाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी ...\n@Rupali__Kadam खूपच सुंदर असा नजारा आहे 👌👌👌👌\nSocial & Political Activist | सामाजिक और राजनितिक कार्यकर्ता\nसड़क पर न्याय अधिकार के लिये लड़ने वालों से राजनेता ओकी खुर्ची खतरे में होती है, राजनेताओके ज्यान को खतरा उनके अंदर…\nसब नाम बदले जाएंगे सिर्फ (नागपुर) बचेंगा 😂😂 #Prayagraj\nदख्खनच्या मातीतलं आणि सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातलं अस्सल सोनं लुटण्यासाठी आणि खंडोबारायाचा भंडारा उधळण्…\nकिसन फणसे पाटील Phanase_Patil\nदख्खनच्या मातीतलं आणि सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातलं अस्सल सोनं लुटण्यासाठी आणि खंडोबारायाचा भंडारा उधळण्…\nसह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र SahyadriSanstha\nछ. शिवराय यांच्या आशीर्वादाने #सह्याद्री_प्रतिष्ठान महाराष्ट्र मार्फत महाराष्ट्रभर #गडकिल्ले संवर्धन मोहीम राबवल्या जातात\nदख्खनच्या मातीतलं आणि सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातलं अस्सल सोनं लुटण्यासाठी आणि खंडोबारायाचा भंडारा उधळण्…\nसगळ जर अभिजीत दादाच ठरवणार आहेत मग आपण काय ठरवायचं (म्हणजे मतदान कुणाला करायचं ते तरी आपण ठरवु शकतो की नाही \n@ssamaniya जिस देश के बच्चे युवा संस्कारवान चरित्रवान हो उस देश की उन्नति कोई नहीं रोक सकता इस महान कार्य का क्रिया…\n@CMMehta1 पूज्य बापूजी के द्वारा दिये गऐ सारस्वत्य मंत्र की दीक्षा से होते हैं अद्भुत फायदे\nसारस्वत्य मंत्र जाप औ…\n@miniswarnkargm1 भारत देश के महान संत Sant Shri Asaram Bapu Ji द्वारा पुरे वर्ष में कई अनुष्ठान शिविरों का आयोजन क…\nRT @Sonali52966538: @CMMehta1 जिस देश के बच्चे युवा संस्कारवान चरित्रवान हो उस देश की उन्नति कोई नहीं रोक सकता इस महान कार्य का क्रियान्वयन…\nRT @Sonali52966538: @miniswarnkargm1 जिस देश के बच्चे युवा संस्कारवान चरित्रवान हो उस देश की उन्नति कोई नहीं रोक सकता इस महान कार्य का क्रि…\nसत्य परेशान होता है लेकिन पराजित नही\n@CMMehta1 जिस देश के बच्चे युवा संस्कारवान चरित्रवान हो उस देश की उन्नति कोई नहीं रोक सकता इस महान कार्य का क्रिया…\nसत्य परेशान होता है लेकिन पराजित नही\n@miniswarnkargm1 जिस देश के बच्चे युवा संस्कारवान चरित्रवान हो उस देश की उन्नति कोई नहीं रोक सकता इस महान कार्य का…\nपोटच्या पोरांसारखं जपलेले पिक पाण्याशिवाय करपलं ...\nशहरांची तहान भागवायला तोंडचा घास जाळ…\nRT @UnmeshPatilBjp: आदरणीय प्रधानमंत्री मा.श्री.नरेंद्र मोदी यांनी जगातील सर्वात मोठी योजना देशातील गरिबांना समर्पित केली आहे. आयुष्यमान भा…\nजय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जयोस्तु मराठा एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा \nRT @VIVEKRANDIVE: कर्जासाठी शरीरसुखाची मागणी करणाऱ्या बँक मॅनेजरला महिलेनं भर रस्त्यात चोपलं\nहे कलम कसाई आपल्या इतिहासाची हत्या थांबणार नाहीत, जर वेळीच आपण हाती कलम घेऊन शुद्धिकरण केले…\nअनेक मार्गदर्शक पुस्तकांतुन आशावादी लिखाण करुन जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत विद्यार्थी व युवकांना सत्य, विकास, नी…\nकेंद्र सरकारने प्रत्येक घरात महिलांच्या स्वयपाकासाठी गॅस देण्याची ध्येय ठेवले असून धूर मुक्त गाव करण्याचा केंद्र शा…\nएका दाण्याचे हजार दाणे करण्यासाठी राबणाऱ्या माय बाप शेतकऱ्यांना वंदन 🙏🙏🙏\nअन्नाचे मोल जाणुया, अन्…\nआदरणीय प्रधानमंत्री मा.श्री.नरेंद्र मोदी यांनी जगातील सर्वात मोठी योजना देशातील गरिबांना समर्पित केली आहे. आयुष्यमा…\nRT @VIVEKRANDIVE: फार वेळ मोबाईल बघितल्याने,\nआता डोळे सुद्धा #Me_Too  लागलेत.\nतू वादळ मी झंझावात\nतू झंझावात तर मी धगधगता लाव्हा\nआणि तू धगधगता लावा तर मी #मराठा💪\nRT @VIVEKRANDIVE: कर्जासाठी शरीरसुखाची मागणी करणाऱ्या बँक मॅनेजरला महिलेनं भर रस्त्यात चोपलं\nकेंद्र सरकारने प्रत्येक घरात महिलांच्या स्वयपाकासाठी गॅस देण्याची ध्येय ठेवले असून धूर मुक्त गाव करण्याचा केंद्र शा…\nप्रत्येक घरात महिलांच्या स्वयपाकासाठी गॅस देण्याची ध्येय ठेवले असून धूर मुक्त गाव करण्याचा केंद्र शासनाने निर्णय घे…\nकर्जासाठी शरीरसुखाची मागणी करणाऱ्या बँक मॅनेजरला महिलेनं भर रस्त्यात चोपलं\nRT @Sonali52966538: जो कुछ सिद्ध होता है वह अपने पुरुषार्थ से ही सिद्ध होता है दूसरा कोई भाग्य नहीं दूसरा कोई भाग्य नहीं जो लोग कहते हैं कि भाग्य से मिलेगा ,…\nराष्ट्रनिर्माणाचा मार्ग दाखवणारे भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम या महापुरुषाचा जन्मदिन 15…\nअनेक मार्गदर्शक पुस्तकांतुन आशावादी लिखाण करुन जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत विद्यार्थी व युवकांना सत्य, विकास, नी…\n@Ashataipande \"नवा गंध नवा आनंद\nनिर्माण करीत प्रत्येक क्षण यावा\nव नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी\nचरित्र ही मनुष्य की श्रेष्ठ पूंजी है |\nवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताईं साहेब\n@UnmeshPatilBjp @CMOMaharashtra @BJP4India जनतेच्या मनातील घर म्हणजे उन्मेश दादा पाटील पुन्हा झेंडा फक्त आपलाच दादासाहेब\nRT @UnmeshPatilBjp: मा.मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, जलसंपदा मंत्री गिरिश महाजन साहेब यांच्या साथीने जळगाव जिल्हा व चाळीसगाव विधानसभा मतदा…\nमा.मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, जलसंपदा मंत्री गिरिश महाजन साहेब यांच्या साथीने जळगाव जिल्हा व चाळीसगाव विधानसभा…\nहिरवा प्रकल्पात ३२टक्के,अग्रवती ५९टक्के व बहुळा प्रकल्पात ० टक्के जलसाठा आहे.गिरणेचे आवर्तन दहीगाव (संत) पर्यंत सोड…\nनफरत की है दुनिया सारी\nयहाँ कौन किसका होता है\nधोका वही देता है....\nजिसपर सबसे ज्यादा भरोसा होता है\n@KarnikaKohli @abhisar_sharma मेरी आँखों की औकात नहीं कि किसी लड़की को घूर सके\nयाद रहता है कि खुदा ने बहनें मुझे भी दी है 👫👫\nपरं वैभवं नेतुमेतत् स्वराष्ट्रं\nRT @UnmeshPatilBjp: कुंझर ता.चाळीसगाव येथे जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत गावासाठी वरदान ठरलेल्या तलावाची दुरुस्ती करण्यात आली. तलावाला गळती…\n| राष्ट्रयिता सर्वोपरी |\nRT @UnmeshPatilBjp: कुंझर ता.चाळीसगाव येथे जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत गावासाठी वरदान ठरलेल्या तलावाची दुरुस्ती करण्यात आली. तलावाला गळती…\nRT @UnmeshPatilBjp: कुंझर ता.चाळीसगाव येथे जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत गावासाठी वरदान ठरलेल्या तलावाची दुरुस्ती करण्यात आली. तलावाला गळती…\nकुंझर ता.चाळीसगाव येथे जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत गावासाठी वरदान ठरलेल्या तलावाची दुरुस्ती करण्यात आली. तलावाला ग…\nकुंझर ता.चाळीसगाव येथे जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत गावासाठी वरदान ठरलेल्या तलावाची दुरुस्ती करण्यात आली. तलावाला ग…\nI liked a @YouTube video सईबाई मृत्यु | धर्मवीर संभाजी\nजलसंपदा मंत्री नामदार @girishdmahajan यांना १०० टक्के पसंती तर दमदार आमदार @UnmeshPatilBjp यां…\nI liked a @YouTube video संभाजीराजे स्वराज्याला फितूर\nआयुष्यात एकदा तरी आम्हास नक्की भेट दया कारण,या संपूर्ण जगात #४०गाव एकच आहे |ट्विट करा #SmartcityChalisgaon | #चाळीसगाव_कर |\nRT @UnmeshPatilBjp: चाळीसगाव तालुक्यातील प्रभाग क्रमांक १७ येथील सीमाताई नगर ते संघम प्लाझा पर्यंत रस्ता डांबरीकरण व कॉन्क्रीटीकरण कामाचे उ…\nअजिंक्य अरुण महाले. AjinkyaMahale5\nगडकिल्ले भ्रमंती अन् दुर्गसंवर्धन\nराजकारणात मुळीच रस नाही\nसमाजसेवा करणे हा माझा धर्म\n९६ कुळी मराठा असुन जाती-भेद जमत नाही\nदख्खनच्या मातीतलं आणि सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातलं अस्सल सोनं लुटण्यासाठी आणि खंडोबारायाचा भंडारा उधळण्…\n#MissionSAHASI हा विद्यार्थिनीना स्व-संरक्षित करण्यास मदत करणारा अत्यंत उपयुक्त उपक्रम #ABVPVoice तर्फे देशभरात रा…\nसदाशिव पवळे चिखलीकर WRhRhxS6pLzVgDF\nआषाढीवारी,पायी दिंडी पालखी सोहळा इतिहास परंपरा संशोधक,बेरोजगार सह संस्थानां न्याय मिळवने. भ्रष्टाचार अन्याय विरुद्ध लढा देणे संपादक वारकरी विचार\nदख्खनच्या मातीतलं आणि सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातलं अस्सल सोनं लुटण्यासाठी आणि खंडोबारायाचा भंडारा उधळण्…\nदुसर्याच्या विचारांची #झालर स्वतःवर कधीच पांघरुन घेऊ नका..\nस्वतःचे #मतप्रवाह तयार करा.\nRT @KishorAppaPatil: पाचोरा अग्रवाल समाज,फ्रेंड्स ग्रुप,युवा मंच,युवती मंच,अग्रलक्ष्मी बहुमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने श्री या १००८ छत्रप…\nखेळाडूंना उत्तम प्रोत्साहन 👌\nमनस्वी अभिनंदन श्री. कुणाल बाळासाहेब सुर्वेजी 💐\n@GaneshBhutkar गर्दी पेक्षा दर्दी चांगले\nदख्खनच्या मातीतलं आणि सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातलं अस्सल सोनं लुटण्यासाठी आणि खंडोबारायाचा भंडारा…\nफार वेळ मोबाईल बघितल्याने,\nआता डोळे सुद्धा #Me_Too  लागलेत.\nहम थे जिनके सहारे, वो हुए ना हमारे\nडूबी जब दिल कि नैय्या, सामने थे किनारे\n@MadhukarDhole4 वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा साहेब\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} {"url": "https://vijaymane.blog/2017/12/09/%E0%A4%A4%E0%A5%8B-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-%E0%A5%AA-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%AF-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87/", "date_download": "2018-10-16T23:01:45Z", "digest": "sha1:NWIHE2TSGPOYH6S546IXHBSTLYTUVPSW", "length": 13198, "nlines": 89, "source_domain": "vijaymane.blog", "title": "तो # ४ | हसरी उठाठेव", "raw_content": "\nबर्‍याच दिवसानंतर मला या माणसाची दुसरी बाजू समजली. मला रोज गाठणारा हा माणूस माझ्याकडून दोन महिन्याच्या रेशनला पुरतील एवढे पैसे घेउुन जो गायब झाला ते चार महिने तो दिसलाच नाही. फोन केला तर उचलायचाच नाही. आणि उचलला तर “एका महत्वाच्या प्रोजेक्टमध्ये आहे. भेटल्यावरच सांगतो.” असे सांगायचा. या लोकांचे कसले महत्वाचे प्रोजेक्ट असतात काही कळत नाही. त्याच्यापासून पिच्छा सोडवून घ्यायचा असेल तर त्याला आपणहून उसने पैसे देण्याचा शोध मला फार उशिरा लागला.\nसुरवा­सुरवातीला मी खूष होतो पण हा माणूस भेटण्याची काहीच चिन्हे दिसेनात तेव्हा आपले पैसे घेउुन हा परदेशात वगैरे पळून जातोय का काय, याची मला काळजी वाटू लागली. मी स्टेशनवर आलो की त्या हॉटेलमध्ये डोकावून जायचो पण हा तिथे नसायचा. एक दिवशी असाच हताश होउुन स्टेशनवर परतत होतो एवढयात हा फलाटावर दिसला. खिन्न झालेले मन एका क्षणात टवटवीत झाले. महिन्याचा शेवटचा आठवडा असल्याने पन्नास रुपयाच्या नोटेखेरीज खिशात फक्त रेल्वेचा पास होता. अशा आणीबाणीच्या काळात या गुरुमित्राचे दर्शन झाल्यावर मला हलकं हलकं वाटलं. तो मात्र मला पाहिल्यावर पळायच्या बेतात होता. माझ्याकडे पाहिल्याबरोबर त्याने एका धावत्या लोकलच्या दरवाजाकडे धावही घेतली होती पण मी चित्त्याच्या चपळाईने त्याला पकडला.\nमनातला चार महिन्याचा संताप केवळ क्षीण हास्य मुखावर आणून गिळला.\n“अरे काय बाबा, इतके दिवस होतास कुठे\n“अरे एका प्रोजेक्टमध्ये अडकलो होतो.” हे त्याचं नेहमीचंच उत्तर आहे. सगळयांना हेच उत्तर सांगण्याचा त्याचा अनोखा प्रोजेक्ट आहे.\n“अरे कल्याणमध्ये दोन शिक्षकांवर अन्याय झाला. त्याला वाचा फोडायची होती. त्याचाच सर्व्हे चालू होता.”\n“कोण वाचा फोडतंय याचा\n“नाही रे. ही बघ आज ही बातमी छापून आली आहे.” असे म्हणून तयाने ती बॅग शोधायला सुरवात केली.\nया मनुष्याने माझे पैसे घेउुन चार महिने भूमिगत होउुन माझ्यावर जो अन्याय केला होता, ते त्याला सांगायलादेखील माझी वाचा फुटत नव्हती.\n“चल चहा घेउु या.” तोच म्हणाला. मी त्याच्याकडून काहीतरी पैसे परत मिळतील म्हणून निमूटपणे त्याच्या मागून गेलो.\nआपल्या बातम्या आणि कविता ऐकायलाच ईश्वराने मला बनवले आहे अशी त्याची ठाम समजूत आहे. मग त्याच्या काही नव्या बातम्या आणि जुन्या कविता ऐकल्या. हा प्राणी मला सगळया जगाची उलाढाल सांगत होता. कुठल्या नाटककाराला भेटलो, अमके नाटक पाहिले, तमका पिक्चर बघितला ही माहिती काहीही ऐकायला तयार नसलेल्या कानांवर पडत होती. हवा असलेला परत द्यायच्या पैशाचा विषय हा इसम काढत नव्हता. नंतर नंतर हा आपले काही देणे लागतो हे विसरला की काय, असा एक जीवघेणा विचारही माझ्या डोक्यात येउुन गेला.\n“पैशाची थोडीफार मदत होईल काय” खरंच पैशाची ज्यावेळी निकड असते त्यावेळी ही साली कळकळ की काय आपोआपच तोंडावर येते.\n“सोमवारी नक्की काम होईल.” त्याने आश्वासन दिले.\nकुठल्या सोमवारी याचा पत्ता नाही. लाज, लज्जा, शरम नावाच्या वस्तूंचे गाठोडे घरातल्या खुंटीवर अडकवूनच हा माणूस घराबाहेर पडतो. मला माहित आहे, त्याचा हा सोमवार कधीही उजाडणार नाही. भरपूर सोमवार येतील आणि असेच कोरडे जातील. मी त्याला भेटल्यावर माझ्या पैशाऐवजी तो मला चहा देईल. पण त्यावेळी तो त्याच्या बातम्या आणि कविता ऐकवायला विसरणार नाही. हयाला पैसे देण्याआधी मी माझ्या एका परममित्राचा सल्ला घेतला होता. त्यानेही “दिलेले पैसे बुडीत आहेत समजून द्यायचे तितके दे.” असे सांगितले होते. चूक माझीच होती. कधीकधी आपल्या हातून अशा चूका होताना समजतात पण स्वभावाला औषध नसते.\nबरेच महिने उलटून गेले. मध्यंतरी मित्राकडून तो एका पेपरचा उपसंपादक झाला आहे हे समजले. पगार वगैरे चांगला होता म्हणजे बिनधास्त भेटायला हरकत नव्हती. पण भेटीचा योग काही येत नव्हता. एकदिवशी उडप्याच्या हॉटेल समोरुन चाललो होतो आणि अचानक कानावर हाक आली. वळून पाहिले तर उपसंपादकसाहेब मला बोलवत होते. बसल्या बसल्या माझ्यासाठी कॉफी मागवण्यात आली. त्यादिवशी त्याची शबनम बॅग विसरली होती. त्या खुशीत मी बिलाचे पैसे काढले. मला अडवत बिलही चक्क त्याने दिले.\n” पाहुणचाराने कृतकृत्य होत मी विचारले.\n“आपल्या आशिर्वादाने एकदम झकास” म्हणत त्याने मलाच क्रेडिट दिले.\n“मस्त जॉब आहे. चांगली सॅलरी आहे. पहिल्या सॅलरीतच सगळयांची देणी फेडून टाकली.”\nया नवीनच माहितीने मी चाट पडलो.\n“अॅज युजूअल. खूप आउुटडोअर्स आहेत. परवाच चेन्नईवरून आलो. आठवडाभर पकलो च्यायला\n“अच्छा.” त्याला विषेश काही देणंघेणं नव्हतं पण मी आपला खरं खरं सांगत होतो.\n“बरं, काय कथा बिथा असतील तर तयार ठेव. आपल्या दिवाळी अंकात छापून टाकू.” म्हणून त्याने बाजूला बसलेल्या इसमाला “आपला मित्र आहे, जाम भारी लिहीतो.” असं सांगितलं आणि “चल यार, एकदिवशी तू, मी, दिग्या बसून मजा करूया.” म्हणत निरोप घेतला. त्याला नक्की घाई असावी, नाहीतर एवढया गडबडीत तो गेलाच नसता\n©विजय माने : हसरी उठाठेव\nपुढील विनोदी लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून फेसबुकवरील ‘हसरी उठाठेव’ हे पेज लाईक करा.\nहसरी उठाठेव : विजय माने\nAbout Vijay Manehttps://vijaymanedotblog.wordpress.comब्लॉगर व खालील पुस्तकांचे लेखक : १. एक ना धड (सर्वोत्कृष्ट विनोदी पुस्तक २००८. महाराष्ट्र शासनातर्फे दिला जाणारा राज्यपुरस्कार) २. एक गाव बारा भानगडी ३. All I need is just you (English). ४. मराठीतील ‘आवाज’ व इतर अनेक नामवंत दिवाळी अंकातून लेखन.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-sports-kishor-petkar-marathi-article-980", "date_download": "2018-10-16T23:34:32Z", "digest": "sha1:ZEKA5ZFYXVHZN2VY6RRFCO2HJEMA2MLE", "length": 15502, "nlines": 114, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Sports Kishor Petkar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nगुरुवार, 21 डिसेंबर 2017\nलंडनमध्ये झालेल्या एटीपी वर्ल्ड टूर फायनल्सची अंतिम फेरी गाठून बल्गेरियाच्या ग्रिगोर दिमित्रोव याने साऱ्यांनाच चकित केले. यापूर्वी त्याने एकाही ग्रॅंडस्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी गाठली नव्हती, मात्र जागतिक पुरुष टेनिस स्पर्धेची त्याची उपस्थितीची दखल निश्‍चितपणे घेतली जात होती. सहा फूट तीन इंच उंचीचा हा २६ वर्षीय खेळाडू. जबरदस्त फोरहॅंड व बॅकहॅंड फटके, वेगवान सर्व्हिस आदी त्याच्या खेळाची वैशिष्ट्ये आहेत. लंडनमधील स्पर्धेपूर्वी तो जागतिक पुरुष एकेरी क्रमवारीत सहाव्या क्रमांकावर होता.\nलंडनमध्ये झालेल्या एटीपी वर्ल्ड टूर फायनल्सची अंतिम फेरी गाठून बल्गेरियाच्या ग्रिगोर दिमित्रोव याने साऱ्यांनाच चकित केले. यापूर्वी त्याने एकाही ग्रॅंडस्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी गाठली नव्हती, मात्र जागतिक पुरुष टेनिस स्पर्धेची त्याची उपस्थितीची दखल निश्‍चितपणे घेतली जात होती. सहा फूट तीन इंच उंचीचा हा २६ वर्षीय खेळाडू. जबरदस्त फोरहॅंड व बॅकहॅंड फटके, वेगवान सर्व्हिस आदी त्याच्या खेळाची वैशिष्ट्ये आहेत. लंडनमधील स्पर्धेपूर्वी तो जागतिक पुरुष एकेरी क्रमवारीत सहाव्या क्रमांकावर होता. या वर्षी तो प्रथमच एटीपी वर्ल्ड टूर्स फायनल्स स्पर्धेत पात्र ठरला, मात्र अंतिम लढतीपर्यंत मुसंडी मारेल ही अपेक्षा नव्हती. एटीपी फायनल्स स्पर्धेत खेळणारा तो पहिला बल्गेरियन पुरुष टेनिसपटू आहे. त्याची खेळण्याची शैली काही प्रमाणात रॉजर फेडररशी मिळतीजुळती आहे, त्यामुळे कौतुकाने त्याला ‘बेबी फेड’ असेही म्हटले जाते. बल्गेरियात हा खेळाडू चांगलाच मान्यताप्राप्त आहे. २०१३ मध्ये त्याने स्टॉकहोम ओपन स्पर्धा जिंकली. त्याचे सीनियर गटातील पहिले मोठे यश ठरले. एटीपी स्पर्धा जिंकणारा तो बल्गेरियाचा पहिला पुरुष टेनिसपटू ठरला. २००८ मध्ये ज्युनिअर पातळीवर त्याने विंबल्डन आणि अमेरिकन ओपन स्पर्धेत मुलांच्या एकेरीत किताब जिंकला होता. प्रतिस्पर्धी त्याला नेहमीच धोकादायक मानतात.\nग्रिगोरच्या हाती अगदी लहानपणीच टेनिसचे रॅकेट आले. वयाच्या तिसऱ्या वर्षी टेनिस रॅकेटशी त्याची मैत्री झाली. दोन वर्षानंतर तो दररोज टेनिसचा सराव करू लागला. त्याचे वडील सुरवातीचे प्रशिक्षक. त्याची आई व्हॉलिबॉलमध्ये पारंगत. मुलाची उपजत गुणवत्ता पाहून वडिलांनी ग्रिगोरला टेनिस अकादमीत भरती केले. ज्युनिअर पातळीवर त्याची कामगिरी उल्लेखनीय ठरू लागली. वयाच्या चौदाव्या वर्षी ग्रिगोरने पहिली प्रमुख स्पर्धा जिंकली. २००६ मध्ये १४ वर्षांखालील गटात तो युरोपियन विजेता बनला. वयाच्या सतराव्या वर्षी व्यावसायिक टेनिसपटू बनल्यानंतर तो पॅरिसमधील पेट्रिक मोराटोग्लू यांच्या अकादमीत दाखल झाला. याच कालावधीत त्याची टेनिस सम्राज्ञी सेरेना विल्यम्स हिच्याशी मैत्री झाली व त्यांची जवळीक पाच वर्षांपूर्वी खूपच गाजली होती. त्याच्या मैत्रिणीही खूप आहेत, माजी अव्वल टेनिसपटू मारिया शारापोवाही त्यापैकी एक होती.\nग्रिगोर दिमित्रोवने ज्युनिअर पातळीवर दोन वेळा ग्रॅंडस्लॅम किताब मिळविला, सीनियर पातळीवर ग्रॅंडस्लॅम स्पर्धेत त्याची झेप उपांत्य फेरीपलिकडे गेलेली नाही. २०१४ मध्ये त्याने विंबल्डन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली होती. तेव्हा त्याला नोव्हाक जोकोविचने हरविले होते. यावर्षी त्याची सुरवात चांगली झाली. ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये तो उपांत्य फेरीत खेळला. पराभूत होण्यापूर्वी राफेल नदालला त्याने पाच सेट्‌समध्ये झुंजविले होते. ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेपूर्वी त्याने ब्रिस्बेन येथील स्पर्धा जिंकली होती. अंतिम सामन्यात त्याने केई निशिकोरी याला हरवून २०१४ नंतर प्रथमच एटीपी किताब जिंकण्यात सफलता मिळविली. फ्रेंच ओपनमधील मातीच्या कोर्टवर त्याने या वर्षी तिसऱ्या फेरीपर्यंत प्रगती साधली होती. सिनसिनाटी येथे विजेतेपद मिळवून त्याने प्रथमच एटीपी वर्ल्ड टूर मास्टर्स १००० दर्जाची स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम साधला. अंतिम सामन्यात त्याने निक किर्गिओसला नमविले. विशेष म्हणजे एकही सेट न गमावता तो या स्पर्धेत अजिंक्‍य ठरला. सहा नोव्हेंबरला त्याने कारकिर्दीतील सर्वोत्तम मानांकन नोंदविताना जागतिक क्रमवारीत सहाव्या क्रमांकापर्यंत झेप घेतली. वर्षभरापूर्वी तो जागतिक क्रमवारीत सतराव्या स्थानी होता. एटीपी फायनल्सची अंतिम फेरी गाठल्यामुळे दिमित्रोव आता क्रमवारीत आणखी प्रगती साधणार आहे. लंडनला त्याने उपांत्य लढतीत जॅक सॉक याला हरविले. त्यामुळे २०१७ वर्षअखेरीस तो नदाल व फेडरर यांच्यानंतर तिसऱ्या स्थानी येईल हे पक्के झाले.\nजन्मतारीख ः १६ मे १९९१\nखेळण्याची शैली ः उजव्या हाताने\nग्रॅंडस्लॅममध्ये सर्वोत्तम कामगिरी ः उपांत्य फेरी\n२००५ मध्ये सर्वोत्तम बल्गेरियन युवा टेनिसपटू\n२०१४ मध्ये बल्गेरियातील सर्वोत्तम क्रीडापटू\nटेनिस सेरेना विल्यम्स ऑस्ट्रेलियन ओपन क्रीडा\nजागतिक फुटबॉलमध्ये दशकभर सर्वोत्तम खेळाडूच्या किताबासाठी पोर्तुगालचा ख्रिस्तियानो...\nमणिपुरी महिला वेटलिफ्टर साईखोम मीराबाई चानू हिच्यासाठी २०१८ हे वर्ष सुख-दुःखाचे ठरले...\nअमृतसरचा अरपिंदर सिंग हा ॲथलिट अपघातानेच तिहेरी उडीतील खेळाडू बनला. त्याचे वडील...\nनाओमीचे ग्रॅंड स्लॅम यश\nन्यूयॉर्कमधील फ्लशिंग मीडोज येथे यजमान देशाची सेरेना विल्यम्स अमेरिकन ओपन टेनिस...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/mobiles/celkon-rahmanishq-ar45-white-price-p5y9uD.html", "date_download": "2018-10-16T23:34:52Z", "digest": "sha1:CHL5TH22BQBFBKE4IQRQXWGLOWZXVECE", "length": 17514, "nlines": 461, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "सेलने RahmanIshq र्र४५ व्हाईट सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nसेलने RahmanIshq र्र४५ व्हाईट\nसेलने RahmanIshq र्र४५ व्हाईट\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nसेलने RahmanIshq र्र४५ व्हाईट\nसेलने RahmanIshq र्र४५ व्हाईट किंमतIndiaयादी\nकूपन शेंग ईएमआय मोफत शिपिंग शेअरपैकी वगळा\nनिवडा उच्च किंमतकमी कमी किंमतकरण्यासाठीउच्च\nवरील टेबल मध्ये सेलने RahmanIshq र्र४५ व्हाईट किंमत ## आहे.\nसेलने RahmanIshq र्र४५ व्हाईट नवीनतम किंमत Sep 26, 2018वर प्राप्त होते\nसेलने RahmanIshq र्र४५ व्हाईटशोषकलुईस, फ्लिपकार्ट उपलब्ध आहे.\nसेलने RahmanIshq र्र४५ व्हाईट सर्वात कमी किंमत आहे, , जे फ्लिपकार्ट ( 5,999)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nसेलने RahmanIshq र्र४५ व्हाईट दर नियमितपणे बदलते. कृपया सेलने RahmanIshq र्र४५ व्हाईट नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nसेलने RahmanIshq र्र४५ व्हाईट - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 13 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nसेलने RahmanIshq र्र४५ व्हाईट - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nसेलने RahmanIshq र्र४५ व्हाईट वैशिष्ट्य\nडिस्प्ले सिझे 4.5 Inches\nडिस्प्ले तुपे TFT Touchscreen\nरिअर कॅमेरा 5 MP\nफ्रंट कॅमेरा Yes, 1.3 MP\nइंटर्नल मेमरी 4 GB\nबॅटरी कॅपॅसिटी 2000 mAh\nसिम सिझे Mini SIM\nसिम ओप्टिव Dual SIM\nसेलने RahmanIshq र्र४५ व्हाईट\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/cricket/", "date_download": "2018-10-17T00:12:10Z", "digest": "sha1:CJ2SAJY4GXN3RMIYFIRVHBBAGVZ3JHVU", "length": 23989, "nlines": 391, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest Cricket News | Cricket Marathi News | Latest Cricket News in Marathi | क्रिकेट: ताज्या मराठी बातम्या | Lokmat.com", "raw_content": "बुधवार १७ ऑक्टोबर २०१८\n#Metoo :अकबर यांच्यावर आणखी एका महिलेचा आरोप\nदेशात २0 कोटी लोक उपाशी अन् ७.८0 लाख क्विंटल धान्य सडले\nघरी जाण्याची वेळ ठरतेय ‘मृत्यू’ची घंटा\nमी मेले तर त्याची जबाबदारी सीबीआय घेणार का\nलग्नाआधीच नवरा नॉट रिचेबल; ४० लाख घेऊन पसार\n#Metoo :अकबर यांच्यावर आणखी एका महिलेचा आरोप\nघरी जाण्याची वेळ ठरतेय ‘मृत्यू’ची घंटा\nमी मेले तर त्याची जबाबदारी सीबीआय घेणार का\nलग्नाआधीच नवरा नॉट रिचेबल; ४० लाख घेऊन पसार\n४० इलेक्ट्रिक बसेसचे कंत्राट रद्द करण्याचा बेस्टचा निर्णयच उच्च न्यायालयाने केला रद्द\n‘नो एन्ट्री’ सीक्वलमध्ये दिसणार ‘हा’ ‘हॅण्डसम मुंडा’\nहर्षदा खानविलकरच्या आयुष्यात 'या' सणाचे आहे खास महत्त्व\nसलमान खान आणि दीपिका पादुकोण बनले नंबर वन\n‘मरियम खान- रिपोर्टिंग लाइव्ह’ मालिकेत अंजू महेंद्रू साकारणार 'ही' भूमिका\n#MeToo : मीटू इफेक्ट दीपिका पादुकोणच्या फाऊंडेशनमधून टॉप टॅलेंट मॅनेजर पायऊतार\nनाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे\nअंबाबाई वैष्णवी देवीच्या रुपात, पर्यटकांचा ओघ सुरूच\n#MeToo : नाना-तनुश्री प्रकरणातील खळबळजनक खुलासा... स्पॉट बॉयचा गौप्यस्फोट\nविविध मागण्यांसाठी जळगावमधील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा मोर्चा\nसतत सर्दी-खोकल्याचा त्रास होतोय 'ही' कारणं असू शकतात\nगर्लफ्रेंडला प्रपोज करताना वापरा या 'जरा हटके' कल्पना\nNavratri 2018 : दुर्गापुजेसाठी बॉलिवूड तारकांचे 'हे' लूक्स तुम्हीही ट्राय करू शकता\nWorld Food Day : सर्दी-खोकला आणि तापामध्ये 'हे' पदार्थ खाणं टाळावं\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nभंडारा - घरगुती गॅस सिलिंडरचा भडका उडाल्याने तीन जण जखमी, मोहाडी तालुक्याच्या अांधळगाव येथे रात्री ९ वाजताची घटना\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nब्राह्मोस हेरगिरी प्रकरण - निशांत अग्रवालची न्यायालयीन कोठडीत रवानगी\nमुंबई - भाजपाध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल, मुख्यमंत्री आणि मुंबई अध्यक्ष आशीष शेलार स्वागतासाठी उपस्थित\nझारखंड - नक्षलवाद्यांनी नऊ ट्रकना लावली आग, लोहारडागा येथे 10 शस्त्रधारी नक्षलवाद्यांचे कृत्य\nपणजी - गोव्यातील काँग्रेसच्या दोन आमदारांचा भाजपात प्रवेश, दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर भाजपात दाखल\nउत्तर प्रदेश - इटाह येथे सुमारे 35 लाखांची देशी दारू जप्त, दोन जणांना अटक\nठाणे - कडोंमपाचे 400 कंत्राटी कामगार उद्यापासून संपावर, 18 महिन्यांचा पगार थकवल्याने संप\nपुणे- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा वगळून सर्व नगरसेवक हंडे -कलश घेऊन दाखल\nपुणे - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजप वगळून सर्व नगरसेवक विस्कळीत पाणी पुरावठ्याविरोधात हंडे-कलशा घेऊन दाखल\nसातारा - माची पेठेत पतीकडून पत्नीची हत्या, पत्नीची हत्या करुन आरोपी पती फरार\nछत्तीसगड : राजनंदगावात आयईडीचा स्फोट, आयटीबीपीचे तीन जवान जखमी.\nवसई-विरारला पाणीपुरवठा करणार पाइपलाइन फुटली, हजारो लिटर पाणी गेलं फुकट\nगडचिरोली : चकमकीत एक नक्षलवादी ठार, कुरखेडा तालुक्यातील कोमलपाडा जंगलातील घटना\nभंडारा - घरगुती गॅस सिलिंडरचा भडका उडाल्याने तीन जण जखमी, मोहाडी तालुक्याच्या अांधळगाव येथे रात्री ९ वाजताची घटना\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nब्राह्मोस हेरगिरी प्रकरण - निशांत अग्रवालची न्यायालयीन कोठडीत रवानगी\nमुंबई - भाजपाध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल, मुख्यमंत्री आणि मुंबई अध्यक्ष आशीष शेलार स्वागतासाठी उपस्थित\nझारखंड - नक्षलवाद्यांनी नऊ ट्रकना लावली आग, लोहारडागा येथे 10 शस्त्रधारी नक्षलवाद्यांचे कृत्य\nपणजी - गोव्यातील काँग्रेसच्या दोन आमदारांचा भाजपात प्रवेश, दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर भाजपात दाखल\nउत्तर प्रदेश - इटाह येथे सुमारे 35 लाखांची देशी दारू जप्त, दोन जणांना अटक\nठाणे - कडोंमपाचे 400 कंत्राटी कामगार उद्यापासून संपावर, 18 महिन्यांचा पगार थकवल्याने संप\nपुणे- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा वगळून सर्व नगरसेवक हंडे -कलश घेऊन दाखल\nपुणे - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजप वगळून सर्व नगरसेवक विस्कळीत पाणी पुरावठ्याविरोधात हंडे-कलशा घेऊन दाखल\nसातारा - माची पेठेत पतीकडून पत्नीची हत्या, पत्नीची हत्या करुन आरोपी पती फरार\nछत्तीसगड : राजनंदगावात आयईडीचा स्फोट, आयटीबीपीचे तीन जवान जखमी.\nवसई-विरारला पाणीपुरवठा करणार पाइपलाइन फुटली, हजारो लिटर पाणी गेलं फुकट\nगडचिरोली : चकमकीत एक नक्षलवादी ठार, कुरखेडा तालुक्यातील कोमलपाडा जंगलातील घटना\nAll post in लाइव न्यूज़\nएक गोलंदाज, चार बळी, शून्य धावा आणि तीन भोपळे\nमलिकच्या शतकाने भारताचा श्रीलंकेवर दुसरा विजय\nमोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँचा काँग्रेसमध्ये प्रवेश\nगौतम गंभीरने केला निवृत्तीबाबतचा 'हा' खुलासा\nपंचांशी गैरवर्तन, आयसीसीने केले विंडीजच्या प्रशिक्षकांचे निलंबन\nIndia vs West Indies: 'रन मशीन' विराट कोहली सचिनच्या आणखी एका विक्रमाजवळ\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nवेस्ट इंडिजविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरण्याची नामी संधी 'कॅप्टन कोहली'ला आहे. ... Read More\nIndia vs West IndiesVirat KohliSachin Tendulkarभारत विरुद्ध वेस्ट इंडिजविराट कोहलीसचिन तेंडुलकर\nरोहित शर्माच्या 'त्या' किसवर पत्नी रितिका म्हणते...\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nआशिया चषक क्रिकेट स्पर्धेत रोहित शर्माने भारताला नेतृत्वकौशल्याने जेतेपद पटकावून दिले. मात्र, त्यानंतर वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी रोहितला संघात स्थान देण्यात आलेले नाही. ... Read More\nRohit Sharmayuzvendra chahalरोहित शर्मायुजवेंद्र चहल\nBIGG BOSS 12: सचिनचे 'ते' शब्द ऐकून श्रीसंतला 'बिग बॉस'च्या घरात रडू फुटलं\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nBIGG BOSS 12: भारतीय क्रिकेट संघाचा माजी सदस्य एस श्रीसंत सध्या BIGG BOSS च्या घरात सहभागी झालेला आहे. ... Read More\nटीम इंडियाचा शिलेदार सिराजच्या आईनं 'त्या' चुकीबद्दल मागितली मुलाची माफी\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nभारतीय क्रिकेटमधील भविष्याचा तारा म्हणून मोहम्मद सिराजकडे पाहिले जात आहे. ... Read More\nAwesome : ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूंनी कुटल्या 50 षटकांत 596 धावा\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nAwesome: ऑस्ट्रेलियातील महिला क्रिकेटपटूंनी बुधवारी स्थानिक क्रिकेट सामन्यांत 50 षटकांत तब्बल 3 बाद 596 धावा कुटल्या. ... Read More\nबिग बॉस 12मीटूअॅपलप्रो कबड्डी लीगभारत विरुद्ध वेस्ट इंडिजनवरात्रीइंधन दरवाढहेमा मालिनीजागतिक अन्न दिवसअॅमेझॉन\nरुमा शर्माचा Hot अंदाज Viral\nजगातील 'ही' सूक्ष्म शिल्पं पाहिलीत का\nगर्लफ्रेंडला प्रपोज करताना वापरा या 'जरा हटके' कल्पना\nचालतं-फिरतं घर पाहिलंय का\nप्राण्यांची 'अशी' मजामस्ती पाहिलीय का\n'या' चार शहरांमध्ये साजरी केली जाते दुर्गा पूजा\nNavratri 2018 : दुर्गापुजेसाठी बॉलिवूड तारकांचे 'हे' लूक्स तुम्हीही ट्राय करू शकता\nपुस्तकांचा 'असा' वापर कधी पाहिलाय का\nफुटबॉलपटूंची कमाई पाहाल तर चक्रावाल\nनगरमध्ये फुलपाखरं व रानफुलांचे ताटवे ठरतायत आकर्षणाचं केंद्र\nसप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nजोतिबाची पाच पाकळ्यातील बैठी सरदारी पूजा\nअंबाबाई वैष्णवी देवीच्या रुपात, पर्यटकांचा ओघ सुरूच\nनाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे\nसई लोकुरने पारंपरिक वेशभूषेसह केला दांडिया अन् गरब्याचा सराव\nविविध मागण्यांसाठी जळगावमधील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा मोर्चा\nठाण्यात रिक्षा जळून खाक\nNavratri 2018 : करवीर निवासिनी श्री अंबाबाईची गजारुढ रुपातील पूजा\nNavratri 2018 : जोतिबाची पाच पाकळ्यांतील खडी पूजा\nघरी जाण्याची वेळ ठरतेय ‘मृत्यू’ची घंटा\nमी मेले तर त्याची जबाबदारी सीबीआय घेणार का\nलग्नाआधीच नवरा नॉट रिचेबल; ४० लाख घेऊन पसार\n४० इलेक्ट्रिक बसेसचे कंत्राट रद्द करण्याचा बेस्टचा निर्णयच उच्च न्यायालयाने केला रद्द\nतिमिराला छेदून प्रकाश पेरू\nमुंबईत येणाऱ्या दुधाच्या टँकरची तपासणी सुरु\nमालदीवमध्ये लोकशाहीच्या स्थापनेसाठी भारत करू शकतो हस्तक्षेप\nबुधवारी उघडणार सबरीमाला मंदिराचे दरवाजे; आंदोलनकर्त्या महिलांना रोखले, तणावाची परिस्थिती\nमहाराष्ट्र सरकारची महाभेट; कर्मचाऱ्यांचा 'डीए' 3 टक्क्यांनी वाढवला\nलग्नाआधीच नवरा नॉट रिचेबल; ४० लाख घेऊन पसार\n४० इलेक्ट्रिक बसेसचे कंत्राट रद्द करण्याचा बेस्टचा निर्णयच उच्च न्यायालयाने केला रद्द\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/photos/maharashtra/sangli-10-crocodiles-seen-panic-area/", "date_download": "2018-10-17T00:10:32Z", "digest": "sha1:XSI65ZDW6KPXRUQ777YUGSQLHVI3LS44", "length": 20029, "nlines": 388, "source_domain": "www.lokmat.com", "title": "बुधवार १७ ऑक्टोबर २०१८", "raw_content": "\n#Metoo :अकबर यांच्यावर आणखी एका महिलेचा आरोप\nदेशात २0 कोटी लोक उपाशी अन् ७.८0 लाख क्विंटल धान्य सडले\nघरी जाण्याची वेळ ठरतेय ‘मृत्यू’ची घंटा\nमी मेले तर त्याची जबाबदारी सीबीआय घेणार का\nलग्नाआधीच नवरा नॉट रिचेबल; ४० लाख घेऊन पसार\n#Metoo :अकबर यांच्यावर आणखी एका महिलेचा आरोप\nघरी जाण्याची वेळ ठरतेय ‘मृत्यू’ची घंटा\nमी मेले तर त्याची जबाबदारी सीबीआय घेणार का\nलग्नाआधीच नवरा नॉट रिचेबल; ४० लाख घेऊन पसार\n४० इलेक्ट्रिक बसेसचे कंत्राट रद्द करण्याचा बेस्टचा निर्णयच उच्च न्यायालयाने केला रद्द\n‘नो एन्ट्री’ सीक्वलमध्ये दिसणार ‘हा’ ‘हॅण्डसम मुंडा’\nहर्षदा खानविलकरच्या आयुष्यात 'या' सणाचे आहे खास महत्त्व\nसलमान खान आणि दीपिका पादुकोण बनले नंबर वन\n‘मरियम खान- रिपोर्टिंग लाइव्ह’ मालिकेत अंजू महेंद्रू साकारणार 'ही' भूमिका\n#MeToo : मीटू इफेक्ट दीपिका पादुकोणच्या फाऊंडेशनमधून टॉप टॅलेंट मॅनेजर पायऊतार\nनाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे\nअंबाबाई वैष्णवी देवीच्या रुपात, पर्यटकांचा ओघ सुरूच\n#MeToo : नाना-तनुश्री प्रकरणातील खळबळजनक खुलासा... स्पॉट बॉयचा गौप्यस्फोट\nविविध मागण्यांसाठी जळगावमधील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा मोर्चा\nसतत सर्दी-खोकल्याचा त्रास होतोय 'ही' कारणं असू शकतात\nगर्लफ्रेंडला प्रपोज करताना वापरा या 'जरा हटके' कल्पना\nNavratri 2018 : दुर्गापुजेसाठी बॉलिवूड तारकांचे 'हे' लूक्स तुम्हीही ट्राय करू शकता\nWorld Food Day : सर्दी-खोकला आणि तापामध्ये 'हे' पदार्थ खाणं टाळावं\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nभंडारा - घरगुती गॅस सिलिंडरचा भडका उडाल्याने तीन जण जखमी, मोहाडी तालुक्याच्या अांधळगाव येथे रात्री ९ वाजताची घटना\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nब्राह्मोस हेरगिरी प्रकरण - निशांत अग्रवालची न्यायालयीन कोठडीत रवानगी\nमुंबई - भाजपाध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल, मुख्यमंत्री आणि मुंबई अध्यक्ष आशीष शेलार स्वागतासाठी उपस्थित\nझारखंड - नक्षलवाद्यांनी नऊ ट्रकना लावली आग, लोहारडागा येथे 10 शस्त्रधारी नक्षलवाद्यांचे कृत्य\nपणजी - गोव्यातील काँग्रेसच्या दोन आमदारांचा भाजपात प्रवेश, दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर भाजपात दाखल\nउत्तर प्रदेश - इटाह येथे सुमारे 35 लाखांची देशी दारू जप्त, दोन जणांना अटक\nठाणे - कडोंमपाचे 400 कंत्राटी कामगार उद्यापासून संपावर, 18 महिन्यांचा पगार थकवल्याने संप\nपुणे- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा वगळून सर्व नगरसेवक हंडे -कलश घेऊन दाखल\nपुणे - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजप वगळून सर्व नगरसेवक विस्कळीत पाणी पुरावठ्याविरोधात हंडे-कलशा घेऊन दाखल\nसातारा - माची पेठेत पतीकडून पत्नीची हत्या, पत्नीची हत्या करुन आरोपी पती फरार\nछत्तीसगड : राजनंदगावात आयईडीचा स्फोट, आयटीबीपीचे तीन जवान जखमी.\nवसई-विरारला पाणीपुरवठा करणार पाइपलाइन फुटली, हजारो लिटर पाणी गेलं फुकट\nगडचिरोली : चकमकीत एक नक्षलवादी ठार, कुरखेडा तालुक्यातील कोमलपाडा जंगलातील घटना\nभंडारा - घरगुती गॅस सिलिंडरचा भडका उडाल्याने तीन जण जखमी, मोहाडी तालुक्याच्या अांधळगाव येथे रात्री ९ वाजताची घटना\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nब्राह्मोस हेरगिरी प्रकरण - निशांत अग्रवालची न्यायालयीन कोठडीत रवानगी\nमुंबई - भाजपाध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल, मुख्यमंत्री आणि मुंबई अध्यक्ष आशीष शेलार स्वागतासाठी उपस्थित\nझारखंड - नक्षलवाद्यांनी नऊ ट्रकना लावली आग, लोहारडागा येथे 10 शस्त्रधारी नक्षलवाद्यांचे कृत्य\nपणजी - गोव्यातील काँग्रेसच्या दोन आमदारांचा भाजपात प्रवेश, दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर भाजपात दाखल\nउत्तर प्रदेश - इटाह येथे सुमारे 35 लाखांची देशी दारू जप्त, दोन जणांना अटक\nठाणे - कडोंमपाचे 400 कंत्राटी कामगार उद्यापासून संपावर, 18 महिन्यांचा पगार थकवल्याने संप\nपुणे- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा वगळून सर्व नगरसेवक हंडे -कलश घेऊन दाखल\nपुणे - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजप वगळून सर्व नगरसेवक विस्कळीत पाणी पुरावठ्याविरोधात हंडे-कलशा घेऊन दाखल\nसातारा - माची पेठेत पतीकडून पत्नीची हत्या, पत्नीची हत्या करुन आरोपी पती फरार\nछत्तीसगड : राजनंदगावात आयईडीचा स्फोट, आयटीबीपीचे तीन जवान जखमी.\nवसई-विरारला पाणीपुरवठा करणार पाइपलाइन फुटली, हजारो लिटर पाणी गेलं फुकट\nगडचिरोली : चकमकीत एक नक्षलवादी ठार, कुरखेडा तालुक्यातील कोमलपाडा जंगलातील घटना\nAll post in लाइव न्यूज़\nसांगली : दिवसभरात दिसल्या 10 मगरी, परिसरात दहशत\nसांगलीत आज (दि.8) दिवसभरात दहा मगरी दिसून आल्या.\nसांगलीतील गणपती हरिपुर परिसरात या मगरी दिसल्या.\nकृष्णाकाठ परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत.\nमगरी आढळल्यानंतर परिसरात दहशत आहे.\nGanesh Visarjan 2018 : गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या\nGanesh Chaturthi 2018: 'गणपती घराघरात - गणपती मनामनात'\nराजकीय नेत्यांच्या घरी गणरायाचं आगमन\n'गोविंदा रे गोपाला, यशोदेचा नंदलाला'\nमहाराष्ट्राच्या डॉक्टरांचे 'केरळ हेल्थ मिशन' फत्ते ...\nRaksha Bandhan Special : नाशिकमध्ये अडीच लाख रुपयांची राखी\nMaratha Reservation Protest : आरक्षणासाठी राज्यभर मराठा समाजाचं आंदोलन\nघरी जाण्याची वेळ ठरतेय ‘मृत्यू’ची घंटा\nमी मेले तर त्याची जबाबदारी सीबीआय घेणार का\nलग्नाआधीच नवरा नॉट रिचेबल; ४० लाख घेऊन पसार\n४० इलेक्ट्रिक बसेसचे कंत्राट रद्द करण्याचा बेस्टचा निर्णयच उच्च न्यायालयाने केला रद्द\nतिमिराला छेदून प्रकाश पेरू\nमुंबईत येणाऱ्या दुधाच्या टँकरची तपासणी सुरु\nमालदीवमध्ये लोकशाहीच्या स्थापनेसाठी भारत करू शकतो हस्तक्षेप\nबुधवारी उघडणार सबरीमाला मंदिराचे दरवाजे; आंदोलनकर्त्या महिलांना रोखले, तणावाची परिस्थिती\nमहाराष्ट्र सरकारची महाभेट; कर्मचाऱ्यांचा 'डीए' 3 टक्क्यांनी वाढवला\nलग्नाआधीच नवरा नॉट रिचेबल; ४० लाख घेऊन पसार\n४० इलेक्ट्रिक बसेसचे कंत्राट रद्द करण्याचा बेस्टचा निर्णयच उच्च न्यायालयाने केला रद्द\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/american-dad-breastfeeding-his-newly-born-baby-is-all-over-the-internet/", "date_download": "2018-10-16T23:27:17Z", "digest": "sha1:G74WLSEXJHOAT4VWRMYKWPJ24HN7554R", "length": 17757, "nlines": 257, "source_domain": "www.saamana.com", "title": "बाप झाला आई; केले बाळाला स्तनपान, इंटरनेटवर फोटो व्हायरल | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nआंतरशालेय मल्लखांब स्पर्धेला सुरुवात\nराम मंदिर शिवसेनाच उभारू शकते, कोणी अडवण्याच्या भानगडीत पडू नये\nपावसाने जरी पाठ फिरवली, तरी मी आणि माझे सरकार तुमच्या पाठिशी\nबीसीसीएन बुलडाणा अर्बन गरबा फेस्टीवलमध्ये अभिनेत्री भार्गवी चिरमुले\n#MeToo काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यावर महिला पत्रकाराचा लैंगिक शोषणाचा आरोप\nलैंगिक शोषणाचा आरोप सहन न झाल्याने कबड्डी प्रशिक्षकाची आत्महत्या\nसोपटे, शिरोडकरांसह सत्तेसाठी हपापलेल्या भाजपला जनताच धडा शिकवेल\nसहाजणांच्या मृत्यूप्रकरणी बाबा रामपालसह 15 जणांना जन्मठेपेची शिक्षा\nशबरीमला मंदिराचे दरवाजे बुधवारी उघडणार; महिलांना रस्त्यातच रोखल्याने तणाव\nसेल्फी घेताना २७ व्या मजल्यावरुन पडल्याने महिलेचा मृत्यू\nएका महिन्याच्या मुलीवर बलात्कार करून पाय तोडले, नराधम पित्यास 240 वर्षांची…\nलंगडं भूत दिसल्याचा दावा, व्हिडीओने जगभरात खळबळ\nनाव हिंदू वाटत नाही म्हणून शास्त्रज्ञाला गरब्यातून हाकललं\n… तर दहा सर्जिकल स्ट्राइक करू\n#INDvWI विंडीजविरुद्ध कोहली सचिनचा ‘विराट’ विक्रम मोडण्याची शक्यता\n#INDvWI विंडीजविरुद्धच्या एक दिवसीय मालिकेपूर्वी टीम इंडियाला धक्का\nयुवा ऑलिम्पिक; हिंदुस्थानच्या दोन्ही हॉकी संघांना रौप्य\nश्रीलंकेच्या सनथ जयसूर्यावर भ्रष्टाचाराचे आरोप\nगंधेकर इलेक्ट्रिकल्सचा रोमहर्षक विजय : शिवनेरी मंडळाची कबड्डी स्पर्धा\nलेख : दसरा आणि घर खरेदी\nलेख : शाळेतील रांगेची शिस्त जाते कुठे\nआजचा अग्रलेख : चीनचे इरादे ओळखा\nलेख : मन रे…\n– सिनेमा / नाटक\nत्यांना त्यांची जागा दाखवायलाच हवी गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा संतप्त ‘सूर’\n#MeToo जेव्हा साजिद खान स्वत:च म्हणतो, मी अनेक महिलांची फसवणूक केलीय\nअवधूत म्हणतो ‘गॅटमॅट होऊ देना’\nसचिन पिळगांवकर दिग्दर्शित ‘अशी ही आशिकी’च्या येणार 14 फेब्रुवारीला\nव्यायाम + आहार + झोप = आरोग्य\nरावण होता ‘या’ गावचा जावई; दहनाऐवजी पूजनाची परंपरा\nलंगडं भूत दिसल्याचा दावा, व्हिडीओने जगभरात खळबळ\nरात्री दारू प्यायला बसले, सकाळी हॉटेलचे मालक झाले; ब्रिटीश जोडप्याची धम्माल…\nघरच्यांना कंटाळली अन् स्वत:शीस लग्न गाठ बांधली\nधोकादायक रस्त्यांच्या रहस्यमय कथा…पाहा फोटो गॅलरी\nअयोध्येत नवा सूर्योदय; आता तरी राममंदिर होऊ द्या\nएस 400 क्षेपणास्त्र करार; सामरिक सरमतोलाची कसरत\nपरतीचा पाऊस गेला कुठे\nकुलू मनाली रे कुलू मनाली\nबाप झाला आई; केले बाळाला स्तनपान, इंटरनेटवर फोटो व्हायरल\nबाळाला स्तनपान हे नेहमी आईच करते, मात्र अमेरिकेत एका पुरुषाचे त्याच्या बाळाला स्तनपान करतानाचे फोटो व्हायरल झाले आहेत. सुरुवातीला लोकांनी हे फोटोंवरून त्याची टेर खेचली. मात्र नंतर लोकांना त्या बापाच्याा निर्णया मागचे खरे कारण समजले त्यानंतर त्याचे आता कौतुक केले जात आहे. या बापाने खोट्या निप्पलमध्ये इंजेक्शनच्या सहाय्याने दूध भरून ते निप्पल त्याच्या छातीला चिकटवले असून त्याद्वारे तो त्याच्या बाळाला दूध पाजत आहे.\nअमेरिकेतील विसकॉसिन भागात राहणाऱ्या मॅक्समिलिअन न्युब्युर व एप्रिल न्युब्युर या दाम्पत्याला काही दिवसांपूर्वीच मुलगी झाली. एप्रिलची सिझेरियन पद्धतीने प्रसूती करण्यात आली होती. मात्र सिझेरियन करताना काही अडचणी आल्याने एप्रिलला आकडी येऊ लागल्या. त्यामुळे एप्रिलला मुलीला दूध पाजणे शक्य नव्हते. मात्र मुलीला जितकी आईच्या दुधाची जितकी गरज आहे तितकीच आईच्या शरीरातून मिळणाऱ्या उबेची देखील असे डॉक्टरांनी मॅक्समिलिअनला सांगितले. यावर तोडगा म्हणून मॅक्समिलिअनेच मुलीला छातीला कवटाळून दूध पाजण्यास सुरुवात केली. डॉक्टरांनी मॅक्सला खोटे निप्पल दिले असून ते तो त्याच्या स्तनांवर चिकटवून त्यातून मुलीला दूध पाजत आहे. मॅक्सने त्याच्या सोशल मीडियावरून मुलीला दूध पाजतानाचे फोटो देखील शेअर केले आहेत. त्याचे ते फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीललग्नाच्या वेबसाइट्सवर ‘लखोबां’पासून सावधान\nपुढीलअण्णांना मोदी सरकारनं फसवलं, पुन्हा आंदोलनाचा इशारा\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nलेख : दसरा आणि घर खरेदी\nलेख : शाळेतील रांगेची शिस्त जाते कुठे\nलैंगिक शोषणाचा आरोप सहन न झाल्याने कबड्डी प्रशिक्षकाची आत्महत्या\nलेख : दसरा आणि घर खरेदी\nलेख : शाळेतील रांगेची शिस्त जाते कुठे\nलैंगिक शोषणाचा आरोप सहन न झाल्याने कबड्डी प्रशिक्षकाची आत्महत्या\nसोपटे, शिरोडकरांसह सत्तेसाठी हपापलेल्या भाजपला जनताच धडा शिकवेल\nसहाजणांच्या मृत्यूप्रकरणी बाबा रामपालसह 15 जणांना जन्मठेपेची शिक्षा\nशबरीमला मंदिराचे दरवाजे बुधवारी उघडणार; महिलांना रस्त्यातच रोखल्याने तणाव\nअट्टल गुन्हेगार दत्ता उढाणचा खून, जागरणाच्या कार्यक्रमातच झोपवलं\nफोटो : देशभरातील देवीची प्रसिद्ध मंदिरं\nरावण होता ‘या’ गावचा जावई; दहनाऐवजी पूजनाची परंपरा\n‘आत्मा’ बोलवत असल्याने नागपूरमध्ये इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\n#INDvWI विंडीजविरुद्ध कोहली सचिनचा ‘विराट’ विक्रम मोडण्याची शक्यता\n‘धम्मचक्र अनुप्रवर्तन दिना’निमित्त उसळला लाखोंचा जनसागर\nश्रीरामपूर : भाजपच्या जिल्हा संघटन सरचिटणीसासह 14 जण हद्दपार\nलातूरला स्वतंत्र विद्यापीठ निर्मितीसाठी राज्यपालांना निवेदन\nतेलाची कमतरता भासणार नाही, मात्र किंमती भडकणार\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/05/news-1605.html", "date_download": "2018-10-16T23:08:22Z", "digest": "sha1:EONIFS2U2YBCTPC24ATGGTK5EZFS6UMR", "length": 4364, "nlines": 73, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "मोलकरीणीनेच केली सोन्याच्या दागिण्यांची चोरी ! - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Ahmednagar City Crime News मोलकरीणीनेच केली सोन्याच्या दागिण्यांची चोरी \nमोलकरीणीनेच केली सोन्याच्या दागिण्यांची चोरी \nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- केडगाव परिसरातील भुषणनगर भागात घरकाम करणाऱ्या मोलकरीणीकडून सोन्याचे दागिणे चोरण्याची घटना घडली फिर्यादी मंगल कल्याण अनभूले (रा.केडगाव ,भुषननगर, जगदंब अपार्टमेंट ) यांच्या घरामध्ये घरकाम करणारी मोलकरीण रूक्‍मीणी मधुकर शिंगटे हिने दि. 19 एप्रिल रोजी सकाळी 11.30 ते दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास घरी धुणे भांडी करण्यासाठी आलेली असतांना घरातील बेडरूम मधील 45 हजार रूपयांच्या तीन तोळयाच्या सोन्याच्या बांगडया व 10 हजार रूपयाचे 13 ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण चोरून नेल्याप्रकरणी आरोपीविरूध्द दाखल केलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nमोलकरीणीनेच केली सोन्याच्या दागिण्यांची चोरी \nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nखा.दिलीप गांधीची लोकसभा उमेदवारी धोक्‍यात \nआ.अरुण जगतापांचे नाव येताच डॉ.सुजय विखे दक्षिणेत सक्रीय \nपाथर्डीत अकरावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/government-cut-petrol-diesel-prices-by-2-50-rupees-2/", "date_download": "2018-10-16T23:48:48Z", "digest": "sha1:66HQTTVZLOV72KWFW2TV74H4J7HT7XIS", "length": 6988, "nlines": 144, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "केंद्रसरकारने पेट्रोल, डिझेलचे भाव २.५० रुपयांनी केले कमी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nकेंद्रसरकारने पेट्रोल, डिझेलचे भाव २.५० रुपयांनी केले कमी\nकेंद्र सरकार उत्पादन शुल्कामध्ये १.५० रुपयांची घट करणार\nइंधन उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना दर १ रुपयाने घटवण्याचा आदेश\nनवी दिल्ली: देशभरामध्ये गेल्या महिनाभरापासून वाढीस लागलेले पेट्रोल व डिझेलचे भाव अखेर आज केंद्र सरकारद्वारे २.५० रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. केंद्रीय वित्त मंत्री अरुण जेटली यांनी सरकारच्या या निर्णयाबाबत पत्रकार परिषदेद्वारे माहिती दिली.\nयावेळी बोलताना अरुण जेटली म्हणाले की, “केंद्रसरकारद्वारे पेट्रोल व डिझेलच्या दरांमध्ये २.५० रुपयांची तात्काळ घट केली जात असून केंद्र सरकार उत्पादन शुल्कामध्ये १.५० रुपयांची घट करत असून इंधन उत्पादन कंपन्यांना १ रुपयाने दर घटवावेत असे आदेश देण्यात आले आहेत.”\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleया आठवड्यातील रिलीज (५ ऑक्टोबर)\nNext articleबॉलीवूडमध्ये हिट होण्यासाठी स्टार किड होण्याची आवश्‍यकता नाही- राधिका मदन\nपश्‍चिम बंगालमध्ये बस कोसळून 5 जण ठार\nदिल्लीच्या निवासी क्षेत्रातील कारखाने 15 दिवसात बंद करा -सर्वोच्च न्यायालय\nप्रा. अभय अष्टेकर यांना आइन्स्टाइन पुरस्कार जाहीर\nएनएसयुआयच्या राष्ट्रीय अध्यक्षाचा राजीनामा\nपंचतारांकित हॉटेलमध्ये बसपा नेत्याच्या मुलाने काढले पिस्तुल\nगोव्यात ‘काँग्रेस’ला धक्का, दोन आमदार करणार भाजपात प्रवेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "https://abhaygodse.blogspot.com/2017/11/", "date_download": "2018-10-16T23:16:10Z", "digest": "sha1:MJ7C2YJDNCMXXPIVFIRHITACV2Y2HLYB", "length": 19609, "nlines": 72, "source_domain": "abhaygodse.blogspot.com", "title": "Astrologer Abhay Godse: November 2017", "raw_content": "\nलग्न - समज गैरसमज \n आयुष्यातील एक महत्वाची घटना आपलं लग्न यॊग्य वयात व्हावं, चांगला जोडीदार मिळावा, हे प्रत्येकालाच वाटतं पण अनुप {नाव बदललं आहे} त्याला अपवाद होता. माझ्याकडे येऊन लग्नासंबंधी विचारणारया अनुपला लग्न करायचंच नव्हतं हे विशेष. मी त्याच्या पत्रिकेनुसार लग्नासंबंधीच्या गोष्टी सांगून झाल्यावर अनुप म्हणाला \"म्हणजे माझं लग्न होणार आहे आपलं लग्न यॊग्य वयात व्हावं, चांगला जोडीदार मिळावा, हे प्रत्येकालाच वाटतं पण अनुप {नाव बदललं आहे} त्याला अपवाद होता. माझ्याकडे येऊन लग्नासंबंधी विचारणारया अनुपला लग्न करायचंच नव्हतं हे विशेष. मी त्याच्या पत्रिकेनुसार लग्नासंबंधीच्या गोष्टी सांगून झाल्यावर अनुप म्हणाला \"म्हणजे माझं लग्न होणार आहे पण मला तर लग्नच करायचं नाहीये\". मी मनातल्या मनात कपाळावर हात मारला. लोकं इथे लग्न कधी होईल, बायको/नवरा कसा मिळेल हे विचारण्यासाठी येतात आणि हा प्राणी, लग्न होणार नाहीये ना, हे विचारण्यासाठी आला होता, असो पण मला तर लग्नच करायचं नाहीये\". मी मनातल्या मनात कपाळावर हात मारला. लोकं इथे लग्न कधी होईल, बायको/नवरा कसा मिळेल हे विचारण्यासाठी येतात आणि हा प्राणी, लग्न होणार नाहीये ना, हे विचारण्यासाठी आला होता, असो मी म्हंटलं \"हो, लग्न तर १००% होणार आहे\". अनुप म्हणाला \"हे तर शक्यच नाही, मला लग्नच करायचं नसेल तर मग होईलच कसं मी म्हंटलं \"हो, लग्न तर १००% होणार आहे\". अनुप म्हणाला \"हे तर शक्यच नाही, मला लग्नच करायचं नसेल तर मग होईलच कसं\". मी म्हंटलं कि आता ह्याला ह्याच्याच भाषेत उत्तर देयला हवं. अनुपनी थोडयाच महिन्यांपूर्वी जॉब चेंज घेतला होता. मी म्हंटलं \"ठीक आहे, मग मला सांगा ६ महिन्यांपूर्वी तुम्ही जॉब चेंज घेतलाय, ह्याचा अर्थ आजपासून ३ वर्ष आधी तुम्हाला माहित होतं कि तुम्ही जॉब चेंज घेणार आहात\" अनुप म्हणाला \"नाही, हे सगळं अचानकच या वर्षी झालं\". आया उंट पहाड के नीचे. मी म्हंटलं \"अहो मग ३ वर्षांनी काय होणार होतं हे जर तुम्हाला आधी माहीत नव्हतं तर मग आयुष्यभर लग्न होणार नाही हे तुम्ही कुठल्या आत्मविश्वासावर सांगू शकता\". मी म्हंटलं कि आता ह्याला ह्याच्याच भाषेत उत्तर देयला हवं. अनुपनी थोडयाच महिन्यांपूर्वी जॉब चेंज घेतला होता. मी म्हंटलं \"ठीक आहे, मग मला सांगा ६ महिन्यांपूर्वी तुम्ही जॉब चेंज घेतलाय, ह्याचा अर्थ आजपासून ३ वर्ष आधी तुम्हाला माहित होतं कि तुम्ही जॉब चेंज घेणार आहात\" अनुप म्हणाला \"नाही, हे सगळं अचानकच या वर्षी झालं\". आया उंट पहाड के नीचे. मी म्हंटलं \"अहो मग ३ वर्षांनी काय होणार होतं हे जर तुम्हाला आधी माहीत नव्हतं तर मग आयुष्यभर लग्न होणार नाही हे तुम्ही कुठल्या आत्मविश्वासावर सांगू शकता\". अनुप विचार करू लागला, मी म्हंटलं \"तुम्हाला लग्न करायचं नाहीये पण तुमची पत्रिका लग्न दाखवतेय, ह्याचा अर्थ असा कि जरी आत्ता काही कारणांमुळे तुम्ही लग्नाला नाही म्हणत असलात तरी जेव्हा लग्नाचा स्ट्रॉंग काळ येईल तेंव्हा काहीना काही कारणांमुळे तुम्ही लग्नाला हो म्हणणार आणि लग्न होणारच. जेव्हा एखादी घटना घडणारच असते तेंव्हा त्यासाठी लागणारे प्रयत्न हे देखील होणारच\".\nह्या गोष्टीला ४ वर्ष उलटून गेली आणि एके दिवशी हाच अनुप माझ्याकडे \"मूल कधी होईल\" हे विचारण्यासाठी आला, तेंव्हा मी म्हंटलं \"काय झालं ना लग्न\". अनुप होकारार्थी मान हलवत हसून \"हो\" म्हणाला \nहा फक्त अनुपचा नाही तर अनेक लोकांचा गैरसमज असतो कि मी प्रयत्न केलेच नाहीत तर घटना घडणारच नाही. जेव्हा घटना घडणार असेल तेंव्हा प्रयत्न हे आपसूक होणारच. परीक्षेत चांगले मार्क मिळणार असतील तर अभ्यास चांगला होणारच. लग्नाच्या बाबतीत काही मुली/मुलं असही विचारतात कि आम्हाला कोणाचाच होकार येत नाही, पण जेव्हा लग्नाचा स्ट्रॉंग काळ येईल तेंव्हा कोणी ना कोणीतरी हो म्हणणार आणि लग्न होणारच लग्नाच्या बाबतीत आणखी एक मोठ्ठा गैरसमज म्हणजे \"वय\". वय वाढलं तर लग्न होणार नाही हा असाच एक गैरसमज. एक उदाहण घेऊ, २८ वर्षाच्या एका मुलीला १०० स्थळं आली पण तेंव्हा जर लग्नाचा काळ सुरु नसेल तर एकाही मुलाशी लग्न ठरणार नाही. आता समजा त्या मुलीचं वय ३५ झालं आणि तेंव्हा जर लग्नाचा स्ट्रॉंग काळ सुरु असेल तर २ स्थळं जरी आली तरी त्यातल्या एकाशी लग्न ठरेल, शेवटी एका वेळेला एकच लग्न करायचंय ना लग्नाच्या बाबतीत आणखी एक मोठ्ठा गैरसमज म्हणजे \"वय\". वय वाढलं तर लग्न होणार नाही हा असाच एक गैरसमज. एक उदाहण घेऊ, २८ वर्षाच्या एका मुलीला १०० स्थळं आली पण तेंव्हा जर लग्नाचा काळ सुरु नसेल तर एकाही मुलाशी लग्न ठरणार नाही. आता समजा त्या मुलीचं वय ३५ झालं आणि तेंव्हा जर लग्नाचा स्ट्रॉंग काळ सुरु असेल तर २ स्थळं जरी आली तरी त्यातल्या एकाशी लग्न ठरेल, शेवटी एका वेळेला एकच लग्न करायचंय ना १०० स्थळं आली कि २ आली ह्याला तेंव्हा काहीच अर्थ उरत नाही.\n\"अमुक मुलीशी लग्न केलं तर मला भरपूर पैसा मिळेल का\" हा असाच एक गैरसमजातून आलेला प्रश्न. मुळात एखादा मुलगा किती पैसे मिळवेल हे इतर कोणाच्याही पत्रिकेवर अवलंबून नसून केवळ त्याच्या स्वतःच्या पत्रिकेवर अवलंबून असतं. बिल गेट्सनी मेलिंडा गेट्सशी लग्न केलं म्हणून तो श्रीमंत झाला नाही, अमिताभने जयाशी लग्न केलं म्हणून तो श्रीमंत झाला नाही, ते त्यांच्याच पत्रिकेत असावं लागतं.\nArranged Marriage कि Love marriage हा असाच एक गमतीशीर विषय आहे. बरेच मुलं मुली आपल्या सोयीनुसार marriage हे arranged आहे कि love ते ठरवतं असतात. म्हणून मी दोन्ही प्रकारच्या लग्नांच्या वाख्या केल्या आहेत ज्याद्वारे हा घोळ संपुष्टात येईल, त्या खालील प्रमाणे,\nArranged Marriage मधे अनोळखी व्यक्तीशी लग्न करणे ह्याची धास्ती काही जणांना (विशेषतः मुलींना) वाटते. दोघांच्या पत्रिकेत Married life आणि Match Making चांगलं असेल तर घाबरण्याच कारण नाही. Love marriage मधे दोघं एकमेकांना अनेक वर्ष ओळखत असून सुद्धा घटस्फोट होतातच कि, उलट तिकडे हे प्रमाण जास्त आहे.\nह्या सगळ्या समज गैरसमजातून पार होऊन एकदा शुभमंगल सावधान झालं कि अनेक मुलामुलींचा जीव भांडयात पडतो.\nप्रविण (नाव बदललं आहे) माझ्यासमोर बसला होता. अठरा वर्षांखालील मुले असतील तर मी त्यांच्या आईवडिलाना देखील येण्याची परवानगी देतो त्यामुळे त्याचे आईवडील देखील त्याच्याबरोबर आले होते. \"अहो सर, आमचा मुलगा बिलकुल अभ्यास करत नाही हो\" इती प्रवीणचे आईवडील. हा साधारण प्रत्येक आईवडिलांचा डायलॉग असला तरी इथे केस सिरीयस होती कारण यावर्षी तो फेल होता होता वाचला होता. मी पत्रिकेत डोकं खुपसलं. पत्रिका तर चांगल्या हुशार मुलाची वाटतं होती, म्हणजे \"बुद्धी\" हा प्रॉब्लेम नक्कीच नव्हता. चतुर्थ स्थान हे शिक्षणासाठी बघितलं जातं आणि ४, ९, ११ ही स्थाने शिक्षणासाठी चांगली मानली जातात पण इथे चतुर्थाचा उपनक्षत्र स्वामी आणि महादशा नेमकी विरोधी स्थानं दर्शवीत होती. त्यामुळे हि महादशा असेपर्यंत तरी शिक्षणात चांगली प्रगती दिसत नव्हती. तसेच पत्रिकेत शुक्राचा प्रभाव खूप जास्ती दिसत होता. शुक्र हा बर्यापैकी उच्शुंखल ग्रह आहे त्यामुळे थिअरॉटिकल किंवा अकॅडेमिक एजुकेशन ह्यात काहीच रस असण्याची चिन्हे नव्हती. पत्रिकेतल्या आणखी एका गोष्टीने माझं लक्षं वेधलं आणि ती गोष्ट म्हणजे \"हायपर ऍक्टिव्हिटी\". मी म्हंटलं \"मुलाला मैदानी खेळाची खूप आवड आहे का आणि प्रॅक्टिकल परीक्षेत नीट मार्कस मिळवतो ना आणि प्रॅक्टिकल परीक्षेत नीट मार्कस मिळवतो ना \" आईवडिलांनी त्याला दुजोरा दिला आणि हॉकीची खूप आवड असल्याच सांगतलं. मी त्यांना समजवणाच्या सुरात म्हंटलं \"प्रॉब्लेम हा बुद्धीचा नसून इंटरेस्ट चा आहे, ह्याला थेअरी चा कंटाळा आहे आणि म्हणून तो अभ्यास करत नाही आणि दुर्दैवाने भारतातील शिक्षण पद्धती ही जास्त अकॅडेमिक आहे, प्रॅक्टिकल नाही. त्यामुळे खूप चांगल्या मार्कस ची अपेक्षा ह्याच्याकडून ठेऊ नका नाहीतर अपेक्षाभंगच होईल. दहावी नंतर ह्याला एखाद्या प्रॅक्टिकल कोर्से ला घाला जिथे थेअरी कमी आणि प्रॅक्टिकल जास्त आहे. तसेच ह्याच्या स्पोर्ट्स खेळण्याला प्रोत्साहन द्या, त्यात हा चांगली प्रगती करेल. पत्रिकेत टेक्निकल शिक्षण दर्शवित आहे पण थेअरी चा प्रॉब्लेम आहे म्हणून डिप्लोमा इन इंजिनीरिंग चालेल, डिग्री नको \". हे ऐकून मुलाचे आईवडील थोडे निराश झाल्यासारखे वाटले कारण त्यांना मुलाला CA किंवा डॉक्टर करायचा होता.\nप्रत्येक आईवडील त्यांच्या इच्छेनुसार आपल्या मुलासाठी एक स्वप्न बघतात, बहुतेक वेळा स्वतः ची अपूर्ण राहिलेली स्वप्न मुलाच्याद्वारे पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात, त्याच्यात गैर काहीच नाही पण ते हे विसरतात कि प्रत्येक मूल हे वेगळं असतं, त्याच्या आवडीनिवडी ह्या वेगळ्या असतात. सगळीच मुलं जर CA आणि डॉक्टर व्ह्यायला लागली तर मग अमिताभ बच्चन, आशा भोसले किंवा सचिन तेंडुलकर कोण होणार सगळेच धोपट मार्गाने जात नाहीत.\nआपला मुलाने जर चांगले मार्क्स मिळवले नाहीत तर त्याच करियर बरबाद होणार, हा असाच एक गैरसमज बिल गेट्सच ऍकेडेमिक एजुकेशन अर्धवट राहिलंय तरी तो जगातला सगळ्यात श्रीमंत झालाच ना बिल गेट्सच ऍकेडेमिक एजुकेशन अर्धवट राहिलंय तरी तो जगातला सगळ्यात श्रीमंत झालाच ना आणि कितीतरी पीचडी केलेले सर्वसाधारण आर्थिक स्थितीत असतात, माशा मारणारे डॉक्टर्स देखील आहेतच ना आणि कितीतरी पीचडी केलेले सर्वसाधारण आर्थिक स्थितीत असतात, माशा मारणारे डॉक्टर्स देखील आहेतच ना शिक्षण आणि करियर ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत हे जो पर्यंत लोकांना समजत नाही तोपर्यंत मुलांना मार्क्ससाठी त्रास देणारे पालक असणारच. ह्याचा अर्थ शिक्षणाला महत्व देऊ नये असा अजिबात नाही पण मार्क्सचा अट्टाहास देखील नको, मुलाचा कल ओळखून मगच पुढे जावं. आज असे अनेक प्रविण असतील जे शिक्षण बिक्षण ह्यापेक्षा इतर गोष्टीत प्राविण्य मिळवत असतील, त्यांना देखील प्रोत्साहनाची गरज आहेच \nप्रसंग १ : मागची दोन वर्ष सुनील सीए Final च्या परीक्षेत काही केल्या पास होत नव्हता म्हणून माझ्याकडे सल्ला घेण्यासाठी आला होता. सुनील...\nघरातूनच पैसे हरवतात तेंव्हा..\nज्योतिषाकडे माणूस केव्हा येतो किंवा ज्योतिषशास्त्राची मदत घ्यावी असा एखाद्या माणसाला केंव्हा वाटतं किंवा ज्योतिषशास्त्राची मदत घ्यावी असा एखाद्या माणसाला केंव्हा वाटतं प्रश्न जरी दोन असले तरी उत्त...\nलग्न - समज गैरसमज \n आयुष्यातील एक महत्वाची घटना आपलं लग्न यॊग्य वयात व्हावं, चांगला जोडीदार मिळावा, हे प्रत्येकालाच वाटतं पण अनुप {नाव बदललं आहे}...\nलग्न - समज गैरसमज \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/05/news-1306.html", "date_download": "2018-10-16T23:38:39Z", "digest": "sha1:GYKJMSVBPXD7FOY5W74Y2SVJXDFHSBLC", "length": 5004, "nlines": 71, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "सत्ता बदलल्याने देशात परिवर्तन होणार नाही, व्यवस्था परिवर्तनाची गरज - अण्णा हजारे - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Anna Hajare Parner Special Story सत्ता बदलल्याने देशात परिवर्तन होणार नाही, व्यवस्था परिवर्तनाची गरज - अण्णा हजारे\nसत्ता बदलल्याने देशात परिवर्तन होणार नाही, व्यवस्था परिवर्तनाची गरज - अण्णा हजारे\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- फक्त सत्ता बदलल्याने देशात खरे परिवर्तन होणार नाही. त्यासाठी व्यवस्था परिवर्तनाची गरज आहे, असे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शुक्रवारी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात व्यक्त केले आहे. व्यवस्था परिवर्तनाची नवी चळवळ उभारणार असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.\nनव्याने संघटनेची बांधणी करण्याकरिता २८ व २९ एप्रिलला राज्यातील १३ जिल्ह्यांतील प्रतिज्ञापत्र दिलेल्या १२५ कार्यकर्त्यांची कार्यशाळा राळेगणसिद्धी येथे घेण्यात आली. पुढील टप्प्यात प्रत्येकी १२५ ते १५० कार्यकर्त्यांच्या ४ ते ५ कार्यशाळा घेऊन ७५० कार्यकर्ते प्रशिक्षित होऊन आपापल्या जिल्हा, तालुका व गावात संघटन उभे करण्याच्या प्रयत्नास लागणार आहेत.\nवर्षभरात या कार्यकर्त्यांचे कार्य दृष्य स्वरूपात दिसू लागल्यास राजकिय पक्ष व नेते स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षांत जे अपेक्षित जनहिताचे काम करू शकले नाहीत, त्यापेक्षा अधिक प्रभावीपणे हे कार्यकर्ते काम करू शकतील, असे हजारेंनी म्हटले आहे.\nपारनेर मधील ताज्या बातम्या मिळवा आमच्या Whatsapp ग्रुपवर\nपुढील लिंकवर क्लिक करा आणि आजच Join व्हा \nसत्ता बदलल्याने देशात परिवर्तन होणार नाही, व्यवस्था परिवर्तनाची गरज - अण्णा हजारे Reviewed by Ahmednagar Live24 on Sunday, May 13, 2018 Rating: 5\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nखा.दिलीप गांधीची लोकसभा उमेदवारी धोक्‍यात \nआ.अरुण जगतापांचे नाव येताच डॉ.सुजय विखे दक्षिणेत सक्रीय \nपाथर्डीत अकरावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://satsangdhara.net/bh-ram/bhk7a05.htm", "date_download": "2018-10-16T22:57:22Z", "digest": "sha1:TKHYKQJVI2C62NR6DTM22TEYANBXQ752", "length": 49459, "nlines": 1466, "source_domain": "satsangdhara.net", "title": " सत्संगधारा - श्रीएकनाथमहाराजकृत - श्रीभावार्थरामायण - उत्तरकाण्डे - अध्याय पाचवा - सुमाली, माल्यवंत व माली यांची जन्मकथा", "raw_content": "\nसर्ग १ ते ५\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ७७\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ त ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ त ११९\nसग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ७५\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ६७\nसर्ग १ त १०\nसर्ग ११ त २०\nसर्ग २१ त ३०\nसर्ग ३१ त ४०\nसर्ग ४१ त ५०\nसर्ग ५१ त ६०\nसर्ग ६१ त ६८\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ ते १२०\nसर्ग १२१ ते १२८\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ वा -समाप्त\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nअध्याय ३१ ते ३७\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nसर्ग १ ते १०\nअध्याय १ ते १०\nअध्याय १ त १०\nअध्याय १ ते १३\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते १६\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nअध्याय ३१ ते ४०\n॥ अध्याय पाचवा ॥\nसुमाली, माल्यवंत व माली यांची जन्मकथा\n॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥\n तुझेनि मुखें सुकेश उत्पत्ती \n महादेवें प्रीतीं पाळिला ॥१॥\n पुढें काय ऋषी वर्तलें ॥२॥\n तुझी कीर्तीं न वर्णवे ॥३॥\n तुवां इल्वकवातापी मारिला ॥४॥\nऐसा तुझा अगाध महिमा वाचा वर्णूं व शके ब्रह्मा \nपरादि वाचा शिणल्या मज रामा वर्णिले तुम्हां न वचे ॥५॥\nराक्षसवंशासंबंधी रामांचा अगस्तींना प्रश्न :\n शिववरद पावावया किंनिमित्त ॥६॥\nमग तो सुकेश आपण \n पुढील निरूपण मज सांगा ॥७॥\nआम्हां पुससी हें अपूर्व देखा \nग्रामणी नामक गंधर्वाने सुकेशाला आपली कन्या दिली :\n ग्रामणी नामें गंधर्व आपण \n दुसरा जाण विश्वावसु ॥९॥\nतयाचे घरीं कन्या सुंदरी \nनातरी लक्ष्मी विष्णूचे घरीं तैसी कुमरी तयाची ॥१०॥\nदेव वानती तियेचे गुण तें ग्रामणी गंधर्वे आपण \nसुकेशासी प्रीतीं दिधली दान विधिविधान पैं केलें ॥११॥\nमग तीं दोघे शिववरदेंकरीं \nस्वर्ग अप्राप्त इतरां भारी तें सुखा गजरीं भोगिती ॥१२॥\nस्वर्गी दोघें क्रीडा करिती \n तेंवी विचरती पैं दोघें ॥१३॥\nत्या दोघांना तीन मुले झाली :\nतीन पुत्र समान त्रिनेत्रेंसीं तियेचे कुसीं जन्मले ॥१४॥\nत्यांचे केलें जातक कर्मासी तयांची नावें तूं परियेसीं \nसुमाळी माल्यवंत माळी ऐसीं \n तैसे तेजें शोभती तीन्ही \n येवोनि आपण बोलत ॥१७॥\nतिघांच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन त्यांना ब्रह्मदेवाचा वर :\nतुम्हीं तप केलें निघोर तेणें हर्ष मज झाला थोर \nआतां काय मागाल तो वर तुम्हां सत्वर देईन ॥१८॥\n मग तिघे राक्षस विनविती \nआम्हीं तिघीं वसावें एकत्रीं अपार संपत्ती भोगित ॥१९॥\n वैर व्हावे आमुचे रंक \n इतुकें आवश्यक दे आम्हां ॥२०॥\nजे इच्छा तें दिधलें जाण सत्य भाषण पैं माझें ॥२१॥\n काय करिती ते राक्षस ॥२२॥\n ऐसा जो विश्वकर्मा जाण \n करिती स्तवन तयाचें ॥२३॥\nत्या तिघांनी विश्वकर्म्याकडून लंकानगरी वसविली :\n तुझा महिमा न बोलवे आम्हांसी \nतूं केवळ सृष्टीकर्ता सत्यत्वेंशीं निर्माण करिसी भवनातें ॥२४॥\nनाना मंदिरें नाना पट्टणें \nमेरू मांदार अथवा हिमपर्वता यांच्या आश्रयानें करावें ॥२६॥\n पर्वत नयनीं देखिले ॥२७॥\nपर्वतेंसीं पर्वत समीप जाण त्रिकूट ऐसें त्यां अभिधान \nउंच तीस योजनें विस्तीर्ण तोय परिपूर्ण सरोवरीं ॥२८॥\nमग तो विश्वकर्मा तेथ \n परिघ विचित्र समुद्राचा ॥२९॥\n माजी दुखणें बहुवस ॥३०॥\nचहूं दिशासीं चार दारवंटे \n देखोनि नेटें ते काळीं ॥३१॥\n विश्रांतीस पैं देखा ॥३२॥\n लाजे अमरावती हात चुरी \n कैलासही सरी ते न पवे ॥३३॥\n कथा विस्तारेल अति गहन \nत्याहिमाजी मी अपुरातें दीन बुद्धिहीन पैं असें ॥३४॥\nयालगीं जी करावी क्षमा जैसें बालक नेणे शुभा-शुभ कर्मा \n तया सुखासी सीमा पैं नाहीं ॥३५॥\nमग तो विश्वकर्मा तयांप्रती \nतुम्हीं करावी तेथें वसती लंका नाम नगरींसीं ॥३६॥\nनर्मदानामक गंधर्वस्त्रीनें त्या तिघांना तीन कन्या दिल्या :\nयाउपरी रजनीचर तिघे जण \nनर्मदा नामें गंधर्वी जाण तिघी कन्या तिये घरीं ॥३७॥\nह्री श्री कीर्ती तिघी बहिणी नर्मदा गंधर्वी त्यांची जननी \n जेंवी मघवा अप्सरांसीं ॥३९॥\nआतां तयां तिघांची वंशोत्पत्ती \n तिसी सहा पुत्र एक कन्या ॥४०॥\n चवथा सुप्तघ्न पांचवा यज्ञकोप देख \nमधुमंत ऐसें षट् क सातवी कन्या अनळा पैं ॥४१॥\n ऐकें गा ये धरणिजापती \n चंद्रासारिखें मुख जिचें ॥४२॥\nतेरा पुत्र तिघी कन्या त्यांच्या नामाभिधाना अवधारीं ॥४३॥\n घस प्रघस भासकर्ण ॥४४॥\n त्रयोदश पुत्र तिघी कन्या ॥४५॥\nतयाची स्त्री वसुमती नाम्ना देखोनि वदना शशी विटे ॥४६॥\n सुमतीस झाले चवघे सुत \n अनळ अनिळ हंस व संपाती ॥४७॥\nयांसही झाले बहुसाल पुत्र \nशचीपति तेथें बापुडें दीन दुर्धर अंगवण पैं यांची ॥४९॥\nमाळिच्या पुत्रांच्या उन्मादानें देव व ऋषी त्रस्त :\n तंव हिमकर धाक धरी पोटीं \nभेणें दिग्गज लंघिती द्वीपांच्या शेवटीं यांशेवटीं वीर नाहीं ॥५०॥\n जप ध्यान तेथें कैंचें ॥५१॥\nयांचे दृष्टीस जो वीर पडत तो पावत यमपुरा ॥५२॥\n स्व इच्छे हिंडती पृथ्वीसीं \n इंद्र तुळणेसी न पावे ॥५३॥\n दीनवदन हो उनी ॥५४॥\n पुढील निरुपण अतिरम्य ॥५५॥\nस्वस्ति श्रीभावार्थरामायणे उत्तरकांडे एकाकारटीकायां\nसुमालिमाल्यवंतमालिजन्मकथनं नाम पंचमोऽध्यायः ॥५॥ ओंव्या ॥५५॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "https://www.bbc.com/marathi/international-42630877", "date_download": "2018-10-16T23:04:11Z", "digest": "sha1:BAXM7ZMTGPLORDXHK6NIW7TABGI7DMQX", "length": 38999, "nlines": 196, "source_domain": "www.bbc.com", "title": "हीच चूक ठरली झुल्फिकार अली भुत्तोंच्या मृत्यूचं कारण! - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nहीच चूक ठरली झुल्फिकार अली भुत्तोंच्या मृत्यूचं कारण\nरेहान फजल बीबीसी प्रतिनिधी\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Google+\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nप्रतिमा मथळा झुल्फिकार अली भुत्तो\nपाकिस्तानचं भारतासोबत 1965 आणि 1971 साली युद्ध झालं तेव्हा झुल्फिकार अली भुत्तो पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री होते. पुढे जाऊन ते देशाच्या सर्वोच्चपदी विराजमान झाले खरे, पण तिथेच त्यांनी एक निर्णय घेतला, जो थेट त्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरला.\nझुल्फिकार अली भुत्तो पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री झाल्यानंतर आपल्या पहिल्या अमेरिका दौऱ्यात ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष केनेडी यांना व्हाईट हाऊसमध्ये भेटण्यासाठी गेले होते. त्यांची ही भेट बरीच गाजली होती.\nभुत्तो केनेडींना खूप मानायचे तर भुत्तोसुद्धा केनेडी यांच्या पसंतीचे. भेटीनंतर भुत्तो जेव्हा केनेडींचा निरोप घेत होते तेव्हा केनेडींनी म्हटलं, \"जर तुम्ही अमेरिकेचे नागरिक असता तर मी तुम्हाला माझ्या कॅबिनेटमध्ये घेतलं असतं.\"\nयावर भुत्तो उत्तरले, \"राष्ट्राध्यक्ष साहेब, जर मी अमेरिकेचा नागरिक असतो तर मी तुमच्या मंत्रिमडळात नाही तर तुमच्या जागी असतो.\"\nलैंगिक छळवणुकीच्या आरोपांनंतर हॉलिवूड दिग्दर्शक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर\nRSSच्या 'राष्ट्रोदय'मधून भाजपची 2019 ची तयारी\nनागालँड निवडणूक : चर्चच्या पत्रामुळे मतांची लाट भाजपविरोधात जाणार\nभुत्तो यांचा हजरजबाबीपणा संपूर्ण जगाला ठाऊक होता.\nपीलू मोदी जवळचे मित्र\nसिंध प्रांतातल्या लारकानामध्ये भुत्तो यांचा जन्म झाला होता. त्यांचं तरुणपण मात्र मुंबईत गेलं.\nत्यांचे वडील शाहनवाज भुत्तो मुंबईत राज्यपालांच्या प्रशासकीय मंडळाचे सदस्य होते.\nत्या काळी पीलू मोदी भुत्तोंचे सर्वांत जवळचे मित्र होते. पीलू मोदी हे स्वतंत्र पक्षाचे नेते आणि प्रसिद्ध खासदार होते.\nभुत्तो यांच्या कारकिर्दीवर लिहिणारे सैयदा सैयदेन हमीद सांगतात, \"14-15 वर्षांचे असताना भुत्तो आणि पीलू मुंबईहून मसूरीला जायचे. तिथं ते शार्लेवेल हॉटेलमध्ये थांबायचे. जेव्हा जेवण वाढलं जायचं तेव्हा ही दोघं त्या अन्नातला काही भाग बाजूला काढून ठेवायचे, जेणेकरून नंतर भूक लागल्यास त्यांना ते खाता येईल. दोघंही मुंबईच्या प्रसिद्ध केथेडरल स्कूल मध्ये शिक्षण घेत होते.\"\nआपल्या 'जुल्फी माय फ्रेंड' या पुस्तकात पीलू मोदी लिहितात, \"सुटीच्या दिवशी आम्ही दोघं सकाळी 7.30 वाजता टेनिस खेळायचो. त्यानंतर बॅडमिंटन आणि स्क्वॉश खेळायचो. रात्रीच्या जेवणानंतर जुल्फी माझ्या घरासमोर येऊन शिट्टी मारायचा. मग आम्ही मध्यरात्रीपर्यंत मुंबईच्या रस्त्यांवर फिरायचो.\"\nभुत्तो यांनी मुश्ताक अलींचं प्लास्टर कापलं\nत्या काळी भुत्तोंच्या जवळच्या मित्रांमध्ये प्रसिद्ध क्रिकेट समालोचक ओमर कुरेशी आणि भारतीय क्रिकेटपटू मुश्ताक अली यांचा समावेश होता.\nप्रतिमा मथळा भारतीय क्रिकेटर मुश्ताक अली\nमोदी त्यांच्या पुस्तकात सांगतात, \"मुश्ताक एक सामना खेळायला मुंबईला आले होते तेव्हा भुत्तोंच्या घरीच थांबले होते. पण सामन्यादरम्यान शूते बॅनर्जी यांच्या एका वेगवान बॉलनं मुश्ताक यांना दुखापत झाली. मग त्यांच्या हातावर प्लास्टर लावण्यात आलं आणि काही दिवस 'क्रिकेट क्लब ऑफ इंडिया'च्या गेस्ट हाऊसमध्ये राहण्यासाठी त्यांना सांगण्यात आलं.\"\n\"रात्री त्यांना इतकं बेचैन वाटायला लागलं की त्यांनी फोन करून भुत्तोंना भेटायला बोलावलं. भुत्तो तिथं पोहोचले तेव्हा ते त्यांना म्हणाले, 'मला परत तुझ्या घरी घेऊन चल', रात्रीच त्यांनी भुत्तो यांना त्यांच्या हातातलं प्लास्टर कैचीनं कापायला लावलं, तेव्हा कुठं त्यांना झोप लागली.\"\nनुसरत इस्फहानी यांच्यासोबतची पहिली भेट\nमुंबईतल्या शालेय शिक्षणानंतर भुत्तो अमेरिकेला गेले. तिथं त्यांनी बर्कले विद्यापीठातून पॉलिटिकल सायन्सची पदवी घेतली. 1953 साली पाकिस्तानात परतल्यानंतर त्यांची भेट नुसरत इस्फहानी यांच्याशी झाली.\nइराणमध्ये जन्मलेल्या इस्फहानी यांच्यासोबत भुत्तोंच्या भेटीचं वर्णन स्टेनली वोलपर्ट यांनी त्यांच्या 'जुल्फी भुट्टो ऑफ पाकिस्तान' या पुस्तकात केलं आहे.\nबेगम नुसरत यांनी वोलपर्ट यांना सांगितलं होतं की, \"एकदा दागिने काढायला बँकेत गेले तेव्हा मी पहिल्यांदा भुत्तो यांना बघितलं. भुत्तोसुद्धा त्यांच्या आईसोबत दागिने काढायलाच तिथं आले होते. तिथंच त्यांच्या आईनं माझी ओळख झुल्फिकार यांच्याशी करवून दिली. पहिल्या नजरेत तर ते मला जराही आकर्षक वाटले नाही.\"\nबेगम नुसरत पुढे सांगतात, \"भुत्तोंच्या बहिणीच्या लग्नावेळी आमची दुसऱ्यांदा भेट झाली. लग्नानंतरच्या वलीमाच्या कार्यक्रमात ते माझ्यासोबत नृत्य करायला लागले. तेव्हा त्यांनी मला घट्ट पकडण्याचा प्रयत्न केला. मी हळू आवाजात त्यांना सांगितलं, 'हा पाकिस्तान आहे, साहेब. अमेरिका नाही\n'एक देश-एक निवडणूक': एक घातक अट्टाहास\n'माझी खतना झाली, पण मी माझ्या मुलींची खतना होऊ देणार नाही'\n\"हे ऐकून झुल्फी हसायला लागले. त्यांची हिंमत तर बघा, जेवण संपायच्या अगोदरच मला घरी सोडण्यासाठी त्यांनी आग्रह केला. मी म्हटलं, 'मी माझी कार आणली आहे, तुम्ही त्रास नका करून घेऊ.' तरीही ते म्हणाले की, चला माझ्यासोबत आईस्क्रीम खायला. पण मी त्यांना स्पष्ट नकार दिला.\"\nसुरुवातीच्या नकारानंतर शेवटी नुसरत यांनी भुत्तो यांना हो म्हटलं आणि दोघांनी लग्न केलं.\nत्यानंतर भुत्तो यांनी राजकारणात प्रवेश केला. अयूब खान यांच्या मंत्रिमंडळात विविध पदांवर काम केल्यानंतर 34 वर्षांचे असताना परराष्ट्र मंत्री म्हणून त्यांची निवड झाली.\nप्रतिमा मथळा झुल्फिकार अली भुत्तो यांचा परिवार\nसैयदा सैयदेन हमीद सांगतात, \"परराष्ट्र मंत्री असताना भुत्तो यांनी भरीव कामगिरी केली. 1965 आणि 1971 साली संयुक्त राष्ट्रांत त्यांनी दिलेली भाषणं खूप गाजली. त्यांच्या भाषणात एक खास लय असायची, जणू शब्दांचा समुद्र ओघवत असे. तर्कांवर आधारित संवाद त्यात असायचा. एक लहान देश ज्याला जगाने जवळपास नाकारलं होतं, त्याला त्यांनी प्रतिष्ठा मिळवून दिली. त्यांच्या या योगदानाची खूप कमी ठिकाणी नोंद आहे.\"\nहमीद सांगतात, \"पाकिस्तानचा परराष्ट्र मंत्री सुरक्षा परिषदेच्या मंचावरून कागद फाडून वॉक-आऊट करेल आणि आरोप करेल की परिषद त्यांचं कर्तव्य निभावत नाही, अशी हिंमत भुत्तो यांच्यापूर्वी कुणी केली नव्हती. खरंतर ते तिथून संपूर्ण जगाला संबोधित करत होते, शिवाय तिथून त्यांच्या देशातल्या लोकांनासुद्धा संबोधित करत होते.\"\nभुत्तो यांच्या या वॉकआऊटला भारतात 'हूट', असं संबोधलं गेलं. पण युद्ध हरले तरी या भाषणामुळे ते पाकिस्तानात एका रात्रीत हिरो झाले. न्यूयॉर्कहून परताना ते रोममध्ये थांबले, जिथून त्यांना पाकिस्तानात येण्यासाठी PIAचं विमान पाठवण्यात आलं.\nप्रतिमा मथळा याह्या खान\nभुत्तो मंत्रिमंडळाचे सदस्य आणि पंजाबचे राज्यपाल राहिलेले गुलाम मुस्तफा खार सांगतात, \"त्या रात्री संपूर्ण पाकिस्तानात ब्लॅक आऊट होतं. मी दोन तास कार चालवत इस्लामाबादहून रावळपिंडीला पोहोचलो. याह्या खाना एका खोलीत एकटेच बसलेले होते. त्यांच्यासमोर स्कॉचचा एक ग्लास ठेवलेला होता. त्यांनी मला म्हटलं की, 'खार साहेब, काहीही होवो. तुम्ही भुत्तो यांना परत बोलवा. त्यांना भुत्तो यांना पंतप्रधान बनवायचं असलं तरी स्वत: मात्र राष्ट्रपती पदावर कायम राहायचं होतं.\"\nखार सांगतात, \"मग मी भुत्तो यांना रोममध्ये फोन केला आणि त्याना परत यायची विनंती केली. त्यांनी मला विचारलं, तुम्ही मला मारणार तर नाही ना नेमकी काय झालंय\n\"फोनवर मी तुम्हाला जास्त तपशील देऊ शकत नाही, कारण इथले सर्व फोन टॅप होत आहेत,\" असं मी त्यांना सांगितलं. \"मी फक्त एक सांगू शकतो की हा एक टर्न आहे. तुम्ही फक्त इकडं निघून या. बाकी सर्व ठीक होईल.\"\nविमानतळावरून थेट प्रेसिडेंट हाऊस\nभुत्तो यांना विमानतळावरून प्रेसिडेंट हाऊसला नेण्यात आलं. त्यानंतर त्यांना राष्ट्राध्यक्ष आणि 'चीफ मार्शल लॉ अॅडमिनिस्ट्रटर' ही पदं सोपवण्यात आली.\nप्रतिमा मथळा गुलाम मुस्तफा खार\nगुलाम मुस्तफा खार पुढे सांगतात, \"मित्राची मर्सिडीज कार घेऊन भुत्तोंना घ्यायला मी विमानतळावर गेलो. ते कारमध्ये बसले आणि विचारलं की, 'कुठे जायचं आहे' 'प्रेसिडेंट हाऊसला,' मी म्हटलं, आजच सत्ता तुमच्या हातात सोपवली जाईल.\"\nप्रेसिडेंट हाऊसमध्ये याह्या खान भुत्तोंची वाट पाहत होते. त्यांनी म्हटलं आहे की, \"पश्चिम पाकिस्तानातून तुम्ही निवडून आलेले नेते आहात, म्हणून तुमच्याकडे सत्ता हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. आता प्रश्न हा होता की, सत्तेचं हस्तांतरण कसं व्हायला हवं\nखार सांगतात, \"आर्मीमध्ये एक कर्नल होते. त्यांचं नाव मला आता आठवत नाही, पण त्यांना जॅक म्हणून बोलवलं जायचं. त्याला बोलावण्यात आलं आणि त्यानं सांगितलं की, 'एकाच परिस्थितीत भुत्तो यांना सत्ता हस्तांतरित करता येईल, जेव्हा भुत्तो यांना चीफ मार्शल लॉ अॅडमिनिस्ट्रटरचे अधिकार देण्यात येतील. मग त्या प्रकारची कागदपत्रं बनवण्यात आली आणि त्यावर कॅबिनेट सचिव गुलाम इसहाक खाँ यांची स्वाक्षरी घेण्यात आली.\"\nखार पुढे सांगतात, \"भुत्तो म्हणाले, या महत्त्वाच्या प्रसंगी फक्त तू आणि मीच इथं उपस्थित आहोत. आपल्या पक्षाचे महासचिव जे. ए. रहीम यांनाही बोलावून घ्या. नंतर माहिती झालं तर त्यांना खूप वाईट वाटेल.\"\n\"ज्यावेळी भुत्तो पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष बनले त्यावेळी तिथं फक्त तीन जण हजर होते. मी, जे. ए. रहीम आणि गुलाम इसहाक खाँ. पण याह्या खान यांच्या राष्ट्राध्यक्ष होण्याच्या इच्छेला भुत्तो यांनी नाकारलं. 'जर मी असं केलं तर राजकीय परिघात यामुळे मला खूप जास्त नुकसान होईल. शिवाय याह्या सुद्धा जास्त काळ राष्ट्राध्यक्ष राहू शकणार नाही.\"\nतुमच्या जागी दुसरं कुणीतरी येईल, असं त्यांचं म्हणणं होतं. शेवटी याह्या खान यांना भुत्तो यांचं ऐकावं लागलं.\nइंदिरा गांधींच्या 'गरीबी हटाव' योजनेच्या धर्तीवर भुत्तो यांनी 'रोटी, कपडा और मकान' असा नारा दिला.\nझोप न येण्याचा आजार\nभारतासोबत शिमला करार करून 93,000 पाकिस्तानी कैद्यांना वापस पाकिस्तानात नेण्याच्या भुत्तोंच्या निर्णयाला पाकिस्तानच्या जनतेनं त्यांचं यश म्हणून पाहिलं.\nभुत्तोंचे ADC राहिलेले अरशद शमी खाँ त्यांचं पुस्तक 'थ्री प्रेसिडेंट एंड एन एड'मध्ये लिहितात, \"भुत्तोंची स्मृती एका सुपर संगणकासारखी होती. पण मला वाटतं त्यांना रात्री झोप न येण्याचा आजार असावा.\"\nप्रतिमा मथळा इंदिरा गांधींसोबत भुत्तो\nअरशद पुढे लिहितात, \"एकदा मध्यरात्री फोन करून त्यांनी मला जेवण करायला बोलावलं. जेवताना त्यांनी त्यांना भेटण्यास इच्छुक असलेल्या लोकांची नावं विचारली. जेवणानंतर मी त्यांना भेटण्यास इच्छुक असलेल्या लोकांची यादी दाखवली. त्यांनी त्यातल्या 14 लोकांच्या नावासमोर खूण करून प्रत्येकाला पंधरा मिनिटांसाठी बोलावून घ्यायला सांगितलं.\"\n\"तुमचे पुढचे काही दिवस खूप व्यग्र राहणार आहेत आणि त्यातही तुम्हाला कराचीला जावं लागणार आहे, असं मी त्यांना सांगितलं. कराचीहून परतल्यानंतर मी या भेटी ठरवेन, असं मी पुढे त्यांना सांगितलं.\"\nआत्मघातकी हल्ल्या करण्यासाठी तिला नटवण्यात आलं\nउन्हाळ्यात का होते गारपीट, माहिती आहे का\nभुत्तो त्यावेळी म्हणाले की, \"समी, आता काय तू झोपेत आहेस का मला असं म्हणायचं आहे की, मी या सर्व लोकांना आता या क्षणापासून सकाळच्या 4.14 वाजेपर्यंत भेटण्यास इच्छुक आहे. त्यानंतर 4.30 वाजता तुम्हाला माझ्या पहिल्या मंत्रिमंडळाच्या शपथग्रहण समारंभाची तयारीसुद्धा करायची आहे.\"\n\"मला ही तयारी करण्यासाठी खूप झटावं लागलं. बऱ्याच जणांना असं वाटलं की, त्यांना बनवाबनवीचे फोन येत आहेत. एका दोघांनी तर असंही म्हटलं की, रात्री इतक्या उशीरा फोन केल्याबद्दल ते पोलिसांत माझ्याविरुद्ध तक्रार देणार आहेत.\"\nजगातले सर्वांत महागडे कपडे परिधान करणारे नेते म्हणून भुत्तोंची ओळख होती. त्यांचे सर्व सूट कराचीतले त्यांचे टेलर हामिद शिवायचे.\nपण प्रचाराला ते सलवार कमीज घालून जायचे. 1971साली सत्तेत आल्यानंतर आपल्या मंत्रिमंडळासाठी त्यांनी एक ड्रेसकोड बनवला होता - बंद गळ्याचा कोट आणि पँट. आणि या ड्रेसमुळे पत्रकार त्यांच्या मंत्र्यांची 'बँड मास्टर' अशी खिल्ली उडवायचे.\nभुत्तो नेपोलियन बोनापार्ट यांना वेड्यासारखं फॉलो करत. त्यांच्या 70, क्लिफ्टन या निवासस्थानातल्या लायब्ररीतली सात कपाटं नेपोलियनवरच्या पुस्तकांनी भरलेली होती.\nभुत्तो यांचं चरित्र लिहिणारे सलमान तासीर लिहितात की, \"भुत्तो कधीच सकाळी नाश्ता करत नसत. 10 च्या सुमारास ते एक कॉफी घ्यायचे. त्यानंतर दुपारचं जेवणही साधंच करायचे. मग संध्याकाळचा आणखी एक कडक चहा झाला की ते रात्री पोटभर जेवायचे.\"\nभुत्तो योग किंवा व्यायाम करत नसले तरी ते नेहमीच तंदुरुस्त दिसायचे. 5 फूट 11 इंच उंचीच्या भुत्तो यांना पोहोण्याची फार आवड.\nएकदा इटलीची पत्रकार ओरियाना फलाची यांच्यासमोर शेखी मिरवत त्यांनी सांगितलं होतं की, ते इंदिरा गांधींपेक्षा 10 वर्षांनी लहान आहेत आणि गांधींपेक्षा अधिक काळ जीवन जगणार आहेत.\nपाकिस्तानची गरीबी असतानाही राष्ट्राध्यक्षासाठी कोट्यवधी रूपये खर्च करून 'फॉल्कन जेट' खरेदी करण्यात त्यांना काहीही गैर वाटलं नाही.\nभुत्तोंचा रेशीमी सदरा लंडनच्या प्रसिद्ध 'टर्नबुल अँड एस्सर' या कंपनीकडून खरेदी केला जायचा. त्यांचा रेशीमचा टाय 'YSL' आणि 'Christian Dior' चा असायचा. त्यांचे बूट 'गुची'चे असत नाहीतर 'बॅली'चे.\nरात्री जेवणानंतर ते 'डेविडॉफ'चं एक सिगारेट प्यायचे. त्यांना एक सवय होती ती म्हणजे सिगारेट ओढण्याअगोदर ते तिला 'रेमी मार्टिन' ब्रांडीमध्ये बुडवायचे.\nजियांना लष्कर प्रमुख बनवणं ही चूक\nझुल्फिकार अली भुत्तो यांची सर्वांत मोठी चूक तेव्हा झाली जेव्हा त्यांनी लष्करातले एक कनिष्ठ अधिकारी जिया-उल-हक यांना लष्कर प्रमुख म्हणून नियुक्त केलं.\nगुलाम मुस्तफा खार सांगतात की, त्यांनी यासंदर्भात भुत्तो यांना अगोदरच इशारा दिला होता. खार सांगतात, \"मी भुत्तोंना सांगितलं की, जिया या पदासाठी योग्य व्यक्ती नाही. तेव्हा भुत्तोंनी मला विचारलं की, 'तू असं कसं काय म्हणू शकतोस' नंतर त्यांनी माझ्याकडे काही प्रश्नांची उत्तरं मागितली.\"\n\"जिया प्रभावशाली आहेत का मी म्हटलं नाही. त्यांचा जन्म इथं झाला आहे का मी म्हटलं नाही. त्यांचा जन्म इथं झाला आहे का मी म्हटलं नाही. ते चांगली इंग्रजी बोलू शकतात मी म्हटलं नाही. ते चांगली इंग्रजी बोलू शकतात\nत्यानंतर ते म्हणाले, \"पाकिस्तानचं सैन्य त्याच अधिकाऱ्यांचा स्वीकार करतं जे चांगली इंग्रजी बोलू शकतात, जे सैंडहर्स्टमध्ये शिकलेले असतात. हा तर बाहेरून आलेला माणूस आहे, जो इतका प्रभावहीन आहे की मला यापेक्षा दुसरा कुणी सूट नाही करणार.\"\nप्रतिमा मथळा झुल्फिकार अली भुत्तो यांचं चरित्र लिहिणाऱ्या लेखिका सैयदा सैयदेन हमीद यांच्यासोबत लेखक रेहान फजल.\nजियांच्या बाबतीतलं भुत्तोंचं आकलन पूर्णत: चुकीचं ठरलं. हेच जिया उल हक नंतर भुत्तोंच्या मृत्यूस कारणीभूत ठरले. त्यांनी भुत्तो यांना सत्तेवरून पायउतारच नाही केलं तर एका वादग्रस्त खटल्यात त्यांना फासावरही चढवलं.\nइथं विरोधाभास हा की, याच जिया यांच्या मानसिकदृष्ट्या आजारी असलेल्या मुलीच्या उपचाराकरता त्यांच्या पूर्ण कुटुंबाला भुत्तोंनी अमेरिकेला पाठवलं होतं.\nज्या दिवशी भुत्तोंना नजरकैद करण्यात आलं, त्या दिवशी संपूर्ण भुत्तो परिवार अमेरिकेतच होता.\nRSSच्या 'राष्ट्रोदय'मधून भाजपची 2019 ची तयारी\nनागालँड निवडणूक : चर्चच्या पत्रामुळे मतांची लाट भाजपविरोधात जाणार\nकमल हसन आणि रजनीकांत एकत्र का येऊ शकणार नाहीत\nहे पाहिलं आहे का\nमीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे\nपाहा व्हीडिओ : व्हेनेझुएलात अन्नाच्या तुटवड्यामुळे नागरिकांची उपासमार\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\nजे तोफा-बंदुकांना नाही जमलं ते रासायनिक शस्त्रांनी साध्य केलं\nपालकांच्या 'त्या' सवयी ज्या मुलांसाठी आहेत हानिकारक\nकपिल शर्मा : माझं दारू पिणं वाढत चाललं होतं\nपाहा व्हीडिओ : 77 वर्षांच्या आजींना टॅटूंची भारी हौस\nमोनिका लुईन्स्की प्रकरणात क्लिंटन यांनी सत्तेचा दुरूपयोग केला\nअमेरिकेत मध्यावधी निवडणूक : डोनाल्ड ट्रंप यांच्या धोरणांची परीक्षा\nखाशोग्जी बेपत्ता प्रकरण : डोनाल्ड ट्रंप यांनी परराष्ट्र मंत्र्यांना सौदीला पाठवलं\n'दारूमुळे लैंगिक क्षमता नव्हे तर नियम तोडण्याची वृत्ती बळावते'\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2018 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/63648", "date_download": "2018-10-16T22:45:38Z", "digest": "sha1:AT732H44R36JFSUQUIAZN2AJH7HRWE76", "length": 10312, "nlines": 160, "source_domain": "www.maayboli.com", "title": "अतरंगी उत्पादनांच्या अफलातून जाहिराती स्पर्धा - भराभर उंची वाढवणारे चूर्ण:एकदाच खा,खालीच पाहा - mi_anu | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /अतरंगी उत्पादनांच्या अफलातून जाहिराती स्पर्धा - भराभर उंची वाढवणारे चूर्ण:एकदाच खा,खालीच पाहा - mi_anu\nअतरंगी उत्पादनांच्या अफलातून जाहिराती स्पर्धा - भराभर उंची वाढवणारे चूर्ण:एकदाच खा,खालीच पाहा - mi_anu\n\"काय गं गांडूळे, कुठे चाललीस लगाबगा\n\"माझा हनी गांडूळ स्वीटी भेटणारे आज स्टारबक्स च्या भिंतीच्या फटीत.मागच्या वेळी आम्ही डी मार्ट ला भेटलो होतो तेव्हा म्हटलं त्याला, पुढच्या वेळी जरा बर्या ठिकाणी भेटू.नेहमी काय मेलं पैसे पैसे करायचं\n\"काय गं, भेटलीस का तुझ्या त्या गांडूळराजालाआणि चेहरा का असा दिसतोय रडवेलाआणि चेहरा का असा दिसतोय रडवेला\n\"वाट लागली गं माझीस्टार बक्स ला गेले तर तिथे ठरलेल्या फटीत 20 फुटी किंग कोब्रास्टार बक्स ला गेले तर तिथे ठरलेल्या फटीत 20 फुटी किंग कोब्राआधी वाटलं कोणी गुंड मवाली आला पाळतीवर.किंचाळलेच जोरातआधी वाटलं कोणी गुंड मवाली आला पाळतीवर.किंचाळलेच जोराततर हा म्हणे मीच आहे.डी मार्ट मध्ये एक फ्री ट्रायल चूर्ण दिलं म्हणे सेल्समन ने दुधातून.संपवायचं म्हणून.आणि त्याचा हा असा इफेक्टतर हा म्हणे मीच आहे.डी मार्ट मध्ये एक फ्री ट्रायल चूर्ण दिलं म्हणे सेल्समन ने दुधातून.संपवायचं म्हणून.आणि त्याचा हा असा इफेक्टहरवला माझा डार्लिंग आणि हरवली माझी लग्नाची स्वप्नं. जातेय मी ब्लु व्हेल खेळायला.फेसबुकवर माझं प्रोफाइल मेमोरियल बनव हां नक्कीहरवला माझा डार्लिंग आणि हरवली माझी लग्नाची स्वप्नं. जातेय मी ब्लु व्हेल खेळायला.फेसबुकवर माझं प्रोफाइल मेमोरियल बनव हां नक्की\nगांडूळ गांडुळीची ताटातूट झाली, तशी तुमची आमची न होवोनेहमी सर्व कुटुंबासाठी एकत्रच मोठा पॅक घ्या\nजीराफिमीन: कम्प्लिट प्लांड ग्रोथ.एकदाच दुधातून घ्या, आणि कायम जगाला बघायला मान खाली घाला\nएकच डोस, परिणाम ठोस\nजीराफीमीन ची यमी टेस्ट, बघता बघता पर्वती चा एव्हरेस्ट\nबघतोस काय नाक मुरडून,जीराफीमीन खाऊन देईन पायात चिरडून\nआजच आणा, प्रमोशनल ऑफर 99999 रुपये 87 पैसे फक्त.\nमनाने बुटके असलात म्हणून काय झालंशरीराची उंची वाढवायची ही अप्रतिम संधी गमावू नकाशरीराची उंची वाढवायची ही अप्रतिम संधी गमावू नका\nकुठे कुठे त्या गांडुळांना\nकुठे कुठे त्या गांडुळांना फिरवताय .\nसही ... तुझ्या कल्पना शक्तीला\nसही ... तुझ्या कल्पना शक्तीला मानलं बॉ\nबघता बघता पर्वती चा एव्हरेस्ट\nबघता बघता पर्वती चा एव्हरेस्ट >>>\nबघता बघता पर्वती चा एव्हरेस्ट\nबघता बघता पर्वती चा एव्हरेस्ट >>>\nहे उलटे पण चालेल. दुध प्या व एव्हरेस्टची पर्वती होईल.\n गांडूळ माॅडेल घेणारी जगातली एकमेव जाहिरात असेल ही.\nबघता बघता पर्वती चा एव्हरेस्ट\nबघता बघता पर्वती चा एव्हरेस्ट\nअनुताई तुमच्या कल्पनाशक्तीला _/\\_\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/mumbai-news-prakash-ambedkar-talking-93417", "date_download": "2018-10-16T23:03:07Z", "digest": "sha1:CBEAQ5ZC4B4S6DTJYL5HO6VLFTV22WNM", "length": 11173, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news prakash ambedkar talking नवा पर्याय देणार - आंबेडकर | eSakal", "raw_content": "\nनवा पर्याय देणार - आंबेडकर\nशनिवार, 20 जानेवारी 2018\nमुंबई - 'देशाच्या सर्वंकष विकासाचा आराखडा नसल्याने आणि विश्‍वासार्ह नेतृत्व नसल्यामुळे लोकांचा भ्रमनिरास झाला आहे. अशा परिस्थितीत व्यापक आणि सर्वसमावेशक भूमिका घेऊन उभे राहण्याची गरज आहे. लोकसभा निवडणुकीसाठी डाव्या आणि समविचारी घटकांना सोबत घेऊन नवा पर्याय दिला जाईल,'' अशी राजकीय रणनीती भारिप बहुजन महासंघाचे नेते ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी (ता. 19) येथे मांडली.\nमुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार भवनात आयोजित केलेल्या वार्तालापात ऍड. आंबेडकर बोलत होते. ऍड. आंबेडकर म्हणाले, की विश्‍वासार्ह राजकीय नेतृत्वातील शेवटचा दुवा अटलबिहारी वाजपयी होते. पक्षाच्या विरोधात मत मांडण्याची त्यांची ताकद होती. आजच्या राजकारणात तसे नेतृत्व दिसत नाही. जातिव्यवस्थेवर आधारित अर्थव्यवस्थेकडे दुर्लक्ष होत आहे. या अर्थव्यवस्थेने अनेक मागास जातींचे अस्तित्व धोक्‍यात आले आहे. कर्नाटकमधील निवडणुकीनंतर देशात बदल घडेल, असे भाकीतही त्यांनी केले.\nभीमा कोरेगाव दंगलीनंतर राज्यव्यापी बंदला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. समविचारी पक्ष आणि संघटना एकत्र आल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर येत्या 22 जानेवारीला दिल्ली येथे सर्वसमावेशक भूमिका एका पत्रकार परिषदेत जाहीर केली जाईल, अशी माहिती ऍड. आंबेडकर यांनी दिली.\nम्हाळुंगे नगररचना योजनेत सहाशे कोटींची गुंतवणूक करू - किरण गित्ते\nपुणे - म्हाळुंगे येथे उभारण्यात येणाऱ्या नगररचना योजनेत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) सहाशे कोटी रुपयांची गुंतवणूक...\nफलकांवर छायाचित्रे असणाऱ्यांची यादी द्या\nमुंबई - पुण्यातील दुर्घटनेनंतर मुंबई उच्च न्यायालयाने बेकायदा फलक हटवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतरही शहरात छायाचित्रांसह फलकबाजी करणाऱ्यांच्या...\nमोदी सरकारचा कारभार हाच आगामी जनमत कौलाचा मुख्य विषय व्हायला हवा; परंतु तो विषय निवडणुकीच्या मैदानात अडचणीचा ठरू शकतो. अशावेळी थरूर यांच्यासारख्यांची...\n#NavDurga सोशिक सीता नाही; झाशीच्या राणी व्हा\nपुरुषप्रधान संस्कृतीत एकीकडे स्त्रीला आपण दुर्गा, चंडिका अन्‌ अंबा अशी रूपे देतो... तिला आदर-सन्मान देतो; तर दुसरीकडे तिच्यावर अत्याचारही करतो....\nसौदी अरेबियातील परंपरानिष्ठ समाजाला आधुनिक विचार देण्याचा आव आणतानाच दुसरीकडे आपल्या विरोधकांना संपवण्याचा एककलमी कार्यक्रम मोहम्मद बिन सलमान राबवीत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://harinarke.blogspot.com/2017/11/22-153.html", "date_download": "2018-10-16T22:35:38Z", "digest": "sha1:5XR743UHXBUDUTDFIJ73IUHN7DQJAD55", "length": 15638, "nlines": 309, "source_domain": "harinarke.blogspot.com", "title": "प्रा. हरी नरके: 22 नोव्हेंबर रोजी डॉ.रखमाबाई यांची 153 वी जयंती-", "raw_content": "\n22 नोव्हेंबर रोजी डॉ.रखमाबाई यांची 153 वी जयंती-\nआज बुधवार दि. 22 नोव्हेंबर रोजी डॉ. रखमाबाई यांची 153 वी जयंती- आज भारत त्यांना विसरलेला आहे.\nडॉ. रखमाबाई सावे-राऊत रूग्णसेवा करणार्‍या पहिल्या भारतीय महिला डॅाक्टर\nजन्म- 22 नोव्हेंबर, 1864 मृत्यू- 25 डिसेंबर, 1955\nसुमारे 92 वर्षे आयुष्य लाभलेल्या या डॉ. रखमाबाई सावे-राऊत यांनी आयुष्यभर झोकून देऊन समर्पित वृत्तीनं रुग्णसेवा केली.\nत्या खुप लहान असताना त्याकाळातील बालविवाहाच्या प्रथेप्रमाणे वयाच्या दहाव्या वर्षी त्यांचं लग्न दादाजींबरोबर झालं.\nलग्नानंतर काही वर्षे त्या माहेरीच राहिल्या.\nपुढे त्यांनी सासरी नांदायला यावं अशी त्यांच्या नवर्‍यानं मागणी केली.\nरखमाला खुप शिकायचं होतं. डॅाक्टर व्हायचं होतं. त्यासाठी परदेशात जावं लागणार होतं. सासरी गेल्यास हे स्वातंत्र्य मिळणार नाही अशी तिला भिती वाटत होती.\nत्याकाळात भारतात महिला डॅाक्टर नव्हत्या.\nआनंदीबाई जोशी खुप जिद्दीनं शिकल्या. डॅाक्टर झाल्या. परंतु वैद्यकीय शिक्षण घेऊन त्या भारतात आल्या त्याच आजारी पडून आणि त्याच आजारात त्या गेल्या. त्या एकही पेशंट तपासू शकल्या नाहीत ही दु:खद गोष्ट.\nरखमाबाई नांदायला जात नाहीत म्हणून दादाजीनं त्यांच्यावर खटला भरला. तो जगभर गाजला.\nइंग्रज न्यायालयाने हिंदू धर्मशास्त्राप्रमाणं रखमाबाईनं नांदायला जावं असा निकाल दिला. न गेल्यास कोर्टाची बेआदबी केल्याबद्दल तुरूंगवास पत्करावा असंही सांगितलं.\nबहाद्दर रखमाबाई तुरूंगात जायला तयार झाल्या.\nपुढे लोकपुढाकारानं दादाजीबरोबर समझोता झाला नी रखमाबाईला घटस्फोट मिळाला.\nवयाच्या 25 व्या वर्षी रखमाबाई इंग्लंडला गेल्या. एम.डी. झाल्या.\nमुंबईच्या कामा हास्पीटलमध्ये, सुरतेला आणि राजकोटला त्यांनी आयुष्यभर आरोग्य सेवाकार्य केले. पुढे त्या आजन्म अविवाहीतच राहिल्या.\nत्यांचं जीवन हा महिला हक्क चळवळीचा, आरोग्यसेवेचा आणि समर्पित वृत्तीचा धगधगता इतिहास होय. आज भारत त्यांना विसरलेला आहे.\nत्यांच्या प्रेरक आणि पवित्र स्मृतीला विनम्र अभिवादन-\nLabels: इतिहास, डॅा. रखमाबाई सावे - राऊत, महिलांचे अधिकार, वाचन, विचार\nमहात्मा फुले समग्र वाङ्मय\nमाझे आवडते लेखक प्रा.भालचंद्र नेमाडे यांच्यासोबत..\nमहात्मा फुले आणि तळेगाव ढमढेरे\nमी महंमद खान शपथेवर सांगतो की---\n22 नोव्हेंबर रोजी डॉ.रखमाबाई यांची 153 वी जयंती-\nपोरगं सतत कोंगाड भाषेत बोलतय -\nफेसबुकमुळे निघाली दुर्मिळ पुस्तकाची नवी आवृत्ती\nआईेनं आयुष्यभराची पुंजी चळवळीला देऊन टाकली -\nज्ञानज्योती सावित्रीबाई फुले (8)\nडॅा. रखमाबाई सावे - राऊत (6)\nतू माझा सांगाती (1)\nनिंबा मुका जाधव (1)\nनेमाडे - कसबे-वाद (1)\nलोक माझे सांगाती (1)\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठ (4)\nशिक्षणतज्ञ सावित्रीबाई फुले यांचे कार्य\nनिषेध- खेडेकर म्हणतात जातीय व धार्मिक दंगली घडवा\n(श्री. एम. डी. रामटेके यांच्या ब्लोगवरून जनहितार्थ साभार पुनर्प्रकाशित.) वाचा आणि क्रुतीशील निषेध करा. ब्रिगेडचे व मसेसं चे सर्वेसर्वा श...\nमहाराष्ट्र भूषण : वादंग आणि वास्तव\nबाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याच्या निर्णयाबाबत उलटसुलट चर्चा चालू आहे. बाबासाहेबांच्या वक्तृत्वावर भाळलेले ...\nमहाराष्ट्राच्या विवेकवादाचा आवाज : डा. नरेंद्र दाभोळकर\nचार दिवसांपुर्वी नरूभाऊंचा फोन आला होता. \"हरी, लेखाचे लक्षात आहे नारे बाबा\" अशी सुरुवात करून बराच वेळ बो...\nद्रष्टा महापुरूष महात्मा जोतीराव फुले\nमहात्मा जोतीराव फुले यांच्या निधनाला आज १२५ वर्षे झाली. त्यांच्या काळात त्यांनी केलेले काम महत्वाचे असेलही, परंतु आज त्याचा काय उपयोग\nआरक्षण आर्थिक आधारावर द्यावे काय\nगेले काही दिवस आरक्षणाचा पाया जात, जमात किंवा सामाजिक आणि शैक्षणिक हा न ठेवता आर्थिक आधारावर समाजातील सर्व गरिबांना आरक्षण द्यावे ही भुमि...\nवामन मेश्राम, मुलनिवासी नायक आणि सांस्क्रुतीक दहशतवाद\nशाळकरी वयात मी फुले - आंबेडकरी चळवळीच्या सम्पर्कात आलो . डा . बाबा आढाव यांचे महात्मा फुले समता प्रतिष्ठान , राष्ट्रसेवा दल आदि संघटन...\nपवारांनी आत्मपरिक्षणाची संधी गमावली \n*पवारांनी आत्मपरिक्षणाची संधी गमावली *पवार नावाचे रसायन उलगडण्याचा आत्मसमर्थनपर प्रयत्...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/marathwada/lacchu-pahilwan-police-custody-till-monday-117450", "date_download": "2018-10-16T23:02:47Z", "digest": "sha1:HHTYBEEZXS6TQIW7IQHUE5HGNPNN4YL3", "length": 12310, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "lacchu pahilwan police custody till monday लच्छू पहिलवानला सोमवारपर्यंत कोठडी | eSakal", "raw_content": "\nलच्छू पहिलवानला सोमवारपर्यंत कोठडी\nशुक्रवार, 18 मे 2018\nऔरंगाबाद - दंगल, जाळपोळीच्या प्रकरणात लक्ष्मीनारायण ऊर्फ लच्छू बाबूलाल बाखरिया (रा. धावणी मोहल्ला) याला गुरुवारी (ता. 17) प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. एस. खांडबहाळे यांच्यासमोर हजर करण्यात आले असता सोमवारपर्यंत (ता. 21) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.\nऔरंगाबाद - दंगल, जाळपोळीच्या प्रकरणात लक्ष्मीनारायण ऊर्फ लच्छू बाबूलाल बाखरिया (रा. धावणी मोहल्ला) याला गुरुवारी (ता. 17) प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. एस. खांडबहाळे यांच्यासमोर हजर करण्यात आले असता सोमवारपर्यंत (ता. 21) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.\nआर्थिक गुन्हे शाखेचे लक्ष्मण वाघ यांनी सरकार पक्षातर्फे दिलेल्या फिर्यादीनुसार मोतीकारंजा परिसरात पेट्रोलिंग करत असताना एका दुकानास आग लागली होती. या ठिकाणी पंधरा ते वीस लोक आग लावून पळून गेले. त्यांचा पाठलाग करून पकडण्यात आले. त्यांच्याकडून समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. यामध्ये सुरेश नलवडे नामक व्यक्तीच्या हातात धारदार कुकरी सापडली. सदर गुन्ह्यातील दहा व्यक्तींना पूर्वीच अटक करण्यात आली. त्यांना पोलिस कोठडीनंतर आता न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. यातील एक संशयित आरोपी लच्छू पहिलवान यास बुधवारी रात्री उशिरा अटक केली. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. गुरुवारी (ता. 17) न्यायालयात हजर करण्यात आले.\nलच्छूंनी वादाला तोंड फोडले\nलच्छू पहिलवानने जाळपोळ व दंगल घडवून आणण्यासाठी चिथावणी देत दोन गटांतील वादाला तोंड फोडले होते. दोन्ही गटांत झालेल्या किरकोळ भांडणाचे रूपांतर मोठ्या जातीय दंगलीत होऊन मोठ्या प्रमाणावर मालमत्तेची व जीवितहानी झाली आहे. पूर्ववैमनस्याने पुन्हा हिंसक कारवाई रोखण्यासाठी लच्छू हा गुन्ह्यातील पुराव्यांत फेरबदल करू शकतो. पीडितांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो, असा युक्तिवाद सरकारी पक्षाच्या वतीने सहायक सरकारी वकील रवींद्र अवसरमोल यांनी केला.\nफलकांवर छायाचित्रे असणाऱ्यांची यादी द्या\nमुंबई - पुण्यातील दुर्घटनेनंतर मुंबई उच्च न्यायालयाने बेकायदा फलक हटवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतरही शहरात छायाचित्रांसह फलकबाजी करणाऱ्यांच्या...\nमुंबई - \"राज्यातील प्रमुख 11 मोटार वाहन कार्यालयांतून (आरटीओ) वाहनांचे फिटनेस प्रमाणपत्र देताना कोणत्याही नियमांचे पालन केले जात नाही....\nसरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ\nमुंबई - ऐन दुष्काळात वाढत्या महागाईचे चटके सामान्य जनतेला बसत असताना सरकारी कर्मचाऱ्यांची मात्र दिवाळी झाली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई...\nजागेची किंमत बोला... मोजायला तयार आहोत\nजागेची किंमत बोला... मोजायला तयार आहोत नागपूर : \"दीक्षाभूमी म्हणजे बौद्धांचे धार्मिक स्थान. यामुळे ऐतिहासिक अशा धम्मदीक्षेची भूमी आम्हाला मिळावीच....\nबाललैंगिक अत्याचारांत घट व्हावी - बापट\nपुणे - पुणे शहरासह ग्रामीण भागात बाललैंगिक अत्याचाराचे गुन्हे घडत आहेत. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य कारवाई होणे अपेक्षित आहे. तसेच बाल...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.mumbaimanoos.com/epaper/", "date_download": "2018-10-16T23:22:11Z", "digest": "sha1:QCBADEEGVOWEHZIWVJLT6BCKY5ARMZQZ", "length": 8430, "nlines": 244, "source_domain": "www.mumbaimanoos.com", "title": "Epaper | Mumbai Manoos", "raw_content": "\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\nसीएसएमटी स्टेशनवरील सोलापूर एक्सप्रेसच्या डब्याला आग\nबारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल उद्या ३० मे ला\nमान्सून केरळमध्ये दाखल; हवामान खात्याचा निकष\nमालाडमध्ये ‘एमएम मिठाईवाला’च्या दुकानाला आग\nसीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल, आज दुपारी ४ वा. होणार जाहीर\nराजकीय वादातून दिया जाईलकारची हत्या\nपुणे: अनैसर्गिक सेक्ससाठी नवऱ्याची जबरदस्ती, पत्नीने केली तक्रार दाखल\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\nसीएसएमटी स्टेशनवरील सोलापूर एक्सप्रेसच्या डब्याला आग\nबारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल उद्या ३० मे ला\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/entertainment/7223-sunny-leone-biopic-film-release-today-trailer-views-crosses-1-crore", "date_download": "2018-10-16T22:38:23Z", "digest": "sha1:VOPBYCRYCAUWZ2QZO6QLHFDH3GJLFTRS", "length": 7075, "nlines": 143, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "सनी लियोनीच्या बायोपिक ट्रेलरचे व्यूज 1 करोडच्या पार... - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nसनी लियोनीच्या बायोपिक ट्रेलरचे व्यूज 1 करोडच्या पार...\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nबॉलीवुडची बेबी डाॅल सनी लियोनी बायोपीक 'करेनजीत कौर: द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लिओन' आज बेववर रिलीज झाला आहे.\nयूट्यूबवर यापूर्वीच सनी लियोनीचा हा बायोपिकचा ट्रेलर धूम करत आहे. ट्रेलरला आतापर्यंत 1 कोटी 30 लाखपेक्षा अधिक दर्शकांनी पाहिले आहेत.\n'करनगजित कौर: द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लिओन'चा ट्रेलर नुकताच रिलीज केला गेला आणि ही पहिली वेळ आहे जेव्हा एखादी अभिनेत्री स्वत:च्या बायोपीकमध्ये स्वत: आपली भूमिका बजावणार आहे.\nसनी लिओनीवर बनवलेला वेब सीरीज आजपासून @ZEE5India वर सुरु होणार आहे. आदित्य दत्त त्याचे निर्देशन केले आहे.\nकाही वर्षांपूर्वी सनी लिओनीने हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला आणि पाहता पाहता तिने या कलाविश्वात आपलं असं वेगळं स्थान निर्माण केलं. कामासोबतच सनीने तिच्या खासगी आयुष्याकडेही तितकच लक्ष दिलं. आपल्या कुटुंबाला प्राधान्य देणाऱ्या सनीकडे सध्या तिन चिमुरड्यांच्या मातृत्त्वाची जबाबदारी आहे.\nबेबी डॉल सनी लिऑन बनली आई\nदिवाळी निमित्त सनी लिओनीने आपल्या चाहत्यांना दिला खास मेसेज\nसनी लिओनीने चाहत्यांना दिली ‘गुड न्यूज’\nसनी लिऑनी ठरली मोस्ट एंगेजिंग सेलिब्रिटी\n‘पद्मावती’मधील दिपीकाच्या ड्रेसची किंमत तुम्हाला थक्क करुन टाकेल\nपाहा मुंबईतील काही आकर्षक देवीचे रुपं....\nउमरखाडीच्या आईचे 'हे' वैशिष्ट्ये तुम्हाला माहित आहे का\nलवकरच राज्य मंत्रिमंडळ विस्तार, 'जय महाराष्ट्र'ला सूत्रांकडून माहिती\nप्रकाश आंबेडकर यांचा आरएसएसवर आरोप\nउन्हाळी कांद्याचे भाव वाढले\n'टीम जय महाराष्ट्र'चं नवरात्री सेलिब्रेशन - आजचा रंग लाल\nकालरात्री ​​देवीच्या नावाचा अर्थ म्हणजे ​​रात्रीचा संहार करणारी\nस्वयंघोषित संत रामपालला आजन्म तुरुंगवासाची शिक्षा\n24 तास द्या मृत मुलाला जिवंत करतो, गोदिंयातील डॉक्टराचा दावा\n‘तो मला बोलावतो’, नागपुरात 18 वर्षीय तरुणाची आत्महत्या\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/ahmadnagar/brother-killed-possessing-wealth-shrigonda-taluka/", "date_download": "2018-10-17T00:11:30Z", "digest": "sha1:RHPBC456KORHNVIFGMJLAPWBPTSGVSEA", "length": 28467, "nlines": 399, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Brother Killed For Possessing Wealth In Shrigonda Taluka | श्रीगोंदा तालुक्यात संपत्तीसाठी भावानेच केला चिमुकल्या भावाचा खून | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार १७ ऑक्टोबर २०१८\n#Metoo :अकबर यांच्यावर आणखी एका महिलेचा आरोप\nदेशात २0 कोटी लोक उपाशी अन् ७.८0 लाख क्विंटल धान्य सडले\nघरी जाण्याची वेळ ठरतेय ‘मृत्यू’ची घंटा\nमी मेले तर त्याची जबाबदारी सीबीआय घेणार का\nलग्नाआधीच नवरा नॉट रिचेबल; ४० लाख घेऊन पसार\n#Metoo :अकबर यांच्यावर आणखी एका महिलेचा आरोप\nघरी जाण्याची वेळ ठरतेय ‘मृत्यू’ची घंटा\nमी मेले तर त्याची जबाबदारी सीबीआय घेणार का\nलग्नाआधीच नवरा नॉट रिचेबल; ४० लाख घेऊन पसार\n४० इलेक्ट्रिक बसेसचे कंत्राट रद्द करण्याचा बेस्टचा निर्णयच उच्च न्यायालयाने केला रद्द\n‘नो एन्ट्री’ सीक्वलमध्ये दिसणार ‘हा’ ‘हॅण्डसम मुंडा’\nहर्षदा खानविलकरच्या आयुष्यात 'या' सणाचे आहे खास महत्त्व\nसलमान खान आणि दीपिका पादुकोण बनले नंबर वन\n‘मरियम खान- रिपोर्टिंग लाइव्ह’ मालिकेत अंजू महेंद्रू साकारणार 'ही' भूमिका\n#MeToo : मीटू इफेक्ट दीपिका पादुकोणच्या फाऊंडेशनमधून टॉप टॅलेंट मॅनेजर पायऊतार\nनाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे\nअंबाबाई वैष्णवी देवीच्या रुपात, पर्यटकांचा ओघ सुरूच\n#MeToo : नाना-तनुश्री प्रकरणातील खळबळजनक खुलासा... स्पॉट बॉयचा गौप्यस्फोट\nविविध मागण्यांसाठी जळगावमधील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा मोर्चा\nसतत सर्दी-खोकल्याचा त्रास होतोय 'ही' कारणं असू शकतात\nगर्लफ्रेंडला प्रपोज करताना वापरा या 'जरा हटके' कल्पना\nNavratri 2018 : दुर्गापुजेसाठी बॉलिवूड तारकांचे 'हे' लूक्स तुम्हीही ट्राय करू शकता\nWorld Food Day : सर्दी-खोकला आणि तापामध्ये 'हे' पदार्थ खाणं टाळावं\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nभंडारा - घरगुती गॅस सिलिंडरचा भडका उडाल्याने तीन जण जखमी, मोहाडी तालुक्याच्या अांधळगाव येथे रात्री ९ वाजताची घटना\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nब्राह्मोस हेरगिरी प्रकरण - निशांत अग्रवालची न्यायालयीन कोठडीत रवानगी\nमुंबई - भाजपाध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल, मुख्यमंत्री आणि मुंबई अध्यक्ष आशीष शेलार स्वागतासाठी उपस्थित\nझारखंड - नक्षलवाद्यांनी नऊ ट्रकना लावली आग, लोहारडागा येथे 10 शस्त्रधारी नक्षलवाद्यांचे कृत्य\nपणजी - गोव्यातील काँग्रेसच्या दोन आमदारांचा भाजपात प्रवेश, दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर भाजपात दाखल\nउत्तर प्रदेश - इटाह येथे सुमारे 35 लाखांची देशी दारू जप्त, दोन जणांना अटक\nठाणे - कडोंमपाचे 400 कंत्राटी कामगार उद्यापासून संपावर, 18 महिन्यांचा पगार थकवल्याने संप\nपुणे- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा वगळून सर्व नगरसेवक हंडे -कलश घेऊन दाखल\nपुणे - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजप वगळून सर्व नगरसेवक विस्कळीत पाणी पुरावठ्याविरोधात हंडे-कलशा घेऊन दाखल\nसातारा - माची पेठेत पतीकडून पत्नीची हत्या, पत्नीची हत्या करुन आरोपी पती फरार\nछत्तीसगड : राजनंदगावात आयईडीचा स्फोट, आयटीबीपीचे तीन जवान जखमी.\nवसई-विरारला पाणीपुरवठा करणार पाइपलाइन फुटली, हजारो लिटर पाणी गेलं फुकट\nगडचिरोली : चकमकीत एक नक्षलवादी ठार, कुरखेडा तालुक्यातील कोमलपाडा जंगलातील घटना\nभंडारा - घरगुती गॅस सिलिंडरचा भडका उडाल्याने तीन जण जखमी, मोहाडी तालुक्याच्या अांधळगाव येथे रात्री ९ वाजताची घटना\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nब्राह्मोस हेरगिरी प्रकरण - निशांत अग्रवालची न्यायालयीन कोठडीत रवानगी\nमुंबई - भाजपाध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल, मुख्यमंत्री आणि मुंबई अध्यक्ष आशीष शेलार स्वागतासाठी उपस्थित\nझारखंड - नक्षलवाद्यांनी नऊ ट्रकना लावली आग, लोहारडागा येथे 10 शस्त्रधारी नक्षलवाद्यांचे कृत्य\nपणजी - गोव्यातील काँग्रेसच्या दोन आमदारांचा भाजपात प्रवेश, दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर भाजपात दाखल\nउत्तर प्रदेश - इटाह येथे सुमारे 35 लाखांची देशी दारू जप्त, दोन जणांना अटक\nठाणे - कडोंमपाचे 400 कंत्राटी कामगार उद्यापासून संपावर, 18 महिन्यांचा पगार थकवल्याने संप\nपुणे- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा वगळून सर्व नगरसेवक हंडे -कलश घेऊन दाखल\nपुणे - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजप वगळून सर्व नगरसेवक विस्कळीत पाणी पुरावठ्याविरोधात हंडे-कलशा घेऊन दाखल\nसातारा - माची पेठेत पतीकडून पत्नीची हत्या, पत्नीची हत्या करुन आरोपी पती फरार\nछत्तीसगड : राजनंदगावात आयईडीचा स्फोट, आयटीबीपीचे तीन जवान जखमी.\nवसई-विरारला पाणीपुरवठा करणार पाइपलाइन फुटली, हजारो लिटर पाणी गेलं फुकट\nगडचिरोली : चकमकीत एक नक्षलवादी ठार, कुरखेडा तालुक्यातील कोमलपाडा जंगलातील घटना\nAll post in लाइव न्यूज़\nश्रीगोंदा तालुक्यात संपत्तीसाठी भावानेच केला चिमुकल्या भावाचा खून\nसंपत्तीसाठी मोठ्या भावानेच चिमुकल्या भावाचा खून केल्याची माणुसकीला काळीमा फासणारी घटना श्रीगोंदा तालुक्यात घडली. याप्रकरणी श्रीगोंदा तालुक्यातील भिंगाण येथील भाऊ, भावजय व सासूला पोलीसांनी गुरुवारी (८ जानेवारी) अटक केली आहे.\nठळक मुद्देभाऊ, भावजय व सासूचा प्लॅनतीन आरोपींना अटक\nश्रीगोंदा : संपत्तीसाठी मोठ्या भावानेच चिमुकल्या भावाचा खून केल्याची माणुसकीला काळीमा फासणारी घटना श्रीगोंदा तालुक्यात घडली. याप्रकरणी श्रीगोंदा तालुक्यातील भिंगाण येथील भाऊ, भावजय व सासूला पोलीसांनी गुरुवारी (८ जानेवारी) अटक केली आहे. लालासाहेब बापू पारखे (वय - २७ वर्षे) व काजल लालासाहेब पारखे ( वय - २१ वर्षे ) या दोघांनी संगीता अंकुश वरपे (लालासाहेब पारखे याची सासू ) या तिघांना अटक केली आहे. लालासाहेब पारखे याने खुनाची कबुली दिली आहे. ५ वर्षाच्या बाल्या उर्फ वैभव बापू पारखे याचा खून १३ नोव्हेंबर २०१७ रोजी झाला होता.\nयाबाबत सविस्तर वृत्त असे की, १३ नोव्हेंबर २०१७ रोजी वैभव बापू पारखे हा घरातून गायब झाला होता. याप्रकरणी दुपारी अपहरण झाल्याची फिर्याद वडील बापू पारखे यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानंतर तब्बल तेरा दिवसांनी चिमुकल्या वैभवचा मृतदेह घराच्या बाजुलाच सापडला. तपासादरम्यान संपत्तीसाठी वैभवचा खून भाऊ - भावजय व सासूने केल्याचे उघड झाले आहे. वैभवचा मोठा भाऊ लालासाहेब बापू पारखे (वय - २७ वर्षे) व काजल लालासाहेब पारखे ( वय - २१ वर्षे ) या दोघांनी संगीता अंकुश वरपे (लालासाहेब पारखे याची सासू ) हिच्या सांगण्यावरून दगडाने ठेचून खून केल्याचे निष्पन्न झाले. वैभवच्या तीनही मारेक-यांना पोलीसांनी अटक केली आहे. लालासाहेब पारखे याने खूनाची कबुली दिली आहे. तुम्हाला जमीन कमी असल्यामुळे लहान भावाला संपविण्याचे सासूने सांगितल्याचेही त्याने पोलीस तपासात सांगितले. त्यानुसार लालासाहेब व त्याची पत्नी काजल या दोघांनी वैभवचा खुन करण्याचा प्लॅन केला. १३ नोव्हेंबर रोजी वैभव शाळेतून घरी आला होता. त्यानंतर दुपारी झोपेत असताना दोघांनी वैभवचा खून करुन प्रेत घरामागील काटवनात फेकून दिले. रक्तमय झालेले कपडे अर्धवट स्थितीत जाळून खड्ड्यात पुरून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. जमिनीच्या हिस्यावरुन हा खून केल्याचे तपासात समोर आले आहे.\nश्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलिस निरिक्षक बाजीराव पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महावीर जाधव यांनी या खूनाचा छडा लावला.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nप्रेमविवाह केलेले जोडपे समाजातून बहिष्कृत\nनागपुरात रामबाण औषधाच्या नावाखाली फसवणूक\nअल्पवयीन मुलीला पळवून नेत अत्याचार\nदोन लाखांच्या महागड्या दुचाकीची चोरी\nऔरंगाबादहून बस चोरणाऱ्यास मालेगावात अटक\nपार्टी झोडून बारमध्ये केली चोरी\nअहमदनगर जिल्ह्यात ‘एचव्हीडीएस’ योजनेस प्रारंभ : नगर तालुक्यातील रवींद्र उकांडे यांना मिळाली पहिली वीजजोडणी\nशिर्डीत प्लॅस्टीक वापराने पर्यावरण मंत्री रामदास कदम संतप्त : अधिकारी फैलावर\nश्रीरामपुरात भरदिवसा घरफोडी : हजारोंचा माल लंपास\nराहुरीत हुमणीबाधीत ऊसासह राष्ट्रवादीचा तहसीलवर मोर्चा\nशासनाने थकवले बोंडअळीचे अनुदान\nबिग बॉस 12मीटूअॅपलप्रो कबड्डी लीगभारत विरुद्ध वेस्ट इंडिजनवरात्रीइंधन दरवाढहेमा मालिनीजागतिक अन्न दिवसअॅमेझॉन\nरुमा शर्माचा Hot अंदाज Viral\nजगातील 'ही' सूक्ष्म शिल्पं पाहिलीत का\nगर्लफ्रेंडला प्रपोज करताना वापरा या 'जरा हटके' कल्पना\nचालतं-फिरतं घर पाहिलंय का\nप्राण्यांची 'अशी' मजामस्ती पाहिलीय का\n'या' चार शहरांमध्ये साजरी केली जाते दुर्गा पूजा\nNavratri 2018 : दुर्गापुजेसाठी बॉलिवूड तारकांचे 'हे' लूक्स तुम्हीही ट्राय करू शकता\nपुस्तकांचा 'असा' वापर कधी पाहिलाय का\nफुटबॉलपटूंची कमाई पाहाल तर चक्रावाल\nनगरमध्ये फुलपाखरं व रानफुलांचे ताटवे ठरतायत आकर्षणाचं केंद्र\nसप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nजोतिबाची पाच पाकळ्यातील बैठी सरदारी पूजा\nअंबाबाई वैष्णवी देवीच्या रुपात, पर्यटकांचा ओघ सुरूच\nनाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे\nसई लोकुरने पारंपरिक वेशभूषेसह केला दांडिया अन् गरब्याचा सराव\nविविध मागण्यांसाठी जळगावमधील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा मोर्चा\nठाण्यात रिक्षा जळून खाक\nNavratri 2018 : करवीर निवासिनी श्री अंबाबाईची गजारुढ रुपातील पूजा\nNavratri 2018 : जोतिबाची पाच पाकळ्यांतील खडी पूजा\nघरी जाण्याची वेळ ठरतेय ‘मृत्यू’ची घंटा\nमी मेले तर त्याची जबाबदारी सीबीआय घेणार का\nलग्नाआधीच नवरा नॉट रिचेबल; ४० लाख घेऊन पसार\n४० इलेक्ट्रिक बसेसचे कंत्राट रद्द करण्याचा बेस्टचा निर्णयच उच्च न्यायालयाने केला रद्द\nतिमिराला छेदून प्रकाश पेरू\nमुंबईत येणाऱ्या दुधाच्या टँकरची तपासणी सुरु\nमालदीवमध्ये लोकशाहीच्या स्थापनेसाठी भारत करू शकतो हस्तक्षेप\nबुधवारी उघडणार सबरीमाला मंदिराचे दरवाजे; आंदोलनकर्त्या महिलांना रोखले, तणावाची परिस्थिती\nमहाराष्ट्र सरकारची महाभेट; कर्मचाऱ्यांचा 'डीए' 3 टक्क्यांनी वाढवला\nलग्नाआधीच नवरा नॉट रिचेबल; ४० लाख घेऊन पसार\n४० इलेक्ट्रिक बसेसचे कंत्राट रद्द करण्याचा बेस्टचा निर्णयच उच्च न्यायालयाने केला रद्द\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%A8_%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%89", "date_download": "2018-10-16T22:38:38Z", "digest": "sha1:G3G5T4GOR4KIOA2MASBW4CZOXAVDT77P", "length": 7590, "nlines": 145, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मोल्डोवन लेउ - विकिपीडिया", "raw_content": "\nआयएसओ ४२१७ कोड MDL\nबँक नॅशनल बँक ऑफ मोल्दोवा\nविनिमय दरः १ २\nलेउ हे मोल्दोवाचे अधिकृत चलन आहे.\nब्रिटिश पाउंड · बल्गेरियन लेव्ह · चेक कोरुना · डॅनिश क्रोन · युरो · हंगेरियन फोरिंट · लाटव्हियन लाट्स · लिथुएनियन लिटाज · पोलिश झुवॉटी · रोमेनियन लेउ · स्वीडिश क्रोना\nबेलारूशियन रूबल · मोल्डोवन लेउ · रशियन रूबल · युक्रेनियन रिउनिया\nआल्बेनियन लेक · बॉस्निया आणि हर्झगोव्हिना परिवर्तनीय मार्क · क्रोएशियन कुना · मॅसिडोनियन देनार · सर्बियन दिनार · तुर्की लिरा\nआइसलॅंडिक क्रोना · नॉर्वेजियन क्रोन · स्विस फ्रँक\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nसध्याचा मोल्डोवन लेउचा विनिमय दर\nगूगल फायनान्स वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया\nयाहू फायनान्स वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया\nओझफॉरेक्स वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया\nएक्सई.कॉम वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया\nओआंडा.कॉम वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी ०३:१३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/national-news-tiranga-seven-highest-peak-92023", "date_download": "2018-10-16T23:05:13Z", "digest": "sha1:ZOZG3PWAIKC25P6U4MP6S7JFJKCSWXPH", "length": 13113, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "national news tiranga on seven highest peak सात सर्वोच्च शिखरांवर तिरंगा फडकाविला | eSakal", "raw_content": "\nसात सर्वोच्च शिखरांवर तिरंगा फडकाविला\nशुक्रवार, 12 जानेवारी 2018\nनवी दिल्ली - अंटार्क्‍टिका खंडातील माउंट व्हिन्सन हे शिखर सर करून भारतीय हवाई दल ही प्रत्येक खंडातील सर्वांत उंच शिखर सर करणारी पहिली संस्था ठरली आहे. माउंट व्हिन्सनची उंची १६,०५० फूट असून, ते जगातील सर्वाधिक दुर्गम भागातील शिखर आहे.\nनवी दिल्ली - अंटार्क्‍टिका खंडातील माउंट व्हिन्सन हे शिखर सर करून भारतीय हवाई दल ही प्रत्येक खंडातील सर्वांत उंच शिखर सर करणारी पहिली संस्था ठरली आहे. माउंट व्हिन्सनची उंची १६,०५० फूट असून, ते जगातील सर्वाधिक दुर्गम भागातील शिखर आहे.\nहवाई दलाच्या पथकाने केलेल्या या कामगिरीबद्दल हवाई दलप्रमुख एअर चीफ मार्शल बी. एस. धनोआ यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. ‘आमच्या हवाई योद्‌ध्यांनी हवाई दलाचा आणि भारताचा ध्वज उंच शिखरांवर फडकाविल्याचा आम्हाला अभिमान आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे इतरांना प्रोत्साहन मिळेल,’ असे गौरवोद्गार धनोआ यांनी काढले. अत्यंत प्रगल्भपणे आणि संतुलित पद्धतीने आखलेल्या या व्हिन्सन मोहिमेमुळे नवा इतिहास निर्माण झाल्याचेही धनोआ म्हणाले. व्हिन्सन मोहिमेचे नेतृत्व ग्रुप कॅप्टन आर. सी. त्रिपाठी यांनी केले. ‘अंटार्क्‍टिका हा खंड आमच्यासाठी नवा आणि आव्हानात्मक असला तरी त्यासाठी पूर्ण तयारी केली होती. आमचा आत्मविश्‍वास प्रबळ होता. शंभर किमी वेगाने अतिथंड वारे वाहत असताना आम्ही तीन दिवसांत शिखर सर केले,’ असे त्रिपाठी म्हणाले. इतर सहा खंडांमधील शिखरांवर तिरंगा फडकाविण्याचा मानही त्यांनी पटकाविला होता.\nमाउंट व्हिन्सनच्या आधी हवाई दलाने नेपाळमधील माउंट एव्हरेस्ट, इंडोनेशियातील माउंट कार्स्टन्झ पिरॅमिड, रशियामधील माउंट एलब्रुस, दक्षिण आफ्रिकेतील किलीमांजारो, अर्जेंटिनातील माउंट अकोन्काग्वा आणि अलास्कामधील माऊंट मॅककिनले ही शिखरे यशस्वीपणे सर केली आहेत.\nसात शिखरांच्या या मोहिमेदरम्यान माउंट एव्हरेस्ट चढत असताना २००५ मध्ये स्क्वाड्रन लीडर एस. एस. चैतन्य यांचा मृत्यू झाला होता. त्रिपाठी यांनी सात शिखर सर करण्याचे यश त्यांनाच समर्पित केले. हवाई दलाने एव्हरेस्ट सर केल्यानंतरच इतर खंडांमधील शिखरे सर करण्याच्या मोहिमेची आखणी झाली होती. या सर्वोच्च सात शिखरांवर तिरंगा फडकाविण्याची एकमेवाद्वितीय मोहीमच हवाई दलाने आखली होती.\n‘मोहल्ला क्‍लिनिक’ची गुणकारी मात्रा\nसार्वजनिक आरोग्यसेवा सुधारण्याचे फारसे प्रयत्न न करता विमा कंपन्या व खासगी रुग्णालयांवर अवलंबून राहणे, ही ‘आयुष्मान भारत योजने’ची दिशा चिंताजनक आहे....\n\"ट्‌वेल्व्ह अँग्री मेन' हा एक अफलातून चित्रपट. 1957 मध्ये आलेल्या या चित्रपटात खरं तर चित्रपटच नाहीये शहाण्णव मिनिटांच्या या कृष्णधवल चित्रपटात फक्‍...\nनवी दिल्ली : खोल समुद्रात बचावकार्य राबविण्याची क्षमता असलेले पहिलेच वाहन (डीएसआरव्ही) नौदलात आज अधिकृतरीत्या दाखल झाले. भारतीय नौदलातील अशा...\nसंवेदनशील पदावरील व्यक्ती ‘फेसबुक’ किंवा ‘व्हॉट्‌सॲप’सारख्या माध्यमातून देशाच्या संरक्षणसिद्धतेबद्दलची माहिती शत्रुराष्ट्रांना देत असेल, तर...\n#BrahmosLeak निशांत अगरवाल 'असा' अडकला पोलिसांच्या जाळ्यात\nनवी दिल्ली: ब्राह्मोस क्षेपणास्त्राविषयीची गोपनीय माहिती पाकिस्तानला पुरविल्याच्या आरोपावरून निशांत अग्रवाल याला उत्तर प्रदेश व महाराष्ट्र एटीएसने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/01/news-302.html", "date_download": "2018-10-16T22:47:12Z", "digest": "sha1:BFON52C2HQFXN4JBSBP22K3B4W6D34D6", "length": 7444, "nlines": 83, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "राहुरीच्या उपनगराध्यक्षपदी सुमती सातभाई. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar South Politics News Rahuri राहुरीच्या उपनगराध्यक्षपदी सुमती सातभाई.\nराहुरीच्या उपनगराध्यक्षपदी सुमती सातभाई.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- राहुरी नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी सुमती भागवत सातभाई निवडून आल्या आहेत. उपनगराध्यक्षपदाची निवडणूक होऊन तीत विखे-कर्डिले गटाचे भाजपचे नगरसेवक शहाजी जाधव यांचा त्यांनी ८ मतांनी पराभव केला.राहुरी नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष प्रकाश भुजाडी यांनी पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार १ वर्षाचा कालावधी पूर्ण होताच जिल्हाधिकाऱ्याकडे राजीनामा दिला होता. जिल्हाधिकारी यांनी रिक्त झालेल्या उपनगराध्यक्षपदाच्या निवडीसाठी प्रांताधिकारी तेजस चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली नगरसेवकांची सभा बोलावली होती.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nउपनगराध्यक्षपदासाठी सत्ताधारी गटाच्या वतीने प्रभाग ४ मधून विजयी झालेल्या सुमती भागवत सातभाई यांना उमेदवारी दिली, त्यांनी २ अर्ज दाखल केले. एका अर्जावर सूचक म्हणून अनिल यशवंत कासार तर अनुमोदक नंदकुमार ताराचंद तनपुरे, दुसऱ्या अर्जावर सूचक म्हणून संगिता अशोक आहेर तर अनुमोदक म्हणून सूर्यकांत दत्तात्रय भुजाडी यांच्या सह्या होत्या.\nविरोधी परिवर्तन गटाच्या वतीने भाजपचे शहाजी किसन जाधव यांनी अर्ज दाखल केला. त्यांच्या अर्जावर सूचक म्हणून शिवाजी सोनवणे तर अनुमोदक म्हणून सोन्याबापू जगधने होते. पालिकेमध्ये सध्या सत्ताधारी जनसेवा मंडळाचे नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांच्यासह १६ नगरसेवक असून विरोधी परिवर्तन आघाडीचे ६ नगरसेवक आहेत. कालच्या सभेस गटनेत्या डॉ. उषाताई तनपुरे व अक्षय रावसाहेब तनपुरे हे गैरहजर होते.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG\nअर्ज मागे घेण्याच्या मुदतीत अर्ज मागे न घेतल्याने निवडणूक अधिकारी तेजस चव्हाण यांनी हात वर करून मतदान घेतले असता श्रीमती सातभाई यांना १४ तर जाधव यांना ६ मते मिळाल्याने त्यांचा पराभव झाला. नूतन उपनगराध्यक्ष यांचा नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांनी सत्कार केला. मावळते उपनगराध्यक्ष प्रकाश भुजाडी यांचाही नगराध्यक्षांनी सत्कार केला.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nखा.दिलीप गांधीची लोकसभा उमेदवारी धोक्‍यात \nआ.अरुण जगतापांचे नाव येताच डॉ.सुजय विखे दक्षिणेत सक्रीय \nपाथर्डीत अकरावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/23602", "date_download": "2018-10-16T23:41:02Z", "digest": "sha1:7BYK5LIO5A7RQ6PSRVXAFTO3GOCZD4TC", "length": 3161, "nlines": 68, "source_domain": "www.maayboli.com", "title": "लदाख़ सायकलिंग सोलो सायकलिंग लेह : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /लदाख़ सायकलिंग सोलो सायकलिंग लेह\nलदाख़ सायकलिंग सोलो सायकलिंग लेह\nजानेवारीमध्ये लदाख़मध्ये सायकलिंगची‌ योजना\nलदाख़ सायकलिंग सोलो सायकलिंग लेह\nRead more about जानेवारीमध्ये लदाख़मध्ये सायकलिंग\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/maharashtra-mumbai/do-not-have-time-alliance-28336", "date_download": "2018-10-16T23:53:28Z", "digest": "sha1:YFBVLXB2KH5MOPJTZDTEZB53R2WDTFFC", "length": 14873, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "Do not have time for the Alliance 'युतीसाठी अजूनही वेळ गेलेली नाही' | eSakal", "raw_content": "\n'युतीसाठी अजूनही वेळ गेलेली नाही'\nमंगळवार, 31 जानेवारी 2017\nमुंबई - छोटा भाऊ म्हणून मनसे युतीसाठी तयार आहे, अजूनही वेळ गेलेली नाही, शिवसेनेने युतीच्या प्रस्तावाचा विचार करावा, अशा भावना मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केल्या. मुंबईच्या हितासाठी दोन्ही भावांनी एकत्र यावे, अशी आपली इच्छा असल्याचेही नांदगावकरांनी सांगितले.\nमुंबई - छोटा भाऊ म्हणून मनसे युतीसाठी तयार आहे, अजूनही वेळ गेलेली नाही, शिवसेनेने युतीच्या प्रस्तावाचा विचार करावा, अशा भावना मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केल्या. मुंबईच्या हितासाठी दोन्ही भावांनी एकत्र यावे, अशी आपली इच्छा असल्याचेही नांदगावकरांनी सांगितले.\nमहापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना - भाजपची युती तुटल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने युतीचा प्रस्ताव शिवसेनेकडे ठेवला. यासाठी बाळा नांदगावकर यांनी काल रात्री मातोश्रीवर शिवसेना नेत्यांशी चर्चा केली. आज मात्र शिवसेना प्रक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनसेचा प्रस्ताव फेटाळला. या वेळी बोलताना बाळा नांदगावकर म्हणाले, मराठी माणसांसाठी दोन भावांनी एकत्र यावे, अशी आपली इच्छा आहे. मुंबईचा विकास व्हावा यासाठी आपण करत असलेला हा प्रामाणिक प्रयत्न आहे. मनसेकडून युतीसाठी कुठलीही अट नव्हती. आम्हाला या ठिकाणी मदत करा, या जागा सोडा, अशी कुठलीही मागणी नव्हती. लहान भाऊ म्हणून ज्या जागा द्याल, त्या मान्य असतील, असा प्रस्ताव दिल्याचे नांदगावकर म्हणाले. मुंबईच्या हितासाठी दोघांनी एकत्र यावे, अशी आपली इच्छा आहे. राष्ट्रीय पक्षांना राज्याच्या अस्मितेबाबत काहीही पडलेलं नाही. मात्र, मराठी माणसांनी, हक्काच्या माणसांनी एकत्र यावे, अशी आपली भावना असल्याचे नांदगावकरांनी स्पष्ट केले. मला कोणतीही प्रसिद्धी नको होती, हे कुटुंबातले प्रकरण होते. प्रसारमाध्यमांना सांगायचे असते तर ढोल बडवत गेलो असतो, असेही नांदगावकर म्हणाले.\nयुती झाली असती तर शिवसेनेलाच फायदा झाला असता, असे आपले ठाम मत असल्याचे बाळा नांदगावकर यांनी सांगितले. राज यांनी मातोश्रीवर सात वेळा फोन केले, तीन वेळा तर माझ्या समोरच केले. राज ठाकरेंची भावना मला समजली, त्यामुळे मी युतीचा प्रस्ताव घेऊन मातोश्रीवर गेलो. मात्र, अजूनही वेळ गेलेली नाही, शिवसेना विचार करू शकते, असे आवाहनही नांदगावकर यांनी केले.\n..तर राज ठाकरे मातोश्रीवर गेले असते\nराज ठाकरे स्वतः फोन करत होते, म्हणजे वेळ पडल्यास राजसाहेब मातोश्रीवर गेले असते, अशी खात्री बाळा नांदगावकरांनी व्यक्त केली. मनसेची परिस्थिती आणखी काय वाईट होणार, अशी कळकळ व्यक्त करतानाच मुंबईच्या हितासाठी दोन पावले मागे जाण्यास मनसे तयार असल्याचेही नांदगावकरांनी स्पष्ट केले. लहान भाऊ म्हणून मनसे शिवसेनेसोबत युती करण्यासाठी तयार आहे. आमच्या प्रस्तावाचा सन्मान राखा, त्याबाबत विचार करा, अशी मागणी शिवसेनेच्या नेत्यांकडे केल्याचे नांदगावकरांनी सांगितले. मात्र, उद्धव ठाकरे जर कोणताच प्रस्ताव आला नसल्याचे सांगत असतील, तर मीच खोटे बोलत असेन, असे नांदगावकर म्हणाले.\nफलकांवर छायाचित्रे असणाऱ्यांची यादी द्या\nमुंबई - पुण्यातील दुर्घटनेनंतर मुंबई उच्च न्यायालयाने बेकायदा फलक हटवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतरही शहरात छायाचित्रांसह फलकबाजी करणाऱ्यांच्या...\nमोदी सरकारचा कारभार हाच आगामी जनमत कौलाचा मुख्य विषय व्हायला हवा; परंतु तो विषय निवडणुकीच्या मैदानात अडचणीचा ठरू शकतो. अशावेळी थरूर यांच्यासारख्यांची...\nपुणे - नागरिकांच्या प्रश्‍नांना काय उत्तर द्यायचे, नागरिकांच्या घरांतून आणि आमच्या तोंडचे पाणी पळाले आहे... सणासुदीला पाणीटंचाई निर्माण झाली......\nरद्दीच्या बदल्यात विद्यार्थ्यांना वह्या\nमुंबई - विद्यार्थ्यांना रद्दीच्या बदल्यात नव्या कोऱ्या वह्या मिळणार आहेत. याबाबत शालेय शिक्षण विभाग आणि \"नमोआनंद अपसायकलर्स' यांच्यात...\nपाणीकपात करू दिली जाणार नाही - सौरभ राव\nपुणे - शहराची वाढती लोकसंख्या आणि पाण्याची गरज लक्षात घेऊन जलसंपदा विभागाकडे पाण्याचा कोटा वाढवून घेण्यात येईल. पाणीकपात करू दिली जाणार नाही,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/video/entertainment/videolist/5314607.cms?curpg=7", "date_download": "2018-10-17T00:07:46Z", "digest": "sha1:T5D2IOYUJ5QSK5UO3J6O4P4IS5C3AGRN", "length": 7925, "nlines": 168, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Videos: Latest Entertainment, Movie Trailer Videos, Celebrity Videos | Maharashtra Times", "raw_content": "\nराज्य सरकारने रेल्वे प्रवाशांसाठी..\nमध्य प्रदेश निवडणूक २०१८: राहुल ग..\nमुंबई: अल्पवयीन मुलीचा माहिम रेल्..\n'सबरीमाला मंदिरात महिलांनी प्रवेश..\nअरुण जेटलींनी राहुल गांधींना म्हट..\n रेल्वे पुलावर शाळकरी मु..\nब्रुसेल्स: ब्रग्झिट करारावर युरोप..\nनवरात्री २०१८: कोलकात्यात पूजेसाठ..\nजॉन आणि डायनाचे चाहत्यांसाठी 'सरप्राईज'\nसुहाना खान आणि चिमुरड्या वियानचे फोटो पाहिले का\nचित्रपटाच्या प्रमोशनबद्दल सांगतोय जॉन\nकविता कौशिकचा हा लूक पाहिला का\nनितू सिंग यांना का मागावी लागली माफी\nरणबीर माहिराशी सगळे संबंध तोडण्याच्या तयारीत\nहर्षवर्धन कपूरचे बहिणींना खास गिफ्ट\nअमिताभ लेकीसोबत प्रथमच ऑनस्क्रीन\nअजय देवगणच्या अपघात या अफवाच\nविकी कौशलला 'राझी'च्या यशामुळे झाला मोठा आनंद\nअजय देवगणचा 'हेलिकॉप्टर अपघात' ही अफवा\nसोनमला मिळालेले सरप्राईज पाहिले का\nआलिया आणि विकीने चाहत्यांना दिलं सरप्राईज\nलता मंगेशकर यांचा स्वर माऊली पुरस्कारानं सन्मान\nजॉन अब्राहम म्हणाला, मी अक्षयच्या पाठिशी\nमाझ्या वाढदिवशी गिफ्ट म्हणून केक देऊ नका: अमिताभ\nकान्स फेस्टिव्हल: दिपिकाच्या मानेवरील टॅटू गायब\nअमिताभ बच्चन यांचा परदेशात सन्मान\nरणबीरने मारल्या मनमोकळ्या गप्पा\nसलमान-जॅकलीनचे हे गाणं ऐकलं का\nमाधुरी दीक्षित आणि रेणुका शहाणे 'हम आपके...' च्या गाण्यावर थिरकल्या\nहिमेश रेशमिया हनिमूनसाठी दुबईला रवाना\nऐश्वर्या इन्स्टाग्रामवर,आराध्याने जिंकली लाखोंची मने\nफिटनेस चॅलेंजमुळे हृतिक रोशन ट्रोल\nआगामी चित्रपटात दीपिका पदुकोन गायन करणार\nबॉलिवूडमधील हिरोबद्दल पाहा सोनम काय म्हणाली\nडेडपूल २ पाहिल्यानंतर रणवीरनं काय केलं बघा\nशाहीद, करण, रणबीर कपूर, दिया मिर्झा आयफासाठी सज्ज\nबॉलिवूडचे 'ही' जोडपी हनिमूनहून परतली\nसोनाली बेंद्रेचं ट्विंकल, सुझानला निमंत्रण\nसोनमनंतर आनंद अहुजानंही नाव बदललं\nश्रद्धा कपूर-राजकुमारचा पार्टी डान्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/01/news-1303.html", "date_download": "2018-10-16T23:16:34Z", "digest": "sha1:5EX4VPTMB432UPPMBGW2OC4P2HIYZOI7", "length": 9286, "nlines": 85, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "५४ ग्रामपंचायत सदस्याचे सदस्यत्व रद्द. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar South Karjat Politics News ५४ ग्रामपंचायत सदस्याचे सदस्यत्व रद्द.\n५४ ग्रामपंचायत सदस्याचे सदस्यत्व रद्द.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- कर्जत तालुक्यातील ५४ ग्रामपंचायत सदस्याचे सदस्यत्व रद्द झाले आहे. तर एक पद रिक्त असून, या जागेवर नव्याने सदस्याची निवड कधी होते, याकडे सर्वाचे लागले असले आहे.तालुक्यात ९१ ग्रामपंचायती असून ८२० एवढे सदस्य आहेत. यातील २९ ग्रामपंचायतीतील ५४ जणांचे सदस्यत्व रद्द झाले आहे. यात नांदगावच्या ९ पैकी ६ सदस्यांचे सदस्यत्व रद्द झाले आहे.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nयातील २ दोघांनी जात प्रमाणपत्र मुदतीत सादर केले नाही. तर ४ जणांनी निवडणूक खर्च मुदतीत सादर केला नाही. त्यामुळे या ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्त करावा लागत आहे. चापडगाव व राक्षसवाडी बु येथील प्रत्येकी ४ सदस्य, तीखी, थेरगाव, सिद्धटेक, येथील प्रत्येकी ३ सदस्य्. बेलगाव, मांदळी, कोकणगाव, निमगाव डाकू, खंडाळा, लोणी मसदपूर, खातगाव, आंबीजळगाव येथील प्रत्येकी २ तर निमगाव गांगर्डा, नागमठाण, कोंभळी, रातंजन, सुपे, दिघी, माही, चांदे बु. चांदे खु,रेहेकुरी, वडगाव तनपुरा, बारडगाव द, तळवडी, आखोनी, व शिम्पोरा येथील प्रत्येकी एक सदस्याचे सदस्यत्व रद्द झाले आहे.\nतालुक्यातील निमगाव गांगर्डा येथील बाबासाहेब गांगर्डे व चापडगाव येथील सौ ज्योती प्रकाश शिंदे यांची पंचायत समितीचे सदस्य म्हणून निवड झाली आहे. मांदळी, माही व लोणी मसदपूर येथील प्रत्येकी एक असे तीन सदस्य मयत झाले आहेत. अतिक्रमण केल्याच्या कारणावरून कोंभळी येथील एक तर सिद्धटेक येथील तिघांचे सदस्यत्व रद्द झाले आहे. यातील दोन सदस्यांनी आपले पद भरण्यास न्यायालयातून स्थगिती मिळविली आहे.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG\nखातगाव येथील एक सदस्यांना तीन अपत्य तर खंडाळा येथील दोन सदस्यांचे दोन पेक्षा जास्त अपत्य असल्याने सदस्यत्व रद्द झाले आहे. खातगाव येथील एका सदस्याने बोगस जात प्रमाणपत्र सादर केल्याने सदस्यत्व रद्द झाले. तालुक्यातील ७ जणांनी आपल्या निवडणुकीचा खर्च मुदतीत सादर न केल्यानेही त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. तर सर्वात जास्त ३४ सदस्यांनी आपले जात प्रमाणपत्र मुदतीत सादर न केल्याने आपले सदस्यत्व गमावले आहे.\nकर्जत तालुक्यातील दोन सदस्य पंचायत समिती सदस्य तर मिरजगावचे सदस्य गुलाब तनपुरे हे जिल्हा परिषद सदस्य झाले आहेत. यातील अनेकांचे सदस्यत्व २०१६ मध्ये रद्द झाले आहे. तर काही २०१७ मध्ये रद्द झाले आहेत. या सदस्यातील विभागीय आयुक्ताकडे वा न्यायालयाकडून कोणत्याही स्वरूपाची स्थगिती मिळविलेली नसल्याची माहिती पंचायत समितीकडून मिळाली.\nखंडाळा येथे शौचालय नसल्याने रद्द झाले होते. एखादे पद रद्द झाले तर त्या जागेवर सहा महिन्याच्या आत निवडणूक घेऊन नवीन सदस्य निवडून आला पाहिजे कर्जत तालुक्यात मात्र एक वर्ष पद रिक्त राहून ही अद्याप फेर निवडणुका न लागल्याने यामागील नेमके गौडबंगाल कळायला मार्ग नाही.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nखा.दिलीप गांधीची लोकसभा उमेदवारी धोक्‍यात \nआ.अरुण जगतापांचे नाव येताच डॉ.सुजय विखे दक्षिणेत सक्रीय \nपाथर्डीत अकरावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510893.26/wet/CC-MAIN-20181016221847-20181017003347-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}